{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=45&limitstart=20", "date_download": "2018-11-14T22:28:49Z", "digest": "sha1:Q2D5VAWBFGW2BBD6V43DSG4KIHHBR2VW", "length": 9867, "nlines": 140, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "नागपूर वृत्तान्त", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nकिशोरी शहाणे-विज यांची अभिनय कार्यशाळा २१ पासून\nअभिनेत्री किशोरी शहाणे-विज यांच्यावतीने १२ दिवसांची अभिनय कार्यशाळा नागपुरात २१ नोव्हेंबरपासून आयोजित करण्यात येणार आहे. वर्धा मार्गावरील हॉटेल सेंटर पाईंटसमोरील हॉटेल आदीमध्ये २१ नोव्हेंबर ते ३ डिसेंबपर्यंत दररोज सकाळी ८ ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते रात्री ९ अशा दोन तुकडय़ांमध्ये आयोजित करण्यात आलेली ही अभिनय कार्यशाळा विदर्भात प्रथमच होत आहे.\n‘पालकांच्या अधिवासाच्या आधारे जातीचा दावा नाकारला जाऊ शकत नाही’\nनागपूर / प्रतिनिधी - गुरुवार, ८ नोव्हेंबर २०१२\nपालक मूळचे दुसऱ्या राज्यातील आहेत या आधारावर जातीचा दावा नाकारला जाऊ शकत नाही, असा महत्त्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.\nयाचिकाकर्त्यांचे पालक मूळचे अशा भागातील रहिवासी आहेत, जो कर्नाटक राज्याचा एक भाग आहे या एकमेव कारणासाठी याचिकाकर्त्यांचा जातीचा दावा नाकारला जाऊ शकत नाही, असे सांगून न्यायालयाने वैद्यकीय महाविद्यालयाचा एक विद्यार्थी आणि एक परिचारिका यांना दिलासा दिला आहे.\nविद्यापीठ परीक्षांचा सावळा गोंधळ\nअभियांत्रिकीचे प्रवेश १७ नोव्हेंबपर्यंत\nविधिच्या विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षांचा गोंधळ सुटता सुटत नसून डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात अभियांत्रिकी आणि विधिच्या परीक्षांचे सूतोवाच करून त्याच्या दूरगामी परिणामांकडे विद्यापीठ प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.\nवाचकांचे पुस्तकांवरील प्रेम कायम\nदिवाळीत आवडीच्या साहित्याचा फराळ\nसंगणक, इंटरनेट, मोबाईल आणि दूरचित्रवाहिन्यांच्या काळातही वाचकांचे पुस्तकावंरील प्रेम कायम आहे. वाचनाची आवड असलेल्यांना या दिवाळीत मिळाईच्या गोडव्यासोबत आवडीच्या साहित्याची मेजवानीही मिळणार आहे.\nयंदाची दिवाळी गुलाबी थंडीत\nगेल्या आठवडय़ात तामिळनाडू, आंध्र प्रदेशात उठलेल्या ‘नीलम’ चक्रीवादळाचा प्रभाव आता थांबल्याने विदर्भात थंडीला सुरुवात झाली असून यंदाची दिवाळीही गुलाबी थंडीत घालविण्याचा आनंद विदर्भवासीयांना घेता येईल.\nदिवाळी खरेदीत अतिक्रमणांचे अडथळे\nलोहारातील आदिवासींच्या कोटय़वधीच्या जमिनीवर बिल्डरांचा डोळा, प्रशासनाचीही साथ\nबेशिस्त वाहतुकीला पोलीस,वाहनचालकही जबाबदार\nजम्मू काश्मिरातील विद्यार्थी आज नागपुरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%8A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-14T21:53:59Z", "digest": "sha1:JRSCAUPFNFHYBTA6FAVRYCAFK37ORFJJ", "length": 9988, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "युगांडा सर्वात ऊर्जावान तर कुवेत सर्वात सुस्त देश | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nयुगांडा सर्वात ऊर्जावान तर कुवेत सर्वात सुस्त देश\nजागतिक आरोग्य संघटनेची आळशी देशांची यादी जाहिर\nजिनिव्हा – जागतिक आरोग्य संघटनेने 168 देशांमध्ये पाहणी केली असून कुठला देश सगळ्यात जास्त उत्साही व कार्यक्षम आहे आणि कुठला देश आळशी आहे याची वर्गवारी केली आहे. सगळ्यात जास्त शारीरिक कष्ट करणारा किंवा कामसू या निकषावर युगांडा या देशाने पहिले स्थान मिळवले आहे तर या यादीत तळाला म्हणजे सगळ्यात आळशी या स्थानावर कुवेत हा देश विराजमान झाला आहे.\nव्यायाम ही दैनंदिन जीवनातील एक आवश्‍यक बाब आहे हे अद्यापही अनेकांना उमगलेले नाही. अर्थात याबाबत आता मोठ्या प्रमाणात जागृती झालेली आहे. जगभरातील देशांचा याबाबतीत विचार करता जगात युगांडा हा सर्वाधिक ऊर्जावान, सक्रिय देश असून कुवेत सर्वात सुस्त देश ठरला आहे. या यादीत भारत 117 व्या स्थानावर असून, ब्रिटन 123 आणि अमेरिका 143 व्या स्थानावर आहे देशातील जनता पुरेसा व्यायाम करते का, या निकषावर आधारित ही पाहणी करण्यात आली होती.\nजागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार आठवड्यातून किमान 75 मिनिटे कडक व्यायाम किंवा 150 मिनिटांच्या धीम्या शारीरिक हालचाली करणे हा पुरेसा व्यायाम आहे. याबाबतीत युगांडाचे नागरिक सर्वात अव्वल आहेत. तेथील केवळ 5.5 टक्के लोक असे आहेत जे पुरेसा व्यायाम करीत नाहीत. 2001 ते 2016 या काळात ग्लोबल एक्‍सरसाईज लेव्हलमध्ये फारशी सुधारणा झालेली नाही. जागतिक आरोग्य संघटना येत्या सात वर्षांच्या काळात शारीरिक निष्क्रियताचा स्तर दहा टक्क्‌यांनी घटवू इच्छिते.\nबहुतेक सगळ्या देशांमध्ये पुरूषांपेक्षा महिला कमी उत्साही किंवा कमी शारीरिक मेहनत करत असल्याचे आढळले आहे. गरीब देशांमध्ये जास्त शारीरिक कष्ट घेण्याचे प्रमाण जास्त उत्पन्न असलेल्या देशांपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे. कामाचं बैठं स्वरूप व वाहनांवर असलेलं कमालीचं अवलंबित्व यामुळे श्रीमंत देशांमधल्या नागरिकांचा शारीरिक व्यायाम कमी होत असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. गेल्या 15 वर्षांमध्ये शारीरिक व्यायामाच्या पातळ्यांमध्ये फारसा बदल झालेला नसल्याचंही यात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे बहुतेक सगळ्या देशांनी, लोकांनी व्यायाम करावा, शारीरिक कष्टांचं प्रमाण वाढवावं यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रबोधन करण्याची गरज जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभूसंपादनासाठी रोख मोबदला मागू नका\nNext articleपरिचारकांप्रमाणेच राम कदमांवर कारवाई व्हावी\nआम्नेस्टीने आँग सान स्यु की यांचा सर्वोच्च नागरी सन्मान घेतला परत\nपॅलेस्टाईन निर्वासितांसाठी सर्वच देशांनी मदत वाढवावी\nकॅलिफोर्निया आगीतील मृतांचा आकडा 42 वर\nआम्ही तालिबान्यांवर विजय मिळवत आहोत\nअफगाणिस्तानमध्ये आत्मघातकी बॉम्बस्फोटात 6 ठार\nअमेरिकन नौदलाचे लढाऊ जेट जपानमध्ये कोसळले-वैमानिक सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/fugitive-economic-offenders/", "date_download": "2018-11-14T21:37:41Z", "digest": "sha1:O447PXBQQEK6QIXNSQXN2OAFVFJ3DIKP", "length": 9232, "nlines": 116, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Fugitive Economic Offenders- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nपैसे बुडवून विदेशात पळणाऱ्यांची आता खैर नाही, नव्या कायद्याला मंजूरी\nपैसे किंवा कर्ज बडवून विदेशात पळणाऱ्यांची आता खैर नाही. अशा लोकांविरोधात आत कडक कारवाई होणार आहे. याबाबतच्या नव्या विधेयकाला राज्यसभेने मंजुरी दिली आहे.\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त,अध्यादेशाच्या प्रस्तावाला मंजुरी\nआर्थिक घोटाळेबाजांची देशातली संपत्ती जप्त होणार, विशेष कायद्याला मंजुरी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/cheap-houses-first-time-railway-police-17038", "date_download": "2018-11-14T22:03:39Z", "digest": "sha1:T2WHGTDPX3GTORLIGWIMPPGTZD3LXE6C", "length": 12319, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Cheap houses for the first time, the railway police कमी दरातील घरे सर्वप्रथम रेल्वे पोलिसांना | eSakal", "raw_content": "\nकमी दरातील घरे सर्वप्रथम रेल्वे पोलिसांना\nशनिवार, 19 नोव्हेंबर 2016\nनांदेड - राज्य सरकारने पोलिसांना कमी दरात घरे ही योजना जाहीर केल्यानंतर सर्वांत प्रथम आलेला प्रस्ताव व मागणी लक्षात घेऊन नागपूर येथे प्रायोगिक तत्त्वावर लोहमार्ग पोलिसांना 40 टक्के कमी दरात सरकारी घर मिळणार आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केले असल्याने, राज्यात सर्वांत अगोदर लोहमार्ग पोलिसांना ही घरे मिळणार असल्याची माहिती नागपूर लोहमार्ग पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी नांदेड येथे दिली.\nनांदेड - राज्य सरकारने पोलिसांना कमी दरात घरे ही योजना जाहीर केल्यानंतर सर्वांत प्रथम आलेला प्रस्ताव व मागणी लक्षात घेऊन नागपूर येथे प्रायोगिक तत्त्वावर लोहमार्ग पोलिसांना 40 टक्के कमी दरात सरकारी घर मिळणार आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केले असल्याने, राज्यात सर्वांत अगोदर लोहमार्ग पोलिसांना ही घरे मिळणार असल्याची माहिती नागपूर लोहमार्ग पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी नांदेड येथे दिली.\nलोहमार्ग पोलिस नागपूर अंतर्गत येणाऱ्या नांदेडच्या भेटीसाठी बलकवडे येथे आले होते. नागपूर लोहमार्गाची हद्द मोठी असून रेल्वेचे जाळे या हद्दीत जास्त आहे. नागपूर रेल्वे पोलिस उत्तम काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्‍न मार्गी लागावा त्यासाठी पदभार घेतला तेव्हापासून सतत पाठपुरावा करीत आहे. आमच्या प्रस्तावाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली व सर्वांत अगोदर लोहमार्ग पोलिसांना 40 टक्के कमी दराने घर देण्याचा निर्णय घेतला. नागपूर येथे हे संकुल लवकरच उभे राहील, असा विश्‍वास बलकवडे यांनी व्यक्त केला.\n25 लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक\nपुणे - मजूर पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडे सुमारे 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून दोन जणांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने...\nअल्पवयीन नातीवर आजोबाकडून बलात्कार\nफलटण - येथील परिसरात आजोबाने अल्पवयीन नातीवर वारंवार बलात्कार केला. त्यातून गरोदर राहिलेल्या नातीने दोन दिवसांपूर्वी जन्मलेल्या अर्भकाचा खून...\nपोलिस असल्याची बतावणी करून १६ लाखांची लूट\nभिवंडी - शहरातील कल्याण रोड भागातील गोपालनगर येथील कुरिअर कंपनीत आलेली रोकड कल्याण येथील कार्यालयात जमा करण्यासाठी निघालेल्या कर्मचाऱ्यांची...\n...तर मोदींनाच पायउतार व्हावे लागेल - पृथ्वीराज चव्हाण\nकोल्हापूर : राफेल घोटाळा, जीएसटी ,नोट बंदी आणि आता रिझर्व्ह बँकेशी सुरू असलेला संघर्ष पाहता केंद्रातील मोदी सरकार पुन्हा सत्तेत येण्याचे सोडाच पण...\nनांदेड: किरकोळ कारणावरून एकाचा निर्घृण खून\nनांदेड : किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर कारागृहात असलेल्या एका अट्टल गुन्हेगाराची धमकी देणाऱ्या तरूणाचा तिघांनी निर्घृण खून केला. त्यानंतर...\nपुणे स्टेशनला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत मृतदेह\nपुणे : पुणे रेल्वे स्टेशनच्या मुख्य इमारतीवरील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत एक मृतदेह असल्याचे आज (ता.14) सकाळी १० च्या सुमारास आढळून आले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Maratha-Mahasangh-will-bring-the-elected-officials-to-the-throne/", "date_download": "2018-11-14T21:42:24Z", "digest": "sha1:KW2HWTQGH7DBHVSNRKO44CQWOFYCOARA", "length": 6827, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निर्ढावलेल्या अधिकार्‍यांना मराठा महासंघ वठणीवर आणणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › निर्ढावलेल्या अधिकार्‍यांना मराठा महासंघ वठणीवर आणणार\nनिर्ढावलेल्या अधिकार्‍यांना मराठा महासंघ वठणीवर आणणार\nमराठा समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण मिळावे, यासाठी अखिल भारतीय युवक मराठा महासंघ पहिल्यापासून प्रयत्न करत आहे. महासंघानेच सर्वप्रथम याबाबत जनजागृती केली. आरक्षण हा आमचा हक्‍क असून मराठा समाजातील सर्व युवक-युवतींना शिक्षण, उद्योग, व्यवसाय व व्यापार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी महासंघ प्रयत्नशील आहे. त्यामध्ये अडथळा आणणार्‍या अधिकार्‍यांना वठणीवर आणणार असल्याचा इशारा अखिल भारतीय युवक मराठा महासंघाचे प्रदेश सरचिटणीस दशरथ पिसाळ यांनी दिला.\nपिंपरी येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. या वेळी पिसाळ बोलत होते. प्रदेश संघटक संतोष शंकर लांडगे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष उदय पाटील, शिवानंद लांडगे, संतोष लांडगे, धनंजय जगदाळे, विजय बोर्‍हाडे आदी या वेळी उपस्थित होते. पिसाळ म्हणाले की, मागील वर्षी राज्य सरकारने काढलेला श्री राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा केवळ आदेश न काढता अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी. प्रत्यक्षात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेशावेळी संबंधीत संस्थांकडून संपुर्ण फी भरण्याची मागणी केली जाते. पालकांनी चालू शैक्षणिक वर्षी प्रवेश घेताना संपूर्ण फी मागणार्‍या शिक्षण संस्थांविरुध्द तक्रार द्यावी. अशा संस्थांना अखिल भारतीय युवक मराठा महासंघ धडा शिकवेल.\nकै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून मराठा समाजातील युवकांना उद्योग व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकारने आदेश काढले; मात्र प्रत्यक्षात युवकांना हे कर्ज देण्यासाठी बँकाकडून अनेक कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत मागणी व अडवणूक केली जाते. गरजु युवकांनी ऑनलाईन प्रक्रीया पूर्ण करून अर्ज भरल्यानंतर बँक अधिकारी मुलाखतीच्या वेळी आम्हाला शासनाचा आदेश प्राप्त झालेला नाही, त्यामुळे या योजनेखाली कर्ज देण्याचे नाकारतात. शेतकर्‍यांना कर्ज मिळवण्यासाठी व कर्जमाफीसाठी बँक अधिकारी अडवणूक करतात. माता-भगिनींना छळतात अशा निर्ढावलेल्या अधिकार्‍यांना व त्यांच्या दलालांना वठणीवर आणू असा इशारा देण्यात आला.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida-cricket/marathi-news-cricket-india-versus-south-africa-virat-kohli-95430", "date_download": "2018-11-14T22:15:43Z", "digest": "sha1:AG54V2FFSXGVS6P5KYZGNT2QQJ7OUMRF", "length": 15806, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news cricket India versus South Africa Virat Kohli विश्‍वकरंडकाच्या तयारीला आजपासून सुरवात | eSakal", "raw_content": "\nविश्‍वकरंडकाच्या तयारीला आजपासून सुरवात\nगुरुवार, 1 फेब्रुवारी 2018\nडर्बन : आव्हानात्मक खेळपट्टीवर तिसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेवर मिळविलेल्या विजयाने आत्मविश्‍वास उंचावलेला भारतीय संघ आता एकदिवसीय क्रमवारीत अव्वल क्रमांकाचे उद्दिष्टच डोळ्यांसमोर ठेवून एकदिवसीय मालिकेत उतरेल यात शंका नाही; पण त्यापेक्षा अवघ्या 14 महिन्यांवर आलेल्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या तयारीचा एक भाग म्हणूनही दोन्ही संघांनी या मालिकेकडे बघितल्यास आश्‍चर्य वाटणार नाही. सहा एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना उद्या डर्बनच्या किंग्जमेड मैदानावर होणार आहे.\nडर्बन : आव्हानात्मक खेळपट्टीवर तिसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेवर मिळविलेल्या विजयाने आत्मविश्‍वास उंचावलेला भारतीय संघ आता एकदिवसीय क्रमवारीत अव्वल क्रमांकाचे उद्दिष्टच डोळ्यांसमोर ठेवून एकदिवसीय मालिकेत उतरेल यात शंका नाही; पण त्यापेक्षा अवघ्या 14 महिन्यांवर आलेल्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या तयारीचा एक भाग म्हणूनही दोन्ही संघांनी या मालिकेकडे बघितल्यास आश्‍चर्य वाटणार नाही. सहा एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना उद्या डर्बनच्या किंग्जमेड मैदानावर होणार आहे.\nआत्मविश्‍वास उंचावलेला भारतीय संघ आणि आत्मविश्‍वासास ठेच पोचलेला दक्षिण आफ्रिका संघ यांच्यातील मैदानावरील चुरस आता अधिकच रंगणार आहे. पहिल्या सामन्यावर सध्या तरी पावसाचे सावट आहे. वॉंडरर्सच्या मैदानावर भारतीय संघ कधी हरलेला नाही. हा इतिहास तिसऱ्या कसोटीत कायम राहिला. पहिल्या सामन्यातील किंग्जमेड मैदानावर भारतीय संघ कधी जिंकलेला नाही, हा इतिहास आहे आणि हेच आव्हान भारतीय संघाला साद घालत आहे. डिव्हिलर्स पहिल्या तीन सामन्यांत खेळणार नसल्याचा फटका दक्षिण आफ्रिकेला बसू शकतो. त्याचा फायदा भारतीय संघ उठविण्याचा प्रयत्न करील.\nएकदिवसीय क्रिकेट हे एकदम भिन्न आहे. त्यामुळे गोलंदाजीपेक्षा फलंदाजीची फळी भक्कम करण्यावर भारत भर देईल, असे वाटते. मधल्या फळीत स्थान मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा आहे. त्यासाठी केदार जाधव, श्रेयस अय्यर, मनीष पांडे आणि दिनेश कार्तिक यांचा समावेश आहे. अजिंक्‍य रहाणेचाही विचार होऊ शकतो. सलामीसाठी शिखर धवन, रोहित शर्मा ही जोडी असेल. या मैदानाची खेळपट्टी फिरकीला साथ देणारी असल्यामुळे युजवेंद्र चहलबरोबर दुसऱ्या फिरकी गोलंदाजासाठी कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्यात चुरस असेल. भुवनेश्‍वर, बुमरा आणि शमी या कसोटीतील यशस्वी त्रिकुटावर नव्या चेंडूची जबाबदारी राहील. यातील दोघांनाच संधी मिळू शकते. कारण, गरज पडल्यास केदार जाधव आणि हार्दिक पंड्याचा उपयोग केला जाईल.\nदक्षिण आफ्रिकेकडे डिव्हिलर्स नसला तरी, त्याची उणीव भासणार नाही. जेपी ड्युमिनी, डेव्हिड मिलर, डू प्लेसिस या मधल्या फळीबरोबरच हशिम आमला आणि क्विटॉन डिकॉक या सलामीच्या जोडीवर त्यांच्या आशा असतील. मात्र, त्यांची मुख्य ताकद वेगवान गोलंदाजीच राहील आणि त्याला इम्रान ताहीरच्या फिरकीची साथ मिळेल.\nफिनटेक कंपन्यांना भारतात प्रचंड संधी : पंतप्रधान\nसिंगापूर : जगभरातील फिनटेक कंपन्यांसाठी भारत संधीचे प्रवेशद्वार असून गुंतवणूकदारांसाठी भारत आता सर्वाधिक आवडते ठिकाण बनल्याचे पंतप्रधान नरेंद्र...\nशेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये नाही - राधाकृष्ण विखे पाटील\nहिंगोली - शेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये राहिली नाही. त्‍यामुळे सत्ताधारी मंत्री शहरी भागातच फिरत असल्‍याचा आरोप विधान...\nनाशिक - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१९ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले...\nपाच महिन्यांत २३६ कोटींचे आव्हान\nनागपूर - महापालिकेचे प्रमुख आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता करातून गेल्या सात महिन्यांत केवळ १०२ कोटी रुपये वसूल करण्यात आले. स्थायी समितीने या वर्षात...\nमुलांनी मनसोक्त आनंदाचा ठेवा जपावा - डॉ. कुलकर्णी\nपुणे - कोणी सक्ती केली म्हणून काही करण्याऐवजी स्वतःला कशात मजा वाटते आहे, ते मुलांनी करावे. मग हवे तर गाणे गावे, एखादे वाद्य वाजवावे किंवा चित्रे...\nसंवाद एक अशी गोष्ट की, ज्याच्याशिवाय आपले दैनंदिन जीवनसुद्धा अवघड होऊन बसेल. दोन व्यक्तींमधील नात्यांचा पाया म्हणजे संवाद. संवादाच्या अनेक पद्धती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%8B-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE.html", "date_download": "2018-11-14T22:36:16Z", "digest": "sha1:SAIMFZW45QJKIU6LQCORM3K6LIJMCH2J", "length": 10522, "nlines": 125, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "मुंबईकरांनो आणखी दोन महिने डोळ्यांना जपा - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nमुंबईकरांनो आणखी दोन महिने डोळ्यांना जपा\nमुंबईकरांनो आणखी दोन महिने डोळ्यांना जपा\nसाथीच्या विविध आजारांनी मुंबई बेजार झाली असतानाच \"डोळे येणे' (कंजंक्‍टिवायटिस) या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आणखी दोन महिने डोळ्यांची काळजी घेण्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य खात्याने केले आहे. गेल्या आठवड्याभरात डोळ्याच्या साथीचे रुग्ण आढळून आल्याने हे खाते सतर्क झाले आहे.\nमुंबईत सध्या गणेशोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी होत आहे. हा संसर्गजन्य रोग सप्टेंबर आणि ऑक्‍टोबरमध्ये आढळून येतो. त्यामुळे वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्यावी तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.\nडोळे लालसर होणे, डोळे टोचणे, दुखणे, डोळ्यातून स्त्राव वाहणे अशी लक्षणे आढळल्यास पालिकेच्या दवाखान्यात जावून उपचार घ्यावेत. या रोगाचा फैलाव हवेमार्फत होतो. एकमेकांचा रुमाल वापरू नये. वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष दिल्यास हा रोग सात दिवसात बरा होवू शकतो, असे पालिकेच्या आरोग्य खात्याने म्हटले आहे.\n-गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.\n-हा रोग झालेल्या रुग्णांनी डोळ्यावर चश्‍मा लावावा.\n-वारंवार डोळ्यांना हात लावू नये. डोळ्यांना हात लावल्यास त्यापूर्वी व त्यानंतर हात साबणाने स्वच्छ धूवावेत.\n-कोमट पाण्याने डोळे स्वच्छ करावेत. शक्‍य असल्यास टिश्‍यू पेपरचा वापर करावा.\n-डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार डोळ्यामध्ये \"आय ड्रॉप्स' टाकावेत.\n-डोळे आल्यास मुलांना शाळेत पाठवू नये.\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87.php", "date_download": "2018-11-14T22:05:27Z", "digest": "sha1:JZRCXPWHGN2HCCVTN4AJM6SYLADN3KO6", "length": 94533, "nlines": 1210, "source_domain": "tarunbharat.org", "title": "मला काय त्याचे? | Tarun Bharat", "raw_content": "\nप्रो.पी.ए. वर्गीस, प्रसिद्ध लेखक, वक्ते\nमी कॅथॉलिक कुटुंबातील आहे. केरळमधील अनेक हिंदू, ख्रिश्‍चन व मुस्लिम होत होते म्हणून मी हिंदू...\nराजेश पदमार, सामाजिक कार्यकर्ता, बंगळुरू\nकर्नाटकातील कोडगू येथील एका कार्यक्रमात टिपू सुलतानविषयी बोलल्यावरून संतोष तम्मया या राष्ट्रीय विचारांच्या पत्रकाराला राज्य...\n१५ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nराहुल गांधींचे आरोप खोटे\nअसोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली\nरजनीकांत म्हणतात, नरेंद्र मोदी दहा जणांना भारी\nदरवर्षी १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी\nहिंमत असेल तर संघशाखांवर बंदी आणून दाखवा : शिवराज\nमंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून शिवसेनेचा गदारोळ\nमुलाखत पूर्वनियोजित : काँग्रेस\nप्रकाश आंबेडकरांनी टाळला संभाजी भिडेंचा उल्लेख\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\nनरेंद्र मोदी, ऊर्जित पटेल यांची झाली भेट\nआंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला\nस्टॅन ली यांचे निधन\nतुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता\nप्रो.पी.ए. वर्गीस, प्रसिद्ध लेखक, वक्ते\nAll अर्थ कृषी नागरी न्याय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nराहुल गांधींचे आरोप खोटे\nअसोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली\nदरवर्षी १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी\nमुलाखत पूर्वनियोजित : काँग्रेस\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\nनरेंद्र मोदी, ऊर्जित पटेल यांची झाली भेट\nप्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक\nआलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर\nकुशवाह शरद यादवांच्या तंबूत, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा\n१६० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत\nसहा महिन्यात रशिया, अमेरिकेकडून भारतावर ७ लाख सायबर हल्ले\nनरेंद्र मोदी, ऊर्जित पटेल यांची झाली भेट\nकेंद्राने आरबीआयला ३.६० लाख कोटी मागितले नाही\nरिझर्व्ह बँकेची स्वायत्तता कायद्याच्या चौकटीतच मान्य\nप्रत्यक्ष कर संकलन १५.७ टक्क्यांनी वाढले\nप्रत्यक्ष कर संकलन १५.७ टक्क्यांनी वाढले\nकेवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता\nडाटा स्टोरेजसाठी वेळमर्यादा बदलणार नाही\nरुपयाला आधी सामान्य पातळीवर येऊ द्या : आचार्य\nवाढणार नाही कर्जाचे ओझे; व्याजदरात बदल नाही\nस्टेट बँकेच्या एटीएममधून दिवसाला फक्त २० हजार\nरुपया सावरण्यासाठी आयातशुल्क वाढविण्यावर विचार\nपुढच्या टप्प्यात पूर्वेकडील बँकांचे विलीनीकरण\nकृषिनिर्यातीवरील सरसकट निर्बंधाला नीती आयोगाचा विरोध\nवीज अनुदान आता थेट शेतकर्‍यांच्या खात्यात\nकृषी क्षेत्राला मिळणार नव्या तंत्रज्ञानाची जोड\nरबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nचांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा\nसाखर उद्योजकांसाठी ८ हजार कोटींचे पॅकेज\nऊस शेतकर्‍यांकरिता सबसिडी जाहीर\nराहुल गांधींचे आरोप खोटे\nदरवर्षी १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी\nवर्षभरात झाले २५ गावांचे नामांतर\nगुन्ह्याची माहिती न देणार्‍या उमेदवारावर अवमान खटला\nज्येष्ठ भाजपा नेते केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांचे निधन\nभारतीयांशी लग्न करण्यात पाकी महिला आघाडीवर\nकामगार चळवळीसमोरील प्रश्‍नांचे निराकरण दत्तोपंतांच्या विचाराने शक्य\nशत्रुसंपत्ती विक्री प्रक्रियेला केंद्राची मंजुरी : रविशंकर प्रसाद\nडिजिटल पडताळणीसाठी दूरसंचार कंपन्यांना दिलासा नाही\nमोदींची दिवाळी यंदा केदारनाथमध्ये\nरोपवे, केबल कार देशाच्या वाहतूक क्षेत्राचे भविष्य\nअसोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली\nप्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक\nआलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर\nसुधा भारद्वाज, अरुण फरेरा, गोन्साल्विसची तुरुंगात रवानगी\nसीबीआयला कायदेशीर चौकटच नाही\nसहा आरोपींची फाशीची शिक्षा नऊ वर्षांनी रद्द\nसोहराबुद्दिनप्रकरणी अमित शाह निर्दोषच\nनॅशनल हेरॉल्ड हाऊस ताब्यात घेणार\nसेबीचा सहाराला आणखी एक दणका\n‘राफेल’च्या किमतीची माहिती सादर करा\nफटाके फोडण्याचे दोन तास राज्यांनी ठरवावेत : सर्वोच्च न्यायालय\nईडीकडून तीन वर्षांत विक्रमी ३३ हजार कोटींची मालमत्ता जप्त\nसहा महिन्यात रशिया, अमेरिकेकडून भारतावर ७ लाख सायबर हल्ले\nदक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना पाठविले मोदी जॅकेट\nतंत्रज्ञानात जगालाही हवी भारताची मदत\nपाकशी चर्चेचा निर्णय पंतप्रधानांना न विचारताच\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nरशियाने नेताजींच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे\nसौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा\nअमेरिकेचा दबाव झुगारून भारत-रशिया शस्त्रास्त्र करार\nचार रशियन युद्धनौकांच्या खरेदीवर केंद्राची मोहोर\nरशिया करणार भारताला शस्त्रसज्ज\nगुलाम काश्मीरच्या पंतप्रधानांच्या हत्येचा आयएसआयचा कट\nमुलाखत पूर्वनियोजित : काँग्रेस\nकुशवाह शरद यादवांच्या तंबूत, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा\nनोटबंदीने गांधी घराण्याचा काळा पैसा नष्ट केला\nनोट बंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करणारा घोटाळा\nसरकार-आरबीआय वादात काँग्रेस पडणार तोंडघशी\nइंदिरा गांधी यांनी हिटलरप्रमाणे देश चालवला\nसीबीआय मुख्यालयावर राहुल गांधींचा मोर्चा\nराफेल चौकशी दडपण्यासाठी आलोक वर्मा यांना हटवले\nकाँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे अशक्य\nगोंडवाना पार्टीनेही काँगे्रसला नाकारले\nभाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक\nमी बोललो की काँग्रेसची मते घटतात\nउद्योगस्नेहींच्या यादीत भारत ७७ व्या स्थानावर\nपेमेंट कंपन्यांना भीती कार्यान्वयन खर्च, घोटाळ्यांची\nदिवाळखोरीतून निघण्यासाठी एस्सार फेडणार ५४ हजार कोटींचे कर्ज\nवॉलमार्ट-फ्लिपकार्ट विकणार परस्परांची उत्पादने\n‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार\nटाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर\nरुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर\nहायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र\nस्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान\nपाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nमोबाईलनिर्मिती क्षेत्रात चार लाख रोजगार\n‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू\nकिरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट\nअप्सरा अणुभट्टी ९ वर्षांनी सक्रिय\nचंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे\n‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\nतेजसवरून बीव्हीआर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nभारतातच तयार होणार सुपर हॉर्नेट\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\n१६० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत\nवज्र, हॉव्हित्झर्स लष्करात दाखल\nपाक लष्कराचे प्रशासकीय मुख्यालय जवानांनी उडवले\nस्नायपर अतिरेक्यांचा शोध घेणार\nत्या दोन अतिरेक्यांचे मुडदे घेऊन जा\nभारतीय हद्दीत चीनची घुसखोरी नाही\nअजित डोवाल यांचे सरकारमधील महत्त्व वाढले\nब्रह्मोसच्या क्षमतेमुळेच माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानचा आटापिटा\nआता देशभरात समान मुद्रांक शुल्क\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ शक्य नाही\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nसंसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nआंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला\nस्टॅन ली यांचे निधन\nतुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता\nरोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे\nस्टॅन ली यांचे निधन\nतुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता\nरोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे\nपंजाब नॅशनल बँकेला इंग्लडमध्येही २७१ कोटींचा चुना\nउत्पादकता, चांगल्या सेवांसाठी भारत ब्रिक्ससोबत : मोदी\nयुगांडाच्या अर्थव्यवस्थेला ‘५ एफ’ची गरज\nसुषमा स्वराज यांनी जागविल्या महात्माजींच्या आठवणी\nअल्जेरियाचे विमान कोसळून २५७ ठार\nआंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला\nअफगाणमध्ये शांततेचे नवे पर्व सुरू होणार\nराजपक्षेंना पंतप्रधान म्हणून मान्यता नाही\nनेपाळ हिंदू राष्ट्र व्हावे : मुस्लिमांची मागणी\nस्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान\nरिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार\nबांधकामासाठी वाळूऐवजी प्लॅस्टिकचा वापर शक्य\nभारताचा सीपीईसीला कडाडून विरोध\nगांधी आडनावाशिवाय तुमच्याकडे आणखी काय\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nमंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून शिवसेनेचा गदारोळ\nप्रकाश आंबेडकरांनी टाळला संभाजी भिडेंचा उल्लेख\nमहाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार\nपुन्हा भारनियमनाचे चटके नाही\n‘कायद्याचे राज्य’ संकल्पनेवर लोकशाही सुरक्षित : सरन्यायाधीश\nआरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ\nकोल्हापुरात राजकीय भूकंप; २० नगरसेवकांचे पद रद्द\n‘चाकण पेटवणार्‍या’ पाच हजार जणांवर गुन्हा\nतिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत\nकेंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री\nचीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतीय शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर\nशेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू\nपुरुषाला नपुंसक म्हणणे बदनामीकारक\nसरकारी योजनेत एकाला फक्त एकच घर\nअनू मलिक ‘इंडियन आयडल’मधून बाहेर; लैंगिक छळाचा आरोप भोवला\nतर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक\nसोलापूर जिल्ह्यातील कारंब्याच्या जंगलात तरुणीचा खून\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nआयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा\nभारतात आणखी गुंतवणूक करणार मॉर्गन स्टॅन्ले\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nराज कपूर यांच्या पत्नीचे निधन\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nदिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत\nएक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत\nरिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष\nदिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत\nएक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत\nरिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\nहृतिकची फ्लर्ट; निव्वळ अफवा\nस्टॅन ली नामक ९५ वर्षांच्या मुलाचा अकाली मृत्यू\nअनंत कर्तृत्वाचे सांत गमन…\nयुद्ध, शांतता आणि भारत…\nअनंत कर्तृत्वाचे सांत गमन…\nनक्षल मुद्यावर राहुल गांधी गप्प का\nस्टॅन ली नामक ९५ वर्षांच्या मुलाचा अकाली मृत्यू\nयुद्ध, शांतता आणि भारत…\nबिहारमधील जागावाटपाने भाजपाला दिलासा\nनवरात्री निमित्त सजले तुळजाभवानी मंदिर\nपंतप्रधानांचा द्ववारकापर्यंत मेट्रोने प्रवास\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nशावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर\nAll ई-आसमंत ई-प.महाराष्ट्र ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर विशेष पुरवणी\n१५ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१४ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१४ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१३ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n११ नोव्हेंबर १८ आसमंत\n०४ नोव्हेंबर १८ आसमंत\n२८ ऑक्टोबर १८ आसमंत\n२१ ऑक्टोबर १८ आसमंत\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१४ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१३ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१२ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n११ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०३ ऑक्टोबर १८ सदाफुली\n०५ सप्टेंबर १८ सदाफुली\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n१५ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१४ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१३ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती दिवाळी पुरवणी\n१५ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nराहुल गांधींचे आरोप खोटे\nअसोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली\nरजनीकांत म्हणतात, नरेंद्र मोदी दहा जणांना भारी\nदरवर्षी १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी\nहिंमत असेल तर संघशाखांवर बंदी आणून दाखवा : शिवराज\nमंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून शिवसेनेचा गदारोळ\nराहुल गांधींचे आरोप खोटे\n►दसाँ एव्हिएशनच्या सीईओचे स्पष्टीकरण ►रिलायन्स कंपनीला आम्ही निवडले, नवी…\nअसोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली\n►नॅशनल हेरॉल्ड इमारत रिकामी करण्याचे प्रकरण, नवी दिल्ली, १३…\nदरवर्षी १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी\nनवी दिल्ली, १३ नोव्हेंबर – भारतातून दरवर्षी सुमारे १…\nआंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला\n►रोहिंग्या प्रकरण ►नऊ वर्षांपूर्वी दिला होता पुरस्कार, नेईपिडॉ, १३…\nस्टॅन ली यांचे निधन\n►स्पायडर मॅन, हल्क यांचे जनक, न्यू यॉर्क, १३ नोव्हेंबर…\nतुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता\nमुंबई, १३ नोव्हेंबर – अमेरिकेच्या पहिल्या हिंदू खासदार तुलसी…\nमंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून शिवसेनेचा गदारोळ\n►कुणी ‘ब्र’ देखील काढला नाही : मुनगंटीवारांचा दावा, मुंबई,…\nप्रकाश आंबेडकरांनी टाळला संभाजी भिडेंचा उल्लेख\n►कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण, मुंबई, १३ नोव्हेंबर – कोरेगाव…\nमहाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार\n►चाचपणी सुरू केली ►राफेल प्रकरणी राकाँच्या भूमिकेने नाराज, मुंबई,…\nदिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत\n॥ विशेष : धनश्री बेडेकर | हिंदू धर्मात निसर्गचक्राला…\nएक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत\n॥ संवाद : सोमनाथ देशमाने | भ्रष्टाचाराचे अनेक आश्रयदाते…\nरिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष\n॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | देशात किंवा कदाचित…\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\n‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nबॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\n‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…\nसूर्योदय: 06:32 | सूर्यास्त: 17:49\nHome » आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक » मला काय त्याचे\n॥ संवाद : सोमनाथ देशमाने |\nचित्तोडमध्ये नव्हे तर लव्ह जिहादच्या भयाने भारतभर हजारो पद्मावती आक्रोश करत आहेत मला काय त्याचे… हा पुरोहितांचा प्रश्न आहे, मला काय त्याचे हा शेतकर्‍यांचा प्रश्न आहे, मला काय त्याचे हा शेतकर्‍यांचा प्रश्न आहे, मला काय त्याचे ही माझ्या बापाची समस्या आहे, मला काय त्याचे ही माझ्या बापाची समस्या आहे, मला काय त्याचे हद्द झाली जग भारताकडे आशेने बघू लागले आहे… असेल, मला काय त्याचे… असेल, मला काय त्याचे मला काय मिळाले अनुदान, आरक्षण, कर्जमाफी मिळाली कर कमी झाला… अरे हा जिवंत माणसांचा देश आहे की मुर्दाड फुकट्यांची धर्मशाळा जो भंडारा घालील त्याचा उदो उदो जो भंडारा घालील त्याचा उदो उदो जो खोबरं उधळील त्याचं चांगभलं\nचित्तोडची महाराणी पद्मावती हिच्या सौंदर्याची दिगंत किर्ती ऐकून बावचळलेला वासनांध अल्लाउद्दीन खिलजी चित्तोडभोवती वेढा टाकून बसला होता. बुलंद दरवाजा, भक्कम तटबंदी असलेल्या लढावू रजपुतांचा चित्तोडगड दाद देत नव्हता. हताश, कामातूर खिलजीला एके दिवशी स्वप्न पडले. महाराणी पद्मावती त्याच्यासमोर उभी होती. अल्लाउद्दीन खिलजी नखशिखांत शहारला. लाळ गाळत महाराणी पद्मावतीकडे पुढे पुढे सरकू लागला. क्षणार्धात महाराणी पद्मावतीत महाकाली महादुर्गा संचारली आणि तिने धडावेगळे केलेले अल्लाउद्दीन खिलजीचे शीर तिच्या चरणांवर येऊन पडले. या अल्ला, या अल्ला ओरडत अल्लाउद्दीन खिलजी झोपेतून जागा झाला. अंगातून घामाच्या धारा वहात होत्या. पहाटे पडलेल्या स्वप्नाचा मतितार्थ समजून घेऊन एखादा विचारी संस्कारी पुरुष गुमान परत फिरला असता पण तो अल्लाउद्दीन खिलजी होता पण तो अल्लाउद्दीन खिलजी होता बुलंद दरवाजा तोडून किल्ल्‌यात घुसायचा व महाराणी पद्मावती हस्तगत करायचा निर्णय करुन तो चित्तोडगडावर चाल करुन गेला. पुढे मागे हजारो सैनिक बुलंद दरवाजा तोडून किल्ल्‌यात घुसायचा व महाराणी पद्मावती हस्तगत करायचा निर्णय करुन तो चित्तोडगडावर चाल करुन गेला. पुढे मागे हजारो सैनिक तुंबळ युध्द झाले. विजयी उन्मादात अल्लाउद्दीन खिलजी बुलंद दरवाजातून आत प्रवेशता झाला आणि त्याचा चेहरा खाडकन उतरला. चिताभस्माचे ढीगच्या ढीग दिसत होते. शूरवीर रजपुत सैनिकांची प्रेतं इतस्ततः विखुरली होती. युध्द जिंकलेल्या अल्लाउद्दीन खिलजीचा चेहरा निस्तेज आणि चित्तोडसाठी लढता लढता वीरगतीला प्राप्त झालेल्या रजपुत सैनिकांच्या चेहर्‍यावर दिव्य तेज तुंबळ युध्द झाले. विजयी उन्मादात अल्लाउद्दीन खिलजी बुलंद दरवाजातून आत प्रवेशता झाला आणि त्याचा चेहरा खाडकन उतरला. चिताभस्माचे ढीगच्या ढीग दिसत होते. शूरवीर रजपुत सैनिकांची प्रेतं इतस्ततः विखुरली होती. युध्द जिंकलेल्या अल्लाउद्दीन खिलजीचा चेहरा निस्तेज आणि चित्तोडसाठी लढता लढता वीरगतीला प्राप्त झालेल्या रजपुत सैनिकांच्या चेहर्‍यावर दिव्य तेज रजपुत स्रियांचे नामोनिषाण कुठे दिसत नव्हते. अल्लाउद्दीन खिलजी काय समजायचे ते समजून चुकला. क्रोधाग्नीने त्याचा चेहरा लालेलाल झाला. युध्द जिंकूनही तो हरला होता. गडावरील मठमंदीरं उध्वस्थ करायचा त्याने आपल्या सैन्याला सुडादेश दिला आणि…\nमहाराणी पद्मावतीवर चित्रपट बनवताना असे भव्य दिव्य स्वप्न बॉलीवुडचा महान दिग्दर्शक संजय लीला भन्साळीला का पडले नाही\nचित्तोडभोवती अल्लाउद्दीन खिलजीचा वेढा पडल्यामुळे किल्ल्‌यातला धान्यसाठा संपत आला होता. बाहेरुन रसद येऊ शकत नव्हती. महाराजा रतनसिंह चिंताग्रस्त झाले होते. कुणीही परपुरुष रजपुत महिलाचे नखही पाहू शकत नाही, या रजपुती परंपरेला चित्तोडगडने मुरड घातली. अल्लाउद्दीन खिलजीने गडावर निरोप पाठवला होता की महाराणी पद्मावतीचे मला आरशात तरी दर्शन घडवा, मी आल्या पावली निघून जाईन शत्रुलाही दिलेल्या शब्दाला जागणारे रजपुत आणि जन्मदात्या बापाला दिलेला शब्द मोडणारे मोगल शत्रुलाही दिलेल्या शब्दाला जागणारे रजपुत आणि जन्मदात्या बापाला दिलेला शब्द मोडणारे मोगल महाराजा रतनसिंह त्यांच्या धर्माला जागले आणि अल्लाउद्दीन खिलजी त्याच्या धर्माला जागला. महाराणी पद्मावतीचे आरशातले सौंदर्य बघून अल्लाउद्दीन खिलजी अधिकच चेकाळला. चित्तोडगडचा वेढा त्याने आणखी भक्कम केला.\nमहाराजा रतनसिंह यांनी मनात ठाम निश्चय करुन राजदरबार भरवला, विचार विनिमय करण्यासाठी सेनाधिकारी आणि समस्त राजसभा यांच्या नजरा महाराज रतनसिंह यांच्या चेहर्‍यावर खिळल्या होत्या. धीरगंभीर आवाजात महाराज रतनसिंह रावल बोलु लागले. माझ्या प्रिय मेवाड बंधुभगिनींनो, आपण परम भाग्यशाली आहोत. आपल्या प्रिय चित्तोडगडाच्या शाही विवाहाचा मुहूर्त ठरला आहे. आपले आराध्य दैवत महादेव, देवाधिदेव महादेव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहाणार आहेत. हर हर महादेव सेनाधिकारी आणि समस्त राजसभा यांच्या नजरा महाराज रतनसिंह यांच्या चेहर्‍यावर खिळल्या होत्या. धीरगंभीर आवाजात महाराज रतनसिंह रावल बोलु लागले. माझ्या प्रिय मेवाड बंधुभगिनींनो, आपण परम भाग्यशाली आहोत. आपल्या प्रिय चित्तोडगडाच्या शाही विवाहाचा मुहूर्त ठरला आहे. आपले आराध्य दैवत महादेव, देवाधिदेव महादेव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहाणार आहेत. हर हर महादेव हर हर महादेव गडाच्या पायथ्याशी तळ ठोकून बसलेल्या अल्लाउद्दीन खिलजीलाही शाही खलिता धाडला आहे. चित्तोडगडावर रुधिराभिषेक करावयाचा आहे. महाकालचे शाही स्वागत नरमुंडमालांनी करावयाचे आहे. जोहररुपी रक्तकेसरी गुलाल उधळावयाचा आहे. स्वागतात कुठेही कमतरता राहता कामा नये. रजपुत परंपरेला कुठेही गालबोट लागता कामा नये. बुलंद दरवाजा उघडा. केसरी वस्त्र परिधान करुन महाकालचे भव्य स्वागत करा. त्याच्या स्वागतासाठी महाराणी पद्मावतीसह तमाम सौंदर्यवतींचे चिताभस्म तयार ठेवा. चला, चित्तोडगडाच्या शाही विवाहाच्या तयारीला लागा. … शूरवीर बादल कुजबुजला. मी सांगत होतो, हे परकीय आक्रमक मुळीच विश्वासपात्र नाहीत. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला हवे होते. पण आता वेळ निघून गेली आहे. आता त्यांना आपण आपल्या सनातन भाषेतच उत्तर देऊ. … हर हर महादेवच्या गगनभेदी ललकार्‍यांनी दरबार रोमांचित झाला कारण सर्वोच्च त्याग करायची वेळ आली होती.\nहा हा म्हणता ही वार्ता राणीमहालांपर्यंत पोहचली. महाराणी पद्मावतीसह तमाम रजपुत वीरांगनांच्या अंगात वीरश्री संचारली. सनातन भारतीय परंपरेला सर्वाधिक काय प्रिय असेल तर नितीमत्ता आणि त्यासाठी सर्वस्वाचे बलिदान राजपुत क्षत्राणी आणि त्यांच्यासाठी जोहरकुंड सजू लागले.\nमहाराजा रतनसिंह रावल यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी चित्तोडगड जेवढा सजला नव्हता, तेवढा आता त्याच्या शाही विवाहाच्या या प्रसंगी सजवला जात होता. प्रचंड उत्साह ओसंडून वहात होता. शत्रूची खांडोळी करता करता वीर मरण शीलरक्षणार्थ जोहर क्षत्रीयांच्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण रजपुत स्रिया सौभाग्य श्रृंगार करुन आणि रजपुत योध्दा शस्त्रसज्ज होऊन पुढील आदेशाची आतूरतेने प्रतिक्षा करत होते. चंदन, श्रीफळ, तूप, धूप, धीप, गंगाजल, तुलशीदल सारी जय्यत तयारी चालली होती. पुरोहितांनी राजमहालांकडे निरोप पाठवला की पहिले सूर्यकिरण जोहरकुंडावर पडले की जोहर सुरु होईल रजपुत स्रिया सौभाग्य श्रृंगार करुन आणि रजपुत योध्दा शस्त्रसज्ज होऊन पुढील आदेशाची आतूरतेने प्रतिक्षा करत होते. चंदन, श्रीफळ, तूप, धूप, धीप, गंगाजल, तुलशीदल सारी जय्यत तयारी चालली होती. पुरोहितांनी राजमहालांकडे निरोप पाठवला की पहिले सूर्यकिरण जोहरकुंडावर पडले की जोहर सुरु होईल पहिला आणि शेवटचा जोहर कुणाचा ते महाराणी पद्मावती ठरवतील. आहुती-राष्ट्रसमर्पण करण्याचा परमोच्च क्षण पहिला आणि शेवटचा जोहर कुणाचा ते महाराणी पद्मावती ठरवतील. आहुती-राष्ट्रसमर्पण करण्याचा परमोच्च क्षण ढोल, ताशे, नगारे वाजू लागले तसतसे सार्‍या चित्तोडगडात वीरश्री संचरु लागली. पूर्व क्षितिजावर रक्तिम लालिमा दिसू लागली. सर्व सतींनी आपापल्या पतीदेवांचे अंतिम दर्शन घेतले. तलवारीच्या पात्यांवर सर्रकन अंगठा चिरुन पतीदेवांनी धर्मपत्नींचे कुंकुमतिलक केले. महाराणी पद्मावतीला महाराज रतनसिंह कांही सांगू पहात होते, परंतु महाराणी पद्मावतीच्या चेहर्‍यावरील दिव्य तेज बघून ते गप्प राहिले. आज महाकालच्या पुजेसाठी चिताभस्म तयार करायला निघाली होती राणी पद्मावती ढोल, ताशे, नगारे वाजू लागले तसतसे सार्‍या चित्तोडगडात वीरश्री संचरु लागली. पूर्व क्षितिजावर रक्तिम लालिमा दिसू लागली. सर्व सतींनी आपापल्या पतीदेवांचे अंतिम दर्शन घेतले. तलवारीच्या पात्यांवर सर्रकन अंगठा चिरुन पतीदेवांनी धर्मपत्नींचे कुंकुमतिलक केले. महाराणी पद्मावतीला महाराज रतनसिंह कांही सांगू पहात होते, परंतु महाराणी पद्मावतीच्या चेहर्‍यावरील दिव्य तेज बघून ते गप्प राहिले. आज महाकालच्या पुजेसाठी चिताभस्म तयार करायला निघाली होती राणी पद्मावती अग्रपुजेचा मान तिचा होता. महाकालात विलीन व्हायला निघाली होती महाकाली पद्मावती\nसूर्यनारायणाचे पहिले किरण जोहरकुंडावर पडले आणि धगधगत्या अग्नीकुंडात, मंत्रघोषात क्षत्रिय रजपुत स्त्रियांच्या समिधा पडू लागल्या. क्षणभर सूर्यदेवही काळवंडला असेल पावन अग्नीत पावन देहांची आहुती पावन अग्नीत पावन देहांची आहुती शीलरक्षणार्थ वायुमंडल सुगंधीत झाले. पार्वतीला शिवाची शक्ती म्हणतात आपापल्या अर्धांगिनींचे शौर्य बघून रजपुत वीरांच्या भुजांमध्ये हजार हत्तींचे बळ आले. बादलच्या वृध्द मातेची शेवटची आहुती पडली आणि जोहरयज्ञ संपन्न झाला.\nसिंहलद्विपचा राजा गंधर्वसेन व राणी चंपावती यांची राजकन्या असलेली पद्मिनी-पद्मावती लहानपणापासूनच युध्दकौशल्यात निपूण होती. जो कुणी माझ्या सैनिकाला द्वंद्वयुध्दात हरवेल त्याच्याशीच मी विवाह करीन, असा तिचा प्रण होता. तो सैनिक ती स्वतः पद्मावतीच असायची या सोळा हजार पराक्रमी रजपुत स्रिया हातात तलवारी घेऊन, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढल्या असत्या तर भारताच्या इतिहासाला वेगळीच कलाटणी मिळाली असती. भरतभूमीवर परकीयांचे नामोनिषाण राहिले नसते आणि पुढचा साराच अनर्थ टळला असता. असो.\nबुलंद दरवाजा उघडला गेला आणि रजपुत सेना अल्लाउद्दीन खिलजीच्या सैन्यावर तुटून पडली. त्यांच्याकडे आता स्वतःशिवाय गमावण्यासारखे काहीच नव्हते. घनघोर युध्द झाले. एकेका रजपुत वीराने १००-१०० खिलजी सैनिक कापून काढले तरीही चित्तोडगड पडलेच …\nभारतीयांवर रानटी व सैतानी अत्याचार करणार्‍या अल्लाउद्दीन खिलजीविषयी माझ्या मनात तसूभरही सहानुभूती नाही. आणि तशी ती कुणाही भारतीयाच्या मनात असण्याची सुतराम शक्यता नाही, मग तो हिंदू असो की मुसलमान मला पडलेलं हे स्वप्न मी सार्‍या भारतीयांना मातृवत पूजनीय असलेल्या महाराणी पद्मावतीच्या चरणी समर्पित करित आहे\nइसवी सन ७११ मध्ये पहिला अरब आक्रमक मोहमद बिन कासिम सिंधवर चाल करुन आला. त्यावेळी भारतात शेकडो क्षत्रिय घराणी होती, त्यांच्या रियासती होत्या परंतु, उर्वरित भारतातील एकही हिंदू राजा सिंधच्या मदतीला धावला नाही. सिंध पराभूत झाले आणि तिथेच अरबांनी हिंदुंना जोखले.\nइसवी सन १३०३ पर्यंत अरबांसह इतर मुसलमान भारतात बरेच लांबवर आत घुसले होते. सुलतान जलालुद्दीन खिलजी हा अल्लाउद्दीन खिलजीचा काका व सासराही होता त्याचा आणि आपल्या सख्ख्या भावांचा कपटाने काटा काढून अल्लाउद्दीन खिलजीने दिल्लीची बादशाही बळकावली होती. त्याने चित्तोडवर स्वारी केली तेव्हाही भारतात अनेक हिंदू रियासती अजून शिल्लक होत्या. परंतु कुणीही चित्तोडच्या मदतीला गेले नाही. मला काय त्याचे त्याचा आणि आपल्या सख्ख्या भावांचा कपटाने काटा काढून अल्लाउद्दीन खिलजीने दिल्लीची बादशाही बळकावली होती. त्याने चित्तोडवर स्वारी केली तेव्हाही भारतात अनेक हिंदू रियासती अजून शिल्लक होत्या. परंतु कुणीही चित्तोडच्या मदतीला गेले नाही. मला काय त्याचे परकीय आक्रमकांविरुध्द ज्याने त्याने लढावे किंवा तडजोडी कराव्या किंवा शरण जावे परकीय आक्रमकांविरुध्द ज्याने त्याने लढावे किंवा तडजोडी कराव्या किंवा शरण जावे मला काय त्याचे याच निष्क्रियतेमुळे असेल कदाचित, रजपुतांनी आणि इतरांनीही मोगलांबरोबर तडजोडी केल्या असाव्यात. त्यावेळच्या सर्व हिंदू राजांनी आपापसात तडजोडी केल्या असत्या तर किती बरे झाले असते परंतु तसे घडले नाही आणि त्यामुळेच भारत परकीयांच्या गुलामगिरीत गेला. आक्रमक जेते एकटे येत नसतात, त्यांच्या बरोबर त्यांचा धर्मही असतो. त्यामुळे हिंदू आक्रसत गेले आणि भारताच्या भौगोलिक सीमाही आक्रसल्या\nस्वतंत्र भारतातही आमची मानसिकता अजून तीच आहे, मला काय त्याचे म्हणूनच काश्मिरी पंडीत आपल्याच मातृभूमीत निर्वासित जीवन जगत आहेत. भारतातल्या नऊ-दहा प्रांतात हिंदू अल्पसंख्यक होण्याच्या मार्गावर आहेत. मला काय त्याचे म्हणूनच काश्मिरी पंडीत आपल्याच मातृभूमीत निर्वासित जीवन जगत आहेत. भारतातल्या नऊ-दहा प्रांतात हिंदू अल्पसंख्यक होण्याच्या मार्गावर आहेत. मला काय त्याचे बांग्लादेशी घुसखोरांमुळे आसाम-बंगाल प्रांतातील स्थानिक भूमीपुत्र उध्वस्थ होत आहेत. हा त्यांचा प्रश्न आहे, मला काय त्याचे बांग्लादेशी घुसखोरांमुळे आसाम-बंगाल प्रांतातील स्थानिक भूमीपुत्र उध्वस्थ होत आहेत. हा त्यांचा प्रश्न आहे, मला काय त्याचे कोण कुठले रोहिंग्या मुसलमान ब्रह्मदेशातून आले आणि भारतात घुसले. मला काय त्याचे कोण कुठले रोहिंग्या मुसलमान ब्रह्मदेशातून आले आणि भारतात घुसले. मला काय त्याचे भारत सरकार बघून घेईल भारत सरकार बघून घेईल मोदी सरकार म्हणाले, रोहिंग्यांनों आपण अनाधिकृत घुसखोर आहात. आपल्याला परत जावेच लागेल. तर कित्येक मुल्ला-मौलवी केंद्र सरकारलाच आव्हान देत रोहिंग्यांच्या पाठीशी उभे राहिले मोदी सरकार म्हणाले, रोहिंग्यांनों आपण अनाधिकृत घुसखोर आहात. आपल्याला परत जावेच लागेल. तर कित्येक मुल्ला-मौलवी केंद्र सरकारलाच आव्हान देत रोहिंग्यांच्या पाठीशी उभे राहिले कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल, प्रशांत भूषण प्रभूती वकील रोहिंग्यांचा बचाव करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल, प्रशांत भूषण प्रभूती वकील रोहिंग्यांचा बचाव करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणी मकबूल फिदा हुसेन हिंदू देवदेवतांच्या बिभत्स प्रतिमा चितारतो. तो कोण कर्नाटकी महान सेक्युलर पुरोगामी साहित्यिक म्हणतो, मी आज सकाळीच तुमच्या महादेवाच्या पिंडीवर लघुशंका करुन आलो अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणी मकबूल फिदा हुसेन हिंदू देवदेवतांच्या बिभत्स प्रतिमा चितारतो. तो कोण कर्नाटकी महान सेक्युलर पुरोगामी साहित्यिक म्हणतो, मी आज सकाळीच तुमच्या महादेवाच्या पिंडीवर लघुशंका करुन आलो तो जागचा हललाही नाही तो जागचा हललाही नाही काय तुमच्या देवदेवता बॉलीवुडचा कुणी संजय भन्साळी सतत मर्कट लीला करतो. मला काय त्याचे चित्तोडची महाराणी पद्मावती आपल्यावर फिदा होऊन ती आपल्याशी प्रणयाराधन करत असल्याचे स्वप्न परकीय, परधर्मीय आक्रमक अल्लाउद्दीन खिलजीला पडले असेल-नसेल, तो आणि त्याचा परवरदिगार जाणो, परंतु असे दुःस्वप्न आमच्या संजय लीला भन्साळीला पडले असेल आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली त्यांनी ते पद्मावती चित्रपटात चितारले असेल तर त्याची करावी तेवढी निर्भत्सना कमीच होईल. … २० कोटी मुसलमानांना काय वाटेल याचा हज्जारदा विचार करणारी ही तथाकथित सेक्युलर मंडळी, १०० कोटी हिंदुंना काय वाटेल याचा कधीच विचार का करत नाहीत चित्तोडची महाराणी पद्मावती आपल्यावर फिदा होऊन ती आपल्याशी प्रणयाराधन करत असल्याचे स्वप्न परकीय, परधर्मीय आक्रमक अल्लाउद्दीन खिलजीला पडले असेल-नसेल, तो आणि त्याचा परवरदिगार जाणो, परंतु असे दुःस्वप्न आमच्या संजय लीला भन्साळीला पडले असेल आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली त्यांनी ते पद्मावती चित्रपटात चितारले असेल तर त्याची करावी तेवढी निर्भत्सना कमीच होईल. … २० कोटी मुसलमानांना काय वाटेल याचा हज्जारदा विचार करणारी ही तथाकथित सेक्युलर मंडळी, १०० कोटी हिंदुंना काय वाटेल याचा कधीच विचार का करत नाहीत यात मुसलमानांचा दोष नाही, दोष आमच्यातच आहे यात मुसलमानांचा दोष नाही, दोष आमच्यातच आहे १०० कोटीतला प्रत्येक हिंदू सुटा सुटा आहे १०० कोटीतला प्रत्येक हिंदू सुटा सुटा आहे मोहमद बिन कासिम भारतात घुसला तेव्हापासून ते थेट आजतागायत मोहमद बिन कासिम भारतात घुसला तेव्हापासून ते थेट आजतागायत भारतीय मुसलमान हे आमचेच भाऊबंध आहेत. त्यांच्या हिंदू पुर्वजांवर आक्रमक मुसलमान परकीयांनी अनन्वित अत्याचार करुन त्यांना बळजबरीने मुसलमान बनविले. हिंदू सुटा सुटा नसता तर असे घडलेच नसते भारतीय मुसलमान हे आमचेच भाऊबंध आहेत. त्यांच्या हिंदू पुर्वजांवर आक्रमक मुसलमान परकीयांनी अनन्वित अत्याचार करुन त्यांना बळजबरीने मुसलमान बनविले. हिंदू सुटा सुटा नसता तर असे घडलेच नसते म्हणून हा हिंदुंचा प्रश्न आहे, मला काय त्याचे म्हणून हा हिंदुंचा प्रश्न आहे, मला काय त्याचे हा मुसलमानांचा प्रश्न आहे, मला काय त्याचे हा मुसलमानांचा प्रश्न आहे, मला काय त्याचे ही वृत्ती अत्यंत घातक आहे, कारण प्रश्न कुणाचाही असला तरी त्याचे बरे वाईट परिणाम सर्व भारतीयांना भोगावे लागतात.\nचित्तोडच्या किल्ल्‌यातच नव्हे तर लव्ह जिहादच्या भयाने भारतभर हजारो पद्मावती आक्रोश करत आहेत मला काय त्याचे हा त्या पोरींचा आणि त्यांच्या आईवडीलांचा प्रश्न आहे, मला काय त्याचे … हा पुरोहितांचा प्रश्न आहे, मला काय त्याचे … हा पुरोहितांचा प्रश्न आहे, मला काय त्याचे हा शेतकर्‍यांचा प्रश्न आहे, मला काय त्याचे हा शेतकर्‍यांचा प्रश्न आहे, मला काय त्याचे हा शिक्षकांचा प्रश्न आहे, मला काय त्याचे हा शिक्षकांचा प्रश्न आहे, मला काय त्याचे ही माझ्या बापाची समस्या आहे, तो बघून घेईल ही माझ्या बापाची समस्या आहे, तो बघून घेईल मला काय त्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचा दबदबा वाढत चालला आहे, जग भारताकडे आता आशेने आणि आदराने बघू लागले आहे … असेल, मला काय त्याचे … असेल, मला काय त्याचे मला काय मिळाले अनुदान, आरक्षण, कर्जमाफी मिळाली बोनस मिळाला वेतन आयोग लागु झाला व्यवसायकर, विक्रीकर, आयकर कमी झाला व्यवसायकर, विक्रीकर, आयकर कमी झाला … अरे हा जिवंत माणसांचा देश आहे की मुर्दाड फुकट्यांची धर्मशाळा … अरे हा जिवंत माणसांचा देश आहे की मुर्दाड फुकट्यांची धर्मशाळा जो भंडारा घालील त्याचा उदो उदो जो भंडारा घालील त्याचा उदो उदोजो खोबरं उधळील त्याचं चांगभलं\nदिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत\nएक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत\nरिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष\nFiled under : आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक.\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\n१५ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nराहुल गांधींचे आरोप खोटे\nअसोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली\nरजनीकांत म्हणतात, नरेंद्र मोदी दहा जणांना भारी\nदरवर्षी १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी\nहिंमत असेल तर संघशाखांवर बंदी आणून दाखवा : शिवराज\nमंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून शिवसेनेचा गदारोळ\nमुलाखत पूर्वनियोजित : काँग्रेस\nप्रकाश आंबेडकरांनी टाळला संभाजी भिडेंचा उल्लेख\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\n१५ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती No Comments;\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (255) आंतरराष्ट्रीय (404) अमेरिका (146) आफ्रिका (7) आशिया (218) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (31) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (1) ई-पेपर (147) ई-आसमंत (54) ई-प.महाराष्ट्र (1) ई-मराठवाडा (41) ई-सदाफुली (6) ई-सोलापूर (45) विशेष पुरवणी (1) कलाभारत (5) किशोर भारत (2) क्रीडा (19) छायादालन (8) ठळक बातम्या (6) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (782) आसमंत (733) मानसी (9) युवा भरारी (9) विविधा (3) सदाफुली (28) फिचर (17) महाराष्ट्र (397) उ.महाराष्ट्र (1) प.महाराष्ट्र (16) मराठवाडा (8) मुंबई-कोकण (68) विदर्भ (10) सोलापूर (14) रा. स्व. संघ (50) राज्य (658) आंध्र प्रदेश-तेलंगणा (17) ईशान्य भारत (43) उत्तर प्रदेश (78) ओडिशा (7) कर्नाटक (77) केरळ (47) गुजरात (64) गोवा (9) जम्मू-काश्मीर (83) तामिळनाडू (28) दिल्ली (48) पंजाब-हरयाणा (12) बंगाल (31) बिहार-झारखंड (35) मध्य प्रदेश-छत्तीसगड (44) राजस्थान (23) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,747) अर्थ (73) कृषी (25) नागरी (770) न्याय-गुन्हे (278) परराष्ट्र (80) राजकीय (233) वाणिज्य (19) विज्ञान-तंत्रज्ञान (33) संरक्षण (124) संसद (101) सांस्कृतिक (12) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (4) संपादकीय (715) अग्रलेख (350) उपलेख (365) साहित्य (5) स्तंभलेखक (938) अजय देशपांडे (31) अपर्णा क्षेमकल्याणी (5) अभय गोखले (11) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (21) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (33) डॉ.परीक्षित स. शेवडे (42) डॉ.वाय.मोहितकुमार राव (40) डॉ.सच्चिदानंद शेवडे (10) तरुण विजय (9) दीपक कलढोणे (22) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (1) प्रशांत आर्वे (5) ब्रि. हेमंत महाजन (51) भाऊ तोरसेकर (102) मयुरेश डंके (4) मल्हार कृष्ण गोखले (49) यमाजी मालकर (47) रत्नाकर पिळणकर (20) रविंद्र दाणी (48) ल.त्र्यं. जोशी (29) वसंत काणे (13) श्याम परांडे (12) श्याम पेठकर (54) श्यामकांत जहागीरदार (52) श्रीकांत पवनीकर (9) श्रीनिवास वैद्य (53) सतीष भा. मराठे (4) सुधीर पाठक (4) सुनील कुहीकर (47) सोमनाथ देशमाने (44) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (33)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nMore in आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक (994 of 1135 articles)\nउलट तपासणी : भाऊ तोरसेकर | गांधी घराण्याबाहेरचा कोणीही अध्यक्ष वा नेता होऊ शकत नाही, हे सत्य आहे. पण आजवरचे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-14T21:56:54Z", "digest": "sha1:2LMRPZLCGYRHIAAAZ2P26S7OTJMRVJWX", "length": 6322, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महिला तहसीलदारांच्या पर्सवर चोरट्याचा डल्ला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमहिला तहसीलदारांच्या पर्सवर चोरट्याचा डल्ला\nसातारा, दि. 6 (प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला तहसीलदाराच्या दालनातून बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पर्स व त्यातील दहा हजारांची रोकड चोरट्याने लंपास केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात खळबळ उडाली.\nयाबाबत माहिती अशी की, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार अमिता विजय तळेकर-धुमाळ (वय 40, रा. सातारा) या दिवसभर त्यांच्या दालनात काम करत होत्या. दरम्यान, सायंकाळी बैठकीनिमित्ताने त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात गेल्या. त्यावेळी धुमाळ यांनी स्वत:ची पर्स टेबलावर ठेवून त्या बाहेर गेल्या. त्यावेळी चोरट्यांनी त्यांची पर्स लंपास केली. बैठक संपवून त्या दालनात आल्या असता त्यांच्या टेबलावर पर्स नसल्याचे निदर्शनास आले. चोरीला गेलेल्या पसरमध्ये दहा हजार रोख, बॅंकेचे एटीएम, पॅनकार्ड, आधारकार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रे होती.\nयाबाबत बुधवारी रात्री उशिरा सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलीस नाईक गायकवाड तपास करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसंगमनेरच्या दोन गॅस वितरकांवर कारवाई\nNext articleक्रांतीवीर नागनाथअण्णांच्या जेल उडीचा साताऱ्यात अमृत महोत्सव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/minimum-balance-charge-changes-for-sbi-customers-from-april-1/", "date_download": "2018-11-14T22:11:07Z", "digest": "sha1:LD7HQTXBVH6QC257EGDTSXGEVAWRGDCR", "length": 9778, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "एसबीआयच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी ; एसबीआय बदलणार हे मोठे नियम", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nएसबीआयच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी ; एसबीआय बदलणार हे मोठे नियम\nटीम महाराष्ट्र देशा : स्टेट बॅंक ऑफ इंडियाने 1 एप्रिल म्हणजे आजपासून काही गोष्टी बदललेल्या आहेत. एसबीआयने ग्राहकांसाठी इलेक्टोरल बॉन्ड, चेकबुक आणि मिनिमम बॅलेन्स यामध्ये बदल केले आहेत.\nमिनिमम बॅलेन्स : बॅंक खात्यामध्ये किमान रक्कम(मिनिमम बॅलेन्स) न ठेवल्यास लागणारा 75 टक्के चार्ज कमी केला आहे. त्यामुळे तुम्हाला आधीपेक्षा कमी चार्ज आकारला जाईल. एक एप्रिलपासून हा नियम लागू होणार आहे. सध्या मेट्रो शहरांमधील ग्राहकांना किमान 3 हजार रूपये बॅलेन्स खात्यामध्ये ठेवावा लागतो. त्या खालोखाल 2 हजार रूपये मिनिमम बॅलेन्स आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये 1 हजार मिनिमम बॅलेन्स खात्यामध्ये ठेवावा लागतो.\nचेकबुक : स्टेट बॅंक ऑफ इंडियाने काही दिवसांपूर्वी आपल्या सहयोगी बॅंकांच्या ग्राहकांना 31 मार्चपर्यंत आपआपल्या बॅंकेचं चेकबुक बदलून घेण्याची आठवण केली होती. सहयोगी बॅंकांच्या सर्व ग्राहकांनी 31 मार्चपर्यंत नवं चेकबुक मिळवावं असं एसबीआयने सांगितलं होतं. 1 एप्रिलनंतर त्या चेकबुकचा वापर ग्राह्य धरला जाणार नाही. गेल्या वर्षी 5 सहयोगी बॅंकांना एसबीआयमध्ये विलीन करण्यात आलं आहे. एप्रिल 2017 मध्ये स्टेट बॅंक ऑफ बीकानेर अॅंन्ड जयपूर (SBBJ), स्टे बॅंक ऑफ हैद्राबाद( SBH), स्टेट बॅंक ऑफ मैसूर (SBM), स्टेट बॅंक ऑफ पटियाला (SBP), स्टेट बॅंक ऑफ त्रावणकोर (SBT) आणि भारतीय महिला बॅंकेचं एसबीआयमध्ये विलिनीकरण झालं आहे.\nइलेक्टोरल बॉन्ड: देशात इलेक्टोरल बॉन्डची विक्री दोन एप्रिलपासून सुरू होणार आहे. स्टेट बॅंकेच्या 11 शाखांमध्ये 9 दिवस ही विक्री सुरू असेल. निवडणूक आयोगानुसार दिल्ली, गुवाहाटी, भोपाळ सारख्या 11 शहरांमध्ये हे बॉन्ड 10 एप्रिलपर्यंत मिळतील. केंद्र सरकारने राजकिय पक्षांना मिळाणा-या देणगीमध्ये पारदर्शकता यावी यासाठी इलेक्टोरल बॉन्डची व्यवस्था केली आहे.\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nटीम महाराष्ट्र देशा- शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याला अवैध सावकारांनी विळखा घातला असुन एकी कडे सावकारांच्या…\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/prostitutes-better-government-officials-says-bjp-mla/", "date_download": "2018-11-14T21:52:22Z", "digest": "sha1:G6OVYIMM4RJ5PJMSJSW5PCDSRAUR2C77", "length": 7611, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अधिकाऱ्यांपेक्षा देहविक्री करणाऱ्यांचे चरित्र्य चांगले; भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअधिकाऱ्यांपेक्षा देहविक्री करणाऱ्यांचे चरित्र्य चांगले; भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान\nनवी दिल्ली : अधिकाऱ्यांपेक्षा देहविक्री करणाऱ्या महिलांचे चरित्र्य चांगले असल्याचे वादग्रस्त वक्तव्य भाजपा आमदाराने केले आहे. सुरेंद्र सिंह असं त्याचं नाव आहे. सुरेंद्र सिंह हे उत्तर प्रदेशमधील बैरियाचे भाजपा आमदार आहेत. दरम्यान भाजपा आमदाराच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे आता मोठा वाद होण्याची शक्यता आहे.\nअधिकाऱ्यांपेक्षा देहविक्री करणाऱ्या महिलांचे चरित्र्य चांगले असते. त्या पैसे घेऊन प्रमाणिकपणे आपले काम करतात. पण अधिकारी पैसे घेऊन काम करतील याची शाश्वती नाही असे मत आमदार सुरेंद्र सिंह यांनी केले आहे. सुरेंद्र सिंह यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता त्यांच्यावर टीका करण्यात येतीये.\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nमुंबई : शेतकरी आणि शेती व्यवसाय संकटात आहे, आत्महत्या वाढत आहेत, मात्र केंद्रातील व राज्यातील राज्यकर्त्यांना…\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/who-will-win-the-battle-of-palghar-by-election-voting-tomorrow/", "date_download": "2018-11-14T22:26:23Z", "digest": "sha1:CVLC2YQZDB5D7FL3PSZLVJQGPZDHH2OF", "length": 7877, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पालघर पोटनिवडणूक प्रतिष्ठेची लढाई कोण जिंकणार? उद्या मतदान", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपालघर पोटनिवडणूक प्रतिष्ठेची लढाई कोण जिंकणार\nपालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात शिवसेना व भाजप नेत्यांनी एकमेकांचे वाभाडे काढले. आजवर कधी न पाहिलेला शिवसेना- भाजपमधील सत्ता संघर्ष पालघरमध्ये पहायला मिळाला. राजकीय स्वार्थासाठी मित्र कशे शत्रू होतात हे राज्याने नाही तर देशाने अनुभवले. ३ आठवड्यांपासून शिवसेना-भाजप एकमेकांविरोधात राजकीय मैदानात उतरले. मात्र काल (शनिवारी) सायंकाळी ५ वाजता प्रचार तोफा थंडावल्या.\nशिवसेनेने भाजप कार्यकर्त्यांना पैसे वाटतांना पकडून व व मुख्यमंत्र्यांची वादग्रस्त सीडी ऐकवून, प्रचाराच्या अंतिम चरणात विजयी षटकार खेचला. मुख्यमंत्री अहंकारी आहेत, भेसळीचे रक्त, भगवे रक्त अश्या प्रकारे दोन्ही पक्षांनी एकमेकांवर शाब्दिक वार केले. पालघर मध्ये उद्या मतदान होणार असून शिवसेनेचा विजयी षटकार यशस्वी ठरेल कि भाजप आपला विजयी घोडदौड सुरु ठेवेल कि भाजप आपला विजयी घोडदौड सुरु ठेवेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nटीम महाराष्ट्र देशा- काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी भाजपाचा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. देशमुख यांच्या…\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/after-ten-months-meet-her-father-150596", "date_download": "2018-11-14T22:09:08Z", "digest": "sha1:Y5EZKLIOEVCCUKSUPOTZW5ABYAWO5JY7", "length": 13013, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "After ten months meet her father दहा महिन्यांनंतर तिची वडिलांशी भेट | eSakal", "raw_content": "\nदहा महिन्यांनंतर तिची वडिलांशी भेट\nशनिवार, 20 ऑक्टोबर 2018\nमाळेगाव - बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या २३ वर्षीय परप्रांतीय मुस्लिम युवतीला अखेर येथील निर्भया पथकाच्या अथक प्रयत्नातून पुन्हा वडलांची छत्रछाया मिळाली. या घटनेतील मुलीचे नाव आहे अलिशा अमिदअली खातून (वय २३, रा. गोहालीभंगा, आसाम).\nमाळेगाव - बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या २३ वर्षीय परप्रांतीय मुस्लिम युवतीला अखेर येथील निर्भया पथकाच्या अथक प्रयत्नातून पुन्हा वडलांची छत्रछाया मिळाली. या घटनेतील मुलीचे नाव आहे अलिशा अमिदअली खातून (वय २३, रा. गोहालीभंगा, आसाम).\nअलिशा ही युवती अशिक्षित असून, ती १० महिन्यांपूर्वी आसाम राज्यातील गोहालीभंगा येथून हरविली होती. बस, रेल्वेच्या माध्यमातून ती सुरवातीला कर्नाटक राज्यात भरकटली. त्यानंतर ती महाराष्ट्रात आली. पूर्णतः पत्ता व्यवस्थित सांगता येत नसल्याने अलिशा बसद्वारे प्रवास करीत ती बारामतीमध्ये पोचली. सुरवातीला औद्योगिक वसाहतीमध्ये तिचे वास्तव्य झाले, नंतर ती शहरालगत वंजारवाडी भागात बेवारसरीत्या फिरत असल्याची माहिती येथील निर्भया पथकाला मिळाली. बारामतीचे पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाच्या पोलिस नाईक अमृता भोईटे, महिला पोलिस अर्चना बनसोडे यांनी सदर युवतीला बारामतीच्या शासकीय प्रेरणा महिला वसतिगृहात दाखल केले. त्यानंतरच्या कालावधीत या निर्भया पथकाने वसतिगृहातील प्रशासनाच्या मदतीने तिच्या पालकांशी सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नाला नुकतेच यश आले आणि अलिशा यांचे वडील नबीबुल्ला शेख ऊर्फ अमिदअली खातून यांच्याशी संपर्क झाला. साहजिकच पोलिस यंत्रणेबरोबर अलिशाचाही आनंद द्विगुणित झाला. तब्बल १० महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अलिशाचे वडील अमिदअली खातून हे बारामतीत आले आणि पोलिस ठाण्यातच दोघांची गळाभेट झाली. हा आनंददायी क्षण उपस्थितांनी टाळ्या वाजवून द्विगुणित केला.\nबीएसएनएल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा\nपुणे - फोर जी सेक्‍ट्रमचे वितरण, निवृत्ती वेतनात सुधारणा यांसारख्या विविध मागण्यांचा पाठपुरावा बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांनी केंद्राकडे वारंवार केला;...\n25 लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक\nपुणे - मजूर पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडे सुमारे 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून दोन जणांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने...\nअल्पवयीन नातीवर आजोबाकडून बलात्कार\nफलटण - येथील परिसरात आजोबाने अल्पवयीन नातीवर वारंवार बलात्कार केला. त्यातून गरोदर राहिलेल्या नातीने दोन दिवसांपूर्वी जन्मलेल्या अर्भकाचा खून...\nपोलिस असल्याची बतावणी करून १६ लाखांची लूट\nभिवंडी - शहरातील कल्याण रोड भागातील गोपालनगर येथील कुरिअर कंपनीत आलेली रोकड कल्याण येथील कार्यालयात जमा करण्यासाठी निघालेल्या कर्मचाऱ्यांची...\nनांदेड: किरकोळ कारणावरून एकाचा निर्घृण खून\nनांदेड : किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर कारागृहात असलेल्या एका अट्टल गुन्हेगाराची धमकी देणाऱ्या तरूणाचा तिघांनी निर्घृण खून केला. त्यानंतर...\nपुणे स्टेशनला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत मृतदेह\nपुणे : पुणे रेल्वे स्टेशनच्या मुख्य इमारतीवरील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत एक मृतदेह असल्याचे आज (ता.14) सकाळी १० च्या सुमारास आढळून आले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-employees-agitation-91878", "date_download": "2018-11-14T22:40:38Z", "digest": "sha1:6XP2GEUFP3VHQK2BT2B2RLEOFYOAUC5H", "length": 14728, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news pune news employees agitation कामावर रुजू करून घेण्यासाठी चारशे कामगारांचा ठिय्या | eSakal", "raw_content": "\nकामावर रुजू करून घेण्यासाठी चारशे कामगारांचा ठिय्या\nगुरुवार, 11 जानेवारी 2018\nटाकवे बुद्रुक (पुणे) : कामावर रुजू करून घेण्यासाठी, कान्हेतील महिंद्रा सीआयई ऑटोमोटिव्ह कंपनीचे चारशे कामगार कंपनीच्या मुख्य गेटवर ठिय्या धरीत आहे, कंपनी व्यवस्थापन आज तरी कामावर रुजू करून घेईल या भाबड्या आशेवर सकाळच्या थंडीत, उपाशीपोटी बसत आहे. कारखान्याचे व्यवस्थापन कानाडोळा करीत या कामगारांकडे वाकडी नजर करीत पुढे जात आहे. आम्हाला या वयात कामावरून काढल्यावर पुढे खायचे काय आणि रहायचे कसे असा प्रश्न आमच्या पुढे आहे. इतके वर्ष रक्ताचे पाणी करून कष्ट केले, त्याचे हेच फळ आम्हाला मिळाले काय अशा तक्रारी कंत्राटी कामगारांनी मांडल्या.\nटाकवे बुद्रुक (पुणे) : कामावर रुजू करून घेण्यासाठी, कान्हेतील महिंद्रा सीआयई ऑटोमोटिव्ह कंपनीचे चारशे कामगार कंपनीच्या मुख्य गेटवर ठिय्या धरीत आहे, कंपनी व्यवस्थापन आज तरी कामावर रुजू करून घेईल या भाबड्या आशेवर सकाळच्या थंडीत, उपाशीपोटी बसत आहे. कारखान्याचे व्यवस्थापन कानाडोळा करीत या कामगारांकडे वाकडी नजर करीत पुढे जात आहे. आम्हाला या वयात कामावरून काढल्यावर पुढे खायचे काय आणि रहायचे कसे असा प्रश्न आमच्या पुढे आहे. इतके वर्ष रक्ताचे पाणी करून कष्ट केले, त्याचे हेच फळ आम्हाला मिळाले काय अशा तक्रारी कंत्राटी कामगारांनी मांडल्या. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीत कंत्राटी पद्धतीवर चारशे कामगार काम करीत होते, दर तीन महिने काम केल्यावर ब्रेक देऊन पुन्हा रूजू करून घेतले जात होते, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीने पुढे मुस्को स्टॅपिंग आणि त्यानंतर महिंद्रा सीआयई असे नावात झालेले बदल या कामगारांनी पाहिले.\nपन्नास रूपये रोजंदारीवर काम केलेल्या कामगारांना पुढे टप्प्यात शंभर, दीडशे, दोनशे, अडीशे, तीनशे रूपया पर्यंत रोजचा मोबदला मिळत होता. आता हाच रोजगार बुडाल्याने पुढे करायचे काय, हा प्रश्न त्यांना सतावत आहे. २५ डिसेंबर पासून हे कामगार कंपनीच्या गेटवर येऊन कामाला घ्या असे आवाहन करीत आहे, मात्र यावर व्यवस्थापन आपल्या भूमिकेवर ठाम आहे.कंपनीच्या भूमिकेवर कैलास काकरे, अरूण जाधव, दत्तात्रेय गायकवाड, विजय पवार, दत्तात्रेय मालपोटे, गजानन देशमुख, तुषार सातकर, नितीन सातकर, मंगेश गायकवाड आदि सर्व कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे. कारखान्याचे उत्पन्न घटले आहे, कारखाना तोट्यात आहे अशी कारणे सुडबुद्धीने दिली जात आहे, या कंत्राटी कामगारांच्या जागेवर कंपनी व्यवस्थापनाने अक्षरशः नाक्यावर काम करणाऱ्या कामगारांना आणून काम करून घेतले जात आहे. कामगारांच्या हितासाठी व्यवस्थापनाने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी कैलास काकरे, नितीन सातकर, तुषार सातकर आदिंनी कामगारांनी केली आहे.\nतीन महिने धान्य न घेतल्यास शिधापत्रिका निलंबित\nपुणे - सलग तीन महिने धान्य न घेतल्यास, आता शिधापत्रिका निलंबित करण्यात येणार आहे. अन्य ठिकाणी स्थलांतरित होणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना...\nनोव्हेंबरअखेर मराठा आरक्षण प्रश्न निकाली काढणार : मुख्यमंत्री\nअकोला : मागासवर्गीय समितीने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल गोपनीय असल्याने तो जाहीर करता येणार नाही. या अहवालाची वैधानिक कार्यवाही पूर्ण करून मराठा...\nकवडीपाटला वैविध्यपूर्ण पक्षांची मांदीयाळी\nमांजरी - उत्तरेत वाढू लागलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे तेथील देशी-विदेशी पक्षी दक्षिणेकडे स्थलांतरीत होऊ लागले आहेत. शहर व जिल्ह्यातील विविध...\nअल्पसंख्याक उमेदवारांसाठी पोलिस भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण\nनांदेड : पोलिस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजनेंतर्गत\" राज्यातील अल्पसंख्याक समाजातील इच्छुक उमेदवारांना शासनामार्फत विनामुल्य पोलिस शिपाई...\nबालदिनाच्या उंबरठ्यावरच विख्यात कल्पनाकार स्टॅन ली यांच्या निधनाची बातमी यावी, ही बाब चुटपुट लावणारी आहे. जगातील जवळपास सर्वच देशांतील चार पिढ्यांचे...\nपिंपरी शहरातील ६१५ सोसायट्यांना नोटीस\nपिंपरी - दररोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यावर स्वतःच प्रक्रिया करावी, अन्यथा कचरा उचलला जाणार नाही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/beauty/beauty-stone-massage-therapy/", "date_download": "2018-11-14T22:17:12Z", "digest": "sha1:MRTHJFU3ZA7IMHV7IY6ZHFDYP32XZNDL", "length": 28846, "nlines": 395, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Beauty: Stone Massage Therapy! | Beauty : स्टोन मसाज थेरपीने असे खुलवा सौंदर्य ! | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार १५ नोव्हेंबर २०१८\nआंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवात नवी मुंबईतील चमूचे सुयश\nफटाक्यांच्या धुरामुळे मुलांना श्वसनाचा विकार, तज्ज्ञांकडून चिंता\nवाहन सर्व्हिस सेंटरने पदपथ काबीज\nकचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना\nभरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र\nभारतात अमेरिकन विद्यार्थ्यांचा ओढा वाढला; भारतातील अभ्यासक्रमांना पसंती\nमाझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे\nपैसे नसल्याने सानुग्रह अनुदानास विलंब, तारीख जाहीर करण्यास महाव्यवस्थापकांचा नकार\nहायकोर्टाच्या वकिलाच्या मुलीचा विनयभंग; जुहू पोलिसांनी केली तिघांना अटक\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 नोव्हेंबर\nDeepika Ranveer Wedding: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचे हे काही फोटो सोशल मीडियावर झाले व्हायरल\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांच्याआधीच विकिपीडियाने जाहीर केले त्यांचे लग्न\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण अडकले लग्नबेडीत\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: 'दीपवीर'च्या रिसॉर्टमधील एका रुमची किंमत ऐकून व्हाल अवाक्\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: दीपिका पादुकोण व रणवीर सिंग या दोघांचीही नजर काढा - करण जोहर\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nव्रण जाण्यासाठी बोटॉक्स तंत्रज्ञानाचा शोध\nपेडिक्योर करण्यासाठी 'या' नॅचरल ऑइल्सचा वापर करा\nदीपिका पादुकोणचे 'हे' 5 रिल लाइफ ब्राइडल लूक नक्की पाहा\nखजुराचा गुळ एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल\nChildren's Day : बालपणी तुम्हीदेखील ऐकल्या असतील 'या' धमक्या\nहैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी तेलंगणा राष्ट्र समितीकडून 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर\nमुंबईत उद्यापासून १० टक्के पाणीकपात लागू, स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय पाणीकपातीचा निर्णय.\nराजस्थानमध्ये भाजपची 31 जागांसाठी दुसरी यादी जाहीर\nदिल्लीतील मीराबागमध्ये अनेक वाहने एकमेकांना धडकली; एक ठार 8 जखमी\nपुणेः नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी महेश राऊत याची त्वरीत वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाचे आदेश.\nगडचिरोली : ग्यारापत्ती-सावरगाव मार्गावर नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग पोलिसांनी केले निकामी\nराजस्थानमधील नागौरचे भाजपा आमदार हबीबुर रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nनवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून 8 जानेवारीपर्यंत; राफेल, राम मंदिर, तिहेरी तलाक सारखे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता\nमुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणीकपात; पुरवठ्याची वेळेतही 15 टक्क्यांची कपात; स्थायी समितीला अंधारात ठेऊन निर्णय\nमुंबई- बेस्ट कर्मचा-यांच्या बाेनसचा वाद चिघळला. बाेनस कधी देणार याबाबत महाव्यवस्थापकांचे माैन. विराेधी पक्षांचा सभात्याग\nश्रीहरिकोटा येथून जीसॅट-२९ उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण\nयवतमाळ : शेंबाळपिंप्री येथील कुख्यात हातभट्टीवाला MPDA अंतर्गत स्थानबद्ध, खंडाळा पोलिसांची कारवाई\nयवतमाळ : शहरातील दत्त चौक भाजी मार्केट मागे राजरोसपणे मटका अड्डा सुरू आहे.\nजम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे मुगल रोड बंद करण्यात आला आहे.\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nहैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी तेलंगणा राष्ट्र समितीकडून 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर\nमुंबईत उद्यापासून १० टक्के पाणीकपात लागू, स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय पाणीकपातीचा निर्णय.\nराजस्थानमध्ये भाजपची 31 जागांसाठी दुसरी यादी जाहीर\nदिल्लीतील मीराबागमध्ये अनेक वाहने एकमेकांना धडकली; एक ठार 8 जखमी\nपुणेः नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी महेश राऊत याची त्वरीत वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाचे आदेश.\nगडचिरोली : ग्यारापत्ती-सावरगाव मार्गावर नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग पोलिसांनी केले निकामी\nराजस्थानमधील नागौरचे भाजपा आमदार हबीबुर रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nनवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून 8 जानेवारीपर्यंत; राफेल, राम मंदिर, तिहेरी तलाक सारखे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता\nमुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणीकपात; पुरवठ्याची वेळेतही 15 टक्क्यांची कपात; स्थायी समितीला अंधारात ठेऊन निर्णय\nमुंबई- बेस्ट कर्मचा-यांच्या बाेनसचा वाद चिघळला. बाेनस कधी देणार याबाबत महाव्यवस्थापकांचे माैन. विराेधी पक्षांचा सभात्याग\nश्रीहरिकोटा येथून जीसॅट-२९ उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण\nयवतमाळ : शेंबाळपिंप्री येथील कुख्यात हातभट्टीवाला MPDA अंतर्गत स्थानबद्ध, खंडाळा पोलिसांची कारवाई\nयवतमाळ : शहरातील दत्त चौक भाजी मार्केट मागे राजरोसपणे मटका अड्डा सुरू आहे.\nजम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे मुगल रोड बंद करण्यात आला आहे.\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nAll post in लाइव न्यूज़\nBeauty : स्टोन मसाज थेरपीने असे खुलवा सौंदर्य \nबहुतांश सेलेब्स आपले सौंदर्य आणि फिटनेस टिकविण्यासाठी स्टोन मसाज थेरपीचा वापर करतात, जाणून घ्या या थेरपीचे फायदे...\nआपण सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटते. त्यात सेलिब्रिटी तर सुंदर दिसण्याला प्राधान्यक्रम देतात. त्यासाठी ते विविध सौंदर्य प्रसाधनांच्या वापराबरोबरच नाविण्यपूर्ण प्रयोगही करताना दिसतात. विशेषत: सौंदर्याच्या बाबतीत बरेच संशोधन होऊन काही थेरपींचा उगमही झाला आहे. म्हणजे सौंदर्य खुलविऱ्यासाठी आणि आरोग्य सुदृढ राहण्यासाठी विविध थेरपींचा वापर वाढताना दिसत आहे. त्यातील एक थेरपी म्हणजे स्टोन मसाज थेरपी होय. बहुतांश सेलेब्स आपले सौंदर्य आणि फिटनेस टिकविण्यासाठी स्टोन मसाज थेरपीचा वापर करतात.\n* काय आहे स्टोन मसाज थेरपी\nमेकअपच्या इतर साधनांप्रमाणेच दगडाचा वापर करुन देखील आपल्या सौंदर्यात भर पाडता येते. स्टोन मसाज थेरपी ही अशी थेरपी आहे ज्यामध्ये नदीत आढळणाऱ्या दगडांचा वापर करुन मसाज केल्या जाते. त्वचेची कांती उजळण्यासोबतच विविध व्याधींवर उपचार म्हणूनही या थेरपीचा उपयोग केला जातो.\nहॉट स्टोन मसाज थेरपीमध्ये गुळगळीत दगड विशिष्ट तापमानावर गरम करुन शरीरावर विशिष्ट केंद्रस्थानी (जसे पाठ, हात इ.) ठेवले जातात. काही दगड हातात घेऊन थेरपिस्ट स्नायूंना मसाज करतात. चिल्ड स्टोन मसाजमध्ये गरम ऐवजी थंड दगड वापरले जातात. हे दगड सामान्यत: संगमरवरी असतात. चिल्ड मसाजसाठी बर्फाच्या लादीत दगड ठेवून थंड केले जातात.\n* या थेरपीचे फायदे\nया थेरपीमुळे दगडातील उष्णता शरीरात शोषून घेतली गेल्याने स्नायूंमधील ताण कमी होतो. स्नायूंमध्ये आलेला ताठरपणा जाऊन ते लवचिक होतात. अवयवांमध्ये वेदना असतील तर त्या दूर करण्याचे काम या मसाजद्वारे केले जाते. दगडांमधील सौम्य उष्णतेमुळे रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होते. खराब रक्ताभिसरणामुळे स्नायूतील ताण वाढून त्यात लॅक्टीक अ‍ॅसिडची निर्मिती व्हायला लागते.\nरक्ताभिसरण सुरळीत झाल्याने स्नायूंना मुबलक प्राणवायू पुरवठा होतो ज्यामुळे वेदना किंवा दुखणे नाहीसे होते. ही थेरपी तज्ज्ञांकडूनच करुन घ्यावी. कारण दगडाची उष्णता किंवा मसाज करताना दाब देण्याचे प्रमाण यात चूक झाली तर दुखणे बरे होण्यापेक्षा अधिक वाढण्याची शक्यता असते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nथंडीत त्वचेची काळजी घ्या, पण 'या' चुका करु नका\nकेस वाढविण्यासाठी 'हे' उपाय ठरतील फायदेशीर; अशी घ्या काळजी\nनखं पिवळी पडतायत का\nआता सरळ नाही उलटं धावा, वजन कमी करण्यासाठी परफेक्ट एक्सरसाइज\nहिवाळ्यात केसगळती आणि डॅंड्रफ दूर करण्यासाठी खास ट्रिक\nचेहऱ्यावरील ओपन पोर्सने त्रस्त आहात 'हा' उपाय ठरेल फायदेशीर\nदीपिका पादुकोणबालदिनमराठा आरक्षणमधुमेहदीप- वीरजवाहरलाल नेहरूस्टेन लीआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपसोनाली बेंद्रेराफेल डील\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nडिस्टिंक्शन फर्स्ट क्लास काठावर पास नापास\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nसिद्धार्थचं नवं घर तुम्ही पाहिलंत का \nबालदिन विशेष- बचपन की यारी फिर ना आयेगी दोबारा....\nसर्वाधिक बोली लागलेला दुर्मीळ हिरा\nपेडिक्योर करण्यासाठी 'या' नॅचरल ऑइल्सचा वापर करा\nनिसर्गसौंदर्यच नव्हे तर उत्तम फोटोग्राफीसाठीही प्रसिद्ध आहेत ही ठिकाणे\nचंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे इंस्टावर आपल्या ट्रेडिशनल अंदाजाने चाहत्यांना पाडतेय भुरळ\nChildren's Day : बालपणी तुम्हीदेखील ऐकल्या असतील 'या' धमक्या\nOnePlus 6T चा विचार करताय...सातवा अवतार पाहून घ्यायची हिंमतही होणार नाही...\nDeepVeer Wedding: दीपिका-रणवीरचे 'हे' फोटो पाहिलेत का\n'अशा' मुलींशी कधीच करू नका लग्न; आयुष्यभर होईल पश्चाताप\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\nसापासोबत स्टंटबाजी करणाऱ्या युवकाचा वनविभागाकडून शोध सुरू\nनाशिक : आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या आंदोलन\nनाशिकमध्ये नोटांबदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे धरणे आंदोलन\nनोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन\nकचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना\nभरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र\n४५ दिवसांत कुर्ला-अंधेरी रस्त्याचे रुंदीकरण करा\nमहिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला, दोन हल्लेखोरांवर गुन्हा दाखल\nव्रण जाण्यासाठी बोटॉक्स तंत्रज्ञानाचा शोध\nअयोध्येमध्ये 1992 सारखी स्थिती होईल; सुरक्षा पुरवा अन्यथा...मौलवींना धास्ती\nमाझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे\nडीएसके यांना महारेराचा दणका, ग्राहकांना व्याजासहित पैसे देण्याचे आदेश\nMaratha Reservation: येत्या 15 दिवसांत मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेल- मुख्यमंत्र्यांचा दावा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीची लिफ्ट बंद पडली अन् मोदी अडकले\nRafale Deal: राफेल कराराच्या सीबीआय चौकशीबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2011/10/05/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%9C-%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A/", "date_download": "2018-11-14T21:57:47Z", "digest": "sha1:KDN7S2EFDTCCATAEO4STEIVPRVO4LN6F", "length": 29230, "nlines": 288, "source_domain": "kayvatelte.com", "title": "वर्ल्ड हेरीटेज चर्च. | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← मुंबई.. वॄद्धांनी रहाण्या साठी ’सुरक्षित’ आहे का\nआपल्या भारता मधे असलेल्या २८ हेरीटेज पैकी एक सगळ्यात मह्त्त्वाची हेरीटेज वास्तु गोव्याला पण आहे-ती म्हणजे सेंट झेवियर्स चर्च. ह्या चर्च कडे एक हेरीटेज वास्तू म्हणून पाहिले जात नाही , कारण या चर्च मधे ठेवलेली सेंट झेवियर्सची ममी . तिथे पोहोचलो, की केंव्हा एकदा आत जाऊन त्या झेवियर्सच्या ममी ला पहातो असे लोकांना होते, आणि मग १५ व्या शतकात बांधलेल्या त्या सुंदर इमारतीच्या बांधकामा कडे दुर्लक्ष होते.\nपोर्तुगीज भारतामधे जेंव्हा आले, तेंव्हा त्यांचा मूळ उद्देश हा धर्मप्रसार करणे इतकाच होता. इथे येऊन सरकार विरोधी असलेल्या किंवा धर्मांतरासाठी नकार देणाऱ्या हिंदूंच्या संपत्ती सरकार जमा करणे , तसेच जर एखादा हिंदू मागे वारस न ठेवता मेला तर त्याची संपत्ती सरकार जमा करणे आणि त्या पैशातून चर्च बांधणे हा एककलमी कार्यक्रम घेऊन ते इथे आले होते. एखाद्या हिंदू किंवा मुसलमान माणसाने जर ख्रिश्चन धर्म स्विकारला, तर त्याला अभय देणे , आणि सवलती देणे ही तर जुनी स्ट्रॅटेजी होती. कसेही करून ख्रिश्चन धर्म इथे रुजवाय्चा होता.या चर्च साठी किंवा गोव्यातल्या कुठल्याही चर्च साठी पैसा हा हिंदूंचा वापरला गेलेला आहे. अर्थात ही आहे १४ व्या १५व्या शतकातली गोष्ट\nसगळीकडे नुसता टुरीस्ट लोकांचा गोंधळ दिसतो. काही लोकं हातात मेणबत्त्या धरून किंवा मेणाचे अवयव, जसे हात, पाय वगैरे घेऊन चर्च मधे शिरतांना दिसतात. असे समजले जाते की, मेणाचे अवयव चर्च मधे वाहिले, तर त्या अवयवाचे दुखणे बरे होते. असो.\nचर्च चे प्रांगण खूप मोठे आहे.मुख्य म्हणजे चारही बाजूला कंपाऊंड ची भिंत असल्याने कुठलेही अतिक्रमण नाही. जे काही विक्रेते आहेत ते कंपाऊंडच्या बाहेर मेणबत्त्या आणि मेणाचे अवयव विकत बसलेले दिसतात. या रिकाम्या जागेत अक्षरशः वाळवंट असल्यासारखे आहे. तिथे एखादा चांगला बगीचा करून मेंटेन केला तर ही इमारत जास्त सुंदर वाटेल. पण सरकारी मुर्खपणा आड येत असावा.\nआत शिरल्या बरोबर ही जागा हेरीटेज वास्तू आहे म्हणून एक पाटी दिसते- त्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही खूण दिसत नाही. चर्चच्या समोर तोंड करून उभे राहिले असता उजव्या बाजूला नवीन बांधकाम केलेली ( म्हणण्यापेक्षा प्लास्टर केलेली )इमारत दिसते. या भागात चर्चचे म्युझियम आहे.\nडोरीक( डोरियन ) पद्धतीचे बांधकाम\nहे चर्च तिन मजली आहे. दुरुन पाहिले तर खूप उंच असलेली पोर्तुगीज शैलीतली एक मोठी इमारत दिसते. सगळेच चर्च असेच असल्याने ही इमारत चर्च ची आहे हे न सांगता लक्षात येते. गोव्याला मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेला चिरा ह्या चर्चच्या बांधकामासाठी वापरलेला आहे. इतकी उंच असलेली भिंत कुठलाही आधार नसलेली पाहून थोडे आश्चर्य अवश्य वाटते, पण डोरियन आणि कोरिएन्थिएन पद्धतीच्या बांधकामा मुळे हे सहज शक्य झालेले आहे. ह्या दोन्ही ग्रीक बांधकामाच्या फार जुन्या शैली आहे. या मधे खांबांचा आधार घेऊन इमारत उभी केली जाते.जर खांबांचा सपोर्ट नसला ,तर ७८ फुट उंचीची भिंत उभी करणे अशक्य कोटीतली गोष्ट आहे. या खांबाच्या आधाराच्या प्रकाराचा एक फोटो पोस्ट केलाय .\nचर्चच्या समोर उभे राहिले असता चर्चच्या डाव्या बाजूला तीन भिंती परपेंडीक्युलर बांधुन अर्धवट सोडल्या सारख्या वाटतात. पण चर्चची ७८ फुट उंचीच्या भिंतीला आधार देण्यासाठी म्हणून त्या भिंती बांधल्या गेलेल्या आहेत. जर या भिंती बांधल्या गेल्या नसत्या तर कदाचित ही भिंत कधीच कोसळली असती. गोव्याच्या बहुतेक चर्च चा समोरचं एलीव्हेशन असेच आहे. उजव्या बाजूच्या भिंतीला, बांधलेल्या खोल्यांमुळे ( जिथे सध्या म्युझियम आहे ) आपोआपच आधार मिळतो.\nचर्च चे पुर्ण बांधकाम हे चिरे वापरून केलेले आहे, पण समोरचा दर्शनी भाग मात्र एक वेगळा बेसाल्ट दगड वापरून बनवलेला आहे. अशा दगडाचा उपयोग राजस्थानात केला जातो. समोरच्या भागाची उंची ७८ फुट आहे. समोरचा भाग चार भागात बनवलेला आहे. खाली मुख्य दरवाजा , नंतर वरच्या म्हणजे दुसऱ्या भागात तीन मोठ्या खिडक्या , आणि सगळ्यात वर गोलाकार तीन खिडक्या आहेत. बेसॉल्ट च्या दगडाच्या वापरामुळे दर्शनी भागास खूप उठाव आलेला आहे. शक्य तितक्या ठिकाणी कोरीव काम केलेले आहे.\nहे चर्च साधारण पणे १५ व्या शतकाच्या अखेरीस पोर्तुगीज लोकांनी बांधलेले आहे. या चर्चचे बांधकाम पुर्ण करायला जवळपास दहा वर्ष लागली. भारतातील हे त्या काळचे सगळ्यात मोठे चर्चगोव्याच्या सेंट पॉल चर्च वर ह्या चर्चचे डिझान बेतलेले होते. पण नंतर काळाचा ओघात सेंट पॉल चर्च नष्ट झाले.\nचर्च चा आतला भाग ’मोझॅक कोरींथिय” स्टाइल मधे बनवलेला आहे. या चर्च चे फ्लोअरींग मार्बलचे आहे. १८२ फुट लांब आणि ५६ फुट रुंद असलेला मुख्य हॉल आहे. आत शिरल्या बरोबर उजव्या बाजूला एक कन्फेशन चेंबर ठेवलेले आहे. लाकडी कोरीव काम केलेल हे कन्फेशन चेंबर १६ व्या शतकातील आहे. इथल्या दरवाजाचे कोरीव काम पण अप्रतिम कलाकाराची कलाकृती म्हणता येईल.\nवर एक बाल्कनी पण आहे, ज्या मधे उच्चभ्रू लोकं मासेस च्या वेळेस बसायचे, पण सामान्य लोकांसाठी मात्र खाली बसण्याची व्यवस्था केलेली होती. उजव्या बाजूला खूप कलाकुसर केलेली एक लहानशी बाल्कनी दिसते. पूर्वीच्या काळी माईक आणि लाउड स्पिकर सिस्टीम नसल्याने प्रिचिंग करणारा प्रिस्ट त्या बाल्कनी मधे उभे राहून प्रिचिंग करायचा.\nसमोर सोनेरी मुलामा दिलेली सुंदर भिंत दिसते. वरून जरी ती सोनेरी पत्र्याची भिंत दिसत असली, तरीही ती भिंत म्हणजे भिंतीवर लाकडी कोरीव काम केलेले शिल्प आहे, पण त्यावर सोन्याचा मुलामा दिल्याने लाकूड अजिबात दिसत नाही. त्या चित्रामधे एक खूप लठठ माणूस दाखवला आहे, तो म्हणजे जेरोम मस्करहॅन्स ह्या मस्करहॅन्सनेच चर्च चे बांधकाम पूर्ण केले होते. त्याची आठवण म्हणून ते शिल्प कोरलेले आहे. त्याच्या बाजूला सेंट इग्नेशिअसची दहा फुट उंचीची प्रतिमा आहे. सोन्याचा मुलामा दिलेला सूर्य पण लक्ष वेधक आहे. ही सगळी कलाकुसर ही १६ व्या शतकातली असूनही अजूनही चांगल्या स्थिती मधे आहे.\nझेवियर्स चे शव ठेवण्यात आलेली शवपेटी ही व्हलेरिन रेग्नार्ट नावाच्या रोमन कलाकाराच्या डिझानवरून गोव्याच्या कलाकारांकडून फादर मार्सेलो यांनी तयार करून घेतली आहे.६ फुट लांब ३ फुट रुंद आणि तितकीच खोल असलेली ही शवपेटी चांदीने मढवलेली आहे. शव खराब होऊ नये म्हणून आत पुर्ण पणे व्हेल्वेट लावले आहे.\nएक सांगावसं वाटतं, की ह्या चर्च मधली प्रत्येक गोष्ट ही खूप सुंदर आहे. चर्च मधले फोटो काढण्यासाठी मनाई नाही, पण फक्त त्या फोटो मधे तुम्ही स्वतः नसावे इतकीच माफक अपेक्षा आहे. पण लोकं मात्र ,इथे आल्यावर त्या सूचनेकडे पुर्ण दुर्लक्ष करतात आणि स्वतःचे फोटो त्या कार्व्हिंग समोर काढून घेण्याचा प्रयत्न करतात.\nहेरीटेज म्हणून हे एकच नाही, तर जवळपास १८ चर्च आहेत गोव्याला.सगळे चर्च साधारण याच सुमारास बांधल्या गेले आहेत. पण इथे झेवियर्स ची ममी असल्याने या चर्चला जास्त महत्त्व मिळते इतकेच. पुन्हा एक वर्ल्ड हेरीटेज पण दुर्लक्षित इथे जर या इमारतीच्या रचने बद्दल माहिती देण्यासाठी असतं तर बरं झालं असतं. जे गाईड्स आहेत त्यांना पण यातलं काहीच माहिती नाही. ते फक्त झेवियर्सची माहिती सांगत असतात.\nएखाद्या हेरीटेज वास्तूचे महत्त्व हे त्या वास्तूचे बांधकाम कसे केले गेले पुर्ण करतांना काय त्रास झाला पुर्ण करतांना काय त्रास झाला अडचणी काय आल्या या बद्दल माहिती मिळवायची इच्छा असते, पण आपल्या कडे कुठेही लिखीत स्वरूपात डॉक्युमेंटेशन केल्या गेलेले नाही याचे वाईट वाटते. ही माहिती कशी मिळवायची तेच समजत नाही. असो.\n← मुंबई.. वॄद्धांनी रहाण्या साठी ’सुरक्षित’ आहे का\n14 Responses to वर्ल्ड हेरीटेज चर्च.\nमस्तच पोस्ट आहे. आत्तापर्यंत नेहमीच सेंट झेवियर्स च्या ममी चीच खरेच माहिती होती. चर्चच्या वास्तूची माहिती नव्यानेच समजली, आभार.\nप्रतिक्रियेसाठी आभार. गोव्यातल्या प्रत्येकच चर्च सुंदर आहे. इथे फक्त ममी मधे लोकांचा इंटरेस्ट असतो.\nत्या चर्चमधल्या ममी पुरतंच माहित होत, बाकी सगळी माहिती एकदम नवीन आहे, धन्स काका \nत्या समो्रच्या भिंतीवरची सोनेरेई शिल्प ही लाकडी आहेत ही माहिती पण नवीनच आहे लोकांसाठी. एका पोर्तुगिझ साईटवर ही माहिती सापडली , पण भारतिय़ साईट वर कुठेही ही माहिती नाही. (जय गुगल ट्रान्सलेटर..)\nप्र. के. फडणीस says:\nलेख फार छान, माहितीपूर्ण झाला आहे. फोटोही सुरेख आहेत. मी चर्च प्रत्यक्ष पाहिलेले नाहीं तरी फोटो पाहून बरीच कल्पना येते. बांधकामाचा मुख्य आधार चीर्याचे खांब (चौरस) व चीरयाच्या भिंती हेच वाटतात. आपण चित्रात दाखवलेले गोल, डोरिक खांब हे चिरे वापरून बांधलेल्या खांबांच्या मधल्या शोभेच्या भिंतीचा भाग वाटतात, मुख्य, भार पेलणारे खांब वाटत नाहीत. बाजूच्या आडव्या भिंती आधार देतात हे बरोबर, त्याना Buttresses म्हणतात.\nआतील भव्यता नजरेत भरणारी आहे. लाकडावरचे काम अप्रतिमच.\nया चर्चची मुळ संकल्पना ही ग्रीक इंजिनिअरची, त्यामुळे ग्रीक शैलीचा प्रभाव असणे सहाजिक आहे. मी स्वतः आर्किटेक्ट नाही, त्यामुळे आर्किटेक्चरवर अधिकारवाणीने भाष्य करू शकत नाही. लाकडी कोरीवकाम तर अप्रतीम आहे.\nमलाही फक्त ममीमुळेच माहित होतं हे चर्च. इतक्या वेळा जाऊनही बांधकामाबद्दल अशी माहिती मिळवावी वगैरे कधीच लक्षात आलं नाही And that’s where your blog differs from others \nमला स्वतःला आर्किटेक्चर मधे बराच इंट्रेस्ट आहे , म्हणून माहिती काढली. पण समोरचे कार्व्हिंग हे लाकडावर आहे ही गोष्ट कोणालाच माहिती नव्हती. एका पोर्तुगल वेब साईट वर सापडली ती माहिती.\nब्लॉग वर स्वागत.. आणि प्रतिक्रियेसाठी आभार.\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nतुम्ही पण बालक आहात\nछोटीसी कहानी.. भाग १\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0.html", "date_download": "2018-11-14T22:26:05Z", "digest": "sha1:KFD64Z5WTB4RY73VGXGNB7YH7FXQGT34", "length": 25643, "nlines": 162, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "घटस्फोटानंतर... - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nघटस्फोट घेण्याने पतीपत्‍नीला आपली समस्या सुटल्यासारखे वाटले, तरी त्याचे कुटुंबावर फार खोलवर परिणाम होतात. मुलांचे मानसिक आरोग्य धोक्यात येते. आपल्या देशात कुटुंबव्यवस्थेला फार महत्वाचे स्थान आहे. भारतीय कुटुंबव्यवस्था मजबूतही आहे.\nघटस्फोटाने या व्यवस्थेला धक्‍का तर बसतोच, पण त्याहीपेक्षा कुटुंबातील व्यक्तिंना ही घटना उध्वस्त करते.\nएखाद्या व्यक्तीचे जीवन तिच्या जवळच्या मणसांच्या मृत्युने उध्वस्त होऊ शकते. तिच्या शरीरावर, मनावर त्याचा फार खोल परिणाम होतो. त्या मृत्युने निर्माण झालेल्या कौटुंबिक समस्या हाताळताना तिला कठीण जाते. कुटुंबात आईचे किंवा वडिलांचे नसणे लहान मुलावर परिणाम करणारे ठरते.\nघटस्फोटानंतर कुटुंबावर असेच आघात होतात. घटस्फोटित व्यक्ति आणि तिची मुले या दोघानांही हे आघात सहन करावे लागतात, अशा आघातांना धैर्याने तोंड दिले तर त्याही परिस्थितीत हे यशस्वी कुटुंब म्हणून उभे राहू शकते. नाहीतर कुटुंबातील व्यक्तिंना अनेक मानसिक ताणतणावांना तोंड द्यावे लागते.\nसर्वसाधारणपणे, एकमेकाबरोबरच्या वैवाहिक जीवनाला किती वर्षे झाली, यावर घटस्फोटाचा तिच्यावर/त्याच्यावर होणारा परिणाम अवलंबून असतो. त्याचबरोबर घटस्फोटाचा निर्णय अचानक घेतला की योजनापूर्वक, या जोडप्याला मुले आहेत किंवा नाहीत, जोडप्याची व्यक्तीमत्वे यावरही घटस्फोटाचा परिणाम, अवलंबून असतो. तरीही घटस्फोट घेतलेली जोडपी भावनिकदृष्ट्या कमजोर होतातच. घटस्फोट घेण्याने खालील समस्या उभ्या राहतात. मानसिक ताण आणि त्रास घटस्फोटित महिलेला अनेक तडजोडी कराव्या लागतात. तिला स्वत:लाही नोकरीधंदा बघावा लागतोच. त्याचबरोबर राहण्यासाठी जागाही शोधावी लागते आणि तेच कठीण असते. घटस्फोटित महीलेला राहण्यासाठी जागा देण्यास सहजासहजी कुणी तयार होत नाही. अनेकदा ती कुचेष्टेचाच विषय होते.\nघटस्फोटित पुरूषही नव्या नोकरीच्या शोधात असतो. कारण घटस्फोटामुळे त्याचा संपूर्ण व्यक्तिमत्वावर आणि मनावर परिणाम झालेला असतो. कामाच्या ठिकाणी कामात लक्ष न लागणे, हाताखालच्या कर्मचाऱ्यावर विनाकारण संतापणे, त्यांचा अपमान करणे, अशा गोष्टी त्यांच्या हातून घडतात, घटस्फोटीताला मुले असतील तर आई, वडिलांची भूमिका एकाचवेळी पार पाडावी लागते. यामुळे त्याच्या तिच्या मनावरील दडपण आणखी वाढते. अशावेळी समजा, मुले त्याच्या/तिच्या माजी जोडीदाराकडे गेली तर त्याला/तिला त्या जोडीदाराचा मत्सर वाटू लागतो.\nएकाकीपणाच्या जाणिवेने अनेकदा मनाचे संतुलन ढळते. घटस्फोटित व्यक्तीला एकटेपणाची जाणीव खायला उठते, अशी व्यक्ती निराश, अलिप्त आणि आपल्या आशा-आकांक्षा हरवून बसलेली असते.\n३६ वर्षांची एक घटस्फोटिता सांगते. ‘जेव्हा मी घरी असते तेव्हा कुणीतरी मला फोन करावा आणि मी त्या व्यक्तींशी तासनतास बोलत राहावे असे मला वाटते.\nघटस्फोटित जोडप्याला जर मुले असतील तर अपराधीपणाची भावना दोघांनाही सतत जाणवत राह्ते. घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतल्याबद्दल दोघेही स्वत:ला दोष देत राहतात. पण त्याच बरोबर आपल्या माजी जोडीदारालाही ते त्याबद्दल सतत जबाबदार धरतात. ही अपराधीपणाची भावना तीव्र असेल तर घटस्फोटित व्यक्ती आत्महत्या करायलाही प्रवृत्त होते. श्री. सिंग आपला अनुभव सांगताना म्हणतात. घटस्फोटाचा निर्णय घेताना मला तोच एक मार्ग आहे. असे वाटले होते. मी घटस्फोट घेतला पण आता मुलांकडे बघून आपण हा निर्णय का घेतला असे वाटते. माझ्या मुलांच्या या अवस्थेला मीच जबाबदार आहे. हे मला कळून चुकले आहे.\nघटस्फोटित व्यक्तीला अनेकदा आपण अमुक तमुक पध्दतीने वागलो असतो, थोडी तडजोड केली असती तर ही वेळ आली नसती, असे वाटत राहते, ‘जर मी तिला समजून घेतले असते, माझे वागणे थोडे सौम्य केले असते तर ही वेळ आली नसती’ असे सिंगनाही वाटते.\nघटस्फोटित व्यक्तीला जे काही झाले त्याबाबत प्रचंड चीड असते. ती तो आपल्या जोडीदाराचा द्वेष करू लागतात. दोघेही आक्रमक रीतीने वागतात, आपल्या जोडीदाराने आपल्याला फसवले, अशी भावना त्याच्या/तिच्या मनात घर करून असते. या व्यक्ती अत्यंत भावनाशील असतील तर मानसिकदृट्या त्या आजारी होतात.\nघटस्फोटित जोडप्यांना मुलांचा ताबा मिळविण्यासाठी वारंवार कोर्टात हेलपाटे घालावे लागतात. त्यामुळे हे जोडपे मानसिकदृष्ट्या अतिशय हवालदिल झालेले असते. एकापेक्षा अधिक मुले असतील तर हा तणाव आणखी वाढतो, कारण कोणते मूल कुणाकडे जाणार हे न्यायालय ठरवते आणि आपली मुलं दोघांनाही प्रिय असल्यामुळे मुलांची विभागणी दोघांनाही असह्य होत असते. या सगळ्यामुळे राग, द्वेष, मत्सर, निराशा आदि विचार त्यांच्या मनात दाटून आलेले असतात.\nएक ३३ वर्षाचा घटस्फोटित म्हणतो, तिने माझ्या मुलाला माझ्यापासून हिरावलं. पण मी तिला असा सोडणार नाही. मी सुप्रिम कोर्टापर्यंत जाईन आणि तिथंही मला न्याय मिळाला नाही तर मी सरळ त्याला पळवून आणेन. ज्या घटस्फोटित व्यक्तीकडे मुलांचा ताबा असतो, तिला आपला माजी जोडीदार मुलांना पळवून नेईल अशी सतत भीती वाटत असते.\nघटस्फोटित व्यक्तींना अनेकवेळा प्राप्त परिस्थितीला तोंड देणे अवघड जाते. आपण घटस्फोट घेतला आहे, हे मान्य करायला ते तयार नसतात, घटस्फोट होऊन बरेच दिवस उलटले तरी या व्यक्ती सत्याचा स्वीकार करू शकत नाहीत. काही घटस्फोटित व्यक्ती आपला भूतकाळ विसरून दिवसा स्वप्नात गुरफटतात. काही मद्यपी, अमंली पदार्थांच्या आहारे जातात. काहीजण सरळ आत्महत्या करतात.\nघटस्फोटित व्यक्तींच्या मुलांच्या समस्या\nआई - वडिलांच्या बेबनावात मुलांचा मानसिक गोंधळ उडतो. मूल जितके लहान असेल तितकी त्याची मानसिक स्थिती बिकट होते आणि आपण एकाच पालकाबरोबर का राहतो, हे ते समजू शकत नाही. मग हे माझ्या बाबतीतच का घडलं माझी काही चूक झाली का माझी काही चूक झाली का मला फक्त आई किंवा पप्पांबरोबरच रहावे लागेल मला फक्त आई किंवा पप्पांबरोबरच रहावे लागेल दोघांबरोबर नाही वगैरे प्रश्न त्यांच्या मनात येतात.\nएक १२ वर्षाचा मुलगा सांगतो, ‘मला माझे आई-वडील दोघेही हवे आहेत. कधी कधी मला वाटते स्वत:चे दोन तुकडे करावेत, एक तुकडा ममीबरोबर आणि दुसरा तुकडा पपाबरोबर रहावा.\nत्या मुलाला नेहमी आपण नाकारले जाते आहोत. असे वाटते ते हळुहळू सगळ्या जगाचाच द्वेष करू लागते. काहीवेळा ते आपल्या पालकाचाही द्वेष करू लागते, समजा एखाद्या मुलाने आपल्या वडिलांना आईला मारहाण करताना पाहिले तर ते मूल संपूर्ण पुरूष जातीचा द्वेष करू लागते. नाकारले जाण्याची भावना अशा मुलांमध्ये तीव्र असते. अनेकवेळा ही मुले घरातून पळून जातात किंवा आत्महत्या तरी करतात.\nसुनीता नावाची १० वर्षांचे मुलगी सांगते, ‘जेव्हा ती एकटी असते तेव्हा ती खूप रडते. मी कुणाला आवडत नाही. मला मरून जावेसे वाटते. स्वर्गात गेल्यावर मी देवाशी बोलणार नाही. त्याने माझे चांगले केले नाही.\nमुले नेहमी आक्रमक आणि हिंसक बनतात. अनेकदा खोडया करण्यात व दुसऱ्यांना त्रास देण्यात त्यांना समाधान वाटते. पौगंडावस्थेतील मुले अंमली पदार्थ वा मद्याच्या आहारी जातात किंवा गुन्हेगार होतात. ही मुले खोटेही बोलतात. काही मुले याच्या अगदी विरूध्द म्हणजे अगदी अलिप्त, लाजाळू एकलकोंडी बनतात.\nमित्र - मैत्रिणीपेक्षा पुस्तकांच्या सहवासात राहणं किंवा एकटे राहणे पसंत करतात. घटस्फोटित कुटुंबात वाढणारी मुले उध्दट बनतात. जिथे आई वडील सतत भांडत असतात व भांडतात मी तुला ठार मारेन, असे शब्द वापरतात, तेव्हा त्यांच्या मुलांना रात्री भयानक स्वप्ने पडतात.\nमुलांना एकाच पालकाबरोबर राहणे आवडत नाही. आजूबाजूची पूर्ण कुटुंबे पाहून ती निराश होतात. त्याचे दैनंदिन व्यवहार सुरळीत होत नाहीत. त्याचे मित्र - मैत्रिणी सतत बदलत राहतात. घटस्फोट घेण्याने पती - पत्‍नीला आपली समस्या सुटल्यासारखे वाटले, तरी त्याचे कुटुंबावर फार खोलवर परिणाम होतात.\nमुलांचे मानसिक आरोग्य धोक्यात येते. आपल्या देशात कुटुंब व्यवस्थेला फार महत्वाचे स्थान आहे. भारतीय कुटुंबव्यवस्था मजबूतही आहे. घटस्फोटाने या व्यवस्थेला धक्‍का तर बसतोच, पण त्याहीपेक्षा कुटुंबातील व्यक्तींना ही घटना उद्‌ध्वस्त करते.\nजवळच्या माणसाशी नातं कसं जोडाल\nतुमच्या मुलाला कसे वाढवाल\nमुल कशाचा जास्त द्वेष करतात\nवैवाहिक जीवनातील गुंता: पत्‍नीचे संशय पिशाच्च\nमुलांच्यासाठी असं करायला हवं\nपुन्हा वसंत येऊ द्या\nखरंच तुम्हाला मित्राची गरज आहे\nनिराशेच्या कोशातून बाहेर पडायला हवं\nतुमचे जीवन कसे घालवाल\nपन्नाशीनंतर लैंगिक - सुखाचा अधिकार आहे\nमानसशास्त्राची मदत घेण्यात गैर काय\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-shivsrusti-metro-route-96351", "date_download": "2018-11-14T22:37:31Z", "digest": "sha1:5VE4C5P6GVHNVGF6DPZRSPKAE7XLWEWX", "length": 13625, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news shivsrusti metro route शिवसृष्टीबाबतचा तिढा आज मुंबईत सुटणार? | eSakal", "raw_content": "\nशिवसृष्टीबाबतचा तिढा आज मुंबईत सुटणार\nमंगळवार, 6 फेब्रुवारी 2018\nपुणे - मेट्रो मार्गावर शिवसृष्टी उभारण्याबाबत मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. ६) दुपारी एक वाजता बैठक होणार आहे. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह महापौर मुक्ता टिळक उपस्थित राहणार आहेत. यात शिवसृष्टीबाबत निर्माण झालेला तिढा सुटण्याची शक्‍यता आहे.\nपुणे - मेट्रो मार्गावर शिवसृष्टी उभारण्याबाबत मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. ६) दुपारी एक वाजता बैठक होणार आहे. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह महापौर मुक्ता टिळक उपस्थित राहणार आहेत. यात शिवसृष्टीबाबत निर्माण झालेला तिढा सुटण्याची शक्‍यता आहे.\nवनाज-रामवाडी मेट्रो मार्गावर कोथरूडमधील कचरा डेपोच्या जुन्या जागेवर शिवसृष्टी उभारण्याचा ठराव महापालिकेने यापूर्वी मंजूर केला आहे; परंतु त्या ठिकाणी मेट्रोचा डेपो उभारण्याचे नियोजन आहे. त्यामुळे शिवसृष्टी उभारून त्या खाली मेट्रोचा डेपो उभारावा, असा प्रस्ताव महामेट्रोला सुचविला होता; परंतु तसे शक्‍य नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसृष्टीसाठी चांदणी चौकात जैववैविध्य उद्यानाच्या (बीडीपी) आरक्षणाच्या जागेत शिवसृष्टी उभारावी, असे महामेट्रोचे म्हणणे आहे. त्याला शिवप्रेमी संघटनांचा विरोध आहे. त्यामुळे या वादात मुख्यमंत्री फडणवीस यांना हस्तक्षेप करावा लागला आहे.\nशिवसृष्टीचा निर्णय तातडीने न झाल्यास ११ फेब्रुवारीपासून महामेट्रोचे काम बंद पाडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांनी नुकताच दिला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महापौर टिळक यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून बैठकीचे आयोजन केले. मुंबईत होणाऱ्या बैठकीत पालकमंत्री बापट, महापालिकेचे पदाधिकारी आणि सर्व राजकीय पक्षांचे गटनेते; तसेच महापालिकेचे, महामेट्रोचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत शिवसृष्टीचा निर्णय होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.\nमराठा समाजाचा \"ओबीसीं'मध्ये समावेश करावा\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\nदस्तनोंदणी बंदविरोधात संघर्ष समितीचा मोर्चा\nकल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांत वर्षभरापासून दस्तनोंदणी बंद आहे, असा आरोप करत सर्वपक्षीय संघर्ष समितीने...\nशेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये नाही - राधाकृष्ण विखे पाटील\nहिंगोली - शेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये राहिली नाही. त्‍यामुळे सत्ताधारी मंत्री शहरी भागातच फिरत असल्‍याचा आरोप विधान...\nशॉर्ट सर्किटमुळे चव्हाणनगर येथील अंगणवाडीला आग\nसहकारनगर : चव्हाणनगर (तीन हत्ती चौक) येथील कै.विष्णू जगताप क्रीडा संकुल येथील जलतरण तलावात इलेक्ट्रिकल मोटारीने पाणी सोडले जाते. मोटारीच्या...\nनोव्हेंबरअखेर मराठा आरक्षण प्रश्न निकाली काढणार : मुख्यमंत्री\nअकोला : मागासवर्गीय समितीने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल गोपनीय असल्याने तो जाहीर करता येणार नाही. या अहवालाची वैधानिक कार्यवाही पूर्ण करून मराठा...\n...तर मोदींनाच पायउतार व्हावे लागेल - पृथ्वीराज चव्हाण\nकोल्हापूर : राफेल घोटाळा, जीएसटी ,नोट बंदी आणि आता रिझर्व्ह बँकेशी सुरू असलेला संघर्ष पाहता केंद्रातील मोदी सरकार पुन्हा सत्तेत येण्याचे सोडाच पण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pracharbhan-news/articles-in-marathi-on-cultural-politics-by-adolf-hitler-1557179/", "date_download": "2018-11-14T22:05:23Z", "digest": "sha1:JTHZRYWWLA6AYEQZS3PW4MDBNB2IFAKU", "length": 26485, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Articles in Marathi on Cultural politics by Adolf Hitler | नेणिवेशी खेळ | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nबहुतांश प्रचारी जाहिराती अशाच तर असतात.\nअमेरिकन निवडणूक. सन २०००. जॉर्ज डब्लू बुश विरुद्ध अल् गोर. प्रचार जोरात सुरू होता. चित्रवाणी वाहिन्यांवरून एकमेकांच्या धोरणांवर टीका करणाऱ्या ध्वनिचित्रफिती प्रसारित केल्या जात होत्या. त्यातील एक चित्रफीत होती अल् गोर यांच्या डेमोकॅट्रिक पक्षाच्या औषधदर धोरणावर टीका करणारी. ३१ मिनिटांची ती जाहिरात. सुरुवातीला पडद्यावर दिसतो औषधाच्या वाढत्या किमतीचा आलेख. मागून निवेदिकेचा आवाज. अल् गोर यांच्या धोरणांमुळे किमती कशा वाढल्या आहेत, बुश यांच्याकडे त्याबाबतची कशी चांगली योजना आहे हे ती सांगत आहे. हे सुरू असतानाच आपल्याला बुश दिसतात. ज्येष्ठ नागरिकांशी हस्तांदोलन करणारे, त्यांच्याशी चर्चा करणारे बुश. मग गोर यांची धोरणे कशी चुकीची आहेत हे निवेदिका सांगत असतानाच पडद्यावर एक दूरचित्रवाणी संच दिसतो. त्यात गोर यांचे भाषण सुरू आहे. त्यांच्या मागे व्हाइट हाऊसचा फलक आहे. मग संपूर्ण पडदा काळा होतो आणि त्यावर शब्द उमटतात – ‘गोर प्रिस्किप्शन प्लॅन’. त्यानंतर त्याखाली आणखी दोन ठळक शब्द येतात – ‘ब्युरोक्रॅट्स डिसाइड’. मग बुश यांचे उत्फुल्ल खेळकर व्यक्तिमत्त्व दिसते आणि.. संपली जाहिरात. आता यात काय विशेष आहे\nबहुतांश प्रचारी जाहिराती अशाच तर असतात. पण ही जाहिरात वेगळी होती. ते वेगळेपण होते त्यातून दिल्या जाणाऱ्या संदेशात. त्यातील प्रकट संदेश अर्थातच नेहमीप्रमाणे, विरोधक कसे चुकीचे आणि आम्हीच कसे बरोबर असे सांगणारा होता. पण त्या संदेशाच्या आडून एक वेगळाच निरोप प्रेक्षकांच्या नेणिवेपर्यंत पोहोचविला जात होता. त्या जाहिरातीत ‘गोर प्रिस्किप्शन प्लॅन’ आणि ‘ब्युरोक्रॅट्स डिसाइड’ या दोन वाक्यांच्या मध्ये ‘रॅट्स’ हा शब्द घुसवण्यात आला होता. मोठय़ा ठळक टंकातला. दिसेल न दिसेल असा. एकाच निमिषभराच्या फ्रेमपुरता. कुणाचे लक्ष नसेल, तर दिसणारही नाही असा. ते होते ‘सबलिमिनल मेसेजिंग’. मनुष्याच्या नेणिवेला दिलेला संदेश. तो डोळ्यांनी वाचला गेला तरी कदाचित जाणवणारही नाही. किंबहुना चेतन मनाला तो जाणवू नये अशीच काळजी घेतलेली असते त्यात. कारण तो संदेश (सबकॉन्शस या अर्थाने) फक्त नेणिवेसाठी असतो आणि त्यामुळेच त्या संदेशाचा प्रभाव मोठा असतो. व्यक्तीवर त्याचा परिणाम होत असतो. गोर यांच्या नावानंतर रॅट्स हा शब्द येतो. त्यांची मनाच्या आत कुठे तरी एक जोडी बनते. उंदीर हा किळसवाणा प्राणी. ते किळसवाणेपण गोर यांच्या नावाला जोडले जाते. असा तो सगळा प्रकार.\nअमेरिकेतील ३३ प्रांतांत चार हजार ४०० वेळा ही जाहिरात प्रसारित झाल्यानंतर हे सगळे उजेडात आले. ते पहिल्यांदा लक्षात आले सिएटलमधील गॅरी ग्रीनप नावाच्या एका डेमोकॅट्रिक कार्यकर्त्यांच्या. त्यावरून मोठा गदारोळ झाला. बुश लोकांच्या मनाशी खेळत असल्याची टीका झाली. ही जाहिरात बनविली होती अलेक्स कॅस्टेलॅनोस या राजकीय सल्लागाराने. यात नेणीवलक्ष्यी संदेश वगैरे काहीही नाही. आपण काही एवढे हुशार नाही, असे त्यांचे म्हणणे होते. परंतु त्यांचा इतिहास वेगळेच सांगत होता. त्यांनी याआधी नॉर्थ कॅरोलिनातील एका रिपब्लिकन सिनेटरसाठी बनविलेल्या एका जाहिरातीतही असाच प्रकार केला होता. ती जाहिरात होती बेरोजगारीवरील. एक हात नोकरी नाकारण्यात आल्याचे पत्र चुरगाळून टाकतो असा एक प्रसंग त्यात होता. तो हात नेमका गोरा होता आणि एका निमिषभरासाठी त्या हातातील पत्र गायब करून त्याऐवजी तेथे विरोधी उमेदवाराचे मस्तक दाखविण्यात आले होते. तो उमेदवार होता कृष्णवर्णीय.\nलोकांच्या मनातील विविध प्रतिमांना काही संस्कृतीजन्य अर्थ असतात. त्यांचा अगदी नकळत असा काही वापर करायचा, की आपल्याला जे सांगायचे आहे किंवा सांगण्याची इच्छा आहे त्या बाबीला तो सांस्कृतिक अर्थ चिकटला जावा. हे नेणीवलक्ष्यी संदेशाचे तंत्र. ते ध्वनिचित्रफितींमधून उत्तमरीत्या साधले जाऊ शकते, हे खरे. पण त्याआधीही त्याचा चित्रांमधून वापर केला जात होता; तो ‘हॅलो बायस’चा वापर करून. यात एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एका भागातील गुण, त्या व्यक्तिमत्त्वाच्या अन्य भागांनाही चिकटविले जातात. एखाद्या व्यक्तीचे अन्य व्यक्तीशी वा वस्तूशी साहचर्य दर्शवून ती व्यक्तीही तशीच असल्याचे दर्शविले जाते. थोडक्यात एखाद्याच्या प्रभामंडलाने त्याच्याभोवतीचे सगळेच तेजाळून निघावेत तसेच हे. किंवा – भगव्या रंगाचा भारतीय संस्कृतीतील अर्थ त्याग असा आहे. तेव्हा त्या रंगाचे वस्त्र वापरणारे सगळेच त्यागी मानले जावेत, तसेच हे. नाझी प्रोपगंडाने हिटलरला जर्मनीचा मसिहा बनविले ते याच तंत्राचा वापर करून. या प्रोपगंडाचे एक उदाहरण म्हणजे ‘एस लेबे डॉईशलांड’ (जर्मनी चिरायू होवो) हे गाजलेले पोस्टर. हातात नाझी ध्वज, वळलेली मूठ, तीव्र रोखलेली नजर असा हिटलर. त्याच्या मागे हजारो सैनिक. त्यांच्याही हातात ध्वज. पाश्र्वभूमीवर आकाशात सूर्याची प्रभा आणि त्यातून झेपावत असलेला गरुड. चित्राभोवती चौकटीत ओक वृक्षांच्या पानांची सजावट आणि खाली ‘जर्मनी चिरायू होवो’ ही घोषणा लिहिलेली. असे हे भित्तिचित्र पाहणाऱ्या युरोपिय नागरिकाच्या नेणिवेत जी प्रतिमा प्रस्थापित होई, ती हिटलर नामक प्रेषिताचीच. कारण हे चित्र थेट येशू ख्रिस्ताशीच त्याची तुलना करते. अशी कथा आहे, की जॉन द बाप्टिस्टने जेव्हा येशूचा बाप्तिस्मा केला, तेव्हा आकाशातून एक कबुतर असेच आले होते. येथेही हिटलरच्या मागे असलेल्या स्वर्गीय प्रभामंडलातून एक गरुड असाच झेपावत आहे. हा गरुड आहे सशक्त एकात्म जर्मनीचे प्रतीक. हिटलर आणि त्याच्या सैनिकांच्या हातात असलेला ध्वज म्हणजे जणू ईश्वराने दिलेली शक्तीच. या चित्रचौकटीला ओकपर्णाची सजावट आहे. त्यातून प्रतीत होते ती शक्ती आणि टिकाऊपणा. प्रेक्षकाच्या नेणिवेत यातून निर्माण होणारी समग्र प्रतिमा आहे ती प्रेषिताची, मसिहाची, आपल्या उद्धारासाठी आलेल्या अवताराची. अशा विविध चित्रांतून हिटलरचे दैवतीकरण करण्यात आले होते. तो नवसर्जक, नवराष्ट्रनिर्माता. तो राष्ट्राचा पालनकर्ता आणि दुष्टांचा संहारकही. त्याच्या मागे प्रचंड संख्येने लोक होते. ही लोकांची गर्दी अनेक चित्रांतून दिसते. ते अर्थातच प्रोपगंडातील ‘बँडवॅगन’ तंत्रास अनुसरूनच. एखाद्याच्या मागे असंख्य लोक असतील, तर आपण तरी कसे त्यापासून वेगळे राहायचे बाजूला राहिलो तर वेगळे पडू. अनेकांच्या मनात वेगळे पडण्याची भीती असते. अनेक जण जे करतात तेच आपणही करावे. त्यातच सुरक्षितता आहे, अशी ही भावना असते. ही मेंढरू मनोवृत्ती प्रोपगंडातज्ज्ञांची अत्यंत आवडती. म्हणूनच बहुसंख्य पुढाऱ्यांच्या प्रचारचित्रांत लोकांची गर्दी दिसत असते. म्हणूनच अनेक नेते काही लाख मतांनी निवडून आलेले असले, तरी आपल्यामागे सगळा देश आहे असा दावा करीत फिरताना दिसतात.\nनाझी प्रोपगंडापंडितांना एक गोष्ट चांगलीच माहीत होती, की लोकांना अधिकारशहा हवा असतो, परंतु तो दयाळू, कनवाळू अधिकारशहा. त्यांनी अत्यंत प्रयत्नपूर्वक हिटलरची तशी प्रतिमा तयार केली होती. त्यांकरिता लहान मुलांत रमलेला हिटलर अशी छायाचित्रे, चित्रफिती जाणीवपूर्वक प्रसारित करण्यात आल्या होत्या. मुलांत रमतो म्हणजे तो मायाळूच असणार. हा त्यातील हॅलो बायस. चित्रपटांत खलनायकांचा खात्मा करणारा नायक हा प्रत्यक्षातही तसाच असणार, पूर्वी गरिबीत दिवस काढलेली व्यक्ती पुढेही गरिबांबाबत कणव ठेवून वागणारी असेल, सैनिकी गणवेशातील व्यक्ती म्हणजे देशभक्त आणि म्हणून अभ्रष्टच असेल किंवा गुंडांबरोबर छायाचित्र आहे म्हणून तो गुन्हेगारी प्रवृत्तीचाच असेल, असे सहसा मानले जाते. प्रोपगंडामध्ये या मानसिकतेचा व्यवस्थित वापर केला जातो. नाझी प्रोपगंडाने अशाच पद्धतीने जर्मन जनतेला उल्लू आणि वैचारिक गुलाम बनविले होते. हॅलो बायस आणि नेणीवलक्ष्यी संदेश यामुळे लोकांच्या मेंदूवर असा काही पडदा पडला, की त्यांना हिटलरसारखी अहंगंडग्रस्त व्यक्तीही देशाला मिळालेली दैवी देणगी वाटू लागली. हिटलर म्हणजे ‘दैवी नियतीचे नैसर्गिक सर्जनशील साधन’ हे गोबेल्सचे विधान या संदर्भात लक्षणीय आहे.\nहिटलरच्या दैवतीकरणात गोबेल्सच्या प्रोपगंडा मंत्रालयाचा मोठाच वाटा होता. भित्तिचित्रे, वृत्तपत्रांतील छायाचित्रे याबरोबरच त्यासाठी त्यांनी मोठय़ा प्रमाणावर वापर केला तो चित्रपटांचा. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘ट्रायम्फ डे विलेन्स’ हा चित्रपट. एकूणच नाझी प्रोपगंडाने चित्रपट या माध्यमाचा जो वापर केला आहे तो पाहण्यासारखा आहे..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nराज ठाकरेंना सचिनकडून 'ही' गोष्ट शिकायला आवडेल\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nचौथीनंतरच्या प्रत्येक प्रगतीपुस्तकावर बाळासाहेबांची सही - राज ठाकरे\nVideo : भर कार्यक्रमात किसिंगच्या त्या प्रकरणाबद्दल काजल म्हणते..\nवकील तरुणीशी शेरेबाजी तरुणांना पडली महागात; तिघांची रवानगी पोलीस कोठडीत\nआईच ठरली वैरीण; दोन मिनिटाच्या रागाने चिमुकल्याचा केला घात\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nहंगामापूर्वीच गोड रसाळ द्राक्षांची आवक\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअंबरनाथमध्ये घर घेऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jayeshmestry.in/testimonial/", "date_download": "2018-11-14T22:13:46Z", "digest": "sha1:ENK52YGK3ZQXSSIIJLBWGDBNVXJBNHRV", "length": 4904, "nlines": 52, "source_domain": "www.jayeshmestry.in", "title": "Testimonials Archive - Jayesh Mestry", "raw_content": "\nसंदेश सदानंद शिंदे, वाचक\nजयेश मेस्त्री अधून मधून “सामना”त भेटीला येतो. मनाला बरं वाटेल असं लिहितो… त्याचं पुस्तक “शरसंधान”. काही गोष्टींचे योग यावे लागतात हेच खरं. जयेशची लेखणी इतकी जहाल असेल याचा अंदाज “सामना”मधल्या त्याच्या लेखांवरुन मला अजिबात आला नव्हता हे अगदी प्रामाणिकपणे मान्य केलंच पाहिजे. तर वर म्हटल्या प्रमाणे हे शरसंधान माझ्यावर चालवून घेण्याचा योग आला नि साडेआठ […]\nअपूर्वा आपटे, विद्यार्थीनी बीएमएम\nआपलं (जयेश शत्रुघ्न मेस्त्री) शरसंधान हे पुस्तक मला प्रेरणादायक ठरलं व माझ्या ज्ञानात भर पाडणारं ठरलं. त्यासाठी मी आपली ऋणी आहे. (शरसंधान हे पुस्तक वाचून दिलेली प्रतिक्रीया)\nजयेश मेस्त्री अतिशय विचारी, प्रतिभाशाली लेखक आहेतच, पण एक अतिशय विचारी तरुण आहेत, ज्यांच्या अंगी सद्यस्थिती बदलण्याची इच्छाही आहे, ऊर्मीही आहे. एखादे कार्य अधिक चांगल्या रीतीने कसे करता येईल हे समजण्याची आणि करण्याची त्यांची हातोटी सामाजिक क्षेत्रात फार मोठे योगदान देऊन जाईल. (संस्थापक, प्रबोधक)\nमला जयेशचा सगळ्यात चांगला गुण आवडतो तो म्हणजे, जयेश प्रत्येक गोष्ट लहान मुलासारखा तल्लीन होऊन शिकतो. त्याने अभिनयाचा, लिखाणाचा कुठलाच कोर्स केला नाही, कोणत्याही शिबीरात तो गेला नाही. तो हे जे काही शिकला ते बघून शिकला. लोकांचे चांगले गुण आत्मसात करणे हि त्याची खुबी आहे. (संपादक, साहित्य उपेक्षितांचे)\nजयेश मेस्त्री यांची लेखणी नवथर असली तरी ती एकमार्गी नसून साहित्याच्या विविध प्रांगणात तिला हिंडण्या फिरण्याचा सोस आहे. – वरिष्ठ पत्रकार\nराहूल हाच मोदींना पर्याय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-14T21:36:11Z", "digest": "sha1:ISB2DBN2LC4HXPNEMOE6EC7FCGDLDLBU", "length": 11065, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नितीशकुमार- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nप्रशांत किशोर आता राजकारणाच्या आखाड्यात, 'JDU'त केला प्रवेश\nप्रशांत किशोर यांनी आज जनता दल धर्मनिरेपक्ष या पक्षात प्रवेश केला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत पाटण्यात झालेल्या जेडीयूच्या बैठकीत त्यांनी पक्षाचं सदस्यत्व घेतलं.\nबिहारमध्ये राजदचा सत्ता स्थापनेचा दावा, राज्यपालांकडे बहुमताचं पत्र सोपवलं\nउत्तर प्रदेशमध्ये पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू,योगींनी केलं सकाळी सात वाजताच मतदान\nआम्हाला अजून निमंत्रण नाही'\nकेंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार : सेनेपाठोपाठ जदयूलाही निरोप नाही\nबिहार, आसाम, नेपाळमध्ये पुराचं थैमान\nब्लॉग स्पेस Jul 27, 2017\nनितीशकुमारांची 'रागबिहारी' राजकीय खेळी...\n\"ना ना करते, प्यार तुम्हीं से कर बैठे\", अखिलेश यादवांचा नितीशकुमारांना टोला\nनितीशकुमारांनी बिहारचा विश्वासघात केला -लालू ; शरद यादवही नाराज \nनितीश कुमार यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ\nबिहारमध्ये भाजप आणि नितीशकुमार एकत्र सरकार स्थापन करणार\n...हे तर नितीशकुमार आणि मोदींचं सेटिंग होतं -लालू प्रसाद यादव\nअभी तक \u0003खेलने के लिए\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/breaking-whenever-pm-modis-popularity-declines-news-of-his-assassination-plot-is-planted-congress/", "date_download": "2018-11-14T22:23:25Z", "digest": "sha1:RVCFOU2AGUM6AOFZCSWTGJA2RBJ2EO4I", "length": 10534, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "‘मोदींच्या हत्येचा कट, ही केवळ अफवा’ : निरुपम", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘मोदींच्या हत्येचा कट, ही केवळ अफवा’ : निरुपम\nटीम महाराष्ट्र देशा- ज्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत घट होते आहे असे वाटते तेव्हा भाजपाकडूनच त्यांच्या हत्येच्या कटाची अफवा पेरली जाते असा आरोप काँग्रेसने केला आहे. भाजपाला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्यांच्यापुढे मोदींची घसरती लोकप्रियता वाढवण्यासाठी त्यांच्यापुढे काही पर्याय उरत नाही असे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी म्हटले आहे.\nदरम्यान,माओवाद्यांकडून राजीव गांधी हत्याकांडासारखं घातक कृत्य करण्याचा प्रयत्न होता, असं सरकारी वकिल उज्ज्वला पवार यांनी पुणे सत्र न्यायालयात सांगितलं. त्यामुळे माओवाद्यांच्या निशाण्यावर नरेंद्र मोदीचं असल्याचा संशय व्यक्त होतोय.विल्सन यांच्या घरातून हस्तगत केलेल्या एका पत्रात राजीव गांधींवर झालेल्या हल्ल्याप्रमाणे हल्ला करण्याचा संदर्भ आहे. राजीव गांधी भारताचे माजी पंतप्रधान असल्याचा संदर्भ लक्षात घेता व सध्याचे वातावरण बघता हा हल्ल्याचा कट नरेंद्र मोदींच्या विरोधात असू शकेल का असा संशय घ्यायला जागा आहे.\nजानेवारीमधल्या कोरेगाव भीमाप्रकरणी पुणे पोलिसांनी नक्षलवादी असल्याचा संशय घेत पाच जणांना अटक केली होती. या संदर्भात चौकशी केली असता सरकारी वकिल उज्ज्वला पवार यांनी विशेष न्यायालयात सांगितले की अटक केलेल्यांकडे जे साहित्य सापडले त्यावरून बंदी असलेली कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) राजकीय हत्येचा कट रचत होती.\nकोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना नुकत्याच बेड्या ठोकल्या आहेत. तपासादरम्यान पोलिसांना याबाबत एक पत्र मिळालं असल्याचा दावाही सरकारी वकिलांनी न्यायालयात केला. चार लाख राऊंड फायर करण्याची क्षमता असलेलं एम 4 हे शस्त्र खरेदी करण्याचा प्लान असल्याचा धक्कादायक उल्लेख या पत्रात आहे. यासाठी आठ कोटी रुपये देण्याची तयारीही दर्शवल्याची माहिती आहेया शस्त्रांच्या आधारे एका मोठ्या नेत्याच्या हत्येचा कट आखला जात होता. असं सरकारी वकिल उज्ज्वला पवार यांनी न्यायालयात सांगितल्याने, माओवाद्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्या गेल्याचा संशय आहे.\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nटीम महाराष्ट्र देशा- विकासात भरारी मारणारा जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर होता. परंतु गेल्या साडेचार वर्षांत हा…\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/chatrabharti-alligation-on-education-minister-vinod-tawade-about-1300-government-school-closed/", "date_download": "2018-11-14T22:52:44Z", "digest": "sha1:3I7XUHPNTD4YSPYBRENIEMALGSEA7W7G", "length": 7456, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विनोद तावडे यांनी शिक्षण विभागात 'विनोद' करायचं सोडाव- छात्रभारती", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nविनोद तावडे यांनी शिक्षण विभागात ‘विनोद’ करायचं सोडाव- छात्रभारती\nपुणे – तावडे यांनी समाजवादाची व्याख्या सांगावी आणि शिक्षण विभागात विनोद करणं सोडून द्यावं. सरकारला राज्यातील तेराशे नाही तर तेरा हजार शाळा बंद करून खासगी भांडवलदारांना देयच्या आहेत असा गंभीर आरोप छात्रभारती विद्यार्थी संघटनेनेकडून पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे.\nराज्यातील तेराशे शाळा बंद करताना पटसंख्या व ढासळता शैक्षणिक दर्जा ही कारणे राज्य सरकारने सांगितली आहेत. मग मागील ३ वर्षापासुन पटसंख्या वाढविण्यासाठी व दर्जा सुधारण्यासाठी कोणतेही ठोस पावले सरकारने उचललेले दिसत नाही, सरकारी शाळा बंद केल्याने खाजगी शाळामध्ये पालकांना आर्थिक भुर्दंड बसणाची चिन्ह दिसत असल्याची चिंता यावेळी छात्रभारतीचे राज्यध्यक्ष दत्ता ढगे यांनी व्यक्त केली.\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nपुणे- चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम लवकरच 18 नोव्हेंबरला…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/chhatrapati-sambhaji-maharajs-geat-history-will-be-included-in-the-textbooks/", "date_download": "2018-11-14T22:11:59Z", "digest": "sha1:B42G5KOODJLZJIEQTS4B3QQTWGCD4MV3", "length": 15416, "nlines": 100, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "छत्रपती संभाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाचा पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करणार – तावडे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nछत्रपती संभाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाचा पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करणार – तावडे\nतुळापुर:धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेले कर्तृत्व, समाजासाठी व धर्मासाठी दिलेले बलिदान सबंध देशाला प्रेरणादायी आहे. त्यांचे कार्य आणि बलिदान नव्या पिढीला कळावे, यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करणाऱ्यांसाठी प्रयत्न करू. त्यासाठी लवकरच अभ्यास मंडळाशी बैठक घेऊन त्याबाबत निर्णय घेऊ. तसेच, श्री क्षेत्र वढू-तुळापूर येथे संभाजीराजांचे संग्रहालय उभारण्यासह शासकीय मानवंदना तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे आश्वासन राज्याचे शालेय शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी शंभूभक्तांना दिले.\nपुणे जिल्हा परिषद, हवेली पंचायत समिती आणि श्री क्षेत्र तुळापूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३२९ व्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यस्मरण दिनाच्या कार्यक्रमाचे शनिवारी श्री क्षेत्र तुळापूर येथे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी वर्षा विनोद तावडे, खासदार आढळराव पाटील, शिरूरचे आमदार बाबुराव पाचर्णे, माजी आमदार बापुसाहेब पठारे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, तुळापूरचे सरपंच गणेश पुजारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके, पोलीस अधीक्षक सुवेज हक, हवेली पंचायत समितीच्या सभापती वैशाली महाडिक, उपसरपंच राहुल राऊत, माजी सरपंच रुपेशबापू शिवले, माजी उपसरपंच अमोल शिवले, शंभूराजे पालखी सोहळ्याचे प्रमुख संदीप भोंडवे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.\nविनोद तावडे म्हणाले, संभाजीराजांचे कार्यकर्तृत्व एवढे आहे की, त्यांच्यासाठी कितीही केले तरी कमीच आहे. महाराजांचे शौर्य, धाडस आजच्या तरुणांना प्रेरणा देते. शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा इतिहास अभ्यासला, तर त्यातून आपल्या स्फूर्ती मिळते. वढू-तुळापूरची भूमी संभाजीराजांच्या आयुष्यातील अखेरच्या क्षणाची सोबती आहे. त्यामुळे वढू-तुळापूरला पर्यटन व ऐतिहासिक वारसा म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यासाठी स्थानिक आमदार आणि ग्रामस्थानी थोडा पाठपुरावा करावा. यावेळी तावडे यांनी येथील संभाजी महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला व शाळेच्या अडचणी समजून घेत येत्या वर्षात येथे प्रयोगशाळा आणि अन्य सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले.\nबाबुराव पाचरणे म्हणाले, ;इंद्रायणी-भीमेच्या तीरावर वढू-तुळापूर असे एकत्रित तीर्थक्षेत्र व्हावे, या दोन गावांना जोडण्यासाठी पूल व्हावा, यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. त्याचबरोबर आजच्या दिवशी संभाजी राजांना दोन्ही ठिकाणी शासकीय मानवंदना देण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या मागण्या लवकरच मान्य होतील.\nगणेश पुजारी म्हणाले, श्री क्षेत्र वढू-तुळापूरला तीर्थक्षेत्राचा ‘अ’ दर्जा द्यावा, वढू-तुळापूरला जोडणारा पूल उभारावा. वढूप्रमाणे तुळापूर येथेही शासकीय मानवंदना द्यावी आणि संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा. संभाजी महाराजांची समाधी, साखळदंड आणि सगळा इतिहास येणाऱ्या शंभुभक्तांना पहाता यावा, यासाठी संग्रहालय उभारायचे आहे.\nसकाळी श्री संगमेश्वराचा अभिषेक व श्री छत्रपती शंभुराजांची पूजेने पुण्यस्मरण सोहळ्याची सुरुवात झाली. विनोद तावडे, वर्षा तावडे व मान्यवरांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या समाधीची, साखळदंडाची पूजा झाली व पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. ह.भ.प. रोहिदास महाराज हांडे, शिवव्याख्याते गजानन वाव्हळ, शिवशाहीर वैभव घरत, शंभुव्याख्यात्या ह.भ.प. गितांजलीताई झेंडे यांचे व्याख्यान झाले. श्री क्षेत्र पुरंदर ते श्री क्षेत्र तुळापूर या मार्गाने आलेल्या छत्रपती श्री संभाजी महाराज पालखीचे दिमाखात स्वागत झाले. शिवाजी महाराजांसमवेतच्या मावळ्यांच्या वंशजांना यावेळी सन्मानित करण्यात आले. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.\nपुण्यस्मरणदिन यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह समस्थ तुळापूर ग्रामस्थांच्या वतीने कठोर मेहनत घेतली. भगव्या टोप्या, पताका आणि संभाजी राजांच्या घोषणांनी परिसर शंभुमय झाला होता.\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nटीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण मराठा समाज आरक्षणासाठी ज्या अहवालाची वाट पाहत आहे. तो अहवाल राज्य मागासवर्गीय आयोग आज…\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/The-dome-is-like-a-temple-in-the-Savdeve-Santan-cave/", "date_download": "2018-11-14T22:49:57Z", "digest": "sha1:XEIOYM3MXWUYN4PFAB5VZAET76IHEUPQ", "length": 6599, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सावर्डे सांतोणच्या गुहेत मंदिराप्रमाणे घुमटी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › सावर्डे सांतोणच्या गुहेत मंदिराप्रमाणे घुमटी\nसावर्डे सांतोणच्या गुहेत मंदिराप्रमाणे घुमटी\nमडगाव : विशाल नाईक\nसावर्डे मतदारसंघातील सांतोण गावात हिराटेव्हाळ येथील ओहोळात असलेल्या त्या तीन गूढ गुहांमध्ये सुमारे पन्‍नास मीटर आत मंदिराप्रमाणे घुमटी, बसण्यासाठी दगड व एकाच ठिकाणी पायाच्या मोठ्या आकाराच्या खुणा आढळून आल्यामुळे या गुहांविषयी गूढ आणखीच वाढले आहे. दैनिक ‘पुढारी’ मधून वृत्त प्रसिद्ध होताच स्थानिक युवकांनी या गुहा पाहण्यासाठी गर्दी केली आहे. या गुहा येथील ग्रामदैवत श्री कुडडो आजोबा यांचे स्थान असल्याचाही दावा केला जात आहे.\nदैनिक ‘पुढारी’ मधून सदर गुहांबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच वृत्ताची दखल घेत स्थानिकांनी हिराटेव्हाळ परिसराला भेट दिली. पेरिउडक येथील रामचंद्र बोरकर यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले की, या परिसरात वास्तव्य करूनसुद्धा आम्ही कधीच या गुहेत प्रवेश केला नाही. रुपेश गावकर, रामचंद्र बोरकर, केनय फर्नांडिस, सोमेश देसाई व इतर युवकांनी गुहेत प्रवेश केला.\nयुवकांना गुहेत साळचे काटे, विंचू, साप आदी प्राण्यांचे वास्तव्य असल्याचे आढळून आले. सुमारे पन्नास मीटर आत एक बसण्याची जागा तयार करण्यात आली आहे. डोकीवर मंदिराप्रमाणे दगडाला घुमटीचा आकार देण्यात आला आहे. बसण्याच्या दगडाजवळ मोठ्या आकाराच्या पायाच्या खुणा दिसून आल्या. मात्र, गुहेतील वाटेवर कुठेच खुणा नव्हत्या, असेही दिसून आले. इतर दोन गुहांमध्ये पाण्याच्या प्रहावातून प्लास्टिकच्या बाटल्या येऊन अडकल्या होत्या.\nरामचंद्र बोरकर म्हणाले की, गुहेतील खुणा येथील दैवत श्री कुडडो आजो यांच्या असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. याविषयी इतर गावकर्‍यांशी चर्चा करणार आहे. आम्ही या ठिकाणी पूर्वी येत होते. पण, गुहेत जाण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. या परिसरात कुडडो आजो यांचे अधिपत्य आहे. त्यामुळे या गुहा त्यांच्याच असण्याची शक्यता त्यांनी व्यक्‍त केली.\nबाबूर्लीवाडा येथील नव्वद वर्षे वयाचे गोविंद वेळीप व त्यांची पत्नी तुळशी वेळीप यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की, कुडडो आजो यांचा त्या गुहेत संचार असू शकतो. विठोबा वेळीप यांनीही या परिसरात आणखी काही अशाच प्रकारच्या खुणा असल्याचे सांगितले.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Raj-Thackeray-Ashish-Shelar-visits-Krishnakunj/", "date_download": "2018-11-14T21:46:29Z", "digest": "sha1:NTIYHWZNRMDQSTHOK62OWIEUWZC4J6KK", "length": 4015, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राज ठाकरे-आशिष शेलारांमध्ये कृष्णकुंजवर दोन तास गुप्तगू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज ठाकरे-आशिष शेलारांमध्ये कृष्णकुंजवर दोन तास गुप्तगू\nराज ठाकरे-आशिष शेलारांमध्ये कृष्णकुंजवर दोन तास गुप्तगू\nमुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेऊन दोन तास चर्चा केली. राज्य व केंद्र सरकारच्या धोरणांवर राज ठाकरे आपल्या भाषणातून आणि व्यंगचित्रातून थेट हल्ला करत असताना शेलार यांनी त्यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.\nआशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचे वृत्त ताजे असतानाच शनिवारी राज ठाकरे यांची भेट घेतली. या दोन प्रमुख नेत्यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे समजू शकले नाही. मनसे किंवा भाजपच्या कोणत्याही नेत्याने यासंदर्भात बोलणे टाळले.\nया भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात असले तरी राजकीय वर्तुळात मात्र विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत. शरद पवार आणि राज यांच्यात अलीकडच्या काळात वाढलेल्या जवळकीशी या भेटीचा संदर्भ जोडला जात आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/nashik-muni-tarunsagar-maharaj-health-no-improvement/", "date_download": "2018-11-14T21:38:45Z", "digest": "sha1:NW52F3R3XGWS32XGCIKHSAROXZFWOJZR", "length": 3592, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुनी तरुणसागर यांच्या प्रकृतीत सुधारणा नाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › मुनी तरुणसागर यांच्या प्रकृतीत सुधारणा नाही\nमुनी तरुणसागर यांच्या प्रकृतीत सुधारणा नाही\nजैन मुनी तरुणसागर महाराज यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. मात्र, त्यांनी अन्नत्याग केला नसल्याची माहिती मिळते आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होेण्यासाठी देशभरात प्रार्थना सुरू आहे.\nतरुणसागर महाराज हेे सध्या दिल्लीतील कृष्णानगर येथील राधापुरी जैन मंदिरात चातुर्मास स्थळी आहेत. तरुणसागर महाराज यांना 20 दिवसांपूर्वी कावीळ झाली होती. गुरुवारी (दि. 30) अधिकच खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांनी उपचार घेण्यास नकार देत चातुर्मास स्थळी जाण्याची इच्छा व्यक्त केली. दरम्यान, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पाच जैन संतांनी दिल्लीकडे धाव घेतली आहे, अशी माहिती येथील कार्यकर्ते पारस लोहाडे यांनी दिली.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Santosh-Sunga-In-Police-Custody-Kalyan-Padhal-Suicide-Case/", "date_download": "2018-11-14T22:39:12Z", "digest": "sha1:UBH6G3LUTVNVTTW6HTIDSCYSITFYNDSE", "length": 4837, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कल्याण पडाल आत्महत्या प्रकरण संतोष संगाला पोलिस कोठडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › कल्याण पडाल आत्महत्या प्रकरण संतोष संगाला पोलिस कोठडी\nकल्याण पडाल आत्महत्या प्रकरण संतोष संगाला पोलिस कोठडी\n‘म्होरक्या’ चित्रपटाचा निर्माता कल्याण पडाल यांच्या आत्महत्येप्रकरणी जेलरोड पोलिसांनी अट्टल गुन्हेगार श्रीनिवास संगा याच्या भावास अटक केली असून, न्यायालयाने त्यास 25 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. संतोष ऊर्फ पिंटू किशोर संगा (वय 27, रा.विजयनगर, न्यू पाच्छा पेठ) असे पोलिस कोठडी मिळालेल्याचे नाव आहे. याबाबत कल्याण पडाल यांची पत्नी रेणुका कल्याण पडाल यांनी फिर्याद दाखल केली आहे. तर अट्टल गुन्हेगार व खासगी सावकार श्रीनिवास संगा, खासगी सावकार संतोष बसुदे हे अद्यापही फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.\n13 मे रोजी संतोष संगा हा कल्याण पडाल यांच्यावर नजर ठेवून होता. ज्यावेळी सकाळी कल्याण पडाल हे घरी आले त्यावेळी लगेचच श्रीनिवास संगा व संतोष बसुदे हे दोघे चारचाकी गाडीतून आले व त्यांनी कल्याण पडाल यांना घरातून जबरदस्तीने उचलून नेऊन खरेदीखत करून रात्री उशिरा सोडले. त्यामुळे संतोष संगा हा पडाल यांच्यावर नजर ठेऊन होता, हे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याने संतोष संगा यास सोमवारी रात्री जलेरोड पोलिसांनी अटक केली.मंगळवारी दुपारी संतोष संगा यास न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यास न्यायालयाने 25 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पोलिस उपनिरीक्षक जंगम तपास करीत आहेत.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/Congress-NCP-Halla-Bol-protest-starts-at-Nagpur/", "date_download": "2018-11-14T22:09:03Z", "digest": "sha1:JARJAUM4QSYUGUHV2M7PK6HVUA7D4YT5", "length": 5261, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विरोधी पक्षांच्या संयुक्त जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › विरोधी पक्षांच्या संयुक्त जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा (Video)\nविरोधी पक्षांच्या संयुक्त जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा (Video)\nनागपूर : पुढारी ऑनलाईन\nराज्य सरकार विरोधात विरोधी पक्षांच्या संयुक्त जनआक्रोश हल्लाबोल मोर्चाला सुरूवात झाली. विरोधी पक्षांनी एकत्र येत विधान भवनावर मोर्चा काढला आहे. यावेळी विरोधी पक्षांतील नेत्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या मोर्चामध्ये काँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, धनंजय मुंडे यांचे आगमन झाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, कम्युनिस्ट पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट) या पक्षांनी या मोर्चाला पाठिंबा दिला असून या पक्षांचे हजारो कार्यकर्ते मोर्चात सहभाग झाले आहेत.\nकालपासून सुरू झालेल्या हिवाळी आधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर पलटवार केले होते. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून, सरकारविरोधरात घोषणाबाजीही केली होती. आज, सरकारविरोधात हल्लाबोल मोर्चा काढून विरोधी पक्षांनी लक्ष वेधले आहे.\nविरोधी पक्षांच्या संयुक्त जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा (Video)\n‘काँग्रेस, राष्ट्रवादी विषारी कीटकनाशके’\nअस्वलाच्या हल्ल्यातून म्हशीने वाचवले तरुणाला\nहिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत गदारोळ\nविधान परिषदेत नौटंकीच्या आरोपावरून गोंधळ\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/mumbai-doctor-ban-to-cut-practice/", "date_download": "2018-11-14T21:59:50Z", "digest": "sha1:DUBARLX3ASD4MNUO7UF2IMU2YQS4BZWN", "length": 6817, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डॉक्टरांना कट प्रॅक्टिस करण्यास बंदी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › डॉक्टरांना कट प्रॅक्टिस करण्यास बंदी\nडॉक्टरांना कट प्रॅक्टिस करण्यास बंदी\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nआपल्याकडे येणार्‍या रुग्णांना विशिष्ट प्रयोगशाळांमध्येच विविध चाचण्या करण्यासाठी पाठविणे, आपल्या ओळखीतील मेडिकल स्टोअर्समधून औषधे खरेदी करण्यासाठी आग्रह धरणे किंवा स्वतःकडे रुग्ण बरा होत नसल्याचे सांगून एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे पेशंट पाठविणे म्हणजेच डॉक्टरांच्या कट प्रॅक्टिसवर लवकरच बंदी येणार आहे. मार्च 2018 मध्ये विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय धिवेशनामध्ये अशा प्रकारच्या प्रॅक्टिसवर बंदी आणणारे विधेयक मांडण्यात येणार आहे.\nराज्यात गेल्या अनेक वर्षांपासून कट प्रॅक्टिसचे पेव फुटले आहे. केवळ खासगीच नाही, तर निमशासकीय आणि सरकारी रुग्णालयांमधील अनेक डॉक्टर आपल्याकडे येणार्‍या रुग्णांना बाहेरच्या प्रयोगशाळांमधूनच विविध चाचण्या करण्यास भाग पाडत आहेत. विशिष्ट कंपन्यांची औषधे लिहून देणार्‍या डॉक्टरांनाही संबंधित कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मोबदला दिला जातो. काहींना परदेशवारीसाठी पाठवले जाते. रुग्णांच्या खिशातूनच डॉक्टरांना कमिशन दिले जात असल्याची गंभीर दखल वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतली आहे. तज्ज्ञांनी तयार केलेला मसुदा सध्या विधी व न्याय विभागाकडे पाठविण्यात आला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधेयक मंजूर झाल्यास अशाप्रकारचा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल, असा दावा वैद्यकीय शिक्षण विभागातील एका अधिकार्‍याने केला.\nविशिष्ट प्रयोगशाळा, मेडिकल स्टोअर्सचा आग्रह करणार्‍या डॉक्टरच्या विरोधात रुग्णाने जवळच्या पोलिस ठाण्यामध्ये तक्रार केल्यास गुन्हा दाखल केला जाईल. गुन्हा सिद्ध झाल्यानंतर पहिल्या वेळेला एक वर्षे शिक्षा व 50 हजार रुपये दंड आकारण्यात येईल. याच डॉक्टरने दुसर्‍यांदा अशा प्रकारचा गुन्हा केल्यास दोन वर्षे शिक्षा व एक लाख रुपये दंड शिवाय त्याचे लायसन्स रद्द करण्याची तरतूद या कायद्यात असल्याचे समजते.\nमुंबईत श्‍वास घेणेही धोक्याचे\nथर्टी फर्स्टला डीजे बंद\nमोपलवारांच्या हाती पुन्हा समृद्धीची सूत्रे\nपारसिक हिलवरील १५०० कोटींच्या भूखंडाचे वाटप पुन्हा वादात\nसायनमधील आयुर्वेदिक रुग्णालयात डॉक्टरची आत्महत्या\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/does-not-leave-black-money-16250", "date_download": "2018-11-14T22:19:48Z", "digest": "sha1:7NTDKQCNRAMK3BLFCKCWCXNVJUH7PB66", "length": 18068, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "Does not leave black money काळ्या पैशावाल्यांना सोडणार नाही | eSakal", "raw_content": "\nकाळ्या पैशावाल्यांना सोडणार नाही\nरविवार, 13 नोव्हेंबर 2016\nपंतप्रधानांचा इशारा; आणखी 'सर्जिकल स्ट्राइक'चे सूतोवाच\nटोकियो/ नवी दिल्ली - पूर्वी लोक गंगेमध्ये चार आणे टाकायला कचरत असत, आता तीच मंडळी नोटा अर्पण करू लागली आहेत. आम्ही स्वातंत्र्यानंतरचे सर्व रेकॉर्ड तपासणार आहोत. जर मला हिशेब मिळाला नाही, तर काळ्या पैशावाल्यांना सोडणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिला. त्याचवेळी त्यांनी 30 डिसेंबरनंतर आणखी आर्थिक सर्जिकल स्ट्राइकचे सूतोवाचही केले.\nपंतप्रधानांचा इशारा; आणखी 'सर्जिकल स्ट्राइक'चे सूतोवाच\nटोकियो/ नवी दिल्ली - पूर्वी लोक गंगेमध्ये चार आणे टाकायला कचरत असत, आता तीच मंडळी नोटा अर्पण करू लागली आहेत. आम्ही स्वातंत्र्यानंतरचे सर्व रेकॉर्ड तपासणार आहोत. जर मला हिशेब मिळाला नाही, तर काळ्या पैशावाल्यांना सोडणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिला. त्याचवेळी त्यांनी 30 डिसेंबरनंतर आणखी आर्थिक सर्जिकल स्ट्राइकचे सूतोवाचही केले.\nजपानमधील कोबे येथे अनिवासी भारतीयांना उद्देशून भाषण करताना सरकारने नोटाबंदीच्या घेतलेल्या निर्णयाला मोदींनी देशातील सर्वांत मोठी स्वच्छता मोहीम असल्याचे म्हटले आहे. काळा पैसा रोखण्यासाठी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर त्या गंगेत वाहत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचारी आणि त्यातून कमावलेला काळा पैसा बाळगणाऱ्यांना चिमटा काढला. याआधी गंगेत कुणी एक रुपयाही टाकत नव्हता. आता 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा वाहत आहेत, असे मोदी म्हणाले.\nपंतप्रधान म्हणाले, 'सरकारने हा निर्णय काळ्या पैशांची साफसफाई करण्यासाठी घेतला आहे. नोटा बंदीच्या निर्णयाचा त्रास होत असताना देखील लोक आमच्या बाजूने उभे राहिले. देशातील सव्वाशे कोटी नागरिकांना माझा सलाम. सरकार देखील प्रामाणिक लोकांच्या पाठीशी असेल. सध्या देशामध्ये मोठे स्वच्छता अभियान सुरू असून ते कोणाला त्रास देण्यासाठी नाही. आमच्या देशातील गरिबांनी आता खरी श्रीमंती दाखविली. याच लोकांनी 45 हजार कोटी रुपये आपल्या खात्यांमध्ये जमा केले. हा एका रात्रीमध्ये घेतलेला निर्णय नाही. त्यापूर्वी आम्ही एक योजना आणली. सर्वांना संधी दिली नाही, असे झाले नाही.''\nभारतामध्ये आज सलग तिसऱ्या दिवशी नव्या नोटांसाठी सामान्य माणसाची सुरू असलेली होरपळ कायम होती. देशभरात बॅंका, \"एटीएम' मशिनसमोर लोकांच्या अक्षरश: रांगा लागल्या होत्या. अनेक ठिकाणांवर सकाळी \"एटीएम' मशिन सुरू झाले खरे; पण त्यातही अवघ्या काही तासांत खडखडाट झाल्याने लोकांचा संयम सुटला.\nकेरळमधील कोल्लाम येथे संतप्त जमावाने बॅंकेच्या कार्यालयाची तोडफोड केली तर अन्य काही ठिकाणांवर वैतागलेले लोक सरकारला शिव्यांची लाखोली वाहताना दिसले. मध्य प्रदेशात पैसे नसल्याने काही ठिकाणी अन्नधान्यांच्या दुकानांची लुटालूट झाली. पश्‍चिम बंगालमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून अनेक बॅंकांभोवती कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nशनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत देशभरातील विविध बॅंकांमध्ये 2 लाख कोटी रुपये जमा झाले होते. गुजरातमध्ये अनेक ठिकाणांवर बॅंक कर्मचाऱ्यांना जनतेच्या रोषास सामोरे जावे लागले. संतप्त जमावाने कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार करत अनेक जणांना ताब्यात घेतले.\n\"वीकेंड'मुळे \"एटीएम' मशिन्स काही क्षणांत रिक्त\nपैशांअभावी व्यापारपेठांतील व्यवहार थंडावले\nमिर्झापूरमध्ये गंगेत आढळल्या हजारांच्या नोटा\nंमुंबईत रुग्णालयाने उपचार नाकारल्याने अर्भकाचा मृत्यू\nसरकारच्या नोटाबंदीचे आमीर खानकडून समर्थन\nनव्या नोटांसाठी एटीएम मशिन्स अनुकूल नाहीत\nप्रदेशात लोकांनी पैशांअभावी धान्याचे दुकान लुटले\n\"जनधन' खात्यांमधून काळे पैसे होतायत पांढरे\n- सरकार प्रामाणिक लोकांच्या पाठीशी\n- 30 डिसेंबरनंतर आणखी काही निर्णय घेतले जातील\n- भीतीपोटी लोक आता गंगेत पैसे फेकत आहेत\n- नोटाबंदीनंतर देशातील जनतेला माझा सलाम\n- नोटाबंदीचा त्रास होऊनदेखील जनता निर्णयाच्या बाजूने\n- देशाला गरिबीपासून मुक्ती मिळवून द्यायची आहे\nस्वातंत्र्य, समृद्धी, शांततेसाठी भारत-अमेरिकेचे प्रयत्न : डोनाल्ड ट्रम्प\nवॉशिंग्टन : भारत व अमेरिकेचे संबंध हे स्वातंत्र्य, समृद्धी आणि शांतता यासाठी एकत्रित कसून प्रयत्न करतील, असा विश्‍वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड...\nफिनटेक कंपन्यांना भारतात प्रचंड संधी : पंतप्रधान\nसिंगापूर : जगभरातील फिनटेक कंपन्यांसाठी भारत संधीचे प्रवेशद्वार असून गुंतवणूकदारांसाठी भारत आता सर्वाधिक आवडते ठिकाण बनल्याचे पंतप्रधान नरेंद्र...\n25 लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक\nपुणे - मजूर पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडे सुमारे 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून दोन जणांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने...\nअल्पवयीन नातीवर आजोबाकडून बलात्कार\nफलटण - येथील परिसरात आजोबाने अल्पवयीन नातीवर वारंवार बलात्कार केला. त्यातून गरोदर राहिलेल्या नातीने दोन दिवसांपूर्वी जन्मलेल्या अर्भकाचा खून...\nपोलिस असल्याची बतावणी करून १६ लाखांची लूट\nभिवंडी - शहरातील कल्याण रोड भागातील गोपालनगर येथील कुरिअर कंपनीत आलेली रोकड कल्याण येथील कार्यालयात जमा करण्यासाठी निघालेल्या कर्मचाऱ्यांची...\n...तर मोदींनाच पायउतार व्हावे लागेल - पृथ्वीराज चव्हाण\nकोल्हापूर : राफेल घोटाळा, जीएसटी ,नोट बंदी आणि आता रिझर्व्ह बँकेशी सुरू असलेला संघर्ष पाहता केंद्रातील मोदी सरकार पुन्हा सत्तेत येण्याचे सोडाच पण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-tushar-thakare-treatment-help-97376", "date_download": "2018-11-14T22:29:19Z", "digest": "sha1:SEMKPTGGX6TJKY3WMOKWKI4GQNB7YFUC", "length": 14291, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news tushar thakare treatment help तुषारच्या उपचारासाठी हवी समाजाची साथ | eSakal", "raw_content": "\nतुषारच्या उपचारासाठी हवी समाजाची साथ\nसोमवार, 12 फेब्रुवारी 2018\nआजीने मूत्रपिंड दिल्याने झाले प्रत्यारोपण\nआजीने मूत्रपिंड दिल्याने झाले प्रत्यारोपण\nमुंबई - मूत्रपिंडातील दोषामुळे उंची वाढत नसल्याने नाशिकमधील तुषार ठाकरे या मुलावर 15 दिवसांपूर्वी शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली. त्याच्या आजीने मूत्रपिंड दिल्याने ही शस्त्रक्रिया होऊ शकली. त्याच्या पुढील उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे लागणार आहेत. हा पैसा आणायचा कुठून ही चिंता शेतकरी असलेल्या ठाकरे कुटुंबाला सतावते आहे. त्यासाठी समाजातील दात्यांनी पुढे यावे, अशी त्यांची अपेक्षा आहे.\nतुषारची उंची वाढत नसल्याने त्याचे वडील वासुदेव ठाकरे यांनी अडीच वर्षांपूर्वी त्याला मालेगाव, सटाणा, नाशिक येथील डॉक्‍टरांकडे दाखवले. तेव्हा तो चौथीत शिकत होता. डॉक्‍टरांनी केलेल्या उपचाराचा फायदा होत नसे. काही महिन्यांनी त्याला नाशिक येथील हार्मोनी हेल्थ हब रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्‍टरांनी तुषारवर हार्मोन्सची ट्रीटमेंट सुरू केली. अनेक दिवस झाल्यानंतरही औषधोपचारांचा परिणाम न दिसल्याने तुषारची सोनोग्राफी करण्याचा निर्णय डॉक्‍टरांनी घेतला. त्यात तुषारच्या मूत्रपिंडाचा आकार छोटा असल्याचे आढळले. तेव्हा डॉक्‍टरांनी तुषारला उपचारांसाठी मुंबईत नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार परळ येथील वाडिया रुग्णालयात तुषारवर उपचार सुरू झाले. वर्षभराच्या उपचारानंतरही तुषारच्या मूत्रपिंडाचा आकार न वाढल्याने डॉक्‍टरांनी मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा पर्याय सुचवला.\nकाही दिवसांपूर्वी तुषारची आजी रेखाबाई (54) यांनी नातवाला मूत्रपिंड देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 15 दिवसांपूर्वी लोकमान्य टिळक रुग्णालयात तुषारवर अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली. आता त्याच्या पुढील उपचारासाठी पैसे जमा करण्यासाठी ठाकरे कुटुंबीयांची धडपड सुरू आहे. मदतीसाठी त्यांनी मुख्यमंत्री सहायता कक्षाकडेही संपर्क साधला होता. तेथूनही त्यांना मदत मिळाली नाही.\nठाकरे कुटुंबाची गावात दोन एकर जमीन आहे. या दोन एकर जमिनीत जे उगवते त्यावर घर चालते, असे ठाकरे यांनी सांगितले.\nबॅंकेचे नाव - बॅंक ऑफ बडोदा\nशाखा - नामपूर (सटाणा), महाराष्ट्र\nकिडनीतील दोषामुळे तुषारच्या उंचीवर परिणाम झाला. शस्त्रक्रियेनंतर त्याची उंची वाढण्याची 25 ते 30 टक्के शक्‍यता आहे.\n- डॉ. अजित सावंत, तुषारवर शस्त्रक्रिया करणारे डॉक्‍टर\nमराठा समाजाचा \"ओबीसीं'मध्ये समावेश करावा\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\nदस्तनोंदणी बंदविरोधात संघर्ष समितीचा मोर्चा\nकल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांत वर्षभरापासून दस्तनोंदणी बंद आहे, असा आरोप करत सर्वपक्षीय संघर्ष समितीने...\nसंगणक परिचारलकांची विधिमंडळावर धडक\nमुंबई - राज्यातील हजारो संगणक परिचालक 27 नोव्हेंबर रोजी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावेळी मोर्चा काढणार आहेत. वेळेवर पगार आणि महाराष्ट्र आयटी...\nबीएसएनएल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा\nपुणे - फोर जी सेक्‍ट्रमचे वितरण, निवृत्ती वेतनात सुधारणा यांसारख्या विविध मागण्यांचा पाठपुरावा बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांनी केंद्राकडे वारंवार केला;...\nनोव्हेंबरअखेर मराठा आरक्षण प्रश्न निकाली काढणार : मुख्यमंत्री\nअकोला : मागासवर्गीय समितीने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल गोपनीय असल्याने तो जाहीर करता येणार नाही. या अहवालाची वैधानिक कार्यवाही पूर्ण करून मराठा...\n...तर मोदींनाच पायउतार व्हावे लागेल - पृथ्वीराज चव्हाण\nकोल्हापूर : राफेल घोटाळा, जीएसटी ,नोट बंदी आणि आता रिझर्व्ह बँकेशी सुरू असलेला संघर्ष पाहता केंद्रातील मोदी सरकार पुन्हा सत्तेत येण्याचे सोडाच पण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/marathi-cinema/actress-priya-marathe-hatchi-new-inning/", "date_download": "2018-11-14T22:17:26Z", "digest": "sha1:HQ53CCAJNLJX3QMTBM363FZSRKW476MF", "length": 30778, "nlines": 384, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Actress Priya Marathe Hatchi New Inning! | अभिनेत्री प्रिया मराठे हिची नवी इनिंग! | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार १५ नोव्हेंबर २०१८\nआंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवात नवी मुंबईतील चमूचे सुयश\nफटाक्यांच्या धुरामुळे मुलांना श्वसनाचा विकार, तज्ज्ञांकडून चिंता\nवाहन सर्व्हिस सेंटरने पदपथ काबीज\nकचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना\nभरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र\nभारतात अमेरिकन विद्यार्थ्यांचा ओढा वाढला; भारतातील अभ्यासक्रमांना पसंती\nमाझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे\nपैसे नसल्याने सानुग्रह अनुदानास विलंब, तारीख जाहीर करण्यास महाव्यवस्थापकांचा नकार\nहायकोर्टाच्या वकिलाच्या मुलीचा विनयभंग; जुहू पोलिसांनी केली तिघांना अटक\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 नोव्हेंबर\nDeepika Ranveer Wedding: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचे हे काही फोटो सोशल मीडियावर झाले व्हायरल\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांच्याआधीच विकिपीडियाने जाहीर केले त्यांचे लग्न\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण अडकले लग्नबेडीत\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: 'दीपवीर'च्या रिसॉर्टमधील एका रुमची किंमत ऐकून व्हाल अवाक्\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: दीपिका पादुकोण व रणवीर सिंग या दोघांचीही नजर काढा - करण जोहर\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nव्रण जाण्यासाठी बोटॉक्स तंत्रज्ञानाचा शोध\nपेडिक्योर करण्यासाठी 'या' नॅचरल ऑइल्सचा वापर करा\nदीपिका पादुकोणचे 'हे' 5 रिल लाइफ ब्राइडल लूक नक्की पाहा\nखजुराचा गुळ एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल\nChildren's Day : बालपणी तुम्हीदेखील ऐकल्या असतील 'या' धमक्या\nहैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी तेलंगणा राष्ट्र समितीकडून 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर\nमुंबईत उद्यापासून १० टक्के पाणीकपात लागू, स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय पाणीकपातीचा निर्णय.\nराजस्थानमध्ये भाजपची 31 जागांसाठी दुसरी यादी जाहीर\nदिल्लीतील मीराबागमध्ये अनेक वाहने एकमेकांना धडकली; एक ठार 8 जखमी\nपुणेः नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी महेश राऊत याची त्वरीत वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाचे आदेश.\nगडचिरोली : ग्यारापत्ती-सावरगाव मार्गावर नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग पोलिसांनी केले निकामी\nराजस्थानमधील नागौरचे भाजपा आमदार हबीबुर रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nनवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून 8 जानेवारीपर्यंत; राफेल, राम मंदिर, तिहेरी तलाक सारखे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता\nमुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणीकपात; पुरवठ्याची वेळेतही 15 टक्क्यांची कपात; स्थायी समितीला अंधारात ठेऊन निर्णय\nमुंबई- बेस्ट कर्मचा-यांच्या बाेनसचा वाद चिघळला. बाेनस कधी देणार याबाबत महाव्यवस्थापकांचे माैन. विराेधी पक्षांचा सभात्याग\nश्रीहरिकोटा येथून जीसॅट-२९ उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण\nयवतमाळ : शेंबाळपिंप्री येथील कुख्यात हातभट्टीवाला MPDA अंतर्गत स्थानबद्ध, खंडाळा पोलिसांची कारवाई\nयवतमाळ : शहरातील दत्त चौक भाजी मार्केट मागे राजरोसपणे मटका अड्डा सुरू आहे.\nजम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे मुगल रोड बंद करण्यात आला आहे.\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nहैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी तेलंगणा राष्ट्र समितीकडून 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर\nमुंबईत उद्यापासून १० टक्के पाणीकपात लागू, स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय पाणीकपातीचा निर्णय.\nराजस्थानमध्ये भाजपची 31 जागांसाठी दुसरी यादी जाहीर\nदिल्लीतील मीराबागमध्ये अनेक वाहने एकमेकांना धडकली; एक ठार 8 जखमी\nपुणेः नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी महेश राऊत याची त्वरीत वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाचे आदेश.\nगडचिरोली : ग्यारापत्ती-सावरगाव मार्गावर नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग पोलिसांनी केले निकामी\nराजस्थानमधील नागौरचे भाजपा आमदार हबीबुर रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nनवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून 8 जानेवारीपर्यंत; राफेल, राम मंदिर, तिहेरी तलाक सारखे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता\nमुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणीकपात; पुरवठ्याची वेळेतही 15 टक्क्यांची कपात; स्थायी समितीला अंधारात ठेऊन निर्णय\nमुंबई- बेस्ट कर्मचा-यांच्या बाेनसचा वाद चिघळला. बाेनस कधी देणार याबाबत महाव्यवस्थापकांचे माैन. विराेधी पक्षांचा सभात्याग\nश्रीहरिकोटा येथून जीसॅट-२९ उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण\nयवतमाळ : शेंबाळपिंप्री येथील कुख्यात हातभट्टीवाला MPDA अंतर्गत स्थानबद्ध, खंडाळा पोलिसांची कारवाई\nयवतमाळ : शहरातील दत्त चौक भाजी मार्केट मागे राजरोसपणे मटका अड्डा सुरू आहे.\nजम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे मुगल रोड बंद करण्यात आला आहे.\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nAll post in लाइव न्यूज़\nअभिनेत्री प्रिया मराठे हिची नवी इनिंग\nकलाकार मंडळी मालिका आणि सिनेमात अभिनय करण्याबरोबरच इतर गोष्टींमध्येही विशेष लक्ष देऊ लागले आहेत.बॉलिवूडची धकधक गर्ल ऑनलाईन नृत्याचे धडे देत आहे तर अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिचा स्वतःचा इंटिरिअरचा बिझनेस आहे.शाहरुख खान,प्रिती झिंटा आयपीएल क्रिकेट संघाचे मालक आहेत.त्यामुळे अभिनयासह स्वतःचा बिझनेस सुरु करण्याचा हा ट्रेंड आता मराठी कलाकरांमध्येही रुढ झाला आहे.अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे या दोन मराठमोळ्या अभिनेत्रींनी स्वतःचे फॅशन ब्रँड तयार केले.तेजस्विनी आणि अभिज्ञाप्रमाणे आता आणखी एक मराठमोळी अभिनेत्री अभिनयाशिवाय काही तरी हटके करण्याचा प्रयत्न केला आहे.या अभिनेत्रीचे नाव आहे प्रिया मराठे. प्रिया मराठे हिने मुंबईतील मिरा रोड या ठिकाणी स्वतःचं कॅफे सुरु केले आहे. नुकतंच या कॅफेचे उद्घाटन झाले आहे.यावेळी प्रियाचे निकटवर्तीय मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते.या कॅफेच्या उदघाटनाचा फोटो प्रियाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.'द बॉम्बे फ्राईज' असं या कॅफेचे नाव असून आपल्या नव्या इनिंगबाबत ती बरीच उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.प्रियाच्या या नव्या उपक्रमाला तिचे फॅन्स आणि मित्रांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.प्रिया मराठे हिने छोट्या पडद्यावरील मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे.‘या सुखांनो या’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर एंट्री मारली. यानंतर चार दिवस सासूचे या मालिकेत तिने काम केलं.तू तिथे मी या मालिकेत तिने साकारलेली निगेटिव्ह भूमिका विशेष गाजली.याशिवाय कसम से या मालिकेतून तिथे हिंदी मालिकांमध्ये एंट्री मारली.मात्र 'पवित्र रिश्ता' मालिकेतील भूमिकेमुळे ती प्रत्येकाची लाडकी बनली.'बडे अच्छे लगते' है,कॉमेडी सर्कसमध्येही प्रिया झळकली.गेल्या वर्षी तिने 'साथ निभाना साथिया' या मालिकेतही एंट्री मारली. या मालिकेतही तिची निगेटिव्ह भूमिका होती.'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेतही तिने गोदावरी ही व्यक्तीरेखा साकारली होती.\n'पवित्र रिश्ता' या मालिकेती वर्षा या भूमिकेमुळे प्रिया मराठे घराघरात पोहचली.तसेच ही मालिका आजही इंडोनेशियामध्ये सुरु आहे.त्यामुळे भारतात प्रमाणेच परदेशातही प्रिमा मराठेचे चाहते पाहायला मिळतात.प्रिया मराठेच्या करिअरच्या सुरूवातीला सोशल नेटवर्किंग वगैरे असे काही नव्हते. त्यामुळे प्रत्यक्ष कुणी भेटले तर त्या रसिकांची मतं तिच्यापर्यंत पोहचायची. आता मात्र सोशल मीडियामुळे क्षणाक्षणाला रसिकांच्या प्रतिक्रिया येत असतात.तसेच चाहत्यांशी थेट कनेक्ट होण्यासाठी ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. तिच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट ती अपडेट करताना दिसते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\n‘व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अॅण्ड चॉकलेट’ लवकरच चित्रपटगृहात\nवैभव तत्ववादीने सोशल मीडियावर शेअर केला सेटवरील फोटो\nभूषण प्रधान गुणगुणतोय, हा सागरी किनारा….. समुद्र किनाऱ्यावर समाधान शोधतोय भूषण…\n''आमच्या 'ही'च प्रकरण''च्या प्रयोगादरम्यान अवयवदानाची केली जनजागृती\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं...कुणी येणार गं...’ हे गाणे ऐकले का\n'हा' दिग्दर्शक ठरला सई ताम्हणकरसाठी लकी चार्म\n चिंता सोडा आम्ही सांगतो\nThugs of Hindostan Movie Review :जाणून घ्या कसा आहे ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’\nLust Stories Review: प्रेमाच्या सीमा, नात्यांची घालमेल दाखवणारा मस्ट वॉच 'लस्ट स्टोरीज' 15 November 2018\nSacred Games Review : बॉलिवूडसाठी धोक्याची घंटी असलेला मस्ट वॉच ‘सेक्रेड गेम्स’\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nडिस्टिंक्शन फर्स्ट क्लास काठावर पास नापास\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदीपिका पादुकोणबालदिनमराठा आरक्षणमधुमेहदीप- वीरजवाहरलाल नेहरूस्टेन लीआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपसोनाली बेंद्रेराफेल डील\nसिद्धार्थचं नवं घर तुम्ही पाहिलंत का \nबालदिन विशेष- बचपन की यारी फिर ना आयेगी दोबारा....\nसर्वाधिक बोली लागलेला दुर्मीळ हिरा\nपेडिक्योर करण्यासाठी 'या' नॅचरल ऑइल्सचा वापर करा\nनिसर्गसौंदर्यच नव्हे तर उत्तम फोटोग्राफीसाठीही प्रसिद्ध आहेत ही ठिकाणे\nचंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे इंस्टावर आपल्या ट्रेडिशनल अंदाजाने चाहत्यांना पाडतेय भुरळ\nChildren's Day : बालपणी तुम्हीदेखील ऐकल्या असतील 'या' धमक्या\nOnePlus 6T चा विचार करताय...सातवा अवतार पाहून घ्यायची हिंमतही होणार नाही...\nDeepVeer Wedding: दीपिका-रणवीरचे 'हे' फोटो पाहिलेत का\n'अशा' मुलींशी कधीच करू नका लग्न; आयुष्यभर होईल पश्चाताप\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\nसापासोबत स्टंटबाजी करणाऱ्या युवकाचा वनविभागाकडून शोध सुरू\nनाशिक : आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या आंदोलन\nनाशिकमध्ये नोटांबदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे धरणे आंदोलन\nनोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन\nकचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना\nभरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र\n४५ दिवसांत कुर्ला-अंधेरी रस्त्याचे रुंदीकरण करा\nमहिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला, दोन हल्लेखोरांवर गुन्हा दाखल\nव्रण जाण्यासाठी बोटॉक्स तंत्रज्ञानाचा शोध\nअयोध्येमध्ये 1992 सारखी स्थिती होईल; सुरक्षा पुरवा अन्यथा...मौलवींना धास्ती\nमाझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे\nडीएसके यांना महारेराचा दणका, ग्राहकांना व्याजासहित पैसे देण्याचे आदेश\nMaratha Reservation: येत्या 15 दिवसांत मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेल- मुख्यमंत्र्यांचा दावा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीची लिफ्ट बंद पडली अन् मोदी अडकले\nRafale Deal: राफेल कराराच्या सीबीआय चौकशीबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Raju-Vaidya-as-the-Standing-Committee-Chairman-in-Aurangabad/", "date_download": "2018-11-14T22:45:16Z", "digest": "sha1:HYUI7QRSGDKDMOUVS5IMGK36ZL5BJERI", "length": 8353, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्थायी समिती सभापतिपदी राजू वैद्य | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › स्थायी समिती सभापतिपदी राजू वैद्य\nस्थायी समिती सभापतिपदी राजू वैद्य\nमहानगरपालिका स्थायी समिती सभापतिपदी शिवसेनेचे राजू वैद्य यांची शनिवारी (दि.2) निवड झाली. अकरा विरुद्ध शून्य मतांनी ते विजयी झाले. एमआयएमच्या उमेदवार शेख नर्गिस आणि त्यांच्या पक्षाचे इतर तीन सदस्य निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर दाखल झाले. त्यामुळे त्यांचे मत नोंदले गेले नाही. तर काँग्रेसचे एक सदस्य तटस्थ राहिले. राजू वैद्य हे याआधी म्हणजे 2006-07 मध्येही सभापती राहिलेले आहेत. मनपा स्थायी समितीत एकूण 16 सदस्य आहेत. मात्र निवडणूक प्रक्रिया सुरू झाली तेव्हा सभागृहात 12 सदस्यच हजर होते.\nवैद्य यांना दुसर्‍यांदा संधी\nमहानगरपालिका स्थायी समिती सभापतिपदी शिवसेनेचे राजू वैद्य यांची निवड झाली. ते अकरा विरुद्ध शून्य मतांनी विजयी झाले. एमआयएमच्या उमेदवार शेख नर्गिस आणि त्यांच्या पक्षाचे इतर तीन सदस्य निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर दाखल झाले. त्यामुळे त्यांचे मत नोंदले गेले नाही. तर काँग्रेसचे एक सदस्य तटस्थ राहिले. राजू वैद्य हे याआधी म्हणजे 2006-7 मध्येही सभापती राहिलेले आहेत.\nपीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 10 वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. मनपा स्थायी समितीत एकूण 16 सदस्य आहेत. मात्र निवडणूक प्रक्रिया सुरू झाली तेव्हा सभागृहात 12 सदस्यच हजर होते. एमआयएमचे चारही सदस्य यावेळी सभागृहात नव्हते. सभापती पदासाठी सेनेचे राजू वैद्य आणि एमआयएमच्या शेख नर्गिस या दोघांचेच अर्ज होते. पीठासन अधिकार्‍यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पंधरा मिनिटांचा अवधी दिला. त्यानंतर प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली.\nराजू वैद्य यांना शिवसेना, भाजप आणि शहर विकास आघाडीचे मिळून एकूण 11 मते मिळाली. काँग्रेस सदस्य अब्दुल नावीद हे तटस्थ राहिले. ही प्रक्रिया संपत आल्यानंतर एमआयएमचे सदस्य मनपात दाखल झाले, परंतु उशीर झाल्यामुळे त्यांचे मतदान नोंदविले गेले नाही. शेवटी पीठासन अधिकार्‍यांनी वैद्य यांना विजयी घोषित केले.\nदरम्यान, मावळते सभापती गजानन बारवाल यांनी विरोधी पक्ष एमआयएम, काँग्रेस, अपक्ष आणि भाजपच्या भरवशावर निवडणूक मैदानात उतरण्याची तयारी चालविली होती. मात्र शिवसेना नेत्यांनी केलेली मनधरणी आणि भाजपने साथ देण्यास दिलेला नकार यामुळे बारवाल यांनी शेवटच्या क्षणी निर्णय बदलला. त्याचवेळी वैद्य यांचा मार्ग मोकळा झाला.\nनिवड जाहीर होताच सेनेचा जल्लोष\nसभापतिपदी वैद्य यांची निवड होणार हे आधीच निश्‍चित झाले होते. त्यामुळे विजयाचा जल्लोष करण्यासाठी सेनेचे शेकडो कार्यकर्ते मनपात सकाळपासूनच जमले होते. सेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, आमदार संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, अंबादास दानवे हजर होते. निवड जाहीर होताच सभापती दालनात खैरे यांच्या हस्ते वैद्य यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महापौर नंदकुमार घोडेले, सभागृह नेता विकास जैन तसेच भाजपचे प्रवक्‍ते शिरीष बोराळकर, उपमहापौर विजय औताडे आदींची उपस्थिती होती.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/21-of-the-students-from-the-commerce/", "date_download": "2018-11-14T21:43:36Z", "digest": "sha1:SYZJLENLKJEYQFCMU3CNJUYRH7WH5CM4", "length": 7059, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " २१ %टक्के विद्यार्थी कॉमर्सकडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › २१ %टक्के विद्यार्थी कॉमर्सकडे\n२१ %टक्के विद्यार्थी कॉमर्सकडे\nदहावीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कल ओळखून पुढील शिक्षणासाठी योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने गेल्या दोन वर्षांपासून राज्यात कलचाचणीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यावर्षी दहावीच्या परीक्षेस बसलेल्या 17 लाख 36 हजार 104 विद्यार्थ्यांनी कलचाचणी दिली होती. याचा अहवाल शनिवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये राज्यातील 21 टक्के विद्यार्थ्यांना वाणिज्य क्षेत्रात रुची असल्याचे दिसून आले. ललित कला क्षेत्रात 18 टक्के, युनिफॉर्मड सेवा 15 टक्के, कृषी 13 टक्के, आरोग्य विज्ञान 12 टक्के, कला 11 टक्के आणि तांत्रिक क्षेत्राकडे 10 टक्के विद्यार्थ्यांचा कल असल्याचे दिसून येत असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.\nदहावीनंतर पुढे काय, असा प्रश्‍न नेहमीच विद्यार्थ्यांना सतावत असतो. विद्यार्थ्यांला कोणत्या विषयात अधिक रुची आहे, हे शोधण्याचा प्रयत्न कलचाचणी उपक्रमाच्या माध्यमातून केला जात आहे. मागील वर्षीच्या कलचाचणी अहवालात ललित कला (फाईन आर्ट) क्षेत्राकडे सर्वाधिक विद्यार्थ्यांचा कल दिसून आला होता.\nयावर्षी वाणिज्य क्षेत्राकडे (कॉमर्स) सर्वाधिक विद्यार्थ्यांचा कल असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांचा कल पाहून पालकांनी विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक प्रवेश निश्‍चित करावे, असे आवाहन शिक्षणमंत्री तावडे यांनी केले.\nआपल्या पाल्याला पुढे नेमके काय करायचे आहे कोणत्या विषयात अधिक रुची आहे कोणत्या विषयात अधिक रुची आहे याबाबत शालेय स्तरावर मार्गदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाने 12 हजार शासकीय व शासन अनुदानित माध्यमिक विद्यालायांमधील एक मुख्याध्यापक व दोन शिक्षक असे जवळपास 41,607 शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे. पुढील मार्गदर्शनासाठी, विद्यार्थी पोर्टलवर दिलेल्या त्यांच्या जिल्ह्यातील जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था केंद्रांशी संपर्क साधू शकतात.\nया ठिकाणी पाहता येईल कलचाचणी अहवाल\nकलचाचणीचा सविस्तर अहवाल www.mahacareermitra.in वर उपलब्ध आहे. या पोर्टलवर दहावीचा परीक्षा क्रमांकाच्या आधारे कलचाचणी अहवाल पाहता येईल. विद्यार्थ्यांचा कल ज्या क्षेत्रात आला आहे, त्या क्षेत्राविषयी माहिती सांगणारा व्हिडीओ पाहता येईल, तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन करणारे व्हिडीओ पोर्टलवर उपलब्ध आहेत. 70 हजारहून अधिक शासनमान्य अभ्यासक्रमांची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-bhandara-gondiya-election-madhukar-kukade-ncp-candidate-8046", "date_download": "2018-11-14T22:43:49Z", "digest": "sha1:PEQ5M6EXDQNYQTJA43V2BI3AVRLMA7UL", "length": 14240, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Bhandara-Gondiya by-election by Madhukar Kukade NCP candidate | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभंडारा-गोंदिया : मधुकर कुकडे राष्ट्रवादीचे उमेदवार\nभंडारा-गोंदिया : मधुकर कुकडे राष्ट्रवादीचे उमेदवार\nबुधवार, 9 मे 2018\nनागपूर : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे उमेदवाराची अखेर घोषणा करण्यात आली. माजी आमदार मधुकर कुकडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ताणलेली उत्सुकता संपली आहे.\nनागपूर : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे उमेदवाराची अखेर घोषणा करण्यात आली. माजी आमदार मधुकर कुकडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ताणलेली उत्सुकता संपली आहे.\nभाजपने हेमंत पटले यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने मधुकर कुकडे यांची उमेदवारी जाहीर केली. मधुकर कुकडे भंडारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. ते १९९५ मध्ये पहिल्यांदा तुमसर (जि. भंडारा) विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर सलग तीनवेळा ते भाजपचे आमदार झाले. २००९ मध्ये तुमसर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही.\nया पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस का काँग्रेसचा उमेदवार राहील, याबद्दल बरीच चर्चा सुरू होती. भाजपतून काँग्रेसमध्ये दाखल झालेले नाना पटोले निवडणूक लढणार, अशीही चर्चा होती. हा वाद दिल्लीपर्यंत पोचला होता. अखेर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नाना पटोले यांची समजूत काढल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा मार्ग सुकर झाला. राष्ट्रवादीकडून उमेदवार कोण याबद्दलही उत्सुकता ताणलेली होती.\nलोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आमदार नाना पटोले निवडणूक दिल्ली\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nसरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...\nसोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...\nगिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...\nमालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...\nपरभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...\n‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...\nसाताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nखोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...\nवाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...\nनगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...\nपुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/article-87191.html", "date_download": "2018-11-14T21:50:41Z", "digest": "sha1:EP2HTSIJAG4RYPUWJHUJUX6N7ZZQ5L2J", "length": 3146, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - डॉक्टरांवर होणार्‍या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यातल्या खासगी डॉक्टरांचा आज संप–News18 Lokmat", "raw_content": "\nडॉक्टरांवर होणार्‍या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यातल्या खासगी डॉक्टरांचा आज संप\nमहाराष्ट्रातल्या सर्व खासगी डॉक्टर्सनी आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. राज्यात डॉक्टरांवर होणार्‍या हल्ल्याच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा डॉक्टर्स सेल आणि आयमा म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशननं हा संप पुकारला आहे.\nमहाराष्ट्रातल्या सर्व खासगी डॉक्टर्सनी आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. राज्यात डॉक्टरांवर होणार्‍या हल्ल्याच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा डॉक्टर्स सेल आणि आयमा म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशननं हा संप पुकारला आहे.\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज्याल्या भरली हुडहुडी; परभणीचं तापमान मिनी काश्मिरपेक्षाही कमी\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/news/article-190003.html", "date_download": "2018-11-14T22:10:41Z", "digest": "sha1:IKLORYOH33OWWB6QLDNKPHC5XHWNTS7W", "length": 3990, "nlines": 29, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - डॉक्टर तुम्ही सुद्धा !, जेजेच्या डॉक्टरांचा दारू पिऊन धिंगाणा–News18 Lokmat", "raw_content": "\n, जेजेच्या डॉक्टरांचा दारू पिऊन धिंगाणा\n19 ऑक्टोबर : अलीकडेच मुंबईतील जेजे हॉस्पिटल आणि पुण्यातील डॉक्टरांना मारहाणीच्या घटना घडल्या होत्या. पुण्यात पोलिसांनीच डॉक्टरांना मारहाण केली होती. पण, आता डॉक्टर तुम्ही सुद्धा अशी म्हणण्याची वेळ आलीये. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत आणि पकडल्यावर पोलिसांशी हुज्जत घालणार्‍या 3 डॉक्टरांना अटक करण्यात आलीये.\nजे. जे. रुग्णालयातील तीन निवासी डॉक्टरांनी मद्यधुंद अवस्थेत पोलिसांवरच हल्ला चढविल्याची घटना ताडदेव भागात घडली. या घटनेनंतर पोलिसांनी या तिघांना अटक केली. जे. जे. रुग्णालयातील औषधे, अस्थिरोग आणि किरणोत्सर्ग या विभागांतील तीन डॉक्टरांनी ताडदेव विभागातील डॉ. शिव पंकज महेंद्र, डॉ. वेद आशीष रवीश आणि डॉ. राहुल जैन यांना ताब्यात घेतलंय. हे तिघंही प्रथम वर्षांचे निवासी डॉक्टर आहेत. रविवारी पहाटे ही घटना घडली होती. आपल्यावर मारहाण झाल्यास निवासी डॉक्टरांनी वेळोवेळी संप पुकारलाय. पण डॉक्टरच आपली मर्यादा ओलांडत असल्याचं समोर आलंय.\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज्याल्या भरली हुडहुडी; परभणीचं तापमान मिनी काश्मिरपेक्षाही कमी\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/videsh/world-cup-2026-to-be-hosted-by-usa-canada-and-mexico-292616.html", "date_download": "2018-11-14T21:56:08Z", "digest": "sha1:LOKNKH4TKK3TEC774Q6XZ64MULXNESMM", "length": 3443, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - फीफा वर्ल्ड कप 2026 चं यजमानपद अमेरिका,मेक्सिको आणि कॅनडाला–News18 Lokmat", "raw_content": "\nफीफा वर्ल्ड कप 2026 चं यजमानपद अमेरिका,मेक्सिको आणि कॅनडाला\nयापुढच्या म्हणजे 2016 मध्ये होणाऱ्या फीफा वर्ल्ड कपचं यजमानपद अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडाला मिळालं आहे.\nमॉस्को,ता.13 जून : सध्या सगळ्या जगाचं लक्ष लागलंय ते रशियात सुरू होणाऱ्या 'फीफा वर्ल्ड कप 2018'कडे फुटबॉलचा हा महाकुंभ सुरू होण्यास फक्त आता एक दिवस राहिला आहे. तर यापुढच्या म्हणजे 2026 मध्ये होणाऱ्या फीफा वर्ल्ड कपचं यजमानपद अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडाला मिळालं आहे.मॉस्कोत आज निवड समितीच्या झालेल्या बैठकीत या तीन देशांची निवड करण्यात आली. फीफा फेडरेशनमध्ये असलेल्या सदस्य देशांनी अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडाच्या बाजून आपलं वजन टाकलं. या तीन देशांना 134 तर मोरक्कोला 65 मतं पडली.2026 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये 48 टिम्स खेळणार असून 80 सामने होणार आहेत. त्यातले 60 अमेरिकेत आणि प्रत्येकी 10 मेक्सिको आणि कॅनडात होणार आहेत.\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज्याल्या भरली हुडहुडी; परभणीचं तापमान मिनी काश्मिरपेक्षाही कमी\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/bollywood-actor-abhishek-bachchan-note-for-aishwarya-rai-as-she-wins-meryl-streep-award-1748246/", "date_download": "2018-11-14T22:02:19Z", "digest": "sha1:LZHZO6JCG3AJX5CTWYRU3JJ3EYYH2GGP", "length": 12330, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bollywood actor Abhishek Bachchan note for Aishwarya Rai as she wins Meryl Streep Award | ऐश्वर्याला मिळालेला पुरस्कार पाहून अभिषेक म्हणाला…. | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nऐश्वर्याला मिळालेला पुरस्कार पाहून अभिषेक म्हणाला….\nऐश्वर्याला मिळालेला पुरस्कार पाहून अभिषेक म्हणाला….\nकलाविश्वात विविध कारणांनी आपली अशी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सिलिब्रिटींच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन.\nअभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन\nकलाविश्वात विविध कारणांनी आपली अशी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सिलिब्रिटींच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन. ऐश्वर्या अभिनयासोबतच काही सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांशीसुद्धा जोडली गेलेली आहे. आपल्या कामाचं इतरांनी अनुकरण करावं, या उद्देशाने आणि तितक्याच प्रभावीपणे ती विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच उल्लेखनीय कामगिरीसाठी तिला नुकताच मेरिल स्ट्रीप अवॉर्ड फॉर एक्सेलंस देण्यात आला.\nवॉशिंग्टन डीसी येथे पार पडलेल्या एका सोहळ्यात तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी मुलगी आराध्याही तिच्यासोबत उपस्थित होती. ऐश्वर्याला पुरस्कार मिळताच सर्वाधिक आनंद झाला तो म्हणजे पती अभिषेक बच्चन याला. ऐश्वर्याला पुरस्कार मिळाल्याचं कळताच त्याने ट्विट करत तिचा पुरस्कार स्वीकारते वेळीचा फोटो पोस्ट केला. त्यासोबतच आपल्याला या क्षणाला प्रचंड अभिमान वाटत असल्याचंही त्याने या ट्विटमध्ये लिहिलं होतं.\nवाचा : Section 377 verdict : ‘अखेर देशाने आम्हाला स्वीकारलं’\nखुद्द ऐश्वर्यानेही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन काही फोटो पोस्ट करत सर्वांचंच लक्ष वेधलं. या फोटोंमध्ये तिच्यासोबत आराध्याही दिसत असून, तिच्या चेहऱ्यावरील आनंदही पाहण्याजोगा आहे. या पुरस्कारासाठी तिने सर्वांचेच मनापासून आभार मानले आहेत. ऐश्वर्याव्यतिरिक्त झोया अख्तर, धडक फेम अभिनेत्री जान्हवी कपूर यांनाही या पुरस्काराने गौरवण्यात आलं.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\nचौथीनंतरच्या प्रत्येक प्रगतीपुस्तकावर बाळासाहेबांची सही - राज ठाकरे\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nVideo : भर कार्यक्रमात किसिंगच्या त्या प्रकरणाबद्दल काजल म्हणते..\nवकील तरुणीशी शेरेबाजी तरुणांना पडली महागात; तिघांची रवानगी पोलीस कोठडीत\nराज ठाकरेंना सचिनकडून 'ही' गोष्ट शिकायला आवडेल\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nहंगामापूर्वीच गोड रसाळ द्राक्षांची आवक\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअंबरनाथमध्ये घर घेऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane-news/thane-sport-event-1180795/", "date_download": "2018-11-14T22:19:13Z", "digest": "sha1:Y33A2C7WAWW4NWZEFY2DP64OQSXMFBLY", "length": 18844, "nlines": 222, "source_domain": "www.loksatta.com", "title": "खेळ मैदान- राज्यस्तरीय योंगमुडो स्पर्धेत ठाणे जिल्हा प्रथम | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nखेळ मैदान- राज्यस्तरीय योंगमुडो स्पर्धेत ठाणे जिल्हा प्रथम\nखेळ मैदान- राज्यस्तरीय योंगमुडो स्पर्धेत ठाणे जिल्हा प्रथम\nआमदार संजय केळकर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले.\n१७ वर्षांखालील गटात कामगिरी\nयोंगमुडो असोशिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेच्या पुढाकाराने ठाण्यात पार पडलेल्या पहिल्या नंदकुमार जोशी योंगमुडो राज्यस्तरीय स्पर्धा-२०१५ मध्ये सतरा वर्षांखालील मुले व मुलींच्या गटात ठाणे जिल्ह्य़ाने प्रथम क्रमांक मिळवला तर अहमदनगर जिल्ह्य़ाने द्वितीय क्रमांक आणि नांदेड जिल्ह्य़ाने तृतीय क्रमांक पटकावला.\nयोंगमुडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेच्या अधिपत्याखाली ही राज्यस्तरीय स्पर्धा ठाण्यातील ब्राह्मण शिक्षण मंडळ संचालित घंटाळी येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातून ३५० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. आमदार संजय केळकर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले.\nयोंगमुडो ही कला साऊथ कोरिया येथील यॉग इन युनिव्हर्सिटी या संस्थेतील इंटरनॅशनल योंगमुडो फेडरेशन या नावाने प्रचलित आहे व भारतात इंडियन योंगमुडो फेडरेशनच्या वतीने योंगमुडो या खेळाचा प्रचार व प्रसार केला जात आहे.\nपश्चिम विभागीय खो-खो स्पर्धेत मुंबई विद्यापीठाची बाजी\nपश्चिम विभागीय आंतरविद्यापीठाच्या मुलींच्या खो-खो स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाला मात देत विजेतेपद पटकावले आहे. विजेतेपदासोबतच मुंबई विद्यापीठाचा संघ राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठीही पात्र झाला असून पश्चिम विभागात असलेले आपले प्रथम क्रमांकाचे स्थान मुंबईने यंदाही कायम राखले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय पातळीवरच्या आंतरविद्यापीठीय खो-खो स्पर्धेसाठी पश्चिम विभागातून महाराष्ट्रातील मुंबई विद्यापीठ, कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे तीन संघ पात्र ठरले आहेत.\nगोवेली महाविद्यालयात पार पडलेल्या या स्पर्धेत पश्चिम विभागातील पाच राज्यांतील मुलींचे ३१ संघ सहभागी झाले होते. यातून अखेरच्या साखळी सामन्यांसाठी मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि गुजरातच्या सरदार पटेल विद्यापीठाचा संघ पात्र ठरला होता. त्यातून गुणांच्या आधारावर विजेतेपदासाठी झालेल्या सामन्यात मुंबईच्या संघाने कोल्हापूरच्या संघाला पराभूत करत विजेतेपद मिळवले, तर तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सरदार पटेल विद्यापीठ यांच्यातील सामन्यात पुणे विद्यापीठाने बाजी मारली. कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ दुसऱ्या स्थानी तर पुणे विद्यापीठ तिसऱ्या स्थानी आहे.\n‘बॅडमिंटनपटूंसमोर भविष्य घडविण्याची संधी’‘बॅडमिंटनपटूंसमोर भविष्य घडविण्याची संधी’\nबॅडमिंटन हा जगप्रसिद्ध खेळ असून या खेळाच्या निमित्ताने खेळाडूंसमोर भविष्य घडविण्याची चांगली संधी उपलब्ध आहे, असे मत भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी ठाण्यात व्यक्त केले. ठाणे शहर आणि जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या सहकार्याने रोटरी क्लब ऑफ ठाणेतर्फे ठाणे जिल्हा खुल्या बॅडिमटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बांगर हे उपस्थित होते.\nठाणे जिल्हा खुली बॅडिमटन स्पर्धा नुकतीच नाताळच्या सुट्टीमध्ये ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडांगणाच्या खंडू रांगणेकर बॅडिमटन हॉलमध्ये पार पडली. ही स्पर्धा १० वर्षांखालील, १३ वर्षांखालील आणि १५ वर्षांखालील मुला व मुलींसाठी आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्या हस्ते २४ डिसेंबर रोजी झाले. यावेळी स्पर्धकांनी आपल्या खेळावर लक्ष देत खेळादरम्यान होणाऱ्या चुका कमी कशा होतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.\nसिध्दिविनायक युवा संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही टिटवाळा मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. क्रीडा सप्ताहानिमित्ताने ही स्पर्धा भरविण्यात आली होती. या स्पर्धेतून बेटी बचाव, पर्यावरण संरक्षण व आरोग्यासाठी दौड आदी संदेश देण्यात आले. टिटवाळा परिसरातील सर्व शाळांमधील मुले या स्पर्धेत मोठय़ा प्रमाणात सहभागी झाली होती. ८५० हून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी नोंद केली होते. ९ वर्षांवरील मुले व मुली अशा एकूण आठ गटांत ही स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष विनायक कोळी यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nठाण्यात बर्निंग कारचा थरार\nसंशयित दोषींवर वरदहस्त कोणाचा\nठाण्यात गॅलरीची भिंत कोसळली, दुसऱ्या घटनेत हुंडाया कारचे नुकसान\nBus Accident: ‘ठाणे भिवंडी’-‘ठाणे शहापूर’ बसची धडक, २८ जण जखमी\nVideo : ख्रिस गेलचा हा भन्नाट डान्स तुम्ही पाहिलात का\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nचौथीनंतरच्या प्रत्येक प्रगतीपुस्तकावर बाळासाहेबांची सही - राज ठाकरे\nआईच ठरली वैरीण; दोन मिनिटाच्या रागाने चिमुकल्याचा केला घात\nवकील तरुणीशी शेरेबाजी तरुणांना पडली महागात; तिघांची रवानगी पोलीस कोठडीत\nराज ठाकरेंना सचिनकडून 'ही' गोष्ट शिकायला आवडेल\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nहंगामापूर्वीच गोड रसाळ द्राक्षांची आवक\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअंबरनाथमध्ये घर घेऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://railandbusfanning-ram.blogspot.com/2017/07/oh-darling-yeh-hai-india.html", "date_download": "2018-11-14T22:22:25Z", "digest": "sha1:SWICWBGECZ2GFA4MRY7WYP266DHPL2S4", "length": 13977, "nlines": 126, "source_domain": "railandbusfanning-ram.blogspot.com", "title": "मी एक प्रवासी पक्षी,: एका अनवट जागेचा प्रवास. Oh Darling, Yeh Hai India.", "raw_content": "मी एक प्रवासी पक्षी,\nपवनी हे नागपूरपासून साधारण ८० किमी वर असलेले एक गाव. वैनगंगेच्या सतत प्रवाहाने पुनीत झालेले हे गाव. हल्ली गावाच्या थोड्या आधी गोसीखुर्द प्रकल्पाने वैनगंगेची संततधार जरी अडवली असली तरी वैनगंगा नदीला भरपूर पाणी असतेच. दत्त संप्रदायातील दत्तावतार परमहंस परिव्राजकाचार्य परम पूजनीय वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी याच ठिकाणी १९०९ मध्ये चातुर्मास वास्तव्य केले होते त्यामुळे समस्त दत्त भक्तांसाठी हे एक तीर्थक्षेत्रच आहे.\nवैदर्भीय अष्टविनायक क्षेत्रांपैकी पंचमुखी गणेशाचे मंदीरही पवनीलाच आहे. त्यामुळे गणेश उपासकांचेही पवनी हे आराध्यस्थान आहे. इतिहासकालीन ही नगरी वाकाटकांची राजधानी असल्याचे पुरावेही इतिहासकारांना सापडले आहेत. शहराच्या भोवताली असलेला तट तत्कालीन वैभवाची साक्ष देत शेकडो वर्षांपासून अजूनही उभा आहे.\nनागपूरला यापूर्वीच्या वास्तव्यात पवनीला ब-याचदा जाणे व्हायचे. मुख्य हेतू दर्शन हाच असे. तसेच आताही नागपूरला परत आल्यावर दोनतीनदा जाणे झालेच. आता आता माझ्या लक्षात आले की नागपूर - नागभीड या नॅरोगेज रेल्वेमार्गाची सोबत आता काही दिवसच आहे. जंगलातून जाणा-या आणि नितांत रमणीय प्रदेश दाखवणा-या या मार्गाला लवकरच बंद करून रूंदीकरणाचे काम सुरू होणार.\nरूंदीकरणामुळे फ़ायदे कितीही असलेत तरी आमच्यासारखे रेल्वेफ़ॅन्स मात्र हळहळतात. मुंबईतून ट्राम बंद झाल्यानंतर \"साला, ती धा नंबरची ट्राम तरी ठेवायला हवी होती\" या कळवळ्यामागची अस्सल मुंबईकराची भावना आम्ही रेल्वेफ़ॅन्स ओळखू शकतो. \"ती नागपूर - नागभीड तरी नॅरोगेजच ठेवायला हवी होती\" असे उदगार दोनतीन रेल्वेफ़ॅन्स जमले की निघतात.\nया मार्गावरचे पवनी जवळचे पवनी रोड हे हॉल्ट स्टेशन. दरवेळी निलज फ़ाट्यावरून पवनी कडे जाताना याच्याकडे लक्ष जायचे पण आता वियोगाच्या कातरतेने यावेळी इथे थांबायचे ठरले. \"जरा विसावू या वळणावर\" म्हणत पवनीवरून परतताना आम्ही गाडी या अगदी चिमुकल्या स्टेशनच्या छोट्याश्या प्रांगणात उभी केलीच.\nइतक्या चिमुकल्या स्टेशनाचा थाट वेगळाच. प्रथमदर्शनी ह्या स्टेशनाने मला खिशात टाकले. पुढल्या वेळी कधीतरी डब्बा पार्टीसाठी इथे येऊयात ही सूचना माझ्याकडून आपसूकच निघाली. (पण लगेचच \"हॅ.. स्टेशनावर काय डब्बा पार्टी करायची \" हा प्रस्ताव विरोधी पक्षाने मांडून माझा २ विरूद्ध १ असा जंगी पराभव केला. पण मी पण सत्याग्रह करून एक दिवस पिकनिकसाठी इथे येवून डब्बा इथेच खाण्याचा माझा निर्धार मनात पक्का केला.)\nपुल इथे आले नसावेत नाहीतर \"काही अप्स काही डाऊन्स\" मध्ये याचा नक्की समावेश झाला असता. इतका चिमुकला फ़लाट की त्याने \"प्लॅटफ़ॉर्म\" म्हटल्यावर लाजावे असा.\nअनंतात विरून जाणारे चिमुकले रेल्वे रूळ. इतक्या निवांत स्टेशनावर आपणही अंतर्मुख होऊन जातो. अशा वेळी शांततेत आणि चिंतनात किती वेळ जातो याचा पताच लागत नाही.\nचिमुकली गाडी, तिचे चिमुकले एंजिन. पण भारतीय रेल्वेचे कामकाज चोख. मोठमोठ्या स्टेशन्सवर \"एंजिन थांबा\" अशा पाट्या असतात त्याला हे चिमुकले स्टेशनही अपवाद नाही. पुढे दिसतोय तो नागपूर - निलज - पवनी रस्ता.\nथांब्यावरून प्रवासीही कमीच असणार. त्यांना थांबायला हा चिमुकला प्रवासी निवारा आणि तिकीट खिडकी.\nदिवसभरात ४ गाड्या जाणा-या, ४ येणा-या. प्रवासभाडीही १० रूपयांपासून २५ रूपयांपर्यंत. भारत अशाच अनंत तुकड्यांचा एक विस्तीर्ण कोलाज आहे. त्या सर्व तुकड्यांना जोडण्यात भारतीय रेल्वे १६० वर्षांपासून आपला हातभार लावते आहे.\nसंस्कृत सुभाषिते - ७\nराजधानी, शताब्दी, जनशताब्दी, संपर्क क्रांती, गरीब ...\nपरवा मुंबईवरून नागपूरला येताना केवळ घाईमुळे विमानाने यावे लागले. एका तासात एका पूर्ण नवीन विश्वात प्रवेश करताना सोय तर झाली पण रेल्वेप्रवास ...\nएका लग्नाच्या जमण्याची गोष्ट.\n७ फेब्रुवारी २०००. मी आणि माझी पत्नी वैभवी पहिल्यांदाच एकमेकांना भेटलोत. प.पू. मायबाईंकडे नाथबीजेचा कार्यक्रम होता. व्यवस्थेत सहभाग...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ३\nपूर्वपिठीका : १९९५. सप्टेंबर महिन्यात नुकताच नवी मुंबईतल्या दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात रुजू झालो होतो. ओक्टोबर महिन्याच्या अख...\nकावळ्याच्या शापाने गाय मरत नाही पण..... तीन वेगवेगळे अनुभव.\n२००३ च्या जुलै महिन्यातली गोष्ट. महाविद्यालयाच्या उन्हाळी सुट्या संपवून मी, माझ्या पत्नी व एक वर्षाच्या छोट्या मुलीसह, नागपूरवरून मु...\nकराडला अभियांत्रिकीला शिकायला असताना (१९८९ ते १९९३) आम्ही काही दोस्त मंडळींनी सांस्कृतीक क्षेत्रात खूप धमाल केली. पहिल्या वर्गात विशेष प्र...\nशिवशाही : एक चिंतन\nसाधारण फ़ेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची \"शिवशाही\" नावाची स्लीपर कोच बससेवा १५ एप्रिलला सुरू होणार ही...\nपुन्हा नागपूर - १\n२०१२ सरता सरताच चि. मृण्मयीच्या नागपूरच्या शाळेत स्नेहसंमेलन, नववर्षाच्या अगदी सुरूवातीलाच असल्याची, बातमी कळली होती. आम्ही सांगोल्यात २२...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास क्र.१\n१३/२/१९९२. य़शवंतराव चव्हाण नाट्यगृह, कराड. रात्री चे साडेबारा वाजताहेत. आमची \"अर्थ-अनर्थ\" एकांकिका संपतेय. एकांकिकेच्याच चर्चा,...\nतीर्थरूप दादा, आज १३ मार्च. तुमचा वाढदिवस. आज तुम्ही असता तर तुमचा हा ७१ वा वाढदिवस आपण सगळ्यांनी थाटामाटात साजरा केला असता. तुमची मि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AF/%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4.html", "date_download": "2018-11-14T22:32:12Z", "digest": "sha1:RCFJG4DYRSJXYCH2SA6QQQMQ6QHHR6TG", "length": 14257, "nlines": 121, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "मूत्राघात - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nमूत्राघाता (किडनी फेल्युअर)चे प्रमाण वाढल्याचे अलीकडे आढळते. मूत्रपिंड निकामी होण्याची प्राथमिक लक्षणे विचारात घेऊ. प्रथमतः हे लक्षात घेणे आवश्‍यक आहे, की मूत्राघात प्रामुख्याने दोन प्रकारांत आढळतात.\n(१) क्रॉनिक रिनल फेल्युअर, (२) ऍक्‍यूट रिनल फेल्युअर.\n(१) क्रॉनिक रिनल फेल्युअरमध्ये धीमेपणाने रोगवृद्धी होत असते. हळूहळू शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी व्हायला लागते. याचे कारण असे, की रक्तातील एक अतिमहत्त्वाचा घटक अल्क्‍युमिन हा लघवीवाटे जात असतो. अलीकडच्या काळात आपल्या जीवन पद्धतीत आमूलाग्र बदल झाले आहेत. पूर्वीच्या काळी घराघरातून आजीबाई असे. तिच्याजवळ परंपरेने चालत आलेला घरगुती औषधांचा बटवा असे. ती आपल्या नातवंडांची रोग लक्षणे विचारात घेऊन तिच्या दृष्टीने योग्य व आवश्‍यक औषधे योग्य त्या अनुपानांतून देत असे व आपल्या नातवंडांना सुदृढ व आरोग्यवान ठेवण्याचा प्रयत्न करत असे. त्यामुळे बऱ्याचदा घरातून सुदृढ बालके असत. आजच्या जमान्यात बरीच नातवंडे आजीच्या संपर्कात नसतात. त्यामुळे आजी आपल्या नातवंडांची आरोग्यविषयक काळजी घेऊ शकत नाही.\nआणखी आजच्या जमान्यातला महत्त्वाचा फरक म्हणजे घराघरातून जमिनीऐवजी लाद्यांचे प्रमाण वाढले आहे. आजकाल स्वच्छतेच्या नावाखाली लाद्या पुसल्या जातात. लाद्या पुसणे, त्या स्वच्छ करणे, ही अत्यंत आवश्‍यक गोष्ट आहे यात काही शंका नाही; परंतु घरातील लाद्यांमुळे आपण एक वेगळ्या प्रकारचे संकट आपल्यावर ओढवून घेतले आहे; कसे ते पाहा- आपल्या घरातील लहान मुलांनी लघवी केली की ती आपण लगेच पुसून टाकतो. पण घरात जमीन असल्यास ते मूत्र जमिनीत जिरते. काही वेळाने ती जागा पांढुरकी दिसू लागली की समजावे, त्या बाळाला लघवीतून खर (पांडूर, अल्क्‍युमिन) पडत आहे. या आजारावर पूर्वीच्या काळी आजीबाई आपल्या बटव्यातून योग्य औषधे काढून ती उगाळून आपल्या नातवंडांना चाटवत असे. आणि त्या आजारातून बरे करत असे. परंतु आता लहान मुलांच्या लघवीतून खर पडते ते बरेच दिवस कळत नाही. हळूहळू त्या बाळाचे रक्तनिर्मितीचे कार्य थांबते. त्याची मूत्रपिंडे निकामी होतात. तपासणी केल्यावर हे कळून येते. दोन-तीन महिन्यांच्या बालकातसुद्धा हा दोष आढळतो. अशी बालकेसुद्धा योग्य आयुर्वेदिक औषधानी चांगल्या तऱ्हेने बरी करता येतात.\nजसे बालकात मूत्राघात होतात, तसेच कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना मूत्राघात होऊ शकतो. त्याला कारणेही खूप आहेत. या ठिकाणी आपण मूत्रपिंडाच्या कार्यात अडथळा आणणाऱ्या घटकाचा विचार करू. (१) मूत्र मार्गात काही अडथळे निर्माण होतात, मूत्रमार्गात सूज येणे, पुळ्या किंवा गळू होणे, त्यामुळे मूत्रपिंडात योग्य प्रमाणात रक्त शुद्धीसाठी जाऊ शकत नाही. त्यामुळे रक्तातील विषारी द्रव्यांचे प्रमाण वाढत जाते. त्यामुळे स्वाभाविकच मूत्रनिर्मितीचे प्रमाण कमी व्हायला लागते. तसेच लघवीतून पांडूर जायला लागतो. रुग्णांत रक्त क्षीणता व्हायला लागते. क्वचित काही रुग्णात नत्रयुक्त खाद्यान्नाचे नीट पचन होत नाही. त्यामुळे रक्तातील -बीयू एनचे प्रमाण वाढते. यकृत नीट कार्य करीत नाही. हेही एक मूत्राघाताचे कारण असते. यावर आयुर्वेदात उत्तम इलाज आहेत. योग्य पथ्य, योग्य वेळी व योग्य औषधांचे सेवन केल्यास मूत्राघात हा आजार मुळातून बरा होतो.\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/reviews/marathi-cinema/yangrad-marathi-movie-review/", "date_download": "2018-11-14T22:56:45Z", "digest": "sha1:JHJF2SERBAMHBGK43JS7IQEHJA3UOE77", "length": 31782, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "वेगळ्या विषयावर भाष्य करणारा यंग्राड | वेगळ्या विषयावर भाष्य करणारा यंग्राड | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार १५ नोव्हेंबर २०१८\nआंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवात नवी मुंबईतील चमूचे सुयश\nफटाक्यांच्या धुरामुळे मुलांना श्वसनाचा विकार, तज्ज्ञांकडून चिंता\nवाहन सर्व्हिस सेंटरने पदपथ काबीज\nकचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना\nभरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र\nभारतात अमेरिकन विद्यार्थ्यांचा ओढा वाढला; भारतातील अभ्यासक्रमांना पसंती\nमाझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे\nपैसे नसल्याने सानुग्रह अनुदानास विलंब, तारीख जाहीर करण्यास महाव्यवस्थापकांचा नकार\nहायकोर्टाच्या वकिलाच्या मुलीचा विनयभंग; जुहू पोलिसांनी केली तिघांना अटक\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 नोव्हेंबर\nDeepika Ranveer Wedding: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचे हे काही फोटो सोशल मीडियावर झाले व्हायरल\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांच्याआधीच विकिपीडियाने जाहीर केले त्यांचे लग्न\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण अडकले लग्नबेडीत\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: 'दीपवीर'च्या रिसॉर्टमधील एका रुमची किंमत ऐकून व्हाल अवाक्\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: दीपिका पादुकोण व रणवीर सिंग या दोघांचीही नजर काढा - करण जोहर\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nव्रण जाण्यासाठी बोटॉक्स तंत्रज्ञानाचा शोध\nपेडिक्योर करण्यासाठी 'या' नॅचरल ऑइल्सचा वापर करा\nदीपिका पादुकोणचे 'हे' 5 रिल लाइफ ब्राइडल लूक नक्की पाहा\nखजुराचा गुळ एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल\nChildren's Day : बालपणी तुम्हीदेखील ऐकल्या असतील 'या' धमक्या\nहैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी तेलंगणा राष्ट्र समितीकडून 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर\nमुंबईत उद्यापासून १० टक्के पाणीकपात लागू, स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय पाणीकपातीचा निर्णय.\nराजस्थानमध्ये भाजपची 31 जागांसाठी दुसरी यादी जाहीर\nदिल्लीतील मीराबागमध्ये अनेक वाहने एकमेकांना धडकली; एक ठार 8 जखमी\nपुणेः नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी महेश राऊत याची त्वरीत वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाचे आदेश.\nगडचिरोली : ग्यारापत्ती-सावरगाव मार्गावर नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग पोलिसांनी केले निकामी\nराजस्थानमधील नागौरचे भाजपा आमदार हबीबुर रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nनवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून 8 जानेवारीपर्यंत; राफेल, राम मंदिर, तिहेरी तलाक सारखे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता\nमुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणीकपात; पुरवठ्याची वेळेतही 15 टक्क्यांची कपात; स्थायी समितीला अंधारात ठेऊन निर्णय\nमुंबई- बेस्ट कर्मचा-यांच्या बाेनसचा वाद चिघळला. बाेनस कधी देणार याबाबत महाव्यवस्थापकांचे माैन. विराेधी पक्षांचा सभात्याग\nश्रीहरिकोटा येथून जीसॅट-२९ उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण\nयवतमाळ : शेंबाळपिंप्री येथील कुख्यात हातभट्टीवाला MPDA अंतर्गत स्थानबद्ध, खंडाळा पोलिसांची कारवाई\nयवतमाळ : शहरातील दत्त चौक भाजी मार्केट मागे राजरोसपणे मटका अड्डा सुरू आहे.\nजम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे मुगल रोड बंद करण्यात आला आहे.\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nहैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी तेलंगणा राष्ट्र समितीकडून 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर\nमुंबईत उद्यापासून १० टक्के पाणीकपात लागू, स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय पाणीकपातीचा निर्णय.\nराजस्थानमध्ये भाजपची 31 जागांसाठी दुसरी यादी जाहीर\nदिल्लीतील मीराबागमध्ये अनेक वाहने एकमेकांना धडकली; एक ठार 8 जखमी\nपुणेः नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी महेश राऊत याची त्वरीत वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाचे आदेश.\nगडचिरोली : ग्यारापत्ती-सावरगाव मार्गावर नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग पोलिसांनी केले निकामी\nराजस्थानमधील नागौरचे भाजपा आमदार हबीबुर रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nनवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून 8 जानेवारीपर्यंत; राफेल, राम मंदिर, तिहेरी तलाक सारखे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता\nमुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणीकपात; पुरवठ्याची वेळेतही 15 टक्क्यांची कपात; स्थायी समितीला अंधारात ठेऊन निर्णय\nमुंबई- बेस्ट कर्मचा-यांच्या बाेनसचा वाद चिघळला. बाेनस कधी देणार याबाबत महाव्यवस्थापकांचे माैन. विराेधी पक्षांचा सभात्याग\nश्रीहरिकोटा येथून जीसॅट-२९ उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण\nयवतमाळ : शेंबाळपिंप्री येथील कुख्यात हातभट्टीवाला MPDA अंतर्गत स्थानबद्ध, खंडाळा पोलिसांची कारवाई\nयवतमाळ : शहरातील दत्त चौक भाजी मार्केट मागे राजरोसपणे मटका अड्डा सुरू आहे.\nजम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे मुगल रोड बंद करण्यात आला आहे.\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nAll post in लाइव न्यूज़\nवेगळ्या विषयावर भाष्य करणारा यंग्राड\nएक वेगळा विषय यंग्राड या चित्रपटात हाताळण्यात आला असून या चित्रपटात विक्या, बाप्पा, अंत्या आणि मोन्या या चौघांच्या मैत्रीची आणि त्यांच्या आयुष्याची गोष्ट दिग्दर्शक मकरंद माने यांनी मांडली आहे.\nCast: चैतन्य देवरे, जीवन करळकर, सौरभ पाडवी, विठ्ठल पाटील आणि शिव वाघ\nProducer: विठ्ठल पाटील, गौतम गुप्ता, गौरव गुप्ता, मधु मंटेना Director: मकरंद माने\nरस्त्यावरच्या उनाड मुलांकडे पाहून अनेकवेळा आपण दुर्लक्ष करतो. ही मुले कधीच सुधारू शकत नाही असेच आपल्याला वाटत असते. पण या मुलांचे देखील एक आयुष्य असते. काही वेळा चुकीच्या पद्धतीने त्यांना फसवले गेलेले असते आणि त्यांना देखील जगण्याचा हक्क असतो हा विचार आपण कधीच करत नाही. याच उनाड मुलांच्या आयुष्यावर बेतलेला यंग्राड हा चित्रपट आहे.\nविक्या (चैतन्य देवरे), बाप्पा (जीवन करळकर), अंत्या (सौरभ पाडवी) आणि मोन्या (शिव वाघ) असे चार मित्र असतात. टवाळक्या करणे, मजामस्ती करणे एवढेच त्यांचे आयुष्य असते. बल्लाळ सुर्वे या राजकारण्यासाठी लोकांना धमकवून पैसे गोळा करायचे काम देखील ते करत असतात. पण याच दरम्यान विक्की तेजू (शिरीन पाटील) च्या प्रेमात पडतो. विक्की उनाडक्या करणारा, लोकांना धमकवून त्यांच्याकडून पैसे घेणारा मुलगा आहे हे कळल्यावर ती त्याच्या प्रेमास नकार देते. त्यामुळे विक्की आणि त्याचे मित्र त्यांचा हा वाईट धंदा सोडून चांगले आयुष्य जगायचे ठरवतात. पण त्याच्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेमुळे त्यांच्या आयुष्याला कशाप्रकारे कलाटणी मिळते, या सगळ्यातून ही मुले बाहेर पडतात का, आपले आयुष्य नव्याने जगण्याची त्यांना संधी मिळते का यांसारख्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला हा चित्रपट पाहायला नंतरच मिळतील.\nएक वेगळा विषय यंग्राड या चित्रपटात हाताळण्यात आला असून या चित्रपटात विक्या, बाप्पा, अंत्या आणि मोन्या या चौघांच्या मैत्रीची आणि त्यांच्या आयुष्याची गोष्ट दिग्दर्शक मकरंद माने यांनी खूपच चांगल्याप्रकारे मांडली आहे. या चित्रपटाचा पूर्वाध खूपच रटाळ आहे. चित्रपटात काहीच घडत नसल्याचे आपल्याला जाणवते. केवळ या चौघांच्या उनाडक्या, विक्की-तेजू यांचे प्रेमप्रकरण येवढेच आपल्याला मध्यांतरापर्यंत पाहायला मिळते. पण मध्यांतरानंतर चित्रपटाला चांगलाच वेग मिळतो. चित्रपटात पुढे काय होणार याची उत्सुकता नक्कीच लागते. या चित्रपटात येणारे ट्विस्ट प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवतात. चित्रपटात चैतन्य देवरे, जीवन करळकर, सौरभ पाडवी, विठ्ठल पाटील आणि शिव वाघ यांनी चांगले काम केले आहे. शशांक शेंडे यांच्या भूमिकेला तितकासा वाव मिळाला नसला तरी त्यांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. चित्रपटात अनेक गाणी असली तरी एकही गाणे ओठावर रुळत नाही. तसेच चित्रपटाच्या शेवटी असणाऱ्या गाण्यात किंवा नृत्यात तितकासा दम नसल्यासारखे जाणवते. चित्रपटाची लांबी काहीशी जास्त आहे. पण असे असले तरी एकंदरीत हा चित्रपट मनोरंजन करतो.\nWeb Title: वेगळ्या विषयावर भाष्य करणारा यंग्राड\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nशंकर महादेवन यांच्या हस्ते ‘यंग्राड’चे संगीत लाँच\n‘यंग्राड’ चित्रपटाचा ट्रेलर आऊट\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\n‘व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अॅण्ड चॉकलेट’ लवकरच चित्रपटगृहात\nवैभव तत्ववादीने सोशल मीडियावर शेअर केला सेटवरील फोटो\nभूषण प्रधान गुणगुणतोय, हा सागरी किनारा….. समुद्र किनाऱ्यावर समाधान शोधतोय भूषण…\n''आमच्या 'ही'च प्रकरण''च्या प्रयोगादरम्यान अवयवदानाची केली जनजागृती\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं...कुणी येणार गं...’ हे गाणे ऐकले का\n'हा' दिग्दर्शक ठरला सई ताम्हणकरसाठी लकी चार्म\n चिंता सोडा आम्ही सांगतो\nThugs of Hindostan Movie Review :जाणून घ्या कसा आहे ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’\nLust Stories Review: प्रेमाच्या सीमा, नात्यांची घालमेल दाखवणारा मस्ट वॉच 'लस्ट स्टोरीज' 15 November 2018\nSacred Games Review : बॉलिवूडसाठी धोक्याची घंटी असलेला मस्ट वॉच ‘सेक्रेड गेम्स’\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nडिस्टिंक्शन फर्स्ट क्लास काठावर पास नापास\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदीपिका पादुकोणबालदिनमराठा आरक्षणमधुमेहदीप- वीरजवाहरलाल नेहरूस्टेन लीआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपसोनाली बेंद्रेराफेल डील\nसिद्धार्थचं नवं घर तुम्ही पाहिलंत का \nबालदिन विशेष- बचपन की यारी फिर ना आयेगी दोबारा....\nसर्वाधिक बोली लागलेला दुर्मीळ हिरा\nपेडिक्योर करण्यासाठी 'या' नॅचरल ऑइल्सचा वापर करा\nनिसर्गसौंदर्यच नव्हे तर उत्तम फोटोग्राफीसाठीही प्रसिद्ध आहेत ही ठिकाणे\nचंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे इंस्टावर आपल्या ट्रेडिशनल अंदाजाने चाहत्यांना पाडतेय भुरळ\nChildren's Day : बालपणी तुम्हीदेखील ऐकल्या असतील 'या' धमक्या\nOnePlus 6T चा विचार करताय...सातवा अवतार पाहून घ्यायची हिंमतही होणार नाही...\nDeepVeer Wedding: दीपिका-रणवीरचे 'हे' फोटो पाहिलेत का\n'अशा' मुलींशी कधीच करू नका लग्न; आयुष्यभर होईल पश्चाताप\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\nसापासोबत स्टंटबाजी करणाऱ्या युवकाचा वनविभागाकडून शोध सुरू\nनाशिक : आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या आंदोलन\nनाशिकमध्ये नोटांबदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे धरणे आंदोलन\nनोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन\nआंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवात नवी मुंबईतील चमूचे सुयश\nफटाक्यांच्या धुरामुळे मुलांना श्वसनाचा विकार, तज्ज्ञांकडून चिंता\nवाहन सर्व्हिस सेंटरने पदपथ काबीज\nकचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना\nभरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र\nअयोध्येमध्ये 1992 सारखी स्थिती होईल; सुरक्षा पुरवा अन्यथा...मौलवींना धास्ती\nमाझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे\nडीएसके यांना महारेराचा दणका, ग्राहकांना व्याजासहित पैसे देण्याचे आदेश\nMaratha Reservation: येत्या 15 दिवसांत मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेल- मुख्यमंत्र्यांचा दावा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीची लिफ्ट बंद पडली अन् मोदी अडकले\nRafale Deal: राफेल कराराच्या सीबीआय चौकशीबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/lifestyle/fd-fix-deposit-banks-money-investment-293076.html", "date_download": "2018-11-14T21:46:51Z", "digest": "sha1:V4E6NEAZR23XDRPWKD5JOAOP5FXXEWD5", "length": 4425, "nlines": 29, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - एफडीत पैसे गुंतवताय? मग हे वाचाच!–News18 Lokmat", "raw_content": "\nअनेक जण एफडी म्हणजेच फिक्स डिपाॅझिटमध्ये गुंतवणं पसंत करतात. पण त्यासाठी काही काळजी घ्यावी लागते.\nमुंबई, १८ जून : प्रत्येक जण आपली कमाई कशी गुंतवायची याचा विचार करत असतं. एक तर आपले पैसे सुरक्षित राहावेत आणि ते वाढावेत असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यासाठीच अनेक जण एफडी म्हणजेच फिक्स डिपाॅझिटमध्ये गुंतवणं पसंत करतात. पण त्यासाठी काही काळजी घ्यावी लागते.१. एफडीच्या व्याजाचा दर किती आहे ते तपासणं महत्त्वाचं असतं. प्रत्येक बँकेत थोडा फार फरक असतो. पण ज्येष्ठ नागरिकांसाठी तो जास्त असतो. ७ दिवस ते १० वर्षांपर्यंत तुम्ही पैसे गुंतवू शकता. १ कोटीच्या एफडी घेतल्या तर बँका जास्त व्याज देतात.२. अनेक स्कीम्स असतात. जास्त चांगला परतावा कुठे मिळतोय पाहावा. बेस्ट टर्म डिपाॅझिट कुठे आहे ते बघावे. अचानक एफडी मोडाव्याही लागू शकतात.\nफक्त 20 रूपयांसाठी रिक्षाचालकाने घेतला प्रवाशाचा जीव\nमाहेरून पत्नी येत नसल्यानं जावयानं कापलं सास-याचं नाक\n३. एकाच बँकेत पैसे गुंतवू नये. दोन-चार बँकांमध्ये एफडी ठेवावेत.४. एफडीवर मिळणारं व्याज वेगवेगळ्या प्रकारचं असतं. दर महिन्याला, तिमाही आणि वार्षिक. तुमच्या गरजेप्रमाणे तशी सूचना बँकेला द्यावी.५. काही बँकांमध्ये एफडी मध्येच काढली तर पेनल्टीचे पैसे द्यावे लागतात. एफडीत पैसे गुंतवण्याआधी ते तपासून पाहावं.\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज्याल्या भरली हुडहुडी; परभणीचं तापमान मिनी काश्मिरपेक्षाही कमी\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/election/all/page-6/", "date_download": "2018-11-14T21:45:31Z", "digest": "sha1:L2IMBJECN3FPSR47GYIIF5VQLMDW2Q7N", "length": 11157, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Election- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nमध्यप्रदेश,छत्तीसगड आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणूकींसोबतच लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका घ्या असं आवाहन काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलंय.\nलोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होणार\nभाजप बंगाल विरोधी नाही तर ममता विरोधी, अमित शहांचं ममता बॅनर्जींवर जोरदार टीकास्त्र\nनरेंद्र मोदी 2019 मध्ये कुठून लढणार निवडणूक, अमित शहांनी केला खुलासा\nजाहीरनामा पूर्ण न करणाऱ्या पक्षाची नोंदणी होणार रद्द\n2019मध्ये रायबेलीतून प्रियांका गांधी निवडणूक लढवणार, सूत्रांची माहिती\nरिक्षा चालक होणार पिंपरी चिंचवडचे नवे महापौर, पहा त्यांचा प्रेरणादायी प्रवास\nशिवसेनेसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही - राहुल गांधी\nThanks जळगाव आणि सांगलीकर - मुख्यमंत्री\nVIDEO : जल्लोष साजरा करताना गिरीष महाजनांनी धरला ठेका\nमराठा आंदोलनाच्या आगीतही सांगली आणि जळगावात कमळ उमललं \nJalgaon Election 2018: विजयी उमेदवारांची यादी\n, सांगलीत 'कमळ' उमललं, काँग्रेस-राष्ट्रवादीचं सत्तेचं स्वप्न भंगलं\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/54452", "date_download": "2018-11-14T22:07:09Z", "digest": "sha1:P7QNDHEIVIQX666MJARZNF2C7IEY6WBT", "length": 5970, "nlines": 121, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नाम विठोबाचें | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नाम विठोबाचें\nरामनाम सब कोई कहे ठग ठाकूर और\nरामनाम सब कोई कहे ठग ठाकूर और चोर\nजिस नामसे ध्रुव प्रह्लाद तरे वो नाम कुछ और ||\nअसे कबीरजींनी जे म्हटले आहे ते नेमके उमटलंय या रचनेत -\n वैकुंठीचा ॥५॥ - आधी सज्जन होणे महत्वाचे - मगच ते नाम काम करील एरव्ही बायबलची वाक्ये सैतानाच्या तोंडी शोभत नाहीत असे जे म्हणतात तसे व्हायचे .....\nवाह नाथा, अप्रतिम रचना .....\nशशांकजी, हे खरंतर स्वगत आहे..\nहे खरंतर स्वगत आहे.. Introspection का काय म्हणतात तसला प्रकार चालू असतो तेव्हा स्वतःला असं काहीतरी समजावत असतो मी...\n आणि मस्त चालीत गाता पण येतेय\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/villagers-agitation-front-school-118865", "date_download": "2018-11-14T22:14:23Z", "digest": "sha1:HJPLTJAWD6W6T5ROUURFQH33BOPWWKCR", "length": 15711, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "villagers agitation front of school गोराणेत गावात पुढा-यांना गावबंदी | eSakal", "raw_content": "\nगोराणेत गावात पुढा-यांना गावबंदी\nगुरुवार, 24 मे 2018\nअंबासन(नाशिक) - गोराणे (ता.बागलाण) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील आवारात ग्रामस्थांनी व हरणबारी उजवा कालवा संघर्ष समितीने गावात पुढा-यांना गावबंदी केली आहे. तसेच येत्या (ता.२९) रोजी होणा-या मतदानाचे वोटींग बुथही गावात लाऊ देणार नाही. असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. याबाबत ग्रामपंचायत, जायखेडा पोलिस ठाणे व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.\nअंबासन(नाशिक) - गोराणे (ता.बागलाण) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील आवारात ग्रामस्थांनी व हरणबारी उजवा कालवा संघर्ष समितीने गावात पुढा-यांना गावबंदी केली आहे. तसेच येत्या (ता.२९) रोजी होणा-या मतदानाचे वोटींग बुथही गावात लाऊ देणार नाही. असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. याबाबत ग्रामपंचायत, जायखेडा पोलिस ठाणे व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.\nहरणबारी उजव्या कालव्याचे काम पारनेरपासून सातमानेपर्यत गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत तीस ते पस्तीस वर्षापासून तेरा गावांतील ग्रामस्थांकडून पाठपुरावा सुरू आहे. मात्र आधिकारी व पुढारी आश्वासने देऊन वेळ मारून नेत आहेत. मत मागण्याची वेळ आली की, हरणबारी उजव्या कालव्याचे काम करण्यासाठी माजी आमदार संजय चव्हाण यांनी गोराणेत एका कार्यक्रमात उजव्या कालव्याच्या कामासाठी मला पाठींबा द्या असे सांगितले होते. ग्रामस्थांनीसुध्दा त्यांना पाठिंबा दर्शविला होता. मात्र माजी आमदारांनी ग्रामस्थांची दिशाभूल करीत संबंधित विभागाकडून कुठल्याही प्रकारे आदेश नसतांना या भागात सर्वेक्षण करून घेतल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.\nमाजी आमदार संजय चव्हाण यांनी विश्वासघात केल्याने गावात कोणत्याही पुढा-याला फिरकू देणार नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गोराणेत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे फलक गावातील प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आला असून, याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. गावातून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी एकही उमेदवार देण्यात आले नाहीत. हरणबारी धरणातून पुरपाणी उजव्या कालव्यासाठी आरक्षित करून पाणीटंचाईग्रस्त तेरा गावांची कायमस्वरूपी पाणीटंचाई दुर करण्यासाठी अनेक वर्षांपासून ग्रामस्थांनी मंत्री व आधिका-यांच्या भेटी घेतल्या. निवेदने दिली मात्र कामासाठी चालना मिळत नसल्याने संतप्त तेरा गावांतील ग्रामस्थांनी येणा-या प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ठराव केला आहे.\nदरम्यान गोराणेत काल बुधवारी (ता.२३) संपूर्ण गाव व परिसरातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन जिल्हा परिषदेच्या शाळेतील आवारात बैठक आयोजित केली होती. यात येणा-या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे वोटिंग बुथही लावले जाणार नसल्याचा निश्चय ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत शेकडो ग्रामस्थांनी सह्या करून जायखेडा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश गावित, तहसीलदार जितेंद्र कुवर यांना निवेदन देण्यात आली आहेत. प्रशासनाने वोटींग मशीन लावण्याचा प्रयत्न केल्यास गावाकडून आक्रमक भुमिका घेतली जाईल असेही ग्रामस्थांनी सांगितले आहे.\n25 लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक\nपुणे - मजूर पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडे सुमारे 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून दोन जणांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने...\nअल्पवयीन नातीवर आजोबाकडून बलात्कार\nफलटण - येथील परिसरात आजोबाने अल्पवयीन नातीवर वारंवार बलात्कार केला. त्यातून गरोदर राहिलेल्या नातीने दोन दिवसांपूर्वी जन्मलेल्या अर्भकाचा खून...\nपोलिस असल्याची बतावणी करून १६ लाखांची लूट\nभिवंडी - शहरातील कल्याण रोड भागातील गोपालनगर येथील कुरिअर कंपनीत आलेली रोकड कल्याण येथील कार्यालयात जमा करण्यासाठी निघालेल्या कर्मचाऱ्यांची...\nशेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये नाही - राधाकृष्ण विखे पाटील\nहिंगोली - शेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये राहिली नाही. त्‍यामुळे सत्ताधारी मंत्री शहरी भागातच फिरत असल्‍याचा आरोप विधान...\nउंड्री : उंड्री येथे कानडेनगरच्या रस्त्यालगत खडी पसरली आहे. रस्त्याचे काम अर्धवट आहे. रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे....\nशॉर्ट सर्किटमुळे चव्हाणनगर येथील अंगणवाडीला आग\nसहकारनगर : चव्हाणनगर (तीन हत्ती चौक) येथील कै.विष्णू जगताप क्रीडा संकुल येथील जलतरण तलावात इलेक्ट्रिकल मोटारीने पाणी सोडले जाते. मोटारीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/national/telangana-cm-chandrashekhar-rao-kcr-will-take-cabinet-meeting-on-thursday-dissolution-of-assembly-possible-303974.html", "date_download": "2018-11-14T21:35:21Z", "digest": "sha1:KDHAKYO3MWWO6KIGYY3Q4AJ5T6QKVIKO", "length": 4659, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - तेलंगणा विधानसभा विसर्जित करण्याचा तेलंगाणा राज्य सरकारचा निर्णय–News18 Lokmat", "raw_content": "\nतेलंगणा विधानसभा विसर्जित करण्याचा तेलंगाणा राज्य सरकारचा निर्णय\nपुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांदरम्यानच तेलंगणामधील विधानसभा निवडणुका होतील\nहैदराबाद, ०६ सप्टेंबर- तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी गुरूवारी बोलवलेल्या कॅबिनेट बैठकीनंतर तेलंगणा विधानसभा विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. यामुळे तेलंगणात लवकरच विधानसभा निवडणुकीच्या केल्या जातील. गेल्या पाच दिवसात दुसऱ्यांदा मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. आज पार पडलेल्या बैठकीत सर्व मंत्र्यांना उपस्थित राहणं अपरिहार्य होतं. विधानसभा बरखास्त झाल्यानंतर मुख्यमंत्री चंद्रशेखर राव राज्यपालांना भेटायला गेले आणि लवकरात लवकर राज्यात निवडणुका व्हाव्यात अशी विनंती केली.६ सप्टेंबरलाच का केले प्रदर्शनविधानसभा बरखास्त करण्यासाठी राव यांनी निवडलेला आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पक्षातील एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री राव यांना ६ हा अंक अत्यंत फायदेशीर आहे. राव यांच्यामते ही तारीख त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तसेच पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांदरम्यानच तेलंगणामधील विधानसभा निवडणुका होतील असे म्हटले जात आहे. मात्र या दोन्ही निवडणुका वेगवेगळ्या वेळी व्हाव्या अशी मुख्यमंत्री राव यांची इच्छा आहे. २०१४ मध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत टीआरएसने ११९ जागांपैकी ६३ जागांवर विजय मिळवला होता.\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज्याल्या भरली हुडहुडी; परभणीचं तापमान मिनी काश्मिरपेक्षाही कमी\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/blog-space/mahesh-mhatre-blog-on-about-pandharpur-wari-2017_bhetilagijiva-262767.html", "date_download": "2018-11-14T21:34:42Z", "digest": "sha1:VJYJSS7O665VNMG2WB2OCHAJQQVYO7M5", "length": 30235, "nlines": 159, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "\"जाता पंढरीसी सुख वाटे जीवा\"", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\n\"जाता पंढरीसी सुख वाटे जीवा\"\nविठ्ठल, विठोबा, विठाई, पांडुरंग, पंढरीनाथ.... महाराष्ट्राचे आराध्य दैवत. सर्वसामान्य शेतकऱ्यांपासून विविध राजे-राजवाडे-सरदारांपर्यंत ज्याची भक्ती प्रसिद्ध तो विठोबा म्हणजे मराठी समाजाचा माय-बाप. ज्याच्या पायावर कोणीही डोके ठेऊ शकतो असा साधा-सरळ देव म्हणजे पांडुरंग.\nमहेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, IBN लोकमत\nजाता पंढरीसी सुख वाटे जीवा\nया सुखाची उपमा नाही त्रिभुवनी\nपाहिली शोधोनी अवघी तीर्थे\nऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार\nऐसे वैष्णव दिगंबर दावा कोठे\nऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलिक\nऐसा वेणूनादी काना दावा\nऐसा विटेवरी उभा कटेवरी कर\nऐसे पाहता निर्धार नाही कोठे\nसेना म्हणे खूण सांगितली संती\nया परती विश्रांती न मिळे जीवा\nआकाशात ढगांची गर्दी व्हायला लागली की उन्हाने तप्त झालेल्या धरित्रीला पाऊसधारांची ओढ लागते, अगदी तशीच ओढ आषाढाच्या चाहुलीने प्रत्येक वारकऱ्यांच्या मनात जागते. आज शेकडो वर्षांपासून पंढरीच्या वाटेवर अशा लक्षलक्ष वारकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्या चालताना दिसतात. कुणाच्या घरात दहा पिढ्यांपासून, कुणाच्या घरात ५ पिढ्यांपासून तर कुणाच्या घरात कुळाचार म्हणून पंढरीची वारी निष्ठेने, आनंदाने, नित्यनियमाने केली जाते. काय असेल या परंपरेमागील कारणसूत्रं कशी सुरू झाली असेल ही परंपरा कशी सुरू झाली असेल ही परंपरा वारीचा लिखित इतिहास तसे पहिले तर तेराव्या शतकापासूनचा आहे. पंढरपुरातील संत नामदेव महाराज यांनी संत निवृत्ती-ज्ञानेश्वरादी भावंडाना आळंदीत भेटून खरेतर वारीच्या परंपरेचे पुनरुज्जीवन केले असावे.\nज्ञानेश्वर माउलींच्या काही अभंगात वारीची परंपरा त्यांच्या घरात आधीपासून आहे असे उल्लेख येतात. माउलींच्या आई-बाबांनी पंढरीची वारी केल्याचं म्हटलं जाते. याचा अर्थ असा आहे की सातशे-साडेसातशे वर्षांपूर्वी वारी नक्कीच सुरू होती. जगद्गुरू तुकाराम महाराजही पंढरीची वारी करत असते. पुढे त्यांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी ती परंपरा चालू ठेवली. त्याकाळी म्हणजेच १६८० ते १८३० च्या दरम्यान वारी देहू व आळंदीहून एकत्रितपणे जात असल्याचे उल्लेख सापडतात. त्याकाळात महाराष्ट्र विविध राजकीय स्थित्यंतरातून जात होता, त्या काळात दिंडी लोकाश्रयाने सुरूच होती. सुमारे पावणेदोनशे वर्षांपूर्वी लष्करी अनुभव असणाऱ्या सरदार हैबतबाबांनी दिंडीला शाही रूप देताना शिस्तही लावली. त्यांच्यामुळे दिंडीत हत्ती-घोडे आले, त्याच जोडीला दिंडीतील आचारसंहिताही तयार झाली. त्यांनीच दिंडीत म्हणायच्या अभंगांची मालिका बनवली. आज लक्षावधी लोक दिंडीत कोणत्याही गोंधळाविना चालतात, याचे सारे श्रेय हैबतबाबांच्या दूरदृष्टीला जाते...देहू -आळंदीहून निघणाऱ्या दिंड्यांची आता तयारी पूर्ण होत आली आहे. निवृत्तीनाथ आणि मुक्ताई माऊलीच्या पालख्या आधीच पंढरीच्या दिशेने निघाल्यात. अवघ्या दोन-तीन दिवसात देहू- आळंदीहून वारकरी 'ग्यानबा-तुकारामाच्या' जयघोषात पंढरीच्या दिशेने प्रयाण करतील... तेंव्हा टाळ- मृदूंगाच्या घोषाने विठ्ठलाच्या पायाची वीट थरारेल....\nविठ्ठल, विठोबा, विठाई, पांडुरंग, पंढरीनाथ.... महाराष्ट्राचे आराध्य दैवत. सर्वसामान्य शेतकऱ्यांपासून विविध राजे-राजवाडे-सरदारांपर्यंत ज्याची भक्ती प्रसिद्ध तो विठोबा म्हणजे मराठी समाजाचा माय-बाप. ज्याच्या पायावर कोणीही डोके ठेऊ शकतो असा साधा-सरळ देव म्हणजे पांडुरंग. ज्याच्या दारी जाती-भेदाची बंधने निखळून पडावीत यासाठी नामदेवापासून साने गुरुजींपर्यंत अनेकांनी यशस्वी प्रयत्न केले तो विठोबा म्हणजे अनेकांचा प्राणसखा. त्याचे दर्शन घेण्यासाठी आळंदी-देहूपासून राज्य-परराज्यातून लाखो वैष्णवांच्या शेकडो दिंड्या टाळ-मृदूंगाचा गजर करीत चंद्रभागेच्या तीरावर येऊन दाखल होतात. पंढरीतील कणाकणात ज्यांना विठोबा सापडत असतो. समोर येणाऱ्या प्रत्येक वैष्णव भक्तात ज्यांना 'माउली' दिसत असते. त्या वारकऱ्यांची विठ्ठल मंदिरावर झळकणारा कळस पाहूनही त्यांची विठ्ठल दर्शनाची आस शांत होते. दोन आठवड्यांहून अधिक काळ चालत आलेल्या या भाविकांच्या विठ्ठलभक्तीची ही अनोखी पद्धत तुम्हाला अन्यत्र कुठेच सापडणार नाही. ज्याच्याकडे कोणताही नवस केला जात नाही.\nएकदशीच्या उपवासाशिवाय ज्याच्या भक्तीत कठीणता नाही. कुठल्याही व्रतवैकल्याचा बडिवार नाही. जो फक्त नामाचा भुकेला आहे. युगानुयुगे भक्तांसाठी वाट पाहणारा, हा विठ्ठल म्हणजे भक्तांच्या घरची कामे करणारा हा साधा-भोळा देव. त्याला जो प्रेमाने हाक मारेल, त्याला तेव्हढ्याच प्रेमाने ओ देणारा हा सखा पांडुरंग म्हणूनच कोट्यवधी मराठी जनांचा जीवनाधार आहे. तो पांडुरंग मूळचा 'कानडी' किंवा 'कर्नाटकी' असला तरी शेकडो वर्षांपासून मराठी मनानं मोठया मानानं त्याला स्विकारलं आहे.\nअवघीच पापे गेली दिगंतरी \nतुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक \nजगदगुरु तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचे तर फक्त ज्याच्या फक्त दर्शनाने जन्माला आल्याचे सार्थक होते, तो देव म्हणजे विठ्ठल. अनेक शतकांपासून मराठी मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या विठाई माउलीने मराठी जनांना जी ओढ लावली आहे, तशी ओढ तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेच पाहायला मिळणार नाही. उत्तरेत कावडीये जसे खांद्यावर कावडी घेऊन श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी रस्त्यावर 'शक्ती प्रदर्शन' करतात, तसे तुम्हाला पंढरपूरकडे निघालेल्या दिंडीत चुकूनही पाहायला मिळणार नाही. 'स्वामिये शरणं अय्यप्पा' असा जप करीत शबरीमला येथे जाण्यासाठी अय्यप्पाचे भक्त ज्या कठीण मार्गाचा, व्रताचा, नित्यनेमाचे पालन करतात, तसे माउलींच्या दिंडीत आढळणार नाही. येथे भावभक्तीच्या प्रवाहाला संप्रदायाच्या शिस्तीचे कोंदण आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाताना हा लक्षावधी जनांचा प्रवाहो हरिनामाचा गजर करत आणि अवघे आसमंत भक्तिमय करत पुढे जात राहतो.\nअर्थात, दिंडी मार्ग असो किंवा पंढरपूरचे वाळवंट, वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या प्रत्येक ठिकाणांवर लोकनियुक्त आणि लोककल्याणकारी शासनाच्या माध्यमातून अत्यावश्यक सुविधा पुरवल्या गेल्या जाणे अपेक्षित असते, पण तसे आजवर कधीच झाले नाही. वास्तविक पाहता जे शासन नाशिक येथे भरणाऱ्या कुंभमेळ्यासाठी ३ हजार कोटी खर्च करताना मागे-पुढे पहात नाही, तेच शासन कुंभमेळ्यापेक्षा जिथे जास्त गर्दी होते त्या वारीकडे दुर्लक्ष करते. याला काय म्हणावे दरवर्षी आषाढी एकादशीला महापूजेसाठी पंढरपूरला हजेरी लावणारे मुख्यमंत्री पाऊस, पीक-पाणी चांगले व्हावे यासाठी विठ्ठलाला साकडे घालतात, मग त्यांना त्या दिंडीत चालणाऱ्या विठ्ठलभक्त वारकऱ्याला रस्त्यात निवारा, पाणी, संडास आदी मूलभूत गोष्टी मिळाव्यात असे का वाटू नये दरवर्षी आषाढी एकादशीला महापूजेसाठी पंढरपूरला हजेरी लावणारे मुख्यमंत्री पाऊस, पीक-पाणी चांगले व्हावे यासाठी विठ्ठलाला साकडे घालतात, मग त्यांना त्या दिंडीत चालणाऱ्या विठ्ठलभक्त वारकऱ्याला रस्त्यात निवारा, पाणी, संडास आदी मूलभूत गोष्टी मिळाव्यात असे का वाटू नये दरवर्षी किमान ४ एकादश्या, दसरा, दिवाळी सारखे सगळे मोठे सण अशा , किमान २५ ते ३० दिवसांसाठी पंढरपूर भाविकांनी गजबजलेले असते.\nत्यांच्यासाठी सुसज्ज वाहनतळ, एकावेळी किमान २-३ लाख लोक आले तरी पुरतील एवढी संडास-बाथरूमची सोय, चांगली निवासव्यवस्था आणि मोठे रुग्णालय एवढ्या मोजक्या गोष्टी केल्या तरी पंढरपुरात येणाऱ्या खेड्या-पाड्यातील लाखो लोकांचा त्रास आणि जीव वाचू शकेल. पण पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांना या साऱ्या सुविधांची पर्वा नसते. खरेतर त्यांच्या साध्याभोळ्या देवासारखे, त्याचे भक्तही साधेच. ' माझे जिवीची आवडी, पंढरपूर नेईन गुढी, पांडुरंगी मन रंगले ' या भक्ती भावाने दिंडीत येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांसाठी प्रत्येक दिवस खरे सांगायचे तर प्रत्येक क्षण आनंदाचा वाटत असतो, त्यामुळे त्याची सकाळपासून रात्रीपर्यंतची प्रत्येक कृती आनंदमय असते. पाऊस असला की वारकऱ्यांच्या त्रासात वाढच होते, कारण दिंडीतील वाटचाल ते झोप ही सगळीच कामे उघड्यावर होतात, पण त्यांच्या वारीत खंड पडत नाही. ‘आकाश मंडप पृथिवी आसन’ असाच सारा कारभार असतो.\nपंढरीची वारी, संतांचे दर्शन आणि ‘रामकृष्णहरी’ मंत्राचा ध्यास, ही महाराष्ट्रातील कोट्यवधी लोकांची जगण्याची त्रिसूत्री आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. भक्तिधर्माची पताका अखंडपणे खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या वैष्णवांनी अनेक सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक स्थित्यंतरे पाहिली. तरी पंढरीची ओढ मात्र कायम आहे. यातच या परंपरेने चालत आलेल्या ठेव्याचे महत्त्व आहे. परंतु येथे एक बाब लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे वैष्णवांचा धर्म हा वारीपुरता किंवा रामकृष्णहरी मंत्रापुरता मर्यादित नाही. ‘‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधु ओळखावा’’ असे 'अभंग शब्द' मानणारा खरा ‘वारकरी’ असतो. हा वारकरी वर वर साधासुधा दिसत असतो. वेश बावळा आणि अंतरी नाना कळा असणारा हा ‘‘मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे’’ असे म्हणत प्रतिकूल परिस्थितीत ‘धारकरी’ होऊ शकतो, हे महाराष्ट्राने अनेकदा अनुभवलेले आहे. म्हणून स्वत:ला दास मानणारा हा वैष्णववीर, प्रपंचासह परमार्थाच्या वाटेवर येणाऱ्या संकटांवर मोठ्या धीराने मात करतो. यासाठी त्याला उपयुक्त ठरते त्याची परमेश्वरावरील अगाढ श्रद्धा, ‘जेथे जातो तेथे कठीण वज्रास भेदू ऐसे’’ असे म्हणत प्रतिकूल परिस्थितीत ‘धारकरी’ होऊ शकतो, हे महाराष्ट्राने अनेकदा अनुभवलेले आहे. म्हणून स्वत:ला दास मानणारा हा वैष्णववीर, प्रपंचासह परमार्थाच्या वाटेवर येणाऱ्या संकटांवर मोठ्या धीराने मात करतो. यासाठी त्याला उपयुक्त ठरते त्याची परमेश्वरावरील अगाढ श्रद्धा, ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती धरोनिया’ अशी भावना उराशी बाळगून वारकरी आयुष्याची वारी चालत असतो.\nया वाटेवर ज्यांची पावले अढळ राहतात त्यांना ‘मोक्षपंढरी’ हमखास दिसते. सावळय़ा परब्रह्माचे दर्शन घडते...\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: bhetilagijivaपंढरपुरपालखीभेटीलागीजीवामहेश म्हात्रेवारीसंत तुकाराम\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\n#AmritsarTrainTragedy नियमांच्या अवमानाचे बळी\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nअभी तक \u0003खेलने के लिए\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%96-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8/all/page-7/", "date_download": "2018-11-14T21:58:02Z", "digest": "sha1:6DJ37RF26JGPZERWKYL26N2WSIZS5UHM", "length": 10100, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शाहरुख खान- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nशाहरुखच्या व्हॅनिटीविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार\n'बाजीराव मस्तानी-दिलवाले'मध्ये सिंगल स्क्रिनचा वाद कोर्टात\n'दिलवाले'च्या 'जनम-जनम' गाण्याची झलक\n'दिलवाले'च्या 'गेरुवा' गाण्याचं मेकिंग\nदेशप्रेम सिद्ध करण्याची गरज नाही, शाहरुखकडून आमिरची पाठराखण \nआमिरचं देशावर प्रेम नसेल तर पाकिस्तानात चालतं व्हावं -कदम\nअभिनेता शाहरुख खानची ईडीकडून 3 तास चौकशी\nकाजोल-शाहरुख भेटीला, 'दिलवाले'चा शानदार ट्रेलर रिलीज\n... म्हणून शाहरूखला आठवली असहिष्णुता - मीनाक्षी लेखी\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/user/6004", "date_download": "2018-11-14T22:47:51Z", "digest": "sha1:M24IXE4UNBTO3AP2YEGZ65O3PUTJMP7O", "length": 2500, "nlines": 39, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "देवबा पाटील | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nदेवबा शिवाजी पाटील बुलढाणा जिल्हातील खामगाव येथे राहतात. त्यांनी एमएस्सी., एम. फिल.चे शिक्षण घेतले आहे. ते गो. से. महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे विविध विषयांवरील काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?p=5132", "date_download": "2018-11-14T21:42:37Z", "digest": "sha1:V7Z3OYMX2PPBVKXVJC6QFSVOFJZB5AMC", "length": 9744, "nlines": 97, "source_domain": "rajtantra.com", "title": "बुलेट ट्रेनविरोधात शिवसेनेचा उद्यापासून जनसंपर्क दौरा | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\n26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर संविधान सप्ताह\nबंदुकीतून चुकून सुटलेल्या गोळीने घेतला भावोजीचा बळी\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nवेश्याव्यवसायासाठी बांगलादेशातून मुलींची तस्करी करणारा आरोपी गजाआड\nरस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा\nकंपनीच्या दूषित सांडपाण्यामुळे आरोग्य, भातशेती धोक्यात\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » थोडक्यात महत्वाची बातमी » बुलेट ट्रेनविरोधात शिवसेनेचा उद्यापासून जनसंपर्क दौरा\nबुलेट ट्रेनविरोधात शिवसेनेचा उद्यापासून जनसंपर्क दौरा\nवैदेही वाढाण/बोईसर : पालघर जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या बुलेट ट्रेन व मुंबई-बडोदा द्रुतगती मार्ग प्रकाल्पाला विरोध करण्यासाठी शिवसेनेने पालघर जिल्ह्यामध्ये जनसंपर्क दौरा आयोजित केला असुन त्यानुसार उद्या, 30 जुन रोजी तलासरी तालुक्यातील कवाडा येथून या दौर्‍याला सुरुवात होणार आहे.\nबुलेट ट्रेन व मुंबई-बडोदा द्रुतगती मार्गासाठी पालघर जिल्ह्यातील शेतकरी व आदिवासी बांधवांच्या जमिनी जाणार आहेत. पालघर जिल्ह्यातील 114 गावांमधून बुलेट ट्रेनसाठी जमीन संपादन होणार असून पालघरमधील जनतेचा या प्रकल्पाला विरोध आहे. त्यामुळे या प्रकल्पाविषयी बाधित भूमीपुत्रांचे मत जाणून घेण्यासाठी तसेच या प्रकल्पाविषयी शिवसेनेची भूमिका जण माणसापर्यंत पोहचविण्यासाठी या जनसंपर्क दौर्‍याचे आयोजन केले असल्याचे शिवसेनेतर्फे सांगण्यात आले आहे.\nया दौर्‍यात शिवसेनेचे नेते तथा बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खाजदार विनायक राऊत, शिवसेना उपनेत्या नीलम गोरे, पालघर संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक, आमदार अमित घोडा, सह संपर्क प्रमुख केतन पाटील, पालघर जिल्हाप्रमुख राजेश शहा, वसंत चव्हाण, महिला संघटक ममता चेंबूरकर व दीपा पाटील, जिल्हा महिला संघटक ज्योती मेहेर व शिवसेनेचे इतर पदाधिकारी सहभागी होणार आहेत.\nPrevious: पोलिस निरीक्षक सुदाम शिंदेंविरोधात श्रमजीवी आक्रमक\nNext: ई-सेवा उपलब्ध करण्यासाठी जिल्हा परिषद व एल अँड टी मध्ये सामंजस्य करार\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\n26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर संविधान सप्ताह\nबंदुकीतून चुकून सुटलेल्या गोळीने घेतला भावोजीचा बळी\nडॉ. व्हिक्टर यांना शहरात प्रॅक्टीस करण्यास मनाई\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nजगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या युवकाला महिला शक्तीने दिले बळ\nविद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शासनाशी जोडले जाण्यासाठी लोकराज्यचे वाचन करावे – संजीव जोशी\nजिल्ह्यातील चार शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-all-costs-will-take-account-msp-maharashtra-6889", "date_download": "2018-11-14T22:37:02Z", "digest": "sha1:F22MA3BGNPCLC7TDEAQIF4OR24CWM6VH", "length": 17055, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, All costs will take in to account for MSP, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहमीभाव ठरविताना सर्व खर्च धरणार : पंतप्रधान मोदी\nहमीभाव ठरविताना सर्व खर्च धरणार : पंतप्रधान मोदी\nमंगळवार, 27 मार्च 2018\nनवी दिल्ली ः केंद्र सरकार शेतीमालाचा हमीभाव ठरविताना शेतकऱ्यांना करावा लागणारा सर्व खर्च गृहीत धरणार आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी जमीन भाडे आणि व्याजासह सर्व खर्चांचा विचार हमीभाव ठरविताना सरकार करणार आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.\nनवी दिल्ली ः केंद्र सरकार शेतीमालाचा हमीभाव ठरविताना शेतकऱ्यांना करावा लागणारा सर्व खर्च गृहीत धरणार आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी जमीन भाडे आणि व्याजासह सर्व खर्चांचा विचार हमीभाव ठरविताना सरकार करणार आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.\nरविवारी (ता. २५) मन की बात या कार्यक्रमात ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘‘२०१८-१९ चा अर्थसंकल्प सादर करताना सरकारने शेतीमालाला उत्पादनखर्चावर ५० टक्के नफा देणार असल्याचे जाहीर केले आहे. उत्पादनखर्च ठरविताना A2+FL किंवा C2 खर्च गृहित धरणार याबाबत गोंधळ निर्माण झाला होता. A2+FL खर्चामध्ये बियाणे, कीडनाशके, खते, कामावर लावलेल्या मजुरांचा खर्च, इंधन आणि सिंचन आणि कुटुंबातील कामगारांनी केलेल्या कामाचा मोबदला याचा समावेश होतो. तर C2 मध्ये उत्पाद खर्च अधिक व्यापकपणे धरला जातो. यामध्ये स्थायी भांडवलावर भाड्यापोटी जाणारा खर्च आणि व्याजाचा समावेश आहे.\n‘‘सध्या सरकार रब्बीमधील ६ आणि खरिपातील १४ पिकांसाठी हमीभाव जाहिर करते. सध्या सरकार हमीभाव ठरविता A2+FL खर्चाचा विचार करते. हा खर्च C2 पेक्षा खूपच कमी येतो. तसेच सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळावा यासाठी शेती सुधारणा मोठ्या प्रमाणात करत आहे. सरकार स्थानिक बाजारांना घाऊक आणि आंतरराष्ट्रीय बाजाराशी जोडणार आहे. ‘ग्रामीण हाट’चा विकास करून त्यांना बाजार समित्यांशी जोडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विकण्यासाठी दूर जावे लागणार नाही,’’ असेही ते म्हणाले.\nशेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध\nहमीभाव ठरविताना इतर खर्चासोबत जमीन भाडे आणि व्याज खर्चाचाही समावेश\nशेती विकासासाठी शेती सुधारणांवर भर\nस्थानिक बाजारांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजाराशी जोडणार\n‘ग्रामीण हाट’ला बाजार समित्यांशी जोडणार\nउत्पादन खर्चात या खर्चांचा समावेश\nमजुरांचा खर्च, स्वतःच्या जनावरांवर होणार खर्च तसेच जनावरे आणि यंत्राचे भाडे, बियाणे खर्च, वापरलेल्या प्रत्येक प्रकारच्या खतांच्या खर्च, सिंचन खर्च, राज्य सरकारला दिलेला जमिनीचा महसूल, वापरातील भांडवलावर द्यावे लागणारे व्याज, जमीन भाडेपट्टीवर घेतली असल्यास त्याचे भाडे, याशिवाय स्वतःच्या शेतीत काम केलल्या शेतकऱ्याची किंवा कुटुंबातील इतर सदस्यांनी त्याला कामात मदत केली त्यांचीही मजुरीही हमीभाव ठरविताना उत्पादन खर्चामध्ये गृहीत धरली जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.\nसरकार शेती हमीभाव धरण नरेंद्र मोदी मन की बात मात अर्थसंकल्प खत इंधन सिंचन उत्पन्न यंत्र\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nदुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...\n‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...\nपरभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...\nसीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...\nब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...\nगोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...\nशेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...\nराज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...\nसंत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...\nफॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...\nचिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...\nउच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...\nआर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...\nखानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...\nजिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...\nराज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...\nदावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...\nसत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...\nदुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...\nसेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.com/2018/07/hoy-mi-garbhashay-boltoy-marathi-kavita.html", "date_download": "2018-11-14T22:52:14Z", "digest": "sha1:NGHA75VZR352A4CNSAARN3PSB7C6DTF6", "length": 40875, "nlines": 819, "source_domain": "www.marathimati.com", "title": "होय मी गर्भाशय बोलतोय", "raw_content": "मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nहोय मी गर्भाशय बोलतोय\n0 0 संपादक १३ जुलै, २०१८ संपादन\nहोय मी गर्भाशय बोलतोय, मराठी कविता - [Hoy Mi Garbhashay Boltoy, Marathi Kavita] होय... मी गर्भाशय बोलतोय, असहाय झालेला.\nहोय... मी गर्भाशय बोलतोय\nअन्‌ चक्क बाटलीत कोंडलेला\nवयाच्या चौदा-पंधराव्या वर्षी तर\nकिती सोहळे माझ्या आगमनाचे\nआजीला आनंद, मुका नातू झाला\nविवाहानंतर तर माझी किंमत\nतुझी अडीच किलोची ओझी\nपृथ्वी होउन मी पेलली\nअगं, माझा जीव तो किती\nपण त्यात आणखी एक जीव\nतो ही अडीच तीन किलोचा\nपण चकार शब्द ही नाही काढायचा\nपण, कधी बाहेर आलो नाही\nअन्‌ किरकिर ही केली नाही\nतुझ्या पदरात अलगद ठेवल्या\nआज तू मला विसरलीस\nपण यौवनाची जाणीव अन्‌ अनुभव\nकायम देणारा तुझा मित्र\nतू कायमचा दूर केलास\nअगं, एकदाच बघ माझ्याकडे\nअन्‌ विचार तरी तू का चाललास\nमी गेल्यावर आठवेल ना\nकधी तरी थॅंक यु म्हणून\nकटाक्ष टाक ना ग शेवटचा\nतुला मातृत्व बहाल करून\nतू मात्र मला रितं केलं\nअक्षरमंच आईच्या कविता मराठी कविता विशेष सामाजिक कविता साक्षी खडकीकर\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nईमेलद्वारे बातमीपत्र$desc=ईमेलद्वारे प्रेरणादायी, मनोरंजक लेखन प्राप्त करण्यासाठी सदस्यता घ्या\nप्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आणि कुणावरही विश्वास न ठेवणे हे खूपच धोकादायक होय.\nखेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी, अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते; कशीही असो ती ‘मराठी’च म्हणून मराठी माणसाला आवडते मराठी भाषा आमुची मा...\nछत्रीवालीच्या छत्रीला आजीच्या मायेचा ओलावा\nपावसाळा आला, की सगळ्यांच्या कपाटात ठेवलेल्या छत्र्या बाहेर येतात. बाजारातही अनेक प्रकारच्या नव्या आणि ट्रेंडी छत्र्या मिळू लागतात. स्टार ...\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सु...\nचलो अयोध्या - व्यंगचित्र\nचलो अयोध्या - व्यंगचित्र\nगुरुपौर्णिमा - गुरु पूजनाचा दिवस - सण-उत्सव\nआषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा हा गुरुपूजनाचा दिवस आपल्या भारतीय संस्कृतीत मध्ये देवदेवता ह्यांना जितके महत्त्व आहे. त्यापेक्षा थोड ...\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सु...\nखेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी, अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते; कशीही असो ती ‘मराठी’च म्हणून मराठी माणसाला आवडते मराठी भाषा आमुची मा...\nनिसर्ग रंगात रंगुया सरगम सुर हे आपण छेडूया निसर्ग रंगात आपण सारे रंगुया पाऊल वाटेच्या दुतर्फा झाडांची ही दाटी मन जाई हा मोहूनी निसर्...\n© 2015 मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअजय दिवटे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,2,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,1,अमन मुंजेकर,1,अमित पडळकर,4,अमित बाविस्कर,4,अमुक-धमुक,1,अमोल सराफ,1,अलका खोले,1,अक्षरमंच,123,आईच्या कविता,9,आकाश भुरसे,6,आज,38,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,1,आतले-बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,1,आनंदाच्या कविता,8,आभिजीत टिळक,2,आरती गांगन,1,आरती शिंदे,5,आरती संग्रह,1,आरोग्य,2,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,5,इसापनीती कथा,43,उदय दुदवडकर,1,उपवासाचे पदार्थ,1,उमेश कुंभार,6,ऑगस्ट,1,कपिल घोलप,3,कपील घोलप,2,करमणूक,31,कर्क मुलांची नावे,1,कार्यक्रम,3,किल्ले,1,किशोर चलाख,1,कुठेतरी-काहीतरी,2,केदार कुबडे,18,कोशिंबीर सलाड रायते,1,गणपतीच्या आरत्या,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,6,गोड पदार्थ,2,घरचा वैद्य,2,जीवनशैली,54,जून,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,2,तिच्या कविता,4,तुकाराम गाथा,1,तेजस्विनी देसाई,1,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,28,दिनविशेष,6,दुःखाच्या कविता,8,दैनिक राशिभविष्य,8,धोंडोपंत मानवतकर,1,निसर्ग कविता,7,नोव्हेंबर,4,न्याहारीचे पदार्थ,1,पंचांग,14,पाककला,8,पावसाच्या कविता,6,पुणे,2,पोस्टर्स,5,प्रतिक्षा जोशी,1,प्रवासाच्या कविता,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,19,प्रेरणादायी कविता,7,फोटो गॅलरी,6,बातम्या,1,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,2,बालकविता,5,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,भाग्यवेध,8,मंदिरे,1,मधल्या वेळचे पदार्थ,1,मधल्या वेळेचे पदार्थ,1,मनाचे श्लोक,12,मराठी कथा,19,मराठी कविता,90,मराठी गझल,1,मराठी गाणी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,10,मराठी टिव्ही,18,मराठी नाटक,1,मराठी भयकथा,19,मराठी लेख,10,मराठी विनोद,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,52,मसाले,2,महाराष्ट्र,18,मांसाहारी पदार्थ,1,माझा बालमित्र,43,मातीतले कोहिनूर,4,मुंबई,1,मुलांची नावे,1,मैत्रीच्या कविता,2,यादव सिंगनजुडे,1,राशिभविष्य,8,राहुल अहिरे,2,रोहित साठे,7,लता मंगेशकर,1,विचारधन,15,विद्या कुडवे,2,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,10,विलास डोईफोडे,1,विवेक जोशी,1,विशेष,125,विज्ञान तंत्रज्ञान,1,वेदांत कोकड,1,व्यंगचित्रे,6,शांततेच्या कविता,1,शाळेच्या कविता,1,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,1,श्रावणातल्या कहाण्या,4,श्रीनिवास खळे,1,संघर्षाच्या कविता,2,संजय पाटील,1,संजय सावंत,1,संत तुकाराम,1,संपादकीय,4,संपादकीय व्यंगचित्रे,5,संस्कृती,11,सचिन पोटे,2,सण-उत्सव,5,सणासुदीचे पदार्थ,2,सनी आडेकर,9,सामाजिक कविता,15,सायली कुलकर्णी,1,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,1,सैरसपाटा,3,स्त्रोत्रे,1,स्वाती खंदारे,10,स्वाती दळवी,1,ह मुलांची नावे,1,हर्षद खंदारे,12,हर्षदा जोशी,3,हेमा चिटगोपकर,2,\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन: होय मी गर्भाशय बोलतोय\nहोय मी गर्भाशय बोलतोय\nहोय मी गर्भाशय बोलतोय, मराठी कविता - [Hoy Mi Garbhashay Boltoy, Marathi Kavita] होय... मी गर्भाशय बोलतोय, असहाय झालेला.\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nसर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह SEARCH सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे STEP 1: Share. STEP 2: Click the link you shared to unlock सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy\nयेथे टाईप करून शोध घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=260713:2012-11-09-22-44-56&catid=42:2009-07-15-04-00-30&Itemid=53", "date_download": "2018-11-14T22:25:27Z", "digest": "sha1:XHRU5WJQCEHBBWV6DJIIZMZ633UQCKMH", "length": 18004, "nlines": 234, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "नवी मुंबई जनतेच्या सहनशीलतेचा अंत बघू नका", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> ठाणे वृत्तान्त >> नवी मुंबई जनतेच्या सहनशीलतेचा अंत बघू नका\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nनवी मुंबई जनतेच्या सहनशीलतेचा अंत बघू नका\nगणेश नाईकांचा मुख्यमंत्र्यांना इशारा\nराज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर तयार होईल असे एकच नवी मुंबई हे शहर आहे. त्यासाठी येथील ग्रामस्थांची घरे कायम करून त्यांना चार व अडीच लाख झोपडपट्टीवासियांसाठीही चार एफएसआय आणि सिडकोच्या निकृष्ट दर्जाच्या इमारतींच्या पुनर्बाधणीसाठी अडीच एफएसआय देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्याकडे गेली अनेक महिने प्रस्ताव प्रलंबित आहेत. ते त्यांनी लवकरच मंजूर करावेत, नवी मुंबईतील जनतेच्या सहनशीलतेचा अंत बघू नका असा इशाराच पालकमंत्री गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता दिला. त्याला माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही न कळत पाठिंबा दिला. नवी मुंबईचे वन टाईम प्लॅनिंग करण्यासाठी २० हजार कोटी रुपयांची गरज असल्याचेही नाईक यांनी सांगितले.\nनवी मुंबई पालिकेच्या नागरी कामांच्या शुभारंभासाठी पवार गुरुवारी नवी मुंबईत आले होते. उपमुख्यमंत्री पदावरुन पायउतार झाल्यानंतरही नाईक यांनी पवार यांना नवी मुंबईत कार्यक्रमांना आवर्जून बोलाविल्याने पवार नाईकांवर बेहद्द खूष असल्याचे दिसून येत होते. यावेळी त्यांनी नाईकांच्या कामाची प्रशंसा केली. मध्यंतरी विरोधकांनी पालिकेतील सत्ताधारी पक्षावर अर्थात नाईकांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे खंडन करताना पवार यांनी नाईकांची पाठराखण केली. चांगले काम करीत असताना टीका ही होणारच असे त्यांनी सांगितले.\nनवी मुंबईची सध्या लोकसंख्या बारा लाख आहे पण हे शहर तीस लाख लोकसंख्येला सामावून घेईल अशा सुविद्या येथे पालिकेने दिल्या आहेत असे सांगून नाईकांनी नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविण्यासाठी १५ ते २० हजार कोटी रुपयांची गरज असून ते एमएमआरडीए सारख्या शासकीय संस्थाकडून कर्जरूपात घेता येईल अशी संकल्पना मांडली. त्यामुळे १५ वर्षांनंतर होणार विकास येत्या सात ते आठ वर्षांत पूर्ण करता येणार आहे. ही संकल्पना वन टाईम बजेटची नसून वन टाईम प्लॅनिंगची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पालिकेचा अर्थसंकल्प सध्या ११०० कोटी रुपयांचा आहे तो येत्या काळात १५०० कोटी रुपयांपर्यंत जाईल. त्यातून हे कर्ज फेडता येईल असे त्यांनी सांगितले.\nराष्ट्रवादीला श्रेय मिळू नये म्हणून नवी मुंबईतील एफएसआयला मंजुरी दिली जात नाही पण नवी मुंबई जनतेचा अंत पाहू नका असे नाईकांनी बजावले. मध्यंतरी नवी मुंबई काँग्रेसने पालिकेतील भ्रष्टाचाराबद्दल पालिकेवर मोर्चा काढला होता. त्यालाही नाईकांना उत्तर दिले. आरोप करणे सोपे आहे ते सिध्द करणे कठीण असल्याचे ते म्हणाले. शहराचा विकास हेच आमचे ध्येय असून पालिकेतील कामांची सीबीआयच काय इंटरपोलच्या वतीने चौकशी करण्यात यावी असे आव्हानही त्यांनी काँग्रेसला दिले आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/delhi-mumbai-raids-across-country-16054", "date_download": "2018-11-14T22:15:02Z", "digest": "sha1:7RYPTNJWDMN4FN43QPBT2P3ASMKIBJMK", "length": 16366, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "Delhi, Mumbai raids across the country दिल्ली, मुंबईसह देशभरात छापे | eSakal", "raw_content": "\nदिल्ली, मुंबईसह देशभरात छापे\nशुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016\nजुन्या नोटा घेणाऱ्या सराफांवर यंत्रणेचे लक्ष\nमुंबईत दोन मोठ्या हवाला ऑपरेटर्सवर कारवाई\nचंडीगड, लुधियाना आणि जालंधरमध्ये सराफांवर छापे\nकरचुकवेगिरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार\nकर मंडळाच्या सर्व विभागांना सावधानतेच्या सूचना\n३० डिसेंबरपर्यंतचे बडे व्यवहार यंत्रणेच्या रडारवर\nसोने खरेदी-विक्रीचीही प्राप्तिकरकडून छाननी होणार\nनवी दिल्ली - केंद्र सरकारने चलनातून एक हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा रद्द केल्यानंतर अनेक ठिकाणांवरून बेहिशेबी काळा पैसा बाहेर पडू लागला आहे. काही महाभागांनी आपले पैसे कचराकुंड्यांमध्ये टाकल्याच्या पार्श्‍वभूमीवर प्राप्तिकर विभागाने आज दिल्ली, मुंबईसह अन्य बड्या शहरांत अनेक ठिकाणांवर छापे टाकल्याचे समजते. सराफा व्यावसायिक आणि हवाला ऑपरेटर्स यांच्यावर ही कारवाई झाली.\nया कारवाईमध्ये नेमकी किती बेहिशेबी रक्कम हाती लागली याचा तपशील मिळू शकलेला नाही. दरम्यान, बॅंकांत पैसे बदलून घेण्यासाठी होत असलेली गर्दी लक्षात घेऊन ‘एनईएफटी’ आणि धनादेश वटविण्याचे व्यवहार शनिवार आणि रविवारी (ता.१२ आणि ता.१३) देखील सुरू ठेवण्याचा निर्णय रिझर्व्ह बॅंकेने घेतला आहे.\nअनिवासी भारतीयांना बॅंकांमध्ये पैसे जमा करायचे असतील अथवा त्यांना नोटा बदलून घ्यायच्या असतील तर त्यांना व्यवहार करताना जबाबदार अधिकाऱ्याचे पत्र सोबत जोडावे लागणार आहे. आज देशभरातील बॅंकिंग व्यवहारामध्ये २० टक्‍क्‍यांची वाढ झाल्याचे आढळून आल्याचे स्टेट बॅंक ऑफ इंडियाने म्हटले आहे. एखाद्या प्रसंगी एक अथवा दोन बनावट नोटा आढळल्या तर तो मोठा मुद्दा नाही; पण बनावट नोटांचे प्रमाण अधिक असल्यास मात्र पोलिस त्याची चौकशी करतील, असेही ‘एसबीआय’च्या वतीने सांगण्यात आले.\nएअर इंडियाचे ‘रिफंडेबल’ बंद\nहजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटांद्वारे विमानाची तिकिटे खरेदी करून नंतर तीच तिकिटे रद्द करून नव्या नोटांच्या रूपात रिफंडिंग मिळवणाऱ्या ग्राहकांना एअर इंडिया कंपनीने चाप लावला आहे. अशा ग्राहकांना रिफंडिंग न करण्याचा निर्णय कंपनीच्या व्यवस्थापनाने घेतला आहे. आता अशा पद्धतीने घेतली जाणारी विमानांची तिकिटे रद्द होणार नसून, त्याचा परतावादेखील ग्राहकांना मिळणार नाही. केंद्र सरकारनेच तसे स्पष्ट आदेश विमान कंपन्यांना दिले आहेत. मुलकी विमान वाहतूक संचालनालयाकडून आदेश मिळताच कंपन्या कामाला लागल्या आहेत.\nनोट बदलण्यासाठी इच्छुकांनी आवश्‍यक माहितीसह एक फॉर्म भरून बॅंकेत जमा करावा. त्यामुळे कमीत कमी वेळेत नोटा बदलून मिळतील.\nबॅंकांच्या सर्व शाखांमध्ये प्रत्येक व्यक्तीला एका दिवशी ४ हजार रुपयांपर्यंत नोटा बदलता येऊ शकतात.\nएका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यावर कोणतेही बंधन नाही.\nबॅंक खात्यामध्ये जुन्या नोटा जमा करण्यावर कोणतीही मर्यादा नाही\nएटीएममधून सुरवातीला १८ नोव्हेंबरपर्यंत एका दिवशी २ हजार रुपये आणि त्यानंतर चार हजार रुपये काढता येऊ शकतील\n३१ डिसेंबरपर्यंत एटीएम सेवा पूर्णपणे निःशुल्क करण्यात आली आहे\nनोटा बदलण्याची प्रक्रिया ३० डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.\nवीजबिलांचा भरणा करण्यासाठी उद्या (शुक्रवार) रात्रीपर्यंत ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार\nएक हजार रुपयांची नोट आकर्षक डिझाइनसह नव्या रूपात येणार\nनोटांवरील बंदीप्रकरणी केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट\n25 लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक\nपुणे - मजूर पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडे सुमारे 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून दोन जणांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने...\nअल्पवयीन नातीवर आजोबाकडून बलात्कार\nफलटण - येथील परिसरात आजोबाने अल्पवयीन नातीवर वारंवार बलात्कार केला. त्यातून गरोदर राहिलेल्या नातीने दोन दिवसांपूर्वी जन्मलेल्या अर्भकाचा खून...\nपोलिस असल्याची बतावणी करून १६ लाखांची लूट\nभिवंडी - शहरातील कल्याण रोड भागातील गोपालनगर येथील कुरिअर कंपनीत आलेली रोकड कल्याण येथील कार्यालयात जमा करण्यासाठी निघालेल्या कर्मचाऱ्यांची...\n...तर मोदींनाच पायउतार व्हावे लागेल - पृथ्वीराज चव्हाण\nकोल्हापूर : राफेल घोटाळा, जीएसटी ,नोट बंदी आणि आता रिझर्व्ह बँकेशी सुरू असलेला संघर्ष पाहता केंद्रातील मोदी सरकार पुन्हा सत्तेत येण्याचे सोडाच पण...\nनांदेड: किरकोळ कारणावरून एकाचा निर्घृण खून\nनांदेड : किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर कारागृहात असलेल्या एका अट्टल गुन्हेगाराची धमकी देणाऱ्या तरूणाचा तिघांनी निर्घृण खून केला. त्यानंतर...\nपुणे स्टेशनला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत मृतदेह\nपुणे : पुणे रेल्वे स्टेशनच्या मुख्य इमारतीवरील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत एक मृतदेह असल्याचे आज (ता.14) सकाळी १० च्या सुमारास आढळून आले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/marathi-news-budget-2018-union-budget-arun-jaitley-bjp-95725", "date_download": "2018-11-14T22:26:53Z", "digest": "sha1:T4PGFCG54V623S6XH6ZBBRQCBL74ZZRQ", "length": 18175, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news budget 2018 union budget arun jaitley BJP संकल्प काहीही नाही; केवळ स्वप्नरंजन | eSakal", "raw_content": "\nसंकल्प काहीही नाही; केवळ स्वप्नरंजन\nशुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018\nभाजपने लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना उत्पादनखर्चावर 50 टक्के नफा देऊन भाव देऊ, ही घोषणा केली होती; त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून होत आहे. रब्बी पिकांप्रमाणे उत्पादनखर्चावर दीडपट \"एमएसपी' आगामी हंगामातील खरीप पिकांना देण्याची घोषणा पूर्ण फसवी आहे. या सरकारने आधी कोणत्या रब्बी पिकांना असे भाव जाहीर केले, ते स्पष्ट करावे. मुळात सध्या जाहीर \"एमएसपी' खरीप, रब्बी कोणत्याही पिकाला मिळत नाही, अशा वेळी खर्चावर दीडपट \"एमएसपी'च्या घोषणेला काहीही अर्थ नाही.\nभाजपने लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना उत्पादनखर्चावर 50 टक्के नफा देऊन भाव देऊ, ही घोषणा केली होती; त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून होत आहे. रब्बी पिकांप्रमाणे उत्पादनखर्चावर दीडपट \"एमएसपी' आगामी हंगामातील खरीप पिकांना देण्याची घोषणा पूर्ण फसवी आहे. या सरकारने आधी कोणत्या रब्बी पिकांना असे भाव जाहीर केले, ते स्पष्ट करावे. मुळात सध्या जाहीर \"एमएसपी' खरीप, रब्बी कोणत्याही पिकाला मिळत नाही, अशा वेळी खर्चावर दीडपट \"एमएसपी'च्या घोषणेला काहीही अर्थ नाही.\nसंस्थात्मक कर्जपुरवठ्यासाठी 11 लाख कोटींची तरतूद केली आहे, यात नवीन काहीही नाही. मागच्या वर्षी ते 10 लाख कोटी होते, त्यापूर्वीच्या वर्षी साडेआठ लाख कोटी होते. यात दरवर्षीच एक ते दीड लाख कोटींची वाढ होते, ती याही वर्षी झाली आहे. ही तरतूद जुन्याचे नवे कर्ज करण्यासाठी आहे. कोणत्याही थकीत कर्जदाराला बॅंक कर्ज देत नाही.\nआर्थिक पाहणी अहवालात वातावरण बदलाचा शेतीला फटका बसून, प्रतिकुटुंब 3,600 रुपयांनी उत्पन्न कमी होणार, असा स्पष्ट उल्लेख आहे. आर्थिक पाहणी अहवाल सरकारला जागरूक करत असताना सरकारचे मात्र तिकडे लक्ष दिसत नाही. नैसर्गिक आपत्ती आणि बाजार अनिश्‍चितता या दोन्ही संकटांचा सामना करताना शेतकरी मेटाकुटीस येत असताना सरकारने त्याच्या पाठीशी उभे राहून एका निश्‍चित उत्पन्नाची हमी देण्याची गरज होती. अशी काहीही भूमिका न घेता नुसत्या घोषणा चालू आहेत.\nप्रक्रिया उद्योगाला 1400 कोटींची तरतूद केली आहे, हे उद्योगाला चालना देण्यासाठी ठीक आहे; परंतु त्यामुळे शेतमालाच्या भावाचा प्रश्न सुटणार नाही. असे झाले असते तर साखरेवर आयातकर लावावा लागला नसता, कापडाच्या भावावर कापसाला भाव मिळाला असता. आज कापसाचे भाव पडतात, तर कापडाचे भाव वाढतात, ही वास्तविकता सरकार का नाकारते ज्याप्रमाणे मोबाईल, टीव्हीवर प्राप्तिकर वाढविला, तसा कापूस, साखर, डाळी, खाद्यतेल यांचा प्राप्तिकर वाढविला असता, शेतीमध्येसुद्धा मेक इन इंडिया, न्यू इंडिया करू, अशी घोषणा केली असती तर शेतकरीहिताचे धोरण सरकार राबविते, असे म्हणता आले असते.\nआम्ही 60 टक्के खाद्यतेल आयात करतो, त्यातील 80 टक्के पामतेल आहे. वाजपेयींच्या काळात पामतेलावर 85 टक्के प्राप्तिकर होता, आता फक्त 30 टक्के आहे. पामतेल जे आयात होते, त्याचे मार्केटिंग पामतेल म्हणून होत नाही, तर ते देशी तेलबियांमध्ये एकत्र करून होते. मेक इन इंडिया, न्यू इंडिया म्हणणाऱ्या सरकारने देशी तेलबिया उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही भेसळ थांबविली पाहिजे. पंतप्रधान मोदींच्या गुजरातमध्ये भुईमुगाला हमीभावसुद्धा मिळाला नाही, याची साधी नोंदसुद्धा घेतली गेली नाही, हेच या अर्थसंकल्पातून दिसून येते.\nआम्ही इतकी घरे बांधणार, शौचालये बांधणार, या घोषणा आधीही झाल्या. त्यातील कितींची पूर्तता झाली, याची आकडेवारीसुद्धा दिली नाही. त्यामुळे बोलाचीच कढी, अन्‌ बोलाचाच भात, जेऊनिया तृप्त कोण झाला, या उक्तीप्रमाणे हा अर्थसंकल्प आहे, असे खेदाने म्हणावेसे वाटते. कॉंग्रेसला 60 वर्षे दिली, आम्हाला 60 महिने द्या, असे नरेंद्र मोदी सत्तेत येण्यापूर्वी म्हणायचे. सत्तेत येऊन 48 महिने पूर्ण झाले असून, आता पूर्वीच्या सरकारपेक्षा खराब परिस्थिती तरी करू नका, असे त्यांना सुचवावेसे वाटते.\nउत्पादन खर्चावर दीडपट \"एमएसपी'ची घोषणा\nकर्जपुरवठ्यासाठी 11 लाख कोटींची तरतूद\nप्रक्रिया उद्योग 1400 कोटींची तरतूद\nयात नवीन काहीही नाही\nउद्योगाला चालना देण्यासाठी ठीक\nगुण - 5 पैकी 2\nस्वातंत्र्य, समृद्धी, शांततेसाठी भारत-अमेरिकेचे प्रयत्न : डोनाल्ड ट्रम्प\nवॉशिंग्टन : भारत व अमेरिकेचे संबंध हे स्वातंत्र्य, समृद्धी आणि शांतता यासाठी एकत्रित कसून प्रयत्न करतील, असा विश्‍वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड...\nबीएसएनएल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा\nपुणे - फोर जी सेक्‍ट्रमचे वितरण, निवृत्ती वेतनात सुधारणा यांसारख्या विविध मागण्यांचा पाठपुरावा बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांनी केंद्राकडे वारंवार केला;...\nफिनटेक कंपन्यांना भारतात प्रचंड संधी : पंतप्रधान\nसिंगापूर : जगभरातील फिनटेक कंपन्यांसाठी भारत संधीचे प्रवेशद्वार असून गुंतवणूकदारांसाठी भारत आता सर्वाधिक आवडते ठिकाण बनल्याचे पंतप्रधान नरेंद्र...\nचार शेतकऱ्यांच्या मराठवाड्यात आत्महत्या\nऔरंगाबाद - नापिकी आणि कर्जाला कंटाळून मराठवाड्यात चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना मंगळवारी (ता. १३) समोर आल्या. सेलूमध्ये गळफास घेऊन...\nपोलिस असल्याची बतावणी करून १६ लाखांची लूट\nभिवंडी - शहरातील कल्याण रोड भागातील गोपालनगर येथील कुरिअर कंपनीत आलेली रोकड कल्याण येथील कार्यालयात जमा करण्यासाठी निघालेल्या कर्मचाऱ्यांची...\nउंड्री : उंड्री येथे कानडेनगरच्या रस्त्यालगत खडी पसरली आहे. रस्त्याचे काम अर्धवट आहे. रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%97.html", "date_download": "2018-11-14T22:15:23Z", "digest": "sha1:OSZCVR77JX5K3S3LPKZLIA3NJOWKF7UY", "length": 12493, "nlines": 123, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "सामान्यांची औषधेही महाग! - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nमहागाईने होरपळून निघणाऱ्या नागरिकांना आता औषधेही महाग झाली आहेत. मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह दैनंदिन जीवनात सर्रास वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किमतींत गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढ होत आहे. औषध निर्माण कंपन्यांच्या संघटनेने मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.\nदूध, भाजी, पेट्रोल यांसारख्या जीवनावश्‍यक वस्तूंच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. या महागाईमुळे सामान्य माणूस पिचून गेला आहे. त्यातच बहुतांश औषधांच्या किमतीही काही महिन्यांपासून वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nजगात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत. त्यामुळे भारताला मधुमेहाची \"राजधानी' म्हटले जाते. या आजाराच्या रुग्णाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. तरुणांमध्येही मधुमेह असल्याचे निदान होत आहे. त्यामुळे भारत ही या आजारावरील औषधांची मोठी बाजारपेठ झाली आहे. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किमतींत मोठी वाढ झाली आहे. मधुमेहासाठी वेगवेगळ्या कंपन्यांच्या 10 गोळ्यांची पट्टी काही महिन्यांपूर्वी 28 रुपयांपासून ते 50 रुपयांपर्यंत मिळत होती. त्याची सध्या किंमत 30 ते 60 रुपयांपर्यंत झाली आहे.\nउच्च रक्तदाब नियंत्रित ठेवणाऱ्या औषधांच्या किमतीही वाढल्या आहेत. यापूर्वी उच्च रक्तदाबाच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या दहा गोळ्या 28 ते 72 रुपयांपर्यंत मिळत होत्या. त्यांची किंमत आता 32 रुपये 50 पैसे ते 78 रुपये 50 पैसे झाली आहे.\nपॅरासिटेमॉलच्या पंधरा गोळ्यांची किंमत 15 रुपयांवरून 16 रुपये 80 पैसे झाली आहे. पोटदुखीवरील गोळी 22 वरून 24 रुपये, तर \"पेन किलर' प्रकारातील गोळीची किंमत 29.50 वरून 32 रुपयांपर्यंत वाढली आहे. गर्भनिरोधक गोळ्यांच्या एका गोळीची किंमत 60 वरून 80 रुपये, तर दुसऱ्या एका कंपनीच्या गोळ्यांची किंमत 90 वरून शंभर रुपये करण्यात आली आहे.\nऔषधांसाठी लागणारा बहुतांश कच्चा माल चीनमधून आयात केला जातो. 2008 मध्ये तेथे ऑलिंपिक स्पर्धा होत्या. तेथील प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी या कच्च्या मालाचे उद्योग बंद करण्यात आले होते. त्यामुळे याच्या किमती वाढल्या होत्या. पेट्रोलियम पदार्थांच्या किमती वाढल्याने सध्या औषधे महाग झाल्याची चर्चा आहे.\n\"केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्‍ट'चे महेंद्र पितळिया म्हणाले, औषधांच्या किमती वाढल्याचा ताण औषध विक्रेत्यांवरही पडला आहे. औषधांमधील गुंतवणुकीचा खर्च वाढला आहे.\"\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://krishi.maharashtra.gov.in/1156/Watershed-Concept", "date_download": "2018-11-14T22:18:26Z", "digest": "sha1:ZX2MDNPG7GGLICZOV4XKQIERM7NNYJ6B", "length": 33627, "nlines": 259, "source_domain": "krishi.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "फॉन्ट डाउनलोड डाउनलोड आक्रोबॅट रीडर\nमे २०१४ पासून खतांचे कमाल विक्री किंमत\nरासायनिक खते चाचणी प्रयोगशाळा\nउर्वरित अंश विश्लेषण प्रयोगशाळा\nकिटकनाशके आदेश - १९८६\nखते निय़ंत्रण आदेश - १९८५\nखते नियंत्रण आदेश - १९७३\nबियाणे कायदा - १९६६\nबियाणे अधिनियम - १९६८\nबियाणे आदेश - १९८३\nमहाराष्ट्र कपाशी बियाणे कायदा\nकपाशी बियाणे अधिनियम २०१०\nकृषि पुरस्कार सोहळा २०१४\nपीकांची आकडेवारी (क्षेत्र, उत्पादन, उत्पादकता)\nप्रधानमंत्री पीक विमा योजना\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना\nपीक कापणी प्रयोग मार्गदर्शिका\nपिक कापणी प्रयोग-मोबाईल ॲप्लीकेशन\nआदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना\nगतिमान पाणलोट विकास कार्यक्रम- सभा\nपाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम\nआदर्शगाव भूषण पुरस्कार २०१७-१८\nमाती आणि जलसंवर्धन - क्षेत्र उपचार\nवळण चराऐवजी जैविक पट्टे\nजैविक बांधासह समपातळी बांध\nखोल सलग समपातळी चर\nडोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालणे\nजुन्या भात खाचरांची बांध दुरुस्ती\nशेतक-यांनी तयार केलेल्या मृद संधारण कामांची दुरुस्ती\nमाती आणि जलसंवर्धन - नाला उपचार\nजैविक बांध / फांदी बांध/ ब्रशवुड डॅम\nसिमेंट नाला बांधातील गाळ काढणे\nबोडी दुरुस्ती व नुतनीकरण\nकिटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी\nवापरास बंदी घालण्यात आलेली किटकनाशके\nकरा व करु नका\nउन्नत शेती - समृद्ध शेतकरी\nप्रधानमंत्री किसान संपदा योजना\n२०११-१२ पासून योजनानिहाय प्रगती अहवाल\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान\nएनएचएम अंतर्गत लाभार्थींची यादी\nहिरवा चारा निर्मिती प्रकल्प- हायड्रोप्रोनिक\nबियाणे लागवड व साहित्य उपअभियान\nमहाराष्ट्र छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ\nएस एफ ए सी योजना\nएस एफ ए सी योजना लाभार्थी यादी\nमहाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांची यादी\nकिसान एस एम एस\nकेंद्र शासनाद्वारे विकसीत ई-गव्हर्नन्स प्रकल्प\nतुम्ही आता येथे आहात :\nपाणलोट क्षेत्र संकल्पना (Watershed Concept)\nपाणलोट क्षेत्र व्याख्या -\nज्या क्षेत्राचे पाणी नैसर्गिकरित्या वाहत येऊन एका नाल्याद्वारे एका ठिकाणाहुन वाहते. त्या संपुर्ण क्षेत्रास पाणलोट क्षेत्र असे म्हणतात.\nएखाद्या प्रवाहास प्रमाणबध्द मानून त्यामध्ये ज्या क्षेत्रामधून पाणी वाहत येऊन मिळते त्या संपूर्ण क्षेत्रास त्या प्रवाहाचे पाणलोट क्षेत्र म्हणतात.\nपाणलोट क्षेत्राचे प्रकार व आकार -\nभूपृष्ठावरील प्रत्येक जलाशयास व प्रत्येक जल प्रवाहास त्याचे स्वंतत्र पाणलोट क्षेत्र असते. असे प्रत्येक लहान प्रवाहाचे स्वंतत्र पाणलोट क्षेत्र, एकत्र आल्यावर त्याचे मोठे एकत्रित पाणलोट क्षेत्र तयार होते व असे अनेक प्रवाह एकत्र येऊन जेव्हा ते एखादया नदीस मिळतात तेव्हा त्याचे नदीखोरे तयार होते.\nपाणलोट क्षेत्राचे क्षेत्रानुसार वर्गीकरण :\n1. अतिलहान पाणलोट क्षेत्र (Micro Watershed) 10 हेक्टर पर्यत\n2. लघु पाणलोट क्षेत्र (Mini Watershed) 200 हेक्टर पर्यत\n3. उप पाणलोट क्षेत्र (Sub Watershed) 4000 हेक्टर पर्यत\n4. नदीखोरे (River Vally) क्षेत्र मर्यादा नाही.\nपाणलोट क्षेत्राचे गुणधर्म -\nपाणलोट क्षेत्र विकासाचा अभिकल्प तयार करण्यापुर्वी त्या पाणलोट क्षेत्राचे खालील सर्व गुणधर्म तपासणे आवश्यक आहे. यासाठी हे सर्व गुणधर्म पाणलोट क्षेत्रावर कसा परिणाम करतात ते आपण पाहु.\nपाणलोट क्षेत्रातील किती पाणलोटाची व्यवस्था लावावयाची आहे, हे त्या पाणलोट क्षेत्राच्या क्षेत्रफळाच्या प्रमाणात ठरते. त्याचप्रमाणे पाण्याचा निचरा करावयाचा झाल्यास त्यासाठी मोठे पाणलोट क्षेत्र सोईचे असते. परंतू पाणलोट क्षेत्र जसजसे विस्तारत जाते तसतशी त्याच्या भूगर्भाची रचना, मातीचा प्रकार, उतार इत्यादी गुणधर्मातील भिन्नताही वाढत जाते.\nपाणलोट क्षेत्राच्या आकाराचा परिणाम त्याच्या निर्गम मार्गापाशी येणाऱ्या पाणलोटाच्या परिमाणावर होतो. पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाणलोटाचे प्रमाण हे त्याच्या लांबी व रुंदी यांच्या गुणोत्तराशी संबंधीत असते, ते लांबीशी व्यस्त प्रमाणात तर रुंदीशी सम प्रमाणात असते. पाणलोट क्षेत्राची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा जास्त असेल तर निर्गम मार्गाजवळ पाणी येण्यास जास्त वेळ लागतो. त्यामुळे पाणी खोळबूंन रहाण्यास व जमिनीत मुरण्यास वाव मिळतो व निर्गम मार्गाशी कमी प्रमाणात पाणी येते. हीच परिस्थिती जर उलट असेल म्हणजे रुंदी लांबीपेक्षा जास्त असेल तर संपुर्ण पाणलोट क्षेत्रातील पाणलोट निर्गम मार्गापाशी लवकर येतो. त्यामुळे ते कमी प्रमाणात अडविले जाते व जमिनीत कमी मुरविले जाते. तसेच निर्गम मार्गापाशी येणारा पाणलोट मोठा असतो, तेव्हा पाणलोट क्षेत्राचे वेगवेगळे आकार कसे असू शकतात हे पाहणे आवश्यक आहे.\nसर्वसाधारणपणे पाणलोट क्षेत्राचे आकार खालीलप्रमाणे चार प्रकारचे असल्याचे आढळुन येईल व त्यावरुन त्यातील पाणलोटाच्या दिशेची कल्पना येवू शकेल.\nपाणलोट क्षेत्रातील सर्वोच्च बिंदुची उंची आणि उताराच्या दिशेने असलेली जास्तीत जास्त लांबी यावरुन त्या पाणलोट क्षेत्राचा सरासरी उतार कळतो. सर्वात वरच्या दुरच्या बिंदुवरुन वहात येणाऱ्या पाण्याच्या थेंबास निर्गम मार्गापर्यत येण्यास लागणारा कालावधी हा त्या बिंदुचे निर्गम मार्गापासूनच्या आडवे अंतरापाशी उंचीच्या व्यस्त प्रमाणात म्हणजेच तीव्र उताराच्या पाणलोट क्षेत्राला पाणलोटास वाहून जाण्यास सपाट पाणलोट क्षेत्रापेक्षा कमी वेळ लागतो. पाणलोट वाहुन जाण्यास जर वेळ जास्त लागला तर, पाणी जमिनीत जास्त प्रमाणात मुरते व पाणलोट कमी होतो. तेव्हा तीव्र उताराच्या पाणलोट क्षेत्राच्या निर्गम मार्गाजवळ येणारा पाणलोट हा तेवढयाच क्षेत्रफळाच्या सपाट पाणलोट क्षेत्रातील पाणलोटापेक्षा केव्हाही जास्त असतो.\nजमिनीवरील आच्छादन म्हणजे भूपृष्ठावरील वनस्पती, याचा परिणाम भूपृष्ठावरुन वाहणारा पाणलोट, तसेच जमिनीची धूप या दोहोंवर होतो. जर जमिनीवर सर्वत्र गवत असेल तर, त्यामुळे मातीचे कण घट्ट धरुन ठेवले जातात व जमिनीची धूप कमी प्रमाणात होते. जर जमिनीवर दाट झाडी असेल, तर जमिनीवर होणाऱ्या पावसाच्या माऱ्याची तीव्रता मध्येच अडकल्याने कमी होईल व त्यामुळे मातीचे कण कमी प्रमाणात उडून धूप कमी होईल. पण जर जमीन मशागत करुन पिकाखाली आणलेली असेल, तर अशा जमिनीत मातीचे कण मोकळे असल्याने धूप मोठया प्रमाणात होईल. यावरुन कोणत्या प्रकारच्या जमिनीत कोणते उपचार करावयाचे हे ठरविता येईल. तसेच वनस्पतींची मुळे मातीची सच्छिद्रता वाढवितात. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी जमिनीत जिरते, व भूपृष्ठीय पाणलोट कमी येतो.\n5) प्रवाह धनता -\nपाणलोट क्षेत्रात वाहणारे ओघळ, नाले, ओढे इत्यादी जलप्रवाह किती आहेत याचाही अभ्यास करणे आवश्यक आहे. कारण त्यावरही पाणलोट क्षेत्रातील पाणलोटाचे प्रमाण, जमिनीची धूप तसेच पुराची समस्या अवलंबून असते. त्याच प्रमाणे पाणलोटाचे विभाजन व निर्गमन दिशा त्यावरुन पाणलोटाचे व्यवस्थापन व धुपेचे नियंत्रण याचे नियोजन करणे सुलभ होते.\n6) जमिनीचा उपयोग -\nपाणलोट क्षेत्रातील जमिनीचा उपयोग सध्या कसा केला जात आहे याचा अभ्यास करणे व जमिनीच्या उपयोगिता क्षमतेनुसार भविष्यात तिचा उपयोग कसा करावा याचे नियोजन करणे अत्यंत महत्वाचे आहे. जमिनीच्या होणाऱ्या उपयोगावर, त्यावर घेतली जाणारी पिके व अवलंबिण्यात येणारी लागवड पध्दत यावर त्या पाणलोट क्षेत्रातील पाणलोटाचा वापर, जलअंत:सरण व निचरा अवलंबून असतो. तसेच धुपेचा प्रकार व धुपेची तीव्रता देखील काही प्रमाणात यावरुन ठरत असते.\nजमिनीची जलधारणाशक्ती व निचराशक्ती यावर त्या जमिनीतील जलअंत:सरणाचे प्रमाण ठरते. जमिनीची जलधारणाशक्ती जर जास्त असेल तर पावसाच्या पाण्याचा बराचसा मोठा भाग ती शोषून घेईल. परंतू अशा जमिनीत पाण्याचा नैसर्गिक निचरा होत नसल्याने पाण्यामुळे त्या नापिक होण्याचा धोका असतो. उलट ज्या जमिनीची निचराशक्ती जास्त असेल अशा जमिनीत जास्तीत जास्त पाणी जिरविले जाईल व भूपृष्ठावरुन वाहणारा पाणलोट कमी होईल. ज्या जमिनीची जलधारणा व निचरा अशी दोन्ही क्षमता कमी असतील अशा जमिनीवरुन वाहणारा पाणलोट जास्त असेल.\n8) मातीचा प्रकार -\nहा अत्यंत महत्वाचा घटक आहे. यावर जमिनीची जलधारणाशक्ती, निचरा व जलअंत:सरणाचे प्रमाण अवलंबुन असते. म्हणजेच पाणलोटाचे व धुपेचे प्रमाणही यावर बऱ्याच अंशी अवलंबून असते. यासाठी मातीची रचना, पोत, रंग इत्यादी अनेक गुणधर्माचा अभ्यास करुन मातीचा प्रकार ठरवावा लागतो. हे काम मृद सर्वेक्षण यंत्रणेमार्फत केले जाते. भारी जमिनीत धुपेचे प्रमाण जास्त असते तर हलक्या जमिनीत ते कमी कमी होत जाते.\nभूगर्भाचे स्तर व खडक यावर मातीचा प्रकार अवलंबून असतो. म्हणून याचाही अभ्यास करणे पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचे दृष्टीने महत्वाचे आहे.\n10) मातीची खोली -\nमातीची खोली देखील जमिनीची धूप, तिच्यावरुन वाहणारा पाणलोट इत्यादी बाबींवर परिणाम करणारा एक घटक आहे. याचाही अभ्यास मृद सर्वेक्षणात केला जातो.\nपर्जन्य व त्याचे गुणधर्म -\nपर्जन्य हा पाणलोटाचे व जमिनीच्या धुपेचे प्रमाण ठरविणारा सर्वात मोठा व अत्यंत महत्वाचा घटक आहे. तेव्हा पाणलोट क्षेत्रातील पर्जन्याचा अभ्यास केल्याशिवाय पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचे नियोजन करणे केवळ अशक्य आहे. पर्जन्याचे अनेक गुणधर्म वेगवेगळया प्रकारे पाणलोटाच्या परिमाणावर व जमिनीच्या धुपीवर परिणाम करीत असतात.\nपर्जन्यमान म्हणजे भूपृष्ठावर पडणारे पावसाचे पाणी. ते मिलीमीटरमध्ये मोजले जाते. पृष्ठभागाच्या ठराविक क्षेत्रावर जितक्या जाडीचे पावसाचे पाणी ठराविक कालावधीत पडते, ते त्या संपूर्ण क्षेत्राचे त्या कालावधीचे पर्जन्यमान समजले जाते. संपुर्ण वर्षात ठराविक दिनांकापर्यत अशा प्रकारे मोजलेले पाणी म्हणजे त्या दिनांकापर्यतचे संचित पर्जन्यमान व संपुर्ण वर्षात पडलेल्या अशा प्रकारे मोजलेल्या पावसाचे एकुण पर्जन्य म्हणजे त्या क्षेत्राचे वार्षिक पर्जन्यमान समजले जाते. अशा प्रकारे मागील काही वर्षात (उदा.10, 25, 50) पडलेल्या पर्जन्याची सरासरी काढून त्या क्षेत्राचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान ठरविले जाते. या पर्जन्यमानावर एखाद्या पाणलोट क्षेत्रातील एकुण पाणलोट ठरविला जातो.\nपाऊस सहसा सतत पडत नाही, तर काही वेळा पडून थांबतो व नंतर काही वेळाने पुन्हा पडू लागतो. जितके काळापर्यत पाऊस एका वेळी पडत रहातो त्यास पर्जन्यकाळ असे म्हणतात. जर पर्जन्यकाळ कमी असेल तर, जास्तीत जास्त पाणी जमिनीत शोषले जाते व भूपृष्ठावरुन वाहणाऱ्या पाणलोटाचे प्रमाण कमी होते. उलट पर्जन्यकाळ जर जास्त असेल तर जमीन संपृक्त होत जावून तिची पाणी शोषण्याची क्षमता कमी कमी होत जावून संपुष्टात येते.\n13) पर्जन्य घनता -\nपर्जन्य घनता म्हणजे ठराविक काळात पडलेले पर्जन्यमान. याची गणना साधारणपणे दर ताशी मि.मी.अशी केली जाते. एका विशिष्ट तासात पडलेले एकुण पर्जन्यमान म्हणजे त्याची त्या तासातील पर्जन्य घनता. पर्जन्यघनता ठरविण्यासाठी स्वयंचलित आरेखन प्रकारच्या पर्जन्यमापक उपकरणाचा वापर करावा लागतो. यातील आलेखावरुन प्रत्येक दिवसाच्या, प्रत्येक तासाची पर्जन्य घनता काढली जाते. संपूर्ण वर्षात ज्या तासात अशा प्रकारे जास्तीत जास्त पर्जन्य घनता आढळली असेल, ती त्या वर्षाची त्या पाणलोट क्षेत्राची महत्तम पर्जन्य घनता धरली जाते. अशा मागील काही वर्षाच्या (उदा.10, 25, 50) पर्जन्य घनता धरुन त्यातून जी सर्वात जास्त असेल ती, त्या कालावधींची प्रत्यावर्ती शिखर घनता समजली जाते. मृद संधारण उपाय योजनांचे आकृतीबंध ठरविण्यासाठी साधारणपणे 10 ते 25 वर्ष कालावधीची प्रत्यावर्ती शिखर पर्जन्य घनता विचारात घ्यावी लागते.\nप्रतिवर्षी एकुण पडलेले पर्जन्यमान विचारात घेवून मागील काही वर्षातील (उदा.10, 25, 50) जास्तीत जास्त पर्जन्यमान म्हणजे त्या पर्जन्यमानाची वारंवारता होय. उदा.एखाद्या क्षेत्राचा 1250 मि.मी. पर्जन्यमानाची वारंवारता म्हणजे जास्तीत जास्त 1250 मि.मी.पाऊस हा त्या क्षेत्रात 10 वर्षातून एकदाच पडतो.\nपाऊस संपूर्ण क्षेत्रात सारखाच पडत नाही. किंवा प्रत्येक वेळीही सारखा पडत नाही, तेव्हा ज्या ज्या भागात व ज्या ज्या काळात तो जसा जसा पडत असेल त्या प्रमाणे त्याचे वितरण ठरते.\nपर्जन्याचे वरील गुणधर्म हे सर्वसाधारणपणे एकमेकांशी निगडीत असतात. यासाठी काही ठोकताळे लक्षात ठेवणे उपयुक्त ठरेल.\nजास्त पर्जन्यमानाची वारंवारता कमी असते व घनता जास्त असते. तसेच त्याचा कालावधी कमी असतो.\nजास्त पर्जन्य घनतेचा कालावधी व वारंवारता कमी असते.\nगतिमान पाणलोट विकास कार्यक्रम- सभा\nशासकीय / राष्ट्रीय कार्यक्रम\n© कृषी विभाग महाराष्ट्र शासन, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/monsoon-arrives-in-south-andaman-sea/", "date_download": "2018-11-14T22:20:21Z", "digest": "sha1:QUJ5LMJELOSZXNWJPCQINHMSOSM7RA5I", "length": 7400, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मान्सून अंदमानात दाखल", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुंबई: मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. मान्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला असून तो लवकरच महाराष्ट्रात प्रवेश करणार असल्याचं हवामान खात्याने सांगितले आहे. यानंतर पुढील काही तासात मान्सून दक्षिण अरबी समुद्र, मालदीव-लक्षद्विप बेटांचा परिसर, आणि तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालच्या उपसागर परिसरात दाखल होईल.\nदरम्यान भारतीय हवामान विभागाने यावर्षी पाऊस सामान्य रहाणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.. यंदा पाऊसमान कमी राहण्याची शक्यता कमीच असल्याचं आयएमडीने म्हटलं आहे. पावसाचं प्रमाण सामान्य राहण्याची शक्यता साधारणत: 42 टक्के असेल, असं हवामान खात्याने म्हटलं आहे. तर पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता 12 टक्के असेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nटीम महाराष्ट्र देशा- विकासात भरारी मारणारा जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर होता. परंतु गेल्या साडेचार वर्षांत हा…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/my-nukkad-campaign-helps-to-digital-literate-for-rural-areas/", "date_download": "2018-11-14T21:53:14Z", "digest": "sha1:ULNJQENRSBVDWYX4TXLZGULICKRAQB6R", "length": 9106, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ग्रामीण भागाला डिजिटल साक्षर बनवणारे ‘माय नुक्कड’ अभियान", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nग्रामीण भागाला डिजिटल साक्षर बनवणारे ‘माय नुक्कड’ अभियान\nपुणे: २१ व्या शतकामध्ये देशात डिजिटल युगाचा नारा दिला जात आहे. मात्र, आजही ग्रामीण भागापर्यंत डिजिटल साक्षरता पोहचवण्यात काहीअंशी अपयश आल्याच दिसून येत. याची मुख्य कारणे म्हणजे माहिती तंत्रज्ञानाच अभाव, ग्रामीण भागात असणारी विजेची कमतरता आणि शासकीय योजना तळागळापर्यंत पोहचवण्यात उदासीन असणाऱ्या सरकारी यंत्रणा. दरम्यान, हे चित्र बदलण्यासाठी कामी येत आहे ते माय नुक्कड अभियान.\n‘माय नुक्कड’ आणि ‘गिफ्ट अ फॅमिली’ या सॉफ्टवेअरच्या मदतीने ग्रामीण भागातील नागरिकांना डिजिटल माध्यमामध्ये आर्थिक, भाषा आणि उद्योजकता साक्षर बनवण्याचा उपक्रम राबवला जात आहे. या दोन्ही सॉफ्टवेअरची निर्मिती पॅशन इन्फोटेक पुणे यांच्याकडून करण्यात आलेली आहेत. पुणे जिल्हातील वडगाव शिंदे गावामध्ये नुकतेच ५ दिवसांचे माय नुक्कड अभियान राबवण्यात आले होते. यामध्ये संगणकाची प्राथमिक माहिती ते इंटरनेटचा वापर तसेच मोबाईल आणि ऑनलाईन बँकिंग कशी करावी याचे प्रशिक्षण देण्यात आले.\nयाबद्दल बोलताना माय नुक्कड अभियान राबवणाऱ्या पूजा वैद्य म्हणाल्या कि, शहरी भागामध्ये सर्वकाही डिजिटल होत असतांना आजही ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी डिजिटल साक्षरतेचा अभाव दिसून येतो. हीच गरज ओळखून आम्ही नागरिकांना विशेषत:हा महिलांना डिजिटल तंत्रज्ञानाचा दैनंदिन कामात वापर कसा करावा याचे प्रशिक्षण देत आहोत. या अभियानच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार मिळण्यात देखील मदत होत आहे.\nघरबसल्या उघडा स्टेट बँकेत खाते \nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा…\nटीम महाराष्ट्र देशा : मागासवर्गीय आयोग मराठा आरक्षणा संबंधीचा आपला अहवाल आज नाही तर उद्या सरकारला सादर करणार…\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/sachin-kundalkar-milind-shintre-facebook-vijay-chavhan-302328.html", "date_download": "2018-11-14T22:21:52Z", "digest": "sha1:SWM56QY3V3XBQDDPTTNLH2NGGUKUBXFP", "length": 17529, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोणाला कधी,कसे संबोधावे याचे नियमच करा, आणखी एका कलाकारानं सचिन कुंडलकरला फटकारलं", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nकोणाला कधी,कसे संबोधावे याचे नियमच करा, आणखी एका कलाकारानं सचिन कुंडलकरला फटकारलं\nफेसबुकवर प्रचंड टीका सुरू आहे. अभिनेता मिलिंद शिंत्रे यांनीही सचिन कुंडलकरला उपरोधिक फटके मारलेत.\nमुंबई, 25 आॅगस्ट : ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन झाल्यानंतर सर्वच कलाकारांनी आपला शोक व्यक्त केला होता. त्यावर दिग्दर्शक सचिन कुंडलकरनं एक फेसबुक पोस्ट टाकली होती. अभिनेते विजय चव्हाण आजारी असताना किती लोक त्यांना भेटायला गेले, असा सवाल करत दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी विजूमामा म्हणत शोक व्यक्त करणाऱ्यांना उपरोधानं फटकारले. आता मामा मामा म्हणणारे ते आजारी असताना कुठे होते असा सवाल कुंडलकरांनी विचारला होता. त्याला अनेकांनी उत्तरं दिली. फेसबुकवर प्रचंड टीका सुरू आहे. अभिनेता मिलिंद शिंत्रे यांनीही सचिन कुंडलकरला उपरोधिक फटके मारलेत.\nकाय म्हणाले मिलिंद शिंत्रे\nकुंडलचे थोडक्यात म्हणणे असे आहे, [ नुसते कुंडल अशासाठी लिहिले आहे की मामा, काका ज्याप्रमाणे उठसूट म्हणायचे नसते, तसेच पूर्ण नावही घ्यायचे नसते. त्याचप्रमाणे लांबलचक नावांचा किंवा आडनावांचा short form केला की वापरायला बरे पडते. उदा. टिळकला किंवा गंधर्वला नाटक आहे. तर.... ] दुःख किंवा शोक नीट पद्धतीने व्यक्त करा......तर आता हे कसे करायचे यावर मला एक युक्ती सुचलेली आहे. कुंडलने शोक किंवा दुःख कसे व्यक्त करावे याचे क्लासेस सुरू करावेत. एक शोकसंहिता तयार करावी. ती पाळणाऱ्याला शोकसम्राट किंवा सम्राट-ए-शोक अशी पदवी द्यावी. धाय मोकलून, मुळूमुळू, आक्रंदून, भसाड्या आवाजात, बांगड्या फोडून, ढसाढसा, ओक्साबोक्षी आणि मूकपणाने असे जे रडण्याचे प्रकार आहेत, ते कुठे कसे वापरावेत, याबद्दल रुदनसंहिताही कुंडलने तयार करावी.\nतसेच कुंडलने एक संबोधसंहिताही तयार करावी. म्हणजे कोणी , कोणाला, कधी आणि कसे संबोधावे, याचे तिच्या मायला नियमच करावेत. सई, स्पृहा, अमेय, उमेश किंवा कोणत्याही नट नटीला काका,मामा, मावशी, आत्या, मामंजी किंवा अजून काही म्हणावे का किंवा का म्हणावे असे काही नियम आज महाराष्ट्रात तयार होण्याची गरज आहे. तसेच समाजाने भावनाप्रधानता गुंडाळून ठेवावी. तसाही आता कला आणि भावना यांचा फारसा संबंध राहिलेला नसल्याने, फार अडचण येणार नाही. खालील वाक्ये कोणीही उच्चारू नये. कारण त्यात भावना खूप जास्त आहेत. भाबडेपणा पराकोटीचा आहे आणि महत्वाचे म्हणजे भौतिकशास्त्र आणि मानववंशशास्त्र यांचे नियम पाळले जात नाहीत.\nविजय चव्हाण यांनी मोरूची मावशी, दांडेकरांचा सल्ला, टूरटूर, श्रीमंत दामोदरपंत अशा अनेक दर्जेदार नाटकातून, तसेच अनेक सीरिअल्स आणि सिनेमातून जबरदस्त, solid, भन्नाट रोल्स केले, ते आम्ही वर्षानुवर्षे बघितले, आम्ही भरपूर हसलो, आमचं आयुष्य ज्या अनेक कलाकारांनी सुसह्य आणि धम्माल बनवलं, त्यात विजूमामा नक्कीच आहेत, आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये बघायला जरी गेलो नसलो, तरी त्याचा अर्थ, त्यांच्या जाण्याने आम्हाला दुःख झालेले नाही, असा होत नाही. तसा प्रायोगिक अर्थ कोणीही काढू नये. आम्हाला आणि रसिक प्रेक्षकांना जरा, मनमोकळेपणाने व्यक्त होऊ दे. त्यांच्यावर सतत कुठले तरी, कवच किंवा कुंडल, यातले काहीही नसू दे, अशीच मी कधी रिटायर न झालेल्या नटराजाच्या चरणी प्रार्थना करतो.\n'मामा' वाद- विजय चव्हाणांना भेटण्यावरून जितेंद्र जोशीने सचिन कुंडलकरला फटकारलं\nPHOTOS - असा रंगला 'उंच माझा झोका'\nआदिनाथ कोठारे ठरला सायबर क्राईमचा बळी\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Facebookmilind shintresachin kundalkarvijay chavhanफेसबुकमिलिंद शिंत्रेविजय चव्हाणसचिन कुंडलकर\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nदीपवीरच्या लग्नासाठी या रिसॉर्टमध्ये 75 रूम्स; एका रूमची किंमत माहितीये\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA/videos/page-2/", "date_download": "2018-11-14T22:04:56Z", "digest": "sha1:5IBRKKSR5RUGZUUVW5BNRMUAAF5TGTAU", "length": 9979, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "संप- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\n'शेतकऱ्यांचा संप हे राज्य सरकारचं अपयश'\nऔरंगाबादमध्ये शेतकऱ्यांचा संप सुरूच\n''शेतकऱ्यांचा राजा' ही पदवी जाण्याची पवारांना भीती'\nलोणंद-शिरवळ रस्त्यावर शेतकऱ्यांची निदर्शनं\n'मी काही अण्णा हजारे नाही'\nनांदेडमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच\n'उद्धव ठाकरेंच्या भूमिकेमुळेच शेतकरी संप'\n'शेतकऱ्यांचा उद्रेकाला दोष देऊ नका'\nमुंबईवर अजून संपाचा परिणाम जाणवत नाहीय\n'डाॅक्टरांना संप करण्याचा काय अधिकार\nसराफांचा संप कारागिरांच्या जीवावर बेतला, दोघांची आत्महत्या\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://krishi.maharashtra.gov.in/Site/Home/CategoryContent.aspx?ID=2003379a-8c25-4f14-8b31-c7cac27e6c92", "date_download": "2018-11-14T21:56:44Z", "digest": "sha1:CLLX36KYCSG5SUKLSZ7MUIIO45XAJ5DQ", "length": 21482, "nlines": 289, "source_domain": "krishi.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "फॉन्ट डाउनलोड डाउनलोड आक्रोबॅट रीडर\nमे २०१४ पासून खतांचे कमाल विक्री किंमत\nरासायनिक खते चाचणी प्रयोगशाळा\nउर्वरित अंश विश्लेषण प्रयोगशाळा\nकिटकनाशके आदेश - १९८६\nखते निय़ंत्रण आदेश - १९८५\nखते नियंत्रण आदेश - १९७३\nबियाणे कायदा - १९६६\nबियाणे अधिनियम - १९६८\nबियाणे आदेश - १९८३\nमहाराष्ट्र कपाशी बियाणे कायदा\nकपाशी बियाणे अधिनियम २०१०\nकृषि पुरस्कार सोहळा २०१४\nपीकांची आकडेवारी (क्षेत्र, उत्पादन, उत्पादकता)\nप्रधानमंत्री पीक विमा योजना\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना\nपीक कापणी प्रयोग मार्गदर्शिका\nपिक कापणी प्रयोग-मोबाईल ॲप्लीकेशन\nआदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना\nगतिमान पाणलोट विकास कार्यक्रम- सभा\nपाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम\nआदर्शगाव भूषण पुरस्कार २०१७-१८\nमाती आणि जलसंवर्धन - क्षेत्र उपचार\nवळण चराऐवजी जैविक पट्टे\nजैविक बांधासह समपातळी बांध\nखोल सलग समपातळी चर\nडोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालणे\nजुन्या भात खाचरांची बांध दुरुस्ती\nशेतक-यांनी तयार केलेल्या मृद संधारण कामांची दुरुस्ती\nमाती आणि जलसंवर्धन - नाला उपचार\nजैविक बांध / फांदी बांध/ ब्रशवुड डॅम\nसिमेंट नाला बांधातील गाळ काढणे\nबोडी दुरुस्ती व नुतनीकरण\nकिटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी\nवापरास बंदी घालण्यात आलेली किटकनाशके\nकरा व करु नका\nउन्नत शेती - समृद्ध शेतकरी\nप्रधानमंत्री किसान संपदा योजना\n२०११-१२ पासून योजनानिहाय प्रगती अहवाल\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान\nएनएचएम अंतर्गत लाभार्थींची यादी\nहिरवा चारा निर्मिती प्रकल्प- हायड्रोप्रोनिक\nबियाणे लागवड व साहित्य उपअभियान\nमहाराष्ट्र छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ\nएस एफ ए सी योजना\nएस एफ ए सी योजना लाभार्थी यादी\nमहाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांची यादी\nकिसान एस एम एस\nकेंद्र शासनाद्वारे विकसीत ई-गव्हर्नन्स प्रकल्प\nपान कोबी व फुल कोबी\nऔषधी व सुगंधी वनस्पती\nगाजराचा उपयोग आहारात भाजी म्‍हणून किंवा कच्‍ची खाण्‍यासाठी केला जातो. जनावरांचे खाद्य म्‍हणूनही केला जातो. गाजरामध्‍ये अ जिवनसत्‍व भरपूर प्रमाणात असल्‍यामुळे त्‍याचा आहारात नियमित उपयोग केल्‍यास डोळयांचे आरोग्‍य उत्‍तम राहून दृष्‍टीदोष होत नाही.\nगाजराचा उपयोग सूप, सॅलड, लोणची, हलवा , जॅम इत्‍यादी पदार्थ तयार करण्‍यासाठी करतात. गाजराच्‍या चकत्‍या करुन सुकवून त्‍या साठविल्‍या जातात.\nगाजर हे थंड हवामानात वाढणारे पिक आहे. गाजराला आकर्षक रंग येण्‍यासाठी तापमान 15-20 अंश से. असावे लागते. 10 ते 15 अंश से. तापमानाला तसेच 20 ते 25 अंश से.तापमानाला गाजराचा रंग फिक्‍कट असतो. ऑक्‍टोबर महिन्‍याच्‍या शेवटी व नोव्‍हेंबर महिन्‍याच्‍या पहिल्‍या आठवडयात गाजराची लागवड केल्‍यास जास्‍त उत्‍पादन मिळून गाजराचा आकार आणि रंग चांगला राहतो. परंतु गाजराची लागवड सप्‍टेबर ते डिसेंबर महिन्‍यापर्यंत करता येते. उत्‍तम वाढीसाठी 18 ते 24 अंश से. तापमान अतिशय पोषक आहे.\nगाजर हे जमिनीत वाढणारे मूळ आहे. म्‍हण्‍ूान गाजराची वाढ व्‍यवस्थित होण्‍यासाठी लागवडीसाठी निवडलेली जमिन मऊ भुसभुशीत असावी भारी जमिनीची मशागत व्‍यवस्थित करुन जमिन भुसभुशीत करावी. गाजराच्‍या लागवडीसाठी खोल भुसभुशीत गाळाची आणि पाण्‍याचा उत्‍तम निचरा होणारी, सामु 6 ते 7 असणारी जमिन निवडावी.\nपुसा केसर, नानटीस, पुसा मेधाली या गाजराच्‍या सुधारित जाती आहेत.\nमहाराष्‍ट्रात गाजराची लागवड खरीप आणि रब्‍बी हंगामात केली जाते. रब्‍बी हंगामातील गाजरे जास्‍त गोड आणि उत्‍तम दर्जाची असतात. रब्‍बी हंगामातील लागवड ऑगस्‍ट ते डिसेबर तर खरीप हंगामातील लागवड जून ते जूलै महिन्‍यात करतात.\nगाजराच्‍या लागवडीसाठी जमिन खोल उभी – आडवी नांगरुन घ्‍यावी. जमिन सपाट करुन घ्‍यावी. बी सरीवरंब्‍यावर पेरावी. दोन वरंब्‍यातील अंतर 45 सेमी ठेवावी बियाची टोकून पेरणी करतांना 30 ते 45 सेमी अंतरावर सरी ओढून दोन्‍ही बाजूंनी 15 सेमी अंतरावर टोकन पध्‍दतीने लागवड करावी. पाभरीने बी पेरतांना दोन ओळीत 30 ते 45 सेमी अंतर ठैवावी आणि नंतर विरळणी करुन दोन रोपातील अंतर 8 सेमी ठेवावे. एक हेक्‍टर क्षेत्रासाठी गाजराचे सुमारे 4 ते 6 किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी बियाणे उगवून येण्‍यास पेरणीनंतर 12 ते 15 दिवस लागतात. पेरणीपूर्वी बियाणे 24 तास पाण्‍यात भिजत ठेवल्‍यास हा काळ कमी करता येतो.\nखते आणि पाणी व्‍यवस्‍थापन\nगाजराच्‍या पिकाला दर हेक्‍टरी 80 किलो नत्र 60 किलो स्‍फूरद आणि 60 किलो पालाश द्यावे. नत्राची अर्धी मात्रा आणि स्‍फूरद व पालाशची संपूर्ण मात्रा पेरणीपूर्वी द्यावी. नत्राची उर्वरित अर्धी मात्रा लोगवडीनंतर 20 दिवसांनी द्यावी. जमिनीच्‍या मगदुरानुसार 20 ते 30 गाडया शेणखत जमिनीच्‍या पूर्वमशागतीच्‍या वेळी मिसळून द्यावे.\nबियांची उगवण चांगली होण्‍यासाठी जमिन तयार झाल्‍यावर वाफे आधी ओलावून घ्‍यावेत आणि वाफसा आल्‍यावर बी पेरावे. पेरणी केल्‍यानंतर लगेच हलके पाणी द्यावे. उगवण झाल्‍यावर नियमित पाणी देऊन पिकाच्‍या 50 दिवसाच्‍या कालावधीत जमिनीत चांगला आंलावा टिकून राहील याची काळजी घ्‍यावी. हिवाळयात 7 ते 8 दिवसांच्‍या अंतराने पाणी द्यावे. गाजर काढणीपूर्वी 15 ते 20 दिवस पाणी देणे बंद करावे म्‍हणजे गाजरात गोडी निर्माण होते. पाण्‍याचे प्रमाण जास्‍त झााले तर गाजरात तंतुमय मुळांची वाढ जास्‍त होते.\nकीड रोग आणि त्‍यांचे नियंत्रण\nगाजराच्‍या पिकावर साडया भुंगा (कॅरट विव्हिल) सहा ठिपके असलेले तुडतुडे आणि रूटफलाय या किडीचा उपद्रव होतो. सोंडया भुंगा आणि तुडतुडे या किडींच्‍या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्‍यात 10 मिली मेलॅथिऑन मिसळून फवारावे. गाजरावर रूटफलाय या किडीची प्रौढ माशी गर्द हिरव्‍या ते काळसर रंगाची असते. या किडिच्‍या अळया पिवळसर पांढ-या रंगाच्‍या असून त्‍या गाजराची मुळे पोखरुन आत शिरतात आणि आतील भाग खात त्‍यामुळे गाजराची मुळे वेडीवाकडी होतात आणि कुजतात. गाजराची पाने सुकतात. या किडीच्‍या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्‍यात 3 मिली डायमेथॉएट मिसळून फवारावे. गाजराच्‍या पिकावर करपा, भुरी, मर पानांवरील ठिपके इत्‍यादी रोंगाची लागण होते.\nकाढणी उत्‍पादन आणि विक्री\nगाजराची काढणी बियाणाच्‍या पेरणीनंतर 70 ते 90 दिवसात करतात. गाजरे चांगली तयार व्‍हावीत म्‍हणून काढणीपूर्वी पिकाला 15 ते 20 दिवस पाणी देण्‍याचे बंद करावे. कुदळीने खोदून हाताने उपटून किंवा नागराच्‍या ससाहारूयाने गाजराची काढणी करावी. गाजरावरील पाने कापून गाजरे पाण्‍याने स्‍वच्‍छ धुवून घ्‍यावीत. लहान मोठी गाजरे आकारानुसार वेगळी करावीत. गाजराचे उत्‍पादन हेक्‍टरी 8 ते 10 टन इतके मिळते.\nशासकीय / राष्ट्रीय कार्यक्रम\n© कृषी विभाग महाराष्ट्र शासन, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Shanishinganapur-leopard-attack/", "date_download": "2018-11-14T21:38:56Z", "digest": "sha1:PK5HD6B2DGECDKJG5FRD3EXJPGJUIGJ6", "length": 4989, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोनईत बिबट्याकडून दोन कालवडींचा फडशा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › सोनईत बिबट्याकडून दोन कालवडींचा फडशा\nसोनईत बिबट्याकडून दोन कालवडींचा फडशा\nसोनई गावालगतच असलेल्या घोडेगाव रस्त्यावरील बजरंगनगर, गडाख वस्तीत कुंडलिक नामदेव गडाख यांच्या घरासमोरील गोठ्या बाहेर बांधण्यात आलेल्या दोन तेरा महिन्यांच्या कालवडींवर बिबट्याने मध्यरात्री दोनच्या सुमारास हल्ला करुन त्यांचा फडशा पाडला. दोन्ही जनावरे सकाळी मृत्यूमुखी पडल्याचे आढळून आल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. यात गडाख यांचे तीस हजारांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी वनअधिकारी ढेरे, जाधव, डॉ. मेहेत्रे यांनी भेट देऊन पंचनामा केला. पंचायत समिती सदस्य बाळासाहेब सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली.\nआजूबाजूला उसाचे मोठे पीक असल्याने त्यात महिन्यापासून वीज पुरवठा खंडित झाल्याने परिसरात अंधार असतो. अंधाराचा फायदा घेत बिबट्याचा या परिसरात ठिकठिकाणी संचार आहे. गडाख यांना नुकसान भरपाई देण्यासह बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची व विद्युत पुरवठा चालू करण्याची मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे. दरम्यान बिबट्याने धुमाकूळ घातल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nअन बस चालकाचा ताबा सुटला\nउरण जेएनपीटी बंदरात कोट्यवधीचे सोने जप्त\nबर्किंग नाही, तपासाचे प्रमाण वाढले\nव्हॉट्सअ‍ॅपचे सरकारी ग्रुप सोडणार :एकनाथ ढाकणे\nसोनईत बिबट्याकडून दोन कालवडींचा फडशा\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Detected-suspect-with-stolen-bike/", "date_download": "2018-11-14T22:49:08Z", "digest": "sha1:3O4E6GLMDFD4UCDAC3LUF3I6FEC6E3T7", "length": 4420, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चोरीच्या दुचाकींसह संशयित ताब्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › चोरीच्या दुचाकींसह संशयित ताब्यात\nचोरीच्या दुचाकींसह संशयित ताब्यात\nगुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने एका दुचाकी चोरट्यास अटक केली असून, त्याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. संजय मुकुंदा खाडे (20, रा. जाधव संकुल, सातपूर) असे या संशयिताचे नाव आहे.\nसंशयित खाडे हा चोरलेली दुचाकी विक्री करण्यासाठी गोल्फ क्‍लब मैदान येथे आला होता. त्याच्याकडून 30 हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्‍त करण्यात आल्या आहेत. संजय याचा ताबा सातपूर पोलिसांना देण्यात आला आहे.\nगुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस शिपाई विशाल काठे पथकासह शनिवारी (दि.2) गोल्फ क्‍लब मैदान येथे गस्त घालत होते. त्यावेळी खबर्‍याने दिलेल्या माहितीनुसार संशयित खाडे चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी परिसरात येणार असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला. सायंकाळच्या सुमारास खाडे काळ्या रंगाची स्प्लेंडर दुचाकी घेऊन आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेत चौकशी केल्यावर त्याने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. 2016 मध्ये त्याने सातपूर परिसरातून व त्याआधी सिटी सेंटर मॉल परिसरातून दुचाकी चोरल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी एमएच 15 क्यू 1137 व आणखी एक दुचाकी जप्‍त केली आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/sharad-koli-tadipar-crime-issue-in-solapur/", "date_download": "2018-11-14T21:59:36Z", "digest": "sha1:W4RHZOTSWGBT7UHRM2BBO67R3GKPDRNT", "length": 5602, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोलापूर : तडीपार शरद कोळीला २० पर्यंत अपिल करण्याचे आदेश | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सोलापूर : तडीपार शरद कोळीला २० पर्यंत अपिल करण्याचे आदेश\nसोलापूर : तडीपार शरद कोळीला २० पर्यंत अपिल करण्याचे आदेश\nसोलापूर, सांगली आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतून तडीपार केलेला धाडस संघटनेचा प्रमुख शरद कोळी यास येत्या २० मार्चपर्यंत विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्‍तरिय खंडपीठाने हा आदेश दिले आहेत. तडीपारीचा आदेश रद्द करण्यासाठी कोळी यांनी न्यायालयात अपील केले होते. त्यावर न्यायालयाने हा आदेश दिला आहे.\nसोलापूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात विशेषत: मोहोळ, कामती, मंगळवेढा, सोलापूर शहर या पोलिस ठाण्यांमध्ये शरद कोळी याच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. ग्रामीणचे पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते आणि डीवायएसपी अभय डोंगरे यांनी तयार केलेल्या प्रस्तावावर आदेश देताना गेल्या महिन्यात त्यास तीन जिल्ह्यांतून तडीपार करण्याचे आदेश पंढरपूरचे प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी काढले होते.\nया आदेशाला कोळी याने मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करुन तडीपारीचा आदेश रद्द करावा, अशी मागणी अ‍ॅड. महादेव चौधरी, कांचन पवार यांच्यामार्फत केली होती. यावर आज मंगळवारी न्यायमूर्ती आर. एस. सावंत, एस. व्ही. कोतवाल यांच्यासमोर सुनावणी झाली. यामध्ये न्यायालयाने कोळी याची अपील निकालात काढत येत्या २० मार्चपर्यंत पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे रितसर अपील करण्याचे आदेश दिले. २० पर्यंत अपील न केल्यास २१ पासून तडीपारीच्या आदेशाची अंमलबजावणी करावी, असे आदेशही न्यायालयाने दिले. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. वाग्यज्ञी यांनी बाजू मांडली. पोलिस प्रशासनातर्फे डीवायएसपी अभय डोंगरे, पोलिस निरीक्षक त्रिपुटे उपस्थित होते.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?p=5138", "date_download": "2018-11-14T21:25:09Z", "digest": "sha1:REPYQ4N4NPRQJ73QJZWCWPS4OBG5EJLV", "length": 8731, "nlines": 95, "source_domain": "rajtantra.com", "title": "मनोर : चिल्हार कानल पाड्यात घर कोसळले | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\n26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर संविधान सप्ताह\nबंदुकीतून चुकून सुटलेल्या गोळीने घेतला भावोजीचा बळी\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nवेश्याव्यवसायासाठी बांगलादेशातून मुलींची तस्करी करणारा आरोपी गजाआड\nरस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा\nकंपनीच्या दूषित सांडपाण्यामुळे आरोग्य, भातशेती धोक्यात\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » थोडक्यात महत्वाची बातमी » मनोर : चिल्हार कानल पाड्यात घर कोसळले\nमनोर : चिल्हार कानल पाड्यात घर कोसळले\nनावीद शेख/मनोर, दि. 29 : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चिल्हार आवढानी ग्रामपंचायत हद्दीतील कानल पाड्यातील सखाराम रेंजड यांच्या राहत्या घराचा एक भाग आज सकाळी साडेअकराच्या सुमारास कोसळला. मोठा आवाज झाल्याने प्रसंगावधान राखत सखाराम रेंजड आणि त्यांची पत्नी घराबाहेर पडल्याने या दुर्घटनेतून ते सुखरुप बचावले. या घरात सहा सदस्य राहत होते. घर कोसळल्याने पावसाळ्यासाठी बेगमी करून ठेवलेले भाताचे कणगे, तांदूळ, मुलांच्या शाळेची पुस्तके, कपडे आणि घरात ठेवलेलं सोनं नाणं ढिगार्‍याखाली गाडले गेल्याने या कुटूंबाचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन पावसाळ्यात राहते घर कोसळल्याने रेंजड कुटुंबाला धक्का बसला असून ते सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान मंडळ अधिकारी वसंत बारवे यांनी पडझड झालेल्या घराचा पंचनामा करण्याचे आदेश स्थानिक तलाठी यांना दिले आहेत.\nPrevious: ई-सेवा उपलब्ध करण्यासाठी जिल्हा परिषद व एल अँड टी मध्ये सामंजस्य करार\nNext: अतिवृष्टीमुळे डहाणू पूर्वेतील रेल्वेच्या हद्दीतील रस्ता खचला\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\n26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर संविधान सप्ताह\nबंदुकीतून चुकून सुटलेल्या गोळीने घेतला भावोजीचा बळी\nडॉ. व्हिक्टर यांना शहरात प्रॅक्टीस करण्यास मनाई\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nजगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या युवकाला महिला शक्तीने दिले बळ\nविद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शासनाशी जोडले जाण्यासाठी लोकराज्यचे वाचन करावे – संजीव जोशी\nजिल्ह्यातील चार शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.angatpangat.in/essay/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-11-14T21:23:01Z", "digest": "sha1:IVPTFC5KB5GFJ6F23HGW56YXTZYHEFVO", "length": 3756, "nlines": 80, "source_domain": "www.angatpangat.in", "title": "तांदुळाची खीर भातुकलीच्या चुलीवरची - Diwali Pangat", "raw_content": "\nतांदुळाची खीर भातुकलीच्या चुलीवरची\nतांदुळाची खीर भातुकलीच्या चुलीवरची\nभातुकली हा लहानपणापासून माझ्या अतिशय जीव्हाळ्याचा विषय. कित्ती दुपारी घराच्या मागच्या अंगणात सावलीत भातुकली आणि बाहुलीच्या लग्नात घालवल्या असतील त्याला गिणतीच नाहीये.\nअतुल पण लहानपणी चूल बनवायचा, म्हणाला की तन्मय च्या साठी छोटी चूल करूया आणि त्यावर खीर करूया. ही त्याच्या लहानपणीची आठवण. लगेच अतुलने माती चाळून भिजवून चूल केली. ती काल वाळत ठेवली.\nआज सकाळी ती चूल वाळली होती. मग त्यात छोटी छोटी लाकडं घालून ती पेटवली. त्यावर तांदूळ आणि पाणी एका छोट्या स्टीलच्या पातेल्यात घालून शिजवले. दूध साखर आणि वेलची पूड घालून खीर तयार.\nआजीने तन्मयला बुड बुड घागरीची गोष्ट सांगीतल्यापासून चूल काय असते असं तन्मय सारखं विचारत होता. चूल बनवून त्याचं प्रात्यक्षिकच दिलं अतुल ने त्याला. खीर मात्र आम्ही सर्वांनी चाखली हो, गोष्टीतल्या मांजरीसारखी बुड बुड घागरीची वेळ नाही आली.\nचुलीतला विस्तव चालू ठेवणे हे काम करायला अत्यंत मजा आली. तन्मय ची भातुकली करता करता ती आमची कधी झाली हे कळलं पण नाही. इंग्लंड मधली सोनेरी सकाळ अगदी मस्त मजेत गेली आजची.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B0-%E0%A4%A6/", "date_download": "2018-11-14T21:22:01Z", "digest": "sha1:2ZPOPEUNSGN3VNXRMAJQFZ32BWZ3ZY23", "length": 8880, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आशिया बास्केटबॉल शिबिर दिल्लीत रंगणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआशिया बास्केटबॉल शिबिर दिल्लीत रंगणार\n16 देशांतील 66 खेळाडूंचा असणार सहभाग\nनवी दिल्ली – नवी दिल्ली येथे रंगणाऱ्या “बास्केटबॉल विदाऊट बॉर्डर्स (बीडब्ल्यूबी) या 10व्या आशियाई शिबिरामध्ये सहभागी होणारे 66 पुरुष – महिला खेळाडू जाहीर झाले आहेत. या शिबीरात 16 देशांतील युवा बास्केटबॉलपटू सहभागी होणार असल्याची माहिती शिबिर आयोजकांनी दिली. नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन (एनबीए), आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल महासंघ (एफआयबीए) आणि भारतीय बास्केटबॉल महासंघ (बीएफआय) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर नवी दिल्ली येथील एनबीए अकादमी येथे 30 मे ते 2 जून दरम्यान पार पडेल.\nया शिबिरात सहभागी होणाजया युवा खेळाडूंना योग्य प्रशिक्षण आणि खेळाच्या तांत्रिक गोष्टींचे ज्ञान देण्यात येणार असून, या सर्वांना बास्केटबॉल कोर्ट गाजवलेल्या दिग्गजांकडून विशेष मार्गदर्शन मिळेल. युवा खेळाडूंना या वेळी अमेरिकेच्या ओकलाहोमा सिटी थंडरचे कोरे ब्रेवर, ब्रुकलिन नेट्‌सचे कॅरिस लेवर्ट, कॅनडाचे मियामी हीट क्‍लबचे कॅली ओलेनिक, डलास मावेरिक्‍सचे ड्‌वाइट पॉवेल आणि डब्ल्यूएनबीएचे माजी खेळाडू एबॉनी हॉफमान यांच्याकडून तंत्रशुद्ध प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळेल.\nबीडब्ल्यूबी आशिया शिबिर सुरू होण्याआधी 27 ते 29 मे दरम्यान बास्केटबॉल डेव्हलपमेंट शिबिर पार पडणार असून यामध्ये भारतातील निवडक 18 महिला खेळाडू सहभागी होतील. या सर्व खेळाडूंना शिबिराच्या प्रायोजकांच्या वतीने मोफत जर्सी व बुट देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. 2001 सालापासून आयोजित करण्यात येत असलेले बीडब्ल्यूबी आशिया शिबिर आतापर्यंत 127 देशांमध्ये आयोजित करण्यात आले असून, यामध्ये एकूण 3,190 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत यातील 50 खेळाडूंना एनबीए ड्राफ्टमध्येही जागा मिळाली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article85 मीटरपेक्षा जास्त लांबीच्या सीमापार शॉटवर आठ धावा द्या – डीन जोन्स\nNext articleपीच फिक्‍सींग प्रकरणी बीसीसीआयची भुमीका अस्पष्ट\nबदनामीच्या खटल्यातून केजरीवाल निर्दोष\nपेट्रोल अठरा दिवसांत 4 रूपयांनी स्वस्त\nशिरोमणी अकाली दल तर्फे दिल्लीत मोर्चा\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारण्याची मागणी\nबोफोर्स प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयचे अपील फेटाळले\nदिल्लीत निवृत्त लष्करी अभियंत्याचा भाजून मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2009/11/02/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9F-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2018-11-14T21:28:50Z", "digest": "sha1:AGIUDSTFOKGY2XX6ZPH67NWFIOV2UMRD", "length": 46617, "nlines": 472, "source_domain": "kayvatelte.com", "title": "चावट -वात्रट आणि आवाज. | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← पोस्ट नंबर ३००…………\nचावट -वात्रट आणि आवाज.\nह्या दोन शब्दांमधे किती अंतर आहे तसं म्हंटलं तर खुप आहे, किंवा अजिबात नाही म्हंट्लं तरीही चालेल. हे दोन शब्द मनातल्या मनात नेहेमीच फुगडी खेळत असतात. आता फुगडी या साठी म्हणतो, कारण हे दोन्ही शब्द नेहेमी मुलीच वापरतात.बरं ह्या दोन शब्दांमधे साम्य कुठलं तसं म्हंटलं तर खुप आहे, किंवा अजिबात नाही म्हंट्लं तरीही चालेल. हे दोन शब्द मनातल्या मनात नेहेमीच फुगडी खेळत असतात. आता फुगडी या साठी म्हणतो, कारण हे दोन्ही शब्द नेहेमी मुलीच वापरतात.बरं ह्या दोन शब्दांमधे साम्य कुठलं तर हे शब्द नेहेमीच मेलेले असतात.. म्हणजे जसे.चावट मेले, किंवा वात्रट मेले.. 🙂\nलग्नाआधी जेंव्हा लग्न ठरलं असतं किंवा ठरण्याच्या बेतात असतं, तेंव्हा तुम्ही कांहीही करायचा प्रयत्न केला, किंवा थोडा पुढाकार घेण्याचा प्रयत्न केला की, “च्च्यल्ल, उग्गिच चावटपणा करु नकोस..” असं म्हणणारी , जेंव्हा ह्या चावट्ट शब्दावरुन जेंव्हा आता बस्स वात्रटपणा पुरे…. अशा वाक्यावर घसरते तेंव्हा लग्नाला कांही वर्षं झाले असे समजायला हरकत नाही.\nबरं गम्मत अशी की ह्या दोन्ही शब्दांचे डिक्शनरीत दिलेले अर्थ.. सहज गम्मत म्हणुन पाहिले आज, तर काय असावेत\nचावट = ईन्डिसेंट, ऑब्सेन, व्हल्गर,रुड, क्रूड, डर्टी, ग्रॉस, इम्प्रॉपर.. असे आहेत.. इतका रोमॅंटिक शब्दं आणि त्याचे असे अर्थ बहुत ना इन्साफी है ये..\nम्हणजे बघा, लग्ना पुर्वी जो चावट असतो तो लग्नानंतर वात्रट होतो.. गम्मत आहे की नाहीमला वाटतं की मुलींना या शब्दांचा नेमका अर्थ माहिती नाही, म्हणुन लग्ना पुर्वी चावट आणि लग्ना नंतर वात्रट शब्द वापरतात मुली ..\nहे दोन शब्द आज कां आठवले दर वर्षी दिवाळी आली की लहानपणी मुलांचे मासिक, किंवा फुलबाग ( निटसं नांव आठवत नाही, पण या मासिकात सगळे रंगित प्रिंटींग असायचं, गुलाबी, निळा ,हिरवा फॉंट वापरुन ) आणि चांदोबा चा दिवाळी अंक कधी येतो याची वाट पहायचो, पण थोडं मोठं झाल्यावर या मासिकांच्या ऐवजी ’आवाज’ ची वाट पाहु लागलो.\n पाटकरांचा आवाज.. वात्रट वार्षीक आवाज बस्स एकच शब्द आठवतो आवाज म्हंटलं की- वात्रट पणाचा कळस असलेलं वार्षीक चावटपणा, वात्रटपणा आणि अश्लिल पणा.. या मधे एक लहानशी अस्पष्टं रेषा असते. आज पर्यंत आवाज च्या प्रत्येक अंकामधे ती रेषा कधिही ओलांडल्या गेली नव्हती. आवाज चा वात्रटपणा हवा हवासा वाटायचा. आवाज चा अंक आला की तो वाचुन पुर्ण झाल्याशिवाय खाली ठेवला जात नव्हता.\nदिवाळी मधे फराळासोबत मनाला, गुदगुल्या करणारा, थोडा वात्रट थोडा चावट असलेला आवाज चा अंक असल्याशिवाय दिवाळी आहे असं वाटायचंच नाही.\nपण…. आज जेंव्हा या वर्षीचं आवाज आणलं लायब्ररीतुन.. तेंव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की आवाज च्या अंकामधे काय आणि किती लिहायचं, कुठपर्यंत ताणायचं, याचं तारतम्य न बाळगल्या मुळे आवाज चा यंदाचा अंक अतिशय अश्लिल झालाय. लहानसे जोक्स पण अश्लिलते कडे झुकणारे वाटले. मला थोडं फार चावट वगैरे वाचायला अजुनही आवडतं.. 🙂 (कन्फेशन म्हणा हवं तर) पण अश्लिल आवडतं नाही..\nआवाज च्या ’खिडक्या’ ज्या पहातांना थोडी हुर हुर वाटायची-की काय असेल बॉ आतमधे.. ती आता अश्लिल पणा कडे झुकल्या मुळे निराशा झाली. इतकी की घरी आणलेलं मासिक मुलिंच्या हातात पडु नये म्हणुन कपाटात ठेवावं कां .. ती आता अश्लिल पणा कडे झुकल्या मुळे निराशा झाली. इतकी की घरी आणलेलं मासिक मुलिंच्या हातात पडु नये म्हणुन कपाटात ठेवावं कां \nबरं विनोदी कथा वगैरे म्हणाव्या, तर सगळ्या कथा, अगदी प्रतिथयश लेखकांच्या पण एकदम रटाळ आहेत. एकंदरीत काय.. तर पाटकर गेल्या पासुन ’आवाज’ बसलाय… पार बोऱ्या वाजलाय आवाजाचा…पुढल्यावर्षी पासुन आवाज वाचणे बंद\n← पोस्ट नंबर ३००…………\n50 Responses to चावट -वात्रट आणि आवाज.\nआवाज नावाचे दुसरे एक मासिक सुरु झाले होते, पण पाटकरांच्या आवाज ची भ्रष्ट नक्कल होतं ते . मी ज्या आवाजावर लिहिलंय ते म्हणजे पाटकरांचा आवाज या नावाने लिहिलं गेलेला आवाज.. लहानपणी हे वार्षीक लपुन वाचायचो… घरुन सक्त ताकिद असायची की आवाज आणु नकोस लायब्ररीतुन म्हणुन.\nआवाज ,मधे प्रसिध्द झालेल्या बऱ्याच कथांवर चित्रपट पण निघाले आहेत, जसे भैरु पैलवान आणि गंगु तेलिणीचा नाव आठवत नाही पण त्या मधे अशोक सराफ होता.\nअनिरूद्द पुनर्वसू यांनी लिहिलेली आवाज दिवाळी अंकातील “कुठला कोण रामदास ” हे विडंबन कविता कुठून मिळेल \nनक्की सांगता येणार नाही मला. कृपया आयडीयल मधे पहा..\nत्या फुलबाग मधे मस्त गमती असायच्या. क ची करामत, व ची वटवट वगैरे.. आमच्या लहानपणी हॉट अन फेवरेट्स मधलं एक मासिक होतं ते.. बंद पडलंय आता.\nजाउ द्या हो.. काही फरक पडणार नाही. आपण वाचण सोडुन द्यायचं झालं..\nकाका आज ऑफीसमधून निघालो तेंव्हा “काय वाटेल ते…” चेक केलं. म्हटलं आज काका आपल्यासारखे अडकले कामात. आज पोस्ट चुकली. पण आत्ता झोपाण्यापूर्वी (अपेक्षेने) पहातो तर काय पोस्ट ३०१ हजार. क्या बात है. मानलं तुम्हाला.\nआत्ता पोस्ट बद्दल – पाटकर गेल्यापासून आवाज बसला हे अगदी खरं. मी देखील परवा कोल्हापूरला बंगलोर बस लागेपर्यंत एका बुकस्टॉलला आवाज चाळत होतो. जरा जास्तच चाळला. मग दुकानदाराने “११० रुपये, घ्यायचाय का (थोडक्यात खाली ठेवा आत्ता)” असे विचारले. पण ट्रेलर पाहून सिनेमा काही चांगला वाटला नाही. त्यामुळे नाही घेतला.\nबाकी ” चावट आणि वात्रट हे शब्द नेहेमीच मेलेले असतात.. म्हणजे जसे.चावट मेले, किंवा वात्रट मेले..” हॅट्स ऑफ\nआज सिल्व्हासाहुन परत येतांना टॅक्सी बंद पडली वाटेत, म्हणुन घरी परतायला वेळ झाला. तरी पण एक लहानसं पोस्ट टाकल्या शिवाय रहावलं नाही. :)बरं झालं नाही घेतला ते .. अगदीच रटाळ आहे अंक या वेळचा. त्या ऐवजी बेस्ट ऑफ आवाज आहे ३५० रुपयांना, तो घ्या.. मस्त आहे एकदम. त्या मधे गेल्या पन्नास वर्षातल्या बेस्ट कथा आहेत.\nओह, बेस्ट ऑफ आवाज\nसॉरी.. निवडक आवाज असं नांव आहे.. 🙂\nमस्त लेख लिहिला आहे.वाचून खूप करमणूक झाली.\nलेख तुम्ही नेहमीप्रमाणेच छान लिहिला आहे. आवाज मीही वाचत होते. लहानपणी अर्थातच गुपचूप. मात्र गेल्या काही वर्षात आवाजच काय कोणताही दिवाळी अंक वाचण्याची सवड मिळाली नव्हती. ह्या वात्रट, चावट किंवा जे काय असेल ते, त्याची एक गोष्ट पाहिलीत तुम्ही हा प्रकार इंटलेक्च्युअल असतो. कोणताही वात्रट जोक्स, गाणी, कृती या सा-या प्रकारांमधे मेंदूचा वापर असतो. तसा तो इतर दैनंदिन कृती करतानाही असतो. पण इथे कौशल्य पणाला लागतं. आपल्याला अभिप्रेत असलेला अर्थ व्यक्त करताना मर्यादाभंग होणार नाही याची काळजी घेऊन केलेली धिट शृंगारिक कृती म्हणजे चावटपणा किंवा वात्रटपणा असं मला वाटतं. अर्थात हे माझं वैयक्तिक मत झालं.\nकृष्णाच्या गोपींबरोबर केलेल्या रासक्रिडेला आपण ’लीला’ म्हणतो, तीच कृती दुर्योधनालाही अभिप्रेत होती. मात्र, द्युतप्रसंगामधे भर दरबारात जबरदस्तीने बोलावलेल्या द्रौपदीसमोर ही कृती व्यक्त करताना दुर्योधनाने उघडी मांडी थोपटून अश्लिलतेचं प्रदर्शन केलं आणि तो खलनायक ठरला.\nवात्रटपणा, चावटपणा अलौकिकपणाची पातळी सोडून खाली उतरला की तो अश्लिलपणा होतो. तरीदेखील या पातळीच्या मोजमाप पट्टीला काळाचं बंधन आहेच. कारण पूर्वी सिनेमात दोन फुलं एकमेकांना बिलगलेली दाखवली की नायक नायिका रोमान्स करतात हे आपण गृहीत धरायचो. तेच आता ’आशिक बनाया आपने’ सारख्या गाण्यांमधून उघड रोमान्स दाखवूनही आपण त्याला अश्लिल म्हणू शकत नाही कारण त्याला कलात्मकतेची जोड आहे.\nआणखी एक उदाहरण म्हणजे मराठी ’ब्रह्मचारी’ या चित्रपटात मिनाक्षी शिरोडकरांनी स्विमिंग सूट घालून गायलेलं गाणं -’यमुना जळी खेळू’. त्या काळी ते गाणं पाहून कित्येकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आज स्विमिंगसूटला कुणी तरी अश्लिल म्हणेल का काळानुसार अश्लिलतेची व्याख्या बदलते ती अशी.\n’चोली के पिछे क्या है’ हे गाणं जवळ-जवळ अश्लिलतेची सीमा गाठूनही चावट गाणं यासदरात मोडतं कारण नायिका म्हणते ”चोली में” दिल है मेरा’. (या गाण्यात प्रश्नातला ’चोली के पिछे’ व उत्तरातील ’चोली में दिल है’ हा शब्दांमधला फरक बहुधा गाण्याला अश्लिलतेकडून चावटपणाकडे खेचत असावा, नाहीतर हे गाणं कायमचं निषिद्ध झालं असतं. तरीदेखील अशी गाणी आपण लहान मुलांसमोर पहात नाही कारण त्यात थोडाफार छुपा शृंगार असतोच. स्थळ, काळ वेळेचे भान राखून शृंगार कितपत व्यक्त केला जावा याचं लहान मुलांना ज्ञान असूच शकत नाही म्हणून बहुधा ’अशी गाणी पाहून लहान मुलांच्या मनावर विपरित परिणाम होईल’ असं म्हटलं जात असावं.\nचावट, वात्रट नि अश्लिल या सर्व शब्दांमधून शृंगारीक कृती अभिप्रेत असते मात्र, केवळ शब्दप्रयोगाच्या फरकामुळे कृतीला चांगल-वाईट किंवा निती-अनितीचं लेबलं लागत असावं. चावट मेले, वात्रट मेले मधील ‘मेले’ हा शब्द कृतक् कोपाने उद्गारला जात असावा. ’आवडतंय’ पण कुणी पाहिलं तर काय म्हणेल या भितीपोटी हा शब्द उच्चारला जात असावा. अश्लिल मेले असं कुणी म्हणताना दिसत नाही कारण अश्लिल चाळे चारचौघांना पहायला मिळावेत अशी कुणाही सभ्य स्त्री-पुरुषाची इच्छा नसते.\nकाही वर्षांपूर्वी मी सुहास शिरवळकरांची एक कादंबरी वाचली होती (नाव आता लक्षात नाही, आठवल्यास इथेच प्रतिक्रियेत लिहीन.) त्यातील काही उदाहरणे वाचून आणि तुमचा लेख वाचून हे मनोगत व्यक्त करण्याची प्रेरणा मिळाली. माझ्या बुद्धिनुसार लिहिलं आहे. चूकभूल द्यावी घ्यावी. धन्यवाद\nओह्ह…हे वाक्य दुर्योधनाने म्हटले आहे होय… कृष्ण करे तो रास लीला, हम करे तो character ढिला. 🙂\nवाह… आनंद .. क्या बात है.. 🙂\nतुमची सुंदर प्रतिक्रिया वाचली. मला तर वाटतं की इतकं चांगलं मुल्यमापन मला कधिच करता आलं नसतं.\n“आपल्याला अभिप्रेत असलेला अर्थ व्यक्त करताना मर्यादाभंग होणार नाही याची काळजी घेऊन केलेली धिट शृंगारिक कृती म्हणजे चावटपणा किंवा वात्रटपणा असं मला वाटतं. अर्थात हे माझं वैयक्तिक मत झालं.”\nमिनाक्षी शिरोडकरांचं यमुना जळी या गाण्याला त्या काळात नावं ठेवणारे लोकं होतेच. पण आज तेच गाणं बघतांना कांहीच वाटत नाही. कारण त्या काळात जे अश्लिलतेच्या सिमेवरचं मानलं गेलं होतं, ते आज अगदी सहज सम्मत झालंय.\nबरसात मधे हिरोइनला आज बिकिनी मधे पहातांना आज जरी कांही वाटत नसलं तरिही, त्या काळी तो सीन एकदम बोल्ड सीन म्हणुन प्रख्यात होता. आज त्या सीन पेक्षा जास्त एक्स्पोझर टिव्ही वर दाखवलं जातं.\nमी लहान असतांना मला बॉबी पाहु दिला नव्हता, मग मी घरुन पैसे चोरुन तो सिनेमा पाहिला होता. सांगायचा उद्देश हा, की त्या काळी, म्हणजे मी लहान असतांना तो सिनेमा मुलांनी पहाण्या योग्य नाही असं वडिलधाऱ्या माणसांचं मत होतं. पण त्या सिनेमात आज पहाल , तर कांहीच नाही दाखवलेलं..\nतुम्ही ते लेडी चॅटर्लीज लव्हर नावाचं पुस्तक वाचलं कां त्या पुस्तकावर कोणे एके काळी बंदी होती, अतिशय सुंदर कोर्ट केस आहे त्या पुस्तकात.\nकदाचीत कालानुरुप या शब्दांच्या व्याख्या पण बदलत जातील.\nगोरेगांव मालाड पेक्षा दादरला गेलात तर आयडियल बुक स्टोअर्स आहे ना, छबिलदास शाळे जवळचं, तिथे सगळं कांही मिळतं. गोरेगांव/मालाडला कांहिच मिळत नाही. 😦 अरे हो. जत्रा आणि मोहिनी पण असायचं , ते अजुनही मिळतं, पण आवाज ची मजा आवज मधेच\nMy pleasure.. जुनी पुस्तकं हवी असतील तर धोबी तलावाजवळ, आणि दादर वेस्ट ला दुकान आहे . खुप फेमस आहे, कोणिही सांगेल.. 🙂\nसुहास शिरवळकरांच्या त्या कथेचं नाव आहे – कळप.\nअच्छा :). मी वाचलेली नाही. तसंही माझं कथा/कादंबऱ्या वाचणं कमी झालंय.. हल्ली फक्त करंट अफेअर्स जास्त वाचले जातात.. बस्स\nरंगीत प्रींट आणी हस्त लीखीत असा एकच अंक\nका रे.. बया इतकं का वाईट आहे या वेळचं बघितलं नाही अजुन तरी..\nआता स्वामी राजरत्नानंद म्हणतात,\nखट्याळपणा,चावटपणा, वात्रटपणा, टवाळपणा, ही सर्व जवळीक\nनीर्माण करण्याची प्रगल्भ बुद्दीच्या मानवाला लाभलेली नीसर्गद्त्त\nएकटाच माणूस एकांतात असे काही करायला लागला की त्याला …वेडा म्हणतात,\nसमाजात करायला लागला की……ट्वाळ म्हणतात,\nलैंगीक चेष्टा ( बाकीच्यांना आवडणार्या ) ….वात्रट म्हणतात,\nआवडून ही, त्या आवडल्या नाहीत असे भासवीणारे त्याला ..चावटपणा असे संबोधतात,\nपुढील पायरी ही नीसर्ग नीयमाच्या जवळ आहे.. त्या मुळे उत्पत्ती होते..\nत्याला जीवा-शीवाचे मीलन म्हणतात,\nह्यात जो खट्याळपणा,चावटपणा, वात्रटपणा, टवाळपणा आणतो त्याला वीक्रूत म्हणतात\nलै खास.. बरं कां..\nमेलेल्या चावट व वात्रट यांना जिवंत केलत… 🙂\nकधी मरुच शकत नाहीत ते..वात्रट मेले ..\nकिशोर, चांदोबा, गोट्या….आमच्या घरी नेमाने येत.विचित्र विश्वही येत असे, आवडती मासिके.:)\nमला वाटते चावटपणा करू नकोस किंवा चल चावट मेला/कुठला हे शब्द सहसा होणा~या नव~याला/झालेल्या नव~याला( लग्न झाल्यानंतर मूल होईतो )/ किंवा जवळच्या मित्राला संबोधले जातात. लग्न जरा जुने झाले की पुरे झाला वात्रटपणा….ओघाने येते. पण इथे आणखी एक भागीदारही हा ’वात्रट ’ शब्द शेअर करतो. तो म्हणजे झालेले मूल-मुलगा असू दे की मुलगी. छल वात्रट कुठला/कुठली…..:)किंवा किती वात्रटपणा करशील रे सहसा मुलांनाच उद्देशून आई करवादत असते-मात्र या वात्रटपणाच्या तक्रारीत खूप राग नसतो. तिची तक्रार/कुरकुर असते.थोडाफार वात्रटपणा मुल करणारच हेही गृहीत असते.\nआवाज वाचला नाही अनेक वर्षे झालीत. या वर्षी तर एकही दिवाळी अंक वाचायला अजून मिळाला नाही.:( पण ब~याच अंकावरील प्रतिक्रिया अनेक ठिकाणी वाचल्या…काही खास दम नाही हेही कळले.\nमहेंद्र बाकी चावट-वात्रट खूश झाले बरं का.:)\nअरे हो.. वात्रट पणा हा शब्द मुलांना पण वापरला जातो. पण मी जेंव्हा लिहिलं तेंव्हा केवळ एकच नातं डोक्यात होतं. दिवाळी अंक नाही मिळाला हं… दिवाळी अंकाशिवाय दिवाळी म्हणजे थोडं अवघडंच आहे नाही हं… दिवाळी अंकाशिवाय दिवाळी म्हणजे थोडं अवघडंच आहे नाही तिन दिवस दिवाळीचे मस्त फराळ आणि दिवाळी अंक, सोबतंच फटाके.. लहानपण काय मस्त होतं नां\n“जेंव्हा ह्या चावट्ट शब्दावरुन जेंव्हा आता बस्स वात्रटपणा पुरे…. अशा वाक्यावर घसरते तेंव्हा लग्नाला कांही वर्षं झाले असे समजायला हरकत नाही.”\nहा अनुभव बोलतोय ना रे दादा… 😉\nबाकी ते ‘आवाज’ मी सुद्धा नित्य नियमाने वाचायचो (म्हणजे बघायचो 😉 ..) दरवर्षी… आता बंद झालय.\nअनुभवंच लिहिला असतो इथे बहुतांशी, फक्त हा अनुभव आहे .. असे नमुद करित नाही मी.. 🙂\nया वर्षी आवाज घेतला नाहीस ते बरं केलंस.. अगदी टुकार आहे यंदाचा अंक.. पण जर आयडीअल ला गेलास तर निवडक आवाज म्हणुन एक अंक आहे गेल्या पन्नास वर्षातील आवाज मधल्या दरवर्षी एक या प्रमाणे कथांचे कलेक्शन .. .. तो जरुर घे.. मस्त आहे एकदम..\nमी सहमत आहे मलाही या वेळेच ‘आवाज ‘ अंक आवडला नाही एकंदरीच सगळेच दिवाळी अंक पूर्वीसारखे राहिलेले नाहीत विनोदी अक्नांची घसरण चालू आहे \nचावट आणि वात्रट यातला फरक तर वर दिलेला आहेच. बिभत्स म्हणजे जे पहातांना अतिशय घृणा निर्माण होईल असे.\nअश्लिल.. म्हणजे अश्लिलच.. दूसरा शब्द नाही, आणि इथे जात एक्स्पेन पण करता येत नाही..\nआपल्या साहित्यामधे नवरस म्हंटले आहेत त्यातले हे काही निवडक \nआवज शिवाय दिवाळी अजूनही होत नाही माझी. हल्ली आवाजमधले गेल्या पन्नास वर्षातले सिलेक्टेड लेख असलेला एक संग्रह निघाला आहे. किम्मत ३५० रू. नक्की घ्या विकत. खूप छान आहे. प्रतिक्रियेकरता आभार.. 🙂\nमराठी मधल्या शब्दांची नजाकत इंग्लिश शब्दांमधे नसते. बायको इश्श म्हणून लाजली, की अजूनही कसं मस्त वाटतं पहायला तिच्या आविर्भावाकडे जो वात्रट पणा चावट मधे आहे तो नॉटी मधे नाही. शब्द एकदम मनाला भिडणारे आहेत मराठीमधले.. नाही का\nडोळे मोठे करून अय्या खरंच म्हणून एखाद्या मुलीने म्हंटले, की कलेजा खलास झाला.. अशी गत व्हायची आमची म्हणून एखाद्या मुलीने म्हंटले, की कलेजा खलास झाला.. अशी गत व्हायची आमची \nज्या भावना मातृभाषेत जास्त योग्य रित्या व्यक्त करता येतात, त्या इंग्रजी मधे नाही, हे माझं खरं खरं मत आहे 🙂\nआम्ही लहान असतांना आमच्याकडे आवाज आणत नव्हते …….\nपण चंद्रकांत आणि धनंजय आवर्जुन असायचे.\nचंद्रकांत मधे दीर्ध कथा असायच्या 🙂 मला आठवतं ते मासिक. धनंजय डीटेक्टिव्ह मासिक पण आठवतं. खूप वाचलं आहे ते. लायब्ररी मधे नंबर लागायचे त्या साठी 🙂\nमी 1990 पासून आपला वाचक आहे आपले अंकाशिवाय अपूरी दिवाळी असे मला वाटते\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nतुम्ही पण बालक आहात\nछोटीसी कहानी.. भाग १\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1030", "date_download": "2018-11-14T22:48:19Z", "digest": "sha1:F3HG7BY7DNVR4EBJ27WTUGTAPDVIPTFE", "length": 11681, "nlines": 73, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "मंगळवेढा शहर | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसजीवाची आई ही भूमाता आहे. तिचेच आरोग्य धोक्यात आले आहे, तर माणसांचे व सर्व जीवसृष्टीचे आरोग्य का धोक्यात येणार नाही प्रदूषणासंदर्भात पाणी, हवा यांचा विचार प्रामुख्याने केला जातो. परंतु भूमातेचे होणारे प्रदूषण या प्रश्नापासून दूर जाऊन चालणार नाही. ती अधिक धान्योत्पादनाची गरज आहेच; परंतु तिचा मानवी स्वास्थ्याशीदेखील सरळ संबंध आहे. माणसांनी सतत अधिक धान्योत्पादनाचा हव्यास ठेवल्यामुळे जमिनीवर अत्याचार झाला आहे ना प्रदूषणासंदर्भात पाणी, हवा यांचा विचार प्रामुख्याने केला जातो. परंतु भूमातेचे होणारे प्रदूषण या प्रश्नापासून दूर जाऊन चालणार नाही. ती अधिक धान्योत्पादनाची गरज आहेच; परंतु तिचा मानवी स्वास्थ्याशीदेखील सरळ संबंध आहे. माणसांनी सतत अधिक धान्योत्पादनाचा हव्यास ठेवल्यामुळे जमिनीवर अत्याचार झाला आहे ना रासायनिक खतांचा, किटकनाशकांचा, तणनाशकांचा मोठ्या प्रमाणावरील वापर हा जमिनीच्या आरोग्याच्या मुळावर आला आहे. जे भूमातेचे खरे अन्न, सेंद्रिय खत; त्याचा वापर घटत गेला आहे. त्यामुळे जमिनीची व म्हणून मानवाची आरोग्यसंपदा धोक्यात आली आहे. माणसांच्या मागील पिढीने आजच्या पिढीकडे आरोग्यसंपन्न जमीन दिली. त्याचप्रमाणे या पिढीची जबाबदारी पुढील पिढीकडे आरोग्यसंपन्न जमीन देणे ही नाही का रासायनिक खतांचा, किटकनाशकांचा, तणनाशकांचा मोठ्या प्रमाणावरील वापर हा जमिनीच्या आरोग्याच्या मुळावर आला आहे. जे भूमातेचे खरे अन्न, सेंद्रिय खत; त्याचा वापर घटत गेला आहे. त्यामुळे जमिनीची व म्हणून मानवाची आरोग्यसंपदा धोक्यात आली आहे. माणसांच्या मागील पिढीने आजच्या पिढीकडे आरोग्यसंपन्न जमीन दिली. त्याचप्रमाणे या पिढीची जबाबदारी पुढील पिढीकडे आरोग्यसंपन्न जमीन देणे ही नाही का नाहीतर, पुढील पिढ्या विद्यमान पिढ्यांना माफ करणार नाहीत.\nभीमेच्या सुपीक खोऱ्यात, काळ्या मातीच्या कुशीत वसलेले मंगळवेढा ती संतभूमी म्हणून ओळखली जाते. नामदेवकालीन संत परंपरेतील संतांच्या मांदियाळीच तेथे नोंदली. टाळ, मृदंग आणि अभंग यांचे नाद शतकानुशतके घुमत राहिले. इतिहास, परंपरा आणि प्राचीन श्रेष्ठत्त्व ही मंगळवेढ्याची अलौकिक उंची आहे\nमंगळवेढा प्राचीन काळी महामंडलेश्वर, मंगलवेष्टक अशा नावांनी प्रसिद्ध होते. मंगळवेढ्याचा इतिहास इसवी सनाच्या चौथ्या-पाचव्या शतकापर्यंत पोचतो. दक्षिण भारतातील चालुक्य/राष्ट्रकुट यांच्या काळात भरभराटीला आलेले ते शहर. ते नंतर देवगिरीच्या यादवांकडे आले. तेथे बहामनी राजवट इसवी सनाच्या चौदाव्या शतकात सुरू झाली. नंतर, 1489 साली ते गेले विजापूरच्या आदिलशहाकडे. मोगलांनी विजापूरची आदिलशाही 1686 साली नष्ट केली आणि मंगळवेढा मोगलांच्या ताब्यात आले. औरंगजेबाचा मृत्यू 1707 मध्ये झाला. त्यानंतर शाहूंच्या पश्चात, संस्थाने खालसा होईपर्यंत मंगळवेढा सांगलीच्या पटवर्धनांच्या ताब्यात होते.\nमंगळवेढ्यातील एक तालेवार कुटुंब म्हणजे डॉ. हरिहर पटवर्धन. ते आयुर्वेद व अॅलोपथीचे डॉक्टर आहेत. ते व त्यांचे पाच भाऊ मिळून त्यांची दोनशे एकर शेती आहे (प्रत्येकी चाळीस एकर) त्यांच्या बंधूंकडे एक अजस्र ‘जाते’ आहे. त्यात पूर्वी रोज दोन पोती (दहा क्विंटलपर्यंत) ज्वारी बैलांकरवी दळली जात असे. फोटोतील जात्‍याला डाव्‍या बाजूस दिसणा-या खोबणीमध्‍ये शिवणी अडकवली जाई आणि त्‍यास बैल जुंपण्‍यात येई. त्या जात्‍यातून तयार झालेले पीठ व ताकाचा डेरा दामाजी मंदिराच्या आवारात ठेवला जात असे. गरजू भाविक गरजेप्रमाणे ते पीठ घेत. भाकऱ्या करून ताक पीत असत.\n- राजा/राणी पटवर्धन, प्रमोद शेंडे\nश्री संत दामाजी, चोखामेळा, कान्होपात्रा यासारख्या संतांनी पावन झालेली मंगळवेढ्याची भूमी महाराष्ट्रात ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. तीच भूमी सोने आणि प्‍लॅटिनम धातूंचे कोठार म्‍हणून प्रसिद्धीस येण्‍याची शक्‍यता आहे. डॉ. सुभाष ज्ञानदेव चव्हाण यांनी मंगळवेढ्याच्‍या मातीतून शंभर ग्रॅम खनिजाची निर्मिती केली आहे. हे समृद्ध खनिज सोने आणि प्लॅटिनम युक्त आहे.\nऔरंगजेबाचा किल्ला व त्याची मुलगी बेगम हिची कबर\nसोलापूरच्‍या मंगळवेढा तालुक्‍यात माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरापासून जवळच औरंगजेबाचा किल्‍ला आहे. औरंगजेबाच्या सैन्याचा तळ 1694 ते 1701 या काळात तेथे होता. स्वत: औरंगजेबही त्या काळात तेथे राहत असे. किल्‍ला व तेथील बुरुज काही ठिकाणी मोडकळीस आले आहेत. किल्ल्याचा परिसर मोठा असून आतमध्ये रान माजले आहे. तेथे वस्ती नाही. जवळूनच भीमा नदी वाहते.\nकिल्ल्यातच एक पडकी मशीद आहे व बाजूला एक कबर दिसते. कबर साधी असून ती औरंगजेबाची मुलगी झेब्बुन्निसाची असावी असे लोक म्हणतात, पण नक्की माहिती कोणालाच नसल्याने ती कबर कोणाची हा प्रश्न पडतो. सोलापूरचे शासकीय पुरातत्त्व खाते तेथील कारभार पाहते.\n-राजा/राणी पटवर्धन, प्रमोद शेंडे\nSubscribe to मंगळवेढा शहर\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-14T22:00:47Z", "digest": "sha1:UJWIK64MFZ65AEAFPF2SOK4TKHSQ6KX7", "length": 10075, "nlines": 133, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महापालिकेची “हायटेक’ उपक्रमशिल शाळा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमहापालिकेची “हायटेक’ उपक्रमशिल शाळा\nपिंपरी – महापालिकेची शाळा म्हटलं की नाक मुरडलं जातं. गुणवत्तेवरुन कायम ताशेरे ओढले जात असताना इतर उपक्रम तर या शाळांच्या गावीही नसतात. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेची अजंठानगर येथील माता रमाबाई आंबेडकर मुलांची शाळा अपवाद ठरली आहे. सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय, गांडुळ खत, रेन वॉटर हार्वेस्टींग, कुंडी प्रकल्प, औषधी वनस्पती प्रकल्प, योगा, वाचन प्रकल्प यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेत असून विद्यार्थ्यांना चक्क “ई-लर्निंग’ची सुविधा आहे. त्यामुळे शाळेने नुकतेच “आयएसओ’ मानांकनही पटकावले आहे.\nअजंठानगर येथील शाळा बालवाडी ते सातवीपर्यंत आहे. या शाळेला आदर्श शाळा पुरस्कारही मिळाला आहे विशेष म्हणजे या शाळेतील विद्यार्थ्यांना असणारी शिस्त वाखाणण्याजोगी असल्याचे दिसून आले. यामुळेच, ही शाळा नावारुपाला आलेली आहे. या शाळेत प्रत्येक महिन्याला पालक मेळावा होत असल्याने पालकांनाही विद्यार्थी कोणत्या विषयात कमी पडत आहे हे लक्षात येते. सध्याच्या काळात इंग्रजी माध्यमातील खासगी शाळांचे स्तोम वाढत असल्याचे दिसून येते. परंतु, अजंठानगर शाळेची गुणवत्ता पाहून यंदा अनेक विद्यार्थ्यांनी या शाळेत प्रवेश घेतला असल्याचे दिसून येत आहे. या शाळेतील वर्षा सावंत व संगीता चटणे या शिक्षिकांना नुकताच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे.\nया शाळेत कात्रण प्रकल्पाची विशेष चर्चा असते. या प्रकल्पात विद्यार्थी अनेक माहितीपर कात्रणे एकत्रित करुन ती पुस्तकरुपात तयार करतात. यामुळे, विविध विषयांचा स्पर्श विद्यार्थ्यांला होऊन तो बहुतांशी प्रमाणात ज्ञानार्जनी बनत आहे. या शाळेत असलेल्या प्रयोग शाळेमुळे विद्यार्थ्यांना कमी वयात विज्ञानातील विविध उपकरणे हाताळायला मिळत असल्याने त्यांच्या गुणवत्ता वाढीस निश्‍चितपणे फायदा होत आहे. तसेच, शाळेत सुसज्ज संगणक कक्ष तयार करण्यात आल्याने विद्यार्थी तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अधिक प्रगत होताना दिसत आहेत. या शाळेतील कुंडी प्रकल्पात 150 कुंड्या ठेवण्यात आल्या असून त्यामध्ये विविध प्रकारची झाडे लावण्यात आलेली आहेत.\nशाळेमध्ये पर्यावरणपूरक अनेक प्रकल्प राबविले जात असून नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वापर करुन विद्यार्थ्यांना शिकविण्याकडे भर असतो. तसेच, शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमात विद्यार्थ्यांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात असल्याचे, शाळेच्या मुख्याध्यापिका सईद रजनी यांनी सांगितले.\nशाळेतील नाविन्यपूर्ण प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांचा कल आमच्या शाळेकडे वाढलेला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबबिले जात असल्याने विद्यार्थी अधिक प्रगल्भ बनत आहेत. तसेच, पुढील वर्षी शाळेत आठवीचा वर्ग वाढविण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपाकिस्तान लीग मध्ये खेळणार क्रिकेटचा ‘मिस्टर 360’\nNext articleमॅच्युरिटीची फसवी व्याख्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/pune-kasaba-ganpati/", "date_download": "2018-11-14T22:46:44Z", "digest": "sha1:3PXZVR3W2TD26IJWXZ7ORSHPG6YADJHA", "length": 6261, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#फोटो : श्री कसबा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा साकारला आहे ‘मयूरमहाल’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#फोटो : श्री कसबा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा साकारला आहे ‘मयूरमहाल’\nपुणे – कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत तसेच मानाचा पहिला गणपती आहे. कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला 1893मध्ये सुरूवात झाली. श्री कसबा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा 126वे वर्ष साजरे करत आहे.\nदरवर्षीप्रमाणे यंदादेखील श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना मिरवणूकीद्वारे केली जाणार आहे. सकाळी 8:30 वाजता या मिरवणुकीला प्रारंभ होईल. त्यानंतर 9.15 वाजता पार्सेकर मूर्तीवाले यांच्याकडून श्रींची मूर्ती घेऊन ही मिरवणूक पुन्हा उत्सवमंडपात येणार आहे. श्री कसबा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा ‘मयूरमहाल’ साकारला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपीएमओला पाठवली होती घोटाळेबाजांची यादी – रघुराम राजन\nNext article#फोटो : अखिल मंडई मंडळाने यंदा साकारला आहे काल्पनिक ‘गजराज महाल’\nमंडप, विसर्जन रथांचा “विसर’\nअनधिकृत मंडपांवर कारवाई टाळणे भोवणार\nयंदा ध्वनिप्रदूषण विरहीत गणेशोत्सव\nगणेशोत्सवात पीएमपी उत्पन्नात घट\nपालिकेची लेखी परवानगी दर्शनीय भागात न लावलेले मंडप बेकायदेशीरच\nकर्जत तालुक्‍यात गणेश विसर्जन शांततेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/difence-expert-criticized-farukh-abdullah/", "date_download": "2018-11-14T21:59:42Z", "digest": "sha1:S5ETV7WZATWUETHSY3TM7PPTWXCRJRQN", "length": 12092, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "फारूक अब्दुल्लांनी पाकिस्तानला समजवावे- शिवाली देशपांडे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nफारूक अब्दुल्लांनी पाकिस्तानला समजवावे- शिवाली देशपांडे\nनागपूर – भारत आणि पाकिस्तान यांची तुलनाच होऊ शकत नाही. भारत हे लोकशाही मूल्य जपणारे जबाबदार राष्ट्र असून पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे. त्यामुळे शांतता हवी असेल तर युध्द बंदीचे उल्लंघन करू नये असे अब्दुल्लांनी पाकिस्तानला समजवावे अशा परखड शब्दात संरक्षण तज्ज्ञ शिवाली देशपांडे यांनी अब्दुल्लांच्या विधानांचा समाचार घेतला आहे.\nयासंदर्भात हिंदुस्थान समाचारशी बोलताना सेवानिवृत्त फ्लाईंग ऑफिसर शिवाली देशपांडे म्हणाल्या की, भारत कधीच कुठल्याही शेजारी देशाच्या कुरापती काढीत नाही. आजपर्यंत पाकिस्तानशी झालेला संघर्ष आणि युध्द याला तेच जबाबदार आहेत. पाकिस्तानात दहशतवाद्यांची प्रशिक्षण केंद्रं चालतात. ते भारताच्या विरोधात जिहादी दहशतवादी तयार करवून आमच्या देशात घुसखोरी करवतात. तसेच घुसखोरीसाठी सीमेवर गोळीबार करतात. भारत स्वतःहून कधीच कुणावर हल्ला करीत नाही. पाकिस्तानच्या या भ्याड कृत्यांना प्रत्युत्तर देणे हा भारताचा अधिकार आहे. जम्मू-काश्मिरातील फुटीरवादी आणि अब्दुल्लांसारखे नेते अशा विधानातून भारताची प्रतिमा मलिन करण्याचे काम करीत आहेत. पाकिस्तानच्या पैशावर काश्मिरात भारतीय सैनिकांवर दगडफेक केली जाते त्याला हीच माणसे जबाबदार आहेत. अशा प्रकारची बेताल विधाने करून अब्दुल्ला पाकिस्तानचा छुपा अजेंडा चालवत आहेत. त्यामुळे त्यांना शांती अभिप्रेत असेल तर अब्दुल्लांनी पाकिस्तानला युध्दबंदीचे उल्लंघन करू नका असे आवाहन करावे असे देशपांडे यांनी सांगितले.\nकाय म्हणाले अब्दुल्ला .. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. पाकिस्ताकडून झालेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचा एक जवान आणि चार सैनिकांना विरमरण आले. या पार्श्वभूमीवर बोलताना फारूक अब्दुल्लांनी म्हटले आहे की, दोन्ही बाजूंनी शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. दोन्ही देश सीमेवर गोळीबार करत आहेत. त्यांच्या मिसाईलला जर आपण मिलाईलने प्रत्युत्तर दिले तर त्यांच्यात आणि आपल्यात काहीच फरक राहणार नाही.\nयुद्धाच्या मार्गाने काश्मीरमधली परिस्थिती कधीच सुधारणार नाही. भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानसोबत चर्चा सुरू करायला पाहिजे. बंदुकीच्या छायेत चर्चा अशक्य – देशपांडे फारूक अब्दुल्ला आणि जम्मू-काश्मिरातील इतर फुटीरवादी नेते असली भाषा वापरून पाकिस्तानच्या छुप्या अजेंड्याला बळ देतात. भारत कधीच स्वतःहून युध्दबंदीचे उल्लंघन करीत नाही. त्यांच्याकडून होणा-या कुरापती व हल्ल्यांना आम्ही प्रत्युत्तर देतो. सीमेवर गोळीबार आणि वातानुकूलीत खोल्यांमध्ये बसून चर्चा या दोन्ही गोष्टी एकाचवेळी होऊ शकत नाहीत. त्यामुळे अब्दुल्लांना शांती हवी असेल तर त्यांनी पाकिस्तानला समजवावे असे शिवाली देशपांडे यांनी सांगितले.\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण…\nमुंबई : इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी वर्ग) आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र १६ टक्के आरक्षण आम्ही…\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/former-ncp-leader-tariq-anwar-joined-congress/", "date_download": "2018-11-14T21:58:20Z", "digest": "sha1:QJDAFA77LGEPNLMSPLGS36736ZIA6M4H", "length": 8789, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राष्ट्रवादीच्या 'या' बड्या नेत्याने केला कॉंग्रेसमध्ये प्रवेश", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याने केला कॉंग्रेसमध्ये प्रवेश\nनवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे तारिक अन्वर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत तारिक अन्वर यांनी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. राफेल डील प्रकरणात पवारांनी मोदींना दिलेल्या क्लीन चिट दिल्यानंतर अन्वर यांनी राजीनामा दिला होता.\nफ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींनी राफेल खरेदीत घोटाळा झाल्याचं म्हटलं आहे. त्यात पवारांनी मोदींना दिलेल्या क्लीन चिटवर मी असहमत आहे. मी पक्ष आणि खासदारकीचा राजीनामा देत आहे. शरद पवार यांचा व्यक्तिगतरीत्या मी सन्मान करतो. परंतु त्यांचं हे विधान दुर्दैवी आहे. या विधानानं मला अतीव दुःख झाल्यानं मी हे पाऊल उचललं आहे, असं म्हणत तारिक अन्वर यांनी राजीनामा दिला होता.\nतारिक अन्वर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेवर काहीसे नाराज होत त्यांनी राजीनामा दिला होता. राफेल डील प्रकरणात पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बाजू घेतली. राफेल प्रकरणावरून मोदींच्या हेतूविषयी जनतेला संशय नाही, असं बोलून पवार साहेबांनी जनतेच्या भावनांचा अनादर केल्याचं तारिक अन्वर म्हणाले होते.\nकोणाच्या जाण्याने पक्ष संपत नसतो, तारिक अन्वर यांना टोला प्रफुल्ल पटेल यांचा टोला\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nमुंबई : शेतकरी आणि शेती व्यवसाय संकटात आहे, आत्महत्या वाढत आहेत, मात्र केंद्रातील व राज्यातील राज्यकर्त्यांना…\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.merven.org/TakachiModiPatre.html", "date_download": "2018-11-14T21:32:04Z", "digest": "sha1:7Z4DFSKOHUTIVEEMLW7L64JLCU3SGNX4", "length": 1519, "nlines": 11, "source_domain": "www.merven.org", "title": " Takachi Modi Patre | Mandar Lawate | Bhaswati Soman | टाकाची मोडी पत्रे | Marathi Book", "raw_content": "\nइंग्रज येण्यापूर्वी आपल्याकडे लेखन बोरूने केले जाई. इंग्रजीकाळाच्या सुरवातीला टाकणे लेखन सुरु झाले. टाकाने लेखन केलेले कागद प्रामुख्याने खरेदीपत्र, गहाणखत, भाडेचिठ्ठी अशा प्रकारचे असतात. सुवाच्च नसलेले हे अक्षर वाचणे सरावाने जमते.\nपेशवेकालीन मोडी, शिव तसेच शिवपूर्वकालीन मोडी याचबरोबर टाकणे केलेले लिखाण मोडी वाचकास वाचता येणे आवश्यकच आहे. टाकाचे मोडी वाचता येण्याच्या सरावाकरिता हे एक उपयुक्त पुस्तक ठरते.\nलेखक: श्री. मंदार लवाटे व सौ. भास्वती सोमण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2009/02/08/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%AA-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%86%E0%A4%9C/", "date_download": "2018-11-14T22:39:46Z", "digest": "sha1:UOKDXA6JLOV7HZZQZTWWZW5ZRE4AUEOG", "length": 8212, "nlines": 209, "source_domain": "kayvatelte.com", "title": "सारेगमप अंतिम भाग आज.. | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← किरण बेदी इज “द बेस्ट”\nकार्तिकी देवींचा .. विजय असो… संपुर्ण कार्यक्रमाचा अहवाल →\nसारेगमप अंतिम भाग आज..\nवर्षा भावे आणि राजन डांगे दोघेही या पर्वात सुरुवातीपासून या चॅम्प्स बरोबर होते. त्यांचे शब्दांकन सुरेख आहे. जरूर वाचा.आज सारेगमप चा अंतिम भाग. आजच्या लोकसत्ता मधे बरंच छापून आलंय या लिल चॅम्प्स बद्दल. माझ्या तर्फे सगळ्याच लिल चॅम्प्स ना शुभेच्छा.\nलेट द बेस्ट मॅन विन\n← किरण बेदी इज “द बेस्ट”\nकार्तिकी देवींचा .. विजय असो… संपुर्ण कार्यक्रमाचा अहवाल →\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nतुम्ही पण बालक आहात\nछोटीसी कहानी.. भाग १\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/tag/%E0%A4%91%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F/", "date_download": "2018-11-14T22:09:08Z", "digest": "sha1:VUCPV4RI4RRIDVJT7O2S652TGOJ7Y4OE", "length": 7508, "nlines": 173, "source_domain": "kayvatelte.com", "title": "ऑर्कुट | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nआजकाल ऑर्कुट वर एका बग ने ( बॉम सबाडॊ नावाच्या) धुमाकुळ घातलेला आहे. त्या बद्दल जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे. एकदा त्या आलेल्या स्क्रॅप वर क्लिक केले की तुमचा अकाउंट हॅक केला जातो. तुमच्या प्रोफाईल वर पोर्नोग्राफिक इमेजेस टाकले जातात. बरं … Continue reading →\nमाझे ऑर्कुट मित्र आणि त्यांचे प्रोफाइल्स.\nहा लेख खूप मोठा होणार आहे ह्याची मला कल्पना आहे पण वाचतांना तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही ह्याची खात्री मला आहे. ह्या ऑर्कूट्चा शोध कोणी लावला असेल गुगलींग केलं..आणि असं कळलं की हे एका ऑर्कूट नावाच्या माणसाने गुगल मधे काम … Continue reading →\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nतुम्ही पण बालक आहात\nछोटीसी कहानी.. भाग १\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/45175", "date_download": "2018-11-14T21:39:49Z", "digest": "sha1:QSWGRVL5VBZ2JYVAR5MED6LLJRGMICRE", "length": 14197, "nlines": 235, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम \"बाप्पाला पत्र\" प्रवेशिका क्र. ७ (सावली) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम \"बाप्पाला पत्र\" प्रवेशिका क्र. ७ (सावली)\nमायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम \"बाप्पाला पत्र\" प्रवेशिका क्र. ७ (सावली)\nमायबोली आयडी - सावली\nमायबोलीवर गणपतीबाप्पाला पत्र लिहायचे आहे असे सांगितल्यावर थोडावेळ काय लिहू वगैरे विचार करून झाला. 'झाडे लावा टाईप काही लिहू नकोस हां, तुला काय हवं ते सांग किंवा माग' असे सांगुन मी किचनमध्ये गेले. थोड्यावेळाने लेकीने पूर्ण पत्र लिहीलेली आणि चित्र काढलेली वहीच हातात दिली बहुधा मला हा मायना आधी सांगितला तर मी लिहू देणार नाही असा तिला संशय आला\nअवांतर मायबोली गणेशोत्सव २०१३\nगणुल्या... अन पत्रही एवढे\nअन पत्रही एवढे लाडात लिहिलेय की गणुल्याची बालमैत्रीणच त्याच्याशी बोलतेय..:)\nपत्राबरोबर गणुल्याचे चित्रही भारी, आणि खाली मोदकांचा स्टॅम्प .. पत्त्याची गरज नाही आता, पत्र पोहोचलेच पाहिजे..\nबाकी ते झाडे लावा टाईप नको सांगूनही तेच लिहिणे... पर्यावरणप्रेमी दिसतेय\nछान लिहीलेय गणुल्या >>> मस्त\nगणुल्या, मोदकांनी भरलेलं ताट\nगणुल्या, मोदकांनी भरलेलं ताट ... सगळंच गोड आहे. शाब्बास बाहुली\nगणुल्या - हे फारच मस्तए\nगणुल्या - हे फारच मस्तए ....\nएवढ्या छोट्या वयात झाडांवर इतके प्रेम .... खूपच छान ....\nगणुल्या भारीत. स्वतःसाठी काहीच मागितलेलं नाही.\n\"नाहीतर कधीतरी नाही पण म्हणू शकतोस ना\nगणुल्या, नाहितर नाही.. मस्तच\nगणुल्या, नाहितर नाही.. मस्तच लिहिल आहे.\nअशक्य गोड आहे पत्र.. शाब्बास\nअशक्य गोड आहे पत्र.. शाब्बास हं बाहुली \nगणुल्या.. किती गोड्डं.. वाचुन\nगणुल्या.. किती गोड्डं.. वाचुन बाप्पा पण खुद्कन हसेल\nमस्तच लिहिलयंस पत्र शाब्बास\nमस्तच लिहिलयंस पत्र शाब्बास बाहुली\nचित्र पण छान काढलं आहेस्...उंदीर मामा आणि मोदक खूप आवडले\nमस्त मस्त मस्त. खूप गोड\nखूप गोड पत्रंय बाहूलीचं. खूपच आवडलं.\nकसलं गोडेय ग गणूल्या तुझं\nतुझं पिल्लू जामच गोड आहे बघ\nकाय गोड लिहीलय.. मस्त\nकाय गोड लिहीलय.. मस्त\nएकदम मस्त आहे. पर्यावरणाची\nएकदम मस्त आहे. पर्यावरणाची काळजी आहे बाहुलीला. 'गणुल्या'- एकदम गोड\nबाप्पाची बालमैत्रीण जोरदार आहे अन तिच्या मागण्याही खासच आहेत.\n वाचून बाप्पालाही गुदगुल्या होतील.\n'कधीतरी नाही पण म्हणू शकतोस ना' वा केवढं मोठं स्वातंत्र्य दिलंस गणुल्याला\nबाप्पाला किती गोड हाक\nबाप्पाला किती गोड हाक मारल्येय- 'गणुल्या'\nमाझ्याही खेळायला ये.. असं\nमाझ्याही खेळायला ये.. असं लिहिल्यासारखं वाटतंय. छानच.\nएकदम गप्पिष्ट गणुली दिसते आहे\nएकदम गप्पिष्ट गणुली दिसते आहे ही गणुल्याला बोलायला काही शिल्लकच ठेवलेलं नाही.\nगणुल्याच्या गोडुल्या आणि समंजस बालमैत्रिणीला गोग्गोड पप्पी\nबाहुले, तुझं पत्रं जितकं गोड, तितकाच तुझा आवाजही गोड आहे गं.. मागे तुझ्या रेकॉर्डेड कथा ऐकल्या आहेत, इथेच- मायबोलीवर\nथँक्यु लोक्स. उद्या तीला\nउद्या तीला दाखवेन या प्रतिक्रीया\nगणुल्या सावली, बरं झालं तुझं\nसावली, बरं झालं तुझं ऐकलं नाही तिनं.\nचित्र आणि पत्रं, दोन्ही फार\nचित्र आणि पत्रं, दोन्ही फार गोड.\n आईचं न ऐकणं कधीकधी चांगलं असतं.\nबाहुलीचं पत्र भारी आहे.\nबाहुलीचं पत्र भारी आहे.\nगणुल्या एकदमच आवडलं गणुल्याने बाहुलीचं ऐकलं पाहिजे खरंच.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/college-owner-and-government-disturbance-110079", "date_download": "2018-11-14T22:08:17Z", "digest": "sha1:KN55QFLVXDRYTKZA3Q2DEHFONSTTNO4A", "length": 13744, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "college owner and government disturbance संस्थाचालक अन्‌ सरकारमध्ये जुंपली | eSakal", "raw_content": "\nसंस्थाचालक अन्‌ सरकारमध्ये जुंपली\nसोमवार, 16 एप्रिल 2018\nनाशिक - अनुदानित खासगी आयुर्वेद आणि युनानी महाविद्यालयांतील अध्यापकांच्या सरळसेवेच्या रिक्तपदांच्या भरती प्रक्रियेतील बदलातून संस्थाचालक व सरकारमध्ये जुंपली आहे. या महाविद्यालयांतील अध्यापकांची भरती संस्था अथवा महाविद्यालयाने करावयाची नाही, असे धोरण सरकारने स्वीकारले आहे. त्याविरुद्ध अेडेड मॅनेजमेंट अँड प्रिन्सिपल असोसिएशनने दंड थोपटले आहेत.\nनाशिक - अनुदानित खासगी आयुर्वेद आणि युनानी महाविद्यालयांतील अध्यापकांच्या सरळसेवेच्या रिक्तपदांच्या भरती प्रक्रियेतील बदलातून संस्थाचालक व सरकारमध्ये जुंपली आहे. या महाविद्यालयांतील अध्यापकांची भरती संस्था अथवा महाविद्यालयाने करावयाची नाही, असे धोरण सरकारने स्वीकारले आहे. त्याविरुद्ध अेडेड मॅनेजमेंट अँड प्रिन्सिपल असोसिएशनने दंड थोपटले आहेत.\nराज्यात अनुदानित खासगी आयुर्वेद 16 आणि युनानीची तीन वैद्यकीय महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमधून सरकार आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या एका प्रतिनिधीचा समावेश असलेल्या समितीच्या माध्यमातून खासगी संस्थांकडून अध्यापकांची नेमणूक केली जायची. ही भरती सरकार व विद्यापीठ प्रतिनिधींच्या उपस्थितीत होत असल्याने त्यात फार मोठा गैरव्यवहार होत असल्याचा आरोप संघटनेला मान्य नाही. उलटपक्षी महाविद्यालयांमधून मध्यवर्ती प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून प्रवेश दिला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्कामधून महाविद्यालयाच्या संलग्नीकरणाचा खर्च परवडत नसल्याची तक्रार संघटनेची आहे.\nअध्यापकांची भरती सरकारस्तरीय निवड मंडळातर्फे केली जाणार आणि त्या अध्यापकांची नेमणूक प्राचार्यांनी करावी, असे सरकारने स्वीकारलेले धोरण संघटनेला मान्य नाही. सरकार निवड करणार म्हटल्यावर सरकारच्या सेवासुविधांचा लाभ सरकारने स्वतःच नेमणुकीसह संबंधित अध्यापकांना द्यायला हवा. त्यात पुन्हा निवड झालेल्या अध्यापकांना प्राचार्य नेमणूक देणार असतील, तर त्या अध्यापकांची संस्थेने का जबाबदारी घ्यायची अन्‌ शैक्षणिक गुणवत्तेच्या विषयावर प्राचार्य आणि संबंधित अध्यापक कितपत प्रतिसाद देतील अन्‌ शैक्षणिक गुणवत्तेच्या विषयावर प्राचार्य आणि संबंधित अध्यापक कितपत प्रतिसाद देतील असेही प्रश्‍न संघटनेतर्फे उपस्थित करण्यात आले आहेत.\nबीएसएनएल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा\nपुणे - फोर जी सेक्‍ट्रमचे वितरण, निवृत्ती वेतनात सुधारणा यांसारख्या विविध मागण्यांचा पाठपुरावा बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांनी केंद्राकडे वारंवार केला;...\n...तर मोदींनाच पायउतार व्हावे लागेल - पृथ्वीराज चव्हाण\nकोल्हापूर : राफेल घोटाळा, जीएसटी ,नोट बंदी आणि आता रिझर्व्ह बँकेशी सुरू असलेला संघर्ष पाहता केंद्रातील मोदी सरकार पुन्हा सत्तेत येण्याचे सोडाच पण...\nओबीसी मतांवर डोळा ठेवत महात्मा फुले चित्रपटाची निर्मिती\nनाशिक - लोकसभा व विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. हेच लक्षात घेऊन इतर मागासवर्गीयांच्या मतांवर डोळा ठेवत महात्मा जोतिराव फुले यांच्या...\nअत्याचारपीडितेचा गळा आवळून खून\nजळगाव - समतानगरातील ८ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणात आदेश बाबा ऊर्फ आनंदा साळुंखे या भामट्यावर रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल...\nमोदी परदेशी बँकेचे कर्ज फेडण्यास तयार, पण पीएनबीचे नाही\nनवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटी रुपयांचा चुना लावणारा फरार हिरे व्यापारी नीरव मोदी आता दोन परदेशी बँकांच्या कर्जाची परतफेड करणार आहे. मात्र...\nछटपूजेनंतर कुकडी नदी किनारा केला चकाचक\nजुन्नर - उत्तर भारतीयांच्या काल सांयकाळी सुरू झालेल्या छट पूजेची आज बुधवार ता.14 रोजी सूर्योदयानंतर सांगता झाली. यानंतर नदी किनारा परिसर त्यांनी न...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AD%E0%A5%87/", "date_download": "2018-11-14T21:31:07Z", "digest": "sha1:SD7KAQ4HCXTDVQBEGQAUPPTOS77ZTNLQ", "length": 8620, "nlines": 133, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वृक्ष लागवडीचा “लक्ष्यभेद’ हुकला! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवृक्ष लागवडीचा “लक्ष्यभेद’ हुकला\nपिंपरी – दिवसेंदिवस वाढते तापमान आणि हवामानातील बदल याकरिता राज्य शासनाने यावर्षी तब्बल 13 कोटी वृक्ष लागवड करण्याचे ध्येय ठेवले होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेने या कार्यक्रमात सहभागी होवून 60 हजार वृक्ष लागवड शहराच्या विविध भागांत करण्याचे निश्‍चित केले होते. दि. 31 जूलैपर्यंत ही वृक्षलागवड करण्याचे “टार्गेट’ होते. मात्र, महापालिका उद्यान विभागाचे काम कासवगतीने सुरू असून, त्यामुळे वृक्ष लागवडीचा “लक्ष्यभेद’ हुकला आहे.\nदि. 1 सप्टेंबर पर्यंत उद्यान विभागाने 47 हजार 778 वृक्ष लागवड केली आहे, असा कागदोपत्री दावा केला आहे. राज्य शासनाचे 13 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट दि. 31 जूलैला पूर्ण झाले. त्याहून 15 कोटीपेक्षा जास्त वृक्ष राज्य शासनाने लावले आहेत, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. वर्षभरात 53 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. मात्र पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाला निर्धारित “टार्गेट’ पूर्ण करता आलेले नाही. येत्या 10 ते 15 दिवसांत 60 हजार वृक्ष लागवडीचे ध्येय पूर्ण करण्यात येईल, असा विश्‍वास संबंधित अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यानुसार, दररोज सरासरी एक हजार वृक्ष लागवड आगामी पंधरा दिवसांत होणार का असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.\n“मेट्रो’ चे खात्यात शून्य नोंद…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 60 हजार वृक्ष लागवड करण्यात येणार होती त्यात “मेट्रो’कडून “हाफकीन’ कंपनीच्या परिसरात 4 हजार वृक्ष लावण्यात येणार होते. मात्र, अद्याप “हाफकीन’ कडून परवानगी पत्र न मिळाल्याने ती वृक्ष लागवड रखडली आहे.\nप्रभाग कार्यालयांची आकडेवारी (वृक्ष लागवड)\nअ- प्रभाग- 759, ब- प्रभाग-441, क-प्रभाग-698, ड-प्रभाग- 1248, इ-प्रभाग-977, फ-प्रभाग-556, ह-प्रभाग-446, ग-प्रभाग-155, अ-प्रभाग उद्यान -280, ब- प्रभाग उद्यान-319, क-प्रभाग उद्यान- 197, ड प्रभाग उद्यान- 237, इ- प्रभाग उद्यान -90, फ प्रभाग उद्यान – 00, ह प्रभाग उद्यान – 299, ग प्रभाग उद्यान – 62, दुर्गादेवी टेकडी – 50, मेट्रोमार्फत 200, नदीच्या कडेने -1200, मिल्ट्री हद्दीमध्ये-30,000, रोपवाटीकेतून विक्री व वाटप-6977, गृहरचना संस्था- 2787, असे एकूण 47,778 इतके वृक्ष आत्तापर्यंत लावण्यात आले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवाई तालुक्‍याला पेयजल योजनेसाठी 11 कोटी\nNext articleमहामंडळांच्या नियुक्‍त्यांमध्ये भाजपचे राजकीय पाऊल पुढे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/marathi-cinema/good-news-ajay-gogawale-fans/", "date_download": "2018-11-14T22:17:02Z", "digest": "sha1:VCYD3VB5ZYVDRYZBXJN6OF3ZMP3PVXKX", "length": 29986, "nlines": 387, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Good News For Ajay Gogawale Fans | अजय गोगावलेच्या फॅन्ससाठी गुड न्यूज | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार १५ नोव्हेंबर २०१८\nआंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवात नवी मुंबईतील चमूचे सुयश\nफटाक्यांच्या धुरामुळे मुलांना श्वसनाचा विकार, तज्ज्ञांकडून चिंता\nवाहन सर्व्हिस सेंटरने पदपथ काबीज\nकचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना\nभरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र\nभारतात अमेरिकन विद्यार्थ्यांचा ओढा वाढला; भारतातील अभ्यासक्रमांना पसंती\nमाझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे\nपैसे नसल्याने सानुग्रह अनुदानास विलंब, तारीख जाहीर करण्यास महाव्यवस्थापकांचा नकार\nहायकोर्टाच्या वकिलाच्या मुलीचा विनयभंग; जुहू पोलिसांनी केली तिघांना अटक\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 नोव्हेंबर\nDeepika Ranveer Wedding: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचे हे काही फोटो सोशल मीडियावर झाले व्हायरल\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांच्याआधीच विकिपीडियाने जाहीर केले त्यांचे लग्न\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण अडकले लग्नबेडीत\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: 'दीपवीर'च्या रिसॉर्टमधील एका रुमची किंमत ऐकून व्हाल अवाक्\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: दीपिका पादुकोण व रणवीर सिंग या दोघांचीही नजर काढा - करण जोहर\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nव्रण जाण्यासाठी बोटॉक्स तंत्रज्ञानाचा शोध\nपेडिक्योर करण्यासाठी 'या' नॅचरल ऑइल्सचा वापर करा\nदीपिका पादुकोणचे 'हे' 5 रिल लाइफ ब्राइडल लूक नक्की पाहा\nखजुराचा गुळ एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल\nChildren's Day : बालपणी तुम्हीदेखील ऐकल्या असतील 'या' धमक्या\nहैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी तेलंगणा राष्ट्र समितीकडून 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर\nमुंबईत उद्यापासून १० टक्के पाणीकपात लागू, स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय पाणीकपातीचा निर्णय.\nराजस्थानमध्ये भाजपची 31 जागांसाठी दुसरी यादी जाहीर\nदिल्लीतील मीराबागमध्ये अनेक वाहने एकमेकांना धडकली; एक ठार 8 जखमी\nपुणेः नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी महेश राऊत याची त्वरीत वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाचे आदेश.\nगडचिरोली : ग्यारापत्ती-सावरगाव मार्गावर नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग पोलिसांनी केले निकामी\nराजस्थानमधील नागौरचे भाजपा आमदार हबीबुर रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nनवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून 8 जानेवारीपर्यंत; राफेल, राम मंदिर, तिहेरी तलाक सारखे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता\nमुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणीकपात; पुरवठ्याची वेळेतही 15 टक्क्यांची कपात; स्थायी समितीला अंधारात ठेऊन निर्णय\nमुंबई- बेस्ट कर्मचा-यांच्या बाेनसचा वाद चिघळला. बाेनस कधी देणार याबाबत महाव्यवस्थापकांचे माैन. विराेधी पक्षांचा सभात्याग\nश्रीहरिकोटा येथून जीसॅट-२९ उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण\nयवतमाळ : शेंबाळपिंप्री येथील कुख्यात हातभट्टीवाला MPDA अंतर्गत स्थानबद्ध, खंडाळा पोलिसांची कारवाई\nयवतमाळ : शहरातील दत्त चौक भाजी मार्केट मागे राजरोसपणे मटका अड्डा सुरू आहे.\nजम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे मुगल रोड बंद करण्यात आला आहे.\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nहैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी तेलंगणा राष्ट्र समितीकडून 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर\nमुंबईत उद्यापासून १० टक्के पाणीकपात लागू, स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय पाणीकपातीचा निर्णय.\nराजस्थानमध्ये भाजपची 31 जागांसाठी दुसरी यादी जाहीर\nदिल्लीतील मीराबागमध्ये अनेक वाहने एकमेकांना धडकली; एक ठार 8 जखमी\nपुणेः नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी महेश राऊत याची त्वरीत वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाचे आदेश.\nगडचिरोली : ग्यारापत्ती-सावरगाव मार्गावर नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग पोलिसांनी केले निकामी\nराजस्थानमधील नागौरचे भाजपा आमदार हबीबुर रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nनवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून 8 जानेवारीपर्यंत; राफेल, राम मंदिर, तिहेरी तलाक सारखे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता\nमुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणीकपात; पुरवठ्याची वेळेतही 15 टक्क्यांची कपात; स्थायी समितीला अंधारात ठेऊन निर्णय\nमुंबई- बेस्ट कर्मचा-यांच्या बाेनसचा वाद चिघळला. बाेनस कधी देणार याबाबत महाव्यवस्थापकांचे माैन. विराेधी पक्षांचा सभात्याग\nश्रीहरिकोटा येथून जीसॅट-२९ उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण\nयवतमाळ : शेंबाळपिंप्री येथील कुख्यात हातभट्टीवाला MPDA अंतर्गत स्थानबद्ध, खंडाळा पोलिसांची कारवाई\nयवतमाळ : शहरातील दत्त चौक भाजी मार्केट मागे राजरोसपणे मटका अड्डा सुरू आहे.\nजम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे मुगल रोड बंद करण्यात आला आहे.\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nAll post in लाइव न्यूज़\nअजय गोगावलेच्या फॅन्ससाठी गुड न्यूज\nसुप्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल जोडीतील अजय गोगावले यांच्या पहाडी आवाजाने लवकरच ‘वणवा’ पेटणार आहे. अहमदनगरचा तरूण दिग्दर्शक महेश रावसाहेब काळे दिग्दर्शित ‘घुमा’ या चित्रपटासाठी ‘तुझ्या नजरेच्या ठिणगीने वणवा पेटला’ हे विशेष गाणे तयार करण्यात आले आहे. गीतकार गुरू ठाकूर यांचे शब्द आणि संगीतकार जसराज-हृषिकेश-सौरभ यांचे संगीत लाभलेल्या या वणव्याचा उद्यापासून भडका उडणार आहे. गीतकार गुरू ठाकूर आणि संगीतकार जसराज जोशी यांनी जेव्हा हे गीत अजय गोगावले यांना ऐकवले, तेव्हा अजय या गीताच्या प्रेमातच पडले. “हे गाणं मीच गाणार” असे त्यांनी गुरू आणि जसराज यांना सांगितले.\nग्रामीण भागातून येणारे कलाकार आणि तेथील समस्येवर भाष्य करणाऱ्या कलाकृतींप्रती अजय-अतुल यांना विशेष जिव्हाळा आहे, हे याआधीही दिसून आले आहे. दिग्दर्शक महेश काळे हा नागराज मंजुळे आणि भाऊराव खऱ्हाडे यांच्याच अहमदनगरच्या न्यू आर्ट्स महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेवरील वास्तववादी चित्रण असलेल्या ‘घुमा’ला सर्वच फिल्म फेस्टिव्हल्समध्ये पुरस्कार मिळाल्याने गायक-संगीतकार अजय गोगावले यांनी एक प्रोत्साहन म्हणून हे गीत गायले आहे. गावरान ठसक्यातील या गाण्याला अजय यांचा पहाडी आवाज लाभल्याने हा वणवा यंदाच्या नवरात्रीत महाराष्ट्रभर धुमाकुळ घालणार यात शंका नाही. उद्यापासून झी म्युझिकच्या माध्यमातून या वणव्याचे लोण महाराष्ट्रभर पसरणार आहे. २९ सप्टेंबर पासून घुमा हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.\nसध्या प्रत्येक व्यक्ती आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालताना दिसत आहे. आर्थिक परिस्थिती असो या नसो आपली मुलं ही इंग्रजी शाळेतच शिकली पाहिजे अशी हल्लीच्या पालकांची जिद्द असते. पालक स्वत:ची आर्थिक परिस्थिती नसली तरी उसने पैसे घेऊन मुलांना इंग्रजी शाळेत टाकतात, यावरच भाष्य करणारा 'घुमा' हा चित्रपट आहे.\nपंधराव्या पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्पर्धात्मक मराठी चित्रपटांमध्ये 'घुमा' प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानिमित चित्रपटाचे दिग्दर्शक महेश काळे, सहाय्यक दिग्दर्शक अविनाश मकासरे आणि चित्रपटात प्रमुख भूमिका करणारे शरद जाधव यांनी या चित्रपटाविषयी संवाद साधून या चित्रपटाविषयी उपस्थितांना माहिती दिली होती.\nAlso Read : All is Well अजय गोगावले यांना हृयविकाराचा झटका नाही\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\n‘व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अॅण्ड चॉकलेट’ लवकरच चित्रपटगृहात\nवैभव तत्ववादीने सोशल मीडियावर शेअर केला सेटवरील फोटो\nभूषण प्रधान गुणगुणतोय, हा सागरी किनारा….. समुद्र किनाऱ्यावर समाधान शोधतोय भूषण…\n''आमच्या 'ही'च प्रकरण''च्या प्रयोगादरम्यान अवयवदानाची केली जनजागृती\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं...कुणी येणार गं...’ हे गाणे ऐकले का\n'हा' दिग्दर्शक ठरला सई ताम्हणकरसाठी लकी चार्म\n चिंता सोडा आम्ही सांगतो\nThugs of Hindostan Movie Review :जाणून घ्या कसा आहे ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’\nLust Stories Review: प्रेमाच्या सीमा, नात्यांची घालमेल दाखवणारा मस्ट वॉच 'लस्ट स्टोरीज' 15 November 2018\nSacred Games Review : बॉलिवूडसाठी धोक्याची घंटी असलेला मस्ट वॉच ‘सेक्रेड गेम्स’\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nडिस्टिंक्शन फर्स्ट क्लास काठावर पास नापास\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदीपिका पादुकोणबालदिनमराठा आरक्षणमधुमेहदीप- वीरजवाहरलाल नेहरूस्टेन लीआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपसोनाली बेंद्रेराफेल डील\nसिद्धार्थचं नवं घर तुम्ही पाहिलंत का \nबालदिन विशेष- बचपन की यारी फिर ना आयेगी दोबारा....\nसर्वाधिक बोली लागलेला दुर्मीळ हिरा\nपेडिक्योर करण्यासाठी 'या' नॅचरल ऑइल्सचा वापर करा\nनिसर्गसौंदर्यच नव्हे तर उत्तम फोटोग्राफीसाठीही प्रसिद्ध आहेत ही ठिकाणे\nचंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे इंस्टावर आपल्या ट्रेडिशनल अंदाजाने चाहत्यांना पाडतेय भुरळ\nChildren's Day : बालपणी तुम्हीदेखील ऐकल्या असतील 'या' धमक्या\nOnePlus 6T चा विचार करताय...सातवा अवतार पाहून घ्यायची हिंमतही होणार नाही...\nDeepVeer Wedding: दीपिका-रणवीरचे 'हे' फोटो पाहिलेत का\n'अशा' मुलींशी कधीच करू नका लग्न; आयुष्यभर होईल पश्चाताप\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\nसापासोबत स्टंटबाजी करणाऱ्या युवकाचा वनविभागाकडून शोध सुरू\nनाशिक : आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या आंदोलन\nनाशिकमध्ये नोटांबदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे धरणे आंदोलन\nनोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन\nकचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना\nभरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र\n४५ दिवसांत कुर्ला-अंधेरी रस्त्याचे रुंदीकरण करा\nमहिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला, दोन हल्लेखोरांवर गुन्हा दाखल\nव्रण जाण्यासाठी बोटॉक्स तंत्रज्ञानाचा शोध\nअयोध्येमध्ये 1992 सारखी स्थिती होईल; सुरक्षा पुरवा अन्यथा...मौलवींना धास्ती\nमाझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे\nडीएसके यांना महारेराचा दणका, ग्राहकांना व्याजासहित पैसे देण्याचे आदेश\nMaratha Reservation: येत्या 15 दिवसांत मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेल- मुख्यमंत्र्यांचा दावा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीची लिफ्ट बंद पडली अन् मोदी अडकले\nRafale Deal: राफेल कराराच्या सीबीआय चौकशीबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/marathi-actor-atul-kulkarni-birthday-special-personal-life-facts-5954891.html", "date_download": "2018-11-14T22:06:19Z", "digest": "sha1:YEHVTL7EQZBY724JG2J3AEWTL6RU7LKD", "length": 17959, "nlines": 166, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Marathi Actor Atul Kulkarni Birthday Special Personal Life Facts | B'day : अतुल कुलकर्णींनी ठरवून होऊ दिले नाही स्वतःचे मुलबाळ, वाचा खासगी आयुष्याविषयी A to Z", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nB'day : अतुल कुलकर्णींनी ठरवून होऊ दिले नाही स्वतःचे मुलबाळ, वाचा खासगी आयुष्याविषयी A to Z\nएक विचारवंत अभिनेता म्हणून ओळखले जाणारे अतुल कुलकर्णींनी यांनी 10 सप्टेंबर रोजी वयाची 52 वर्षे पूर्ण केली आहेत.\nएंटरटेन्मेंट डेस्कः अतुल कुलकर्णी हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नाव. एक विचारवंत अभिनेता म्हणून ओळखले जाणारे अतुल कुलकर्णींनी यांनी 10 सप्टेंबर रोजी वयाची 52 वर्षे पूर्ण केली आहेत. सात भाषांमध्ये 70 हून अधिक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारे अतुल आता निर्मातेसुद्धा आहेत. लवकरच त्यांच्या आगामी 'मणिकर्णिका' हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात कंगना रनोटची प्रमुख भूमिका असून अतुल यांनी तात्या टोपेंची भूमिका साकारली आहे. अतुल यांचे लग्न अभिनेत्री गीतांजली यांच्यासोबत झाले आहे. दोघांचे लव्हमॅरेज असून त्यांच्या लग्नाला 22 वर्षे झाली आहेत. गीतांजली आणि अतुल यांना मुलं नाही. विशेष म्हणजे या दोघांनी ठरवून स्वतःचे मुलं होऊ दिलेले नाही. याविषयी अतुल यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात त्यांचे खासगी आयुष्य आणि करिअरविषयी...\nअतुल कुलकर्णी मुळचे कर्नाटकचे असून सोलापुरात ते लहानाचे मोठे झाले. 10 सप्टेंबर 1965 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण सोलापूर येथील हरिभाई देवकरण हायस्कूलमध्ये पूर्ण केले. अतुल यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवला होता. मात्र अभियांत्रिकीमध्ये मन न रमल्यामुळे नंतर सोलापुरातील डी.ए.वी. महाविद्यालयातून इंग्रजी सहित्य या विषयात बी.ए. पूर्ण केले.\nबारावीत नापास झाले होते अतुल...\nअतुल बारावीत नापास झाले होते. याविषयी एका मुलाखतीत ते म्हणाले होते, \"ते खूप महत्त्वाचं नि आयुष्याला कलाटणी देणारं वळण होतं. जर मी हुशार विद्यार्थी असतो, बारावी उत्तम गुणांनी पास होऊन इंजिनीअरिंगला व्यवस्थित पास झालो असतो, तर मी वेगळा माणूस झालो असतो. मात्र बारावीतल्या अपयशाचा काळ माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा काळ होता. खरा माणूस म्हणून मला याच काळानं घडवलं. हे अपयश पचवून त्यापुढील तीन-चार वर्ष बीए पूर्ण होईपर्यंत ते अगदी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला प्रवेश घेण्याचा निर्णय घेण्यापर्यंतच्या प्रवासामध्ये याच काळानं बरंच काही शिकवलं. नापास होणं, इंजिनीअरिंग सोडून परत येणं आणि त्यानंतर मी बीए होणं ते एनएसडीला जाण्याचा निर्णय घेईपर्यंतचा सात-आठ वर्षांचा काळ मोठ्ठं वळण होतं, थोडक्यात म्हणजे ते ‘यू टर्न’ होतं. त्या सगळ्या काळात खूप चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्यात असं मला वाटतं.\"\nशालेय जीवनापासूनच अभिनयात रुची...\nशालेय व महाविद्यालयीन जीवनातच त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातील नाटकात काम करणे सुरू केले होते. त्याचवेळी सोलापुरातील 'नाट्य आराधाना' नावाच्या हौशी नाट्यसंस्थेचे सदस्यही बनले. दोन वर्षे पडद्यामागे काम केल्यानंतर त्यांना नट म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि त्याच्यातच कारकिर्द करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 1992 मध्ये अतुल यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नवी दिल्ली मध्ये प्रवेश घेतला. 1995 साली पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ड्रॅमाटीक आर्ट्स ही पदवी मिळवली\nअतुल कुलकर्णी यांनी गीतांजलीसह प्रेमविवाह केला. 1993 मध्ये एनएसडीमध्ये त्यांची भेट गीतांजलीसोबत झाली होती. हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. 29 डिसेंबर 1996 रोजी पुण्यात दोघांचा विवाहसोहळा पार पडला. या दोघांच्या लग्नाला 20 वर्षांहून अधिकचा काळ झाला आहे.\nप्रेमविवाह होता घरच्यांसाठी आश्चर्याचा धक्का...\nअवधूत गुप्तेंच्या 'खुपते तिथे गुप्ते' या शोमध्ये अतुल कुलकर्णी यांनी आपल्या प्रेमविवाहाविषयी सांगितले होते. ते म्हणाले होते, ''मी प्रेमात पडलो किंवा प्रेमात कसा अडकलो हे माझे मलाच पडलेले कोडे आहे. मी प्रेमात पडलो आणि विवाहबद्ध झालो, हा माझ्या घरच्यांसाठीसुद्धा आश्चर्याचा धक्का होता. कारकिर्दीच्या प्रत्येक टप्प्यावर कलाकार म्हणून बदलत गेलो. सोलापुरात एक नाटक केले. त्या नाटकाने मला रंगभूमीच्या प्रेमात पाडले. त्यानंतर एनएसडी गेलो. एनएसडीत गीतांजलीबरोबर ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात आणि नंतर लग्नात झाले.'' तर गीतांजली यांनी म्हटले होते, ''परफेक्शनिस्ट अतुलची पत्नी असण्यापेक्षा मी त्याची शिष्य किंवा फॉलोअर अधिक बनलेय.''\nठरवून होऊ दिलं नाही मुलं...\nयाविषयी अतुल कुलकर्णी यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते, की गीतांजली आणि मी एकमेकांचे चांगले मित्र होतो आणि ते आजवर राहिलो आहोत. चांगला संवाद आमच्यात होतो, हे महत्त्वाचं वाटतं. पारंपरिक नवरा-बायको अशी चौकट काही मला मान्य नाही. एका छताखाली आमची दोघांची वेगळी विश्वं आहेत, हे आम्ही मानतो. आम्ही ठरवून मूल होऊ दिलेलं नाही. आमचं इतर जग हेच आमच्यासाठी सारं काही आहे.\nपत्नी गीतांजली आहे अभिनेत्री...\nगीतांजली ही सुद्धा अभिनय क्षेत्रातच असून अनेक हिंदी-मराठी व्यावसायिक नाटकांमध्ये ती काम करते. नुकत्याच येऊन गेलेल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या‘कोर्ट’ सिनेमात गीतांजलीने वकीलाची भूमिका साकारली होती.\nदोनदा राष्ट्रीय पुरस्कारांवर उमटवली मोहोर...\nअतुल कुलकर्णी यांनी आत्तापर्यंतच्या आपल्या कारकिर्दीत दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली आहे. 'हे राम' या सिनेमातील श्रीराम अभ्यंकर या भूमिकेसाठी त्यांना 2000 मध्ये पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर 2002 मध्ये 'चांदनी बार' या सिनेमातील भूमिकेसाठीही त्यांनी राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरले.\nआगामी 'सिंग्युलॅरिटी' या सिनेमाद्वारे अतुल कुलकर्णी यांनी हॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे. या सिनेमात बिपाशा बसू त्यांच्यासोबत होती. हिंदी आणि मराठीसोबतच ते तेलगू, कन्नड, मल्याळम आणि तामिळ सिनेमांमध्येही बिझी असतात.\nकैरी (2000), ध्यासपर्व (2001) , 10वी फ (2003), वास्तुपुरुष (2003), देवराई (2004), चकवा (2005), मातीमाय (2006), वळू (2008), नटरंग (2010), प्रेमाची गोष्ट (2013), हॅपी जर्नी (2014), राजवाडे अँड सन्स (2015)\nहे राम (2000), चांदनी बार (2001), रन (2002), दम (2002), सत्ता (2003), 88 अॅन्टॉप हिल (2003), खाकी (2004), पेज 3 (2005), रंग दे बसंती (2006), गौरी: द अनबॉर्न (2007), देल्ही 6 (2009), मणिकर्णिका (आगामी सिनेमा)\nB'day: अमेयला पाहताच क्षणी प्रेमात पडली होती पत्नी साजिरी, इंटरेस्टींग आहे त्यांची Love Story\n‘मी पण सचिन’ 1 फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर, पोस्टर रिलीज\nआज्या, विक्या, राहुल्या अन् शितली.. 'लागिरं..' मधल्या या सर्वांची खरी नावे आहेत अशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/ashish-deshmukh-joins-congress/", "date_download": "2018-11-14T21:57:46Z", "digest": "sha1:INCO27HEDNXRKEWZRY337CTFHXZFSPU2", "length": 8233, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आशिष देशमुख अखेर अधिकृतरीत्या कॉंग्रेसवासी !", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआशिष देशमुख अखेर अधिकृतरीत्या कॉंग्रेसवासी \nटीम महाराष्ट्र देशा : भाजपाचे विदर्भातील काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आज ( बुधवारी ) काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. काँग्रेस मुख्यालयात ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेश करण्याआधी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. खासदार नाना पटोले यांच्यापाठोपाठ आशिष देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे भाजपाला विदर्भात खूप मोठा धक्का बसला आहे.\n2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीलाच आशिष देशमुख यांनी ई-मेलच्या माध्यमातून विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवला होता. राजीनामा दिल्यानंतर वर्ध्यामध्ये काँग्रेसच्या जाहीरसभेत व्यासपीठावर हजेरी लावल्याने आशिष देशमुख यांची काँग्रेस प्रवेश नक्की मानला जात होता. आशिष देशमुख यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची मंचावर जाऊन भेट घेतली होती. 3 ऑक्टोबर रोजी त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेत त्यांच्याकडे राजीनामा सोपवला होता.\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त…\nअहमदनगर- महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती राष्ट्रवादीद्वारे बुधवारी (१४ नोव्हेंबर)…\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/vikhe-patil-on-atal-bihari-vajpayee/", "date_download": "2018-11-14T21:52:30Z", "digest": "sha1:ZSMLMO3KA23BEFVRESDZ6PM2BBWVFS57", "length": 9657, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भारतीय राजकारणातील एक तत्ववादी पर्व संपले : विखे पाटील", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभारतीय राजकारणातील एक तत्ववादी पर्व संपले : विखे पाटील\nमुंबई : माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे भारतीय राजकारणातील एक तत्ववादी पर्व संपले असून, त्यांच्या रूपात एक समर्पित, संवेदनशील आणि खंबीर नेतृत्व हरपल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.\nवाजपेयी यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना ते म्हणाले की, कवि मनाचे वाजपेयी संवेदनशील तर होतेच. पण ते तेवढेच कणखरही होते. देशहित हेच त्यांचे पहिले प्राधान्य होते. पंतप्रधान म्हणून त्यांनी देशासाठी भरीव योगदान दिलं. १९९१ मध्ये भारताने उदारीकरणाचे धोरण स्वीकारले आणि वाजपेयींच्या काळात त्याला गती देण्यात आली. पंतप्रधान म्हणून त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले.\nत्या काळात आमचे वडील बाळासाहेब विखे पाटील यांनी संत तुकाराम महाराजांची प्रतीमा असलेले नाणे काढण्याची मागणी केली होती आणि त्या मागणीला अटलबिहारी वाजपेयी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसा निर्णय घेऊन त्यावर तातडीने अंमलबजावणी करण्यात आली व नवी दिल्लीतील एका सोहळ्यात थाटामाटात संत तुकाराम महाराजांची प्रतीमा असलेल्या नाण्याचे अनावरण झाले, अशी आठवणही विखे पाटील यांनी विषद केली.\nएक उत्तम वक्ते म्हणून देखील अटलबिहारी वाजपेयींचे नेहमीच स्मरण केले जाईल. त्यांचे अनेक भाषण,कविता आपण ऐकल्या आहेत. अतिशय परखड आणि नेमक्या शब्दांत व्यक्त होण्याची विलक्षण शैली त्यांच्याकडे होती. त्यांच्या देहबोलीतून आणि शब्दांतून त्यांचा बाणेदारपणा प्रकट होत असे. त्यांच्या निधनामुळे भारताची मोठी हानी झाली असून, भारताच्या संसदीय लोकशाहीच्या इतिहासात त्यांचे नाव अजरामर राहिल, या शब्दांत राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली.\nचालता-बोलता विश्वकोष काळाच्या पडद्याआड गेला : सुप्रिया सुळे\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nआमच्याकडे जागा आहेत ; असे करा अप्लायआमचा एकमेव ई-मेल : [email protected]सावधान \nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/chhagan-bhujbal-fight-contract-workers-jail/", "date_download": "2018-11-14T21:53:03Z", "digest": "sha1:CUWQ55SGSCU3Z65VMIIF24MTH3KRHTTQ", "length": 9134, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "छगन भुजबळ यांची कारागृहातून कंत्राटी कामगारांसाठी लढाई", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nछगन भुजबळ यांची कारागृहातून कंत्राटी कामगारांसाठी लढाई\nटीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्यात आरोपी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी मुंबई कारागृहातून राज्यभरातील कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी लढा चालविला आहे. त्यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात थेट कारागृहातून लक्षवेधी सूचना मांडली आहे.\nमाजी उपमुख्यमंत्री तथा विधानसभेच्या येवला मतदारसंघाचे (जि. नाशिक) आमदार छगन भुजबळ यांनी १ मार्च २०१८ रोजी विधानसभेच्या प्रधान सचिवांना आपली लक्षवेधी सूचना लेखी स्वरूपात मांडली. मुंबई मध्यवर्ती कारागृहातील तुरुंगाधिकारी (श्रेणी-२) यांच्या समक्ष व स्वाक्षरीने ही लेखी सूचना भुजबळांच्या लेटर हेडवर सचिवांकडे पोहोचली आहे. राज्यातील कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांची तीन वर्षानंतर सेवा समाप्ती आणि शासकीय सेवेत सामावून न घेण्याचा ९ फेब्रुवारी २०१८ चा शासन निर्णय लाखो अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या आयुष्याशी खेळ करणारा असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.\nशासनाने हा जीआर तत्काळ रद्द करावा, किमान दहा वर्ष सेवेत असलेल्या कंत्राटींना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, त्यासंबंधी धोरणात्मक निर्णय जाहीर करावा, अशी मागणी या लेखी लक्षवेधी सूचनेद्वारे आमदार छगन भुजबळ यांनी केली आहे. कारागृहात असूनही विधीमंडळाच्या कामकाजात सहभाग घेण्याची भुजबळांची तळमळ या लक्षवेधीतून दिसून येते. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळ गेल्या काही महिन्यांपासून कारागृहात आहेत.\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण…\nमुंबई : इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी वर्ग) आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र १६ टक्के आरक्षण आम्ही…\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/nilesh-rane-critisize-ncp-leader-and-pawar-famelly/", "date_download": "2018-11-14T22:12:59Z", "digest": "sha1:NZXFGO45UMUUYXF7UYBQ4CUTSGS2SU25", "length": 10673, "nlines": 99, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "\"धनंजय मुंडेनां बाद करण्यासाठी राष्ट्रवादीच्याच नेत्यांची खेळी\"", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n“धनंजय मुंडेनां बाद करण्यासाठी राष्ट्रवादीच्याच नेत्यांची खेळी”\nटीम महाराष्ट्र देशा- धनंजय मुंडे यांना बाद करण्यासाठीच राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनच खेळी खेळली जात असल्याचा गंभीर आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. कालच्या प्रकरणामुळे धनंजय मुंडेनां बाद करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची खेळी सुरु झाली आहे. मुंडेंच्या प्रसिध्दीचा फटका अजित पवारांना पडतोय आणी आपल्याला कोण माघे टाकतोय हे पवार कुटुंबाला सहन होत नाही.असा गंभीर आरोप राणे यांनी केला आहे. निलेश राणे यांनी ट्वीट करून हे आरोप केले आहेत.\nलोकशाहीच मंदिर समजले जाणाऱ्या विधिमंडळात चालत असणाऱ्या दलालीमुळे राज्यातील राजकारणात मोठ वादळ निर्माण झाल आहे. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावरील कथित ऑडिओ क्लीपमुळे गुरुवारी सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. यापार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी पवार कुटुंबियांना टार्गेट केलं आहे. धनंजय मुंडे यांना बाद करण्यासाठी राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी हा कट रचला असल्याचा आरोप राणे यांनी केला आहे.\nकालच्या प्रकरणा मुळे धनंजय मुंडेनां बाद करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची खेळी सुरु झाली आहे. मुंडेंच्या प्रसिध्दीचा फटका अजित पवारांना पडतोय आणी आपल्या कोण माघे टाकतोय हे पवार कुटुंबाला सहन होत नाही.\nवसई –विरारमधील ग्लोबल सिटी प्रकरणात करोडो रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात शिवसेनेचे नगरसेवक असणारे धनंजय गावडे यांनी माहिती अधिकारात माहिती मागवून तब्बल १९ कोटींची सेटलमेंट केल्याची माहिती खुद्द यामध्ये मध्यस्थ असणाऱ्या प्रमोद दळवी नामक व्यक्तीने दिली आहे. याच घोटाळ्या संबंधीचा प्रश्न अधिवेशनात येणार होता. आता हा प्रश्न विचारला जाऊ नये यासाठी २ कोटींची अजून एक सेटलमेंट करण्यात आली. ज्या सेटलमेंटमध्ये विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना ५० लाख रुपये तर आमदार अनंत ठाकूर, राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता, मंत्रालयातील काही अधिकारी आणि वसई विरार महापालिकेतील अधिकाऱ्यांना उरलेले दीड कोटी देण्यात आल्याच दळवी यांनी सांगितल आहे. दरम्यान या सर्व सेटलमेंटबद्दलच्या ऑडियो देखील पुढे आल्या आहेत.\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nटीम महाराष्ट्र देशा- विकासात भरारी मारणारा जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर होता. परंतु गेल्या साडेचार वर्षांत हा…\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/president-pranab-mukherjee-pm-narendra-modi-greet-nation-on-mahavir-jayanti/", "date_download": "2018-11-14T21:53:42Z", "digest": "sha1:JBG6IZJWYKSUDVW4IUOGIMDIESMT7D5X", "length": 6672, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या\nअहिंसेची शिकवण देणारे जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज साजरी होत आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अहिंसा, सत्य, करुणा याबाबत भगवान महावीरांनी शिकवलेलं तत्वज्ञान आजही समाजाला उपयोगी असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा…\nटीम महाराष्ट्र देशा : मागासवर्गीय आयोग मराठा आरक्षणा संबंधीचा आपला अहवाल आज नाही तर उद्या सरकारला सादर करणार…\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/who-are-country-they-should-be-country-12388", "date_download": "2018-11-14T22:06:18Z", "digest": "sha1:E2LYXQGXAADIIYBTWHXUZWY6YHZXPRCU", "length": 13761, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Who are in the country, they should be the country ज्या देशात आहोत, त्या देशाचे होता आले पाहिजे | eSakal", "raw_content": "\nज्या देशात आहोत, त्या देशाचे होता आले पाहिजे\nसोमवार, 19 सप्टेंबर 2016\nऔरंगाबाद - \"\"आपण ज्या देशात आहोत, त्या देशाचे होता आले पाहिजे. प्रत्येक जाती-धर्माचा आदर करायला हवा. तेव्हाच आपल्याला यशस्वी होता येईल. जगात कोणतीही एक जात श्रेष्ठ नाही. मनात ध्येय बाळगले, तर यश नक्की गाठता येते,‘‘ असे विचार मसाला किंग म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध उद्योजक धनंजय दातार यांनी व्यक्त केले.\nऔरंगाबाद - \"\"आपण ज्या देशात आहोत, त्या देशाचे होता आले पाहिजे. प्रत्येक जाती-धर्माचा आदर करायला हवा. तेव्हाच आपल्याला यशस्वी होता येईल. जगात कोणतीही एक जात श्रेष्ठ नाही. मनात ध्येय बाळगले, तर यश नक्की गाठता येते,‘‘ असे विचार मसाला किंग म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध उद्योजक धनंजय दातार यांनी व्यक्त केले.\n\"सकाळ‘ कार्यालयास त्यांनी रविवारी (ता. 18) सदिच्छा भेट दिली. या वेळी संवाद साधताना ते म्हणाले, \"\" यूएईमध्ये सर्वच देशांतील उद्योजक आहेत. त्यांच्यामध्ये आपल्याला व्यवसाय करता आला पाहिजे. त्यांची भाषा आली नाही तरी चालेल. मला आजही अरबी भाषा येत नाही. इंग्रजी आलेच पाहिजे म्हणून माझे काही अडले नाही. उद्योग करताना तुमचे टर्न ओव्हर किती आहे यापेक्षा तुमचा नफा किती, हे महत्त्वाचे. कॉस्ट किती, बॅलन्स किती हे खूप महत्त्वाचे आहे; पण एकाची टोपी दुसऱ्याला लावू नका. एकदा नाव खराब झाले तर तुम्हाला कुठेही उभे राहता येणार नाही. कोणताही उद्योग उभारल्यावर तीन वर्षे तरी सेटल व्हायला लागतात. त्यामुळे कितीही त्रास झाला तरी उद्योग सोडू नका. उद्योगात स्पर्धा असते. स्पर्धेशिवाय पुढे जात येत नाही. प्रगती करताना आपण कुणावर जळू नये. शत्रू तयार करता कामा नये. वायफळ बोलण्यापेक्षा पॉइंटवर बोलायला शिका. सकारात्मक विचाराने, सर्वांना सोबत घेऊन यश मिळवता येते. उद्योग करताना टेन्शन येते; मात्र टेन्शनला मारणे शिका. घरात आई-बाबा, मुले आपली असतात. बाहेर आपल्यासाठी माणसे धावून येतील अशी माणसे तयार करा.\nतरुण म्हणतात, की मंदी आहे; मात्र मंदीतसुद्धा संधी शोधायची असते. समुद्राच्या लाटेत पोहणे शिका. 2009 मध्ये मंदी आलेली असतानाही माझी कंपनी 40 टक्के \"हाय‘ होती. शिवाय तुम्ही पैसा कमवा; मात्र हा पैसा तुम्हाला एन्जॉय करता आला पाहिजे. हा पैसा फक्तच जमा करून ठेवू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.\nफिनटेक कंपन्यांना भारतात प्रचंड संधी : पंतप्रधान\nसिंगापूर : जगभरातील फिनटेक कंपन्यांसाठी भारत संधीचे प्रवेशद्वार असून गुंतवणूकदारांसाठी भारत आता सर्वाधिक आवडते ठिकाण बनल्याचे पंतप्रधान नरेंद्र...\n25 लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक\nपुणे - मजूर पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडे सुमारे 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून दोन जणांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने...\nनाशिक - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१९ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले...\nछटपूजेनंतर कुकडी नदी किनारा केला चकाचक\nजुन्नर - उत्तर भारतीयांच्या काल सांयकाळी सुरू झालेल्या छट पूजेची आज बुधवार ता.14 रोजी सूर्योदयानंतर सांगता झाली. यानंतर नदी किनारा परिसर त्यांनी न...\nमिक्सर आणि ग्राइंडरच्या युगात पाटा-वरवंटा, जाते बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय अजूनही तग धरून\nपाली - मिक्सर आणि ग्राइंडरच्या युगात पाटा-वरवंटा, जाते बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय अजूनही तग धरून आहे. प्रचंड मेहनत, शारीरिक त्रास, मागणीत घट आणि...\nपिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळींचा सुळसुळाट\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळी आणि भोजनालयांचा सुळसुळाट झाला आहे. काही भोजनालये रस्त्याच्या कडेला रात्रीही सुरू असतात. तेथील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2009/02/08/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%81/", "date_download": "2018-11-14T22:10:11Z", "digest": "sha1:J2YUREVMOHH54HIBHLDHE4HP67T3FVKY", "length": 54642, "nlines": 420, "source_domain": "kayvatelte.com", "title": "कार्तिकी देवींचा .. विजय असो… संपुर्ण कार्यक्रमाचा अहवाल | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← सारेगमप अंतिम भाग आज..\nकार्तिकी देवींचा .. विजय असो… संपुर्ण कार्यक्रमाचा अहवाल\nआयडिया सारेगमप अंतिम सोहळा\nमी जे काही लिहितोय ते कार्यक्रम पहाताना. मला अजुन माहिती नाही कोण विजेता होणार ते.कार्यक्रम सुरु व्हायचा आहे आणि मी कार्यक्रम पहाता पहाता मला काय वाटेल ते लिहिणार आहे.हा लेख थोडा मॊठा होणार आहे ह्याची मला पुर्ण कल्पना आहे. समोर टिव्ही वर कार्यक्रम सुरु आहे.. आणि मी लॅपटॉप घेउन बसलोय लिहायला.. हा कार्यक्रम जसा जसा पुढे सरकेल तसा तसा मी इथे लिहीणार आहे ” सारेगमप महाअंतिम सोहळा कार्यक्रम माझ्या नजरेतून… लाइव्ह…..\nआज सकाळपासूनच ह्या कार्यक्रमाची वाट पहात होतो. सायंकाळी ६ वाजता, मोठी मुलगी म्हणाली, बाबा मार्केटला चला. काही तरी विकत घ्यायचंय. म्हणून आम्ही सगळेच बाहेर निघालो. सारखं घड्याळाकडे लक्ष जात होतं. तिच्या पण बहुतेक लक्षात आलं असावं, कारण तिला पण माझं गाणं प्रेम पुर्णपणे माहिती आहे. तर आम्ही बरोब्बर ७-३५ ला घरी पोहोचलो .\nटिव्ही सुरु केला.इतका पॉप्युलर कार्यक्रम पण रंगमंच अगदीच सुमार तर्हेने सजवला होता. पहिले तर पल्लवी ने आपल्या नेहेमीच्या पद्धतिने सुरुवात केली आणि पूर्वीच्या सारेगमप चे ग्लिंप्सेस दाखवले.\nमी ह्या कार्यक्रमामध्ये काय काय आणि कसं कसं होतं गेलं ते लिहीणार आहे आज इथे.\nमराठी पाउल पडते पुढे ह्या मऱ्हाटी मनाला भावलेल्या गाण्या पासून कार्यक्रमाची सुरुवात केली. सगळेच पार्टीसिपंटस म्हणजे ज्यांनी कार्यक्रमामध्ये पुर्वी भाग घेतला आणि जे व्होट आउट झाले ते सगळे स्टेज वर बघुन एकदम प्रसन्न वाटलं. घरचेच कुणीतरी नातेवाईक खूप दिवसांनी भेटल्यावर जसा होतो , तसा आनंद झाला होता.\nबायको पण, अहो, ती आपली करमरकर नं हो म्हणून स्टेजवर आलेल्या जुन्या मुलांना ओळखायचा प्रयत्न करित होती. मी नेहेमी प्रमाणे खेकसलो.. आता गप्प बस जरा.. बघू दे ना कार्यक्रम.\nसगळ्या मैदानामधे सगळी कडे ५ ही लिल चॅम्प्स ची पोस्टर्स लावण्यात आहेली होती. बायकांचं लक्ष बघा, सौ. म्हणते अहो, त्या पल्लविचं ब्लाउज बघा ,इतका मोठा कार्यक्रम पण तरीही मॅचिंग सेन्स नाही पल्लवीला..\nआजच्या कार्यक्रमा मधे दोन गाण्यांच्या मधे ब्रेक्स फार जास्त वेळ होते. इतर जाहिराती तर होत्याच पण झी चे इतर कार्यक्रम इन्क्लुडींग त्या गर्विष्ठ सचीन चा महागुरु() च्या कार्यक्रमाची जाहिरात पण होती.त्या सचिनला बघितलं की आजकाल चीड येते. अतिशय ओव्हर ऍक्टींग आणि स्वतःला अतिशहाणा समजणे आणि उध्दट सारखे स्टेजवरचा त्याचा परफॉर्मन्स अगदी ईरीटेट करतो मला.\nसंध्याकाळ जरी असली, तरी, कार्यक्रमाची सकाळ, म्हणून , सुरुवात रोहित राउतच्या गाण्याने झाली.. उजळून आलंय आभाळ.. हे वासुदेवाच गाणं , अगदी वासुदेवाच्याच ड्रेस मधे त्याने सादर केले. तसाही राहुल हा एक परफॉर्मर आहेच त्यामुळे त्याने अगदी छान म्हंटलं गाणं आणि लगेच अंदाज आला , की पुढे काय काय गमती आहे ते.\nदुसरा परफॉर्मन्स पंतोजी च्या वेशातल्या मुग्धाने सादर केला. कार्टी खुप गोड दिसत होती. हातात छडी, मिशी रंगवलेली, आणि अंगात कोट. अगदी पंतोजींची आठवण करुन देत होती ,अजिबात तिच्या चेहेऱ्यावर कुठलेही टेन्शन दिसत नव्हते. इतके हजारो प्रेक्षक समोर बसले असतांना पण कॉन्फिडन्स काही कमी झाला नाही तिचा. तिला पल्लवी ने विचारलं , की पंतोजी, कसं वाटतंय\nइथे इतक्या लोकांसमोर गाणं म्हणताना, तर ती म्हणते, इतके जास्त मुलं क्लास मधे नसतात पण मजा आली, इतक्या लोकांसमोर गाणं म्हणताना.\nह्या गाण्याच्या मधेच पद्मजा ताईंना दाखवलं. माझ्या फेवरेट गायिका पद्मजा ताई. अजुन मुड फ्रेश झाला.पद्मजा ताईंनी म्हटलेली इंदिरा संताची कविता , मरवा आणि पृथ्वीचे प्रेमगीत एकदा ऐका म्हणजे ह्या हरहुन्नरी गायिकेची ओळख पटेल. मात्र सगळ्या लोकामधे नजर मात्र अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंतलाच शोधत होती.\nआर्या आली , नावाप्रमाणेच प्रिटी अन सुंदर.. अन गाणं पण ते माझं आवडतं, कशाला उद्याची बात वाह मजा आली एकदम. तिचा परफॉर्मन्स अगदी मस्त झाला.सगळी गाणी ऐकताना मात्र एक हुरहुर पण होती, की आता हा कार्यक्रम संपला… पण प्रत्येकच चांगली गोष्ट संपली नाही तर अजीर्ण होतं.. नाही कां\nकार्तिकी आपलं हातखंडा गाणं जुने कपडे घालून तु चाल पुड – भिती कुनाची म्हंट्ल.. अगदी फुल्ल एनर्जी आणि परफॉर्मन्स… मस्तच झालं हे गाणं. लोकांनी वन्स मोअर केलं.. कुंकू मधलं हे गाणं अगदी अप्रतिम झालं होतं.\nप्रथमेश ची वाट पहाणं सुरु होतं. आत्ता येइल म्हणून वाट पहात होतो . पण दळभद्री ब्रेक आला. प्रथमेश सुंदरसा पिवळा फेटा आणि कुर्ता घालुन, हातामधे डफली घेउन आला. त्याचं गाणं पण,मस्त झालं .\nमधेच खळे आजोबांवर कॅमेरा गेला तसेच श्रुती सडोलीकर पण दिसली. आणि इतक्या वेळानंतर कॅमेरा अवधूत आणि वैशाली वर गेला आणि धाकटी मुलगी म्हणाली बाबा अवधूत दादा बघा.. हा अवधूत आणि वैशाली पण आपल्या घरच्या सारखेच वाटतात मुलिंना . स्वप्निल बांदोडकर आणि सलील पण दिसला. बऱ्याच मोठ मोठ्या गायकांनी हजेरी लावली होती , ज्युरी व्यतिरिक्त\nइतकं झाल्यावर सगळ्य़ा ज्युरींच स्वगत करण्यात आलं आशाताई खाडीलकर , देवकी, श्रीधर फडके, अभ्यंकर, वगैरे प्रभ्रुतींना पण स्टेज वर बोलावून स्वागत केलं गेलं.मला देवकी आवडत नाही. तिचा चेहेरा नेहेमी प्रमाणेच चिडका दिसत होता. ह्या मधल्या काळात तर आर्याचे सगळे जुने गाण्यांची ग्लिंप्सेस मधे दाखवण्यात आलं.\nआर्या नंतर मधल्या वेळात ड्रेस बदलून आली . काळ्या पंजाबी ड्रेस मधे फारच गोड दिसत होती. लिल चॅम्प्स किशोरी ताईं आमोणकरांची भेट घेतली ते पण दाखवलं. पद्म विभुषणाने नावजल्या गेलेल्या आशा ताई जरा थकल्य़ा सारख्याच वाटत होत्या स्क्रीन वर. फार वय झालेलं नसावं , पण थकवा जाणवत होता.\nआर्या अवघा रंग एक झाला म्हणून आर्याने जे सुरू केलं आणि ढोलकी वर थाप पडली, तेंव्हा रंगी रंगला श्रीरंग पर्यंत पोचे पर्यंत लक्षात आलं.. जिंकलं पोरीनं.. अंगावर काटा आला पहिली तान ऐकतांना.काय गाणं म्हंटलं तिने.. वाह कान त्रुप्त झाले. किशोरी ताईंची आठवण झाली गाणं ऐकतांना. किशोरी ताईंची नवीन सीडी आणली पाहिजे लवकरच….\nदेवकी जेंव्हा ह्या गाण्या बद्दल पल्लवी ने विचारले तेंव्हा ती म्हणाली”तू माझ्या गुरूचं गाणं गायलीस आणि गाण्यामधे खूप नेमकेपणा , ऍक्युरसी दिसली..” देवकीने अगदी नेमक्या शब्दामधे गाणं कसं झालं ते सांगितलं.\nअलिबागची मुग्धा चा प्रवास ह्या कार्यक्रमातला दाखवला. सुरुवा्तीला अगदी, मुग्धाचा एक दात पडलेला चेहेरा बघून मजा वाटली. मुग्धा लाल हिरवा ड्रेस घालुन स्टेज वर आली तेंव्हा हा ड्रेस मला अजिबात आवडला नाही. परंतु हातामधे माईक धरलेला,आणि, ऋतुराज आज वनी आला हे गाणं सुरु झालं आणि लक्षात आलं की , पोरीने खूप मेहनत घेतली आहे गाण्यावर. मुग्धा आता मोठी वाटतेय . गाणं पण मुग्धा गीताच्या बाहेर पडलंय तिचं.ती आता संपुर्ण गायिका होण्याच्या मार्गावर आहे हे जाणवलं. आशाताईंनी म्हंटलं की जी सुर-तालाची समज तुला आहे ती आता हळू हळू उमलू लागली आहे. न अनुभवलेल्या भावना सुध्दा सुंदरपणे व्यक्त करते. तिचा चेहेरा पण फारच निरागस दिसत होता गाणं म्हणताना.\nकार्तिकी देवींचा विजय असो.. म्हणुन जेंव्हा पुकारा केला पल्लवीने , आणि ह्या कार्यक्रामामधे पहिल्यांदा दोन ’नी’ मिळवणारी रेकॉर्ड मेकर … तेंव्हा तिचा प्रवास दाखवताना , नाना पाटेकर तिच्या पाया पडला ते पण दाखवलं.. मस्त वाटलं..\nकार्तिकी हिरवा डल्ल कलरचा ड्रेस घालुन आली होती. जखमा उरातल्या त्या उघड्या पुन्हा जाहल्या ही शोभा गुर्टूंची गझल सुरु केली. आणि सगळी कडे पीन ड्रॉप सायलेंस.. आणि हसरे चेहेरे.. स्प्लेंडीड दुसरे शब्दच नाहीत तिच्या पर्फॉर्मनस वर. शोभा गुर्टुंचं गाणं पुर्ण ताकतिने पेश केलं कार्तिकीने. हात खंडा आहे तिचा.सुरेश वाडकर म्हणाले माउली तुझ्या गळ्यात गातात.\nकार्यक्रमामधले जे सगळे ब्रेक्स आहेत ते मात्र मला इरिटेट करतात. मस्तपैकी मसाला दुध प्यायला घ्यावं आणि त्यामधे एखादा कुजका बदामाचा तुकडा लागावा तसं वाटतंय.आज ज्या जाहिराती दाखवतील त्या पैकी काही विकत घ्यायचं नाही हे ठरवलंय मी.\nकॉम्बो म्युझिक डायरेक्टर .. म्हणून रोहित आला होता. मला ह्याचा पर्फॉर्मन्स मला कधिच फार भावला नाही. पण केवळ एस एम एस च्या जोरावर इथपर्यंत पोहोचला. असो. त्याने अबिर गुलाल उधळीत रंग .. जितेंद्र अभिषेकींचं गाणं म्हंटलं त्याने. गाणं चांगलं म्हंटलं. उजेडात साधारण दिसणारा सेट आता अंधारात लाइटींग केल्यावर बरा दिसतोय.\nश्रीधर फडके ह्यांनी पण त्याचं कौतुक केलं पण शास्त्रीय संगित शिकल्या शिवाय तरणोपाय नाही हे पण आवर्जून सांगितलं..\nह्या नंतर प्रथमेश च सारेगमप मधला प्रवास दाखवला. ५१ वेळा नी मिळालेला पल्लवी म्हणाली, रोहित मधे जो बदल घडला त्याच्या विरुद्ध बदल झालाय तुझ्या मधे. खरंय ना…\nप्रथमेश पहिला सुरुवात केली सुरत पिया की … सुरु केलं आणि ढोलकी वरची थाप… वाह क्या बात.. मस्त झालं गाणं..वाटलं की हाच महागायक.. काय जागा घेतल्या एक एक. जबरी\nकाळा पॅंट शर्ट आणि सोनेरी कोट अशा वेशात त्याचा प्रवेश.. छान दिसत होता. वसंतराव देशपांडे ह्यांचे गाणं इतक्या ताकदीने सादर करणे सोपे नाही. खाउन टाकलं त्यानं . पर्फॉर्मन्स वरचा नी… च्या लायकीचा होता.\nसंजिव अभ्यंकर ह्याने प्रथमेश हा बैठकीचा गायक झी ने दिलाय अशी कॉमेंट केली. पुढे तुझे गाणे बैठकीत ऐकायला आवडेल असेही तो म्हणाला. प्रथमेश नेहेमी प्रमाणेच तारीफ ऐकुन लाजला.\nब्रेक नंतर पाचही लिल चॅम्प्स स्टेज वर आले. आजच्या कार्यक्रमात ही पहिलीच वेळ की सगळे चॅम्प्स एकत्र स्टेज वर आले. सगळ्यांनी आभार मानले प्रेक्षकांचे…आणि आशिर्वाद मागितले..\nयुनिवर्सल आणि झी तर्फे सिडी निघणार आहे हे पण डीक्लिअर करण्यात आलं. पंचरत्न हा गाण्याचा अल्बम पण झी काढणार असल्याचं पल्लविने सांगितले. मला वाटतं हेच कारण असेल , झी ने त्यांची गाणी नेटवर अपलोड करणं बंद केलंय.\nकौशल इनामदार आणि सलिल कुळकर्णी ह्या दोघांनी संपुर्ण महाराष्ट्रात फिरून ह्या हिऱ्यांचा शोध लावला हे पण पल्लवी ने आवर्जून सांगितले.\nघनरानी मी साजना.. हे गाणं वैशाली भैसने हिने म्हंटलं. श्रीधर फडके ह्यांचं गाणं म्हंटलं . टेक्निकल ती गाणं छान म्हणते पण तिचा आवाज मला फारसा आवडला नाही. 😦\nआर्याचं वंदे मातरम हे सुरु झालं आणी पहिली तान ऐकली .. वाटलं पोरगी गिफ्टेड आहे. कोरस देणारे लिल चॅम्प्स पण मनापासून कोरस देत होते. सगळा ऑडियन्स गाण्याबरोबर साथ देत होता . आणि हे आज पहिल्यांदाच झाले होते.\nप्रथमेश चं हिंदी गाणं.. अगदी त्याच्या व्यक्तिरेखेच्या विरुद्ध झालं , ओ मेरी जोहरे जबी.. म्हंटलं त्यानी..\nमुग्धा नं म्हटलेले ये इश्क हाये.. जमलं होतं .अवधुत आणि वैशाली तर अक्षरशः खुर्चीत नाचत होते, ह्या गाण्याच्या वेळेस, तसेच ऑडीअन्स ने पण साथ दिली.\nदोन ज्युनिअर चॅम्प्स मुग्धा आणि कार्तिकी इथ पर्यंत पोहोचल्या.. कार्तिकी ने लाल मेरी .. दमा दम मस्त कलंदर पुर्ण ताकदीने म्हंटलं सगळे प्रेक्षक ठेका घेउन नाचत होते . हे गाणं तिचं हातखंडा गाणं. देहबोली पण सुंदर होती गाण्याच्या वेळी, अजिबात थकलेली दिसत नव्हती कार्तिकी.\nत्यानंतर रोहित राउत जिंदगी मोत ना बन जाये सम्हालो यारो हे गाणं घेउन आला. पण स्वर सुरुवातीलाच चुकले आणि नंतर त्याने सावरले तरी त्याचे लिमिटेशन्स एकदम नजरेत भरले.मला आवडलं नाही पण सुदेश भोसले ला हे गाणं आवडलं. पल्लवी जेंव्हा स्वप्निल बांदोडकर्शी बोलली तेंव्हा तो म्हणाला की मी इतका एंजॉय करतोय हा कार्यक्रम, पण सगळं खॊटं वाटतंय.. इतकं छान कसं गाऊ शकतात ही मुलं\nओव्हर ऍक्टींग करित सचिन पिळगांवकर नेहेमी प्रमाणे ऐटबाज कोंबड्य़ा प्रमाणॆ बोलत होता. म्हणाला मी ह्यांच्या कडून गाणं शिकणार आहे आता.\nआर्या शेवटचं गाणं घेउन मंचावर आली. तिची आई म्हणाली ऑडीशनच्या वेळची माझी आर्या आणि आताची आर्या ह्यातखूप बदल जाणवतोय .. चमचम करता है ये बदन.. सुरु झालं आणि बस्स मुलं -मुली लागले ना नाचायला… अगदी भारती आचरेकर पण नाचल्या गाण्याच्या तालवर.. मस्त झालं गाणं . तो ढोल वाजवणारे त्यांचं कौतुक करावंच लागेल. अर काय बडवलीये ढोलकी, तबला त्यांनी.. मस्त मुलं -मुली लागले ना नाचायला… अगदी भारती आचरेकर पण नाचल्या गाण्याच्या तालवर.. मस्त झालं गाणं . तो ढोल वाजवणारे त्यांचं कौतुक करावंच लागेल. अर काय बडवलीये ढोलकी, तबला त्यांनी.. मस्तम्हंटलं फोडणार आता.. क्या बात है.. मंडळी, जर काही कारणाने आजचा कार्यक्रम पाहू शकत नसाल तर उद्या नक्की नक्की पहा.. एक अविस्मरणीय कार्यक्रम आहे हा..\nकार्तिकी शेवटचं गाणं घेउन आली. तिच्या वडिलांना विचारलं, की तुम्ही गाणी कंपोज करता , तुम्हाला कसं वाटतं त्यांनी सगळ्यांचे आभार मानले. खंडु रायाच्या लग्नाला म्हंटलं तिने.. तिने पायाने घेतलेला ताल आणि डाव्या हाताची मुव्हमॆंट .. आणि अगदी फुल्ल लाइव्हलि एनर्जी घेउन आली होती ती.. सगळ्यांना तिने नाचायलाच लावलं..\nमुग्धाचं शेवटलं गाणं ह्या स्टेजवरचं.. पल्लवी म्हणाली, सुरुवातीला दात पडलेला होता तो आता पुर्ण आलाय, त्यामुळे मुग्धा छान हसते..आता ..\nडॊकं फिरलंया बयेचं .. सुरु केलं आणि तिने जो ठेका धरला आणि उड्या मारत अगदी लहान मुला सारखं गाणं म्हणाली ते पाहुन आनंदाने मन उचंबळून आलं. सुंदर गं बाळे.. मस्तच झालं.. काय डोळे चमकत होते तिचे गाण्याच्या वेळी, हसरे डॊळे पहायला बरं वाटलं..\nप्रथमेश लघाटे शेवटचं गाणं घेउन आला..आरवली सारख्या खेड्या मधुन आलेला हा गायक म्हणे लहान असतांना तंबोऱ्याच्या नादावर झोपणारा… शेवटचं गाणं केवळ श्रोत्यांच्या मनोरंजनाकरिता घेउन आला. डिपाडी ढीपांग.. सुरु केलं आणी लक्षात आलं की गाणं जमणार.. आणि जमलंच .. अपेक्षेप्रमाणे..हेच गाणं पुर्वी एकदा रोहित ने पण म्हंटले होते पण प्रथमेशचं जास्त छान झालं.\nरोहित राउत आला स्टेजवर..कार्यक्रमाचं शेवटचं गाणं घेउन… देवा तुझ्या दारी आलॊ..\nअरे… भैरवी आणि ती पण रोहित कडुन… मस्त म्हणतोय पण .\nआणि आता विजेता डीक्लिअर व्हायची वेळ जवळ येते आहे. महाविजेता म्हणुन डीक्लीअर करण्यासाठी पल्लवी सगळ्याच चॅम्प्स्ला स्टेज वर घेउन आली. कोण विनर होइल हे अजुनही कळले नाही. उत्सुकता ताणल्या जाते आहे. कोणाला काय बक्षीस मिळणार ते पल्लवी सांगते आहे. तिने नंतर श्रिनिवास खळे आजोबांना आमंत्रित केलंय स्टेज वर. धड धड वाढली आहे माझीच.. वाट बघतोय.. खळे आजोबा म्हणाले की प्रकृती बरी नाही तरिहि केवळ या मुलांचं गाणं ऐकायला आलो. अजय भागवत , वर्षा, कमलेश भडकमकर आणि हे सगळे म्युझिशिअन्स .. सगळ्यांचीच नावे घेउन ऍप्रिशिएट केले. म्हणाले यश मिळालं म्हणुन इथेच थांबू नका. नुस्तं गुरु कडे शिकल्यावर रियाझ करा. मेहेनत करा. एकच इच्छा करतो , की तुम्ही सगळे खुप मॊठे व्हा आणी जगात नाव कमवा.\nअंतिम विजेत्याचं नांव खळे काकांनी घोषित केलं. आणि ते नांव आहे…कार्तिकी गायकवाड..अपेक्षा आर्या किंवा प्रथमेश जिंकण्याची होती.. पण असो..\n← सारेगमप अंतिम भाग आज..\n28 Responses to कार्तिकी देवींचा .. विजय असो… संपुर्ण कार्यक्रमाचा अहवाल\nह्या मुलांनी आपल्याला भरपुर आनंद दिलेला आहे. आता अशी पिटीशन्स सबमिट करुनही काही होणार नाही. माझी अपेक्षा पण आर्या किंवा प्रथमेश होते.\nझी ने खालील खुलासा करावा:-\n१) एस एम एस – कुणाला किती मिळाले\n२) सेलेब्रिटी जजेस ने दिलेले मार्क्स\nवरच्या दोन्ही गोष्टी एकदा क्लिअर झाल्या की मग खरं काय ते कळेल. जजेसचं पॅनल एकांगी आहे हे लक्षात आलं होतंच , आणि तसं मी माझ्या आधिच्या पोस्ट मधे लिहिलं पण होतं..\nजे काही झालं ते झालं., आता हा काही जगाचा अंत नाही. अजुन ती मुलं लहान आहेत . मॊठी झाली की मग त्यांना आपोआपच त्यांचं डीझायर्ड स्थान मिळेल.\nकार्तिकी चा यात काहीच दोष नाही. मोठ्या मनाने तिचे अभिनंदनच करायला पाहिजे आपण.. अगदी रोहित राउत जरी आला असता तरिही मी हेच म्हंटलं असतं…\nदादा खुप छान लिहिले आहे…\nनविनच उपक्रम आहे हातुमच्या एनकरेजिंग कॉमेंट करिता धन्यवाद.\nअरे एवड्या झटकन इतका सुरेख वृत्तांत तयार कमाल आहे बुवा तुमची. कार्यक्रम पहाता पहाता लेखणी काय सुरेख साकारलीय. सुंदर वृत्तांत. कार्यक्रमापेक्षा तुमच्या वृत्तांतालाच दाद द्यावीशी वाटली.\nमाझ्या ब्लॉगचं नावंच” काय वाट्टेल ते” आहे ना त्यामुळे शक्य झालं.\nबरहा मुळे मराठी टायपिंग पण बऱ्यापैकी फास्ट करता येतं.\nजे काही मनात आलं- कार्यक्रम पहातांना ते सरळ टाइप करत सुटलॊ.\n नंतर चेक पण केलं नाही पोस्ट करण्यापुर्वी.\nजसं पहिलं लिखाण आहे तसंच पोस्ट केलं…\nआणि दुसरी गोष्ट म्हणजे गाण्यावरचं प्रेम…\nअहो गाणं म्हणता येत नाही पण ऐकायला मात्र मनापासुन आवडते… मी हाडाचा “कानसेन” आहे.\nछान लिहिले आहेस. फक्त एक दोन अपवाद वगळल्यास अगदी माझ्या मनातले बोलला आहेस. मी कार्यक्रम पहात होतो त्यामुळे तुझा लेख लाइव्ह वाचू शकलो नाही, रेकॉर्डेड वाचला. आता त्यातल्या बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेऊन रेकॉर्डेड प्रोग्रॅम आज रात्री पुन्हा पाहीन.\nमस्त लेखाबद्दल आभार आणि अभिनंदन.\nधन्यवाद.. आज लेख समोर ठेवुन कार्यक्रम पहा, काय सुटलं ते पण सांगा..\nकार्यक्रमाचा निकाल धक्कादायक होता. मलाही प्रथमेश किंवा आर्या यांपैकी कुणीतरी जिंकेल किंवा सर्वांनाच विजेते म्हणून घोषित करतील असं वाटलं होतं. असो.\nमी असं ऐकलं आहे की कौशल इनामदार ने १००० मुलांमधून ९० निवडली. आणि मग सलील आणि कौशल्ने मिळून त्या ९० मधली ५०-५२ मुलं निवडली. पण लोकसत्तेत सलीलने लिहिलं होतं की मुलं मी निवडली. त्याच्या पत्रामध्ये कौशलचा उल्लेखही नव्हता. हे कितपत बरोबर आहे कारण १००० मधून ९० मुलं काढणं हे खरंच कठीण काम होतं आणि माझ्या मते कौशलचं याबद्दल कौतुक केलंच पाहिजे.\nसुंदर – धावते समालोचन- मला फार आवडले. विचार करून लिहायला ’ब्रेक’ चा उपयोग करता येईल.\nबरहाचा बापर केल्याने मराठी टॉयपिंग पण फास्ट होते. संपूर्ण पर्वाचे सिंहावलोकन अवश्य करावे.\nअतुल परचुरेचा चावटपणा- प्रेक्षकाने सुद्धा त्याला जास्त दाद दिली नाही\nमात्र म्हातारा बरा वाटला\nहं,,, तो अतुल परचुरे पण हल्ली फार बोअर करतो. त्याचा प्रेझेन्स लक्षात आला नाही, कारण त्या वेळेस मी लिहित होतो.\nसुंदर आणी एकदम instant अहवाल आहे हा कार्यक्रमाचा …\nआणी हो सचीन बद्दल तुम्ही जे काही लिहिल आहे ते मला स्वत:ला पण\nजाणवल आहे बरयाच वेळा…आजकाल खुप त्रासदायक वाटत त्याच वागण-बोलण..\nप्रिय महेंद्र, अहवाल उत्तम झाला आहे. वर मनीष दातारांनी लिहिलं आहे की सलील कुलकर्णींनी माझा उल्लेख त्यांच्या पत्रात द्यायला हवा होता. त्यांनी वर दिलेले इतर तपशील बरोबर आहेत. तरीही मला आवर्जून सांगावंसं वाटतं की कधीकधी वर्तमानपत्रांमध्ये संपादक पत्रांमध्ये काट्छाट करतात त्यामुळे काही महत्त्वाचे तपशील राहून जातात. तर माझा उल्लेख सलीलच्या पत्रात नव्हता हे इतकं मनावर घेण्यासारखं नाही. सलील आणि मी चांगले मित्र आहोत आणि असं झालं असेल तर ते अनावधानानं झालं असेल असं मला वाटतं. धन्यवाद.\nतुमच्या सहभागाशिवाय हा कार्यक्रम पुर्ण होणे शक्य नव्हते.. हे संपुर्ण सत्य आहे.आणि त्या मुळे तुमचा उल्लेख नसल्यामुळे तुमचे फॅन्स दुखावले जाणे सहज शक्य आहे.आणि नेमकं तेच झालंय.\nलोकसत्तानेही ही चुक दुरुस्त करायला हवी होती .\nकारण १००० मुलांमधून ९० मूल निवडण हे फार कठिण काम होत .\nकौशल यांची कामगिरी खरच कौतुकास्पद आहे\nकौशल इनामदार यांचा अभिप्राय वाचला …\nत्यांच्या मोठ्या मनाचे दर्शनही झाल ,\nखूप matured विचार आहेत त्यांचे ….\nज्या लोकाना माझे विचार पटत असतील त्यानी\nह्या मेल वर आपली प्रतिक्रिया लोकसत्ताला कळवावी.\nमाझ्या ब्लॉगवरचं अजुन एक पोस्ट आहे ते तुम्ही वाचलेलं दिसत नाही. जरुर वाचा.आणि आता सारेगमप लिल चॅम्प्स संपुनही बरेच दिवस झालेत.\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nतुम्ही पण बालक आहात\nछोटीसी कहानी.. भाग १\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2010/03/27/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A5%AA/", "date_download": "2018-11-14T21:22:19Z", "digest": "sha1:2L2MLD6CD2VDQCWI5DHABTVYADXY4SRJ", "length": 44372, "nlines": 402, "source_domain": "kayvatelte.com", "title": "एक कथा- ४ | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← एक कथा- 3\nएक कथा- ५ ( शेवटचा भाग) →\nरोहन आपण समुद्रावर जाउ या का\n शुअर.. चालेल मला. दोघंही बँडस्टँडला पोहोचले. दाणे वाला भैय्या गळ्यात पाटी अडकवून तिथे फिरत होता. आजुबाजुला कुठेही नजर गेली, तरीही बँडस्टँडवर जे काही नेहेमी सुरु असतं तेच सुरु असलेलं दिसत होतं– एक वेळ तुम्हाला जर पहायची लाज वाटत असेल, तर तुम्ही डॊळॆ बंद करा, अशी प्रवृत्ती दिसुन येत होती बसलेल्यांची.ह्या भैय्या लोकांना बरोबर समजतं की कोणासमोर जाऊन उभं रहावं ते, अगदी रंगात आलेल्या जोडप्यासमोर उभं राहून ते ‘सिंग चाहिए क्या’म्हणुन विचारतात.. आणि मग नंतर ते कपल, लवकर जा रे बाबा, म्हणुन नको असतांना पण दाणे विकत घेते.\nगेले दोन दिवस रोहन घरात होता, तरीही रीना त्याच्याशी काहीच बोलली नव्हती– म्हणजे तसा वेळच मिळाला नव्हता. प्रत्येक वेळेस रोहन कडे दुर्लक्ष करुनच रीना निघून गेली होती. एका खडकावर जाउन बसण्यापेक्षा त्यांनी किनाऱ्यापासून थोडं जवळंच बसणं पसंत केलं. तेवढ्यात रीना ची मैत्रीण साशा तिच्या बॉय फ्रेंड बरोबर आली. रीना ला तिथे बसलेली बसून ती एकदम चमकलीच. पण सोबत रोहन ला बघून मात्र एकदम म्हणाली\n’काय गं रीना– नेहेमी म्हणतेस ना की माझा कोणी बॉय फ्रेंड वगैरे नाही म्हणून’, मग आता हा तो कोण ’ हॅंड्सम आहे बरं कां , एकदम मॅनली, आवडला बरं का मला पण. रीना कांही बोलण्याच्या आताच ती आपल्या बॉय फ्रेंडला म्हणाली.. ही रीना आहे नां, एक नंबरची काकू बाई आहे. नेहेमी सांगते की ती कधीच अफेअर वगैरे करणार नाही. किंवा कोणी बॉय फ्रेंड वगैरे पण नाही तिचा. तिचे मित्र मैत्रिणी आहेत बरेच. अरे गृपमधे पण असून नसल्यासारखीच असते बरं कां. ’ ओके रिना, एंजॉय युवरसेल्फ ,मी निघते गं.\nरोहनला कल्चरल डिफरन्स चा शॉक तर कालच मिळाला होता. तिच्या रात्री उशिरा येण्याच्या धक्क्या पेक्षा तिच्या बद्दल साशा ने जे बोलली त्याचा धक्का खूप जास्त बसला होता रोहनला. त्याला वाटत होतं की रीना ही अतीशय फॉर्वर्ड हाय फाय टाइपची मुलगी आहे. पण साशाच्या कॉमेंटमुळे हे लक्षात आलं की रीना अगदी डाउन टु अर्थ मुलगी आहे. केवळ फॅशनेबल कपडे घालते किंवा मोठया शहरात रहाते म्हणुन रीना वाईट ठरु शकत नाही.—-आणि त्याला उगिच बरं वाटलं..\nरोहन म्हणाला, अगं ती वाईट काय बोलली तुला ती चांगलंच तर बोलली नां तुझ्या बद्दल ती चांगलंच तर बोलली नां तुझ्या बद्दल पण रीनाचं रडणं काही थांबत नव्हतं. रीना चे डोळे पुसायला आपला हातरुमाल पुढे केला रोहनने. बराच वेळ गुडघ्यात मान घालून बसली होती ती.\nरोहनने विषय बदलायचा म्हणून तिच्याशी गप्पा मारणं सुरु केलं. काल रात्री उशिरा घरी आल्यामुळे आई जे रागावली, आणि काल पासून मनाला बोचत असलेला तो गौरव एपीसोड बद्दल जो पर्यंत रोहनला आपण खरं काय ते सांगत नाही तो पर्यंत तिला चैन पडणार नव्हती.\nरोहनला पण कालपासून हाच प्रश्न सतावत होता की ती का रडत होती शेवटी मनाचा हिय्या करून त्याने विचारलेच, ’ काल रात्री काय झाले होते – का रडत होतीस तू शेवटी मनाचा हिय्या करून त्याने विचारलेच, ’ काल रात्री काय झाले होते – का रडत होतीस तू” एवढं विचारायचीच देर, की रीना जी रडायची थांबली होती ती पुन्हा एकदा रडू लागली. रोहनला काय करावं ते कळंत नव्हतं. शेवटी त्याने हिम्मत करून तिच्या खांद्यावर हात ठेउन तिचे सांत्वन केले. तरीपण तिचे रडणे काही कमी होत नव्हते.\nशेवटी बऱ्याच वेळा नंतर रीना शांत झाली आणि तिने गौरव बद्दल तिला वाटणारं अट्रॅक्शन , त्त्यानंतर च्या कालच्या बिहेविअर बद्दल सांगितलं, आणि उशिर का झाला हे पण सांगितलं. रोहन म्हणाला, ’इतकी काळजी करण्यासारखं नाही ते. असं होतंच असतं या वयात.’ एखाद्या मुलाबद्दल अट्रॅक्शन वाटणं सहाजीक आहे.त्यात एवढं वाईट वाटून घ्यायचं काहीच कारण नाही.\nरोहन म्हणाला, तुला आठवतं कां लहान असतांना पण खेळतांना भांडणं झाली की तू अशीच रडायचीस माझ्या जवळ येऊन.. रीना ने वर पाहिलं.. डोळ्यातुन निघालेल्या अश्रूंमुळे चेहेरा खूप उतरल्या सारखा दिसत होता, पण लहानपणीच्या आठवणीने हसूं आलं चेहेऱ्यावर.\nभैय्यासाहेब जोशी आणि राजशेखर चितळे बाल मित्र असल्यामुळे मुलांची म्हणजे रीना आणि रोहन वगैरे ची भेट लहानपणी नेहेमीच होत होती. राजशेखर यांचे आई वडील जिवंत असतांना अगदी नित्य नेमाने ते कोंकणात जायचे. रोहन, रीना, शितल हे सगळे अगदी लहानपणापासूनच एकत्र खेळलेले. एकमेकांशी असलेली ओळख आणि त्यामुळे असलेला संबंधातला सहजपणा होता. रीना आणि शितल शहरात रहाणाऱ्या, म्हणून त्यांच्या वागण्याबोलण्यात थोडा जास्त स्मार्टनेस होता. रोहन नेहेमीच रिसिव्हींग एंडलाच असायचा.जुन्या लहानपणीच्या गोष्टी आठवुन हसु फुटलं ्दोघांनाही..\nरीना चमकली, आणि तिने रोहनच्या डोळ्यात बघीतलं. नजरेला नजर मिळाली.. आणि तिला त्याच्या नजरेतला सच्चे पणा लक्षात आला. रोहनच्या पण न बोलताच लक्षात आलं की तिला काय म्हणायचंय ते –की त्याचा गैरसमज झालाय रीनाला अजूनही नक्की समजलं नव्हतं की काय होतंय ते.\nथोड्यावेळाने तिथुन उठुन दोघेही परत निघाले घरी जायला. जाता जाता रोहनला घेऊन ती मित्रांकडे गेली होती. मित्रांच्या गृपमधे थोडावेळ थांबून परत ती दोघंही घरी पोहोचली.गृपच्या मुलांना तिने रोहन हा बालमित्र म्हणून ओळख करुन दिली , जेंव्हा सगळ्यामित्रांना तो कोंकणातून एका लहानशा गावातून आलाय हे लक्षात आल्यावर मात्र त्याच्याकडे दुर्लक्षंच करणे पसंत केले. जेंव्हा रोहनला अव्हाइड केलं जात आहे हे लक्षात आले, तेंव्हा तिने पण लवकरच काढता पाय घेतला आणि दोघंही घरी आले.\nरोहनचा मुक्काम दोन दिवस वाढला होता. आता उद्याच्या दिवस घरी काढला की मग परवा मेडीकल टेस्ट.. आणि मग झालं\nलेले परत मुंबईला पोहोचले होते. रात्रीचे दहा वाजले होते. रोहन शेजारी चितळेंच्या घरी आहे , हे त्यांना माहिती होतेच, त्याला उद्या घरी बोलावायचे जेवायला.. हे त्यांनी पक्के केले होते. चितळेंच्या घरी फोन केला ( शेजारी घर असून सुध्दा) आणि रोहनला दुसऱ्या दिवशीच्या जेवणाचे निमंत्रण दिले. रोहन ने नाही म्हणण्याचा बराच प्रयत्न केला, पण लेलेंनी फारच आग्रह केला म्हणून हो म्हंटले.\nदुसऱ्या दिवशी दुपारचे जेवणाचे नक्की झाले. वेळ होती एक वाजताची… शितल ला पण आधिच सांगितले रोहन बद्दल- आणि त्याच्या वडिलांशी झालेल्या बोलण्याबद्दल. हे पण सांगितलं की रोहनला हे ठाउक नाही. शितल आणि रोहनची भेट घालून द्यावी आणि मग बघावं काय होतं ते.. असा विचार केला होता लेलेंनी.\nघरी शितलला आधीपासुन सांगितलं रोहन बद्दल त्यांनी त्यांचं झालेलं बोलणं .तू रोहनला बघ, आणि मग नंतरच काय तो निर्णय घे. अगं रोहनसारखा मुलगा तुला शोधुन पण सापडणार नाही. तुझं एम एस वगैरे बाजुला ठेव आणि थंड डॊक्याने विचार कर की तुला काय हवंय ते शितलला पण वडिलांच बोलणं पटलं आणि नाही सुध्दा शितलला पण वडिलांच बोलणं पटलं आणि नाही सुध्दा तरीपण रोहन जेंव्हा उद्या दुपारी घरी येईल तेंव्हा घरी रहायचं कबूल केलं तिने,. त्याला भेटु आणि नंतर मग काय निर्णय घ्यायचा तो घेऊ.\nसकाळी ्रोहन उठून तयार झाला आणि ब्रेकफास्टच्या टेबलवर जाउन बसला . रीना पण आधीपासूनच येउन बसली होती. रोहन कडे तिने पाहिले, आणि लक्षात आलं की रोहन आज टेन्शनफ्री बर्ड सारखा प्रफुल्लीत दिसत होता. हलकेच हसली ती त्याच्याकडे बघुन.चितळेंनी विचारले की इंटरव्ह्यु कसा झाला\nरोहन म्हणाला, की इंटरव्ह्यु छान झालाय, आणि परवा मेडीकल आहे . त्या मुळे इथला मुक्का एक दिवस वाढ्वावा लागतोय. हे पण सांगितलं की लेलेंचा फोन आला होता , आणि त्यांनी पण आज जेवायला बोलावलंय दुपारी. चितळेंना आश्चर्य वाटले, पण त्यांनी ते दिसू दिले नाही चेहेऱ्यावर. पण तू रहाणार घरीच बरं कां.. आणि ही ऑर्डर समज हवं तर.. \nरोहन दुपारी लेलेंच्या घरी गेला. शितल पण त्याला बघुन खुप खूष झाली. बा्लपणीचा मित्र भेटल्यावर आनंद होणारच.. रोहनला पण शितलचा मोकळा स्वभाव खूप आवडला. शितल चा सेन्स ऑफ ह्युमर खुपच स्ट्रॉंग होता. अगदी लहान गोष्टींवार पण ती जोक्स क्रॅक करीत होती. रोहन मनातल्या ,मनात रीना आणि शितलची कम्पॅरिझन करू लागला.\nशितल चा मनमोकळा स्वभाव पण त्याला आवडून गेला होता, पण रीनाचा डाउनटुअर्थ टाईपचे कॅरेक्टर पण मनाला भिडले, रीना दिसते टफ, पण आहे अगदी मऊ.. मुलायम स्वभावाची. उगिच स्वतःला टफ दाखवायचा प्रयत्न करते , हे त्याच्या लक्षात आलं होतं. काल तर पुन्हा हा पण संशय येत होता की तिला पण आपण आवडतो की काय तीची कालची बॅंडस्टॅंड वरुन उठल्यानंतरची देह बोली एकदम वेगळी झालेली होती.\nरोहन बरोबर दुपारी सिनेमाला जायचं ठरवलं होतं रीना ने. ती शितल कडे गेली , रोहनला बोलवायला. शितल आणि रोहन सोफ्यावर बसून गपा मारीत होते. रीना पण समोर बसली .शितलचे मनमोकळे वागणे तिला आज आवडत नव्हते. रोहनशी बोलतांना टाळी दे म्हणून तिने साधा हात जरी रोहन समोर केला , तरीही ती अस्वस्थ होत होती. ….\nशितलला पण रोहनमधे इंटरेस्ट डेव्हलप होत होता. कॅल्क्युलेटीव्ह रिस्क म्हणजे रोहनशी लग्न हे तिच्या पक्कं लक्षात आलं होतं. हो म्हणायला हरकत ना्ही…….\nया पुढचा शेवटचा भाग मी दोन दिवसांच्या नंतर लिहिन, ( मी पण अजून तो ठरवलेला नाही- ्सगळे एंड्स लुझ आहेत ) पण तुम्हाला य कथेचा शेवट कसा व्हावासा वाटतोया कथेचा पुढचा भाग तुम्ही कॉमेंट्स मधे लिहा – एकाच कथेचे वेगवेगळे शेवट वाचायला मजा येइल. तर करा सुरु लिहिणं शेवटचा भाग\n← एक कथा- 3\nएक कथा- ५ ( शेवटचा भाग) →\nमला वाटतय की अजून एक भाग मग शेवट व्हावा. कारण शीतल आणि रोहनचे लग्न व्हायचे असेल तर अजून काही ट्विस्ट येणे आवश्यक आहेत. रीना आणि रोहन चे जमणार असेल तर ………. ज़रा अजून विचार करू दे… 🙂\nरोहन मला वाटलं की या पुढच्या भागात माझा स्टॅंड मला क्लिअर करावा लागेल, कदाचित पुढल्या भागात रोहन कोणाशी लग्न करतो हे माझ्या लिखाणातुन स्पष्ट होईल. पण ठिक आहे. एक भाग अजून टाकतो नंतरच्या भागात शेवट करतो.\nहो कथा वाढवा अजुन, पुढच्या भागात शेवट थोडा घाईत होईल…\nआम्हाला पण मज्जा येईल वाचायला आणि तिघानमधली अस्व्यस्थता मला पण अस्वस्थ करतेय…मस्त 🙂\nमला असं वाटत होतं की फार रेंगाळते आहे कां कथा . पण अजून दोन भाग सहज लिहिले जाऊ शकतात. पुढला भाग उद्या लिहितो, आणि नंतर शेवटचा भाग …\nकथेने खरच मस्त वळण घेतलय आता, एक भाग वाढवून न्याय द्या तिला.\nआणि हो मला तर बा तुम्ही केलेल्या शेवटाचीच खूप उत्सुकता आहे.\n एक भाग वाढवतोय अजून. शेवट जरा हटके असायला हवा नाही\nतुम्ही आणि हटके गोष्टी असे समिकरणच आहे मुळी.\nरोहन ,सुहास ,सोनाली यांना अनुमोदन….इ तर मागच्या पोस्टला पण हेच म्हटल होत…. 🙂\nहो काका, एजुन एक भाग टाका. म्हणजे नक्की शितल-रोहन चे काय होतेय ते जरा सांगा म्हणजे जरा शेवट करायला चांगले होइल.\nकथेला अजुन भाग हवेत असे मलाही वाटते .रिनाला रोहन प्रथम भेटला आहे.बालपणीची निरागस भेट वेगळी होती पण तारुण्यात्तला पहिला सहवास आणि वाईएत संगतीत राहूनही आपले स्वत्व जपणारी रिना, रोहनच्या मनाला भावली आहे.शीतलला तारुण्यातील रोहनचा सहवास कमीच लाभला आहे.तिच्यात जेलसीवृत्तीने अजुन प्रवेश केला नाही पण रिनामधे तो zआला आहे.प्रेम ज़ाले पण सहजासहजी मिळते ते प्रेम कुठलेपण सहजासहजी मिळते ते प्रेम कुठले गोष्टीचा भाग वाढला पाहिजे.कथा अजुन उत्कंठावर्धक होऊ द्यावी.भाग स्ंपवायची घाई करू नये.आता कुठे कथेला रंग चढत आहे.कथेत कविता,आणि भावनांचे रंग भरावे असे वाटते.मराठी एम. ए.आहे रोहन त्याची कला दिसली पाहिजे.\nसागर सचिन, प्रसाद, भारती\nमहेंद्र, आता कसे सगळीकडे कथेचे पारडे फिरवता येईल. 🙂\nपण कोणीच पुर्ण केली नाही कथा, म्हणून शेवटी मीच शेवट करतोय..\nकादंबरी मटेरियल आहे हे…नंतर तुम्ही एकसपांड करून कादंबरी लिहू शकता…\nपण आता उत्सुकता खूपच वाढलीये…लवकर येऊ द्या…..\nधन्यवाद. आधीवाटलं होतं की लोकं काहीतरी करुन कथा फिरवतील, पण कोणीच काही न लिहिल्याने मी स्वतःचा शेवट करुन टाकला.\nपण आजुन एक गोष्ट क्लिअर होत नाही आहे की एम ए मराठी झालेला रोहन ताज मध्ये काय काम करणार व्यवस्थापक पदासाठी मेडीकल कशाला लागते व्यवस्थापक पदासाठी मेडीकल कशाला लागते जुजबी कोणत्याही डौक्टर कडून आरोग्य तपसणी चलली असती.\nसध्याच्या मुलींची विचारसरणी पाहता शीतल किंवा रीना या दोघींनी रोहनशी लग्न करण्यास तयार होण्यास किंवा तसा विचार करण्या साठी सुध्दा रोहन केवळ कोकणातला बालमित्र आणि दिसायला चांगला असणे या गोष्टी खूपच अपूर्ण आणि वस्तवाला सोडून वाटतात. त्याच बरोबर रोहन चे व्यक्तिचित्र फक्त आद्य्नाधार्क असणे, चांगले दिसणे, आणि स्वयंपाक करता येणे या पलिकडे जात नाही. आणि गंमत म्हणजे एखाद्या शहरी मुलीला तिच्या रडण्याचं कारण विचारलं तर लगेच ती त्याच्या प्रेमात पडते आणि तो मात्र नाही. तसेच दुसर्याच दिवशी एका दुसर्याच मुलिला भेतून तो तिच्याशी पण लग्नाचा विचार करेल या गोष्टी खूपच अवास्तवीक वाटतात.\nरोहन्चे स्वत:चे असे व्यक्तिमत्व ठळकपणे कुठेच दिसत नाही की ज्या ज्यामुळे एखादी शहरात राहिलेली अभियांत्रिकी चे शिक्शण तसेच एम एस साठी तयरी करणारी मुलगी त्याच्याशी लग्नाचा विचार करायला सुरूवात करते किंवा व्यवस्थापनाचे शिक्शण घेतलेली अधुनिक मुलगी चटकन एका दिवसात एका प्रसंगामुळे त्याच्या प्रेमात पडेल. हे सगळं सध्याच्या मुलींच्या बाबतीत अवघडच आहे. एखादी शहरात राहिलेली शिकलेली मुलगी एखाद्या कोकणातील एम ए मराठी वाल्या मुलावर कि जो ताज मध्ये नक्की कोणत्या पोस्ट साठी निवडला गेला आहे हे सुध्दा न जाणून घेता भाळेल असे वाटत नाही.\nते तिघे जर लहन पणा पासूनचे मित्र असतिल तर मि. चितळ्यांनी रोहन येणार हे बायाको आणि मुली पासून लपवून ठेवणे आणि नंतर दोन दिवसांत त्यांचे एक मेकाना स्विकारणे हे सुध्दा वस्तवाला सोडून वाटते.\nया संर्दभांत जर काही बदल करता आले तर म्हणजे रोहनचे असे काहीतरी वैशिष्ट्य की ज्यामुळे या सगळ्या घटनांना वस्तविकता येइल.\nबऱ्याचशा गोष्टी पुढिल भागात क्लिअर होतील. तुमचे मुद्दे अगदी योग्य आहेत.\nकथा वाचताना मजा येतेय, पण तरीही थोड्या त्रुटी जाणवताहेत. त्रुटी काढायच्या म्हणून काढत नाहीय हे लक्षात घ्या 🙂\n१. शितल आणि लेले ह्यांचे रोल बहुतेक तुम्ही अगोदर प्लॅन केले नव्ह्ते असे वाटताहेत. नक्की कारण सांगता येत नाहीय पण बहुतेक शितल आणि रिना यांचा त्रिकोण दाखवणे हे कारण असू शकेल.\n२. ते तिघे बालपणी कोकणात एकत्र खेळल्याचा तुम्ही उल्लेख केला आहे, त्यामुळे पहिल्या भागात चितळेच्या पत्नीने वा रिना ने त्याला न ओळखणं थोडं खटकलं. बऱ्याच वर्षांनी पाहिल्यामुळे ओळखलं नाही हे गृहित धरलं तरी ओळख करून दिल्यावर रिना ने अगदी गप्प राहणं पटत नाही, खास करून जर का ते बालपणी एकमेकांशी जवळ असतील तर.\nबाकी कथा मस्त चाललीय. माझ्या मते रोहनला या दोघींपैकी कुणाशीही लग्न करु देऊ नका 😉\nखरं सांगतो, मेंदूचा जाम भुगा होतो कथा लिहितांना मग अशाच त्रुटी राहून जातात.\nखरंच फार अवघड असतो हा प्रकार ..\nकाका खूप छान लिहिले आे . लवकर पुढचा लेख लिहा.\nपुढल्यावेळेस स्वतःच्या नावाने कॉमेंट टाका, घाबरायचं कारण नाही.\nभांडीघासणे, या शब्दावर नचिकेत मालशेचा एकाधिकार असल्यामुळे तुला तो शब्द वापरता येणार नाही. कॉपी राईटचा भंग होतो .हे हे हे…\nअरे उगिच काहीतरी लिहायला घेतलं. वरची कॉमेंट वाच नां, ऍनोनिमस आहे, अगदी बरोबर म्हणतोय तो, कि लिहिणे बंद करा..\nपण काहिही लिहून छळण्यासाठी जन्म आमुचा… 🙂 विक्रमादित्याने जसा हट्ट सोडला नाही, तसाच मी लिहिण्याचा हट्ट सोडणार नाही…\nअतिशय सुंदर कथा लिहिली आहे.तुमचा प्रांत नाही म्हणालात पण हाडाचा लेखक काही लिहु शकतो हे दाखवून दिलेत.तुम्ही मराठी एम. ए.चा मान वाढवला आहे.हे शिक्षण कमी दर्जाचे समजू नये या साठी चांगला संदेश दिलात.\nकुटुंबात एखादा उंट येतो तिर्प्याचालिने म्हणून का मनाचे वाळवंट करायचे असते शेवट वैगरे काही नाही.आता दुसरी कथा येऊ द्या.आणि शेवट तुमच्या कथेसारखा आम्हाला जमला नसता.आम्हाला प्रतिक्रिया आवडते कारण त्यातून तुम्हाला नवीन छटा\nदिसतील नवे मार्ग विचार करायला मिळतील.तुमची कमतरता दाखवणे हा माzआ हेतू कधीच नव्हता.सुंदर लिखाण आहे\nआभार. खरंच कंटाळा आला होता लिहायचा. म्हणून एकदाची संपवली कथा.. तसाही कथा वगैरे फार कमी लिहितो मी. ब्लॉग वर स्वागत 🙂\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nतुम्ही पण बालक आहात\nछोटीसी कहानी.. भाग १\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/node/2479", "date_download": "2018-11-14T22:48:09Z", "digest": "sha1:XDV2NREFPYJTJ3UT6ZKPZOUS572EAPV7", "length": 14686, "nlines": 95, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "ववा ग्रामस्थांची जलक्रांती | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nववा ग्रामस्थांची जलसंवर्धनातील यशोगाथा दुष्काळाने पिचलेल्या मराठवाड्यातील समस्त गावांसाठी अनुकरणीय आहे जलक्रांतीस निमित्त ठरले ‘आपला विकास आपल्या हाती’ ह्या अभिनव प्रकल्पाचे जलक्रांतीस निमित्त ठरले ‘आपला विकास आपल्या हाती’ ह्या अभिनव प्रकल्पाचे तो ग्रामविकास संस्थेमार्फत लोकसहभागातून राबवण्यात येतो. महाराष्ट्र शासनाने त्या कामाची नोंद घेऊन औरंगाबाद जिल्ह्यातून ववा गावाची आदर्श गाव प्रकल्पासाठी निवड केली आहे. ववा ग्रामस्थांना आदर्श गाव प्रकल्पामुळे दुष्काळमुक्तीसाठी संधीच चालत आली. ववा ग्रामस्थांनी दुष्काळावर कायमची मात करण्यासाठी आदर्श गाव प्रकल्पाअंतर्गत वर्षभरात फक्त साठ हेक्टरवर कपार्टमेंट बंडिंगचे काम केले; त्याचबरोबर कृषी विभागाच्या मदतीने गायरान पडिक जमिनीवर ड्रीप, सी.सी.टी.चे काम केले. तलावातून तीनशे ब्रास गाळ काढला. पहिल्या टप्प्यातील त्या कामाचा परिणाम असा झाला, की ज्या भागात पाणलोटाची कामे झाली त्या भागातील विहिरींची भूजलपातळी वाढून सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले. त्याच्या विरुद्ध दिशेच्या शिवारातील शेतकऱ्यांना कापसावर पाणी फवारणी करण्यासाठी ते घरून घेऊन यावे लागते तो ग्रामविकास संस्थेमार्फत लोकसहभागातून राबवण्यात येतो. महाराष्ट्र शासनाने त्या कामाची नोंद घेऊन औरंगाबाद जिल्ह्यातून ववा गावाची आदर्श गाव प्रकल्पासाठी निवड केली आहे. ववा ग्रामस्थांना आदर्श गाव प्रकल्पामुळे दुष्काळमुक्तीसाठी संधीच चालत आली. ववा ग्रामस्थांनी दुष्काळावर कायमची मात करण्यासाठी आदर्श गाव प्रकल्पाअंतर्गत वर्षभरात फक्त साठ हेक्टरवर कपार्टमेंट बंडिंगचे काम केले; त्याचबरोबर कृषी विभागाच्या मदतीने गायरान पडिक जमिनीवर ड्रीप, सी.सी.टी.चे काम केले. तलावातून तीनशे ब्रास गाळ काढला. पहिल्या टप्प्यातील त्या कामाचा परिणाम असा झाला, की ज्या भागात पाणलोटाची कामे झाली त्या भागातील विहिरींची भूजलपातळी वाढून सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले. त्याच्या विरुद्ध दिशेच्या शिवारातील शेतकऱ्यांना कापसावर पाणी फवारणी करण्यासाठी ते घरून घेऊन यावे लागते भूजलपातळी वाढलेल्या भागातील बहुतांश शेतकऱ्यांनी सिंचनाच्या प्रवाही पद्धतीला फाटा देऊन ठिबकनेच पाणी दिल्यामुळे तसा शिरस्ताच गावात पडत आहे. पाणलोटाची कामे झालेल्या भागात कापूस उत्पादनात एकरी किमान पाच ते सात क्विंटलनी वाढ होणार आहे. त्याच बरोबर, रब्बी पिके व उन्हाळ्यात भाजीपाला व फळबागा यांना पाणी उलब्ध होणार आहे.\nपैठण तालुक्‍यातील ववा गावची लोकसंख्या फक्‍त 870 एवढी आहे. तेथील अर्थव्यवस्था शेतीवर आधारलेली आहे. गावातील सुमारे 613 हेक्‍टर क्षेत्रावर खरीप, रब्बीत विविध पिके घेतली जातात. ववा गावात पाणीटंचाई, आरोग्यात गैरसोई, शैक्षणिक मागासलेपणा व वाहतुकीच्या साधनांचा अभाव अशा समस्या होत्या. औरंगाबादमधील 'ग्रामविकास संस्था' व ववा ग्रामस्थ यांनी पहिली ग्रामसभा मे 2005 मध्ये घेतली. त्‍यावेळी ग्रामसभेने दुष्काळमुक्‍तीचा निर्धार केला. ग्रामसभेने गाव शिवारात नवीन विंधन विहीर घेण्यास बंदी केली. त्‍याचबरोबर एक मूल-एक झाड, घर तेथे शोषखड्‌डा, योजनांमध्ये सक्रिय लोकसहभाग, घर तेथे शौचालय, एक गाव, एक रंग, व्यसनमुक्‍त गाव, सप्तसूत्रीचे तंतोतंत पालन, महिन्यातून एकदा सामूहिक श्रमदान असे अनेक निर्णय घेतले. ते गावक-यांच्‍या सहभागाने पूर्णत्वास नेले. त्‍या प्रयत्नांना शासकीय योजनांची जोड दिली. शेततळे, वनराई बंधारे, शेतकरी प्रशिक्षण, महिला बचत गट, ग्राम समिती युवक मंडळ यांच्या माध्यमांतून कामांना गती मिळाली. आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या भेटीनंतर 2012 मध्ये या गावाचा आदर्श गाव योजनेत समावेश झाला.\nग्रामविकास संस्था पाणी हा विषय घेऊन प्राधान्याने काम करत आहे. संस्थेचा प्रयास ववा गावास सर्वांगीण विकासाचे मॉडेल म्हणून प्रस्तुत करण्याचा आहे. ‘आपला विकास आपल्या हाती’ या भूमिकेला अनुसरून जनसहभागातून विकास ही संकल्पना राबवण्यात आली आहे. त्या दृष्टीने गावात विविध ग्राम समित्यांची स्थापना करण्यात येऊन ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रकल्प राबवण्यात आले आहेत. ग्रामस्थांचे क्षमताबांधणी प्रशिक्षण, हिवरेबाजार आदर्श गाव येथे सहल, घर तेथे शौचालय, सांडपाणी व्यवस्थापन यासाठी घर तेथे शोषखड्डे, परिसरात वृक्षारोपण, एक गाव एक रंग, ग्रामस्वच्छता, आरोग्य शिबिरे आदी वैविध्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले. त्याद्वारे ववा गावाचा कायापालट घडवून आणण्यात मोठे यश लाभले आहे. आदर्श गाव प्रकल्पाअंतर्गत सामाजिक बहुउद्देशीय सभागृह व प्रथम टप्प्यातील पाणलोटाची कामे झाली आहेत. ग्रामस्थांचा व संस्थेचा शिवाराच्या उर्वरित भागातील पाणलोटाची कामे पूर्ण करण्याचा मानस आहे.\n(‘जलसंवाद’ नोव्हेंबर २०१३ मधून उद्धृत)\nनरहरी शिवपुरे हे औरंबागादचे. ते पदवीधर आहेत. त्‍यांना 'पाणी व्‍यवस्‍थापन आणि शाश्‍वत ग्रामविकास' या स्‍वरुपाच्‍या कामाचा वीस वर्षांचा अनुभव आहे. पाण्‍यासंबंधातील समाजप्रबोधनाकरता त्‍यांनी राज्य आणि राष्‍ट्र पातळीवरील अनेक कार्यशाळांमध्‍ये सहभाग घेतला आहे. ते 'ग्रामविकास संस्‍थे'चे अध्‍यक्ष म्‍हणून काम करतात. त्‍यांनी विविध वर्तमानपत्रे आणि मासिके यांमधून लेखन केले आहे.\nसंदर्भ: जलसंवर्धन, जलसंधारण, ववा गाव, पैठण तालुका\nकिशोर शितोळे - शेतकऱ्यांमध्ये एकजूट निर्माण करणारा उद्योजक\nलेखक: शैलेश दिनकर पाटील\nसंदर्भ: औरंगाबाद तालुका, पैठण तालुका, जलसंधारण, येळगंगा नदी, नदीचे पुनरुज्जीवन, श्रमदान, जलदूत संस्था, जलसंवर्धन\nहस्ता गाव - सांघिक इच्छाशक्तीचे प्रतीक\nसंदर्भ: कन्नड तालुका, हस्ता गाव, ल्युपिन फाउंडेशन, शेती, जल-व्यवस्थापन, जलसंवर्धन, जलसंधारण\nएकांडी शिलेदार शोभा बोलाडे\nसंदर्भ: पनवेल तालुका, जल-व्यवस्थापन, जलसंधारण, जलसंवर्धन, महाळुंगी गाव\nशेतकऱ्यांच्‍या विकासासाठी झटणारे ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्र\nसंदर्भ: औरंगाबाद तालुका, पैठण तालुका, प्रशिक्षण, सेंद्रीय शेती, जलसंधारण, ग्रामविकास\nसंदर्भ: जलसंवर्धन, श्रमदान, जलसंधारण, माणदेश, माण तालुका, Satara, Mandesh, Man Tehsil\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/marathi-news-maharashtra-news-rape-victims-state-government-94950", "date_download": "2018-11-14T22:30:29Z", "digest": "sha1:E6GA3DA225A3NTQWCW3SP763H6VDWE57", "length": 12610, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news maharashtra news Rape victims state government बलात्कार पीडितांना \"मनोधैर्य' मिळणार | eSakal", "raw_content": "\nबलात्कार पीडितांना \"मनोधैर्य' मिळणार\nमंगळवार, 30 जानेवारी 2018\nमुंबई - बलात्कार व ऍसिड हल्ल्यातील पीडितांसाठी मनोधैर्य योजनेअंतर्गत 2009 नंतर गुन्हा नोंदवलेल्यांचा विचार होऊ शकतो का याबाबत राज्य सरकार लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार आहे, अशी माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी दिली.\nमुंबई - बलात्कार व ऍसिड हल्ल्यातील पीडितांसाठी मनोधैर्य योजनेअंतर्गत 2009 नंतर गुन्हा नोंदवलेल्यांचा विचार होऊ शकतो का याबाबत राज्य सरकार लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार आहे, अशी माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी दिली.\nराज्य सरकारने 2013 मध्ये बलात्कार पीडित व ऍसिड हल्यातील पीडितांसाठी तीन लाख रुपये पुर्नवसन साहाय म्हणून मनोधैर्य योजना लागू केली. त्यानंतर 2017 मध्ये त्यातील रक्कम 10 लाखांपर्यंत वाढवली होती. ही रक्कम पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाही, असेही सरकारने स्पष्ट केले होते. त्यामुळे 2009 नंतर नोंदवलेल्या गुन्ह्यांतील पीडितांना होणारी मदत नेमकी तीन लाख आहे की 10 लाख याबाबत अस्पष्टता आहे.\nराज्य सरकार 2009 नंतरच्या प्रकरणांत मदत देते, अशी माहिती अतिरिक्त सरकारी वकिल नेहा भिडे यांनी खंडपीठाला दिली; मात्र याबाबत धोरणात्मक निर्णय सरकार लवकरच घेणार असून, यानंतर अधिक स्पष्टता येऊ शकेल, असेही सांगण्यात आले. ऍसिड हल्ल्यातील एका पीडितेने पुनर्वसनासाठी 10 लाखांची मदत मिळावी, अशी याचिका केली आहे. न्यायाधीश आर. एम. बोर्डे व न्यायाधीश आर. जी. केतकर यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर आज सुनावणी झाली. संबंधित पीडितेला 6 लाखांचे साहाय केल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली; मात्र सुधारित योजनेनुसार साहाय करावे, अशी मागणी याचिकादारांनी केली आहे.\nमहाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा\nमराठा समाजाचा \"ओबीसीं'मध्ये समावेश करावा\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\n'किशोरवयातच लैंगिकतेचे शिक्षण हवे'\nपिंपरी - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच मोबाईल, इंटरनेट अशा माध्यमांतून किशोरवयीन मुलांच्या हाती अवास्तव, चुकीची व अर्धवट माहिती...\nअल्पवयीन नातीवर आजोबाकडून बलात्कार\nफलटण - येथील परिसरात आजोबाने अल्पवयीन नातीवर वारंवार बलात्कार केला. त्यातून गरोदर राहिलेल्या नातीने दोन दिवसांपूर्वी जन्मलेल्या अर्भकाचा खून...\n...तर मोदींनाच पायउतार व्हावे लागेल - पृथ्वीराज चव्हाण\nकोल्हापूर : राफेल घोटाळा, जीएसटी ,नोट बंदी आणि आता रिझर्व्ह बँकेशी सुरू असलेला संघर्ष पाहता केंद्रातील मोदी सरकार पुन्हा सत्तेत येण्याचे सोडाच पण...\nनाशिक - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१९ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले...\nओबीसी मतांवर डोळा ठेवत महात्मा फुले चित्रपटाची निर्मिती\nनाशिक - लोकसभा व विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. हेच लक्षात घेऊन इतर मागासवर्गीयांच्या मतांवर डोळा ठेवत महात्मा जोतिराव फुले यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/water-scarcity-in-nagpur-7-1748065/", "date_download": "2018-11-14T22:03:14Z", "digest": "sha1:23TKC2G663H42FWF7LS4CBKMWVJ3KOVF", "length": 16008, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Water scarcity in Nagpur | पाणी असूनही नागरिक तहानलेलेच! | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nपाणी असूनही नागरिक तहानलेलेच\nपाणी असूनही नागरिक तहानलेलेच\nतब्बल ३७७ किमीच्या जलवाहिन्याचे काम रखडलेले\nतब्बल ३७७ किमीच्या जलवाहिन्याचे काम रखडलेले\nउपराजधानीत तीस लाख जनतेसाठी मुबलक पाणी असल्याचा दावा नागपूर महापालिका आणि ओसीडब्ल्यूकडून केला जात असला तरी शहरातील तब्बल तीस टक्के भागात जलवाहिन्याच नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्या भागातील नागरिकांना टँकरवरच तहान भागवावी लागत आहे. काही भागात जलवाहिन्या टाकून दहा वर्षे झाली तरी त्यातून पाणीपुरवठा होत नाही. वाठोडा, दिघोरी, हुडकेश्वर या सीमावर्ती भागासह अनेक प्रभागात नागरिकांना गेल्या पाच वर्षांपासून जलवाहिन्याची प्रतीक्षा आहे.\nझपाटय़ाने विकसित होणारे शहर म्हणून अलीकडच्या काळात नागपूरची ओळख निर्माण झाली आहे. शहरात राबवण्यात येणाऱ्या चोवीस बाय सात पाणीपुरवठा योजनेचेही खूप कौतुक झाले, मात्र वास्तविक चित्र विदारक आहे. पालिकेच्या हद्दीतील १५ प्रभाग आणि शेकडो वस्त्यांमध्ये अजूनही जलवाहिन्या टाकण्यात आल्या नाहीत. ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍स आणि पालिकेच्या संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातून चोवीस बाय सात योजनेची अमंलबजावणी २०१२ साली करण्यात आली. पुढील पाच वर्षांत शहराच्या प्रत्येक भागाला सुरळीत पाणीपुरवठा होईल, असा दावा तेव्हा करण्यात आला होता. मात्र, तब्बल सहा वर्षे उलटूनही अनेक भागात जलवाहिन्या टाकण्यास मुहूर्त मिळाला नाही. शहराचा ३० टक्के भाग विना जलवाहिन्यांचा आहे. त्यामुळे शहरात मुबलक पाणी असतानाही दररोज विविध वस्त्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. शहरालगतच्या भागात पाणीपुरवठय़ासाठी केंद्र सरकारने अमृत पाणीपुरवठा योजना आणली. मात्र, त्या योजनेला कंत्राटदार मिळत नाही. धिम्या गतीने निर्णय घेणाऱ्या प्रशासनाचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. शहरात ३७७ किलोमीटर जलवाहिनीचे काम रखडले आहे. सर्व वस्त्यांना सुरळीत पाणीपुरवठय़ासाठी ४३ जलकुंभांची गरज आहे.\n२७३ कोटींच्या अमृत पाणीपुरवठा योजनेची २०१६ मध्ये घोषणा झाली. महापालिकेने आतापर्यंत सहा वेळा निविदा काढल्या. मात्र, अधिक किंमतीच्या निविदा आल्याने त्या मंजूर करण्यात आल्या नाही.\nप्रभाग क्रमांक २६ वाठोडामध्ये २००८ साली जलवाहिन्यांची कामे झाली. पुढील दोन वर्षांत प्रत्येक घराला पाणीपुरवठा केला जाईल, असा दवा त्यावेळी करण्यात आला. त्यासाठी प्रत्येक प्लॉटनुसार दहा ते पंधरा हजार रुपयांचा विकास निधी घेण्यात आला. मात्र, काम पूर्ण न झाल्याने जलवाहिन्या चोरीस गेल्या. त्यामुळे कामाक्षी लेआऊट परिसरात जवळपास दीड हजार घरांना दररोज टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. विशेष म्हणजे, या परिसरात टँकर श्रीरामनगरच्या नावाने जात आहे. या भागात दररोज चाळीस टँकरची मागणी आहे.\nया भागात जलवाहिन्या नाहीत\nवाठोडा, दाभा, हुडकेश्वर,भरतवाडा, नरसाळा, जयतळा, टेका नाका, गोरेवाडा, झिंगाबाई टाकळी, इंदोरा, पारडी, दिघोरी, पिपळा, पारडी, लष्करीबाग.\nशहरालगतच्या पाणीपुरवठा होत नसलेल्या भागासाठी केंद्र सरकार पुरस्कृत अमृत योजनेचा आराखडा तयार झालेला आहे. याचे सर्व काम भारत सरकारची नोडल एजंसी वाप्कोस लिमिटेडकडे देण्यात आले आहे. पुढील पंधरा दिवसात निविदा काढण्याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल. – पी.एस. राजगिरी, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) जलप्रदाय विभाग, मनपा नागपूर\nप्रशासकीय मान्यता – २७३.७८ कोटी\nकेंद्र शासन अनुदान – ३३.३३% – ९१.२५ कोटी\nराज्य शासन अनुदान – १६.६७% – ४५.६४ कोटी\nस्वराज्य संस्थेचा सहभाग ५०% – १३६.८९ कोटी\nयोजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या टाक्या – ४३.\nमुख्य फिडर जलवाहिनी – ५८.७१९ किमी.\nवितरण व्यवस्था जलवाहिनी – ३७७.८३ किमी.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\nचौथीनंतरच्या प्रत्येक प्रगतीपुस्तकावर बाळासाहेबांची सही - राज ठाकरे\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nVideo : भर कार्यक्रमात किसिंगच्या त्या प्रकरणाबद्दल काजल म्हणते..\nवकील तरुणीशी शेरेबाजी तरुणांना पडली महागात; तिघांची रवानगी पोलीस कोठडीत\nराज ठाकरेंना सचिनकडून 'ही' गोष्ट शिकायला आवडेल\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nहंगामापूर्वीच गोड रसाळ द्राक्षांची आवक\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअंबरनाथमध्ये घर घेऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-krushisevak-recruitment-stopped-mat-8223", "date_download": "2018-11-14T22:52:54Z", "digest": "sha1:EEHRMJA3WFJKMIYGW7ETDJQFIB63TLCR", "length": 17928, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Krushisevak recruitment Stopped by MAT | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंगळवार, 15 मे 2018\nपुणे : राज्यात कृषिसेवक पदाच्या ऑनलाइन परीक्षेत सामूहिक कॉपी झाल्याची तक्रार आल्यानंतर घोळात घोळ म्हणून शासनाने चुकीच्या उमेदवारांनाही पात्र ठरविले आहे. त्यामुळे ''मॅट''ने या भरतीला तात्पुरती स्थगिती दिली आहे.\nपुणे : राज्यात कृषिसेवक पदाच्या ऑनलाइन परीक्षेत सामूहिक कॉपी झाल्याची तक्रार आल्यानंतर घोळात घोळ म्हणून शासनाने चुकीच्या उमेदवारांनाही पात्र ठरविले आहे. त्यामुळे ''मॅट''ने या भरतीला तात्पुरती स्थगिती दिली आहे.\nऔरंगाबादच्या सोयगाव भागातील बनोटी गावच्या शेतकरी कुटुंबातील परीक्षार्थी योगेश दादाभाऊ पाटील याने चुकीच्या उमेदवारांना पात्र ठरविले जात असल्याचा प्रकार उघडकीस आणला आहे. २९ जानेवारी २०१८ मध्ये राज्याचे प्रधान सचिव बिजय कुमार यांनी राजपत्र काढून कृषिसेवक भरतीसाठी केवळ कृषी पदविकाधारक व समतुल्य अर्हता गृहीत धरली जाईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियम डावलून पदवीधारकांनादेखील पात्र ठरविले.\n\"पदवीधारकांसाठी जागा नसतानाही या भरतीत त्यांना घुसवून पदविकाधारकांवर अन्याय केला जात होता. या अन्यायाविरोधात आम्ही आत्मदहनाचा इशारा कृषी उपसचिवांना दिला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून कृषिसेवक परीक्षेची सर्वसाधारण उत्तीर्ण यादी जाहीर करण्यात आली. तसेच, पदवीधारकांना घुसविण्यासाठी निवड यादी तयार करण्याचेदेखील काम चालू करण्यात आले होते. त्यामुळे मी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकारणात (मॅट) याचिका दाखल केली होती, असे श्री. पाटील याने स्पष्ट केले.\nकृषी विभाग या प्रकरणात सपशेल तोंडावर आपटले असून, ७० हजार विद्यार्थ्यांच्या भवितव्यशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. याबाबत कृषी विभागाच्या आस्थापना विभागाने योग्य तो सल्ला दिला नसल्याची तक्रार काही कृषी सहसंचालक कार्यालयातून केली जात आहे. या प्रकरणाची सुनावणी २० जूनला होणार असून, तोपर्यंत भरतीवर स्थगिती आली आहे.\n२०१६ मध्ये जलसंपदा विभागाच्या भरतीतदेखील कनिष्ठ अभियंतापदासाठी पदविकाधारकच पात्र असताना तेथे पदवीधारक घुसविण्यात आले होते. त्यामुळे पदविकाधारक मॅटमध्ये गेले होते. मॅटने पदवीधारकांच्या विरोधात निकाल दिला होता. त्यानंतर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातदेखील पदविकाधारकांचीच बाजू योग्य ठरविण्यात आली. असे असतानाही कृषी विभागाच्या आस्थापना विभागाने हा घोळ का घातला, असा सवाल विद्यार्थी करीत आहेत.\nदरम्यान, राज्य शासनाच्या महापरीक्षा पोर्टलने १३ ते १५ मार्चदरम्यान कृषिसेवक पदासाठी ऑनलाइन परीक्षा घेताना उमेदवारांची बोगस ऑफलाइन बायोमेट्रिक हजेरी घेतली गेली, तसेच सामूहिक कॉपीदेखील झाल्याचा गंभीर आरोप उमेदवारांनी केला होता.\nराज्यातील परीक्षार्थींच्या वतीने दत्ता वानखेडे कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्यासोबत चर्चादेखील केली होती. \"आधार संलग्न बायोमेट्रिक हजेरी न घेणे, परीक्षा हॉलमध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला कोठेही बसण्यास परवानगी देणे आणि परीक्षा संपल्यानंतर हॉलतिकीट किंवा ओळखपत्रांच्या साक्षांकित प्रती उमेदवारांकडून जमा करणे या सर्व संशयास्पद बाबींमुळे गुणवान विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे, असे श्री. वानखेडे यांनी स्पष्टपणे थेट आयुक्तांना सांगितले होते.\n२०१८ 2018 कृषी विभाग agriculture department विभाग sections महाराष्ट्र जलसंपदा विभाग उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय कृषी आयुक्त agriculture commissioner सिंह\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nभारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...\nराज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...\nधार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...\nचारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...\nदेशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी रंगणार...पुणे : देशी बियाण्यांचे संवर्धन आणि प्रसारासाठी...\nखरेदी न झालेल्या हरभरा, तुरीसाठी...सोलापूर : हमीभाव योजनेतून शेतकऱ्यांनी हरभरा व तूर...\nदुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...\n‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...\nपरभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...\nसीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...\nब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...\nगोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...\nशेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...\nराज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...\nसंत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...\nफॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...\nचिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...\nउच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...\nआर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...\nखानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%86%E0%A4%A3/", "date_download": "2018-11-14T21:21:47Z", "digest": "sha1:IRGW2PFKAJ5HWMHA5CA43F427L7POIDZ", "length": 9486, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "छत्रपती संभाजी महाराज आणि शहीद सैनिकांच्या विजयस्तंभाचे उभारणार स्मारक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nछत्रपती संभाजी महाराज आणि शहीद सैनिकांच्या विजयस्तंभाचे उभारणार स्मारक\nपुणे जिल्हाधिका-यांना प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्याचे निर्देश\nनागपूर – छत्रपती संभाजी महाराज आणि शहीद सैनिकांच्या विजयस्तंभाचे शासनातर्फे स्मारक उभारणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितले. या स्मारकासाठी पुणे जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या स्मारकासाठी निधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.\nभीमा-कोरेगाव येथे झालेल्या दंगलीनंतर छत्रपती संभाजी महाराज आणि शहीद सैनिकांच्या विजयस्तंभाचे स्मारक उभारणार काय, असा प्रश्न डॉ. जयदेव गायकवाड, शरद रणपिसे यांनी विचारला होता. भीमा-कोरेगाव दंगलीत घराचे नुकसान झालेल्यांना आर्थिक मदत देण्यात आली असून आयोगाचा अहवाल आल्यानंतर नुकसानीची प्रकरणे तपासून अशा कुटुंबांनाही आर्थिक मदत देण्यात येईल. तसेच दंगलीत सहभागी झालेल्या नऊ आरोपींपैकी दोन आरोपींना अटक करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.\nपुजा सकट हिच्या मृत्यूप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केलेला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. या प्रकरणी कुणालाही पाठीशी घालणार नाही. भीमा-कोरगाव दंगलप्रकरणी चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाला तारीख वाढवून दिली जाईल, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, डॉ. जनार्दन चांदूरकर, प्रकाश गजभिये, कपील पाटील, जोगेंद्र कवाडे, सुनिल तटकरे आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सहभाग घेतला.\nसंभाजी भिडे यांना दंगल आणि चुकीच्या केलेल्या वक्तव्या प्रकरणी सरकार अटक का करत नाही, असे विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, या प्रकरणी पोलीस चौकशी करीत असून जो कुणी दोषी आढळेल त्याच्यावर निश्‍चित कारवाई करण्यात येईल. एल्गार परिषदेशी संबधित असलेल्या कार्यकर्त्यांची नक्षलवाद्यांशी संबध असल्याचे प्राथमिकदृष्ट्‌या निदर्शनाला आले आहे. त्यांची चौकशी सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनाणार विरोधात शिवसेना आक्रमक\n#Video : पाकिस्तान काश्मीरला सांभाळू नाही शकत – शाहिद आफ्रिदी\nजागतिक व्यापारयुद्धामुळे प्रयत्न करूनही निर्यात वाढेना\nआता नक्षलींचा म्होरक्‍या बसवराज\nपाकिस्तानकडून 12 भारतीय मच्छिमारांना अटक\nशेजारी राष्ट्रांकडून लष्करी आधुनिकता ही चिंतेची बाब\nभारनियमन पुन्हा सुरु होणार नाही : चंद्रशेखर बावनकुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/pune-corporation-opposition-leader-cheten-tupe-on-bjp-government/", "date_download": "2018-11-14T21:53:36Z", "digest": "sha1:6J6CTSOGSTAAOY6QPX3E23QB34EOGJPK", "length": 10592, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुण्यातील भाजप पदाधिकारी खंडणीखोर – चेतन तुपे पाटील", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपुण्यातील भाजप पदाधिकारी खंडणीखोर – चेतन तुपे पाटील\nमहापालिका विरोधी पक्ष नेत्यांकडून सत्ताधारी भाजपवर आरोपांची माळ...\nपुणे शहरामध्ये परिवर्तन होवून महापालिकेच्या सत्तेवर आलेला भाजप पक्ष चुकीच्या पद्धतीने सत्ता चालवत आहे, भाजपचे नगरसेवक विकास कामांमध्ये रिंग करण्यात तर इतर पदाधिकारी खंडणीवसूल करण्यात गुंतले असल्याचा गंभीर आरोप महापालिका विरोधीपक्ष नेते चेतन तुपे पाटील यांनी केला आहे. पुणे महानगरपालिकेत सत्त्ता स्थापन करुन भारतीय जनता पक्षाला एक वर्षे पुर्ण होत आहेत. या एक वर्षांच्या कार्यकाळावर फेसबुकच्या माध्यमातून भुमिका मांडताना ते बोलत होते.\nपुढे बोलताना चेतन तुपे म्हणाले कि ‘ महापालिका सभागृहात सत्ताधाऱ्यांकडून संख्याबळाच्या जोरावर प्रस्ताव मंजूर केले जातात. मात्र जी डोकी हातवर करतात ती चालतात का हेच कळत नाही , शहरातील सार्वजनिक वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. निवडणुकीपूर्वी शहरातील बसेसची संख्या वाढवणार असल्याचे सांगितले गेले. मात्र, बस वाढल्या नाहीत तर कमी करण्यात आल्या. विद्यार्थी तसेच जेष्ठ नागरिकांच्या पासचे भाव वाढवले गेले आहेत. पीएमपीएमएल प्रशासनही सत्ताधाऱ्यांचे एकत्र नसल्याचा आरोप यावेळी तुपे यांनी केला.\nकेंद्र सरकारची महत्वकांक्षी योजना असणाऱ्या स्मार्ट सिटी योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत चेतन तुपे यांनी स्मार्ट सिटी योजना म्हणजे पुणेकरांची स्मार्ट फसवणूक असल्याचा आरोप केला. आधीच विकसीत असणाऱ्या शहराच्या केवळ एक टक्का भागावर स्मार्ट सिटी योजना राबवली जात आहे. त्यातही ५३ प्रकल्प होणार असल्याचे सांगितले, पण प्रत्यक्षात एकही योजना सुरळीत असल्याचे दिसत नाही. हेच चित्र भामा आसखेड योजनेबद्दल दिसत असून प्रकल्प पूर्ण करण्याकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष नसल्याच ते म्हणाले.\n२४ तास पाणीपुरवठा योजनेसाठी कर्जरोखे काढून मोठा सोहळा केला गेला. त्यावेळी याला नाविन्यपूर्ण योजना म्हंटल गेल, मात्र. कर्ज काढन म्हणजे नाविन्य आहे का, भाजप सत्ताधाऱ्यांचा कारभार म्हणजे आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय असा असा आहे. त्यामुळे येत्या १५ मार्च रोजी सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी महापालिकेवर धडक मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती चेतन तुपे पाटील यांनी दिली.\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nटीम महाराष्ट्र देशा- विकासात भरारी मारणारा जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर होता. परंतु गेल्या साडेचार वर्षांत हा…\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/suresh-dhas-comment-on-ajit-pawar-latest-update/", "date_download": "2018-11-14T22:02:54Z", "digest": "sha1:3XMZ75M6WQVZMFD27JUBDAM2BYPX3OAA", "length": 8247, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "“आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पहावं वाकून. ही अजित पवारांची सवय” – सुरेश धस", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n“आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पहावं वाकून. ही अजित पवारांची सवय” – सुरेश धस\nबीड : आष्टीमध्ये झालेल्या सभेत अजित पवार यांनी सुरेश धसांवर वैयक्तिक पातळीवर टीका केल्याने सुरेश धस यांचा तिळपापड झाला आहे. अजित पवारांच्या टीकेला उत्तर देताना सुरेश धस म्हणाले, “आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पहावं वाकून. किमान अजितदादांनी तरी अशी वाक्य वापरु नयेत. त्यांच्याबद्दल मलाही बरंच काही बोलता येईल. परंतु, अजूनही मी बोललेलो नाही. कदाचित, उद्या-परवापासून बोलायला सुरुवात करेन.” असा गर्भित इशारा सुरेश धस यांनी दिला आहे.\nदरम्यान, आष्टीमध्ये बाळासाहेब आजबे यांच्या प्रवेश सभेवेळी अजित पवार यांनी सुरेश धस यांच्या टिका करताना, “एखाद्याला संधी दिल्यानंतर त्या संधीचं सोनं करायचं की त्याची राख करायची, हे ज्याच्या-त्याच्या हातामध्ये असतं. जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी काम करतोय, तोपर्यंत या गद्दारांना राष्ट्रवादीत प्रवेश नाही. काय काय माणसं वेळ पडली तर पाय धरतात, डोळ्यात पाणी आणतात. ज्यांनी स्वत:च्या पहिलीला सोडलं नाही, ते इतरांना काय सोडणार तुमच्या मनात जे आहे, ते माझ्या मनात आहे.” अस वक्तव्य केल होत.\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nपुणे- चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम लवकरच 18 नोव्हेंबरला…\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/uddhav-thackeray-on-rss/", "date_download": "2018-11-14T21:52:42Z", "digest": "sha1:QZS4ZWNPFC754EUTBJHO2AVICZXTCY6G", "length": 8509, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राम मंदिरासाठी आंदोलन करण्यापेक्षा सरकार पाडा,उद्धव ठाकरेंचा संघाला सल्ला", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराम मंदिरासाठी आंदोलन करण्यापेक्षा सरकार पाडा,उद्धव ठाकरेंचा संघाला सल्ला\nटीम महाराष्ट्र देशा- शिवसेनेमुळेच गेल्या चार वर्षांपासून बासनात गुंडाळला गेलेला राम मंदिराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. आता संघालाही राम मंदिरासाठी आंदोलनाची गरज वाटत असेल तर तुम्ही हे सरकार खाली का खेचत नाही, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विचारला आहे. शिवसेना भवनात शुक्रवारी सकाळी आमदार, संपर्क नेते, जिल्हा पदाधिकारी यांची बैठक पार पडली. बैठकीत मार्गदर्शन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन टीकास्त्र सोडले.\nनेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे \nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेहनतीमुळेच केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्याचे सांगिततले जाते. पण सत्तेत आल्यावर संघासाठी महत्त्वाचे असलेले राम मंदिर, कलम ३७०, समान नागरी कायदा हे मुद्दे बाजूला पडले. पण आता शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करतात धडपड सुरु झाली. राम मंदिरासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अजूनही आंदोलनाची गरज वाटते. बहुमत असलेल्या पक्षाचे सरकार सत्तेत असताना आंदोलनाची गरज वाटत असेल तर तुम्ही सरकारला खाली का खेचत नाही\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nटीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण मराठा समाज आरक्षणासाठी ज्या अहवालाची वाट पाहत आहे. तो अहवाल राज्य मागासवर्गीय आयोग आज…\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A7/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE.html", "date_download": "2018-11-14T21:48:58Z", "digest": "sha1:5XMYEHJ2LB3HGV65YU6KFZBGORNXQKN6", "length": 13708, "nlines": 120, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "गर्भवती मातांना मिळणार दिलासा (2) - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nगर्भवती मातांना मिळणार दिलासा (2)\nगर्भवती मातांना मिळणार दिलासा (2)\nप्रसूतीच्या खर्चाचा भार गर्भवती महिलांवर पडू नये यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत (एनआरएचएम) राज्यात जननी शिशू सुरक्षा योजना राबविण्यात येणार आहे. येत्या 2 ऑक्‍टोबरपासून ही योजना राबविणार असल्याची घोषणा आरोग्य विभाग करणार असल्याचे समजते. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत देशातील सर्व राज्यांत ही योजना लागू करण्याचे आदेश केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राज्याला दिले आहेत. त्याला अनुसरून जननी शिशू सुरक्षा योजना राज्यात लागू केली जाणार आहे.\nराज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये प्रसूतीसाठी केसपेपर काढणे, काही ठराविक औषधे आदींसाठी गर्भवती महिलांना काही प्रमाणात सध्या खर्च करावा लागत आहे; मात्र जननी शिशू सुरक्षा योजना लागू केल्यावर यापैकी कोणताच खर्च गर्भवती महिलांना करावा लागणार नाही. तसेच या योजनेत प्रसूतीनंतर काही ठरावीक दिवस माता आणि शिशू यांच्या आरोग्याची काळजी सरकारी दवाखान्यात मोफत घेतली जाणार आहे. ही योजना राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये राबविण्यात येणार आहे. तसेच महापालिकांच्या रुग्णालयामध्येही राविवण्यात येणार आहे.\nराज्यातील गर्भवती महिलांचे रुग्णालयांमध्ये प्रसूती होण्याचे प्रमाण 80 टक्‍क्‍यांच्या आसपास आहे; मात्र सरकारी रुग्णालयामधील प्रसूतीचे प्रमाण 40 टक्‍के इतके जेमतेम आहे. खासगी रुग्णालयांमध्ये प्रसूती होण्याचे महिलांचे प्रमाण जास्त आहे. शहरी भागात तर खासगी रुग्णालयांमध्ये प्रसूतीचे प्रमाण सुमारे 55 ते 65 टक्‍क्‍यांच्या आसपास आहे. तसेच हे प्रमाण भौगोलिक रचनेनुसारही बदलणारे आहे. मराठवाडा, विदर्भ या भागांत सरकारी रुग्णालयांमध्ये प्रसूती होणाऱ्या महिलांचे प्रमाण हे पश्‍चिम महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे; तर पश्‍चिम महाराष्ट्रात खासगी रुग्णालयांमध्ये प्रसूती होण्याचे प्रमाण जास्त आहे.\nप्रसूतीदरम्यान दर वर्षी हजारो मातांचा मृत्यू होत असतो. बालमृत्यू, मातामृत्यू रोखण्यासाठी जननी शिशू सुरक्षा योजना राबविण्याचा मुख्य हेतू असल्याचे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानावर काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठीही या योजनेचा नक्‍कीच फायदा होणार असल्याचे या अधिकाऱ्यांचे मत आहे.\nया योजनेचा सर्व आराखडा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेने पूर्णत्वास आणला आहे. ही योजना राबविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य खाते, वैद्यकीय शिक्षण, तसेच नगरविकास आदी खात्यांनी या योजनेबाबत अध्यादेश काढणे केवळ बाकी आहे. या योजनेचे सर्व सोपस्कार लवकरच पूर्ण होऊन येत्या 2 ऑक्‍टोबरला ही योजना राबविली जाणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. संबंधित बातम्या महिन्याकाठी सहा हजार विद्यार्थ्यांची आरोग्यतपासणी साडेतीन लाख गर्भवतींना पोषकच आहार नाही पालकमंत्र्यांचे जिल्हे बदलण्याची चर्चा झाले तेवढे प्रदूषण पुरे; आता उद्योग नको राज्यातील न्यायालयांत सुविधांची वानवा\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/jeevan-mantra-news/jyotish-news/3", "date_download": "2018-11-14T22:19:42Z", "digest": "sha1:IJ6G3XU2OSVBGA4LHGEN3O3VIOPLHHLP", "length": 33393, "nlines": 226, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Jyotish News in Marathi: Marathi Jyotish News, Jyotish Online, Astrology in Marathi", "raw_content": "\nज्योतिषवास्तु शास्त्रहस्त रेखाराशि निदान\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार\nशुक्रवार 2 नोव्हेंबरला दिवसभर दोन शुभ योग राहतील. दिवसाची सुरुवात शुक्ल नावाच्या शुभ योगाने होईल. हा योग सकाळी 8.30 पर्यंत राहील. त्यानंतर ब्रह्म नावाचा शुभ योग सुरु होईल, जो दिवसभर राहील. रात्री जवळपास 1 नंतर चंद्र स्वतःची रासी कर्कमधून निघून सूर्याची राशी सिंहमध्ये प्रवेश करेल. मघा नावाचे नक्षत्र राहील. ग्रह-तार्यांची ही स्थिती सहा राशींच्या लोकांना थेट फायदा करून देईल. इतर राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील...\nदिवाळीला 59 वर्षांनंतर जुळून येत आहे मंगळ आणि शनीचे दुर्लभ योग, महालक्ष्मीसोबतच करावी महालाकीची पूजा\nनोव्हेंबर महिन्यात 7 तारखेला दिव्यांचा सण दिवाळी साजरा केला जाईल. या दिवशी कार्तिक मासातील अमावास्या आहे. दिवाळीला धनाची देवी लक्ष्मीची विशेष पूजा केल्यास घरामध्ये सुख-समृद्धी वाढते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या दिवाळीला 59 वर्षानंतर गुरु, शनीचा दुर्लभ योग जुळून येत आहे. येथे जाणून घ्या, दिवाळीला जुळून येत असलेल्या खास योगांची माहिती... शनीच्या राशीमध्ये मंगळ दिवाळीला गुरु ग्रह मंगळाचे स्वामित्व असलेल्या वृश्चिक राशीमध्ये राहील. मंगळ ग्रह शनीचे स्वामित्व...\nनोव्हेंबरमध्ये केव्हा कोणता ग्रह येणार तुमच्या राशीमध्ये \nनवीन महिना नोव्हेंबर सुरु झाला आहे. या महिन्यात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा महापर्व दिवाळी आहे. या दिवशी लक्ष्मी पूजन केल्याने धन संबंधित सर्व अडचणी नष्ट होऊ शकतात. ज्योतिषमध्ये एकूण नऊ ग्रह सांगण्यात आले आहेत. हे सर्व ग्रह कुंडलीतील 12 भागांमध्ये राहतात. ग्रहांच्या स्थितीनुसार आपल्याला शुभ-अशुभ फळ प्राप्त होतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, नोव्हेंबर 2018 मध्ये कोणता ग्रह केव्हा राशी परिवर्तन करणार... सूर्य - महिन्याच्या सुरुवातील हा ग्रह तूळ...\nतुमच्या स्वप्नांचा खरंच असतो का भविष्याशी संबंध वाईट स्वप्न पडल्यास काय कराल\nसामान्यतः सर्वांनाच झोपल्यानंतर स्वप्न पडतात. स्वप्न पडणे ही एक स्वाभाविक क्रिया आहे, परंतु आपल्या समाजात स्वप्नांशी संबंधित विविध मान्यता प्रचलित आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार आपल्याला पडणार्या स्वप्नांचा आपल्या भविष्याशी संबंध असतो. काही स्वप्न हे शुभ असतात तर काही अशुभ. स्वप्नांमध्ये बरेचसे संकेत लपलेले असतात. त्यावरूनच ते आपल्या जीवनाशी निगडीत असतात. ज्योतिष शास्त्रामध्ये आपल्याला पडणार्या स्वप्नांचे दैविक, शुभ, अशुभ आणि मिश्रित असे चार प्रकार सांगितले आहेत. पुढील...\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार\nगुरुवार, 1 नोव्हेंबर अश्विन कृष्ण अष्टमी असून आश्लेषा नक्षत्राच्या प्रभावाने शुभ योग जुळून येत आहेत. या योगामध्ये खरेदी-गुंतवणूक करणे शुभ मानले जाते. या योगामध्ये सर्व शुभकार्य केले जाऊ शकतात. या ग्रहस्थितीचा 12 पैकी 8 राशींना थेट फायदा होईल. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये नशिबाची साथ मिळेल आणि लाभ होईल. वरिष्ठ अधिकारी आणि इतर मोठ्या लोकांची कामामध्ये मदत मिळेल. मोठे काम पूर्ण होऊ शकते. याशिवाय इतर 4 राशींसाठी मात्र दिवस संमिश्र स्वरूपाचा राहणार आहे. पुढच्या स्लाइडवर प्रत्येक...\n31 ऑक्टोबरला बुध पुष्य योगामध्ये कोणकोणत्या गोष्टी खरेदी करणे शुभ राहील\nज्योतिष शास्त्रानुसार पुष्य नक्षत्रांचा राजा आहे. मान्यतेनुसार या नक्षत्रामध्ये खरेदी करण्यात आलेली कोणतीही वस्तू दीर्घकाळ चालते आणि शुभफळ प्रदान करते. याच कारणामुळे दिवाळीपूर्वी येणाऱ्या पुष्य नक्षत्रामध्ये बाजारात भरपूर खरेदी केली जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार यावर्षी 31 ऑक्टोबरला बुध पुष्य योग जुळून येत आहे. या शुभ योगात कोणत्या वस्तू खरेदी केल्या जाऊ शकतात याविषयी आज आम्ही तुम्हाला खास माहिती देत आहोत.... गोल्ड : पुष्य योगामध्ये गोल्ड किंवा सोन्याचे...\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार\nबुधवार 31 ऑक्टोबरला नक्षत्रांचा राजा असलेल्या पुष्य नक्षत्रामुळे साध्य नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या शुभ प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होऊ शकतो. एक्स्ट्रॉ इनकम होईल. अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी करण्यात आलेली खरेदीही दीर्घकाळ लाभ करून देणारी राहील.या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...\n30 Oct 2018: काहीशी अशी राहील मेष राशीच्या लोकांसाठी लव्ह-लाइफ, जाणून घ्या तुमच्यासोबत आज काय चांगले घडू शकते\nमेष राशिफळ (30 Oct 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह- घर-कुटुंब आणि ऑफिसमध्ये जबाबदारीने काम पूर्ण कराल. एखादा मोठा निर्णय आज घ्यावा लागू शकतो. पैशाशी संबंधित खास काम पूर्ण होण्यास वेळ लागू शकतो. धार्मिक कार्यात रुची वाढेल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. नोकर बदलण्याचा विचार मनात येईल. भाऊ आणि मित्रांची संपूर्ण मदत मिळेल. तुम्ही प्लॅनिंग केलेल्या गोष्टी यशस्वी होतील. निगेटिव्ह- स्वतःची स्थिती सर्वांसमोर स्पष्ट करण्यापासून दूर राहावे. घरामध्ये काही अनपेक्षित गोष्टी घडू शकतात. कौटुंबिक गोष्टी...\n30 Oct 2018: काहीशी अशी राहील वृषभ राशीच्या लोकांसाठी लव्ह-लाइफ, जाणून घ्या तुमच्यासोबत आज काय चांगले घडू शकते\n30 Oct 2018, वृष राशिफळ (Aajche Vrishabh Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह- आज एखादी चांगली संधी तुम्हाला मिळेल. तुमच्या हातून असे एखादे काम होईल ज्यामुळे भविष्यात मोठा फायदा होणार आहे. आज होणारे सर्व व्यवहार, चर्चा आणि मुलाखती तुमच्या फेव्हरमध्ये असतील. धनलाभाचेही योग आहेत. अडकलेली प्रकरणे सुटण्यास मदत होईल. स्वत:वर विश्वास ठेवा. तुम्हाला निश्चितच लाभ मिळणार आहे. एखाद्याची आर्थिक मदत करावी लागू शकते. गुंतवणुकीचेही योग आहेत. नवे घर खरेदी करण्याची इच्छा होईल. छोटीशी धार्मिक सहल घडू शकते. निगेटिव्ह- काही घटनांमुळे दिवसभर...\nमिथुन राशी : जाणून घ्या 30 Oct 2018 ला तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते आणि काय करावे-काय करू नये\n30 Oct 2018, मिथुन राशिफळ (Aajche Mithun Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह- तुमचे काम पूर्ण होण्याचे योग जुळून येत आहेत. जमीन, संपत्तीशी संबंधित गोष्टींमध्ये फायदा होण्याचे योग आहेत. अडकलेला पैसा परत मिळू शकतो. कर्जातून बाहेर पडण्यासाठी सहयोग आणि मार्गही मिळेल. घर आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. महत्त्वाच्या कामाकडे जास्त लक्ष द्यावे. पैशांशी संबंधित गोष्टींवर विचार करावा. वडिलांची पूर्ण मदत मिळू शकते. मित्र आणि भावंडांची मदत मिळेल. कामाच्या ठिकाणी स्थिती चांगली राहील. निगेटिव्ह- मनामधील विचार आणि चिंता...\n30 Oct 2018, कर्क राशीफळ: काहीसा असा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस\nकर्क राशी, 30 Oct 2018, Aajche Kark Rashi Bhavishya: पॉझिटिव्ह- एखादा मोठा बदल तुमच्या आयुष्यात घडू शकतो. विचारपूर्वक व्यवहार करणे सोयीचे ठरेल. तुमच्यासोबत घडणा-या घटनांचा तुम्हाला पुर्वाभास होऊ शकतो. धार्मिक कार्यात खर्च होईल. निकटवर्तीयांची साथ लाभेल. प्रेमप्रकरणात यश मिळण्याचे योग आहेत. निगेटिव्ह- दिखावा दाखवू नका. एखादी जवळची व्यक्ती तुमच्यावर दबाव आणू शकते. भविष्याविषयी काळजी वाटेल. आगाऊ खर्च वाढू शकतात. कामात मन रमणार नाही. तुमच्या योजनेत लोक चुका काढू शकतात. अपत्यासंबंधी काळजी वाढू शकते. जोखिम घेऊ नका....\nसिंह राशिफळ, 30 Oct 2018: आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत आणि कोणत्या गोष्टींमध्ये राहावे सांभाळून\n30 Oct 2018, सिंह राशिफळ (Aajche Singh Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह- जोखमेच्या कामात यश मिळू शकते. आपली आवश्यक कामे पूर्ण होतील. आज आपण आपल्या मुला-मुलींसोबत व्यस्त राहाल. आपला अधिकाधिक वेळ मित्रांमध्ये घालवण्याची शक्यता आहे. मित्रांची बरीच कामे आपल्या मदतीने होतील. आपण इतरांसाठी खूप काही कराल. जुनी कामे आटोपणे आणि नवीन कामे सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. भाग्य आणि काळ आपल्या पक्षात राहील. आज कुठल्याही कामात बदल केल्यास आपल्याला त्याचा फायदा मिळू शकतो. निगेटिव्ह- आपल्याला आज केलेल्या प्रयत्नांतून लगेच त्याचे...\nजाणून घ्या, आज 30 Oct 2018 ला कन्या राशीच्या लोकांसाठी कशी राहील ग्रहांची स्थिती\nआजचे कन्या राशिफळ (30 Oct 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह- चंद्रमा आज गोचर कुंडलीच्या कर्म स्थानी असेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी सहकार्य आणि यश मिळू शकते. तुम्ही केलेल्या कामामुळे धन लाभ होईल. महत्त्वाचे दस्तऐवज सोबत ठेवा. सामाजिक संबंध सुधारण्याचे योग आहेत. जुन्या मित्रांशी भेट होऊ शकते. तुमचा वेळ जास्त मौल्यवान आहे. धन लाभ होऊ शकतो. आज तुम्ही शत्रूला पुरुन उराल. नोकरीमध्ये प्रगती होईल. मित्र तुम्हाला सल्ला देतील. पैसा आणि कुटुंबाबत तुमचे मत योग्य राहील. अपत्य सुख आणि आर्थिक मदत मिळू सकते. विदेशात...\n30 Oct 2018: काहीशी अशी राहील तूळ राशीच्या लोकांसाठी लव्ह-लाइफ, जाणून घ्या तुमच्यासोबत आज काय चांगले घडू शकते\n30 Oct 2018, तूळ राशिफळ (Aajche Tula Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह- मित्र, सहकार्यांकडून मदत मिळेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. घरात अनेक बदल कराल. घर बदलण्याचा विचारही डोक्यात येईल. निगेटिव्ह- एखादा महत्त्वाचा निर्णय आज न घेतलेला बरा. मानसिक तनाव जाणवेल. कोणी केलेल्या चुकीच्या मार्गदर्शनाने कामाची दिशा ठरवू नका. सावध रहा. कोणावरही विश्वास ठेवू नका. घरात पाण्याची समस्या होऊ शकते. उत्तेजनेवर नियंत्रण ठेवा. हाती घेतलेले काम पूर्ण करण्यात अनेक अडचणी निर्माण होती. काय करावे- बडीशेप आणि मिश्री खावी. लव्ह- जोडीदार...\nवृश्चिक राशिफळ : 30 Oct 2018 ला तुमच्या राशीमध्ये धन लाभाचा योग आहे की नाही\nवृश्चिक राशी, 30 Oct 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya: पॉझिटिव्ह- पैशांची गुंतवणूक करण्याविषयी तुम्ही वारंवार विचार कराल. तुमच्या चौकटी वाढवण्यासाठी वेळ योग्य आहे. तुम्ही ज्या लोकांना कधीच भेटलेले नाही, अशा लोकांसोबत भेट होऊ शकते. तुम्ही ज्या ठिकाणी गेलेले नाही, त्या ठिकाणांचा प्रवास होण्याचे योग आहेत. तुम्ही नवीन प्रयोगही करु शकता. आज काही सुखद घटना होण्याची शक्यता आहे. आपला व्यवहार सकारात्मक ठेवा. लोकांनी तुमची स्तुती केली, तर त्याचा परिणाम तुमच्या कामावर पडू देऊ नका. निगेटिव्ह- वेळ तुमच्यासाठी अनुकूल...\nधनु राशिफळ, 30 Oct 2018: आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत आणि कोणत्या गोष्टींमध्ये राहावे सांभाळून\n30 Oct 2018, धनु राशिफळ (Aajche Dhanu Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह - अपूर्ण कामे मार्गी लागतील. दररोजच्या कामाद्वारे धन लाभ होऊ शकतो. प्रेमसंबंध सुधारतील. पैशाची परिस्थिती सुधारण्यासाठी काही चांगल्या संधी मिळू शकतील. लोकांकडून होणारी मदत फायदेशीर ठरू शकते. केलेल्या परिश्रमाचे फळ लवकरच निश्चित मिळेल. न्यायालयीन कामे मार्गी लागतील. मन आनंदी राहील. नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता. निगेटिव्ह - धनु राशीच्या लोकांनी आज निष्काळजीपणाणे राहू नये. धावपळ आणि ताणतणाव राहील. काही प्रकरणांबद्दल भिती राहील. आपण गोंधळू शकता....\n30 Oct 2018: आजच्या ग्रह-नक्षत्रावरून जाणून घ्या, मकर राशीच्या लोकांसाठी कसा राहील दिवस\nआजचे मकर राशिफळ (30 Oct 2018, Aajche Makar Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह- शुभ दिवस. आज आपल्यासाठी चांगला दीवस आहे. जे हव ते मिळेल. मन स्थिर राहील. काही अर्धवट कामे वेळेत पूर्ण होईल. परिस्थिती तुमच्यासाठी चांगली असू शकते. आपल्या महत्त्वाच्या कामावर आपले लक्ष केंद्रित करा. एखादि विशेष बैठक होउ शकते. आपण कोणाकडेही जाऊ शकता किंवा आपले म्हणने पुर्ण करुन घेऊ शकता. आपले बरेच काम अचानक पूर्ण होईल. कामातून जे काही परिणाम मिळतील त्याला स्विकारा. प्रिय व्यक्तीची गाठ भेट होउ शकते. आपले बरेच निर्णय बरोबर ठरु शकतात. निगेटिव्ह- मनात...\n30 Oct 2018: काहीशी अशी राहील कुंभ राशीच्या लोकांसाठी लव्ह-लाइफ, जाणून घ्या तुमच्यासोबत आज काय चांगले घडू शकते\nआजचे कुंभ राशिफळ (30 Oct 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह- अचानक धनलाभ होऊ शकतो. काही नविन संधी मिळू शकतात. नोकरीच्या माध्यमातून प्रवास करावा लागू शकतो. तुमच्या कामाबद्दल तुमचे कौतुक केले जाऊ शकते. नवी जबाबदारी येऊ शकते. नोकरीत तरक्की होऊ शकते. कामाचा व्याप वाढू शकतो. विचार केलेल्या कामांना सुरुवात होऊ शकते. जे पण नविन विचार किंवा काम सुरू केले आहे, त्यावर तुम्ही परत एकदा फेरविचार करावा. होऊ शकते की, आपल्या या कृतीमध्ये छोटे-मोठे बदल करावे लागू शकतात. आजचा दिवस हा रोगांपासून मुक्ती मिळण्याचा दिवस आहे....\n30 Oct 2018, मीन राशिफळ : जाणून घ्या, मीन राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस\n30 Oct 2018, मीन राशिफळ (Aajche Meen Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह- आपण जे काही काम केले ते महत्वाचे ठरू शकते. सकारात्मक दृष्टिकोन आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. इतरांकडूनही मदत मिळू शकते. आव्हाने असूनही एकंदरीत दिवस चांगला जाईल. लहान स्वरूपात का असेना एखादी चांगली बातमी मिळू शकते. नौकरीतील कामगिरी पूर्वीपेक्षा चांगली असण्याची शक्यता. व्यावहारिक कामांसाठी प्रवास घडू शकतो. निगेटिव्ह- व्यवसायात नफा मिळण्याची आशा नाही. दैनंदिन कामकाजाचे ओझे काहीप्रमाणात वाढवू शकते. कामासंबंधी केलेले नियोजन बिघडण्याची शक्यता ....\nया 2 दिशा आहेत सर्वात खास, सुख-समृद्धीसाठी नेहमी लक्षात ठेवा या गोष्टी\nवास्तू शास्त्रानुसार पूर्व आणि उत्तर दिशा जास्त उर्जावान दिशा आहेत. या दिशांकडून आरोग्य, समृद्धी आणि रचनात्मक शक्तीचा विकास होतो. घर आणि ऑफिसमध्ये सुख-समृद्धी वाढवण्यासाठी वास्तूशास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय करून घरातील वास्तुदोष सहजपणे नष्ट केले जाऊ शकतात. वास्तूचे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोवर क्लिक करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-robber-gang-arrested-72136", "date_download": "2018-11-14T21:59:54Z", "digest": "sha1:YNAACCQ7TPCJT7OFDY7FVKAP6XMC2OXJ", "length": 16764, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "sangli news robber gang arrested दरोडेखोरांची टोळी जेरबंद | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 15 सप्टेंबर 2017\nमिरज - सांगली- मिरजेत दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या कर्नाटकातील चार दरोडेखोरांना आज पोलिसांनी अटक केली. वाहतूक नियंत्रण शाखेकडील पोलिसांच्या दक्षतेमुळे ही टोळी हाती लागली. टोळीतील दोघे पळून गेले. टोळीकडून दोन गावठी रिव्हॉल्व्हर, जिवंत काडतुसे आणि मोटार जप्त केली आहे.\nमिरज - सांगली- मिरजेत दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या कर्नाटकातील चार दरोडेखोरांना आज पोलिसांनी अटक केली. वाहतूक नियंत्रण शाखेकडील पोलिसांच्या दक्षतेमुळे ही टोळी हाती लागली. टोळीतील दोघे पळून गेले. टोळीकडून दोन गावठी रिव्हॉल्व्हर, जिवंत काडतुसे आणि मोटार जप्त केली आहे.\nशशी रामचंद्र मुढेवाड (वय ३४), साईनाथ लालाप्पा बनसोडे (वय ३०), रमेश बहिराप्पा बनसोडे (वय ३०) आणि संजीव चण्याप्पा चौधरी (वय २८, सर्व रा. चडचण, ता. इंडी, कर्नाटक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, दोघे पळून गेलेल्या दोघांनाही वाहतूक शाखेच्या पोलिसांनी त्यांना पकडले. महात्मा गांधी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे तपास करीत आहेत. दरम्यान, ही कामगिरी करणाऱ्या वाहतूक शाखेच्या या पथकाला जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी १५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी दिली.\nकोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या आदेशानुसार सकाळी अकरापासून पोलिसांनी ‘ड्रंक अँड\nड्राईव्ह’ ची कारवाई करण्यास तपासणी सुरू केली. मोटारींवर पोलिसांचे विशेष लक्ष होते. पोलिस कसून चौकशी करीत होते. त्यावेळी\nमोटार (के ए ०९ एम ए ७६१४) कोल्हापूरकडून आली. गाडीतील सर्वांनी तोंडाला रुमाल बांधल्याने पोलिसांनी गाडी थांबवली. तपासणीसाठी गाडीची डिकी उघडण्यास सांगितले. डिकीत रिव्हॉल्व्हर असल्याने गाडीतील सहाही जणांनी उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी शशी रामचंद्र मुढेवाड आणि संजु चण्याप्पा चौधरी या दोघांना पाठलाग करून पकडले. उर्वरित चौघे एस. टी. डेपोतील संरक्षण भिंतीवरून उड्या टाकून पसार झाले. त्यापैकी साईनाथ लालाप्पा बनसोडे आणि रमेश बहिराप्पा बनसोडे यांनाही पुन्हा म्हैसाळमध्ये नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांनी काही तासांत पकडले. त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यांनी दाद दिली नाही. टोळीतील अन्य दोघे अजून पसार असले तरी त्यांनाही काही तासांत जेरबंद करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक पिंगळे यांनी सांगितले.\nचौघेही कर्नाटकातील अट्टल गुन्हेगार\nचौघांकडे केलेल्या प्राथमिक तपासात टोळीतील एकाविरुद्ध कर्नाटकात खुनाचा गुन्हा नोंद आहे. अन्य तिघेही विविध गुन्ह्यात सहभागी आहेत. त्यांचा सांगली-मिरजेत एखादा मोठा गुन्हा करण्याचा कट होता; पण वाहतूक पोलिसांच्या दक्षतेमुळे गुन्हा टळला.\nगावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे, तोंडाला लावायचे मास्क असे साहित्य टोळीकडील मोटारीत आढळले. या टोळीचे कर्नाटकातील कारनामे थक्क करणारे आहेत. या टोळीने महाराष्ट्रातही बरेच गुन्हे केल्याचा पोलिसांना अंदाज आहे. त्याची माहिती मिळताच कोल्हापूर, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पुणे जिल्ह्यातील पोलिसांनीही टोळीच्या गुन्ह्याच्या पद्धतीविषयी चौकशी करणारे अनेक दूरध्वनी सांगली पोलिसांना केले.\nवाहतूक पोलिसांची कामगिरी; बक्षीस जाहीर\nही कारवाई करणारे वाहतूक शाखेकडील हवालदार ए. जी. कुंभार, हवालदार एस. एस. नांगरे, हवालदार एस. जी. शेख, पोलिस नाईक जे. आर. माने यांच्या पथकाला जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी १५ हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे.\nबीएसएनएल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा\nपुणे - फोर जी सेक्‍ट्रमचे वितरण, निवृत्ती वेतनात सुधारणा यांसारख्या विविध मागण्यांचा पाठपुरावा बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांनी केंद्राकडे वारंवार केला;...\nफिनटेक कंपन्यांना भारतात प्रचंड संधी : पंतप्रधान\nसिंगापूर : जगभरातील फिनटेक कंपन्यांसाठी भारत संधीचे प्रवेशद्वार असून गुंतवणूकदारांसाठी भारत आता सर्वाधिक आवडते ठिकाण बनल्याचे पंतप्रधान नरेंद्र...\n25 लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक\nपुणे - मजूर पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडे सुमारे 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून दोन जणांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने...\nअल्पवयीन नातीवर आजोबाकडून बलात्कार\nफलटण - येथील परिसरात आजोबाने अल्पवयीन नातीवर वारंवार बलात्कार केला. त्यातून गरोदर राहिलेल्या नातीने दोन दिवसांपूर्वी जन्मलेल्या अर्भकाचा खून...\nपोलिस असल्याची बतावणी करून १६ लाखांची लूट\nभिवंडी - शहरातील कल्याण रोड भागातील गोपालनगर येथील कुरिअर कंपनीत आलेली रोकड कल्याण येथील कार्यालयात जमा करण्यासाठी निघालेल्या कर्मचाऱ्यांची...\nउंड्री : उंड्री येथे कानडेनगरच्या रस्त्यालगत खडी पसरली आहे. रस्त्याचे काम अर्धवट आहे. रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=363&limitstart=10", "date_download": "2018-11-14T22:27:12Z", "digest": "sha1:FIO5W6WCDD7GWLDVJBLSPTA46MG5IIUT", "length": 11295, "nlines": 138, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "केजी टू कॉलेज", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nराज्यातील १११४ ‘डीएड’ महाविद्यालयांची तपासणीं\nअपात्रांची संलग्नता रद्द करणार\nप्रतिनिधी , मुंबई - मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२\nवादग्रस्त २९१ डीएड महाविद्यालयांपैकी केवळ ४४ महाविद्यालये न्या. जे. एस. वर्मा आयोगाच्या पाहणीत अभ्यासक्रम चालविण्यास पात्र ठरल्याच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील सर्व १,११४ अशासकीय डीएड महाविद्यालयांच्या कठोर तपासणीचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.\nएक्झीक्युटिव्ह प्रोग्रॅमनंतरही आता कंपनी सेक्रेटरी बनण्याची मुभा\nकंपनी सेक्रेटरी (सीएस)चा ‘एक्झीक्युटिव्ह प्रोग्रॅम’ पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आता कंपनी सेक्रेटरी म्हणून काम करता येणार असून, एक्झीक्युटिव्ह प्रोग्रॅम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता वेगळे पात्रता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.सी.एस.चा अभ्यासक्रम फाउंडेशन, एक्झीक्युटिव्ह आणि प्रोफेशनल अशा तीन टप्प्यांमध्ये विभागण्यात आला आहे. प्रत्येक टप्पा पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांला इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (आयसीएसआय) कडून प्रोग्राम उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येत होते.\nदुर्मीळ वनस्पतींची वासलात अन् पैशाचे झाड\nविद्यापीठाच्या संशोधनात्मक विकासासाठी स्वत: मेहनत घ्यायची नाही आणि इतरांनी घेतलेली मेहनतही फलद्रुप होऊ द्यायची नाही, अशी दळभद्री मानसिकता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची असल्यानेच ‘अतिदुर्मीळ वनस्पती उद्याना’ची वासलात लावलीच शिवाय लाखो रुपयांचा गैरप्रकार केल्याचे सिद्ध होते आहे. लाजिरवाणी बाब म्हणजे जगातील अतिदुर्मीळ वनस्पतींपैकी एक असलेल्या ‘फ्रेरेक इंडिका’कडे दुर्लक्ष करून विद्यापीठाने जैव-विविधता केवळ कागदावर साकारली.\nसंस्थाचालकांची सरकारी पैशांनी ‘समाजसेवा’ थांबवा\nउमाकांत देशपांडे, सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२\nसरकार प्रत्येक गावात पुरेशा शाळा उघडून त्याचे व्यवस्थापन सांभाळू शकत नाही, यासाठी सेवाव्रती संस्थांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी शासकीय अनुदान सुरू झाले. त्यामुळे शिक्षकांच्या वेतनाचा आणि अन्य खर्चाचा भार सरकारने उचलला. पण गेल्या १०-१५ वर्षांतील परिस्थिती काय झाली आहे समाजसेवेचे व्रत कुठे गेले\nचिरंतन शिक्षण : आदिवासी भागातील निसर्गशाळा\nसुप्रिया सुधीर वागळे, रविवार, ४ नोव्हेंबर २०१२\nश्री जयेश्वर विद्यामंदिर ही माध्यमिक शाळा, ठाणे जिल्ह्य़ातील जव्हार तालुक्यातील डेंगाची भेट या आदिवासी गावात आहे. या भागात पूर्वी शिक्षणाचा अभावच होता. शेती हा एकच व्यवसाय व त्यातही पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असणारी. जमीनही खडकाळ-डोंगराळ त्यामुळे त्यातून येणारे उत्पन्न अगदीच तुटपुंजे असे. पर्यायाने दिवाळीनंतर बऱ्याच प्रमाणात आदिवासी कुटुंबे बाहेरगावी कामासाठी निघून जात.\nचिरंतन शिक्षण : शिंदेवाडीची वैशिष्टय़पूर्ण शाळा\n‘अनुदानित संस्थांमधील विनाअनुदानित तुकडय़ांचे लवकरात लवकर मूल्यांकन करा’\n३४८ बेकायदा नर्सिग संस्था बंद करणार\nआलेख .. अनेक प्रकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=48&limitstart=45", "date_download": "2018-11-14T22:27:37Z", "digest": "sha1:FOKPD632DA44VP3ZQ63H2OUGMEEDRWDJ", "length": 9610, "nlines": 141, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "मराठवाडा वृत्तान्त", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\n‘दीपोत्सव एक स्वरपर्व’च्या मैफलीस यंदा तपपूर्तीचे कोंदण\nगायकीचे ध्यासपर्व तिसऱ्या पिढीकडे\nगाणं तालातून येतं, गाणं सुरातून येतं, जीव ओतावा गाण्यात, गाणं उरातून येतं, असे एका कवीने म्हटले आहे. गाण्याला उरातून जपत ‘दीपोत्सव एक स्वरपर्व’ या शास्त्रीय गायन मैफलीचा प्रवास यंदा तपपूर्तीकडे वाटचाल करीत आहे.\nअडीच हजार गावांमध्ये ‘दुष्काळ’ लटकलेलाच\nऔरंगाबाद/प्रतिनिधी - बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२\nमराठवाडय़ातील अडीच हजारांपेक्षा अधिक गावांमध्ये पीक पैसेवारी कमी आल्याचे अहवाल राज्य सरकारकडे सादर करूनही दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा सरकारी अध्यादेश अजूनही लटकलेलाच आहे. तुलनेने जेथे चांगला पाऊस झाला आहे. कोकण, पुणे विभागांतील पैसेवारी कमी असलेल्या गावांचा अध्यादेश मात्र काढण्यात आला आहे.\nराज्यातील २३ बाजार समित्यांत केंद्रे सुरू\nकिमान आधारभूत किमतीने धान्य खरेदी\nमार्केटिंग फेडरेशनमार्फत राज्यातील २३ बाजार समित्यांत किमान आधारभूत किंमत धान्य खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. बाजार समित्यांमधील धान्य खरेदी केंद्रांद्वारे १३ हजार ९४५ क्विंटल उडदाची (४ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल दराने) खरेदी करण्यात आली. आधारभूत किंमत धान्य खरेदी योजनेमुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालास चांगला बाजारभाव मिळत आहे.\nआधीच उसाची कमतरता, त्यात ‘खासगी’ची मुजोरी\nउसाची कमतरता असल्याने जिल्हय़ातील साखर कारखाने अडचणीत सापडले आहेत. दुसरीकडे ऊस पळवून खासगी कारखाने सहकारी साखर कारखान्यावर मुजोरी करीत असल्याचा आरोप राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आमदार जयप्रकाश दांडेगावकर यांनी केला.\nमनपा कामगारांचा आज परभणीत मोर्चा\nदुसऱ्या दिवशीही संप सुरू\nतीन महिन्यांचे थकीत वेतन द्यावे, या मागणीसाठी आयटकप्रणीत मनपा कामगार कर्मचारी युनियनच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सुरू होता. दरम्यान, या संपाचा शहरातील पाणीपुरवठा व स्वच्छतेवर परिणाम झाला.\nदिवाळीची खरेदी अन् नियमांची पायमल्ली\nबलात्कार प्रकरणी तीन तरुणांना अटक\nग्रामपंचायत निवडणुकांत धोंडे यांची वेगळी चूल\nपर्यटनाच्या राजधानीत उद्यापासून ‘कलाग्राम दिवाळी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://ekoshapu.in/category/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-14T21:42:09Z", "digest": "sha1:5DST3IG56TMYUMR5RUI72TOLQ4MVYYHY", "length": 10213, "nlines": 126, "source_domain": "ekoshapu.in", "title": "सर्व…एकत्र – ekoshapu", "raw_content": "\nएका नवीन नाटकाची जाहिरात…\nआजच्या म.टा. मध्ये प्रसिद्ध झालेली एका नवीन नाटकाची जाहिरात...\nसादर करीत आहे (५० डेसिबलचा) छोटा फटाका…\n......आजोबा, मला पॊकेटमनी पुरत नाही. बाबा म्हणाले ’आजोबांकडे जा, मला पण तेच देतात.’हं, बोल किती पाहिजेतनाही, मला आता माझा धंदा सुरू करायचाय, स्वतःच दुकान...नाही, मला आता माझा धंदा सुरू करायचाय, स्वतःच दुकान...आजोबा (सदगदीत होऊन): बाळा, किती लवकर हाताशी आलास रे...आजच तुला तुझं स्वतःच दुकान उघडून देतो...नाव काय ठेवणार आहेसआजोबा (सदगदीत होऊन): बाळा, किती लवकर हाताशी आलास रे...आजच तुला तुझं स्वतःच दुकान उघडून देतो...नाव काय ठेवणार आहेस’युवा सेना\nधान्य मोजण्याची मापं :दोन नेळवी = एक कोळवेदोन कोळवी = एक चिपटेदोन चिपटी = एक मापटेदोन मापटी = एक शेरदोन शेर = एक अडशिरीदोन अडशिर्‍या = एक पायलीसोळा पायल्या = एक मणवीस मण = एक खंडीचार शेर= एक पायलीआठ पायली= एक कुडवआठ कुडव= एक गिधवीस कुडव= एक खंडी.एक शेर म्हणजे जवळपास ८५० ग्रॅम. एक पायली... Continue Reading →\nआरसा:ते पत्र आल्यापासून श्रीनिवासच्या मनाची शांतता पार ढळली होती. गीता गेल्यापासून तो आधी अस्वस्थ होताच. आपल्याला दुःख झाले आहे, की नुसताच मनाला बधिर करून टाकणारा आघात आपल्यावर झाला आहे हे त्याला कळत नव्हते. गीताच्या निधनाने तो हादरला होता. जीवनात एक पोकळी निर्माण झाल्यासारखे त्याला वाटत होते. आज जवळ जवळ वीस वर्षे त्याने आणि गीताने एकत्र... Continue Reading →\nसुवर्णमुद्रा:नुकतंच मी पुणे मराठी ग्रंथालयामधून शांता शेळके यांचं ’सुवर्णमुद्रा’ नावचे पुस्तक आणलं. त्यात छोट्या-छोट्या कविता, विचार, उतारे यांचे संकलन आहे. त्यातलेच काही वेचक इथे देत आहे---------------------------------------------------------------------------------इशारा:तुम्ही जेव्हा उत्कट आनंदाच्या ऐन भरात असाल तेव्हा कुणालाही, काहीही वचन, आश्वासन देऊ नका आणि तुम्ही जेव्हा अत्यंत संतापलेले असाल तेव्हा कुणाच्या कसल्याही पत्राचे उत्तर देऊ नका- चिनी म्हण---------------------------------------------------------------------------------सुख:कुणी तरी... Continue Reading →\nशब्द-तुकडे: खातंय कोण – तोंड की मन\nशब्द-तुकडे: खातंय कोण - तोंड की मन भेळ खाऊ का खाऊ पाणी-पुरीसुरुवात कुठे करु...अं, आधी पाव-भाजीच बरीएकच पोट, एकच तोंडभूक कमी खा-खा प्रचंडभेळच बरी पाव-भाजी ला वेळच फारइतका वेळ खाल्ल्याशिवाय नाही थांबवणार...आ..आ..आली भेळ...पहिला घास - वा वा... भेळ खाऊ का खाऊ पाणी-पुरीसुरुवात कुठे करु...अं, आधी पाव-भाजीच बरीएकच पोट, एकच तोंडभूक कमी खा-खा प्रचंडभेळच बरी पाव-भाजी ला वेळच फारइतका वेळ खाल्ल्याशिवाय नाही थांबवणार...आ..आ..आली भेळ...पहिला घास - वा वा...दुसऱ्या घासापूर्वीच... मला पिझ्झा वाटतोय खावा...असं का झालं, असं का होतंजे खातोय ते सोडून, दुसऱ्याचीच चटक लागते...हल्लीखातंय कोण -... Continue Reading →\nग.दि.माडगूळकर यांचे लेखन - मला आवडलेले दोन लेखअरे दिवा लावा कोणी तरीहॆलो, मिस्टर डेथ~ कौस्तुभ\nनुकतंच एक मराठी कोडं/कूट-प्रश्न वाचण्यात आला...ते इथं देत आहे... मराठीत एकच अक्षर चार वेळा आलेले चार अक्षरी चारच शब्द आहेत.(मामा-मामी,काका-काकी असे जोड शब्द नव्हेत) ते कोणते . याचं उत्तर मलाही माहिती नव्हतं, पण तेही वाचण्यात आलं...त्यामुळे मला चारही शब्द माहिती आहेत (आणि ते थोडे विवादास्पद उत्तर आहे असेही वाटतंय) ~ कौस्तुभ\nनासाचे अंतराळयान आणि मराठी भाषा\nनुकताच मी युनेस्को च्या अहवालानुसार जगातील विविध भाषांची क्रमवारी वाचत होतो...मराठी बोलणाऱ्यांच्या संख्येनुसार मराठीचा क्रमांक १६-१७ वा आहे, इटालियन, कोरीअन, पोलीश, डच, स्वीडीश अशा अनेक प्रादेशिक भाषांपेक्षाही वर.अजून एक interesting गोष्ट मला कळली, ती म्हणजे नासा नी व्हॊएजर नावचं एक यान अंतराळात सोडलं होतं. त्या यानाबरोबर विविध गोष्टी पाठवल्या होत्या - म्हणजे समजा कोणी परग्रहावर... Continue Reading →\n\"प्रमाण\" कविता आणि \"नावात काय आहे\n“प्रमाण” कविता आणि “नावात काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-cultivation-lemon-11193?tid=149", "date_download": "2018-11-14T22:44:57Z", "digest": "sha1:THPV4ZNUW5LEECCED7FFMKX7H7ZDRFAP", "length": 19643, "nlines": 189, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, cultivation of lemon | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. आदिनाथ ताकटे, डॉ. सुखदेव रणसिंग\nशुक्रवार, 10 ऑगस्ट 2018\nलिंबू लागवडीसाठी जास्त चुनखडी, क्षार नसणारी जमीन योग्य असते. भारी, पाणथळ, चोपण तसेच खडकाळ जमिनीत लागवड करू नये. लागवडीसाठी साई शरबती आणि फुले शरबती या जातींची निवड करावी. दीर्घकाळ दर्जेदार फळांचे उत्पादन मिळण्यासाठी झाडांचा सांगाडा व खोड मजबूत होणे आवश्यक आहे.\nलिंबू लागवडीसाठी जास्त चुनखडी, क्षार नसणारी जमीन योग्य असते. भारी, पाणथळ, चोपण तसेच खडकाळ जमिनीत लागवड करू नये. लागवडीसाठी साई शरबती आणि फुले शरबती या जातींची निवड करावी. दीर्घकाळ दर्जेदार फळांचे उत्पादन मिळण्यासाठी झाडांचा सांगाडा व खोड मजबूत होणे आवश्यक आहे.\nलिंबू हे बहुवर्षीय फळझाड असल्यामुळे लागवडीसाठी मध्यम काळी, हलकी, मुरमाड, पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. जास्त चुनखडी व क्षार नसणारी जमीन लागवडीस योग्य असते. जमिनीचा सामू ६.५ ते ८ असावा. चुनखडीविरहीत क्षाराचे प्रमाण ०.१ टक्यापेक्षा कमी असलेली जमीन लागवडीस योग्य असते. भारी, पाणथळ, चोपण तसेच रेताड, खडकाळ जमिनीत लागवड करू नये.\nलागवडीपूर्वी जमीन उभी-आडवी नांगरट करून व २ ते ३ कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. लागवड चौरस पद्धतीने ६ x ६ मीटर अंतरावर १ x१ x १ मीटर आकारचे खड्डे खोदावेत. चांगली माती किंवा पोयटा ४ ते ५ घमेली शेणखत, १ किलो निबोंळी पेंड, दीड ते दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट मिश्रणाने खड्डे भरावेत.\nचौथ्या वर्षी प्रथम फुलोरा.\nस्थानिक आणि प्रचलित जातींपेक्षा फळांचे उत्पादन जास्त.\nफळे किंचित लंबगोलाकार व सरासरी ५० ग्रॅम वजन, पातळ साल, रसदार, कमी बी असलेली व चमकदार पिवळा रंग.\nखैऱ्या रोग आणि ट्रीस्टाझा या विषाणूजन्य रोगांस सहनशील.\nतिसऱ्या वर्षी प्रथम फुलोरा.\nफळ धारणा दिवस ः १५०-१७०.\nवाढ जोमाने, लवकर फळधारणा, उन्हाळ्यात जास्त फळे.\nकीड व रोगास कमी बळी पडणारी जात.\nराज्यात लिंबाची लागवड बियांपासून केलेली रोपे लावून करण्याची शिफारस.\nरंगपूर लिंबू या खुंटावर डोळा भरून तयार केलेली कलमे लागवडीसाठी वापरावीत, परंतु खुंट प्रमाणित असावा. वापरलेली डोळाकाडी आणि खुंट रोगमुक्त असावा.\nबियापासून केलेली रोपे लागवडीच्या वेळेस पूर्णतः रोगमुक्त असतात, म्हणून महाराष्ट्राच्या हवामानात बियांपासून तयार केलेली रोपे लावावीत.\nरोपे कृषी विद्यापीठाची रोपवाटिका किंवा शासकीय नोंदणीकृत रोपवाटिकेतून खरेदी करावी.\nलागवड पावसाळी काळात करावी.\nरोपांच्या मुळांचे आकारमान व वाढ लक्षात घेऊनच खड्ड्यातील माती बाजूला करावी.\nरोपे मुळांना इजा होणार नाही अशा बेताने घट्ट दाबावीत.\nरोप लावल्यानंतर आळे करून लगेच पाणी द्यावे.\nरोप लागवडीच्या वेळी शेंड्याकडील ४ ते ५ पाने ठेवून बाकी सर्व पाने काढून टाकावीत.\n२.५ ग्रॅम कॉपर अॉक्झीक्लोराईड प्रति लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात लागवड करण्यापूर्वी रोपे दहा मिनिटे बुडवावीत. त्यानंतर लागवड करावी.\nदीर्घकाळ दर्जेदार फळांचे उत्पादन मिळण्यासाठी झाडांचा सांगाडा व खोड मजबूत होणे आवश्यक आहे, तसेच झाडांना वळण देणे आवश्यक आहे, परंतु पहिली दीड वर्ष कसलीच छाटणी करू नये.\nरोपे दोन वर्षाची झाल्यावर वळण द्यावे, त्यासाठी आवश्यक तेवढीच छाटणी करावी.\nपूर्ण वाढलेल्या झाडाचे मुख्य खोड जमिनीपासून साधारणपणे ७५ सें. मी. पर्यंत सरळ असावे. या उंचीवर चोहोबाजूला विखुरलेल्या स्थितीत ३ ते ४ जोमदार फांद्या ठेवाव्यात.\nमुख्य खोडावर आलेली फूट अंकुर अवस्थेत असतानाच काढत राहावी.\nदाट झालेल्या व रोगट फांद्या आणि पाणसोट काढून टाकावेत.\nछाटणी केलेल्या जागेवर बोर्डाेपेस्ट (१० टक्के) लावावी.\nरोपांना नियमित पाणी द्यावे.\nजोमदार वाढ आणि अपेक्षित उत्पादनासाठी नियमित खत पुरवठा आवश्यक आहे. हवामानाचा विचार केला असता जून-जुलै, सप्टेंबर-आॅक्टोबर आणि जानेवारी-फेब्रुवारी या महिन्यात झाडांना नवीन पालवी येते, अशावेळी नियमित खतांचा पुरवठा करावा.\nपाचव्या वर्षापासून पुढे चौथ्या वर्षाची मात्रा कायम ठेवावी. याशिवाय जुलै व मार्च महिन्यात १०० ग्रॅम झिंक सल्फेट व १५० ग्रॅम मॅग्नेशिअम सल्फेट २०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.\nसंपर्क ः डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९, ०२४२६ - २४३३३८\n(मध्यवर्ती रोपवाटिका (बियाणे), महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)\nखड्डे खत fertiliser सिंगल सुपर फॉस्फेट single super phosphate हवामान\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nआंब्यावरील मिजमाशी, शेंडा पोखरणाऱ्या...मिजमाशी प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर,...\nफळपिके सल्लाकोणत्याही वनस्पतींच्या वाढीवर हवामानाचा कमी जास्त...\nआंबा मोहोराच्या संरक्षणासाठी राहा सज्जसद्यःस्थितीत कोकण विभागामध्ये आंबा पिकामध्ये...\nफळबागांमध्ये आच्छादन करा; संरक्षित पाणी...सेंद्रिय आच्छादनाने जमिनीचा पोत सुधारतो. पाणी...\nद्राक्षबागेतील समस्यांवरील उपाययोजनासध्या द्राक्षबागेतील वेली या वाढीच्या विविध...\nशून्य मशागत तंत्रातून जोपासली द्राक्ष...गव्हाण (ता. तासगाव, जि. सांगली) येथील सुरेश...\nकाटेकोर पाणी नियोजनातून सांभाळली फळबाग नगर जिल्ह्यातील पालवेवाडी (ता. पाथर्डी) हा...\nस्टेम गर्डलर बीटलसाठी एकात्मिक कीड...सध्या द्राक्ष पट्ट्यात खोडास रिंग करून नुकसान...\nद्राक्षावरील उडद्या भुंगेऱ्यांच्या...द्राक्ष विभागामध्ये ऑक्टोबर छाटणी व त्यानंतरचा...\nकेळी पीक सल्लासद्यःस्थितीत तापमानात वाढ होत आहे; (३० ते ३५ अंश...\nउष्ण वातावरणात खजूर फळबाग ठरेल आश्वासकगत दहा वर्षांपासून खजूर लागवड वाढवण्यासाठी गुजरात...\nसंत्रा फळगळ रोखण्यासाठी रस शोषक पतंगाचे...संत्रा पिकांमध्ये मृग बहार धरण्यासाठी एप्रिल - मे...\nद्राक्ष कलम करण्याची पद्धतीखुंटरोपाची निवड डॉगरीज, डीग्रासेट, रामसे किंवा...\nकेळी पिकाची लागवड, अन्नद्रव्य व्यवस्थापनकेळी पिकाची लागवड योग्य अंतरावर करून...\nफळपीक सल्लापेरू १) मिलिबग ः डायमेथोएट १.५ मि.लि. किंवा क्‍...\nमोसंबी फळगळीवरील उपाय कारणे रोगग्रस्त, कीडग्रस्त...\nफळपीक व्यवस्थापन सल्लाअंजीर ः १) जमिनीपासून तीन फुटापर्यंत एकच खोड...\nकेळी पीक सल्लासद्यःस्थितीत नवीन मृगबागेची केळी प्राथमिक...\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nडाऊनी मिल्ड्यू, करपा रोगाच्या...येत्या आठवड्यामध्ये द्राक्ष लागवडीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/television/voice-india-kids-hit-set-2-fire/", "date_download": "2018-11-14T22:23:59Z", "digest": "sha1:FWAXDZYTO747YDJBKD7TQTDM355LW6SE", "length": 29882, "nlines": 384, "source_domain": "www.lokmat.com", "title": "'The Voice India Kids' Hit A Set Of 2 Fire | 'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार १५ नोव्हेंबर २०१८\nआंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवात नवी मुंबईतील चमूचे सुयश\nफटाक्यांच्या धुरामुळे मुलांना श्वसनाचा विकार, तज्ज्ञांकडून चिंता\nवाहन सर्व्हिस सेंटरने पदपथ काबीज\nकचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना\nभरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र\nभारतात अमेरिकन विद्यार्थ्यांचा ओढा वाढला; भारतातील अभ्यासक्रमांना पसंती\nमाझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे\nपैसे नसल्याने सानुग्रह अनुदानास विलंब, तारीख जाहीर करण्यास महाव्यवस्थापकांचा नकार\nहायकोर्टाच्या वकिलाच्या मुलीचा विनयभंग; जुहू पोलिसांनी केली तिघांना अटक\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 नोव्हेंबर\nDeepika Ranveer Wedding: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचे हे काही फोटो सोशल मीडियावर झाले व्हायरल\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांच्याआधीच विकिपीडियाने जाहीर केले त्यांचे लग्न\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण अडकले लग्नबेडीत\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: 'दीपवीर'च्या रिसॉर्टमधील एका रुमची किंमत ऐकून व्हाल अवाक्\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: दीपिका पादुकोण व रणवीर सिंग या दोघांचीही नजर काढा - करण जोहर\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nव्रण जाण्यासाठी बोटॉक्स तंत्रज्ञानाचा शोध\nपेडिक्योर करण्यासाठी 'या' नॅचरल ऑइल्सचा वापर करा\nदीपिका पादुकोणचे 'हे' 5 रिल लाइफ ब्राइडल लूक नक्की पाहा\nखजुराचा गुळ एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल\nChildren's Day : बालपणी तुम्हीदेखील ऐकल्या असतील 'या' धमक्या\nहैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी तेलंगणा राष्ट्र समितीकडून 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर\nमुंबईत उद्यापासून १० टक्के पाणीकपात लागू, स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय पाणीकपातीचा निर्णय.\nराजस्थानमध्ये भाजपची 31 जागांसाठी दुसरी यादी जाहीर\nदिल्लीतील मीराबागमध्ये अनेक वाहने एकमेकांना धडकली; एक ठार 8 जखमी\nपुणेः नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी महेश राऊत याची त्वरीत वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाचे आदेश.\nगडचिरोली : ग्यारापत्ती-सावरगाव मार्गावर नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग पोलिसांनी केले निकामी\nराजस्थानमधील नागौरचे भाजपा आमदार हबीबुर रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nनवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून 8 जानेवारीपर्यंत; राफेल, राम मंदिर, तिहेरी तलाक सारखे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता\nमुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणीकपात; पुरवठ्याची वेळेतही 15 टक्क्यांची कपात; स्थायी समितीला अंधारात ठेऊन निर्णय\nमुंबई- बेस्ट कर्मचा-यांच्या बाेनसचा वाद चिघळला. बाेनस कधी देणार याबाबत महाव्यवस्थापकांचे माैन. विराेधी पक्षांचा सभात्याग\nश्रीहरिकोटा येथून जीसॅट-२९ उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण\nयवतमाळ : शेंबाळपिंप्री येथील कुख्यात हातभट्टीवाला MPDA अंतर्गत स्थानबद्ध, खंडाळा पोलिसांची कारवाई\nयवतमाळ : शहरातील दत्त चौक भाजी मार्केट मागे राजरोसपणे मटका अड्डा सुरू आहे.\nजम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे मुगल रोड बंद करण्यात आला आहे.\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nहैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी तेलंगणा राष्ट्र समितीकडून 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर\nमुंबईत उद्यापासून १० टक्के पाणीकपात लागू, स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय पाणीकपातीचा निर्णय.\nराजस्थानमध्ये भाजपची 31 जागांसाठी दुसरी यादी जाहीर\nदिल्लीतील मीराबागमध्ये अनेक वाहने एकमेकांना धडकली; एक ठार 8 जखमी\nपुणेः नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी महेश राऊत याची त्वरीत वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाचे आदेश.\nगडचिरोली : ग्यारापत्ती-सावरगाव मार्गावर नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग पोलिसांनी केले निकामी\nराजस्थानमधील नागौरचे भाजपा आमदार हबीबुर रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nनवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून 8 जानेवारीपर्यंत; राफेल, राम मंदिर, तिहेरी तलाक सारखे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता\nमुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणीकपात; पुरवठ्याची वेळेतही 15 टक्क्यांची कपात; स्थायी समितीला अंधारात ठेऊन निर्णय\nमुंबई- बेस्ट कर्मचा-यांच्या बाेनसचा वाद चिघळला. बाेनस कधी देणार याबाबत महाव्यवस्थापकांचे माैन. विराेधी पक्षांचा सभात्याग\nश्रीहरिकोटा येथून जीसॅट-२९ उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण\nयवतमाळ : शेंबाळपिंप्री येथील कुख्यात हातभट्टीवाला MPDA अंतर्गत स्थानबद्ध, खंडाळा पोलिसांची कारवाई\nयवतमाळ : शहरातील दत्त चौक भाजी मार्केट मागे राजरोसपणे मटका अड्डा सुरू आहे.\nजम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे मुगल रोड बंद करण्यात आला आहे.\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nAll post in लाइव न्यूज़\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nनवीन वर्षाच्या विशेष भागाचे शूटिंग करताना मगळवारी प्रसिद्ध शो द 'व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर शॉट सर्किट मुळे आग लागली.या वर्षाचा शेवट करताना विशेष भागात नेहा कक्कर आणि बादशाह हे देखील परीक्षक म्हणनू आले होते. यावेळी आपल्या 'काला चष्मा' या गाण्यावर नेहा कक्करचा परफॉमन्स चालू असतानाच अचानक सेटवर आगीने पेट घेतला. पीसीआर आणि स्टेजजवळ असणारे वेटिंग क्षेत्रात ही आग लागली होती.शूटिंग चालू होते मात्र नशिबाने कोणालाही दुखापत झाली नाही.आगीने पेट घेतल्यानंतर काही मिनटांतच परीक्षक आणि स्पर्धकांना तिथून बाहेर काढण्यात आले. साधारण २ तासांसाठी शूट थांबिवण्यात आले होते.नशिबाने अग्निशमन उपकरणांनी 'द व्हॉईस इंडिया किड्स'चा सेट सज्ज असल्यामुळे परिस्थिती लवकर नियंत्रणात आली.आगीमुळे सेटवर कितपत हानी झाली याचे मुल्यांकन करणा-या टीमजवळ मार्गदर्शक सेलिब्रेटी पाहुणे यांनी भावना व्यक्त केल्या. सेलिब्रेटी पाहुणी नेहा कक्करला याविषयी विचारले असता तिने सांगितले, “आम्ही काला चंमा गाणे म्हणत होतो आिण गाण्यात ‘आग लगा दे बेबी फायर’ अशी एक ओळ आहे ती म्हणत असतानाच आगीने पेट घेतला. त्यामुळे शूट थांबिवण्यात आले.पण, मला आशा आहे की आता सगळे सरिक्षत आणि व्यवस्थित आहे. सगळ्यांची नीट काळजी घेण्यात येत असल्याची मला आशा आहे.” तर, मार्गदर्शक पापॉन म्हणाला, “मुलांनी इतके चांगले गायले की, खरोखरच सेटवर आग लागली.पण गंभीरिरत्या बिघतले तर, आता सगळे नियंत्रणाखाली आहे . प्रोडक्शनने खूपच चांगली काळजी घेतली आहे.” सगळ्यांच्या काळजीसंबधी पलक मुछाल म्हणाली, “सेटवर सरिक्षत उपकरणे होती हे नशीब, त्यामुळे आग पसरली नाही आणि वेळेवर सगळ्यांची नीट काळजी घेण्यात आली.”\n'व्हॉइस इंडिया किड्स'चे दुसरे पर्व ११ नोव्हेंबर पासून सुरू झाले आहे.दिव्यांग मुलांमधील प्रतिभेला संधी देण्यापासून ते भारताच्या दुर्गम भागांतील मुलांच्या आजवर कधीही ऐकिवात न आलेल्या संघर्षाचे कौतुक करण्यापर्यंतच्या कित्येक कहाण्या व्हाइस इंडिया किड्सच्या दुस-या पर्वातून उलगडणार असून भारतील प्रतिभावान युवा गायकांनी जपलेले त्यांची कला पाहणे रंजक ठरत आहे.तुम्ही सेलिब्रिटी असा किंवा सामान्य माणूस, या स्टेजवर केवळ उत्तम आवाज असणा-यांनाच संधी मिळते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमुंबईतल्या जिज्ञासाच्या प्रश्नावलींमुळे परीक्षकाच्या नाकात येतो दम\nकर्णाच्या भूमिकेसाठी पंकज धीर देणार या अभिनेत्याला प्रशिक्षण\nनवराज हंसकला आहे या गोष्टीचे वेड, जिथे जातो तिथे खरेदी करतो या गोष्टी \nसावधान इंडियाने १०० भागांचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल सुशांत सिंगने असा केला आपला आनंद साजरा\nकिंशुक महाजनची 'या' मालिकेत होणार एंट्री\nChildren's Day Special : छोट्या पडद्यावरील या प्रसिद्ध अभिनेत्रीचा पाहा लहानपणीचा फोटो\n चिंता सोडा आम्ही सांगतो\nThugs of Hindostan Movie Review :जाणून घ्या कसा आहे ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’\nLust Stories Review: प्रेमाच्या सीमा, नात्यांची घालमेल दाखवणारा मस्ट वॉच 'लस्ट स्टोरीज' 15 November 2018\nSacred Games Review : बॉलिवूडसाठी धोक्याची घंटी असलेला मस्ट वॉच ‘सेक्रेड गेम्स’\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nडिस्टिंक्शन फर्स्ट क्लास काठावर पास नापास\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदीपिका पादुकोणबालदिनमराठा आरक्षणमधुमेहदीप- वीरजवाहरलाल नेहरूस्टेन लीआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपसोनाली बेंद्रेराफेल डील\nसिद्धार्थचं नवं घर तुम्ही पाहिलंत का \nबालदिन विशेष- बचपन की यारी फिर ना आयेगी दोबारा....\nसर्वाधिक बोली लागलेला दुर्मीळ हिरा\nपेडिक्योर करण्यासाठी 'या' नॅचरल ऑइल्सचा वापर करा\nनिसर्गसौंदर्यच नव्हे तर उत्तम फोटोग्राफीसाठीही प्रसिद्ध आहेत ही ठिकाणे\nचंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे इंस्टावर आपल्या ट्रेडिशनल अंदाजाने चाहत्यांना पाडतेय भुरळ\nChildren's Day : बालपणी तुम्हीदेखील ऐकल्या असतील 'या' धमक्या\nOnePlus 6T चा विचार करताय...सातवा अवतार पाहून घ्यायची हिंमतही होणार नाही...\nDeepVeer Wedding: दीपिका-रणवीरचे 'हे' फोटो पाहिलेत का\n'अशा' मुलींशी कधीच करू नका लग्न; आयुष्यभर होईल पश्चाताप\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\nसापासोबत स्टंटबाजी करणाऱ्या युवकाचा वनविभागाकडून शोध सुरू\nनाशिक : आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या आंदोलन\nनाशिकमध्ये नोटांबदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे धरणे आंदोलन\nनोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन\nकचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना\nभरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र\n४५ दिवसांत कुर्ला-अंधेरी रस्त्याचे रुंदीकरण करा\nमहिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला, दोन हल्लेखोरांवर गुन्हा दाखल\nव्रण जाण्यासाठी बोटॉक्स तंत्रज्ञानाचा शोध\nअयोध्येमध्ये 1992 सारखी स्थिती होईल; सुरक्षा पुरवा अन्यथा...मौलवींना धास्ती\nमाझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे\nडीएसके यांना महारेराचा दणका, ग्राहकांना व्याजासहित पैसे देण्याचे आदेश\nMaratha Reservation: येत्या 15 दिवसांत मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेल- मुख्यमंत्र्यांचा दावा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीची लिफ्ट बंद पडली अन् मोदी अडकले\nRafale Deal: राफेल कराराच्या सीबीआय चौकशीबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Ringerroads-are-beneficial-but-farmers-are-annoying/", "date_download": "2018-11-14T21:41:13Z", "digest": "sha1:ZGCVHTDWQ4HD2E3OFFO7243JNU7BD2Y6", "length": 7545, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रिंगरोड लाभदायक, पण शेतकर्‍यांना तापदायक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › रिंगरोड लाभदायक, पण शेतकर्‍यांना तापदायक\nरिंगरोड लाभदायक, पण शेतकर्‍यांना तापदायक\nशहरातील रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने शहर विकास प्राधिकाराकडून (बुडा) 1995 पासून रिंगरोडासाठी प्रयत्न केला जात आहे. बुडाकडून दोन वेळा रिंगरोडाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे देण्यात आला होता. मात्र वेगवेगळ्या कारणांनी सरकारने हा प्रस्ताव रद्द केला होता. मात्र केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी ‘भारत माला’ या महामार्ग विकास योजनेंतर्गत रिंगरोडाला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.\nउत्तर कर्नाटकातील महत्वाचे शहर व आंतरराज्य वाहतुकीचे महत्वाचे केंद्र असलेल्या बेळगाव शहरात वाहतुकीची मोठी समस्या आहे. भविष्यातील दृष्टीकोन ठेवून बुडाकडून रिंगरोडचा प्रस्ताव राज्य सरकारकडे देण्यात आला होता. 1995 पासून बुडाने रिंगरोडसाठी प्रयत्न चालविले आहेत. दोनवेळा सर्व्हेक्षणही करण्यात आले होते. खासगी कंपनीच्या माध्यमातून सर्व्हेक्षण करून सरकारकडे देण्यात आले असला तरी राज्य सरकारने निधीचे कारण सांगून या प्रस्तावाला नकार दर्शविला होता.\nरिंगरोड करण्यास राजकीय इच्छाशक्तीचा अभावही तितकाच कारणीभूत होता. कोणत्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून यासाठी पाठपुरावा केला नसल्याचेही पुढे आले आहे.\nबेळगाव शहर हे औद्योगिक, शैक्षणिक, वैद्यकीय, साखर उद्योग, कृषी आदीसाठी प्रसिध्द आहे. याबरोबरच महत्वाच्या शहरांसाठी आंतरराज्य वाहतुकीची महत्वाचे केंद्र आहे. यामुळे वाहतुकीची समस्या वाढत चालली आहे. शहरात अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे नेहमीच दुर्घटना घडत आहेत. तर वाहतूक कोंडीलाही कारणीभूत ठरत आहे. वाहतुकीचा होणारा ताण कमी करण्यासाठी रिंगरोडचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. केंद्र सरकारने या रस्त्याला भारत माला योजनेंतर्गत मान्यता दिली आहे.\nविविध प्रकल्पांसाठी शेतकर्‍यांच्या पिकाऊ जमिनी संपादित करण्यात येत आहे. यामुळे देशोधडीला जाण्याची शक्यता आहे. नियोजित रिंगरोडसाठी मोठ्याप्रमाणत शेकडो एकर शेतजमीन संपादित करण्यात येणार असल्याने शेतकर्‍यांकडून विरोध होणार हे निश्‍चित आहे. मात्र भूसंपादनापासून शेतकरी अद्याप अनभिज्ञ आहेत. भविष्यामध्ये शेतजमिनीसाठी शेतकरी संघटना मोठे आंदोलन उभारण्याची शक्यता आहे.शहरवासियांसाठी लाभदायक ठरणारा रिंगरोड शेतकर्‍यांसाठी मात्र बेकारीची कुर्‍हाड ठरणार आहे. या योजनेतीलच भाग असलेल्या मच्छे ते हलगा बायपास या रस्त्यालाही शेतकर्‍यांनी आपला विरोध कायम ठेवला आहे. यामुळे आगामी नियोजित प्रकल्पाबाबत इतर भागातील शेतकरी कोणती भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/If-doctors-across-the-country-will-be-on-strike/", "date_download": "2018-11-14T22:50:04Z", "digest": "sha1:JAYPCDF62NODTG2RB2OIOTLRRWAN3QVT", "length": 6158, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ...तर देशभरातील डॉक्टर संपावर जातील | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ...तर देशभरातील डॉक्टर संपावर जातील\n...तर देशभरातील डॉक्टर संपावर जातील\nकेंद्र सरकारने नॅशनल मेडिकल कमिशन बिल (NMC) लादण्याचा प्रयत्न केल्यास त्याविरोधात देशभरातील सर्व डॉक्टर संपावर जातील, असा इशारा इंडियन मेडिकल संघटनेचे राष्ट्रीय सचिव डॉ. मंगेश पाटे यांनी दिला आहे. डोंबिवलीमध्ये सोमवारी आयोजित आयएमएच्या कार्यक्रमात ते बोलत होते.\nकेंद्र सरकार आणू पाहणारे नॅशनल मेडिकल बिल डॉक्टरांच्या विरोधात आहे, म्हणून आमचा त्याला विरोध नाही. मात्र त्यामुळे सर्वसामान्यांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न निश्चीतपणे केवळ स्वप्नच राहील अशा तरतुदी या कायद्यामध्ये असल्याचे डॉ. पाटे म्हणाले. तर ज्यांचा वैद्यकीय क्षेत्राशी दुरान्वयेही संबंध नाही किंवा ज्यांना या क्षेत्राचा गंधही नाही अशा लोकांकडून हे बिल आणण्यात आले आहे.\nआज वैद्यकीय क्षेत्रावर दुर्लक्षितपणाचा ठपका ठेवला जातो. मात्र हे बिल मंजूर झाल्यानंतर जो हाहाकार उडेल त्याची जबाबदारी सरकार घेणार का असा सवालही त्यांनी केला. आज डॉक्टरांवर सर्रासपणे हल्ले केले जातात, रुग्णालयांची मोडतोड केली जाते यासाठी राज्यस्तरीय कायदा असला तरी जोपर्यंत केंद्रीय कायदा बनत नाही तोपर्यंत अशा घटनांना आळा बसणार नाही. या केंद्रीय कायद्यासाठी आम्ही गेल्या 2 वर्षांपासून भांडत आहोत. परंतु केंद्र शासनाने मागण्या मान्य करूनही त्या प्रत्यक्षात आणलेल्या नसल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे उद्या दिल्लीत आयएमएची महत्वपूर्ण बैठक होत असून केंद्राने हे बिल लादण्याचा प्रयत्न केला तर बुधवारपासून देशभरातील प्रत्येक डॉक्टर संपावर जाईल असा इशारा डॉ. मंगेश पाटे यांनी यावेळी बोलताना दिला.\nताडवाडी बीआयटी चाळीचा पुनर्विकास रद्द \nलोकसभा, विधानसभेत काँग्रेस आघाडी\n४० वर्षांनंतर भुजबळांचे पुन्हा भायखळा\nकर्जमाफी मिळालेल्यांना फेरकर्ज द्या\nकोळीवाड्यांच्या जागा जाणार बिल्डरांच्या घशात\nअ‍ॅट्रॉसिटी शिथिल करणार नाही, गरज पडल्यास अध्यादेश\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Bharat-Ratna-Dr-Babasaheb-Ambedkar-127th-Jayanti/", "date_download": "2018-11-14T22:46:46Z", "digest": "sha1:5R3MSCERUZ7BHUOND3GDSFJPG275OEDE", "length": 7644, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डॉ. बाबासाहेबांसाठी अवतरले ‘निळे वादळ’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › डॉ. बाबासाहेबांसाठी अवतरले ‘निळे वादळ’\nडॉ. बाबासाहेबांसाठी अवतरले ‘निळे वादळ’\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी सातार्‍यासह अवघ्या जिल्ह्यात अक्षरश: निळे वादळच अवतरले. चौका-चौकात वाजत असलेले भीम गीतांचे पोवाडे, विविध पक्ष आणि संघटनांच्या वतीने काढण्यात आलेल्या रॅली, मिरवणुका आणि विविध सामाजिक व विधायक उपक्रम अशा भारावलेल्या वातावरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली. सातार्‍यातील शाहू चौकात असणार्‍या डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी भीमसागर लोटला होता. सातार्‍यात सायंकाळी निघालेल्या मिरवणुकीतील चित्ररथ लक्षवेधक ठरले.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी अवघा जिल्हा भीममय झाला होता. विविध सामाजिक व दलित संघटना, संस्था, राजकीय संघटना यांनी जोरदार तयारी केली होती. कित्येक दिवस अगोदरपासून कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे जयंतीच्या आदल्या दिवशीच म्हणजे शुक्रवारीच सर्वत्र ‘भीममय’ वातावरण निर्माण झाले होते. शुक्रवारी मध्यरात्री सातार्‍यात शाहू चौकात असणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर विविध दलित संघटनांनी प्रार्थना म्हटली. त्यानंतर सकाळी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. कैलास शिंदे तसेच रिपाइं व दलित संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.\nचौका-चौकांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भीमगीते लावण्यात आली होती. शहरामध्ये सर्व प्रमुख ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छांचे फलक झळकत होते. सातारा शहरासोबत उपनगर व ग्रामीण भागासह जिल्हाभर उत्साहाचे वातावरण होते. महात्मा फुले -डॉ. आंबेडकर संयुक्त जयंती समारोह समिती, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व गट, लहुजी शक्‍ती सेना, धम्म परिषद समिती, दलित महासंघ, बहुजन सेना, दि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया, आंबेडकर स्मारक समिती, संत रोहिदास सामाजिक संस्था, लोकजनशक्ती पार्टी, भिमशक्ती व विविध संस्था, संघटनांच्यावतीने शहर व परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य मिरवणुकीस सायंकाळी 6.30 वाजता प्रारंभ झाला. आकर्षक फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. मिरवणुकीत विविध संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, कार्यकर्ते, महिला व नागरिक सहभागी झाले होते. चित्ररथातील विविध देखाव्यांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची महती विषद करण्यात आली.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/node/2051", "date_download": "2018-11-14T22:47:38Z", "digest": "sha1:IUCPLLNDSAHZAL4Z42LHYQ2XNP7BHWB6", "length": 45438, "nlines": 150, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "महाराष्‍ट्राचे महावस्‍त्र - पैठणी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमहाराष्‍ट्राचे महावस्‍त्र - पैठणी\nफडताळात एक गाठोडे आहे\nत्याच्या तळाशी अगदी खाली\nजिथे आहेत जुने कपडे\nकुंच्या टोपडी शेले शाली\nत्यातच आहे घडी करून\nजपून ठेवलेली एक पैठणी\nनारळी पदर जरी चौकडी\nरंग तिचा सुंदर धानी\nकवयित्री शांता शेळके यांनी पैठणीचे स्त्रीजनात असलेले हळवे स्थान मोजक्या शब्दांत किती सुंदरपणे गुंफले आहे पैठणी म्हणजे महाराष्ट्रातील भरजरी पारंपरिक वस्त्रप्रकार. गर्भरेशमी, संपूर्ण जरीचा पदर आणि रुंद व ठसठशीत वेलबुट्टीचे काठ... पैठणीची ही प्राथमिक ओळख, तर संपूर्ण काठावर दोन्ही बाजूंनी एकसारखी वेलबुट्टी दिसणे हे तिचे खास वै‌शिष्ट्य.\nकपाट ढीगभर साड्यांनी भरलेले का असेना, विशेष प्रसंगी ठेवणीतील पैठणीच हवी, असा तमाम महिलावर्गाचा हट्ट असतो. त्यात ‘गृहमंत्री’ ठरवण्यासाठीच्या टीव्हीवरील ‘शो’ने पैठणी जिंकण्याच्या स्पर्धेला जन्म देऊन पैठणीप्रेमात भर घातली आहे.\nनऊवारी ही मराठी स्त्रीची ओळख, तर पैठणी हे तिचे महावस्त्र मराठा काळात पैठणची पैठणी महिलांमध्ये लोकप्रिय होती. पैठणीची रंगसंगती आणि पायाजवळच्या काठावर व पदरावर केले जाणारे जरीकाम तिला मौलिक ठेव्याचे वजन प्राप्त करून देत. मराठे स\nरदारांपासून ब्राह्मण-वाण्यापर्यंत सर्व घरांतील महिलावर्ग सणा-समारंभांना पैठणी नेसत. पेशव्यांना पैठणच्या या कलेचे आकर्षण होते. त्यामुळे पेशव्यांच्या बायकांसाठी पैठणहून पैठण्या मागवल्या जात. पेशवे स्वतःसाठीसुद्धा पैठणीसारखी वरून पारंपरिक नक्षी असलेले दुपट्टे, उपरणी अशी वस्त्रे मागवत. थोरल्या माधवराव पेशव्यांनी त्यांना त्यांच्या धोतरावर ज्या पद्धतीची नक्षी हवी ती काढून पैठणला पाठवल्याचा उल्लेख १७६६ मध्ये सापडतो.\nमहाराष्ट्रात पैठणी इतकी लोकप्रिय का झाली, याबाबत इतिहासतज्ज्ञ डॉ. रा. श्री मोरवंचीकर सांगतात, “पैठणी लोकप्रिय होण्याचे कारण म्हणजे ती नववधूची साडी होती. तेव्हाची उच्चभ्रू कुटुंबेच पैठणी घेऊ शकत असत. कारण पैठणी तयार करायला वेळ बराच लागे आणि ती वैशिष्ट्यपूर्ण असायची. पैठणीचा रंग, त्यावरची नक्षी, त्यातील सोने-चांदीचा वापर, रंग या साऱ्यांमुळे पैठणीचे सौंदर्य खुलून यायचे. कोणतीही स्त्री पैठणीला पाहून खूष होऊन जायची. ती साडी हातमागावरून थेट नेसता यायची. तिच्यावर अजून काही संस्कार करण्याची गरज नव्हती. पैठणी म्हणजे राजकन्या, राजमाता यांचे व्यवच्छेदक लक्षण असायचे.” नंतर पैठणी ही श्रीमंतांची मिरास झाली.\nपैठण हे त्या कलेचे केंद्र म्हणून गेली दोन हजार वर्षे ओळखले जाते. ‘पैठणी’ हे नाव त्या साडीला पैठण गावावरूनच मिळाले. पैठण हे पैठणी, पीतांबर व धोतर यासाठी प्रख्यात होते. सातवाहन राजांचा पैठणी विणण्याच्या कलेला आश्रय होता. साडीनिर्मितीसाठी लागणाऱ्या साहित्याची स्वतंत्र बाजारपेठ पैठणला निर्माण झाली होती. सद्यकालात तेथे पैठणी साहित्य मिळत नाही. बाजारपेठांची तेव्हाची नावे मात्र कायम आहेत. उदाहरणार्थ, ‘पावटा गल्ली’ (चांदीच्या तारांना दावा देणारे साहित्य), ‘जरगल्ली’ ‘तारगल्ली’ व ‘रंगारगल्ली’ ही गल्ल्यांची नावे. सतराव्या शतकात रघोजी नाईक या सरदाराने शामदास वालजी नावाच्या एका गुजरात्यास हाती धरून पैठणहून येवलेवाडीला म्हणजेच नाशिक जिल्ह्यातील येवल्यात पैठण विणणारे काही कसबी कारागीर आणून तेथे पेठ वसवली आणि त्यांच्याकडून पैठणीचे उत्पादन सुरू केले. त्यांना कच्चा माल मिळावा व विणलेल्या मालाला बाजारपेठ लाभावी म्हणून मुद्दाम गुजरातेतून व्यापारी आणण्यात आले व त्यांच्या पेढ्या तेथे उघडण्यात आल्या. तेथील पैठण्यांना सरदार व धनिक यांचा ग्राहकवर्ग लाभला. नाशिकच्या येवला, नागडे, वडगाव, बल्लेगाव, सुकी या गावांमध्ये अनेक कारागीर पैठणी बनवण्याचा व्यवसाय करत आहेत. त्या परिसरातील कारागीर हे क्षत्रिय खत्री, साळी, कोष्टी, मराठा, नागपुरी समाजातील आहेत. त्यांतील खत्री समाजातील कारागीर स्वतःच्या नावामागे ‘सा’ लावतात.\nपैठणी कारागीरांचे आर्थिक दृष्ट्या तीन प्रकारांत वर्गीकरण प्रामुख्याने करता येईल. १. कोणतेही भांडवल उपलब्ध नसलेले, उधारीवर कच्चा माल आणून पैठणी तयार करून देणारे, २. कच्चा माल खरेदी करून पैठणी तयार करून देणारे, ३. कच्चा माल देऊन पैठणी तयार करवून घेणारे व्यापारी. बहुतांश कुटुंबे वडिलोपार्जित व्यवसाय चालवतात. अशा कुटुंबांत भाऊ मागावर बसतात, तर घरातील महिलाही डिझाइन बनवण्यास हातभार लावतात.\nअनेक कुटुंबांनी स्वतःच्या विणकराच्या व्यवसायाला मोठ्या उंचीवर नेऊन बसवले आहे. त्यातील एक म्हणजे राष्ट्रपती पुरस्कार विजेते पैठणी उत्पादक शांतिलालसा भांडगे. त्यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संत कबीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. तो वस्त्रशिल्पासाठी पैठणीच्या नवीन नक्षीकामासाठी मिळाला आहे. भांडगे परिवारात पैठणीसाठी मिळालेला केंद्र सरकारचा तो सलग पाचवा राष्ट्रीय पुरस्कार, तर स्वतः शांतिलालसा भांडगे यांचा तो दुसरा राष्ट्रीय पुरस्कार. भांडगे यांना यापूर्वी १९९१ मध्ये पैठणी उत्पादनातील ‘आसावली ब्रॉकेड’ या नक्षीकामाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. शांतिलालसा यांचे बंधू दिगंबरसा भांडगे यांना ‘टसर पैठणी’साठी पुरस्कार १९९८ मध्ये मिळाला होता. शांतीलालसा यांचे पुत्र महेशसा भांडगे यांना टिश्यू ब्रॉकेड’साठी २००१मध्ये तर राजेशसा भांडगे यांना ‘जरी स्ट्रेप्स’ पैठणीसाठी पुरस्कार २००३ मध्ये मिळाले आहेत.\nअर्थात अद्वितीय कामगिरी करणारी भांडगे यांच्यासारखी कुटुंबे अपवादात्मक. बहुतांश कारागीर वर्ग हालअपेष्टात जीवन कंठत असतो. काही लोक इतके गरीब, की त्यांना स्वतःच्या घरी हातमाग टाकणे शक्य नसते. एका हातमागाला आठ बाय आठ फूट इतकी जागा लागते. तेवढे घरही काही कारागिरांच्या नशिबी नसते. मग असे कारागीर सुस्थितीतील कारागिरांकडे मजुरी करतात. काही घरांत दोन, तीन, पाच, सहा माग असतात. मग तो कारखानाच बनतो. पण पैठणी बनवली, म्हणजे पुढील सर्व सोपे अजिबात नसते. पैठणी बनवली म्हणजे ती विकता येईलच, अशी खात्री नसते. शिवाय, साड्या क्रेडिटवर विकाव्या लागतात. त्यासाठी भांडवल नसल्याने बहुतांश कारागिरांना नाईलाजाने केवळ शंभर-दोनशे रुपये जादा घेऊन पैठण्या व्यापाऱ्यांना विकाव्या लागतात. विणकरांची मजुरी ही पदर आणि त्यासाठी लागणाऱ्या दिवसांवर मोजली जाते. म्हणजे पदरावरचे डिझाइन जितके कौशल्यपूर्ण तितके अधिक दिवस पैठणी बनवायला लागतात.\nपैठणीच्या साड्या साधारणतः चार ते पाच हजारांपासून सुरू होऊन त्यांची किंमत दोन-तीन लाखांपर्यंत असू शकते. त्यामध्ये मजुरी खर्च, निर्मिती खर्चही जमा असतो, अशी माहिती येवल्याच्या ‘महात्मा फुले अकादमी ट्रेनिंग सेंटर’मध्ये ‘रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ विभागात गेली पाच वर्षे विणकरांच्या ट्रेनिंगची जबाबदारी असलेल्या अस्मिता गायकवाड यांनी दिली.\nपैठणीच्या निर्मितीत अनेक कारागिरांचा हातभार लागतो. हिरवा, पिवळा, लाल, कुसुंबी हे पैठणीचे खास रंग. ते करडीच्या मुळांपासून तयार केले जात. त्यांना सुवासही असे. रंगारी रेशमावर पक्क्या रंगाचा हात फिरवत. सोनार सोन्यारूप्याचे पत्रे ठोकून देत व ते पत्रे ठोकून एकजीव करण्याचे काम चपडे करत. चपडे हे काम ज्या मठाराच्या (हातोड्याच्या) साहाय्याने करत, त्या मठारावर व ऐरणीवर पाण्याची विशिष्ट प्रक्रिया केल्यामुळे त्या पत्र्यांना झळाळी येई. त्यानंतर लगदेकरी पत्र्यांच्या तारा सफाईने ओढत. नंतर त्या बारीक तारा तारकशी काढत. त्यानंतर वाटवे त्या सुबक तारा चाकावर गुंडाळून कारागिरांच्या हवाली करत असत. उंची रेशमी धागेही विविध प्रक्रिया करून तयार करण्यात येत. उदाहरणार्थ, रहाटवाल्याने रेशीम धाग्यांची निवड करणे, कातणाऱ्याने ते असारीवर चढवणे, असारीवरील रेशीम चाचपून त्यातून चांगले रेशमी धागे निवडणे, तात नावाच्या यंत्रावरून निवडलेल्या धाग्यांच्या देवनळाच्या साहाय्याने लहान लहान गरोळ्या बनवणे, नंतर त्यावरून ते रेशीमधागे ढोलावर घेणे व ढोलावरून फाळक्यावर नेणे इत्यादी विविध प्रक्रिया करण्यात येत. कातलेल्या रेशमी धाग्याला ‘शेरिया’ म्हणत. नंतर रहाटवाला रेशीम रंगाऱ्याकडे देई व रंगारी ते हव्या त्या विविध रंगांत रंगवून मागवाल्याकडे देई. अखेर मागवाला त्याला खळ वगैरे देऊन ते मागावर चढवी व त्यांपासून ताणा आणि बाणा यांच्या साहाय्याने पैठणी विणून पूर्ण करी. विणकर रेशमी पोताच्या खाली हव्या असलेल्या नक्षिकामाचे आकृतिबंध असलेले कागद ठेवत व मग त्यानुसार विणकाम करत. त्यात विणकराला बरेच कसब दाखवावे लागे. तसेच, अत्यंत काटेकोरपणाही राखावा लागे. पैठणी तयार करण्यासाठी एकवीस दिवस लागत. त्यांपैकी केवळ पदराच्या विणकामासाठी सात दिवस खर्ची पडत. नव्या युगात यंत्रसामग्री आली असली तरी पदराचे काम हातानींच केले जाते. त्यात सोन्याचा धागा ओवायचा, मग जरीच्या रंगीत धाग्यांनी नक्षी काढायची हे काम कुशल कारागीर करतात.\nजुनी पैठणी सोळा हात लांब व चार हात रुंद असायची. तिच्या काठापदरावर वेलबुट्टी किंवा पशुपक्ष्यांच्या प्रतिमा असत व तिचे वजन साडेतीन शेरापर्यंत म्हणजे सुमारे तीन किलो तीनशे ग्रॅम बसायचे. एका पैठणीसाठी साधारणत: बावीस तोळे चांदीबरोबर सहा, आठ, बारा व क्वचित अठरा मासे म्हणजेच सुमारे १७.४ ग्रॅम सोने वापरण्यात येई. बारामासी, चौदामासी, एकवीसमासी यांसारख्या नावांनी पैठणीचा प्रकार, दर्जा व किंमत ठरवण्यात येई. १३० नंबरचे रेशीम वापरलेल्या छत्तीसमासी पैठण्या राजघराण्यात गेल्याची नोंद जुन्या कागदपत्रांत आढळते. फूल, पाने आणि नदी यांच्या नक्षीकामाच्या पैठणीला आसवली, रुईच्या नक्षीला रुईफुल, चौकोनी फुलांच्या नक्षीला अक्रोटी असे म्हटले जाते. राजहंसाचा पदर असलेली पैठणी म्हणजे राजेशाही मानली जाते. इतकेच नव्हे तर पैठणीच्या रंगांनुसारही तिला नावे ‌दिली आहेत. पिवळ्या रंगाच्या पैठणीला सोनकळी, काळ्या रंगाच्या पैठणीला चंद्रकळा, गुलाबी रंगाच्या पैठणीला राणी तर कांद्याच्या रंगाच्या पैठणीला अबोली असे म्हटले जाते. या रंगांखेरीज अंजिरी, सोनकुसुंबी व दुधी या रंगांचाही वापर करण्यात येई.\nपैठणीमध्ये आधुनिक काळात सेमी पैठणी, सिंगल पदर, डबलपदर, टिश्यू पदर आणि रिच पदर असे पाच प्रकार दिसून येतात. त्याशिवाय पदर व काठ यांच्या विशिष्ट नक्षिकामानुसार मुनिया ब्रॉकेड व ब्रॉकेड असे वर्गीकरण केले जाते.\nपैठणी साडीची किंमत अडीच हजार रुपयांपासून तीन लाखांपर्यंत असते. पैठण्यांची किंमत दोनशे वर्षांपूर्वी हजाराच्या घरात असायची. दुसऱ्या बाजीरावाने त्याच्या सासूला असेच लुगडे भेट दिल्याची नोंद पेशवे दफ्तरात आहे. त्यात त्या लुगड्याची किंमत आठशे रुपये असल्याचे म्हटले आहे. लाखो रुपये किमतीची पैठणी बनवताना शुद्ध सोन्याची जर, चांदीच्या तारा वापरल्या जातात. रेशीम बंगळुरू येथून विकत घेतले जाते तर सोने व चांदीची ‘जर’ गुजरातमधून मागवली जाते. असावली पैठणी महिलांमध्ये अधिक लोकप्रिय होती. त्या पैठणीवर असावलीच्या फुलांचे सुंदर नक्षिकाम सोन्याच्या तारेने केलेले असायचे. सध्या सहावारी, नऊवारी पैठण्याच पाहायला मिळतात, परंतु मराठा काळात पैठण्यांची लांबी दोन-तीन मजले असायची. लांबीने मोठ्या असलेल्या व संपूर्ण साडीभर सोन्याचे जरीकाम असल्यामुळे आणि राजेशाही वस्त्र असल्यामुळे पैठणीला महावस्त्र म्हणण्याचा प्रघात पडला.\nपैठणीचे भाग्य पेशवाईच्या ऐन भरभराटीच्या काळात अधिक उजळले व तिचे मोल ‘मजल्यांच्या भाषे’त होऊ लागले होते. पेशव्यांच्या लग्नात महागड्या पैठण्या घेतल्या गेल्याची नोंद आहे. पैठणी सोन्यारूप्याच्या वापरामुळे भरदार व वजनी बनली आणि ‘पैठणी झोक’हा वाक्प्रचार रूढ झाला.\nसध्या जी पैठणी दिसते ती परंपरागत शैलीची नसून ती ‘अजंठा’शैलीची म्हणून ओळखली जाते, कारण तिच्यात अजिंठा येथील भित्तिचित्रांत असलेले पानाफुलांचे व पशुपक्ष्यांचे आकृतिबंध साधलेले असतात. तसेच, काठाच्या किनारपट्टीसाठीही ‘फरसपेठी’ व ‘इंदौरी’ या दक्षिणी शैलींचा वापर करण्यात येतो. यादव काळात पैठणी सुवर्ण कमळाने नटलेली असे, तर शालिवाहनांच्या सत्ताकाळात पैठणीवर बगळे व हंस यांची चित्रे विणली जात होती. ज्या ग्राहकांना पैठणीतील परंपरागत कलाकुसरीचे बारीक नक्षिकाम आणि पदराची भव्यता रुचत नाही, त्यांना ‘अजंठा’ शैलीच्या पैठणीतील हलकेफुलकेपणा आवडतो. पैठणीवरील पारंप‌रिक कलाकुसरीत मोगलांच्या आक्रमणानंतर बदल झाला. शिकारखाना, हुमापरिंदा या खास मुगलकालीन नक्षी पैठणीवर आल्या.\nपैठणीच्या साड्यांबरोबर हल्ली ड्रेस मटेरियल, कुर्ते, जॅकेट्स, परकर-पोलके; एवढेच नव्हे तर पैठणीचे दुपट्टे, टाय आणि क्लचही मिळू लागले आहेत. नऊवारी पैठणीचीही क्रेझ पुन्हा आली आहे. लग्नसमारंभात नऊवारी पैठणी ही तरुणींची पसंती दिसून येते. अस्मिता गायकवाड यांनी खऱ्या सोने-चांदीच्या जरीची सुमारे सत्तर हजार रुपये किंमतीची नऊवारी पैठणी बनवून दिली. पैठणी साकारताना इमिटेशन सोने-चांदी वापरली जाते. त्याचा दर पंधराशे ते दोन हजार रुपये किलो असतो. खर्याश चांदीची जर वापरायची म्हटले तर त्याची किंमत चांदीच्या दरानुसार त्या परिसरात मागेपुढे असते.\nदुसऱ्या महायुद्धानंतर सोन्याचांदीचे भाव चढले, यंत्रांवरील विणकामामुळे उत्पादनाचा वेग वाढला, लोक स्वस्त खरेदीकडे झुकले, परिणामी, पैठणीचे बाजारातून उच्चाटन झाले आणि तिची जागा बनारसी शालू व कोईमतुरी साड्या यांनी घेतली. नायलॉन, शिफॉन व अन्य धाग्यांचे आकर्षण; तसेच, नवीन पिढीतील पैठणीबाबतची अनास्था यामुळे निष्णात कारागिरांनी त्यांच्या पुढच्या पिढ्यांना अन्य नोकरीधंद्यात पाठवले आहे. प्रचंड कष्टाच्या त्या व्यवसायातून अनेक विणकर बाहेर पडले. मात्र काही विणकर कुटुंबांनी तो वारसा पुढच्या पिढ्यांना सोपवला. स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्र सरकारने त्या कलेचे पुनरुज्जीवन करण्याचे ठरवले व १९६८ मध्ये पैठण येथे ‘पैठणी उत्पादन केंद्र’ सुरू केले. सरकारने पैठणी उद्योगाचा विकास करण्याचे काम १९७४ पासून ‘महाराष्ट्र लघु उद्योग विकास मंडळा’कडे सोपवले आहे. मंडळाने पैठण व येवला या दोन्ही ठिकाणच्या विणकरांना उत्तेजन देऊन पैठणी निर्मितीचे कार्य पुन्हा जोमाने सुरू केले व त्यात मंडळास यशही लाभले.\nशुद्ध रेशीम, आकर्षक डिझाइन आणि हस्तकला हे पैठणीचे वैशिष्ट्य. त्यामुळे पैठणीचा निर्मितिखर्च वाढतो. पैठणीची किंमत चार ते पाच हजारांपासून सुरू होते, तर डुप्लिकेट पैठणीत सिंथेटिक धागा वापरला जातो. रेशीम तीन ते चार हजार रुपये किलो असते तर सिंथेटिक धाग्याची किंमत रेशमाच्या तुलनेत एक दशांश इतकी असते. रेशीम धाग्याची किंमत तीन-चार हजार रुपये किलो आहे. शिवाय, पैठणीत जे चित्र पुढून दिसते तेच मागे दिसते. मात्र बनारसी साड्यांमध्ये मागे जाळी असते. अस्मिता सांगते, की ‘ग्राहकांना पदरावर मोर असला म्हणजे ती पैठणी असे वाटते (पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा- सारख्या गाण्यांनी तो विचार पक्का रुजवला गेला). खरे तर, पैठणीवर अनेक प्रकारची डिझाइन असतात. पण ग्राहकांच्या मोराच्या हव्यासापायी डुप्लिकेट पैठण्यांचा व्यवसाय जोमाने वाढू लागला आहे. दक्षिणेकडील राज्यांतील कारागीर सिंथेटिक धाग्याने मोराचे डिझाइन असलेली पैठणी बनवतात. शिवाय, साड्या पॉवरलूमवर बनवल्या जात असल्यामुळे त्यांचा निर्मितिखर्च खूपच कमी होतो. एक अस्सल पैठणी बनवण्यास खूप वेळ लागत असल्याने पैठण्यांचा तुटवडा असतो. त्यामुळे अनेक व्यापारी त्यांच्या दुकानात डुप्लिकेट पैठण्या ठेवतात. दक्षिणेकडील राज्यांमध्ये पैठण्या बनवल्या जातात. त्याच पैठण्या येथील दुकानदार त्यांच्या दुकानांमध्ये ठेवतात. डुप्लिकेट पैठण्यांच्या नावाखाली व्यापाऱ्यांना पैसा मिळतो आणि ते केवळ कमी किंमतीच्या साड्यांच्या बाबतीत घडत नाही, तर पंधरा हजार रुपये किमतीच्या साड्याही पैठण्या म्हणून विकल्या जातात. त्यामुळे त्यात स्थानिक कारागिरांचे नुकसान तर होतेच, पण ग्राहकांच्या माथीही नकली पैठण्या मारल्या जातात.\nबंगळुरूमध्ये व दक्षिणेकडील काही शहरांत यंत्रमागावर बनवलेल्या नकली व कमी किंमतीत मिळणाऱ्या पैठणी याला कारणीभूत आहेत. या पैठणी कमी प्रतीच्या असूनही त्यांचे रंग व दिसणे अगदी खऱ्या पैठणींसारखे दिसते. पैठणीच्या जीवावर अशी फसवणूक करणाऱ्यांना चाप बसावा यासाठी नुकतेच एक क्रांतिकारी पाऊल उचलले गेले आहे. पैठण आणि येवले यांच्या पैठणीला बौद्धिक मालमत्ता हक्क (इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी) अंतर्गत केंद्र सरकारचे जिओग्राफिक इंडिकेशन (भौगोलिक उपदर्शन) ‌मिळाले आहे. त्या दोन्ही ठिकाणांना आणि पैठणी विणणाऱ्या विणकरांना हा विशिष्ट दर्जा मिळाल्याने त्यांना कायदेशीर अधिकार मिळाला आहे. त्यामुळे कर्नाटकात किंवा दक्षिणेकडील राज्यांत जर विणकरांनी पैठणी बनवून ती ‘पैठणी’ म्हणून विकण्याचा प्रयत्न केला तर तो गुन्हा ठरू शकतो ही माहिती जिऑग्रॉफिकल इंडिकेशन देणाऱ्या पुण्याच्या ‘ग्रेट मिशन ग्रूप कन्सल्टन्सी’चे गणेश हिंगमरे यांनी दिली.\n‘जिओग्राफिक इंडिकेशन’ मिळाले असले तरी अस्सल पैठणीची विक्री व्हावी आणि कारागीर व ग्राहक यांना त्याचा फायदा व्हावा यासाठी व्यापाऱ्यांनीही साथ देणे गरजेचे आहे. त्यांनी पुढाकार घेतल्यास अस्सल पैठणी जगू शकते. पैठणीला दोन हजार वर्षांचा भरजरी इतिहास लाभला आहे, तो इतकी वर्षे टिकून राहिला आहे, तो या विणकरांचे कष्ट आणि कौशल्य यांमुळेच. तो टिकवणे आणि वाढवणे, ही जबाबदारी महाराष्ट्रीय नागरिक म्हणून तरी आपण नक्की स्वीकारली पाहिजे.\n(संदर्भ : मराठी विश्वकोष: इतिहासाचे साक्षीदार)\nविस्त्रुत माहितीही छानच दिली आहे.\nमहाराष्रट्रीय नवरी शोभून दिसते अशा\nलेख खूप माहितीपूर्ण आहे. पण खरी पैठणी कशी ओळखावी\nमला येवल्याची पैठणी साडीचा बिजनेस करायचा आहे\nमला येवल्याची पैठणी साडीचा बिजनेस करायचा आहे\nसुचित्रा सुर्वे 2008 सालापासून पत्रकार म्‍हणून कार्यरत आहेत. त्‍यांनी 'बॉम्‍बे कॉलेज ऑफ जर्नालिझम'मधून पत्रकारितेची पदवी मिळवली. सध्‍या त्‍या दैनिक 'महाराष्‍ट्र टाईम्‍स'मध्‍ये काम करतात. सभोवताली घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब स्वतःच्या लेखणीतून समाजासमोर मांडणे त्‍यांना आवडते. त्‍या लेखन, चित्रपट पाहणे, पुस्तक वाचणे असे छंद जोपासतात. समाजासाठी चांगले काम करू पाहणाऱ्यांना जगासमोर आणणे त्यांना महत्‍त्‍वाचे वाटते.\nमाधव चव्‍हाण - प्रथम शिक्षण\nसंदर्भ: शिक्षण, शिक्षण क्षेत्रातील संस्‍था, शिक्षणातील उपक्रम, माधव चव्‍हाण\nफरिदा लांबे - सेवारत्न\nमहाराष्‍ट्राचे महावस्‍त्र - पैठणी\nसंदर्भ: वेशभूषा, साडी, कारागिर, पेशवे, पैठणी\nकौस्तुभ ताम्हनकर यांचा शून्य कचऱ्याचा मंत्र\nसंदर्भ: समाजकार्य, ऊर्जा, खत निर्मिती, व्यवस्थापन, निर्माल्य\nभंडारी समाजाचा इतिहास, उत्पत्ती व विविध पोटजाती\nलेखक: अशोक रामचंद्र ठाकूर\nसंदर्भ: पुराणकथा, महाराष्‍ट्रातील समाज, भंडारी समाज, पोटजाती, वेशभूषा\nसंदर्भ: येवला शहर, येवला तालुका, पैठणी, वीणकाम\nसाडीचा पदर - एक शोध\nसंदर्भ: saaree, साडी, दुर्गा भागवत, पदर\nज्योती पंडित यांचा पाचवारी पसारा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/dog-bite-medicine-solapur-municipal-corporation/", "date_download": "2018-11-14T22:18:01Z", "digest": "sha1:SVKCHYFQG6KVH5VMZF6HWO55JDHZGK6Y", "length": 7209, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मनपाकडून दिला जातोय श्‍वानदंशाचा ‘ओव्हर’ डोस | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › मनपाकडून दिला जातोय श्‍वानदंशाचा ‘ओव्हर’ डोस\nमनपाकडून दिला जातोय श्‍वानदंशाचा ‘ओव्हर’ डोस\nमहापालिकेकडून श्‍वानदंश झालेल्या व्यक्तींनी गरजेपेक्षा जास्त म्हणजे ‘ओव्हर’ डोस दिला जात असल्याची धक्कादायक बाब शिवसेनेचे नगरसेवक गुरूशांत धुत्तरगावकर यांनी उजेडात आणली आहे. याविषयी त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना पत्र देऊन लक्ष वेधले आहे.\nधुत्तरगावकर यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, श्‍वानदंश झालेल्या नागरिकांना सध्या महापालिकेच्या वतीने जी लस (ए.आर.व्ही.) दिली जाते ती इंट्रॉमस्क्युलर पद्धतीने प्रत्येक वेळी 0.5 एम.एल. असे एकूण पाच वेळा म्हणजेच 25 एम.एल. दिली जाते. म्हणजे याचाच अर्थ एका रुग्णाला 25 एम.एल.ची गरज असते. दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात मात्र श्‍वानदंश लस देण्याबाबत वेगळी पद्धत आहे. तिथे इंट्रॉमस्क्युलर पद्धतीने डाव्या व उजव्या दंडास प्रत्येकी 0.1 एम.एल. असे एकूण चार वेळा म्हणजे 0.8 एम.एल.चा डोस दिला जातो. महापालिकेच्यावतीने इंट्राडर्मल पद्धतीने डोस देण्याची पद्धत सुरू केल्यास 25 एम.एल.ऐवजी 0.8 एम.मध्ये रुग्णाचा कोर्स पूर्ण होऊ शकतो, असे धुत्तरगावकर यांनी पत्रात म्हटले आहे.\nमनपा व शासकीय रुग्णालयातील पद्धती व एम.एल.चा विचार करता मनपाकडून जादा डोस दिला जात असल्याचे उघडकीस आले आहे. जादा डोस का दिला जातो, याबाबत शंका घेण्यास वाव आहे, असे धुत्तरगावकर यांचे म्हणणे आहे.\nकाही दिवसांपूर्वी स्थायी समितीच्या सभेत श्‍वानदंश लस खरेदीचा विषय आला होता. यावेळी चर्चा करताना सदस्यांनी श्‍वानदंश लस शासनाकडून मोफत मिळत असतानाही मनपाकडून त्याची खरेदी का केली जाते, असा सवाल उपस्थित झाला होता. जादा डोस तसेच लस खरेदी करण्याचे मनपाचे धोरण पाहता यामध्ये काहीतरी ‘काळेबेरे’ असल्याचे दिसून येत आहे. या गंभीर प्रकाराची चौकशी करण्याची मागणी होत आहे. मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून नागरिकांना त्यांच्या उपद्रवाला सामोरे जावे लागत आहे. मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाच्या रखडलेल्या कामाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.\nताडसौंदणे दुहेरी खूनप्रकरण; आरोपींना 4 पर्यंत कोठडी\nसोलापूर : माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना कार्यमुक्त करा\nगुटखा सापडल्यास होणार पानशॉप सील\nशहीद गोसावी स्मारकाचे लोकार्पण\nवरवडेतील विहिरीत बुडून माय-लेकीचा मृत्यू\nअपहरण व विनयभंगप्रकरणी तरुणास चार दिवसांची कोठडी\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2009/08/18/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89-%E0%A4%91%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2018-11-14T21:21:45Z", "digest": "sha1:AKYOMOUI2WMD3G2UP3ZGDM4IRJBVJJKW", "length": 35630, "nlines": 313, "source_domain": "kayvatelte.com", "title": "एक्स्ट्रॉ ऑर्डिनरी इंडीयन | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← आयुष्य एवढं का स्वस्त झालंय\nमेडिकल कॉलेज मधुन एम बी बी एस ची परिक्षा पास केल्यावर अगदी मनापासुन आदिवासी लोकांची सेवा करण्याची इच्छा असलेले प्रकाश आमटे सगळ्यांच्याच परिचयाचे आहेत. नुकत्याच दिल्यागेलेल्या मेगॅसेस पुरस्कारामुळे त्यांचे नांव सर्वतोमुखी झालेले आहे. आज एका अशाच एका दुसऱ्या ध्येयवेड्याची माहिती वाचनात आली.\n म्हंटलं की काय आठवतं उपासमारिने खंगलेले मुलं. पिठाचं दुध करुन -म्हणजे पाण्यात पिठ कालवुन मुलांना दुधाच्या ऐवजी पाजणाऱ्या त्या माता.कुपोषणाचे मृत्यु.. आणि मुख्य म्हणजे मुर्दाड मनोवृत्तीची प्रशासकिय यंत्रणा..\nअशा परिस्थितित डॉ कोल्हे यांनी एमबिबिएस नंतर या कोर्कू जमातिच्या सेवेसाठी इथे येउन प्रॅक्टिस करण्याचे ठरवले. डॉ. रविंद्र कोल्हे. एम डी. हल्ली मुक्काम मेळघाट.. आदिवासींच्या मधे . यांची फी असते पहिल्या कन्सल्टेशनला २ रुपये, आणि नंतर फॉलो अप साठी १ रुपया. डॉक्टरांच्यावर रस्किन बॉंडच्या या स्टेटमेंटचा खुपच असर झालेला होता.. जर तुम्हाला मानवजातिची सेवा करायची असेल तर गरिब आणि निग्लेक्टेड लोकांची सेवा करा.\nएमबीबीएस नंतर दिड वर्ष मेळघाटात काम केल्यावर त्यांना असं वाटलं की आपलं इथलं काम झालेलं नाही.. म्हणुन त्यांनी तिथेच राहुन गरिबांची सेवा करण्याचे ठरवले. गेली २४ वर्ष ते तिथेच रहातात.\nमाझ्या भाषेबद्दल बरेच आक्षेप घेतले जातात. पण मी अगदी मनापासुन जे काही मनात येइल ते लिहित असतो. अगदी मला जे वाटेल ते. अर्थात, हा माझा ब्लॉग माझे विचार मांडण्यासाठिच आहे नां\nमहाराष्ट्राच्या आणि मध्यप्रदेशाच्या बॉर्डर वर असलेला एक आदिवासी विभाग..इथे नेमेची येतो पावसाळा प्रमाणे कुपोषण, बाल मृत्यु यांचं प्रमाणही खुप जास्त आहे. इतर भारतात १००० मुलांमधिल जर ८ किंवा ९ मुलं दगावत असतिल तर तेच प्रमाण या भागात २०० होते. पण एका ध्येयवेड्या डॉक्टरमुळे मात्र आता हे प्रमाण ६० वर आलेलं आहे. अर्थात, ही पण काही आनंदाची बाब नाही, पण दगडापेक्षा विट मऊ.. म्हणुन २०० पेक्षा ६० बरे असं म्हणायची वेळ स्वातंत्र्यानंतर ६२ वर्षांनी आलेली आहे.\nडॉ,. कोल्हे यांनी याच गोष्टी साठी पब्लिक लिटीगेशन केस दाखल केलेली आहे मुंबई हाय कोर्टात. यांनी ऍफेडेव्हिट फाइल केलंय आणी आता गव्हर्नमेंटच्या रिप्लायची वाट पहाताहेत. आता मी वर म्हंटल्या प्रमाणे मुर्दाड मनोवृत्तीची नोकर शाही या नोटिशिला उत्तर पण अजुन देत नाही. डॉ. कोल्हे म्हणतात.. आम्ही काहिच करु शकत नाही आता…फक्त वाट पहाणं आमच्या हातात आहे.\nया भागात कोर्कु जमातिचे लोकं रहातात. कित्येक किलोमिटर्स मधे अजिबात इलेक्ट्रिक सप्लाय नाही– कारण काय तर म्हणे टायगर रिझर्व फॉरेस्ट असल्यामुळे इथे विद्युत सप्लाय देता येत नाही.\nया आदिवासींच्या आयुष्याबद्दल बोलतांना डॉक्टर म्हणाले, की या आदिवासी लोकांची शेती केवळ पावसावरच अवलंबून आहे. सप्लिमेंट फुड म्हणून हे लोकं पुर्वी लहान सहान प्राणी मारुन खायचे जंगलामधे. पण आता सरकारने रिझर्व फॉरेस्ट म्हणुन घोषित केल्यापासुन शिकार करणे इल्लिगल झाले आहे. हे लोकं शिकार करतात, ते पोट भरण्यासाठी , शौक म्हणुन नाही.\nमार्च ते ऑक्टोबर या दरम्यान इथे कुठलेही धान्य वगैरे अव्हेलेबल नसते, ज्या मुळे आईला बरोबर अन्न मिळत नाही, आणि तान्ही बाळं मालन्युट्रिशनने दगावतात.\nइथला दुधाचा व्यवसाय.. मिल्क को ऑपरेटिव्ह सेक्टर पण फेल झालाय. कारण इथे जर्सी गाईंना पुरेसं खाद्य मिळत नाही, आणि देशी गाईंना पुरेसं दुध येत नाही.. \nया भागात व्हेटरनरी सर्विसेस पण नाहीत. त्यामुळे पहिल्या दोन दिवसांमधेच बरिचशी कोंबडीची पिल्लं मरतात. कोंबड्यांना पहिल्या ३६ तासामधे व्हॅसिनेशन द्यावं लागतं.. पण ते देणार कोण म्हणुन पोल्ट्री पण सुटेबल व्यवसाय होऊ शकत नाही.\nसगळ्यात दुःखाची गोष्ट.. आदिवासींसाठी ४०० च्या वर स्किम्स आहेत, पण ज्यांची माहितीच आदिवासिंना नाही. इथे वर्षातले १०० दिवस एम्प्लॉयमेंट देण्यासाटःई म्हणुन नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्किम सुरु करण्यात आलेली होती. पण नंतर लवकरंच बंद करण्यात आली. ज्या लोकांनी कामं केलीत त्यांचे पैसे पण या योजनेअंतर्गत देण्यात आलेले नाहीत असे.. भांडू साने, एका एनजिओ चे फाउंडर (खोज) म्हणतात.\nऍग्रिकल्चर बोर्ड बंद करण्यात आलेलं आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची पण करण्यात आली तर मग आदिवासींचे उन्हाळ्यात होणारे हाल वाचतिल.\nशासनाने एकच चांगली गोष्ट केलेलीआहे, ती म्हणजे या भागात ३०० शाळा सुरु करण्यात आलेल्या आहेत. कोर्कू लोकांना प्रायमरी एज्युकेशन त्यांच्याच कोर्कु भाषेत दिलं जातं, ज्यामुळे लिटरसी रेट बराच वाढलाय.\nडॉ. कोल्हे यांचा सेल नंबर ९४२३१४६१८१, आणि लॅंडलाइन नंबर ०७२२६-२०२००२\nहा लेख रेडिफ मधे वाचलेल्या एका न्युज वर अवलंबुन आहे.मला खुप इन्स्पायरिंग वाटला, म्हणुन इथे मराठित लिहिलाय..\nमेडिकल कॉलेज मधून एम बी बी एस ची परीक्षा पास केल्यावर अगदी मनापासून आदिवासी लोकांची सेवा करण्याची इच्छा असलेले प्रकाश आमटे सगळ्यांच्याच परिचयाचे आहेत. नुकत्याच दिल्या गेलेल्या मेगॅसेस पुरस्कारामुळे त्यांचे नांव सर्वतोमुखी झालेले आहे. आज एका अशाच एका दुसऱ्या ध्येयवेड्याची माहिती वाचनात आली.\n म्हंटलं की काय आठवतं उपासमारीने खंगलेले मुलं. पिठाचं दूध करुन -म्हणजे पाण्यात पीठ कालवून मुलांना दुधाच्या ऐवजी पाजणाऱ्या त्या माता.कुपोषणाचे मृत्यु.. आणि मुख्य म्हणजे मुर्दाड मनोवृत्तीची प्रशासकीय यंत्रणा..\nअशा परिस्थितीत डॉ कोल्हे यांनी एमबिबिएस नंतर या कोर्कू जमातीच्या सेवेसाठी इथे येउन प्रॅक्टिस करण्याचे ठरवले.एमबीबीएस नंतर दीड वर्ष मेळघाटात काम केल्यावर त्यांना असं वाटलं की आपलं इथलं काम झालेलं नाही.. म्हणून त्यांनी तिथेच राहुन गरिबांची सेवा करण्याचे ठरवले. गेली २४ वर्ष ते तिथेच रहातात. डॉ. रविंद्र कोल्हे. एम डी. हल्ली मुक्काम मेळघाट.. आदिवासींच्या मधे . यांची फी असते पहिल्या कन्सल्टेशनला २ रुपये, आणि नंतर फॉलो अप साठी १ रुपया. डॉक्टरांच्यावर रस्किन बॉंडच्या या स्टेटमेंटचा खूपच असर झालेला होता.. जर तुम्हाला मानवजातीची सेवा करायची असेल तर गरीब आणि निग्लेक्टेड लोकांची सेवा करा,आणि हे वचन अगदी अमलात पण आणलंय त्यांनी..\nमहाराष्ट्राच्या आणि मध्यप्रदेशच्या बॉर्डर वर असलेला एक आदिवासी विभाग..इथे नेमेची येतो पावसाळा प्रमाणे कुपोषण, बाल मृत्यु यांचं प्रमाणही खुप जास्त आहे. इतर भारतात १००० मुलांमधील जर ८ किंवा ९ मुलं दगावत असतील तर तेच प्रमाण या भागात २०० होते. पण एका ध्येय वेड्या डॉक्टर मुळे मात्र आता हे प्रमाण ६० वर आलेलं आहे. अर्थात, ही पण काही आनंदाची बाब नाही, पण दगडापेक्षा वीट मऊ.. म्हणून २०० पेक्षा ६० बरे असं म्हणायची वेळ स्वातंत्र्यानंतर ६२ वर्षांनी आलेली आहे. 😦\nडॉ,. कोल्हे यांनी याच गोष्टी साठी पब्लिक लिटीगेशन केस दाखल केलेली आहे मुंबई हाय कोर्टात. यांनी ऍफेडेव्हिट फाइल केलंय आणि आता शासनाच्या उत्तराची वाट पहात आहेत. आता मी वर म्हटल्या प्रमाणे मुर्दाड मनोवृत्तीची प्रशासकीय यंत्रणा या नोटिशीला उत्तर पण अजुन देत नाही. डॉ. कोल्हे म्हणतात.. आम्ही काहीच करु शकत नाही आता…फक्त वाट पहाणं आमच्या हातात आहे. 😦\nया भागात कोर्कु जमातीचे लोकं रहातात. कित्येक किलोमिटर्स मधे अजिबात इलेक्ट्रिक सप्लाय नाही– कारण काय तर म्हणे टायगर रिझर्व फॉरेस्ट असल्यामुळे इथे विद्युत सप्लाय देता येत नाही.विज नाही, पाणी नाही.. खाण्याची व्यवस्था नाही. शासकीय स्वस्त धान्याची दुकानं नाहीत..इथे नुसती बोंबाबोंब आहे.ऍग्रिकल्चर बोर्ड बंद करण्यात आलेलं आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची पण करण्यात आली तर मग आदिवासींचे उन्हाळ्यात होणारे हाल वाचतील.\nया आदिवासींच्या आयुष्याबद्दल बोलतांना डॉक्टर म्हणाले, की या आदिवासी लोकांची शेती केवळ पावसावरच अवलंबून आहे. सप्लिमेंट फुड म्हणून हे लोकं पुर्वी लहान सहान प्राणी मारुन खायचे जंगलामधे. पण आता सरकारने रिझर्व फॉरेस्ट म्हणुन घोषित केल्यापासुन शिकार करणे इल्लिगल झाले आहे. हे लोकं शिकार करतात, ते पोट भरण्यासाठी , शौक म्हणुन नाही.\nइथला दुधाचा व्यवसाय.. मिल्क को ऑपरेटिव्ह सेक्टर पण फेल झालाय. कारण इथे जर्सी गाईंना पुरेसं खाद्य मिळत नाही, आणि देशी गाईंना पुरेसं दुध येत नाही.. \nबरं पोल्ट्री सुरु करावी म्हंटलं तर,या भागात पशूवैद्यक सुवीधा पण नाहीत. त्यामुळे पहिल्या दोन दिवसांतच बरीचशी कोंबडीची पिल्लं मरतात. कोंबड्यांना पहिल्या ३६ तासामधे व्हॅसिनेशन द्यावं लागतं.. पण ते देणार कोण म्हणून पोल्ट्री पण योग्य व्यवसाय होऊ शकत नाही.\nसगळ्यात दुःखाची गोष्ट.. आदिवासींसाठी ४०० च्या वर स्किम्स आहेत, पण ज्यांची माहितीच आदीवासींना नाही. इथे वर्षातले १०० दिवस एम्प्लॉयमेंट देण्यासाठी म्हणून नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम सुरू करण्यात आलेली होती. पण नंतर लवकरच बंद करण्यात आली. ज्या लोकांनी कामं केलीत त्यांचे पैसे पण या योजनेअंतर्गत देण्यात आलेले नाहीत असे भांडू साने, एका एनजिओ चे फाउंडर (खोज) म्हणतात.\nया आदिवासींच्या कडून कामं करुन घेउन त्यांचे पैसे बुडवणाऱ्या अधिकाऱ्यास चाबकाने फोडून काढले पाहिजे आणि सरळ जेलमधे टाकले पाहिजे, म्हणजे पुन्हा दुसरा कोणी अशी हिम्मत करणार नाही.\nशासनाने एकच चांगली गोष्ट केलेली आहे, ती म्हणजे या भागात ३०० शाळा सुरु करण्यात आलेल्या आहेत. कोर्कू लोकांना प्रायमरी एज्युकेशन त्यांच्याच कोर्कु भाषेत दिलं जातं, ज्यामुळे शिक्षणाचा ओढा बराच वाढलाय.\nनॅशनल अवॉर्ड हे अशा ध्येयवेड्या व्यक्तिंना द्यायला पाहिजे.. धोनी , हरभजन ,हेलन ला किंवा ऐश्वर्याला सारख्या लोकांना नाही.. असं वाटणारे माझ्यासारखे बरेच लोकं असतील असे मला वाटते.\nडॉ. कोल्हे यांचा सेल नंबर ९४२३१४६१८१, आणि लॅंडलाइन नंबर ०७२२६-२०२००२\nअसेच एक डॉक्टर सावजी म्हणून आहेत चांदुरबाजारचे. ते पण व्यसनमुक्ती केंद्र आणि हार्ट ट्रबल अवेअरनेस प्रोग्राम चालवतात. प्रयास नावाची एनजीओ आहे त्यांची. असे लोकं नेहेमी मागेच पडतात जेंव्हा बक्षीसं वगैरे देण्याची वेळ येते तेंव्हा..\nहा लेख रेडिफ मधे वाचलेल्या एका न्यूज वर अवलंबून आहे.मला खुप इन्स्पायरिंग वाटला, म्हणून इथे मराठीत लिहीलंय..\n← आयुष्य एवढं का स्वस्त झालंय\n14 Responses to एक्स्ट्रॉ ऑर्डिनरी इंडीयन\nतुम्ही बिंधास – मनापासून लिहिता तेच वाचण्यायोग्य मारून – मटकुन लिखाण होतं … भावना – संदेश पोहचत नाही.\nनॅशनल अवॉर्ड हे अशा ध्येयवेड्या व्यक्तिंना द्यायला पाहिजे.. धोनी , हरभजन ,हेलन ला किंवा ऐश्वर्याला सारख्या लोकांना नाही.. असं वाटणारे माझ्यासारखे बरेच लोकं असतिल असे मला वाटते.\nबरेच आहेत.. मी ही त्यातलाच एक\nखुप मोलाची माहिती दिलीत.. ह्या अशा व्यक्ती नेहमीच पडद्यामागे राहतात.. अशा व्यक्तींचे काम पाहिले की एक नवी प्रेरणा, एक वेगळा उत्साह मिळत राहतो…\nजगात असे लोक आहेत म्हणून कलियुगातही सदभाव-आपलेपण टिकून आहे. डॊ.कोल्हें व त्यांच्या कार्याला सलाम. बाकी नॆशनल अवॊर्ड अशा व्यक्तींना द्यायला हवे याच्याशी सहमत. अर्थात त्यांना याची गरज नाही हा भाग वेगळा.\nनॅशनल अवॉर्ड हे “अशाच” ध्येयवेड्या व्यक्तिंना द्यायला पाहिजे.. धोनी , हरभजन ,हेलन ला किंवा ऐश्वर्याला सारख्या लोकांना नाही… खरेच अगदी भारतरत्न सुद्धा द्यायला काहीच हरकत नाही… आपले जीवन वाहतात हे ध्येयवेडे…\nआजच्या पेपरला राजिव गांधी अवॉर्ड मिळालेल्यांची नावं आली आहेत.. जरा नजरेखालुन घाला..\nअशी माणसं आज जगात आहेत म्हणुन भारत टीकुन आहे असं वाटतं मला.मी त्यांना फोन पण केला होता. त्यांना फार बरं वाटलं.\nतुमचं म्हणणं अगदी योग्य आहे.खरं तर हे असे लोकं अवॉर्ड्स साठी कामं करित नाहित. ते कामं करतात ते स्वान्त सुखाय त्यांना अवॉर्डस देउन आपण अवॉर्डस चं मोठेपण वाढवतो.\nमटा मधला लेख तर मला वाचता आलेला नाही.पण चिखलदरा म्हणजे अमरावती पासुन फक्त ९० किमी अंतरावर..आणि इतक्या जवळ असुन सुध्दा तिथे अशी परिस्थिती असावी याचं वाईट वाटतं.\nअगदी मनातलं बोललात. जर शक्य झाल्यास त्यांना फोन करु शकता. नंबर दिलाय वर..\nतुम्हा सगळ्यांचे प्रतिक्रिये बद्दल आभार.\nबरं झालं त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलात…\nआता पुढची देणगी आनंदवनाऐवजी त्यांनाच…\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nतुम्ही पण बालक आहात\nछोटीसी कहानी.. भाग १\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/passivitat", "date_download": "2018-11-14T22:10:40Z", "digest": "sha1:YFT2NAXRLJPFFWIAEJW4OZDDJ43MGD3Z", "length": 7096, "nlines": 137, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Passivität का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nPassivität का अंग्रेजी अनुवाद\nस्त्रीलिंग संज्ञाशब्द प्रारूप:Passivität genitive, no plural\nउदाहरण वाक्य जिनमे Passivitätशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\nआम तौर पर इस्तेमाल होने वाला Passivität कोलिन्स शब्दकोश के 10000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nPassivität के आस-पास के शब्द\n'P' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\nसे Passivität का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\nCrudical नवंबर १३, २०१८\nPolexit नवंबर १२, २०१८\nglampsite नवंबर १२, २०१८\nbathmophobia नवंबर १२, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lekha-news/author-shafaat-khan-dental-story-1746689/lite/", "date_download": "2018-11-14T22:26:34Z", "digest": "sha1:R276PBOVBLUH5RAOYEQ2MMQ5V7VRXMR3", "length": 23708, "nlines": 119, "source_domain": "www.loksatta.com", "title": "author Shafaat khan Dental story | माझी ‘दंत’कथा | Loksatta", "raw_content": "\nटोपी घालताना अजिबात त्रास होत नाही हे कळल्यामुळे मी निवांत होऊन बनारसच्या तयारीला लागलो.\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nचौथीनंतरच्या प्रत्येक प्रगतीपुस्तकावर बाळासाहेबांची सही - राज ठाकरे\nमध्यंतरी बनारसला हुबेहूब संत वाटावेत असा पोशाख केलेले एक गृहस्थ भेटले होते, ते आठवले.माझी करुण कहाणी ऐकून ते म्हणाले होते, ‘भरोसा रखो.. सब ठीक होगा.’ भरोसा कुणावर ठेवायचा, ते विचारायला मी विसरलो होतो. समोर जे नाटक चाललंय ते वैचारिक आणि अर्थपूर्ण आहे असा भरोसा ठेवायचा मी ठरवलं. आसपासच्यांनी असा भरोसा ठेवलेला दिसतच होता. मीही ठेवला.\nमध्यंतरी माझ्या दाढेचा प्रॉब्लेम झाला. अचानक डावीकडची दाढ दुखू लागली. एरवी अधूनमधून इथली किंवा तिथली दाढ ठणकते.. दोन-चार दिवसांचा कोर्स केला की दुखणं थांबतं. आनंदीआनंद होतो. तक्रार करण्याचं कारण उरत नाही. पण या खेपेची गोष्ट वेगळी आहे.\nमला एका महत्त्वाच्या कामासाठी आठवडाभर बनारसला जायचं होतं. तारखा ठरल्या होत्या. मी बनारसबद्दल खूप ऐकलं होतं, वाचलं होतं. आता पहिल्यांदाच बनारसला जाणार असल्यामुळे फार उत्साह वाटत होता. मी बनारसची तयारी सुरू केली आणि अचानक डाव्या दाढेनं उचल खाल्ली. दोन-चार दिवस दुखण्याकडे दुर्लक्ष करून बघितलं. दुखणं कमी न होता वाढतच गेलं. डावी बाजू सुजली. चेहऱ्याचा बॅलन्स गेला. शेवटी घराजवळच असलेल्या एका डेंटिस्टकडे गेलो. डॉक्टर तरुण आणि स्मार्ट होता. त्याचं शांत बोलणं धीर देणारं होतं. त्याने मला खुर्चीत आडवा करून जबडा उघडून तपासण्या केल्या. दात ठोकून बघितले. एक्सरे बघून सर्व दातांचा इतिहास समजावून घेतला आणि दाढेचं रूट कॅनल करावं लागेल असं म्हणाला. वेदनेतून कायमच्या सुटकेचा तो एकच मार्ग असल्याने मी ‘हो’ म्हणालो आणि माझ्या दंतकथेची सुरुवात झाली..\nतीन-चार बैठकांत दाढ कोरणे, खरवडणे, खणणे, ठोकणे, टोचणे, हिरडय़ात इंजेक्शन खुपसणे असे हिंसक प्रकार आलटूनपालटून होत राहिले. ही हिंसा आपल्या भल्यासाठीच असून, उद्या त्यामुळे वेदनारहित बरे दिवस येतील, या आशेवर मी हे सर्व सोसत राहिलो. निमूट खुर्चीत आ वासून पडून राहिलो. मगरीसारखा जबडा फाकवला. सर्व सहकार्य केलं. रूट कॅनल पार पडलं आणि ते भलतंच यशस्वी झाल्याचंही कळलं. आता फक्त कॅप बसवणं, दुखऱ्या दाढेवर टोपी घालणं एवढंच उरलं होतं.\nटोपी घालताना अजिबात त्रास होत नाही हे कळल्यामुळे मी निवांत होऊन बनारसच्या तयारीला लागलो. काळजीचं काहीच कारण दिसत नव्हतं. प्रवास उत्तम झाला. पण बनारसचा वारा लागताच दाढ पुन्हा ठणकायला लागली. मी गोळ्या खाऊन कळा थांबवायचा प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. काम होईना, मन रमेना अशी अवस्था झाली. माझी सैरभैर अवस्था बघून स्थानिक लोक कळवळले. प्रेमाने, मायेने चौकशी करू लागले. त्यांच्या हिंदी भाषेत ओलावा होता. पण ओलाव्याने फार काही फरक पडला नाही. एक नवीनच संकट उभं राहिलं.\nरात्री झोपण्यापूर्वी ब्रश करण्यासाठी तोंड उघडायचा प्रयत्न केला तर तोंडच उघडत नाही असं लक्षात आलं. बळजबरीने ब्रश घुसवायचा प्रयत्न केला तर ब्रश मोडला आणि जबडा ठणकायला लागला. मराठी नाटककाराचं तोंड बंद झाल्याची बातमी शहरभर पसरली.\nबातमी ऐकून सकाळी एक बनारसी गृहस्थ भेटायला आले. ते हरहुन्नरी होते. स्वत: कवी आणि गीतकार होते. ते गंगेच्या घाटावर होणाऱ्या देशी, परदेशी सिनेमाच्या शूटिंगसाठी कलावंत पुरवणे, वेळप्रसंगी अभिनय करणे, अभिनयाच्या कार्यशाळा घेणे, थोरामोठय़ांची बडदास्त ठेवणे, स्वस्तात बनारसी साडय़ा वा मिठाया मिळवून देणे इत्यादी कामं करत. फावल्या वेळेत ते अडल्यानडल्यांना मदत करत. त्यांचे हात वपर्यंत पोचलेले होते. त्यांच्या मोबाइलमध्ये ते थोरामोठय़ांच्या खांद्याला खांदा भिडवून हसत उभे आहेत असे असंख्य फोटो होते. मी त्यांना स्वत:चं बंद तोंड दाखवलं. बंद तोंड दाखवताना लाजल्यासारखं झालं. त्यांनी काळजी करायचं कारण नाही, असा धीर दिला. बनारसमध्ये एक जुने डेंटिस्ट आहेत, त्यांच्याकडे दैवी शक्ती आहे, हातात जादू आहे, त्यांच्या निव्वळ एका स्पर्शाने सर्व काही ठीक होतं अशी माहिती त्यांनी दिली. आम्ही दोघे त्या डेंटिस्टकडे गेलो.\nतो डेंटिस्ट डॉक्टरही वाटत नव्हता आणि जादूगारही दिसत नव्हता. पण हिंदीतले अनेक थोर लेखक त्याच्याकडे येऊन गेल्याचं कळलं. त्याच्या स्पर्शाने तोंड उघडलेल्या काही लेखकांना पुढे ज्ञानपीठ मिळून गेल्याची बातमी स्वत: त्यानेच सांगितली. सोबतच्या हरहुन्नरी गृहस्थाने त्याला दुजोरा दिला. मी बंद तोंडाने बोलायचा प्रयत्न केला, पण त्याला काही ऐकायची गरज वाटली नाही.\nत्याने दैवी नजरेनं तपासणी केली. एक तपकिरी डाग पडलेला औषधाचा फाया आत खुपसला आणि मी ठणठणीत बरा झाल्याचं जाहीर केलं. मी तोंड उघडून बोलायचा प्रयत्न करू लागलो. ते हरहुन्नरी गृहस्थ म्हणाले, ‘आता सगळं विसरा.. लिहा.. ज्ञानपीठ मिळून जाईल.’ मीदेखील वेदना विसरून ज्ञानपीठाचा विचार करू लागलो. ज्ञानपीठ स्वीकारताना काय बोलावं, याची मनातल्या मनात जुळवाजुळव करू लागलो. नंतर ज्ञानपीठ नाकारावं आणि ते का नाकारलं त्याचंही भाषण मनातल्या मनात तयार केलं. ते पहिल्यापेक्षा जास्त प्रभावी झालं. त्यामुळे ज्ञानपीठ नाकारावं असंच वाटू लागलं. हे असं सगळं डोक्यात चालू असल्यामुळे दुखणं लक्षात आलं नाही आणि मी बरा झालो असं वाटायला लागलं. हरहुन्नरी गृहस्थ ‘बनारसी जादूगाराने मराठी लेखकाचं तोंड क्षणार्धात उघडलं..’ असं गावभर सांगत हिंडू लागला. असो\nपरंतु प्रत्यक्षात काही तोंड उघडत नाही. उघडायचा प्रयत्न केला तर जबरदस्त कळ मारते. कळ कानाच्या कडेकडेनं थेट मेंदूपर्यंत जाते. जाणकार म्हणतात, ‘किमान उभी चार बोटं आत जातील एवढं तोंड उघडायलाच पाहिजे.’ माझं तर एकही बोट जात नाही. ‘हां- हूं’ पलीकडे बोलता येत नाही. वाद घालायचा प्रश्नच येत नाही. आता मी फक्त समोरच्याचं सगळं बरोबरच आहे अशी मान हलवतो. समोरचा खूपच बोलायला लागला तर त्याला थांबवण्यासाठी हात वर करतो. मी आशीर्वाद देतोय असं समजून तो पायांना स्पर्श करतो. कळ मारते, पण किंचाळता येत नाही. आता मी आतल्या आत किंचाळायची सवय लावून घेतली आहे. घास तोंडात जात नाही. द्रव पदार्थावर दिवस ढकलतो आहे. अमेरिकन बर्गर नको, पण देशी पाणीपुरी तरी खाता यावी एवढीच इच्छा आता उरली आहे.\nमुंबईच्या डॉक्टरांनी काळजी करण्याचं कारण नाही असा सल्ला दिला आहे. दाढेची ट्रीटमेंट चालू असताना बराच वेळ जबडा उघडा ठेवावा लागतो. त्यामुळे जबडय़ाचे स्नायू आखडतात आणि तोंड बंद होतं असं म्हणतात. दोन-चार दिवसांत तोंड उघडेल असं डॉक्टर म्हणाले. पण त्यालाही आता दोन महिने झाले. बोलायचा प्रयत्न करावा तर एक नॉर्मल कळ मारतेच; शिवाय गालफड दाढेत अडकून दुसरी एक जबरदस्त कळ मारते. बाहेरून कुणी तोंड बंद करू पाहिलं तर लढता तरी येईल, पण आतूनच बोलणं थांबवलं जात असेल तर काय करावं काळजी वाटते. मी माझ्या नकळत बोलण्याची नवीन रीत शोधून काढली आहे. ठणकणाऱ्या डाव्या दाढेला टाळून मी जीभ उजवीकडे वळवून बोलतो. ऐकणाऱ्याला बोलणं कळत नाही. हरकत नाही. आपण निर्थक का होईना, बोलू शकलो हे समाधान मोठं आहे.\nमध्यंतरी एक अर्थपूर्ण वैचारिक नाटक आलंय असं कळलं. बाजारात हसवणारी बरीच नाटकं आली होती. पण हसवणाऱ्या नाटकानं हसू आलं तर कळ मारेल म्हणून मी वैचारिक नाटक बघण्याचा निर्णय घेतला. पडदा उघडल्या उघडल्या कंटाळ्याचे अटॅक येऊ लागले. जांभई द्यावी तर कळ मारते अशी अवस्था झाली. नाटक पडलंच होतं; आता फक्त पडदा पडायची वाट बघणं एवढंच उरलं होतं. लेखकाकडे बोलण्यासारखं काही नसल्यामुळे तो लवकर थांबण्याची शक्यता नव्हती. जांभया आणि कंटाळ्यानं मी हैराण झालो. मध्यंतरी बनारसला हुबेहूब संत वाटावेत असा पोशाख केलेले एक गृहस्थ भेटले होते, ते आठवले. माझी करुण कहाणी ऐकून ते म्हणाले होते, ‘भरोसा रखो.. सब ठीक होगा.’ मी भरोसा कुणावर ठेवायचा, ते विचारायला विसरलो होतो. मी समोर जे नाटक चाललंय ते वैचारिक आणि अर्थपूर्ण आहे असा भरोसा ठेवायचा ठरवलं. आसपासच्यांनी असा भरोसा ठेवलेला दिसतच होता. मीही ठेवला.\n कंटाळा गेला. जांभया थांबल्या. लेखकाच्या विचाराने मी आतून समृद्ध होत चाललोय असं जाणवायला लागलं. नाटकाच्या शेवटी सर्व नटांना भेटलो. पुरुष कलावंतांना मिठय़ा मारल्या. एक समृद्ध करणारा वैचारिक अनुभव दिल्याबद्दल आभार मानले. हे ऐकून ते गलबलले. मीही गलबललो. कळा बंद झाल्या. ओढलेल्या चेहऱ्यावर चमक आली. खोटेपणातच खरी पॉवर असते ही जाणीव झाली.\nया कठीण काळात अनेक लहानथोर भेटले. लोकांनी- मी आता सकारात्मक विचार करावा असा सल्ला दिला आहे. घराबाहेर निसर्ग नसल्यामुळे घरातच निसर्गचित्रं लावली आहेत. घरातल्या घरात फिरतो. चटईवर योगा करतो. सतत खाली डोकं आणि वर पाय केल्यामुळे मी डोक्याने चालतो आहे आणि पायाने विचार करतो आहे असं वाटू लागलं आहे. ठेचल्या- चेचल्याच्या बातम्यांनीही आतून गुदगुल्या व्हाव्यात असा प्रयत्न सुरू आहे. लवकरच जमेल असा भरोसा वाटतो आहे.\nखिडकीबाहेर काहीतरी गडबड सुरू आहे. महागडय़ा मोटरसायकलवर बसून आलेले सुसंस्कृत तरुण एकाला खाली पाडून लाठय़ा-काठय़ाने बडवताहेत. त्यांच्यातलाच एक कवीमनाचा कलावंत तरुण थोडय़ा दुरून मोबाइलवर सर्व शूट करतो आहे. चांगला अँगल मिळावा म्हणून धडपडतो आहे. मारण्याचा वेग वाढला आहे. पूर्वी एवढय़ा माराने माणूस मरत असे. आता माणसाची मार खाण्याची क्षमताही वाढली आहे. मला ओरडावंसं वाटतं, पण कळ मारेल या भीतीने गप्प राहतो. मार खाणाराही ओरडत नाही. सगळ्यांच्याच तोंडाचा प्रॉब्लेम झालाय. तोंड बंद होण्याची साथच आली आहे. तोंड बंद करून जगण्याची चटक लागण्याअगोदरच काहीतरी करायला हवं. काळजी घ्या..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/jagatkaran-news/brics-business-council-1318199/", "date_download": "2018-11-14T22:04:41Z", "digest": "sha1:AGHYOHUFUQFT3VLR42I5ZK5T7EUIMV7Q", "length": 28410, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "brics business council | बरहूडचा नव्याने शोध | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nमोदी सरकारच्या ‘नेबरहूड फर्स्ट’ परराष्ट्र धोरणाला विलक्षण कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.\nब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारताने सार्कऐवजी बिम्सटेक (बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी-सेक्टोरल टेक्निकल अ‍ॅण्ड इकॉनॉमिक को-ऑपरेशन) संघटनेच्या सदस्यांना निमंत्रित केले आहे. आपले पाकिस्तानसमवेतचे संबंध नाजूक वळणावर असताना बिम्सटेक देशांना आमंत्रित करण्याचा निर्णय महत्त्वाचा आहे..\n२९ सप्टेंबर रोजी भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक्स’ची घोषणा सार्वजनिकरीत्या केली. यामुळे भारत आणि पाकिस्तान द्विपक्षीय संबंधांना वळण मिळालेच आहे. परंतु त्यासोबतच मोदी सरकारच्या ‘नेबरहूड फर्स्ट’ परराष्ट्र धोरणाला विलक्षण कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.\nमागील काही महिन्यांपासून राजनयिक स्तरावर पाकिस्तानला वेगळे पडण्याचा भारताचा प्रयत्न आहे. ‘उरी दहशतवादी हल्ल्यानंतर’ भारताच्या राजनयिक प्रयत्नांना धार आली. त्याची चुणूकच संयुक्त राष्ट्र संघातील सुषमा स्वराज यांच्या भाषणातून दिसली. दक्षिण आशिया प्रादेशिक सहकार्य संघटना(सार्क)च्या इस्लामाबादेतील शिखर परिषदेवर भारताने बहिष्कार टाकलाच पण त्यासोबत इतर सदस्य देशांनी दिल्लीची साथ दिल्याने पाकिस्तानवर परिषद पुढे ढकलण्याची नामुश्की आली. सार्कच्या स्थापनेपासून(१९८५) सदस्य देशांचे सामूहिक नेतृत्व करण्याची भारताची आकांक्षा पाकिस्तानच्या कुरापतींमुळे शक्य झाली. सद्य:स्थितीत ‘सार्क’ ही प्रादेशिक संघटना संपुष्टात आणून प्रादेशिक सहकार्याच्या नवीन प्रारूपाच्या निर्मितीची जोरदार चर्चा चालू आहे. किंबहुना, सीमापार दहशतवादावर उपाय शोधला नाही तर सार्कचे भवितव्य अधांतरी असेल अशी टिप्पणी श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी मागील आठवडय़ात दिल्ली येथे केली. तसेच ब्रिक्स संघटनेच्या शिखर परिषदेच्या वेळी यजमान देश आपल्या शेजारी देशांच्या प्रमुखांना निमंत्रण देण्याची परंपरा आहे. उद्यापासून गोव्यात होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारताने आपल्या शेजारी देशांना म्हणजेच सार्कऐवजी बिम्सटेक (बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी-सेक्टोरल टेक्निकल अ‍ॅण्ड इकॉनॉमिक को-ऑपरेशन) संघटनेच्या सदस्यांना निमंत्रित केले आहे. यामुळेच भारताचे ‘नेबरहूड फर्स्ट’ हे धोरण केवळ दक्षिण आशियापुरते मर्यादित आहे, का त्याला इतर कंगोरे आहेत याचा ऊहापोह करणे गरजेचे आहे.\n१९५३च्या सुमारास अमेरिकन विद्यापीठात सिंधू आणि भारतीय संस्कृतीचे अध्ययन करणाऱ्या विभागांनी भारतीय उपखंड या भौगोलिक रचनेऐवजी दक्षिण आशिया ही संकल्पना वापरण्यास सुरुवात केली. १९५९ पासून अमेरिकन परराष्ट्र विभागाने भारतीय उपखंडाऐवजी राजकीयदृष्टय़ा त्रयस्थ अशा दक्षिण आशिया संकल्पनेला प्राधान्य दिले, याला अर्थातच शीतयुद्धाचा संदर्भ होता. त्यानंतर बांगलादेशच्या पुढाकाराने १९८५ मध्ये सार्कच्या स्थापनेने ‘दक्षिण आशिया’ या संकल्पनेला अधिक बळ मिळाले. सार्कच्या माध्यमातून सर्व छोटे देश एकत्रित येऊन विरोध करतील या भीतीने सुरुवातीला भारत या प्रादेशिक संघटनेसाठी उत्सुक नव्हता.\nनेपाळमधील १८ व्या सार्क शिखर परिषदेच्या वेळी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की ‘जमले तर सर्व देशांनी एकत्रितपणे अथवा काही देशांच्या साथीने सहकार्याची प्रक्रिया पुढे नेण्याचा भारताचा मानस आहे. याद्वारे मोदी यांनी पाकिस्तानला वेगळे पडण्याचा इशाराच दिला होता. मोटार वाहन करार पूर्ण करण्यात पाकिस्तानने आडकाठी निर्माण केल्यामुळे भारताने सार्क चार्टरमधील तरतुदींचा आधार घेऊन उपप्रादेशिक स्तरावर बांगलादेश, भूतान, भारत आणि नेपाळ यांचा (बीबीआयएन) प्रकल्प प्रस्तावित केला. या प्रकल्पांतर्गत सप्टेंबरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर मालवाहतूक करण्यात आली. याशिवाय सार्क उपग्रहाला पाकिस्तानने नकारघंटा दर्शविल्याने त्यांच्याशिवाय भारताने दक्षिण आशिया उपग्रहाचे काम चालू केले आहे. या पाश्र्वभूमीवर भारताच्या प्रभावाला रोखण्यासाठी पाकिस्तानने मंगळवारी दक्षिण आशियाई आर्थिक आघाडीची संकल्पना मांडली. चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिकेमुळे जोडल्या जाऊ शकणाऱ्या दक्षिण आशिया आणि मध्य आशियातील देशांना बृहत् दक्षिण आशिया आघाडीत समाविष्ट करण्याचा पाकिस्तानचा प्रस्ताव आहे. भारताच्या वाढत्या प्रभावाने चिंतीत चीनलादेखील ही संकल्पना सोयीस्कर वाटते आहे.\nइतिहासात डोकावले तर ध्यानात येईल, भारताचा शेजार पश्चिम आशिया आणि हिंदी महासागरातील देशांपर्यंत विस्तारलेला होता. ब्रिटिश राज्यकर्त्यांनीदेखील भारतातून पश्चिम आशिया आणि हिंदी महासागरातील आपले राज्यशकट चालविले होते. थोडक्यात भारताचा शेजार दक्षिण आशिया या शीतयुद्धकालीन आणि मर्यादित संकल्पनेपेक्षा विस्तृत आहे. शिवाय धोरणकर्ते, अभ्यासक वगळता सर्वसामान्य जनतेत दक्षिण आशियाची जाणीव फारशी रुजलेली नाही. किंबहुना ‘धोबी घाट’ या हिंदी सिनेमातील अभिनेत्रीने ‘करिअरसाठी मी दक्षिण आशियात आले आहे’ हा संदर्भ वगळला तर सध्याच्या लोकप्रिय माध्यमातदेखील दक्षिण आशियाच्या संकल्पनेने बाळसे धरलेले नाही.\nया पाश्र्वभूमीवर मोदी सरकारच्या ‘नेबरहूड फर्स्ट’ धोरणाचा विचार करावा लागेल. जागतिक स्तरावर जबाबदारीने कार्य करण्यासाठी भारताला स्थिर आणि शांततामय शेजारी देशांचा पािठबा आवश्यक आहे. राजकीय, व्यापारी संबंध आणि कनेक्टिव्हिटी ही ‘नेबरहूड फर्स्ट’ धोरणाची महत्त्वपूर्ण तत्त्वे आहेत. मोदींच्या शपथविधी समारोहाला दक्षिण आशियातील देशांच्या प्रमुखांना निमंत्रण होते. परंतु त्यासोबत दुर्लक्षित करण्यात येणारी बाब म्हणजे हिंदी महासागरातील मॉरिशसचे पंतप्रधान नवीन रामगुलाम यांची उपस्थिती होय. म्हणजेच अगदी पहिल्या दिवसापासून नेबरहूड फर्स्ट धोरण दक्षिण आशियाच्या पलीकडे जाणारे आहे. गेल्या दोन वर्षांतील मोदी सरकारच्या नेबरहूड फर्स्ट धोरणाचा आढावा घेतला तर अनेक कंगोरे ध्यानात येतील.\nपरराष्ट्र मंत्रालयाच्या २०१४-२०१५ मधील वार्षिक अहवालात भारताचे शेजारी म्हणून दक्षिण आशियातील देश तसेच चीन आणि म्यानमार यांचा समावेश आहे. २०१५-२०१६ मधील वार्षिक अहवालात मात्र गुणात्मक बदल असून या पूर्वी नमूद केलेल्या देशांसोबतच मॉरिशस, सेशल्स या हिंदी महासागरातील देशांचादेखील विशेष उल्लेख आहे. मोदी यांनी मार्च २०१५ मध्ये श्रीलंका, मॉरिशस आणि सेशल्सचा दौरा करून हिंदी महासागरातील देश भारताचे शेजारी आहेत याचे संकेत दिले. तसेच जानेवारी २०१६ मध्ये हिंदी महासागर क्षेत्रासाठी नवीन विभागाची निर्मिती करण्यात आल्याचेही या अहवालात सांगण्यात आले आहे. ‘अ‍ॅक्ट ईस्ट आणि थिंक वेस्ट’ ही अनुक्रमे पूर्व आशिया आणि पश्चिम आशियासाठीची धोरणे भारताच्या नेबरहूड फर्स्टचे विस्तारित रूप आहे. याशिवाय चीनचा विचार नेबरहूड फर्स्टमध्ये करणे भारतासाठी अपरिहार्य बनले आहे.\nअशा वेळी ब्रिक्स परिषदेच्या वेळी चीनसोबत पाकिस्तानची उपस्थिती टाळण्यासाठी बिम्सटेक देशांना आमंत्रित करण्याचा निर्णय भारताने एप्रिल २०१६ मध्ये घेतला. सर्जिकल स्ट्राइक्सनंतर भारत आणि पाकिस्तान संबंध नाजूक वळणावर असताना बिम्सटेक देशांना आमंत्रित करण्याच्या निर्णयाचे महत्त्व अधिक जाणवते. यातील महत्त्वाची बाब म्हणजे भारतासहित भूतान, नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका हे पूर्वेकडील सार्कचे सदस्य देश बिम्सटेकचेदेखील सदस्य आहेत. म्यानमार आणि थायलंड हे बिम्सटेकचे इतर दोन सदस्य आहेत. याद्वारे सार्कपेक्षा वेगळा मार्ग जोखण्याचा भारताचा प्रयत्न ध्वनित होतो. थोडक्यात, भारताने थायलंडचा समावेशदेखील शेजारी देशांच्या यादीत केला आहे. पूर्वेकडील शेजारी देशांबाबत सहकार्याचे नवे प्रारूप उदयाला येत असताना पश्चिमेकडील देशांबाबत ठोस पावले उचलण्याची गरज आहे.\nविशेषत: पश्चिमेकडील अफगाणिस्तान आणि इराणला दुर्लक्षित करणे भारताला परवडणार नाही. छाबहार प्रकल्पाद्वारे इराण आणि अफगाणिस्तानची मोट बांधण्याचा भारताचा प्रयत्न आहे. याशिवाय पाकिस्तानला बाजूला सारून भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान मालवाहतुकीसाठी हवाई मार्गिकेचा खर्चीक पर्याय पडताळून पाहत आहेत. याशिवाय, चीनच्या कह्यत जाण्याच्या प्रयत्नात पाकिस्तान पश्चिम आशियातील पारंपरिक मित्र देशांपासून काहीसा दुरावला आहे. यामुळे उपलब्ध झालेल्या संधीचा भारताने फायदा करून घेतला पाहिजे. अबू धाबीच्या युवराजांना प्रजासत्ताक दिनाला भारताने दिलेले आमंत्रण या संदर्भात महत्त्वाचे आहे. अर्थात या संधीला काही मर्यादा आहेत हे ओळखूनच भारताने पावले उचलणे अपेक्षित आहे.\nपाकिस्तानच्या उपस्थितीमुळे दक्षिण आशियाच्या प्रादेशिकीकरणाची संकल्पना फोल ठरत आहे. त्यामुळेच दक्षिण आशियाच्या पलीकडे जाऊन भारत ‘नेबरहूड फर्स्ट’चे धोरण आखत आहे. पंडित नेहरूंच्या मते भारताचा शेजार पश्चिम आशियातील ‘होरमुजची खाडी’ ते पूर्व आशियातील ‘मलाक्का खाडीपर्यंत’ पसरलेला आहे. एवढय़ा मोठय़ा भौगोलिक प्रदेशासाठी प्रादेशिक सहकार्याची एक संरचना लागू होणे अशक्य आहे. त्यामुळे दक्षिण आशियाच्या पलीकडे जाऊन भारताचा शेजार पुन्हा नव्याने आणि समांतरपणे एका सूत्रात गुंफण्याची गरज आहे. त्यातूनच ‘नेबरहूड फर्स्ट’ धोरणाचा मार्ग सुकर होईल.\nलेखक सिम्बायोसिस स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज्मध्ये साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\nचौथीनंतरच्या प्रत्येक प्रगतीपुस्तकावर बाळासाहेबांची सही - राज ठाकरे\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nVideo : भर कार्यक्रमात किसिंगच्या त्या प्रकरणाबद्दल काजल म्हणते..\nवकील तरुणीशी शेरेबाजी तरुणांना पडली महागात; तिघांची रवानगी पोलीस कोठडीत\nराज ठाकरेंना सचिनकडून 'ही' गोष्ट शिकायला आवडेल\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nहंगामापूर्वीच गोड रसाळ द्राक्षांची आवक\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअंबरनाथमध्ये घर घेऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A8/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4.html", "date_download": "2018-11-14T21:48:31Z", "digest": "sha1:ATMVUXWB6KPNIXY74WPSGRSG5QMDXJPO", "length": 10628, "nlines": 117, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "मेहतर समाजाची माहिती संगणकावर संकलित - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nमेहतर समाजाची माहिती संगणकावर संकलित\nमेहतर समाजाची माहिती संगणकावर संकलित\nपुणे – मेहतर समाजाची सर्वंकष माहिती या समाजाच्या तरुणांकडून संगणकाच्या मदतीने तयार करून त्यांचे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक उत्थान करण्याचा निर्णय एसएमएसवन या संस्थेने घेतला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रवी घाटे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. अभिनेता आमीर खान याच्या \"सत्यमेव जयते' या कार्यक्रमालाही आमचा सक्रिय प्रतिसाद आहे, असेही ते म्हणाले.\nमेहतर समाजाला आजही हाताने मैला वाहतुकीचे काम करावे लागते. ही बाब संपूर्ण मानव जातीसाठी लांच्छनास्पद असल्याचे लक्षात घेऊन हा उपक्रम हाती घेतल्याचे घाटे यांनी स्पष्ट केले. त्यांना या कामासाठी \"आरोग्य डॉट कॉम'चे तुषार संपत यांचे सहकार्य लाभणार आहे.\nघाटे म्हणाले, की मेहतर समाजाची सध्याची पिढी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहे. या विद्यार्थ्यांना प्रथम एसएमएससेवेच्या माध्यमातून एकत्र आणायचे आणि त्यांच्यामार्फत त्यांचे भाऊबंद व इतर नातेवाइकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. हा डाटा मिळाल्यानंतर आम्ही या सर्वांना विविध शैक्षणिक अभ्यासक्रम, शिष्यवृत्त्या, शासकीय योजना, लघुउद्योग, कौशल्य विकासविषयक संधींची माहिती त्यांना उपलब्ध करून देऊ. त्यासाठी एसएमएसबरोबरच फेसबुक, व्हाइस कॉल, ई–मेल, यू–ट्यूब, नियतकालिक यांचाही उपयोग करण्यात येईल. 8484878786 या क्रमांकावर नाव, ठिकाण, जात, व्यवसाय आदी माहिती एसएमएसद्वारे कळविल्यास माहिती देण्यास सुरवात केली जाईल. गोळा झालेली माहिती \"सत्यमेव जयते'लाही प्रदान करण्यात येईल, असेही घाटे आणि संपत यांनी सांगितले.\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/marathi-cinema/battlefield-displayed-entire-maharashtra-may-11/", "date_download": "2018-11-14T22:15:25Z", "digest": "sha1:V234AEQOOYFHLZA7NCR7I2FUWWVNGJ77", "length": 30125, "nlines": 386, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Battlefield Displayed In Entire Maharashtra From May 11 | रणांगण ११ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार १५ नोव्हेंबर २०१८\nआंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवात नवी मुंबईतील चमूचे सुयश\nफटाक्यांच्या धुरामुळे मुलांना श्वसनाचा विकार, तज्ज्ञांकडून चिंता\nवाहन सर्व्हिस सेंटरने पदपथ काबीज\nकचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना\nभरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र\nभारतात अमेरिकन विद्यार्थ्यांचा ओढा वाढला; भारतातील अभ्यासक्रमांना पसंती\nमाझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे\nपैसे नसल्याने सानुग्रह अनुदानास विलंब, तारीख जाहीर करण्यास महाव्यवस्थापकांचा नकार\nहायकोर्टाच्या वकिलाच्या मुलीचा विनयभंग; जुहू पोलिसांनी केली तिघांना अटक\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 नोव्हेंबर\nDeepika Ranveer Wedding: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचे हे काही फोटो सोशल मीडियावर झाले व्हायरल\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांच्याआधीच विकिपीडियाने जाहीर केले त्यांचे लग्न\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण अडकले लग्नबेडीत\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: 'दीपवीर'च्या रिसॉर्टमधील एका रुमची किंमत ऐकून व्हाल अवाक्\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: दीपिका पादुकोण व रणवीर सिंग या दोघांचीही नजर काढा - करण जोहर\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nव्रण जाण्यासाठी बोटॉक्स तंत्रज्ञानाचा शोध\nपेडिक्योर करण्यासाठी 'या' नॅचरल ऑइल्सचा वापर करा\nदीपिका पादुकोणचे 'हे' 5 रिल लाइफ ब्राइडल लूक नक्की पाहा\nखजुराचा गुळ एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल\nChildren's Day : बालपणी तुम्हीदेखील ऐकल्या असतील 'या' धमक्या\nहैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी तेलंगणा राष्ट्र समितीकडून 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर\nमुंबईत उद्यापासून १० टक्के पाणीकपात लागू, स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय पाणीकपातीचा निर्णय.\nराजस्थानमध्ये भाजपची 31 जागांसाठी दुसरी यादी जाहीर\nदिल्लीतील मीराबागमध्ये अनेक वाहने एकमेकांना धडकली; एक ठार 8 जखमी\nपुणेः नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी महेश राऊत याची त्वरीत वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाचे आदेश.\nगडचिरोली : ग्यारापत्ती-सावरगाव मार्गावर नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग पोलिसांनी केले निकामी\nराजस्थानमधील नागौरचे भाजपा आमदार हबीबुर रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nनवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून 8 जानेवारीपर्यंत; राफेल, राम मंदिर, तिहेरी तलाक सारखे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता\nमुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणीकपात; पुरवठ्याची वेळेतही 15 टक्क्यांची कपात; स्थायी समितीला अंधारात ठेऊन निर्णय\nमुंबई- बेस्ट कर्मचा-यांच्या बाेनसचा वाद चिघळला. बाेनस कधी देणार याबाबत महाव्यवस्थापकांचे माैन. विराेधी पक्षांचा सभात्याग\nश्रीहरिकोटा येथून जीसॅट-२९ उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण\nयवतमाळ : शेंबाळपिंप्री येथील कुख्यात हातभट्टीवाला MPDA अंतर्गत स्थानबद्ध, खंडाळा पोलिसांची कारवाई\nयवतमाळ : शहरातील दत्त चौक भाजी मार्केट मागे राजरोसपणे मटका अड्डा सुरू आहे.\nजम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे मुगल रोड बंद करण्यात आला आहे.\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nहैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी तेलंगणा राष्ट्र समितीकडून 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर\nमुंबईत उद्यापासून १० टक्के पाणीकपात लागू, स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय पाणीकपातीचा निर्णय.\nराजस्थानमध्ये भाजपची 31 जागांसाठी दुसरी यादी जाहीर\nदिल्लीतील मीराबागमध्ये अनेक वाहने एकमेकांना धडकली; एक ठार 8 जखमी\nपुणेः नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी महेश राऊत याची त्वरीत वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाचे आदेश.\nगडचिरोली : ग्यारापत्ती-सावरगाव मार्गावर नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग पोलिसांनी केले निकामी\nराजस्थानमधील नागौरचे भाजपा आमदार हबीबुर रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nनवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून 8 जानेवारीपर्यंत; राफेल, राम मंदिर, तिहेरी तलाक सारखे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता\nमुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणीकपात; पुरवठ्याची वेळेतही 15 टक्क्यांची कपात; स्थायी समितीला अंधारात ठेऊन निर्णय\nमुंबई- बेस्ट कर्मचा-यांच्या बाेनसचा वाद चिघळला. बाेनस कधी देणार याबाबत महाव्यवस्थापकांचे माैन. विराेधी पक्षांचा सभात्याग\nश्रीहरिकोटा येथून जीसॅट-२९ उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण\nयवतमाळ : शेंबाळपिंप्री येथील कुख्यात हातभट्टीवाला MPDA अंतर्गत स्थानबद्ध, खंडाळा पोलिसांची कारवाई\nयवतमाळ : शहरातील दत्त चौक भाजी मार्केट मागे राजरोसपणे मटका अड्डा सुरू आहे.\nजम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे मुगल रोड बंद करण्यात आला आहे.\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nAll post in लाइव न्यूज़\nरणांगण ११ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित\nसध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेला सचिन पिळगांवकर आणि स्वप्नील जोशी या जोड गोळीचा 'रणांगण' हा चित्रपट नुकताच ११ मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळत असलेला दिसून येतो आहे. तब्बल दहा वर्षांनी पुन्हा एकदा सचिन पिळगांवकर आणि स्वप्नील जोशी एकत्र रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणारं असून प्रथमच ते एकमेकांच्या विरोधी भूमिका पार पडताना दिसून येत आहेत.\nया चित्रपटातील रणांगण हे नात्यांमधील द्वंद्वाचं असलयामुळे ते सर्वार्थाने वेगळं ठरतं असल्याचे चित्रपट पाहून बाहेर येणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रतिसादावरून समजते. नात्यांना लागलेला सुरूंग फोडून नात्यांची खरी बाजू मांडणारा श्लोक, आपल्या कुटूंबाची मानमरातब जपत असताना डावपेच रचणारे श्यामराव देशमुख आणि या एकंदर खेळात वेठीला धरलेलं त्यांचं कुटूंब... अशाप्रकारे कलियुगात बदलत चाललेल्या नात्यांचं हृदयस्पर्शी चित्रण दिग्दर्शक राकेश सारंग दिग्दर्शित रणांगण या चित्रपटाची हवा सध्या सर्वत्र पसरलेली आहे.\nनिर्माते करिष्मा जैन, जो राजन, सहनिर्माते अर्जुन सिंह बर्रन, स्वप्नील जोशी, कार्तिक निशानदर निर्मित रणांगण या चित्रपटाची कथा दिग्दर्शक राकेश सारंग यांनी लिहिली असून चित्रपटाच्या कथेला पूरक संगीत या चित्रपटाला लाभलेल्या अवधूत गुप्ते, राहुल रानडे आणि शशांक पोवार या संगीतकारांनी दिला आहे. तर सचिन पिळगांवकरांनीही एक गाणं संगीतबध्द करून आपली आणखी एक छटा प्रेक्षकांना दाखवून दिली आहे. या चित्रपटाला साजेशी गाणी गुरू ठाकूर आणि समीर सामंत यांनी लिहिली असून या चित्रपटाच्या गीतांना आनंदी जोशी, वैशाली माडे, स्वप्नील बांदोडकर, अवधूत गुप्ते यांचे स्वर लाभले आहेत.\nरणांगणातील या युध्दामागची नक्की कारणं काय नवं पिढीतील अशा कोणत्या गूढ सत्याचा या चित्रपटात उलगडा होणार आहे नवं पिढीतील अशा कोणत्या गूढ सत्याचा या चित्रपटात उलगडा होणार आहे कोणत्या परिस्थितीने या दोघांना रणांगणात एकमेकांविरोधात उभं केलं आहे कोणत्या परिस्थितीने या दोघांना रणांगणात एकमेकांविरोधात उभं केलं आहे या रणांगणात विजयी कोण ठरणार… या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आजच्या युगात आजची कलाकृती मांडणारा 52 विक्स एंटरटेनमेंट आणि हार्वे फिल्म्स प्रस्तुत आणि ग्लोबल एंटरटेनमेंट मिडिया सॉल्यूशन्स (जीसिम्स) निर्मित रणांगण चित्रपट तुम्ही लवकरच ११ मे पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघा कारण, आता युद्ध अटळ आहे\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\n‘व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अॅण्ड चॉकलेट’ लवकरच चित्रपटगृहात\nवैभव तत्ववादीने सोशल मीडियावर शेअर केला सेटवरील फोटो\nभूषण प्रधान गुणगुणतोय, हा सागरी किनारा….. समुद्र किनाऱ्यावर समाधान शोधतोय भूषण…\n''आमच्या 'ही'च प्रकरण''च्या प्रयोगादरम्यान अवयवदानाची केली जनजागृती\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं...कुणी येणार गं...’ हे गाणे ऐकले का\n'हा' दिग्दर्शक ठरला सई ताम्हणकरसाठी लकी चार्म\n चिंता सोडा आम्ही सांगतो\nThugs of Hindostan Movie Review :जाणून घ्या कसा आहे ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’\nLust Stories Review: प्रेमाच्या सीमा, नात्यांची घालमेल दाखवणारा मस्ट वॉच 'लस्ट स्टोरीज' 15 November 2018\nSacred Games Review : बॉलिवूडसाठी धोक्याची घंटी असलेला मस्ट वॉच ‘सेक्रेड गेम्स’\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nडिस्टिंक्शन फर्स्ट क्लास काठावर पास नापास\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदीपिका पादुकोणबालदिनमराठा आरक्षणमधुमेहदीप- वीरजवाहरलाल नेहरूस्टेन लीआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपसोनाली बेंद्रेराफेल डील\nसिद्धार्थचं नवं घर तुम्ही पाहिलंत का \nबालदिन विशेष- बचपन की यारी फिर ना आयेगी दोबारा....\nसर्वाधिक बोली लागलेला दुर्मीळ हिरा\nपेडिक्योर करण्यासाठी 'या' नॅचरल ऑइल्सचा वापर करा\nनिसर्गसौंदर्यच नव्हे तर उत्तम फोटोग्राफीसाठीही प्रसिद्ध आहेत ही ठिकाणे\nचंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे इंस्टावर आपल्या ट्रेडिशनल अंदाजाने चाहत्यांना पाडतेय भुरळ\nChildren's Day : बालपणी तुम्हीदेखील ऐकल्या असतील 'या' धमक्या\nOnePlus 6T चा विचार करताय...सातवा अवतार पाहून घ्यायची हिंमतही होणार नाही...\nDeepVeer Wedding: दीपिका-रणवीरचे 'हे' फोटो पाहिलेत का\n'अशा' मुलींशी कधीच करू नका लग्न; आयुष्यभर होईल पश्चाताप\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\nसापासोबत स्टंटबाजी करणाऱ्या युवकाचा वनविभागाकडून शोध सुरू\nनाशिक : आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या आंदोलन\nनाशिकमध्ये नोटांबदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे धरणे आंदोलन\nनोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन\nकचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना\nभरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र\n४५ दिवसांत कुर्ला-अंधेरी रस्त्याचे रुंदीकरण करा\nमहिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला, दोन हल्लेखोरांवर गुन्हा दाखल\nव्रण जाण्यासाठी बोटॉक्स तंत्रज्ञानाचा शोध\nअयोध्येमध्ये 1992 सारखी स्थिती होईल; सुरक्षा पुरवा अन्यथा...मौलवींना धास्ती\nमाझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे\nडीएसके यांना महारेराचा दणका, ग्राहकांना व्याजासहित पैसे देण्याचे आदेश\nMaratha Reservation: येत्या 15 दिवसांत मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेल- मुख्यमंत्र्यांचा दावा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीची लिफ्ट बंद पडली अन् मोदी अडकले\nRafale Deal: राफेल कराराच्या सीबीआय चौकशीबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.merven.org/shivpratapdinvishesh.html", "date_download": "2018-11-14T21:32:14Z", "digest": "sha1:OSWXKSVFKUPNZJ47DMIHHVBAHUEYH6Z7", "length": 1640, "nlines": 11, "source_domain": "www.merven.org", "title": " ShivPratap Din Vishesh | Uday A. Sankhe | Marathi Book", "raw_content": "\nछत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या साली घडलेल्या घटना लेखकाने दिनवार १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत मांडलेल्या आहेत. घटनेच्या तारखेच्या दिवशी तिथी काय होती, ते सुद्धा दिलेले आहे. प्रत्येक घटनेचा संदर्भ दिलेला आहे.एका अर्थाने ही शिवाजी महाराजांची रोजनिशीच आहे.\nत्यामुळे शिवाजी महाराजांच्या आयुष्यात रोज काय काय घडत होते हे या पुस्तकात स्पष्ट होते. कालच्या इतिहासात \"आज\" शिवरायांनी काय केले याची माहिती घेवून प्रेरणादायी दिवस सुरु करावा असे हे माहितीपूर्ण पुस्तक आहे.\nलेखक: उदय आत्माराम संखे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2009/12/07/%E0%A4%AD%E0%A5%88%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-14T21:58:16Z", "digest": "sha1:6BKYLUKJ5M3QBAXRROHGBZPOMI7EVAPJ", "length": 49687, "nlines": 504, "source_domain": "kayvatelte.com", "title": "’भैय्या’च्या लग्नाची गोष्ट….. | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← ऑन द टिकिंग बॉंब..०\nकधी अटेंड केलंय़ का एखादं भैय्याचं लग्नं - नाही पुण्या मुंबईला नाही.. तर थेट बिहार युपी मधे - नाही पुण्या मुंबईला नाही.. तर थेट बिहार युपी मधे नाही अरे यार.. तुम्ही जीवनातल्या एका अत्युच्च आनंदाला मुकला आहात. वन्स इन अ लाइफटाइम , त्यांचं लग्नं एकदा तरी अटेंड केलंच पाहिजे.ह्या भैय्या लोकांच्या लग्नामध्ये खुप मजा येते. इतकी मजा तर अगदी मारवाड्याच्या लग्नात पण येत नाही.\nहे भैय्ये लोकं कितीही शिकलेसवरले असले तरीही वागणुकीत फारसा फरक नसतो. शेवटी वळणाचं पाणी वळणालाच मिळणार ना\nनुसती धमाल असते.. या लोकांच्या लग्नाची वेळ साधारण रात्री १ ते ४ च्या दरम्यान असते. लग्न म्हणजे एक मोठा कार्यक्रम असतो. लग्न रात्री , म्हणजे दिवसभर फुल टू टाइम पास सुरु असतो. खाणं पिणं..इत्यादी इत्यादी.. इत्यादी गोष्टींची रेलचेल असते. ज्याला जे वाटेल ते तो करित असतो.\nतर अगदी पहिल्या पासून सुरु करु या आपण.. नवऱ्या मुलाला कुठल्यातरी चांगल्याशा हॉटेलमधे त्याच्या मित्रांसोबत उतरवलेले असते. आदल्या दि्वसापासूनच इथे त्यांची सरबराई सुरु असते. इतर बाराती पण तिथेच असतात, पण नवऱ्या मुलाच्या मित्रांना थोडा जास्तच मान दिला जातो.\nलग्नाचा मंडप कुठे तरी दुसऱ्या एका ठिकाणी असतो. मंडपामध्ये सगळीकडे बसण्याची बैठक वगैरे व्यवस्था करुन ठेवलेली असते. जर जास्त झालीच तर झोपण्याची ही सोय असते. स्टेज बनवलेलं असतं, शक्यतो दोन भागात विभाजित असतं ते. कशाला सांगतोपण पुढे , आत्ता नाही….\nलग्नाची वेळ व्हायची होती. नवरा मुलगा आय टी कंपनी मधला- आणि मुलगी पण तिथलीच. मुलाचे सगळे मित्र आले होते कानपुरला लग्नासाठी . गप्पा, खाणं पिणं सुरु होतं सकाळपासून. शेवटी संध्याकाळी बारात निघायची तयारी झाली. अंदाजे सात- साडेसात झाले होते. हॉटेलच्या समोर बॅंडवाले जोर जोरात बँड वाजवत होते. नवरा मुलगा खाली आला…. आणि एकदम स्मशान शांतता बॅंड वाजणे बंद झाले एकदम.. कोणालाच काही कळॆना.. काय झालं बॅंड वाजणे बंद झाले एकदम.. कोणालाच काही कळॆना.. काय झालं तर बॅंडमास्टर पुढे आला, म्हणाल पैसा दो.. तो बॅंड बजेगा. ( पैसा दो.. हे म्हणताना डोक्यावरून ओवाळून टाकण्याची ऍक्शन करित होता तो).शेवटी हजार रुपये नवऱ्यामुलाकडून वसूल केल्यावर बॅंड परत सुरु झाला.\nसमोर एक सजवलेली कार होती. कारला बदकाचा आकार दिलेला होता. चकचकीत अल्युमिनियमच काम केलेलं होतं..वरचं टप उघडं होतं. त्यात नवरदेव बसणार तर पुन्हा तेच.. ड्रायव्हर खाली उतरला. पैसा दो… तो ही गाडी चलेगी… इथे पण त्या नवऱ्यामुलाच्या भावाने हजार रुपये दिले, तरी पण तो कारवाला तयार होत नव्हता. १५०० रुपयांवर मांडवली झाली, आणि एकदाची समोर निघाली वरात.. थोडं पुढे गेल्यावर डोक्यावर लाइटींग घेउन चलणारे थांबले….\nअगदी बरोबर ओळखलं.इथे पैसे उडवायची ऍक्शन केली त्या बत्ती वाल्यांनी.. म्हणजे नवऱ्या मुलाच्या डोक्यावरून ओवाळून पैसे उडवा…. इथे दहाच्या आणि शंभराच्या नोटांचं बंडल होतंच त्या मुलाच्या भावाच्या हातात, म्हणजे त्याला पुर्ण खात्री होती की असं काहीतरी होणार म्हणून. डान्स बारमधे नोटा ऊडवतात तशा नवऱ्यावरून ओवाळून नोटा उडवणे सुरु झाले. ह्या बत्ती वाल्यांच्या बरोबर लहान मुलं पण होती. ती नोटा गोळा करुन आपापल्या आई बापाकडे देत होते. सोबतंच डोक्यावरच्या बत्त्या खाली ठेवून ते लोकं स्वतः पण नोटा गोळा करित होते. नवरा मुलगा केविलवाण्या प्रमाणे हे सगळं पहात होता.\nअसं होता होता वरात एकदाची कण्हत कुथत लग्न मंडपा जवळ ( म्हणजे अर्धा कि.मी वर ) पोहोचली. तिथे एक सुंदर सजवलेला पांढरा घोडा, छानसं खोगीर घालुन तिथे उभा होता. त्या घोड्यावर मुलाला बसवलं.. अरे भाई…. बारात तो घोडीपेही आएंगी नां…. तर तो घोडा घेउन त्याचा मालक चालायला लागला. समोर फटाके उडवणं सुरु होतं..\nघोडी चालत होती, तेवढ्यात एक गाणं सुरु झालं, आणि त्या घोडीच्या मालकाने घोडीच्या लगामाला विशिष्ट झटका दिला आणि ती घोडी नाचायला लागली. मोठं मजेशीर दृष्य होतं ते. घॊडीच्या पाठीवर नवरा मुलगा जीव मुठीत धरुन बसलाय , आणि ती घॊडी नाचते आहे. मला तर वाटलं की तो नवरा मुलगा पडणार आता. अहो घोडीवर बसायचं, आणि लगाम हातात नाही, नुसती आयाळ धरुन किती वेळ तोल सांभाळणार. नवरा बिचारा केविलवाणा चेहेरा करुन विनंती करतोय की बस्स.. करो भाई.. मत नचाओ घोडी को….मला उतरव रे बाबा.. पण … नो वे.. तो घोडी वाला अजुन चेव आल्यासारखा त्या घोडीला नाचवत होता… शेवटी त्या मुलाचा भाउ पुढे आला, आणि त्या घोडीवाल्याला १००० रुपये दिले, तेंव्हा हा तमाशा थांबला…आणि ती घॊडी दुडक्या चालिने मंडपाकडे निघाली.\nनवऱ्या मुलाची सगळी हाडं खिळखीळी झालेली असावी त्या नाचण्यामुळे.चेहेरा अगदी पहाण्यासारखा झालेला.. त्याला पण वाटलं असावं, की कशाला आपल्या मित्रांना बोलावलं लग्नाला, उगीच शोभा करुन घ्यायलापरत गेल्यावर ते आपल्याला कसे चिडवतील हा पण एक प्रश्न होताच..\nलग्न मंडपाच्या दाराशी, टिका लावणे हा प्रकार झाला. आणि नवरा मुलगा आत जाउन बसला. समोर जेवणाची व्यवस्था करुन ठेवलेली होती. स्नॅक्स वगैरे होतेच.. आणि कोणीतरी हळूच येउन सांगितलं की उपर व्यवस्था की गई है.. वरच्या मजल्यावर अपेय पानाची व्यवस्था होती. लोकं वर जाउन पिऊन येत होते, तर काही लोकं खालीच बाटल्या घेउन आलेले होते. समोर स्टेजवर मुलगा आणि मुलगी बसले होते. स्टेजच्या अर्द्याहुन जास्त भागात………\nतर स्टेजच्या दुसऱ्या अर्ध्या भागात डान्सकरिता स्टेज सजवलं होतं.समोर चार मोठे मिशीवाले गुंडासारखे दिसणारे लठैत होते. स्टेजवर बिडी जलाइले …. जिगरसे पिया…. गाण्यावर दोन अर्ध नग्न स्त्रिया नाच करित होत्या- तुम्ही सिनेमात पहाता ना, अगदी तस्संच…. स्टेजवरच एक मेक शिफ्ट पडदा लावलेला होता. नाच सुरु असतांनाच एखादा टुल्ली झालेला स्टेजवर चढायचा प्रयत्न करित होता….. आणि मग लगेच ते लठैत का आहेत याचा शोध लागला..\nकोणी त्या स्टेज वर चढलं आणि त्या मुलींच्या अंगचटीला जाउ लागलं, तर ते लठैत त्या माणसाला खाली उतरवायचे… आणि तेवढ्यातच त्या स्त्रिया पडद्यामागे धावत जायच्या, आणि ते लोकं खाली उतरले की मग पुन्हा स्टेजवर यायच्या… अशा चार मुली होत्या..आलटून पालटुन नाचायला.. 🙂\nथोड्या वेळाने अनाउन्समेंट झाली, की आता १० मिनिटांचा ब्रेक आहे, आणि तेवढयात पाहुण्यांनी खान -पान करुन यावे. लोकं धावतंच माडिवर गेलेत पेय पान करायला…आणि खायला..पुन्हा थोड्यावेळाने सिडी लाउन नाच सुरु झाला.आणि पुन्हा तेच सगळं.. लोकांचं ओरडणं .. वगैरे वगैरे….\nजयमालेची वेळ रात्रीची एक वाजताची होती. जयमाला झाली आणि पुन्हा हा नाच सुरु झाला. रात्री मग इतर कार्यक्रम सुरु होतेच. बरेचसे लोकं तिथेच टाकुन ठेवलेल्या बिछायतीवर आडवे होऊन घोरु लागले होते.. लग्नाचे इतर विधी पण झालेत रात्रभर चालणारा हा सोहोळा कधी संपला ते कळलंच नाही….. 🙂 विदाईची वेळ सकाळी आली, तो पर्यंत अर्धे लोकं आडवे झालेले होते… 🙂\nप्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अटेंड करावा असा हा सोहोळा… मस्ट फॉर एव्हरी वन .. वन्स इन लाइफ टाइम… 😀 बाय द वे.. मी नाही अटॆंड केलं हे, तर माझी बहीण आणि तिचा नवरा दोघे पण गेले होते या लग्नाला. ती दिल्लीला असते , आयटी मधेच 🙂 तिने केलेले वर्णन इथे लिहुन काढलंय. आज आली होती ती मुंबईला..\n← ऑन द टिकिंग बॉंब..०\n60 Responses to ’भैय्या’च्या लग्नाची गोष्ट…..\nत्यांच्याकडली ती पध्दत आहे, एखादा युपी वाला मित्र असेल तर त्याला विचारुन पहा.. हे असंच असतं त्यांचं.. लोकसंगितातली गाणी असतात. किंवा सिनेमातली द्वै अर्थी.. बिडी जलाइले सारखी..\nअसे प्रोग्राम्स नाही होत आपल्या कडे.. दारुपिणं वगैरे कधिच नसतं.. आपली पध्दत खुप चांगली आहे..\nमाझी बहिण सांगत होती, खुप मजेशिर प्रकार आहे हा. ती पण आय टी मधलीच, कलिग असल्यामुळे त्या नवऱ्यामुलाने बोलावले म्हणे लग्नाला. 🙂 मारवाडी लोकं त्रास देतात मुलीकडच्यांना.. विनाकारण, इथे तसं दिसलं नाही म्हणे फारसं..\nधांगडधिंगा असतोच. हल्ली तर मुली पण नाचतात वरातिमधे, फक्त या बिहारी किंवा युपी लोकांच्याइतका आक्रस्ताळेपणा नसतो आपल्याकडे…\nकेरळी लग्न केलंय अटेंड, पण ते फक्त मराठी केरळी लोकांचं. माझा एक मामे भाउ डॉक्टर आहे, त्याचं लग्नं केरळी मुलिशीच झालं. ती फक्त नावालाच केरळी, जन्मापासुन महाराष्ट्रात, म्हणुन पुर्ण मराठी होती ती.. फक्त नांव होतं केरळी.. खरं केरळी लग्नं अटेंड करायचंय एकदा. आता ९ तारखेला हैद्राबादला जातोय, एका लग्ना साठी. इथे मराठी मुलगी, आणि हैद्राबादी मुलगा असं कॉम्बिनेशन आहे .. बघु या.. कस काय होतं ते.. 🙂\nबंदुकिच्या गोळ्यांचं मी पण ऐकलं होतं. नेहेमीच पेपरला पण येत असतं, बरात मधे गोळिबारामुळे कोणीतरी गोळी लागुन मेलं म्हणुन.. प्रतिक्रियेकरता आभार..\nआम्ही एक बिहारी लग्न मिस केलं, पण आम्ही मुलीकडून जाणार होतो… आता अजून एक चान्स आहे, मुलाकडून जाण्याचा त्यावेळी बघता येणार आहे….\nवर्णन मात्र एकदम झकास, बिहारी मित्राकडून ऐकल्या सारखे ….\nअवश्य जा लग्नाला. पण ते लग्न मात्र बिहार /यु पी मधे व्हायला हवं.. इकडे मुंबईला आपल्याच पध्दती प्रमाणे होतं यांचं लग्नं.. इकडचे भैय्ये बरेच सुधारलेले आहेत..\nबहिण नुकतीच शिकागो हुन परत आलेली, म्हणुन जास्त मजेशिर वाटलं असावं.. पण तीने ज्या पध्दतीने सांगितलं, ते ऐकुनच मजा आली आणि , तेंव्हाच ठरवलं, यावर लिहायचं म्हणुन… 🙂\nहैद्राबादच्या लग्नाची गोष्ट… सगळे नातेवाईक फाडुन खातिल , काही लिहिलं तर.. 😀\n🙂 मजा आली वाचताना.\nमला पण ऐकतांना इतकं हसु येत होतं की विचारायची सोय नाही.. 🙂\n मला कोणी अशा लग्नाला बोलावताय का याची मी वाट बघतोय आता. वाचताना खूप हसू आले. माझी खात्री आहे की हि कहाणी ऐकताना तुम्हाला जास्तच हसू आले असेल.\nबराच वेळ माझा विश्वासच बसत नव्हता.. असं शक्यच नाही असं सारखं वाटत होतं.. पण ती इतक्या सिरियसली सांगत होती की विश्वास ठेवावाच लागला.. एखादा युपी वाला मित्र असेल तरच चान्स आहे… बेस्ट लक..\nफ़ारच छान वर्णन केलं.पहिल्यांदाच याबाबत वाचतोय. मजा आली.\nमाझे काही वर्गमित्र आहेत. तिकड्ले ,त्यांना आता मी लग्नाच विचरिल व त्यांच्या लग्नाची वाट पाहिल.\nअजिबात चान्स सोडू नका. आणि इतर कुठल्याही लग्नाला जायचं म्हंट्लं तरिही कधीच चान्स सोडू नये या मताचा मी आहे.\nसुंदर वर्णन झाल आहे एका लग्नाच. माझ्या माहितीप्रमाणे त्यांचे लग्न जवळ जवळ एक आठवडा चालते. रोज रात्री नाच गाण्यांचा कार्यक्रम असतो. 🙂 🙂 धमाल असते.\nते एक आठवड्याचं म्हणजे नवऱ्या मुलाच्या घरी, आणि त्या मुलीच्या घरी वेगवेगळे प्रोग्राम्स असतात असं ऐकलंय.. माझी इच्छा आहे .. बघु या कसं जमतं ते.. एक भैय्या लग्नं पुण्याला अटेंड केलं तर ते अगदी साधं आपल्या सारखंच झालं.. \nआयला… तुम्ही नुसत्या ऐकलेल्या वर्णनावरून एवढ मस्त लिहील आहेत. प्रत्यक्षात अटेंड केल असतात तर किती details दिले असतेत 🙂 .. पण जायला हव एकदा या लग्नाला. बघूया कोणी बोलावतय का 🙂\nते तर आहेच. जर स्वतः पाहिलं असतं तर अजुन जास्त व्यवस्थित लिहिता आलं असतं. 🙂 बघु पुढे मागे चान्स मिळेलच …\nमाझ्या बिहारी मित्राने अगदी असेच वर्णन केले होते. नाचणार्‍या बायांना ’बाईजी’ म्हणतात.गोळीबार वगैरे ज्यांचे मोठे प्रस्थ आहे त्यांच्याकडे. पण एक मात्र खरे, रात्रीच्या लग्नातच मजा असते.मराठी लोकांमधे जे दिवसा लग्न लागतात ते मला अगदीच मिळमिळीत वाटतात आणि उन्हाळ्यातील दुपारचे लग्न जीव खातात.\nउन्हाळ्यातली दुपारची लग्नं.. आणि ती पण नागपुरसाईडला/औरंगाबादकडे असली तर हाल विचारायलाच नको.. आपल्या कडे सकाळचाच मुहुर्त असतो नेहेमी..\nमी मे महिन्यातलं सकाळी ९ चं लग्न attend केलं होतं नागपुरला, खापरी railway crossing traffic jam मुळे १२ ला लागलं(नवरदेव वर्ध्याचा ) सगळयांचेच जे हाल झाले त्याचे वर्णन शक्य नाही.\nनागपुरचा उन्हाळा.. बापरे कल्पनाच करवत नाही. नागपुरला असतांना बाइकवर ह्याच उन्हातफिरायचो..आता सहन होत नाही..\nमस्तच वर्णन आहे. मी वाचेपर्यंत २९ वाचक लग्न पाहून आले सुद्धा तुमच्या बहिणीला खास धन्यवाद सांगा. त्यांच्या मुळे हा लग्न योग जुळून आला. मी ओमानी लग्नाचे आमंत्रण येते का तुमच्या बहिणीला खास धन्यवाद सांगा. त्यांच्या मुळे हा लग्न योग जुळून आला. मी ओमानी लग्नाचे आमंत्रण येते काह्याची वाट पाहत आहे.\nओमानचं लग्न.. मला वाटतं तेआपल्या कडल्या मुस्लिम लग्नासाखंच असावं.. ती जेंव्हा सांगत होती तेंव्हा नुसती हसुन ह्सुन पुरेवाट झाली होतीआ्मची..\nमी पण अटेंड केलेय हे असे एक लग्न..खुप मजा आली होती..माझ्या एका मावज बहिणीने च केलेय बिहारी मुलाशी लग्न..सोलिड धमाल आली होती.पैशाची उधळण तर काही विचारु नका.आणि विशेष गोष्ट म्हणजे त्यांच्या कडे ह्या प्रकारच्या नाचगाण्यांना बायका काही आक्षेप घेत नाहित.त्यांच्या मते..”अरेमर्द नही ये सब करेगा तो कोहुन करेगा..असे म्हणुन पुरुषांना प्रोत्साहित केले जाते.फ़रक एव्ह्ढाच कि आपण स्वातंत्रदिन सेलिब्रेट करतो.पण हे लोक पारतंत्र्याचा तो पहिल वहिला दिवस अगदी जोशात सेलिब्रेट करतात.लग्ने अटेंड करावी तर त्यांची.बाकी रागरुसवे जसे त्यांच्याकडे तसे आपल्याकडे पण होतातच नाही का\nबाकी लेख एकदम सही..\nमाझी पण इच्छा आहे .. एकदा अटेंड करण्याची . माझी बहिण नॉन स्टॉप बोलत होती त्या लग्ना बद्दल जवळपास एक तास. एक मोठी कादंबरी होऊ शकते यावर.. 🙂\nपहिल्यांदा ब्लॉग वर आलात.. धन्यवाद.. 🙂\nकाका अगदी खर आहे. माज्या एका बिहारी मित्राच्या लग्नाला गेलो होतो. आपल्या गावाकडच्या तमाशा सारखाच असत त्याचं लग्न.\nनशिबवान आहात तुम्ही सचिन.. 🙂 तसंच बंगाल्यांचं लग्न पण मजशिर असतं म्हणतात.. आजपर्यंत फक्त रिसेप्शन अटेंड केलंय. एकदा ते पण लग्न अटेंड करायची इच्छाआहेच..\nमहेंद्रजी वाचतांनाच ’बिडी जलाईले’ आठवत होते की पुढे उल्लेख आलाच….मजा आली वाचताना :)……\nआजकाल आपल्याकडेही बरेच बदल झालेत लग्नात…..पण तरिही शांत असतात आपल्याकडची लग्न\nबिडी जलाइले..आणि चोली के पिछे तर ह्यांचंफेवरेट असतं.. सारखं तेच ते गाणं सुरु होतं म्हणे..\nLOLz… 😀 इतकं घाबरायला नको..\nतुमच्या मित्रांना मजा येइल..तुमच्या लग्नात. 😀 जर बिहारी मुलशी लग्न केलंच तर\nमी शाळेत-बिळेत असताना एका चणेवाल्या भय्याच्या मुलीच्या लग्नाच्या दुसर्या दिवशी तृतीयपंथी लोकांना बोलावून नाच आणि असाच धांगडधिंगा पाहिलेला पुसटसा आठवतोय..अर्थात काही कळण्याचं वयही नव्हतं…या पोस्टवरून आठवलं…\nबाकी सगळ्यांनी कॉमेन्टू ठेवलंय…तुम्ही मात्र सॉलिड उत्सुक आहात बिहारी लग्नाला जायला असं दिसतंय….:) आणि जर गेलात तर मात्र लगेच एक ओरिजिनलवारी पोस्ट टाका. 🙂\nअगदी मनातलं ओळखलंत..खरंच इच्छा आहे मनापासुन.. 🙂\nविजय ला म्हणा, की हे पोस्ट ट्रान्सलेट करुन सांग त्या मित्राला.. 🙂 तु काल सांगितलंस तेंव्हाच खुप हसु येत होतं,केवळ २५ मिनिटात टाइप करुन पोस्ट केलंय.. फारसा विचार न करता…\nकांही लोका्नी तुला पण थॅंक्स म्हंट्लंय…मला हे सांगितलं म्हणुन.. 🙂\nअरे कामामूळे आता सर्व ठिकाणाचे मित्र ओळखीचे झाले आहेत. येत्या काही वर्षात नक्की अशी भन्नाट लग्न नक्की अटेंड करणार .. हाहा … बाकी तुझे वर्णन मस्तच… 😉\nनक्की कर अटेंड..आणी एक मस्त पोस्ट टाक..\nबायका असतात त्यांच्या लग्नात आमच्या शेजारची मिश्रा मावशी सांगायची की दुल्हा बारात घेऊन जेव्हा घरी येतो, तेव्हा बायका त्याला ओवाळण्यासाठी घरीच थांबतात म्हणे. कदाचित मुलीकडच्या बायका लग्नाला येत असतील.\nत्यांचा गौना (की गवना) पण भारी असतो. मुलीला सुई पासून गाडी पर्यंत सर्व काही देतात. मुलाने फक्त मांडवात उभं रहायचं.\nआमच्या शेजारच्या मिश्रा मावशीला दोन मुलं तीन मुली. मुलांच्या लग्नात मिळवलं, ते मुलींच्या लग्नात दिलं. “सौदा तो घाटे का ही रहा”, असं म्हणाली. मुली तीन ना\nमाझी बहिण तर गेली होती मुलाकडुन.. ..तो मित्र म्हणुन त्याच्या लग्नाला.. स्त्रिया येतात की नाही ते विचारलं नाही मी .. कदाचित नसतिल पण….\nतुमचं हे बाकी अगदी खरं की ..प्रत्येक गोष्टीत सौदा पहातात ते लोकं.\nघोडीचा सीन सॉलीड आहे 🙂\nअजुन तरी असा “शाही लग्नसोहळा” आपल्या नशिबी पाहणे – हजर राहणे – आले नाही… मात्र आता नजर ठेऊन बसतो, कदाचित मित्र – मित्राचा मित्र – असा कोणी सापडेलच 😉\nमहेंद्र कसला धमाल प्रकार आहे. अर्थात फक्त लांबून पाहण्याकरीताच बरं का. आपल्याकडे असे काही होत नाही ….तेच चांगल आहे. बाकी कसले सही आहे हे लग्न. हा हा…. घोडीचा सीन तर मस्तच. माझ्या चुलतबहिणीच्या लग्नात माझा मेहुणा असाच घोडा उडवत आला होता. पण त्याला घोड्यावर नीट बसताही येते आणि रपेटही जमते. आणि खान पान व नाचकाम तर कठीणच ………:) मस्तच.\nप्रतिक्रियेकरता आभार.गेले काही दिवस नेट वर जवळपास नाहीच .. म्हणुन वेळ झाला उत्तर द्यायला.\nखूप छान वर्णन केलयंत जणू लग्नात सामील झाल्या सारखेच वाटत होते \nआपला भारत इथुन तिथे पसरला आहे त्यामूळे व ठिक ठिकाणच्या परंपरांमुळे हे बदल घडून आलेले दिसतात, आणि ह्या परंपरांनाही अनेक पिसे जोडली गेलेली असतात \nकशाला, परवा एका गृहमुखाला जाण्याचा प्रसंग आला…फार लांब नाही औरंगाबादला तिथे गृहमुखालाही गावजेवण होते लग्नाला तर तालुकाच यायचा लग्नाला तर तालुकाच यायचा \nप्रतिक्रियेकरिता आभार. लहान गावात तर कुठलाही प्रसंग असो.. अख्खं गांव येणारंच , तुम्ही बोलवा किंवा नका बोलवु.. 🙂\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nतुम्ही पण बालक आहात\nछोटीसी कहानी.. भाग १\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-tribal-women-92192", "date_download": "2018-11-14T22:20:00Z", "digest": "sha1:PO5BWHXUABCYL3IKQGJJLH2IWDY7YVEV", "length": 14420, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news Pune news tribal women संक्रांतीनिमित्त आदिवासीं भगीनींना साडीवाटप | eSakal", "raw_content": "\nसंक्रांतीनिमित्त आदिवासीं भगीनींना साडीवाटप\nशनिवार, 13 जानेवारी 2018\nवाहनगावचे ग्रामदैवत काळूबाई देवी मंदीराच्या प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न झाला, थ्रिसेनक्रुप कामगार संघटनेचे अध्यक्ष अनिल गोडसे, कंपनीचे अधिकारी सोमनाथ माने, संजीव येळगे,रविंद्र कामथे,वर्षा येळगे, अश्विनी माने, तृप्ती कामथे, माजी सरपंच निवृत्ती वाडेकर, बळीराम वाडेकर, गुलाब तनपुरे, पंढरीनाथ तनपुरे आदि उपस्थितीत होते.\nटाकवे बुद्रुक : मकरसंक्रांतीच्या निमित्ताने पिंपरीतील थ्रिसेनक्रुप लिमिटेडच्या वतीने आंदर मावळातील वाहनगाव, कुसवली, शंकरवाडीतील आदिवासी पाडयावरील सुमारे शंभर महिलांना साडी वाटप केले. सणासुदीच्या दिवसात मिळालेल्या साडयांनी आदिवासीं भगीनींच्या चेहर्‍यावर स्मित झळाळले.\nवाहनगावचे ग्रामदैवत काळूबाई देवी मंदीराच्या प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न झाला, थ्रिसेनक्रुप कामगार संघटनेचे अध्यक्ष अनिल गोडसे, कंपनीचे अधिकारी सोमनाथ माने, संजीव येळगे,रविंद्र कामथे,वर्षा येळगे, अश्विनी माने, तृप्ती कामथे, माजी सरपंच निवृत्ती वाडेकर, बळीराम वाडेकर, गुलाब तनपुरे, पंढरीनाथ तनपुरे आदि उपस्थितीत होते.\nमागील दोन वर्षांपूर्वी सकाळने आदिवासी पाडयावरील आदिवासी बांधवांच्या समस्या मांडल्या होत्या, रोजगाराचा प्रश्न, रहायला हक्काचे घर नाही, की थंडीत पांघरूण नाही. याची दखल घेऊन मागच्या वर्षी थ्रिसेनक्रुपने निगडे, आंबळे, माऊ,फळणे या कातकरी पाडयावर ऊबदार कपडे वाटली होती. मागील वर्षाचा कित्ता गिरवित या वर्षी या पाडयावरील महिलांची गरज ओळखून व महिलांच्या मागणी प्रमाणे प्रत्येक महिलेला तीन साड्यांचे वाटप करण्यात आले.\nआदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सकाळचे बातमीदार रामदास वाडेकर यांनी या बाबत पुढाकार घेतला आहे, केवळ शैक्षणिक साहित्याच्या अभावी या पाडयावरील शून्य ते सहा वयोगटातील बालक शाळा बाह्य राहू नये यासाठी देखील थ्रिसेनक्रुपच्या वतीने शैक्षणिक किट देण्याचे आश्वासन कामगार संघटनेचे अध्यक्ष अनिल गोडसे यांनी दिले.शिक्षण,आरोग्य आणि आदिवासी युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीची मदत मिळेल असा विश्वास इतर अधिकाऱ्यांनी दिला.\nआदिवासी महिलांनी मनातील न्यूनगंड काढून, मुलांना शिकवा त्याच बरोबर मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी प्रयत्न करा, आमची सोबत तुमच्या बरोबर आहे असे येळगे, माने, कामथे या महिला प्रतिनिधींनी सांगीतल्यावर आदिवासी महिलांनी टाळ्या वाजवून दाद दिली. खरेदी विक्री संघाचे संचालक मारूती खांडभोर यांनी प्रास्ताविक केले. काळूराम वाडेकर यांनी सुत्रसंचालन केले. बजरंग हिलम यांनी आभार मानले.\n'युवकांना देशासाठी प्रेरित करावे लागेल'\nपुणे - युवकांना देशासाठी प्रेरित करावे लागेल. तसेच, त्यांच्यात भारताचा इतिहास जागृत ठेवण्याचे कार्य करावे लागेल, असे मत निवृत्त एअर मार्शल भूषण...\nशॉर्ट सर्किटमुळे चव्हाणनगर येथील अंगणवाडीला आग\nसहकारनगर : चव्हाणनगर (तीन हत्ती चौक) येथील कै.विष्णू जगताप क्रीडा संकुल येथील जलतरण तलावात इलेक्ट्रिकल मोटारीने पाणी सोडले जाते. मोटारीच्या...\n९० व्या वर्षी ते झाले पट्टीचे चित्रकार\nकिवळे : तरुणपणी चित्रकलेशी काडीचाही संबंध नसणाऱ्या मामुर्डी येथील सी. के. दामोदरन यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी आपल्या कुंचल्यातून...\nकवडीपाटला वैविध्यपूर्ण पक्षांची मांदीयाळी\nमांजरी - उत्तरेत वाढू लागलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे तेथील देशी-विदेशी पक्षी दक्षिणेकडे स्थलांतरीत होऊ लागले आहेत. शहर व जिल्ह्यातील विविध...\nचिमुरड्यांच्या खेळांना बुद्धिमत्तेची किनार\nजळगाव - खेळ म्हटला म्हणजे मुलांचा आवडता विषय. पूर्वी खेळण्याच्या माध्यमातून शारीरिक विकास कसा साधला जाईल याचा विचार केला जायचा. परंतु आता ‘ट्रेंड’...\nछटपूजेनंतर कुकडी नदी किनारा केला चकाचक\nजुन्नर - उत्तर भारतीयांच्या काल सांयकाळी सुरू झालेल्या छट पूजेची आज बुधवार ता.14 रोजी सूर्योदयानंतर सांगता झाली. यानंतर नदी किनारा परिसर त्यांनी न...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.com/2018/07/kshetra-sanganak-first-programmer-marathi-article.html", "date_download": "2018-11-14T22:51:51Z", "digest": "sha1:5V2WKHHT3LQMWUE5YQ7FPTQOZDGPCGPO", "length": 50965, "nlines": 793, "source_domain": "www.marathimati.com", "title": "क्षेत्र संगणक - फर्स्ट प्रोग्रामर", "raw_content": "मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nक्षेत्र संगणक - फर्स्ट प्रोग्रामर\n4 0 संपादक १४ जुलै, २०१८ संपादन\nक्षेत्र संगणक - फर्स्ट प्रोग्रामर, मराठी लेख - [Kshetra Sanganak First Programmer, Marathi Article] संगणक क्षेत्रातील माऊली ऑगस्टा एडा किंग उर्फ एडा लवलेस यांच्या कार्याविषयी.\nआध्यात्मात जसे ‘पंढरपूर’ला महत्व आहे तसे अभ्यासविश्वात ‘संगणक’ क्षेत्राला महत्व आहे. तंत्रयुगातील वारीच्या निमित्ताने संगणक क्षेत्रातील एका माऊलीची थोडक्यात ओळख\nक्षेत्र पंढरपूरला असंख्य वारकरी आषाढी एकादशी निमित्त माऊलींच्या दर्शनासाठी पायी वारी करतात. मनःशांती आणि आध्यात्मिक जीवनाच्या अंतिम ध्येयाकडे घेऊन जाणारा हा प्रवास कष्टाचा असला तरी सुखद वाटतो कारण मन पांडुरंगात रमलेलं असतं. याचप्रमाणे तुमच्या ध्येयावर जर तुमची भक्ति जडली असेल तर तुमच्या आवडत्या क्षेत्रात प्रवास कष्टदायी असला तरी आनंदमयी असेल यात शंका नाही. खरं तर अभ्यासविश्वात अनेक क्षेत्रं आहेत आणि प्रत्येक क्षेत्राचं स्वतःचं असं वेगळेपण आणि महत्व आहे. परंतु २१ व्या शतकाच्या उंबरठा ओलांडत असताना आणि आधुनिकीकरणाच्या जागतिक बाजारपेठेचा जर वेग पकडायचा असेल तर संगणकाची मदत गरजेची आहे. प्रत्येक क्षेत्राच्या माहिती, विकास आणि संशोधन कार्यात संगणकाची मदत मोलाची आहे आणि म्हणूनच आध्यात्मिक जगात जसं क्षेत्र ‘पंढरपूर’ला महत्व आहे तसं अभ्यासविश्वात क्षेत्र ‘संगणका’ला आहे असं मला वाटतं. तेव्हा या वारीच्या निमित्ताने याच संगणक क्षेत्रातील एका माऊलीची थोडक्यात ओळख करून देत आहे.\nसंगणक म्हटलं की प्रोग्रामर हा शब्द जणू जोडगोळीच वाटतो. मग मनात कुतुहल तयार होतं की, ‘कोण असेल बरं पहिला प्रोग्रामर ’ आणि मला लिहिताना अत्यंत अभिमान वाटतो की, ही पहिली प्रोग्रामर आहे एक माऊली जिचं नाव आहे ‘ऑगस्टा एडा किंग’ जी ‘एडा लवलेस’ या नावाने देखिल ओळखले जाते.\n‘एडा लवलेस’ यांचा जन्म १० डिसेंबर १८१५ रोजी झाला. लंडनमधील सुप्रसिद्ध कवी ‘जॉर्ज गॉर्डन बायरन’ यांची ती कन्या परंतू तिच्या जन्माच्या काही आठवडे आधीच तिच्या आईने म्हणजेच ‘अ‍ॅनी इस्बाला मिल्बॉक बायरन’ यांनी तिच्या वडिलांशी घटस्फोट घेतला होता. काही महिन्यांनीच ‘लॉर्ड बायरन’ यांनी इंग्लंड सोडले. त्यानंतर एडाने तिच्या वडिलांना कधीच पाहिले नाही. ‘जॉर्ज गॉर्डन बायरन’ यांचा एडा ८ वर्षांची असतानाच ग्रीसमध्ये मृत्यू झाला. एडाचे संपूर्ण संगोपन तिच्या आईनेच केले आणि तिच्या आईच्या आग्रहाखातर तिला गणित आणि विज्ञान शिकविण्यात आले. त्या काळात अशा आव्हानात्मक विषयाचा अभ्यास करण्यासाठी स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जात होते. परंतू एडाच्या आईचा असा समज होता की, कठीण विषयाच्या अभ्यासात गुंतून राहिल्यामुळे का होईना पण तिच्यामध्ये तिच्या वडिलांचे उपजत गुण तरी विकसित होणार नाहीत.\n[next] एडाच्या आईचा निर्णय कदाचित योग्य असावा अगदी सुरूवातीपासूनच एडा तिची गणित आणि भाषेविषयीची प्रतिभा दाखवित होती. वयाच्या १७ व्या वर्षी एडाची गणितज्ञ आणि संशोधक ‘चार्ल्स बॅबेज’ यांनी तिला त्यांची मदतनीस व मार्गदर्शक म्हणुन काम पाहण्याची परवानगी दिली. बॅबेज यांच्या सहाय्याने एडाने लंडनचे प्राध्यापक ‘अगस्तस डी मॉर्गन’ यांच्यासोबत प्रगत गणिताचा अभ्यास सुरू केला.\nसंगणकाचे जनक मानले जाणारे ‘चार्ल्स बॅबेज’ यांच्या विचारांनी एडा अत्यंत प्रभावित झाली होती. बॅबेज यांनी गणिती आकडेमोड करण्यासाठी फरक इंजिनाचा शोध लावला. ही मशीन पूर्ण होण्याआधी एडाला ती पाहण्याची संधी मिळाली आणि ती भारावून गेली. नंतर बॅबेज यांनी आणखी एक अ‍ॅनालिटिकल (विश्लेषणात्मक) इंजिन तयार केले जे जटिल आकडेमोडीसाठी उपयुक्त होते. कालांतराने एडा यांना इटालियन इंजिनिअर ‘लुइजी फेडरीको मिनब्रा’ यांनी बॅबेज यांच्या अ‍ॅनालिटीकल इंजिन या विषयावर लिहिलेला लेख अनुवाद करण्यासाठी विचारण्यात आले आणि त्यांनी मुळ फ्रेंच भाषेतील हा लेख इंग्रजी भाषेत फक्त अनुवादितच केला नाही तर त्या यंत्राविषयी स्वतःचे विचार व संकल्पनाही मांडल्या.\nएडा ही पहिली व्यक्ती होती जिने ओळखले होते की, मशीनचा वापर हा आकडेमोड करण्याव्यतिरीक्तही केला जाऊ शकतो आणि मग याच मशीनद्वारे चालविण्याच्या उद्देशाने तिने तिचा पहिला अल्गोरिदम प्रसिद्ध केला. एडा यांनी त्यांच्या अभ्यासात अक्षरे व चिन्हे हाताळण्यासाठी कोड कसा तयार करावा याची नोंद करून ठेवली आहे तसेच आजच्या कॉम्पुटर प्रोग्रामिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या लुपिंग (Looping) पद्धतीचे म्हणजेच ठराविक सूचनांचा सम्च जर वारंवार लागत असेल तर त्याची पुनरावृत्ती कशी करावी याबद्दलही लिहून ठेवले आहे. तिच्या या सर्व मोलाच्या योगदानाबद्दल ती संगणक क्षेत्रातील पहिली प्रोग्रामर म्हणुन ओळखली जाते. दुर्दैवाने एडा यांचा गर्भाशयाच्या कर्करोगामुळे २७ नोव्हेंबर १८५२ रोजी मृत्यू झाला. एडा यांना आणखी थोडे आयुष्य मिळाले असते तर नक्कीच गणित आणि संगणक क्षेत्रात भरीव कामगिरी पाहायला मिळाली असती.\nजाता जाता या लेखातुन एकच सम्देश द्यावासा वाटतो की, ‘एडा यांचा जीवनप्रवास हा केवळ ३६ वर्षांचा होता. आपण जर जगाचा आणि भारताचा इतिहास पाहिला तर एडा यांच्या सारखेच अनेक प्रज्ञावंत आहेत ज्यांचे आयुर्मान कमी आहे. परंतु त्यांच्या कार्य आणि कर्तुत्वाने त्यांचे आयुष्यमान अमर झाले आहे. त्यामुळे आयुर्मानाच्या या दृष्टचक्रात न अडकता कर्तुत्वाच्या प्रतिभेचं आयुष्य कसं उंचाविता आणि वाढविता येईल यासाठी तरूण पिढीने प्रयत्न करावा असं मला मनापासून वाटतं.’\n‘वारीच्या निमित्ताने संत तुकाराम यांच्या तुकाराम गाथेतील माझ्या आवडीचा एक अभंग’\nआहे अवघी फजिती ॥१॥\nप्रमाण तें फिकें गोड ॥ध्रु॥\nभरली लावूं नये होटीं ॥२॥\nशुद्ध बरा सोंग वाव ॥३॥\nअक्षरमंच जीवनशैली ज्योती मालुसरे मराठी लेख विज्ञान तंत्रज्ञान\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nईमेलद्वारे बातमीपत्र$desc=ईमेलद्वारे प्रेरणादायी, मनोरंजक लेखन प्राप्त करण्यासाठी सदस्यता घ्या\nप्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आणि कुणावरही विश्वास न ठेवणे हे खूपच धोकादायक होय.\nखेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी, अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते; कशीही असो ती ‘मराठी’च म्हणून मराठी माणसाला आवडते मराठी भाषा आमुची मा...\nछत्रीवालीच्या छत्रीला आजीच्या मायेचा ओलावा\nपावसाळा आला, की सगळ्यांच्या कपाटात ठेवलेल्या छत्र्या बाहेर येतात. बाजारातही अनेक प्रकारच्या नव्या आणि ट्रेंडी छत्र्या मिळू लागतात. स्टार ...\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सु...\nचलो अयोध्या - व्यंगचित्र\nचलो अयोध्या - व्यंगचित्र\nगुरुपौर्णिमा - गुरु पूजनाचा दिवस - सण-उत्सव\nआषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा हा गुरुपूजनाचा दिवस आपल्या भारतीय संस्कृतीत मध्ये देवदेवता ह्यांना जितके महत्त्व आहे. त्यापेक्षा थोड ...\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सु...\nखेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी, अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते; कशीही असो ती ‘मराठी’च म्हणून मराठी माणसाला आवडते मराठी भाषा आमुची मा...\nनिसर्ग रंगात रंगुया सरगम सुर हे आपण छेडूया निसर्ग रंगात आपण सारे रंगुया पाऊल वाटेच्या दुतर्फा झाडांची ही दाटी मन जाई हा मोहूनी निसर्...\n© 2015 मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअजय दिवटे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,2,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,1,अमन मुंजेकर,1,अमित पडळकर,4,अमित बाविस्कर,4,अमुक-धमुक,1,अमोल सराफ,1,अलका खोले,1,अक्षरमंच,123,आईच्या कविता,9,आकाश भुरसे,6,आज,38,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,1,आतले-बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,1,आनंदाच्या कविता,8,आभिजीत टिळक,2,आरती गांगन,1,आरती शिंदे,5,आरती संग्रह,1,आरोग्य,2,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,5,इसापनीती कथा,43,उदय दुदवडकर,1,उपवासाचे पदार्थ,1,उमेश कुंभार,6,ऑगस्ट,1,कपिल घोलप,3,कपील घोलप,2,करमणूक,31,कर्क मुलांची नावे,1,कार्यक्रम,3,किल्ले,1,किशोर चलाख,1,कुठेतरी-काहीतरी,2,केदार कुबडे,18,कोशिंबीर सलाड रायते,1,गणपतीच्या आरत्या,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,6,गोड पदार्थ,2,घरचा वैद्य,2,जीवनशैली,54,जून,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,2,तिच्या कविता,4,तुकाराम गाथा,1,तेजस्विनी देसाई,1,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,28,दिनविशेष,6,दुःखाच्या कविता,8,दैनिक राशिभविष्य,8,धोंडोपंत मानवतकर,1,निसर्ग कविता,7,नोव्हेंबर,4,न्याहारीचे पदार्थ,1,पंचांग,14,पाककला,8,पावसाच्या कविता,6,पुणे,2,पोस्टर्स,5,प्रतिक्षा जोशी,1,प्रवासाच्या कविता,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,19,प्रेरणादायी कविता,7,फोटो गॅलरी,6,बातम्या,1,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,2,बालकविता,5,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,भाग्यवेध,8,मंदिरे,1,मधल्या वेळचे पदार्थ,1,मधल्या वेळेचे पदार्थ,1,मनाचे श्लोक,12,मराठी कथा,19,मराठी कविता,90,मराठी गझल,1,मराठी गाणी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,10,मराठी टिव्ही,18,मराठी नाटक,1,मराठी भयकथा,19,मराठी लेख,10,मराठी विनोद,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,52,मसाले,2,महाराष्ट्र,18,मांसाहारी पदार्थ,1,माझा बालमित्र,43,मातीतले कोहिनूर,4,मुंबई,1,मुलांची नावे,1,मैत्रीच्या कविता,2,यादव सिंगनजुडे,1,राशिभविष्य,8,राहुल अहिरे,2,रोहित साठे,7,लता मंगेशकर,1,विचारधन,15,विद्या कुडवे,2,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,10,विलास डोईफोडे,1,विवेक जोशी,1,विशेष,125,विज्ञान तंत्रज्ञान,1,वेदांत कोकड,1,व्यंगचित्रे,6,शांततेच्या कविता,1,शाळेच्या कविता,1,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,1,श्रावणातल्या कहाण्या,4,श्रीनिवास खळे,1,संघर्षाच्या कविता,2,संजय पाटील,1,संजय सावंत,1,संत तुकाराम,1,संपादकीय,4,संपादकीय व्यंगचित्रे,5,संस्कृती,11,सचिन पोटे,2,सण-उत्सव,5,सणासुदीचे पदार्थ,2,सनी आडेकर,9,सामाजिक कविता,15,सायली कुलकर्णी,1,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,1,सैरसपाटा,3,स्त्रोत्रे,1,स्वाती खंदारे,10,स्वाती दळवी,1,ह मुलांची नावे,1,हर्षद खंदारे,12,हर्षदा जोशी,3,हेमा चिटगोपकर,2,\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन: क्षेत्र संगणक - फर्स्ट प्रोग्रामर\nक्षेत्र संगणक - फर्स्ट प्रोग्रामर\nक्षेत्र संगणक - फर्स्ट प्रोग्रामर, मराठी लेख - [Kshetra Sanganak First Programmer, Marathi Article] संगणक क्षेत्रातील माऊली ऑगस्टा एडा किंग उर्फ एडा लवलेस यांच्या कार्याविषयी.\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nसर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह SEARCH सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे STEP 1: Share. STEP 2: Click the link you shared to unlock सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy\nयेथे टाईप करून शोध घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?p=4723", "date_download": "2018-11-14T22:07:15Z", "digest": "sha1:VUQEXKS5PE6D25LA5MJ2ZYWF7LXVKNLD", "length": 8275, "nlines": 96, "source_domain": "rajtantra.com", "title": "२८ मे रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\n26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर संविधान सप्ताह\nबंदुकीतून चुकून सुटलेल्या गोळीने घेतला भावोजीचा बळी\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nवेश्याव्यवसायासाठी बांगलादेशातून मुलींची तस्करी करणारा आरोपी गजाआड\nरस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा\nकंपनीच्या दूषित सांडपाण्यामुळे आरोग्य, भातशेती धोक्यात\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » ताज्या बातम्या » २८ मे रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर\n२८ मे रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर\nपालघर लोकसभा मतदार संघ पोटनिवडणुकीसाठी सोमवार दि. २८ मे २०१८ रोजी मतदान तर गुरुवार दि. ३१ मे २०१८ रोजी मतमोजणी होणार आहे. या मतदारसंघातील सर्वाना मतदानाचा अधीकार बजावत यावा यासाठी २८ मे २०१८ या दिवशी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सार्वजवजनिक सुट्टी घोषित केली आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी व विविध खाजगी आस्थापना, दुकाने आस्थापने, निवासी हॉटेल, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल रिटेलर्स इत्यादी येथील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ही सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली.\nPrevious: प्रशिक्षणास दांडी मारणारे अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांवर गुन्हा\nNext: मनोर : लहान मुलांसाठी उन्हाळी शिबीर संपन्न\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\n26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर संविधान सप्ताह\nबंदुकीतून चुकून सुटलेल्या गोळीने घेतला भावोजीचा बळी\nडॉ. व्हिक्टर यांना शहरात प्रॅक्टीस करण्यास मनाई\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nजगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या युवकाला महिला शक्तीने दिले बळ\nविद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शासनाशी जोडले जाण्यासाठी लोकराज्यचे वाचन करावे – संजीव जोशी\nजिल्ह्यातील चार शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-95176", "date_download": "2018-11-14T22:26:19Z", "digest": "sha1:FFBINI53PKORN64D7V2AAUS3LDHPFAUK", "length": 20904, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial कासगंजचा कलंक | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 31 जानेवारी 2018\nदंगल, हिंसाचारामुळे होणारे समाजाचे, देशाचे, धार्मिक सद्‌भाव व सौहार्दाचे नुकसान मोठे आहेच; पण त्यापेक्षाही मोठे नुकसान आहे, तरुणांचा देश म्हणून सर्वसामान्यांच्या विकासाची, आर्थिक प्रगतीची स्वप्ने पाहणाऱ्या समाजाचे.\nराजधानी दिल्लीपासून अलीगडमार्गे जेमतेम दोनशे किलोमीटर अंतरावर असलेले कासगंज हे उत्तर प्रदेशातले अवघ्या तीन तालुक्‍यांच्या छोट्या जिल्ह्याचे मुख्यालय. गेल्या शुक्रवारी, प्रजासत्ताकदिनी उसळलेल्या दंगलीमुळे हे लाख-सव्वा लाख लोकसंख्येचे गाव देशभर चर्चेत आले आहे. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कासगंजच्या घटनांवर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा शांततेचे आवाहन केलेले नाही. घटनात्मक जबाबदारी सांभाळणाऱ्या कोण्या वरिष्ठ नेतृत्वाकडून आलेली पहिली प्रतिक्रिया आहे, उत्तर प्रदेशाचे राज्यपाल राम नाईक यांची. कासगंजची दंगल हा उत्तर प्रदेशावरील कलंक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nत्या दंगलीची दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशीची घोषणा झाली आहे. चौकशीतून नेमकी कारणे स्पष्ट होतीलच; तथापि, पुढे आलेल्या दोन परस्परविरोधी कारणांचा एकत्रित विचार, तसेच जिल्हाधिकारी राजेंद्रप्रताप सिंह यांनी दूरचित्रवाहिन्यांवर दिलेली माहिती लक्षात घेता, असे दिसते, की प्रजासत्ताक दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विश्‍व हिंदू परिषद व बजरंग दलाने आयोजित केलेली \"तिरंगा सन्मान रॅली' मुस्लिमबहुल भागात गेली. तिथे आधीच ध्वजवंदनाचा समारंभ सुरू होता. हातात भगवा आणि तिरंगा ध्वज घेतलेल्या राष्ट्रप्रेमी मंडळींनी अल्पसंख्याक समाजाच्या लोकांना \"हिंदुस्थान झिंदाबाद'चे नारे द्यायला लावले. ते त्या जमावाने दिलेही. त्यानंतर \"पाकिस्तान झिंदाबाद' किंवा \"मुर्दाबाद' म्हणा असा आग्रह धरला. पाकिस्तानचे नाव घ्यायला नकार देण्यात आल्यानंतर वाद वाढला. हिंसाचारात चंदन गुप्ता नावाचा तरुण गोळी लागून मरण पावला. नौशाद नावाचा आणखी एक तरुण जखमी झाला. तोडफोड, जाळपोळ झाली. सार्वजनिक संपत्तीचे नुकसान झाले. हेही स्पष्ट झाले आहे, की मुळात या रॅलीला पोलिस किंवा मुलकी प्रशासनाची परवानगी नव्हती. त्यावर \"तिरंगा सन्मान रॅली' काढायला देशात परवानगी कशाला हवी, असा तद्दन फालतू युक्‍तिवाद केला जात आहे. बरेलीचे जिल्हाधिकारी राघवेंद्र विक्रम सिंह यांनी हाच, विनापरवानगी मिरवणूक मुस्लिमबहुल भागात नेण्याचा व भारत-पाकिस्तानच्या अनुषंगाने वाद घालण्याचा मुद्दा सोशल मीडियावर मांडला. त्यांच्यावर योगींचे सरकार संतापले. परिणामी \"फेसबुकवर'ची ती पोस्ट त्यांना काढून टाकावी लागली.\nराम नाईक म्हणतात त्याप्रमाणे राष्ट्रीय सणावेळी उसळणारा धार्मिक हिंसाचार हा नक्‍कीच कलंक आहे. पण, दंगलींचे असे केवळ वर्णन करून थांबता येणार नाही. अशा घटनांच्या मुळापर्यंत जाण्याची, दंगल घडविणारी विकृती ठेचून काढण्याची गरज आहे. अन्यथा, कधी मुझफ्फरनगर, कधी कासगंज, कधी अन्य शहरे अशी मालिका सुरूच राहील. त्यामुळे होणारे समाजाचे, राष्ट्राचे, धार्मिक सद्‌भाव व सौहार्दाचे नुकसान मोठे आहेच. पण त्यापेक्षाही मोठे नुकसान आहे, तरुणांचा देश म्हणून सर्वसामान्यांच्या विकासाची, आर्थिक प्रगतीची स्वप्ने पाहणाऱ्या समाजाचे. देशात नवे उद्योग सुरू व्हावेत, जगभरातून त्यासाठी गुंतवणूक व्हावी, रोजगार निर्माण व्हावेत, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दावोसमध्ये \"वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'मध्ये प्रयत्न करीत होते, तेव्हा इकडे भारतात \"पद्मावत' चित्रपटावरून हिंसाचार उफाळला होता. कासगंजसह उत्तर प्रदेशातल्या सगळ्या जिल्हा प्रशासनाच्या वेबसाइटवर फेब्रुवारी महिन्यात 21 व 22 तारखेला लखनौमध्ये होणाऱ्या \"युपी इन्व्हेस्टमेंट समिट'चा जोरदार प्रचार सुरू आहे. परंतु, अशांत व हिंसाग्रस्त वातावरणात कोणते मोठे गुंतवणूकदार उद्योग उभारायला तयार होतील, जागतिक कंपन्या कशा भारतात येऊन गुंतवणूक करतील, याचा विचार कोणी करायचा\nदेशाच्या पंतप्रधानांनी किंवा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकीकडे मोठमोठ्या परिषदांमध्ये देशी-विदेशी उद्योजकांना गुंतवणुकीचे आवाहन करायचे, त्या माध्यमातून चौफेर आर्थिक विकास होईल, असे चित्र रंगवायचे आणि त्यासाठी आवश्‍यक असलेले राजकीय, सामाजिक स्थैर्य, शांततेकडे मात्र दुर्लक्ष करायचे, असा प्रचंड विरोधाभास सध्या दिसतो आहे. त्याला केंद्र, तसेच बहुतांश राज्यांमध्ये सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाशी संबंधित विविध हिंदुत्ववादी संघटना कारणीभूत आहेत. देशभक्‍ती, राष्ट्रवाद, हिंदुत्व अशा मुद्यांवर एक उन्मादी वातावरण तयार झाले आहे. प्रत्येक घटना, कृती, विचार अल्पसंख्याक समाजाच्या देशभक्‍तीशी, पाकिस्तानशी जोडून स्वत:ला प्रखर देशभक्‍त ठरविण्याच्या प्रयत्नातून हा उन्माद तयार झाला आहे. हे धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न आहेत. देशापुढचे बेरोजगारी, आरोग्य-शिक्षणाची दुरवस्था, महिला-मुलांचे कुपोषण वगैरे मूलभूत प्रश्‍न जणू संपले आहेत. एखाद्या धर्माच्या लोकांवर सरसकट देशद्रोहाचे आरोप करीत राहणे, त्या धर्माचे लोक प्रतिसाद देत नसतील तर त्यांच्या इलाख्यात जाऊन त्यांना खिजविणे, वारंवार देशभक्‍ती वदवून घेणे, देशभक्‍तीची प्रमाणपत्रे वाटणे, हे प्रकार नक्‍कीच चिंताजनक आहेत..\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषद\nमराठा समाजाचा \"ओबीसीं'मध्ये समावेश करावा\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\nदस्तनोंदणी बंदविरोधात संघर्ष समितीचा मोर्चा\nकल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांत वर्षभरापासून दस्तनोंदणी बंद आहे, असा आरोप करत सर्वपक्षीय संघर्ष समितीने...\nस्वातंत्र्य, समृद्धी, शांततेसाठी भारत-अमेरिकेचे प्रयत्न : डोनाल्ड ट्रम्प\nवॉशिंग्टन : भारत व अमेरिकेचे संबंध हे स्वातंत्र्य, समृद्धी आणि शांतता यासाठी एकत्रित कसून प्रयत्न करतील, असा विश्‍वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड...\n'युवकांना देशासाठी प्रेरित करावे लागेल'\nपुणे - युवकांना देशासाठी प्रेरित करावे लागेल. तसेच, त्यांच्यात भारताचा इतिहास जागृत ठेवण्याचे कार्य करावे लागेल, असे मत निवृत्त एअर मार्शल भूषण...\nफिनटेक कंपन्यांना भारतात प्रचंड संधी : पंतप्रधान\nसिंगापूर : जगभरातील फिनटेक कंपन्यांसाठी भारत संधीचे प्रवेशद्वार असून गुंतवणूकदारांसाठी भारत आता सर्वाधिक आवडते ठिकाण बनल्याचे पंतप्रधान नरेंद्र...\n25 लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक\nपुणे - मजूर पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडे सुमारे 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून दोन जणांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.jayeshmestry.in/blog/", "date_download": "2018-11-14T22:14:08Z", "digest": "sha1:S6LHCD2EXEMLX3YXLXYL2IHHFBSOZ63F", "length": 11230, "nlines": 74, "source_domain": "www.jayeshmestry.in", "title": "Blog - Jayesh Mestry", "raw_content": "\n मिसेस खन्नाचा चेहरा पडला होता. काय करावं हे त्यांना सुचतंच नव्हतं. सगळं मानसिक बळ एकवटून सरळ जाऊन मिस्टर बॅनर्जीच्या घरी जायचं आणि त्यांना जाब विचारायचा असा विचार तिच्या मनात आला. पण आपण बाई माणूस. काही विपरित घडलं तर मिस्टर बॅनर्जींच्या घरी घातपात झाला तर मिस्टर बॅनर्जींच्या घरी घातपात झाला तर मिस्टर बॅनर्जी धष्टपुष्ट आणि रांगडा माणूस. त्याच्यासरमोर आपलं […]\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील भूते प्रचंड भयभीत झालेली दिसत होती. एकीकडे हिंदू स्मशानभूमी तर मागच्याच बाजूल मुस्लिम दफनभूमी. मेल्यानंतर वैर संपते अशाप्रकारे दोन्ही धर्मातील भूते आपापसातील धर्मभेद विसरुन एकत्र आली होती. जंगलामध्ये जसे प्राणी सुरक्षित नाहीत त्याचप्रमाणे स्मशानात आता भूते सुद्धा सुरक्षित नाहीत. माणसांनी जंगलात […]\nकाही कार्यकर्ते, पत्रकार इतके समर्पित असतात की विचारुन सोय नाही. श्रीदेवींचा मृत्यू झाला तेव्हा एका पत्रकाराने टबमध्ये झोपून दाखवले होते आणि आपण पत्रकारीतेला किती समर्पित आहोत हे त्याने सिद्ध केले होते. उद्या जर एखाद्या सेलिब्रिटीने उंचावरुन उडी मारुन जीव दिला तर तो पत्रकार त्याचेही प्रात्यक्षिक करुन दाखवेल याबद्दल माझ्या मनात तीळमात्रही शंका नाही. अशा समर्पित […]\nराहूल हाच मोदींना पर्याय…\nकौरव-पांडव युद्धाची घोषणा झाल्यानंतर पांडव हस्तिनापूरावर आक्रमण करणार का असा प्रश्न दुर्योधनाच्या मनात आला होता. त्याने सैन्य सज्ज ठेवले होते. कौरवांनी पांडवांना राज्य देण्यास नकार दिला. त्यामुळे युद्धावर शिक्कामोर्तब झाला होता आणि राज्य कौरवांकडे असल्यामुळे पांडवांकडून युद्धाला सुरुवात होणार होती. पांडव युद्धाची जागा निवडणारे होते. ते हस्तिनापूरावर आक्रमण करु शकतात यामुळे दुर्योधन सैन्यासह सज्ज होता. […]\nमुसलमानांच्या वैचारिक मागासलेपणावर मी नेहमीच टिका केली आहे. जसे हिंदू आपल्या अभद्र प्रथांना टिका करुन, त्या पालटून पुढे जातात, त्याप्रमाणे मुसलमान समाज सहजासहजी वागत नाही. पूर्वी हिंदू विधवा स्त्रीयांना विवाह करण्याची अनुमती नव्हती व त्यांचे केस कापून त्यांना कायमचे विद्रूप करुन ठेवत. पण हिंदू पुरुषांनी पुढे येऊन ही प्रथा मोडून काढली आणि आपल्या स्त्रीयांना मानाचे […]\nमला देवाचे दर्शन घेऊ द्या – चिंतन आणि रसग्रहण\nआज आषाढी एकादशी… आज पांडुरंगाच्या रंगात अवघे वारकरी रंगले असतील… देवाचे दर्शन घेण्यासाठी आसुसलेले असतील. पण एकेकाळी आपल्यातल्याच एका समाजाला भगवंताचे दर्शन घेण्याची अनुमती नव्हती. त्या परिस्थितीची जाणीव करुन देनारे सावरकरांनी लिहिलेल्या मला देवाचे दर्शन घेऊ द्या या गीताचे चिंतन आणि रसग्रहण करीत आहे. रसिकांनी आस्वाद घ्यावा. काही चुकले असेल तर अधिकारवाणीने सांगावे… असे साहित्य […]\nआम्ही खरे इतिर्‍हासकार बॉ…\nआज नव-इतिहासकारांची बैठक होती. सुर्य डोक्यावर आला होता. तरी पावसाळी दुपार असल्यामुळे सुर्याचा ताप तसा कमीच होता. पण आयोजकांच्या डोक्याला मात्र ताप लागून राहिला होता. काल रात्रीच्या आगमन बैठकीत सुगंधी सोनेरी जल प्राशन केल्यामुळे आज जाग जरा उशीराच येणार होती. म्हणूनच आयोजकांनी मुद्दामून मुख्य बैठक दुपारी भोजनानंतर आयोजित केली होती. अधून मधून अशा बैठकी होत […]\nआज सर्वोत्तम न्यूज चॅनलचे कार्यालय तसे शांतच होते. कोणत्याही नायिकेला कुणी डेटवर नेले नव्हते, कुणी प्रिन्स खड्ड्यात पडलेला नव्हता, कुणाचेही कुणाशीही लफडे झालेले नव्हते. सनसनाटी नाही नि कोणतीही ब्रेकिंग न्यूज नाही. आदरणीय संपादक महोदय देवाकडे “काहीतरी विपरित घडावे, किमान एखादा अतिरेकी तरी घुसावा” अशी प्रार्थना करीत होते. भारतासारख्या देशामध्ये सगळेच आलबेल झाले तर आपले पोट […]\nबाहुबली आणि पाकव्याप्त काश्मीर\nबाहुबली हा चित्रपट प्रचंड गाजला. भारतात पहिल्यांदा इतक्या मोठ्या बजेटचा आणि व्यापक चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे त्यास मिळलेला प्रतिसादही व्यापक व भव्य होता. हा हिंदू संस्कृती दाखवणारा चित्रपट आहे व असे चित्रपट निर्माण झाले पाहिजे, असू अनेक हिंदूत्ववादी लेखकांनी आळवला होता. पण याचा साक्षात्कार मला फिल्म रायटर्स असोसिएशनच्या कार्यालयात आला. तिथे एका मासिकात बाहुबलीवर प्रखाशित झालेला […]\n“मनांगण” पुस्तक प्रकाशन सोहळा…\nमनांगण पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात मी कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून उपस्थित होति. प्रकाशक श्री. जयंत कुलकर्णी यांच्या कृपेने हा सन्मान मला मिळाला.\nराहूल हाच मोदींना पर्याय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Waiting-for-election-of-teacher-constituency/", "date_download": "2018-11-14T21:44:02Z", "digest": "sha1:YT2GWWZIS3IOZPKLEVVXIZHY6EZN7TWU", "length": 7300, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिक्षक मतदारसंघ निवडणूक लांबणीवर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › शिक्षक मतदारसंघ निवडणूक लांबणीवर\nशिक्षक मतदारसंघ निवडणूक लांबणीवर\nभारत निवडणूक आयोगाने नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 8 जून 2018 रोजी जाहीर केली. त्यानुसार निवडणुकीच्या तयारीसाठी निवडणूक यंत्रणा आणि शिक्षक नेत्यांची धावपळ सुरु झाली असतानाच, भारत निवडणूक आयोगाने शाळांच्या सुट्यांचा कालावधी सुरु असल्याने, ही निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले. निवडणूक कार्यक्रम, प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणी तारीख आयोगाकडून नंतर घोषित केली जाणार आहे.\nमहाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार अपूर्व हिरे यांची मुदत येत्या जुलै महिन्यात संपत आहे. त्यामुळे या मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने 12 एप्रिल रोजी जाहीर केला. या कार्यक्रमानुसार 8 जून 2018 रोजी मतदान होणार होते. त्यादृष्टिने जिल्हा निवडणूक विभागाने पत्रकार परिषद घेवून कार्यक्रम जाहीर केला. 8 जूनला मतदान होणार असे ग्रहीत धरुन, जिल्हा निवडणूक यंत्रणा कामाला देखील लागली. दरम्यान, सध्या शाळा, महाविद्यालयांना सुट्या असल्याने या मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुनील पंडीत व बाबासाहेब गांगर्डे यांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाव्दारे केली. जिल्हा प्रशासनाने सदर निवेदने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे पाठविली. नाशिक विभागातील इतर जिल्ह्यातूनही अशीच निवेदने काढली गेली. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची तयारी जोमाने सुरु केली. आचारसंहिता कक्ष तयार केला गेला. शिक्षक संघटनांनी देखील मतदार यादी मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडली.\nया निवडणुकीबाबत जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी सुरु केली. या निवडणुकीसाठी आजपासून (दि.15) उमेदवारी अर्ज दाखल होण्याची प्रक्रिया सुरु होणार असल्याने, केलेल्या नियोजनाची माहिती देखील जिल्हा प्रशासनाने काल (दि.14) पत्रकार परिषदेत दिली. असे असतानाच काल (दि.14) सायंकाळी ही निवडणूक पुढे ढकलली गेल्याची वार्ता धडकली. सुट्यांचा कालावधी सुरु असल्याने सदर निवडणूक पुढील कालावधीत घेण्याची विनंती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत भारत निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने सदर निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून, सुधारित कार्यक्रमनंतर जाहीर केला जाईल, असे आयोगाच्या प्रसिध्दीपत्रकात नमूद करण्यात आल्याचे नाशिक विभागीय आयुक्‍त कार्यालयाचे उपायुक्‍त रघुनाथ गावडे यांनी सांगितले.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/madgaon-public-scrap/", "date_download": "2018-11-14T21:40:25Z", "digest": "sha1:TAX4524ZVQMI4F76PN2PV2W5SGMKWT2P", "length": 7425, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लोकवस्तीतील भंगार अड्डे हटविणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › लोकवस्तीतील भंगार अड्डे हटविणार\nलोकवस्तीतील भंगार अड्डे हटविणार\nफातोर्डा मतदारसंघातील गवळीवाडा परिसरातील बेकायदेशीर भंगार अड्ड्याला अनेक वेळा आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. या दुर्घटना नागरिकांसाठी जीवघेण्या ठरत आहेत. नागरिकांच्या जीवाचा प्रश्‍न निर्माण होत असल्याने पुढील आर्थिक वर्षांपासून भंगार अड्यांना लोक वसाहतीत परवानगी दिली जाणार नाही. भंगार अड्ड्यांना लोक वसाहती परिसरातून हटवून नियुक्त क्षेत्रात स्थलांतरित केले जाणार आहे. लोक वसाहती परिसरातील मोकळ्या जागेत भंगार अड्डे होऊ देणार नाही, असे आश्‍वासन नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई फातोर्डा गवळीवाडा येथील भंगार अड्ड्याची पाहणी करताना लोकांना दिले.\nनगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी शनिवारी फातोर्डा गवळीवाडा येथील भंगार अड्ड्यांची पाहणी केली. गेल्या 10 दिवसांपूर्वी पुन्हा फातोर्डा मतदार संघातील गवळीवाडा परिसरात सुरू असलेल्या भंगार अड्ड्याला आग लागून दुर्घटना घडली. शहरात घडलेल्या दुर्घटनेनंतर मडगाव आणि फातोड्यातील बेकायदेशीर भंगार अड्ड्यांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वारंवार दुर्घटना होत असून येथे झालेला सिलिंडरचा स्फोट ही गंभीर बाब आहे.\nमंत्री विजय सरदेसाई म्हणाले, की या भागात होणार्‍या दुर्घटनांना स्थानिकांनी विरोध दर्शवत भंगार अड्ड्यांना हटविण्याची मागणी केली होती. नागरिकांच्या विनंतीवरून यावर लवकरच उपाय काढण्यात येणार आहे. येत्या आर्थिक वर्षात लोक वस्तीच्या परिसरातील भंगार अड्डे हटविण्यात येणार आहे, त्यांना नियुक्त क्षेत्रात स्थलांतरित करण्यात येणार आहे. मात्र, भंगार अड्ड्यांसाठी ही नियुक्त क्षेत्रे सरकारला तयार करावी लागणार आहे.\nमंत्री सरदेसाई म्हणाले, की रिकामी जागा पाहिल्यानंतर त्या ठिकाणी भंगार अड्डे करण्यात आले होते. बेकायदेशीरपणेही जागा हडप करण्यात आल्या होत्या. यापुढे असे होणार नाही, ती जागा पंचायत किंवा नगरपालिका क्षेत्रात समाविष्ट करण्यात येणार आहे. शहरातील स्थानिकांच्या मोकळ्या जागेवर भंगार अड्ड्यांना या पुढे परवानगी दिली जाणार नाही. मोकळ्या जागेवर अड्डे घातल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे. आग लागलेल्या ठिकाणांचा तपास 19 डिसेंबर पासून करण्यात येणार आहे.\nलोकवस्तीतील भंगार अड्डे हटविणार\nओखी चक्रीवादळ नुकसानग्रस्त व्यावसायिकांना भरपाई त्वरित द्या\nविवाहपूर्व समुपदेशन समाजासाठी आवश्यक\nगोवा मुक्ती दिन सोहळ्याची तयारी सुरू\n‘रोप वे’सह 15 प्रकल्पांची मान्यता आयपीबीकडून रद्द\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/The-demand-from-Jalna-Sorghum-for-Gujarat/", "date_download": "2018-11-14T21:39:52Z", "digest": "sha1:CRX4N3DHDPNAYVEH35WL7WXPUFD7KJZP", "length": 4864, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जालन्याच्या ज्वारीला गुजरातमधून मागणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › जालन्याच्या ज्वारीला गुजरातमधून मागणी\nजालन्याच्या ज्वारीला गुजरातमधून मागणी\nयेथील नवीन मोंढ्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून हरभर्‍याच्या भावात अचानक तेजी आली असून भाव 700 रुपये प्रतिक्‍विंटलने वाढले आहे. हरभरापाठोपाठ गव्हाच्या भावातही वाढ झाल्याने बाजार तेजीत असल्याचे दिसत आहे. ज्वारीलाही गुजरातमधून मागणी वाढल्याने बाजार तेजीत आहे.\nमोंढ्यात पावसामुळे ग्रामीण भागातून येणार्‍या मालाची आवक थंडावली आहे. मोंढ्यात हरभराची आवक कमी झालेली असतानाच मागणी वाढल्याने भावात प्रतिक्‍विंटल 700 रुपयांची वाढ झाली आहे. सध्या दररोज आवक 300 ते 400 पोत्यांची होत असून भाव प्रतिक्‍विंटल 3800 ते 3950 असल्याची माहिती आडत व्यापारी संजय कानडे यांनी दिली. गव्हाची आवक कमी झाल्याने फ्लोअरमील गव्हाच्या भावात वाढ झाली आहे. सध्या आवक दररोज 200 ते 300 पोत्यांची असून भाव प्रतिक्‍विंटल गहू फ्लोअरमील भाव 1850 ते 1950, गहू लोकवन 1950 ते 2100,गहू (496) 2000 ते 2200 असे आहेत. आगामी काळात गव्हाच्या भावात तेजी येण्याची शक्यता व्यापार्‍यांनी वर्तवली.\nमोंढ्यातील ज्वारीला गुजरातमधून मागणी वाढल्याने ज्वारीचे भाव तेजीत आहेत. बेस्ट ज्वारीला पुणे, मुंबई, नाशिक व नगर येथून गेल्या महिन्यापासून मागणी होत आहे. मोंढ्यात हलक्या ज्वारीचे भाव प्रतिक्‍विटल 1600 ते 1800, ज्वारी मध्यम 1800 ते 2000, ज्वारी दूध मोगरा 2000 ते 2300 प्रतिक्‍विंटल असल्याची माहिती आडत व्यापारी नंदकिशोर व रामनारायण अग्रवाल यांनी दिली.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/mharashtra-state-minister-mahadev-jankar-resign-from-state-assembly/", "date_download": "2018-11-14T22:28:13Z", "digest": "sha1:TBBHQPGZWBMR3TXMTW5NBK3UCX3BDDKY", "length": 3197, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महादेव जानकरांचा आमदारकीचा राजीनामा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › महादेव जानकरांचा आमदारकीचा राजीनामा\nमहादेव जानकरांचा आमदारकीचा राजीनामा\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nराष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी भाजपच्या तिकीटावर असलेल्या विधानपरिषदेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिलाय. भाजपच्या तिकिटावर विधानपरिषदेत जायला जानकरांनी नकार दिलाय. भाजपचा राजीनामा न देता अर्ज भरल्यास रासपचा अर्ज बाद होऊ नये म्हणून त्यांनी हा राजीनामा दिला आहे.\nराज्याचे दुग्ध विकास मंत्री आणि पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे महादेव जानकर यांनी आपला आमदारकीचा राजीनामा देत सर्वांनाचा धक्का दिला आहे. ते पंकजा मुंडेंचे निकटवर्तीय समजले जातात.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/karad-old-koyna-bridge-work-stopped/", "date_download": "2018-11-14T21:43:44Z", "digest": "sha1:CO364ADTOJI7U2LXKMZHKKB47JN7SZ76", "length": 6682, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जुन्या कोयना पुलाचे काम बंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › जुन्या कोयना पुलाचे काम बंद\nजुन्या कोयना पुलाचे काम बंद\nयेथील कोयना नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाचे काम मोठा गाजावाजा करून सुरू झाले खरे, मात्र दोन महिन्यांतच निधीअभावी ते काम बंद पडले. कामगारही काम सोडून गेले असून, या पुलाच्या नूतनीकरणाचे दहा टक्केही काम अद्याप होऊ शकलेले नाही. 3 कोटी 85 लाख रुपये अंदाजित खर्चाच्या या कामाला सरकारने खो घातल्याने कराडवासीयांनी संताप व्यक्त केला आहे.\n9 जानेवारी रोजी जुन्या कोयना पुलाचे काम सुरू झाले. या कामासाठी 3 कोटी 85 लाखांच्या निधीची तरतूद झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विशेष प्रकल्पामार्फत हे काम केले जात आहे. जानेवारीमध्ये मोठ्या जोशात कामास सुरुवात झाली. पुलावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्ण रोखण्यात आली.\nपिलर्स सिलिंग व ग्राउंटींगचे काम सुरू झाले. पुलावरील जुन्या लोखंडी प्लेट्स बदलण्याबरोबर पिलरच्या चोहो बाजूंनी दिड फुटाने काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. पण ठेकेदाराला वेळेत बिले न मिळाल्याने दोन महिन्यांपासून काम बंद पडले आहे. कामगारही काम सोडून गेले आहेत. एक -दोन कर्मचारी नावापुरते त्या ठिकाणी काही तरी किरकोळ कामे करत आहेत. पण मुख्य कामांला खो बसला आहे.\nयाबाबत ठेकेदारांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, वारंवार पत्रव्यवहार करूनही बिले निघाली नाहीत. त्यामुळे काम बंद ठेवण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांचेही या कामाकडे दुर्लक्ष आहे. एक-एक महिना ते कामाच्या ठिकाणी फिरकत नाहीत. कामाची पाहणी करत नाहीत. सहा वेळा पत्रव्यवहार करूनही त्यांनी बिले काढली नसल्याने काम बंद ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.\nसुरूवातीला या पुलावरील जुन्या सर्व प्लेटा बदलण्याचे नियोजन होते. त्यानुसारच अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. मात्र, काम सुरू झाल्यानंतर जुन्या पण सुस्थितीत असणार्‍या लोखंडी प्लेटा वापरात आणल्या आहेत. ठरावीकच प्लेटा नवीन वापरण्यात आल्या आहेत. हा निर्णय कसा बदलला गेला, याबाबतही नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहेत. दरम्यान, कोयना पुलाच्या दुरूस्थीचे काम सुरू होताच बंद पडल्याने कराडवासीयांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, काम बंद असल्याने नादुरूस्त अवस्थेत असणार्‍या या पुलावरून वारूंजी परिसरातील विद्यार्थी व ग्रामस्थ धोकादायक प्रवास करत आहेत.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Raid-on-gambling-spot-on-27-people-crime-register-including-municipal-president-Baraskar-in-mohol/", "date_download": "2018-11-14T21:39:04Z", "digest": "sha1:FKIR76MQERGZRTZEXDHN6ZXB3VPXL74A", "length": 9529, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मोहोळ : जुगार अड्डयावर छापा; नगराध्यक्ष बारसकरांसह २७ जणांवर गुन्हा दाखल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › मोहोळ : जुगार अड्डयावर छापा; नगराध्यक्ष बारसकरांसह २७ जणांवर गुन्हा दाखल\nमोहोळ : जुगार अड्डयावर छापा; नगराध्यक्ष बारसकरांसह २७ जणांवर गुन्हा दाखल\nपोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाने मोहोळ चे नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्या जागेतील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी २६ जुगाऱ्यांसह ०५ लाख २४ हजार ३८१ रुपयांच्या मुद्देमाल ताब्यात घेतला. या प्रकरणी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्यासह २७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे मोहोळ तालुक्यातील जुगार विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.\nयाबाबत सविस्तर वृत्त असे की, मोहोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्डा सुरु असल्याची गोपनीय तक्रार पोलीस अधिक्षकांकडे आली होती. त्यानुसार पोलीस अधिक्षकांच्या पथकाने ०३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ०४ वाजता मोहोळ शहरातील महिबूब नगर येथे रमेश बारसकर यांच्या जागेत सुरु असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकला. यावेळी पोलीसांना सदर ठिकाणी दोन खोल्यांमध्ये काही जुगारी मन्ना नावाचा जुगार खेळत असताना मिळून आले. यावेळी पोलीसांनी त्यांच्याकडून ६८ हजार ६८१ रुपयांच्या रोख रक्कमेसह ११ मोटार सायकल, २४ मोबाईल असा मिळून एकुण ०५ लाख २४ हजार ३८१ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.\nपोलीसांनी पकडलेल्या जुगाऱ्यांकडे अधिक चौकशी केली असता त्यांची नावे अरुण सदाशिव शिंदे (रा.अनगर ता. मोहोळ), शिवशंकर सदाशिव चव्हाण (रा.कुरणवाडी ता. मोहोळ), प्रेमानंद महादेव मोरे (रा. वाणी गल्ली मोहोळ), योगेश प्रकाश जाधव (रा.कुरुल ता. मोहोळ), मोहम्मद इब्राहिम बागवान (रा.सोमराय नगर मोहोळ), शशिकांत प्रभू सनगर (रा. गवत्या मारुती चौक मोहोळ), संतोष किसन सदरे (रा. देशमुख गल्ली मोहोळ), बालाजी ज्ञानेश्वर जाधव (रा.कुरुल ता. मोहोळ), उमेश दत्तू पारवे (रा. सय्यद वरवडे ता. मोहोळ), नाना लक्ष्मण जाधव (रा.यावली ता. मोहोळ), युवराज अशोक कापुरे (रा. कोळेगाव ता. मोहोळ) बाळासाहेब विठ्ठल गायकवाड (रा.चौमुखी मारुती मोहोळ), सत्यवान जनार्दन कादे (रा.आदर्श चौक मोहोळ), फक्रुद्दीन सरदार मुजावर (रा.दत्तनगर मोहोळ), सुभाष शिवलिंगाप्पा कडगंची (रा. गुलबर्गा), रविंद्र नागनाथ विभुते (रा.भुसार पेठ मोहोळ), हसन कमरुद्दिन तलबदार (रा. महिबूबनगर मोहोळ), इरफान गुलाब बागवान (रा. बागवान चौक मोहोळ), अजित बब्रुवान गायकवाड (रा. गायकवाड वस्ती मोहोळ), अजय तानाजी देशमुख (रा.विद्यानगर मोहोळ), मरगु अंबादास धोत्रे (रा. वडर गल्ली मोहोळ), सुमित तुकाराम पवार (रा.नागनाथ गल्ली मोहोळ) संतोष मारुती धोत्रे (रा. वडरगल्ली मोहोळ), अमोल नरसिंह कुर्डे (रा. नागनाथ गल्ली मोहोळ), सफरुद्दीन अफजल तवक्कल (रा. सिद्धार्थ नगर मोहोळ), मोहन महादेव चोरमले (रा.दत्तनगर मोहोळ) अशी असल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांनी आरोपींकडे सदरचा जुगार अड्डा कोणाच्या मालकीचा आहे याबाबत विचारणा केली असता त्यांनी काही एक उत्तर दिले नाही. मात्र पोलीस तपासात सदरचा जुगार अड्डा चालविण्यासाठी मोहोळचे नगराध्यक्ष रमेश नागनाथ बारसकर (रा. गवत्या मारुती चौक मोहोळ) यांनी आपली जागा दिली असल्याचे समोर आले.\nयाप्रकरणी मोहोळ पोलिसात नगराध्यक्ष रमेश बारस्कर यांच्यासह वरील २७ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षकांच्या टीम मधील पोलीस उप निरीक्षक प्रवीण सिरसट, पोलीस कॉन्स्टेबल तांडूरे, मन्सूर मुल्ला, फुरखान सय्यद, नरेंद्र भोई, हरिदास थोरात, नवनाथ थिटे, लक्ष्मण जाधवर, चालक पो.कॉ. घुले यांनी ही धडाकेबाज कारवाई केली. या गुन्ह्याचा पुढील तपास मोहोळ पोलीस करीत आहेत. मात्र या कारवाईमुळे शहरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/strict-action-will-be-taken-against-teachers-taking-private-tuition/", "date_download": "2018-11-14T21:52:16Z", "digest": "sha1:LLAV6ELMK7DET5FA7VV4W7TKA2X33DCJ", "length": 7139, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शाळेत शिकवत असताना खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांवर होणार कठोर कारवाई", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशाळेत शिकवत असताना खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांवर होणार कठोर कारवाई\nमुंबई : ही बातमी आहे राज्यातील ‘त्या’ शिक्षकांसाठी जे शाळेत शिकवत असताना सुद्धा खासगी शिकवणीने आपले घर भरवत असतात. आता शाळेत शिकवत असतानाच खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांना वठणीवर आणण्यासाठी शिक्षण विभागाने पाऊलं उचलली आहेत.\nसर्व मुख्याध्यापकांना त्यांच्या शाळेतील शिक्षकांकडून खासगी शिकवणी घेणार नसल्याचे हमीपत्रच भरून घेण्याचे आदेश गुरुवारी शिक्षण विभागाने जारी केले आहेत. शिवाय हमीपत्र दिल्यानंतरही खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांविरोधात कठोर कारवाईचे आदेश देखील दिले आहेत.\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nटीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण मराठा समाज आरक्षणासाठी ज्या अहवालाची वाट पाहत आहे. तो अहवाल राज्य मागासवर्गीय आयोग आज…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0-2/", "date_download": "2018-11-14T22:34:54Z", "digest": "sha1:GN362JR4PWPUMXBE7TRYAFUYM6XZHOIV", "length": 7087, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाकिस्तानचे माजी पंतप्रधान अब्बासींविरुद्ध पकडवॉरंट जारी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपाकिस्तानचे माजी पंतप्रधान अब्बासींविरुद्ध पकडवॉरंट जारी\nइस्लामाबाद (पाकिस्तान्‌): पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांच्याविरुद्ध पकडवॉरंट जारी करण्यात आले आहे. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना एका उच्चस्तरीय बैठकीची माहिती देण्यावरून लाहोर उच्च न्यायालयाने हे अटक वॉरंट जारी केले आहे,\nसन 2008 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, असे नवाज शरीफ यांनी मे महिन्यात डॉन या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. नवाज शरीफ यांच्या वक्तव्यानंतर सरकार आणि लष्कर यांच्यातील तणाव वाढला होता. अब्बासी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीची महिती अब्बासी यांनी शरीफ यांना दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. अब्बासी यांनी गोपनीयतेच्या शपथेचे उल्लंघन केल्याचा, सुरक्षा दलांचा अवमान केल्याचा याचिकाकर्त्याचा दावा आहे. अब्बासी यांच्या विरोधात राजद्रोहाचा आरोपाखाली कारवाई करावी अशीही मागणी करण्यात आली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleलोकसभेची निवडणूक मुंबईतून लढविणार\nNext articleसरपंचपदासाठी शंभर अर्ज दाखल\nआम्नेस्टीने आँग सान स्यु की यांचा सर्वोच्च नागरी सन्मान घेतला परत\nपॅलेस्टाईन निर्वासितांसाठी सर्वच देशांनी मदत वाढवावी\nकॅलिफोर्निया आगीतील मृतांचा आकडा 42 वर\nआम्ही तालिबान्यांवर विजय मिळवत आहोत\nअफगाणिस्तानमध्ये आत्मघातकी बॉम्बस्फोटात 6 ठार\nअमेरिकन नौदलाचे लढाऊ जेट जपानमध्ये कोसळले-वैमानिक सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2009/08/24/%E0%A4%91%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8/", "date_download": "2018-11-14T22:35:46Z", "digest": "sha1:FEQZXBNW4H7HELY2KRNISNADEYMY44K4", "length": 38078, "nlines": 290, "source_domain": "kayvatelte.com", "title": "ऑर्केस्ट्राचे दिवस | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nगणपती उत्सव म्हणजे काय त्यामधे टिळकांचा उद्देश काय होता आणि आता त्याने कुठले स्वरुप घेतले आहे हे लिहिण्यासाठी हे पोस्ट नाही. या विषयावर अनंत वर्ष चर्वण झालेलं आहे. मग गणपती उत्सव म्हंटलं की मला काय आठवतं त्यामधे टिळकांचा उद्देश काय होता आणि आता त्याने कुठले स्वरुप घेतले आहे हे लिहिण्यासाठी हे पोस्ट नाही. या विषयावर अनंत वर्ष चर्वण झालेलं आहे. मग गणपती उत्सव म्हंटलं की मला काय आठवतं ते आज इथे लिहितोय.\nगणपती उत्सवाचे वेध लागले म्हणजे वेगवेगळे ऑर्केस्ट्रा कार्यरत व्हायचे. तेंव्हा काही रिऍलिटी शोज नव्हते, त्यामुळे सगळे छोटे मोठे कलाकार मिळुन ऑर्केस्ट्रा बनवायचे . हे सगळे संगिताला कमिटेड लोकं असायचे . इथे पैसे कमावणे हा उद्देश नसायचा ऑर्केस्ट्रा चा, तर एका मोठ्या ग्रुपसमोर आपली कला सादर करता यावी हा उद्देश असायचा या लोकांचा. आपलं कोणितरी कौतुक करावं बस.. एवढिच अपेक्षा. या ग्रुपमधले लोकं कुठे ना कुठे तरी नौकरी वगैरे करायचे, आणि उरलेल्या वेळात केवळ हॉबी म्हणुन किंवा गाण्यावरचं प्रेम म्हणुन एकत्र येउन ऑर्केस्ट्रात काम करायचे..या ग्रुपमधे तबला वादक, हार्मोनियम, आणि कॅसिओ वादक असायचे . सोबतंच एक ड्रम वाजवणारा तर अगदी मस्ट गणपतिचे दहा दिवस आणि दुर्गादेवीचे १० दिवस या लोकांना खुप डीमांड असायची.रोज कुठे ना कुठे तरी कार्यक्रम असायचा यांचा. मग जवळपासच्या लहान सहान गावांत तर या लोकांना खुप मान असायचा. नागपुरचा मेलोडी मेकर्स हा खुपच फेमस ऑर्केस्ट्रा होता. आजकाल असे ऑर्केस्ट्रा कमी झाले आहेत आणि मराठी गाण्यांचा कार्यक्रम करणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. मुझिक ट्रॅक रेकॉर्डेड असतो, स्टेजवर फक्त गाणं म्हणणारा आणी कॉम्पेअरिंग करणारा बस्स गणपतिचे दहा दिवस आणि दुर्गादेवीचे १० दिवस या लोकांना खुप डीमांड असायची.रोज कुठे ना कुठे तरी कार्यक्रम असायचा यांचा. मग जवळपासच्या लहान सहान गावांत तर या लोकांना खुप मान असायचा. नागपुरचा मेलोडी मेकर्स हा खुपच फेमस ऑर्केस्ट्रा होता. आजकाल असे ऑर्केस्ट्रा कमी झाले आहेत आणि मराठी गाण्यांचा कार्यक्रम करणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. मुझिक ट्रॅक रेकॉर्डेड असतो, स्टेजवर फक्त गाणं म्हणणारा आणी कॉम्पेअरिंग करणारा बस्स नो म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स.. हा नविन ट्रेंड पण पॉप्युलर आहे आजकाल.\nगणपतीची आरती झाली की दहा दिवसांपैकी कमित कमी एक तरी दिवस हा कार्यक्रम व्हायचा. यासाठी मग स्टेज बनवणे , साउंड सिस्टीम भाड्याने आणणे हा खर्च तर असायचाच.लाइटींग साठी एखाद्या पोल वरुन अन ऍथोराइझ्ड कनेक्शन घेतलं जायचं. रात्री आरती नंतर साधारण पणे नऊ च्या सुमारास हा कार्यक्रम सुरु व्हायचा. लेटेस्ट हिट सिनेमाची गाणी , सादर केली जायची. एखाद्या ऑर्केस्ट्रा मधे तर चक्क डान्सर पण असायची, ती एखाद्या पर्टीक्युलर गाण्यावर नाच करायची स्टेजवर . पोलिसांचं पण काही ऑब्जेक्शन नसायचं, रात्री एक वाजे पर्यंत कार्यक्रम सुरु राहिला तरिही. तरुण, तरुणी बरेचदा तर अगदी सहकुटुंब हा कार्यक्रम पहायला जायचे.\nकदाचित असंही वाटेल तुम्हाला, की काय विशेष आहे त्यात पण आजपासुन २५-३० वर्षांपुर्वी करमणुकिचे फारच कमी कार्यक्रम असायचे, त्यामुळे अशा कार्यक्रमाची अगदी आतुरतेने वाट पहायचो आम्ही.अशा कार्यक्रमाची जाहिरात केली जायची, मग आम्हाला पण ऑप्शन असायचा, की आज कुठला ऑर्केस्ट्रा बघायचा ते.\nमाझा एक मित्र आहे अविनाश जोशी, तो अगदी हुबेहुब मुलिच्या आवाजात गाणी म्हणायचा. त्याला पॉप्युलरली वंडरबॉय जोशी म्हंटलं जायचं. त्यामुळे आम्ही नेहेमी अशा कार्यक्रमात व्हिआयपी असायचॊ. अगदी खरं सांगायचं तर रेकॉर्ड डान्स पहायला जास्त आवडायचं.\nकधी तरी एखाद्या ठिकाणी जादुचे प्रयोग पण अरेंज केले जायचे. हे सगळे कार्यक्र अगदी ओपन स्टेजवर असायचे. एखादं गणेशोत्सव मंडळ आपल्याच मंडळातल्या मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम ठेवायचे. त्या मधे अगदी दोन वर्षांच्या चिमी पासुन तर ५० वर्षांच्या देशमुख काकांपर्यंत सगळे भाग घ्यायचे. ज्या कोणाला थोडं तरी गाण्याचं अंग आहे तो आपलं कसब दाखवायला पुढे यायचा. वय हा काही क्रायटेरिया नसायचा. कधी तरी नाटकं पण बसवली जायची.\nरस्त्यावर पडदा लाउन रात्री त्यावर सिनेमा दाखवला जायचा. १६ एम एम ची फिल्म आणि ओपन एअर थिएटर. पडद्याशेजारिच मोठे स्पिकर्स असायचे. पडद्याच्या दोन्ही साईडनी लोकं बसायचे सिनेमा पहायला. या मधे पण एक गम्मत असायची. पडद्याच्या विरुध्द दिशेने पाहिले की उलटं चित्र दिसायचं – उलटं म्हणजे साडिचा पदर उलटा घेतलेला दिसणं वगैरे वगैरे.. पण तशाही परिस्थितित लोकं सिनेमा एंजॉय करायचे. अमिताभ बच्चनचा दिवार तर नेहेमिच दाखवला जायचा. तसेच आराधना हा ऑल टाइम फेवरेट होता.\nरात्री ७ वाजताच सगळे मित्र मिळुन गणपती बघायला म्हणून जायचो. आणि रात्री दिड ते दोन नंतर घरी परत जायचो. नंतर काही वर्षांनी पुण्याला आल्यावर गणपती पहाणे हा एक महत्वाचा उद्योग रहायचा. मी रहायचॊ सदाशिवात कॉट बेसिसवर.. त्यामुळे तिथुन रोज रात्री जवळपासचे गणपती पहायला जाणे सोपे व्हायचे. पुण्याचे गणपती म्हणजे आरास .. सुंदर आरास केली जायची. (अजुनही केली जाते) पण हल्ली पुण्याला गणपती पहायला म्हणुन जात नाही.\nआता इतकी वर्षं झालीत, मुंबईला लालबागचा राजा पहायला जायचे म्हणजे कमित कमी तिन चार तासांची निचंती. इतका वेळ नसतो, त्यामुळे इतर ठिकाणी जाउन पहातो शक्य होइल तितके गणपती. मुंबईला गणपतीच्या पेंडॉलमधे जाण्यासाठी रांगेतच जावं लागतं. पुण्याप्रमाणे, गणपतीची मुर्ती बाहेरुन येता जातांना दिसत नाही. कारण मुर्ती समोर चक्क पडदा लाउन बंद केलेला असतो. कदाचित पोल्युशन मुळे मुर्ती खराब होऊ नये म्हणुन असे असावे..\nअसो… सिध्दीविनायकाला एकदा तरी जाउन यायचं असतं गणपतिमधे. त्यामुळे एखाद्या वर्किंग डे ला दुपारी चक्कर मारली तर चांगलं दर्शन होतं. ( अर्थात मंगळवार सोडुन )\nगणपती उत्सव म्हणजे काय त्यामधे टिळकांचा उद्देश काय होता आणि आता त्याने कुठले स्वरुप घेतले आहे हे लिहिण्यासाठी हे पोस्ट नाही. या विषयावर अनंत वर्ष चर्वण झालेलं आहे. मग गणपती उत्सव म्हंटलं की मला काय आठवतं त्यामधे टिळकांचा उद्देश काय होता आणि आता त्याने कुठले स्वरुप घेतले आहे हे लिहिण्यासाठी हे पोस्ट नाही. या विषयावर अनंत वर्ष चर्वण झालेलं आहे. मग गणपती उत्सव म्हंटलं की मला काय आठवतं ते आज इथे लिहितोय.\nगणपती उत्सवाचे वेध लागले म्हणजे वेगवेगळे ऑर्केस्ट्रा कार्यरत व्हायचे. तेंव्हा काही रिऍलिटी शोज नव्हते, त्यामुळे सगळे छोटे मोठे कलाकार मिळून ऑर्केस्ट्रा बनवायचे . हे सगळे संगीताला कमिटेड लोकं असायचे . इथे पैसे कमावणे हा उद्देश नसायचा ऑर्केस्ट्रा चा, तर एका मोठ्या गृपसमोर आपली कला सादर करता यावी हा उद्देश असायचा या लोकांचा. आपलं कोणीतरी कौतुक करावं बस.. एवढीच अपेक्षा.\nया ग्रुपमधले लोकं कुठे ना कुठे तरी नोकरी वगैरे करायचे, आणि उरलेल्या वेळात केवळ हॉबी म्हणून किंवा गाण्यावरचं प्रेम म्हणून एकत्र येउन ऑर्केस्ट्रा मध्ये काम करायचे..यागृपमधे तबला वादक, हार्मोनियम, आणि कॅसीओ वादक असायचे . सोबतच एक ड्रम वाजवणारा तर अगदी मस्टएखाद्या गाण्यामधे जर खूप ड्रम बिट्स असले की मग त्या ड्रम वाजवणाऱ्या ला बघायलाच मजा यायची. त्याची ती डौलदार हालचाल.. मस्त वाटायची पहायला.\nगणपतीचे दहा दिवस आणि दुर्गा देवीचे १० दिवस या लोकांना खूप मागणी असायची.रोज कुठे ना कुठे तरी कार्यक्रम असायचा यांचा. मग जवळपासच्या लहान सहान गावांत तर या लोकांना खूप मान असायचा. नागपूरचा मेलोडी मेकर्स हा खूप प्रसिद्ध ऑर्केस्ट्रा होता.\nआजकाल असे हिंदी सिनेमाची गाणी म्हणणारे ऑर्केस्ट्रा कमी झाले आहेत आणि मराठी गाण्यांचा कार्यक्रम करणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. म्युझीक ट्रॅक रेकॉर्डेड असतो, स्टेजवर फक्त गाणं म्हणणारा आणि कॉम्पेअरिंग करणारा बस्स नो म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स.. हा न्वीन ट्रेंड पण पॉप्युलर आहे आजकाल.\nगणपतीची आरती झाली की दहा दिवसांपैकी कमीत कमी एक तरी दिवस हा कार्यक्रम व्हायचा. यासाठी मग स्टेज बनवणे , साउंड सिस्टीम भाड्याने आणणे हा खर्च तर असायचाच.लाइटींग साठी एखाद्या पोल वरुन आ्णि ऍथोराइझ्ड कनेक्शन घेतलं जायचं. रात्री आरती नंतर साधारण पणे नऊ च्या सुमारास हा कार्यक्रम सुरु व्हायचा. लेटेस्ट सिनेमाची गाणी , सादर केली जायची.\nएखाद्या ऑर्केस्ट्रा मधे तर चक्क डान्सर पण असायची, ती एखाद्या खास गाण्यावर नाच करायची स्टेजवर . पोलीसांचं पण काही ऑब्जेक्शन नसायचं, रात्री एक वाजे पर्यंत कार्यक्रम सुरु राहिला तरीही. तरुण, तरुणी बरेचदा तर अगदी सहकुटुंब हा कार्यक्रम पहायला जायचे.\nकदाचित असंही वाटेल तुम्हाला, की काय विशेष आहे त्यात पण आजपासून २५-३० वर्षांपूर्वी करमणूकिचे फारच कमी कार्यक्रम असायचे, त्यामुळे अशा कार्यक्रमाची अगदी आतुरतेने वाट पहायचो आम्ही.अशा कार्यक्रमाची जाहिरात केली जायची.एकाच दिवशी निरनिराळ्या गणेश मंडळात बरेच कार्यक्रम असायचे. मग आम्हाला पण ऑप्शन असायचा, की आज कुठला ऑर्केस्ट्रा बघायचा ते.\nमाझा एक मित्र आहे अविनाश जोशी, तो अगदी हुबेहूब मुलीच्या आवाजात गाणी म्हणायचा. त्याला वंडरबॉय जोशी म्हंटलं जायचं.मग काय अव्या आमचा मित्र आहे म्हणून आम्ही पण कॉलर टाईट करुन फिरायचो. अव्याचा ऑर्केस्ट्रा असला की आम्ही सगळे तिकडेच जायचो. अगदी खरं सांगायचं तर रेकॉर्ड डान्स पहायला जास्त आवडायचं.\nकधी तरी एखाद्या ठिकाणी जा्दूचे प्रयोग पण अरेंज केले जायचे. हे सगळे कार्यक्रम अगदी ओपन स्टेजवर असायचे. एखादं गणेशोत्सव मंडळ आपल्याच मंडळातल्या मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम ठेवायचे. त्या मधे अगदी दोन वर्षांच्या चिमी पासून तर ५० वर्षांच्या देशमुख काकांपर्यंत सगळे भाग घ्यायचे. ज्या कोणाला थोडं तरी गाण्याचं अंग आहे तो आपलं कसब दाखवायला पुढे यायचा. वय हा काही क्रायटेरिया नसायचा. कधी तरी नाटकं पण बसवली जायची.\nसगळ्यात पॉप्युलर म्हणजे हिंदी सिनेमा. हिंदी सिनेमा दाखवला नाही तर गणेशोत्सव पुर्ण झालाच नाही सिनेमा शिवाय काय गणेशौत्सव सिनेमा शिवाय काय गणेशौत्सव रस्त्यावर पडदा लावून रात्री त्यावर सिनेमा दाखवला जायचा. १६ एम एम ची फिल्म आणि ओपन एअर थिएटर. पडद्याशेजारीच मोठे स्पिकर्स असायचे. पडद्याच्या दोन्ही बाजूने लोकं बसायचे सिनेमा पहायला. या मधे पण एक गम्मत असायची. पडद्याच्या विरुद्ध दिशेने पाहिले की उलटं चित्र दिसायचं – उलटं म्हणजे साडीचा पदर उलटा घेतलेला दिसणं वगैरे वगैरे.. पण तशाही परिस्थितीत लोकं सिनेमा एंजॉय करायचे. अमिताभ बच्चनचा दीवार तर नेहेमीच दाखवला जायचा. तसेच आराधना हा ऑल टाइम फेवरेट होता.\nरात्री ७ वाजताच सगळे मित्र मिळून गणपती बघायला म्हणून जायचो. आणि रात्री दिड ते दोन नंतर घरी परत जायचो. नंतर काही वर्षांनी पुण्याला आल्यावर गणपती पहाणे हा एक महत्वाचा उद्योग रहायचा. मी रहायचॊ सदाशीवात कॉट बेसिसवर.. त्यामुळे तिथुन रोज रात्री जवळपासचे गणपती पहायला जाणे सोपे व्हायचे. पुण्याचे गणपती म्हणजे आरास .. सुंदर आरास केली जायची. (अजूनही केली जाते) पण हल्ली पुण्याला गणपती पहायला म्हणून जात नाही.\nआता इतकी वर्षं झालीत, मुंबईला लालबागचा राजा पहायला जायचे म्हणजे कमीत कमी तिन चार तासांची निचंती. इतका वेळ नसतो, त्यामुळे इतर ठिकाणी जाउन पहातो शक्य होईल तितके गणपती. मुंबईला गणपतीच्या पेंडॉलमधे जाण्यासाठी रांगेतच जावं लागतं. पुण्याप्रमाणे, गणपतीची मुर्ती बाहेरून येता जातांना दिसत नाही. कारण मुर्ती समोर चक्क पडदा लावून बंद केलेला असतो. कदाचित पोल्युशन मुळे मुर्ती खराब होऊ नये म्हणून असे असावे..\nअसो… सिध्दीविनायकाला एकदा तरी जाउन यायचं असतं गणपती मधे. त्यामुळे एखाद्या वर्किंग डे ला दुपारी चक्कर मारली तर चांगलं दर्शन होतं.गणपती बाप्पा मोरया..\n12 Responses to ऑर्केस्ट्राचे दिवस\nबर्‍याच आठवणी जाग्या झाल्या…… मी पाहिलेले एक-दोन ऑर्केस्ट्रा आठवणींत आहेत.. मिमिक्री सोबत – मराठी – हिंदी गाणी असायची आणि मस्त डांस ही… आपण म्हटल्याप्रमाणे – रेकॉर्ड डांसला मजा यायची\nगावी गणेत्सोवात ऑर्केस्ट्रा, सिनेमा, नाटकं दाखवली जायची… शिवाय देखावेही असायचेच प्रत्येक मंडळात कशी चुरस असायची\nधन्यवाद. खरंच ते दिवस आठवले की अजुनही काहितरी मिस करतोय असं वाटतं.\nहो खरच. पडद्यावर सिनेमे पाहायला मजा यायची. एकदा मी लहान असताना घरी न सांगता सिनेमा बघायला गेलो होतो. घरचे शोधून शोधून दमले. मग त्यांना वाटले की मी सिनेमा पाहत असें म्हणून त्यांनी सिनेमा मध्ये थांबवून अनाउन्स्मेंट केली की पप्पू पाताडे नावाचा छोटा मुलगा हरवला आहे म्हणून 🙂 मग घरी गेल्यावर त्या सिनेमातल्या हिरोने व्हिलनला जितका मारला नसेल त्याच्या दुप्पट मार मला पडला होता 🙂\nरस्त्यावर पाहिलेल्या सिनेमाची गम्मत काही वेगळीच. कधी तरी शेवटची रिल आधी लागायची … मग काय.. आधी शेवट आणी नंतर सिनेमा. तरिही कोणीच कम्प्लेंट करित नसे.\nमाझ्या लहानपणी गणपती मंडपात पिक्चर पहाय्ला मिळणे म्हणजे फार मोठी गोष्ट असायची. विसिअर ट् टिव्ही भाड्याने आणून पिक्चर पहायले जायचे. त्यावर किती तरी दिवस चर्चा करायचो. शाळेत सुद्धा पिक्चर ची ष्टोरी सांगताना भाव खायचो. मस्त दिवस.\nअगदी अगदी, अनेकदा मधलेच नाहीतर शेवटचे रिळ आधी लागे मग शिट्यांचा पाउस पडे.:D हे इतके कॊमन होते की चुकून जर सगळे सुरळीत झाले तर बरेच जणांना चुकल्य़ासारखे वाटत असेल. मस्त दिवस होते ते. बाप्पा मोरया\nते व्हिसिआर आणुन रात्रभर सिनेमा पहाणे, ते पण दिवस होते काही वर्षं. माझं लहानपण अगदी लहान गावात गेल्यामुळे नविन सिनेमा जवळपास एक वर्षानंतर यायचा. त्यामुळे कोणी नागपुरला जाउन आला, की आल्यावर त्या सिनेमाची स्टॊरी सांगायचा.. अगदी इथ्यंभुत आणि ऐकणारे पण एखादं प्रवचन ऐकावं तेवढ्याच तन्मयतेने ऐकायचे ते\nशेवटचे रिळ आधी लागणे.. हे तर नेहेमिच व्हायचं. खरं सांगायचं तर रात्री बेरात्री ऑर्केस्ट्रा, किंवा सिनेमा पहाण्याच्या निमित्ताने ’ती’ला पहायला (नुसतं पहायलाच बरं कां.. आम्ही फारच अल्प संतुष्टी होतो) म्हणुनही घराबाहेर पडलं जायचं. मज्जा यायची… 🙂\nकाका, मस्तच झालीय पोस्ट. जुन्या आठवणी जागवल्या.\nमला चांगलं आठवतंय “तडप तडप के इस दिलसे” हे गाणं मी पहिल्यांदा गणेशोत्सवाच्या ऑर्केस्ट्रामध्येच ऐकलं होतं.\nबाय द वे “मुझिक ट्रॅक रेकॉर्डेड असतो, स्टेजवर फक्त गाणं म्हणणारा आणी कॉम्पेअरिंग करणारा बस्स” या प्रकाराला कराओके (की काराओके) असं म्हणतात बरं का 🙂\nबऱ्याच जुन्या गोष्टी मिस करतो, त्यातली ही पण एक. १० वर्ष तरी नेमाने रात्री हुंदडायला जायचो. 🙂\nते कराओके बद्दल ऐकलंय. सध्या नागपुरला एक नदीकिनारी नावाचा चांगला कार्यक्रम होतो याच धर्तीवर…\nमला पण गणपती मध्‍ये खुप मजा यायची.त्या दहा दिवसात रोज नविन नविन स्पर्धा असायच्या लहानपणीची मजाच काही वेगळी होती..आम्ही स्वत: ढोल ताशे वाजवायचो..खुप खुप मजा यायची..गणपती बाप्पा मोरया….\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nतुम्ही पण बालक आहात\nछोटीसी कहानी.. भाग १\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/india-vs-srilanka-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2018-11-14T22:12:08Z", "digest": "sha1:CBDDPCNLPISKPA7ABK4GRLDN4JD4Y65S", "length": 9210, "nlines": 100, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "india vs srilanka- दुसऱ्या दिवशी भारताची कसोटीवर मजबुत पकड", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nindia vs srilanka- दुसऱ्या दिवशी भारताची कसोटीवर मजबुत पकड\nवेबटीम-(स्वप्नील कडू )- भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येथे सुरु असलेल्या दुसऱ्याकसोटी च्या दुसरा दिवस पुन्हा भारतीय फलंदाजाच्या नावावर राहिला.आजच्या खेळा ची सुरवात झाल्यावर पुजारा आज फक्त 5 धावांची भर घालून 133 धावांवर बाद झाला.त्यानंतर रहाणे आणि अश्विन यांनी शानदार खेळ सुरू ठेवला.रहाणे 132 धावांची शानदार खेळी करून पुष्पकुमाराचा बळी ठरला.अश्विन व साहा यांनी सुंदर खेळाचे प्रदर्शन करत अर्धशतके झळकावले. अश्विनने आपल्या कारकिर्दीतील 11 वे अर्धशतक आज झळकावले. भारताच्या तळाच्या फलंदाजांनी पुन्हा शानदार खेळ करत भारताला 600 चा टप्पा पार करून दिला.अश्विन बाद झाल्यावर जडेजा व साहा यांनी भारताला अर्धशतकी भागीदारी करत 600 धावांचा टप्पा पार करण्यात मोलाची भूमिका बजावली.622 धावांवर भारताने आपला डाव घोषित केला.\nश्रीलंकेच्या डावाची सुरवात निराशाजनक झाली.थरांगा व करुणारत्ने दोघेही अश्विनच्या गोलंदाजीचे शिकार ठरले.दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा लंकेच्या 2 बाद 50 धावा झाल्या होत्या .भारताने दुसऱ्याच दिवशी सामन्यावर मजबुत पकड बनवली आहे.श्रीलंकेला हा सामना व मालिका वाचवण्यासाठी सर्वोत्तम खेळ करावा लागेल.\n1.आर अश्विनने आज 2000 धावांचा टप्पा पार केला .कसोटीत 2000 धावा व 200+ विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अश्विनचा चौथा क्रमांक लागला.\n2.कसोटीत श्रीलंकेत खेळताना सलग दोन कसोटीत 600+ धावा करणारा भारत पहिला देश ठरलाय.\n3.एका वर्षात कसोटीत 4 वेळा 600+ धावा करण्याचा विक्रम भारताने दुसऱ्यांदा केला.यापूर्वी भारताने 2007 साली असा विक्रम केला होता.\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nजामखेड : भाजपवाल्यांना दिवसा काहीच करता येत नाही. मात्र नोटबंदी व कर्जमाफीसारखे निर्णय रात्रीच्या वेळी घेता येतात.…\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mayor-banglow-transferred-thackeray-memorial-committee-153635", "date_download": "2018-11-14T22:35:20Z", "digest": "sha1:5P6UEXC6MYP2ARNWY54LY4YRVI7EB6N6", "length": 15398, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mayor Banglow transferred to thackeray Memorial Committee महापौर बंगला ठाकरे स्मारक समितीकडे हस्तांतरित | eSakal", "raw_content": "\nमहापौर बंगला ठाकरे स्मारक समितीकडे हस्तांतरित\nबुधवार, 7 नोव्हेंबर 2018\nमुंबई : दादर येथील महापौर बंगला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक न्यासाला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया मंगळवारी पूर्ण झाली. एक रुपया नाममात्र भाड्याने हा अडीच एकरचा परिसर या न्यासाला देण्यात आला आहे. महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर लवकरच भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणीसंग्रहालयातील (राणीचा बाग) बंगल्यात राहायला जाणार आहेत.\nमुंबई : दादर येथील महापौर बंगला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक न्यासाला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया मंगळवारी पूर्ण झाली. एक रुपया नाममात्र भाड्याने हा अडीच एकरचा परिसर या न्यासाला देण्यात आला आहे. महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर लवकरच भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणीसंग्रहालयातील (राणीचा बाग) बंगल्यात राहायला जाणार आहेत.\nहेरिटेज वास्तू असलेल्या महापौर बंगल्याच्या दर्शनी भागात कोणताही बदल करता येणार नाही. त्यामुळे ठाकरे स्मारक भूमिगत होण्याची शक्‍यता आहे. अडीच हजार चौरस फुटांच्या या बंगल्याखाली सहा हजार चौरस फुटांचे बांधकाम करून हे स्मारक उभारण्यात येणार आहे. राज्य सरकारने स्मारकासाठी महापौर बंगला देण्यास मान्यता दिल्यानंतर सुधार समिती आणि महापालिकेची परवानगी घेऊन न्यासाला 30 वर्षांसाठी हा परिसर देण्यात आला आहे. आजवर या बंगल्यात अनेक सोहळे, राजकीय भेटीगाठी तसेच परदेशी पाहुण्यांच्या बैठका झाल्या आहेत. दरवर्षी दिवाळीनिमित्त महापौरांतर्फे निमंत्रितांना स्नेहभोजन देण्यात येते. सोमवारी झालेले स्नेहभोजन हे या बंगल्यातील शेवटचे ठरले.\nमहापौर बंगला ठाकरे स्मारकासाठी हस्तांतरित झाल्यास मलबार हिल येथील जलअभियंत्यांचा बंगला महापौरांना मिळावा, असा हट्ट शिवसेनेने धरला होता; मात्र त्या दोन बंगल्यांपैकी एका बंगल्यात मुख्यमंत्र्यांशी जवळीक असलेले सनदी अधिकारी रहात आहेत. त्यामुळे सरकारने तो पालिकेकडे पुन्हा हस्तांतरित करण्यास नकार दिला. अखेरीस शिवसेनेने भायखळा येथील जिजामाता उद्यानातील बंगला घेण्यास होकार दिला होता.\n- 2014 : स्मारकाची जागा निश्‍चित करण्यासाठी राज्य सरकारने समिती नियुक्त केली\n- 2015 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे स्मारकासाठी महापौर निवासस्थान देण्याची घोषणा केली.\n- 27 फेब्रुवारी 2017 : महानगरपालिकेच्या सुधार समितीने स्मारकासाठी महापौर निवासस्थान हस्तांतरित करण्याची परवानगी दिली.\n- 6 नोव्हेंबर 2018 : स्मारक न्यासाकडे महापौर बंगला हस्तांतरित.\n- बंगल्याचे क्षेत्रफळ : सुमारे दोन हजार चौरस फूट.\n- परिसराचे क्षेत्रफळ : सहा हजार चौरस फूट.\n- 1928 मध्ये बांधण्यात आलेला हा बंगला महानगरपालिकेने 1962 मध्ये विकत घेतला.\n- 1964-65 पासून बंगल्याच्या महापौरांचे अधिकृत निवासस्थान म्हणून वापर.\n- डॉ. बी. पी. देवगी हे या बंगल्यात राहिलेले पहिले महापौर होते.\nतीन महिने धान्य न घेतल्यास शिधापत्रिका निलंबित\nपुणे - सलग तीन महिने धान्य न घेतल्यास, आता शिधापत्रिका निलंबित करण्यात येणार आहे. अन्य ठिकाणी स्थलांतरित होणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना...\nमराठा समाजाचा \"ओबीसीं'मध्ये समावेश करावा\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\n...मग नावासाठी भांडणे करा - नवाब मलिक\nमुंबई - शेतकऱ्यांवर अन्याय न करता समृद्धी महामार्ग बनवा नंतर नावासाठी भांडणे करा, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब...\nदस्तनोंदणी बंदविरोधात संघर्ष समितीचा मोर्चा\nकल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांत वर्षभरापासून दस्तनोंदणी बंद आहे, असा आरोप करत सर्वपक्षीय संघर्ष समितीने...\nस्वातंत्र्य, समृद्धी, शांततेसाठी भारत-अमेरिकेचे प्रयत्न : डोनाल्ड ट्रम्प\nवॉशिंग्टन : भारत व अमेरिकेचे संबंध हे स्वातंत्र्य, समृद्धी आणि शांतता यासाठी एकत्रित कसून प्रयत्न करतील, असा विश्‍वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड...\nनोव्हेंबरअखेर मराठा आरक्षण प्रश्न निकाली काढणार : मुख्यमंत्री\nअकोला : मागासवर्गीय समितीने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल गोपनीय असल्याने तो जाहीर करता येणार नाही. या अहवालाची वैधानिक कार्यवाही पूर्ण करून मराठा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/hitguj/marathi-recipes?utm_source=onsite-404&utm_medium=link&utm_campaign=redirect&utm_content=marathi-recipes", "date_download": "2018-11-14T21:40:31Z", "digest": "sha1:OKIX5BPM5KLNB5WLJHS7YHUXJ23QBCTE", "length": 8320, "nlines": 159, "source_domain": "www.maayboli.com", "title": "3500+ मराठी रेसिपीज marathi recipes, पाककृती, पाककला, maharashtrian Cuisine Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पाककृती आणि आहारशास्त्र\n(उदा. शाकाहारी, मांसाहारी, व्हेगन )\n(उदा. आमटी, कढी, पिठले , चटणी, कोशिंबीर, लोणचे , चिकनचे (कोंबडी) प्रकार)\n(उदा. खानदेशी, कोल्हापुरी, इटालियन)\n(उदा. अळकुड्या, कदंबम, खेंगट, गूळचून, टाकळा )\nहितगुज ग्रूप:आहारशास्त्र आणि पाककृती\nहा ग्रूप सुरु होण्याअगोदर\nजुन्या हितगुजवर : आहारशास्त्र आणि पाककृती\n3500+ पाककृती असलेला इंटरनेटवरचा सगळ्यात जुना आणि सगळ्यात मोठा मराठी पाककृतींचा संग्रह. मराठी पाककृतीं चं (Marathi recipes , mraatthii resipiij) भारतीय पाककलेमधे (indian cusine) स्वतःचं एक वेगळं स्थान आहे. पाककला (Maharashtrian, Recipes, Marathi Food) आणि आहारशास्त्र (Marathi Cusine) म्हणजे चविष्ट आणि रुचकर आहार बनवण्याची कला अथवा शास्त्र. मराठी पाककृतींमधे शाकाहारी किंवा निरामिष (vegetarian marathi recipes) आणि त्याचबरोबर मांसाहारी किंवा सामिष (non-vegetarian maharashtrian recipes) या दोन्ही प्रकारचे पदार्थ महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागात चवीने खाल्ले जातात.\nमायबोलीचे अँड्रोईड अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरमधे\nयुक्ती सुचवा युक्ती सांगा- ५ लेखनाचा धागा\nपिस्ता क्रस्टेड मटण चॉप्स लेखनाचा धागा\nखड्ड्यातील कोंबडी अथवा डब्ब्यातील कोंबडी लेखनाचा धागा\nश्रावणघेवड्याची सुकी भाजी (उपीटाच्या फोडणीसहित) पाककृती\nमासे ३९) इंग्लिश मासा पाककृती\nNov 8 2018 - 6:56pm जागू-प्राजक्ता-प-म्हात्रे\nक्रॅनबेरी सॉस (भारतीय स्वादाचा - मेथांब्यासारखा) पाककृती\nहुलग्याची (कुळीथाची) शेंगोळी लेखनाचा धागा\nयुक्ती सुचवा युक्ती सांगा- ४ लेखनाचा धागा\nतापास प्रयत्न (Spanish Tapas Style Dishes) लेखनाचा धागा\nमँगो-पिस्ता सँडविच बर्फी पाककृती\nभाजा मुंगेर/मुगेर दाल - माझे इंप्रॉव पाककृती\nचटपटीत कमळ काकडी (चिप्स आणि मसाला क. का ) पाककृती\nथालीपिठ - मराठवाडी पद्धत, बिना भाजणीचे पाककृती\nशनिवार, मी आणि उपासाची थालीपीठे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/photo-gallery/shahid-kapoor-misha-birth-of-babyboy-304092.html", "date_download": "2018-11-14T22:20:30Z", "digest": "sha1:AM4RTCVNUHQ2ECZ2GBHF5MUABVQOZEL4", "length": 2450, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - PHOTOS : आपल्या छोट्या भावाला भेटायला पोचली शाहीदची लाडकी लेक–News18 Lokmat", "raw_content": "\nPHOTOS : आपल्या छोट्या भावाला भेटायला पोचली शाहीदची लाडकी लेक\nशाहीद कपूर पुन्हा एकदा बाबा झाला. मग आपल्या छोट्या भावाला भेटायचा आग्रह मिशा करणारच. ती डॅडीबरोबर हाॅस्पिटलमध्ये पोचली. शाहीद कॅज्युअल पोशाखात होता तर मिशा पिवळ्या फ्राॅकमध्ये होती. शाहीदसोबत तीही कॅमेरा लूक देत होती.\nपंकज कपूरही पुन्हा आजोबा झाले. तेही नातवाला भेटायला ताबडतोब पोचले. पंकज आजोबांच्या चेहऱ्यावरही आनंद ओसंडून वहात होता.\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज्याल्या भरली हुडहुडी; परभणीचं तापमान मिनी काश्मिरपेक्षाही कमी\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%A8/all/", "date_download": "2018-11-14T22:00:19Z", "digest": "sha1:DIHMXTP37YXSOQJXK6TDWKFLODM2J5VV", "length": 11197, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ब्रिटन- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nआजही तेलाच भडका, पेट्रोल 28 तर डिझेलच्या दरात 18 पैशांची वाढ\nगेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ आजही कायम आहे. रविवारी पेट्रोलच्या दरात २८ पैसे तर डिझेलच्या दरात १८ पैशांची वाढ झाली.\nभारतापेक्षा पाकिस्तानात पेट्रोल एवढं स्वस्त कसं\nनीरव मोदी, माल्ल्याला भारतात आणण्यात यशस्वी होणार का या महिला अधिकारी\n'शिवभक्त' राहुल गांधी शुक्रवारपासून कैलास यात्रेवर\nब्रिटनच्या संसदेजवळ दहशतवादी हल्ला\nब्रिटनमध्ये भारतीयांनी रॅली काढून दिलं खालिस्तानवाद्यांना चोख उत्तर\nदेशाला 9 हजार कोटींचा चुना लावणाऱ्याच्या घरात सोन्याचं टॉयलेट\nVijay Maalya : मुसक्या आवळताच विजय मल्ल्याला भारतात परतण्याचे वेध\nब्रेग्झिटच्या मुद्यावरून ब्रिटनमधलं सरकार धोक्यात\nमल्ल्याला दणका, ब्रिटनमधली संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश\nनीरव मोदीच्या मुसक्या आवळण्यासाठी तयार होतेय योजना\nमला टार्गेट केलं जातय, विजय मल्ल्याच्या उलट्या बोंबा\nभारतीय तुरूंगांबाबत बोलू नका, याच तुरूंगात गांधी, नेहरूंना ठेवलं होतं - स्वराज यांनी ब्रिटनला फटकारलं\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-175173.html", "date_download": "2018-11-14T22:01:25Z", "digest": "sha1:ZGQHQNV2Q3MSKTBKPLKGFILQ6S7KPT3M", "length": 13030, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "डॉक्टरांच्या 90 टक्के मागण्या मान्य, तरीही संप सुरूच !", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nडॉक्टरांच्या 90 टक्के मागण्या मान्य, तरीही संप सुरूच \n03 जुलै : संपावर गेलेल्या मार्डच्या डॉक्टरांच्या 90 टक्के मागण्या सरकारने मान्य केल्यात तरीही डॉक्टरांचा संप सुरूच आहे. लिखित हमी मिळाल्याशिवाय संप मागे घेणार नाही, अशी मार्डच्या डॉक्टरांची भूमिका आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी संपकरी डॉक्टरांची भेट घेतली. डॉक्टरांची सुरक्षा वाढवून देण्याचं आपण मान्य केलं असून जर निवासी डॉक्टरांवर हल्ला झाला. तर स्वत: त्या मेडिकल कॉलेजचे डीन संबंधित डॉक्टरांसोबत जाऊन पोलिसांत गुन्हा नोंदवतील, असं तावडेंनी सांगितलंय.\nशिवाय जर मेडिकल काऊंसिल ऑफ इंडिया 'मॅटर्निटी लीव्ह' भरपगारी द्यायला तयार असेल तर सरकार त्याबाबत सकारात्मक विचार करेल, असं आश्वासनही देण्यात आलं आहे. विद्या वेतनातही 5,000 रुपयांची वाढ मान्य करण्यात आली आहे. राज्यात 2278 निवासी डॉक्टर आहेत. त्यांच्या विद्यावेतनावर दरवर्षी 117 कोटी रुपये खर्च होत असतो, असंही तावडे यांनी सांगितलं. दरम्यान, या मागण्या सरकार लिखित स्वरूपात देणार आहे, असं तावडे यांनी सांगितलं. तावडे यांच्या पत्रकार परिषदेनंतर पुन्हा एकदा संपकरी डॉक्टर आणि तावडे यांची बैठक झाली. सरकारने लिखित स्वरुपात आश्वासन दिल्यावर मार्डची केंद्रीय समिती यावर विचार करेल, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तोवर हा संप सुरूच राहणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: 'मार्ड'mardmard doctor strikeडॉक्टरडॉक्टर संपावरनिवासी डॉक्टररुग्ण\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nदीपवीरच्या लग्नासाठी या रिसॉर्टमध्ये 75 रूम्स; एका रूमची किंमत माहितीये\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/hollywood/and-justin-beber-fanes-angry/", "date_download": "2018-11-14T22:26:25Z", "digest": "sha1:64F65F7XGFFUSFANM47VL4WGVBTGM4RP", "length": 28506, "nlines": 386, "source_domain": "www.lokmat.com", "title": "... And Justin Beber Fanes Angry! | ...अन् जस्टिन बीबर फॅन्सवर संतापला! | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार १५ नोव्हेंबर २०१८\nआंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवात नवी मुंबईतील चमूचे सुयश\nफटाक्यांच्या धुरामुळे मुलांना श्वसनाचा विकार, तज्ज्ञांकडून चिंता\nवाहन सर्व्हिस सेंटरने पदपथ काबीज\nकचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना\nभरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र\nभारतात अमेरिकन विद्यार्थ्यांचा ओढा वाढला; भारतातील अभ्यासक्रमांना पसंती\nमाझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे\nपैसे नसल्याने सानुग्रह अनुदानास विलंब, तारीख जाहीर करण्यास महाव्यवस्थापकांचा नकार\nहायकोर्टाच्या वकिलाच्या मुलीचा विनयभंग; जुहू पोलिसांनी केली तिघांना अटक\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 नोव्हेंबर\nDeepika Ranveer Wedding: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचे हे काही फोटो सोशल मीडियावर झाले व्हायरल\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांच्याआधीच विकिपीडियाने जाहीर केले त्यांचे लग्न\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण अडकले लग्नबेडीत\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: 'दीपवीर'च्या रिसॉर्टमधील एका रुमची किंमत ऐकून व्हाल अवाक्\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: दीपिका पादुकोण व रणवीर सिंग या दोघांचीही नजर काढा - करण जोहर\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nव्रण जाण्यासाठी बोटॉक्स तंत्रज्ञानाचा शोध\nपेडिक्योर करण्यासाठी 'या' नॅचरल ऑइल्सचा वापर करा\nदीपिका पादुकोणचे 'हे' 5 रिल लाइफ ब्राइडल लूक नक्की पाहा\nखजुराचा गुळ एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल\nChildren's Day : बालपणी तुम्हीदेखील ऐकल्या असतील 'या' धमक्या\nहैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी तेलंगणा राष्ट्र समितीकडून 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर\nमुंबईत उद्यापासून १० टक्के पाणीकपात लागू, स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय पाणीकपातीचा निर्णय.\nराजस्थानमध्ये भाजपची 31 जागांसाठी दुसरी यादी जाहीर\nदिल्लीतील मीराबागमध्ये अनेक वाहने एकमेकांना धडकली; एक ठार 8 जखमी\nपुणेः नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी महेश राऊत याची त्वरीत वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाचे आदेश.\nगडचिरोली : ग्यारापत्ती-सावरगाव मार्गावर नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग पोलिसांनी केले निकामी\nराजस्थानमधील नागौरचे भाजपा आमदार हबीबुर रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nनवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून 8 जानेवारीपर्यंत; राफेल, राम मंदिर, तिहेरी तलाक सारखे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता\nमुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणीकपात; पुरवठ्याची वेळेतही 15 टक्क्यांची कपात; स्थायी समितीला अंधारात ठेऊन निर्णय\nमुंबई- बेस्ट कर्मचा-यांच्या बाेनसचा वाद चिघळला. बाेनस कधी देणार याबाबत महाव्यवस्थापकांचे माैन. विराेधी पक्षांचा सभात्याग\nश्रीहरिकोटा येथून जीसॅट-२९ उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण\nयवतमाळ : शेंबाळपिंप्री येथील कुख्यात हातभट्टीवाला MPDA अंतर्गत स्थानबद्ध, खंडाळा पोलिसांची कारवाई\nयवतमाळ : शहरातील दत्त चौक भाजी मार्केट मागे राजरोसपणे मटका अड्डा सुरू आहे.\nजम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे मुगल रोड बंद करण्यात आला आहे.\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nहैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी तेलंगणा राष्ट्र समितीकडून 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर\nमुंबईत उद्यापासून १० टक्के पाणीकपात लागू, स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय पाणीकपातीचा निर्णय.\nराजस्थानमध्ये भाजपची 31 जागांसाठी दुसरी यादी जाहीर\nदिल्लीतील मीराबागमध्ये अनेक वाहने एकमेकांना धडकली; एक ठार 8 जखमी\nपुणेः नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी महेश राऊत याची त्वरीत वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाचे आदेश.\nगडचिरोली : ग्यारापत्ती-सावरगाव मार्गावर नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग पोलिसांनी केले निकामी\nराजस्थानमधील नागौरचे भाजपा आमदार हबीबुर रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nनवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून 8 जानेवारीपर्यंत; राफेल, राम मंदिर, तिहेरी तलाक सारखे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता\nमुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणीकपात; पुरवठ्याची वेळेतही 15 टक्क्यांची कपात; स्थायी समितीला अंधारात ठेऊन निर्णय\nमुंबई- बेस्ट कर्मचा-यांच्या बाेनसचा वाद चिघळला. बाेनस कधी देणार याबाबत महाव्यवस्थापकांचे माैन. विराेधी पक्षांचा सभात्याग\nश्रीहरिकोटा येथून जीसॅट-२९ उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण\nयवतमाळ : शेंबाळपिंप्री येथील कुख्यात हातभट्टीवाला MPDA अंतर्गत स्थानबद्ध, खंडाळा पोलिसांची कारवाई\nयवतमाळ : शहरातील दत्त चौक भाजी मार्केट मागे राजरोसपणे मटका अड्डा सुरू आहे.\nजम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे मुगल रोड बंद करण्यात आला आहे.\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nAll post in लाइव न्यूज़\n...अन् जस्टिन बीबर फॅन्सवर संतापला\nमे महिन्यात भारतात येणारा पॉप स्टार जस्टिन बीबर सध्या त्याच्या फॅन्समुळे त्रस्त आहे. फॅन्सकडून सातत्याने होणाºया डिमांडमुळे जस्टिन वैतागला असून, तो फॅन्समध्ये जाणे सध्या टाळत आहे. अशातही एका महिला फॅन्सने त्याला गाठल्याने जस्टिनचा तोल गेला अन् त्याने त्या महिला फॅन्सला चांगलेच खडेबोल सुनावले.\nकॉन्टेक म्युझिकने दिलेल्या माहितीनुसार ‘सिडनी (आॅस्ट्रेलिया) येथील २० वर्षीय महिला फॅन्सने जस्टिनसोबत फोटो काढण्याचा तगादा लावला होता. ती सारखी त्याला फोटोसाठी आग्रह करीत होती. याच कारणाने जस्टिनचा तोल ढळला अन् त्याने त्या महिला फॅन्सला चांगलेच खडेबोल सुनावले. त्याचबरोबर जाहीर नाराजीही प्रकट केली.\nजस्टिनचा हा अवतार बघून ती महिला फॅन्स तेथून रडत-रडत निघून गेली. यावेळी बीबरने म्हटले की, तुम्ही माझ्या व्यक्तिगत मताच्या विरोधात जाऊ शकत नाही. मी कोणासोबत फोटो काढायचा हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. अशात तुम्ही मला त्याचा सारखा तगदा लावून क्रोधीत करत आहात. मला जर फोटो काढायचा नसेल तर तुमचा अशाप्रकारचा आग्रह चुकीचा असल्याचेही जस्टिनने सांगितले.\nतर सबाहची आई हाउदा बेबनाउइ यांनी द हेराल्ड सनशी बोलताना म्हटले की, माझी मुलगी जोरजोरात रडत होती. ती जस्टिनची डाय हार्ड फॅन असून, केव्हापासून त्याला भेटण्यासाठी तिची धडपड सुरू होती. अशात जस्टिनने तिला अपमानित केले. आता माझी मुलगी कधीही त्याच्या कॉन्सर्टला जाणार नाही. तसेच त्याचे गाणेही ऐकणार नाही. गायक-गीतकार ऐडलेने नुकतेच सिडनी येथे झालेल्या कॉन्सर्टमध्ये फॅन्सच्या टीकेचा सामना करीत असलेल्या जस्टिन बीबरचा बचाव केला होता. मात्र आता पुन्हा त्याच्यावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली जात असल्याने तो चर्चेत आला आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमृत्यूपूर्वी आणखी एक सुपरहिरो देऊन गेले Stan Lee\nमोगलीचे हॉलिवूड व्हर्जन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nस्पायडर मॅन ते हल्क स्टेन लीच्या ‘या’ सुपरहिरोंना विसरणे अशक्य\n‘गेम आॅफ थ्रोन्स’चा प्रीक्वल येणार नाओमी वाट्स साकारणार मुख्य भूमिका\nपाहा, प्रियांका चोप्राच्या ‘इजन्ट इट रोमॅन्टिक’ या हॉलिवूडपटाचा ट्रेलर\nहिलेरी डफ दुस-यांना बनली आई, दिला गोंडस मुलीला जन्म\n चिंता सोडा आम्ही सांगतो\nThugs of Hindostan Movie Review :जाणून घ्या कसा आहे ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’\nLust Stories Review: प्रेमाच्या सीमा, नात्यांची घालमेल दाखवणारा मस्ट वॉच 'लस्ट स्टोरीज' 15 November 2018\nSacred Games Review : बॉलिवूडसाठी धोक्याची घंटी असलेला मस्ट वॉच ‘सेक्रेड गेम्स’\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nडिस्टिंक्शन फर्स्ट क्लास काठावर पास नापास\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदीपिका पादुकोणबालदिनमराठा आरक्षणमधुमेहदीप- वीरजवाहरलाल नेहरूस्टेन लीआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपसोनाली बेंद्रेराफेल डील\nसिद्धार्थचं नवं घर तुम्ही पाहिलंत का \nबालदिन विशेष- बचपन की यारी फिर ना आयेगी दोबारा....\nसर्वाधिक बोली लागलेला दुर्मीळ हिरा\nपेडिक्योर करण्यासाठी 'या' नॅचरल ऑइल्सचा वापर करा\nनिसर्गसौंदर्यच नव्हे तर उत्तम फोटोग्राफीसाठीही प्रसिद्ध आहेत ही ठिकाणे\nचंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे इंस्टावर आपल्या ट्रेडिशनल अंदाजाने चाहत्यांना पाडतेय भुरळ\nChildren's Day : बालपणी तुम्हीदेखील ऐकल्या असतील 'या' धमक्या\nOnePlus 6T चा विचार करताय...सातवा अवतार पाहून घ्यायची हिंमतही होणार नाही...\nDeepVeer Wedding: दीपिका-रणवीरचे 'हे' फोटो पाहिलेत का\n'अशा' मुलींशी कधीच करू नका लग्न; आयुष्यभर होईल पश्चाताप\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\nसापासोबत स्टंटबाजी करणाऱ्या युवकाचा वनविभागाकडून शोध सुरू\nनाशिक : आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या आंदोलन\nनाशिकमध्ये नोटांबदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे धरणे आंदोलन\nनोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन\nकचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना\nभरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र\n४५ दिवसांत कुर्ला-अंधेरी रस्त्याचे रुंदीकरण करा\nमहिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला, दोन हल्लेखोरांवर गुन्हा दाखल\nव्रण जाण्यासाठी बोटॉक्स तंत्रज्ञानाचा शोध\nअयोध्येमध्ये 1992 सारखी स्थिती होईल; सुरक्षा पुरवा अन्यथा...मौलवींना धास्ती\nमाझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे\nडीएसके यांना महारेराचा दणका, ग्राहकांना व्याजासहित पैसे देण्याचे आदेश\nMaratha Reservation: येत्या 15 दिवसांत मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेल- मुख्यमंत्र्यांचा दावा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीची लिफ्ट बंद पडली अन् मोदी अडकले\nRafale Deal: राफेल कराराच्या सीबीआय चौकशीबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/entertainment/santosh-juvekar-denies-his-presence-in-pune-for-dahi-handi-303807.html", "date_download": "2018-11-14T21:36:15Z", "digest": "sha1:QQEOJXPDRR52ZNA6TBPEL3J3Y4QGIIET", "length": 3806, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - त्या दहीहंडीशी माझा काहीही संबंध नाही- संतोष जुवेकर–News18 Lokmat", "raw_content": "\nत्या दहीहंडीशी माझा काहीही संबंध नाही- संतोष जुवेकर\nअभिनेता संतोष जुवेकर विरोधात पुण्यातील सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अरण्येश्वर दहीहंडी मंडळाने भर रस्त्यात दहीहंडी उभारून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी केली. तसेच मोठमोठाले डॉल्बी लावून ध्वनी प्रदूषणही करण्यात आले. या कार्यक्रमात संतोष जुवेकर उपस्थित असल्याचे म्हटले गेले आहे. खुद्द संतोष मात्र तो तिथे नसल्याचे म्हणतो. दहीहंडीच्या दिवशी पूर्ण दिवस तो घरीच होता असं त्याने म्हटले.\nपुणे, ०५ सप्टेंबर- अभिनेता संतोष जुवेकर विरोधात पुण्यातील सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अरण्येश्वर दहीहंडी मंडळाने भर रस्त्यात दहीहंडी उभारून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी केली. तसेच मोठमोठाले डॉल्बी लावून ध्वनी प्रदूषणही करण्यात आले, म्हणून कार्यक्रमाचे आयोजक आणि संतोष जुवेकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. खुद्द संतोष मात्र तो तिथे नसल्याचे म्हणतो. दहीहंडीच्या दिवशी पूर्ण दिवस तो घरीच होता असं त्याने म्हटले आहे.\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज्याल्या भरली हुडहुडी; परभणीचं तापमान मिनी काश्मिरपेक्षाही कमी\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-236057.html", "date_download": "2018-11-14T22:19:35Z", "digest": "sha1:6WCXPRE4RFSU7DSFTPB4TWTQX3ULHQ6O", "length": 14626, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अप्पर हेडलाईटकडे 1 मिनिट पाहण्याची शिक्षा !", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nअप्पर हेडलाईटकडे 1 मिनिट पाहण्याची शिक्षा \nअप्पर हेडलाईटकडे 1 मिनिट पाहण्याची शिक्षा \nVIDEO: आणखी दारू दे म्हणत तरुणीचा विमानात गोंधळ\nमागासवर्गीय आयोगाचा आरक्षण अहवाल आज नव्हे उद्या होणार सादर\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nBREAKING: छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा हल्ला, 6 जवान जखमी\nVIDEO: नाशिक पोलिसांची सिंघम स्टाइल, ऑन द स्पॉट दिली शिक्षा\n'अवनीच्या बछड्यांना बेशुद्ध करण्याची तयारी' - शहाफत अली\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nVideo : या महिलेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानात आहेत महिला टॅक्सीचालक\nVideo : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक\nआता क्रेडिट कार्डचं बिल भरायला उशीर झाला तरी नाही लागणार पेनल्टी, हे आहेत नियम\nVIDEO प्रियांका चोप्रा स्वत:च्या लग्नात कमवणार कोट्यवधी रुपये...कसे ते पाहा\nVIDEO: ठाण्यात छेड काढणाऱ्या रोड रोमियोला तरुणीने बेदम धुतला\nVIDEO : कोल्हापुरात सरपंचाने केला हवेत गोळीबार\nVIDEO : वसईतील भीषण आगीत 50 गोडाऊन जळून खाक\nVIDEO मोदी-शहांवर असे फुटले राज ठाकरेंच्या व्यंगचित्राचे फटाके\n5.80 कोटींचं म्हाडाचं घर कोणाला हवंय\nVIDEO : इंजिनशिवायची ही गाडी अपघातातसुद्धा सुरक्षित, भारतात पहिल्यांदाच ट्रायल रन\nकल्याणच्या विहिरीत बुडाले ५ जण; केमिकलमिश्रित पाण्याचा संशय\nVIDEO बेळगावात मराठी तरुणांच्या मूक मोर्चावर कर्नाटक पोलिसांचा लाठीमार\n#StatueOfUnity 'सरदार नसते तर चारमिनार पाहायला व्हिसा लागला असता'\nVIRAL VIDEO : चालत्या स्कूलबसमधून मुलाला ढकललं\nVIDEO:जलयुक्त शिवाराच्या नावाखाली सरकार पाठ थोपटवून घेतंय -धनंजय मुंडे\nVIDEO: भीमा कोरेगाव प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा पुणे पोलिसांना दिलासा\nVIDEO: सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली\nLIVE VIDEO : काश्मीरमध्ये १० दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलाशी झालेली चकमक कॅमेऱ्यात कैद\nVIDEO : नक्कल करतो म्हणून गर्दीत नाचणाऱ्या तरुणाला घातली गोळी; वाल्मिकी जयंती उत्सवातली घटना\nVIDEO : तुमच्या कंबरदुखीचं 'हे' असू शकतं कारण\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nदीपवीरच्या लग्नासाठी या रिसॉर्टमध्ये 75 रूम्स; एका रूमची किंमत माहितीये\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/ulhasnagar-news-water-tax-shiv-sena-94095", "date_download": "2018-11-14T22:42:45Z", "digest": "sha1:G2LNAPEC2PFKDBDJDTZBSTWOXSR74ZNZ", "length": 13961, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "ulhasnagar news water tax shiv sena घरपट्टी माफीवर सत्ताधाऱ्यांचा नांगर | eSakal", "raw_content": "\nघरपट्टी माफीवर सत्ताधाऱ्यांचा नांगर\nबुधवार, 24 जानेवारी 2018\nउल्हासनगर - भाजपने पालिका निवडणुकीतील वचननाम्यात 500 फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळातील मध्यमवर्गीय-गोरगरीब नागरिकांना घरपट्टी माफीची घोषणा केली होती. त्याच भाजपने शिवसेनेने मांडलेला घरपट्टी माफीचा प्रस्ताव साई पक्ष, टीम ओमी कलानीच्या नगरसेवकांच्या मदतीने महासभेत बहुमताने फेटाळण्यात आला. सत्ताधाऱ्यांनी वचननाम्याकडे पाठ फिरवत घरपट्टीच्या माफीवर नांगर फिरवला आहे, अशी टीका या वेळी शिवसेनेने केली.\nउल्हासनगर - भाजपने पालिका निवडणुकीतील वचननाम्यात 500 फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळातील मध्यमवर्गीय-गोरगरीब नागरिकांना घरपट्टी माफीची घोषणा केली होती. त्याच भाजपने शिवसेनेने मांडलेला घरपट्टी माफीचा प्रस्ताव साई पक्ष, टीम ओमी कलानीच्या नगरसेवकांच्या मदतीने महासभेत बहुमताने फेटाळण्यात आला. सत्ताधाऱ्यांनी वचननाम्याकडे पाठ फिरवत घरपट्टीच्या माफीवर नांगर फिरवला आहे, अशी टीका या वेळी शिवसेनेने केली.\nनुकत्याच झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, नगरसेवक सुनील सुर्वे यांनी शहरातील 500 फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळात राहत असलेल्या गोरगरीब व मध्यमवर्गीय लोकांना घरपट्टी माफ करण्याचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला भाजपचे नगरसेवक व सभागृहनेता जमनू पुरुस्वानी, मनोज लासी यांच्यासहित सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी विरोध केला. या वेळी नगरसेवक सुर्वे, अरुण आशाण यांनी भाजपवर पलटवार करीत \"भाजपने आपल्या वचननाम्यात गरिबांना घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्यात येईल', असे आश्वासन दिले होते, याची आठवण करून दिली. शेवटी या विषयावर मतदान घेण्यावर भाजपने जोर लावला. शिवसेना, रिपाइं, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भारिप बहुजन महासंघ, पीआरपी या विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी घरपट्टी माफ करण्याच्या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले; तर महापौर मीना आयलानी, उपमहापौर जीवन ईदनानींसह सत्ताधारी भाजप, साई पक्ष आणि टीम ओमी कलानीच्या नगरसेवकांनी प्रस्तावाच्या विरोधात मतदान करून प्रस्ताव फेटाळला.\nघरपट्टी माफ करण्याचा प्रस्ताव लागू करता येणार नाही. अशा प्रकारची माफी केल्यास महापालिकेला 109 कोटी रुपयांना मुकावे लागणार आहे. त्यामुळे हा प्रस्ताव स्वीकारता येणार नाही.\n- राजेंद्र निंबाळकर, आयुक्त\nफिनटेक कंपन्यांना भारतात प्रचंड संधी : पंतप्रधान\nसिंगापूर : जगभरातील फिनटेक कंपन्यांसाठी भारत संधीचे प्रवेशद्वार असून गुंतवणूकदारांसाठी भारत आता सर्वाधिक आवडते ठिकाण बनल्याचे पंतप्रधान नरेंद्र...\nशिकारी तांड्यांसह हुल्लडबाजांवर वॉच\nकऱ्हाड - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जंगली पायवाटांवरून वन्यजीव विभागाला हुलकावणी देऊन येणाऱ्या शिकारी तांड्यांसह अवैध हुल्लडबाज लोकांवर वॉच...\nशेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये नाही - राधाकृष्ण विखे पाटील\nहिंगोली - शेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये राहिली नाही. त्‍यामुळे सत्ताधारी मंत्री शहरी भागातच फिरत असल्‍याचा आरोप विधान...\nशॉर्ट सर्किटमुळे चव्हाणनगर येथील अंगणवाडीला आग\nसहकारनगर : चव्हाणनगर (तीन हत्ती चौक) येथील कै.विष्णू जगताप क्रीडा संकुल येथील जलतरण तलावात इलेक्ट्रिकल मोटारीने पाणी सोडले जाते. मोटारीच्या...\n९० व्या वर्षी ते झाले पट्टीचे चित्रकार\nकिवळे : तरुणपणी चित्रकलेशी काडीचाही संबंध नसणाऱ्या मामुर्डी येथील सी. के. दामोदरन यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी आपल्या कुंचल्यातून...\n...तर मोदींनाच पायउतार व्हावे लागेल - पृथ्वीराज चव्हाण\nकोल्हापूर : राफेल घोटाळा, जीएसटी ,नोट बंदी आणि आता रिझर्व्ह बँकेशी सुरू असलेला संघर्ष पाहता केंद्रातील मोदी सरकार पुन्हा सत्तेत येण्याचे सोडाच पण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/corporation-commissioner-birthday-celebration-108301", "date_download": "2018-11-14T22:21:18Z", "digest": "sha1:6JJTCNXOECX2KMAXBYOTYW6NXKNS5TL4", "length": 15176, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "Corporation Commissioner Birthday Celebration महापालिका आयुक्तांचा सर्वपक्षीय वाढदिवस | eSakal", "raw_content": "\nमहापालिका आयुक्तांचा सर्वपक्षीय वाढदिवस\nरविवार, 8 एप्रिल 2018\nअभिनय कट्ट्यावर शनिवारी आयुक्तांचा वाढदिवस अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा झाला. दिव्यांग मुलांनी आपल्या अदाकारीने आयुक्तांच्या वाढदिवसाला चारचॉंद लावले. या वेळी आयुक्तांचे डोळेदेखील पाणावले. त्यामुळे आयुक्तांनी त्यांना 51 हजारांचे बक्षीस आणि चॉकेलेट दिले.\nठाणे : ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांचे सख्य नसल्याचे चित्र रंगविले जात आहे. पण हे चित्र धूसर झाल्याचे दिसत असून शिवसेना नेत्यांच्या पुढाकाराने महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात जयस्वाल यांचा सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात आला. महापालिकेत एखाद्या आयुक्तांचा अशाप्रकारे सर्वपक्षीय नेत्यांनी जाहीरपणे पहिल्यांदाच वाढदिवस साजरा केला आहे.\nया वेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, महापौर मीनाक्षी शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के, उपमहापौर रमाकांत पाटील, रायगड जिल्हा संप्रर्कप्रमुख संजय मोरे, विरोधी पक्ष नेते मिलिंद पाटील, राष्ट्रवादीचे नगरसेवक सुहास देसाई आदींसह सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते.\nसकाळपासूनच आयुक्तांसाठी विविध ठिकाणी वाढदिवसाचे कार्यक्रम करण्यात आले. यामध्ये नौपाडा विभागासह आचार्य अभिनय कट्टा आदी ठिकाणी त्यांच्या हस्ते केक कापण्यात आले. तसेच पोखरण रोड क्रमांक एक येथे ओपन आर्ट गॅलरीचे उद्‌घाटन करण्यात आले. शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण, महापालिकेच्या उत्पन्नात वाढ, महापालिकेचा डीपी प्लॅन अमलात आणण्यात पुढाकार आदी कामांमुळे आयुक्तांनी शहराच्या विकासात योगदान दिलेले आहे. अशावेळी काही राजकीय पक्षांनी त्यांच्यावर टीकाही केली. पण आजच्या घडीला त्यांचा एकत्रित सत्कार करून आयुक्तांच्या कामाला पोचपावती दिली.\nअभिनय कट्ट्यावर वाढदिवस साजरा\nअभिनय कट्ट्यावर शनिवारी आयुक्तांचा वाढदिवस अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा झाला. दिव्यांग मुलांनी आपल्या अदाकारीने आयुक्तांच्या वाढदिवसाला चारचॉंद लावले. या वेळी आयुक्तांचे डोळेदेखील पाणावले. त्यामुळे आयुक्तांनी त्यांना 51 हजारांचे बक्षीस आणि चॉकेलेट दिले.\nतसेच या दिव्यांगांच्या संस्थेला प्रत्येक वर्षी 50 लाखांचा निधी देण्याची घोषणाही आयुक्तांनी केल्याचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी सांगितले. तसेच जिद्द शाळा, सिग्नल शाळा येथे देखील आयुक्तांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा झाला. उथळसर भागातील जोगीला तलावाला नवसंजीवनी देण्याच्या कामाचा शुभारंभ आयुक्तांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला.\nदस्तनोंदणी बंदविरोधात संघर्ष समितीचा मोर्चा\nकल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांत वर्षभरापासून दस्तनोंदणी बंद आहे, असा आरोप करत सर्वपक्षीय संघर्ष समितीने...\nटॅंकर व चारा छावण्या तातडीने सुरू करा - सुळे\nपुणे- पावसाअभावी दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. असंवेदनशील सरकारला शेतकऱ्यांच्या अडचणींची जाणीव नाही. सरकारने टॅंकर तसेच गुरांसाठी चारा...\nस्वातंत्र्य, समृद्धी, शांततेसाठी भारत-अमेरिकेचे प्रयत्न : डोनाल्ड ट्रम्प\nवॉशिंग्टन : भारत व अमेरिकेचे संबंध हे स्वातंत्र्य, समृद्धी आणि शांतता यासाठी एकत्रित कसून प्रयत्न करतील, असा विश्‍वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड...\nशेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये नाही - राधाकृष्ण विखे पाटील\nहिंगोली - शेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये राहिली नाही. त्‍यामुळे सत्ताधारी मंत्री शहरी भागातच फिरत असल्‍याचा आरोप विधान...\nशॉर्ट सर्किटमुळे चव्हाणनगर येथील अंगणवाडीला आग\nसहकारनगर : चव्हाणनगर (तीन हत्ती चौक) येथील कै.विष्णू जगताप क्रीडा संकुल येथील जलतरण तलावात इलेक्ट्रिकल मोटारीने पाणी सोडले जाते. मोटारीच्या...\n९० व्या वर्षी ते झाले पट्टीचे चित्रकार\nकिवळे : तरुणपणी चित्रकलेशी काडीचाही संबंध नसणाऱ्या मामुर्डी येथील सी. के. दामोदरन यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी आपल्या कुंचल्यातून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-ginger-plantation-technology-agrowon-maharashtra-8142", "date_download": "2018-11-14T22:42:43Z", "digest": "sha1:FG2O6SVLS5MOR4VZZUXVOT2SJEVII4S6", "length": 21041, "nlines": 175, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, ginger plantation technology, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगादीवाफ्यावर करा आले लागवड\nगादीवाफ्यावर करा आले लागवड\nगादीवाफ्यावर करा आले लागवड\nगादीवाफ्यावर करा आले लागवड\nगादीवाफ्यावर करा आले लागवड\nशनिवार, 12 मे 2018\nआले लागवड करण्यापूर्वी १ ते २ दिवस अगोदर गादीवाफा ठिबकने वाफसा येईपर्यंत भिजवून घ्यावा. वाफशावर लागवड करावी. लागवड करताना बेणे चार फूट गादीवाफ्यावर लॅटरलच्या दोन्ही बाजूस ६ x ९ इंच अंतरावर ५ सें.मी. खोलीवर लावावे. डोळे तिरकस वरच्या दिशेने राहतील, असा पद्धतीने बेणे लावावे. लगेच त्यावर माती पसरून ठिबकने पाणी द्यावे.\nआले लागवड करण्यापूर्वी १ ते २ दिवस अगोदर गादीवाफा ठिबकने वाफसा येईपर्यंत भिजवून घ्यावा. वाफशावर लागवड करावी. लागवड करताना बेणे चार फूट गादीवाफ्यावर लॅटरलच्या दोन्ही बाजूस ६ x ९ इंच अंतरावर ५ सें.मी. खोलीवर लावावे. डोळे तिरकस वरच्या दिशेने राहतील, असा पद्धतीने बेणे लावावे. लगेच त्यावर माती पसरून ठिबकने पाणी द्यावे.\nआल्याची लागवड १५ मे ते १० जून या कालावधीत तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान करावी. मात्र ४० अंश सेल्सिअसच्या वर तापमान असताना लागवड केल्यास उगवणक्षमता कमी होते, मंदावते किंवा बेणे उष्णतेमुळे खराब होऊन जाते. काही वेळा उगवलेले आले पुढे जोम धरत नाही.\nएक महिना साठवणूक केलेल्या बेण्यातून प्रत्यक्ष लागवडीकरिता ३ ते ४ डोळे अंकुरलेले व ३५ ते ५० ग्रॅम वजनाचे तुकडे मोडून ,निवडून बेणे प्रत्यक्ष लागवडीपूर्वी १ दिवस अगोदर तयार करावे. उर्वरित बेणे बाजारात विकावे.\nलागवड करण्यापूर्वी १ ते २ दिवस अगोदर गादीवाफा ठिबकने वाफसा येईपर्यंत भिजवून घ्यावा. वाफशावर लागवड करावी.\nलागवड करताना बेणे चार फूट गादीवाफ्यावर लॅटरलच्या दोन्ही बाजूस ६ x ९ इंच अंतरावर ५ सें.मी. खोलीवर लावावे. डोळे तिरकस वरच्या दिशेने राहतील, असा पद्धतीने बेणे लावावे. लगेच त्यावर माती पसरून ठिबकने पाणी द्यावे.\nट्रॅक्‍टरच्या सहाय्याने यांत्रिक पद्धतीने लागवड केल्यास ३ ते ४ तासांत एक एकर आले लागवड पूर्ण होते. त्यामुळे वेळ व मजुरी खर्चात बचत होते. परंतु, त्यासाठी लागवडी अगोदर रोटाव्हेटरने शेत भुसभुशीत करून घ्यावे. त्यावर तुषार सिंचनाने पाणी देऊन जमीन वाफसा स्थितीत आणावी. त्यानंतर लागवड यंत्राच्या सहाय्याने चार फुटाचे गादीवाफे निर्मिती आणि लागवड एकाच वेळी करावी. त्यानंतर चार फुटांवर ठिबक लॅटरल जोडून पाणी द्यावे.\nठिबक सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन केल्यास उत्पादन वाढते. पाणी, मजुरी खर्च बचत होऊन विद्राव्य खताची मात्रा सहज देता येते.\nजमीन जर हलकी असेल तर ३० सें.मी. अंतर आणि जमीन जर जमीन मध्यम ते भारी असेल तर ४० सें.मी. अंतरावरील ४ लिटर डिस्चार्ज असलेले इनलाइन ड्रिपर निवडावेत.\nगादीवाफ्याची लांबी १५० ते २०० फूट असेल तर १६ एम.एम. व्यासाची लॅटरल आणि वाफ्यांची लांबी २०० फुटांपेक्षा जास्त असेल तर २० एम.एम. व्यासाची लॅटरल निवडावी.\nलागवड जर १५ ते ३० मे दरम्यान केली तर ठिबक सिंचनाबरोबरच सूक्ष्म तुषार संच सुरवातीला दुपारी १२ ते ४ या वेळेत सुरू ठेवावा. म्हणजे लागवड क्षेत्रामधील तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. बेण्याची उगवण लवकर होते. जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर हा सूक्ष्म तुषार संच वापरणे बंद करावे.\nबेणे थंड, कोरड्या, हवेशीर, सावलीच्या जागेत साठवून ठेवावे. साठवणूक करताना प्रथम ६ इंच जाडीचा वाळू किंवा विटांचा चौथरा करून घ्यावा. त्यावर ६ इंच जाडीचा कडुलिंबाचा पाला अंथरावा. त्यावर कार्बेन्डाझिम ५० ग्रॅम, निंबोळी पावडर ५० ग्रॅम पसरून टाकावी. त्यावर १ फूट जाडीचा बेण्याचा थर द्यावा. त्यावर पुन्हा वरीलप्रमाणे कडुलिंब पाला, कार्बेन्डाझिम भुकटी, निंबोळी पावडर पसरावी. असे एकावर एक थर द्यावेत. साधारणतः ४ फूट उंचीचा बियाण्याचा ढीग करून ठेवावा. त्यावर शेवटी कडुलिंबाचा पाला पसरून त्यावर गोणपाट टाकून ढीग झाकून ठेवावा. त्यामध्ये हवा खेळती राहील, याची दक्षता घ्यावी.\nनिवड केलेल्या बेण्यास लागवडीपूर्वी एक दिवस अगोदर रासायनिक बीजप्रक्रिया करावी. त्यासाठी प्लॅस्टिक ड्रममध्ये १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम अधिक १०० मि.लि. क्विनॉलफॉस प्रति १०० लिटर पाण्यात चांगले मिसळून द्रावण तयार करावे. त्यात १५ मिनिटे निवडलेले बेणे बुडवून ठेवावे. त्यानंतर बेणे निथळून सावलीत सुकू द्यावे.\nदुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष लागवडीपूर्वी १ ते २ तास अगोदर बेण्यास जैविक बीजप्रक्रिया करावी. याकरिता ५०० मि.लि.किंवा ५०० ग्रॅम पी.एस.बी., ५०० मि.लि. किंवा ५०० ग्रॅम ॲझोस्पिरीलियम जिवाणू संवर्धक आणि ५०० ग्रॅम गूळ प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात बेणे अर्धा तास बुडवून ठेवावे. त्यानंतर लागवडीकरिता वापरावे.\nसंपर्क : अंकुश सोनावले ९४२०४८६५८७\n(कृषी सहायक, नागठाणे, जि. सातारा)\nआले लागवड ginger cultivation तुषार सिंचन सिंचन ठिबक सिंचन खत ऊस\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nसरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...\nसोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...\nगिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...\nमालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...\nपरभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...\n‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...\nसाताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nखोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...\nवाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...\nनगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...\nपुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...\nकेळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/usha-nadkarni-reaction-on-big-boss-294502.html", "date_download": "2018-11-14T21:36:25Z", "digest": "sha1:MPOJREQZUPLMP5MWDWP5JFY6KLWWM62G", "length": 16678, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'बिग बॉस म्हणजे वेड्यांचा बाजार'", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\n'बिग बॉस म्हणजे वेड्यांचा बाजार'\nबिग बॉस म्हणजे वेड्यांचा बाजार आहे असं बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेल्या उषा नाडकर्णींनी म्हंटलंय. या घरात रहाणं हे येऱ्या गबाळ्याचं काम नसल्याचं त्यांनी म्हंटलंय\nमुंबई, 02 जुलै : बिग बॉस म्हणजे वेड्यांचा बाजार आहे असं बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेल्या उषा नाडकर्णींनी म्हंटलंय. या घरात रहाणं हे येऱ्या गबाळ्याचं काम नसल्याचं त्यांनी म्हंटलंय. गेले 77 दिवस आपण या घरात कसं राहिलो याचं आपल्यालाच अश्चर्य वाटत असल्याचं त्यांनी म्हंटलंय. घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी न्यूज 18 लोकमतला पहिली प्रतिक्रिया दिली.\nघरातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला या घरात पुन्हा कधीही जायला आवडणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. त्यासोबतच बिग बॉसचा पहिला सीझन नक्की कोण जिंकेल याबाबत काहीही सांगता येणं शक्य नसून आपण कुणाच्याही विजयासाठी प्रार्थना करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र बिग बॉसच्या आयोजकांनी बोलावलं तर फिनालेला आपण नक्की जाऊ असंही त्यांनी म्हंटलंय.\nसनी लिओनच्या बायोपिकचा टीझर तुम्ही पाहिलात का\nमराठी बिग बॉसच्या घरामधून उषा नाडकर्णी 'आऊ'ट \nबिग बॉसच्या घरात ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला त्यांना त्यांना घरातच त्याची परतफेड करावी लागली असं त्यांनी सांगितलं. नंदकिशोर चौघुले आणि अन्य दोन जणांनी आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता असंही आऊंनी सांगितलं. मात्र अनिल थत्ते यांच्याविषयी विचारलं असता त्या माणसाशी आपला काहीही संबंध नसून आयुष्यात पुन्हा त्यांचं तोंडही पाहण्याची इच्छा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.\nसईने आऊ आणि शर्मिष्ठावर त्या मेघाचं ऐकून तिच्या सांगण्यानुसार वागत असल्याचा आरोप महेश मांजरेकरांसमोर विकेण्डचा वारमध्ये केला होता. मात्र आऊंना हा आक्षेप खटकला. आपण जसे आहोत तसंच या घरात वागलो. मात्र सईने मेघावर पाठीत खंजीर खुपसल्याचा केलेला आरोप चुकीचा असून उलट सईनेच मेघाच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.\nइंग्लंड दौऱ्यासाठी निवडल्या गेलेल्या या खेळाडूची बहीण आहे मिस्ट्री गर्ल\nबिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर नक्की काय करणार असं त्यांना विचारलं असता घरातून बाहेर पडताच एका सिनेमाच्या निर्मात्याचा फोन आला होता. घरात असल्याने त्यांचा सिनेमा पूर्ण करणं राहिलं होतं. आता बाहेर आल्यानंतर काही दिवस आपण आराम करणार असून त्यानंतर या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण करणार असल्याचं आऊंनी सांगितलंय.\nबुराडी प्रकरण : देवाला भेटायला जायचं आहे, 'मृत्यूच्या डायरी'त चार दिवसांपूर्वीच होती नोंद\nकलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्याघरामधून दर आठवड्याप्रमाणे या आठवड्यामध्ये देखील ज्या सदस्याला कमी मतं मिळाली त्याला बाहेर जाणे अनिवार्य होते. बिग बॉस मराठीच्या घरामधून या आठवड्यामध्ये महराष्ट्राच्या लाडक्या आऊ म्हणजेच उषा नाडकर्णी यांना घरातून बाहेर पडावं लागलं. या आठवड्यामध्ये स्मिता आणि आऊ डेंजर झोनमध्ये आल्या होत्या. उषाजींना निरोप देताना शर्मिष्ठा, मेघा, पुष्कर, सई, आस्ताद.. सगळेच खूप भावूक झाले.पण हे सगळं नाटकी असतं त्याला काहीही अर्थ नसतो असंही त्या म्हणाल्या.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nदीपवीरच्या लग्नासाठी या रिसॉर्टमध्ये 75 रूम्स; एका रूमची किंमत माहितीये\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nअभी तक \u0003खेलने के लिए\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/vinod-tawde-waits-twenty-minutes-for-raj-thackrey-288868.html", "date_download": "2018-11-14T21:35:42Z", "digest": "sha1:SFVLRY5K7T5MZDAMP5TJ54U4GMVFPDFN", "length": 12591, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "....आणि तावडेंनी २० मिनिटं पाहिली राज ठाकरेंची वाट", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\n....आणि तावडेंनी २० मिनिटं पाहिली राज ठाकरेंची वाट\nविनोद तावडे आणि राज ठाकरेंनी एकमेकांची विचापूस केली. त्यानंतर विनोद तावडे हे राज ठाकरे यांच्यासोबत पुन्हा अभिवादन करण्यासाठी गेले\n01 मे: एरव्ही हमरीतुमरीवर येणारे ,एकामेकावर टीका करणारे राजकीय नेते एकामेकाचे चांगले मित्रही असतात. अशा राजकारणाच्या पलीकडच्या मैत्रीची महाराष्ट्राने खूप उदाहरणं पाहिली आहेत. आज असंच एक आश्चर्याचा धक्का देणारी घटना विनोद तावडे आणि राज ठाकरे यांच्या बाबतीत घडली आहे.\nआज महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली. राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनीही अभिवादन केलं. त्यानंतरही कोणाची तरी वाट बघत १५ ते २० मिनिटं थांबले. काही वेळानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे गाडीतून उतरले त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या. विनोद तावडे आणि राज ठाकरेंनी एकमेकांची विचापूस केली. त्यानंतर विनोद तावडे हे राज ठाकरे यांच्यासोबत पुन्हा अभिवादन करण्यासाठी गेले. त्यानंतर एकत्रच बाहेर आले. एरवी एकमेकांवर टिका करणारे हे दोन नेते हातात हात घालून फिरताना पाहून सर्वांनाच आश्चर्यांचा धक्का बसला.\nयातून फक्त वैयक्तिक मैत्री खुलते की राजकीय मैत्रीही परत खुलेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nदीपवीरच्या लग्नासाठी या रिसॉर्टमध्ये 75 रूम्स; एका रूमची किंमत माहितीये\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nअभी तक \u0003खेलने के लिए\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/airport/all/page-3/", "date_download": "2018-11-14T22:12:29Z", "digest": "sha1:2V65J672EC5NLTL2VUWX6W5SBNBPX3SR", "length": 10888, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Airport- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nमुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग\nमुंबईसाठी एक अभिमानाची बातमी आहे. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळानं आपलाच विक्रम मोडलाय.\nमुंबई विमानतळावर तब्बल 4 कोटी 15 लाखांचं 15 किलो सोनं जप्त\n'दंगल'गर्ल झायरा वसीमशी विमानात असभ्य वर्तन, इन्‍स्‍टाग्रामवर पोस्‍ट केला व्हिडिओ\nमुंबई विमातळावर 26 जानेवारीला दहशतवादी हल्ल्याची आयसिसची धमकी\nमुंबई विमानतळाचा नवा विश्वविक्रम,२४ तासांत ९६९ टेकऑफ आणि लँडिंग\nकतरिना कैफ कुणाच्या मुलीसोबत करतेय शाॅपिंग\nमहाराष्ट्र Oct 1, 2017\nशिर्डी विमानतळाचं राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण\nनागपुरकरांना दसऱ्याची भेट,महा मेट्रो ट्रॅकवर \nशिर्डीत विमान आले भारी अन् एसटीच मिळेना दारी \nपावसामुळे मुंबईची विमानसेवा विस्कळीत;56 विमानांचे मार्ग बदलले\nमुंबई विमानतळावर स्पाईस जेटचं विमान घसरलं\nइलेक्ट्राॅनिक वस्तूंमध्ये लपवलं 3 किलो सोनं, पुणे विमानतळावर जप्त\nरणवीर-करिष्माचा नवा धमाका पाहिलात का\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-cid-inquiry-police-crime-95683", "date_download": "2018-11-14T22:33:52Z", "digest": "sha1:XQ535SXIQPNQ7VLCBB7X7PVISPFE3FQR", "length": 19345, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news pune news cid inquiry police crime ‘सीआयडी’च्या तपासामध्ये गतिमानता | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018\nमोका आणि ‘एमपीडीए’ कायद्याचा प्रभावी वापर करून भल्या भल्या गुन्हेगारांना नामोहरम करणारा पोलिस अधिकारी म्हटलं की सुनील रामानंद हे नाव प्रकर्षाने समोर येते. पुण्याचे पोलिससह आयुक्‍त असताना त्यांनी या कायद्याची अंमलबजावणी करून अनेक सराईत गुन्हेगारांना थेट कारागृहाचा रस्ता दाखविला. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचे चांगलेच कंबरडे मोडले. ते सध्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) विशेष पोलिस महानिरीक्षकपदी कार्यरत आहेत. सीआयडीकडून होणारा गुन्ह्यांचा तपास आणि सर्वसामान्य नागरिकांची भावना, या संदर्भात त्यांच्याशी अनिल सावळे यांनी साधलेला संवाद...\nमोका आणि ‘एमपीडीए’ कायद्याचा प्रभावी वापर करून भल्या भल्या गुन्हेगारांना नामोहरम करणारा पोलिस अधिकारी म्हटलं की सुनील रामानंद हे नाव प्रकर्षाने समोर येते. पुण्याचे पोलिससह आयुक्‍त असताना त्यांनी या कायद्याची अंमलबजावणी करून अनेक सराईत गुन्हेगारांना थेट कारागृहाचा रस्ता दाखविला. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचे चांगलेच कंबरडे मोडले. ते सध्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) विशेष पोलिस महानिरीक्षकपदी कार्यरत आहेत. सीआयडीकडून होणारा गुन्ह्यांचा तपास आणि सर्वसामान्य नागरिकांची भावना, या संदर्भात त्यांच्याशी अनिल सावळे यांनी साधलेला संवाद...\nप्रश्‍न : पूर्वी एखाद्या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे द्या, अशी मागणी होत असे. मात्र, गेल्या काही वर्षांत सीआयडीकडे तपास बऱ्याचदा रेंगाळलेला असतो, असे काही नागरिकांना वाटते. त्याबद्दल आपले काय मत आहे\nसुनील रामानंद : काही वर्षांपूर्वी एका तपास अधिकाऱ्याकडे अनेक गुन्ह्यांचा तपास असायचा. त्यामुळे तपास रेंगाळलेला असे; परंतु सीआयडीच्या तपासात गतिमानता आली आहे. गुन्ह्यांचा तपास कोठपर्यंत आला आहे, त्याचा वरिष्ठांकडून नियमित आढावा घेतला जातो. बरेचसे प्रलंबित गुन्हे निकाली काढण्यात आले आहेत. तपासाचा दर्जाही उंचावला आहे. संथ गतीने तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाते. त्यामुळे सध्या हे चित्र पूर्णपणे बदलले आहे.\nसीआयडीकडील काही महत्त्वांच्या गुन्ह्यांची नेमकी सद्य:स्थिती काय आहे\nसुनील रामानंद : कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षकासह कर्मचाऱ्यांवर दाखल गुन्ह्याचा तपास करून तीन महिन्यांत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अण्णा भाऊ साठे महामंडळातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम याच्याविरुद्ध आरोपपत्र पाठविण्यात आले आहे. तसेच, सांगली येथे पोलिस कोठडीतील अनिकेत कोथळे मृत्यू प्रकरणाचा तपास पूर्ण केला आहे. त्याबाबत सीआयडीकडून दोन-चार दिवसांत आरोपपत्र दाखल करण्यात येईल. मोठे आर्थिक घोटाळे, फसवणूक, पोलिस कोठडीतील मृत्यू अशा महत्त्चांच्या गुन्ह्यांचा तपास सीआयडी करते. अनावश्‍यक रेंगाळलेल्या प्रकरणांचा तपास पूर्ण करून त्यात गतिमानता आली आहे. गुन्ह्यांच्या दोषसिद्धीचे (कन्व्हिक्‍शन रेट) प्रमाणही वाढले आहे.\nसीआयडीमध्ये नियुक्‍ती म्हणजे काहींना ‘साइड पोस्टिंग’ वाटते. येथील कामकाजाची पद्धत कशी असते\nसुनील रामानंद : सीआयडीचे मुख्यालय पुण्यात आहे. या विभागाचे प्रत्येक जिल्ह्यात युनिट असून, तेथे पोलिस उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी असतो. एखाद्या गुन्ह्याचा तपास हा राज्य सरकार, पोलिस महासंचालक आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीआयडीकडे सोपविला जातो. क्‍लिष्ट गुन्ह्यांची उकल करताना तपासी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कसब पणाला लागते. कायद्याचे ज्ञान आणि त्याचा योग्य वापर करता येणे आवश्‍यक आहे. येथे खूप शिकण्यासारखे आहे. येथील कामकाजाचा अनुभव घेतलेल्या अधिकाऱ्यांमध्ये तपासाचे कौशल्य निश्‍चितच वाढते. सीआयडीमध्ये कर्तव्य बजावणे हे ‘कामचलाऊ’ लोकांचे काम नाही.\nज्या गुन्ह्यांचा तपास लागत नाही, असे काही गुन्हे सीआयडीकडे सोपविण्यात येतात. त्यामुळे सीआयडीमधील अधिकाऱ्यांना तपास करण्यात अडचणी येतात\nसुनील रामानंद : बऱ्याचदा एखाद्या गुन्ह्याचा तपास लागत नसल्यास ते प्रकरण सीआयडीकडे सोपविण्यात येते. दोन-चार वर्षांनंतर पुरावे गोळा करणे हे जिकिरीचे असते. गंभीर गुन्ह्यांचा तपास हा लवकर सीआयडीकडे सोपविल्यास तपास करण्यास उत्साह येतो. तसेच, दोषसिद्धीचे प्रमाण वाढणे शक्‍य असते.\nसीआयडीच्या सक्षमीकरणासाठी काय उपाययोजना सुरू आहेत\nसुनील रामानंद : सीआयडीच्या युनिट्‌सना पुरेसे मनुष्यबळ आणि वाहनांची गरज आहे. रिक्‍त पदे भरण्याची गरज आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयात कायदा अधिकारी नेमण्याची गरज आहे. पोलिस आयुक्‍त किंवा जिल्हा पोलिस अधीक्षकांना एखाद्या गुन्ह्यासाठी आपला वकील नेमण्याची मुभा आहे. सीआयडीला तशी मुभा दिल्यास दोषसिद्धीचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.\nमराठा समाजाचा \"ओबीसीं'मध्ये समावेश करावा\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\nकाश्‍मिरी तरुणाकडून दोन किलो चरस जप्त\nमुंबई - पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ठाण्यातील शीळ फाटा येथे गुलाम खान या काश्‍मिरी तरुणाला अटक करून सुमारे दोन किलो चरस हस्तगत केले...\nस्वातंत्र्य, समृद्धी, शांततेसाठी भारत-अमेरिकेचे प्रयत्न : डोनाल्ड ट्रम्प\nवॉशिंग्टन : भारत व अमेरिकेचे संबंध हे स्वातंत्र्य, समृद्धी आणि शांतता यासाठी एकत्रित कसून प्रयत्न करतील, असा विश्‍वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड...\n25 लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक\nपुणे - मजूर पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडे सुमारे 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून दोन जणांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने...\nशिकारी तांड्यांसह हुल्लडबाजांवर वॉच\nकऱ्हाड - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जंगली पायवाटांवरून वन्यजीव विभागाला हुलकावणी देऊन येणाऱ्या शिकारी तांड्यांसह अवैध हुल्लडबाज लोकांवर वॉच...\nअल्पवयीन नातीवर आजोबाकडून बलात्कार\nफलटण - येथील परिसरात आजोबाने अल्पवयीन नातीवर वारंवार बलात्कार केला. त्यातून गरोदर राहिलेल्या नातीने दोन दिवसांपूर्वी जन्मलेल्या अर्भकाचा खून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-leopard-attack-93107", "date_download": "2018-11-14T22:05:38Z", "digest": "sha1:SHVWW6QO3GDLA47WAOCSEJG2GDSGUVNX", "length": 15580, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news leopard attack मेलो असतो तर पैसे मिळाले असते | eSakal", "raw_content": "\nमेलो असतो तर पैसे मिळाले असते\nगुरुवार, 18 जानेवारी 2018\nउमरेड - एकूण २५ मिनिटांचा थरार.. जीव वाचविण्यासाठी दोघांचीही धडपड... बिबट्याच्या पोटात भुकेची पेटलेली आग... या झुंजीची कहाणी राजेंद्र ठाकरे (वय ५५) सांगतात तेव्हा अंगावर सर्रकन काटा उभा राहतो... नागपुरातील मेडिकल रुग्णालयात त्यांनी या थराराची माहिती दिली. ती त्यांच्याच शब्दात-\nउमरेड - एकूण २५ मिनिटांचा थरार.. जीव वाचविण्यासाठी दोघांचीही धडपड... बिबट्याच्या पोटात भुकेची पेटलेली आग... या झुंजीची कहाणी राजेंद्र ठाकरे (वय ५५) सांगतात तेव्हा अंगावर सर्रकन काटा उभा राहतो... नागपुरातील मेडिकल रुग्णालयात त्यांनी या थराराची माहिती दिली. ती त्यांच्याच शब्दात-\nवेळ असेल सकाळी सातची. रात्रभर शेतात जागली केल्यानंतर लहान भाऊ रवींद्र बैल सोडायला गेला. या वेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर मागून झेप घेतली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे तो जिवाच्या आकांताने ओरडला. बाजूच्या शेतात मी होतो. तेथून धावत आलो. तोपर्यंत रवींद्रने बिबट्याला पळवून लावले होते, पण जनावर जवळपासच होते. बिबट्या बैलाला मारेल म्हणून बैल सोडवून आणण्याची विनंती केली. स्वरक्षणासाठी एक काठी व कुऱ्हाड सोबत घेतली. बैल सोडताच पुन्हा बिबट्याने झडप घातली. भावाने वार केला, पण तो चुकला. बिबट्याने झडप घालून बैलाला जखमी केले...ते पाहून बैल वाचविण्यास धावलो. बिबट्याने माझ्यावर झडप घेत नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न केला. जीव वाचविण्यासाठी हात पुढे केला. बिबट्याने हातच पकडला...आणि झुंज सुरू झाली. कधी तो वर, मी खाली...कधी मी वर तो खाली.. लहान भाऊ ही झटापट बघतोय, पण त्याला वार करता येत नव्हता त्याचा वार चुकला असता तर...माझ्या डोळ्यांसमोर पत्नी व मुलाचा चेहरा...जिवाच्या आकांताने मीही ताकद लावली..आणि भावाने वार केला. तो बिबट्यावर बसताच त्याने पुन्हा संपूर्ण ताकदीनिशी दात माझ्या हातात खोलवर रोवले. माझी जीव वाचविण्यासाठी झडपड सुरू होती.. तोपर्यंत आजूबाजूची आणखी तीन माणसे आली. बिबट्याचा रुद्रावतार पाहून घाबरले. झाडावर चढले. एवढ्यात कुऱ्हाडीचा एक घाव त्या बिबट्याच्या जिव्हारी लागला. त्याची हातावरची पकड सैल झाली. बिबट्याला भावाने काठीने झोडपणे सुरू केले. पण, तो बिबटही मोठा चिवट त्याचा वार चुकला असता तर...माझ्या डोळ्यांसमोर पत्नी व मुलाचा चेहरा...जिवाच्या आकांताने मीही ताकद लावली..आणि भावाने वार केला. तो बिबट्यावर बसताच त्याने पुन्हा संपूर्ण ताकदीनिशी दात माझ्या हातात खोलवर रोवले. माझी जीव वाचविण्यासाठी झडपड सुरू होती.. तोपर्यंत आजूबाजूची आणखी तीन माणसे आली. बिबट्याचा रुद्रावतार पाहून घाबरले. झाडावर चढले. एवढ्यात कुऱ्हाडीचा एक घाव त्या बिबट्याच्या जिव्हारी लागला. त्याची हातावरची पकड सैल झाली. बिबट्याला भावाने काठीने झोडपणे सुरू केले. पण, तो बिबटही मोठा चिवट तो गतप्राण झाल्यानंतरच माझा हात सोडविता आला. भावाने मला गाडीवर बसविले. गावात आलो...वनाधिकाऱ्याला घटनेची माहिती दिली. आम्ही दोघे भाऊ उमरेडच्या शासकीय रुग्णालयात दुचाकीवरून आलो. डॉक्‍टरने तपासून प्रथमोपचार केले. ॲम्बुलन्स बोलावून नागपूरला रवाना केले. नागपूरच्या शासकीय इस्पितळात भरती करण्यात आले. हातापायावर जखमा आहेत. वनविभागाचे कर्मचारी येऊन बयाण नोंदवून गेले. शासकीय मदत नाहीच. कुणी लोकप्रतिनिधीही नाही भेटायला आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलास झोडापे यांनी स्वतःकडून आर्थिक मदत केली. आणखी मदत लागल्यास मदतीचे आश्वासन दिले. मेलो असतो तर पैसे मिळाले असते तो गतप्राण झाल्यानंतरच माझा हात सोडविता आला. भावाने मला गाडीवर बसविले. गावात आलो...वनाधिकाऱ्याला घटनेची माहिती दिली. आम्ही दोघे भाऊ उमरेडच्या शासकीय रुग्णालयात दुचाकीवरून आलो. डॉक्‍टरने तपासून प्रथमोपचार केले. ॲम्बुलन्स बोलावून नागपूरला रवाना केले. नागपूरच्या शासकीय इस्पितळात भरती करण्यात आले. हातापायावर जखमा आहेत. वनविभागाचे कर्मचारी येऊन बयाण नोंदवून गेले. शासकीय मदत नाहीच. कुणी लोकप्रतिनिधीही नाही भेटायला आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलास झोडापे यांनी स्वतःकडून आर्थिक मदत केली. आणखी मदत लागल्यास मदतीचे आश्वासन दिले. मेलो असतो तर पैसे मिळाले असते जिता आहो त कुणी वाली नाही... शेतात तूर, गहू, चणा, ज्वारी आहे. जागलीला कुणी जात नाही. एकुलता एक मुलगा आहे. तो माझ्यासोबत आहे. शेत वन्यप्राण्यांसाठी मोकळे झाले आहे. साहेब, संपूर्ण शेत नासले हो..चहूबाजूने जंगलाने वेढलेले शेत आहे, पुढे कसे होईल जिता आहो त कुणी वाली नाही... शेतात तूर, गहू, चणा, ज्वारी आहे. जागलीला कुणी जात नाही. एकुलता एक मुलगा आहे. तो माझ्यासोबत आहे. शेत वन्यप्राण्यांसाठी मोकळे झाले आहे. साहेब, संपूर्ण शेत नासले हो..चहूबाजूने जंगलाने वेढलेले शेत आहे, पुढे कसे होईल लहानपणापासून वन्यप्राणी बघत आलो, पण असा प्रसंग ओढवेल असे वाटले नव्हते.\nफिनटेक कंपन्यांना भारतात प्रचंड संधी : पंतप्रधान\nसिंगापूर : जगभरातील फिनटेक कंपन्यांसाठी भारत संधीचे प्रवेशद्वार असून गुंतवणूकदारांसाठी भारत आता सर्वाधिक आवडते ठिकाण बनल्याचे पंतप्रधान नरेंद्र...\nशिकारी तांड्यांसह हुल्लडबाजांवर वॉच\nकऱ्हाड - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जंगली पायवाटांवरून वन्यजीव विभागाला हुलकावणी देऊन येणाऱ्या शिकारी तांड्यांसह अवैध हुल्लडबाज लोकांवर वॉच...\nउंड्री : उंड्री येथे कानडेनगरच्या रस्त्यालगत खडी पसरली आहे. रस्त्याचे काम अर्धवट आहे. रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे....\nपर्वती : पर्वतीसमोरील मारुती मंदिरासमोर 24 तास बेशिस्तपणे वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक अडवली जाते आणि वाहतूक कोंडी होते. तेथे \"नो पार्किंग'...\nशॉर्ट सर्किटमुळे चव्हाणनगर येथील अंगणवाडीला आग\nसहकारनगर : चव्हाणनगर (तीन हत्ती चौक) येथील कै.विष्णू जगताप क्रीडा संकुल येथील जलतरण तलावात इलेक्ट्रिकल मोटारीने पाणी सोडले जाते. मोटारीच्या...\n९० व्या वर्षी ते झाले पट्टीचे चित्रकार\nकिवळे : तरुणपणी चित्रकलेशी काडीचाही संबंध नसणाऱ्या मामुर्डी येथील सी. के. दामोदरन यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी आपल्या कुंचल्यातून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/list-of-worlds-laziest-nations-1746205/", "date_download": "2018-11-14T22:13:50Z", "digest": "sha1:V3RY6V3DR7AACEG2SFJ5BNIZBWTESXAU", "length": 12642, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "List of world’s Laziest nations | आळशी देशांची यादी जाहीर, कुठे आहे भारत? | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nआळशी देशांची यादी; कुठे नेऊन ठेवलाय भारत माझा\nआळशी देशांची यादी; कुठे नेऊन ठेवलाय भारत माझा\nसगळ्यात जास्त शारीरिक कष्ट करणारा किंवा कामसू या निकषावर युगांडा या देशानं १६८ मध्ये पहिलं स्थान मिळवलं आहे\nजागतिक आरोग्य संघटनेनं १६८ देशांमध्ये पाहणी केली असून कुठला देश सगळ्यात जास्त उत्साही व कार्यक्षम आहे आणि कुठला देश आळशी आहे याची वर्गवारी केली आहे. सगळ्यात जास्त शारीरिक कष्ट करणारा किंवा कामसू या निकषावर युगांडा या देशानं पहिलं स्थान मिळवलं आहे तर या यादीत तळाला म्हणजे सगळ्यात आळशी या स्थानावर कुवेत हा देश विराजमान झाला आहे.\nउत्साही असलेला किंवा शारीरिक कष्ट घेणारा या निकषामध्ये अमेरिका १४३व्या स्थानावर, इंग्लंड १२३व्या, सिंगापूर १२६व्या तर ऑस्ट्रेलिया ९७व्या स्थानावर आहे. कुवेत, अमेरिकन समोआ, सौदी अरेबिया व इराकमधल्या अर्ध्यापेक्षा जास्त जनतेला पुरेसा व्यायाम घडत नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेनं नमूद केलं आहे. तर युंगाडामधले फक्त ५.५ टक्के जनता पुरेशी कार्यप्रवण नाहीये.\nउत्साहीपणाच्या निकषामध्ये १६८ देशांमध्ये भारत ११७व्या स्थानावर असून फिलिपाइन्स १४१व्या तर ब्राझिल १६४व्या स्थानी आहे. दर आठवड्याला शरीराला ७५ मिनिटांचा तीव्र किंवा १५० मिनिटांचा मध्यम स्वरूपाचा व्यायाम घडत असेल तर तो पुरेसा व्यायाम शरीरासाठी आहे असा संघटनेचा निकष आहे.\nबहुतेस सगळ्या देशांमध्ये पुरूषांपेक्षा महिला कमी उत्साही किंवा शारीरिक मेहनत करत असल्याचे आढळले आहे. गरीब देशांमध्ये जास्त शारीरिक कष्ट घेण्याचे प्रमाण जास्त उत्पन्न असलेल्या देशांपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे. कामाचं बैठं स्वरूप व वाहनांवर असलेलं कमालीचं अवलंबित्व यामुळे श्रीमंत देशांमधल्या नागरिकांचा शारीरिक व्यायाम कमी होत असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. गेल्या १५ वर्षांमध्ये शारीरिक व्यायामाच्या पातळ्यांमध्ये फारसा बदल झालेला नसल्याचंही यात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे बहुतेक सगळ्या देशांनी, लोकांनी व्यायाम करावा, शारीरिक कष्टांचं प्रमाण वाढवावं यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रबोधन करण्याची गरज जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nराज ठाकरेंना सचिनकडून 'ही' गोष्ट शिकायला आवडेल\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nचौथीनंतरच्या प्रत्येक प्रगतीपुस्तकावर बाळासाहेबांची सही - राज ठाकरे\nVideo : भर कार्यक्रमात किसिंगच्या त्या प्रकरणाबद्दल काजल म्हणते..\nवकील तरुणीशी शेरेबाजी तरुणांना पडली महागात; तिघांची रवानगी पोलीस कोठडीत\nआईच ठरली वैरीण; दोन मिनिटाच्या रागाने चिमुकल्याचा केला घात\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nहंगामापूर्वीच गोड रसाळ द्राक्षांची आवक\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअंबरनाथमध्ये घर घेऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.angatpangat.in/poems/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A5%80/", "date_download": "2018-11-14T21:36:00Z", "digest": "sha1:JUC3NOAQEWN3GRCLMZV2ZANF7OJMDYWG", "length": 2561, "nlines": 102, "source_domain": "www.angatpangat.in", "title": "जिलबी - Diwali Pangat", "raw_content": "\nहौस होती मला कधीची\nपण दही-तूप न वापरता\nचविष्ट कशी हो करतां \nकेली त्यात थोडी बदली\nघाल पाणी, घाल पीठ\nघालू का कणभर मीठ\nकसे हो जमते हलवायाला\nबोण्डे, नुक्त्या, बुंदी पडल्या\nपडेनात पण गोल जिलब्या\nजिलबी काही सरळ नाई\nकधी सोप्पी कधी फरेबी\nअनेक तिच्या ह्या लकबी\nपण मीही ठरवलं मनाशी\nबघू तरी होत नाही कशी\nचोवीस तास कैदेत ठेवून\nघेतला मैदा थोडा आंबवून\nतांदूळ आणि उडीद पिठी\nमैद्यांस मारी घट्ट मिठी\nकेशर गूळ- साखर पाक\nलिंबू देई झक्क झाक\nगरम तेलात धरली धार\nदोन वळी अन एक तार\nबाई जमली मला जिलबी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Vaibhavwadi-irregular-bus-transport-against-student-protest/", "date_download": "2018-11-14T21:40:31Z", "digest": "sha1:Z7KHDMMVCTZSGMQ7PS2MOA2SQTZT357V", "length": 5817, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वैभववाडी बसस्थानकात विद्यार्थ्यांनी रोखल्या एसटी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › वैभववाडी बसस्थानकात विद्यार्थ्यांनी रोखल्या एसटी\nवैभववाडी बसस्थानकात विद्यार्थ्यांनी रोखल्या एसटी\nवैभववाडी तालुक्यात ‘मानवविकास’ अंतर्गत सुरु असलेल्या एस.टी बस अनियमीत धावत असल्याच्या निषेधार्थ कोकीसरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मंगळवारी सायंकाळी वैभववाडी एस.टी.स्टँडमध्ये अर्धा तास एस.टी.बसेस रोखल्या. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत पर्यायी एस.टी. उपलब्ध करुन देताच विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केले.\nकोकीसरे विद्यालय सायंकाळी 5 वा. सुटते. मात्र, या विद्यार्थ्यांसाठी असलेली ‘मानवविकास’ ची एसटीबस नेहमी अर्धा ते पाऊण तास उशिरा पोहोचते. त्यामुळे कोकीसरे, नापणे, नाधवडेकडे जाणार्‍या विद्यार्थ्यांचे मोठे हाल होतात. याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करत शाळा सुटताच वैभववाडी एस.टी.स्टँड गाठले व एसटी रोखो आंदोलन सुरु केले. सभापती लक्ष्मण रावराणे, काही पालक, शिक्षक उपस्थितीत होते. विद्यार्थ्यांनी कणकवली-जांभवडे, वैभववाडी- नापणे व विजयदुर्ग-पाचल या गाड्या रोखून धरल्या. वाहतूक नियंत्रकांच्या ठोस आश्‍वासनाशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा आक्रमक पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला. दरम्यान पोलिस घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक पोलिस अनमोल रावराणे व दशरथ घाडीगांवकर यांनी वाहतूक नियंत्रकांशी चर्चा केली. स्टँडसमोर असलेली नापणे एस.टी. व्हाया कोकीसरे सोडण्यात येत असल्याचे सांगताच विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केले. यावेळी कोकीसरे विद्यालयातील शिक्षक, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. मानव विकास योजनेतंर्गत वैभववाडी तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पाच एस.टी.बस देण्यात आल्या आहेत. मात्र, या एस.टी.बस नेहमीच अनियमीत धावत असल्यामुळे लहान लहान विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या बस नियमीत सोडाव्यात अशी मागणी विद्यार्थी व पालकांमधून केली जात आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Black-horse-chowk-issue/", "date_download": "2018-11-14T21:52:15Z", "digest": "sha1:ZJWSAHSX6DCMZ4OEWEMSDZS5NOZ7RGGC", "length": 4956, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘काळा घोडा’ला इस्रायलच्या पंतप्रधानांचे नाव देण्यावरून वाद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘काळा घोडा’ला इस्रायलच्या पंतप्रधानांचे नाव देण्यावरून वाद\n‘काळा घोडा’ला इस्रायलच्या पंतप्रधानांचे नाव देण्यावरून वाद\nदक्षिण मुंबईतील काळा घोडा चौकाला इस्त्रायलचे माजी पंतप्रधान शिमॉन पेरेज यांचे नाव देण्यासाठी पालिका आयुक्तांचा आग्रह असून याला भाजपाचाही पाठिंबा आहे. पण मुंबईतील रस्ते व चौकांना भारतीय नेत्याचे अथवा प्रतिष्ठीत व्यक्तीचेच नाव द्यायला हवे, असे मत, शिवसेनेसह काँग्रेस, समाजवादी पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. त्यामुळे या चौकाचे नामकरण वादाच्या भोवर्‍यात अडकण्याची शक्यता आहे.\nकाळा घोडा येथील चौकाला इस्त्रायलचे माजी पंतप्रधान शिमॉन पेरेज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंगळवारी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी गटनेत्यांच्या मंजुरीसाठी सादर केला होता.\nमुंबईतील पूल, चौक, एवढेच नाही तर रेल्वे स्टेशनला देण्यात आलेली विदेशी नावे बदलून तेथे भारतीय नावे देण्यात येत आहेत. असे असताना इस्त्रायल पंतप्रधानांचे चौकाला नाव देण्याचा प्रस्ताव पालिका आयुक्तांनी सादर करून, नवा वाद निर्माण केला आहे. काळा घोडा चौकाच्या नामकरणावरून होणारा वाद लक्षात घेऊन, मंगळवारी गटनेत्यांच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आलेला प्रस्ताव महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी निर्णय न घेता पुढे ढकलला. दरम्यान काळा घोडा चौकाला इस्त्रायल पंतप्राधानांचे नाव देण्यास काँग्रेसचा विरोध असल्याचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्पष्ट केले.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Policeman-Death-on-a-dread-of-heart-attack/", "date_download": "2018-11-14T21:40:05Z", "digest": "sha1:J4NE6A6HGR24RTT42X7IYSV3ZL5EBMBS", "length": 4050, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पोलिसाचा हृदयविकाराच्या झटक्याने ड्युटीवरच मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › पोलिसाचा हृदयविकाराच्या झटक्याने ड्युटीवरच मृत्यू\nपोलिसाचा हृदयविकाराच्या झटक्याने ड्युटीवरच मृत्यू\nजव्हारमध्ये नोकरी बजावताना रवींद्र जहांगीर खर्डे (43) यांचा शनिवारी वसई हायवेजवळ हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. रवींद्र खर्डे पोलीस ठाण्यात काम करायचे. त्यांना शनिवारी कैदी सोडवायचे होते.\nजव्हार पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी कमी असल्यामुळे ते स्वतः आरोपींना सोडण्यासाठी ठाण्याला गेले. मात्र, तेथून परतत असताना खर्डे यांना वसई हायवेजवळ हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यांना दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या मृत्युमुळे पोलीस वर्तुळावर शोककळा पसरली आहे.\nविस्ताराच्या चकव्याने इच्छुकांच्या अपेक्षेवर पाणी\nमुंबईला ‘ओखी’चा धोका कायम\nमुंबईत सायकल ट्रॅक सुरू; ११.५ किमीची मार्गिका\nविदेशी नागरिकांसाठी राज्य ठरतेय असुरक्षित\nशिक्षण सचिवांना राज्याच्या भूगोलाचे अज्ञान\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Tribal-Department-scam-How-many-committees-to-be-appointed-High-Court/", "date_download": "2018-11-14T21:43:54Z", "digest": "sha1:2GOZ6DSMTYJGRDRUGWQS46E3SR7PZ6JY", "length": 5796, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आदिवासी विभाग घोटाळा; किती समित्या नेमणार?- हायकोर्ट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › आदिवासी विभाग घोटाळा; किती समित्या नेमणार\nआदिवासी विभाग घोटाळा; किती समित्या नेमणार\nआदिवासी विकास मंत्रालयाच्या विकास योजनेत गेल्या पाच वर्षात झालेल्या 6 हजार कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करणार्‍या मूळ चौकशी समितीच्या अहवालाची छाननी करण्यासाठी सेवानिवृत्त सनदी अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्याच्या राज्य सरकारच्या भुमिकेवर उच्च न्यायालयाने प्रश्‍न चिन्ह उपस्थित केले. अजून किती कमिट्या स्थापन करणार असा सवाल न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती एम.एस कर्णिक यांच्या खंडपीठाने उपस्थित करून घोटाळ्याप्रकरणी आरोपींविरोधात खटला दाखल करण्यासाठी कोणती पावले उचललीत असा जाबच न्यायालयाने राज्य सरकारला विचारला.\nआदीवासी विकास मंत्रालयामार्फत राज्यात राबविल्या जाणार्‍या आदीवासी विकास योजनांत कोट्यावधी रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करून या गैरव्यवहाराची सीबीआय मार्फत अथवा स्वतंत्रयंत्रणेमार्फत चौकशी करावी अशी विनंती करणारी जनहिति याचिका नाशिकमधील बहिराम मोतीराम आणि गुलाब पवार यांच्यावतीने अ‍ॅड. राजेंद्र रधुवंशी यांनी उच्च न्यायालयात दाखल केली.\nत्या याचिकेवर न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती एम.एस कर्णिक यांच्या खंडपीठा समोर सुनावणी झाली. यावेळी सेवानिवृत्त न्यायाधीश गायकवाड यांच्या समितीने चौकशी करून आपला अहवाल सादर केला असताना सेवानिवृत्त सनदी अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली दुसरी समिती नेमण्याच्या सरकारच्या भूमिकेवर आम्हाला शंका येत आहे, अशी टिप्पणी न्यायमूर्ती शंतनु केमकर आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने केली़ याचवेळी घोटाळ्याच्या सूत्रधारांवर खटला चालवण्यासाठी कोणती पावले उचलली, असा सवाल करून एका आठवडाभरात प्रतिज्ञापत्राद्वारे कळवण्याचे निर्देशही दिले़\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Yes-I-Savitribai-is-a-solo-drama-experiment/", "date_download": "2018-11-14T21:40:58Z", "digest": "sha1:4TJYLAUPFLOALUDGRHYJXUQZVAA6JEGU", "length": 5889, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘व्हय, मी सावित्रीबाई’ एकपात्री नाट्यप्रयोगाला दाद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › ‘व्हय, मी सावित्रीबाई’ एकपात्री नाट्यप्रयोगाला दाद\nक्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले जिवाचे रान, त्यासाठी सोसलेल्या वेदना, महात्मा फुले यांना दिलेली खंबीर साथ असा संघर्षमय आयुष्याचा प्रवास ‘व्हय, मी सावित्रीबाई’ या एकपात्री नाटकातून विलक्षण ताकदीने उलगडला. दामिनी जाधव या अभिनेत्रीने नाशिककरांसमोर सावित्रीबाई फुले अक्षरश: जिवंत केल्या.\nनिमित्त होते कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे आयोजित व ‘सपान’ संस्थेतर्फे निर्मित ‘व्हय, मी सावित्रीबाई’ या एकपात्री नाटकाच्या उद्घाटकीय प्रयोगाचे. कुसुमाग्रज स्मारक येथे रविवारी (दि. 2) हा कार्यक्रम झाला. सुषमा देशपांडे लिखित या नाटकाचे दिग्दर्शन सचिन शिंदे यांनी केले होते. दामिनी जाधव यांनी ताकदीचा अभिनय सादर केला. त्यांनी सावित्रीबाई, जोतिबा फुले यांच्यासह अन्य भूमिकाही मोठ्या खुबीने साकारल्या. सावित्रीबाईंच्या जोतिबांशी झालेल्या विवाहाच्या प्रसंगाने नाटकाला सुरुवात झाली. त्यानंतर तत्कालीन समाजाकडून कथित शूद्रांवर होणारे अत्याचार, त्यामुळे व्यथित झालेले जोतिबा, त्यांनी सावित्रीबाईंना दिलेले शिक्षण, त्यामुळे या दाम्पत्याला समाजाकडून झेलावे लागलेले अपशब्द अशा अनेकविध प्रसंगांतून नाटक रंगत गेले. दीडशे वर्षांपूर्वी सावित्रीबाईंनी सनातन्यांशी दिलेला लढा बारीकसारीक प्रसंगांतून जिवंत करण्यात आला.\nनाटकाचे निर्मितीप्रमुख लक्ष्मण कोकणे असून, संगीत रोहित सरोदे यांचे, तर वेशभूषा राहुल गायकवाड यांची होती. नीलेश सूर्यवंशी, धनंजय गोसावी, प्रथमेश देशपांडे, चेतन बर्वे, कार्तिकेय कात्रजकर, उर्वराज गायकवाड यांनी रंगमंच व्यवस्था सांभाळली. प्रारंभी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह प्रा. मकरंद हिंगणे यांच्या हस्ते कलावंतांचा सत्कार करण्यात आला. नाटकाला रसिकांनी गर्दी केली होती.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/node/416", "date_download": "2018-11-14T22:48:43Z", "digest": "sha1:HL4TKH3WI4A4NXDM5WDJPVBMZBBUD74D", "length": 8734, "nlines": 78, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "अनेक वर्षांनी निखळ आनंद देणारे विनोदी नाटक पाहिले | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअनेक वर्षांनी निखळ आनंद देणारे विनोदी नाटक पाहिले\nविद्यासागर अध्‍यापक लिखीत आणि लता नार्वेकर निर्मित ‘आधी बसू मग बोलू’ या नाटकाचा प्रयोग मी गुरूवार दिनांक 19 मे 2011 रोजी पाहिला. या नाटकाचे दिग्‍दर्शन चंद्रकांत कुळकर्णी यांनी केले आहे. अनेक वर्षांनंतर इतका स्‍वच्‍छ आणि आणि मोकळ्या विनोदाचा अनुभव मी घेतला.\nगेली 5-6 वर्षे समीक्षक या नात्‍याने जी विनोदी नाटके मी पहात होतो, त्‍यातल्‍या बहुसंख्‍य नाटकांना बहुसंख्‍य प्रेक्षक का हसतात, हेच मला कळत नव्‍हते. त्‍यामुळे त्‍या उगाचच हसणा-यांच्‍या गर्दीत मी एक अडाणी व मुर्ख प्रेक्षक ठरत होतो. याची कारणमिमांसा मी शोधून काढली आणि मला असे आढळले की, आजचा प्रेक्षक पूर्वीसारखा एकाच पातळीवरचा नाही. त्‍यात भिन्‍न गट निर्माण झाले आहेत. काही प्रेक्षकवर्ग असा आहे ज्‍यांना विनोदाची जाण नाही, चांगले विनोद कळण्‍याची क्षमता नाही. त्‍याबाबतची जी एक विशिष्‍ट संस्‍कृति लागते आणि नाटक पाहण्‍याची जी पार्श्‍वभूमी लागते त्‍याचा पूर्णपणे अभाव असलेला हा प्रेक्षकवर्ग होता. पूर्वी कोणत्‍याही मराठी मराठी नाटकाला विशिष्‍ट बौद्धिक पातळीवरचा एक प्रेक्षकवर्ग लाभायचा, तशी परि‍स्थिती आता राहिलेली नाही. म्‍हणूनच फुटकळ, यमक जुळवणा-या विनोदांना हसणारे आणि खरोखरच काही बौद्धिक आनंद देणा-या विनोदाला हसणारे असे प्रेक्षकांचे दोन वर्ग आजमितीला पडतात.\n‘आधी बसू...’ चा जो प्रयोग मी पाहिला तो बौद्धिक आनंद आणि निखळ विनोद यांचा आस्‍वाद देणारा होता. कोणत्‍याही प्रकारचा अतिरेक नाही, विडंबनाची टोकाची गाठलेली पातळी नाही, अश्‍लीलसूचक किंवा कंबरेखालचे विनोद नाहीत. नाट्यांतर्गत घडणा-या घटना वास्‍तवपूर्ण होत्‍या. चंद्रकांत कुळकर्णी यांची दिग्‍दर्शनातील सफाई वाखाणण्‍याजोगी आहे. कलाकारांच्‍या अभिनयातून स्‍वच्‍छ हास्याची निर्मिती होत होती. खूप दिवसांनी एक प्रसन्‍न आणि मोकळ्या विनोदाचे स्‍वच्‍छ नाटक पाहिल्‍याचा अनुभव मिळाला.\nदिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला.\nमहाराष्ट्राचे काव्यतीर्थ - केशवसुत\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-grapes-advice-7147", "date_download": "2018-11-14T22:49:33Z", "digest": "sha1:ZZTNPFN7R7MDAGQFXIQRB7AHUIDSX3OZ", "length": 19649, "nlines": 165, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in marathi, agrowon, Grapes advice | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहलक्या पावसाची शक्यता, द्राक्षबागेत स्थितीनुसार करा उपाययोजना\nहलक्या पावसाची शक्यता, द्राक्षबागेत स्थितीनुसार करा उपाययोजना\nहलक्या पावसाची शक्यता, द्राक्षबागेत स्थितीनुसार करा उपाययोजना\nहलक्या पावसाची शक्यता, द्राक्षबागेत स्थितीनुसार करा उपाययोजना\nडॉ. एस. डी. सावंत\nगुरुवार, 5 एप्रिल 2018\nयेत्या आठवड्यामध्ये सर्व द्राक्ष विभागामध्ये अधूनमधून ढगाळ वातावरण निश्चित राहणार आहे. बहुतांश द्राक्ष विभागामध्ये ७ आणि ८ तारखेला हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढे १५ एप्रिलनंतर पुन्हा सर्व विभागांमध्ये कमी जास्त प्रमाणात पावसाची शक्यता आहे.\nयेत्या आठवड्यामध्ये सर्व द्राक्ष विभागामध्ये अधूनमधून ढगाळ वातावरण निश्चित राहणार आहे. बहुतांश द्राक्ष विभागामध्ये ७ आणि ८ तारखेला हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढे १५ एप्रिलनंतर पुन्हा सर्व विभागांमध्ये कमी जास्त प्रमाणात पावसाची शक्यता आहे.\nनाशिकमध्ये सर्वसाधारणपणे दक्षिण भागामध्ये (निफाड व सिन्नर) जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे.\nसोलापूरच्या सर्व द्राक्ष उत्पादक भागामध्ये म्हणजेच नानज, काटी, कारी, वैराग, बार्शी, उस्मानाबाद, तुळजापूर या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.\nसांगली भागामध्ये कवठेमहांकाळ, पळशी, खानापूर, विटा, तासगाव, पलूस व वाळवा येथे ७ व ८ तारखेला हलक्या पावसाची शक्यता आहे.\nपुण्यामध्ये नारायणगाव, जुन्नर भागामध्ये जास्त प्रमाणात, तर यवत भागामध्ये कमी प्रमाणात पावसाची शक्यता आहे. बारामती भागामध्ये ८ तारखेला पावसाची शक्यता आहे.\nहवामानाच्या वरील संभाव्य स्थितीमध्ये द्राक्ष बागांमध्ये पुढील प्रकारे परिणाम होतील.\n1) काढणी होऊन १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी झालेल्या द्राक्षबागा\nवरील विभागातील काढणी होऊन १५ दिवसांपेक्षा अधिक काळ झालेल्या बागांमध्ये छाटणी करून घ्यावी. येणाऱ्या दिवसांमध्ये पडणारा पाऊस, ढगाळ वातावरण आणि त्यानंतर वाढणारी आर्द्रता आणि तापमानात घट होण्याची शक्यता या सर्व गोष्टीमुळे नवीन छाटलेल्या बागांमध्ये फुटी लवकर येण्यास मदत होईल. विशेषतः सोलापूर व जवळपासच्या भागामध्ये छाटणीनंतर कडक उन्हे व जास्त तापमानामुळे फुटी उशिरा निघतात. येथे ओलांडे जास्त दिवस उन्हामध्ये राहिल्यास नुकसान होऊ शकते. असे ओलांडे मृत लाकडासारखे टणक होऊ शकतात. संभाव्य वातावरणाच्या अंदाजानुसार राहणारे ढगाळ वातावरण, कमी तापमान व पावसामुळे वाढणारी आर्द्रता छाटलेल्या काड्यांना लवकर फुटी येण्यास मदत करू शकेल. म्हणूनच शक्य असलेल्या सर्व ठिकाणी लवकरात लवकर छाटण्या घेण्याचे नियोजन करावे. त्याचा फायदा होऊ शकेल.\n2) काढणी अद्यापही न संपलेल्या बागा\nअद्यापही द्राक्षांची काढणी संपलेली नाही, अशा ठिकाणी मात्र बागेतील फळांना इजा पोचू शकेल. सांगली भागामध्ये सध्या वातावरण निरभ्र असल्यामुळे पहाटेचे तापमान बऱ्याच अंशी कमी राहत आहे. विशेषतः जिथे बागेमध्ये पाणी दिलेले आहे, अशा ठिकाणी सकाळच्या वेळी धुकेही दिसत आहे. अशा वातावरणामध्ये बऱ्याच ठिकाणी फळांमध्ये सूक्ष्म क्रॅकिंगही पाहण्यास मिळते. थोड्या प्रमाणात पाऊस पडल्यानंतर जमिनीत ओलावा निर्माण होईल, तसेच सकाळच्या व दुपारच्या तापमानातील अंतरही कमी होऊ शकेल. अशा ठिकाणी क्रॅकिंगचे प्रकार जास्त होणार नाहीत. मात्र, पाऊस जास्त प्रमाणात झाल्यास क्रॅकींग वाढू शकते. घडांवर पाणी पडल्याने फळांची काढणीनंतरची टिकवण क्षमता कमी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये काढणीनंतरची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.\nपाऊस येण्याआधी (ता. ७ पूर्वी) बागेमध्ये कायटोसॅन २ ते ३ मि.लि. फवारल्यास अगोदरच क्रॅकिंग झालेल्या मण्यामध्ये कूज सहजासहजी होणार नाही. पावसामुळे नव्याने जास्त क्रॅकिंग होण्याची शक्यता कमी होईल. त्याच बरोबर ढगाळ वातावरणामुळे देठावरील भुरी वाढू शकते, त्याचेही नियंत्रण होईल.\nनिर्यातीसाठीच्या द्राक्षामध्ये कायटोसॅनचा वापर टाळावा. अशा बागामध्ये बॅसिलस सबटिलिस १ ते २ मिलि प्रति लिटर या प्रमाणात फवारल्यास देठावरील भुरीपासून घडाचे संरक्षण होईल.\nडॉ. एस. डी. सावंत, ०२०-२६९५६००१\n(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)\nद्राक्ष विभाग sections पाऊस सोलापूर उस्मानाबाद सांगली तासगाव बारामती हवामान\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nसंग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा : अाधारभूत किमतीने शेतीमाल...\nएफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...\nमदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...\nसातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nसरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...\nसोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...\nगिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...\nमालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...\nपरभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...\n‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.ntm.org.in/languages/marathi/faqs.aspx", "date_download": "2018-11-14T22:01:37Z", "digest": "sha1:XVL3RTKQSLKJOCCTX5LSEAJCNAAKIOR7", "length": 7371, "nlines": 63, "source_domain": "www.ntm.org.in", "title": "National Translation Mission", "raw_content": "\n1. मी एनटीएमशी कसा जोडल्या जाऊ शकतो मला एनटीएममध्ये भाषांतरकार म्हणून नावनोंदणी करावयाची आहे. ती मी कशी करू मला एनटीएममध्ये भाषांतरकार म्हणून नावनोंदणी करावयाची आहे. ती मी कशी करू मी अंडरग्रज्युएट विद्यार्थी म्हणून एनटीएममध्ये कशी नोंदणी करू\nउत्तर:तुम्ही तुमचा डिटेल्ड रेझ्युमे येथे http://www.ntm.org.in/languages/english/login.aspx. दाखल करा. तुमच्याशी आम्ही लवकरच संपर्क साधू.\n2. मला एनटीएम सोबत एखाद्या पुस्तकाचे भाषांतर करून ते प्रकाशित करायचे असेल तर ते मी कसे करावे\nउत्तर:तुम्ही तुमच्या प्रकल्पाचा तपशीलवार प्रस्ताव कामाच्या नमुन्यासह पाठवा. आमची टीम त्याचे मूल्यमापन करून तज्ज्ञांची प्रतिक्रिया तुम्हाला कळवेल.\n3. एनटीएमशी जोडून संलग्नित राहण्यासाठीच्या पुर्वअटी काय आहेत\nउत्तर: एनटीएमच्या भावी भाषांतरकाराकरीता वय, पात्रता, ठिकाण याची आवश्यक्ता नाही.\n4. माझ्यावर जागेचे निर्बंध आहेत तरीही काय मी एनटीएमशी जोडून राहू शकतो\nउत्तर: एनटीएमची रचना ही भाषांतराचा उद्योग बनविण्यासाठी व भाषांतराची पॅशन असणाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी केली गेलेली आहे त्यामुळे जागेच्या निर्बंधाला स्थान नाही. तुम्ही जगातील कुठल्याही भागातून आमच्यासोबत काम करू शकता.\n5. मल्टीमिडिया भाषांतर म्हणजे काय\nउत्तर: लिखित व बोली दस्तावेज मोठ्या प्रमाणावर भाषांतरित व अर्थान्तरीत केल्या जातो. या दोन शीर्षकाखाली न येणाऱ्या सर्व गोष्टी मल्टीमिडिया भाषांतरात केल्या जातात. उदाहरणार्थ, कथन(नरेशन व वॉईस ओवर सेवा, सबटायटलिंग, संक्रमणस्थळाचे भाषांतर, व मल्टिमिडिया डेस्कटॉप पब्लिशिंग ह्या गोष्टी मल्टिमिडिया भाषांतरात येतात.\n6. वॉईस ओवर व नरेशन तुमच्या भाषांतर प्रकल्पाचा हिस्सा होऊ शकतात काय\nउत्तर: सीआयआयएलने वॉईस ओवर व नरेशनशी संबंधीत प्रकल्प घेतले आहेत व माहितीपटांची निर्मिती केली आहे.\n7. तुम्ही कुठल्या भाषांतराच्या साधनाचा वापर करणार आहात काय \nउत्तर: एनटीअमचे उद्दिष्ट हे उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती करणे जसे की शब्दकोश, वर्डनेट इ. होय. ज्यांना ह्या साधनांचा उपयोग होणार आहे अशांकरीतादेखील हे उपलब्ध केल्या जाऊ शकतील.\n8. मी भाषांतर करताना कुठल्या फॉर्मेटचा वापर करावा \n9. मला भाषांतराचा अंदाजा कसा येईल \n10. निवडक भाषांतरकारांसाठी काही कोर्सेस असतील काय़\nउत्तर: एनटीएमच्या भाषांतरकारांच्या दिशाभिमुख कार्यक्रमाचे एक प्राथमिक महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे विशेष प्रशिक्षण होय. एनटीएम संभाव्य भाषांतरकारांसाठी अल्पावधीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करून भाषांतरकारांसाठी कोर्स मोड्युल्स व पॅकेजेस बनविते, त्यांना संशोधन प्रकल्पांसाठी उत्तेजन देते...प्रोत्साहित करून आधार देऊन भाषांतर टेक्नॉलॉजीच्या विशेष कोर्सेसच्या विकासात मदत करते.\n11. मी माझ्या आवडीच्या पुस्तकाचे भाषांतर करू शकतो काय वा एनटीएम मला निवड व ग्रंथ दोन्हीही देईल\nउत्तर: एनटीएमचा साहित्येतर ग्रंथांचा डेटाबेस हा भाषांतर साहित्यासाठी मूळ सोर्स स्त्रोत असेल.\n© २०११ एनटीम, सर्व हक्क", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%96/", "date_download": "2018-11-14T21:22:20Z", "digest": "sha1:77GVXB45QL4ITJIMB24U73NYVUE5HGFO", "length": 7549, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भीषण अपघातात एक ठार, तीन जखमी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभीषण अपघातात एक ठार, तीन जखमी\nभुईंज- ग्वाल्हेर बंगळूर आशियाई महामार्गावर वेळे गावच्या हद्दीत ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार झाला आहे. तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातात एका गरोदर महिलेचा समावेश असून जखमींना सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nवेळे, ता. वाई गावच्या हद्दीत नादुरुस्त झालेला ट्रक शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास महामार्गावर उभा होता. यावेळी पाठीमागून आलेल्या इर्टिगा कारमधील चालक भरत रामेश्‍वर खरात (वय 26) यांचा कारवरील ताबा सुटल्याने कार पाठीमागून जाऊन ट्रकवर आदळली. यावेळी कारच्या क्‍लिनर बाजूला बसलेले बशीर हुसेन मनसुरी (वय 48) हे जागीच ठार झाले तर आरफीन बशीर मनसुरी (वय 23), अफसाना बशीर मनसुरी (वय 38), तमरीन बशीर मनसुरी (वय 22), लहान मुलगी आयाशा बशीर मनसुरी (वय 6) (सर्वजण रा. दिवा, मुंबई) हे सर्वजण इर्टिगा कारने मुंबईकडे निघाले होते. यावेळी भरत रामेश्‍वर खरात (वय 26) हे गंभीर जखमी झाली आहेत.\nअपघाताची नोंद भुईंज पोलीस पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, चालक खरात याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. अपघातील मृत मनसुरी व जखमी हे पायधुनी, मुंबई येथील राहणारे आहेत. तर चालक दिवा (मुंबई) येथील आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवाघोलीतील तीन चौकांतील वाहतूक प्रश्‍न सुटणार\nNext articleदिल्लीत पेट्रोलच्या दराने प्रथमच ओलांडली ऐंशीची पातळी\nसातारा जिल्ह्यातही मिळणार एक रक्कमी एफआरपी\nसातारा: बघ्याची भूमिका घेणार नाही : ना. पाटील\nसातारा : ऊसदर आंदोलन पेटले\nत्या नगरसेवकाचा राजिनामा घेण्याचे नगर विकासचे आव्हान\nआताचा दुष्काळ भविष्यातील आपत्तीची चाहूल\n“यशवंत सातारा कुस्ती संघ’ करणार पै. खाशाबा जाधव यांना अभिवादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://hindi.indiawaterportal.org/node/67964", "date_download": "2018-11-14T22:37:37Z", "digest": "sha1:KZUPPICQDJ3MFPMUUPTSE3LCVB5XCESO", "length": 12396, "nlines": 132, "source_domain": "hindi.indiawaterportal.org", "title": "भारतातील प्रसिद्ध धरणे : कोयना धरण | Hindi Water Portal", "raw_content": "\nपानी की वेबसाईटें, ब्लॉग, वेबपेज\nसम्पूर्ण कृषि जल प्रबंधन\nसामाजिक पहलू और विवाद\nसूचना का अधिकार अधिनियम\nग्लोबल वार्मिंग व जलवायु परिवर्तन\nक्या आप जानते है\nभारतातील प्रसिद्ध धरणे : कोयना धरण\nसंपूर्ण वर्षभर पाण्याची उपलब्धता असल्यामुळे या परिसरात वनस्पतींची व प्राण्यांची जैवविविधता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर एक चांगल्या दर्जाचे पर्यटन केंद्रही उभे झाले आहे. वसोटा, महारखोर व इंदावली यातीन बाजूंंनी एक नैसर्गिक संरक्षण प्राप्त झाले असल्यामुळे व चवथ्या बाजूला सरोवराचे संरक्षण मिळाल्यामुळे येथे एक वन्य प्राणी अभयारण्य तयार झाले आहे.\nसातारा जिल्ह्यात कोयना नदीवर बांधण्यात आलेले हे धरण हे महाराष्ट्रातील एक मोठे धरण होय. कराडहून चिपळूण कडे जाणार्‍या रस्त्याच्या उजव्या हाताला हे धरण आहे. वीज निर्मिती हे या धरणाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. या धरणाला महाराष्ट्राची जीवनरेषा म्हणून संबोधले जाते. धरण बांधकामामुळे या ठिकाणी शिवसागर सरोवर तयार झाले असून ५० किलोमीटर लांबपर्यंत पाणी या धरणामध्ये जमा झाले आहे. या धरणामुळे १९२० मेगावॅट वीज निर्माण केली जात आहे.\nहे धरण भूकंप प्रवण क्षेत्रात असल्यामुळे या धरणाबद्दल वाद निर्माण झाले होते. १९६७ साली या परिसरात एक मोठा भूकंपही झाला. या भूकंपामुळे धरणाला भेगाही पडल्या होत्या. त्यांची योग्य ती दुरुस्तीही करण्यात आली. धरण आजही दिमाखाने उभे आहे.\nभूकंपाचा सखोल अभ्यास करण्याच्या दृष्टीने व त्याचे अंदाज व्यक्त करण्यासाठी या परिसरात ७ किलोमीटर खोलीचे बोअर खोदण्याची एक एक महत्वाची महत्वाकांक्षी योजना आखण्यात आली. धरण प्रवण क्षेत्रांत होणारे भूकंप, त्यांची भूगर्भीय व रासायनिक कारणे यांचा सखोल अभ्यास या प्रकल्पामुळे शक्य होणार आहे. हा एक आंतरराष्ट्रीय प्रकल्प असून यात प्रामुख्याने भारतीय भूगर्भ शास्त्रज्ञ पायाभूत काम कऱणार आहेत. १९६७ साली जो भूकंप झाला होता त्याचेपेक्षा जास्त तीव्रतेचा भूकंप जरी झाला तरी धरणाला कोणताही धोका नाही असे शास्त्रज्ञांचे मत आहे.\nसह्याद्री डोंगराची खूप मोठी उंची ही या धरणासाठी जमेची बाजू आहे. उतार तीव्र असल्यामुळे अत्यंत कमी जागेत एवढी उंची प्राप्त झाली आहे. या उताराचा चार स्टेजेसला लाभ मिळालेला असून त्याप्रमाणे वीज मिर्मिती केंद्रे जमिनीच्या पोटात उभी करण्यात आली आहेत. या प्रत्येक स्टेजमधील पाणी कोळेश्‍वर धरणाकडे वळविण्यात आले असून तिथे पुन्हा वीज निर्मिती करुन पाणी अरबी समुद्रात सोडण्यात आले आहे. या साठी लेक टॅपिंगचा अनोखा प्रयोग करण्यात आला आहे.\nसंपूर्ण वर्षभर पाण्याची उपलब्धता असल्यामुळे या परिसरात वनस्पतींची व प्राण्यांची जैवविविधता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर एक चांगल्या दर्जाचे पर्यटन केंद्रही उभे झाले आहे. वसोटा, महारखोर व इंदावली यातीन बाजूंंनी एक नैसर्गिक संरक्षण प्राप्त झाले असल्यामुळे व चवथ्या बाजूला सरोवराचे संरक्षण मिळाल्यामुळे येथे एक वन्य प्राणी अभयारण्य तयार झाले आहे. यात वाघ, चित्ते, सांबर, हरणे, अजगर, विषारी सर्प, मोठ्या खारी यासारखे प्राणी आढळतात. विविध प्रकारचे पक्षीही इथे जमा झाले असून पक्षी निरिक्षक त्यांचा अभ्यास करण्यासाठी इथे गर्दी करीत असतात. वसोटा जंगलात एक ११७० साली बांधण्यात आलेला जुना किल्ला आहे. पर्यकटांसाठी तो किल्लाही एक आपर्षण ठरते. कोयनानगर पासून १० किलोमीटरवर असलेला ओझर्डा धबधबा हा येथील बर्‍याचशा धबधब्यापैकी एक मोठा धबधबा आहे.\nदेशोदेशीचे पाणी - नेपाळमधील पाणी\nभारतातील प्रसिद्ध नद्या : कावेरी नदी\nभारतातील प्रसिध्द धरणे : रिहांद धरण\nभारतातील प्रसिद्ध सरोवरे : भोज तलाव\nभारतातील प्रसिद्ध नद्या - गोदावरी नदी\nगांधीभवन क्लबने चाखले कर्‍हेचे पाणी\nरोटरी क्लब पुणे, शनिवारवाडा ने उचलला गोवर्धन\nपुणे कात्रज क्लबचा जलसंधारण प्रकल्प\nव्यक्ति परिचय - पाण्याच्या क्षेत्रात कार्य करणार्‍या प्रमुख व्यक्ति : श्री. चैतराम पवार (बारीपाडा)\nभारतातील प्रसिद्ध सरोवरे : दल सरोवर\nभारतातील प्रसिद्ध नद्या : कावेरी नदी\nभारतातील प्रसिद्ध सरोवरे : भोज तलाव\nभारतातील प्रसिद्ध नद्या - गोदावरी नदी\nभारतातील प्रसिद्ध सरोवरे : दल सरोवर\nभारतातील प्रसिद्ध नद्या : यमुना नदी\nकार्यालयों के भीतर पड़ रही है वायु प्रदूषण की मार\nएक संगीतमय आवाज पर खतरा\nमिट्टी बचेगी तो देश बचेगा\nनून नदी में धड़ल्ले से हो रहा अवैध खनन\nदीवाली के बाद दम हुआ बेदम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9C%E0%A5%80.html", "date_download": "2018-11-14T22:21:28Z", "digest": "sha1:UDGQFMJW66MHAMR5N7GNBSF77FSYQBWI", "length": 11040, "nlines": 168, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "आयुर्वेदाच्या मदतीने शरिराची काळजी - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nआयुर्वेदाच्या मदतीने शरिराची काळजी\nआयुर्वेदाच्या मदतीने शरिराची काळजी\nशरिराला मसाज करणे हे प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी फायदेशीरच असते. यामुळे शरिरातील मृत पेशी स्वच्छ होतात व रक्तसंचार वाढण्यास मदत मिळते. नियमित वापरामुळे त्वचेला सुदृढता येते व त्वचा ताजीतवानी रहाते.\nमुलाटी प्रत्येकी एक भाग यादीतील प्रत्येक पदार्थ चांगल्या प्रकारे पाण्यात मिसळून घ्यावा, त्यामिश्रणाचा चेह-यावर लेप द्यावा, हा लेप त्वचेवर २० मिनिटे किंवा रात्रभर ठेवावा.\nशिकाकाई प्रत्येकी दोन भाग\nकापूर कर्चि (मुळ) प्रत्येकी चार भाग\nवर उल्लेख केलेल्या मिश्रणाची सुकी पावडर बनवता येते तसेच हवाबंद डब्यात साठवूनही ठेवता येते. आंघोळ करताना त्यापावडरची पातळ पेस्ट पाण्यात किंवा दुधात मिसळुन वापरता येते.\nएच आय व्ही शोध प्रबंध\nएच. आय. व्ही. व आयुर्वेद\nस्वस्थ जीवन जगण्याचा मार्ग\nआयुर्वेदिक तत्वांवर आधारलेल्या कस्टर्डचे मूल्यांकन\nदी ऑर्गन क्लोमा - अ फ्रेश ऍथर\nवैद्य विलास नानल आयुर्वेद प्रतिष्ठान\nआयुर्वेदाच्या मदतीने शरिराची काळजी\nआयुर्वेदाद्वारे केसांची निगा राखणे\nसौंदर्यासाठी काही आयुर्वेदिक उपचारपध्दती\nवृध्दांचे स्वास्थ्य व आयुर्वेद\nरेकी: तुम्हांला माहीत आहे का\nरेकीच्या रोज सरावाने शरीर, मन, भावना, अध्यात्मिक पातळीवर चांगला परीणाम होतो. पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2009/06/21/%E0%A4%8D%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A5%A7-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%85/", "date_download": "2018-11-14T22:11:29Z", "digest": "sha1:RISUDLIUQTUOSU45BVXFEGS3NPGI63IY", "length": 23461, "nlines": 269, "source_domain": "kayvatelte.com", "title": "ऍडमिशन | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nअगदी नर्सरी पासून जे ऍडमिशनच्या नावाखाली पालकांना छळण्याच काम हे शिक्षण संस्थांचे मालक सुरु करतात, ते अगदी मुलं ग्रॅज्युएट होईपर्यंत चालु रहातं. मुलीची अगदी केजी १ ला ऍडमिशन ला घ्यायला गेलो होतो तेंव्हाच आठवतंय. आधी फॉर्म आणला होता भरायला. आता घरी फॉर्म भरणार तेवढ्यात एक मित्र ज्याच्या मुलाची ऍडमिशन अगदी मागच्या वर्षीच झालेली होती केजी १ ला तो एक अनुभवी पालक म्हणून मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. एक पालक म्हणून काय बोलायचं किंवा काय बोलायचं नाही ते सगळं …. ही जी गोष्ट लिहितो आहे ती आहे साधारण १४ वर्षांपूर्वीची ही जी गोष्ट लिहितो आहे ती आहे साधारण १४ वर्षांपूर्वीची पण आजही यात काही फरक पडलेला असेल असे मला तरी वाटत नाही.\nऍडमिशन एका आठवड्यावर आलेली होती. आम्ही हि काय आहे अंब्रेला.. अगं म्हण नं.. अंब्रेला किंवा याच धर्तीवर इतर गोष्टींची इंग्रजीनावांची उजळणी सुरु केली होती. रोजच्या वापरात अगदी शुध्द मराठी शब्दच होते. त्याला इंग्रजी ची झाल्लर लागली नव्हती , म्हणजे काय, तर -त्या काळी आमची मुलगी केळं खायची.. बनाना नाही, द्राक्ष खायची .. ग्रेप्स नाही ..आंबा खायची मॅंगो नाही.. अगदी सगळे मराठी शब्दच वापरात होते. घरी साधारण पणे आपण जसं मराठी बोलतो तसंच होतं . आजी आणि आजोबा असल्यामुळे फारच लाडा कोडात गेली होती दोन वर्षं…\nमित्र म्हणाला होता, की ए बी सी डी आलं पाहिजेच, कुठल्याही परिस्थितीत ते बाकी ती पटकन शिकली. मराठी गाणी कविता मात्र खूप यायच्या. अगदी भटो भटॊ कुठे गेला होतात ते बाकी ती पटकन शिकली. मराठी गाणी कविता मात्र खूप यायच्या. अगदी भटो भटॊ कुठे गेला होतात कोंकणात… तिथुन काय आणलं.. फचर ( फणस म्हणता येत नव्हतं नां… 🙂 ) अनेक अशाच कविता आणि श्लोक यायचे पण इंग्रजी मात्र अजिबात शिकवलं नव्हतं. सौ. ला पण मुलीनी आई म्हटलेलंच ( ममा पेक्षा) किंवा बाबा ( पपा पेक्षा) जास्त आवडायचं त्यामुळे आम्ही पण आई- बाबाच होतो, आमचे , ममा- पपा झाले नव्हते…\nशेवटी तो एकदाचा ऍडमिशनचा दिवस उजाडला. पॅरेंट्सचा पण इंटर्व्ह्यु होता. त्या दृष्टीने आम्ही पण तयारी केली होती. जातांना नवीन लुई फिलिप चा पांढरा शुभ्र शर्ट ( जो नेहेमी मिटिंग्ज्सलाच वापरतो तो ) आणि काळी पॅंट घालुन तयार झालो. टाय पण अडकवला होता.\nइतकी मेहनत घेउन तयार झाल्यावर अशी कॉमेंट बहुन ना इन्साफी है ये बहुन ना इन्साफी है ये जाउ दे तिला म्हंटलं, की ते बरं होईल गं.. डोनेशन कमी भरावं लागेल आपल्याला सौ. पण तयार झालेली होती, तिच्याकडे बघून हलकेच डावा डॊळा मोडला, म्हंटलं, आता मोठी शाळेत जायला लागली, तुला दुपारी घरी बोअर होत असेल तर दुसरा चान्स……………………….. सौ. पण तयार झालेली होती, तिच्याकडे बघून हलकेच डावा डॊळा मोडला, म्हंटलं, आता मोठी शाळेत जायला लागली, तुला दुपारी घरी बोअर होत असेल तर दुसरा चान्स……………………….. जाउ द्या . आमची तिघांची वरात शेवटी एकदाची निघाली शाळेत जायला. तेंव्हा माझ्याकडे कार नव्हती . माझ्या बाइक वर मागे सौ. आणि पुढे मोठी कन्यका असे आम्ही शाळेत पोहोचलो.\nतिथे पोहोचल्यावर मात्र मुलगी थोडी घाबरल्या सारखी झाली. पण लवकरच सावरली. शाळेचं नांव.. सेंट झेविअर्स .. (मी त्याला संत झवेरिलाल म्हगट्लं की मुलगी खूप चिडायची नंतर मोठी झाल्यावर)ईंटर्व्ह्यु ला आत गेलो. तर बेटा व्हॉट इज युवर नेम म्हटल्यावर ही अगदी गप्प म्हटल्यावर ही अगदी गप्प म्हंटलं टेल ना बेटा … टेल युवर नेम.. बेटाच्या चेहेऱ्यावर ची रेषही हलायला तयार नव्हती. अगदी ब्लॅंक भाव चेहेऱ्यावर घेउन आमचा बेटा बसला होता..कसं तरी आमच्या बेटाने नांव सांगितलं.. आणि आम्हाला हुश्श म्हंटलं टेल ना बेटा … टेल युवर नेम.. बेटाच्या चेहेऱ्यावर ची रेषही हलायला तयार नव्हती. अगदी ब्लॅंक भाव चेहेऱ्यावर घेउन आमचा बेटा बसला होता..कसं तरी आमच्या बेटाने नांव सांगितलं.. आणि आम्हाला हुश्श झालं. उगाच टेन्शन आलं होतं , ऍडमिशन मिळते की नाही ते. बरं आम्हाला असं रिलॅक्स झालेलं त्या टिचरला पहावलं नसावं म्हणुन तिने एक चार्ट काढला, त्यावर फळांची चित्र होती. त्यातल्या पेरु वर बोट ठेउन म्हणाली, व्हॉट इज धिस झालं. उगाच टेन्शन आलं होतं , ऍडमिशन मिळते की नाही ते. बरं आम्हाला असं रिलॅक्स झालेलं त्या टिचरला पहावलं नसावं म्हणुन तिने एक चार्ट काढला, त्यावर फळांची चित्र होती. त्यातल्या पेरु वर बोट ठेउन म्हणाली, व्हॉट इज धिस अगदी खणखणीत आवाजात उत्तर आलं.. पेरु आहे हा.. माहीतिये मला अगदी खणखणीत आवाजात उत्तर आलं.. पेरु आहे हा.. माहीतिये मला आणि असा इंटर्व्ह्यु सफळ संपुर्ण झाला.\nप्रिन्सिपॉल मुद्यावर आल्या, किती डोनेशन द्यायचं , वगैरे गोष्टींची मांडवली केली गेली आणि ऍडमिशन पक्की करुन आम्ही घरी आलो.आता १२वी पास झाली इंजिनिअरिंग च्या ऍडमिशनची धावपळ सुरु आहे, अगदी केजी १ च्या वेळची ऍडमिशन धावपळ आणि आजची इंजिनिअरिंग च्या ऍडमिशनची धावपळ यात खूपच साम्य जाणवतंय..\nफरक फक्त एकच आहे,लहान असतांना आम्ही तिच्या ऍडमिशनचं ठरवलं, आणि आता इथे ती इंजिनिअरिंग ला न जाता बीएससी करायचं म्हणते आहे. त्यामुळे तिला खुप कन्व्हिन्स करणं सुरु आहे. तशी सिईटी दिलेली होती, त्यामुळे ऑन लाइन फॉर्म तर भरलाय.\nनुसता वैताग आहे झालं. ऍज अ स्टॉप गॅप म्हणून मुलीची बीएससी कॉम्प ला ऍडमिशन केली काल पाटकर कॉलेजल. १८ हजार अक्कल खाती जमा… कारण इंजिनिरींगची ऍडमिशन झाली की ही ऍडमिशन कॅन्सल करावी लागेल आणि ऍडमिशन कॅन्सल केली तर किती पैसे परत मिळतील ते सांगत नाहीत कॉलेज वाले.सगळीकडे कसं अगदी बाजारीकरण झालंय.\nआज सिईटीच्या फॉर्म चं व्हेरिफिकेशन आणि सबमीशन होतं. फॉर्म तर ऑन लाइन भरायचा होता, पण नंतर मात्र सगळी डॉक्युमेंट्स व्हेरिफाय करण्यासाठी पर्सनली जावं लागलं. खूप मोठी रांग होती. अख्खा दिवस गेला रांगेत. एका रांगेत नंबर लावून आधी फॉर्म चेक करुन घेतला. नंतर दुसऱ्या रांगेत लागून सबमिशन\nइथे पण रांगेत जवळपास दोन तास उभा होतो.बरेच कॅरेक्टर्स दिसले, की मुलगा/मुलगी मोठे झाले आहेत हे मान्य न करता, अगदी पब्लिक प्लेस मधे रुमालाने मुलाचे तोंड पुसणे, किंवा, त्याला वॉटरबॅग मधून पाणी देणे इत्यादी प्रकार करित होते. सगळ्या फॉर्म्स च्या झेरॉक्स आणल्या की नाही, आणि इतर गोष्टींवर सारखं टोकणं सुरु होतं मुलांना. छान करमणूक होती.\nसौ. ने संपादित केलेल्या एन्सायक्लोपेडीयाच्या ( मराठी चरित्र कोषाच्या) पहिल्या भागाचे उदघाटन पुण्याला आहे उद्या, म्हणून ती बिझी… हुश्श थकलो आता अगदी सगळं काही नकोसं झालंय.. वाटतं सरळ सन्यास घेउन टाकावा\nशेवटी एक गोष्ट लक्षात आली.. की बस्स.. काहीच बदललेलं नाही गेल्या १४ वर्षात 🙂\nअहो बी. एस्सी.ला जाऊ नये म्हणून पटवतायचा अर्थ त्यात काही स्कोप नाही असही नाही. माझी एक मैत्रीण नंतर एम. एस्सी आणि पी. एच. डी. करुन आता इथे संशोधन करतेय. थोडक्यात शास्त्रज्ञ आहे. सध्या चतुरंगला विज्ञानमय़ी म्हणून एक सदर येतंय ना वाचताय का\nप्रतिक्रिये करता आभार . तसंही तिला सध्या तरी लेक्चरर व्हायचंय. म्हणजे पीजी करणं आलंच. सोबतंच युपीएससी, आय ई एस ची पण परिक्षा देण्याच्या दृष्टीने तयारी केली तर चांगलं करियर करता येइल .\nमाझी लहान बहीण तिने पण बीई करुन नंतर मग एम बी ए फिनान्स केलंय. बेसिक ग्रॅजुएशन इंजिनिअरिंग असावं असं मला वाटतं..\n…तुमचा अनुभव वाचुन हसावे, रडावे, की घाबरावे हेच कळत नाही आहे.. 🙂\nघाबरायचं काही कारण नाही. अगदी सहज होऊन जाते प्रत्येक गोष्टं. ती केजी १ ची धावपळ आठवली की आम्हाला पण आज हसु येतं \nचौथ्या आणि पाचव्या परिच्छेदांमधला एक परिच्छेद गाळलात की काय\nअरे बाप रे. हा लेख तर मी विसरूनही गेलो होतो. गेल्या चार वर्षात इतके लेख लिहिले आहेत की लक्षातही रहात नाहीत.. आज पुन्हा एकदा हाच ब्लॉग पुन्हा वाचला, आणि मजा वाटली. हे सगळं काही करण्यातही एक प्रकारची वेगळीच गम्मत असते हे नक्की. सगळेच आईवडील हे एंज~ऒय करतात..\nआमची वेळ यायची आहे अजून.\nवेळ प्रत्येकावरच येते.. आणि ती वेळ यावी म्हणून आपण वाट पहात असतो. 🙂\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nतुम्ही पण बालक आहात\nछोटीसी कहानी.. भाग १\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/white-knights-badminton-tournament-ajay-jayaram-finally-finished-runners-up-2/", "date_download": "2018-11-14T21:22:24Z", "digest": "sha1:7JY4XBP57VWDIKC4BJPXCMEZ3X74FJEW", "length": 8909, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "व्हाईट नाईट्‌स बॅडमिंटन स्पर्धा: अजय जयरामला अखेर उपविजेतेपद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nव्हाईट नाईट्‌स बॅडमिंटन स्पर्धा: अजय जयरामला अखेर उपविजेतेपद\nगॅटचिना: दुखापतीतून पुनरागमन करीत असलेला भारताचा गुणवान खेळाडू अजय जयरामला येथे पार पडलेल्या व्हाईट नाईट्‌स बॅडमिंटन स्पर्धेत अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अजयने संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी करून अंतिम फेरी गाठली होती. परंतु अंतिम लढतीत त्याला स्पेनच्य अग्रमानांकित पाब्लो एबियनविरुद्ध 21-11, 16-21, 17-21 असा पराभव पत्करावा लागला.\nगेल्या वर्षी विश्‍वक्रमवारीत 13व्या क्रमांकापर्यंत प्रगती करणाऱ्या अजय जयरामला मांडीच्या स्नायूच्या दुखापतीमुळे पहिला धक्‍का बसला. त्यानंतर गुडघ्याची जुनी दुखापत पुन्हा बळावल्यामुळे त्याची आणखी पीछेहाट झाली. इतकेच नव्हे तर तब्बल सहा महिने तो स्पर्धात्मक बॅडमिंटनलाही मुकला. परिणामी विश्‍वक्रमवारीत त्याची 96व्या क्रमांकापर्यंत घसरगुंडी झाली. दुखापतीतून बरा झाल्यानंतर त्याने यंदाच्या एप्रिल महिन्यात अमेरिकन ओपन स्पर्धेतून पुनरागमन करताना उपान्त्य फेरीपर्यंत धडक मारली.\nआता व्हाईट नाईट्‌स स्पर्धेतील उपविजेतेपदामुळे अजयचे मनोधैर्य उंचावले असून आगामी काळात सुपर-100 आणि सुपर-300 दर्जाच्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन जोरदार पुनरागमन करम्याचा त्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर रशियन ग्रां प्री स्पर्धेतही सहभागी होण्याचा त्याचा मनोदय आहे. त्यामुळे विश्‍वक्रमवारीतील मानांकन सुधारण्यासाठी या स्पर्धेतील कामगिरीचा उपयोग होऊ शकेल.\nदरम्यान, व्हाईट नाईट्‌स बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष दुहेरीत तरुण कोना आणि सौरभ शर्मा या भारतीय जोडीचे आव्हान उपान्त्य फेरीत संपुष्टात आले. बियार्ने गेईस आणि यान कॉलिन व्होल्कर या जर्मन जोडीने भारतीय जोडीचा कडवा प्रतिकार 21-18, 13-21, 17-21 असा मोडून काढताना अंतिम फेरीत धडक मारली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराज्यसभेत आणखी पाच भाषेतून बोलण्याची संधी\nNext articleचाबहार बंदराच्या विकासाबाबत भारताकडून दुर्लक्ष\nपुणे महापौर श्री 2018 : अवधूत निगडे, नितिन म्हात्रे, गणेश आमुर्ले यांना विजेतेपद\nनायर इगल्स्‌, राठोड रॉयल्स्‌ संघांनी उद्घाटनाचा दिवस गाजवला\nअर्णव पापरकर, राघव अमीन, केयूर म्हेत्रे, उर्वी काटे यांची आगेकूच\n‘महिला विश्‍वचषका’त पेनल्टी धावांचीच जास्त चर्चा\nएकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत विराट, बुमराह अव्वल\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धा 17 नोव्हेंबरपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Will-the-central-bus-station-work/", "date_download": "2018-11-14T21:57:24Z", "digest": "sha1:JAERYSPWKS2QYTJUEX3O4AXTDFWHOZAL", "length": 7335, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मध्यवर्ती बसस्थानकाच्या कामाला गती येणार? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › मध्यवर्ती बसस्थानकाच्या कामाला गती येणार\nमध्यवर्ती बसस्थानकाच्या कामाला गती येणार\nशहराचा स्मार्टसिटी योजनेत समावेश करण्यात आल्यानंतर अनेक विकासकामांना चालना देण्यात आली आहे. मात्र मध्यवर्ती बसस्थानकाचे काम सुरू करून वर्ष उलटत आले तरी अद्याप संथगतीने सुरू आहे. त्यामुळे नियोजित वेळेत बसस्थानकाचे काम पूर्ण होणे अशक्य ठरले आहे. तीस कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार्‍या बसस्थानकाच्या कामाला गती देण्याची मागणी शहरवासियांतून करण्यात येत आहे.\nसाडेचार एकरमध्ये अद्ययावत बसस्थानक उभारण्यात येत आहे. मात्र काम रेंगाळले आहे. या ठिकाणी असणारे यापूर्वीचे गॅॅरेज अ‍ॅटोनगर येथे हलविण्यात आले आहे. सुसज्ज इमारत व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र, गोव्याशी जोडणारे मध्यवर्ती केंद्र म्हणून बेळगाव शहराकडे पाहिले जाते. या बसस्थानकातून रोज 2 हजार पेक्षा अधिक बस ये-जा करतात. हुबळी, मुंबई, पुणे, गोवा चेन्नई, हैद्राबाद, मंगळूर, बागलकोट, बंगळूर, म्हैसूर, बिदर, विजापूर आदी महत्वाच्या शहरांना सीबीटीवरून बस आहेत.\nदररोज हजारोंच्या संख्येने प्रवाशांची वाहतूक होत असली तरी बसस्थानक सुसज्जित नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रवाशांना विश्रामगृह, पाण्याची व्यवस्था, शौचालये, आवश्यक आस्थापने, वाहनांसाठी थांबण्याची सोय, डिजीटल बोर्ड, वायफाय सुविधा, रॅम्प आदि महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आहे. मात्र बसस्थानकाच्या कामाला प्रारंभ करून दोन वर्षाचा कालावधी लोटत आला तरी काम पूर्ण झालेले नाही. 3 डिसेंबर 2016 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते कोनशीला बसवण्यात आली होती. कामाचा दर्जा ठेवून इमारती उभारण्यात याव्यात, फेब्रुवारी 2018 पर्यंत काम पूर्ण करून बसस्थानक नागरिकांच्या सोयीला उपलब्ध करून द्यावे, अशी सुचना मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र हा कालावधी उलटून गेला तरी अद्याप काम अपुरेच आहे.\nनिवडणुकांच्या घाई गडबडीत असणार्‍या लोकप्रतिनिधींकडून संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांकडून बसस्थानकाच्या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने यामध्ये आणखी अधिक भर पडली आहे.\nयाबाबत परिवहन मंडळाचे विभागीय अधिकारी महादेवप्पा यांच्याकडे चौकशी केली असता आपण सेवेत रूजू होऊन दिड महिन्याचा कालावधी झाला आहे. यातच विधानसभा निवडणुकींच्या आचारसंहितेमुळे कामाला विलंब झाला आहे. अपेक्षेप्रमाणे कामाला गती देण्यात आलेली नाही. भविष्यामध्ये या कामाला वेग देऊन काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/66-proposals-for-deportation/", "date_download": "2018-11-14T21:41:08Z", "digest": "sha1:IG7TJES4KQOUJHF6BBSHNBXUR44J3ENI", "length": 7201, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 66 जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › 66 जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव\n66 जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव\nतडीपार कारवाई सप्‍ताह मोहिमेअंतर्गत इचलकरंजी शहरासह उपविभागातील 31, तर जयसिंगपूर उपविभागातील 35 अशा एकूण 66 जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव मंजुरीसाठी पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्याकडे सादर करण्यात आले असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी बुधवारी पत्रकारांना दिली. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्यांचीही यादी तयार करण्याचे काम गतीने सुरू असून लवकरच त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असा इशाराही पिंगळे यांनी दिला.\nआगामी गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, त्याचबरोबर लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने इचलकरंजी शहरासह हातकणंगले व शिरोळ तालुक्यांत शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस दलाच्या वतीने 4 ते 10 जुलैदरम्यान इचलकरंजी व जयसिंगपूर उपविभागामध्ये तडीपार कारवाई सप्‍ताह मोहीम हाती घेण्यात आली होती. याअंतर्गत दोन्ही उपविभागांतील पोलिस ठाण्यांना जास्तीत जास्त हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.\nमहाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 55 प्रमाणे हद्दपारीतील प्रस्तावित गावभाग पोलिस ठाणे - विशाल माछरे, नरेश नवले, शशिकांत घारुंगे, सतीश भाट, बाळू कोळी, सदाशिव कोरवी, दीपक नेतले, विक्रम नगरकर, संध्या नेतले, रंजिता घमंडे, कला गागडे, नंदा नेतले, शोभा गागडे; शिवाजीनगर पोलिस ठाणे - ओंकार डकरे, राजेंद्र ऊर्फ अभिजित तळकर, राहुल माने, जीवन जाधव, दत्तात्रय डकरे, आनंद ऊर्फ सतीश जाधव, दीपक कडगावे, किरण मोरे, महेश व्हनाळ. महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 56 प्रमाणे हद्दपारीतील प्रस्तावित गावभाग पोलिस ठाणे - अभिजित देसाई, समरजित पाटील; शिवाजीनगर पोलिस ठाणे - हुसेन शेख, तानाजी कांबळे, विकी ऊर्फ विकास मकोटे, रियाज सावळगी; शहापूर पोलिस ठाणे - मनोज जगदाळे (रा. तारदाळ); कुरूंदवाड पोलिस ठाणे - दादाखान मोकाशी (खिद्रापूर).\nमुंबई दारूबंदी कायदा कलम 93 प्रमाणे हद्दपारीतील प्रस्तावित गावभाग पोलिस ठाणे - सौ. निशा तमायचे, इंद्रजित गागडे, हीना नवले, संजू गागडे, विजय पवार, सुनीता गागडे; शिवाजीनगर पोलिस ठाणे - विनोद गायकवाड, रवी गागडे, रवींद्र परीट, कैलास मिणेकर, रमेश हणबर, आक्‍काताई गवरे; शहापूर - प्रियांका बागडी (खोतवाडी). कुरूंदवाड - आनंदा पाटील (सैनिक टाकळी), संगीता तराळ (दत्तवाड), कल्पना निकम (दत्तवाड), विजय कांबळे (दानवाड), मोहसीन मुजावर (शिरढोण), सर्जेराव भंडारी (शिरढोण), शहनाज मुल्ला (हेरवाड); हुपरी पोलिस ठाणे - प्रकाश कांबळे (तळंदगे फाटा).\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/for-terrorism-free-tripura-peoples-give-mandate-to-BJP-in-state-election-says-Madhav-Bhandari/", "date_download": "2018-11-14T21:40:06Z", "digest": "sha1:53JQ27CRPGG5WZADZ7RZJRG4XAJQUFHN", "length": 6779, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दहशत, दडपशाहीमुक्‍तीसाठी त्रिपुरात भाजपला सत्ता : भंडारी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › दहशत, दडपशाहीमुक्‍तीसाठी त्रिपुरात भाजपला सत्ता : भंडारी\nदहशत, दडपशाहीमुक्‍तीसाठी त्रिपुरात भाजपला सत्ता : भंडारी\nकम्युनिस्टांच्या दहशत व दडपशाहीविरोधात झालेल्या वैचारिक परिवर्तनामुळे त्रिपुरात भाजपला सत्ता मिळाली आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रवक्‍ते माधव भंडारी यांनी केले. हिंदू व्यासपीठाच्या वतीने आयोजित के. ब. हेडगेवार स्मृती व्याख्यानमालेत ‘त्रिपुरा एक वैचारिक परिवर्तन’ या विषयावर ते बोलत होते.\nभंडारी म्हणाले, 1925 साली कम्युनिस्ट व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. भारतातील कम्युनिस्ट पक्षाची स्थापना रशियातील ताश्कंद शहरात झाली, तर आरएसएसची नागपूरमध्ये झाली.दोन्ही पक्षांचा समांतर राजकीय प्रवास सुरू आहे. 1952 साली काँग्रेस पक्षानंतर सर्वात जास्त खासदार असणारा पक्ष हा कम्युनिस्ट पक्ष होता; पण देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात कम्युनिस्टांचे योगदान काहीच नव्हते. भारत देश स्वातंत्र्य मिळवण्याच्या पात्रतेचा नाही, असे लेनिन म्हणत होता. त्या लेनिनचा पुतळा त्रिपुरात जनतेने पाडला.\nया घटनेचे भाजप समर्थन करत नाही; पण अनेक वर्षे येथील जनता कम्युनिस्टांच्या दडपशाहीखाली राहत होती. त्यातून मिळालेल्या मुक्‍तीचा तो उद्रेक होता. त्रिपुरात राज्य सरकारच्या भ्रष्ट कारभाराचे वाभाडे भाजप सरकारने काढले. नक्षलवाद्यांनी ठराविक भागात आपली दहशत कायम ठेवली आहे. येथील नागरिकांना शिक्षण, आरोग्य, तसेच आधुनिक सुविधांपासून वंचित ठेवण्याचे काम ते करत आहेत. गेल्या चार वर्षांत त्यांचा प्रभाव कमी झाला आहे.\nते म्हणाले, आज भाजप सरकार अनेक राज्यांत आपले सरकार स्थापन करत आहे. हल्‍ली सत्तेत नसणारे आता पुन्हा सत्तेत येण्यासाठी खोटा इतिहास लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. दलित तरुणांना कम्युनिस्ट बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांना पाठिंबा देणारे बेजबाबदार नेते वास्तव लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत; पण जनता सुज्ञ आहे. ती भाजपच्या विचारधारेशी एकरूप झाली आहे. त्यामुळे एकाच वर्षात स्थापन झालेला कम्युनिस्ट पक्ष कुठे आहे व पूर्वीचा जनसंघ व आताचा भाजप कुठे आहे, हे स्पष्ट होत आहे.यावेळी सुभाष वोरा, बाबा देसाई,भगत रामजी छाबडा, सूर्यकिरण वाघ, उदय सांगवडेकर उपस्थित होते.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Shivsena-preparations-for-Graduate-election/", "date_download": "2018-11-14T22:44:55Z", "digest": "sha1:DC3ZVTSGWTQOMTPKDFLL2MFRWHLBM7X7", "length": 4613, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पदवीधर निवडणुकीच्या तयारीसाठी सेनेची खलबते | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › पदवीधर निवडणुकीच्या तयारीसाठी सेनेची खलबते\nपदवीधर निवडणुकीच्या तयारीसाठी सेनेची खलबते\nरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी\nकोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीप्रमाणे अनुभव येऊ नये म्हणून शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी काळजीपूर्वक पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून खासदार, आमदार, युवा नेते आणि प्रमुख पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. यावेळी विजयासाठी कोणती रणनिती आखायची याबाबत खलबते करण्यात आली.\nकोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला यश मिळू शकले नाही. भाजपने या निवडणुकीत बाजी मारल्यानंतर शिवसेनेने आता कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.\nसोमवारी संध्याकाळी खा.विनायक राऊत, आ.उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीत बैठक झाली. या बैठकीला प्रमुख युवा नेत्यांसह शिवसेनेचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी तरी भाजपला संधी द्यायची नाही, असा विचार करून प्रचारादरम्यान काय करायचे याची रणनिती आखण्यात आली. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची सर्व सूत्रे शिवसेनेचे नेते तथा केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याकडे होती. या निवडणुकीच्या शिवसेनेच्या तयारीत ना. गीते सुरक्षित अंतरावर आहेत.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-experimentalist-sunil-bhide-increases-soil-organic-carbon-upto-9-percent?tid=160", "date_download": "2018-11-14T22:54:32Z", "digest": "sha1:GVRHBWTKCNKZNGUR5XFOBB4XGATLQFZF", "length": 19804, "nlines": 164, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Experimentalist Sunil Bhide increases Soil Organic Carbon upto 9 Percent | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुण्यातील भिडे यांनी केले मातीला ‘कर्ब श्रीमंत’\nपुण्यातील भिडे यांनी केले मातीला ‘कर्ब श्रीमंत’\nपुण्यातील भिडे यांनी केले मातीला ‘कर्ब श्रीमंत’\nपुण्यातील भिडे यांनी केले मातीला ‘कर्ब श्रीमंत’\nरविवार, 3 जून 2018\nपुणे : पुणे येथील सुनील भिडे यांनी दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉन जंगलातील ‘टेराप्रेटा’ माती तंत्रावर आधारित शेतीपद्धती आपल्या घराच्या तीन हजार चौरस फूट टेरेसवर विकसित केली आहे. शंभरहून अधिक वनस्पतींचे प्रकार घेत, आपल्या मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण तब्बल नऊ टक्क्यांपर्यंत नेत आपल्या जमिनीला श्रीमंत केले आहे. शेतकऱ्यांनाही या पद्धतीने आपली जमीन सुपीक करणे शक्य व्हावे हेच आपल्या प्रयोगाचे उद्दिष्ट असल्याचे भिडे यांनी स्पष्ट केले आहे.\nपुणे : पुणे येथील सुनील भिडे यांनी दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉन जंगलातील ‘टेराप्रेटा’ माती तंत्रावर आधारित शेतीपद्धती आपल्या घराच्या तीन हजार चौरस फूट टेरेसवर विकसित केली आहे. शंभरहून अधिक वनस्पतींचे प्रकार घेत, आपल्या मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण तब्बल नऊ टक्क्यांपर्यंत नेत आपल्या जमिनीला श्रीमंत केले आहे. शेतकऱ्यांनाही या पद्धतीने आपली जमीन सुपीक करणे शक्य व्हावे हेच आपल्या प्रयोगाचे उद्दिष्ट असल्याचे भिडे यांनी स्पष्ट केले आहे.\nरसायनांचा अमर्याद वापर, हवामान बदल, बदलत्या शेती पद्धती आदी विविध कारणांमुळे भारतीय जमिनींची प्रत खालावत असून तिचे वाळवंटीकरण होत असल्याचा धक्कादायक अहवाल ‘इस्त्रो’ या संस्थेने दिला आहे. त्याचवेळी दक्षिण अमेरिकेत वसलेल्या अॅमेझाॅन या घनदाट जंगलखोऱ्यातील ‘टेराप्रेटा’ प्रकारची माती जगभरातील संशोधक तसेच शेतकरी यांच्यासाठी प्रचंड कुतूहलाचा व अभ्यासाचा विषय बनली आहे.\nपुणे येथील महाराष्ट्र वृक्षसंवर्धिनी या संस्थेचे कार्याध्यक्ष व व्यवसायाने चार्टर्ड अकाउंट असलेले सुनील भिडे यांची निसर्गप्रेमी अशी अोळख आहे. अमेझॉन खोऱ्यातील टेराप्रेटा माती व तेथील शेतीवर त्यांचा गाढा अभ्यास आहे. येथील सुपीक, निरोगी व सेंद्रिय कर्बाने भरपूर माती भारतातही तयार होऊ शकते व तीच शेतकऱ्यांना तारू शकते हाच ध्यास त्यांनी घेतला. पुणे शहरात डेक्कन जिमखाना परिसरातील आपल्या वास्तूतील तीन हजार चौरस फुटांच्या टेरेसवर त्यांनी त्या पद्धतीने शेतीही सुरू केली.\nरासायनिक खते, कीडनाशके, संजीवके यांचा जराही वापर न करता केवळ जैविक अवशेषांचा वापर करीत त्यांनी आपली शेती व माती समृद्ध केली आहे. आश्चर्य म्हणजे पुणे शहरातील मध्यवर्ती भागात म्हणजे सर्वाधिक प्रदूषण, ट्रॅफिक अशा विविध समस्यांच्या वातावरणात राहूनही त्यांनी फुलवलेला निसर्ग, जोडीला मधमाशा, गांडूळे, पक्षी, विविध सूक्ष्मजीव यांचा अधिवास पाहून थक्क व्हायला होते. बारा वर्षांपासून फळबागा, भाजीपाला, फुले आदींचे एकूण शंभरहून अधिक प्रकार त्‍यांनी बागेत घेतले आहेत. पपई, केळी, डाळिंब, फ्लॉवर, वांगी, मिरची, टोमॅटो, रताळे, भोपळा यांचे अत्यंत दर्जेदार व वजनदार उत्पादन घेत त्यांनी आपल्या टेरेसवरील कसदार मातीचा प्रत्यय आणून दिला आहे. ठिबक पद्धतीने पाण्याचा अत्यंत काटेकोर वापर ते करतात.\nटेराप्रेटा माती समृद्ध का\nसेंद्रिय घटकांचे प्रमाण सर्वोच्च. पालाशचे प्रमाण प्रति किलो मातीत २०० ते ४०० मिलिग्रॅम.\nसेंद्रिय कर्ब प्रति किलो मातीत १५० ग्रॅम (१५ टक्के).\nसुपीक घटकांचा थर तब्बल एक ते दोन मीटर खोल.\nया जमिनीत सर्वाधिक सुपीक, सुदृढ असण्याचे महत्त्वाचे कारण- मुबलक प्रमाणात आढळणारा जैव कोळसा.\nसेंद्रिय कर्ब तब्बल नऊ टक्क्यांवर\nआपल्याकडील जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण एक टक्क्याहूनही कमी आढळते. तिथे भिडे यांनी २००९ मध्ये केलेल्या माती परीक्षणात सेंद्रिय कर्बाचे प्रमाण तब्बल नऊ टक्के आढळले आहे. खत म्हणून भिडे यांना वर्षाला सुमारे साडेआठ टन जैविक अवशेषांची (कचरा) गरज भासते. त्यासाठी शेजारील इमारती, मंगल कार्यालये, भाजीपाला विक्रेते यांच्याकडून ते अोला वा सुका कचरा घेतात.\n- सुनील भिडे, ९४२०४८१७५१\n(सुनील भिडे यांची यशकथा वाचा मंगळवार पाच जूनच्या अंकात)\nपुणे शेती हवामान भारत अॅमेझाॅन विषय topics महाराष्ट्र व्यवसाय profession निसर्ग खत fertiliser प्रदूषण फळबाग horticulture डाळ डाळिंब सेंद्रीय खत सेंद्रीय शेती\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nस्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकांचा...फळभाज्या तसेच फळांच्या वाढीसाठी स्फुरद हे...\nमुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...\nनाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...\nसांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...\nसेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...\nजमिनीचा पोत वाढवण्यासाठी हिरवळीची खतेहिरवळीच्या खताचा अधिक फायदा मिळण्यासाठी या पिकाचे...\nजमिनीच्या सुपीकतेसाठी वापरा हिरवळीची खतेशेतीमध्ये रासायनिक घटकांचा वापर वाढत चालला असून,...\nपुण्यातील भिडे यांनी केले मातीला ‘कर्ब... पुणे : पुणे येथील सुनील भिडे यांनी दक्षिण...\nमानवी आरोग्यासाठी मातीच्या आरोग्याकडे...मे महिन्याचा दुसरा रविवार हा जागतिक मातृदिन...\nटिकवून ठेवा जमिनीची सुपीकताजमीन हा निसर्गाकडून मिळालेला अनमोल ठेवा आहे....\nपीक फेरपालट, सेंद्रिय खतांचा केला वापरप्रभाकर चौधरी हे १९७६ पासून शेती करतात. त्यांची...\nखडकाळ, हलक्या जमिनीतही आणली सुपीकताकोणतेही पीक येईल की नाही, अशा खडकाळ जमिनीचे संजय...\nनैसर्गिक शेतीतून राखले जमिनीचे आरोग्यअमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा (संभू)( ता. भातकुली...\nसेंद्रीय उत्पादने, सेंद्रीय शेतीला...मुंबई : सेंद्रीय अन्नाची उपलब्धता आणि...\nमशागतीद्वारे मातीचे व्यवस्थापनमशागतीचे अनेक फायदे असले तरी गेल्या शतकामध्ये...\nजमिनीतील जिवाणूंच्या गुणसूत्रीय रचनांचा...जमीन ही पिकाचे उत्पादन घेण्यासाठी एकमेव परिपूर्ण...\nडिंकपोस्टिंग कल्चरद्वारे लवकर कुजवा पीक...शेतीतील टाकाऊ मानले जाणारे पिकांचे अवशेष योग्य...\nमातीचे उष्णताविषयक गुणधर्मजमिनीवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे जमिनीचे तापमान...\nगांडूळ खत निर्मिती उद्योगगांडूळ खत उपलब्ध सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत...\nसुपीकता वाढविण्यासाठी वापर द्रवरूप...जमिनीची जैविक व भौतिक सुपीकता वाढविण्यासाठी,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/load-shading-electricity-work-151237", "date_download": "2018-11-14T22:34:31Z", "digest": "sha1:FHU3C3N5AWYJPFLRB42WFKH32GJAFU6C", "length": 14301, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Load shading Electricity Work अाधी लोडशेडिंग, मग बिघाड! | eSakal", "raw_content": "\nअाधी लोडशेडिंग, मग बिघाड\nमंगळवार, 23 ऑक्टोबर 2018\nऔरंगाबाद - सायंकाळी साडेसहापर्यंत लोडशेडिंग झालेल्या भागाला विद्युत पुरवठा सुरू होताच बिघाड झाल्याने वीजपुरवठा पुन्हा खंडित झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरत रोष व्यक्त केला. अखेर पोलिसांना पाचारण करून चार तासांनी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. हा प्रकार सोमवारी (ता.२२) रात्री घडला.\nऔरंगाबाद - सायंकाळी साडेसहापर्यंत लोडशेडिंग झालेल्या भागाला विद्युत पुरवठा सुरू होताच बिघाड झाल्याने वीजपुरवठा पुन्हा खंडित झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरत रोष व्यक्त केला. अखेर पोलिसांना पाचारण करून चार तासांनी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. हा प्रकार सोमवारी (ता.२२) रात्री घडला.\nएन- सहा भागातील स्मशानभूमीसमोर ३३ केव्ही सबस्टेशनच्या हाय टेन्शन तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. ती दुरुस्ती करण्यासाठी आलेल्या महावितरणच्या चमूला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. संपूर्ण शहराची वीज बंद करा, मगच काम करा, असा पवित्रा नागरिकांनी घेतला. त्यामुळे काही काळासाठी तणाव निर्माण झाला.\nनागरिकांचा रोष पाहून पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिस निरीक्षक श्‍यामसुंदर वसूरकर, निर्मला परदेशी यांनी फौजफाटा आणत नागरिकांची समजूत घातली. दरम्यान, एमआयएमचे डॉ. गफ्फार कादरी हेही या ठिकाणी तळ ठोकून होते. अखेर महावितरणने सगळा गोंधळ झाल्यावर साडेदहाला विद्युत पुरवठा सुरळीत केला. महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय सरग, कार्यकारी अभियंता अभिजित सिकनीस, अतिरिक्त अभियंता अविनाश चव्हाण यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी हा बिघाड रात्री पावणेअकराला दुरुस्त केला.\nतुटलेली विद्युतवाहिनी सिडको ३३ केव्ही सबस्टेशनची आहे. त्यावर बहुतांश जुन्या शहराचा भाग येतो. या बिघाडाने एकूण सहा फिडर आणि ११ केव्ही क्षमतेचे दोन सबस्टेशन बाधित झाले. त्यामुळे परिसरातील शहागंज निजामुद्दीन चौक, औरंगाबाद टाइम्स कॉलनी, गणेश कॉलनी, जिल्हाधिकारी कार्यालय आणि परिसर, सिडकोतील एन- सहा आणि परिसर, रोशन गेट, बायजीपुरा, जिन्सी आणि परिसर या भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता.\nया बिघाडाने शहराच्या मध्यभागातील अनेक वसाहतींची वीज गायब झाल्याने अंधाराचे साम्राज्य होते. संतप्त झालेल्या नागरिकांनी महावितरणच्या मदनी चौकातील युनिटवर दगडफेक करीत गोंधळ घातला. यात बायोमेट्रिक मशीन, मीटर आदी साहित्याची नासधूस केली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यातही घेतले.\nकाश्‍मिरी तरुणाकडून दोन किलो चरस जप्त\nमुंबई - पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ठाण्यातील शीळ फाटा येथे गुलाम खान या काश्‍मिरी तरुणाला अटक करून सुमारे दोन किलो चरस हस्तगत केले...\n25 लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक\nपुणे - मजूर पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडे सुमारे 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून दोन जणांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने...\nअल्पवयीन नातीवर आजोबाकडून बलात्कार\nफलटण - येथील परिसरात आजोबाने अल्पवयीन नातीवर वारंवार बलात्कार केला. त्यातून गरोदर राहिलेल्या नातीने दोन दिवसांपूर्वी जन्मलेल्या अर्भकाचा खून...\nपोलिस असल्याची बतावणी करून १६ लाखांची लूट\nभिवंडी - शहरातील कल्याण रोड भागातील गोपालनगर येथील कुरिअर कंपनीत आलेली रोकड कल्याण येथील कार्यालयात जमा करण्यासाठी निघालेल्या कर्मचाऱ्यांची...\nनांदेड: किरकोळ कारणावरून एकाचा निर्घृण खून\nनांदेड : किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर कारागृहात असलेल्या एका अट्टल गुन्हेगाराची धमकी देणाऱ्या तरूणाचा तिघांनी निर्घृण खून केला. त्यानंतर...\nपुणे स्टेशनला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत मृतदेह\nपुणे : पुणे रेल्वे स्टेशनच्या मुख्य इमारतीवरील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत एक मृतदेह असल्याचे आज (ता.14) सकाळी १० च्या सुमारास आढळून आले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/gulmohar/marathi-gazal?page=6", "date_download": "2018-11-14T22:46:52Z", "digest": "sha1:ZQUIMLOBEC7YFA2VYOMBQBDYD3XSW7EI", "length": 5767, "nlines": 143, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हितगुज ग्रूप: गुलमोहर - गझल | Marathi Gazal | Page 7 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /गझल\nगुलमोहर - मराठी गझल\nकविता या विषयावरचं मायबोलीवरच अन्य लेखन.\nया घडीला माणसांना पारखावे मी कसे \nमे 15 2018 - 8:24am विशाल कुलकर्णी\nत्या प्रश्नाला देईन उत्तर लेखनाचा धागा\nअसेही ओठ तू ओलाव माझे लेखनाचा धागा\nमे 10 2018 - 11:22am सुप्रिया जाधव.\nकशाने बेगडी वाटे तुला माझे समर्पण \nमे 4 2018 - 7:21am सुप्रिया जाधव.\nगर्तेत संकटांच्या लेखनाचा धागा\nजिण्याला पुरेसा हवा प्राणवायू लेखनाचा धागा\nमे 5 2018 - 5:05am सुप्रिया जाधव.\nतो तिला बधणार नाही लेखनाचा धागा\nमे 4 2018 - 10:35am सुप्रिया जाधव.\nसजवूत आम्ही लेखनाचा धागा\n--नवी कहाणी-- लेखनाचा धागा\nनको म्हटलीच तर जाईल वाया खेप एखादी लेखनाचा धागा\nतेवढ्यापुरताच होता मामला लेखनाचा धागा\n--नभांतरी चांदण्यांचे उगवणे होते-- लेखनाचा धागा\n--खूप आहे-- लेखनाचा धागा\nअशी सोच आहे लेखनाचा धागा\nदंश वगैरे करण्यासाठी फणा हवा ना लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-layer-poultry-yashkatah-farmer-shashikant-tisage-nashik-12046?tid=128", "date_download": "2018-11-14T22:38:26Z", "digest": "sha1:R27UU6ZIRN26IMUI3HGUM626Y7ZOHHZB", "length": 26979, "nlines": 176, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, Layer Poultry yashkatah, Farmer Shashikant Tisage, nashik | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकाटेकोर व्यवस्थापनातून लेअर पोल्ट्रीत बसवला जम\nकाटेकोर व्यवस्थापनातून लेअर पोल्ट्रीत बसवला जम\nबुधवार, 12 सप्टेंबर 2018\nव्यवसायाशी निष्ठा आणि प्रामाणिकपणा या गुणांशिवाय कोणत्याही व्यवसायात यश मिळत नाही. वजीरखेडे (जि. नाशिक) येथील शशिकांत आणि रमाकांत तिसगे या बंधूंनी वडिलांकडून मिळालेल्या व्यावसायिकतेच्या भांडवलावर लेअर पोल्ट्रीचा व्यवसाय उभारला आहे. ४४ हजार पक्षी क्षमता, दररोज ३२ हजार अंडी उत्पादन असलेल्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल चार कोटींपर्यंत पोचली आहे.\nव्यवसायाशी निष्ठा आणि प्रामाणिकपणा या गुणांशिवाय कोणत्याही व्यवसायात यश मिळत नाही. वजीरखेडे (जि. नाशिक) येथील शशिकांत आणि रमाकांत तिसगे या बंधूंनी वडिलांकडून मिळालेल्या व्यावसायिकतेच्या भांडवलावर लेअर पोल्ट्रीचा व्यवसाय उभारला आहे. ४४ हजार पक्षी क्षमता, दररोज ३२ हजार अंडी उत्पादन असलेल्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल चार कोटींपर्यंत पोचली आहे.\nअवर्षणग्रस्त मानल्या जाणाऱ्या मालेगाव शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर वजीरखेडे गाव आहे. येथील श्रावण पुंजाराम तिसगे (वय ७२) यांच्याकडे १२ एकर शेती आहे. मूळचे शेतकरी असलेल्या तिसगे कुटुंबीयांची दृष्टी मात्र उद्योजकाची आहे. आता त्यांच्या दोन्ही मुलांनी- शशिकांत व रमाकांत यांनी लेयर पोल्ट्री उद्योगात जम बसवला आहे. शून्यातून सुरू केलेल्या पोल्ट्री उद्योगामध्ये आज ४४ हजार पक्षी असून, प्रतिदिन ३५ हजार अंडी उत्पादन होते.\n१९९८ मध्ये १ हजार ब्रॉयलर पक्ष्यांपासून पोल्ट्री उत्पादनाला सुरवात केली. त्यानंतर दरवर्षी त्यात वाढ करत २००६ पर्यंत फार्म २० हजार पक्ष्यांचा झाला. प्रत्येक आठवड्याला बॅच निघेल असे व्यवस्थापन होते. या उद्योगामध्ये कंपन्यांचा शिरकाव झाल्याने स्पर्धा वाढली. या कंपन्या स्वतःच अत्यंत कमी दर ठरवत. आपले उत्पादन तयार झाल्यानंतर दर आणखी कमी होत. या दरात मांसल पक्षी उत्पादन परवडत नसल्याने अंडी उत्पादनामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. २००६ मध्ये १० हजार पक्ष्यांपासून सुरवात केली. २००८ मध्ये १० हजार, २०१४ मध्ये ११ हजार, पुढे १२ हजार या क्रमाने पक्षीसंख्या वाढवत नेली. आता त्यांच्याकडे ४४ हजार पक्षी आहेत.\nउत्पादकता ः कंपनीच्या निकषानुसार एका पक्ष्यानं २० ते ७२ आठवड्यांत ३३० अंडी द्यायला हवीत. तिसगे यांनी त्यांच्या ९० टक्क्यांपर्यंत ( ३२० अंडी) पोचले असून, त्यात सातत्य ठेवले. मालाची गुणवत्ता उंच असल्याने ग्राहक टिकून राहिला आहे. लेयर उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात संपूर्ण गुणवत्तापूर्ण कामावर भर दिला जातो. शेडमध्ये पूर्ण स्वच्छता ठेवली जाते.\nखाद्य व्यवस्थापन ः पोल्ट्रीमध्ये संपूर्ण शाकाहारी खाद्यांचा वापर केला जात असल्याने माश्या, कीटक किंवा दुर्गंधी यांना स्थान नाही. या खाद्यामुळे अंडे डागविरहित, पूर्ण पांढरे व आकर्षक आकाराचे मिळते. पक्ष्याच्या वयानुसार खाद्यात बदल केला जातो. पक्षी चिक्‍स अवस्थेत असताना २० टक्के खाद्य देतो. दुसऱ्या टप्प्यात १८ टक्केचं खाद्य देतो. तिसऱ्या टप्प्यात १७ टक्के, त्यानंतर १६, १५, १४ या क्रमाने खाद्य देतो. त्यामुळे वय, वजन आणि वाढ यांचं गुणोत्तर साधले जात असल्याचे शशिकांत यांनी सांगितले.\nखाद्याचा साठा व नियोजन ः स्वतःच्या १२ एकर शेतीमध्ये प्रामुख्याने मका उत्पादन घेतले जाते. पुढील चार महिने पुरेल इतका खाद्याचा साठा तयार ठेवतो. सध्या सुमारे ४०० टन मका शिल्लक असून, तो जानेवारी २०१९ पर्यंत पुरेल.\nनियमित लसीकरण ः ब्रुडिंग, शेडमधील योग्य तापमान, लसीकरण या बाबी महत्त्वाच्या असून, लसीकरणाचे वेळापत्रक कटाक्षाने पाळले जाते.\nआधुनिक तंत्रज्ञानावर भर ः लेयर शेडमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर करतात. आधुनिक फिडमिलमुळे खाद्य नियोजन सोपे झाले असून, कच्चा माल मोजण्यापासून सर्व कामे स्वयंचलित यंत्रांनी केली जातात. शेड आवारातच १ टन क्षमतेचा वजन काटा घेतला असून, गरजेनुसार ४००-५०० किलो माल एलेव्हेटरच्या साह्याने ग्राइंडरकडे जातो. अचूकतेबरोबरच वेळ व मनुष्यबळाची बचत होते. प्रतिदिन खाद्य, अंडी उत्पादन, मरतूक यांच्या सर्व नोंदी संगणकात ठेवल्या जातात.\nमनुष्यबळ व्यवस्थापन ः मजुरांच्या ५ जोड्या पूर्णवेळ कार्यरत आहेत. त्यांच्यासाठी प्रत्येकी ३ लाखांपर्यंत खर्च करून उत्तम क्वार्टर बांधले असून, आवश्यक सर्व सुविधा दिल्या आहेत. परिसरातील १० जणांना रोजगार मिळाला.\nदूध धंद्यातही होती ओळख\nरमाकांत तिसगे म्हणाले की, आमच्या वडिलांनी १९८२ मध्ये एक म्हैस आणि पाच लिटर दूध उत्पादनापासून सुरू केलेला व्यवसाय २५ म्हशी आणि २२५ लिटर दूध उत्पादनापर्यंत वाढवला. स्वत:चे व अन्य शेतकऱ्यांचे दररोज ४०० लिटर दूध संकलन होते. त्यातूनच मालेगावला दूध डेअरी सुरू केली होती. संपूर्ण माहिती नोंदी, म्हशीचे खाद्य, विण्याचा कालावधी, त्यासाठीचे नियोजन यातून काळानुरूप व्यवसायात बदल केल्याने दुग्धव्यवसायातही स्वत:ची ओळख निर्माण केली होती. २००९ मध्ये हा व्यवसाय बंद केला.\n८० टक्के मालाची जागेवरच विक्री\nरोटेशनमध्ये उत्पादन मिळण्याच्या उद्देशाने विविध वयाच्या पक्ष्यांचे नियोजन केले जाते. परिणामी वर्षभर व्यापाऱ्यांना पक्षी पुरवठा शक्य होतो. पर्यायाने ८० टक्के व्यापारी कायमस्वरुपी जोडले गेले असून, केवळ २० टक्के उत्पादन बाजारात जाते.\nवर्षभर प्रतिदिन ३५ हजार अंडी उत्पादन होते. मालेगावला स्वत:चे किरकोळ अंडी विक्री केंद्र आहे. त्यात ३ हजार अंडी विक्री होतात. उर्वरित ३२ हजार अंडी जागेवरच व्यापाऱ्यांना विक्री होते. सुमारे ८० टक्के मालाची प्री बुकिंग असते.\nपोल्ट्री या क्षेत्रात शून्यापासून सुरवात केली होती. हमालाने आयुष्यात जेवढे पोते उचलले तितके पोते आम्ही मागील १० वर्षांत उचलली आहेत. कष्टाचा आनंद आणि फळ मिळतेच.\nचांगलं व्यवस्थापन व नियमितपणा हा व्यवसायाचा पाया. मी सकाळी ५ वाजता उठतो. नंतर १ तास फिरण्याच्या व्यायामानंतर शेतावर, शेडवर असतो. अनावश्‍यक बाहेर न जाण्याचे पथ्य मी पाळतो.\nबाजाराचा अभ्यास महत्त्वाचाच. कच्चा माल खरेदीसाठी मार्केट विश्लेषक दीपक चव्हाण यांचे मार्गदर्शन घेतो. नवापूर, नाशिक, अमरावती येथील व्यावसायिक मित्रांशी चर्चा करून बाजाराची अद्ययावत माहिती घेतो. पशुखाद्यावर सुमारे ६५ टक्के खर्च होतो. त्यातील योग्य निर्णयातून २५ टक्क्यापर्यंत बचत साधता येते.\nविमासंरक्षण आवश्‍यक. वर्ष २०१५ मध्ये जोरदार पावसाने शेड पडला. त्यात साठविलेल्या मक्‍याचं भिजून नुकसान झाले. मात्र विमा उतरवलेला असल्याने ताण आला नाही.\n४४ हजार पक्षी क्षमता असून, खर्च वजा जाता २० लाख उत्पन्न मिळते. येत्या काळात १ लाख पक्ष्यांपर्यंत क्षमता वाढविण्याचे ध्येय. आजमितीस आमच्या लेयर पोल्ट्री उद्योगाची ४ कोटीची उलाढाल आहे. व्यवसायातील उत्पन्न पुन्हा व्यवसायातच गुंतविले जाते. दरवर्षी २ लाखांपर्यंत आयकर भरतो.\nशीतगृहात आपण आठ महिनेही माल ठेवणे शक्य असते. त्यामुळे शीतगृह उभारणीचे लक्ष्य ठेवले आहे. अर्थात, भारनियमन हे या व्यवसायापुढील आव्हान आहे.\nउन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासते. त्यावर मात करण्यासाठी एक एकर क्षेत्रात १ कोटी लिटर क्षमतेचे शेततळे तयार केले आहे.\nशशिकांत तिसगे ः ९४२३१८४६१९\nव्यवसाय profession मालेगाव malegaon शेती farming स्पर्धा day पूर लसीकरण vaccination यंत्र machine रोजगार employment दूध व्यापार सकाळ दीपक चव्हाण अमरावती पशुखाद्य उत्पन्न भारनियमन मात mate शेततळे farm pond\nकाटेकोर व्यवस्थापनातून लेअर पोल्ट्रीत बसवला जम\nकाटेकोर व्यवस्थापनातून लेअर पोल्ट्रीत बसवला जम\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nदुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...\nसंत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...\nचिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...\nअंडी उबवण केंद्राद्वारे बचत गट होताहेत...पश्चिम बंगालमध्ये महिलांच्या सबलीकरणासाठी...\nदुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...\nसेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...\nशेंगा लाडू, चटणी उद्योगातून तयार केली...शेंगा लाडूसारख्या छोट्या व्यवसायापासून सुरवात...\nग्रामीण आरोग्यासोबत जपला शेतकरी...देशात सशक्‍त आणि आरोग्यसंपन्न पिढी घडावी, या...\nदुष्काळात दोनशे टन मूरघास निर्मितीतीन भावांत मिळून शेती फक्त वीस गुंठे. पण...\nयोग्य व्यवस्थापन ठेवले केळीशेतीत सातत्य...परसोडी (ता. कारंजा घाडगे, जि. वर्धा) हे पाण्याची...\nप्रयोगशीलतेचा वसा जपुनी दुष्काळाला...नाशिक जिल्ह्यातील पेठ हा आदिवासी, दुर्गम तालुका....\nशून्य मशागत तंत्रातून जोपासली द्राक्ष...गव्हाण (ता. तासगाव, जि. सांगली) येथील सुरेश...\nउत्तम नियोजनामुळेच दुष्काळातही तरलो काही काळ दुष्काळाचा येणारच याचा अंदाज बांधून आडूळ...\nकाटेकोर पाणी नियोजनातून सांभाळली फळबाग नगर जिल्ह्यातील पालवेवाडी (ता. पाथर्डी) हा...\nशेवग्याच्या नैसर्गिक शेतीने दुष्काळातही...जळगाव जिल्ह्यातील पहूर (ता. जामनेर) येथील वयाची...\nवसुंधरा करताहेत स्वच्छता अन्...\"क्‍लीन टू ग्रीन\" हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून...\nजिद्दीतून उभा केला गीर दूध व्यवसायएकसळ (जि. सातारा) येथील विनोद शेलार या तरुणाने...\nदुष्काळात रेशीम ‘चॉकी’ सेंटरने दिली...सततची दुष्काळी परिस्थिती, गारपीट, बाजारभाव यांची...\nफायदेशीर ठरला जैव कोळसानिर्मिती उद्योग शेतातील काडीकचरा, भुस्सा आदींच्या प्रक्रियेतून...\nतंजावूरच्या अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान...शेतीमाल दरांतील सातत्याच्या चढ-उतारांमुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/warkari-old-age-65-year-old-grand-mother-learn-mathematics-in-black-soil-and-educate-other-women-in-village/", "date_download": "2018-11-14T21:42:30Z", "digest": "sha1:DUMXB4RPZ6VMYFJRHOLBWY547G2STCIF", "length": 6447, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ६५ वर्षाच्या वारकरी आजीची शिक्षणाची जिदद, मातीत आकडे काढून शिकले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ६५ वर्षाच्या वारकरी आजीची शिक्षणाची जिदद, मातीत आकडे काढून शिकले\n६५ वर्षाच्या वारकरी आजीची शिक्षणाची जिदद, मातीत आकडे काढून शिकले\n‘माझं साळातल शिक्षण झालेलं नाही. पण, म्या पौ्रढ शिक्षण घेतल आणि त्याबरोबर गावातील इतर दीडशेपेक्षा अधिक बायांनाही साक्षर बनवलय. पाटीवर लेन्ह करण्यासाठी येळ नसायचा म्हणून म्या शेतात काळया आईच्या पोटावर रेघा ओढून बाराखडी शिकली आणि आज मी सर्व ग्रंथांचे पारायण करते आणि भजनाद्वारे महिलांचे प्रबोधन करते, हे शब्द आहेत जालना जिल्हयातील भोकरदन तालुक्यातील चांदाई गावात राहणा-या सौ. कांताबाई भगवान पडूळ या ६५ वर्षीय वारकरी आजीचे.\nघरच्या परिस्थितीमुळे शिक्षण घेता न आल्याचे कारणे अनेकजण सांगत नशीबाला दोष देतात. पण, मनात जिदद आणि प्रचंड इच्छाशक्ती असेल तर ती व्यक्ती काहीही करू शकते त्यांच्यासाठी कांताबाई आदर्श ठरल्या आहेत. त्या गावातील महिलांसोबत माउलीच्या दिंडीत सहभागी झाल्या आहेत. यंदाचे त्यांचे हे पंचवीसावे वर्ष आहे. पण त्यांची जिदद आणि चिकाटी आजच्या महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. कांताबाई यांचे कोणतेही शालेय शिक्षण झालेले नाही. पण, लग्नानंतर त्यांनी प्रौढ शिक्षण घेउन त्या इतक्या पुढे गेल्या आहेत की त्यांनी ज्ञानेश्‍वरी, गाथा, भागवत पारायण केले आहेत. आज त्या खड खड सर्व अभंग वाचून दाखवतात.\nत्याचबरोबर त्या सामाजिक कार्यातही हिरीरिने सहभाग घेतात. गावात भजन, भजनाद्वारे प्रबोधन, पल्स पोलिओ मोहिमेत सहभाग, स्वावलंबी होण्याबाबत महिला जागृती, हुंडाबळी प्रथा याबाबत त्या भजनातून सामाजिक संदेश देतात. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना २००१ -०२ मध्ये ‘अहिल्या होळकर पुरस्कार, व इतर पुरस्कार मिळाले आहेत. कांताबाई यांचा एक मुलगा देशसेवेत सैनिक आहे तर दुसरा औरांगाबाद येथे खरेदी विक्रीचे व्यावसाय करतो.\nकांताबाई यांना मुलगी नाही. त्यामुळे त्यांना मुलगी दत्तक घ्यायची इच्छा आहे. या वयातही त्या तिला शिक्षण देउन तिच्या पायावर उभी करण्याची जिदद बाळगतात. आणि सर्वात शेवटी कांताबाई या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची चुलत बहिण असल्याचेही सांगतात.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://ekoshapu.in/category/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96/", "date_download": "2018-11-14T22:21:52Z", "digest": "sha1:TJDDH2QYGWNRLWMWI6AVDE2UCYQRB6WG", "length": 14871, "nlines": 126, "source_domain": "ekoshapu.in", "title": "लेख – ekoshapu", "raw_content": "\n“प्रमाण” कविता आणि “नावात काय आहे\nनुकताच मला व्हॉट्स ऍप वर एक कविता आणि त्यासंबंधी एक मेसेज आला. समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही वीस कडवी म्हणजे २० रत्न आहेत. आणि त्याखाली \"Be Balanced\" असा उपदेश होता. कविता खरोखरच चांगली होती, पण भाषा त्यामानाने नवीन(१९ व्या शतकातली) वाटली. १७ व्या शतकातली नाही. आणि रामदास स्वामींच्या शैलीशी मिळतीजुळती तर अजिबात नाही.... Continue Reading →\nपु.लं.चं… प्रोटोकॉल de Food\nखाण्याचंसुद्धा शास्त्र आहे. रागांना वर्ज्यबिर्ज्य स्वर असतात, तसे खाण्यालासुद्धा असतात. उदाहरणार्थ, श्रीखंड घ्या. बाकी, जोपर्यंत मला प्रत्यक्ष काही द्यावं लागत नाही तोपर्यंत 'घ्या' म्हणायला माझं काय जातं म्हणा तर श्रीखंड पावाला लावून खा, म्हटलं तर तो खाणार नाही. वास्तविक पाव हा देखील पुरीसारखा गव्हाचाच केलेला असतो; पण श्रीखंडाच्या संदर्भात तो वर्ज्य स्वर आहे. पाव आणि... Continue Reading →\nती सध्या काय करते – एक गूढकथा\nअसे म्हणतात की पहिले प्रेम विसरता विसरत नाही.... असाच एकाचा अनुभव नक्कीच वाचा. कदाचित जुन्या आठवणी जाग्या होतील तुमच्या... 😊😊😊 ... ... ... अज्ञात क्रमांक (Mobile #) पाहून सुरेशने नाक मुरडतच विचारले \"कोण \" समोरचा मंजुळ आवाज विचारत होता, \"सुरेश का \" समोरचा मंजुळ आवाज विचारत होता, \"सुरेश का \" आवाज एकदम ओळखीचा वाटला. मग सुरेशने विचारले \"हो, आपण \" आवाज एकदम ओळखीचा वाटला. मग सुरेशने विचारले \"हो, आपण \nसध्या मराठा मोर्चाचे (हिंसक) आंदोलन चालू आहे. गेले १.५-२ वर्षे शांततेत मोर्चे काढल्यावर आणि त्याला योग्य प्रतिसाद मिळाला नाही असे जाणवायला लागल्यावर आता हे मोर्चे हिंसक झाले आहेत. निवडणुका जवळ येत आहेत हेही त्यामागचे एक कारण आहे. पण ह्या ब्लॉग चा विषय राजकारण हा भाग बाजूला ठेवून लिहायचा प्रयत्न आहे. नुकताच BBC मराठी ने घेतलेली... Continue Reading →\nआज १६ मे २०१८ पासून ते १३ जून २०१८ पर्यंत अधिक मास (अधिक महिना) आहे. जगभर वापरले जाणारे \"ग्रेगोरियन\" कॅलेंडर हे माणसांच्या सोयीनुसार बनवले आहे. पूर्वी त्यात १० च महिने होते. कालांतरानी \"जुलै\" हा ज्युलिअस च्या नावावरून आणि \"ऑगस्ट\" हा \"ऑगस्टीन\" च्या नावावरून जोडले गेले. Septa (सप्त = ७), Octa (अष्ट = ८), Nona (नवं =... Continue Reading →\nमटा संवाद: वाचनीय लेख (उत्तरार्ध)\nमागच्या आठवड्यात मी मटा संवाद मधील एक वाचनीय लेख इथे पोस्ट केला होता. त्या लेखाचा उत्तरार्ध आज प्रसिद्ध झाला आहे तो इथे शेअर करत आहे...\nमटा संवाद: वाचनीय लेख\nनुकताच \"न्यूड\" हा कलात्मक मराठी चित्रपट रिलीज झाला. मी अजून पाहिला नाही. पण परिक्षणं चांगली आहेत आणि विषय ही बोल्ड आहे, पण आक्षेपार्ह असे काही नाही असे ऐकले. त्याच सुमारास \"शिकारी\" हा मराठी \"बोल्ड, चावट, दादा कोंडके छाप\" चित्रपट रिलीज झाला. आणि \"न्यूड\" सारख्या बोल्ड, कलात्मक चित्रपटाला झाकोळून टाकले. (मी हा चित्रपटही पाहिलेला नाही). असो.... Continue Reading →\nसहज सुचलं म्हणून… कृष्ण आणि कृष्णावतार (नमो) \n​माझी आजी महाभारतातल्या गोष्टी सांगायची... त्यातली एक कृष्ण-सत्यभामा यांची होती. कृष्णाला रुक्मिणी आणि सत्यभामा अशा दोन बायका होत्या. तशा १६,००० होत्या म्हणे, पण त्यातल्या प्रमुख ह्या दोन.होत्या. रुक्मिणी प्रेमळ आणि समंजस (थोडक्यात \"आदर्श\" बायकोसारखी ) होती. तर सत्यभामा प्रेमळ पण खाष्ट, चीडचीड करणारी, भांडकुदळ, संशयी, मत्सरी अशी होती (थोडक्यात \"खऱ्या\" बायकोसारखी ) मी लहानपणी वाचलेल्या सगळ्या गोष्टींमध्ये राजांना दोन बायका असायच्या - एक आवडती आणि एक नावडती. हल्ली महागाई इतकी वाढली आहे की २ बायका परवडणे अवघड आहे. म्हणून त्यांना एकच बायको असते - नावडती हे विषयांतर झाले. असो. तर कृष्ण आणि सत्यभामा यांचे सतत भांडण व्हायचे. सत्यभामा आणि रुक्मिणी यांची घरं शेजारी-शेजारी च होती. आणि सत्यभामाला तिच्या संशयी स्वभावाप्रमाणे कृष्ण रुक्मिणीवर जास्त प्रेम करतो, जास्त वेळ देतो... असं वाटायचं. हे आपल्याकडे कविवर्य ग. दि. माडगूळकर यांनी अतिशय काव्यात्म आणि समर्पक रितीने एका गीतात मांडले आहे. सत्यभामा कृष्णाला विचारते: \"बहरला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी\". पारिजातकाचे झाड स्वर्गातून कृष्णाने पृथ्वीवर आणले. हे झाड कोठे लावावे यावरून सत्यभामा आणि रूक्मिणी यांच्यात वाद झाला. कृष्णाने ते झाड सत्यभामाच्या अंगणी अशा ठिकाणी लावले की फुले उमलल्यावर रुक्मिणीच्या अंगणात पडावे. ह्यात पारिजातकाचे झाड हे प्रेमाचे रूपक म्हणून वापरले आहे. संपूर्ण गीत हे असे आहे: ======================== बहरला पारिजात दारी फुले का पडती शेजारी माझ्यावरती त्यांची प्रीती पट्टराणी जन तिजसी म्हणती दुःख हे भरल्या संसारी असेल का हे नाटक यांचे मज वेडीला फसवायाचे असेल का हे नाटक यांचे मज वेडीला फसवायाचे कपट का करिती चक्रधारी कपट का करिती चक्रधारी का वारा ही जगासारखा तिचाच झाला पाठीराखा वाहतो दौलत तिज सारी का वारा ही जगासारखा तिचाच झाला पाठीराखा वाहतो दौलत तिज सारी ... फुले का पडती शेजारी ... फुले का पडती शेजारी ======================== म्हणजे कृष्ण पण असा चतुर आणि खोडकर होता की त्याने झाड लावले सत्यभामेच्या अंगणात पण ते अशा प्रकारे लावले की त्यातूनही तिची चीडचीड आणि जळजळच होईल ======================== म्हणजे कृष्ण पण असा चतुर आणि खोडकर होता की त्याने झाड लावले सत्यभामेच्या अंगणात पण ते अशा प्रकारे लावले की त्यातूनही तिची चीडचीड आणि जळजळच होईल हे परत विषयांतर झाले. असो. तर सत्यभामा त्यामुळे सारखी चिंताग्रस्त असायची, कि कृष्णाचं तिच्यावर सगळ्यात जास्त प्रेम आहे का नाही. म्हणून तिने कृष्णाला विचारले: \"मी तुम्हाला किती प्रिय आहे हे परत विषयांतर झाले. असो. तर सत्यभामा त्यामुळे सारखी चिंताग्रस्त असायची, कि कृष्णाचं तिच्यावर सगळ्यात जास्त प्रेम आहे का नाही. म्हणून तिने कृष्णाला विचारले: \"मी तुम्हाला किती प्रिय आहे\" ती आत्ताच्या काळात असती तर \"On scale of 1 to 10, 1 being 'I don't hate you' and 10 being 'I am totally into you', how much do you love me\" असा पॉईंटेड प्रश्न विचारला असता. पण असा ओपन एंडेड प्रश्न विचारल्यामुळे पुन्हा कृष्णाला खोडकरपणा करायची संधी मिळाली. कृष्ण म्हणाला: तू मला मिठाइतकी प्रिय आहेस\n\"प्रमाण\" कविता आणि \"नावात काय आहे\n“प्रमाण” कविता आणि “नावात काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/avoid-10-things-in-investment-257585.html", "date_download": "2018-11-14T21:35:00Z", "digest": "sha1:AJQACWZAZ7ZOBBA7MGC4FBIOOFVJJ7VX", "length": 15893, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पैशांची गुंतवणूक करताय? मग या 10 वाईट सवयी टाळा", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\n मग या 10 वाईट सवयी टाळा\nगुंतवणूक करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे.\n05 एप्रिल : विमा, म्युच्युअल फंडपासून ते शेअर बाजारापर्यंत प्रत्येक व्यक्ती पैसे गुंतवत असतो. पण गुंतवणूक करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. खालील या 10 वाईट सवयी टाळा आणि योग्य ते नियोजन करूनच पैशांची गुंतवणूक करा.\nपैशांची गुंतवणूक करताना 10 वाईट सवयी टाळा\n1) गुंतवणूक करताना पहिली वाईट सवय आहे ती म्हणजे, आपल्या घरात लागणाऱ्या खर्चाचं बजेट न बनवणं. सर्वात आधी गरजेचं आहे की घराचं बजेट काढणं, त्यानं आपल्या प्राथमिक गरजा समजतात आणि वायफळ खर्च टाळता येतो.\n2) दुसरी वाईट सवय आहे की कर्जाचं नियोजन न करणं. कोणत्याही कामासाठी कर्ज घेण्याआधी योग्य ते नियोजन करणं गरजेचं आहे. आपलं महिन्याचं उत्पन्न आणि खर्च याचा हिशोब करूनच कर्ज घ्या. गरजेपेक्षा जास्त कर्ज घेणं टाळा. जास्त कर्ज घेतलं तर बाकीच्या कामासाठी पैसे उरत नाहीत.\n3) एखाद्या वस्तूचा विमा करणं म्हणजे गुंतवणूक करणं नाही. सुरक्षेच्या दृष्टीने विमा घेणं महत्त्वाचं आहे, पण गुंतवणूक आणि विमा या दोन गोष्टी वेगळ्या ठेवूनच नियोजन करा.\n4) कर भरताना सुट मिळवण्यासाठी अगदी शेवटच्या क्षणी गुंतवणूक चांगली ही सवय नाही. वर्षाच्या सुरुवातीलाच कर भरण्यासाठीच नियोजन करा. योग्य कर भरण्याचं नियोजन आर्थिकदृष्ट्या गरजेचं आहे. लवकर पैशाची गुंतवणूक केल्याने करामध्ये जास्त सुट मिळते.\n5) पैशाच्या बाबतीत नो इमोशनल कनेक्शन. पैशाची गुंतवणूक करताना भावनांच्या आधारे निर्णय घेऊ नका. आर्थिक निर्णय घेताना नेहमी विचार करून काम करा. जास्त उत्पनासाठी भावनेच्या आहारी जाऊन कोणतेही चुकीचे निर्णय घेऊ नका.\n6) नवीन ऑफर्स आणि नवीन प्लानिंगमध्ये गुंतवणूक न करणंही एक वाईट सवय आहे. सर्वोत्तम कॅशबॅकसाठी नवीन ऑफर्समध्ये गुंतवणूक करा. जुन्या गुंतवणुकीमध्ये महागाईचा सामना करणं कठीण असतं. त्यासाठी नवनवीन पर्याय स्वीकारत जा.\n7) पैशाच्या गुंतवणुकीसाठी योग्य ते नियोजन न करणंही चुकीचं. गुंतवणुकीचं नियोजन करा कारण त्याने आपलं आर्थिक लक्ष्य पूर्ण करण्यास मदत होते.\n8) गुंतवणूक केल्यानंतर त्याची सारखी सारखी उजळणी करणंही चांगली सवय नाही. गुंतवणुकीचा निर्णय आपणच घेतलेला असतो, त्यामुळे त्यावर विश्वास ठेवा. जास्त उत्पादनापेक्षा योग्य गुंतवणूक अधिक फायद्याची असते. त्यामुळे गुंतवणूक लवकरात लवकर करा. त्याने जास्त फायदा होईल.\n9) अल्पकालीन फायद्यासाठी दीर्घकालीन लक्ष्य ठेवणं चुकीचं आहे, त्यामुळे अति लालच करू नका. कमी काळात अधिक फायद्याच्या फंदात न पडता जास्त काळात लक्ष्य केंद्रित करा.\n10) कोणतीही गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला वश्य घ्या. लक्षात ठेवा बाजारात कमी वेळात अधिक नफा मिळवून देणाच्या लोभात पडू नका, त्यात तुमची फसवणूक होईल. त्याऐवजी विचार करून गुंतवणूक करा.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nभारतातील या ९ जागांवर सर्वात जास्त परदेशी पर्यटक जातात\nआता बँकेच्या ATM कार्डवर छापा मुलांचे फोटो\n'हे' सेलिब्रिटी आहेत मधुमेहानं त्रस्त\nगोड खाल्ल्याने होत नाही मधुमेह, जाणून घ्या कारण\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\n...म्हणून आजचे तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात\nअभी तक \u0003खेलने के लिए\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/shivsena-uddhav-thackeray-ram-kadam-bjp-notbandi-303801.html", "date_download": "2018-11-14T21:34:05Z", "digest": "sha1:SBPFX2PUUJXNELTIDT6HCJQIID3NU4EM", "length": 13745, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील १० महत्त्वाचे मुद्दे", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nउद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील १० महत्त्वाचे मुद्दे\nशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना उपोषणाला बसणं कधीच मान्य नव्हतं\nमुंबई, ०५ सप्टेंबर- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेत भाजपचे आमदार राम कदम यांचा चांगलाच समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांनी आणि भाजप पक्षाने राम कदमवर लवकरात लवकर कारवाई करावी असे उद्धव ठाकरे म्हणाले. एकीकडे राम कदमांचा समाचार घेतल्यानंतर उद्धव यांनी पत्रकार परिषदेचा त्यांचा दुसरा मुद्दा मांडत पटेल समाजाच्या आंदोलनाचा चेहरा हार्दिक पटेलला पाठिंबा असल्याचे सांगितले. गेल्या १२ दिवसांपासून हहार्दिक पटेल समाजाच्या आरणासाठी गुजरातमध्ये उपोषण करत आहे. मात्र त्याने उपोषण करु नये अशी इच्छा उद्धव यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली. 'हार्दिक हा लढवैय्या आहे. जे लढवय्यै असतात ते कधीच उपोषणाला बसत नाहीत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना उपोषणाला बसणं कधीच मान्य नव्हतं. हार्दिकची गुजरातला गरज आहे. त्यामुळे त्याने उपोषण करु नये,' असे उद्धव ठाकरे म्हणाले.\nउद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे खालील प्रमाणे-\n- संशय पिशाच्च करून भूत उभं करायचं पण पुरावा नाही मग असा का\n- दहशतवादाला जात धर्म नसते तर मग हिंदू आतंकवादी हा काय प्रकार आहे\n- हिंदुत्ववादाची सत्ता आहे मग हिंदू दहशतवाद कसा उभा राहील\n- परिचारक, छिंदम, राम कदम यांच्यावर करवाई झाली पाहिजे\n- नोटबंदी फसली मग जबाबदारी कोण घेणार\n- झालेलं नुकसान तुम्ही स्वीकारणार का\n- गरज पडली तर पुन्हा नोटबंदी झाली तर जनता शांत बसणार नाही\n- शिवसेना कधी सत्तेतून बाहेर कधी पडणार हा घासून गुळगुळीत झालेला प्रश्न\n- आम्ही घ्यायची तेव्हा भूमिका घेणार\n- सत्तेत राहून जनतेसाठी चांगल्या गोष्टी करतो आणि विरोधात जाऊनही भूमिका मांडतो\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nदीपवीरच्या लग्नासाठी या रिसॉर्टमध्ये 75 रूम्स; एका रूमची किंमत माहितीये\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nअभी तक \u0003खेलने के लिए\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=45&limitstart=40", "date_download": "2018-11-14T22:27:19Z", "digest": "sha1:YBBJIIS2O5ZJEHPAJ3ZWIMM3R3TRMTXK", "length": 10140, "nlines": 137, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "नागपूर वृत्तान्त", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nग्रामीण भागातील डॉक्टरांच्या दिवाळीवर अंधाराचे सावट\nग्रामीण भागात रुग्ण सेवा देणारे आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून तर अस्थायी डॉक्टरांना चार महिन्यांपासून पगार न मिळाल्याने यावर्षी ग्रामीण भागातील डॉक्टरांची दिवाळी अंधारातच जाणार का असा प्रश्न उपस्थित केला आहे.\nजमात-ए-इस्लामी हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना जलालुद्दीन शुक्रवारी नागपुरात\nजमात-ए-इस्लामी हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना सय्यद जलालुद्दीन उमरी यांचे ९ नोव्हेंबरला नागपुरात आगमन होणार आहे. या निमित्ताने मोमिनपुरातील मुस्लिम फूट बाल ग्राऊंडवर शुक्रवारी रात्री ९ वाजता जन संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. या संमेलनाला ते संबोधित करणार आहेत.\nप्रॉपर्टी डीलरवर विषप्रयोग करणाऱ्या ठगाला अटक\nनागपूर / खास प्रतिनिधी\nएका प्रॉपर्टी डीलरवर विषप्रयोग करून त्याला लुटल्याप्रकरणी एका ठगास गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. विषप्रयोगाने रेल्वे प्रवासी तसेच अनेकांना त्याने लुटल्याची पोलिसांची माहिती असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.\nभुकेने व्याकुळलेल्या प्रवाशांचा रेल्वेला वेठीस धरण्याचा प्रयत्न\nनागपूर / खास प्रतिनिधी\nदक्षिणेतील मुसळधार पावसामुळे रेल्वेने गाडय़ा नागपूरमार्गे वळविल्या असून त्यातील भुकेल्या प्रवाशांनी इतवारी रेल्वे स्थानकावर दगडफेक करीत गोंधळ घातला. सोमवारच्या घटनेने रेल्वे प्रशासनाची प्रचंड तारांबळ उडाली.\nनागपुरातील आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत कृती योजनांना भडिमार\nनागपूर / खास प्रतिनिधी, मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२\nजगातील रानम्हशींचे अस्तित्व धोक्यात असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर याची गंभीर दखल घेण्यात आली असून नागपुरात सोमवारपासून सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत पहिल्यांदाच वन विभाग आणि स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी रानम्हशी संवर्धनाच्या मुद्दय़ावर एकत्र आले. रानम्हशींच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने छत्तीसगडच्या सीमेवरील कोलमराका आणि कोपेला ही दोन नवी खास अभयारण्ये घोषित करण्याची सूचना राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने केली असून कार्यशाळेच्या निमित्ताने रानम्हशी संरक्षणाची नवी कृती योजना पहिल्यांदाच अंमलात येणार आहे.\nभविष्य निर्वाह निधी संघटनेकडे दीड अब्ज रुपयांची विनादावा रक्कम\nरानम्हशींच्या संवर्धन कार्यशाळेचे उद्घाटन\nताडोबातील व्याघ्र दर्शनासाठी बुकिंग ‘फुल्ल’\nकिल्ल्यांचे जग पुन्हा अवतरणार ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2011/01/22/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-14T21:57:54Z", "digest": "sha1:SSFX545RTZ7AKKONGATJDWNJVZ2N2FFN", "length": 37740, "nlines": 390, "source_domain": "kayvatelte.com", "title": "खाद्ययात्रा. उबाळू.. | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nखाणे हा माझा आवडता पास-टाइम उद्योग आहे. काही करमत नसलं, की सौ.च्या ओरड्याकडे दुर्लक्ष करून स्वयंपाक घरातले खाऊचे डबे हुडकणे हा माझा आवडता छंद प्रत्येक ’चांगल्या’ गोष्टीला शेवट हा असतोच, म्हणूनच माझ्या आवडीच्या छंदाकडे आजकाल मला दुर्लक्ष करावे लागते आहे- कारण प्रत्येक ’चांगल्या’ गोष्टीला शेवट हा असतोच, म्हणूनच माझ्या आवडीच्या छंदाकडे आजकाल मला दुर्लक्ष करावे लागते आहे- कारण\nडायटींग सुरु करायचे तर घराबाहेर पडल्यावर हॉटेल मधे काय खायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो- गेला आठवडा तर पुर्ण बाहेरच होतो, त्या मूळे सारखं हॉटेल मधेच खावं लागलं . हॉटेल मधे शिरल्यावर हल्ली माझी ऑर्डर ठरलेलीच आहे, मेनु कार्ड पहाण्याची तसदी पण घेत नाही मी अहो करायचं तरी काय मेन्यु कार्ड बघून अहो करायचं तरी काय मेन्यु कार्ड बघून शेवटी आपलं ठरलेलं दाल फ्राय, तंदूरी मधली एक नॉन व्हेज डीश, सॅलड आणि एक रोटी इतकं मागवलं की झालं. स्पाइसी करी वगैरे एकदम बंद केलंय , कॅलरी कॉन्शस झाल्यामुळे.\nह्या सगळ्यामुळे ऑर्डर करतांना, पदार्थांचे फार कमी ऑप्शन्स उरतात. करी खायची नाही, मग नॉन व्हेज मधे फक्त तंदूरीचा चॉइस उरतो. आपल्याकडे कबाब पण चक्क डीप फ्राईड असतात , आणि रेड मीट खायचं नाही, तेंव्हा सेफ बेट म्हणजे चिकन टीक्क्याचा आचारी, पुदीना, किंवा एखाद्या प्रकारावरच समाधान मानावे लागते. प्रत्येक हॉटेल मधे चिकन टीक्क्याचे व्हेरीय़ंट्स वेगवेगळ्या नावाने मिळतात , त्यामुळे ऑर्डर करतांना पण बरंच कन्फ्युज होतं. यावर उपाय म्हणजे वेटर ला बोलावून मेन्युकार्डातल्या पदार्थाची माहीती विचारणे – आणि मुख्य म्हणजे डीप फ्राईड है की तंदूरी हे विचारल्याशिवाय ऑर्डर करता येत नाही. एक लक्षात आलंय, की खाण्यासाठी ’च’ जगणाऱ्याच्या किंवा खाण्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या माझ्यासारख्या माणसाच्या जर खाण्यावर च स्वयंघोषीत बंधनं आली तर त्याची खूप मानसिक घालमेल होते.\nटूरला गेलो असतांना खिशात हजारो रुपये असतात, हॉटेल मधे गेल्यावरचे खर्च पण कंपनी एक्सेन्सेस अकाऊंट वरच कंपनीलाच , त्यामुळे ती पण काळजी नसते. पण इतकं असलं तरीही स्वतःच्या मनावर ताबा ठेऊन फक्त दाल फार आणि वर दिलेल्या इतर डिश मागवून आपण त्यावरच समाधान मानू शकतो हे लक्षात आलं -आणि जाणवलं की वेळ आली की आपण स्वतः पण एखाद्या संत महंताच्या पेक्षा कमी नाही- आणि मग “अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज ब्ला ब्ला ब्ला श्री १००८ महेंद्र महाराज की जय म्हणून मनातल्या मनात मोठी आरोळी ठोकतो.विनोदाचा भाग जरी सोडला तरीही …..\nपरवा मी मुंबईहून वलसाडला गेलो होतो. अंतर तसं फार जास्त नाही, फक्त ३ तास लागतात. रस्त्याने जातांना थोडी घाई होती, आणि नुकतेच रस्त्यावर फ्लायओव्हर्सचे काम सुरु असल्याने जागोजागी ट्रॅफिक जाम होता, म्हणुन ट्रॅफिक जाम मधे वाया गेलेला वेळ रिकव्हर करायला म्हणून कुठेच न थांबता वलसाडला पोहोचलो.तिन तासाच्या ऐवजी चक्क ४-३० तास लागले. काम आटोपल्यावर परत येतांना रस्त्याच्या डाव्या बाजूला लहानशा झोपडी वजा मेकशिफ्ट अरेंजमेंट्स करून दुकानं उघडलेली दिसत होती. ही दुकानं माझी फेवरेट.. त्यावर “उबाळू” म्हणुन लावलेले फ्लेक्स बोर्ड लक्ष वेधून घेत होते.\nखवय्यांसाठी हा उबाळू म्हणजे अप्रतीम मेजवानीचा प्रकार आहे. आजकालच्या स्वयंपाकात प्रत्येक गोष्टी मधे कांद लसून आलं पेस्ट घालून करण्याच्या नवीन पद्धतीने स्वयंपाकाची ओरीजनल चव खूप बदलेली आहे. . जुन्या काळी आपली आई किंवा आजी वगैरे स्वयंपाक करायची तेंव्हा कसे प्रत्येक पदार्थाची- भाजीची चव वेगळी असायची. हल्ली प्रत्येकच डीशचा जवळपास सारखाच स्वाद लागतो – सहाजीक आहे, अहो प्रत्येकच भाजी टोमॅटॊ किंवा आल लसूण कांदा घालून केली की मग काय होणारआणि … जाऊ द्या.. तो विषय नाही आपला. पण या पार्श्व भुमीवर हे उबाळू म्हणजे निरनिराळ्या चवींचा एकत्रीत पणे केलेला एक मस्त पदार्थआणि … जाऊ द्या.. तो विषय नाही आपला. पण या पार्श्व भुमीवर हे उबाळू म्हणजे निरनिराळ्या चवींचा एकत्रीत पणे केलेला एक मस्त पदार्थ निरनिराळ्या प्रकारच्या भाज्या एकत्र शिजवून सुद्धा प्रत्येकाची वेगळी चव अ्नुभवता येते.\nरस्त्यावर बाजूला पेटवलेली लाकडांची होळी आणि त्यामधे ठेवलेले एक मडके लक्षं वेधून घेत होतं. शेजारी बरीच फुटलेली मडकी पण ठेवलेली होती. त्या मडक्या मधे पापडी शेंग, बटाटे, वाल शेंग, सुरण , आणि बऱ्याच वेगवेगळ्या भाज्या ज्यांची मला नांवं पण माहीत नाहीत अशा भरलेल्या असतात. त्या भाज्यांमधे अगदी थोडा गुजराथी मसाला घातलेला असतो. ह्या सगळ्या भाज्या एकत्र मिसळून नंतर एका मडक्यात भरल्या जातात. मसाला मिठ वगैरे घातल्यावर त्या मडक्याचे तोंड कुठल्यातरी पाला लावून बंद करून ते मडके खाली तोंड केलेल्या अवस्थेत लाकडांच्या फुफाट्यात मस्त भाजले जाते. स्वतः मधे असलेल्या पाण्यामुळे सगळ्या भाजा शिजून येतात.\nमी जेंव्हा त्या उबाळूच्या दुकाना जवळ पोहोचलॊ तेंव्हा एक मडके बहूतेक पुर्ण शिजून तयार झालेले होते, आणि एक माणुस ते मडके बाजूला काढून त्यातले उबाळू बाहेर काढत होता. आधी त्या मडक्याच्या तोंडावर बांधलेल्या पालेभाज्या काढून बाजूला टाकून दिल्या आणि नंतर आतल्या सगळ्या भाज्या एका पराती मधे ओतल्या.\nखमंग वासाने भूक चाळवलेली होतीच-पराती मधे काढलेल्या त्या भाज्यांचं नॅचरल स्वरूप पण मस्त दिसत होतं -आणि ्तसंही जशी चुलीवरची भाकरी, पिठलं, कि्वा इतर पदार्थांना एक स्वतःची चव असते, तसेच फक्त स्वतःच्या वाफेवर शिजलेल्या भाज्या अतिशय चवदार लागतात. आणि मुख्य म्हणजे कितीही खाल्लं तरीही डायटींगला पण धोका नाही, म्हणून अर्धा किलॊ उबाळू घेतला ५० रुपयांचा -आणि खात खात निघालो पुढे . हिवाळ्याचे दिवस, मस्त कोवळं उन्हं, आणि वाफाळलेला उबाळू.. और क्या चाहीये. नुसत्या स्वतःच्या अंगच्याच पाण्यात वाफवलेल्या गेलेल्या त्या भाज्या म्हणजे चवींचे अप्रतीम कॉम्बीनेशन चुकवू नये असे काही. हा प्रकार फक्त हिवा्ळ्यातच मिळतो. हा उबाळू खाता खाता लहानपणच्या हुरडा पार्ट्या आठवल्या.\nहिवाळ्यात मस्त पैकी कोवळं उन आणि हा वाफाळलेला उबाळू.. बस्स.. और क्या चाहीये हमींयस्तू हमींयस्तू म्हणावंसं वाटतं .\nThis entry was posted in खाद्ययात्रा and tagged उबाळू, खाद्ययात्रा, हिवाळा, हुरडा, हुरडा पार्टी. Bookmark the permalink.\n35 Responses to खाद्ययात्रा. उबाळू..\nवाह कमी कॅलरीची खमंग पोस्ट 🙂 हा प्रकार मी पहिल्यांदाच ऐकला..\nबाकी “अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज ब्ला ब्ला ब्ला श्री १००८ महेंद्र महाराज की जय” मनातल्या मनात नाही तर ओरडून म्हणेन 🙂\nमनावर किती ताबा ठेवायचा माणसाने कालच माझ्या भाचीने ऋजुता दिवेकरचे एक पुस्तक दिले, डायटींग माईथस वर.. वाचतोय , त्यात दिलंय की एखाद्या वेळेस खायला हरकत नाही कुठलीही गोष्ट कालच माझ्या भाचीने ऋजुता दिवेकरचे एक पुस्तक दिले, डायटींग माईथस वर.. वाचतोय , त्यात दिलंय की एखाद्या वेळेस खायला हरकत नाही कुठलीही गोष्ट, पण होतं काय , की एकदा खाणं सुरु केलं की मग माझा काही स्वतः वर ताबा रहात नाही.\nपुर्वी सिगरेट पण कमीकेली तेंव्हा काही फार दिवस कमी राहीली नाही,लवकरच पुन्हा पहिल्यासारखे जैसे थे झाले होते, पण पूर्ण सोडल्यावर मात्र आता २० वर्ष झाली सोडून, इच्छा पण होत नाही.\nहा हा हा. तशी व्यवस्था मुंबईला पण करायची आहे मला.. बघू या कसं जमतं ते.. 🙂\nही जरा उंधियो सारखा…पण कमी मसालेदार आवृत्ती आहे बहुतेक आपली.घरी करून बघतो पुढच्या विकेंडला..माझ्याकडे लाकडी चूल आहे येथे…आणि पापडी शेंग, बटाटे, वाल शेंग, सुरण या भाज्या येथे मिळतात…गुजराथी मसाला कुठून तरी पैदा करेनच..बघू निदान ५०% जमला तरी सांगेन 🙂\nयेथे ऑस्ट्रेलिया मध्ये थोडासा पब मिल म्हणून जो ‘Steam Vegetables’ चा प्रकार मिळतो त्यामध्ये ब्रोकोली,डबल बीन्स,पार्सिली,मश्रूम्स आणि थोडे cottage cheese घालून steamer मध्ये ठेवतात आणि मग white pepper,ओरेगानो सीड्स टाकून सर्व्ह करतात….हे सुद्धा डायेट फूडच नाही का \nहे फक्त गरम असतानाच चांगले लागते.. एक गो ष्ट इं ट रे स्टिंग आहे की अनेक ठिकाणच्या steamed vegetables मध्ये एक तरी कुठली शेंग भाजी असतेच… 🙂\nहो थोडा फार उंधीयू सारखा आहे, प्ण अजीबात तेल , बेसन वगैरे नसलेला.\nअवश्य जमेल. मसाला काय आपल्याला आवडेल तो घालायचा.\nपब मिल मधे जर चिझ घालत असतील तर मग ते कसलं डायट फूड रहाणार 🙂 पण तसंही आपल्याइतकं हाय कॅलरीफूड नसेल ते हे नक्की.\nयात फरक म्हणजे, येथील कॉ टे ज चीझ हे सोया मिल्क—थोडेसे टोफू सारखे.. किवा गाईच्या लो फॅट मिल्क पासून बनवलेले असते. (अहो,मी लंच मध्ये सॅलाद च्या नावाखाली हेच खातोय…पौष्टीक पौष्टिक म्हणत..माझे सुद्धा डायट चालू आहे.. )…तुम्ही ट्राय करून बघा..\nआपल्याकडची हॉटेल मध्ये मिळणारे बेक्ड वर्जन म्हणजे वेज ऑग्रेतिन ज्यामध्ये ‘अमूल’ चे चीझ आणि white sauce –उर्फ मैदा 🙂 इतके असते की आठवडा भरा चा कॅलरीज चा कोटा एका जेवणात पुरा होतो..\nखरं आहे, आपल्याकडे मिळणारे बेक्ड व्हेज टेस्टी तर असते, पण मला आवडत नाही फारसे. तसेही मी कॉंटीनेंटल आवडणारा माणूस नाही. मला आपलं देशी आवडतं.. फार तर भारतीय चायनिज. 🙂\nनशिबाने एकदा हा प्रकार खाऊन पाहिला आहे आवडला होता 🙂\nराजे, मस्त लागतो . एक ऑथेंटीक गुजराती डीश.\nमाझा निषेध मी पाठी घेते…:) 😛\nआभार.. तुमच्याकडे अहमदाबादला पण मिळत असेल नां\nमहेंद्रजी खादाडी पोस्ट म्हणून अक्षरश: टाळत होते वाचायचे… 🙂 पण डाएट आहे ना असं म्हणत वाचली… 🙂\nभन्नाट दिसताहेत फोटो… आम्ही रोह्याला होतो तिथे हाच प्रकार ’पोपटी’ या नावाने मिळायचा पण त्यात भाज्या बहुतेक ईतक्या नसाव्या… पण चव खरपुस, खमंग थोडक्यात अप्रतिम\n नांव ऐकल्यासारखं वाटतंय. पण कधी खाल्लेलं नाही. रोह्याला जाणं पण होत नाही आजकाल.. 🙂\nहो…हा प्रकार मी महाडला सासुरवाडी ला खाल्लाय… आत्ता आठवण झाली…माझे सासरे करतात…पोपटी म्हणाल्यावर एकदम लक्षात आले…मस्त…Now I can relate with this \nअर्धा किलॊ जरी घेतलं तरी त्यामधे बरीचशी सालं पण गेली ना शेंगांची.. :)म्हणजे सगळं मिळून फारतर २०० ग्राम खाल्लं असेल. खूप टेस्टी पदार्थ आहे हा.\nखरं सांगतो, ते आई आणि आजीच्या हातचा स्वयंपाक अजूनही मिस करतो बरेचदा..\nहो नां.. अर्धा किलो भाजी खाणं.. शक्यच नाही. फक्त हिवाळ्यात मिळतो. कालच मुंबईला एक खाद्ययात्रा सुरु आहे बांद्र्याला , तिथे जाऊन आलो. मुद्दाम स्वतःवर कंट्रोल ठेवायला म्हणून फक्त एक हुरड्याचं थालीपिठ खाऊन परत आलो. इतर काही खाल्लं नाही. मडक्यावर भाजलेले मांडे पण होते, तरीही खाल्ले नाहीत. बरं वाटतं स्वतःवर कंट्रोल ठेवला की. पण जमायला हवं अजून काही महीने तरी..\nआली कि नई गाडी रुळावर काका तुम्ही तर अस्सल खादाडखाऊ तुम्ही डायाटिंग फायटिंग चा नाद करू नका \nजे खरच खाण्यावर प्रेम करतात, त्यांनी बिनघोर रहायच असत हे वजन कमी करायचा खूळ कुणी तुमच्या डोक्यात घातलं kaka भरपूर खायचं नी भरपूर चालायचं\nआपला आभारी आहे कारण अपेक्षापूर्ती केली एक नवीन डिश खाऊ घातली…………………. जातो नि खातो\nशेवटी वयाला शरण जावंच लागतं कधी ना कधी तरी.. माझ्या बाबतीत ती थोडी लवकर आली वेळ. तसंही नुकतंच ऋजुता दिवेकरांचं पुस्तक वाचायला घेतलंय, आणि थोडा फरक करतोय अजून. उपाशी तर रहात नाही, पण शक्यतो हेल्दी फुड खातोय.. चालायचं शक्य होत नाही, कारण वाढलेल्या वजनामुले गुडघे दुखतात. डॉक्टरांनी सांगितलंय की वजन ९० च्या आसपास आलं की चालणं सुरु करा म्हणून. सध्या ९५ आलंय. 🙂\nयाचा मसाला काटलुं बत्रीसुं या नावाने मुंबईत काही ठिकाणी मिळतो. उँधियुंच्या कच्छी प्रकारात फक्त फळभाज्या वापरल्या जातात.\n जागेचं/दुकानाचं नांव माहीत आहे का\nमसाल्याचे पदार्थ विकणार्या जवळच्या गुर्जर बंधूकडे विचारा.\nतो तिथे संध्याकाळी असतो – साधारण सहा नंतर.. 🙂\n>> चुलीवरची भाकरी, पिठलं, कि्वा इतर पदार्थांना एक स्वतःची चव असते.\nचुलीवरची मातीच्या भांड्यात शिजवलेली चिंगळ (Prawns) आणि खेकडे / कुर्ल्या पण अप्रतिम होतात. ती चव कुठल्याही हॉटेलात मिळणे नाही.\nबाकी उबाळू नाव जरा विचित्र असलं तरी पोस्ट टेस्टी आहे.\nकाल इथे मुंबईला बांद्र्याला गेलो होतो एका खाद्य यात्रेला. मस्त आहे तिथे खादाडी. अगदी शिंप्याची कडी ते फ्राय फिश- कोंबडी वडे आणि मटन भाकरी वगैरे. बायको सोबत होती, फक्त व्हेज खाल्लं काल ., सगळ्या बझकरांना सांगितलंय जायला.\nलोकल पकडायचा व्यायाम होतोच. पण तरीही वाजन वाढतच होते. तसंही सगळं खाणं सुरु आहेच, फक्त तळलेले, साखर आणि भात बंद केलाय. नुकतंच ऋजुतादिवेकर वाचलं, त्यावर पण एक पोस्ट लिहायचंय.. मस्त आहे पुस्तक. वाचलं आहे का लुझ युवर वेट, नोट योर माईंड..नाव आहे.\nनॉन व्हेज खाल्ल्याने वजन वाढते असे नाही . ते पुस्तक अवश्य वाचा. त्यातूनच हिंट्स मिळतील वजन वाढवायच्या. फक्त १९० रुपयांचे आहे ते.\nवजन वाढणे – कमी होणे हे सगळे खाण्याच्या पद्धतींवर अवलंबुनअसते. पुस्तक न मिळाल्यास मी देऊ शकेन. माझा नंबर आहेच फेस बुक प्रोफाईल वर.. 🙂\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nतुम्ही पण बालक आहात\nछोटीसी कहानी.. भाग १\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/recipes-news/drumstick-pods-salad-recipe-1746798/", "date_download": "2018-11-14T22:35:58Z", "digest": "sha1:66JSJ5ZFPFUYFBQS4W4S7T4Y5QLSCRQC", "length": 11052, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "drumstick pods Salad recipe | सॅलड सदाबहार : शेवग्याच्या शेंगांचं सॅलड | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nसॅलड सदाबहार : शेवग्याच्या शेंगांचं सॅलड\nसॅलड सदाबहार : शेवग्याच्या शेंगांचं सॅलड\nकांदापात बारीक चिरून घ्या. शेवग्याच्या शेंगा प्रेशर कुकरमध्ये मिठाच्या पाण्यात वाफवून घ्या.\n* ४-५ शेवग्याच्या शेंगा\n* ड्रेसिंगसाठी – ३-४ चमचे शेझवान सॉस, कांदापातीच्या २-३ पात्या. अडीच इंच आले, १चमचा तेल, चवीसाठी मीठ, मिरपूड, बारीक चिरलेली कोथिंबीर.\n* मीठ – मिरपूड चवीकरिता.\n* बारीक चिरलेली कोथिंबीर.\n* कांदापात बारीक चिरून घ्या. शेवग्याच्या शेंगा प्रेशर कुकरमध्ये मिठाच्या पाण्यात वाफवून घ्या. शक्यतो ३ शिट्टय़ा करा.\n* ड्रेसिंगसाठी – एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात शेझवान सॉस घाला. आता त्यात आले आणि पातीचा कांदा घालून परता. ड्रेसिंग गार करून घ्या.\n* ड्रेसिंग गार झाल्यावर त्यात शेवग्याच्या शेंगा घोळवून घ्या. थंडगार सव्‍‌र्ह करा. चवीला मीठ-मिरेपूड आहेच आणि वर कोथिंबीर भुरभुरून सजावट करा.\n* शेवग्याच्या शेंगा हा मराठी खाद्यसंस्कृतीतील एक महत्त्वाचा प्रकार. आम्ही पूर्वी जिथे राहायचो त्या गल्लीत सर्वाच्या अंगणात शेवग्याचं झाड होतंच. शेवग्याच्या शेंगांचं वरण, सांबरामध्ये घातलेल्या शेवग्याच्या शेंगा हे स्वाद अगदी आपल्या जिभेला खास लक्षात असलेले. आपल्या गुणकारी वैशिष्टय़ांमुळे आता परदेशातील मंडळीनाही हा शेवगा खुणावून लागला आहे.\n* मी हे सॅलॅड शेजवान सॉसमध्ये केले आहे. पण तुम्ही हिरवी चटणी, चाट मसाला असे इतरही पर्याय वापरू शकता. तुम्ही मस्तपैकी सॅलॅड तयार करा आणि कसं वाटलं ते नक्की कळवा\nपाककृतीसाठी लागणारा वेळ :\nपूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1\nएकूण वेळ : 1\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\nचौथीनंतरच्या प्रत्येक प्रगतीपुस्तकावर बाळासाहेबांची सही - राज ठाकरे\nवकील तरुणीशी शेरेबाजी तरुणांना पडली महागात; तिघांची रवानगी पोलीस कोठडीत\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nहंगामापूर्वीच गोड रसाळ द्राक्षांची आवक\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअंबरनाथमध्ये घर घेऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/20145?page=7", "date_download": "2018-11-14T22:05:15Z", "digest": "sha1:HLNLL4DGEMHDQDOVVXHQ4W4FOR4QGSFP", "length": 32892, "nlines": 322, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बे एरिया दणक्यात गटग : १०-१०-१० सकाळी ११:३० वाजता | Page 8 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बे एरिया दणक्यात गटग : १०-१०-१० सकाळी ११:३० वाजता\nबे एरिया दणक्यात गटग : १०-१०-१० सकाळी ११:३० वाजता\nस्थळ : महागुरुंचे घर\n३४३८ ब्राउनटेल वे, सॅन रमोन\nपॉटलकसाठी मेनु पण इथे ठरवायचा आहे.\nमहागुरू : पोळ्या, बार्बेक्यु, राईस (२ मोठे + १ लहान)\nसशल : सॅलड + श्रीखंड (२ मोठे +१ लहान)\nराखी : मेथी मटर मलई ( २ मोठे + २ लहान)\nसायलीमी : चिकन ग्रेव्ही + बार्बेक्यु करता मॅरिनेटेड (२ मोठे + २ लहान)\nफारेंड : चीज पिझ्झा (२ मोठे + २ लहान)\nभाग्य : मिक्स भाजी / उसळ (२ मोठे)\nरमा : चीजकेक (२ मोठे + १ लहान)\nपेशवा : काहीतरी गोड (१)\nसुयोग : टोमॅटो सूप (२ मोठे + १ लहान)\nदक्षिण कॅलिफोर्नीयातिल माबोकरांना आग्रहाचे निमंत्रण.\nबाराकरांना पेशल बस करून इथे येण्याचे आग्रहाचे निमंत्रण (शिट्टी, डि.सी., फिली कर बाराच्या बशीतून येतील असे गृहित धरले आहे)\nअटलांटावासियांना कधीतरी जरा वेगळ्या ठिकाणी गटग करता आग्रहाचे निमंत्रण.\nबे एरिया गटग मायबोली\nगटगला सुरवात होत आहे...\nगटगला सुरवात होत आहे...\nहेहे, अनिलभाई बाराकर बस कधी\nहेहे, अनिलभाई बाराकर बस कधी पोचतेय गटग ला:)\nचला लोकहो, आम्ही थोड्याच वेळात घरातून निघू.\nभाईंचा वरचा मेसेज ऐतिहासिक\nभाईंचा वरचा मेसेज ऐतिहासिक झाला\n१०/१०/१०, १० वाजुन १० मिनिटांनी :).\nक्या बात है डि़जे.. स्कीशो\nक्या बात है डि़जे.. स्कीशो घेवुन ठेवावा म्हणतो.\nहा गटग पण एतिहासीक आहे नाही का\nएकदम दणक्यात गटग झाले\nएकदम दणक्यात गटग झाले महागुरू, सौ. महागुरू आणि शचि ला धन्यवाद महागुरू, सौ. महागुरू आणि शचि ला धन्यवाद\nअनिलभाई - गटगच्या remote inauguration बद्दल धन्यवाद\nहोणार होणार म्हणुन गाजत\nहोणार होणार म्हणुन गाजत असलेलं बे एरिया गटग खरच एकदम दण्क्यात पार पडलं\nमहागुरु आणि फॅमीलीने खूप छान तयारी केली होती, त्याबद्दल त्यांचे अनेक धन्यवाद\nखादाडी आणि गप्पा अखंड सुरु होत्या.\n५>आंबा , पेरू ज्युस\n६>ग्रिल्ड पनीर, सिमला मिरची, चिकन\nसर्वच प्रकार एकदम मस्त झाले होते\n१>महागुरु आणि परिवार (यजमान)\nअनीलभाई व राहुल या माबोकरांनी फोनद्वारे लावलेली हजेरी.\nकाही जणांना पहिल्यांदाच भेटत असून सुध्दा, खूप जुनी ओळख असल्याप्रमाणे गप्पा झाल्या. मजा आली.\nहायलाईटस ऑफ द डे:\n१>फारेण्ड ने वाचलेल्या मायबोली वरच्या निवडक मनोरंजक प्रतिक्रिया, व त्या कोणी, कोणत्या लेख/कवितेवर दिल्या आहेत हे ओळखायचे क्विझ. राखी निर्विवाद पणे विजेती\n२>रमा ने एक सध्याचा पॉप्युलर आयडी खरच प्रत्यक्षात अस्तिवात आहे का कसे हा निरागसपणे विचारलेला प्रश्ण, आणि त्यावर झालेला हास्यकल्लोळ\n३>काही जुण्याजाणत्या माबोकरांना माहिती नसलेली मायबोलीवरची 'रिक्षा' .अरे ये पी.एस.पी.ओ नही जानता\n४>माबोवरच्या काही आयडीमधे एकदम ललिता पवार मोड मधून अलका कुबल मोड मधे १८० अंशात झालेला बदल, हे नोदवलेले निरिक्षण\nपद्मा चव्हाण >> आं\nपद्मा चव्हाण >> आं *** सौंदर्याचा अ‍ॅटम बॉम्ब अशी जाहिरात करायचे ती पद्मा चव्हाण *** सौंदर्याचा अ‍ॅटम बॉम्ब अशी जाहिरात करायचे ती पद्मा चव्हाण अशी कोण आयडि होती ब्वा \nएवढी मजा झाली तरी डिटेलवार\nएवढी मजा झाली तरी डिटेलवार वृत्तांत काही येत नाहीये.\nमेधा, अग त्या अर्थाने नाही\nमेधा, अग त्या अर्थाने नाही गं, पण सिनेमात जा. आणि ख. प्रकारच्या भूमिका करणारी\nह्म लक्षात येतेय कोण आयडी\nह्म लक्षात येतेय कोण आयडी असावी\nललिता पवार मोड मधून अलका कुबल\nललिता पवार मोड मधून अलका कुबल मोड >>>\nबाकी मजा केलेली दिसतेय.\nकाल एस्व्हीएस ने पण जीटॉक\nकाल एस्व्हीएस ने पण जीटॉक वरुन थोड्यावेळाकरीता हजेरी लावुन सर्वांना शुभेच्छा दिल्या.\nएसव्हीएस उर्फ अ‍ॅडमिन: वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा \nकोणीही लिहा पण लिहा नक्की\nकाल महागुरू आणि सीमानी खूप\nकाल महागुरू आणि सीमानी खूप छान होस्ट केलं गटग. खूपच मजा आली.\nबहुतेक सगळेजण सहकुटुंब आले होते. त्यामुळे प्रत्येक कुटुंबातील नॉन्-मायबोलीकराला पण सोबत होती, त्यांचं पण एक नॉन्-मायबोली गटग झालं\nराखी जसं सायबाची बायको सायबीण\nराखी जसं सायबाची बायको सायबीण , डॉक्टरची बायको डॉक्टरीण , तसचं मायबोलीकरांचे बेटर हाफ पण मायबोलीकर.\nगुगलने सांगीतले तसे महागुरुंचे घर रस्त्याच्या उजव्याहाताला कुठे दिसते का हे बघत दोन चकरा मारल्या. या आधीच्या सगळ्या गटगला आमच व.मा.घो. असल्याने यावेळेस मांडव घालत असतानाच पोचेन अशा इराद्याने निघालो होतो. पण घराचे नंबर ज्याने दिले होते त्याने बहुतेक चुकुन मिल्या अथवा बेफिकिर ऐवजी माझी शिकवणी घेतली असावी. सगळॅ नंबर मुक्तछंदात. ३२४० नंबरच्या शेजारी ३४५० नंबरचे घर. मला हवे असलेले घर ३४३८. माहागुरू फळी-चेंडू चा बा.फ. उघडुन बसलेले ज्ञात होते पण 'मराठीमधील कोडी' वैगेरे बाफशी त्यांचा संबंध असेल असे वाटले नव्हते. इतक्यात समोरच्या चायनीज वंशीय स्त्रीने कुठला नंबर पाहिजे असे विचारले. मी संगीतलेला नंबर तिच्या पर्यंत पोचायला दोन तीन मिनीटे जावी लागली. फोनवर हा अनुभव हमखास येत असल्याने ह्याला मी सरावलो आहे. नाव विचारले की लहानपणी गिरवलेले अक्शरांचे तक्ते कामास येतात जे फोर जेन्नि पासून सुरु होणारी ही ढकल गाडी ए फोर एपल पाशी येउन थडकते. असो. तीने सांगीतलेल्या गल्ली-बोळातून एकदाचा गुरूंच्या घरी पोहचलो. आणी... वाट... बघायला... लागलो.\nइंग्रजी सिनेमात सिनेमा सुरू व्हायच्या आधीच मध्यंतर असते तसेच एकापाठोपठ एक असे एक दोन तीन मध्यंतर झाल्यावर मायबोलीकर उगवायला लागले. सायलीमी, सुयोग नंतर सशल व भाग्य ह्यांचे लँडींग झाल्यावर मग गुरूंनी घराच्या मागच्या बाजुला लावलेली भट्टी पेटवली आणि बेकरीचा जंगी गटग हळु हळु तापू लागला.\nमराठीत नाव घ्यायला लावणे असा एक त्रासदायक प्रकार असतो. त्याच जात्कुळीचा प्रत्येक गटग मधे असणारा आयडी ओळखा नामक भयानक प्रकार ह्या गटग ला झाला नाही. म्हणजे तो होणार होता पण जीच्यावर हा प्रयोग होणार होता त्या रारने ती आयडी-आंधळी असल्याचे ठणकावून सांगीतल्यावर व वेळ-प्रसंगी केवळ शुक शुक म्हणुन हाक मारण्याची धमकी दिल्यावर तो बारगळला. अजुन एक लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे कोण कुठला डुआयडी आहे हे ओळखणे. रारने रार हाच तीचा एकमेव दुप्लिकेट आयडी आहे असे निक्षुन सांगीतले व पेशवा हाच तिरकस आहे असे कारण नसताना माझे डुआयडी-हरण केले. एक डुआयडी कमवायला किती कष्ट पडतात....\nइतक्यात हातात हेल्मेट घेउन मिनोती आली. मायबोली गटगला येतात ते ऑलरेडी डोक्यावर पडलेले असतात अथवा डोके घरी ठेऊन येतात असा माझा भा.गै.स. होता. हे डोक्याच रक्षण करणार अवजार पाहुन जरा बिचकलो होतो. मला उगीच अस वाटत की अस्चिग, एस एल आरती, फ, श्रिनी, केदार अशा थोरा-माठांच्या गटगला जायचा योग आला तर त्यांनी बरोबर आणलेल्या हेल्मेट बरोबर माझ्या मस्त गप्पा होतील. पण नंतर मिनोतीने दाखवायचे डोके वेगळे आणि चालवाय्चे वेगळॅ हे सप्रमाण सिद्ध करून माझी भिती फोल ठरवली. आता पर्यंत कोरम पुर्ण भरला होता फारेंड, राखी, रमा हे दाखल झाले होते.\nविषय पटापटा बदलत होते. नवे जुने हजर नसलेले आयडी एक एक करून ऐरणिवर येत होते जात होते. असाईडः तुमचा आयडी चर्चीला गेला अशी तुमची खात्री असेरल तर तुम्ही बनचुके माय्बोलिकर आहत स्वतःची पाठ थोपटून घ्या कारण हो तुमच्या वर हवे नको ते कमेन्ट्स झालेले आहेत. जर अशी खात्री नसेल पण तिथे पोचायची इछा असेल तर खालील लोकांच्या विपुत साम्भाळुन, जिवाची पर्वा न करता, माझा हवाला न देता चौकशी करा. संपर्कः राखी, रमा, सायलीमी, व सुयोग\nफारेंडा ने वेगवेगळ्या बाफ वर आलेले काही नमुनेदार प्रतिसाद वाचुन कोण कोणास कोणत्या बाफवर का कधी व कोणत्या हेतुने म्हणाले असा प्रश्णमण्जुशेचा छोटा कर्यक्रम घेतला. राखी ने गरवारे शाळेचे नाव राखत पहिला नंबर पटकावला. जुने जाणते माबोकर हा शब्द प्रयोग किती चुकिचा आहे. हे रिक्षा प्रकरण ऐकताना मला जाणवले. नव्या माबो वर जुने ते सोने होत नाही तर 'सोन्या जरा गप्प बस' असे काहीसे होते हेही उमगले ह्या विदारक सत्य जाणिवेने रार ने माबोच्या सगळ्या दालनांचा सखोल अभ्यास करण्यासाठी राखीची शिकवणी लावल्याचे समजते.\nजुन्या माबोकरानी अखेरीस राखी, नंद्या, सायलीमी, भाग्य व अशा सगळ्यांना विनंती केली आहे की त्यांनी स्वतःचे एक रंगीबेरंगि पान घ्यावे व त्यावर मायबोलीवरचे आजचे खमंग बाफ ह्यंच्या लिंक्स द्याव्यात. म्हणजे बाफ-लेक्सिया झालेल्या जु.जा.माबोकरांना नव्या माबोवरची अ‍ॅक्शन मिस होणार नाही.\nहा व्रुत्तांत इथेच आवरता घेतो. उरलेले गटग कर भर घालतीलच\n>>>> रारने रार हाच तीचा एकमेव\n>>>> रारने रार हाच तीचा एकमेव दुप्लिकेट आयडी आहे असे निक्षुन सांगीतले <<<\nहे सगळ्यात लाखमोलाचे वाक्य\nमी तरी गेली पाच-सहा वर्षे काय सान्गतोहे लिम्बुटिम्बू हीच माझी एकमेव ड्युप्लिकेट आयडी आहे लिम्बुटिम्बू हीच माझी एकमेव ड्युप्लिकेट आयडी आहे\nआता या बुप्रा लोकान्चा कशावरच कै विश्वासच बसत नै त्याला मी काय करणार\nपेशवा, मस्त वृत्तांत एक\nएक सुधारणा - मी आणि फारएण्ड सशल, मिनोती, रमाच्या आधी आलो होतो बर्का. रारचा क्लास घ्यायला थोड्याच दिवसात सुरूवात होईल, अजून कोणाला यायचं आहे हे क्लासेस विनामुल्य आहेत (आता अजून हात वर झाले ना हे क्लासेस विनामुल्य आहेत (आता अजून हात वर झाले ना\nअशा थोरा-माठांच्या गटगला जायचा योग >>\nअरे पण इतकेच का अजून येउदेत. काय काय ब्लुपर होते, कोणत्या आयडींची जास्त वेळ चर्चा झाली, मुख्य म्हणजे ही चर्चा करणार्‍या कळपामध्ये कोणी रॅशनल आणि सेन्सिबल होते का अजून येउदेत. काय काय ब्लुपर होते, कोणत्या आयडींची जास्त वेळ चर्चा झाली, मुख्य म्हणजे ही चर्चा करणार्‍या कळपामध्ये कोणी रॅशनल आणि सेन्सिबल होते का कोण बुद्धिप्रामाण्यवादी, कोण अमेरिकन भारतीय, घोडा भेटला की नाही, शिव्या कश्या द्याव्यात कोण बुद्धिप्रामाण्यवादी, कोण अमेरिकन भारतीय, घोडा भेटला की नाही, शिव्या कश्या द्याव्यात कुठल्या वृत्तामध्ये गझला जास्त चांगल्या कुठल्या वृत्तामध्ये गझला जास्त चांगल्या राममंदीराचे काय करायचे हे सर्व कोण सांगणार\nनंद्याभौ तू पण होतास का तिथे\nसगळॅ नंबर मुक्तछंदात. >>>\nथोरा-माठांच्या गटगला जायचा योग >>\nनॉन-माबोकरांचे सुद्धा गटग झाल्याने त्यांना बोअर झाले नसावे. लहान मुलेही एकमेकांशी खेळताना दिसली म्हणजे त्यांचे ही एक बालगटग झाले असावे.\nराखि, रार आणि पेशवा ह्यांना\nराखि, रार आणि पेशवा ह्यांना पहिल्यांदा आणि बाकि सगळ्यांना पुन्हा एकदा भेटुन मस्त वाटल. गुरुजि आणि सीमा ह्यांचे मनःपुर्वक आभार. बालगटग जोरात झाल हे नक्कि, कारण \" हे काय एवढ्यात निघायच आत्ता तर आम्हि खेळायला सुरुवात केलिय आत्ता तर आम्हि खेळायला सुरुवात केलिय\" असे उद्गार ऐकु आले मला निघताना. एकुण जनरेशन नेक्स्ट कडुन पुढच्या गटग ला प्रॉब्लेम येणार नाहि हे नक्कि.\nमहागुरू-सीमा खूप छान होस्ट\nमहागुरू-सीमा खूप छान होस्ट केलं गटग मस्तच झालं गटग\nफारएण्ड अमर अकबर अँथनी ( तन्वीच्या नजरेतून) चा लेख कधी पोस्टतो आहेस\nउदगीर [बीबी] हृदयसम्राट, चालक, मालक आणि पालक महागुरू यांच्या सेवेसी यावेळेस जाता आले नाही, केदारभौ.\nपेशव्या मस्तच रे ..\nनंद्या भौ ..'उदगीर' असे नाव\nनंद्या भौ ..'उदगीर' असे नाव आहे (म्हणताना काय नावे ठेवायचे ते ठेव)\nते काय ते - दिल्गीर का काय ,\nते काय ते - दिल्गीर का काय , ते घ्या हो गुरू.\n[वळसंगीकर असते तर ते म्हणाले असते \"घ्या गूळ शेंगा, 'आख्ख्या' ]\nमंडळी ... सर्वांना परत भेटुन\nमंडळी ... सर्वांना परत भेटुन छान वाटले. पेशवा आणि रार यांना प्रथमच भेटत होतो. गटग साठी आणलेले सर्वच पदार्थ मस्त होते. तरी पण पाय केक ला न्याय देता आला नाही. इतक्या पदार्थाच्या नादात पेशवा यांनी आणलेली साकी तशीच राहिली. पुढच्या गटगला आणीन.\nअमिताभ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अमर्-अकबर्-अँथोनी चे बहुध २-३ राउअंड झाले असावेत. बहुधा त्याच्या वृत्तांत अजुन १५ वर्षांनी ज्यु. फारेंड लिहील.\nपेशवा : वृत्तांत चांगला एकदम मस्त\nभाई यांनी वेळोवेळी गटगला दिलेल्या प्रोत्साहनाबद्द्दल आभार.\nमहागुरू, साकीच्या नादात इतर\nमहागुरू, साकीच्या नादात इतर पदार्थ तसेच राहण्यापेक्षा बरे\nज्यु. फारेन्ड ला सध्या लिहायला लावायच्या मागे आहे.\nमहागुरु, असे म्हणुन तु माझ्या\nअसे म्हणुन तु माझ्या डोळ्यात पाणी आणलस रे.\nती साकी ठेवुन दे. आता मी आलो की पिउ.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/congress-hunger-strike-in-mahad/", "date_download": "2018-11-14T21:44:34Z", "digest": "sha1:6UBEA7K4MLXAEKCZSVHUKUPKSP2LC5WO", "length": 4764, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " काँग्रेसच्या देशव्यापी लाक्षणिक उपोषणाची महाडमध्ये सुरुवात ! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › काँग्रेसच्या देशव्यापी लाक्षणिक उपोषणाची महाडमध्ये सुरुवात \nकाँग्रेसच्या देशव्यापी लाक्षणिक उपोषणाची महाडमध्ये सुरुवात \nदेशात गेल्या काही महिन्यात सुरू झालेल्या जातीय दंगली तसेच विविध कारवायांविरोधात काँग्रेसने आज देशव्यापी लाक्षणिक उपोषणाची हाक दिली. काँग्रेसच्या सूचनेनुसार रायगड जिल्ह्यातील जिल्हास्तरीय उपोषण महाड शहरातील ऐतिहासिक चवदार तळे येथे सकाळी अकरा वाजता सुरू झाले आहे.\nमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार माणिकराव जगताप व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आर. सी. घरत यांनी उपोषणापूर्वी चवदार तळे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर आपल्या सहकाऱ्यांसह चवदार तळ्याच्या प्रांगणामध्ये उपोषणास सुरुवात केली आहे.\nया उपोषणाच्या ठिकाणी काँग्रेसच्या महिला आघाडी अध्यक्षा श्रद्धा ठाकूर यांसह महाड नगरपालिका उपाध्यक्षा यादव यांच्यासह सत्तारुढ काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक, सभापती संदीप जाधव, प्रमोद महाडिक, शहराध्यक्ष प्रशांत महामुणकर, तालुकाध्यक्ष राजेंद्र कोरपे ,कृषी उत्पन्न बाजार समिती, अध्यक्ष श्रीधर सकपाळ यांच्यासह विविध पदाधिकारी पंचायत समिती सदस्या येरुणकर, माजी पंचायत समिती सदस्या कालगुडे, मनवे यांसह माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Two-deaths-occurred-in-two-accidents/", "date_download": "2018-11-14T21:41:48Z", "digest": "sha1:CFJZNRYXOTLVPFPK4DVXFOEFBM2YGK2V", "length": 5013, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दोन अपघातांत वृद्धासह दोघांचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › दोन अपघातांत वृद्धासह दोघांचा मृत्यू\nदोन अपघातांत वृद्धासह दोघांचा मृत्यू\nशहरात सोमवारी दिवसभरात दोन वेगवेगळ्या अपघाताच्या घटनेत एका 62 वर्षांच्या वयोवृद्ध रिक्षाचालकासह दोघांचा मृत्यू झाला तर दोनजण जखमी झाले. दोन्ही अपघात मालाड आणि दहिसर परिसरात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी मृत वयोवृद्ध रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला तर दहिसर पोलिसांनी आरोपी डंपरचालकास अटक केली आहे. अस्लम यासीन खान हे 62 वर्षांचे वयोवृद्ध रिक्षाचालक असून ते मालाडच्या मालवणीतील गायकवाड नगर, गेट क्रमांक आठमध्ये राहतात. सोमवारी रात्री रुपसिंग सोहनसिंग चौहाण आणि त्याची मेहुणी अन्वराबिबी हिच्यासोबत रिक्षाने जात होता. ही रिक्षा अस्लम खान हे चालवित होते.\nमालाडच्या मार्वे रोड, मढजवळील धारवली गाव पुलाजवळील वळणावरुन जात असताना अस्लमचा रिक्षावरील नियंत्रण सुटले आणि अपघातात ते तिघेही जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमींना पोलिसांनी तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र, अपघातात जबर जखमी झालेल्या अस्लम खान यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर रुपसिंग आणि अन्वराबिबीवर तिथे उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अस्लमविरुद्ध मालवणी पोलिसांनी हलगर्जीपणाने रिक्षा चालवून स्वतःच्या मृत्यूस तर दोघांना गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. दुसरा अपघात दहिसर टोलनाका, उत्तरवाहिनी लेन दोनजवळ झाला.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-ncp-bearers-meeting-sharad-pawar-say-see-exactly-where-the-votes-are-goingin-the-machine/", "date_download": "2018-11-14T22:01:50Z", "digest": "sha1:OG5LQZ5XNVDF3PNBM5WQNVMSVDZNDYED", "length": 4688, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पवारसाहेब म्‍हणतात, मशीनमधलं मत नक्‍की कुठं जातंय बघा! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पवारसाहेब म्‍हणतात, मशीनमधलं मत नक्‍की कुठं जातंय बघा\nपवारसाहेब म्‍हणतात, मशीनमधलं मत नक्‍की कुठं जातंय बघा\nमतदानाला सुरूवात होण्यापूर्वी मतदान यंत्राचे जे प्रात्यक्षिक दाखविले जाते, तेव्हा मत नक्की कुठे जाते हे बघितले पाहिजे या शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली चिंता व्यक्त केली. राष्‍ट्रवादी कॉग्रेसच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.\nगत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदान यंत्रात मोठ्या प्रमाणात फेरफार केल्याचे राजकीय आरोप झाले, त्यांची धास्ती अद्याप निवडणूक लढविणार्‍या इच्छुकांना आणि राजकीय पक्षांना आहे, याचा प्रत्यय रविवारी पुण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पवार म्हणाले, की निवडणुका जवळ आल्या आहेत, त्याच्या तयारीला लागले पाहिजे, मात्र, त्यात मतदानाच्या मशिन संदर्भात काळजी घेतली पाहिजे, मतदाना आधी प्रात्यक्षिक दाखविताना ते मत नक्की कुठे जातंय हे निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासून घ्या, या सदर्भातील काळजी बूथ लेवल वरील कार्यकर्त्यांनी घ्यावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले.\nआगामी निवडणुकीसाठी समविचारी पक्षांशी जागा वाटपाबाबत समर्थपणे पर्याय काढण्याचा प्रयत्न करू, मात्र रडीचा डाव चालणार नाही; असे पवारांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसला सुनावले.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agrowon-marathi-special-story-women-self-help-groupnasik-9143", "date_download": "2018-11-14T22:42:30Z", "digest": "sha1:XFSD5O2IDQVR3ZNDJWEW5DOSL5NWMSRF", "length": 26292, "nlines": 164, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi special story of Women self help group,Nasik | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘एकी'मुळे मिळाले आत्मविश्वासाचे बळ \n‘एकी'मुळे मिळाले आत्मविश्वासाचे बळ \n‘एकी'मुळे मिळाले आत्मविश्वासाचे बळ \nरविवार, 10 जून 2018\nनऊ वर्षांपासून असलेले ‘एकी'चं महत्त्व नाशिक शहरातील सप्तश्रृंगी महिला स्वयंसाह्यता बचत गटाच्या महिलांनी चांगलंच ओळखलं आहे. या गटातील दहा महिला घरप्रपंच हिरिरीने सांभाळून ‘स्वस्त धान्य दुकान' चालवितात. तसेच स्वतःचा घरगुती प्रक्रिया उद्योगही चांगल्या प्रकारे करतात. योग्य सेवा आणि गुणवत्तेमुळे बचत गटाचे दुकान नागरिकांच्या पसंतीस उतरले आहे.\nनऊ वर्षांपासून असलेले ‘एकी'चं महत्त्व नाशिक शहरातील सप्तश्रृंगी महिला स्वयंसाह्यता बचत गटाच्या महिलांनी चांगलंच ओळखलं आहे. या गटातील दहा महिला घरप्रपंच हिरिरीने सांभाळून ‘स्वस्त धान्य दुकान' चालवितात. तसेच स्वतःचा घरगुती प्रक्रिया उद्योगही चांगल्या प्रकारे करतात. योग्य सेवा आणि गुणवत्तेमुळे बचत गटाचे दुकान नागरिकांच्या पसंतीस उतरले आहे.\nनाशिक शहरातील सेंट्रल जेलच्या लगत भाजीबाजाराच्या रस्त्याने काहीसं पुढे गेले की सप्तश्रृंगी महिला विकास मंडळाचे कार्यालय तसेच स्वस्त धान्य दुकान असलेली छोटेखानी इमारत दिसते. परिसरात ‘महिलांचे रेशन दुकान' अशी या दुकानाची ओळख आहे. सकाळी दहा वाजल्यापासून दुकानाचे आवार महिलांच्या गर्दीने गजबजलेले दिसते. गहू, तांदूळ, मका, तूरदाळ या धान्यांची पोती गाडीतून उतरविणे, दुकानात थप्पी लावणे, येणाऱ्या ग्राहकांची नोंद घेणे, थम यंत्राच्या साह्याने मागणी नोंदविणे, धान्याचे वजन करणे, ग्राहकाला धान्य देणे या सर्व कामांत महिला गुंतलेल्या दिसतात. इथे विनाविलंब वेळेत धान्य मिळते. या शिवाय महिलांच्या उन्नतीसाठी असलेले विविध उपक्रम तसेच योजनांची माहिती मिळते. यामुळे सर्वस्तरातील महिलांची वर्दळ या केंद्रात सातत्याने दिसते.\nसामाजिक कार्यकर्त्या कुसुमताई चव्हाण यांच्या प्रयत्नातून सन २००९ मध्ये ‘सप्तश्रृंगी महिला बचत गटा'ची स्थापना झाली.परिसरातील महिलांच्या प्रगतीसाठी त्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. याच उद्देशाने त्यांनी १९९८ मध्ये ‘सप्तश्रृंगी महिला विकास मंडळ' स्थापन केले. त्या अंतर्गत त्यांनी परिसरातील महिलांचे शिक्षण, आरोग्य, आर्थिक विकास यासाठी अनेक उपक्रम घेतले.\nकुसुमताई या जेल रोड परिसरातील सामान्य कुटुंबातील महिला. त्यांचे पती पृथ्वीराज चव्हाण हे प्रेस कामगार म्हणून नोकरीला होते. पतीच्या अकाली निधनानंतर कुटुंबाची संपुर्ण जबाबदारी कुसुमताईंवर आली. पतीच्या पेन्शनचाच कुटुंबाला आधार होता. या हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी मुला, मुलींना उत्तम शिक्षण मिळवून देण्यासाठी धडपड केली. परिसरातील अनेक महिलांची परिस्थिती बिकट असल्याचे त्यांना जाणवत होतं. गरजेच्या वेळी कुसुमताई त्यांच्या मदतीला जात असत. मात्र १९९८ पासून त्यांनी महिला विकास मंडळ स्थापन करून महिलांसाठी जास्तीत जास्त काम करायचे ठरवले. सन २००८ च्या दरम्यान त्यांचा संपर्क नाशिकच्या शहरी व ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या ‘लोकभारती' या सामाजिक संस्थेशी आला. संस्थेच्या संचालक नीलिमा साठे यांनी कुसुमताईंना स्वयंसाह्यता बचत गट सुरू करण्याविषयी सुचविले. याच दरम्यान परिसरातील सर्व महिलांना एकत्र बोलावून त्यांच्याशी वेळोवेळी संवाद साधण्यात आला. २००९ मध्ये सप्तश्रृंगी महिला बचत गटाची रितसर स्थापना झाली. धुणी भांडी, साफ सफाई करणाऱ्या तसेच घर सांभाळून शेवया, पापड निर्मिती करणाऱ्या महिला एकत्र आल्या. एकत्रित प्रयत्नांतून काही उपक्रम करायचे ठरले. व्यक्तिगत स्वरुपात सुरू असलेल्या प्रयत्नांनाही यामुळे बळ मिळाले.\nसप्तश्रृंगी बचत गटाच्या अध्यक्षा कुसुमताई वाटचालीविषयी म्हणाल्या की, सर्वसामान्य घरातील महिलांची स्थिती अत्यंत हलाखीची असते. अशा महिलांना आधार देण्यासाठी महिला विकास मंडळ आणि त्यातून बचत गटाची स्थापना केली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, परित्यक्‍त्या, आजारी महिलांना एकत्रित प्रयत्नांतून आम्ही आमच्या परीने आधार देत होतो. दरम्यान बचत गटाची सुरवात झाली. महिन्याला शंभर रुपये बचत करायचो. सुरवातीला ही बचत थोडीशी होती. मात्र जमलेल्या रक्‍कमेतून महिलांना १० हजार ते २० हजारांपर्यंतची कर्जे मिळायला लागली. त्यातून अडलेल्या एखाद्या महिलेची महत्त्वाची गरज भागू लागली. मुलांचे शिक्षण, लग्नाच्या खर्चाला या बचतीची मदत झाली. नंतर आम्ही महिन्याला शंभर ऐवजी दोनशे रुपये बचत सुरू केली. बचतीमधून वाचलेल्या रकमेचा छोटा घरगुती व्यवसाय उभारणीला मदत झाली. आज आमच्या गटातील सर्व सदस्यांचा रेशन दुकानात सक्रिय सहभाग आहेच, त्या सोबत प्रत्येकीने व्यक्तिगत पातळीवर उत्पन्नाची वेगळी व्यवस्थाही केली आहे.\nसप्तश्रृंगी महिला बचत गटाच्या प्रत्येक महिलेच्या संसाराला बचत गटामुळे आधार मिळाला. एकत्रीतपणे ‘रेशन दुकान' चालविणे असो की व्यक्तिगत व्यवसाय असो, गटाच्या माध्यमातून एकत्र आल्यामुळे आमच्यापुढील अनेक समस्या सुटण्यास मदत झाली असल्याचे गटातील महिला सांगतात. बचत गटाच्या सदस्य असलेल्या नर्मदा डांगळे कुरड्या, शेवया तयार करून देतात. चित्रा चव्हाण घरगुती मसाले तयार करतात. आशा जाधव कांदे व भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. मधुरा शिंदे धुणीभांडी करतात. ज्योती चव्हाण या गृहिणी आहेत. शीला आहिरे या स्वस्त धान्य दुकानात पूर्णवेळ काम करतात. वनिता साळवे या व्यापारी बॅंकेत नोकरी करतात. शालिनी गांगुर्डे या धुणी भांडी तसेच स्वयंपाक करून देण्याचे काम करतात. जयश्री पोतदार दवाखान्यात काम करतात. या सगळ्या सदस्यांनी सप्तश्रृंगी महिला बचत गटाच्या कामाची जबाबदारी पेलली आहे. मागील पाच वर्षांपेक्षा जास्त काळापासून या महिला गटाच्या माध्यमातून कार्यरत आहेत. बचत गटामुळे कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे.\nरेशन दुकानाने दिली संधी\nसप्तश्रृंगी बचत गटाला स्वस्त धान्य दुकानाचा परवाना मिळविणे मोठे दिव्य होते. दुकानासाठी कुसुमताईंसह गटातील सर्व महिलांनी शासनाकडे चांगला पाठपुरावा केला. सर्वसामान्य घरातील महिलांना मिळालेली ही मोठी संधीच होती. त्यामुळे जेव्हा पहिल्यांदा शासकीय अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करून प्रमाणपत्र दिले, तो आमच्या दृष्टीने मोठ्या आनंदाचा क्षण होता, असं गटातील महिला सांगतात.\nमागील पाच वर्षांत महिलांनी संधीचे सोने केले. जेलरोड परिसरातील महिलांचे रेशन दुकान रोज सकाळी १० ते २ आणि सायंकाळी ६ ते ८ या वेळेत सुरू असते. गटातील सर्व महिला गरजेनुसार दोन टप्प्यात कामे करतात. रोज सकाळी दुकानाची साफ सफाई होते. दुकानात गहू, तांदूळ, मका, तुरदाळ हे धान्य नियमित मिळते. सुरवातीच्या काही काळ साखर येत असे. नंतर मात्र ती बंद झाली. धान्याचा ताजा स्टॉक ठेवणे, त्याचा वेळेत निपटारा होण्यावर भर देणे ही कामे महत्त्वाची असतात. त्यावर बारकाईने लक्ष ठेवले जाते. सर्व व्यवहारांची नियमित नोंद होते. यामुळे शासकीय अधिकारी, ग्राहक यांनाही तपासणी करणे, गुणवत्तेची खात्री करणे सोयीचे ठरते. स्वस्त धान्य दुकानातून सुमारे १०० नियमित ग्राहकांना धान्याचे वितरण केले जाते. दुकानाच्या इतर वेळेत महिला त्यांचे व्यक्तिगत व्यवसाय करतात.\n- कुसुमताई चव्हाण, ९८५०२५२०७०\nनाशिक nashik महिला women\nग्राहकास धान्य वितरित करताना महिला गटातील सदस्या\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nदेशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी रंगणार...पुणे : देशी बियाण्यांचे संवर्धन आणि प्रसारासाठी...\nखरेदी न झालेल्या हरभरा, तुरीसाठी...सोलापूर : हमीभाव योजनेतून शेतकऱ्यांनी हरभरा व तूर...\nदुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...\n‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...\nपरभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...\nसीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...\nब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...\nगोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...\nशेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...\nराज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...\nसंत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...\nफॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...\nचिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...\nउच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...\nआर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...\nखानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...\nजिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...\nराज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...\nदावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...\nसत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.merven.org/pashimikshatrapanchinani.html", "date_download": "2018-11-14T21:33:03Z", "digest": "sha1:6IHF6LLP4SB2YYVF2C43PJJSY5MVV5BT", "length": 1428, "nlines": 11, "source_domain": "www.merven.org", "title": " Pashchimi Kshatrapanchi Nani | Ashutosh Patil | Marathi Book", "raw_content": "\nइसवी सनाच्या पहिल्या शतकात महाराष्ट्रात सातवाहनांची सत्ता वाढत असताना क्षत्रप घराण्याचा उदय झाला. क्षत्रप हे शक आणि पहलवांच्या बरोबर भारतात आले असावेत. महाराष्ट्र, कोकण, सौराष्ट्र, गुजरात व माळवा या भागात इ.स. पहिल्या ते चौथ्या शतकापर्यंत क्षत्रपानी राज्य केले.\nक्षत्रापांचा इतिहास हा लिखित स्वरुपात नसल्यामुळे तो त्यांच्या नाण्यातून दिसतो. या पुस्तकात नाण्यांच्या आधारे क्षत्रप घराण्याचा इतिहास मांडलेला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/marathi-cinema/faster-fane-became-favorite-movie-maharashtra/", "date_download": "2018-11-14T22:22:00Z", "digest": "sha1:YKZYHWBJHR6JWYSOJFFXDLNTX6FKT4F6", "length": 30375, "nlines": 398, "source_domain": "www.lokmat.com", "title": "'Faster Fane' Became The Favorite Movie Of Maharashtra | ‘फास्टर फेणे’ ठरला महाराष्ट्राचा फेव्हरेट चित्रपट | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार १५ नोव्हेंबर २०१८\nआंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवात नवी मुंबईतील चमूचे सुयश\nफटाक्यांच्या धुरामुळे मुलांना श्वसनाचा विकार, तज्ज्ञांकडून चिंता\nवाहन सर्व्हिस सेंटरने पदपथ काबीज\nकचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना\nभरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र\nभारतात अमेरिकन विद्यार्थ्यांचा ओढा वाढला; भारतातील अभ्यासक्रमांना पसंती\nमाझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे\nपैसे नसल्याने सानुग्रह अनुदानास विलंब, तारीख जाहीर करण्यास महाव्यवस्थापकांचा नकार\nहायकोर्टाच्या वकिलाच्या मुलीचा विनयभंग; जुहू पोलिसांनी केली तिघांना अटक\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 नोव्हेंबर\nDeepika Ranveer Wedding: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचे हे काही फोटो सोशल मीडियावर झाले व्हायरल\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांच्याआधीच विकिपीडियाने जाहीर केले त्यांचे लग्न\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण अडकले लग्नबेडीत\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: 'दीपवीर'च्या रिसॉर्टमधील एका रुमची किंमत ऐकून व्हाल अवाक्\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: दीपिका पादुकोण व रणवीर सिंग या दोघांचीही नजर काढा - करण जोहर\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nव्रण जाण्यासाठी बोटॉक्स तंत्रज्ञानाचा शोध\nपेडिक्योर करण्यासाठी 'या' नॅचरल ऑइल्सचा वापर करा\nदीपिका पादुकोणचे 'हे' 5 रिल लाइफ ब्राइडल लूक नक्की पाहा\nखजुराचा गुळ एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल\nChildren's Day : बालपणी तुम्हीदेखील ऐकल्या असतील 'या' धमक्या\nहैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी तेलंगणा राष्ट्र समितीकडून 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर\nमुंबईत उद्यापासून १० टक्के पाणीकपात लागू, स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय पाणीकपातीचा निर्णय.\nराजस्थानमध्ये भाजपची 31 जागांसाठी दुसरी यादी जाहीर\nदिल्लीतील मीराबागमध्ये अनेक वाहने एकमेकांना धडकली; एक ठार 8 जखमी\nपुणेः नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी महेश राऊत याची त्वरीत वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाचे आदेश.\nगडचिरोली : ग्यारापत्ती-सावरगाव मार्गावर नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग पोलिसांनी केले निकामी\nराजस्थानमधील नागौरचे भाजपा आमदार हबीबुर रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nनवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून 8 जानेवारीपर्यंत; राफेल, राम मंदिर, तिहेरी तलाक सारखे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता\nमुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणीकपात; पुरवठ्याची वेळेतही 15 टक्क्यांची कपात; स्थायी समितीला अंधारात ठेऊन निर्णय\nमुंबई- बेस्ट कर्मचा-यांच्या बाेनसचा वाद चिघळला. बाेनस कधी देणार याबाबत महाव्यवस्थापकांचे माैन. विराेधी पक्षांचा सभात्याग\nश्रीहरिकोटा येथून जीसॅट-२९ उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण\nयवतमाळ : शेंबाळपिंप्री येथील कुख्यात हातभट्टीवाला MPDA अंतर्गत स्थानबद्ध, खंडाळा पोलिसांची कारवाई\nयवतमाळ : शहरातील दत्त चौक भाजी मार्केट मागे राजरोसपणे मटका अड्डा सुरू आहे.\nजम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे मुगल रोड बंद करण्यात आला आहे.\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nहैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी तेलंगणा राष्ट्र समितीकडून 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर\nमुंबईत उद्यापासून १० टक्के पाणीकपात लागू, स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय पाणीकपातीचा निर्णय.\nराजस्थानमध्ये भाजपची 31 जागांसाठी दुसरी यादी जाहीर\nदिल्लीतील मीराबागमध्ये अनेक वाहने एकमेकांना धडकली; एक ठार 8 जखमी\nपुणेः नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी महेश राऊत याची त्वरीत वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाचे आदेश.\nगडचिरोली : ग्यारापत्ती-सावरगाव मार्गावर नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग पोलिसांनी केले निकामी\nराजस्थानमधील नागौरचे भाजपा आमदार हबीबुर रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nनवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून 8 जानेवारीपर्यंत; राफेल, राम मंदिर, तिहेरी तलाक सारखे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता\nमुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणीकपात; पुरवठ्याची वेळेतही 15 टक्क्यांची कपात; स्थायी समितीला अंधारात ठेऊन निर्णय\nमुंबई- बेस्ट कर्मचा-यांच्या बाेनसचा वाद चिघळला. बाेनस कधी देणार याबाबत महाव्यवस्थापकांचे माैन. विराेधी पक्षांचा सभात्याग\nश्रीहरिकोटा येथून जीसॅट-२९ उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण\nयवतमाळ : शेंबाळपिंप्री येथील कुख्यात हातभट्टीवाला MPDA अंतर्गत स्थानबद्ध, खंडाळा पोलिसांची कारवाई\nयवतमाळ : शहरातील दत्त चौक भाजी मार्केट मागे राजरोसपणे मटका अड्डा सुरू आहे.\nजम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे मुगल रोड बंद करण्यात आला आहे.\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nAll post in लाइव न्यूज़\n‘फास्टर फेणे’ ठरला महाराष्ट्राचा फेव्हरेट चित्रपट\nमहाराष्ट्रातील एकमेव मराठी व्युव्हर्स चॉईस अवॉर्ड्स महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण २०१७ या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात नुकतेच २०१७ च्या ब्लॉकबस्टर सिनेमांचे यश साजरे केले गेले.मराठी सिनेसृष्टीतील ख्यातनाम कलाकारांच्या उपस्थितीत प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणा-या कलाकारांचा आणि तंत्रज्ञांचा गौरव करणारा पुरस्कार सोहळा शानदार रंगला. अमृता खानविलकर, सिध्दार्थ जाधव,शरद केळकर आणि इतर कलाकारांच्या बहारदार परफॉर्मन्सेसनी या सोहळ्याची रंगात अजूनच वाढवली.वैभव तत्ववादी आणि अमेय वाघ यांनी त्यांच्या अप्रतिम सूत्रसंचालनानी प्रत्येकाचे मनोरंजन केले.मराठी इंडस्ट्रीतील महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या पुरस्कार सोहळ्यात प्रेक्षकांनी झी स्टुडिओज निर्मित फास्टर फेणे या चित्रपटाला पसंती दर्शवली आणि या चित्रपटाने १ नव्हे तर चक्क चार पुरस्कार पटकावले.आदित्य सरपोतदार यांना महाराष्ट्राचा फेव्हरेट दिग्दर्शक,अमेय वाघ याला महाराष्ट्राचा फेव्हरेट अभिनेता तसेच स्टाईल आयकॉन,गिरीश कुलकर्णी यांना महाराष्ट्राचा फेव्हरेट खलनायक या पुरस्कारांनी गौरवण्यात आले,तसेच महाराष्ट्राचा फेव्हरेट चित्रपट २०१७ हा पुरस्कार पटकावल्यावर संपूर्ण फास्टर फेणे टीमने त्यांचा आनंद व्यक्त केला.\nमहाराष्ट्राचा फेव्हरेट कोण २०१७ च्या विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे:\n• महाराष्ट्राचा फेव्हरेट दिग्दर्शक- आदित्य सरपोतदार (फास्टर फेणे)\n• महाराष्ट्राचा फेव्हरेट चित्रपट- फास्टर फेणे\n• महाराष्ट्राचा फेव्हरेट अभिनेता- अमेय वाघ (फास्टर फेणे)\n• महाराष्ट्राची फेव्हरेट अभिनेत्री-सई ताम्हणकर (जाऊं द्या ना बाळासाहेब)\n• महाराष्ट्राचा फेव्हरेट साहाय्यक अभिनेता- सचिन खेडेकर (मुरांबा)\n• महाराष्ट्राची फेव्हरेट साहाय्यक अभिनेत्री- शिल्पा तुळसकर (बॉयज)\n• महाराष्ट्राचा फेव्हरेट नवोदित अभिनेता- अभिनय बेर्डे (ती सध्या काय करते)\n• महाराष्ट्राची फेव्हरेट नवोदित अभिनेत्री- आर्या आंबेकर (ती सध्या काय करते)\n• महाराष्ट्राचा फेव्हरेट खलनायक- गिरीश कुलकर्णी (फास्टर फेणे)\n• महाराष्ट्राचा फेव्हरेट गायक- कौस्तुभ गायकवाड आणि जनार्दन खंदळकर (लग्नाळू - बॉयज)\n• महाराष्ट्राची फेव्हरेट गायिका- आर्या आंबेकर (हृद्यात वाजे समथिंग - ती सध्या काय करते)\n• महाराष्ट्राचे फेव्हरेट गीत- हृदयात वाजे समथिंग (ती सध्या काय करते)\n• महाराष्ट्राचा फेव्हरेट पॉप्युलर फेस- सई ताम्हणकर\n• महाराष्ट्राचा फेव्हरेट स्टाईल आयकॉन- अमेय वाघ\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\n‘व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अॅण्ड चॉकलेट’ लवकरच चित्रपटगृहात\nवैभव तत्ववादीने सोशल मीडियावर शेअर केला सेटवरील फोटो\nभूषण प्रधान गुणगुणतोय, हा सागरी किनारा….. समुद्र किनाऱ्यावर समाधान शोधतोय भूषण…\n''आमच्या 'ही'च प्रकरण''च्या प्रयोगादरम्यान अवयवदानाची केली जनजागृती\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं...कुणी येणार गं...’ हे गाणे ऐकले का\n'हा' दिग्दर्शक ठरला सई ताम्हणकरसाठी लकी चार्म\n चिंता सोडा आम्ही सांगतो\nThugs of Hindostan Movie Review :जाणून घ्या कसा आहे ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’\nLust Stories Review: प्रेमाच्या सीमा, नात्यांची घालमेल दाखवणारा मस्ट वॉच 'लस्ट स्टोरीज' 15 November 2018\nSacred Games Review : बॉलिवूडसाठी धोक्याची घंटी असलेला मस्ट वॉच ‘सेक्रेड गेम्स’\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nडिस्टिंक्शन फर्स्ट क्लास काठावर पास नापास\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदीपिका पादुकोणबालदिनमराठा आरक्षणमधुमेहदीप- वीरजवाहरलाल नेहरूस्टेन लीआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपसोनाली बेंद्रेराफेल डील\nसिद्धार्थचं नवं घर तुम्ही पाहिलंत का \nबालदिन विशेष- बचपन की यारी फिर ना आयेगी दोबारा....\nसर्वाधिक बोली लागलेला दुर्मीळ हिरा\nपेडिक्योर करण्यासाठी 'या' नॅचरल ऑइल्सचा वापर करा\nनिसर्गसौंदर्यच नव्हे तर उत्तम फोटोग्राफीसाठीही प्रसिद्ध आहेत ही ठिकाणे\nचंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे इंस्टावर आपल्या ट्रेडिशनल अंदाजाने चाहत्यांना पाडतेय भुरळ\nChildren's Day : बालपणी तुम्हीदेखील ऐकल्या असतील 'या' धमक्या\nOnePlus 6T चा विचार करताय...सातवा अवतार पाहून घ्यायची हिंमतही होणार नाही...\nDeepVeer Wedding: दीपिका-रणवीरचे 'हे' फोटो पाहिलेत का\n'अशा' मुलींशी कधीच करू नका लग्न; आयुष्यभर होईल पश्चाताप\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\nसापासोबत स्टंटबाजी करणाऱ्या युवकाचा वनविभागाकडून शोध सुरू\nनाशिक : आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या आंदोलन\nनाशिकमध्ये नोटांबदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे धरणे आंदोलन\nनोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन\nकचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना\nभरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र\n४५ दिवसांत कुर्ला-अंधेरी रस्त्याचे रुंदीकरण करा\nमहिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला, दोन हल्लेखोरांवर गुन्हा दाखल\nव्रण जाण्यासाठी बोटॉक्स तंत्रज्ञानाचा शोध\nअयोध्येमध्ये 1992 सारखी स्थिती होईल; सुरक्षा पुरवा अन्यथा...मौलवींना धास्ती\nमाझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे\nडीएसके यांना महारेराचा दणका, ग्राहकांना व्याजासहित पैसे देण्याचे आदेश\nMaratha Reservation: येत्या 15 दिवसांत मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेल- मुख्यमंत्र्यांचा दावा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीची लिफ्ट बंद पडली अन् मोदी अडकले\nRafale Deal: राफेल कराराच्या सीबीआय चौकशीबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.rikoooo.com/mr/board?view=topic&id=50&catid=5", "date_download": "2018-11-14T22:08:08Z", "digest": "sha1:PUMIYX24A2Q3OZWATENJPIJ7CWQEYOFR", "length": 10873, "nlines": 170, "source_domain": "www.rikoooo.com", "title": "निर्देशांक - Rikoooo", "raw_content": "भाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nFSX - FSX स्टीम संस्करण\nप्रतिष्ठापन डी Fsuipc4 gratuit\nप्रश्न प्रतिष्ठापन डी Fsuipc4 gratuit\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 0\n1 वर्ष 9 महिने पूर्वी #121 by miduf\nमध्ये शुल्क donc रद्द आवाज आणि sur la बॅरे डेस बाहेरील apparaît \"म्हणुन\". क्लिक करा आणि apparaît Fsuipc4. पुन्हा क्लिक करा आणि j'ai acces à ला पृष्ठ डी संरचना du logiciel. एक partir दे ला, je suis bloqué.\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 21\nशुभ प्रभात. आपण सध्या फक्त इंग्रजी मंच वर पोस्ट आहेत. आपण फ्रेंच मंच शोधू शकता, येथे:\n(Google द्वारे भाषांतर ते चुकीचे त्यांना दोष आहे म्हणून तर)\nमालक / मुख्य कार्यकारी अधिकारी\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nपरवानगी नाही: नवीन विषय तयार करण्याची.\nपरवानगी नाही: उत्तर आहे.\nपरवानगी नाही: attachements जोडण्यासाठी.\nपरवानगी नाही: आपला संदेश संपादित करण्यासाठी.\nमंडळ श्रेणी Rikoooo बद्दल - आपले स्वागत आहे नवीन सदस्य - सुचना बॉक्स - घोषणा उड्डाण अनुकार मंच - FSX - FSX स्टीम संस्करण - FS2004 - Prepar3D - एक्स-प्लेन मीडिया - स्क्रीनशॉट - व्हिडिओ विमानगृह चर्चा - फ्लाय ट्यून - काय आणि आज आपण जेथे उडत होता - स्थावर विमानचालन इतर उड्डाण simulators - फ्लाइट गियर फ्लाइट सिम्युलेटर - - FlightGear बद्दल - DCS मालिका - बेंचमार्क सिम\nFSX - FSX स्टीम संस्करण\nप्रतिष्ठापन डी Fsuipc4 gratuit\nवेळ पृष्ठ तयार करण्यासाठी: 0.096 सेकंद\nद्वारा समर्थित Kunena मंच\nRikoooo.com आपल्या विल्हेवाट येथे आहे\nनियंत्रकास आणि सदस्यांना काही मदत करण्यासाठी आपल्या ताब्यात आहेत\nसहज एक गुणात्मक वेबसाइटवर जाहिरात आपली प्रतिष्ठा वाढ\nआम्हाला अधिक जाणून घ्या\nखूप मोठ्या आकाराचा योजना\nयाची सदस्यता घ्या आणि अधिक जाणून\nविकास आणि सक्षम आमच्या साइटवर मिळवणं\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nभाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE.php", "date_download": "2018-11-14T22:44:04Z", "digest": "sha1:ZH4S4Q3RBIHEPT5WPPHWLQ5QMUU3DRFE", "length": 82473, "nlines": 1200, "source_domain": "tarunbharat.org", "title": "अभ्यासतंत्र आत्मसूचना | Tarun Bharat", "raw_content": "\nप्रो.पी.ए. वर्गीस, प्रसिद्ध लेखक, वक्ते\nमी कॅथॉलिक कुटुंबातील आहे. केरळमधील अनेक हिंदू, ख्रिश्‍चन व मुस्लिम होत होते म्हणून मी हिंदू...\nराजेश पदमार, सामाजिक कार्यकर्ता, बंगळुरू\nकर्नाटकातील कोडगू येथील एका कार्यक्रमात टिपू सुलतानविषयी बोलल्यावरून संतोष तम्मया या राष्ट्रीय विचारांच्या पत्रकाराला राज्य...\n१५ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nराहुल गांधींचे आरोप खोटे\nअसोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली\nरजनीकांत म्हणतात, नरेंद्र मोदी दहा जणांना भारी\nदरवर्षी १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी\nहिंमत असेल तर संघशाखांवर बंदी आणून दाखवा : शिवराज\nमंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून शिवसेनेचा गदारोळ\nमुलाखत पूर्वनियोजित : काँग्रेस\nप्रकाश आंबेडकरांनी टाळला संभाजी भिडेंचा उल्लेख\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\nनरेंद्र मोदी, ऊर्जित पटेल यांची झाली भेट\nआंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला\nस्टॅन ली यांचे निधन\nतुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता\nप्रो.पी.ए. वर्गीस, प्रसिद्ध लेखक, वक्ते\nAll अर्थ कृषी नागरी न्याय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nराहुल गांधींचे आरोप खोटे\nअसोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली\nदरवर्षी १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी\nमुलाखत पूर्वनियोजित : काँग्रेस\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\nनरेंद्र मोदी, ऊर्जित पटेल यांची झाली भेट\nप्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक\nआलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर\nकुशवाह शरद यादवांच्या तंबूत, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा\n१६० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत\nसहा महिन्यात रशिया, अमेरिकेकडून भारतावर ७ लाख सायबर हल्ले\nनरेंद्र मोदी, ऊर्जित पटेल यांची झाली भेट\nकेंद्राने आरबीआयला ३.६० लाख कोटी मागितले नाही\nरिझर्व्ह बँकेची स्वायत्तता कायद्याच्या चौकटीतच मान्य\nप्रत्यक्ष कर संकलन १५.७ टक्क्यांनी वाढले\nप्रत्यक्ष कर संकलन १५.७ टक्क्यांनी वाढले\nकेवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता\nडाटा स्टोरेजसाठी वेळमर्यादा बदलणार नाही\nरुपयाला आधी सामान्य पातळीवर येऊ द्या : आचार्य\nवाढणार नाही कर्जाचे ओझे; व्याजदरात बदल नाही\nस्टेट बँकेच्या एटीएममधून दिवसाला फक्त २० हजार\nरुपया सावरण्यासाठी आयातशुल्क वाढविण्यावर विचार\nपुढच्या टप्प्यात पूर्वेकडील बँकांचे विलीनीकरण\nकृषिनिर्यातीवरील सरसकट निर्बंधाला नीती आयोगाचा विरोध\nवीज अनुदान आता थेट शेतकर्‍यांच्या खात्यात\nकृषी क्षेत्राला मिळणार नव्या तंत्रज्ञानाची जोड\nरबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nचांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा\nसाखर उद्योजकांसाठी ८ हजार कोटींचे पॅकेज\nऊस शेतकर्‍यांकरिता सबसिडी जाहीर\nराहुल गांधींचे आरोप खोटे\nदरवर्षी १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी\nवर्षभरात झाले २५ गावांचे नामांतर\nगुन्ह्याची माहिती न देणार्‍या उमेदवारावर अवमान खटला\nज्येष्ठ भाजपा नेते केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांचे निधन\nभारतीयांशी लग्न करण्यात पाकी महिला आघाडीवर\nकामगार चळवळीसमोरील प्रश्‍नांचे निराकरण दत्तोपंतांच्या विचाराने शक्य\nशत्रुसंपत्ती विक्री प्रक्रियेला केंद्राची मंजुरी : रविशंकर प्रसाद\nडिजिटल पडताळणीसाठी दूरसंचार कंपन्यांना दिलासा नाही\nमोदींची दिवाळी यंदा केदारनाथमध्ये\nरोपवे, केबल कार देशाच्या वाहतूक क्षेत्राचे भविष्य\nअसोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली\nप्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक\nआलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर\nसुधा भारद्वाज, अरुण फरेरा, गोन्साल्विसची तुरुंगात रवानगी\nसीबीआयला कायदेशीर चौकटच नाही\nसहा आरोपींची फाशीची शिक्षा नऊ वर्षांनी रद्द\nसोहराबुद्दिनप्रकरणी अमित शाह निर्दोषच\nनॅशनल हेरॉल्ड हाऊस ताब्यात घेणार\nसेबीचा सहाराला आणखी एक दणका\n‘राफेल’च्या किमतीची माहिती सादर करा\nफटाके फोडण्याचे दोन तास राज्यांनी ठरवावेत : सर्वोच्च न्यायालय\nईडीकडून तीन वर्षांत विक्रमी ३३ हजार कोटींची मालमत्ता जप्त\nसहा महिन्यात रशिया, अमेरिकेकडून भारतावर ७ लाख सायबर हल्ले\nदक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना पाठविले मोदी जॅकेट\nतंत्रज्ञानात जगालाही हवी भारताची मदत\nपाकशी चर्चेचा निर्णय पंतप्रधानांना न विचारताच\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nरशियाने नेताजींच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे\nसौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा\nअमेरिकेचा दबाव झुगारून भारत-रशिया शस्त्रास्त्र करार\nचार रशियन युद्धनौकांच्या खरेदीवर केंद्राची मोहोर\nरशिया करणार भारताला शस्त्रसज्ज\nगुलाम काश्मीरच्या पंतप्रधानांच्या हत्येचा आयएसआयचा कट\nमुलाखत पूर्वनियोजित : काँग्रेस\nकुशवाह शरद यादवांच्या तंबूत, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा\nनोटबंदीने गांधी घराण्याचा काळा पैसा नष्ट केला\nनोट बंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करणारा घोटाळा\nसरकार-आरबीआय वादात काँग्रेस पडणार तोंडघशी\nइंदिरा गांधी यांनी हिटलरप्रमाणे देश चालवला\nसीबीआय मुख्यालयावर राहुल गांधींचा मोर्चा\nराफेल चौकशी दडपण्यासाठी आलोक वर्मा यांना हटवले\nकाँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे अशक्य\nगोंडवाना पार्टीनेही काँगे्रसला नाकारले\nभाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक\nमी बोललो की काँग्रेसची मते घटतात\nउद्योगस्नेहींच्या यादीत भारत ७७ व्या स्थानावर\nपेमेंट कंपन्यांना भीती कार्यान्वयन खर्च, घोटाळ्यांची\nदिवाळखोरीतून निघण्यासाठी एस्सार फेडणार ५४ हजार कोटींचे कर्ज\nवॉलमार्ट-फ्लिपकार्ट विकणार परस्परांची उत्पादने\n‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार\nटाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर\nरुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर\nहायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र\nस्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान\nपाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nमोबाईलनिर्मिती क्षेत्रात चार लाख रोजगार\n‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू\nकिरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट\nअप्सरा अणुभट्टी ९ वर्षांनी सक्रिय\nचंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे\n‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\nतेजसवरून बीव्हीआर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nभारतातच तयार होणार सुपर हॉर्नेट\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\n१६० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत\nवज्र, हॉव्हित्झर्स लष्करात दाखल\nपाक लष्कराचे प्रशासकीय मुख्यालय जवानांनी उडवले\nस्नायपर अतिरेक्यांचा शोध घेणार\nत्या दोन अतिरेक्यांचे मुडदे घेऊन जा\nभारतीय हद्दीत चीनची घुसखोरी नाही\nअजित डोवाल यांचे सरकारमधील महत्त्व वाढले\nब्रह्मोसच्या क्षमतेमुळेच माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानचा आटापिटा\nआता देशभरात समान मुद्रांक शुल्क\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ शक्य नाही\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nसंसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nआंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला\nस्टॅन ली यांचे निधन\nतुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता\nरोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे\nस्टॅन ली यांचे निधन\nतुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता\nरोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे\nपंजाब नॅशनल बँकेला इंग्लडमध्येही २७१ कोटींचा चुना\nउत्पादकता, चांगल्या सेवांसाठी भारत ब्रिक्ससोबत : मोदी\nयुगांडाच्या अर्थव्यवस्थेला ‘५ एफ’ची गरज\nसुषमा स्वराज यांनी जागविल्या महात्माजींच्या आठवणी\nअल्जेरियाचे विमान कोसळून २५७ ठार\nआंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला\nअफगाणमध्ये शांततेचे नवे पर्व सुरू होणार\nराजपक्षेंना पंतप्रधान म्हणून मान्यता नाही\nनेपाळ हिंदू राष्ट्र व्हावे : मुस्लिमांची मागणी\nस्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान\nरिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार\nबांधकामासाठी वाळूऐवजी प्लॅस्टिकचा वापर शक्य\nभारताचा सीपीईसीला कडाडून विरोध\nगांधी आडनावाशिवाय तुमच्याकडे आणखी काय\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nमंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून शिवसेनेचा गदारोळ\nप्रकाश आंबेडकरांनी टाळला संभाजी भिडेंचा उल्लेख\nमहाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार\nपुन्हा भारनियमनाचे चटके नाही\n‘कायद्याचे राज्य’ संकल्पनेवर लोकशाही सुरक्षित : सरन्यायाधीश\nआरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ\nकोल्हापुरात राजकीय भूकंप; २० नगरसेवकांचे पद रद्द\n‘चाकण पेटवणार्‍या’ पाच हजार जणांवर गुन्हा\nतिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत\nकेंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री\nचीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतीय शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर\nशेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू\nपुरुषाला नपुंसक म्हणणे बदनामीकारक\nसरकारी योजनेत एकाला फक्त एकच घर\nअनू मलिक ‘इंडियन आयडल’मधून बाहेर; लैंगिक छळाचा आरोप भोवला\nतर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक\nसोलापूर जिल्ह्यातील कारंब्याच्या जंगलात तरुणीचा खून\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nआयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा\nभारतात आणखी गुंतवणूक करणार मॉर्गन स्टॅन्ले\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nराज कपूर यांच्या पत्नीचे निधन\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nदिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत\nएक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत\nरिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष\nदिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत\nएक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत\nरिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\nहृतिकची फ्लर्ट; निव्वळ अफवा\nस्टॅन ली नामक ९५ वर्षांच्या मुलाचा अकाली मृत्यू\nअनंत कर्तृत्वाचे सांत गमन…\nयुद्ध, शांतता आणि भारत…\nअनंत कर्तृत्वाचे सांत गमन…\nनक्षल मुद्यावर राहुल गांधी गप्प का\nस्टॅन ली नामक ९५ वर्षांच्या मुलाचा अकाली मृत्यू\nयुद्ध, शांतता आणि भारत…\nबिहारमधील जागावाटपाने भाजपाला दिलासा\nनवरात्री निमित्त सजले तुळजाभवानी मंदिर\nपंतप्रधानांचा द्ववारकापर्यंत मेट्रोने प्रवास\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nशावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर\nAll ई-आसमंत ई-प.महाराष्ट्र ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर विशेष पुरवणी\n१५ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१४ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१४ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१३ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n११ नोव्हेंबर १८ आसमंत\n०४ नोव्हेंबर १८ आसमंत\n२८ ऑक्टोबर १८ आसमंत\n२१ ऑक्टोबर १८ आसमंत\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१४ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१३ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१२ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n११ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०३ ऑक्टोबर १८ सदाफुली\n०५ सप्टेंबर १८ सदाफुली\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n१५ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१४ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१३ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती दिवाळी पुरवणी\n१५ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nराहुल गांधींचे आरोप खोटे\nअसोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली\nरजनीकांत म्हणतात, नरेंद्र मोदी दहा जणांना भारी\nदरवर्षी १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी\nहिंमत असेल तर संघशाखांवर बंदी आणून दाखवा : शिवराज\nमंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून शिवसेनेचा गदारोळ\nराहुल गांधींचे आरोप खोटे\n►दसाँ एव्हिएशनच्या सीईओचे स्पष्टीकरण ►रिलायन्स कंपनीला आम्ही निवडले, नवी…\nअसोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली\n►नॅशनल हेरॉल्ड इमारत रिकामी करण्याचे प्रकरण, नवी दिल्ली, १३…\nदरवर्षी १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी\nनवी दिल्ली, १३ नोव्हेंबर – भारतातून दरवर्षी सुमारे १…\nआंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला\n►रोहिंग्या प्रकरण ►नऊ वर्षांपूर्वी दिला होता पुरस्कार, नेईपिडॉ, १३…\nस्टॅन ली यांचे निधन\n►स्पायडर मॅन, हल्क यांचे जनक, न्यू यॉर्क, १३ नोव्हेंबर…\nतुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता\nमुंबई, १३ नोव्हेंबर – अमेरिकेच्या पहिल्या हिंदू खासदार तुलसी…\nमंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून शिवसेनेचा गदारोळ\n►कुणी ‘ब्र’ देखील काढला नाही : मुनगंटीवारांचा दावा, मुंबई,…\nप्रकाश आंबेडकरांनी टाळला संभाजी भिडेंचा उल्लेख\n►कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण, मुंबई, १३ नोव्हेंबर – कोरेगाव…\nमहाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार\n►चाचपणी सुरू केली ►राफेल प्रकरणी राकाँच्या भूमिकेने नाराज, मुंबई,…\nदिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत\n॥ विशेष : धनश्री बेडेकर | हिंदू धर्मात निसर्गचक्राला…\nएक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत\n॥ संवाद : सोमनाथ देशमाने | भ्रष्टाचाराचे अनेक आश्रयदाते…\nरिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष\n॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | देशात किंवा कदाचित…\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\n‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nबॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\n‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…\nसूर्योदय: 06:32 | सूर्यास्त: 17:49\nHome » युवा भरारी » अभ्यासतंत्र आत्मसूचना\nप्रा. देवबा शिवाजी पाटील\nअभ्यासाची नावड का निर्माण होते याचा सखोल विचार केला तर त्यामागे अनेक कारणे असल्याचे लक्षात येईल. यामध्ये अभ्यासाची काठिण्यपातळी, नवनव्या अभ्यासक्रमांचा व नवनव्या विषयांचा बुद्धीवर होणारा भडिमार, अपुर्‍या सुविधा अशी अनेक कारणे यामागे दिसतात. त्यामुळे अभ्यास न करण्याची प्रवृत्ती किंवा मन विचलित करणार्‍या अनेक व्यवधानांमुळे केलेला अभ्यासही लक्षात न राहणे, थोडाफार राहिलाच तर काही कालावधीनंतर तो विसरणे, परीक्षेत वेळेवर न आठवणे, थोडाफार आठवल्यास गोंधळ होणे, यामुळे बरेचसे विद्यार्थी शालान्त-महाविद्यालयीन परीक्षांमध्ये नापास होतात. ‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे,’ ‘अपयश हे पुन्हा नवीन जोमाने प्रयत्न करण्यासाठी मिळालेली सुवर्णसंधी असते,’ हेच ते विसरतात नि आपल्या जीवनात खचून वैफल्यग्रस्त होतात. जेमतेम पास होणार्‍यांनासुद्धा आजच्या स्पर्धात्मक युगात टिकाव धरण्यासारखे उच्च गुण न मिळाल्याने तेही हिंमत हारतात व अशाही बर्‍याचशा विद्यार्थ्यांना नैराश्य ग्रासत असते. या नैराश्यातून, वैफल्यावस्थेतून बाहेर पडण्यासाठी त्यांना वेळीच सुयोग्य मार्गदर्शनाची, उचित सल्ल्याची गरज असते. त्यांना मानसिक धीर देण्याची आवश्यकता असते. अन्यथा ते आत्मघातकी मार्गाकडे वळून आपल्या आयुष्याचे नुकसान करून घेऊ शकतात, नव्हे बरेचसे विद्यार्थी करतात. त्यासाठी विद्यार्थी व पालकांनीसुद्धा या खालील बिनखर्चीक व सहज करता येण्यासारख्या सोप्यासोप्या आत्मसूचनांचा जरूर अवलंब करावा. त्यामुळे त्यांचा काहीही तोटा न होता झाला तर हमखास फायदाच होईल.\nआत्मसूचना म्हणजे आपणच, आपणास, आपल्या भल्यासाठी दृढ निश्‍चयपूर्वक केलेल्या सूचना. क्षणोक्षणी आपल्या मनात केलेले सकारात्मक सुविचार माणसात जीवनोपयोगी विलक्षण बदल घडवून आणतात, असे आधुनिक मानसशास्त्राने सप्रयोग सिद्ध केले आहे. त्यामुळेच प्रत्येक विद्यार्थ्याने मग तो वैफल्यग्रस्त असो वा नसो, आपल्या दैनंदिन अभ्यासासोबत खालील आत्मसूचनांचा दररोज नियमितपणे सराव करावा. मानसशास्त्रानुसार आत्मसूचनांसाठी योग्य कालावधी म्हणजे झोपण्यापूर्वीचे १५-२० मिनिटे व झोपेतून उठल्यानंतरचे १५-२० मिनिटे हा होय. प्रत्येकाने दररोज रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे समजा रात्री ९.३० वाजता तसेच सकाळी झोपेतून उठल्याबरोबर म्हणजे समजा सकाळी ५.३० वाजता एखाद्या सतरंजीवर साधी मांडी घालून, गुडघ्यांवर सरळ हात ठेवून नीट बसावे. डोळे मिटावेत नि आपले मन आपल्या मेंदूवर एकाग्र करावे. शांत मनाने आपले आपणास स्पष्टपणे ऐकू येईल, अशा मंद पण स्पष्ट आवाजात खालील एकेक वाक्य प्रत्येकी ११ वेळा क्रमाक्रमाने अगदी हळूहळू म्हणावे नि आपले वाक्य आपणच एकचित्ताने लक्षपूर्वक ऐकावे. आपली एकाग्रता पूर्णपणे साधत असल्यास वाक्ये मनातल्या मनात पण आपणच आपणास सूचना देत आहोत व त्या आपण पाळत आहोत, या दृढ भावनेने मात्र ध्यानपूर्वक म्हटले तरी चालतील. डोळे मिटण्याआधी एकेक वाक्य पाठ करावे. ‘मी, मला, माझा, माझी, माझ्या’ हे शब्द अहंकारी प्रवृत्तीने न म्हणता प्रेमळ व नम्र वृत्तीने ठरावीक लय-तालात म्हणावेत.\n१. मी खरोखरच हुशार, अभ्यासू व बुद्धिमान आहे.\n२. मी दररोज नियमितपणे मन:पूर्वक अभ्यास करतो/करते.\n३. माझी आकलनशक्ती छान आहे नि मला माझा अभ्यास चांगला समजतो.\n४. माझी ग्रहणशक्ती उत्तम आहे व माझा अभ्यास नीट लक्षात राहतो.\n५. माझी स्मरणशक्ती उत्कृष्ट आहे नि मला माझा अभ्यास पक्का आठवतोच.\n६. मी खूप आत्मविश्‍वासू आहे व मला परीक्षेत हमखास यश मिळणारच आहे.\nतर अशा या दृढ निर्धाराने केलेल्या सकारात्मक आत्मसूचना आपल्या मेंदूवर पक्क्या कोरल्या जातात. मेंदूशास्त्रानुसार बुद्धी ही आपल्या मेंदूतच कार्यरत असते. त्यामुळे या आत्मसूचनांचा आपल्या बुद्धीवर आपोआप समन्वयात्मक कायमचा ठसा उमटत जातो नि आपल्या बुद्धीचा विकास होऊन आपल्या बुद्धीची क्षमता वाढत जाते. त्याचवेळी याच आत्मसूचनांनुसार मेंदू आपल्या मनाला आदेश देतो. मन व बुद्धी यांच्यामध्ये आदेश-संदेश यांचे आदान-प्रदान झाल्यानंतर आपल्या अंतर्मनावर त्या बिंबतात व त्याचा मनावर सकारात्मक परिणाम होतो, असे मेंदूशास्त्र व मानसशास्त्रीय प्रयोगांती सिद्ध झालेले आहे. त्यामुळे आपले मनोबलही वाढते. या सर्व प्रक्रियांमुळे आपल्या बुद्धीची आकलनशक्ती व स्मरणशक्ती यांच्या क्षमता खूप विकसित होतात. परिणामी, आपला आत्मविश्‍वास वाढून आपल्या मनातील परीक्षेबद्दलची भीतीही कमी होते. अर्थात, या दररोजच्या आत्मसूचनांसह विद्यार्थ्याने आपला अभ्याससुद्धा दररोज नेमाने, जोमाने व एकाग्र मनाने केलाच पाहिजे. या आत्मसूचनांसोबत जर आपले मनोबल वाढविण्यासाठी नि मानसिक शांती-समाधानासाठी दररोज नियमितपणे दैनिक पूजा-प्रार्थनेची व ध्यानधारणेची, आपल्या मनोविकासासाठी नि बुद्धिक्षमता वाढीसाठी दररोज सुबोध वाचनाची आणि स्वत:च्या निरामय आरोग्यासाठी रोज नेमाने प्राणायाम, योगासन, सूर्यनमस्कारादी व्यायामांची आपल्या दैनंदिन जीवनास जोड दिल्यास दुग्धशर्करा मधुर योगाप्रमाणे अति उत्तम.\nशक्य झाल्यास पालकांनी याच सूचना आपल्या निराशाग्रस्त पाल्यास त्याच्या दररोजच्या आत्मसूचनांसोबत तो/ती झोपल्यानंतर निद्रासूचनांच्या स्वरूपात द्याव्यात म्हणजे त्यांचा त्याच्या मनावर दुपटीने प्रभाव पडेल. मेंदूशास्त्रानुसार निद्रासूचनांसाठी सुयोग्य कालावधी म्हणजे पाल्य झोपल्यानंतरचा अर्धा तास व त्याची झोप संपण्यापूर्वीचा अर्धा तास हा होय. कारण या वेळेत जरी तो पाल्य शारीरिकदृष्ट्या झोपलेला असतो तरी त्याचा अंतर्मेंदू हा बराचसा जागृतावस्थेत असतो. म्हणून आई-वडिलांनीसुद्धा दररोज आपला मुलगा वा मुलगी झोपल्यानंतर समजा रात्री १० वाजता व तो/ती झोपेतून उठण्याआधी म्हणजे सकाळी ५ वाजता ही वाक्ये वरीलप्रमाणे आपल्या मुला-मुलीजवळ, त्यांच्या उशाशी डोक्याजवळ बसून त्यांच्या झोपेत व्यत्यय येणार नाही, अशा रीतीने शांत, गोड पण स्पष्टोच्चारित हळू आवाजात म्हणावीत. शक्यतोवर आईने ही वाक्ये म्हणावीत कारण आई जननी असल्याने व ती वडिलांपेक्षा आपल्या अपत्याच्या जास्त संपर्कात असल्याने आईच्या नादलयींची नाळ अपत्याच्या मनोलहरींसोबत जास्त जुळलेली असते. त्यामुळे आईचा आवाज मुला-मुलीचा मेंदू लवकर नि चांगल्या तर्‍हेने ग्रहण करतो. अर्थात वडिलांनीसुद्धा ही वाक्ये म्हटल्यास याचासुद्धा सुपरिणाम होतोच नि या आत्मसूचना आपल्या अपत्याच्या मनावर कायमच्या बिंबतात नि त्यानुसार त्या अपत्यामध्ये सकारात्मक बदल घडावयास लागतो, असे मेंदूशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.\nनिद्राशिक्षणाचे म्हणजेच निद्रासूचनांचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे दुसर्‍या महायुद्धाच्या काळात काही पाश्‍चात्त्य देशांनी त्यांच्या सैनिकांना मोर्स कोडसारखे कठीण शिक्षण वा शत्रू राष्ट्रात पाठविण्यात येणार्‍या गुप्तहेरांना त्या परक्या देशातील बोलीभाषेचे शिक्षण हे त्या सैनिकांच्या वा गुप्तहेरांच्या निद्रावस्थेतच त्यांना अगोदरच दिले गेले होते नि ते त्यांनी फारच अल्पावधीत ग्रहण केले होते हे बर्‍याच जणांना माहीत असेल. त्यामुळे वरील वाक्ये म्हणताना ‘मी, मला, माझा, माझी, माझ्या’ या ठिकाणी पालकांनी आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या नावाचे षष्ठी विभक्ती प्रत्ययाचे योग्य रूप घालून नंतर ही वाक्ये म्हणावीत. उदा. आपल्या पाल्याचे नाव किरण असल्यास किरण, किरणला, किरणचा, किरणची, किरणचे, किरणच्या, किरणने वगैरे वगैरे इ. पाल्य व पालक यांनी मिळून जर ही वाक्ये दररोज दोन्ही वेळी नियमितपणे न चुकता म्हटल्यास नि पालकांनी आपल्या पाल्याच्या वर्तणुकीच्या दर हप्त्यास अभ्यासपूर्ण निरीक्षणात्मक नोंदी ठेवल्यास पालकांना अंदाजे ७-८ महिन्यातच आपल्या पाल्यात नक्कीच काही अंशीतरी सकारात्मक सुधारणा होत असल्याचे जाणवावयास लागेल, असे मेंदूशास्त्राचे मत आहे.\nनृत्यात रंगतो मी …\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\n१५ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nराहुल गांधींचे आरोप खोटे\nअसोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली\nरजनीकांत म्हणतात, नरेंद्र मोदी दहा जणांना भारी\nदरवर्षी १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी\nहिंमत असेल तर संघशाखांवर बंदी आणून दाखवा : शिवराज\nमंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून शिवसेनेचा गदारोळ\nमुलाखत पूर्वनियोजित : काँग्रेस\nप्रकाश आंबेडकरांनी टाळला संभाजी भिडेंचा उल्लेख\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\n१५ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती No Comments;\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (255) आंतरराष्ट्रीय (404) अमेरिका (146) आफ्रिका (7) आशिया (218) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (31) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (1) ई-पेपर (147) ई-आसमंत (54) ई-प.महाराष्ट्र (1) ई-मराठवाडा (41) ई-सदाफुली (6) ई-सोलापूर (45) विशेष पुरवणी (1) कलाभारत (5) किशोर भारत (2) क्रीडा (19) छायादालन (8) ठळक बातम्या (6) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (782) आसमंत (733) मानसी (9) युवा भरारी (9) विविधा (3) सदाफुली (28) फिचर (17) महाराष्ट्र (397) उ.महाराष्ट्र (1) प.महाराष्ट्र (16) मराठवाडा (8) मुंबई-कोकण (68) विदर्भ (10) सोलापूर (14) रा. स्व. संघ (50) राज्य (658) आंध्र प्रदेश-तेलंगणा (17) ईशान्य भारत (43) उत्तर प्रदेश (78) ओडिशा (7) कर्नाटक (77) केरळ (47) गुजरात (64) गोवा (9) जम्मू-काश्मीर (83) तामिळनाडू (28) दिल्ली (48) पंजाब-हरयाणा (12) बंगाल (31) बिहार-झारखंड (35) मध्य प्रदेश-छत्तीसगड (44) राजस्थान (23) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,747) अर्थ (73) कृषी (25) नागरी (770) न्याय-गुन्हे (278) परराष्ट्र (80) राजकीय (233) वाणिज्य (19) विज्ञान-तंत्रज्ञान (33) संरक्षण (124) संसद (101) सांस्कृतिक (12) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (4) संपादकीय (715) अग्रलेख (350) उपलेख (365) साहित्य (5) स्तंभलेखक (938) अजय देशपांडे (31) अपर्णा क्षेमकल्याणी (5) अभय गोखले (11) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (21) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (33) डॉ.परीक्षित स. शेवडे (42) डॉ.वाय.मोहितकुमार राव (40) डॉ.सच्चिदानंद शेवडे (10) तरुण विजय (9) दीपक कलढोणे (22) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (1) प्रशांत आर्वे (5) ब्रि. हेमंत महाजन (51) भाऊ तोरसेकर (102) मयुरेश डंके (4) मल्हार कृष्ण गोखले (49) यमाजी मालकर (47) रत्नाकर पिळणकर (20) रविंद्र दाणी (48) ल.त्र्यं. जोशी (29) वसंत काणे (13) श्याम परांडे (12) श्याम पेठकर (54) श्यामकांत जहागीरदार (52) श्रीकांत पवनीकर (9) श्रीनिवास वैद्य (53) सतीष भा. मराठे (4) सुधीर पाठक (4) सुनील कुहीकर (47) सोमनाथ देशमाने (44) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (33)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nनृत्यात रंगतो मी …\nवानखेडे पाश्‍चात्त्य नृत्यप्रकारात अनेक पुरुष नर्तक नामवंत आहेत. परंतु नागपूरमधील अवघ्या २४ वर्षांच्या नवयुवकाने मात्र भरतनाट्यम् या आपल्याकडील पारंपरिक नृत्यप्रकारात ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.angatpangat.in/essay/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%82/", "date_download": "2018-11-14T21:32:53Z", "digest": "sha1:RBE46XXIQW4D6HCTUQQ2H42PC22DORRH", "length": 29209, "nlines": 102, "source_domain": "www.angatpangat.in", "title": "सरकारी शाळांमधील खाद्यसंस्कृती - Diwali Pangat", "raw_content": "\nकोठाळे बुद्रुकच्या मास्टरशेफ स्पर्धेतील स्पर्धक\nसरकारी शाळा आणि त्यातलं जेवण म्हणलं की आपल्याला आठवतो तो तांदूळ किंवा टिपिकल पिवळी मूग डाळ- भाताची खिचडी.1995 साली शालेय पोषण आहार योजनेची सुरूवात झाली आणि 2002 सालापासून विद्यार्थ्यांना शाळेत शिजविलेला आहार देणे सुरू आहे. सर्व सरकारी आणि अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना हा आहार दिला जातो. यात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना 450 कॅलरीज आणि 12 ग्रॅम प्रथिने तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना 700 कॅलरीज आणि 20 ग्रॅम प्रथिने असलेला आहार दिला जातो. यात वरण- भात, सांबार भात, मटकी उसळ, हरभऱा उसळ आणि भात, खिचडी असे वेगवेगळे प्रकार असतात तसेच अधूनमधून फळे आणि अंडीही असतात. मात्र या सरकारी कार्यक्रमाच्या पलीकडे जात काही शाळा स्वत:हून मुलांच्या पोषक आहारासाठी वेगळे उपक्रम घेत आहेत. या लेखात अशाच काही उपक्रमांची माहिती करून घेऊयात.\nमुलांनी चांगलं शिकावं, भरपूर खेळावं, त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा असे जर आपल्याला वाटत असेल तर त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवे, त्यांना पोषण मिळेल असा चौरस आहार द्यायला हवा. याच गोष्टीवर सातारा जिल्ह्यातील कुमठे बीटच्या विस्ताराधिकारी प्रतिभा भराडे यांनी आपले लक्ष केंद्रित केले. तुम्हांला सांगायला हवे की सातारा जिल्ह्यातील कुमठे बीट हे ‘ज्ञानरचनावाद’ या क्रांतिकारी संकल्पनेची महाराष्ट्राला ओळख करन देणारे पहिले यशस्वी बीट आहे. सुमारे 40 जिल्हा परिषदेच्या शाळांचा समावेश असलेल्या या कुमठे बीटमध्ये पाठांतर आणि घोकंपट्टीवर बंदी आहे, इथले विद्यार्थी हसत- खेळत, संकल्पना आणि त्यामागचे मूळ तत्त्व लक्षात घेऊन शिकतात.\nविस्ताराधिकारी म्हणून प्रतिभा भराडे यांची २००३ साली साताऱ्याला नेमणूक झाली. सुरुवातीपासूनच पारंपरिक शिक्षणापेक्षा मुलांना जबाबदार नागरिक आणि संवेदनशील ‘माणूस’ बनवणं त्यांना जास्त गरजेचं वाटत होतं. इथे काम करताना त्यांच्या लक्षात आलं की जरी शिक्षक आपल्यापरीने मुलांना शिक्षणाची गोडी लावायचा प्रयत्न करत होते तरी त्या प्रयत्नांना खास यश मिळत नव्हते. प्राथमिक शिक्षण पुर्ण होण्याआधीच अनेक मुले शाळा सोडून जात होती. त्यांना हे कळून चुकले की या मागचे मुख्य कारण होते, गरिबी आणि कुपोषण. शाळेतील अनेक मुलांची कुटुंबे दारिद्र्यरेषेच्या खाली होती. उपाशीपोटी शाळेत येऊन अभ्यासाकडे लक्ष देणे त्यांना जमत नव्हते. शिवाय, शाळा संपल्या संपल्या घराला हातभार लावण्यासाठी मुलं कामालाही जात होती.\nहे लक्षात घेता त्यांनी ‘प्राथमिक शाळेतील मुलांना नापास करायचे नाही’ अशा प्रकारची सूचना २००४ सालीच शिक्षकांना दिली होती. म्हणजेच महाराष्ट्र शासनाने 2009 साली ‘पहिली ते आठवीपर्यंच्या विद्यार्थ्यांना नापास करू नये‘ हा आदेश आणायच्या ५ वर्ष आणि आधी कुमठे बीट मध्ये त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत होत होती.\n“या परिस्थितीत दिवंगत नरेंद्र दाभोलकरांच्या पत्नी डॉ. शैला दाभोलकर आमच्या मदतीस धावून आल्या. डॉक्टर असल्यामुळे पोषक आहाराचे महत्व त्यांना माहित होते. त्याचबरोबर शैलाताईंचा सेंद्रिय शेतीचाही मोठा अभ्यास आहे. आम्ही मुलांना पोषक आहार कसा मिळेल यावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले. मुलांना शाळेत मिळणारे दुपारचे जेवण कसे पौष्टिक बनवता येईल याचा आम्ही विचार सुरु केला. जेवणासाठी लागणाऱ्या भाज्या आणि फळे, ताज्या आणि रासायनिक प्रक्रिया मुक्त असाव्यात यासाठी आम्ही शाळा – शाळांतून परसबागा बनवायला सुरुवात केली. टोमॅटो, मुळा, कोथिंबीर, गाजर, काकडी आणि पालेभाज्या शिक्षक आणि मुले मिळून पिकवू लागली,” भराडे मॅडम सांगत होत्या.\nत्यांनी पुढे सांगितले की या उपक्रमाला ‘निसर्गातले बालवैज्ञानिक’ असे नाव देण्यात आले. “या प्रयोगामुळे मातीही कसदार झाली आणि मुलांना दररोज ताज्या भाज्या आणि फळे मिळू लागली. त्यांच्या तब्येतीवर याचा लगेच परिणाम दिसून आला. शाळेतील अनेक मुलांची कुटुंबे शेतीचा व्यवसाय करतात. त्यांनी घरीही या भाज्या आणि फळे लावायला सुरुवात केली. रोपांची हळू हळू होणारी वाढ, त्यावर येऊन बसणारे कीटक आणि पक्षी या मध्ये मुलांनां कुतूहल वाटू लागले. शिवाय बागकामाच्या या उपक्रमामुळे शिक्षक आणि मुलांमधली गट्टी वाढली. मग मुलांना अभ्यासात किंवा इतर कोणत्या अडचणी येतात, हे जाणून घेण्याचा प्रयत्न शिक्षक या अनौपचारिक गप्पांमधून करायला लागले.” भराडे मॅडम सांगत होत्या. शिवाय विद्यार्थ्यांच्या आणि काही शिक्षकांच्या अडचणी ‘मानसिक समस्या’ या प्रकारात मोडणाऱ्या होत्या. अशा वेळी साताऱ्यातील डॉ. हमीद दाभोलकर यांसह अनेक मानसोपचारतज्ज्ञांनी स्वतः होऊन वेळ काढून मुलांना मदत केली असल्याचा कृतज्ञ उल्लेख प्रतिभा भराडे करतात.\nदेसलेपाडा येथील अंगणवाडीतील खाद्यमनोरा\nमुलांच्या आरोग्याचा पाया पक्का झाल्यामुळे त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे आणि व्यक्तिमत्त्व विकास साधणे, तुलनेने सोपे झाले. आज या कुमठे बीटची प्रगती पाहण्यासाठी राज्यातूनच नव्हे तर परराज्यातूनही अनेक शिक्षक आणि शिक्षणप्रेमी कायमच येत असतात. मात्र त्याविषयी लिहिल्यास विषयांतर होईल, म्हणून त्याबाबत इथे लिहित नाही.\nअशीच कथा आहे अमरावतीतल्या मेळघाटमध्ये 10 हून जास्त वर्षे काम करणाऱ्या विनोद राठोड या मुलांसाठी सर्वस्व वाहून घेतलेल्या शिक्षकाची. मेळघाटचा परिसर जितका त्याच्या निसर्गसौंदर्याबद्दल प्रसिद्ध आहे, तितकाच तेथील आदिवासी मुलांच्या कुपोषणाबद्दलही ओळखला जातो. रानावनात राहणारे आदिवासी, अगदी गरजेपुरतीच शेती करणारे. यांची भाषाही वेगळी, इथल्या मुलांना शिक्षणाची गोडी लावायची तर त्यांच्या भाषेत, त्यांच्या कलाने घ्यावे लागेल, हे राठोड सर जाणून होते. शिवाय पोटात काही गेलं असेल तर मुलांचे अभ्यासात मन लागेल याची जाणीव त्यांना होतील. बुटीदा जिल्हा परिषद शाळेत काम करताना ते या मुलांना पुरेसा शालेय पोषण आहार मिळेल, याची काळजी घेत. तसेच नुसता भात किंवा खिचडी दररोज खाणे कंटाळवाणे होऊ शकते, म्हणून त्यात वेगवेगळ्या भाज्या मिसळून मुलांना मसालेभात किंवा पुलावासारखी चविष्ट खिचडी देण्याची पद्धतही त्यांनी बुटीदा शाळेत सुरू केली. त्यासाठी लागणाऱ्या भाज्या कांदे, बटाटे, लसूण, गाजर, पालक, वालाच्या शेंगा यांची शाळेच्या परिसरातच त्यांनी लागवड केली होती. शिवाय घरोघरी जाऊन पालकांना भेटून मुलांच्या पोषणाचे महत्त्व राठोड सर पटवून द्यायचे. मुलांना वाढत्या वयात पुरेशी प्रथिनेही मिळाली पाहिजेत म्हणून अंडी, डाळी- उसळी यांचा आहारात आवर्जून समावेश करा, अशी विनंती ते करायचे.\nशिवाय आदिवासी बांधव खात असलेली कोवळ्या बांबूची भाजी, रानवाल, पावसाळी रानभाज्या यांना कधीच विसरू नका, हे ही ते कळकळीने समजावून सांगायचे. या सगळ्याचे फळ म्हणून 2007 सालाच्या आसपास त्यांनी 8 कुपोषित विद्यार्थ्यांना कुपोषणातून बाहेर काढून सशक्त आणि निरोगी बनविले. या कामाबद्दल आणि पालकांच्या जाणीव जागृतीबद्दल तत्कालीन गटशिक्षणाधिकाऱ्यांनी प्रशस्तीपत्रक आणि मुंबईहून दौऱ्यावर आलेल्या आरोग्य आयुक्तांनी 500 रुपयांचे रोख बक्षीस देऊन सत्कार केला होता. राठोड सर आता अमरावती जिल्ह्यातच सालनापूर जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत. इथे तर त्यांनी 100 प्रकारच्या भाज्यांची परसबाग बनविलेली आहे.\nसालनापूर शाळेत एक एकर परिसरात सातपानी भेंडी, रानवाल, काकडी, मुळा, गाजर, सर्व प्रकारचे भोपळे, कांदे, बटाटे, कोथिंबीर, गावरान गवार, पालक, राजगिरा, लाल माठ, मेथी, चिवळ, घोळ, देशी शेपू, सहा प्रकारचे दोडके अशा अनेक भाज्या तसेच कारळे, सूर्यफूल यासारख्या तेलबियांची रोपे त्यांनी लावली आहेत. याची बियाणे आणि रोपं गावातील शेतकऱ्यांनी दिली आहेत तसेच दुसऱ्या गावी गेल्यानंतर तिथल्या विशेष भाज्यांची रोपं किंवा बियाणे राठोड सर आवर्जून आणतात. त्यांनी आणि उमेश आडे या सहशिक्षकाने मिळून गावकऱ्यांच्या सहकार्यातून तसेच स्वत: थोडा आर्थिक हातभार लावून या बागेच्या निगराणीसाठी सुमारे 45 हजारांचा खर्च करून बोअरवेल करून घेतलेली आहे. शिवाय शाळेतील विद्यार्थी रोपं लावण्यापासून, पाणी घालण्यापासून सर्व निगराणी करतात आणि या भाज्यांचे चविष्ट पदार्थ खातातही. राठोड सर सांगतात मुलांना रोजच्या जेवणात रोज ताजे सलाद असते- कधी कोवळी मेथी, कधी कांद्यापातीचा घोलाणा तर कधी हिरव्या टोमॅटोची किंवा लसणाच्या पातीची चटणी. गावकरी सुद्धा या बागेतून भाज्या हक्काने घेऊन जातात- अट एकच असते, फक्त नवीन बियाणे किंवा रोप मात्र देत राहायचे.\nविद्यार्थ्यांनी स्वहस्ते बनवलेल्या पदार्थांनी सजवलेले टेबल\nशाळेत भाज्या लावणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच महत्त्वाचे आहे- अन्न शिजविणे. बहुतांश घरांमध्ये स्वयंपाकाची ड्यूटी ही घरातील महिलांकडेच असते. पण अन्न शिजविण्यामागे किती मेहनत लागते, केवढे कौशल्य लागते हे मुलग्यांनाही कळावे आणि त्यांनाही स्वयंपाकात रस निर्माण व्हावा म्हणून राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पाककलेचा तास किंवा स्पर्धा घेतल्या जातात. जालन्यातील कोठाळे बुद्रुकच्या जि.प. शाळेत तर मुलगा आणि मुलगी अशा जोडीने मिळून 45 मिनिटांत एक पदार्थ तयार करून सादर करायचा असतो. 2012 सालापासून ‘कोठाळे बुद्रुकचा मास्टरशेफ’ या नावाने ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत पुरी- भाजी, बटाटेवडा, भजी किंवा वेगळ्या प्रकारच्या उसळी विद्यार्थी बनवितात. या विषयी राजू सावंत सर सांगतात, “प्रत्येकाला पोट आहे आणि भूक लागते, तर ती प्रत्येकाला भागविता यायला हवी. टीव्हीवरील मास्टरशेफ या कार्यक्रमावरून मला ही स्पर्धा घेण्याचे सुचले, सुरूवातील गावातून मुलगा- मुलगीची जोडी कशाला असा विरोधही झाला, पण मला स्त्री- पुरूष समानता मुलांच्या मनावर बिंबवायची होती, म्हणून मी मुद्दामच ही जोडीची अट ठेवली होती. आता मात्र स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळत असून केवळ स्पर्धेतच नाही तर इतर वेळीही मुले घरी आई- आजीला स्वयंपाकात मदत करतात”\nलातूरच्या अनिता जावळे मॅडमही माटेफळ आणि बोरगावच्या जि.प. शाळेत असाच पाककृतीचा उपक्रम आठवड्यातून एकदा घेतात. त्यातही मुले- मुली एकत्र येऊन शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली भेळ, पोहे, गोपाळकाला, लाडू, पिठलं- भात असे पदार्थ बनवितात. जावळे मॅडम यांच्या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पदार्थ बनवून आणि खाऊन झाला की त्याची पाककृती त्या मुलांना लिहायला सांगतात. त्यातून विद्यार्थ्यांची भाषिक कौशल्येही वाढीला लागतात. जावळे मॅडम म्हणतात, “साधा कांदा चिरतानाही डोळ्यात केवढं पाणी येतं आणि हाताला जखम होऊ नये म्हणन कसं जपावं लागतं, याचा अनुभव घेतला की मुलांना घरातील आई- आजीच्या कामाचे मोल कळते. शिवाय ही पदार्थ बनविण्याची प्रक्रिया आनंददायीही आहे, ते त्यांना उमजते. त्यामुळे निदान माझ्या वर्गातील मुले तरी या स्वयंपाकाच्या कामाला दुय्यम समजणार नाहीत हा विश्वास वाटतो.”\nयाशिवाय राज्यात अनेक ठिकाणी मुलांच्या पोषणाबाबत वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. बीडमधील गेवराई तालुक्यात मुला- मुलींचे हिमोग्लोबिन वाढावे आणि पूरक आहार मिळावा म्हणून गूळ- शेंगदाण्याच्या पंगती सुरू आहेत. शाळा व्यवस्थापन आणि पालक यांच्या सहकार्यातून मुलांना आठवड्यातून किमान दोन दिवस गूळ- शेंगदाणे, चिक्की, गुडदाणी, गूळ- खोबरं, खारीक- खोबरं, चणे- फुटाणे असा पोषक आहार दिला जातो. तर सिंधुदुर्गमधील वरवडे क्रमांक एक मधील जि.प. शाळेत दर पावसाळ्यात रानभाज्या विकणाऱ्या आजींना तिथल्या शिक्षिका ऋजुता चव्हाण शाळेत बोलावितात. नवीन पिढीला भारंगी, टाकळा, कुर्डू या रानभाज्या कशा ओळखायच्या, त्यांचे फायदे काय, त्याचे पदार्थ कसे बनवावेत याची माहिती देतात. ठाण्यातील शहापूरमधील देसलेपाड्याच्या शाळेत अंगणवाडीपासूनच पोषक आहारासंदर्भात खाद्य पिरॅमिडची प्रतिकृती तयार करून मातांना या आहाराचे महत्त्व समजावून दिले जाते, असे तेथील मंगल डोईफोडे मॅडम कळवितात. या पिरॅमिडमध्ये अंडी आहेत, डाळी, कडधान्ये आहेत आणि पालेभाज्या- फळभाज्याही आहेत.\nएकूणच राज्यातील अनेक सरकारी शाळांमध्ये पोषणमूल्ययुक्त आहारासंदर्भात नवनवे प्रयोग चालू आहेत, ज्याच्या माध्यमातून नवी पिढी सशक्त आणि समृद्ध होईल अशी आशा करूयात.\n दिलेली माहिती ही प्रामुख्याने गावाकडली आहार आणि खाद्यसंस्कृतीबद्दलची जागरूकता आणि आस्था दाखवते. अतिशय स्तुत्य उपक्रम आणि आपण ही माहिती एकत्रित मांडल्याबद्दल अभिनंदन\nछान वाटलं वाचताना. किती छोट्या छोट्या गोष्टी मुलांसाठी आपण करू शकतो हे लक्षात आलं. लिहिलंयसही मस्त.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/fashion/fashion-demonstration-stylish-skirts/", "date_download": "2018-11-14T22:45:50Z", "digest": "sha1:KVQMCHHWYHUC6FAJK2AZU4ZGBHCXNPLJ", "length": 28681, "nlines": 393, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Fashion: Demonstration Of Stylish Skirts! | Fashion : ​स्टायलिश स्कर्टची तरुणींमध्ये डिमांड ! | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार १५ नोव्हेंबर २०१८\nआंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवात नवी मुंबईतील चमूचे सुयश\nफटाक्यांच्या धुरामुळे मुलांना श्वसनाचा विकार, तज्ज्ञांकडून चिंता\nवाहन सर्व्हिस सेंटरने पदपथ काबीज\nकचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना\nभरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र\nभारतात अमेरिकन विद्यार्थ्यांचा ओढा वाढला; भारतातील अभ्यासक्रमांना पसंती\nमाझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे\nपैसे नसल्याने सानुग्रह अनुदानास विलंब, तारीख जाहीर करण्यास महाव्यवस्थापकांचा नकार\nहायकोर्टाच्या वकिलाच्या मुलीचा विनयभंग; जुहू पोलिसांनी केली तिघांना अटक\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 नोव्हेंबर\nDeepika Ranveer Wedding: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचे हे काही फोटो सोशल मीडियावर झाले व्हायरल\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांच्याआधीच विकिपीडियाने जाहीर केले त्यांचे लग्न\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण अडकले लग्नबेडीत\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: 'दीपवीर'च्या रिसॉर्टमधील एका रुमची किंमत ऐकून व्हाल अवाक्\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: दीपिका पादुकोण व रणवीर सिंग या दोघांचीही नजर काढा - करण जोहर\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nव्रण जाण्यासाठी बोटॉक्स तंत्रज्ञानाचा शोध\nपेडिक्योर करण्यासाठी 'या' नॅचरल ऑइल्सचा वापर करा\nदीपिका पादुकोणचे 'हे' 5 रिल लाइफ ब्राइडल लूक नक्की पाहा\nखजुराचा गुळ एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल\nChildren's Day : बालपणी तुम्हीदेखील ऐकल्या असतील 'या' धमक्या\nहैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी तेलंगणा राष्ट्र समितीकडून 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर\nमुंबईत उद्यापासून १० टक्के पाणीकपात लागू, स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय पाणीकपातीचा निर्णय.\nराजस्थानमध्ये भाजपची 31 जागांसाठी दुसरी यादी जाहीर\nदिल्लीतील मीराबागमध्ये अनेक वाहने एकमेकांना धडकली; एक ठार 8 जखमी\nपुणेः नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी महेश राऊत याची त्वरीत वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाचे आदेश.\nगडचिरोली : ग्यारापत्ती-सावरगाव मार्गावर नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग पोलिसांनी केले निकामी\nराजस्थानमधील नागौरचे भाजपा आमदार हबीबुर रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nनवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून 8 जानेवारीपर्यंत; राफेल, राम मंदिर, तिहेरी तलाक सारखे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता\nमुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणीकपात; पुरवठ्याची वेळेतही 15 टक्क्यांची कपात; स्थायी समितीला अंधारात ठेऊन निर्णय\nमुंबई- बेस्ट कर्मचा-यांच्या बाेनसचा वाद चिघळला. बाेनस कधी देणार याबाबत महाव्यवस्थापकांचे माैन. विराेधी पक्षांचा सभात्याग\nश्रीहरिकोटा येथून जीसॅट-२९ उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण\nयवतमाळ : शेंबाळपिंप्री येथील कुख्यात हातभट्टीवाला MPDA अंतर्गत स्थानबद्ध, खंडाळा पोलिसांची कारवाई\nयवतमाळ : शहरातील दत्त चौक भाजी मार्केट मागे राजरोसपणे मटका अड्डा सुरू आहे.\nजम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे मुगल रोड बंद करण्यात आला आहे.\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nहैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी तेलंगणा राष्ट्र समितीकडून 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर\nमुंबईत उद्यापासून १० टक्के पाणीकपात लागू, स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय पाणीकपातीचा निर्णय.\nराजस्थानमध्ये भाजपची 31 जागांसाठी दुसरी यादी जाहीर\nदिल्लीतील मीराबागमध्ये अनेक वाहने एकमेकांना धडकली; एक ठार 8 जखमी\nपुणेः नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी महेश राऊत याची त्वरीत वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाचे आदेश.\nगडचिरोली : ग्यारापत्ती-सावरगाव मार्गावर नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग पोलिसांनी केले निकामी\nराजस्थानमधील नागौरचे भाजपा आमदार हबीबुर रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nनवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून 8 जानेवारीपर्यंत; राफेल, राम मंदिर, तिहेरी तलाक सारखे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता\nमुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणीकपात; पुरवठ्याची वेळेतही 15 टक्क्यांची कपात; स्थायी समितीला अंधारात ठेऊन निर्णय\nमुंबई- बेस्ट कर्मचा-यांच्या बाेनसचा वाद चिघळला. बाेनस कधी देणार याबाबत महाव्यवस्थापकांचे माैन. विराेधी पक्षांचा सभात्याग\nश्रीहरिकोटा येथून जीसॅट-२९ उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण\nयवतमाळ : शेंबाळपिंप्री येथील कुख्यात हातभट्टीवाला MPDA अंतर्गत स्थानबद्ध, खंडाळा पोलिसांची कारवाई\nयवतमाळ : शहरातील दत्त चौक भाजी मार्केट मागे राजरोसपणे मटका अड्डा सुरू आहे.\nजम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे मुगल रोड बंद करण्यात आला आहे.\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nAll post in लाइव न्यूज़\nFashion : ​स्टायलिश स्कर्टची तरुणींमध्ये डिमांड \nमराठमोळा परकर किंवा घागरा हे झाले आपले पारंपरिक भारतीय कपडे. त्यालाच थोडा हटके टच देऊन, त्यापासून तयार झालेल्या स्टायलिश स्कर्टनी सध्या मुलींना भुरळ घातली आहे.\nआजदेखील आपल्या वार्डरॉबमध्ये स्कर्टचे कलेक्शन असेलच. मात्र आपण जो स्कर्ट परिधान करीत आहेत तो आपणास सूट होतो का याचाही विचार करायला हवा. फक्त दाखविण्यासाठी किंवा फॅशन ट्रेंड सुरु आहे म्हणून कोणताही स्कर्ट वापरु नये. शरीराच्या ठेवणीनुसारच स्कर्टचा वापर करावा. तरच आपले व्यक्तिमत्त्व खुलेल आणि सौंदर्यात भरदेखील पडेल.\nमराठमोळा परकर किंवा घागरा हे झाले आपले पारंपरिक भारतीय कपडे. त्यालाच थोडा हटके टच देऊन, त्यापासून तयार झालेल्या स्टायलिश स्कर्टनी सध्या मुलींना भुरळ घातली आहे. त्यामुळे त्याची जोरदार हवा आहे...\nलांब लेहंगा किंवा लांब स्कर्टची. एथनिक स्टाइलमध्ये असणारे हे स्कर्ट तरुणींचं लक्ष वेधून घेताहेत. यामध्ये नेट, कॉटन, सिल्कचे बरेच पर्याय आहेत. फ्लोरल प्रिंटला तर तुफान मागणी आहे. सध्या तर दुपट्टे, स्कर्ट, टॉप्स, जॅकेट, चपला, शूज, बॅग सगळीकडेच फ्लोरल प्रिंट पाहायला मिळतेय. या फ्लोरल प्रिंटचा घेरदार स्कर्ट घागरा म्हणून, तर त्यावर चोळी म्हणून क्रॉप टॉप हे कॉम्बिनेशन उत्तम दिसेल.\nकाळ्या रंगाचा स्लिव्हलेस क्रॉप टॉप, त्याखाली निळ्या किंवा हिरव्या, लाल, पिवळ्या, पांढऱ्या रंगाचा फ्लोरल प्रिंटचा स्कर्ट हे उत्तम कॉम्बिनेशन आहे. यावर विरुद्ध रंगाची ओढणी घ्यायला विसरू नका. ही ओढणी जराशी झगमगीत असू द्या.\nकाळ्या रंगाचा टॉप असल्याने यावर सोनेरी किंवा आॅक्साइडची ज्वेलरी फारच खुलून दिसेल. आॅक्साइडचे दागिने एथनिक आणि आधुनिकही लुक देतात. तुम्ही सोनेरी, चंदेरी रंगाचे दागिने किंवा कंठहारही घालू शकता. बिड्सच्या दागिन्यांचाही पर्याय आहे. सध्या बांगड्या आणि ब्रेसलेटमध्येही वैविध्य दिसतेय. पारंपरिक लुक देणारे ब्रेसलेट वापरल्यास तुमचा लुक आणखीच खुलून दिसेल. स्कर्ट आणि क्रॉप टॉपवर हे उठून दिसेल. सोबत अँक्लेट आणि मोठे झुमके घालायला विसरू नका.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nदीपिका पादुकोणचे 'हे' 5 रिल लाइफ ब्राइडल लूक नक्की पाहा\nदीपिका पादुकोणचे 'हे' 5 ब्युटी ट्रेंड तुम्हाला माहीत आहेत का\nDiwali 2018 : दिवाळीमध्ये दुपट्टा करा ट्राय; डिसेंट लूक मिळण्यास होईल मदत\nस्लिम दिसण्यासाठी बदला कपड्यांची स्टाइल, वापरा या खास टिप्स\nप्रियांका चोप्राच्या या ड्रेसची खिल्ली, कचऱ्याच्या बॅगसोबत केली तुलना\nDiwali 2018 : दिवाळीमध्ये ट्रेडिशनल लूकसाठी ट्राय करा 'या' ज्वेलरी; मिळवा बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणे लूक\nदीपिका पादुकोणबालदिनमराठा आरक्षणमधुमेहदीप- वीरजवाहरलाल नेहरूस्टेन लीआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपसोनाली बेंद्रेराफेल डील\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nडिस्टिंक्शन फर्स्ट क्लास काठावर पास नापास\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nसिद्धार्थचं नवं घर तुम्ही पाहिलंत का \nबालदिन विशेष- बचपन की यारी फिर ना आयेगी दोबारा....\nसर्वाधिक बोली लागलेला दुर्मीळ हिरा\nपेडिक्योर करण्यासाठी 'या' नॅचरल ऑइल्सचा वापर करा\nनिसर्गसौंदर्यच नव्हे तर उत्तम फोटोग्राफीसाठीही प्रसिद्ध आहेत ही ठिकाणे\nचंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे इंस्टावर आपल्या ट्रेडिशनल अंदाजाने चाहत्यांना पाडतेय भुरळ\nChildren's Day : बालपणी तुम्हीदेखील ऐकल्या असतील 'या' धमक्या\nOnePlus 6T चा विचार करताय...सातवा अवतार पाहून घ्यायची हिंमतही होणार नाही...\nDeepVeer Wedding: दीपिका-रणवीरचे 'हे' फोटो पाहिलेत का\n'अशा' मुलींशी कधीच करू नका लग्न; आयुष्यभर होईल पश्चाताप\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\nसापासोबत स्टंटबाजी करणाऱ्या युवकाचा वनविभागाकडून शोध सुरू\nनाशिक : आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या आंदोलन\nनाशिकमध्ये नोटांबदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे धरणे आंदोलन\nनोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन\nआंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवात नवी मुंबईतील चमूचे सुयश\nफटाक्यांच्या धुरामुळे मुलांना श्वसनाचा विकार, तज्ज्ञांकडून चिंता\nवाहन सर्व्हिस सेंटरने पदपथ काबीज\nकचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना\nभरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र\nअयोध्येमध्ये 1992 सारखी स्थिती होईल; सुरक्षा पुरवा अन्यथा...मौलवींना धास्ती\nमाझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे\nडीएसके यांना महारेराचा दणका, ग्राहकांना व्याजासहित पैसे देण्याचे आदेश\nMaratha Reservation: येत्या 15 दिवसांत मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेल- मुख्यमंत्र्यांचा दावा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीची लिफ्ट बंद पडली अन् मोदी अडकले\nRafale Deal: राफेल कराराच्या सीबीआय चौकशीबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/30-lakh-fraud-in-ahmadnagar/", "date_download": "2018-11-14T21:56:41Z", "digest": "sha1:CL7NS5CUZJNG3KOLYQQ4ON26IGAS6JES", "length": 6592, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 30 लाखांच्या नव्या घोटाळ्याचा घाट? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › 30 लाखांच्या नव्या घोटाळ्याचा घाट\n30 लाखांच्या नव्या घोटाळ्याचा घाट\nमहापालिकेतील 34.65 लाखांचा पथदिवे घोटाळा ताजा असतांना पोलिसांनी तपासादरम्यान ‘नगरोत्थान’च्या चौकशी अहवालानुसारही तपास सुरु केला आहे. या प्रकरणामुळे मनपाचे प्रशासकीय कामकाज कोलमडलेले असतांनाच मनपाच्या तिजोरीवर नव्याने 30 लाखांचा डल्ला मारण्याची तयारी संगनमातून सुरु असल्याची कुजबूज ठेकेदार वर्तुळात आहे. उपायुक्तांनी थांबविलेल्या 15 संशयित फायलींना नुकतीच प्रभारी उपायुक्तांनी मंजुरी दिल्याचीही चर्चा आहे.\nस्थायी समितीच्या सभागृहात पथदिवे घोटाळा उघडकीस आल्यानंतर वरीष्ठ अधिकार्‍यांकडून प्रत्येक प्रकरणांची बारकाईने तपासणी केली जात आहे. या तपासणीदरम्यानच 15 कामांच्या प्रस्तावांबाबत संशय आल्यामुळे उपायुक्तांनी या फायली बाजूला काढून थांबविल्या होत्या. अनेक दिवसांपासून या फायली उपायुक्तांच्या ‘अ‍ॅन्टीचेंबर’मध्ये तशाच पडून होत्या. ते रजेवर गेल्यानंतर काहींनी या फायली बाहेर काढून उपायुक्तांच्या दालनात सह्यांसाठी प्रलंबित असलेल्या इतर फायलींमध्ये त्या जमा केल्या. प्रभारी उपायुक्तांनी या फायलींवर सह्या नाकारल्याही होत्या. मात्र, नुकत्याने नव्याने ‘भार’ सोसणार्‍या उपायुक्तांकडून या फायलींवर सह्या करुन घेण्यात आल्याचे बोलले जात आहेत. उपायुक्तांच्या ‘अ‍ॅन्टीचेंबर’मधून या फायली बाहेर आल्याच कशा असा सवाल यामुळे उपस्थित होत आहे.\nपथदिवे घोटाळ्यामुळे अनेक अधिकारी, कर्मचारी अडचणीत आले आहेत. ज्यांचा थेट संबंध नाही, तेही केवळ सह्या केल्यामुळे अडचणीत आलेत. मनपा वर्तुळात चर्चेत असलेल्या या 30 लाखांच्या फायली लेखा विभागात पोहचून त्याची देयके अदा झाल्यास आणखी एक नवा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, महापालिकेतील काही ठेकेदार, कार्यकर्ते या फायलींच्या प्रवासावर बारीक लक्ष ठेवून आहेत.\nजामखेड हत्याकांडातील सूत्रधार अटकेत\nहळदीच्या दिवशीच झाला नवरदेवाचा घातपाती मृत्यू\nराज्यात सेंद्रिय शेतीचे काम उत्कृष्ट : हजारे\nआरोपी संदीप गुंजाळ याच्या वकिलांनी मागितली मुदत\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Shashi-Kapoor-died/", "date_download": "2018-11-14T21:40:29Z", "digest": "sha1:ZOBGZTBOLQYW4B63AIT72RUPW4SGMYTQ", "length": 5516, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शशी कपूर अनंतात विलीन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › शशी कपूर अनंतात विलीन\nशशी कपूर अनंतात विलीन\nहिंदी सिनेमासृष्टीचे दिग्गज अभिनेते शशी कपूर यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी बारा वाजता सांताक्रूझ पश्‍चिम येथील हिंदू स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पुत्र कुणाल कपूर यांने त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.\nमंगळवारी सकाळी 11 वाजता अंधेरीच्या कोकीळाबेन अंबानी रुग्णालयातून त्यांचे पार्थिव राष्ट्रध्वजात गुंडाळून जुहू येथील निवासस्थानी आणण्यात आले. पृथ्वी थिएटरजवळून त्यांची अंत्ययात्रा सुरू झाल्यानंतर दुपारी 12 वाजता त्यांची अंत्ययात्रा सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत पोहोचली. मुंबई पोलिसांनी शशी कपूर यांना बंदुकांच्या तीन फैरी झाडून शासकीय इतमामात निरोप दिला.\nअंत्यविधीसाठी हिंदी, मराठी-चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, नसिरुद्दीन शहा, सुरेश ओबेरॉय, शक्ती कपूर, सरोज खान, सलीम खान, शाहरुख खान, संजय दत्त, अनिल कपूर, दिग्दर्शक राकेश मेहरा, रत्ना पाठक-शहा, अभिषेक बच्चन, लारा दत्ता, मकरंद अनासपुरे, विवेक ओबेरॉय यांच्यासोबत कपूर कुटुंबीय राजीव कपूर, रणबीर कपूर, ऋषी कपूर आदी उपस्थित होते.\nशशी कपूर यांच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक राजकीय नेते आणि बॉलिवूडच्या कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.\nमहिला उद्योजकांसाठी विशेष धोरण\nअवकाळी पावसामुळे मुंबईला भरली हुडहुडी\nबडोदा बँक दरोड्यातील ११ जणांना अटक\nकारखाने घोटाळा; तक्रारीचे काय झाले\nठाणे जिल्हा परिषदेत काँग्रेसने उघडले खाते\nशशी कपूर अनंतात विलीन\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Thane-Student-rape-issue-in-thane/", "date_download": "2018-11-14T22:45:53Z", "digest": "sha1:LDLTTFZY4XAK4CLG3RFCPMA22YV6P4OT", "length": 5301, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विद्यार्थिनीला बेशुद्ध करून अज्ञाताने केला बलात्कार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › विद्यार्थिनीला बेशुद्ध करून अज्ञाताने केला बलात्कार\nविद्यार्थिनीला बेशुद्ध करून अज्ञाताने केला बलात्कार\nखासगी क्लासेसमधून घरी जाणार्‍या 17 वर्षीय विद्यार्थिनीला अज्ञाताने बोलण्यात गुंतवून ठेवत तिला रुमालाने गुंगीचे औषध लावत बेशुद्ध करून निर्जन ठिकाणी नेवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. घाबरलेल्या मुलीने हा प्रकार कुणाला सांगितला नाही. मात्र वैद्यकीय तपासणीत मुलगी गर्भवती असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. मानपाडा ठाणे येथे राहणारी 17 वर्षीय विद्यार्थिनी 1 नोव्हेंबर 2017 रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास मनोरमानगर येथील क्लासेसमधून घरी परतत होती. यावेळी एका 20 ते 22 वर्षाच्या अज्ञात तरुणाने तिच्या जवळ येत वेळ विचारली. यावेळी बोलण्यात गुंतवून तरुणाने पीडितेचे तोंड गुंगीचे औषध लावलेला रुमालाने दाबले.\nत्यानंतर मुलगी बेशुद्ध झाल्यावर नराधमाने मानपाडा येथील गुरुकुल शाळेच्या गल्लीत नेवून तिच्यावर बलात्कार करून पोबारा केला. यानंतर पीडित मुलीने झालेला प्रकार घाबरून कुणालाही सांगितला नाही. मात्र मासिक पाळी थांबल्याने तिला 12 फेब्रुवारी 2018 रोजी मानपाडा येथील डॉक्टरांकडे नेले असता तपासणीत पीडित मुलगी गर्भवती असल्याची माहिती समोर आली. मुलीला त्वरित उपचारासाठी कळव्याच्या छत्रपती शिवाजी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. याप्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी बुधवारी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस. ए. देशमुख करीत आहेत.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/marathi-news-marathi-websites-kopardi-case-kopardi-hatyakand-ujjwal-nikam-72376", "date_download": "2018-11-14T21:59:30Z", "digest": "sha1:CADSTEXQCFB7PHPLORDXAM2QRUYXZYST", "length": 17245, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi websites kopardi case kopardi hatyakand ujjwal nikam कोपर्डी प्रकरणाची अंतिम सुनावणी 10 ऑक्‍टोबरपासून | eSakal", "raw_content": "\nकोपर्डी प्रकरणाची अंतिम सुनावणी 10 ऑक्‍टोबरपासून\nशनिवार, 16 सप्टेंबर 2017\nनगर : कोपर्डी अत्याचार आणि खून खटल्यातील सर्व साक्षीदारांची साक्ष आणि उलटतपासणी पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे येत्या 10 ऑक्‍टोबरपासून खटल्याच्या अंतिम सुनावणीस सुरवात होणार आहे.\nन्यायालयामध्ये 'सीडी' सादर करणारे 'यशदा'चे माजी अधिकारी रवींद्र चव्हाण यांची सरकार पक्षातर्फे आज उलटतपासणी पूर्ण झाली. उलटतपासणीमध्ये विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी चव्हाण यांच्यावर तीन तास प्रश्‍नांची सरबत्ती केली. न्यायालयात सादर केलेल्या 'सीडी' बनावट असल्याचा आरोप ऍड. निकम यांनी केला.\nनगर : कोपर्डी अत्याचार आणि खून खटल्यातील सर्व साक्षीदारांची साक्ष आणि उलटतपासणी पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे येत्या 10 ऑक्‍टोबरपासून खटल्याच्या अंतिम सुनावणीस सुरवात होणार आहे.\nन्यायालयामध्ये 'सीडी' सादर करणारे 'यशदा'चे माजी अधिकारी रवींद्र चव्हाण यांची सरकार पक्षातर्फे आज उलटतपासणी पूर्ण झाली. उलटतपासणीमध्ये विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी चव्हाण यांच्यावर तीन तास प्रश्‍नांची सरबत्ती केली. न्यायालयात सादर केलेल्या 'सीडी' बनावट असल्याचा आरोप ऍड. निकम यांनी केला.\nकोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि खून खटल्याची सुनावणी विशेष जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सुरू आहे. या खटल्यात चव्हाण यांची साक्ष नोंदविण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आरोपीला परवानगी दिली होती. आरोपी संतोष भवाळपर्फे ऍड. बाळासाहेब खोपडे यांनी सरतपासणी आणि ऍड. निकम यांनी उलटतपासणी घेतली. मागील सुनावणीदरम्यान राहिलेली उलटतपासणी आज पूर्ण झाली.\n'न्यायालयात दाखल केलेल्या सीडीमधील व्हिडिओ बनावट आणि त्यात फेरफार केलेले आहेत. वापरात असलेले मोबाईल कंपनीचे आहेत. खटल्याबाबतची प्रत्येक बाब काळजीपूर्वक पाहिली जात होती. मुंबईतील पावसात गुंतल्याचे सांगत एका तारखेला गैरहजर राहिलात; पण मुंबईला गेलाच नाहीत. मुंबईला गेल्याचा कोणताही पुरावा सादर करू शकत नाही. तुमच्या वतीने भगवान जगताप यांनी अर्ज दाखल केला; पण तुम्ही त्यांना खोटी माहिती दिली. विधान परिषदेतील भाषणाच्या सीडी न्यायालयात देण्याआधी विधान परिषदेच्या सभापतींची परवानगी घेतली होती का, हा हक्कभंग आहे', असे सांगत 'खोटी साक्ष देत आहात' असा आरोप ऍड. निकम यांनी केला.\nखटल्यातील सर्व साक्ष व उलटतपासणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे 10 ऑक्‍टोबरपासून अंतिम सुनावणीस सुरवात होणार आहे. दरम्यान, मुंबईत झालेल्या मराठा क्रांती मोर्चाला दिलेल्या परवानगीबाबत विचारणा करण्यासाठी आरोपी नितीन भैलुमेचे वकील ऍड. आहेर यांनी न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर 26 सप्टेंबर रोजी सुनावणी होईल.\nन्यायालयात दाखवले सीडीतील व्हिडिओ\nकोपर्डी घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेले निवेदन, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची एका वृत्तवाहिनीवरील मुलाखत, ऍड. निकम आणि भैय्यू महाराज यांची खासगी भेट यावर चव्हाण यांनी आक्षेप घेतला होता. ते व्हिडिओ आज न्यायालयात दाखविण्यात आले. यावेळी निकम म्हणाले, \"मुख्यमंत्र्यांना कोणतेही प्रश्‍न विचारल्याचे व्हिडिओत दिसत नाही. कोणत्या आमदारांनी विचारले, हे तुम्हाला माहीत नाही. माझी आणि भैय्यू महाराज यांची भेट झाली; पण त्यात कोपर्डीसंदर्भात काहीही बाब आली नाही.''\nचव्हाण यांची उलटतपासणी घेताना माझ्याबद्दल तुम्हाला वैयक्तिक आकस असल्याचा उल्लेख ऍड. निकम यांनी न्यायालयात केला. कोपर्डी खटल्याबाबत मी सरकारकडून किती शुल्क घेतले याची माहिती घेण्यासाठी माहिती अधिकारात अर्ज केला. मात्र त्या त्याशिवाय अन्य कोणताही माहिती विचारली नाही. खैरलांजी प्रकरणाचाही तुम्ही रिपोर्ट केला होता असे त्यांनी विचारले. चव्हाण यांनी मात्र वैयक्तिक आकस असल्याबाबत नकार दिला.\n'युवकांना देशासाठी प्रेरित करावे लागेल'\nपुणे - युवकांना देशासाठी प्रेरित करावे लागेल. तसेच, त्यांच्यात भारताचा इतिहास जागृत ठेवण्याचे कार्य करावे लागेल, असे मत निवृत्त एअर मार्शल भूषण...\nअल्पवयीन नातीवर आजोबाकडून बलात्कार\nफलटण - येथील परिसरात आजोबाने अल्पवयीन नातीवर वारंवार बलात्कार केला. त्यातून गरोदर राहिलेल्या नातीने दोन दिवसांपूर्वी जन्मलेल्या अर्भकाचा खून...\nपोलिस असल्याची बतावणी करून १६ लाखांची लूट\nभिवंडी - शहरातील कल्याण रोड भागातील गोपालनगर येथील कुरिअर कंपनीत आलेली रोकड कल्याण येथील कार्यालयात जमा करण्यासाठी निघालेल्या कर्मचाऱ्यांची...\nउंड्री : उंड्री येथे कानडेनगरच्या रस्त्यालगत खडी पसरली आहे. रस्त्याचे काम अर्धवट आहे. रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे....\nपर्वती : पर्वतीसमोरील मारुती मंदिरासमोर 24 तास बेशिस्तपणे वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक अडवली जाते आणि वाहतूक कोंडी होते. तेथे \"नो पार्किंग'...\n९० व्या वर्षी ते झाले पट्टीचे चित्रकार\nकिवळे : तरुणपणी चित्रकलेशी काडीचाही संबंध नसणाऱ्या मामुर्डी येथील सी. के. दामोदरन यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी आपल्या कुंचल्यातून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-14T22:13:26Z", "digest": "sha1:GOGLCVHX5XYTBR225KF6XQLSPJJLYMEO", "length": 8154, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "व्यापारयुद्धामुळे भारताला स्वस्त तेलाचा लाभ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nव्यापारयुद्धामुळे भारताला स्वस्त तेलाचा लाभ\nनवी दिल्ली : इराणवरील निर्बंध लागू होण्याअगोदर अमेरिकेकडून भारताच्या कच्च्या तेलाची खरेदी विक्रमी स्तरावर पोहोचली आहे. जूनमध्ये अमेरिकेकडून कच्च्या तेलाची आयात विक्रमी प्रमाणावर पोहोचले आहे आणि हा आकडा मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. आशियाई देशांनी तेलाच्या पुरवठय़ासाठी इराण आणि व्हेनेझुएलाच्या ऐवजी अमेरिकेस पसंती दिल्याने ट्रम्प प्रशासनाला विजय मिळाल्याचे मानले जात आहे. अमेरिकेच्या कच्च्या तेलाचे दर तुलनेने कमी असल्याने भारताला लाभ होत आहे.\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच्या सहकारी देशांना इराणकडून नोव्हेंबरपयंत कोणत्याही प्रकारची आयात पूर्णपणे रोखण्यास सांगितले आहे. अशा स्थितीत भारताकडून तेलाच्या खरेदीत वाढ होणे अमेरिकेसाठी कच्च्या तेलाद्वारे राजनैतिक हित साधण्याच्या प्रयत्नात यश मिळाल्याचे द्योतक आहे. नव्या आकडेवारीनुसार दरदिनी 1.76 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाची निर्यात करून अमेरिका सर्वात मोठय़ा निर्यातदारांपैकी एक झाला आहे. हा आकडा एप्रिल महिन्यातील आहे हे विशेष.\nआकडेवारीनुसार जुलैर्पक अमेरिकेचे उत्पादक आणि व्यापारी 15 दशलक्ष बॅरल कच्चे तेल भारताला पाठवतील, तर 2017 मध्ये हा आकडा केवळ 8 दशलक्ष बॅरल इतकाच होता. अमेरिकेकडून येणाऱया सामग्रीवर चीनने शुल्क वाढविल्यास भारत पुन्हा अमेरिकेकडून होणारी कच्च्या तेलाची आयात वाढवू शकतो. चीनच्या आयातशुल्कामुळे अमेरिकेला कच्च्या तेलाचे दर कमी करावे लागणार असल्याने भारताला याचा लाभ होणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#sanju जेंव्हा ‘रिअल’ आणि ‘रील’ कमली एकत्र येतात\nNext article#थायलंड ओपन: सिंधूची ‘उपांत्यफेरीत’ धडक\nसायबर हल्ल्यांची संख्या वाढली\nआम्नेस्टीने आँग सान स्यु की यांचा सर्वोच्च नागरी सन्मान घेतला परत\nपॅलेस्टाईन निर्वासितांसाठी सर्वच देशांनी मदत वाढवावी\nकॅलिफोर्निया आगीतील मृतांचा आकडा 42 वर\nआम्ही तालिबान्यांवर विजय मिळवत आहोत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-cofusing-situation-rashtrawadi-congress-party-south-nagar-seat-nagar-11949", "date_download": "2018-11-14T22:41:27Z", "digest": "sha1:WNUG3HZLTGEHNLNZRPY7NRKIPKCAKCL6", "length": 16721, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, cofusing situation in rashtrawadi congress party for south nagar seat, nagar, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदक्षिण नगरच्या जागेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ताळमेळ दिसेना\nदक्षिण नगरच्या जागेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ताळमेळ दिसेना\nशनिवार, 8 सप्टेंबर 2018\nनगर ः दक्षिण लोकसभा मतदारसंघाची (नगर) जागा काँग्रेसला द्यावी आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीला द्यावी, असे मी राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठांना बैठकीत सांगितले आहे, असे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते. मात्र अभंग यांच्या वक्तव्याला अजिबात किंमत नाही, दक्षिणेची जागा राष्ट्रवादीने लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असे राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांनी शुक्रवारी (ता. ७) स्पष्ट केले.\nनगर ः दक्षिण लोकसभा मतदारसंघाची (नगर) जागा काँग्रेसला द्यावी आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीला द्यावी, असे मी राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठांना बैठकीत सांगितले आहे, असे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते. मात्र अभंग यांच्या वक्तव्याला अजिबात किंमत नाही, दक्षिणेची जागा राष्ट्रवादीने लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असे राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांनी शुक्रवारी (ता. ७) स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या दक्षिणेच्या जागेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ताळमेळ नसल्याचे स्पष्ट झाले आहे.\nनगर लोकसभा मतदार संघ (दक्षिण) राष्ट्रवादीकडे आहे. मात्र येथून लढण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव, डॉ. सुजय विखे पाटील इच्छुक आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी ‘दक्षिण आमच्याकडे राहील, आम्ही लढवणार’, असे स्पष्ट केलेले आहे.\nअभंग यांच्या वक्‍तव्यावर मात्र शुक्रवारी अंकुश काकडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जागा बदल, उमेदवारी देण्याचा निर्णय ज्येष्ठ नेते शरद पवार घेतात. त्यामुळे अभंग यांच्या वक्तव्याला अजिबात किंमत नाही. त्यांनी पक्षाच्या बैठकीत असा कोणताही मुद्दा मांडलेला नाही. याआधी आमदार राहुल जगताप यांनीही असे वक्तव्य केले होते. पक्षाचा विषय असा जाहीर बोलू नये अशी समज दिली आहे. अभंग यांच्या वक्तव्यानंतर लगेचच काकडे यांनी स्पष्टीकरण दिल्याने दक्षिणेच्या जागेबाबत राष्ट्रवादीत ताळमेळ नसल्याचे स्पष्ट झाले आहे.\nअंकुश काकडे म्हणाले, की नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा दोन वेळा पराभव झाला. याचा अर्थ येथे ताकद नाही असा होत नाही. चंद्रशेखर घुले, प्रताप ढाकणे, दादाभाऊ कळमकर, गडाखही इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडे दक्षिण लोकसभेसाठी सक्षम उमेदवार आहे. अभंग व राहुल जगताप वगळता दक्षिणेची जागा लढवावी राष्ट्रवादीने लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे.\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nसरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...\nसोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...\nगिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...\nमालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...\nपरभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...\n‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...\nसाताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nखोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...\nवाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...\nनगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...\nपुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...\nकेळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jayeshmestry.in/gallery/", "date_download": "2018-11-14T22:43:00Z", "digest": "sha1:5GM3WL65CLFHHCWRLWYMSN6SOAF3T2HR", "length": 4825, "nlines": 61, "source_domain": "www.jayeshmestry.in", "title": "Gallery - Jayesh Mestry", "raw_content": "\nअत्रे कट्टा, गोरेगाव पूर्व येथे किशोर नार्वेकर लिखित “आणि अचानक” या एकांकीकेचे अभिवाचन करतानाचे क्षणचित्र\nकलासक्त न्यास, रवींद्र नाट्यमंदिर आयोजित अभिवाचन स्पर्धेत किशोर नार्वेकर लिखित “आणि अचानक” या एकांकीकेचे अभिवाचन करतानाचे क्षणचित्र\nAwarded by Prayas Fundation प्रयास फाऊंडेशनतर्फे २०१५ रोजी “सामान्यातील असामान्य” हा पुरस्कार खासदार श्री. गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते स्वीकारतानाचे छायाचित्र. हा कार्यक्रम प्रबोधन ठाकरे सभागृह, बोरीवली पश्चिम येथे साकार झाला.\n@ Book Publication, pune दिनांक ३० जूण २०१६ रोजी अविरत प्रकाशनतर्फे सौ. माधुरी गयावळ यांच्या “मनांगण” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. हा कार्यक्रम पुणे येथे पार पडला. मी या कार्यक्रमाचा अध्यक्ष होतो.\nमाझी मायभूमी प्रतिष्ठानतर्फे काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्यात मला प्रमुख पहूणा म्हणून बोलावण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते सन्मान स्वीकारताना व श्रोत्यांशी हितगुज साधतानाचे क्षणचित्र\nमालाड येथील मी पण संस्थेच्या वतीने १५ ऑगस्ट २०१५ रोजी झेंडा वंदन कार्यक्रमात छोट्या दोस्तांशी संवाद साधतानाचे क्षणचित्र\nलेखक, कवी, अभिनेते नारायण जाधव यांच्यासोबत एक निवांत क्षण\nप्रबोधकतर्फे आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या स्पर्धकांशी बोलतानाचे क्षणचित्र. मी या स्पर्धेचा परिक्षक होतो.\nप्रबोधकतर्फे आयोजित वक्तृत्व स्पर्धेचे एक क्षणचित्र.\nराहूल हाच मोदींना पर्याय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/author/sachin-salve/page-5/", "date_download": "2018-11-14T22:30:53Z", "digest": "sha1:HFZ5CN2VCDCX2KRON7NXIQG2A4SBMTOB", "length": 10855, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sachin Salve : Exclusive News Stories by Sachin Salve Current Affairs, Events at News18 Lokmat Page-5", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nसिलेंडर महागले, हे आहेत नवे दर\n'संजू' सिनेमात 'या' पाच गोष्टी नाही \nVIDEO:भाजप आमदारपुत्राची कारचालकाला भररस्त्यावर मारहाण\nफ्रान्सनं अर्जेंटिनाला केलं 'आऊट', मेस्सीचं स्वप्न भंगलं\nगौरी लंकेश प्रकरण : 50 मारेकऱ्यांच्या निशाण्यावर राज्यातील 26 व्यक्ती \nVIDEO : कुर्ला स्थानकावर महिला चोराला पकडण्याचा थरार सीसीटीव्हीत कैद\nआयकर विभागाने सुरू केली नवीन पॅनकार्ड सुविधा,ही कामं होतील मोफत\nराष्ट्रवादी आक्रमक मग आपण का नाही,काँग्रेसच्या बैठकीत नेत्यांची नाराजी\nदिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (30 जून)\nसुबोध जयस्वाल मुंबईचे नवे पोलीस आयुक्त \nपतीने जादूटोणा केल्याचं सांगून मांत्रिकाने 50 लाखांना लुटले\nतिहेरी हत्याकांडाने नाशिक हादरलं, अंधश्रद्धेतून सहा वर्षाच्या चिमुरड्यासह तिघांची हत्या\nधर्मा पाटील यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी\nबबनराव पाचपुते भीषण कार अपघातातून थोडक्यात बचावले\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/yuzvendra-chahal-is-going-to-marry-tanishka-kapoor/", "date_download": "2018-11-14T21:52:03Z", "digest": "sha1:3JZBJNPXRG6S3UHQY4PZF473U7AL54DL", "length": 7477, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "यजुवेंद्र चहल अडकणार लग्नबंधनात ?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nयजुवेंद्र चहल अडकणार लग्नबंधनात \nवेब टीम – भारतीय कर्णधार विराट कोहलीनंतर आणखी एक भारतीय क्रिकेटर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याच सांगण्यात येत आहे. यजुवेंद्र चहल लवकरच बोहल्यावर चढणार असल्याची बातमी ‘जनसत्ता’ यांनी दिली होती. चहल सध्या कन्नड सिने अभिनेत्री तनिष्का कपूरला डेट करत आहे. तनिष्का सोबत अनेक कार्यक्रमांमध्ये यजुवेंद्र चहल दिसून आला होता. आयपीएलनंतर चहल आणि तनिष्काचा विवाह होऊ शकतो असा तर्क लावला जातोय.\nपरंतु यजुवेंद्र चहल याने या सगळ्या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले आहे. पुढे त्याने सांगितले कि माझ्या आयुष्यात असे काही चालू नाही आहे, जसे तुम्ही विचार करत आहात. तनिष्का आणि मी खूप चांगले मित्र आहोत, असे सांगून त्याने लग्नाच्या बातम्यावर पडदा टाकला.\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण…\nमुंबई : इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी वर्ग) आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र १६ टक्के आरक्षण आम्ही…\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A7/", "date_download": "2018-11-14T21:52:38Z", "digest": "sha1:4ACJG6GJNNQAVCWZ6E6LMPAMXRZDJHRS", "length": 11951, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जीवन पोषण (भाग १) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजीवन पोषण (भाग १)\nडॉ. तेजस लिमये, आहारतज्ज्ञ\nदरवर्षी सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणून साजरा केला जातो. यावर्षीपासून संपूर्ण सप्टेंबर महिना “राष्ट्रीय पोषण महिना’ म्हणून साजरा केला जावा आणि या काळात भारतातील कुपोषण दूर करण्यासाठी जनजागृती केली जावी, असे नुकतेच केंद्रीय महिला व बालकल्याण विभागाकडून जाहीर करण्यात आले. यावर्षीसाठीचा विषय आहे जीवनातील पहिल्या 1000 दिवसांमधील पोषण.\nजीवनातील पहिले 1000 दिवस म्हणजे गर्भधारणा झाल्यापासून ते बाळाच्या दुसऱ्या वाढदिवसापर्यंतचा काळ गर्भारपणाचे साधारण 270 दिवस (9 महिने) + पहिल्या आणि दुसऱ्या वर्षातील 730 दिवस (365 + 365) गर्भारपणाचे साधारण 270 दिवस (9 महिने) + पहिल्या आणि दुसऱ्या वर्षातील 730 दिवस (365 + 365) या 1000 दिवसांचे आपण पुढील तीन विभाग करू – गर्भारपण, केवळ स्तनपानाचा काळ व स्तनपानाबरोबरीने वरचा आहार देण्याचा काळ. या तीनही टप्प्यांमधील आहाराबाबत समाजामध्ये अनेक समज-गैरसमज आहेत. काही गैरसमजांपोटी अथवा अज्ञानापोटी आहारविषयक अनेक चुकीच्या पद्धती सर्वत्र पहायला मिळतात. अशा काही नेहमी केल्या जाणाऱ्या चुका आणि त्यामागील तथ्य आपण आता पाहूया…\nअ) गर्भारपण (0 – 9 महिने)\n1) गर्भारपण म्हणजे दोघांसाठी खाणे : एका प्रौढ स्त्रीचा जेवढा आहार असतो तेवढा अतिरिक्त आहार 3 किलो वजनाच्या बाळासाठी कसा लागेल त्यामुळे गरोदरपणात दोघांसाठी खाणे ही समजूत चुकीची आहे. गरोदरपणात उष्मांकाची गरज साधारणपणे 20% ने वाढते; पण ती देखील विशेष करून शेवटच्या 3-4 महिन्यांमध्ये. उष्मांकांबरोबरच गरोदरपणात प्रथिने, लोह, कॅल्शिअम व जीवनसत्वांची वाढलेली गरज भागवणे महत्वाचे असते. यासाठी “किती’ खायचे यापेक्षा “काय’ खायचे ते महत्वाचे\n2) गर्भारपणात अतिरिक्त तूप-लोणी व गोडाचे पदार्थ मर्यादेतच खावेत :\nगरोदरपणाची चाहूल लागली की गर्भवती महिलेचे घरोघरी लाड सुरु होतात. आपल्याकडे प्रेम व्यक्त करायची आणि लाड करण्याची नेहमीची पद्धत म्हणजे गोडाधोडाचे खाऊ घालणे शिवाय गरोदरपण म्हणजे फक्त आईचेच नाही, तर बाळाचेही लाड असतात शिवाय गरोदरपण म्हणजे फक्त आईचेच नाही, तर बाळाचेही लाड असतात तूप खाऊन बाळ धष्टपुष्ट होईल, डिलीव्हरी नॉर्मल होईल अशा गैरसमजातून गरोदरपणात खूप जास्त (दिवसभरात अगदी 8-10 चमचे सुद्धा) तूप घेतले जाते. इतके तूप आणि गोडाधोडाचे पदार्थ खाऊन आई आणि बाळ दोघांचेही वजन अतिरिक्त प्रमाणात वाढण्याची शक्‍यता असते. असे झाल्यास नॉर्मल डिलीव्हरीची शक्‍यता कमी होते.\n3) गर्भारपणात बाहेरचे/पॅकेटबंद खाद्यपदार्थ खाणे टाळावे:\nगरोदरपणात डोहाळ्यांच्या नावाखाली बाहेरचे चटक – मटक पदार्थ (चाट), चॉकोलेट्‌स, चिप्स यावर अनेकजणी आडवा हात मारताना दिसतात यामुळे नको तितक्‍या प्रमाणात वजनवाढीची शक्‍यता तर असतेच शिवाय बाहेरचे न शिजवलेले अन्न खाऊन (चाट) पोट बिघडण्याची शक्‍यता असते. चिप्स व इतर पॅकेटबंद पदार्थांमधील अतिरिक्त मिठामुळे गरोदरपणात रक्तदाब वाढण्याची शक्‍यता असते. चायनिज पदार्थांमधील अजिनोमोटो, कृत्रिम खाद्यरंग चॉकोलेट्‌समधील साखर, कॅफेन बाळासाठी हानिकारक ठरू शकतात.\n4) आहारातील मांसाहारी पदार्थांचे सेवन बंद करावे का अनेक गर्भवती महिला गरोदरपणात मांसाहारी पदार्थांचे सेवन पूर्ण बंद करतात. खरंतर मांसाहारी पदार्थांमधून चांगल्या प्रतीची प्रथिने मिळतात जी बाळाच्या वाढीसाठी आवश्‍यक असतात. मांसाहारी महिलांनी गरोदरपणात घरी बनविलेल्या मांसाहारी पदार्थांचे (अंडी, चिकन, गोड्या पाण्यातले मासे) थोड्या प्रमाणात पण नियमितपणे सेवन करण्यास हरकत नाही. शाकाहारींनी उत्तम दर्चाच्या प्रथिनांसाठी दूध-दही-चीज-पनीर यांचा आहारात समावेश करावा.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे नाशिक महामार्गावर शिवशाहीचे चाक निखळले\nNext articleशहरातील निराधारांना आता घरपोच आहार\nफटाके आणि आरोग्य (भाग 2)\nअभ्यंग नव्हे; आरोग्य स्नान (भाग 3)\nअभ्यंग नव्हे; आरोग्य स्नान (भाग 2)\nफटाके आणि आरोग्य (भाग 1)\nअभ्यंग नव्हे; आरोग्य स्नान (भाग 1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%82-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE/", "date_download": "2018-11-14T21:35:07Z", "digest": "sha1:2HWTBKXCLWW3EBDJRYAFQIJISAE6KLKE", "length": 7291, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "डॉ. श्रीराम लागू यांची भूमिका साकारणार सुमीत राघवन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nडॉ. श्रीराम लागू यांची भूमिका साकारणार सुमीत राघवन\nरुपेरी पडद्यावर आव्हानात्मक, प्रभावी आणि तितक्‍याच लक्षवेधी व्यक्तीरेखा साकारणारा अभिनेता सुमित राघवन आता लवकरच एका महत्त्वाकांक्षी अभिनेत्याच्या रुपात आपल्या समोर येणार आहे. सुमित आपल्या अभिनयाने नटसम्राट ठरलेल्या डॉ. श्रीराम लागू यांची भूमिका साकारणार आहे. त्याने याविषयीची माहिती एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. एवढ्या मोठ्या माणसाचे जीवन साकारणे म्हणजे तारेवरची कसरत होती. डॉ.लागूंचे आशीर्वाद शूटींगच्या आधी मिळाले हे माझे भाग्यच म्हटले पाहिजे. प्रचंड उत्सुकता आणि तितकीच धाकधूक होते आहे.. कुठेही उथळ किंवा त्यांची नक्कल माझ्याकडून होता कामा नये याची पूर्ण दक्षता बाळगली आहे., असे सुमीतने या पोस्टमध्ये म्हटले आहे.\nरंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने छाप पाडणाऱ्या इतक्‍या मोठ्या कलाकाराची व्यक्तीरेखा साकारण्याचं हे शिवधनुष्य आता सुमीत पेलू शकणार का हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. त्याचे हे रुप ‘आणि.डॉ. काशिनाथ घाणेकर’ या अतिशय महत्त्वाकांक्षी प्रोटेक्‍टमधून पाहता येणार आहे. 7 नोव्हेंबर 2018ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमराठा मोर्चा समन्वयकांनी महिलांना डावलले\nNext articleभारतीय संघासाठी स्पर्धेच्या आयोजनात बदल\nपारंपरिक पद्धतीने पार पडला दीपिका-रणवीरचा साखरपुडा\n“मिशन मंगल’मध्ये सोनाक्षी सिन्हा \n‘रंगीला राजा’चे प्रदर्शन लांबणीची शक्‍यता\nप्रायव्हेट फोटो लीक झाल्याने अक्षरा हासनकडून एफआयआर\n“केदारनाथ’मध्ये 50 लाख लीटर पाण्याचा पूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF-20/", "date_download": "2018-11-14T22:15:51Z", "digest": "sha1:3VMHNVYSDTF6GOZCA2BIXKH6DGGSXYSN", "length": 6166, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आजचे भविष्य | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमेष : सार्वजनिक क्षेत्रात प्रगती. भाग्यवर्धक घटना घडेल.\nवृषभ : महत्वाची कामे मार्गी लागतील. नवीन सहवासाचे आकर्षण.\nमिथुन : अपेक्षित गाठीभेटी होतील. योग्य निर्णय ठरतील.\nकर्क : मनोबल वाढेल. नवीन कामे मिळतील.\nसिंह : अपेक्षित चांगली घटना घडेल. आर्थिक आवक वाढेल.\nकन्या : प्रवास नको. आत्मविश्वास कमी राहील.\nतूळ : वैवाहिक सौख्य लाभेल. प्रवास घडेल.\nवृश्चिक : विरोधकांवर मात कराल. सुवार्ता कळेल.\nधनु : पैशांची चिंता मिटेल. मानसिक शांतात मिळेल. नवीन जबाबदारी स्वीकाराल.\nमकर : वरिष्ठ खुश होतील. गुंतवणुकीतून यशप्राप्ती.\nकुंभ : आवडीचे काम मिळेल. नवीन जबाबदारी स्वीकाराल.\nमीन : अचानक धनलाभ. मनोकामना पूर्ण होतील.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअफगाणिस्तानमध्ये 58 दहशतवाद्यांचा खात्मा\nNext articleपर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमात सहभागी व्हा\nकोठडीतील दुर्गंधीबाबत अॅड. गडलिंग यांची तक्रार\nहद्दीतील जुन्या वाड्यांचे करायचे काय\n“स्मार्ट’ वाहतुकीसाठी 20 मार्ग\nठेकेदारांना रस्ता “वॉरन्टी पिरियड’चे बंधन\nमुख्यमंत्री, प्रशासकीय यंत्रणांमधील संवादाची चौकशी करा – अॅड. प्रकाश आंबेडकर\nमहापालिकेचे व्याजाचे उत्पन्न वाढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/business/share-market-news/5", "date_download": "2018-11-14T21:22:49Z", "digest": "sha1:ZSA4GEM6337LLF2SO62PO6KLS6XUMXTJ", "length": 33008, "nlines": 226, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Share Market news in Marathi | शेअर मार्केट बातम्या | Divya Marathi", "raw_content": "\n1200 रुपयांचे केले 15600 कोटी, हे आहेत भारताचे वॉरन बफे\nनवी दिल्ली- पैशाने पैसा कमविता येतो असे म्हटले जाते. पण किती पैशांमध्ये आपण किती पैसे कमवितो यावर आपली क्षमता तपासली जाते. शेअर गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांना भारताचे वॉरन बफे असे म्हटले जाते. १९८५ मध्ये त्यांनी १२०० रुपयांपासून बिझनेसला सुरवात केली होती. त्याचे त्यांनी १५,६०० कोटी करुन दाखविले. विशेष म्हणजे आता त्यांची संपत्ती एवढी वाढली आहे की देशातील पहिल्या १०० श्रीमंत लोकांमध्ये त्यांचे ५३ वे स्थान आहे. गुंतवणुदरांची असते नजर - राकेश झुनझुनवाला शेअर गुंतवणूकदार आहेत....\nकधी काळी जेवायचे होते वांदे, या व्यक्तीने 35 हजारांचे केले 500 कोटी\nनवी दिल्ली- आजकाल सर्वांनाच श्रीमंत व्हायचे आहे. पण जो माणूस एखाद्या स्ट्रॅटेजीवर काम करतो आणि पुढे जातो तोच श्रीमंत होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला अशा माणसाची स्टोरी सांगणार आहोत ज्याने ३५ हजार रुपयांचे आपल्या मेहनतीच्या बळावर ५०० कोटी केले. यासाठी या माणसाने फॅक्टरी लावली नाही की जॉब केला नाही. जाणून घ्या कोण आहे हा माणूस, त्याने कसे मिळवले यश. आम्ही बोलतोय केडिया सेक्युरिटीजचे एमडी विजय केडिया यांच्याबद्दल. त्याने वयाच्या १८ व्या वर्षी स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंगचे काम सुरु केले...\nरिवाइज्ड ITR ची सक्तिने होणार तपासणी, जास्त टॅक्स वसूल करण्याचे निर्देश\nनवी दिल्ली- नोटबंदीनंतर रिवाइज्ड इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) फाईल करणाऱ्या लोकांच्या आर्थिक व्यवहारांची सक्तिने तपासणी करण्याचे निर्देश सीबीडीटीने दिले आहेत. आयटीआरमध्ये काही संशयास्पद आढळून आले तर जास्त टॅक्स वसून करण्याचे निर्देशही देण्यात आला आहेत. सीबीडीटीने रिजनल मुख्यालयांना दिले निर्देश इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या पॉलिसी मेकिंग बॉडिने डिपार्टमेटच्या सगळ्या रिजनल मुख्यालयांना २४ नोव्हेंबर रोजी दोन पानांचा एक निर्देश जारी केला आहे. यात फायनान्सिअल रेकॉर्डमध्ये काही...\nएका चुकीने या अब्जाधीशांना केले बरबाद, असे फाटकन जमिनीवर आदळले\nनवी दिल्ली- आतापर्यंत आम्ही तुम्हाला शुन्यात विश्व घडविणाऱ्या उद्योजकांची माहिती दिली आहे. आज आम्ही तुम्हाला अशा उद्योजकांबाबत सांगणार आहोत ज्यांच्याकडे कधी काळी अब्जावधी रुपयांची संपत्ती होती. त्यांचे नाव देशातील पहिल्या दहा श्रीमंत उद्योजकांमध्ये घेतले जायचे. पण त्यांनी एक चुक केली आणि ती एवढी महाग पडली की त्यांचा बिझनेसच चौपट झाला. आसमानसे टपके और खजुरपे अटके असे जे काही म्हणतात ते त्यांच्यासोबत घडले. बी रामालिंगा राजू प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी सत्यम कॉम्प्युटर सर्व्हिसेस...\nपद्मावती मुव्हीशी निगडित या कंपनीचे झाले 28 हजार कोटींचे नुकसान, असा बसला फटका\nनवी दिल्ली- गेल्या काही आठवड्यांपासून संजय लिला भन्साळी यांची मुव्ही पद्मावती चांगलीच चर्चेत आहे. राजपूत समाजानेे या मुव्हीला तीव्र विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत मुव्ही रिलीज होऊ दिली जाणार नाही, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे रिलीज डेटही पुढे ढकलण्यात आली आहे. मुव्ही भारतात प्रदर्शित होणार की नाही किंवा कधी होणार यावर बरीच चर्चा झडत आहे. या मुव्हीशी निगडित असलेली एक कंपनी नुकसान सहन करत आहे. गेल्या एका वर्षापासून या कंपनीचे अब्जावधींचे नुकसान झाले आहे. पुढील स्लाईडवर क्लिक...\nसावधानः या 5 प्रकारे तुमचे उत्पन्न माहिती करुन घेतले जाते, अशी होते IT ची कारवाई\nनवी दिल्ली- तुमचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांच्या वर आहे तर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरणे अनिवार्य आहे. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही इन्कम टॅॅक्स रिटर्न भरला नाही तर सरकारला समजणार नाही की तुमचे उत्पन्न किती आहे, तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. वार्षिक उत्त्पन्न २.५ लाखांच्या वर आहे अशा लोकांचे इन्कम टॅॅक्स प्रोफाईल सरकार चेक करत राहते. त्यांनी जर इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसेल तर एजन्सी लगेच अॅक्टीव्ह होतात. केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षांत १.२५ करोड नवीन लोकांना टॅक्स नेटमध्ये...\nतुमच्याकडे आहे जुने ब्लॅंकेट, होऊ शकता मालामाल, करा हा उपाय\nनवी दिल्ली- फिल्म हेराफेरीचे हे गाणे तुम्हाला माहिती असेल. देनेवाला जब भी देता, देता छप्पर फाड के. काहीशी अशीच आहे या व्यक्तीची सक्सेस स्टोरी. कधी १३ हजार रुपयांमध्ये महिना काढणाऱ्या या व्यक्तीला एका ब्लॅंकेटने कोट्यधीश केले आहे. आता तो अत्यंत लक्झरिअस आयुष्य व्यतित करतोय. जाणून घ्या या व्यक्तीबाबत. १३ हजार रुपयांत काढायचा महिना अमेरिकेचा रहिवासी असलेल्या या व्यक्तीचे नाव आहे लॉरेन क्राइटजर. लॉरेनने सांगितले आहे, की एखादी व्यक्ती गरीबीची श्रीमंत कशी झाली ही स्टोरी ऐकायला खुप चांगली...\nया आहेत श्रीमंत तरुणींना डेट करण्याच्या 5 TIPS, मीडिया हाऊसने पब्लिश केला रिपोर्ट\nनवी दिल्ली- असे मानले जाते की श्रीमंतांची चॉईस काहीशी वेगळी असते. त्यांच्या खासगी आयुष्यापासून अगदी लाईफ पार्टनरपर्यंत ही हटके चॉईस दिसून येते. फेमस ऑथरलीजा मंडे हिने द रिचर सेक्स या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे. या पुस्ताकाबाबत टाईम मॅग्झिन, न्युयॉर्क टाईम्स आणि बिझनेस इन्सायडर सारख्या मीडिया हाऊसमध्ये रिपोर्ट पब्लिश झाला आहे. न्युयॉर्क टाईम्सने आपल्या वृत्ता सांगितले, की श्रीमंत मुलींना डेट करण्याचा प्रस्थ तरुणांमध्ये वाढत आहे. ही स्टडी पीयू रिसर्च द्वारे करण्यात आली होती....\nएका वर्षात 1 लाख झाले 13 लाख, येथे मिळाले 1300 टक्के रिटर्न\nनवी दिल्ली- एकिकडे बॅंका डिपॉझिट्सवरील व्याज दरांमध्ये वारंवार घट करत आहे अशा वेळी दुसरीकडे गुंतवणुकीचा एका भक्कम पर्याय उपलब्ध आहे, जेथे रिटर्न मिळण्याची काही मर्यादा नाही. बॅंकेसह गुंतवणुकीच्या इतर पर्यायांपेक्षा येथे जास्त रिटर्न मिळल्याचे दिसून आले आहे. आम्ही बोलतोय स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीची. लॉंगटर्मचा विचार केला तर गुंतवणुकदारांना येथून अपेक्षेपेक्षा जास्त रिटर्न मिळाले आहेत. येथे केवळ १ वर्षांत गुंतवणुकदारांचे १ लाख रुपये १३ लाख झाले आहेत. जाणून घ्या १००० टक्के जास्त...\nहे आहेत आधार कार्डचे 5 'झमेले', होऊ शकते मोठे आर्थिक नुकसान\nनवी दिल्ली- तुम्हाला सरकारकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत नको असेल तरीही तुम्हाला या ५ ठिकाणी तुमचे आधार अपडेट करावे लागेल. यातील चार जागांसाठी सरकारने ३१ डिसेंबर २०१७ ची डेडलाईन ठेवली आहे. मोबाईल सिमसाठी डेडलाईन आहे ६ फेब्रुवारी २०१८. सरकारने दिलेल्या सुचनांप्रमाणे तुम्ही येथे आधार अपडेट केले नाही तर तुमची सेवा बंद केली जाईल. त्याचा आर्थिक आणि मानसिक त्रास तुम्हाला सहन करावा लागेल. अखेरच्या दिवसांमध्ये लोकांची एवढी गर्दी झालेली असेल की तुमचा नंबर लागणे कठिण होईल. त्यामुळे तुम्ही...\nमोदींच्या या स्कीमचा उचला फायदा, 40 हजारांपर्यंत मिळू शकते मंथली इन्कम\nनवी दिल्ली- तुम्हाला कमी गुंतवणूक करुन बिझनेस सुरु करायचा असेल तर मोदी सरकारची ही स्कीम तुमच्या कामाची आहे. या स्कीमचा वापर करुन अत्यंत कमी भांडवलासह तुम्ही नवीन बिझनेस सुरु करु शकता. यासाठी तुमच्याकडे ५०० वर्गफुटाचे जागा असणे आवश्यक आहे. एवढी जागा नसेल तर तुम्ही ही जागा भाड्यानेही घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला मोदी सरकारच्या अशा स्कीमची माहिती देणार आहोत, ज्या अंतर्गत तुमचे गुंतवणूक केवळ २ लाख रुपये असेल पण तुमचे मंथली इन्कम ३५ ते ४० हजार रुपयांच्या घरात असेल. तसेच व्यवसाय अशा...\nतुमच्या घराचा अॅडरेस बदलणार, मोदी सरकार आणणार आहे ही योजना\nनवी दिल्ली- तुमच्या घराचा पत्ता आता अक्षरांमध्ये नव्हे तर सहा आकड्यांमध्ये राहील. त्यामुळे कुणाला पत्ता सांगताना केवळ मोबाईल क्रमांकासारखा हा क्रमांक सांगावा लागेल. त्यातून तुम्ही कोणत्या शहरात राहाता, एरिया कोणता, रस्ता कोणता, घराचा क्रमांक कोणता आदी माहिती लगेत उपलब्ध होईल. यासारखी मोदी सरकार आणखी एक आधारकारर्ड आणणार आहे. मॅप माय इंडिया कंपनी दूरसंचार मंत्रालयासोबत मिळून एक पायलट प्रोजेक्ट तयार करत आहे. याला पोस्ट विभागाच्या माध्यमातून राबविले जाणार आहे. अॅड्रेसचा आधार या...\nराज्यातील या शहरांमध्ये वाढणार प्रॉपर्टीचे रेट, या शहरांमध्ये होणार बायपास-रिंगरोड\nनवी दिल्ली- मोदी सरकारने भारत माला प्रोजेक्ट अंतर्गत सुमारे ८० शहरांमध्ये रिंगरोड आणि बायपास बनविण्याची घोषणा केली आहे. यावर कागदपत्रांशी संबंधित काम सुरु झाले आहे. यामुळे शहरांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढणार असून ट्रॅव्हल टाईम कमी होणार आहे. तसेच ट्राफिक जामपासून मुक्ती मिळणार आहे. त्यामुळे या शहरांमधील प्रॉपर्टीच्या किमती वाढतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काय सांगतात मार्केट एक्सपर्ट जेएलएल इंडियाचे सीईओ रमेश नायर यांनी सांगितले, की ट्रान्सपोर्टचे सरकारने प्रोजेक्ट...\nदिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे ही कंपनी, एका रात्रीत कमविले 1200 कोटी\nनवी दिल्ली- देशातील एका मोठी कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. या कंपनीचे हजारो कोटीचे प्रोजेक्ट अटकले आहेत. कोट्यवधी गुंतवणुकदारांनी या प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतविले आहेत. आता हे पैसे बुडण्याच्या मार्गावर आहेत असे बोलले जात आहे. गुंतवणुकदारांनी गुंतविलेले पैसे वाचविण्यासाठी स्वतः सरकार कसोशिने प्रयत्न करत आहे. असे असतानाही अगदी एका रात्रीत या कंपनीने चक्क १२०० कोटी रुपयांची माया कमविली. कार्पोरेट सेक्टरमधील हे एक आश्चर्य आहे. सरकारच्या नियमाचा फायदा केंद्र सरकारने काही...\nऑड-इव्हनवर या 13 वर्षांच्या मुलाने केली लाखोंची कमाई, हा होता भन्नाट फॉर्म्युला\nनवी दिल्ली- राजधानीतील प्रदुषण कमी करण्यासाठी ट्राफिकच्या ऑड-इव्हन फॉर्म्युल्यावर विचार करण्यात आला. अखेरच्या क्षणी दिल्ली सरकारने एक पाऊल मागे घेत हा निर्णय मागे घेतला. या प्लॅननुसार ऑड डे ला ऑड क्रमांकाची वाहने आणि इव्हन डेला इव्हन क्रमांकाची वाहने रस्त्यावर धावतील. यापूर्वी दोन वेळा हा फॉर्म्युला दिल्लीत लागू करण्यात आला होता. त्यावेळी दिल्लीकरांना मोठ्या असुविधेला सामोरे जावे लागले होते. पण एका १३ वर्षांच्या मुलाने लोकांची असुविधा दूर करण्याचा मार्ग दाखविण्यासह चांगले बक्कळ...\nपत्नीचे दागिने विकून सुरु केली होती Justdial, आता 4000 कोटींचे सम्राज्य\nनवी दिल्ली- काही करण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तर नशीब बदलायला वेळ लागत नाही, असे म्हटले जाते. आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीची माहिती देणार आहोत, ज्याने पत्नीचे दागिने विकून बिझनेस सुरु केला. बिझनेस चालला नसता तर दागिने हातचे गेले असते. शिवाय त्यानंतर इन्व्हेस्ट करायला पैसेही नव्हते. हिंमत खचली असती ते वेगळेच. पण या व्यक्तीने एकाच संधीत योग्य निशाणा साधला. आज त्याची ४००० कोटींची कंपनी आहे. मोठमोठ्या सेमिनारमध्ये त्याची सक्सेसस्टोरी ऐकण्यासाठी लोक येतात. गॅरेजपासून सुरु केली कंपनी...\nट्रेनचे वेटिंग तिकीट कम्फर्म होणार की नाही, असे जाणून घ्या...\nनवी दिल्ली- एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे, की सुमारे ७० टक्के रेल्वे प्रवाशांना वेटिंग तिकीट मिळते आणि तिकीट कम्फर्म होईपर्यंत त्यांची चिंता कायम राहते. बऱ्याच गाड्यांचे वेटिंग प्रचंड असते. बऱ्याच वेळी तिकीट अगदी रिग्रेटपर्यंत गेलेले असते. अशा वेळी तुम्हाला बुकिंगही करता येत नाही. पण जर का वेटिंग तिकीट काढता येत असेल तरी तुम्ही बुचकळ्यात पडता की ते कम्फर्म होईल की नाही. तुम्ही वारंवार तुमचा पीएनआर क्रमांक टाकून प्रेझेंट स्टेट्स चेक करत राहता. पण आज आम्ही तुम्हाला एक अशी पद्धत...\n17 व्या वर्षी स्टॉक मार्केटमधून सुरु केले करिअर, 120 कोटी आहे वार्षीक उत्पन्न\nनवी दिल्ली- शिकत असताना पैसे कमविणे ही आता सामान्य बाब झाली आहे. पण स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करुन करिअरची सुरवात करणे आणि स्वतःची कंपनी सुरु करुन यश मिळविणे एक मोठी गोष्ट आहे. होय आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत, जेरोधा ब्रोकरेज हाऊसचे सीईओ नितिन कामत यांची. शेकडो लोकांना नोकरी देण्यासह नितिन वार्षीक १२० कोटी रुपये कमाई करतात. आम्ही त्यांच्याशी बातचित केली तेव्हा त्यांनी सांगितले, की १७ वर्षांच्या वयात स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यापासून माझ्या करिअरची सुरवात झाली. या...\nसेन्सेक्सने प्रथमच ओलांडली 33500 ची पातळी, निफ्टीही 10400 च्या नव्या उंचीवर\nनवी दिल्ली - शेअर बाजारात बुधवारी आणखी एक नवा विक्रम पाहायला मिळाला. सेन्सेक्स 33560.11 च्या पातळीपर्यंत पोहोचला तर निफ्टी 10428.80 च्या पातळीपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरला. यापूर्वी सोमवारी सेन्सेक्स 33340.17 आणि निफ्टी 10384.50 च्या पातळीपर्यंत पोहोचला होता. या तेजीमुळे ईड ऑफ डुईंग बिझनेसच्या रँकिंगमध्ये 30 अंकानी सुधारणा झाली होती, तसेच एशियन मार्केटमधूनही सकारात्मक संकेत मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वीच्या 4 उच्चांकी पातळी... 25 ऑक्टोबर - सेन्सेक्स 33117.33, निफ्टी 10340.55 26 ऑक्टोबर - सेन्सेक्स 33196.17, निफ्टी...\nबँकांना सरकारची भांडवली रसद, बाजारात तेजीची दिवाळी; सेन्सेक्स 33 हजार पार\nमुंबई - संवत्सराच्या मुहूर्ताला घसरणीचा कल दाखवणाऱ्या शेअर बाजारात गेल्या तीन दिवसांपासून तेजीची दिवाळी दिसून आली. सरकारने मंगळवारी बँकांसाठी दिलेला २.११ लाख कोटींचा भांडवली डोस आणि रस्ते बांधणीसाठी दिलेला ६.९२ लाख कोटी रुपयांचा निधी यामुळे बुधवारी बाजारात तेजीने उच्चांक गाठला. गुंतवणूकदारांनी भरभरून खरेदी केल्याने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक ४३५.१६ अंकांनी उसळून प्रथमच ३३ हजारांच्या पार गेला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८७.६५ अंकांच्या उसळीसह १०२९५.३५ वर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2/", "date_download": "2018-11-14T22:19:32Z", "digest": "sha1:NEHP5XBPBZ435IVWWF3563RPACMXLNKS", "length": 10916, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पेट्रोल- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nजळगाव जिल्ह्यात किनगाव जवळ झालेल्या या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nसध्या चर्चा फक्त उल्हासनगरच्या 'या' पेट्रोल पंपाची\nदाभोळ शिवारात वणवा; शेकडो एकरातील पिके जळून खाक\nश्रीलंकेत अर्जून रणतुंगा यांच्या अपहरणाचा प्रयत्न, गोळीबारात एकाचा मृत्यू\nमी सरकारच्या विरोधात नाही तर लोकांच्या बाजूने बोलतो -उद्धव ठाकरे\nसलग चौथ्या दिवशी इंधनाच्या दरात घट\nपेट्रोल पंपावर रिक्षाचा स्फोट; पाच जखमी, तिघांची प्रकृती चिंताजनक\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\nमित्र असावा तर राज ठाकरेंसारखा - अशोक चव्हाण\nपेट्रोल-डिझेलचे दर वाढता वाढे,मुंबईत पेट्रोलचे दर ८८ गाठणार\nगाडी चालवायच्या हौसेपोटी त्याने चोरल्या दुचाकी आणि रिक्षा\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/38805", "date_download": "2018-11-14T22:02:06Z", "digest": "sha1:XVMHYR2UWZIQQRVTQ7Y7UFFHJOUE2O4C", "length": 5841, "nlines": 114, "source_domain": "www.maayboli.com", "title": "राग ना माझा कुणावर, मी जगावर प्रेम केले! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /राग ना माझा कुणावर, मी जगावर प्रेम केले\nराग ना माझा कुणावर, मी जगावर प्रेम केले\nराग ना माझा कुणावर, मी जगावर प्रेम केले\n तुलाही माफ केले, मी तुझ्यावर प्रेम केले\nभेटला जो जो मला, मी त्यास कवटाळीत गेलो;\nजात माझी माणसाची, माणसावर प्रेम केले\nपायथ्याच्या पायवाटा उंच शिखरांना म्हणाल्या.....\nह्या इथे राहून आम्ही पर्वतावर प्रेम केले\nत्यामुळे हृदयात माझ्या लागले दिव्यत्व तेवू;\nमी प्रकाशाचा पुजारी, पण तमावर प्रेम केले\nतू दिलेल्या त्या उन्हाला चांदण्याचा गंध होता;\nवेचताना चांदणे ते मी उन्हावर प्रेम केले\nहे खरे आहे तुझ्याशी भांडलो कित्येकदा मी;\n हेही खरे की, मी तुझ्यावर प्रेम केले\nभूशास्त्र व खनिगतेलतंत्रज्ञान विभाग,\nनौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.\nएकूण एक शेर खूप आवडले. फारच\nएकूण एक शेर खूप आवडले. फारच छान\nअसाच लोभ असू द्या\nहे खरे आहे तुझ्याशी भांडलो\nहे खरे आहे तुझ्याशी भांडलो कित्येकदा मी;\n हेही खरे की, मी तुझ्यावर प्रेम केले\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/1205", "date_download": "2018-11-14T21:52:32Z", "digest": "sha1:INVF3OMQEEXUJSGQAXNUZUSUKSBK7ROO", "length": 10295, "nlines": 164, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बातमी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बातमी\nतुमचा बातमीचा विश्वासार्ह सोर्स काय\nहल्ली एखादी नवीन वादग्रस्त घटना घडली की ती मला तरी पहिले व्हॉटसपवरच समजते. मग तिचा शोध घेतला जातो. शोध घेताना परस्परविरोधी अश्या बरेच बातम्या सापडतात. काही ठिकाणी तर चक्क व्हॉटसपवर फिरणारया खोट्या पोस्टच शहानिशा न करता छापल्या आहेत असे वाटते. आता हा निष्काळजीपणाही असू शकतो किंवा ते कोणाच्यातरी दबावाखाली वा विकले गेल्याने खोटी बातमी देत असावेत.\nRead more about तुमचा बातमीचा विश्वासार्ह सोर्स काय\nआजच्या सकाळला \"शरीरसंबंध ठरेल कायदेशीर विवाह\" ही बातमी वाचली. शरीरसंबंधावर नियंत्रण ठेवण्यासाठी न्यायालयाने निकाल दिला की काय कुणास ठाउक.\nपण यामुळे बलात्कार आणी शरीरसंबंध कमी होतील \nRead more about लग्नाची नवी (सुधारीत\n(एक जुनी गझल. माबोवर टाकायची राहिली असावी)\nदाटुनी आलो जरी नव्हतो मुळी बरसायला\nउगवलो होतो तरी होतो कुठे बहरायला\nवेदनेची जाणुनी घ्यावी खुशाली एकदा\nसोबती कोणीच नसता जीव हा रमवायला\nशब्द माझे अधिक तुजला खातरीचे वाटले\nत्याहुनी मी योग्य होतो भरवसा ठेवायला\nमी कसा समजून घेऊ सारवासारव तुझी\nकोण आठवले तुला - इतके मला विसरायला\nलोक डोकावून माझा भावही ठरवायचे\nखोल मी होतो कितीसा आतवर उतरायला\nसोंग आहे रोजचे - सार्‍यांस ऐसे वाटले\nफक्त तू उठलीस माझा चेहरा निरखायला\nभेटलो बागेत अवचित, चार होत्या चांदण्या\nबातमी झाली चवीची - लागली पसरायला\nवार तू करताक्षणी मी दरवळाया लागलो\nअंधारातील रजतरेषा: डॉ. सुनील गाजरे यांचे संशोधन; रक्त शुद्धीकरण उपचार पद्धतीने 10 वर्षात 110 रुग्णांना जीवदान\nअंधारातील रजतरेषा: डॉ. सुनील गाजरे यांचे संशोधन; रक्त शुद्धीकरण उपचार पद्धतीने 10 वर्षात 110 रुग्णांना जीवदान\nRead more about अंधारातील रजतरेषा: डॉ. सुनील गाजरे यांचे संशोधन; रक्त शुद्धीकरण उपचार पद्धतीने 10 वर्षात 110 रुग्णांना जीवदान\nजालरंग प्रकाशनाचा आंतरजालीय दिवाळी अंक : दीपज्योती\nही आनंदाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचवताना मला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो आहे. आजकाल दिवाळी अंकाच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभुमीवर अनेकोनेक देखणे आणि नितांत सुंदर आंतरजालीय दिवाळी अंक प्रकाशित होत आहेत.\nRead more about जालरंग प्रकाशनाचा आंतरजालीय दिवाळी अंक : दीपज्योती\n'फक्त स्त्रियांसाठी' असा ग्रूप तर तयार केला खरा, पण करतात काय या बायका मिळून या ग्रूपसंबंधी माहितीच्या धाग्यावरुन साधारण कल्पना येत असली तरी नेमकं काय चालू आहे या ग्रूपसंबंधी माहितीच्या धाग्यावरुन साधारण कल्पना येत असली तरी नेमकं काय चालू आहे अश्या प्रकारचे प्रश्न हल्ली अधूनमधून लोकांकडून ऐकले. 'संयुक्ता' सुरु होऊन ४ महिने होत आले आहेत. सदस्यांच्या संख्येनेही शतक ओलांडले आहे. काही उपक्रम हळूहळू मूळ धरत आहेत. तेव्हा वाटलं सगळ्या मायबोलीकरांशी बोलायची ही चांगली वेळ आहे, म्हणून हा प्रपंच\nRead more about सांगते ऐकाऽऽऽ\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-DIS-UTLT-infog-shukra-niti-for-happy-life-in-marathi-5882556-PHO.html", "date_download": "2018-11-14T21:22:52Z", "digest": "sha1:66UOQWHO4OY2KVRYXAX7XKUOQWYE7CWT", "length": 8408, "nlines": 163, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "shukra niti for happy life in marathi | हे चार काम सुरु करताच सुरु होतो वाईट काळ, वाचा शास्त्रातील सर्वात मोठे रहस्य", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nहे चार काम सुरु करताच सुरु होतो वाईट काळ, वाचा शास्त्रातील सर्वात मोठे रहस्य\nअनेक लोकांना काही गोष्टींची सवय असते, याच सवयी हळूहळू अंगवळणी पडतात. मनुष्याला सामान्य वाटणाऱ्या काही सवयीसुद्धा\nअनेक लोकांना काही गोष्टींची सवय असते, याच सवयी हळूहळू अंगवळणी पडतात. मनुष्याला सामान्य वाटणाऱ्या काही सवयीसुद्धा तुमच्या कुळाचा नाश करू शकतात. शुक्रनीतीमध्ये 4 अशाच सवयींविषयी सांगितले आहे, ज्यापासून प्रत्येकाने दूर राहावे.\nअनृतात् पारदार्याच्च तथाभक्ष्यस्य भक्षणात्\nअगोत्रधर्माचरणात् क्षिप्रं नश्यति वै कुलम्\nपरस्त्री सोबत संबंध ठेवणे\n/> परस्त्रीकडे वाईट दृष्टीने पाहणे किंवा तिच्याशी संबंध प्रस्थापित करणे महापाप मानले जाते. जो व्यक्ती इतर कोणत्याही स्त्रीसोबत संबंध ठेवतो किंवा तिचा विचार करतो तो राक्षस प्रवृत्तीचा मानला जातो आणि त्याला नरकात विविध प्रकारच्या यातना सहन कराव्या लागतात. हे पाप कर्म कोणत्याही कुटुंबाला नष्ट करू शकते.\nपुढे जाणून घ्या, इतर तीन गोष्टींविषयी...\nअनेक लोकांना खोट बोलण्याची सवय असते. त्यांना त्यांची ही सवय फार सामान्य वाटते, परंतु हीच सवय त्यांना नष्ट करू शकते. खोट बोलल्याने न केवळ स्वतःला तर कुटुंबातील सदस्यांनाही दुःख आणि अडचणींना सामोरे जावे लागते. या सवयीपासून जेवढे दूर राहाल तेवढेच चांगले राहील.\nकुटुंबाच्या परंपराविरुद्ध काम करणे\nअनेक लोक घरातील वडीलधारी मंडळींचा मान-सन्मान ठेवत नाहीत, तसेच त्यांनी सांगितलेल्या घराच्या परंपरांचे पालन करत नाहीत. असे लोक आपल्या कुलाच्या विनाशाचे कारण ठरतात. जो मनुष्य घराच्या नियम आणि परंपरांचा सन्मान करत नाही, त्याला विविध प्रकारच्या दुःख आणि अडचणींना सामोरे जावे लागते.\nशास्त्रांमध्ये जीवांची हत्या करणे किंवा त्यांचे सेवन करण्यास मनाई आहे. असे करणाऱ्या व्यक्तीला देवतांची कृपा प्राप्त होत नाही. शुक्र नीतीनुसार ही सवय कोणत्याही व्यक्तीच्या कुटुंबाचा नाश करू शकते.\n सेक्सबाबतच्या या विचित्र चालीरीती, तुमचं डोकं सुन्न करतील\nया 4 प्रकारे जाणून घेऊ शकता कोणताही व्यक्ती चांगला माणूस आहे की नाही\nचाणक्य नीती : अशा स्त्री-पुरुषांचे सौंदर्य, विद्या आणि धन सर्वकाही आहे व्यर्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://krishi.maharashtra.gov.in/1035/Seed-Replacement-Rate", "date_download": "2018-11-14T21:59:36Z", "digest": "sha1:TMUNVS44KA6HDATUZOTCLQ4JMRGA6DVT", "length": 10944, "nlines": 220, "source_domain": "krishi.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "फॉन्ट डाउनलोड डाउनलोड आक्रोबॅट रीडर\nमे २०१४ पासून खतांचे कमाल विक्री किंमत\nरासायनिक खते चाचणी प्रयोगशाळा\nउर्वरित अंश विश्लेषण प्रयोगशाळा\nकिटकनाशके आदेश - १९८६\nखते निय़ंत्रण आदेश - १९८५\nखते नियंत्रण आदेश - १९७३\nबियाणे कायदा - १९६६\nबियाणे अधिनियम - १९६८\nबियाणे आदेश - १९८३\nमहाराष्ट्र कपाशी बियाणे कायदा\nकपाशी बियाणे अधिनियम २०१०\nकृषि पुरस्कार सोहळा २०१४\nपीकांची आकडेवारी (क्षेत्र, उत्पादन, उत्पादकता)\nप्रधानमंत्री पीक विमा योजना\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना\nपीक कापणी प्रयोग मार्गदर्शिका\nपिक कापणी प्रयोग-मोबाईल ॲप्लीकेशन\nआदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना\nगतिमान पाणलोट विकास कार्यक्रम- सभा\nपाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम\nआदर्शगाव भूषण पुरस्कार २०१७-१८\nमाती आणि जलसंवर्धन - क्षेत्र उपचार\nवळण चराऐवजी जैविक पट्टे\nजैविक बांधासह समपातळी बांध\nखोल सलग समपातळी चर\nडोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालणे\nजुन्या भात खाचरांची बांध दुरुस्ती\nशेतक-यांनी तयार केलेल्या मृद संधारण कामांची दुरुस्ती\nमाती आणि जलसंवर्धन - नाला उपचार\nजैविक बांध / फांदी बांध/ ब्रशवुड डॅम\nसिमेंट नाला बांधातील गाळ काढणे\nबोडी दुरुस्ती व नुतनीकरण\nकिटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी\nवापरास बंदी घालण्यात आलेली किटकनाशके\nकरा व करु नका\nउन्नत शेती - समृद्ध शेतकरी\nप्रधानमंत्री किसान संपदा योजना\n२०११-१२ पासून योजनानिहाय प्रगती अहवाल\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान\nएनएचएम अंतर्गत लाभार्थींची यादी\nहिरवा चारा निर्मिती प्रकल्प- हायड्रोप्रोनिक\nबियाणे लागवड व साहित्य उपअभियान\nमहाराष्ट्र छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ\nएस एफ ए सी योजना\nएस एफ ए सी योजना लाभार्थी यादी\nमहाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांची यादी\nकिसान एस एम एस\nकेंद्र शासनाद्वारे विकसीत ई-गव्हर्नन्स प्रकल्प\nतुम्ही आता येथे आहात :\nबियाणे बदल दर (आकडे टक्केवारीत)\nसाध्य बियाणे बदल दर\nशासकीय / राष्ट्रीय कार्यक्रम\n© कृषी विभाग महाराष्ट्र शासन, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/hundred-mm-rain-in-eight-days-in-Ahmadnagar/", "date_download": "2018-11-14T21:47:13Z", "digest": "sha1:BZDY5B365QOIVUQVHW7ZNDL63WL7HRBU", "length": 5718, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्यात टंचाईग्रस्त तालुक्यांतील आठ टँकर झाले बंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › जिल्ह्यात टंचाईग्रस्त तालुक्यांतील आठ टँकर झाले बंद\n८ दिवसांत १०० मिमी पाऊस\nगेल्या आठ दिवसांत जिल्हाभरात सरासरी शंभर मि.मी. पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची खरीप पेरणीसाठी धावपळ सुरु झाली आहे.आतापर्यंत जिल्हाभरात 29 टक्के पावसाची नोंद झाली आहे.दरम्यान, या पावसामुळे टँकरची संख्या कमी होवू लागली आहे.\nगेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला नसल्याने, शेतकरी वर्ग धास्तावला. खरीप हंगाम यंदा हाती लागत नाही, अशी खूणगाठ बांधली जात असतानाच, मृग नक्षत्राने जाता जाता गुरुवारी (दि.21) जोरदार निरोप दिला. या मृगाच्या पावसाने जिल्हा चांगलाच ओलाचिंब झाला. आर्द्राने देखील शुक्रवारी (दि.22) जोरदार सलामी देत जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या आशा पल्‍लवीत केल्या.\nगुरुवारी सरासरी 33 मि.मी., शुक्रवारी जिल्हाभरात सरासरी 13.41 मि.मी. तर शनिवारी सरासरी 26.26 मि.मी. पावसाची नोंद झाली. गेल्या दोन दिवसापूर्वी देखील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. 19 जूनपर्यंत जिल्हाभरात फक्‍त 46.42 मि.मी.(9 टक्के) पावसाची नोंद झाली होती. गेल्या आठ दिवसांत झालेल्या सर्वदूर पावसाने जिल्ह्यातील पावसाची टक्केवारी आता 29 वर गेली आहे. गेल्या आठ दिवसांच्या पावसाने शेतकरी वर्गाला चांगला दिलासा दिला आहे.या पावसाने शेतकरी आता पेरते झाले आहेत. पावसाअभावी गेले काही दिवस शेतकरी बी-बियाणे व खत विक्री केंद्रांकडे फिरकत नव्हते. आता मात्र शहरातील ही दुकाने शेतकर्‍यांच्या गर्दीने फुलू लागली आहेत.\n23 जूनपर्यंत जिल्हाभरातील 64 गावे आणि 241 वाड्यांसाठी 75 टँकर धावत होते. गेल्या काही दिवसांच्या पावसामुळे काही टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळाला आहे. पावसामुळे नगर व अकोले तालुक्यातील प्रत्येकी एक, पारनेर व पाथर्डी या तालुक्यातील प्रत्येकी तीन असे एकूण आठ टँकर बंद झाले आहेत.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/sate-mining-issue-state-government-file-affidavit-in-mumbai-high-court/", "date_download": "2018-11-14T21:44:08Z", "digest": "sha1:NL6JWB6FACYU6BY5OFMSIPCPSWPD7CAA", "length": 5927, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राज्यसरकारकडून प्रतिज्ञापत्र सादर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › राज्यसरकारकडून प्रतिज्ञापत्र सादर\nमुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सुरू असलेल्या याचिकेवरील सुनावणीत राज्यातील खनिज क्षेत्राबाहेर असलेले आणि रॉयल्टी भरलेल्या खनिजाच्या वाहतुकीला मान्यता द्यावी, अशी मागणी राज्य सरकारच्यावतीने 64 पानी प्रतिज्ञापत्राद्वारे बुधवारी (18 रोजी) करण्यात आली. न्यायालयाने याचिकादार गोवा फाऊंडेशन, खाण मालक आणि राज्य सरकारला शुक्रवारपर्यंत आपला लेखी युक्तीवाद सादर करण्याचा आदेश देऊन सुनावणी मंगळवार दि. 24 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे.\nराज्यातील जेटी, बार्जेस आणि बंदरावरील खनिजाच्या वाहतुकीला सर्वोच्च न्यायालयाने 4 एप्रिल रोजी दिलेल्या आदेशाकडे बुधवारी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात राज्य सरकारने अंगुलीनिर्देश केला आहे. जेटीबाहेर असलेल्या आणि खाण कंपन्यांकडून रॉयल्टी भरलेल्या खनिजाचीही वाहतूक करण्यास मान्यता मिळावी, अशी विनंती राज्य सरकारतर्फे करण्यात आली आहे.\nसर्वोच्च न्यायालयाने राज्यातील 88 खाण लिजांचे नूतनीकरण रद्द करून 16 मार्चपासून खाणबंदीचा आदेश 7 फेब्रुवारी-2018 रोजी दिला होता. या आदेशानुसार सर्व खाणी बंद झाल्या असल्या तरी लिजधारकांनी 15 मार्चपूर्वी काढलेले खनिज लिजक्षेत्राबाहेर काढून ठेवले होते. या खनिजाची रॉयल्टीही खाण कंपन्यांनी भरली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश लिज क्षेत्राबाहेरील खनिजाला लागू होत नसल्याचा दावा करून खाण खात्याने या खनिजाच्या वाहतुकीला मुभा दिली होती. गोवा फाऊंडेशनने खात्याच्या या धोरणालाच विरोध करून उच्च न्यायालयात आव्हान दिले असता, याचिकादाराची बाजू उच्च न्यायालयाने उचलून धरली होती. यामुळे लिज क्षेत्राबाहेरील खनिजाच्या वाहतुकीला आडकाठी आली होती. सर्वोच्च न्यायालयाने 4 एप्रिलला दिलेल्या नव्या आदेशात, हा प्रश्‍न उच्च न्यायालयानेच सोडवावा, अशी सूचना केल्याने या प्रश्‍नी सध्या सुनावणी सुरू आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2009/08/30/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A4%82-2/", "date_download": "2018-11-14T21:44:29Z", "digest": "sha1:KTAYQGT42BZG3FOAFS5EZRE2JAVPIT4W", "length": 44183, "nlines": 345, "source_domain": "kayvatelte.com", "title": "बिन चेहेऱ्याची माणसं. | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← जेसी डूगार्ड किडनॅपिंग-रेप\nमी तसा नविनच आहे ह्या ब्लॉगिंगच्या क्षेत्रात. जेंव्हा ब्लॉग सुरु केला तेंव्हा तर निटसं माहिती पण नव्हतं हा काय प्रकार आहे ते. पण इथे आल्यावर मात्र सगळं कसं सुरळित झालं. लिहिणं पण जमायला लागलं.. अर्थात असं माझं मलाच वाटतंय बरं कां.कारण सगळं आयुष्य गेलं इंग्रजीचा वापर करण्यात. अगदी खरं सांगतो, इथे ब्लॉगिंग सुरु करे पर्यंत मी गेल्या २५ वर्षात कधिच मराठीचं एकही वाक्य लिहिलेलं नव्हतं , त्यामुळे मराठी लिहितांना इंग्रजी शब्द येणं किंवा ह्र्स्व दिर्घाच्या चुका होणं सहाजिक आहे, तरी पण नेटाने लिखाण सुरु ठेवलंय आजपर्यंत तरी..\nइथे येण्यापुर्वी मी ऑर्कुटवर बऱ्यापैकी ऍक्टीव्ह होतो. तिथे बरिच बिन चेहेऱ्याची माणसं होती. नांव खोटं, वय खोटं. सगळं खोटं असायचं काही लोकांचं . कारण मला कधिच कळलं नाही. तशाच काही लोकांनी आता ब्लॉग वर पण कॉमेंट टाकणं सुरु केलंय.. स्वतःचं आणि आपल्या बापाचं/ बापाने दिलेले आडनांव ( अशी अपेक्षा करतो की त्यांना माहिती असावं ते) लपवुन 🙂\nमाझं रेगुलरली पोस्ट टाकणे सुरु असायचं कांही कम्युनिटी मधे. पण नंतर ऑर्कुट अकाउंट डिलिट केल्यानंतर निर्माण झालेली पोकळी मात्र या ब्लॉगिंगने भरुन काढली. मी इंटरनेटवर कुठेही असलो तरिही नेहेमीच आपल्या खऱ्या नावाने वावरलो. माझ्या नावाची किंवा माझ्या वडिलांनी दिलेल्या आडनावाची मला लाज वाटत नाही.\nपण आजकाल एक नविन ट्रेंड आलेला दिसतोय. बऱ्याच लोकांना आपण कोण म्हणजे स्वतःचे नांव लिहिण्याची किंवा आपल्या बापाने दिलेले आडनांव लिहायची लाज वाटते. ( मला तर बरेचदा असा पण संशय येतो की या लोकांना आडनांव असते कां की नसते 🙂 कारण जी गोष्ट अभिमानाने सांगायची तिच हे लपवुन ठेवतात म्हणुन वाटलं. ) . बरेचदा अमेरिकेत कुमारी माता होतात, त्यांची ऑफ स्प्रिंग्ज असतिल कां हे कॉमेंट्स टाकणारे की ज्यामुळे यांना आपलं आडनांव पण माहिती नाही\nनंतर मग बिना नावाने ऍनोनिमस कॉमेंट्स टाकतात लोकांच्या ब्लॉग्ज वर.स्वतः मधे अगदी शुन्य टक्के कॉन्फिडन्स असला की लोकं असे कुठल्या तरी पडद्या आड उभे राहुन इतरांवर कॉमेंट्स करणं, किंवा शिविगाळ करणं पसंत करतात. या लोकांचा आत्मविश्वास कमी असल्यामुळे त्यांची जगाच्या समोर येउन आपली ठाम मते सांगण्याची तयारी नसते. स्वतः तर काहिच करायचं नाही , पण दुसरा जर काही करित असेल तर मात्र त्याच्या चुका काढण्यातच ही अशा लोकांची जमात विकृत आनंद घेते.\nमाझ्या ब्लॉग वर मी माझी मतं मांडतो. आज पर्यंत बरेचदा लोकांच्या कॉमेंट्स आल्या होत्या की माझी मतं त्यांना पटलेली नाहित म्हणुन, आणि ती मतं पण मी ब्लॉग वर प्रसिध्द केली . पण शिवराळ भाषा वापरुन लिहिलेल्या कॉमेंट्स मुळे मात्र डोकं पार खराब होतं. ज्याने असं केलंय त्याला सरळ भोसडुन काढायची इच्छा होते. पण हे वैचारिक दृष्ट्या नपुंसक असलेले लोकं पडद्या आड लपुन स्वतःला सेव्ह करतात . कॉमेंट्स पोस्ट करतांना हे षंढ लोकं अगदी खोटे इमेल आयडी देउन कॉमेंट टाकतात. इमेल आयडी नसल्याने, ज्याला यांनी शिव्या घातल्या आहेत त्याला यांना काहिच रिप्लाय देता येत नाही आणि तो माणुस मात्र मग हात चोळत चिडचिडकरित बसतो. खरंच सांगतो, कालच्या त्या कॉमेंटने माझा एक दिवस पुर्ण खराब झाला. दिवस भर चिडचिड होत होती. म्हणुन कालच ठरवलंय , की त्याला सोडायचं नाही.. \nहाच अनुभव माझ्या मित्र, मैत्रिणिंना पण आलाय. अशा लोकांच्या कडे दुर्लक्ष करावं असं वाटतं.. पण त्या मुळे काय होणार हे लोकं तर पुन्हा पुन्हा कॉमेंट्स टाकत रहाणार. तेंव्हा हर्षद ने यावर एक चांगला उपाय सांगितलाय. सरळ कॉमेटला अप्रुव्ह न करता स्पॅम म्हणुन मार्क करा. पुन्हा त्या आयपी वरुन कॉमेंट्स येणार नाहित.\nमाझं एकच म्हणणं आहे, जर टीका करायची ईतकी खाज आहे तर आपला इ मेल आयडी सहित कॉमेंट द्या.. म्हणजे तुम्ही ज्याच्यावर कॉमेंट करता तो पण तुम्हाला रिप्लाय देउ शकेल. एखाद्याच्या आयुष्यातला एक दिवस खराब करण्याचा तुम्हाला काहिही अधिकार नाहि\nहे तर झालं ब्लॉगिंग बद्दल. ऑर्कुटवर असतांना पण बरिच मंडळी खोट्यानावाने आपलं वय, लपवुन वावरायची. म्हणजे काय तर सगळेच हवेतले इमले.. नांव खोटं, वय खोटं, …. अशी खॊटी नावं घेउन मग मित्र जमवायचे , ही संकल्पना खुप हिट झाली… मी जेंव्हा ऑर्कुटवर होतो तेंव्हा अशा बिनचेहेऱ्याच्या लोकांना कधिच आपल्या लिस्ट मधे स्थान दिले नव्हते.\nमी अगदी खरोखरंच हर्ट झालोय कालच्या कॉमेंट मुळे, म्हणुन वरची भाषा जरा बिघडलेली आहे त्याबद्दल क्षमस्व\n…… तुमच्या ब्लॉग वर ऍनोनिमस कॉमेंट्स, शिवराळ भाषेत टाकुन तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जातो का निश्चितच होत असेल तसं. .. मग हा लेख नक्कीच वाचा..\nमी तसा नवीनच आहे ह्या ब्लॉगिंगच्या क्षेत्रात. आता सात महिने झालेत इथे पोस्टिंग सुरू करुन.जेंव्हा ब्लॉग सुरू केला तेंव्हा तर नीटसं माहिती पण नव्हतं हा काय प्रकार आहे ते. पण इथे आल्यावर मात्र सगळं कसं सुरळीत झालं. लिहिणं पण जमायला लागलं.. अर्थात असं माझं मलाच वाटतंय बरं का.\nसगळं आयुष्य इंग्रजीचा वापर करण्यात गेलं. अगदी खरं सांगतो, इथे ब्लॉगिंग सुरू करे पर्यंत मी गेल्या २५ वर्षात कधीच मराठीचं एकही वाक्य लिहिलेलं नव्हतं , त्यामुळे मराठी लिहितांना इंग्रजी शब्द येणं किंवा ह्र्स्व दीर्घाच्या चुका होणं साहजिक आहे, तरी पण नेटाने लिखाण सुरु ठेवलंय आजपर्यंत तरी..\nइथे येण्यापूर्वी मी ऑर्कुटवर बऱ्यापैकी ऍक्टीव्ह होतो. तिथे बरीच बिन चेहऱ्याची माणसं होती. नांव खोटं, वय खोटं. सगळं खोटं असायचं काही लोकांचं . कारण मला कधीच कळलं नाही. तशाच काही लोकांनी आता ब्लॉग वर पण कॉमेंट टाकणं सुरु केलंय.. स्वतःचं आणि आपल्या बापाचं/ बापाने दिलेले आडनांव ( अशी अपेक्षा करतो की त्यांना माहिती असावं ते) लपवून 🙂\nनंतर ऑर्कुट अकाउंट डिलिट केल्यानंतर निर्माण झालेली पोकळी मात्र या ब्लॉगिंगने भरुन काढली. मी इंटरनेटवर कुठेही असलो तरीही नेहेमीच आपल्या खऱ्या नावाने वावरलो. माझ्या नावाची किंवा माझ्या वडिलांनी दिलेल्या आडनावाची मला लाज वाटत नाही.\nपण आजकाल एक नवीन ट्रेंड आलेला दिसतोय. बऱ्याच लोकांना आपण कोण म्हणजे स्वतःचे नांव लिहिण्याची किंवा आपल्या बापाने दिलेले आडनांव लिहायची लाज वाटते. मला तर बरेचदा असा पण संशय येतो की या लोकांना आडनांव असते का की नसते 🙂 कारण जी गोष्ट अभिमानाने सांगायची ्तीच हे लपवून ठेवतात म्हणून वाटलं. 🙂 इंग्रजी मधे एक छान शब्द आहे अशा लोकांसाठी बास्टर्ड्स.. मरा्ठीत काय म्हणतात हो त्याला\nमग बिना नावाने ऍनोनिमस कॉमेंट्स टाकतात लोकांच्या ब्लॉग्ज वर.स्वतः मधे अगदी ्शून्य टक्के कॉन्फिडन्स असला की लोकं असे कुठल्या तरी पडद्याआड उभे राहुन इतरांवर कॉमेंट्स करणं, किंवा शिवीगाळ करणं पसंत करतात. या लोकांचा आत्मविश्वास कमी असल्यामुळे त्यांची जगाच्या समोर येउन आपली ठाम मते सांगण्याची तयारी नसते. स्वतः तर काहीच करायचं नाही , पण दुसरा जर काही करित असेल तर मात्र त्याच्या चुका काढण्यातच ही अशा लोकांची जमात विकृत आनंद घेते.\nमाझ्या ब्लॉग वर मी माझी मतं मांडतो. आज पर्यंत बरेचदा लोकांच्या कॉमेंट्स आल्या होत्या की माझी मतं त्यांना पटलेली नाहीत म्हणून, आणि ती मतं पण मी ब्लॉग वर प्रसिद्ध केली . अर्थात मत- मतांतरे सहाजिकच आहे. पण दुसऱ्या माणसाला खोट्या इमेल आयडी वरुन शिव्या घालण्यात कसला पुरुषार्थ आलायहिम्मत असेल तर स्वतःच्या खऱ्या नावाने कॉमेंट टाका, आणि ती पण पर्सनल नको.. लेखाच्या अनुषंगाने ..मी ती प्रसिद्ध करिन आणि तिला उत्तर पण देईन.\nशिवराळ भाषा वापरुन लिहिलेल्या कॉमेंट्स मुळे मात्र डोकं पार खराब होतं. ज्याने असं केलंय त्याला सरळ भोसडुन काढायची इच्छा होते. पण हे वैचारिक दृष्ट्या नपुंसक असलेले लोकं पडद्या आड लपून स्वतःला सेव्ह करतात . कॉमेंट्स पोस्ट करतांना हे षंढ लोकं अगदी खोटे इमेल आयडी देऊन कॉमेंट टाकतात. इमेल आयडी नसल्याने, ज्याला यांनी शिव्या घातल्या आहेत त्याला यांना काहीच उत्तर देता येत नाही आणि तो माणुस मात्र मग हात चोळत चिडचिडकरित बसतो. खरंच सांगतो, कालच्या त्या कॉमेंटने माझा एक दिवस पुर्ण खराब झाला. दिवस भर चिडचिड होत होती. म्हणून कालच ठरवलंय , की त्याला सोडायचं नाही.. \nहाच अनुभव माझ्या मित्र, मैत्रिणिंना पण आलाय. अशा लोकांच्या कडे दुर्लक्ष करावं असं वाटतं.. पण त्या मुळे काय होणार हे लोकं तर पुन्हा पुन्हा कॉमेंट्स टाकत रहाणार. तेंव्हा हर्षद ने यावर एक चांगला उपाय सांगितलाय. सरळ कॉमेटला अप्रुव्ह न करता स्पॅम म्हणून मार्क करा. पुन्हा त्या आयपी वरुन कॉमेंट्स येणार नाहीत.\nमाझं एकच म्हणणं आहे, जर टीका करायची ईतकी खाज आहे तर आपला इ मेल आयडी सहीत कॉमेंट द्या.. म्हणजे तुम्ही ज्याच्यावर कॉमेंट करता तो पण तुम्हाला तुमच्याच भाषेत उत्तर देऊ शकेल. एखाद्याच्या आयुष्यातला एक दिवस खराब करण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाही\nमी अगदी खरोखरंच हर्ट झालोय कालच्या कॉमेंट मुळे, म्हणून वरची भाषा जरा बिघडलेली आहे त्याबद्दल क्षमस्व\n← जेसी डूगार्ड किडनॅपिंग-रेप\n21 Responses to बिन चेहेऱ्याची माणसं.\nकालच आपली ट्विटरवर अपडेट वाचली… रिप्लाय करणार होतो, मात्र वाटलं उद्याची पोस्ट हीच असणार… म्हटलं सविस्तर लिहावं\nब्लॉगस्पिअरवर असे प्रकार नविन नाहीत, खास करुन जेंव्हा आपण एखाद्या पर्स्नल विषयावरती किंवा कॉन्ट्रावर्सियल इश्युवरती लिहितो तेंव्हा अशा कमेंटस अनपेक्षितपणे येतात. मलाही हा अनुभव आलाय. अशावेळी डोकंच आउट होतं.. वाटतं साला समोर आसता तर फाडुन टाकला असता… मात्र एक नक्की, अशा लोकांमध्ये हिंमत नसते माझ्या ब्लॉग वाचणार्‍या बहुंताशी लोकांमध्ये माझे मित्रच असतात… शिवाय बर्‍याच लोकांना मी माहितही आहे. त्यामुळे सध्यातरी अशा कमेंटस् येत नाहीत.\nतसं या लोकांशी निपटायचा उपाय म्हणजे त्या कमेंटस् अनएप्रुव्ह करुन – तशाच टेऊन, ट्रॅक कराव्या. स्पॅम केल्या तर परत येणार नाहीत हे खरं, मात्र त्या लोकांबद्द्ल कळणारही नाही. आय.पी. वरुन अशा लोकांना शोधनं खुप अवघड नाही.खुपच सेन्सिटीव मॅटर असेल तर सायबर सेल ची मदतही घ्यावी, हे बरं\nमाझं डोकंच आउट झालं होतं दिवसभर. इतकं सिरियस मॅटर नाही, आयपी वरुन सायबर सेल कडे मदत मागण्याइतकं.पण ह्या गृहस्थाला असंच सोडुन देणंही बरोबर नाही.. खरं की नाही\nअच्छा.. मात्र त्या कमेंटस् अनएप्रुव करुन तशाच ठेवा, डिलीट नका करु.. कदाचित मॅटर सिरिअस झालाच तर प्रुप असावे बाकी आपण लिहित रहा – बिंधास्त बाकी आपण लिहित रहा – बिंधास्त\nअसभ्य आणि अर्वाच्य कॊमेंण्ट्स लिहिणार्यांचा मुख्य हेतु लेखकाला frustrate करण्याचा असतो.\nआपण जितका उहापोह कराल तितका त्यांचा हेतु साध्य होतो.\nअसल्या महाभागांना अनुल्लेखाने मारलेलेच योग्य.\nप्रतिक्रियेकरता आभार. या अशा कॉमेंट्स मुळे नसता मनःस्ताप मात्र होतो.\nप्रुफ्स ठेवलेले आहेत इ मेल मधे पण वर्डप्रेसचा मेल असतोच ..तोच मेल फॉरवर्ड करिन म्हणतो.\nप्रतिक्रियेकरता आभार. आज कालपेक्षा बरं वाटतंय. कालचा राग आता शांत झालाय हा लेख लिहिल्या नंतर..पण त्या माणसाला धडा शिकवायलाच हवा नां नाही तर इतरांना पण तो असाच त्रास देईल. सोडुनच दिलय तसं.. कम्प्लेंट तर केलेली नाही अजुन तरी..\nतुमचे लिखाण खुप दिवसां पासून मी वाचतो आहे. त्यातला ताजेपणा व जिवंत पणा मला खुपच आवडला. कदाचित कुणा अनामिकाला हेच नेमके आवडत नसावे. कारण जगात चांगल्या लोकां इतके वाईट लोकही आहेत. तेव्हा त्याने (त्यांच्या कमेंटस ने) जर तुम्ही नाउमेद झालत तर त्यांचा विकृत हेतु सफल झाल्यासारखे होईल. तसे होउ नये व तुमचा उत्साह कायम रहावा म्हणुन हा लेखन प्रपंच. cheer up and keep it up \nप्रतिक्रिये करता आभार. मी जातिचा लढवय्या आहे . इतक्या सहजा सहजी हार मानणारा मी नाही. आणि मला इतक्या सहजा सहजी नाउमेद करणं शक्य नाही. मी त्याच्या आयपी वरुन बरिच माहिती शोधुन काढलेली आहे. आता तिचा वापर करायचा की सोडुन द्यायचं हेच ठरवायचंय.\nआपली परवाची गुरूव्हिजनवरची कमेंट वाचल्यावर मी या ब्लॉगवर आलो. आवडला म्हणून फिडरिडरमधे टाकला.\nलिखाणाबद्दल कुठेही वाद असण्याचा कारण नाहीच, कदाचित वैचारिक मतभिन्नटा असू शकेल व वैचारिक मतभिन्नता brain-storming साठी चांगलीच. परंतु आपण लिहिल्याप्रमाणे लपून वार करणारे खच्चीकरण करतात हे नक्की. http://blog.guruvision.in/p=283 या पोस्टवर अशीच एकाने a या नावाने कमेंट लिहिली. त्याने नाव द्यायचे धाडस केले नाही परंतु मी मात्र ती प्रकाशित केली व त्याला शिरीषने उत्तरही दिले. मला माहित नाही वादग्रस्त कमेंट काय होती ते, परंतु असल्या फालतू लोकांमुळे तुम्ही त्रस्त होऊ नये ही विनंती p=283 या पोस्टवर अशीच एकाने a या नावाने कमेंट लिहिली. त्याने नाव द्यायचे धाडस केले नाही परंतु मी मात्र ती प्रकाशित केली व त्याला शिरीषने उत्तरही दिले. मला माहित नाही वादग्रस्त कमेंट काय होती ते, परंतु असल्या फालतू लोकांमुळे तुम्ही त्रस्त होऊ नये ही विनंती तुमच्या या पोस्टमुळे मी TheLife वर न दिलेले About पेज टाकतोय. 🙂\nआता राग निवळलाय. पण जेंव्हा त्याची कॉमेंट वाचली तेंव्हा त्याचा इमेल नसल्यामुळे काहिच रिप्लाय देता येत नव्हता, म्हणुन जास्त चिड्चिड झाली. मला वाटतं सहाजिकच आहे ते.. नाहि कां पण काल सगळंब्लॉग वर लिहिल्यावर एकदम शांत वाटतंय.तुमची ती पोस्ट मी वाचली होती. पण तेंव्हा ती कॉमेंट नव्हती.. असो..\nमी कम्पेंट केलेली नाही. तेवढी मॅचुअरिटी आहे मला. जे काही लिहिलं ते फक्त तुम्ही समोर यावं म्हणुन.\nकाल पण जे काही लिहिलं ते तुम्ही पडद्याआडुन बाहेर यावं आणि तुम्हाला इन्स्टीगेट करण्यासाठी कालचं पोस्ट होतं. ( पुन्हा इंग्रजी शब्द आलाच.. ) असो.. माझी तुमच्याशी काही वैय्यक्तिक दुष्मनी नाही. तेंव्हा तुम्हाला तुमच्या प्रेझेंट जॉब मधे काही प्रॉब्लेम येइल असं वागणं मला संयुक्तिक वाटलं नाही, माझ्या मधे तेवढी मॅचुअरीटी आहे आणि म्हणुनच कम्प्लेंट दिलेली नाही. निःश्चिंत रहा\nपण त्या दिवशीच्या कॉमेंट मुळे मात्र माझा एक पुर्ण दिवस खराब झाला, आणि मला खात्री आहे की तुमचे पण गेले दोन दिवस खराब गेले असतिलच. तेंव्हा.. लेट्स फर्गेट.. द इशु.\n“१९६१-१९८० काळात विदर्भातल्या इंग्रजीचा स्पर्श नसलेल्या वातावरणात वाढलेल्या व्यक्तीला अशी भाषा शोभत नाही हे मत नोंदवायचा विचार होता.”\nतुमच्या माहिती साठी सांगतो, माझं शिक्षण इंग्रजितुनच झालेलं आहे. तेंव्हा वरचं वाक्य बरोबर नाही. कायम विदर्भातला म्हणजे मागासलेला ही कल्पना काढुन टाका डोक्यातुन. माझी मराठी आहे ही अशी आहे. यात इंग्रजी शब्द येतातच. कारण गेली कित्येक वर्ष इंग्रजिचाच वापर असतो सगळिकडे. आणि ब्लॉगिंग हे काही साहित्यिक लिखाण नसतं. जे काही माझे व्हुज आहेत ते इथे लिहिलेले असतात- माझ्या भाषेत.. म्हणजे ज्या भाषेत मी कम्फर्टेबल आहे त्या भाषेत.असो..\nमहेन्द्र काका मी माझ्या एका पोस्टवर अशा काही नकारात्मक प्रतिक्रिया ठेवल्या आहेत अर्थात त्या शिवराळ इ. नाहीत पण फ़क्त मी माझ्या उत्तरात त्यांना नामानिराळे म्हणते. कारण हे सर्व लिहितात पण नाव लिहित नाहीत म्हणजे नामानिराळेच नाही का मलातर अशा लोकांना उत्तर देण्यात पण रस वाटत नाही कारण आपण कुणाशी बोलतो हेच कळत नाही….\nकाही काही गोष्टी आपण का करतो हे फ़क्त आपल्यालाच माहित असतं. मराठी शुद्ध करण्याचा आपण प्रयत्न करत असू तर ते आपलं आपल्याला माहित असतं. कदाचित आपला ब्लॉग बर्याच जणांना आवडतो म्हणून असं होत असेल. आपण निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हणून हे सोडून द्यावं हे उत्तम…\nसंपला आता तो विषय माझ्या दृष्टीने. मला संताप केवळ या साठी आला होता कारण, प्रतिक्रिया दिल्यावर उत्तर लिहिण्यासाठी इमेल दिलेला नव्हता. त्यामुळे असं वाटायला लागलं, की कोणी तरी आपल्याला जोरात फटका मारला आणि पळून गेला..आणि आपल्याला काहिही करता येत नाही.. ही वैफल्याची भावना निर्माण झाली. नंतर मग कसंही करुन त्या गृहस्थाला समोर आणायचंच म्हणुन पुढचे हे दोन पोस्ट्स लिहिलेत..\nनिगेटिव्ह प्रतिक्रियेचा राग नव्हता…मला काहिच करता येत नाही.. याचं वैफल्य होतं..\nमी एक जेष्ठ नागरिक आहे.मला आजच आपला ” काय वाटेल ते ” हा ब्लॉग वाचायला मिळाला.त्यातील काही लेख आज वाचले.ते आवडले म्हणून प्रथम आपले मनःपूर्वक अभिनंदन.इतर लेख सुद्धा तेवढेच चांगले असतील,यात शंकानाही. यापुढेही आपल्याला असाच “त्रास” देत राहीन.\nब्लॉग वर स्वागत. आणि प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार.\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nतुम्ही पण बालक आहात\nछोटीसी कहानी.. भाग १\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jivheshwar.com/msamajdarshan/jstuti", "date_download": "2018-11-14T21:31:37Z", "digest": "sha1:5CYSXCJGQDNUQ4CT3NIF2VB32ASFCUZ4", "length": 8090, "nlines": 130, "source_domain": "jivheshwar.com", "title": "Jivheshwar.com - श्री.जिव्हेश्वर स्तुती", "raw_content": "\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nश्री.जिव्हेश्वर स्तुती (Jivheshwar Stuti)\nभ.श्री.जिव्हेश्वरांच्या संदर्भातील सर्व लेख, कविता, ओव्या, पाळणा, इ. माहीती या विभागात वाचायला मिळतील.\nस्वकुळ धारा - भाग १० अमोल कविटकर 1297\nस्वकुळ धारा - भाग ९ अमोल कविटकर 1004\nस्वकुळ धारा - भाग ८ अमोल कविटकर 938\nस्वकुळ धारा - भाग ७ अमोल कविटकर 972\nस्वकुळ धारा - भाग ६ अमोल कविटकर 1062\nस्वकुळ धारा - भाग ५ अमोल कविटकर 612\nस्वकुळ धारा - भाग ४ अमोल कविटकर 637\nस्वकुळ धारा - भाग ३ अमोल कविटकर 709\nस्वकुळ धारा - भाग २ अमोल कविटकर 702\nस्वकुळ धारा - भाग १ अमोल कविटकर 1024\nअमावस्या अशुभ दिवस आहे काय\nएखादी गोष्ट आपल्याला अनुकूल असेल तर शुभ आणि प्रतिकूल... Read More...\nविवाह, मुंज, गृहप्रवेश वगैरे महत्वाचे प्रसंगी गुरु या... Read More...\nग्रहदशा, अंतर्दशा हा काय प्रकार आहे\nदशापद्धती हे फलज्योतिषातले सर्वात मोठे बनवाबनवीचे... Read More...\nग्रहांची दृष्टी म्हणजे काय व कशी असते\nग्रहांना अनेक नजरा किंवा दृष्ट्या असतात असे हे शास्त्र... Read More...\nग्रहांची शांती उपासना केल्याने फायदा होतो काय\nफायदा वा तोटा हा नंतरचा भाग. पण त्यासाठी प्रथम ग्रहांना... Read More...\nजगण्याच्या प्रवासात अनेक नवनवे नातेबंध रुजतात. विशेषत:... Read More...\nहे बघ, \"मी अगदी तुला माझी मुलगीच मानेन\"... \"जशी माझी लेक तशी... Read More...\nएखाद्या वेळी आपण अगदी बेसावध असतो आणि अचानक पहिल्या... Read More...\nजोडीदाराची निवड, हा जितका महत्त्वाचा तितकाच... Read More...\nठाणे येथील आय.पी.एच. या संस्थेतर्फे लग्न करू इच्छिणाऱ्या... Read More...\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nश्री.जिव्हेश्वर स्तुती (Jivheshwar Stuti)\nसमाजाचा इतिहास (Sali History)\nज्ञातिगृहे / धर्मशाळा (Sali Hospice)\nआजपर्यंत आमच्या माहितीनुसार आपल्या समाजाची बहुमोल माहिती बर्‍याच ठिकाणी विखुरलेली आहे. तरीसुद्धा समाजातील काही मान्यवर व्यक्तींनी पुढे येऊन पुस्तकांव्दारे, मासिकं, त्रैमासिकं, समाचार पत्रके इत्यादींतून शक्य तेवढी माहिती समाज बांधवांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.\nसदस्यांसाठी नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2009/04/06/%E0%A4%89%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-11-14T21:30:20Z", "digest": "sha1:PSXS3YUHW6X5LTAFOTY5MOP52VBRUHEJ", "length": 17442, "nlines": 233, "source_domain": "kayvatelte.com", "title": "उगाच काहितरी.. | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← सारेगमप महाराष्ट्राचा आजचा आवाज.\n१५०००….स्टिल लॉंग वे टु गो.. →\nमी हा ब्लॉग का सुरु केला खरी गोष्ट म्हणजे माझं मराठी अगदीच सामान्य. जसं आपण बोलतो, तसंच लिहिता येतं. अलंकारिक भाषा, कठीण कठिण शब्द – की ज्यांचा अर्थ कळण्यासाठी डिक्शनरी बघावी लागेल.. किंवा ’ह्याचा अर्थं काय असेल बरं खरी गोष्ट म्हणजे माझं मराठी अगदीच सामान्य. जसं आपण बोलतो, तसंच लिहिता येतं. अलंकारिक भाषा, कठीण कठिण शब्द – की ज्यांचा अर्थ कळण्यासाठी डिक्शनरी बघावी लागेल.. किंवा ’ह्याचा अर्थं काय असेल बरं’ असा विचार करित बसावे लागेल असे शब्द पण मला येत नाहित.थॊडक्यात म्हणजे साहित्यिक लिखाण करण्याची माझा पिंड नाही-लायकी नाही-.पण जे काही मनात येइल ते सरळ टाइप करतो.\nतर काय झालं एकदा सौ. चा एक लेख छापून आला होता एका साप्ताहिकात ( तसा नेहेमीच येत असतो) . घरी आल्यावर मला वाचायला दिला, माझी पुन्हा एक वाईट सवय आहे, प्रतिक्रिया कोणीही मागितली तरीही अगदी खरी खरी प्रतिक्रिया देतो.त्यातल्या त्यात सौ च्या लेखावरची प्रतिक्रिया जरा जास्तच जहाल असते. तर लेखावरची माझी परखड प्रतिक्रिया ऐकल्यावर, ती मला म्हणाली, दुसऱ्याने लिहिलेल्या लेखाला नावं ठेवणं सोपं आहे, तुम्ही एक पान तरी लिहुन दाखवा\nएकदम चॅलेंज… आणि ते पण मला अरे मी आयुष्यात ऑफिशिअल पत्रा खेरीज कधीच काही लिहिलं नाही, तीच रटाळ पत्रं कधी कस्टमरला, तर कधी इंटर ऑफिस-फार तर लिगल नोटीसेस ला उत्तरं ,इतकाच काय तो लिखाणाशी संबंध..\nत्यानंतर दोन दिवस काय करावं तेच कळत नव्हतं. खरं सांगायचं तर काय लिहावं तेच सुचत नव्हतं. आयला, किती कठिण आहे ना काहीतरी लिहिणं आणि संकल्प केला होता कमीत कमी ३० दिवस दररोज एक आर्टिकल टाकायचं नेटवर..\nपण काहीही सुचत नव्हतं. वाटत होत, की आपली भाषा अगदीच साधी आहे, मराठी व्याकरण अजिबात कळत नाही. कसं लिहायचं तेंव्हा तर शांत बसलो, पण नंतर मात्र विचार केला , काय हरकत आहे तेंव्हा तर शांत बसलो, पण नंतर मात्र विचार केला , काय हरकत आहे लिहायचा प्रयत्न करायला आणि कागद पेन घेउन बसलो. पहिला कागद, वर श्री राम लिहिलं, आणि पेन ने उगाच रेघा ओढल्या..जवळपास तासभर बसलो होतो, पण डोक्या मधे विषयच येत नव्हता, नंतर काहीच जमलं नाही म्हणून शेवटी चुरगळून फेकून दिला.आता हे जे लिहायचे फॅड घेतले आहे डोक्यात त्याचं काहीतरी केलंच पाहिजे.पुन्हा पुन्हा प्रयत्न केला, पण नाही जमलं… म्हणून उगाच दोन चार कागद खराब करुन फाडून फेकले.. 🙂 पण लेख काही तयार झाला नाही.\nखरं सांगु का, सौ.चे लिखाण माझ्यापेक्षा नक्कीच चांगलं आहे , म्हणून तर तिला पैसे मिळतात प्रत्येक लेखाचे आणि मी इथे फुकट खरडत असतो :). अर्थात त्या मधे मला काही कमीपणा वाटत नाही, कारण लिहिणे हा माझा प्रांत नाही.आजपर्यंत फक्त मशिन्स दुरुस्त करणे हे एकच काम केलंय आयुष्यभर. तसं मार्केटींग पण केलं ६-७ वर्षं..पण कस्टमर सर्व्हिस हा पोर्टफोलियो जे चिकटला तो चिकटलाच.\nमोठा प्रश्न होता , ब्लॉग तर सुरु करायचा ठरवलं. ( 13 जानेवारी २००९ ला) पण पहिलं पोस्ट लिहायला २-३ दिवस लागले. अहो, काय लिहावं तेच सुचत नव्हतं. बरं तरीही ब्लॉग चं नाव ’काय वाटेल ते ठेवलं’ होतं, विषयाचं बंधन नसावं म्हणून.तरी पण विषय मिळत नव्हता लिहायला.\nनेमका मी त्याच काळात टूरला गेलो होतो इंदोर, ग्वालियर आणि भोपाळला. लिहायचं म्हटल्या नंतर प्रत्येक गोष्टी मधे ’स्टॊरी’ धुंडाळणं सुरु केलं. तरीही काहीच जमत नव्हत. पण नर्मदेच्या पात्रातुन ओंकारेश्वराचे दर्शन घेउन येतांना ठरवलं की जे काही मनात येइल ते लिहायचं…\nपहिला लेख लिहायला म्हणून कम्प्युटर सुरु केला आणि जे मनात येइल ते टाइप करित गेलो. अक्षरशः २० मिनिटात की बोर्ड बडवत होतो. मग लक्षात आलं की पहिला लेख तयार झालाय..शेवटी एकदाचं जमलं लिहिणं ,आणि मग झाले लिखाण सुरु..\nआणि अजुन एक गोष्ट लक्षात आली, की कॉम्प्युटरवर टाईप करायला बसलं की जमतं लिहायला. विचार करण्याची स्पिड आणि टाय़पिंगची स्पिड मॅच होते म्हणून असेल कदाचित.\nमाझा पहिला लेख ह्या ब्लॉग वर लिहिलेला इथे आहे..\n← सारेगमप महाराष्ट्राचा आजचा आवाज.\n१५०००….स्टिल लॉंग वे टु गो.. →\nअगदी खरं सांगु का, सौ. ला अजुनही माहिती नाही की मी लिहितो म्हणुन. आता सांगावं म्हणतोय. 🙂\nशेवटी प्रेरणा स्थान तेच आहे नां…\nPingback: २ लक्ष आभार… | काय वाटेल ते……..\nहंऽऽ… लिहिणं कठीण आहे खरं. एकाच विषयावर सलग दोन-तीन परिच्छेद (आणि तेही मुद्देसूद) लिहायचे म्हणजे तसं कठीणच काम आहे. पण तुमचं लिखाण सुधारतंय काका. (प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट.. ;-)) आधीचे लेख बरेचसे विस्कळीत होते. इकडून तिकडे गाडी भरकटायची. पण मार्चपासूनचे लेख चांगले आहेत. मुद्देसूद आणि वैचारिक. पण एवढे लेख आहेत की तुमचा सगळा ब्लॉग वाचायला आणखी चार-पाच दिवस लागतील.\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nतुम्ही पण बालक आहात\nछोटीसी कहानी.. भाग १\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/authors/sanjay-kaptan", "date_download": "2018-11-14T21:43:47Z", "digest": "sha1:VLGQXQYGQSIFXDJ5AUKSIKDXPGSKUHX6", "length": 13515, "nlines": 385, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक संजय कप्तान यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nप्रा. डॉ. संजय कप्तान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nप्रा. डॉ. संजय कप्तान ची सर्व पुस्तके\nप्रा. डॉ. संजय कप्तान\nमाय नेम इज बॉन्ड\nप्रा. डॉ. संजय कप्तान\nप्रा. डॉ. संजय कप्तान\nप्रा. डॉ. संजय कप्तान\nग्राहक संरक्षण व शिक्षण\nप्रा. डॉ. संजय कप्तान, प्रोफ. डॉ. प्रल्हाद लढे\nप्रा. डॉ. संजय कप्तान\nप्रा. डॉ. संजय कप्तान\nप्रा. डॉ. संजय कप्तान\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/kalamboli-cemetery-deterioration-1732153/", "date_download": "2018-11-14T22:40:46Z", "digest": "sha1:77KY4LUKG3FPIXOBD5LF562FDW4SOVME", "length": 14092, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Kalamboli Cemetery Deterioration | कळंबोलीत स्मशानाची दुरवस्था | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nकळंबोलीत सेक्टर १२ येथे स्मशानभूमी आहे. तेथील समस्या दूर करण्यात याव्यात, अशी मागणी २०११-१२ पासून करण्यात येत आहे\nचारपैकी दोन दाहिन्या बंद; विधी करण्याच्या जागेत लाकडे\nकळंबोलीतील स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. महानगरपालिका आणि सिडको मात्र जबाबदारीची टोलवाटोलवी करत आहेत.\nकळंबोलीत सेक्टर १२ येथे स्मशानभूमी आहे. तेथील समस्या दूर करण्यात याव्यात, अशी मागणी २०११-१२ पासून करण्यात येत आहे. मे २०१६मध्ये येथे चार शवदाहिन्यांची सोय करण्यात आली. त्यातील दोन दाहिन्यांची दुरवस्था झाल्यामुळे आता त्या वापरायोग्य राहिलेल्या नाहीत. येथे कधी वीजपुरवठा तर कधी पाणीपुरवठा खंडित झालेला असतो. लाकडे ठेवण्यासाठीही जागा नाही. विधी करण्याच्या जागेवर लाकडे ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे उभे राहाण्यासाठीही जागा राहिलेली नाही.\nसिडकोचे अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता व आराखडा या सर्व विभागांची मंजुरी मिळाली की काम केले जाते. अधीक्षक अभियंत्यांनी या कामांना सध्या स्थगिती दिली आहे. तसेच कामे महानगरपालिका करेल असे सांगत हात वर केले आहेत. महापालिकेचे अधिकारी मात्र ही सिडकोचीच जबाबदारी आहे, असा दावा करत आहेत.\n२०११पासून परिसरातील रहिवासी स्मशानभूमीच्या सुधारणेसाठी पाठपुरावा करत आहेत. २०१३ ला सिडकोचे अभियंता सुहास कांबळे व कुंदन घरत यांनी प्रतीक्षागृह इमारतीपासून ते गॅस दाहिनीपर्यंत आवश्यक त्या सर्व सुविधांवरील खर्चाचे अंदाजपत्रक असलेला प्रस्ताव तयार केला होता, मात्र त्याची पुढे काहीच अंमलबजावणी झाली नाही. गेल्या सात वर्षांत ही समस्या सोडवण्यात आलेली नाही.\nसुरक्षारक्षक नसल्यामुळे विजेची उपकरणे, स्वच्छतागृहे यांची मोडतोड करण्यात आली आहे. बाल दफनभूमीची अवस्थाही दयनीय आहे. स्वच्छतेचा अभाव आहे.\nबाल दफनभूमीत नेहमीच जंगल वाढलेले असते. शेडच्या मागील भागात सरपटणारे प्राणी आणि अन्य दंश करणाऱ्या प्राण्यांचा वावर आहे. ही स्मशान कमी आणि जंगल जास्त वाटते. सिडको ही जागा आता पनवेल महानगरपालिकेच्या ताब्यात देणार आहे, असे रोडपालीतील रहिवासी योगेश पगडे, यांनी सांगितले.\nमहानगरपालिका क्षेत्रातील सर्व सेवांचे हस्तांतर झालेले नाही. बांधकामविषयक बाबी अजूनही सिडकोच्या अखत्यारीत आहेत.\n– जमीर लेंगरेकर, उपायुक्त, पनवेल पालिका\nकळंबोली व परिसरात ५-६ लाख लोकवस्ती आहे. एवढय़ा मोठय़ा लोकसंख्येसाठी केवळ एकच स्मशानभूमी आहे. त्यातील चारपैकी दोन शवदाहिन्या निरुपयोगी झाल्या आहेत. त्यामुळे शवदाहिनीसाठी रांग लावावी लागते.\n-आत्माराम गोविंद कदम, रहिवासी\nएकूण चार शवदाहिन्या असून त्यापैकी दोन चांगल्या स्थितीत आहेत उर्वरित दोन दाहिन्यांची दुरुस्ती लवकरच करण्यात येईल\n– गिरीश रघुवंशी, कार्यकरी अभियंता, सिडको\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\nचौथीनंतरच्या प्रत्येक प्रगतीपुस्तकावर बाळासाहेबांची सही - राज ठाकरे\nवकील तरुणीशी शेरेबाजी तरुणांना पडली महागात; तिघांची रवानगी पोलीस कोठडीत\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/4829", "date_download": "2018-11-14T21:48:42Z", "digest": "sha1:7FTVUASKY3V75GJJNFYPUMALF7YULDSS", "length": 17980, "nlines": 337, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वाङ्मयशेती : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वाङ्मयशेती\nशेतकरी चळवळीचे भवितव्य आणि आव्हाने\nशेतकरी चळवळीचे भवितव्य आणि आव्हाने\nRead more about शेतकरी चळवळीचे भवितव्य आणि आव्हाने\nये तू मैदानात : शेतकरी गीत\nये तू मैदानात : शेतकरी गीत\nये तू मैदानात, ये तू मैदानात\nये तू मैदानात, पाईका ये तू मैदानात\nबिगूल फुंकण्या हो तय्यार\nउलवून फेकू गुलाम बेड्या\nजगण्या स्वातंत्र्यात, जगण्या स्वातंत्र्यात\nजगण्या स्वातंत्र्यात, पाईका ये तू मैदानात ||धृ||\nगोरे गेले, काळे आले\nकाळी आई खितपत पडली\nविझल्या अंधारात, विझल्या अंधारात\nविझल्या अंधारात तेवण्या, ये तू मैदानात\nये तू मैदानात, तेवण्या ये तू मैदानात ||१||\nRead more about ये तू मैदानात : शेतकरी गीत\nझाडावर पाखरू बसलं : लावणी\nझाडावर पाखरू बसलं : लावणी\nपाडाशी आला आंबा बघुनी\nआभाळ खुदू खुदू हसलं\nचोच टोचण्यास पोपट बघतंय\nटक लावून एकतार टपलं\nकुणी तरी याssss गं\nमाझ्या धीराचं अवसान खचलं\nझाडावर पाखरू बसलं ...||धृ||\nआडून येती, झाडून येती\nमाझ्या फळांची खादल करती\nकुणी तरी याssss गं\nमाझं काळीज चोळीत थिजलं\nझाडावर पाखरू बसलं ...||१||\nकलम लावली, खतपाणी दिधलं\nकुंपण करुनी जिवापाड जपलं\nकुणी ना आलं, पाणी घालाया\nRead more about झाडावर पाखरू बसलं : लावणी\nपरतून ये तू घरी\nपरतून ये तू घरी\nमेघ गुंजले, पवन रुंजले\n परतून ये तू घरी॥\nसूर्य, तारका, क्षितिज झाकले\nकिर्र ढगांनी गगन वाकले\n परतून ये तू घरी॥\nनाग, चिचुंद्री बिळात घुसले\nकडकडता बघ वीज नभाला\n परतून ये तू घरी॥\nशिवार भिजले, तरूवर निजले\nअश्रू पिऊनी बुबुळं थिजले\n परतून ये तू घरी॥\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥\n- गंगाधर मुटे \"अभय\"\nRead more about ॥सांगा तुकारामा : अभंग-४॥\n॥सांगा तुकारामा : अभंग-३॥\n॥सांगा तुकारामा : अभंग-३॥\n सोडली ना वाट ॥\nतरी का रे अल्पायुषी श्वास बंद केला ॥१॥\n ओठी विठू नाम ॥\nतरी का रे चोपडला \nतुझा देव, धर्म तुझा \nघोर, दु:ख, हीनता, गरिबी \nRead more about ॥सांगा तुकारामा : अभंग-३॥\n॥सांगा तुकारामा : अभंग-२॥\n॥सांगा तुकारामा : अभंग-२॥\nRead more about ॥सांगा तुकारामा : अभंग-२॥\n॥सांगा तुकारामा : अभंग-१॥\n॥सांगा तुकारामा : अभंग-१॥\n- गंगाधर मुटे \"अभय\"\nRead more about ॥सांगा तुकारामा : अभंग-१॥\nमी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका\nमी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका\nलाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो\nमी बी मंत्री होईन म्हणतो...\nभेटला काय, न भेटला काय\nमी तरी आपलं जमवून\nमी बी मंत्री होईन म्हणतो...\nभेटली काय, न भेटली काय\nमी तरी आपला खिसा भरून\nमी बी मंत्री होईन म्हणतो...\nसुटलेत काय, न सुटलेत काय\nसत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो\nRead more about मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका\nखट्याळ रसातली आध्यात्मिक गझल\nखट्याळ रसातली आध्यात्मिक गझल\nहसण्यात जन्म घ्यावा उरकून माणसाने\nप्रज्ञा, कला, प्रितीवर भाळून माणसाने\nदोन्ही मुठी रिकाम्या घेऊन जन्म-मृत्यू\nतृप्तीसवे करावा हनिमून माणसाने\nरागिष्ट रागिणीला देऊन सोडचिठ्ठी\nशांतीसही बघावे बिलगून माणसाने\nमाया, तृषा, मनीषा नेईल आडमार्गा\nलागू नयेच नादी उमजून माणसाने\nकरपाश घट्ट द्याया अथवा विलीन व्हाया\nसुमतीस वश करावे रिझवून माणसाने\nआसक्त कामिनीची छाया पडू न द्यावी\nदीप्तीसमेत ज्योती विझवून माणसाने\nरति, काम, मोह, मत्सर वरचढ-अभय न व्हावे\nमुक्तीकडे निघावे हरखून माणसाने\nRead more about खट्याळ रसातली आध्यात्मिक गझल\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/node/11727", "date_download": "2018-11-14T22:40:06Z", "digest": "sha1:YW24V5V4MSUMMJD7YQ4B42B2XKL3JU5D", "length": 17794, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi agrowon agralekh on crop protection | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंगळवार, 28 ऑगस्ट 2018\nभेसळ, बनावटपणा आढळल्यास अशा कीटकनाशकांची विक्री थांबवून असे प्रकार करणारी व्यक्ती, संस्था, कंपनी आणि विक्रेते यांवर कडक कारवाई व्हायला पाहिजे.\nराज्यात मागील १५ ते २० दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पाऊस सुरू आहे. असे वातावरण खरीप पिकांवरील कीड-रोगास अत्यंत पोषक आहे. खरिपातील कापूस, सोयाबीन, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग आदी पिकांवर रस सोशक किडी; तसेच पाने, फुले, पात्या, बोंडं खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सततच्या पावसाने पिकांची वाढ खुंटली असून, अशी पिके अनेक रोगांनादेखील बळी पडताहेत. मागील वर्षी बोगस कीडनाशके, शिफारस नसताना अनेक कीडनाशकांचे अप्रमाणित मिश्रण आणि फवारणी वेळी आवश्यक ती काळजी घेतली न गेल्याने राज्यात जवळपास ५० शेतकरी, शेतमजुरांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर या वर्षी तरी बनावट कीडनाशकांपासून ते एकंदरीतच पीक संरक्षणाबाबत कृषी विभाग सर्वोतोपरी काळजी घेईल, असे वाटत होते. परंतु तसे काहीही झालेले नाही. मुळात मागणीप्रमाणे प्रमाणित कीटकनाशकांचा राज्यात पुरवठा नाही. बोगस कीटकनाशके बाजारात पोचली आहेत. शेतकऱ्यांनी एखाद्या शिफारशीत कीटकनाशकाची मागणी कृषी सेवा केंद्र चालकाकडे केल्यास, ‘ते कशाला मागता त्याचा बाप देतो नं’ म्हणून भलतेच कीटकनाशक त्यांच्या माथी मारले जात आहे. सोबत टॉनिक, जैविक कीडनाशक, वाढ संजिवके शेतकऱ्यांनी मागणी न करता दिली जात आहेत. या सर्वांचे प्रमाणदेखील कृषी सेवा केंद्र चालकच बिनदिक्कतपणे सांगत आहेत. त्यामुळे या वर्षीदेखील कीडनाशकांची विषबाधा होऊन चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे.\nराज्यात कापसाचे बेकायदेशीर बियाणे मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे. सोयाबीनसह इतर खरीप पिकांच्या बोगस बियाण्यांचा सामना शेतकऱ्यांना या वर्षीही करावा लागला. त्यानंतर शेतकऱ्यांकडून ठरावीक रासायनिक खतांची मागणी वाढली असताना त्यांचा कृत्रिम तुटवडा भासवून ब्लॅकमध्ये अधिक दराने सर्रास विक्री सुरू आहे, तर काही भागात बनावट पोटॅश, डीएपी ही आढळून आले आहे. हे सर्व कमी की काय या वर्षीसुद्धा बोगस, अप्रमाणित कीटकनाशकांचा बाजारात सुळसुळाट झाला आहे. हे सर्व पाहता कृषी निविष्ठांच्या बाबतीत सारे काही अनियंत्रितच असल्याचे दिसून येते. बनावट कीटकनाशक प्रकरणी कृषी आयुक्तांनी चौकशीचे आदेश देऊन यात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईची ताकीद दिली आहे. अशावेळी तक्रार दाखल झालेले, संशयित लॉटबरोबर एकंदरीतच बाजारातील सर्वच कीटकनाशकांचे नमुने घेऊन त्यांची कसून तपासणी व्हायला हवी. यात भेसळ, बनावटपणा आढळल्यास अशा कीटकनाशकांची विक्री थांबवून असे प्रकार करणारी व्यक्ती, संस्था, कंपनी आणि विक्रेते यांवर कडक कारवाई व्हायला पाहिजे. हे करीत असताना खरिपातील पिकांवरील कीड आणि रोग कोणता, त्यासाठी शिफारस असलेले कीडनाशक कोणते, ते किती प्रमाणात वापरायचे, फवारणी करताना काय काळजी घ्यायची याबाबतचे प्रबोधनही वाढवावे लागेल. असे झाले नाही तर शेतकरी स्वतःच्या समाधानासाठी फवारण्या तर करतील, परंतु त्याचे अपेक्षित परिणाम त्यांना मिळणार नाहीत. उलट फवारणीवरील खर्च वाया जाईल, त्याहूनही गंभीर बाब म्हणजे विषबाधा झाली तर शेतकऱ्यांना प्राणास मुकावे लागेल.\nभेसळ कीटकनाशक ऊस पाऊस खरीप कापूस सोयाबीन तूर मूग उडीद भुईमूग groundnut कृषी विभाग विभाग सामना रासायनिक खत chemical fertiliser खत यंत्र machine कृषी आयुक्त\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nदुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...\n‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...\nपरभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...\nसीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...\nब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...\nगोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...\nशेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...\nराज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...\nसंत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...\nफॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...\nचिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...\nउच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...\nआर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...\nखानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...\nजिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...\nराज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...\nदावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...\nसत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...\nदुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...\nसेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/marathi-cinema/sharad-ponkha-will-be-seen-kanika/", "date_download": "2018-11-14T22:52:20Z", "digest": "sha1:NEPVJPJI4SNUECDT72FGLNHAYBO2O2MF", "length": 28346, "nlines": 385, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sharad Ponkha Will Be Seen In Kanika | शरद पोंक्षे झळकणार कनिकामध्ये | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार १५ नोव्हेंबर २०१८\nआंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवात नवी मुंबईतील चमूचे सुयश\nफटाक्यांच्या धुरामुळे मुलांना श्वसनाचा विकार, तज्ज्ञांकडून चिंता\nवाहन सर्व्हिस सेंटरने पदपथ काबीज\nकचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना\nभरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र\nभारतात अमेरिकन विद्यार्थ्यांचा ओढा वाढला; भारतातील अभ्यासक्रमांना पसंती\nमाझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे\nपैसे नसल्याने सानुग्रह अनुदानास विलंब, तारीख जाहीर करण्यास महाव्यवस्थापकांचा नकार\nहायकोर्टाच्या वकिलाच्या मुलीचा विनयभंग; जुहू पोलिसांनी केली तिघांना अटक\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 नोव्हेंबर\nDeepika Ranveer Wedding: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचे हे काही फोटो सोशल मीडियावर झाले व्हायरल\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांच्याआधीच विकिपीडियाने जाहीर केले त्यांचे लग्न\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण अडकले लग्नबेडीत\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: 'दीपवीर'च्या रिसॉर्टमधील एका रुमची किंमत ऐकून व्हाल अवाक्\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: दीपिका पादुकोण व रणवीर सिंग या दोघांचीही नजर काढा - करण जोहर\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nव्रण जाण्यासाठी बोटॉक्स तंत्रज्ञानाचा शोध\nपेडिक्योर करण्यासाठी 'या' नॅचरल ऑइल्सचा वापर करा\nदीपिका पादुकोणचे 'हे' 5 रिल लाइफ ब्राइडल लूक नक्की पाहा\nखजुराचा गुळ एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल\nChildren's Day : बालपणी तुम्हीदेखील ऐकल्या असतील 'या' धमक्या\nहैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी तेलंगणा राष्ट्र समितीकडून 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर\nमुंबईत उद्यापासून १० टक्के पाणीकपात लागू, स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय पाणीकपातीचा निर्णय.\nराजस्थानमध्ये भाजपची 31 जागांसाठी दुसरी यादी जाहीर\nदिल्लीतील मीराबागमध्ये अनेक वाहने एकमेकांना धडकली; एक ठार 8 जखमी\nपुणेः नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी महेश राऊत याची त्वरीत वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाचे आदेश.\nगडचिरोली : ग्यारापत्ती-सावरगाव मार्गावर नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग पोलिसांनी केले निकामी\nराजस्थानमधील नागौरचे भाजपा आमदार हबीबुर रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nनवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून 8 जानेवारीपर्यंत; राफेल, राम मंदिर, तिहेरी तलाक सारखे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता\nमुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणीकपात; पुरवठ्याची वेळेतही 15 टक्क्यांची कपात; स्थायी समितीला अंधारात ठेऊन निर्णय\nमुंबई- बेस्ट कर्मचा-यांच्या बाेनसचा वाद चिघळला. बाेनस कधी देणार याबाबत महाव्यवस्थापकांचे माैन. विराेधी पक्षांचा सभात्याग\nश्रीहरिकोटा येथून जीसॅट-२९ उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण\nयवतमाळ : शेंबाळपिंप्री येथील कुख्यात हातभट्टीवाला MPDA अंतर्गत स्थानबद्ध, खंडाळा पोलिसांची कारवाई\nयवतमाळ : शहरातील दत्त चौक भाजी मार्केट मागे राजरोसपणे मटका अड्डा सुरू आहे.\nजम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे मुगल रोड बंद करण्यात आला आहे.\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nहैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी तेलंगणा राष्ट्र समितीकडून 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर\nमुंबईत उद्यापासून १० टक्के पाणीकपात लागू, स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय पाणीकपातीचा निर्णय.\nराजस्थानमध्ये भाजपची 31 जागांसाठी दुसरी यादी जाहीर\nदिल्लीतील मीराबागमध्ये अनेक वाहने एकमेकांना धडकली; एक ठार 8 जखमी\nपुणेः नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी महेश राऊत याची त्वरीत वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाचे आदेश.\nगडचिरोली : ग्यारापत्ती-सावरगाव मार्गावर नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग पोलिसांनी केले निकामी\nराजस्थानमधील नागौरचे भाजपा आमदार हबीबुर रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nनवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून 8 जानेवारीपर्यंत; राफेल, राम मंदिर, तिहेरी तलाक सारखे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता\nमुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणीकपात; पुरवठ्याची वेळेतही 15 टक्क्यांची कपात; स्थायी समितीला अंधारात ठेऊन निर्णय\nमुंबई- बेस्ट कर्मचा-यांच्या बाेनसचा वाद चिघळला. बाेनस कधी देणार याबाबत महाव्यवस्थापकांचे माैन. विराेधी पक्षांचा सभात्याग\nश्रीहरिकोटा येथून जीसॅट-२९ उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण\nयवतमाळ : शेंबाळपिंप्री येथील कुख्यात हातभट्टीवाला MPDA अंतर्गत स्थानबद्ध, खंडाळा पोलिसांची कारवाई\nयवतमाळ : शहरातील दत्त चौक भाजी मार्केट मागे राजरोसपणे मटका अड्डा सुरू आहे.\nजम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे मुगल रोड बंद करण्यात आला आहे.\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nAll post in लाइव न्यूज़\nशरद पोंक्षे झळकणार कनिकामध्ये\nशरद पोंक्षे यांनी आतापर्यंत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. अग्निहोत्र, वादळवाट यांसारख्या प्रसिद्ध मालिकेत त्यांनी काम केले आहे. अग्निहोत्र या मालिकेतील त्यांची भूमिका तर प्रचंड गाजली होती. तसेच मोकळा श्वास, तप्तपदी यांसारख्या मराठी चित्रपटातदेखील ते झळकले आहेत. एक अतिशय चांगले अभिनेते म्हणून शरद पोंक्षे यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचे नथुराम गोडसे हे तर प्रचंड प्रसिद्ध आहे. या नाटकाचा विषय हा खूप वेगळा असल्याने हे नाटक चांगलेच वादात अडकले होते. पण तरीही या नाटकाचे आतापर्यंत अनेक प्रयोग झाले आहेत. एवढेच नव्हे तर ब्लॅक फ्रायडे, हे राम यांसारख्या हिंदी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे.\nशरद पोंक्षे प्रेक्षकांना आता एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. कनिका या त्यांच्या आगामी चित्रपटात ते एका वेगळ्याच व्यक्तिरेखेत झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटातील त्यांच्या व्यक्तिरेखेची सध्या चांगलीच चर्चा आहे. कनिका हा एक भयपट असणार आहे. या चित्रपटाची कथा खूपच वेगळी आहे. या चित्रपटात शरद पोंक्षे यांच्यासोबत चैत्राली गुप्ते प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. चैतालीने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. सत्ताधीश या नाटकामुळे ती नावारूपाला आली. चैताली ही अभिनेत्री भार्गवी चिरमुलेची बहीण तर अभिनेता लोकेश गुप्तेची पत्नी आहे.\nकनिका या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर मनोहर करत असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\n‘व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अॅण्ड चॉकलेट’ लवकरच चित्रपटगृहात\nवैभव तत्ववादीने सोशल मीडियावर शेअर केला सेटवरील फोटो\nभूषण प्रधान गुणगुणतोय, हा सागरी किनारा….. समुद्र किनाऱ्यावर समाधान शोधतोय भूषण…\n''आमच्या 'ही'च प्रकरण''च्या प्रयोगादरम्यान अवयवदानाची केली जनजागृती\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं...कुणी येणार गं...’ हे गाणे ऐकले का\n'हा' दिग्दर्शक ठरला सई ताम्हणकरसाठी लकी चार्म\n चिंता सोडा आम्ही सांगतो\nThugs of Hindostan Movie Review :जाणून घ्या कसा आहे ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’\nLust Stories Review: प्रेमाच्या सीमा, नात्यांची घालमेल दाखवणारा मस्ट वॉच 'लस्ट स्टोरीज' 15 November 2018\nSacred Games Review : बॉलिवूडसाठी धोक्याची घंटी असलेला मस्ट वॉच ‘सेक्रेड गेम्स’\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nडिस्टिंक्शन फर्स्ट क्लास काठावर पास नापास\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदीपिका पादुकोणबालदिनमराठा आरक्षणमधुमेहदीप- वीरजवाहरलाल नेहरूस्टेन लीआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपसोनाली बेंद्रेराफेल डील\nसिद्धार्थचं नवं घर तुम्ही पाहिलंत का \nबालदिन विशेष- बचपन की यारी फिर ना आयेगी दोबारा....\nसर्वाधिक बोली लागलेला दुर्मीळ हिरा\nपेडिक्योर करण्यासाठी 'या' नॅचरल ऑइल्सचा वापर करा\nनिसर्गसौंदर्यच नव्हे तर उत्तम फोटोग्राफीसाठीही प्रसिद्ध आहेत ही ठिकाणे\nचंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे इंस्टावर आपल्या ट्रेडिशनल अंदाजाने चाहत्यांना पाडतेय भुरळ\nChildren's Day : बालपणी तुम्हीदेखील ऐकल्या असतील 'या' धमक्या\nOnePlus 6T चा विचार करताय...सातवा अवतार पाहून घ्यायची हिंमतही होणार नाही...\nDeepVeer Wedding: दीपिका-रणवीरचे 'हे' फोटो पाहिलेत का\n'अशा' मुलींशी कधीच करू नका लग्न; आयुष्यभर होईल पश्चाताप\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\nसापासोबत स्टंटबाजी करणाऱ्या युवकाचा वनविभागाकडून शोध सुरू\nनाशिक : आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या आंदोलन\nनाशिकमध्ये नोटांबदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे धरणे आंदोलन\nनोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन\nआंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवात नवी मुंबईतील चमूचे सुयश\nफटाक्यांच्या धुरामुळे मुलांना श्वसनाचा विकार, तज्ज्ञांकडून चिंता\nवाहन सर्व्हिस सेंटरने पदपथ काबीज\nकचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना\nभरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र\nअयोध्येमध्ये 1992 सारखी स्थिती होईल; सुरक्षा पुरवा अन्यथा...मौलवींना धास्ती\nमाझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे\nडीएसके यांना महारेराचा दणका, ग्राहकांना व्याजासहित पैसे देण्याचे आदेश\nMaratha Reservation: येत्या 15 दिवसांत मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेल- मुख्यमंत्र्यांचा दावा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीची लिफ्ट बंद पडली अन् मोदी अडकले\nRafale Deal: राफेल कराराच्या सीबीआय चौकशीबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/nsa-ajit-doval-in-us-1751123/", "date_download": "2018-11-14T22:01:51Z", "digest": "sha1:2EOLDJVM6RP7WEYSF5MN6NZ4KJWSBWQQ", "length": 12548, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "NSA Ajit Doval in US | राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल यांची अमेरिकेत अधिकाऱ्यांशी चर्चा | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल यांची अमेरिकेत अधिकाऱ्यांशी चर्चा\nराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल यांची अमेरिकेत अधिकाऱ्यांशी चर्चा\nडोव्हल यांनी ट्रम्प प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेटीगाठी सुरू केल्या\nभारत व अमेरिका यांच्यात दोन अधिक दोन संवादाची प्रक्रिया अलीकडेच दिल्लीत पार पडल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल हे ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी वॉशिंग्टनला गेले आहेत.\nडोव्हल यांनी ट्रम्प प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेटीगाठी सुरू केल्या असून, त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या फॉगी बॉटम मुख्यालयात मंत्री माइक पॉम्पिओ यांची भेट घेण्याचे ठरवले आहे. ते त्यांचे समपदस्थ जॉन बोल्टन यांनाही भेटणार असून संरक्षण खात्यातील अधिकाऱ्यांशीही चर्चा करणार आहेत. डोव्हल यांच्या भेटीविषयी व्हाइट हाऊस व वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाने काहीही सांगितलेले नाही.\nपरराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या हिथर नोएर्ट यांनी सांगितले, की भारत हा अमेरिकेचा जवळचा मित्र आहे. हिथर या पॉम्पिओ यांच्यासमवेत गेल्या आठवडय़ात दिल्लीमध्ये दोन अधिक दोन संवादासाठी उपस्थित होत्या. त्यांनी एका सांगितले, की दोन्ही देशात लोकपातळीवर चांगला संपर्क आहे. त्यामुळे भेटीगाठी व संवाद होणार हे उघड आहे.\nकम्युनिकेशन्स कम्पॅटिबिलिटी अँड सिक्युरिटी अ‍ॅरेंजमेंट म्हणजे कॉमकासा कराराबाबत त्यांनी सांगितले, की हा महत्त्वाचा करार बराच काळपासून प्रलंबित होता. या करारामुळे रोजगाराला प्राधान्य मिळणार असून लष्करी सहकार्यही वाढणार आहे. डोव्हाल यांच्या भेटीत द्विपक्षीय व सुरक्षा संबंधांवर चर्चा होणार असून, त्यात दहशतवादाच्या मुद्दय़ाचा समावेश राहील.\nअमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतभेटीची पूर्वतयारीही यात केली जाणार आहे. ट्रम्प यांनी मोदी यांचे भारतभेटीचे निमंत्रण स्वीकारले आहे. २६ जानेवारी २०१९ रोजी प्रजासत्ताकदिन संचलनासाठी ट्रम्प यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले असले तरी त्यांच्या कोणत्या तारखा उपलब्ध आहेत याच्यावर चर्चा सुरू आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\nचौथीनंतरच्या प्रत्येक प्रगतीपुस्तकावर बाळासाहेबांची सही - राज ठाकरे\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nVideo : भर कार्यक्रमात किसिंगच्या त्या प्रकरणाबद्दल काजल म्हणते..\nवकील तरुणीशी शेरेबाजी तरुणांना पडली महागात; तिघांची रवानगी पोलीस कोठडीत\nराज ठाकरेंना सचिनकडून 'ही' गोष्ट शिकायला आवडेल\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nहंगामापूर्वीच गोड रसाळ द्राक्षांची आवक\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअंबरनाथमध्ये घर घेऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/television/therefore-mukta-barve-made-shortback-small-screen/", "date_download": "2018-11-14T22:17:39Z", "digest": "sha1:6SQSKH72SY7QC6O6GMLGHHXKJKYS6GRZ", "length": 38098, "nlines": 393, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Therefore, Mukta Barve Made A Shortback On The Small Screen | म्हणून मुक्ता बर्वेने छोट्या पडद्यावर केले कमबॅक | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार १५ नोव्हेंबर २०१८\nआंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवात नवी मुंबईतील चमूचे सुयश\nफटाक्यांच्या धुरामुळे मुलांना श्वसनाचा विकार, तज्ज्ञांकडून चिंता\nवाहन सर्व्हिस सेंटरने पदपथ काबीज\nकचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना\nभरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र\nभारतात अमेरिकन विद्यार्थ्यांचा ओढा वाढला; भारतातील अभ्यासक्रमांना पसंती\nमाझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे\nपैसे नसल्याने सानुग्रह अनुदानास विलंब, तारीख जाहीर करण्यास महाव्यवस्थापकांचा नकार\nहायकोर्टाच्या वकिलाच्या मुलीचा विनयभंग; जुहू पोलिसांनी केली तिघांना अटक\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 नोव्हेंबर\nDeepika Ranveer Wedding: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचे हे काही फोटो सोशल मीडियावर झाले व्हायरल\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांच्याआधीच विकिपीडियाने जाहीर केले त्यांचे लग्न\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण अडकले लग्नबेडीत\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: 'दीपवीर'च्या रिसॉर्टमधील एका रुमची किंमत ऐकून व्हाल अवाक्\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: दीपिका पादुकोण व रणवीर सिंग या दोघांचीही नजर काढा - करण जोहर\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nव्रण जाण्यासाठी बोटॉक्स तंत्रज्ञानाचा शोध\nपेडिक्योर करण्यासाठी 'या' नॅचरल ऑइल्सचा वापर करा\nदीपिका पादुकोणचे 'हे' 5 रिल लाइफ ब्राइडल लूक नक्की पाहा\nखजुराचा गुळ एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल\nChildren's Day : बालपणी तुम्हीदेखील ऐकल्या असतील 'या' धमक्या\nहैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी तेलंगणा राष्ट्र समितीकडून 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर\nमुंबईत उद्यापासून १० टक्के पाणीकपात लागू, स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय पाणीकपातीचा निर्णय.\nराजस्थानमध्ये भाजपची 31 जागांसाठी दुसरी यादी जाहीर\nदिल्लीतील मीराबागमध्ये अनेक वाहने एकमेकांना धडकली; एक ठार 8 जखमी\nपुणेः नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी महेश राऊत याची त्वरीत वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाचे आदेश.\nगडचिरोली : ग्यारापत्ती-सावरगाव मार्गावर नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग पोलिसांनी केले निकामी\nराजस्थानमधील नागौरचे भाजपा आमदार हबीबुर रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nनवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून 8 जानेवारीपर्यंत; राफेल, राम मंदिर, तिहेरी तलाक सारखे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता\nमुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणीकपात; पुरवठ्याची वेळेतही 15 टक्क्यांची कपात; स्थायी समितीला अंधारात ठेऊन निर्णय\nमुंबई- बेस्ट कर्मचा-यांच्या बाेनसचा वाद चिघळला. बाेनस कधी देणार याबाबत महाव्यवस्थापकांचे माैन. विराेधी पक्षांचा सभात्याग\nश्रीहरिकोटा येथून जीसॅट-२९ उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण\nयवतमाळ : शेंबाळपिंप्री येथील कुख्यात हातभट्टीवाला MPDA अंतर्गत स्थानबद्ध, खंडाळा पोलिसांची कारवाई\nयवतमाळ : शहरातील दत्त चौक भाजी मार्केट मागे राजरोसपणे मटका अड्डा सुरू आहे.\nजम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे मुगल रोड बंद करण्यात आला आहे.\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nहैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी तेलंगणा राष्ट्र समितीकडून 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर\nमुंबईत उद्यापासून १० टक्के पाणीकपात लागू, स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय पाणीकपातीचा निर्णय.\nराजस्थानमध्ये भाजपची 31 जागांसाठी दुसरी यादी जाहीर\nदिल्लीतील मीराबागमध्ये अनेक वाहने एकमेकांना धडकली; एक ठार 8 जखमी\nपुणेः नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी महेश राऊत याची त्वरीत वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाचे आदेश.\nगडचिरोली : ग्यारापत्ती-सावरगाव मार्गावर नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग पोलिसांनी केले निकामी\nराजस्थानमधील नागौरचे भाजपा आमदार हबीबुर रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nनवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून 8 जानेवारीपर्यंत; राफेल, राम मंदिर, तिहेरी तलाक सारखे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता\nमुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणीकपात; पुरवठ्याची वेळेतही 15 टक्क्यांची कपात; स्थायी समितीला अंधारात ठेऊन निर्णय\nमुंबई- बेस्ट कर्मचा-यांच्या बाेनसचा वाद चिघळला. बाेनस कधी देणार याबाबत महाव्यवस्थापकांचे माैन. विराेधी पक्षांचा सभात्याग\nश्रीहरिकोटा येथून जीसॅट-२९ उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण\nयवतमाळ : शेंबाळपिंप्री येथील कुख्यात हातभट्टीवाला MPDA अंतर्गत स्थानबद्ध, खंडाळा पोलिसांची कारवाई\nयवतमाळ : शहरातील दत्त चौक भाजी मार्केट मागे राजरोसपणे मटका अड्डा सुरू आहे.\nजम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे मुगल रोड बंद करण्यात आला आहे.\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nAll post in लाइव न्यूज़\nम्हणून मुक्ता बर्वेने छोट्या पडद्यावर केले कमबॅक\nरंगभूमी, सिनेमा आणि मालिका अशा विविध क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे. दमदार अभिनयानं मुक्तानं रसिकांवर मोहिनी घातली आहे. रसिकांची हीच लाडकी अभिनेत्री आता छोट्या पडद्यावर परतली आहे. रुद्रम या मालिकेच्या माध्यमातून मुक्ता रसिकांच्या भेटीला आली आहे. एक अनपेक्षित अनुभव देणाऱ्या ‘ती' च्या प्रतिशोधाचा थरार छोट्या पडद्यावर रसिकांना पाहायला मिळणार आहे. याचनिमित्ताने मुक्ता बर्वेशी केलेली ही खास बातचीत.\nपाच वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करते आहे. ही मालिका स्वीकारण्याचं काही खास कारण होते ते जाणून घ्यायला आवडेल \nब-याच वर्षांपासून शो करायचं मनात होतं. सिनेमांच्या कमिटमेन्ट्समुळे सगळ्या गोष्टींना वेळ देणं कठीण होतं. तसं पाहायला गेलं तर मला मुळात टीव्हीवर काम करायला खूप आवडतं. मात्र मला हवे तसे शो आणि हवी तशी भूमिका मिळाल्या नाहीत. माझ्या वाट्याला काही स्क्रीन शोज आले. मध्यंतरीच्या काळात मी सिनेमात बिझी झाले. मात्र आता ब-याच वर्षांनी म्हणजेच तब्बल पाच वर्षानंतर छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे. 'रुद्रम' ही मालिका एक इमोशनल थ्रिलर स्वरुपाची आहे.लग्नासंदर्भातली आणि पॉझिटिव्ह मार्गाने पुढे जाणारी या मालिकेची कथा आहे. जेव्हा कुणावर अन्याय होतो तेव्हा कोणत्या थराला जाऊन ती आवाज उठवते. असं या मालिकेचं कथानक आहे. या मालिकेचे लेखन गिरीश जोशी यांचं असून विनोद लव्हेकरनं या मालिकेचं दिग्दर्शन केले आहे. मालिकेचा स्टार्ट टू एंड मला माहिती आहे. सिनेमाच्या शेड्युलप्रमाणे मालिकेचे शूटही झालंय. सगळे वेळेत जमून आले आहे. मालिकेची स्टारकास्टही तगडी आहे. वंदना गुप्ते, सतीश राजवाडे, डॉ. मोहन आगाशे, संदीप पाठक, किरण करमरकर आणि अन्य दिग्गज नावं या मालिकेशी जोडली गेली आहेत. उत्तमोत्तम आणि दर्जेदार कलाकारांची मांदियाळी हे या मालिकेचं आकर्षण आहे. विशेष म्हणजे सगळ्यात वेगाने घडणारी आणि तरीही केवळ ठराविक भागांमध्ये संपणारी ही गोष्ट आहे. त्यामुळेच रसिकांसाठी ही मालिका एक पर्वणी ठरणार आहे.\nछोट्या पडद्याशी तुझं जुनं नातं आहे. मात्र इतक्या वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतल्यावर तुला काय स्थित्यंतरं जाणवली आहेत \nआता खूप बदल झाले आहेत. आधी मी काम केलेल्या मालिकांचं इनडोअर शूटिंग व्हायचं. त्यात आता मोठा बदल झाला आहे. सध्या मी केलेल्या मालिकांचे आऊटडोअर शूट केले आहे. आऊटडोअर शूट करताना ब-याच गोष्टींवर लक्ष ठेवणं गरजेचं असतं. विशेषतःखूप अॅलर्ट राहावं लागतं कारण कमी वेळात परफेक्ट सीन तुम्हाला द्यावा लागतो. रिअल लोकेशन्सवर काम करण्याचीही मजा वेगळीच आहे,शिवाय ते काम एक वेगळा अनुभव देऊन जातं. ब-याचदा असं होतं की एखाद्या रिक्षात सीन शूट करायचा असतो तेव्हा त्या रिक्षात दिग्दर्शक नसतो. मग अशावेळी कलाकारालाच तो सीन कसा होतो आहे याचीही काळजी घ्यावी लागते. सध्या मालिकांमध्ये रिअल लोकेशन शूट करतानाचे शॉट्स आपण पाहतो. मालिकांमध्ये रिअॅलिस्टिक गोष्टी वाढल्या आहेत. ब-याच नवनवीन गोष्टी आणि बदल दिवसागणिक पाहायला मिळतात.यासोबतच छोट्या पडद्याबाबत झालेला खूप मोठा बदल म्हणजे प्रमोशन.वेगवेगळ्या माध्यमांमधून मालिकांचं प्रमोशन करण्यात येतं. प्रमोशनसाठी नवनवे फंडे वापरले जात आहेत. असंच एक वेगळं प्रमोशन मीसुद्धा केलं. मी माझा एक व्हिडीओ केला तो अपलोड करण्याआधी सगळ्यांना विश्वासात घेतलं. विशेषतः माझ्या आईला या सगळ्या व्हिडीओची कल्पना देत तो फेसबुकवर टाकणार आहे असं तिला सांगितलं. फेसबुकवर व्हिडीओ अपलोड करताच त्याला तुफान प्रतिसाद लाभला. मुक्ता खरंच कोणत्या संकटात आहे की काय असं रसिकांना वाटू लागलं. ब-याच कमेंट्सवर कमेंट येऊ लागल्या. हा प्रमोशनल व्हिडीओ नसून खराखुराच व्हिडीओ असल्याचं अनेकांना वाटलं. सगळ्या कमेंट्स आणि व्हिडीओला मिळणारा प्रतिसाद पाहून वाटलं की आयडिया वर्कआऊट होत आहे. मग यानंतर लगेचच शोची घोषणा करण्यात आली.\nमालिका पाहायला तुला वेळ मिळतो का लेखनाच्या दर्जाबद्दल तुला काय वाटतं \nबिझी शेड्युल असल्याने फार काही पाहता येत नाही. त्यातल्या त्यात रिअॅलिटी शोज किंवा न्यूज बघते. वेळ मिळालाच तर फार फार एखाद्या मालिकेचा एपिसोड बघते. शूटिंगच्या बिझी शेड्युल असल्याने फार काही करणं शक्य होत नाही. सध्या मालिकांमध्ये कोणता ट्रेंड सुरु आहे हे माहित नाही. माझ्या मते ते इतकं महत्त्वाचं नाही. कारण एखादं इतकं तगडं आणि सशक्त असं लिखाण समोर येतं की ज्यामुळे संबंधित नाटक असो वा मालिका त्याची ख-या अर्थाने दिवाळीच असते.\nतुझ्या आरजे या नव्या इनिंगविषयी जाणून घ्यायला आवडेल \nनाटक, सिनेमा, मालिका अशा तिन्ही माध्यमांनंतर आता एका चौथ्या माध्यमाशीही मी जोडली गेली आहे. सध्या आरजे म्हणून काम करण्याचा आनंद घेत आहे. मी सादर करत असलेल्या कार्यक्रमांचं आठ शहरांमध्ये प्रसारण होतं.आरजे म्हणून काम करणं एक वेगळं चॅलेंज आहे असं मला वाटतं. ते खूप रिअॅलिस्टिक असतं. त्यामुळे घराघरात पोहचते, शिवाय रेडिओमुळे आवाज एक नवी ओळख बनते. माझ्या मते प्रत्येक माध्यमाचं वेगळं महत्त्व आहे. त्यामुळे विविध माध्यमांत वावरताना, काम करताना खूप मजा येते.\nवेबसिरीज हा प्रकार खूप प्रचलित आणि लोकप्रिय होत चालला आहे.वेबसिरीज करण्याचा तुझा काही विचार आहे का \nखरं सांगायचं तर माझं नाटक 'कोडमंत्र' ही खूप चांगलं सुरू आहे. त्याला रसिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. एक निर्माती म्हणून जबाबदारी पार पडत असताना सगळ्याच गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. जास्तीत जास्त नाटकाचे प्रयोग कसे होतील यावर माझा भर असतो. मुळात त्या नाटकावर बॅकस्टेज आर्टिस्टची घरं चालतात. या सगळ्या गोष्टींवर लक्ष देताना वेळेमुळं माझ्यावर खूप मर्यादा आहेत.शिवाय नाटक करता करता सिनेमाही करते.लवकरच दोन ते तीन सिनेमांचं शूटिंग सुरु करणार आहे. त्यामुळे रंगभूमी, सिनेमा आणि मालिका हे सध्या एन्जॉय करत असल्याने वेबसिरीजचा सध्या विचार नाही. काही करायचं असेन तर ते करेन ज्यात काही मर्यादा नसतील.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमुंबईतल्या जिज्ञासाच्या प्रश्नावलींमुळे परीक्षकाच्या नाकात येतो दम\nकर्णाच्या भूमिकेसाठी पंकज धीर देणार या अभिनेत्याला प्रशिक्षण\nनवराज हंसकला आहे या गोष्टीचे वेड, जिथे जातो तिथे खरेदी करतो या गोष्टी \nसावधान इंडियाने १०० भागांचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल सुशांत सिंगने असा केला आपला आनंद साजरा\nकिंशुक महाजनची 'या' मालिकेत होणार एंट्री\nChildren's Day Special : छोट्या पडद्यावरील या प्रसिद्ध अभिनेत्रीचा पाहा लहानपणीचा फोटो\n चिंता सोडा आम्ही सांगतो\nThugs of Hindostan Movie Review :जाणून घ्या कसा आहे ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’\nLust Stories Review: प्रेमाच्या सीमा, नात्यांची घालमेल दाखवणारा मस्ट वॉच 'लस्ट स्टोरीज' 15 November 2018\nSacred Games Review : बॉलिवूडसाठी धोक्याची घंटी असलेला मस्ट वॉच ‘सेक्रेड गेम्स’\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nडिस्टिंक्शन फर्स्ट क्लास काठावर पास नापास\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदीपिका पादुकोणबालदिनमराठा आरक्षणमधुमेहदीप- वीरजवाहरलाल नेहरूस्टेन लीआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपसोनाली बेंद्रेराफेल डील\nसिद्धार्थचं नवं घर तुम्ही पाहिलंत का \nबालदिन विशेष- बचपन की यारी फिर ना आयेगी दोबारा....\nसर्वाधिक बोली लागलेला दुर्मीळ हिरा\nपेडिक्योर करण्यासाठी 'या' नॅचरल ऑइल्सचा वापर करा\nनिसर्गसौंदर्यच नव्हे तर उत्तम फोटोग्राफीसाठीही प्रसिद्ध आहेत ही ठिकाणे\nचंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे इंस्टावर आपल्या ट्रेडिशनल अंदाजाने चाहत्यांना पाडतेय भुरळ\nChildren's Day : बालपणी तुम्हीदेखील ऐकल्या असतील 'या' धमक्या\nOnePlus 6T चा विचार करताय...सातवा अवतार पाहून घ्यायची हिंमतही होणार नाही...\nDeepVeer Wedding: दीपिका-रणवीरचे 'हे' फोटो पाहिलेत का\n'अशा' मुलींशी कधीच करू नका लग्न; आयुष्यभर होईल पश्चाताप\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\nसापासोबत स्टंटबाजी करणाऱ्या युवकाचा वनविभागाकडून शोध सुरू\nनाशिक : आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या आंदोलन\nनाशिकमध्ये नोटांबदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे धरणे आंदोलन\nनोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन\nकचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना\nभरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र\n४५ दिवसांत कुर्ला-अंधेरी रस्त्याचे रुंदीकरण करा\nमहिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला, दोन हल्लेखोरांवर गुन्हा दाखल\nव्रण जाण्यासाठी बोटॉक्स तंत्रज्ञानाचा शोध\nअयोध्येमध्ये 1992 सारखी स्थिती होईल; सुरक्षा पुरवा अन्यथा...मौलवींना धास्ती\nमाझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे\nडीएसके यांना महारेराचा दणका, ग्राहकांना व्याजासहित पैसे देण्याचे आदेश\nMaratha Reservation: येत्या 15 दिवसांत मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेल- मुख्यमंत्र्यांचा दावा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीची लिफ्ट बंद पडली अन् मोदी अडकले\nRafale Deal: राफेल कराराच्या सीबीआय चौकशीबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/82-voting-for-Gram-Panchayats/", "date_download": "2018-11-14T21:53:05Z", "digest": "sha1:ZA3LINOC66QIIPFXZOTX5TDKZIM6JSIX", "length": 6106, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ग्रामपंचायतींसाठी ८२% मतदान | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › ग्रामपंचायतींसाठी ८२% मतदान\nजिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरासरी 81.62 टक्के मतदान झाले आहे. सोमवारी सकाळी दहा वाजता त्या-त्या तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. आगामी पाच वर्षांसाठी कोण गावकारभारी होणार, याची मात्र सर्वत्र उत्सुकता ताणली गेली आहे.\nमाहे जून ते सप्टेंबर 2018 या कालावधीत मुदत संपणार्‍या जिल्ह्यातील 75 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात जाहीर केला होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. त्यामुळे बारागाव नांदूर, वडगाव गुप्‍ता, चितळी, लोणी व्यंकनाथ, कान्हूरपठार, मुकिंदपूर, देसवंडी आदींसह 70 ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्यपदाच्या निवडीसाठी काल (दि.27) मतदान झाले. या सर्व ग्रामपंचायतींच्या मतदानासाठी जिल्हा प्रशासनाने 241 मतदान केंद्र निश्‍चित केली होती. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी व एक शिपाई असे एकूण पाच कर्मचारी नियुक्‍तीस होते.\nसकाळी साडेसात वाजता मतदानास प्रारंभ झाला. 70 ग्रामपंचायतींसाठी एकूण 1,24,654 मतदारांपैकी 1,1,738 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. अकोले तालुक्यातील 9 ग्रामपंचायतींसाठी 72 टक्के, संगमनेर तालुक्यातील एका ग्रामपंचायतीसाठी 92.18 टक्के, कोपरगाव तालुक्यातील 9 ग्रामपंचायतींसाठी 80.77 टक्के मतदान झाले. राहाता तालुक्यातील एका ग्रामपंचायतीसाठी 83.73 टक्के, राहुरी तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींसाठी 78.84 टक्के, नेवासा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी 64.68 टक्के, नगर तालुक्यातील एका ग्रामपंचायतींसाठी 90 टक्के, पारनेर तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी 86.80 टक्के, पाथर्डी तालुक्यातील सात ग्रामपंचायतींसाठी 89.73 टक्के, शेवगाव तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींसाठी 84.40 टक्के, कर्जत तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी 90.82 टक्के, जामखेड व श्रीगोंदा तालुक्यांतील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीसाठी अनुक्रमे 90.50 व 84.63 टक्के मतदान झाले.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-Road-parking-action-issue/", "date_download": "2018-11-14T22:10:31Z", "digest": "sha1:OQHWSKGPDYVWJF2LWAVNHCTLYH2S5XM5", "length": 6795, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रस्त्यांवर लावण्यात येणार्‍या वाहनांवर कारवाई | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › रस्त्यांवर लावण्यात येणार्‍या वाहनांवर कारवाई\nरस्त्यांवर लावण्यात येणार्‍या वाहनांवर कारवाई\nवाढते अपघात आणि यामध्ये दुचाकी चालकांचे बळी याकडे लक्ष देऊन हेल्मेटसक्‍ती अमंलबजावणी सुरू झाली आहे. रहदारीचे नियम पाळण्याबाबत विविध प्रकारे जनजागृती उपक्रम हाती घेतले जाणार आहे. त्याचबरोबर कॉलेज आणि हॉस्पिटलसमोर होणार्‍या वाहनांच्या गर्दीला आळा घालण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्‍त डॉ. डी. सी. राजप्पा यांनी दिली. शहरातील शक्‍ती पोलिस व्यवस्थेबाबत बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी पोलिस आयुक्‍तांवर महाविद्यालय आणि रूग्णालयांसमोर होणारी वाहनांची गर्दी तसेच रिक्षा मीटरसक्‍तीसंदर्भात प्रश्‍नाची सरबत्ती केली. यावेळी राजप्पा म्हणाले, आयुक्‍तपदाची सूत्रे हाती घेऊन अद्याप महिनाही झालेला नाही.\nशहरातील गुन्हेगारी आणि रहदारीसंदर्भात अधिकार्‍यांसोबत सातत्याने बैठका घेतल्या जात आहेत. महाविद्यालय आणि रूग्णालयांसमोरील रस्त्यांवर होणारी वाहनांची गर्दी आणि त्यातून निर्माण होणारी रहदारीची समस्या याबाबत संबंधित व्यवस्थापन मंडळाशी चर्चा केली जाईल. विद्यार्थ्यांची वाहने कॉलेज कॅम्पस परिसरात लावण्यात यावीत, अशी सूचना करण्यात येईल. सूचनेची अंमलबजावणी होत नसल्यास कॉलेज आणि रूग्णालयांसमोरील रस्त्यांवर लावण्यात येणार्‍या वाहनांवर कारवाई केली जाईल. शहरातील रिक्षा व्यवस्थेबाबत माहिती घेऊन रिक्षाचालकांनी मीटरप्रमाणे भाडे आकारावे, यासाठी जिल्हाधिकार्‍यांसोबत चर्चा केली जाईल. शहरातील रिक्षा चालकांना प्रवाशांकडून मीटरप्रमाणे योग्य त्या प्रकारे भाडे आकारावे, अशी सूचनाही लवकरच करण्यात येणार असल्याचे राजप्पा यांनी सांगितले.\nपत्रकार परिषदेला उपस्थित पत्रकारांनी हेल्मेट सक्‍ती आणि रिक्षाचे मीटरप्रमाणे भाडे यासंदर्भात यापूर्वीही अंमलबजावणी करण्यात आली होती. मात्र पोलिसांची कारवाई केवळ निमित्त मात्र ठरते. आपण हाती घेतलेली कारवाई किती दिवस चालणार, असे प्रश्‍न उपस्थित केले. यावेळी पत्रकारांच्या प्रश्‍नांच्या भडीमाराने पोलिस आयुक्‍त राजप्पा वैतागले. मागील काळात झालेल्या कामांची मला माहिती नाही. मी जे काही करतो, तेवढेच तुम्हाला सांगेन, असे सांगून त्यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/The-ballot-paper-is-protected-against-the-voting-machine-Siddaramaiah/", "date_download": "2018-11-14T22:32:29Z", "digest": "sha1:NICWZC6Z5JIJZLR7D6MY6YPYZLPSTCND", "length": 6443, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मतदानयंत्रापेक्षा मतपत्रिकाच सुरक्षित : सिद्धरामय्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › मतदानयंत्रापेक्षा मतपत्रिकाच सुरक्षित : सिद्धरामय्या\nमतदानयंत्रापेक्षा मतपत्रिकाच सुरक्षित : सिद्धरामय्या\nमतदानयंत्रे पूर्णपणे सुरक्षित नाहीत, मतदानंयत्रांमध्ये फेरफार करता येतो, अशा वदंता उठत असतानाच आता या वादात मुख्यमंत्री एस. सिद्धरामय्यांनी उडी घेतली आहे. मतदानयंत्रांपेक्षा मतपत्रिकाच सुरक्षित असून, आगामी विधानसभा निवडणूक मतपत्रिकांद्वारे व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे एकीकडे परराज्यातून कर्नाटकात मतदानयंत्रे मागवली जात असताना, मुख्यमंत्रीच मतपत्रिकांना पसंती देत असल्यामळे ऐनवेळी मतपत्रिकांद्वारेच मतदान होणार का, हा प्रश्‍न आहे.\nजनाशिर्वाद यात्रेनिमित्त हुबळी-धारवाडच्या दौर्‍यावर असलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी शनिवारी रात्री पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, अनेक देशांनी मतपत्रिकांपासून मतदानयंत्रे हा प्रवास केला. पण मतदानयंत्राद्वारे झालेले मतदान पूर्णपणे सुरक्षित नाही, असे त्यांना वाटले. त्यामुळे त्यांनी पुन्हा मतपत्रकांचाच आधार घेतला. प्रगत राष्ट्रे जर पुन्हा मतपत्रिकांकडे वळत असतील, तर आपणही तसा विचार का करू नये मतपत्रिका हाच मतदानाचा अधिक सुरक्षित पर्याय आहे. त्यामुळे आम्ही त्यासाठी आग्रही आहोत.\nकर्नाटकात गेल्याच आठवड्यात महाराष्ट्र, छत्तीगडमधून सुमारे 5 हजार मतदानयंत्रे दाखल झाली आहेत. त्या मतदानयंत्रांचे मतदारसंघनिहाय वाटपही सुरू आहे. बेळगाव जिल्ह्यासाठीही मतदानयंत्रे बेळगाव एपीएमसीत दाखल झाली असून, व्हीव्हीपीटी ही मतदान पोचपावती देणारी यंत्रेही पोचली आहेत. तरीही मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.\nमतदानयंत्रे सुरक्षित नाहीत, त्यामध्ये फेरफार करून विशिष्ट पक्षालाच मते मिळतील, अशी व्यवस्था करता येत असल्याचा आरोप आहे. बिहार, दिल्ली, राजस्थान, पंजाब या राज्यांमधील निकालानंतर असे आरोप झाले होते. मात्र निवडणूक आयोगाने ते आरोप फेटाळून लावताना फेरफार सिद्ध करण्याचे आव्हान दिले होते. तसेच त्यासाठी इनामही जाहीर केले होते. ते आव्हान अजूनपर्यंत तरी स्वीकारले गेलेले नाही.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/BJP-working-For-Poor-Peoples-says-Lonikar/", "date_download": "2018-11-14T22:40:14Z", "digest": "sha1:NMNZ5H4VDYIP7SLDXZCJM7I2NLQMJZFX", "length": 4360, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाजप सरकार गरिबांचे कैवारी : लोणीकर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › भाजप सरकार गरिबांचे कैवारी : लोणीकर\nभाजप सरकार गरिबांचे कैवारी : लोणीकर\nसरकार हे गरिबांच्या हितासाठी अविरत काम करत आहे.केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्व सामान्य गोरगरीब लाभार्थ्यांना देऊन जिल्हाभरातील 1 लाख गरजू लोकांना त्याचा फायदा मिळवून देण्याच्या हेतूने आयोजित समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले आहे .\nयावेळी माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे, जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, मुख्यकार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज, उपजिल्हाधिकारी राहुल कर्डीले, तहसीलदार स्वरूप कंकाळ, राहुल लोणीकर, नगराध्यक्ष विनोद बोराडे, संजय साडेगावकर, विठ्ठलराव रब्दडे, बाजार समिती सभापती रवींद्र डासाळकर, डॉ. ऋतुराज साडेगावकर, अरविंद थोरात, संदीप मुरकुटे, पंकज निकम, गुलाबराव लाटे, अशोक खताळ आदीसह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी लोणीकर म्हणाले की, सर्व सामान्य व गरजू जनतेपर्यंत याचा प्रत्यक्ष लाभ मिळाला पाहिजे.या आग्रहास्तव केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत समाधान शिबीराचे आयोजन केलेले आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/There-are-138-out-of-school-children-in-Satara-district/", "date_download": "2018-11-14T21:42:22Z", "digest": "sha1:HQ2JZJVPEJ6SKDWRB2KBOFBZVHMLCQLP", "length": 7620, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातारा जिल्ह्यात १३८ शाळाबाह्य मुले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातारा जिल्ह्यात १३८ शाळाबाह्य मुले\nसातारा जिल्ह्यात १३८ शाळाबाह्य मुले\nस्थलांतरीत व शाळाबाह्य मुलांची यादी तयार करण्याचे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले होते. त्यानुसार सातारा जिल्ह्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार कधीही शाळेत न गेलेली, जन्म दाखल्याअभावी शाळेत प्रवेश न मिळालेली, मध्येच शाळा सोडलेली, शिक्षण हमी कार्ड नसलेली सुमारे 138 मुले आढळून आली असून त्यांना झेडपीच्या शाळेत स्थलांतरीत करण्यात आले आहे.\nस्थलांतरण प्रामुख्याने साखर कारखाना परिसर, वीटभट्टी क्षेत्र व बांधकाम सुरू असणार्‍या ठिकाणी होते त्या ठिकाणी भेटी देणे, त्या ठिकाणी स्थलांतरीत होवून आलेल्या मुलांचा शोध घेणे व या मुलांची संपूर्ण पत्यासह जिल्हा व तालुकानिहाय यादी करणे, स्थलातंरणाच्या ठिकाणापासून नजीकच्या नियमित शाळेत या मुलांना दाखल करणे. ज्या जिल्ह्यातून शाळेतून ही मुले आली आहेत त्या ठिकाणच्या शाळेकडून शिक्षण हमी पत्रक घेणे अशी कामे आठवड्यात करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकार्‍यांना दिल्या होत्या.\nत्यानुसार वीटभट्या व उसतोड व बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी भेटी दिल्या. त्यानुसार जिल्ह्यात सातारा 7, खटाव 3, पाटण 4, कराड 68, कोरेगाव 12, फलटण 22, वाई 22 असे मिळून 138 शाळाबाह्य मुले आढळून आली असून त्यांना नजीकच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांनी दिली.\nस्थलांतरीत मुलांचा शोध घेण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाचे सचिव नंदकुमार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी , प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना दिले होते. स्थलांतरीत मुलांबाबत 1 ऑक्टोबर 2015 च्या निर्णयानुसार काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या दोन वर्षापासून या मुलांच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात काम झाले आहे. मोठ्या संख्येने मुलांचे स्थलातंरण थांबविण्यात यंत्रणेस यश मिळत आहे.\nपरंतु, अद्यापही काही जिल्ह्यातून मुले पालकांसोबत स्थलांतरीत होत आहेत. अशी मुलेनिहाय माहिती ज्या ठिकाणी मुले स्थलांतरीत झाली आहेत. अशा स्थलांतरीत मुलांचा शोध, त्यांचे स्थलातंरण रोखणे, रोखण्याचे प्रयत्न केल्यावरही स्थलांतरीत होणार्‍या मुलांना शिक्षण हमी कार्ड देण्याबाबतची कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिल्या होत्या.\nकॉल बॉय’साठी सातारा टार्गेट\nपळशी सोसायटीत ५८ लाखांचा अपहार\nबैलगाडी शर्यत बंदी कायम राहिल्याने निराशा\nबामणोली आरोग्य केंद्रातील लिपिक एसीबीच्या जाळ्यात\nमराठीच्या अभिजातसाठी दिल्लीत धरणे\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%A8-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A1-%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AA/", "date_download": "2018-11-14T21:48:54Z", "digest": "sha1:APZBLD76TVV2WL3MK4MNYIBHG4DGRAJW", "length": 7451, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कार्बन डायऑक्‍साईड हा उपयुक्त घटक बनवण्याचा प्रयत्न | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकार्बन डायऑक्‍साईड हा उपयुक्त घटक बनवण्याचा प्रयत्न\nनासाने आयोजित केली वैज्ञानिकांची स्पर्धा\nवॉशिंग्टन – जगात मोठ्या प्रमाणात सध्या कार्बन डायऑक्‍साईड या घातक वायुची निर्मीती होत आहे. तथापी हा वायु घातक असला तरी त्याचे रूपांतर उपयुक्त घटकात करणे शक्‍य आहे काय याची चाचपणी नासा या अमेरिकन अंतरीक्ष संशोधन संस्थे तर्फे केली जात आहे. नासा तर्फे मंगळाचीही मोहीम सुरू आहे त्याठिकाणीही याचा उपयुक्त वापर करता येणे शक्‍य आहे काय या विषयीच्या कल्पना वैज्ञानिकांनी सुचवाव्यात असे आवाहन नासाने केले असून त्यासाठी त्यांनी एक स्पर्धाही आयोजित केली आहे.\nमंगळावरही कार्बन डायऑक्‍साईडी विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे कार्बनचे रूपांतर उपयुक्त वायुच्या स्वरूपात करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या विषयीचे काही नाविन्य पुर्ण तंत्रज्ञान उपलब्ध झाले तर त्याचा वापर मंगळावर करता येईलच पण पृथ्वीवरही त्याचा चांगला उपयोग करून घेता येणे शक्‍य होईल असे नासाचे म्हणणे आहे. ही शक्‍यता अमर्याद आहे पण त्यासाठी नाविन्यपुणे संकल्पना सुचवल्याजाणे आणि त्याचा प्रत्यक्ष वापर होणे हे अगत्याचे आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleविद्यापीठातील रिक्त पदांचा कामांवर ‘ताण’\nNext articleदीपा कर्माकरचा आठवडाभरात सरावाला प्रारंभ\nआम्नेस्टीने आँग सान स्यु की यांचा सर्वोच्च नागरी सन्मान घेतला परत\nपॅलेस्टाईन निर्वासितांसाठी सर्वच देशांनी मदत वाढवावी\nकॅलिफोर्निया आगीतील मृतांचा आकडा 42 वर\nआम्ही तालिबान्यांवर विजय मिळवत आहोत\nअफगाणिस्तानमध्ये आत्मघातकी बॉम्बस्फोटात 6 ठार\nअमेरिकन नौदलाचे लढाऊ जेट जपानमध्ये कोसळले-वैमानिक सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Coast-Guard-Remarkable-rescue-work-in-Kerala/", "date_download": "2018-11-14T21:41:22Z", "digest": "sha1:ESD2AWWLHX3ENI7IGKFIIMAORP7A2RU4", "length": 4295, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तटरक्षक दलाचे केरळमध्ये उल्लेखनीय बचावकार्य | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › तटरक्षक दलाचे केरळमध्ये उल्लेखनीय बचावकार्य\nतटरक्षक दलाचे केरळमध्ये उल्लेखनीय बचावकार्य\nभारतीय तटरक्षक दलाने केरळातील 2500 हून अधिक लोकांना पूरग्रस्त भागातून सुखरूप बाहेर काढल्याचे दलाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. तटरक्षक दलाने शनिवारपर्यंत पुराच्या पाण्यात अडकलेल्या सुमारे 2507 लोकांना वाचवले आहे. दलाचे सुमारे 510 जवान केरळात पूरग्रस्त भागात तैनात करण्यात आले असून 35 लहान जेमिनी बोटींचा वापर करण्यात आला आहे. 19 जणांना हेलिकॉप्टरमधून उचलण्यात आले असून सुमारे 6415 लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पाण्यात अडकलेल्या लोकांसाठी 2950 अन्नाच्या पॅकेट्सचे वितरण केले तसेच हवेतून सुमारे 650 अन्न पॅकेट्स टाकण्यात आले आहेत. या मोहिमेत एक मृतदेह सापडला .\nकेरळमधील भारतीय तटरक्षक दलाच्या माहे मुख्यालयातून 31 बचाव मोहिमा आखण्यात आल्या होत्या. प्रत्येक पथकानेे जेमिनी लाईफ राफ्टस्, लाईफ जॅकेट्स, लाईफ बुयोस, दोरखंड आणि अन्य साधनांचा वापर केला. गोव्यातील तटरक्षक दलाच्या अतिरिक्‍त अधिकारी आणि कर्मचार्‍यांनीही परावूर आणि वारपुझा येथील बचाव मोहिमेत सहभाग घेतला होता, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://krishi.maharashtra.gov.in/1202/Gabian-Bandhara", "date_download": "2018-11-14T22:27:48Z", "digest": "sha1:SXV44Y5MK2EQLV6W5UY7HV2AY7GKL2PR", "length": 17403, "nlines": 216, "source_domain": "krishi.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "फॉन्ट डाउनलोड डाउनलोड आक्रोबॅट रीडर\nमे २०१४ पासून खतांचे कमाल विक्री किंमत\nरासायनिक खते चाचणी प्रयोगशाळा\nउर्वरित अंश विश्लेषण प्रयोगशाळा\nकिटकनाशके आदेश - १९८६\nखते निय़ंत्रण आदेश - १९८५\nखते नियंत्रण आदेश - १९७३\nबियाणे कायदा - १९६६\nबियाणे अधिनियम - १९६८\nबियाणे आदेश - १९८३\nमहाराष्ट्र कपाशी बियाणे कायदा\nकपाशी बियाणे अधिनियम २०१०\nकृषि पुरस्कार सोहळा २०१४\nपीकांची आकडेवारी (क्षेत्र, उत्पादन, उत्पादकता)\nप्रधानमंत्री पीक विमा योजना\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना\nपीक कापणी प्रयोग मार्गदर्शिका\nपिक कापणी प्रयोग-मोबाईल ॲप्लीकेशन\nआदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना\nगतिमान पाणलोट विकास कार्यक्रम- सभा\nपाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम\nआदर्शगाव भूषण पुरस्कार २०१७-१८\nमाती आणि जलसंवर्धन - क्षेत्र उपचार\nवळण चराऐवजी जैविक पट्टे\nजैविक बांधासह समपातळी बांध\nखोल सलग समपातळी चर\nडोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालणे\nजुन्या भात खाचरांची बांध दुरुस्ती\nशेतक-यांनी तयार केलेल्या मृद संधारण कामांची दुरुस्ती\nमाती आणि जलसंवर्धन - नाला उपचार\nजैविक बांध / फांदी बांध/ ब्रशवुड डॅम\nसिमेंट नाला बांधातील गाळ काढणे\nबोडी दुरुस्ती व नुतनीकरण\nकिटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी\nवापरास बंदी घालण्यात आलेली किटकनाशके\nकरा व करु नका\nउन्नत शेती - समृद्ध शेतकरी\nप्रधानमंत्री किसान संपदा योजना\n२०११-१२ पासून योजनानिहाय प्रगती अहवाल\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान\nएनएचएम अंतर्गत लाभार्थींची यादी\nहिरवा चारा निर्मिती प्रकल्प- हायड्रोप्रोनिक\nबियाणे लागवड व साहित्य उपअभियान\nमहाराष्ट्र छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ\nएस एफ ए सी योजना\nएस एफ ए सी योजना लाभार्थी यादी\nमहाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांची यादी\nकिसान एस एम एस\nकेंद्र शासनाद्वारे विकसीत ई-गव्हर्नन्स प्रकल्प\nतुम्ही आता येथे आहात :\nमाती आणि जलसंवर्धन - नाला उपचार\nनाल्यामध्ये जाळीचे वेष्टनात अनगड दगडाचा जो बांध घालतात त्यास गॅबीयन बंधारा असे म्हणतात. ज्या ठिकाणी नाल्याचा उतार 3 पेक्षा जास्त आहे तसेच पर्जन्यमान जादा असल्यामुळे लुज बोल्डर टिकु शकत नाहीत अशा ठिकाणी मृद व जलसंधारणाचे खात्रीचे नियोजनासाठी गॅबीयन बंधा-याची उपयुक्तता असते. कारण गॅल्व्हनाईझड जाळी वेष्ठीत गॅबीयन बंधारा नाला काठात दोन्ही बाजूस 2 मी. पर्यंत घुसविला जातो.\nसदर कामासाठी जागा निवडताना बांधामुळे काठाची माती खरडून जाणार नाही अशी जागा निवडली जाते.\nनाल्याची रूंदी शक्यतो 10 मी. पेक्षा कमी असावी.\nनाल्याच्या वळणावर बांधाची जागा निवडू नये.\nपाणलोटाचे वरील व जास्तीत जास्त मधील (Middle Reaches) मध्ये जागा निवडावी.\nगॅबियन स्ट्रक्चर मुलत: मृद संधारणासाठी असल्याने त्यांची उंची सहसा 1 मी. पेक्षा कमी किंवा नाल्याच्या खोलीच्या 1/3 उंचीपेक्षा कमी ठेवली जाते.\nजागा निवडताना ज्याठिकाणी खडक किंवा मुरूम आहे अशा ठिकाणी घेऊ नये. अशा ठिकाणी दुसरी बाब घेणे शक्य होईल.\nज्या नाल्यावर दुसरी कोणतीच जलसंधारण कामे घेता येत नाहीत अशा नाल्याचा विचार या कामासाठी करण्यात येतो.\nसिमेंट बांध / नाला बांध, खोदतळे यांच्या वरील बाजूस या कामाचे नियोजन केले जाते.\nआखणी व मोजणी :\nएल सेक्शन नकाशावर ज्या अंतरावर (Chainage) बांधाची जागा प्रस्तावित केली आहे त्या ठिकाणी शेतावर बांधाची प्रवाहास काटकोन करेल अशी आखणी केली जाते. अन्यथा पाण्याचा प्रवाह एकाच बाजूस होऊन एकच काठ धुऊन जाऊ शकतो. आखणी केलेल्या ठिकाणी डावा काठ ते उजव्या काठाच्या 2-2 मी. अंतरावर दुर्बिणीने जमिन पातळ्या घेऊन उभ्या छेदाचा नकाशा तयार करुन सविस्तर अंदाजपत्रक तयार केले जाते.\nजेथे माती, मऊ मुरूम आहे त्याठिकाणी पाया काढण्याची आवश्यकता नसते परंतू जिथे वाळु आहे त्या ठिकाणी 15 सें.मी. खोलीने व बांधाची पाया रूंदी अधिक वरिल व खालील बाजूस प्रत्येकी 15 सें.मी. याप्रमाणे 2.75मी. रूंदीचा पाया काढला जातो.\nनाला काठात दोन्ही बाजूस 2 मी. बांध काठात घालावयाचा असल्याने दोन्ही काठ तळापर्यंत 2.75 मी. रूंदीने खोदून घ्यावेत.\nया जागेवर 15 X 15 सें.मी. 6 मेशची (Galvanized 3 mm Diameter Wire) जाळी अंथरली जाते. नाला रूंदी जास्त असल्यास त्याठिकाणी दोन जाळ्या अंथरुन त्या 15 सें.मी. ओव्हरलॅप करून (Overlap) बाईडींग वायरने बांधुन घेतल्या जातात.\nतळात 2.45 मी. पाया व दोन्ही बाजूस 1:1 उतार देऊन 25 X 25 सें.मी. लांबी / व्यासाचे दगड सांध मोड करून 1 मी. उंचीपर्यंत व्यवस्थित रचण्यात येतात.\nबांधाचे बांधकाम करताना दगडामधील पोकळी छोट्या दगडंनी किंवा चिपानी बंद केली जाते. पुरामुळे बांधाचा आकार कोणत्याही परीस्थितीत बदलणार नाही यासाठी याची खबरदारी घेण्यात येते.\nबांधाची माथा रूंदी 0.45 मी. ठेवली जाते.\nबांधाचे आतील व मागील बाजूची जाळी उचलुन माथ्यावर किमान 15 सें.मी. ओव्हरलॅप होईल अशी घेऊन व माथ्यावर ती बाईडींग वायरने बांधुन घेतली जाते. जाळी दगडी बांधास घासुन घट्ट बाधुन घेतली जाते.\nनालाकाठाच्या दोन्ही बाजूची पोकळी मातीने भरून माती दाबून नालाकाठ पुर्वीसारखा जसा होता तसा करुन घेतला जातो.\nबांधाचे आतील व मागील बाजूस एक एक मी. रूंदीचे नालाकाठापर्यंत उंचीचे व काठाकडे निमुळते होत जाणारे दगडी पिचींग केले जाते. नालाकाठाच्या ठिकाणी पिचींग रूंदी गॅबीयन स्ट्रक्चरच्या पायारूंदी एवढी ठेवली जाते.\nबोडी दुरुस्ती व नुतनीकरण\nशासकीय / राष्ट्रीय कार्यक्रम\n© कृषी विभाग महाराष्ट्र शासन, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/post-turnover-rs-200-day-16691", "date_download": "2018-11-14T21:59:42Z", "digest": "sha1:R5G6BV5MWBI2TFACS4FG4SXWA7YYCPRL", "length": 14128, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Post a turnover of Rs 200 per day पोस्टात दररोज २०० कोटींची उलाढाल | eSakal", "raw_content": "\nपोस्टात दररोज २०० कोटींची उलाढाल\nबुधवार, 16 नोव्हेंबर 2016\nठेवींमध्येही घसघशीत वाढ; खातेधारकांकडून गुंतवणूक योजनांना पसंती\nमुंबई - जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा बदली करण्याच्या मोहिमेत पोस्ट खात्यालाही चांगलाचा फायदा झाला आहे. गेल्या पाच दिवसांत पोस्टाची दररोजची उलाढाल २०० कोटींपर्यंत वाढली असून सरासरी ५० कोटींच्या नोटा बदली करण्यात येत आहेत. नोटा बदली करणाऱ्यांबरोबरच बचत खाते आणि इतर गुंतवणूक योजनांमध्ये जमा होणाऱ्या रकमेचा ओघदेखील वाढला आहे.\nठेवींमध्येही घसघशीत वाढ; खातेधारकांकडून गुंतवणूक योजनांना पसंती\nमुंबई - जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा बदली करण्याच्या मोहिमेत पोस्ट खात्यालाही चांगलाचा फायदा झाला आहे. गेल्या पाच दिवसांत पोस्टाची दररोजची उलाढाल २०० कोटींपर्यंत वाढली असून सरासरी ५० कोटींच्या नोटा बदली करण्यात येत आहेत. नोटा बदली करणाऱ्यांबरोबरच बचत खाते आणि इतर गुंतवणूक योजनांमध्ये जमा होणाऱ्या रकमेचा ओघदेखील वाढला आहे.\nदेशात पोस्टाची ग्रामीण भागात चांगली पकड आहे. त्यामुळे गुरुवारपासून (ता.१०) मंगळवारपर्यंत (ता.१५) मुंबई विभागांतर्गत पोस्टाची दररोजची उलाढाल २०० कोटींच्या पुढे गेली आहे. महाराष्ट्र आणि गोव्यातील जवळपास २१०० पोस्ट कार्यालयांचा मुंबई विभागांतर्गत समावेश असून ५० हजारांहून अधिक ठिकाणी टपाल सेवा दिली जाते. पोस्टातील बचत खातेधारकांची संख्या लाखांच्या घरात आहे. त्यामुळे अनेकांनी नोटा बदली करण्याऐवजी त्या बचत खात्यात जमा करण्याचा पर्याय स्वीकारला आहे.\nयाचसोबत रिकरिंग, पीपीएफ, मासिक बचत, सुकन्या समृद्धी, मुदत ठेवी परिणामी पोस्टातील खात्यांमध्ये मोठी रक्कम जमा होत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, गर्दी कमी करण्यासाठी सकाळी आठ पासून नोटा बदलीसाठी येणाऱ्या नागरिकांना सर्वच पोस्ट कार्यालयात टोकन दिले जात आहे. मुख्य पोस्ट कार्यालयातून देखील दररोज अडीच ते तीन हजार टोकन दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबई विभागांतर्गत जवळपास ९० एटीएम असून, या ठिकाणी तुलनेने कमी गर्दी आहे.\nगोव्यात एका दिवशी ८० लाखांची उलाढाल\nगुरुनानक जयंतीनिमित्त सोमवारी महाराष्ट्रातील पोस्ट कार्यालयांना सुटी असली, तरी गोव्यात पोस्टाचे व्यवहार सुरू होते. गोव्यात सोमवारी एका दिवशी ८० लाखांची उलाढाल झाली. यात ६० लाखांची रोकड गोवेकरांनी बचत खात्यात जमा केली, तर २२ लाख ५० हजारांच्या जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा बदलून घेतल्या.\nबीएसएनएल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा\nपुणे - फोर जी सेक्‍ट्रमचे वितरण, निवृत्ती वेतनात सुधारणा यांसारख्या विविध मागण्यांचा पाठपुरावा बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांनी केंद्राकडे वारंवार केला;...\nशेअर बाजारात संंचारले तेजीचे वारे\nमुंबई - चलनवाढीची दिलासादायक आकडेवारी आणि रुपया वधारल्याने मंगळवारी शेअर बाजारात जोरदार खरेदी झाली. यामुळे दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स...\nसीड हब म्हणून भारताचा उदय\nनवी दिल्ली - आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून उदयास आला आहे. जगातील बीजोत्पादनातील मोठ्या आणि महत्त्वाच्या २४ कंपन्यांपैकी १८ कंपन्या भारतात...\nदेशाला 'या' लोकांपासून वाचवा : डॉ. कांचा इलैया\nलातूर : \"शूद्र, दलितांबरोबरच सर्व जातीतील लोकांनी आम्हा ब्राह्मणांच्या पायाजवळ येऊन बसावे, आम्ही सांगू तेच त्यांनी शिकावे, असे हिंदू राष्ट्र भारतीय...\nहमीभाव मका खरेदी नाव नोंदणी सुरु\nमंगळवेढा - तालुका खरेदी विक्री संघ व महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन यांच्यावतीने हमीभाव मका खरेदी नाव नोंदणी आज दि १४ नोव्हेंबर पासून ऑनलाइन...\nमिक्सर आणि ग्राइंडरच्या युगात पाटा-वरवंटा, जाते बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय अजूनही तग धरून\nपाली - मिक्सर आणि ग्राइंडरच्या युगात पाटा-वरवंटा, जाते बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय अजूनही तग धरून आहे. प्रचंड मेहनत, शारीरिक त्रास, मागणीत घट आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-11-14T21:22:26Z", "digest": "sha1:MOK6DMO3LUHYKFZGYZKYYICOYQTEOCED", "length": 6234, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अक्षय अनभुले यांची विद्यार्थी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्‍ती | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअक्षय अनभुले यांची विद्यार्थी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्‍ती\nश्रीगोंदा – श्रीगोंदा येथील अक्षय सुनील अनभुले यांची विद्यार्थी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. विद्यार्थी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्‍यराणा पाटील यांनी त्यांना नियुक्‍तीचे पत्र दिले. अक्षय अनभुले हे बी. ई. कॉम्प्युटर आहेत. विद्यार्थी चळवळीत ते नेहमी सक्रीय असतात. विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्‍न मार्गी लावण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. अक्षय अनभुले यांच्या निवडीबद्दल विद्यार्थी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, प्रदेशाध्यक्ष अजिंक्‍य राणा पाटील, ऋषीकेश गायकवाड, हरिदास शिर्के, अख्तर शेख, प्रा. तुकाराम दरेकर, आमदार राहुल जगताप, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleएमआयडीसी परिसरात घरफोडी करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात\nNext articleडॉ. रमण बालवैज्ञानिक परिक्षेत सेंट झेवियर्सच्या विद्यार्थ्यांचे यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2018-11-14T21:22:09Z", "digest": "sha1:334HYF345VIR3SAIAC4JHIDMAFQOK5GI", "length": 20434, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#लक्षवेधी: सार्वजनिक उत्सवातील झुंडशाही, दुर्घटना क्‍लेशदायीच! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#लक्षवेधी: सार्वजनिक उत्सवातील झुंडशाही, दुर्घटना क्‍लेशदायीच\nसण-उत्सव साजरे करणे या धार्मिक बाबी आहेत. धर्मशास्त्र सांगते त्याप्रमाणेच कृती करणे योग्य असते. तसे न करता अन्य जे केले जाते त्यास निव्वळ मनोरंजनच म्हणता येईल. धर्मशास्त्राचे पालन करणे सण-उत्सवांचा आत्माच असतो. तोच जर त्यात नसेल, तर वरकरणी त्या गोष्टी साजऱ्या करून काय उपयोग त्यास उत्सव कसे म्हणावे\nसार्वजनिक उत्सव म्हटले की लगेच आठवण होते ती दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव या उत्सवांची. हे तिन्ही उत्सव महाराष्ट्रात उत्साहात साजरे होतात. उत्सव म्हणजे आनंद आणि समाधान उत्सवातून याच गोष्टी मिळाव्यात, अशी भाविकांची अपेक्षा असते. मात्र ती 100% पूर्ण होत नाही. उत्सव शास्त्रानुसार साजरे होऊ लागले तर, त्यांतील आनंदावर विरजण पडण्याचा प्रश्‍नच नाही. सार्वजनिक उत्सवांना हिंसक कृत्यांमुळे गालबोट लागते, तेव्हा उत्सवात हा काय गोंधळ चालू आहे, असा प्रश्‍न भाविकांना पडतो. पण सर्वचजण तो व्यक्‍त करून दाखवत नाही.\nउत्सवात वाद निर्माण करून काय मिळते वादच करायचे होते, सार्वजनिक उत्सव साजरा करताना रागावर संयम नसेल, सर्वांना सामावून घेण्याची व्यापक विचारधारा नसणाऱ्यांनी सार्वजनिक उत्सवात का उतरावे, असेही प्रश्‍न निर्माण होतात. सार्वजनिक उत्सव त्या उत्सवांच्या पूर्व तयारीपासून ते उत्सव संपेपर्यंत शांततेत कसे पार पडतील याकडे कटाक्षाने लक्ष असले पाहिजे. कित्येक सार्वजनिक उत्सव मंडळे याकडे बारीक लक्ष ठेवून असतात. मात्र ज्यांचे या सूत्राकडे दुर्लक्ष होत आहे, त्यांनी याविषयी अवलोकन केले पाहिजे.\nपुण्यामध्ये दहीहंडीचा बॅनर लावण्यावरून झालेल्या वादात पाच जणांनी तलवारीने वार करत एका 24 वर्षीय दुकानदाराची हत्या केली. हे प्रकरण ताजे असतानाच येथील आंबेगाव खुर्द येथे एका तरुणाने दहीहंडीची वर्गणी दिली नाही या कारणास्तव त्याची दुचाकी जाळली गेली. रानावनात अनेक दिवसांपासून उपाशी असलेली हिंस्र जनावरे शिकारीवर तुटून पडत त्याचे जसे लचके तोडतात, त्या पठडीतील हे प्रकार आहेत. असे हिंसक प्रकार करून उत्सव साजरा करण्यास काहीच अर्थ राहात नाही. या गुंडप्रवृत्तीच्या लोकांमुळे सण-उत्सवास गालबोट लागते.\nअन्य मंडळांसह चढाओढ करण्यासाठी पैशांची उधळपट्टी करणे, जमा झालेल्या पैशांवर उत्सवात मौज करणे आदी कारणांसाठी अशी मंडळी वर्गणीचा उपयोग करत असतील, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय उत्सवासाठी वर्गणी गोळा करताना हिंसक होण्याला, खंडणी, हप्ता गोळा करणे, असे का म्हणू नये उत्सवासाठी वर्गणी गोळा करताना हिंसक होण्याला, खंडणी, हप्ता गोळा करणे, असे का म्हणू नये या लोकांत देवाविषयी श्रद्धा, भाव, भक्ती असणे कसे शक्‍य असेल या लोकांत देवाविषयी श्रद्धा, भाव, भक्ती असणे कसे शक्‍य असेल ‘मनी नाही भाव आणि देवा मला पाव’, हे कसे शक्‍य आहे ‘मनी नाही भाव आणि देवा मला पाव’, हे कसे शक्‍य आहे देवाच्या नावे उत्सवात झुंडशाही करणाऱ्यांवर कधीतरी देवाची कृपा होईल का देवाच्या नावे उत्सवात झुंडशाही करणाऱ्यांवर कधीतरी देवाची कृपा होईल का सार्वजानिक उत्सव साजरे करणाऱ्या विभागातील मंडळाशी वाद नको म्हणून नागरिक मंडळे सांगतील त्याप्रमाणे वर्गणी देऊन विकतचा वाद ओढवून घेणे टाळतात. उत्सवांच्या कालावधीसाठी विशेष ऍप तयार करून त्याद्वारे तक्रार करण्याची सुविधा असावी. त्यामुळे या कालावधीत असे कितीप्रकार राज्यात घडतात, हे समजेल आणि त्या अनुषंगाने या अपप्रकारास अटकाव घालण्यासाठी काय करता येईल, यावर मंथन करून उपाययोजना शोधता येईल.\nधर्मशास्त्रास बाजूला रेटून बहुतांश उत्सव साजरे केले जात आहेत. धर्म आहे तिथे आनंद आहेच आणि जिथे धर्म नाही तिथे अंध:कार आहे, हे कटू सत्य आहे. समाजाकडून घेण्यात येणाऱ्या वर्गणीवरच सार्वजनिक उत्सवांची मदार असते. याचा जेवढा विचार होतो, तेवढा विचार उत्सव “धार्मिकरित्या’ पार पाडण्यासाठी काय करता येईल, याचा होईल का त्याविषयी कृतीशील विचार झाला, तरच उत्सवाचा उद्देश सफल होईल.\nदहीहंडी फोडताना गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू होणे, दुखापतीमुळे अस्थिभंग होणे, कायमचे अपंगत्व येणे असे प्रकार घडतात. हे टाळण्यासाठी आयोजकांनी आवश्‍यक काळजी घेतली पाहिजे, दहीहंडी पथकांनीही दक्ष असले पाहिजे, आदी सूत्रे अशा दुर्घटनांनंतर काही दिवस चर्चेत राहतात आणि पुढील वर्षीचा गोपाळकाला येईपर्यंत त्यावर पुन्हा पडदा टाकला जातो. सण-उत्सव साजरे करताना आणि झाल्यावर वातावरण उत्साही असायला पाहिजे; मात्र दहीहंडी त्यास अपवाद ठरते.\nकारण दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रात एका बाजूला उंच थर लावणाऱ्या पथकाचे छायाचित्र असते, तर दुसऱ्या बाजूला या वेळी झालेल्या दुर्घटनेची माहिती असते. धार्मिक कार्यक्रमावेळी दुर्घटना घडण्यास आपणच कुठेतरी कारणीभूत आहोत, याचा विचार होत नाही. या कार्यक्रमांना कुठलेही गालबोट लागणार नाही, याची काळजी घेणे हे प्रत्येकाचे दायित्व आहे. त्यासाठी धार्मिक कार्यक्रम हे शास्त्राच्या चौकटीत राहूनच केले पाहिजे. याचा पूर्णपणे विसर पडल्याचे अनुभवण्यास मिळते. आधुनिकतेच्या नावाखाली धर्मालाही आधुनिकतेकडे खेचण्याचा हा प्रकार धार्मिकदृष्ट्या अक्षम्य अपराध आहे.\nमुंबई, ठाणे येथील उंच थरांच्या आणि लाखो रुपयांची उधळण करणाऱ्या दहीहंड्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतात. या गोष्टी पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने जमाव उपस्थित असतो. एवढ्या जमावाला थांबवून ठेवायचे म्हणजे त्यांच्या मनोरंजनासाठी व्यासपीठावर नाच-गाणी यांचे आयोजन असतेच. हे सर्व चालू असतांना शिट्ट्या, अश्‍लील शेरेबाजी, विचित्र आवाजात किंचाळ्या मारणे आदी विकृत गोष्टींना उधाण येते. धार्मिक कार्यक्रम साजरा करण्याची ही अत्यंत चुकीची प्रथा राज्यात रुजली आहे. या प्रकारे दहीहंडीचा उत्सव साजरा केला पाहिजे, हे कुठल्या शास्त्रात सांगितले आहे पुण्यातील बुधवार पेठमध्ये दहीहंडीच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम चालू असतानाच स्टेज कोसळल्याची घटना घडली.\nयात जवळपास 15 जण जखमी झाले आहेत. स्टेजवर क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्याने स्टेज कोसळल्याचं सांगितले जात आहे. उत्सवात अशा दुर्घटना होणे नक्कीच चिंताजनक आणि चिंतन करण्याजोगे आहे. अशा ठिकाणी बचावकार्य राबवताना पोलीस यंत्रणेवर किती ताण येत असेल याचा विचार होईल का \nधार्मिक गोष्टींसाठी सवड नाही, त्यांची आवडही नाही, असे अभिमानाने सांगणारी मंडळी आहेत. मात्र, त्यांच्याकडे उत्सवांतील मनोरंजनासाठी वेळच वेळ असतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे दहीहंडी उत्सव येथे दहीहंडी उत्सवाकडे बोट दाखवत नसून त्यातील चुकीच्या गोष्टींकडे लक्षवेध करत आहे. चुकीला चूकच म्हटले पाहिजे. जे कौतुकास्पद आहे त्याचे कौतुकही झाले पाहिजे आणि अनुकरणही झाले पाहिजे. पुणे येथील विविध स्वयंसेवी संस्थांनी रुग्णांना सुगंधी दुधाचे वाटप, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य अशा उपक्रमांच्या माध्यमातून गोपाळकाल्याच्या या धार्मिक उत्सवाला विधायक स्वरूप प्राप्त करून देत सामाजिक कर्तव्य पार पाडले.\nयदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत \nपरित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्‌ \nधर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे \nया दोन श्‍लोकांचा अर्थ पुष्कळ अर्थपूर्ण माहिती सांगतो. हे लक्षात घेता सण-उत्सव यांत धार्मिकता कुठे आहे याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. धार्मिक गोष्टींचे बाजारीकरण निश्‍चितच खटकणारे आहे. भगवंताला अपेक्षित असा धार्मिक कार्यक्रम आपण करत आहोत का\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article…आता “गरवारे’चा सत्यनारायण वादात\nNext articleप्राथमिक शिक्षण मातृभाषेतच देण्यात यावे\nअबाऊट टर्न : नेम चेंजर…\nज्ञानकल्लोळ : संस्मरणीय जन्मशताब्दी वर्ष…\nप्रासंगिक : बालकांचा मूलभूत हक्‍क – “पूर्व प्राथमिक शिक्षण’\nचर्चा : वायूप्रदूषणाची तीव्रता चिंताजनक पातळीवर \nकिंमत जाहीर करा अन्‌ विषय संपवा (अग्रलेख)\nकलंदर : हम सब एक है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A6-%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-14T22:27:33Z", "digest": "sha1:W6RDRHDBNGCOAEJPDLY4HH5G5IRDRYBH", "length": 7520, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शाहिद कपूर दुसऱ्यांदा बनला पापा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशाहिद कपूर दुसऱ्यांदा बनला पापा\nशाहिद कपूर दुसऱ्यांदा पप्पा बनला आहे. शाहिदची पत्नी मीरा राजपूतने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. शाहिद आणि मीराचे हे दुसरे अपत्य आहे. यापूर्वी 25 ऑगस्ट 2016 रोजी या दाम्पत्याला कन्यारत्न प्राप्त झाले होते. त्या मुलीचे नाव त्यांनी मीशा ठेवले आहे.\nगेल्याच महिन्यात 26 ऑगस्टला मीशा 2 वर्षांची झाली. शाहिद आणि मीरा यांचा विवाह 7 जुलै 2015 रोजी छतरपूरच्या एका फार्महाऊसवर झाला होता. मीशाच्या जन्माची बातमी स्वतः शाहिदने आपल्या स्वतःच्या ट्‌विटर हॅन्डलवरून दिली होती. त्याच प्रमाणे मुलाचा जन्म झाल्याची बातमी अद्याप शाहिद किंवा मीराच्या कुटुंबीयांनी अधिकृतपणे जाहीर केलेली नाही.\nकदाचित त्यासाठी एखाद्या औपचारिक इव्हेंटचे आयोजन केले जाणार असावे. दोन महिन्यांपर्यंत मीराला बरोबर घेऊन हॉस्पिटलच्या वाऱ्या करणाऱ्या शाहिदचे फोटो व्हायरल होत होते. आपल्या पत्नीची एवढी काळजी बॉलिवूडमधील कदाचितच कोणत्याही ऍक्‍टरने घेतली असेल.\n“पद्‌मावत’ हिट झाल्यापासून शाहिदने पूर्ण वेळ मीराच्या देखभालीसाठीच दिला होता. आता मुलाच्या जन्मानंतर शाहिद आणि मीराचा आनंद द्विगुणित झाला असणार. त्यांच्या या आनंदामध्ये त्यांचे फॅन्सही सहभागी आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा: नाओमी ओसाका नवी पोस्टर गर्ल\nNext articleसेवाक्षेत्राची उत्पादकता घसरली\n“मिशन मंगल’मध्ये सोनाक्षी सिन्हा \n‘सिम्बा’ करणार ‘गोलमाल 5’ची घोषणा : अरशद वारसी\nनवाजुद्दीनही अडकला “मी टू’च्या जाळ्यात\nकश्‍मीरा परदेशीचे लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण\n‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्राईम टाइम शो द्या : मनसे\nसुष्मिता सेन 15 वर्षांनी लहान बॉयफ्रेन्डसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/parents-should-take-initiative-safe-journey-students-sanjay-sasane-136966", "date_download": "2018-11-14T22:18:56Z", "digest": "sha1:IQD7632FP4TPL2RHCWNEUVGUKK7NEBBS", "length": 15572, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Parents should take initiative for safe journey of students: Sanjay Sasane विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी पालकांनीही पुढाकार घ्यावाः संजय ससाणे | eSakal", "raw_content": "\nविद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी पालकांनीही पुढाकार घ्यावाः संजय ससाणे\nशुक्रवार, 10 ऑगस्ट 2018\nकल्याण: बेकायदा आणि नियम बाह्य शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहन चालका विरोधात आरटीओच्या विशेष पथकामार्फत धडक कारवाई सुरू केली असून, विद्यार्थी वर्गाचा घर ते शाळा हा प्रवास सुरक्षित होतो की नाही, जशी सरकारी यंत्रणेची आहे. तशी पालकांची ही जबाबदारी असून, याबाबत पालकांनी ही पुढाकार घेण्याचे आवाहन कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी केले.\nकल्याण: बेकायदा आणि नियम बाह्य शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहन चालका विरोधात आरटीओच्या विशेष पथकामार्फत धडक कारवाई सुरू केली असून, विद्यार्थी वर्गाचा घर ते शाळा हा प्रवास सुरक्षित होतो की नाही, जशी सरकारी यंत्रणेची आहे. तशी पालकांची ही जबाबदारी असून, याबाबत पालकांनी ही पुढाकार घेण्याचे आवाहन कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी केले.\nशाळकरी विद्यार्थी वर्गाचा सुरक्षित प्रवास बाबत राज्य शासनाने 2012 मध्ये नियमावली अंमलात आणली असून, त्यात राज्य, जिल्हा, शालेय स्तरीय परिवहन समिती रचना, कार्य व जबाबदारी नमूद करण्यात आल्या आहेत. याधर्तीवर कल्याण आरटीओ मार्फत जनप्रबोधन, जनजागृती करण्यात आली असून, आता नियम मोडणाऱ्या विरोधात मोहीम सुरु केली आहे. खासगी बस, रिक्षा, खासगी वाहन मार्फत शाळकरी विद्यार्थ्यांची प्रवासी वाहतूक केली जाते, त्यात अनेक नियम बाह्य वाहतूक करतात त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश आरटीओ अधिकारी संजय ससाणे यांनी दिले आहेत.\nएप्रिल 2017 ते मार्च 2018 या कालावधीत एकूण 420 बसेसची तपासणी करण्यात आली. एकूण 66 दोषी वाहनावर कारवाई करण्यात आली असून, त्यातील 7 वाहने अटकावूण ठेवले आहेत. एकूण 5 लाख 52 हजार 480 रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहेत. 470 खासगी वाहनाची तपासणी करण्यात आली असून, 75 दोषी वाहनावर कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी 5 वाहने अटकावून ठेवले असून, 2 लाख 88 हजार 785 रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहेत. 417 रिक्षांची तपासणी करण्यात आली असून, 68 वाहनावर कारवाई करण्यात आली असून, एकूण 1 लाख 48 हजार 300 रुपये तडजोड शुल्क वसूल केले आहे.\nएप्रिल 2018 ते जून 2018 या कालावधीत एकूण 82 बसेस तपासणी केली आहे. 12 दोषी वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, 16 हजार 536 तडजोड शुल्क वसूल करण्यात आले तर 125 खासगी वाहनाची तपासणी करण्यात आली. त्यात 20 दोषी वाहनावर कारवाई यात 27 हजार 961 रुपये तडजोड शुल्क वसूल तर 272 रिक्षांची तपासणी करत 43 दोषी रिक्षावर कारवाई करत 32 हजार 700 रुपये तडजोड शुल्क वसूल केली आहे. शाळकरी विद्यार्थी सुरक्षित प्रवास बाबत आरटीओ, वाहतूक पोलिस, शाळा, शिक्षक जेवढे जबाबदार आहेत त्यांना प्रबोधन केले जाते आणि वाहन चालकांना ही समझ आणि कारवाई केले जातात यासाठी पालकांनी ही पुढाकार घ्यावा, असे आवाहन कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी केले. याबाबत नियमावली साठी आरटीओ अथवा शाळा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे आवाहन यावेळी ससाणे यांनी केले.\nपोलिस असल्याची बतावणी करून १६ लाखांची लूट\nभिवंडी - शहरातील कल्याण रोड भागातील गोपालनगर येथील कुरिअर कंपनीत आलेली रोकड कल्याण येथील कार्यालयात जमा करण्यासाठी निघालेल्या कर्मचाऱ्यांची...\nउंड्री : उंड्री येथे कानडेनगरच्या रस्त्यालगत खडी पसरली आहे. रस्त्याचे काम अर्धवट आहे. रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे....\n९० व्या वर्षी ते झाले पट्टीचे चित्रकार\nकिवळे : तरुणपणी चित्रकलेशी काडीचाही संबंध नसणाऱ्या मामुर्डी येथील सी. के. दामोदरन यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी आपल्या कुंचल्यातून...\n...तर मोदींनाच पायउतार व्हावे लागेल - पृथ्वीराज चव्हाण\nकोल्हापूर : राफेल घोटाळा, जीएसटी ,नोट बंदी आणि आता रिझर्व्ह बँकेशी सुरू असलेला संघर्ष पाहता केंद्रातील मोदी सरकार पुन्हा सत्तेत येण्याचे सोडाच पण...\nऊसाचे ट्रेक्टर पलटी होवून महिला मृत्युमुखी, ड्रायव्हर फरार\nसलगर बुद्रुक (सोलापूर) - लवंगी ता. मंगळवेढा येथील भैरवनाथ साखर कारखांन्यावर गाळपासाठी ऊस घेवून जानाऱ्या ट्रेक्टरच्या ऊसाच्या ट्रेलर खाली चिरडून...\nओबीसी मतांवर डोळा ठेवत महात्मा फुले चित्रपटाची निर्मिती\nनाशिक - लोकसभा व विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. हेच लक्षात घेऊन इतर मागासवर्गीयांच्या मतांवर डोळा ठेवत महात्मा जोतिराव फुले यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/india-lost-the-test-match-against-england-5931558.html", "date_download": "2018-11-14T22:25:35Z", "digest": "sha1:RLIBJ3JI3YLI2MGOPGJ5U4PKYITNRNUX", "length": 10024, "nlines": 162, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "india lost the test match against england | इंग्लंडने जिंकली हजारावी कसाेटी; भारताचा मैदानावर सहावा पराभव, 162 धावांत उडाला खुर्दा.", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nइंग्लंडने जिंकली हजारावी कसाेटी; भारताचा मैदानावर सहावा पराभव, 162 धावांत उडाला खुर्दा.\nसामनावीर सॅम कुरन अाणि बेन स्टाेक्सच्या अव्वल गाेलंदाजीच्या बळावर यजमान इंग्लंड संघाने अापल्या एेतिहासिक १ हजाराव्या कसा\nभारताचा कर्णधार विराट कोहलीला बाद केल्यानंतर जल्लोष करताना स्टोक्स.\nबर्मिंगहॅम - सामनावीर सॅम कुरन अाणि बेन स्टाेक्सच्या अव्वल गाेलंदाजीच्या बळावर यजमान इंग्लंड संघाने अापल्या एेतिहासिक १ हजाराव्या कसाेटी सामन्यात शानदार विजय संपादन केला. इंग्लंडने एजबेस्टनच्या मैदानावरील सलामीच्या कसाेटी सामन्यात टीम इंडियावर मात केली. यजमान इंग्लंडने ३१ धावांनी कसाेटी सामना जिंकला....\nविजयाच्या १९४ धावांचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाला झटपट गाशा गुंडाळावा लागला. भारताने दुसऱ्या डावात १६२ धावांपर्यंत मजल मारली. यातून टीमला चाैथ्या दिवशीच लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. संघाच्या विजयासाठी कर्णधार काेहलीने (५१) दिलेली एकाकी झुंज व्यर्थ ठरली. त्याला अापल्या टीमचा पराभव टाळता अाला नाही. इंग्लंडच्या गाेलंदाजीसमाेर टीम इंडियाच्या विश्वासू फलंदाजांचा फार काळ निभाव लागला नाही.\nअष्टपैलू कामगिरी करणारा युवा खेळाडू सॅम कुरन हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या विजयाच्या बळावर यजमान इंग्लंड संघाने पाच कसाेटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने अाघाडी घेतली. अाता ९ अाॅगस्टपासून मालिकेतील दुसऱ्या कसाेटीला सुरुवात हाेत अाहे.\nखडतर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारताने शनिवारी ५ बाद ११० धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. विजयासाठी ८४ धावांची गरज असताना भारताकडे पाच विकेट शिल्लक हाेत्या. मात्र, दिनेश कार्तिक सकाळच्या पहिल्या सत्रातील पहिल्याच षटकात बाद झाला. त्यानंतर काेहली- हार्दिकने २९ धावांची भागीदारी रचली. काेहलीने अर्धशतक झळकावले. मात्र, त्याला बेन स्टाेक्सने बाद केले.\nकुक बादचा विक्रम; अश्विनचे २०० बळी\nभारताच्या अश्विनने सलामी कसाेटीच्या दाेन्ही डावात यजमान इंग्लंडच्या दिग्गज फलंदाज कुकला बाद केले. यासह कुकला कसोटी क्रिकेटमध्ये सार्वधिक ९ वेळा बाद करणारा अश्विन पहिला खेळाडू ठरला. याशिवाय त्याने अापल्या नावे मोठा विक्रम नाेंदवला. त्याने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताकडून खेळताना कसोटी सामन्यांमध्ये आपले २०० बळी पूर्ण केले. यासह त्याने या विकमाला गवसणी घातली.\nइंग्लंडच्या विजयात २० वर्षीय सॅमचे माेलाचे याेगदान ठरले. त्याने अष्टपैलू कामगिरी करताना संघाला विजय मिळवून दिला. त्याने पहिल्या डावात २४ अाणि दुसऱ्या डावात ६३ धावांचे याेगदान दिले. तसेच पाच विकेटही घेतल्या.\nपुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, धावफलक...\nअाॅस्ट्रेलियात 71 वर्षांत 11 कसाेटी मालिका; भारताने गमावल्या अाठ मालिका; तीन ड्राॅ\nप्रथमच 3-0 ने विंडीजचा धुव्वा; भारताचा शेवटच्या चेंडूवर विजय: धवन, ऋषभची अर्धशतके\nडिंड्रा डाॅटिन टी-20 वर्ल्डकपमध्ये शतक अाणि पाच विकेट घेणारी पहिली महिला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/hartalika-teej-vrat-katha/", "date_download": "2018-11-14T22:35:27Z", "digest": "sha1:X7JFTHPK4NFQ7ADY3EGBD5EDD2KFOXRP", "length": 8356, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "का करतात हरतालिकेचा उपवास", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nका करतात हरतालिकेचा उपवास\nहरताळीकेचा उपवास हा स्त्रियांसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. अनेक महिला हरितालिकेचे व्रत आवर्जून करतात. भाद्रपद शुल्क तृतीयेला हे व्रत केले जाते. हा उपवास सर्वप्रथम हिमालयाची मुलगी असणाऱ्या उमा( पार्वती) ने केला होता. ज्याचे फलस्वरूप भगवान महादेव त्यांना पती म्हणून लाभले. तेव्हापासून लग्न झालेल्या महिलांपासून तसेच कुमारिका देखील दरवर्षी हरितालिकेचे व्रत न चुकता करतात. निर्जळी किंवा न खाता हरितालिकेचे व्रत करण्याची प्रथा आहे. सौभाग्यप्राप्तीसाठी हे व्रत केले जाते.\nया व्रताच्या वेळी स्वच्छ केलेल्या जागेवर जागी चौरंग ठेवत. केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी चौरंग सुशोभित केला जातो. यावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्याची षोडशोपचारे पूजा करण्यात येते. धूप-दीप, नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री (पाने), फुलांची पूजा केली जाते. धूप-दीप, निरांजन दाखविला जातो. हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात. त्यात जाई, शेवंती, पारिजातक , तुळशी, रुई, शमी, दुर्वा, आघाडा, चाफा, केवडा, डाळिंबाची पाने वाहतात. मनोभावे प्रार्थना करतात. “सखे पार्वती, तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे. अखंड सौभाग्य लाभू दे`, अशी प्रार्थना करून आरती केली जाते.\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nआमच्याकडे जागा आहेत ; असे करा अप्लायआमचा एकमेव ई-मेल : [email protected]सावधान \nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80/all/page-161/", "date_download": "2018-11-14T22:27:38Z", "digest": "sha1:JZCCTA32OSTKHS42JDV56WRPNQGG5ACV", "length": 10190, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दिल्ली- News18 Lokmat Official Website Page-161", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\n'सत्तेवर आल्यास दिल्लीत जनलोकपाल बिल आणणार'\nदेशातील पहिल्या महिला बँकेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन\n'साहेबांच्या' आदेशावरून त्या तरुणीवर पाळत \nदिल्लीत माझ्या विरोधात कारस्थान रचणारी टोळी- मोदी\nकेजरीवालांचा आज उमेदवारी अर्ज दाखल\n'आम आदमी'कडे 19 कोटींचा निधी आला कसा \nनक्षलवाद्यांना उत्तर, छत्तीसगडमध्ये 67 टक्के मतदान\nसीबीआयला तपासाचे अधिकार नाहीत - गुवाहाटी उच्च न्यायालयाचा निर्णय\nमी तुमच्यासाठी जगेन -मोदी\nएनडीएची आगेकूच, यूपीएची पिछेहाट\nसर्व्हे : दिल्लीत आम आदमी किंगमेकर,काँग्रेस पिछाडीवर\nदिल्लीच्या पथकाने केली कांद्याची पाहणी\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/marathi-cinema/mumbai-pune-mumbai-3-meet-audience/", "date_download": "2018-11-14T22:34:06Z", "digest": "sha1:6MS6UL74PHXWQFL2YHF2QGRCZXDFW2YX", "length": 31564, "nlines": 387, "source_domain": "www.lokmat.com", "title": "'Mumbai Pune Mumbai - 3' Meet The Audience | ‘मुंबई पुणे मुंबई – ३’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार १५ नोव्हेंबर २०१८\nआंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवात नवी मुंबईतील चमूचे सुयश\nफटाक्यांच्या धुरामुळे मुलांना श्वसनाचा विकार, तज्ज्ञांकडून चिंता\nवाहन सर्व्हिस सेंटरने पदपथ काबीज\nकचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना\nभरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र\nभारतात अमेरिकन विद्यार्थ्यांचा ओढा वाढला; भारतातील अभ्यासक्रमांना पसंती\nमाझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे\nपैसे नसल्याने सानुग्रह अनुदानास विलंब, तारीख जाहीर करण्यास महाव्यवस्थापकांचा नकार\nहायकोर्टाच्या वकिलाच्या मुलीचा विनयभंग; जुहू पोलिसांनी केली तिघांना अटक\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 नोव्हेंबर\nDeepika Ranveer Wedding: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचे हे काही फोटो सोशल मीडियावर झाले व्हायरल\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांच्याआधीच विकिपीडियाने जाहीर केले त्यांचे लग्न\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण अडकले लग्नबेडीत\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: 'दीपवीर'च्या रिसॉर्टमधील एका रुमची किंमत ऐकून व्हाल अवाक्\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: दीपिका पादुकोण व रणवीर सिंग या दोघांचीही नजर काढा - करण जोहर\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nव्रण जाण्यासाठी बोटॉक्स तंत्रज्ञानाचा शोध\nपेडिक्योर करण्यासाठी 'या' नॅचरल ऑइल्सचा वापर करा\nदीपिका पादुकोणचे 'हे' 5 रिल लाइफ ब्राइडल लूक नक्की पाहा\nखजुराचा गुळ एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल\nChildren's Day : बालपणी तुम्हीदेखील ऐकल्या असतील 'या' धमक्या\nहैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी तेलंगणा राष्ट्र समितीकडून 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर\nमुंबईत उद्यापासून १० टक्के पाणीकपात लागू, स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय पाणीकपातीचा निर्णय.\nराजस्थानमध्ये भाजपची 31 जागांसाठी दुसरी यादी जाहीर\nदिल्लीतील मीराबागमध्ये अनेक वाहने एकमेकांना धडकली; एक ठार 8 जखमी\nपुणेः नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी महेश राऊत याची त्वरीत वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाचे आदेश.\nगडचिरोली : ग्यारापत्ती-सावरगाव मार्गावर नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग पोलिसांनी केले निकामी\nराजस्थानमधील नागौरचे भाजपा आमदार हबीबुर रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nनवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून 8 जानेवारीपर्यंत; राफेल, राम मंदिर, तिहेरी तलाक सारखे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता\nमुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणीकपात; पुरवठ्याची वेळेतही 15 टक्क्यांची कपात; स्थायी समितीला अंधारात ठेऊन निर्णय\nमुंबई- बेस्ट कर्मचा-यांच्या बाेनसचा वाद चिघळला. बाेनस कधी देणार याबाबत महाव्यवस्थापकांचे माैन. विराेधी पक्षांचा सभात्याग\nश्रीहरिकोटा येथून जीसॅट-२९ उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण\nयवतमाळ : शेंबाळपिंप्री येथील कुख्यात हातभट्टीवाला MPDA अंतर्गत स्थानबद्ध, खंडाळा पोलिसांची कारवाई\nयवतमाळ : शहरातील दत्त चौक भाजी मार्केट मागे राजरोसपणे मटका अड्डा सुरू आहे.\nजम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे मुगल रोड बंद करण्यात आला आहे.\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nहैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी तेलंगणा राष्ट्र समितीकडून 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर\nमुंबईत उद्यापासून १० टक्के पाणीकपात लागू, स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय पाणीकपातीचा निर्णय.\nराजस्थानमध्ये भाजपची 31 जागांसाठी दुसरी यादी जाहीर\nदिल्लीतील मीराबागमध्ये अनेक वाहने एकमेकांना धडकली; एक ठार 8 जखमी\nपुणेः नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी महेश राऊत याची त्वरीत वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाचे आदेश.\nगडचिरोली : ग्यारापत्ती-सावरगाव मार्गावर नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग पोलिसांनी केले निकामी\nराजस्थानमधील नागौरचे भाजपा आमदार हबीबुर रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nनवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून 8 जानेवारीपर्यंत; राफेल, राम मंदिर, तिहेरी तलाक सारखे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता\nमुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणीकपात; पुरवठ्याची वेळेतही 15 टक्क्यांची कपात; स्थायी समितीला अंधारात ठेऊन निर्णय\nमुंबई- बेस्ट कर्मचा-यांच्या बाेनसचा वाद चिघळला. बाेनस कधी देणार याबाबत महाव्यवस्थापकांचे माैन. विराेधी पक्षांचा सभात्याग\nश्रीहरिकोटा येथून जीसॅट-२९ उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण\nयवतमाळ : शेंबाळपिंप्री येथील कुख्यात हातभट्टीवाला MPDA अंतर्गत स्थानबद्ध, खंडाळा पोलिसांची कारवाई\nयवतमाळ : शहरातील दत्त चौक भाजी मार्केट मागे राजरोसपणे मटका अड्डा सुरू आहे.\nजम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे मुगल रोड बंद करण्यात आला आहे.\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nAll post in लाइव न्यूज़\n‘मुंबई पुणे मुंबई – ३’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nपाच वर्षांपूर्वी आलेल्या ‘मुंबई पुणे मुंबई’ने महाराष्ट्रासह इतर राज्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश तर मिळविलेच पण प्रेक्षकांनाही वेड लावले. त्या चित्रपटाचा सिक्वेल ‘मुंबई पुणे मुंबई -2 लग्नाला यायचंच’ नावाने आला आणि त्याच यशाची पुनरुक्ती झाली. आता या चित्रपटांचे निर्माते संजय छाब्रिया आणि सह-निर्माता अमित भानुशाली (52 फ्रायडे सिनेमाज) आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी चित्रपटाचा तिसरा भागही आणण्याचे जाहीर केले आहे. अभिनेते स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांनी दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्यासोबत ‘मुंबई पुणे मुंबई – ३’ चित्रपट २७ एप्रिल २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली आहे. मराठी चित्रपटाच्या इतिहासामध्ये एखाद्याचित्रपटाचे तीन भाग प्रदर्शित होण्याची हि पहिलीच वेळ आहे.\nया पार्श्वभूमीवर आणि तिसऱ्या भागाच्या निमित्ताने बोलताना राजवाडे म्हणाले, मुंबई पुणे मुंबई भाग पहिला करताना हा सिनेमा रसिक प्रेक्षकांना इतका आवडेल ह्याची आम्हाला कल्पना नव्हती, मराठी‘मुंबई पुणे मुंबई (MPM) हा सिनेमा ऐक प्रथाच (cult) म्हणून मानला जातो, आणि लव स्टोरी ची ऐक मोठी ट्रेन्ड (MPM) नि सुरु केली. (MPM) हि आता सवय झाली आहे, आणि रसिक प्रेक्षकांना गौतम आणि गौरीच्या जीवना मध्ये आता काय घडते आहे ह्याची उत्सुकता लागली आहे कारण प्रत्येक प्रेक्षकांना गौतम आणि गौरीच्या गोष्टी हि आपली स्वताची गोष्ट वाटते.\n“मूळ चित्रपट करताना त्याचा सिक्वेल येईल असे काही वाटले नव्हते. ‘मुंबई पुणे मुंबई -2 लग्नाला यायचंच’ हा सिक्वेल करत असताना मात्र आम्ही चित्रपटाचा तिसरा भागही बनवू शकतो हे मात्र जाणवले होते. तिसऱ्या भागाच्या कथानकाबद्दल आत्ताच काही सांगता येणार नाही, पण पहिल्या दोन भागांप्रमाणेच तिसरा भागही प्रेक्षकांना आवडेल याची आम्ही हमी देऊ शकतो.” असे दिग्दर्शक सतीश राजवाडे.\nएव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे संजय छाब्रिया म्हणाले, “ माझ्या पहिल्या सिनेमापासून एव्हरेस्ट एन्टरटेनमेंट आणि अमित भानुशाली यांनी एकत्रित अनेक मराठी सिनेमे केले आहेत. हे संबंध अधिक दृढ व्हावेत या उद्देशाने आम्ही एकत्रित येऊन ‘मुंबई पुणे मुंबई – २’ची निर्मिती केलेली होती. पण आता ‘मुंबई पुणे मुंबई -३ मुळे ही मैत्री अधिक घट्ट होण्यास मदत होईल. त्यामुळे मला दुसऱ्यांदा अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि प्रतिथयश दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.”\nपाच वर्षांपूर्वी आलेल्या ‘मुंबई पुणे मुंबई’ला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या चित्रपपाटाचे अनेक भारतीय भाषांमध्ये ‘रिमेक’ झाले तर जगभरच्या प्रेक्षकांना हा चित्रपट आपला वाटला. चित्रपटाचा पुढील भाग बनावा, अशी इच्छा प्रेक्षक व्यक्त करत होते. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे या हिट जोडीला पुन्हा एकदा बघण्याची उत्सुकता रसिकांना होती. रसिकांनी त्यांची पसंती ‘मुंबई पुणे मुंबई’ आणि ‘मुंबई पुणे मुंबई –2’ च्या तिकीट खिडकीवरील गर्दीतून आधीच व्यक्त केली होती.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\n‘व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अॅण्ड चॉकलेट’ लवकरच चित्रपटगृहात\nवैभव तत्ववादीने सोशल मीडियावर शेअर केला सेटवरील फोटो\nभूषण प्रधान गुणगुणतोय, हा सागरी किनारा….. समुद्र किनाऱ्यावर समाधान शोधतोय भूषण…\n''आमच्या 'ही'च प्रकरण''च्या प्रयोगादरम्यान अवयवदानाची केली जनजागृती\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं...कुणी येणार गं...’ हे गाणे ऐकले का\n'हा' दिग्दर्शक ठरला सई ताम्हणकरसाठी लकी चार्म\n चिंता सोडा आम्ही सांगतो\nThugs of Hindostan Movie Review :जाणून घ्या कसा आहे ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’\nLust Stories Review: प्रेमाच्या सीमा, नात्यांची घालमेल दाखवणारा मस्ट वॉच 'लस्ट स्टोरीज' 15 November 2018\nSacred Games Review : बॉलिवूडसाठी धोक्याची घंटी असलेला मस्ट वॉच ‘सेक्रेड गेम्स’\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nडिस्टिंक्शन फर्स्ट क्लास काठावर पास नापास\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदीपिका पादुकोणबालदिनमराठा आरक्षणमधुमेहदीप- वीरजवाहरलाल नेहरूस्टेन लीआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपसोनाली बेंद्रेराफेल डील\nसिद्धार्थचं नवं घर तुम्ही पाहिलंत का \nबालदिन विशेष- बचपन की यारी फिर ना आयेगी दोबारा....\nसर्वाधिक बोली लागलेला दुर्मीळ हिरा\nपेडिक्योर करण्यासाठी 'या' नॅचरल ऑइल्सचा वापर करा\nनिसर्गसौंदर्यच नव्हे तर उत्तम फोटोग्राफीसाठीही प्रसिद्ध आहेत ही ठिकाणे\nचंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे इंस्टावर आपल्या ट्रेडिशनल अंदाजाने चाहत्यांना पाडतेय भुरळ\nChildren's Day : बालपणी तुम्हीदेखील ऐकल्या असतील 'या' धमक्या\nOnePlus 6T चा विचार करताय...सातवा अवतार पाहून घ्यायची हिंमतही होणार नाही...\nDeepVeer Wedding: दीपिका-रणवीरचे 'हे' फोटो पाहिलेत का\n'अशा' मुलींशी कधीच करू नका लग्न; आयुष्यभर होईल पश्चाताप\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\nसापासोबत स्टंटबाजी करणाऱ्या युवकाचा वनविभागाकडून शोध सुरू\nनाशिक : आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या आंदोलन\nनाशिकमध्ये नोटांबदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे धरणे आंदोलन\nनोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन\nकचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना\nभरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र\n४५ दिवसांत कुर्ला-अंधेरी रस्त्याचे रुंदीकरण करा\nमहिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला, दोन हल्लेखोरांवर गुन्हा दाखल\nव्रण जाण्यासाठी बोटॉक्स तंत्रज्ञानाचा शोध\nअयोध्येमध्ये 1992 सारखी स्थिती होईल; सुरक्षा पुरवा अन्यथा...मौलवींना धास्ती\nमाझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे\nडीएसके यांना महारेराचा दणका, ग्राहकांना व्याजासहित पैसे देण्याचे आदेश\nMaratha Reservation: येत्या 15 दिवसांत मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेल- मुख्यमंत्र्यांचा दावा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीची लिफ्ट बंद पडली अन् मोदी अडकले\nRafale Deal: राफेल कराराच्या सीबीआय चौकशीबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/car-and-ambulance-accident-in-solapur/", "date_download": "2018-11-14T22:46:32Z", "digest": "sha1:DVX3HNWQLEAU6P62OCDRVKWM4NCJDUFG", "length": 6822, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रुग्णवाहिकेच्या मद्यधुंद चालकाची नगरसेवकाच्या गाडीला धडक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › रुग्णवाहिकेच्या मद्यधुंद चालकाची नगरसेवकाच्या गाडीला धडक\nरुग्णवाहिकेच्या मद्यधुंद चालकाची नगरसेवकाच्या गाडीला धडक\nअपघातातील एखाद्या जखमीचा जीव वाचविण्यासाठी रुग्णवाहिकेची भूमिका फार मोलाची ठरते. परंतु, मंगळवारी सकाळी जीव वाचविणारी हीच रुग्णवाहिका काही जणांचा जीव घेणारी ठरली असती. परंतु, यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. केवळ थांबलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे नुकसान झाले. ही थरारक घटना मंगळवारी सकाळी बुधवार पेठेत घडली. रुग्णवाहिकेच्या मद्यधुंद अवस्थेतील चालकाने रुग्णवाहिका बेफाम चालवून थांबलेल्या स्कॉर्पिओ गाडीला जोरदार धडक दिली. यावेळी नागरिकांनी रुग्णवाहिकेतील मद्यधुंद अवस्थेतील दोघां चालकांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.\nत्याचे झाले असे की, मंगळवारी सकाळी बुधवार पेठेतील बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांची एमएच 13 बीएन 777 ही स्कॉर्पिओ गाडी त्यांच्या कार्यालयासमोर थांबली होती. यावेळी गाडीमध्ये कुणीही नव्हते. सकाळी सव्वाआठच्या सुमारास दमाणी शाळेसमोरील रस्त्यावरुन एमएच 14 सीएल 0632 क्रमांकाची 108 नंबरची रुग्णवाहिका भरधाव चंदनशिवे यांच्या कार्यालयाकडे आली आणि रुग्णवाहिकेच्या चालकाने स्कॉर्पिओला जोरदार धडक देत तशीच पुढे निघाली आणि थांबली. मंगळवारी या परिसरामध्ये पिण्याचे पाणी आल्याने रस्त्यावर नागरिक व महिला पाणी भरत होते. परंतु, ही घटना होताना रस्त्यावर कुणीही नसल्याने यावेळी कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही. रुग्णवाहिकेची गाडीला जोरदार धडक बसल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी गर्दी केली आणि थांबलेल्या रुग्णवाहिकेच्या चालकाला पकडले. त्यावेळी रुग्णवाहिका विनायक चिंचिणेकर (रा. बुधवार पेठ, सोलापूर) हा रुग्णवाहिका चालवित असल्याचे दिसून आले व त्याच्या शेजारी महेश झिंजुडे (रा. निराळे वस्ती, सोलापूर) हा दारुच्या नशेत झोपलेला असल्याचे दिसून आले.\nयावेळी नागरिकांनी दोघांना पकडून त्यांच्याकडे चौकशी केली असता महेश झिंजुडे हा रुग्णवाहिकेचा चालक असून विनायक हा त्याचा मित्र आहे. विनायकला त्याच्या घराजवळ सोडण्यासाठी तो स्वतः रुग्णवाहिका चालवित अतिशय रुंद असलेल्या रस्त्यावरुन गाडी चालवित आला होता. याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/Arun-Gawli-tops-exam-on-Gandhism-in-Nagpur-central-jail/", "date_download": "2018-11-14T21:42:17Z", "digest": "sha1:ARVVNNUPEIYI22R5C34NG7G3UA4M2PEX", "length": 4660, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गांधी विचार परीक्षेत ‘अरुण गवळी’ टॉपर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › गांधी विचार परीक्षेत ‘अरुण गवळी’ टॉपर\nगांधी विचार परीक्षेत ‘अरुण गवळी’ टॉपर\nनागपूर : पुढारी ऑनलाईन\nअंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांच्यावर गांधी विचारांचा प्रभाव पडेल असा विचारही कोण करणार नाही. मात्र, त्‍यांच्यावर महात्‍मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव पडला आहे. नागपूर कारागृहात नुकतीच महात्‍मा गांधी यांच्या विचारावर एक परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत अरूण गवळी यांनी पहिला क्रमांक पटकाविला आहे.\nगुन्हेगारांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगण्यासाठी त्यांना कारागृहात पाठविण्यात येते. शिक्षा भोगत असातना त्‍यांच्यात परिवर्तन होण्यासाठी त्‍यांना विचारवंतांची पुस्‍तके वाचायला दिली जातात. दर वर्षी या पुस्‍तकांवर परीक्षा घेतली जाते आणि त्‍यामधून नंबर काढले जातात. नागपूर कारागृहामध्येही अशी परीक्षा घेतली जाते. या कारागृहातील कैद्यांना महात्‍मा गांधींच्या विचारांची पुस्‍तके वाचायला दिली होती आणि त्‍यावर परीक्षा घेण्यात आली. यामध्ये १६० कैद्यांनी सहभाग घेतला होता, अरुण गवळी यांनीही ही परीक्षा दिली. ८० गुणांच्या या परीक्षेत ७४ गुण मिळवत अरुण गवळी यांनी पहिला नंबद मिळविला.\nअरुण गवळी हे महात्‍मा गांधी यांच्या विचारांवर घेण्यात आलेल्‍या परीक्षेत पहिले आले असले तरी, आता त्‍यांच्या खऱ्या आयुष्‍यावर गांधी विचारांचा प्रभाव पडणार का हे महत्‍वाचे आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/maratha-kranti-morcha-agitation-in-maharashtra/", "date_download": "2018-11-14T21:39:50Z", "digest": "sha1:SN3S5WV4CKC3WWRZE6WZ7FHRHUGKIRIQ", "length": 18633, "nlines": 73, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बुधवारी महाराष्ट्र बंद; नवी मुंबई आणि पनवेलचाही सहभाग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › बुधवारी महाराष्ट्र बंद; नवी मुंबई आणि पनवेलचाही सहभाग\nबुधवारी महाराष्ट्र बंद; नवी मुंबई आणि पनवेलचाही सहभाग\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nऔरंगाबाद मध्ये काकासाहेब शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्यानंतर आता राज्यात असंतोषाचे वातावरण असून मोठ्या प्रमाणात आंदोलनाला सुरवात झाली आहे. मंगळवारी संपूर्ण मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात याचे पडसाद उमटले आहेत. दरम्यान, कालच आषाढी वारी संपल्याने पंढरपूरवरून आपल्या घरांकडे निघालेल्या वारकर्‍यांना कोणताही ञास होवू नये यासाठी पश्चिम महाराष्ट्र, नवी मुंबई , मुंबई भागातील मराठा समाजाने बंद आंदोलनात सहभाग घेतला नव्हता.\nबुधवारी उरवरीत महाराष्ट्र बंद करण्यात येणार आहे. वाशी मधील माथाडी भवन मध्ये मंगळवारी सकाळी मराठा संघटन समन्वयकांची बैठक पार पडली. या बैठकीत बुधवारी महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवी मुंबई, मुंबई, रायगड, ठाणे आदी भागातील मराठा समन्वयक प्रतिनिधी या बैठकीला हजर होते. काकासाबेह शिंद यांना श्रध्दांजली अर्पण करून बैठक सुरू करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र सरकार कोणत्याही प्रकारे मराठा बांधवांच्या मागण्या त्वतीर पुर्ण करीत नसल्याचा आरोप करण्यात आला. त्याच बरोबर जे निर्णय राज्य सरकारने मराठा समाजासाठी घेतले आहेत ते प्रत्यक्षात उतरले नसल्याने कोणत्याही प्रकारचा फायदा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आणि तरूणांना होत नसल्याचा आरोप केला गेला आहे. काकासाहेब शिंदे यांच्या आत्महत्येला राज्य सरकार जबाबदार आहे.\nसोमवारी आषाढी एकादशी असल्याने मंगळवारी पंढरपुरात गेलेले लाखो वारकरी आपल्या गावाकडे जात असल्याने त्यांना कोणत्याही प्रकारचा ञास होवू नये यासाठी बंद आंदोलन न करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. माञ बुधवारी महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून एस टी गाड्यांवर दगडफेक न करण्याचे आवाहन आंदोलन कर्त्यांना करण्यात आले आहे. दरम्यान बुधवारच्या महाराष्ट्र बंद मध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगडचा समावेश आहे. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकर्‍यांचे नुकसान होवू नये यासाठी भाजीपाला आणि फळ मार्केटला बंद मधून वगळण्यात आले आहे. नवी मुंबई पार पडलेल्या बैठकीला माथाडी नेते नरेंद्र पाटील, अंकूश कदम, प्राची पाटील, राहूल पवार आदी समन्वय उपस्थित होते.\nवाचा : लातुरात मराठा क्रांती मोर्चातील युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न\nऔरंगाबाद : काकासाहेब शिंदेवर कायगाव टोकात अत्यंसंस्कार\nसांगली : लेंगरेत मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला हिंसक वळण; एस टी बस फोडली\nमुंबई : मराठा आरक्षण, वारीबाबत मराठा समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी आणि राजीनामा द्यावा, मेगा नोकरभरती आरक्षणापर्यंत स्थगित करा\nनाशिक : मराठा समाजास आरक्षण व विविध मागण्यांसाठी सुरु असलेल्या आंनदोलनात कळवण शहरात कडकडीत बंद\nसांगली : मराठा समाजाने पुकारलेल्या महाराष्‍ट्र बंदला पाठिंबा म्‍हणून तासगाव तालुक्यात कडकडीत बंद\nसकल मराठा समाजाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा म्हणून तासगाव तालुक्यात कडकडीत बंद पाळला. तासगाव शहर आरवडे, मांजर्डे, विसापूर, पेड, सावळज, येळावी, कवठेएकंद, कुमठे यासह ग्रामीण भागातील व्यापारी आणि दुकानदारांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवून पाठिंबा दर्शविला.\nमुंबई मराठा आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी दादर शिवाजी मंदिर येथे बैठकीला सुरवात\nबैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधाचा ठराव. वारीबद्दल मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने मराठा समाज दुखावला\nनांदेड : आंदोलनाला हिंसक वळण, तरोडा भागात दगडफेक, पोलिस कर्मचाऱ्यास काहीजण जखमी\nनांदेड : आंदोलकांनी पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या गाडीच्या काचा फोडल्या\nआंदोलनादरम्यान साताऱ्यात एस.टी.वर दगडफेक\nअहमदनगर : महाराष्ट्र बंदला संगमनेरमध्ये हिंसक वळण\n*अनुचीत प्रकार टाळण्यासाठी औरंगाबादमधील इंटरनेट सेवा बंद\n*चिपळूणमध्ये महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद; कडकडीत बंद\n*औरंगाबादेत महाराष्ट्र बंदला हिंसक वळण; अग्निशमन दलाची गाडी जाळली\n*मराठा आरक्षण मागणी; बारामतीत प्रशासकीय इमारतीवर दगडफेक\nआरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबाद येथे काकासाहेब शिंदे या युवकाने जलसमाधी घेऊन सरकारचा निषेध केला होता. शहरामध्ये शिंदे यांना श्रद्धांजली वाहून फलटण मध्ये मोर्चा काढून कडकडीत बंद पाळण्यात आला.\nवाचा : मराठा आरक्षणासाठी वाईत कडकडीत बंद (Video)\nमराठा आरक्षणासाठी वाईत कडकडीत बंद\nराज्यात मराठा आरक्षणसाठी मराठा संघटनांनी एक मराठा लाख मराठाचा पुन्हा एल्गार केला आहे. सोमवारी आरक्षणाच्या मागणीसाठी काकासाहेब शिंदे यांनी थेट जलसमाधी घेऊन आपले जीवन संपवले. याच घटनेचे पडसाद राज्यात उमटले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात मराठा बांधव पेटून उठला आहे. मंगळवारी सातारा जिल्हा स्वयंस्फुर्तीने बंद करण्यात आला.\nसोलापूर : महाराष्ट्र बंदचे पडसाद सोलापुरात दिसून आले. येथे कडकडीत बंद आहे.\nबोंडले येथे स्वयंस्फूर्तीने बंद\nबोंडले (जि. सोलापूर) : प्रतिनिधी\nमराठा संघटनांनी आज (मंगळवारी) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर आळंदी पंढरपुर राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ वरती पालखी मार्गावरील मुख्य गाव असलेल्या बोंडले (ता.माळशिरस) येथे आज स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवहार बंद आहेत.\nदरम्यान, काल आषाढी एकादशी असल्यामुळे एकादशीसाठी गेलेले लाखो वारकरी व त्यांची वाहने परतीच्या प्रवासासाठी निघाली आहेत. हजारो वाहने या मार्गावरुन जात आहेत. त्यामुळे या मार्गावरती वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणावरती दिसून येत आहे.\nवेळापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक परशुराम कोरके, सदाशिव जगताप, एस.पी. रेगुडे व लक्ष्मण पिंगळे हे या ठिकाणी उपस्थित आहेत.\nशाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. वैरागकारांचा बंदमध्ये उस्फुर्त सहभाग दिसत आहे .येथील छत्रपती शिवाजी चौकात शाहिद काकासाहेब शिंदे यांना सर्व समाज्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहून सरकारचा निषेध करण्यात आला.\nमराठवाडा : घनसावंगी (जि. जालना) येथे आंदोलनाला हिंसक वळण\nघनसावंगी (जि. जालना) मराठा आंदोलनास हिंसक वळण लागले. पोलिस ठाणे व तहसील कार्यालयावर दगडफेक, अग्निशमन दलाच्या वाहनासह ३ मोटर सायकली जाळल्या. पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला.\nचिपळूण व गुहागरमध्ये आंदोलनाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद\nगिमवी (रत्‍नागिरी) : वार्ताहर\nमराठा समाज आरक्षणाच्या मागणीवरून काकासाहेब शिंदे या तरुणाने घेतलेल्या जलसमाधीच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या विरोधात पुकारलेल्या बंदमध्ये उत्तर रत्नागिरी जिल्‍ह्‍यातील गुहागर चिपळूण भाग सहभागी झाला.\nकाल काकासाहेब शिंदे या मराठा तरुणाने आरक्षण मागणीसाठी औरंगाबाद जिल्ह्यात गोदावरी नदीमध्ये उडी मारून जलसमाधी घेतली. या आत्महत्येला सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप करत सरकारच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला चिपळूण व गुहागरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण ठिकाणी कडकडीत बंद पाळला जात आहे. तर गुहागर तालुक्यातील शुंगारतळी येथे काही काळ गुहागर-विजापूर हा रस्ता रोखण्यात आला होता तर चिपळूणमध्ये मराठा बांधवांनी मोर्चा काढून बंदचे आव्हान करत बाजारपेठेतून मोर्चा काढला.\nतर बंदमध्ये अत्यावश्यक सुविधा वगळून सर्वच बाजारपेठांमध्ये बंद पाळण्यात आला. काल रात्रीपासूनच दुकाने, प्रतिष्ठाने बंद होती. मराठा तरुण मोटार सायकलवरून बंद पाळण्याचे आवाहन करत होते. तर एसटी बसेस बंद असल्याने वाहतूक ठप्प आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-Fire-in-a-moving-car-Luckily-there-is-no-harm-in-living/", "date_download": "2018-11-14T22:38:33Z", "digest": "sha1:TFCJJR42S6EHT6NJPBCXY4ECH6USD6YT", "length": 3578, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " धावत्या कारला आग;जीवित हानी नाही(Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › धावत्या कारला आग;जीवित हानी नाही(Video)\nधावत्या कारला आग;जीवित हानी नाही(Video)\nधावत्या कारला भीषण आग लागल्याची घटना पुण्यातील रामटेकडी भागात घडली. सुदैवाने वेळीच चालक आणि एकजण कारमधून बाहेर आल्याने जीवित हानी झाली नाही. मात्र, कार जळून खाक झाली. रविवारी दुपारी ही घटना घडली.\nप्रकाश कान्होबा जाधव (वय 25) यांची ही कार होती. ते रविवारी दुपारी त्यांच्या मारुती ईस्टीम कारमधून दुपारी बीआरटी मार्गावरील रामटेकडी एसआरपीएफ गेट समोरून निघाले होते. त्यावेळी अचानक कारमधून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे जाधव यांच्या लक्षात आले. त्यांनी कार थांबवली व बाहेर पडले. काही क्षणातच कारणे पेट घेतला. नागरिकांनी अग्निशामक दलाला या घटनेची माहिती दिली. हडपसर अग्निशामक दलाने घटनास्‍थळी दाखल होत कारची आग आटोक्यात आणली शॉर्ट सर्किटमुले आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?p=5001", "date_download": "2018-11-14T22:21:56Z", "digest": "sha1:T6ONFNP6B2OY2FBR2PQDH7RRHUO2SCQH", "length": 10737, "nlines": 98, "source_domain": "rajtantra.com", "title": "वाहनांवर दगडफेक व गोळीबार | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\n26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर संविधान सप्ताह\nबंदुकीतून चुकून सुटलेल्या गोळीने घेतला भावोजीचा बळी\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nवेश्याव्यवसायासाठी बांगलादेशातून मुलींची तस्करी करणारा आरोपी गजाआड\nरस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा\nकंपनीच्या दूषित सांडपाण्यामुळे आरोग्य, भातशेती धोक्यात\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » नागरिक पत्रकार » वाहनांवर दगडफेक व गोळीबार\nवाहनांवर दगडफेक व गोळीबार\nपालघर, दि. २२ : परिसरातील वाघोबा खिंड येथे गुरुवारी रात्री ७ ते ८ सशस्त्र दरोडेखोरांकडून दरोड्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला. यावेळी दरोडेखोरांकडून वाहनांवर दगडफेक करण्यात आली. तसेच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. या घटनेत एक इसम गंभीर जखमी झाला असून एका दरोडेखोराला पोलिसांनी अटक केली.\nकाल गुरुवारी रात्री ९. ४५ च्या सुमारास पालघर मनोर रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या एम. एच. ४८/ए.एफ.या ३९९९ या क्रमांकाच्या क्रेटा कारवर व एम. एच. ४८/पी. ७८९६ या क्रमांकाच्या आय ट्वेन्टी कारवर वाघोबा खिंड परिसरातील गॅंगलात लपलेल्या दरोडेखोरांकडून अचानक दगडफेक करण्यात आली. तसेच येथून जाणाऱ्या एका दुचाकीवर देखील गगडफ़ेक करून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात दुचाकीवर मागे बसलेला इसम गंभीर जखमी झाला. या घटनेची खबर मिळताच पालघर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, पोलीस उप निरीक्षक सय्यद व इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांच्या या पथकाने दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. पोलिसांच्या गोळीबारानंतर दरोडेखोरांनी अंधाराचा फायदा घेऊन तेथून पळ काढला. मात्र त्यातील एकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले. रात्री १०.३० वाजेपर्यंत हा प्रकार सुरु होता. या घटनेनंतर पोलिसांनी विविध पथके तयार करून इतर दरोडेखोरांचा तपास सुरु केला आहे.\nदरम्यान अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरासह इतर ७ ते ८ दरोडेखोरांविरोधात पालघर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.\nPrevious: खासदार राजेंद्र गावित यांची दांडी गावाला भेट पाणी समस्येवर केली चर्चा\nNext: कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुक : सुवर्णा पाटील यांना सामाजिक संघटनांचा वाढता पाठिंबा\nवेश्याव्यवसायासाठी बांगलादेशातून मुलींची तस्करी करणारा आरोपी गजाआड\nआदिवासी विकासात कोट्यावधीचा भ्रष्ट्राचार शरद पाटील यांची फौजदारी कारवाईची मागणी\nडहाणूत पिसाळलेल्या कुत्रीची दहशत\nरस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा\nकंपनीच्या दूषित सांडपाण्यामुळे आरोग्य, भातशेती धोक्यात\nविद्यार्थ्यांनी नागरिक शास्त्राचा अभ्यास करावा जबाबदार नागरिक होण्यासाठी प्रयत्न करावेत – संजीव जोशी\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nजगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या युवकाला महिला शक्तीने दिले बळ\nविद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शासनाशी जोडले जाण्यासाठी लोकराज्यचे वाचन करावे – संजीव जोशी\nजिल्ह्यातील चार शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-february-was-cold-last-four-years-maharashtra-6868", "date_download": "2018-11-14T22:49:57Z", "digest": "sha1:RBJMBD4V4GVNNOL6GQI3NWOS2P3E3OFX", "length": 17068, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, February was cold on last four years, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचार वर्षांत यंदाचा फेब्रुवारी सर्वांत थंड\nचार वर्षांत यंदाचा फेब्रुवारी सर्वांत थंड\nसोमवार, 26 मार्च 2018\nपुणे : प्रशांत महासागरातील ला-निना स्थिती निवळण्यास सुरवात झाली आहे. तरी समुद्र थंड असल्याने सध्या जागतिक तापमानही कमी आहे. यंदाचा फेब्रुवारी महिना २०१४ पासूनच्या चार वर्षांतील सर्वांत थंड ठरला आहे. तर डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांचा हंगामही चार वर्षांत थंड होता, असे मत अमेरिकेतील नोआ संस्थेच्या राष्ट्रीय पर्यावरणीय माहिती केंद्राच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.\nपुणे : प्रशांत महासागरातील ला-निना स्थिती निवळण्यास सुरवात झाली आहे. तरी समुद्र थंड असल्याने सध्या जागतिक तापमानही कमी आहे. यंदाचा फेब्रुवारी महिना २०१४ पासूनच्या चार वर्षांतील सर्वांत थंड ठरला आहे. तर डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांचा हंगामही चार वर्षांत थंड होता, असे मत अमेरिकेतील नोआ संस्थेच्या राष्ट्रीय पर्यावरणीय माहिती केंद्राच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.\nचार वर्षांत यंदाचा फेब्रुवारी थंड ठरला असला तरी, ‘नोआ’ने केलेल्या विश्‍लेषणानानुसार यंदाच्या फेब्रुवारी महिन्यातील तापमान विसाव्या शतकातील सरासरी (५३.९ अंश फॅरन्हाईट) तापमानापेक्षा १.१७ अंश फॅरेन्हाईटने जास्त आहे. हे १८८० ते २०१८ या १३९ वर्षांतील ११ वे उच्चांकी तापमान ठरले आहे. विसाव्या शतकातील सरासरी तापमानापेक्षा अधिक तापमान नोंदले गेलेल्या ३९८ महिन्यांमध्ये ४२ फेब्रुवारी महिन्यांचा समावेश आहे.\nउत्तर गोलार्धामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी हिवाळा ऋतूचा, तर दक्षिण गोलार्धात उन्हाळा ऋतूचा शेवट होतो. डिसेेंबर ते फेब्रुवारी या हंगामातील जागतिक तापमान २० व्या शतकातील सरासरी (५३.८ अंश फॅरेन्हाईट) तापमानापेक्षा १.२२ अंश फॅरेन्हाईटने अधिक असल्याचे दिसून आले आहे. या हंगामात नोंदले गेलेले तापमान आतापर्यंतचे ८ वे उच्चांकी तापमान ठरले असले, तरी २०१४ पासूनचे सर्वांत थंंड तापमान ठरले असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.\nयंदाच्या फेब्रुवारीत धृवीय प्रदेशातील बर्फाचे अाच्छादन कमी असल्याचे दिसून आले आहे. यात आर्टिक समुद्रात १९९८ ते २०१० या कालावधीतील बर्फ आच्छादनापेक्षा ८.८ टक्क्यांनी कमी बर्फ होते. १९७९ नंतरच्या फेब्रुवारी महिन्यातील हे सर्वांत कमी अाच्छादन आहे. तर अंटार्टिक समुद्रामध्ये बर्फाचे अाच्छादन २५.४ टक्क्यांनी कमी असल्याचे दिसून आले असून, हे आतापर्यंतचे दुसरे सर्वांत कमी बर्फ ठरले आहे. २० आणि २१ फेब्रुवारी रोजी अंटार्टिका समुद्रात आतापर्यंतचे दुसऱ्या क्रमांकाचे तर यंदाच्या वर्षांतील सर्वांत कमी ८ लाख ४२ हजार मैल प्रदेशावर बर्फ होते.\nयंदाच्या फेब्रुवारीतील जमीन आणि समुद्राच्या जागतिक सरासरी तापमानाचा विचार करता आतापर्यंतचे १५ वा उष्ण तापमान ठरले असून, डिसेंबर ते फेब्रुवारी सातवा उष्ण हंगाम ठरला आहे. महिन्यातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान आतपर्यंत सातवे उष्ण असून, सहावा उष्ण हंगाम असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे.\nसमुद्र पर्यावरण खगोलशास्त्र भारतीय हवामानशास्त्र विभाग हवामान\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nभारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...\nराज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...\nधार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...\nचारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...\nदेशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी रंगणार...पुणे : देशी बियाण्यांचे संवर्धन आणि प्रसारासाठी...\nखरेदी न झालेल्या हरभरा, तुरीसाठी...सोलापूर : हमीभाव योजनेतून शेतकऱ्यांनी हरभरा व तूर...\nदुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...\n‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...\nपरभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...\nसीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...\nब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...\nगोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...\nशेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...\nराज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...\nसंत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...\nफॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...\nचिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...\nउच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...\nआर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...\nखानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HAL-YOGD-UTLT-how-to-make-home-made-cold-drink-bottle-mosquito-trap-5784328-PHO.html", "date_download": "2018-11-14T22:26:32Z", "digest": "sha1:XQJJA477JGJ3ALI6BMGING6WGPN6WMG4", "length": 9271, "nlines": 165, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "How To Make Home Made Cold Drink Bottle Mosquito Trap | असे जुगाड करुन मारु शकता घरातील सर्व डास, फक्त करा हे काम...", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nअसे जुगाड करुन मारु शकता घरातील सर्व डास, फक्त करा हे काम...\nडास दूर करण्यासाठी मार्केटमध्ये अनेक प्रकारचे प्रोडक्ट आणि डिव्हाइस उपलब्ध आहेत.\nडास दूर करण्यासाठी मार्केटमध्ये अनेक प्रकारचे प्रोडक्ट आणि डिव्हाइस उपलब्ध आहेत. यामध्ये मॉस्किटो कॉइल, बॉडीवर लावता येणारे ऑडोमॉस यांचा समावेश आहे. तर ऑलआउट किंवा मोर्टीनसारखे डिव्हाइसही उपलब्ध आहेत. परंतू आज आम्ही तुम्हाला सर्वात स्वस्त एक ट्रिक सांगणार आहोत. हे जुगाड करुन तुम्ही घरातील डास दूर करु शकता. टाकाऊ वस्तूंचा वापर करुन तुम्ही हे जुगाड करु शकता.\nकोल्डड्रिंकच्या वापरलेल्या बॉटलने तुम्ही मॉस्किटो ट्रॅप बनवू शकता. या ट्रॅपची एक खास गोष्ट म्हणजे, या बॉटलमध्ये असे लिक्विड असते, जे डासांना आकर्षित करते. डास यामध्ये येतात आणि फसून जातात. ते बाहेर निघू शकत नाही आणि मध्येच मरुन जातात.\nया गोष्टी आहेत गरजेच्या\n1. 2.5 लीटर कोल्डड्रिंकची रिकामी बॉटल\n3. अर्धा चमचा मध\n4. रुंद पॅकिंग टॅप\n6. कात्री किंवा पेपर नाइफ\nपुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या डास मारणारे हे ट्रॅक बनवण्याची पध्दत...\n(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\nसर्वात पहिले एक 2.5 लीटरची कोल्डड्रिंकची रिकामी बॉटल घ्या. आता ही बॉटल मधून कापा. कापण्यासाठी कात्री किंवा पेपर नाइफचा वापर करता येऊ शकतो. आता कापलेल्या भागामध्ये 500ml पाणी टाका आणि त्यामध्ये 2 स्पून ब्राउन शुगर टाका. आता हे चांगले मिक्स करुन घ्या. शुगर मिक्स झाल्यानंतर पाण्याचा रंग ब्राउन होईल.\nआता या लिक्विडमध्ये एक चमच्याच्या चतुर्थांश भाग मध मिसळा. आता कापलेल्या बॉटलचा वरचा भाग या खालच्या भागावर उलटा ठेवायचा आहे. हे मिश्रण बॉटलचे तोंड आणि आजुबाजूच्या भागावर चांगल्याप्रकारे लावा. यानंतर हे उलटे करुन पॅकिंग टॅपच्या मदतीने फिक्स करा.\nआता टॅपच्या वरचा बॉटलचा एक्स्ट्रा भाग कात्रीने कापून घ्या. अशाप्रकारे डास मारण्याचे जुगाड तयार आहे. बॉटलमध्ये भरलेल्या लिक्विडने डास आकर्षित होतात आणि बॉटलमध्ये जातात. परंतू बाहेर निघू शकत नाही. अशा वेळी डास ट्रॅपमध्ये जाऊन मरतात.\nतरुणींना तुम्ही आवडले हे कसे कळणार.. नीट लक्ष द्या कदाचित ती देत असेल हे संकेत\nया सेट टॉप बॉक्ससाठी डिश, रिचार्ज कशाचीही गरज नाही, फक्त एकदाच खर्च करा 1500, मिळेल आयुष्यभर लाभ\nघरात एकट्या असताना हे सर्व करतात तरुणी..पाहून बसणार नाही विश्वास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/accident-of-the-doctor-going-to-verul-council-one-killed-36-injured-5950055.html", "date_download": "2018-11-14T21:23:24Z", "digest": "sha1:UJTNKB7PQFRSLRK2O6T6TORIKN6RU7TP", "length": 11709, "nlines": 149, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Accident of the doctor going to Verul Council; One killed, 36 injured | वेरूळला परिषदेसाठी जाणाऱ्या डॉक्टरांच्या बसला अपघात; एक ठार, ३६ जखमी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nवेरूळला परिषदेसाठी जाणाऱ्या डॉक्टरांच्या बसला अपघात; एक ठार, ३६ जखमी\nआैरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ येथे परिषदेसाठी चाललेल्या डॉक्टरांच्या लक्झरी बसचा शनिवारी अपघात झाला.\nनगर - आैरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ येथे परिषदेसाठी चाललेल्या डॉक्टरांच्या लक्झरी बसचा शनिवारी अपघात झाला. नगर-पुणे महामार्गावरील केडगाव बायपासजवळील हॉटेल नीलसमोर शनिवारी पहाटे चारच्या सुमारास कंटेनरला पाठीमागून धडक दिल्याने ही घटना घडली. अपघातात बसचालक अल्ताफ खालीद हमद हा (३७, मुंबई) जागीच ठार झाला, तर ३६ डॉक्टर जखमी झाले आहेत. त्यात तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nमुंबई येथील टाटा मेमोरिअल हॉस्पिटल, तसेच मुंबई व ठाणे येथील ४० डॉक्टर वेरूळ येथे परिषदेसाठी जात होते. एका खासगी लक्झरी बसने (डीएल, डी ०२८९) शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास ते मुंबई येथून निघाले. शनिवारी पहाटे ते नगर शहराजवळ आले असता त्यांच्या बसने समोरील कंटेनरला (सीजी, ०४ जेए २२५६) पाठीमागून धडक दिली. भरधाव वेगात असलेल्या बसचा या धडकेत चक्काचूर झाला. या वेळी बसमधील सर्व डाॅक्टर झोपेत होते. जोराचा आवाज झाल्याचे लक्षात येताच डॉक्टर जागे झाले. त्यानंतर बसमध्ये आरडाओरड सुरू झाली. बसमधील बहुतेकजण जखमी झाले होता. तोपर्यंत पोलिसांना या अपघाताची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या अपघातात बसचा चालक जागीच ठार झाला, तर बसमधील ३६ डॉक्टर जखमी झाले. त्यात तिघांची प्रकृती गंभीर असून या सर्वांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी निखिल धर्मेंद्र कल्याणी (३५, पोर्णिमा ब्लॉक नं. १४, आरव्ही मेहता रोड, घाटकोपर, पूर्व मंुबई) यांच्या फिर्यादीवरून काेतवाली पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. जखमींची नावे पुढीलप्रमाणे आहेत. डॉ. अनिल टिबडेलवाल, डॉ. पुष्कर इंगळे, डॉ. जॉनी कार्लटन (तिघे गंभीर जखमी आहेत), दीपांजली अडूलकर, भाविन विसारिया, आशिष भांगे, स्वाती चुघ, हर्षिता, प्रिथी, मनीष मदाने, आस्फिया खान, त्रिरंजन बासू, दीपक कुमार, जाहिद मुलानी, सायोग डे, सचिता पाल, आकांक्षा अनुप, जिन्स मॅथ्यू, निष्ठा सेहरा, प्रशांत नायक, पल्लवी खुरूड, जिमी मंजली, प्राची सावंत, अजय शशीधरण, अनुजकुमार, सपर्पिता मोहंती, प्रारब्ध सिंग, अमरेंद्र कुमार, सुचिता पॉल, वेदांत मूर्ती, सागर गायकवाड, केतकी अडसूळ, उन्मेष मुखर्जी, कस्तुरी बरवा, उपासना सक्सेना, सचिन आनंद, जिफ्मी जोस, निशिता सेहरा, रवि शंकरदास.\nअपघातानंतर फरफटत गेली बस\nभरधाव वेगात असलेल्या लक्झरी बसने कंटेनरला पाठीमागून धडक दिल्याने बसचा चक्काचूर झाला. अपघातानंतरही बस कंटेनरमध्येच अडकलेली होती. मात्र, आपल्या कंटेनरला पाठीमागून बसची धडक बसल्याचे कंटेनरचालकाच्या लक्षात आले नाही. त्यामुळे कंटेनरमध्ये अडकलेली बस काही अंतर तशीच फरफटत गेली. बसमधील डॉक्टरांची आरडाओरड एेकून चालकाने कंटेनर थांबवला, तेव्हा अपघात झाल्याचे कंटेनरचालकाच्या लक्षात आले.\nअपघातात चक्काचूर झालेल्या बसचा दरवाजा बंद झाला होता. बसमधील जखमी डॉक्टरांनी प्रयत्न करूनही हा दरवाजा उघडत नव्हता. बसच्या क्लिनरने संकटकालीन दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला, तोही उघडला नाही. अथक प्रयत्नांनंतर बसचा मुख्य दरवाजा उघडला, त्यानंतर जखमी डॉक्टर खाली उतरले. अपघातात बसचालक स्टेअरिंगमध्ये अडकून जागीच ठार झाला. बसची धडक इतकी जोराची होती की बसचालकाचा पाय तुटून बाजूला पडला होता.\nअर्ज भरताना चारपेक्षा अधिक गेले तर गुन्हा... आजपासून नामनिर्देशनपत्र उपलब्ध\nमहानगरपालिकेची निवडणूक मुख्यमंत्र्यांनी घेतली ताब्यात\n‘युती’ची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेचे 32 उमेदवार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.cityblogpune.com/2018/10/income-tax-relief-for-cooperative.html", "date_download": "2018-11-14T22:35:18Z", "digest": "sha1:22Z6EYTJ6YDPDHIZOSE2SNJGTRHUHTQH", "length": 28257, "nlines": 323, "source_domain": "www.cityblogpune.com", "title": "CityBlog: A blog for Pune....... : Income Tax Relief for Cooperative Housing Societies", "raw_content": "\nगृहनिर्माण सोसायट्यांना \"सर्वोच्च\" इन्कम टॅक्स दिलासा .\nगृहनिर्माण सोसायट्यांना प्राप्तिकरात \"सर्वोच्च\" दिलासा .\nसोसायटी आणि सभासद ह्यांच्यामधील वाद हे बहुतांशी वेळा ट्रान्स्फर फी, मेंटेनन्स शुल्क आणि ना-वापर शुल्क या आर्थिक कारणांशीच निगडित असतात. ह्या बाबतीतला कायदा आता \"सेटल\" झाला आहे की ट्रान्सफर फी हि जास्तीत जास्त २५,०००/- इतकीच घेता येते, मेंटेनन्स किती असावा हे कायदा सांगत नाही, पण मेंटेनन्स सर्वांना समान असावा आणि ना-वापर शुल्क हे मेंटेनन्स शुल्काच्या १०% इतकेच घेता येते. परंतु जेव्हा अश्या आणि कॉमन फंड इ. रकमा सोसायट्यांना मिळतात तेव्हा त्यांच्यावर सोसायट्यांनी परस्परसंबंधांच्या सिध्दांतानुसार म्हणजेच डॉक्टरीन ऑफ मूच्यालिटी (doctrine of mutuality) इन्कम टॅक्स भरणे कायद्याने गरजेचे आहे का नाही , असा प्रश्न मा. सर्वोच्च न्यायालयापुढे इनकम टॅक्स ऑफिसर मुंबई विरुद्ध व्यंकटेश प्रिमायसेस को. ऑपेराटीव्ह सोसायटी ह्या याचिकेच्या निमित्ताने नुकताच उपस्थित झाला. (दिवाणी अपील क्र. २७०६/२०१८). अखेर या निमित्ताने विषयाच्या अनेक याचिकांवर एकत्र सुनावणी घेऊन मा. न्या. आर.एफ. नरिमन आणि मा. न्या. नवीन सिन्हा ह्यांच्या खंडपीठाने वरील प्रश्नाचे नकारार्थी उत्तर देऊन हौसिंग सोसायट्यांना मोठा दिलासा दिला आहे.\nह्या केसची पार्श्वभूमी परत एकदा महाराष्ट्र सरकारच्या दि. ०९/०८/२००१ रोजीच्या अध्यादेशाकडे जाते. सोसायटीमधील प्लॉट /फ्लॅट/दुकान विकताना सभासदत्व ट्रान्सफर फी पोटी भरमसाट रकमा आकारल्या जाण्यावरून अनेक तक्रारी आल्यामुळे महाराष्ट्र शासनाने दि. ०९/०८/२००१ रोजी अध्यादेश काढून जास्तीत जास्त रु. २५,०००/- इतकीच सभासदत्व ट्रान्सफर फी आकारता येईल असे स्पष्ट केले. तसेच ना -वापर शुल्क हे मेंटेनन्स शुल्काच्या १०% इतकेच घेता येईल असेही स्पष्ट केले. मा. मुंबई उच्च न्यायायालयाने वेळोवेळी ह्या अध्यादेशाला वैध ठरवून सोसायट्यांना चपराक दिली आहे.\nमात्र इथे मुद्दा होता इन्कम टॅक्सचा. येथे सोसायटी आणि इन्कम टॅक्स विभाग यांच्यामध्ये एकमत नव्हते. सोसायट्यांचे म्हणणे होते की वरील रकमेपेक्षा जास्त रक्कम आकारली असेल तर तेवढ्यावरच इन्कम टॅक्स आकारता येईल, सर्व रकमेवर नाही. एका याचिकेमध्ये इन्कम टॅक्स विभागाने पवित्रा घेतला की १०% ह्या विहित मर्यादेपेक्षा सोसायटीने ना-वापर शुल्क जास्त घेतले तसेच ट्रान्स्फर फी देखील अतिरिक्त आकारली असल्यामुळे त्यास डॉक्टरीन ऑफ मूच्यालिटी लागू होणार नाही आणि सोसायटीला टॅक्स सवलत मिळणार नाही . इनकम टॅक्स ट्रिब्युनलने देखील ह्याच कारणास्तव सोसायटीला टॅक्स सवलत देण्याचे नाकारले. तसेच ट्रिब्युनलने पुढे असेही नमूद केले कि सदरचा अध्यादेश फक्त सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांना लागू होतो आणि जो नवीन (प्रपोज्ड) खरेदीदार-सभासद असतो तो अद्याप सभासद झाला नसल्यामुळे त्याने दिलेल्या ट्रान्सफर फी वर टॅक्स सवलत देता येणार नाही. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने हा आदेश रद्द करताना नमूद केले कि नवीन खरेदीदार सभासदाने जरी ट्रान्सफर फी भरली असली तरी त्यास वरील तत्व लागू होते आणि सोसायटीला टॅक्स मध्ये सवलत मिळाली पाहिजे, मात्र नियमाबाहेर घेतलेल्या अतिरिक्त शुल्कावर टॅक्स आकारणी होईल. ह्या निकालास इन्कम टॅक्स विभागातर्फे मा. सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाते. इन्कम टॅक्स विभागाचे असे म्हणणे होते की ट्रान्स्फर फी, मेंटेनन्स शुल्क, ना-वापर शुल्क, कॉमन फंड इ. पोटी सोसायट्यांनी स्वीकारलेल्या रकमा हे त्यांचे बिझिनेस उत्पन्नामध्ये मोडीत असल्यामुळे त्यातुन त्यांना नफा मिळतो आणि हे त्यांचे अतिरिक्त उत्पन्न होते, सबब ते इन्कम टॅक्स लागू होण्यास पात्र होते आणि त्यांना टॅक्स सवलत मिळू शकत नाही .\nह्या निकालामध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टरीन ऑफ मूच्यालिटी ह्या इन्कम टॅक्स मधील महत्वाच्या संकल्पनेचा उहापोह केला आहे. कारण ह्या संकल्पनेभोवतीच हा निकाल फिरतो आहे. पाश्चात्य देशांची देण असलेल्या ह्या संकल्पनेचा कायद्यामध्ये अर्थ \"A person cannot make a profit from himself/herself. An amount received from oneself cannot be regarded as income so as to be liable to tax\" असा होतो. थोडक्यात जेव्हा काही लोक एकत्र येऊन स्वतःसाठी काहीतरी योजना, उपक्रम सुरु करतात , त्यासाठी काही योगदान देतात आणि त्यातून मिळणारा फायदा हा त्यांच्याच योगदानाचे एक स्वरूप असते. सोसायटींबाबतीत ढोबळ मानाने बोलायचे झाले तर सर्व सभासद एकत्र येऊन सोसायटी स्थापन करतात आणि सोसायटीचे कामकाज चालण्यासाठी वरील प्रमाणे वेगवेगळ्या स्वरूपाने पैसे स्वीकारतात आणि त्यातून खर्च करतात. खर्च वजा जाता जर का काही रक्कम उरली तर त्याला सोसायटीचे अतिरिक्त उत्पन्न म्हणता येणार नाही, उलट अशी रक्कम ही कठीण प्रसंगी किंवा आकस्मिक खर्चासाठी उपयोगी पडते. जेव्हा एखाद्याचे सभासदत्व कुठल्याही कारणाने रद्द होते तेव्हा आपोआपच त्याला असे फायदे मिळणे बंद होते, असेही न्यायायालने पुढे नमूद केले.\nहा निकाल देण्यासाठी मा. सर्वोच्च न्यायालायने ह्या आधीच्या विविध निकालांचा आधार घेतला. विशेष करून स्पोर्ट्स क्लब बाबतीत असे प्रसंग येतात. त्यामुळे अश्या क्लबसाठीही हा निकाल अभ्यास करण्यासारखा आहे. एखाद्या स्पोर्ट्स क्लब मध्ये खेळा बरोबरच मद्य विक्री करणारे रेस्टोरंट, कॅन्टीन ह्या सारख्या सुखसोयी सभासदांकरिता सशुल्क पुरविल्या जातात. तसेच क्लबची एखादी बिल्डिंग भाड्याने देऊन त्याचेही उत्पन्न मिळते, तसेच प्रवेश फी सुद्धा आकारली जाते. ह्या सर्व सोयी सुविधा ह्या सभासदांच्या सोयीकरिता असतात आणि त्यातून व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून नफा कमविणे हा उद्देश क्लबचा नसतो, त्यामुळे खर्च वजा जाता जरी अतिरिक्त उत्पन्न शिल्लक राहिले तरी असे उत्पन्न हे टॅक्स सवलतीस पात्र ठरते, कारण ह्याचा फायदा सर्व सभासदांना होत असतो, असा निकाल मा. सर्वोच्च न्यायालायने सी.आय.टी . विरुद्ध मे. बंकीपुर क्लब लि . (१९९७)५ एस.एस. सी. ३९४ ह्या केस मध्ये दिला होता, त्याचा आधार ह्या केसमध्ये घेतला. तसेच सी आय.टी . विरुद्ध कॉमन एफ्फ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट (ठाणे-बेलापूर) असोशिएशन ह्या मुंबई उच्च न्यायालयाच्या २०१० सालच्या निकालाचा देखील आधार घेतला. ठाणे-बेलापूर पट्ट्यामधील काही औद्योगिक कारखान्यांनी एकत्र येऊन औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी एक कंपनी स्थापन करून मध्यवर्ती यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला ज्याचा फायदा सर्वांना होईल कारण प्रत्येक कारखान्याला अशी यंत्रणा उभी करणे शक्य नसते. अश्या कंपनीचे उरणारे अतिरिक्त उप्तन्न हेदेखील वरील तत्वाप्रमाणे टॅक्स सवलतीस पात्र राहील कारण कंपनीचे उद्दिष्टच हे सर्वांना कॉमन यंत्रणा पुरविण्याचे आहे आणि त्यासाठी लागणारा खर्च हे सभासदाच करतात आणि ह्यासाठी कुठल्याही त्रयस्थ पार्टीबरोबर व्यवहार होत नाहीत, असा निकाल मुंबई उच्च न्यायालायने दिला.\nपुढे मा. सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले की ट्रान्सफर चार्जेस हे जरी बाहेर पडणाऱ्या सभासदाने द्यायचे असले तरी समजा सोयीकरिता आत येणाऱ्या नवीन सभासदाने त्यातील काही भाग दिला, ह्याचा अर्थ तो सोसोयटीचा नफा होत नाही कारण नवीन सभासदत्व मान्य झाल्यावरच त्या रकमेचा उपयोग केला जातो , जर का सभासदत्व मान्य नाही झाले, तर अशी रक्कम परत करावी लागते. त्याच प्रमाणे एखादा सभासद स्वतः जागा न वापरता दुसऱ्याला भाड्याने देतो म्हणून ना-वापर शुल्क आकारले जाते, ज्याचा उपयोग हा सोसोयटीच्या देखभालीकरीताच केला जातो. तसेच एखादा सभासद जागा विकताना त्याच्याकडून जर नियमाप्रमाणे कॉमन फंडासाठी काही रक्कम आकारली जात असेल, तर अश्या फंडाचा उपयोग हा देखील आपत्कालीन खर्चाकरिता केला जातो. थोडक्यात अश्या रकमा घेण्यामागे सोसायटीचा देखभाल खर्च चालावा आणि सर्व सभासदांनाच त्याचा अंतिम फायदा व्हावा हा उद्देश असतो आणि सबब अश्या रकमा ह्या टॅक्स सवलतीस पात्र आहेत. तसेच ज्या कारणाकरिता सोसायट्यांनी पैसे घेतले, त्याचा वापर अन्य कारणांकरिता केला अशीही केस इन्कम टॅक्स डिपार्टमेंची नसल्याचे मा. सर्वोच्च न्यायालायने पुढे नमूद केले. तसेच सदरील २००१ चा अध्यादेश हा फक्त सहकारी गृह रचना सोसायट्यांनाच लागू होईल ह्या मुंबई उच्च न्यायालयाच्या मताशी देखील मा. सर्वोच्च न्यायालायने संमती दाखवली.\nसद्य परिस्थितीमध्ये वरील निकाल हा सोसायट्यांसाठी नक्कीच दिलासादायक आहे ह्यात शंका नाही. पैसे वाचविणे म्हणजेच पैसे मिळवणे असे म्हणतात. जर का कायदेशीर पद्धतीने पैसे वाचणार असतील तर त्यास कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. तरीही इन्कम टॅक्स सारख्या किचकट कायद्याशी हा विषय संबंधित असल्यामुळे त्यातील तज्ज्ञ मंडळींचाच सल्ला घेण्याशिवाय पर्याय नाही. प्रत्येक केसच्या फॅक्टस मधील एखाद दुसऱ्या किरकोळ फरकाने देखील सवलती मिळणे - न मिळणे हे ठरू शकते. सबब तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्याच. तिथे फीचे पैसे वाचविणे परवडणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2009/10/29/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3-%E0%A5%A8/", "date_download": "2018-11-14T22:11:46Z", "digest": "sha1:7TBQGCXW6N6LYT7GIL2HPKTM46B7BUIV", "length": 30548, "nlines": 325, "source_domain": "kayvatelte.com", "title": "रोजच्या जीवनातले…… | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nकाल गिरीश म्हणाला की असे नारायण आता फक्त फिक्शन मधेच राहिले आहेत, आणि मला असा कोणी भेटला का एवढ्यात म्हणून हा दुसरा भाग लिहितोय नारायण .. आजकालचे.. तुमच्या आमच्यातले. अगदी फोटो पुराव्या सह…तो नारायण पुर्ण केला आणि जाणवलं की असे अनेक नारायण सतत आपल्या अवती भोवती वावरत असतात. त्यातलीच ही दोन उदाहरणं.\nमी इंदौरला गेलो होतो गेल्या आठवड्यात, तेव्हाची गोष्ट आहे ही. रात्रीचे ८ वाजायला १० मिनिटे कमी होती. मी टॅक्सी मधे बसलो होतो आणि एअरपोर्टला निघालॊ होतो. फ्लाईटची वेळ होत आली होती. आणि नेमका ट्राफिक जॅम.. असे प्रसंग तर माझ्या पाचवीलाच पूजलेलं आहेत. नेमकं, एखाद्या दिवशी लवकर निघावं, की एअरपोर्टवर जाउन काही थोडं खाऊन घ्यावं.. दिवसभरात वेळ मिळाला नाही म्हणून, तर नेमकं कुठेतरी अडकतो.\nमुंगीच्या गतीने हा ट्राफिक समोर जात होता. कारण काय ते कळत नव्हतं, पण अर्धा रस्ता ब्लॉक होता, आणि उरलेल्या अर्ध्या रस्त्याच्या मधूनच सगळे लोकं जात होते. मी पण आता काहीच करता येत नाही, म्हणून इकडे तिकडे पहात बसलो होतो. शेवटी ती वेळ आली.. ज्या कारणामुळे ट्राफिक जॅम झाला होता ती कार दिसली एकदाची.. तिचा फोटो खाली दिलाय.\nबरं कार बंद पडली याचं काही नाही, पण इतर दोन ’नारायण’ बाइक वर बसून त्या कारला धक्का देत चालले होते.. आपल्या मागे ट्राफिक जाम झालाय, याचं त्या दोघांनाही अजिबात काही वाटत नव्हतं. अगदी शांत पणे पायाने रेटा देत ती कार ढकलत जात होते ते..मजेशीर दृष्य होतं ते.. .हे बघितल्यावर एक क्षण मला तर हसूच आवरत नव्हतं.. काय करणार नां त्याचा फोटो काढल्यावर त्याने मागे वळून पाहिलं, आणि बेशरम सारखा हसला…राग, संताप, चीड, सगळॆ भाव मनात आले एकदम.. आणि एक कचकचून शिवी द्यायची इच्छा झाली. अहो इच्छा झाली काय दिलीच शिवी.. …आता खिडकी बंद असल्यामुळे त्याला ऐकू गेलं नसावं..\nइंदौर , बाइकर्स कारला धक्का देतांना..\nबरं त्या फोटो मधले ते ्बाईक वाले बघा, एकाच्या मागे खूप मोठं पोतं बांधून ठेवलंय. तो ते पोतं, स्वतःला, आणि बाईकला सांभाळत , बाईक वर बसून त्या कारला धक्का मारतोय.. उंटावर बसून शेळ्या हाकणं ह्यालाच म्हणत असतील का\nपरवा सकाळी दिल्लीला गेलो होतो.हल्ली लिक्विड्स अलाउ करित नाहीत हॅंड बॅगेज मधे म्हणून एक ड्रेस आणि शेविंग किट असलेली बॅग चेक इन केली होती. दिल्लीला उतरलो. एअर इंडियाचं विमान होतं. इन फ्लाईट सर्व्हीस नेहेमी प्रमाणेच, त्या बद्दल न बोललेलंच बरं. पण जेंव्हा कन्व्हेअर बेल्ट जवळ आलो, तेंव्हा एक मजेशीर दृष्य दिसलं. त्या कन्व्हेअर शेजारी लोडर्सनी ट्रॉली मांडून ठेवल्या होत्या एका रांगेत.\nयुजवली ट्रॉली एका बाजुला ठेवलेल्या असतात, पण एअर इंडीयाच्या प्रवाशांना त्या ट्रॉली काढण्याचे पण कष्ट पडू नये म्हणून त्या लोडर ’नारायण’ ने हे असं करुन ठेवलं होतं. खोटं वाटतंय इथे फोटॊ दिलाय बघा खाली. ह्या नारायणाने जे कांही केलं ते कोणाच्याच लक्षातही येणार नाही , आणि त्या नारायणाला या कामाबद्दल कांही रेकग्निशन पण मिळणार नाही, तरी पण त्याने हे काम केलं.. तेंव्हा हे असं काम करू शकणारा फक्त नारायणच अ्सू शकतो..\nकन्व्हेअर्स जवळ लाउन ठेवलेल्या ट्रॉलीज.\nही अशी लहान लहान कामात केलेली मदत, कुठलीही अपेक्षा न ठेवला केलेली बहुतेक वेळेस दुर्लक्षीत रहाते, पण नारायण कांही आपलं काम करणे सोडत नाही.\nतेंव्हा एकच विनंती , जेंव्हा कुठे असं काही एखादं चांगलं काम करुन ठेवलेलं दिसेल, तेंव्हा त्या कधीही न पाहिलेल्या नारायणाला थॅंक्स म्हणा मनातल्या मनात तरी.. 🙂\n22 Responses to रोजच्या जीवनातले……\nपहिल्या फोटोतले नारायण म्हणजे…..जाऊ दे तू आधीच शिवी दिली आहेसच तेव्हां….\nपण हा बेल्टजवळ ट्रॊलीज नीट लावून प्रवाशांची सोय करणारा नारायण– ग्रेट. जे प्रवासी येतील त्यांना कदाचित गडबडीत/ट्रॊली इतक्या सहजी मिळाली या आनंदात हे लक्षातही येणार नाही की हे कोणीतरी सह्रुदयी माणसाने न पाहिलेल्या माणसांसाठी करून ठेवलेय. पण नंतर ते नक्कीच दुवा देतील शिवाय ह्या अश्या नारायणांना त्याची अपेक्षाही नसते–सहीच.\nहा फोटो काढला तेंव्हा माझ्या मनातही नव्हतं की कधी हे पोस्ट करायला उपयोगी पडेल म्हणुन. पण आज गिरिश ने म्हंटलं आणि एकदम हे दोन फोटो आठवले..असे लोकं अजुनही आहेत या जगात.. याचं आश्चर्य वाटतं..\nखरंच असे खुप “नारायण” आहेत जगात.\nपरवाच एका सदगृहस्थाने नेटभेटच्या “पुस्तक भेट” योजनेसाठी १२ मराठी पुस्तके (नवी कोरी) स्पॉन्सर करतो असे सांगीतले. माझ्या कडुन पत्ता घेतला आणि पुस्तके पाठवुन देखील दीली. नेटभेटच्या या योजनेला मदत म्हणुन त्यांनी हे केले आणि तेही कोठेही नामोल्लेख नको असे कटाक्षाने सांगुन.\nऐकुन बरं वाटलं… आपल्या कडे एक म्हण आहे, कावीळ झाली की सगळं पिवळं दिसतं.. तसंच.. हे आहे, एकदा तुम्ही त्या दृष्टीने पहाणे सुरु केले की असे बरेचसे प्रसंग, लोक आठवतात.. अशा लोकांना शतशः प्रणाम..\nपहिले दोघे नारायण जरा सायकीकच दिसताहेत.\nदुसरा फ़ोटो पाहुन आठवण झाली, सहार एअरपोर्टवर माझ्या भल्या मोठ्ठ्या बॅगांकडे ६०% सहानुभूतीने आणि ४०% यात काय दगड भरलीत काय अशा नजरेने बघत एका नारायणाने रांगेतला नंबर सोडून खूप मदत केली होती. प्रसंग तसा साधाच आणि खूप कॉमन. पण त्यावेळी ती मदत खूप खूप मोलाची वाटली.\nएखाद्याला मदत करायची हे ठरवलं की मग मात्र तो एक छंद होऊन बसतो..लोकं काय म्हणतील असा विचार अजिबात मनात येत नाही. कोणाला मदतीची गरज दिसली, की आपणहुन पुढे जाउन मदत केली जाते..\nअरे बाबा किती वाहून घेतलं आहेस ब्लॉगला. जेथे जाणार तेथे ब्लोग साठी कलेक्शन. माझ हि असाच झालं आहे. मी आताच नारायण वर कोमेंट टाकली कि मला दिवा घेऊन हि असे नारायण सापडत नाहीत. लगेच हि नवीन पोस्ट समोर आली.”रोजच्या जीवनातले” आणि मग समजल माझी नजर बरोबर नाही ते. असे किती तरी प्रसंग दिसतात. किती तरी लोक असतात निरपेक्ष भावनेने काम करणारे. फक्त आपली नजर चांगली पाहिजे. धन्यवाद माझे डोळे उघडल्या बद्दल.\nएकदा मीच अशी नारायणगिरी केली होती. त्याबद्दल आठवले आहे. लगेच ती पोस्ट टाकायला लागतो. येतो आता.\nमाझी ही फार जुनी सवय आहे. कांही वेगळं दिसलं की सेल फोनच्या कॅमेऱ्याने क्लिक करतो. असे अनेक फोटो असतात फोन मधे कधी तवी काढुन ठेवलेले. जेंव्हा हे असे फोटो काढतो, तेंव्हा मनात ह्या वर पोस्ट लिहायचं वगैरे असे विचार पण नसतात. नंतर कधी तरी हे समोर आले की मग आठवण होते, आणी हे काढलेले फोटो असे उपयोगी पडतात.\nपण त्याला तशी नजर लागतेच. असो जरा माझ्या मनावरील ताजी पोस्ट बघावी.\nट्रोलीवाल्या नारायणाला माझा सलाम\nमी नागपुरला असतांना एकदा माझ्या बाइक मधलं पेट्रोल संपलं होतं तेंव्हा अशाच एका नारायणाने मला हात धरुन – म्हणजे मी पण बाइक वर आणि तो पण बाइक वर- आधी थोडंदुर धावत जाउन बाइक वर बसलो, बाइक मोशन मधे असतांनाच त्याने हात धरुन जवळपास २ किमी अंतरावरच्या पेट्रोल पंपापर्यंत सोडलं. तेंव्हाची मदत तर खुप दिवस लक्षात राहिली होती.\nकाका, छान वाटलं तुमचे ‘नारायण’ वाचून\nमाझं तर असं मत आहे की, असे ‘नारायण’ आहेत म्हणून तर ह्या जगात अजूनही सदाचार, सत्प्रवृत्ति ह्या शब्दांना अर्थ आहे.\nपुराणांमधे असं आढळतं, ‘नारायण’ म्हणजे अशी व्यक्ति, की जी निस्वार्थ पणे या जगाचा सांभाळ करते. आजचे हे ‘नारायण’ म्हणजे त्या नारायणाचिच आजची रुपे तर नव्हेत\nसंघाच्या माध्यमातून काम करताना मलाही असे अनेक ‘नारायण’ भेटले आणि अजूनही भेटतात पण या नारायणांबद्दल जास्त लिहिणार नाहि. कारण मी स्वतः कधी कधी ‘नारायण’ बनतो पण या नारायणांबद्दल जास्त लिहिणार नाहि. कारण मी स्वतः कधी कधी ‘नारायण’ बनतो 🙂 त्यामुळे मला माहिती आहे, ह्या लोकांची मनाची ठेवण कशी असते. या नारायणांना प्रसिद्धि कधीच नको असते\nमाझ्या माहितीमधला एक माणुस एम टेक केल्यावर फुल टाइम प्रचारक झालेला अहे.\n मी जे बोललो ते प्रचारकांबद्दलचं नाही. प्रचारक पद्धति तर फार वेगळी गोष्ट आहे. त्यांच्याबद्दल तर बोलायलाच नको\nमी ज्यांच्याबद्दल बोललो ते अतिशय सामान्य स्वयंसेवक आहेत स्वतःचं शिक्षण, प्रपंच सगळं सगळं सांभाळत ही मंडळी असली कामे अतिशय निस्वार्थपणे करतात.\nअसे लोकं आहेत म्हणुनच तर चाललंय…\n“तो ते पोतं, स्वतःला, आणि बाइकला सांभाळत , बाइक वर बसुन त्या कारला धक्का मारतोय.. उंटावर बसुन शेळ्या हाकणं ह्यालाच म्हणत असतिल कां” – मला हसू आवरत नाहीये. कसला मस्त फोटो आहे.\nह्या अशा लोकांना इतर वेडे म्हणत असतील, तर शहाणं कुणाला म्हणावं\nत्या दोघांनी आणी कारनी मिळुन पुर्ण पणे दिड लेन ऑक्युपाय करुन पुर्ण रस्ता ब्लॉक करुन ठेवला होता. माझा जीव कासाविस होत होता, आता जर पुढे जायला मिळालं नाही, तर फ्लाइट मिस होणार म्हणुन.. पण झालं एकदाचं..\nखरच असतात असे नारायण….माझी ’गोष्ट लहान असते’ पोस्ट याच नारायणांवर होती. पण महेंद्रजी या असल्या नारायणांच्या बायकोचे त्यांच्याबद्दलचे मत ऐकणे ही फारच मनोरंजक बाब आहे….मागे एकदा अमितने एक कुटूंब असेच त्यांच्या घरी नेउन सो्डले होते…जवळपास २५-३० किमी. जाउन….त्यामूळे यायला उशीर झाला, गौरी न जेवताच झोपली. बरं हा एकच प्रसंग नाहीये आमच्या गाडीची जनता गाडी केलीये त्यानी…सतत कोणाला तरी नेणे आणणे सुरू असते. आपण ओरडलो तर उत्तर ठरलेले, आपल्याकडे गाडी नव्हती तेव्हा आपलीही फजिती होतच होती नाकाय करणार त्या नारायणाच्या शेवटी कार्यालयात चादर टाकणाऱ्या बायकोसारखी मीदेखील हा दमून आल्यावर चहा करायला धावते…..\nएअरपोर्टवए ट्रॉलीज लावणारा तो नारायण खरच ग्रेट म्हणायला पाहिजे…..\nहे एक वेवगळेच डायमेन्शन आहे या मनोवत्तीला. आता असं पहा, महात्मा गांधींच्या बायको मुलांना पण त्यांच्या ग्रेटनेस चा त्रास झालाच नां\nएक म्हण आहे मराठी मधे.. शिवाजी असावा, पण दुसऱ्याच्या घरात- जीजाबाई असावी, पण दुसऱ्यांची आई… \nकाका त्या दोघा येडचापच्या कानाखाली सात-बाराचा उतारा काढायला हवा होता…\nतेंव्हा तर तशीच इच्छा होत होती. लोएस्ट फेअर नो रिफंड तिकिट होतं, नो शो झाला असता तर जस्टिफाय करणं कठीण झालं असतं . चालायचंच.. एम पी. मधे हा प्रकार कॉमन असावा, कारण इतर लोकं अगदी चलता है.. नजरेने पहात होते. दुसरी गोष्टं माझी पण आता पन्नाशी येतेय जवळ.. .. त्या मुळे उगिच कोणाशी मारामारी वगैरे करायची हिम्मत होत नाही.\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nतुम्ही पण बालक आहात\nछोटीसी कहानी.. भाग १\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%98/", "date_download": "2018-11-14T21:54:54Z", "digest": "sha1:HXQ6ZEK6VLSCCXQ4SHYSPZAY2SPTQEQO", "length": 6221, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "डोर्लेवाडी, झारगडवाडीत घराचे पत्रे उडाले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nडोर्लेवाडी, झारगडवाडीत घराचे पत्रे उडाले\nडोर्लेवाडी – डोर्लेवाडी, झारगडवाडी (ता. बारामती) परिसरात रविवारी (दि. 27) रात्री झालेल्या वादळी वाऱ्यात अनेक घरांची पत्रे उडले तर भिंती जमीनदोस्त झाल्याने अनेक जणांचे संसार उघड्यावर आले आहेत.\nबारामती तालुक्‍यातील झारगडवाडी, डोर्लेवाडी, सोनगांव, मेखळी, पिपळी आणि परिसरातील अनेक नागरिकांची घरे अचानक आलेल्या वादळी वाऱ्यात भुईसपाट झाली आहेत. अनेक जणांच्या जनावरांच्या गोठ्याचे पत्रे उडून गेले असल्याने नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले असून गावातील तलाठी पडझड झालेल्या घराचे पंचनामा करण्याचे कामाला लागले आहेत. याचबरोबर बिकेबीएन रस्त्यावर देखील वादळी वाऱ्यात अनेक झाडे उन्मळून रस्त्यावर पडली यात कुठलीही जीवितहानी झाली नाही रस्त्यावर पडलेली झाडे बांधकाम विभागाकडून तातडीने झाडे बाजूला करून रस्ता वाहतुकीस मोकळा करण्यात आला. तर डोर्लेवाडीतील प्राथमिक आरोग्य केंद्रावर बसविण्यात आलेले सौर पॅनल वादळी वाऱ्यात खाली कोसळल्याने आरोग्य केंद्राचे नुकसान झाले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसोने-चांदीच्या दरात मोठी घसरण\nNext articleउरुळी कांचन परिसरात रस्त्यावर पाणीच पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2018-11-14T21:31:05Z", "digest": "sha1:IR3H7PNY6I3S4WZX3RP4OIOHPN62ZK55", "length": 8778, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "व्याजवाडी सरपंच, उपसरपंच सदस्यत्वाच्या अपात्रता प्रक्रियेला स्थगिती | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nव्याजवाडी सरपंच, उपसरपंच सदस्यत्वाच्या अपात्रता प्रक्रियेला स्थगिती\nवाई – व्याजवाडी सरपंच व उपसरपंचाचे सदस्यत्व अपात्र ठरविल्याबाबत जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशास विभागीय आयुक्तांनी स्थगिती दिली आहे. घरपट्टी थकबाकीच्या कारणावरून सदस्यत्व अपात्र ठरविल्याबाबत सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशास आव्हान देणारे अपिल व्याजवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच रेश्‍मा पिसाळ व उपसरपंच प्रियांका मिसाळ यांनी पुणे विभागीय आयुक्ताकडे दाखल केले. त्यावर अप्पर आयुक्त सुभाष डुंबरे यांनी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्णयास तात्पुरती स्थगिती दिली आहे.\nग्रामपंचायत सदस्य दीपक पिसाळ यांनी 2 नोव्हेंबर 2017 रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे यासंदर्भातील तक्रार दाखल केली होती. ग्रामपंचायत सदस्य रेश्‍मा शरद पिसाळ यांनी 945 रुपये व प्रियांका संजय मिसाळ यांनी 1083 रुपये घरपट्टी व इतर करांची रक्कम रुपये नियमानुसार विहीत वेळेत भरणा न केल्याने त्या थकीत झाल्या असून त्यामुळे त्या सदस्य म्हणून राहण्यास अपात्र असल्याचे तक्रारीत नमूद केले होते. त्यावर जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दीपक पिसाळ यांचा विवाद अर्ज मान्य करून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 खंड (ह) व कलम 16 अन्वये रेश्‍मा पिसाळ व प्रियांका मिसाळ यांना उर्वरित कालावधीसाठी सदस्यपदावरून अपात्र घोषित करण्यात येत असल्याचा आदेश 10 ऑगस्ट 2018 रोजी दिला.\nदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या या आदेशास रेश्‍मा पिसाळ व प्रियांका मिसाळ यांनी पुणे विभागीय आयक्ताकडे आव्हान देणारे अपिल दाखल केले. त्यावर अप्पर आयुक्त सुभाष डुंबरे यांनी अपिलाचा अंतिम निर्णय होईपर्यंत जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशास स्थगिती दिली असल्याची माहिती सरपंच रेश्‍मा पिसाळ यांनी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleफडणवीस यांच्याकडून मोदींच्या मंत्राचे अनुकरण नाही\nNext articleएकत्रित निवडणुका-नवीन ईव्हीएम्ससाठी लागतील 4,555 कोटी रुपये\nसातारा जिल्ह्यातही मिळणार एक रक्कमी एफआरपी\nसातारा: बघ्याची भूमिका घेणार नाही : ना. पाटील\nसातारा : ऊसदर आंदोलन पेटले\nत्या नगरसेवकाचा राजिनामा घेण्याचे नगर विकासचे आव्हान\nआताचा दुष्काळ भविष्यातील आपत्तीची चाहूल\n“यशवंत सातारा कुस्ती संघ’ करणार पै. खाशाबा जाधव यांना अभिवादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://manthanmanache.blogspot.com/search/label/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2018-11-14T21:27:13Z", "digest": "sha1:5CTNZ5F5HDF6H4ZJTLAD3PQPGCK6WQKG", "length": 12197, "nlines": 186, "source_domain": "manthanmanache.blogspot.com", "title": "मंथन-मर्म माझ्या मनाचे - माझ्या कविता मंथन-मर्म माझ्या मनाचे: माझ्या कविता - All Post", "raw_content": "\nमनातले शब्द मनापर्यंत पोहोचण्यासाठी...\nशब्द तुझ्या साठी लिहिलेले…\nशब्द तुझ्या हसण्यावर लिहीलेले…\nशब्द तुझ्या रुसण्यावर रचलेले…\nशब्द तुझ्या हृद्यात गुंतलेले…\nशब्द तुझ्या मनात मिसळलेले…\nयेथे माझं काहीच नाही… मी अन माझे शब्द…\nHome / माझ्या कविता\nस्वप्न पहिले मी उद्याचे..\nनवे नाते मी पण आता नवे नाते जोडू पाहतोय काही जुन्या नात्यांना दूर सारून दूर सारली म्हणजे ती नावडती नाहीत पण ..... आयुष्य प्रत्येकाला ...\nएके दिवशी अचानक तिची भेट झाली पाहताच क्षणी ती आपलीशी झाली समोर आली माझ्या अन नजर झुकवली तिला न कळताच तिला चोरून पाहिली थोडा वेळ गेल...\nनेटभारी ई दिवाळी अंक २०१६\nआला पाऊस आला.. मंथन\nनाती तुटतील तेव्हा.. मंथन\nतुला लिहिलेले पत्र.. #मंथन\nराजे तूम्ही परत आलात तर… - मंथन\nकधी कधी. - मंथन\nमाझ्या शब्दांचा गुन्हा... मंथन\nरोज तुझी वाट- मंथन\nरोज भेटायचे - मंथन\nपहिल्या प्रेमाची कबुली - मंथन\nलेक माझी लाडची - ई-बुक\nलेक माझी लाडची - ई-बुक नागपूरची संत्री या ग्रुप वर नव वर्षारंभा च्या निमित्ताने काव्य स्पर्धेचे आयोजन केले विषय हो...\nयांना नक्की भेट द्या\nलेक माझी लाडची - ई-बुक\nलेक माझी लाडची - ई-बुक नागपूरची संत्री या ग्रुप वर नव वर्षारंभा च्या निमित्ताने काव्य स्पर्धेचे आयोजन केले विषय हो...\nएके दिवशी अचानक तिची भेट झाली पाहताच क्षणी ती आपलीशी झाली समोर आली माझ्या अन नजर झुकवली तिला न कळताच तिला चोरून पाहिली थोडा वेळ गेल...\nकाल तिने मला हळूच कानात सांगितले प्रेमात पडले तुझ्या अन स्वतःला विसरले © मंथन\nस्वप्न पहिले मी उद्याचे..\nनवे नाते मी पण आता नवे नाते जोडू पाहतोय काही जुन्या नात्यांना दूर सारून दूर सारली म्हणजे ती नावडती नाहीत पण ..... आयुष्य प्रत्येकाला ...\nमाझ्या चारोळ्या ( 344 ) माझ्या कविता ( 117 ) शब्द मनातले ( 32 ) हिंदी शायरी ( 15 ) माझ्या मनातले ( 11 ) ई-पुस्तक ( 8 ) Valentine Spe ( 6 ) मराठी सण ( 5 ) Festival ( 4 ) ebook ( 4 ) चित्रफित ( 4 ) मकर संक्रांत ( 4 ) माझे लेख ( 4 ) माझी स्वप्नं ( 3 ) विडंबन ( 2 ) मुक्तछंद ( 1 )\nमाझे आवडते लेखक- नक्की वाचा\nमाझी शाळा कथा स्पर्धेत माझा सहभाग\nकाव्य संग्रहात माझा सहभाग\nकविता स्पर्धेत त्रृतीय क्रमांक\nलेक माझी लाडची - ई-बुक\nलेक माझी लाडची - ई-बुक नागपूरची संत्री या ग्रुप वर नव वर्षारंभा च्या निमित्ताने काव्य स्पर्धेचे आयोजन केले विषय हो...\nएके दिवशी अचानक तिची भेट झाली पाहताच क्षणी ती आपलीशी झाली समोर आली माझ्या अन नजर झुकवली तिला न कळताच तिला चोरून पाहिली थोडा वेळ गेल...\nकाल तिने मला हळूच कानात सांगितले प्रेमात पडले तुझ्या अन स्वतःला विसरले © मंथन\nस्वप्न पहिले मी उद्याचे..\nनवे नाते मी पण आता नवे नाते जोडू पाहतोय काही जुन्या नात्यांना दूर सारून दूर सारली म्हणजे ती नावडती नाहीत पण ..... आयुष्य प्रत्येकाला ...\nमाझ्या चारोळ्या ( 344 ) माझ्या कविता ( 117 ) शब्द मनातले ( 32 ) हिंदी शायरी ( 15 ) माझ्या मनातले ( 11 ) ई-पुस्तक ( 8 ) Valentine Spe ( 6 ) मराठी सण ( 5 ) Festival ( 4 ) ebook ( 4 ) चित्रफित ( 4 ) मकर संक्रांत ( 4 ) माझे लेख ( 4 ) माझी स्वप्नं ( 3 ) विडंबन ( 2 ) मुक्तछंद ( 1 )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/global/more-250-killed-algerian-military-plane-crash-109097", "date_download": "2018-11-14T22:02:59Z", "digest": "sha1:RPUDEFEMJA6ZFTM3E4XHTFDVOVGQS7I6", "length": 12212, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "More than 250 killed in Algerian military plane crash अल्जेरियामध्ये लष्कराचे विमान कोसळले ; 250 हून अनेकांचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nअल्जेरियामध्ये लष्कराचे विमान कोसळले ; 250 हून अनेकांचा मृत्यू\nबुधवार, 11 एप्रिल 2018\nआफ्रिका खंडातील अल्जेरियामध्ये लष्कराचे विमान आज (बुधवार) सकाळी कोसळले. या भीषण दुर्घटनेत विमानातील 250 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या विमानामध्ये अल्जेरियन सैनिक मोठ्या प्रमाणावर असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nअल्जीयर्स : आफ्रिका खंडातील अल्जेरियामध्ये लष्कराचे विमान आज (बुधवार) सकाळी कोसळले. या भीषण दुर्घटनेत विमानातील 250 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या विमानामध्ये अल्जेरियन सैनिक मोठ्या प्रमाणावर असल्याचे सूत्रांनी सांगितले. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून, बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.\nअल्जेरियातील हे विमान दक्षिण-पश्चिमी अल्जेरियाकडे जात होते. ही दुर्घटना अल्जेरियाची राजधानी अल्जीयर्सपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या बॉफेरीक लष्करी विमानतळावर घडली. या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर मदत कार्यासाठी १४ रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या १० गाड्या रवाना झाल्या. या दुर्घटनेत विमानातील सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली. लष्काराच्या या विमानातून सैनिकांसोबत काही उपकरणेही नेण्यात येत होती. भारतीय वेळेनुसार सकाळी आठच्या सुमारास ही दुर्घटना घडली.\nदरम्यान, अपघातग्रस्तांच्या मदतकार्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी लष्करी विमानतळाकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आल्याची माहिती देण्यात येत आहे. सध्या यातील बाधितांच्या बचावासाठी बचाव पथक युद्ध पातळीवर कार्य करत आहे.\nउंड्री : उंड्री येथे कानडेनगरच्या रस्त्यालगत खडी पसरली आहे. रस्त्याचे काम अर्धवट आहे. रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे....\nपर्वती : पर्वतीसमोरील मारुती मंदिरासमोर 24 तास बेशिस्तपणे वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक अडवली जाते आणि वाहतूक कोंडी होते. तेथे \"नो पार्किंग'...\nशॉर्ट सर्किटमुळे चव्हाणनगर येथील अंगणवाडीला आग\nसहकारनगर : चव्हाणनगर (तीन हत्ती चौक) येथील कै.विष्णू जगताप क्रीडा संकुल येथील जलतरण तलावात इलेक्ट्रिकल मोटारीने पाणी सोडले जाते. मोटारीच्या...\nऊसाचे ट्रेक्टर पलटी होवून महिला मृत्युमुखी, ड्रायव्हर फरार\nसलगर बुद्रुक (सोलापूर) - लवंगी ता. मंगळवेढा येथील भैरवनाथ साखर कारखांन्यावर गाळपासाठी ऊस घेवून जानाऱ्या ट्रेक्टरच्या ऊसाच्या ट्रेलर खाली चिरडून...\nपुणे स्टेशनला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत मृतदेह\nपुणे : पुणे रेल्वे स्टेशनच्या मुख्य इमारतीवरील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत एक मृतदेह असल्याचे आज (ता.14) सकाळी १० च्या सुमारास आढळून आले....\nछटपूजेनंतर कुकडी नदी किनारा केला चकाचक\nजुन्नर - उत्तर भारतीयांच्या काल सांयकाळी सुरू झालेल्या छट पूजेची आज बुधवार ता.14 रोजी सूर्योदयानंतर सांगता झाली. यानंतर नदी किनारा परिसर त्यांनी न...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/patherdi-all-party-march/", "date_download": "2018-11-14T22:31:41Z", "digest": "sha1:PQZVSABCIL7AMW7RQZE7BKSSQ3OTI34J", "length": 8620, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाथर्डीत सर्वपक्षिय मोर्चा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › पाथर्डीत सर्वपक्षिय मोर्चा\nपाथर्डी : शहर प्रतिनिधी\nशहरातील गुंडगिरीचा बिमोड करावा, अवैध धंदे बंद करावे या मागणीसाठी शहर बंदची हाक देत पोलिस ठाण्यावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व केदारेश्‍वर कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी केले. तहसीलदार नामदेव पाटील व पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या आश्‍वासनांतर मोर्चा विसर्जित करण्यात आला.\nनाईक चौकातून मोर्चाला सुरवात करण्यात आली. मोर्चा मध्ये ढाकणे यांच्यासह ऋषिकेश ढाकणे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अनिल कराळे, काँग्रेस तालुकाध्यक्ष अजय रक्ताटे, मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर, संतोष जिरेसाळ, आम आदमी पार्टीचे तालुका संघटक किसन आव्हाड, सीताराम बोरुडे, अमोल बडे, सहदेव शिरसाठ, भाऊसाहेब धस, प्रतिक खेडकर, मुकुंद गर्जे, रवी आरोळे, योगेश रासने, कृष्णा आंधळे, चंद्रकांत भापकर, किरण पालवे, वसंतदादा विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. शहरातील गुंडगिरी संपलीच पाहिजे, अवैध धंदे बंद करा, अशा घोषणा देत मोर्चा पोलिस ठाण्यावर गेल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.\nयावेळी ढाकणे म्हणाले की, शहरातील गुंडगिरीने डोके वर काढले असून शहरात कुहेही पोलिसांचे अस्तित्व दिसून येत नाही. शहरात वाहने अस्त व्यस्त लावल्याने लोकांना पायी चालता येत नाही. गावगुंडाचा बंदोबस्त करण्यास पोलिस असमर्थ ठरले आहेत. शहरात व तालुक्यात पोलिसांचे कुठेही आस्तित्व दिसत नाही. शहर पोलिस चौकी कायम बंद असते. खुलेआम मटक्याच्या टपर्‍या, वेडीवाकडी लावलेली वाहने, मुलींची होणारी छेडछाड दरदिवशी होणार्‍या मार्‍यामार्‍यांमुळे सर्वसामान्य नागरिक भयभीत झाला आहे. पोलिसांना हप्ते मिळत असल्याने गुन्हेगारांचे फावत असून दोन्ही बसस्थानकावर खिसेकापूंचा मोठा सुळसुळाट झाला आहे. पोलिसांना हप्ते कमी पडत असेल तर आपण देऊ. मात्र एकदाची गुंडगिरी मोडून काढा. मी संपूर्ण राज्यात फिरतो. मात्र पाथर्डी इतकी गुंडगिरी कुठे दिसून येत नाही. मी शांत आहे, याचा गैरअर्थ घेऊ नका. मला शांत ठेवायचे असेल तर एकदाच गुंडांचे कंबर मोडून काढा. अन्यथा या पेक्षा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी शेवटी दिला.\nआपचे किसन आव्हाड यांनी तर पोलिसांच्या हप्त्यांचे ‘रेटकार्ड’च मोर्चासमोर वाचून दाखविले. काही वक्त्यांनी पत्रकारांवरही तोंडसुख घेतले. पाथर्डीची कोपर्डी होण्याची वाट पोलिस पहात आहेत का, असा सवालही काहींनी उपस्थित केला. अनेक वर्षानंतर निष्क्रीय पोलिसांच्या विरोधात शहरात कडकडीत बंद पाळून नागरिकांनी उस्फूर्त आंदोलन केले. विद्यार्थिनी ताई आघाव हिने मुलींच्या छेडछाडीच्या व्यथा मांडल्या. तहसीलदार नामदेव पाटील व पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी तातडीने कारवाई करु, असे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन विसर्जित करण्यात आले.\nविजेसाठी शेतकर्‍यांनी रोखला महामार्ग\nभूतकर प्रकरणी ७ जणांवर गुन्हा\nश्रीगोंदा : पाच वाहनांचा विचित्र अपघात.\nखुनानंतर कपडे, हत्यारे ओढ्यात फेकून दिली\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/debtor-farmer-suicides-in-Chandanhosur/", "date_download": "2018-11-14T21:53:11Z", "digest": "sha1:YFH3SZRG6AQQ5DF3KBOUWHCAURNVT426", "length": 3698, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कर्जबाजारी शेतकर्‍याची चंदनहोसुरात आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › कर्जबाजारी शेतकर्‍याची चंदनहोसुरात आत्महत्या\nकर्जबाजारी शेतकर्‍याची चंदनहोसुरात आत्महत्या\nबँकेतून काढलेले पीककर्ज व गावातील काही जणांकडून घेतलेले कर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने कीटकनाशक प्राशन करून शेतकर्‍याने आत्महत्या केली. रविवारी चंदनहोसूर येथे ही घटना घडली. सिद्धाप्पा परप्पा बसरीकट्टी (वय 52, रा. कलमेश्‍वर गल्‍ली, चंदन होसूर, ता. बेळगाव) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे.\nसिद्धाप्पा यांनी बसरीकट्टी येथील बँक ऑफ इंडिया शाखेतून 60 हजारांचे पीककर्ज घेतले होते. तसेच गावातील काहीजणांकडून पैसे घेतले होते. सदर कर्ज फेडणे त्याला अशक्य झाले होते. यामुळे निराश सिद्धाप्पाने रविवारी राहत्या घरी कीटकनाशक प्राशन केले. त्यांना लागलीच इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. सदर घटनेची नोंद हिरेबागेवाडी पोलिस ठाण्यात झाली असून, अधिक तपास सुरू आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/technology-2/jio-partners-with-screenz-to-enable-digital-interactivity-for-broadcasters-290238.html", "date_download": "2018-11-14T21:37:35Z", "digest": "sha1:OAL5O3HUS7CSUUQGYH7MLNONTB5VWZ3B", "length": 7317, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - जिओची आणखी एक डिजिटल भरारी, 'स्क्रिनज'सोबत भागिदारी–News18 Lokmat", "raw_content": "\nजिओची आणखी एक डिजिटल भरारी, 'स्क्रिनज'सोबत भागिदारी\nया भागीदारीमुळे जिओ स्क्रिनज भारतात सर्वात मोठं प्लॅटफाॅर्म बनणार आहे. भारतात मनोरंजक गेमिंगचं हे एकमेव साधन असणार आहे.\nनवी दिल्ली, 17 मे : रिलायन्स जिओ इन्फोकाॅम लिमिडेड (जिओ)ने आज भारतीय बाजारपेठेसाठी स्क्रीनजसोबत भागीदारीची घोषणा केली आहे. स्क्रीनज हे मनोरंजनासाठी एक संवाद साधण्यासाठी साधन आहे. ज्याचा जगभरात प्रमुख ब्राडकास्टर्स वापर करतात. या भागीदारीमुळे जिओच्या गेमिंग प्लॅटफाॅर्मला मजबुती मिळणार आहेत.'जिओ क्रिकेट प्ले अलाॅन्ग' हे 6 कोटी 50 लाखांहुन अधिक युझर्स खेळत आहे. याआधीही 'कौन बनेगा करोडपती प्ले अलाॅन्ग' केबीसी गेम हा घरोघरी पोहोचलाय. घरात बसलेले सर्वसामन्य नागरीकही गेम खेळू शकत होते.या भागीदारीमुळे जिओ स्क्रिनज भारतात सर्वात मोठं प्लॅटफाॅर्म बनणार आहे. भारतात मनोरंजक गेमिंगचं हे एकमेव साधन असणार आहे.\nजिओ स्क्रिनज हे वापरकर्त्यांची वेगळी ओळख आणि प्राफाईल तयार करण्याची क्षमता राखते. ज्यामुळे फक्त विशेष वापरकर्त्यांसाठी चांगले कार्यक्रम तयार करता येतील. सोबतच ब्राॅडकास्टर्सला नवीन जाहिरातीसाठी संधीही मिळेल.उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, या ड्यूल स्क्रीनच्या वापरामुळे मोठा बदल पाहण्यास मिळेल. टिव्ही आणि मोबाईलवर जाहिरातीचा नवीन चेहरा पाहण्यास मिळेल.मागील काही दिवसांपासून जिओकडून लाँच केलेला हा दुसरा उपक्रम आहे. मागील आठवड्यातच जिओने JioInteract नावाने जगात पहिला आर्टिफिशियल इंटेलिजेंस बेसड एंगेजमेंट प्लेटफॉर्म लाँच केला होता.जिओही ग्राहकांचं हित राखणारी कंपनी आहे. जिओ आपल्या ग्राहकांसाठी कमी किंमतीत चांगल्या सुविधा आणि नवनविन फिचर्स देत असते.जिओ स्क्रिनजचं वैशिष्ट्य1) जिओ स्क्रिनजमुळे एखादा टीव्ही शो सुरू असेल तर ब्राॅडकास्टर्स आणि दर्शकाला दोन्हीकडून संवाद साधण्याची सुविधा मिळणार आहे. रिअल टाईममध्ये प्रश्न उत्तर आणि वोटिंगही करता येईल.2) हे कंटेंट मॅनेजमेंट सिस्टिम (सीएमएस)चा वापराला अधिक सोपं बनवतो. जे ब्राॅडकास्टर्स आणि संवाद साधणारं कंटेंट तयार करण्यात मदत होईल.3) हे अँड्राईड, आयओएस आणि जिओ-काईओएसवर वापरता येईल.4) जिओ स्क्रिनज वेगवेगळ्या सोशल नेटवर्किंग साईट जसे गुगल, फेसबुक, टि्वटर सारख्या प्लॅटफाॅर्मला सपोर्ट करणार आहे.5) हे रिच डेटा रिपोर्टिंगला सपोर्ट करतोय. आणि प्रत्येक वापरकर्त्याची विशिष्ट प्राफाईल तयार करतो, यामुळे ठराविक गटासाठी जाहिरात करू शकतो.(डिस्क्लोजर : news18lokmat.com हा नेटवर्क 18 मीडिया आणि इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचा भाग असून या कंपनीची मालकी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आहे. रिलायन्स जिओसुद्धा याच कंपनीचा भाग आहे)\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज्याल्या भरली हुडहुडी; परभणीचं तापमान मिनी काश्मिरपेक्षाही कमी\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=260494:2012-11-08-22-48-18&catid=42:2009-07-15-04-00-30&Itemid=53", "date_download": "2018-11-14T22:26:53Z", "digest": "sha1:RLZIKAG72ABR6NGZA6ABPC2VPFUFHWSJ", "length": 14940, "nlines": 231, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वादात रखडल्या गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या!", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> ठाणे वृत्तान्त >> काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वादात रखडल्या गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nकाँग्रेस-राष्ट्रवादीच्या वादात रखडल्या गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या\nशासनाच्या ग्राम विकास विभागाच्या अंतर्गत होणाऱ्या सुमारे २८ गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या सहा महिन्यापासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादात रखडल्या आहेत. मे महिन्याच्या अखेपर्यंत गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाने तयार केला होता. बदल्यांच्या या फाईल मंत्रालयाला लागलेल्या आगीत खाक झाल्या. त्यामुळे बदल्यांचे नवे प्रस्ताव मंत्री, आमदारांच्या शिफारशींसह मुख्यमंत्री कार्यालयाला सादर करण्यात आले. या प्रस्तावांवर राष्ट्रवादीतील काही मंत्री आणि आमदारांचा प्रभाव असल्याचे सांगितले जाते. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित येणाऱ्या नगरविकास विभागाने बदल्यांचा प्रस्ताव प्रलंबीत ठेवल्याची चर्चा आता रंगली आहे.\nनव्याने शिफारशींसह तीन ते चार महिन्यापासून बीडीओ दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या फाईली मुख्यमंत्री कार्यालयात पडून आहेत. मोजक्या सात गट विकास अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सुमारे २८ अधिकारी अद्याप नवीन जागी बदलीच्या प्रतिक्षेत आहेत. बदली झालेल्या काही अधिकाऱ्यांना नवीन पदभार देण्यात आलेला नाही, असे या विभागातील विश्वसनीय अधिकाऱ्याने सांगितले.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/NCP-wants-to-overthrow/", "date_download": "2018-11-14T21:40:19Z", "digest": "sha1:OZKAAJEIPHHHQBGIROCEDFHC4B2CNS5C", "length": 9144, "nlines": 42, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राष्ट्रवादीकडे इच्छुक उमदेवारांची तोबा गर्दी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › राष्ट्रवादीकडे इच्छुक उमदेवारांची तोबा गर्दी\nराष्ट्रवादीकडे इच्छुक उमदेवारांची तोबा गर्दी\nसमर्थकांचा अलोट उत्साह, नेत्यांचा जयजयकार, पक्षाच्या विजयाच्या घोषणा करीत पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या इच्छुकांची जोरदार शक्‍तीप्रदर्शन करत मुलाखती दिल्या. जुन्यांऐवजी यावेळी नव्या चेेहर्‍यांसह युवकांना संधी देण्याची मागणी करीत अनेकांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना साकडे घातले. कोणी मोटारसायकल रॅलीने, तर कोणी बैलगाडीतून कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह दाखल होत होते.\nपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, श्रीनिवास पाटील, राहुल पवार, ताजुद्दीन तांबोळी, सागर घोडके, विनया पाठक, पद्माकर जगदाळे, धनपाल खोत, वंदना चंदनशिवे, जयश्री जाधव, मैनुद्दीन बागवान आदींनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.\nसकाळी 10 वाजता मुलाखती सुरू झाल्या. अकरानंतर मात्र सांगली - मिरज रस्त्यावर परिसरात इच्छुकांची गर्दी वाढू लागली.\nसकाळच्या सत्रात प्रभाग 10, 19, 11, 9, 18 मधील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. इच्छुकांमध्ये जुन्याबरोबरच नवीन चेहरेही दिसत होते. गेल्या वेळेला राष्ट्रवादीने संधी दिलेल्या नगरसेवकांबद्दल नाराजी व्यक्‍त करीत नव्या युवकांना संधी देण्याची मागणी अनेकांनी केली. उमेदवारीसाठी जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्याचीही मागणी करण्यात आली. शहराचा विकास तसेच सामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि राष्ट्रवादी पक्ष महापालिका क्षेत्रात रुजविण्यासाठी संधी देण्याची मागणी अनेकांनी केली.\nढोल ताशे अन् बैलगाडी\nपक्षाकडे उमेदवारी मागण्यासाठी कोणी उघड्या चारचाकी तर कोणी बैलगाडीतून येत होते. त्यांच्या मागून समर्थकांचा ताफा जयजयकार करीत येत होता. त्यामुळे मार्केट यार्डसमोरील रस्त्यावर गर्दी होत होती. महिला समर्थकांची मोठी गर्दी होती.\nज्यांच्याकडे पैशाची ताकद आहे, त्यांनाच उमेदवारी दिली जात आहे. त्यामुळे पक्षासाठी काम करणारे निष्ठावंत मागे राहतात. उमेदवारीसाठी पक्षात आलेल्यांना तिकीट दिले जाते. धनदांडग्याऐवजी सामान्य तरुणांना संधी द्यावी, अशीही मागणी अनेक समर्थकांनी केली.\nआज मिरज व कुपवाडला मुलाखती\nसंजय बजाज म्हणाले, अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे. सांगलीतील 11 प्रभागाच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. सोमवारी उर्वरित मिरज व कुपवाड येथे मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. एकूण 298 इच्छुकांनी आमच्याकडे उमेदवारीसाठी अर्ज केलेला आहे. उमेदवारीबाबत काँग्रेसबरोबर आघाडीचा निर्णय झाल्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील हे निर्णय घेतील, असे म्हणाले.\nकाँग्रेसबरोबर आघाडी व्हावी ही इच्छा : बजाज\nराष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज पत्रकारांशी बोलताना म्हणाले, दिवसभरात सांगलीतील 11 प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. 298 जणांनी आमच्याकडे अर्ज भरलेले आहेत. काँग्रेस बरोबर चर्चा सुरू आहे. काँग्रेसच्या 31 आणि राष्ट्रवादीच्या 27 जागा निश्‍चित आहेत. अर्वरित 20 जागांबाबत निर्णय व्हायचा आहे. त्याचीच चर्चा करण्यात येणार आहे. आ. जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील हे जे निर्णय देतील त्यानुसार काम करू.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/no-action-on-the-contractor-after-the-suspicious-death-of-the-farmer/", "date_download": "2018-11-14T21:39:34Z", "digest": "sha1:K2ECAHZHQ3JEQ3Z4ONAOVIOL2A6DS4ON", "length": 8063, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेतकर्‍याच्या संशयास्पद मृत्यूनंतरही ठेकेदाराला अभय | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › शेतकर्‍याच्या संशयास्पद मृत्यूनंतरही ठेकेदाराला अभय\nशेतकर्‍याच्या संशयास्पद मृत्यूनंतरही ठेकेदाराला अभय\nपिंपोडे खुर्द (ता. कोरेगाव) येथील खंडोबाचा माळ येथील वाळूच्या औटीवर वृद्ध हैबत गुजर यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेकडे याबाबत आर्जव करूनही संबंधितांवर कारवाई न झाल्याने उलट वाळू ठेकेदारालाच अभय दिले गेल्याने मृताचे नातेवाईक उपोषणाच्या पवित्र्यात आले आहेत. यासंदर्भात त्यांनी जिल्हा पोलिसप्रमुख संदीप पाटील यांना निवेदन दिले असून वाळू ठेकेदारासह त्याच्या साथीदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.\nजिल्हा पोलिसप्रमुख संदीप पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, 2 ऑक्टोबर 2017 रोजी दुपारी साडेतीन वाजता आमच्या मालकीच्या गट नं. 430 मध्ये राहत्या घराजवळ खंडोबा माळ शिवारात वाळू ठेकेदार मनोज पाटील (सातारा) याच्याकडे कामासाठी असणार्‍या बकेटखाली चिरडून हैबती गुजर (वय 74) यांचा मृत्यू झाला असून हा घातपात आहे. वसना नदीपात्रातून बेकायदेशीरपणे रात्रंदिवस वाळू उपसा सुरू होता. आमच्या मालकीच्या शेतजमिनीतून खासगी रस्त्याने त्यांची वाहने दररोज ये-जा करत होती.\nत्यास हैबती गुजर यांचा विरोध होता. सदरच्या रस्त्यास नदीवरील बंधारा बांधण्यासाठी आम्ही सहमती दिलेली होती. परंतु वाळू ठेकेदार दांडगाईने व धमकी देऊन या रस्त्याचा वापर वाळू वाहतुकीसाठी करत होता. दररोज ट्रक व ट्रॅक्टरने मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक केजी जात होती. प्रचंड प्रमाणात वाहतूक होत असल्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. 2 ऑक्टोंबर 2017 रोजी खंडोबाचा माळ याशिवारात आमच्या मालकीच्या राहत्या घराजवळ जेसीबी यंत्राच्या सहाय्याने रस्त्यावरील खड्डे मुजवण्याचे काम सुरु होते. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हैबत गुजर हे शेतात जाण्यासाठी निघाले असता जेसीबी वाहनाचे बकेट (सूप) अंगावर पडले. लगत उभे असणार्‍या लोकांनी ओरडून वाहनचालकास वाहन थांबवण्यास सांगितले. त्यानंतर घरातील लोकही धावत जेसीबीजवळ आले. हैबत गुजर जागेवर बेशुध्द पडले होते. त्यांच्या अंगावर जेसीबी बकेट तसेच पडलेले होते. ही जेसीबी (क्र. एमएच 11 बीझेड 477) सचिन शंकर सणस (रा. लिंब, ता. सातारा) यांच्या मालकीची असून त्याच्यावर राजेंद्र धोंडिबा बागडे (रा. लिंब, ता. सातारा) हा चालक होता. तो मनोज पाटील व त्याच्या सहकार्‍यांच्या वाळू ठेक्यावर काम करत होता.\nवाठार स्टेशनचे पोलिस अधिकारी, कर्मचारी, तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी, कोतवाल यांच्या हलगर्जीपणामुळे हैबत गुजर यांचा मृत्यू झाला आहे. संबंधित ठेकेदाराकडून धमक्या दिल्या जात आहेत. न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा रुक्मिनी हैबत गुजर, नंदकुमार गुजर, बालिशराव गुजर, मंदिकिनी गुजर, जयश्री गुजर, नितीन गुजर, रेश्मा गुजर, प्रियंका गुजर, प्रतीक्षा गुजर यांनी दिला आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-Zilla-Parishad-election/", "date_download": "2018-11-14T21:42:15Z", "digest": "sha1:WXWPANLIQXJXVMWB2ANKCXZH4VHW3YTT", "length": 7089, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्हा परिषदेत सत्तांतराचे संकेत! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › जिल्हा परिषदेत सत्तांतराचे संकेत\nजिल्हा परिषदेत सत्तांतराचे संकेत\nसोलापूर : महेश पांढरे\nराष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणार्‍या सोलापूर जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच पडझड झाली असून अधिवेशनानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीची डागडुजी करण्याचे संकेत पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरुन देण्यात आले आहेत. कदाचित जिल्हा परिषदेत सत्तांतरदेखील घडू शकेल, असा सूचक इशारा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेवर पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता स्थापन होण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे.\nसोलापूर जिल्हा परिषदेवर सध्या पूर्वीचे राष्ट्रवादीत असणारे मात्र सध्या सर्व पक्षांचा पाठिंबा घेऊन अध्यक्ष झालेले संजय शिंदे हे राष्ट्रवादीपासून चार हात लांब झाले आहेत तसेच अपक्ष निवडणूक लढवून त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळविले आहे.\nतर गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करमाळा विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यामुळे राष्ट्रवादीपासून चार हात दुरावल्याने पवार परिवाराचा विश्‍वासही काहीअंशी कमी झाला आहे. जिल्हा परिषदेत सर्वाधिक संख्या राष्ट्रवादीची असतानाही सत्ता मात्र अपक्षांची का, असा सवाल काही जिल्हा परिषद सदस्यांनी उपस्थित करुन जिल्ह्यातील सद्यपरिस्थितीचा पाढा वरिष्ठांसमोर वाचला आहे.\nत्यामुळे वरिष्ठांनी याची गांभीर्याने दखल घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी जर जिल्ह्यातील पक्षबांधणीकडे वरिष्ठांनी लक्ष दिले नाही, तर विधानसभा आणि लोकसभेत अपेक्षित यश मिळणार नाही, असे ठासून जिल्ह्यातील काही नेतेमंडळींनी वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घातले आहे.\nत्यामुळे लवकरच पक्षाध्यक्ष शरद पवार आणि जिल्ह्याचे संपर्क नेते अजित पवार यांच्याशी चर्चा करुन यावर निर्णय घेऊ, असे आश्‍वासन जिल्ह्यातील नेतेमंडळींना देण्यात आले आहे. त्यामुळे अधिवेशनानंतर आणि पुढील विधानसभा, लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था असणार्‍या जिल्हा परिषदेत मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्षांची जवळपास दीड वर्षाची कारकीर्द पूर्ण झाली असली तरी त्यांच्या कार्यपध्दतीवर राष्ट्रवादीचे सदस्य नाराज असल्याचे दिसून आले आहेत.\nत्यामुळे ही नाराजी बर्‍याच दिवसांपासून धुसमत आहे. ती धुसफूस आता वरिष्ठांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे यावर आता निर्णयच होणे बाकी आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/24-thousand-farmers-get-karjmafi/", "date_download": "2018-11-14T22:08:51Z", "digest": "sha1:PGZ2NLSLUPQ6J453G6ZIXDFORX4QOLJ4", "length": 11587, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राज्यातील २४ हजार ९० शेतकऱ्यांना कर्जमाफी !", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराज्यातील २४ हजार ९० शेतकऱ्यांना कर्जमाफी \nमुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहचवून त्या योजनेचा झालेला फायदा आणि भविष्यातील फायदा कशा पद्धत्तीने होणार याची माहिती होण्यासाठी फायदा कशा पद्धतीने होणार याची माहिती होण्यासाठी सिद्धी संकल्प कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत गेली तीन वर्षे जलयुक्त शिवार ही योजना राबवताना आतापर्यंत या योजनेतून 58 गावामध्ये ही योजना राबविली असून त्यापैकी 52 गावात जलयुक्तची कामे पूर्ण होऊन 17 कोटी 29 लाख रुपये खर्च झाला आहे. त्यामुळे साडेचार हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. या वर्षी आणखी 38 गावांची निवड केली असून या गावात कामे पूर्ण झाल्यावर आणखी 2900 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे.\nराज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीच्या आतापर्यंत तीन याद्या झाल्या असून 24 हजार 90 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरुन त्यांना 33 कोटी आठ लाख 93 हजार 251 रुपये एवढी कर्जमाफीची रक्कम माफ होऊन त्यांच्या बँकखाती जमा करण्यात आली आहे. आतापर्यंत 75 टक्के लोकांना शेतकरी सन्मान योजनेच्या लाभ मिळाला आहे. उर्वरितांचीही यादी तपासणी होऊन त्यानांही कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली.\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सिंधुदुर्गात आता चांगल्याप्रकारे राबविली जात असून पूर्वी तीन ते चार कोटी रुपये दरवर्षी खर्च होतो. आता खर्चाचे प्रमाण वाढले असून गेल्यावर्षी 16 कोटी रुपयांचा निधी खर्च झाला. यावर्षी 25 कोटीचा आराखडा असून आतापर्यंत 16 कोटी रुपये खर्चही झाले आहेत. तसेच रोजगार हमी योजनेतून गेल्या दोन वर्षात नऊ हजार हेक्टर क्षेत्रावर फळझाड लागवड करण्यात आली आहे. यावर्षीच्या एका वर्षात सात हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. त्यात 80 टक्के क्षेत्र काजू पिकाच्या लागवडीखाली आलेले आहे.\nवृक्ष लागवड व संगोपन कार्यक्रमातही जिल्हय़ाने आघाडी घेतल्याची माहिती देण्यात आली. शासकीय दस्तऐवज स्कॅनिंग करणे व सातबारा संगणकीकरणाचे काम जोरात सुरू आहे. हे काम करण्यासाठी राज्य शासनाने सिंधुदुर्ग जिल्हय़ाला विशेष परवानगी दिली आहे. सातबारा संगणकीकरणाचे काम मे महिन्यापर्यंत पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर ऑनलाईन सातबारा मिळणार आहे. शासकीय दस्तऐवजही स्कॅनिंग करण्याचे काम सुरू असून या कामांसाठी 125 मुले कामासाठी घेण्यात आली आहेत. काही ठिकाणी ऑनलाईन सातबारा रजिस्ट्रेशनसाठी मागितला जातो. परंतु ज्या ठिकाणी सातबारा संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्याठिकाणीच ऑनलाईन सातबारा दिला जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यानी दिली.\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nटीम महाराष्ट्र देशा- विकासात भरारी मारणारा जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर होता. परंतु गेल्या साडेचार वर्षांत हा…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/chatrapati-shivaji-maharaj-top-trend-twitter-news/", "date_download": "2018-11-14T21:59:20Z", "digest": "sha1:4RBLGWG22LVCBMJUEBGGZFD7Z6WAELIM", "length": 9137, "nlines": 106, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "छत्रपती शिवाजी महाराजांना ट्विटरची मानवंदना", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nछत्रपती शिवाजी महाराजांना ट्विटरची मानवंदना\n#छत्रपति_शिवाजी_महाराज हा हॅशटॅग ट्रेंडींंग\nटीम महाराष्ट्र देशा- स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव मंगळवारी ट्विटर इंडियाच्या टॉप ट्रेंडलिस्टमध्ये झळकत होते. छत्रपती शिवाजी महाराजांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने अनेक लोकांकडून मोठ्याप्रमाणावर ट्विट केली जात आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ट्विटरच्या ट्रेंड लिस्टमध्ये आहे. सध्या छत्रपति शिवाजी महाराज हा हॅशटॅग तिसऱ्या क्रमांकावर आहे.\nयाशिवाय, अनेक राजकीय नेत्यांनीही ट्विटच्या माध्यमातून शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली आहे.\nपेटविली रणांगणे देह झिजविला मातिसाठी…\nमरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी…\nशिवशंभूंची मरूनहि हे स्वराज्य राखण्याची साद आहे…\nम्हणूनच लाखो करोडो मावळा येथे महाराजांवर हसत हसत कुर्बान आहे…\nछत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन\nमराठा साम्राज्य के संस्थापक वीर शिरोमणि छत्रपति शिवाजी महाराज की पुण्यतिथि पर कोटि-कोटि प्रणाम pic.twitter.com/I0f2lToVRz\nमहाराष्ट्राचे आराध्य दैवत, स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nमुंबई : शेतकरी आणि शेती व्यवसाय संकटात आहे, आत्महत्या वाढत आहेत, मात्र केंद्रातील व राज्यातील राज्यकर्त्यांना…\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/updated-solapur-robbers-loot-cash-from-bank-of-maharashtras-van/", "date_download": "2018-11-14T22:08:30Z", "digest": "sha1:NZULIFM7MFXMSIKIIEVS6YOS7TTR6NC6", "length": 6908, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्हॅनमधून कॅश लुटली", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nबँक ऑफ महाराष्ट्रच्या व्हॅनमधून कॅश लुटली\nटीम महाराष्ट्र देशा –सोलापुरात सांगोला तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्रची कॅश लुटल्याची घटना घडली आहे. दरोडेखोरांनी महाराष्ट्र बँकेची सुमारे 70 लाखांची रोख रक्कम लांबवली.पंढरपूर-सांगोला रोडवरील खर्डी गावाजवळ ही घटना घडली आहे. बोलेरो गाडीतून आलेल्या दरोडेखोरांनी बँकेच्या गाडीला धडक मारुन थांबवली.यानंतर गाडीतून रोकड चोरुन दरोडेखोर पसार झाले. दरम्यान या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे.\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा…\nटीम महाराष्ट्र देशा : मागासवर्गीय आयोग मराठा आरक्षणा संबंधीचा आपला अहवाल आज नाही तर उद्या सरकारला सादर करणार…\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-14T22:43:02Z", "digest": "sha1:QHSMJTG6OVDYA6G7PXUUQZ7H7GM6HTYB", "length": 8103, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मंडपाच्या तपासणीसाठी चार पथके | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमंडपाच्या तपासणीसाठी चार पथके\nशुक्रवारपासून झडती : जिल्हा प्रशासन करणार कारवाई\nपुणे – न्यायालयाच्या आदेशानुसार, गणेशोत्सवाच्या कालावधीत रस्त्यावर महापालिका तसेच पोलिसांची परवानगी न घेता अनधिकृतपणे मंडप उभारणाऱ्या मंडळांची जिल्हा प्रशासनाकडून शुक्रवारपासून तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यासाठी शहरात चार पथके तयार करण्यात आली आहे. त्यात जिल्हा प्रशासन, पोलीस आणि महापालिका यांचे अधिकारी असणार आहेत.\nजिल्हा प्रशासनाकडून ही तपासणीची मोहीम हाती घेण्यात आली असली, तरी महापालिकेकडून रस्त्यांवर उत्सवासाठी व अन्य व्यवसायांसाठी मंडप उभारण्यांवर कारवाईच्या नोटीस बजाविण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे, तसेच त्यानुसार, कार्यवाही सुरू असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.\nन्यायालयाच्या आदेशानुसार, ही कार्यवाही जिल्हा प्रशासनामार्फत करायची आहे. यासाठी बुधवारी हवेली तहसील कार्यालयात महापालिका, पोलीस यांची संयुक्‍त बैठक झाली. त्यात अनधिकृत मंडपांवर कारवाईसाठी एक मुख्य समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये मंडल अधिकारी. उपायुक्त दर्जाचे पोलीस व महापालिका अधिकारी यांचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त शहराच्या पातळीवर चार पथके तयार करण्यात आली असून तलाठी, वॉर्ड अधिकारी. पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार उत्सवाच्या सहा दिवसआधीच तपासणी बंधनकारक आहे. त्यानुसारतपासणीत दोषी आढळून येणाऱ्या अनधिकृत मंडपांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे या पालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदुसऱ्या दिवसअखेर गौरव गिल अव्वल स्थानी\nNext articleसातारा : पोलिस सोसायटीची सभा खेळीमेळीत संपन्न\nदिवाळीनंतर शासकीय ग्रंथालयांची तपासणी\nविशेष मोहीमेत 270 वाहनांची तपासणी\nमंडप, विसर्जन रथांचा “विसर’\nअनधिकृत मंडपांवर कारवाई टाळणे भोवणार\nयंदा ध्वनिप्रदूषण विरहीत गणेशोत्सव\nगणेशोत्सवात पीएमपी उत्पन्नात घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathiagitation-stop-farmers-latur-maharashtra-11139", "date_download": "2018-11-14T22:47:18Z", "digest": "sha1:M3YUHZ7CYSNDT5GDKLXNNJGE2RU2SLU3", "length": 16478, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi,agitation stop by farmers, latur, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलातूर येथील धरणे आंदोलन मागे; तूर, हरभऱ्याचे पैसे जमा करणे सुरु\nलातूर येथील धरणे आंदोलन मागे; तूर, हरभऱ्याचे पैसे जमा करणे सुरु\nगुरुवार, 9 ऑगस्ट 2018\nलातूर : तूर व हरभरा खरेदीचे पैसे शासनाने तातडीने द्यावेत या मागणीकरिता गेल्या दोन दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येथील जिल्हा पणन अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. या आंदोलनस्थळी मंगळवारी रात्री मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांनी भेट दिली. आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. तसेच, वरिष्ठांशी संपर्कही साधला. शासन शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करीत असल्याचे निदर्शनास आणून दिले. येत्या तीन ते चार दिवसांत सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील, अशी ग्वाहीही दिली. त्यानंतर हे आंदोलन बुधवारी मागे घेण्यात आले.\nलातूर : तूर व हरभरा खरेदीचे पैसे शासनाने तातडीने द्यावेत या मागणीकरिता गेल्या दोन दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येथील जिल्हा पणन अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. या आंदोलनस्थळी मंगळवारी रात्री मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांनी भेट दिली. आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. तसेच, वरिष्ठांशी संपर्कही साधला. शासन शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करीत असल्याचे निदर्शनास आणून दिले. येत्या तीन ते चार दिवसांत सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील, अशी ग्वाहीही दिली. त्यानंतर हे आंदोलन बुधवारी मागे घेण्यात आले.\nशेतकऱ्यांकडून तूर आणि हरभरा शासनाने हमीभावाने खरेदी केला होता. शासनाकडून लाखो क्विंटलची खरेदी करण्यात आली होती. पण या खरेदीचे पैसे चार महिन्यांपासून मिळालेले नव्हते. शासनाने हे पैसे तातडीने द्यावेत याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारपासून जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते.\nमंगळवारीदेखील दिवसभर हे आंदोलन सुरू राहिले. रात्री मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. शासन शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करीत आहे. जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या चार ते पाच दिवसांत सर्व रक्कम जमा होईल. याकरिता त्यांनी संबंधित खात्याच्या वरिष्ठांशी संपर्क साधून चर्चा केली.\nआतापर्यंत एक हजार ८७३ शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा कोटी ७२ लाख रुपये जमा करण्यात आल्याची माहितीही या वेळी देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या मध्यस्थीने पदाधिकाऱ्यांनी हे उपोषण मागे घेतले आहे. बुधवारी काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले, अशी माहिती संघटनेचे विभागीय अध्यक्ष सत्तार पटेल यांनी दिली.\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...\nमदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...\nसातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nसरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...\nसोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...\nगिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...\nमालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...\nपरभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...\n‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...\nसाताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nखोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Minister-Madkikekar-condition-is-stable/", "date_download": "2018-11-14T22:05:47Z", "digest": "sha1:RB5UMIANSMOYGM7ZXDJ2Z3W43I24CWJX", "length": 5419, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मंत्री मडकईकरांची प्रकृती स्थिर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › मंत्री मडकईकरांची प्रकृती स्थिर\nमंत्री मडकईकरांची प्रकृती स्थिर\n‘ब्रेन स्ट्रोक’ आल्यानंतर मुंबईतील कोकिळाबेन धीरूभाई अंबानी इस्पितळात उपचार घेत असलेल्या वीज मंत्री पांडुरंग मडकईकर यांची प्रकृती स्थिर असून ‘आयसीयू’ विभागातील डॉक्टरांनी अजूनही धोका टळला नसल्याचे स्पष्ट केले आहे. शस्त्रक्रिया केल्यापासून 72 तासानंतर पुढील उपचारांची दिशा निश्‍चित केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, बुधवारी सकाळी मडकईकर यांचे एमआरआय स्कॅनिंग करण्यात आले.\nवीज मंत्री मडकईकर सोमवारी गोव्याहून संध्याकाळी मुंबईला गेले असता त्यांना त्याच रात्री हॉटेलात अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे हॉटेलच्या कर्मचार्‍यांनी त्यांना कोकिळाबेन इस्पितळात दाखल केल्यानंतर त्यांच्या मेंदूतील रक्‍तवाहिन्यात गुठळ्या झाल्याचे निष्पन्न झाले. मडकईकर यांच्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाल्याने डॉक्टरांनी समाधान व्यक्‍त केले आहे. बुधवारी सकाळी त्यांचा एमआरआय स्कॅनिंग करण्यात आले. मात्र, मंगळवारपासून 72 तास त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवली असून त्यानंतरच पुढील उपचार करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nमडकईकर यांच्यासोबत त्यांची पत्नी जेनिता, मुलगी, बंधू धाकू व अन्य कुटुंबीय आहेत. आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे मंगळवारी सकाळी गोेमेकॉचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. शिवानंद बांदेकर यांना सोबत घेऊन मुंबईला पोहोचले. सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, कला व सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे, खासदार विनय तेंडूलकर, भाजप सरचिटणीस सदानंद तानावडे तसेच मडकईकर यांच्या निकटवर्तियांनी इस्पितळात जाऊन त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://ekoshapu.in/category/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-14T22:11:43Z", "digest": "sha1:4I4ANH5DQ2UG5EU4FMUYRZJYILLAEWXG", "length": 18081, "nlines": 126, "source_domain": "ekoshapu.in", "title": "वाचन आणि विचार – ekoshapu", "raw_content": "\nCategory: वाचन आणि विचार\nदीपक घैसास यांचे मनोगत…\nनुकतेच एका मित्राने मला दीपक घैसास यांचे मनोगत पाठविले. ते iFlex या सॉफ्टवेअर कंपनी चे CEO, ज्यांनी आपली कंपनीतील भागीदारी Oracle या जगातील एका फार मोठ्या कंपनीला 1600 कोटी रुपयाला विकली. सॉफ्टवेअर क्षेत्रातला एक फार मोठा व विद्वान मराठी माणूस. मराठी भाषेविषयी आणि मराठी मनोवृत्तीबद्दलचे त्यांचे विचार नक्की ऐका...\nसध्या मराठा मोर्चाचे (हिंसक) आंदोलन चालू आहे. गेले १.५-२ वर्षे शांततेत मोर्चे काढल्यावर आणि त्याला योग्य प्रतिसाद मिळाला नाही असे जाणवायला लागल्यावर आता हे मोर्चे हिंसक झाले आहेत. निवडणुका जवळ येत आहेत हेही त्यामागचे एक कारण आहे. पण ह्या ब्लॉग चा विषय राजकारण हा भाग बाजूला ठेवून लिहायचा प्रयत्न आहे. नुकताच BBC मराठी ने घेतलेली... Continue Reading →\nआज १६ मे २०१८ पासून ते १३ जून २०१८ पर्यंत अधिक मास (अधिक महिना) आहे. जगभर वापरले जाणारे \"ग्रेगोरियन\" कॅलेंडर हे माणसांच्या सोयीनुसार बनवले आहे. पूर्वी त्यात १० च महिने होते. कालांतरानी \"जुलै\" हा ज्युलिअस च्या नावावरून आणि \"ऑगस्ट\" हा \"ऑगस्टीन\" च्या नावावरून जोडले गेले. Septa (सप्त = ७), Octa (अष्ट = ८), Nona (नवं =... Continue Reading →\nमटा संवाद: वाचनीय लेख (उत्तरार्ध)\nमागच्या आठवड्यात मी मटा संवाद मधील एक वाचनीय लेख इथे पोस्ट केला होता. त्या लेखाचा उत्तरार्ध आज प्रसिद्ध झाला आहे तो इथे शेअर करत आहे...\nमटा संवाद: वाचनीय लेख\nनुकताच \"न्यूड\" हा कलात्मक मराठी चित्रपट रिलीज झाला. मी अजून पाहिला नाही. पण परिक्षणं चांगली आहेत आणि विषय ही बोल्ड आहे, पण आक्षेपार्ह असे काही नाही असे ऐकले. त्याच सुमारास \"शिकारी\" हा मराठी \"बोल्ड, चावट, दादा कोंडके छाप\" चित्रपट रिलीज झाला. आणि \"न्यूड\" सारख्या बोल्ड, कलात्मक चित्रपटाला झाकोळून टाकले. (मी हा चित्रपटही पाहिलेला नाही). असो.... Continue Reading →\nमला (दोन) MBA करताना काही concepts, theories, models, frameworks विशेष आवडल्या किंवा relevant वाटल्या. (कदाचित बाकीच्या नीट समजल्या नसतील). त्यातले एक framework म्हणजे The Strategy Diamond. कोणतेही मॉडेल/फ्रेमवर्क जर नुसतं theoretical / पुस्तकी राहिलं तर ते तितकंसं अपील होत नाही आणि लक्षात राहात नाही. पण जर आपल्या आजूबाजूच्या उदाहरणातून ते दिसले तर मात्र ते पक्कं... Continue Reading →\nमला आयुष्यात मिळालेले वक्त्रुत्व स्पर्धेतले एकमेव बक्षीस ह्या गोष्टीमुळे मिळाले. (इयत्ता ६ वी मधे. तेही ३ रे बक्षीस). तेही वक्त्रुत्व गुणांपेक्षा ह्या गोष्तीतील भाबडेपणाला मिळाले असावे. ६ वी चे वर्ष माझ्यासाठी विशेष संस्मरणीय होते कारण मला हस्ताक्षर स्पर्धेत पहिले, चित्रकलेत दुसरे तर कथाकथनात तिसरे बक्षीस मिळाले होते. असो. स्वतःचे कौतुक पुष्कळ झाले. आता गोष्ट सांगतो... ------------------------------------------------------------------------------------------------------------ आटपाट नगर होते. तिथे एक राजा राज्य करत होता. त्याने आजूबाजूची लहान मोठी राज्ये जिंकून आपल्या राज्याचा विस्तार केला होता. राज्याच्या तिजोरीत भरपूर खजिना आणि धान्यकोठारात भरपूर धान्य होते. एकूणच राज्यकारभार चांगला चालला होता. पण तरीही राजाला मन:स्वास्थ्य नव्हते. आपण कुठे तरी अपुरे पडत आहोत असे त्याला वाटायचे. एके रात्री तो असाच वेष बदलून राज्यात फेरफटका मारायला निघाला. जाता जाता त्याला एक झोपडी दिसली. त्या झोपडीतून त्याला गाणे गुणगुणण्याचा आणि काम करत असल्याचा आवाज ऐकु आला. इतक्या रात्री कोणी तरी तरी काम करत आहे हे पाहून राजाची उत्सुकता चाळवली गेली. तो झोपडीपाशी गेला आणि आत डोकावून पाहू लागला. आत एक लोहार आपले काम करत होता. राजाला बघताच तो काम करायचे थांबला. त्याने राजाला ओळखले नाही पण तरीही कोणी एक वाटसरु आपल्या दाराशी आला हे पाहून त्याने राजाला बसायला पाट पुढे केला आणि प्यायला पाणी दिले. तो काम करुन दमल्याचे त्याचा चेहरा स्पष्टपणे दाखवत होता पण तरीही तो आनंदी आणि समाधानी वाटत होता. इकडचे तिकडचे प्रश्न न विचारता राजाने त्याला थेट प्रश्न विचारला, \"तुम्ही खूप आनंदी दिसता. ह्याचे कारण काय\" लोहार म्हणाला, \"असेलही कदाचीत. ह्याच्याबद्दल विचार करायला मला कधी वेळच मिळाला नाही.\" त्याच्या इतक्या बेफ़िकिर आणि निर्विकार पणाचे राजाला खूप वैषम्य वाटले. तो म्हणाला, \"नक्कीच तुम्ही खूप पैसे मिळवत असणार, खूप नावलौकीक कमावत असणार. अगदीच काही नाही तर निदान देवपूजा आणि दानधर्म तरी भरपूर करत असणार.\" लोहार उत्तरला, \"भल्या माणसा, तू आत्ता जाणीव करून दिलीस तेव्हा मला जाणवले की मी ह्यातले काहीच करत नाही. खर सांगायचे तर हे सगळे करण्यासाठी माझ्याकडे वेळ आणि पैसा दोन्ही नाही. पूर्ण दिवस मी राब-राब राबतो आणि मिळेल तो सगळा पैसा खर्च करतो. मग मी हे सर्व कधी आणि कुठल्या पैशानी करणार\" लोहार म्हणाला, \"असेलही कदाचीत. ह्याच्याबद्दल विचार करायला मला कधी वेळच मिळाला नाही.\" त्याच्या इतक्या बेफ़िकिर आणि निर्विकार पणाचे राजाला खूप वैषम्य वाटले. तो म्हणाला, \"नक्कीच तुम्ही खूप पैसे मिळवत असणार, खूप नावलौकीक कमावत असणार. अगदीच काही नाही तर निदान देवपूजा आणि दानधर्म तरी भरपूर करत असणार.\" लोहार उत्तरला, \"भल्या माणसा, तू आत्ता जाणीव करून दिलीस तेव्हा मला जाणवले की मी ह्यातले काहीच करत नाही. खर सांगायचे तर हे सगळे करण्यासाठी माझ्याकडे वेळ आणि पैसा दोन्ही नाही. पूर्ण दिवस मी राब-राब राबतो आणि मिळेल तो सगळा पैसा खर्च करतो. मग मी हे सर्व कधी आणि कुठल्या पैशानी करणार\" राजा चक्रावला. त्याने विचारले, \"म्हणजे. तू मिळवतोस किती आणि त्या पैशाचे तू करतोस तरी काय\" राजा चक्रावला. त्याने विचारले, \"म्हणजे. तू मिळवतोस किती आणि त्या पैशाचे तू करतोस तरी काय\" लोहार म्हणाला, \"मी जे काही मिळवतो त्याचे ४ भाग करतो. एक भाग स्वत: खातो, एक भाग कर्ज फेडतो, एक भाग उधार देतो आणि एक भाग नदीत फेकतो. बस्स.\" राजा उतावळे पणाने म्हणला, \"अरे बाबा असे कोड्यात बोलू नकोस. नीट स्पष्टपणे सांग याचा अर्थ.\" लोहार म्हणला, \"मी एक भाग खातो म्हणजे एक भाग स्वत: वर, माझ्या पत्नीवर खर्च करतो. एक भाग कर्ज फेडतो म्हणजे तो भाग माझ्या आई-वडिलांवर खर्च करतो आणि त्यांचे उपकार माझ्या परीने फेडण्याचा प्रयत्न करतो. एक भाग उधार देतो म्हणजे माझ्या मुलावर खर्च करतो. म्हातारपणी तो माझी काळजी घेईल हीच त्या मागची स्वार्थी भावना आहे. आणि राहिलेला शेवटचा भाग मी नदीत फेकतो. म्हणजे माझ्या मुलीवर खर्च करतो. आज ना उद्या ती सासरी जाणार. तोवर तिला सांभाळणे हे माझे कर्तव्य आहे. त्यानंतर माझ्या तिच्याकडून कसल्याही अपेक्षा नाहीत. हे सगळे करता करता आपण म्हणालात त्या गोष्टींचा विचार करायला मला वेळच मिळत नाही\" राजा काय समजायचे ते समजला. तो तिथून उठला आणि निमूटपणे निघून गेला. मन:शांती मिळावी म्हणून काय करावे असा प्रश्न आता त्याला पडला नव्हता.\nसध्या बिटकॉइन खूप गाजत आहे. त्यावरून बिटकॉइन सारख्या Cryptocurrency बद्दल माझी अनेकांशी बरेचदा चर्चा होते. काही लोकांनी त्यात थोडे फार पैसे कमावले आहेत, किंवा कमवायची इच्छा आहे. तर काहींना ती खूप दूरगामी परिणाम करणारी गोष्ट वाटते. उदा: २०४० पर्यंत सगळे व्यवहार फक्त बिटकॉइन नी च होणार, नाही झाले तर नाव बदलेन... (स्वतःचे का बिटकॉइन चे ते सांगायचं सोयीस्करपणे टाळतात) माझं अगदी स्पष्ट आणि थोडक्यात सांगायचं तर बिटकॉइन (or any cryptocurrency) हा at best एक bubble (फुगा) आहे, आणि at worst खूप मोठी फसवणूक (like a Ponzi scheme) आहे. का ते सांगतो. पण त्याआधी Currency आणि Cryptocurrency याबद्दल थोडंसं... प्रथम पैसा या संकल्पनेबद्दल. There are three basic functions of money. Money serves as a medium of exchange, as a store of value, and as a unit of account. Medium of exchange: Money can be used for buying and selling goods and services. पैशाचा उपयोग खरेदी-विक्री साठी केला जातो. पूर्वी barter system होती तेव्हा (उदाहरणार्थ) काही लोकं एक डझन चिक्कू देऊन त्याबदल्यात एक किलो तांदूळ घेत असतील, तेच काही लोक त्याबदल्यात ३ किलो तांदूळ मागत असतील. म्हणून common base/denominator या अर्थानी पैशाचा वापर उपयुक्त ठरला. \"Price\"... Continue Reading →\n\"प्रमाण\" कविता आणि \"नावात काय आहे\n“प्रमाण” कविता आणि “नावात काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-172183.html", "date_download": "2018-11-14T21:37:14Z", "digest": "sha1:7A2M3HKML3BG2QR5I3VEH4NRMLPBDTXO", "length": 12481, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "डिसेंबरपर्यंत रिलायन्सचा 4 हजारांमध्ये 4 जी फोन बाजारात !", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nडिसेंबरपर्यंत रिलायन्सचा 4 हजारांमध्ये 4 जी फोन बाजारात \n12 जून : टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्सने आता आणखी एक पाऊल पुढे टाकणार आहे. स्मार्ट फोन मार्केटची चलती पाहता रिलायन्स लवकरच स्वस्तात मस्त असा 4 जी फोन डिसेंबरपर्यंत बाजारात आणणार आहे. अवघ्या चार हजारांमध्ये मोबाईलधारकांच्या हाती हा 4 जी फोन पडणार आहे.\nरिलायन्स इंड्रस्टीज लिमिटेडची 41 वी सर्वसाधारण सभा आज (शुक्रवारी) मुंबईत पार पडली. यावेळी चेअरमन मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अनेक योजनांची माहिती दिली. यावेळी त्यांनी महत्वाकांक्षी जियो प्रकल्पावर भर दिला. या प्रकल्पाअंतर्गत येत्या डिसेंबरपर्यंत फोरजी सेवा सुरू करण्यात येणार आहे. तसंच फोरजीचा लाभ घेण्यासाठी स्वस्तात मस्त असा 4 जी फोन लाँच करण्यात येणार आहे. त्याची किंमत सर्वसामान्य ग्राहकांनीही परवडेल अशीच असणार आहे. अवघ्या 4 हजारांच्या आत हा फोन उपलब्ध करून देणार असल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली. तसंच रिलायन्स जियो फोरजीची सेवा येत्या डिसेंबरमध्ये सुरू होणार असल्याची घोषणाही त्यांनी केलीये.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nदीपवीरच्या लग्नासाठी या रिसॉर्टमध्ये 75 रूम्स; एका रूमची किंमत माहितीये\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nअभी तक \u0003खेलने के लिए\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=260776:2012-11-09-23-46-13&catid=45:2009-07-15-04-01-33&Itemid=56", "date_download": "2018-11-14T22:26:21Z", "digest": "sha1:YMTKLA246LWESISGHDQYZG7BGEFKI2KM", "length": 19665, "nlines": 237, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "सामाजिक प्रश्नांवर युवक काँग्रेसचे दोन महिने जनजागरण -विश्वजित कदम", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> नागपूर वृत्तान्त >> सामाजिक प्रश्नांवर युवक काँग्रेसचे दोन महिने जनजागरण -विश्वजित कदम\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nसामाजिक प्रश्नांवर युवक काँग्रेसचे दोन महिने जनजागरण -विश्वजित कदम\nयुवक काँग्रेसच्यावतीने राज्यातील विविध मतदारसंघांतील सामाजिक प्रश्नांबाबत येत्या दोन महिन्यात मेळावे आयोजित करून हे प्रश्न शासनाकडे मांडण्यात येतील, असे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी पत्रकार परिषदेत\nप्रदेश युवक काँग्रेसच्या विद्यमान कार्यकारिणीला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सध्या राज्यातील सर्व भागांचा दौरा सुरू असून विभागीय पातळीवर पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. गेल्या वर्षभरात संघटनेने अनेक कार्यक्रम हाती घेतले. लोकसभा आणि विधानसभा स्तरावर प्रशिक्षण देण्याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून प्रयत्न करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून राज्यात युकाँचे सुमारे ४०० कार्यकर्ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत किमान १५ टक्के जागा युवक काँग्रेसकरता राखून ठेवाव्यात, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे करण्यात येईल असे कदम म्हणाले. संघटनेत काही लोकांना ‘प्रमोशन’ देण्याबाबत विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.\nयुकाँने राज्यात गेल्या वर्षभरात राबवलेल्या ‘चलो पंचायत’ अभियानात प्रत्येक गावापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगून कदम म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ सामान्य लोकांना मिळावा यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. यात संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना इ.ची माहिती देण्यात आली. यानंतर डिसेंबर व जानेवारी महिन्यात मोर्चे, मेळावे या माध्यमातून लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातील सामाजिक प्रश्न शासन आणि लोकप्रतिनिधींकडे मांडण्यात येतील. नुकतेच १८ ते २५ वर्षे वयोगटातील युवतींचे संमेलन सोलापूर येथे आयोजित करण्यात आले होते. दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या सदस्यता मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून सुमारे ३० हजार जण युकाँचे सदस्य झाले आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली.\nनागपुरातील युवक काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी एका पोलीस शिपायाला तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांला मारहाण केली, याकडे लक्ष वेधले असता, या प्रकाराची लोकसभा निरीक्षकांमार्फत चौकशी करण्यात येईल असे कदम यांनी सांगितले. संघटनेत अशी प्रवृत्ती खपवून घेतली जाणार नाही आणि संबंधित पदाधिकारी दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल अशी हमी त्यांनी दिली.\nजनतेपर्यंत पोहचण्याचा भाग म्हणून आदिवासी, मागासवर्गीय आणि महिला यांचे मेळावे राज्यभरात आयोजित करण्यात येणार असल्याचे संघटनेचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे जानेवारी महिन्यात युवकांच्या प्रश्नांबाबत विविध भागात पदयात्राही आयोजित केल्या जातील. विभागीय पातळीवर सुरू असलेल्या बैठकांमध्ये पदाधिकाऱ्यांनी लोकांचे रस्ते, वीज व शेतीला पाण्याचे प्रश्न मांडले\nगेल्या १० वर्षांत राज्यात रोजगारनिर्मिती कमी झालेली असल्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा मुद्दाही उचलला जाईल. युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाऐवजी युवक कल्याणासाठी वेगळे मंत्रालय स्थापन केले जावे, अशी मागणी संघटनेचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली. युवक काँग्रेसचे अ.भा.सचिव हिंमतसिंग, नागपूर लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष समीर मेघे, राहुल पुगलिया प्रभृती यावेळी उपस्थित होते.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-40-lac-tone-soyamill-may-export-form-state-maharashtra-12030", "date_download": "2018-11-14T22:51:27Z", "digest": "sha1:UGZ5JE5THDUUVJ6VX7UXLUHPFLFFYQKL", "length": 21603, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, 40 lac tone soyamill may export form state, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचीनला राज्यातून ४० लाख टन सोयाबीन पेंड निर्यातीचे संकेत\nचीनला राज्यातून ४० लाख टन सोयाबीन पेंड निर्यातीचे संकेत\nमंगळवार, 11 सप्टेंबर 2018\nमुंबई : राज्यातून आगामी हंगामात चाळीस लाख टन सोयाबीन पेंड चीनला निर्यात करण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. राज्य सरकार आणि चीन सरकारमध्ये कराराच्या माध्यमातून लवकरच या निर्णयाला मूर्त स्वरूप येणार आहे. याद्वारे राज्यातील उत्पादनाचा विचार करता शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला दर मिळण्याच्यादृष्टीने ही बाब महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगितले जाते.\nमुंबई : राज्यातून आगामी हंगामात चाळीस लाख टन सोयाबीन पेंड चीनला निर्यात करण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. राज्य सरकार आणि चीन सरकारमध्ये कराराच्या माध्यमातून लवकरच या निर्णयाला मूर्त स्वरूप येणार आहे. याद्वारे राज्यातील उत्पादनाचा विचार करता शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला दर मिळण्याच्यादृष्टीने ही बाब महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगितले जाते.\nगेल्या वर्षभरात केंद्र सरकारने सोयाबीन उत्पादित तेलांच्या आयात शुल्कात तब्बल चारवेळा वाढ केली. क्रूड पाम तेलावरील आयात शुल्क ७.५ टक्क्यांवरुन ४४ टक्क्यांवर नेले तर रिफाईन्ड पाम तेलावरील आयातशुल्क १२.५ टक्क्यांवरुन ५४ टक्के इतके करण्यात आले. परिणामी देशाबाहेरुन येणाऱ्या या उत्पादनांच्या आयातीला मोठ्या प्रमाणात आळा बसला व देशांतर्गत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढीचा लाभ झाला.\nदुसरे म्हणजे, सोयाबीनच्या बाजारातील दरामागचे अर्थकारण सोयाबीनच्या तेलावर नव्हे तर सोयाबीन उत्पादित पेंड दर ठरवण्यात महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे दिसून येते. एक क्विंटल सोयाबीनपासून १८ किलो तेल तर ८२ किलो पेंड तयार होते. त्यामुळे पेंडीला असणारी मागणी आणि किंमत सोयाबीनचे दर ठरवण्यास उपयुक्त ठरत असतात. सोयाबीन पेंड निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाकडून उत्पादकांना ५ टक्के अनुदान दिले जात होते. पेंडीच्या अधिकाधिक निर्यातीसाठी केंद्र शासनाने निर्यातीला दहा टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.\nभारतीय सोयाबीन पेंड ही जनुकीय संकरित नसल्याने (नॉन जेनेटिकली मोडिफाईड) तिचा दर्जा उत्कृष्ठ समजला जातो. त्यामुळे जगभरातील ग्राहकांकडून मागणी असते. विशेषतः चीन ही त्यासाठीची मोठी बाजारपेठ आहे. मागे तांत्रिक कारणांमुळे चीनने भारतीय पेंड परत पाठवण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा एकदा चीनची बाजारपेठ भारताला खुणावते आहे.\nनाफेडचे व्यवस्थापकीय संचालक संजीव चढ्ढा यांच्या नेतृत्वाखालील भारताचे शिष्टमंडळ नुकतेच चीनला जाऊन आले. येत्या १९ सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा भारतीय उद्योगपतींचे शिष्टमंडळ चीनच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय सोयाबीन, मोहरीची पेंड चीनला पुरवठा करण्याच्या उद्देशाने हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.\nदेशात मध्यप्रदेशात सर्वाधिक सोयाबीनचे उत्पादन होते, पाठोपाठ महाराष्ट्र सोयाबीन उत्पादनात देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. एकट्या महाराष्ट्राचा विचार करता राज्यात यावर्षीच्या खरिपात सोयाबीनच्या पेऱ्यात सुमारे १५ ते २० टक्के इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारचीही सोयाबीन पेंड निर्यातीच्या मुद्यावर चीनसोबत सकारात्मक चर्चा सुरू आहे.\nराज्यातील सोयाबीन शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच याकामी पुढाकार घेतला आहे. या मुद्यावर राज्य शासनाच्यावतीने चीनला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.\nयंदाच्या हंगामातील सोयाबीनचे उत्पादन येण्यास अजून दोन ते तीन आठवडे कालावधी आहे. त्यापार्श्वभूमीवर दरवाढीसाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यावर्षीच्या हंगामातील सुमारे चाळीस लाख मेट्रिक टन सोयाबीन पेंड चीनला निर्यात करण्याचे राज्याचे संकेत आहेत.\nमहाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादनाचा विचार करता राज्यातील शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्याच्यादृष्टीने ही बाब महत्त्वाची ठरणार आहे. याद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना चीनच्या बाजाराचे दरवाजे खुले होणार आहेत. त्यामुळे येत्या हंगामात राज्यातील सोयाबीन शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीपेक्षाही अधिकचा म्हणजेच प्रतिक्विंटल सुमारे चार हजारांच्या वर दर मिळण्यास मदत होईल, असा विश्वास राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केला.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, सुरेश प्रभू यांनी पुढाकार घेत सोयाबीन उत्पादनांच्या आयात शुल्काचा मुद्दा पटवून दिल्याने केंद्र सरकारने पाम उत्पादनांच्या आयात शुल्कात तसेच पेंड निर्यात अनुदानात वेळोवेळी वाढ केली. राज्यातील सोयाबीन उत्पादकांच्या हिताचा विचार करता पेंड चीनला निर्यात करण्याच्या मुद्यावरही या सर्वांचे सहकार्य मोलाचे ठरल्याकडे पाशा पटेल यांनी लक्ष वेधले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन आणि पाठबळ याकामी विशेष महत्त्वपूर्ण ठरल्याचे श्री. पटेल यांनी स्पष्ट केले.\nसोयाबीन सरकार चीन भारत मोहरी महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढाकार पाशा पटेल सुरेश प्रभू\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nभारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...\nराज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...\nधार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...\nचारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...\nदेशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी रंगणार...पुणे : देशी बियाण्यांचे संवर्धन आणि प्रसारासाठी...\nखरेदी न झालेल्या हरभरा, तुरीसाठी...सोलापूर : हमीभाव योजनेतून शेतकऱ्यांनी हरभरा व तूर...\nदुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...\n‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...\nपरभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...\nसीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...\nब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...\nगोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...\nशेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...\nराज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...\nसंत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...\nफॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...\nचिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...\nउच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...\nआर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...\nखानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/television/mandira-bedi-hit-pump-ups-triumph-fashion-show-2018-ramp/", "date_download": "2018-11-14T22:17:45Z", "digest": "sha1:PWWJYE7HAOUIKSXWBNFF6X4VNZBLK26W", "length": 29814, "nlines": 385, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Mandira Bedi Hit The Pump Ups At The Triumph Fashion Show 2018 Ramp | ​मंदिरा बेदीने ट्रायम्फ फॅशन शो २०१८ च्या रॅम्पवरच मारले पुश अप्स | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार १५ नोव्हेंबर २०१८\nआंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवात नवी मुंबईतील चमूचे सुयश\nफटाक्यांच्या धुरामुळे मुलांना श्वसनाचा विकार, तज्ज्ञांकडून चिंता\nवाहन सर्व्हिस सेंटरने पदपथ काबीज\nकचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना\nभरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र\nभारतात अमेरिकन विद्यार्थ्यांचा ओढा वाढला; भारतातील अभ्यासक्रमांना पसंती\nमाझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे\nपैसे नसल्याने सानुग्रह अनुदानास विलंब, तारीख जाहीर करण्यास महाव्यवस्थापकांचा नकार\nहायकोर्टाच्या वकिलाच्या मुलीचा विनयभंग; जुहू पोलिसांनी केली तिघांना अटक\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 नोव्हेंबर\nDeepika Ranveer Wedding: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचे हे काही फोटो सोशल मीडियावर झाले व्हायरल\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांच्याआधीच विकिपीडियाने जाहीर केले त्यांचे लग्न\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण अडकले लग्नबेडीत\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: 'दीपवीर'च्या रिसॉर्टमधील एका रुमची किंमत ऐकून व्हाल अवाक्\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: दीपिका पादुकोण व रणवीर सिंग या दोघांचीही नजर काढा - करण जोहर\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nव्रण जाण्यासाठी बोटॉक्स तंत्रज्ञानाचा शोध\nपेडिक्योर करण्यासाठी 'या' नॅचरल ऑइल्सचा वापर करा\nदीपिका पादुकोणचे 'हे' 5 रिल लाइफ ब्राइडल लूक नक्की पाहा\nखजुराचा गुळ एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल\nChildren's Day : बालपणी तुम्हीदेखील ऐकल्या असतील 'या' धमक्या\nहैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी तेलंगणा राष्ट्र समितीकडून 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर\nमुंबईत उद्यापासून १० टक्के पाणीकपात लागू, स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय पाणीकपातीचा निर्णय.\nराजस्थानमध्ये भाजपची 31 जागांसाठी दुसरी यादी जाहीर\nदिल्लीतील मीराबागमध्ये अनेक वाहने एकमेकांना धडकली; एक ठार 8 जखमी\nपुणेः नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी महेश राऊत याची त्वरीत वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाचे आदेश.\nगडचिरोली : ग्यारापत्ती-सावरगाव मार्गावर नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग पोलिसांनी केले निकामी\nराजस्थानमधील नागौरचे भाजपा आमदार हबीबुर रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nनवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून 8 जानेवारीपर्यंत; राफेल, राम मंदिर, तिहेरी तलाक सारखे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता\nमुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणीकपात; पुरवठ्याची वेळेतही 15 टक्क्यांची कपात; स्थायी समितीला अंधारात ठेऊन निर्णय\nमुंबई- बेस्ट कर्मचा-यांच्या बाेनसचा वाद चिघळला. बाेनस कधी देणार याबाबत महाव्यवस्थापकांचे माैन. विराेधी पक्षांचा सभात्याग\nश्रीहरिकोटा येथून जीसॅट-२९ उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण\nयवतमाळ : शेंबाळपिंप्री येथील कुख्यात हातभट्टीवाला MPDA अंतर्गत स्थानबद्ध, खंडाळा पोलिसांची कारवाई\nयवतमाळ : शहरातील दत्त चौक भाजी मार्केट मागे राजरोसपणे मटका अड्डा सुरू आहे.\nजम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे मुगल रोड बंद करण्यात आला आहे.\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nहैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी तेलंगणा राष्ट्र समितीकडून 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर\nमुंबईत उद्यापासून १० टक्के पाणीकपात लागू, स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय पाणीकपातीचा निर्णय.\nराजस्थानमध्ये भाजपची 31 जागांसाठी दुसरी यादी जाहीर\nदिल्लीतील मीराबागमध्ये अनेक वाहने एकमेकांना धडकली; एक ठार 8 जखमी\nपुणेः नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी महेश राऊत याची त्वरीत वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाचे आदेश.\nगडचिरोली : ग्यारापत्ती-सावरगाव मार्गावर नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग पोलिसांनी केले निकामी\nराजस्थानमधील नागौरचे भाजपा आमदार हबीबुर रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nनवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून 8 जानेवारीपर्यंत; राफेल, राम मंदिर, तिहेरी तलाक सारखे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता\nमुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणीकपात; पुरवठ्याची वेळेतही 15 टक्क्यांची कपात; स्थायी समितीला अंधारात ठेऊन निर्णय\nमुंबई- बेस्ट कर्मचा-यांच्या बाेनसचा वाद चिघळला. बाेनस कधी देणार याबाबत महाव्यवस्थापकांचे माैन. विराेधी पक्षांचा सभात्याग\nश्रीहरिकोटा येथून जीसॅट-२९ उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण\nयवतमाळ : शेंबाळपिंप्री येथील कुख्यात हातभट्टीवाला MPDA अंतर्गत स्थानबद्ध, खंडाळा पोलिसांची कारवाई\nयवतमाळ : शहरातील दत्त चौक भाजी मार्केट मागे राजरोसपणे मटका अड्डा सुरू आहे.\nजम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे मुगल रोड बंद करण्यात आला आहे.\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nAll post in लाइव न्यूज़\n​मंदिरा बेदीने ट्रायम्फ फॅशन शो २०१८ च्या रॅम्पवरच मारले पुश अप्स\nटीव्ही जगतातली 'फिटनेस फ्रिक' आणि बोल्ड अभिनेत्री मंदिरा बेदी पुन्हा एकदा चर्चेत आलीय. नुकत्याच ट्रायम्फ फॅशन शो २०१८ च्या रॅम्पवर मंदिरा दिसली. या रॅम्पवर मंदिरा फक्त चाललीच नाही तर तिने रॅम्पवरच पुश अप्स मारले. ४६ वर्षीय मंदिराचा हा अवतार बघून समोर बसलेल्या प्रेक्षकांनी एकच कल्ला केला आणि टाळ्या वाजवून तिचे कौतुक केले. याविषयी मंदिरा सांगते, 'खेळावर माझे प्रेम आहे आणि माझ्या आयुष्यात फिटनेस खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी नेहमीच माझ्या दिवसातील जास्तीत जास्त वेळ हा व्यायामासाठी देते.\nमंदिराने अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिने छोट्या पडद्यावरून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. १९९४ साली आलेल्या 'शांती' या कार्यक्रमामुळे मंदिरा बेदीला खूपच प्रसिद्धी मिळाली. लोकांच्या घरात ती शांती म्हणूनच ओळखली जाऊ लागली. यानंतर शाहरुख खान आणि काजलसोबत ती 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या सिनेमातही दिसली होती. चित्रपटात ती पंजाबमधील एका लाजाळू मुलीची भूमिका साकारताना दिसली. तेव्हापासून आतापर्यंत मंदिराच्या रूपात कुठलाही बदल झाल्याचे जाणवत नाही. मंदिराने आता ट्रायम्फ फॅशन शोच्या रॅम्पवर पुश अप्स मारले. याआधी तर तिने साडीत पुश अप्स मारल्यामुळे ती चर्चेत आली होती. मंदिराचे स्टाइल स्टेटमेंट सर्वात वेगळे आणि हटके आहे. त्यामुळे मंदिरा ज्या ठिकाणी जाते त्याठिकाणी तिचा अंदाज बघण्यासारखा असतो. मंदिरा आपल्या लाइफमध्ये फिटनेसला खूप महत्त्व देते. त्यामुळेच वयाच्या ४६व्या वर्षीही मंदिरा फिट असल्याचे दिसून येते. मंदिरा आता चित्रपट, मालिकांमध्ये कमी दिसत असली तरी ती सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. आता ती ‘साहो’ या चित्रपटात निगेटीव्ह भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. चित्रपटात सुपरस्टार प्रभास आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सध्या प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल प्रचंड आतुरता आहे. बऱ्याच काळानंतरही मंदिरा या बिग बजेट चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.\nAlso Read : कास्टिंग काउचवर मंदिरा बेदीने म्हटले, ‘टाळी एका हाताने वाजत नाही’\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमुंबईतल्या जिज्ञासाच्या प्रश्नावलींमुळे परीक्षकाच्या नाकात येतो दम\nकर्णाच्या भूमिकेसाठी पंकज धीर देणार या अभिनेत्याला प्रशिक्षण\nनवराज हंसकला आहे या गोष्टीचे वेड, जिथे जातो तिथे खरेदी करतो या गोष्टी \nसावधान इंडियाने १०० भागांचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल सुशांत सिंगने असा केला आपला आनंद साजरा\nकिंशुक महाजनची 'या' मालिकेत होणार एंट्री\nChildren's Day Special : छोट्या पडद्यावरील या प्रसिद्ध अभिनेत्रीचा पाहा लहानपणीचा फोटो\n चिंता सोडा आम्ही सांगतो\nThugs of Hindostan Movie Review :जाणून घ्या कसा आहे ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’\nLust Stories Review: प्रेमाच्या सीमा, नात्यांची घालमेल दाखवणारा मस्ट वॉच 'लस्ट स्टोरीज' 15 November 2018\nSacred Games Review : बॉलिवूडसाठी धोक्याची घंटी असलेला मस्ट वॉच ‘सेक्रेड गेम्स’\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nडिस्टिंक्शन फर्स्ट क्लास काठावर पास नापास\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदीपिका पादुकोणबालदिनमराठा आरक्षणमधुमेहदीप- वीरजवाहरलाल नेहरूस्टेन लीआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपसोनाली बेंद्रेराफेल डील\nसिद्धार्थचं नवं घर तुम्ही पाहिलंत का \nबालदिन विशेष- बचपन की यारी फिर ना आयेगी दोबारा....\nसर्वाधिक बोली लागलेला दुर्मीळ हिरा\nपेडिक्योर करण्यासाठी 'या' नॅचरल ऑइल्सचा वापर करा\nनिसर्गसौंदर्यच नव्हे तर उत्तम फोटोग्राफीसाठीही प्रसिद्ध आहेत ही ठिकाणे\nचंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे इंस्टावर आपल्या ट्रेडिशनल अंदाजाने चाहत्यांना पाडतेय भुरळ\nChildren's Day : बालपणी तुम्हीदेखील ऐकल्या असतील 'या' धमक्या\nOnePlus 6T चा विचार करताय...सातवा अवतार पाहून घ्यायची हिंमतही होणार नाही...\nDeepVeer Wedding: दीपिका-रणवीरचे 'हे' फोटो पाहिलेत का\n'अशा' मुलींशी कधीच करू नका लग्न; आयुष्यभर होईल पश्चाताप\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\nसापासोबत स्टंटबाजी करणाऱ्या युवकाचा वनविभागाकडून शोध सुरू\nनाशिक : आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या आंदोलन\nनाशिकमध्ये नोटांबदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे धरणे आंदोलन\nनोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन\nकचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना\nभरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र\n४५ दिवसांत कुर्ला-अंधेरी रस्त्याचे रुंदीकरण करा\nमहिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला, दोन हल्लेखोरांवर गुन्हा दाखल\nव्रण जाण्यासाठी बोटॉक्स तंत्रज्ञानाचा शोध\nअयोध्येमध्ये 1992 सारखी स्थिती होईल; सुरक्षा पुरवा अन्यथा...मौलवींना धास्ती\nमाझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे\nडीएसके यांना महारेराचा दणका, ग्राहकांना व्याजासहित पैसे देण्याचे आदेश\nMaratha Reservation: येत्या 15 दिवसांत मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेल- मुख्यमंत्र्यांचा दावा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीची लिफ्ट बंद पडली अन् मोदी अडकले\nRafale Deal: राफेल कराराच्या सीबीआय चौकशीबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/will-imran-khan-be-a-threat-to-india-read-what-experts-says-5939812.html", "date_download": "2018-11-14T22:22:02Z", "digest": "sha1:NEXTIV5Z54IET4THWXWY73LMFWFJXDBI", "length": 16643, "nlines": 180, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "will Imran Khan be a Threat To India Read what Experts says | इम्रान खान यांनी प्रचारात ओकली होती मोदी आणि काश्मीरविरोधी गरळ! राहणार आर्मीच्या दबावात", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nइम्रान खान यांनी प्रचारात ओकली होती मोदी आणि काश्मीरविरोधी गरळ\nपाकिस्तानचे निवडणूक विश्लेषक सय्यद मसरूर शहा म्हणतात की, इम्रान निवडून आल्याने भारतासोबतचे संबंध चांगले होणार नाहीत.\nइस्लामाबाद - पाकिस्तानात तहरीक-ए-इंसाफचा प्रमुख इम्रान खान (65) पाकिस्तानचे नवे वजीर-ए-आझम (पंतप्रधान) बनले आहेत. शनिवारी ते शपथ घेतील. पण शेजारी देशातील सत्तेतील हा बदल भारतासाठी कसा राहील यावर पी टीव्हीच्या राजकीय पत्रकार मोना आलम सांगतात की, हा विजय मिळवूनही इम्रान यांच्यावर लष्कराचा दबाव राहील. यामुळे भारताविषयी त्यांची नकारात्मक भावना राहण्याचा अंदाज आहे.\nपरराष्ट्र धोरणांचे जाणकार रहीस सिंह सांगतात की, पाकिस्तानचे सैन्य नेहमी सरकारला आपली कठपुतळी बनवू इच्छिते. इम्रान हे यासाठी तयार झाले. नवे काहीच होणार नाही. भारताची आव्हाने कमी होणार नाहीत, कारण इम्रान हे भारतविरोधी आहेत. पाकिस्तानचे निवडणूक विश्लेषक सय्यद मसरूर शहा म्हणतात की, इम्रान खान निवडून आल्याने भारतासोबतचे संबंध चांगले होणार नाहीत.\nरहीस सिंह सांगतात की, इम्रान यांना पाकिस्तानी लष्कराने जिंकवले आहे. पाकिस्तानच्या सैन्याची सरकार कायम कठपुतळी बनवण्याची इच्छा आहे. इम्रानदेखिल यासाठी तयार होते. त्यांना कट्टरपंथींयांचेही समर्थन मिळाले. यामुळे हा इम्रान, डीप स्टेट (लष्कर+ISI) आणि नॉन स्टेट (कट्टरपंथी) यांचा त्रिकोण तयार झाला आहे. यात डीप स्टेट भारताला एक नंबरचा शत्रू मानते. नॉन स्टेट भारताला सनातन शत्रू मानतात. इम्रानही भारताला मित्र मानत नाहीत. यामुळे हे सर्व एकत्र आल्याने भारतासाठी धोक्याची घंटा आहे. राहिली गोष्ट नवाझ यांची तर ते भारताच्या बाजूने असूनही त्यांना सैन्यामुळे काहीच करता आले नव्हते. भ्रष्टाचार प्रकरणात नवाझ यांचे नाव नसूनही त्यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यात आले. कारण पाक लष्करालाच त्यांना पुन्हा पंतप्रधान बनू द्यायचे नव्हते.\nकट्‌टरपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्याचा विचार:\nसय्यद मसरूर शहा यांनी ‘भास्कर’ला सांगितले की, या निवडणुकीत इम्रान खान यांना सैन्याचे समर्थन मिळाल्याची बाब अनेकदा उजागर झालेली आहे. यामुळे त्याचे भारताशी मैत्रीपूर्ण संबंधांची अपेक्षा फोल ठरणार आहे. क्रिकेटमधून राजकारणात येणाऱ्या इम्रान यांनी अनेक ठिकाणी जिहादींशी बातचीत सुरू केली. कंटरपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्याची बाजू इम्रान यांनी नेहमी मांडली. त्यांचे विरोधक त्यांना ‘तालिबान खान’ नावाने पुकारतात. याउलट नवाझ शरीफचा पक्ष पीएमएल-एन आणि बिलावल भुट्टोंच्या नेतृत्वातील पक्षांचे मागचे सरकार भारतासोबत शांततापूर्ण संबंध ठेवण्याच्या बाजूने होते.\nआर्मीच्या दबावात ‘खामोश’ राहणार इम्रान:\nपीटीव्हीच्या पॉलिटिकल जर्नलिस्ट मोना आलम सांगतात की, इम्रान यांच्या रूपात पाकिस्तानला नवा चेहरा मिळाला आहे, परंतु वास्तवात हा लष्कराचा विजय आहे. या विजयानंतर इम्रान यांच्यावर आर्मीचा दबाव राहील. यामुळे भारताप्रती त्यांचा कल नकारात्मक राहण्याची शक्यता आहे. असे पहिल्यांदाच होत आहे, जेव्हा एखादा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा एखादा खेळाडू देशाचा पंतप्रधान बनणार आहे. तसे या निवडणुकीत नवाझ शरीफ यांचा पक्षाला क्लीन स्वीप मिळाली असे म्हणता येणार नाही. वृत्तपत्रांच्या सर्कुलेशनवर बॅन, न्यूज चॅनलला विचार मांडण्यापासून रोखण्यासारखी अनेक कारणे या निवडणुकीत लष्कराची संलिप्तता जाहीर करतात.\nभारताविरोधी इम्रान यांची विचाराधारा\nनवाझवर केला भारताच्या बाजूने असल्याचा आरोप :\nमतदानाच्या दोन दिवसांपूर्वी इम्रान खान म्हणाले होते- नवाझ शरीफ यांनी भारताच्या हितांची रक्षा केली आणि पाकिस्तानी सैन्य तसेच इतर संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मोदी आणि नवाझ यांची मैत्री आहे.\nजर युद्ध झाले तर भारताला परिणाम भोगावे लागतील:\n23 जुलैला आपल्या एका भाषणात इम्रान म्हणाले होते, ते भारतासोबत शांतता कायम ठेवण्यावर भर देईल. तरीही युद्ध झाले, तर भारताचेच सर्वात जास्त नुकसान होईल.\nसर्जिकल स्ट्राइकवर वक्तव्य :\nउरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राइक घडवली होती. यावर इम्रान म्हणाले होते, मी नवाझला दाखवून देईन, मोदीला कसे उत्तर दिले जाते.\nकट्‌टरपंथी पक्षांचे समर्थन :\nसध्या निवडणुकीत इम्रानच्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेले नाही. यामुळे त्याला अपक्षांचा आधार घ्यावा लागेल. यातील काही कट्‌टरपंथी पक्षांशी संबंधित आहेत, जे भारताच्या कायम विरोधात आहेत.\nपुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...\nनवाझवर केला भारताच्या बाजूने असल्याचा आरोप :\nमतदानाच्या दोन दिवसांपूर्वी इम्रान खान म्हणाले होते- नवाझ शरीफ यांनी भारताच्या हितांची रक्षा केली आणि पाकिस्तानी सैन्य तसेच इतर संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मोदी आणि नवाझ यांची मैत्री आहे.\nजर युद्ध झाले तर भारताला परिणाम भोगावे लागतील:\n23 जुलैला आपल्या एका भाषणात इम्रान म्हणाले होते, ते भारतासोबत शांतता कायम ठेवण्यावर भर देईल. तरीही युद्ध झाले, तर भारताचेच सर्वात जास्त नुकसान होईल.\nसर्जिकल स्ट्राइकवर वक्तव्य :\nउरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राइक घडवली होती. यावर इम्रान म्हणाले होते, मी नवाझला दाखवून देईन, मोदीला कसे उत्तर दिले जाते.\nकट्‌टरपंथी पक्षांचे समर्थन :\nसध्या निवडणुकीत इम्रानच्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेले नाही. यामुळे त्याला अपक्षांचा आधार घ्यावा लागेल. यातील काही कट्‌टरपंथी पक्षांशी संबंधित आहेत, जे भारताच्या कायम विरोधात आहेत.\nजेव्हा लोक साजरी करत होते दिवाळी, तेव्हा एक कुटूंब अशा अवस्थेत होते, व्हायरल झाला हा फोटो, आता आले सत्य समोर...\nपाकिस्तानी न्यूज चॅनल म्हणे, इम्रान खान चीनमध्ये 'भीक' मागायला गेले; नंतर मागितली माफी, सोशल मीडियावर ट्रोल\nइतकी हलाखीची परिस्थिती की देहविक्रय करून पोट भरतोय पाकिस्तानातील हा समुदाय, घरातून निघतानाही मरणाची भीती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=257988:2012-10-26-18-05-16&catid=29:2009-07-09-02-02-07&Itemid=7", "date_download": "2018-11-14T22:40:17Z", "digest": "sha1:JJUNN2HPSB2V2MJLXY36QNZNKQ4SHSYQ", "length": 28336, "nlines": 235, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अग्रलेख : सुपरमॅनची लाथ", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> अग्रलेख >> अग्रलेख : सुपरमॅनची लाथ\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nअग्रलेख : सुपरमॅनची लाथ\nशनिवार, २७ ऑक्टोबर २०१२\nअमेरिकेत ज्या काळात ‘सुपरमॅन’ या पात्राच्या चित्रकथा अगदी पहिल्यांदा प्रसृत झाल्या, तो १९४५ ते ५० हा काळ छापील माध्यमाच्या ताकदीवर विश्वास असणाऱ्या लोकांचा होता. चित्रकथांचे छापील पुस्तक, तेही मासिकाच्या आकारात आणि दर महिन्यापंधरवडय़ाला आपल्या भेटीला येणारी चित्रकथांमधील पात्रे, ही कल्पना अमेरिकेतील आणि अन्यही देशांतील वाचकांना आवडू लागली होती. चित्रकथा हेच तेव्हाचे नवमाध्यम होते.\nदुसऱ्या महायुद्धाच्या धुरापासून लोकांना दूर नेण्याचे आणि याच महायुद्धात बलवत्तर ठरलेल्या अमेरिकेची देशभक्ती करण्यास प्रोत्साहन देण्याचे काम सुपरमॅनने- म्हणजे १९३८ साली प्रथम ‘सुपरबॉय’ म्हणून कुणा केन्ट दाम्पत्याला परसबागेत सापडलेल्या या परग्रहावरल्या पात्राने- मोठा झाल्यावरही गेली सहा दशके इमानेइतबारे केले. हा जो देशभक्तीचा आदर्शवाद सुपरमॅनने जपला, तो त्यालाच शोभलाही; कारण अखेर ते एक काल्पनिक पात्र होते. निक्सन वा धाकल्या बुशसारखे अध्यक्ष, लेहमन ब्रदर्ससारख्या बँका आणि नफ्यासाठी घायकुतीला येऊन अमेरिकेला मंदीच्या खाईत ढकलणाऱ्या अर्थसंस्था यांच्याशी अमेरिकेतील वृत्तपत्रे, चित्रवाणी वाहिन्या झगडत राहिल्या असताना, यापैकी कशाशीही सुपरमॅनचा संबंध नसला तरी चालेल, असेच अमेरिकी आम आदमीला वाटत असल्याचे सुपरमॅन चित्रकथेच्या मालकांनी ठरवले होते. हा सुपरमॅन जणू आपल्यापैकीच आहे, तो एक पत्रकार म्हणून डेली प्लॅनेट नावाच्या दैनिकात नोकरी करतो आणि फारच अन्याय झाला की मग हा पत्रकार त्याच्या सुपर-अवतारात येऊन जगाला वाचवतो, अशाच कथा लोकांना आवडणार आहेत, हेही ठरून गेलेले होते. ‘डीसी कॉमिक्स’ या जगडव्याळ प्रकाशन संस्थेने सुपरमॅनसह अनेक काल्पनिक महानायकांच्या छापील आणि टीव्ही मालिका प्रसृत केल्या, गाजवल्या; त्यांत सुपरमॅन ऊर्फ क्लार्क केन्ट याची ‘डेली प्लॅनेट’मधील नोकरी कायम राहिली.. हा क्लार्क केन्टही प्रत्येक मालिकेत अगदी २७ वर्षांचाच राहिला. या भूतकाळावर सुपरमॅनने लाथ मारली आहे. ताज्या- म्हणजे गेल्याच बुधवारी प्रकाशित झालेल्या- मालिकेतही क्लार्क केन्ट २७ वर्षांचाच आहे आणि नेहमीप्रमाणे, ‘डेली प्लॅनेट’मधल्या त्याच्या जागेवर बसून काहीतरी खरडतो आहे.. हातात जुन्या मालिकांतल्या टाइपरायटरऐवजी आता सपाट पडद्याचा संगणक आहे, हा फरक. तेवढय़ात कलाटणी मिळते- ‘सुपरमॅन’च्या बातम्या देणे हे क्लार्क केन्टचे काम तो नीट करीत नाही, यावरून थेट या काल्पनिक दैनिकाच्या मालकाशी काल्पनिक सुपरमॅनचा खटका उडतो आणि नोकरीवर लाथ मारून तो बाहेर पडतो. त्याआधी तो जे बोलतो ते मात्र तमाम वाचकांना खरेच वाटले पाहिजे, याची काळजी ‘सुपरमॅन कॉमिक्स : क्र. १३’च्या कथालेखक आणि प्रमुख चित्रकारांनी घेतली आहे. काल्पनिक दैनिकाचा मालक म्हणतो की मी सांगतो तीच बातमी.. तीच तू दिली पाहिजेस.. त्यावर आपला काल्पनिक महानायक म्हणतो की लोकांना काय हवे हे तुम्ही ठरवू नका. सत्य सांगणे आपले काम आहे आणि तुम्ही मालक मंडळी, सत्य सांगणाऱ्यांना त्यांचे श्रेय देत जा मालक पाठ वळवून उभा राहिल्यावरही सुपरमॅन बोलतच राहातो.. तो हे मान्य करतो की पत्रकारांनाही नोकरीची चिंता असायला हवी, हल्लीच्या काळात तर नोकऱ्या टिकवणे कठीणच आहे.. पण सुपरमॅनचे खरे प्रवचन पुढे सुरू होते. एखाद्या आदर्शासाठी उभे राहणे हे नोकरीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. माझ्या सहकाऱ्यांनो, तुम्हालाही माझे म्हणणे पटले असेल तर तुम्हीही चला माझ्यासोबत, असे म्हणत सुपरमॅन या दैनिकाच्या कचेरीतून निघून जातो..\nहा प्रसंग तर फार परिणामकारक आणि ‘सत्य’ सांगणारा वाटतो, नाही पण सुपरमॅनसोबत कुणीही नोकऱ्या सोडत नाही, मालक आणि कनिष्ठ अधिकारी यांचा खटका उडत असताना कोणत्याही अन्य ठिकाणी सहकर्मचाऱ्यांच्या ज्या प्रतिक्रिया असतील, तशाच त्यांच्याही असतात. क्लार्क केन्टची सहकारी-मैत्रीण कॅट ग्रँट तेवढी अस्वस्थ होते आणि तीही नोकरी सोडण्याचे ठरवते. पुढे हे दोघे जगण्यासाठी पैसा कोठून आणणार किंवा त्यांना हवे असलेले सत्य सांगून आदर्श पाळण्यासाठी काय करणार, हे पुढल्या भागात कळणार आहे. परंतु याच तेराव्या भागात, सुपरमॅनने केवळ प्रवचने देण्याच्या किंवा आदर्श शिकवण्याच्या कामातच गुंतून न राहाता त्याचे मूळ\nकाम- म्हणजे जगाच्या भल्यासाठी अतिमानवी शक्ती दाखवून अमेरिकेचा उदोउदो करण्याचे काम- चोखपणे करावे, यासाठी कथेने पुढील वळणे घेतली आहेत. नोकरी सोडून काहीसा निर्मनस्कपणे पायरीवर बसलेल्या क्लार्क केन्टला अचानक एका दुष्ट अतिमानवी प्राण्याशी सामना करण्यासाठी सुपरमॅनची झूल फडकवावी लागते.. तो दोन हात करतोही, पण हा प्राणीदेखील इतका भारी की सुपरमॅन थेट अटलांटिकपार आर्यलडमध्ये फेकला जातो. इथे चित्रकथेचा अंक संपवण्यातच मजा आहे, हे अनेक चित्रकथांचे मालक असलेल्या कंपनीतील एक्झिक्युटिव्ह दर्जाच्या अधिकाऱ्यांनाही कळत असल्यास नवल नाही. आपले काम लोकांना सत्य-निर्भीडपणा, देशभक्ती नि आदर्शवाद यांच्या गोष्टी सांगण्याचे आहे आणि त्यासाठीच आपण सुपरमॅनसारख्या अतिमानवी पात्रांचा आधार घेतो, हा आदर्शवाद थोडा बाजूला ठेवण्याची सवयच अशा चित्रकथा- मालिकांच्या लेखक वा चित्रकारांनाही झालेली असावी. प्रकाशकांना त्यांचा धंदा करू देण्यासाठी -म्हणजेच पुढले अंक विकले जावेत यासाठी- कथा अध्र्यावरच तोडायची हा धंधे का उसूलही सुखेनैव पाळला जातो. आजच्या पत्रकारितेच्या धंद्यावर लाथ मारणारा आणि मीडियाला धरून लाथेने तुडवण्याच्या लोकेच्छेलाच जणू सभ्य, सुसंस्कृत शब्दरूप देणारा सुपरमॅन पुढे काय करणार आहे, हे या भागात तरी गुलदस्त्यातच राहिले आहे. आता सुपरमॅन ब्लॉग लिहिणार, अशी भूमिका अमेरिकी प्रसारमाध्यमांनीच सध्या उठवली आहे. ते तार्किकही म्हणायचे, कारण ब्लॉगसाठी काही आर्थिक भांडवल लागत नाही- बुद्धी, अनुभव आणि भाषा यांच्या बळावर ब्लॉग लोकांपर्यंत पोहोचतो, लोकप्रिय होऊन लोकांवर परिणामही घडवून आणू शकतो. सुपरमॅन ब्लॉग सुरू करणार की नाही, हे अद्याप जाहीर झाले नसले तरी ज्या पद्धतीने आजच्या तमाम पत्रकारितेला बोल लावून त्याने नोकरी सोडली, ते पाहता तो पुन्हा मीडियात येण्याची शक्यता कमी. याच आजन्म २७ वर्षांच्या पत्रकाराने १९७१ साली ‘डेली प्लॅनेट’मधील नोकरी सोडून चित्रवाणी माध्यमात मुशाफिरी केली होती, पण आता तो स्वत:चा ब्लॉग सुरू करण्याची शक्यता अधिक, कारण त्याला मालकांची ताबेदारी नको आहे.\nसुपरमॅनने नोकरीवर मारलेल्या लाथेची ही गोष्ट अर्धीच, तरीही महत्त्वाची आहे. आपल्याकडे देखील अनेकांना ही ताबेदारी नको असते. सरकारी खात्यांतील किंवा खासगी कंपन्यांतील कर्मचारी, अधिकारीही ‘हे योग्य नाही’ या निष्कर्षांला अनेकदा येतात. यापैकी अनेक जण क्षेत्रच बदलतात, औषध कंपनीत दर्जानियंत्रण नीट नाही, म्हणून तिथला अधिकारी रंगाच्या कंपनीत गेला की मग तेथील प्रयोगशाळा काटेकोर नसली तरी त्याची नैतिक टोचणी कमी होते. पत्रकारितेसारख्या क्षेत्रांमध्ये मात्र असे तौलनिक सुख नसते. स्वतसकट वाचकांचीही विवेकबुद्धी टिकवण्याची परीक्षाच आजचा काळ घेत असतो; त्यामुळे या परीक्षेत उतरण्याचे कौशल्य आजच्या पत्रकारांकडे नसले, तर मग उरते ते शल्य आणि आपणही एकदा सुपरमॅन व्हावे नि नोकरीवर लाथ मारावी, असे आदर्शवादी स्वप्न त्याहीपेक्षा कीव येण्याजोगे आपल्या देशातले उदाहरण म्हणजे, ताबेदारांच्या दिशेने लाथा झाडल्या की आपण सुपरमॅनच झालो, असे समजणाऱ्यांची संख्या वाढते आहे. त्यांच्याकडे सुपरमॅनचे कपडे नसतील, ‘मैं हूं अमुक तमुक’ अशा टोप्या असतील, एवढाच फरक.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-14T21:29:34Z", "digest": "sha1:2SDRXJLRPUVF3YFXLVKAPNQPL7UV6PR5", "length": 6828, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चीन मधील इंडस्ट्रीयल पार्क मध्ये स्फोट ; 19 ठार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nचीन मधील इंडस्ट्रीयल पार्क मध्ये स्फोट ; 19 ठार\nबिजींग – चीन मधील इंडस्ट्रीयल पार्क मध्ये झालेल्या स्फोटात 19 जण ठार झाले असून अन्य 12 जण जखमी झाले आहेत. चीनच्या दक्षिण पश्‍चिमेकडील यिबिल हेंगडा टेक्‍नॉलॉजि नावाच्या केमिकल कंपनीत हा स्फोट झाला. ही फॅक्‍टरी सिचुआन प्रांतात आहे. काल या स्फोटामुळे फॅक्‍टरीच्या परिसरात जी आग लागली होती ती आग आज सकाळी विझवण्यात आली.\nफॅक्‍टरीतील केमिकलची हाताळणी बेफिकीरीतून झाल्याने ही घडल्याचे सांगण्यात येते.चीन मध्ये औद्योगिक सुरक्षा नियम फारसे गांभीर्याने पाळले जात नाहींत त्यामुळे तेथे होणाऱ्या अशा प्रकारच्या दुर्घटनांचे मोठे आव्हान तेथे निर्माण झाले आहे. तथापी विविध प्रांतातील स्थानिक प्रशासनाने अजून हा विषय फारशा गांभीर्याने घेतलेला दिसत नाही. तेथे अशा औद्योगिक दुर्घटना ही आता नित्याचीच बाब बनून राहिली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleफिफा विश्‍वचषक: हॅरी केनचा “गोल्डन बूट’ पुरस्कार निश्‍चित\nNext articleपिंपरी बाजारपेठेत एक दिवसीय बंद\nसायबर हल्ल्यांची संख्या वाढली\nज्युहाई एयर शोमध्ये चीनने केले खतरनाक लेजर शस्त्रप्रणालीचे प्रदर्शन\nस्वाभीमानीच्या शाळेचा मी हेडमास्तर : सदाभाऊ खोत\nआम्नेस्टीने आँग सान स्यु की यांचा सर्वोच्च नागरी सन्मान घेतला परत\nपॅलेस्टाईन निर्वासितांसाठी सर्वच देशांनी मदत वाढवावी\nकॅलिफोर्निया आगीतील मृतांचा आकडा 42 वर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/arthavishwa-news-how-do-you-save-end-financial-year-94830", "date_download": "2018-11-14T22:07:37Z", "digest": "sha1:G3QO3BJUBVLNHMB3J2PR6ZX3JT6NUT35", "length": 20078, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "arthavishwa news How do you save at the end of the financial year आर्थिक वर्षाच्या अखेरीस कशी कराल करबचत? | eSakal", "raw_content": "\nआर्थिक वर्षाच्या अखेरीस कशी कराल करबचत\nसोमवार, 29 जानेवारी 2018\nआर्थिक वर्ष २०१७-१८ संपण्यास जेमतेम दोनच महिने उरले आहेत. प्राप्तिकर बचतीसाठीचे नियोजन किंवा गुंतवणूक आर्थिक वर्षाच्या सुरवातीला न केल्यास आता शेवटच्या टप्प्यात धांदल उडू शकते. ज्यांनी आतापर्यंत काहीच केले नसेल, त्यांची अजूनही संधी गेलेली नाही.\nआर्थिक वर्ष २०१७-१८ संपण्यास जेमतेम दोनच महिने उरले आहेत. प्राप्तिकर बचतीसाठीचे नियोजन किंवा गुंतवणूक आर्थिक वर्षाच्या सुरवातीला न केल्यास आता शेवटच्या टप्प्यात धांदल उडू शकते. ज्यांनी आतापर्यंत काहीच केले नसेल, त्यांची अजूनही संधी गेलेली नाही.\nसर्वप्रथम चालू आर्थिक वर्षासाठी म्हणजे २०१७-१८ साठी प्राप्तिकराचे दर, करमुक्त उत्पन्नाची मर्यादा, करबचतीसाठी गुंतवणूक संधी, करबचतीसाठीच्या योजनांमध्ये किंवा गुंतवणूक मर्यादांमध्ये झालेले बदल इत्यादी तपासून पाहिले पाहिजेत. प्राप्तिकर कायद्याच्या कलम ‘८० सी’ अन्वये जास्तीत जास्त दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक वजावटीस पात्र ठरते. या कलमाअंतर्गत असलेल्या योजनांमध्ये आपल्या गरजेनुसार आणि पसंतीनुसार गुंतवणूक केल्यास करबचतीची चांगली संधी साधता येते.\nयाशिवाय ‘नॅशनल पेन्शन सिस्टिम’ (एनपीएस) या योजनेतील ५० हजार रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीस दीड लाखांव्यतिरिक्त करसवलत मिळते. तसेच आरोग्य विम्याच्या (मेडिक्‍लेम) हप्त्यासाठी आता रु. २५ हजारांची वजावट मिळते. त्यामुळे जे करदाते ‘मेडिक्‍लेम’सारख्या योजनेत सहभागी झालेले नसतील, त्यांनी तातडीने अशी पॉलिसी घेऊन वैद्यकीय खर्चाच्या संरक्षणासह करसवलतीचा लाभ घेतला पाहिजे. फक्त ‘मेडिक्‍लेम’ची करसवलत मिळविण्यासाठी याचा हप्ता धनादेशाद्वारेच भरावा लागतो, हे लक्षात ठेवले पाहिजे.\nकलम ‘८० सी’अन्वये दीड लाख रुपयांपर्यंतच्या वजावटीस पात्र असलेल्या महत्त्वाच्या आणि लोकप्रिय पर्यायांमध्ये १) प्रॉव्हिडंड फंड (पीएफ), २) पब्लिक प्रॉव्हिडंड फंड (पीपीएफ), ३) आयुर्विमा पॉलिसीसाठी भरलेला हप्ता, ४) युलिप/पेन्शन योजनेतील गुंतवणूक, ५) नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट (एनएससी), ६) म्युच्युअल फंडाची इक्विटी लिंक्‍ड सेव्हिंग्ज स्कीम (ईएलएसएस), ७) दोन मुलांपर्यंतची ट्युशन फी, ८) शेड्युल्ड बॅंक अथवा पोस्टातील पाच वर्षांची मुदत ठेव (टॅक्‍स सेव्हिंग एफडी), ९) सीनियर सिटिझन्स सेव्हिंग्ज स्कीम (एससीएसएस), १०) गृहकर्जाच्या मुद्दलाची परतफेड यांचा प्रामुख्याने समावेश होतो.\nया सर्व पर्यायांत मिळून जास्तीत जास्त रु. दीड लाखापर्यंतचीच वजावट मिळते, हे लक्षात घेऊन नोकरदार असल्यास पीएफ, सध्याच्या आयुर्विमा पॉलिसींचे हप्ते, ‘एनएससी’ घेत असल्यास त्याची रक्कम, आधीच्या वर्षींच्या ‘एनएससी’चे ॲक्रूड इंटरेस्ट, मुलांची ट्युशन फी, गृहकर्ज असल्यास त्याच्या हप्त्यातील मुद्दलाची रक्कम यांची बेरीज करून मगच उर्वरित फरकासाठी गुंतवणूक करणे श्रेयस्कर ठरते. कोणताही करदाता स्वतःच्या मर्जीनुसार आणि आवडीनुसार वरील कोणत्याही पर्यायात गुंतवणूक करू शकतो. ज्यांना निश्‍चित दराने परतावा हवा असेल आणि जोखीम नको असेल, त्यांना पीपीएफ, एनएससी, बॅंक किंवा पोस्टातील ठेव (एफडी) उपयोगी ठरू शकते. थोडी जोखीम पत्करून जास्त परताव्याची अपेक्षा असेल, त्यांना तीन वर्षे बंद मुदतीच्या म्युच्युअल फंडांच्या ‘एएलएसएस’ योजना योग्य ठरू शकतील. शिवाय जोखीम संरक्षणाला प्राधान्य देऊन आयुर्विमा पॉलिसींचा पर्याय स्वीकारता येऊ शकतो.\n कलम ‘८० सी’ची वजावट केवळ व्यक्ती (इंडिव्हिज्युअल) आणि हिंदू अविभक्त कुटुंब (एचयूएफ) यांनाच मिळते.\n करदात्याने स्वतःचा, स्वतःच्या पतीचा किंवा पत्नीचा, मुलांचा आयुर्विमा हप्ता भरला तर त्याला कलम ‘८० सी’ची वजावट मिळते.\n करदात्याने स्वतःच्या (पती किंवा पत्नी) किंवा सज्ञान, अज्ञान मुलांच्या ‘पीपीएफ’ खात्यात भरलेल्या रकमेला; तसेच पगारदार करदात्यांनी स्वतःच्या ‘पीएफ’ खात्यात भरलेल्या रकमेला कलम ‘८० सी’ची वजावट मिळते.\n करदात्याने स्वतःच्या नावाने ‘एनएससी’मध्ये केलेल्या गुंतवणुकीला, तसेच ‘एनएससी’वर दर वर्षी जमा होणाऱ्या व्याजाला कलम ‘८० सी’ची वजावट मिळते.\n घरखरेदीसाठी घेतलेल्या गृहकर्जाच्या मुद्दलाची वर्षभरात जी परतफेड केली जाते, त्याला कलम ‘८० सी’ची वजावट मिळते. मात्र, त्यासाठी असे गृहकर्ज बॅंका, सहकारी बॅंका, मान्यताप्राप्त गृहवित्त संस्था आदी खास संस्थांकडून घेतले असावे लागते. करदात्याने घराची नोंदणी करताना भरलेल्या मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फीलादेखील ‘८० सी’ची वजावट मिळते.\n स्वतःच्या जास्तीत जास्त दोन मुलांच्या पूर्णवेळ शिक्षणासाठी भारतातील शाळा, कॉलेज, विद्यापीठ किंवा तत्सम शैक्षणिक संस्थेत करदात्याने भरलेल्या ट्युशन फीला कलम ‘८० सी’ची वजावट मिळते.\n ‘बॅंक मुदत ठेव योजना २००६’खाली कोणत्याही शेड्युल्ड बॅंकेत ठेवलेल्या किमान पाचवर्षीय मुदत ठेवींमधील गुंतवणुकीवर करदाता ‘८० सी’ची वजावट मागू शकतो. पोस्टातील पाचवर्षीय टाइम डिपॉझिटलाही (टीडी) कलम ‘८० सी’ची वजावट उपलब्ध आहे.\n ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या ‘सीनियर सिटिझन्स सेव्हिंग्ज स्कीम’ या पाचवर्षीय योजनेत रक्कम गुंतवून करदाता ‘८० सी’चा लाभ घेऊ शकतो.\n'युवकांना देशासाठी प्रेरित करावे लागेल'\nपुणे - युवकांना देशासाठी प्रेरित करावे लागेल. तसेच, त्यांच्यात भारताचा इतिहास जागृत ठेवण्याचे कार्य करावे लागेल, असे मत निवृत्त एअर मार्शल भूषण...\n९० व्या वर्षी ते झाले पट्टीचे चित्रकार\nकिवळे : तरुणपणी चित्रकलेशी काडीचाही संबंध नसणाऱ्या मामुर्डी येथील सी. के. दामोदरन यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी आपल्या कुंचल्यातून...\nछटपूजेनंतर कुकडी नदी किनारा केला चकाचक\nजुन्नर - उत्तर भारतीयांच्या काल सांयकाळी सुरू झालेल्या छट पूजेची आज बुधवार ता.14 रोजी सूर्योदयानंतर सांगता झाली. यानंतर नदी किनारा परिसर त्यांनी न...\nशेअर बाजारात संंचारले तेजीचे वारे\nमुंबई - चलनवाढीची दिलासादायक आकडेवारी आणि रुपया वधारल्याने मंगळवारी शेअर बाजारात जोरदार खरेदी झाली. यामुळे दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स...\nबीड : कोळवाडीत डेंगीचे पन्नास रूग्ण\nशिरूर कासार, जि. बीड : शिरूर कासार जवळील येथे साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. आज मितीला कोळवाडीमधील सुमारे चाळीस ते पन्नास रूग्नावर वेगवेगळ्या...\nसीड हब म्हणून भारताचा उदय\nनवी दिल्ली - आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून उदयास आला आहे. जगातील बीजोत्पादनातील मोठ्या आणि महत्त्वाच्या २४ कंपन्यांपैकी १८ कंपन्या भारतात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/bhuvneshwar-kumar-pocketed-the-highest-money-as-ravi-shastri-paid-rs-2-05-crore-as-advance-payment-for-3-months-1748397/", "date_download": "2018-11-14T22:08:41Z", "digest": "sha1:NJM4DDXDBPAUADE2T7JIR7ZOBJGDKLHQ", "length": 18256, "nlines": 259, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bhuvneshwar Kumar pocketed the highest money as Ravi Shastri paid Rs 2.05 crore as advance payment for 3 months| २०१८ सालात भारतीय खेळाडूंनी मिळवलेलं मानधन माहिती आहे | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\n२०१८ सालात भारतीय खेळाडूंनी मिळवलेलं मानधन माहिती आहे\n२०१८ सालात भारतीय खेळाडूंनी मिळवलेलं मानधन माहिती आहे\nभुवनेश्वर कुमारची सर्वाधिक कमाई\nBCCI ने भारतीय क्रिकेटपटूंना २०१८ सालात दिल्या गेलेल्या मानधनाचे तपशील जाहीर केले आहेत. २०१८ वर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघाचे दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. या दौऱ्यापासून आतापर्यंत खेळलेल्या खेळाडूंचं मानधन बीसीसीआयने चुकतं केलं आहे. यामध्ये सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे भुवनेश्वर कुमारने ३ कोटी ७३ लाख ६ हजार ६३१ रुपये कमावत आपल्या संघातील दिग्गज खेळाडूंना मागे टाकलं आहे. याचसोबत बीसीसीआयने प्रशिक्षक रवी शास्त्री यांना ३ महिन्यांचं २ कोटींपेक्षा जास्त मानधन दिलं आहे.\nजाणून घेऊयात भारतीय खेळाडूंचं मानधन –\nकर्णधार विराट कोहली :\nभारताचा दक्षिण आफ्रिका दौरा कसोटी मालिका – ६५ लाख ६ हजार ८०८ रुपये\nभारताचा दक्षिण आफ्रिका दौरा वन-डे मालिका – ३० लाख ७० हजार ४५६ रुपये\nकसोटी क्रमवारीत अव्वल स्थानाबद्दल आयसीसीच्या बक्षिसातली रक्कम – २९ लाख २७ हजार ७०० (करप्राप्त)\nप्रशिक्षक रवी शास्त्री :\n१८-७-२०१८ ते १७-१०-२०१८ या काळातील प्रशिक्षणाचं आगाऊ मानधन – २ कोटी ५ लाख २ हजार १९८ रुपये\nभारताचा दक्षिण आफ्रिका दौरा कसोटी मालिका – ५६ लाख ९६ हजार ८०८ रुपये\nभारताचा दक्षिण आफ्रिका दौरा वन-डे मालिका – ३० लाख ७० हजार ४५५ रुपये\nश्रीलंकेतील निदहास टी-२० मालिका – २५ लाख १३ हजार ४४२ रुपये\nकसोटी क्रमवारीत अव्वल स्थानाबद्दल आयसीसीच्या बक्षिसातली रक्कम – २९ लाख २७ हजार ७०० (करप्राप्त)\nजानेवारी ते मार्च २०१८ या काळातली ९० % Retainership Fee – १ कोटी १२ लाख २३ हजार ४९३ रुपये\nश्रीलंकेचा भारत दौरा – २७ लाख\nऑक्टोबर ते डिसेंबर २०१७ या काळातली ९० % Retainership Fee – १ कोटी ४१ लाख ७५ हजार\nभारताचा दक्षिण आफ्रिका दौरा कसोटी मालिका – ५२ लाख ७० हजार ७२५ रुपये\nजानेवारी ते मार्च २०१८ या काळातली ९० % Retainership Fee – ९२ लाख ३७ हजार ३२९ रुपये\nकसोटी क्रमवारीत अव्वल स्थानाबद्दल आयसीसीच्या बक्षिसातली रक्कम – २९ लाख २७ हजार ७०० (करप्राप्त)\nऑक्टोबर ते डिसेंबर २०१७ या काळातली ९० % Retainership Fee – १ कोटी १ लाख २५ हजार\nभारताचा दक्षिण आफ्रिका दौरा कसोटी मालिका – ५६ लाख ८३ हजार ८४८ रुपये\nभारताचा दक्षिण आफ्रिका दौरा वन-डे मालिका – २७ लाख १४ हजार ५६ रुपये\nजानेवारी ते मार्च २०१८ या काळातली ९० % Retainership Fee – १ कोटी १८ लाख ६ हजार २७ रुपये\nकसोटी क्रमवारीत अव्वल स्थानाबद्दल आयसीसीच्या बक्षिसातली रक्कम – २९ लाख २७ हजार ७०० (करप्राप्त)\nऑक्टोबर ते डिसेंबर २०१७ या काळातली ९० % Retainership Fee – १ कोटी ४१ लाख ७५ हजार\nभारताचा दक्षिण आफ्रिका दौरा वन-डे मालिका – २५ लाख ५ हजार ४५२ रुपये\nजानेवारी ते मार्च २०१८ या काळातली ९० % Retainership Fee – १ कोटी १३ लाख ४८ हजार ५७३ रुपये\nऑक्टोबर ते डिसेंबर २०१७ या काळातली ९० % Retainership Fee – ६० लाख ७६ हजार रुपये\nकसोटी क्रमवारीत अव्वल स्थानाबद्दल आयसीसीच्या बक्षिसातली रक्कम – २९ लाख २७ हजार ७०० (करप्राप्त)\nभारताचा दक्षिण आफ्रिका दौरा कसोटी मालिका – ६० लाख ८० हजार ७२५ रुपये\nऑक्टोबर ते डिसेंबर २०१७ या काळातली ९० % Retainership Fee – ९२ लाख ३७ हजार ३२९ रुपये\nजानेवारी ते मार्च २०१८ या काळातली ९० % Retainership Fee – १ कोटी १ लाख २५ हजार\nजानेवारी ते मार्च २०१८ या काळातली ९० % Retainership Fee – ५५ लाख ४२ हजार ३९७ रुपये\nकसोटी क्रमवारीत अव्वल स्थानाबद्दल आयसीसीच्या बक्षिसातली रक्कम – २९ लाख २७ हजार ७०० (करप्राप्त)\nभारताचा दक्षिण आफ्रिका दौरा कसोटी मालिका – ४८ लाख ४४ हजार ६४४ रुपये\nजानेवारी ते मार्च २०१८ या काळातली ९० % Retainership Fee – ५० लाख ५९ हजार ७२६ रुपये\nऑक्टोबर ते डिसेंबर २०१७ या काळातली ९० % Retainership Fee – ६० लाख ७५ हजार रुपये\nभारताचा दक्षिण आफ्रिका दौरा वन-डे मालिका – २५ लाख ५ हजार ४५२ रुपये\nजानेवारी ते मार्च २०१८ या काळातली ९० % Retainership Fee – ५३ लाख ४२ हजार ६७२ रुपये\nऑक्टोबर ते डिसेंबर २०१७ या काळातली ९० % Retainership Fee – ६० लाख ७५ हजार रुपये\nभारताचा दक्षिण आफ्रिका दौरा कसोटी मालिका – ४४ लाख ३४ हजार ८०५ रुपये\nभारताचा दक्षिण आफ्रिका दौरा कसोटी मालिका – ४३ लाख, ९२ हजार ६४१ रुपये\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nVideo : भारतीय क्रिकेटपटू न आवडणाऱ्या चाहत्याला विराटचा ‘जय महाराष्ट्र’\nIND vs WI : रोहित शर्माने मोडला विराटचा विक्रम\nICC ODI Ranking : कोहली-जसप्रीत बुमराहचं अव्वल स्थान कायम\nरोहितच्या नेतृत्वाखालील संघाला विराटने दिली कौतुकाची पावती\nIND vs WI 3rd T20 – HIGHLIGHTS : भारताचा ‘गब्बर’ विजय; विंडीजला व्हाईटवॉश\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nचौथीनंतरच्या प्रत्येक प्रगतीपुस्तकावर बाळासाहेबांची सही - राज ठाकरे\nVideo : भर कार्यक्रमात किसिंगच्या त्या प्रकरणाबद्दल काजल म्हणते..\nवकील तरुणीशी शेरेबाजी तरुणांना पडली महागात; तिघांची रवानगी पोलीस कोठडीत\nआईच ठरली वैरीण; दोन मिनिटाच्या रागाने चिमुकल्याचा केला घात\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nहंगामापूर्वीच गोड रसाळ द्राक्षांची आवक\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअंबरनाथमध्ये घर घेऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/friendship-day-2018-travelling-and-friendship-an-unbreakable-bond-1725718/", "date_download": "2018-11-14T22:05:19Z", "digest": "sha1:3Z2XPZ5SU7W6INCSANZFI4OHYYN3HMXY", "length": 15854, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Friendship day 2018 travelling and friendship an unbreakable bond | Friendship day 2018 : प्रवासाने शिकवलेली मैत्री… माणसांशी आणि निसर्गाशी | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nFriendship day 2018 : प्रवासाने शिकवलेली मैत्री… माणसांशी आणि निसर्गाशी\nFriendship day 2018 : प्रवासाने शिकवलेली मैत्री… माणसांशी आणि निसर्गाशी\nकित्येकदा तर अवघ्या काही तासांची मैत्री, ओळख आपल्याला कित्येक वर्ष जुनी वाटते.\nfriendship day 2018 प्रत्येक प्रवासात मला आपलं असं मैत्रीचं नातं गवसत गेलं. (© छायाचित्राचे सर्व हक्क सुरक्षित)\n‘कबीरा’, ‘भटक्या’, अगदी ‘उडाणटप्पू’ अशा काही विशेषणांचा एखाद्या फिरस्तीवेड्याच्या किंवा फिरस्तीवेडीच्या घरात सर्रास वापर होतो. मुळात मीसुद्धा त्यातलीच एक. पण, मला ही विशेषणं आता हवीहवीशी वाटू लागली आहेत आणि त्यामागचं कारण ठरत आहे ते म्हणजे ‘प्रवास’. विविध ठिकाणं, त्यांचं महत्त्वं, तिथली जीवनशैली आणि राहणीमान, निसर्ग या सर्व गोष्टींनी माझ्या मनावर नेहमीच राज्य केलं. मुळात याच प्रवासाने मला मैत्रीही शिकवली. मैत्री माणसांशी, आपली भाषा कळत नसलेल्या लोकांशी, मैत्री निसर्गाशी, दगडांशी, डोंगराशी, पाण्याशी, रस्त्यावरल्या मातीशी, गाडीच्या चाकामुळे उधळलेल्या धुळीशी. मैत्री असंख्य जणांशी….\nवय वाढत गेलं तसतशी माझी प्रवासाची आवडही वाढत गेली. गडकिल्ले म्हणू नका किंवा बर्फाळ प्रदेश, प्रत्येक ठिकाणी जाण्याचा मानस मी मनात बाळगत होते, आहे आणि यापुढेही बाळगत राहीन. या साऱ्या प्रवासात माझ्यासोबत कोण असो वा नसो, पण या वाटा, दगड, धूळ, डोंगर नक्कीच असतील. मी नाव घेतलेल्या बऱ्याच गोष्टींमध्ये निर्जीव वस्तूंचीच संख्या जास्त आहे. पण, त्यामध्येही जीव असतो हे तुम्हाला त्यांच्याशी मैत्री झाल्यानंतरच उमगेल.\nआतापर्यंत मी जो काही प्रवास केला त्यात मला अनेक असे चेहरेही भेटले ज्यांच्याकडे पाहून ही माणसं आणि त्यांचे आयुष्याकडे पाहण्याचे दृष्टीकोन किती वेगळे असतात याची अनुभूती झाली. मग एखाद्या ट्रेकमध्ये भेटलेली एक मैत्रीण असो किंवा, अतरंगीपणाचा कळस करणारा एखादा मित्र असो. प्रत्येक प्रवासात मला आपलं असं मैत्रीचं नातं गवसत गेलं. मुळात प्रवासवेड्या मंडळींसाठी मैत्रीचं नातं करणं, किंवा ते टिकवणं ही अतिशय सहज बाब असते, या मताची मी आहे. अर्थाच हे माझं मत आहे, त्याच्याशी सर्वजण सहमत असतीलच असं नाही.\nवाचा : Friendship day 2018: तुटलेली पण तरीही मनात रुतलेली मैत्री…\nप्रवास कितीही काळासाठी किंवा कुठेही केलेला असो, तो आपल्यासोबत एक आठवणींचं पोतं सोबत आणतोच. या पोत्यात आठवणींच्या गर्दीत एखादा भन्नाट मित्र किंवा मैत्रीण दडलेली असेल तर त्यात अप्रूप वाटण्याचं कारण नाही. कित्येकदा तर अवघ्या काही तासांची मैत्री, ओळख आपल्याला कित्येक वर्ष जुनी वाटते. अनुभव, आवडी-निवडी आणि इतरही काही गोष्टींविषयी बोलताना आपण कधी एका सुरेख अशा नात्यात गुंतत जातो याचा अंदाजही येत नाही. मग त्याच प्रवासातून निघतेवेळी ‘चल यार फिर मिलेंगे दुनिया छोटी है…’ असं म्हणत दिलेलं वचनही आपल्याला एखादं वरदानच वाटू लागतो. प्रवास संपलेला असतो, पण मनाला आस लागून राहिलेली असते ती म्हणजे ‘त्या’ मित्राला, मैत्रीणीला पुन्हा भेटण्याची.\nकित्येकदा, तर वर नमूद केलेल्या निर्जीव गोष्टीसुद्धा आपल्याला एखाद्या जिवलग मित्राप्रमाणे खुणावत असतात. राहता राहिली गोष्ट प्रवासात भेटलेल्या काही व्यक्तींची तर त्यातील निम्मे तर आपल्या आयुष्यात कधी पुन्हा भेटतील अशी पुसटशी कल्पनाही नसते. असते ती फक्त त्यांची एखादी आठवण, एखादा सेल्फी (हल्ली त्याची सोय आहे ते बरं), किंवा मग एखादा किस्सा. ज्याच्या बळावर ती मंडळी आपल्या खास मंडळींच्या यादीत जाऊन बसतात आणि नकळतच मनातून हाक येते, ‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nराज ठाकरेंना सचिनकडून 'ही' गोष्ट शिकायला आवडेल\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nचौथीनंतरच्या प्रत्येक प्रगतीपुस्तकावर बाळासाहेबांची सही - राज ठाकरे\nVideo : भर कार्यक्रमात किसिंगच्या त्या प्रकरणाबद्दल काजल म्हणते..\nवकील तरुणीशी शेरेबाजी तरुणांना पडली महागात; तिघांची रवानगी पोलीस कोठडीत\nआईच ठरली वैरीण; दोन मिनिटाच्या रागाने चिमुकल्याचा केला घात\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nहंगामापूर्वीच गोड रसाळ द्राक्षांची आवक\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअंबरनाथमध्ये घर घेऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/sanskrit-language-week-closed-185788/", "date_download": "2018-11-14T22:02:49Z", "digest": "sha1:MWV53U3XD5FBANCK2Y2XXWIBSL5NYLZA", "length": 10781, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "संस्कृत भाषा सप्ताहाचा समारोप | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nसंस्कृत भाषा सप्ताहाचा समारोप\nसंस्कृत भाषा सप्ताहाचा समारोप\nसंस्कृत भाषा ही प्राचीन भाषा असून या भाषेमुळे उच्चार व वाणीत शुद्धता येते. इतर भाषा शिकताना त्याचा उपयोग होतो.\nसंस्कृत भाषा ही प्राचीन भाषा असून या भाषेमुळे उच्चार व वाणीत शुद्धता येते. इतर भाषा शिकताना त्याचा उपयोग होतो. त्यामुळेच संस्कृत भाषा ही इतर भाषांची जननी आहे, असे प्रतिपादन सरिता देशमुख यांनी येथील मातोश्री रामप्यारीबाई सारडा कन्या विद्यामंदिरात आयोजित संस्कृत भाषा सप्ताहाच्या समारोपप्रसंगी केले.\nया वेळी देशमुख यांनी रामायण, महाभारतकालीन स्त्रियांचा आदर्श मांडत स्त्री शक्तीचे महत्त्व विशद केले. द्रौपदी, कैकयी, सत्यभामा यांच्या गोष्टी सांगितल्या. तुम्ही त्यांच्यासारखेच तेजस्वी व्हावे, असे आवाहन केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सविता खरे होत्या. व्यासपीठावर उपमुख्याध्यापिका आशा गवारे, पर्यवेक्षक गीता कुलकर्णी, सुनंदा जगताप, शिक्षक प्रतिनिधी अतुल करंजे आदी उपस्थित होते. समृद्ध अहिरेने नवरस, भाग्यश्री पाटीलने कथाकथन सादर केले. स्पर्धेत आठवी ते दहावी दरम्यानच्या ८७ मुलींनी भाग घेतला. समृद्धी अहिरे व निलोफर मुलानी यांनी सूत्रसंचालन केले. आभार गायत्री विटेकरने मानले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nसंस्कृत भाषेचे ऐक्यासाठी योगदान\nआयआयटीमध्ये संस्कृत भाषा शिकविण्याची सूचना\nसंस्कृत भाषा संगणकासाठी उपयुक्त\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\nचौथीनंतरच्या प्रत्येक प्रगतीपुस्तकावर बाळासाहेबांची सही - राज ठाकरे\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nVideo : भर कार्यक्रमात किसिंगच्या त्या प्रकरणाबद्दल काजल म्हणते..\nवकील तरुणीशी शेरेबाजी तरुणांना पडली महागात; तिघांची रवानगी पोलीस कोठडीत\nराज ठाकरेंना सचिनकडून 'ही' गोष्ट शिकायला आवडेल\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nहंगामापूर्वीच गोड रसाळ द्राक्षांची आवक\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअंबरनाथमध्ये घर घेऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=360&limitstart=20", "date_download": "2018-11-14T22:27:17Z", "digest": "sha1:KVGRXEFP7USW3M5FUYEWNATRG5BTYVDX", "length": 9926, "nlines": 136, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "Cut इट", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nप्रतिनिधी, शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२\n तोच तो तात्या विंचू तुफान गाजलेल्या ‘झपाटलेला’ या चित्रपटातील एक अतरंगी व्यक्तिरेखा. महेश कोठारे यांच्या सिद्धहस्त दिग्दर्शनातून साकारलेल्या चित्रपटाने त्याकाळी धमाल केली होती. १९९३ साली आलेल्या चित्रपटामध्ये महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयासह रामदास पाध्ये यांच्या बोलक्या बाहुल्यांतील तात्या विंचू हा बाहुला वापरण्यात आला होता.\nप्रतिनिधी, शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२\nसिनेमाच्या जगात फिरताना काही काही प्रश्न करायचे नसतात.. ‘दलम’ (म्हणजे दल) या नक्षलवाद्यांवरील चित्रपटात ‘भलतीच त्याची नजर शिकारी’ या लावणी नृत्याला जागा असेलच कशी बरं ही लावणी नाही, त्यात आयटेम डान्सचा तडकाही लावलाय असे कसे बरं ही लावणी नाही, त्यात आयटेम डान्सचा तडकाही लावलाय असे कसे सारा श्रवण हिने या एकाच लावणीपुरती ही भूमिका का बरे स्वीकारली\nप्रतिनिधी, शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२\nखेळामधील नातं आणि नात्यांमधील खेळ या विषयावर भाष्य करणारा ’अिजक्य’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. मराठी चित्रपटांमध्ये प्रथमच बास्केटबॉल खेळातील प्रशिक्षकाच्या आयुष्यातील संघर्षांची कथा या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. संदीप कुलकर्णी, कादंबरी कदम, सारिका निलाटकर प्रथमच या चित्रपटांमध्ये एकत्र दिसणार आहेत.\nदिलीप ठाकूर ,शनिवार, १५ सप्टेंबर २०१२\nप्रियांका चोप्रात करिश्माचे अस्सल ग्लॅमर व तब्बूची उत्तम अभिनय समज यांचे छानच मिश्रण आहे. आशुतोष गोवारीकरच्या ‘व्हॉटस युवर राशी’तील तिच्या बारा राशींच्या भूमिका, विशाल भारद्वाजच्या ‘सात खून माफ’मधील सात, तर मधुर भांडारकरच्या ‘फॅशन’ची एक अशा २० भूमिकांतून तिने जेवढी विविधता, अष्टपैलुत्व दाखवले तेवढे या दशकात एकाही अभिनेत्रीने धाडस केले नाही..\nमराठी चित्रपट माझ्यासाठी जिव्हाळ्याचा\nगेली १० वर्षांहून अधिक काळ मी हिंदी चित्रपट सृष्टीत वावरलो असलो तरी मातृभाषा असलेल्या मराठी चित्रपटाबद्दल माझा ओढा नेहमीच होता. कधी ना कधी आपण एखादा मराठी चित्रपट तयार करावा असे नेहमी वाटते होते पण त्याला ‘बालक पालक (बीपी) या चित्रपटाच्या निमित्ताने मूर्त स्वरुप आल्याचे अभिनेता रितेश देशमुख याने सांगितले.\nडेन्मार्कमध्ये ‘देऊळ’ ची विजयपताका\nभ्रष्टाचारावर भाष्य करणारा ‘कर्तबगार’\n‘फेरारी की सवारी’ आज स्टार गोल्डवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-14T21:44:28Z", "digest": "sha1:C6I75KGHW37DKGQOIC3O3UOXUBOJ2WY7", "length": 11613, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काश्मीर- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nमहाराष्ट्राचं मिनी काश्मिर गजबजलं; कोकण किनारेही घालताहेत पर्यटकांना भुरळ\nसलग सुट्ट्यांमुळे महाराष्ट्राचं मिनी काश्मिर म्हणजेच महाबळेश्वर पर्यटकांनी अक्षरश: गजबजून गेलय. तर पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या कोकणाच्या किनारपट्टीवर देखील पर्यटकांनी मोठी गर्दी केलीय.\nसुरक्षारक्षक असतानाही भाजपचे नेते आणि भावाची गोळ्या घालून हत्या\nसरदार पटेलांच्या पुतळ्यासमोर उभं राहून एकदा स्वत:ची उंची तपासा - उद्धव ठाकरे\nVIDEO : भारतीय सैन्याने घेतला बदला, पाक जवानांच्या मुख्यालयावर केला हल्ला\n'वेळीच सुधारा, नाहीतर आम्हाला अन्य मार्गही माहिती आहेत' - लष्करप्रमुखांंचा स्पष्ट इशारा\nLIVE VIDEO : काश्मीरमध्ये १० दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलाशी झालेली चकमक कॅमेऱ्यात कैद\nकाश्मीर : दहशतवादी आणि सुरक्षा दलांमधल्या चकमकीचे थरारक फोटो; श्रीनगर पुन्हा पेटलं\nजम्मू-काश्मीरमध्ये आंबेनळी बस दुर्घटनेची पुनरावृत्ती, २० जणांचा मृत्यू\nISI ने रचला POK पंतप्रधानांच्या हत्येचा कट, त्या हेलिकॉप्टरमध्ये कोण होतं\nपाकिस्तानचं हेलिकॉप्टर भारताच्या हद्दीत, लष्कराचा गोळीबार : पाहा VIDEO\n'देशाचा सन्मान आणि जवानांच्या बलिदानाशी कधीही तडजोड नाही'\nपाकिस्तानची मुजोरी कायम, भारताच्या हद्दीत घुसलं हेलिकॉप्टर\nहिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार, 35 IIT विद्यार्थ्यांसह 45 लोक बेपत्ता\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=28&limitstart=40", "date_download": "2018-11-14T22:28:47Z", "digest": "sha1:4IXSSVBKFVDWDYYBKO33G6FIL4YWM5UH", "length": 9492, "nlines": 144, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "क्रीडा", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nमेस्सीला फिफा पुरस्कार देण्याची रोनाल्डोची शिफारस\nलिओनेल मेस्सी व होजे मुरिन्हो यांना आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचा (फिफा) सवरेत्कृष्ट खेळाडू व प्रशिक्षकाचा पुरस्कार द्यावा, अशी शिफारस ब्राझीलचा अव्वल दर्जाचा खेळाडू रोनाल्डो याने केली आहे.\nमहाराष्ट्राच्या कर्णधारपदी रोहित मोटवानी\nशुक्रवारपासून उत्तर प्रदेशविरुद्ध सामना\nमहाराष्ट्र संघ यंदाच्या रणजी करंडक क्रिकेट मोसमास शुक्रवारपासून उत्तरप्रदेशविरुद्ध होणाऱ्या लढतीने प्रारंभ करीत आहे. महाराष्ट्राचे नेतृत्व यष्टिरक्षक रोहित मोटवानी याच्याकडे सोपविण्यात आले आहे. गहुंजे येथील सुब्रतो रॉय सहारा स्टेडियमवर ९ ते १२ नोव्हेंबर दरम्यान हा सामना होणार आहे.\nऋतुजा भोसलेचा सनसनाटी विजय, प्रेरणा भांब्री, रिशिका सुंकारा पराभूत\nरॉयल इंडियन महिला टेनिस स्पर्धा\nऋतुजा भोसले या उदयोन्मुख खेळाडूने दक्षिण कोरियाच्या सोरा लिऊ हिच्यावर सनसनाटी विजय मिळवित महिलांच्या रॉयल इंडियन टेनिस स्पर्धेत शानदार प्रारंभ केला. भारताच्या प्रेरणा भांब्री व रिशिका सुंकारा यांना मात्र पराभवास सामोरे जावे लागले.\nकनिष्का चावला, स्नेहल माने तिसऱ्या फेरीत\nवालचंद करंडक टेनिस स्पर्धा\nकनिष्का चावला, स्नेहल माने व वासंती शिंदे या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी वालचंद करंडक (१६ वर्षांखालील गट) अखिल भारतीय टेनिस स्पर्धेतील तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. ही स्पर्धा डेक्कन जिमखाना क्लबने आयोजित केली आहे.\nइंग्लिश क्रिकेटपटूंनी पाहिला द्रविडच्या फलंदाजीचा व्हिडीयो\nपाहुण्या इंग्लंड संघाला भारतात कोणती समस्या भेडसावत असेल ती म्हणजे फिरकी गोलंदाजांचा सामना करण्याची. म्हणूनच दुसऱ्या सराव सामन्यानंतर काहीशी उसंत मिळालेल्या इंग्लिश क्रिकेटपटूंनी यावर मात करण्यासाठी भारताचा अनुभवी फलंदाज राहुल द्रविड फिरकी गोलंदाजीला कसे तोंड द्यायचा, याबाबतचे व्हिडीयो चित्रण पाहिले.\nबंदीच्या कारवाईविरोधात खेळाडू अपील करणार\nकबड्डी क्षेत्रात भाई जगताप यांची वाढती घुसखोरी\nभारत-पाकिस्तान सामन्यांच्या तिकीटांना उदंड प्रतिसाद\n‘भारत-इंग्लंड मालिका अ‍ॅन्थोनी डी मेलो नावानेच’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-purushottam-rupala-says-problems-farmer-will-solve-maharashtra-7223", "date_download": "2018-11-14T22:39:51Z", "digest": "sha1:CTKBFBUXFXKNKIVKB2HAX3MKO6SNKGKK", "length": 17549, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Purushottam Rupala says, problems of farmer will solve , Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृषीच्या समस्या समोरासमोर बसून सोडवू ः पुरुषोत्तम रुपाला\nकृषीच्या समस्या समोरासमोर बसून सोडवू ः पुरुषोत्तम रुपाला\nरविवार, 8 एप्रिल 2018\nनगर ः शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी केंद्र सरकारने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. कृिषक्षेत्रातील विविध समस्या समोरासमोर बसून सोडविण्यात येतील. नव्याने कीटकनाशके, परवाने काढण्यासाठी ‘बीएस्सी' ॲग्री पदविका आवश्‍यक आहे. जुन्या पारवानाधारकांचे परवाने सुरू ठेवण्यासाठी केंद्र शासन क्रॅश कोर्स काढण्याच्या विचाराधीन आहे, असे केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी सांगितले.\nनगर ः शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी केंद्र सरकारने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. कृिषक्षेत्रातील विविध समस्या समोरासमोर बसून सोडविण्यात येतील. नव्याने कीटकनाशके, परवाने काढण्यासाठी ‘बीएस्सी' ॲग्री पदविका आवश्‍यक आहे. जुन्या पारवानाधारकांचे परवाने सुरू ठेवण्यासाठी केंद्र शासन क्रॅश कोर्स काढण्याच्या विचाराधीन आहे, असे केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी सांगितले.\nकोकमठाण (ता. कोपरगाव) येथे अग्रो इनपूट डीलर्स असोसिएशनच्या पहिल्या अधिवेशनाचे उद्‌घाटन केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते शनिवारी (ता.७) झाले. रसी सीडसचे अध्यक्ष एम. रामास्वामी, एनएसएल ग्रुपचे अध्यक्ष एम. प्रभाकरराव, एफएमसीचे वाणिज्य संचालक एस. एन. श्रीनिवास, खासदार रामचंद्रन बोहरा, जयपूरचे आमदार मोहनलाल गुप्ता, शिर्डीच्या नगराध्यक्षा योगिता शेळके, असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मनमोहन कलंत्री, डीलर असोसिएशनचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम खंडेलवाल यांची उपस्थिति होती.\nश्री. रुपाला म्हणाले, की कीटकनाशक व्यापाऱ्यांनी हस्तलिखित साठा न ठेवता संगणकावर नोंद केल्यास तो ग्राह्य धरला जाईल. कीटकनाशकाचे परवाने घेण्यासाठी ‘बीएस्सी' ॲग्री पदवीधारक असणे आवश्‍यक आहे. मात्र, जुन्या पारवानाधारकांच्या मागणीनुसार परवाने नूतनीकरणासाठी ‘क्रॅश कोर्स' काढण्याचा सरकारचा विचार आहे.\n२०२२ पर्यंत शेती उत्पन्न दुप्पट करण्याचे केंद्र शासनाचे उद्दिष्ट आहे. कमी खर्चात उत्पादन कसे घेता येईल, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कीटकनाशके व्यापाऱ्याला नवीन परवाना काढताना एकदाच साडेसात हजार रुपये द्यावे लागतील. त्यानंतर मात्र पुन्हा रक्‍कम भरावी लागणार नाही.\nग्लोबल वार्मिंगमुळे महाराष्ट्रातील आंबा उत्पादन घटत चालले आहे. देशभरात कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान येत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी हा देशाचा आर्थिक कणा समजून त्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने पुढाकार घेतला आहे. मागील दोन वर्षांत कीटकनाशक अधिनियम संशोधनासाठी दोन वेळा बदल करण्यात आला होता. आता त्याची वेळेची मर्यादा वाढविण्यात आली असून, ती ३१ जानेवारी २०१९ करण्यात आली आहे. मोहनलाल गुप्ता, रामचरण बोहरा यांची भाषणे झाली. महाराष्ट्र राज्याचे माफदाचे अध्यक्ष प्रकाश कवडे यांनी स्वागत केले. खजिनदार आबासाहेब भोकरे यांनी प्रास्ताविक केले. शलाका भेंडे यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद पटेल यांनी आभार मानले.\nनगर उत्पन्न कीटकनाशक खासदार आमदार ग्लोबल महाराष्ट्र नरेंद्र मोदी पुढाकार\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nदुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...\n‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...\nपरभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...\nसीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...\nब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...\nगोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...\nशेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...\nराज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...\nसंत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...\nफॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...\nचिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...\nउच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...\nआर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...\nखानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...\nजिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...\nराज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...\nदावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...\nसत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...\nदुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...\nसेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sugarcane-crushing-season-statussatara-maharashtrashtra-7583", "date_download": "2018-11-14T22:44:32Z", "digest": "sha1:ZVTHMXRY3OU3PTKIIUPH4DKAANU4VJB4", "length": 15047, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, sugarcane crushing season status,satara, maharashtrashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला\nसाताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, आतापर्यंत चार सहकारी आणि सहा खासगी अशा दहा कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. उर्वरित चार सहकारी कारखान्यांचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे.\nआतापर्यंत जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी मिळून ८६ लाख ७७ हजार २०१ टन उसाचे गाळप करून एक कोटी तीन लाख ७७ हजार ४०५ क्विंटल (दहा हजार टन) साखरेची निर्मिती केली आहे. या वर्षी विक्रमी साखरनिर्मिती झाली आहे.\nसातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, आतापर्यंत चार सहकारी आणि सहा खासगी अशा दहा कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. उर्वरित चार सहकारी कारखान्यांचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे.\nआतापर्यंत जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी मिळून ८६ लाख ७७ हजार २०१ टन उसाचे गाळप करून एक कोटी तीन लाख ७७ हजार ४०५ क्विंटल (दहा हजार टन) साखरेची निर्मिती केली आहे. या वर्षी विक्रमी साखरनिर्मिती झाली आहे.\nजिल्ह्यात एकूण १४ साखर कारखाने गेल्या पाच महिन्यांपासून (नोव्हेंबर) उसाचे गाळप करत आहेत. आतापर्यंत कारखान्यांनी ८६ लाख ७७ हजार २०१ टन उसाचे गाळप करून त्यातून एक कोटी तीन लाख ७७ हजार ४०५ क्विंटल साखर निर्मिती केली आहे. त्यामध्ये खासगी सहा कारखान्यांनी ३७ लाख ०६ हजार ५४९ टन उसाचे गाळप करून ४३ लाख २१ हजार ५५० क्विंटल साखर निर्मिती केली आहे. या कारखान्यांना ११.६६ टक्के साखर उतारा मिळाला आहे.\nआठ सहकारी साखर कारखान्यांनी ४९ लाख ७० हजार ६५२ टन उसाचे गाळप करून ६० लाख ५५ हजार ८१० क्विंटल साखर निर्मिती केली आहे. या कारखान्यांना १२.१८ टक्के साखर उतारा मिळाला आहे. आतापर्यंत श्रीराम फलटण, लोकनेते बाळासाहेब देसाई, रयत, खंडाळा तालुका, न्यू फलटण शुगर, जरंडेश्‍वर, जयवंत शुगर, स्वराज्य इंडिया, ग्रीन पॉवर आणि शरयू शुगर या दहा कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. उर्वरित सहा कारखान्यांचा हंगाम एप्रिलअखेर ते मे महिन्यातील पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू राहण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.\nऊस गाळप हंगाम साखर सातारा\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nसरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...\nसोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...\nगिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...\nमालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...\nपरभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...\n‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...\nसाताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nखोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...\nवाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...\nनगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...\nपुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-water-fish-death-153602", "date_download": "2018-11-14T22:38:51Z", "digest": "sha1:BXJYOA7324E36XXVDMHPPZB47PTDBQI2", "length": 14091, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news water fish death नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात शेकडो मासे मृत्यूमुखी | eSakal", "raw_content": "\nनांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात शेकडो मासे मृत्यूमुखी\nमंगळवार, 6 नोव्हेंबर 2018\nनाशिकः गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे भरतपूर म्हणून ओळख असलेल्या नांदूरमध्यमेश्‍वर (ता. निफाड) पक्षी अभयारण्यात शेकडो माश्‍यांचा मृत्यू झाला. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यात विरुद्ध दिशेने पोहणारे मासे एकतर वाहून गेले आणि अनेक \"बॅकवॉटर' गाळात अडकून बसले. शेकडो मासे मृत्युमुखी पडलेत. स्थलांतरीत कुरव पक्ष्याच्या अचानक वाढलेल्या संख्येमुळे हा प्रकार समोर आला.\nनाशिकः गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे भरतपूर म्हणून ओळख असलेल्या नांदूरमध्यमेश्‍वर (ता. निफाड) पक्षी अभयारण्यात शेकडो माश्‍यांचा मृत्यू झाला. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यात विरुद्ध दिशेने पोहणारे मासे एकतर वाहून गेले आणि अनेक \"बॅकवॉटर' गाळात अडकून बसले. शेकडो मासे मृत्युमुखी पडलेत. स्थलांतरीत कुरव पक्ष्याच्या अचानक वाढलेल्या संख्येमुळे हा प्रकार समोर आला.\nकुरव पक्षी मृत अन्‌ गाळात अडकलेल्या मास्यांवर ताव मारताना दिसत होते. अभयारण्यात हिवाळ्यात तीनशेपेक्षा अधिक जातीच्या पक्ष्यांचे दर्शन घडते. इथे थंडीसोबत पक्षी येण्यास सुरवात झाली. अशा परिस्थितीत सोडण्यात आलेल्या पाण्याचा परिणाम पक्षी जीवनावर होणार आहे. त्यामुळे मुबलक साठ्याचा विचार न झाल्यास अभयारण्यातील जैव विविधतेवर मोठा परिणाम होणार यासंबंधीचे गांभीर्या यानिमित्ताने पुढे आले आहे.\nमासेमारीसाठी मोठी बोट पाण्यात उतरवल्या जातात. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रतिबंध करताच, राजकीय दबावाला त्यांना सामोरे जावे लागते. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीत पक्ष्यांनी मुबलक पाणी आणी खाद्यामुळे नांदूरमधमेश्‍वर पक्षी अभयारण्याची निवड केली आहे. दरवर्षी दहा ते वीसच्या संख्येने आढळणारे फ्लेमिंगो यंदा हजाराच्या घरात पाहावयास मिळतात. हे त्यासंबंधीचे बोलके उदाहरण आहे.\nपक्षी संवर्धनाला आले महत्व\nनांदूरमधमेश्‍वर पक्षी अभयारण्यात स्थलांतरीत पक्ष्यांच्या वाढलेल्या संख्येमुळे पक्ष्यांच्या संवर्धनाला महत्व आहे. वनविभागाच्या प्रयत्नांना स्थानिकांकडून कसा प्रतिसाद मिळतो यावर आगामी स्थलांतरीत पक्ष्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. पाण्याचे नियोजन वेळेत न झाल्यास अनेक स्थलांतरीत पक्षी कायमचे स्थलांतरण करण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. शिवाय पक्ष्यांचा खाद्याच्या अभावामुळे मृत्यु होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्‍यक झाले आहे.\nतीन महिने धान्य न घेतल्यास शिधापत्रिका निलंबित\nपुणे - सलग तीन महिने धान्य न घेतल्यास, आता शिधापत्रिका निलंबित करण्यात येणार आहे. अन्य ठिकाणी स्थलांतरित होणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना...\nमराठा समाजाचा \"ओबीसीं'मध्ये समावेश करावा\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\n...मग नावासाठी भांडणे करा - नवाब मलिक\nमुंबई - शेतकऱ्यांवर अन्याय न करता समृद्धी महामार्ग बनवा नंतर नावासाठी भांडणे करा, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब...\nकिमतीची माहिती सार्वजनिक करण्याबाबत निर्णय घेऊ : सर्वोच्च न्यायालय\nनवी दिल्ली : राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत या कराराच्या कार्यपद्धतीची न्यायालयाच्या निरीक्षणाखाली चौकशीची मागणी...\nदस्तनोंदणी बंदविरोधात संघर्ष समितीचा मोर्चा\nकल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांत वर्षभरापासून दस्तनोंदणी बंद आहे, असा आरोप करत सर्वपक्षीय संघर्ष समितीने...\nएसएनडीटी विद्यालयाच्या माझ्या विद्यार्थिदशेतील म्हणजे 1989मधील ही घटना आहे. मी संगीत विषयात एम.ए. करत होते. त्या वर्षी मुंबईला झालेल्या युवा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://krishi.maharashtra.gov.in/1213/Human-Resource-Development?Doctype=8605006c-585b-4f01-95cc-e090b6d732af", "date_download": "2018-11-14T22:38:16Z", "digest": "sha1:R7FTJCBUIO6DZGU4JPNAHYD5Q57WMB2T", "length": 11542, "nlines": 204, "source_domain": "krishi.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "फॉन्ट डाउनलोड डाउनलोड आक्रोबॅट रीडर\nमे २०१४ पासून खतांचे कमाल विक्री किंमत\nरासायनिक खते चाचणी प्रयोगशाळा\nउर्वरित अंश विश्लेषण प्रयोगशाळा\nकिटकनाशके आदेश - १९८६\nखते निय़ंत्रण आदेश - १९८५\nखते नियंत्रण आदेश - १९७३\nबियाणे कायदा - १९६६\nबियाणे अधिनियम - १९६८\nबियाणे आदेश - १९८३\nमहाराष्ट्र कपाशी बियाणे कायदा\nकपाशी बियाणे अधिनियम २०१०\nकृषि पुरस्कार सोहळा २०१४\nपीकांची आकडेवारी (क्षेत्र, उत्पादन, उत्पादकता)\nप्रधानमंत्री पीक विमा योजना\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना\nपीक कापणी प्रयोग मार्गदर्शिका\nपिक कापणी प्रयोग-मोबाईल ॲप्लीकेशन\nआदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना\nगतिमान पाणलोट विकास कार्यक्रम- सभा\nपाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम\nआदर्शगाव भूषण पुरस्कार २०१७-१८\nमाती आणि जलसंवर्धन - क्षेत्र उपचार\nवळण चराऐवजी जैविक पट्टे\nजैविक बांधासह समपातळी बांध\nखोल सलग समपातळी चर\nडोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालणे\nजुन्या भात खाचरांची बांध दुरुस्ती\nशेतक-यांनी तयार केलेल्या मृद संधारण कामांची दुरुस्ती\nमाती आणि जलसंवर्धन - नाला उपचार\nजैविक बांध / फांदी बांध/ ब्रशवुड डॅम\nसिमेंट नाला बांधातील गाळ काढणे\nबोडी दुरुस्ती व नुतनीकरण\nकिटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी\nवापरास बंदी घालण्यात आलेली किटकनाशके\nकरा व करु नका\nउन्नत शेती - समृद्ध शेतकरी\nप्रधानमंत्री किसान संपदा योजना\n२०११-१२ पासून योजनानिहाय प्रगती अहवाल\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान\nएनएचएम अंतर्गत लाभार्थींची यादी\nहिरवा चारा निर्मिती प्रकल्प- हायड्रोप्रोनिक\nबियाणे लागवड व साहित्य उपअभियान\nमहाराष्ट्र छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ\nएस एफ ए सी योजना\nएस एफ ए सी योजना लाभार्थी यादी\nमहाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांची यादी\nकिसान एस एम एस\nकेंद्र शासनाद्वारे विकसीत ई-गव्हर्नन्स प्रकल्प\nतुम्ही आता येथे आहात :\nदस्तावेजाचे प्रकार --निवडा-- कर्मचारी कल्याण कक्ष\nदस्तावेजाचे दुसरा प्रकार --निवडा-- परिपत्रके आश्वासित प्रगती योजना मत्ता व दायित्वे यांची वार्षिक विवरणे सादर करणेबाबत अधिकारी प्रशिक्षण शासकीय अग्रिम पासपोर्ट नाहरकत प्रमाणपत्र माहिती व अपिलिय अधिकारी यांचा तपशिल - कृषि आयुक्तालय स्तर ज्येष्ठता सूची संपर्क शासकीय / राष्ट्रीय कार्यक्रम\n1 पत्र क्र. १३९१ दि. ३०/०८/२०१८. ७६१० अग्रिमे अंतर्गत घरबांधणी अग्रिमाचे प्रस्ताव त्रृटीपूर्ततेसह ऑनलाईनसादर करणेबाबत घरबांधणी अग्रिम कर्मचारी कल्याण कक्ष 04/09/2018 2.17\nशासकीय / राष्ट्रीय कार्यक्रम\n© कृषी विभाग महाराष्ट्र शासन, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-konkan-railway-economy-issue-94816", "date_download": "2018-11-14T22:35:11Z", "digest": "sha1:ERIKJ6A7ORDUCUWFU4LVS53KFKZDEPEK", "length": 33417, "nlines": 216, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News Konkan Railway economy issue कोकण रेल्वेची आर्थिक कोंडी फुटणार? | eSakal", "raw_content": "\nकोकण रेल्वेची आर्थिक कोंडी फुटणार\nसोमवार, 29 जानेवारी 2018\nगेल्या दहा वर्षांत वाढलेली आर्थिक उलाढाल, होऊ घातलेले नवे प्रकल्प यांमुळे कोकण रेल्वे महामंडळ ही आर्थिक कोंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहे. आता त्याला दिल्ली दरबारातून साथ हवी आहे.\nकोकणचा झपाट्याने विकास साधण्यासाठी कोकण रेल्वे प्रकल्प साकारण्यात आला. यासाठी बरीच दिव्यं पार करावी लागली. हजारो एकर जमिनी संपदित झाल्या; मात्र प्रकल्प सुरू झाल्यानंतर हे स्वायत्त महामंडळ असल्याने केंद्राकडून एका पैशाची मदत नव्हती. तुम्हीच कमवा आणि तुमची कंपनी फायद्यात आणा, असे धोरण ठरले; मात्र फायद्यात येण्यासाठी कोकण रेल्वेच्या ७४० किलोमीटर मार्गावर कोणतीच पोषक स्थिती नव्हती. आतापर्यंतच्या प्रवासात कोकण रेल्वे महामंडळाची नेहमीच आर्थिक कोंडी झाली. मात्र गेल्या दहा वर्षांत वाढलेली आर्थिक उलाढाल, होऊ घातलेले नवे प्रकल्प यांमुळे कोकण रेल्वे महामंडळ ही आर्थिक कोंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहे. आता त्याला दिल्ली दरबारातून साथ हवी आहे.\nकोकण रेल्वे महामंडळासाठी नाथ पै, मधू दंडवते या नेत्यांनी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत; मात्र प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर झालेला आर्थिक संघर्ष तेवढाच मोठा होता. हा प्रकल्प केंद्र आणि चार राज्ये यांची एकत्र कंपनी स्थापन करून साकारण्याचे ठरले. यामध्ये केंद्राचे ५१ टक्के, महाराष्ट्राचे २२, कर्नाटकचे १५ आणि गोवा, केरळचे प्रत्येकी ६ टक्के असा आर्थिक वाटा ठरविला. ही इक्विटी अर्थात महामंडळाची मूळ गुंतवणूक होती. सुरुवातीला १९९० मध्ये हा १ हजार कोटी गुंतवणुकीचा प्रकल्प होता; मात्र गोव्यात त्याला विरोध झाला. परराज्यांतील माणसे येतील, जमिनी जातील अशी कारणे यासाठी दिली गेली. त्यामुळे दोन वर्षे प्रकल्प रेंगाळला. साहजिकच प्रकल्पाचा खर्च वाढला. यातच महाराष्ट्राने आपला वाटा फार उशिरा दिला. त्यामुळे प्रकल्पासाठीचा वाढीव खर्च कुठून काढायचा, हा प्रश्‍न होता.\nवाढीव खर्च कसा भागवायचा यावर विचारविनिमय सुरू झाला. वाढीव खर्चाच्या प्रमाणात इक्विटी वाढविणे शक्‍य नव्हते. स्वतंत्र महामंडळ स्थापन झाल्याने त्यांनीच यातून मार्ग काढावा असे रेल्वे, तसेच दिल्लीतून सांगण्यात आले. या सगळ्यांतून मार्ग काढण्यासाठी रेल्वे कर्जरोखे काढण्याची संकल्पना पुढे आली. याला केंद्राने परवानगी दिली. साडेदहा टक्के व्याजाने टॅक्‍स फ्री बाँड काढले गेले. जवळपास अडीच हजार कोटींचे कर्जरोखे काढण्यात आले. ते व्याजासह फेडायचे होते. त्यातूनही पैसे कमी पडल्याने जागतिक बॅंकेकडून कर्ज घ्यावे लागले. ही गुंतवणूक परत करण्याच्या प्रवासात कोकण रेल्वेला अपेक्षित आर्थिक प्रगती गाठणे पुढे कठीण बनले.\nप्रकल्प सुरू झाला; पण...\nकोकण रेल्वे १९९८ मध्ये सुरू झाली; मात्र त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळविणे फारच कठीण बनले. महामंडळ असल्याने भारतीय रेल्वेकडून किंवा केंद्राकडून आर्थिक मदत मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. रोहा ते ठोकूर या कोकण रेल्वेच्या ७४१ किलोमीटर मार्गावर कुठेच मोठे बंदर किंवा मालवाहतुकीसाठी पोषक स्थिती नव्हती. शिवाय या मार्गाला जोडणारे इतर रेल्वेमार्ग नव्हते.\nरेल्वेच्या अर्थकारणात मालवाहतूक जितकी जास्त, तितका फायदा अधिक; मात्र तशी सोय या मार्गावर नव्हती व आजही नाही. भारतीय रेल्वेशी कोकण रेल्वेचा प्रवासी वाहतुकीबाबत सामंजस्य करार झाला; मात्र भारतीय रेल्वेकडून या मार्गावर अपेक्षित वाहतूक (ट्राफिक) दिली गेली नाही. कारण तसे झाल्यास त्यांच्या मूळ महसुलात तोटा होणार होता. यामुळे सुरवातीच्या वर्षात कर्जाची परतफेड आणि मर्यादित उत्पन्न यामुळे महामंडळाची प्रचंड आर्थिक कोंडी झाली.\nआर्थिक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी कोकण रेल्वेने रोरोसारखी नवी संकल्पना प्रत्यक्षात आणली. यामुळे आर्थिक उत्पन्नात थोडी भर पडली. दुर्गम भागात प्रकल्प उभारल्याने कोकण रेल्वेकडे प्रतिकूल स्थितीत चांगले काम करणारी यंत्रणा आणि कौशल्य होते. याचा वापर करून त्यांनी इतर कामे घ्यायला सुरवात केली. यात जम्मू येथे नव्या रेल्वेमार्गाचे काम त्यांना मिळाले. इतरही कामे त्यांनी केली. यामुळे त्यांच्या आर्थिक उत्पन्नात हळूहळू भर पडू लागली. उलाढालही वाढू लागली; मात्र कर्जाची परतफेड, डिझेलसाठी लागणारा अतिरिक्त निधी यातच मालवाहतुकीचे कमी प्रमाण; यांमुळे महामंडळाची आर्थिक कोंडी काही दूर झाली नाही.\nकोकण रेल्वेने आर्थिक संघर्ष सुरूच ठेवला. नवे प्रकल्प, नव्या संकल्पना यांच्या जोरावर त्यांनी गेल्या दहा वर्षांत आर्थिक उलाढाल कित्येक पटींनी वाढविली. २००८-०९ पासून २०१६-१७ पर्यंतचा प्रवास पाहता तोट्यातून फायद्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. २००७-०८ ला उलाढाल ७८७ कोटींची तर तोटा १४६ कोटी इतका होता. २०१६-१७ मध्ये उलाढाल २१५३ कोटी तर फायदा ६२ कोटींवर पोहोचला. यात फक्त २०१२-१३ मध्ये महामंडळाला २३६ कोटी इतका तोटा झाला. त्यावर्षीही कोकण रेल्वेने स्कायबस प्रकल्पामध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे आणि या प्रकल्पाला पुढे केंद्राकडून मान्यता न मिळाल्याने हा तोटा झाला; पण तरीही महामंडळाने आर्थिक कोंडी फोडण्याचा कसून प्रयत्न केला.\n कोकण रेल्वे मार्गाची लांबी : ७४१ किलोमीटर\n कोकण रेल्वे ट्रॅकची लांबी : ९७० किलोमीटर\n कोकण रेल्वे मार्गावरील स्टेशन : ६७\n प्रस्तावित स्टेशनची संख्या : २१\n बोगद्यांची संख्या : ९१\n बोगद्यांची लांबी : ८४.४९६ किलोमीटर\n मोठ्या पुलांची संख्या : १७९\n २०१६-१७ मध्ये कोकण रेल्वे स्थानकावर चढउतार केलेल्या प्रवाशांची संख्या : १२.४४ मिलियन\n २०१६-१७ मध्ये कोकण रेल्वे मार्गाचा वापर केलेल्या प्रवाशांची संख्या : ३४.२१ मिलियन\n कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांची संख्या : ५२\nकोकण रेल्वेकडे प्रतिकूल भौगोलिक स्थानांवर सक्षम काम उभारण्याचे कौशल्य आहे. याच्या जोरावर त्यांना केंद्राकडून विविध प्रकल्प उभारणीची कामे मिळायची. यातून महामंडळाला फायदा होत असे. कोकण रेल्वेप्रमाणे केंद्राकडे इरकॉनसारख्या अशी कामे करणाऱ्या कंपन्या आहेत. पूर्वी केंद्र सरकार ही कामे या कंपन्यांना नॉमिनेट करायचे. आता मात्र ही कामेही निविदा प्रक्रियेतून काढण्यात येतात. इरकॉनसह केंद्राच्या इतर कंपन्या फक्त बांधकामाचे काम करतात. त्यामुळे फायदा मिळविणे हाच त्यांचा मूळ उद्देश असतो. कोकण रेल्वेचा मात्र प्रवासी वाहतूक हा मूळ हेतू असल्याने या कंपन्यांशी निविदेच्या पातळीवर स्पर्धा करणे महामंडळासाठी सोपे नाही. त्यामुळे नवे आव्हान त्यांच्यासमोर उभे राहिले आहे.\nकोकण रेल्वे महामंडळ हे स्वायत्त असल्याने केंद्राच्या अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी आर्थिक तरतूद केली जात नाही. वास्तविक कोकण रेल्वेच्या ७४१ किलोमीटर मार्गावरील सर्व प्रवासी केंद्राला कर भरत असतात. देशातील इतर रेल्वेसेवा असलेल्या भागात अर्थसंकल्पाच्या रूपाने तेथील लोकांनी भरलेल्या कराचा विविध प्रकल्प सुविधांच्या माध्यमातून परतावा दिला जातो. कोकण रेल्वे महामंडळ कार्यक्षेत्रातील प्रवाशांना मात्र यापासून दूर ठेवले जाते. शासनाच्या इतर महामंडळ किंवा कंपन्यांचा मूळ हेतू फायदा मिळविणे हाच असतो; पण कोकण रेल्वे प्रवासी वाहतुकीच्या हेतूने बनविली असल्याने केंद्राने या धोरणात बदल करण्याची गरज आहे.\nकोकण रेल्वेचा चेहरामोहरा बदलण्याच्या दृष्टीने नव्याने होऊ घातलेला प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे. यात दुपदरीकरण, विद्युतीकरण, नवी स्थानके या प्रकल्पांचा समावेश आहे. कपॅसिटी डबलिंगमुळे रेल्वे अधिक गतिमान होईल. शिवाय जास्त स्थानकांमुळे कोकणासह या मार्गावरील बरीच नवी गावे रेल्वेमुळे होणाऱ्या विकासाच्या टप्प्यात येणार आहेत. यामुळे खऱ्या अर्थाने कोकणाचा रेल्वेमुळे होणारा विकास अधिक प्रभावी बनणार आहे.\n- संजय गुप्ता, व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष, कोकण रेल्वे महामंडळ\nसुरेश प्रभू रेल्वेमंत्रिपदी आल्यानंतर त्यांनी कोकण रेल्वेला आर्थिक बळ देण्याचा प्रयत्न केला. यातून एलआयसीचे कर्ज मिळाले. शिवाय इक्विटीमध्ये ४ हजार कोटींपर्यंत वाढ करण्याच्या दृष्टीने भक्कम पावले टाकण्यात आली. यातून विद्युतीकरण, दुपदरीकरण, जयगड जेटीकडे जाणारा नवा मार्ग असे भविष्यात महामंडळाला आर्थिक फायदा देणारे प्रकल्प सुरू करण्यात आले. पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणारे प्रकल्प प्रस्तावित केले गेले; मात्र कोकण रेल्वेची आर्थिक मर्यादा लक्षात घेता, हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेगाने पूर्ण करणे तितकेसे सोपे नाही.\nअसे असले तरी महामंडळाचा गेल्या दहा वर्षांतील प्रवास पाहता तीन आकडी असलेली आर्थिक उलाढाल चार अंकांत पोहोचली आहे. त्यात सातत्याने वाढ आहे. यातच गेल्या पाच वर्षांत नवे प्रकल्प दृष्टिपथात आले आहेत. विद्युतीकरणातून इंधनखर्चात मोठी बचत होणार आहे. दुपदरीकरण, कॅपेसिटी डबलिंग, बंदरांना जोडणारे प्रस्तावित रेल्वेमार्ग, पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणारे मार्ग हे प्रत्यक्षात आल्यानंतर या मार्गावरील वाहतूक काही पटींनी वाढणार आहे. यामुळे कोकण रेल्वे महामंडळ खऱ्या अर्थाने आर्थिक सबळ होईल अशी स्थिती आहे.\n कोकण रेल्वे दुपदरीकरणाची घोषणा झाली असून रोहा ते वीर या ४६.८९० किलोमीटर मार्गाचे काम सुरू झाले आहे. यावर दोन नवीन स्थानके असतील. ४१० कोटींचा हा प्रकल्प डिसेंबर २०१९ मध्ये पूर्ण होणार आहे. त्यानंतर पुढच्या टप्प्यातील कामे आर्थिक उपलब्धतेनुसार घेतली जाणार आहेत.\n कॅपेसिटी डबलिंग हा दुपदरीकरणाचा फायदा देणारा प्रभावी उपाय महामंडळाने प्रत्यक्षात आणला. यात ७४१ किलोमीटर मार्गावर स्थानकांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने नियोजन केले गेले. पहिल्या टप्प्यात १० नवीन स्थानके साकारत आहेत. पुढच्या टप्प्यात आणखी २१ स्थानके उभारली जाणार आहेत. दहा स्थानकांचा खर्च २०२ कोटी, तर भविष्यातील २१ स्थानकांचा खर्च ४९८० कोटी इतका आहे. तसे झाल्यानंतर किमान सात किलोमीटर दरम्यान एक स्थानक आणि दुपदरी मार्ग उपलब्ध असणार आहे. यामुळे रेल्वे क्रॉसिंग कमी अंतरावर करता येणार आहे. साहजिकच या मार्गावरील वाहतूक काही पटींत वाढविता येईल. यामुळे प्रवासाचा वेळ कमी होण्याबरोबरच वाहतूक वाढून आर्थिक उत्पन्न वाढेल.\n कोकण रेल्वेला दरवर्षी इंधनासाठी किमान ३०० कोटी इतका खर्च येतो. येथे विद्युतीकरण केल्यास हा खर्च १०० कोटी इतका येणार आहे. यामुळे ७४१ किलोमीटर मार्गावर (ट्रॅकची लांबी ९७० किलोमीटर) ११०० कोटी खर्चून विद्युतीकरण केले जात आहे. डिसेंबर २०२० पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे.\n रोरो प्रकल्पाच्या यशामुळे महामंडळाला आर्थिक फायदा झाला. आता कंटेनर वाहतुकीसाठी रेल्वेने बाळ्ळी (गोवा) येथे सुविधा केंद्र उभारायला सुरुवात केली आहे. ४३ कोटींच्या या प्रकल्पात महामंडळाला मालवाहतुकीतून आर्थिक उत्पन्न मिळणार आहे.\n जयगड येथील बंदराला रेल्वे मार्गाने जोडण्याचा प्रकल्प सुरू आहे. याशिवाय भविष्यात विजयदुर्ग व इतर बंदरांना जोडणारे मार्ग उभारण्याचा कोकण रेल्वेचा विचार आहे. कोल्हापूर-वैभववाडी आणि कराड-चिपळूण हे पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणारे नवे प्रकल्प प्रस्तावित आहेत. ते प्रत्यक्षात आल्यास नव्या वाहतुकीच्या संधी कोकण रेल्वेला मिळतील.\nतीन महिने धान्य न घेतल्यास शिधापत्रिका निलंबित\nपुणे - सलग तीन महिने धान्य न घेतल्यास, आता शिधापत्रिका निलंबित करण्यात येणार आहे. अन्य ठिकाणी स्थलांतरित होणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना...\nमराठा समाजाचा \"ओबीसीं'मध्ये समावेश करावा\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\nसंगणक परिचारलकांची विधिमंडळावर धडक\nमुंबई - राज्यातील हजारो संगणक परिचालक 27 नोव्हेंबर रोजी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावेळी मोर्चा काढणार आहेत. वेळेवर पगार आणि महाराष्ट्र आयटी...\nहातात फुगे मिळताच मुले नाचू लागली\nसातारा - खळाळती वाहणारी वेण्णा, मंद वारे, कोवळ्या उन्हांच्या साथीत, वेण्णा नदीकाठच्या कातकरी वस्तीच्या निळ्या आकाशात हिरवे, पिवळे, लाल, गुलाबी...\n'किशोरवयातच लैंगिकतेचे शिक्षण हवे'\nपिंपरी - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच मोबाईल, इंटरनेट अशा माध्यमांतून किशोरवयीन मुलांच्या हाती अवास्तव, चुकीची व अर्धवट माहिती...\nबीएसएनएल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा\nपुणे - फोर जी सेक्‍ट्रमचे वितरण, निवृत्ती वेतनात सुधारणा यांसारख्या विविध मागण्यांचा पाठपुरावा बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांनी केंद्राकडे वारंवार केला;...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?m=20180501", "date_download": "2018-11-14T21:40:10Z", "digest": "sha1:V73HAQPPJ6AET4RBSPP3DWBKU6UH7F4S", "length": 7224, "nlines": 61, "source_domain": "rajtantra.com", "title": "1 | May | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\n26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर संविधान सप्ताह\nबंदुकीतून चुकून सुटलेल्या गोळीने घेतला भावोजीचा बळी\nमनोर : सावत्र पित्याचा १२ वर्षीय मुलीवर बलात्कार\nComments Off on मनोर : सावत्र पित्याचा १२ वर्षीय मुलीवर बलात्कार\nराजतंत्र न्युज नेटवर्क मनोर, दि. ३० आपल्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत व तिला जीवे ठार मारण्याची धमकी देत सावत्र पित्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची घटना मनोर येथे उघडकीस आली आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नराधम पिता मागील वर्षभरापासून पीडित मुलीवर अत्याचार करत होता. तसेच याबाबत कुठेही वाकयता केल्यास जीवे ठार ...\tRead More »\nडहाणू : घरगुती वादातून मुलाने केली वडिलांची हत्य\nComments Off on डहाणू : घरगुती वादातून मुलाने केली वडिलांची हत्य\nराजतंत्र न्युज नेटवर्क डहाणू, दि. ३० : आईला शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या वडिलांची संतापलेल्या मुलाने लाकडी दांडक्याने डोक्यात प्रहार करून हत्या केल्याची घटना तालुक्यातील कासा येथे घडली आहे. या हत्येनंतर मुलाने वडील झाडावरून पडल्याचा बनाव रचला होता. मात्र पोलिसांच्या तपासात त्याचा हा बनाव उघडकीस आल्यानंतर याबात त्याच्याविरोधात हत्येचा गन हा दाखल करण्यात आला आहे. ...\tRead More »\nजव्हारमध्ये तथागत गौतम बुद्धांची २५६२ जयंती साजरी.\nComments Off on जव्हारमध्ये तथागत गौतम बुद्धांची २५६२ जयंती साजरी.\nप्रतिनिधी जव्हार, दि. ३० : विश्ववंदनिय तथागत भगवान गौतम बुद्ध यांची २५६२ वी जयंती शहरात साजरी करण्यात आली. यावेळी पहिल्यांदाच नालंदा बुध्दविहार येथे मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच जयंतीनिमित्त दिवसभरात विविध कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले. सकाळी ९ वाजता भगवान बुद्ध यांच्या मूर्तीसह शांतता रॅली काढण्यात आली होती. हि ...\tRead More »\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nजगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या युवकाला महिला शक्तीने दिले बळ\nविद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शासनाशी जोडले जाण्यासाठी लोकराज्यचे वाचन करावे – संजीव जोशी\nजिल्ह्यातील चार शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/42127", "date_download": "2018-11-14T21:40:52Z", "digest": "sha1:JFTBDUKX5EAEUMN4F7TLKTITDLKV2LSX", "length": 19617, "nlines": 227, "source_domain": "www.maayboli.com", "title": "इस्टर चॉकलेट एग्ज बास्केट (रिसायकल्ड पेपर) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /इस्टर चॉकलेट एग्ज बास्केट (रिसायकल्ड पेपर)\nइस्टर चॉकलेट एग्ज बास्केट (रिसायकल्ड पेपर)\nदरवर्षीप्रमाणेच यंदाही लेक मागे लागली होती की इस्टर साठी काहितरी कर. मागची २ वर्षे खाऊ करुन दिला होता -\nचॉकलेट नेस्ट अ‍ॅंड इस्टर एग्ज केक\nआणि इस्टर ट्रीट्स - 'मिनी चॉकलेट नेस्ट्स'\nपण यंदा तेव्हढा वेळ नव्हता मिळणार, म्हणून काय करुन द्यावे असा विचार डोक्यात चालु होता. मागच्या आठवड्यात लेकीच्या शाळेत रिड्युस-रियुज-रिसायकल वर प्रेझेंटेशन होते. तेव्हापासुन लेक मागे लागली होती की आपण पण काहितरी रिसायकल करु. म्हंटलं चला मग रिसायकल्ड पेपरचीच इस्टर बास्केट बनवु लेक पण खुष झाली. मला वेळ नाही म्हणून तिलाच कामाला लावले\nइस्टर चॉकलेट एग्ज बास्केट (रिसायकल्ड पेपर)\nजुनी मासिक / कॅटलॉग्ज चे कागद;\nएका बाजुनी वापरलेले पांढर कागद (प्रिंटींग साठी वापरतो ते);\nगिफ्ट रॅपिंगचे वापरलेले कागद किंवा पोस्तर कलर्स;\nसजावटीसाठी सामान - स्टिकर्स, ग्लिटर्स, प्लॅस्टिक जेम्स इ इ ऐच्छिक.\n१. मासिकाच्या कागदांचे हातानेच फाडुन तुकडे केले. हे काम लेकीने अगदी आवडीने आणि पटापट केले\n२. एका वाटीत मैदा घेऊन त्यात पाणी घालुन पेस्ट बनवली (साधारण डोश्याच्या पिठाची कंसिस्टंसी).\n३. कागदाच्या तुकड्यांना एका बाजुला मैद्याची पेस्ट लावुन ते प्लॅस्टिक च्या बोलला आतुन चिकटवले (बाहेरुन चिकटवले तरी चालतिल). तुकडे एकावर एक ओव्हरलॅप होतिल असे चिकटवले. जितके जास्त लेयर्स कराल तितका बोल मजबुत बनेल.\n४. प्लॅस्टिकचा बोल आतल्या कागदाच्या लेअर्स सकट कडकडीत उन्हात वाळायला ठेवला. आतला कागदाचा बोल पूर्ण वाळल्यावर प्लॅस्टिकच्या बोल पासुन हलकेच सोडवुन घेतला. याला पूर्ण दीड दिवस लागला. जितक जाड बोल तितका वाळायला वेळ जास्त.\n५. पांढर्‍या कागदाच्या साधारण एक इंच रुंदीच्या आणि ३ इंच लांबीच्या पट्ट्या कापुन घेतल्या. या पट्ट्यांच्या वापरलेल्या बाजुला मैद्याची पेस्ट लावुन तयार कागदाच्या बोलला या पट्ट्या नीट चिकटवुन घेतल्या. बोलच्या कडेवर लावताना पट्टी आधी थोडी मुडपून घेतली आणि मग ती बाहेरुन आत चिकटवली. या कामाला मला मदत करावी लागली. पट्ट्या बोलच्या आतुन आणि बाहेरुन लावल्या. बोल परत थोडावेळ वाळायला ठेवला. हे पटकन वाळते\n६. तयार बोल आम्ही आधी पोस्टर कलर्सनी रंगवणार होतो पण मग अर्ध्यात आमचा मूड चेंज झाला आणि पेशन्स ही संपत आला म्हणून तयार बोलला रंगीत कागदाचे तुकडे चिकटवले. आम्ही फक्त बाहेर्रुन लावलेत कारण आत लेकीला इस्टर एग्ज ची चित्र चिकटवायची होती. हवे तर दोन्ही बाजुनी रंगित तुकडे किंवा एका बाजुला रंगित तुकडे आणि एका बाजुला पोस्टर कलर्स असे करता येइल\n७. तयार बोलची बास्केट बनवण्यासाठी त्याला गिफ्ट रॅपिंग रिबिन लावली.\nइस्टरच्या सुमारास बाजारात प्लॅस्टिकची अंडी मिळतात (चॉकलेट एग्ज बनवण्यासाठी) ती आण्ली. प्रत्येक एगात (लेकीचा शब्द ) एक छोटी चिकन ठेवली. बोलमधे रिसायकल्ड प्लॅस्टिक कागदाच्या पट्ट्या गवत म्हणुन ठेवल्या (मागे आणलेल्या घरी होत्याच ). त्यावर चिकन वाली एग्ज ठेवली आणि भरपूर चॉकलेट एग्ज ठेवली. झाली आमची इस्टर बास्केट तयार लेक खुष\nउद्यापासुन ४ दिवस शाळेला सुट्टी आहे त्यामुळे आज सकाळीच बास्केट शाळेत गेली आहे... दुपारी मिळेलच कसा झाला एग हंट तो रिपोर्ट\nगुलमोहर - इतर कला\nलाजो एकदम मस्त आयडिया सुरेख\nलाजो एकदम मस्त आयडिया सुरेख दिसतेय बास्केट.तुझ्या उत्साहाचं आणि क्रिएटिव्हिटीचं मला नेहमी\nलाजो... कित्ती क्रिएटिव्ह आहेस्,मस्त आहे आयडिया..\nलाजो _/\\_ एगातली चिकन आवडली.\nलाजो तुला ___/\\___ काय काय\nकाय काय येतं गं तुला आणि नेहमीप्रमाणेच ही रिसायकल्ड बास्केट अप्रतिम आणि नेहमीप्रमाणेच ही रिसायकल्ड बास्केट अप्रतिम लेक लकी आहे हं\nमस्त आयडिया.. ऑफीसमधे इस्टर\nऑफीसमधे इस्टर केक्स्,एग्ज साठी एका बेकरीची अ‍ॅड लागलीये... बघितल्यावर आधी तुझ्या गेल्या वर्षीची रेसिपी आठवली\nकाहीही म्हणणार नाही.. फक्त\nसुरेख दिसतेय बास्केट.तुझ्या उत्साहाचं आणि क्रिएटिव्हिटीचं मला नेहमी\nवेळ नसतांना सुद्धा इतके\nवेळ नसतांना सुद्धा इतके केलेस\nसुरेख दिसतेय बास्केट.तुझ्या उत्साहाचं आणि क्रिएटिव्हिटीचं मला नेहमी\nलाजो, आप मेरी गुरूमैय्या\nलाजो, आप मेरी गुरूमैय्या हो...\nतुझ्या उत्साहाचं आणि क्रिएटिव्हिटीचं मला नेहमी कौतुक वाटतं>> जेवढे पाहीजेत तेवढे मोदक / इस्टर एग्ज\nतुझ्या सगळ्या क्रियेटिव्हीटीच्या लिंक्स फेवरिटला टाकून ठेवल्यात... दोनेक वर्षांत लागतीलच त्या...\nदोघी मायलेकी खरंच खूप हौशी आहात... क्रियेटिव्हीटीच्या निमित्ताने तुमच्यातील बंध आणि हे क्षण खरंच अनमोल आहेत... जास्तीत जास्त अनुभवण्यासाठी आणि नंतर आठवण्यासाठी खूप हेवा आणि कौतूक वाटतंय मला\nलेकीपेक्षा आईचा उत्साह काकणभर\nलेकीपेक्षा आईचा उत्साह काकणभर जास्त आहे .बास्केट खूप सुंदर झाली आहे.आवडते काम मिळाल्याने लेकी ने मन लावुन केले आहे त्यामुळे शाळेत नक्कीच वाखाणले जाईल.\nकसलं क्युट दिसतय हे प्रकरण\nकसलं क्युट दिसतय हे प्रकरण\nमायलेकींचा उत्साह भारीच आहे\nखुप खुप धन्यवाद मंडळी लेक,\nखुप खुप धन्यवाद मंडळी\nलेक, तिच्या मित्र-मैत्रिणी आणि क्लासटिचर सगळ्यांना जाम आवडले\nमुलांना खेळायला आणि खायला एग्ज मिळल्यामुळे खुष आणि क्लासटिचर रिसायकल्ड पेपरचा बोल बघुन खुष तर आमच्या बाईसाहेब शाबासकी मिळाली आणि कौतुक झाले म्हणुन हवेत\nभारी आहेत तुझे उद्योग लाजो.\nभारी आहेत तुझे उद्योग लाजो. एकदम क्रिएटिव्ह\nवा ...लाजो.......धन्य आहेस गं\nतो रीसायकल्ड कागदाचा बोल मस्तच\nसहीच. लेकीने शाळेत एकदम भाव\nसहीच. लेकीने शाळेत एकदम भाव खाल्ला असेल त्या बास्केट्मुळे\n खुप छान झाली आहे\n खुप छान झाली आहे बास्केट. बर झाले बोलला बाहेरुन रंग लावायला कंटाळा केलात ते. त्यापेक्षा बाहेरुन लावलेल्या रंगीबेरंगी पट्याच जास्त छान दिसतात. तुझ्या कल्पकतेचे कौतुक वाटते.\nलाजोजी तुमचा उत्साह जबराट \nलाजोजी तुमचा उत्साह जबराट \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 20 2011\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?m=20180502", "date_download": "2018-11-14T22:35:20Z", "digest": "sha1:PJMFMKNFJQPOISVHECIREMAT2RH2AAD4", "length": 6278, "nlines": 57, "source_domain": "rajtantra.com", "title": "2 | May | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\n26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर संविधान सप्ताह\nबंदुकीतून चुकून सुटलेल्या गोळीने घेतला भावोजीचा बळी\nराज ठाकरेंचा सामान्यपणाचा फार्स भर उन्हात कार्यकर्ते तब्बल तीन तास ताटकळले\nComments Off on राज ठाकरेंचा सामान्यपणाचा फार्स भर उन्हात कार्यकर्ते तब्बल तीन तास ताटकळले\nप्रतिनिधी वाडा, दि. २ : पक्ष बांधणीसाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालेल्या राज ठाकरे यांनी आपली असामान्यपणाची प्रतिमा बदलण्यासाठी सामान्य कार्यकर्त्यात मिसळण्याचा फार्स केल्याचे चित्र आजच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी दिसले. दरम्यान, ठाकरेंच्या भेटीसाठी वाडा येथे दूरदूरहून आलेल्या कार्यकर्त्यांना भर उन्हात वाट पाहत तब्बल तीन तास ताटकळत राहावे लागल्याने कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर होता. ...\tRead More »\nविविध प्रकल्पांच्या माध्यमातून पालघरसह मुंबईवर कब्जा करण्याचा डाव – राज ठाकरे\nComments Off on विविध प्रकल्पांच्या माध्यमातून पालघरसह मुंबईवर कब्जा करण्याचा डाव – राज ठाकरे\nवार्ताहर बोईसर, दि. २ : मुंबईला काबीज करायचे असेल तर आगोदर पालघर हातात घेऊन हळूहळू मुंबईवर कब्जा करण्याचा डाव मोदी सरकारचा आहे. त्यामुळे प्रथम पालघर जिल्ह्याला गुजरातला जोडतील नंतर मुबई असे विधान आज बोईसर येथे अनौपचारीक संवाद साधताना केले. संघटनात्मक बांधणीसाठी राज्याच्या दौऱ्यावर निघालेल्या राज ...\tRead More »\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nजगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या युवकाला महिला शक्तीने दिले बळ\nविद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शासनाशी जोडले जाण्यासाठी लोकराज्यचे वाचन करावे – संजीव जोशी\nजिल्ह्यातील चार शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/ajit-pawar-on-election-results/", "date_download": "2018-11-14T21:53:16Z", "digest": "sha1:APVTX5XFBK7G3VHCDAQEVBRJN7BLO6RI", "length": 8784, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दीडशेच्या आकड्याचे काय झाले- अजित पवार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nदीडशेच्या आकड्याचे काय झाले- अजित पवार\nनागपूर : भाजप नेते गुजरातमध्ये 150 जागा जिंकू असा दावा करीत होते. त्या आकड्याचं काय झालं, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपस्थित केला. विधानभवन परिसरात गुजरात निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.\nयावेळी अजित पवार म्हणाले, गुजरातमध्ये भाजपची सत्ता स्थापन झाल्याचे निश्चित झाले असून. भाजप शंभरी पार जाताना दिसत आहे. सुरुवातीला भाजपचे काही नेते म्हणत होते गुजरातमध्ये 150 जागांशिवाय बोलूच नका, पण सुरुवातीला जेव्हा निकाल आले, तेव्हा काही काळ काँग्रेसने आघाडी बनवली होती. तेव्हा सर्व जगाने पाहिले, आपली लोकशाही किती प्रगल्भ आहे. मी सांगेल ती पूर्वदिशा हे जनता कदापि सहन करत नाही. येणाऱ्या काळात देशात निश्चितच मोठा बदल जनता घडवेल.\nया निकालाने विरोधी पक्षांना बळ मिळाले आहे काँग्रेस प्रमुख राहुल गांधी व त्यांच्या चमूने गुजरातमध्ये आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती. त्यामुळे गुजरातमध्ये पंतप्रधान मोदी विरुध्द राहुल गांधी असेच राजकारण बघायला मिळाले. ज्या पध्दतीने राहुल गांधी आणि त्यांच्या चमूनी काम पाहिले त्यावर जनतेने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केल्याचे दिसते. भविष्यात समविचारी पक्षांनी एकत्र आल्यास एक वेगळेच चित्र देशापुढे येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nटीम महाराष्ट्र देशा- विकासात भरारी मारणारा जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर होता. परंतु गेल्या साडेचार वर्षांत हा…\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/samna-newspaper-editorial-on-grampanchyat-elections/", "date_download": "2018-11-14T21:53:06Z", "digest": "sha1:DG7KAHMAB2PSSEQVKOGKGYXFIRUSFC5V", "length": 8753, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विजय वेडा झाला असून लोकांनी त्याला चोपलंय; निवडणूक जिंकल्याचा भाजपचा दावा फोल", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nविजय वेडा झाला असून लोकांनी त्याला चोपलंय; निवडणूक जिंकल्याचा भाजपचा दावा फोल\nटीम महाराष्ट्र देशा: राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांत आपल्याला घवघवीत यश मिळाल असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. मात्र, लोकांनी ग्रामपंचायत निवडणुकीत कमळाबाईस ‘तलाक’ दिला आहे. भाजपने आकड्यांचा खेळ कितीही करू द्यात, सत्य वेगळेच असल्याच म्हणत सामनामधून भाजपवर खरमरीत टीका करण्यात आली आहे. तसेच पराभवाच्या मानेवर पाय ठेवून विजयाच्या किंकाळ्या मारता येणार नाहीत. ग्रामपंचायत निवडणुकीत विजय वेडा झाला असून लोकांनी त्याला चोपलंय असा खोचक टोला देखील लगावण्यात आला आहे.\nराज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल संमिश्र लागले आहे. ग्रामपंचायत आपल्या हाती राहाव्यात म्हणून सत्ताधारी भाजपने ‘थेट’ निवडणुकांचा घेण्याची खेळी खेळली. पण वजिरांना फार महत्त्व न देता हत्ती, घोडे, उंट व शिपायांनीही अनेक ठिकाणी फत्ते केल्याचे चित्र आहे. हे हत्ती, घोडे, उंटही आमचीच सावत्र मुले व त्यांचे पाळणे कमळाबाईनेच हलवले, असा दावा कुणी करणार असतील तर त्याला काय करायचे असा सवाल शिवसेनेकडून करण्यात आला आहे. तर निवडणुकीत ‘दाम’ महत्वाचा असून व ते भाजपकडे भरपूर असल्यानेच त्यांना थेट निवडणूक फायदेशीर ठरत असल्याचा गंभीर आरोपही अग्रलेखातून करण्यात आला आहे.\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nटीम महाराष्ट्र देशा- काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी भाजपाचा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. देशमुख यांच्या…\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/subhash-deshmukh-statement-on-solapur-krushi-utpanna-bajar-samiti-election/", "date_download": "2018-11-14T21:51:42Z", "digest": "sha1:BX6RYHL6SSBPE7LWJEV4KW5NOSX5GFKX", "length": 9146, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नियमांची अंमलबजाणी न करणाऱ्या लोकांना ठेचून काढणार : देशमुख", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनियमांची अंमलबजाणी न करणाऱ्या लोकांना ठेचून काढणार : देशमुख\nसोलापूर : आपण शरद पवार, सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढविली. गेल्या तीन वर्षात मी कुणाला त्रास दिला का माझ्या घराचा विषय काढण्यात आला. मी दोषी असेल तर कोणतीही शिक्षा घ्यायला तयार आहे. मी बांगड्या घालून काम करीत नाही. नियमांची अंमलबजाणी न करणाऱ्या लोकांना आपण ठेचून काढणार आहोत असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.\nसोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ता समीकरण आणि एकमेकांना सत्तेपासून रोखण्यावरून राज्याच्या दोन जबाबदार मंत्र्यांमध्येच जुंपल्याने बाजार समितीच्या निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुखांनी या निवडणुकीत स्वतंत्र पॅनेल उतरवले आहे, तर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी काँग्रेसच्या पॅनेलचा आसरा घेतला आहे.\nसोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील भाजपा प्रणित श्री सिध्दरामेश्वर परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभप्रसंगी सुभाष देशमुख यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार,देशमुख म्हणाले, बाजार समित्या या शेतकऱ्यांचे शोषण करीत आहेत. नियमांची अंमलबजाणी न करणाऱ्या लोकांना आपण ठेचून काढणार आहोत. गेल्या तीन वर्षात मी कुणाला त्रास दिला का माझ्या घराचा विषय काढण्यात आला. मी दोषी असेल तर कोणतीही शिक्षा घ्यायला तयार आहे. मी बांगड्या घालून काम करीत नाही .बाजार समित्या दलालमुक्त करणार असल्याचे सहकारमंत्र्यांनी सांगितले.\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nटीम महाराष्ट्र देशा- काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी भाजपाचा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. देशमुख यांच्या…\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AF%E0%A4%B8-%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%87/", "date_download": "2018-11-14T22:01:06Z", "digest": "sha1:Q2MRQUJZKZTOCSPK6H52YIRZJEFBXNC5", "length": 10832, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "श्रेयस तळपदे- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमलांची 'ही' अखेरची इच्छा जॉनने केली पूर्ण\nसविता दामोदर परांजपे या सिनेमाद्वारे ज्येष्ठ दिवंगत अभिनेते मधुकर तोरडमल यांची कन्या तृप्ती तोरडमल ही मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतेय.\nसोनालीनं केलं अक्षयच्या 'चुंबक'चं कौतुक\nसुबोध भावेच्या 'सविता दामोदर परांजपे'चा फर्स्ट लूक पाहिलात का\nभाजपविरोधात आंदोलनामुळे मनसे कार्यकर्त्यांना थर्ड डिग्री, राज ठाकरेंचा गंभीर आरोप\nकांदिवलीत नग्न फोटो काढून 16 वर्षाच्या मुलाला केलं ब्लॅकमेल\nतो सपासप वार करत होता, आणि लोक पाहत होते, पोलिसाची हत्या सीसीटीव्हीत कैद\nश्रेयस तळपदे झाला तीन मुलांचा बाप\nतुम्ही श्रेयस तळपदेच्या लेकीचा फोटो पाहिलात का\nश्रेयस-दीप्तीच्या घरी कन्यारत्न, सरोगसीनं बाळाचा जन्म\nछोट्या पडद्यावर श्रेयस तळपदे म्हणतोय 'स्माइल प्लीज'\nवझे महाविद्यालयात 'मंथन...जागर मराठीचा' सोहळा\n'गोलमाल अगेन'चं नवं पोस्टर लाँच\n'पोश्टर बॉईज' आता हिंदीमध्ये\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/pune-2/all/", "date_download": "2018-11-14T21:34:57Z", "digest": "sha1:NCZW6VHFI25SJP5NXEAK4SCEF2FCJJQJ", "length": 11352, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Pune 2- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nलिव्ह इन रिलेशनशीपमधील तरुणाचा प्रेयसीवर चाकू हल्ला, कारण तरुणीने...\nआमीरने आपल्या मैत्रिणीवर चाकूने वार केले आहेत. तसंच स्वत:च्या हाताची नस कापत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.\nगृहपाठ केला नाही म्हणून शिक्षकानं केली मारहाण; विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nVIDEO: पिंपरी-चिंचवड ते पुण्यापर्यंत अशी धावणार मेट्रो\nराज्यातील प्रकल्पांत फक्‍त 57 टक्‍केच पाणीसाठा शिल्लक; अनेक बंधारे पडले कोरडे\nखेड तालुक्यात हत्यांचे सत्र सुरूच... सुणासुदीला पती-पत्नीची निर्घृण हत्या\nमहाराष्ट्र Nov 8, 2018\nखोल दरीच्या कठड्यावर मृत्यूला मात, 'आंबेनळी' सारखी दुर्घटना थोडक्यात टळली\nमहाराष्ट्रातल्या 'या' भव्य स्टेडियमचं अस्तित्व का आलंय धोक्यात\nडॉक्टर लॉबीपुढे पुणे प्रशासनानं टाकली नांगी; आरोग्य अधिकाऱ्यांचा काढला कार्यभार\nVIDEO: महाराष्ट्रातल्या 'या' जिल्ह्यांत मुसळधार पाऊस, पुण्यात रस्ते पाण्याखाली\nVIDEO : नयनरम्य सोहळा : हजारो दिव्यांच्या प्रकाशात उजळला शनिवारवाडा\nEVM घोटाळ्यावर विश्वास नाही, हिंमत असेल तर बारामतीत करून दाखवा-अजित पवार\nमहाराष्ट्र Nov 2, 2018\nVIDEO : सुप्रिया सुळेंचं अनोखं आंदोलन, सकाळी साडेसहा वाजता केलं भजन\nमहाराष्ट्र Nov 2, 2018\nVIDEO : क्रिकेटच्या मैदानात फडणवीसांची फटकेबाजी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?m=20180503", "date_download": "2018-11-14T21:46:27Z", "digest": "sha1:NMP7UBVSIAGDGBI62AOXRYPSJURB5VGI", "length": 13605, "nlines": 77, "source_domain": "rajtantra.com", "title": "3 | May | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\n26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर संविधान सप्ताह\nबंदुकीतून चुकून सुटलेल्या गोळीने घेतला भावोजीचा बळी\nभारती विद्यापीठ तर्फे शालेय स्पर्धा परिक्षेत हर्षद कामडी राज्यात प्रथम क्रमांक\nComments Off on भारती विद्यापीठ तर्फे शालेय स्पर्धा परिक्षेत हर्षद कामडी राज्यात प्रथम क्रमांक\nप्रतिनिधी जव्हार, दि. ०३ : भारती विद्यापीठातर्फे दरवर्षीप्रमाणे घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक शालेय स्पर्धेत भारती विद्यापीठ प्रार्थमिक आश्रमशाळा जव्हार या शाळेतील कु. हर्षल रमेश कामडी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. जव्हार सारख्या आदिवासी भागातील भारती विद्यापिठ प्राथमिक आश्रमशाळेतील विद्यार्थी मागील २५ वर्षांपासून क्रीडा व सांस्कृतिक विभागात उल्लेखनिय कामगिरी करत आहेत. दरवर्षी प्रमाणे ...\tRead More »\nमहिलांनी घटनात्मक व कायदेशीर अधिकार समजून घ्यावेत\nComments Off on महिलांनी घटनात्मक व कायदेशीर अधिकार समजून घ्यावेत\nराजतंत्र न्युज नेटवर्क डहाणू दि. ३: महिलांनी भारतीय राज्यघटनेने दिलेले अधिकार आणि त्यांच्या सुरक्षेसाठी निर्माण झालेले कायदे समजून घेतल्याशिवाय महिलांचे शोषण थांबणार नाही. महिला आयोग, कायदेविषयक सल्ला व सहाय्याच्या तरतुदी या व्यवस्था समजून घेणे आवश्यक आहेच. देशातील ५० टक्के संख्याबळ असलेल्या समस्त महिलावर्गाच्या स्वतःच्याच मनात समानतेचे विचार रुजल्याशिवाय प्रत्यक्षात लिंगभेद नष्ट होऊन समानता प्रस्थापित होणार नाही असे विचार दैनिक राजतंत्रचे ...\tRead More »\nभाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे कुटुंबीय ‘मातोश्री’वर पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का\nComments Off on भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे कुटुंबीय ‘मातोश्री’वर पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का\nराजतंत्र न्यूज नेटवर्क पालघर, दि. ३ : भारतीय जनता पक्षाचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीच्या तोंडावर वनगा कुटुंबीयांनी गुरुवारी ( दि. ३ ) ‘मातोश्री’ गाठल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. ज्या वनगांनी संपूर्ण हयात भाजपसाठी खर्ची घातली त्यांच्या कुटुंबियांवर भाजपच्या नेतृत्वाने मातोश्री गाठण्याची वेळ आणल्याचा आरोप ...\tRead More »\nआदिवासींना पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या जलस्वराज्य समितीवर गुन्हे\nComments Off on आदिवासींना पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या जलस्वराज्य समितीवर गुन्हे\nप्रतिनिधी वाडा, दि. ०१ : तालुक्यातील आपटी गावातील आदिवासी कातकरी या आदिम जमातीच्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवण्यात आले होते. याबाबत वारंवार अर्ज विनंत्या करूनही जल स्वराज्य समितीने त्याकडे दुर्लक्ष करत या कातकरी वाडीला पाणी देण्यास ठाम विरोध केल्याने ह्या कमिटीच्या सात पदाधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून सर्व आरोपींना वाडा पोलिसांनी ...\tRead More »\nडहाणूत कोमसापच्या विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन\nComments Off on डहाणूत कोमसापच्या विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन\nराजतंत्र न्यु नेटवर्क दि. ०२ : कोकण मराठी साहित्य परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा शनिवारी, दि. ५ मे २०१८ रोजी दुपारी २ वाजता दुर्वांकुर सभागृह, श्री. गजानन महाराज मंदिरा शेजारी आगर रोड डहाणू (पश्चिम) जि. पालघर येथे परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश केळुस्कर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली असून या सभेत कोमसापचे विश्वस्त प्रमुख व जेष्ठ साहित्यिक पदमश्री मधू मंगेश कर्णिक यांचे मार्गदर्शन ...\tRead More »\nComments Off on भवानगडावर दुर्गदिन साजरा\nराजतंत्र न्यु नेटवर्क पालघर, दि. २ : पालघर जिल्ह्यातील गडकोटांवर संवर्धन करणारी सह्याद्री मित्र संस्थेच्या वतीने सफाळेनजिक असलेल्या भवानगडावर १ मे रोजी ‘दुर्गदिन’ साजरा करण्यात आला. अलिकडे महाराष्ट्रातील दुर्गसंवर्धन करणाऱ्या विविध संस्था महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून गडकोटांवर दुर्गदिन साजरा करु लागल्या आहेत. गडावरील महादरवाजा, बालेकिल्ला आणि देवडी या भागातील केरकचरा तसेच हौशी ...\tRead More »\nपालघर : नागरिकांच्या गोंधळामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाची जनसुनावणी रद्द\nComments Off on पालघर : नागरिकांच्या गोंधळामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाची जनसुनावणी रद्द\nवार्ताहर बोईसर, दि. ०२ : मुबंई अहमदाबाद या प्रस्तावित प्रकल्पाच्या पर्यावरण विषयक आज जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवलेल्या जनसुनावणीत नागरिकांनी अनेक प्रश्न उपस्थित करीत गोंधळ घातल्याने अखेर हि जनसुनावणी रद्द करण्यात आली. पालघर जिल्ह्यातून जाणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत राष्ट्रीय हाय स्पीड रेल निगम मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात बुलेट ट्रेन जेथून जाणार आहे तेथील पर्यवरण विषयावर ...\tRead More »\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nजगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या युवकाला महिला शक्तीने दिले बळ\nविद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शासनाशी जोडले जाण्यासाठी लोकराज्यचे वाचन करावे – संजीव जोशी\nजिल्ह्यातील चार शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Arouse-movement-for-health-demands-Support-of-Sawantwadi-in-Dodamarg/", "date_download": "2018-11-14T21:40:08Z", "digest": "sha1:LZJBG4XCARCLYGHOTHUUVUZKFALFFPBD", "length": 10083, "nlines": 52, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जनआक्रोश आंदोलनात सावंतवाडीवासीयांची उडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › जनआक्रोश आंदोलनात सावंतवाडीवासीयांची उडी\nजनआक्रोश आंदोलनात सावंतवाडीवासीयांची उडी\nगोवा-बांबोळी रुग्णालयात पूर्ववत मोफत आरोग्य सेवा मिळावी यासाठी दोडामार्गवासीयांनी सुरू केलेेल्या आक्रोश आंदोलनाला पाठिंबा व्यक्‍त करण्यासाठी व हे आंदोलन गावागावांत पोहोचविण्यासाठी जि.प.चे माजी आरोग्य व शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर यांनी सोमवारपासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत जनआंदोलन सुरू केले, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्‍त केला. दरम्यान, सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली दोडामार्गमधील जनआक्रोश आंदोलनाला पाठिंबा म्हणून धरणे आंदोलन सुरू केले आहे.\nआपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी आंदोलनस्थळी आलेले प्रांताधिकारी सुशांत खांडेकर व तहसीलदार सतीश कदम यांना सादर केले. गोवा-बांबोळी रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा देणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारणे, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाची दुरवस्था सुधारावी, अशा विविध समस्या त्यांनी मांडल्या.\nआंदोलकांशी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार सतीश जाधव यांनी भेट दिली व चर्चा केली.दोडामार्ग तालुकावासीयांच्या सुरु असलेल्या जनआक्रोश आंदोलनाला पाठींब्यासाठी दुसरे धरणे आंदोलन सावंतवाडी नगराध्यक्ष प्रेमानंद उर्फ बबन साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयासमोर झाले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जि. प. सदस्य मायकल डिसोजा, उपनगराध्यक्षा अन्‍नपूर्णा कोरगावकर, सभापती आनंद नेवगी, बाबू कुडतरकर,शर्वरी धारगळकर,शहरप्रमुख शब्बीर मणियार, सुरेश भोगटे,अभय पंडीत, विलास जाधव सचिन इंगळे,संजय पेडणेकर आदी उपस्थित होते.\nया धरणे आंदोलनात माजी आमदार शिवराम दळवी ही सहभागी झाले होते.या आंदोलकांना प्रांताधिकारी सुशांत खांडेकर व तहसीलदार सतीश कदम यांनी भेट दिली. गोव्याला राज्याकडून वीज जाते, तिलारीचे पाणी जाते अनेक बड्या पदावर मोठ्या शहरात गोवेकर युवक काम करत आहेत दोन्ही राज्याचे सलोख्याचे संबंध असताना गोव्याचे आरोग्यमंत्री हेकेखोरपणा करुन सिंधुदुर्गातील रुग्णाना शुल्क लावत आहे. हे चूक आहे दोडामार्गवासीयांच्या आंदोलनाला शहरवासीयांचा पाठिंबा व्यक्‍त करण्यासाठी हे एक दिवशीय धरणे आंदोलन असल्याचे नगराध्यक्ष साळगावकर यांनी सांगितले.दरम्यान या दोन्ही आंदोलनात ज्येष्ठ शेतकरी नेते वसंत उर्फ अण्णा केसरकर कुठे दिसले नसल्याची चर्चा सुरू होती.\nया आंदोलनात सुरेश सावंत,पुरुषोत्तम राऊळ,फ्रान्सिस रॉड्रिक्स,समिर शेख,प्रसाद आरविंदेकर, बाबल्या दुभाषी,अँड बावकर,चंद्रकांत जाधव यासह भोसले तळीकर प्रतिष्ठानचे मुख्याध्यापक विनायक गांवस, भाजपा शहराध्यक्ष संजू शिरोडकर आदी सहभागी झाले आहेत. आंदोलनासाठी ग्रामीण महिलांसह कारिवडे,माडखोल,कोलगाव,कुणकेरी परिसरातून मोठा जनसमुदाय उपस्थीत होता,\nमंगेश तळवणेकर याच्या या आंदोलनास भाजप चिटणीस राजन तेली, माजी आ. शिवराम दळवी, सावंतवाडी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर, सावंतवाडी बार असोशिएशनचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. परिमल नाईक , कॉग्रेस जिल्हा सरचिटणिस राजेंद्र मसुरकर,कौस्तुभ पेडणेकर,सभापती आनंद नेवगी, शकिल शेख,भाजपाचे मनोज नाईक, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय देसाई यांनी पाठिंबा दर्शविला.\nसावंतवाडीत मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ\nआजपासून ‘देवगड महोत्सव २०१८’\nदुष्काळग्रस्त गावातील गुरुजींची सुट्टीतही शाळा\nराज्यातील १३ शाळांना ‘ओजस’ आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता\nसावंतवाडी तालुक्यातील ६०० शिक्षकांची पंतप्रधानांना पत्रे\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/PMP-bus-burning-again/", "date_download": "2018-11-14T21:58:19Z", "digest": "sha1:2AKMFXFUK4F52ID5WD2VU6SONWWVM2WF", "length": 5513, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पीएमपी बस पुन्हा पेटली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पीएमपी बस पुन्हा पेटली\nपीएमपी बस पुन्हा पेटली\nचिंचवड गावात शहीद अशोक कामटे बस थांब्यावर उभी असलेली पीएमपीएमएल बस आगीत जळून खाक झाली. बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. ही घटना बुधवारी (दि.7) दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडली.\nमागील दहा दिवसांमध्ये पीएमपी बसने पेट घेण्याची ही तिसरी घटना होती. या अगोदर दि. 27 नोव्हेंबरला दिवे घाटात बसने पेट घेतला होता, तर दि. 4 डिसेंबर रोजी सिंहगड रोडवर बसने पेट घेतला होता. नेमक्या कुणाच्या चुकीमुळे बस पेट घेत आहेत याची प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत. मार्ग क्रमांक 313 वरील चिंचवड ते चांदखेड-नेहरूनगर डेपोची एमएच 12 एचबी 401 या क्रमाकांची बस पूर्ण जळून खाक झाली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दोन अग्निबंबांनी आग विझवली. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात ली.\nकाम संपल्यानंतर चालकाने चिंचवड गावतील शहीद अशोक कामटे बस स्थानकावर बस चालू अवस्थेत उभी केली असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. आग एवढी मोठी होती की, धुराचे लोटच्या लोट बाहेर येत होते. त्यामुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. आग कशामुळे लागली होती याचे नेमके कारण समजू शकले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.\nसमाविष्ट ११ गावांमधील बांधकाम परवानगींचा तिढा अखेर सुटला\nडेंग्यूच्या डासांमुळे चिकुनगुनियाही वाढला\nपरीक्षेस मज्जाव केल्याप्रकरणी विद्यापीठाला नोटीस\nसावधान नो ट्राफिक व्हायोलेशन झोन मोहिम सुरू\n‘आयआरबी’सह १८ जणांवर आरोपपत्र\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A4-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%97/", "date_download": "2018-11-14T21:24:20Z", "digest": "sha1:M3NZDMDW36IXAABG22N6SZBYYHQNUCDQ", "length": 6731, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“खिळेमुक्‍त झाडांचे थेरगाव’ला उत्स्फूर्त प्रतिसाद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“खिळेमुक्‍त झाडांचे थेरगाव’ला उत्स्फूर्त प्रतिसाद\nचिंचवड – थेरगाव सोशल फाउंडेशन व आंघोळीची गोळी या संस्थेच्या वतीने खिळेमुक्‍त झाडांचे थेरगाव उपक्रम राबवण्यात आला.\nबिर्ला रुग्णालय ते केजूदेवी बोटक्‍लब या मार्गावर असलेल्या सर्व झाडांवरील जाहिरातींचे फलक, खिळे, स्टेप्लर पिन्स, बाइंडिंग वायर्स, नायलॉन पट्टया तसेच झाडांमध्ये घुसलेले व तुटलेले ट्री गार्ड काढून झाडांना मुक्त करण्यात आले. नागरिकांना या उपक्रमाबाबत माहिती देण्यात आली.\nझाडांवर होणाऱ्या त्रासाविरोधात जागरूक राहण्याचे अवाहन करण्यात आले. थेरगाव सोशल फाउंडेशनच्या वतीने निलेश पिंगळे, अनिकेत प्रभु, राहुल सरवदे, सुशांत पांडे, अनिल घोडेक, मनोज वंजारी, बापू खोसे, मनिषा दणाणे, श्रीकांत धावारे, प्रकाश गायकवाड, अंकुश कूदळे, मयूर कांबळे, रोहीत ढोबळे, अमोल शिंदे, राहुल जाधव, अभिजीत खानविलकर, योगेश ननावरे, सचिन पानढवळे आदी या उपक्रमात सहभागी झाले होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या\nNext articleजान्हवीच्या मागे लागला एक रोड रोमिओ\nमासुळकर कॉलनीतील “आवास’ योजनेला विरोध\nपादचारी पूल, रस्ता दुभाजक उभारावा\n“आषाढघन’ काव्‍यसुमनांच्‍या वर्षावात रसिक चिंब\nVideo : पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत संत तुकाराम महाराज पालखीचे उत्साहात आगमन\nशहरातील वाहतूक मार्गात शुक्रवारी बदल\nपालखीसोबत 225 जणांची सायकलवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/indias-pranab-bardhan-and-shibnath-sarkar-win-gold-in-bridge-419679-2/", "date_download": "2018-11-14T22:06:45Z", "digest": "sha1:RLBCQSDTJANUU4NDUCDJWC6EINA6CBAK", "length": 6869, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आशियाई क्रीडा स्पर्धा : ‘ब्रिज’ क्रीडाप्रकारात भारताला 15 वे सुवर्णपदक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआशियाई क्रीडा स्पर्धा : ‘ब्रिज’ क्रीडाप्रकारात भारताला 15 वे सुवर्णपदक\nजकार्ता – इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 14 व्या दिवशी भारतानं बाॅक्सिंगमध्ये सकाळी एक सुवर्णपदक जिंकल्यानंतर आता ‘ब्रिज’ या क्रीडाप्रकारात सुध्दा भारतानं आणखी एक सुवर्णपदक पटकाविले आहे.\n‘ब्रिज’ या क्रीडाप्रकारात पुरूष दुहेरी गटात प्रणब बर्धन आणि शिबनाथ सरकार यांनी सुवर्णपदक पटकावून भारताच्या सुवर्णपदकांची संख्या 15 वर नेली आहे.\nआशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदकांची एकूण संख्या 67 अशी झाली आहे. यामध्ये 15 सुवर्ण, 23 रौप्य आणि 29 कांस्यपदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत भारत आठव्या स्थानावर पोहचला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभाजपची साथ सोडत नितीश कुमारांचाही स्वबळाचा नारा\nNext articleसाई संस्थानच्या वाहनांवरील शासनाचे नाव काढण्याचा आदेश\nपुणे महापौर श्री 2018 : अवधूत निगडे, नितिन म्हात्रे, गणेश आमुर्ले यांना विजेतेपद\nनायर इगल्स्‌, राठोड रॉयल्स्‌ संघांनी उद्घाटनाचा दिवस गाजवला\nअर्णव पापरकर, राघव अमीन, केयूर म्हेत्रे, उर्वी काटे यांची आगेकूच\n‘महिला विश्‍वचषका’त पेनल्टी धावांचीच जास्त चर्चा\nएकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत विराट, बुमराह अव्वल\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धा 17 नोव्हेंबरपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/demonetization-success-or-failure-is-not-our-concern-says-anil-bokil/", "date_download": "2018-11-14T21:53:49Z", "digest": "sha1:EHFRUVN7FYQEW4IY67WBRHWBKSPBH46E", "length": 7342, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नोटबंदी यशस्वी कि अयशस्वी हा आमचा प्रश्न नाही -अर्थक्रांतीचे जनक अनिल बोकील", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनोटबंदी यशस्वी कि अयशस्वी हा आमचा प्रश्न नाही -अर्थक्रांतीचे जनक अनिल बोकील\nटीम महाराष्ट्र देशा; देशातील प्रश्नावर धोरणात्मक शोध आणि चर्चा हे आमचे काम आहे. मोदी सरकार उद्या पडले तरी त्याचा आणि आमचा काहीच संबंद नाही. तसेच नोटबंदी यशस्वी कि अयशस्वी हा आमचा प्रश्न नसल्याच अर्थक्रांतीचे जनक अनिल बोकील यांनी सांगितल आहे.\nआम्ही एक संस्था असून आमचे काम केवळ दिशा दाखवण्याचे असून आपण केवळ जीपीएसची भूमिका निभावत असल्याचही बोकील म्हणाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी जाहीर केल्यानंतर सर्वप्रथम त्याचे स्वागत अर्थक्रांतीचे जनक अनिल बोकील यांनी केले होते. तसेच नोटबंदी करण्याचा सल्ला बोकील यांनीच दिला असल्याच बोलल जात\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nटीम महाराष्ट्र देशा- विकासात भरारी मारणारा जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर होता. परंतु गेल्या साडेचार वर्षांत हा…\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/food-security-act-benefits-more-than-99-lakh-people-in-maharashtra/", "date_download": "2018-11-14T22:35:56Z", "digest": "sha1:PCI5VJ4N2MV7CI66IBOHWTBWNDVL7CJS", "length": 12389, "nlines": 100, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "महाराष्ट्रातील ९९ लाखांपेक्षा अधिक लोकांना अन्न सुरक्षा कायद्याचा लाभ", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमहाराष्ट्रातील ९९ लाखांपेक्षा अधिक लोकांना अन्न सुरक्षा कायद्याचा लाभ\nनवी दिल्ली : महाराष्ट्रातील ९९ लाखांपेक्षा अधिक लोकांना अन्न सुरक्षा कायद्याचा लाभ मिळणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुररवठा मंत्री आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी आज येथे दिली.\nयेथील विज्ञान भवनात आज केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांच्या अध्यक्षतेत ही बैठक झाली. या बैठकीस केंद्रीय राज्यमंत्री सी. आर. चौधरी, महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट तसेच विविध राज्यांचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक सरंक्षण मंत्री, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nअन्न सुरक्षा कायदा लागू झाल्यामुळे राज्यातील गरजू व्यक्तींना स्वस्त दरातील धान्य पुरविले जात आहे. यासाठी बायोमेट्रीक प्रणाली सुरू करण्यात आलेली असून त्याला आधार कार्ड लिंक करण्यात येत आहेत. यामुळे अनेक बोगस शिधापत्रिकाधारक उघडकीस आलेले आहेत. राज्यात बोगस शिधापत्रिकाधारकांची संख्या जवळपास 10 ते 12 लाख आढळून आली आहे. त्यामुळे योग्य त्या गरजुंना अन्न सुरक्षा कायद्याचा लाभ होणार असून या अंतर्गत राज्यातील ९९ लाख पेक्षा अधिक लोकांना स्वस्त दरातील अन्न पुरविले जाईल, अशी माहिती श्री.बापट यांनी दिली.\nबोगस शिधापत्रिकाधारक उघडकीस आल्यामुळे 3 लाख 80 हजार 400 मेट्रीक टन अन्नधान्य पहिल्या टप्प्यात वाचले, त्यामुळे केंद्र शासनाचा आर्थिक फायदा राज्य सरकारने करून दिलेला आहे. यापुढेही बोगस शिधापत्रिका धारक पकडले जातील. यातून केंद्राचा फायदा हा निश्चित आहे. त्यामुळे केंद्राने या बदल्यात राज्य शासनाच्या काही प्रलंबित योजनांना आर्थिक सहाय्य करावे, यामध्ये, गोदामाचे बांधकाम, शितगृहे बांधणे, परिवहन व्यवस्था सुव्यवस्थीत करणे, जीपीएस प्रणाली विकसीत अशी कामे आहेत. याचा अंतिमत: लाभ केंद्र शासनालाच होईल, असेही श्री.बापट म्हणाले.\nवृद्धाश्रमालाही स्वस्त दरात अन्नधान्य पुरविले जावेत\nअन्न सुरक्षा कायद्याचा लाभ हा दारिद्रय रेषेखालील कुटुंब, अनुसूचित जाती जमातीच्या वसतिगृहांना तसेच मुलींच्या वसतिगृहांना दिला जातो. यासह सामान्य वर्गातील मुलांसाठी असणाऱ्या वसतिगृहांना ५० टक्के सवलत दिली जाते. हा लाभ वाढवून वृद्धाश्रमांनाही देण्यात यावा, अशी सूचना श्री.बापट यांनी आज बैठकीत मांडली, यावर केंद्रीय मंत्री श्री.पासवान यांनी सकारात्मक विचार करण्यात येईल असे सांगितले.\nजीवनावश्यक वस्तू कायदा अधिक कडक करण्यात यावा\nसध्या अंमलात असलेल्या जीवनावश्यक कायद्यातंर्गत सकाळी अटक झालेले आरोपी सायंकाळी सुटतात. अन्नाची चोरी होऊ नये, गरिबांच्या हक्काचे धान्य कोणीही खाऊ नये यासाठी, या कायद्यातील नियमांना अधिक कडक करून तुरूंगातून आरोपी लवकर सुटणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचनाही श्री.बापट यांनी आज बैठकीत मांडल्या.\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nटीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण मराठा समाज आरक्षणासाठी ज्या अहवालाची वाट पाहत आहे. तो अहवाल राज्य मागासवर्गीय आयोग आज…\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/486", "date_download": "2018-11-14T22:04:44Z", "digest": "sha1:QSRA4CFNNQNSJSQRAXNNZVW5FYBKKHVB", "length": 5481, "nlines": 82, "source_domain": "www.maayboli.com", "title": "म्हाडा : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /म्हाडा\nमुंबईत सायन प्रतिक्षा नगर येथे म्हाडाचा रिसेल फ्लॅट घेणे\nमुंबईत सायन प्रतिक्षा नगर येथे ( महाराष्ट्र हौसिंग ॲन्ड एरिया डेव्हलपमेंट अथोरिटी ) रिसेल फ्लॅट विकत घेणे आहे . हे फ्लॅट दलाला मार्फत विक्री होत आहेत . बिल्डिंग बांधून ७-८ वर्ष झाली . म्हाडाच्या संकेतस्थळावर वाचले ५ वर्ष लॉकींग पिरिअड असतो . त्यानंतर मूळ वाटपदार तो विकू शकतो. अधिक माहिती हवी आहे .\nRead more about मुंबईत सायन प्रतिक्षा नगर येथे म्हाडाचा रिसेल फ्लॅट घेणे\nपुनर्विकास - घराचा आणि आपलाही\n पण हा पुनर्विकास माझ्या घराचा नाही. माझी आई ठाण्याच्या वर्तक नगरला ज्या इमारतीमधे रहाते त्या इमारतीच्या पुनर्विकास प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. ती इमारत आता नाहीशी होऊन त्याजागी २२ मजल्यांची टोलेजंग इमारत उभी रहाणार आहे म्हटल्यावर आधी मनात प्रचंड निराशा दाटून आली. निर्जिव भिंतींमधूनसुद्धा जाणवारा मायेचा तो स्पर्श आता अवघी दोन एक वर्षेच सोबत रहाणार होता. पण नंतर आनंदही वाटला की आईला, भावाला रहाण्याकरिता एक नवीन छानसं घर, आहे त्याच जागी, विशेष कष्ट न करता मिळणार आहे.\nRead more about पुनर्विकास - घराचा आणि आपलाही\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://shivaramkarlekar.blogspot.com/2015/11/blog-post_1.html", "date_download": "2018-11-14T21:27:46Z", "digest": "sha1:6ZRSYCKVDOGMIFEPD3AOXOR5VWTEWABJ", "length": 2825, "nlines": 16, "source_domain": "shivaramkarlekar.blogspot.com", "title": "शिवालंकाराचे शब्दशिल्प : गोष्ट फोंड्याच्या किल्ल्याची", "raw_content": "\nआगामी लेखसंग्रह : \"इतिहासाच्या पाऊलखुणा\"\nसंभाजीराजांची फोंड्याची लढाई प्रसिद्ध आहेच ,यात किल्लेदार येसाजी कंक यांचे चिरंजीव कृष्णाजी कंक कमी आले होते, याच किल्ल्याबाबत पुढे उल्लेख मिळतात ते असे-\nकारवारकर इंग्रज ,सुरतेला ६ डिसेंबर १६८३ रोजी लिहितात \"संभाजीने फोंड्याचे कोट मोडून जवळच एक गड बांधला आहे\"\nपुढे एक इटालियन प्रवासी जेमिली कारेरी १६९५ ला फोंड्यात आला होता ,त्याने लिहिले आहे \"विजरई कोंदी द अल्व्हारो याने बारा वर्षामागे फोंड्यावर हल्ला करून थोड्याच वेळामध्ये तेथे मोठे भगदाड पाडले व त्यामुळे संभाजीने फोंड्याचा किल्ला मोडून तेथील दगड मर्दनगड \" किल्ला बांधण्यास वापरले. पुढे इसवी सन १७६३ साली गोव्याचा विजरई कोंदी द येग याने हल्ला करुन तो घेतला व पाडुन टाकला असा उल्लेख Os Portugueses no Oriente ह्या पुस्तकात मिळतो . .\nसंपूर्ण संदर्भ :- पोर्तुगीज मराठे संबध :- पिसुर्लेकर , पान १०३,१७\n@ सदर संकेतस्थळावरील सर्व हक्क राखिव असून कोणत्याही लिखाणाचा परवानगी शिवाय वापर करता येणार नाही. Simple theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/42259?page=8", "date_download": "2018-11-14T22:44:23Z", "digest": "sha1:H5OUQZ24DDUQ25OIZQVP3CUVIWCOBFZV", "length": 37516, "nlines": 272, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मुंबई मुंबई - माहिती, टिप्स, खास जागा, जुने फोटो, आठवणी | Page 9 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मुंबई मुंबई - माहिती, टिप्स, खास जागा, जुने फोटो, आठवणी\nमुंबई मुंबई - माहिती, टिप्स, खास जागा, जुने फोटो, आठवणी\nनिर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.\nकोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.\nमुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.\nपाटील तो जमिनीचा आत्ताचा रेट\nपाटील तो जमिनीचा आत्ताचा रेट आहे. वसईवाल्या भाजीवाल्यांच्या पिढीजात जमिनी आहेत, आत्ताच्या रेटने विकत घेऊन केलेल्या नाहीत.\nअर्थात पण अपॉर्चुनीटी कॉस्ट\nअर्थात पण अपॉर्चुनीटी कॉस्ट नावाची गोष्ट असते ना , त्या जमिन न विकता अजुन शेती करतायत याचेच कौतुक.\nते बहुतेक सगळीकडच्या शेती,\nते बहुतेक सगळीकडच्या शेती, बागायती जमिनीबद्दल म्हणता येईल.\nतोच हिशोब आंबे, काजू सगळ्यांना लावता येईल की.\nसकाळी कधी लेकीला शाळेत\nसकाळी कधी लेकीला शाळेत सोडायला गेले तर मला तुळशीपाईप रोडवर तीन तीन होलसेल बाजार आणि त्यांची सकाळची लगबग बघायला मिळते. कमलामिल्सपासून सुरू होणारा फ्लायओवर उतरला की लगेच उजवीकडे होलसेल मासळीबाजार लागतो. तिथे अनेकानेक ट्रक्स भरभरून बर्फाच्या मोठ्ठ्या ट्रेजमधून मासळी येते. ती उतरवून आतल्या गाळ्यांमध्ये घेऊन जाण्याचं काम सुरू असतं. इतकावेळ बर्फ आणि पाण्यात कामं करून त्या कामगारांची बोटं नक्कीच खराब झाली असणार. तिथे मासळीचा वासही जोरदार असतो.\nत्याच्या शेजारीच अगदी खेटून आहे फुलबाजार. मासळीबाजाराशेजारीच फुलबाजार वसवण्याची विनोदबुद्धी महानगरपालिकेनं दाखवलीये. मात्र फुलबाजाराचा वास नसतो, निदान सुगंध तरी नसतो. कारण मुख्यत्वे झेंडू आणि इतर रंगिबेरंगी बिनवासाची फुलंच मी इथे पाहिलीयेत. गुलाब, रातराणी हवे असतील तर अजूनही दादरच्या ब्रिजखालच्या फुलमार्केटातच जावं लागतं. या ब्रिजखालच्या मार्केटातही सकाळी प्रचंड प्रमाणात आणि प्रचंड विविधतेची फुलं येतात. जाताना घाई असते म्हणून मी येताना लिली किंवा गुलाबाची खरेदी इथे करते. पण जाई-येईपर्यंत लागलेल्या पाऊणएक तासात इथला रस्त्यावर चाललेला होलसेल बाजार जवळजवळ संपुष्टात आलेला असतो. मग केवळ दुकानात फुलं मिळतात नाहीतर आदल्या दिवशीची शिळी फुलं टोपलीत घेऊन बसलेल्या बायकांकडे अतिस्वस्त्यात फुलं मिळतात. दुकानातून घेतलेली फुलं मात्र आठेक दिवस सहज टिकतात.\nतसंच पुढे गेल्यावर, दादरब्रिजवरून खाली उतरल्या उतरल्या डावीकडे लागतो तो भाजीबाजार. इथे भाज्यांच्या जागाही ठरल्या आहेत आणि बरेचदा पाहिल्याने आता मलाही पाठ झाल्या आहेत. सगळ्यात पहिले डावीकडे असतात फ्लॉवर्-कोबीचे गड्डे आणि पिवळी मद्रासी काकडी. नंतर लगेच (टिळकब्रिजच्या खाली), वर दिनेशदांनी उल्लेख केलाय तो मिरची बाजार त्याला लागून. तिथेच कोथिंबीर, लिंबं आणि पुदिना असतो. नंतर काही कांद्या-बटाट्याची दुकानं, टोमॅटोचे विक्रेते. मग एक रस्ता जातो आतमध्ये - तिथे बांधलेली मंडई आहे. पण आजूबाजूला, मंडईबाहेर, रस्त्यावर भाज्याच भाज्या. या रस्त्यानंतर पालेभाज्यांचा विभाग येतो. या ठिकाणी सगळे टेंपो एका ओळीत उभे असतात. मी जाते तोवर भाज्या आणलेले ट्रक्स माल उतरवून गेलेले असतात. आता इथल्या टेंपोंच्यात माल भरण्याची प्रक्रीया सुरू असते. त्यामुळे इथे ट्रॅफिक खोळंबलेला असतो. (त्यामुळे मला इथे बाहेर चांगलंच निरीक्षणही करता येतं).\nलहान, मोठे भाजीविक्रेते भाजी निवडून निवडून पटापट पिशव्यांतून कोंबत असतात, टॅक्सीत भरत असतात, टोपल्या डोक्यावर घेऊन जात असतात. कटिंग चहावाले जोरदार धंदा करत असतात. ही गडबड, लगबग चालू असते. प्रत्येकजण एक ध्येय समोर ठेऊन आजूबाजूचा आणि आजूबाजूच्यांचा विचार न करता धावत असतो.\nया सर्व परिसरात भाज्यांचा प्रचंड कचरा साठलेला असतो. अनेकजण त्या कचर्‍यातून आणि टाकलेल्या भाज्यांतून त्यातल्या त्यात बर्‍या भाज्या निवडण्याचं काम इमानेइतबारे करत असतात.\nमहापालिकेची कचरा गाडीही कधीकधी उभी असते. त्यांचं कचरा उचलण्याचं काम सुरू झालेलं असतं. आता हा इतका कचरा कसा आणि कधी उचलणार या विचारानं मला नेहमी हबकायला होतं. पण दरवेळी परतीच्या वाटेवर परिसर पुन्हा स्वच्छ झालेला दिसतो.\nकितीतरी वेळा पाहिलंय हे दृष्य पण दरवेळी तितक्याच अचंब्यानं मी बघत असते.\nजिप्सीला खास इथे जाऊन इथली लगबग कॅमेरात बंद कर म्हणून सुचवलंय. कधी मनावर घेतोय बघुयात.\nपुर्वी आमच्या घरा समोर विहिर\nपुर्वी आमच्या घरा समोर विहिर होती.>>>>> परळमधे विहीर\nफेरीवाल्याकडुन/दुकानदारांकडुन घेतल्या जाणार्‍या हप्त्यासाठी 'बापट' शब्द प्रचलित होता. जसं मटका लागला की त्याचे जे पैसे मिळत त्यासाठी, ' आज वळण आलय' किंवा ' वळण घेउन येतो' वगैरे वाक्य कानावर पडाची. हे शब्द जसे येतात तसेच विरुनही जातात. फार जुने नाहियेत हे शब्द. ८०-९० मधलेच आहेत.\nमामी- ती दादर ब्रीज च्या पुढे\nमामी- ती दादर ब्रीज च्या पुढे असलेलया मंडईत एके काळी भाज्यांची होलसेल व्हायची , नंतर तो बाजर वाशी APMC ला हालला. पहाटे पहाटे ट्रक लागायचे\nमामे, तुझ्या घराच्या इथल्या\nमामे, तुझ्या घराच्या इथल्या तुळशीपाइपच्या कॉर्नरपासून निघून मग पुढे आधी परळ स्टेशन आणि नंतर करी रोड स्टेशनकडे जाणारा जो सगळा ब्रिज/ रस्ता आहे ना. तो सॉलिड आहे.\nआणि तो अजून एक एस आकाराचा फ्लायओव्हर जो भाऊ दाजी लाडच्या समोर उतरतो (पेजिंग शर्मिला.. आपण गेलो होतो तो कुठला फ्लायओव्हर) तो पण गमतीशीर आहे.\nदादर ब्रिजच्या इथली मंडई\nदादर ब्रिजच्या इथली मंडई म्हणजे ते कामगार कल्याणचं ग्राउंड आहे त्याच्या बाजूची का\nनाही, उत्तरेकडची, काम्गार कल्याण म्हणजे मामीनी जे मासे आणि फुल मंडई लिहलेय तो भाग\nपुढे आधी परळ स्टेशन आणि नंतर\nपुढे आधी परळ स्टेशन आणि नंतर करी रोड >>> आधी लोअर परेल आणि मग एलफिस्टन. करीरोड पलिकडे, मध्यरेल्वेच्या लाईनीवर येतं.\nरेल्वेवरून आठवलं, मध्यरेल्वेवर दादर-माटुंगा ही स्टेशन्स सगळ्यात जवळ आहेत. आणि ठाणा आणि मुलुंड स्टेशनांमध्ये सगळ्यात जास्त अंतर होतं. (त्याहीपेक्षा जास्त अंतर दिवा-डोंबिवलीत आहे. पण तज्ञांच्यामते ती स्टेशनं मुंबईच्या चर्चेत धरायची नाहीयेत. अर्थात मुंबईतील ऑफिसेस तुमच्या व्याख्येतल्या मुंबईबाहेरून येणार्‍या लोकांमुळे चालतात हे कृपया लक्षात ठेवा. असो.) आता ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान नाहूर स्टेशन झाल्यानं कदाचित मुलुंड-नाहूर अंतर सगळ्यात कमी भरत असेल.\n(pradyनं या वरच्या परिच्छेदातली चूक ध्यानात आणून दिली आहे. मुलुंड आणि भांडूप स्टेशन्समध्ये जास्त अंतर होतं (ठाणा-मुलुंड नाही) आणि नाहूर स्टेशनही मुलुंड-भांडुपच्यामध्ये आहे. prady धन्स.)\nभेंडी बाजारातली अत्तर गल्ली\nभेंडी बाजारातली अत्तर गल्ली कुणाला माहीती आहे का\nक्रॉफर्ड मार्केट भागात, मुसाफिर खान्यात पर्फ्युम्स मीळतात ते बहुतेक लो क्वालीटि/ बनावट असतात, अत्तर गल्लीचा काहि अनुभव आहे का कुणाला\n>> मध्यरेल्वेवर दादर-माटुंगा ही स्टेशन्स सगळ्यात जवळ आहेत\nआणि पश्चिम रेल्वेवर ग्रॅन्ट रोड - बॉम्बे सेन्ट्रल.\nमजा येते आहे वाचायला.\nआता डबलडेकर बसेस नाहीतच ना\nमला एक १२३ नंबरचा रूट कौतुकाचा म्हणून आठवतो - राणीच्या रत्नहारावरून जाणारा - दुसर्‍या बाजूला पार नेव्ही नगरपर्यंत. बाकीच्या बसेस 'उपयुक्त' कॅटेगरी.\nशाळेत असताना टीआयएफआरचं नुस्तं ते हिरवंगार लॉन बघून किती इम्प्रेस झाले होते ते अजून आठवतं.\nसीनियर कॉलेजला रूपारेलला अ‍ॅडमिशन घेतल्यावर आईला 'रोज इतक्या लांब ट्रेनने जाणार मुलगी' म्हणून काळजी वाटल्याचं आठवतंय. मी जायचे ग्रॅन्ट रोडहून.\nनाना चौकातलं महादेवाचं देऊळ हा एक भर गर्दीतला अत्यंत शांत 'स्पॉट' आम्हा मैत्रिणींचा फार आवडता. तसंच गावदेवीचं देऊळ. तिथे पूर्वी तलाव होता म्हणे. मी कायम गेले की इमॅजिन करून बघते तो\nतसाच चर्नीरोडचा तो पायपूल मला अजूनही आवडतो चालायला - सीफेसला समांतर जातो तो.\nबॉम्बे सेंट्रल-ग्रांट रोड मधे\nबॉम्बे सेंट्रल-ग्रांट रोड मधे पण खुप कमी अंतर आहे.\nहो तो एस ब्रीज. राणी बागेसमोर\nहो तो एस ब्रीज. राणी बागेसमोर येऊन संपतो. कसला सॉलिड आहे. भायखळा, सातरस्ता वगैरे भाग जबरदस्त आहे. भायखळ्याचं पॅलेस टॉकिज मुंबईच्या अगदी जुन्या वन स्क्रीन पैकी जी मोजकी शिल्लक आहेत त्यातलं एक. सातवळेकरांच्या एका पेंटींगमधे अचानक हा भाग ओळखायला आला आणि मस्त वाटलं. गेले दीड वर्ष भाऊ दाजी लाड म्यूझियममधे जाण्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच हा भाग इतक्या जवळून न्याहाळला. फार फार पूर्वी सात रस्त्यावर शाहिर अमरशेखांच्या जुन्या घराजवळ त्यांच्या मुलीने म्हणजे प्रेरणा बर्वेनी मला नेले होते. तिथे नामदेव ढसाळ आणि मल्लिका अमरशेखांचं घर होतं. आता नाही.\nया दिवसात लालबागच्या फ्लायओव्हर ब्रीजवरुन भायखळ्याला जाणे हा एक आनंददायी प्रवास असतो. केव्हढी फुलझाडं दिसतात बहरलेली दोन्ही बाजूंना. टबुबिया, जॅकरान्डा, गुलमोहोर, अमलताश, शाल्मली.. काही पूर्ण बहरात, काही कळ्यांनी लगडलेले. पार्ले ते भायखळा टॅक्सीप्रवासाला द्यायला लागलेले पैसे पूर्ण वसूल होतात.\nअगं ते नाही. मी रस्ता\nलोअर परेल स्टेशनातून इस्टला बाहेर पडलं की समोरच्या रस्त्याला करी रोड स्टेशन आहे ना.\nतुझ्या इथल्या तु पा च्या कॉर्नरपासून करी रोड स्टेशनपर्यंत अशी पायपीट बरीच केलीये रिसेंटली.\nपुढची स्टेशनं घ्यायची झाली तर\nपुढची स्टेशनं घ्यायची झाली तर अंबरनाथच्या पुढे कर्जत पर्यंत्च्या स्टेशन्स मधे खुपच जास्त अंतरं आहेत. तसच कसारा लाईन वर तर त्याहीपेक्षा जास्त लांब आहेत स्टेशनस. असो. मी जाणकार नाही.\nपाटिल. अत्तर गल्लीचं मला\nपाटिल. अत्तर गल्लीचं मला प्रचंड आकर्षण आहे. खूप वर्षांपासून एक फिचर करायचं मनात आहे त्यावर. तिथले अत्तराचे बुधले, निळ्या काचेच्या फिरकीच्या अत्तराच्या बाटल्या आणि कनौजी अत्तराचा दरवळ.. अहाहा जाम माजोरडे आहेत पण ते अत्तरवाले मियां. माहितीकरता ओठ उघडतील तर शपथ.\nरस्ताच तो. सर्पाकृती, मधे गोल\nरस्ताच तो. सर्पाकृती, मधे गोल विहिर आहे तोच ना\nलोअर परेल स्टेशनातून इस्टला\nलोअर परेल स्टेशनातून इस्टला बाहेर पडलं की समोरच्या रस्त्याला करी रोड स्टेशन आहे ना.\nव्हिटीला जे जे फ्लायओवरवरून प्रवास सुरू केला की भायखळ्याच्या आधी अचानक दोन रस्ते फुटतात. एक जातो भायखळा पूर्वेला आणि एक भायखळा फायरब्रिगेड डावीकडे टाकून दगडी चाळीकडे. भायखळा फायरब्रिगेड डावीकडे तर उजवीकडे खडा पारशी दिसतो. (तो तिथून हलवण्याचं घाटत होतं. हलवला की नाही पाहिला पाहिजे.) अतिशय सुरेख नक्षीकाम केलेला लोखंडी खांब आणि त्यावर एक पारशीबावा उभा. या खांबावर मनगटापर्यंतच असलेले तळहात आहेत. ते का कोण जाणे एकदम क्रीपी वाटतं ते पाहून.\nयाच परिसरात कोपर्‍यावर 'कुप्रसिध्द' दगडी चाळ आहे. डावीकडचा रस्ता पुढे सातरस्ता जंक्शनला जातो तर उजवीकडचा भायखळा स्टेशनवरून करीरोड स्टेशनकडे. मी अनेकवेळा चाळींवरची नावं वाचून दगडी चाळ शोधायचा प्रयत्न केला पण काही दिसली नाही. मग एकदा अचानक कोपर्‍यावरच्या चाळीवरची 'स्टोन बिल्डिंग' अशी देवनागरीतली अक्षरं दिसली आणि ट्युब पेटली. एक साधारण चाळींसारखी दिसणारी चाळ, काय प्रसिध्द झाली\n>> अत्तर गल्लीचं मला प्रचंड\n>> अत्तर गल्लीचं मला प्रचंड आकर्षण आहे\nमला तसंच दादरच्या फूल मंडईचं आहे. माझा लेक तिथे मोगरा वगैरे वजनावर विकताना बघून जो काही हरखून गेला होता\nती गर्दी, तो रबरबाट सगळं विसरायलाच होतं तिथली फुलं पाहिली की\nसीझनला बकुळ आणि सुरंगीचे वळेसर तिथे मिळतात\nअगदी अगदी. एकदा मी तिथे\nअगदी अगदी. एकदा मी तिथे कृष्णकमळांचा हार पाह्यला होता.\nमला तसंच दादरच्या फूल मंडईचं\nमला तसंच दादरच्या फूल मंडईचं आहे. >> गणपतीत घरच्या गणपतीच्या सजावटीकरता त्या दिवशी मी भल्या पहाटे दादरच्या मंडईतून भरपूर फुलं (दामदुपटीनं पैसे मोजून) घेऊन जात असे.\nइथे कमळंही मिळतात - निळी, गुलाबी, पांढरी.\nरानडेरोडच्या दादरस्टेशन साईडच्या कोपर्‍यावर सोनचाफा, दवणा, मरवा, पाचू असतो. मोगरा-मदनबाणाचे गजरे असतात. कधी सुरंगीचेही गजरे असतात. क्वचित कवठीचाफाही बघायला मिळतो. नवरात्रीत शेवंतीच्या वेण्याही असतात.\nअसंच एक फुलांचं देखणं स्थान म्हणजे माटुंगा पश्चिम. तिथे फुलं फारशी नसतात विकायला. पण हारांचे इतके विविध नमुने असतात ना आणि किती मोठे मोठे, खास दाक्षिणात्य दिसणारे हार. आता त्या बाजूला गेले की या हारांचे फोटो काढून इथे टाकेन. मज्जा येते ते हार पाहताना.\nहो मामी. ते विणलेले दक्षिणी\nहो मामी. ते विणलेले दक्षिणी हार एक अजब प्रकार आहे. काय देखणा दिसतो.\nअगदी अगदी, शर्मिला. त्या\nअगदी अगदी, शर्मिला. त्या हारांत गुलाबांच्या पाकळ्या पाकळ्या सुट्या करून आणि गुंडाळून गुंफलेल्या असतात. या गुंडाळलेल्या पाकळ्यांमुळे एक प्रकारचं शेडिंग दिसतं त्या हारांच्यात. काय कौशल्यानं बनवलेले असतात ते.\nतसेच सुंदर मोगर्‍याच्या कळ्या\nतसेच सुंदर मोगर्‍याच्या कळ्या गुंफून केलेले गजरे दिसतात. भरगच्च सुईदोर्‍याने ओवून केलेला गजरा तसा कधीच दिसत नाही.\nसुगंधी फुलांचे गजरे मलातरी मुंबईबाहेर कुठे मिळालेले नाहीत. कोल्हापुरात आणि पुण्यात कागडा + अबोली असले विरळ आणि हातावर मोजून दिलेले 'गजरे के नामपे धब्बे' बघितलेत सहसा.\nगजरे के नामपे धब्बे\nगजरे के नामपे धब्बे\nहातावर मोजून दिलेले 'गजरे के\nहातावर मोजून दिलेले 'गजरे के नामपे धब्बे' बघितलेत सहसा. >>> स्वाती, आम्ही त्यांनाही मद्रासी गजरे म्हणायचो.\nमुंबईतले गजरे, हार हे अतिचशय\nमुंबईतले गजरे, हार हे अतिचशय सुंदर आणि कलाकुसरीचे, रंगसंगतीचे सुरेख नमुने असलेलं प्रकरण आहे. मी प्रेमात आहे अश्या हार/ गजर्‍यांच्या. अगदी तुळजाभवानी झेंडूपासून ते हिरव्या - पिवळ्या दवण्याच्या तुर्‍यांपर्यंत, गुलाबाच्या पाकळ्या, अबोली, कण्हेरीची गुलाबी फुले काय काय गुंफून ते गजरे रंगीबेरंगी करतात - इतके देखणे गुंफतात की बस्स सुरंगीची वेणी, चाफ्याचा हार, तुळशीचे सुंदर हार, बकुळीचे - अबोलीचे गजरे, वेण्या, गुलाबाचे सुरेख हार यांसाठी भल्या सकाळी माटुंग्याच्या फूल बाजारातून चक्कर मस्ट\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?m=20180507", "date_download": "2018-11-14T21:59:00Z", "digest": "sha1:CY4PWCAOD5QU2XQXU34HZH3CYORS2E4S", "length": 7879, "nlines": 61, "source_domain": "rajtantra.com", "title": "7 | May | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\n26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर संविधान सप्ताह\nबंदुकीतून चुकून सुटलेल्या गोळीने घेतला भावोजीचा बळी\nपालघर जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षेत ऐश्‍वर्य पाठे, मानस पाटील, हर्षदेव वाघमारे यशस्वी\nComments Off on पालघर जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षेत ऐश्‍वर्य पाठे, मानस पाटील, हर्षदेव वाघमारे यशस्वी\nराजतंत्र न्यु नेटवर्क पालघर, दि. ०७ : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांमध्ये येणार्‍या पेपर पॅटर्नची ओळख व्हावी तसेच स्पर्धात्मक जगाची ओळख होऊन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी पूर्वतयारी व्हावी या हेतूने पालघर जिल्ह्यातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेत त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी घेण्यात आलेल्या पालघर जिल्हा प्रज्ञा शोध परीक्षेत इयत्ता दहावीत ऐश्‍वर्य संजय पाठे, इयत्ता नववी मानस ...\tRead More »\nडहाणू : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nComments Off on डहाणू : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nराजतंत्र न्यु नेटवर्क डहाणू, दि. ०७ : १७ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या तरुणाविरोधात कसा पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कासा येथील विठ्ठलनगर येथे राहणारी पीडित मुलगी भाजीपाला विकून आपला उदरनिर्वाह करते. काही महिन्यांपूर्वीच तिची आरोपी तरुणासोबत ओळख झाली. पुढे ...\tRead More »\nशालेय जीवनापासून माझे डहाणूशी साहित्यिक ऋणानुबंध – मधु मंगेश कर्णिक\nComments Off on शालेय जीवनापासून माझे डहाणूशी साहित्यिक ऋणानुबंध – मधु मंगेश कर्णिक\nप्रतिनिधी डहाणू, दि. ०७ : शालेय जीवनात कविता लिहायला सुरुवात केल्यावर साठ वर्षापुरवी डहाणूतील साहित्य प्रेमी वीरेंद्र अढीया संपादित कुमार मासिकात माझ्या कविता छापून येत असत म्हणूनच माझे डहाणूशी साहित्यिक ऋणानुबंध असल्याचे प्रतिपादन पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी केले ५ मे रोजी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या, डहाणू शाखेतर्फे आयोजित डहाणू साहित्य जागर या ...\tRead More »\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nजगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या युवकाला महिला शक्तीने दिले बळ\nविद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शासनाशी जोडले जाण्यासाठी लोकराज्यचे वाचन करावे – संजीव जोशी\nजिल्ह्यातील चार शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE.html", "date_download": "2018-11-14T21:47:51Z", "digest": "sha1:KKAVSR7IMVJI2SMXZ3YLRI3ZZNO6XRGQ", "length": 16006, "nlines": 136, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "भावना - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nसामान्यपणे स्त्री व पुरूष आपले दु:ख एकाच पध्दतीने व्यक्त करत नाहीत. मृत्यू , घटस्फोट व आयुष्यातील इतर तोटे अशा कठीण प्रसंगी पुरूष वेगळ्या पध्दतीने दु:ख व्यक्त करतात.\nमर्दानी विरूध्द महिलांचे दु:ख व्यक्त करण्याची पध्दती\nकठीण प्रसंगातील स्त्रीचे वर्तन हे जसे अविशिष्ट मानले जाते, तसे ते प्रत्यक्षात नसते. उलट तेच खरे निकोप मानायला हवे. अशा प्रसंगातील पुरूषांचे वर्तन हे ठराविक मर्दानी पध्दती असते. तो. त्याचे दु:ख खाजगीत व्यक्त करतो. तथापि स्त्रिया मात्र त्यांचे दु:ख कुटुंबियांशी व मैत्रिणीसमोर बोलून, रडून व्यक्त करतात.\nज्यावेळेस स्त्री तिचे दु:ख व्यक्त करते व आपसात वाटू घेऊन भूतकाळाकडे पाहते. त्यावेळी पुरूष मात्र त्यासंबंधात बोलण्याचे वा भावना व्यक्त करण्याचे टाळतात, दु:खी असल्याचे नाकारतात.\nपुरूषांना त्यांचे दु:ख व्यक्त करण्यास वाव दिला तर सुरवातीस ते खूप रागवतात, चीड व्यक्त करतात व नंतर त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात्‌ स्त्रियांच्या बाबतीत ही प्रक्रिया उलट असते. त्या आधी रडतात व नंतर चीड व्यक्त करतात. काही वेळेस राग हा अविशिष्ट असतो. खोलवर दु:खात बुडालेले पुरूष आत्महत्येच्या प्रयात्‍नात यशस्वी होतात, परंतु स्त्रियांचा हा प्रयत्‍न फसतो.\nदुःख व्यक्त करण्याची उपचार पध्दती\nया उपचारपध्दतीतील सर्वात मोठी समस्या म्हणजे स्त्रियांच्या संदर्भात परिणामकारक ठरू शकेल याप्रकारे तिला आकार दिलेला असतो. बोलणे व भावना व्यक्त करणे हे बहुसंख्य पुरूषांच्या बाबतीत अवघड असते. पण दुसर्‍यांची मदत घेणे हे त्यांच्या स्वभावात बसत नाही. एकवेळ मुलं बास्केटबॉल खेळता खेळता बोलतील, पण ते एकमेकांच्या समोर बसून बोलणार नाहीत.\nजेव्हा पुरूष बोलायला लागतात. तेव्हा ते स्त्रियांपेक्षा जास्त राग व्यक्त करण्यास उत्सुक असतात. काहीवेळेस ते दोघांबद्दल जास्त अपराधिक भावना व्यक्त करतात. त्या विशिष्ट परिस्थितीत त्याने आणखी काही करायला हवं होतं. परिस्थितीवर नियंत्रण करण शक्य होतं. हे कल्पना ठरीव पुरूषी पध्दतीची आहे. मात्र स्त्रियांचा असा विश्वास असतो की त्यांच्यासाठी ते शक्य नाही म्हणून मदतीच्या अपेक्षेने त्या अधिक तीव्र स्वरूपात भावना व्यक्त करतात.\nसंस्कारशास्त्र हा दैनंदीन जीवनातील असा भाग आहे, जो लोकांना एका मानसिक अवस्थेतून दुसऱ्या मानसिक अवस्थेत घेऊन जातो. हा नेहमीच पुरूषांच्या सुधारण प्रक्रियातील नाजूक भाग राहीलेला आहे. काहीवेळेस पुरूष त्यांचे दु:ख प्रतिकात्मक कृती म्हणजे खेळांच्या स्पर्धा चालू असताना खेळांसाठी वाहून घेणे किंवा एखाद्याच्या स्मृतीसाठी स्मारक उभारणे.\nदु:ख व्यक्त करताना पुरूषांना संमिश्र संकेत मिळतात, म्हणजे एखादे अपयश वाट्याला आले तर, अरे पुरूषासारखा पुरूष तू असं त्याला म्हटलं जात किंवा प्रौढावस्थेत आल्यानंतर हाच संकेत विरूध्द पध्दतीने मिळतो. याप्रकारे पुरूष ज्यावेळेस दु:ख व्यक्त करत नाही. त्यावेळेस त्याबद्दल त्याच्यावर टीका केली जाते व ज्यावेळेस ते दु:ख व्यक्त करतात त्यावेळेस त्याच्या मर्दपणाचे उदाहरण दिले जाते.\nस्त्री- पुरूषांमधील शारिरिक भेद\nस्त्री पुरूषांमधील शारिरिक भेद समजावून घेतल्यानंतर पुरूषांची दुःख व्यक्त करण्याची पध्दती समजू शकते. १२ व्या वर्षानंतर मानवी भावनाशी संबंधित असलेल्या शिर्खस्थ ग्रंथीत बदल होतो. हा बदल झाल्यानंतर मुले व मुलींच्या भवपातळीत बदल होतो. पुरूषांच्या बाबतीत मेंदुतील भावना व शब्द यांच्यातील संवेदनांच्या टोकाची जोडणी ही मंद गतीची असते. याचा अर्थ पुरूषांना भावना व्यक्त करण्यास अधिक वेळ लागतो. जेव्हा स्त्री व पुरूष दोघांनाही समजून येईल की पुरूषी व स्त्रीसुलभ भावना व्यक्त करण्याच्या बाजू वरील कारणामुळे भिन्न आहे. हे समजून घेतले तर कदाचित ते त्यांच्या जीवनाशी संबंधित दु:ख आपापल्या परीने व्यक्त करण्यास परवानगी देतील.\nस्थूलमानाने आहाराची व्याख्या करायची झाली तर जगण्यासाठी बाहेरून आपण आत ज्या वस्तू घेतो त्याला आहार म्हणतात. आहाराबद्दलच्या शास्त्रीय महितीचा बहुतांशी अभावच आढळतो, पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.com/2018/06/vat-pournimechya-nimittane-marathi-article.html", "date_download": "2018-11-14T22:53:02Z", "digest": "sha1:2AL3U2B56CMQ6LIK6AWHUREBZ7ZXXNSZ", "length": 46437, "nlines": 794, "source_domain": "www.marathimati.com", "title": "वटपौर्णिमेच्या निमित्ताने", "raw_content": "मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\n0 0 संपादक २७ जून, २०१८ संपादन\nवटपौर्णिमेच्या निमित्ताने [Vat Pournimechya Nimittane] - नात्याचा ओलावा आणि निसर्गाचा समतोल राखण्याचे भान देणारा उत्सवरूपी सण म्हणजे वटपौर्णिमा.\nनात्याचा ओलावा आणि निसर्गाचा समतोल राखण्याचे भान\nप्रसिद्ध ज्येष्ठ पौर्णिमेतल्या सत्यवान सावित्रीची कथा आपल्या लहानपणापासून परिचयाची.\nप्रत्येक सण म्हणजे भारतीय गृहिणीचा आनंदाचा झपुर्झा...\nपहाटे सूर्याने डोकावले कि अंगणात सडा रांगोळीची हजेरी, घरातल्या आया बहिणींच्या बांगड्यांच्या मधुर नादाने घरातली बाकीची मंडळी साखरझोपेतून बाहेर येत, सकाळची ती गाणी नव्हे अमृतवाणी याचं वर्णन तरी काय करावे जणू ‘आनंदाचे डोही आनंद तरंग.’\nआज हि गावाकडेच नाही तर शहरातल्या काही घरातदेखील सणावाराला वाडवडिलांच्या संस्कारामुळे हे सारं टिकलेले आहे.\nभारतीय संस्कृतीतून जन्मलेले हे सण वार म्हणजे निखळ झराच.परंतु काही नवीन विचार प्रवाह यावर माती टाकायचं काम करत आहेत.\nमूळ संस्कृतीवर धूळ साठल्याने श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये सामान्य माणसाची थोडी गफलत होत आहे. आज पर्यंत आपण सण, संस्कृती, देव, यांवर चिकीत्सक प्रश्नांचा भडीमार अगदी क्वचित करायचो पण या नवीन पिढीला समजून सांगण्यात नाके नऊ येतात.\nसंस्कृती म्हणजे घरावरच कुंपण.\nपण हि सत्व आणि तत्व ऐकण्यास नवीन पिढीचे मन आणि कान मिटलेले आहेत.\nबंधने झुगारून मुक्तपणे वावरण्याकडे आजच्या पिढीचा कल दिसतो आहे. संस्कृतीचं कुंपण असण्याने आपण प्रत्यक्षात मुक्त, स्वैर वावरू शकतो. पाश्चात्यांचे अंधानुकरण करण्यामुळे आपली संस्कृती लुप्त होत चालली आहे. पैशासाठी धावायचे असेल तर पाश्चात्य अनुकरण ठीक आहे, पण सुखी व्हायचे असेल तर भारतीय संस्कृतीला पर्याय नाही.\nसुख या संज्ञेखाली पैसा, आनंद, नाती, समाधान, सर्व काही येते. शिवाय हे सण आपल्या नात्यातला ओलावा पुनरुज्जित करतात, अंतरजालामुळे जग जवळ आले पण मने दुरावली; या “दुरावलेल्या मनांना जोडणारा दुवा म्हणजे हे सणवार...”\nप्रत्येक नात्याची वीण घट्ट करण्यास जणू उभारली असेल सणांची मुहूर्तमेढ. आपण या सणांप्रती श्रद्धा ठेवून चाललो तर जगण्यातला आनंद द्विगुणित होईल. सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत मिळवले असे या पिढीस समजावले अगदीच भाकड कथा वैगेरे वाटेल, पण सावित्रीच्या दांडग्या इच्छाशक्तीची प्रचिती आजच्या युवा पिढीला करून देऊ, वटवृक्षातून उत्सर्जित होणारा ऑक्सिजन पती पत्नीला सदा एकत्र राहण्याची ऊर्जा देवो.\nनोकरदार स्त्रियांना वडाला वेष्टन बांधणं जमेलच असे नाही, पण सणाविषयी आदर, श्रद्धा, नात्यात दोघांचंही समर्पण हवं.\nस्वतंत्र आणि नवीन विचारमतवाद्यांना हे पण अपचनीय वाटले तर जोडीने एखादे वडाचे झाड लावले तर नातं आणि पर्यावरण दोन्ही फुलेल. पुढच्या दहा वीस वर्षात वटपौर्णिमेबद्दल बोलायचे झाले तर आधी ‘वटवृक्ष संवर्धन’ करावे लागेल. मला तर वाटत आपले पूर्वज खूप हुशार होते त्यांनीच वृक्ष लागवड, जतन आणि संवर्धन यासाठी हा सण काढून नात्याचं लेबल चिटकवले असेल. आज आपण सण-उत्सव याबद्दल उदासीन राहिलो तर कालांतराने सारे इतिहासजमा होईल. मग व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचाराची नांदी होईल. तेव्हा लग्न, संस्कार काळाच्या पडद्यामागे विरून जातील. आजची आपली पिढी सणाबाबत काहीशी उदासीन आहे.\nउद्या ‘लग्नाचे बंधन’ नको वाटेल. शिवाय युवा पिढीतले काही मीडिया, टीव्ही, फॅशन, मॉडर्न लाईफ स्टाईल, मुळे आताच बिघडलेत म्हणायला हरकत नाही. वेळीच त्यांना संस्काराची फुंकर घालावयास हवी.\n“काही वर्षांनी मंदिराऐवजी जागोजागी क्लब, थिएटर, बार बघायला मिळू नये म्हणजे मिळवले...”\nनात्याचा ओलावा आणि निसर्गाचा समतोल राखण्याचे भान आपल्या सर्वाना वटपौर्णिमेच्या निमित्ताने यावे एवढेच.\nअक्षरमंच मराठी लेख विशेष हर्षदा जोशी\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nईमेलद्वारे बातमीपत्र$desc=ईमेलद्वारे प्रेरणादायी, मनोरंजक लेखन प्राप्त करण्यासाठी सदस्यता घ्या\nप्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आणि कुणावरही विश्वास न ठेवणे हे खूपच धोकादायक होय.\nखेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी, अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते; कशीही असो ती ‘मराठी’च म्हणून मराठी माणसाला आवडते मराठी भाषा आमुची मा...\nछत्रीवालीच्या छत्रीला आजीच्या मायेचा ओलावा\nपावसाळा आला, की सगळ्यांच्या कपाटात ठेवलेल्या छत्र्या बाहेर येतात. बाजारातही अनेक प्रकारच्या नव्या आणि ट्रेंडी छत्र्या मिळू लागतात. स्टार ...\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सु...\nचलो अयोध्या - व्यंगचित्र\nचलो अयोध्या - व्यंगचित्र\nगुरुपौर्णिमा - गुरु पूजनाचा दिवस - सण-उत्सव\nआषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा हा गुरुपूजनाचा दिवस आपल्या भारतीय संस्कृतीत मध्ये देवदेवता ह्यांना जितके महत्त्व आहे. त्यापेक्षा थोड ...\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सु...\nखेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी, अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते; कशीही असो ती ‘मराठी’च म्हणून मराठी माणसाला आवडते मराठी भाषा आमुची मा...\nनिसर्ग रंगात रंगुया सरगम सुर हे आपण छेडूया निसर्ग रंगात आपण सारे रंगुया पाऊल वाटेच्या दुतर्फा झाडांची ही दाटी मन जाई हा मोहूनी निसर्...\n© 2015 मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअजय दिवटे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,2,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,1,अमन मुंजेकर,1,अमित पडळकर,4,अमित बाविस्कर,4,अमुक-धमुक,1,अमोल सराफ,1,अलका खोले,1,अक्षरमंच,123,आईच्या कविता,9,आकाश भुरसे,6,आज,38,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,1,आतले-बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,1,आनंदाच्या कविता,8,आभिजीत टिळक,2,आरती गांगन,1,आरती शिंदे,5,आरती संग्रह,1,आरोग्य,2,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,5,इसापनीती कथा,43,उदय दुदवडकर,1,उपवासाचे पदार्थ,1,उमेश कुंभार,6,ऑगस्ट,1,कपिल घोलप,3,कपील घोलप,2,करमणूक,31,कर्क मुलांची नावे,1,कार्यक्रम,3,किल्ले,1,किशोर चलाख,1,कुठेतरी-काहीतरी,2,केदार कुबडे,18,कोशिंबीर सलाड रायते,1,गणपतीच्या आरत्या,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,6,गोड पदार्थ,2,घरचा वैद्य,2,जीवनशैली,54,जून,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,2,तिच्या कविता,4,तुकाराम गाथा,1,तेजस्विनी देसाई,1,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,28,दिनविशेष,6,दुःखाच्या कविता,8,दैनिक राशिभविष्य,8,धोंडोपंत मानवतकर,1,निसर्ग कविता,7,नोव्हेंबर,4,न्याहारीचे पदार्थ,1,पंचांग,14,पाककला,8,पावसाच्या कविता,6,पुणे,2,पोस्टर्स,5,प्रतिक्षा जोशी,1,प्रवासाच्या कविता,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,19,प्रेरणादायी कविता,7,फोटो गॅलरी,6,बातम्या,1,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,2,बालकविता,5,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,भाग्यवेध,8,मंदिरे,1,मधल्या वेळचे पदार्थ,1,मधल्या वेळेचे पदार्थ,1,मनाचे श्लोक,12,मराठी कथा,19,मराठी कविता,90,मराठी गझल,1,मराठी गाणी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,10,मराठी टिव्ही,18,मराठी नाटक,1,मराठी भयकथा,19,मराठी लेख,10,मराठी विनोद,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,52,मसाले,2,महाराष्ट्र,18,मांसाहारी पदार्थ,1,माझा बालमित्र,43,मातीतले कोहिनूर,4,मुंबई,1,मुलांची नावे,1,मैत्रीच्या कविता,2,यादव सिंगनजुडे,1,राशिभविष्य,8,राहुल अहिरे,2,रोहित साठे,7,लता मंगेशकर,1,विचारधन,15,विद्या कुडवे,2,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,10,विलास डोईफोडे,1,विवेक जोशी,1,विशेष,125,विज्ञान तंत्रज्ञान,1,वेदांत कोकड,1,व्यंगचित्रे,6,शांततेच्या कविता,1,शाळेच्या कविता,1,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,1,श्रावणातल्या कहाण्या,4,श्रीनिवास खळे,1,संघर्षाच्या कविता,2,संजय पाटील,1,संजय सावंत,1,संत तुकाराम,1,संपादकीय,4,संपादकीय व्यंगचित्रे,5,संस्कृती,11,सचिन पोटे,2,सण-उत्सव,5,सणासुदीचे पदार्थ,2,सनी आडेकर,9,सामाजिक कविता,15,सायली कुलकर्णी,1,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,1,सैरसपाटा,3,स्त्रोत्रे,1,स्वाती खंदारे,10,स्वाती दळवी,1,ह मुलांची नावे,1,हर्षद खंदारे,12,हर्षदा जोशी,3,हेमा चिटगोपकर,2,\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन: वटपौर्णिमेच्या निमित्ताने\nवटपौर्णिमेच्या निमित्ताने [Vat Pournimechya Nimittane] - नात्याचा ओलावा आणि निसर्गाचा समतोल राखण्याचे भान देणारा उत्सवरूपी सण म्हणजे वटपौर्णिमा.\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nसर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह SEARCH सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे STEP 1: Share. STEP 2: Click the link you shared to unlock सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy\nयेथे टाईप करून शोध घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?m=20180508", "date_download": "2018-11-14T21:25:36Z", "digest": "sha1:JLF4UHV4UWUPV25EZSCJT2VMN5EYBIGP", "length": 9221, "nlines": 65, "source_domain": "rajtantra.com", "title": "8 | May | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\n26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर संविधान सप्ताह\nबंदुकीतून चुकून सुटलेल्या गोळीने घेतला भावोजीचा बळी\nअखेर श्रीनिवास वनगांना सेनेची उमेदवारी, आज उमेदवारी अर्ज भरणार\nComments Off on अखेर श्रीनिवास वनगांना सेनेची उमेदवारी, आज उमेदवारी अर्ज भरणार\nवार्ताहर : भारतीय जनता पक्षाचे दिवंडत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश करून भाजपाला धक्का देणारे खा. वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा आज, मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या पाश्ववभूमीवर शिवसेनेत काल, सोमवारी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा बोलावून उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठ्या संख्येने जमा होण्याचे ...\tRead More »\nडहाणू – चारोटी रस्त्यावर अपघातात ४० वर्षीय महिला ठार\nComments Off on डहाणू – चारोटी रस्त्यावर अपघातात ४० वर्षीय महिला ठार\nराजतंत्र न्यु नेटवर्क डहाणू, डी. ०७ : दानू चारोटी रस्त्यावर कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका ४० वर्षीय महिलेचा मृत्य झाला आहे. सुमन धर्मा महाळुंगे असे सदर महिलेचे नाव असून याप्रकरणी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमन महाळुंगे या ५ मे रोजी आपल्या नातवासह दुचाकीवरून रानशेत येथील आश्रमशाळेत त्यांच्या मुलाच्या ऍडमिशन बाबत चौकशी करण्यासाठी गेल्या होत्या. तेथील काम ...\tRead More »\nसोनोपंत दांडेकर महाविद्यालयात कुलगुरू करणार प्राचार्यांना मार्गदर्शन\nComments Off on सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात कुलगुरू करणार प्राचार्यांना मार्गदर्शन\nराजतंत्र न्यु नेटवर्क दि. ०७ : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाने विरार-वसई, मीरा-भाईंदर सह पालघर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील प्राचार्य आणि माहिती तंत्रज्ञान स्मंव्य्क यांची ऑनलाईन मूल्यांकन संबंधीची मार्गदर्शन कार्यशाळा सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात सोमवार दि. १४ मे २०१८ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित केली आहे. मुंबई विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर सदर कार्यशाळेस मार्गदर्शन करणार आहेत. तसेच परीक्षा व ...\tRead More »\nकोमसापच्या केंद्रीय उपाध्यक्षपदी प्रा. अशोक ठाकूर यांची निवड\nComments Off on कोमसापच्या केंद्रीय उपाध्यक्षपदी प्रा. अशोक ठाकूर यांची निवड\nराजतंत्र न्यु नेटवर्क दि. ०७ : सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळाचे सचिव प्रा. अशोक रामचंद्र ठाकूर यांची शनिवारी (५) मे डहाणू येथे संपन्न झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय उपाध्यक्षपदी व पुरस्कार निवड समितीच्या प्रमुख पदी एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबाबत त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. Share on: WhatsApp\tRead More »\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nजगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या युवकाला महिला शक्तीने दिले बळ\nविद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शासनाशी जोडले जाण्यासाठी लोकराज्यचे वाचन करावे – संजीव जोशी\nजिल्ह्यातील चार शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-scattered-rain-prediction-state-temperature-be-rise-6649", "date_download": "2018-11-14T22:37:42Z", "digest": "sha1:VJSESBPRARNSXK2DTTPLISYVV3A52TLO", "length": 16171, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, scattered rain prediction in state, temperature to be rise | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतुरळक पावसाचा अंदाज; तापमान वाढणार\nतुरळक पावसाचा अंदाज; तापमान वाढणार\nसोमवार, 19 मार्च 2018\nपुणे : राज्यात सोमवारी (ता. १९) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तर मंगळवारी (ता. २०) विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. अवकाळीचे ढग दूर होताच राज्याच्या तापमानात वाढ होऊ लागली आहे. दोन दिवसांपूर्वी ३० अंशांच्या खाली आलेले तापमान पुन्हा तिशीपार पोचले आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये भिरा येथे राज्यातील उंच्चांकी ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.\nपुणे : राज्यात सोमवारी (ता. १९) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तर मंगळवारी (ता. २०) विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. अवकाळीचे ढग दूर होताच राज्याच्या तापमानात वाढ होऊ लागली आहे. दोन दिवसांपूर्वी ३० अंशांच्या खाली आलेले तापमान पुन्हा तिशीपार पोचले आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये भिरा येथे राज्यातील उंच्चांकी ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.\nदक्षिण कोकण आणि लगतच्या अरबी समुद्रावर समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळून गेली आहे. तर मध्य महाराष्ट्रापासून कोमोरीन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होता. यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात रविवारी दुपारनंतर ढग गोळा झाले होते. सोमवारी (ता. १९) मध्य महाराष्ट्रात, तर मंगळवारी आणि बुधवारी विदर्भात ढगाळ हवामानासह तुरळक पावसाचा अंदाज अाहे. तर कोकणात हवमान कोरडे राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.\nराज्यातील कमाल तापमानात वाढ होत असली तरी, अनेक ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा २ ते ४ तर विदर्भात २ ते ६ अंशांनी कमी असल्याचे दिसून आले आहे. मंगळवारपासून विदर्भ वगळता राज्यात हवामान मुख्यत: कोरडे राहणार असल्याने कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.\nरविवारी (ता. १८) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३२.८, नगर ३५.५, जळगाव ३६.८, कोल्हापूर ३२.१, महाबळेश्वर २८.२, मालेगाव ३६.६, नाशिक ३३.६, सातारा ३३.४, सोलापूर ३५.२, मुंबई ३१.७, अलिबाग ३१.६, डहाणू ३१.४, भिरा ३९.२, औरंगाबाद ३३.६, परभणी ३३.३, नांदेड ३७.०, अकोला ३६.६, अमरावती ३५.४, बुलडाणा ३४.५, ब्रह्मपुरी ३१.७, चंद्रपूर ३३.४, गोंदिया ३६.६, नागपूर ३५.१, वर्धा ३५.०, यवतमाळ ३३.०.\nपुणे महाराष्ट्र विदर्भ हवामान कोकण अरबी समुद्र समुद्र कमाल तापमान नगर जळगाव कोल्हापूर महाबळेश्वर मालेगाव नाशिक सोलापूर मुंबई अलिबाग औरंगाबाद परभणी नांदेड अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर यवतमाळ\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nदुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...\n‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...\nपरभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...\nसीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...\nब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...\nगोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...\nशेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...\nराज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...\nसंत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...\nफॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...\nचिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...\nउच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...\nआर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...\nखानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...\nजिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...\nराज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...\nदावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...\nसत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...\nदुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...\nसेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoyog-news/samarth-ramdas-philosophy-365-1606258/", "date_download": "2018-11-14T22:13:03Z", "digest": "sha1:DNLITNGLKH46GD4XWVBNCEODQMYYT2GE", "length": 15765, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Samarth ramdas philosophy | ५०४. अतिगूढ.. पण सोपे! | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\n५०४. अतिगूढ.. पण सोपे\n५०४. अतिगूढ.. पण सोपे\nत्या सद्गुरूचं आपल्या जीवनात दर्शन झालं की देहबुद्धी उरत नाही.\nदेह सोडल्यावर सद्गुरू कुठे राहातो आणि तो पुन्हा अवतार घेतो काय या प्रश्नावर समर्थ सांगतात, ‘‘वसे हृदईं देव तो जाण ऐसा या प्रश्नावर समर्थ सांगतात, ‘‘वसे हृदईं देव तो जाण ऐसा नभाचेपरी व्यापकू जाण तैसा नभाचेपरी व्यापकू जाण तैसा सदा संचला येत ना जात कांहीं सदा संचला येत ना जात कांहीं तयावीण कोठें रिता ठाव नाहीं तयावीण कोठें रिता ठाव नाहीं १९५’’ हे जे परम सद्गुरू तत्त्व आहे ते नभासारखं व्यापक आहे.आकाश कधी येत वा जात नाही, ते सदोदित आहेच. त्याच्याशिवाय कुठे रिकामी जागाच नाही या अवकाशातल्या प्रत्येक अणू-रेणूत हाच राघव भरून आहे. त्याचा शोध घेण्यासाठी जे जे निघाले ते त्याला पाहता पाहता तेच झाले या अवकाशातल्या प्रत्येक अणू-रेणूत हाच राघव भरून आहे. त्याचा शोध घेण्यासाठी जे जे निघाले ते त्याला पाहता पाहता तेच झाले जेव्हा संकुचित गोष्टींत मन अडकून पडतं तेव्हा ते मनही संकुचितच होऊन जातं. जेव्हा ते व्यापकाच्या ध्यासानं त्या व्यापकालाच प्राप्त करू लागतं तसं तसं ते व्यापकच बनतं. तिथे पाहणारा, ज्याला पाहायचं आहे तो आणि पाहणं; हे सारंच मावळतं जेव्हा संकुचित गोष्टींत मन अडकून पडतं तेव्हा ते मनही संकुचितच होऊन जातं. जेव्हा ते व्यापकाच्या ध्यासानं त्या व्यापकालाच प्राप्त करू लागतं तसं तसं ते व्यापकच बनतं. तिथे पाहणारा, ज्याला पाहायचं आहे तो आणि पाहणं; हे सारंच मावळतं (नभीं वावरे जो अणूरेणु कांहीं (नभीं वावरे जो अणूरेणु कांहीं रिता ठाव या राघवेवीण नाहीं रिता ठाव या राघवेवीण नाहीं तया पाहतां पाहतां तेंचि जालें तया पाहतां पाहतां तेंचि जालें तेथें लक्ष आलक्ष सर्वे बुडालें तेथें लक्ष आलक्ष सर्वे बुडालें १९६). या व्यापक, परम तत्त्वाशी एकरस, एकरूप अशा सद्गुरूचं चिंतन करीत गेलं की भ्रम, मोह, आसक्ती यानं दृढ झालेल्या भवरोगाचं मूळच तुटून जातं. त्या सद्गुरूचं आपल्या जीवनात दर्शन झालं की देहबुद्धी उरत नाही. मग त्या सद्गुरूप्रेमाचा जो उमाळा येतो तो अंत:करणात मावत नाही (नभासारिखें रूप या राघवाचें (नभासारिखें रूप या राघवाचें मनीं चिंतितां मूळ तूटे भवाचें मनीं चिंतितां मूळ तूटे भवाचें तया पाहतां देहबुद्धी उरेना तया पाहतां देहबुद्धी उरेना सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना १९७). आता समर्थ सांगतात की, खरंतर आकाशाचीही उपमा अपुरीच आहे. कारण सृष्टीसभोवताली जे आकाश आहे तेवढंच आपण जाणतो आणि तेच आपल्याला व्यापक वाटतं. पण त्या आकाशापलीकडेही अनादि अनंत असा अवकाश आहे हा रघूनायक जर चराचरातल्या प्रत्येक कणाकणांत आहे, तर मग त्या कणाकणाला तरी वेगळं अस्तित्व कुठून आलं हा रघूनायक जर चराचरातल्या प्रत्येक कणाकणांत आहे, तर मग त्या कणाकणाला तरी वेगळं अस्तित्व कुठून आलं पाण्यानं घडा पूर्ण भरला आहे, असं म्हणताना पाणी आणि घडा या दोन वेगळ्या गोष्टी अभिप्रेत आहेत. पण जर घडाही तोच, पाणीही तोच तर मग कुणी कुणाला व्यापावं पाण्यानं घडा पूर्ण भरला आहे, असं म्हणताना पाणी आणि घडा या दोन वेगळ्या गोष्टी अभिप्रेत आहेत. पण जर घडाही तोच, पाणीही तोच तर मग कुणी कुणाला व्यापावं व्यापक हा शब्दही त्याच्यासाठी तोकडाच आहे व्यापक हा शब्दही त्याच्यासाठी तोकडाच आहे (नभें व्यापिलें सर्व सृष्टीस आहे (नभें व्यापिलें सर्व सृष्टीस आहे रघूनायका उपमा ते न साहे रघूनायका उपमा ते न साहे दुजेवूीण जो तोचि तो हा स्वभावें दुजेवूीण जो तोचि तो हा स्वभावें तया व्यापकू व्यर्थ कैसें म्हणावें तया व्यापकू व्यर्थ कैसें म्हणावें १९८). समर्थ सांगतात, हे साधका हे सद्गुरूस्वरूप अत्यंत आदिम आहे, विस्तीर्ण आहे. ना ते तर्कानं जाणता येत, ना त्याच्याशी संपर्क साधता येत. ते अतिशय गूढ आहे, दृढ आहे, पण तरीही तात्काळ प्राप्त होणारं, सहजसोपंही आहे त्या सद्गुरूच्याच कृपेनं दुसऱ्या कोणत्याही आधाराशिवाय त्याची खूण पटते. (अतीजीर्ण विस्तीर्ण तें रूप आहे त्या सद्गुरूच्याच कृपेनं दुसऱ्या कोणत्याही आधाराशिवाय त्याची खूण पटते. (अतीजीर्ण विस्तीर्ण तें रूप आहे तेथें तर्कसंपर्क तोही न साहे तेथें तर्कसंपर्क तोही न साहे अती गूढ तें दृढ तत्काळ सोपें अती गूढ तें दृढ तत्काळ सोपें दुजेवीण जें खूण स्वामिप्रतापें दुजेवीण जें खूण स्वामिप्रतापें १९९). एकदा सद्गुरूकृपा झाली की मग त्याच्या रूपाचं ज्ञान आकळतं. पण तिथं साक्षी अवस्थाही पूर्ण मावळून जाते. मनाचं उन्मन होतं आणि शब्द कुंठीत होऊन जातात.. शब्देवीण संवादू, अशी लय सुरू होते.. आपला स्वत:शी जसा सहज आंतरिक संवाद सुरू असतो तसा सहज संवाद अंत:करण व्यापून असलेल्या सद्गुरूशी होऊ लागतो. मग जगताना पदोपदी, क्षणोक्षणी तोच सद्गुरू सर्वत्र जाणवू लागतो.. दिसू लागतो. (कळे आकळे रूप तें ज्ञान होतां तेथें आटली सर्वसाक्षी अवस्था तेथें आटली सर्वसाक्षी अवस्था मना उन्मनी शब्द कुंठीत राहे मना उन्मनी शब्द कुंठीत राहे तो गे तोचि तो राम सर्वत्र पाहे तो गे तोचि तो राम सर्वत्र पाहे २००). मग दुसरं काही जाणवतच नाही, मनात द्वैत म्हणून काहीच वसत नाही, अशी भावदशा साधकाची झाली (कदा वोळखीमाजि दूजें दिसेना (कदा वोळखीमाजि दूजें दिसेना मनीं मानसीं द्वैत कांहीं वसेना मनीं मानसीं द्वैत कांहीं वसेना). अशा साधकाला प्रेमभरानं सद्गुरू म्हणतात.. ‘‘बहूतां दिसा आपुली भेट जाली). अशा साधकाला प्रेमभरानं सद्गुरू म्हणतात.. ‘‘बहूतां दिसा आपुली भेट जाली विदेहीपणें सर्व काया निवाली विदेहीपणें सर्व काया निवाली २०१\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nराज ठाकरेंना सचिनकडून 'ही' गोष्ट शिकायला आवडेल\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nचौथीनंतरच्या प्रत्येक प्रगतीपुस्तकावर बाळासाहेबांची सही - राज ठाकरे\nVideo : भर कार्यक्रमात किसिंगच्या त्या प्रकरणाबद्दल काजल म्हणते..\nवकील तरुणीशी शेरेबाजी तरुणांना पडली महागात; तिघांची रवानगी पोलीस कोठडीत\nआईच ठरली वैरीण; दोन मिनिटाच्या रागाने चिमुकल्याचा केला घात\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nहंगामापूर्वीच गोड रसाळ द्राक्षांची आवक\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअंबरनाथमध्ये घर घेऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?m=20180509", "date_download": "2018-11-14T22:05:53Z", "digest": "sha1:LJ3R25GZRKEAAS7CMQLKK3J5UCIYFO7F", "length": 9467, "nlines": 65, "source_domain": "rajtantra.com", "title": "9 | May | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\n26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर संविधान सप्ताह\nबंदुकीतून चुकून सुटलेल्या गोळीने घेतला भावोजीचा बळी\nशक्ती प्रदर्शन भोवले, शिवसेनेच्या कार्यकर्त्याविरोधात गुन्हे\nComments Off on शक्ती प्रदर्शन भोवले, शिवसेनेच्या कार्यकर्त्याविरोधात गुन्हे\nराजतंत्र न्यु नेटवर्क पालघर, दि. ९ : शिवसेनेतर्फे काल, मंगळवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. मात्र हे शक्तिप्रदर्शन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना भोवले असून जिल्ह्याधिकाऱ्यानी लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी फोजदारी ...\tRead More »\nमाकपाकडून किरण गहला व वनसा दुमाडाचं अर्ज दाखल\nComments Off on माकपाकडून किरण गहला व वनसा दुमाडाचं अर्ज दाखल\nराजतंत्र न्यु नेटवर्क पालघर, दि. ०९ : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय मार्कवाडी पक्षाकडून किरण राजा घाला व वनसा सुर्जी दुमडा यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. तसेच या निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या आजच्या सहाव्या दिवशी ३ जणांनी अर्ज घेतले आहेत. तर सहाव्या दिवसाअखेर एकूण २८ जणांनी अर्ज घेतले आहेत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे ...\tRead More »\nकाँग्रेस नेते राजेंद्र गावित यांचा भाजपात प्रवेश\nComments Off on काँग्रेस नेते राजेंद्र गावित यांचा भाजपात प्रवेश\nराजतंत्र न्युज नेटवर्क दि. ०८ : काँग्रेसचे नेते राजेंद्र गावित यांनी आज मुख्यमंत्री देवेंद फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. पालघर पोटनिवडणुकीच्या पाश्ववभूमीवर गावित यांचा पक्षाला रामराम करणं काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. भाजपाची राजकीय खेळी काँग्रेस बरोबरच स्वतःच्या निष्ठावंतांना अडगळीत टाकून वनगा कुटुंबियांना न्याय देण्यासाठी उभी ठाकलेली शिवसेनेलाही काटशह देणारी मानली जात आहे. आदिवासी समाजातील काँग्रेसचा ...\tRead More »\nपालघर पोटनिवडणूक – शिवसेनेकडून श्रीनिवास वनगांचा उमेदवारी अर्ज दाखल\nComments Off on पालघर पोटनिवडणूक – शिवसेनेकडून श्रीनिवास वनगांचा उमेदवारी अर्ज दाखल\nवार्ताहर बोईसर, दि. ०८ :पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत दाखल झालेले श्रीनिवास चिंतामण वनगा यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी भाजपला उत्तर देण्यासाठी शिवसेनेने हजारो शिवसैनिकांचा सहभाग असलेली रॅली काढून पालघर शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी येत्या २८ मे रोजी निवडणूक होत आहे. मात्र भाजपने आपल्याला वाऱ्यावर सोडल्याचा ...\tRead More »\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nजगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या युवकाला महिला शक्तीने दिले बळ\nविद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शासनाशी जोडले जाण्यासाठी लोकराज्यचे वाचन करावे – संजीव जोशी\nजिल्ह्यातील चार शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/tag/ganeshotsav-2018/page/2/", "date_download": "2018-11-14T22:43:15Z", "digest": "sha1:TCQL3TFX2Y3XYUADZUOGWROBHMY33QMO", "length": 8702, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "गणेशोत्सव २०१८ | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nPosts Tagged \"गणेशोत्सव २०१८\"\nअमेयनं दिलेलं आव्हान तुम्ही स्वीकारणार का\nघरगुती गणरायला कोल्हापुरात निरोप...\nचला घेऊयात खेतवाडी, तुळशीवाडी, फोर्ट परिसरातील बाप्पांचे दर्शन...\n‘लालबागचा राजा’ परिसरात चार दिवसात १३५ मोबाइल लंपास...\nGanesh Utsav 2018 : मदतीचा हात, उत्सवाची साथ...\nखडू, पाटी, पुठ्ठय़ापासून गणेशमूर्ती...\nजाणून घ्या दगडूशेठ हलवाई गणपतीची गोष्ट...\nप्रश्न तुमचे उत्तर पंचांगकर्त्यांचे : गणेश आराधनेविषयीच्या शंका करा दूर...\nGanesh Utsav 2018 : बाप्पाच्या साक्षीने सनीने उलगडलं निशासोबतचं...\n…जाणून घ्या गौरी आवाहनाची वेळ आणि परंपरा...\nपुढच्या वर्षी लवकर या… दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप...\nपुण्यात पाणीपुरीच्या पुरीतून साकारला १० फूटी बाप्पा...\nन्यायालयाने परवानगी नाकारल्यानंतरही उदयनराजे ‘डॉल्बी वाजवणारच’...\n‘राधा प्रेम रंगी रंगली’मध्ये बाप्पांचे आगमन; दिला जाणार सामाजिक...\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/meet-muradabad-ssp-ips-j-ravindra-gaur-5951912.html", "date_download": "2018-11-14T21:46:54Z", "digest": "sha1:QP2JOS4N7X4TSFAYYBXHXN3MHAZT3KOM", "length": 9644, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Meet Muradabad SSP IPS J Ravindra Gaur | भेटा मुरादाबादच्या SSP ला, पोलिस स्टेशनमध्ये फिर्यादींना मिळते मोफत कॉफी, बदलली पोलिसांची प्रतिमा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nभेटा मुरादाबादच्या SSP ला, पोलिस स्टेशनमध्ये फिर्यादींना मिळते मोफत कॉफी, बदलली पोलिसांची प्रतिमा\nउत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये पोलिस मित्राच्या रुपात समोर येत आहेत. येथे पोलिस पब्लिक फ्रेंडली वागताना दिसत आहेत.\nमुरादाबाद: उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये पोलिस मित्राच्या रुपात समोर येत आहेत. येथे पोलिस पब्लिक फ्रेंडली वागताना दिसत आहेत. फिर्यादींना चांगली वागणूक दिल्याने पोलिस चर्चेत आले आहेत. यामागे एसएसपी जे. रविंद्र गौड यांचा वाटा आहे. वरिष्ठ पोलिस अधिक्षक (एसएसपी) जे. रवींद्र गौड यांनी पोलिस कर्मचा-यांना स्टेशनमध्ये येणा-या फिर्यादींसोबत शालिनता आणि प्रेमाने वागण्याचे आदेश दिले आहेत. जनपथच्या स्टेशनला अशा पद्धतीने सजवण्यात आले आहे, जेणेकरुन येथे येणा-या तक्रारकर्त्यांना आपल्या घरासारखे वाटावे. सर्व पोलिस कर्मचा-यांना लोकांशी प्रेमाने वागण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे.\nयासाठी एसएसपीने अनेक महत्त्वाचे प्रयत्न केले. त्यांनी फिर्यादींसाठी पोलिस स्टेशनमध्ये गरजेच्या सुविधा पुरवल्या, सोबतच जनपथच्या सर्व पोलिस स्टेशनचे रंगरुप बदलले. कुठलीही अडचण असल्यास तत्काळ पोलिसांची मदत घेण्यासाठी जिल्ह्यातील जनतेला वेळोवेळी अपील केली जात आहे. शिवाय पोलिसांसाठी सेमिनार आयोजित करुन जनतेसोबत शालिनता आणि प्रेमाने वागण्याची त्यांना ताकिद दिली जात आहे. लोकांमध्ये पोलिसांची असलेली प्रतिमा सुधारण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. शिवाय पोलिसांचा सामाजिक कार्यातील सहभाग वाढवण्यावरही भर दिला जात आहे.\nपोलिसांची ही कार्यप्रणाली बघून लोक हैराणदेखील आहेत, पोलिसांमध्ये एवढा बदल कसा झाला असा प्रश्नही त्यांच्या मनात येतोय. या बदलासाठी डीजीपींनी आदेश काढले होते की, पोलिसांनी जनतेविषयी सहानुभूती दाखवावी आणि आपल्या वर्तणुकीतून लोकांमध्ये पोलिसांची एक चांगली प्रतिमा निर्माण करावी.\nएसएसपींनी या बदलाच्या दिशेला नवीन पंख दिले आणि आज जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनचे रुप पालटले आहे. फिर्यादींना मोफत कॉफी आणि वायफायसोबतच लहान मुलांना खेळण्यासाठी खेळण्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.\nपोलिसांच्या कडक वागणुकीमुळे लोक पोलिसांना त्यांच्या अडचणी सांगण्यास घाबरत होते. त्यामुळे लोकांमधील ही भीती दूर करण्यासाठी एसएसपींनी हा उपक्रम राबवला आहे.\nशिक्षिकेची छेड काढणे 2 रोड रोमियोंना पडले महागात, घटनास्थळी पोलिस घेऊन पोहोचला पती, केली धो-धो धुलाई...\nमुस्लिम युवकाच्या स्वप्नात यायचे भगवान श्रीराम...म्हणायचे तु हिंदू आहेस, मग मंदिरात जाउन पूजा-पाठ करुन पूर्ण फैमिलीला बनवले हिंदू, पण फक्त पूजा-पाठ करुन बदलतो का माणसाचा धर्म\nकरवा चौथच्या दिवशीच नवऱ्याची बायकोने केली धुलाई, पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेला असता, पोलिस म्हणाले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-11-14T22:39:58Z", "digest": "sha1:BPSEW7D5KVF62B6KI7N6XYK5XAJAOZDG", "length": 12770, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शाकाहारी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nविकास शिवणे, १४ नोव्हेंबर : गेल्या सहा दिवसांपासून बेळगाव शहराजवळील उपनगरात बिबट्या सदृश्य प्राणी आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. अखेर वन विभागाने यावर पडदा टाकला आहे. तो बिबट्या नसून मोठ्या जातीचे शाकाहारी रानमांजर असल्याचे स्पष्टीकरण वनविभागाने दिल्यामुळे गावकऱ्यांचा जीव भांड्यात पडला. विशेष म्हणजे, खुद्द वनविभागही बिबट्या असल्याचा संशयाने युद्धपातळीवर जेरबंद करण्यासाठी कारवाईला लागले होते गुरुवारी शहरानजीकच्या हिंडाल्को कॉलनीमध्ये सिंडिकेट बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये बिबट्या सदृश्य प्राण्यांचे व्हिडिओ चित्रण मिळाल्यामुळे परिसरातील नागरिकांची एकच घबराट उडाली होती. नागरिक जीव मुठीत घेऊन वावरत होते तर शेतकऱ्यांनी शिवाराकडे पाठ फिरवली होती. वनविभागाला ही तो नेमका कोण आहे याचा अंदाज न आल्याने यंत्रणा युद्ध पातळीवर कार्यरत होती. आज अखेर वनविभाग तो बिबट्या नसून मोठा जातीचा रानमांजर असल्याचं सांगितल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.\nबायकोलाही परदेश दौऱ्यावर नेऊ द्या : विराटची BCCI ला विनंती\nस्पोर्टस Oct 7, 2018\nविराटनं सोडला मांसाहार, शाकाहारी बनण्यामागे हे आहे खरं कारण\nशिवसेनेला मांसाहारी मुद्दा भोवला, मुंबई हाऊसिंग सोसायटी निवडणूक भाजपने जिंकली\nअनुष्का शर्मानं कुठला घेतलाय महत्त्वाचा निर्णय\nBLOG : आषाढी वारी म्हणजे जन्माची शिदोरी\nकेएफसी लवकरच आणणार 'व्हेज चिकन'\nशालेय अभ्यासक्रमात धार्मिक पुस्तकांचा समावेश करा -मनेका गांधी\nबॉलिवूडचा सगळ्यात फिट अभिनेता, नाव आहे 'जय हेमंत'\nमुंबई : कमला मिल कम्पाऊंडमध्ये अग्नितांडव, १४ मृत्युमुखी\nट्विटर आणि फोर्ब्सकडून विरुष्काच्या लग्नाला 'असं'ही गिफ्ट\nपुणे विद्यापीठात बिर्याणी खाऊन 'भीम आर्मी'चा निषेध\nशेलारमामा सुवर्णपदकाच्या 'शाकाहारी' वादावर पुणे विद्यापीठाचा खुलासा\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-marathi-nampur-onion-growers-agitate-today-payment-issue-8009", "date_download": "2018-11-14T22:38:11Z", "digest": "sha1:S53UBFUGWHGSENGE6JKRGMFUAMQCU7UQ", "length": 15052, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture in marathi, Nampur onion growers to agitate from today on payment issue | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनामपूरच्या कांदा उत्पादकांचे आजपासून आंदोलन\nनामपूरच्या कांदा उत्पादकांचे आजपासून आंदोलन\nमंगळवार, 8 मे 2018\nनामपूर, जि. नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्याने थकवलेली ३६ लाख रुपयांची देणी ३ मे रोजी देण्याचे आश्‍वासन पुन्हा एकदा पाळले नाही गेले. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज (मंगळवार)पासून बाजार समितीच्या आवारात गेटबंद आंदोलन आणि बेमुदत उपोषण करण्याचा लेखी इशारा दिला आहे.\nनामपूर, जि. नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्याने थकवलेली ३६ लाख रुपयांची देणी ३ मे रोजी देण्याचे आश्‍वासन पुन्हा एकदा पाळले नाही गेले. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज (मंगळवार)पासून बाजार समितीच्या आवारात गेटबंद आंदोलन आणि बेमुदत उपोषण करण्याचा लेखी इशारा दिला आहे.\nकांदा लिलावानंतर दोन ते तीन महिने पेमेंट अदा झाले नव्हते. याप्रश्‍नी संतप्त शेतकऱ्यांनी १७ एप्रिलला नामपूर बाजार समितीचे सभापती यांच्या दालनात ठाण मांडला होते. सुमारे सव्वाशेहून अधिक शेतकऱ्यांच्या अडकलेल्या सुमारे ३६ लाख रुपयांच्या रकमेसाठी बाजार समिती प्रशासनाने पाठपुरावा सुरू केला. येथील बाजार समितीच्या आवारात सटाणा येथील कांदा व्यापारी अकील शेख यांनी दिलेले चेक जानेवारी महिन्यापासून वटतच नसल्याने शेतकरी संतप्त झाले होते. याबाबत बाजार समिती प्रशासनाकडे शेतकऱ्यांनी तक्रारी आल्यानंतर मार्च महिन्यापासून बाजार समितीमधील शेख याची खरेदी थांबविण्यात आली.\nनवीन आर्थिक वर्षात त्यांच्या परवाना नूतनीकरण रोखण्यात आले. अन्य राज्यामधील व्यापाऱ्यांकडे पैसे अडकल्याने शेतकऱ्यांच्या देणे देण्यास विलंब होत असल्याचे शेख यांनी सांगितले होते, यापूर्वी १७ एप्रिलला सर्व शेतकऱ्यांचे थकीत पैसे अदा करेन, असे लेखी आश्वासन शेख यांनी दिले होते, मात्र पेमेंट दिले नाही, पुन्हा ३ मेची तारीख देण्यात आली. परंतु शेतकऱ्यांना अद्यापही रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गुरुवारी (ता. ३) बाजार समितीच्या आवारात आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर आंदोलनाचा इशारा दिला आहे.\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nसरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...\nसोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...\nगिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...\nमालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...\nपरभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...\n‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...\nसाताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nखोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...\nवाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...\nनगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...\nपुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...\nकेळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...\nबोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...\nनगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2013/06/02/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96/", "date_download": "2018-11-14T21:35:49Z", "digest": "sha1:6FHJ6MDLOEWNHOHELDS6FS2VUD6WHUQO", "length": 37112, "nlines": 350, "source_domain": "kayvatelte.com", "title": "आजच्या लोकसत्ता मधला लेख. | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nआजच्या लोकसत्ता मधला लेख.\nएखाद्याने फ्रॅंकली बोलणं म्हणजे काय त्याने ” काय वाटेल ते” बोलणं, असा होतो का त्याने ” काय वाटेल ते” बोलणं, असा होतो का नुकताच गिरिश कर्नाड चा लोकसत्ता भेटीचा सचित्र वृत्तांत पाहिला आणि मनात आले की हा माणूस इतक्या सहज पणे असे इतकी भडक विधाने कशी काय करू शकतो\nतुम्ही स्वतः फार मोठे विद्वान () आणि विचारवंत () आणि विचारवंत () आहात हे समजता ही गोष्ट जरी मान्य केले तरीही , तुमचे स्वतःचे महत्व वाढवून घेण्यासाठी इतक्या लो लेव्हलला जाऊन सगळ्या जगा विरुद्ध गरळ ओकण्याची / चिखलफेक करण्याची काही गरज नाही असे वाटते. पण लगेच एक गोष्ट लक्षात आली, की जर त्यांनी अशी विधानं केली नसती, तर मी हा लेख लिहायला तरी घेतला असता का) आहात हे समजता ही गोष्ट जरी मान्य केले तरीही , तुमचे स्वतःचे महत्व वाढवून घेण्यासाठी इतक्या लो लेव्हलला जाऊन सगळ्या जगा विरुद्ध गरळ ओकण्याची / चिखलफेक करण्याची काही गरज नाही असे वाटते. पण लगेच एक गोष्ट लक्षात आली, की जर त्यांनी अशी विधानं केली नसती, तर मी हा लेख लिहायला तरी घेतला असता का अर्थात नाही. म्हणजे कसेही करून बातमी मधे रहाण्यासाठी काही तरी कॉंट्रोव्हर्सीयल बोलायचे अशी स्ट्रॅटेजी दिसते यांची.\nअसेही वाटते की फिल्म ऍंड टेलिव्हिजीन संस्थेची खिरापत कॉंग्रेस सरकार कडून पदरी पाडून घेतल्या मुळे कदाचित असेल की कॉम्ग्रेस विरोधकांच्या विरुद्ध (जसे अमिताभ बच्चन – गुजरातचे प्रमोशन केल्याबद्दल, अडवाणी गृहमंत्री झाल्याबद्दल )गळा काढणे आपले कर्तव्य आहे – आणि असे वागणे क्रमप्राप्त आहे असे त्यांना वाटत असावे. म्हणून कदाचित ते तसे काही तरी पब्लिक मधे बोलत असतात.\nविजय तेंडूलकरांच्या नाटकाचे श्रेय हे तेंडूलकरांना नाही तर त्या नाटकांच्या संगीताला आहे असाही शोध गिरीश कर्नाड यांनी लावलेला आहे. गिरीश कर्नाड यांना तेंडूलकरांची नाटके आवडली नाहीत असे ते म्हणतात, त्या बद्दल कोणालाच काही म्हणायचे नाही, पण त्यांच्या नाटकांचे व्यावसायिक श्रेय हे त्यांचे नव्हते असे म्हणण्याचा अधिकार गिरीश कर्नाड यांना नाही. व्यक्ती म्हणून मला तेंडूलकर मला कधी फारसे आवडत नसले तरीही मी हे लिहितोय, कारण विनाकारण तेंडूलकरांचा मृत्युपरांत अपमान करण्याची ह्यांना काहीच गरज नाही. तेंडूलकर हयात असतांना हे कशाला मुग गिळून गप्प बसले होते, आणि त्यांच्या नाटकांचाही का म्हणून अनुवाद केला असेल बरं असाही प्रश्न मनात उभा रहातो.\nलो.स. मधे यांचे एक वाक्य वाचले, ” की चित्रपट हा सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या खालच्या स्तरावरच्या लोकांची रुची जोपासणारे माध्यम आहे, तर कादंबरी हे मध्यमवर्गीयांच्या अभिरुचीशी मिळता जुळता प्रकार आहे”. गिरीश बाबू, एकदा मुंबईच्या मल्टीप्लेक्स मधे जाऊन पहा , किंवा दूर कशाला, तुमच्याच बंगलोरच्या मल्टीप्लेक्स मधे जाऊन पाहिले तरी तुमचे स्वतःचेच वाक्य किती चुकीचे आहे हे तुमच्या लक्षात येईल, कारण झाडून सगळे उच्चवर्गीय लोकं तुम्हाला तिकडे ३००-४०० रू.ची तिकिटे काढून आलेले दिसतील\nनायपॉल यांना नोबल पारितोषिक मिळाले ते केवळ त्यांनी मुस्लिमांच्या विरुद्ध लिखाण केले म्हणून असे विचार त्यांनी व्यक्त केलेले आहेत. एखाद्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सन्मानाला पण ह्या गूहस्थाने ग्रहण लावण्याचे महत्कार्य केलेले आहे.अगदी असेच काहीसे पण निगेटीव्ह उद्गार याने रविन्द्रनाथ टागोरांच्या बद्दल पण काढलेले आहेत. याचे असेही म्हणणे आहे की रविन्द्रनाथ टागोर हे रंगभूमीवर उभे राहू शकले नाही, आणि सत्तरच्या काळात जे नाटक यशस्वी झाले ते पण त्या नाटकाच्या संगीतामुळे- नाटकाच्य़ा संहिते मुळे नाही. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा निघतो , की रविन्द्रनाथ टागोर आणि नायपॉल यांना नोबल पारितोषिक देणे हे चूक आहे . मला वाटतं की गिरीश कर्नाड यांच्या मते केवळ ते एकटेच नोबल प्राइझ साठी योग्य उमेदवार आहेत. 🙂 असो , जर तुम्हाला मिळाले तर आम्ही निश्चितच तुमचे कौतूक करू.\nवैचारिक भूमिकांवर ठाम रहाणे महत्त्वाचे असे कर्नाड म्हणतात. नेमके या विरुद्ध महात्मा गांधींचे विचार होते. महात्मा गांधींना एकदा विचारण्यात आले, आज तुम्ही जे बोलताय त्याच्या अगदी विरुद्ध तुम्ही पाच वर्षापूर्वी बोलला होतात, तेंव्हा तुमच्या कुठल्या वक्तव्यावर विश्वास ठेवायचा यावर महात्मा गांधींचे उत्तर होते, मी आज जे बोलतोय त्यावर , कारण आजचे विचार हे अनुभवाने मजबूत झालेले आहेत.\n) माणसाबद्दल जास्त काय लिहावे, तो लोकसत्ता मधला लेख वाचला आणि त्यावरचे माझे मत लिहावेसे वाटले म्हणून हे पोस्ट. एका ज्ञानपीठ विजेत्या पद्मभूषण गिरीश कर्नाड यांचे विचार वाचून खरंच वाईट वाटले, पण लगेच लक्षात आले, की लाभाचे पद पदरी पाडून घ्यायचे असेल तर असेच विचार उपयोगी पडतात. 🙂\n26 Responses to आजच्या लोकसत्ता मधला लेख.\nबेजाबदार , सवंग ,उथळ विधाने मी सुद्धा करू शकतो\nदुर्दैवाने मी प्रसिद्ध नसल्याने अश्या विधानांना पुरेशी प्रसिद्धी मिळणार नाही ह्याची खात्री असल्याने सामान्य माणसासारखी सामान्य म्हणजे सेन्सिबल विधाने करतो.\nअगदी बरोबर.. म्हणूनच मी पण सांभाळून लेख लिहिलाय, अजिबात जास्त पर्सनल न होऊ देता 🙂\nआपल्याकडे व्यक्तिपूजेला इतकं महत्त्व दिलं जातं, की एखाद्या व्यक्तीला आपण महान ठरवल्यानंतर त्याच्याबद्दल कोणताही नकारात्मक विचार खपवून घेतला जात नाही- तो कितीही योग्य असला, तरी. त्या व्यक्तीच्या बाबतीत काहीच वाईट असू शकत नाही अशीच सर्वाची धारणा असते. गिरीश कर्नाड……\nगिरीश कर्नाड याचं हे मत मात्र शंभर टक्के बरोबर आहे .\nह्या वाक्याला आक्षेप नाही. पण एखादी व्यकतीला नोबल प्राइझ मिळाल्यावर त्या व्यक्ती विरुद्ध अशी विधाने करण्याची खरंच गरज आहे का\nनकारात्मक विचार एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या लेखा विरुद्ध असू शकतात. पण एखाद्या व्यक्ती ने मुस्लीम विरोधी लिखाण केले म्हणून त्याला नोबल प्राइझ दिले असे म्हणणे मूर्खपणाचे लक्षण आहे असे मला वाटते.\nविचारांचे खंडन विचारांनी करा.प्रस्थापितांविरुद्ध बिनबुडाच्या अरोपांनी/ वक्तव्यांनी करण्यचा गिरीश कर्नाडांचा प्रयत्न निश्चितच अयोग्य आहे असे मी म्हणेन.\nतुमची पोस्ट आवडली आणि पटली. बरेच प्रसिद्ध कर्तबगार लोक आयुष्याच्या उत्तरार्धात असे अचानक राळ उडवणे किंवा ज्या त्या इतर व्यक्तीचे प्रतिमाभंजन असे का करतात \nनाना पाटेकर , तेंडुलकर : , आणखीही उदाहरणे आहेत.\nतेंडुलकरानी राळ नाही उडवली पण अनेकदा उगीच स्फोटक विधाने अन नंतर गोंधळ सारवासारवी केलीच.\nहाच प्रश्न पडलाय मला पण . लाभाच्या पदाचा मोह असेल का ह्याचे कारण\n<<>> मुळात असे प्रश्न विचारले जाताना ती व्यक्ती तितक्या योग्यतेची आहे का हे कितपत विचारात घेतले जाते घाशीरामचं संगीत आव्हानात्मक होतं हे सांगण्याच्या नादात हे भडक वक्तव्य झालं असं वाटलं वाचून.\nतसे असू नये. पब्लिक फोरम वर बोलतांना स्वतः काय बोलतोय यावर निश्चितच नियंत्रण असायला हवे.\nतेंडूलकरांचीनाटकं आवडली नाहीत, तर ठिक आहे, पण मग त्यांचे भाषांतर का केलेत हो तुम्ही\nअमिताभ बच्चन युपीचा पण ब्रॅड अम्बेसेडर होताच, त्याबद्दल काही का बोलले नाहीत कर्नाड गुजरात टुरीझम प्रमोट करण्याच्या अमिताभच्या बद्दल बोलणे पण संयुक्तिक नव्हते.\nलोकसत्ता मधील राम जगताप आणि रसिका मुळ्ये यांच्या लेखातील एक गोष्ट मला उमगली नाही, ती अशी कि “वैचारीक भूमिकेवर ठाम रहाणे महत्वाचे.” ही कर्नाडांची भूमिका असतांना तेंडूलकर त्यांच्या स्वत:च्या वैचारिक भूमिकेशी एकनिष्ठ राहून आपल्या नाटकांतून ती भूमिका संपुर्णपणे प्रेक्षका पर्यंत पोचवतात, ते मात्र त्यांना आवडत नाही. ते म्हणे “प्रेक्षकांच्या कल्पनाशक्तीला वावच न ठेवता सगळंच्या सगळं कथानक स्टेजवरच मांडायचं.”\nदुसरी गंमत म्हणजे “सलीम जावेद यांच्या संवादाचा (अमिताब) यांच्या करिअर मध्ये फारमोठा वाटा आहे म्हणून त्यांनी (सलीम जावेद) यांच्या (धार्मिक, वैचारिक श्रद्धांशी) एकनिष्ठ राहून भारतीय लोकशाही मध्ये राहूनही त्यांनी स्वत:च्या श्रद्धाना, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विचाराना तिलांजली द्यायला हवी होती असे कर्नाडांना म्हणायचे होते का असा प्रश्न मनात आल्या शिवाय रहात नाही.\nब्लॉग वर स्वागत. तो एक लेख वाचल्यावर असंच काही तरी मनात आलं होतं. असं काही तरी विचित्र ऐकलं /वाचलं की मोठी माणसं नजरे मध्ये उगाच छोटी होतात.\nतसे नाही. हा माणूस विद्वान आहे. याने कन्नड मधे बरेच साहित्य निर्मितीचे काम केलेले आहे . एक चांगला सिनेमा डायरेक्टर प्रोड्युसर म्हणून प्रसिद्ध आहे कर्नाटकात. तसेच ज्ञानपीठ आणि राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. इतकं असुनही असे विचित्र का बोलावे हेच समजत नव्हते.\nराखी सावंत.. अगदी बरोबर उपमा आहे 🙂 क्रिएट कॉंट्रोव्हर्सी , ऍंड एंजॉय द पब्लिसीटी.. 🙂\nही कानडी लोक हल्ली मराठी मिडिया मध्ये येउन मराठी लेखक / कलाकार यांच्या बद्दल काहीही बोलतात आणि आपली मराठी माध्यमे ते छापून आणतात. याचे वाईट वाटते. इथे मला कर्नाटक आणि महाराष्ट्र हा वाद सुरु करायचा नहिये. परंतु असे जे तोंडाळ आणि सो कॉल्ड प्रथितयश लोक आपली मते मांडतात तेव्हा खरच प्रश्न पडतो कि ह्या लोकांची आपण का तरफदारी करतो. माझ्या मते तुमचा हा लेख फारच topical असला तरी छान आहे. मी कालच श्री कर्नाड यांची मुलाखत / विचार वाचले लोकसत्ता मध्ये तेव्हा मलापण असेच वाटले होते. खूप छान आणि मार्मिक लेख लिहिलात.\nबेजबाबदारीतून जबाबदारीकोषातून मुक्तता says:\nआपणही तीच चूक करू नये… अशी थोरामोठ्याची विधाने प्रसिद्ध झाली की.., चुकीचे रिपोर्टिंग पासून, धुरळा खाली बैसला… पर्यंतचा कालावधीत शक्यतो शांतता राखावी, चूककर्त्यास विधाने परत घेण्याची मुबलक संधी देऊन तो अश्वत्थामा आहे, की अर्जुन वगैरे तपासावे इत्यादी इत्यादी….\nहा थोर माणूस आपले विधान पुन्हा पुन्हा जस्टीफाय करे. जर महात्मा गांधींचे विचार बदलले नसते, तर सुट टाय सोडून पंचा नेसायला ते तयार झाले असते का आणि मग सत्याग्रह, वगैरे वगैरे…\nबेजबाबदारीच्या जबाबदारीकोषातून मुक्तता says:\nआजकाल मशिदीवरचा भोंगा देखिल नवीन काहीतरी कोकलसांगतोय असे १-२ वेळा नीट लक्ष देता ध्यानात आले आहे, तरी दररोज तीच कविता लाकलश्रोत्यासमीक्ष वाचून कदाचित महोदयांना कंटाळा आला असेल म्हणून नवकाव्य वगैरे असेल,…\nहा हा हा.. अतीप्रसंग..:)\nमी तुमच्याशी १०० टक्के सहमत आहे अणि मुधोळकरांशी २०० टक्के खरे तर असे वाटते की आता उतार वयातही लोकांच्या नजरेत राहण्याचा हा केविलवाणा प्रयत्न तर नसेल खरे तर असे वाटते की आता उतार वयातही लोकांच्या नजरेत राहण्याचा हा केविलवाणा प्रयत्न तर नसेल हे लोक स्वतःला शहाणे ठरवण्यासाठी मोठ्या व्यक्तींवर चिखल-फेक कशाला करतात\nतुम्हाला मोठं व्हायचं असेल तर दोन उपाय आहेत, असे काही तरी करा की तुम्हाला सगळे लोकं आपण होऊनच मोठं करतील, मान देतील,\nनाही तर दुसरा उपाय म्हणजे,इतरांना लहान लेखा, स्वतःची खुजी उंची उगीच मोठी वाटायला लागेल.. निदान स्वतःला तरी~\nप्रसिद्धीचा हव्यास आणि मिंधेपणा मुळे अशी विधाने येतातच …. आणि त्यात जर तुम्हांला आवताण देऊन बोलायला लावले तर मग काय बघायलाच नको. गिरीश कर्नाड काही वेगळे नाहीत. मराठीवर एवढी गरळ ओकणारे कर्नाटकातील रंगभूमीबद्दल का बोलत नाहीत. ….\nअगदी खरे. पण वैताग येतो हे असे लेख , इंटरव्ह्यु वाचले की. आपणच शेवटी धर्मसहिष्णू 🙂 कोणीही यावे आणि आपल्या थोबाडीत मारून जावे असे झालेले आहे हल्ली.\nएवढे सगळे झाले तरी एका मात्र नक्की\nत्यांचे एक था टायगर मधील काम चाबूक झाले होते.\nत्यांनी व्यावसायिक बॉलीवूड सिनेमात नियमितपणे काम करायला सुरुवात केली पाहिजे\nम्हणजे सिनेमांचा दर्जा वाढेल.\nतुमच्या विचारांशी एकदम सहमत… गिरीश कर्नाडांची मतं डोक्यात जाणारी असतात. अयोध्येतील वादग्रस्त जागा राम मंदिरच आहे, हे कोर्टाकडून सिध्दही झालयं. तरी पण यांना बाबरी मशिद पाडली..म्हणून झुंडशाही वाटते…\nभारतात बहुसंख्य हिंदू आहेत. आणि हिंदू गाईला गोमाता म्हणतात. तरी यांना गोमांस खाण्यावर बंदी ही वैयक्तिक स्वातंत्र्यावर घाला वाटते. म्हणजे करोडोंच्या श्रध्देपेक्षा मुठभर लोकांच्या गोमांस खाण्याला हे जादा महत्व देतात.\nत्यांच्या असल्या विचारांचा हजारदा धिक्कार…\nमनःपूर्वक आभार. अहो सकाळी पेपर घेऊन बसलो आणि वाचून झाल्यावर चक्क आवाक झालो होतो.\nलेख लिहितांना आधी थोडा जास्त स्ट्रॉंग झाला होता, तो नंतर थोडा सौ़म्य केला 🙂\nगोवधबंदी बद्दलचे याचे विचार वाचले आणि खरंच संताप आला. सरकारी इतमामाची पदरी पाडून घ्यायची सवय झाली असली की मग असे बोलणे भाग असते ह्या लोकांना.\nगिरीश कर्नाड यांची मुलाखत जितकी प्रक्षोभक आणि सच्ची वाटली, तितकाच हा तुमचा लेख पण…. हा विचार पण केला पाहिजे की, त्यांच्या आत्मचरित्राचे उद्घाटन होते… तेव्हा त्यांनी त्यांचे विचार मांडले तर त्यात काहीच चूक नाही… प्रश्न आहे तो लो.स. च्या त्याला प्रसिद्धी देण्याचा…. जसे तुम्ही तुमचा लेख लिहिल्यावर सौम्य केलात तसे त्यांनी केले नाही, कारण ते त्यांचे ‘प्रोफेशन’ आहे. प्रसिद्धी तर त्यांना पण हवी आहे…\nतुमच्याच ‘ब्लॉगचे आयुष्य’ लेखात लिहिल्याप्रमाणे, ‘केवळ लिहायचे म्हणून’, ‘प्रसिद्धी मिळावी म्हणून’, ‘माझे मत सांगायचेच’ म्हणून लिहिलेले ब्लॉग्स हळूहळू ओस पडतात… तुम्ही जनरली तसे लिहित नाही, त्यामुळे हा लेख वाचून थोडे वाईट वाटले… बाकी बर्याच चिंता आहेत आयुष्यात… गिरीश कर्नाडांचा लेख वाचून इतके अस्वस्थ होऊ नका… 🙂\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nतुम्ही पण बालक आहात\nछोटीसी कहानी.. भाग १\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/bhima-koregaon-violence-case-five-activists-will-remain-under-house-arrest-till-september-17/", "date_download": "2018-11-14T22:47:40Z", "digest": "sha1:C2W6CCTFRSFOUIOTDYLYX3GLJV6ZPG3K", "length": 8058, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नक्षल कनेक्शन; आरोपींच्या नजरकैदेत वाढ", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनक्षल कनेक्शन; आरोपींच्या नजरकैदेत वाढ\nपुणे : भीमा कोरेगाव दंगलीला कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेल्या एल्गार परिषदेतील ‘त्या’ पाच जणांची नरजकैद १७ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने यापूर्वीच्या सुनावणीमध्ये १२ सप्टेंबरपर्यंत त्या पाचजणांना नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला होता.\nपुणे पोलिसांनी कोरेगाव भीमा हिंसाचार, नक्षल कनेक्शन आणि बेकायदेशीर व्यावहाराच्या आरोपांखाली या ५ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी गेल्या महिन्यात २८ ऑगस्टला त्यांना अटक केली असून अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता महाराष्ट्र सरकारकडून या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत आहेत.\nनक्षलवादी समर्थकांच्या अटकेविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका\nपोलिसांनी सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, अरुण फरेरा, वरनॉन गोन्साल्वीस आणि वरवरा राव यांना अटक केली होती. मात्र या आरोपींना अटक न करता केवळ नजनकैदेत ठेवण्याचे आदेश देत सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र पोलिसांना मोठा धक्का दिला होता.\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा…\nटीम महाराष्ट्र देशा : मागासवर्गीय आयोग मराठा आरक्षणा संबंधीचा आपला अहवाल आज नाही तर उद्या सरकारला सादर करणार…\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/rising-star-ketan-pendase/", "date_download": "2018-11-14T22:21:41Z", "digest": "sha1:NJ5JKRZFUDXJIYPEJDQJ7ZWJLA5WZKNZ", "length": 13359, "nlines": 113, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मराठी सिनेसृष्टीतील उगवता तारा ...केतन पेंडसे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमराठी सिनेसृष्टीतील उगवता तारा …केतन पेंडसे\nटीम महाराष्ट्र देशा- मराठी सिनेसृष्टीत कसदार अभिनय करणाऱ्या कलाकारांची कमतरता नाही. सोनाली कुलकर्णी (सिनियर),सुबोध भावे,प्रशांत दामले,उपेंद्र लिमये,मुक्ता बर्वे,स्वप्नील जोशी,यासारखे असंख्य स्टार्स मराठी प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. या कलाकारांच्या पावलांवर पाउल ठेवत काही नवीन कलाकार या क्षेत्रात पदार्पण करत आहेत. अश्या उगवत्या ताऱ्यांच्या आणि गुणी कलाकारांच्या मुलाखती ‘महाराष्ट्र देशा’ खास वाचकांच्या आग्रहाखातर घेवून येत आहे. केतन पेंडसे या गुणी कलाकाराची प्रतिनिधी अभिजित कांबळे यांनी घेतलेली मुलाखत.\nउगवता तारा ,केतन पेंडसे\nप्रश्न – मीडिया करिअर ची सुरुवात कशी झाली \nउत्तर – मी एम आय टी कोथरूड मधून BE Computer केले नंतर मुंबईआय टी कंपनीमध्ये 2 वर्ष जॉब केला. जॉब करत असताना मोडेलिंगसाठी ऑफर आली आणि 2014 मध्ये मोडेलिंगची सुरुवात केली. काही Fashion shows तर काही Fashion competition केल्यात. मराठी कलाकार श्रुती मराठे, सौरभ गोखले यांच्या सोबत रॅॅम्प वॉक केले.\nप्रश्न – हिंदी कलाकारांसोबत केलेल्या shows बद्दल काही \nउत्तर – Fashion show competition करत असताना सोनाली कुलकर्णी सोबत फॅशन शो केला, तिच्या कडून बेस्ट मोडेल आणि बेस्ट स्माईल चे अवॉर्ड मिळाले तसेच bollywood star अस्मित पटेल यांच्याकडून बेस्ट स्माईल चे अवॉर्ड मिळाले. 2015 मध्ये हिंदी TV स्टार पारूळ चौहान आणि Mrs India 2013 winner पूजा ठाकूर सोबत grand fashion show पुण्यात केला. तसेच bollywood कलाकारांसोबत काम केलेत.\nप्रश्न – चित्रपटांमध्ये Entry कशी झाली \nउत्तर – Modeling करत असताना glamfame entertainment बॅनर चा 1st मराठी चित्रपट मिळाला प्रथम नायक म्हणून त्यामध्ये खुशबू तावडे, निरंजन कुलकर्णी, संस्कृती बालगुडे, hollywood आणि bollywood स्टार Elena Kazan and अस्मित पटेल सोबत काम केले या चित्रपट साठी उदित नारायण यांनी playback singer म्हणून आवाज दिला. 2016 मध्ये एक thriller night release झाली.\nउत्तर – EK thriller night 2016 नंतर दुसरा मराठी चित्रपट लगेच मिळाला तेव्हा मुख्य नायक आणि लेखक अभिराम भडकमकर सोबत मुख्य रोल केला तसेच ओंकार कर्वे यांच्या सोबत काम केले. नंतर 2017 मध्ये शर्वरी लोहकारी सोबत Confuse या मराठी चित्रपटात काम केले. नुकतेच मुंबई मध्ये Love betting या मराठी चित्रपटाचे काम पूर्ण झाले त्यात स्मिता गोंदकर आणि चिराग पाटील सॊबत काम केले तसेच पुण्यात पुन्हा 26-11 या social issue चित्रपटामध्ये सुनील गोडबोले, सरोज राव आणि मिताली सोबत मुख्य भूमिका बजावली. या वर्षी हे 4 चित्रपट release होतील.\nप्रश्न – हिंदी चित्रपट पद्द्ल आणि Direction बद्दल काही \nउत्तर -हिंदी मध्ये काम करायचे होतेच पण चांगल्या संधीची वाट बघत होतो आणि त्यात गुमनाम नावाची horror फिल्म मिळाली या चित्रपटाचे काम नुकतेच पूर्ण झाले असून यामध्ये director म्हणून जबाबदारी सांभाळली.\nप्रश्न – पुरस्काराबद्दल काही \nउत्तर – ‘एक थ्रिलर नाईट’साठी NIFF ( Nasik International Film Festival ) मध्ये Best debue actor चा पुरस्कार मिळाला तो पण आदरणीय फेमस कलाकार निम्मी ह्यांच्या कडून ही खूप मोठी आणि अभिमानाची गोष्ट होती माझ्यासाठी.\nप्रश्न – आता सद्या काय सुरू आहे \nउत्तर – नुकतेच हिंदी तेरे बिन नावाचा music album केला आणि आता Aनवं सोबत माझ्या प्रेमाची गोष्ट नावाची youth Love स्टोरी based web series शूट सुरू आहे.\nप्रश्न – या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांना के सांगाल \nउत्तर – कष्ट, परिश्रम जर केलं तर नक्कीच यश मिळेल आणि काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही लवकरच लोकांपर्यंत पोहोचाल.\n‘लस्ट स्टोरीज’मधील ‘तो’ प्रकार पाहून मंगेशकर कुटुंबीय संतापले\nमराठमोळी सोनाली आहे पंजाबी कुटुंबाची सून\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nटीम महाराष्ट्र देशा : मराठा क्रांती मोर्चाच्या नाशिक महसूल विभागीय संवाद यात्रेचा शुभारंभ येत्या शुक्रवारी नगर…\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-40/", "date_download": "2018-11-14T22:23:48Z", "digest": "sha1:D6AHVV5OHO5SMQRYEPXBKWV6GPDGP6B2", "length": 9913, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "माजी सैनिक बक्षिसापासून 40 वर्षे वंचीत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमाजी सैनिक बक्षिसापासून 40 वर्षे वंचीत\nहायकोर्टात घेतली धाव : याचिकेवर उद्या सुनावणी\nमुंबई – भारत-पाकिस्तानच्या 1965 आणि 1971च्या युध्दात विशेष कामगिरी केल्याचे बक्षीस मिळालेला माजी सैनिकाला हे बक्षिस मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अर्जुन कृष्णा कागले (वय 72) या माजी सैनिकाच्या वतीने ऍड. धैर्यशिल सुतार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर सोमवार, दि. 10 सप्टेंबर रोजी सुनावणी अपेक्षीत आहे. गेली चाळीस वर्षे सरकार दरबारी पायपीट केल्यानंतर आतातरी न्याय मिळेल, अशी आशा या माजी सैनिकाला वाटते आहे.\nऐन उमेदीच्या काळात देश सेवेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील यळगुड गावचे मूळ रहिवासी असलेल्या अर्जून कागले यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. सन 1964मध्ये ते सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले. आणि अवघ्या एका वर्षातच 1965 आणि 1972च्या भारत-पाकिस्तान युध्दात त्यांनी मोलाची कामगिरी केली. त्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले. त्यांना राजस्थानमध्ये 15 बिघा (सुमारे साडेसात एकर) जमीन मंजूर करण्यात आली.\nदरम्यान, 1977 मध्ये ते सेवा निवृत्त झाल्याने तेथेच राजस्थानमध्येच आपल्या कुटूंबासह स्थायीक झाले. आणि जमीनीचा पाठपुरावा करण्यास सुरूवात केली. सुमारे 38 वर्षानंतर 2016 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी राजस्थान येथील कोटा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना अर्जुन कृष्णा कागले हे राजस्थानचे नाहीत तर महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील यळगुड गावचे मूळ रहिवासी असल्याचा साक्षात्कार झाला. तसेच पत्र कोल्हापूर जिल्ह्याधिकाऱ्यांना पत्र लिहून कागले यांना कोल्हापूर जिल्ह्यात जमीन देण्यात यावी, असे कळविले.\nत्यानुसार कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी कागले यांना प्रथम कागल शहराच्या जवळची जमीन देण्याचीही तयारी दाखवली. जमीन देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना सदर जमीन म्हाडाच्या पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुल योजनेसाठी ही जमीन राखीव करण्यात आल्याने ती रद्द करण्यात आली. त्यानंतर शेतीसाठी योग्य अशी शाहुवाडी तालुक्‍यातील जमीन देऊ केली. पण ती सुद्धा देता येत नसल्याचे नंतर स्पष्ट केले. त्यानंतर कोल्हापूर जिल्हाधिकारीही थंड पडले. कागले यांची फाईल पुन्हा लालफितीत अडकली. अखेर कागले यांनी ऍड. धैर्यशिल सुतार यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleएअरइंडियाच्या उपकंपनीची निर्गुंतवणूक\nNext articleमराठा आरक्षणावर उद्या सुनावणी\n#Video : पाकिस्तान काश्मीरला सांभाळू नाही शकत – शाहिद आफ्रिदी\nजागतिक व्यापारयुद्धामुळे प्रयत्न करूनही निर्यात वाढेना\nपाकिस्तानकडून 12 भारतीय मच्छिमारांना अटक\nशेजारी राष्ट्रांकडून लष्करी आधुनिकता ही चिंतेची बाब\n“भारत’च्या शूटिंगसाठी सलमान पंजाबला रवाना\nशाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी “बालरक्षक”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2009/06/04/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A5%A7-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A4%B5%E0%A5%80/", "date_download": "2018-11-14T21:41:35Z", "digest": "sha1:YSELVRE3IE4Z2AYR2SDKTOQ5VQTC2ZJI", "length": 27953, "nlines": 353, "source_domain": "kayvatelte.com", "title": "केजी १ ते १२वी | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← करी बॅशिंग.. डॉट बस्टर्स.. एकाच कुळीची अवलाद \nआता १२वी तर झाली.. पुढे काय\nकेजी १ ते १२वी\nआज १२वी चा निकाल. आता ११ वाजता निकाल लागणार आहे. आज मुद्दाम ऑफिस ला गेलो नाही, म्हंटलं की निकाल लागला की मग निघू या . या १२ वी ने तर गेली तिन वर्षं , म्हणजे १० वी ते १२वी अगदी नाकात दम आणला होता. कुठेही जायचं म्हंटलं की क्लासेस, आणि परीक्षांचा नुसता रतीब लागलेला होता. दर रविवारी क्लासेस मधे परीक्षा घेतल्या जायच्या. आणि क्लासेस पण अगदी शाळसारखे.अभ्यास न करता गेलं तर क्लासच्या बाहेर उभं करायचे एक पिरियड..\nएखाद्या दिवशी म्हंटलं की जाउ दे.. क्लासेस ला बुट्टी मार, चल जरा नाशिकला जाउन येउ.. तर म्हणायची अहो बाबा, तुम्हालाच सिरियसनेस नाही माझ्या १२वी चा. आता काय बोलणार मी आपलं सहज अगदी थोडा तरी चेंज मिळावा म्हणून म्हणायचो.. आज तिला शाळेत जाउन १४ वर्ष झालीत. अगदी केजी १ चा पहिला दिवस आठवतोय..\nखूप खूप वर्षानंतर घरामधे जन्मलेले पहिलं लहान मुलं, म्हणून अगदी झाल्या पासूनच सगळ्यांचीच खुप लाडकी होती. आजी, आजोबांच्या सारखं अंगा खांद्यावरच असायची. खेळणं पण आजोबाच्या सोबत ..\nआजोबा, मी डॉक्टर.. हं…. सांगा काय होतंय डोकं दुखतंय की ओकी होते आहे डोकं दुखतंय की ओकी होते आहे असं सारखं दिवसभर चालायचं.आजोबा बिचारे मग कधी डोकं दुखतं हो डॉक्टर असं म्हणत तपासून घ्यायचे. आणि आजी सोबतच आपला पोळपाट घेउन कणकेच्या गोळ्याचा नकाशा बनवायचं महत्कार्य मोठ्या आनंदात आणि हौसेने पार पडायचं. मग त्या कणकेच्या गोळ्याचा रंग अगदी काळाकुट्ट झालेला असायचा आजीच्या/आईच्या पोळ्या होई पर्यंत.शेवटी तिने केलेली ती कळकट पोळी तव्यावर भाजली की मग तिला मात्र अगदी अत्यानंद व्हायचा, आणि मग ती पोळी ताटलीत घेउन घरात सगळ्यांना खाऊ घालण्याचा प्रयत्न व्हायचा. अर्थात, खाणारे रोजचे दोन नेहेमीची हक्काची माणसं म्हणजे आजोबा, आणि बाबा. 🙂\nतसेच दुकान दुकान , भाजीवाली होणं हे पण खेळणं आवडायचं तिला. घरातल्याच दोन चार वांगी बटाटे एका लहान टोपलीत घेउन -आणि ती टॊपली नसल्यास एखाद्या भांड्यात डोक्यावर घेउन घर भर फिरायची.. आमच्या घरासमोर एक भाजी वाला यायचा, त्याची नक्कल करित .. भाजी घ्या भाजी म्हणंत.. बरं घरामधल्या प्रत्येकाने भाजी घेतलीच पाहिजे असं पण होतं, कोणी भाजी घेतली नाही तर रडू यायचं..\nशाळेच्या पहिल्या दिवशी आईच्या बरोबर स्कुटीवर बसून गेली होती.. शाळेत जायचं ते कशाला हाच एक तिला पडलेला मोठा प्रश्न होता. त्यामुळे अगदी सकाळी ऊठल्या पासूनच रडारड सुरु व्हायची. मोठ्या मुश्किलीने युनिफॉर्म चढवून आई सोबत स्कुटीवर जायची . शाळेजवळ पोहोचली की मोठ्यांदा गळा काढून रडणं सुरु व्हायचं. मग तिला सांभाळत स्कूटी स्टॅंडवर लावणे ही पण एक कसरत होती.\nकसं तरी करून शाळेमधे ढकललं () की मग रडणं सुरु असायचंच.. पण टीचर म्हणायची, तुम्ही जा आता.. नाही तर ती रडणं थांबवणार नाही. मग सौ. थोड्या अंतरावरून लपून बघायची.. काही वेळाने रडणे थांबले की मग सौ. घरी यायची.\nअसा हा प्रकार काही महिने चालला, नंतर मात्र अगदी आनंदाने जायला लागली शाळे मधे. आज हे आठवतंय कारण शाळेचं पर्व संपलं तिच्या आज पासून. उणा पुरा १४ वर्षांचा काळ कसा गेला तेच कळत नाही.\nशाळेमधे काही दिवसानंतर रुळल्यावर मात्र मग खेळण्याचे विषय आता थोडे बदलले होते. घरी आली की मग खांद्याला आईची पर्स अडकवून घरभर फिरायचं.. आणि हाय ममता.. किंवा हाय योगीता असं म्हणत फिरायची. ममता आणि योगीता दोघी पण तिच्या टीचर होत्या . आणि या वयात टीचर म्हणजे सर्वस्व झालेलं असतं . प्रत्येक गोष्टीमधे टीचरला फॉलो करणं चालायचं.टोमॅटॊ केचप ओठांना चोपडून मग मी बघा टिचर सारखं लिपस्टिक लावलंय.. अशा अनेक घटना आता केवळ स्मृती मध्येच उरल्या आहेत.\nघरचं आजोबांच्या बरोबरचं आणि आजी सोबतच खेळणं सुरु होतंच. फक्त विषय आता डॉक्टर कडून शाळेकडे वळला होता. ही टिचर व्हायची आणि आजोबा स्टुडंट.. मग कुलकर्णी यु स्टॅंड अप.. आय विल मेक यु स्टॅंड ऑन द बेंच इफ यु डोन्ट राईट… असे टीचरचे डायलॉग्ज आणि त्या वेळेचा तिच्या चेहऱ्यावरचा भाव पाहुन मजा वाटायची.सारखी यु स्टॅंड अप, आणि सिट डाउन म्हणून आजोबांना अगदी नकोसं करुन ठेवायची.पण त्यांनी कधिच तक्रार केली नाही. अगदी न कंटाळता दिवसभर खेळायचे तिच्याशी.\nशाळे्तून आली, की तुमच्यावर उपकार केले, मी शाळेत जाउन आली.. अशा मुद्रेने दप्तर, बुट आणि अंगातले कपडे काढून फेकले की खेळायला तय्यार.अगं आधी थोडं जेऊन घे.. तर ही बाई आपली अहो आजोबा.. म्हणून त्यांच्या मागे… आजोबांचं पण सोशल वर्क म्हणजे पत्रिका पहाणं आणि लग्न जुळवण हे आ्वडीचे काम पण त्यांना जरा बाजूलाच ठेवावं लागायचं.(दोन्ही गोष्टी पैसे न घेता करतात ते गेली ६० वर्षं , त्यामुळे खूपच गर्दी असते आमच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्यांची) पहिली दोन वर्ष मजेत गेली. केजी आणि सिनियर केजी म्हणजे नुसती मजा मजा होती. पण कंटाळा होता एकाच गोष्टीचा.. तो म्हणजे होम वर्क\nया विषयावर तर मी कितीही लिहू शकेन.. पण आता थांबवतो.\n← करी बॅशिंग.. डॉट बस्टर्स.. एकाच कुळीची अवलाद \nआता १२वी तर झाली.. पुढे काय\nरिजल्ट कलवा आम्हाला देखिल.\nआत्ताच रिझल्ट पाहिला. छान मार्क्स आहेत\nराधिकाचे हार्दिक अभिनन्दन …..\nतिला थोड़ा वेळ दयाला हवा विचार करायला…\nतुमचे आणि तुमच्या लाडकीचे हार्दीक अभिनंदन… आणि post देखिल मस्त आहे… माझ्याच बालपणिची फिरुन आठवण करुन दिलीत त्याबद्दल धन्यवाद…\nमी आपला ब्लॉग नियमित वाचतो.खुप छान लिहता आपन. आज रिझल्ट लागला म्हणुन कॉमेन्ट देतोय. राधिकाला खुप छान मार्क्स मिळालेत. तिच्या भावी आयुष्यासाठी मनापासुन शुभेच्छा\nमहेंद्र, तुमचे, राधिकाचे व तुमच्या सौंचेही अभिनंदन\nहो ना, ह्या विषयावर आपण कितीही लिहू शकतो. मग आता पार्टी कुठे आहे आम्हाला विसरू नका. 🙂\n शुध्द शाकाहारी उपहार गृहात कुठे तरी जाउ या. राधिका सध्या नागपुरला गेली आहे. शनिवारच्या सकाळच्या फ्लाइटने परत येते आहे, ती आल्यावरंच जाउ या कुठे तरी.\nपण राधिकाचे मार्क्स बघुन रसिका.. (सध्या १०वी ला आहे ती) पण खुप हुरुप आला आहे अभ्यासाचा.. 🙂\nअहो माझा मित्र म्हणत होता तु शिकवलं नाहिस म्हणुन तिला इतके मार्क्स पडलेत. जर तु शिकवलं असतं तर नक्कीच काठावर पास झाली असती.\nराधीकाला आणि तुम्हाला हार्दीक शुभेच्छा..१२ वी म्हटल की हल्ली मुलांपेक्षा पालकांनाच जास्त टेन्शन असते..असो..लेख अतिशय सुरेख झाला आहे..वडीलांचे मुलीवरचे ‘गुपित’ प्रेम या लेखातल्या प्रत्तेक शब्दात जाणवते आहे. आम्हीपण आता ऑगस्ट एंडला एक्सपेक्ट करतो आहे. मला मुलगे व्हावी ही खुप इच्छा आहे. बघुया…\nमी नेहेमी म्हणतो, चांगला मुलगा होणं आपल्या हातात नाही, पण चांगला जावई पाहाणं नक्कीच आहे..\nविचार करा.. आणि मनापासुन शुभेच्छा…\nतुमचं आणि तुमच्या मुलीचं अभिनंदन\nप्रतिक्रिये बद्दल आभार. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांची खरंच गरज आहे..अजुन सिईटी चा निकाल बाकी आहे , त्यामुळे टेन्शन आहेच अजुनही.\nतुमचे आणि तुमच्या मुलीचे हार्दिक अभिनंदन. ई-पेढे कुठे आहेत\nतिला CET मध्ये पण असेच सुयश मिळो\nधन्यवाद.. इ पेढे.. शोधतोय कुठल्या इ दुकानात मिळतात ते.. 🙂 मिळाले की पाठविन..\n खरच सांगतो शाळेची आठवण आली आज… तुम्ही कुठल्याही विषयावर लिहा, फार आवडतं वाचायला.\nतुमचे व राधिकाचे अभिनन्दन.\nमी देखिल तुमच्या ब्लोग चा नियमित वाचक आहे. या वर्षी माझी मुलगी १० त गेली आहे म्हणजे लवकरच मलाही या सर्वातून जावे लागेल.\nCore Engineering केव्हाही चान्गलेच. नन्तर कुठेही जाता येते. पण कितीही म्हट्ले तरी Industry मधे मुलीना काम करताना मर्यादा येतात. त्यामुळे मुली IT पसन्त करतात. एकाच जागी काम व हात काळे न करता जास्त पैसे हे समॊर दिसत असताना कोण उगाचच त्रास करुन घेइल.\nFoods and Nutrition हे एक चान्गले फि्ल्ड मुलीसाठी उपलब्ध आहे. Pharamaceuticals सारखे Neutraceutical मधेही खुप सन्धी असू शकतात. माझी सौ. याच फ़िल्ड मधे आहे.\nखगोल शास्त्रात interest असेल तर खगोल मन्डळात या. त्यातील career opportunities समजतील.\nअर्थात मुलान्च्या आवडी निवडी प्रथम. त्याना ठरविण्याची सन्धी दिलीच पाहिजे.\nपुन्हा एकदा तुमचे व राधिकाचे अभिनन्दन.\nधन्यवाद.. अहो खरोखरंच खुप टेन्शन येतं ह्या सगळ्या गोष्टींचं. माझे वडील प्राचार्य होते त्या मुळे राधिकाला प्राध्यापक व्हायचंय.. एक मावस आजोबा, इंजीनिअरिंग कॉलेज मधे एच ओ डी म्हणुन रिटायर्ड झालेत, पुणे कॉलेज मधुन त्यामुळे तो पण एक इन्फ्लुअन्स आहे . आणि माझं इंडस्ट्रियल लाइफ तिने बघितलं आहेच, सारखं टूर्स.. आणी टेन्शन्स , त्यामुळेच कदाचित इंडस्ट्रिअल काम नको म्हणते आहे. अभ्यासु तर आहेच ती त्यामुळे ती कुठलाही कोर्स पुर्ण करेल अशी खात्री आहे.\nखगोल शास्त्रात इंट्रेस्ट आहे कां ते विचारतो तिला उद्या परत आली की..\nप्रदिर्घ आणि माहिती पुर्ण प्रतिक्रिये करता आभार..\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nतुम्ही पण बालक आहात\nछोटीसी कहानी.. भाग १\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?p=5164", "date_download": "2018-11-14T22:40:18Z", "digest": "sha1:BEBTXWOFHVB5TBO67KIHOCKJTZZU5IHJ", "length": 7722, "nlines": 96, "source_domain": "rajtantra.com", "title": "डहाणू : ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\n26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर संविधान सप्ताह\nबंदुकीतून चुकून सुटलेल्या गोळीने घेतला भावोजीचा बळी\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nवेश्याव्यवसायासाठी बांगलादेशातून मुलींची तस्करी करणारा आरोपी गजाआड\nरस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा\nकंपनीच्या दूषित सांडपाण्यामुळे आरोग्य, भातशेती धोक्यात\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » थोडक्यात महत्वाची बातमी » डहाणू : ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण\nडहाणू : ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण\nदि. १: महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला असून त्याचा भाग म्हणून डहाणू तालुक्यातील नरपड गावाच्या समुद्र किनाऱ्यावर ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. छायाचित्रात नूतन बाल शिक्षण संघाचे सचिव दिनेश पाटील वृक्षारोपण करताना दिसत आहेत.\nPrevious: पंतप्रधान मोदी पालघरमधील शेतकऱ्यांच्या मन कि बात जाणणार का \nNext: पालघर बोईसमधील चित्रपटगृहांना मनसेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\n26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर संविधान सप्ताह\nबंदुकीतून चुकून सुटलेल्या गोळीने घेतला भावोजीचा बळी\nडॉ. व्हिक्टर यांना शहरात प्रॅक्टीस करण्यास मनाई\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nजगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या युवकाला महिला शक्तीने दिले बळ\nविद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शासनाशी जोडले जाण्यासाठी लोकराज्यचे वाचन करावे – संजीव जोशी\nजिल्ह्यातील चार शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/marathi-cinema/significant-change-do-not-worry-bee-happy/", "date_download": "2018-11-14T22:16:36Z", "digest": "sha1:KAOUF4T3D65DUNMDB2TPX5MBMOJJJTL3", "length": 28785, "nlines": 385, "source_domain": "www.lokmat.com", "title": "A Significant Change In 'Do Not Worry Bee Happy' | ​'डोण्ट वरी बी हॅप्पी' मध्ये होणार एक महत्वपूर्ण बदल | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार १५ नोव्हेंबर २०१८\nआंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवात नवी मुंबईतील चमूचे सुयश\nफटाक्यांच्या धुरामुळे मुलांना श्वसनाचा विकार, तज्ज्ञांकडून चिंता\nवाहन सर्व्हिस सेंटरने पदपथ काबीज\nकचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना\nभरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र\nभारतात अमेरिकन विद्यार्थ्यांचा ओढा वाढला; भारतातील अभ्यासक्रमांना पसंती\nमाझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे\nपैसे नसल्याने सानुग्रह अनुदानास विलंब, तारीख जाहीर करण्यास महाव्यवस्थापकांचा नकार\nहायकोर्टाच्या वकिलाच्या मुलीचा विनयभंग; जुहू पोलिसांनी केली तिघांना अटक\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 नोव्हेंबर\nDeepika Ranveer Wedding: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचे हे काही फोटो सोशल मीडियावर झाले व्हायरल\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांच्याआधीच विकिपीडियाने जाहीर केले त्यांचे लग्न\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण अडकले लग्नबेडीत\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: 'दीपवीर'च्या रिसॉर्टमधील एका रुमची किंमत ऐकून व्हाल अवाक्\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: दीपिका पादुकोण व रणवीर सिंग या दोघांचीही नजर काढा - करण जोहर\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nव्रण जाण्यासाठी बोटॉक्स तंत्रज्ञानाचा शोध\nपेडिक्योर करण्यासाठी 'या' नॅचरल ऑइल्सचा वापर करा\nदीपिका पादुकोणचे 'हे' 5 रिल लाइफ ब्राइडल लूक नक्की पाहा\nखजुराचा गुळ एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल\nChildren's Day : बालपणी तुम्हीदेखील ऐकल्या असतील 'या' धमक्या\nहैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी तेलंगणा राष्ट्र समितीकडून 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर\nमुंबईत उद्यापासून १० टक्के पाणीकपात लागू, स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय पाणीकपातीचा निर्णय.\nराजस्थानमध्ये भाजपची 31 जागांसाठी दुसरी यादी जाहीर\nदिल्लीतील मीराबागमध्ये अनेक वाहने एकमेकांना धडकली; एक ठार 8 जखमी\nपुणेः नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी महेश राऊत याची त्वरीत वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाचे आदेश.\nगडचिरोली : ग्यारापत्ती-सावरगाव मार्गावर नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग पोलिसांनी केले निकामी\nराजस्थानमधील नागौरचे भाजपा आमदार हबीबुर रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nनवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून 8 जानेवारीपर्यंत; राफेल, राम मंदिर, तिहेरी तलाक सारखे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता\nमुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणीकपात; पुरवठ्याची वेळेतही 15 टक्क्यांची कपात; स्थायी समितीला अंधारात ठेऊन निर्णय\nमुंबई- बेस्ट कर्मचा-यांच्या बाेनसचा वाद चिघळला. बाेनस कधी देणार याबाबत महाव्यवस्थापकांचे माैन. विराेधी पक्षांचा सभात्याग\nश्रीहरिकोटा येथून जीसॅट-२९ उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण\nयवतमाळ : शेंबाळपिंप्री येथील कुख्यात हातभट्टीवाला MPDA अंतर्गत स्थानबद्ध, खंडाळा पोलिसांची कारवाई\nयवतमाळ : शहरातील दत्त चौक भाजी मार्केट मागे राजरोसपणे मटका अड्डा सुरू आहे.\nजम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे मुगल रोड बंद करण्यात आला आहे.\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nहैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी तेलंगणा राष्ट्र समितीकडून 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर\nमुंबईत उद्यापासून १० टक्के पाणीकपात लागू, स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय पाणीकपातीचा निर्णय.\nराजस्थानमध्ये भाजपची 31 जागांसाठी दुसरी यादी जाहीर\nदिल्लीतील मीराबागमध्ये अनेक वाहने एकमेकांना धडकली; एक ठार 8 जखमी\nपुणेः नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी महेश राऊत याची त्वरीत वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाचे आदेश.\nगडचिरोली : ग्यारापत्ती-सावरगाव मार्गावर नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग पोलिसांनी केले निकामी\nराजस्थानमधील नागौरचे भाजपा आमदार हबीबुर रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nनवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून 8 जानेवारीपर्यंत; राफेल, राम मंदिर, तिहेरी तलाक सारखे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता\nमुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणीकपात; पुरवठ्याची वेळेतही 15 टक्क्यांची कपात; स्थायी समितीला अंधारात ठेऊन निर्णय\nमुंबई- बेस्ट कर्मचा-यांच्या बाेनसचा वाद चिघळला. बाेनस कधी देणार याबाबत महाव्यवस्थापकांचे माैन. विराेधी पक्षांचा सभात्याग\nश्रीहरिकोटा येथून जीसॅट-२९ उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण\nयवतमाळ : शेंबाळपिंप्री येथील कुख्यात हातभट्टीवाला MPDA अंतर्गत स्थानबद्ध, खंडाळा पोलिसांची कारवाई\nयवतमाळ : शहरातील दत्त चौक भाजी मार्केट मागे राजरोसपणे मटका अड्डा सुरू आहे.\nजम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे मुगल रोड बंद करण्यात आला आहे.\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nAll post in लाइव न्यूज़\n​'डोण्ट वरी बी हॅप्पी' मध्ये होणार एक महत्वपूर्ण बदल\nपती-पत्नीचं नातं आणि जगण्यातला स्ट्रेस यावर भाष्य करणाऱ्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकाने मराठी रंगभूमीवर यशस्वी कामगिरी केली आहे. सोनल प्रॉडक्शन्सच्या नंदू कदम निर्मित मिहीर राजदा लिखित आणि अद्वैत दादरकर दिग्दर्शित या नाटकातील उमेश कामत आणि स्पृहा जोशी ही जोडीदेखील प्रेक्षकांमध्ये हिट ठरली असून, अनेक जोडप्यांसाठी हे नाटक कौन्सेलरचे काम करतानादेखील दिसून येत आहे.\nउमेश - स्पृहाच्या नैसर्गिक अभिनयाने रसिकांना 'हॅप्पी' करणाऱ्या या नाटकात लवकरच महत्वपूर्ण बदल घडणार आहे. आजच्या पिढीतील नवरा बायकोची कथा मांडणाऱ्या या नाटकातील 'प्रणोती' एका नव्या रुपात लोकांसमोर येणार आहे. कारण, स्पृहाने गाजवलेल्या या भूमिकेला आता नवा चेहरा मिळणार असून, हा चेहरा नेमका कोणाचा असेल हे सध्या गुपित ठेवण्यात आले आहे.\n'डोण्ट वरी बी हॅप्पी' हे नाटक लवकरच २७५ व्या प्रयोगाचा पल्ला गाठणार असून, चांगलं बुकिंग घेत असलेल्या खूप कमी मराठी नाटकांमधील हे नाटक आहे. आजदेखील हे नाटक जोरात चालत असल्यामुळे, नाटकातील हा महत्वपूर्ण बदल नाट्यरसिकांना अचंबित करणारा आहे. याविषयी स्वतः स्पृहा जोशी हिने आपल्या सोशल नेट्वर्किंग साईटवर माहिती दिली. 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकातील माझ्या भूमिकेवर रसिकांनी भरभरून प्रेम केले आहे. मात्र काही इत्तर कमिट्मेंट्समुळे मी या भूमिकेतून बाहेर पडत आहे. मी जरी नसले तरी, या नाटकाचा प्रवास यशस्वीरित्या अखंड चालू राहील असा मला विश्वास आहे. सध्याच्या काळाच्या नजरेतून बदलणारी नवराबायकोच्या नात्याची व्याख्या आणि विचार हा या नाटकाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे, हा प्रत्येकांच्या जिव्हाळ्याचा विषय असून, या नाटकाला प्रेक्षकांची अशीच भरभरून साथ लाभो ही सदिच्छा'. असे तिने सांगितले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\n‘व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अॅण्ड चॉकलेट’ लवकरच चित्रपटगृहात\nवैभव तत्ववादीने सोशल मीडियावर शेअर केला सेटवरील फोटो\nभूषण प्रधान गुणगुणतोय, हा सागरी किनारा….. समुद्र किनाऱ्यावर समाधान शोधतोय भूषण…\n''आमच्या 'ही'च प्रकरण''च्या प्रयोगादरम्यान अवयवदानाची केली जनजागृती\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं...कुणी येणार गं...’ हे गाणे ऐकले का\n'हा' दिग्दर्शक ठरला सई ताम्हणकरसाठी लकी चार्म\n चिंता सोडा आम्ही सांगतो\nThugs of Hindostan Movie Review :जाणून घ्या कसा आहे ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’\nLust Stories Review: प्रेमाच्या सीमा, नात्यांची घालमेल दाखवणारा मस्ट वॉच 'लस्ट स्टोरीज' 15 November 2018\nSacred Games Review : बॉलिवूडसाठी धोक्याची घंटी असलेला मस्ट वॉच ‘सेक्रेड गेम्स’\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nडिस्टिंक्शन फर्स्ट क्लास काठावर पास नापास\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदीपिका पादुकोणबालदिनमराठा आरक्षणमधुमेहदीप- वीरजवाहरलाल नेहरूस्टेन लीआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपसोनाली बेंद्रेराफेल डील\nसिद्धार्थचं नवं घर तुम्ही पाहिलंत का \nबालदिन विशेष- बचपन की यारी फिर ना आयेगी दोबारा....\nसर्वाधिक बोली लागलेला दुर्मीळ हिरा\nपेडिक्योर करण्यासाठी 'या' नॅचरल ऑइल्सचा वापर करा\nनिसर्गसौंदर्यच नव्हे तर उत्तम फोटोग्राफीसाठीही प्रसिद्ध आहेत ही ठिकाणे\nचंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे इंस्टावर आपल्या ट्रेडिशनल अंदाजाने चाहत्यांना पाडतेय भुरळ\nChildren's Day : बालपणी तुम्हीदेखील ऐकल्या असतील 'या' धमक्या\nOnePlus 6T चा विचार करताय...सातवा अवतार पाहून घ्यायची हिंमतही होणार नाही...\nDeepVeer Wedding: दीपिका-रणवीरचे 'हे' फोटो पाहिलेत का\n'अशा' मुलींशी कधीच करू नका लग्न; आयुष्यभर होईल पश्चाताप\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\nसापासोबत स्टंटबाजी करणाऱ्या युवकाचा वनविभागाकडून शोध सुरू\nनाशिक : आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या आंदोलन\nनाशिकमध्ये नोटांबदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे धरणे आंदोलन\nनोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन\nकचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना\nभरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र\n४५ दिवसांत कुर्ला-अंधेरी रस्त्याचे रुंदीकरण करा\nमहिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला, दोन हल्लेखोरांवर गुन्हा दाखल\nव्रण जाण्यासाठी बोटॉक्स तंत्रज्ञानाचा शोध\nअयोध्येमध्ये 1992 सारखी स्थिती होईल; सुरक्षा पुरवा अन्यथा...मौलवींना धास्ती\nमाझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे\nडीएसके यांना महारेराचा दणका, ग्राहकांना व्याजासहित पैसे देण्याचे आदेश\nMaratha Reservation: येत्या 15 दिवसांत मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेल- मुख्यमंत्र्यांचा दावा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीची लिफ्ट बंद पडली अन् मोदी अडकले\nRafale Deal: राफेल कराराच्या सीबीआय चौकशीबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A7/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%BE.html", "date_download": "2018-11-14T22:19:24Z", "digest": "sha1:G6YSADT6O4W2BTEKHBLDUJUSZB3VRYQK", "length": 13863, "nlines": 119, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "रुग्णालयांमध्ये पाच हजार खाटांचा तुटवडा - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nरुग्णालयांमध्ये पाच हजार खाटांचा तुटवडा\nरुग्णालयांमध्ये पाच हजार खाटांचा तुटवडा\nलोकसंख्येच्या तुलनेत पुण्यातील रुग्णालयांमध्ये सुमारे पाच हजार खाटांचा तुटवडा असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यातील 31 लाख लोकसंख्येच्या तुलनेत सुमारे 14 हजार खाटा रुग्णालयांमध्ये आवश्‍यक आहेत. प्रत्यक्षात खासगी, धर्मादाय, महापालिका आणि सरकारी रुग्णालये मिळूनही शहरातील खाटांची संख्या नऊ ते दहा हजारांपेक्षा जास्त होत नाही. आरोग्यासारख्या सामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नाकडे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत गांभीर्याने पाहिले नसल्याचेही यातून अधोरेखित होत आहे.\nशहरातील आरोग्य व्यवस्थेत सर्वांत मोठा वाटा धर्मादाय रुग्णालयांचा आहे. पुण्यात 49 धर्मादाय रुग्णालयांत पाच हजार 982 खाटा आहेत. पालिकेची एकूण 43 रुग्णालये आणि दवाखाने आहेत. त्यापैकी 14 प्रसूतिगृहे आहेत. पालिकेच्या या सर्व रुग्णालयांमध्ये जेमतेम 600 खाटा आहेत. उर्वरित खाटा खासगी रुग्णालयांमध्ये असून, त्यांची सेवा सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेली आहे. ससून या सर्वांत मोठ्या सरकारी रुग्णालयात 1100 पर्यंत खाटा आहेत. सर्वसामान्यांना अगदी सहज उपलब्ध होईल अशी प्राथमिक आरोग्याची सुविधा पुरविण्याची जबाबदारी पालिकेवर सोपविण्यात आली आहे. पण सत्ताधाऱ्यांनी त्याकडे कायमच डोळेझाक केली आहे. दोन वर्षांपूर्वी उद्‌भवलेल्या \"स्वाइन फ्लू'च्या उद्रेकाने पालिकेची आरोग्य व्यवस्था किती पोखरली गेली आहे, हे स्पष्ट झाले होते.\nग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या धर्तीवर महापालिका हद्दीत \"हेल्थ पोस्ट' करणे बंधनकारक आहे. शहराच्या सर्व भागांमध्ये समान पद्धतीने \"हेल्थ पोस्ट'चे वाटप करणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र पुण्यातील मध्य वस्तीमध्ये ही सर्व आरोग्य सेवा केंद्रित झाल्याचे दिसते. बुधवार पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ या भागात ही केंद्रे आहेत. या विरुद्धची स्थिती सिंहगड व सातारा रस्ता येथील नव्याने महापालिका हद्दीत आलेल्या भागांमध्ये आहे. तेथे आरोग्याच्या पायाभूत सेवा पुरविण्याची कोणतीही तसदी सत्ताधाऱ्यांनी इतक्‍या वर्षांमध्ये घेतलेली नाही. आरोग्य विभागाच्या कागदावर दिसणाऱ्या \"हेल्थ पोस्ट'ना प्रत्यक्षात नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद अत्यंत कमी आहे.\nपालिकेच्या आरोग्य सेवा फक्त पूर्व भागात म्हणजे रेल्वे स्थानक, मंगळवार पेठ, मगरपट्टा, भवानी पेठ येथे केंद्रित झाल्या असून, दक्षिण भागातील पर्वती, सिंहगड रस्ता, कर्वेनगर आणि उत्तर भागातील गरीब रुग्णांना सेवा देण्यासाठी मोजकेच दवाखाने आहेत. पूर्व भागात डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालय, नुकतेच अद्ययावत करण्यात आलेले कमला नेहरू रुग्णालय, सोनवणे प्रसूतिगृह अशी वेगवेगळी सात रुग्णालये आहेत. पश्‍चिम भागात पाच रुग्णालये असून, त्यात जयाबाई नानासाहेब सुतार, सहदेव एकनाथ निम्हण या रुग्णालयांचा समावेश होतो. आंबिल ओढा या झोपडपट्टीच्या भागात मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसूतिगृह हे रुग्णालय आहे. मातामृत्यूकडेही पालिकेने लक्ष दिले नसल्याचे स्पष्ट होते.\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE.php", "date_download": "2018-11-14T22:01:14Z", "digest": "sha1:NBVDOD35M7WO2INSYRD62GGINTC3JDZJ", "length": 72706, "nlines": 1204, "source_domain": "tarunbharat.org", "title": "मोबाईलनिर्मिती क्षेत्रात चार लाख रोजगार! | Tarun Bharat", "raw_content": "\nप्रो.पी.ए. वर्गीस, प्रसिद्ध लेखक, वक्ते\nमी कॅथॉलिक कुटुंबातील आहे. केरळमधील अनेक हिंदू, ख्रिश्‍चन व मुस्लिम होत होते म्हणून मी हिंदू...\nराजेश पदमार, सामाजिक कार्यकर्ता, बंगळुरू\nकर्नाटकातील कोडगू येथील एका कार्यक्रमात टिपू सुलतानविषयी बोलल्यावरून संतोष तम्मया या राष्ट्रीय विचारांच्या पत्रकाराला राज्य...\n१५ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nराहुल गांधींचे आरोप खोटे\nअसोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली\nरजनीकांत म्हणतात, नरेंद्र मोदी दहा जणांना भारी\nदरवर्षी १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी\nहिंमत असेल तर संघशाखांवर बंदी आणून दाखवा : शिवराज\nमंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून शिवसेनेचा गदारोळ\nमुलाखत पूर्वनियोजित : काँग्रेस\nप्रकाश आंबेडकरांनी टाळला संभाजी भिडेंचा उल्लेख\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\nनरेंद्र मोदी, ऊर्जित पटेल यांची झाली भेट\nआंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला\nस्टॅन ली यांचे निधन\nतुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता\nप्रो.पी.ए. वर्गीस, प्रसिद्ध लेखक, वक्ते\nAll अर्थ कृषी नागरी न्याय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nराहुल गांधींचे आरोप खोटे\nअसोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली\nदरवर्षी १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी\nमुलाखत पूर्वनियोजित : काँग्रेस\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\nनरेंद्र मोदी, ऊर्जित पटेल यांची झाली भेट\nप्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक\nआलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर\nकुशवाह शरद यादवांच्या तंबूत, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा\n१६० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत\nसहा महिन्यात रशिया, अमेरिकेकडून भारतावर ७ लाख सायबर हल्ले\nनरेंद्र मोदी, ऊर्जित पटेल यांची झाली भेट\nकेंद्राने आरबीआयला ३.६० लाख कोटी मागितले नाही\nरिझर्व्ह बँकेची स्वायत्तता कायद्याच्या चौकटीतच मान्य\nप्रत्यक्ष कर संकलन १५.७ टक्क्यांनी वाढले\nप्रत्यक्ष कर संकलन १५.७ टक्क्यांनी वाढले\nकेवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता\nडाटा स्टोरेजसाठी वेळमर्यादा बदलणार नाही\nरुपयाला आधी सामान्य पातळीवर येऊ द्या : आचार्य\nवाढणार नाही कर्जाचे ओझे; व्याजदरात बदल नाही\nस्टेट बँकेच्या एटीएममधून दिवसाला फक्त २० हजार\nरुपया सावरण्यासाठी आयातशुल्क वाढविण्यावर विचार\nपुढच्या टप्प्यात पूर्वेकडील बँकांचे विलीनीकरण\nकृषिनिर्यातीवरील सरसकट निर्बंधाला नीती आयोगाचा विरोध\nवीज अनुदान आता थेट शेतकर्‍यांच्या खात्यात\nकृषी क्षेत्राला मिळणार नव्या तंत्रज्ञानाची जोड\nरबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nचांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा\nसाखर उद्योजकांसाठी ८ हजार कोटींचे पॅकेज\nऊस शेतकर्‍यांकरिता सबसिडी जाहीर\nराहुल गांधींचे आरोप खोटे\nदरवर्षी १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी\nवर्षभरात झाले २५ गावांचे नामांतर\nगुन्ह्याची माहिती न देणार्‍या उमेदवारावर अवमान खटला\nज्येष्ठ भाजपा नेते केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांचे निधन\nभारतीयांशी लग्न करण्यात पाकी महिला आघाडीवर\nकामगार चळवळीसमोरील प्रश्‍नांचे निराकरण दत्तोपंतांच्या विचाराने शक्य\nशत्रुसंपत्ती विक्री प्रक्रियेला केंद्राची मंजुरी : रविशंकर प्रसाद\nडिजिटल पडताळणीसाठी दूरसंचार कंपन्यांना दिलासा नाही\nमोदींची दिवाळी यंदा केदारनाथमध्ये\nरोपवे, केबल कार देशाच्या वाहतूक क्षेत्राचे भविष्य\nअसोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली\nप्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक\nआलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर\nसुधा भारद्वाज, अरुण फरेरा, गोन्साल्विसची तुरुंगात रवानगी\nसीबीआयला कायदेशीर चौकटच नाही\nसहा आरोपींची फाशीची शिक्षा नऊ वर्षांनी रद्द\nसोहराबुद्दिनप्रकरणी अमित शाह निर्दोषच\nनॅशनल हेरॉल्ड हाऊस ताब्यात घेणार\nसेबीचा सहाराला आणखी एक दणका\n‘राफेल’च्या किमतीची माहिती सादर करा\nफटाके फोडण्याचे दोन तास राज्यांनी ठरवावेत : सर्वोच्च न्यायालय\nईडीकडून तीन वर्षांत विक्रमी ३३ हजार कोटींची मालमत्ता जप्त\nसहा महिन्यात रशिया, अमेरिकेकडून भारतावर ७ लाख सायबर हल्ले\nदक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना पाठविले मोदी जॅकेट\nतंत्रज्ञानात जगालाही हवी भारताची मदत\nपाकशी चर्चेचा निर्णय पंतप्रधानांना न विचारताच\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nरशियाने नेताजींच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे\nसौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा\nअमेरिकेचा दबाव झुगारून भारत-रशिया शस्त्रास्त्र करार\nचार रशियन युद्धनौकांच्या खरेदीवर केंद्राची मोहोर\nरशिया करणार भारताला शस्त्रसज्ज\nगुलाम काश्मीरच्या पंतप्रधानांच्या हत्येचा आयएसआयचा कट\nमुलाखत पूर्वनियोजित : काँग्रेस\nकुशवाह शरद यादवांच्या तंबूत, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा\nनोटबंदीने गांधी घराण्याचा काळा पैसा नष्ट केला\nनोट बंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करणारा घोटाळा\nसरकार-आरबीआय वादात काँग्रेस पडणार तोंडघशी\nइंदिरा गांधी यांनी हिटलरप्रमाणे देश चालवला\nसीबीआय मुख्यालयावर राहुल गांधींचा मोर्चा\nराफेल चौकशी दडपण्यासाठी आलोक वर्मा यांना हटवले\nकाँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे अशक्य\nगोंडवाना पार्टीनेही काँगे्रसला नाकारले\nभाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक\nमी बोललो की काँग्रेसची मते घटतात\nउद्योगस्नेहींच्या यादीत भारत ७७ व्या स्थानावर\nपेमेंट कंपन्यांना भीती कार्यान्वयन खर्च, घोटाळ्यांची\nदिवाळखोरीतून निघण्यासाठी एस्सार फेडणार ५४ हजार कोटींचे कर्ज\nवॉलमार्ट-फ्लिपकार्ट विकणार परस्परांची उत्पादने\n‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार\nटाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर\nरुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर\nहायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र\nस्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान\nपाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nमोबाईलनिर्मिती क्षेत्रात चार लाख रोजगार\n‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू\nकिरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट\nअप्सरा अणुभट्टी ९ वर्षांनी सक्रिय\nचंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे\n‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\nतेजसवरून बीव्हीआर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nभारतातच तयार होणार सुपर हॉर्नेट\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\n१६० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत\nवज्र, हॉव्हित्झर्स लष्करात दाखल\nपाक लष्कराचे प्रशासकीय मुख्यालय जवानांनी उडवले\nस्नायपर अतिरेक्यांचा शोध घेणार\nत्या दोन अतिरेक्यांचे मुडदे घेऊन जा\nभारतीय हद्दीत चीनची घुसखोरी नाही\nअजित डोवाल यांचे सरकारमधील महत्त्व वाढले\nब्रह्मोसच्या क्षमतेमुळेच माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानचा आटापिटा\nआता देशभरात समान मुद्रांक शुल्क\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ शक्य नाही\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nसंसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nआंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला\nस्टॅन ली यांचे निधन\nतुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता\nरोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे\nस्टॅन ली यांचे निधन\nतुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता\nरोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे\nपंजाब नॅशनल बँकेला इंग्लडमध्येही २७१ कोटींचा चुना\nउत्पादकता, चांगल्या सेवांसाठी भारत ब्रिक्ससोबत : मोदी\nयुगांडाच्या अर्थव्यवस्थेला ‘५ एफ’ची गरज\nसुषमा स्वराज यांनी जागविल्या महात्माजींच्या आठवणी\nअल्जेरियाचे विमान कोसळून २५७ ठार\nआंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला\nअफगाणमध्ये शांततेचे नवे पर्व सुरू होणार\nराजपक्षेंना पंतप्रधान म्हणून मान्यता नाही\nनेपाळ हिंदू राष्ट्र व्हावे : मुस्लिमांची मागणी\nस्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान\nरिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार\nबांधकामासाठी वाळूऐवजी प्लॅस्टिकचा वापर शक्य\nभारताचा सीपीईसीला कडाडून विरोध\nगांधी आडनावाशिवाय तुमच्याकडे आणखी काय\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nमंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून शिवसेनेचा गदारोळ\nप्रकाश आंबेडकरांनी टाळला संभाजी भिडेंचा उल्लेख\nमहाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार\nपुन्हा भारनियमनाचे चटके नाही\n‘कायद्याचे राज्य’ संकल्पनेवर लोकशाही सुरक्षित : सरन्यायाधीश\nआरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ\nकोल्हापुरात राजकीय भूकंप; २० नगरसेवकांचे पद रद्द\n‘चाकण पेटवणार्‍या’ पाच हजार जणांवर गुन्हा\nतिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत\nकेंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री\nचीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतीय शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर\nशेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू\nपुरुषाला नपुंसक म्हणणे बदनामीकारक\nसरकारी योजनेत एकाला फक्त एकच घर\nअनू मलिक ‘इंडियन आयडल’मधून बाहेर; लैंगिक छळाचा आरोप भोवला\nतर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक\nसोलापूर जिल्ह्यातील कारंब्याच्या जंगलात तरुणीचा खून\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nआयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा\nभारतात आणखी गुंतवणूक करणार मॉर्गन स्टॅन्ले\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nराज कपूर यांच्या पत्नीचे निधन\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nदिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत\nएक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत\nरिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष\nदिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत\nएक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत\nरिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\nहृतिकची फ्लर्ट; निव्वळ अफवा\nस्टॅन ली नामक ९५ वर्षांच्या मुलाचा अकाली मृत्यू\nअनंत कर्तृत्वाचे सांत गमन…\nयुद्ध, शांतता आणि भारत…\nअनंत कर्तृत्वाचे सांत गमन…\nनक्षल मुद्यावर राहुल गांधी गप्प का\nस्टॅन ली नामक ९५ वर्षांच्या मुलाचा अकाली मृत्यू\nयुद्ध, शांतता आणि भारत…\nबिहारमधील जागावाटपाने भाजपाला दिलासा\nनवरात्री निमित्त सजले तुळजाभवानी मंदिर\nपंतप्रधानांचा द्ववारकापर्यंत मेट्रोने प्रवास\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nशावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर\nAll ई-आसमंत ई-प.महाराष्ट्र ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर विशेष पुरवणी\n१५ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१४ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१४ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१३ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n११ नोव्हेंबर १८ आसमंत\n०४ नोव्हेंबर १८ आसमंत\n२८ ऑक्टोबर १८ आसमंत\n२१ ऑक्टोबर १८ आसमंत\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१४ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१३ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१२ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n११ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०३ ऑक्टोबर १८ सदाफुली\n०५ सप्टेंबर १८ सदाफुली\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n१५ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१४ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१३ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती दिवाळी पुरवणी\n१५ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nराहुल गांधींचे आरोप खोटे\nअसोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली\nरजनीकांत म्हणतात, नरेंद्र मोदी दहा जणांना भारी\nदरवर्षी १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी\nहिंमत असेल तर संघशाखांवर बंदी आणून दाखवा : शिवराज\nमंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून शिवसेनेचा गदारोळ\nराहुल गांधींचे आरोप खोटे\n►दसाँ एव्हिएशनच्या सीईओचे स्पष्टीकरण ►रिलायन्स कंपनीला आम्ही निवडले, नवी…\nअसोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली\n►नॅशनल हेरॉल्ड इमारत रिकामी करण्याचे प्रकरण, नवी दिल्ली, १३…\nदरवर्षी १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी\nनवी दिल्ली, १३ नोव्हेंबर – भारतातून दरवर्षी सुमारे १…\nआंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला\n►रोहिंग्या प्रकरण ►नऊ वर्षांपूर्वी दिला होता पुरस्कार, नेईपिडॉ, १३…\nस्टॅन ली यांचे निधन\n►स्पायडर मॅन, हल्क यांचे जनक, न्यू यॉर्क, १३ नोव्हेंबर…\nतुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता\nमुंबई, १३ नोव्हेंबर – अमेरिकेच्या पहिल्या हिंदू खासदार तुलसी…\nमंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून शिवसेनेचा गदारोळ\n►कुणी ‘ब्र’ देखील काढला नाही : मुनगंटीवारांचा दावा, मुंबई,…\nप्रकाश आंबेडकरांनी टाळला संभाजी भिडेंचा उल्लेख\n►कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण, मुंबई, १३ नोव्हेंबर – कोरेगाव…\nमहाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार\n►चाचपणी सुरू केली ►राफेल प्रकरणी राकाँच्या भूमिकेने नाराज, मुंबई,…\nदिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत\n॥ विशेष : धनश्री बेडेकर | हिंदू धर्मात निसर्गचक्राला…\nएक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत\n॥ संवाद : सोमनाथ देशमाने | भ्रष्टाचाराचे अनेक आश्रयदाते…\nरिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष\n॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | देशात किंवा कदाचित…\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\n‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nबॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\n‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…\nसूर्योदय: 06:32 | सूर्यास्त: 17:49\nHome » राष्ट्रीय, वाणिज्य » मोबाईलनिर्मिती क्षेत्रात चार लाख रोजगार\nमोबाईलनिर्मिती क्षेत्रात चार लाख रोजगार\n►जगातील सॅमसंगच्या सर्वात मोठ्या कारखान्याचे उद्घाटन\n►नरेंद्र मोदी व मून जे. इन यांची प्रमुख उपस्थिती,\nनवी दिल्ली, ९ जुलै –\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे. इन यांनी आज सोमवारी सॅमसंगच्या रूपात जगातील सर्वात मोठ्या मोबाईल कारखान्याचे संयुक्तपणे उद्घाटन केले. या कारखान्यामुळे चार लाख लोकांना मोबाईल क्षेत्रात रोजगार मिळणार आहे.\nनोएडा येथे हा प्रकल्प उभारण्यात आला असून, मोदी आणि इन यांनी यांनी यावेळी या प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली. या कारखान्यात किमान चार लाख लोकांना रोजगार मिळेलच, शिवाय मेक इन इंडिया अभियानालाही प्रचंड गती मिळणार आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी येथे येणे माझे फार मोठे भाग्य आहे. सॅमसंगला मी विशेष धन्यवाद देत आहो, कारण कारण, या प्रकल्पातील पाच हजार कोटींची गुंतवणूक सॅमसंगसोबतच भारत आणि दक्षिण कोरियाचे संबंधही बळकट करणार आहे. भारतातील बहुतांश कुटुंबांच्या घरात कोरियन उत्पादन आहेत. भारतात सुमारे ४० कोटी स्मार्टफोनचा वापर केला जातो, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.\nमोबाईलच्या निर्मितीत भारत आता जगात दुसर्‍या स्थानावर पोहोचला आहे. देशात मोबाईल कारखान्यांची संख्या आधी केवळ दोन होती, ती आता १२० च्या घरात पोहोचली आहे. यातील ५० कारखाने एकट्या नोएडात आहेत.२००५ मध्ये उभारणीस सुरुवात झालेल्या या नव्या प्रकल्पात प्रत्येक महिन्यात किमान १ कोटी २० लाख मोबाईल फोनची निर्मिती केली जाणार आहे. अर्थात् येथे एका सेकंदात चार मोबाईलची निर्मिती होईल आणि त्यातील ३० टक्के मोबाईल फोनची निर्यात केली जाईल, अशी माहिती मोदी यांनी दिली.\nभारत आज मॅन्युफॅक्चरिंग हब होण्याच्या दिशेने पुढे जात आहे. दक्षिण कोरियाचे तंत्रज्ञान आणि भारताच्या उत्पादन क्षमतेमुळे जगाला मजबूत उत्पादन मिळेल. सॅमसंगने नोएडामध्ये केलेल्या पाच हजार कोटींच्या गुंतवणुकीमुळे दक्षिण कोरिया आणि भारताचे संबंध आणखी मजबूत होतील, अशी विश्‍वासही मोदी यांनी व्यक्त केला.\nपंतप्रधान मोदी आणि मून जे. इन यांनी दिल्ली ते नोएडा हा प्रवास मेट्रोने केला. यावेळी त्यांनी मेट्रोतील लोकांशी संवादही साधला. नोएडा येथे पोहोचल्यानंतर दोघांनी गांधी स्मृतिस्थळाला भेट दिली, तसेच मून यांनी महात्मा गांधी यांच्या आवडीचे भजनही ऐकले.\n>सॅमसंगने १९९० मध्ये भारतात आपला पहिला इलेक्ट्रॉनिक प्रकल्प स्थापन केला होता. यात १९९७ पासून टेलिव्हिजनची निर्मिती सुरू करण्यात आली होती.\n>मागिल वर्षी जूनमध्ये सॅमसंग कंपनीने ४,९१५ कोटी रुपयांची गुंतवणूक करून नोएडा प्रकल्पाचा विस्तार करण्याची घोषणा केली होती. या युनिटमुळे कंपनीचे उत्पादन दुप्पट होणार आहे.\n>सॅमसंग सध्या ६.७० कोटी स्मार्टफोन भारतात निर्माण करते. नवीन प्रकल्प सुरू होताच ही क्षमता वार्षिक १२ कोटी फोन इतकी वाढणार आहे.\n>या नव्या कारखान्यात केवळ मोबाईल फोनच नाही, तर सॅमसंगचे फ्रीज, प्लॅटपॅनेलयुक्त टीव्ही यासारख्या ग्राहकपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादनही दुप्पट वाढणार आहेत.\nराहुल गांधींचे आरोप खोटे\nअसोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली\nदरवर्षी १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी\nFiled under : राष्ट्रीय, वाणिज्य.\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\n१५ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nराहुल गांधींचे आरोप खोटे\nअसोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली\nरजनीकांत म्हणतात, नरेंद्र मोदी दहा जणांना भारी\nदरवर्षी १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी\nहिंमत असेल तर संघशाखांवर बंदी आणून दाखवा : शिवराज\nमंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून शिवसेनेचा गदारोळ\nमुलाखत पूर्वनियोजित : काँग्रेस\nप्रकाश आंबेडकरांनी टाळला संभाजी भिडेंचा उल्लेख\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\n१५ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती No Comments;\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (255) आंतरराष्ट्रीय (404) अमेरिका (146) आफ्रिका (7) आशिया (218) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (31) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (1) ई-पेपर (147) ई-आसमंत (54) ई-प.महाराष्ट्र (1) ई-मराठवाडा (41) ई-सदाफुली (6) ई-सोलापूर (45) विशेष पुरवणी (1) कलाभारत (5) किशोर भारत (2) क्रीडा (19) छायादालन (8) ठळक बातम्या (6) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (782) आसमंत (733) मानसी (9) युवा भरारी (9) विविधा (3) सदाफुली (28) फिचर (17) महाराष्ट्र (397) उ.महाराष्ट्र (1) प.महाराष्ट्र (16) मराठवाडा (8) मुंबई-कोकण (68) विदर्भ (10) सोलापूर (14) रा. स्व. संघ (50) राज्य (658) आंध्र प्रदेश-तेलंगणा (17) ईशान्य भारत (43) उत्तर प्रदेश (78) ओडिशा (7) कर्नाटक (77) केरळ (47) गुजरात (64) गोवा (9) जम्मू-काश्मीर (83) तामिळनाडू (28) दिल्ली (48) पंजाब-हरयाणा (12) बंगाल (31) बिहार-झारखंड (35) मध्य प्रदेश-छत्तीसगड (44) राजस्थान (23) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,747) अर्थ (73) कृषी (25) नागरी (770) न्याय-गुन्हे (278) परराष्ट्र (80) राजकीय (233) वाणिज्य (19) विज्ञान-तंत्रज्ञान (33) संरक्षण (124) संसद (101) सांस्कृतिक (12) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (4) संपादकीय (715) अग्रलेख (350) उपलेख (365) साहित्य (5) स्तंभलेखक (938) अजय देशपांडे (31) अपर्णा क्षेमकल्याणी (5) अभय गोखले (11) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (21) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (33) डॉ.परीक्षित स. शेवडे (42) डॉ.वाय.मोहितकुमार राव (40) डॉ.सच्चिदानंद शेवडे (10) तरुण विजय (9) दीपक कलढोणे (22) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (1) प्रशांत आर्वे (5) ब्रि. हेमंत महाजन (51) भाऊ तोरसेकर (102) मयुरेश डंके (4) मल्हार कृष्ण गोखले (49) यमाजी मालकर (47) रत्नाकर पिळणकर (20) रविंद्र दाणी (48) ल.त्र्यं. जोशी (29) वसंत काणे (13) श्याम परांडे (12) श्याम पेठकर (54) श्यामकांत जहागीरदार (52) श्रीकांत पवनीकर (9) श्रीनिवास वैद्य (53) सतीष भा. मराठे (4) सुधीर पाठक (4) सुनील कुहीकर (47) सोमनाथ देशमाने (44) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (33)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nसौराष्ट्र सीमेवर पाकची लढाऊ विमाने\nकारवाया सुरूच, वृत्तसंस्था सौराष्ट्र, ९ जून - पाकिस्तानने गुजरातच्या सौराष्ट्र-कच्छला लागून असलेल्या सीमेवरील सिंध प्रांताच्या हैदराबाद जिल्ह्यातील भोलारी येथे अत्याधुनिक ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A5%E0%A5%88%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8.html", "date_download": "2018-11-14T21:47:31Z", "digest": "sha1:JTGBUIFEVLMVRVDBUCISHIXAZ4XI3XF3", "length": 16685, "nlines": 137, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "चंद्रपूर जिल्ह्यात साथीच्या रोगाचे थैमान - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nचंद्रपूर जिल्ह्यात साथीच्या रोगाचे थैमान\nचंद्रपूर जिल्ह्यात साथीच्या रोगाचे थैमान\nजिल्ह्यातील नागरिक सध्या साथीच्या रोगाने ग्रासले असून, उपचारासाठी आरोग्य केंद्र आणि रुग्णालयात मोठ्या संख्येने भरती होत आहेत. मात्र, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातच औषधांचा तुटवडा आहे. डायरिया प्रतिबंधक औषधे आणि सलाईन नसल्याने रुग्णांना खासगी औषधालयातून खरेदी करावे लागत आहे. शहरातील सर्व खासगी दवाखाने ताप आणि साथीच्या रोगाने हाउसफुल्ल आहेत. शिवाय आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीच्या दवाखान्यात रुग्ण दिसून येत आहेत.\nपावसाची उघडीप सुरू असतानाच वातावरणात झालेल्या बदलाचा परिणाम नागरिकांवर होऊ लागला आहे. रस्त्यावरील खड्डे, घरासमोरील घनकचरा आणि नाल्यातील सांडपाण्यातून डासांची उत्पत्ती होऊन पावसाळा रोगराईस आमंत्रण देत आहे. जिल्ह्यात सध्या साथीच्या रोगाचे थैमान असून, रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रात उपचार घ्यायला खाट उपलब्ध नाहीत, इतकी गर्दी झाली आहे.\nपावसाळा सुरू झाला की, हळूहळू साथीचा रोग पाय पसरू लागतो आणि मलेरिया, ग्रॅस्टो, हगवण, उलटी, कावीळ यांसारखे रोग अख्ख्या कुटुंबाला आपल्या कवेत करतात. त्यामुळे कुटुंबच्या कुटुंबे रुग्णालयात हलविण्याची पाळी येत आहे. चंद्रपूर शहरातही हगवण, उलट्यांचे रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले आहेत. दररोज 300 ते 400 रुग्ण तपासणीसाठी येत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांची तारांबळ उडत आहे. रुग्णालयात 200 ते 300 खाटांची व्यवस्था आहे. मात्र, येथे साडेचारशे रुग्ण भरती झाल्याने उर्वरित रुग्णांना खाली झोपून उपचार घ्यावा लागत आहे.\nनागभीड तालुक्‍यातील अनेक गावांत कावीळ रोगाची लागण झाली असून, रुग्णालये हाउसफुल्ल झाली आहेत. तालुक्‍यातील आरोग्यसेवा सुरळीत ठेवण्यासाठी नवेगाव पांडव, मौशी, बाळापूर, तळोधी, वाढोणा येथे रुग्णालये आहेत. परंतु, मागील अनेक दिवसांपासून येथे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी गैरहजर राहत असल्याने रुग्णांची हेडसांळ होत आहे. तालुक्‍यातील मोहाळी, मांगली, कोरंभी आणि अन्य गावात काविळीची लागण झाली आहे.\nमूल पावसाने दडी मारल्यानंतर वातावरणात बदल झाला असून, मलेरिया, कावीळ आणि ग्रॅस्टोची साथ पसरत आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची मोठ्या संख्येने गर्दी झाली आहे. उपजिल्हा रुग्णालयात 50 खाटांची व्यवस्था आहे. त्या संपूर्ण हाउसफूल असून, रुग्णांना बाहेरून उपचार घ्यावा लागत आहे. रुग्णांना भरतीसाठी आता जागा उपलब्ध नसल्याने खाली गादी टाकून उपचार घेताना रुग्ण दिसत आहेत. दुसरीकडे स्थानिक रुग्णांना घरूनच ये-जा करून उपचार घ्यावा लागत आहे. शहरात आणि ग्रामीण भागात उघड्यावरच्या घाणीमुळे ही साथ पसरली असून, डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी फवारणी केली जात नाही. दूषित पाण्यामुळेही हगवण, उलटी, कॉलरा, ग्रॅस्टोची लागण होत आहे.\nगाढ झोप लागते तेव्हा थव्याने येऊन गुणगुणत झोपेचे खोबरे करणाऱ्या मादी डासांमुळे तापाचा संसर्ग पसरतो. \"सॅण्डफ्लॉय' माशी चावल्यानंतरच चंडीपुरा मेंदूज्वर होतो. \"एडीस इजिप्टाय' ऍनाफेलीस, क्‍यूलेक्‍स डासाची मादी चावल्यानंतर डेंग्यूची शक्‍यता बळावते. फायलेरियामध्ये हीच स्थिती असते.\nताप येण्यास कारणीभूत घटक\nजुलैअखेरपर्यंत चंडीपुरा रोगाचे 133 नोंद झाली होती.\n\"\"पावसाळ्यामुळे डबक्‍यांमध्ये पाणी साचून अळ्या निर्माण होतात. त्याचे रुपांतर डासांमध्ये होते. मागील 15 दिवसांपासून साथीचा आजार दिसून येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात 20 रुग्ण भरती आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. औषधांचा साठा संपला असून, वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे.''\n-डॉ. रमेश बांडेबुचे, जिल्हा शल्यचिकित्सक, चंद्रपूर\nग्रामीण भागात आजही शुद्ध पाणी मिळत नाही. त्यामुळे रोगांचा फैलाव प्रामुख्याने होतो. घनकचरा आणि नाल्यांची साफसफाई करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे. मात्र, तसे काहीही केले जात नाही. आरोग्य यंत्रणेच्या इमारती गावोगावी आहेत. मात्र, औषधांचा साठाच नाही. त्यामुळे गरिबांच्या वाट्याला रोगराईचा सामना कायम आहे.\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/blog-space/open-letter-to-minister-mahadev-jankar-on-milk-price-289133.html", "date_download": "2018-11-14T21:35:46Z", "digest": "sha1:FUKQ2A5RZPZWNRJRKTA7R52VYIOIC53L", "length": 6076, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - दुग्ध विकासमंत्री महादेव जानकरांना खुलं पत्र - त्या दूधाचं कर्ज तुम्हाला फेडावंच लागेल!–News18 Lokmat", "raw_content": "\nदुग्ध विकासमंत्री महादेव जानकरांना खुलं पत्र - त्या दूधाचं कर्ज तुम्हाला फेडावंच लागेल\nराज्यात पाण्याच्या बाटलीला 20 रुपयांचा भाव आणि शेतकऱ्यांच्या दुधाला केवळ 17 रुपयांचा भाव आहे. हा कुठला न्याय तुम्ही जनावरांना कायद्याचं संरक्षण दिलंय पण त्यांना जगवणाऱ्या शेतकऱ्यांना मरणाच्या दारात ढकलून.\nविलास बडे, प्रतिनिधीप्रिय जानकर साहेब,तुम्ही राज्याचे दुग्धविकास मंत्री आहात याची आठवण करून देण्याचं कारण म्हणजे राज्यातली दूध उत्पादकांची अभूतपूर्व हालाखीची परिस्थिती. तुमच्या राज्यातला दूध उत्पादक शेतकरी देशोधडीला लागतोय, तरी तुम्ही गायब आहात. कुठेच काही बोलत नाहीत. दिसत नाही. गेल्या वर्षी शेतकरी संपावर गेल्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांच्या दूध दरात तीन रुपयांची वाढ केली. 27 रुपयांचा हमीभाव जाहीर केला. पण तो हमीभाव कुठे आहे\nसध्या राज्यात दूध दराचं आंदोलन पेटतंय, याची तुम्हाला कल्पना असेलच. 'दूधाला दर देत नसाल, तर फुकट न्या' असं म्हणत हतबल शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरतोय. ही तुमच्यासाठी नामुष्की आहे. काही दिवसांपूर्वी तुम्ही राणाभीमदेवी थाटात गर्जना केली. जे खासगी दूध उत्पादक जुमानत नाहीत त्यांना कायद्यानं वठणीवर आणणार. मग आज तुमचे हात कोणी बांधलेत, की तुम्हीच डोळ्यावर पट्टी बांधलीय एकदा महाराष्ट्राला सांगून टाकाच.जे गुजरात, कर्नाटक करु शकतं मग महाराष्ट्रात का होत नाही यावर तुम्ही कायद्याची सबब देवून पळवाट काढू शकता. पण तो कायदा करायला गेल्या साडेचार वर्षात तुम्हाला कोणी रोखलं होतं एकदा महाराष्ट्राला सांगून टाकाच.जे गुजरात, कर्नाटक करु शकतं मग महाराष्ट्रात का होत नाही यावर तुम्ही कायद्याची सबब देवून पळवाट काढू शकता. पण तो कायदा करायला गेल्या साडेचार वर्षात तुम्हाला कोणी रोखलं होतं याचं उत्तरही तुम्हाला द्यावं लागेल.दूध व्यवसाय हा महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांचा कणा आहे. बिघडलेल्या अर्थकारणानं तो कणा मोडून पडतोय. शेतीमालाला भाव नाही. त्याला जोडधंदा असलेल्या दुधालाही भाव नाही. मग जनतेच्या लेखी तुमचा आणि सरकारचा भावही घसरणार यात शंका नाही. पण तुम्ही या गंभीर प्रश्नाचं गांभीर्य ओळखून शेतकऱ्यांना न्याय द्याल ही अपेक्षा आहे. तुम्ही मंत्री नंतर, त्याआधी शेतकऱ्याचं पोर आहात. त्या दूधाचं कर्ज तुम्हाला फेडावंच लागेल.\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज्याल्या भरली हुडहुडी; परभणीचं तापमान मिनी काश्मिरपेक्षाही कमी\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/lifestyle/foods-to-avoid-in-thyroid-disease-298924.html", "date_download": "2018-11-14T21:36:52Z", "digest": "sha1:NGRDMXYHDFSXROVHODTHXKHWNH7KBZ6M", "length": 2851, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - तुम्हाला थायरॉईड आहे तर 'या' गोष्टी नक्कीच टाळा–News18 Lokmat", "raw_content": "\nतुम्हाला थायरॉईड आहे तर 'या' गोष्टी नक्कीच टाळा\nमहिलांमध्ये थायरॉईड आजाराचं प्रमाण जास्त असतं. या आजारावर कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत. तरीही योग्य आहार आणि गोळ्या घेतल्यावर थायरॉईडवर नियंत्रण ठेवता येतं. कोबी, फ्लॉवर आणि ब्रोकली या भाज्यांना तुमच्या आहारातून वगळा दिवसभरात दोनपेक्षा जास्त कप कॉफी पिऊ नका\nसोयापासून तयार करण्यात आलेले कोणतेही पदार्थ खाऊ नका तसेच ग्लूटेनचं प्रमाण असणारे पदार्थही खाऊ नका. गोड परार्थ अधिक खाल्यानेही थायरॉईडच्या आजारात वाढ होऊ शकते. या आजारपणात कच्चे सॅलेड खाल्ल्याने शरीराला त्रासही होतो. आजारी पडण्याची शक्यता अधिक असते.\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज्याल्या भरली हुडहुडी; परभणीचं तापमान मिनी काश्मिरपेक्षाही कमी\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/news/buldhana-bank-manager-sex-demand-from-a-farmers-wife-293641.html", "date_download": "2018-11-14T21:44:44Z", "digest": "sha1:26G65P6RSMBX6HUDOMVQCCWGFXDEKMIB", "length": 4873, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - पीक कर्जासाठी बँक मॅनेजरची शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी–News18 Lokmat", "raw_content": "\nपीक कर्जासाठी बँक मॅनेजरची शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी\nया महाशयांनी आपल्या बँकेचे शिपाई मनोज चव्हाण यांना महिलेकडे पाठवून पीक कर्ज तर देतोच शिवाय वेगळा पॅकेजही देतो असल्याचं सांगितलं.\nबुलडाणा, 22 जून : पिक कर्ज वितरणाचा बोजवारा उडाला असताना एका बँकेच्या शाखाधिकाऱ्याने शेतकऱ्याच्या पत्नीकडे पीक कर्जासाठी शरीरसुखाची मागणी केल्याची संतापजनक घटना बुलडाणा जिल्ह्यात घडलीये.मलकापूर तालुक्याच्या दाताळा गावातील सेन्ट्रल बँकेच्या शाखाधिकारी राजेश हिवसे असं या नराधमाचं नाव आहे. पीक कर्ज मागणीसाठी आलेल्या शेतकरी दाम्पत्याकडून पीक कर्ज प्रकरणासाठी त्यांचा मोबाईल नंबर मिळवून फोनवर शेतकऱ्याच्या बायकोकडे शरीरसुखाची मागणी केली आहे.हा संतापजनक प्रकार एवढ्यावरच न थांबता या महाशयांनी आपल्या बँकेचे शिपाई मनोज चव्हाण यांना महिलेकडे पाठवून पीक कर्ज तर देतोच शिवाय वेगळा पॅकेजही देतो असल्याचं सांगितलं.\nसदर गंभीर प्रकारामुळे पीडित महिला चांगलीच घाबरली असून या महिलेने मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये शाखाधिकारी हिवसे आणि शिपाई चव्हाण यांच्या विरोधात तक्रात दाखल केली असून या तक्रारीवरून पोलिसांनी या महिलेची मोबाईल रेकॉर्डिंग हस्तगत करून दोन्ही आरोपी विरोधात विनयभंग तसंच अॅट्रोसिटीचा गंभीर गुन्हा दाखल केला आहे.'या' प्लास्टिकवर बंदी नाहीमात्र, आरोपींना अजून अटक करण्यात आली नसून आरोपी फरार असल्याचं कळतंय. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन करण्याचा इशारा दिलाय.\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज्याल्या भरली हुडहुडी; परभणीचं तापमान मिनी काश्मिरपेक्षाही कमी\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/pune-shivajinagar-godown-fire-2-deaths-284519.html", "date_download": "2018-11-14T21:36:23Z", "digest": "sha1:3OXRVN3UES4VLD2A6QYLVACVMQ4LD4QW", "length": 11295, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुण्यात गोदामाला भीषण आग, 2 जणांचा मृत्यू", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nपुण्यात गोदामाला भीषण आग, 2 जणांचा मृत्यू\nपुण्यातील शिवाजीनगर इथं भोसले जलतरणासमोर असलेल्या एका खासगी प्रेस आणि गोदामाला मध्यरात्री भीषण लागली.\nपुणे, 14 मार्च : शिवाजीनगरमध्ये एका खासगी प्रेस आणि गोदामाला भीषण लागली होती. या आगीत 2 जणांचा मृत्यू झालाय.\nपुण्यातील शिवाजीनगर इथं भोसले जलतरणासमोर असलेल्या एका खासगी प्रेस आणि गोदामाला मध्यरात्री भीषण लागली.\nआगीची माहिती मिळताच घटनास्थळी सात अग्निशमन दलाच्या गाड्या आग दाखल झाल्या होत्या. पहाटे ही आग आटोक्यात आली. या आगीत 2 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या मृतदेहांची ओळख अजून पटलेली नाही. या आगीत प्रेस आणि गोदाम जळून खाक झालाय. ही आग कशामुळे लागली हे मात्र अजून कळू शकलं नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nVIDEO: पिंपरी-चिंचवड ते पुण्यापर्यंत अशी धावणार मेट्रो\nVIDEO: पुण्याच्या भवानी पेठेत कारखान्याला लागली भीषण आग\nडॉक्टर लॉबीपुढे पुणे प्रशासनानं टाकली नांगी; आरोग्य अधिकाऱ्यांचा काढला कार्यभार\nVIDEO: महाराष्ट्रातल्या 'या' जिल्ह्यांत मुसळधार पाऊस, पुण्यात रस्ते पाण्याखाली\n'या घाणीमुळे वारले माझे पप्पा...\nअभी तक \u0003खेलने के लिए\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/tag/%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-11-14T22:08:54Z", "digest": "sha1:2CUS5DDTYKPTSH255UNIIKQMUU4JAJFJ", "length": 6621, "nlines": 171, "source_domain": "kayvatelte.com", "title": "ती | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nकपाटातले सामान तिने बाहेर काढले होते. पॅकिंग सुरु होऊन दोन दिवस उलटले होते. गेली १६ वर्ष ह्या घरात काढली. नागपूरहून मुंबईला बदली झाली, आणि तेंव्हापासून कंपनीच्या ह्या घरात रहायला आलो तेंव्हा मोठी मुलगी सेकंड स्टॅंडर्ड आणि धाकटी नर्सरी मधे होती. … Continue reading →\nPosted in अनुभव\t| Tagged कथा, ती, मराठी, सुपर्णा कुलकर्णी\t| 31 Comments\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nतुम्ही पण बालक आहात\nछोटीसी कहानी.. भाग १\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://manthanmanache.blogspot.com/", "date_download": "2018-11-14T21:20:49Z", "digest": "sha1:GABODQ3KD7ZLU3SY5H2JYTM5H5FCVDHY", "length": 10199, "nlines": 145, "source_domain": "manthanmanache.blogspot.com", "title": "मंथन-मर्म माझ्या मनाचे", "raw_content": "\nमनातले शब्द मनापर्यंत पोहोचण्यासाठी...\nशब्द तुझ्या साठी लिहिलेले…\nशब्द तुझ्या हसण्यावर लिहीलेले…\nशब्द तुझ्या रुसण्यावर रचलेले…\nशब्द तुझ्या हृद्यात गुंतलेले…\nशब्द तुझ्या मनात मिसळलेले…\nयेथे माझं काहीच नाही… मी अन माझे शब्द…\nस्वप्न पहिले मी उद्याचे..\nनवे नाते मी पण आता नवे नाते जोडू पाहतोय काही जुन्या नात्यांना दूर सारून दूर सारली म्हणजे ती नावडती नाहीत पण ..... आयुष्य प्रत्येकाला ...\nएके दिवशी अचानक तिची भेट झाली पाहताच क्षणी ती आपलीशी झाली समोर आली माझ्या अन नजर झुकवली तिला न कळताच तिला चोरून पाहिली थोडा वेळ गेल...\nकाल तिने मला हळूच कानात सांगितले प्रेमात पडले तुझ्या अन स्वतःला विसरले © मंथन\nManthan Marm Mazya Manache Part 15 (मंथन मर्म माझ्या मनाचे भाग १५) | मंथन-मर्म माझ्या मनाचे\nManthan Marm Mazya Manache Part 15 (मंथन मर्म माझ्या मनाचे भाग १५) | मंथन-मर्म माझ्या मनाचे\nयांना नक्की भेट द्या\nलेक माझी लाडची - ई-बुक\nलेक माझी लाडची - ई-बुक नागपूरची संत्री या ग्रुप वर नव वर्षारंभा च्या निमित्ताने काव्य स्पर्धेचे आयोजन केले विषय हो...\nएके दिवशी अचानक तिची भेट झाली पाहताच क्षणी ती आपलीशी झाली समोर आली माझ्या अन नजर झुकवली तिला न कळताच तिला चोरून पाहिली थोडा वेळ गेल...\nकाल तिने मला हळूच कानात सांगितले प्रेमात पडले तुझ्या अन स्वतःला विसरले © मंथन\nस्वप्न पहिले मी उद्याचे..\nनवे नाते मी पण आता नवे नाते जोडू पाहतोय काही जुन्या नात्यांना दूर सारून दूर सारली म्हणजे ती नावडती नाहीत पण ..... आयुष्य प्रत्येकाला ...\nमाझ्या चारोळ्या ( 344 ) माझ्या कविता ( 117 ) शब्द मनातले ( 32 ) हिंदी शायरी ( 15 ) माझ्या मनातले ( 11 ) ई-पुस्तक ( 8 ) Valentine Spe ( 6 ) मराठी सण ( 5 ) Festival ( 4 ) ebook ( 4 ) चित्रफित ( 4 ) मकर संक्रांत ( 4 ) माझे लेख ( 4 ) माझी स्वप्नं ( 3 ) विडंबन ( 2 ) मुक्तछंद ( 1 )\nमाझे आवडते लेखक- नक्की वाचा\nमाझी शाळा कथा स्पर्धेत माझा सहभाग\nकाव्य संग्रहात माझा सहभाग\nकविता स्पर्धेत त्रृतीय क्रमांक\nलेक माझी लाडची - ई-बुक\nलेक माझी लाडची - ई-बुक नागपूरची संत्री या ग्रुप वर नव वर्षारंभा च्या निमित्ताने काव्य स्पर्धेचे आयोजन केले विषय हो...\nएके दिवशी अचानक तिची भेट झाली पाहताच क्षणी ती आपलीशी झाली समोर आली माझ्या अन नजर झुकवली तिला न कळताच तिला चोरून पाहिली थोडा वेळ गेल...\nकाल तिने मला हळूच कानात सांगितले प्रेमात पडले तुझ्या अन स्वतःला विसरले © मंथन\nस्वप्न पहिले मी उद्याचे..\nनवे नाते मी पण आता नवे नाते जोडू पाहतोय काही जुन्या नात्यांना दूर सारून दूर सारली म्हणजे ती नावडती नाहीत पण ..... आयुष्य प्रत्येकाला ...\nमाझ्या चारोळ्या ( 344 ) माझ्या कविता ( 117 ) शब्द मनातले ( 32 ) हिंदी शायरी ( 15 ) माझ्या मनातले ( 11 ) ई-पुस्तक ( 8 ) Valentine Spe ( 6 ) मराठी सण ( 5 ) Festival ( 4 ) ebook ( 4 ) चित्रफित ( 4 ) मकर संक्रांत ( 4 ) माझे लेख ( 4 ) माझी स्वप्नं ( 3 ) विडंबन ( 2 ) मुक्तछंद ( 1 )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-14T21:21:40Z", "digest": "sha1:PLCCXL6UGJJMX3H2RB25I4ZEDOWOA5KQ", "length": 7624, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "देशाचा प्रमुख राजा असावा, व्यापारी नसावा! : राज ठाकरे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदेशाचा प्रमुख राजा असावा, व्यापारी नसावा\nराज ठाकरे यांची मोदींवर टिका\nमुंबई: गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी इंधन दरवाढीवरून केलेली वक्तव्ये आठवावीत. त्यावेळी इंधन दरवाढीवरून भाजपवाल्यांनीही आंदोलने केली होती, याची आठवण करून देतानाच भाजपा हा कॉंग्रेसपेक्षाही वाईट आहे, असा आरोप करतानाच देशाचा प्रमुचा हा राजा असावा, व्यापारी नसावा अशी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली.\nसायंकाळी आंदोलनाची सांगता झाल्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे यांनी देशाला खड्डयात घातले. आता या चुका सुधारण्यासाठी पुन्हा इंधनदरवाढीच्या माध्यमातून लोकांच्याच खिशात हात घालण्यात येत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.\nबंदच्या मुद्यावर कॉंग्रेसची भलामण करायची नव्हती. पण इंधनदरवाढीविरोधात काहीतरी आंदोलन करायचे असा आपला विचार सुरूच होता. त्यामुळे या बंदमध्ये सहभागी होण्याचा आपण निर्णय घेतल्याचे सांगतानाच इंधनदरवाढीच्या मुद्यावर आपण कॉंग्रेससोबत आहोत असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. भाजपा विरोधात सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र यावे अशी आपली भूमिका कायम असल्याचा पुनरूच्चारही त्यांनी यावेळी केला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमहाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nNext articleमुंबईत ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद\nसाईंच्या झोळीत भाविकांकडून तीन कोटी 18 लाख\nमुख्यमंत्री, प्रशासकीय यंत्रणांमधील संवादाची चौकशी करा – अॅड. प्रकाश आंबेडकर\nआरक्षणासंदर्भात काहीही निकाल लागला, तरी राज्यभर मोर्चे निघतील\nअंगणवाडी सेविकांचे निवृत्तीचे वय 65 वर्षे\n9 डिसेंबरला शिष्यवृत्ती परीक्षा\nपुणे गारेगार; तापमान 13 अंशांपर्यंत घसरले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-14T21:21:48Z", "digest": "sha1:HFRU6SKTGXYAH4USMHAJHV7TNJMIIGPW", "length": 6824, "nlines": 169, "source_domain": "kayvatelte.com", "title": "नजर | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nसकाळची वेळ होती राजाभाऊ घरून निघाले होते ऑफिसला जायला.. रस्त्याने थोडे फास्टच चालत निघाले होते,९-०१ ची लोकल पकडायची होती . तेवढ्यात एक समोरून एक ऑटॊ वाला स्पिड आला आणि राजाभाऊंना धडक मारणार, तेवढ्यात अ‍ॅबरप्टली ब्रेक मारल्याप्रमाणे उभा राहिला\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nतुम्ही पण बालक आहात\nछोटीसी कहानी.. भाग १\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/School-van-two-wheeler-accident/", "date_download": "2018-11-14T21:40:14Z", "digest": "sha1:VXBBYITMEMLUCT7IS3CK66UPO7KVEIR3", "length": 5365, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्कूल व्हॅन दुचाकीला धडकून चारजण ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › स्कूल व्हॅन दुचाकीला धडकून चारजण ठार\nस्कूल व्हॅन दुचाकीला धडकून चारजण ठार\nअथणी-विजापूर राज्यमार्गावर ऐगळी क्रॉसवर स्कूल व्हॅनने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात 4 जण ठार झाले, तर 25 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. मृतांमध्ये दुचाकीवरील तिघे आणि व्हॅनचालकाचा समावेश आहे.\nआप्पासाहेब संबू मराठी (वय 40), मनोज दोडमनी (32), धानाप्पा मगदूम (38, सर्व रा. यलहडगी) आणि व्हॅनचालक सिद्धगिरी सिद्धाप्पा पुजारी (30, रा.आर्टाळ, ता.अथणी) अशी मृतांची नावे आहेत. तिघे मृत (आरकेरी, जि.विजापूर) येथून देवदर्शन घेऊन यलहडगीला परतत होते. त्यांना धडक देऊन क्रूझर व्हॅन त्यांच्यावरच पलटी झाले. त्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला. जखमी विद्यार्थी माणीकप्रभु कन्नड प्राथमिक शाळेत शिकतात. त्यांच्यावर अथणीच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देसाईवाडी येथून माणिकप्रभू शाळेला रोज 25 मुले क्रूझरमधून जातात. गुरुवारी सकाळी 11च्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने क्रूझर दुचाकीला धडकून पलटी झाली. क्रूझरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी होते.\nसागर ठक्‍कानावर, आकाश ठक्‍कानावर, विकास माने, नेहाल माने, प्रभू हालेळी, संपत जगताप (65) हे गंभीर जखमी आहेत. त्यांना मिरज येथील शासकीय व खासगी दवाखान्यात पाठविण्यात आलेे. 25 विद्यार्थी किरकोळ जखमी असून, त्यांच्यावर अथणी शासकीय दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. काही विद्यार्थी सायंकाळपर्यंत बेशुद्ध होते.तालुका आरोग्याधिकाऱयांचे पथक उपचार करत आहे. घटनास्थळी ऐगळी पोलिस, अथणी पोलिसांनी दाखल होऊन जखमींना हलवले. अथणी तालुक्यात 2005 मध्ये केएसआरटीसी बस पार्थनहळ्ळी येथे विहिरीत कोसळून 35 जणांना जलसमाधी मिळाली होती.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Two-pistols-sixteen-cartridges-two-notorious-arrests/", "date_download": "2018-11-14T22:21:42Z", "digest": "sha1:YCM5QOLU43LEAVE6KBRKELNUCQF6U5SB", "length": 4607, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दोन गावठी पिस्तूल, सोळा काडतुसांसह दोन सराईत जाळ्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › दोन गावठी पिस्तूल, सोळा काडतुसांसह दोन सराईत जाळ्यात\nदोन गावठी पिस्तूल, सोळा काडतुसांसह दोन सराईत जाळ्यात\nपुणे / येरवडा : प्रतिनिधी\nसासवड पोलिस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्यातील फरार असलेल्या दोघांना येरवडा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल व सोळा जिंवत काडतुसे व एक मोबाईल फोन जप्‍त करण्यात आले आहेत.\nतुकाराम सखाराम बडदे (21) व तुषार गेनबा जरांडे (24, दोघेही रा.कोडीत, ता. पुरंदर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिस निरीक्षक मुकुंद महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास पथकातील पोलिस हवालदार बाळासाहेब बहिरट यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कॉमरझोन येरवडा येथील बस स्टॉपजवळ सासवड पोलिस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्यातील दोन आरोपी येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तुकाराम बडदे व तुषार जरांडे यांना ताब्यात घेतले.\nअधिक तपासात हे दोघेही सासवड पोलिस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील आरोपी असून त्यातील बडदे हा खंडणीच्या गुन्ह्यात दोन महिन्यांपासून फरारी होता. तपास उपनिरीक्षक देशमुख करीत आहेत.\nही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद महाजन, प्रवीण देशमुख, सहाय्यक फौजदार कुताळ, पोलिस कर्मचारी बाळसाहेब बहिरट, पोलिस हवालदार बेग, हनुमंत जाधव, जगताप तसेच पोलीस नाईक कुंवर, पोलिस शिपाई बांगर, शिंदे, पाटोळे यांनी केली.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/ganesh-festival-2018-news-ganpati-special-marathi-actor-shekhar-phadke-1749162/lite/", "date_download": "2018-11-14T22:10:38Z", "digest": "sha1:Y65TB7QMP7HAEQULUI2P6CJZGNYSASFB", "length": 7201, "nlines": 103, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ganesh festival 2018 news ganpati special marathi actor shekhar Phadke | Ganesh Utsav 2018 : करिअर घडविताना बाप्पाची मिळाली साथ - शेखर फडके | Loksatta", "raw_content": "\nGanesh Utsav 2018 : करिअर घडविताना बाप्पाची मिळाली साथ – शेखर फडके\nGanesh Utsav 2018 : करिअर घडविताना बाप्पाची मिळाली साथ – शेखर फडके\nमी माझ्या बाप्पासाठी कायम लहानच असेन.\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nचौथीनंतरच्या प्रत्येक प्रगतीपुस्तकावर बाळासाहेबांची सही - राज ठाकरे\nगणपतीला बुद्दीचा देवता असं म्हटलं जातं. त्यामुळे अनेकवेळा स्पर्धा, परीक्षा किंवा कोणत्याही महत्वाच्या कामांना जातांना आपले हात आपोआप त्याच्या चरणी जोडले जातात. अनेक जणांची तर बाप्पावर अपार श्रद्धा असते. खासकरुन चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार या देवतेचे भक्त असल्याचं पाहायला मिळतं. त्यातल्याच एका अभिनेत्याने बाप्पाविषयी त्याचं मत व्यक्त केलं आहे.\nमराठी चित्रपटसृष्टीमध्ये मालिका, चित्रपट, नाटक अशा विविध ठिकाणी आपल्या अभिनयाची चुणूक दाखविणाऱ्या अभिनेता शेखर फडकेकडे आज एक नावाजलेला अभिनेता म्हणून पाहिलं जातं. विशेष म्हणजे शेअरने त्याच्या या यशाचं श्रेय गणपती बाप्पाला दिलं आहे.\n‘मी वयाने किती मोठा झालो,तरी गणपतीला कधीही गणपती असं न संबोधता लाडाने बाप्पा असंच म्हणतो. बाप्पा म्हटलं की एक आपुलकी, माया त्यातून झळकत असते. मी त्याला केवळ देव मानत नाही तर माझे आई-वडील सारं त्यालाच मानतो. हा कदाचित मी बाप्पा म्हटल्यावर अनेकांना हसू येईल ते मला लहान समजतील. पण असू देत मी माझ्या बाप्पासाठी कायम लहानच असेन, असं शेखर म्हणाला.\nपुढे तो असंही म्हणाला, गणेशोत्सवानिमित्त मी आज एक गुपित साऱ्यांना सांगणार आहे. जेवढी माझी बाप्पावर भक्ती तेवढीच माझ्या कुटुंबीयांचीही. त्यामुळेच त्यांनी माझं पाळण्यातलं नावदेखील त्या बाप्पावरुन मोरेश्वर असं ठेवलं. इतकंच नाही माझ्या अभिनयाची सुरुवातही गणेशामुळेच झाली. आमच्या सोसायटीमध्ये गणपती बसतो. यावेळी पाच दिवस काही ना काही कार्यक्रम चालायचे. यावेळी मी भाग घ्यायचो. त्यातूनच मला स्टेजडेरिंग आलं आणि त्यातूनच माझ्यातला अभिनेता उदयाला आला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/transboundary-transit-in-highway-1741666/", "date_download": "2018-11-14T22:04:26Z", "digest": "sha1:Q4HYE7JT6WLQH77Q4MUDFR5ZUM5C5QWT", "length": 15692, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Transboundary transit in highway | महामार्ग हस्तांतरणात चालढकल | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nखड्डे आणि कोंडीने प्रवासी त्रस्त झाले असूनही पावसाळा संपत आला तरी यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला नाही.\nतीनदा स्मरणपत्रे देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष\nशहरातील सर्व मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण करून ते सुस्थितीत ठेवणाऱ्या नवी मुंबई पालिकेला शीव-पनवेल महामार्गाचा काही भाग देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली असूनही सार्वजनिक बांधकाम विभाग त्यात चालढकल करत आहे. पालिकेने यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला तीन स्मरणपत्रे दिली आहेत. खड्डे आणि कोंडीने प्रवासी त्रस्त झाले असूनही पावसाळा संपत आला तरी यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला नाही.\nमानखुर्द ते पनवेल या २३ किलोमीटर अंतराच्या शीव-पनवेल महामार्गाचे पाच वर्षांपूर्वी बाराशे कोटी रुपये खर्च करून क्राँक्रीटीकरण करण्यात आले. पुनर्बाधणी करणाऱ्या कंत्राटदराला कळंबोली येथे टोलनाका बांधून वसुलीची मुभा देण्यात आली होती, मात्र विरोध वाढल्याने नंतर छोटय़ा वाहनांसाठी टोल बंद करण्यात आला. हा टोल बंद झाल्याने कंत्राटदाराने रस्त्याची वार्षिक डागडुजी करण्यास नकार दिला. हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. या रस्त्यावरील खड्डे प्रवाशांसाठी तापदायक ठरत आहेत. मार्गावरील उड्डाणपूल तर खड्डय़ात गेले आहेतच, मात्र त्यांच्या दुर्तफा वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग खड्डे बुजवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे दिसते.\nतुर्भे, सानपाडा, शिरवणे, सीबीडी, कोपरा येथील खड्डय़ांमुळे वाहतूक कोंडीने वाहनचालक हैराण झाले आहेत. खड्डय़ांमुळे एका तरुणाचा जीव गेला तर एका कंत्राटदावर गुन्हा दाखल झाला आहे. नवी मुंबई पालिका हद्दीतून जाणाऱ्या या रस्त्यातील १९ किलोमीटरचा भाग पालिकेकडे देण्यात यावा, अशी मागणी पालिका प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दोन महिन्यांपूर्वी केली, पण त्याला साधे उत्तर देण्याचे सौजन्यही सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप दाखविलेले नाही. पालिका क्षेत्रातून जाणाऱ्या या रस्त्याची काळजी घेण्यास पालिका तयार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. याच भागातील विद्युत खांबांवरील जाहिरती तसचे फलकांच्या माध्यमातून खर्च वसूल करण्याचा प्रयत्न पालिका करणार आहे, मात्र हा मोक्याचा रस्ता पालिकेला देण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग उत्सुक नसल्याचे दिसते.\nखड्डे बुजवण्याचे काम बेशिस्तपणे केल्याने वाहतूककोंडीची समस्या बिकट झाल्याने पोलिसांनी स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शनच्या मोहन परदेशी यांच्या विरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. वाहतूक कोंडीमुळे वाहतूक पोलीस मेटाकुटीला आले आहेत. अपुऱ्या मनुष्यबळात ते दिवस-रात्र पावसात काम करत आहेत. अनेक जण आजारी पडले आहेत. काम कुठे केले जाणार आहे, याची माहिती दिलीच जात नाही, असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.\nमहामार्गाचा बहुतेक भाग नवी मुंबईतून जातो. गणेशोत्सवापूर्वी हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. हा संपूर्ण रस्ताच पालिकेच्या ताब्यात देण्यासाठी अनेक वेळा पत्रव्यवहार करण्यात आले आहेत, पण त्याला प्रतिसाद मिळालेला नाही.\n– जयवंत सुतार, महापौर, नवी मुंबई\nवाहतूक पोलिसांशी समन्वय साधून खड्डे बुजवले तर वाहतूककोंडी होणार नाही आणि दुरुस्तीचे कामही सुरळीत होईल, अशी व्यवस्था करता येऊ शकते; मात्र वारंवार सांगूनही संबंधित कंत्राटदाराने दुर्लक्षच केल्यामुळे अखेर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.\n– बाळासाहेब तुपे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\nचौथीनंतरच्या प्रत्येक प्रगतीपुस्तकावर बाळासाहेबांची सही - राज ठाकरे\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nVideo : भर कार्यक्रमात किसिंगच्या त्या प्रकरणाबद्दल काजल म्हणते..\nवकील तरुणीशी शेरेबाजी तरुणांना पडली महागात; तिघांची रवानगी पोलीस कोठडीत\nराज ठाकरेंना सचिनकडून 'ही' गोष्ट शिकायला आवडेल\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nहंगामापूर्वीच गोड रसाळ द्राक्षांची आवक\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअंबरनाथमध्ये घर घेऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=254930:2012-10-10-17-04-35&catid=166:2009-08-11-13-00-15&Itemid=166", "date_download": "2018-11-14T22:27:33Z", "digest": "sha1:PF3WFVZZSEDTWCLRI6M6AIJFN7VYSFRY", "length": 14516, "nlines": 235, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "मिलेनिअम स्टार!", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> लेख >> मिलेनिअम स्टार\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\n‘फिल्मालय स्टुडिओचे तेच गेट आणि त्या गेटमागचे तेच चेहरे.. कामाच्या शोधात फिरणारा मी या मोठमोठय़ा दारांमधून कित्येकदा निराश परतलोय..\nमला अडवणारे हेच ते चेहरे आज वयामुळे ओळखण्यापलीकडे गेलेत.. तरीही ओळखीचे आहेत ते माझ्या, मी अजूनही या दरवाज्यांमधून ये-जा करतो\nफरक इतकाच आहे की आज हे चेहरे माझं स्वागत करतात, कधीकधी माझ्या येण्याने ते संकोचतात फार साधी माणसं आहेत ती...त्यांचा साधेपणा हीच त्यांची खरी ताकद आहे जी मला सगळ्यात जास्त भावते’, हे उद्गार आहेत दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांचे.\nसत्तरच्या दशकात ‘अॅंग्री यंग मॅन’म्हणून वादळ निर्माण करणारा महानायक अमिताभ बच्चन आज स्वत: सत्तरी पार करूनही तितक्याच आत्मविश्वासाने चित्रपटसृष्टीवर अधिराज्य करतो आहे. अमिताभ बच्चन इतरांपेक्षा वेगळा का, याचं उत्तर त्यांनीच ब्लॉगवर लिहिलेल्या या विचारांमध्ये आहे. तो मिलेनिअम स्टार आहे, जगभरातील लोक त्याला ओळखतात पण, त्याहीपलीकडे अतिशय विनम्र, विचारी, सह्रदय असा माणूस अमिताभमध्ये दडला आहे. जो आजही लोकांची मनं सहज जिंकून घेतो. गेली चार दशकं तब्बल १८० चित्रपटांमधून लोकांच्या मनावर गारुड करून असणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या या महानायकाला आमचा सलाम.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-agralekh-silk-cocoon-marketing-11896?tid=120", "date_download": "2018-11-14T22:35:20Z", "digest": "sha1:3GKDVWIT26IYTVO7KGW7RVHPAGXY5UXP", "length": 18403, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, agralekh on silk cocoon marketing | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘सिल्क रूट’ व्हावा प्रशस्त\n‘सिल्क रूट’ व्हावा प्रशस्त\nबुधवार, 5 सप्टेंबर 2018\nरेशीम कोष असो अथवा इतर शेती आणि शेतीपूरक उत्पादनांना आपल्या देशातील प्रमुख बाजारपेठांना जोडण्यात अजूनही यश आलेले नाही.\nरेशीम कोष असो अथवा इतर शेती आणि शेतीपूरक उत्पादनांना आपल्या देशातील प्रमुख बाजारपेठांना जोडण्यात अजूनही यश आलेले नाही.\nपारंपरिक पीकपद्धती अन्‌ पूरक व्यवसायाचा अभाव हे खरे तर मराठवाड्याच्या शेतीचे मुख्य वैशिष्ट आहे. बदलत्या हवामान काळात पावसावर आधारित शेतीतून उत्पादनाची हमी नाही. मिळकतीचे स्त्रोत कमी होत असताना नवीन रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या नाहीत. अशा वातावरणामध्ये या विभागात रेशीम शेती बहरत असल्याचे आशादायक चित्र पाहावयास मिळते. यावर्षी मराठवाड्यात तुती लागवड उद्दिष्टाच्या तीनपट अधिक क्षेत्राची नोंदणी झाली आहे. महारेशीम अभियानांतर्गत लाभार्थी निवडीपासून ते पुढील सर्व कामांबाबत मार्गदर्शन होत असल्याने यांस राज्यभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच रेशीम शेतीला शेतकरी पसंती दर्शवित आहेत. असे एकीकडे चित्र असताना दुसरीकडे मात्र मराठवाड्यासह राज्यभर रेशीम कोषांसाठी चांगली बाजारपेठ विकसित झालेली नाही. याचे प्रमुख कारण ‘कोष ते कापड’ असे प्रक्रियेचे विस्‍तृत जाळे राज्यात निर्माण झाले नाही. कर्नाटकमध्ये दर्जेदार कोष निर्मिती ते पुढील सर्व प्रक्रिया असा रेशीम उद्योग तिथे प्रस्थापित झाला आहे. कर्नाटकमधील रामनगरमची बाजारपेठ रेशीम कोषासाठी देशभरात प्रसिद्ध आहे. आपल्या राज्यातील खासकरून मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी दर्जेदार कोषांचे उत्पादन घेऊन या बाजारपेठेपर्यंत धडक मारली आहे. मात्र, कोषांची रेल्वेने वाहतूक करीत असताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेशीम कोष वाहतुकीतील अडचणी तत्काळ दूर व्हायला हव्यात. भविष्यात रेशीम कोषाला राज्यातच चांगली बाजारपेठसुद्धा विकसित करावी लागेल.\nचीनमधील रेशीम आणि इतर उत्पादने पूर्व-पश्चिम-दक्षिण आशियाई देशांबरोबर आफ्रिका, युरोपपर्यंत पोचविण्यासाठी प्राचीन काळात ‘सिल्क रूट’ विकसित केला गेला. हा रूट विकसित करण्यामागचा मुख्य उद्देश ‘व्यापारातून विकास’ हा होता. याचा फायदा चीन, कोरिया, जपान, भारतासह युरोप, आफ्रिकेतील अनेक देशांना झाला. आपल्याला मात्र रेशीम कोष असो अथवा इतर शेती आणि शेतीपूरक उत्पादनांना आपल्या देशातील प्रमुख बाजारपेठांना जोडण्यात अजूनही यश आलेले नाही. शेतमालाची वाहतूक सोयीची करण्याएेवजी ती विस्कळित करण्याकडे आपला कल दिसतो. याच मानसिकतेतून नांदेड-बंगळूर रेल्वे गाडीला असलेल्या चार मालवाहतूक बोग्या कमी करून रेल्वे प्रशासनाने आता एकच बोगी ठेवली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील नांदेड वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांतील रेशीम उत्पादकांची प्रचंड गैरसोय होत असून अनेक शेतकऱ्यांना अधिक वेळ, पैसा खर्च करून प्रसंगी जीव धोक्यात घालून रस्ते वाहतुकीने कोष रामनगरमला पाठवावे लागत आहेत. रेल्वे प्रशासनाबरोबर केंद्र-राज्य शासनाने एकत्र येऊन रेशीम उत्पादकांची होत असलेली फरफट थांबवायला हवी. ई-नाम अंतर्गत देशभरातील प्रमुख बाजारपेठा जोडण्याचे काम सुरू असल्याची चर्चा मागील तीन-चार वर्षांपासून आहे. शेतकरी आपला माल घरी बसून अथवा जवळच्या बाजारपेठेतून ऑनलाइन पद्धतीने देशभर पाठवू शकतो. याद्वारे शेतकऱ्यांचे कष्ट आणि बाजार व्यवस्थेतील अनागोंदी कमी करून पारदर्शक, स्पर्धाक्षम व्यवहार होणार असेही बोलले जाते. अशावेळी रेशीम कोष विक्रीसाठी राज्यभरातील बाजारपेठा रामनगरमला जोडल्यास कोष विक्री-वाहतुकीतील अनेक अडचणी दूर होतील. हे करीत असताना राज्यातील प्रमुख रेशीम क्लष्टर्समध्ये कोष-धागा- ते थेट कापडनिर्मिती असे पूर्ण प्रक्रिया जाळे उभारणीबाबतही शासनाने प्रयत्न वाढवायला हवेत.\nशेती व्यवसाय profession हवामान रोजगार employment रेशीम शेती sericulture रेल्वे चीन व्यापार विकास भारत बंगळूर नांदेड nanded e-nam\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nउच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...\nआर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...\nऊसदराबाबत हवे दीर्घकालीन धोरणऊसदराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही...\nमेळघाटातील शेती आणि समाजमेळघाटात अादिवासी शेतकरी बांधव अजूनही निसर्गाला...\nथेट पणन उत्तम पर्याय दसरा, दिवाळी आणि लग्न-...\nबँकिंग क्षेत्रावरील 'बुडीत' भार बुडीत कर्जे ही सध्या बँकिग व्यवस्थेतील मोठी...\nइडा पिडा टळो दिवाळीची धामधुम सर्वत्र चालू आहे. बळीच्या...\nशेतीतील अंधार करुया दूर... माझ्या आईवडिलांना शेतीची खूपच आवड होती....\n\"आशा'कडून न होवो निराशा \"आशा' हे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा...\nबीजोत्पादनातून साधा आर्थिक उन्नती विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा...\nसाखरेचा वाढला गोडवाशेतीमध्ये रासायनिक खते आणि कीडनाशकांच्या वाढत्या...\nधरणात गाळ आणि गाळात शेतकरीजगणं मुश्किल झालेल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात अजून...\nझळा व्यापार युद्धाच्याअमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध जुंपल्यापासून...\nधनत्रयोदशी : जीवनतत्त्वाच्या पूजनाचा...धनत्रयोदशी म्हणजे धनाची पूजा. अर्थात धन म्हणजे...\nसर्वसंमतीनेच हवे पाणीवाटपनाशिक व नगर जिल्ह्यांतील गोदावरी नदीवरील धरणातून...\nप्रबोधनातून वाढेल प्रतिसादकमी विमा हप्ता अधिक आणि हमखास नुकसानभरपाई, असा...\nसरकार बदलले अन् परिस्थिती बिघडलीऑगस्ट २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकांच्या आधी...\nज्वारीचे श्रीमंती मूल्यमागील दोन दशकांत पीक पद्धतीत झालेला मोठा बदल,...\nदरवाढीच्या धक्क्याने वीजग्राहक घायाळअखेर श्री गणेशाच्या आगमनाच्या आनंदाच्या दिवशीच...\nऊसतोड मजुरांची घ्या दखल मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-14T22:19:22Z", "digest": "sha1:HTPXMNC6YXT7U37OYSTFNTWCQEV4TKQL", "length": 10703, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सुप्रीम कोर्टा- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nपनामाचा दणका, निवडणूक लढवण्यास नवाज शरीफ यांच्यावर आजन्म बंदी\nपनामा पेपर्स प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय. या प्रकरणात दोषी आढळल्यानं शरीफ यांना निवडणूक लढण्यास आजन्म बंदी घालण्यात आलीय.\nयाकूब मेमनच्या फाशीला सुप्रीम कोर्टाची स्थगिती\nराजीव गांधींच्या मारेकर्‍यांच्या संदर्भातला निर्णय खंडपीठाकडे\n'कोर्टाचा हा ऐतिहासिक निर्णय'\nतृतीयपंथीयांना आता शिक्षण आणि नोकरीत आरक्षण \nराजीव गांधींच्या मारेकर्‍यांचा सुटकेचा मार्ग बंद\nराजीव गांधींच्या इतर चार मारेकर्‍यांच्या सुटकेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती\nसत्तेचा माज आणि क्रोध याला राजकारणात जागा नाही- राहुल गांधी\n'गरीबांना न्याय कसा मिळेल\nराजीव गांधींच्या मारेकर्‍यांची सुटका लांबली, 6 मार्चपर्यंत स्थगिती\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/authors/mr-vijay-jogmarge", "date_download": "2018-11-14T22:04:30Z", "digest": "sha1:LNJRBTSUZ5O3UFHR6QLOYZUNBSAUHW7E", "length": 12688, "nlines": 361, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक श्री. विजय जोगमार्गे यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nश्री. विजय जोगमार्गे ची सर्व पुस्तके\nश्री. विजय जोगमार्गे, श्री. अनिल ठाकरे\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.angatpangat.in/archive/diwali-pangat-2017/essays/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-14T21:23:22Z", "digest": "sha1:2LJ3Z5ZGX5CP44GX5GCHEY6O7HHBJBGX", "length": 15673, "nlines": 90, "source_domain": "www.angatpangat.in", "title": "दिवाळी फराळाची अंगत-पंगत", "raw_content": "\nदिवाळी म्हणजे आनंदाला उधाण, नात्यांचा दीपोत्सव आणि समृद्धतेची पावती. घरी-दारी, शेतांत, नद्यांत, चोहीकडे विपुलता दिसून येते. संपन्नतेचा उत्सव जणू निसर्ग साजरा करत असतो. ह्या साऱ्याचा अनुभव दरवर्षी आपल्याला ‘दिवाळी फराळाच्या‘ निमित्ताने येतो. दिवाळी फराळांच्या पदार्थांची प्रांतनुसार यादी करायची झाली तर त्यामध्ये आपल्या समृद्ध खाद्यसंस्कृतीची प्रचिती येईल.\nदिवाळी आणि खाद्यसंस्कृती ह्यांचा मिलाफ, अगदी पूर्वीपासूनचा. दिवाळी आली की असं वाटतं, सगळ्या चवींचे वार्षिक संमेलन आहे. जिथे प्रत्येकाचा प्रातिनिधिक सहभाग असतो. दोन चवींमध्ये विशेष स्पर्धा असते – गोड आणि तिखट. प्रत्येक घरात हे विभाग स्वतंत्रपणे राज्य करत असतात. घरातील प्रत्येकाच्या स्वभावानुसार आवडी-निवडी असतात आणि त्यात ह्या दोन चवी अगदी मदतीच्या ठरतात. लहान मुलांची गर्दी असलेल्या घरातून साजूक तूप आणि रवा-बेसन किंवा रवा-ओला नारळ ह्या जिन्नसांचे राज्य असते. लाडवसारखे गोड आणि जिभेवर चव रेंगाळणारे पदार्थ म्हणजे दिवाळीसुट्टी मध्ये धुडगूस घालणारे, हळूच डब्यातून खाऊ पळवणारे बच्चे कंपनीच. लाडवावरच्या बेदाण्यासारखे त्यांच्या गालातले हसू मनाला समाधान देऊन जाते.\nबच्चे कंपनी खुश झाल्यावर ‘रावांच्या‘ आवडीचा बेत आखला जातो. हा पदार्थ स्त्रीलिंगी असला आणि रावांच्या खास मर्जीतील असला, तरी महिलामंडळी अगदी प्रेमाने करतात. बाहेरुन काटेरी तरीही हवीहवीशी वाटणारी, खमंग, कधी चटकदार आणि खुसखुशीत, अशी ही ‘चकली‘. हिची सिद्धता झाल्याखेरीज दिवाळी फराळाला शोभा नाही. तिचा नखराही तेवढाच असतो. तिचा राग-रंग, प्रमाणबद्ध वागणं आणि योग्य ते सोपस्कार करणं म्हणजे सुगरणीची कसरत. पण एकदा तिच्याशी गट्टी जमली कि महिलांना सुगरिणीचा मान मिळालाच म्हणून समजा. मात्र हिच्या धाकट्या बहिणीचे तसे जास्त लाड पुरविले जात नाही. मुळात ही तयार होतानाच सगळ्या डाळींचे गुणधर्म घेऊन येत असते अन विशिष्ट चवीसाठी हिच्यात काही मसाल्याचे पदार्थ समाविष्ट केले जातात. चकली आणि हिच्यात तसा फरक नाही पण तयार होताना, हिला ना कुठला सोऱ्या/साचा लागतो ना हिच्या अंगी काटेरीपण असते. बिचारी अगदी साधी हातावर तयार होते आणि सहज आकार घेते. हां, पण हिची खुमासदारी आणि लज्जत, चकलीच्या तोडीची बरं का. अशी ही कडबोळी.\nह्यांचे दोघे भाऊ, कधी नंतर तर कधी आधी (जशी सुट्टी मिळेल तशी ) उत्सवात सहभागी होतात. एक गूळ किंवा साखरेचा लाडका तर दुसरा कलौंजी आणि मिठासोबत खुश असतो. दोघे तसे जुळेच पण तऱ्हा जरा वेगळ्या. तर असे हे शंकरपाळे – खारे नि गोडे.\nह्या नंतर लगबग सुरू होते ती कान्होले / करंज्यांची. घरातल्यांच्या आवडीनुसार ह्यांची पोटं भरली जातात. कधी खव्याने तर कधी खोबरं-चारोळी-खसखस आणि पिठीसाखरेच्या सारणाने. आयत्या वेळी करण्यात आल्या, तर ओला नारळ आणि गूळ गुपचूप युती करून पोटात शिरतात. ह्यांचे फराळातील स्थान तसे विशेषच आणि हे वैशिष्ट्य त्यांच्या सुबक आकारामुळे असते. कधी ह्या साचेबद्ध असतात तर कधी कातरणीने रेखाटलेल्या. एखाद्या घरात आजीबाई फराळात सहभागी झाल्या तर हातावर ह्यांना मुरड घालून नटविले जाते.\nअनेक घरांत ‘लक्ष्मीपूजनाला हा नैवेद्याला हवाच‘ ह्या घटकाखाली बनविला जाणारा पदार्थ म्हणजे ‘अनारसा‘. ह्याचे कौतुक भारी. ह्याची तयारी करताना सुगरणींना विशेष planning करावे लागते. ह्याच्या पिठाच्या अथवा हुंडीच्या प्रमाणापासून कढईत हासण्यापर्यंतचे सगळे सोपस्कार अनारसा ह्या पदार्थाच्या भाळी आहेत. काही घरात अनारसे करण्यापेक्षा ‘माझे बाई फसतात, यंदा नको तो घाट‘ च्या नावाखाली बाहेरून आणले जातात. दुकानांमध्येही हे लगेच संपतात. गुळाचे अनारसे विशेष रुचकर लागतात आणि त्यांचा रंग सोनेरी तांबूस असेल, तर काही विचारूच नका.\nह्याच पंगतीतला आणखीन एक पदार्थ म्हणजे ‘चिरोटा‘. तसे ह्याचे जिन्नस आणि कृती साधीच पण प्रचंड वेळ घेणारी. हा करताना मदतनीस ‘साठं‘ ह्याची फार महत्वाची भूमिका असते. संसाराची घडी जशी अलगद हाताने, थोरामोठ्यांच्या सल्ल्याने आणि प्रेमाच्या ओलाव्याने बसते तशी निष्ठा व प्रेम चिरोटे करण्यात दाखवल्यास, हा पदार्थ एक वेगळेच रसायन बनून जाते. त्याला हाती घेतल्यावर तो मोडवत नाही आणि सोडवत त्याहून नाही. खुसखुशीत, कुरकुरीत, हलका कधी साखरेत मनसोक्त लोळलेला तर कधी पाकात चिंब भिजलेला. असा हा चिरोटा.\nह्या सर्व तिखट-गोड पदार्थांच्या कुटुंबाचे यजमानपद मात्र एका पदार्थकडे फार पूर्वीपासून आहे, तो म्हणजे ‘चिवडा‘. पोहे (भाजके अथवा तळीव), चुरमुरे, धने-जिरे पूड, डाळ्या, दाणे, खोबरं, खसखस, गोडलिंब, आमचूर, पिठी साखर आणि फोडणीचे साहित्य इत्यादि जिन्नस वापरून केलेला पाकसोहळा. अगदी दर्दी खाणारे असतील तर सुकामेवा सुद्धा सढळ हस्ते वापरला जातो. खाता-खाता एखाद्या घासासोबत येणारा काजू किंवा बेदाणे, चिवड्याच्या सर्वसमावेशक चवीची पुष्टी देऊन जातात. विदर्भात चिवड्यामध्ये तळलेला किंवा कडकडीत उन्हात वाळवलेला कांदा, कधी लसूण, असे घातले जाते. फराळाचे इतर पदार्थ चाखायचे झाल्यास, चिवडा मदतीला धावून येतो. ह्या फराळाच्या पदार्थांची मोट बांधण्याचे काम आजपर्यंत चिवडा करत आला आहे आणि त्यामुळे हा झाल्याखेरीज फराळ झाला, असे म्हणता येणार नाही. चिवड्यासोबतच त्याची शोभा वाढवणारा एक पदार्थ म्हणजे त्याची धाकटी बहीण ‘शेव‘. दिवाळीच्या दरम्यान ती माहेरपणाला आपल्या भावाकडे चवंग्याच्या रुपात येते. कधी ती रोडावलेली जाणवते, तर कधी अगदी ठसठशीत. कधी चुकून माकून ती पाकात उडी घेऊन ‘गोडी शेव‘ म्हणूनही मिरवते. माहेरवाशीण असल्या कारणाने ही फराळाच्या कोठीघरातून लवकरच मुक्काम हलवते. (घरी केलेली शेव कधी संपते हे कळतच नाही )\nअशी ही दिवाळी फराळाची अंगत-पंगत, दरवर्षी आपल्या घरात असते. हल्लीच्या काळात इतर वेळेत सुद्धा हे सर्व पदार्थ एकमेकांना भेटत असतात. मात्र सणाच्या निमित्ताने सगळ्यांची एकत्रित भेट, दिवाळीतच होते. खरंच, ह्या पदार्थांच्या हौसेला मोल नाही. हल्ली तर बिना पासपोर्ट-व्हिसा ही मंडळी परदेशी सुद्धा संमेलनं घडवतात. तिथल्या वातावरणाशी, नैसर्गिक विविधतेशी पण ह्यांनी जुळवून घेतलंय.\nएकंदरीत काय, जिथे मराठी माणूस आपले पोट घेऊन जाईल तिथे ह्या पदार्थांच्या चवींना घर अवश्य मिळेल. मागल्या वर्षी ह्यांच्या संमेलनात एक ठराव पारित झाला, तो असा की प्रत्येक सभासदाने मंगळावर जाणाऱ्या यानामध्ये आपली जागा आरक्षित करावी कारण येत्या काही वर्षात तिकडे ह्या पदार्थांचे संमेलन होणार आहे म्हणे त्यांच्या ह्या चविष्ट प्रवासासाठी माझ्याकडून शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?p=5866", "date_download": "2018-11-14T22:33:12Z", "digest": "sha1:GO7Z2A7VXJHQUJ4YLOQXTDWKTMRHWHMS", "length": 10329, "nlines": 96, "source_domain": "rajtantra.com", "title": "पालक व शाळा यांचा संवाद होणार सोपा वाड्यातील तरुणाने विकसीत केले ‘स्मार्टटेक स्कूल अॅप’ मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते झाले अनावरण | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\n26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर संविधान सप्ताह\nबंदुकीतून चुकून सुटलेल्या गोळीने घेतला भावोजीचा बळी\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nवेश्याव्यवसायासाठी बांगलादेशातून मुलींची तस्करी करणारा आरोपी गजाआड\nरस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा\nकंपनीच्या दूषित सांडपाण्यामुळे आरोग्य, भातशेती धोक्यात\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » ताज्या बातम्या » पालक व शाळा यांचा संवाद होणार सोपा वाड्यातील तरुणाने विकसीत केले ‘स्मार्टटेक स्कूल अॅप’ मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते झाले अनावरण\nपालक व शाळा यांचा संवाद होणार सोपा वाड्यातील तरुणाने विकसीत केले ‘स्मार्टटेक स्कूल अॅप’ मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते झाले अनावरण\nवाडा, दि. ९: दैनंदिन जीवनातील धावपळ, नोकरी, व्यवसाय सांभाळून मुलांच्या शाळा, परीक्षा, फी भरणा, शालेय उपक्रमातील सहभाग यासाठी पालकांना मोठी कसरत करावी लागते. मुलांचा गृहपाठ, पालकसभा, परीक्षा वेळापत्रक, अभ्यासक्रम, हजेरी, प्रगती या सगळ्याची माहिती आता पालकांना एका क्लिक वर मिळणार आहे. वाडा तालुक्यातील योगेश पाटील या तरुणाने पालक व शाळा यांच्यातील संवाद सोपा होण्यासाठी स्मार्टटेक स्कूल हे मोबाईल अॅप विकसीत केले आहे. या अॅपचे अनावरण नुकतेचं मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते कृष्णकुंज येथे झाले.\nयोगेश पाटील हे तालुक्यातील गातेस गावचे असून शेतकरी कुटुंबातील पाटील यांनी विकसीत केलेले हे अॅप पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी बहूपयोगी असून या अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवता येणार आहे तसेचं विद्यार्थ्यांच्या स्कूल बसची माहितीही या अॅपवर मिळणार असल्याने हे अॅप महत्वपूर्ण असल्याचे सांगून राज ठाकरे यांनी योगेश पाटील यांचे कौतुक केले. या अनावरण प्रसंगी मनसे राज्य उपाध्यक्ष अवधुत चव्हाण, मनसेचे मनोहर धसाडे, सुदर्शन जाधव, प्रदिप वलटे, आनंद गोळे, दिपक गोळे आदि मान्यवर उपस्थित होते.\nPrevious: डहाणू: एस. आर. करंदीकर महाविद्यालय माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासाठी सज्ज\nNext: शिवसेना नगरसेवक व कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने बुजवले रस्त्यावरील खड्डे\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\n26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर संविधान सप्ताह\nबंदुकीतून चुकून सुटलेल्या गोळीने घेतला भावोजीचा बळी\nडॉ. व्हिक्टर यांना शहरात प्रॅक्टीस करण्यास मनाई\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nजगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या युवकाला महिला शक्तीने दिले बळ\nविद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शासनाशी जोडले जाण्यासाठी लोकराज्यचे वाचन करावे – संजीव जोशी\nजिल्ह्यातील चार शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://krishi.maharashtra.gov.in/1198/Diversion-bund", "date_download": "2018-11-14T21:55:19Z", "digest": "sha1:XICSRWRELPOQYHVWBN7GT5ASGSX346MQ", "length": 14874, "nlines": 207, "source_domain": "krishi.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "फॉन्ट डाउनलोड डाउनलोड आक्रोबॅट रीडर\nमे २०१४ पासून खतांचे कमाल विक्री किंमत\nरासायनिक खते चाचणी प्रयोगशाळा\nउर्वरित अंश विश्लेषण प्रयोगशाळा\nकिटकनाशके आदेश - १९८६\nखते निय़ंत्रण आदेश - १९८५\nखते नियंत्रण आदेश - १९७३\nबियाणे कायदा - १९६६\nबियाणे अधिनियम - १९६८\nबियाणे आदेश - १९८३\nमहाराष्ट्र कपाशी बियाणे कायदा\nकपाशी बियाणे अधिनियम २०१०\nकृषि पुरस्कार सोहळा २०१४\nपीकांची आकडेवारी (क्षेत्र, उत्पादन, उत्पादकता)\nप्रधानमंत्री पीक विमा योजना\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना\nपीक कापणी प्रयोग मार्गदर्शिका\nपिक कापणी प्रयोग-मोबाईल ॲप्लीकेशन\nआदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना\nगतिमान पाणलोट विकास कार्यक्रम- सभा\nपाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम\nआदर्शगाव भूषण पुरस्कार २०१७-१८\nमाती आणि जलसंवर्धन - क्षेत्र उपचार\nवळण चराऐवजी जैविक पट्टे\nजैविक बांधासह समपातळी बांध\nखोल सलग समपातळी चर\nडोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालणे\nजुन्या भात खाचरांची बांध दुरुस्ती\nशेतक-यांनी तयार केलेल्या मृद संधारण कामांची दुरुस्ती\nमाती आणि जलसंवर्धन - नाला उपचार\nजैविक बांध / फांदी बांध/ ब्रशवुड डॅम\nसिमेंट नाला बांधातील गाळ काढणे\nबोडी दुरुस्ती व नुतनीकरण\nकिटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी\nवापरास बंदी घालण्यात आलेली किटकनाशके\nकरा व करु नका\nउन्नत शेती - समृद्ध शेतकरी\nप्रधानमंत्री किसान संपदा योजना\n२०११-१२ पासून योजनानिहाय प्रगती अहवाल\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान\nएनएचएम अंतर्गत लाभार्थींची यादी\nहिरवा चारा निर्मिती प्रकल्प- हायड्रोप्रोनिक\nबियाणे लागवड व साहित्य उपअभियान\nमहाराष्ट्र छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ\nएस एफ ए सी योजना\nएस एफ ए सी योजना लाभार्थी यादी\nमहाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांची यादी\nकिसान एस एम एस\nकेंद्र शासनाद्वारे विकसीत ई-गव्हर्नन्स प्रकल्प\nतुम्ही आता येथे आहात :\nमाती आणि जलसंवर्धन - नाला उपचार\nकोकण तसेच घाट माथ्यावर बऱ्याच ठिकाणी डिसेंबर / जानेवारी अखेर नाल्यातून पाणी वाहताना आढळते. अशा नाल्यावर प्रत्येक वर्षी गरजेनुसार शेतकरी दगड मातीचे कच्चे बंधारे घालून पाणी शेतात वळवुन पिकांना संरक्षित पाणी देतात, परंतू सदर मातीचे बंधारे दरवर्षी फुटतात. तेंव्हा हेच बंधारे पक्के करुन नाल्यातुन वाहुन जाणारे पाणी शेतात वळवुन पिकांना उपलब्ध करुन दिल्यास त्याठिकाणचे भिजक्षेत्रात वाढ होतेे व पर्यायाने उत्पन्नात वाढ होते. अशा बंधाऱ्याचा खर्चही कमी येतो. अशा प्रकारे पाणी नैसर्गिकरीत्या वळवुन जोपर्यंत नाल्यातून पाणी वाहते तोपर्यंत 24 तास प्रवाहाचे पाणी शेतात पिकांना उपलब्ध होते. यामुळे पावसाळयामध्ये पावसाने ताण दिल्यास तसेच रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांना 1 ते 2 खात्रीच्या पाण्याच्या पाळया देता येतात त्यामुळे या कामाची शेतकऱ्यांची मोठया प्रमाणात मागणी आहे. अप्पर कृषि संचालक (अभि), म.रा.पुणे यांचे परिपत्रक क्र. मृदसं 7788/सिमेंट नालाबांध/कृषि-54, दि. 28.9.1989 अन्वये वळण बंधारे घेण्यास मान्यता दिली आ\nनाल्यामधून वाहून जाणारे पाणी पाटाद्वारे शेतात वळविणेसाठी नालापात्रात जो सिमेंट बांध घातला जातो, त्यास वळण बंधारा असे म्हणतात.\nनाल्यामधून वाहून जाणारे पाणी शेतपरिस्थितीनुसार पाटाद्वारे शेतात वळवुन पिकांना संरक्षित पाणी देणे. भिजक्षेत्रात वाढ करणे व पर्यायाने बागायती क्षेत्रात वाढ करणे.\nज्या नाल्याला नोव्हेंबर / डिसेंबर पर्यंत किमान 150 लिटर / सेकंद एवढा पाणी प्रवाह आहे अशा नाल्याची निवड केली जाते.\nनाला तळात खडक उघडयावर असावा.\nनाल्याची खोली 3 मी. पेक्षा जास्त नसावी.\nनाल्याची रुंदी 30 मी. पेक्षा जास्त असू नये.\nबंधाऱ्याच्या जागेपासून लगेच 50 ते 100 मी. अंतरावर वळविलेले पाणी शेतात पसरेल अशाच ठिकाणी बंधाऱ्याची जागा निवडली जाते.\nनाल्यामध्ये शेतकरी मातीचे कच्चे बांध घालून शेतात हंगामी पाणी घेतात, अशा जागांची तांत्रिक योग्यता तपासून निवड केली जाते.\nपाणलोट क्षेत्र 500 हे. पेक्षा कमी असावे\nवळण बंधाऱ्याचे काम पुर्ण झाल्यानंतर पुराचे पाणी शेतात पसरणार नाही, अशी जागा निवडली जाते.\nसिमेंट नाला बांधातील गाळ काढणे\nशासकीय / राष्ट्रीय कार्यक्रम\n© कृषी विभाग महाराष्ट्र शासन, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5271204543531421079", "date_download": "2018-11-14T22:51:39Z", "digest": "sha1:4J7GL37JJXF7MU4NWYYUYRLQ2FTKQSX3", "length": 12034, "nlines": 169, "source_domain": "www.bookganga.com", "title": "मराठी वाङ्‌मयाचा (गाळीव) इतिहास-Marathi Vangmayacha Galiv Itihas by P. L. Deshpande - Mouj Prakashan Gruh - BookGanga.com", "raw_content": "\nदिवाळी अंक - २०१८ (70)\nदिवाळी अंक २०१७ (80)\nबिझनेस आणि व्यवस्थापन (1442)\nसाहित्य आणि समीक्षा (1208)\nHome > Books > विनोदी > मराठी वाङ्‌मयाचा (गाळीव) इतिहास\nमराठी वाङ्‌मयाचा (गाळीव) इतिहास\nAuthors: पु. ल. देशपांडे\nPublication: मौज प्रकाशन गृह\nसदर लेखात पु. ल.नी प्राचीन मराठी वाङ्‍मयाच्या इतिहासाचे आपल्या अजोड विडंबनशैलीत कथन केले आहे.\nपुलंनी पुस्तकावर केलेली विडंबनात्मक प्रस्तावना:\nसाहित्यात बराचसा मान मजकुरापेक्षा मथळ्यामुळे मिळतो हे ध्यानात येई पर्यंत पन्नाशी आली. आमचे उथळ लिखाण आम्ही उथळ आहे हे सांगून दिले होते. त्याशिवाय लोक खळखळून हसत नाहीत हा अनुभव होता. उथळ पाण्याप्रमाणे उथळ लिहिण्यालाही खळ्खळाट फार. इतक्या इमानाने सांगूनही अंखड ज्ञानेश्वरी एखाद्या कसरीसारखी खाऊन काढणारे विद्वान, लिटर लिटर शांतरस बसल्या बैठकीला रिचवणारे महापंडित(१), आम्ही विद्वत्तेचा धंदा न करता हसवण्याचा धंदा करतो म्हणून विषय सोडून आमच्या विरुध्द बरळू लागले. नशीब, विषयच सोडला. कारण त्यांचा संताप अनावर झाल्याचे कळले होते. हे सारे ऐकून आम्ही अंतर्मुख झालो. एकाएकी ‘मी’पणा जाऊन ‘आम्ही; पणा(२) आला. \"खोली वाढवली पाहिजे\", \"खोली वाढवली पाहिजे\" म्हणू लागलो. आमचे एक मित्र म्हणाले, त्यापेक्षा ओनरशिपचा ब्लॉक घ्या.\" त्यांचा वाङ्‍मयाशी संबंध नाही. नुसतेच वाचक आहेत. त्यांना वाङ्‍मयीन खोली कशी असते ठाऊक नाही. शेवटी ‘वाङ्‍मयाचा इतिहास’ लिहिण्याखेरीज गत्यंतर नाही हे उमगले.\nमुकुंदराजाचा विवेकसिंधु, परमामृत, पवनविजय, मूलस्तंभ वगैरे न वाचल्याचे हे परिणाम आहेत हे ध्यानी आले. पहिला सोडून बाकीचे तीन हे वैद्यकीय ग्रंथ आहेत अशी आमची समजूत होती. आणि पहिला ग्रंथ नसून आयुर्वेद रसशाळेने बनविलेले औषध आहे असे मानीत होतो. आम्ही मुकुंदराज वाचला नाही, लोलिंबराज ठाऊक नाही, चांगदेवपासष्टी, ज्ञानेश्वरी(पसायदान तेवढे सभासंमेलनात ऐकून होतो), लल्ल कवीचा ‘रत्नकोश’, मोगलिपुत्त तिष्य (हा ग्रंथ की ग्रंथकार हे अजूनही ठाऊक नाही. सॉरी), भोजलिंगाचे ‘महात्मसार’,मन्मथस्वामीचे ‘मन्मथबोधामृत’,म्हाइंभट्टाचा ‘पद्य खरडा’ (हा आदेश नसून ग्रंथ आहे), असले ग्रंथ आपण वाचले नाहीत ह्याचे परमदु:ख झाले. आणि अभ्यासासाठी म्हणून पूर्वसूरींचे आणि चालू सूरींचे ग्रंथ मागवले. चार-चार पाचपाच किलो वजनाचा तो एकेक ग्रंथ पाहून थक्क झालो आणि वाचू लागल्यावर एक जुने विनोदी व्यंगचित्र आठवले. (विनोदाशी हा शेवटला संबंध. यापुढे तलाक तलाक तलाक.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/television/salman-khan-and-katrina-kaif-will-join-together/", "date_download": "2018-11-14T22:16:59Z", "digest": "sha1:QTFJJSR2HGNAPM22Y3SVXWZCDVJUGLNL", "length": 30195, "nlines": 386, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Salman Khan And Katrina Kaif Will Join Together | ​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार १५ नोव्हेंबर २०१८\nआंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवात नवी मुंबईतील चमूचे सुयश\nफटाक्यांच्या धुरामुळे मुलांना श्वसनाचा विकार, तज्ज्ञांकडून चिंता\nवाहन सर्व्हिस सेंटरने पदपथ काबीज\nकचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना\nभरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र\nभारतात अमेरिकन विद्यार्थ्यांचा ओढा वाढला; भारतातील अभ्यासक्रमांना पसंती\nमाझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे\nपैसे नसल्याने सानुग्रह अनुदानास विलंब, तारीख जाहीर करण्यास महाव्यवस्थापकांचा नकार\nहायकोर्टाच्या वकिलाच्या मुलीचा विनयभंग; जुहू पोलिसांनी केली तिघांना अटक\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 नोव्हेंबर\nDeepika Ranveer Wedding: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचे हे काही फोटो सोशल मीडियावर झाले व्हायरल\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांच्याआधीच विकिपीडियाने जाहीर केले त्यांचे लग्न\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण अडकले लग्नबेडीत\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: 'दीपवीर'च्या रिसॉर्टमधील एका रुमची किंमत ऐकून व्हाल अवाक्\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: दीपिका पादुकोण व रणवीर सिंग या दोघांचीही नजर काढा - करण जोहर\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nव्रण जाण्यासाठी बोटॉक्स तंत्रज्ञानाचा शोध\nपेडिक्योर करण्यासाठी 'या' नॅचरल ऑइल्सचा वापर करा\nदीपिका पादुकोणचे 'हे' 5 रिल लाइफ ब्राइडल लूक नक्की पाहा\nखजुराचा गुळ एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल\nChildren's Day : बालपणी तुम्हीदेखील ऐकल्या असतील 'या' धमक्या\nहैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी तेलंगणा राष्ट्र समितीकडून 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर\nमुंबईत उद्यापासून १० टक्के पाणीकपात लागू, स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय पाणीकपातीचा निर्णय.\nराजस्थानमध्ये भाजपची 31 जागांसाठी दुसरी यादी जाहीर\nदिल्लीतील मीराबागमध्ये अनेक वाहने एकमेकांना धडकली; एक ठार 8 जखमी\nपुणेः नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी महेश राऊत याची त्वरीत वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाचे आदेश.\nगडचिरोली : ग्यारापत्ती-सावरगाव मार्गावर नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग पोलिसांनी केले निकामी\nराजस्थानमधील नागौरचे भाजपा आमदार हबीबुर रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nनवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून 8 जानेवारीपर्यंत; राफेल, राम मंदिर, तिहेरी तलाक सारखे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता\nमुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणीकपात; पुरवठ्याची वेळेतही 15 टक्क्यांची कपात; स्थायी समितीला अंधारात ठेऊन निर्णय\nमुंबई- बेस्ट कर्मचा-यांच्या बाेनसचा वाद चिघळला. बाेनस कधी देणार याबाबत महाव्यवस्थापकांचे माैन. विराेधी पक्षांचा सभात्याग\nश्रीहरिकोटा येथून जीसॅट-२९ उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण\nयवतमाळ : शेंबाळपिंप्री येथील कुख्यात हातभट्टीवाला MPDA अंतर्गत स्थानबद्ध, खंडाळा पोलिसांची कारवाई\nयवतमाळ : शहरातील दत्त चौक भाजी मार्केट मागे राजरोसपणे मटका अड्डा सुरू आहे.\nजम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे मुगल रोड बंद करण्यात आला आहे.\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nहैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी तेलंगणा राष्ट्र समितीकडून 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर\nमुंबईत उद्यापासून १० टक्के पाणीकपात लागू, स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय पाणीकपातीचा निर्णय.\nराजस्थानमध्ये भाजपची 31 जागांसाठी दुसरी यादी जाहीर\nदिल्लीतील मीराबागमध्ये अनेक वाहने एकमेकांना धडकली; एक ठार 8 जखमी\nपुणेः नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी महेश राऊत याची त्वरीत वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाचे आदेश.\nगडचिरोली : ग्यारापत्ती-सावरगाव मार्गावर नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग पोलिसांनी केले निकामी\nराजस्थानमधील नागौरचे भाजपा आमदार हबीबुर रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nनवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून 8 जानेवारीपर्यंत; राफेल, राम मंदिर, तिहेरी तलाक सारखे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता\nमुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणीकपात; पुरवठ्याची वेळेतही 15 टक्क्यांची कपात; स्थायी समितीला अंधारात ठेऊन निर्णय\nमुंबई- बेस्ट कर्मचा-यांच्या बाेनसचा वाद चिघळला. बाेनस कधी देणार याबाबत महाव्यवस्थापकांचे माैन. विराेधी पक्षांचा सभात्याग\nश्रीहरिकोटा येथून जीसॅट-२९ उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण\nयवतमाळ : शेंबाळपिंप्री येथील कुख्यात हातभट्टीवाला MPDA अंतर्गत स्थानबद्ध, खंडाळा पोलिसांची कारवाई\nयवतमाळ : शहरातील दत्त चौक भाजी मार्केट मागे राजरोसपणे मटका अड्डा सुरू आहे.\nजम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे मुगल रोड बंद करण्यात आला आहे.\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nAll post in लाइव न्यूज़\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार जोडी\nसलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्या प्रेमप्रकरणाची काही वर्षांपूर्वी चांगलीच चर्चा झाली होती. कॅटरिनाने बुम या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पण या चित्रपटात तिने एक बोल्ड भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नव्हता. पहिल्याच चित्रपटातील तिचा परफॉर्मन्स पाहाता तिचे बॉलिवूडमध्ये भविष्य उज्जवल नसल्याचीच चर्चा होती. पण मैंने प्यार क्यों किया या चित्रपटात सलमान खानने कॅटरिनाला मुख्य भूमिकेत घेतले आणि त्यानंतर तिचे करियरच संपूर्णपणे बदलले. तिने त्यानंतर एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. त्याच दरम्यान सलमानसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. पण काहीच वर्षांत त्या दोघांचे ब्रेकअप झाले. कॅटरिनाचे प्रेमप्रकरण रणबीर कपूर सोबत सुरू झाले. पण या दोघांचे नाते देखील खूप काळ टिकू शकले नाही.\nसलमान आणि कॅटरिना हे आता नात्यात नसले तरी त्या दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री आहे. ते दोघे आजही एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. सलमान इंडस्ट्रीतील सगळ्यांना नेहमीच मदत करतो. आता आपल्या एका लाडक्या मित्राच्या मदतीसाठी कॅटरिना धावून आली असल्याचे म्हटले जात आहे. बिग बॉस हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. या कार्यक्रमाचे सगळेच सिझन आजवर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहेत. या कार्यक्रमाचा ११ वा सिझन जानेवारी महिन्यात संपला होता. आता या कार्यक्रमाचा १२ वा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या सिझनसाठी ऑडिशन्सना देखील सुरुवात झाली आहे. पण यंदाच्या सिझनमध्ये एक ट्विस्ट असणार आहे. कारण यंदाच्या सिझनमध्ये स्पर्धक जोड्यांमध्ये भाग घेणार आहेत. कलर्स टिव्ही वाहिनीने काही दिवसांपूर्वी त्यांच्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरून ही गोष्ट सगळ्यांना सांगितली होती. कलर्स वाहिनीकडून ट्वीट करून सांगण्यात आले होते की, बिग बॉस १२ लवकरच सुरू होणार असून या वेळी स्पर्धक जोड्यांमध्ये हा खेळ खेळणार आहेत. एवढेच नव्हे तर यंदाच्या सिझनमध्ये सूत्रधार देखील जोडीने असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे.\nबिग बॉस या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमान खान करतो. आता त्याच्यासोबत त्याची पूर्वप्रेयसी कॅटरिना कैफदेखील सूत्रसंचालकाच्या भूमिकेत झळकणार असल्याची जोरदार चर्चा आहे.\nAlso Read : ​सलमान खानने तुरुंगात मानला आसारामबापूचा सल्ला आता कधीच करणार नाही ‘हे’ काम\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमुंबईतल्या जिज्ञासाच्या प्रश्नावलींमुळे परीक्षकाच्या नाकात येतो दम\nकर्णाच्या भूमिकेसाठी पंकज धीर देणार या अभिनेत्याला प्रशिक्षण\nनवराज हंसकला आहे या गोष्टीचे वेड, जिथे जातो तिथे खरेदी करतो या गोष्टी \nसावधान इंडियाने १०० भागांचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल सुशांत सिंगने असा केला आपला आनंद साजरा\nकिंशुक महाजनची 'या' मालिकेत होणार एंट्री\nChildren's Day Special : छोट्या पडद्यावरील या प्रसिद्ध अभिनेत्रीचा पाहा लहानपणीचा फोटो\n चिंता सोडा आम्ही सांगतो\nThugs of Hindostan Movie Review :जाणून घ्या कसा आहे ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’\nLust Stories Review: प्रेमाच्या सीमा, नात्यांची घालमेल दाखवणारा मस्ट वॉच 'लस्ट स्टोरीज' 15 November 2018\nSacred Games Review : बॉलिवूडसाठी धोक्याची घंटी असलेला मस्ट वॉच ‘सेक्रेड गेम्स’\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nडिस्टिंक्शन फर्स्ट क्लास काठावर पास नापास\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदीपिका पादुकोणबालदिनमराठा आरक्षणमधुमेहदीप- वीरजवाहरलाल नेहरूस्टेन लीआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपसोनाली बेंद्रेराफेल डील\nसिद्धार्थचं नवं घर तुम्ही पाहिलंत का \nबालदिन विशेष- बचपन की यारी फिर ना आयेगी दोबारा....\nसर्वाधिक बोली लागलेला दुर्मीळ हिरा\nपेडिक्योर करण्यासाठी 'या' नॅचरल ऑइल्सचा वापर करा\nनिसर्गसौंदर्यच नव्हे तर उत्तम फोटोग्राफीसाठीही प्रसिद्ध आहेत ही ठिकाणे\nचंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे इंस्टावर आपल्या ट्रेडिशनल अंदाजाने चाहत्यांना पाडतेय भुरळ\nChildren's Day : बालपणी तुम्हीदेखील ऐकल्या असतील 'या' धमक्या\nOnePlus 6T चा विचार करताय...सातवा अवतार पाहून घ्यायची हिंमतही होणार नाही...\nDeepVeer Wedding: दीपिका-रणवीरचे 'हे' फोटो पाहिलेत का\n'अशा' मुलींशी कधीच करू नका लग्न; आयुष्यभर होईल पश्चाताप\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\nसापासोबत स्टंटबाजी करणाऱ्या युवकाचा वनविभागाकडून शोध सुरू\nनाशिक : आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या आंदोलन\nनाशिकमध्ये नोटांबदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे धरणे आंदोलन\nनोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन\nकचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना\nभरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र\n४५ दिवसांत कुर्ला-अंधेरी रस्त्याचे रुंदीकरण करा\nमहिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला, दोन हल्लेखोरांवर गुन्हा दाखल\nव्रण जाण्यासाठी बोटॉक्स तंत्रज्ञानाचा शोध\nअयोध्येमध्ये 1992 सारखी स्थिती होईल; सुरक्षा पुरवा अन्यथा...मौलवींना धास्ती\nमाझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे\nडीएसके यांना महारेराचा दणका, ग्राहकांना व्याजासहित पैसे देण्याचे आदेश\nMaratha Reservation: येत्या 15 दिवसांत मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेल- मुख्यमंत्र्यांचा दावा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीची लिफ्ट बंद पडली अन् मोदी अडकले\nRafale Deal: राफेल कराराच्या सीबीआय चौकशीबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/no-chance-for-old-chance-for-new/", "date_download": "2018-11-14T22:48:44Z", "digest": "sha1:ULFRRK5QDZVZ5RYWHL7JE6PV6FIXW56P", "length": 13926, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जुन्यांना द्या ‘डच्चू’; नव्यांना हवी ‘संधी’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › जुन्यांना द्या ‘डच्चू’; नव्यांना हवी ‘संधी’\nजुन्यांना द्या ‘डच्चू’; नव्यांना हवी ‘संधी’\nसांगली : मोहन यादव\nसांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत पुन्हा जुन्या चेहर्‍यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. पण याच नगरसेवकांनी गेल्या 20 वर्षांत तीनही शहरांचा पार विचका करुन टाकला आहे. विकास कामांचा केवळ कागदोपत्री मेळ घालून स्वत:च्या तुंबड्या भरण्याचा ‘उद्योग’ यांनी केला आहे. याचा जनतेत तीव्र संताप व नाराजी आहे. त्यामुळे आता सर्व पक्षांनी आता जुन्यांना ‘डच्चू’ व नव्यांना ‘संधी’ देण्याची वेळ आली आहे.\nसांगली महापालिकेच्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. सर्वच पक्षांकडे इच्छुकांची भाऊगर्दी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी बहुतांश जुनेच चेहरे आहेत. येथे उमेदवारी उमेदवारी नाकारल्यास भाजप अथवा दुसर्‍या पक्षात उडी मारण्याची अनेकांची तयारी सुरु आहे. ‘सर्व डाळ आपल्याच भातावर हवी’ या भावनेतून मातब्बर बनलेल्यांनी हे डावपेच खेळण्यास सुरुवात केली आहे. पण गेल्या 20 वर्षांत या बड्यांनी तीनही शहरे विकसित करण्याऐवजी भकासच केली आहेत. रस्ते, आरोग्य, ड्रेनेज, पाणी अशा पायाभूत सुविधा देण्यात सर्वच पक्ष, पदाधिकारी व नगरसेवक अपयशी ठरले आहेत. अतिक्रमणे, कचरा, सुरळीत पाणीपुरवठा असे महत्वाचे प्रश्‍न गेल्या अनेक वर्षांत कोणतेच नगरसेवक सोडवू शकले नाहीत. सभेत टक्केवारीसाठी गोंधळ घालण्यात अनेकजण धन्यता मानत आहेत. केवळ घंटागाडी का आली नाही, यासाठी फोन करणे आणि वॉर्डात बसायला बाकडी देणे इतकीच सामान्यांनाची सेवा या पामरांनी केली आहे.\nअनेकजण गेली 15-20 वर्षे ठाण मांडून बसले आहेत. पहिल्या पाच वर्षात नवखा असणारा ‘सेवक’ पुढील पाच वर्षात ठेकेदार बनल्याची अनेक उदाहरणे आहेत. तिसर्‍या टर्ममध्ये तर नगरसेवक पदाधिकारी बनून घोटाळे करण्यात तरबेज होतो. विकास कामे व निधीचा खर्च केवळ कागदोपत्री दाखवून केवळ स्व विकास करण्यात सर्वजण मग्न आहेत. काही मोजके अपवाद वगळता अनेकांच्या संपत्तीत वेगाने वाढ झाली आहे. दुचाकीवरुन फिरणारे चारचाकीत तर फ्लॅटमध्ये राहणारे बंगल्यात गेले आहेत. पदाधिकारी बनलेल्यांनी मोठी ‘हातसफाई’ करुन प्रचंड ‘माया’ जमविली आहे. मोठी पदे भूषविणार्‍या अनेकांची संपत्ती डोळे दिपविणारी आहे. याच मुरब्बी व मातब्बरांना पदाचा मोह सुटता सुटेना झाला आहे. काहीही झाले तरी जनतेच्या ‘सेवे’चे नाटक करुन ‘मेवा’ खाण्याचा जन्मसिध्द हक्क आपल्यालाच आहे, या अविभार्वात ते वावरत आहेत. सर्वच कामांत यांना ‘टक्केवारी’चे ‘अमृत’ पिल्याशिवाय राहवत नाही. सत्तेत राहण्यासाठी ‘सर्व काही’ करण्याची त्यांची तयारी आहे. ‘सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून पुन्हा सत्ता’ असा फॉर्म्युला सांगलीतील नगरसेवकांनी तयार केला आहे. सत्तेसाठी वाट्टेल ते करणारा ‘मिरज पॅटर्न’ तर अवघ्या महाराष्ट्रात गाजत आहे. पण याचे तसूभरही वाईट या नगरसेवकांना वाटत नाही. ‘बदनाम हुआ तो क्या हुआ, नाम तो हुआ और पैसाभी मिला’ अशी वृत्ती बोकाळली आहे. यामुळेच यांना गब्बरांना पुन्हा-पुन्हा जनतेची सेवा करुन मेवा खाण्याची इच्छा होत आहे.\nपरंतु यातून शहराची पुरती वाट लागणार आहे. वीस वर्षांचा इतिहास पुन्हा मागील पानावरुन तसेच पुढे सरकणार आहे. सामान्य जनतेत महापालिकेच्या या सत्तालोलूप कारभार्‍यांविषयी प्रचंड चीड व तीव्र संताप आहे. त्यामुळे आता यांना घरी बसवावे, अशी जनतेची अपेक्षा आहे. त्यामुळेच नव्यांना संधी द्यावी, अशी मागणी पुढे येत आहे. तसेच एका पक्षाने उमेदवारी नाकारल्यास इतर पक्षांकडे धाव घेणार्‍यांना कोणीही प्रवेश देवू नये. अथवा त्याची योग्य तपासणी करूनच प्रवेश द्यावा, असे सामान्यांना वाटत आहे. आपल्यात आला म्हणजे ‘पवित्र’ झाला, अशी सत्तेसाठी सोयीची भूमिका आता बंद करण्याची वेळ आली आहे. कारण ‘हे पब्लिक सब जानती है.’ ‘फ्री पास’च्या नावाखाली कोणालाही पायघड्या घालण्याचा प्रकार थांबविल्यास महापालिका लुटणार्‍यांना अटकाव बसेलच, पण निष्ठावंतही नाराज होणार नाहीत. सर्वच पक्षांनी नवीन चेहरा व 35 वर्षांच्या आतील उमेदवार द्यावा, असेही बहुतेकांना वाटत आहे. एक नवीन पायंडा सुरू करण्याची सर्वच पक्षांना यानिमित्ताने नामी संधी आहे. जो पक्ष या जनभावनेची गंभीर दखल घेवून नव्यांना संधी देईल, त्याचे सत्तेत येण्याचे स्वप्न साकारू शकते.\nकामराज योजना राबविण्याची गरज\nपंडित नेहरू यांनी काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांना राजकारणातून सक्तीने निवृत्त करुन नव्यांना संधी देण्यासाठी कामराज योजना आणली होती. यातून अनेक नेत्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देवून पक्ष कार्याला वाहून घेतले होते. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही असाच फॉर्म्युला वापरला आहे. त्यांनी पक्षात व राजकारणात नव्या चेहर्‍यांना संधी देवून सत्तेचे स्वप्न साकार करण्याचा पराक्रम केला आहे. सांगली महापालिकेतही सर्व पक्षांनी अशीच कामराज योजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याशिवाय नव्या चेहर्‍यांना संधी मिळणार नाही अन् शहरातही सुधारणा होणार नाहीत.\nआजी-माजी महापौर, सभापतींनी नव्यांना संधी द्यावी\nगेली दहा-पंधरा वर्षे नगरसेवक असणारे तसेच आजी-माजी महापौर व समिती सभापती यांनी मनपातील सर्वोच्च पदे भूषविली आहेत. मात्र आता हेही उभा राहण्यास इच्छुक आहेत. या मोठ्या पदाधिकार्‍यास अथवा त्यांच्या वारसदारास अजिबात उमेदवारी देवू नये, अशी सामान्य जनतेची इच्छा आहे. सर्वोच्च पदाचा कारभार पाहिलेल्यांना नगरसेवक होणे निश्‍चितच शोभादायक नाही. यांनी नव्या चेहर्‍यांना संधी देवून मार्गदर्शकाची भूमिका बजावावी, असे सामाजिक, राजकीय क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/koyana-dam-issue-in-satara-strike/", "date_download": "2018-11-14T21:39:42Z", "digest": "sha1:L45JCX7BJYWZEKMGYROJIMAEYIUCJGKD", "length": 5092, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोयना प्रकल्पग्रस्तांचा एल्गार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कोयना प्रकल्पग्रस्तांचा एल्गार\nविद्यमान वारसदारांना स्वतंत्र खातेदार धरून संकलन रजिस्टर करावे व त्यानुसार पुनर्वसन प्रक्रिया राबवावी, धरणग्रस्तांच्या सर्व वसाहतींना अधिकृत वसाहती घोषित करावे, धरणग्रस्तांची ससेहोलपट थांबवून 100 टक्के पुनर्वसन करण्याचा वेगवान कालबद्ध कार्यक्रम तातडीने सुरू करावा आदी मागण्यांसाठी श्रमिक मुक्‍ती दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रकल्पग्रस्तांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले.\nआजवर पश्‍चिम महाराष्ट्रात झालेल्या मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांवर राजकारण केले. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न प्रलंबित ठेवून जिल्ह्याच्या वाट्याचे पाणी पळवले, अशी टीका प्रकल्पग्रस्त संपत देसाई, दीपक साळवी, हरिश्‍चंद्र दळवी, केशव काटकर यांनी केली. श्रमुदचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांनी मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत माघार घ्यायची नाही, असे मोबाईलवरून आवाहन केले.\nनिवेदनात म्हटले आहे, महावितरण, महानिर्मिती या कंपन्यांनी कोयना प्रकल्पग्रस्तांना सवलती द्याव्यात. धरणग्रस्तांवर पुन्हा सह्याद्री प्रकल्पामुळे बाधित होण्याची वेळ आली आहे. पुनर्वसनाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि मंत्रालय या ठिकाणी तातडीने वॉर रूम सुरू करावी, ज्यांना जमीन दिली गेली नाही, तसेच दिलेली जमीन पिकावू नाही, त्यांना दरमहा 1500 रुपये निर्वाहभत्ता जमीन मिळेपर्यंत द्यावा, यासह विविध मागण्या केल्या आहेत.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/An-atmosphere-of-fear-in-the-Solapur-city-with-mysterious-sound/", "date_download": "2018-11-14T22:16:55Z", "digest": "sha1:TEHD4DNSDRP5ABDJDULWDLXIXVTQYNOS", "length": 6683, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोलापूर, पंढरपूर, मोहोळमध्ये गूढ आवाज? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सोलापूर, पंढरपूर, मोहोळमध्ये गूढ आवाज\nसोलापूर, पंढरपूर, मोहोळमध्ये गूढ आवाज\nसोलापूर शहर व पंढरपूर, मोहोळ या ग्रामीण भागांत मंगळवारी सायंकाळी काही ठिकाणी गूढ आवाज आल्याच्या चर्चेला ऊत आला आहे. हा आवाज नेमका कोठून आला याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाल्याने यावर जिल्हा प्रशासन सतर्क झाले होते. सोलापूर विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागाला या प्रकाराची संपूर्ण माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले असून, विभागाच्या माध्यमातून या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन विभागाचे अधिकारी विशाल बडे यांनी दिली आहे.\nसोलापूर शहर व जिल्ह्यातील काही भागांत मंगळवारी सायंकाळी 4 वाजून 20 मिनिटांनी गूढ आवाज आल्याने नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली होती. यावर आपत्कालीन विभागाच्या वतीने पंढरपूर, मोहोळ आणि उत्तर सोलापूरच्या तहसीलदारांना घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली आहे. या परिस्थितीवर लक्ष ठेवून राहण्यास सांगण्यात आले आहे. दुसरीकडे या प्रकारामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच यामुळे कोठेही आपत्कालीन परिस्थिती उद्भवलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी याचा शास्त्रीयद‍ृष्ट्या अभ्यास करावा. केवळ अफवा पसरवू नये, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. याविषयी सोलापूर विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागाला या प्रकाराची संपूर्ण माहिती देण्यात आली असून तांत्रिक माहिती मागविण्यात आली आहे. त्यामुळे हा विभाग घडलेल्या प्रकारवर लक्ष ठेवून आहे. याविषयी अधिक माहिती कळाल्यास तशी माहिती जिल्हाधिकार्‍यांना देण्यात येणार असल्याचेही बडे यांनी सांगितले.\nगूढ आवाजाने सोलापूर शहरासह मोहोळ व पंढरपूर तालुका हादरला. आवाज जमिनीतून आला की आकाशातून याचाही नेमका अंदाज बांधता आला नाही इतका तो मोठा होता. आवाज आल्यावर काहींनी आकाशाकडे पाहिल्यावर एखादे सुपरसॉनिक विमान गोलाकार वळून गेल्याप्रमणे त्याच्या धुराच्या रेषांचा पट्टा दिसत होता. सुमारे दोन वर्षांपूर्वीही सोलापूर, पंढरपूर येथे असा आवाज आला होता. त्यावेळी तज्ज्ञांनी हा भारतीय सैन्यदलाचे सुपरसॉनिक विमानांच्या सरावावेळी विमान वातावरणाच्या कक्षेत वेगाने आल्याने होणारा आवाज असल्याचा निष्कर्ष सांगितला होता.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/category/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-14T22:32:34Z", "digest": "sha1:7HEW6BVJLO2GX2QTFD7OHJHQIG43KADO", "length": 10379, "nlines": 189, "source_domain": "kayvatelte.com", "title": "खाद्ययात्रा | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nहैद्राबाद म्हणजे तर खवय्यांची राजधानी. व्हेज – नॉन व्हेज खूप उत्तम क्वालिटीचं मिळतं इथे. मग ते अगदी रस्त्यावरच्या गाडीवरचे दोसे असो किंवा हाय क्लास हॉटेल मधले कबाब- बिर्याणी असो. चवीशी कुठेच दगाबाजी केलेली नसते. आमच्या कंपनी गेस्ट हाउस समोरच एक … Continue reading →\nPosted in खाद्ययात्रा\t| Tagged आंध्रा, खादाडी, खाद्ययात्रा, पॅराडाइज, पॅराडाइज बिर्याणी, hyderabad, paradise biryani blog\t| 19 Comments\nजिभेवरची चव कधीच विसरली जात नाही, कारण ती तुमच्या मेंदू मधे कायम कोरलेली असते. हेच वाक्य पूर्वी पण एकदा एका लेखात वापरले होते, आज पुन्हा आठवले म्हणून लिहिले. नॉनव्हेज हे नेहेमी एखाद्या गावाशी निगडित असले पाहिजे का\nPosted in खाद्ययात्रा\t| Tagged खाद्ययात्र, चिंचवड, नॉनव्हेज हॉटेल., पुणे, रानमळा, हॉटेल\t| 25 Comments\nमालक पण इथेच जेवतात…\nहॉटेल मधे शिरल्या बरोबर मालकाच्या टेबलच्या मागे असलेला एक बोर्ड ” मालक पण इथेच जेवतात ” लक्ष वेधून घेतो. या हॉटेलच्या क्वॉलिटी बद्दलची खात्री देण्यासाठी फार पूर्वी बनवला गेला असावा, ( हॉटेल पण ७२ वर्ष जूने आहे )पण तो अजूनही … Continue reading →\nPosted in खाद्ययात्रा\t| Tagged खादाडी, खाद्यजत्रा, माटुंगा, मुंबई, रामा नायक\t| 42 Comments\n…. ऑन द रॉक्स विथ अ डॅश ऑफ लाइम\nएक दिवस रात्री फेसबुक वर स्टेटस अपडेट केले, ” प्रेइंग विथ ओल्डमंक “…. आणि त्यावर बऱ्याच कॉमेंट्स आल्या.. लक्षात आलं , की ओल्डमंक बरोबर लॉयल असणारे आपल्या सारखे बरेच लोकं आहेत, की जे ओल्डमंक चे नाव जरी वाचले तरी … Continue reading →\nखाण्याची खरी मजा कुठे आणि कधी येते प्रश्न अगदी सोपा असला, तरी मला अभिप्रेत असलेले उत्तर थोडे वेगळे आहे. तसं या प्रश्नाचं उत्तर अगदी काहीही असू शकतं. आणि प्रत्येकाच्या मते आपण दिलेले उत्तर बरोबर आहे असा विश्वास पण असतो. काही … Continue reading →\nPosted in खाद्ययात्रा\t| Tagged ठाणे, बोंबिल, महेश लंच होम, रावस, सुरमाई\t| 44 Comments\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nतुम्ही पण बालक आहात\nछोटीसी कहानी.. भाग १\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/fuel-hike-nitin-gadkari-accepts-peoples-are-facing-trouble-due-high-oil-price/", "date_download": "2018-11-14T21:51:35Z", "digest": "sha1:Z7GUAJSPU3WBSHHV5RTYAAEJAMZKRMON", "length": 8437, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "इंधन दरवाढीने जनता अक्षरशः हैराण झाली आहे, नितीन गडकरी यांनी केलं मान्य", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nइंधन दरवाढीने जनता अक्षरशः हैराण झाली आहे, नितीन गडकरी यांनी केलं मान्य\nटीम महाराष्ट्र देशा : ”इंधनाच्या दरांमध्ये प्रचंड वाढ झाली असून यामुळे जनता अक्षरशः हैराण झाली आहे”,अशी प्रतिक्रिया आता खुद्द केंद्रीय नितीन गडकरी यांनी दिली आहे. देशभरात सातत्यानं वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. ही बाब गडकरी यांनी मान्य केली आहे.\nमुंबईमध्ये मंगळवारी पेट्रोलचे प्रतिलिटर दर 89.54 रुपये तर डिझेलचे प्रतिलिटर दर 78.42 रुपये एवढे होते. राज्यातील जवळपास सहापेक्षा अधिक शहरांमध्ये पेट्रोलच्या दरांनी नव्वदी पार केली होती. इंधन दरवाढ आणि महागाईमुळे जनतेला जगणं कठिण झाले आहे. याच समस्येवर ब्लूमबर्ग इंडिया इकनॉमिक फोरममध्ये संबोधित करताना नितीन गडकरी यांनी भाष्य केले.\n”इंधनाच्या दरांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अशा परिस्थिती सर्वसामान्यांना अन्य समस्यांचाही सामना करावा लागत आहे”, असे त्यांनी यावेळेसे म्हटले. दरम्यान, जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घट होण्याची शक्यता आहे, अशी माहिती त्यांनी दिली. पण ही माहिती मिळण्याचे स्त्रोत कोणते, हे सांगणे त्यांनी टाळले.\nवाचा का मानले सोनिया गांधी यांनी नितीन गडकरी यांचे आभार\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nमुंबई : शेतकरी आणि शेती व्यवसाय संकटात आहे, आत्महत्या वाढत आहेत, मात्र केंद्रातील व राज्यातील राज्यकर्त्यांना…\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/bjp-is-doing-hate-politics-says-jayant-patil-1744983/", "date_download": "2018-11-14T21:20:25Z", "digest": "sha1:MKWTK4I2BGU6VGUDOA2UTNMJ62R62JGQ", "length": 12575, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "BJP is doing hate politics says Jayant Patil | भाजप द्वेषाचे राजकारण करत आहे -जयंत पाटील | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nभाजप द्वेषाचे राजकारण करत आहे -जयंत पाटील\nभाजप द्वेषाचे राजकारण करत आहे -जयंत पाटील\nअच्छे दिनाचे आश्वासन देऊन सत्तेत आलेले भाजप सरकार आता पुन्हा सत्तेवर येणार नाही.\nजयंत पाटील, माजी अर्थमंत्री, महाराष्ट्र राज्य\nचंद्रपूर : जनतेने ज्या अपेक्षेने भारतीय जनता पक्षाला निवडून दिले. त्याला हरताळ फासत हे सरकार जाती, धर्मात तेढ, द्वेष निर्माण करण्याचे काम करीत असून येत्या निवडणुकीत जनता भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.\nते राजुरा येथील आंदोलनात बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रथम राजुरा शहरातून मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर साईराम मंगल कार्यालयात कार्यकता शिबीर घेण्यात आले. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, जनतेने मोठय़ा अपेक्षेने केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांना सत्ता दिली. भाजपने मोठमोठी आश्वासने दिली. मात्र, चार वर्षांत एकही आश्वासन पूर्ण केले नाही. उलट पेट्रोल, डिझेलचे भाव वाढत असून दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. नोटबंदी करून सरकारच्या हाती काही लागले नाही. मात्र, त्यामुळे उद्योग क्षेत्राला मंदीचा सामना करावा लागत आहे. अच्छे दिनाचे आश्वासन देऊन सत्तेत आलेले भाजप सरकार आता पुन्हा सत्तेवर येणार नाही.\nयावेळी माजी आमदार सुदर्शन निमकर म्हणाले की, स्थानिक आमदार अकार्यक्षम असून अनेक समस्या सोडवण्यात ते अपयशी ठरले आहेत. यावेळी व्यासपीठावर भंडारा-गोंदियाचे खासदार मुधकर कुकडे, माजी मंत्री रमेश बंग, माजी मंत्री अनिल देशमुख, विधान परिषद सदस्य प्रकाश गजभिये, विधानसभा माजी उपाध्यक्ष मोरेश्वर टेंभुर्डे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार आदी उपस्थित होते. मोर्चाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.\nविधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हल्लाबोल आंदोलनाला अनुपस्थित राहिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी हल्लाबोल मोर्चाद्वारे केलेले शक्तिप्रदर्शन मुंडे यांच्या अनुपस्थितीने फोल ठरल्याची चर्चा कार्यकर्त्यांत होती.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\nवकील तरुणीशी शेरेबाजी तरुणांना पडली महागात; तिघांची रवानगी पोलीस कोठडीत\nचौथीनंतरच्या प्रत्येक प्रगतीपुस्तकावर बाळासाहेबांची सही - राज ठाकरे\nराज ठाकरेंना सचिनकडून 'ही' गोष्ट शिकायला आवडेल\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nआईच ठरली वैरीण; दोन मिनिटाच्या रागाने चिमुकल्याचा केला घात\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nहंगामापूर्वीच गोड रसाळ द्राक्षांची आवक\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nअंबरनाथमध्ये घर घेऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%95/", "date_download": "2018-11-14T21:23:06Z", "digest": "sha1:DOPIYCH4BNPWOGN52ECT7BCGTOP2AU4Y", "length": 8064, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "देशातील महिलांना न्याय कधी मिळणार? – सुप्रिया सुळे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदेशातील महिलांना न्याय कधी मिळणार\nमुंबई: हरियाणामध्ये राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित विद्यार्थिनीवर पाच जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. महिंद्रगड जिल्ह्यातील कनिना गावात बुधवारी ही घटना घडली. वृत्तानुसार, पाच कथित आरोपींनी पीडितेला अंमली पदार्थ खाण्यास देऊन तिचे अपहरण केले आणि तिच्यावर बलात्कार करून तिला बस स्टॅण्डवर सोडून फरार झाले.\nदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारला जाब विचारला आहे. सुळे म्हणाल्या, “हरियाणामध्ये सीबीएसई टॉपर तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. देशात बलात्काराच्या घटना वाढतच आहेत. देशातील महिलांना न्याय कधी मिळणार सरकारने कायदे केले आहेत, मात्र त्या कायद्यांची अमलबजावणी होतेय का सरकारने कायदे केले आहेत, मात्र त्या कायद्यांची अमलबजावणी होतेय का पंतप्रधान महोदय यावर मौन सोडून उत्तर द्या\nसुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, महाराष्ट्रातही जवळपास तीन हजार महिला बेपत्ता आहेत. दिवसेंदिवस ही संख्या वाढतेच आहे. दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे आमदार मुलींच्या अपहरणाची भाषा वापरत असूनदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याबाबत एक शब्दही काढत नाहीत.\nमहाराष्ट्रातही जवळपास तीन हजार महिला बेपत्ता आहेत. दिवसेंदिवस ही संख्या वाढतेच आहे. दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे आमदार मुलींच्या अपहरणाची भाषा वापरत असूनदेखील मुख्यमंत्री @Dev_Fadnavis त्याबाबत एक शब्दही काढत नाहीत. – @supriya_sule\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबसच्या धडकेत तरूणाचा मृत्यू\nNext article रामदास आठवले यांनी महाराष्ट्र सदनात केली गणरायाची आरती\nसाईंच्या झोळीत भाविकांकडून तीन कोटी 18 लाख\nमुख्यमंत्री, प्रशासकीय यंत्रणांमधील संवादाची चौकशी करा – अॅड. प्रकाश आंबेडकर\nआरक्षणासंदर्भात काहीही निकाल लागला, तरी राज्यभर मोर्चे निघतील\nअंगणवाडी सेविकांचे निवृत्तीचे वय 65 वर्षे\n9 डिसेंबरला शिष्यवृत्ती परीक्षा\nपुणे गारेगार; तापमान 13 अंशांपर्यंत घसरले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/marathi-cinema/romantic-song-release-bucket-list-romantic-songs-madhuri-dixit-and-romantic-style-sumit-raghavan/", "date_download": "2018-11-14T22:49:46Z", "digest": "sha1:XAEI5K4AFDXRCELAOQEDEEFJV3BITDFH", "length": 30517, "nlines": 385, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Romantic Song Release Of 'Bucket List', Romantic Songs, Madhuri Dixit And Romantic Style Of Sumit Raghavan | 'बकेट लिस्ट' चित्रपटाचं'तू परी' रोमँटिक गाणं रिलीज,दिसला माधुरी दिक्षित आणि सुमित राघवनचा रोमँटीक अंदाज | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार १५ नोव्हेंबर २०१८\nआंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवात नवी मुंबईतील चमूचे सुयश\nफटाक्यांच्या धुरामुळे मुलांना श्वसनाचा विकार, तज्ज्ञांकडून चिंता\nवाहन सर्व्हिस सेंटरने पदपथ काबीज\nकचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना\nभरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र\nभारतात अमेरिकन विद्यार्थ्यांचा ओढा वाढला; भारतातील अभ्यासक्रमांना पसंती\nमाझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे\nपैसे नसल्याने सानुग्रह अनुदानास विलंब, तारीख जाहीर करण्यास महाव्यवस्थापकांचा नकार\nहायकोर्टाच्या वकिलाच्या मुलीचा विनयभंग; जुहू पोलिसांनी केली तिघांना अटक\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 नोव्हेंबर\nDeepika Ranveer Wedding: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचे हे काही फोटो सोशल मीडियावर झाले व्हायरल\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांच्याआधीच विकिपीडियाने जाहीर केले त्यांचे लग्न\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण अडकले लग्नबेडीत\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: 'दीपवीर'च्या रिसॉर्टमधील एका रुमची किंमत ऐकून व्हाल अवाक्\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: दीपिका पादुकोण व रणवीर सिंग या दोघांचीही नजर काढा - करण जोहर\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nव्रण जाण्यासाठी बोटॉक्स तंत्रज्ञानाचा शोध\nपेडिक्योर करण्यासाठी 'या' नॅचरल ऑइल्सचा वापर करा\nदीपिका पादुकोणचे 'हे' 5 रिल लाइफ ब्राइडल लूक नक्की पाहा\nखजुराचा गुळ एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल\nChildren's Day : बालपणी तुम्हीदेखील ऐकल्या असतील 'या' धमक्या\nहैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी तेलंगणा राष्ट्र समितीकडून 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर\nमुंबईत उद्यापासून १० टक्के पाणीकपात लागू, स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय पाणीकपातीचा निर्णय.\nराजस्थानमध्ये भाजपची 31 जागांसाठी दुसरी यादी जाहीर\nदिल्लीतील मीराबागमध्ये अनेक वाहने एकमेकांना धडकली; एक ठार 8 जखमी\nपुणेः नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी महेश राऊत याची त्वरीत वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाचे आदेश.\nगडचिरोली : ग्यारापत्ती-सावरगाव मार्गावर नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग पोलिसांनी केले निकामी\nराजस्थानमधील नागौरचे भाजपा आमदार हबीबुर रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nनवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून 8 जानेवारीपर्यंत; राफेल, राम मंदिर, तिहेरी तलाक सारखे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता\nमुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणीकपात; पुरवठ्याची वेळेतही 15 टक्क्यांची कपात; स्थायी समितीला अंधारात ठेऊन निर्णय\nमुंबई- बेस्ट कर्मचा-यांच्या बाेनसचा वाद चिघळला. बाेनस कधी देणार याबाबत महाव्यवस्थापकांचे माैन. विराेधी पक्षांचा सभात्याग\nश्रीहरिकोटा येथून जीसॅट-२९ उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण\nयवतमाळ : शेंबाळपिंप्री येथील कुख्यात हातभट्टीवाला MPDA अंतर्गत स्थानबद्ध, खंडाळा पोलिसांची कारवाई\nयवतमाळ : शहरातील दत्त चौक भाजी मार्केट मागे राजरोसपणे मटका अड्डा सुरू आहे.\nजम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे मुगल रोड बंद करण्यात आला आहे.\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nहैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी तेलंगणा राष्ट्र समितीकडून 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर\nमुंबईत उद्यापासून १० टक्के पाणीकपात लागू, स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय पाणीकपातीचा निर्णय.\nराजस्थानमध्ये भाजपची 31 जागांसाठी दुसरी यादी जाहीर\nदिल्लीतील मीराबागमध्ये अनेक वाहने एकमेकांना धडकली; एक ठार 8 जखमी\nपुणेः नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी महेश राऊत याची त्वरीत वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाचे आदेश.\nगडचिरोली : ग्यारापत्ती-सावरगाव मार्गावर नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग पोलिसांनी केले निकामी\nराजस्थानमधील नागौरचे भाजपा आमदार हबीबुर रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nनवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून 8 जानेवारीपर्यंत; राफेल, राम मंदिर, तिहेरी तलाक सारखे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता\nमुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणीकपात; पुरवठ्याची वेळेतही 15 टक्क्यांची कपात; स्थायी समितीला अंधारात ठेऊन निर्णय\nमुंबई- बेस्ट कर्मचा-यांच्या बाेनसचा वाद चिघळला. बाेनस कधी देणार याबाबत महाव्यवस्थापकांचे माैन. विराेधी पक्षांचा सभात्याग\nश्रीहरिकोटा येथून जीसॅट-२९ उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण\nयवतमाळ : शेंबाळपिंप्री येथील कुख्यात हातभट्टीवाला MPDA अंतर्गत स्थानबद्ध, खंडाळा पोलिसांची कारवाई\nयवतमाळ : शहरातील दत्त चौक भाजी मार्केट मागे राजरोसपणे मटका अड्डा सुरू आहे.\nजम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे मुगल रोड बंद करण्यात आला आहे.\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nAll post in लाइव न्यूज़\n'बकेट लिस्ट' चित्रपटाचं'तू परी' रोमँटिक गाणं रिलीज,दिसला माधुरी दिक्षित आणि सुमित राघवनचा रोमँटीक अंदाज\nयेत्या 25 मे ला संपुर्ण जगभरात प्रदर्शित होणाऱ्या 'बकेट लिस्ट' या चित्रपटातील \"होऊन जाऊ द्या\" या गाण्याच्या तुफानी हवेनंतर माधुरी दीक्षितच्या वाढदिवसाचं निमित्त साधतचित्रपटातील रोमँटिक असं 'तू परी' हे दुसरं गाणं आज सोशल मीडियाद्वारे रिलीज करण्यात आले आहे.'बकेट लिस्ट' चित्रपटातील पहिल्या गाण्यात सर्व कलाकारांनी धरलेला नृत्याचा ताल आपल्या आकांक्षांना उजाळा देणारा ठरला. आता 'बकेट लिस्ट' चित्रपटातील 'तू परी' या गाण्यामुळे प्रेमाची नाती नव्याने खुलताना आपणांस बघायला मिळणार आहेत. लाखो-करोडो लोकांच्या स्वप्नातील परी अर्थातच माधुरी दीक्षित आणि अभिनय असो, संगीत असो वा नृत्य असो आपल्या प्रत्येक कलाकृतीने प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडणारा अभिनेता सुमित राघवन ही चित्तवेधक जोडी या रोमँटिक अशा गाण्यातून आपणांसमोर येणार आहे. हे गाणं पाहताना जणू परी कथेतील परी स्वर्गातून लंकावी मध्ये अवतरली असल्याचा भास होतो.\nमाधुरीच्या वाढदिवसानिमित्त 'बकेट लिस्ट' चित्रपटातील प्रसारित करण्यात येणार 'तू परी' हे गाणं म्हणजे आपल्या सर्वांसाठी पर्वणीच म्हणावं लागेल. 'तू परी' या गाण्याचं संपूर्ण शूटिंग मलेशिया येथील लंकावी येथे करण्यात आलेले आहे. 'तू परी' गण्यादारम्यान आपणांस लांकवी येथील अप्रतिम लोकेशन्स व त्याच बरोबर सौंदर्यवती माधुरीच्या मोहक अदा, सुमित राघवनचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे.लंकावी सारखे नयनरम्य लोकेशन, माधुरी दीक्षित आणि सुमित राघवन ह्या अत्यंत गोड अशा जोडीचे नृत्य आणि श्रेया घोषाल आणि रोहन प्रधान यांच्या मधुर स्वरांनी सजलेलं 'तू परी' हे सूर मधुर गाणं म्हणजे आपल्यासाठी खरी-खुरी रोमँटिक ट्रीट आहे असं म्हणायला हरकत नाही.\nधर्मा, करण जोहर आणि ए ए फिल्म्स प्रस्तुत, दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित, लेखिका देवश्री शिवडेकर आणि दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर लिखित, डार्क हॉर्स सिनेमाज्, दार मोशन पिक्चर्स आणि ब्लू मस्टँग क्रिएशन्स निर्मित चित्रपट ‘बकेट लिस्ट’ येत्या 25 मे ला संपुर्ण जगभरात प्रदर्शित होणार असून रोहन-रोहन या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलेलं, मंदार चोळकर यांच्या लेखणीतून अवतरलेलं आणि माधुरी दीक्षित व सुमित राघवन यांच्या रोमॅन्सने भरलेलं 'तू परी' हे गाणं आपल्याला पुन्हा आपल्या आवडत्या व्यक्तीच्या प्रेमात पडायला भाग पाडेल यात काही शंकाच नाही.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\n‘व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अॅण्ड चॉकलेट’ लवकरच चित्रपटगृहात\nवैभव तत्ववादीने सोशल मीडियावर शेअर केला सेटवरील फोटो\nभूषण प्रधान गुणगुणतोय, हा सागरी किनारा….. समुद्र किनाऱ्यावर समाधान शोधतोय भूषण…\n''आमच्या 'ही'च प्रकरण''च्या प्रयोगादरम्यान अवयवदानाची केली जनजागृती\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं...कुणी येणार गं...’ हे गाणे ऐकले का\n'हा' दिग्दर्शक ठरला सई ताम्हणकरसाठी लकी चार्म\n चिंता सोडा आम्ही सांगतो\nThugs of Hindostan Movie Review :जाणून घ्या कसा आहे ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’\nLust Stories Review: प्रेमाच्या सीमा, नात्यांची घालमेल दाखवणारा मस्ट वॉच 'लस्ट स्टोरीज' 15 November 2018\nSacred Games Review : बॉलिवूडसाठी धोक्याची घंटी असलेला मस्ट वॉच ‘सेक्रेड गेम्स’\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nडिस्टिंक्शन फर्स्ट क्लास काठावर पास नापास\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदीपिका पादुकोणबालदिनमराठा आरक्षणमधुमेहदीप- वीरजवाहरलाल नेहरूस्टेन लीआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपसोनाली बेंद्रेराफेल डील\nसिद्धार्थचं नवं घर तुम्ही पाहिलंत का \nबालदिन विशेष- बचपन की यारी फिर ना आयेगी दोबारा....\nसर्वाधिक बोली लागलेला दुर्मीळ हिरा\nपेडिक्योर करण्यासाठी 'या' नॅचरल ऑइल्सचा वापर करा\nनिसर्गसौंदर्यच नव्हे तर उत्तम फोटोग्राफीसाठीही प्रसिद्ध आहेत ही ठिकाणे\nचंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे इंस्टावर आपल्या ट्रेडिशनल अंदाजाने चाहत्यांना पाडतेय भुरळ\nChildren's Day : बालपणी तुम्हीदेखील ऐकल्या असतील 'या' धमक्या\nOnePlus 6T चा विचार करताय...सातवा अवतार पाहून घ्यायची हिंमतही होणार नाही...\nDeepVeer Wedding: दीपिका-रणवीरचे 'हे' फोटो पाहिलेत का\n'अशा' मुलींशी कधीच करू नका लग्न; आयुष्यभर होईल पश्चाताप\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\nसापासोबत स्टंटबाजी करणाऱ्या युवकाचा वनविभागाकडून शोध सुरू\nनाशिक : आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या आंदोलन\nनाशिकमध्ये नोटांबदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे धरणे आंदोलन\nनोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन\nआंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवात नवी मुंबईतील चमूचे सुयश\nफटाक्यांच्या धुरामुळे मुलांना श्वसनाचा विकार, तज्ज्ञांकडून चिंता\nवाहन सर्व्हिस सेंटरने पदपथ काबीज\nकचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना\nभरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र\nअयोध्येमध्ये 1992 सारखी स्थिती होईल; सुरक्षा पुरवा अन्यथा...मौलवींना धास्ती\nमाझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे\nडीएसके यांना महारेराचा दणका, ग्राहकांना व्याजासहित पैसे देण्याचे आदेश\nMaratha Reservation: येत्या 15 दिवसांत मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेल- मुख्यमंत्र्यांचा दावा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीची लिफ्ट बंद पडली अन् मोदी अडकले\nRafale Deal: राफेल कराराच्या सीबीआय चौकशीबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://ekoshapu.in/category/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-14T21:24:15Z", "digest": "sha1:BMJVVZVHU7TWQUDA6Z6SV6P75A3DLWOH", "length": 10230, "nlines": 126, "source_domain": "ekoshapu.in", "title": "कविता – ekoshapu", "raw_content": "\n“प्रमाण” कविता आणि “नावात काय आहे\nनुकताच मला व्हॉट्स ऍप वर एक कविता आणि त्यासंबंधी एक मेसेज आला. समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही वीस कडवी म्हणजे २० रत्न आहेत. आणि त्याखाली \"Be Balanced\" असा उपदेश होता. कविता खरोखरच चांगली होती, पण भाषा त्यामानाने नवीन(१९ व्या शतकातली) वाटली. १७ व्या शतकातली नाही. आणि रामदास स्वामींच्या शैलीशी मिळतीजुळती तर अजिबात नाही.... Continue Reading →\nमोबाईलच्या अती वापरासंबंधी मनास केलेला उपदेश (मनाचे श्लोक )\nमोबाईलच्या अती वापरासंबंधी मनास केलेला उपदेश (मनाचे श्लोक )... ******************* मना फेसबुकने असे काय केले तुझे सर्व स्वातंत्र्य चोरोनि नेले मना त्वा चि रे मित्र ही वाढविले तया तोंड देणे आता प्राप्त झाले १ मना नेट रात्रीस खेळु नको रे सुखी घोर निद्रेस टाळु नको रे नको रे मना रात्रिला जास्त जागु नको तु असा... Continue Reading →\nनवरा: पुन्हा जावे शाळेत पुन्हा ती दिसावी भले लागू दे शिकाया लसावि, मसावि बायकोचे उत्तर: बनून आता गोसावी जी आहे ती सोसावी विसरून लसावि, मसावि घरची भांडी घासावी\nचाफ्याच्या झाडा: वाचन आणि अर्थपूर्ण सादरीकरण\nकवयित्री पद्मा गोळे यांची कविता... चाफ्याच्या झाडा वाचन: अभिनेत्री स्पृहा जोशी आणि सुनिताबाई देशपांडे दोन पिढ्यांच्या सादरीकरणात किती फरक पडतो बघा. असे ऐकलं की, हे सुनिताबाईंनी पुलं गेल्यानंतर केलेले पहिले कविता वाचन होते. दोन्ही ऐकल्यावर नकळत असं वाटलं की वाचन (पठण या अर्थी) आणि अर्थपूर्ण सादरीकरण यातला फरक समजावून घेण्यासाठी हे उत्तम उदाहरण आहे. स्पृहाने... Continue Reading →\nअशोक नायगावकर – कविता आणि बरंच काही\nअशोक नायगावकर - कविता आणि बरंच काही https://www.youtube.com/watchv=p4VW7q0XpFk https://www.youtube.com/watch\nकोंकणस्थांची श्लोकबध्द आडनांवेजाणा जे आठवले, चिपळुणकरही चित्तले आणी मोनेचांपे वांचोळ ऐसे करसह वदति युक्त जे याभिधानेफट्केंही भाडभोंके परिमीत असती वाडदेकर कांहीया सर्वा गोत्र अत्री दशसहा परिसा जोगळेकर तेही ||कुंटे आणी पेंडसे भागवत्त | वन्हि संख्या जामदग्नि सुगोत्र बाभ्रव्याचे बेहेरे बाळ जाणा | दोंही गोत्री जाणिजे मानबाणां ||2||वैशंपायन भाडभोंक हि भिडे | सहस्त्रबुध्ये तथा जाणा पांच... Continue Reading →\nशब्द-तुकडे: खातंय कोण – तोंड की मन\nशब्द-तुकडे: खातंय कोण - तोंड की मन भेळ खाऊ का खाऊ पाणी-पुरीसुरुवात कुठे करु...अं, आधी पाव-भाजीच बरीएकच पोट, एकच तोंडभूक कमी खा-खा प्रचंडभेळच बरी पाव-भाजी ला वेळच फारइतका वेळ खाल्ल्याशिवाय नाही थांबवणार...आ..आ..आली भेळ...पहिला घास - वा वा... भेळ खाऊ का खाऊ पाणी-पुरीसुरुवात कुठे करु...अं, आधी पाव-भाजीच बरीएकच पोट, एकच तोंडभूक कमी खा-खा प्रचंडभेळच बरी पाव-भाजी ला वेळच फारइतका वेळ खाल्ल्याशिवाय नाही थांबवणार...आ..आ..आली भेळ...पहिला घास - वा वा...दुसऱ्या घासापूर्वीच... मला पिझ्झा वाटतोय खावा...असं का झालं, असं का होतंजे खातोय ते सोडून, दुसऱ्याचीच चटक लागते...हल्लीखातंय कोण -... Continue Reading →\nहरकत नाही…संदीप खरे ची कविता\nसंदीप खरे ची अजून एक ’हळूवार’ कविता...मला असल्या कविता अजिबात आवडत नाहीत...पण काही जणांना मात्र असल्या ’भावनेनी बरबटलेल्या’ (बरं.. तुमच्या भाषेत ’ओथंबलेल्या’) कविता आवडतात...आणि काहिंना ह्या असल्या कविता हव्या होत्या.मी म्हणालो मी ईमेल नी पाठवतो...पण माझ्या ब्लॊग वर नाही टाकणार...पण हळू हळू असल्या कवितांची मागणी वाढू लागली, त्यामुळे शेवटी मी ही कविता इथेच पोस्ट करत आहे...पण... Continue Reading →\n\"प्रमाण\" कविता आणि \"नावात काय आहे\n“प्रमाण” कविता आणि “नावात काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/37587", "date_download": "2018-11-14T21:38:47Z", "digest": "sha1:ORYEWYMLXZVDVJWQBC454IREHBMIP5E5", "length": 11702, "nlines": 206, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चारोळी झाली | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चारोळी झाली\nइच्छा आकाक्षांना छाटुन सुंदर मोळी झाली\nआयुष्यातिल सुख-स्वप्नांची निव्वळ होळी झाली\nजीवनातल्या प्रवासात शोधावा कुठे विसावा \nयाच्या-त्याच्या अपेक्षांनीच अवजड झोळी झाली\nउरल्या-सुरल्या आठवणींचे काय करावे आता \nआठव-आठव जोडत बसले अन रांगोळी झाली\nतू असताना असण्याची त्या किंमत कळली नव्हती\nतू गेल्यावर अस्तित्वाची या खांडोळी झाली\nसुख-दु:खांच्या आवेगाने इतके नक्की घडले\nकथा-काव्य नाही अवतरले पण चारोळी झाली\nसुट्या ओळी छान. इच्छा\nइच्छा आकाक्षांना छाटुन सुंदर मोळी झाली - मी बांधुन असे लिहीले असते.\nउरल्या-सुरल्या आठवणींचे काय करावे आता\nआठव-आठव जोडत बसले अन रांगोळी झाली\nकथा-काव्य नाही अवतरले पण चारोळी झाली\nआपेक्षांनी - अशी सूट कधीच घेऊ नये.\nआपण ज्या परीस्थितीला सामोर्‍या जात आहात त्यावरून मी समजू शकतो पण अलीकडे आपल्या खयालांमधे रीपीटेशन यायला लागले आहे त्याकडे लक्ष राहू द्या.\nतुमच्या हल्लीच्या गझला वाचून\nतुमच्या हल्लीच्या गझला वाचून मला माझ्या गझलांची आठवण येते.\nचांगली गझल केलीत, शुभेच्छा\nआपल्या सुचनांचा नक्कीच विचार करतेय.\nगझल केली नाही हो झाली\n आपला अभिप्राय कॉम्प्लीमेंटस म्हणून घेते.\nउरल्या-सुरल्या आठवणींचे काय करावे आता\nआठव-आठव जोडत बसले अन रांगोळी झाली\nखूपच सुन्दर गझल धन्यवाद\nबासुंदीनी अंग सोडल्या सारखे\nबासुंदीनी अंग सोडल्या सारखे ,काहि शब्द खटकतात... पण ठिकठाक आहे एकंदर\nतू असताना असण्याची त्या किंमत\nतू असताना असण्याची त्या किंमत कळली नव्हती\nतू गेल्यावर अस्तित्वाची या खांडोळी झाली>>>>>> अप्रतिम\nआवडली. इच्छा आकाक्षांना छाटुन\nइच्छा आकाक्षांना छाटुन सुंदर मोळी झाली - मी बांधुन असे लिहीले असते. >>>\nछाटून ऐवजी बांधून शब्द घातला तर अर्थ कमालीचा बदलेल की मग\nइच्छा आकाक्षां, स्वप्न इ. गोष्टी आता आयुष्यातून वगळल्या आहेत, त्यांना थारा नाही अशा अर्थाने सुप्रियाने ते लिहिलंय असा माझा कयास. छान शेर जमलाय तोच सर्वात\nबरोबराय निंबे तू म्हणतेय्स ते\nबरोबराय निंबे तू म्हणतेय्स ते\nयोग्य अर्थ तुझ्या हाती लागलाय अभिनन्दन\nनिंबुडा +१ , अगदी माझ्याच\nनिंबुडा +१ , अगदी माझ्याच मनातलं बोललीस.\nसुप्रिया, खूपच सुन्दर गझल\nनिंबे.. छान उकलून सांगितलंस थांकु\nउरल्या-सुरल्या आठवणींचे काय करावे आता \nआठव-आठव जोडत बसले अन रांगोळी झाली\nरांगोळी आणि खांडोळी आवडले.\nमात्रा बरोबर असल्या तरी \"याच्या-त्याच्या अपेक्षांनीच अवजड झोळी झाली\" इथे लय गडबडते आहे..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://aurangabadzp.gov.in/htmldocs/Home.aspx", "date_download": "2018-11-14T21:59:08Z", "digest": "sha1:XBR3KX6EFE3WZMFFGWJZNXHKXHCGUZQJ", "length": 8883, "nlines": 66, "source_domain": "aurangabadzp.gov.in", "title": "जि. प. औरंगाबाद : मुख्य पृष्ठ", "raw_content": "अ-- | अ | अ++ | मुख्य विषयाकडे जा| English\nवृक्ष लावा बाळगा अभिमान, तरच वाढेल देशाची शान| Save water, it will save you later पढेगा लीखेगा भारत, तो आगे बढेगा भारत| स्वच्छ भारत, स्वस्थ भारत| स्वच्छ भारत, सशक्त भारत| स्वच्छ भारत, समर्थ भारत| बेटी है कुदरत का उपहार, मत करो इसका तिरस्कार| एक पेड, एक जिंदगी| पाणी अडवा, पाणी जिरवा| Go Green to Keep it Clean| बेटी बचाओ, बेटी पढाओ| झाडे लावू या, झाडे जगवू या|\nमुख्य पृष्ठ जिल्ह्याविषयी पर्यटनस्थळे लोकशाही दिवस शासकीय कार्यालय जाहिराती/निविदा संपर्क\nजिल्हा परिषद, औरंगाबाद च्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे\nसामान्य प्रशासन विभाग : माहे जुलै-२०१८ पर्यंतची अनुकंपा तात्पुरती प्रतीक्षा यादी\nसामान्य प्रशासन विभाग : गट ड मधून गट क पदावर नियुक्तीसाठी विकल्प सादर करणे बाबत\nआय.एस.ओ. प्रमाणित (ISO Certified) ग्रामपंचायत\nआणखी काही निवडक आय.एस.ओ. प्रमाणित ग्रामपंचायतींचे छायाचित्रे पाहण्यासाठी येथे क्लीक करा...\nपशुसंवर्धन विभागांतर्गत विविध योजनांचे अर्ज - सन २०१७-१८\n०२ दुभत्या जनावरांचे गट वाटप करणे.\n(१०+१) शेळी गट वाटप करणे.\nजनावरांना खाद्य अनुदान वाटप करणे.\nपशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देणे.\n५०% अनुदानावर एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम अंतर्गत एक दिवसाचे पिल्ले मिळणेबाबत. (वनराज, गिरीराज)\n१००% अनुदानावर वैरण विकास योजने अंतर्गत मका/ज्वारी बियाणे/ ठोंबे मिळणेबाबत.\n५०% अनुदानावर कडबा कटर यंत्र मिळणेबाबत.\n५०% अनुदानावर शेळी गट (५+१) मिळणेबाबत.\nपशुसंवर्धन विभागातील विविध योजनांचे अर्ज हे दि. ०९ ऑगस्ट २०१७ पर्यंत पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती स्तरावर स्वीकारले जातील.\nसमाज कल्याण विभागांतर्गत योजना - सन २०१७-१८\nजि.प. उपकर (२० टक्के सेसफंडामार्फत) सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरिता वैयक्तिक लाभाच्या योजनेकरिता भरावयाच्या अर्जाचा नमुना\nजि.प. उपकर (३ टक्के सेसफंडामार्फत) सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरिता वैयक्तिक लाभाच्या योजनेकरिता भरावयाच्या अर्जाचा नमुना\nपाटोदा, ता. औरंगाबाद - आदर्श गाव\nपाटोदा ग्रामपंचायत (ता. औरंगाबाद) कार्यालयाची वेबसाईट\nअंतिम प्रभाग रचना / विभागाची आरक्षण अनुसूची, जिल्हा परिषद औरंगाबाद - २०१७\nअनुकंपा अर्जदारांची अंतिम प्रतीक्षासूची - २०१७\nगट ड मधून गट क मध्ये नियुक्ती आदेश.\nजिल्हा परिषद कामवाटप संनियंत्रण समितीची काम वाटपाकरिता बैठकीची नोटीस.\nजिल्हा परिषद कामवाटप संनियंत्रण समितीची आरक्षण बैठक दिनांक ११/१०/२०१८ नुसार पुरवणी यादी.\nजिल्हा परिषद कामवाटप संनियंत्रण समितीची आरक्षण बैठक दिनांक ११/१०/२०१८ नुसार इलेक्ट्रिक कामाची यादी.\nजिल्हा परिषद, औरंगाबाद च्या बांधकाम विभागांतर्गत नोंदणीकृत कंत्राटदारांची यादी.\nमराठी - युनिकोड फॉन्ट\nमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग\nग्रामविकास व पंचायत राज विभाग\nवृक्ष लावा बाळगा अभिमान, तरच वाढेल देशाची शान| Save water, it will save you later पढेगा लीखेगा भारत, तो आगे बढेगा भारत| स्वच्छ भारत, स्वस्थ भारत| स्वच्छ भारत, सशक्त भारत| स्वच्छ भारत, समर्थ भारत| बेटी है कुदरत का उपहार, मत करो इसका तिरस्कार| एक पेड, एक जिंदगी| पाणी अडवा, पाणी जिरवा| Go Green to Keep it Clean| बेटी बचाओ, बेटी पढाओ| झाडे लावू या, झाडे जगवू या|\nकॉपीराईट © २०१५ जि.प. औरंगाबाद. सर्व अधिकार सुरक्षित. माहिती व तंत्रज्ञान कक्ष, सामान्य प्रशासन विभाग, जि.प. औरंगाबाद तर्फे संकेतस्थळची रचना व डिजाईन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/bedhadak-2/article-216837.html", "date_download": "2018-11-14T21:38:08Z", "digest": "sha1:YTLTZNXXL34NYVUSDQL2F6FTHLTZQGTM", "length": 15671, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बजरंग दलाने कार्यकर्त्यांना दिलेलं शस्त्रास्त्र प्रशिक्षण हे कायद्याचं उल्लंघन नाही का?", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nबजरंग दलाने कार्यकर्त्यांना दिलेलं शस्त्रास्त्र प्रशिक्षण हे कायद्याचं उल्लंघन नाही का\nबजरंग दलाने कार्यकर्त्यांना दिलेलं शस्त्रास्त्र प्रशिक्षण हे कायद्याचं उल्लंघन नाही का\nयुती का नाही, भाजपची दादागिरी की शिवसेनेचा आडमुठेपणा \nसेना-भाजप युतीत नेमकं चाललंय तरी काय\nजलीकट्टूप्रमाणेच बैलगाड्यासाठीही महाराष्ट्रात जनआंदोलन का उभं राहत नाही \nमहापालिका निवडणुकीत युती होणं शक्य आहे का \nनितेश राणेंनी तोडफोड संस्कृतीला खतपाणी घातलंय का\nपुतळा फोडणाऱ्यांना बक्षीस देणं म्हणजे गुंडांना पोसणं नाही का \nचरख्यासह मोदींची प्रतिमा छापणे हे गांधी विचार डावलण्याचा प्रयत्न आहेे का \nराज्यातील युती आणि आघाडी यांची राजकीय उपयोगिता संपलीय का \nझेडपी आणि मनपाच्या निवडणुकीतही भाजप नंबर एकवर राहणार का \nइतक्या कमी कालावधीत काळ्या पैशांची दिलेली आकडेवारी विश्र्वासार्ह आहे का\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनमत चाचणीत यशस्वी ठरलेत का \nबंगळुरूत भररस्त्यातील दुष्कृत्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय का \nऐन निवडणुकांमध्ये जाहीर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प पुढे ढकलावा, या मागणीत तथ्य आहे का \nराम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची नासधूस करून संभाजी ब्रिगेडनं महाराष्ट्राच्या परंपरेला धक्का दिलाय का \nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे जाती-धर्माच्या राजकारणाला चाप बसेल का \nदंगल सिनेमामुळे महिला कुस्तीपटूंना प्रोत्साहन मिळेल का \nराहुल गांधींनी मोदींवर केलेला आरोप हा खरंच राजकीय भूकंप आहे का \nनिवडणुकांमध्ये होणारा करोडोंचा खर्च हाच काळ्या पैशांचा मुख्य स्रोत आहे का \nनोटबंदीचा उद्देश, एक महिन्यानंतर सफल होतांना दिसतोय का\nमराठा आरक्षणाचा चर्चेचा प्रस्ताव आणून सरकारनं विरोधकांवर कुरघोडी केली आहे का \nपुरोगामी महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारणाचं गुन्हेगारीकरण होत चाललंय का\nबदलत्या काळात पाळणाघरांवर सरकारी नियंत्रणाची आवश्यकता आहे का \nनोटाबंदीवरचा मोदींचा अॅप सर्व्हे सर्वसमावेशक आहे का \nबेधडक-23 नोव्हेंबर : नोटाबंदीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठ्या आर्थिक मंदीचं सावट आहे का \nबेधडक-22 नोव्हेंबर 16 :नोटाबंदीप्रश्नी शिवसेना खासदारांकडे मोदींनी केलेलं वक्तव्य शिवसेनेचा पाणउतारा करणारं आहे का \n'मोदींना पवार चालतात तर शिवसेनेला ममता का नको' हे शिवसेनेचं बदलतं धोरण आहे का \nमोदी म्हणतात त्याप्रमाणे नोटबंदीचा हेतू दोन महिन्यांत साध्य होईल का\nभाजपचं गुन्हेगारीकरण होतंय का \nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nदीपवीरच्या लग्नासाठी या रिसॉर्टमध्ये 75 रूम्स; एका रूमची किंमत माहितीये\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/man-propose-to-girlfriend-in-indigo-indore-goa-flight-video-viral-290680.html", "date_download": "2018-11-14T21:37:30Z", "digest": "sha1:VLOGE6CMP4CYZTMKH3VXQMKIYLLIMNO4", "length": 12890, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पठ्ठ्याने इंडिगोच्या इंदूर गोवा फ्लाईटमध्ये मैत्रिणीला केलं प्रपोज, आणि ती म्हणाली...!", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nपठ्ठ्याने इंडिगोच्या इंदूर गोवा फ्लाईटमध्ये मैत्रिणीला केलं प्रपोज, आणि ती म्हणाली...\nतुम्ही अनेक सिनेमांत विमानामध्ये प्रियकर आणि प्रेयसीचं गाणं पाहिलं असेल. पण गाणं सोड ओ, इंडिगोच्या इंदूर गोवा फ्लाईटमध्ये एका प्रवाशानं त्याच्या मैत्रिणीला थेट प्रपोज केलं.\nमुंबई, 23 मे : तुम्ही अनेक सिनेमांत विमानामध्ये प्रियकर आणि प्रेयसीचं गाणं पाहिलं असेल. पण गाणं सोड ओ, इंडिगोच्या इंदूर गोवा फ्लाईटमध्ये एका प्रवाशानं त्याच्या मैत्रिणीला थेट प्रपोज केलं. आणि विमान उडण्याच्या आत हा कार्यक्रम पारही पडला. काय बरं म्हणाली असेल ती मुलगी\nमंडळी, विशेष म्हणजे प्लेनच्या स्पीकर सिस्टमवरून त्यानं मुलीला मागणी घातली. या सगळ्या सुंदर क्षणांसाठी इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी त्याला मदत केली. ते विमानाच्या दारात, विल यु मॅरी मी, असे पोस्टर घेऊन उभे होते. किती छान ना खरं तर प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की तिच्या राजकुमारने तिला असंच शाही पद्धतीने प्रपोज करावं.\nआता प्रश्न हा होता की मुलगी काय उत्तर देणार. हो म्हणणार की प्रस्ताव नाकारणार. तो सिन असा होता की, हे सगळं पाहून तर ती आधी खूप खुश झाली. ती पुढे आली. अगदी सिनेमासारखं प्रवाशांमध्येही थोडीशी धाकधूक होती, पण शेवटी मुलगी 'हो' म्हणाली, आणि या प्रपोज सोहळ्याचा शेवट गोड झाला. या दोघांच्या या प्रेमाच्या गोष्टीला सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nदीपवीरच्या लग्नासाठी या रिसॉर्टमध्ये 75 रूम्स; एका रूमची किंमत माहितीये\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nअभी तक \u0003खेलने के लिए\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/dahi-handi/", "date_download": "2018-11-14T21:49:05Z", "digest": "sha1:GITNBSPFLEFXYDCVQSKHS56Z5CLCVBE5", "length": 10480, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Dahi Handi- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nराम कदम महिलांना मदत करणारे,आता वाद थांबवा-चंद्रकांत पाटील\nदरम्यान, कॅबिनेट विस्तार हालचाल सुरू आहे. मुख्यमंत्री फडणवीस याबद्दल अंतिम निर्णय घेतील\nराम कदमांची प्रवक्तेपदावरुन होणार हकालपट्टी \nत्या दहीहंडीशी माझा काहीही संबंध नाही- संतोष जुवेकर\nराम कदम यांच्यावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे- उद्धव ठाकरे\nअभिनेता संतोष जुवेकरवर पुण्यात गुन्हा दाखल\nPHOTOS : दहीहंडी उत्सावाला आयटम साँगचा तडका \n'लैला ओ लैला...' दहीहंडीने गाठला 'थर'\nPHOTOS : 'या' सेलिब्रिटींनी लावली दहीहंडीत हजेरी\nठाणे : मनसेची दहीहंडी 'जय जवान'ने फोडली\nदादरच्या या दहीहंडीचा थरार तुमच्या काळजाचा ठोका चुकवेल\n'साहसी' दहीहंडीला गालबोट, एका गोविंदाचा मृत्यू\nPHOTO : गोविंदा आला रे... या आहेत मुंबईतल्या प्रसिद्ध दहीहंड्या\nदहीहंडीला गालबोट, 2 गोविंदांचा मृत्यू\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/student/all/", "date_download": "2018-11-14T21:35:35Z", "digest": "sha1:QL7MYDKTO5MOLKOHL4ZUUYDCRQBESAWV", "length": 10717, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Student- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nगृहपाठ केला नाही म्हणून शिक्षकानं केली मारहाण; विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nअमानुष मारहाणीमुळे विद्यार्थाचा एक डोळा कायमचा निकामी होण्याची भीतीही डॉक्टरांनी व्यक्त केलीय.\nVIDEO : शाळकरी विद्यार्थ्यांची भररस्त्यावर तुफान मारामारी\nVIRAL VIDEO : चालत्या स्कूलबसमधून मुलाला ढकललं\nVIDEO : मुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत तुफान राडा, पहा काय झालं ते...\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\n‘त्या लहानग्याचा आत्मा मला बोलावतोय’, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची गूढ आत्महत्या\nविद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, यापुढे मूळ प्रमाणपत्रं देण्याची आवश्यकता नाही \nमहाराष्ट्र Oct 10, 2018\n#MeToo : 'सिम्बायोसिस'च्या प्राध्यापकांवर लैंगिक शोषणाचे माजी विद्यार्थिनींचे आरोप\nNews18 Lokmat 9 OCT. आपलं गाव आपली बातमी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/kumarswami-meet-sonia-and-rahul-gandhi-290579.html", "date_download": "2018-11-14T21:35:12Z", "digest": "sha1:MDGMK7CSLWJCOPXT2YAIQ6EV3XZBI2R3", "length": 11816, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कुमारस्वामींनी घेतली सोनिया गांधींची भेट, शपथविधीला येण्याचं दिलं निमंत्रण", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nकुमारस्वामींनी घेतली सोनिया गांधींची भेट, शपथविधीला येण्याचं दिलं निमंत्रण\nनवी दिल्ली, 21 मे : कर्नाटकमध्ये काँग्रेसचा पाठिंबा घेऊन सत्ता स्थापन करणारे जेडीएसचे नेते कुमारस्वामी आज नवी दिल्लीत पोहोचले. त्यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, अध्यक्ष राहुल गांधींची भेट घेऊन शपथविधीला येण्याचे निमंत्रण दिले.\nजेडीएसचे नेते कुमारस्वामी बुधवारी कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. आज कुमारस्वामींनी दिल्लीत येऊन सोनिया गांधी, राहुल गांधी यांची भेट घेतली. याआधी कुमारस्वामींनी बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांची भेट घेतली.\nदरम्यान, उपमुख्यमंत्री पदासह सर्व विषयांचा खुलासा उद्या होईल. सचिव के. वेणुगोपाल राहुल गांधी यांच्याशी सत्ता वाटप संदर्भात चर्चा करताय अशी माहिती कुमारस्वामींनी दिली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Congressjdskumarswamirahul gandhiकाँग्रेसकुमारस्वामीराहुल गांधीसोनिया गांधी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\nराफेल खरेदीच्या चौकशीचा निर्णय सुप्रीम कोर्टानं ठेवला राखून\nअभी तक \u0003खेलने के लिए\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/television/partner-trouble-has-double-complete-100-parts-series-entry-neha-pendsec-series/", "date_download": "2018-11-14T22:28:45Z", "digest": "sha1:5YJ5DGQR7GHNXZ4YF543MVN5SISVB5OL", "length": 29832, "nlines": 385, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Partner Trouble Has Double, Complete 100 Parts Of The Series, Entry In The Neha Pendsec Series | ​पार्टनर ट्रबल हो गई डबल या मालिकेचे १०० भाग पूर्ण, आता होणार नेहा पेंडसेची मालिकेत एंट्री | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार १५ नोव्हेंबर २०१८\nआंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवात नवी मुंबईतील चमूचे सुयश\nफटाक्यांच्या धुरामुळे मुलांना श्वसनाचा विकार, तज्ज्ञांकडून चिंता\nवाहन सर्व्हिस सेंटरने पदपथ काबीज\nकचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना\nभरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र\nभारतात अमेरिकन विद्यार्थ्यांचा ओढा वाढला; भारतातील अभ्यासक्रमांना पसंती\nमाझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे\nपैसे नसल्याने सानुग्रह अनुदानास विलंब, तारीख जाहीर करण्यास महाव्यवस्थापकांचा नकार\nहायकोर्टाच्या वकिलाच्या मुलीचा विनयभंग; जुहू पोलिसांनी केली तिघांना अटक\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 नोव्हेंबर\nDeepika Ranveer Wedding: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचे हे काही फोटो सोशल मीडियावर झाले व्हायरल\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांच्याआधीच विकिपीडियाने जाहीर केले त्यांचे लग्न\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण अडकले लग्नबेडीत\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: 'दीपवीर'च्या रिसॉर्टमधील एका रुमची किंमत ऐकून व्हाल अवाक्\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: दीपिका पादुकोण व रणवीर सिंग या दोघांचीही नजर काढा - करण जोहर\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nव्रण जाण्यासाठी बोटॉक्स तंत्रज्ञानाचा शोध\nपेडिक्योर करण्यासाठी 'या' नॅचरल ऑइल्सचा वापर करा\nदीपिका पादुकोणचे 'हे' 5 रिल लाइफ ब्राइडल लूक नक्की पाहा\nखजुराचा गुळ एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल\nChildren's Day : बालपणी तुम्हीदेखील ऐकल्या असतील 'या' धमक्या\nहैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी तेलंगणा राष्ट्र समितीकडून 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर\nमुंबईत उद्यापासून १० टक्के पाणीकपात लागू, स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय पाणीकपातीचा निर्णय.\nराजस्थानमध्ये भाजपची 31 जागांसाठी दुसरी यादी जाहीर\nदिल्लीतील मीराबागमध्ये अनेक वाहने एकमेकांना धडकली; एक ठार 8 जखमी\nपुणेः नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी महेश राऊत याची त्वरीत वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाचे आदेश.\nगडचिरोली : ग्यारापत्ती-सावरगाव मार्गावर नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग पोलिसांनी केले निकामी\nराजस्थानमधील नागौरचे भाजपा आमदार हबीबुर रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nनवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून 8 जानेवारीपर्यंत; राफेल, राम मंदिर, तिहेरी तलाक सारखे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता\nमुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणीकपात; पुरवठ्याची वेळेतही 15 टक्क्यांची कपात; स्थायी समितीला अंधारात ठेऊन निर्णय\nमुंबई- बेस्ट कर्मचा-यांच्या बाेनसचा वाद चिघळला. बाेनस कधी देणार याबाबत महाव्यवस्थापकांचे माैन. विराेधी पक्षांचा सभात्याग\nश्रीहरिकोटा येथून जीसॅट-२९ उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण\nयवतमाळ : शेंबाळपिंप्री येथील कुख्यात हातभट्टीवाला MPDA अंतर्गत स्थानबद्ध, खंडाळा पोलिसांची कारवाई\nयवतमाळ : शहरातील दत्त चौक भाजी मार्केट मागे राजरोसपणे मटका अड्डा सुरू आहे.\nजम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे मुगल रोड बंद करण्यात आला आहे.\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nहैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी तेलंगणा राष्ट्र समितीकडून 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर\nमुंबईत उद्यापासून १० टक्के पाणीकपात लागू, स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय पाणीकपातीचा निर्णय.\nराजस्थानमध्ये भाजपची 31 जागांसाठी दुसरी यादी जाहीर\nदिल्लीतील मीराबागमध्ये अनेक वाहने एकमेकांना धडकली; एक ठार 8 जखमी\nपुणेः नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी महेश राऊत याची त्वरीत वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाचे आदेश.\nगडचिरोली : ग्यारापत्ती-सावरगाव मार्गावर नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग पोलिसांनी केले निकामी\nराजस्थानमधील नागौरचे भाजपा आमदार हबीबुर रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nनवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून 8 जानेवारीपर्यंत; राफेल, राम मंदिर, तिहेरी तलाक सारखे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता\nमुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणीकपात; पुरवठ्याची वेळेतही 15 टक्क्यांची कपात; स्थायी समितीला अंधारात ठेऊन निर्णय\nमुंबई- बेस्ट कर्मचा-यांच्या बाेनसचा वाद चिघळला. बाेनस कधी देणार याबाबत महाव्यवस्थापकांचे माैन. विराेधी पक्षांचा सभात्याग\nश्रीहरिकोटा येथून जीसॅट-२९ उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण\nयवतमाळ : शेंबाळपिंप्री येथील कुख्यात हातभट्टीवाला MPDA अंतर्गत स्थानबद्ध, खंडाळा पोलिसांची कारवाई\nयवतमाळ : शहरातील दत्त चौक भाजी मार्केट मागे राजरोसपणे मटका अड्डा सुरू आहे.\nजम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे मुगल रोड बंद करण्यात आला आहे.\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nAll post in लाइव न्यूज़\n​पार्टनर ट्रबल हो गई डबल या मालिकेचे १०० भाग पूर्ण, आता होणार नेहा पेंडसेची मालिकेत एंट्री\nपार्टनर ट्रबल हो गई डबल या मालिकेचे नुकतेच १०० भाग पूर्ण झाले आहेत. आता मालिकेच्या कथानकाला चांगलेच वळण मिळणार असून चमकूच्या येण्याने पार्टनर्सच्या आयुष्यातील अडचणी दुप्पट नाही तर तिप्पट होणार असल्याचे दिसत आहे. चंद्रकला चकोरी ऊर्फ चमकूच्या भूमिकेत सोनी सबच्या पार्टनर्स – ट्रबल हो गयी डबलमध्ये लवकरच अतिशय प्रतिभाशाली आणि सुंदर नेहा पेंडसे दिसणार आहे. मध्यप्रदेशमधील एका गावातील एकदम ‘देसी पटाका’ अर्थात एकदम आग पण तरीही गोड आणि निष्पाप अशा मुलीची भूमिका ती साकारणार आहे. जॉनी लिव्हरने साकारलेल्या आयुक्त गोगोलची पुतणी म्हणून ती पोलीस मुख्यालयात प्रवेश करणार असून त्याच्या रोजच्या कामकाजात ती इतर अधिकाऱ्यांसह त्याला सहाय्यक म्हणून मदत करणार आहे. इतकेच नाही, तर तो तिला पोलिसांच्या जागेत राहण्यासाठीदेखील परवानगी देणार आहे. तिचे तिथे येणे हे थोडे विचित्र आहे आणि शिवाय तिचा येण्याचा हेतूदेखील अजून नीटसा कळलेला नाही. त्यामुळे आदी (विपुल रॉय) आणि मानव (किकू शारदा) नेहमीच तिच्यावर लक्ष देणार आहेत.\nलोकांकडून काम करवून घेण्यासाठी चमकू नेहमीच आपल्या सौंदर्याचा अगदी हेतूपूर्वक उपयोग करून घेत असते आणि ती खूप मस्तीखोरदेखील आहे. गावातून आल्यामुळे ती तिला अगदी स्वतःला अडाणी आणि साधी भासवत असते. तिचे बोलणे जरी काहीसे उद्धट वाटले तरी ती अनावधानाने बोलते आणि त्यात वाईट हेतू काहीच नसतो. या व्यक्तिरेखेविषयी नेहा सांगते, “मालिकेतील चंद्रकला हे पात्र सध्याच्या कथेसाठी अगदी साजेशे आहे. माझ्या पात्राभोवती खूपच रहस्यमयता असून माझा मालिकेतील प्रवेश माझी ओळख आणि उद्देशासंदर्भात अनेक तर्कवितर्क लढविण्यासाठी प्रेक्षकांना मी भाग पाडणार आहे. मी अतिशय खोडकर, उत्साही मुलीची भूमिका या मालिकेत साकारत आहे, जी इतर लोकांचे आयुष्य आपल्या वागण्याने दुःखद बनविते. हे अतिशय मजेशीर पात्र असून जॉनी लिव्हर, विपुल रॉय आणि किकू शारदा यांच्यासह काम करण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे.”\nAlso Read : स्लिम दिसण्यासाठी नेहा पेंडसेने केल्या या गोष्टीजाणून घ्या फिटनेसचे Daily Routine\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमुंबईतल्या जिज्ञासाच्या प्रश्नावलींमुळे परीक्षकाच्या नाकात येतो दम\nकर्णाच्या भूमिकेसाठी पंकज धीर देणार या अभिनेत्याला प्रशिक्षण\nनवराज हंसकला आहे या गोष्टीचे वेड, जिथे जातो तिथे खरेदी करतो या गोष्टी \nसावधान इंडियाने १०० भागांचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल सुशांत सिंगने असा केला आपला आनंद साजरा\nकिंशुक महाजनची 'या' मालिकेत होणार एंट्री\nChildren's Day Special : छोट्या पडद्यावरील या प्रसिद्ध अभिनेत्रीचा पाहा लहानपणीचा फोटो\n चिंता सोडा आम्ही सांगतो\nThugs of Hindostan Movie Review :जाणून घ्या कसा आहे ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’\nLust Stories Review: प्रेमाच्या सीमा, नात्यांची घालमेल दाखवणारा मस्ट वॉच 'लस्ट स्टोरीज' 15 November 2018\nSacred Games Review : बॉलिवूडसाठी धोक्याची घंटी असलेला मस्ट वॉच ‘सेक्रेड गेम्स’\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nडिस्टिंक्शन फर्स्ट क्लास काठावर पास नापास\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदीपिका पादुकोणबालदिनमराठा आरक्षणमधुमेहदीप- वीरजवाहरलाल नेहरूस्टेन लीआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपसोनाली बेंद्रेराफेल डील\nसिद्धार्थचं नवं घर तुम्ही पाहिलंत का \nबालदिन विशेष- बचपन की यारी फिर ना आयेगी दोबारा....\nसर्वाधिक बोली लागलेला दुर्मीळ हिरा\nपेडिक्योर करण्यासाठी 'या' नॅचरल ऑइल्सचा वापर करा\nनिसर्गसौंदर्यच नव्हे तर उत्तम फोटोग्राफीसाठीही प्रसिद्ध आहेत ही ठिकाणे\nचंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे इंस्टावर आपल्या ट्रेडिशनल अंदाजाने चाहत्यांना पाडतेय भुरळ\nChildren's Day : बालपणी तुम्हीदेखील ऐकल्या असतील 'या' धमक्या\nOnePlus 6T चा विचार करताय...सातवा अवतार पाहून घ्यायची हिंमतही होणार नाही...\nDeepVeer Wedding: दीपिका-रणवीरचे 'हे' फोटो पाहिलेत का\n'अशा' मुलींशी कधीच करू नका लग्न; आयुष्यभर होईल पश्चाताप\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\nसापासोबत स्टंटबाजी करणाऱ्या युवकाचा वनविभागाकडून शोध सुरू\nनाशिक : आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या आंदोलन\nनाशिकमध्ये नोटांबदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे धरणे आंदोलन\nनोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन\nकचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना\nभरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र\n४५ दिवसांत कुर्ला-अंधेरी रस्त्याचे रुंदीकरण करा\nमहिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला, दोन हल्लेखोरांवर गुन्हा दाखल\nव्रण जाण्यासाठी बोटॉक्स तंत्रज्ञानाचा शोध\nअयोध्येमध्ये 1992 सारखी स्थिती होईल; सुरक्षा पुरवा अन्यथा...मौलवींना धास्ती\nमाझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे\nडीएसके यांना महारेराचा दणका, ग्राहकांना व्याजासहित पैसे देण्याचे आदेश\nMaratha Reservation: येत्या 15 दिवसांत मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेल- मुख्यमंत्र्यांचा दावा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीची लिफ्ट बंद पडली अन् मोदी अडकले\nRafale Deal: राफेल कराराच्या सीबीआय चौकशीबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE/videos/", "date_download": "2018-11-14T21:47:19Z", "digest": "sha1:U3R64XUNRPP3TNYM263UZJ2K6YN73N2I", "length": 9720, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तमाशा- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nसेना-भाजपचं सरकार म्हणजे काळू-बाळूचा तमाशा -अजित पवार\n'शेतकऱ्यांच्या आयुष्याचा तमाशा करू नका'\n'...तर हा तमाशा झाला नसता'\nतमाशा कलावंतांच्या मुलांची दिवाळी\nदुष्काळाने मांडला तमाशा कलावंताचा 'खेळ' \nरणबीर,दीपिका आणि रणवीरची धमाल\nराज्य आणि केंद्र सरकारला देशात दंगली हव्यात -राज ठाकरे\nबाळू यांना अंतिम निरोप\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-14T22:24:04Z", "digest": "sha1:BXOYKFRKOEPSHAXSWH3LVJY6NWN6M2C3", "length": 10538, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नासा- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nतांत्रिक बिघाडामुळे नासाच्या 'सोलर प्रोब'चं प्रक्षेपण लांबणीवर\nनासाने शोधली नवी सूर्यमाला \nकल्पना चावला शिष्यवृत्ती परीक्षेअंतर्गत विद्यार्थ्यांना ‘नासा’ला जाता येणार\nनासाचा पृथ्वीच्या पृष्ठभागाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\n1 लाख भारतीय जाणार 'मंगळ ग्रहावर\nसुशांत सिंग राजपूत घेतोय नासामध्ये ट्रेनिंग\n अंतराळात सापडलेल्या नव्या जीवाणूला डाॅ. कलामांचं नाव\nपाहा अशी दिसते अंतराळातून पृथ्वी,नासाच्या स्पेस स्टेशनमधून LIVE व्हिडिओ\nपृथ्वीचे बदलेले रूप 'नासा'च्या कॅमेऱ्यात कैद\nनासाने शोधून काढलं 2009 पासून हरवलेलं भारताचं पहिलं चांद्रयान\nयुरोपच्या मंगळ स्वारीची खबर खोडदच्या GMRT मध्ये \nइस्रोचा 'भीमपराक्रम', एकाच वेळी केले 20 उपग्रहांचे प्रक्षेपण\nफ्लॅशबॅक 2015 : आयलन, पॅरिस हल्ला, नेपाळ भूकंप आणि आयसिसचा उच्छाद \nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/satara/all/page-6/", "date_download": "2018-11-14T21:36:50Z", "digest": "sha1:YVRUHRCJ7GRRWPQ4MMJDZRJLJWZRR5KU", "length": 10395, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Satara- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nसाताऱ्यात 60 लाखांच्या नव्या नोटासह कार जप्त\nप्रेमप्रकरणातून गावात राडा, 30 घरांची तोडफोड आणि वाहनांची जाळपोळ\nमराठ्यांच्या 'राजधानीत' आज घुमणार '#एकमराठालाखमराठा'चा एल्गार\nरंगिबेरंगी फुलांनी फुललं सातार्‍याचं कास पठार\n350 वर्षांपासून शिवकालीन पूल ठणठणीत\nसातार्‍यात बांधकाम सुरू असताना पूल कोसळला\nसातार्‍यात गोपाळ समाजाचे जातपंचायत बरखास्त\nभ्रष्टाचार केलेल्यांवर कारवाई करा तरच टंचाई दुर होईल - उदयनराजे भोसले\nउदयनराजे भोसलेंनी घेतली बिग बींची भेट\nभ्रष्टाचारी नेते गजाआडच झाले पाहिजेत- उदयनराजे भोसले\nसातार्‍यात 8 वर्षांच्या मुलीची हत्या करून बलात्कार\nपोटच्या मुलीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशय, जातपंचायतीची आमानुष शिक्षा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sci-tech/youtube-financially-profitable-google-and-alphabet-14696", "date_download": "2018-11-14T22:01:12Z", "digest": "sha1:33Y5SHINYA5DOSWMZA35UAVTA7B72DTP", "length": 14132, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "YouTube is financially profitable for Google and Alphabet 'यू-ट्युब' ठरतंय 'गुगल'साठी सर्वांत फायदेशीर | eSakal", "raw_content": "\n'यू-ट्युब' ठरतंय 'गुगल'साठी सर्वांत फायदेशीर\nशुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016\n'यू-ट्युब'च्या वाढत्या उत्पन्नामुळे 'सेल्फ ड्रायव्हिंग कार'सारख्या 'गुगल'च्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित प्रकल्पांनाही आर्थिक बळ मिळण्याची शक्‍यता आहे. 'यू-ट्युब'मधून नेमके किती उत्पन्न मिळाले, याची माहिती 'अल्फाबेट'ने जाहीर केलेली नाही.\nसॅन फ्रॅन्सिस्को: 'गुगल'च्या विविध सुविधांपैकी अर्थकारणाच्या दृष्टीने 'यू-ट्युब' सर्वाधिक फायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. तंत्रज्ञानाशी चटकन जुळवून घेणाऱ्या नव्या पिढीसाठी 'यू-ट्युब' हे केबल टीव्हीपेक्षाही अधिक महत्त्वाचे असल्याचे निष्कर्ष विविध सर्वेक्षणांतून समोर आले आहे.\nस्मार्टफोनच्या वाढत्या प्रसारामुळे इंटरनेट आपल्या हातात आले आहे. बातम्या, मनोरंजन किंवा संगीत ऐकण्यासाठी नवी पिढी आता स्मार्टफोनवरच आणि त्यातही 'यू-ट्युब'वरच अवलंबून असल्याचीही निरीक्षणे आहेत. यामुळे माध्यम विश्‍वातील जाहिरातींवरील खर्चाच्या प्रमाणामध्येही बदल होत चालला आहे. पारंपरिक माध्यमांपेक्षा आता 'यू-ट्युब'सारख्या माध्यमांवरून जाहिराती करण्याकडे जाहिरातदारांचा कल वाढू लागला आहे.\n'यू-ट्युब'कडे वाढत चाललेल्या जाहिरातींच्या प्रमाणामुळे या सुविधेचा 'गुगल'च्या उत्पन्नात लक्षणीय वाटा आहे. 'गुगल'ने काल (गुरुवार) तिसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला. 'गुगल'ची मातृसंस्था असलेल्या 'अल्फाबेट' या कंपनीला गतवर्षीच्या तिसऱ्या तिमाहीपेक्षा तब्बल 27 टक्के जास्त उत्पन्न मिळाले आहे. यंदाच्या तिसऱ्या तिमाहीअखेरचे 'अल्फाबेट'चे उत्पन्न 5.1 अब्ज डॉलर इतके होते.\nया भक्कम आर्थिक कामगिरीमुळे 'गुगल' आता विविध दूरचित्रवाहिन्यांवरील अधिकाधिक कार्यक्रम 'यू-ट्युब'वरून प्रसारित करण्याचे हक्कही विकत घेण्याचा निर्णय घेण्याची शक्‍यता आहे. यामुळे 'यू-ट्युब'च्या युझर्समध्ये आणखी वाढ होण्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे. 'यू-ट्युब'च्या वाढत्या उत्पन्नामुळे 'सेल्फ ड्रायव्हिंग कार'सारख्या 'गुगल'च्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित प्रकल्पांनाही आर्थिक बळ मिळण्याची शक्‍यता आहे. 'यू-ट्युब'मधून नेमके किती उत्पन्न मिळाले, याची माहिती 'अल्फाबेट'ने जाहीर केलेली नाही.\nइंटरनेटच्या वाढत्या प्रसारासह गेल्या काही वर्षांमध्ये 'यू-ट्युब'ची लोकप्रियताही वाढत गेली आहे. 'यू-ट्युब'च्या युझर्सची संख्या एक अब्जांहून अधिक झाल्याचेही अहवालात म्हटले आहे. तसेच, 'यू-ट्युब'चे बहुतांश युझर्स 18 ते 34 या वयोगटातील आहेत.\nशॉर्ट सर्किटमुळे चव्हाणनगर येथील अंगणवाडीला आग\nसहकारनगर : चव्हाणनगर (तीन हत्ती चौक) येथील कै.विष्णू जगताप क्रीडा संकुल येथील जलतरण तलावात इलेक्ट्रिकल मोटारीने पाणी सोडले जाते. मोटारीच्या...\nअल्पसंख्याक उमेदवारांसाठी पोलिस भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण\nनांदेड : पोलिस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजनेंतर्गत\" राज्यातील अल्पसंख्याक समाजातील इच्छुक उमेदवारांना शासनामार्फत विनामुल्य पोलिस शिपाई...\nबालदिनाच्या उंबरठ्यावरच विख्यात कल्पनाकार स्टॅन ली यांच्या निधनाची बातमी यावी, ही बाब चुटपुट लावणारी आहे. जगातील जवळपास सर्वच देशांतील चार पिढ्यांचे...\nपिंपरी शहरातील ६१५ सोसायट्यांना नोटीस\nपिंपरी - दररोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यावर स्वतःच प्रक्रिया करावी, अन्यथा कचरा उचलला जाणार नाही...\nकिरकोळ बाजारात भाज्या महागच\nऐरोली - नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजीबाजारात आवक वाढल्याने घाऊक भाज्यांच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी किरकोळ बाजारात मात्र...\nएक लाख कोटींचा खड्डा\nनाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.angatpangat.in/essay/%E0%A4%A4%E0%A4%AC%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-14T21:28:04Z", "digest": "sha1:KLAKSVNIZIFQTS3VOVPQ5WAR6PGDWSPF", "length": 28294, "nlines": 89, "source_domain": "www.angatpangat.in", "title": "तबकडीच्या तालावर - Diwali Pangat", "raw_content": "\nआई ई ई ई ….. अग दुध उतू गेलं … लेकाने पुकारा केला तसा पटकन फोन बंद केला आणि धावत स्वयंपाकघरात गेले. काळ्या ग्रॅनाइटवरून सिंककडे दुधाची गंगा वाहत होती. पातेल्याच्या काठावर सायीचे तोरण लटकत होते…ग्यासवरचे दुधाचे पातेले रागाने लालेलाल झाले होते. आणि निळ्या ज्वाळा विजयी मुद्रेने झळाळत होत्या. मी हताश होवून या दृश्याकडे बघत होते, तोच पुकारा झाला, “अग, चहा झाला की नाही अजून मला बाहेर जायचं आहे.” मी दचकलेच. बाजूच्या शेगडीवर चहाच आधण उकळून उकळून केंव्हाच हवेत विरलं होतं. घाईघाईने त्यात कपभर पाणी टाकलं, तसं भांड्याने तडतडून गरम पाण्याचे चटके हाताला दिले आणि आपला निषेध व्यक्त केला. मग हळूच दुधाच्या भांड्यात डोकावलं. ह्यांच्या पुरता तरी चहा होईल इतकं दुध तळाला आहे हे बघून माझा जीव भांड्यात पडला. चहाचा पाहिलं घोट घेताच ह्यांनी नाक मुरडलं….”दुध लागलं वाटत मला बाहेर जायचं आहे.” मी दचकलेच. बाजूच्या शेगडीवर चहाच आधण उकळून उकळून केंव्हाच हवेत विरलं होतं. घाईघाईने त्यात कपभर पाणी टाकलं, तसं भांड्याने तडतडून गरम पाण्याचे चटके हाताला दिले आणि आपला निषेध व्यक्त केला. मग हळूच दुधाच्या भांड्यात डोकावलं. ह्यांच्या पुरता तरी चहा होईल इतकं दुध तळाला आहे हे बघून माझा जीव भांड्यात पडला. चहाचा पाहिलं घोट घेताच ह्यांनी नाक मुरडलं….”दुध लागलं वाटत\nकस सांगू काय अडचण आहे… कोण ठेवेल विश्वास माझ्यावर छे शक्यच नाही. हसाल तुम्ही मला. पण काय करू, खरच गॅसवर स्वयंपाक करायची सवयच गेली आहे हो. पंधरा वर्षापूर्वी पर्यंत याच गॅसवर स्वयंपाक करत होते. मग आता असं काय होतंय\nपंधरा वर्षापूर्वी दुबईला गेले. पहिल्यांदाच मातृभूमी सोडून गेले. विमानतळावर उतरले आणि इतकं सुंदर, अगदी आत्ता धुऊन पुसून स्वच्छ केल्यासारखं हे शहर मला खूपच आवडलं होतं. ह्यांना दुबईला नोकरीवर रुजू होऊन चार महिने झाले होते. घरी पोचल्याबरोबर ह्यांनी फर्मान सोडलं, “खूप दिवस झाले तुझ्या हाताचा चहा पिऊन. पटकन एक कप फक्कड चहा दे. मला परत ऑफिसला जायचं आहे.” चकचकीत स्वयंपाकघर बघून मी पण सुखावले होते. चार महिन्यांनी नवऱ्याला आपल्या हातचा चहा करून देण्यासाठी आनंदाने सरसावले. ओट्याखालच्या कपाटातून चहाचे भांडे काढले आणि ग्यास वर ठेवायला गेले …पण … पण इथे तर ग्यास नव्हताच. चहाच भांड हातात तसंच धरून मी बावचळून तशीच उभी राहिले.\nगॅसच्या बर्नरच्या जागी नुसती तबकडी. अगदी जुन्या एचएमव्ही च्या रेकॉर्ड्स सारखीच. बटण चालू केला तर ही गरागरा फिरेल आणि यावर गाणं वाजेल असं वाटावं. पण पिन मात्र कुठे दिसेना… आता या तबकडीवर चहा कसा काय करायचा, हे कोड उगडेना हे स्वयपाकघरात आले. माझ्या बावचळलेल्या चेहऱ्यावर माझं अज्ञान इतकं स्पष्ट होतं की यांना वेगळं काही सांगावच लागलं नाही. मग ही हॉट प्लेटची तबकडी कशी वापरायची याच प्रात्यक्षिक म्हणून यांनीच चहा केला. ते बघूनचं माझ्या घश्याला कोरड पडली. यांनी केलेल्या चहाचे दोन घोट माझ्या घशात गेले तेंव्हा जरा जीवात जीव आला. हे ऑफिसला निघून गेले. मी जरा हात पाय धुवून संपूर्ण घराचा फेरफटका मारला. बाकी घर एकदम झक्कास होतं. कुठे म्हणून नाव ठेवायला जागा नव्हती. मोठ्या खोल्या, भरपूर कपाट, झुळझुळीत पडदे, नक्षीदार झुंबर, सगळ्या खोल्यांमध्ये भरपूर उजेड … सगळ्या सुख सोयीनी सज्ज घर मला तर खूपच आवडलं. घरभर फिरून परत स्वयपाकघरात आले.\nआता रोज सकाळ संध्याकाळ या तबकडीच्या तालावरचं आपल्याला नाचायचं आहे या कल्पनेनी छातीत धस्स झालं. या लोकांना साधी गॅसची शेगडी माहित नसावी, की आवडत नसावी हा तर पेट्रोलियम पदार्थांचा देश मग यांना गॅसचं काय वावड हा तर पेट्रोलियम पदार्थांचा देश मग यांना गॅसचं काय वावड माझं इतिहास, भूगोल, विज्ञान … सगळ्या विषयांच ज्ञान पणाला लावलं पण उत्तर मिळालं नाही. शेवटी आलिया भोगासी … म्हणत या तबकडीच्या तालाशी आपले सूर जुळवून घेण्यावाचून गत्यंतर नाही हे सत्य पचवून कामाला लागले. भारतातून आणलेले अस्सल घरचे मसाले, पापड, आणि पीठ काढून कपाटात ठेवली. फ्रीज उघडून बघितलं. ह्यांनी भरपूर भाजीपाला दुध दही वगैरे आणून फ्रीज भरून ठेवला होता. रात्रीचा स्वयंपाक जरा लवकरच करावा असं ठरवून संध्याकाळीच कामाला लागले. भाजी चिरली, डाळ-तांदूळ धुतले. मनात म्हणलं, नेहमीसारख एकीकडे भाजी फोडणीला टाकावी आणि बाजूला दुसरया गॅस वर …. गॅस नाही तबकडीवर ….कुकर लावावा. बटण फिरवलं. भारतात ग्यास ला ‘लो‘ आणि ‘हाय‘ असे दोनच पर्याय असतात पण इथे मात्र सहा पर्याय होते.\n१ म्हणजे अगदी मंद आणि सहा म्हणजे एकदम हाय. एक तबकडी हायवर ठेवली, त्यावर कुकर ठेवला. दुसरीकडे भाजी टाकायला कढई ठेवावी म्हणलं तर सगळी कपाट धुंडाळून झाली पण कढई सापडेना. ओट्याखालच्या कपाटात सुंदर लाल रंगाची मोठी मोठी भांडी होती. सगळी भांडी निर्लेपची … बापरे किती महाग भाडी असतील ही मुंबईला माझ्याकडे फक्त एक तवा निर्लेपचा होता. तो मी पुरणपोळी करताना काढत असे. एरवी तो मलमलच्या कपड्यात गुंडाळून अगदी खालच्या खणात मागे ठेवलेला असे. त्यावर एक सुद्धा ओरखडा येत कामा नये याची कित्ती काळजी मी घेत होते. आणि इथे तर रोजच्या स्वयंपाकाकरता ही भांडी वापरायची म्हणजे पदार्थच्या चवीपेक्षा मला भांड्याचीच काळजी जास्ती घ्यावी लागणार याची नोंद नकळत घेतल्या गेली. निरुपाय होवून त्यातलं एक भांड भाजी करायला घेतलं. आणि त्या हॉट प्लेट नामक तबकडीवर ठेवलं. ही मात्र जास्ती गरम व्हायला नको म्हणून २ नंबर वर ठेवलं. दुसरीकडे प्रेशर कुकर लावला. फोडणीसाठी भांड्यात तेल टाकलं. ते गरम होण्याची वाट पहात बसले. आणि मन एकदम चाळीस वर्ष मागे गेलं. आमच्या लहानपणी मागच्या अंगणात अंग्होळीच्या पाण्यासाठी आजी चुल पेटवायची. त्यावर ठेवलेलं मोठं जुनं पितळी पातेल्यात सतत पाणी उकळत असायचं. पाणी काढुन घेतलं की चुलीतली लाकडं पुढे सरकवायची हा प्रत्येकासाठी नियम. आत स्पयंपाकाला गॅसची शेगडी होती पण पोळ्या करायला येणार्‍या बाईंना गॅसची सवय नव्हती. पण त्यांना बहुदा कमाची गरक असावी म्हणून आजीने त्यांना कामावर ठेवलं असावं. त्या बाई, कोळसे आणुन ते फोडुन ठेवण्यापसुन सर्व काम करत. त्या पोळ्या शेगडीवर करत असतं. त्यांनी शेगडी पेटवली की आम्ही त्यात कधी बटाटा, कधी रताळं, टाकायचो. मस्त खरपुस भाजलेलं हे रताळं किंवा बटाटा मीठ लावुन असला मस्त लागायचा नं… बटाटा… अरे बापरे, कढई तापली असेल.. कापलेले बटाटे काळपट व्हायला लागले होते. एक्दम भानावर आले. तेलात हिंग मोहोरी टाकली. पण तेल गारच. कढईला हात लावून पाहिला. ती जेमतेम कोमट झालेलं. तेव्हढ्यात यांचा फोन आला. मी स्वयंपाक करते आहे हे ऐकून येणाऱ्या अडचणींचा बहुदा त्यांना अंदाज असावा. तेंव्हा ‘हा काही तुझा गॅस नाही, ही प्लेट गरम व्हायला जरा वेळ लागतो तुला याची सवय व्हायला वेळ लागेल‘ हा मोलाचा संदेश यांनी मला दिला तेंव्हा माझं काही चुकलं नाही हे जाणून माझा जीव भांड्यात पडला. कढई मग हायवर ठेवली आणि मी निर्धास्त होवून कणिक भिजवायला घेतली. कणिक तिंबता तिंबता पुन्हा मन भुतकाळात शिरलं. पुर्वी घरी दोन –दोन सिलेंडर्स नसायचे. एकच सिलेंडर, तो ही नंबर लावला ही दहा-पंधरा दिवसांनी मिळायचा. त्यामुळे गॅस संपला की माळ्यावरचा स्तोव्ह खाली यायचा. एक वातीचा स्तोव्ह आणि दुसरा आकड्याचा स्टोव्ह. दारा मागे कोपर्‍यात रॉकेलचा डबा सज्ज व्हायचा. वाती रॉकेल मधे भिजवुन त्या स्टोव्ह मधे लावाव्या लागायच्या. त्या बरोबर हव्या तेवढ्याच वर यायला हव्यात नाहीतर ज्योत लाल होते आणि भांड्याला काजळी धरते हे ज्ञान आपोआपच मिळालं होतं. दुसरा आकड्याचा स्तोव्ह मला फारसा आवडायचा नाही. फार आवाज करतो. वातीचा स्टोव्ह दिसायला तसा सुमार पण अगदी सुशील, सुगरण शांत संयमी गृहिणीचं प्रतिक, आणि हा आकड्याचा स्टोव्ह दिसायला पितळेचा चकचकीत, पण नाक मुरडत, नखाचं नेलपेंट सांभाळत, उगाच टेंभा मिरवत स्वयंपाक कराणार्‍या नवख्या नवरीचं प्रतिक असं मला उगाच वाटायचं.\nपण एकदा नवीन सिलेंडर आलं की पुन्हा या दोघींची रवानगी माळ्यावर झाली की अगदी हुश्श व्हायचं. कणिक तिंबताना किती वर्ष मागे फिरुन आले.. मगाशी कढईत टाकलेली मोहरी तडतडून उठली. आणि मी पुन्हा वर्तमानात तबकडीपाशी आले.. मोहरी तडतडली म्हणुन हळद तिखट ताकायला हात धुऊन साडीला पुसते तोवर सगळी फोडणी जळुन गेली. पटकन बटण बंद केलं पण ही लालेलाल झालेली तबकडी शांत होण्याची लक्षणे दिसेनात. शेवटी पटकन ती कढईच तिथून उचलून बाजूला ठेवली. लाल लाल भांड्यांना काळे गरम न होणारे कान लावणाऱ्या हुशार संशोधकाच मला प्रचंड कौतुक वाटलं. माझ्यासारख्या वेंधळ्या गृहिणींना डोळ्यासमोर ठेवूनच या भांड्यांच डिझाइन बनवलं असणार. कढई गार झाल्यावर ती धुतली, पुसली आणि परत त्यात तेल टाकून पुन्हा प्लेट वर ठेवली. पण ती कढई गार करण्याचा नादात ती प्लेट पण गार झाली होती. परत बटण फिरवलं आणि प्लेट गरम होण्याची वाट पहात बसले. पण या वेळी मात्र कटाक्षाने त्यावर लक्ष ठेवून होते. यथावकाश कढई गरम झाली मग त्यात तेल टाकून फोडणी केली. आणि भाजी टाकली. कमी उष्णता हवी असेल तेंव्हा भांड प्लेट वरून उचलायच हा नवीन मंत्र पहिल्या दिवशीच मिळला. भाजी वर झाकण ठेवून जरा दम घेते म्हणलं तर कुकरने पहिली शिट्टी दिली. चला, वरण भाताच तंत्र तरी तेच आहे, याची पावती मिळाली. तीन शिट्या झाल्यावर बटण बंद केलं. भाजी एकदा परतून पुन्हा झाकण ठेवलं आणि मगाशी अर्धवट भिजवलेली कणिक नीट तिंबून झाकून ठेवली. आता हे आले की गरम फुलके करावेत आणि वरणाला फोडणी घालावी असा विचार करून बाहेर बाल्कनीमधे जाऊन बसले. खुर्चीत टेकते न टेकते तोच पुन्हा कुकरची शिट्टी वाजली. बहुदा हॉट प्लेटचं बटण नीट बंद केलं नसावं असं वाटलं म्हणून स्वयंपाक घरात गेले आणि खात्री करून पुन्हा बाहेर आले. पण कुकरच्या शिट्ट्या काही थांबेनात. तेंव्हा इथे नुसत बटण बंद करून भागत नाही तर कुकर उचलून बाजूला ठेवायला हवा हा आणखीन एक धडा मिळला. ही हॉट प्लेट म्हणजे शेजारच्या सुमी सारखी होती. गाणं गायला सांगितलं की आधी खूप आढेवेढे घ्यायचे पण एकदा सुरवात केली की थांबायचं नाव नाही तश्या ७-८ शिट्ट्या देवून तबकडी आणि कुकर दोन्ही थंडावले. असो, पहिल्या दिवशी भाजी आणि वरण भात शिजवण्यात आपण यशस्वी ठरलो ..हे ही नसे थोडके असं म्हणून फुलके करायला सुरवात करावी म्हणून पोळपाट लाटणं काढलं. इतका सुरेख नवीन कोरा निर्लेपचा तवा पोळ्यांना वापरायचा खरं तर जीवावर आलं होतं पण इथे साधा लोखंडी तवा असण्याची शक्यता नसल्यामुळे तोच तवा प्लेट वर ठेवून पुन्हा बटण दाबलं. पोळी लाटून झाली तरी तवा गरम होण्याची लक्षणं दिसेना. आणि एकदम बत्ती पेटली… फुलका फुलवू कुठे तश्या ७-८ शिट्ट्या देवून तबकडी आणि कुकर दोन्ही थंडावले. असो, पहिल्या दिवशी भाजी आणि वरण भात शिजवण्यात आपण यशस्वी ठरलो ..हे ही नसे थोडके असं म्हणून फुलके करायला सुरवात करावी म्हणून पोळपाट लाटणं काढलं. इतका सुरेख नवीन कोरा निर्लेपचा तवा पोळ्यांना वापरायचा खरं तर जीवावर आलं होतं पण इथे साधा लोखंडी तवा असण्याची शक्यता नसल्यामुळे तोच तवा प्लेट वर ठेवून पुन्हा बटण दाबलं. पोळी लाटून झाली तरी तवा गरम होण्याची लक्षणं दिसेना. आणि एकदम बत्ती पेटली… फुलका फुलवू कुठे आणि कसा या तबकडी वर फुलका ठेवण्याची माझी तरी हिम्मत होत नव्हती. शेवटी लाटलेल्या पोळीचा पुन्हा गोळा केलं आणि तेल लावून घडीच्या पोळ्या लाटल्या.\nएव्हढासा तो दोघांचा स्वयपाक एरवी चुटकीसरशी व्हायचा तो करता करता आज दहा जणांचा स्वयंपाक केल्या सारखी दमणूक झाली होती. भात जरा गुरगुट्या झालं आणि पोळ्या थोड्या करपल्या पण मसाले आणि करणारे हात नेहमीच्या सवयीचे होते त्यामुळे बरेच दिवसांनी घरच जेवण मिळाल्याने हे पण खुश झाले.\nहळु हळु या हॉट प्लेटची सवय झाली. फुलके इतिहासजमा झाले. पहिल्या शिट्टी नंतर प्लेट बंद करण्याची सवय नकळत हाताला लागली. हॉट प्लेट गरम आणि गार होण्याच तंत्र अंगवळणी पडलं. आज ज्या स्वयंपाकाला एक तास लागतो तो पूर्वी कधी २०-२५ मिनिटात होत होता हे सत्य विस्मृतीत गेलं. आणि हीच स्वतःच्या तालावर नाचवणारी तबकडी आता माझ्या बोटांच्या इशार्‍यावर नाचू लागली.\nपंधरा वर्ष कशी गेली कळलंच नाही. भारतात परत येण्याचा निर्णय घेतला तेंव्हा मन पुन्हा भूतकाळात गेलं. परत पूर्वीच्या अनेक आठवणींनी भरून आलं. आपल्या लोकांच्या सहवासासाठी आसुसलं.\nपरत आले. माझं तेच जुनं स्वयंपाकघर… माहेरी आल्यासारखा प्रेमाचा ओलावा इथं जाणवला. पांढरी बिन-कानाची कढई बघून हरवलेली जुनी सखी पुन्हा भेटावी तसा आनंद झाला. प्रेमाने तिला कुरवाळली. कपाटातून मलमलच्या कापडात गुंडाळून ठेवलेला निर्लेपचा तवा बघून जरा हसूच आलं. सासुबांची पितळी भांडी, बिडाचा तवा, दगडी खलबत्ता, बघुन त्यातल्या निर्व्याज्य प्रेमाचा मनावर शिड्कावा झाल्यासारखं वाटलं. खरचं, अंगाला काहीही लावुन न घेण्याचा गुण अंगी बाळगलेली ही ‘निर्लेप’ भांडी. आपल्या जुन्या साध्या भांड्यांमधली स्निग्धता तिकडच्या त्यांच्यात कशी येणार… हे संगमरवरी पोळपाट, आईनी जबलपुरहुन आणलं होतं, इतक ओझं प्रवासात वागवत माझ्यासाठी आणलं… आईवरच्या प्रेमाचा गहिवर उतु जाणार इतक्यात गॅसकडे नजर गेली.\nअग बाई, काहीतरी करपलं वाटत. अरे राम भाजी लागली बहुतेक. आत्ता तर परतून आले होते. गॅस मंद ठेवला होता. किती बाई लक्ष ठेवाव लागत या गॅसकडे. ती हॉट प्लेट बरी होती. एकदा भाजी फोडणीला टाकावी आणि फेसबुक वर जाऊन बसावं. स्वयंपाक आणि गप्पा दोन्ही किती मस्त होत होत्या.\nमाझ्या मनातला विचार जणू चेहऱ्यावर उमटला. टेबलावर ताटं मांडत हे हसून म्हणाले, अग ही काही हॉट प्लेट नाही…आता गॅसची सवय करायलाचं पाहिजे\nसवयीचे गुलाम आपण. Well written.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-agriculture-departments-eyes-sale-glyphosate-7118", "date_download": "2018-11-14T22:41:52Z", "digest": "sha1:PKDMF25J3NNWD2L65DMOVHTNC4O2SGDY", "length": 15831, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Agriculture Department's eyes on the sale of glyphosate | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nग्लायफॉसेटच्या विक्रीवर कृषी विभागाची करडी नजर\nग्लायफॉसेटच्या विक्रीवर कृषी विभागाची करडी नजर\nबुधवार, 4 एप्रिल 2018\nनागपूर ः कर्करोगाला निमित्त ठरत असल्याच्या कारणामुळे श्रीलंकेसह सहा देशात बंदी असलेल्या ग्लायफॉसेट या तणनाशकाच्या विक्रीवर महाराष्ट्रात तात्पुरत्या बंदीचा विचार केला जात आहे. हर्बीसाईड टॉलरंट (तणनाशक रोधक) बीटीच्या लागवडीला प्रोत्साहन मिळू नये, याकरिता ही उपाययोजना केली जाणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nनागपूर ः कर्करोगाला निमित्त ठरत असल्याच्या कारणामुळे श्रीलंकेसह सहा देशात बंदी असलेल्या ग्लायफॉसेट या तणनाशकाच्या विक्रीवर महाराष्ट्रात तात्पुरत्या बंदीचा विचार केला जात आहे. हर्बीसाईड टॉलरंट (तणनाशक रोधक) बीटीच्या लागवडीला प्रोत्साहन मिळू नये, याकरिता ही उपाययोजना केली जाणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nमहिको-मोन्सॅटो कंपनीने हर्बीसाईड टॉलरंट (तणनाशक रोधक) जीन विकसित केला आहे. पिकात तणाचा प्रादुर्भाव झाल्यास त्यावर ग्लायफॉसेट हे तणनाशक मारल्यास कपाशी पिकाला कोणतीही बाधा न पोचता केवळ तण मरेल, अशी या जीनची कार्यपद्धती आहे. तण काढणीसाठी मजुरांवर होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत हे कमी खर्चाचे असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी हर्बीसाईड टॉलरंट तंत्रज्ञानाला मंजुरी देण्याच्या मागणीचा पाठपुरावा चालविला आहे. परंतु, हर्बीसाईड टॉलरंट वाण तसेच त्यावर फवारण्यात येणारे ग्लायफॉसेट हे तणनाशक या दोघांचे पर्यावरणाला धोके असल्याने केंद्र सरकारने त्याला अद्याप मंजुरी दिली नाही. त्यानंतरही तेलंगणा, गुजरात या राज्यांमध्ये अवैधरित्या तणनाशकरोधक कापूस वाणांचे बीजोत्पादन घेत त्याचा पुरवठा महाराष्ट्रात केला जात आहे.\nतणनाशकरोधक जीनचा समावेश असलेले वाण चोरुन लावले तरी तण नियंत्रणाकरीता ग्लायफॉसेट या औषधाची गरज पडते. त्यामुळे यावर्षीच्या हंगामात ग्लायफॉसेटच्या विक्रीवर कृषी विभागाची करडी नजर राहणार आहे. विशेषतः यवतमाळ जिल्ह्यावर कृषी विभागाने सर्वाधिक लक्ष्य केंद्रीत केले आहे. विक्रेत्यांना दर आठवड्याला ग्लायफॉसेट विक्रीचा अहवाल कृषी विभागाला सादर करावा लागेल. जून, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यात ग्लॉयफॉसेटची विक्री वाढण्याची शक्‍यता गृहीत धरून गुणनियंत्रण शाखेला याकडे विशेष लक्ष्य देण्यास सांगण्यात आले आहे.\nकर्करोग तण weed महाराष्ट्र कृषी विभाग agriculture department विभाग sections पर्यावरण environment गुजरात कापूस बीजोत्पादन seed production यवतमाळ\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nसरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...\nसोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...\nगिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...\nमालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...\nपरभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...\n‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...\nसाताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nखोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...\nवाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...\nनगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...\nपुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...\nकेळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/marathi-cinema/mahesh-manjrekars-daughters-bold-photo-ready-play-bollywood/", "date_download": "2018-11-14T22:16:23Z", "digest": "sha1:JQAEAUWD2PD2QC3V2WMFJZ7Q26MYESIW", "length": 31574, "nlines": 386, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Mahesh Manjrekar'S Daughter'S Bold Photo; Ready To Play Bollywood | समोर आले महेश मांजरेकर यांच्या मुलीचे बोल्‍ड फोटो; बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार १५ नोव्हेंबर २०१८\nआंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवात नवी मुंबईतील चमूचे सुयश\nफटाक्यांच्या धुरामुळे मुलांना श्वसनाचा विकार, तज्ज्ञांकडून चिंता\nवाहन सर्व्हिस सेंटरने पदपथ काबीज\nकचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना\nभरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र\nभारतात अमेरिकन विद्यार्थ्यांचा ओढा वाढला; भारतातील अभ्यासक्रमांना पसंती\nमाझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे\nपैसे नसल्याने सानुग्रह अनुदानास विलंब, तारीख जाहीर करण्यास महाव्यवस्थापकांचा नकार\nहायकोर्टाच्या वकिलाच्या मुलीचा विनयभंग; जुहू पोलिसांनी केली तिघांना अटक\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 नोव्हेंबर\nDeepika Ranveer Wedding: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचे हे काही फोटो सोशल मीडियावर झाले व्हायरल\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांच्याआधीच विकिपीडियाने जाहीर केले त्यांचे लग्न\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण अडकले लग्नबेडीत\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: 'दीपवीर'च्या रिसॉर्टमधील एका रुमची किंमत ऐकून व्हाल अवाक्\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: दीपिका पादुकोण व रणवीर सिंग या दोघांचीही नजर काढा - करण जोहर\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nव्रण जाण्यासाठी बोटॉक्स तंत्रज्ञानाचा शोध\nपेडिक्योर करण्यासाठी 'या' नॅचरल ऑइल्सचा वापर करा\nदीपिका पादुकोणचे 'हे' 5 रिल लाइफ ब्राइडल लूक नक्की पाहा\nखजुराचा गुळ एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल\nChildren's Day : बालपणी तुम्हीदेखील ऐकल्या असतील 'या' धमक्या\nहैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी तेलंगणा राष्ट्र समितीकडून 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर\nमुंबईत उद्यापासून १० टक्के पाणीकपात लागू, स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय पाणीकपातीचा निर्णय.\nराजस्थानमध्ये भाजपची 31 जागांसाठी दुसरी यादी जाहीर\nदिल्लीतील मीराबागमध्ये अनेक वाहने एकमेकांना धडकली; एक ठार 8 जखमी\nपुणेः नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी महेश राऊत याची त्वरीत वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाचे आदेश.\nगडचिरोली : ग्यारापत्ती-सावरगाव मार्गावर नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग पोलिसांनी केले निकामी\nराजस्थानमधील नागौरचे भाजपा आमदार हबीबुर रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nनवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून 8 जानेवारीपर्यंत; राफेल, राम मंदिर, तिहेरी तलाक सारखे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता\nमुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणीकपात; पुरवठ्याची वेळेतही 15 टक्क्यांची कपात; स्थायी समितीला अंधारात ठेऊन निर्णय\nमुंबई- बेस्ट कर्मचा-यांच्या बाेनसचा वाद चिघळला. बाेनस कधी देणार याबाबत महाव्यवस्थापकांचे माैन. विराेधी पक्षांचा सभात्याग\nश्रीहरिकोटा येथून जीसॅट-२९ उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण\nयवतमाळ : शेंबाळपिंप्री येथील कुख्यात हातभट्टीवाला MPDA अंतर्गत स्थानबद्ध, खंडाळा पोलिसांची कारवाई\nयवतमाळ : शहरातील दत्त चौक भाजी मार्केट मागे राजरोसपणे मटका अड्डा सुरू आहे.\nजम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे मुगल रोड बंद करण्यात आला आहे.\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nहैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी तेलंगणा राष्ट्र समितीकडून 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर\nमुंबईत उद्यापासून १० टक्के पाणीकपात लागू, स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय पाणीकपातीचा निर्णय.\nराजस्थानमध्ये भाजपची 31 जागांसाठी दुसरी यादी जाहीर\nदिल्लीतील मीराबागमध्ये अनेक वाहने एकमेकांना धडकली; एक ठार 8 जखमी\nपुणेः नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी महेश राऊत याची त्वरीत वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाचे आदेश.\nगडचिरोली : ग्यारापत्ती-सावरगाव मार्गावर नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग पोलिसांनी केले निकामी\nराजस्थानमधील नागौरचे भाजपा आमदार हबीबुर रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nनवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून 8 जानेवारीपर्यंत; राफेल, राम मंदिर, तिहेरी तलाक सारखे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता\nमुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणीकपात; पुरवठ्याची वेळेतही 15 टक्क्यांची कपात; स्थायी समितीला अंधारात ठेऊन निर्णय\nमुंबई- बेस्ट कर्मचा-यांच्या बाेनसचा वाद चिघळला. बाेनस कधी देणार याबाबत महाव्यवस्थापकांचे माैन. विराेधी पक्षांचा सभात्याग\nश्रीहरिकोटा येथून जीसॅट-२९ उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण\nयवतमाळ : शेंबाळपिंप्री येथील कुख्यात हातभट्टीवाला MPDA अंतर्गत स्थानबद्ध, खंडाळा पोलिसांची कारवाई\nयवतमाळ : शहरातील दत्त चौक भाजी मार्केट मागे राजरोसपणे मटका अड्डा सुरू आहे.\nजम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे मुगल रोड बंद करण्यात आला आहे.\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nAll post in लाइव न्यूज़\nसमोर आले महेश मांजरेकर यांच्या मुलीचे बोल्‍ड फोटो; बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज\n'दबंग' सिनेमात रज्जोच्या वडिलांची भूमिका महेश मांजरेकर यांनी साकारली होती. त्यामुळे दबंग-३ सिनेमात अश्वमीसह महेश मांजरेकरही झळकल्यास बाप-लेकीची रिअल जोडी रुपेरी पडद्यावर एकाच सिनेमात पाहण्याचा योग जुळून येईल. ​\nमहेश मांजरेकर यांची लेक अश्वमीचे काही बोल्‍ड फोटो नुकतेच समोर आले आहेत. अश्वमीने तिच्या इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत.सोशल मीडियावर ती बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर ती सुरुवातीपासून आपले फोटो शेअर करत आली आहे. सुरुवातीचे अश्वमीचे फोटो आणि आताचे फोटो पाहिले तर तिच्यामध्ये आलेला बदल तुम्हालाही सहज लक्षात येईल. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये अश्वमीचा पूर्वीपेक्षा लूक अधिक फिट आणि मेंटेन तसंच बोल्ड, ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या फोटोतील अंदाज कुण्या ग्लॅमरस दिवापेक्षा कमी नाही.तिचा हा मेकओव्हर, वजन कमी करणे, स्टायलिश दिसणे म्हणजे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्याची चाहूल तर नाही ना अशा अनेक चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे. (Also Read:अखेर सलमान खानच्या 'दबंग ३'बाबत बोलली मौनी रॉय)\nबॉलिवूडचा दबंग सलमान खान हा हिंदी चित्रपटसृष्टीत गॉडफादर म्हणून ओळखला जातो.अनेक नवोदित अभिनेत्रींना त्याने रुपेरी पडद्यावर पहिलं पाऊल टाकण्याची पहिलीवहिली संधी मिळवून दिली.सोनाक्षी सिन्हा, डेजी शाह, स्नेहा उल्लाल, झरीन खान अशी किती तरी नावं यांत घेता येतील.याच यादीत आता आणखी एका मराठमोळ्या मुलीच्या नावाची भर पडणार आहे.ही मराठमोळी मुलगी म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची लेक अश्वमी. 'दबंग-3' या आपल्या आगामी सिनेमातून सलमान अश्वमीला रुपेरी पडद्यावर लॉन्च करणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. 'दबंग-३ हा सिनेमा दबंगचा सिक्वेल नसून प्रिक्वेल असणार आहे. त्यामुळे दबंग सिनेमात रज्जो साकारणा-या सोनाक्षी सिन्हाचा दबंग-३ सिनेमातून पत्ता कट झाल्याचे बोललं जात आहे. रज्जो हिला भेटण्याआधी चुलबूल पांडे कसा होता याची कहाणी दबंग-३ सिनेमात पाहायला मिळणार आहे. त्यामुळेच या सिनेमात रज्जो साकारणा-या सोनाक्षीची निवड झाली नसल्याचे बोललं जात आहे. दबंग सिनेमात रज्जोच्या वडिलांची भूमिका महेश मांजरेकर यांनी साकारली होती. त्यामुळे दबंग-३ सिनेमात अश्वमीसह महेश मांजरेकरही झळकल्यास बाप-लेकीची रिअल जोडी रुपेरी पडद्यावर एकाच सिनेमात पाहण्याचा योग जुळून येईल.\nयाशिवाय प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री मौनी राय दबंग-३ सिनेमात आयटम नंबर करणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. काळवीट शिकार प्रकरणी जामीन मिळाल्यानंतर सलमाननं शूटिंगला सुरुवात केली आहे. जेलमधून बाहेर येताच त्याने 'रेस-३' सिनेमाचं शुटिंग पूर्ण केले असून 'दबंग-३' सिनेमाची तयारी सुरु केली आहे.त्यामुळे लवकरच या सिनेमाच्या स्टारकास्टची घोषणा होण्याची शक्यता आहे.'दबंग-३' सिनेमात अश्वमीची निवड झाल्यास बी-टाऊन गाजवण्यासाठी आणखी एक मराठी मुलगी सज्ज असणार हे मात्र नक्की.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\n‘व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अॅण्ड चॉकलेट’ लवकरच चित्रपटगृहात\nवैभव तत्ववादीने सोशल मीडियावर शेअर केला सेटवरील फोटो\nभूषण प्रधान गुणगुणतोय, हा सागरी किनारा….. समुद्र किनाऱ्यावर समाधान शोधतोय भूषण…\n''आमच्या 'ही'च प्रकरण''च्या प्रयोगादरम्यान अवयवदानाची केली जनजागृती\n‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं...कुणी येणार गं...’ हे गाणे ऐकले का\n'हा' दिग्दर्शक ठरला सई ताम्हणकरसाठी लकी चार्म\n चिंता सोडा आम्ही सांगतो\nThugs of Hindostan Movie Review :जाणून घ्या कसा आहे ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’\nLust Stories Review: प्रेमाच्या सीमा, नात्यांची घालमेल दाखवणारा मस्ट वॉच 'लस्ट स्टोरीज' 15 November 2018\nSacred Games Review : बॉलिवूडसाठी धोक्याची घंटी असलेला मस्ट वॉच ‘सेक्रेड गेम्स’\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nडिस्टिंक्शन फर्स्ट क्लास काठावर पास नापास\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदीपिका पादुकोणबालदिनमराठा आरक्षणमधुमेहदीप- वीरजवाहरलाल नेहरूस्टेन लीआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपसोनाली बेंद्रेराफेल डील\nसिद्धार्थचं नवं घर तुम्ही पाहिलंत का \nबालदिन विशेष- बचपन की यारी फिर ना आयेगी दोबारा....\nसर्वाधिक बोली लागलेला दुर्मीळ हिरा\nपेडिक्योर करण्यासाठी 'या' नॅचरल ऑइल्सचा वापर करा\nनिसर्गसौंदर्यच नव्हे तर उत्तम फोटोग्राफीसाठीही प्रसिद्ध आहेत ही ठिकाणे\nचंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे इंस्टावर आपल्या ट्रेडिशनल अंदाजाने चाहत्यांना पाडतेय भुरळ\nChildren's Day : बालपणी तुम्हीदेखील ऐकल्या असतील 'या' धमक्या\nOnePlus 6T चा विचार करताय...सातवा अवतार पाहून घ्यायची हिंमतही होणार नाही...\nDeepVeer Wedding: दीपिका-रणवीरचे 'हे' फोटो पाहिलेत का\n'अशा' मुलींशी कधीच करू नका लग्न; आयुष्यभर होईल पश्चाताप\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\nसापासोबत स्टंटबाजी करणाऱ्या युवकाचा वनविभागाकडून शोध सुरू\nनाशिक : आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या आंदोलन\nनाशिकमध्ये नोटांबदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे धरणे आंदोलन\nनोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन\nकचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना\nभरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र\n४५ दिवसांत कुर्ला-अंधेरी रस्त्याचे रुंदीकरण करा\nमहिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला, दोन हल्लेखोरांवर गुन्हा दाखल\nव्रण जाण्यासाठी बोटॉक्स तंत्रज्ञानाचा शोध\nअयोध्येमध्ये 1992 सारखी स्थिती होईल; सुरक्षा पुरवा अन्यथा...मौलवींना धास्ती\nमाझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे\nडीएसके यांना महारेराचा दणका, ग्राहकांना व्याजासहित पैसे देण्याचे आदेश\nMaratha Reservation: येत्या 15 दिवसांत मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेल- मुख्यमंत्र्यांचा दावा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीची लिफ्ट बंद पडली अन् मोदी अडकले\nRafale Deal: राफेल कराराच्या सीबीआय चौकशीबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/pranab-mukharjee/", "date_download": "2018-11-14T22:36:33Z", "digest": "sha1:URKVRMVJEKGHEYH4PGNW3WRJKT4WEFKO", "length": 9528, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Pranab Mukharjee- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nआज संघाच्या व्यासपीठावरून मुखर्जींचं भाषण,साऱ्या देशाचं लक्ष\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाच्या समारोपासाठी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपस्थित राहणार आहेत. गेली अनेक दशके काँग्रेसमध्ये काम केल्याने कॉंग्रेसच्या विचारधारेतून घडलेले प्रणव मुखर्जी यावेळी स्वयंसेवकांना नेमके काय मार्गदर्शन करणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.\nपं. मालवीय यांना मरणोत्तर 'भारतरत्न' प्रदान\nराष्ट्रपतींनी संसदेसमोर सादर केला मोदी सरकारचा विकासाचा अजेंडा\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/road-gadkhele-kafal-station-road-109328", "date_download": "2018-11-14T22:22:09Z", "digest": "sha1:ERPC67GYRIYZUXN6HPCDZDARXGQRLEAP", "length": 13834, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "road from Gadkhele to Kafal Station Road बारामती: गाडीखेल ते कटफळ स्टेशन रस्त्याचा प्रश्न मार्गी | eSakal", "raw_content": "\nबारामती: गाडीखेल ते कटफळ स्टेशन रस्त्याचा प्रश्न मार्गी\nगुरुवार, 12 एप्रिल 2018\nशिर्सुफळ - गेल्या अनेक वर्षापासुन दुरुस्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या बारामती तालुक्यातील डोंगराळ भागातील गाडीखेल ते कटफळ स्टेशन रस्त्याच्या दुरावस्थेचा प्रश्न मार्गी लागला आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातुन सदर रस्त्याच्या साडेचार किलोमीटर अंतराच्या डांबरीकरण कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन 2 कोटी 38 लाख रुपयांचा निधी मंजुर झाल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी दिली.\nशिर्सुफळ - गेल्या अनेक वर्षापासुन दुरुस्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या बारामती तालुक्यातील डोंगराळ भागातील गाडीखेल ते कटफळ स्टेशन रस्त्याच्या दुरावस्थेचा प्रश्न मार्गी लागला आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातुन सदर रस्त्याच्या साडेचार किलोमीटर अंतराच्या डांबरीकरण कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन 2 कोटी 38 लाख रुपयांचा निधी मंजुर झाल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी दिली.\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की, गाडीखेल येथील ग्रामस्थ दैनंदिन कारणाने तालुक्याचे ठिकाण असलेल्या बारामती तसेच एमआयडीसीकडे जात असतात. यासाठी त्यांना सर्वात जवळचा मार्ग म्हणजे सह्याद्री अॅग्रो - कटफळ स्टेशन मार्ग एमआयडी हा आहे. मात्र गेल्या अनेक वर्षापासुन गाडीखेल पासुन दोनशे मीटर अंतरावर असलेला तीव्र चढ आणि याची झालेली दुरावस्था तसेच कटफळ स्टेशन पर्यत रस्त्याच्या सर्वत्र उखडलेली खडी यामुळे ग्रामस्थांची अत्यंत गैरसोय होत होती. याचा परिणाम ग्रामस्थांना दुसऱ्या मार्गाने प्रवास करावा लागत होता. यामुळे वेळ, पैसा व श्रम व्यर्थ जात होते. यामुळे या मार्गाच्या दुरुस्तीची वारंवार मागणी होत होती.\nया पार्श्वभूमिवर खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रश्नावर लक्ष घालुन सदर गाडीखेल ते कटफळ स्टेशन मार्गासाठी 2 कोटी 38 लाख रुपयांचा निधी मंजुर करुन घेतला. याबाबत गाडीखेलचे सरपंच बाळासाहेब आटोळे, उपसरपंच नानासाहेब जगताप, ग्रामपंचायत सदस्य शरद शेंडे, माजी सरपंच तानाजी आटोळे, अनिल आटोळे, दिलीप आटोळे यांनी समाधान व्यक्त केले.\nमराठा समाजाचा \"ओबीसीं'मध्ये समावेश करावा\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\nदस्तनोंदणी बंदविरोधात संघर्ष समितीचा मोर्चा\nकल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांत वर्षभरापासून दस्तनोंदणी बंद आहे, असा आरोप करत सर्वपक्षीय संघर्ष समितीने...\nसंगणक परिचारलकांची विधिमंडळावर धडक\nमुंबई - राज्यातील हजारो संगणक परिचालक 27 नोव्हेंबर रोजी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावेळी मोर्चा काढणार आहेत. वेळेवर पगार आणि महाराष्ट्र आयटी...\nटॅंकर व चारा छावण्या तातडीने सुरू करा - सुळे\nपुणे- पावसाअभावी दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. असंवेदनशील सरकारला शेतकऱ्यांच्या अडचणींची जाणीव नाही. सरकारने टॅंकर तसेच गुरांसाठी चारा...\nशेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये नाही - राधाकृष्ण विखे पाटील\nहिंगोली - शेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये राहिली नाही. त्‍यामुळे सत्ताधारी मंत्री शहरी भागातच फिरत असल्‍याचा आरोप विधान...\nशासकीय रक्कमेचा अपहार प्रकरणी निलंबित ग्रामसेवकास अटक\nजुन्नर : मंगेश कृष्णा ठोंगिरे,(वय ३६ रा. ओतूर, ता.जुन्नर) या निलंबित ग्रामसेवकास जुन्नर पोलिसांनी आज (ता.14) चौकशीसाठी ताब्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/uttam-kambles-article-saptarang-16393", "date_download": "2018-11-14T22:21:56Z", "digest": "sha1:HMQBCFZ6ZSIQBXZ7WS6ZMWAV6PAWUQV5", "length": 30186, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "uttam kamble's article in saptarang माणूस झालं की जाम पळता येतं... (उत्तम कांबळे) | eSakal", "raw_content": "\nमाणूस झालं की जाम पळता येतं... (उत्तम कांबळे)\nसोमवार, 14 नोव्हेंबर 2016\nबालपण कोळपून जाणं म्हणजे काय, याची किंचित कल्पना येण्यासाठी कुठल्याही मोठ्या शहरातल्या सिग्नलच्या चौकात उभं राहावं. पाच ते दहा वयोगटातली बरीच मुलं दिसतात तिथं...तोंड रंगवून त्यातला कुणी शंकर झालेला असतो, कुणी हनुमान, तर कुणी आणखी कुठल्या तरी देवाचा ‘अवतार’ घेतलेला असतो. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक गाडीच्या खिडकीजवळ जाऊन हात पुढं करत काही किरकोळ भिकेची याचना करताना ही लहान लहान मुलं दिसतात. पुढं केलेल्या हातावर भीक क्वचित कधी टेकवली जाते; पण बहुतेक वेळा त्या रिकाम्या हातावर ठेवली जाते ती उपेक्षाच. महागड्या गाड्यांमधून ‘दौडणाऱ्या इंडिया’कडं या ‘गरीब भारता’ची दखल घ्यायला वेळ आहे कुठं\nबालपण कोळपून जाणं म्हणजे काय, याची किंचित कल्पना येण्यासाठी कुठल्याही मोठ्या शहरातल्या सिग्नलच्या चौकात उभं राहावं. पाच ते दहा वयोगटातली बरीच मुलं दिसतात तिथं...तोंड रंगवून त्यातला कुणी शंकर झालेला असतो, कुणी हनुमान, तर कुणी आणखी कुठल्या तरी देवाचा ‘अवतार’ घेतलेला असतो. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक गाडीच्या खिडकीजवळ जाऊन हात पुढं करत काही किरकोळ भिकेची याचना करताना ही लहान लहान मुलं दिसतात. पुढं केलेल्या हातावर भीक क्वचित कधी टेकवली जाते; पण बहुतेक वेळा त्या रिकाम्या हातावर ठेवली जाते ती उपेक्षाच. महागड्या गाड्यांमधून ‘दौडणाऱ्या इंडिया’कडं या ‘गरीब भारता’ची दखल घ्यायला वेळ आहे कुठं\nटेक्‍नो आणि हेल्थ कॉर्नर बनू पाहणाऱ्या नाशिकच्या कॅनडा कॉर्नर चौकात डावीकडं वळून लॅपटॉपच्या दुकानाशेजारी आम्ही गाडी थांबवली. मुलासह लॅपटॉपच्या दुकानात गेलो. लवकरात लवकर लॅपटॉप खरेदी करून आम्हाला बाहेर पडायचं होतं. घडलंही तसंच. आम्हीच पहिले ग्राहक ठरलो. लॅपटॉप निवडत असतानाच मनात एक प्रश्‍न निर्माण झाला. गाडीचा दरवाजा बंद केला आहे की नाही पोराला लॅपटॉपमध्ये गुंतवून मी पुन्हा गाडीजवळ आलो. दरवाजा बंद असल्याची खात्री करून घेतली. दुकानाकडं निघणार तोच झाडाखालच्या एका दृश्‍यानं माझं लक्ष वेधून घेतलं.\nझाडाखाली दोन महिला, दोन पुरुष आणि तीन छोटी बच्चेकंपनी होती. भीक मागत फुटपाथवर जगण्यासाठी आलेली ही कुटुंबं असावीत असं वाटलं. अशी कुटुंबं तर पावलापावलांवर दिसतात. ‘मेरा भारत महान’, ‘इंडिया दौड रहा है अँड पीएम बॉर्डर पे जा रहा है...’ अशा घोषणा सुरू असण्याच्या काळातही ही कुटुंबं दिसतात. या साऱ्या साऱ्या घोषणांचा फुगा फोडतात. आम्ही इथं फुटपाथवर चिकटलो असताना इंडिया दौडेल कसा, असा प्रश्‍न त्यांच्या मनात असतो. ते तो कधीही व्यक्त करत नाहीत. माहितीचा अधिकार कुणाच्या दारात, झोळीत पडत असतो, हेही त्यांना ठाऊक नाहीय. मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद देण्यासाठी कोणत्या तरी बुवानं एखादी घोषणा केलेली असते. ‘जितना तेरा है उतना ही तेरा है... समय से पहले और तकदीर से जादा कुछ नहीं मिलनेवाला...’ भारी उपदेश असतो...फुटपाथवरच्या लोकांना तो उपयोगी पडतो...फुटपाथ त्यांचा...भीक त्यांची...बाकी नशिबात काही नसतं...\n...तर या झाडाखालची एक सडपातळ, काळसर महिला आपल्या दोन-अडीच वर्षांच्या मुलाचं डोकं आपल्या मांडीवर ठेवून त्याचे गाल रंगवण्याचा प्रयत्न करत होती. तिच्याशेजारी असलेली दुसरी एक महिलेनंही आपल्या पोराचे गाल, कपाळ रंगवण्याचं काम पूर्ण करत आणलं होतं. तिच्यासमोर रंगाच्या पाच-सहा ट्यूब होत्या...एक ट्यूब घेऊन ती गालावर ठिपके काढायची...मग दुसरी ट्यूब... मग तिसरी... तिला रंगसंगती माहीत नसावी... कशात काय मिसळल्यावर कोणता रंग तयार होतो, हेही माहीत नसावं... हाताला सापडेल ती ट्यूब घेऊन पोराच्या गालावर दाबत होती...\nसारं शहर दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजनाच्या घाईत होतं...दुकानं, घरं चकाचक केली जात होती आणि इथंही एक आई पोराचं थोबाड रंगानं भरत होती. मी आश्‍चर्य व्यक्त करत म्हणालो ः ‘‘ताई, काय करते आहेस हे\nमहिला हसली आणि पोराच्या गालावर ट्यूब दाबतच म्हणाली ः ‘‘ह्यो माझा पोरगा हाय...ह्येला राम बनवायचा आणि तो त्या बाईचा धाकटा पोरगा हाय ना, त्याला हनुमान बनवायचा...आता लक्ष्मण राहिला शिल्लक...पण त्येला इलाज नाय...तिसरं पोरं नाय इथं...दोन पोरीच हायती...’’\nहातातली ट्यूब खाली ठेवून ती उत्सुकतेनं माझ्याकडं बघू लागली. कोण कशाला चौकशी करतोय समदी, असा एक प्रश्‍न दारिद्य्रानं होरपळलेल्या तिच्या चेहऱ्यावर दिसला. तिला बोलू न देताच मी खिशातून मोबाईल काढला. कॅमेरा ऑन केला. कॅमेऱ्यावर बोट ठेवून समोरचं दृश्‍य टिपतच तिला विचारलं ः ‘‘कशासाठी बनवतेयस राम आणि हनुमान\nती म्हणाली ः ‘‘काय करणार... पोट भरायला लई लांबनं आलोय आम्ही... राम, हनुमानाचं सोंग घेऊन पोरं भीक मागायला दोन गल्ल्या फिरतील... पोटपाणी भागंल कसं तरी... काम काय गावात नाय बगा...’’\nमी ः ‘‘दोन्ही पोरं सिग्नलवर थांबतील काय\nती ः ‘‘नाय बा, इथंच गल्लीत अन्न मागंल.’’\nमी ः ‘‘बहुरूपी आहात काय तुम्ही\nती ः ‘‘नाही बा. चांगलं गावपारधी आहोत की आम्ही... हरीणपारधी, रानपारधी यातलं काय बी नाय बगा... गावपारधी आहोत.’’\nमी ः ‘‘तुम्हाला गाव आहे, शेतीवाडी आहे...’’\nती ः ‘‘तर हाय की... बीड जिल्ह्यातल्या वासनवाडीचं आम्ही... माझं नाव साखराबाई, पोराचं नाव विक्रम, त्येच्या बापाचं नाव अर्जुन आणि त्यो तिथं बसलाय त्यो माझा नवरा...त्येला इचारा की जमीन किती...’’\nमी तिच्या नवऱ्याकडं नजर वळवली. पायाची घडी करून तो बसला होता. माझ्या प्रश्‍नावर तो म्हणाला ः ‘‘हाय की साडेसात एकर. बाजरी पिकायची...सोयाबिन पिकायचं...’’\nमी ः ‘‘पाऊसपाणी चागलं झालं नाही का यंदा\nतो ः ‘‘लईच भारी... म्हणजे भारीच झाला पाऊस आणि त्यामुळंच गाव सोडावं लागलं. लई दांडगा झाला पाऊस...’’\nमी ः ‘‘पाऊस झाला की लोक गाव सोडत नाहीत. तू कसा काय आलास इथं कुटुंबकबिल्यासह... एवढा चांगला पाऊस झाला तर शेती नाही का करायची एवढा चांगला पाऊस झाला तर शेती नाही का करायची\nतो ः ‘‘आता कसं सांगणार... माझी जमीन एका मोठ्या ओढ्याच्या काठावर...ओढ्यात पाणी कधी साचायचं नाही... पीक निघायचं नाही...वरसावरसाला पोटापाण्यासाठी इथं नाशकात यावं लागायचं...यंदा दमदार पावसाला सुरवात झाली आणि काळीज भरून आलं. यंदा गाव नाय सोडावं लागणार, असं वाटत असतानाच हत्तीच्या पायासारखा लय दांडगा पाऊस कोसळला...ओढ्याचा भला मोठा पूर गावात घुसला. बघता बघता रान उजाड करून सगळी माती घेऊन गेला बरोबर...रान जागच्या जागी हाय; पण कणभर माती नाय त्येच्यात... पावसानं रानच नेलं सगळं...आता पेरायचं कशात... माझी जमीन एका मोठ्या ओढ्याच्या काठावर...ओढ्यात पाणी कधी साचायचं नाही... पीक निघायचं नाही...वरसावरसाला पोटापाण्यासाठी इथं नाशकात यावं लागायचं...यंदा दमदार पावसाला सुरवात झाली आणि काळीज भरून आलं. यंदा गाव नाय सोडावं लागणार, असं वाटत असतानाच हत्तीच्या पायासारखा लय दांडगा पाऊस कोसळला...ओढ्याचा भला मोठा पूर गावात घुसला. बघता बघता रान उजाड करून सगळी माती घेऊन गेला बरोबर...रान जागच्या जागी हाय; पण कणभर माती नाय त्येच्यात... पावसानं रानच नेलं सगळं...आता पेरायचं कशात...\nअर्जुनचं बोलणं दोन्ही महिला ऐकत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता काळ्या ढगासारखी पसरतेय आणि चिंतेचाही एक महापूर येणार असं वाटायला लागलं...\nचर्चा एका गंभीर वळणावर येऊन थांबली...पुरामुळं पूल तुटावा आणि संपर्क तुटावा असं काहीतरी घडत असावं. त्यातूनही म्हणालो ः ‘‘शहरात रोजगार मिळतो का भीकच मागावी लागती का भीकच मागावी लागती का\nमाझ्या प्रश्‍नावर साखराबाई म्हणाली ः ‘‘मिळतो कधी कधी; पण डोकं टेकवायला जागा कुठं गावात नाय. राशनकार्डसाठी मध्ये हजार हजार रुपये देऊन बसलो...कार्ड काय हातात आलं नाय...त्येचा नाद आता सोडला...रोजगार नाय मिळाला की पोरं रंगवून त्यांना भिकंला लावायचं..सिग्नलवर उभं करायचं...आणत्यात धा-वीस रुपडे...धावणाऱ्या गाड्यांमागं पोरं लागली की घालमेल होत्ये जिवाची...पण करणार काय...\nमी विचारलं ः ‘‘गावात का राहत नाही\nतिचं तेच उत्तर...‘जगणार कसं...गावाच्या आजूबाजूला भीक कोण वाढंल......गावाच्या आजूबाजूला भीक कोण वाढंल...ओळखीच्या ठिकाणी भीक मागायची तरी कशी...\nतिच्या कोणत्याच प्रश्‍नांची उत्तर माझ्याकडंच काय ‘दौडणाऱ्या इंडिया’कडंही नव्हती. इंडिया राष्ट्रभक्तीत अडकला, गाईत अडकला... त्याला तर उत्तर शोधायला कुठं आलाय वेळ\nचर्चेअंती लक्षात आलं, की ही साखराबाई एकटीच नव्हे, तर बारा बिघ्याचा मालकही पोटासाठी शहरातल्या फुटपाथवर उतरलाय...तो माणसांच्या (मजुरांच्या) बाजारात उभा राहतो...तांब्याभर पाण्याची बंगल्यासमोर भीक मागतोय...कुत्रं भुंकलं की ढुंगणाला पाय लावून पळतोय... फ्रिजमध्ये काळीज आणि कॅरी बॅगमध्ये प्रश्‍न घेऊन फिरणाऱ्या शहरात सारं पाणी बिसलरीत अडकलंय... याला कोण देणार\nनिरुत्तर होऊनच मी निघालो तसं आणखी एक दृश्‍य दिसलं. आई-वडील आणि मुलगा असं तिघांचं एक कुटुंब समोर प्लास्टिकची एक पिशवी ठेवून त्यातला भात तोंडात टाकत होतं. हेही कुटुंब दुरून आलं होतं... मुख्य प्रवाहात येण्यासाठी बहुतेक गुन्हेगार जातींनी आता गुन्हे करणे जवळपास बंद केलंय. हे जरी खरं असलं, तरी त्यांच्या भाकरीचा प्रश्‍नही तितकाच गंभीर बनलाय. मुख्य प्रवाह, निसर्ग, शहरातला फुटपाथ, धावणाऱ्या गाड्याही त्यांना साथ देत नाहीत...चंबळमधल्या दरोडेखोरासारखं पाऊस त्यांची जमीन घेऊन जातो आणि दारिद्य्र थेट इथं आणून सोडतं...भीक मागता यावी म्हणून पोरांना रंगवत त्यांना देव बनवण्याचा प्रयत्न करतं...\nलॅपटॉपच्या दुकानात पोचलो. पोरानं लॅपटॉप निवडला होता. डेबिट कार्ड देऊन तो व्यवहार पूर्ण करत होता. पार्सल घेऊन बाहेर पडलो. पाच-दहा मिनिटांत बाहेर पडलो. कॅनडा कॉर्नरच्या चौकात सिग्नलवर नजर खिळली. मगाशी रंगाच्या जोरावर देव बनू पाहणारी ती दोन्ही पोरं वाहनांच्या मागं धावत होती. थांबलेल्या वाहनाच्या खिडकीतून आपले इवलेसे हात नेत होती. कुणी महत्प्रयासानं सुटे पैसे शोधून काढायचं...पोरांच्या तळहातावर ठेवायचं...कुणी गाडीच्या काचा वर करत ‘ही कुरूपता इथं कुठून आली,’ या भावनेनं पाहायचं...\nमी माझ्या गाडीजवळ आलो. साखराबाईला विचारलं ः ‘पोरांनी चेहऱ्यावरचा रंग का काढला... ती देव का झाली नाहीत..\nसाखराबाई हसतच म्हणाली ः ‘‘पोरांचं काय सांगता येतं का काय टकुऱ्यात घुसंल आन्‌ काय नाय, पत्ता लागत नाय... बेसपैकी त्येला देव बनवलं होतं पर बेणं विस्कटलं...चेहरा पुसून घेतला आणि म्हणतं कसं, ‘देव होऊन सिग्नलवर गाड्या पकडता येत नाहीत... अवघडल्यासारखं वाटतं...गल्लीत गेल्यावर कुत्री भुंकतात... माणूस झाल्यालं लय भारी...’\nआता म्या म्हटलं, माणूस तर माणूस हो; पण जा भिकंला.’’\nदेव सोडून दिला आणि माणूस होऊन उडाली पोरं...\nस्वातंत्र्य, समृद्धी, शांततेसाठी भारत-अमेरिकेचे प्रयत्न : डोनाल्ड ट्रम्प\nवॉशिंग्टन : भारत व अमेरिकेचे संबंध हे स्वातंत्र्य, समृद्धी आणि शांतता यासाठी एकत्रित कसून प्रयत्न करतील, असा विश्‍वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड...\nपोलिस असल्याची बतावणी करून १६ लाखांची लूट\nभिवंडी - शहरातील कल्याण रोड भागातील गोपालनगर येथील कुरिअर कंपनीत आलेली रोकड कल्याण येथील कार्यालयात जमा करण्यासाठी निघालेल्या कर्मचाऱ्यांची...\nउंड्री : उंड्री येथे कानडेनगरच्या रस्त्यालगत खडी पसरली आहे. रस्त्याचे काम अर्धवट आहे. रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे....\nपर्वती : पर्वतीसमोरील मारुती मंदिरासमोर 24 तास बेशिस्तपणे वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक अडवली जाते आणि वाहतूक कोंडी होते. तेथे \"नो पार्किंग'...\n...तर मोदींनाच पायउतार व्हावे लागेल - पृथ्वीराज चव्हाण\nकोल्हापूर : राफेल घोटाळा, जीएसटी ,नोट बंदी आणि आता रिझर्व्ह बँकेशी सुरू असलेला संघर्ष पाहता केंद्रातील मोदी सरकार पुन्हा सत्तेत येण्याचे सोडाच पण...\nनांदेड: किरकोळ कारणावरून एकाचा निर्घृण खून\nनांदेड : किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर कारागृहात असलेल्या एका अट्टल गुन्हेगाराची धमकी देणाऱ्या तरूणाचा तिघांनी निर्घृण खून केला. त्यानंतर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/virodh-vikas-vaad-news/rajeev-sane-article-on-constituency-development-policy-1748784/lite/", "date_download": "2018-11-14T22:21:53Z", "digest": "sha1:3HAP5XQQBGMUJIS7FGHDFUVUBR2BOJEO", "length": 23199, "nlines": 120, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Rajeev Sane Article on constituency development policy | Loksatta", "raw_content": "\nधोरणे देशाची, मतदार स्थानिक\nधोरणे देशाची, मतदार स्थानिक\nसर्वच पातळ्यांवर (कोणत्याच ऐहिक बाबतीत) धोरणात्मक ध्रुवीकरण न होणे, ही गंभीर समस्या आहे.\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nचौथीनंतरच्या प्रत्येक प्रगतीपुस्तकावर बाळासाहेबांची सही - राज ठाकरे\nलोकप्रतिनिधीला भौगोलिक मतदारसंघाची ‘सेवा’ करून जिंकावे लागते. धोरणात्मक निर्णयात येणारे ‘हितभागधारक गट’ मात्र सर्वदूर पसरलेले असतात.\nमोठी धरणे नकोत असे मेधाताई पाटकरांचे मत आहे. (त्यावरील वाद बाजूला ठेवू) पण त्या अगदी मध्यप्रदेशातल्या नर्मदा बुडीत क्षेत्रातील मतदारसंघातूनही निवडून येऊ शकल्या नसत्या. पण जर असे असते की, व्यक्तीला आणि मतदारसंघनिहाय मत न देता, थेट पक्षाला मत देण्याची पद्धत असती, तर भारतभरातून त्यांच्या एका सिटेइतकी मते त्यांच्या पक्षाला नक्कीच मिळू शकली असती. म्हणजेच धोरणात्मक ध्रुवीकरण ही गोष्ट देशपातळीवर होऊ शकते.\nशेतकरी आंदोलनात शरद जोशींच्या बरोबर असणारे शेतकरी निवडणुकीत मात्र आपापल्या मतदारसंघातील जो कोण सहकार-सुभेदार असेल त्याच्यामागे जातात. अशी पलटी ते का मारत असतील रोजच्या जीवनात बऱ्याच अनधिकृत कृपा त्यांना लागत असतात. त्यामुळे भौगोलिक मतदारसंघात शेतकरी मत मिळत नसले तरी धोरणात्मक ध्रुवीकरण होऊन देशपातळीवर शेतकरी पक्ष बऱ्याच जागा जिंकू शकेल.\nकोकणच्या विकासासाठी जैतापूर प्रकल्पाला पाठिंबा देऊन, म्हणजेच राजकीय इच्छाशक्ती दाखवत नारायण राणे यांनी स्वत:चे राजकीय नुकसान करून घेतले. आरपार बंजर जमीन-मालकांनी आणि पर्यावरणाचा कढ अचानकपणे दाखवणाऱ्या, कोकणाबाहेरच्या संधीसाधू राजकारण्यांनी पोळी भाजून घेतली. ऊर्जा-धोरण आणि सध्याच्या टप्प्यावरील आण्विक ऊर्जेची अपरिहार्यता यावर धोरणात्मक ध्रुवीकरण झालेच नाही.\nशहरपातळीवरील एक उदाहरण देतो. अनेक बिल्डर (त्यात ग्राहकही सामील असतात) ग्रामपंचायतीच्या नियमानुसार बांधकामे करतात. टाऊन प्लॅनिंगचे नियम टाळतात. भरगच्च बांधकामे झाल्यानंतर तो भाग महानगरपालिकेत घेतला जातो. नागरी सुविधांच्या क्षमतांवर बोजा पडतो. याने होणारी हानी फक्त त्याच भागातल्या नव्हे तर सर्वच नागरिकांना भोगावी लागते. टाऊन प्लॅनिंगला फाटय़ावर मारण्याचा हा प्रकार थांबवण्यासाठी शहरात गावे सामील करून घेण्याच्या कायद्यात सुधारणा झाली पाहिजे. या सुधारणेकरता मतदारांचे तसे ध्रुवीकरण झाले पाहिजे. पण जे प्रश्न सर्वाचेच ते कोणाचेच नसतात त्यामुळे मनपा पातळीवर ही सुधारणा होत नाही.\nसर्वच पातळ्यांवर (कोणत्याच ऐहिक बाबतीत) धोरणात्मक ध्रुवीकरण न होणे, ही गंभीर समस्या आहे.\nराजकीय पक्ष एकमेकांचे कार्यक्रम चोरतात. कार्यक्रम ही बौद्धिक मालमता नसते त्यामुळे घोषित मूल्यप्रणाली काय आहे याचा कार्यक्रमांशी वा जाहीरनाम्यांशी फारसा संबंधच उरत नाही. असे होण्यामागे सध्याच्या काळाच्या अनिवार्य निकडी समाईक होणे हे खरे कारण आहे.\n‘डावीकडे झुकलेले मध्यममार्गी’ हेच धोरण अपरिहार्य झालेले आहे. तोटय़ातील सरकारी उद्योगांतून र्निगुतवणूक करावीच लागणार आहे. लायसेन्स परमिट राज काढून नियामक (रेग्युलेटर ) नेमणे हा बदल अटळच आहे. विदेशी गुंतवणूक लागणारच आहे. तंत्रज्ञान मिळावे म्हणूनही विदेशी प्रोजेक्ट्स घ्यावे लागणारच आहेत. स्वदेशी बाणा दाखवण्यासाठी जीएम तंत्राला विरोध करावा (आणि उत्पादनांची आयात करावी) लागणारच आहे. शेतीत हमीभाव, सबसिडय़ा व कर्जमाफ्या द्याव्या लागणारच आहेत. सरकारी नोकरांचे लाड पुरवावे लागणारच आहेत. अधिकाधिक उच्चतर जातींना आरक्षण द्यावे लागणारच आहे. भरघोस पुनर्वसने केल्याशिवाय प्रकल्पांसाठी जमीन मिळणार नाहीच. पायाभूत सुविधांत (इन्फ्रास्ट्रक्चर) प्रचंड गुंतवणूक करावी लागणारच आहे. त्यात खासगी- सरकारी सहकार्य व टोल अटळ आहेत. कितीही श्रीमंत असला तरी शेतकऱ्याला आयकर लावता येणार नाहीच. आधी अनधिकृतपणे होऊ द्यायचे आणि नंतर ते उदारपणे अधिकृत करायचे, ही भारतीय पद्धत चालू ठेवावी लागणारच. कामगार-कायद्यांत अधिकृत बदल करणे तर अशक्यच. पण ते पाळण्याची सक्ती नसेल अशा पळवाटा ठेवणेही अटळ आहे. करवसुलीसाठी आणि प्रोसिजरल कोंडमारा टाळण्यासाठी ऑनलाइनीकरण करायला हवेच. आवश्यक नसलेले उच्चशिक्षण देऊन, ‘सगळाच पदवीधर मतदारसंघ’ बनवणे, थांबवता येणार नाहीये. निरनिराळे पक्ष सत्तेवर येऊन गेल्याने त्यांना या समाईक अपरिहार्यता कळून चुकलेल्या आहेत.\n१९९२ साली नरसिंह राव, मनमोहनसिंग या जोडीला आर्थिक सुधारणा सुरू करणे भागच होते. सुधारणांना ‘खाउजा’ म्हणून हिणविणाऱ्या झाडून सर्वाना त्या पुढे चालू ठेवाव्याच लागल्या. देवेगौडा, गुजराल वगैरे बरीच सरकारे आली आणि गेली. पण कोणीच या मार्गावरून उलट फिरले नाही. कम्युनिस्टांनी राज्यांमध्ये आणि भाजपने केंद्रात व राज्यांमध्ये आर्थिक सुधारणा, काँग्रेसच्या वरताण जाऊन, चालूच ठेवल्या. मनरेगा व अनुचित श्रमप्रथाबंदी या अपेक्षित होत्या डाव्यांकडून पण दिल्या काँग्रेसने\nभाजपने राजीव दीक्षितांच्या स्वदेशीकडून नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडियाकडे प्रवास केला. दत्तोपंत ठेंगडी परंपरा आणि गोविंदाचार्यसदृश नेते बाजूला पडले. मोदींच्या बहुतेक योजना, जनधन, मुद्रा, उज्ज्वला, स्वस्त विमा, शौचालये, वीजजोडण्या या स्पष्टपणे डावीकडे झुकलेल्याच आहेत. अन्न-सुरक्षा त्यांनी मागे घेतली नाही. मनरेगाची तरतूद वाढवली. हिंदुत्व आणि डावेपणा या गोष्टी बरोबर नांदू शकत नाहीत ही, उगाचच झालेली, समजूत मोदींनी खोटी पाडली. व्यक्तिकेंद्री म्हणाल तर सर्वच पक्ष तसे बनलेले आहेत.\nप्रादेशिक पक्ष संख्येने वाढत जाणे आणि त्या त्या राज्यात प्रभावीसुद्धा असणे हाही ट्रेंड राहिलेला आहे. जिथे तिथे मुन्नेत्र कळघम तामिळनाडूत नुसता द्रमुक आणि अण्णाद्रमुक हेच प्रतिद्वंद्वी राहिले आहेत. झारखंड मुक्ती, आसाम गणतंत्र, तेलगु देसम, ओरिसात नवीन पटनाईक, महाराष्ट्रात तर तीन प्रादेशिक पक्ष आहेत. शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी तामिळनाडूत नुसता द्रमुक आणि अण्णाद्रमुक हेच प्रतिद्वंद्वी राहिले आहेत. झारखंड मुक्ती, आसाम गणतंत्र, तेलगु देसम, ओरिसात नवीन पटनाईक, महाराष्ट्रात तर तीन प्रादेशिक पक्ष आहेत. शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी प्रादेशिक आणि प्रादेशिकतावादी पक्षांकडे मूलत: वेगळा असा कार्यक्रम काहीही नसतो.\n‘लोकशाही समाजवाद’ या परंपरेत आपण भाजपबरोबर जाऊ शकतो हे जॉर्ज फर्नाडिस यांनी सिद्ध केले. नंतर शरद यादव यांच्या संयुक्त जनता दलात विलीन होत, या गटाने नितीशकुमार हे मोठे नेते दिले. अचानक नितीशजींना आपण सेक्युलर राहिले पाहिजे असा साक्षात्कार झाला. मोदीलाटेला विरोध करूनही ते बिहारचे मुख्यमंत्री झाले. नुकत्यातच त्यांना भाजपबरोबर जाणे गैर नाही असेही वाटू लागले आणि ते आता पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) आहेत.\nया सपाटीकरणामुळे पक्षांनाच आयडेन्टिटी क्रायसिस येतो. त्यामुळेसुद्धा आयडेन्टिटी पॉलिटिक्स म्हणजेच जन्माधारित गोतगटीय अस्मिताबाजीला बहर येतो\nगंभीरपणे वेगळेपण असे फारसे उरलेच नाही की पक्षांतर ही गोष्ट तितकीशी भानगडीची (स्कँडल्स) राहात नाही. निर्वाचित लोकप्रतिनिधींना पक्षांतरबंदी कायद्याची अडचण येऊ शकते. पण उमेदवारांना तो कायदा लागू नसतो. निवडणुकीपूर्वी केलेले पक्षांतर ही मतदारांची फसवणूकही म्हणता येत नाही.\nजोरकस उमेदवार कसा निर्माण होतो आता आपण पैसा, गुंडगिरी, जात असे सरळ सरळ आक्षेपार्ह घटक बाजूला ठेवू. ‘चांगला’ कार्यकर्ता तरी कसा उदयाला येतो आता आपण पैसा, गुंडगिरी, जात असे सरळ सरळ आक्षेपार्ह घटक बाजूला ठेवू. ‘चांगला’ कार्यकर्ता तरी कसा उदयाला येतो किंवा लोकप्रतिनिधी आपली लोकप्रियता कशी टिकवून ठेवतो किंवा लोकप्रतिनिधी आपली लोकप्रियता कशी टिकवून ठेवतो भौगोलिक मतदारसंघ, मग तो ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभा वॉर्ड, लोकसभा वॉर्ड यापैकी काहीही असो, तेथील लोकांची ‘कामे’ किती केली किंवा ‘सेवा’ किती केली यावर जिंकण्याबिलिटी ठरते. नोकरशाहीने अडवायचे आणि राजकारण्याने सोडवायचे ही कार्यपद्धतीच बनून गेलेली आहे. इतरही कामे अशी असतात की ज्यांचा धोरणात्मकबाबतीत मत बनविण्याशी संबंधच नसतो. नोकऱ्या लावून देणे, बदल्या, अ‍ॅडमिशन्स किंवा नगरसेवकांची कामे आमदार/ खासदार यांनी करणे, मग कुठे वह्या स्वस्त वीक, रक्तदान शिबीर घे, बाकं टाक, पिशव्या, कचरापेटय़ा वाट अशी सेवाभावी ( भौगोलिक मतदारसंघ, मग तो ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभा वॉर्ड, लोकसभा वॉर्ड यापैकी काहीही असो, तेथील लोकांची ‘कामे’ किती केली किंवा ‘सेवा’ किती केली यावर जिंकण्याबिलिटी ठरते. नोकरशाहीने अडवायचे आणि राजकारण्याने सोडवायचे ही कार्यपद्धतीच बनून गेलेली आहे. इतरही कामे अशी असतात की ज्यांचा धोरणात्मकबाबतीत मत बनविण्याशी संबंधच नसतो. नोकऱ्या लावून देणे, बदल्या, अ‍ॅडमिशन्स किंवा नगरसेवकांची कामे आमदार/ खासदार यांनी करणे, मग कुठे वह्या स्वस्त वीक, रक्तदान शिबीर घे, बाकं टाक, पिशव्या, कचरापेटय़ा वाट अशी सेवाभावी () कामे केली जातात. संकटमोचनाला धावून जाणे आणि काहीतरी रिलीफ मिळवून देणे. असे मतदारसंघाचे लालन-पालन (नर्सिग द कॉन्स्टिटय़ुअन्सी) करून उमेदवार उदयाला येतो किंवा टिकून राहतो. याचा आणि वित्तीय-धोरण, मुद्रा-धोरण, विकास-धोरण, व्यापार, उद्योग, शेती, इन्फ्रास्ट्रक्चर किंवा अशा अनेक व्यापक विषयांशी तसा संबंधच उरत नाही. एखादा प्रश्नच स्थानिक असला तर तो भाग निराळा.\nम्हणजे कार्यक्रम, इझम, पॉलिसी यांत वेगळेपण आहे आणि त्यावर कौल द्यायचा आहे असा पेच ना पक्षांपुढे, ना उमेदवारांपुढे ना मतदारांपुढे उभा ठाकतो. कोण उमेदवार सध्या कुठे असेल कोणता पक्ष सध्या कोणत्या आघाडीत (अलायन्स) असेल कोणता पक्ष सध्या कोणत्या आघाडीत (अलायन्स) असेल हे बऱ्याच योगायोगांवर आणि विक्षिप्तपणांवर (इडियोसिंक्रसीज) अवलंबून असते. धोरणे देशाची, मतदान मात्र स्थानिक हे बऱ्याच योगायोगांवर आणि विक्षिप्तपणांवर (इडियोसिंक्रसीज) अवलंबून असते. धोरणे देशाची, मतदान मात्र स्थानिक हा एक मूलभूत घोळ आहे. निवडणूक पद्धती, प्रतिनिधींचे हक्क, सरकारचे हक्क या साऱ्या व्यवस्थेचा नीटपणे पुनर्विचार केला नाही तर हा घोळ सुटणारा नाही.\nअशा स्थितीत स्थैर्य ‘कोण’ देऊ शकेल धोरण-लकव्याने ग्रस्त ‘कोण’ नसेल धोरण-लकव्याने ग्रस्त ‘कोण’ नसेल व अंमलबजावणीसाठी लागणारी धमक ‘कोणा’त असेल व अंमलबजावणीसाठी लागणारी धमक ‘कोणा’त असेल एवढेच जर मतदार पाहू लागला, तर त्यात त्याची काही चूक आहे, असे कसे म्हणता येईल\nलेखक तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत. ई-मेल : rajeevsane@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?m=20180510", "date_download": "2018-11-14T22:37:14Z", "digest": "sha1:RH3HDRUS4CNEL2CYX6C4I4U47PJQ3TBE", "length": 8562, "nlines": 65, "source_domain": "rajtantra.com", "title": "10 | May | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\n26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर संविधान सप्ताह\nबंदुकीतून चुकून सुटलेल्या गोळीने घेतला भावोजीचा बळी\nनिवडणूक संदर्भात तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित\nComments Off on निवडणूक संदर्भात तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित\nराजतंत्र न्युज नेटवर्क बोईसर, दि. ९ : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या संदर्भात तक्रार नोंदविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असुन आपल्या तक्रारी संदर्भात ०२५२५ – २९७२५० या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली. निवडणूक आयोगाने २६ एप्रिल रोजी पालघर ...\tRead More »\nटेम्पो उलटून अपघात, १२ जण जखमी\nComments Off on टेम्पो उलटून अपघात, १२ जण जखमी\nराजतंत्र न्युज नेटवर्क बोईसर, दि. ९ : येथील शीगाव रस्तावर भरधाव वेगात असलेला टेम्पो उलटून झालेल्या अपघातात टेम्पोतील १२ जण जखमी झाले आहेत. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल, ८ मे रोजी संध्याकाळी ४ च्या सुमारास शेगाव – गारगाव रस्त्यावरून एक ३ चाकी टेम्पो भरधाव वेगात जात असताना चालकाचे गादीवर नियंत्रण सुटले. यावेळी टेम्पो रस्त्यावरून खाली उतरून उलटल्याने या टेम्पोतून प्रवास ...\tRead More »\nदुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू\nComments Off on दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू\nराजतंत्र न्यु नेटवर्क मनोर, दि. ९ : चिल्हार बोईसर रस्त्यावर भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला आहे. संदीप वामन गवळी असे सदर तरुणाचे नाव आहे. संदीप हा ८ मे रोजी सकाळी ६. ३० च्या सुमारास चिल्हार – बोईसर रस्त्यावरून भरधाव वेगाने बोईसरच्या दिशेने जात असताना त्याचा गाडीवरील ताबा सुटला. त्यावेळी अनियंत्रित झालेली दुचाकी रस्त्यावरून उतरून रस्त्याशेजारी असलेल्या शेताच्या ...\tRead More »\nपालघर : बोटीला अपघात, १२ खलाश्यांची सुखरूप सुटका\nComments Off on पालघर : बोटीला अपघात, १२ खलाश्यांची सुखरूप सुटका\nराजतंत्र न्यु नेटवर्क पालघर, दि. ९ : तालुक्यातील सातपाटी येथील बंदरात खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या शिवनेरी बोटीला आज पहाटे अपघात झाला. जोरदार लाटेच्या तडाख्याने उलटलेल्या या बोटीतील १२ खलाशी कामगार समुद्रात फेकले गेले. मात्र कोस्ट गार्ड व स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. दरम्यान, अपघात होऊन ५ तासांचा अवधी लोटूनही ...\tRead More »\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nजगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या युवकाला महिला शक्तीने दिले बळ\nविद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शासनाशी जोडले जाण्यासाठी लोकराज्यचे वाचन करावे – संजीव जोशी\nजिल्ह्यातील चार शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/sindhudurg-people-stopped-dumper-work-of-four-lane-highway/", "date_download": "2018-11-14T21:39:25Z", "digest": "sha1:AF42ADOWXL2OR3N4SA3A4EIUWYKN6HBU", "length": 6708, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सिंधुदुर्ग : पणदूरतिठा येथे रोखले चौपदरीकरणाचे डंपर्स | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › सिंधुदुर्ग : पणदूरतिठा येथे रोखले चौपदरीकरणाचे डंपर्स\nसिंधुदुर्ग : पणदूरतिठा येथे रोखले चौपदरीकरणाचे डंपर्स\nकुडाळ : शहर वार्ताहर\nमुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी होत असलेल्या माती वाहतुकीमुळे निर्माण होणार्‍या धुरळ्याचा त्रास वाहनधारकांसह व्यापारी, प्रवासी व नागरिकांना होत आहे. त्यामुळे संबंधित दिलीप बिल्डकॉन कंपनीने रस्त्यावर पाणी मारावे तसेच डंपरवर ताडपत्री टाकून माती वाहतूक करावी या मागणीसाठी रविवारी पणदूरतिठा येथे ग्रामस्थ व व्यापार्‍यांनी एकवटत महामार्गासाठी होणार्‍या माती वाहतुकीचे डंपर रोखले. दरम्यान, दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या व्यवस्थापनाने याबाबत आवश्यक कार्यवाहीचे आश्‍वासन देताच आंदोलन मागे घेण्यात आले.\nमहामार्ग चौपदरीकरणासाठी अणाव येथे माती काढून त्या मातीची वाहतूक अणाव-पणदूर रस्त्यावरून केली जात आहे. मात्र, माती वाहतूक करणार्‍या डंपरवर ताडपत्री टाकली जात नाही. शिवाय रस्त्यावर पाणी मारले जात नसल्याने या वाहतुकीमुळे निर्माण होणारी धूळ परिसरात पसरत आहे. पणदूर तिठ्यावरील दुकानांमध्येही ही धूळ जात आहे. वाहनधारक व पादचारी नागरिकांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पणदूर सरपंच दादा साईल यांच्यासह पणदूर व अणाव ग्रामस्थ व व्यापारी यांनी आक्रमक होत रविवारी सकाळी पणदूर - अणाव रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करीत माती वाहतूक करणार्‍या दिलीप बिल्डकॉन कंपनीचे डंपर रोखले. डंपरवर ताडपत्री टाकूनच मातीची वाहतूक करावी तसेच रस्त्यावर पाणी मारण्याची व्यवस्था तातडीने करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दादा साईल यांच्यासह ग्रामस्थांनी देताच दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या व्यवस्थापनाने घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. तसेच तातडीने रस्त्यावर पाणी मारत यापुढे योग्य ती काळजी घेऊनच मातीची वाहतूक करण्यात येईल, असे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.\nआवश्यक कार्यवाही तातडीने करा\nपणदूरतिठा येथील विविध समस्यांबाबत सरपंच दादा साईल यांनी दिलीप बिल्डकॉन कंपनी व महामार्ग प्रशासनाचे लक्ष वेधून तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी केली. यावेळी विनायक अणावकर, नंदकिशोर पारकर आदींसह व्यापारी व ग्रामस्थ उपस्थित होते.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Sharad-Pawar-cancel-his-Latur-Tour/", "date_download": "2018-11-14T21:43:58Z", "digest": "sha1:D3QK3KXIB5LWFSOS4ZT7VEFB3UPMZSRC", "length": 4049, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शरद पवारांचा लातूर दौरा अचानक रद्द | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › शरद पवारांचा लातूर दौरा अचानक रद्द\nशरद पवारांचा लातूर दौरा अचानक रद्द\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी अचानक लातूर दौरा रद्द केला. त्यानंतर ते राजनीहून थेट पुण्याकडे रवाना झाले. लातूर येथे शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवाची सांगता व विविध ग्रंथाचे प्रकाशन त्यांच्या उपस्थितीत होणार होते.\nयाबाबत मिळालेली माहितीनुसार,‘एका शिक्षण संस्थेची स्मरणिका, डॉ. गोपाळराव पाटील यांचे आत्मकथन तसेच ॲड. मनोहरराव गोमारे यांच्या आत्म.चरित्राचे प्रकाशन पवार यांच्या उपस्थितीत होणार होते. या दोन्ही कार्यक्रमाची तयारी झाली होती. विश्राम ग्रहावर कार्यकर्ते, पदाधिकारी पवारांच्या स्वागतासाठी सज्ज होते. पण शरद पवार यांच्या परिवारातील एका सदस्याची प्रकृती गंभीर असल्याचा निरोप मिळाल्याने ते तातडीने रांजनीहून पुण्याला रवाना झाल्याचे सांगण्यात आले\nशरद पवार पुण्याला परतल्याने त्यांच्या उपस्थित होणारे नियोजित कार्यक्रम अन्य मान्यवरांच्या उपस्थतीत पार पडणार असल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-bribe-case-health-inspector-and-assistent-medical-officer-trapped-in-acb/", "date_download": "2018-11-14T21:43:32Z", "digest": "sha1:FDI6KIAYGY4BAT7Y7HP7VEOSJOOQZNKO", "length": 3314, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लाच घेताना आरोग्‍य निरीक्षकासह वैघकीय अधिकारी जाळ्‍यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › लाच घेताना आरोग्‍य निरीक्षकासह वैघकीय अधिकारी जाळ्‍यात\nलाच घेताना आरोग्‍य निरीक्षकासह वैघकीय अधिकारी जाळ्‍यात\nपुण्यातील ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालयातील आरोग्य निरीक्षकासह एका वैद्यकीय अधिकाऱ्याला एका डॉक्टरकडून 10 हजार रूपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. मधुकर निवृत्ती पाटील (वय 53) व संदीप जयराम धेंडे (40) असे पकडण्यात आलेल्या आरोग्य निरीक्षक व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नाव आहे.\nतक्रारदार हे डॉक्टर असून, त्यांचे रूग्णालय आहे. रूग्णालयाची नोंदणी नूतनीकरण करण्यासाठी पाटील यांनी तक्रार दार यांच्याकडे लाच मागितली. आज पाटील व धेंडे हे तक्रारदराकडून 10 हजार रूपयांयांची लाच स्‍विकारत असताना त्‍यांना एसीबीने रंगेहात पकडले.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/organised-zumba-dance-workshop-by-the-Kasturi-Club/", "date_download": "2018-11-14T21:45:47Z", "digest": "sha1:EHDHXRFQ2NG4CZDJ736PCXGBLEV7EASV", "length": 3980, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दैनिक पुढारी कस्तुरी क्‍लबतर्फे मिरजेत झुंबा वर्कशॉपचे आयोजन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › दैनिक पुढारी कस्तुरी क्‍लबतर्फे मिरजेत झुंबा वर्कशॉपचे आयोजन\nदैनिक पुढारी कस्तुरी क्‍लबतर्फे मिरजेत झुंबा वर्कशॉपचे आयोजन\nदै. पुढारी कस्तुरी क्‍लब, सांगली व बालाजी फिटनेस सेंटर, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व वयोगटातील महिलांसाठी दि. 2 जुलै ते दि. 7 जुलै या कालावधीत सहा दिवसांच्या झुंबा वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे.\nया वर्कशॉपमध्ये प्राची इनामदार यांचे झुंबा प्रशिक्षण मिळणार आहे. व्यायामाकडे वेळेअभावी किंवा कंटाळा आला म्हणून आपण दुर्लक्ष करतो. मात्र या नृत्यप्रकारातून मनोरंजन आणि व्यायाम असे दोन्ही फायदे मिळतात. हा वर्कशॉप दि. 2 जुलैपासून मिरज येथील बालाजी फिटनेस सेंटर येथे सायंकाळी 4 ते 5 या वेळेत होणार आहे. सदरचा वर्कशॉप सर्व महिलांसाठी मोफत आहे. यात सहभागी होऊ इच्छिणार्‍या महिलांनी नाव नोंदणी करावी. यासाठी 11 ते 5 या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन दै. पुढारी कस्तुरी क्‍लबच्यावतीने करण्यात आले आहे.\nअधिक माहितीसाठी मो. 7385816979, फोन : (0233) 6729999 येथे संपर्क साधावा.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?m=20180511", "date_download": "2018-11-14T21:48:16Z", "digest": "sha1:NLDUJ7LQZIHO2NSNN3ZWGWI5RLHGB7QI", "length": 15101, "nlines": 85, "source_domain": "rajtantra.com", "title": "11 | May | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\n26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर संविधान सप्ताह\nबंदुकीतून चुकून सुटलेल्या गोळीने घेतला भावोजीचा बळी\nअपघातात जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू\nComments Off on अपघातात जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू\nवार्ताहर बोईसर, दि. ११ : उमरोळीहून पालघर स्थानकाच्या दिशेने जात असताना दुचाकीला अपघात होऊन यात गंभीरजखमी झालेल्या ४५ वर्षीय महेंद्र दया पटेल यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. उमरोळी स्थानकात डहाणू पनवेल मेमूचे तिकीट मिळत नसल्याने महेंद्र पटेल आपल्या पत्नीसह दुचाकीचे पालघर स्थानक गाठण्यासाठी निघाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, उमरोळी येथे रहावयास असलेल्या महेंद्र ...\tRead More »\nमनसे पालघर मतदार संघाच्या अध्यक्षपदी कुंदन संखे यांची नियुक्ती\nComments Off on मनसे पालघर मतदार संघाच्या अध्यक्षपदी कुंदन संखे यांची नियुक्ती\nवार्ताहर बोईसर, दि.11 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हा अध्यक्षपदी संखे यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पालघर लोकसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. कुंदन संखे पालघर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी काही राजकीय कारणास्तव पदाचा राजीनामा दिला होता. मात्र त्यानंतरही त्यांनी पक्षाची कामे सुरूच ठेवकी होती. गेल्या आठवड्यातच राज ठाकरे यांनी पालघर जिल्ह्याचा दौरा केला. ...\tRead More »\nतलासरी नाकाबंदीदरम्यान सव्वा लाखांचा गुटखा जप्त\nComments Off on तलासरी नाकाबंदीदरम्यान सव्वा लाखांचा गुटखा जप्त\nराजतंत्र न्यु नेटवर्क दि. १० : लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर तलासरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अच्छड चेक पोस्ट येथे सुरु असलेल्या नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या कारवर करावाई करत १ लाख १७ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. काळ, ९ मे रोजी एम. एच. ०४/एन. एम. ३२९४ क्रमांकाची कार गुजरातहून मुंबईच्या दिशेने येत असताना अच्छड चेक पोस्ट वर या ...\tRead More »\nपालघर लोकसभा निवडणुकीसाठी एकूण १४ उमेदवारांकडून अर्ज दाखल\nComments Off on पालघर लोकसभा निवडणुकीसाठी एकूण १४ उमेदवारांकडून अर्ज दाखल\nराजतंत्र न्यु नेटवर्क पालघर, दि. १० : येत्या २८ मी रोजी होणाऱ्या दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १० उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून यात भाजप, काँग्रेस, बहुजन विकास आघाडी (बविआ), भारिप बहुजन महासंघ आदी पक्षांसह अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची एकूण संख्या १४ झाली आहे. दरम्यान भाजप व बविआकडून यावेळी ...\tRead More »\nवाड्यातील सनशाईन कंपनीला भीषण आग, कोट्यावधी रुपयांचे नुकसान\nComments Off on वाड्यातील सनशाईन कंपनीला भीषण आग, कोट्यावधी रुपयांचे नुकसान\nप्रतिनिधी वाडा, दि. १०: तालुक्यातील आबिटघर या गावाच्या हद्दीतील असलेल्या सनशाईन या पुष्ठ्याचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला गुरुवारी (दि.१०) दुपारच्या सुमारास वणव्यामुळे भीषण आग लागली. या आगीत कंपनी जळून खाक झाली असून एक ते दीड कोटींचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आठ महिन्यापूवीॅही याच कंपनीत आग लागून सुमारे ७० लाखांचे कंपनीचे नुकसान झाले होते. दरम्यान, ...\tRead More »\nज्येष्ठ समाज सेवक शरद पंडित यांचे निधन\nComments Off on ज्येष्ठ समाज सेवक शरद पंडित यांचे निधन\nवार्ताहर बोईसर, दि. १० : वरोर येथील ज्येष्ठ समाज सेवक व विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शरद नारायण पंडित यांचे मंगळवारी (दि. 8) अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 77 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली नातवंडे व तीन बंधू असा परिवार आहे .त्यांच्या निधनाने वरोर गाव पोरके झाले . Share on: WhatsApp\tRead More »\nडहाणू – वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने घेतली मुंबई विभागाच्या नवनियुक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट\nComments Off on डहाणू – वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने घेतली मुंबई विभागाच्या नवनियुक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट\nवार्ताहर बोईसर, दि. १० : पश्चिमरेल्वेच्या मुंबई विभागाचे मावळते विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकुल जैन ह्यांच्याकडून नूकताच पदभार स्विकारलेले नवे विभागीय रेल्वे व्यवस्थापक संजय मिश्रा यांची डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच मुंबई विभागात त्यांचे स्वागत करून आपल्या विविध मागण्याचे निवेदन दिली . या भेटी ...\tRead More »\nउच्छेळी कला-क्रीडा महोत्सव २०१८ उत्साहात संपन्न\nComments Off on उच्छेळी कला-क्रीडा महोत्सव २०१८ उत्साहात संपन्न\nवार्ताहर बोईसर, दि. १० : माता युवा मंडळ, गावातील सहकारी तरुण वर्ग, जेष्ठ नागरीक व सार्वजनिक मंडळ यांच्या सह्योगने आयोजित करण्यात आलेल्या उच्छेळी कला-क्रिडा महोत्सव गावच्या नवीन उच्छाला माता क्रिडांगनावर मोठ्या उत्साहात पार पढला. या महोत्सवाचे हे ६ वे वर्ष असून दरवर्षी उच्छेळी गावातील सर्व वयोगटातील नागरिकया ...\tRead More »\nवाड्यात अग्नीशमन व शववाहीनीचा प्रश्न ऐरणीवर.\nComments Off on वाड्यात अग्नीशमन व शववाहीनीचा प्रश्न ऐरणीवर.\nअशोक पाटील कुडूस, दि. १० : वाडा तालुका हा अलीकडे औद्योगिक दृष्टीने विकसित होत आहे. येथे रोजच अपघात व आग लागण्याच्या घटनात विक्रमी वाढ झाली आहे. मात्र काळानुरुप गरज असलेले अग्नीशमन व शववाहीनी अश्या अत्यावश्यक सेवांची येथे उणीव भासत आहे. मागणी करूनही शासन पातळीवर अथवा आमदार खासदार लोकप्रतिनिधी या गोष्टीचा विचार करत नसल्याने नागरिकांनी ...\tRead More »\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nजगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या युवकाला महिला शक्तीने दिले बळ\nविद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शासनाशी जोडले जाण्यासाठी लोकराज्यचे वाचन करावे – संजीव जोशी\nजिल्ह्यातील चार शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/judge-posts-not-increased-14800", "date_download": "2018-11-14T22:02:33Z", "digest": "sha1:HY3ZXXKYBWHGX73JQNMIGT3OFTV4ZTQH", "length": 15464, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Judge posts not increased न्यायाधीशांची पदे रिक्त नव्हे, वाढली | eSakal", "raw_content": "\nन्यायाधीशांची पदे रिक्त नव्हे, वाढली\nरविवार, 30 ऑक्टोबर 2016\nनवी दिल्ली - उच्च न्यायालयांतील न्यायाधीशांच्या रिक्त पदांबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर शुक्रवारी (ता. 28) ताशेरे ओढले. त्यावर राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात न्यायाधीशांच्या रिक्त पदांमध्ये वाढ झाली नसल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला. उलट मंजूर पदांची संख्या 906 वरून 1079 केली असल्याचा दावाही करण्यात आला.\nनवी दिल्ली - उच्च न्यायालयांतील न्यायाधीशांच्या रिक्त पदांबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर शुक्रवारी (ता. 28) ताशेरे ओढले. त्यावर राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात न्यायाधीशांच्या रिक्त पदांमध्ये वाढ झाली नसल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला. उलट मंजूर पदांची संख्या 906 वरून 1079 केली असल्याचा दावाही करण्यात आला.\nराष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाच्या (एनजेएसी) मुद्द्यामुळे एप्रिल ते डिसेंबर 2015 या काळात नियुक्‍त्या झाल्या नाहीत असे सांगताना उच्च न्यायालयांमधील न्यायाधीशांच्या नियुक्‍तीचे वार्षिक प्रमाण आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासूनच्या दोन वर्षांत बिलकूल कमी झाले नाही, असेही स्पष्ट करण्यात आले. न्यायाधीशांची पदांवर नियुक्ती झाली नसल्याने सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी काल सरकारची कानउघाडणी केली. त्याबाबत न्यायसंस्था व त्यांच्या स्वातंत्र्याविषयी भारत सरकारला पूर्ण आदर आहे, असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले.\nन्यायालयांतील प्रलंबित खटल्यांची वाढत्या संख्येबाबत चिंता वाटत असल्याने न्यायाधीशांच्या सर्व रिक्‍त पदांवर नियुक्ती करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. जून 2014 मध्ये मंजूर पदे 906 होती, यांत वाढ करून यंदा ती 1079 करण्यात आल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. उच्च न्यायालयांमधील न्यायाधीशांच्या रिक्त पदांचे प्रमाण सध्या वाढलेले आहे, असे चित्र प्रसिद्धीमाध्यमांमध्ये रंगविण्यात आले आहे; पण गेल्या दहा वर्षांतील आढावा घेतला असता, रिक्त पदांमध्ये खूप मोठी वाढ झाल्याचे आढळत नाही. याची अधिक माहिती देताना सूत्रांनी सांगितले, की गेल्या दहा वर्षांत न्यायाधीशांची रिक्त पदे 265 ते 280 या दरम्यान होती, तर सेवेत असलेल्या न्यायाधीशांची संख्या सुमारे 600 होती. सध्या हा आकडा 620 आहे. 2009- 2014 या काळात केवळ 20 नवीन पदांची निर्मिती झाली होती, तर 2015-16 या वर्षांत 173 नवीन पदे निर्माण करण्यात आली.\nनियुक्तीचे वार्षिक प्रमाण 63 टक्के\nवर्षांनुसार नियुक्तीचा विचार केला नाही तरी उच्च न्यायालयांमधील न्यायाधीशांच्या नियुक्‍तीची संख्या 74 वरून 121पर्यंत पोचल्याने वार्षिक प्रमाण 63 टक्के आहे. नवीन नियुक्तीबाबत सरकार दक्ष असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नव्याने 86 नियुक्‍त्या झाल्या आहेत. 121 अतिरिक्त न्यायाधीश व 14 मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली असून, चार मुख्य न्यायाधीशांची बदली करण्यात आली आहे, असे सूत्रांनी म्हटले आहे. 18 अतिरिक्त न्यायाधीशांना मुदतवाढ देण्यात आली असून, सर्वोच्च न्यायालयांत चार न्यायाधीशांची नियुक्ती केली आहे. उच्च न्यायालयातील 33 न्यायाधीशांची बदली केली आहे, असेही सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले.\n...तर मोदींनाच पायउतार व्हावे लागेल - पृथ्वीराज चव्हाण\nकोल्हापूर : राफेल घोटाळा, जीएसटी ,नोट बंदी आणि आता रिझर्व्ह बँकेशी सुरू असलेला संघर्ष पाहता केंद्रातील मोदी सरकार पुन्हा सत्तेत येण्याचे सोडाच पण...\nनाशिक - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१९ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले...\nपालखेडचे पाणी आले तरच फुलणार रब्बी\nयेवला - खरिपालाच पाणी नव्हते,आज तर प्यायलाही पाण्याचा वानवा आहे..अशा स्थितीत रब्बी निघेल का हा प्रश्न हास्यास्पद ठरावा अशी स्थिती तालुक्यात आहे.मात्र...\nनॅशनल पार्कातील बिबट्यांवर विषप्रयोग नाही\nमुंबई : बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दोन महिन्यांपुर्वी बिबट्यांवर झालेल्या विषप्रयोगाने नवे वळण घेतले आहे.मृत्यू झालेल्या दोन बिबट्यांचा...\n‘अवनी’च्या मृत्यूची चौकशी सुरू\nयवतमाळ - टी-वन (अवनी) वाघिणीला ठार मारल्यानंतर देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. या वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मंगळवारी (ता...\nमराठा आरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/224?page=8", "date_download": "2018-11-14T22:00:11Z", "digest": "sha1:55XGJWBYCKKR5UDEVQKHQHUHWCXHB4SQ", "length": 15174, "nlines": 257, "source_domain": "www.maayboli.com", "title": "निसर्ग : शब्दखूण | Page 9 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /निसर्ग\nचल पुन्हा तळ्याच्या काठी....\nते तळे खुणावुन हसले\nक्षण एक लकेरुन गेले\nनि:शब्द, तरल जे सारे\nते इथेच जन्मा आले\nचल पुन्हा तळ्याच्या काठी\nचल पुन्हा, पुन्हा चल जाऊ\nRead more about चल पुन्हा तळ्याच्या काठी....\nनिळे निळे आकाश जणू निळ्या गालिच्याची झालर\nनिळ्या समुद्राच्या पाण्याला त्यानेच दिला हा कलर\nहिरवी हिरवी रान, रंगगीबेरंगी पाने फुले वेली\nनिसर्गाने हि रंगाची किमया कशी काय केली\nनिसर्गाची जादू वेड लावी जीवाला\nभूल पाडते तणावाची नर देहाला\nनिसर्गाने शिकवले नेहमी सुखी व आनंदी राहा\nमानावा चाहूल त्याचा गुणांची एकदा घेऊन पहा\nगरजा मानवाच्या नेहमीच वाढत चालल्या आहे\nत्याची परतफेड एकटा निसर्ग करू पाहे\nकधी समजेल मनुष्याला निसर्ग आपला सहारा\nजणू संकटकाळी बचाव साठी देत असतो पहारा\nगडदुर्गा - पाटणादेवी, कन्हेरगड (५)\nअपरिचित किल्ले आणि त्यावरील विशेष स्थाने\n१८ भुजा असलेले पाटणादेवी\nRead more about गडदुर्गा - पाटणादेवी, कन्हेरगड (५)\nगडदुर्गा - हस्तमाता, नारायणगड (४)\nRead more about गडदुर्गा - हस्तमाता, नारायणगड (४)\nगडदुर्गा - श्री कोराई देवी, कोरीगड (३)\nकोरीगड (कोराईगड) हा लोणावळा परिसरातील प्रसिद्ध गिरीदुर्ग, पर्यटक तसेच ट्रेक्कर दोघांचा लाडका. चढाईच्या सोप्या श्रेणीत येणाऱ्या ह्या किल्ल्यावर भटक्यांची नेहमी वर्दळ असते.\nRead more about गडदुर्गा - श्री कोराई देवी, कोरीगड (३)\nचषक त्या फेनिल प्रभेने\nत्या ध्वनीने विरत जावी\nलव यू ज़िन्दगी: अदूचा तिसरा वाढदिवस\nआज तू चक्क तीन वर्षांची झालीस वाढदिवशी तू घातलेल्या पंखाप्रमाणे तुला आता खरोखर पंख फुटले आहेत वाढदिवशी तू घातलेल्या पंखाप्रमाणे तुला आता खरोखर पंख फुटले आहेत तुझा वाढदिवस तू खूप खूप एंजॉय केलास तुझा वाढदिवस तू खूप खूप एंजॉय केलास दिवसभर 'हॅपी बर्थडे टू यू' म्हणत होतीस दिवसभर 'हॅपी बर्थडे टू यू' म्हणत होतीस गेल्या एका वर्षामध्ये तुझी झेप थक्क करणारी आहे गेल्या एका वर्षामध्ये तुझी झेप थक्क करणारी आहे अलीकडे तर तू मोठ्या माणसांप्रमाणे बोलतेस अलीकडे तर तू मोठ्या माणसांप्रमाणे बोलतेस जवळ जवळ ऐकलेला प्रत्येक शब्द तुला लक्षात राहतो आणि नंतर तू अचानक तो शब्द असलेलं वाक्य बोलतेस जवळ जवळ ऐकलेला प्रत्येक शब्द तुला लक्षात राहतो आणि नंतर तू अचानक तो शब्द असलेलं वाक्य बोलतेस तुला इतके बारीक सारीक संदर्भ लक्षात राहतात तुला इतके बारीक सारीक संदर्भ लक्षात राहतात माणसं चांगले लक्षात राहतात\nRead more about लव यू ज़िन्दगी: अदूचा तिसरा वाढदिवस\nभेट तुझी माझी पावसाची\nआठवण आहे बावऱ्या मनाची\nतु सजली आहेस लावून गजरा\nसह मोहक सुगंध देई मोगरा\nभुलून गेलो आहे सजनी\nप्रीत रंग पसरला गगणी\nऐकुनी हे बोल तुझे\nवाटे मज वाजे बासुरी\nचंद्र ही निरखून पाही\nभेट तुझी माझी पावसाची\nअतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा - आयुर्वेदिक 'आज Cup-a-day उद्या कपडे'\nआधुनिक आयुर्वेद रसशाळा, पुणे तर्फे सिध्द केलेला अभिनव आणि हमखास परिणामकारक आरोग्यदायी प्रयोग\nआयुर्वेदाचार्या आनंदी सदाफुले यांच्या अथक परिश्रमानं तयार झालेले आयुर्वेदीक फॉर्म्युला- कप्स - ' आज Cup-a-day उद्या कपडे' - आता सर्वत्र उपलब्ध \n'आज Cup-a-day उद्या कपडे' ची वैशिष्ट्ये\nRead more about अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा - आयुर्वेदिक 'आज Cup-a-day उद्या कपडे'\nमुंबई पाऊस - मदत / माहीती\n२००५ सालचा जुलै महिना......\nकोणताही मुंबईकर आयुष्यात विसरु शकणार नाही असा दिवस\nज्या दिवशी पावसाने संपूर्ण मुंबई ठप्प करून दाखवली.\nतथाकथित नालेसफाईचा 'पोल-खोल' केला.\nकित्येक जीव आयुष्याला मुकले, तर कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झाले.\nआज १२ वर्षांनंतर परिस्थिती बदलली आहे का\nआजही महिन्याचा शेवटचा मंगळवार आहे.\nसकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबापुरीची पार तुंबापुरी झाली आहे.\nमायबोलीकरांना आजचे अनुभव 'शेअर' करता यावेत म्हणून हा धागा\nRead more about मुंबई पाऊस - मदत / माहीती\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/ricoh-pentax-k30-dslr-kit-18-55mm-55-200mm-black-price-p8IMc9.html", "date_download": "2018-11-14T21:58:56Z", "digest": "sha1:OUSC5OOI6DBQ4J4U7C3ECHGTPI33SX3S", "length": 14492, "nlines": 327, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "रिकोह पेन्टॅक्स कँ३० दसलर किट 18 ५५म्म & 55 २००म्म ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nरिकोह पेन्टॅक्स कँ३० दसलर\nरिकोह पेन्टॅक्स कँ३० दसलर किट 18 ५५म्म & 55 २००म्म ब्लॅक\nरिकोह पेन्टॅक्स कँ३० दसलर किट 18 ५५म्म & 55 २००म्म ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nरिकोह पेन्टॅक्स कँ३० दसलर किट 18 ५५म्म & 55 २००म्म ब्लॅक\nरिकोह पेन्टॅक्स कँ३० दसलर किट 18 ५५म्म & 55 २००म्म ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये रिकोह पेन्टॅक्स कँ३० दसलर किट 18 ५५म्म & 55 २००म्म ब्लॅक किंमत ## आहे.\nरिकोह पेन्टॅक्स कँ३० दसलर किट 18 ५५म्म & 55 २००म्म ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nरिकोह पेन्टॅक्स कँ३० दसलर किट 18 ५५म्म & 55 २००म्म ब्लॅकस्नॅपडील उपलब्ध आहे.\nरिकोह पेन्टॅक्स कँ३० दसलर किट 18 ५५म्म & 55 २००म्म ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 34,995)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nरिकोह पेन्टॅक्स कँ३० दसलर किट 18 ५५म्म & 55 २००म्म ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया रिकोह पेन्टॅक्स कँ३० दसलर किट 18 ५५म्म & 55 २००म्म ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nरिकोह पेन्टॅक्स कँ३० दसलर किट 18 ५५म्म & 55 २००म्म ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nसरासरी , 2 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nरिकोह पेन्टॅक्स कँ३० दसलर किट 18 ५५म्म & 55 २००म्म ब्लॅक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16.3 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nस्क्रीन सिझे 3 Inches\nबिल्ट इन फ्लॅश Yes\n( 813 पुनरावलोकने )\n( 10501 पुनरावलोकने )\n( 878 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 8190 पुनरावलोकने )\n( 18 पुनरावलोकने )\n( 314 पुनरावलोकने )\n( 5210 पुनरावलोकने )\n( 5482 पुनरावलोकने )\n( 27637 पुनरावलोकने )\nरिकोह पेन्टॅक्स कँ३० दसलर किट 18 ५५म्म & 55 २००म्म ब्लॅक\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?m=20180512", "date_download": "2018-11-14T22:44:19Z", "digest": "sha1:WEEW7X66BPGMKJ3M5MD52WMHL4VNUVEY", "length": 4892, "nlines": 53, "source_domain": "rajtantra.com", "title": "12 | May | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\n26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर संविधान सप्ताह\nबंदुकीतून चुकून सुटलेल्या गोळीने घेतला भावोजीचा बळी\nआता सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे महागात पडणार\nComments Off on आता सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे महागात पडणार\nराजतंत्र न्युज नेटवर्क पालघर दि.११ : जिल्ह्यात खुलेआम धूम्रपान करणाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उभारला जाणार असून प्रतिबंध असताना देखील सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करून कायद्याचे उल्लन्घन करणाऱ्यांवर सिगारेट – तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध कायदा (कोटपा) अंतर्गत कडक कारवाई करण्यात यावी, असे आदेश पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी संबंधित पोलीस ठाण्यांना दिले आहे. यासाठी पालघर जिल्हा ...\tRead More »\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nजगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या युवकाला महिला शक्तीने दिले बळ\nविद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शासनाशी जोडले जाण्यासाठी लोकराज्यचे वाचन करावे – संजीव जोशी\nजिल्ह्यातील चार शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B3-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-14T22:09:02Z", "digest": "sha1:MMEQIL6DG56SOQJDH4QWN64ZHLJNTQW4", "length": 6093, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "केरळ पुरग्रस्तांना युवा स्वयंरोजगार संस्थेची मदत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकेरळ पुरग्रस्तांना युवा स्वयंरोजगार संस्थेची मदत\nसातारा,दि.21 प्रतिनिधी- केरळमध्ये आलेल्या महापुराने चारशे लोकांची जीवीतहानी तसेच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर देशभरातून मदतीचे हात पुढे आलेले असताना सातारा जिल्ह्याने त्यामध्ये सहभाग घेतला आहे. साताऱ्यातील युवा स्वयंरोजगार संस्थेने मदतीचा हात पुढे करत संस्थेचे अध्यक्ष सचिन अवघडे यांच्यासह सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे 5 हजार रूपयांचा धनादेश सोमवारी सोपविला. यावेळी संस्थेच्यावतीने कार्यरत असलेले सुरक्षारक्षक अंकुश गायकवाड, धनराज कांबळे, चंद्रकांत गायकवाड, जयसिंग साळुंखे, धनाजी शिंदे, रमेश जाधव, जयंत गायकवाड आदी.उपस्थित होते. दरम्यान, युवा स्वयंरोजगार संस्थेने केरळ पुरग्रस्तांप्रती दाखविलेली संवेदनशीलता व आत्मयितेचे कौतुक करत सातारा जिल्ह्यातील उद्योजकांनी देखील मदतीचा हात देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेही केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleस्व.अटलबिहारी वाजपेयींचा अस्थिकलश गुरूवारी जिल्ह्यात\nNext articleसोनगाव खतनिर्मिती प्रकल्पाचे काम निकृष्ट दर्जाचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/selfconfidence-and-self-development-16314", "date_download": "2018-11-14T22:21:30Z", "digest": "sha1:KXCR6SAGKRSUGUSQMPADHG2KY57JLBKC", "length": 16635, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Selfconfidence and Self development आत्मविश्वास आणि आत्मविकास | eSakal", "raw_content": "\nरविवार, 13 नोव्हेंबर 2016\nजाणीवपूर्वक स्वतःशी केलेला सुसंवाद स्वयंसूचना आपला स्वतःचा आत्मविश्‍वास वाढवतात आणि तो आत्मविश्‍वास कोणत्याही यशापयावर अवलंबून न राहता अधिकाधिक आत्मविश्‍वासकडे नेतो.\nआत्मविश्‍वास म्हणजे स्वतःबद्दल वाटणारा विश्‍वास. ही अशी इतकी महत्त्वाची गोष्ट आहे, बऱ्याच जणांना वाटते, त्यात काय एवढे मोठे, आम्ही नाही का जबाबदारी पडल्यावर सगळ निभावले. आम्ही कुठे प्रशिक्षण वगैरे थोडीच घेतले ही सगळी हल्लीच्या पिढीचं नवीन फॅड. ट्रेनिंग वगैरे\nअसे संवाद आपल्याला वरचेवर कानी पडतात आणि बर हे सगळ बोलणाऱ्यांना इतरांना प्रोत्साहन देण्याऐवजी कधी कधी इतरांचा आत्मविश्‍वास खच्ची करण्या इतका आत्मविश्‍वास कोठून येतो बरं उदा. एखादा युवक अथवा युवती स्वतःचा व्यवसाय करण्याचा धडाडीचा प्रयत्न करत असेल, तर त्याला ही मंडळी आधीच हमखास ऐकवणार \"\"ते काय आपल्याला जमण्यातलं नाही. बाजारात इतकी मंदी, त्यात तू फार वेगळ काय करणार. त्यापेक्षा आपली दहा ते सहा नोकरी बरी\nएखादा लहान मुलगा पटकन येऊन मी मदत करतो म्हणाला तर त्याला \"\"तू आमच्या कामात लुडबुडू नकोस. तुला काही हे जमणार नाही. त्यापेक्षा तू आपला खेळायला जा बघू\nआता वरील संवादात आपल्याला वरवर पाहता वावगं असं काही वाटत नाही. कारण, हे घराघरामध्ये नेहमीचे येणारे संवाद आहेत; पण हीच खरी ग्यानबाची मेख आहे. कारण त्याचा आशय हा इतरामध्ये आत्मविश्‍वासाचे विचार आणि बोलणे पेलणारा नाही.\nबरीच कॉलेजवयीन युवक - युवती माझ्याकडे कौन्सिलिंगला येतात तेव्हा त्यांचा मुख्य सूर हाच असतो की शिक्षण इंजिनिअरिंग किंवा व्यावसायिक स्वरूपाचे असूनही माझ्यात आत्मविश्‍वासाची कमतरता जाणवते. मग मी तो कसा वाढवू\nतर याचे सर्वांत महत्त्वाचे उत्तर म्हणजे इतरांच्या नजरेतून स्वचे मूल्यमापन न करणे. इतरांना मी कसा वाटतो, याचा प्रमाणाबाहेर विचार करणे, इतरांची मते केवळ फिडबॅक म्हणून घेण्याऐवजी तीच गृहितके मानून चालणे, यामुळे आत्मविश्‍वास पूर्णतः नाहीसा होतो. त्याऐवजी ज्या गोष्टी आपल्याला नीटपणे जमतात त्यांचा विचार करणे व त्याचा उपयोग करून आत्मविश्‍वास वाढवून ज्या गोष्टी, स्किल्स आत्मसात करायची आहेत, तिकडे त्याचा चांगला वापर करू शकतो व हळूहळू स्वतःच्या क्षमता अधिकाधिक विकसित करू शकतो.\nया प्रक्रियेमध्ये स्वतःच्या कमतरतांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यास फाजील बढाईखोर आत्मविश्‍वास निर्माण होईल त्याचा वास्तवाशी फारसा संबंध नसेल; पण इतरांचे फिडबॅक लक्षात घेऊन आपल्या कमतरता व बलस्थाने लक्षात घेऊन बलस्थानांकडे जास्त लक्ष देत गेल्यास आत्मविश्‍वास जाणीवपूर्वक वाढवता येतो.\nआपल्या कृती, प्रेरणा, क्षमतांची आपल्याला माहिती असणे व त्यात योग्य ते बदल करत करत आपल्याला नवीन सेल्फ ईमेज व आत्मविश्‍वास टप्प्या टप्प्याने वाढविता येऊ शकतो. हे सगळं झालं स्वतःचा आत्मविश्‍वास वाढविण्यासाठी. पण इतरांच्या बाबतीत किमान इतरांना प्रोत्साहनपर बोलता येत असेल, आपल्या कृतिमुळे इतरांना सकारात्मक ऊर्जा व एनकरेजमेंट मिळत असेल तर ते जरूर बोलावे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्‍वास दृढ होण्यास नक्कीच मदत होईल; पण आपली स्वतःची नकारात्मकता, शंका व्यक्त करून इतरांचा आत्मविश्‍वास अजाणतेपणी आपल्यामुळे खच्ची होणार नाही, याची काळजी घ्यावी.\nलहान मुलांचा आत्मविश्‍वास वाढवताना, त्यांना काही प्रयत्नात गोष्टी नाही जमल्या तरी, तुला हे नक्की जमेल, पुन्हा जरा वेगळ्या प्रकारे प्रयत्न करून बघ पाहू. या प्रकारचे बोलणे व संवाद तसेच चांगले केल्यानंतर न विसरता शाबासकीची थाप कौतुकाचे शब्द यामुळे त्याचे स्वतःवरील विश्‍वास अधिकाधिक दृढ होण्यास मदत होते.\n'युवकांना देशासाठी प्रेरित करावे लागेल'\nपुणे - युवकांना देशासाठी प्रेरित करावे लागेल. तसेच, त्यांच्यात भारताचा इतिहास जागृत ठेवण्याचे कार्य करावे लागेल, असे मत निवृत्त एअर मार्शल भूषण...\n25 लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक\nपुणे - मजूर पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडे सुमारे 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून दोन जणांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने...\n९० व्या वर्षी ते झाले पट्टीचे चित्रकार\nकिवळे : तरुणपणी चित्रकलेशी काडीचाही संबंध नसणाऱ्या मामुर्डी येथील सी. के. दामोदरन यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी आपल्या कुंचल्यातून...\nछटपूजेनंतर कुकडी नदी किनारा केला चकाचक\nजुन्नर - उत्तर भारतीयांच्या काल सांयकाळी सुरू झालेल्या छट पूजेची आज बुधवार ता.14 रोजी सूर्योदयानंतर सांगता झाली. यानंतर नदी किनारा परिसर त्यांनी न...\nमिक्सर आणि ग्राइंडरच्या युगात पाटा-वरवंटा, जाते बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय अजूनही तग धरून\nपाली - मिक्सर आणि ग्राइंडरच्या युगात पाटा-वरवंटा, जाते बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय अजूनही तग धरून आहे. प्रचंड मेहनत, शारीरिक त्रास, मागणीत घट आणि...\nमहिला-बालविकास विभागाचे वरातीमागून घोडे\nमुंबई - महिला व बालविकास विभागाने दोन आणि तीन नोव्हेंबरला १२५ बालगृहांवर तब्बल २४ कोटींच्या अनुदानाची खैरात केल्यानंतर पाच नोव्हेंबरला एक फतवा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/2767", "date_download": "2018-11-14T21:56:21Z", "digest": "sha1:5HEPFCNYTLGNIW3D4NAM7R2HNEH6HZTT", "length": 12124, "nlines": 196, "source_domain": "www.maayboli.com", "title": "टाकाऊतून टिकाऊ : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /टाकाऊतून टिकाऊ\nटाकाऊतून टिकाऊ. (रीसायकलिंग रीसायकलिंग म्हणतात ते हेच ना\nड्रेसच्या बाह्या बर्‍याच वेळेला आतून नुसत्याच अ‍ॅटॅच असतात. आपल्याला पाहिजे तर आपण त्या ड्रेसला लावू शकतो. पण जर त्या ड्रेसला लावल्या नाहीत तर त्या तश्याच रहातात.\nRead more about टाकाऊतून टिकाऊ. (रीसायकलिंग रीसायकलिंग म्हणतात ते हेच ना\nकलाकारी उद्योग - १५ \" नोट पॅड्स आणि पिगी बँक (\nRead more about कलाकारी उद्योग - १५ \" नोट पॅड्स आणि पिगी बँक (\nकलाकारी उद्योग - १४ \" मासिकातील कागदांची विणलेली पर्स \"\nकृती किचकट आहे; बर्‍याच टीप्स आणि ट्रिक्स आहेत. व्हिडिओ लिंक टाकेन. प्रचंड वेळखाऊ प्रकरण आहे. ह्या ८\" बाय ६\" पर्ससाठी एकुण ३\" बाय ६\" आकाराचे १५८ तुकडे वापरले आहेत. खरतर लिनेनचा पट्टा करुन लावणार होते; पण कंटाळा केला. सध्या कॅमेर्‍याच्या केसची जुनी स्ट्रॅप लावली आहे. झीप आहे. त्याजागी मॅगनेट सुध्या चालु शकेल. आतुन वेगळ्या कागद, कापडाची गरज नाही. साध्या सेलो टेपने कागद लॅमिनेट करुन घेतले. त्यामुळे फार इकोलॉजिक नाही, तरी टिकायला मजबुत झालीये.\nRead more about कलाकारी उद्योग - १४ \" मासिकातील कागदांची विणलेली पर्स \"\nफॅशनच्या धाग्यावर कानातले ठेवण्याविषयी चर्चा चालु होती.\ncd case आणि cds पासुन तयार केलेले हे माझे सोल्युशन.\nकृतीमध्ये लिहिण्यासारखे काही नाही. फोटोवरुन कृती लक्षात आली असेल. cd ला साध्या पेपर पंचने भोकं पाडली आहेत.\nरिकामपणाचे उद्योग १ - छोटुली गिफ्ट पर्स http://www.maayboli.com/node/35183\nरिकामपणाचे उद्योग - २ सरप्राईज बॉक्स http://www.maayboli.com/node/35668\nरिकामपणाचे उद्योग - ३ वर्तमानपत्राचा बॉक्स http://www.maayboli.com/node/35734\nखरतर चांदणी, पारंपारिक आकाशकंदिल लावल्या शिवाय दिवाळी आली असं वाटत नाही.\nपण ह्या काही वेगळ्या कल्पना.\n१. fortune tellers ओरिगामी लॅम्प\ntitle=File:Fortuneteller_mgx.svg&page=1 बनवुन ते गोल कागदी चायनिज लॅम्पला चिकटवायचे.\nकलाकारी उद्योग - ११ \"पेपर ज्वेलरी\" - २\nया ज्वेलरीला प्रोटेक्टिव्ह कोटिंग केलेलं आहे. त्यामुळे पाण्याचा किंवा उन्हाचा या ज्वेलरीवर परिणाम होत नाही. हं, आता अगदी स्विमींग करतांना किंवा शॉवर मध्ये वापरता येणार नाही इतर इमिटेशन ज्वेलरीची काळजी घेतो तसेच हे पण सांभाळायचे. पाण्यात भिजले तरी एका कागदावर जमल्यास उन्हात काही वेळ ठेऊन द्यायचे.customization (रचना, आकार, रंगसंगती) करता येऊ शकते.\nहे माझ्या फेबु पेजवरुन\nRead more about कलाकारी उद्योग - ११ \"पेपर ज्वेलरी\" - २\nकलाकारी उद्योग - ११ \"पेपर ज्वेलरी\" - १\nRead more about कलाकारी उद्योग - ११ \"पेपर ज्वेलरी\" - १\n(रिकामपणाचे) उद्योग - १०\nअद स्द्स्द अस अस अद्स अस अस अस अस स्फ्स स्द्स य्ज ग्झ्य्फ झ्द्व्स द्थ्त्ध\nRead more about (रिकामपणाचे) उद्योग - १०\n(रिकामपणाचे) उद्योग - १० \" गिफ्ट बॉक्सेस \"\nRead more about (रिकामपणाचे) उद्योग - १० \" गिफ्ट बॉक्सेस \"\nरिकामपणाचे उद्योग - ८ केळवणासाठी भेटवस्तु\nएका मैत्रणीच्या बहिणीच्या केळवणासाठी बनवलेली भेटवस्तु\nRead more about रिकामपणाचे उद्योग - ८ केळवणासाठी भेटवस्तु\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?m=20180513", "date_download": "2018-11-14T21:54:29Z", "digest": "sha1:T7OIJ3JZB6ZYRDNVBKVRMI3MGWHWZGYN", "length": 6554, "nlines": 57, "source_domain": "rajtantra.com", "title": "13 | May | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\n26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर संविधान सप्ताह\nबंदुकीतून चुकून सुटलेल्या गोळीने घेतला भावोजीचा बळी\nभाजपचा प्रचारासाठी ‘लिट्टी -चोखा’ मेजवानीचा बेत कार्यकर्ते उत्तर भारतीय मतांसाठी घरो-घरी\nComments Off on भाजपचा प्रचारासाठी ‘लिट्टी -चोखा’ मेजवानीचा बेत कार्यकर्ते उत्तर भारतीय मतांसाठी घरो-घरी\nराजतंत्र न्यु नेटवर्क पालघर/ वसई, १३ मे : भाजपचे दिवणगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पालघर लोकसभेसाठी २८ मी रोजी २८ मी रोजी पोटनिवडणूक होत होती. जिल्ह्यातील उत्तर भारतीय मतदारांची संख्या पहाताहि निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने नवी शक्कल लढवत मराठी मतदारांसोबत उत्तर भारतीय मतदारांना आपल्या सोबत घेण्यासाठी लिट्टी – चोख मेजवानीचा बेत आखण्यात येत असून या माध्यमातून मतदारांशी संवाद साधून ...\tRead More »\nबविआच्या उपजिल्हा अध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश\nComments Off on बविआच्या उपजिल्हा अध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश\nराजतंत्र न्यु नेटवर्क दि. १३ : पालघर चिंचणी विभागातील बहुजन विकास आघाडीच्या उपजिल्हा अध्यक्ष सौ गीतांजली सावे यांनी आज त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रविंद्र फाटक यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. यावेळी पालघर लोकसभा उमेदवार श्री. श्रीनिवास चिंतामण वणगा, जिल्हा प्रमुख श्री. वसंत चव्हाण, उपजिल्हाप्रमुख राजेश कुटे, जिल्हा परिषद सदस्य शुभांगी कुटे, पालघर तालुका प्रमुख सुधिर तमोरे, ...\tRead More »\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nजगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या युवकाला महिला शक्तीने दिले बळ\nविद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शासनाशी जोडले जाण्यासाठी लोकराज्यचे वाचन करावे – संजीव जोशी\nजिल्ह्यातील चार शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A4%97%E0%A4%9F.html", "date_download": "2018-11-14T22:32:23Z", "digest": "sha1:JZ4SHRGKD25HAEYBAZTPX6GZJBZCFD2Z", "length": 8610, "nlines": 119, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "स्व-मदतगट - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nस्वमदत गट ही आजारातून बरे होण्यासाठी असलेली एक सुंदर मानसिक ताकद आहे. सहवेदनेतून जाणाऱ्या व्यक्ती जेव्हा एकत्र जमतात, तेव्हा त्यांना जाणिव होते की ‘आपण एकटेच नाही. हा आजार असलेली इतर कितीतरी माणसे आहेत.’ स्वमदत गटात नियमीत आल्याने रुग्णांची मानसिक उभारी वाढते, त्यांच्यामधे एक धैर्य निर्माण होते, आणि ते आजाराला सकारात्मक रितीने जास्त चांगले सामोरे जातात.\nआजाराविषयीच्या भावना व्यक्त करण्यासाठी रुग्णांना स्वमदत गटामुळे एक मंच मिळतो. तसेच रुग्णांच्या पलकांचे, पती-पत्नींचे स्वमदत गटही तयार होतात, आणि त्यांनाही मोकळा श्वास घ्यायला एक आश्वासक जागा मिळते. व्यसनाधीनता, एपिलेप्सी, एड्स, कॅन्सर स्वमदत गट ही आरोग्य डॉट कॉम वरील अ‍ॅक्टीव्ह स्वमदत गटांची उत्तम उदाहरणे आहेत.\nकोड - पांढरे डाग\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-theft-aashta-finance-company-71531", "date_download": "2018-11-14T22:28:06Z", "digest": "sha1:DD3234C5HAUMBEIODVCYYSGLBO2WB6FG", "length": 15599, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News theft in aashta finance company फायनान्स कंपनी फोडून आष्ट्यात ८ लाखांची चोरी | eSakal", "raw_content": "\nफायनान्स कंपनी फोडून आष्ट्यात ८ लाखांची चोरी\nमंगळवार, 12 सप्टेंबर 2017\nआष्टा - चोरट्यांनी येथील फुलर्टन इंडिया क्रेडिट कंपनी (ग्रामशक्ती) या फायनान्स कंपनीचे कार्यालय फोडून लॉकरसह एकूण ८ लाख ५६ हजार ७९६ रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यात रोख ८ लाख ६ हजार ७९६ रुपयांची रोकड आहे. सिसको कंपनीचे राऊटर स्वीचही चोरून नेला.\nलॉकरसह रोकड लंपास; श्‍वान पथक घुटमळले\nआष्टा -चोरट्यांनी येथील फुलर्टन इंडिया क्रेडिट कंपनी (ग्रामशक्ती) या फायनान्स कंपनीचे कार्यालय फोडून लॉकरसह एकूण ८ लाख ५६ हजार ७९६ रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यात रोख ८ लाख ६ हजार ७९६ रुपयांची रोकड आहे. सिसको कंपनीचे राऊटर स्वीचही चोरून नेला. या प्रकरणी व्यवस्थापक संदीप भगवानराव गायकवाड (मूळ गाव हुस्सा ता. नायगाव, जि. नांदेड, सध्या रा. आष्टा) यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.\nचेन्नई येथील फुलर्टन कंपनीची आष्टा व शिराळा येथे शाखा आहे. कंपनी ३० किलोमीटरमधील नागरिकांनी वाहन, गृह कर्ज, महिला बचत गटांना अर्थसहाय्य अशी कर्ज वाटप करते. आष्टा शाखेतून सुमारे १४ ते १५ कोटींचे वाटप आहे. २० कर्मचारी काम करतात. १ ते १५ सप्टेंबर दरम्यान वसुली सुरू असल्याने शाखेत मोठा वसूल होत आहे. दुसऱ्या दिवशी तो इस्लामपूर येथील बॅंकेत भरला जातो. शनिवारी (ता.९) रात्री आठपर्यंत शाखेत ८ लाख ६ हजार ७९६ रुपये जमा झाले. यामध्ये दोन हजाराच्या ९० नोटा, ५०० रुपयांच्या ५४९ नोटा, १०० रुपयांच्या ३४१७ नोटा, ५० रुपयांच्या ९६२ नोटा, २० रुपयांच्या ५५८ नोटा, १० रुपयांच्या १८४५ नोटा व ३२३६ नाणी, ५ रुपयांचे १०५ तर १ रुपयाचे एक नाणे अशी रक्कम होती. २ लाख ५० हजार रुपये किमतीचे राऊटर स्वीचही होता. रात्री दहा वाजता लॉकर व शाखा बंद केली.\nरविवारी दिवसभर व्यवस्थापक व कर्मचारी शाखेच्या वरील खोल्यात चर्चा करीत होते. रविवारी मध्यरात्री ते सोमवारी पहाटेच्या दरम्यान चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दुसऱ्या खोलीतील प्लायवूडच्या दरवाजाचे कुलूप तोडून कॅशिअर केबिनची कडी कोयंडा, कुलूप उचकटले. केबिनमध्ये प्रवेश केला. तिजोरीतील लॉकरसह त्यातील रक्‍कम लंपास केली. सोमवारी सकाळी कर्मचारी कामावर आल्यानंतर चोरीचा प्रकार निदर्शनास आला. शटर अर्धे उघडलेले होते. कट्टयावर पोती व प्लास्टिकच्या पट्टया पडल्या होत्या. आतील कुलपे खुर्च्यांवर पडली होती.\nसहायक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर, अरुण पाटील पथकासह दाखल झाले. नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. श्‍वानपथक मागवले. ते तेथेच घुटमळले. दिवसभर पोलिसाकडून कंपनी कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू होती. दरम्यान, बसस्थानकाशेजारील भरवस्तीत इतका मोठा प्रकार घडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण होते.\n३०० किलोच्या लॉकरसह चोरी\nचोरीस गेलेले लॉकर आत बसवण्यासाठी १० जणांच्या बळाचा वापर करावा लागल्याचे व्यवस्थापकांनी सांगितले. तोच लॉकर रोख रकमेसह चोरट्यांनी पळवले आहे. लॉकर फरशीवरून ओढण्यासाठी पोती व पट्ट्यांचा वापर झाला असावा, असे तेथील पोत्यावरून दिसते. शिवाय भरवस्तीतल्या ठिकाणी कोणत्या तरी चारचाकी मोठ्या वाहनातून ते नेले असावे. एवढ्या मोठ्या चोरीत किती जणांचा समावेश असावा, अशा अनेक प्रश्‍नांनी पोलिस व नागरिक चक्रावले होते. या धाडसी चोरीची शहरभर चर्चा होती.\n25 लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक\nपुणे - मजूर पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडे सुमारे 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून दोन जणांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने...\nअल्पवयीन नातीवर आजोबाकडून बलात्कार\nफलटण - येथील परिसरात आजोबाने अल्पवयीन नातीवर वारंवार बलात्कार केला. त्यातून गरोदर राहिलेल्या नातीने दोन दिवसांपूर्वी जन्मलेल्या अर्भकाचा खून...\nपोलिस असल्याची बतावणी करून १६ लाखांची लूट\nभिवंडी - शहरातील कल्याण रोड भागातील गोपालनगर येथील कुरिअर कंपनीत आलेली रोकड कल्याण येथील कार्यालयात जमा करण्यासाठी निघालेल्या कर्मचाऱ्यांची...\nउंड्री : उंड्री येथे कानडेनगरच्या रस्त्यालगत खडी पसरली आहे. रस्त्याचे काम अर्धवट आहे. रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे....\nपर्वती : पर्वतीसमोरील मारुती मंदिरासमोर 24 तास बेशिस्तपणे वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक अडवली जाते आणि वाहतूक कोंडी होते. तेथे \"नो पार्किंग'...\nशॉर्ट सर्किटमुळे चव्हाणनगर येथील अंगणवाडीला आग\nसहकारनगर : चव्हाणनगर (तीन हत्ती चौक) येथील कै.विष्णू जगताप क्रीडा संकुल येथील जलतरण तलावात इलेक्ट्रिकल मोटारीने पाणी सोडले जाते. मोटारीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?m=20180514", "date_download": "2018-11-14T21:25:16Z", "digest": "sha1:54U3CS6ZNSU7ADHHLVPSARINHFQ6O7HI", "length": 10502, "nlines": 69, "source_domain": "rajtantra.com", "title": "14 | May | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\n26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर संविधान सप्ताह\nबंदुकीतून चुकून सुटलेल्या गोळीने घेतला भावोजीचा बळी\nComments Off on शिवसेनेच्या पक्षकार्यालयाचे उद्घाटन\nवार्ताहर दि. १४ : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्शवभूमीवर शिव सेनेचे प्रचार सभेचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पालघर शहरात कार्यालय सुरु केले असून आज सेनेचे पालघर जिल्हा प्रमुख राजेश शहा यांच्या हस्ते या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी पालघर संपर्क प्रमुख केतन पाटील, आमदार अमित घोडा, पालघर विधानसभा क्षेत्र प्रमुख वैभव संखे, युवा प्रदेश सचिव परीक्षित पाटील. माजी सभापती रवी पागधरे आदी ...\tRead More »\nजव्हार येथील मनोज कामडी उत्कृष्ट साहित्यिक पुरस्काराने सन्मानीत\nComments Off on जव्हार येथील मनोज कामडी उत्कृष्ट साहित्यिक पुरस्काराने सन्मानीत\nप्रतिनिधी जव्हार, दि. १४ : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन धोरण -२०१६ अंतर्गत महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला, सांस्कृतिक महोत्सव समिती अंतर्गत स्वराष्ट्र, माझा न्यु नेटवर्क चॅनल, ह्म्रराही फाउंडेशन व ठाणे जिल्हा पर्यटन व सांस्कृतिक कला महोत्सव समिती यांच्या वतीने काळ, रविवारी कल्याणमधील के. सी. गांधी विद्यालय सभागृहात पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी महाराष्ट्र शासन पर्यटन धोरण २०१६ नुसार राज्यातील पर्यटनाला चालना देणे, ...\tRead More »\nडहाणूचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक\nComments Off on डहाणूचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक\nराजतंत्र न्युज नेटवर्क डहाणू, दि. १३ : महाराष्ट्र शासनातर्फे नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा, गोंदिया, गडचिरोली, व चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये दोन वर्षापेक्षा जास्त काळ नक्षलवादाशी सामना करत सेवा पूर्ण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना आंतरिक सुरक्षा पदक दिले जाते. यावर्षी हे पदक मिळालेल्या अधिकाऱ्यांची नुकतीच घोषणा करण्यात आली. त्यात डहाणू विभागाचे उपविभागीय पोलीस म्हणून कार्यरत असलेल्या सचिन सुरेश पांडकर यांचा समावेश ...\tRead More »\nज्योतिष म्हणजे स्वप्न विकण्याचा धंदा – आण्णा कडलस्कर\nComments Off on ज्योतिष म्हणजे स्वप्न विकण्याचा धंदा – आण्णा कडलस्कर\nप्रतिनिधी वाडा, दि. १३ : भूत-समंध-हाडळ, चमत्कार, जादू या मनोलकल्पीत गोष्टी असून यातून केवळ माणसांत भीती निर्माण होते. भितीतून केलेली कृती बुध्दीला गहाण ठेवते व जिथे बुध्दीला गहाण ठेवून कृती होते ती कृती केवळ अंधकृती असून ही अंधता माणसाला सर्वनाशाकडे घेऊन जाते. लाखो मैल दूर असणारे ग्रह माणसाच्या जीवनावर परिणाम करतात ही ज्योतीषांनी स्वताःच्या ...\tRead More »\nपोटनिवडणुकीच्या निमित्ताने विकासाचे मूलभूत प्रश्न ऐरणीवर\nComments Off on पोटनिवडणुकीच्या निमित्ताने विकासाचे मूलभूत प्रश्न ऐरणीवर\nनाविद शेख मनोर, दि. १३ : जानेवारी महिन्यात दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे आकस्मिक निधन झाल्याने रिक्त झालेल्या पालघर लोकसभेची पोटनिवडणूक २८ मे रोजी होत आहे.एकमेकांच्या उमेदवारांची पळवापळवी झाल्याने ही पोटनिवडणूक लक्षवेधी ठरली आहे.सर्व प्रमुख पक्षानी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक चौरंगी होणार हे निश्चित असून भाजप आणि बविआमध्ये चुरस असल्याचे दिसून ...\tRead More »\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nजगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या युवकाला महिला शक्तीने दिले बळ\nविद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शासनाशी जोडले जाण्यासाठी लोकराज्यचे वाचन करावे – संजीव जोशी\nजिल्ह्यातील चार शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/", "date_download": "2018-11-14T22:16:45Z", "digest": "sha1:2YFBU6IRH3V4IP5G2DHEM346VW44FDPD", "length": 43199, "nlines": 676, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai & Pune News | ताज्या मराठी बातम्या लाइव | Marathi Newspaper | Marathi Samachar| Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १५ नोव्हेंबर २०१८\nआंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवात नवी मुंबईतील चमूचे सुयश\nफटाक्यांच्या धुरामुळे मुलांना श्वसनाचा विकार, तज्ज्ञांकडून चिंता\nवाहन सर्व्हिस सेंटरने पदपथ काबीज\nकचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना\nभरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र\nभारतात अमेरिकन विद्यार्थ्यांचा ओढा वाढला; भारतातील अभ्यासक्रमांना पसंती\nमाझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे\nपैसे नसल्याने सानुग्रह अनुदानास विलंब, तारीख जाहीर करण्यास महाव्यवस्थापकांचा नकार\nहायकोर्टाच्या वकिलाच्या मुलीचा विनयभंग; जुहू पोलिसांनी केली तिघांना अटक\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 नोव्हेंबर\nDeepika Ranveer Wedding: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचे हे काही फोटो सोशल मीडियावर झाले व्हायरल\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांच्याआधीच विकिपीडियाने जाहीर केले त्यांचे लग्न\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण अडकले लग्नबेडीत\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: 'दीपवीर'च्या रिसॉर्टमधील एका रुमची किंमत ऐकून व्हाल अवाक्\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: दीपिका पादुकोण व रणवीर सिंग या दोघांचीही नजर काढा - करण जोहर\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nव्रण जाण्यासाठी बोटॉक्स तंत्रज्ञानाचा शोध\nपेडिक्योर करण्यासाठी 'या' नॅचरल ऑइल्सचा वापर करा\nदीपिका पादुकोणचे 'हे' 5 रिल लाइफ ब्राइडल लूक नक्की पाहा\nखजुराचा गुळ एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल\nChildren's Day : बालपणी तुम्हीदेखील ऐकल्या असतील 'या' धमक्या\nहैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी तेलंगणा राष्ट्र समितीकडून 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर\nमुंबईत उद्यापासून १० टक्के पाणीकपात लागू, स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय पाणीकपातीचा निर्णय.\nराजस्थानमध्ये भाजपची 31 जागांसाठी दुसरी यादी जाहीर\nदिल्लीतील मीराबागमध्ये अनेक वाहने एकमेकांना धडकली; एक ठार 8 जखमी\nपुणेः नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी महेश राऊत याची त्वरीत वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाचे आदेश.\nगडचिरोली : ग्यारापत्ती-सावरगाव मार्गावर नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग पोलिसांनी केले निकामी\nराजस्थानमधील नागौरचे भाजपा आमदार हबीबुर रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nनवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून 8 जानेवारीपर्यंत; राफेल, राम मंदिर, तिहेरी तलाक सारखे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता\nमुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणीकपात; पुरवठ्याची वेळेतही 15 टक्क्यांची कपात; स्थायी समितीला अंधारात ठेऊन निर्णय\nमुंबई- बेस्ट कर्मचा-यांच्या बाेनसचा वाद चिघळला. बाेनस कधी देणार याबाबत महाव्यवस्थापकांचे माैन. विराेधी पक्षांचा सभात्याग\nश्रीहरिकोटा येथून जीसॅट-२९ उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण\nयवतमाळ : शेंबाळपिंप्री येथील कुख्यात हातभट्टीवाला MPDA अंतर्गत स्थानबद्ध, खंडाळा पोलिसांची कारवाई\nयवतमाळ : शहरातील दत्त चौक भाजी मार्केट मागे राजरोसपणे मटका अड्डा सुरू आहे.\nजम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे मुगल रोड बंद करण्यात आला आहे.\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nहैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी तेलंगणा राष्ट्र समितीकडून 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर\nमुंबईत उद्यापासून १० टक्के पाणीकपात लागू, स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय पाणीकपातीचा निर्णय.\nराजस्थानमध्ये भाजपची 31 जागांसाठी दुसरी यादी जाहीर\nदिल्लीतील मीराबागमध्ये अनेक वाहने एकमेकांना धडकली; एक ठार 8 जखमी\nपुणेः नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी महेश राऊत याची त्वरीत वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाचे आदेश.\nगडचिरोली : ग्यारापत्ती-सावरगाव मार्गावर नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग पोलिसांनी केले निकामी\nराजस्थानमधील नागौरचे भाजपा आमदार हबीबुर रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nनवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून 8 जानेवारीपर्यंत; राफेल, राम मंदिर, तिहेरी तलाक सारखे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता\nमुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणीकपात; पुरवठ्याची वेळेतही 15 टक्क्यांची कपात; स्थायी समितीला अंधारात ठेऊन निर्णय\nमुंबई- बेस्ट कर्मचा-यांच्या बाेनसचा वाद चिघळला. बाेनस कधी देणार याबाबत महाव्यवस्थापकांचे माैन. विराेधी पक्षांचा सभात्याग\nश्रीहरिकोटा येथून जीसॅट-२९ उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण\nयवतमाळ : शेंबाळपिंप्री येथील कुख्यात हातभट्टीवाला MPDA अंतर्गत स्थानबद्ध, खंडाळा पोलिसांची कारवाई\nयवतमाळ : शहरातील दत्त चौक भाजी मार्केट मागे राजरोसपणे मटका अड्डा सुरू आहे.\nजम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे मुगल रोड बंद करण्यात आला आहे.\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार\nAll post in लाइव न्यूज़\nअयोध्येमध्ये 1992 सारखी स्थिती होईल; सुरक्षा पुरवा अन्यथा...मौलवींना धास्ती\nमाझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे\nडीएसके यांना महारेराचा दणका, ग्राहकांना व्याजासहित पैसे देण्याचे आदेश\nMaratha Reservation: येत्या 15 दिवसांत मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेल- मुख्यमंत्र्यांचा दावा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीची लिफ्ट बंद पडली अन् मोदी अडकले\nRafale Deal: राफेल कराराच्या सीबीआय चौकशीबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखून\nMaratha Reservation: आम्ही आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं- नारायण राणे\nरॉयल एनफिल्डने 650 सीसीच्या जुळ्या बुलेट केल्या लाँच...\n वणीच्या कापड व्यवसायिकाची लाईव्ह आत्महत्या\nहायकोर्टाच्या वकिलाच्या मुलीचा विनयभंग; जुहू पोलिसांनी केली तिघांना अटक\n... तर मोहम्मद शमीला होऊ शकते अटक\nखासदारकी सोडा; मग भाजपावर टीका करा, नारायण राणेंना भाजपाच्या अतुल रावराणेंचे आव्हान\nबुलेटप्रेमींचा उद्या ब्रेकअप ठरलेलाच\nअमली पदार्थांच्या विक्रीचे पैसे दहशतवादी कारवायांसाठी वापरले जातात का\n आयफोन X चा स्फोट; अपडेट केल्यानंतरची घटना\nDeepika Ranveer Wedding: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचे हे काही फोटो सोशल मीडियावर झाले व्हायरल\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 नोव्हेंबर\nकोरेगाव भीमाप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून ’राजधर्माचे’ पालन नाहीच : अर्जुन डांगळे यांचा आरोप\niPhone XS साठी बाथटबमधून चिल्लर घेऊन गेला...\nMaratha Reservation Issue: मागासवर्ग आयोगाचा अहवाल उद्या सादर होणार\nदीपिका पादुकोणबालदिनमराठा आरक्षणमधुमेहदीप- वीरजवाहरलाल नेहरूस्टेन लीआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपसोनाली बेंद्रेराफेल डील\nDeepika Ranveer Wedding: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचे हे काही फोटो सोशल मीडियावर झाले व्हायरल\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांच्याआधीच विकिपीडियाने जाहीर केले त्यांचे लग्न\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण अडकले लग्नबेडीत\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: 'दीपवीर'च्या रिसॉर्टमधील एका रुमची किंमत ऐकून व्हाल अवाक्\nDeepika Padukone Ranveer Singh Wedding: दीपिका पादुकोण व रणवीर सिंग या दोघांचीही नजर काढा - करण जोहर\nभारतात अमेरिकन विद्यार्थ्यांचा ओढा वाढला; भारतातील अभ्यासक्रमांना पसंती\nमाझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे\nपैसे नसल्याने सानुग्रह अनुदानास विलंब, तारीख जाहीर करण्यास महाव्यवस्थापकांचा नकार\nहायकोर्टाच्या वकिलाच्या मुलीचा विनयभंग; जुहू पोलिसांनी केली तिघांना अटक\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 नोव्हेंबर\nMaratha Reservation: आम्ही आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं- नारायण राणे\nअयोध्येतील प्रभावी भाषणासाठी उद्धव लागले कामाला; हिंदीची शिकवणी सुरू\nसराईत गुन्हेगारांकडून ३ लाखांचे कोकेन जप्त\nसशस्त्र दरोडाप्रकरणी तिघांना अटक\nचोऱ्यांमुळे बोपखेलकर त्रस्त, पोलिसांचे दुर्लक्ष\nहिंजवडीत दरोड्याच्या तयारीत असलेले अट्टल गुन्हेगार जेरबंद\nलग्नाचे आमिष दाखवत मुलीवर बलात्कार\nआंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवात नवी मुंबईतील चमूचे सुयश\nफटाक्यांच्या धुरामुळे मुलांना श्वसनाचा विकार, तज्ज्ञांकडून चिंता\nवाहन सर्व्हिस सेंटरने पदपथ काबीज\nकचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना\nभरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र\n४५ दिवसांत कुर्ला-अंधेरी रस्त्याचे रुंदीकरण करा\nमहिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला, दोन हल्लेखोरांवर गुन्हा दाखल\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nसापासोबत स्टंटबाजी करणाऱ्या युवकाचा वनविभागाकडून शोध सुरू\nनाशिक : आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या आंदोलन\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\nजळगाव आणि अलिबागमध्ये 'रन फॉर युनिटी'\nभाजपा सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे 'मूक आंदोलन'\nGandhi Jayanti : राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन\n आधी महाराष्ट्रातील ही ठिकाणे पाहा...\nऐका धक्काबुक्कीतुन मुंबईला परतणाऱ्या गर्दीतल्या कोकणवासीय प्रवाशांची मतं\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांच्या अंत्यदर्शनासाठी मान्यवरांची रीघ\nवांद्रे येथील नर्गीस दत्तनगर झोपडपट्टीत भीषण आग\n... तर 21 तारखेपासून राज्यभर तीव्र आंदोलन, मराठा आंदोलकांचा सरकारला 'इशारा'\nCBI Vs CBI : मुंबईत CBI कार्यालयासमोर काँग्रेसची निदर्शनं\nकाँग्रेसचा 'मोदी लॉलिपॉप' मिळाला का इंधन दरवाढीविरोधात अनोखे आंदोलन\nशिवस्मारकाच्या पायाभरणीवेळच्या बोट दुर्घटनेचा चित्तथरारक व्हिडीओ...\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी केले मनुस्मृतीचे दहन\nपुण्यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, 'सामना'चे अंक जाळले\nपुण्यात होर्डिंग कोसळून झालेल्या भीषण अपघाताचं CCTV फुटेज\nMutha Canal : मुठा कालव्याच्या भिंतीला मोठं भगदाड, लाखो लिटर पाण्याची नासाडी\nपुण्यात मुठा कालव्याची भिंत कोसळली, परिसरात पाणीच पाणी\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nअभिनेत्री सई लोकूरने लोकमतसोबत नवरात्रीसाठी केली अशी शॉपिंग\nशिका 'दांडिया आणि गरबा' सेलिब्रिटी नृत्यदिग्दर्शक फुलवा खामकरसोबत\nनृत्यदिग्दर्शक मयुरेश वाडकरकडून शिकुया नवरात्रीसाठी 'या' काही सोप्या स्टेप्स...\nदांडिया क्वीन फाल्गुनी पाठकचा सराव सुरू, त्यादरम्यान केलेली ही बातचीत..\nअभिनेत्री मीरा जोशीकडून जाणून घ्या खास आणि फास्ट मेकअप टिप्स\n मानसी नाईकचं यंदा कर्तव्य आहे\nव्रण जाण्यासाठी बोटॉक्स तंत्रज्ञानाचा शोध\nपेडिक्योर करण्यासाठी 'या' नॅचरल ऑइल्सचा वापर करा\nदीपिका पादुकोणचे 'हे' 5 रिल लाइफ ब्राइडल लूक नक्की पाहा\nखजुराचा गुळ एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल\nChildren's Day : बालपणी तुम्हीदेखील ऐकल्या असतील 'या' धमक्या\nAll post in लाइफ स्टाइल\nचंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे इंस्टावर आपल्या ट्रेडिशनल अंदाजाने चाहत्यांना पाडतेय भुरळ\nChildren's Day : बालपणी तुम्हीदेखील ऐकल्या असतील 'या' धमक्या\n'अशा' मुलींशी कधीच करू नका लग्न; आयुष्यभर होईल पश्चाताप\nAll post in फ़ोटोफ्लिक\nसचिन तेंडुलकर पुण्यात, ग्लोबल अ‍ॅकॅडमीसाठी खेळाडूंची चाचणी\nखो-खो : पुरुषांमध्ये मुंबई आणि मुंबई उपनगर उपांत्य फेरीत भिडणार\n... तर मोहम्मद शमीला होऊ शकते अटक\nप्रोटोकॉल मोडून धोनीने मिळवला तिला हात, व्हीडीओ झाला वायरल\nशाहिद आफ्रिदीच्या काश्मीरबाबतच्या वादग्रस्त विधानावर भारतीय चाहत्यांमध्ये संभ्रम\niPhone XS साठी बाथटबमधून चिल्लर घेऊन गेला...\n आयफोन X चा स्फोट; अपडेट केल्यानंतरची घटना\nOnePlus 6T चा विचार करताय...सातवा अवतार पाहून घ्यायची हिंमतही होणार नाही...\nफ्लिपकार्टचे CEO बिन्नी बन्सल यांचा राजीनामा\nOnePlus 6T आता थंडर पर्पल रंगातही येणार...\nAll post in तंत्रज्ञान\nरॉयल एनफिल्डने 650 सीसीच्या जुळ्या बुलेट केल्या लाँच...\nबुलेटप्रेमींचा उद्या ब्रेकअप ठरलेलाच\nविजेवर धावणारी अल्टो, वॅगन आर आली; 210 किमीचा वेग पकडणार\nतब्बल 33 वर्षे देशसेवेत असलेली जिप्सी घेणार अखेरचा निरोप...\nसरदाराची सटकली...जेवढ्या रंगाच्या पगड्या, तेवढ्या रंगाच्या रोल्स रॉयस ताफ्यात\nमहाराष्ट्रातही छठपूजा उत्साहात साजरी\nकर्मयोगी श्री संत सावता महाराज\nबोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले\nAll post in अध्यात्मिक\nAll post in राशी भविष्य\nएक करंजी-एक लाडू म्हणत टेम्पो भरभरून पाडय़ांवर जाताय\nदिवाळीच्या सुटीत कुछ खास कर के देखो\nमेन मेक डिनर डे- हा कुठला डे\nAll post in युवा नेक्स्ट\nथुंकणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे\nपरिघापलीकडे आंबेडकरी विचार नेणारा विचारवंत\nफडणवीसांकडे उरली शेवटची ओव्हर, ठरतील का 'मॅच विनर'\nमाणसे मेली तरी चालतील; ऊस जगला पाहिजे \nविश्वास उडणे हे लोकशाहीला घातक\nराज ठाकरेंच्या 'इंजिना'ला सापडलाय ट्रॅक, पण...\nस्वामी सानंद - गंगा ते पंचगंगा\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमूकवेदनेला ‘लोकमत’चा आवाज अन् मायेची फुंकरही...\nकोरिया द्वीपकल्पावर शांतता नांदेल काय\nAll post in संपादकीय\nलोकमत दिवाळी उत्सव २०१८; बाबूराव...\nलोकमत दिवाळी उत्सव २०१८; ‘नीरज’ गा रहा है\nलोकमत दिवाळी उत्सव २०१८; तू खरंच नाहीयेस, कविता\nसर्वाधिक बोली लागलेला दुर्मीळ हिरा\n महिलेच्या पोटात दीड किलो खिळे, नट-बोल्ट; डॉक्टरही हैराण\nया महिलेने ४३ वर्षी दिला २१व्या बाळाला जन्म, म्हणाली आता बस्स\n दुर्गंधी सॉक्स आणि शूज विकून ती झाली कोट्याधीश\nकार्तियानी अम्मा वयाच्या 96 व्या वर्षी पहिल्या येणा-या आजीबाई\nबालदिन नुसताच साजरा करतो पण त्याचा खरा अर्थ कधी कळलाय का आपल्याला\nमॅरेथॉनमध्ये पळण्यासाठी महिलांना झगडा द्यावा लागला होता हे माहीत आहे का तुम्हाला\nनिवृत्तीनंतर आलेल्या एकटेपणाचं करायचं काय\nविधानसभा निवडणूकीत शिवसेनेची उमेदवारी...\nबावीस राजभाषांचे इतिहास लेखन- साहित्य\nपाणथळ जागांचे महत्व -- भवताल\nराहुल गांधी यांच्यासोबतची एक दुपार..\nकचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना\nभरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र\n४५ दिवसांत कुर्ला-अंधेरी रस्त्याचे रुंदीकरण करा\nमहिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला, दोन हल्लेखोरांवर गुन्हा दाखल\nव्रण जाण्यासाठी बोटॉक्स तंत्रज्ञानाचा शोध\nअयोध्येमध्ये 1992 सारखी स्थिती होईल; सुरक्षा पुरवा अन्यथा...मौलवींना धास्ती\nमाझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे\nडीएसके यांना महारेराचा दणका, ग्राहकांना व्याजासहित पैसे देण्याचे आदेश\nMaratha Reservation: येत्या 15 दिवसांत मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेल- मुख्यमंत्र्यांचा दावा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीची लिफ्ट बंद पडली अन् मोदी अडकले\nRafale Deal: राफेल कराराच्या सीबीआय चौकशीबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1491", "date_download": "2018-11-14T22:49:51Z", "digest": "sha1:NSYDAGJU3X2TBG52FSCMF5JDW324SB6K", "length": 4411, "nlines": 39, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "परंपरा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसुवासिनी भारतीय परंपरेनुसार सौभाग्यवृद्धीसाठी वटसावित्रीचे व्रत करतात. त्यास आधार सत्यवान-सावित्रीच्या पुराणकथेचा आहे. कथेनुसार सावित्रीने तिच्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी मोठ्या भक्तीने यमराजाला संतुष्ट केले. तिच्या भक्तीमुळे पतीचे गेलेले प्राण परत आले. ज्या वृक्षाखाली सत्यवानाचे प्राण परत आले तो वृक्ष वड होता, तर दिवस ज्येष्ठ पौर्णिमेचा होता, अशी भाविक महिलांची श्रद्धा आहे. म्हणून त्या दिवशी महिला वडाची पूजा करतात. भारतीय संस्कृतीत पातिव्रत्य, पतिनिष्ठा हे मूल्य मोठे म्हणून सांगितले गेले आहे. आधुनिक व्यक्तिस्वातंत्र्याच्या जमान्यात ते निराधार ठरले आहे. तथापी, भारतीय लोकांना संसारसुखासठी ते महत्त्वाचे वाटते. त्यामुळे तेथे वाङ्मयात, संस्कृतीत पतिव्रतांना मानाचे स्थान आहे. त्यातीलच एक सावित्री, जी आदर्श मानली जाते. एखाद्या सुवासिनीने एखाद्यास वाकून नमस्कार केला असता, तिला ‘जन्मसावित्री हो’ असा आशीर्वाद देण्याचा प्रघात पूर्वी होता. एकूणच, सावित्री हे भारतीय संस्कृतीत अखंड सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://jivheshwar.com/msamajdarshan/sali-organizations", "date_download": "2018-11-14T22:32:55Z", "digest": "sha1:ELZWPC5D3GSZ4UMCICQIUCYE3PUYHK6L", "length": 8207, "nlines": 129, "source_domain": "jivheshwar.com", "title": "Jivheshwar.com - संस्था / कार्यालये / मंडळ", "raw_content": "\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nHomeसमाज दर्शनसंस्था / कार्यालये / मंडळ\nसंस्था / कार्यालये / मंडळ (Sali Organizations)\nश्री.साळी समाज सकलपंच समिती(रजि) इंन्दौर जि.कॉम टीम 2162\nश्री जिव्हेश्वर युवक उत्कर्ष संस्था, नाशिक जि.कॉम टीम 2230\nश्री.स्वकुळ साळी समाज पंच मंडळ, नाशिक जि.कॉम टीम 2283\nसाळी समाज विकास मंडळ, अचरपूर शहर जि.कॉम टीम 2091\nश्री.जिव्हेश्वर मंदिर संस्थान, अंजनगांव सुर्जी जि.कॉम टीम 2256\nम.प्र. राज्य साळी समाज, इन्दौर जि.कॉम टीम 2209\nश्री.गणेश मंदिर ट्रस्ट, रानवली जि.कॉम टीम 2313\nठाणे जिल्हा स्वकुळ साळी समाज जि.कॉम टीम 2337\nस्वकुळ साळी समाज सेवा मंडळ, मुलुंड मुंबई जि.कॉम टीम 2205\nअमावस्या अशुभ दिवस आहे काय\nएखादी गोष्ट आपल्याला अनुकूल असेल तर शुभ आणि प्रतिकूल... Read More...\nविवाह, मुंज, गृहप्रवेश वगैरे महत्वाचे प्रसंगी गुरु या... Read More...\nग्रहदशा, अंतर्दशा हा काय प्रकार आहे\nदशापद्धती हे फलज्योतिषातले सर्वात मोठे बनवाबनवीचे... Read More...\nग्रहांची दृष्टी म्हणजे काय व कशी असते\nग्रहांना अनेक नजरा किंवा दृष्ट्या असतात असे हे शास्त्र... Read More...\nग्रहांची शांती उपासना केल्याने फायदा होतो काय\nफायदा वा तोटा हा नंतरचा भाग. पण त्यासाठी प्रथम ग्रहांना... Read More...\nजगण्याच्या प्रवासात अनेक नवनवे नातेबंध रुजतात. विशेषत:... Read More...\nहे बघ, \"मी अगदी तुला माझी मुलगीच मानेन\"... \"जशी माझी लेक तशी... Read More...\nएखाद्या वेळी आपण अगदी बेसावध असतो आणि अचानक पहिल्या... Read More...\nजोडीदाराची निवड, हा जितका महत्त्वाचा तितकाच... Read More...\nठाणे येथील आय.पी.एच. या संस्थेतर्फे लग्न करू इच्छिणाऱ्या... Read More...\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nश्री.जिव्हेश्वर स्तुती (Jivheshwar Stuti)\nसमाजाचा इतिहास (Sali History)\nज्ञातिगृहे / धर्मशाळा (Sali Hospice)\nआजपर्यंत आमच्या माहितीनुसार आपल्या समाजाची बहुमोल माहिती बर्‍याच ठिकाणी विखुरलेली आहे. तरीसुद्धा समाजातील काही मान्यवर व्यक्तींनी पुढे येऊन पुस्तकांव्दारे, मासिकं, त्रैमासिकं, समाचार पत्रके इत्यादींतून शक्य तेवढी माहिती समाज बांधवांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.\nसदस्यांसाठी नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?m=20180515", "date_download": "2018-11-14T22:00:54Z", "digest": "sha1:ZTEVCRMHTOAQHVORNE4YGO4L3XDSNFYR", "length": 16519, "nlines": 90, "source_domain": "rajtantra.com", "title": "15 | May | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\n26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर संविधान सप्ताह\nबंदुकीतून चुकून सुटलेल्या गोळीने घेतला भावोजीचा बळी\nसामाजिक कार्यकर्त्या जानकीबाई भोईर कालवश\nComments Off on सामाजिक कार्यकर्त्या जानकीबाई भोईर कालवश\nराजतंत्र न्यु नेटवर्क कुडूस, दि १५ : म्हस्कल येथील सामाजिक कार्यकर्त्यां जानकीबाई भोईर यांचे गुरुवारी (दि १० मे) वृध्दापकाळाने निधन झाले. त्याच्या पश्र्चात चार मुले,एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. भोईर या मनमिळाऊ व शांत स्वभावाच्या गृहीणी होत्या. त्यांना अध्यात्माची खूप आवड होती त्यांनी सतत १० वर्ष ...\tRead More »\nजिल्ह्यातील 9 अवैध दारु अड्ड्यांवर पोलीसांचा छापा\nComments Off on जिल्ह्यातील 9 अवैध दारु अड्ड्यांवर पोलीसांचा छापा\nराजतंत्र न्यु नेटवर्क दि. 15 : पालघर पोलीसांकडून जिल्ह्यातील अवैध दारु अड्ड्यांवर धडक कारवाई सुरु असुन 12 व 13 मे दरम्यान पोलीसांनी केलेल्या कारवाईत एकुण ठिकाणांवर छापा टाकून सुमारे 4 लाख 33 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यातील वाडा, विरार, वालीव, वसई, विक्रमगड, कासा, तलासरी, केळवा आदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई ...\tRead More »\nपतीच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या\nComments Off on पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या\nप्रतिनिधी जव्हार, दि. १५ : पतीकडून चारित्र्यावर संशय घेऊन होणार्‍या छळाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील वाळवंडा येथे घडली आहे. उज्वला वझरे असे सदर महिलेचे नाव असुन याप्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती मागील काही महिन्यांपासुन आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर ...\tRead More »\nगावठी कट्टा बाळगणार्‍या मोखाड्यातील तरुणास अटक\nComments Off on गावठी कट्टा बाळगणार्‍या मोखाड्यातील तरुणास अटक\nप्रतिनिधी मोखाडा, दि. १५ : येथील तेलीपाडा भागात राहणार्‍या 26 वर्षीय तरुणाला अवैधरित्या गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तेलीपाड्यात भाड्याने रुम घेऊन राहणारा हा तरुण गोळ्या, बिस्कीट, पेप्सी, फरसाण अशा खाद्यपदार्थांची विक्री करतो. आगामी लोकसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात आचारसंहिता लागु करण्यात आली असुन जिल्ह्यातील पोटनिवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे ...\tRead More »\nरुस्तमजीच्या विद्यार्थ्यांनी बनवली पेट्रोलवर धावणारी सायकल\nComments Off on रुस्तमजीच्या विद्यार्थ्यांनी बनवली पेट्रोलवर धावणारी सायकल\nप्रतिनिधी डहाणू, दि. १५ : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी डहाणू येथील रुस्तमजी महाविद्यालय विविध उपक्रम राबवत असते. काही महिन्यांपूर्वीच येथील विद्यार्थ्यांनी १०० फुटी पिझ्झा तयार करुन विक्रम प्रस्तापित केला होता. आता या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पेट्रोलवर धावणारी सायकल तयार केली आहे. ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग डिप्लोमाचे शिक्षण घेणार्‍या ...\tRead More »\nवारली चित्रकार पद्मश्री जिव्या म्हसे कालवश\nComments Off on वारली चित्रकार पद्मश्री जिव्या म्हसे कालवश\nराजतंत्र न्युज नेटवर्क दि. १५: सुप्रसिद्ध वारली चित्रकार पद्मश्री जिव्या सोमा म्हसे यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते ८८ वर्षांचे होते. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी कलेची सेवा केली. १९७६ साली त्यांना शासनातर्फे ३.५ एकर जमीन देण्यात आली होती. मात्र अखेरपर्यंत या जमिनीचा कब्जा न मिळाल्याने ह्या जागेत वारली चित्रकलेचे धडे देणारे ...\tRead More »\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक 7 उमेदवार रिंगणात, दोन अपक्ष उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागे\nComments Off on पालघर लोकसभा पोटनिवडणूक 7 उमेदवार रिंगणात, दोन अपक्ष उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागे\nराजतंत्र न्यु नेटवर्क पालघर, दि.१४ : पालघर लोकसभा पोटनिवडणूकीसाठी आज अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी दोन उमेदवारांनी निवडणूकीतून माघार घेतली असून सात उमेदवार आता निवडणूक लढविणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज दिली. पालघर लोकसभेसाठी येत्या 28 मे रोजी पोट निवडणूक होत आहे. या निवडणूकीसाठी एकुण 14 जणांनी उमेदवारी अर्ज ...\tRead More »\nवरोर येथील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या शताब्दी महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम\nComments Off on वरोर येथील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या शताब्दी महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम\nवार्ताहर बोईसर, दि. १४ : उत्तर कोकणातील पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या डहाणू तालुक्यातील वरोर गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरास 19 मे रोजी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. मंदिराच्या या शताब्दी महोत्सवानिमित्ताने मंदिर विश्वस्थांतर्फे 19 व 20 मे दरम्यान विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत. या मंदिराची स्थापना कमलाकर वामन पंडित, रामचंद्र रघुनाथ पंडित व बाबरेकर बंधू ...\tRead More »\nपालघर पोलीसांकडून जिल्ह्यातील अवैध दारु अड्डयांवर धडक कारवाई\nComments Off on पालघर पोलीसांकडून जिल्ह्यातील अवैध दारु अड्डयांवर धडक कारवाई\nराजतंत्र न्युज नेटवर्क दि. १४ : पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैधरित्या सुरु असलेल्या मद्यविक्री, हातभट्टी दारु अड्ड्यांवर पालघर पोलीसांनी धडक कारवाई केली आहे. 12 व 13 मे अशा दोन दिवसात पोलीसांनी कासा, जव्हार, पालघर, तारापूर, तलासरी, सफाळा, केळवा, विरार, अर्नाळा, नालासोपारा, तुळींज आदी भागातील 20 दारु अड्ड्यांवर छापा मारत एकुण 20 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर 9 जणांना अटक ...\tRead More »\nकै चिंतामण वनगा यांचे अपूर्ण स्वप्न शिवसैनिक पूर्ण करणार — उद्योग मंत्री सुभाष\nComments Off on कै चिंतामण वनगा यांचे अपूर्ण स्वप्न शिवसैनिक पूर्ण करणार — उद्योग मंत्री सुभाष\nवार्ताहर प्रचाराला खूप दिवस कमी आहेत मात्र येथील शिवसैनिक व पदाधिकारी सर्व प्रचारात उतरून सेनेचा उमेदवार निवडणून आंतील असा विस्वास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना असून त्यांच्या विस्वासाला तडा जून देऊ नका, असे आवाहन करतानाच कै. चिंतामण वनगा यांचे अपूर्ण स्वप्न शिवसैनिक पूर्ण करणार असल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. ते पालघर येथे आयोजित शिवसेनेच्या ...\tRead More »\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nजगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या युवकाला महिला शक्तीने दिले बळ\nविद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शासनाशी जोडले जाण्यासाठी लोकराज्यचे वाचन करावे – संजीव जोशी\nजिल्ह्यातील चार शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Biker-killed-near-Kulwandi/", "date_download": "2018-11-14T21:42:44Z", "digest": "sha1:2S26U54IZQESKZ2NH2NBSKUG4TQL2NW6", "length": 3169, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कुळवंडीनजीक दुचाकीस्वार ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › कुळवंडीनजीक दुचाकीस्वार ठार\nतालुक्यातील कुळवंडी वडाचीवाडी येथे खेड-खोपी मार्गावर मंगळवार दि. 8 रोजी सकाळी 11 वा.च्या सुमारास दुचाकी व पिकअप जीपची समोरासमोर धडक होऊन दुचाकीस्वार अजय मधुकर जाधव (22, रा. वावे चिंचाडवाडी) याचा मृत्यू झाला.\nखेड पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत वसंत शेलार (36, रा. शिवतर रोड, खेड) महिंद्रा पिकअप जीप घेऊन खेडहून कुळवंडी गावाच्या दिशेला मंगळवार दि. 8 रोजी सकाळी 11 च्या सुमारास जात होता. त्याचवेळी अजय मधुकर जाधव दुचाकी घेऊन कुळवंडीकडून खेडच्या दिशेने येत होता. कुळवंडी वडाचीवाडी येथील एका धोकादायक वळणावर दुचाकी व पिकअप जीपची धडक झाली.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/DSK-ask-for-Help-to-Ajit-Pawar/", "date_download": "2018-11-14T21:40:12Z", "digest": "sha1:NXAKN3OK63B2UA56ULIRI6YEAABW5QGD", "length": 4439, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डीएसके राष्ट्रवादीच्या दारी; अजित पवारांनाच साकडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › डीएसके राष्ट्रवादीच्या दारी; अजित पवारांनाच साकडे\nडीएसके राष्ट्रवादीच्या दारी; अजित पवारांनाच साकडे\nमुंबई : खास प्रतिनिधी\nआर्थिक अडचणीत सापडल्याने गुंतवणूकदारांच्या रोषाचा धनी ठरलेल्या बिल्डर डीएसकेंनी आता क्राऊड फंडिंगचा पर्याय आजमावण्यास सुरुवात केली असून, वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवरांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. मंगळवारी त्यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची भेट घेतली. आपल्याला व्यावसायिकांकडून होत असलेल्या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी मदत करा, असे आवाहन डीएसकेंनी या नेत्यांना केले असून, अजित पवार यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते.\nगुंतवणूकदारांचे सुमारे दोनशे कोटी रुपये डीएसकेंकडे अडकले आहेत. त्यांच्यावर गुन्हादेखील नोंदवण्यात आला असून, कुलकर्णींनी हायकोर्टात धाव घेतली आहे. मात्र, हायकोर्टाने कुलकर्णींनाच फटकारले असून, भीक मागा; पण गुंतवणूकदारांचे पैसे परत करा, असे सुनावले आहे. या रकमेपैकी पंचवीस टक्के म्हणजे 50 कोटी रुपये कोर्टात भरण्याचा आदेश न्यायमूर्तींनी दिला आहे. या व्यावसायिक आर्थिक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी आज डी. एस. कुलकर्णी यांनी अजित पवार यांचे सहकार्य मागितले.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Mumbai-man-commits-suicide-after-being-forced-to-lick-spit-on-shoe-Police/", "date_download": "2018-11-14T22:30:19Z", "digest": "sha1:OET5GJTIUUC3NG6JLH3HUH7ZPNGFMHML", "length": 4395, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बुटावरील थुंकी चाटायला लावल्याने तरुणाची आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › बुटावरील थुंकी चाटायला लावल्याने तरुणाची आत्महत्या\nबुटावरील थुंकी चाटायला लावल्याने तरुणाची आत्महत्या\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nसार्वजनिक ठिकाणी मारहाण करून बुटावरील थुंकी चाटायला लावल्याने मानसिक धक्का बसलेल्या एका 35 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुंबईतील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कफ परेड भागात ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.\nदक्षिण मुंबईतील कफ परेड येथे शुक्रवारी रात्री चौघांनी कासिम शेख या तरुणाला बाजारपेठेच्या जवळ मारहाण केली. मारहाण करणाऱ्यापैकी एक जण स्वत:च्या बुटावर थुंकला आणि कासिमला बुट चाटण्यास लावले. या चौघांपासून कासिमने कशी तरी स्वत:ची सुटका करून घेतली.\nसार्वजनिक ठिकाणी झालेल्या या घटनेमुळे कासिमला मोठा मानसिक धक्का बसला होता. त्याने राहत्या घरी शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. कासिमने आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत मारहाण करणाऱ्या चौघांची नावे लिहली आहेत.\nयाप्रकरणी पोलिसांनी इस्माइल शेख (४७), कारिया पावसे (३५), अफजल कुरेशी (४४) आणि अकबर शेख (३५) या चौघांना अटक केली आहे. या चौघांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 306 (आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे)नुसार गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Car-broke-in-pimpri/", "date_download": "2018-11-14T22:28:04Z", "digest": "sha1:4BLBK47ZUJ4SLPG2OGCEL6UHH26CA3L3", "length": 4381, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाठलाग करून 'ट्रॅफिक वॉर्डन'ची कार फोडली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पाठलाग करून 'ट्रॅफिक वॉर्डन'ची कार फोडली\nपाठलाग करून 'ट्रॅफिक वॉर्डन'ची कार फोडली\nरस्त्यावर उभे असलेल्या टोळक्याला हॉर्न मारल्याच्या रागातून टोळक्याने पाठलाग करून 'ट्रॅफिक वॉर्डन'ची कार फोडली. तसेच रस्त्यावर पार्क केलेली एक दुचाकी देखील पेटवून देण्यात आली. ही घटना बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास थेरगाव येथे घडली.\nया प्रकरणी बालाजी किसन सगर (३८,रा.इंद्रायणी नगर , थेरगाव) या 'ट्रॅफिक वॉर्डन'ने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सागर सातपुते यांच्यासह अन्य तीन जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.\nपोलिस उपनिरीक्षक हरीष माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, सगर रात्री घरी जात असताना रस्त्याच्या मधोमध सातपुते त्याच्या मित्रांसोबत गप्पा मारत उभा होता. सगर यांनी हॉर्न वाजविल्‍याने त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. सगर यांनी कार मागे घेऊन दुसऱ्या रस्त्याने जात असताना पाठलाग करीत आलेल्या चौघांनी गाडीवर दगडफेक केली. सगर यांनी जीव वाचवण्यासाठी कार जागेवर सोडून पळ काढला. यावेळी टोळक्याने कारची तोडफोड केली तसेच शेजारी पार्क असलेली दुचाकी देखील पेटवून दिली. पोलिसांनी सातपुतेला ताब्यात घेतले असून, त्‍याच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Serious-interference-by-Bogshagiri-government-in-transfers/", "date_download": "2018-11-14T22:44:47Z", "digest": "sha1:GM6BR42KOVNYIAYKBOTBJMYUGEEQSR25", "length": 9243, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बदल्यांमधील बोगसगिरीची शासनाकडून गंभीर दखल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › बदल्यांमधील बोगसगिरीची शासनाकडून गंभीर दखल\nबदल्यांमधील बोगसगिरीची शासनाकडून गंभीर दखल\nजिल्हा परिषदांकडील जिल्हांतर्गत शिक्षक बदल्यांमधील बोगसगिरीची ‘ग्रामविकास’ने गंभीर दखल घेतली आहे. संवर्ग 1 व 2 अंतर्गत बदलीचा लाभ घेतलेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी दि. 10 जुलैपर्यंत पूर्ण करावी. खोटी माहिती भरून बदलीचा लाभ घेतलेल्या शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरुपी बंद करावी, असे परिपत्रक ‘ग्रामविकास’ने काढले आहे.\nशिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीत विशेष संवर्ग भाग 1 व विशेष संवर्ग भाग 2 मध्ये ज्या शिक्षकांनी अर्ज भरून बदली करून घेतली आहे व ज्यांच्याबाबत तक्रारी आहेत, अशा शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी तात्काळ करण्यात यावी. ही पडताळणी करताना नैसर्गिक न्याय म्हणून त्यांना म्हणणे मांडण्याची संधी द्यावी. या पडताळणीचे काम दि. 10 जुलै 2018 पर्यंत पूर्ण करावे, असे परिपत्रकात म्हटले आहे. शिक्षकाने जाणीवपूर्वक खोटी व दिशाभूल करणारी माहिती भरून बदली करून घेतल्याचे आढळल्यास संबंधित शिक्षकांविरुद्ध कारवाई करणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरुपी बंद करण्याची कार्यवाही करावी, असेही ग्रामविकासच्या परिपत्रकात म्हटले आहे.\nविस्थापित झालेल्या शिक्षकांची मूळ जागी पुनर्पदस्थापना होणार\nखोट्या माहितीच्या आधारे विशेष संवर्ग भाग 1 व विशेष संवर्ग भाग 2 मध्ये ज्या शिक्षकांनी बदल्या करून घेतल्या आहेत अशा शिक्षकांनी ज्यांना विस्थापित केले आहे अशा बदलीपात्र शिक्षकांना रँडोमायझेशन राऊंड मध्ये बदली मिळाली असेल तर त्या शिक्षकाच्या पदावर खोटी माहिती भरून बदली करून घेतलेल्या शिक्षकाची बदली करावी आणि विस्थापित झालेल्या शिक्षकाला त्यांच्या मूळ जागी पूनर्पदस्थापना द्यावी. ही कार्यवाही दि. 20 जुलै 2018 पर्यंत करण्यात यावी. विस्थापित शिक्षकांना त्यांच्या विनंतीनुसार बदली मिळालेली असल्यास खोट्या माहितीच्या आधारे बदली करून घेतलेल्या शिक्षकांना पुढील वर्षी बदलीत थेट रँडम राऊंडमध्ये घेऊन त्यांची बदली करावी, असेही ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकात म्हटले आहे.\nसंवर्ग 1 व 2 मध्ये अर्ज भरून खोट्या माहितीद्वारे बदली करून घेतलेल्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश ‘ग्रामविकास’ने काढले आहेत. मात्र खोटी माहिती भरून बदली चुकवलेल्या शिक्षकांबाबत काय त्याबाबत काहीच निर्देश नाहीत. पती-पत्नी एकत्रिकरण अंतर्गत ‘इतर’ मध्ये कोणाला लाभ घेता येतो याबाबतची संदिग्धता कायम राहिली आहे.\nधरणे आंदोलन करता येणार नाही : सीईओंचे पत्र\nशिक्षक बदल्यांमधील अनियमितता, त्रुटी विरोधात शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीतर्फे शनिवारी (दि. 30) जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन होणार आहे. त्यावरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी समन्वय समितीचे निमंत्रक बाबासाहेब लाड यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, बदल्यांमधील त्रुटींच्या अनुषंगाने विविध संघटना व शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. ही बाब न्यायप्रविष्ट असताना ग्रामविकास विभाग किंवा एनआयसी कडून शिक्षकांच्या तक्रार अर्जाबाबत कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे धरणे आंदोलनासारख्या अतातायी मार्गाचा अवलंब करता येणार नाही. त्यामुळे आपण धरणे आंदोलनासारख्या मार्गांचा अवलंब करू नये. न्यायालयीन प्रक्रियेचा सन्मान करावा.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?m=20180516", "date_download": "2018-11-14T21:25:42Z", "digest": "sha1:RVAGTKQVNM6JKZUQN6Q35FAXBAZWA2MA", "length": 6492, "nlines": 57, "source_domain": "rajtantra.com", "title": "16 | May | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\n26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर संविधान सप्ताह\nबंदुकीतून चुकून सुटलेल्या गोळीने घेतला भावोजीचा बळी\nकर्नाटकचा विजय भाजपसाठी प्रेरणादायी- राजेंद्र गावित\nComments Off on कर्नाटकचा विजय भाजपसाठी प्रेरणादायी- राजेंद्र गावित\nराजतंत्र न्यु नेटवर्क पालघर, दि. १६ : ‘कर्नाटकचा विजय भाजपसाठी प्रेरणादायी असून, या विजयाचं प्रतिबिंब पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालातही दिसेल’, असा विश्वास पालघर भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी व्यक्त केला आहे. सोबतच, ‘ज्याप्रमाणे कर्नाटकमध्ये कांग्रेसच्या जातीय राजकारणाला तिथल्या नागरिकांनी पूर्णपणे नाकारून भाजपच्या विकासात्मक राजकारणाला कौल दिला तसाच ट्रेंड पालघरच्या पोटनिवडणूकीतही दिसेल,’ असे मत ...\tRead More »\nभाजपच्या विक्रमगड मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन\nComments Off on भाजपच्या विक्रमगड मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन\nराजतंत्र न्यु नेटवर्क पालघर दि. १५ : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्शवभूमीवर भाजपच्या विक्रमगड मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सभापती मधुकर खुताडे यांच्या हस्ते करण्यात आले. ‘चिंतामण वनगा साहेबांना श्रीनिवास वनगांमुळे स्वर्गातही वेदना सहन कराव्या लागत आहेत. राजेंद्र गावित निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ असून कमळ निशाणीच्या मागे ठामपणे उभे रहावे,’ असे आवाहन मधुकर खुताडेंनी यावेळी केले. यावेळी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष ...\tRead More »\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nजगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या युवकाला महिला शक्तीने दिले बळ\nविद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शासनाशी जोडले जाण्यासाठी लोकराज्यचे वाचन करावे – संजीव जोशी\nजिल्ह्यातील चार शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-fired-warehouse-akola-7744", "date_download": "2018-11-14T22:52:17Z", "digest": "sha1:FHW2EEV5ET4FECFK26AS72KDITYV234K", "length": 13570, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, fired to Warehouse Akola | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nअकाेला ः येथील औद्याेगिक वसाहतीत बाभूळगाव-कुंभारी मार्गावर असलेल्या हेडा वेअरहाऊसला गुरुवारी (ता. २६) लागलेल्या अागीत कोट्यवधींचे सोयाबीन, तूर अाणि कापूस गाठी जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली अाहे. अग्निशमन विभागाने घटनास्थळी पाेचून आग नियंत्रणात अाणण्याचे अाटोकाट प्रयत्न केले.\nअकाेला ः येथील औद्याेगिक वसाहतीत बाभूळगाव-कुंभारी मार्गावर असलेल्या हेडा वेअरहाऊसला गुरुवारी (ता. २६) लागलेल्या अागीत कोट्यवधींचे सोयाबीन, तूर अाणि कापूस गाठी जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली अाहे. अग्निशमन विभागाने घटनास्थळी पाेचून आग नियंत्रणात अाणण्याचे अाटोकाट प्रयत्न केले.\nऔद्याेगिक वसाहतीमधील कुंभारी मार्गावर हे वेअरहाऊस अाहे. सकाळी ८ वाजेच्या सुमारास आग लागली. काही वेळेतच आगीने रौद्र रुप धारण केले व पाहता पाहता गोदामातील साेयाबीन, तुरीचे पोते आणि कापसाच्या गठाणी जळून खाक झाल्या. आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या दाेन गाड्या घटनास्थळी पाेचल्या. त्यानंतरही आगीवर नियंत्रण न आल्याने आणखी एक गाडी बोलविण्यात अाली.\nमाेठ्या प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळवता आले. अागीत जळालेले धान्य व कापसाची किंमत काेट्यवधीच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग लागल्याचे कारण मात्र अद्याप समाेर आलेले नाही.\nऊस सोयाबीन तूर कापूस घटना incidents\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत बदल\nमुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nसातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे.\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन\nपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता.\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र\nगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली.\nजळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nसंग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा : अाधारभूत किमतीने शेतीमाल...\nएफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...\nगोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...\nमदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...\nसातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...\n‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nनगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nगुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nसुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...\nसरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...\nसोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...\nगिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...\nमालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...\nपरभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/blog/80?page=3", "date_download": "2018-11-14T22:10:50Z", "digest": "sha1:4OMWIAOQ4PPHKJBIMR5YGQSO5VZAMOW3", "length": 17567, "nlines": 366, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नीधप यांचे रंगीबेरंगी पान | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /रंगीबेरंगी /नीधप यांचे रंगीबेरंगी पान\nनीधप यांचे रंगीबेरंगी पान\nसोंग सजवण्याची कला - ५. माझा श्वास\nRead more about सोंग सजवण्याची कला - ५. माझा श्वास\nसोंग सजवण्याची कला - ४. तिकडची नाटकं\nश्री विजय तेंडुलकर नाटक\nRead more about सोंग सजवण्याची कला - ४. तिकडची नाटकं\nसोंग सजवण्याची कला - ३. डिझायनिंग पूर्वी\nRead more about सोंग सजवण्याची कला - ३. डिझायनिंग पूर्वी\nसोंग सजवण्याची कला - २. अमेरिकेतील शिक्षण\nRead more about सोंग सजवण्याची कला - २. अमेरिकेतील शिक्षण\nसोंग सजवण्याची कला - १. बजेटच नाही.\nजानेवारी २००८ ते मार्च २००८ या कालावधीत प्रहार या वृत्तपत्राच्या रिलॅक्स या दर शनिवारी प्रसिद्ध होणार्‍या पुरवणीमधे माझ्या व्यवसायासंदर्भाने मी ८ लेखांची मालिका लिहीली होती. त्यावेळेला शक्य न झाल्यामुळे इथे युनिकोड स्वरूपात ते टाकू शकले नव्हते. आता सर्व लेख एकेक करून परत टाकणारे. हा त्यातला पहिला.\nRead more about सोंग सजवण्याची कला - १. बजेटच नाही.\nया हृदयीचे त्या हृदयी\nही माझी तशी पहिलीच कथा. २००५ मधे लिहिलेली. माबो वर टाकली होती पण तेव्हाचे अर्काइव्हज नाहीयेत. आणि तेव्हानंतर आता काही बदलही केलेत.\n\"आज खूप आनंद झालाय.. मस्त वाटतंय..\"\n\"काय झालं काय एवढं नवर्यानं काही गिफ्ट आणलं वाटतं नवीन नवर्यानं काही गिफ्ट आणलं वाटतं नवीन\n नाही आणलं काही त्यानं मग काय झालंय काही खावंसं वाटतंय का मला सांग हो, इथे तुझी आई नाही आणि सासूही नाही पण मी करीन हो सगळं मला सांग हो, इथे तुझी आई नाही आणि सासूही नाही पण मी करीन हो सगळं\nRead more about या हृदयीचे त्या हृदयी\n तुमच्या घरी गाण्याची पार्श्वभूमी आहे का\n‘‘नाही हो, घरात कोणीच गाणारं नाही. बाबांना गाण्याची आवड होती त्यामुळे त्यांनी क्लासला घातलं. मी आपलं जमेल ते शिकत होते. पण माझ्या गुरूंनी, सरनाईक बाईंनी माझ्यातली गायिका ओळखली आणि मला दत्तकच मागून घेतलं माझ्या वडलांकडून. तेव्हापासून रियाझ कधी थांबला नाही.’’\nRead more about एक होती वैदेही\nमी आणि नवा पाऊस\n२००७ च्या साप्ताहिक सकाळ कथास्पर्धेत पहिल्या पाच क्रमांकात असलेली कथा. जुन्या मायबोलीवरून इथे परत.\n‘‘कधी येणार तुझा मित्र’’ प्रश्न आला आणि माझी तंद्री मोडली. पावसाळा सुरू व्हायच्या आधीची वेळ. उन्हाची तलखी, मळभ, मधूनच सुटणारा वारा.... सगळं एकाकी, एकटं वाटायला लावणारं. अश्यात मी विद्यापीठात दुपारच्या वेळेला बसस्टॉपवर उभी होते आणि येणारी प्रत्येक बस सोडत होते. प्रश्नकर्त्या आवाजाचा मालक बहुतेक विद्यार्थी असावा डॉक्टरेटचा. त्याशिवाय का मे महिन्याच्या शेवटी शेवटी विद्यापीठात आलाय हा.\nअडमाच्या लिस्टीत टाकण्यासाठी ही कथा परत टाकतेय इथे.\nतसा प्रसंग तर छोटासाच पण आठवला की आदिती सटपटून जायची. मग झाल्या प्रकाराची कारणं चाचपडणं, इकडे तिकडे जबाबदारी वाटून स्वत:ची बोच कमी करणं हे मागाहून यायचंच. पण राघवशी काही बोलणं जमायचं नाही. त्याला अजून दुखवायचं धाडस नव्हतंच ना तिच्यात.\nतोच छोटासा प्रसंग आठवला की देवीही सटपटून जायची. कारणं चाचपडणं इत्यादी मागाहून यायचंच पण फोन उचलून आदितीचा नंबर फिरवणं जमायचं नाही. स्वतःला अजून दुखवून घेणं परवडण्यासारखं नव्हतं तिला.\nRead more about एका हरण्याची गोष्ट\n\"कविता येत्ये, बाहेर काढ तिला\" मैत्रिणीने फर्मान सोडलं.\nमला कविता होतेय आणि मलाच माहीत नाही हे कसं काय घडलं बुवा आणि हिला कुठून समजलं हे\nखरंतर खूप खूप दिवस वाट बघत होते काहीतरी बरं लिहिलं जाईल हातून याची पण 'क्रिएटिव्हिटीच्या भुताला' शिव्या घालण्यापलिकडे काही घडत नव्हतं...\nमग मैत्रिणीने कोडंच घातलं...\n\"परवापासून बघत्ये; नुस्त्याच ओळी ओळी....\nकधी पूर्ण होणार कवितेची रांगोळी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/19994", "date_download": "2018-11-14T22:40:13Z", "digest": "sha1:UXMNGHH2ZNRYR5X6X25O2J67IKPVUAU4", "length": 3113, "nlines": 80, "source_domain": "www.maayboli.com", "title": "केरळ मून्नार मधील हे काही दोस्त २ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /केदार१२३ यांचे रंगीबेरंगी पान /केरळ मून्नार मधील हे काही दोस्त २\nकेरळ मून्नार मधील हे काही दोस्त २\nहे आणखी काही दोस्त\nकेदार१२३ यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/11255", "date_download": "2018-11-14T22:37:20Z", "digest": "sha1:IKJLPIQ6TZCDV42LDAXGWLRGGWHXETG6", "length": 13907, "nlines": 158, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रेल्वे : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रेल्वे\nबीबीसीआय ला जीआयपीचा डबा - रेल्वे ब्लूपर्स\nआपले दिग्दर्शक रेल्वेचे सीन्स दाखवताना अनेकदा तपशीलांकडे दुर्लक्ष करतात. एरव्हीच्या सहज जाणवणार्‍या अचाटपणापेक्षा हे थोडे वेगळे आहे. रेल्वे सीन्स मधे जर ढोबळ पणे एक गाडी दाखवत आहेत इतक्याच मर्यादित फोकस ने तुम्ही हे सीन्स पाहिलेत तर कदाचित काहीच खटकणार नाही. पण जरा नीट पाहिलेत अशा सीन्स मधल्या तपशीलाच्या चुका लगेच जाणवतील आणि पटतील.\nRead more about बीबीसीआय ला जीआयपीचा डबा - रेल्वे ब्लूपर्स\nमुंबई-पुणे-मुंबई हा 'आयकॉनिक' प्रवास बटाट्याच्या चाळीतल्या भ्रमणमंडळाने केला, त्याला आता बरीच युगे लोटली. सध्या तो इतका 'आयकॉनिक' राहिलेला नाही, हे इतिहासाचार्य बाबूकाका खर्‍यांचे सध्याचे मत चिंत्य आहे. (साला एक्प्रेस वे काय पटापट घेऊन जातो साला उगाच नाय - इति सोकाजीराव त्रिलोकेकर.) पण 'आयकॉनिक' नसलेला हा प्रवास 'आय कॉमिक' असे मधूनमधून उभे राहून हजेरी लावल्यागत म्हणतो, हे खरे. (खरे म्हणजे सत्य, बाबूकाका नव्हे.) ``मानवजातीने आजपर्यंत बरेच चिरंतन प्रवास पाहिले आहेत. मुंबई-पुणे हा त्यातील महत्वाचा होय.'' असे प्रसिद्ध तत्वज्ञ `प्ले. अ. टो' ह्याने आपल्या `लॉज' ह्या पुस्तकात लिहून ठेवले आहे.\nRead more about आकवर्डनेस आणि आजीबाई\nरेल्वे आणि रेल्वे प्लॅटफॉर्म वरचे अनुभव\nबाहेर पडलं कि जग कळतं म्हणतात ..जग पाहायचे असें तर रेल्वे सारखी दुनिया नाही . दुनिया भली कि बरी हे जाणायचं असेन तर रेल्वे आणि रेल्वे प्लॅटफॉर्म वरचे अनुभव म्हणजे एक शाळा ..\nदररोज प्रवास करतात त्यांना हे असेन मी तर फक्त शनी -रवी प्रवास करायचे पण स्वतःचे आणि दुसऱ्याचे अनुभव दरवेळेस येतातच ..\nअसेच काही माझे अनुभव ..तुम्ही पण share करा \nRead more about रेल्वे आणि रेल्वे प्लॅटफॉर्म वरचे अनुभव\nबऱ्याच दिवसांनंतर पुणे-मुंबई प्रवासाचा योग आला. अर्थातच प्रवासाच्या काही दिवस आधीच ‘१२१२६ अप प्रगती एक्सप्रेस’चे आरक्षण करून ठेवले होते. नेहमीच्या सवयीप्रमाणे आपल्या गाडीच्या वेळेच्या किमान दोन-तीन तास आधी स्टेशन गाठण्याचा इरादा याहीवेळी होता. पण पुण्यात उपनगरात राहणाऱ्या सामान्य नागरिकांना दिवसातले काही विशिष्ट तास सोडले, तर तसे करणे कठीणच. घरापासून स्टेशनपर्यंत जाण्या-येण्यासाठी बस किंवा रिक्षासारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर विसंबून असलेल्यांची अशी स्थिती असते. पुणे वाढले आहे आणि नुसते विस्तारतच आहे.\nRead more about ‘प्रगती’चा प्रवास\nसकाळी जरा लवकरच कोल्हापूरच्या स्टेशनवर पोहचलो होतो. रेल्वे फाटकाच्या बाजूने मुद्दामच स्थानकावर गेलो, म्हणजे कोयनेचा कार्य अश्व (इंजिन/लोको) दिसेल, असा विचार केला होता. मी पोहचायच्या दोन मिनिट आधी १७४११ महालक्ष्मी दोन नंबरवर आली होती. या गाडीने रेल्वेचा बडा अधिकारी कोल्हापुरात आला होता. त्यामुळे त्याच्यासाठीचा खास डबा महालक्ष्मीला सगळ्यात मागे जोडलेला होता. अधिकारी अजून डब्यातून उतरला नसला असावा. कारण त्या डब्याच्या दरवाज्याच्या आजूबाजूला अन्य अधिकारी आणि रेल्वे पोलिसांचा गोतावळा होता.\nRead more about 'कोयने'ची स्वारी\nजगातलं आठवं आश्चर्य --- लंडनची ट्युब अर्थात भुयारी रेल्वे\nकठोर परिश्रम, चिकाटी आणि दूरदृष्टी यांच्या जोरावर दीडशे पेक्षा अधिक वर्षांपूर्वी लंडनमध्ये सुरु झालेली जगातली पहिली भुयारी रेल्वे, जिला लोक भाषेत ट्युब म्हणतात, ते एक मानव निर्मीत आठवं आश्चर्यच वाटत मला. आणि म्हणूनच मी जेव्हा या टुयबने पहिल्यांदा प्रवास केला तेव्हा गाडी जरी जमीनीखालुन जात होती तरी मी मात्र अक्षरशः हवेत होते.\nRead more about जगातलं आठवं आश्चर्य --- लंडनची ट्युब अर्थात भुयारी रेल्वे\nरेल्वे आणि सर्वसाधारण बजेट २०१५\nएनडीए सरकारचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभु ह्यांनी ह्या सरकारचे संपूर्ण वर्षाचे पहिले रेल्वे बजेट आज मांडले तर अर्थंमंत्री अरूण जेटली सर्वसाधारण बजेट परवा मांडतील.\nRead more about रेल्वे आणि सर्वसाधारण बजेट २०१५\nनरसोबाची वाडी आणि कोल्हापुर बद्दल माहिती हवी आहे\nनरसोबाच्या वाडीला जाण्यासाठी कोणत्या स्टेशनवर उतरावे सांगलीच्या गणपतीचे आणि कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शनही घ्यायचे आहे. तेव्हा प्रवासाचा क्रम कसा ठेवावा. मुंबईहून ट्रेनने जायचा बेत आहे. कॄपया चांगली हॉटेल्सही सुचवा.\nRead more about नरसोबाची वाडी आणि कोल्हापुर बद्दल माहिती हवी आहे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/mohammad-salim-shaikh-death-in-sasoon-hospital-1176819/", "date_download": "2018-11-14T22:44:03Z", "digest": "sha1:IFJWWO2JX7MQHZBU2FEXLOBQYOMR4D7R", "length": 10445, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कराडमधील गुंड सल्या चेप्याचा ससूनमध्ये मृत्यू | Loksatta", "raw_content": "\nनव्या जाहिरात धोरणात राजकीय फलकबाजीबाबत मौन\nसतराव्या वर्षीच तीन इंग्रजी पुस्तके नावावर\nतीन महाविद्यालयांनी एक गाव दत्तक घेण्याचे निर्देश\nगावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट\nकराडमधील गुंड सल्या चेप्याचा ससूनमध्ये मृत्यू\nकराडमधील गुंड सल्या चेप्याचा ससूनमध्ये मृत्यू\nटोळीयुद्धातून दोन वर्षांपूर्वी गोळीबार\nटोळीयुद्धातून दोन वर्षांपूर्वी गोळीबार\nमहाराष्ट्र केसरी पैलवान संजय पाटील याच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी गुंड सल्या चेप्या ऊर्फ सलीम महमद शेख याचा ससून रुग्णालयात बुधवारी मृत्यू झाला. दोन वर्षांपूर्वी कराड न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या सल्या याच्यावर प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी गोळीबार केला होता. त्याच्या पाठीत गोळी शिरल्याने तो गंभीर जखमी होऊन त्याच्या मणक्यात संसर्ग झाला होता.\nसल्या हा येरवडा कारागृहात न्यायालयीन कैदेत होता. कराडमधील गोळीबारानंतर त्याला अर्धागवायूचा झटका आला होता.\nत्याच्या पत्नीने त्याला खासगी रुग्णालयात उपचार मिळावेत, असा अर्ज शिवाजीनगर सत्र न्यायालयात मंगळवारी सादर केला होता. आपल्या पतीला कराड, सातारा किंवा पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती त्याच्या पत्नीने न्यायालयाला केली होती. विशेष न्यायाधीश ए.जी. बिलोलीकर यांनी हा अर्ज फेटाळला.\nउपचारादरम्यान सल्याचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला, असे ससून रुग्णालयाच्या प्रशासनाने जाहीर केले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nVIDEO - शुभमंगल सावधान रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर\nचौथीनंतरच्या प्रत्येक प्रगतीपुस्तकावर बाळासाहेबांची सही - राज ठाकरे\nवकील तरुणीशी शेरेबाजी तरुणांना पडली महागात; तिघांची रवानगी पोलीस कोठडीत\nलग्नाच्या आमिषाने ७ घटस्फोटीत महिलांना १४ लाखांना गंडा\nPhotos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या डोळ्यात आनंदाश्रू\nलग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार\nराखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\nवीस कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला ‘मोक्का’\nश्रीरामकृष्ण ध्यान मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले\nस्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे\nसेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका\nनायगावकरांचा प्रवास धोकादायक पुलावरूनच\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांना भरघोस सवलती\nउत्पन्न वाढीसाठी ‘मोनो’ला जाहिरातींचा आधार\nनेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद\nबोनसवरून बेस्ट समितीत खडाजंगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?m=20180517", "date_download": "2018-11-14T22:07:40Z", "digest": "sha1:LDBS4AQ3ZHCMVR2HJWN2J6Z6EYPV3IWK", "length": 10421, "nlines": 69, "source_domain": "rajtantra.com", "title": "17 | May | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\n26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर संविधान सप्ताह\nबंदुकीतून चुकून सुटलेल्या गोळीने घेतला भावोजीचा बळी\nप्रशिक्षणास दांडी मारणारे अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांवर गुन्हा\nComments Off on प्रशिक्षणास दांडी मारणारे अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांवर गुन्हा\nपालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय – निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम देण्यात आले आहे. या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशिक्षणादरम्यान अनेक अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षक गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ चे कलम १३४ नुसार हि कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये संबंधितांवर गुन्हे दाखल ...\tRead More »\nमनोरला भाजपच्या मध्यवर्ती कार्यालय उद्दघाटन\nComments Off on मनोरला भाजपच्या मध्यवर्ती कार्यालय उद्दघाटन\nप्रतिनिधी मनोर, ता. १७ : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत मस्तान नाका येथे भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयाचे उदघाटन राज्य मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. तीन वेळा खासदार आणि एक वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्यासोबत ४० वर्षे काम केले असून ...\tRead More »\nआदिवासी पाड्यांत बोहाडा उत्सव साजरा\nComments Off on आदिवासी पाड्यांत बोहाडा उत्सव साजरा\nप्रतिनिधी जव्हार. दि. १६ : जव्हार तालुक्यातील तिलोंडा जांभुळपाडा या आदिवासी पाड्यांत नुकताच बोहाडा उत्सव पार पडला. पूर्वी पासूनची परंपरा व संस्कृतीचे प्रतिक मानला जाणारा उत्सव म्हणून बोहाडा ओळखला जातो. मुखवट्यंचे नृत्य नाट्य किंवा मुखवटेधारी सोंग म्हणून प्रचलित असलेला बोहाडा हा आदिवासी समाज आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. तिन दिवस चालणाऱ्या या उत्सवाची रात्री सुरुवात होते. निसर्गासी सबंधित अनेक देव देवतांचे मुखवटे ...\tRead More »\nपोटनिवडणुकीत भाजपाला गाडा – आदित्य ठाकरेचे शिवसैनिकांना आवाहन\nComments Off on पोटनिवडणुकीत भाजपाला गाडा – आदित्य ठाकरेचे शिवसैनिकांना आवाहन\nप्रतिनिधी वाडा, दि. १६ : भाजपा सरकारने जनतेला फक्त टोप्या घालण्याचे काम केलं असल्याचे सांगत काही लाख गॅस वाटप केल्याची जाहिरात करणाऱ्या सरकारतर्फे तुमच्या पैकी कुणाला गॅस मिळाला आहे का असा सवाल उपस्थित करून जाहिरात बाजी करणाऱ्या व चिंतामण वनगा यांच्या कुटुंबीयांची फसवणूक करणाऱ्या भाजपाला या निवडणुकीत गाडा असे आवाहन शिवसेना नेते व युवा सेना ...\tRead More »\n३१ हजाराची अवैध्य दारू पकडली,पालघर जिल्हा पोलिसांची कारवाई\nComments Off on ३१ हजाराची अवैध्य दारू पकडली,पालघर जिल्हा पोलिसांची कारवाई\nराजतंत्र न्यु नेटवर्क दि. १६ : पालघर जिल्ह्यातील अवैध्य दारू धंद्यावर पोलिसांनी कारवाई करत ३१ हजारांची दारू जप्त केली आहे. यात, विरार, वालिव, बोईसर, तलासरी पालघर, केळवा, नालासोपारा व तुळींज आदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी छापा मारून हि कारवाई केली आहे, मागील अनेक महिन्यांपासून पालघर पोलिसांतर्फे जिल्ह्यातील अवैध्य दारू धंद्यावर कारवाई करून आतापर्यंत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...\tRead More »\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी\nकातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप\nवाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nजगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या युवकाला महिला शक्तीने दिले बळ\nविद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शासनाशी जोडले जाण्यासाठी लोकराज्यचे वाचन करावे – संजीव जोशी\nजिल्ह्यातील चार शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2009/03/31/%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8B-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-14T22:25:15Z", "digest": "sha1:2GI2IFGZGT3QQF4MXRCLI7BMB7A37V7V", "length": 25305, "nlines": 255, "source_domain": "kayvatelte.com", "title": "नॅनो का शिफ्ट झाली गुजरात मधे? | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nरिअल लाइफ हिरो’ज- द अनसंग हिरो →\nनॅनो का शिफ्ट झाली गुजरात मधे\nममता बॅनर्जी ची पार गोची झालीय.. नॅनो प्लॅंट सिंगुरहुन गेल्या पासुन. अगदी तोंड दाखवायला पण जागा उरलेली नाही ममताला. खरं तर अगदी पहिल्यांदाच जेंव्हा न्युज पाहिली होती, की टाटा नॅनो प्लॅंट सिंगुरला सुरु करणार, तेंव्हाच कुठेतरी मनात खटकलं होतं..\n.ममताला अपेक्षित होतं की त्यांनी काही केलं तरी टाटा इथून कुठेच जाणार नाही , कारण ५०० कोटीच्या पेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट झालेली आहे.जवळपास ८० टक्क्यांच्या वर काम पण पुर्ण झालं आहे. सगळ्या फॅक्टरी आणि ऍन्सिलरीझ चे काम पुर्ण झालेले आहे. प्लॅंट जस्ट सुरु होण्याच्या बेतात आहे. तेंव्हा आता काही जरी केलं तरी टाटा चे हात दगडाखाली आहेत, त्या मुळे ते काहीच करु शकणार नाहीत..आपण जसं वाकवु तसे टाटा वाकतील आपल्या पुढे.\n…. पण ममता वॉज रॉंग तिने टाटांना ओळखले नाही.पण जो पर्यंत टाटाच्या इंजिनिअर्स ला मारहाण झाली नव्हती तो पर्यंत टाटा पण शांत होते, पण ज्या दिवशी इंजिनिअर्स ला मारहाण झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी प्लॅंट बंद करण्याची घॊषणा केली टाटांनी.\nम्हणतात ना, मॅन सपोझेस, ऍंड गॉड डिस्पोझेस.. इथे गॉड चं काम ममता ने केले..ममताचा फासा इथे उलटा पडला आणि, या सगळ्याचा परिपाक म्हणजे नॅनो सिंगुरहुन शिफ्ट झाली……\nमी पूर्वी बंगाल मधे एक वर्षभर काम केलंय..आणि बऱ्याच कंपन्यांना पण जाउन आलोय, ( मार्केटिंग च्या कामासाठी.. साधारण २०-२५ वर्षापुर्वी) .त्या मुळे बंगल्यांची वर्किंग स्टाइल चांगली परिचयाची आहे. एकदा HM chya कारखान्यात गेलो होतो . ज्या प्लॅंट मधे ऍंबेसेडर कार तयार होते त्याच प्लॅंट मधे एका जर्मन कंपनीच्या कोलॅबरेशन मधे डिमॅग एक्सकॅव्हेटर्स तयार व्हायचे. माझं पोस्टींग बिहार , बंगाल साठी होतं त्यामुळे मीटिंग्ज साठी जावं लागायचं.\nतिथलं वातावरण पाहिलं की वाटायचं.इथे सगळं काही थंड काम आहे. हे सगळं बघितलं की मग मात्र वर आभाळात बघून नकळत हात जोडले जायचे.. ” तूच आहेस रे बाबा.. भगवंता” ……….\nएकदा मी पाहिलं होतं , फॅक्टरीच्या एका शॉप च्या दरवाजा बाहेर एक ओव्हर हेड वायर तुटून पडली होती आणि सगळे लोक गेट च्या बाहेर उभे होते. त्या वायरवरुन ओलांडून जाता आले असते, पण युनियन च्या लोकांनी जोपर्यंत वायर उचलली जात नाही तो पर्यंत कोणीच आत जाणार नाही असा पवित्रा घेतला .. ह्या सगळ्या गोंधळात जवळपास वर्किंग टाइम मधला अर्धा तास वेस्ट झाला.\nटु बेंगॉलिज कॅन फॉर्म ३ युनियन …\nअहो प्रत्येकी एक युनियन अशा दोन युनियन्स, आणि एक दोघांची मिळून झाल्या की नाही तीन\nअर्थात टाटांना पण बंगालमधील परिस्थिती माहिती नसेल असे नाही. अगदी रस्त्यावरचा चहावाला पण एखाद्या युनियन चा मेंबर असतो. रतन टाटा यांना तसंही टाटानगर हे मुळ गांव असल्या मुळे बिहार आणि बंगाल बद्दल पूर्वजांचा एरिया म्हणून कदाचित थोडी जास्त अटॅचमेंट असेल.. सिंगुर ला नॅनॊ चा प्रोजेक्ट नेण्याचे कदाचित हे पण कारण असू शकते. ..\nबंगालमधे माझे काही मित्र आहेत, पण कोणीही ममताच्या बाजुने बोलत नाही. बुध्ददेव भट्टाचार्य पण आपल्याच ( कम्युनिझमच्या लाल बावट्याच्या , निषेध, संप, रास्ता रोको, मारहाण वगैरे ..) दाखवलेल्या रस्त्यावर अडकले.संप, रस्ता रोको, तोड फोड , मार हाण हा सगळा कम्युनिस्टांच्या वर्किंग स्टाइलचा परिपाक. त्यांना असं झालं की धरलं तर चावत अन सोडलं तर पळत..तुम्हाला आठवत असेल , ममता वॉज इन फुल फॉर्म व्हेअर ऍज बुध्ददेव वॉज टेकिंग लो प्रोफाइल..\nसिंगुरच्या लोकांनी टाटाच्या वरच्या ऑफिसर्सना ला कॉंटॅक्ट केलंय.. असं बुध्द देवांचं म्हणणं आहे. त्रूणमुल काँग्रेस ४०० एकर जमीन परत मागत होती, टाटामोटर्सला दिलेल्या ९९८ एकर जमिनी पैकी मला एका गोष्टीचे नवल वाटते की ममता सारख्या नेत्याला पण ऍन्सिलरी युनिट म्हणजे काय हे न समजल्यामुळे हा प्रॉब्लेम झालाय का मला एका गोष्टीचे नवल वाटते की ममता सारख्या नेत्याला पण ऍन्सिलरी युनिट म्हणजे काय हे न समजल्यामुळे हा प्रॉब्लेम झालाय का की तिने जाणून बुजून आपली न्युसेन्स व्हॅल्यु चेक करण्यासाठी केले हे की तिने जाणून बुजून आपली न्युसेन्स व्हॅल्यु चेक करण्यासाठी केले हे\nही ४०० एकर परत करणं म्हणजे प्रोजेक्ट स्टॉल करणे आहे कारण, ऍन्सलरिज युनिट्स क्लोझ क्लस्टर मधे असणे हाच तर या प्रोजेक्टचा की पॉइंट होता. कारण जर १ लाखात कार काढायची तर शुन्य इन्व्हेंटरी ची संकल्पना अंगीकारणं, आणि सुटे भाग आणण्यासाठी लागणारी ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमीत कमी असणे.. हाच तर ह्या प्लॅंटचा प्रोजेक्टचा की रिझल्ट क्रस्ट आहे. .\nबरं, शेतकरी लोकं ह्या जमिनीचे ते काय करणार होते बरं अहो, साधी गोष्ट आहे, जो पर्यंत टाटाचा प्लॅंट नव्हता, तो पर्यंत जमिनीला कवडीचीही किंमत नव्हती, पण इथे टाटा चे बांधकाम सुरु झाले आणि जमिनीची किंमत अगदी आकाशाला पोहोचली.\nलालच…. लालच हा एकच फॅक्टर आहे .. शेतकऱ्यांना लालूच दाखवण्यात आली, की टाटांचे काम ५८९ एकरात होऊ शकते तेंव्हा जास्तिची जमिन परत मिळाली तर शेतकर्यांना खुप पैसा मिळेल.त्या जमिनिवर ते हॉटेल्स , दुकाने, सुरु करु शकतील. टाटाच्या प्लॅंट मुळे त्या भागातील लोकसंख्या बरिच वाढेल त्या मूळे कुठलाही धंदा जरी सुरु केला तरीही तो चांगला चालेल… ..\nबुध्ददेवांनी पण सरकार जास्तीचे पैसे देण्यास तयार आहे म्हणून सांगितले पण, ममता वॉज नॉट रेडी टू सेटल फॉर लेस दॅन हर डिमांड..तिचं म्हणणं होतं की ४०० एकर परत करा मगच पुढे बोलु.\nतर ही खरी ग्यानबाची मेख आहे ह्या सगळ्या ट्रॅन्झॅक्शन मधली..जर ममता ने थोडे कॉम्प्रोमाइझ केले असते आणि सुवर्ण मध्य साधला असता तर वेगळेच दृष्य दिसले असते.\nआता, टाटा गेलेत गुजरातेत, बंगाल सरकारला तोंड दाखवायला जागा उरली नाही, ममता अंडरग्राउंड झाली.. कित्तेक दिवस तर ममताचे नांव पण कुठे ऐकू येत नव्हते. बुध्ददेव ह्या गोष्टीचे पोलिटीकल मायलेज घेण्यासाठी काय करता येइल याचा विचार करु लागले.. शेतकऱ्यांना सगळ्या जमिनी परत देण्यात काहीच अडचण नव्हती. पण आता, दगड, माती, मुरुम इत्यादीची भर घालुन जमिनीचा कस पार खराब झाला होता .जमिनी शेतीलायक राहिलेली नव्हती. बऱ्याच जमिनिवर टाटा आणी त्यांचे ऍन्सिलरी युनिटस च्या शेडचे बांधकाम पण झालेले होते.. म्हणजे काय… तर टाटा ला घालवुन ममताने शेतकऱ्यांचे कधिही भरुन न येणारे नुकसानच केले..( जसे मुंबई ला दत्ता सामंतांनी केले होते)\nआजच्या परिस्थिती मधे त्या ठिकाणी परत दुसरी फॅक्टरी ओपन करण्याशिवाय काहिच उपाय राहिलेला नाही. आता तिथे जर आय डी सी ची सुरुवात केली तर कदाचित थोडाफार फायदा होईल, पण स्मॉल स्केल इंडस्ट्रिज, किंवा इतरही मिडीयम स्केल इंडस्ट्रिज जरी सुरु झाल्या, तरी त्या नक्की किती दिवस चालतील याची खात्री नाही. पण जर टाटाची फॅक्ट्री जर सुरु झाली असती तर नक्की चालली असती आणि रोजगाराची पण गॅरंटी मिळाली असती, म्हणूनच म्हणतात टाटाच्या बंगाल मधून जाण्यामुळे झालेले नुकसान अगदीच न भरुन येण्यासारखे आहे.\nबुध्ददेव म्हणताहेत की बंगाल सरकार इथे असा प्लॅंट लावण्याचा प्रयत्न करणार आहे की ज्यामुळे नॅनो इतकेच रोजगार निर्माण होतील.टाटाला घालवल्या नंतर बुध्ददेव आता इतके हात घाइला आलेले आहेत की त्यांनी आपला इंडस्ट्रियल सेक्रेटरी चायनाला पाठवला आहे कोण इंट्रेस्टेड पार्टी आहे का ते बघायला… (\nशेती करता जे पैसे शेतकऱ्यांना द्यायचे होते त्या पैकी कॉम्पेन्सेशन अमाउंट जवळपास ९० टक्के देऊन झालेली आहे ,सबब आता पुढे काही फारसा त्रास होणार नाही अशीही पुस्ती बंगाल सरकारने जोडली आहे.\n“दैव देतं अन कर्म नेतं” याचं उदाहरण म्हणजे सिंगुरचा टाटा नॅनो प्लॅंट..\nरिअल लाइफ हिरो’ज- द अनसंग हिरो →\n6 Responses to नॅनो का शिफ्ट झाली गुजरात मधे\nममता बॅनर्जी ची पार गोची झालीय.. नॅनो प्लॅंट सिंगुरहुन गेल्यापासुन. अगदी तोंड दाखवायला पण जागा उरलेली नाही ममताला.\n“विनाश काले – विपरीत बुद्धी म्हणतात” – याचे हे उत्तम उदाहरण आहे\nआम्ही Engg Trainee असताना एका बंगाली सहकार्याने एक लेक्चर दिलेले होते. तो म्हणला की कोलकाता-दुर्गापूर-असनसोल चा भाग मुंबई-पुणे भागा पेक्षाही जास्त प्रगत झाला असता. पण गेल्या तीस वर्षात डाव्यांनी बंगालच्या economy ची वाट लावलीय.\nसहमत आहे. अगदी खरी गोष्ट आहे.\nकाहीही काम सांगा.. दादा एटा होबे ना म्हणुन पहिले उत्तर असते. ही मेंटॅलिटीच बंगालला डेव्हलपमेंटच्या आड आली.\nयशस्वी घोड्दौड चालू आहे ब्लॉगची.. या लेखामुळे चांगली माहिती मिळाली.. 🙂\nPingback: ममता- मनसे फॅक्टर « काय वाट्टेल ते…\nमाहीतीत भर पडली, धन्यवाद\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nतुम्ही पण बालक आहात\nछोटीसी कहानी.. भाग १\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742316.5/wet/CC-MAIN-20181114211915-20181114233915-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://shabanawarne.blogspot.com/2014/06/blog-post_7563.html", "date_download": "2018-11-15T00:47:32Z", "digest": "sha1:RATOK2R6MAWZDJBZJ3MZ2GIY6LG52VWW", "length": 23073, "nlines": 44, "source_domain": "shabanawarne.blogspot.com", "title": "बैरी अपना मन ….: काय घडतंय मुस्लिम जगात - भाग १९ वा.सौदी अरेबिया संक्षिप्त इतिहास", "raw_content": "बैरी अपना मन ….\nकाय घडतंय मुस्लिम जगात - भाग १९ वा.सौदी अरेबिया संक्षिप्त इतिहास\nसौदी अरेबिया, गल्फ देश- संक्षिप्त इतिहास\nसौदी अरेबिया हा यातला सगळ्यात मोठा देश. अब्दुल अझीझ बिन सौद ने इथल्या चार प्रमुख भागांना एकत्रित करून १९३२ मध्ये सध्याच्या राजेशाहीची सुरुवात केली. हे चार भाग म्हणजे हेजाझ, नजद, पूर्वेचा अल-हसा आणि दक्षिणेकडील असीर. अब्दुलअझीझ ने १९०२ साली रियाध काबीज करून खरे तर राजेशाही ची स्थापना केली होती. हेजाझ च्या भागातील तुरळक शहरी भाग वगळला तर हा भटक्या टोळ्यांचा प्रदेश. सातव्या शतकात प्रेषिताच्या मृत्युनंतर त्याच्या अनुयायांनी अरेबियाच्या पुढे जाउन मुस्लिम साम्राज्य वसवले तेव्हापासून मक्का व मदिना या ठिकानांना राजकीय व धार्मिक महत्व प्राप्त झाले. त्याआधीही मक्का व काबा तसे पूजनीय होतेच -पण इथल्या स्थानिक लोकांसाठी. जसे जसे मुस्लिम साम्राज्य वाढले तसे अरेबिया मागे पडला आणि नव्या राज्यकर्त्यांनी दुसरीकडे आपल्या राजधान्या वसवल्या. वार्षिक हजयात्रे शिवाय या भागात तसे काहीच स्वारस्य उरले नाही. १० व्या शतकापासून अगदी विसाव्या शतकापर्यंत मक्केच्या शेरीफाकडे इथला स्थानिक कारभार आणि कैरो, इस्तंबूल किंवा बगदाद खिलाफातीशी त्याची निष्ठा अशी घडी ब्रिटीश येईपर्यंत कायम राहिली. सोळाव्या शतकात पोर्तुगीजांच्या लाल समुद्रावरच्या आक्रमणाला शह देण्यासाठी ऑटोमन या भागात शिरकाव करून त्यांनी लाल समुद्र, पर्शियाचे आखात ( हेजाज, असीर आणि अल हसा ) हा भाग आपल्या अधिपत्याखाली घेतला. पुढची चार शतके गरजेनुसार ऑटोमन साम्राज्याच्या सत्ता आणि सामर्त्यानुसार त्यांची या भागावर पकड कमी जास्त होत राहिली. साधारण १७४४ च्या सुमारास नजद भागातल्या सौद या घराण्याने इथे आपल्या सत्तेचा विस्तार करणे सुरु केले आणि त्याला मदत मिळाली ती अब्दुल अल वहाब या कर्मठ धर्मप्रचारकाची. सुन्नी हनाबली पंथाच्या अल वहाबने वहाबी विचारसरणीचा व या पंथाचा जनक . सौद्ची राजेशाही आणि या विचारसरणीचा प्रसार प्रचार अठराव्या शतकात अरेबिया पासून सुरु झाला . १७७४ साली रियाध येथे स्थापन झालेल्या या राजेशाहीने बघता बघता पूर्ण सौदी अरेबियाचा आज दिसणारा भाग काबीज केला. १८१८ साली ऑटोमन साम्राज्याने मुहम्मद अलीस येथे पाठवून या वाढत्या साम्राज्याचा बीमोड केला. नजदच्या भागात त्यानंतरच्या कालावधीत १८२४ साली पुन्हा या राजघराण्याने आपली छोटीशी राजेशाही स्थापन केली. यानंतर पुढचे दीड शतक अरेबियावरच्या सत्तेसाठी सौद व अल रशीद या दोन घराण्यांमध्ये अनेक संघर्ष होत राहिले. १८९१ मध्ये अल रशीद ने सौद ला पराभूत केले त्यानंतर सौद कुटुंबास शेजारच्या कुवेतमध्ये आसरा घ्यावा लागला. १९०२ साली इब्न सौद ने रियाध पुन्हा ताब्यात घेतले व सौद कुटुंब परत नजदला आले. याच दरम्यान वहाबी शिकवणीने प्रेरित फैसल अल दाविश ने इथल्या टोळ्यांची मिळून इखवान ही संघटना बांधली होती. या संघटनेच्या मदतीने सौद ने १९१३ साली हसा चा भाग काबीज केला. याच दरम्यान मक्केच्या शेरीफ हुसेन ने ब्रिटीशांच्या मदतीने ऑटोमन साम्राज्याविरुध्ह उठाव केला होता. हा उठाव असफल झाला पण पहिल्या महायुद्धात ऑटोमन साम्राज्यच कोसळले व ब्रिटिशांनी इथे सत्ता स्थापन केली. या सर्व घडामोडीत मात्र सौद ने मुळीच भाग घेतला नाही. तो रशीद घराण्याबरोबर त्याच्या लढाया लढत राहिला १९२१ मध्ये पूर्ण नजद आणि नंतर १९२४ - २५ च्या दरम्यान हेजाज चा प्रांत त्याने जिंकून प्रथम २१ साली नजद चा सुलतान, २६ साली हेजाजचा राजा आणि नंतर ३२ साली सौदी अरेबियाचा राजा म्हणून सौदने स्वतास घोषित केले -- हा सौदी अरेबियाचा अगदी धावता इतिहास\nआपली सत्ता स्थिर केल्यावर बाह्य आक्रमणापासून संरक्षणासाठी सौदीने ब्रिटिशांचे संरक्षित क्षेत्र म्हणून आपला दर्जा मान्य केला व तसा करार ब्रिटिशाबरोबर केला. या सर्व काळात या प्रदेशांतील आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची होती. पूर्व किनाऱ्यावर होणारी मोत्यासाठीची मासेमारी, व्यापारातून येणारा तुटपुंजा पैसा आणि तीर्थयात्रेसाठी लावण्यात आलेला कर या दोन उत्पन्नाच्या साधनाशिवाय दुसरे काहीही निर्वाहाचे साधन १९३६ मध्ये तेल विहिरी सापडेपर्यंत इथल्या लोकांकडे नव्हते. तेलाचा शोध लागल्यावर एक वेगळी अर्थव्यवस्था इथे उभी राहिली. पुढच्या लेखात या अर्थव्यवस्थेबाबत आणि त्याच्या इथल्या राजकारणाबाबत पाहणारच आहोत. तेलाचा शोध, तेलकंपन्यांचे इथे येणे आणि पुढचा राजकीय इतिहास यावर गिरीश कुबेरानी दोन पुस्तके लिहिली आहेतच. तेलावर आधारित या अर्थव्यवस्थेत मोठमोठ्या तेल कंपन्या इथल्या जमिनीत तेल उत्खननाची व निर्मितीप्रक्रियेची परवानगी मिळावी म्हणून या राजवटीला प्रचंड पैसा देतात. खरेतर त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नाचा अगदी नगण्य भाग या कंपन्या इथल्या राजेशाहीस देतात. परंतु इथली आधीची हलाखीची परिस्थिती पाहता हा पैसा इथल्या लोकांसाठी प्रचंड मोठा आणि तोही काहीही हातपाय न हलवता आलेला. तेलासाठी लागणारे तन्त्रज्ञान, उत्खनन व निर्मितीसाठी लागणारे भांडवल, व्यवस्थापन, निर्मित मालाची विक्री या कशातच इथल्या लोकांना श्रम नाहीत. या येणाऱ्या पैशाचा विनियोग त्यांनी आपल्या राजेशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी केला. बाहेरच्या जगाशी या निमित्ताने या समाजाचा संबंध जरूर आला परंतु बाहेर चाललेल्या कुठल्याच आर्थिक किंवा राजकीय प्रक्रियांमध्ये काही या देशांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही त्यामुळे सामाजिक दृष्ट्या परंपरागत व्यवस्था इथे चालू राहिल्या. आधुनिकीकरणाची प्रक्रिया व त्या अनुषंगाने होणारी घुसळण इथे घडतच नाही. मध्ययुगीन बेदुयीन टोळ्या ज्याप्रमाणे आपला जीवनक्रम जगात तसेच आजही इथले लोक आपले व्यवहार करतात फरक एवढाच कि आज आर्थिक सुबत्ता इथे आहे जी पूर्वी नव्हती. इतर राष्ट्रांबरोबर यांचे संबंध आहेत पण त्यांना मिळणाऱ्या बलाढ्य राष्ट्रांच्या संरक्षणामुळे इतर राष्ट्रांशी स्पर्धा टिकून राहण्यासाठी किंवा आपले स्थान उंचावण्यासाठी या राष्ट्रांना करावी लागत नाही. १९३६ पासून आजतागायत या देशांच्या अर्थव्यवस्थेचा व त्यावर आधारित राजकारणाचा एक आकृतिबंध (pattern ) बनलेला आहे.\nदुसऱ्या महायुद्धानानंतर सर्वच जगात वसाहतवादाविरुध्ह असंतोष वाढला त्यामुळे त्याचेच दुसरे स्वरूप असलेला हा संरक्षित क्षेत्राचा दर्जाही निकालात निघाला. ब्रिटन ने या सर्व देशांना स्वातंत्र्य दिले खरे पण यांच्यात आर्थिक वाटाघाटी होऊन दोन्ही राष्ट्रांना फायदेशीर असे करार त्यानी केले. १८९९ पासून संरक्षित असलेला कुवेत १९६१ साली स्वतंत्र झाला. १८२० पासून ब्रिटीश अधिपत्याखाली असणारा बहारीन १९७१ साली स्वतंत्र झाला. ओमान तसा संरक्षित प्रदेश नव्हता पण त्याच अर्थाच्या अनेक करारानुसार ब्रिटीश त्याच्याशी संबंध ठेऊन होते आणि ते आजतागायत तसेच आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने ब्रिटनच्या संरक्षणाच्या भूमिका स्वतःकडे घेतल्या आहेत. १८५३ पासून संयुक्त अरब अमिरातीने ब्रिटीश संरक्षित करार केला होता. १९७१ मध्ये यु. ए. इ स्वतंत्र झाला. क़तार १९१६ पासून असाच ब्रिटीशांच्या अंकित होता तो १९७१ साली स्वतंत्र झाला.\nएकंदरीत ही सर्व राष्ट्रे गेल्या ४०-५० वर्षात स्वतन्त्र व स्वायत्त राष्ट्रे म्हणून आपला कारभार पाहू लागली आहेत. याआधी शेकडो वर्षे बिकट भौगोलिक परिस्थितीमुळे हे देश आणि समाज इतर समाजापासून तुटलेले होते. गेल्या दीड शतकात बाहेरच्या जगाशी संबध येउन आणि आर्थिक सुबत्ता येऊनही इथे आधुनिक शासनव्यवस्था उभ्या राहिल्या नाहीत. वर्षानुवर्षे चालत असलेल्या टोळी समाजातल्या सत्ता आणि समाजव्यवस्थाच इथे अजून चालू राहिलेल्या दिसतात. त्यामुळे स्वातंत्र्य तर मिळाले, सत्ता मिळाली आणि आर्थिक सुबत्ता ही आहे पण स्वतःची अशी ओळख या राज्यकर्त्यांना नाही. आधीच्या लेखात चर्चा केल्याप्रमाणे सत्ता आहे पण परंपरागत अधिकार सोडला तर दुसरा काही बेस नाही , कुठल्याही आधुनिक शासन प्रशासन संस्था यांच्याकडे नाहीत अशी परिस्थिती या राजेशाहांची स्वातंत्र्योत्तर काळात होती. परंपरेवर आधारित स्वताची सत्ता टिकवायची असेल तर त्या परंपरा व त्यातील हितसंबंध जोपासणे या राज्यकर्त्यांना भाग आहे. सौदी अरेबिया हे त्या मानाने अगदीच नवीन राज्य आणि या राज्य निर्मितीच्या कामात वहाबी पंथाचा मोठा सहभाग त्यामुळे सौदी सत्तेचे अधिष्ठान वहाबी विचारसरणीवर आधारित इस्लामचे अनुकरण. कर्मठ, कट्टर, शुद्धीवादी आणि xenophobic अशा इस्लामच्या एका विशिष्ट अनुवादावर आधरित धर्मसत्ता म्हणून सौदी आपली ओळख यानंतरच्या काळात प्रस्थापित करताना दिसतो. खरे तर हे कर्मठ धर्मावर आधारित असे रूप सौदीस संरक्षण देणाऱ्या ब्रिटन अमेरिकेच्या आधुनिक प्रतिमेपेक्षा खूपच विरोधाभासाचे वाटते. आणि हा विरोधाभास कमी करण्यासाठी एका बाजूला अद्ययावत तंत्रज्नानावर आधारित शहरे, सुविधा हे देश स्थापन करताना दिसतात पण त्याचबरोबर आपली धार्मिक सत्ता आणि तीच अस्मिता म्हणून मोठ मोठ्या मशिदी, इस्लामिक स्कॉलरशिप, धर्माचा प्रसार प्रचार यात ही राष्ट्रे आपली सर्व साधन सामुग्री पणाला लावताना दिसतात.\nगेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना...\nस्टार प्लसचे महाभारत आणि माउ उवाच \nमहाभारताशी पहिली ओळख केव्हा, कशी हे सांगणे अवघडच. लहानपणी ऐकलेल्या अनेक कथांतून, नंतर वाचलेल्या पुस्तकातून आणि नंतर चोप्रांच्या महाभारत मा...\nकाय घडतंय मुस्लिम जगात - भाग १९ वा.सौदी अरेबिया संक्षिप्त इतिहास\nसौदी अरेबिया, गल्फ देश- संक्षिप्त इतिहास सौदी अरेबिया हा यातला सगळ्यात मोठा देश. अब्दुल अझीझ बिन सौद ने इथल्या चार प्रमुख भागांन...\nगेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना...\nकिसी की मुस्कराहटो पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल मी प्यार ----जीना इसीका नाम है :)\nकाय घडतंय मुस्लिम जगात - भाग १७ वा.सौदी अरेबिया आण...\nकाय घडतंय मुस्लिम जगात - भाग १८ वा.ऑटोमन व वासाहति...\nकाय घडतंय मुस्लिम जगात - भाग १९ वा.सौदी अरेबिया सं...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013854-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/12/news-2503.html", "date_download": "2018-11-15T00:18:15Z", "digest": "sha1:OM3B44JCB6VT73BWSWTVOSKHANJTRVV2", "length": 6172, "nlines": 84, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "व्हिडीओकॉनचा सरकार विरोधात १० हजार कोटींचा नुकसान भरपाईचा दावा - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Business News व्हिडीओकॉनचा सरकार विरोधात १० हजार कोटींचा नुकसान भरपाईचा दावा\nव्हिडीओकॉनचा सरकार विरोधात १० हजार कोटींचा नुकसान भरपाईचा दावा\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- दूरसंचार क्षेत्रातील कंपनी व्हिडीओकॉनने सरकारच्या विरोधात मोर्चा उघडण्याची तयारी केली आहे. कंपनी सरकारकडून 10 हजार कोटींच्या नुकसान भरपाईचा दावा करण्याची शक्यता आहे. नुकतेच सीबीआय न्यायालयाने 2जी घोटाळ्यातील सर्व आरोपींना मुक्त करण्याचा आदेश दिल्यामुळे कंपनी हे पाऊल उचलणार आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nकंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनी सरकारवर10 हजार कोटी रुपयांच्या भरपाईचा दावा करण्याची तयारी करत आहे. सध्या तरी कंपनी 2जी स्पेक्ट्रम घोटाळ्यामुले झालेल्या नुकसानीची मोजदाद करत आहे. यात कंपनीला सुमारे 10 हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nव्हिडीओकॉनला दूरसंचार सेवा व्यवसायासाठी सुमारे 25 हजार कोटी रुपयांचे कर्ज घ्यावे लागले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दूरसंचार परवाने रद्द केल्यामुळे कंपनीला मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागला होता.\nसर्वोच्च न्यायालयाने ए. राजा यांच्या कार्यकाळात वाटप झालेले 122 दूरसंचार परवाने 2012 साली रद्द केले होते. या 122 परवान्यांपैकी 15 परवाने व्हिडीओकॉनचेही होते. यासाठी कंपनीने एकूण 1500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती, असे कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nव्हिडीओकॉनचा सरकार विरोधात १० हजार कोटींचा नुकसान भरपाईचा दावा Reviewed by Ahmednagar Live24 on Monday, December 25, 2017 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nपेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज झाली इतकी किंमत कमी...\nमहापालिका निवडणूक : शिवसेनेची दुसरी यादी जाहीर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013854-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/diwali-issue-deep-light-and-lamp-tradition-of-the-festival/", "date_download": "2018-11-15T00:49:31Z", "digest": "sha1:HRLY2VFKD5R3UORYUX4D4W3ARG34JBAM", "length": 7957, "nlines": 168, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "दिवाळीत पणतीची वात कोणत्या दिशेला असावी? | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदिवाळीत पणतीची वात कोणत्या दिशेला असावी\nदिवाळी हा दिव्यांचा सण. प्रकाशाची ज्योत तेवत राहावी यासाठी ही दिवाळी. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्य किंवा पूजन करण्यापूर्वी दिवा लावला जातो. वास्तुशास्त्रात दिवा लावणे आणि दिवा ठेवण्याचे काही नियम सांगितले आहेत.\nदिव्याची ज्योत कोणत्या दिशेकडे असावी याबद्दलही माहीत दिली गेली आहे. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी दिवा लावताना या मंत्राचा जप केल्याने शीघ्र यश मिळतं.\n1 ) दिव्याची वात पूर्वेकडे ठेवल्याने दीर्घायुष्य लाभतं.\n2 ) उत्तर दिशेकडे दिव्याची वात ठेवल्याने धनलाभ होतो.\n3 ) दिव्याची वात पश्चिमेकडे ठेवल्याने दुःख वाढतात.\n4 ) दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावल्याने आणि या दिशेला वात ठेवल्याने हानी होते. ही हानी धन किंवा व्यक्तीच्या रूपात होऊ शकते.\nPrevious articleजळगाव ई पेपर (दि 2 नोव्हेंबर 2018)\nNext articleदिवाळी विविध राज्यातली\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nसंजूबाबाने दिवाळीत छायाचित्रकारांना शिवीगाळ केली\nपेगलवाडी येथील अनाथ आश्रमातील मुलांना कपडे व फराळ वाटप\nकपिलची दिवाळी अमृतसरमध्ये कुटुंबियांबरोबर\nदीपिका रणवीरने उतरविला लग्नाचा विमा\n मग या सर्वात स्वस्त देशात जा…\nगुगलचे ड्युओ अ‍ॅप वापरा..पैसे कमवा…\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nदोन लाखांचा मद्यसाठा जप्त\n‘वासा कन्सेप्ट’ मेंदू विकारच्या अपंगत्वावर बहुगुणी\nपेन्शनर्स फेडरेशनचे २१ डिसेंबरला दिल्लीत धरणे आंदोलन\nमोर्चातून किसान सभेचा सरकारला इशारा\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nदोन लाखांचा मद्यसाठा जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013854-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/players-profile-marathi/%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87-107050100009_1.htm", "date_download": "2018-11-15T00:27:37Z", "digest": "sha1:BKVH6GEYUEJIZEUHTQ5NMQPWTQVOQDL2", "length": 10213, "nlines": 128, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "धनराज पिल्ले | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 15 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनाव : धनराज पिल्ले\nजन्म : १६ जुलै १९६८\nसामान्य कुटुंबात जन्मलेला व आपल्या जिद्दीच्या व कौशल्याच्या जोरावर भारतीय हॉकी संघाच्या कर्णधारपदापर्यंत मजल मारलेला जिगरबाज खेळाडू म्हणजे धनराज पिल्ले. आघाडीवर खेळणार्‍या धनराजने आतापर्यंत चारशेहून जास्त सामने खेळले असून दोनशेच्या आसपास गोल केले आहेत.\nभारताकडून सर्वांत जास्त गोल करणार तो खेळाडू आहे. तो एकटाच असा भारतीय आहे की त्याने चार ऑलिम्पिक, चार जागतिक हॉकी करंडक, चार चॅम्पियन्स चषक व चार आशियाई स्पर्धेत भाग घेतला आहे. २००२ मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देणार्‍या संघाचा तो कर्णधार होता. तो सध्या इंडियन एअरलाइनमध्ये सहाय्यक व्यवस्थापक आहे.\nधनराज पिल्ले आतापर्यंत इंडियन जिमखाना, एफ सी लॉन, सिलंगूर अभाहानी लि., स्तुतघर, बँक सिंपानाम नासियोनाल, आर्थर अडरसन सिंगापूर अशा वेगवेगळ्या जागतिक क्लबकडून खेळला आहे.\n१९९५ : अर्जुन पुरस्कार\n१९९८-९९ : के. के. बिर्ला पुरस्कार\n१९९९ : राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार २००० : पद्मश्री.\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nपत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या, आत्महत्या केली ...\nनवी दिल्लीत पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने पंख्याला गळफास घेऊन ‘लाईव्ह’ आत्महत्या केली ...\nआयटीला अच्छे दिन, नोकरभरती तब्बल २१ टक्क्यांनी वाढली\nआयटी सेक्टरने ऑक्टोबरपासून भारतातील नोकरभरती आधीच्या तुलनेत तब्बल २१ टक्क्यांनी वाढवली ...\nमारूती सुझुकी इंडियाकडून विशेष सर्व्हिस कॅम्पेन\nमारूती सुझुकी इंडियाने एक विशेष सर्व्हिस कॅम्पेन सुरू केलं आहे. ऑनलाईन वेबसाईट मनी ...\nजिओ दिवाली धमाका प्लान, यूझर्सला १०० टक्के कॅशबॅक ऑफर\nरिलायन्सने जिओ दिवाली धमाका नावाचा एक धमाकेदार प्लान आणला आहे. यात जिओ यूझर्सला १०० टक्के ...\nआगामी वर्षी सॅमसंगचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन येणार\nसॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने पहिला फोल्डेबल स्मार्टफोन मार्च 2019 मध्ये लाँच होणार आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013900-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Madgaon-free-shade-for-fish-harvesters/", "date_download": "2018-11-14T23:51:06Z", "digest": "sha1:KAZLWP3WR677DKHFPF5RCG2R4WOZC2UL", "length": 6195, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मासळी कापणार्‍यांसाठी स्वतंत्र शेड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › मासळी कापणार्‍यांसाठी स्वतंत्र शेड\nमासळी कापणार्‍यांसाठी स्वतंत्र शेड\nमासळी कापण्याचे काम करणार्‍यांमुळे मासळी बाजारात घाणीचे साम्राज्य पसरले असून मासळी कापणार्‍यांसाठी स्वतंत्र शेड बांधून दिली जाईल, असे आश्वासन नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी दिले. सरदेसाई यांनी शुक्रवारी किरकोळ मासळी बाजाराच्या बांधकामाची पाहणी केली. 30 मे रोजी बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून ते पूर्ण करण्यासाठी जास्त कामगार वापरून कामाला गती द्यावी, अशी सूचना सरदेसाई यांनी दिली. मासळी कापणार्‍यांची संख्या याठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. सरदेसाई यांनी मार्केटची पाहणी केल्यानंतर तेथील कचरा पाहुन तीव्र नाराजी व्यक्त केली.\nसध्या किरकोळ मासळी बाजाराचे एक कोटी रूपये खर्चून सुशोभी करण केले जात आहे. घटकराज्य दिनाच्या दिवशी या वास्तूचे उद्घाटन होणार आहे. मडगाव आणि सासष्टीच्या लोकांना आम्हला उत्तम दर्जाचे मासळी मार्केट उपलब्ध करून द्यायचे आहे, असे सरदेसाई यावेळी म्हणाले. दुबईत असलेल्या मासळी मार्केटच्या धर्तीवर हे मासळी मार्केट बांधले जात आहे. मात्र हे मासळी मार्केट वातानुकूलित नसेल, असे त्यांनी सांगितले.\nबांधकामाच्या आराखड्यात बदल केले जात असल्याने कामाची गती मंदावल्याचे कंत्राटदाराने मंत्री सरदेसाई यांच्या निदर्शनात आणून दिले. सध्याच्या मार्केटमध्ये सर्व बदल केले जातील. मासळी विक्री करण्याचे काऊंटर आणि लोकांना बसण्यासाठी बांधलेले बाक मोडून टाकण्यात आले आहेत.आधुनिक पद्धतीने ग्राहकांना ट्रे मधून मासळी दाखवली जाईल. शिवाय मासळीसाठी वापरला जाणार्‍या बर्फाचे पाणी थेट गटारात सोडले जाईल. त्यासाठी स्टिलची गटारे बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.\nमराठी चित्रपट महोत्सव ८ जूनपासून\nसाखळीत आज मतदान; यंत्रणा सज्ज\nग्रामसभांचा आवाज दडपण्याचा सरकारचा प्रयत्न\nस्वयंसाहाय्य गटांमुळे घर, गावाचा विकास : मृदुला सिन्हा\nखनिज वाहतुकीस मुभा नाही\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013900-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Entrepreneur-death-by-lying-on-iron-tank/", "date_download": "2018-11-14T23:45:24Z", "digest": "sha1:5UTO6QMZIM4KAJOEWIHT4ODZ3LMEIQ5R", "length": 3954, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लोखंडी टाकी डोक्यात पडून उद्योजकाचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › लोखंडी टाकी डोक्यात पडून उद्योजकाचा मृत्यू\nलोखंडी टाकी डोक्यात पडून उद्योजकाचा मृत्यू\nकागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत रविवारी सकाळी क्रेनचा हूक तुटून टाकी डोक्यात पडल्याने तरुण उद्योजकाचा मृत्यू झाला. प्रभाकर दिलीप शिरगावे (वय 32, रा. गडमुडशिंगी) असे त्याचे नाव आहे.\nदिलीप शिरगावे यांचा ओंकार पावडर कोटिंग कारखाना आहे. वडिलांना कामामध्ये हातभार लागावा म्हणून प्रभाकर कारखान्यात काम करत होते. रविवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कारखान्यात आले. क्रेनला लोखंडी टाकी अडकवून दुसरीकडे ठेवत असताना, अचानक क्रेनचा हूक तुटला आणि टाकी प्रभाकर यांच्या डोक्यात पडली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना कागल येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.\nप्रभाकर मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांचा मित्रपरिवारही मोठा होता. रक्षाबंधन सणादिवशी ही घटना घडल्याने गडमुडशिंगीत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी असा परिवार आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013900-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Hadapsar-tension-is-relaxed/", "date_download": "2018-11-15T00:03:17Z", "digest": "sha1:RSD6EB6QJLZVW55MSG7FS4UZROVTW2XU", "length": 4982, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मांजरी परिसरातील तणाव निवळला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › मांजरी परिसरातील तणाव निवळला\nमांजरी परिसरातील तणाव निवळला\nकोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला प्रतिसाद मिळत असतानाच एका गटातील कार्यकत्यांनी परिसरात मोर्चा काढल्याने दुसर्‍या गटातील कार्यकर्त्यांनीही मोर्चाचे आवाहन केले. त्यामुळे महादेवनगर मांजरी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अनुचित प्रकार घडू नये यासाठी हडपसर पोलिसांनी मोठा बंदोबस्त केल्याने परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.\nसकाळी महादेवनगर परिसरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत होता.\nत्याचवेळी एका गटाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्याने घोषणा देत मोर्चा काढला होता. काही व्यवसायिकांना दुकाने बंद करायला लावली. काही दुकानांमध्ये जाऊन मोर्चेकर्‍यांनी जबरदस्तीने दुकाने बंद करायला लावली. किरकोळ दगडफेकीचे प्रकारही घडले. त्यामुळे परिस्थिती बिघडत चालली होती. त्यामुळे दुसर्‍या गटातील कार्यकर्ते हळूहळू एकत्र होऊन त्यांनीही घोषणा द्यायला सुरूवात केली. कार्यकर्ते वाढू लागल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच दखल घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. हडपसर पोलिसांची एक तुकडी महादेवनगरमध्ये दाखल झाली होती.\nतुरळक घटना वगळता पुण्यात बंद शांततेत\nसूत्रधार शोधून कडक कारवाई करा\nबंदमुळे ‘पीएमपी’ची सेवा विस्कळीत\nसायकल योजनेसाठी 66 कोटींची निविदा\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013900-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/476972", "date_download": "2018-11-15T00:23:19Z", "digest": "sha1:TIWSMY4SH2IOKTVSQ2RJFIP7S4S3L4TH", "length": 6086, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गव्याच्या जखमी पिल्लावर आजरा वनविभागाकडून उपचार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गव्याच्या जखमी पिल्लावर आजरा वनविभागाकडून उपचार\nगव्याच्या जखमी पिल्लावर आजरा वनविभागाकडून उपचार\nसोहोळेपैकी सोहाळेवाडी येथे पुलावरून उडी मारताना गव्याचे पाच महिने वयाचे पिल्लू जखमी झाले. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. शनिवारी वनविभागाकडून या जखमी पिल्लावर उपचार करण्यात आले.\nयाबाबत मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी रात्री सोहाळेवाडीच्या शिवारात गवे शिरले होते. शेतकऱयांनी गव्यांना हुसकावून लावल्यानंतर गवे जंगलाच्या दिशेने जाताना ओढय़ावरील पुलावरून उडी मारताना या कळपातील हे पिल्लू जोराने आपटल्याने जखमी झाले. त्याच्या मानेला व डाव्या शिंगाला जबर मार लागला आहे. पूलाच्या खालील बाजूस गव्याचे पिलू जखमी अवस्थेत पडल्याचे आढळून आल्यानंतर ग्रामस्थांनी याची माहिती वनविभागाला दिली.\nजखमी गव्याची माहिती मिळताच वनपाल आर. एम. गवस, वनरक्षकर बी. आर. निकम, बी. बी. कुंभार, वनमजूर एस. एम. खोराटे, बी. बी. पाटील, एस. आर. पताडे, के. के. शिंदे, एम. एस. शिंदे यांनी सोहाळेवाडी येथे धाव घेतली. जखमी पिल्लाला ग्रामस्थांच्यामदतीने ओढय़ातून बाहेर काढून डंपरमधून सुलगांव रोपवाटीकेत आणले. याठिकाणी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ढेकळे व त्यांच्या सहकाऱयांनी गव्याची तपासणी करून औषधोपचार केले. उपचारानंतर या पिल्लाने चारा व पाणी पिले. मात्र मानेला व डाव्या शिंगाला गंभीर दुखापत झाली असून त्याला उभे केले असता त्याचा तोल जात असल्याचे त्याला चालता येत नसल्याचे वनविभागातून सांगण्यात आले.\nमान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी\nकमी खर्चात घर देताना सुविधांचाही विचार करावा\nअनिकेत कोथळेच्या मृतदेहाचे मिरजेत शवविच्छेदन\nवीज दरवाढ व भारनियमन रद्द करा\nकलमठ अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू\nविनयभंगप्रकरणी तीन वर्षे कारावास\nकेरोसीनचा लाखो लिटरचा काळाबाजार रोखला\nसिंधुदुर्गातील मासे वाहतूकदार आक्रमक\nराफेल व्यवहार प्रकरणी निकाल सुरक्षित\nऊस उत्पादकांच्या बैठकीत उडाला गोंधळ\nस्टेट कंझ्युमर आयुक्त बेंच स्थापन करा\n‘राजा शिवछत्रपती’चे काम अंतिम टप्प्यात\nमातृभूमितील सत्काराने ‘रंगा, कली’ भारावला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013900-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://govexam.in/solapur-police-bharti-paper-2014/", "date_download": "2018-11-15T00:28:24Z", "digest": "sha1:JKK2MBKG2XHVGP2BEDK3DNHYWRDHWVGX", "length": 35401, "nlines": 711, "source_domain": "govexam.in", "title": "Solapur Police Bharti Paper 2014 - GovExam.in", "raw_content": "\nमोफत सराव परीक्षा… खास आपल्यासाठी.. आपल्या उज्वल भविष्यासाठी..\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\n1. २४३२* × २* = ६०८१२* फुलीच्या (*) जागी समान अंक आहे . तर तो अंक कोणता \n2. खालीलपैकी ...............या ठिकाणी डाळिंब फळाचे संशोधन केंद्र आहे.\n3. पुढील भारतीय नृत्यांपैकी कोणते शास्त्रीय नृत्य आहे\n4. साहस हे जीवनासाठी मिथासारखे आहे. अधोरेखित शब्दाची जात ओळखा\n5. आजसरिता ही रेखापेक्षा १५ वर्षांनी मोठी आहे. ६ वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज ३३ वर्षे होते, तर सरिताचे आजचे व्य किती\n6. कोल्हापूर, रत्नागिरी व रायगड या तीनही जिह्यात खालीलपैकी कोणत्या खनिजाचे साठे आहेत\n7. भारताच्या पहिल्या मंगळ यानाचे नाव काय आहे\n8. महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात येत आहे\n9. खालील गटाशी जुळणारे पद ओळखा\n10. महाराष्ट्रील ..............हा ज्वालामुखीय अग्निजन्य खडकाचा पराक्र होय.\n11. राज्यातील महत्वाचा औष्णिक विद्युत प्रकल्प असलेले पारस हे ठिकाण कोणत्या जिह्यात आहे\n12. 'चांदणे' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता\n13. भारताचे सर्वात मोठ्या अशा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष म्हणून ................या महिलेची नियुक्ती झाली आहे.\n14. महाराष्ट्राच्या ...... या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या आहेत.\n15. 'कलाकृती' या शब्दाचा संधी विग्रह खालीलपैकी कोणता\n16. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक नोद्विण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे\n18. 'कमवा आणि शिका' ही संकल्पना मूळ कोणाची\n19. खालीलपैकी शुध्द शब्दाचा क्रमांक निवडा\n20. सचिन तेंडूलकर २०० वा क्रिकेटचा सामना कोणत्या मैदानावर खेळला\n21. राज्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे.\n22. महाकवी कालिदासाचे स्मारक नागपूर जिल्ह्यात ............ येथे आहे.\n23. देशाच्या अर्थसंकल्पावर दोन पक्षांत एकमत न झाल्याने कोणत्या देशात आर्थिक पेच प्रसंग निर्माण झाला होता\n24. भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत\nए. पी. जे अब्दुल कलाम\n25. Y हा x पेक्षा लहान आहे. x हा Z पेक्षा मोठा आहे. या तिघांमध्ये सार्वत लहान कोण आहे\n26. पी. व्ही. सिंधू ही कोणत्या खेळाची खेळाडू आहे\n27. विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल म्हणजे ...............\n28. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर भरणाऱ्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो\n29. 'आजी' या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा क्रमांक निवडा\n30. तो आणि मी मिळून येऊ. अधोरेखित शब्दाची जात ओळखा\n31. लोकपाल कायद्याअंतर्गत दोषी शासकीय कर्मचाऱ्यास...... वर्षाच्या शिक्षेची तरतूद केली आहे.\n32. वंदेमातरम् हे गीत .............. यांच्या आनंदमठ या कांद्बारीतून घेण्यात आले आहे.\n33. .............. यांना भारतातील कामगार संघटनेचे आद्यप्रवर्तक म्हणून ओळखले जाते.\n34. बँकदर म्हणजे असा दर कि ज्या दराने.............\nव्यापारी बँका आपल्या ग्राहकांना कर्ज देतात\nजागतिक बँकेकडून आपल्या देशास कर्ज मिळते.\nरिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना कर्ज देते\nसहकारी बँका आपल्या ग्राहकांना कर्ज देतात\n35. नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेचे भारताला ... हा रोग मुक्त झाल्याचे घोषित केले आहे\n36. जड पाण्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो\n37. आधार नोंदणीत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो\n38. जर रामपूर = ३२ , रामनाथ २४, नवनाथ = ४५ तर, नवपुर = \n39. ...........व......... हे महाराष्ट्राचे दोन प्रमुख स्वाभाविक विभाग आहेत.\n40. खालीलपैकी प्रथिनांचा सर्वोत्कृष्ट स्त्रोत कोणता आहे\n41. मा. उच्च न्यायालयाच्या कोल्हपुर खंडपीठासाठी कोणत्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे\nन्या. चंद्र प्रकाश वोहरा\nन्या. धनंजय चंद्र चूड\nन्या. सुभाष चंद्र चूड\n42. मानवी शरीराचे तापमान सामान्यपणे ................सेल्सिअस इतके असते.\n43. एकही दिवस काम बंद न करता एप्रिल महिन्यात एका कारखान्यात ३९०० सायकली तयार होतात, तर दोन आठवड्यात कारखान्यात किती सायकली तयार होतील\n44. आई व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर २ :१ आहे. ४ वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर ९ :४ होते. तर आईचे आजचे वय किती वर्ष आहे\n45. एका रांगेत मीना उभी आहे. तिच्यामागे ९ व पुढे ११ मुळी उभ्या आहेत, तर मागून तिसऱ्या असलेल्या मुलीचा पुढून कितवा क्रमांक येईल\n46. रेडीओ : आवाज : दूरदर्शन : \n47. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत\n48. भारतात .......... क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते.\n49. भारतीय घटनेचा अर्थ लावताना घटनेतील ....... हा भाग आधारभूत व महत्वाचा ठरतो.\n50. वातावरणाचा दाब........ वर अवलंबून असतो.\nअ) उंची ब) तापमान क)पृथ्वीचे परीभ्रमण ड) चंद्राचे गुरुत्वाकर्षण\nफक्त अ, ब, क,\nफक्त ब व क\nफक्त अ व ब\nअ ते ड सर्व\n52. चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यास ............दिवस लागतात.\n53. ७, ८,४,0,३ हे सर्व अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान विषम संख्येतील दशक स्थानाचा अंक कोणता\n54. पाऊस सुरु झाला तेव्हा मीना घरी आली, या वाक्याचा प्रकार कोणता\n55. पोलिसाने चोर पकडला, या वाक्यातील प्रयोग ओळखा\n56. माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते\n57. एका वस्तूंची विक्रीची किंमत खरेदीच्या निमपट आहे, तर नफा अगर तोटा किती\n58. भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर ............... हे होय.\n59. भारतातील भूदान चळवळीचे जनक ..........हे होते.\n60. खालील पैकी कोणत्या खेळाडूला ऑस्ट्रेलियन सरकारने ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार देऊन गौरविले\n61. एखाद्या व्यक्तीचा रक्तगट ...... यावरून ठरतो.\n62. भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार ..........ला आहेत.\n63. संघराज्यच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही\n64. सातारा जिल्ह्यात हेळवाकजवळ कोयना नदीवर बाधण्यात आलेल्या धरणाच्या जलाशयास............... म्हणून ओळखले जाते.\n65. अंकांच्या स्थानांची आदलाबदल केल्यास खालीलपैकी कोणती संख्या सर्वात लहान होईल\n३९, ४७, ५६, ३८, ६६, ७४\n66. खालीलपैकी कोणाची गणना राष्ट्रसभेच्या तीन प्रमुख जहाल नेत्यांमध्ये करता येणार नाही\n67. खालीलपैकी योग्य विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा\n68. भारतातील कोणत्या राज्यात गरीबीचे प्रमाण सर्वात कमी आहे\n69. घटनेच्या कितव्या कलमानुसार जम्मू आणि काश्मीरला खास दर्जा देण्यात आला आहे\n70. खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.\n71. मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो\n72. प्रमोद हा पूर्वेला ६ कि.मी. जातो नंतर तो दक्षिणेस ८ कि. मी. जातो. तर तो मूळ स्थानापासून किती लांब आहे\n73. ४८ मधून कोणती संख्या वजाकरावी म्हणजे त्याच संख्येने वजाबाकीस भाग दिला असता भागाकार ५ येईल\n74. पुढीलपैकी चुकीची जोशी कोणती\nजाणून घेण्याची इच्छा असणारा - जिज्ञासू\nकिल्ल्याच्या भोवतालची भिंत - खंदक\nकाळोख्या रात्रीचा पंधरवडा - कृष्ण पक्ष\nहट्टीपणा करणारा - दुराग्रही\n75. 'सदाचार' या शब्दाला संधीच्या फोडीचा योग्य पर्याय निवडा\n76. खालीलपैकी भरपूर प्रमाणात अ जीवनसत्व देणारा पदार्थ कोणता\n77. नुकतेच निधन पावलेले पॉल वॉकर हे प्रसिध्द.................होते.\n78. महाराष्ट्राचा पोलीस खात्यातील सार्वोच्य पद कोणते\n79. एकासांकेतिक भाषेत FRIEND हा शब्द COFBKA लिहितात. तर RIGHT हा शब्द कसा लिहाल\n80. एका नावेत सरासरी २२ किलोग्राम वजनाची २५ मुले बसली, नावाड्याश सर्वाचे सरसरी वजन २४ किलोग्राम झाले. तर नावाड्याचे वजन किती\n81. ..................हा सार्वजनिक उद्योग आपले अंदाजपत्रक संसदेत स्वतंत्ररीत्या मांडतो.\n82. ८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे भरले होते\n83. 56 मधून खालीलपैकी कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्याच संख्येने वजाबाकीस भाग दिला असता भागाकार ३ येईल\n84. कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाच्या महान कार्याबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाच्या १९८८ च्या मानवी हक्क पुरस्काराचे मानकारी.........हे होते.\n85. खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही\n86. सरपंचाच्या गैरहजेरीत ............ हा त्यांचे काम पाहतो.\n87. महाराष्ट्र सरकारने समंत केलेल्या जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वे जादूटोणा व नरबळी देणाऱ्या व्यक्तिला ............. इतक्या शिक्षेची तरतूद केली आहे.\nकिमान १ वर्ष कमाल ६ वर्ष\nकिमान ६ २ वर्ष, कमला १० वर्ष\nकिमान ६ महिने, कमाल ७ वर्ष\nकिमान ६ महिने, कमाल १० वर्ष\n88. ...............यांना आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून ओळखतो.\n89. खालीलपैकी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते\n90. खालीलपैकी कोणती गुणसूत्रे पुरुषांमध्ये आढळतात \n91. भारतीय बनावटीच्या पहिल्या अत्याधुनिक हलक्या हेलीकॉफ्टरचे नाव काय\n92. भारतीय घटनेनुसार ......... सार्वभौम आहे.\n93. खालीलपैकी कोणते खत रासायनिक खात या प्रकारात मोडत नाही\n94. खालीलपैकी कोणते काम पोलीस पाटलांच्या कामांमध्ये मोडत नाही \nपोलीस ठाण्यात गुन्ह्याची खबर देणे\nसराईत गुन्हेगारांवर नजर ठेवणे\nगुन्हेगारांना योग्य ते शासन करणे.\n95. खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. द्राविडी प्राणायाम करणे:\nकठीण मार्ग सोडून सोप्या मार्गाने जाणे\nसोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे\n97. एका विद्यार्थी वसतीगृहातील २० विद्यार्थ्यांना १० दिवसांचा खर्च ५,००० रुपये होतो. तर त्याच वसतीगृहातील ३२ विद्यार्थ्यांचा ७ दिवसांचा खर्च किती होईल\n98. ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी ........... सभासद असतात.\n99. खालील पैकी कोणत्या राज्याने बलात्कार , अत्याचार, अॅसीड हल्ला सारख्या भीषण प्रसंगाला तोंड घाव्या लागलेल्या दुर्दैवी महिलांना २ ऑक्टोबर २०१३ पासून मनोधैर्य योजना सुरु केली आहे\n100. सन १८५७ च्या युद्धाच्या वेळी ................हा भारताचा गव्हर्नर जनरल होता.\n1857 साली भारताचा governer लॉर्ड kanig होता\nरजिस्टर करण्यासाठी येथे क्लिक करा\nमित्रानो- लक्षात ठेवा, लॉगीन करताना आपला ई मेल आय डी(पूर्ण ई मेल टाका – उदा: govnokri.in@gmail.com) आणि पासवर्ड बरोबर टाका नाहीतर तुमचा PC वरून पुढील १० मिनिट आपण लॉगीन करू शकणार नाही, १० मिनिटा साठी आपला आयडी ब्लॉक होईल याची नोंद घ्या.\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013900-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/rural-economy-condition-23381", "date_download": "2018-11-15T00:49:18Z", "digest": "sha1:JWV7JDPAU5D4AWPLK7IQOZEE6HJJEPSB", "length": 21908, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "rural economy condition ग्रामीण अर्थव्यवस्था सावरेना! | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 29 डिसेंबर 2016\nनोटाबंदीचे पन्नास दिवस - शहरांमध्ये वाढला ‘स्वॅपिंग’चा वापर\nनोटाबंदीचे पन्नास दिवस - शहरांमध्ये वाढला ‘स्वॅपिंग’चा वापर\nजळगाव - केंद्र शासनाने ८ नोव्हेंबर २०१६ ला पाचशे व हजाराच्या नोटांवर बंदी घालण्यात आली होती. आज त्या घटनेला पन्नास दिवस पूर्ण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीनंतर पन्नास दिवसांची मुदत मागितली होती. सर्वकाही व्यवस्थित होऊन ‘अच्छे दिन’ची घोषणा केली होती. मात्र आजही आपल्याच घामाच्या पैशांसाठी नागरिकांना बॅंकांतून पैशा काढण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते आहे. हवा तेवढा पैसा काढण्यासाठी बंधने असल्याने आपल्याच पैसा अन्‌ तोही मिळण्यासाठी ‘प्रतीक्षाच प्रतीक्षा’ अशी म्हणण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे. अद्याप ग्रामीण भागातील नागरिकांच्या हातात पुरेसे चलन उपलब्ध न झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडल्याचे चित्र आहे.\nदरम्यान, चलन तुटवड्याने ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना, शहरी भागातही कमी-अधिक प्रमाणात तसेच चित्र आहे. मात्र, यामुळे ‘स्वॅपिंग’सारख्या सुविधांचा वापर वाढून ग्राहक ‘कॅशलेस’ व्यवहारांकडे वळल्याचे सकारात्मक चित्रही यानिमित्ताने पाहायला मिळत आहे.\nनोटाबंदीनंतर तब्बल महिनाभर सर्वच बॅंकांच्या बाहेर, ‘एटीएम’वर नागरिकांच्या जुना नोटा बदलून नवीन नोटा घेण्यासाठी रांगा लागलेल्या होत्या. त्या आता संपल्यागत आहेत. मात्र, काही ठिकाणी गर्दी नेहमीची असतेच. ज्या नागरिकांना आपल्या दैनंदिन व्यवहारांसाठी जादा पैशांची आवक असते. ते मात्र रोज रांगेत पैसे काढण्याच्या रांगेत लागत असल्याचे चित्र आजही पाहावयास मिळाले.\nकेंद्र शासनाने चोवीस हजार रुपये काढण्याची मर्यादा दिली आहे. मात्र, शहरातील विविध बॅंकांमध्ये ही मर्यादा पाळली जाते, तर काही बॅंकांमध्ये पाळली जात नाही. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. आपलीच रक्कम आपणच तिला हवी तशी काढू शकत नसल्याचे चित्र आहे. एक बॅंक म्हणजे स्टेट बॅंकेकडून आम्हाला रक्कम पुरेशी येत नाही. इतरांनाही ती पुरली पाहिजे म्हणून आम्ही कमी पेमेंट करतो; तर आयडीबीआय, स्टेट बॅंक, खासगी बॅंका चोवीस हजारांची रक्कम एकावेळी देत आहेत. राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये पैसे देण्याबाबत नियम वेगवेगळे असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.\nशहरातील अनेक बॅंकांनी आपले ‘एटीएम’ अद्याप सुरू केलेले नाहीत. आयडीबीआय बॅंकेचे शहरातील एकही ‘एटीएम’ सुरू करण्यात आलेले नाही. कॉर्पोरेशन बॅंक, युको बॅंक, इतर खासगी बॅंकांचे काही ‘एटीएम’ बंद आहेत. यामुळे नागरिकांना बॅंकेत जाऊन पैशांसाठी रांगेत उभे राहावेच लागत आहे.\nनोटाबंदीवर पर्याय म्हणून ‘स्वॅपिंग’ मशिनचा वापर वाढला आहे. कोणतीही वस्तू विकत घेतल्यानंतर विक्रेत्यांना पेमेंट देण्यासाठी नागरिक ‘एटीएम’ कार्ड, क्रेडिट कार्डचा वापर करू लागले आहेत. पेट्रोलपंप, शॉपिंग मॉल, कापड दुकान, सुपरशॉपी यांसह बहुतांश व्यापाऱ्यांनी ‘स्वॅपिंग’ मशिन ठेवल्याने त्याद्वारे नागरिक पेमेंट अदा करीत आहेत.\nग्रामीण भागात अद्याप गोंधळच\nशहरी भागात ‘स्वॅपिंग’चा वापर वाढला. मात्र, ग्रामीण भागातील व्यवहारांवर नोटाबंदीचा झालेला परिणाम अद्याप कायमच आहे. ग्रामीण भागात अनेकांचे खाते जिल्हा बॅंकेत आहेत. जिल्हा बॅंकेच्या खातेदारांना ‘एटीएम’ कार्ड नाही. ‘एटीएम’ मशिनही बॅंकांमध्ये नाही. यामुळे शेतकरी, शेतमजुरांना अद्याप रोख पैशांवरच रोजचे व्यवहार करावे लागत आहेत. जिल्हा बॅंकेच्या खात्यांमधून नागरिकांना गाव व गावातील उलाढाल पाहून पाचशे ते दोन हजार रुपयेच दिले जात आहेत. जिल्हा दूध संघाला दुधाचा पुरवठा करणाऱ्यांना संघाकडून पेमेंटचा धनादेश दिला गेला. तो कितीही रकमेचा असेना, तो बॅंकेतही जमा केला तरी त्या शेतकऱ्याला, दूधपुरवठा करणाऱ्याला फक्त दोन हजार रुपयेच दिवसाला मिळतात. त्यात त्याने जनावरांना ढेप घ्यावी की शेतमजुरांना रोजंदारी द्यावी, असा प्रश्‍न आहे.\nचाळीस टक्के व्यवहार ‘स्वॅपिंग’ने नोटाबंदीनंतर काही दिवस आम्हाला त्रास झाला. नंतर मार्केटमध्ये जसजशी कॅश येत गेली, तसा त्रास कमी झाला. बहुतांश व्यापाऱ्यांनी ‘स्वॅपिंग’ मशिन लावले आहेत. तीस ते चाळीस टक्के व्यवहार ‘स्वॅपिंग’ मशिनद्वारे होतात. मात्र, या मशिनवर शेकडा ७५ पैसे ते दोन रुपये चार्ज लागणार आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये मशिन बसविण्याविषयी अनुकूल वातावरण नाही.\n- प्रवीण पगारिया (अध्यक्ष, दाणाबाजार व्यापारी असोसिएशन)\nजिल्हाधिकाऱ्यांनी ‘कॅशलेस’बाबत व्यापाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी ‘स्वॅपिंग’ मशिन बसविली आहेत. ग्राहक हळूहळू का होईना ‘स्वॅपिंग’ कार्डाचा वापर करू लागले आहेत. यामुळे पेमेंट घेण्याबाबत अडचणी नाहीत.\n- युसूफ मकरा (उपाध्यक्ष, व्यापारी महामंडळ)\nनोटाबंदीचा निर्णय चांगला असला, तरी बॅंकांना पैसे काढू देण्यासाठी एकसारखा नियम असावा. काही बॅंकांमध्ये चोवीस हजार मिळतात. मात्र, काही बॅंका दहा हजारांच्या वर देत नाहीत. यामुळे पैशांचे अधिक काम असलेल्यांची अडचण होत आहे.\n- विजय चौधरी (नागरिक)\nग्रामीण भागातील बॅंका दोन हजारांच्या वर पेमेंट देतच नाहीत. शहरात किमान वीस ते चोवीस हजार मिळतात. जिल्हा बॅंकेत रोज फक्त पंचवीस लोकांनाच पेमेंट मिळते. बाकीच्यांना आज पेमेंट भेटणार नाही, असे स्पष्ट सांगितले जाते. शेतकऱ्यांना रोज शेतमजुरांना, ढेप आणण्यासाठी रोख पेमेंट लागते. ते कोठून आणायचे\n- अतुल पाटील (शेतकरी)\nसोयाबीनची उचल झाली नाही\nनोटाबंदीच्या फटक्‍यामुळे सोयाबीन विकले गेलेले नाही. हमीभावापेक्षा (२७००-२७६१) कमी दराने व्यापारी मागणी करतात. नोटाबंदी नसती तर आहे त्या दरापेक्षा अधिक दर मिळाला असता. सोयाबीनला प्रचंड मागणी असती. मात्र, यंदा तसे झालेले नाही.\n- कमलाकर महाजन (शेतकरी)\nअधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी\nमुंबई - १९ नोव्हेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असले, तरी प्रत्यक्ष कामकाज केवळ आठच दिवस होणार आहे. या आठ दिवसांत...\n'शताब्दी'च्या जागी अत्याधुनिक 'ट्रेन-18'\nनवी दिल्ली : बुलेट ट्रेनच्या मार्गात काटेच काटे दिसत असतानाच पूर्ण स्वदेशी बनावटीच्या व इंजिनविरहीत \"ट्रेन-एटीन' म्हणजेच \"टी-18'च्या चाचण्यांना...\nश्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर\nकोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी...\n'किशोरवयातच लैंगिकतेचे शिक्षण हवे'\nपिंपरी - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच मोबाईल, इंटरनेट अशा माध्यमांतून किशोरवयीन मुलांच्या हाती अवास्तव, चुकीची व अर्धवट माहिती...\nस्वातंत्र्य, समृद्धी, शांततेसाठी भारत-अमेरिकेचे प्रयत्न : डोनाल्ड ट्रम्प\nवॉशिंग्टन : भारत व अमेरिकेचे संबंध हे स्वातंत्र्य, समृद्धी आणि शांतता यासाठी एकत्रित कसून प्रयत्न करतील, असा विश्‍वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड...\n'युवकांना देशासाठी प्रेरित करावे लागेल'\nपुणे - युवकांना देशासाठी प्रेरित करावे लागेल. तसेच, त्यांच्यात भारताचा इतिहास जागृत ठेवण्याचे कार्य करावे लागेल, असे मत निवृत्त एअर मार्शल भूषण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013900-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.vadanikavalgheta.com/2009/02/spaghetti.html", "date_download": "2018-11-15T00:03:56Z", "digest": "sha1:CM323CLFTJILIRPYCME4OIIOFLIDXLIV", "length": 12384, "nlines": 419, "source_domain": "www.vadanikavalgheta.com", "title": "स्पॅगेटी (Spaghetti)", "raw_content": "\nइटालियन रेस्टॉरंटमधे गेले की बरेचदा एकाच प्रकारचा टोमॅटो सॉस घातलेला पास्ता खाणे चिड आणणारा आहे. कित्येक पुस्तकांमधे इतक्या सुंदर सुंदर शाकाहारी पास्ता रेसिपीज असताना हे चेन रेस्टॉरंटवाले फक्त हे असले सॉस मधे डुंबणारे पास्ता नूडल्सच का विकतात हे मला पडणारे एक कोडे आहे. माझ्यापरीने मी स्वतः बर्याच भाज्या घालुन पास्त्याचे बरेच प्रकार करते. बेसील पेस्तो, सनड्राईड टोमॅटो पेस्तो, रोस्टेड बेलपेपर सॉस असे बरेच काही. त्यातलाच हा एक सोपा प्रकार -\n३ भाग स्पॅगेटी *\n१ गाजर (किंवा ५-६ बेबी कॅरट्स)\n१/२ टीस्पून इटालियन हर्ब मिक्स **\n१ टेबल्स्पून पाईन नट्स\nकृती - एका मोठ्या पातेल्यात पाणी घेउन एक चिमुट मीठ घालून उकळी येउद्या. त्यात स्पॅगेटी नूडल्स घालून शिजुद्या. नूडल्स शिजलेले पाणी १ कप बाजुला ठेवुन बाकीचे चाळणीतून गाळुन नुडल्स बाजुला ठेवा. दरम्यान ३ टोमॅटो बारिक चिरुन घ्या. एक टोमॅटो उभा चिरुन बाजुला ठेवा. कांदा उभा कापा. लसुण बारिक ठेचुन घ्या. गाजर उभे चिरा. आता एका पॅनमधे तेल तापवा, त्यात लसुण आणि कांदा एकदम घाला कांदा बारिक गॅसवर नीट परतवा. त्यावर गाजराचे तुकडे घाला. नीट परतवा. त्यावर टोमॅटो आणि मीठ घालुन टोमॅटो अर्धवट शिजु द्या. इटालियन स्पाईस मिक्स डाव्या हाताच्या पंजावर घ्या आणि दोन्ही हातानी नीट चुरडुन शिजत आलेल्या टोमॅटो सॉसमधे घालावे तसेच मिरीपूड देखील घालावी. आता टोमॅटो नीट शिजले की त्यावर उभे चिरलेले टोमॅटो आणि मटरदाणे घालावेत. सॉस खूप दाट वाटत असेल तर नूडल्स शिजवलेले पाणी जे बाजुला ठेवलेले आहे ते थोडे थोडे घालावे. सॉस सरसरीत असावा म्हणजे नूडल्सना नीट चिकटतो. त्यावर शिजलेले नूडल्स घालावेत आणि हलक्या हाताने नीट मिसळावे. पाईननट्स मिक्सरमधुन जाडेभरडे वाटावेत. ती पावडर नूडल्समधे घालावी. गरम गरम नूडल्स खाण्यासाठी तय्यार.\n१. यात आवडीप्रमाणे ब्रोकोली, फ्लॉवरचे तुकडे घालण्यास हरकत नाही.\n२. घरी टोमॅटो प्युरी किंवा टोमॅटो पेस्ट असेल तर ३ टोमॅटो ऐवजी २ टेबल्स्पून टोमॅटो पेस्ट किंवा ६ टेबलस्पून टोमॅटो प्युरी वापरायला हरकत नाही.\n३. पाईन नट्समुळे पास्ता अगदी क्रिमी होतो. पाईन नट्स नसतील तर ४-५ काजु किंवा आक्रोड वापरायला हरकत नाही.\n* एका माणसाला किती स्पॅघेटी लागेल ते कसे मोजायचे ते तिथे पहा -\n** मी ट्रेडर जोज मधुन इटालियन हर्ब मिक्स आणुन ठेवले आहे जेव्हा मला ताजे हर्ब्स मिळत नाहीत अथवा घाई असते तेव्हा हे वापरते.\nहा सोपा पास्ता वैशालीच्या 'Its a Vegan World - Italian\nवदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे | सहज हवन होते नाम घेता फुकाचे ||\nजीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म | उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013900-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/love-of-chemist-boy/", "date_download": "2018-11-15T00:26:38Z", "digest": "sha1:A5SMUFHM66DCLLFZUN2RGEJ7ZT3F4FLM", "length": 2465, "nlines": 71, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-love of chemist boy", "raw_content": "\nजेव्हा तिला मी पाहिले मी\nमाझं नावही विसरून गेलो होतो,\nमणाचे electron देऊन तिला\nमन नेहमी माझं तीझ्यासाठीच\ncatalyst हि प्रेयत्न करत आहे.\nalcohol ची नशा असते,\nजेव्हा ती दिसत नाही\nsodium metal सारखी दशा असते.\nजेव्हा ती जवळ असते\nजेव्हा तो दिसत नाही\noxygen चा ही त्रास होतो.\nकाय माहित साला प्रेमामध्येही एवढा\nएवढ्या reaction सोडुन तर\nमी univarsity मध्ये first आलो असतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013908-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://marathikavita.co.in/marathi-shrungarik-kavita/t29068/", "date_download": "2018-11-14T23:48:09Z", "digest": "sha1:WEUMV2WFMOUY5LXTZAFUW3OYZZAIPQEV", "length": 2353, "nlines": 68, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Shrungarik Kavita-मदहोश", "raw_content": "\nनीज जवळी माझ्या साजना\nनको कुठला दुरावा आता\nकुंकुम भाळी तुझाच साजना\nनको कुठला रुसवा फुगवा\nमी नार सावळी तुझी साजना\nनको पाहु कुठला अंत आता\nगालाला खळी माझ्या साजना\nनाही कुठला डाव फसवा\nसोन्याची मासळी तूच साजना\nनको चमचमू मी वेडा नाखवा\nलाज कसली कसला परकेपणा\nनको कुठला उठाठोप आता\nमी तुझा तू माझी साजना\nनको कुठली घालमेल जीवाला\nसरली सगळी रात साजना\nनको शिनवू जीव माझा\nधुंद तू मी मदहोश साजना\nनको कुणाची पर्वा आता\n© महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013908-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://punerispeaks.com/tag/pravin-tarde/", "date_download": "2018-11-14T23:49:16Z", "digest": "sha1:KCAZT2GYMYQLN5LFKNIG6YSRMJR4JRMG", "length": 2117, "nlines": 55, "source_domain": "punerispeaks.com", "title": "Pravin Tarde Archives - Puneri Speaks", "raw_content": "\nदिवाळीत किल्ला का बनवतात\nKaagar: सैराट फेम रिंकु राजगुरूचा ‘कागर’ चित्रपटाची उत्सुकता शिगेला, पोस्टर प्रदर्शित\nमराठा मोर्चा समन्वयकांचा सरकारला निर्वाणीचा इशारा, १५ नोव्हेंबर पर्यंत आरक्षण जाहीर करण्याची मागणी\n“आणि डॉ. काशिनाथ घाणेकर” चित्रपटातील गोमू संगतीनं सदाबहार गाणे प्रदर्शित\n८२७ पॉर्नसाईट्स ब्लॉक, इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांना सरकारचा आदेश \nआपट्याची पाने: दसऱ्याला आपट्याची पाने का वाटतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013908-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://www.netbhet.com/blog/3850944", "date_download": "2018-11-15T00:54:19Z", "digest": "sha1:FXQUXIA2UJYIWFTM4YXI6ENUKEP7OLKO", "length": 10992, "nlines": 82, "source_domain": "www.netbhet.com", "title": "sarath-babu-foodking - Netbhet ​E-learning Solutions", "raw_content": "\n\"शरथ बाबु\" - एक प्रेरणादायी उद्योजक \nजे लोक स्वप्न पाहतात आणि आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवून ती पुर्ण करण्यासाठी धडपडतात अशा लोकांना नियती किंवा परीस्थीती कधीच बांधून ठेवु शकत नाही. आपल्या ध्येयाच्या दिशेने प्रवास करताना वाटेत कितीही अडथळे आले तरी विचलीत न होता जे मार्गक्रमण करत असतात तेच आयुष्यात यशस्वी होतात. शरथ बाबु नावाच्या चेन्नई येथील एका मुलाने आपल्या दुर्दम्य ईच्छाशक्तीच्या जोरावर सर्व संकंटांवर मात करत स्वतःच एक मोठे स्वप्न पुर्ण केलं. अतीशय गरीब घरात, चेन्नईच्या एका झोपडप्ट्टीत जन्मलेल्या शरथने BITS PILANI मधून इंजीनीअरींग आणि IIM Ahmedabad मधून MBA चे शिक्षण पुर्ण केले. आज तो एक यशस्वी उद्योजक आणि 'फुडकिंग' (Foodking) या कंपनीचा मालक आहे. २००८ साली 'पेप्सी युथ आयकॉन' (आदर्श तरुण) म्हणून शरथला सन्मानीत करण्यात आले होते.\nशरथचा जन्म चेन्नई येथील माडीपक्कम मधील झोपडपट्टीत झाला. त्याला दोन मोठया बहिणी आणि दोन लहान भाऊ आहेत. शरथच्या आईने खुप मेहनतीने आपल्या पाच मुलांना वाढविले. त्यांच्या घरामध्ये कमावणारी ती एकमेव व्यक्ती होती. शरथची आई सकाळी ईडल्या विकत असे, दुपारी सरकारी शाळांमध्ये मुलांना दुपारी जेवण देण्याचे काम करत असे आणि संध्याकाळी प्रौढ शिक्षण वर्गामध्ये शिकवत असे. अशी तीन कामे करुन देखिल पाच मुलांना शिकवीणे आणि वाढविणे खुप जिकीरीचे काम होते. एवढी वाईट परीस्थीती असुनही शरथने कधीही आपल्या स्वप्नांवर पाणी फिरु दिले नाही. ​\nचेन्नई येथील किंग्ज मॅट्रीक्य्लेशन हायर सेकंडरी स्कूल मधून शिक्षण घेतल्यानंतर पुढे शरथने BITS Pilani या नामवंत संस्थेमधून केमीकल ईंजीनीअरींगची पदवी प्राप्त केली. त्यानंतर ३ वर्षे त्याने पोलारीस सॉफ्टवेअर या कंपनीमध्ये काम केले. मात्र पुढे शिकण्याची जबरदस्त ईच्छाशक्ती त्याला IIM Ahemadabad ला घेऊन गेली. पोलारीस मध्ये नोकरी करताना त्याने त्याच्या कुटुंबाचे सर्व कर्ज फेडून टाकले आणि CAT ची तयारी सुरु केली. पहिल्यांदा CAT ची परीक्षा दिली तेव्हा आपल्या यशाबद्दल त्याला पुर्ण खात्री होती मात्र तेव्हाच CAT परीक्षेचे पेपर लीक झाल्याने त्याला पुन्हा CAT ची परीक्षा द्यावी लागली. पुन्हा जोमाने प्रयत्न करुन शरथने CAT ची परीक्षा दिली आणि त्याला सहाही IIM कॉलेजेसमधून मुलाखतीसाठी बोलावणे आले.\nशरथची आई ईडली बनवत असे आणि शरथ आणि त्याचे दोन धाकटे भाऊ मिळून या ईडल्या विकण्याचे काम करत असत. एवढे सगळे करुनही महीना ७००-८०० रुपये मिळकतीमध्ये त्यांचा संसार चालत असे. मात्र या ईडली विकण्यातूनच शरथची उद्योजगतेशी तोंडओळख झाली. पुढे MBA झाल्यानंतरही त्याने ईडली विकण्यापासूनच आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. त्याचेच आज \"फुडकिंग\" नावाच्या एका मोठ्या कॅटरींग कंपनीत रुपांतर झाले आहे. MBA नंतर एका मोठ्या आयटी कंपनीने दिलेली ८.५ लाख रुपये पगाराची नोकरी आपला ईडलीचा व्यवसाय करण्यासाठी शरथने नाकारली तेव्हा सर्वत्र तो एक चर्चेचा विषय झाला होता. मात्र आपल्या जिद्दीच्या बळावर शरथने \"ईडली\"वरचा आपला विश्वास सार्थ ठरवला. आज फुडकिंगची उलाढाल करोडो रुपयांमध्ये आहे. भारतभर फुडकिंगच्या ५०० हून अधिक शाखा आहेत आणि महत्त्वाचे फुडकिंगच्या माध्यमातून सुमारे ५०००० लोकांना रोजगार मिळतो आहे. २८ वर्षांचा शरथ आपल्या यशाचे आणि उद्योजगतेचे श्रेय त्याच्या आईला देतो. त्याच्यामते त्याची आईच खरी उद्योजक आहे.\nशरथ आपल्या व्यवसायामार्फत कमीत कमी दरात चांगले जेवण उपलब्ध करुन देण्याचे समाजकार्य करत आहेच मात्र समाजाचे ऋण फेडण्यासाठी त्याने राजकारणामध्ये सक्रीय होण्याचा निर्णयही घेतला आहे. कोणत्याही पक्षाचा पुरस्कार न करता \"गरीबी दूर करणे, सर्वांना शिक्षण आणि रोजगार उपलब्ध करुन देणे\" या त्रीसूत्रीचा पुरस्कार करत त्याने २००९ ची लोकसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवली होती. यामध्ये त्याला जिंकता आले नसले तरी त्याने या निवडकुणीत नक्कीयाआपला ठसा उमटवला आहे.\nझी टीव्हीच्या \"यंग ईंडीयन अचीव्हर्स\" या कार्यक्रमामध्ये शरथची मुलाखत घेण्यात आली होती. त्या मुलाखतीचे भाग वाचकांसाठी येथे देत आहे. नक्की पहावी अशी ही मुलाखत आहे.\nमुंगीच्या तोंडातूनही दाणा खेचून घ्यावा लागण्याईतकी पराकोटीची गरीबी पाहिलेल्या शरथचे कर्तुत्व निश्चीतच मोठे आणि अत्यंत प्रेरणादायी आहे. शरथ बाबु बद्दल अधिक माहितीसाठी त्याच्या अधिकृत संकेतस्थलाला http://sarathbabu.co.in/ भेट द्या.\nमातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013908-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/One-process-is-still-going-on/", "date_download": "2018-11-14T23:51:16Z", "digest": "sha1:KT4PMSX2WPHKRPJKZ6DNE6SXG6P4F3JQ", "length": 4864, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एकीसाठी उपोषणास्त्र | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › एकीसाठी उपोषणास्त्र\nम. ए. समितीच्या दोन गटांमध्ये सुरू असणारी एकीची प्रक्रिया अद्याप सुरूच आहे. त्यामुळे एकीसाठी प्रयत्नशील असणार्‍या सुरेश हुंदरे स्मृती मंचतर्फे रविवारी शिवाजी उद्यानात उपोषण केले जाणार आहे. शहरात दोन्ही गटांमध्ये एकीच्या अनेक फेर्‍या घेऊनदेखील काही नेत्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे एकीची प्रक्रिया रखडली आहे. यामुळे शहर म. ए. समितीने उमेदवारीदेखील जाहीर केली. यामुळे स्मृती मंचच्या कार्यकर्त्यांकडून उपोषण अस्त्र उपसण्यात आले आहे. रविवारी शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये कार्यकर्ते उपोषणाला बसणार आहेत. यामध्ये मराठी भाषिक उद्योजक, वकील, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती मंचचे अध्यक्ष अ‍ॅड. राम आपटे यांनी दिली आहे.\nशहरात एकीची प्रक्रिया धूसर बनत असताना ग्रामीण मतदारसंघातील दोन्ही गटांकडून सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे. एकीबाबत शनिवारी सायंकाळपर्यंत निर्णय होणार आहे.तालुक्यातील दोन्ही गटांतील नेत्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी उशिरापर्यंत बैठक झाली. यामध्ये दोन्ही गटांनी आपला उमेदवार निश्‍चित करून उमेदवाराची नावे निश्‍चित करावीत. ही नावे मध्यवर्ती म. ए. समितीकडे देण्यात येतील. त्यापैकी एका उमेदवाराची निवड वरिष्ठाच्या चर्चेनुसार घोषित करण्यात येतील, असा ठराव करण्यात आला. त्याला दोन्ही गटांनी मान्यता दिली आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013908-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Continuing-the-movement-of-Maratha-Kranti-Morcha-in-Dhule/", "date_download": "2018-11-15T00:39:44Z", "digest": "sha1:3P542C3TR7ET2NMRT5Q2S223W4UFYU7Q", "length": 7721, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठा क्रांती मोर्चाचा ठिय्या सुरूच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › मराठा क्रांती मोर्चाचा ठिय्या सुरूच\nमराठा क्रांती मोर्चाचा ठिय्या सुरूच\nधुळ्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सुरु करण्यात आलेले ठिय्या आंदोलन रविवारी (दि.22) दुसर्‍या दिवशी सुरुच होते. आरक्षणाचा प्रश्‍न सुटल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार केला आहे.\nमराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शनिवारपासून हे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. दुसर्‍या दिवशी सकाळपासून शेकडो कार्यकत्यार्ंनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. यात माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, शिवसेनेचे माजी आमदार शरद पाटील, राष्ट्रवादी युवक आघाडीचे यशवर्धन कदमबांडे यांच्यासह अन्य सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश होता. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी रात्री आंदोलन स्थळीच खिचडी तयार करून भोजन केले तर सकाळपासून पुन्हा ठिय्या आंदोलन जोमाने सुरू केले.\nदरम्यान, संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, सचिव निंबा मराठे तसेच रजनीश निंबाळकर, अतुल सोनवणे, रणजीत भोसले, शीतल नवले, प्रशांत नवले, प्रकाश चव्हाण, नीलेश काटे, वैशाली पाटील, हेमाताई हेमाडे, यांच्यासह सर्वच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत सरकारच्या धोरणाचा निषेध केला. दरम्यान आता कुठल्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवार आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे सरकार पुढील अडचणी वाढल्या आहेत.\nचाळीसगाव : आरक्षण मिळेपर्यंत आगामी 72 हजार जागांची मेगा भरती रद्द करावी, आरक्षणाची तारीख जाहीर करावी. यासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शनिवारी चाळीसगावात एकदिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी समाजबांधवांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.\nसकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनास सामाजिक, राजकीय, वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील मान्यवर सर्व जातीधर्माच्या हजारो समाज बांधवांनी जाहीर पाठिंबा दिला. दरम्यान, मोर्चेकर्‍यांच्या विविध घोषणांनी परिसर दणाणला होता.मराठा समाजाला आरक्षण नसल्याने मुले शिक्षित असतांना देखील नोकर्‍या मिळत नाहीत. शिक्षणात देखील सवलती नसल्याने समाजाचे तरुण शिक्षणापासून वंचित राहत आहेत.\nयामुळे समाजातील मुले बेरोजगार झाले आहेत. हाताला काम नाही, शेतमालाला भाव नाही. तसेच, सततच्या दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे मोर्चेकर्‍यांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रात मराठा समाजाचे 58 मुक मोर्चे लाखोंच्या संख्येने शांततेच्या मार्गाने निघून देखील शासनाने दखल घेतली नाही. मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने तुळजापूर येथे गोंधळ जागरण करून मराठा क्रांती ठोक मोर्चाला महाराष्ट्रातील परळी येथून सुरुवात झाली आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013908-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/8-percent-TDR-for-BDP-lands/", "date_download": "2018-11-15T00:02:20Z", "digest": "sha1:54KG6MWZPKXOWJLY3LVLLBA3ZTVUEKMA", "length": 5905, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बीडीपी जमिनींसाठी 8 टक्के टीडीआर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › बीडीपी जमिनींसाठी 8 टक्के टीडीआर\nबीडीपी जमिनींसाठी 8 टक्के टीडीआर\nपुणे : पांडुरंग सांडभोर\nमहापालिका हद्दीतील जैववैविध्य उद्यानाच्या आरक्षित (बीडीपी) जमिनीच्या मोबदल्यापोटी 8 टक्के इतका टीडीआर पालकमंत्री गिरीश बापट यांच्या समितीने प्रस्तावित केला आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून राज्य शासनाकडे शिफारस करण्यात आली आहे. या तुटपुंज्या मोबदल्यामुळे जागा मालकांच्या तोंडाला पुन्हा पाने पुसली जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.\nमहापालिका हद्दीत समाविष्ट 23 गावांमध्ये 978 हेक्टरांवर बीडीपीचे आरक्षण टाकण्यात आले आहे. त्यातील कोथरूड येथील चांदणी चौकालगतच्या पन्नास एकर बीडीपी आरक्षित जागेवर महापालिकेची शिवसृष्टी उभारण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारीत मंजुरी दिली. शिवसृष्टीसाठी आवश्यक जागेबरोबरच एकूणच बीडीपी आरक्षित जागा ताब्यात घेण्यासाठी किती मोबदला दिला जावा, याचा निर्णय पुण्यातील लोकप्रतिनिधींनी घ्यावा व त्यासंबंधीचा अहवाल शासनाला पाठवावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली होती.\nत्यानुसार बापट यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील सर्व खासदार, आमदार व पालिकेतील गटनेते यांची बैठक घेण्यात आली होती. काही लोकप्रतिनिधींनी आरक्षित जमिनीचा शंभर टक्के मोबदला द्यावा, अशाही सूचना केल्या होत्या. या सर्वांच्या सूचनांचा एकत्रित विचार करून, पालकमंत्र्यांच्या समितीने बीडीपीत 8 टक्के टीडीआर प्रस्तावित केला आहे. आयुक्तांनी शासनाकडे पाठविलेल्या या प्रस्तावावर आता नगरविकास खात्याचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री अंतिम शिक्कामोर्तब करणार आहेत.एकीकडे आरक्षित जमिनींना शंभर टक्के मोबदला दिला जात असताना, बीडीपीसाठी केवळ 8 टक्के टीडीआरमुळे या जागा ताब्यात घेताना मोठा विरोध होण्याची शक्यता असून, त्यामुळे बीडीपी आरक्षणाला खीळ बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पालिकेच्या शिवसृष्टीचा प्रकल्पसुद्धा कागदावरच राहण्याची भीती आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013908-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z70610084539/view", "date_download": "2018-11-15T00:13:06Z", "digest": "sha1:4QAKZDE3XUU3HHFXYRWKEZOKJHUOHZMD", "length": 11127, "nlines": 183, "source_domain": "www.transliteral.org", "title": "भजन - झाले भोजन अंबे आता ...", "raw_content": "\n’ श्रीदुर्गासप्तशती’ ग्रंथातील कांही मंत्र जीवनातील संकटे दूर करतात काय असे कोणते मंत्र आहेत\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भजन : भाग ५|\nझाले भोजन अंबे आता ...\nभजन : भाग ५\nघालीते प्रदक्षणा तुला मोर...\nजयजयजय देवा जय गणरा...\nतांडवनृत्य करी गजानन ...\nजय अंबे भवानी नवसाल...\nजोगाई ग अंबाई ग \nकाय करू मी ते सां...\nमाझे माहेर पंढरी आह...\nआई माझे अंबिकेची दृ...\nअंबे तार मला तार ...\nश्रीरामाचे चरण धरावे ...\nपाहूनी रघुनंदन सावळा ...\nरामा हृदयी राम नाही...\nरघूनंदन आले आले धरण...\nतूच कर्ता आणि करवीत...\nजो आवडतो सर्वाला , त...\nजगी ज्यास कोणी नाही...\nलाखात लाभले भाग्य त...\nविठ्ठला समचरण तुझे ...\nविठ्ठल तो आला आला ...\nएकतारी संगे एक रूप ...\nअलंकापुरीत आदि शिव ...\nमाझा हा विठ्ठल येईल...\nतुझी सेवा करीन मनोभ...\nमज सांग तू काय जाहले, टप ...\nअभंगाची गोडी , करी ज...\nकामधाम संसार विसरली ...\nदेवळातल्या देवा या ...\nलपून बसली राधा गौळण...\nगाडी चालली हो गाडी ...\nत्रिवार जय जयकार जग...\nपतिव्रता मन तेव्हा ...\nसगुण निर्गुण दोन्ही ...\nभामेने श्रीहरी दिधले ...\nजिव माझा लागला पत्र...\nअभंगाची गोडी , करी ज...\nकामधाम संसार विसरली ...\nदेवळातल्या देवा या ...\nलपून बसली राधा गौळण...\nगाडी चालली हो गाडी ...\nत्रिवार जय जयकार जग...\nपतिव्रता मन तेव्हा ...\nसगुण निर्गुण दोन्ही ...\nभामेने श्रीहरी दिधले ...\nजिव माझा लागला पत्र...\nहरी नाम माया उत्तम ...\nकाय सांगू रुख्माबाई ...\nदेवकी तुझे पुण्य को...\nलोटू नको मज दुर क...\nपोपट गेला , पिंजरा र...\nअक्रुरा नेवू नको गो...\nघेई विडा गोविंद, कृष्ण घे...\nतुळसी पिक आले दैव ...\nअग नारी भानू धनगरनी...\nकृष्णा तुला मी ताकी...\nजय जय जय बोला जय ...\nघ्या हो घ्या हो \nघ्या घ्या घ्या घ्या...\nॐ नमः शिवाय बोला ...\nमुखाने ॐ नमो बोला ...\nचला जाऊ पाहु तया ...\nपाहू जाता एक देव , ...\nआंस ही तुझी फार ल...\nहे दयाघना देव तारी ...\nझाले भोजन अंबे आता ...\nअजाण आम्ही तुझी लेक...\nदेवा तुझे किती सुंद...\nकडे घागर राधा निघाल...\nशेगांव ग्रामी बसले ...\nतू सुखकर्ता , तू दुः...\nहासत हासत आई आली ...\nहरी किर्तन रंगी रंग...\nयेरे मोत्याच्या तुरा ...\nजाईन मी आता आपुल्या...\nऐकलात कां ग हट्ट ...\nये ग ये ग विठाबाई...\nविठ्ठल विटेवरी उभा ...\nहरी किर्तन रंगी रंग...\nराम राम श्रीराम स्म...\nरूप आईचे चांगले , मा...\nरजसत्वतम तीन गुणांनी ...\nदे मज आशीर्वाद मज ,...\nसुंदर हा कुसूम हार ...\nमाऊली माऊली जय जय ...\nआले मूळ बाई आता व...\nम्हणे यशोदा पाणी पी...\nनाथगुरु घ्यावा हो ग...\nदेई मला दर्शन , साई ...\nथोर तुझे उपकार , साई...\nपणतीत घालूनी पाणी , ...\nआरती साईबाबा , जय जय...\nभजन - झाले भोजन अंबे आता ...\nझाले भोजन अंबे आता तांबुल घेऊन आले, या देहाचे पिकले पान त्यासाठी खुडले ॥धृ॥\nकाम क्रोध मद भस्म करोनी तयार केला चुना वैराग्याचा रंग केशरी लोभवितो मम मना वैराग्याचा रंग केशरी लोभवितो मम मना स्वान पुरते तव सेवेचे जायफळ घातले ॥१॥\nनवविध भक्ती जायपत्रीही, गंधीत करी जो जीवन क्षमा, शांती वेलदोडे घातले सोडून क्षमा, शांती वेलदोडे घातले सोडून दया, माया-केशर कस्तुरी वरच्या वर स्पर्शिले ॥२॥\nगंध तयाचा सदैव माझे मन घेई मोहून संतोषाचे छान रूपेरी वर्ख वरी लाविले ॥३॥\nआत्मस्सुतीचे लवंगे मागूनी लाविता मी वरी तुझ्या मुखाचा दाह करिल का भिति मम अंतरी तुझ्या मुखाचा दाह करिल का भिति मम अंतरी टाक काढूनी जगदंबे जर इष्ट तुला वाटले ॥४॥\nभक्ती रसाचा त्रयोदश गुणी होता गोविंद विडा टाक दुःख मम चवर्ण करूनी दाव विडा टाक दुःख मम चवर्ण करूनी दाव सुखीचा कडा काय मागू तुज जग्गन माऊली सारे तू मज दिले ॥५॥\nवि. जिकीर करणारा .\nहिंदू धर्मात स्त्रियांना उपनयनाचा धर्मसंमत अधिकार का नाही\nचन्द्रालोकः - दशमो मयूखः\nचन्द्रालोकः - नवमो मयूखः\nचन्द्रालोकः - अष्टमो मयूखः\nचन्द्रालोकः - सप्तमो मयूखः\nचन्द्रालोकः - षष्ठो मयूखः\nचन्द्रालोकः - पञ्चमो मयूखः\nचन्द्रालोकः - चतुर्थो मयूखः\nचन्द्रालोकः - तृतीयो मयूखः\nचन्द्रालोकः - द्वितीयो मयूखः\nचन्द्रालोकः - प्रथमो मयूखः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013908-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/jackets/french-connection+jackets-price-list.html", "date_download": "2018-11-14T23:59:07Z", "digest": "sha1:PQ2PS67MW3CQTNA6SEKQAZ6E5SZS4LO2", "length": 16209, "nlines": 380, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "फ्रेंच काँनेक्टिव जॅकेट्स किंमत India मध्ये 15 Nov 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nफ्रेंच काँनेक्टिव जॅकेट्स Indiaकिंमत\nIndia 2018 फ्रेंच काँनेक्टिव जॅकेट्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nफ्रेंच काँनेक्टिव जॅकेट्स दर India मध्ये 15 November 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 6 एकूण फ्रेंच काँनेक्टिव जॅकेट्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन फ्रेंच काँनेक्टिव सलीवेळेस सॉलिड में s जाकीट SKUPDdw4y7 आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Snapdeal, Flipkart, Naaptol, Homeshop18, Ebay सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी फ्रेंच काँनेक्टिव जॅकेट्स\nकिंमत फ्रेंच काँनेक्टिव जॅकेट्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन फ्रेंच काँनेक्टिव फुल्ल सलिव्ह सॉलिड में s जाकीट SKUPDdwA6F Rs. 16,999 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.4,330 येथे आपल्याला फ्रेंच काँनेक्टिव फुल्ल सलिव्ह सॉलिड में s जाकीट SKUPDdw12u उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:..\nदर्शवत आहे 6 उत्पादने\nशीर्ष 10फ्रेंच काँनेक्टिव जॅकेट्स\nफ्रेंच काँनेक्टिव फुल्ल सलिव्ह सॉलिड में s जाकीट\nफ्रेंच काँनेक्टिव फुल्ल सलिव्ह सॉलिड में s जाकीट\nफ्रेंच काँनेक्टिव फुल्ल सलिव्ह सॉलिड में s जाकीट\nफ्रेंच काँनेक्टिव सलीवेळेस सॉलिड में s जाकीट\nफ्रेंच काँनेक्टिव फुल्ल सलिव्ह सॉलिड में s जाकीट\nफ्रेंच काँनेक्टिव फुल्ल सलिव्ह सॉलिड में s जाकीट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013908-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A1/", "date_download": "2018-11-14T23:59:20Z", "digest": "sha1:ZB734ZYLNZ4O64LZ5YS4Z5IYWYJOQPCE", "length": 7348, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्राधिकरण अध्यक्षपदी खाडे ; पानसरेंना ठेंगा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nप्राधिकरण अध्यक्षपदी खाडे ; पानसरेंना ठेंगा\nपिंपरी – गेली अनेक वर्षे रखडलेल्या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाला अखेर मुहूर्त लागला आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांची या पदावर वर्णी लागली आहे. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये डेरेदाखल झालेले ज्येष्ठ आझम पानसरे यांची पदावरील संधीही हुकल्याने भाजपने त्यांना ठेंगा दाखवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.\nपिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण स्थापनेपासून आजपर्यंत 27 जणांनी अध्यक्षपद भुषविले आहे. त्यातही केवळ सातच वेळा राजकीय व्यक्तींना हे पद भुषविण्याची संधी मिळाली असून उर्वरीत 20 वेळा शासकीय अधिका-यांच्या हातातच प्राधिकरणाची दोरी राहिली आहे. 25 ऑक्टोंबर 2001 ते 22 ऑक्टोंबर 2004 या कालावधीत काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबासाहेब तापकीर यांनी प्राधिकरणाचे शेवटचे अध्यक्ष म्हणून हे पद उपभोगले. त्यानंतर आजतागायत कोणत्याही राजकीय व्यक्तीला ही खुर्ची लाभलेली नाही.\nपुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली असलेली कार्यकारणीच प्राधिकरणाचा कारभार हाकत होती. अखेर भाजपने पुन्हा एकदा राजकीय अध्यक्ष प्राधिकरणाला दिले आहेत. त्यानुसार खाडे यांची अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. सदाशिव खाडे हे पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात. तथापि, या पदावर आझम पानसरे यांनाच संधी मिळेल, अशी अटकळ बांधली जात होती. त्यांच्या समर्थकांकडूनही तशी मागणी केली जात होती. मात्र, पानसरे यांना याठिकाणीही संधी न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकेरळ मदतनिधीचा “दिखावा’\nNext articleबेलवंडीत शेतकऱ्याची आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013911-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/557087", "date_download": "2018-11-15T00:25:28Z", "digest": "sha1:7CZWQQFN27SS6LBTI3XSH2OADTRIRICW", "length": 7591, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मनपा करासह पाणीपट्टी वाढीच्या हालचाली - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » मनपा करासह पाणीपट्टी वाढीच्या हालचाली\nमनपा करासह पाणीपट्टी वाढीच्या हालचाली\nमहापालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर आणि पाणीपट्टी वाढीच्या हालचाली पालिका प्रशासनाकडून सुरु असून मिळकत करासंदर्भात राज्यातील इतर पालिकांकडून माहिती मागवण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे सोलापूरकरांवर करवाढीची तलवार टांगती आहे.\nमहापालिकेच्या प्रत्येक अर्थसंकल्पात मिळकत कर व पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव पालिका प्रशासनाकडून देण्यात येतो. परंतु पदाधिकारी व नगरसेवकांकडून मात्र करवाढीच्या प्रस्तावास विरोध होतो. सध्या सोलापूरकरांना वर्षातील 365 दिवसांपैकी 100 दिवस पाणीपुरवठा करुनही पालिकेकडून वर्षाची 2700 रुपये पाणीपट्टी आकारली जाते.\nपाणीपट्टी इतकी भरुनही शहरवासियांना वेळेवर व नियमित पाणीपुरवठा होईलच, याची खात्री नसते. सध्या सोलापुरात महापालिकेकडून आकारला जाणारा मिळकतकर हा इतर पालिकापेक्षा जास्त असल्याची चर्चा असते. आता आणखीन मिळकतकर वाढविण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्यामुळे राज्यातील इतर महापालिकांमध्ये मिळकतकराचे दर काय असल्याची माहिती प्रशासनाकडून मागविण्यात येत आहे. प्रशासनाकडून पालिकेचा अर्थसंकल्प स्थायी समितीकडे सादर करण्यात येतो. स्थायीच्या मंजुरीनंतर महापालिकेचा अर्थसंकल्प 31 मार्च रोजी सर्वसाधारण सभेत मांडून मंजूर केला जातो.\nगतवेळी भाजपला अर्थसंकल्प मांडण्यास विलंब झाला होता. प्रशासनाने सादर केलेल्या 900 कोटींच्या अर्थसंकल्पात वाढ करत भाजपने 1200 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर केला होता. दहा महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही अर्थसंकल्पापैकी फक्त 175 कोटींचे महसूली उत्पन्न प्रशासनाला मिळवता आले आहे, तर 135 कोटी एलबीटी व जीएसटी अनुदानातून मिळालेले आहेत.\nजीआयएस सर्व्हेबाबत 15 फेब्रुवारीला बैठक\nशहरातील मिळकतींची निश्चित संख्या शोधून पालिकेचे उत्पन्न वाढीसाठी लाखो रुपये खर्चून पालिकेने जीआयएस सर्व्हेचा ठेका सायबर टेक या कंपनीला दिला. परंतु अनेक महिन्यांपासून हा सर्व्हे रखडलेला आहे. या प्रकरणाचा फैसला लावण्यासाठीच आयुक्तांनी यासंदर्भात 15 फेबुवारी रोजी बैठक आयोजित केली आहे. यासंदर्भात आयुक्त काय निर्णय घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.\nजिल्हय़ात दुधाचे उत्पादन लाख लीटरने वाढले\nवर्षात 3 कोटींच्या कामांना न्याय\nदोन दिवसात दीड कोटींवर पाणी\nबनावट नोटाप्रकरणी एटीएसची मदत घेणार\nकलमठ अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू\nविनयभंगप्रकरणी तीन वर्षे कारावास\nकेरोसीनचा लाखो लिटरचा काळाबाजार रोखला\nसिंधुदुर्गातील मासे वाहतूकदार आक्रमक\nराफेल व्यवहार प्रकरणी निकाल सुरक्षित\nऊस उत्पादकांच्या बैठकीत उडाला गोंधळ\nस्टेट कंझ्युमर आयुक्त बेंच स्थापन करा\n‘राजा शिवछत्रपती’चे काम अंतिम टप्प्यात\nमातृभूमितील सत्काराने ‘रंगा, कली’ भारावला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013911-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-DHA-hanuman-jayanti-2017-read-hanuman-chalisa-in-marathi-5572032-PHO.html", "date_download": "2018-11-14T23:31:52Z", "digest": "sha1:2KON4OV4VZ3YDBGNC56A3G26T4OOPGP7", "length": 18636, "nlines": 277, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi | सर्व दुःख दूर करून सुख-समृद्धी प्रदान करते हनुमान चालीसा, वाचा मराठी अर्थासह", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nसर्व दुःख दूर करून सुख-समृद्धी प्रदान करते हनुमान चालीसा, वाचा मराठी अर्थासह\nधार्मिक मान्यतेनुसार कलियुगात हनुमान एकमेव जीवित देवता आहेत. हनुमानाला चिरंजीव म्हटले जाते.\nधार्मिक मान्यतेनुसार कलियुगात हनुमान एकमेव जीवित देवता आहेत. हनुमानाला चिरंजीव म्हटले जाते. हे आपल्या भक्तांचे दुःख दूर करून त्यांना सुख-समृद्धी प्रदान करतात. हनुमानाच्या कृपेने तुलसीदास यांना भगवान श्रीरामचे दर्शन झाले होते. हनुमानाचा महिमा लक्षात घेऊन तुलसीदास यांनी हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी हनुमान चालीसाची रचना केली. आज (11 एप्रिल, मंगळवार) हनुमान जयंती आहे. या दिवशी आणि नियमितपणे हनुमान चालीसाचे पाठ केल्यास भक्ताचे सर्व दुःख, अडचणी दूर होतात. आज आम्ही तुमच्यासाठी हनुमान चालीसा घेऊन आलो आहोत.\nरोज हनुमान चालिसा पठण करणाऱ्यांसाठीही हे सर्व ग्राफिक्स अत्यंत उपयोगी आहेत. मोबाईलमध्ये हे सर्व सेव्ह केल्यास सकाळी, प्रवास करताना किंवा कोणत्याही वेळी तुम्ही ते पठन करू शकता. त्यासाठी पुस्तक जवळ बाळगण्याची गरज नाही. त्यामुळे तुमच्या मित्रांनाही ही लिंक नक्की शेअर करा.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, संपूर्ण हनुमान चालिसा...\nगुरू महाराजांच्या चरण स्पर्शाने मन पवित्र करून रघुवीरांच्या यशाचे वर्णन करतो. त्यातून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष प्राप्ती होईल. हे पवन कुमार मी तुमचे स्मरण करतो. मला शारिरीक बळ, सद्बुद्धी आणि ज्ञान द्या. तसेच माझ्या दुःख आणि दोषांचे निराकरण करा.\nहनुमानाचा जयजयकार. तुमचे ज्ञान आणि गुण अपार आहेत. स्वर्ग लोक, भूलोक आणि पाताळ अशा तिन्ही लोकांमध्ये तुमची किर्ती आहे.\nहे अंजनी नंदना तुमच्याएवढे बलवान दुसरे कोणीही नाही.\nहे महावीर बजरंग बलि, तुम्ही थोर पराक्रमी आहात. तुम्ही वाईट विचार दूर करता आणि चांगले विचार असणाऱ्यांना मदत करता.\nतुमचे सोनेरी अंग, कर्ण कुण्डल आणि कुरळे केस अत्यंत शोभून दिसतात.\nहातातील वज्र, ध्वजा आणि खांद्यावर जानवे शोभून दिसते.\nहे शंकराच्या अवतारा तुमच्या पराक्रमाची चर्चा अवघ्या जगात होते.\nतुम्ही अत्यंत विद्वान आणि गुणी आहात, नेहमी श्री रामाचे काम करण्यासाठी आतुर असता.\nश्रीराम चरित्र सुनण्यात तुम्हाला अत्यंत आनंद येतो. सीता आणि लक्ष्मणासह श्रीराम तुमच्या हृदयात वास करतात.\nसूक्ष्म रूम धारण करून तुम्ही सीता मातेला भेटले आणि महाकाय रूप घेत लंकाही जाळली.\nमहाकाय रुपात राक्षसांचा संहार करत तुम्ही श्री रामांच्या आदेशाचे पालन केले.\nसंजीवनी आणून तुम्ही लक्ष्मणाचे प्राण वाचवले, त्यामुळे आनंदलेल्या श्रीरामांनी तुम्हाला आलिंगन दिले.\nश्री रामांनी तुमचे तोंडभरून कौतुक करत, भरताएवढेच तुम्ही त्यांना प्रिय असल्याचे सांगितले.\nहजार मुखांनी वर्णन करूनही तुमच्या याशाची गाथा गावी लागेल असे श्री राम म्हणाले.\nसनकांसारखे मुनी, ब्रह्मा, नारद, सरस्वती सर्व तुमचे गुणगाण करतात.\nयमराज, कुबेर असे सर्व दिशांचे रक्षक कवी, विद्वान, पंडित कोणीही तुमच्या यशाचे पुरेपूर वर्णन करू शकत नाही.\nसुग्रीवाची श्रीरामांशी भेट घडवून तुम्ही उपकार केले, त्यामुळेच ते राजा बनले.\nविभिषनाने तुमचा उपदेश पाळला आणि ते लंकापती बनले हेही सर्वांनाच ज्ञात आहे.\nहजारो मैल अंतरावर असलेल्या सूर्याजवळ पोहोचायला हजारो वर्ष लागली, पण तुम्ही फळ समजून त्या सूर्यालाच गिळले.\nप्रभु रामचंद्राची अंगठी तोंडात ठेवून तुम्ही समुद्र पार केला, यात काहीही आश्चर्य नाही.\nजगात जे कठीण काम आहे ते सर्व तुमच्या कृपने सहज शक्य होतात.\nश्री रामचंद्राच्या द्वाराचे रक्षणकर्ते आहात, यामुळे या दारामध्ये तुमच्या आज्ञेशिवाय कोणालाही प्रवेश मिळत नाही म्हणजेच तुमच्या प्रसन्नतेशिवाय राम कृपा दुर्लभ आहे.\nजो कोणी तुम्हाला शरण येतो, त्याला सर्व प्रकारचा आनंद प्राप्त होतो आणि तुमची रक्षणकर्ते असल्यामुळे कोणाचीही भीती राहत नाही.\nतुमच्या व्यतिरिक्त तुमचा वेग कोणीही रोखू शकत नाही, तुमच्या गर्जनेने तिन्ही लोक थरथर कापतात.\nज्या ठिकाणी महावीर हनुमानाचे नामस्मरण केले जाते, तेथे भूत, पिशाच भटकतसुद्धा नाहीत.\n तुमचा निरंतर जप केल्याने सर्व रोग नष्ट होतात आणि पिडा दूर होते.\n विचार, कर्म करताना आणि बोलताना ज्याचे ध्यान तुमच्यामध्ये असते त्याला सर्व संकटातून तुम्ही मुक्त करता.\nतपस्वी राजा श्री रामचंद्र सर्वात श्रेष्ठ आहेत, त्यांचे सर्व कार्य तुम्ही सहजपणे पूर्ण केले.\nज्या व्यक्तीवर तुमची कृपा राहते त्याने कोणतीही इच्छा व्यक्त केली तर त्याचे फळ त्याला आयुष्भर मिळत राहते.\nचारही युग सतयुग, त्रेता, द्वापर तसेच कलियुगात तुमचे यश पसरलेले आहे. जगामध्ये तुम्ही कीर्ती प्रकाशमान आहे.\nहे श्री रामाच्या लाडक्या तुम्ही सज्जनांची रक्षा आणि दुष्टांचा नाश करतात.\nतुम्हाला देवी जानकीकडून असे वरदान मिळाले आहे, ज्यामुळे तुम्ही कोणालाही आठ सिद्धी आणि नऊ निधी देऊ शकता.\n1.) अणिमा- यामुळे साधक कोणालाही दिसत नाही आणि कोणत्याही गोष्टीमध्ये प्रवेश करू शकतो.\n2.) महिमा- यामध्ये योगी स्वतःला खूप मोठे बनवतो.\n3.) गरिमा- यामुळे साधक स्वतःला हवे तेवढे जड करू शकतो.\n4.) लघिमा- यामुळे साधक स्वतःला हवे तेवढे हलके करू शकतो.\n5.) प्राप्ति- यामिले इच्छित गोष्ट प्राप्त होते\n6.) प्राकाम्य- यामुळे इच्छा केल्यास साधक पृथ्वीमध्ये सामावू शकतो आणि आकशात उडू शकतो.\n7.) ईशित्व- यामुळे सर्वांवर शासन करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते.\n8.) वशित्व- यामुळे इतरांना वश केले जाऊ शकते.\nतुम्ही निरंतर श्रीरामाच्या चरणाजवळ असता यामुळे तुमच्याजवळ वृद्धावस्था आणि असाध्य रोगांचा नाश करण्यासाठी राम नामाची औषधी आहे.\nतुमचे भजन केल्याने श्रीराम प्राप्त होतात आणि जन्मजन्मांतरचे दुःख दूर होतात.\nशेवटच्या क्षणी श्री रघुनाथाच्या धाम जातील आणि पुन्हा जन्म घेतल्यास भक्ती करून श्रीराम भक्त रुपात ओळखले जातील.\n तुमची सेवा केल्याने सर्व प्रकारचे सुख प्राप्त होतात, त्यामुळे इतर कोणत्या देवाची आवश्यकता राहत नाही.\n जो तुमचे स्मरण करेल त्याचे सर्व संकट आणि दुःख नष्ट होतात.\n तुमचा विजय असो, जयजयकार असो तुम्ही माझ्यावर कृपाळू गुरूप्रमाणे कृपा करा.\nजो कोणी या हनुमान चालीसाचे 100 पाठ करेल तो सर्व बंधनातून मुक्त होईल आणि त्यांना परमानंद मिळेल.\nभगवान शंकराने ही हनुमान चालीसा लिहून घेतली आहे, यामुळे ते साक्षी आहेत की, जो व्यक्ती याचे पठण करेल त्याला निश्चितच यश प्राप्ती होईल.\nमहिष्मतीचे राजा होते कार्तवीर्य अर्जुन, भगवान दत्तात्रेयला प्रसन्न करून मागितली 1 हजार भुजा, तेव्हापासून यांचे नाव पडले सहस्त्रबाहु अर्जुन...\nश्रीकृष्णाचा मुलगा सांबाला झाला होता कुष्ठ रोग, उपचारासाठी दिला सूर्यपूजेचा सल्ला; जाणून घ्या सूर्याच्या 12 अर्क स्थानांचे महत्व\nअशाप्रकारे असावे तुमचे किचन, यामुळे घरापासून दूर राहतील आजार आणि दुःख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013911-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/news/article-205073.html", "date_download": "2018-11-14T23:43:48Z", "digest": "sha1:ISJCCDBO4PGOO2VUMEX2WFTAWTCTQ62T", "length": 3767, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - नाशिकमध्ये कंपनीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद–News18 Lokmat", "raw_content": "\nनाशिकमध्ये कंपनीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद\nनाशिक -19 फेब्रुवारी : अंबड एमआयडीसीमधील क्रॉम्पटन ग्रीव्हज कंपनीत शिरलेल्या बिबट्याला जेरबंद कऱण्यात अखेर यश आले आहे. वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला पकडले\nनाशिकच्या अंबड एमआयडीसीमधील क्रॉम्पटन ग्रीव्हज कंपनीत बिबट्या शिरल्यानं खळबळ उडाली होती. सकाळी 9 वाजता बिबट्या कंपनीच्या आवारात दिसल्याची माहिती कंपनीच्या कर्मचार्‍यांनी वन विभागाला दिली. त्यानंतर कंपनीच्या कर्मचार्‍यांनीच सतर्कता म्हणून कंपनी मधील कॅबिन बंद करून सर्व कंपनीच्या बाहेर आले. हा बिबट्या रात्रीच कंपनीत घुसला असावा असा अंदाज वन विभागाने वर्तवला. या बिबट्याचे वय 1 वर्षाचा असल्याचा अंदाज आहे. वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन बिबट्याला बेशुद्ध केली.बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने शर्थीचे प्रयत्न करत तीन तासांनंतर त्याला जेरबंद केलं. गेल्या दहा वर्षांत 15 वेळा बिबट्या शहरात शिरल्याची घटना घडली आहे.\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज्याल्या भरली हुडहुडी; परभणीचं तापमान मिनी काश्मिरपेक्षाही कमी\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013911-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/author/ajay-kautikwar/page-3/", "date_download": "2018-11-14T23:42:43Z", "digest": "sha1:BMLVXWLKUS6I5LLEDDJVWTNCVTMPI63B", "length": 11165, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ajay Kautikwar : Exclusive News Stories by Ajay Kautikwar Current Affairs, Events at News18 Lokmat Page-3", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nनरेंद्र मोदींचा 2019 जिंकण्यासाठी मास्टर स्ट्रोक\nमुंबईचा खरा वाली कोण, केव्हा संपणार नागरिकांची दशा\nत्या विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठ पुन्हा परिक्षा घेणार\n अन्नपाण्याविना 9 दिवस कशी राहिली मुलं\nलोकल केव्हा होणार सुरळीत, घटनास्थळाला भेट दिल्यानंतर काय म्हणाले रेल्वेमंत्री\n आधी लोकल नीट करा मग बुलेट ट्रेनचं बघा\nVideo व्हायरल : भाजप नेत्याची मुजोरी, विद्यार्थिनीला बळजबरीनं मागायला लावली माफी\nमिथुन चक्रवर्तींच्या मुलाविरूद्ध बलात्कार तर पत्नीविरूद्ध गर्भपाताचा गुन्हा दाखल\n'बिग बॉस म्हणजे वेड्यांचा बाजार'\nमुंबईत इटालीयन महिलेवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक\nछगन भुजबळ आणि मुख्यमंत्री जेव्हा आमने सामने येतात\nबुराडी प्रकरण : देवाला भेटायला जायचं आहे, 'मृत्यूच्या डायरी'त चार दिवसांपूर्वीच होती नोंद\n'काँग्रेसवर भाजपचा 500 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा'\nसतराशे कोटींची जमीन बिल्डरच्या घशात, काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप\nराईनपाडा हत्या प्रकरण, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013911-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/maratha-reservation-issue-challenges-for-governmentnew-297122.html", "date_download": "2018-11-15T00:13:19Z", "digest": "sha1:W3F47K7J37LLG3NSI3MBDLIABCQUYYTG", "length": 16822, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर या गोष्टी कराव्या लागतील", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nMaratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर या गोष्टी कराव्या लागतील\nजोपर्यंत घटनेत बदल केला जात नाही तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिलं जावू शकत नाही असं घटनातज्ज्ञांचं मत आहे.\nमुंबई,ता.24 जुलै : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाने आता उग्र रूप धारण केलं. गेल्या काही वर्षांपासून मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून राज्यभर शांततेत आंदोलन सुरू होतं. लाखोंचे मोर्चे निघाले. हे मोर्चे शांततेत आणि शिस्तित झाल्याने त्याचं प्रचंड कौतुकही झालं. पण शांततेत चालणारं आंदोलन उग्र का झालं असा आता प्रश्न विचारण्यात येत आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला तातडीनं आरक्षण मंजूर करावं अशी मराठा संघटनांची मुख्य मागणी आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा विधिमंडळाने करून मंजुरही केला पण त्याला कोर्टात आव्हान दिलं गेल्याने त्याला स्थगिती मिळाली. मराठा समाजाला आरक्षण देण्यास सर्वच राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे. मात्र सध्या असं आरक्षण दिलं जावू शकत नाही ही वस्तुस्थिती माहित असूनही सर्वच पक्ष केवळ राजकारणासाठी या मुद्याचा वापर करून घेत आहेत. जोपर्यंत घटनेत बदल केला जात नाही तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिलं जावू शकत नाही असं घटनातज्ज्ञांचं मत आहे. असं आरक्षण दिलं गेलं तर न्यायालयात ते टिकलं पाहिजे तरच त्याची अंमलबजवणी करता येवू शकते.\nसमाजातल्या ज्या घटकांवर शेकडो वर्षांपासून अन्याय झाला. त्यांना त्यांचे अधिकार नाकारले गेले. अशा समाज घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची घटनेत तरतूद केली गेली.\nआरक्षण देण्यात या आहेत अडचणी\nघटनेनुसार फक्त 50 टक्क्यांपर्यंतच आरक्षण दिलं जावू शकतं. तशी घटनेत तरतूद आहे. 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण द्यायचं झाल्यास राज्यघटनेत बदल करणं आवश्यक आहे.\nमहाराष्ट्रात आरक्षणाचा 50 टक्क्यांचा कोटा पूर्ण झाला आहे. त्यामुळं घटनेनुसार जास्त आरक्षण देता येवू शकत नाही. 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण द्यायचं असेल तर राज्यघटनेत बदल करणं गरजेचं आहे.\nराज्यघटनेत बदल करणं ही किचकट प्रक्रिया आहे. संसदेत दोन तृतीयांश बहुमताने घटनादुरूस्ती करून त्याला राज्यांच्या विधिमंडळाची मान्यता घ्यावी लागते.\nओबीसींच्या 27 टक्क्यांच्या कोट्यातून आरक्षण देण्यात ओबीसींचा तीव्र विरोध आहे.\n50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण द्यायचं असेल तर राज्य मागासवर्गीय आयोगाने तर अहवाल सरकारला द्यावा लागतो.\nया अहवालात तो समाज घटक सामाजिकदृष्ट्या मागास आहे हे पुराव्यानिशी सिद्ध करावे लागते.\nहा अहवाल आल्यानंतरच आरक्षणाचा निर्णय घेता येवू शकते.पण या अहवालालाही कोर्टात आव्हान दिलं जावू शकतं. त्यामुळे हा अहवाल ठोस पुराव्यावर आधारीत पाहिजे.\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय आयोग अस्तित्वात असून मराठा समाजाविषयी असा अभ्यास अहवाल तयार करण्याचं काम सुरू आहे.\nआरक्षण देणं हे आता राज्य सरकार किंवा न्यायालयाच्याही हातात नाही. जोपर्यंत मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येत नाही तोपर्यंत थांबण हाच योग्य मार्ग आहे.\nठोस पुरावे नसताना आयोगानं हा अहवाल तयार केला तर न्यायालयात तो टिकणार नाही आणि सर्व प्रयत्नांवर पाणी फेरलं जाईल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nदीपवीरच्या लग्नासाठी या रिसॉर्टमध्ये 75 रूम्स; एका रूमची किंमत माहितीये\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nअभी तक \u0003खेलने के लिए\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013911-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87/all/page-7/", "date_download": "2018-11-15T00:12:30Z", "digest": "sha1:Q6FVEBF34EAA5ZJWIHUZXICJSCNW26F3", "length": 11029, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नारायण राणे- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nविधान परिषदेच्या 1 जागेची आज निवडणूक;लाड यांचा विजय जवळपास निश्चित\nशेवटी राणेंचा पत्ता कट करून प्रसाद लाड यांना संधी देण्यात आली. यामुळे शिवसेनेचाही पाठिंबा लाड यांना मिळाला. सेनेनं तसं जाहीर केलं होतं.\n #भटक्याचाफटका, नवं कोरं सदर\nमुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरूनच काँग्रेस सोडली- नारायण राणे\nआता राणेंना आमदारकीसाठी पाहावी लागणार जूनपर्यंत वाट \nशिवेसेनेचा प्रसाद लाड यांना पाठिंबा,विजयाचा मार्ग मोकळा\nविधान परिषदेसाठी भाजपकडून प्रसाद लाड यांना उमेदवारी,राणेंचा पत्ता कट\nविधान परिषदेच्या जागेसाठी भाजपकडून राणेंऐवजी भांडारी\nशरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यातली बैठक संपली\n'भाजपने राणेंची वाताहात केलीय'\nराणेंनी पुन्हा काँग्रेसमध्ये यावं,हुसेन दलवाईंची ऑफर\n'नारायण राणेंवर बोलण्याइतपत मी मोठा नाही'\nउद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी चंद्रकांत पाटील मातोश्रीवर, पोटनिवडणुकीबाबत चर्चा\nराणेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भेटीनंतर मुख्यमंत्री अहमदाबादेत \nअभी तक \u0003खेलने के लिए\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013911-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/03/news-2002.html", "date_download": "2018-11-14T23:30:34Z", "digest": "sha1:CYR4BJ6QDUWND3M2CYLNEHG3UFHLDTWV", "length": 6360, "nlines": 84, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "अण्णांची मनधरणी करण्यासाठी गिरीश महाजन राळेगणसिद्धीत ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar South Parner अण्णांची मनधरणी करण्यासाठी गिरीश महाजन राळेगणसिद्धीत \nअण्णांची मनधरणी करण्यासाठी गिरीश महाजन राळेगणसिद्धीत \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- 23 मार्चला जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत आंदोलन करण्याचा निर्णयाय घेतलाय. यावर केंद्र सरकारने या आंदोलनाची दखल घेतली आहे. केंद्र सरकारचे 3 पानी पत्र घेऊन राज्याचे जलसंधारण मंत्री गिरीष महाजन यांनी आज अण्णांची भेट घेण्यासाठी राळेगणसिद्धीत दाखल झाले. तसंच अण्णांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर फोनवरूनही चर्चा केली आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nलोकपाल, कृषी मूल्य आयोग आणि शेतकऱ्याच्या शेत मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे अण्णांनी केंद्र सरकारला 43 पत्र लिहिले होते. तसंच 23 मार्चपासून दिल्ली उपोषणाला बसणार अशी घोषणा केली होती.\nअण्णांनी वारंवार पत्रव्यवहार करून कोणतेही उत्तर मिळत नसल्यामुळे अण्णांना केंद्र सरकारला तीन पानी पत्र पाठवले. त्यानंतर राज्याचे जलसंधारण मंत्री गिरीष महाजन यांनी आज अण्णांची भेट घेण्यासाठी राळेगणसिद्धीत दाखल झाले. तसंच अण्णांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर फोनवरूनही चर्चा केली आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nअण्णांच्या मागण्यांवर केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन गंभीर असून मुख्यमंत्री पंतप्रधान कार्यालयाच्या संपर्कात आहेत. अण्णा हजारेंनी केंद्र सरकारला 43 पानी पत्र लिहिलंय. आता अण्णांची मनधरणी करण्यासाठी गिरीष महाजन राळेगणसिद्धीमध्ये तळ ठोकून आहेत.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nअण्णांची मनधरणी करण्यासाठी गिरीश महाजन राळेगणसिद्धीत \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nपेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज झाली इतकी किंमत कमी...\nमहापालिका निवडणूक : शिवसेनेची दुसरी यादी जाहीर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013911-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z100228220444/view", "date_download": "2018-11-15T00:13:13Z", "digest": "sha1:R2JQTSMB4RQXEYHDMHCHW62XTHMFMCKM", "length": 13516, "nlines": 257, "source_domain": "www.transliteral.org", "title": "ज्ञानपर - अभंग ६५६ ते ६६५", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीज्ञानेश्वरांची गाथा|\nअभंग ६५६ ते ६६५\nअभंग १ ते २०\nअभंग २१ ते ४०\nअभंग ४१ ते ५२\nअभंग ५३ ते ६५\nअभंग ६६ ते ७८\nअभंग ७९ ते १०१\nअभंग १०२ ते १२२\nअभंग १२३ ते १२८\nअभंग १२९ ते १३०\nअभंग १३१ ते १५०\nअभंग १५१ ते १६८\nअभंग १६९ ते १८०\nअभंग १८१ ते २००\nअभंग २०१ ते २०६\nअभंग २०७ ते २०९\nअभंग २१० ते २१५\nअभंग २१६ ते २२९\nअभंग २३० रे २४०\nअभंग २४१ रे २६०\nअभंग २६१ रे २८२\nअभंग २८३ ते २८९\nअभंग २९० ते २९७\nअभंग २९८ ते ३१०\nअभंग ३११ ते ३३०\nअभंग ३३१ ते ३३२\nअभंग ३३३ ते ३३७\nअभंग ३३८ ते ३३९\nअभंग ३४० ते ३४४\nअभंग ३४५ ते ३५०\nअभंग ३५१ ते ३५५\nअभंग ३५६ ते ३६०\nअभंग ३६१ ते ३६५\nअभंग ३६६ ते ३६८\nअभंग ३७० ते ३७१\nअभंग ३७५ ते ३७६\nअभंग ३७७ ते ३८५\nअभंग ३८६ ते ३९५\nअभंग ३९६ ते ४०४\nअभंग ४०५ ते ४१५\nअभंग ४१६ ते ४२५\nअभंग ४२६ ते ४३५\nअभंग ४३६ ते ४४५\nअभंग ४४६ ते ४४९\nअभंग ४५० ते ४५३\nअभंग ४५४ ते ४५७\nअभंग ४५८ ते ४६१\nअभंग ४६२ ते ४६३\nअभंग ४६७ ते ४७२\nअभंग ४७३ ते ४८५\nअभंग ४८६ ते ४९५\nअभंग ४९६ ते ५०५\nअभंग ५०६ ते ५१५\nअभंग ५१६ ते ५२५\nअभंग ५२६ ते ५३५\nअभंग ५३६ ते ५४५\nअभंग ५४६ ते ५५५\nअभंग ५५६ ते ५६५\nअभंग ५६६ ते ५७५\nअभंग ५७६ ते ५८५\nअभंग ५८६ ते ५९७\nअभंग ५९८ ते ६०५\nअभंग ६०६ ते ६१५\nअभंग ६१६ ते ६२५\nअभंग ६२६ ते ६३५\nअभंग ६३६ ते ६४५\nअभंग ६४६ ते ६५५\nअभंग ६५६ ते ६६५\nअभंग ६६६ ते ६७५\nअभंग ६७६ ते ६८५\nअभंग ६८६ ते ६९५\nअभंग ६९६ ते ७०३\nअभंग ७०४ ते ७१९\nअभंग ७२० ते ७२३\nअभंग ७२४ ते ७२५\nअभंग ७२६ ते ७२७\nअभंग ७२८ ते ७२९\nअभंग ७३७ ते ७५०\nअभंग ७५१ ते ७६३\nअभंग ७६४ ते ७८०\nअभंग ७८१ ते ८००\nअभंग ८०१ ते ८२०\nअभंग ८२१ ते ८४०\nअभंग ८४१ ते ८६०\nअभंग ८६१ ते ८८०\nअभंग ८८१ ते ९०३\nज्ञानपर - अभंग ६५६ ते ६६५\nश्रीज्ञानेश्वर महाराजांची गाथा म्हणजे विठ्ठल प्राप्तीचा एक सोपा मार्ग. यात विठ्ठ्लाच्या सगुणनिर्गुण रूपाचे मोहक वर्णन केलेले आहे.\nवृत्तीचा उच्छेद मना निग्रह \nधारण विग्रह तेजतत्त्वीं ॥१॥\nबिंबामाजि बिंब हरपलें स्वयंभ \nमायेचा पैं लोभ अरता जाला ॥२॥\nनाहीं तेथें छाया मायेचा विलास \nघरभरीं पैस दीपीं रया ॥३॥\nवस्तूची विवरण तेजाकारें ॥४॥\nज्योतिस ज्योती मेळउनी हातीं \nतव अवचिति झोंबिन्नली ॥१॥\nअद्वैत पाहतां न दिसे गुणमेळु \nगुणा गुणीं अडळु ठाउका नोहे ॥२॥\nशून्याहि परता आदि अंतु नाहीं \nतो असोनियां देहीं धांवो सरे ॥३॥\nकापुराची सोय कापुरीची माये \nपरतोनि घाये नेघे तैसी ॥१॥\nअसोनि नसणें सर्वत्री दिसणें \nहरि प्रेम घेणें पुरे आम्हां ॥२॥\nसुखरुप जीव असतांची शिव \nहरपले भाव विज्ञानेंसी ॥३॥\nतरंगुही नांवाचा परतेचिना ॥४॥\nआदि मध्य अंत सर्वसम हरि \nघटमठचारी भरला दिसे ॥१॥\nदेखिलागे माये अलक्ष लक्षीतां \nशांति पक्षवाता समबुध्दि ॥२॥\nभावबळें धन अलोट अभंग \nचित्संगें भंग प्रपंचाचा ॥३॥\nज्ञानदेव बोले नित्य नाम प्रेम \nतेथेंचि विश्राम हरिचा असे ॥४॥\nअंतरींचा विस्तारु ब्रह्मीं पाल्हायिला \nतेथें एक मनु सिध्द साधकु भला ॥१॥\nतेणें केलें अनारिसें केलें अनारिसें \nपाहों गेलें सरिसें सार पावलेंगे माये ॥२॥\nतें माझ्या ठायीं फ़ुलले ब्रह्ममय ॥३॥\nरखमादेविवर अंतरब्रह्मीं तरंगु जाला \nब्रह्मउदधी सामावला मज घेऊनि माये ॥४॥\nनिर्गुणीचे हातीं व्यवहारु पडिला \nदाइजपणें मुकला साभिलाषे ॥१॥\nभाग अभ्यंतरीं घेईन देखा ॥२॥\nभाग मज आला हरिहरु ॥३॥\nएकभान गिळुं दुजें द्वैत उगळूं \nकासेवी चामे गिळूं सगळा ॥१॥\nपोटभरु येणें वैकुंठीचें पेणें \nसेवासुख जाणे कृष्णसुखीं ॥२॥\nडोंगर सकळे मायेचे मोकळे \nप्रपंचा नाकळे या हेतु ॥३॥\nज्ञानदेवा साध्य ज्ञानाचे उपाध्य \nयेर तत्त्व बोध्य मुक्त कैचें ॥४॥\nत्रिकाळीं जपन अजपासिध्दी ॥१॥\nनटकेचि अटकु ठाईंचेंचि निर्गुण \nमज कवणें ठाईं घेऊनि गेले ॥२॥\nदेश वाढले देश आटले \nचहूंद्वारी कोंदलें ब्रह्मतेज ॥३॥\nसप्तधातूं वेगळा ब्रह्मउदधि ॥४॥\nविश्वाचे आर्त माझे मनीं प्रकाशलें \nअवघेचि जालें देहब्रह्म ॥१॥\nआवडीचें वालभ माझेनी कोंदाटलें \nनवल देखिलें नभाकारगें माये ॥२॥\nबापरखुमादेविवरु सहज निटु जाला ॥\nह्रदयीं नटावला ब्रह्माकारें ॥३॥\nअनुभव जाला प्रंपच बुडाला \nआपुला आपण देखिला सोहळावो माये ॥१॥\nआपण जाणतां आपण मी जालिये \nआपणापैं विसरलिये नेहटीं वो माये ॥२॥\nआपुला म्हणोनि अवघा आलिंगिला \nअवघा देखिला अवघेपणें वो माये ॥३॥\nऐसे जाणोनि ठकलें ठकोनियां ठेलें \nरखुमादेविवरेविठ्ठलें वो माये ॥४॥\nकोणता शब्द योग्य आहे नखाला जिव्हारी लागणे की जिव्हाळी लागणे\nचन्द्रालोकः - दशमो मयूखः\nचन्द्रालोकः - नवमो मयूखः\nचन्द्रालोकः - अष्टमो मयूखः\nचन्द्रालोकः - सप्तमो मयूखः\nचन्द्रालोकः - षष्ठो मयूखः\nचन्द्रालोकः - पञ्चमो मयूखः\nचन्द्रालोकः - चतुर्थो मयूखः\nचन्द्रालोकः - तृतीयो मयूखः\nचन्द्रालोकः - द्वितीयो मयूखः\nचन्द्रालोकः - प्रथमो मयूखः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013911-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/file-an-fir-against-the-election-commission-uddhav-thackeray/", "date_download": "2018-11-15T00:02:49Z", "digest": "sha1:UYXGPC4AA2TJTQULXIU42US4YKZUJMZZ", "length": 8101, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "निवडणूक आयोगावर गुन्हा दाखल करा- उद्धव ठाकरे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनिवडणूक आयोगावर गुन्हा दाखल करा- उद्धव ठाकरे\nमुंबई: निवडणूक यंत्रणा भ्रष्ट असून निवडणूक आयोगावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच निवडणूक आयुक्त पदासाठी निवडणूक घ्या निवडणूक यंत्रणा चालवणारा आणि निवडणूक लढवणार पक्ष एकच असल्यामुळे पालघरच्या निवडणुकीत सगळा घोळ झाला, असेही ते म्हणाले. निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषेद घेतली.\nदरम्यान, उद्धव ठाकरे म्हणाले ‘पालघर निवडणुकीत सुरुवातीपासूनच घोळ आहे. मग ती मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप असो, ईव्हीएममध्ये बिघाड असो वा आजच्या मतमोजणीतील आकडेवारीची तफावत असो. सर्वच पातळीवर निवडणूक यंत्रणा अपयशी ठरली आहे’. अशी टीका भाजप व निवडणूक आयोगावर केली.\nभाजपा खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये भाजपचे राजेंद्र गावित विजयी झाले आहेत. गावित यांनी शिवसेनेचे उमेदवार तथा चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांचा ४४,५८९ मतांनी पराभव केला आहे.\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा…\nटीम महाराष्ट्र देशा : मागासवर्गीय आयोग मराठा आरक्षणा संबंधीचा आपला अहवाल आज नाही तर उद्या सरकारला सादर करणार…\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013911-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Nipani-assembly-constituency-Shashikala-jolle-victory/", "date_download": "2018-11-14T23:44:57Z", "digest": "sha1:I2XCEVNVAUOLKVADJIXXL3XIETVGVMEW", "length": 6277, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विकासकामांच्या गणितातून विजयाचे सूत्र | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › विकासकामांच्या गणितातून विजयाचे सूत्र\nविकासकामांच्या गणितातून विजयाचे सूत्र\nनिपाणी विधानसभा मतदारसंघातून सलग दुसर्‍यांदा विजय संपादन करताना भाजपच्या आ. शशिकला जोल्ले यांनी काँग्रेसचे उमेदवार माजी आ. काकासाहेब पाटील यांच्यासह माजी आ. वीरकुमार पाटील, प्रा. सुभाष जोशी आणि खा. प्रकाश हुक्केरी यांना नामोहरम केले. विकासकामांच्या जोरावर आ. जोल्‍लेंनी निवडणूक प्रचारात आघाडी घेतली. आ. जोल्‍लेंना विकासकामांचे गणितच विजयाचे यशस्वी सूत्र ठरले.\nआ. जोल्ले यांना 2013 साली 81 हजार 860 मते मिळाली होती. यंदाच्या निवडणुकीत मतदान वाढून 87 हजार 6 झाले. प्रतिस्पर्धी काका पाटील यांच्यावर 8500 मतांची आघाडी घेऊन विजय मिळविला. त्यांचे पती चिकोडी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून व्यस्त राहिल्याने आ. जोल्लेंना या निवडणुकीत पराभव स्विकारावा लागेल, अशी अनेकांची धारणा होती. मतदारांनी विकासकामांना पाठिंबा देत पुन्हा एकदा आ. जोल्‍लेंच्या ओंजळीत विजयाची शिदोरी घातली.\nआ. जोल्ले यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेत विजय मिळविला. अमित शाह व नितीन गडकरी या स्टार प्रचारकांच्या सभा तसेच आ. सुरेश हाळवणकर, आ. अमल महाडिक, समरजितसिंह घाटगे, शौमिका महाडिक यांच्यामुळे आ. जोल्लेंनी प्रचारात आघाडी घेतली.\nमाजी आ. प्रा. सुभाष जोशी आणि नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांची मते किती, असा सवाल आता विचारला जात आहे. सरांची छडी निर्णायक तर ठरली नाहीच. पण ती कूचकामी ठरल्याचे एपीएमसीच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.\nभाजपला विकासकामांच्या शिदोरीवर मतदारांपर्यंत जाता आले. नियोजनबद्ध प्रचार हे भाजपच्या विजयाचे सूत्र ठरले. रा. स्व. संघाचे प्रचारक आणि कार्यकर्त्यांची लाभलेली साथही आ. जोल्लेंना पुन्हा एकदा विजयापर्यंत नेली, हे विशेष म्हणावे लागेल. काँग्रेसने सारी भिस्त निपाणी शहरावर अधिक ठेवली होती.\nनिपाणी शहराने काँग्रेसला 18276 तर भाजपला 15504 मते दिली. त्यामुळे काँग्रेसला केवळ 2772 एवढेच मताधिक्य घेता आले. आ. जोल्‍लेंना ग्रामीण भागातून मताधिक्य मिळत विजयाचा मार्ग सुकर बनला.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013914-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Primary-inquiry-on-Pandurang-Madkaikar-complaint-on-19th/", "date_download": "2018-11-14T23:46:56Z", "digest": "sha1:RSSHZRDLXP225N47G3VT437V4GBBJK5C", "length": 3996, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मडकईकर विरोधी तक्रारीची १९ रोजी प्राथमिक चौकशी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › मडकईकर विरोधी तक्रारीची १९ रोजी प्राथमिक चौकशी\nमडकईकर विरोधी तक्रारीची १९ रोजी प्राथमिक चौकशी\nवीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांच्याविरोधातील बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाची प्राथमिक चौकशी लोकायुक्त पी. के. मिश्रा हे 19 जून रोजी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nआरटीआय कार्यकर्ते अ‍ॅड. आयरीश रॉड्रिग्स यांनी मडकईकर यांच्या विरोधात लोकायुक्तांकडे 7 जून रोजी तक्रार केली होती. मडकईकर यांच्या बेहिशेबी मालमत्तेची कसून चौकशी करावी, अशी मागणीही या तक्रारीत करण्यात आली होती.\nमडकईकर यांच्या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी यापूर्वी 9 मे रोजी भ्रष्टाचारविरोधी पथकाकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, महिना उलटला तरी अजूनही पथकाकडून आवश्यक ती कुठलीच कारवाई करण्यात आली नसल्याचेही अ‍ॅड. रॉड्रिग्स यांनी आपल्या तक्रारीव्दारे लोकायुक्तांचे लक्ष वेधले. लोकायुक्तांनी मडकईकर यांच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीची स्थिती भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून जाणून घ्यावी, अशी मागणीही अ‍ॅड. रॉड्रिग्स यांनी केली आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013914-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Online-cheating-Crime-against-Unknown-Person/", "date_download": "2018-11-14T23:51:22Z", "digest": "sha1:NYA4VD5G4EOFOUEKEV7KHPXUH2NUXWLK", "length": 4713, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ऑनलाईन फसवणूक; अज्ञाताविरुद्ध गुन्हा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › ऑनलाईन फसवणूक; अज्ञाताविरुद्ध गुन्हा\nऑनलाईन फसवणूक; अज्ञाताविरुद्ध गुन्हा\nबँकेच्या कॅशबॅक फॅसिलिटी अ‍ॅक्टिव्हेट सेक्शनमधून बोलत असून ही सेवा अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी एटीएम कार्डचा सीव्हिसी नंबर व ओटीपी नंबरची मागणी करुन खात्यातील 48 हजार 216 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाबाबत मंगेश दत्तात्रय बापट (49, रा. काविळतळी, चिपळूण) यांनी याबाबत रत्नागिरी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. मंगेश बापट हे भारत संचार निगम लि. ग्राहक सेवा केंद्र चिपळूण येथे नोकरीला आहेत.\nकामानिमित्त ते 20 जानेवारी 2018 रोजी रत्नागिरीत आले होते. तेव्हा त्यांच्या मोबाईलवर अज्ञात क्रमांकावरुन फोन आला. फोन करणार्‍याने मी बँकेच्या कॅशबॅक फॅसिलिटी अ‍ॅक्टिव्हेट सेक्शनमधून बोलत असून ही सेवा अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी एटीएम कार्डचा सीव्हीसी नंबर व ओटीपी नंबरची बापट यांच्याकडे मागणी केली.त्याच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवत बापट यांनी त्याला सीव्हीसी नंबर व ओटीपी नंबर दिला. त्यानंतर बापट यांच्या मोबाईलवर त्यांच्या खात्यातून 48 हजार 216 रुपयांची ऑनलाईन खरेदी केल्याचा मेसेज आल्यावर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत बुधवारी रात्री 10 वा. त्यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली. अधिक तपास शहर पोलिस निरीक्षक विनित चौधरी करत आहेत.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013914-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Priority-to-ITI-compared-to-engineering/", "date_download": "2018-11-14T23:46:12Z", "digest": "sha1:XFEENKK5VH3FOXWHDJQRE6GFYDO7HDG2", "length": 7021, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अभियांत्रिकीच्या तुलनेत आय.टी.आय.ला प्राधान्य | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › अभियांत्रिकीच्या तुलनेत आय.टी.आय.ला प्राधान्य\nअभियांत्रिकीच्या तुलनेत आय.टी.आय.ला प्राधान्य\nशासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थेत विविध ट्रेडचे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील गुणवत्ताधारक 66 विद्यार्थ्यांची निवड नामांकित कंपनीत झाली आहे. अभियांत्रिकी पदवी, पदविकेस उत्तम पर्याय म्हणून आय.टी.आय.कडे पाहिल्या जात असल्याने आय.टी.आय. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना चांगले दिवस आले आहेत.\nयेथील जिंतूर रोडवर असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कारपेंटर, सिव्हिल ड्रॉटसमन, मेकॅनिकल ड्रॉटसमन, इलेक्ट्रेशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, मशिनिस्ट, मशिनिस्ट ग्राइंडर,मेकॅनिक मोटार, मशीन रेफ्रिजेशन, ट्रॅक्टर मेकॅनिक, ऑटोबॉडी रिपेअर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, पेंटर, पीओपी, पंप ऑपरेटर, सेव्हिंग टेक्नॉलॉजी, स्टेनोग्राफर, सर्व्हायर, टर्नर, वेल्डर, वायरमन या ट्रेडचे प्रशिक्षण दिल्या जाते. सद्यःस्थितीला 860 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. प्रशिक्षितांसाठी दरवर्षी रोजगार मेळावा आयोजित करून देशातील विविध कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते. 22 मे रोजी आय.टी.आयमधील प्रशिक्षणार्थींचा रोजगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात मर्सडीज, हॅनीहेल, टरबोट फॉलोनी, बी.एस.ग्रुप या कंपन्या सहभागी झाल्या होत्या. या मेळाव्यात एकूण 66 प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात आली. प्रत्येक ट्रेडसाठी अ‍ॅप्रेंटिस ही अनिवार्य आहे. यासाठी 265 कंपन्यांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून बोलविण्यात येते.\nयासाठी कंपन्यांना ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे लागते. इच्छुक विद्यार्थ्यांनीही नोंदणी करणे महत्त्वाचे आहे. अलीकडील काळात पदवी व पदविकांऐवजी आय.टी.आय. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्राकडून अधिक प्रतिसाद देण्यात येत असल्याने आय.टी.आय.च्या विद्यार्थ्यांना चांगले दिवस येत आहे.\nआय.टी.आय. च्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अ‍ॅपे्रेंटिस महत्त्वाची असते. कंपन्यांकडून आयटीआय विद्यार्थ्यांची मागणी वाढत आहे. औद्योगिक क्षेत्रात कौशल्यप्राप्तीला अनन्यसाधारण महत्त्व असून प्रत्येक विद्यार्थ्यांनी तो मिळविण्याचा प्रयत्न करायला हवा. पदवी व पदविकेच्या तुलने आयटीआयचे विद्यार्थी तंत्रयंत्र ज्ञात कौशल्य प्राप्त असतात. यामुळे लवकरात लवकर औद्योगिक क्षेत्रात कार्य करण्यास तत्पर राहू शकतात. -डी.एन. मोरे, गट निदेशक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013914-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Thunderbolt-threatens-to-pay-tribute-to-priest-of-the-dark/", "date_download": "2018-11-15T00:28:02Z", "digest": "sha1:BARAXTMUVFBKE2AJDBLBVSEDBEZVNQ62", "length": 7354, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अंधेरीतील व्यावसायिकाला पुजारीकडून खंडणीसाठी धमकी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंधेरीतील व्यावसायिकाला पुजारीकडून खंडणीसाठी धमकी\nअंधेरीतील व्यावसायिकाला पुजारीकडून खंडणीसाठी धमकी\nअंधेरीतील एका वयोवृद्ध व्यावसायिकाला रवी पुजारीकडून खंडणीसाठी धमकी आली आहे. सहा महिन्यांत रवी पुजारीने 90 वेळा कॉल करुन दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचे तक्रारदार व्यावसायिकाने डी.एन. नगर पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे. या तक्रारीनंतर रवी पुजारीविरुद्ध पोलिसांनी खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांत समांतर तपास गुन्हे शाखेकडून सुरु असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने सांगितले.\nतक्रारदार व्यावसायिक अंधेरी येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत असून त्यांची एक खाजगी कंपनी आहे. काही वर्षांपूर्वी त्यांची जगन्नाथ पुरोहित याच्याशी ओळख झाली होती. पुरोहितने त्यांच्या बोगस स्वाक्षरी आणि कागदपत्रांच्या आधारे सहा कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा केला होता. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी पुरोहितविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत फसवणुकीची तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच डिसेंबर 2017 रोजी पहिल्यांदा त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन आपण रवी पुजारी बोलत असल्याचे सांगून त्यांच्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली होती. त्यानंतर डिसेंबर 2017 ते मे 2018 या कालावधीत त्यांना रवी पुजारीने वेगवेगळ्या मोबाईलवरुन दोन कोटींसाठी धमकी देत पुरोहित यांना सहा कोटी रुपये देण्याचे आदेश दिले होते. तसे केले नाही तर परिणाम वाईट होतील अशी धमकीही दिली होती.\nयाबाबत त्यांनी डी. एन. नगर पोलिसांत तक्रार करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांकडून त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी त्यांचे वकिल शाहबाज पठाण यांच्यामार्फत पोलिसांत तक्रार करण्याचा प्रयत्न केला. अखेर सहा महिन्यानंतर डी. एन. नगर पोलिसांनी रवी पुजारीविरुद्ध खंडणीची मागणी करुन तक्रारदार व्यावसायिकाला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.\nकाही दिवसांपूर्वी रवी पुजारीने अंधेरीतील एका फार्मास्टिकल व्यावसायिकाला कॉल करुन त्यांच्याकडून 25 कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी अलीकडेच ओशिवरा पोलिसांनी रवी पुजारीविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा संमातर तपास खंडणीविरोधी पथकाचे अधिकारी करीत आहेत. या घटनेला काही दिवस उलटत नाही, तोच आता रवी पुजारीने अन्य एका व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकी दिल्याने व्यापारी वर्गात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013914-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Water-in-all-the-lower-parts-of-Mumbai/", "date_download": "2018-11-15T00:13:37Z", "digest": "sha1:Z7XRO3UDCUAWJCTRIYPAR5LWR25O4NCS", "length": 7210, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुंबई महापालिकेचे दावे पाण्यात! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई महापालिकेचे दावे पाण्यात\nमुंबई महापालिकेचे दावे पाण्यात\nमुंबईत पाणी तुंबणार नाही, हा मुंबई महापालिकेने केलेला दावा गुरुवारी किरकोळ पडलेल्या पावसातच वाहून गेला. गुरुवारी सकाळी मुंबईवर धडकी भरावी असे काळे महाकाय ढग दाटून आले आणि मुसळधार पावसाच्या नुसत्या अंदाजानेही धडकी भरली. त्या तुलनेत जोरदार म्हणता येतील अशा सरी मुंबईवर कोसळल्या, पण या अत्यल्प पावसातही मुंबईच्या सर्वच सखल भागांमध्ये पाणी तुंबले आणि तुंबलेल्या पाण्याच्या लाटांवर पालिकेच्या कंत्राटदारांनी साफ केलेला कचरा तरंगू लागला. या पावसाचा फटका लोकल आणि विमान वाहतुकीलाही बसला. किमान 30 ठिकाणी झाडे उन्मळून पडली. सायनसह अन्य चार ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे बेस्टसह अन्य वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली.\nमुंबईत पहाटेपासूनच रिमझिम पावसाची सुरुवात झाली. काही भागात मात्र जोरदार सरी पडल्या. पावसामुळे साचलेल्या पाण्याचा वेळीच निचरा न झाल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडसह सुमारे 27 ठिकाणी रस्त्यावर पाणी तुंबले होते. सायन रोड नंबर 24, किंग्ज सर्कल, हिंदमाता, वांद्रे येथे रस्त्यावर पाणी तुंबल्यामुळे या रस्त्यावरून धावणार्‍या 20 मार्गावरील बस पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्या. त्यामुळे या भागात मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पश्‍चिम द्रुतगती महामार्गासह एस. व्ही. रोड, काळबादेवी रोड, दादर टिळक पूल, किंग्ज सर्कल, चेंबूर, वांद्रे लिंक रोड आदी भागांत मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.\nपालिकेने नालेसफाईकडे लक्ष केंद्रित केल्यामुळे गटारांच्या साफसफाईकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे पावसाचे पाणी गटारातून नाल्यापर्यंत वाहून न जाता ते रस्त्यावर आले. त्यामुळे पालिकेने आता सफाई कामगारांना गटाराच्या साफसफाईकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत.\nयंदा 100 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केवळ पालिका प्रशासनाने नाही तर, सत्ताधारी शिवसेनेनेही केला होता. हा दावा पहिल्याच पावसाने फोल ठरवला आहे. त्यामुळे गुरुवारी मुंबईकरांना जो त्रास सहन करावा लागला त्याला सर्वस्वी शिवसेना व प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.\nतलाव क्षेत्रातही पाऊस दाखल\nशहराला पाणीपुरवठा करणार्‍या मोडक सागर, तानसा, विहार, तुळसी, मध्य वैतरणा, भातसा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तलाव क्षेत्रात 12 तासांत 13 मिमी ते 44 मिमी पावसाची नोंद झाली आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013914-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Marathi-abhijata-movement/", "date_download": "2018-11-15T00:05:40Z", "digest": "sha1:5M5RIAVDP7M7XH7J74LRHYBT7ERY6M3F", "length": 9123, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आ. शिवेंद्रराजे : खा.उदयनराजेंनी सहभागी होण्याचे आवाहन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › आ. शिवेंद्रराजे : खा.उदयनराजेंनी सहभागी होण्याचे आवाहन\nमराठीच्या ‘अभिजात’साठी आंदोलनाचे नेतृत्व करणार\nमराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. दि. 26 जानेवारीला नवी दिल्ली येथे होणार्‍या धरणे आंदोलनाचे नेतृत्व शिवछत्रपतींचा वारसदार या नात्याने करणार असल्याची माहिती आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, खा. उदयनराजे यांनी या आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा द्यावा तसेच लोकसभेत प्रश्‍न उपस्थित करावा, असे आवाहनही आ. शिवेंद्रराजेंनी केले.\nआ. शिवेंद्रराजे म्हणाले, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, हा 11 कोटी मराठी भाषिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्या उपस्थितीत माझ्या हस्ते मराठी अभिजात भाषा देण्यासाठीच्या मोहिमेचा शुभारंभ सातारा येथे झाला होता. मराठी भाषा अभिजात समितीचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे यांनी या मोहिमेला पाठिंबा दिला आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठीच्या संवर्धनासाठी मोठा निधी उपलब्ध होईल आणि मराठीच्या विकासाला चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.\nमहाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ या सातारकर मंडळींनी पुढाकार घेऊन चळवळ उभी केली ही अभिमानाची गोष्ट आहे. मसापचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांच्यासह प्रा. रंगनाथ पठारे यांनीही या पुढाकाराचे कौतुक केले आहे. 26 जानेवारीला आपण सर्व मराठीजनांनी दिल्लीला धडक द्यायची असून, या आंदोलनाचे नेतृत्व शिवछत्रपतींच्या घराण्याचा वारसदार म्हणून मी स्वीकारले आहे, असेही आ. शिवेंद्रराजे म्हणाले.\nया आंदोलनाला खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सक्रीय पाठिंबा देऊन लोकसभेत हा प्रश्‍न उपस्थित करावा, असे आवाहनही आ. शिवेंद्रराजे यांनी केले. दरम्यान, सुरुचि राडा प्रकरणानंतर प्रथमच आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदारांना आवाहन केल्यामुळे याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. याप्रश्‍नी त्यांनी खा. संभाजीराजे यांनाही पाठपुरावा करण्याचे आवाहन केले. तसेच मराठी बांधवांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून याविषयी ट्विट करुन पंतप्रधान मोदींना टॅग करावे. याचप्रमाणे अन्य सोशल मिडियाच्या व्यासपीठावरुन लक्ष वेधावेे, असे आ. शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केले.\nआ. शिवेंद्रराजेंनी साहित्य परिषदेच्या सर्वच उपक्रमांना पाठिंबा दिला आहे. या लढ्याचे नेतृत्व त्यांनी स्वीकारल्याबद्दल साहित्य परिषदेच्यावतीने त्यांचे आभार मानतो. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळण्याचा दिवस जवळ आला असून अंतिम धडक मारण्यासाठी सर्व भेदाभेद विसरून या राजकारणविरहित लढ्यासाठी मराठीजनांनी कंबर कसावी. याबाबत राज्यातील सर्व खासदारांशी पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे विनोद कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी किशोर बेडकिहाळ, साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, मसाप शाहूपुरीचे डॉ. उमेश करंबळेकर उपस्थित होते.\nसुभेदार नारायण ठोंबरे अनंतात विलीन\nशिवसेना पदाधिकार्‍यावर खंडणीचा गुन्हा\nराज्यकर्त्यांना सत्तेची धुंदी व मस्ती\nशिवराज चौकातील उड्डाणपूल खचला\nकार पलटी होऊन तीन जखमी\nमराठीच्या ‘अभिजात’साठी आंदोलनाचे नेतृत्व करणार\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013914-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/satara-passenger-looted-on-highway/", "date_download": "2018-11-14T23:59:18Z", "digest": "sha1:W2FLK6TQDG3YNPYMKDWW45NJ4QU2X5PT", "length": 4537, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महामार्गावर प्रवाशाला मारहाण करून लुटले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › महामार्गावर प्रवाशाला मारहाण करून लुटले\nमहामार्गावर प्रवाशाला मारहाण करून लुटले\nमहामार्गावरील खिंडवाडी, ता. सातारा येथे प्रवाशाची लुटमार करून त्यांच्याकडील रोख 50 हजार रुपये व मोबाईल असा ऐवज व्हॅनमधून आलेल्या अनोळखी चौघांनी जबरदस्तीने चोरून नेला. दरम्यान, मारहाण केल्यानंतर जखमीला बांधून नाल्यात फेकल्याचेही समोर आल्याने खळबळ उडाली आहे.\nशंकर बाळू जाधव (वय 65, रा.भाटमरळी, ता. सातारा) असे जखमीचे नाव असून, याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शंकर जाधव यांचा बैल व भाजी व्रिकीचा व्यवसाय आहे. मंगळवारी ते व्यवसायाच्या निमित्ताने आरफळ, ता. सातारा येथे आले होते. काम न झाल्याने ते तसेच पुन्हा जाण्यासाठी निघाले. बॉम्बे रेस्टॉरंट येथे आल्यानंतर त्यांना पांढर्‍या रंगाच्या व्हॅनने लिफ्ट दिली. रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास व्हॅनमध्ये चौघे व तक्रारदार शंकर जाधव असे पाच जण होते. व्हॅन खिंडवाडीच्या अलीकडे आल्यानंतर खाणीलगत नेण्यात आली. यावेळी संशयितांनी जाधव यांना मारहाण करून त्यांचे कपडे फाडून त्यांच्याकडील रोख 50 हजार रुपये व मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर संशयितांनी जाधव यांना बांधले व जाताना नाल्यामध्ये फेकून देऊन व्हॅनसह पोबारा केला.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013914-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/can-be-obtained-with-full-capacity-water-of-Sangola-talukas/", "date_download": "2018-11-15T00:03:11Z", "digest": "sha1:IM53GA7DUDWNQSSQJZOOAGJ6FVA4XFKN", "length": 5473, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सांगोला तालुक्याच्या हक्‍काचे पाणी पूर्ण क्षमतेने मिळावे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सांगोला तालुक्याच्या हक्‍काचे पाणी पूर्ण क्षमतेने मिळावे\nसांगोला तालुक्याच्या हक्‍काचे पाणी पूर्ण क्षमतेने मिळावे\nसांगोला : तालुका प्रतिनिधी\nनीरा उजवा कालव्यातून सांगोला तालुक्याच्या हक्काचे पाणी प्रत्येक पाळीला पूर्ण क्षमतेने मिळाले पाहिजे. यापुढील काळात अन्याय सहन केला जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका आ. गणपतराव देशमुख, माजी आ. दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी घेतली. मुंबईत नीरा उजवा कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक -निंबाळकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, आ. दत्तात्रय भरणे, आ. हणूमंत डोळस, आ. रामहरी रूपनवर, जलसंपदा विभागातील उच्चस्तरीय आधिकारी अधीक्षक अभियंता चोपडे, कार्यकारी अभियंता सिदमल, माळशिरस, पंढरपूर सांगोलाचे सर्व उपअभिंयता उपस्थित होते.\nनीरा-उजवा कालव्याच्या अस्तरीकरणाची कामे बहुतांशी पूर्ण झालेली असल्याने, अस्तरीकरणातून वाचणारे गळतीचे पाणी हे प्रकल्प अहवालामध्ये शाखा क्रं. 4 व 5 साठी असल्यामुळे शाखा क्र. 4 व 5 हे पूर्ण क्षमतेने प्रत्येक पाळीला चालले पाहिजेत. अस्तरीकरणामुळे गळतीचे वाचणारे पाणी शिल्लक आहे. ते पाणी पूर्ण क्षमतेने शाखा क्र.4 व 5 ला मिळालेच पाहिजे. त्यामध्ये आम्ही कोणतीही तडजोडीची भूमिका ऐकणार नाही, अशी आक्रमक बाजू त्याठिकाणी आ. देशमुख आणि साळुंखे-पाटील यांनी मांडली.\nऐन उन्हाळ्यामध्ये नीरा उजवा कालवा शाखा क्रं. 4 व 5 ला पाणी आल्यानंतर महूद, गायगव्हाण, खिलारवाडी, चिकमहुद, लक्ष्मीनगर, महिम, अजनाळे, य. मंगेवाडी, अचकदाणी या परिसरातील व सांगोला शहरातील काही भाग व शेती पाण्याखाली येणार असल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंद व्यक्‍त केला जात आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013914-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/dhanajay-munde-comment-gujrat-election/", "date_download": "2018-11-14T23:49:00Z", "digest": "sha1:QNO2LFOYLMQJLPIULYPHL2AD5JDGZYLI", "length": 9050, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाजपचा विजय लाजीरवाणा : धनंजय मुंडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › भाजपचा विजय लाजीरवाणा : धनंजय मुंडे\nभाजपचा विजय लाजीरवाणा : धनंजय मुंडे\nलाजिरवाणा पराभव आपल्याला माहित होता, परंतु, लाजिरवाणा विजय कसा असतो, हे मी गुजरातमध्ये झालेल्या भाजपच्या विजयावरून कळाला आहे. झालेला विजय निवडणुकीमध्ये मी लाजिरवाणा विजय पाहिला असल्याची प्रतिक्रिया देत गुजरातमध्ये लोकांनी भाजपची वाईट अवस्था केली आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी दिली. देशात भाजपसाठी प्रतिष्ठेची बनलेल्या गुजरात निवडणुकीचा निकाल लागल्याने राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया व्‍यक्‍त होत आहेत.\nनिवडणुकीचे आज निकाल जाहीर झाल्यानंतर विधानसभा विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे- पाटील म्हणाले, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना तेथील जनतेने साथ दिली. गुजरातमध्ये सरकार स्थापन करण्याची संधी काँग्रेसला मिळाली नसली तरी पक्षाला मिळालेल्या विजयी जागांमुळे देशातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. या निकालाने भाजपविरोधात नाराजीची लाट तीव्र होत असल्याचे स्पष्ट झाले.\nपंतप्रधानांसह निम्मे केंद्रीय मंत्रिमंडळ, १३ राज्याचे मुख्यमंत्री, मदतीला सरकारी यंत्रणा, आणि प्रशासन असताना भाजपला जागांचा तीन अंकी आकडा गाठता आला नाही. भाजपचा विजय हा नैतिक पराभव आहे. काँग्रेसने विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवली आणि गेल्या निवडणुकीपेक्षा २० जागा जास्त जिंकल्या आहेत. हा निकाल काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी उत्साहवर्धक असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मत व्‍यक्‍त केले.\nगुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील मतदारांनी भाजपला दिलेला कौल हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर दाखविलेला विश्वास तसेच विकास आणि विश्वासाच्या राजकारणाला दिलेली ही पोचपावती आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले, \"गुजरातमध्ये २२ वर्षांपेक्षा जास्त काळ सत्तेत असताना पक्षाला सुमारे ५० टक्के मतदारांची पसंती मिळाल्याने हा विजय महत्वाचा ठरतो. हिमाचलच्या रूपाने भाजपने १९ वे राज्य जिंकले आहे. गुजरात आणि हिमाचलप्रदेशमधील विजयाबद्दल या राज्यातील जनता व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे अभिनंदन करायला हवे\".\nदरम्‍यान, गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत मिळवलेला विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि भाजपाने सातत्याने मांडलेला विकासाचा मुद्दा यांचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्‍त केली.\nते म्‍हणाले 'या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि दोन्ही राज्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन. विरोधकांनी जातीयवादावर भर दिला, पण गुजरातच्या मतदारांनी जातीयवादाला नकार दिला. केंद्र व राज्य सरकारचे काम तसेच पक्ष संघटनेच्या प्रभावामुळे हा विजय मिळाला आहे.'\nभाजपचा विजय लाजीरवाणा : धनंजय मुंडे\n..तर आमचे आबा वाचले असते : स्मिता पाटील\n‘विरोधकांनी सत्तेवर असताना फक्त तिजोर्‍यांचे सिंचन केले’\nकामगारांच्या सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे\nकेंद्राने थकवली ओबीसी विद्यार्थ्यांची ९०० कोटींची शिष्यवृत्ती\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013914-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/share-it-blog-part-15/", "date_download": "2018-11-14T23:29:02Z", "digest": "sha1:O6ALAU2C5LSWXS2Z2ANLLYRXGSKDEAFN", "length": 18126, "nlines": 267, "source_domain": "www.saamana.com", "title": "शेअर इट भाग १५- शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी खास टिप्स | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसद्दामला गोव्यात पकडला, गोवा पोलिसांची मोठी कारवाई\nजमीनीच्या वादावरून सख्या व चुलत काकाने केला पुतणीचा खून\nराज्य सरकारकडून दुष्काळाचे राजकारण- राधाकृष्ण विखे पाटील\nगडचिरोलीत आढळला 15 किलोचा भूसुरुंग\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\n राम मंदिराबाबतच्या अध्यादेशाला भाजपनेच केला होता विरोध\nराफेल सुनावणी; अटर्नी जनरल यांची चूक सरन्यायाधीशांनी दाखवली\nइस्त्रोच्या जीसॅट 29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nदारुसाठी परदेशी महिलेचा विमानात धिंगाणा…पाहा व्हिडीओ\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलैंगिक शोषण प्रकरण: ‘त्या’ बीसीसीआय अधिकाऱ्याचा पाय खोलात\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अटळ\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nअक्षरा हासनचे ‘ते’ फोटो व्हायरल केल्याप्रकरणी मित्राची होणार चौकशी\nPHOTO : सिनेकलाकारांचे शाळेच्या गणवेशातील फोटो पाहिलेत का\n…आणि लग्नमंडपात दीपिकाला रडू कोसळले\nदीपिका रणवीरने ‘या’ गायिकेला इटलीतील ‘तो’ फोटो हटवायला सांगितला\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nशेअर इट भाग १५- शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी खास टिप्स\n>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर्स मार्केट तज्ज्ञ)\nसध्याची किंमत :- रुपये १७९\nकंपनी बद्दल थोडक्यात माहिती:१९३० साली मुंबईमध्ये इस्माईलिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मसालावाला सहकारी बँकेच्या विलीनीकरणानंतर डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह बँक झाली, जिचे नाव सध्या डेव्हलपमेंट क्रेडिट बँक असं आहे. डीसीबी बँक लिमिटेड ही व्यक्ती, लहान व मध्यम उद्योग, ग्रामीण बँकिंग आणि मध्य कार्पोरेट्सना उत्पादने ऑफर करते. २०१६-१७ या आर्थिक वर्षी कंपनीने २१% नफा नोंदिवला आहे.\nभविष्यातील अंदाजित किंमत (१-२ वर्ष):-रुपये २४५\nहिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड :- HPCL\nसध्याची किंमत :- रुपये ३०६/-\nकंपनी बद्दल थोडक्यात माहिती :- HPCL ही ५०० कंपनीच्या यादीत स्थान असलेली कंपनी. पेट्रोल आणि ऑइल क्षेत्रात मोलाची कामगिरी बजवात आहे हिदुस्थानीय सरकार चा ५१% वाटा या कंपनीत आहे. हिंदुस्थानात झपाटीने वाढणाऱ्या कमाईच्या बळावर तरुणाई दुचाकी आणि चारचाकीची विक्रमी विक्री होत आहे आणि साहजिकच यात HPCL च्या ग्राहकांची संख्या वाढीस मदत होईल. हिंदुस्थानातील अग्रगण्य कंपनी ONGC या कंपनीला आपल्या पंखाखाली घेत आहे आणि यासाठी सरकारची मंजुरीही मिळाली आहे.\nभविष्यातील अंदाजित किंमत(१- २ वर्ष) :- रुपये ४५०/-\nकॅनफिनहोम्स:- Can Fin Homes\nसध्याची किंमत :- रुपये ३५४/-\nकंपनी बद्दल थोडक्यात माहिती:- कॅनफिन होम्स ही कॅनरा बँकने १९८७ला स्थापित केलेली कंपनी आहे. प्रत्येकाला स्वतःचं घर असावं हे स्वप्न असते. त्यासाठी लागणारे गृहकर्ज देणे हे कॅनफिन होम्स कंपनीचे मुख्य काम आहे. १३० ब्रँचचं जाळं संपूर्ण हिंदुस्थानात पसरलेलं आहे. कॅन फिन होम ही इतर प्रकारचे कर्ज सुद्धा देते.\nभविष्यातील अंदाजित किंमत (१- २ वर्ष) :- रुपये ५२५/-\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकोकण पदवीधर मतदारसंघात संजय मोरे यांचा विजय निश्चित\nपुढीलबायकोचा कोर्टातच गळा चिरला, बलात्कारी बापाचे हैवानी कृत्य\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nघरकूल अवास योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी जलकुंभावर चढून आंदोलन\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nघरकूल अवास योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी जलकुंभावर चढून आंदोलन\nराफेल सुनावणी; अटर्नी जनरल यांची चूक सरन्यायाधीशांनी दाखवली\nइस्त्रोच्या जीसॅट 29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nदारुसाठी परदेशी महिलेचा विमानात धिंगाणा…पाहा व्हिडीओ\n…आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या लिफ्टमध्ये मोदी अडकले\nपतीला दूध पाजून नववधू कपडे व दागिने घेऊन पसार\nप्रेमविवाह केल्याने आईवडिलांनी केले जिवंत मुलीचे अंतिम संस्कार\n‘शुद्ध हवेची’ ऑनलाईन विक्री जोरात\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nआधी आपलं घर सांभाळावं, मग कश्मीरची चिंता करा…आफ्रिदीचा पाकड्यांना घरचा आहेर\n१७ नोव्हेंबरला तृप्ती देसाई ‘शबरीमला’ला जाणार, सुरक्षा पुरवण्याची केरळ सरकारला विनंती\nअक्षरा हासनचे ‘ते’ फोटो व्हायरल केल्याप्रकरणी मित्राची होणार चौकशी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013914-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/tiger-death-at-nagpur-264373.html", "date_download": "2018-11-14T23:45:54Z", "digest": "sha1:Q3O5W5CBA7VEAKMOQXSCQTYHDOTIVIQY", "length": 13528, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विदर्भात वाघांची संख्या वाढली पण...", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nविदर्भात वाघांची संख्या वाढली पण...\nदेशभरात वाघांची संख्या तीस टक्क्यांनी वाढल्याबद्दल आनंद व्यक्त होतोय.त्यातच विदर्भात एकापाठोपाठ वाघांचे मृत्यू होतायत.\nप्रवीण मुधोळकर, 05 जुलै : देशभरात वाघांची संख्या तीस टक्क्यांनी वाढल्याबद्दल आनंद व्यक्त होतोय.त्यातच विदर्भात एकापाठोपाठ वाघांचे मृत्यू होतायत. त्यामुळे व्य्राघ्रप्रेमींमध्ये चिंता पसरलीय. विदर्भात दोन वाघांची शिकार झाल्याचं पुढे आलंय तर दोन बछड्यांचा वाघासोबतच्या झुंजीत मृत्यू झालाय.\nवाघ वाचवण्यासाठी संपूर्ण देशभरात कोट्यवधी रुपये खर्च करून मोठ्या प्रमाणात मोहिम राबवली जात आहे. वाघांच्या संवर्धनामुळे देशभरात वाघांची संख्या दोन हजार दोनशे सव्वीस झालीय. टायगर कँपिटल समजल्या जाणाऱ्या विदर्भात ही संख्या ३००च्या वर आहे. पण पेंचमधील दोन वाघांच्या शिकारीमुळे वाघांची चिंता निर्माण झालीय.\nनागपूरच्या पेंच प्रकल्पात मासेमारी करणाऱ्या सहा जणांना वनखात्यानं अटक करून त्यांच्याकडून दोन वाघाचे अवशेष जप्त करण्यात आलेत.\nदोन वाघांची शिकार झाल्याचं पुढे आल्यावर ताडोबातील दोन बछड्यांचा वाघांसोबतच्या युद्धात मृत्यू झाल्यानं वाघांची संख्या पुन्हा कमी झालीय. तर हायकोर्टानं चंद्रपूरच्या इथल्या तथाकथित नरभक्षक वाघाला ठार मारण्याचे आदेश रद्द केल्यानं एका वाघाला जीवदान मिळालंय. मूळातच वनविभागाचा फोकस हा वाघ वाचवणं आहे की पर्यटन यासंदर्भात व्याघ्रप्रेमींनी प्रश्न उपस्थित केलेत.\nवाघांची संख्या वाढत असल्याचा आनंद व्यक्त करत सरकार आपलीच पाठ थोपटून घेतंय. पण टायगर कॅपिटल असणाऱ्या आणि वनखात्याच्या मुख्यालया शेजारच्या व्याघ्र प्रकल्पांमध्ये एकापाठोपाठ एक वाघांचा मृत्यू होत असल्यानं दिव्याखालीच अंधार असल्याची स्थिती आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nदीपवीरच्या लग्नासाठी या रिसॉर्टमध्ये 75 रूम्स; एका रूमची किंमत माहितीये\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013914-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/rain-tuljapur-109950", "date_download": "2018-11-15T00:48:02Z", "digest": "sha1:44T53SUVRTALLPIWZUDWUOQUD6Q6GQ6M", "length": 12389, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "rain in tuljapur तुळजापूर: वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडाले | eSakal", "raw_content": "\nतुळजापूर: वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडाले\nरविवार, 15 एप्रिल 2018\nशनिवारी रात्री अकराच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला. याच सुमारास वादळी वारे सुरू झाले. या वादळी वाऱ्यामुळे शेकडो घरांवरील पत्रे उडून गेले. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले. विजेचे खांबही उन्मळून पडल्याने रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाला.\nतुळजापूर : वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील अपसिंगा, कामठा, कात्री भागांत अनेक घरांवरील पत्रे उडून गेले. फळपिकांचेही नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे, विजेचे खांब उन्मळून पडल्याने या गावांतील वीजपुरवठा खंडित झाला. शनिवारी (ता. १४) रात्री अकरापासून रविवारी (ता. १५) पहाटेपर्यंत या गावांना वादळी वारे, अवकाळी पावसाने झोडपले.\nशनिवारी रात्री अकराच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला. याच सुमारास वादळी वारे सुरू झाले. या वादळी वाऱ्यामुळे शेकडो घरांवरील पत्रे उडून गेले. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले. विजेचे खांबही उन्मळून पडल्याने रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाला. अनेक ठिकाणी झाडेही उन्मळून पडली. वादळी वाऱ्यामुळे आंबा पिकाचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी आंब्याच्या झाडांखाली कैऱ्याचा सडा पडला होता. रब्बी हंगामातील ज्वारीच्या पिकाची काढणी केल्यानंतर शेतकऱ्यांनी कडब्याच्या गंजी लावल्या आहेत. मात्र वादळी वाऱ्यामुळे कडब्याच्या पेंढ्या शिवारात उडून पडल्याचे चित्र होते. तालुक्यातील अपसिंगा, कात्री, कामठा, मोर्डा, बोरी भागांत रात्री वादळी वाऱ्याचा जोर होता.\nदरम्यान, रविवारी सकाळी तहसीलदार राहुल पाटील यांनी अपसिंगा गावाला भेट देऊन पाहणी केली. महसूलच्या वतीने नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करण्यात येणार आहेत, असे सांगण्यात आले.\nआम्हांला बी दुष्काळाच्या यादीत येऊ द्या कि रं..\nयेवला - यादीतून वगळलेला तालुका अखेर दुष्काळी यादीत समाविष्ट झाला मात्र साताळीसह १७ गावांचा समावेश न केल्याने या गावातून आता संतापाची भावना उमटू लागली...\nब्राझीलचे साखर उत्पादन निम्म्याने घटले\nनवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत घसरणाऱ्या दरामुळे जगातील सर्वात मोठ्या निर्यातदार ब्राझीलने यंदा इथेनॉल निर्मितीवर भर दिली आहे....\nडाळींमधील तेजी भावाची हमी देणार\nपुणे - डाळींच्या भावात निर्माण झालेली तेजी ही शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असून, ग्राहकांनाही रास्त भावात डाळी उपलब्ध करून...\nएफआरपी न दिल्यास कारवाईची मागणी\nमुंबई - राज्यातील ११ साखर कारखान्यांनी गेल्या गाळप हंगामातील शेतकऱ्यांची ‘एफआरपी’ची १०२ कोटी ८६ लाख रुपयांची रक्कम थकवली आहे. कायद्यानुसार ‘एफआरपी’ न...\nएक लाख कोटींचा खड्डा\nनाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...\nपारनेरमध्ये पाण्यासाठीचे आंदोलन घेतले मागे\nपारनेर : पिंपळगाव जोगा धरणाचे पाणी सुटून 18 दिवस झाले तरीही पारनेरला पाणी आले नाही. पुणेकरांनी पारनेरचे पाणी पळविल्याने ते तालुक्यात पोहचलेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013914-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://punerispeaks.com/tag/reservation/", "date_download": "2018-11-15T00:57:20Z", "digest": "sha1:JZJA52X4FP5PGSZKVLV6QQCBTQU23SSZ", "length": 2461, "nlines": 55, "source_domain": "punerispeaks.com", "title": "Reservation Archives - Puneri Speaks", "raw_content": "\nमराठा मोर्चा समन्वयकांचा सरकारला निर्वाणीचा इशारा, १५ नोव्हेंबर पर्यंत आरक्षण जाहीर करण्याची मागणी\nMaratha Strike: राज्य शासनाने मराठा समाजाला १५ नोव्हेंबरपर्यंत आरक्षण जाहीर करावे, अन्यथा आमरण उपोषण, गनिमी कावा पद्धतीने आंदोलन केले जाईल, … Read More “मराठा मोर्चा समन्वयकांचा सरकारला निर्वाणीचा इशारा, १५ नोव्हेंबर पर्यंत आरक्षण जाहीर करण्याची मागणी”\nदिवाळीत किल्ला का बनवतात\nKaagar: सैराट फेम रिंकु राजगुरूचा ‘कागर’ चित्रपटाची उत्सुकता शिगेला, पोस्टर प्रदर्शित\n“आणि डॉ. काशिनाथ घाणेकर” चित्रपटातील गोमू संगतीनं सदाबहार गाणे प्रदर्शित\n८२७ पॉर्नसाईट्स ब्लॉक, इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांना सरकारचा आदेश \nआपट्याची पाने: दसऱ्याला आपट्याची पाने का वाटतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013914-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Muktainagar-Nagar-Panchayat-elections-in-Jalgaon/", "date_download": "2018-11-14T23:49:47Z", "digest": "sha1:U7LTF7CHKBBKQDN2L7YFVPEJL2PO2DYI", "length": 6099, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुक्‍ताईनगरला भाजपाचे वर्चस्व | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › मुक्‍ताईनगरला भाजपाचे वर्चस्व\nमाजीमंत्री एकनाथ खडसे यांच्या मतदारसंघातील मुक्‍ताईनगर नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत वर्चस्व सिद्ध केले आहे. येथील 17 पैकी नगराध्यक्षासह 14 जागांवर भाजपाने विजय मिळविला आहे. तीन जागांवर शिवसेना, तर एक जागा अपक्ष उमेदवाराने पटकावली आहे. नगराध्यक्षपदी नजमा तडवी या विराजमान झाल्या आहेत.\nमुक्‍ताईनगर ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये झाल्यानंतर प्रथमच झालेली ही निवडणूक भाजपाने आ. खडसे यांच्या नेतृत्वाखाली लढविली होती. सध्या आ. खडसे यांची पक्षांतर्गत झालेली कोंडी पाहता या निवडणुकीचे निकाल काय येतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. 15 जुलै रोजी मतदान झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली. निकालासाठी या परिसरात गर्दी उसळली होती. भाजपाने या ठिकाणी 14 जागा मिळविल्या असल्या तरी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील जामनेर नगरपालिकेच्या निकालाची पुनरावृत्ती या ठिकाणी आ. खडसे यांना करता आली नाही. विशेष म्हणजे मुक्‍ताईनगर येथे राष्ट्रवादीला खातेही उघडता आले नाही. दरम्यान, खा. खडसे यांनी या निवडणूक निकालाचे श्रेय जनतेला दिले आहे.\nनगरपंचायत निवडणुकीत भाजपाच्या नजमा तडवी यांचा 1175 मतांनी विजय झाला. मतमोजणी दरम्यान, नगराध्यक्षपदाच्या लढतीत मतांचा चढ-उतार सुरू असल्याने उत्कंठा वाढली होती. अखेर नजमा तडवी यांनी विजय खेचून आणला.\nविजयी उमेदवार व पक्ष\nसंतोष कोळी (भाजपा), शबनबी आरिफ (भाजपा), नुसरत खान (अपक्ष), बिलकस आमनुनाह (भाजपा), शमीन अहमद खान (भाजपा), मुकेश वानखेडे (भाजपा), पीयूष मोरे (भाजपा), साधना संसारे (भाजपा), बागवान बिलकीस बी (भाजपा), खाटीक शेख (भाजपा), शेख मस्तान (भाजपा), संतोष मराठे (शिवसेना), कुंदा अनिल पाटील (भाजपा), सविता बलबले (शिवसेना), नीलेश शिरसाट (भाजपा) मनीषा पाटील (भाजपा), राजेंद्र हिवरले (शिवसेना).\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013914-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Chief-Minister-devendra-fadanvis-appreciated-pudhari-paper/", "date_download": "2018-11-14T23:49:55Z", "digest": "sha1:T46ADNTO6DIMD3QL7IFLORQ2QNDMFBFT", "length": 5376, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘पुढारी’चा विशेषांक उदयनराजेंसारखाच दणकेबाज : मुख्यमंत्री | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › ‘पुढारी’चा विशेषांक उदयनराजेंसारखाच दणकेबाज : मुख्यमंत्री\n‘पुढारी’चा विशेषांक उदयनराजेंसारखाच दणकेबाज : मुख्यमंत्री\n’ हा ‘पुढारी’ने काढलेला विशेषांक आहे का ग्रेट, खा. उदयनराजेंसारखाच विशेषांकही दणकेबाज झालाय बरं का, हे उद्गार आहेत राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे.\nपोवईनाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर शिवतीर्थावर छत्रपतींच्या पुतळ्यासमोर दै.‘पुढारी’ने खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या संपूर्ण कारकिर्दीवर प्रसिद्ध केलेल्या ‘सुवर्णपर्व उदयनराजेंचे’ या सोळा पानी विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी महसूल मंत्री ना. चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन, पालकमंत्री ना. विजय शिवतारे, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी विशेषांकाचे आवर्जुन अवलोकन केले.\nत्यातील ‘कॅची टॅगलाईन’ पाहताना मुख्यमंत्री बेहद खुष झाले. उदयनराजेंकडे त्यांनी कौतुकमिश्रीत नजरेने पाहिले. ‘पुढारी’चा विशेषांक उदयनराजेंसारखाच दणकेबाज झालाय, असे ते म्हणाले तेव्हा उदयनराजेंनीही चिमटा काढत ‘पुढारी’ची टीमही दणकेबाज आहे, असे प्रत्युत्तर दिले. यावेळी नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, अशोक सावंत, अॅड. डी. जी. बनकर, धनंजय जांभळे, विजय काटवटे, तहसीलदार रोहिणी आखाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ‘पुढारी’च्यावतीने विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, वृत्त संपादक हरीष पाटणे, जाहिरात व्यवस्थापक नितीन निकम व ‘पुढारी’ परिवाराने मुख्यमंत्र्यांचे शिवतीर्थावर स्वागत केले.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013914-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://live.anandnagri.com/news/editorial/1571/Finally,_the_discussion_began.html", "date_download": "2018-11-14T23:43:28Z", "digest": "sha1:G4VVPBW2RDLHR4DAXYQ5YOJ4HT655CWO", "length": 11177, "nlines": 76, "source_domain": "live.anandnagri.com", "title": " अखेर चर्चेस सुरुवात - www.anandnagri.com", "raw_content": "\nजुन्या नोटा बदलण्याची 31 मार्चची मुदत रद्द का केली\nसरकारने सादर केल्या 11 हजार 104 कोटी 96 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या\nबाबरीप्रकरणाचा 22 मार्चला निकाल\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nगत काही दिवसांपासून राज्यभरात निघत असलेल्या मराठा क्रांती मोर्चाची सरकारने बरीच गंभीर दखल अनेकवेळा चर्चेचीही तयारी दाखविली होती. मात्र, ठिकठिकाणी निघणाऱ्या या भव्य मोर्चात 5 मुलींच्या शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले जात होते. प्रामुख्याने राजकीय मंडळीला बाजूला सारुन स्थानिक मान्यवरांच्या पुढाकाराने हे मोर्चे निघत होते. त्यामुळे या मोर्चांना राज्यात आणि राज्याबाहेर विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. तथापि, सरकारने अनेकदा चर्चेची तयारी दाखविलीत होती. परंतू, नेमकी चर्चा कोणाशी करावी, असा प्रश्न कायम होता. त्यातच 14 डिसेंबर रोजी नागपुर येथे निघालेला राज्यस्तरीय मोर्चाने आंदोलनाला एक नवी दिशा दिल्याचे दिसून येत आहे. हा राज्यस्तरीय मोर्चा मराठा क्रांती मोर्चाची कोंडी फोडणारा मोर्चा ठरत आहे. त्याचे कारण म्हणजे या मोर्चाच्यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळाने विविध मागण्यासंदर्भात सरकारसोबत चर्चेची तयारी दर्शविली आहे. विशेषत: नागपूरनंतर मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येईल आणि त्यात गर्दीचे सर्व उच्चांक मोडीत निघतील, असा दावा एकीकडे संयोजकांकडून केला जात असून, दुसरीकडे सरकारकडून आिण मोर्चातील शिष्टमंडळाने चर्चेबाबत सकारात्म पाऊले उचलण्यास सुरुवात केल्याने लवकरच चर्चेच्या फेऱ्या सुरु होण्याचा अंदाज आहे. पर्यायाने मुंबईत मोर्चा काढण्यापूर्वी सरकारला काही अवधी दिला जाण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी मोर्चेकऱ्यांच्यावतीने सरकारसोबत चर्चा करण्यासाठी नेमके कोण पुढे येणार, हे स्पष्ट नसलेतरी सरकारसोबत चर्चा करणाऱ्या शिष्टमंडळात मराठा समाजातील घटनातज्ञ, वकील आणि विविध क्षेत्रातील तज्ञांचा समावेश असणार आहे हे निश्चित आहे. एकंदरीत परिस्थितीवरुन मराठा क्रांती मोर्चे आणि त्यातून होणाऱ्या मागण्यांसंदर्भात चर्चेला सुरुवात होणार हे नागपूर मोर्चाच्यानिमित्ताने स्पष्ट होत आहे. त्यातच राज्य सरकारने आरक्षणासह बहुतांश मागण्या मान्य करण्याची यापूर्वीच तयारी दर्शविली असून, आवश्यक त्या बाबींसाठी सर्वांना एकत्रीतपणे न्यायालयात लढण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्यामुळे मोर्चेकऱ्यांचे शिष्टमंडळ आणि सरकार यांच्यातील चर्चेतुन अनेक सकारात्मक बाबीच समोर येतील, हे वेगळे सांगण्याची गरज नसलीतरी चर्चेत नेमके कोणत्या मुद्यांना प्राधान्य दिले जाणार, या कोणीही भाष्य केलेले नाही. त्यातच नागपुर येथील मोर्चाच्या माध्यमातून मोर्चेकऱ्यांनी सरळ बुलेट नव्हे तर बायलेटव्दारे अर्थात मतदानाच्या माध्यमातून उत्तर देण्याचा इशाराही सरकारला दिला आहे. त्यामुळे सरकारसोबत होणाऱ्या चर्चेतुन बाहेर येणाऱ्या निष्कर्षाला विशेष महत्व प्राप्त होत आहे. सरळ मतदानातून उत्तर देण्याचा इशारा मिळाल्याने भविष्यातील राजकारणाच्यादृष्टीने मराठा समाजाला नाराज करणे हे परवडणारे नाही, असे आता सरकारलाही लक्षात येवू लागले असून, सर्वबाजू लक्षात घेवूनच सरकार आणि मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळ यांच्यात चर्चा होईल, असा कयास आता चर्चा होणार यानिमित्ताने लावला जात आहे. असो नागपुर मोर्चाच्यानिमित्ताने काहीका होईना पण चर्चेला सुरुवात होणार, ही बाब विशेष महत्वाची मानली जात असून, या चर्चेतुन बाहेर येणारे फलीत आणि चर्चेत कुठल्या मुद्यांना प्राधान्य दिले जाते, यावर बरेच काही अवलंबून आहे, असे ठामपणे कोणी सांगत असल्यास त्यात गैर ते काही नाही, एवढे मात्र निश्चित.\nअविनाश चव्हाण खुन प्रकरणात खळबळ\nम्हणून रणवीरवर बिग बी नाराज\nदीपिका झाली पुन्हा ऑनलाइन ट्रोलची शिकार\nया एका चुकीमुळे विवेक झाला ऐश्वर्या पासून दूर\nजालना शहरातील उर्दू हायस्कुल, सेंटमेरी, आरएचव्ही, दानकुँवर आणि सरस्वती भुवनचा निकाल 90 टक्केच्यावर\nमैदानाबाहेरही दादाचा शेन वॉर्नला धोबीपछाड\n​कॉल करा आपल्या नंबरवरून, दिसेल दुसरा नंबर \nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nमोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013916-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A5%E0%A5%87/", "date_download": "2018-11-14T23:28:03Z", "digest": "sha1:A6L2KOZTAEYIGOK2PGK4CEOC6XD77OXK", "length": 7406, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महापालिकेतील भंगाराची थेट पद्धतीने विक्री | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमहापालिकेतील भंगाराची थेट पद्धतीने विक्री\nविधी समितीची मान्यता : सभापती माधुरी कुलकर्णी यांची माहिती\n पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागाकडील जूने, निरुपयोगी साहित्य फेरवापरास अयोग्य आहे. पालिका प्रशासनाने सुमारे दीड कोटी अशी रक्कम निर्धारित केली आहे. त्या भंगार साहित्याची विक्री चालू बाजार भावानुसार काढून भंगार साहित्याचे एकूण अंदाजित मूल्यापेक्षा अधिक रक्कम देणाऱ्या ठेकेदारास थेट पद्घतीने भंगार साहित्याची विक्री करण्यास विधी समितीने मान्यता दिली आहे, अशी माहिती विधी समिती सभापती माधुरी उर्फ मोनाताई कुलकर्णी यांनी दिली.\nमहापालिकेच्या विधी समितीची बैठक शुक्रवारी पार पडली. यावेळा हा निर्णय घेण्यात आला. यावेळी समिती सदस्य सागर गवळी, राजेंद्र लांडगे, संगिता ताम्हाणे, सुमन पवळे, निकिता कदम, मनिषा पवार, उषा ढोरे उपस्थित होते.\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागाकडे जुने, निरुपयोगी भंगार पडून आहे. सुमारे दीड कोटीचे भंगार निरुपयोगी झाले असून ते फेरवापरास अयोग्य आहे. त्यामुळे महापालिकेने या भंगाराचा लिलाव करण्याचे ठरविले होते. महापालिकेच्या नेहरुनगर आणि इतर ठिकाणच्या गोडाऊनातील विनावापराचे सुमारे 1 कोटी 35 लाख 89 हजार 860 रूपयांचे भंगार एकत्र करुन ठेवले आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील कलम 79 (क) नुसार महापालिकेच्या कोणत्याही स्थावर किंवा जंगम मालमत्ता विक्री करण्यास महापालिका सभेची मान्यता आवश्‍यक आहे. याकरिता हा ठराव विधी समितीने उपसुचना देवून मंजूर केला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य विभागाला “झापले’\nNext articleराज्यातील आगामी निवडणुका ‘एमआयएम’ आणि ‘भारिप’ एकत्र लढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013916-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Shambhuraj-Desai-Satyajitsinh-Patankar/", "date_download": "2018-11-15T00:49:46Z", "digest": "sha1:46537WS4EFLH2F2VTKE5HA7PWEAYQ5NQ", "length": 5837, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वाडयात बसून पत्रके काढू नका : आ. शंभूराज देसाई | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › वाडयात बसून पत्रके काढू नका : आ. शंभूराज देसाई\nवाडयात बसून पत्रके काढू नका : आ. शंभूराज देसाई\nचिरेबंदी वाडयात बसून माजी आमदार आणि त्यांचे सुपूत्र माझ्यावर आरोप करीत आहेत. सत्यजितसिंह पाटणकरांना माझी धमक आणि माझे कतृत्व पहायचे असेल तर त्यांनी त्यांच्या चिरेबंदी वाडयातून बाहेर पडून जनतेसमोर बोलावे. तालुक्यातील जनताच त्यांना याचे उत्तर देईल, असा टोला आ. शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकरांना कार्यक्रमातून लगाविला आहे.\nआंब्रळे ढोपरेवाडी (ता. पाटण) येथे कोयना भूकंप पुनर्वसन निधीतून मंजूर झालेल्या आंब्रुळे ते ढोपरेवाडी रस्त्याचे भूमिपुजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, शिवदौलत बँकेचे चेअरमन मिलींद पाटील, सरपंच दिलीप पाटीले यांची उपस्थिती होती.\nआ. देसाई म्हणाले, पाटणकर पिता-पुत्रांना माझे जाहीरपणे आव्हान आहे, त्यांनी माझेवर आरोप करताना किंवा मी केलेल्या वक्तव्यावर बोलताना चिरेबंदी वाडयात न बसता जनतेसमोर येवून बोलावे. परंतु या दोघांना जनतेसमोर येण्यास आणि त्यांना काही देण्यास काहीच नसल्याने ते जनतेसमोर कसे येणार माजी आमदारांनी तालुक्यातील जनतेला काही दिले नाही. चांगला चाललेला कारखाना अडचणीत कसा येईल आणि तो कसा आणता येईल हाच पारंपारिक उद्योग यांचा सुरु आहे.\nकारखान्याच्या सभासद, शेतक-यांच्या भक्कम विश्‍वासामुळे आम्ही कारखाना चांगला चालवित आहे. हे या पितापुत्रांना पहावत नसल्याने उठसुट कारखान्यावर बोलायचे. कारखान्याची मापे काढण्यापेक्षा पाटणकर पितापुत्रांनी जाहीर केलेल्या कोयना शुगर कारखान्याची वीट कधी उभी राहणार हे सांगा. देसाई कारखान्याच्या सभासंदानी तुम्हाला अनेकदा नाकारले आहे. या कारखान्यात आपली डाळ शिजत नाही हे लक्षात आल्यानंतरच तुम्ही कार्यक्षेत्रातील ऊस बाहेरच्या कारखान्यांना घालण्याची दुकाने थाटुन बसला आहात.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013916-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-SHA-gold-prices-record-low-in-last-4-5764623-PHO.html", "date_download": "2018-11-14T23:30:07Z", "digest": "sha1:5VLTZH72FTYLIYRP7XTOW6KCRH2SR4B4", "length": 9228, "nlines": 160, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "gold prices record low in last 4.5 month level | सोने घेण्याची ही योग्य वेळ, किमती 4.5 महिन्यात सर्वात खालच्या स्तरावर", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nसोने घेण्याची ही योग्य वेळ, किमती 4.5 महिन्यात सर्वात खालच्या स्तरावर\nनवी दिल्ली- तुम्ही सोने विकत घेण्याचे प्लॅनिंग करत असाल तर ही सर्वात योग्य वेळ आहे.\nनवी दिल्ली- तुम्ही सोने विकत घेण्याचे प्लॅनिंग करत असाल तर ही सर्वात योग्य वेळ आहे. गेल्या तीन महिन्यात वायदे बाजारात सोन्याच्या किमती १७८१ रुपये प्रति १० ग्रॅम खाली आल्या आहेत. गेल्या साडेचार महिन्यात सोन्याच्या किमतीतील ही सर्वात मोठी घट आहे. बुलियन मार्केटमध्येही सोने गेल्या ३ महिन्यात १६०० रुपये प्रति १० ग्रॅम स्वस्त झाले आहे. बुलियन मार्केटमध्ये सोन्याची किंमत २९,५०० रुपयांच्या लेव्हलवर आली आहे. डॉलरच्या व्हॅल्यूतही सोन्याच्या तुलनेत गेल्या ३ महिन्यात १०० डॉलर प्रति १० ग्राम घट दिसून आली आहे.\n- ग्लोबल मार्केटमध्ये सोन्याच्या किमती १२५० डॉलर प्रति १० ग्राम खाली आल्या आहेत. ८ डिसेंबरला सोने १३५१ डॉलर लेव्हलवर होते.\n- एमसीएक्सवर सोने २८,८५१ रुपये प्रति १० ग्राम लेव्हलवर आले आहे. ७ सप्टेंबरला हे ३०,३६१ रुपयांच्या लेव्हलवर होते.\n- दिल्ली बुलियन मार्केटमध्ये ८ सप्टेंबरला सोने ३१,०२५ रुपयांच्या लेव्हलवर होते. सराफांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी या किमती २९,५०० रुपयांच्या लेव्हलखाली आल्या आहेत. म्हणजे ३ महिन्यात सोने सुमारे १६०० रुपये प्रति १० ग्रॅम खाली आले आहे.\nपुढील स्लाईडवर वाचा, सोन्यात का झाली घट... पुढे कशा राहतील किमती...\nसोन्यात यामुळे झाली घट\n- केडिया कमॉडिटीचे डायरेक्टर अजय केडिया यांनी सांगितले, की भारतासह जगभरात शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून येत आहे. याचा सोन्यावर निगेटिव्ह परिणाम दिसतोय. युएस फेड द्वारे व्याज दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने सोन्याबाबत निगेटिव्ह सेंटिमेंट तयार झाले आहे.\n- युएसमध्ये नवीन टॅक्स रिफॉर्मला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे, सोन्यासाठी ही निगेटिव्ह न्युज आहे.\n- जियोपॉलिटिकल टेन्शन कमी झाले आहे. त्याने सोने कमकुवत झाले आहे. असे टेन्शन असेल तर सोन्यात जास्त गुंतवणूक केली जाते.\nपुढे आणखी घट होण्याची शक्यता\nअॅंजेल ब्रोकिंगच्या कमॉडिटी अॅण्ड रिसर्चचे व्हाईस प्रेसिडन्ट अनुज गुप्ता यांनी सांगितले, की सरकार सोन्याच्या इम्पोर्ट ड्युटीत घट करण्याची शक्यता आहे. त्यानंतर सोन्याचे भाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे.\nStock Market: शेअर बाजारात विक्रीचा मारा, सेन्सेक्समध्ये 1000 अंकांची घसरण, तर निफ्टीदेखिल 10150 च्या खाली\nसेन्सेक्स ५०५, निफ्टी १३७ अंकांनी गडगडले; अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा फटका\nSensex पहिल्यांदा 38000च्या पार, निफ्टी 11500 च्या जवळ पोहोचला, सर्व सेक्टर इंडेक्समध्ये तेजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013916-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida/wrestling-competition-rahul-aware-malewadi-109498", "date_download": "2018-11-15T00:20:19Z", "digest": "sha1:YBGGCO4UV35BR5OQOB2ZKS2P2VDRSZKX", "length": 13648, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "wrestling competition rahul aware malewadi राहुलच्या मूळगावी माळेवाडीत दिवाळी | eSakal", "raw_content": "\nराहुलच्या मूळगावी माळेवाडीत दिवाळी\nशुक्रवार, 13 एप्रिल 2018\nसोलापूर - माळेवाडी (ता. जामखेड) येथील सुपुत्र राहुल बाळासाहेब आवारे याने ५७ किलो वजनी गटात ‘फ्री स्टाइल कुस्ती’ प्रकारात आक्रमक खेळाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला कुस्तीत पहिले सुवर्णपदक मिळवून देताच त्याच्या मूळगावी म्हणजेच माळेवाडीसह जामखेड तालुक्‍यात फटाके फोडून, पेढे वाटून दिवाळीसारखाच आनंद व्यक्‍त करण्यात आला.\nसोलापूर - माळेवाडी (ता. जामखेड) येथील सुपुत्र राहुल बाळासाहेब आवारे याने ५७ किलो वजनी गटात ‘फ्री स्टाइल कुस्ती’ प्रकारात आक्रमक खेळाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला कुस्तीत पहिले सुवर्णपदक मिळवून देताच त्याच्या मूळगावी म्हणजेच माळेवाडीसह जामखेड तालुक्‍यात फटाके फोडून, पेढे वाटून दिवाळीसारखाच आनंद व्यक्‍त करण्यात आला.\nदुष्काळी पट्ट्यात माळेवाडी हे राहुल आवारेचे मूळ गाव आहे. येथेच त्याची वडिलोपार्जित शेती असून, आजही राहुलचे नातेवाईक येथेच राहत आहेत. राहुलचे चौथीपर्यंतचे शिक्षण माळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर आवारे कुटुंबीय पाटोदा (जि. बीड) येथे स्थायिक झाले. बाळासाहेब हेही नामांकित कुस्तीपटू. त्यांची राहुल व गोकूळ ही दोन्ही मुले कुस्तीपटू आहेत.\nबाळासाहेब म्हणाले, ‘‘घरातल्या कुस्तीच्या वातावरणामुळे राहुल तिसरीत असल्यापासून कुस्ती खेळतोय. मी स्वतःच त्याला घरीच प्रशिक्षण द्यायला सुरवात केली. जत्रांच्या वेळी फड भरतात. त्या ठिकाणी आम्ही बापलेक एकत्र जायचो. त्यातूनच तो शिकत गेला. त्याची शाळा सकाळी १० ते ४ अशी असायची. मध्ये जेवणाची सुटी मिळायची. पाटोद्यापासून ८-१० किलोमीटर अंतरावर तालीम तयार केली होती. तालीम म्हणजे अक्षरशः पत्र्याची शेड होती. राहुलने तिथेच सराव केला. आता, आमच्या घरापासून जवळ तालीम केंद्र आहे. पत्र्याच्या शेडमध्ये खेळलेल्या राहुलने मिळवलेलं यश आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.’’\nराहुल आवारेच्या यशामुळे जामखेडसारख्या दुष्काळी तालुक्‍याचे नाव आज खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर पोचले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत राहुल आवारेने मिळविलेले यश सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.\n- प्रा. राम शिंदे, पालकमंत्री, नगर\nअधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी\nमुंबई - १९ नोव्हेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असले, तरी प्रत्यक्ष कामकाज केवळ आठच दिवस होणार आहे. या आठ दिवसांत...\n'शताब्दी'च्या जागी अत्याधुनिक 'ट्रेन-18'\nनवी दिल्ली : बुलेट ट्रेनच्या मार्गात काटेच काटे दिसत असतानाच पूर्ण स्वदेशी बनावटीच्या व इंजिनविरहीत \"ट्रेन-एटीन' म्हणजेच \"टी-18'च्या चाचण्यांना...\nश्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर\nकोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी...\nनाशिक - शिष्यवृत्ती योजनेसंदर्भात झालेल्या गोंधळामुळे गेल्या वर्षी शैक्षणिक संस्था \"व्हेंटिलेटर'वर आल्या होत्या. या शैक्षणिक वर्षातही असाच गोंधळ...\nतीन महिने धान्य न घेतल्यास शिधापत्रिका निलंबित\nपुणे - सलग तीन महिने धान्य न घेतल्यास, आता शिधापत्रिका निलंबित करण्यात येणार आहे. अन्य ठिकाणी स्थलांतरित होणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना...\nसंगणक परिचारलकांची विधिमंडळावर धडक\nमुंबई - राज्यातील हजारो संगणक परिचालक 27 नोव्हेंबर रोजी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावेळी मोर्चा काढणार आहेत. वेळेवर पगार आणि महाराष्ट्र आयटी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013916-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/international-marathi-news/america-news-117110400004_1.html", "date_download": "2018-11-15T00:49:36Z", "digest": "sha1:QWFFVRPS2MMQWCR523M4I4LWEQ7EYILI", "length": 14241, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अमेरिकेतीत पाळणाघरातील मुलाने 2 मुलांना गोळी घालून जखमी केले | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 15 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअमेरिकेतीत पाळणाघरातील मुलाने 2 मुलांना गोळी घालून जखमी केले\nडेट्‍रॉइट (अमेरिका)|\tLast Modified\tशनिवार, 4 नोव्हेंबर 2017 (09:34 IST)\nएका पाळणात घरीतील 3 वर्षांच्या मुलाने इतर दोन मुलांवर गोळ्या झाडून त्यांना जखमी केल्याची घटना घडल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. या प्रकरणी मुलाच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.\nसमांथा युबॅंक्‍स हिच्या डीयरबॉर्न मिशिगनमधील पाळणाघरात सहा लहान लहान मुले सांभाळण्यासाठी येतात. सकाळी समांथाला वरच्या मजल्यावरून मोठा आवाज आणि गडबड ऐकू आली. ती धावतच वर गेली आणि पाहिले, तर तिच्या तीन वर्षांच्या मुलाच्या हातात तिच्या पतीची हॅंडगन होती, आणि त्याने दोन मुलांवर गोळ्या झाडल्या होत्या. ही दोन्ही मुले तीन वर्षांचीच होती. एकाच्या डोक्‍यात गोळी घुसली होती, तर दुसऱ्याचा खांद्‌यात गोळी घुसली होती. गंभीर अवस्थेत दोन्ही मुलांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.\nदोन्ही मुलांची प्रकृती आता धोक्‍याच्या पलीकडे असून त्यांच्यात सुधारणा होत आहे. मात्र डोक्‍यात गोळी घुसलेल्या मुलाचा एक डोळा निकामी झाला असून त्याच्यावर अनेक शस्त्रक्‍रिया करण्यात आल्याची माहिती स्थानिक वृत्तवाहिनीने दिली आहे.\nगुरुवारी समांथा आणि टिमोथी या युबॅंक्‍स पतिपत्नीवर पोलीसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. युबॅंक्‍स आपल्या घरात विनापरवाना पाळणाघर चालवत होते. दुसऱ्या मजल्यावरील आपल्या पतीच्या बेडरूममध्ये त्याची शस्त्र असुरक्षिपने ठेवलेली असतात हे समांथाला माहीत होते. आरोप सिद्‌ध झाल्यास समांथा आणि टिमोथी दहा वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा होई शकेल. या जोडप्याला सहा मुले असून गोळ्या झाडणारा तीन वर्षांच्या मुलगा त्याच्या जुळ्या मुलांपैकी एक आहे.\nझहीर - सागरिका कोर्ट मॅरेज करणार\nआश्चर्य : ९१ वर्षीय काकीची शेवटची इच्छा म्हणून केले लग्न\nलादेन ऐकायचा उदित नारायण, कुमार सानू ,अलका याज्ञिक यांची गाणी\nतुमच्या जवळ दोन रुपयांचा नाणे असेल तर तुम्ही बनू शकता लखपती\nस्त्री-पुरुष आर्थिक समानतेत भारताची घसरण\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nफक्त 399 रुपये देऊन करा 120 जागांचा हवाई प्रवास\nजर तुम्हाला देश किंवा परदेशात स्वस्तात फिरायचे आहे तर ही संधी आता तुम्हाला मिळणार आहे. ...\nगूगल पुढील महिन्यात नवीन मिड रेंज स्मार्टफोन लॉन्च करू शकतो\nगूगलने नुकतेच त्याचे फ्लॅगशिप स्मार्टफोन गूगल पिक्सेल 3 आणि पिक्सेल 3 एक्सएल लॉन्च केले ...\nपत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या, आत्महत्या केली ...\nनवी दिल्लीत पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने पंख्याला गळफास घेऊन ‘लाईव्ह’ आत्महत्या केली ...\nआयटीला अच्छे दिन, नोकरभरती तब्बल २१ टक्क्यांनी वाढली\nआयटी सेक्टरने ऑक्टोबरपासून भारतातील नोकरभरती आधीच्या तुलनेत तब्बल २१ टक्क्यांनी वाढवली ...\nमारूती सुझुकी इंडियाकडून विशेष सर्व्हिस कॅम्पेन\nमारूती सुझुकी इंडियाने एक विशेष सर्व्हिस कॅम्पेन सुरू केलं आहे. ऑनलाईन वेबसाईट मनी ...\nपत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या, आत्महत्या केली ...\nनवी दिल्लीत पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने पंख्याला गळफास घेऊन ‘लाईव्ह’ आत्महत्या केली ...\nआयटीला अच्छे दिन, नोकरभरती तब्बल २१ टक्क्यांनी वाढली\nआयटी सेक्टरने ऑक्टोबरपासून भारतातील नोकरभरती आधीच्या तुलनेत तब्बल २१ टक्क्यांनी वाढवली ...\nमारूती सुझुकी इंडियाकडून विशेष सर्व्हिस कॅम्पेन\nमारूती सुझुकी इंडियाने एक विशेष सर्व्हिस कॅम्पेन सुरू केलं आहे. ऑनलाईन वेबसाईट मनी ...\nजिओ दिवाली धमाका प्लान, यूझर्सला १०० टक्के कॅशबॅक ऑफर\nरिलायन्सने जिओ दिवाली धमाका नावाचा एक धमाकेदार प्लान आणला आहे. यात जिओ यूझर्सला १०० टक्के ...\nआगामी वर्षी सॅमसंगचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन येणार\nसॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने पहिला फोल्डेबल स्मार्टफोन मार्च 2019 मध्ये लाँच होणार आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013916-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://punerispeaks.com/tag/sudhakar-reddy-yakkanti/", "date_download": "2018-11-15T00:08:39Z", "digest": "sha1:H5KLW6TN74XILB427CY35H3YTMASXSZY", "length": 2038, "nlines": 55, "source_domain": "punerispeaks.com", "title": "Sudhakar Reddy Yakkanti Archives - Puneri Speaks", "raw_content": "\nदिवाळीत किल्ला का बनवतात\nKaagar: सैराट फेम रिंकु राजगुरूचा ‘कागर’ चित्रपटाची उत्सुकता शिगेला, पोस्टर प्रदर्शित\nमराठा मोर्चा समन्वयकांचा सरकारला निर्वाणीचा इशारा, १५ नोव्हेंबर पर्यंत आरक्षण जाहीर करण्याची मागणी\n“आणि डॉ. काशिनाथ घाणेकर” चित्रपटातील गोमू संगतीनं सदाबहार गाणे प्रदर्शित\n८२७ पॉर्नसाईट्स ब्लॉक, इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांना सरकारचा आदेश \nआपट्याची पाने: दसऱ्याला आपट्याची पाने का वाटतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013916-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80/all/page-2/", "date_download": "2018-11-14T23:52:00Z", "digest": "sha1:SCCZHN2Q4SPKDEP25IGQTQ5XSLRCNJR5", "length": 11543, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सोनाली कुलकर्णी- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nदाभोलकरांची हानी भरून काढण्यासाठी चांगलं काम करायला हवं - सोनाली कुलकर्णी\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज 5 वर्षं पूर्ण झाली. पुण्यात आज अंनिसच्या वतीनं निषेध जागर आणि निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.. डॉ. बाबा आढाव, मेधा पानसरे, तुषार गांधी, कविता लंकेश, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, श्रीविजय कलबुर्गी यांच्यासह अनेक मान्यवर मोर्चात सहभागी झाले आहेत. यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं आपल्या भावना आमच्याशी व्यक्त केल्या. दाभोलकरांचं काम असंच अव्याहत चालू राहील, असा विश्वास तिनं व्यक्त केला.\nमारेकरी सापडले, सूत्रधाराचा शोध कधी लागणार\nसोनालीनं केलं अक्षयच्या 'चुंबक'चं कौतुक\nमराठी रंगभूमीवरचा अजरामर सुपरस्टार मोठ्या पडद्यावर\nबाॅक्स आॅफिसवर चार सिनेमांची ट्रीट\nआम्हाला बॉडीगार्ड असूनही भीती वाटते, सर्वसामान्यांचं काय\n'कामातूनच आनंद साजरा करता यायला हवा '\nफिल्म रिव्ह्यू : गुलाबजाम\nकाय आहे सोनाली कुलकर्णीचा फिटनेस फंडा\nबीएमसीच्या 'फेरी'वाल्यांच्या झोनमध्ये कोण अडकलं, कोण सुटलं \nसोनाली-सिद्धार्थ सांगतायत 'गुलाबजाम'ची रेसिपी\nवझे महाविद्यालयात 'मंथन...जागर मराठीचा' सोहळा\nमिती क्रिएशन्सचा 'गगनाला पंख नवे' पुरस्कार सोहळा ८ डिसेंबरला होणार\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013916-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/2008/01/19/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%83%E0%A4%96-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%96-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-14T23:48:15Z", "digest": "sha1:KEWQOCAXR4XXYJTCD6XLVWGGVDHK36AO", "length": 10344, "nlines": 140, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "दुःख तुझे घेवूनी सुख तुला कसे देवू « कृष्ण उवाच", "raw_content": "\n« नसे कठीण काही निश्चया पुढे\n मी पास की नापास “ »\nदुःख तुझे घेवूनी सुख तुला कसे देवू\nदुःख तुझे घेवूनी सुख तुला कसे देवू\nनयनी माझ्या बसवूनी कसले वचन देवू\nमनी आणूनी प्रीत तुझ्यावर किती करू\nनको देवूस जन्माची खूषी\nएखादे गोड हास्य तेव्हडे देशी\nसामोरे तुला बसवूनी कसले गीत गावू\nमनी आणूनी प्रीत तुझ्यावर किती करू\nसाथ अपुली न सुटो अशी शपथ घेवू\nदुःख तुझे घेवूनी सुख तुला कसे देवू\nदूर तुला ठेवूनी प्रीती व्यवहार कसा करू\nनयनी माझ्या बसवूनी कसले वचन देवू\nमनी आणूनी प्रीत तुझ्यावर किती करू\nश्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)\n« नसे कठीण काही निश्चया पुढे\n मी पास की नापास “ »\nप्रतिक्रिया रद्द करण्यासाठी इथे क्लिक करा.\nमी आणि माझी आई.\nकसे विसरीन मी तुला सहजपणे असा\nजेव्हा गळाला मासा लागतो.\nप्रत्येकाच्या जीवनात येणारे ऋतु.\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nरे मना धीर धर ना जरा\nकसे विसरीन मी तुला सहजपणे असा\nसंशयी मना कसे सांगू मी तिला\nकवेत मृत्युच्या सत्वरी निघून जावे\nव्यक्ती आणि वल्ली (12)\n« डिसेंबर फेब्रुवारी »\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013916-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/2016/05/19/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7/", "date_download": "2018-11-15T00:04:20Z", "digest": "sha1:3RTQYV5IOHU3ZFOTN435TH4BQROQQOVI", "length": 20747, "nlines": 148, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "जीवनाचा अर्थबोध. « कृष्ण उवाच", "raw_content": "\n« रमाकांत जेव्हा पहिल्यांदाच आजोबा होतो.\nपूर्ण आणि उपयोगी जीवनातून मिळालेलेल धडे. »\n“सुधा अरगडेला भेटून तिच्या चर्चेतून मी खरोखरच काही तरी शिकलो असं मला तिचा निरोप घेताना वाटलं.”\n“ती ज्यावेळी तरूण होती,सुधा अरगडे, त्यावेळी तिला मोठी स्वप्न पहायची सवय होती.मुंबई सारख्या बड्ड्या शह्ररात रहावं,नाटक सिनेमात काम करावं.त्याऐवजी,ती एक आई झाली,एक शिक्षीका झाली.आणि ते सुद्धा एका लहानशा गावात.असं जीवन जगण्याची तिने कधीच कल्पनाही केली नसावी.पण आता सुधा अरगडेला चांगलच लक्षात आलं की असं हे जीवनच जगणं खरं आहे दुसरा कसल्याही प्रकारे ते असूंच शकत नाही.”\nसुधा अरगडेच्या अलीकडच्या भेटीत तिच्या बरोबर झालेल्या चर्चेअंती माझी तशी समजूत झाली.\nत्याचं असं झालं मी योगायोगाने सुधाला भेटलो.कोकणात जात असताना माझ्या प्रवासात तिची माझी गाठे पडली.आमची एसटी एका गावात आल्यावर नादुरूस्थ होते काय,पाय मोकळे करण्यासाठी मी एसटीतून खाली उतरतो काय आणि मला सुधा दिसते काय हा खरंच योगायोग होता.माझा पुढचा प्रवास अर्धवट सोडून मी तिच्या घरी गेलो.मला तिने आपल्याकडे एक तरी दिवस रहाण्याची विनंती केली.मला तिचा हिरमोड करायचा नव्हता.जेवणं झाल्यावर आम्ही जीवनावर चर्चा करायला लागलो.\n“मी माझ्या जीवनाच्या अश्या एका टप्प्यावर आले आहे की त्या टप्प्यावर सुखशांती नसेलही पण जीवनाचा अर्थबोध नक्कीच आहे.माझ्या आयुष्यातला एक काळ असा होता की मला वैभवाबद्दल एक भ्रान्ति होती.\nमला असं वाटायचं,जे आता असलेले तरूण तसंच वाटून घेतात,की मी एक खास व्यक्ती आहे,की मी इतरांपेक्षा जरा हटकेच आहे,इतरांपेक्षा माझी जागा जरा निराळीच आहे.\nमी अगदी मनोमनी समजायची की,माझ्या भविष्यात मी श्रीमंती,आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठीच जन्माला आली आहे.आणि त्याचं कारण माझ्या अंगात असलेलं कौशल्य,प्रतिभा आणि क्षमता ह्यामुळे आहे.मी सर्वसाधारण व्यक्ती म्हणून जगू-वाढू शकत नाही.देशातल्या इतरांबरोबर मी अशा काहीशा प्रकारे वाढू शकत नाही.”\nएव्हडं मी सुधाकडून ऐकून घेतल्यावर कुतूहलाने मी तिला विचारलं,\n“तू ह्या गावात आलीस कशीतुझा नवरा काय करतोतुझा नवरा काय करतोतुला मुलं किती आहेत\n“माझं लग्न झाल्यावर मी आमच्या गावातल्या एका शाळेतली एक सर्वसाधारण शिक्षीका झाले.माझं लग्न एका शास्त्रज्ञा बरोबर झालं आहे.आम्हाला एक मुलगी आहे.घरात एक मनीमाऊ आहे.आणि आमची एक स्कुटर आहे.आणि भाडोत्री म्हणून एका घरात रहातो.असं असूनही मी ह्यात तृत्प आहे.\nमी मला आठरावर्षाची असल्याची समजून तिच्याशी संवाद साधला असता तर, माझी खात्री आहे की तिला ह्यातलं बरंच काही समजलं नसतं.तिला वाटलं असतं की मी चित्रनगरीत जाऊन खेटे का घातले नाहीत,ऑडीशन का दिलं नाही,एखाद्या प्रयोगीक नाटकात भाग का घेतला नाही माझ्या जवळच्या मित्र-मैत्रीणीना माझ्या तोंडून एखादं गाणं कसं काय ऐकवलं नाही.वगैरे.\nमुल होण्याबद्दल जाणण्यास ती उत्सुक्त असती.कारण त्यातला तिला काहीही अनुभव नव्हता.माझा शिक्षीकेचा पेशा पाहून ती थोडी विस्मयीत झाली असती.कदाचीत माझ्या पेशाला ती मामूली समजली असती.मी राहते त्या घराच्या आजूबाजूचा शेजार पाहून ती कदाचीत मला अगदीच अशीतशी समजली असती.एखादं घर जर का मी विकत घेतलं असतं तर ते अशा परिसरात असायला हवं असतं की आजूबाजूला विभीन्नदर्शनग्राही शेजार असायला हवा.मॉल असायला हवेत.रेस्टॉरन्ट असायला हवीत. असं तिला वाटलं असतं.मी ज्याला माझं घर समजत आहे त्या घराचा आणि परिसराचा तिने उपहास केला असता.\nपण त्यावेळी माहित नव्हतं ते आता मला माहित होतंय.हानी होत असण्याची किमया मला आता जाणवत आहे.माझी खात्री आहे की त्यावेळची कॉलेजमधली क्षणभंगूर वर्षं -अवखळपणाची आणि विस्मयकारक वर्षं-जणू आयुष्यातलं सुक्ष्म ब्रम्हांडच होतं.एकाच लक्ष्यावर स्वतःला केंद्रीत करून जितकं निकट होऊन त्याची छबी घेतल्यासारखं ते असतं. खरं आयुष्य इतकं समृद्ध असतं,इतकं गुंतागुंतीचं असतं,इतकं विस्मयकारक असतं आणि एव्हडं भेसूर असतं की ती बुडबूड्यातली कॉलेजातली चार वर्षं जे देत असतात ते आत्मसंतुष्टपणा फोल असतो, असं ठरवण्यासाठी असतात असं म्हणावं लागेल.\nप्रेम मिळवण्यासाठी काय काय परिश्रम घ्यावे लागतात ते मला माहित झालं आहे.निवांत बसून जेव्हा प्रेम होईल तेव्हा होईल असं जे तरूण वयात वाटतं तसं ते नसतं.एखादा जीव जगात आणणं म्हणजे काय असतं ते मला चांगलंच माहित झालं आहे.भावनांतला विकटपणा जेव्हा,संभ्रम आणतो,हाडा-मांसात शीण आणतो,स्वत्व हरवल्याच्या संवेदना आणतो,ज्या प्रेमाला हृदय किती विशाल आहे हे माहित नसतं,ते ते त्या हृदयाचंच विभाजन करतं.\nमाझं जीवन अगदी मामूली आहे,अगदी छोटं आहे,इतर जीवनाबरोबर विनिमय करण्याजोगं आहे.कदाचीत,माझ्या घराबाहेर,माझ्या आजुबाजूच्या समाजाच्या बाहेर,किंवा माझ्या गावाच्या बाहेर मी कसलाच प्रभाव टाकू शकणार नाही असं माझं जीवन आहे.\nपण मी एक गोष्ट शिकले आहे की माझे आत्मजन महत्वाचे आहेत.कारण त्या थोड्याशाना माहित आहे की मी त्यांना अविनिमय आहे.\nमाझी छोटी जेव्हा रडते तेव्हा,”आई,आई,”म्हणत रहाते.आणि मला पाहून माझ्या अंगावर ती झेप घेते तेव्हा ती झेप फक्त माझ्यासाठीच असते.\nतेव्हा छोटंसं जीवन माझ्या साठी संपूर्णतया मला मंजूर आहे.नव्हे तर, हे असंच मला हवं होतं.”\nसुधा अरगडेला भेटून तिच्या चर्चेतून मी खरोखरच काही तरी शिकलो असं मला तिचा निरोप घेताना वाटलं\nश्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)\n« रमाकांत जेव्हा पहिल्यांदाच आजोबा होतो.\nपूर्ण आणि उपयोगी जीवनातून मिळालेलेल धडे. »\nप्रतिक्रिया रद्द करण्यासाठी इथे क्लिक करा.\nमी आणि माझी आई.\nकसे विसरीन मी तुला सहजपणे असा\nजेव्हा गळाला मासा लागतो.\nप्रत्येकाच्या जीवनात येणारे ऋतु.\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nरे मना धीर धर ना जरा\nकसे विसरीन मी तुला सहजपणे असा\nसंशयी मना कसे सांगू मी तिला\nकवेत मृत्युच्या सत्वरी निघून जावे\nव्यक्ती आणि वल्ली (12)\n« एप्रिल जून »\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013916-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/16810", "date_download": "2018-11-15T00:17:03Z", "digest": "sha1:4TJEN35SKHQ4MMLAG6STKYU2VAP5IJ6J", "length": 2901, "nlines": 69, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कोरफडीची फुलं : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कोरफडीची फुलं\nमाझ्याकडे कोरफडीला फुलं आली आहेत\nहा पुर्ण झाडाचा फोटो\nRead more about कोरफडीची फुलं\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013916-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.mumbaivarta.com/", "date_download": "2018-11-15T00:31:31Z", "digest": "sha1:27FHHKQRPMOKUHFAK6PLZ7BTVJHINPE7", "length": 62043, "nlines": 156, "source_domain": "www.mumbaivarta.com", "title": "MUMBAI VARTA", "raw_content": "\n-mtab/ठाणे,नवी मुंबई,कल्याण डोंबिवली,मिरा भाईंदर,उल्हासनगर\nभाजपविरोधात रिपब्लिकन फ्रंटची स्थापना-\nरिपब्लिकन पक्षाचे विविध गट आणि दलित पँथर यांनी एकत्र येऊन आज रिपब्लिकन फ्रंटची स्थापन केली\nआगामी लोकसभा तसेच विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात विविध आघाड्या उभ्या राहत असून रिपब्लिकन पक्षाचे विविध गट आणि दलित पँथर यांनी एकत्र येऊन आज रिपब्लिकन फ्रंटची स्थापन केली . संविधान तसेच ऍट्रॉसिटी रक्षणासाठी या फ्रंट मध्ये सर्व समविचारी पक्षांनी सहभागी व्हावे असे आवाहन या फ्रंटचे एक निमंत्रक दिलीपदादा जगताप यांनी केले आहे\nसन २०१९ मध्ये महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा व विधानसभा निवडणूक होत आहेत देशपातळीवर काँग्रेसने भाजपविरोधात महाआघाडी स्थापन करण्याची तयारी सुरु केली असतानाच महाराष्ट्रातदेखील सर्व समविचारी पक्षांना सोबत ठेवण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची तयारी आहे . दरम्यान महाराष्रात काँग्रेसने भारिप बहुजन महासंघाला सोबत येण्याचे आवाहन केली असले तरी भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करीत या आघाडीत एमआयएम घेतले आहे .आंबेडकरांच्या या प्रयोगात रिपब्लिकन पक्षाचा एकही गट सहभागी करण्यात आलेला नाही . असा काँग्रेस आणि वंचित आघाडीत नसलेल्या रिपब्लिकन तसेच दलित पँथरच्या विविध गटांची आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे बैठक झाली . भाजपला सत्तेपासून रोखण्यासह रिपब्लिकन पक्षाचे अस्तित्व या निवडणुकीत दाखविण्यासाठी रिपब्लिकन फ्रंटची घोषणा यावेळी करण्यात आली .\nभारतीय संविधानाचे रक्षण तसेच ऍट्रॉसिटी कायद्याची प्रखर अंमलबजावणी करण्यासाठी हा फ्रंट आगामी काळात काम करणार असून आगामी निवडणुकीत रिपब्लिकन चळवळीचे अस्तित्व दाखविण्यासाठी सर्व समविचारी पक्ष संघटनांना एकत्र आणणार असल्याची माहिती जगताप यांनी दिली . आज झालेल्या या फ्रंटच्या बैठकीत राजाराम खरात , सुखदेव सोनावणे,हरिदास टेम्भूर्णे ,यशपाल सरवदे,दिनेश गोडघाटे ,अमृत गजभिये, सोमनाथ सोनावणे सखाराम फाले , विजय पाटसूपे,यशवंत तेलंग,अशोक भिवगडे,सुनील हालंकार,मिलिंद जाधव श्रीरंग जाधव,संजय भालेराव, आदी प्रमुख नेते या बैठकीत उपस्थित होते .\nभाजपा सरकारने IL & FS ला वाचविण्यासाठी LIC, SBI, Cenral Bank यांच्यावर गुंतवणुकीसाठी दबाव टाकू नये – संजय निरुपम...\nIL & FS वित्तीय संस्थेमध्ये सर्व सामन्य निवेशाकांचे पैसे गुंतवून IL & FS ला वाचविण्याचा प्रयत्न भाजपा सरकारने करू नये – संजय निरुपम...\nमुंबई स्थित IL & FS वित्तीय संस्था गेली ३० वर्षे जुनी पायाभूत, वीज, रस्ते प्रकल्पांसाठी अर्थ सहाय्य करणारी संस्था आहे. त्यांच्या वेगवेगळ्या २२५ सब्सिडरिज आहेत. IL & FS वर ३५०० करोडचे कर्ज ताबडतोब भरणे आहे आणि त्यांच्याकडे फक्त २०० करोड उपलब्ध आहेत. तसेच त्यांच्या सर्व संचालकांनी दोन आठवड्यांपूर्वीच राजीनामे दिलेले आहेत. IL & FS हि वित्तीय संस्था संपूर्णतः कोसळलेली आहे. या संस्थेला ९०,००० कोटींचा तोटा झालेला आहे. भाजपा सरकारतर्फे IL & FS ला वाचविण्याचा प्रयत्न सुरु केलेला आहे. भाजपा सरकारने IL & FS ला वाचविण्यासाठी LIC, SBI, Cenral Bank यांच्यावर गुंतवणुकीसाठी दबाव टाकू नये. IL & FS वित्तीय संस्थेमध्ये सर्व सामन्य निवेशाकांचे पैसे गुंतवून IL & FS ला वाचविण्याचा प्रयत्न भाजपा सरकारने करू नये, याला आमचा विरोध आहे, अशी माहिती मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला माजी आमदार चरण सिंग सप्रा आणि माजी नगरसेवक जॉर्ज अब्राहीम उपस्थित होते.\nसंजय निरुपम पुढे म्हणाले की IL & FS दिवाळखोरीत निघालेली आहे. त्यांनी त्यांचे मुंबईतील बिकेसीतील मुख्य कार्यालय १३०० कोटीला विकायला काढलेले आहे आणि त्यांचे २५ प्रकल्प आणि काही मालमत्ता हि विकायला काढलेले आहेत त्यांची किंमत सुमारे ३०,००० करोड आहे पण ते विकायला त्यांना एक वर्ष जाणार आहे. हि किंमत त्यांच्या तोट्याच्या फक्त एक तृतीयांश भरपाई होणार आहे. IL & FS मध्ये LIC चे २५.३४% समभाग आहेत, जपानची कंपनी ओरिक्स कोर्पोरेशनचे २३.५४% समभाग आहेत, अबुधाबी कंपनीची १२.५६% गुंतवणूक आहे, एचडीएफसीची ९.०२%, सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाची ७.६७% आणि एसबीआय ची ६.४२% गुंतवणूक आहे. IL & FS हि वित्तीय संस्था गेल्या तीन वर्षात कोसळलेली आहे. गेल्या तीन वर्षात या कंपनीचे कर्ज ४४ % वाढलेले आहे आणि नफा ९००% ने घटलेला आहे. भाजपा सरकार याची काळजी घेऊ शकली नाही. लक्ष ठेवू शकली नाही, IL & FS मुळे गेली आठवडाभर शेअर मार्केट कोसळलेले आहे. शेअर मार्केटला ८ लाख कोटींचा तोटा झालेला आहे त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. दोन आठवड्यापूर्वी IL & FS च्या ४ ते ५ संचालकांनी राजीनामा दिला, त्यांना अटक करून त्यांची सखोल चौकशी केली गेली पाहिजे, त्यांचे पासपोर्ट जप्त केले पाहिजे. नाही तर ते देखील मेहुल चोल्सी आणि निरव मोदी सारखे देशाबाहेर पळून जातील, पण हे सरकार काहीच पावले उचलत नाही आहे. IL & FS मध्ये खूप मोठा घोटाळा झालेला आहे. त्याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे, असे संजय निरुपम म्हणाले.\nसंजय निरुपम पुढे म्हणाले की लवकरच भाजपा सरकारतर्फे IL & FS ला वाचविण्यासाठी LIC, SBI, Cenral Bank यांच्या सोबतबैठक घेऊन त्यांना समभाग विकत घेण्यासाठी दबाव टाकण्यात येणार आहे. LIC मध्ये सर्व सामन्यांचा पैसा आहे म्हणून आमचा या प्रक्रियेला विरोध आहे. भाजप सरकारने LIC, SBI, Cenral Bank यांच्यावर गुंतवणुकीसाठी सक्ती करू नये. नाहीतर भविष्यात सर्व सामान्य निवेशकांना खूप मोठी अडचण निर्माण होणार आहे. भाजपच्या नितीन गडकरी यांनी IL & FS या वित्तीय संस्थेचे शोषण केले, नितीन गडकरी यांनी रस्ते प्रकल्पासाठी आणि पियुष गोयल यांनी विजेच्या प्रकल्पांसाठी IL & FS चे पैसे गुंतवलेले आहेत. रिझर्व बँक ऑफ इंडियाने तीन वर्षापूर्वीच भाजपा सरकारला सूचित केले होते की IL & FS मध्ये खूप गडबड आहे. भाजपा सरकारने आणि अर्थ खात्याने रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या रिपोर्टवर लक्ष दिले नाही. दुर्लक्षच केले. हि नरेंद्र मोदी सरकार आणि अर्थ खात्याची खूप मोठी चूक झालेली आहे. भाजपा सरकार हि परिस्थिती सांभाळायला असमर्थ ठरलेली आहे. IL & FS मुळे इंडिया बुल्स, बजाज फायनान्स, एडेलवाइज कॅपिटल, दिवान फायनान्स या कंपनींचे हि मोठे नुकसान झालेले आहे. या कंपन्या सुद्धा कधी हि बंद पडतील. हि संपूर्ण परिस्थिती भाजपा सरकार सांभाळू शकलेली नाही. भाजपा सरकारमुळे भारताची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे, रुपयाचे मूल्य घसरलेले आहे, GDP Growth खाली गेलेला आहे. हे सरकार फेल ठरलेले आहे. या सगळ्यांचा परिणाम सर्व सामन्यांच्या भविष्यातील बचीतीवर होणार आहे. प्रोविडेंट फंड, पेन्शन, म्यूच्युअल फंड यांच्यावर हि खूप मोठा गंभीर परिणाम होणार आहे. मी सरकारला सावधान करत आहे की IL & FS च्या सर्व भ्रष्ट संचालकांना वाचवू नका, त्यांना अटक करा आणि त्यांची सखोल चौकशी करा, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा. हा एक खूप मोठा घोटाळा आहे, अशी माहिती संजय निरुपम यांनी दिली.\nसीएसआय आणि बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या पुढाकाराने ह्रदयविकाराच्‍या झटक्‍याबाबत आज जनजागृती मोहिम\nमुंबई ( प्रतिनिधी ) – जागतिक ह्रदयदिनाच्‍या निमित्ताने ‘ कार्डिओलॉजी सोसायटी ऑफ इंडिया’ (सीएसआय) आणि बृहन्‍मुंबई महानगरपालिका यांच्‍या पुढाकाराने ह्रदयविकाराच्‍या झटक्‍याला कसे सामोरे जावे याबाबत जनजागृती करण्‍यासाठी जनजागृती मोहिम उद्या शनिवार रोजी सकाळी ११.३० वाजता वरळी येथील नॅशनल स्‍पोर्टस क्‍लब ऑफ इंडिया येथे आयोजि‍त करण्‍यात आली आहे.\nयाप्रसंगी प्रमुख अतिथी म्‍हणून सुप्रसिध्‍द सिने अभिनेत्री श्रीम. काजोल, महापालिका आयुक्‍त अजोय मेहता, मुंबई पोलिस आयुक्‍त सुबोध जयस्‍वाल यांची विशेष उपस्थिती असणार आहे.\nअचानकपणे आलेल्‍या ह्रदयविकाराच्‍या झटक्‍याला कसे सामोरे जावे आणि तातडीने कोणते प्राथ‍मिक उपचार घावेत, याबाबत या मोहिमेत मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे. कोणतेही पूर्वसूचना न देता अचानकपणे एखाद्या व्‍यक्तिला ह्रदयविकाराच्‍या झटका आल्‍यानंतर जवळ उपस्थित असलेल्‍या व्‍यक्ति भांबावून जातात. वेळेत उपचार न मिळाल्‍याने अनेकदा रुग्‍ण दगावण्‍याचाही घटना घडल्‍या आहेत. तेव्‍हा अश्‍या आपत्‍कालीन परिस्थितीमध्‍ये कोणते प्रथमोपचार करावेत याबाबत मार्गदर्शन या कार्यक्रमामध्‍ये केले जाणार आहे. या जनजागृती मोहिमेमध्‍ये पालिकेतंर्गत राबविण्‍यात येणाऱया कार्यक्रमांची माहिती पालिका आयुक्‍त अजोय मेहता, तर पोलिस प्रशासन ही मोहिम कशी राबविणार याची माहिती पोलिस आयुक्‍त सुबोध जयस्‍वाल प्रसार माध्‍यमांसमोर मांडणार आहेत.\nबायोमॅट्रीक हजेरी नगरसेवकांनाही बंधनकारक\nपालिका सभागृहाच्या कामकाजात सहभागी न होणा-या नगरसेवकावर आता लवकरच सीसीटीव्ही यंत्रणेध्दारे नजर\nबायोमॅट्रीक हजेरी नगरसेवकांनाही बंधनकारक\nमुंबई ( प्रतिनिधी ) – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणाऱ्या मुंबई पालिकेतील नगरसेवकावर आता लवकरच सीसीटीव्ही कॅमेर्‍याची नजर असणार आहे पालिका सभागृहाच्या हजेरी पुस्तीकेवर सही करून सभागृहाच्या कामकाजात सहभागी न होता चक्क सभागृहाबाहेरून पळ काढणाऱ्या नगरसेवकांसाठीआता बायोमॅट्रीक हजेरी बंधनकारक करण्यात येणार आहे.तसेच पालिका सभागृहाच्या कामकाजात सहभागी न होणाऱ्या नगरसेवकांवर आता सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे नजर ठेवली जाणार आहे मात्र यातून महापौर आणि उपमहापौर यांना या निर्णयातून वगळण्यात येणार आहे.त्यामुळे पळ काढणा-या नगरसेवकांना या निणॅयाची चांगलीच झळ बसणार आहे\nमुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे या नगरीतील विकास कामावर , समर-या आणि अनेक विषयावर पालिकेच्या सभागृहात चर्चा केली जाते. विकास कामे मंजुर केली जातात. धोरणात्मक निर्णयही घेतले जातात. अशावेळी नगरसेवकांची उपस्थिती महत्त्वाची असते. केवळ हजेरी नाही तर पुरेशी संख्याही महत्त्वाची असते. पालिका सभागृहाच्या बैठकीला उपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांना सभागृहाबाहेरील नोंदवहीमध्ये सही करून प्रवेश दिला जातो. परंतु अनेक वेळा नगरसेवक येथे हजर नसतात. तर काही नगरसेवक केवळ नोंदवहीत हजेरी लावून परस्पर घरी निघून जातात. अशावेळी महत्वाच्या निर्णयावर निर्णय घेताना, राजकीय पक्षांना अडचणीस सामोरे जावे लागते. मुंबईतील समस्यांचे निराकरण करण्याची महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर असते. मात्र, काही नगरसेवकांना सभागृहातील कामकाजाची माहिती नसते. परिणामी नगरसेवकांचा सभागृहाच्या कामकाजात सहभाग असावा यासाठी सभागृहाच्या दरवाजाच्यावर बायोमेट्रीक मशीन आणि सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात यावी, अशी मागणी भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केली होती. महापौरांनी ही मागणी मंजूर करुन पालिका आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पाठवली. आयुक्त अजोय मेहता यांनी यावर सकारात्मक अभिप्राय देताना, सीसीटीव्ही यंत्रणा आणि बायोमेट्रीक मशीन लावण्याचे निर्दश प्रशासनाला दिले आहेत. यातून महापौर व उपमहापौर यांना वगळण्यात आले आहे. या निर्णयामुळे दांडीबहाद्दर नगरसेवकांना चाप बसणार आहे.\nआता निवासी डॉक्टराना प्रशासनापुढे समस्या मांडता येणार आहेत\nमुंबई ( प्रतिनिधी ) – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील पालिका निवासी डॉक्टर अनेक समस्यांनी हैराण आहेत मात्र आता लवकरच या डॉक्टरांच्या समस्या दूर होणार आहेत पालिका रुग्णालयाच्या दरमहा होणाऱ्या आढावा बैठकीत आता निवासी डॉक्‍टरांनाही सहभागी होता येणार आहे. त्यामुळे निवासी डॉक्‍टरांना थेट रुग्णालय प्रशासनासमोर आपल्या अनेक समस्या मांडता येणार आहेत.\nमुंबईत सुमारे दिड कोटी जनता राहत असून या जनतेला पालिका आरोग्य सेवा देत आहे पालिका रुग्णालयांमध्ये विविध विभागात कोणत्या समस्या आहेत, हे फक्त निवासी डॉक्‍टरांनाच माहित असते. मात्र त्यांच्या रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्या त्यांना थेट प्रशासनापुढे मांडता येत नाहीत. डॉक्‍टरांना भेडसावणाऱ्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेच्या प्रत्येक रुग्णालयात दर महिन्याच्या अखेरीस बैठक घेतली जाते. संबंधित अधिष्ठातांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होते. या बैठकीत रुग्णालयाच्या प्रत्येक विभागाचे प्रमुख, अभियंता, परिचारिका प्रमुख, प्रशासकीय अधिकारी आणि अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. मात्र निवासी डॉक्‍टरांना या बैठकीत सहभागी होता येत नव्हते. पालिकेच्या मुख्य तिन्ही रुग्णालयांचे वैद्यकीय संचालक डॉ. अविनाश सुपे यांच्यासह केईएम रुग्णालयात गेल्या मंगळवारी मार्ड प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत मार्डच्या डॉक्‍टरांनी आपल्या मागण्या मांडल्या. या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यात निवासी डॉक्‍टरांना त्यांचे प्रश्न मांडता यावेत, यासाठी प्रत्येक महिन्यात घेतल्या जाणाऱ्या बैठकीत त्यांना सहभागी करण्याचा निर्णय झाला, असे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. ज्या मागण्या पालिकेशी संबंधित आहेत, त्याबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चेत डॉक्‍टरांच्या मागणीनुसार पालिका रुग्णालयांत होणाऱ्या महिन्याच्या आढावा बैठकीत त्यांना सहभागी होता येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता मार्डना आपल्या समस्या थेट प्रशासनापुढे मांडता येणार आहेत.\nजर राफेल विमान व्यवहार खरोखरच पारदर्शक असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न घाबरता JPC (जॉईंट पार्लियामेंटरी कमिटी) ची बैठक ताबडतोब बोलवावी - मल्लिकार्जुन खर्गे\nकाँग्रेसच्या महामोर्चादरम्यान मल्लिकार्जुन खर्गे यांनी मागणी केली कि पंत्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी राजीनामा द्यावा.......\nमुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने आज महालक्ष्मी रेसकोर्स ते ऑगस्ट क्रांती मैदान असा काँग्रेसचा महामोर्चा काढण्यात आला होता. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला संबोधित करताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, मोदी जी मोठ्या मोठ्या गोष्टी करतात पण देशात वाढणाऱ्या भ्रष्टाचाराबद्दल, राफेल विमान खरेदी व्यवहाराबद्दल, महिलांवरील अत्याचाराबद्दल, अल्पसंख्यांक आणि दलितांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल कधीही काहीच बोलत नाहीत. जे काही बोलतात ते लोकांचे मन विचलित करण्यासाठी नवीन नवीन जुमले सांगत असतात. राफेल घोटाळा हा या देशातील आज वरच्या इतिहासातील खूप मोठा घोटाळा आहे. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरंक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांना विचारायचे आहे की, जर तुम्ही म्हणता की राफेल विमान खरेदी व्यवहार पारदर्शक आहे. प्रामाणिकपणाने देशाच्या हितासाठी केलेला व्यवहार आहे. मग तुम्ही या खरेदी व्यवहाराचे मूल्य का सांगत नाहीत आम्ही त्यांना संसदेत विचारले की, या राफेल विमान खरेदी व्यवहाराची खरी किंमत जाहीर करा. कारण जेव्हा आमचे सरकार असताना जेव्हा आम्ही या विमानांची किंमत प्रत्येकी ५६० करोड रुपये होती. पण आज भाजप सरकारने हीच विमाने प्रत्येकी १६५० करोड रुपये दराने विकत घेतली आहेत. अशी ३६ विमाने घ्यायला आपल्या देशाने ४१, २०५ करोड रुपये जास्त मोजले. ही विमाने मूळ किमतीपेक्षा तिप्पट दराने विकत घ्यायचे कारण काय आम्ही त्यांना संसदेत विचारले की, या राफेल विमान खरेदी व्यवहाराची खरी किंमत जाहीर करा. कारण जेव्हा आमचे सरकार असताना जेव्हा आम्ही या विमानांची किंमत प्रत्येकी ५६० करोड रुपये होती. पण आज भाजप सरकारने हीच विमाने प्रत्येकी १६५० करोड रुपये दराने विकत घेतली आहेत. अशी ३६ विमाने घ्यायला आपल्या देशाने ४१, २०५ करोड रुपये जास्त मोजले. ही विमाने मूळ किमतीपेक्षा तिप्पट दराने विकत घ्यायचे कारण काय हा या देशाचा, देशातील नागरिकांचा पैसा आहे. हा खूप मोठा घोटाळा आणि भ्रष्टाचार आहे आणि या घोटाळ्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, त्यांचे बिंग फुटले आहे. त्यांनी अनिल अंबानींला मदत केलेली आहे. फ्रान्सचे माजी राष्ट्रपती होलांदे यांनी सांगितले की, आम्हाला या विमानांचा करार अनिल अंबानींच्या रिलायन्स डिफेन्स कंपनीला द्यायचे नव्हते. तर आम्हाला हा कॉन्ट्रॅक्ट हिंदुस्थान एरोमॅटीक लिमिटेड ला द्यायचे होते. तसे आम्ही नक्की केले होते. पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमचे ऐकले नाही. त्यांनी हा कॉन्ट्रॅक्ट रिलायन्स कंपनीला द्यावा यासाठी आमच्यावर दबाव टाकला. आमच्याकडे दुसरा मार्ग नव्हता म्हणून आम्ही हा कॉन्ट्रॅक्ट अनिल अंबानींच्या रिलायन्स डिफेन्सला दिला. यावरून च हे स्पष्ट होते की, या घोटाळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. चौकीदार आता भागीदार झालेला आहे. ते चोरी तर हे करतातच आणि जगाला सांगत फिरतात की, मी खूप प्रामाणिक आहे, जगात सर्वात जास्त प्रामाणिक पंतप्रधान मीच आहे. पण फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींच्या विधानामुळे नरेंद्र मोदी यांचे खरे रूप जनतेसमोर आलेले आहे. आज आम्ही मागणी करत आहोत की, जर राफेल व्यवहारामध्ये खरोखरच पारदर्शकता आहे, तर या व्यवहाराची चौकशी कॅगमार्फत करावी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करत आहे की, जर आपण खरोखरच प्रामाणिक आहात, तर आपण ताबडतोब जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी (JPC) ची बैठक बोलवावी आणि या व्यवहाराबद्दल खरी माहिती जनतेला सांगावी. या कमिटीमध्ये सरकारतर्फे भाजपचे लोक असतील. आमचे हि लोक असतील तसेच भाजपचे बहुमत आहे, मग तुम्ही कशाला घाबरता. तुम्हाला कसली भीती वाटते आहे. आमचे सरकार असताना जेव्हा जेव्हा JPC ची मागणी करण्यात आली. तेव्हा तेच आम्ही JPC बसवली. त्या त्या विषयाचे स्पष्टीकरण दिले. आम्ही कधीही काहीही लपवले नाही. संसदेत उठलेल्या प्रत्येक प्रश्नाचे काँग्रेसने उत्तर दिले आहेत. मग तुम्ही का JPC ची बैठक का लावत नाहीत. कारण तुम्हाला भीती वाटते की, तुमचा भ्रष्ट्राचार आणि घोटाळा बाहेर पडेल. तुमची चोरी आता पकडली गेली आहे. जनता तुम्हाला चोर म्हणेल याची तुम्हाला भीती वाटत आहे. म्हणूनच तुम्ही JPC ची काही गरज नाही, असे सांगत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी खोटे बोलत आहेत की, राफेल विमाने भाजप सरकार युपीए सरकारपेक्षा स्वस्त दरात विकत घेत आहेत. पण आमचा प्रश्न आहे की जर तुम्ही स्वस्त दरात राफेल विमाने विकत घेत आहेत. मग त्याची खरी किंमत सांगायला कशाला घाबरत आहेत. यावरूनच खरे काय ते स्पष्ट होते आहे.\nकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले की, आज आम्ही राफेल विमान खरेदीच्या घोटाळ्याविरोधात महालक्ष्मी रेसकोर्स ते ऑगस्ट क्रांती मैदान असा मोर्चा काढला आहे. याच एतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानातून महात्मा गांधी यांनी इंग्रज सरकारविरोधात चले जाव चा नारा दिला होता. अरुणा असफ अली यांनी देशाचा तिरंगा याच मैदानात फडकावला होता आणि आज आम्ही याच मैदानावरून भाजप सरकार चले जाव असा नारा देत आहोत. राफेल विमान घोटाळ्यातील पैसा या देशातील जनतेचा पैसा आहे, या देशाचा पैसा आहे. भाजप सरकार राफेल विमान खरेदी व्यवहाराबाबत विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये खोटे बोलत आहे. २०१९ मध्ये देशामध्ये निवडणूका आहेत. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी खरोखरच प्रामाणिक आहेत, त्यांचे सरकार जर खरोखरच प्रामाणिक आहे. तर त्यांनी २०१९ अगोदर JPC ची बैठक बोलवावी आणि राफेल घोटाळ्यातील पैसा कुठे गेला ते जनतेला सांगावे.\nमुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम याप्रसंगी बोलताना म्हणाले की, आम्ही आज हजारो कार्यकर्त्यांसह महामोर्चा काढून रस्त्यावर उतरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरंक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांचा राजीनाम्याची मागणी करत आहोत. भाजप सरकारच्या राफेल विमान घोटाळा प्रकरणी या दोघांनी राजीनामा दिलाच पाहिजे. हा खूप मोठा भ्रष्टाचार आणि घोटाळा आहे. हा ४१२०५ करोडचा घोटाळा आहे. हा पैसा आपल्या देशाचा आहे, हा पैसा गरीब जनतेचा पैसा आहे, हा पैसा शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा आहे आणि हा पैसा नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानींच्या खिशात घातला. आमचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी वारंवार हि मागणी केली आहे कि हा खूप मोठा घोटाळा आहे आणि याची संयुक्त संसदीय समिती मार्फत या संपूर्ण व्यवहाराची चौकशी झाली पाहिजे. पण हे सरकार चौकशी करायला घाबरत आहे. जो पर्यंत नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन राजीनामा देत नाहीत तो प्रयन्त आमचे हे आंदोलन सुरूच राहणार आहे.\nकाँग्रेसच्या आजच्या या मोर्चामध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्ष नेते राधा कृष्णा विखे पाटील, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, काँग्रेसचे सचिव आशिष दुआ, सोनल पटेल, माजी मंत्री सुरेश शेट्टी, कृपाशंकर सिंग, बाळासाहेब थोरात, खासदार हुसेन दलवाई, माजी खासदार एकनाथ गायकवाड, आमदार शरद रणपिसे, असलंम शेख, अमीन पटेल, नसीम खान, वर्षा गायकवाड, माजी आमदार चरण सिंग सप्रा, मधू चव्हाण, बलदेव खोसा, बाबा सिद्दीकी, अशोक जाधव, अलका देसाई, जिल्ह्ध्यक्ष सुनील नरसाळे, हुकुलराज मेहता, जिया उल रहमान, अशोक सुत्राळे आणि मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील आणि संदेश कोंडविलकर, महिला काँग्रेस अध्यक्ष अजंता यादव, एससी सेलचे अध्यक्ष कचरू यादव व हजारोच्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.\nसागरी किनारा रस्त्यामुळे मुंबई अधिक सुविधायुक्त..\nसागरी किनारा रस्त्याचे ७८ टक्के भराव क्षेत्र नागरी सेवा सुविधांसाठी\nतब्बल ७५ लाख चौरस फूटात होणार उद्याने, जॉगिंग ट्रॅक, शौचालये, खुले नाट्यगृह\nएकूण १ हजार ६२५ वाहन क्षमता असणारे ३ भूमीगत वाहनतळ\nमुंबई ( प्रतिनिधी ) – बृहन्मुंबई पालिकेसाठी प्रतिष्ठेचा असलेल्या आणि मुंबईकर नागरिकांसाठी बहु-उपयोगी ठरणा-या प्रस्तावित सागरी किनारा रस्त्यासाठी (कोस्टल रोड) उपलब्ध होणा-या भराव क्षेत्रापैकी २२ टक्के क्षेत्रात सागरी किनारा रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. तर उर्वरित सुमारे ७८ टक्के क्षेत्रात म्हणजेच ७५ लाख ३४ हजार ७३० चौरस फूट परिसराचा उपयोग हा लॅडस्केपिंगसह विविध नागरी सुविधांसाठी करण्यात येणार आहे. ज्यामध्ये प्रसाधन गृह, जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, फुलपाखरु उद्यान, सागरी पदपथ, खुले नाट्यगृह, लहान मुलांसाठीची उद्याने व खेळाची मैदाने, पोलीस चौकी, बस थांबे, रस्ता ओलांडण्यासाठी भूमीगत पदपथ, जेट्टी इत्यादींचा समावेश असणार आहे. याव्यतिरिक्त १ हजार ६२५ एवढी वाहन क्षमता असलेल्या ३ भूमीगत वाहनतळांचाही यात समावेश असणार आहे. यात 'लॅण्डस्केपिंग' प्रत्यक्ष स्वरुपात आकारास येण्यापूर्वी ते अधिकाधिक सुविधापूर्ण करण्याच्या दृष्टीने नागरिकांकडून सूचना मागविण्यात येणार आहेत, अशी माहिती मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पाचे प्रमुख अभियंता मोहन माचिवाल यांनी दिली आहे.\nमुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पांतर्गत 'लॅण्डस्केप' व संबंधित कामांची माहिती देताना माचिवाल यांनी सांगितले या प्रकल्पासाठी ९६ लाख ८७ हजार ५१० चौरस फुटांचे भराव क्षेत्र उपलब्ध होणार आहे. यापैकी सुमारे २२ टक्के क्षेत्रात म्हणजेच २१ लाख ५२ हजार ७८० चौरस फुटांमध्ये सागरी किनारा रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. तर उर्वरित ७८ टक्के जागेत म्हणजेच ७५ लाख ३४ हजार ७३० चौरस फुटांमध्ये नागरी सुविधा उभारण्यात येणार आहेत श्यामलदास गांधी उड्डाणपूल (प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर) ते राजीव गांधी सागरी सेतूच्या (वरळी वांद्रे सी लिंक) वरळी बाजुच्या दरम्यान 'मुंबई सागरी किनारा रस्ता' बांधण्याची कार्यवाही आता सुरु झाली आहे. या सागरी किनारा रस्त्यासाठी उपलब्ध होणा-या एकूण भराव क्षेत्रापैकी ७८ टक्के जागेत म्हणजेच ७५ लाख ३४ हजार ७३० चौरस फुटांमध्ये उभारण्यात येणा-या विविध नागरी सुविधां उपलब्ध होणार आहेत\nप्रस्तावित सागरी किनारा रस्त्यालगत असणा-या धार्मिक स्थळांना व पर्यटन स्थळांना नागरिक मोठ्या संख्येने भेट देत असतात. हे लक्षात घेऊन, या स्थळांच्या जवळच्या परिसरात ३ मोठी भूमीगत वाहनतळे उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यापैकी एक वाहनतळ हे महालक्ष्मी मंदिर व हाजीअली दर्गा यांच्या जवळ असणार आहे. तर दुसरे वाहनतळ हे 'अमर सन्स गार्डन' जवळ असणार आहे. तर मोठ्या प्रमाणात शालेय सहली येणा-या वरळी डेअरी व वरळी सी-फेस येथे तिसरे वाहनतळ उभारण्यात येणार आहे. या तिन्ही वाहनतळांची एकूण वाहनक्षमता ही १ हजार ६२५ एवढी असणार आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही वाहनतळ भूमीगत असणार असून त्यांच्या छतावरती उद्यान वा खेळाचे मैदान विकसित करण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे.\nसागरी किनारा रस्त्याची उभारणी करण्यासाठी विविध शासकीय संस्थांची मंजूरी आवश्यक असते. यामध्ये केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाची परवानगी ही एक महत्त्वाची परवानगी आहे. मुंबई सागरी किनारा रस्ता उभारण्यासाठी ही परवानगी यापूर्वीच प्राप्त झाली आहे. तथापि, ही परवानगी देताना केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने 'बॉटॅनिकल बटरफ्लाय गार्डन' उभारण्याची अट घातलेली आहे. त्यानुसार उपलब्ध होणा-या भराव क्षेत्रामध्ये बृहन्मुंबई महापालिकेद्वारे एक 'फुलपाखरु उद्यान' विकसित करण्यात येणार आहे. यासाठी १० कोटी रुपयांची प्राथमिक तरतूद देखील महापालिकेद्वारे करण्यता येत आहे.\nजॉगिंग ट्रॅक व सायकल ट्रॅक\nआजच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात आणि बदलत्या जीवनशैलीमध्ये आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमित व्यायामाची आवश्यकता असते. हे लक्षात घेऊन सागरी किनारा रस्त्यालगत स्वतंत्र 'जॉगिंग ट्रॅक' व 'सायकल ट्रॅक' उभारण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे. या दोन्ही ट्रॅकची लांबी प्रत्येकी ६.२० किमी एवढी प्रस्तावित करण्यात आली आहे\nनेताजी सुभाष मार्ग (मरीन ड्राईव्ह) व खान अब्दुल गफार खान मार्ग (वरळी सी-फेस) या दोन्ही ठिकाणी बृहन्मुंबई महापालिकेद्वारे बसण्याची सुविधा असणा-या कट्ट्यांसह सागरी पदपथ तयार करण्यात आले आहेत. याच धर्तीवर सागरी किनारा रस्त्याच्या निमित्ताने मुंबईतील सर्वात मोठा सागरी पदपथ विकसित करण्यात येणार आहेत. याठिकाणी सुशोभिकरणाच्या अनुषंगाने देशी झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांना बसण्यासाठी कट्ट्यांचे बांधकामही करण्यात येणार आहे.\nउद्याने व खेळांची मैदाने\n'देशातील महापालिकांमध्ये सर्वाधिक उद्यानांची चांगली देखभाल करणारी एक महापालिका' असा लौकिक असणा-या बृहन्मुंबई महापालिकेची बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात साधारणपणे ७५० उद्याने व ३१८ खेळांची मैदाने आहेत. सागरी किनारा रस्त्याच्या निमित्ताने उपलब्ध होणा-या भराव क्षेत्रातही महापालिकेद्वारे उद्याने व मैदाने विकसित करण्यात येणार आहेत. यामध्ये लहानमुलांसाठी घसरगुंडी, सी-सॉ फळी, झोके यासारख्या बाबीही असणार आहेत. तसेच यापैकी काही उद्याने वा मैदाने ही भूमिगत सुविधांच्या छतावरच उभारण्यात येणार आहेत.\nबसथांबे व भूमिगत पदपथ\nसागरी किनारा रस्त्यालगत १४ ठिकाणी बसथांबे उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या बस थांब्यापर्यंत प्रवाश्यांना सहजपणे पोहचता यावे, यासाठी सागरी किनारा मार्गाखाली 'भूमिगत पदपथ' देखील तयार करण्यात येणार आहेत. या भूमिगत पदपथांमुळे सागरी किनारा रस्ता अधिक सहजपणे ओलांडणे शक्य होणार आहे.\nसागरी किनारा रस्त्यालगत नागरिकांच्या सुविधेसाठी प्रसाधनगृहे बांधण्यात येणार आहे. पुरेशा प्रमाणात व ठराविक अंतरानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ही अद्यावत प्रसाधन गृहे बांधण्यात येणार आहेत. दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष सुविधा देखील या प्रसाधन गृहांमध्ये असणार आहेत.\nनागरिकांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात महापालिकेची अनेक नाट्यगृहे व खुली नाट्यगृहे आहेत. प्रस्तावित सागरी किनारा रस्त्यालगत देखील महापालिकेद्वारे एक खुले नाट्यगृह उभारण्यात येणार आहे.1\ncomplex{fbig1}/ठाणे,नवी मुंबई,कल्याण डोंबिवली,मिरा भाईंदर,उल्हासनगर\nमुंबई वार्ता (वेब न्यूज)\nसंपादक - सुनिल तर्फे\nकार्यकारी संपादक - अल्पेश करकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013918-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Dhangar-Reservation-Front-in-rain/", "date_download": "2018-11-14T23:52:32Z", "digest": "sha1:4TX6LKND56GHYYOW5SMLHTKO53EHBQH7", "length": 7709, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भरपावसात धनगर आरक्षण मोर्चा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › भरपावसात धनगर आरक्षण मोर्चा\nभरपावसात धनगर आरक्षण मोर्चा\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने सोमवारी (दि. 20) नेवासा तहसील कार्यालयासमोर भरपावसात मोर्चाद्वारे ‘ढोल बजाव’ आंदोलन केले. यावेळी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडवळकर, उत्तमराव जानकर, माजी आ. शंकरराव गडाख हे उपस्थित होते.\nदरम्यान, मोठ्या प्रमाणात डफ, ढोल, ताशांचा दणदणाट व हातात पिवळे ध्वज घेऊन असलेल्या हजारो तरुण-तरुणी व महिलांच्या येळकोट.. येळकोट.. जय मल्हार.. च्या गगनभेदी जयघोषांनी नेवासानगरी दणाणली. पिवळे ध्वज, पिवळे फेटे व पिवळ्या भंडार्‍याची उधळण, यामुळे सर्वत्र रस्ते पिवळे दिसत होते. नेवासा शहराला सोमवारी सोन्याच्या जेजुरीचे रुपडे आले होते. मोर्चात मेंढ्याही आणण्यात आल्या होत्या.\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण सवलती त्वरित लागू कराव्यात, या प्रमुख मागणी बरोबरच धनगर समाजाला सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात, त्यासाठी स्वतंत्र निधीची व्यवस्था करावी, शेळ्या-मेंढ्या चरण्यासाठी चराऊ कुरणे उपलब्ध करावीत, धनगर समाजाच्या मुला-मुलींसाठी तालुकास्तरावर स्वतंत्र वसतिगृहे निर्माण करावी, शेळी-मेंढी विकास महामंडळास बजेटमध्ये तरतूद करावी, आरक्षणासाठीच्या आंदोलनप्रसंगी दाखल झालेले गुन्हे विनाअट मागे घ्यावेत, या मागण्यांसाठी सोमवारी साडे अकरा वाजता बाजार समिती ते नेवासा तहसील कार्यालय असा ‘ढोल बजाओ’ आंदोलनास प्रारंभ करण्यात आला होता. याबरोबरच प्रत्येक गावातून मोटारसायकल रॅली काढून तरुण या आंदोलनात सहभागी झाले होते.\nयावेळी माजी आ. गडाख म्हणाले की, या मोर्चात सर्व समाजाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित आहेत. नेवासा तालुका आज जेजुरी झाला आहे. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर, मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी कशाचीही पर्वा न करता तुमच्या पाठिशी उभा राहिल. धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडवळकर यांनी सांगितले की, दुसर्‍या राज्यातील सरकारने घटना दुरुस्ती केली. परंतु गेल्या काही वर्षात धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही. मागील सरकार तसेच सध्याच्या सरकारने आपल्यासाठी काहीही केले नाही. राज्यातील 2 कोटी समाज हिच आपली ताकत आहे. या ताकदीवर राज्याची दिशा बदलण्याची क्षमता असल्याचे सांगून अनेक बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला.\nप्रतिक्षा भगत हिच्यासह विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनादरम्यान नेवासा शहरात उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नेवासा वकील संघ व आ.बाळासाहेब मुरकुटे मित्रमंडळाच्यावतीने पाठिंबा देण्यात आला.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013918-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-teacher-recruited/", "date_download": "2018-11-15T00:35:11Z", "digest": "sha1:SSVRE2Y5JDLUX5AONAH6H3J4K2UYFYPG", "length": 7010, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिक्षक भरतीचे बिगूल वाजले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › शिक्षक भरतीचे बिगूल वाजले\nशिक्षक भरतीचे बिगूल वाजले\nराज्य शासनाने पवित्र (Portal For Visible to All Teacher Recruitment) या संगणकीय प्रणालीच्या आधारे शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पवित्र पोर्टल तयार करण्याचे काम एनआयसीला देण्यात आले होते. एनआयसीने हे पोर्टल पूर्ण केले असून, बुधवारी या पोर्टलच्या चाचणीस सुरूवात करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे. पवित्र पोर्टल सुरू झाल्यामुळे शिक्षक भरतीचे बीगुल वाजले असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nसन 2012 मध्ये बंद झालेल्या शिक्षक भरतीनंतरही अनेक शाळांनी वैयक्तीक मान्यतांच्या व ना हरकत प्रमाणपत्रांच्या आधारे शिक्षक भरती केली. या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता देखील झाली. त्यामुळेच राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांसह खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित अंशत: अनुदानित व अनुदानास पात्र घोषीत केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड व्हावी यासाठी अभियोग्यता आणि बुध्दीमापन चाचणी घेवून या उमेदवारांची पवित्र या पोर्टलमार्फत पारदर्शीपणे शिक्षकभरती करण्याचा निर्णय घेतला आहे.\nयासंदर्भात माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक गंगाधर म्हमाणे म्हणाले, पवित्र पोर्टलच्या चाचणीसंदर्भात बुधवारी एनआयसीमध्ये बैठक घेण्यात आली असून या बैठकीत पोर्टलच्या चाचणीस सुरूवात करण्यात आली. संस्थाचालक रिक्त जागांची जाहीरात कशी देणार, जागा रिक्त कशा समजणार, शिक्षकांना अर्ज कसे करता येणार यासह अन्य मुद्यांबाबत तांत्रिक बाबींची तपासणी करण्यात येणार आहे. चाचणी एकदा पूर्ण झाल्यानंतर हे पोर्टल कायमस्वरूपी कार्यान्वित होणार असल्याचे सांगत लवकरच शिक्षक भरतीस प्रारंभ होणार असल्याचा पुनरोच्चार देखील म्हमाणे यांनी केला आहे.\nभरती आणि जागांबाबतीत कमालीची गुप्तता...\nराज्यात यंदा शिक्षक भरती होणार हे जरी खरे असले तरी ती नेमकी कशी होणार आणि नेमक्या किती जागा भरण्यात येणार याबाबतीत मात्र अधिकारी तसेच वरिष्ठांकडून कमालीची गुप्‍तता पाळण्यात येत आहे. संबंधित बाबतीत ज्या-ज्या वेळी अधिकार्‍यांना विचारणा करण्यात येते, त्या-त्या वेळी अधिकारी टोलवाटोलवी करताना दिसून येत असून, भरती आणि जागांबाबतीत ब्र सुध्दा काढत नसल्याचे दिसून येत आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013918-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/action-on-Orchestra-Bar-in-Solapur-14-people-including-10-bar-girls-arrests/", "date_download": "2018-11-15T00:49:32Z", "digest": "sha1:HLWHUUZ7XHD4IDKXLSKZFKXBRONKWDBE", "length": 6206, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोलापुरात ऑर्केस्ट्रा बारवर छापा; १० बारगर्लसह १४ जण ताब्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सोलापुरात ऑर्केस्ट्रा बारवर छापा; १० बारगर्लसह १४ जण ताब्यात\nसोलापुरात ऑर्केस्ट्रा बारवर छापा; १० बारगर्लसह १४ जण ताब्यात\nसोलापूर-पुणे महामार्गावरील हॉटेल पॅराडाईज या डान्स बारवर फौजदार चावडी पोलिसांनी रविवारी पहाटेच्या अडीचच्या सुमारास छापा टाकला. यावेळी तोकड्या कपड्यांमध्ये डान्स करणार्‍या परराज्यांतील 10 बार गर्ल्ससह 14 जणांना ताब्यात घेण्यात आले. याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसचिन जाधव, रोहित राहुल गायकवाड, पिंकी सुनील विश्‍वकर्मा, रीता जगदीश दास, मोनिका विजय मुजुमदार, प्रियांका गुलदास दास, मनीषा अनिस शेख, अंत्रोळी मेधाशिस चक्रवर्ती, काजोल संतोष दास, पौर्णिमा वासुदेव विश्‍वास, रचना मंगल मंडूल, किशोर अर्जन बासपोर, जय मोतीलाल हलदार अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस नाईक निशिकांत नागनाथ जोंधळे यांनी फिर्याद दाखल केली आहे.\nसोलापूर-पुणे महामार्गावरील शिवाजीनगर येथील हॉटेल पॅराडाईज ऑर्केस्ट्रा बार या ठिकाणी काही युवती तोडके कपडे घालून अश्‍लील नृत्य करीत असल्याची माहिती फौजदार चावडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास हॉटेल पॅराडाईजवर छापा मारला. त्यावेळी पिंकी विश्‍वकर्मा, रिता दास, मोनिका विजय मुजुमदार, प्रियांका दास, मनिषा शेख, अंत्रोळी चक्रवर्ती, काजोल दास, पौर्णिमा विश्‍वास, रचना मंडल या परराज्यांतील बार गर्ल्स तोकड्या कपड्यांमध्ये\nडान्स करीत असताना मिळून आल्या. यावेळी बारमधून सचिन जाधव, रोहित गायकवाड, किशोर बासपोर, जय हलदार या चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी 9 हजार 830 रुपयांची रोकडही जप्त केली.\nयावेळी पोलिसांनी बारच्या कागदपत्रांची तपासणी केली असता या ऑर्केस्ट्रा बारमध्ये सर्व विभागाच्या शासकीय नियमांची पायमल्ली करून नियमभंग होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक शहाजी पवार तपास करीत आहेत.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013918-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/petrol-price-hike-in-maharashtra-280268.html", "date_download": "2018-11-15T00:18:37Z", "digest": "sha1:2PS3DI2SA2BSBBCA6FIL7ITQVK7SFXO2", "length": 12207, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'अच्छे दिन' दूरच, राज्यात पेट्रोलचे दर 80 पार !", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\n'अच्छे दिन' दूरच, राज्यात पेट्रोलचे दर 80 पार \nपेट्रोल आणि डिझेलचे दर ऑगस्ट २०१४ नंतर प्रथमच इतक्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत.\n22 जानेवारी : महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामन्यांचे 'अच्छे दिन' अजूनही दूरच आहे. राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोलचा दर लिटरमागे ८० रुपयांच्या पुढे गेलाय. नागपूर, कोल्हापूर, सोलापूरमध्ये पेट्रोल ८० च्या पुढे गेलंय. तर डिझेलचे दर ६६ रुपयांवर गेले आहेत.\nजानेवारी महिन्यात पेट्रोलच्या दरात एकूण २ रुपयांनी वाढ झालीये. एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती वाढतायेत, आणि दुसरीकडे, वित्तीय तूट कमी करण्यासाठी सरकार इंधनावरचे कर कमी करत नाहीये. पण या कात्रीत सापडलाय तो सामान्य माणूस. खासकरून डिझेलचे दर वाढत राहिले, तर इतर सर्वच गोष्टींच्या किमती वाढणार आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर ऑगस्ट २०१४ नंतर प्रथमच इतक्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nदीपवीरच्या लग्नासाठी या रिसॉर्टमध्ये 75 रूम्स; एका रूमची किंमत माहितीये\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nअभी तक \u0003खेलने के लिए\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013921-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/arun-jaitley/videos/", "date_download": "2018-11-14T23:43:46Z", "digest": "sha1:JVN65LTSWMFCHQVPAIWAUB7VEDZ27ZVM", "length": 9627, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Arun Jaitley- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\n'यामुळे युती झाली नाही'\n'इतर गटांसाठी समिती स्थापन करावी'\nजेटलींची उसाच्या एफआरपी वाढीची घोषणा\n'पर्रिकर अपयशी ठरलेत का हे सांगावं'\n'पक्ष सांगेल तेच करणार'\n'लोकसभा अध्यक्ष निर्णय घेतील'\n...म्हणून 1 जुलैला जीएसटी लागू\n' छोट्या उद्योजकांना कॅशलेसवर सूट'\n'काळ्यापैशाला यूपीएने चालना दिली'\n'कॅशलेस व्हा, सवलती मिळवा'\n'कॅशलेसमधून गरिबांची सुटका नाही'\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013921-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/satara/all/page-7/", "date_download": "2018-11-15T00:19:06Z", "digest": "sha1:Q7PWJD6DBZU2JOG4TN3C7CYZOQN4GY4C", "length": 9930, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Satara- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nसातार्‍याच्या वीरपुत्रावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार\nशहीद सुनील सुर्यवंशी यांचं पार्थिव खराब हवामानामुळे आणण्यात अडचणी\nशहीद सुनिल सुर्यवंशी यांचं पार्थिव उद्या पुण्यात आणणार\nसियाचीनमध्ये झालेल्या हिमस्खलनात सातार्‍याचे सुनिल सुर्यवंशी शहीद\nआता बोला, या गावात आहे चक्क शिव्या देण्याची प्रथा \nपुणे-सातारा मार्गावर वाहतूक कोंडी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013921-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://live.anandnagri.com/news/national/2297/Married_women_do_not_have_access_to_the_residential_college_-_Telangana_government.html", "date_download": "2018-11-14T23:37:16Z", "digest": "sha1:D6JUBQ3PTJXMH6M4NGSO6WS37FMOITU4", "length": 8107, "nlines": 79, "source_domain": "live.anandnagri.com", "title": " निवासी कॉलेजमध्ये विवाहित महिलांना प्रवेश नाही - तेलंगणा सरकार - www.anandnagri.com", "raw_content": "\nजुन्या नोटा बदलण्याची 31 मार्चची मुदत रद्द का केली\nसरकारने सादर केल्या 11 हजार 104 कोटी 96 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या\nबाबरीप्रकरणाचा 22 मार्चला निकाल\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nनिवासी कॉलेजमध्ये विवाहित महिलांना प्रवेश नाही - तेलंगणा सरकार\nहैदराबाद (वृत्तसंस्था)- राज्याच्या समाज कल्याण निवासी महिला पदवी महाविद्यालयात केवळ अविवाहित महिलांना शिकण्याची परवानगी असेल, असा फतवा तेलंगणा सरकारने काढला आहे. हा नियम एक वर्षासाठी लागू करण्यात आला आहे. 4 हजार महिला या इथे राहून शिक्षण घेत आहेत.\nराज्यात सध्या 23 निवासी महिला पदवी महाविद्यालयं आहेत. या प्रत्येक कॉलेजमध्ये 280 विद्यार्थिनी शिकू आणि राहू शकतात. या कॉलेजमध्ये राहण्याची, खाण्याची आणि शिक्षणाची सुविधा पूर्णत: मोफत आहे. या कॉलेजमध्ये 75 टक्के जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहेत. तर उर्वरित 25 टक्के जागा अनुसूचित जमाती, ओबीसी आणि खुल्या वर्गासाठी आहेत.\nतेलंगणा सोशल वेलफेअर रेसिडेंशल एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन सोसायटीच्या (ढडथठएखड) या पदवी महाविद्यालयात प्रवेशासाठी जारी केलेल्या एका नोटिफिकेशनमध्ये म्हटलं आहे की, वर्ष 2017-18 साठी बीए/बी.कॉम/बी.एससी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी ढडथठएखड महिला (अविवाहित) विद्यार्थिनींचे अर्ज स्वीकारत आहे. केवळ अविवाहित महिलांनाच प्रवेश दिला जाईल, असा स्पष्ट उल्लेख या नोटिफिकेशनमध्ये केला आहे. खरंतर, निवासी महाविद्यालयातील इतर विद्यार्थिनींचं लक्ष विवाहित महिलांमुळे विचलित होऊ नये, हा या मागचा उद्देश आहे. कारण आठवड्याला किंवा 15 दिवसांनी या महिलांचे पती त्यांना भेटायला येतात आणि आम्हाला इतर विद्यार्थिनींचं लक्ष विचलित करायचं नाही, असं चे कंटेट मॅनेजर बी वेंकट राजू यांनी सांगितलं.तर संस्थेचे सचिव डॉ. आरएस प्रवीण कुमार म्हणाले की, बालविवाह रोखण्यासाठी या महाविद्यालयांची स्थापना करण्यात आली. आम्हाला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत. पण या आदेशामुळे विवाहित महिलांना कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही. दरम्यान, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी सरकारच्या या आदेशाचा विरोध करण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारची एक संस्था विवाहित महिलांना शिक्षणापासून वंचित कसं ठेवू शकतात, असा सवाल विचारला जात आहे.\nअविनाश चव्हाण खुन प्रकरणात खळबळ\nम्हणून रणवीरवर बिग बी नाराज\nदीपिका झाली पुन्हा ऑनलाइन ट्रोलची शिकार\nया एका चुकीमुळे विवेक झाला ऐश्वर्या पासून दूर\nजालना शहरातील उर्दू हायस्कुल, सेंटमेरी, आरएचव्ही, दानकुँवर आणि सरस्वती भुवनचा निकाल 90 टक्केच्यावर\nमैदानाबाहेरही दादाचा शेन वॉर्नला धोबीपछाड\n​कॉल करा आपल्या नंबरवरून, दिसेल दुसरा नंबर \nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nमोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013922-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/maharashtra-day/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80-108043000029_1.htm", "date_download": "2018-11-15T00:22:30Z", "digest": "sha1:VBGBCKPVQWOXZU6BBVKP53PMPEW3P3W4", "length": 21791, "nlines": 134, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मराठी असे जरी आमुची मायबोली | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 15 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमराठी असे जरी आमुची मायबोली\nमराठी लोकांच्या दुर्बल आर्थिक परिस्थितीचा फायदा उठवून परप्रांतीयांनी त्यांना मुंबईबाहेर घालवून स्वत:ची टक्केवारी मुंबईत वाढवली. याची परिणती मराठीने सोन्याचा मुकुट धारण केला तरी अंगावर लक्तरेच आहेत असे परखडपणे म्हणण्यात झाली.\nमराठी ही महाराष्ट्राची लोकभाषा, मातृभाषा व एकमेकांशी संवाद करण्याची भाषा म्हणून निदान सातशे वर्षे सातत्याने वापरात आहे. आपण ज्या भाषेत जन्मतो, वाढतो ती भाषा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असते. आचार, विचार, भाषा व वेशभूषा यांची अनुकरण प्रक्रिया कालानुसार व परिस्थितीनुसार बदलत असली तरी ती एका ठराव‍िक संथ गतीने प्रवाही राहिल्यास समाजातील घटकांना त्यापासून धक्का बसत नाही. साहित्यिकांनी मराठी भाषेला नटवून थटवून सुंदर केले, शुध्द केले. महाराष्ट्रातील आचार व‍िचारांच्या परंपरांनी मराठी संस्कृतीची जडणघडण केली. हे सर्व स्वातंत्र्यपूर्व कालात सहज संथप्रवाही स्थितीत बहरत राहिले.\nभारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर मराठी भाषिकांना मात्र वेगळे राज्य न दिल्याने महाराष्ट्रावर अन्याय झाला व मराठी अस्मिता दुखावली. त्याचेच प्रत्यंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीत होऊन तेरा वर्षे एकीकडे वनवास तर दुसरीकडे लढा यात माणसे व वेळ खर्ची पडली. शेवटी चळवळीला यश येऊन महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले व मुंबई ही त्याची राजधानी झाली. परंतु त्या अगोदर परप्रांतीय अमराठी लोकांनी मुंबईत मूळ धरले, एवढेच नव्हे तर त्यांचा वाढता प्रभाव जाणवू लागला होता. मराठी लोकांच्या दुर्बल आर्थिक परिस्थितीचा फायदा उठवून परप्रांतीयांनी त्यांना मुंबईबाहेर घालवून स्वत:ची टक्केवारी मुंबईत वाढवली. याची परिणती मराठीने सोन्याचा मुकुट धारण केला तरी अंगावर लक्तरेच आहेत असे परखडपणे म्हणण्यात झाली. असे हे मराठीचे दुखणे सुरू झाले. अन्य प्रांतात व्यवहारासाठी तेथली भाषा येणे गरजेचे असते. तसे महाराष्ट्रात नाही. मराठीशिवाय महाराष्ट्रात अन्य प्रांतीय पिढ्यानपिढ्या राहू शकतात. हा आपल्या भाषेवर अन्याय आहे असे म्हणण्याचे धाडस कोण करेल वर्षानुवर्ष महाराष्ट्रात राहूनही आमची भाषा इतरांना येत नाही यात भूषणावह काय आहे\nमातृभाषिक लोकसंख्येचे संतुलन बिघडले तर कालांतराने त्याचे परिणाम दिसतात. अमराठी लोकांचे वर्चस्व मराठीभाषिक राज्यात अशा काही तर्‍हेने होत राहिले की महाराष्ट्रात मुंबई आहे पण मुंबईत महाराष्ट्र कुठे आहे, असे खेदाने म्हणण्याची पाळी आली. आता तर वेगळा विदर्भ मागणार्‍यांत अमराठी लोकच जास्त आहेत.\nज्यांची मातृभाषा मराठी नाही असे महाराष्ट्रातील सर्वच लोक मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीबद्दल आत्मियता दाखवतील व त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील राहतील अशी आशा करणे फोल आहे. प्रांतात राहायचे म्हणून वरवर मराठीबद्दल आस्था असल्याचा वरवर देखावा करणे वेगळे व आम्ही मराठी आहोत व मराठी आमची भाषा असे म्हणणे वेगळे. तेव्हा मुंबईत व पर्यायाने महाराष्ट्रा‍त अमराठी लोकांचे मराठीकरण करणे हाच यावर तोडगा दिसतो. मुंबईसारख्या ठिकाणी अमराठी लोकांसाठी मराठी शिकण्याचे अल्प दरात विशेष वर्ग सुरू करायला हवेत. मुंबईत अमराठी लोकांच्या शेकडोंनी संख्या असाव्यात. त्यांची जवळीक साधून अशा संस्थांतून मराठी वर्ग चालवले तर त्यांचा जास्त उपयोग होईल. यासाठी मराठी भाषा प्रसार समिती नावाची एखादी संस्था काढायला हरकत नाही. मराठी शिकणार्‍या व शिकविणार्‍यांना उत्तेजनाथो पारितोषिके देता येतील. अमराठी लोकांमध्ये मराठीचा प्रसार करण्यासाठी असे अनेक उपक्रम योजिता येतील. भाषाभाषांमधील स्पर्धेत मराठीला आपले अस्तित्व व अस्मिता टिकवायची असेल तर हे अपरिहार्य आहे.\nआर्थिक व्यवहार व सुबत्ता यांचेशी भाषेचे फार जवळचे नाते असते. ज्याच्या हातात आर्थिक सत्तेची दोरी त्याचीच भाषा प्यारी न्यारी-अशी परिस्थिती नाकारून चालणार नाही. यासाठी मराठी लोकांनी चाकरमानी मानसिकता सोडून स्वतंत्र व्यवसायात पडावे. स्वत:चे उद्योग सुरू करावे. या सुरू झालेल्या चळवळीचे स्वगतच करायला हवे. नाहीतर इतरांची नोकरी करून कालांतराने त्यांच्या भाषेचे आक्रमण थोपविणे कठिण होईल. घराघरातून स्वतंत्र व्यवसायी उद्योगपती तयार होतील व अर्थकारणाच्या सर्व नाड्या आपल्या ताब्यात येतील तो मराठी भाषेचा सुदिन ठरेल.\nगेल्या पन्नास वर्षात दर दहा वर्षांनी महाराष्ट्रातले चित्र कसे बदलले आहे व मराठी भाषेची परिस्थिती कुणीकडे झुकत आहे याचा शास्त्रीय अभ्यास होणे आवश्यक आहे. त्यादृष्ट्रीने पुढील गोष्टींचा विचार होणे अगत्याचे वाटते.\nप्रांतात राहायचे म्हणून वरवर मराठीबद्दल आस्था असल्याचा वरवर देखावा करणे वेगळे व आम्ही मराठी आहोत व मराठी आमची भाषा असे म्हणणे वेगळे. तेव्हा मुंबईत व पर्यायाने महाराष्ट्रा‍त अमराठी लोकांचे मराठीकरण करणे हाच यावर तोडगा दिसतो.\nभारतीय जनगणनानुसार मराठी मातृभाषिक लोकसंख्या किती वाढली आहे इतरांच्या मानाने टक्केवारानुसार किती वाढली किंवा क‍िती घटली आहे इतरांच्या मानाने टक्केवारानुसार किती वाढली किंवा क‍िती घटली आहे इतर भाषिकांची संख्या महाराष्ट्रात दर दहा वर्षांत कुठे कुठे व किती वाढली इतर भाषिकांची संख्या महाराष्ट्रात दर दहा वर्षांत कुठे कुठे व किती वाढली त्यांची टक्केवारीने स्थिती काय आहे त्यांची टक्केवारीने स्थिती काय आहे इतर भाषिकांमध्ये मराठी येणार्‍यांची संख्या किती आहे इतर भाषिकांमध्ये मराठी येणार्‍यांची संख्या किती आहे या सर्वांची कारणमीमांसा होऊन मराठी भाषेवर त्याचे काय परिणाम होत आहेत यांचा शोध घ्यायला हवा.\nशिक्षणाच्या बाबतीत मराठी भाषा अथवा माध्यमांतून शिकणार्‍यांची संख्या गेल्या पन्नास वर्षात किती वाढली मराठी माध्यामाच्या शाळा किती वाढल्या मराठी माध्यामाच्या शाळा किती वाढल्या लोकसंख्येच्या वाढत्या प्रमाणात त्यांची टक्केवारी किती आहे लोकसंख्येच्या वाढत्या प्रमाणात त्यांची टक्केवारी किती आहे मराठी बाबतीत महाविद्यालयीन व विद्यापीठांची परिस्थिती काय दर्शविते\nमहाराष्ट्रात हजारो मराठी स्वयंसेवी संस्था आहेत. त्यांच्या कार्याची माहिती एकत्रित केलेली कुठे आढळत नाही. मराठी पुस्तकांचे प्रकाशक आहेत. त्या पुस्तकांसाठी ग्रंथालये आहेत, त्यांच्या वाचकांची शक्यताही वाढत असवी. वेळोवेळी यांचे सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. नियतकालिके सुरू होतात व बंदही पडतात. मराठी वर्तमान पत्रे आहेत पण जास्त करून अमराठी मालकांची. इतर भाषांच्या मानाने मराठी चि‍त्रपट कमी निघतात व त्यांना मराठी प्रेक्षकांचा प्रतिसाद हवा तितका नसतो. या सर्व माध्यमांचे मराठी भाषेला काय योगदान आहे, हे अभ्यासायला हवे.\nमहाराष्ट्रात शासकीय व गैरशासकीय स्तरांवर मराठीचा वापर किती होत आहे याचे काही मोजमाप योजून, त्याचे एकूण मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीवर काय परिणाम होत आहेत हे बघायला हवे.\nयावर अधिक वाचा :\nमराठी असे जरी आमुची मायबोली\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमिसेस खन्नाचा चेहरा पडला होता. काय करावं हे त्यांना सुचतंच नव्हतं. सगळं मानसिक बळ एकवटून ...\nआईसक्रीमचा कप पुढे आला , झाकण काढल्यावर ते चाटून स्वच्छ करण्याची ईच्छा झाली , तर ...\nबीपीच्या रुग्णांनी गरम पाणी आणि खड्या मिठाचे सेवन केले तर ...\nहृदयविकाराच्या रुग्णांमध्ये सर्वात कठीण समस्या म्हणजे रक्तदाब असतो. हिवाळ्यात, रक्त आणि ...\nआश्चर्यजनक आहे पनीराचे हे 5 फायदे\nकोणतेही पाहुणे घरी येत असले की घरात पनीराची पाककृती नक्कीच बनते. आरोग्य आणि चव यांच्या ...\nझेंडूची फुले ही आहे गुणकारी\nदोन दिवसांत जखम सुकून बरी होते. अशाप्रकारे झेंडूची फुले औषधी आहेत. म्हणूनच त्यांना हिंदू ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013922-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/552209", "date_download": "2018-11-15T00:25:43Z", "digest": "sha1:MYGLWWS5MRJUU4XGUMK5LREYBTGYV6UK", "length": 10182, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "घरकुल प्रदर्शन दरवर्षी मोठय़ा प्रमाणात व्हावे! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » घरकुल प्रदर्शन दरवर्षी मोठय़ा प्रमाणात व्हावे\nघरकुल प्रदर्शन दरवर्षी मोठय़ा प्रमाणात व्हावे\nपोलिओ निर्मूलनासाठी रोटरी क्लबचे कार्य हे सेवाभावी असून त्यासाठी इतरांनीही योगदान द्यावे. घरकुल प्रदर्शनाची लोकप्रियता पाहता हे प्रदर्शन दर दोनवर्षांऐवजी दरवर्षी मोठय़ा प्रमाणात व्हावे, असे प्रतिपादन रोटरियन अविनाश पोतदार यांनी केले.\nमराठा मंदिर येथे आयोजित घरकुल प्रदर्शन 2018 च्या सांगता समारंभात प्रमुख अतिथी या नात्याने अविनाश पोतदार बोलत होते. याप्रसंगी रोटरी क्लब वेणूग्रामचे अध्यक्ष डॉ. राहुल साठे, कन्सल्टींग सिव्हिल इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मुदनूर, तरुण भारतचे सीएमओ उदय खाडीलकर, इव्हेंट चेअरमन अरविंद खडबडी, राजेश तळेगाव आदी उपस्थित होते. रोटरी क्लब वेणूग्राम, कन्सल्टींग सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशन व तरुण भारत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या 8 व्या घरकुल 2018 प्रदर्शनाची मंगळवारी सांगता झाली.\nसांगता समारंभात बोलताना रोटरियन अविनाश पोतदार म्हणाले, तिन्ही संघटनांनी मिळून हे प्रदर्शन यशस्वीपणे भरवलेले आहे. ते स्तुत्य असेच आहे. तरुण भारतचा हा उत्तम असा उपक्रम आहे.\nस्वागतपर भाषणात बोलताना रोटरियन डॉ. राहुल साठे म्हणाले, घरकुल प्रदर्शनाला मिळालेला प्रतिसाद पाहता गेले 4 महिने घेतलेल्या परिश्रमाचे तिन्ही संघटनांचे सार्थक झाले आहे. तिन्ही संघटनांनी एकत्ररित्या हे प्रदर्शन यशस्वी केले आहे.\nतरुण भारतचे सीएमओ उदय खाडीलकर यावेळी म्हणाले, हे प्रदर्शन प्रेरणादायी ठरावे असेच ठरले आहे. यासाठी तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांचे मार्गदर्शन व कार्यकारी संचालक प्रसाद ठाकुर यांचे प्रोत्साहन लाभत आहे. स्टॉलधारकांनी समाधान व्यक्त केल्यामुळे घरकुल प्रदर्शनाने याही वर्षी अपेक्षा पूर्ण केल्या आहेत.\nयावेळी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष मनोहर वाटवे, अरुण कामुले, हेमेंद्र पोरवाल, अभिजीत शहा, डी. बी. पाटील, महेश अनगोळकर तसेच इंजिनिअर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष विनय बेहरे, रोटरीचे प्रांतपाल आनंद कुलकर्णी, मल्लिकार्जुन मुदनूर, उमेश सरनोबत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.\nप्रदर्शनासाठी योगदान दिलेल्या तरुण भारतच्या टीममधील सोहन पाटील, सुहास देशपांडे, अरुण दैवज्ञ, संदीप जोग, निरंजन पाटील, अमित असलकर यांचाही पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. गोगटे बीबीएच्या व्हॉल्युंटर्सना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.\nप्रदर्शनातील उत्कृष्ट स्टॉलची घोषणा यावेळी करण्यात आली. लघु, मध्यम व मोठा स्टॉल अशा गटात तीन विजेते जाहीर करण्यात आले.\nछोटा स्टॉल – प्रथम अजंठा साइन्स, द्वितीय जग्वार, तृत्तीय पृथ्वी असोसिएट्स.\nमध्यम स्टॉल – प्रथम सुप्रीम इंडस्ट्रीज लि., द्वितीय-इलीज स्वीचेस, तृत्तीय-गणेश टेडर्स.\nमोठा स्टॉल – प्रथम-विशाल इन्फ्राबिल्ड, द्वितीय- एस. जे इंडस्ट्रीज, तृत्तीय-श्रीराम हार्डवेअर.\nया स्टॉल विजेत्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. स्टॉलधारकांच्यावतीने एम. बी. क्रिएशन्सच्या मोनिका बागेवाडी, श्रीराम हार्डवेअरचे हंगीरगेकर, सुप्रीम इंडस्ट्रीजचे नितीन शेटय़े, टाटा सिस्टमचे रोहित रॉय या सर्वांनी घरकुल प्रदर्शनात सहभाग घेतल्याने सार्थक झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. अरविंद खडबडी यांनी आभार मानले.\nपहिल्या पेपरला 1,368 परीक्षार्थींची दांडी\nखडेबाजार भागात पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम\nसंताचे विचार आत्मसात करणे गरजेचे\nगरीब विद्यार्थ्यांच्या जीवनात फुलतोय ‘आशेचा किरण’\nकलमठ अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू\nविनयभंगप्रकरणी तीन वर्षे कारावास\nकेरोसीनचा लाखो लिटरचा काळाबाजार रोखला\nसिंधुदुर्गातील मासे वाहतूकदार आक्रमक\nराफेल व्यवहार प्रकरणी निकाल सुरक्षित\nऊस उत्पादकांच्या बैठकीत उडाला गोंधळ\nस्टेट कंझ्युमर आयुक्त बेंच स्थापन करा\n‘राजा शिवछत्रपती’चे काम अंतिम टप्प्यात\nमातृभूमितील सत्काराने ‘रंगा, कली’ भारावला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013922-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-news-western-maharashtra-development-102925", "date_download": "2018-11-15T00:45:36Z", "digest": "sha1:KREQP2X2FSYO6Z27JL2XICHSUZUBUEDV", "length": 13381, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "solapur news western maharashtra development गॅस शवदाहिनीकरीता 80.36 लाख रु निधी मंजुर | eSakal", "raw_content": "\nगॅस शवदाहिनीकरीता 80.36 लाख रु निधी मंजुर\nबुधवार, 14 मार्च 2018\nजिल्हा नियोजन समितीच्या पहिल्यांच बैठकीत पक्षनेते अजित जगताप यांच्या प्रयत्नांना यश आले. यामध्ये सोलापुर रोड हिंदु स्मशानभुमी मध्ये गॅस शवदाहिनी उभा करणे करीता 80.36 लाख रु च्या कामास प्रशासकीय मंजुरी व निधी वितरीत करण्यास जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली\nमंगळवेढा - नगरपरिषदेस जिल्हा नियोजन समिती सोलापुर कडुन सन 2017-18 नाविन्यपुर्ण योजने अंतर्गत गॅस शवदाहिनीकरीता 80.36 लाख रु निधी मंजुर झाला.\nजिल्हा नियोजन समितीच्या पहिल्यांच बैठकीत पक्षनेते अजित जगताप यांच्या प्रयत्नांना यश आले. यामध्ये सोलापुर रोड हिंदु स्माशानभुमी मध्ये गँस शवदाहिनी उभा करणे करीता 80.36 लाख रु च्या कामास प्रशासकीय मंजुरी व निधी वितरीत करण्यास जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली. पालकमंत्र्याकडे नगरपरिषदेने नाविन्यपुर्ण योजनेतुन गँस शवदाहिनीची मागणी केलेल्या प्रस्तावास मंजुरी व निधी वितरणाची मागणी केली असता, ती मान्य करुन सदर प्रस्त्तावास मंजुरी देण्यांत आली होती. यानंतर नगरपरिषदेने रितसर जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव दाखल केल्यानंतर जिल्हाधिकाय्रांनी प्रशासकीय मान्यता व निधी वितरणचा आदेश दिला झाला . सदर प्रस्ताव मंजुर व निधी करीता पालकमंत्री व जिल्हाधिकारीकडे नगराध्यक्षा अरुणा माळी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, पक्षनेते अजित जगताप, मुख्याधिकारी डॉ.नीलेश देशमुख, आरोग्य सभापती प्रविण खवतोडे, महिला व बालकल्याण सभापती अनिता नागणे, बांधकाम सभापती पारुबाई जाधव, नियोजन व विकास सभापती भागीरथी नागणे, संकेत खंटके,राजश्री टाकणे, सुमन शिंदे,पांडुरंग नाईकवाडी, सब्जपरी फकीर, अनिल बोदाडे,लक्ष्मीबाई म्हेत्रे,रामचंद्र कोंडुभैरी,रतन पडवळे, निर्मला माने, प्रशांत यादव,राहुल सांवजी,बशीर बागवान या सर्वानी प्रयत्न केले.\nशवदाहिनी उभारल्यानंतर लाकडाचा वापर बंद होऊन पर्यावरणाचा –हास व प्रदुषण होणार नाही. तसेच ही सुविधा अल्प दरात उपलब्ध करुन दिली जाणार आहे. आ. भारत भालके व राहुल शहा यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्य़काळात विविध प्रकारची नाविन्यपुर्ण कामे आम्ही करणार आहोत\n- चंद्रकांत घुले उपनगराध्यक्ष\nतळेगावातील भूसंपादनाचा भाव फुटला\nपिंपरी - तळेगाव औद्योगिक वसाहतीमधील टप्पा चारमध्ये प्रस्तावित असणाऱ्या भूसंपादनासाठी प्रतिहेक्‍टरी एक कोटी ६५ लाख ९१ हजार ३८० रुपयांचा दर ठरविला...\n\"म्हाळुंगे-माण' योजना तीन वर्षांत पूर्ण करणार\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...\nकामास गती... अडचणीही तितक्‍याच\nसातारा - साताऱ्याच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या आणि सातत्याने निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय असलेल्या ग्रेड सेपरेटरचे काम मध्यावर येऊन...\nव्यायाम, चौरस आहार महत्त्वाचा\nपुणे - प्रकृती जपण्यासाठी फळांचा ज्यूस घेताय... तो टाळाच अन्‌ नुसती फळे खा... कारण ज्यूसमध्ये फायबर नसते. फळांमध्ये फायबर असते अन्‌ ते शरीरासाठी आवश्...\nमागासवर्गीय आयोगावर आतापर्यंत 13 कोटी खर्च\nमुंबई - मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या राज्य मागासवर्गीय आयोगावर आतापर्यंत तब्बल 13 कोटी 16 लाख रुपये खर्च झाले...\nशॉर्ट सर्किटमुळे चव्हाणनगर येथील अंगणवाडीला आग\nसहकारनगर : चव्हाणनगर (तीन हत्ती चौक) येथील कै.विष्णू जगताप क्रीडा संकुल येथील जलतरण तलावात इलेक्ट्रिकल मोटारीने पाणी सोडले जाते. मोटारीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013922-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://punerispeaks.com/tag/nagraj-popatrao-manjule/", "date_download": "2018-11-15T00:43:31Z", "digest": "sha1:2JYET4JLYVTVIICEODSXT4MCE46TPYA7", "length": 2038, "nlines": 55, "source_domain": "punerispeaks.com", "title": "Nagraj Popatrao Manjule Archives - Puneri Speaks", "raw_content": "\nदिवाळीत किल्ला का बनवतात\nKaagar: सैराट फेम रिंकु राजगुरूचा ‘कागर’ चित्रपटाची उत्सुकता शिगेला, पोस्टर प्रदर्शित\nमराठा मोर्चा समन्वयकांचा सरकारला निर्वाणीचा इशारा, १५ नोव्हेंबर पर्यंत आरक्षण जाहीर करण्याची मागणी\n“आणि डॉ. काशिनाथ घाणेकर” चित्रपटातील गोमू संगतीनं सदाबहार गाणे प्रदर्शित\n८२७ पॉर्नसाईट्स ब्लॉक, इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांना सरकारचा आदेश \nआपट्याची पाने: दसऱ्याला आपट्याची पाने का वाटतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013922-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/mumbai-chhagan-bhujbal-likely-to-get-bail/", "date_download": "2018-11-15T00:24:43Z", "digest": "sha1:LM4BNVZTW4QNZIBI3I2UBQVCRETEBSGR", "length": 7622, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भुजबळांना जामीन मिळण्याची शक्यता | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › भुजबळांना जामीन मिळण्याची शक्यता\nभुजबळांना जामीन मिळण्याची शक्यता\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nगेल्या पावणेदोन वर्षापासून आर्थर रोड जेलमध्ये असलेल्या छगन भुजबळ यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मनी लॉन्ड्रिंग कायद्यातील कलम 45 सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरविल्यानंतर छगन भुजबळ यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. सुनावणीच्या वेळी ईडीचे वकील गैरहजर राहिल्याने अर्जावरील सुनावणी 1 डिसेंबरपर्यंत तहकूब ठेवण्यात आली. मात्र, पुढच्या सुनावणीच्या वेळी त्यांना जामीन मिळू शकतो.\nछगन भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदन घोटाळ्याबरोबरच बेहिशोबी मालमत्ता जमविल्याचा आरोप आहे. ईडीने त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग कायद्यातील कलम 45 लावले होते. त्यामुळे त्यांना आत्तापर्यंत जामीन मिळालेला नाही. या कलमान्वये बेहिशोबी मालमत्ता जमा करणार्‍यांना गुन्हा सिध्द होण्याआधीच अमर्याद काळ तुरुंगात ठेवण्याची तरतूद होती. ही तरतूद घटनाबाह्य ठरविण्यात आल्याने भुजबळ यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. शुक्रवारी त्यांच्या अर्जावर सुनावणी झाली. त्यांचे वकील अ‍ॅड. शालाभ सक्सेना यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रतही न्यायालयात सादर केली. न्यायालयाने याची दखल घेऊन ईडीला आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले.\nछगन भुजबळ यांना मार्च 2016 मध्ये अटक केल्यानंतर ते आर्थर रोड जेलमध्ये आहेत. त्यांची प्रकृतीही मध्यंतरी बिघडलेली होती. त्यांच्यासोबत त्यांचे पुतणे खासदार समिर भुजबळही तुरुंगातच आहेत. मात्र, छगन भुजबळ यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने आशेचा किरण सापडला आहे. आमदार असलेल्या छगन भुजबळ यांना तुरुंगातूनच आपल्या मतदारसंघाची कामे करावी लागत आहेत. पुढच्या तारखेला भुजबळ यांना जामीन मिळू शकतो. भुजबळ यांच्या अर्जावर लवकरच सुनावणी होउन त्यांना जामीन मिळाला तर ते नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सामील होऊ शकतात. छगन भुजबळ तुरुंगात गेल्यानंतर त्यांचे राजकीय वजनही संपुष्ठात आले आहे. त्यांच्या महात्मा फुले समता परिषदेचे कामही ठप्प पडले आहे. त्यांच्या अडचणीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणावा तसा त्यांच्या पाठीशी उभा राहीला नसल्याचे शल्य भुजबळ यांना असल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत. ते जामीनावर सुटल्यानंतर कोणता पवित्रा घेतात याकडेही सर्वांचे लक्ष असेल.\nकेडीएमसी महापौर राजेंद्र देवळेकर यांचे नगरसेवक पद रद्द\nपनवेल :जवानांची रिक्षा चालकाला मारहाण\nरक्तातील नात्यात एकाकडे जात वैधता प्रमाणपत्र पुरेसे\nपनवेल : आयुक्त डॉ. सुधाकर शिंदेंना जीवे मारण्याची धमकी\nमोबाईल गेमच्या वादातून महिलेने स्वतःला पेटवले\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013922-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Block-level-estimates-will-be-available-till-January-2019/", "date_download": "2018-11-14T23:57:20Z", "digest": "sha1:IA7OKNNL7HRRYEQSZ3HQNKKGVTRFN6TV", "length": 7023, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जानेवारी २०१९ पर्यंत मिळणार ब्लॉक लेव्हल अंदाज | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › जानेवारी २०१९ पर्यंत मिळणार ब्लॉक लेव्हल अंदाज\nजानेवारी २०१९ पर्यंत मिळणार ब्लॉक लेव्हल अंदाज\nदेशातील शास्त्रज्ञ उत्तम काम करत असून सामान्यांपर्यंत माहिती पुरविण्याचे मोलाचे कार्य ते बजावत आहेत. 1999 मध्ये ओडिशामध्ये आलेले चक्रीवादळ असो की नुकतेच आलेले ओखी चक्रीवादळ असो, शास्त्रज्ञांनी याचे अंदाज 2-3 दिवस आधीच वर्तविले होते. एवढा अचूक अंदाज वर्तविण्यामागे शास्त्रज्ञांचा सखोल अभ्यास आहे. जानेवारी 2019 पर्यंत आपल्याला दर 12 किलोमीटरपर्यंतचा हवामानाचा अंदाज (ब्लॉक लेव्हल) वर्तविणे सहज शक्य होणार असून याचा सर्वाधिक फायदा शेतकर्‍यांना होणार आहे, अशी माहिती केंद्रीय विज्ञान व पर्यावरण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली.\nभारतातील पहिल्या मल्टी पेटाफ्लॉप सुपर कॉम्प्युटरचे (प्रत्युष) उद्घाटन आयआयटीएम, पाषाण येथे हर्ष वर्धन यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खासदार अनिल शिरोळे, आयआयटीएमचे संचालक रवीन अंजुम दया, सचिव एम. राजीवन, बिपीन चंद्रा, आदी उपस्थित होते. सुपर कॉम्प्युटरचे उद्घाटन होणे ही केवळ पुण्यासाठी अभिमानाची गोष्ट नसून संपूर्ण भारतासाठी गर्वाची गोष्ट आहे.\nयासाठी तब्बल 450 कोटी रुपये खर्च झाला असून भविष्यात हवामानातील अचूक अंदाज वर्तविण्यात या सुपर कॉम्प्युटरचा उपयोग होणार आहे. सुनामीचा अंदाज देण्यात भारत सर्वात पुढे आहे. गेल्या काही वर्षात चक्रीवादळ, सुनामी, भुकंप या नैसर्गिक आपत्तींमुळे होणार्‍या मृत्यूत लक्षणीय घट झाली असून अचूक अंदाज वर्तविल्यामुळेच ते शक्य झाले आहे. याचे श्रेय शास्त्रज्ञांनाच जाते. कोट्यवधी शेतकर्‍यांपर्यंत चुटकीसरशी स्थानिक हवामानात होणार्‍या बदलांविषयी माहिती पोहोचत असून त्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे सहज शक्य होत असल्याचेही वर्धन यांनी सांगितले.\n2022 पर्यंत नवीन भारत उदयास आलेला दिसून येणार असून हवामानाचा अंदाज अचूक वर्तविण्यात भारत तिसर्‍या स्थानी झेप घेईल, असा मला विश्‍वास वाटतो. 2018 वर्ष हे संशोधनासाठी सर्वोत्तम असून नॅशनल मान्सून मिशन, अर्ली सुनामी सिस्टिम, लढाऊ विमाने, आदी गोष्टी या वर्षभरात होणार आहेत. समुद्रात महिनोनमहिने राहून शास्त्रज्ञ सामान्य माणसांसाठी व मच्छीमारांसाठी माहिती पुरवण्याचे मोलाचे काम करतात. याचे करावे तेवढे कौतुक कमी असून याच दिशेने भारताची घौडदौड सुरू राहिल्यास भारत महासत्ता होण्यास वेळ लागणार नाही, असेही वर्धन म्हणाले.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013922-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-construction-permission-of-the-city-stops/", "date_download": "2018-11-14T23:47:52Z", "digest": "sha1:FNX3G77SECHWLXGHNHLFOIAACPSHGCZR", "length": 7548, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शहरातील बांधकाम परवानगीची प्रक्रिया ठप्प | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › शहरातील बांधकाम परवानगीची प्रक्रिया ठप्प\nशहरातील बांधकाम परवानगीची प्रक्रिया ठप्प\nपुणे : पांडुरंग सांडभोर\nशहरातील बांधकाम परवानगीसाठी संरक्षण विभागाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी भारतीय सर्वेक्षण विभागाकडून भौगोलिक उंचीचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. मात्र, या विभागाने 31 ऑगस्टपर्यंत प्रस्ताव दाखल करून घेणेच बंद केल्याने, आता शहरातील बांधकाम परवानगीची प्रक्रिया जवळपास ठप्प होण्याच्या मार्गावर आली आहे.\nशहराच्या हद्दीतील लोहगाव आणि एनडीए या लष्कराच्या दोन विमानतळांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या परिसरातील बांधकामांबाबत असलेले निर्बंध, संरक्षण विभागाने आता आणखीनच कडक केले आहेत. या दोन्ही विमानतळांच्या 6 कि.मी.च्या ‘रेड झोन’मध्ये, तसेच विमानांच्या ‘टेकऑफ’ आणि ‘लॅन्डिग’चा निळ्या रंगाचा 18 कि.मी.पर्यंतचा ‘फनेल’ झोन आणि शहरातील 627 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या प्रत्येक बांधकामासाठी संरक्षण विभागाची एनओसी बंधनकारक करण्यात आली आहे. या एनओसीशिवाय संबंधित बांधकामाला महापालिकेने परवानगी देऊ नये, असे आदेशच संरक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. या एनओसीसाठी संरक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यापूर्वी भारतीय सर्वेक्षण विभागाकडून बांधकामासाठी समुद्र सपाटीपासूनची भौगोलिक उंची तपासून घेऊन त्यासंबंधीचे प्रमाणपत्र जोडणेही बंधनकारक केले आहे.\nसंरक्षण विभागाच्या या नव्या निर्बंधानंतर भारतीय सर्वेक्षण विभागाच्या कार्यालयाकडे गेल्या महिन्या-दीड महिन्यात प्रस्तावांची रिघच लागली आहे. त्यातच तुटपुंजा कर्मचारी वर्ग असल्याने, या कार्यालयावर ताण आला आहे. आता पुढील दोन महिने म्हणजेच 31 ऑगस्टपर्यंत नवीन प्रस्ताव दाखल करून घेणेच त्यांनी बंद केले आहे. तशी नोटीसच कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आली आहे. त्यामुळे बांधकाम परवानगी हवी असलेल्या नागरिकांची अडचण झाली आहे.\nया विभागाकडे प्रस्ताव दाखल झाल्यानंतर प्रमाणपत्र मिळण्यासाठी तब्बल पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागत आहे. त्याचा थेट परिणाम आता महापालिकेच्या बांधकाम परवानगीवर झाला आहे. प्रामुख्याने झोन 1 व 4 मधील बांधकाम परवानगीचे प्रस्ताव कमी झाले असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. आगामी काळात हे काम पूर्णपणे थांबण्याची भीतीही प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली.\nएनओसीचा फटका बसलेले प्रमुख परिसर\nलोहगाव, धानोरी, विमाननगर, विश्रांतवाडी, कळस, कल्याणीनगर, खराडी, चंदननगर, कोरेगाव पार्कचा परिसर, वारजे, कर्वेनगर, कोथरूड, धायरीचा परिसर, औंध, बाणेरचा काही भाग, तसेच याव्यतिरिक्‍त शहरातील 627 मीटरपेक्षा अधिक उंचीचे प्रस्तावित प्रत्येक बांधकाम.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013922-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/man-beating-police-issue-solapur/", "date_download": "2018-11-14T23:46:18Z", "digest": "sha1:TPA34G4HQPWRH3VTQ4TGG3LCZFRO6TMD", "length": 7046, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मारहाणीचा बनाव रचल्याचे उघड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › मारहाणीचा बनाव रचल्याचे उघड\nमारहाणीचा बनाव रचल्याचे उघड\nशासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिस गुन्हा दाखल करतील या शक्यतेने टेंभुर्णीतील तरुणाने चक्क पोलिसांवरच मारहाण केल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. परंतु, पोलिस तपास आणि सीसीटीव्ही फुटेजआधारे चौकशी अधिकार्‍यांनी आरोप असलेल्या पोलिस कर्मचारी-अधिकारी यांना क्‍लिनचीट दिल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.\nसंतोष ऊर्फ बापू हनुमंत बोडरे असे पोलिसांनी मारहाण केलेल्या तरुणाचे नाव होते. टेंभुर्णीजवळील पुणे-सोलापूर महामार्गावर एस.टी. वाहकाला काहीजण मारहाण करत होते. यादरम्यान संतोष बोडरे हा तरुण मारहाणीचे फोटो काढत होता. याठिकाणी दाखल झालेल्या पोलिसांशी बोडरे याने वाद घालत पोलिसांशी उद्धट वर्तवणूक केले होती. यामुळे संतापलेल्या पोलिसांनी बोडरे यास ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आले होते. दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मी रामोशी समाजाचा असल्यामुळे आपणास जबर मारहाण केली असल्याचा आरोप केला होता. या कृत्यामुळे सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या कृतीवर जोरदार टीका केली जात होती, तर यातील दोषींवर कारवाई करण्यासाठी रामोशी समाजाच्यावतीने मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन नि:पक्ष चौकशी होण्यासाठी अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते आणि करमाळ्याचे उपविभागीय पोलिस अधीक्षक प्रशांत स्वामी यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली होती. या दोन्ही वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी तसेच प्रत्यक्ष साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहेत.\nयामध्ये बोडरे यास कोणत्याही प्रकारच्या गंभीर जखमा झाल्या नसल्याचे निष्पन्न झाले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि केलेल्या आरोपामध्येही तथ्य आढळून आले नसल्याची खात्रिलायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे बोडरे याने आपल्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी होणारी कारवाई टाळण्यासाठी हा बनाव रचल्याचे या चौकशीतून उघड झाले आहे.असे खात्रीलायक पोलिस सूत्रांनी सांगितले.\nताडसौंदणे दुहेरी खूनप्रकरण; आरोपींना 4 पर्यंत कोठडी\nसोलापूर : माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना कार्यमुक्त करा\nगुटखा सापडल्यास होणार पानशॉप सील\nशहीद गोसावी स्मारकाचे लोकार्पण\nवरवडेतील विहिरीत बुडून माय-लेकीचा मृत्यू\nअपहरण व विनयभंगप्रकरणी तरुणास चार दिवसांची कोठडी\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013922-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/special-idli-for-fast/", "date_download": "2018-11-14T23:29:28Z", "digest": "sha1:WOJP5SXGKQDO4DBDKC22P6XW75ZBBK3H", "length": 16368, "nlines": 264, "source_domain": "www.saamana.com", "title": "उपवासाची ‘स्पेशल इडली’ | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसद्दामला गोव्यात पकडला, गोवा पोलिसांची मोठी कारवाई\nजमीनीच्या वादावरून सख्या व चुलत काकाने केला पुतणीचा खून\nराज्य सरकारकडून दुष्काळाचे राजकारण- राधाकृष्ण विखे पाटील\nगडचिरोलीत आढळला 15 किलोचा भूसुरुंग\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\n राम मंदिराबाबतच्या अध्यादेशाला भाजपनेच केला होता विरोध\nराफेल सुनावणी; अटर्नी जनरल यांची चूक सरन्यायाधीशांनी दाखवली\nइस्त्रोच्या जीसॅट 29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nदारुसाठी परदेशी महिलेचा विमानात धिंगाणा…पाहा व्हिडीओ\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलैंगिक शोषण प्रकरण: ‘त्या’ बीसीसीआय अधिकाऱ्याचा पाय खोलात\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अटळ\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nअक्षरा हासनचे ‘ते’ फोटो व्हायरल केल्याप्रकरणी मित्राची होणार चौकशी\nPHOTO : सिनेकलाकारांचे शाळेच्या गणवेशातील फोटो पाहिलेत का\n…आणि लग्नमंडपात दीपिकाला रडू कोसळले\nदीपिका रणवीरने ‘या’ गायिकेला इटलीतील ‘तो’ फोटो हटवायला सांगितला\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nनवरात्रीचे नऊ दिवस हे देवीच्या भक्तांसाठी विशेष महत्त्वाचे असतात. हे नऊही दिवस उपवास करुन भक्त देवीची आराधना करतात. यामुळे नऊ दिवस चालणाऱ्या या उपवासात नेमके काय खावे असा प्रश्न महिलांना सतावत असतो. उपवासासाठी काही ठराविकच पदार्थ खावे लागत असल्याने उपवासाच्या एक-दोन दिवसातच तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. यासाठीच सामना ऑनलाईन टीम नऊ दिवसांसाठी नवरात्रीच्या स्पेशल रेसिपी देत आहे. अशीच एक रेसिपी आहे… उपवासाची ‘स्पेशल इडली’\n१) पाव किलो वरईचे (वरी) तांदूळ (भगर)\n२) दोनशे ग्रॅम कच्चा साबुदाणा\n३) २०० ग्रॅम दही\n५) चिमूटभर बेकिंग सोडा\n६) अर्धा चमचा जिरे\nकृती – सर्वप्रथम वरईचे तांदूळ आणि साबुदाणा वेगवेगळा मिक्सरमध्ये वाटून घ्यावा. त्यानंतर एका पातेल्यात हे मिश्रण एकत्र करावे. त्यात दही, मीठ, जिरे आणि बेकींग सोडा व गरज वाटल्यास अर्धा कप पाणी टाकून एकजीव करावे. २० मिनिटे हे मिश्रण झाकून ठेवावे. त्यानंतर इडलीपात्रात नेहमीप्रमाणेच या मिश्रणाची इडली बनवावी. बनवायला सोपी आणि खायला मस्त अशी ही इडली नारळाच्या चटणीबरोबर अप्रतिम लागते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलफेसबुकचे नवे फिचर, फेसबुकमधूनच व्हॉट्सअॅपवर जाता येणार\nपुढील…म्हणून ‘न्यूटन’ला केंद्र सरकार देणार १ कोटी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nघरकूल अवास योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी जलकुंभावर चढून आंदोलन\nराफेल सुनावणी; अटर्नी जनरल यांची चूक सरन्यायाधीशांनी दाखवली\nइस्त्रोच्या जीसॅट 29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nदारुसाठी परदेशी महिलेचा विमानात धिंगाणा…पाहा व्हिडीओ\n…आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या लिफ्टमध्ये मोदी अडकले\nपतीला दूध पाजून नववधू कपडे व दागिने घेऊन पसार\nप्रेमविवाह केल्याने आईवडिलांनी केले जिवंत मुलीचे अंतिम संस्कार\n‘शुद्ध हवेची’ ऑनलाईन विक्री जोरात\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nआधी आपलं घर सांभाळावं, मग कश्मीरची चिंता करा…आफ्रिदीचा पाकड्यांना घरचा आहेर\n१७ नोव्हेंबरला तृप्ती देसाई ‘शबरीमला’ला जाणार, सुरक्षा पुरवण्याची केरळ सरकारला विनंती\nअक्षरा हासनचे ‘ते’ फोटो व्हायरल केल्याप्रकरणी मित्राची होणार चौकशी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013922-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/04/news-3013.html", "date_download": "2018-11-15T00:50:42Z", "digest": "sha1:2IGTZPRXOJIBUJM7CB7RGH6LZYYP5273", "length": 4909, "nlines": 76, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "घारगावला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nघारगावला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील एका तरुणाने आपल्या राहत्या घराच्या आडोशाला दोरीच्या साहय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.२९) दुपारी घडली. अनिल आण्णा बरडे (वय २५) असे या तरुणाचे नाव आहे.\nयाबाबत घारगाव पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की,घारगाव पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर मुळा नदीच्या कडेला हा तरूण कुटुंबासह राहात होता. रविवारी दुपारी त्याचा भाऊ राजू याने घर उघडले असता तर समोर त्याला अनिल याचा मृतदेह दिसला. घाबरून त्याने जोराने आरडाओरड सुरु केली.\nआजूबाजूच्या लोकांनी घराकडे धाव घेतली. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना दिली. अनिल याचा मृतदेह खाली घेण्यात आला. शवविच्छेदनासाठी संगमनेर कुटीर रूगालयात पाठवण्यात आला. अनिल याने आत्महत्या का केली त्याचे कारण समजू शकले नाही.याप्रकरणी राजू बरडे यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nपेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज झाली इतकी किंमत कमी...\nमहापालिका निवडणूक : शिवसेनेची दुसरी यादी जाहीर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013922-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/marathi-news-national-news-political-news-jaya-bachchan-got-candidacy-rajya-sabha-101592", "date_download": "2018-11-15T00:43:49Z", "digest": "sha1:S2G5SNKELEQTYC65WQYRN6GMGCSAR5QE", "length": 12595, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi News National News Political News Jaya Bachchan got candidacy for Rajya Sabha जया बच्चन यांना 'सपा'कडून राज्यसभेसाठी उमेदवारी | eSakal", "raw_content": "\nजया बच्चन यांना 'सपा'कडून राज्यसभेसाठी उमेदवारी\nबुधवार, 7 मार्च 2018\nजया बच्चन उत्तरप्रदेशमधून सलग तीनवेळेस समाजवादी पक्षाकडून राज्यसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांची राज्यसभा खासदारकीची मुदत 3 एप्रिलला संपत आहे. सपाच्या मदतीने त्यांचे राज्यसभेचे पुढील सदस्यत्व कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे.\nनवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन यांना समाजवादी पक्षाकडून राज्यसभेसाठी पुन्हा उमेदवारी देण्यात आली. उत्तरप्रदेश राज्यात समाजवादी पक्षाच्या आमदारांचे संख्याबळ पाहता जया बच्चन यांची राज्यसभेवरील नियुक्ती निश्चित मानली जात आहे.\nउत्तरप्रदेशमध्ये 23 मार्च रोजी राज्यसभेच्या 10 जागांसाठी निवडणुका होत आहे. उत्तरप्रदेश विधानसभेच्या 403 जागांपैकी समाजवादी पक्षाचे 47 आमदार आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी 38 आमदारांची गरज आहे. त्यामुळे बहुमतासाठी लागणारे संख्याबळ समाजवादी पक्षाकडे असल्याने जया बच्चन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. जया बच्चन उत्तरप्रदेशमधून सलग तीनवेळेस समाजवादी पक्षाकडून राज्यसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांची राज्यसभा खासदारकीची मुदत 3 एप्रिलला संपत आहे. सपाच्या मदतीने त्यांचे राज्यसभेचे पुढील सदस्यत्व कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे.\nदरम्यान, समाजवादी पक्षाकडून उमेदवारी मिळावी, यासाठी सपा नेते नरेश अग्रवाल यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. मात्र, अग्रवाल यांच्या नावाचा विचार समाजवादी पक्षाकडून करण्यात आला नाही. त्यामुळे जया बच्चन यांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.\nदस्तनोंदणी बंदविरोधात संघर्ष समितीचा मोर्चा\nकल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांत वर्षभरापासून दस्तनोंदणी बंद आहे, असा आरोप करत सर्वपक्षीय संघर्ष समितीने...\nटॅंकर व चारा छावण्या तातडीने सुरू करा - सुळे\nपुणे- पावसाअभावी दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. असंवेदनशील सरकारला शेतकऱ्यांच्या अडचणींची जाणीव नाही. सरकारने टॅंकर तसेच गुरांसाठी चारा...\nशेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये नाही - राधाकृष्ण विखे पाटील\nहिंगोली - शेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये राहिली नाही. त्‍यामुळे सत्ताधारी मंत्री शहरी भागातच फिरत असल्‍याचा आरोप विधान...\nनोव्हेंबरअखेर मराठा आरक्षण प्रश्न निकाली काढणार : मुख्यमंत्री\nअकोला : मागासवर्गीय समितीने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल गोपनीय असल्याने तो जाहीर करता येणार नाही. या अहवालाची वैधानिक कार्यवाही पूर्ण करून मराठा...\nजिल्‍हा परिषदेच्‍या सत्तेतून बाहेर पडा : सातव\nहिंगोली : येथील जिल्‍हा परिषदेमध्ये सत्तेत असलेल्‍या काँग्रेसच्‍या सदस्यांनी सत्तेतून बाहेर पडण्याच्‍या सूचना खासदार अॅड. राजीव सातव यांनी बुधवारी (...\nनिवडणुकीपूर्वी भाजपचा खासदार काँग्रेसच्या 'हाता'ला\nजयपूर : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचा मोठा मोहरा काँग्रेसच्या हाताला लागला असून, दौसाचे खासदार हरिश्चंद्र मीना यांनी आज (बुधवार)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013922-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/marathi-news-marathi-devendra-fadnavis-maharashtra-100332", "date_download": "2018-11-15T00:20:47Z", "digest": "sha1:MDHLVM7RT62LWIPL5C7FFD3YIA3PMYWT", "length": 15489, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi Devendra Fadnavis maharashtra 'मराठी ज्ञानभाषेसाठी प्रयत्न करू' | eSakal", "raw_content": "\n'मराठी ज्ञानभाषेसाठी प्रयत्न करू'\nबुधवार, 28 फेब्रुवारी 2018\nमुंबई - मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी म्हणून प्रयत्न करणे आवश्‍यक असल्याचे मत सर्वच साहित्यिक आणि साहित्यप्रेमींकडून व्यक्त केले जात आहे. याबाबत आवश्‍यक ती भूमिका सरकार नक्‍की घेईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवनात दिली.\nया वेळी मुंबईत सुरू होणाऱ्या मराठी भाषेच्या पहिल्या विद्यापीठाच्या जागेचा करार फडणवीस यांच्या हस्ते ‘ग्रंथाली’कडे सुपूर्त करण्यात आला. या वेळी मराठी भाषा व सांस्कृतीक कार्यमंत्री विनोद तावडे उपस्थित होते.\nमुंबई - मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी म्हणून प्रयत्न करणे आवश्‍यक असल्याचे मत सर्वच साहित्यिक आणि साहित्यप्रेमींकडून व्यक्त केले जात आहे. याबाबत आवश्‍यक ती भूमिका सरकार नक्‍की घेईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवनात दिली.\nया वेळी मुंबईत सुरू होणाऱ्या मराठी भाषेच्या पहिल्या विद्यापीठाच्या जागेचा करार फडणवीस यांच्या हस्ते ‘ग्रंथाली’कडे सुपूर्त करण्यात आला. या वेळी मराठी भाषा व सांस्कृतीक कार्यमंत्री विनोद तावडे उपस्थित होते.\nमराठी भाषेचे विद्यापीठ मुंबईत व्हावे, त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी विनंती ‘ग्रंथाली’ने मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्याकडे केली होती. त्यानुसार शेलार यांनी आपल्या वांद्रे पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात बॅंडस्टॅंड येथे महापालिकेची जागा यासाठी उपलब्ध करून दिली. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने विधान भवनात आज झालेल्या औपचारिक कार्यक्रमात फडणवीस यांच्या हस्ते ‘ग्रंथाली’चे संस्थापक दिनकर गांगल यांच्याकडे जागेबाबतचा करार सुपूर्त करण्यात आला. तसेच ‘ग्रंथाली’च्या कार्यालयासाठी माहीम टायकलवाडी येथील जागेचा करार ही गांगल यांच्याकडे सोपविण्यात आला.\nया वेळी फडणवीस म्हणाले, की ‘ग्रंथाली’ ही एक वाचक चळवळ आहे. गेली अनेक वर्षे ज्ञानाच्या क्षेत्रात ‘ग्रंथाली’ काम करते आहे. आमदार शेलार यांनी पुढाकार घेऊन ‘ग्रंथाली’च्या कार्यालयासाठीच्या जागेचा विषया मार्गी लावला. मराठी भाषेच्या गौरव दिनाच्या दिवशी विद्यापीठाच्या जागेचा करार ही आपण करतो आहोत. मराठी भाषेचे काम करणाऱ्या उपक्रमाला आवश्‍यक ती मदत यापुढे करण्यात येईल.\nया वेळी ‘पद्मश्री’ मधु मंगेश कर्णिक, कवी डॉ. महेश केळुसकर, सुदेश हिंगलासपुरकर, अरुण जोशी, पद्मभूषण देशपांडे, धनंजय गांगल, मोहन खैरे, धनश्री धारप, लतीका भानूशाली, दिलीप चावरे आदींसह आमदार प्रसाद लाड आणि नरेंद्र पवार उपस्थित होते.\nअशिष शेलार यांचा पुढाकार\nमुंबई महापालिकेने दोन वर्षांपूर्वी अचानक ‘ग्रंथाली’च्या विद्यमान कार्यालयाची जागा रिकामी करण्याची नोटीस दिली होती. त्या वेळी साहित्य वर्तुळात खळबळ उडाली होती. त्याच वेळी तातडीने आमदार अशिष शेलार यांनी पुढाकार घेऊन पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची ग्वाही देत त्याचा पाठपुरवा केला. त्यानुसार आज नव्या जागेचा करारही फडणवीस यांनी ‘ग्रंथाली’ला सुपूर्त केला.\nअधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी\nमुंबई - १९ नोव्हेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असले, तरी प्रत्यक्ष कामकाज केवळ आठच दिवस होणार आहे. या आठ दिवसांत...\n\"युती'च्या काळात 11 हजार शेतकरी आत्महत्या\nसोलापूर - सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, खासगी सावकारीचा पाश, शेतमालाचे घसरलेले दर यासह अन्य कारणांमुळे फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या...\nउड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात\nदेहू - जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर देहूरोड येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या पुलावर...\nदगा-फटका झाल्यास रस्त्यावर उतरू\nऔरंगाबाद - गेल्या अडीच वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी पाठपुरावा केल्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आता न्यायालयात सादर होणार आहे. त्यामधील...\nश्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर\nकोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी...\nसज्जनगडावरून उडी मारून प्रेमीयुगुलाची आत्महत्या\nसातारा - सज्जनगडावर फिरण्यासाठी आलेल्या प्रेमीयुगुलाने दरीत उडी मारून आज आत्महत्या केली. पूनम अभय मोरे (वय 26) व नीलेश अंकुश मोरे (वय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013922-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/parimal-ani-ti-vishwas-sahastrabuddhe-10203", "date_download": "2018-11-15T00:36:33Z", "digest": "sha1:OUKPRQP5N6EDU7KZQFQYG3FVHWVC2ZX3", "length": 15765, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Parimal - To ani Ti - Vishwas Sahastrabuddhe नाते- तो आणि ती (परिमळ) | eSakal", "raw_content": "\nनाते- तो आणि ती (परिमळ)\nबुधवार, 22 जून 2016\nतो आणि ती, अर्थात स्त्री आणि पुरुष, यांच्यामधील नाते हे आई आणि मूल किंवा पिता आणि मूल यांच्या इतकेच आदिम आहे. पण असे जरी असले, तरी आम्हा सामान्य माणसांना हे नाते नेहमीच गोंधळवून टाकते. इथे स्त्री-पुरुष नाते याचा अर्थ केवळ पती-पत्नी किंवा मित्र-मैत्रीण इतका मर्यादित नव्हे, तर अन्य कोठल्याही प्रकारचे नाते असा व्यापक आहे. उदाहरणार्थ, न्यायाधीश- आरोपी, सेनापती-सैनिक इ. यातील न्यायाधीश किंवा सेनापती स्त्री आहे आणि आरोपी किंवा सैनिक पुरुष आहे अशी कल्पना करा म्हणजे हे नाते कसे अवघडून टाकणारे होते हे तत्काळ लक्षात येईल.\nतो आणि ती, अर्थात स्त्री आणि पुरुष, यांच्यामधील नाते हे आई आणि मूल किंवा पिता आणि मूल यांच्या इतकेच आदिम आहे. पण असे जरी असले, तरी आम्हा सामान्य माणसांना हे नाते नेहमीच गोंधळवून टाकते. इथे स्त्री-पुरुष नाते याचा अर्थ केवळ पती-पत्नी किंवा मित्र-मैत्रीण इतका मर्यादित नव्हे, तर अन्य कोठल्याही प्रकारचे नाते असा व्यापक आहे. उदाहरणार्थ, न्यायाधीश- आरोपी, सेनापती-सैनिक इ. यातील न्यायाधीश किंवा सेनापती स्त्री आहे आणि आरोपी किंवा सैनिक पुरुष आहे अशी कल्पना करा म्हणजे हे नाते कसे अवघडून टाकणारे होते हे तत्काळ लक्षात येईल.\nस्त्री आणि पुरुष या मानवजातीतील मूलभूत कोटी किंवा वर्ग. त्यांच्यातील नाते सौहार्दपूर्ण आहे असे दिसून येत नाही. स्त्रीची गेल्या काही सहस्र वर्षांत जबरदस्त कोंडी झाली आहे आणि याला जबाबदार अर्थात पुरुष आहे.\nया कोंडीची सुरवात तर स्त्रीच्या जन्मापूर्वीपासूनच सुरू होते. ती जन्मालाच येऊ नये अशी कारस्थाने सुरू असतात. हे टळून स्त्री जन्मली तरी तिचा पुढचा प्रवास सापत्न वागणूक, समान संधी न मिळणे, शुचितेच्या अतार्किक कल्पना माथी मारणे अशा काटेरी वाटेनेच सुरू असतो. यामुळे फक्त स्त्रीवर्गाचेच नुकसान होते असे नव्हे. पुरुषांवरही याचा किती प्रतिकूल परिणाम झाला हे आपल्या हे लक्षातच येत नाही. आपण श्रेष्ठ असल्याच्या भ्रामक कल्पनेखाली पुरुष पिढ्यान्‌पिढ्या जगत राहतात. त्यांच्या डोळ्यांत पाणी आले, तरी ‘रडतोस काय बाईसारखा‘ असे ऐकून घ्यावे लागते. नजाकत, मार्दव, वात्सल्य, सहनशीलता ही स्त्रीवर्गाची, तर आक्रमकता, बेडरपणा, बलिष्ठता ही पुरुषवर्गाची व्यवच्छेदक लक्षणे मानली जातात. पुरुषात नजाकत आणि स्त्रीमध्ये बलिष्ठता दिसून आली, तर ते कमअस्सलपणाचे लक्षण मानले जाते. ‘बाई असूनही...‘ अशी सुरवात असणारे विधान ऐकले की काय म्हणावे कळत नाही. त्याच्यानंतर ‘सिग्नल तोडला‘ किंवा ‘एव्हरेस्ट चढली‘ असे काहीही म्हटले असले तरीही.\nकोणाला असे वाटू शकेल की या साऱ्याचा तो आणि ती यांच्यामधील नात्याशी काय संबंध आहे याचे स्पष्टीकरण असे आहे, की वर उल्लेखिलेली उदाहरणे पूर्वग्रहाची नमुनेदार उदाहरणे आहेत. पूर्वग्रह हे भ्रामक आणि खोटे असतात. ते केवळ दिशाभूल करतात. जोवर पूर्वग्रह खोटे आहेत, हे आकलन होत नाही तोवर त्यांवर विसंबणे एकवेळ समजण्यासारखे आहे. मासिक पाळी ही घाम येण्यासारखीच एक शारीरिक क्रिया आहे, याचे निःसंदेह आकलन होऊनही त्याला पावित्र्याच्या कल्पना जोडणे म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीच होय. जोवर पुरुष या मानसिकतेतून बाहेर येत नाहीत, तोवर तो आणि ती यांच्यामधील नाते असेच अवघडलेले राहणार.\nविकासाच्या वेगाला हवे सुविधांचे लॅंडिंग\nदेशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या...\nरस्त्यांवर थुंकणाऱ्या तीनशे जणांना दंड\nपुणे - रस्त्यांवर थुंकणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलली असून, तीनशे जणांवर दंडात्मक कारवाई केली. विशेष म्हणजे, अस्वच्छता...\nशहरात दुष्काळ; गावांत सुकाळ\nपौड - मुळशी तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यात भातपिकाच्या अतोनात नुकसानीमुळे दुष्काळाची छाया गडद झाली आहे. खाण्यासाठी दाणा आणि जनावरांसाठी पेंढाही...\nबदलती हवा, श्रीलंकेची... (श्रीराम पवार)\nश्रीलंकेत अध्यक्ष मैथिरपाल सिरिसेना यांनी महिंदा राजपक्षे यांची पंतप्रधानपदी केलेली निवड जगाच्या भुवया उंचावणारी आहे. संसदेत अविश्‍वास ठरावाची...\nस्वच्छतागृहे झाली गोदामे, आरटीओ कार्यालयातील भिषण चित्र\nपुणे : पुरुष आणि महिलांच्याही स्वच्छतागृहात फायलींनी भरलेल्या गोणपाटांच्या थप्प्या, टाकून दिलेल्या जुन्या खुर्च्या, मोडतोड झालेले फर्निचर, फुटलेले...\nरुपयाची सध्या होत असलेली घसरण थांबवायची असेल, तर देशांतर्गत आर्थिक सुधारणा, जनतेची मानसिकता, उद्योजक-व्यापाऱ्यांचा दृष्टिकोन, सरकारी धोरणांची अधिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013922-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sci-tech/google-map-searching-parking-26765", "date_download": "2018-11-15T00:56:27Z", "digest": "sha1:QZHCFJLTW735PE2WFLRBLUICPMHW7ORG", "length": 12266, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "google map searching parking गुगल मॅप आता पार्किंगही शोधणार | eSakal", "raw_content": "\nगुगल मॅप आता पार्किंगही शोधणार\nगुरुवार, 19 जानेवारी 2017\nनवी दिल्ली: आपल्याला रस्ते दाखविणारे गुगल आता गाडीसाठी पार्किंगची जागाही शोधणार आहे. गुगलमुळे सध्या कोणतीही गोष्ट चुटकीसरशी शोधता येते, अगदी एखाद्या जवळच्या पत्त्यापासून ते जगभरातल्या विमानांच्या वेळाही गुगल आपल्याला दाखवतो. आता गुगल मॅप्सच्या साह्याने युजर्सना ते जात असलेल्या ठिकाणच्या पार्किंगच्या स्थितीची माहितीही मिळणार आहे.\nनवी दिल्ली: आपल्याला रस्ते दाखविणारे गुगल आता गाडीसाठी पार्किंगची जागाही शोधणार आहे. गुगलमुळे सध्या कोणतीही गोष्ट चुटकीसरशी शोधता येते, अगदी एखाद्या जवळच्या पत्त्यापासून ते जगभरातल्या विमानांच्या वेळाही गुगल आपल्याला दाखवतो. आता गुगल मॅप्सच्या साह्याने युजर्सना ते जात असलेल्या ठिकाणच्या पार्किंगच्या स्थितीची माहितीही मिळणार आहे.\nसध्या गुगल मॅप्सचे व्ही.9.44 बेटा व्हर्जन वापरणाऱ्या युजर्सना ही सुविधा उपलब्ध आहे. लवकरच ती सर्व युजर्सना उपलब्ध होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतु सध्या ही सुविधा काही ठराविक ठिकाणांसाठीच उपलब्ध असेल. हळूहळू ती सर्वत्र उपलब्ध होईल व तुम्ही कुठेही गेलात तरी पार्किंगची चिंता तुम्हाला सतावणार नाही. यामध्ये लिमिटेड, मीडियम आणि इझी असे तीन प्रकार गुगल मॅपमध्येच \"पी' या नव्या आयकॉनसमोर फ्लॅश होणार असून, यामुळे इच्छितस्थळी पार्किंगची स्थिती युजर्सना मिळण्यास मदत होईल. प्रामुख्याने ही सुविधा मॉल्स, विमानतळ आणि प्रेक्षणीय स्थळांवर उपलब्ध असेल.\nगुगल मॅपवरून हेही शोधा\nराहुरीमध्ये वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार\nराहुरी - राहुरी येथे काल (मंगळवारी) रात्री दहा वाजता, नगर-मनमाड महामार्ग ओलांडताना एक ते दीड वर्षाच्या नर बिबट्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक...\n‘अवनी’च्या मृत्यूची चौकशी सुरू\nयवतमाळ - टी-वन (अवनी) वाघिणीला ठार मारल्यानंतर देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. या वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मंगळवारी (ता...\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nचिकलठाणा विमानतळावर एक कोटी रुपयांचे तीन किलो सोने जप्त\nऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी दिल्लीहून आलेल्या विमानातील एका प्रवाशाचा ताब्यातुन कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन...\nकेंद्राच्या चौकशी समितीची यवतमाळ जिल्ह्यात बोराटीत धडक\nयवतमाळ : टी-वन (अवनी) वाघिणीला ठार मारल्यानंतर देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. या वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी...\nउर्जित पटेलांनी घेतली मोदींची भेट\nनवी दिल्ली: स्वायत्ततेच्या मुद्यावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि केंद्र सरकारमध्ये निर्माण झालेला तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013922-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/dhule-news-ssc-examination-deepali-patil-brother-no-more-104726", "date_download": "2018-11-15T00:32:35Z", "digest": "sha1:4LBE7HVKLXLF7DQYKSW4YDBJEH7V3AX2", "length": 13073, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "dhule news ssc examination deepali patil brother no more डोळ्यात अश्रू अन् हातात दहावीचा पेपर... | eSakal", "raw_content": "\nडोळ्यात अश्रू अन् हातात दहावीचा पेपर...\nगुरुवार, 22 मार्च 2018\nभावाच्या अंत्ययात्रेनंतर दिला पेपर : धनूर येथील दीपालीचे धैर्य\nभावाच्या अंत्ययात्रेनंतर दिला पेपर : धनूर येथील दीपालीचे धैर्य\nकापडणे (धुळे) : भावासाठी दीपाली अन् आईने मोलमजूरी करीत होते. त्याला शिकवून मोठे करायचे होते. पण पवन अचानक आजारी पडतो. मुंबईचे रुग्णालय गाठावे लागते. पण प्रयत्न अपयशी ठरलेत. पवनचे निधन झाले. बुधवारी (ता. 21) रात्रीच अंत्ययात्रा झाली. एकुलत्या भावाच्या अंत्ययात्रेनंतर दीपालीने स्वतःसह आईलाही सावरले. सकाळी लवकर उठत. अभ्यासातही मन रमविण्याचा प्रयत्न केला. काल आणि आज दहावीचा अनुक्रमे भूगोल आणि आयसीटीचा पेपरही दिला. पाषाणाला पाझर फोडणार्‍या या प्रसंगात दीपालीच्या धीरोदत्त मनाचे आदर्श उदाहरण निर्माण झाले आहे.\nधनुर (ता. धुळे) येथील दीपाली जगदीश पाटील ही महात्मा फुले विद्यालयातील दहावीत आहे. हुशार आहे. स्वमेहनत करुन शिक्षण घेत आहे. तिचा एकुलता लाडका भाऊ पवन जगदीश पाटील (वय 10) पाचवीत त्याच शाळेत शिकायचा. भावासोबत दररोज शाळेत जाणे. त्याचा अभ्यास करुन घेणे दीपालीच बघायची. पवन आणि दीपाली गावात बहिण भावाच्या प्रेमाचे अद्वितीय उदाहरण होते. काही दिवसापुर्वी पवन आजारी पडला. किडनीचा दुर्धर आजार असल्याचे निदान झाले. आई आणि दीपालीवर आकाशच कोसळले. वडीलांचे छत्र हरपलेले. अल्पभूधारक आणि रोजंदारी करणार्‍या मायलेकींनी पवनवर उपचार सुरु केले. मात्र, यश आले नाही. अवघ्या सहा दिवसात पवनने मृत्यूला कवटाळले.\nदीपालीला भावाच्या मृत्यूने धक्का बसला. तिने स्वतःला सावरले. गंभीर परीस्थितीतही अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. अन कापडणे येथील बोरसे विद्यालयाच्या केंद्रावर भूगोल आणि आसीटीचे असे दोन पेपरही दिलेत. आज आयसीटीचा पेपर देवून आल्यानंतर मनावरचा बांध फुटला अन आसवांना वाट करुन दिली. दीपालीच्या धैर्याचा सर्वत्र सन्मान होत आहे.\nअधिक माहितीसाठी अथवा मदतीसाठी संपर्कः\nजगन्नाथ पाटील 94034 35213\nअधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी\nमुंबई - १९ नोव्हेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असले, तरी प्रत्यक्ष कामकाज केवळ आठच दिवस होणार आहे. या आठ दिवसांत...\n'शताब्दी'च्या जागी अत्याधुनिक 'ट्रेन-18'\nनवी दिल्ली : बुलेट ट्रेनच्या मार्गात काटेच काटे दिसत असतानाच पूर्ण स्वदेशी बनावटीच्या व इंजिनविरहीत \"ट्रेन-एटीन' म्हणजेच \"टी-18'च्या चाचण्यांना...\nश्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर\nकोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी...\n'किशोरवयातच लैंगिकतेचे शिक्षण हवे'\nपिंपरी - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच मोबाईल, इंटरनेट अशा माध्यमांतून किशोरवयीन मुलांच्या हाती अवास्तव, चुकीची व अर्धवट माहिती...\n'युवकांना देशासाठी प्रेरित करावे लागेल'\nपुणे - युवकांना देशासाठी प्रेरित करावे लागेल. तसेच, त्यांच्यात भारताचा इतिहास जागृत ठेवण्याचे कार्य करावे लागेल, असे मत निवृत्त एअर मार्शल भूषण...\nउंड्री : उंड्री येथे कानडेनगरच्या रस्त्यालगत खडी पसरली आहे. रस्त्याचे काम अर्धवट आहे. रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013922-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathikavita.co.in/preranadai-kavita/t30269/", "date_download": "2018-11-15T00:53:04Z", "digest": "sha1:GROWMFAIYIZYA4REKEXEZK6E5X324ERP", "length": 2957, "nlines": 70, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prernadayi Kavita | Motivational Kavita-कष्टाची कहाणी", "raw_content": "\nसंस्काराने भरलेली पानं चाळतांना.\nमायनं पाठीवर फिरवलेला हात,\nअन बापाची शाबासकी मिळतांना.\nमनाला एक नवी उब अन,\nभाकरीची फिकीर सदा असतांना\nमाय कष्टाच्या धारा गिळायची.\nरोजच कोरं नशीब पाहायचा.\nपण मला एकदा पाहिल्यावर,\nओठावर गोड हसत राहायचा.\nदु:ख लपवून खोल काळजात,\nकोरड्या मातीच्या ढेकळात राबायचा.\nविस्कटल्या जरी जगण्याच्या वाटा,\nतरी माझी वाट बनून राहायचा.\nहरवलेल्या जुन्या आठवणी त्यांच्या,\nचला आपण सदैव शोधत राहू.\nमायबापाच्या कष्टाची कहाणी हि\nआयुष्यभर त्यांना जपत राहू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013922-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/jd-paradkar-blog-when-the-meet-atal-bihari-vajpayee/", "date_download": "2018-11-15T00:50:03Z", "digest": "sha1:XHXX5RPYXPJITJAMLF446EFCNAE662AS", "length": 31854, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "ब्लॉग : ती एक अविस्मरणीय भेट! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसद्दामला गोव्यात पकडला, गोवा पोलिसांची मोठी कारवाई\nजमीनीच्या वादावरून सख्या व चुलत काकाने केला पुतणीचा खून\nराज्य सरकारकडून दुष्काळाचे राजकारण- राधाकृष्ण विखे पाटील\nगडचिरोलीत आढळला 15 किलोचा भूसुरुंग\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\n राम मंदिराबाबतच्या अध्यादेशाला भाजपनेच केला होता विरोध\nराफेल सुनावणी; अटर्नी जनरल यांची चूक सरन्यायाधीशांनी दाखवली\nइस्त्रोच्या जीसॅट 29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nदारुसाठी परदेशी महिलेचा विमानात धिंगाणा…पाहा व्हिडीओ\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलैंगिक शोषण प्रकरण: ‘त्या’ बीसीसीआय अधिकाऱ्याचा पाय खोलात\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अटळ\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nनॅश नॉबर्ट यांच्या बासरीकादनाची मैफल\nअक्षरा हासनचे ‘ते’ फोटो व्हायरल केल्याप्रकरणी मित्राची होणार चौकशी\nPHOTO : सिनेकलाकारांचे शाळेच्या गणवेशातील फोटो पाहिलेत का\n…आणि लग्नमंडपात दीपिकाला रडू कोसळले\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nब्लॉग : ती एक अविस्मरणीय भेट\nराजकारणात उच्च पदावर असणाऱ्या नेते मंडळींना भेटण्याची तशी सर्वांचीच ईच्छा असते. त्यात राजकारणी स्वच्छ चारित्र्याचा आणि निष्कलंक असेल तर, अशा नेत्याविषयी मनात असणारे भाव हे नतमस्तक व्हावे असेच असतात. हिंदूस्थानात अनेक नररत्ने जन्मली. यातील काही मोजकीच राजकारणात आली. राजकारण हे केवळ चांगुलपणावर आणि विश्वासावर चालत नाही, यामुळे देशातील अनेक नररत्ने राजकीय पटलापासून दूर राहिली. मात्र जनसंघाच्या मूशीतून घडलेले अटलबिहारी वाजपेयी हे देशातील एक असामान्य आणि राजकारणात असूनही अखेरपर्यंत सर्वांनाच वंदनीय वाटलेलं व्यक्तीमत्व. मी अटलजींवर लिहावे एवढी माझी पात्रता नाही असं मी समजतो. तरीही 1999 साली पंतप्रधान निवासस्थानी त्यांच्या सोबत झालेली आमची दीड तासांची एक अविस्मरणीय भेट आज पुन्हा एकदा आठवली आणि नकळत त्या भेटीच्या क्षणी जसा नतमस्तक झालो, तसाच आज त्यांच्या आपल्यात नसण्याच्या वृत्ता नंतर आपोआप झुकलो आणि निशब्द बनलो.\nदिल्लीत जायची ईच्छा प्रत्येक व्यक्तीची असते. आम्हालाही असं वाटायचे दिल्लीला जावे, पण ते त्यावेळचे पंतप्रधान मा. अटलबिहारी वाजपेयी यांच्या भेटीसाठी दिल्ली, आग्रा या भागात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत तेथील कुतूबमिनारच्या उंची विषयी कलापुस्तकात वाचलेही होते. मात्र मला दिल्लीची उत्सुकता होती ती कुतूबमिनारपेक्षा, राजकारणात ज्यांनी स्वतःच्या स्वच्छ चारित्र्याने आणि कमालीच्या प्रतिभेने मोठी उंची गाठलेल्या अटलजींची. पंतप्रधान असलेल्या अटलजींची भेट मिळणं हे तसं सोप नव्हते. यासाठी एक जवळची आणि तेवढीच विश्वासाची व्यक्ती मध्ये असणं महत्वाचे होते. राजकारणातील असंच एक नम्र आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारे व्यक्तीमत्व म्हणजे सुरेश प्रभू खासदार म्हणून कदाचित त्यांचा आपल्या मतदारसंघात संपर्क कमी असेलही पण या अफाट हुशारी असणाऱ्या व्यक्तीमत्वाची देशाला असणारी गरज त्याहून अधिक मोलाची. सुरेश प्रभूंजवळ व्यक्तीश: ओळख असल्याने एकदा कोकणातील बांबू लागवडीच्या किफायतशीर प्रयोगाबाबत त्यांची मुलाखत घेत असतांना दिल्ली भेटीची आणि त्यातही अटलजींच्या भेटीबाबतची उत्सुकता बोलून दाखवली होती.\nसुरेश प्रभू त्यावेळी केंद्रीय उर्जामंत्री होते. त्यांचा दिनक्रम सतत व्यस्त. अशा व्यस्त कारभारातून आम्ही व्यक्त केलेली अपेक्षा त्यांच्या लक्षात असेल असं वाटत नव्हते. मात्र एक दिवस त्यांचा पुतण्या योगेश प्रभू याचा मला फोन आला आणि त्याने प्रभू साहेबांनी पत्रकार आणि राजकीय पदाधिकारी यांच्या दिल्ली दौऱ्याचे आयोजन केल्याची आनंदाची वार्ता दिली. या दौऱ्यात पंतप्रधान अटलजींची भेट नक्की होणार असं साहेबांनी सांगितले आहे, हे सांगायला योगेश विसरला नाही. त्यावेळी झालेला आनंद खरंच अवर्णनीय होता. आम्ही दिल्ली दौऱ्याच्या तयारीला लागलो आणि एक एक दिवस मोजत होतो. आम्ही दिल्ली दौऱ्यावर निघण्यासाठी केवळ सहा दिवस राहीले आणि संसदेवर दहशतवादी हल्ला झाला. संसदभवन परिसरात जे घडले ते निंदनीय होते. देशभरात सर्वत्र अतिदक्षतेचा ईशारा देण्यात आला. झालं आमची खात्री पटली की, आता आमचा दिल्ली दौरा रद्द होणार आणि अटलजींना भेटण्याचे स्वप्न आता स्वप्नच राहणार. संसद हल्ल्याच्या तिसऱ्या दिवशी परत योगेश प्रभू यांचा फोन आला साहेबांचा फोन आला होता आणि आपला दिल्ली दौरा ठरल्याप्रमाणे होणार आहे.\nअखेर दिल्ली प्रवास सुरु होवून आम्ही राजधानीत पोहचलोच दिल्लीला पहिल्यांदाच आल्याने ईतिहास डोळ्यापुढे उभा राहिला सुरेश प्रभूंची आणि आम्हा सर्वांची भेट झाली. त्यांनी सर्वांची कुटूंबातील सदस्यांप्रमाणे विचारपूस केली. त्यावेळीही मी हळूच त्यांच्या जवळ जावून अटलजींच्या भेटीविषयी आग्रह धरला. उत्तरादाखल प्रभू साहेब मिश्किल हसले होते. दुसऱ्या दिवसापासून आम्ही अडवाणीजींना, व्यंकय्याजींना, अमरसिंहजींना, मनोहरजी जोशींना अशा एक ना अनेक दिग्गज मंडळींना सुरेश प्रभू साहेबांसोबत अगदी सहज भेटलो होतो. या प्रत्येक भेटीत प्रभूसाहेबांचे दिल्लीतील स्थान पाहून ऊर अभिमानाने भरुन येत होता. दिग्गज नेत्यांच्या भेटीत आम्ही स्व. जयवंतीबेन मेहता यांना ज्यावेळी भेटलो त्यावेळी त्यांनी प्रभू साहेबांना विचारले की, आज संध्याकाळी कोणाची भेट घेणार दिल्लीला पहिल्यांदाच आल्याने ईतिहास डोळ्यापुढे उभा राहिला सुरेश प्रभूंची आणि आम्हा सर्वांची भेट झाली. त्यांनी सर्वांची कुटूंबातील सदस्यांप्रमाणे विचारपूस केली. त्यावेळीही मी हळूच त्यांच्या जवळ जावून अटलजींच्या भेटीविषयी आग्रह धरला. उत्तरादाखल प्रभू साहेब मिश्किल हसले होते. दुसऱ्या दिवसापासून आम्ही अडवाणीजींना, व्यंकय्याजींना, अमरसिंहजींना, मनोहरजी जोशींना अशा एक ना अनेक दिग्गज मंडळींना सुरेश प्रभू साहेबांसोबत अगदी सहज भेटलो होतो. या प्रत्येक भेटीत प्रभूसाहेबांचे दिल्लीतील स्थान पाहून ऊर अभिमानाने भरुन येत होता. दिग्गज नेत्यांच्या भेटीत आम्ही स्व. जयवंतीबेन मेहता यांना ज्यावेळी भेटलो त्यावेळी त्यांनी प्रभू साहेबांना विचारले की, आज संध्याकाळी कोणाची भेट घेणार त्यावर प्रभू साहेब सहज बोलून गेले की, पंतप्रधान अटलजींची भेट ठरली आहे. त्यावर जयवंतीबेन आश्चर्यचकीत होवून विचारले, आपल्याला अटलजींची भेट मिळाली आहे त्यावर प्रभू साहेब सहज बोलून गेले की, पंतप्रधान अटलजींची भेट ठरली आहे. त्यावर जयवंतीबेन आश्चर्यचकीत होवून विचारले, आपल्याला अटलजींची भेट मिळाली आहे त्यावर प्रभू साहेबांनी ‘हो’ असे उत्तर दिल्यानंतर जयवंतीबेन म्हणाल्या, अहो माझ्या मतदारसंघातील पाच व्यक्तींना काल सुरक्षिततेच्या कारणास्तव भेट नाकारली आणि आपल्या एवढ्या मोठ्या ताफ्याला परवानगी मिळालीच कशी त्यावर प्रभू साहेबांनी ‘हो’ असे उत्तर दिल्यानंतर जयवंतीबेन म्हणाल्या, अहो माझ्या मतदारसंघातील पाच व्यक्तींना काल सुरक्षिततेच्या कारणास्तव भेट नाकारली आणि आपल्या एवढ्या मोठ्या ताफ्याला परवानगी मिळालीच कशी आमचा ताफा थोडाथोडका नव्हे तर, ६५ जणांचा होता आणि जयवंतीबेन सत्ताधारी भाजपाच्या आणि सुरेश प्रभू शिवसेनेचे खासदार होते. यातूनही खूप काही कळून येते.\nआम्ही पंतप्रधान निवासस्थानाबाहेर येवून पोहचलो. आम्हाला विश्वासच बसेना की, काही वेळात आम्ही अटलजींना भेटणार आहोत. सुरेक्षेबाबतच्या सर्व त्या सूचना आम्हाला देण्यात आल्या. जवळपास सहा सुरक्षा यंत्रणा भेदतांना दोन्ही बाजूंची खूप दमछाक झाली. एवढ्या संख्येने आम्ही आल्याबद्दल सुरक्षायंत्रणाही नाराज होती. त्यांच्या तोंडून जे उद्गार आले ते ऐकून अभिमान वाटला. सुरक्षा यंत्रणेचे म्हणणे होते प्रभूसाहेबांसमोर कोणाचेच काही चालत नाही. आम्ही पंतप्रधान निवासस्थानी पोहचलो . सर्व स्थानापन्न झाले तरी, प्रभू साहेबांचा पत्ता नाही. पाच मिनीटात वर्दी आली अटलजी येत आहेत. तरीही प्रभू साहेब आलेले नाहीत. आम्ही थोडे चिंताग्रस्त झालो. अखेर पंतप्रधान अटलजी आले आम्ही सर्वांनी उभे राहून त्यांचा नमस्कार केला. अटलजी स्थानापन्न झाले. त्यांनी शब्दसुमनाने खास त्यांच्या शैलीत सर्वांचे स्वागत केले. ओघवती भाषा, शांत आणि मितभाषी स्वभाव, प्रसन्न व्यक्तीमत्व अशा असंख्य गुणांचा मिलाफ असलेल्या अटलजींना आम्ही प्रत्यक्ष पाहून कमालीचे भावूक होवून मनोमन सुखावलो होतो.\nप्रभूजी येइपर्यंत आपण सर्वांनी आपले नांव आणि कोणत्या तालुक्यातून आलात हे सांगा असे अटलजींनी सांगताच आम्ही तर चकीत झालो. उपस्थित ६५ जणांनी आपले नांव, व्यवसाय, पद आणि जिल्हा सांगितला. सर्वांची ओळख सांगून झाली आणि प्रभू साहेब अक्षरशः धावत धावत आतमध्ये आले. त्यांना आलेले पाहून मिश्किलपणाने अटलजी म्हणाले, पंतप्रधान येवून बसले तरी, उर्जा मंत्र्यांचा पत्ता नाही. याचा अर्थ केवळ असा आहे की, आपले खासदार आणि देशाचे उर्जामंत्री दिल्लीमध्ये कामात किती व्यस्त असतात, हे आपण त्यांचे प्रतिनिधी म्हणून मतदारसंघात जावून आवर्जून सांगा. प्रभूंसाठी यापेक्षा शाब्बासकीची मोठी थाप कोणती असेल\nजवळपास दीडतास आम्ही अटलजींच्या समवेत पंतप्रधान निवासस्थानी होतो. निष्कलंक व्यक्तीमत्वाचा सहवास एवढ्या कालावधी करीता मिळावा हे आमचे भाग्यच. आम्हाला अटलजींसमवेत फोटो हवा होता. हा फोटो म्हणजे आमच्यासाठी खूप दुर्मीळ ठेवा ठरणार होता. अटलजींसमवेत अगदी जवळून फोटोही मिळाला त्यावेळी या उत्तुंग व्यक्तीमत्वाच्या पायाला स्पर्श करण्याचं भाग्यही लाभले. त्याक्षणी मला कुतूबमिनारची उंची देखील खूप खुजी वाटली . गेले अनेक दिवस अटलजी आजारी होते. अखेरीस आज तो दिवस आलाच. सायंकाळी जेंव्हा हे वृत्त कळले, त्याचवेळी 20 वर्षांपूर्वी म्हणजे 1999 साली त्यांच्या चरणांना स्पर्श केला होता. आज परत एकदा नेत्रकडा पाणावल्या मात्र आज त्याला दु:खाची किनार होती. हिंदूस्थानातील राजकारणाची खूप मोठी हानी झाली. अशा पोकळ्या यापुढे भरुन निघणं कठीणच नव्हे तर, अशक्यच म्हणावे लागेल. अटजींवर असणारे संघाचे संस्कार त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्या सोबत होते. संघाची शिकवण काय आणि कशी असते त्याचे अटलजी हे सर्वोत्तम उदाहरण होते. आम्हाला त्यांना पदस्पर्श करता आला, तो केवळ सुरेशजी प्रभूंमुळेच. व्यक्तीच्या अंगी असलेल्या गुणांमुळे ती पुढे जातच राहते, आज प्रभूसाहेब भाजपामध्ये आहेत आणि त्यांचे दिल्लीतील स्थान अटलजींसारख्या नेत्यांनी त्यांना पारखल्याने आजही कायम आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलनैतिक मुल्यांवर अढळ श्रद्धा असणारा, अजातशत्रू लोकनेता गमावला – अशोक चव्हाण\nपुढीलजेव्हा परळीच्या सभेत अटलजी मराठीतून बोलले…\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपैशांचा पाऊस भाग ४३- शेअर बाजारातील गुंतवणूक व त्याबाबत विचारपद्धती\nसद्दामला गोव्यात पकडला, गोवा पोलिसांची मोठी कारवाई\nजमीनीच्या वादावरून सख्या व चुलत काकाने केला पुतणीचा खून\nपैशांचा पाऊस भाग ४३- शेअर बाजारातील गुंतवणूक व त्याबाबत विचारपद्धती\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nघरकूल अवास योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी जलकुंभावर चढून आंदोलन\nराफेल सुनावणी; अटर्नी जनरल यांची चूक सरन्यायाधीशांनी दाखवली\nइस्त्रोच्या जीसॅट 29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nदारुसाठी परदेशी महिलेचा विमानात धिंगाणा…पाहा व्हिडीओ\n…आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या लिफ्टमध्ये मोदी अडकले\nपतीला दूध पाजून नववधू कपडे व दागिने घेऊन पसार\nप्रेमविवाह केल्याने आईवडिलांनी केले जिवंत मुलीचे अंतिम संस्कार\n‘शुद्ध हवेची’ ऑनलाईन विक्री जोरात\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nआधी आपलं घर सांभाळावं, मग कश्मीरची चिंता करा…आफ्रिदीचा पाकड्यांना घरचा आहेर\n१७ नोव्हेंबरला तृप्ती देसाई ‘शबरीमला’ला जाणार, सुरक्षा पुरवण्याची केरळ सरकारला विनंती\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013922-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/saamana-editorial-on-lat-bjp-leader-atal-bihari-vajpayee/", "date_download": "2018-11-14T23:28:58Z", "digest": "sha1:I4QQ44A2RCM5H5JQ72KRQIDF3BBVKFYW", "length": 31083, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "अग्रलेख : ही अंत्ययात्रा नाही, सुरुवात आहे! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसद्दामला गोव्यात पकडला, गोवा पोलिसांची मोठी कारवाई\nजमीनीच्या वादावरून सख्या व चुलत काकाने केला पुतणीचा खून\nराज्य सरकारकडून दुष्काळाचे राजकारण- राधाकृष्ण विखे पाटील\nगडचिरोलीत आढळला 15 किलोचा भूसुरुंग\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\n राम मंदिराबाबतच्या अध्यादेशाला भाजपनेच केला होता विरोध\nराफेल सुनावणी; अटर्नी जनरल यांची चूक सरन्यायाधीशांनी दाखवली\nइस्त्रोच्या जीसॅट 29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nदारुसाठी परदेशी महिलेचा विमानात धिंगाणा…पाहा व्हिडीओ\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलैंगिक शोषण प्रकरण: ‘त्या’ बीसीसीआय अधिकाऱ्याचा पाय खोलात\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अटळ\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nअक्षरा हासनचे ‘ते’ फोटो व्हायरल केल्याप्रकरणी मित्राची होणार चौकशी\nPHOTO : सिनेकलाकारांचे शाळेच्या गणवेशातील फोटो पाहिलेत का\n…आणि लग्नमंडपात दीपिकाला रडू कोसळले\nदीपिका रणवीरने ‘या’ गायिकेला इटलीतील ‘तो’ फोटो हटवायला सांगितला\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nअग्रलेख : ही अंत्ययात्रा नाही, सुरुवात आहे\nअटलजींची यात्रा ही एका दिलदार, सत्त्वशील वीरपुरुषाची यात्रा होती. या वीरपुरुषाच्या शेवटच्या प्रवासाकडे पाहताना कार्लाइलच्या एका वचनाची आठवण ठेवली तरी पुरेशी आहे. ‘कालचे जे उद्दिष्ट होते, ती उद्याची सुरुवात आहे’ असे एक चिरंतन सत्य कार्लाइलने सांगितले आहे. आजपासून आपण त्या दिशेने वाटचाल सुरू करावयास हवी. अटलजींची अंत्ययात्रा संपेल तेव्हा ही वाटचाल सुरू झालेली असेल. एका प्रदीर्घ, विक्रमशील, सत्त्वशील कालखंडाचा हा प्रवास शेवटचा नाही. जेथे तो संपेल तेथून नवा सुरू होणार आहे. आत्मा अमर असल्याचे तत्त्व मानले तर अटलजी देशाच्या आत्म्यांत विलीन झाले आहेत, देशाचा छिन्न झालेला आत्मा नव्याने एकसंध करण्यासाठी. आज त्याची गरज आहे\nअटलजी अनंतात विलीन झाले. देश शोकमग्न आहे. नेते येतील नेते जातील. सत्तापदाच्या शपथग्रहणाचे सोहळे होतील, पण अटलजी पुन्हा निर्माण होणार नाहीत. अटलजींची भडकलेली चिता पाहिली आणि हा कसला दिवस उजाडला असे वाटले. अटलजी गेल्याने कोणी काय गमावले याचे हिशेब दिले गेले आहेत. कुणाचा आधार तुटलेला आहे. कुणी म्हणतो कोहिनूर हिरा गमावला आहे. कोण म्हणाले युगान्त झाला आहे; पण आम्ही म्हणतो, अटलजींचे स्वर्गारोहण हे शिवसेनाप्रमुखांप्रमाणे आहे. अटलजींच्या हयातीत आम्ही जितके श्रीमंत होतो, तितके आता निर्धन झालेलो आहोत. त्यांच्या वेळी जितके आम्ही सामर्थ्यवान होतो, तितके आज असमर्थ झालेले आहोत. वाजपेयी हे संपूर्ण मनुष्य होते. ते आनंदयात्री होते. ते नवे नेहरू होते. वाजपेयी हे कठीण कोडे नव्हते. मुळात ते कोडे नव्हतेच. मोरारजींच्या मंत्रिमंडळात अटलजी परराष्ट्रमंत्री होते. त्यांच्या परदेश भ्रमणावर टीका होत असे. हे परराष्ट्रमंत्री त्यांची बॅग देशात ठेवतच नाहीत, ही टीका ते दिलदारीने स्वीकारीत. जनता पक्षाच्या काळात दुहेरी निष्ठsचा वाद उफाळून आला. मंत्र्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समारंभांना हजर राहू नये असे फर्मान जेव्हा पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी काढले तेव्हा लगेच वाजपेयींनी त्यांना कळवले, ‘मला ज्या समारंभांना हजर राहावेसे वाटेल त्यांना हजर राहावयाचे स्वातंत्र्य असले पाहिजे.’ त्यांनी पुढे साफ सांगितले, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी माझे जे संबंध आहेत ते तोडून टाका असे जर कोणी मला सांगितले तर ते मी मानणार नाही.’ वाजपेयींनी त्यांच्या उदारमतवादाने आधी जनसंघाला, नंतर भारतीय जनता पक्षाला मोठे केले. कम्युनिस्टांनासुद्धा वाजपेयींविषयी ममत्व वाटे. कम्युनिस्टांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि भाजपविषयी टोकाचे विरोधी मत आहे, पण वाजपेयींचा विषय निघाला की ही ‘लाल फुले’ जास्त फुलतात. ते सांगू लागतात, ‘‘कोण, वाजपेयी ना तो अगदी वेगळा माणूस आहे. ते उदारमतवादी आहेत. त्यांच्यात तो माथेफिरूपणा नाही म्हणून तर संघवाल्यांना वाजपेयी आपले वाटत नाहीत.’’ ‘जनसंघातील आपला माणूस’ असे वाजपेयींचे वर्णन करण्यापर्यंत कम्युनिस्टांची मजल गेली नाही तरी ते वाजपेयींविषयी ममत्वाने बोलत असतात. वाजपेयींचा हा उदारमतवाद सर्व पिढय़ांना आपलासा करणारा होता. ते सर्व घटकांत सहज मिसळत. सोशल मीडिया तेव्हा नव्हता. इलेक्ट्रॉनिक बातम्यांची माध्यमे नव्हती, पण वाजपेयी तरुणांचे हीरो होते. किएव्ह येथील हिंदुस्थानी विद्यार्थ्यांपुढे पंतप्रधान मोरारजी देसाई भाषण करीत असताना अटलबिहारी वाजपेयी शेजारी बसले होते. मोरारजीभाई विद्यार्थ्यांचे बौद्धिक घेत होते व फक्त छडीच काय ती त्यांच्या हातात नव्हती. ‘‘मद्यपान करू नका, स्वतःचे अन्न स्वतः शिजवा. तुम्हाला मिळणारी शिष्यवृत्ती जर कमी पडत असेल तर तुम्हाला येथे यायला सांगितले कोणी तो अगदी वेगळा माणूस आहे. ते उदारमतवादी आहेत. त्यांच्यात तो माथेफिरूपणा नाही म्हणून तर संघवाल्यांना वाजपेयी आपले वाटत नाहीत.’’ ‘जनसंघातील आपला माणूस’ असे वाजपेयींचे वर्णन करण्यापर्यंत कम्युनिस्टांची मजल गेली नाही तरी ते वाजपेयींविषयी ममत्वाने बोलत असतात. वाजपेयींचा हा उदारमतवाद सर्व पिढय़ांना आपलासा करणारा होता. ते सर्व घटकांत सहज मिसळत. सोशल मीडिया तेव्हा नव्हता. इलेक्ट्रॉनिक बातम्यांची माध्यमे नव्हती, पण वाजपेयी तरुणांचे हीरो होते. किएव्ह येथील हिंदुस्थानी विद्यार्थ्यांपुढे पंतप्रधान मोरारजी देसाई भाषण करीत असताना अटलबिहारी वाजपेयी शेजारी बसले होते. मोरारजीभाई विद्यार्थ्यांचे बौद्धिक घेत होते व फक्त छडीच काय ती त्यांच्या हातात नव्हती. ‘‘मद्यपान करू नका, स्वतःचे अन्न स्वतः शिजवा. तुम्हाला मिळणारी शिष्यवृत्ती जर कमी पडत असेल तर तुम्हाला येथे यायला सांगितले कोणी सामान बांधा आणि घरी जा.’’ मोरारजीभाईंचे हे असले प्रवचन ऐकून वैतागलेल्या विद्यार्थ्यांनी वाजपेयींभोवती गर्दी केली. मोरारजींच्या मानाने वाजपेयी समंजस आहेत असे दिसून आल्यावर एक विद्यार्थी त्यांना म्हणाला, ‘येथे इतकी थंडी असते की, थोडेसे मद्य घेतले तर काय बिघडले सामान बांधा आणि घरी जा.’’ मोरारजीभाईंचे हे असले प्रवचन ऐकून वैतागलेल्या विद्यार्थ्यांनी वाजपेयींभोवती गर्दी केली. मोरारजींच्या मानाने वाजपेयी समंजस आहेत असे दिसून आल्यावर एक विद्यार्थी त्यांना म्हणाला, ‘येथे इतकी थंडी असते की, थोडेसे मद्य घेतले तर काय बिघडले’ मोरारजीभाई जवळपास नाहीत याची खात्री करून घेतल्यावर डोळे मिचकावीत (हा त्यांचा चिरपरिचित अंदाज) वाजपेयी त्या मुलांना म्हणाले, ‘प्या हो, औषध म्हणून प्या’ मोरारजीभाई जवळपास नाहीत याची खात्री करून घेतल्यावर डोळे मिचकावीत (हा त्यांचा चिरपरिचित अंदाज) वाजपेयी त्या मुलांना म्हणाले, ‘प्या हो, औषध म्हणून प्या’ या लहानशा गप्पांतच वाजपेयींनी त्या मुलांना आपलेसे करून घेतले. जवाहरलाल नेहरू हा सध्याच्या राज्यकर्त्यांच्या टीकेचा विषय आहे, पण नेहरूंविषयी वाजपेयींना नेहमीच आदर वाटे. नेहरूंच्या परराष्ट्र धोरणामागची मूलभूत कल्पना आपल्याला मान्य आहे, असे त्यांनी अनेकदा सांगितले आहे. वाजपेयींचे\nअनेकांच्या आजही स्मरणात आहे. त्यात त्यांनी एक मार्मिक वाक्य उच्चारले होते, ‘भाषण करण्यासाठी वक्तृत्व लागते, परंतु मौन पाळताना वक्तृत्वाबरोबरच संयमाचीही गरज लागते.’ ज्या आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये हिंदुस्थानचा संबंध येत नाही त्यात नाक खुपसण्याचे अजिबात कारण नाही असेच त्यांना म्हणायचे होते व हे तत्त्व त्यांनी शेवटपर्यंत पाळले. ‘सूर्य मावळला’ अशा अत्यंत प्रभावी शब्दांत वाजपेयींनी नेहरूंच्या निधनाचे वर्णन केले होते. नेहरूंना आदरांजली वाहताना वाजपेयी म्हणाले, ‘नेहरू अतिशय प्रामाणिक होते. त्यांचा ध्येयवाद उत्तुंग होता. चर्चेला ते कधी घाबरले नाहीत आणि त्यांनी कधी घाबरून चर्चा केली नाही.’ वाजपेयी त्या वेळी इतके गहिवरले की, ते रडू लागले. बांगलादेश युद्धानंतर वाजपेयींनी इंदिरा गांधींची दुर्गावतार म्हणून प्रशंसा केली. तेव्हाही त्यांच्यावर संघ परिवार नाराज झाला होता, पण ते मागे हटले नाहीत. ते हिंदुत्ववादी होते, पण मुसलमानांच्या विरोधात नव्हते. पाकिस्तानविषयी त्यांच्या मनात चीड होती. पण चिडून, चरफडून उपयोग काय शेवटी ते शेजारी राष्ट्र आहे. ‘हम इतिहास बदल सकते है. भूगोल कसा बदलणार शेवटी ते शेजारी राष्ट्र आहे. ‘हम इतिहास बदल सकते है. भूगोल कसा बदलणार पडोसी कसे बदलणार त्यांना नांदवून घ्यायला हवे’ हे त्यांचे धोरण होते. परराष्ट्रमंत्री म्हणून ते पाकिस्तानला भेट द्यायला गेले असताना पाकिस्तानचे त्यावेळचे अध्यक्ष झिया-उल-हक यांनी त्यांना त्यांच्या अनेक जुन्या विधानांबद्दल छेडले, तेव्हा वाजपेयींनी हक यांना सांगितले, ‘मी माझा भूतकाळ विसरून गेलेलो आहे. तुम्ही तुमचा भूतकाळ विसरून गेला असाल असे मी धरून चालतो.’ यानंतर त्या दोघांत मनमोकळी चर्चा झाली. अटलजी\nहोते. डोक्यावर ओझे घेऊन ते वावरले नाहीत. ते जगले व इतरांनाही जगू दिले. दुसऱयांच्या कर्तृत्वाची त्यांनी असूया बाळगली नाही. देशातील सर्वसमावेशक संस्कृतीची कास त्यांनी धरली. साश्रुनयनांनी, गलबललेल्या अंतःकरणांनी तमाम देशवासीयांनी अटलजींना शुक्रवारी निरोप दिला. एक आनंदयात्री, ज्याने देशाला आनंद देण्याचा प्रयत्न केला तो अखेरच्या यात्रेला निघाला व त्या यात्रेत देशाचे पंतप्रधान मोदी व अनेक मनसबदार पायी चालत होते. हे त्या चालणाऱयांचे भाग्य होते. गीतेत सांगितले ते खरे मानले तर ‘शस्त्रास्त्रांनी अशी माणसे कधीच मरत नाहीत. अग्नीने ती कधीच जळत नाहीत. पाण्याने ती कधीच भिजत नाहीत. वाऱयाने ती कधीच सुकत नाहीत’ असे हिंदुस्थानी तत्त्वज्ञान सांगते. अटलजींची यात्रा ही एका दिलदार, सत्त्वशील वीरपुरुषाची यात्रा होती. या वीरपुरुषाने जेवढे प्रेम गांधी, नेहरूंवर केले तितकेच प्रेम वीर सावरकरांवर केले. या वीरपुरुषाच्या शेवटच्या प्रवासाकडे पाहताना कार्लाइलच्या एका वचनाची आठवण ठेवली तरी पुरेशी आहे. ‘कालचे जे उद्दिष्ट होते, ती उद्याची सुरुवात आहे’ असे एक चिरंतन सत्य कार्लाइलने सांगितले आहे. आजपासून आपण त्या दिशेने वाटचाल सुरू करावयास हवी. अटलजींची अंत्ययात्रा संपेल तेव्हा ही वाटचाल सुरू झालेली असेल. एका प्रदीर्घ, विक्रमशील, सत्त्वशील कालखंडाचा हा प्रवास शेवटचा नाही. जेथे तो संपेल तेथून नवा सुरू होणार आहे. आत्मा अमर असल्याचे तत्त्व मानले तर अटलजी देशाच्या आत्म्यांत विलीन झाले आहेत, देशाचा छिन्न झालेला आत्मा नव्याने एकसंध करण्यासाठी. आज त्याची गरज आहे\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलउद्धव ठाकरे यांनी वाहिली श्रद्धांजली\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nघरकूल अवास योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी जलकुंभावर चढून आंदोलन\nराफेल सुनावणी; अटर्नी जनरल यांची चूक सरन्यायाधीशांनी दाखवली\nइस्त्रोच्या जीसॅट 29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nदारुसाठी परदेशी महिलेचा विमानात धिंगाणा…पाहा व्हिडीओ\n…आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या लिफ्टमध्ये मोदी अडकले\nपतीला दूध पाजून नववधू कपडे व दागिने घेऊन पसार\nप्रेमविवाह केल्याने आईवडिलांनी केले जिवंत मुलीचे अंतिम संस्कार\n‘शुद्ध हवेची’ ऑनलाईन विक्री जोरात\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nआधी आपलं घर सांभाळावं, मग कश्मीरची चिंता करा…आफ्रिदीचा पाकड्यांना घरचा आहेर\n१७ नोव्हेंबरला तृप्ती देसाई ‘शबरीमला’ला जाणार, सुरक्षा पुरवण्याची केरळ सरकारला विनंती\nअक्षरा हासनचे ‘ते’ फोटो व्हायरल केल्याप्रकरणी मित्राची होणार चौकशी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013922-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://live.anandnagri.com/news/maharashtra/1437/Usmanabadmdhil_Raghuciwadicha_outs_Mtdanavar.html", "date_download": "2018-11-14T23:52:31Z", "digest": "sha1:HMEFQGUVG4A7Y4EVXYSL4IQVAQCNVYEQ", "length": 5239, "nlines": 78, "source_domain": "live.anandnagri.com", "title": " उस्मानाबादमधील रघुचीवाडीचा मतदानावर बहिष्कार - www.anandnagri.com", "raw_content": "\nजुन्या नोटा बदलण्याची 31 मार्चची मुदत रद्द का केली\nसरकारने सादर केल्या 11 हजार 104 कोटी 96 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या\nबाबरीप्रकरणाचा 22 मार्चला निकाल\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nउस्मानाबादमधील रघुचीवाडीचा मतदानावर बहिष्कार\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या नगरपरिषदेअंतर्गत राघुचीवाडीने थेट मतदानावर बहिष्कार घातला आहे. वाढीव हद्दीत सुविधा मिळत नसल्याने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर सुरक्षा रक्षक वगळता एकही व्यक्ती दिसत नाही.\nउस्मानाबाद नगरपरिषदेची हद्दवाढ केल्यानंतर राघुचीवाडी गावही नगरपरिषदेअंतर्गत आलं. मात्र सुविधा काहीच मिळत नसल्याची तक्रार गावकऱ्यांनी अनेकवेळा केली. पण प्रशासनाने त्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे हा बहिष्कार टाकण्यात आला आहे.राज्यात आज 147 नगरपालिका आणि 18 नगरपंचायतींसाठी मतदान होत आहे. अनेक ठिकाणी दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.\nअविनाश चव्हाण खुन प्रकरणात खळबळ\nम्हणून रणवीरवर बिग बी नाराज\nदीपिका झाली पुन्हा ऑनलाइन ट्रोलची शिकार\nया एका चुकीमुळे विवेक झाला ऐश्वर्या पासून दूर\nजालना शहरातील उर्दू हायस्कुल, सेंटमेरी, आरएचव्ही, दानकुँवर आणि सरस्वती भुवनचा निकाल 90 टक्केच्यावर\nमैदानाबाहेरही दादाचा शेन वॉर्नला धोबीपछाड\n​कॉल करा आपल्या नंबरवरून, दिसेल दुसरा नंबर \nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nमोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013923-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.adinama.com/2017/12/ideal-teacher-award-to-savitribai-jotiba.html", "date_download": "2018-11-14T23:37:33Z", "digest": "sha1:2Q2ZAPO7EKCNZ4QQGXJV7QA36VTKE3OR", "length": 5686, "nlines": 54, "source_domain": "www.adinama.com", "title": "आदिनामा Adinama : जोतीराव व सावित्रीबाई यांना आदर्श शिक्षक पुरस्कार", "raw_content": "\n(साईट तयार करणे सुरु आहे. लवकरच काम पूर्ण होईल. पुन्हा भेट द्यावी ही विनंती.)\nजोतीराव व सावित्रीबाई यांना आदर्श शिक्षक पुरस्कार\nफुले दांपत्याच्या शाळांमध्ये लेखन, वाचन, गणित, व्याकरण, कथाकथन, शारीरिक शिक्षण इत्यादी विषय शिकवले जात. तत्कालीन शिक्षणमंडळाचे अध्यक्ष जॉन वॉर्डन यांनी सुद्धा या शाळांची प्रशंसा केली होती. शाळांसोबतच तरुण विवाहित स्त्रियांचा प्रशिक्षण वर्गही चालवला जायचा असे त्यांनी जाहीर व्याख्यानात सांगितले होते.\nतेव्हाचे सरकारी शाळांचे पर्यवेक्षक दादोबा तर्खडकर यांनी १६ ऑक्टोबर १८५१ रोजी मुलींच्या शाळेला भेट देऊन ‘मुलींची प्रगती लक्षणीय होती’ असा अभिप्राय देऊन समाधान व्यक्त केले होते. या शैक्षणिक उपक्रमाची कीर्ती थेट युरोपपर्यंत पोचली होती. फुले दाम्पत्य अत्यंत मोलाचे शैक्षणिक कार्य करीत असल्याचा अभिप्राय गव्हर्नरनी लंडनला कंपनी सरकारकडे कळवला होता. फुले दांम्पत्याच्या कार्याचा गौरव मेजर कँडी यांच्या हस्ते करण्यासाठी १६ नोव्हेंबर १८५२ रोजी पुण्यात जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला गोविंदराव व सगुणाबाई जातीने हजर होत्या. सरकार तर्फे देण्यात आलेला हा पहिलाच आदर्श शिक्षक पुरस्कार\n१२ फेब्रुवारी १८५३ रोजी फुलेंच्या शाळांमधील मुलामुलींची एकत्र जाहीर परीक्षा विश्राम बागेत घेण्यात आली. ती परीक्षा पाहाण्यास सुमारे 3 हजार लोक गोळा झाले होते. परीक्षेसाठी मोठा मंडप घातला होता. अनेक वर्तमानपत्रांनी या परीक्षेच्या बातम्या देऊन कौतुकही केले. अशी जाहीर रीतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात जंगी परीक्षा पुण्यात त्यापूर्वी केंव्हाही झाली नव्हती. #adinama\nभारतीयांचे पहिलेच शिक्षक प्रशिक्षण केंद्र\nजोतीराव व सावित्रीबाई यांना आदर्श शिक्षक पुरस्कार\n‘सावित्रीमाई फुले यांचे प्रचंड कार्य’ या पुस्तकाच...\nइतिहासातील पहिल्या सर्वात मोठ्या धम्मदीक्षा सोहळ्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013923-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://shrimohatadevi.org/daily.html", "date_download": "2018-11-14T23:58:25Z", "digest": "sha1:DE4TC24JU3P4FVJ6Q4PWONANNHE5NHUO", "length": 1925, "nlines": 27, "source_domain": "shrimohatadevi.org", "title": "Shree Mohata Devi, Pathardi, Ahmednagar", "raw_content": "\nनित्य धार्मीक पुजा विधी आरती कार्यक्रम वेळापत्रक\nनित्य कार्यक्रम मंदीर गाभारा :-\nपहाटे ४ ते ५ नगारावादन, भुपाळी\n५ ते ७ महापुजा, महाभिषेक\nस. ७ ते ७.३० आरती, तिर्थप्रसाद वाटप\nस. ७.३० ते ११.३० भावीकांचे दर्शन\nदु. ११.३० ते १२ मध्यान्हपुजा, महानैवेद्य समर्पण\n१२ ते १२.३० आरती\nदु. १२.३० ते सायं. ६.३० भावीकांचे दर्शन\nसा. ६.३० ते ७ प्रदोषपुजन\nसा. ७ ते ७.४५ आरती प्रार्थना\n७.४५ ते ९ भाविकांचे दर्शन\nस. ८ ते दु. १२ प्रतिमेस अभिषेक, अर्चन, कुलाचार, कुलधर्म श्री. सप्तशती पाठ वाचन.\nदु. १ ते ४ श्री सत्यनारायण, श्री सत्याची पुजन.\n© २०१२ श्रीमोहटादेवी संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखिव आहेत. // Create & Design - Sandeep Ghule / 9404979565", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013928-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.netbhet.com/blog/1188968", "date_download": "2018-11-15T00:51:24Z", "digest": "sha1:JKAQ6WA557PMVIEW3CU2DQBWSVKFSKAS", "length": 11582, "nlines": 89, "source_domain": "www.netbhet.com", "title": "facebook-event-pages - Netbhet ​E-learning Solutions", "raw_content": "\nफेसबुक इव्हेंट्स | तुमच्या कार्यक्रमाची विनामुल्य प्रसिद्धी \nनमस्कार मित्रांनो, गेल्या काही लेखांमधून आपण फेसबुकच्या बिझिनेस पेज, एम्बेड सुविधा, कव्हर फोटो बद्दल माहिती घेतलीत. आज आपण अशाच एका उपयुक्त सुविधेबाबत माहिती पाहुयात. फेसबुक इव्हेंट्स म्हणजेच आपले कार्यक्रम. फेसबुक इव्हेंट्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचे कार्यक्रम तुम्ही तुमच्या मित्रपरिवारातील सदस्यांपर्यंत अगदी सहज पोहोचवू शकता.आपल्याकडे लग्नसोहळे, वाढदिवस, बारसे यांसारख्या कार्यक्रमांबरोबरच पुस्तक प्रकाशन सोहळे, सत्कार समारंभ, व्याख्याने, चर्चासत्रे, नाटकाचे प्रयोग यांसारखे कार्यक्रमही होत असतात. तुम्हाला फेसबुकवर अशा प्रकारच्या कार्यक्रमांसाठी निमंत्रणे निश्चितच येत असतील, फेसबुकच्या इव्हेंट्स सुविधा वापरून आपल्याला ही निमंत्रणे पाठवली जातात. या सुविधेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही अर्ध्या तासाच्या आत कोणत्याही आयोजित कार्यक्रमाबद्दल “इव्हेंट पेज” तयार करू शकता आणी तुमच्या मित्र-परिवारातील तुम्हाला हव्या त्या व्यक्तींना निमंत्रणे पाठवू शकता. तुम्ही तयार केलेले इव्हेंट पेज तुमच्या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती निमंत्रितांना देते. अधिक वेळ न दवडता आपण फेसबुक इव्हेंट्स बद्दल माहिती घेऊयात.\nतुम्हाला आलेली कार्यक्रमाची निमंत्रणे कशी पहाल तुमच्या मित्रांकडून तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमाचे निमंत्रण आले की ताबडतोब तुम्हाला ते ‘नोटीफिकेशन’ (notification) एरियात दाखवण्यात येते पण एकदा ते नोटीफिकेशन पाहून झाले की नंतर तुम्हाला त्या कार्यक्रमाबद्दल माहिती हवी असल्यास तुम्ही ती त्या कार्यक्रमाच्या इव्हेंट पेजवर पाहू शकाल.कॉम्प्युटर वरून फेसबुकवर लॉग इन केल्यावर डाव्या भागात तुमचा प्रोफाइल फोटो दिसतो त्याखाली Events हा तिसरा पर्याय दिला आहे पण जर तुम्ही FAVORITES मधील पर्याय बदललेले असतील तर तुम्हाला तुमच्या बदललेल्या पर्यायानुसार Events हा पर्याय दिसेल याशिवाय तुम्ही इथे क्लिक करून देखील थेट Events पाहू शकाल, पण यासाठी लॉगइन असणे आवश्यक आहे.\nएकदा या ठिकाणी आलात की तुम्ही तारखेनुसार आयोजित केलेले तुमच्या फेसबुकवरील मित्रपरिवाराचे कार्यक्रम पाहू शकता. तुम्हाला एरवी इथे येणाऱ्या आठवड्यात किंवा महिन्यात कोणकोणत्या मित्र-मंडळींचे वाढदिवस आहेत याची तारखेसह माहिती मिळेल जी फेसबुककडून मित्रपरिवारातील सदस्यांना एकमेकांना दाखण्यात येते याशिवाय ज्या कार्यक्रमांना तुम्हाला निमंत्रण आहे अशा कार्यक्रमांचीही संक्षिप्त माहिती तुम्ही या पानावर बघू शकाल, त्या कार्यक्रमाच्या नावावर क्लिक केल्यावर त्या कार्यक्रमाचे स्वतंत्र पान तुम्हाला दिसते. तुम्ही सर्व Events च्या पानावरून किंवा एखाद्या Event च्या पानावरून नीमंत्रण स्वीकारू किंवा नाकारू शकता.\nतुमच्या कार्यक्रमाचे पेज तयार करून निमंत्रणे कशी पाठवाल \nसर्वप्रथम फेसबुकवर लॉगइन व्हा आणी Events ह्या पर्यायावर क्लिक करा किंवा इथे क्लिक करा.\nवरील उजव्या कोपर्यात +Create Event वर क्लिक करा..\nत्याच पानावर आता एक नवीन विंडो उघडेल, त्यामध्ये तुमच्या कार्यक्रमाबद्दल माहिती लिहा.\nPrivacy – तुमचा कार्यक्रम सार्वजनिक आहे का वयक्तिक हे तुम्ही निवडू शकता, Privacy च्या पुढील Invite Only वर क्लिक केल्यावर तुम्हाला तीन पर्याय दिसतील त्यातील कोणता पर्याय कशासाठी आहे हे पहा.\nInvite Only – फक्त ज्यांना निमंत्रण पाठवले जाईल त्यांनाच कार्यक्रमासाठी प्रवेश आहे.\nPublic – कोणत्याही व्यक्तीला कार्यक्रमासाठी प्रवेश आहे, ती व्यक्ती अनोळखी असली तरीही.\nFriends of Guest – ज्यांना निमंत्रण पाठवले आहे त्यांना आणी त्यांच्या मित्रपरिवाराला कार्यक्रमासाठी प्रवेश आहे.\nपूर्ण माहिती लिहून झाल्यावर Create वर क्लिक करा.\nआता तुमच्या कार्यक्रमाचे पान तयार झाले आहे.\nतुम्ही कार्यक्रमाशी निगडीत कव्हर फोटो जोडू शकता किंवा आधी लीहिलेली माहिती बदलू शकता.\nकार्यक्रमाची निमंत्रणे पाठवण्यासाठी Invite Friends वर क्लिक करा.\nत्याच पानावर एक नवीन विंडो उघडेल ज्यात तुमच्या मित्रांची लिस्ट दिली असेल.\nत्यामधील तुम्हाला हव्या असलेल्या मित्र-मंडळींच्या नावावर क्लिक करा आणी Send वर क्लिक करा.\nटीप – जर तुम्हाला तुमच्या कार्यक्रमात सर्व मित्र-मंडळींना निमंत्रण पाठवायचे असेल तर ‘गुगल क्रोम’ साठीचे Invite All हे एक्स्टेंशन इथून डाऊनलोड करा , ज्यामुळे निमंत्रण पाठवताना मित्रांच्या लिस्ट खाली Send बटणाच्या बाजूला Select All हा पर्याय दिसेल. Select All हा पर्याय निवडण्याआधी तुम्ही स्क्रोल करून लिस्टच्या शेवटपर्यंत या आणी सर्व सिलेक्ट झाल्यावर Send वर क्लिक करा.\nअभिनंदन.. तुम्ही तुमच्या कार्यक्रमाचे निमंत्रण यशस्वीपणे पाठवले आहे यानंतर तुम्ही त्याच पानावर येणाऱ्या आणी न येणाऱ्या निमंत्रितांची माहिती पाहू शकाल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013928-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/04/news-2904.html", "date_download": "2018-11-14T23:58:13Z", "digest": "sha1:S5QKTMP5BRKV3NNHEEVHD4CQQIEFZVKF", "length": 5092, "nlines": 79, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "नगर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा निर्माण - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Crime News Jaamkhed नगर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा निर्माण\nनगर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा निर्माण\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केडगाव दुहेरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच जामखेडमध्येही केडगावच्या घटनेची पुनर्रावृत्ती घडल्याने नगर जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. केडगावच्या घटनेत शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांची हत्या झाली होती. तर जामखेडच्या घटनेत राष्ट्रवादीच्या दोन पदाधिकाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नगर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nजामखेड शहरातील बीड रोडवरील मार्केट यार्ड परिसरातील एका हॉटेलसमोर शनिवार दि.२८ रोजी अज्ञात हल्लेखोरांनी मोटारसायकलवरून येऊन अचानक अंदाधुंद केलेल्या गोळीबारात योगेश आंबादास राळेभात (वय २८) व राजेश अर्जून राळेभात (वय २३) हे दोघे तरूण गंभीर जखमी होवून. उपचारा दरम्यान दोघांचाही मृत्यू झाला आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nनगर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा निर्माण Reviewed by Ahmednagar Live24 on Sunday, April 29, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nपेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज झाली इतकी किंमत कमी...\nमहापालिका निवडणूक : शिवसेनेची दुसरी यादी जाहीर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013928-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/women-fight-against-poverty-26074", "date_download": "2018-11-15T00:27:10Z", "digest": "sha1:WU4APJ3LBBNATR45TPGYUKQ3MN3FGSZK", "length": 16568, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "women fight against poverty उसवलेल्या आयुष्याला 'ती' घालतेय जिद्दीने टाके | eSakal", "raw_content": "\nउसवलेल्या आयुष्याला 'ती' घालतेय जिद्दीने टाके\nशनिवार, 14 जानेवारी 2017\nजन्म अन्‌ जातीच्या दाखल्यात अडकले घरकुल\nराजश्री यांनी त्यांना मिळणाऱ्या थोडक्‍या पैशातून काही पैसे साठवून भक्तीमार्गावरील मोकळ्या जागेत चार पत्र्यांत संसार उभा केला आहे. त्या आणि त्यांची मुलगी तिथे राहतात. मुलीला शिकवणे त्यांना अवघड होत आहे. राहण्यासाठी घरकुल मिळावे यासाठी अनेकदा त्यांनी नगरपालिकेत हेलपाटे मारले, परंतु जन्माचा आणि जातीचा दाखला नसल्याने त्यांना अद्याप घरकुल मिळू शकलेले नाही. त्यामुळे त्या हताश झाल्या आहेत. कोणीही आपल्याला मदत करत नाही. सर्व जग स्वार्थी आहे अशी त्यांची भावना झाली आहे. राजश्री यांना आपल्या हक्काचे घरकुल मिळावे, त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी यासाठी सामाजिक संस्थांनी अथवा दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज आहे.\nपंढरपूर - कसला सण आणि कसलं काय, सण करत बसले तर पोट भरणार कसं, आपली अडचण कोणी दूर करू शकत नाही, आपले आपल्यालाच निस्तरावे लागते, अशा उद्विग्न भावना येथील दिव्यांग राजश्री परशुराम वाघमारे यांनी आज \"सकाळ'शी बोलताना व्यक्त केल्या. शारीरिक अपंगत्वासमोर हार न मानता त्या आपल्या उसवलेल्या आयुष्याला जिद्दीने टाके घालण्याचे काम करत आहेत.\nराजश्री वाघमारे यांचे दोन्ही हात जन्मजात अंतरवक्र आहेत. अपंग असल्याचे प्रमाणपत्र त्यांच्याकडे आहे. अपंग असूनही हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत त्या आयुष्याची लढाई मोठ्या जिद्दीने लढत आहेत. मक्रर संक्रांत सणानिमित्त अपंग राजश्री यांच्याशी \"सकाळ'ने संवाद साधला.\nयेथील संत गजानन महाराज मठ ते विवेक विर्धिनी विद्यालय या दरम्यानच्या रस्त्याकडेला राजश्री वाघमारे पादत्राणे दुुरुस्तीचे काम करत बसतात. त्यांचे वडील तुकाराम हे अर्बन बॅंकेजवळ पादत्राणे शिवण्याचे करत बसत. तुकाराम यांना तीन मुली आणि दोन मुले होती. परिस्थिती हलाखीची. त्यामुळे मुलामुलींना शिकवणे अवघड झालेले. तशाही परिस्थितीत राजश्री या सखुबाई कन्या प्रशालेत आठवीपर्यंत शिकल्या. पुढे शिकण्याची इच्छा असतानाही त्यांना शाळा सोडावी लागली. वडिलांच्या शेजारी बसून राजश्री यांनी पादत्राणे शिवण्याचे काम शिकून घेतले आणि तेच आज त्यांचे जगण्याचे साधन झाले आहे.\nवडिलांचे अकाली निधन झाल्यानंतर राजश्री यांचे लग्न झाले. राजश्री यांचे पतीही चांभार काम करत तर राजश्री या दवाखान्यात झाडलोट करून चार पैसे मिळवत. दुर्दैवाने राजश्री यांच्या पतीचे हृदयविकाराने निधन झाले आणि एका लहान मुलीसह जगण्याची वेळ त्यांच्यावर आली. राहण्यास घर ना दार. दवाखान्यात झाडलोट करून मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारावर उदरनिर्वाह करणे त्यांना अशक्‍य झाल्याने राजश्री यांनी चांभार काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. दिवसभर त्या चांभार काम करतात. कधी पोटापुरते पैसे मिळतात तर कधी मिळत नाहीत.\nजन्म अन्‌ जातीच्या दाखल्यात अडकले घरकुल\nराजश्री यांनी त्यांना मिळणाऱ्या थोडक्‍या पैशातून काही पैसे साठवून भक्तीमार्गावरील मोकळ्या जागेत चार पत्र्यांत संसार उभा केला आहे. त्या आणि त्यांची मुलगी तिथे राहतात. मुलीला शिकवणे त्यांना अवघड होत आहे. राहण्यासाठी घरकुल मिळावे यासाठी अनेकदा त्यांनी नगरपालिकेत हेलपाटे मारले, परंतु जन्माचा आणि जातीचा दाखला नसल्याने त्यांना अद्याप घरकुल मिळू शकलेले नाही. त्यामुळे त्या हताश झाल्या आहेत. कोणीही आपल्याला मदत करत नाही. सर्व जग स्वार्थी आहे अशी त्यांची भावना झाली आहे. राजश्री यांना आपल्या हक्काचे घरकुल मिळावे, त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी यासाठी सामाजिक संस्थांनी अथवा दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज आहे.\nअधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी\nमुंबई - १९ नोव्हेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असले, तरी प्रत्यक्ष कामकाज केवळ आठच दिवस होणार आहे. या आठ दिवसांत...\n'शताब्दी'च्या जागी अत्याधुनिक 'ट्रेन-18'\nनवी दिल्ली : बुलेट ट्रेनच्या मार्गात काटेच काटे दिसत असतानाच पूर्ण स्वदेशी बनावटीच्या व इंजिनविरहीत \"ट्रेन-एटीन' म्हणजेच \"टी-18'च्या चाचण्यांना...\nश्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर\nकोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी...\n'किशोरवयातच लैंगिकतेचे शिक्षण हवे'\nपिंपरी - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच मोबाईल, इंटरनेट अशा माध्यमांतून किशोरवयीन मुलांच्या हाती अवास्तव, चुकीची व अर्धवट माहिती...\n'युवकांना देशासाठी प्रेरित करावे लागेल'\nपुणे - युवकांना देशासाठी प्रेरित करावे लागेल. तसेच, त्यांच्यात भारताचा इतिहास जागृत ठेवण्याचे कार्य करावे लागेल, असे मत निवृत्त एअर मार्शल भूषण...\nउंड्री : उंड्री येथे कानडेनगरच्या रस्त्यालगत खडी पसरली आहे. रस्त्याचे काम अर्धवट आहे. रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013928-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%9C/", "date_download": "2018-11-14T23:51:24Z", "digest": "sha1:VNRKH4KZJDGN5LJAFOU3CSFD767CGHAA", "length": 7956, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ग्रामपंचायत निवडणुकांत जेवळावळींना ऊत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nग्रामपंचायत निवडणुकांत जेवळावळींना ऊत\nलाखणगाव- आंबेगाव तालुक्‍यातील दहा गावांतील ग्रामपंचायतीच्या निवडणुका सध्या सुरू झाल्या असून जेवणावळींना उत आला आहे. तसेच तरूणांनी निवडणूक हातात घेतल्याने ज्येष्ठांनी फक्त मार्गदर्शकाची भूमिका घेतली आहे.\nआंबेगाव तालुक्‍यातील टाव्हरेवाडी, फुलवडे, लोणी, पारगाव कारखाना, कानसे, डिंभे बुद्रुक, तांबडेमळा, अवसरी बुद्रुक, सुपेघर, चपटेवाडी येथील ग्रामपंचायतीची निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सरपंच थेट जनतेतून निवडले जाणार असल्यामुळे सरपंच पदासाठी उभे राहणऱ्यांची संख्या वाढली आहे. त्याचप्रमाणे सरपंचाच्या अधिकारात वाढ करण्यात आली असल्याने आणि ग्रामपंचायत सदस्यांचे महत्त्व कमी झाल्याने ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडणूक लढवणाऱ्यांमध्ये म्हणावा तसा उत्साह पहावयास मिळत नाही.अनेक गावातील ग्रामपंचायत सदस्यपदासाठी अनेक जण बिनविरोध निवडून आले असून सरपंच पदासाठी मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच सुरू असून निवडणुकीमध्ये तरुणांची संख्या अधिक असून ज्येष्ठांनी मात्र मार्गदर्शकाची भूमिका घेतली आहे. या तरुणांमध्ये उच्चशिक्षित तरुणांची संख्याही मोठी आहे.त्यामुळे राजकारणात होणारा हा बदल नक्कीच स्वागतार्ह असून उच्चशिक्षित व तरुण सरपंच गाव विकासासाठी फायदेशीर ठरेल ही भूमिका मतदारांमधून बोलली जात आहे.\nसोशल मीडियचा मोठ्या प्रमाणात वापर\nतरुणांकडून निवडणूक प्रचारासाठी मोठ्‌या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर केला जात आहे.त्यामुळे पारंपरिक पद्धतीने प्रचार करणारे ज्येष्ठ तर आधुनिक पद्धतीने हायटेक प्रचार करणारे तरुण यामुळे तरुण वर्ग सरस ठरत असून येणाऱ्या कालखंडात राजकरणात तरुणांची संख्या नक्कीच वाढेल. आणि त्याचा फायदा ग्रामविकासासाठी होईल, असे चित्र ग्रामपंचायत निवडणुकीवरुन दिसत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबॉलिवूडमधील घराणेशाहीवर प्रियंका चोप्रा म्हणाली…\nNext article‘मस्का’चा ट्रेलर आणि म्युझिक लॉंच सोहळा दिमाखात…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013929-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.netbhet.com/blog/8030329", "date_download": "2018-11-15T00:51:18Z", "digest": "sha1:5R5P7VWUR3EDWWLTKFPWDS7QEKNOTP7W", "length": 20809, "nlines": 103, "source_domain": "www.netbhet.com", "title": "how-to-be-successful-in-life - Netbhet ​E-learning Solutions", "raw_content": "\n\"हमखास यशाचा फॉर्मुला \"\nदेवाने आपणा सर्वांना जवळ जवळ समान शारिरीक क्षमता दिलेल्या आहेत, समान बौध्दीक क्षमता सुध्दा दिलेल्या आहेत. म्हणजेच आपल्या सर्वांचं हार्डवेअर जवळ जवळ सारखच आहे परंतु प्रश्न आहे तो फक्त त्यात इंस्टॉल करण्यात आलेल्या सॉफ्ट्वेअरचा. तो बरोबर आहे की चुकीचा जर सॉफ्टवेअर इंस्टॉल करायचा असेल तर आपण आधी यशस्वी लोकांच्या डोक्यात इंस्टॉल केलेल्या सॉफ्टवेअर बद्दलच आधी माहीती करुन घेतलेले बरे. त्याच सॉफ्टवेअरचा जर आपण सुध्दा वापर केला तर आपण त्यांनी मिळविलेल्या यशाची पुनरावृत्ती करु शकतो.\nमी स्वत:ला सतत एक प्रश्न विचारला, तो म्हणजे 'हमखास यश मिळवण्यासाठी कुठला फॉर्मुला आहे का' ' यशस्वी माणसे कुठला समान मार्ग वापरतात ज्यातुन त्यांना जे पाहीजे ते मिळते' ' यशस्वी माणसे कुठला समान मार्ग वापरतात ज्यातुन त्यांना जे पाहीजे ते मिळते\nबर्‍याच आदर्श व्यक्तीमत्वांचा अभ्यास, पुस्तके, प्रशिक्षण व मुलाखती इ. मधून माझ्या असे लक्षात आले की, जरी यशस्वी माणसे वेगवेगळ्या क्षेत्रातील असतील असली, त्यांची ध्येयं व साध्य करण्याचे आराखडे देखील वेगवेगळे असले तरी त्यांच्यामध्ये काहीतरी समान आहेच; आणि ते असे: सर्व यशस्वी माणसे त्यांना जे पाहीजे आहे ते मिळवण्यासाठी एका विशिष्ट क्रमामध्ये विशेष अशी पाऊलं उचलतात.\nमी या पाऊलांच्या क्रमाला हमखास यशाचा फॉर्मुला असं म्हणतो.\n→ पहीली पायरी: तुमचे ध्येय स्पष्ट करा.\nतुम्हाला पाहीजे ते मिळविण्यासाठी, पहीली पायरी म्हणजे तुम्हाला नेमकं काय पाहीजे आहे ते माहीती असणे. परंतु बर्‍याच लोकांना त्यांना जे पाहीजे ते मिळत नाही कारण त्यांना नेमकं काय पाहिजे आहे हेच त्यांना माहीती नसते. बरेच लोक म्हणतात कि त्यांना यशस्वी व्हायचं आहे, पण त्यांना जर विचारलत की म्हणजे नेमकं काय तर बर्‍याच जणांचं उत्तर असतं \"नक्की काय ते माहीत नाही\" किंवा त्यांचं काहीतरी ढोबळ उत्तर असतं \"मला सुखी व्हायचं आहे\", \"मला खुप पैसा कमवायचा आहे\", \"मला माझ्या सर्व अडचणींवर मात करायची आहे\", वगैरे वगैरे.\nआपल्याला लक्षात ठेवलं पाहीजे कि जो पर्यंत आपल्याला आपले ध्येयंच माहीत नाही तो पर्यंत आपल्याकडील क्षमतेचा, वेळेचा व इतर साधन सामुग्रीचा वापर कसा करावा हेच आपल्याला कळणार नाही. यशस्वी माणसांचा हा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म असतो असे मला प्रकर्षाने जाणवले. त्यांना नेमकं काय पाहीजे आहे, भविष्याबद्दलची त्यांची संकल्पना त्यांच्या मनामध्ये स्पष्टपणे कोरली गेलेली असते. त्यांची ध्येयं निश्चित व नेमकी असतात आणि म्हणूनच त्या दिशेने ते प्रयत्न करतात. सचिन तेंडुलकरला त्याच्या लहानपणापासून एकच माहीत होतं 'मला भारतासाठी क्रिकेट खेळायचं आहे. बस्स.' भविष्याबद्दलचे त्याच्या मनातील चित्र हे स्पष्ट होते आणि म्हणूनच तो रात्रंदिवस फक्त एकच गोष्ट जगायचा ती म्हणजे 'क्रिकेट'. त्यामुळे तो आज भारताचा मास्टर ब्लास्टर आहे. याचप्रमाणे जर इतर यशस्वी माणसांचा अभ्यास केला तर हिच समान बाब जाणवते कि त्यांना त्यांची ध्येयं ही स्पष्ट होती.\nआमच्या 'लक्ष्यवेध' प्रशिक्षणक्रमामध्ये, माझा हाच प्रयत्न असतो. लोकांना नेमके काय पाहीजे आहे याचे स्पष्ट चित्र त्यांना बघायला लावणे व ते नेमक्या शब्दात कागदावर मांडणे. आपल्या मेंदुला नेमक्या शब्दात सुचना मिळाल्या कि त्याची कार्यक्षमता कितीतरी पटीने वाढते.\n→ दुसरी पायरी: ध्येयं साध्य करण्यासाठी आराखडा तयार करा\nजर आपल्याला आपली ध्येयंच स्पष्ट नसतील तर ती साध्य करण्यासाठी आराखडा कसा काय बनविणार कंपनीचा टर्नओवर पाच करोड करण्यासाठीचा आराखडा व पन्नास करोड करण्यासाठीचा आराखडा हा वेगवेगळा असतो परंतु तो तेव्हाच आपण तयार करु शकतो जेव्हा आपल्याला आपलं ध्येयं स्पष्ट असेल. पण मग आराखडा बनविणे म्हणजे नेमकं काय कंपनीचा टर्नओवर पाच करोड करण्यासाठीचा आराखडा व पन्नास करोड करण्यासाठीचा आराखडा हा वेगवेगळा असतो परंतु तो तेव्हाच आपण तयार करु शकतो जेव्हा आपल्याला आपलं ध्येयं स्पष्ट असेल. पण मग आराखडा बनविणे म्हणजे नेमकं काय आराखडा बनविणे म्हणजेच तुमचे ध्येयं साध्य करण्यासठी कराव्या लागणार्‍या कृतींची क्रमवार मांडणी करणे.\nउदाहरणार्थः जर तुम्हाला अंधेरी ते चर्चगेट प्रवास करायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टी क्रमवार पणे कराव्याच लागतील. तुम्हाला आधी अंधेरी स्टेशनवर येउन तिकीट काढावं लागेल मग प्लॅट्फॉर्म वर जावं लागेल. ट्रेन पकडावी लागेल व चर्चगेट स्टेशनवर उतरावं लागेल. ह्या क्रमवार कृती तुम्हाला कराव्याच लागतील. तुमचे ध्येयं साध्य करण्यासाठी जो आराखडा बनवाल त्याचा क्रम खुप महत्त्वाचा आहे व आराखडा बनविण्याआधी योग्य संशोधन केले पाहीजे व मगच आराखडा तयार केला पाहीजे. आराखडा लेखी स्वरुपात कागदावर उतरवावा.\n→ तिसरी पायरी: आराखड्याशी संलग्न कृती करा\nतिसरी पायरी म्हणजे आपले ध्येयं साध्य करण्यासाठी आपल्या आराखड्याशी संलग्न कृती करणे होय. हीच पायरी आपल्याला आपल्या ध्येयाच्या जवळ घेउन जाते. यशस्वी माणसे व फक्त स्वप्नं बघणार्‍यांमध्ये जर कुठला फरक असेल तर तो म्हणजे संलग्न 'कृती'. बर्‍याच सुशिक्षीत व हूशार माणसांना माहीत असते की आपणास काय केले पाहीजे, कसे केले पाहीजे पण ते कृती करतच नाहीत. ते म्हणतात ना, 'कळतं पण वळत नाही'.\nआपल्याला खरोखरच जर आपले ध्येयं साध्य करायचे असेल तर कृती ही केलीच पाहीजे. तुम्हाला अशी व्यक्ती माहीत आहे का, जी तुमच्यापेक्षा कमी गुणवान आहे पण तुमच्यापेक्षा जास्त यशस्वी आहे जर उत्तर हो असेल तर लक्षात घ्या, जरी तुम्ही त्या व्यक्तीपेक्षा जास्त हूशार असाल तरी त्या व्यक्तीने तुमच्यापेक्षा जास्तं कृतीवर भर दिला असणार. संलग्न कृती करण्यासाठी मानसिक व शारिरीकरित्या सक्षम असणे अत्यंत आवश्यक असते. आपल्या भावनांवर ताबा मिळवून, जोशात व आत्मविश्वासाने ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणं गरजेचं आहे.\n→ चौथी पायरी: अपयशातुन शिका\nजेव्हा आपण आपल्या आराखड्यानुसार संलग्न कृती करतो तेव्हा फक्त दोन गोष्टी घडण्याची शक्यता असते. एकः तुम्ही ध्येयाच्या दिशेने यशस्वी वाटचाल करता किंवा ध्येय साध्य करता आणि दोन: तुम्हाला अपेक्षित परिणाम साध्य होत नाहीत, काहीतरी, अनपेक्षीत घडतं. आपल्यातील बरीच लोकं याला 'अपयश' असं म्हणतात अपयशं सर्वांच्या आयुष्यात येतात का अपयशं सर्वांच्या आयुष्यात येतात का हो अर्थातच. तुम्ही मला एक यशस्वी माणूस शोधुन दाखवा ज्याने कधी अपयश नाही अनुभवलं. उलट तुमचा जेवढा कृतीवर भर जास्त तेवढे अपयशाचे प्रमाण जास्त आणि म्हणुनच माझ्या संशोधनामध्ये मला असे आढळून आले की माणूस जेवढा यशस्वी, त्याच्या आयुष्यात अपयशाचे प्रमाण तेवढेच जास्त.\n→ अपयशाला तोंड देण्याचे तीन पर्यायः\nपर्याय क्रमांक एक: कारण देणे, आरोप प्रत्यारोप करणे व सोडून देणे.\nकाही माणसे अपयश मिळाले की इतर गोष्टींना कारणीभूत ठरवतात किंवा इतरांवर अपयशाचे खापर फोडतात. त्यांना वाटतं कि ध्येयं साध्य करणं त्यांच्यासाठी खूप कठीण आहे. ते निराश होतात व पुन्हा कृती करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. ते म्हणतात, \"मी प्रयत्न केला व फसलो आता पुन्हा नाही\nपर्याय क्रमांक दोन: त्याच कृतीची पुनरावृत्ती करणे.\nहि माणसे प्रयत्नशील माणसे असतात. अपयशानंतर सुध्दा गप्प बसत नाहीत व पुन्हा प्रयत्न करतात. त्यांना असं वाटतं 'आपण जास्त कसोशीने प्रयत्न करुया, जास्त मेहनत करुया व आधी केलेली कृती पुन्हा करुया.' जर आपण एकाच कृतीची पुनरावृती केली व प्रत्येक वेळी वेगळा परीणाम अपेक्षीत केला तर तो निव्वळ मुर्खपणा ठरेल. जर आपण तेच केलं जे आधी केलं होतं तर आपल्याला तेच मिळेल जे आपल्याला आधी मिळालं होतं.\n​पर्याय क्रमांक तीन: शिका, आराखड्यात योग्य बदल करा आणि कृती करा.\nपर्याय जो सर्व यशस्वी माणसे वापरतात. जेव्हा ते आपले ध्येयं साध्य करीत नाहीत तेव्हा ते त्याला 'अपयश' मानत नाहीत. ते त्यातुन नवीन काहीतरी शिकतात कि त्यांनी तयार केलेला आराखडा परिणामकारक नव्हता, किंवा त्यांच्या कृतीमध्ये कुठेतरी कमतरता होती. नवीन शिकवण घेउन आपल्या आराखड्यामध्ये योग्य ते बदल करतात व पुन्हा कृती करतात.\nजर पुन्हा ते यशस्वी नाही झाले तर त्यातुन ते पुन्हा नवीन काहीतरी शिकतात, आराखड्यात योग्य ते बदल करतात आणि त्याप्रमाणे कृती करतात असं ते तो पर्यंत करतात, जो पर्यंत त्यांचे ध्येयं साध्य होत नाही. ध्येय साध्य करण्यासाठी ते सर्व काही करतात.\nमित्रांनो आपण हे लक्षात घेतले पाहीजे कि जेव्हा जेव्हा आपणास यश मिळत नाही तेव्हा तेव्हा आपल्याला त्यातुन नवीन काहीतरी शिकले पाहीजे. आपल्या प्रयत्नांमध्ये बदल केले पाहीजेत, जो पर्यंत आपले ध्येयं साध्य होत नाही तो पर्यंत असं म्हटलं जातं की थॉमस एडिसनने वीजेच्या बल्बचा शोध लावण्यासठी एकूण १०,००० वेळा प्रयत्न केले. जेव्हा त्याला या बाबत विचारण्यात आलं तेव्हा त्याचं म्हणणं होतं की 'प्रत्येक अयशस्वी प्रयत्नानंतर मी माझ्या पध्द्तीमध्ये बदल केला व माझे ध्येयं साध्य झाले. पहील्या ९,९९९ प्रयत्नातुन मी बल्ब कसा बनविला जात नाही, हे शिकलो असं म्हटलं जातं की थॉमस एडिसनने वीजेच्या बल्बचा शोध लावण्यासठी एकूण १०,००० वेळा प्रयत्न केले. जेव्हा त्याला या बाबत विचारण्यात आलं तेव्हा त्याचं म्हणणं होतं की 'प्रत्येक अयशस्वी प्रयत्नानंतर मी माझ्या पध्द्तीमध्ये बदल केला व माझे ध्येयं साध्य झाले. पहील्या ९,९९९ प्रयत्नातुन मी बल्ब कसा बनविला जात नाही, हे शिकलो\nमित्रांनो, तर हा होता 'हमखास यशाचा फॉर्मुला'. या फॉर्मुलातील चार पायर्‍या नक्कीच तुम्हाला जे पाहीजे आहे ते मिळ्वून देण्यास मदत करतील, अशी आशा करतो.\n→ हमखास यशाचा फॉर्मुला:\n१. तुमचे ध्येयं स्पष्ट करा.\n२. ध्येयं साध्य करण्यासाठी आराखडा तयार करा.\n३. आराखड्याशी संलग्न कृती करा.\n-अतुल अरुण राजोळी ​\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013929-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://shrimohatadevi.org/mahiti.html", "date_download": "2018-11-15T00:29:21Z", "digest": "sha1:4ANLTH6BEPF6HXZDBWF5SW5ZPDUHQZJ4", "length": 6264, "nlines": 21, "source_domain": "shrimohatadevi.org", "title": "Shree Mohata Devi, Pathardi, Ahmednagar", "raw_content": "\nपाथर्डी शहरापासून पुर्वेकडे 9 कि.मी. अंतरावर असणारे पुण्य पावन श्री. क्षेत्र मोहटादेवीगड. येथील देवता श्री. कुलस्वामिनी जगदंबा मोहटादेवी ही आई जगाची आई.\nश्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे सहास्त्र मुखाचा वर्णिता भागला \nवेद जाणु गेला पुढे मौनावाला या न्यायाने महती कितीही वर्णन करावी तेवढी थोडीच आहे. ती आईच आहे हीच तिचीमहती.\nश्री भगवान वृद्धेश्वर (म्हातारदेव) आदीनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य श्री भगवान मच्छिंद्रनाथांची संजीवन समाथी सावरगांव, श्री भगवान कानीफनाथांची संजीवन समाधी मढी,(श्री क्षेत्र कानिफनाथ गड) अशा पुण्यपावन भुमीमध्ये फार फार वर्षापुर्वी श्री भगवान नवनातांनी जगत कल्याणार्थ शाबरी विद्या कवित्व सिद्धीसाठी एक महायज्ञ करुन भगवती, महाशक्ती श्री जगदंबादेवीची आराधना केली. या महायज्ञास अनेक ऋषीमुनींना पाचारण केले. यज्ञाद्वारे देवदेवता संतुष्ट झाल्या. त्याचवेळी पृथ्वीवर महादुष्काळ पडला होता. यज्ञाद भवती पर्जन्यो पर्जन्याद अन्न संभवः श्री भगवान मच्छिंद्रनाथांची संजीवन समाथी सावरगांव, श्री भगवान कानीफनाथांची संजीवन समाधी मढी,(श्री क्षेत्र कानिफनाथ गड) अशा पुण्यपावन भुमीमध्ये फार फार वर्षापुर्वी श्री भगवान नवनातांनी जगत कल्याणार्थ शाबरी विद्या कवित्व सिद्धीसाठी एक महायज्ञ करुन भगवती, महाशक्ती श्री जगदंबादेवीची आराधना केली. या महायज्ञास अनेक ऋषीमुनींना पाचारण केले. यज्ञाद्वारे देवदेवता संतुष्ट झाल्या. त्याचवेळी पृथ्वीवर महादुष्काळ पडला होता. यज्ञाद भवती पर्जन्यो पर्जन्याद अन्न संभवः श्री भगवान श्री कृष्ण उक्ती प्रमाणे विपुल अशी पर्जन्यवृष्टी होऊन भरपूर अन्य धान्याची निर्मिती झाली. प्राण्याना चारा उपलब्ध झाला. लोक आनंदी झाले. आणि पूर्णाहूती सोहळ्याच्या वेळी यज्ञकुंडात एक दिव्यशक्ती प्रगट झाली. तेच महाशक्ती श्री जगदंबा रेणुका माता श्री नवनाथाना व तिने वरदान दिले व जगत कल्याणार्थ शाबरी विद्या कवित्वास आर्शीवचन दिले. त्यावेळी जगत उद्धारार्थ तु याच ठिकाणी रहावे अशी आईस प्रार्थना केली तेव्हा पुढे कार्य आहे हे जाणून योग्यवेळी मी येथे पुन्हा प्रगट होऊन येथेच राहील असे आर्शिवचन दिले.\nयदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थान मधर्मस्य संभवामी युगे युगे अभ्युत्थान मधर्मस्य संभवामी युगे युगे या न्यायाने एकाच्या कैवारे उघडी बहुतांची अंतरे या नुसार मोहटा गांवच्या दहिफळे बन्सी, हरी गोपाळ, आदिच्या निमित्ताने जगत कल्याणार्थ श्री रेणुकामाता येथे प्रगट होऊन स्थानापन्न झाली. व श्री मोहटादेवी या नावाने प्रसिद्ध झाली.\nतिच्या नावे श्री क्षेत्र मोहटादेवीगड प्रसिद्ध झाले.\nजनमानसातील विकाररुपी, मोहादि, राक्षसांचा वध करुन मोहात अडकवून स्धर्माचे विस्मरण होत चाललेल्या माणासास जागे करुन दिव्य शक्ती, दृष्टी प्राप्त होऊ लागली. लोक जसजसे भजु लागले उपासना करु लागले तस तशी त्याची मनोकामना पूर्ण होऊ लागली. आनंदाने जगु लागले. जीवनातील अगतीकथा, नैराश्य, दुःख दारिद्र्य, क्लेश, दैर्बल्यता, नि राष्ट्रविघातक प्रवृत्ती, दैन्य नाहीसे होऊ लागले व मी सामर्थ शक्तीसंपन्न बलवाण आहे.\n© २०१० श्रीमोहटादेवी संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखिव आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013929-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Hearing-on-Wednesday-for-a-note-of-Rs-15-crores-in-District-Bank/", "date_download": "2018-11-14T23:48:08Z", "digest": "sha1:GAIIEYAQXQLNGOIJBJJPKMBVQ4XY5ISU", "length": 5156, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्हा बँकेकडील 15 कोटींच्या नोटांसंदर्भात बुधवारी सुनावणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › जिल्हा बँकेकडील 15 कोटींच्या नोटांसंदर्भात बुधवारी सुनावणी\nजिल्हा बँकेकडील 15 कोटींच्या नोटांसंदर्भात बुधवारी सुनावणी\nसांगली जिल्हा बँकेकडे नोटाबंदीपूर्वी जमा असलेल्या पाचशे, हजार रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने जमा करून घेण्यासंदर्भात जिल्हा बँकेच्या याचिकेवर बुधवारी (दि. 5) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सांगली, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, वर्धा, नागपूर, अमरावती, नाशिक या आठ जिल्हा बँकांकडील 112 कोटींचा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे.\nकेंद्र शासनाने दि. 8 नोव्हेंबर 2016 रोजी पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या. आरबीआयच्या अधिसूचनेनुसार जिल्हा बँकांनी दि. 10 ते 13 नोव्हेंबर या चार दिवसांच्या कालावधीत पाचशे, हजाराच्या नोटा स्विकारल्या होत्या.\nजिल्हा बँकांकडील या नोटा स्विकारण्यास ‘आरबीआय’ने टाळाटाळ सुरू केली. त्याविरोधात जिल्हा बँकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ‘आरबीआय’ने या नोटा स्विकारण्यास सहमती दर्शवली. त्यानंतर आरबीआयने अधिसुचना काढत दि. 10 ते 13 नोव्हेंबर या कालावधीत जमा झालेल्या नोटा स्वीकारल्या. मात्र दि. 8 नोव्हेंबर 2016 अखेर जिल्हा बँकात शिल्लक पाचशे, हजाराच्या नोटा स्विकारण्यास ‘आरबीआय’ने नकार दर्शविला. नाबार्डने पत्र काढून 8 जिल्हा बँकांचे 112 कोटी रुपये बुडीत ठरवले आहेत. त्याविरोधात बँकांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. त्यावर 5 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार असल्याचे समजते.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013929-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/adale-tur-purchase-center-for-digital-panels-only/", "date_download": "2018-11-15T00:37:19Z", "digest": "sha1:ISWDBA4BRMH4LLWO3RHGMBG6O5BPKLFQ", "length": 8127, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "केवळ डिजिटल फलकासाठी अडले तूर खरेदी केंद्राचे घोडे!", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकेवळ डिजिटल फलकासाठी अडले तूर खरेदी केंद्राचे घोडे\nवेब टीम : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गलथान कारभारामुळे तूर खरेदी केंद्र सुरू झाले नसून ते मंगळवारी सुरू करण्यात येईल, असे सचिव मोहन निंबाळकर यांनी सांगितले आहे. गोडाऊनबाहेर डिजिटल फलक करण्याचे काम न झाल्याने हे केंद्र सुरू करू, असे निंबाळकर यांनी सांगितले. मागील वर्षापासून नाफेडमार्फत तुरीची खरेदी करण्यात येत आहे. आधारभूत दराने तूर खरेदीला राज्यभर १ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली.\nराज्यात १५९ खरेदी केंद्रे उघडण्यात आली आहेत. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यात गावात केंद्राला ठेंगा अशी अफवा उडाली होती. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी आदेश आला असून, सोमवारी केंद्र सुरू होईल, असे निंबाळकर यांनी सांगितले होते.\nजिल्ह्यातही तूर उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यासाठी आजवर ५६९ शेतकऱ्यांनी आधारभूत दराने विक्री करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी ही केली आहे. तुरीचा हमीभाव ५४५० रुपये प्रतिक्विंटल आहे. मागील वर्षी आलेली तूर २१ हजार क्विंटल होती. यंदाचा अंदाज ११ ते १२ हजार क्विंटलचा आहे.\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार :…\nमुंबई : राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतरच त्यावर भाष्य करणे योग्य ठरेल. त्याआधी बोलणे उचित नाही. मात्र,…\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013929-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/agro/agrowon-news-maharashtra-farmer-tur-104186", "date_download": "2018-11-15T00:54:14Z", "digest": "sha1:SWP3WXN2RHLHTUCJFZSTMPOPHZIEG74Q", "length": 13760, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "agrowon news maharashtra farmer tur तूर खरेदीत कर्नाटकची महाराष्ट्रावर आघाडी | eSakal", "raw_content": "\nतूर खरेदीत कर्नाटकची महाराष्ट्रावर आघाडी\nमंगळवार, 20 मार्च 2018\nतूर खरेदीच्या बाबतीत महाराष्ट्र कर्नाटकपेक्षा खूप पिछाडीवर पडला आहे. विशेष म्हणजे कर्नाटकात तूर लागवडीखालील क्षेत्र महाराष्ट्राच्या तुलनेत २८.५ टक्के कमी आहे. तरीही या राज्याने १६ मार्चपर्यंत महाराष्ट्रापेक्षा सुमारे ३८ टक्के अधिक तूर खरेदी केली आहे. तसेच कर्नाटक सरकारने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही तुरीच्या किमान आधारभूत किमतीवर आपल्या तिजोरीतून बोनस दिल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या तुलनेत तिथल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ५५० रुपये अधिक दर मिळाला आहे.\nतूर खरेदीच्या बाबतीत महाराष्ट्र कर्नाटकपेक्षा खूप पिछाडीवर पडला आहे. विशेष म्हणजे कर्नाटकात तूर लागवडीखालील क्षेत्र महाराष्ट्राच्या तुलनेत २८.५ टक्के कमी आहे. तरीही या राज्याने १६ मार्चपर्यंत महाराष्ट्रापेक्षा सुमारे ३८ टक्के अधिक तूर खरेदी केली आहे. तसेच कर्नाटक सरकारने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही तुरीच्या किमान आधारभूत किमतीवर आपल्या तिजोरीतून बोनस दिल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या तुलनेत तिथल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ५५० रुपये अधिक दर मिळाला आहे.\nकर्नाटक सरकारने २. ६१ लाख शेतकऱ्यांकडून एकूण सुमारे १७.४ कोटी रुपयांची तूर खरेदी केली आहे. तर महाराष्ट्रात मात्र सुमारे एक लाख शेतकऱ्यांकडून सुमारे ६.६७ कोटी रुपयांची तूर खरेदी पूर्ण झाली आहे. महाराष्ट्रात सरासरी १० क्विंटल उत्पादकतेचा निकष लावल्यामुळे एका शेतकऱ्याकडील केवळ २५ टक्केच तूर सरकारी खरेदीच्या प्रक्रियेत जाण्याची शक्यता आहे. पंरतु कर्नाटकात मात्र २० क्विंटलचा निकष लावण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना जास्त फायदा होणार आहे. एकूणच तुरीचा दर, खरेदीचे प्रमाण आणि लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या या तिन्ही निकषांवर कर्नाटकने महाराष्ट्रावर मोठी आघाडी घेतली आहे. कर्नाटकात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे तुरीला बोनस देण्याचा आणि खरेदी वेगात करण्याचा निर्णय घेतला असल्याची टीका केली जात आहे. परंतु गेल्या वर्षीही कर्नाटकची कामगिरी महाराष्ट्राच्या तुलनेत चागंली होती. महाराष्ट्रातही आगामी वर्षात विधानसभा निवडणुका आहेत. मग राजकीय हेतूने का होईना तूर खरेदीच्या बाबतीत कामगिरीत सुधारणा का दिसत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.\nतळेगावातील भूसंपादनाचा भाव फुटला\nपिंपरी - तळेगाव औद्योगिक वसाहतीमधील टप्पा चारमध्ये प्रस्तावित असणाऱ्या भूसंपादनासाठी प्रतिहेक्‍टरी एक कोटी ६५ लाख ९१ हजार ३८० रुपयांचा दर ठरविला...\n\"म्हाळुंगे-माण' योजना तीन वर्षांत पूर्ण करणार\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...\nअधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी\nमुंबई - १९ नोव्हेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असले, तरी प्रत्यक्ष कामकाज केवळ आठच दिवस होणार आहे. या आठ दिवसांत...\n\"युती'च्या काळात 11 हजार शेतकरी आत्महत्या\nसोलापूर - सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, खासगी सावकारीचा पाश, शेतमालाचे घसरलेले दर यासह अन्य कारणांमुळे फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या...\nदगा-फटका झाल्यास रस्त्यावर उतरू\nऔरंगाबाद - गेल्या अडीच वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी पाठपुरावा केल्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आता न्यायालयात सादर होणार आहे. त्यामधील...\nश्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर\nकोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013929-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-14T23:27:20Z", "digest": "sha1:YCS47Q5U6ELFWKSTRHV64EFBIXWDR7GE", "length": 7267, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाऊस सरासरी गाठणार? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n84 टक्के नोंद : 9 जिल्ह्यांत 100 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पर्जन्य\nपुणे – राज्यात गेल्या अडीच महिन्यांत 84 टक्के पाऊस झाला आहे. राज्यातील जिल्हावार पावसाचा अहवाल नुकताच कृषी विभागाने जाहीर केला आहे. सर्वांत कमी पाऊस हा सोलापूर आणि औरंगाबाद विभागात झाला आहे. तर, 9 जिल्ह्यांत 100 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पर्जन्यमान नोंदवले गेले आहे.\nराज्यात जूनमध्ये पावसाने उघडीप दिली. जुलैमध्ये पहिले तीन आठवडे पाऊस झाल्यानंतर पुन्हा विश्रांती घेतली. तर ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे साधारणत: 12 ऑगस्टपासून राज्यात पुन्हा पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे कृषी विभागाने 16 ऑगस्ट पर्यंतचा राज्याचा पावसाचा अहवाल जाहीर केला आहे. दरम्यान, पावसाळा संपण्यासाठी आणखी दीड महिना शिल्लक आहे. त्यामुळे राज्यात पाऊस सरासरी गाठेल, अशी चिन्हे आहेत.\nपीक नुकसानीची आकडेवारी नाही\nराज्यात सध्या मात्र सर्वत्र पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आले आहेत. तर अति पावसामुळे काही ठिकाणी पिके वाहून जाण्याचे प्रकार घडले आहेत. पाऊस अजून सुरू असल्याने याची निश्‍चित आकडेवारी उपलब्ध झालेली नाही, असा दावा कृषी विभागाने केला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशेअरबाजारांकडून कंपन्यांवर कारवाई\nNext articleपुणे – मेट्रोमुळे नक्की कोणाची घरे विस्थापित होणार\nकोठडीतील दुर्गंधीबाबत अॅड. गडलिंग यांची तक्रार\nहद्दीतील जुन्या वाड्यांचे करायचे काय\n“स्मार्ट’ वाहतुकीसाठी 20 मार्ग\nठेकेदारांना रस्ता “वॉरन्टी पिरियड’चे बंधन\nमुख्यमंत्री, प्रशासकीय यंत्रणांमधील संवादाची चौकशी करा – अॅड. प्रकाश आंबेडकर\nमहापालिकेचे व्याजाचे उत्पन्न वाढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013930-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/970-delivery-in-ambulance-at-kolhapur/", "date_download": "2018-11-15T00:02:28Z", "digest": "sha1:2COO26WF43EM5ORP6FSU773Y2DUU5VAS", "length": 9418, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रुग्णवाहिकेतच झाल्या 970 प्रसूती! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › रुग्णवाहिकेतच झाल्या 970 प्रसूती\nरुग्णवाहिकेतच झाल्या 970 प्रसूती\nकोल्हापूर : एकनाथ नाईक\nप्रसूतीची दिलेली तारीख कधी लांब असते किंवा त्याआधीच अचानक प्रसूतीपूर्वी वेदना येतात आणि नातेवाइकांची धावपळ सुरू होते. रुग्णालयात दाखल करण्यासाठी आता महाराष्ट्र शासनाने मोफत रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 108 दूरध्वनी क्रमांक डाईल केल्यावर काही मिनिटातच महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसची रुग्णवाहिका डॉक्टरांच्या पथकासह दाखल होते. राज्यातील 25 हजार 768 बाळांचे जन्म ठिकाण रुग्णवाहिकाच आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजअखेर 970 बाळांचा जन्म धावत्या रुग्णवाहिकेतच झाला आहे.\nराज्यातील 35 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस रुग्णांना वरदान ठरली आहे. तब्बल एका वर्षात धावत्या रुग्णवाहिकेत 25 हजार 768 बाळांचा जन्म झाला आहे. रुग्णवाहिकेत प्रसूतीदरम्यानच्या आणि नंतरच्या प्राथमिक उपचार, औषधे उपलब्ध असल्याने त्या माता आणि बाळांचे आरोग्यही चांगले आहे. आरोग्य प्रशासन माता आणि अर्भक मृृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात याबाबत जनजागृतीदेखील सुरू आहे. गर्भवती महिलांना 108 रुग्णवाहिकेेची सेवा प्रामुख्याने मिळवून दिली जाते. अपघातासह कोणत्याही आजारी रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाठी 108 रुग्णवाहिका मोफत सेवा देत आहेत. 108 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नेमके ठिकाण सांगितल्यानंतर शक्य तितक्या लवकर रुग्णवाहिका पोहोचते आहे.\nरुग्णवाहिकेत प्रथमोपचार, बेसिक लाईफ सपोर्ट आणि औषधे उपलब्ध आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळाले आहे. प्रसूतीसाठीच्या सेवा असणारी रुग्णालये आजही अनेक गावांत नाहीत. दळणवळणाची व्यवस्था चांगली नसल्याने प्रसव वेदना सुरू झाल्यानंतर गर्भवतीस रुग्णालयात दाखल करेपर्यंत बराच वेळ जातो. अशावेळी गर्भवतीची प्रसूती रुग्णालयात दाखल करेपर्यंत होते. बसस्थानक, रेल्वे, एस.टी.मध्ये प्रसूती झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून 108 रुग्णवाहिकेची सेवा तत्पर मिळत आहे. त्यामुळे गरीब, सर्वसामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबातील गर्भवतींना खासगी वाहतुकीपेक्षा 108 रुग्णवाहिकेतून प्रसूतीसाठी दाखल केले जाते. धावत्या रुग्णवाहिकेत तातडीने उपचार झाल्याने 25 हजार 768 माता व बालके सुखरूप आहेत. महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसच्या राज्यात एकूण 937 रुग्णवाहिका आहेत. यामध्ये 233 अत्याधुनिक असून, 704 बेसिक आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात 8 अत्याधुनिक, तर 28 बेसिक सुविधा असणार्‍या रुग्णवाहिका आहेत. या रुग्णवाहिका रुग्णांना वरदान ठरत आहेत.\nगर्भवतींना रुग्णालयात दाखल होण्यासाठी नेले जात असताना रुग्णवाहिकेतच प्रसूती होण्याचे प्रमाण वाढत आहे. प्रत्यक्षात बाळाचा जन्म 108 रुग्णवाहिकेत झाला, तरी त्याची नोंद जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात केली जाते. जन्माची नोंद कायदेशीरदृष्ट्या महत्त्वाची असल्याने प्रसूती रुग्णवाहिकेत झाली, तरी जन्म नोंद जवळच्या आरोग्य केंद्रात केली जाते.\nजिल्हानिहाय रुग्णवाहिकेत जन्मलेल्या बाळांची संख्या अशी...\nअहमदनगर 1142, अकोला 569, अमरावती 615, औरंगाबाद 1075, बीड 1046, भंडारा 217, बुलडाणा 593, चंद्रपूर 544, धुळे 940, गडचिरोली 326, गोंदिया 292, हिंगोली 426, जळगाव 766, जालना 562, कोल्हापूर 970, लातूर 806, मुंबई 585, नागपूर 716, नांदेड 753, नंदूरबार 536, नाशिक 1743, उस्मानाबाद 623, पालघर 927, परभणी 503, पुणे 2109, रायगड 380, रत्नागिरी 331, सांगली 707, सातरा 1304, सिंधुदुर्ग 161, सोलापूर 1484, ठाणे 644, वर्धा 368, वाशिम 399, यवतमाळ 606.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013930-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/556941", "date_download": "2018-11-15T00:26:13Z", "digest": "sha1:3ELCZTPRMMVXV4RURVDYUMQFLKYHFGPO", "length": 5054, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "2017 मध्ये 53 हजार सायबर गुन्हे : आयटी मंत्री - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » 2017 मध्ये 53 हजार सायबर गुन्हे : आयटी मंत्री\n2017 मध्ये 53 हजार सायबर गुन्हे : आयटी मंत्री\n2017 मध्ये 53 हजारपेक्षा अधिक सायबर हल्ल्याच्या घटना घडल्याचे सराकरकडून सांगण्यात आले. या घटनांमध्ये फिशिंग, वेबसाईटचे नुकसान, व्हायरस आणि रॅनसमवेअर यांचा समावेश आहे. इंडियन कम्प्युटर इर्मजन्सी रिस्पॉन्स टीमने 2017 मध्ये 53,081 हल्ल्यांची नोंद केली आहे. 2014 मध्ये 44,679 घटना, 2015 मध्ये 49,455 आणि 2016 मध्ये 50,362 घटना नोंदविण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राज्यसभेत सांगितले.\nमाहिती तंत्रज्ञान देशातील विस्तार पाहता आर्थिक घोटाळे, बँक कार्ड आणि ई वॉलेटमधील माहिती चोरण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. 2014, 2015 आणि 2016 मध्ये राष्ट्रीय गुन्हे संकलन विभागाकडे 9,622, 11,599 आणि 12,317 गुन्हय़ांची नोंद करण्यात आली आहे. सायबर गुन्हय़ांविरोधात कायदेशीर, तांत्रिक आणि प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे असे त्यांनी म्हटले. सायबर गुन्हय़ांचा तपास करण्यासाठी प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात सायबर सेलची स्थापना करण्यात आली आहे.\nमान्सूनमुळे यंदा विक्रमी खाद्यान्न उत्पादन\nबंदर हिरा प्रकल्पासाठी वेदान्ता, अदानी इच्छुक\nक्रेडिट लिंक्ड अनुदान योजना बंद\n1 एप्रिलपासून नवीन बँक सुरू\nकलमठ अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू\nविनयभंगप्रकरणी तीन वर्षे कारावास\nकेरोसीनचा लाखो लिटरचा काळाबाजार रोखला\nसिंधुदुर्गातील मासे वाहतूकदार आक्रमक\nराफेल व्यवहार प्रकरणी निकाल सुरक्षित\nऊस उत्पादकांच्या बैठकीत उडाला गोंधळ\nस्टेट कंझ्युमर आयुक्त बेंच स्थापन करा\n‘राजा शिवछत्रपती’चे काम अंतिम टप्प्यात\nमातृभूमितील सत्काराने ‘रंगा, कली’ भारावला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013930-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/farmer-suicides-in-belvandi-due-to-troubles-of-woman-5948689.html", "date_download": "2018-11-15T00:04:44Z", "digest": "sha1:LH6PS4TTTZWAVGCMZ53TALUFGHJK5IVC", "length": 7934, "nlines": 146, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Farmer suicides in Belvandi, due to Troubles of woman | महिलेच्या जाचाला कंटाळून बेलवंडी येथील शेतकऱ्याची आत्महत्या", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमहिलेच्या जाचाला कंटाळून बेलवंडी येथील शेतकऱ्याची आत्महत्या\nतालुक्यातील बेलवंडी येथील भाऊसाहेब कोंडीबा शेलार (वय ४८) या शेतकऱ्याने बुधवारी घरातील पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास\nश्रीगोदे- तालुक्यातील बेलवंडी येथील भाऊसाहेब कोंडीबा शेलार (वय ४८) या शेतकऱ्याने बुधवारी घरातील पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून मृताचा मुलगा प्रवीण याने दिलेल्या फिर्यादीवरून बेलवंडी येथील एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.\nबुधवारी दुपारी गावातील काही जणांचे जोरदार भांडण झाले, अशी माहिती मिळताच प्रवीणने वडील भाऊसाहेब शेलार यांना आपल्या दुचाकीवरून घरी नेऊन सोडले. नंतर तो शेतामधील कामे करण्यासाठी गेला. दीडच्या सुमारास शेजाऱ्यांनी प्रवीणला फोन करून सांगितले की, तुझ्या वडिलांनी गळफास घेतला आहे. प्रवीणने घरी जाऊन पहिले असता वडील भाऊसाहेब मृतावस्थेत दिसले. त्याने याबाबत बेलवंडी पोलिस ठाण्यात माहिती दिली. शेलार यांचा मृतदेह श्रीगोंदे येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणला. शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.\nयाबाबत प्रवीण भाऊसाहेब शेलार याने फिर्याद दाखल केली असून त्यात म्हटले आहे, २१ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० ते ३ च्या सुमारास बेलवंडी गावातील धान्य गोदामाजवळ पैसे देण्या-घेण्याच्या व्यवहारावरून कविता गिते या महिलेने वडिलांना चप्पल व दगडाने भरचौकात मारले. तू जर मला पैसे मागितले, तर खोट्या केसमध्ये अडकवेन, अशी धमकीही तिने दिली होती. माझ्या वडिलांनी या महिलेच्या त्रासाला जाचाला कंटाळून गळफास घेतला. दरम्यान, रात्री उशिरा पोलिसांनी कविता बाळासाहेब गिते या महिलेला अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक पडवळ करत आहेत.\nअर्ज भरताना चारपेक्षा अधिक गेले तर गुन्हा... आजपासून नामनिर्देशनपत्र उपलब्ध\nमहानगरपालिकेची निवडणूक मुख्यमंत्र्यांनी घेतली ताब्यात\n‘युती’ची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेचे 32 उमेदवार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013930-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/global/pakistan-news-court-accepted-sharifs-petition-71590", "date_download": "2018-11-15T00:06:49Z", "digest": "sha1:7FL5CYVBV6ZZPNP6Z5ZLVXAZ34DC3EPD", "length": 11215, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "pakistan news The court accepted Sharif's petition शरीफ यांची याचिका न्यायालयाने स्वीकारली | eSakal", "raw_content": "\nशरीफ यांची याचिका न्यायालयाने स्वीकारली\nमंगळवार, 12 सप्टेंबर 2017\nइस्लामाबाद: \"पनामा पेपर्स'प्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना अपात्र ठरविण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी करणारी याचिका पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने आज दाखल करून घेतली.\nइस्लामाबाद: \"पनामा पेपर्स'प्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना अपात्र ठरविण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी करणारी याचिका पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने आज दाखल करून घेतली.\nपाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ, त्यांची मुले, जावई आणि अर्थमंत्री इशाक दार यांनी या प्रकरणी याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी पाच सदस्यांच्या खंडपीठाची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. शरीफ यांना अपात्र ठरविण्याच्या निर्णयामुळे अनेक कायद्यांचा भंग झाला असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. तसेच, या प्रकरणाची सुनावणी घेण्यासाठी पाच सदस्यांच्या खंडपीठाची नियुक्ती करण्यासही न्यायालयाने मंजुरी दिली आहे.\nश्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर\nकोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी...\nमराठा समाजाचा \"ओबीसीं'मध्ये समावेश करावा\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\nमराठा आरक्षणाचा अहवाल आज सादर होणार\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...\nमुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nकरमाळ्याच्या राजकारणाची दिशा बदलते आहे\nकरमाळा : सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्याचे राजकारण नेहमीच वेगवेगळ्या विषयाने चर्चेत राहिले आहे. गेल्या महिन्यात बाजार समिती सभापती निवडीवेळी...\n'त्याने' धरण बांधण्यासाठी दिला तब्बल 8 कोटींचा निधी\nकराची : पाकिस्तानमधील एका व्यक्तीने धरणाच्या उभारणीसाठी तब्बल 8 कोटी रुपयांचा (80 मिलियन) निधी दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013930-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://shabanawarne.blogspot.com/2014/04/blog-post.html", "date_download": "2018-11-15T00:49:13Z", "digest": "sha1:3S2CM6CYTFVXWAWPFMPYY7ALQFVMQFVI", "length": 25697, "nlines": 65, "source_domain": "shabanawarne.blogspot.com", "title": "बैरी अपना मन ….: उद्धरली कोटी कुळे.....", "raw_content": "बैरी अपना मन ….\nतीन वर्षाआधी लिहिलेला हा लेख आज पुन्हा सापडला . इथे पोस्ट करते आहे\nनेहमीप्रमाणे आज सकाळी मेल बॉक्स उघडला. कोणाचे काय स्टेटस अपडेट्स बघत होते--महेश च्या नावाखाली मराठीत ---उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे\nहं, आज १४ एप्रिल, आंबेडकर जयंती\nआंबेडकर जयंती म्हणल्यावर वेगवेगळे चेहरे समोर आले ---त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव त्यांची आजच्या दिवासाबद्दलची प्रतिक्रिया आणि त्यामागची राजकीय भूमिका अगदी स्पष्ट करतात भारतात खूप divisive politics आहे हे खरे असले तरी त्याचा एक फायदा नक्कीच आहे ...लोकांच्या भूमिका , त्यांची समाजातली सामाजिक आणि राजकीय जागा त्यांच्या या प्रतिक्रियातून अगदी ताबडतोब काही संशोधन न करता कळून येते\nमाझी पहिली जयंतीची आठवण म्हणजे बाबा घरी वेगवेगळ्या मंडळांचे बॅनर्स बनवून द्यायचे. त्यांचे अक्षर फारच सुरेख त्यामुळे कुठलीही जयंती --जिला पाचगणीत मिरवणुका निघायच्या त्यांचे बॅनर्स रात्रभर बसून अगदी तन्मयतेने बाबांनी केलेले असायचे. त्याच्या जोडीला जयंती निमित्ताने शाळेत असणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेसाठी मां ने लिहिलेले भाषण पाठ करण्यात आम्ही मग्न असायचो. वक्तृत्व स्पर्धेच्या भाषणाचा प्रत्येकाचा मजकूर वेगळा असला तरी सुरुवात ,' माझे दोन शब्द शांत चित्ताने ( बऱ्याच वेळा चीत्तेने, चीत्याने ) आणि शेवट ,' अशा महापुरुषास माझे विनम्र अभिवादन ' असा असायचाजयंतीच्या मागचे राजकारण अगदी शेजारी चालले असले तरी त्याची फार जाणीव तेव्हा नव्हती. एकतर राहायला आम्ही 'आंबेडकर कॉलनी' आणि नंतर सिद्धार्थ नगर ला. त्यामुळे नंतर कॉलेजला आल्यावर जे 'दलित राजकारण ' म्हणून अभ्यासले जायचे ते रोजच्या जगण्याचा भाग असल्यामुळे काही वेगळे जाणवले नव्हते. बाबा आणि मां तसे जुन्या पठडीतले शिक्षक. गावातील सगळ्या समाजातील लोक गरज पडेल तसे घरी यायचे. कोणाला कुठल्या कोर्ससाठी पाठवू, आजारपणात कुठल्या हॉस्पिटलात घेऊन जाऊ, अल्पबचत योजनेत पैसे टाकू का बँकेत ठेऊ अशा सगळ्या गोष्टींवर सल्ला घेण्याचे आमचे घर ,'One Stop Shop' होते. पंधरवड्यात एक -दोन वेळा तरी नवरा दारू पिऊन मारतो आहे म्हणून कोणीतरी दार ठोठवायचे किंवा आईचा पगार झाला नाही म्हणून कोणीतरी आमच्या घरी जेवायला असायचे. पाचगणीत सगळी घरे अगदी जातीच्या आधारावर वेगवेगळ्या विभागात असली तरी तेव्हा आम्हाला काही फरक पडला नव्हता. कदाचित पडत असेल तरी तो त्यावेळच्या दैनंदीन जगण्यात जाणवला नव्हता. पुण्यात शिकत असतांना या गोष्टी जाणवल्या तरी तेव्हा कोर्सवर आणि पुढे काय करायचे यावर जास्त लक्ष केंद्रित असल्यामुळे वाचनापलीकडे फार काही विचार केल्याचे आठवत नाही.\nटाटा सामाजिक विज्ञान संस्थेत आल्यावर मात्र या वेगवेगळ्या अस्मिता आणि अस्मितांचे राजकारण फार जवळून बघायला मिळाले आणि अनुभवायालाही परंतु तेव्हाही आपली नक्की अस्मिता काय हा प्रश्न नेहमी जाणवायचा परंतु तेव्हाही आपली नक्की अस्मिता काय हा प्रश्न नेहमी जाणवायचा तेव्हापासून आणि आता आता पर्यंत ही या प्रश्नाचे एक ठोस उत्तर माझ्याकडे नाही. पण वेगवेगळ्या गटांच्या झुंबडशाही अस्मितेत आपण बसत नाही हे प्रत्येक वेळी कुठल्यातरी गटाशी बांधिलकी बांधण्याच्या प्रयत्नातून झालेली जाणीव तेव्हापासून आणि आता आता पर्यंत ही या प्रश्नाचे एक ठोस उत्तर माझ्याकडे नाही. पण वेगवेगळ्या गटांच्या झुंबडशाही अस्मितेत आपण बसत नाही हे प्रत्येक वेळी कुठल्यातरी गटाशी बांधिलकी बांधण्याच्या प्रयत्नातून झालेली जाणीव तिथेही असलेल्या दलित गटाबद्दल नेहमीच्या संमिश्र प्रतिक्रिया होस्टेलच्या कुठल्या गटात तुम्ही बसला आहात यावर अवलंबून असायच्या. पण थोडे थोडे आंबेडकर कळायला लागले ते या गटातल्या काही जणांशी बोलल्यावर , थोडा वाद घातल्यावर तिथेही असलेल्या दलित गटाबद्दल नेहमीच्या संमिश्र प्रतिक्रिया होस्टेलच्या कुठल्या गटात तुम्ही बसला आहात यावर अवलंबून असायच्या. पण थोडे थोडे आंबेडकर कळायला लागले ते या गटातल्या काही जणांशी बोलल्यावर , थोडा वाद घातल्यावर त्यात उमानाथनची सांगण्याची पद्धत मात्र फार वेगळी होती. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, शांतपणे सगळ्या प्रश्नांची उत्तरे तो मोडक्या इंग्रजीत द्यायचा. त्याचा तो हसतमुख चेहरा आणि शांत आवाज यामुळे दलित प्रश्न आणि दक्षिणेकडचे राजकारण यामध्ये खूप इंटरेस्ट निर्माण झाला हे खरे.\nत्याच सुमारास जब्बार पटेलांचे दोन सिनेमा पाहिले, मुक्ता आणि आंबेडकर. दलित समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि आज ज्यांना एक प्रेषितासमान लेखले जाते त्यांचे जीवन किती अवघड होते आणि पन्नास वर्षानंतर कितीही बदल झाले असले तरी ते ज्या मूल्यांसाठी झटले ती लढाई अजूनही किती अवघड आहे ते या दोन्ही सिनेमांमधून अचूक व्यक्त झाले आहे. आंबेडकर खरे मनाला भावले म्हणण्यापेक्षा रुतले ते या सिनेमाच्या माध्यमातूननंतर कामानिमित्त मराठवाड्यातील दलित गटांबरोबर वेगवेगळ्या प्रश्नासंबधी काम करताना आंबेडकरांचा प्रभाव अगदी ठसठशीतपने जाणवला. परंतु दलित आणि दलित- इतर हे इतके टोकाचे dynamics जाणवले की प्रत्येकवेळी तुम्ही किती 'दलीत मित्र' आहात या निकषांमध्येच तुमच्या जाणीवा आणि काम गुरफटताना बघून गुदमरायला झाले होते. या गटांचे राजकारण हा एक चर्चेचा स्वतंत्र विषय आहे आणि त्यावर खूप अभ्यासकांनी लिहिलेले आहे. काही वर्षांनी मी मध्य प्रदेशात अक्शन एड च्या प्रकल्पामधून तिथल्या जातीवर आधारित सामाजिक प्रश्नावर काम करताना परत एकदा आंबेडकर भेटले. मराठवाडा आणि एकूणच महाराष्ट्रात जी चळवळ, एक राजकीय घडामोड जातीच्या प्रश्नावर आहे तशी देशाच्या या भागात नाही. पहिल्यांदा जेव्हा मंद्सोर जिल्ह्यातील जातीवर आधारीत वेश्याव्यवसाय या विषयावरचा प्रकल्प मला दिला गेला तेव्हा भोपाल ते मंद्सोर पूर्ण प्रवासात हा काय प्रकार असेल याचा विचार आणि सोबतच्या सहकार्यांबरोबर चर्चा चालली होती. मध्य प्रदेशात रतलाम, मंदसौर इथे बाछडा आणि मुरेना, धोलपुर (राजस्थान) आणि सागर इथे बेदिया या समाजात देवदासी प्रथेप्रमाणे मुली हा व्यवसाय करतात. अगदी ६-७ वयाच्या मुलीना इथे ट्रेन केले जाते. आधी फक्त गावातल्या जमीनदारांच्या सोयीसाठी निर्माण केली गेलेली ही प्रथा आज मुलींच्या traficking मध्ये एक पुरवठा केंद्र म्हणून प्रस्थापित झाली आहे. इथून मुली मुंबई आणि नंतर देशातल्या इतर मोठ्या शहरात आणि विदेशातही या व्यवसायासाठी पुरवल्या जातात. पहिल्यांदा जेव्हा तिथे बाछडा समाजाच्या लोकांबरोबर बोलायला बसलो तेव्हा हे आमच्या जातीचे भूषण आहे आणि ते चालवणे हेच या मुलींचे काम आहे हे ऐकून प्रश्नाची दाहकता समजायला लागली. त्याचबरोबर आठ -नऊ वर्षाच्या मुली जेव्हा ही जाती परंपरांची समाजसंमत जोखड वाहताना पाहिल्या तेव्हा 'गुलामी मानसिकता' हा आंबेडकरांचा शब्द किती समर्पक आहे, ते जाणवले.\nएक्शन एडचा दुसरा प्रकल्प होता तो डोक्यावर मैला घेऊन जाणाऱ्या जातीबरोबर ---तिथेही हे काम म्हणजे आमची परंपरागत 'जहागीर' आहे हे ठासून सांगणारे लोक पाहिले आणि परत हा शब्द आठवला. या दोन्ही जातींबरोबर काम करताना आम्ही 'शैक्षणिक केंद्रे' सुरु केली कारण या दोन्ही समाजातील मुलांना गावच्या शाळेत मज्जाव होता. त्यातही या परिस्थितीवर विचार करणारे, आपल्या आपल्या पद्धतीने काम करणारे युवक पुढे आले आणि ही 'जहागीर', हे 'भूषण' कसे लादले गेले आहे यावर आम्ही थोडे उघडपणे बोलू लागलो. एक प्रश्न नेहमी समोर असायचा या सगळ्या चर्चा ऑफिसच्या सहकार्यांबरोबर किंवा अशा प्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातील इतर संस्थाबरोबर करणे फार सोपे आहे. परंतु आज जर ती मैल्याची टोपली वाहून नाही नेली तर मला आणि दोन्ही मुलांना चौधरीच्या घरची शिळी भाकरी मिळणार नाही --हे सांगणारी लालीबाई मला नेहमी निरुत्तर करायची. परंतु इथेही उत्तर मिळाले ते भिंतीवरच्या मळक्या, धुरकटलेल्या आंबेडकरांच्या फोटोमधून. इथे खूप जणांना ते कोण, कुठले, त्यांचे काय योगदान काही माहित नाही . पण आपल्यातला एक माणूस खूप पुढे गेला आणि आपल्यासाठी खूप काही करून गेला हे नेहमी मिळणारे उत्तर. तोच धागा घेऊन-- पण काय ठेऊन गेला तुमच्यासाठी --यावर बोलता बोलता मला या कामातल्या दिशा दिसल्या. महाराष्ट्रात गावोगावी, झोपडपट्ट्यांमध्ये दलित वस्तीच्या पुढे--'शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा ' ही पाटी सर्रास दिसते. तीच ओळ अशा एका बैठकीत म्हणली आणि आमचा पुढचा अक्शन प्लान मिळाला. या कामाबद्दल आणि त्यातल्या निष्पत्तीबद्दल वेगळे लिहिता येईल ....परंतु भुकेल्या पोटी सन्मानाचे जगणे जिण्यासाठीची जिद्द आणि ती लढाई विपरीत परिस्थितीत पुढे नेण्यासाठी लागणारी लगन आणि परिश्रम यासाठीचा प्रेरणास्त्रोत तो धुरकट काळ्या चश्म्यामागच्या आंबेडकरांचा फोटोच होता.\nआज उत्तर भारतातील दलित राजकारण, दक्षिणेतील आरक्षण आणि ब्राम्हणविरोधी चळवळ यातून दलित आणि आंबेडकर याबद्दल एक निश्चित मत झाले आहे. बऱ्याचवेळा कुत्सितपने हा विषय छोट्या चर्चातून किंवा मोठ्या वाहिन्यांच्या बातमीजालात चर्चिला जातो. आज ही जयंतीच्या निमित्ताने हा लेखाजोखा होणारच ...\nमला मात्र मंद्सोर, रतलाम,सागर मधील बाछडा समाजाच्या काही मुली हा व्यवसाय आम्ही करणार नाही म्हणून ठामपणे उभ्या राहनारया -- पण दुसर्या पर्यायाच्या अभावी जगण्याच्या भेदक लढाईत होरपळनार्या या 'दलीत की बेटी'ना साथ देणारे आंबेडकर आठवतात. इंदोरच्या किंवा गुजरात मधील मैला वाहून नेणाऱ्या कित्येक आई बापांच्या मुलांना --तुम्ही यातून नक्की बाहेर पडू शकता--ही जागीर नाही -गुलामी आहे' हे सांगणारे आंबेडकर दिसतात. आजही कुठलाही अभिनिवेश न बाळगता हसतमुखाने दलित मुलांसाठी होस्टेल चालवणारा, त्यानाही व्यक्तिमत्व विकासाच्या सर्व संधी मिळाव्यात म्हणून झटणार्या उमानाथनला प्रेरणा देणारे आंबेडकर आठवतात....\nमहेशचा तो स्टेटस ई मेल पाहता पाहता आंबेडकरांची ही विविध रूपे --दिसलेली -भावलेली- समजलेली -समोर येत होती. जयंती निमित्ताने होणारे वेगवेगळे कार्यक्रम आणि भाषणे मग संध्याकाळच्या बातम्यांमध्ये त्यांचे चित्रीकरण असे नेहमीचे या दिवसाचे वातावरण आठवले. या सगळ्या कोलाहलात एक वाक्य सारखे आठवत होते --शाळेतल्या असंख्य भाषणांमध्ये म्हणलेले आणि तेव्हा आणि नंतर असंख्य भाषणातून यांत्रिकपणे ऐकलेले ---'त्या महामानवास विनम्र अभिवादन'.\nआज हजारो मैल दूर, त्या सगळ्या वातावरणापासून दूर, मला या उक्तीचा अर्थ जाणवतो आहे\nशबाना.... लेख छान झालाय.\nगेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना...\nस्टार प्लसचे महाभारत आणि माउ उवाच \nमहाभारताशी पहिली ओळख केव्हा, कशी हे सांगणे अवघडच. लहानपणी ऐकलेल्या अनेक कथांतून, नंतर वाचलेल्या पुस्तकातून आणि नंतर चोप्रांच्या महाभारत मा...\nकाय घडतंय मुस्लिम जगात - भाग १९ वा.सौदी अरेबिया संक्षिप्त इतिहास\nसौदी अरेबिया, गल्फ देश- संक्षिप्त इतिहास सौदी अरेबिया हा यातला सगळ्यात मोठा देश. अब्दुल अझीझ बिन सौद ने इथल्या चार प्रमुख भागांन...\nगेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना...\nकिसी की मुस्कराहटो पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल मी प्यार ----जीना इसीका नाम है :)\nकाय घडतंय मुस्लिम जगात\nकाय घडतंय मुस्लिम देशांत\nकाय घडतंय मुस्लिम जगात भाग २- मुस्लिम राजवटींचा स...\nकाय घडतंय मुस्लिम जगात - भाग ३ आधुनिकता-प्रतिसाद, ...\nकाय घडतंय मुस्लिम जगात - भाग ४ इस्लामिक कायदा - का...\nकाय घडतंय मुस्लिम जगात - भाग ५ तुर्कस्तान - मध्य ...\nकाय घडतंय मुस्लिम जगात भाग ६ ऑटोमन साम्राज्याचा...\nकाय घडतंय मुस्लिम जगात भाग ७ ऑटोमन सुधारणा - तं...\nकाय घडतंय मुस्लिम जगात भाग ८ आधुनिक तुर्कस्तानच...\nकाय घडतंय मुस्लिम जगात भाग ९ केमालीझम आणि त्याच्...\nकाय घडतंय मुस्लिम जगात भाग १०. आंतरराष्ट्रीय पटल...\nकाय घडतंय मुस्लिम जगात भाग 11 इजिप्त - ऐतिहासिक ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013930-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/556948", "date_download": "2018-11-15T00:23:41Z", "digest": "sha1:BLMD6QCM3FN5JBBSYUP5TRN4T4GKKIYU", "length": 13778, "nlines": 54, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कोकणातील रेल्वेला अर्थबळ कराड-चिपळूण मार्गासाठी 366 कोटी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कोकणातील रेल्वेला अर्थबळ कराड-चिपळूण मार्गासाठी 366 कोटी\nकोकणातील रेल्वेला अर्थबळ कराड-चिपळूण मार्गासाठी 366 कोटी\nदिघी बंदर-रोहासाठी 25 कोटी\nपेण-रोहा दुपदरीकरणासाठी 3 कोटी\nलेटेतील रेल्वे कारखान्यासाठी 63 कोटी\nकोकण-पश्चिम महाराष्ट्र जोडणाऱया चिपळूण-कराड रेल्वेमार्ग रद्द झाल्याच्या, प्रकल्पाचा निधी बुलेट ट्रेनसाठी वळवल्याच्या चर्चांना पुर्णविराम मिळाला असून या मार्गासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात तब्बल 366 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, वैभववाडी-कोल्हापूर मार्गाच्या नशिबी अवघे 10 लाख रूपये आले आहेत. त्याचबरोबर कोकणातील दिघी बंदर ते रोहा या नवीन मार्गासह पेण-रोहा दुपदरीकरण आणि लोटे येथील रेल्वेच्या कारखान्यासाठी आर्थिक तरतूद झाल्याने कोकणात रेल्वे वाहतुकीला बळ मिळणार आहे.\nगेल्या अनेक वर्षापासून कोकण रेल्वे मार्गावर नवीन प्रकल्पासह दुपदरीकरण आणि बंदरे जोड प्रकल्प हे रखडले आहेत. चिपळूण-कराड, वैभववाडी-कोल्हापूर, दिघी बंदर-रोहा हे प्रकल्प मंजूर केले गेले असले तरी त्यासाठीची पुरेशी आर्थिक तरतूद मात्र केली गेली नव्हती. तत्कालिन रेल्वेमंत्री कोकणचे सुपूत्र सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून नव्या प्रकल्पांना चालना मिळाली होती. मात्र प्रभू यांच्याकडील रेल्वे मंत्रीपद गेल्यानंतर कोकणातील रखडलेल्या रेल्वे प्रकल्पांबाबत चिंता व्यक्त होत होती. मात्र केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी कोकणच्या पदरात भरभरून दान पडले आहे.\nचिपळूण-कराड मार्गासाठी 366 कोटी\nकोकण व पश्चिम महाराष्ट्र जोडणाऱया कराड-चिपळूण रेल्वेमार्गासाटी दोन वर्षापूर्वी सार्वजनिक-खासगी भागीदारी योजनेतून कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. व शापूरजी पालोनजी कॉर्पोरेशन या कंपन्यांमध्ये सामंजस्य करार झाला होता. मात्र, काही महिन्यांपुवी करार रद्द झाल्याने हा प्रकल्प लटकला होता. यातच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुलेट ट्रेनसाठी चिपळूण-कराड मार्गाचा बळी दिल्याचा आरोप केला होता. मात्र, केंद्रीय अर्थसंकल्पात या 112 कि. मी.च्या नव्या रेल्वेमार्गासाठी 1200 कोटीपैकी 366 कोटीची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या रेल्वेमार्गात कराड, चिपळूण, वेहळे, मुंढे, कोयना रोड, पाटण, शेडगेवाडी, खोडशी ही स्थानके प्रस्तावित असून 46 किलोमीटरचे बोगदे आहेत. यामध्ये कुंभार्ली घाटात 7 कि. मी. लांबीचा बोगदा सर्वात मोठा असणार आहे.\nवैभववाडी-कोल्हापूरसाठी अवघे 10 लाख\nकोकण रेल्वेने पश्चिम महाराष्ट्र जोडण्यासाठी चिपळूण-कराडला प्रथम, तर वैभववाडी-कोल्हापूर या नव्या रेल्वे मार्गाला नंतर मंजुरी मिळाली. मात्र तरीही चिपळूण-कराडपेक्षा वैभववाडी-कोल्हापूर या मार्गाच्या हालचाली अधिक गतीमान झाल्या होत्या. यातील एकच प्रकल्प मार्गी लागेल अशीही चर्चा सुरू झाली होती. मात्र आता या दोन्ही प्रकल्पासाठी निधीची तरतूद झाली आहे. मात्र चिपळूण-कराडच्या मानाने वैभववाडी -कोल्हापुर या 107 कि. मी.च्या नव्या रेल्वेमार्गासाठी मंजूर 2 हजार 770 कोटीपैकी अवघे दहा लाख देण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकल्पाचे काम काहीसे रोडावण्याची चिन्हे दिसत आहेत.\nदिघी बंदर-रोहासाठी 25 कोटी\nकोकण किनारपट्टीवरील दिघी हे महत्वपूर्ण बंदर कोकण रेल्वेच्या रोहय़ापर्यंतच्या नव्या मार्गाने जोडले जाणार आहे. दिघी बंदर-रोहा या 33 कि. मी. मार्गासाठी मंजूर 724 कोटीपैकी 25 कोटींची तरतुद करण्यात आली आहे, तर पेण-रोहा या 40 कि. मी.च्या दुपदरीकरणासाठी 3 कोटी देण्यात आलेले आहेत.\nलोटेतील रेल्वे कारखान्यासाठी 63 कोटी\nखेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील विस्तारीत टप्प्यातील असगणी-सात्विणगाव येथे रेल्वे डब्यांसाठीचे सुटे भाग बनवणारा कारखाना उभा रहात आहे. दीड वर्षापूर्वी तत्कालिन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याहस्ते त्याचे भूमिपूजन झाले होते. भूमिपूजनानंतर पुढे काहीच कार्यवाही न झाल्याने या प्रकल्पाच्या निश्चितीबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतानाच 297 कोटी मंजूर रकमेपैकी या अर्थसंकल्पात 63 कोटीचा निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला चालना मिळणार असून या कारखान्यातून मध्य रेल्वेसह कोकण रेल्वे कार्पोरेशन, पश्चिम रेल्वे, दक्षिण-मध्य रेल्वे व दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या गरजा पुरवल्या जाणार आहेत.\nनिधी मिळाला, आता प्रकल्प मार्गी लावा- पृथ्वीराज चव्हाण\nकॉंग्रेस आघाडीं सरकारच्या काळात मंजूर झालेला चिपळूण-कराड रेल्वे मार्ग ा गुंडाळण्याच्या हालचाली भाजपा सरकारने सुरू केल्या होत्या. या मार्गाचा निधी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनकडे वळवण्याचा प्रयत्न होत असतानाच आपण तत्कालिन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासह रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे या प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. अर्थसंकल्पात या मार्गासाठी निधीची तरतूद झाल्याने त्यांची जलदगतीने अंमलबजावणी व्हावी आणि हा प्रकल्प मार्गी लावावा, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना व्यक्त केली.\nरिफायनरीसाठी वाटाघाटीने ठरवणार जमीनदर\nन्यायालय आवारात तरूणाने स्वतःच्याच पोटात खुपसला सुरा\nअडरेतील धरणात तरूणाचा बुडून मृत्यू\nचिपळुणात लेप्टोच्या आजाराने विवाहितेचा मृत्यू\nकलमठ अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू\nविनयभंगप्रकरणी तीन वर्षे कारावास\nकेरोसीनचा लाखो लिटरचा काळाबाजार रोखला\nसिंधुदुर्गातील मासे वाहतूकदार आक्रमक\nराफेल व्यवहार प्रकरणी निकाल सुरक्षित\nऊस उत्पादकांच्या बैठकीत उडाला गोंधळ\nस्टेट कंझ्युमर आयुक्त बेंच स्थापन करा\n‘राजा शिवछत्रपती’चे काम अंतिम टप्प्यात\nमातृभूमितील सत्काराने ‘रंगा, कली’ भारावला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013930-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/friendship-day-special-nashik-latest-news-in-marathi/", "date_download": "2018-11-15T00:26:27Z", "digest": "sha1:L4RINLJWNQBEBSI2VZ4RLUU73V4BRFME", "length": 7171, "nlines": 164, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Video : हा व्हिडिओ सांगेल मैत्रीचा खरा अर्थ... | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nVideo : हा व्हिडिओ सांगेल मैत्रीचा खरा अर्थ…\nनाशिक, ता. ५ : मैत्री कुणासोबत असावी याला काहीच मर्यादा नाही. मात्र मैत्रीमध्ये माणुसकीची जोड नक्कीच असावी. त्यासाठीच देशदूत डिजिटलने मैत्री दिवसानिमित्त हा विशेष व्हिडिओ तयार केला आहे.\nरोज भेटणाऱ्या, विविध सेवा देणाऱ्यांशी मैत्र्य केले तर…हा व्हिडिओ सांगेल मैत्रीचा खरा अर्थ. तुम्ही पाहा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा.\nPrevious articleग्राहकांना वेळेत मिळणार वीजबिल\nNext articleआरक्षणप्रश्नी राजकीय पक्षांत एकमत नाही – नितीन गडकरी\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nphotoGallery : ‘मैत्र जीवांचे’ सामाजिक बांधिलकीसह उत्साहात साजरा\nफ्रेंडशिप डे म्हणजे काय नाशिकच्या तरुणांचा हा व्हिडिओ सांगेल अर्थ\nदीपिका रणवीरने उतरविला लग्नाचा विमा\n मग या सर्वात स्वस्त देशात जा…\nगुगलचे ड्युओ अ‍ॅप वापरा..पैसे कमवा…\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nदोन लाखांचा मद्यसाठा जप्त\n‘वासा कन्सेप्ट’ मेंदू विकारच्या अपंगत्वावर बहुगुणी\nपेन्शनर्स फेडरेशनचे २१ डिसेंबरला दिल्लीत धरणे आंदोलन\nमोर्चातून किसान सभेचा सरकारला इशारा\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nदोन लाखांचा मद्यसाठा जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013930-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/nagar-times-epaper-44/", "date_download": "2018-11-15T00:10:38Z", "digest": "sha1:27O52IQ6PEWFFGLSWXAKGNF777FGJKSV", "length": 7910, "nlines": 184, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नगर टाइम्स ई पेपर, शुक्रवार, दि. 01 सप्टेंबर 2017", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nनगर टाइम्स ई पेपर, शुक्रवार, दि. 01 सप्टेंबर 2017\nPrevious articleरविवारी केंद्रिय मंत्रिमंडळाचा विस्तार\nNext articleसिन्नरच्या मुख्याधिकाऱ्यांकडे पेठ नगरपंचायतीचा कारभार\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nदोन लाखांचा मद्यसाठा जप्त\n‘वासा कन्सेप्ट’ मेंदू विकारच्या अपंगत्वावर बहुगुणी\nपेन्शनर्स फेडरेशनचे २१ डिसेंबरला दिल्लीत धरणे आंदोलन\nई पेपर- गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018\nधुळे ई पेपर (दि 15 नोव्हेंबर 2018)\nनेवासा व श्रीरामपूर तालुक्यांत दूषित पाणी\nतासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे नवे मानधन व नियमावली जारी\nआ, कर्डिलेंची तिसरी कन्याही राजकारणात\nवांबोरी चारी पाणीप्रश्न पेटणार\nनगरपंचायतीकडून रमाई आवास योजनेचा फज्जा\nगणेश भोसले राष्ट्रवादीच्या दारात शिवसेनेचे सागर बोरुडेंचीही हजेरी\nमाजी मंत्री मधुकरराव पिचड उपचारासाठी रुग्णालयात दाखल; शरद पवारांनी घेतली भेट\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘कृतिशील’ शिक्षणाने राष्ट्रनिर्माण : सचिन जोशी ( शिक्षण )\nLalita Patole on पोलीस आयुक्तलयातर्फे ३१ ला ‘रन फॉर युनिटी’\nकिशोर दाभाडे on ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना मिळणार ऑनलाईन वेतन\nदोन लाखांचा मद्यसाठा जप्त\n‘वासा कन्सेप्ट’ मेंदू विकारच्या अपंगत्वावर बहुगुणी\nपेन्शनर्स फेडरेशनचे २१ डिसेंबरला दिल्लीत धरणे आंदोलन\nमोर्चातून किसान सभेचा सरकारला इशारा\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nदोन लाखांचा मद्यसाठा जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013930-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/67248", "date_download": "2018-11-15T00:00:40Z", "digest": "sha1:QTPRVI5V6AHZBR5HPTR5LFGDDNSZXVGX", "length": 5107, "nlines": 93, "source_domain": "www.maayboli.com", "title": "Phuket Trip information | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nफुकट तर होणार नाही पदरचे थोडे\nफुकट तर होणार नाही पदरचे थोडे फार पैसे टाकायला लागतील पण कुठल्या देशात जाणार आहात\nफुकट तर नाही पदरचेच पैसे\nफुकट तर नाही पदरचेच पैसे घालून जायचं आहे .\n(फुकेत)थायलंड ला जायचा प्लॅन आहे .\nट्रावेल एजंट किंवा ट्रिप अ\nट्रावेल एजंट किंवा ट्रिप अ‍ॅड्वायझर ला काँटॅक्ट केले तर सर्व माहिती बुकिंग विसे पुढे तिथे कार वगैरे लागेल ते सर्व\nप्लॅन करता येइल. थायलंड मध्ये लोंबोक इथे आता च मोठा भूकंप झाला व नंतर चे शॉक्स अजून थोड्या फार प्रमाअ णात आहेत. तर जिथे जाता तिथले स्टेटस चेक करून मगच विमानात पाउल ठेवा. खडूस पणे नाही काळजीने लिहीत आहे. काही काही फार फेमस बीचेस मेंटेनन्स साठी बंद पण आहेत तर ते ही चेक करून जा. पौर्णिमा एखादी आली तर धरून जा म्हण जे रात्री फुल मून लाइट पार्टी करता येइल.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 30 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013930-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/human-sacrifice-pooja-pawar-died-in-hospital/", "date_download": "2018-11-15T00:43:05Z", "digest": "sha1:IJFV3KMOIE7M7MF2VXM5PYXUDLB7T5I2", "length": 16426, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "मांत्रिकाचे औषध पाजून महिलेची हत्या, नरबळी असल्याचा संशय | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसद्दामला गोव्यात पकडला, गोवा पोलिसांची मोठी कारवाई\nजमीनीच्या वादावरून सख्या व चुलत काकाने केला पुतणीचा खून\nराज्य सरकारकडून दुष्काळाचे राजकारण- राधाकृष्ण विखे पाटील\nगडचिरोलीत आढळला 15 किलोचा भूसुरुंग\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\n राम मंदिराबाबतच्या अध्यादेशाला भाजपनेच केला होता विरोध\nराफेल सुनावणी; अटर्नी जनरल यांची चूक सरन्यायाधीशांनी दाखवली\nइस्त्रोच्या जीसॅट 29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nदारुसाठी परदेशी महिलेचा विमानात धिंगाणा…पाहा व्हिडीओ\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलैंगिक शोषण प्रकरण: ‘त्या’ बीसीसीआय अधिकाऱ्याचा पाय खोलात\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अटळ\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nनॅश नॉबर्ट यांच्या बासरीकादनाची मैफल\nअक्षरा हासनचे ‘ते’ फोटो व्हायरल केल्याप्रकरणी मित्राची होणार चौकशी\nPHOTO : सिनेकलाकारांचे शाळेच्या गणवेशातील फोटो पाहिलेत का\n…आणि लग्नमंडपात दीपिकाला रडू कोसळले\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nमांत्रिकाचे औषध पाजून महिलेची हत्या, नरबळी असल्याचा संशय\nसांगलीमध्ये एका महिलेची हत्या करण्यात आली असून हा नरबळी असल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे. या महिलेला विषारी औषध पाजून ठार मारण्यात आलं. हे औषध कर्नाटकातील एका मांत्रिकाकडून आणण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. पूजा पवार असं या महिलेचं नाव असून तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.\nपूजा गेले काही दिवस रुग्णालयात होती. ती बरी व्हावी यासाठी तिच्या माहेरच्यांनी लाखो रूपये खर्च केले, मात्र तिचा मृत्यू झाला. माहेरच्यांनी केलेल्या तक्रारीनंतर पूजाचे पती आबासाहेब पवार, सासू रुक्मिणी, सासरे दादू पवार आणि अक्काताई वंजारी यांना अटक करण्यात आली होती मात्र त्यांना जामीन मिळाल्याने ते मोकळे फिरतायत. हे जामीन रद्द करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांनी केली आहे. पूजा यांची लहान मुलगी असून तिचा सांभाळ करण्यासाठी राज्य शासनाने मनोधैर्य योजनेतून मदत करावी अशी मागणीही देशपांडे यांनी केली आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलव्हिडीओ- दारूप्रेमी चोर सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलीस मागावर\nपुढील‘अज्ञात’… दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांचे अजामीनपात्र वॉरंट रद्द\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपैशांचा पाऊस भाग ४३- शेअर बाजारातील गुंतवणूक व त्याबाबत विचारपद्धती\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nसद्दामला गोव्यात पकडला, गोवा पोलिसांची मोठी कारवाई\nपैशांचा पाऊस भाग ४३- शेअर बाजारातील गुंतवणूक व त्याबाबत विचारपद्धती\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nघरकूल अवास योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी जलकुंभावर चढून आंदोलन\nराफेल सुनावणी; अटर्नी जनरल यांची चूक सरन्यायाधीशांनी दाखवली\nइस्त्रोच्या जीसॅट 29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nदारुसाठी परदेशी महिलेचा विमानात धिंगाणा…पाहा व्हिडीओ\n…आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या लिफ्टमध्ये मोदी अडकले\nपतीला दूध पाजून नववधू कपडे व दागिने घेऊन पसार\nप्रेमविवाह केल्याने आईवडिलांनी केले जिवंत मुलीचे अंतिम संस्कार\n‘शुद्ध हवेची’ ऑनलाईन विक्री जोरात\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nआधी आपलं घर सांभाळावं, मग कश्मीरची चिंता करा…आफ्रिदीचा पाकड्यांना घरचा आहेर\n१७ नोव्हेंबरला तृप्ती देसाई ‘शबरीमला’ला जाणार, सुरक्षा पुरवण्याची केरळ सरकारला विनंती\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013931-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/punjab-government-announces-rupees-2-lakh-loan-waiver-to-small-farmers-263180.html", "date_download": "2018-11-14T23:42:02Z", "digest": "sha1:LKLQN47BA2LVOMKARJOEV4CMW6J3DEX6", "length": 12639, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पंजाब सरकारने 'करून दाखवलं', शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nपंजाब सरकारने 'करून दाखवलं', शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी\nमहाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी निकषांमध्ये अडकलेली असताना पंजाब सरकारनं शेतकऱ्यांना सरसकट दोन लाखांची कर्जमाफी जाहीर केली.\n19 जून : महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी निकषांमध्ये अडकलेली असताना पंजाब सरकारनं शेतकऱ्यांना सरसकट दोन लाखांची कर्जमाफी जाहीर केली.\nअल्पभूधारक शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्जमाफी तर पाच एकरपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जातून दोन लाख रुपयांची कर्जमाफी सूट देण्यात येणार आहे. या कर्जमाफीचा पंजाबमधील एकोणीस लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.\nकॅप्टन अमरिंदर सिंह यांनी 5 एकर असणाऱ्या छोट्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये पर्यंत कर्जमाफी दिलीये. त्यामुळे 8.75 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. तर दोन लाखांहुन जास्त असलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. एवढंच नाहीतर ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांचा कर्जाचा भारही सरकारने उचललाय. अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची नुकसान भरपाई पाच लाख देण्यात आलीये.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\nराफेल खरेदीच्या चौकशीचा निर्णय सुप्रीम कोर्टानं ठेवला राखून\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013931-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-14T23:44:22Z", "digest": "sha1:73GDMA66HBFNC5FHDXRYILOBDEUSOBZR", "length": 11493, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जपान- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nVIDEO: हा पाहा जगातील सर्वात मोठा पूल\nजपान, चीन हे देश विकास कामांमध्ये आपल्या देशाच्या खूप पुढे आहेत. चीनची सरकारी वृत्तसंस्था झिंहुआने दिलेल्या माहितीनुसार पर्ल रिवर एस्चुरीच्या जलक्षेत्रावर बनवलेला 55 किलोमीटर लांबीचा हा समुद्रावर बांधलेला पूल जगातील सर्वात लांब पूल आहे. हाँगकाँग-जुहाई-मकाऊला जोडणाऱ्या पुलाचं 24 ऑक्टोबरला उद्घाटन केलं जाणार आहे.\nजागतिक बँकेच्या 'या' अहवालात नेपाळ-बांग्लादेशनंतर भारताचा क्रमांक, केंद्राने नाकारला\nविवाहबाह्य संबंध यापुढे गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टानं केलं स्पष्ट\nसावधान 'ब्लू व्हेल' नंतर 'मोमो' घेतोय बळी, राजस्थानमध्ये तरूणीची आत्महत्या\nमनुस्मृतीचा अभ्यास करून आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली-संभाजी भिडे\nजपानमधल्या पुरामध्ये मृतांची संख्या 179वर, भूस्खलनाने हाहाकार\nVIDEO : FIFA WC 2018 -सामना संपल्यावर जपानी प्रेक्षकांनी स्टेडियम केलं स्वच्छ\nFIFA World Cup 2018 : जपानचा कोलंबियावर ऐतिहासिक विजय\nभारतात आंबा आणि चिकू थांबवणार बुलेट ट्रेनचा स्पीड \nरशियातील FIFA वर्ल्ड कपचं काऊंटडाऊन सुरू, या आहेत 'टिम्स'\nरशियन खेळाडूला जपानकडून श्वानाचं पिल्लू भेट\nजपानमध्ये खरबुजांची किंमत हजारोंच्या घरात\nझोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांची जपानमधील कराटे स्पर्धेसाठी निवड पण...\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013931-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/asian-games-2018/", "date_download": "2018-11-15T00:33:18Z", "digest": "sha1:JY7YJSGSRTFCCN5S3GYOI35KKOYAISGB", "length": 10669, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Asian Games 2018- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nAsian Games 2018 : नवरा अपयशी तर बायकोने दिली भारताला दोन पदकं\nस्पोर्टस Sep 3, 2018\nSuccess Story: रिक्षावाल्याच्या मुलीने देशाला दिले सुवर्णपदक\nIND vs ENG, 4th Test : भारताचा पराभव, इग्लंडने जिंकली मालीका\nफोटो गॅलरी Sep 2, 2018\nAsian Games 2018 : समारोप समारंभात ध्वज घेण्याचा मान राणी रामपालला\nAsian Games 2018: अमित पंघलचा 'गोल्डन' पंच, भारताच्या खात्यात 14वे सुवर्णपदक\nSuccess Story: गाई-म्हशी चरायला नेणाऱ्या खेळाडूने देशासाठी जिंकले सुवर्णपदक\nAsian Games 2018: डबल धमाका, जॉनसन आणि महिला टीमने पटकावले दोन सुवर्णपदक\nनरेंद्र मोदींना भेटून पालटलं या खेळाडूचं नशीब\nAsian Games 2018: स्वपना बर्मनचा 'सुवर्ण'भेद, भारतासाठी पटकावले अकरावे गोल्ड \nAsian Games 2018:अरपिंदर सिंहची 'सुवर्ण'झेप,भारताच्या खात्यात दहावे 'गोल्ड'\nVIDEO : नोकरीवरून काढून टाकलं होतं मनजीतला, आज पटकावले सुवर्णपदक\nAsian Games 2018:मंजीत सिंह ने 800 मीटर शर्यतीत जिंकलं सुवर्ण\nपाकिस्तानने आशियाई खेळात किती पदकं मिळवली माहीत आहे का\nअभी तक \u0003खेलने के लिए\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013931-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/instastory/", "date_download": "2018-11-14T23:40:30Z", "digest": "sha1:NESCT3JCC4BT2E2OU4HQOC2HYURYP5NS", "length": 8914, "nlines": 113, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Instastory- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nचोवीस तासांपेक्षा जास्त वेळ राहणार इन्स्टाग्राम स्टोरीज\nआत्तापर्यंत इन्स्टाग्राम किंवा फेसबुकवर पोस्ट केल्या जाणाऱ्या स्टोरीज‌नां चोवीस तासांची मर्यादा होती, पण आता इन्स्टाग्रामच्या लेटेस्ट अपडेटनंतर पोस्ट केल्या जाणाऱ्या स्टोरीज या वेगळ्या प्राइव्हेट स्पेसमध्ये सेव्ह होणार आहेत.\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013931-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/ramnath-kovind/all/page-2/", "date_download": "2018-11-15T00:15:17Z", "digest": "sha1:ZA5SYEGBYHJ5C3PRAJICAZ3XFI6E5NWF", "length": 10125, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ramnath Kovind- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nअसा रंगला राष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा\nदेशाचे 14 वे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा शपथविधी सोहळा संपन्न\n'माझ्यासाठी हा भावूक क्षण'\nसंविधानाच्या मर्यादेचं पालन करणं हेच माझं कर्तव्य -रामनाथ कोविंद\nरामनाथ कोविंद मुंबईत येऊनही 'मातोश्री'वर जाणार नाहीच\nकोविंद यांच्या मुंबई दौऱ्यात 'मातोश्री भेट' नाही \n'भारताच्या विकासाचा सतत प्रयत्न करेन'\nराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी रामनाथ कोविंद यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nब्लॉग स्पेस Jun 21, 2017\n'कोविंद यांना सशर्त पाठिंबा'\n, राष्ट्रपतीपदासाठी कोविंद यांचं नाव\nराष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून रामनाथ कोविंद यांना उमेदवारी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013931-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2018-11-14T23:34:54Z", "digest": "sha1:AWGNBMXNPXO6IXUSPOVZJYKV7S3TOPE2", "length": 3487, "nlines": 87, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:आंतरराष्ट्रीय वाद - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► आंतरराष्ट्रीय सुरक्षा‎ (२ क)\n\"आंतरराष्ट्रीय वाद\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १५:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013931-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://punerispeaks.com/punepolicetrafficrule/", "date_download": "2018-11-14T23:27:33Z", "digest": "sha1:RIEEEIIQ2C2RX2K2SXPZLO6VJKNVYJQZ", "length": 4629, "nlines": 75, "source_domain": "punerispeaks.com", "title": "पुणे ट्राफिक पोलिसांचा नवीन उपक्रम, कोणी वाहतुक नियम मोडल्यास फोटो काढून Whatsapp करा. - Puneri Speaks", "raw_content": "\nपुणे ट्राफिक पोलिसांचा नवीन उपक्रम, कोणी वाहतुक नियम मोडल्यास फोटो काढून Whatsapp करा.\nपुणे ट्राफिक पोलिसांनी एक नवीन डिजिटल उपक्रम , कोणी वाहतुक नियम मोडल्यास फोटो काढून Whatsapp करा किंवा #BeOurEyesAndEars hashtag करून फोटो अपलोड करा. वाहतुक नियम मोडणाऱ्या अशा वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे.\nपुणेकरांनी या उपक्रमांत सहभागी होऊन आपले शहर वाहतुक नियम पाळण्यामध्ये सक्षम बनवावे ही आशा आहे.\n१. पुण्यामध्ये कोणत्याही वाहनाने सिग्नल तोडला तर त्याचा फोटो काढून ८४११८००१०० या क्रमांकावर Whatsapp करा.\n२. कोणत्याही वाहनाची काच Tinted असेल तर त्याचा फोटो काढून ८४११८००१०० या क्रमांकावर Whatsapp करा.\nलवकरच पुण्यामध्ये येत आहे पोलीस काका तुमच्या रक्षणासाठी …\nPrevious articleछत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांना ट्विटर आणि फेसबुक वर #ISupportUdayanRaje वरून सर्वांची साथ\nNext articleमराठा बटालियन गणेश उत्सवाची तयारी करत असलेला व्हिडीओ वायरल ..\nदिवाळीत किल्ला का बनवतात\nKaagar: सैराट फेम रिंकु राजगुरूचा ‘कागर’ चित्रपटाची उत्सुकता शिगेला, पोस्टर प्रदर्शित\nमराठा मोर्चा समन्वयकांचा सरकारला निर्वाणीचा इशारा, १५ नोव्हेंबर पर्यंत आरक्षण जाहीर करण्याची मागणी\n“आणि डॉ. काशिनाथ घाणेकर” चित्रपटातील गोमू संगतीनं सदाबहार गाणे प्रदर्शित\n८२७ पॉर्नसाईट्स ब्लॉक, इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांना सरकारचा आदेश \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013931-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/552081", "date_download": "2018-11-15T00:23:25Z", "digest": "sha1:4US2OCIUUYXFNA5VDSE3YI3UDKRDOTVZ", "length": 10430, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "दहशतवाद, वातावरण बदल गंभीर धोके - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » दहशतवाद, वातावरण बदल गंभीर धोके\nदहशतवाद, वातावरण बदल गंभीर धोके\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दावोस येथे प्रतिपादन, एकत्र येण्याचे आवाहन\nनवी दिल्ली / वृत्तसंस्था\nदहशतवाद, वातावरण बदल आणि जागतिकीकरण विरोध हे आज जगासमोरचे तीन महत्वाचे धोके आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते मंगळवारी दावोस आर्थिक परिषदेत प्रमुख भाषण करत होते. हे धोके टाळण्यासाठी भारताने ठोस पावले उचलल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.\nदहशतवाद हा सर्वात गंभीर धोका आहे. काही देश त्यात चांगला दहशतवाद आणि वाईट दहशतवाद असा फरक करतात. त्यामुळे त्याचा धोका अधिकच वाढतो. तरुणही कट्टर धार्मिकतेकडे आकर्षित होताना दिसतात. ही दुःखदायक बाब आहे. वातावरणात होणाऱया बदलांमुळे निसर्गचक्र बदलले आहे. याचा फटका कृषीक्षेत्रातला बसत आहे. काही देशांच्या जागतिकीकरण विरोधी भूमिकेमुळे मुक्त जागतिक व्यापारात अडथळे येत आहेत. सीमापार व्यापार आणि पुरवठा साखळी यांवर यामुळे परिणाम झाला आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.\n1997 मध्ये भारतीय पंतप्रधानांनी दावोसचा दौरा केला होता. त्यानंतर 30 वर्षांनी याची पुनरावृत्ती घडत आहे. 1997 पासून आतापर्यंत भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात सहा पट वाढ झाली असून ते साधारण 26 लाख कोटी रुपयांवरून 1 कोटी 60 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचले आहे. भारताने गेल्या दोन वर्षात वस्तू-सेवा करासारख्या महत्वाच्या आर्थिक सुधारणा केल्या आहेत. 1 हजार 400 निरुपयोगी कायदे रद्द केले आहेत. याचा परिणाम म्हणून अर्थव्यवस्था गतिमान होत असून जागतिक संस्थांनीही विकासदर सर्वाधिक राहणार असल्याची भाकिते व्यक्त केली आहेत, असे अनेक मुद्दे त्यांनी मांडले.\nआर्थिक परिषदेच्या या सत्राचा प्रारंभ अध्यक्ष क्लाऊस चेवाब यांनी केला. यांनी भारताची भलावण केली. मोदींच्या नेतृत्वातील भारत गतिमानता, सकारात्मकता आणि उद्योजगता यांचे चमकदार प्रतीक बनला आहे, अशा शब्दात त्यांनी भारताची स्तुती केली. मोदींच्या आधी स्वित्झर्लंडचे अध्यक्ष अलाईन बेरसेट यांचे भाषण झाले. प्रगतीत सातत्य राखायचे असेल तर 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि बहुविधता या संकल्पना वर्धिष्णू व्हाव्या लागतील, असा मुद्दा त्यांनी मांडला.\nपरिषदेसमोर भाषण करण्यापूर्वी मोदींनी जगभरातून आलेल्या मान्यवर कंपनी अधिकाऱयांशी संवाद साधला. भारतात व्यवसायाची उत्कृष्ट संधी आहे. याचा लाभ घेऊन भारतात गुंतवणूक करावी, असे आवाहन त्यांनी केले.\nचांगली प्रकृती आणि उत्तम धन कमवायचे असेल तर भारतासारखे दुसरे स्थान नाही. आर्थिक सुधारणा कार्यक्रमामुळे आता विदेशी गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. सरकारी लाल फितीची जागा गुंतवणूकदारांच्या स्वागताने घेतली आहे. याचा लाभ उद्योगपतींनी उठवावा आणि भारतात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करून तंत्रज्ञान आणावे असे आवाहन त्यांनी केले.\nमोदी, ट्रम्प भेट शक्य\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांची दावोस येथे येत्या दोन दिवसात भेट होणे शक्य आहे. ट्रम्प यांचेही परिषदेसमोर भाषण होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते एकमेकांची भेट घेऊन सहकार्य वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.\nशाहिद खाकन अब्बासी पाकचे हंगामी पंतप्रधान\nनवी दिल्ली ते पाटणा रस्तेप्रवास केवळ 11 तासांचा \nनोटाबंदीचा किती जणांना फायदा झाला\nरामनगरमध्ये संशयीत दहशतवादी गजआड\nकलमठ अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू\nविनयभंगप्रकरणी तीन वर्षे कारावास\nकेरोसीनचा लाखो लिटरचा काळाबाजार रोखला\nसिंधुदुर्गातील मासे वाहतूकदार आक्रमक\nराफेल व्यवहार प्रकरणी निकाल सुरक्षित\nऊस उत्पादकांच्या बैठकीत उडाला गोंधळ\nस्टेट कंझ्युमर आयुक्त बेंच स्थापन करा\n‘राजा शिवछत्रपती’चे काम अंतिम टप्प्यात\nमातृभूमितील सत्काराने ‘रंगा, कली’ भारावला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013931-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/citizen-reporter-of-the-week/best-citizen-reporter/articleshow/53541845.cms", "date_download": "2018-11-15T01:02:13Z", "digest": "sha1:K26W2KE6VVFGZHGET5XHKRDFEAS7PQWK", "length": 13507, "nlines": 140, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "citizen reporter of the week News: best citizen reporter - समस्या मांडल्याचे समाधान मोठे | Maharashtra Times", "raw_content": "\n'छठ'रंगी झाली जुहू चौपाटी\n'छठ'रंगी झाली जुहू चौपाटीWATCH LIVE TV\nसमस्या मांडल्याचे समाधान मोठे\nअवतीभवती अनेक समस्या दिसायच्या. आजही दिवसात. पूर्वी त्या मांडण्यासाठी व्यासपीठ नव्हते. मनपा स्थानिक प्रशासनाकडे तक्रार करण्याखेरीज मार्ग नव्हता. मात्र, ‘महाराष्ट्र टाइम्स’ने ही कोंडी फोडली. आता समस्या मांडल्याचे समाधान मिळत आहे. ते न मोजता येणारे आहे, असे मनोगत सिटिझन रिपोर्टर प्रा. अरविंद सोवनी, राजेश कोहाड आणि नेहा ठाकूर यांनी बोलून दाखविले.\nम. टा. प्रतिनिधी, नागपूर\nअवतीभवती अनेक समस्या दिसायच्या. आजही दिवसात. पूर्वी त्या मांडण्यासाठी व्यासपीठ नव्हते. मनपा स्थानिक प्रशासनाकडे तक्रार करण्याखेरीज मार्ग नव्हता. मात्र, ‘महाराष्ट्र टाइम्स’ने ही कोंडी फोडली. आता समस्या मांडल्याचे समाधान मिळत आहे. ते न मोजता येणारे आहे, असे मनोगत सिटिझन रिपोर्टर प्रा. अरविंद सोवनी, राजेश कोहाड आणि नेहा ठाकूर यांनी बोलून दाखविले.\n‘मटा सिटिझन रिपोर्टर’च्या माध्यमातून या तिघांनी आपापल्या भागातील समस्यांना वाचा फोडली. यानिमित्त त्यांचा ‘मटा’च्या कार्यालयात झालेल्या कौटुंबिक सोहळ्यात प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कोहाड यांनी शीतलामाता मंदिर परिसरातील गुलशननगरजवळ साचत असलेल्या पाण्याच्या डबक्याची समस्या मांडली होती. या डबक्यामुळे परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता असल्याची बाब त्यांनी छायाचित्रासह निदर्शनास आणून दिली होती. प्रा. सोवनी यांनी रेतीचोरीचा प्रश्न चव्हाट्यावर आणला. रेतीतस्करांनी शहराच्या परिसरात अनेक ठिकाणी रेती साठवून ठेवली आहे. उमरेड रोडवरील अनेक मोकळ्या प्लॉटवर हा अवैध रेतीसाठा केला जातो. वैनगंगेच्या पात्रातून उपसली जाणारी ही रेती अवैधरित्या साठविली जात असल्याकडे प्रा. सोवनी यांनी लक्ष वेधले होते. हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर रेती साठेबाजांचे धाबे दणाणले होते. तर ठाकरे यांनी नंदनवन परिसरातल्या रस्त्याकडे लक्ष वेधले होते. हा भाग नुसता नावाला नंदनवन आहे. मात्र, प्रत्यक्षात इथले रस्ते नरकवन ठरत आहेत. गायत्री कॉन्व्हेंटसमोरचा रस्ता जागोजागी खराब झाला आहे. त्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. शिवाय, या खड्यांमध्ये पावसाळ्यात पाणी साचते त्यामुळे वाहन चालकांना होणारा त्रासही त्यांनी उजेडात आणला होता.\nया समस्या आता ‘मटा’च्या सिटिझन रिपोर्टरच्या माध्यमातून बोलू लागल्या आहेत. त्यामुळे हे समाधान न मोजता येणारे आहे, असे नमूद करायलाही ते विसरले नाहीत.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\ncitizen reporter of the week News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nउज्जैनः महाकालेश्वर मंदिरात सुरक्षा रक्षकांची भाविकाला मारहा\nदिल्लीतून खासगी वाहनं लवकरच हद्दपार होणार\nपाक काश्मीर काय सांभाळणार\nनव्या संशोधनामुळे अन्नातून पोषक आहाराची हमी\nअमेरिकाः कॅलिफोर्नियातील भीषण आगीत ४८ जणांचा मृत्यू\nअमेरिकाः ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये केली दिवाळी साजरी\nआठवड्यातील सर्वोत्तम रिपोर्टर याा सुपरहिट\nराखी सावंतला धोबी पछाड, हॉस्पिटलमध्ये दाखल\nराज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर\nChhattisgarh: नोटाबंदीमुळं मायलेकाला जामिनावर फिरावं लागतंय:...\nभाऊ कदम यांचा माफीनामा\nराफेल विमानांचा सौदा उघड\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसमस्या मांडल्याचे समाधान मोठे...\nही तर जनजागृतीची चळवळ\n‘मटा’चे अॅप हे लोकचळवळीचे माध्यम...\nव्यासपीठ मिळाल्याने सजग झालो...\n‘सिटीझन रिपोर्टर’मुळे नवी ओळख मिळाली...\n‘मटा सिटीझन रिपोर्टर अॅप’ हक्काचा मित्र...\nसमस्या सोडविण्याचा ‘मटा’चा उत्तम पर्याय...\n...आणि समस्या बोलू लागल्या...\nमटा अॅप आमचे सक्षम नेटवर्क...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013931-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF/", "date_download": "2018-11-15T00:48:08Z", "digest": "sha1:SCJXYQALSHDOGL74FO4WN5SDCO6TGAHH", "length": 8631, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे : शासकीय विभागीय ग्रंथालय स्थलांतराला मान्यता | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे : शासकीय विभागीय ग्रंथालय स्थलांतराला मान्यता\nपुणे – विश्रामबागवाडा येथील शासकीय विभागीय ग्रंथालय हे शनिवार पेठेतील न. वि. गाडगीळ शाळेच्या इमारतीमध्ये स्थलांतर करण्याला महापालिकेच्या स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली.विश्रामबागवाडा येथे असलेले हे महाराष्ट्र प्रादेशिक ग्रंथालय 1948 ते 1969 या कालावधीत महापालिकेकडून चालवले जात होते. 1967 साली राज्यसरकारने महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम संमत केला. त्या अधिनियमातील तरतुदीनुसार विभागवार विभागीय ग्रंथालय स्थापना करण्यासाठी 1969 साली पुणे विभागाकरिता महापालिकेकडे असलेले विश्रामबागवाडा येथील ग्रंथालय हस्तांतरण केले. तसेच त्याचे शासकीय विभागीय ग्रंथालय असे नामकरणही केले.\nसध्या ग्रंथालयाकडे तीन लाख 56 हजार 570 इतकी ग्रंथसंपदा असून, सभासद संख्या 12 हजार 658 इतकी आहे. दैनंदीन वाचकांची संख्या सुमारे अडीचशे ते तीनशे इतकी आहे. त्यापैकी पन्नास टक्के वाचक हे ज्येष्ठ नागरिक आहेत. सदर ग्रंथांचा संग्रह करून त्यांचे जतन आणि संवर्धन ग्रंथालयार्मात केले जाते. विश्रामबागवाडा ही सुमारे दोनशे वर्षांपूर्वीची ऐतिहासिक वास्तू आहे. या वास्तूची झालेली झीज आणि कमकुवतपणा विचारात घेता संभाव्य धोका टाळण्यासाठी या ग्रंथालयाचे तातडीने स्थलांतरण करणे आवश्‍यक होते. या संदर्भात शनिवार पेठेतील पुणे महापालिकेची न. वि. गाडगीळ शाळा ही नाममात्र भाडे करारावर देण्याबाबत विनंती करण्यात आली होती. या शाळेत सध्या समाज विकास विभागाच्या योजनेंतर्गत प्रकल्प राबवण्यात येतात. या शाळेतील तळमजला आणि पहिल्या मजल्यावरील प्रत्येकी 14 खोल्या आणि सभागृह 30 वर्षांसाठी ग्रंथालयाला देण्याला स्थायीने मान्यता दिली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमहापालिका रुग्णालयांत आता डिस्पोजल मशीन्स मेडिकल वेस्टवर प्रक्रिया : खरेदीसाठी स्थायी समितीत मंजुरी\nNext articleचिंबळी फाटा ते आळंदी रस्त्याची लागली “वाट’\nकोठडीतील दुर्गंधीबाबत अॅड. गडलिंग यांची तक्रार\nहद्दीतील जुन्या वाड्यांचे करायचे काय\n“स्मार्ट’ वाहतुकीसाठी 20 मार्ग\nठेकेदारांना रस्ता “वॉरन्टी पिरियड’चे बंधन\nमुख्यमंत्री, प्रशासकीय यंत्रणांमधील संवादाची चौकशी करा – अॅड. प्रकाश आंबेडकर\nमहापालिकेचे व्याजाचे उत्पन्न वाढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013931-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-latest-marathi-news-trends-breaking-news-189/embed/", "date_download": "2018-11-15T00:29:01Z", "digest": "sha1:G53K2CUYPARZXT3K5IRT7YTNIY5P57U7", "length": 4824, "nlines": 9, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मोंदीवरील चित्रपट शालेय विद्यार्थ्याना दाखविण्याची शाळांना सक्ती : प्रचार तंत्राचा असाही वापरमोंदीवरील चित्रपट शालेय विद्यार्थ्याना दाखविण्याची शाळांना सक्ती : प्रचार तंत्राचा असाही वापर/Jalgaon- latest Marathi news trends, breaking news | देशदूत | Deshdoot", "raw_content": "मोंदीवरील चित्रपट शालेय विद्यार्थ्याना दाखविण्याची शाळांना सक्ती : प्रचार तंत्राचा असाही वापर\nमुंबई : आगामी निवडणूका लक्षात घेता शतप्रतिशत जिंकण्यासाठी अवलंबिल्या जाणार्‍या प्रचार तंत्राचा आता शालेय विद्यार्थ्यांवर वापर केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर तयार करण्यात आलेला ‘ चलो जीते हैं” हा 32 मिनीटांचा लघुपट शालेय विद्यार्थ्यांना दाखविण्याचा फतवा काढण्यात आलेला आहे. बालमानसशास्त्र ओळखत प्रचाराचा हा नवा मार्ग अवलंबिला जात आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना शाळेत … Continue reading मोंदीवरील चित्रपट शालेय विद्यार्थ्याना दाखविण्याची शाळांना सक्ती : प्रचार तंत्राचा असाही वापर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013931-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/tamilnadu-bus-stand-slap-collapse-9-dead/", "date_download": "2018-11-14T23:27:53Z", "digest": "sha1:P6YGGAKXCAK3YNNUK6PSATTVLVFZXD54", "length": 8609, "nlines": 170, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "तामिळनाडू : बस स्टँडमधील विश्रामगृहाचे छत कोसळून ९ ठार", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nतामिळनाडू : बस स्टँडमधील विश्रामगृहाचे छत कोसळून ९ ठार\nतामिळनाडूमध्ये नागापट्टणम जिल्ह्यातील पोरेयार बस डेपोतील कर्मचारी विश्रामगृहाचे छत कोसळून ९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.\nतामिळनाडू सरकारने दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना साडेसात लाख रुपयांची मदत आणि कुटुंबातील एकाला नोकरी देण्याची घोषणा केली आहे.\nहे विश्रामगृहाची इमारत ७० वर्षे जुनी असून शुक्रवारी सकाळी इमारतीच्या छताचा काही भाग कोसळला या दुर्घटनेत आठ कर्मचाऱ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एका कर्मचाऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.\nमृत्यू झालेले सर्व कर्मचारी हे तामिळनाडू परिवहन विभागात कंडक्टर पदावर कार्यरत होते.\nदुर्घटनेची माहिती मिळताच डेपोच्या आवारात कर्मचारी आणि स्थानिकांची गर्दी झाली.\nघटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या परिवहन मंत्री एम आर विजयभास्कर यांना कर्मचाऱ्यांनी घेराव घातला.\nमृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली. परिवहन मंत्र्यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.\nमुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी शुक्रवारी दुपारी मृत कर्मचाऱ्यांना साडेसात लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.\nPrevious articleपाडव्यानिमित्त दिवाळीसाठी खास आभूषणे\nNext articleन्यूयॉर्क : गुगल देशातील सर्वाधिक विश्वसनीय ब्रॅण्ड\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nई पेपर- गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018\nदीपिका रणवीरने उतरविला लग्नाचा विमा\n मग या सर्वात स्वस्त देशात जा…\nगुगलचे ड्युओ अ‍ॅप वापरा..पैसे कमवा…\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nई पेपर- गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018\nजळगाव ई पेपर (दि 15 नोव्हेंबर 2018)\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013931-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t30343/", "date_download": "2018-11-15T00:01:03Z", "digest": "sha1:6HZUODO3KUN7IDL2PMM77NVI2CTQ4L5J", "length": 3398, "nlines": 93, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-तू...", "raw_content": "\nकॉलेजचे ते दिवस, अल्लड से ते जगणं,\nनकळते वय अन् त्यात तुला ते पाहणं,\nमाझ्या भावनांचा अंकूर तू...\nविसरायचो मी भान सारे तुला दुरुन पाहताना,\nवाढत होती ह्रदयाची धडधड तू जवळून जाताना,\nमाझ्या ह्रदयाची धडधड तू...\nनसेल जरी कोणातेही नाते तुझे नि माझे,\nतरीही मला आजही पडते स्वप्न ते तुझे,\nमाझ्या स्वप्नातील परी तू...\nबदलून गेलेत जरी सारे ते क्षण,\nतरीही मला छळते तूझी आठवण,\nमाझी प्रत्येक आठवण तू...\nअचानकपणे आले मला शब्दांचे दोरे गुंफता,\nतुझ्यामुळेच तर सुचते मला ही कविता,\nमला सुचनारा प्रत्येक शब्द तू...\nमित्रा 1 नंबर कविता लिहिली आहेस.तुझ्या मी पहिल्या पण कविता ऐकल्या आहेत,खूप छान आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013932-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/modi-take-cognizance-adwanis-view-shivsena-21613", "date_download": "2018-11-15T00:52:17Z", "digest": "sha1:TEXHEKUXQM73OF5JOSEKWB5QNH6OOUKO", "length": 14520, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Modi, take cognizance of Adwanis view : Shivsena मोदी, अडवाणींच्या अश्रूंची दखल घ्या : शिवसेना | eSakal", "raw_content": "\nमोदी, अडवाणींच्या अश्रूंची दखल घ्या : शिवसेना\nशनिवार, 17 डिसेंबर 2016\nमुंबई : नोटाबंदीच्या मुद्यावरून अनेकदा कामकाज तहकूब झालेले आणि शुक्रवारी संपलेले हिवाळी अधिवेशन गेल्या पंधरा वर्षातील संसदीय अधिवेशनाच्या इतिहासातील सर्वाधिक \"बिनकामाचे' ठरले. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने केंद्र सरकारवर निशाणा साधत \"सामना'च्या अग्रलेखातून टीका केली आहे. संसदेतील ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी वर्तमान स्थितीवर व्यक्त केलेल्या चिंतेकडे भावनाविवश होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे अग्रलेखातून सूचित केले आहे.\nमुंबई : नोटाबंदीच्या मुद्यावरून अनेकदा कामकाज तहकूब झालेले आणि शुक्रवारी संपलेले हिवाळी अधिवेशन गेल्या पंधरा वर्षातील संसदीय अधिवेशनाच्या इतिहासातील सर्वाधिक \"बिनकामाचे' ठरले. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने केंद्र सरकारवर निशाणा साधत \"सामना'च्या अग्रलेखातून टीका केली आहे. संसदेतील ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी वर्तमान स्थितीवर व्यक्त केलेल्या चिंतेकडे भावनाविवश होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे अग्रलेखातून सूचित केले आहे.\nअग्रलेखात म्हटले आहे की, \"कामगारांनी संप केला तर त्यांना वेतन मिळत नाही. येथे लोकप्रतिनिधी काम न करता मोठे भत्ते घेतात, मंत्री सुविधा मिळवितात. तेव्हा लोकसभेला टाळे लावायचे का, असा प्रश्‍न टीकाकार करू शकतात. सध्या पंतप्रधान अधूनमधून भावनाविवश होत असतात. अडवाणींनी लोकशाही व लोकसभेच्या स्थितीवर ढाळलेल्या अश्रूंची दखल घेतली तर बरे होईल.' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही अग्रलेखात लक्ष्य करण्यात आले आहे. \"देशाची स्थिती चांगली नाही व \"नोटाबंदीच्या भयंकर निर्णयानंतर सर्वत्र अराजकासारखे वातावरण निर्माण झाले. लोकांचे हाल हाल सुरू आहेत. देशाच्या परिस्थितीवर गांभीर्याने चर्चा करण्यासाठी संसदेचे प्रयोजन आहे, पण विरोधक प्रश्‍न निर्माण करून गोंधळ घालतात व सरकार प्रश्‍नांपासून पळ काढते. हे आजचे चित्र आहे. \"नोटाबंदी'च्या फासात शंभरावर लोक नाहक मेले. या मृतांना देशभक्त म्हणून श्रद्धांजली वाहावी व पंतप्रधानांनी चर्चेच्या वेळी उपस्थित राहून उत्तर द्यावे ही विरोधकांची मागणी असेल तर त्यात \"अहंकार' आणि राजशिष्टाचाराचा मुद्दा बाजूला ठेवून संसदेचा मान राखायलाच हवा असे कुणी म्हटले तर वावगे ठरू नये. हे कर्तव्य सत्ताधारी आणि विरोधक असे दोघांचे आहे', असे अग्रलेखात पुढे म्हटले आहे. शिवाय \"नोटाबंदी'च्या अराजकावर मात करण्यासाठी सरकार विरोधकांच्या गैरव्यवहारांची प्रकरणे समोर आणत असल्याबद्दलही टीका करण्यात आली आहे.\nअधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी\nमुंबई - १९ नोव्हेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असले, तरी प्रत्यक्ष कामकाज केवळ आठच दिवस होणार आहे. या आठ दिवसांत...\n\"युती'च्या काळात 11 हजार शेतकरी आत्महत्या\nसोलापूर - सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, खासगी सावकारीचा पाश, शेतमालाचे घसरलेले दर यासह अन्य कारणांमुळे फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या...\nउड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात\nदेहू - जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर देहूरोड येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या पुलावर...\nदगा-फटका झाल्यास रस्त्यावर उतरू\nऔरंगाबाद - गेल्या अडीच वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी पाठपुरावा केल्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आता न्यायालयात सादर होणार आहे. त्यामधील...\nश्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर\nकोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी...\nसज्जनगडावरून उडी मारून प्रेमीयुगुलाची आत्महत्या\nसातारा - सज्जनगडावर फिरण्यासाठी आलेल्या प्रेमीयुगुलाने दरीत उडी मारून आज आत्महत्या केली. पूनम अभय मोरे (वय 26) व नीलेश अंकुश मोरे (वय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013932-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/supreme-court-hear-plea-maratha-reservation-12262", "date_download": "2018-11-15T00:16:58Z", "digest": "sha1:3KTIN7R7Q4DNXXSFC6PVEPCFFXMJUNIA", "length": 12812, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Supreme Court to hear plea on Maratha Reservation मराठा आरक्षणाबाबत 19 सप्टेंबरला सुनावणी | eSakal", "raw_content": "\nमराठा आरक्षणाबाबत 19 सप्टेंबरला सुनावणी\nबुधवार, 7 सप्टेंबर 2016\nनवी दिल्ली- मराठा आरक्षणाच्या निर्णयाबाबत उच्च न्यायालयाला निर्देश देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर 19 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात येणार आहे.\nमराठा आरक्षणाबाबत पूर्वी देण्यात आलेल्या निर्णयानुसार आरक्षण कायम ठेवायचे की काय करायचे याबाबत 1 जुलै 2015 रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, ती सुनावणी झाली नाही. तसेच, राज्य सरकारने सुनावणीसाठी आवश्यक ते प्रतिज्ञापत्र त्यासंदर्भात दाखल केले नाही.\nनवी दिल्ली- मराठा आरक्षणाच्या निर्णयाबाबत उच्च न्यायालयाला निर्देश देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर 19 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात येणार आहे.\nमराठा आरक्षणाबाबत पूर्वी देण्यात आलेल्या निर्णयानुसार आरक्षण कायम ठेवायचे की काय करायचे याबाबत 1 जुलै 2015 रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, ती सुनावणी झाली नाही. तसेच, राज्य सरकारने सुनावणीसाठी आवश्यक ते प्रतिज्ञापत्र त्यासंदर्भात दाखल केले नाही.\nसुनावणी व आरक्षणाबाबतचा निर्णय प्रलंबित राहिल्याने 2014, 2015 या दोन वर्षांमध्ये शिक्षणात व नोकऱ्यांमध्ये नुकसान झाले. त्यामुळे याबाबत उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात यावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांच्या वतीने अॅड. जयंत भूषण, अॅड. संदीप देशमुख, अॅड. नरहरी सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर बाजू मांडली.\nआरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी वेळ निश्चित करावी आणि आरक्षण तातडीने लागू करण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. त्याबाबत 19 तारखेला अंतिम सुनावणीत काय होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे, असे पाटील यांनी ‘ईसकाळ‘शी बोलताना सांगितले.\nदगा-फटका झाल्यास रस्त्यावर उतरू\nऔरंगाबाद - गेल्या अडीच वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी पाठपुरावा केल्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आता न्यायालयात सादर होणार आहे. त्यामधील...\nश्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर\nकोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी...\nमागासवर्गीय आयोगावर आतापर्यंत 13 कोटी खर्च\nमुंबई - मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या राज्य मागासवर्गीय आयोगावर आतापर्यंत तब्बल 13 कोटी 16 लाख रुपये खर्च झाले...\nमराठा समाजाचा \"ओबीसीं'मध्ये समावेश करावा\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\nनोव्हेंबरअखेर मराठा आरक्षण प्रश्न निकाली काढणार : मुख्यमंत्री\nअकोला : मागासवर्गीय समितीने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल गोपनीय असल्याने तो जाहीर करता येणार नाही. या अहवालाची वैधानिक कार्यवाही पूर्ण करून मराठा...\n‘अवनी’च्या मृत्यूची चौकशी सुरू\nयवतमाळ - टी-वन (अवनी) वाघिणीला ठार मारल्यानंतर देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. या वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मंगळवारी (ता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013932-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-danger-without-fund-78747", "date_download": "2018-11-15T00:22:21Z", "digest": "sha1:G23M3O5GSROGVGWZ5432DKV55WNO2RM7", "length": 12947, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news danger without fund निधीअभावी धोका कायम | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 25 ऑक्टोबर 2017\nपुणे - 'माळीण'प्रमाणे पुणे जिल्ह्यातील 23 गावांमध्ये भूस्खलन व दरड कोसळण्याचा धोका असल्याचा अहवाल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने (सीओईपी) दिला होता. त्या अहवालाच्या अनुषंगाने संबंधित गावांत तत्काळ उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारकडून साडेतीन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र दीड वर्षानंतरही हा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेला नाही. त्यामुळे या गावांतील कामे होऊ न शकल्याने येथील रहिवाशांवर टांगती तलवार कायम असल्याचे समोर आले आहे.\nआंबेगाव तालुक्‍यातील माळीण गावात झालेल्या दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील आपत्ती ओढविण्याची शक्‍यता असलेल्या गावांचा शोध जिल्हा प्रशासनाने घेतला होता. सुरवातीला 150 गावे या यादीत निवडण्यात आली. मात्र अशा 23 गावांचे सर्वेक्षण करून \"सीओईपी'ने जिल्ह्यातील दहा गावांमध्ये तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यासंबंधीचा अहवाल दिला. या गावांमध्ये आंबेगाव तालुक्‍यातील भगतवाडी, पठारवाडी, आसने, काळेवाडी व पेंढारवाडी, मावळातील भुशी, माऊ, वेल्हा तालुक्‍यातील आंबवणे व धानवली आणि दौंड तालुक्‍यातील देहेन या गावांचा समावेश आहे.\n\"सीओईपी'ने दिलेल्या या अहवालात या गावांमध्ये तातडीने वृक्षारोपण, ड्रेनेज सिस्टिमसह जलनिस्सारण यांसारख्या उपाययोजना करण्याची सूचना करण्यात आली होती. या कामांसाठी साडेतीन कोटी रुपयांची आवश्‍यकता असल्याने तसा प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला. राज्य सरकारनेही त्यास तातडीने मान्यता दिली. मात्र दीड वर्ष उलटल्यानंतरही हा निधी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे या गावात कामे होऊ शकली नाहीत, असे जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.\nपावसाळ्याआधी कामे होणार का\nगेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. सुदैवाने पावसामुळे कोणतीही दुर्घटना या गावांमध्ये घडली नाही. पुढील पावसाळ्यापूर्वी तरी या गावांतील कामे पूर्ण होणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.\n\"पे ऍण्ड पार्क' योजना गुंडाळल्याचे स्पष्ट\nपुणे - रस्त्यावर येणाऱ्या वाहनांना \"ब्रेक' लागावा आणि वाहनांना पुरेशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महापालिकेतील सत्ताधारी...\nसंगमनगरजवळ अपघातांचे ब्लॅक होल\nसातारा - संगमनगर येथील कालव्याजवळ रस्ता रुंदीकरणातील कामाच्या खोळंब्यामुळे रस्त्यात अचानक झालेल्या बदलामुळे हे ठिकाण गेल्या काही दिवसांपासून...\nमराठा समाजाचा \"ओबीसीं'मध्ये समावेश करावा\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\n'किशोरवयातच लैंगिकतेचे शिक्षण हवे'\nपिंपरी - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच मोबाईल, इंटरनेट अशा माध्यमांतून किशोरवयीन मुलांच्या हाती अवास्तव, चुकीची व अर्धवट माहिती...\nउंड्री : उंड्री येथे कानडेनगरच्या रस्त्यालगत खडी पसरली आहे. रस्त्याचे काम अर्धवट आहे. रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे....\n९० व्या वर्षी ते झाले पट्टीचे चित्रकार\nकिवळे : तरुणपणी चित्रकलेशी काडीचाही संबंध नसणाऱ्या मामुर्डी येथील सी. के. दामोदरन यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी आपल्या कुंचल्यातून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013932-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://live.anandnagri.com/news/maharashtra/1863/Vedanamukti_the_page_to_sahityikanni.html", "date_download": "2018-11-15T00:40:57Z", "digest": "sha1:IHW5FZ6GH4LLWFJYX2J7YQI5734G467H", "length": 7126, "nlines": 80, "source_domain": "live.anandnagri.com", "title": " साहित्यीकांनी वेदनामुक्तीसाठी लिखाण करावे - www.anandnagri.com", "raw_content": "\nजुन्या नोटा बदलण्याची 31 मार्चची मुदत रद्द का केली\nसरकारने सादर केल्या 11 हजार 104 कोटी 96 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या\nबाबरीप्रकरणाचा 22 मार्चला निकाल\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nसाहित्यीकांनी वेदनामुक्तीसाठी लिखाण करावे\n♦ डॉ.श्रीपाल सबनिस यांचे प्रतिपादन * शेतीमालाला हमी भाव देण्यासह अकरा ठराव मंजूर\n♦ नटवर्य लोटु पाटील व्यासपीठ\nसोयगाव - शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा, असा ठराव साहित्य संमेलनात घेतला जातो हे जागरूकतेच लक्षण आहे.लोकप्रतिनिधींनी माणसाच्या विकासासाठी काम करावे तर साहित्यिकांनी वेदनामुक्तिसाठी सोयगाव येथे संत ज्ञानेश्वर महाविद्यालय परिसरात स्वातंत्र्य सेनानी बाबुरावजी काळे साहित्य नगरीत नटवर्य लोटु पाटील व्यासपीठावर 38 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा समारोप दि.28 संध्याकाळी झाला. अध्यक्षस्थानी डॉ. जनार्दन वाघमारे तर विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे ,डॉ श्रीपाल सबनीस, पद्मश्री ना. धो. महानोर, संमेलन स्वागत अध्यक्ष रंगनाथ काळे , कार्याअध्यक्ष प्रकाश काळे , डॅा. कौतीकराव ठाले पाटील , दादा गोरे ,कैलास काळे , डॉ. अग्नीहोत्री, द्वारकाभाऊ पाथ्रीकर, डी. के. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव, राज्याशासनाच्या साहीत्य संस्कृति मंडळाने \"महाराष्टाचे शिल्पकार \"या मालेत लोटु पाटील यांचे चरित्र प्रकाशित करावे , चाळीसगाव ते फर्दापुर या राज्यमार्गाचे रुंदीकरण करावे , सोयगांव तालुक्यात शिरपुर पॅटर्न ची कामे करावी , सोयगांव परिसरातील पर्यटन स्थळास विकसित करावे, मसाप च्या शाखेसाठी सोयगाव न. पं.ने जागा द्यावी असे एकूण अकरा ठराव मांडण्यात आले. दादा गोरे, ठाले पाटील, हरीभाऊ बागडे यांची भाषणें झाली. सूत्रसंचलन डॉ. शिरीष पवार यांनी तर आभार डॉ. रावसाहेब बारोटे यांनी मानले.\nअविनाश चव्हाण खुन प्रकरणात खळबळ\nम्हणून रणवीरवर बिग बी नाराज\nदीपिका झाली पुन्हा ऑनलाइन ट्रोलची शिकार\nया एका चुकीमुळे विवेक झाला ऐश्वर्या पासून दूर\nजालना शहरातील उर्दू हायस्कुल, सेंटमेरी, आरएचव्ही, दानकुँवर आणि सरस्वती भुवनचा निकाल 90 टक्केच्यावर\nमैदानाबाहेरही दादाचा शेन वॉर्नला धोबीपछाड\n​कॉल करा आपल्या नंबरवरून, दिसेल दुसरा नंबर \nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nमोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013932-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/18/02/%E0%A5%A8%E0%A5%A6-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A5%A7%E0%A5%AB-%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-15T00:13:55Z", "digest": "sha1:JKT6TJK33ZSO55VB4464QRTGZHW4FBCB", "length": 13108, "nlines": 79, "source_domain": "sharyat.com", "title": "२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं.", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं.\nप्रसंग १- वोडाफोन कंपनीची जाहिरात जोरात सुरु होती. त्यातल्या त्या पग जातीच्या कुत्र्याने समस्त श्वानप्रेमींना वेड लावलेलं. विशेषत: बच्चे कंपनी. त्यात मग उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री असलेल्या आर आर आबांचा लहानगा चिरंजीव तरी कसा मागे असेल \nपोराने बापाकडे हट्ट धरला. आबा मला असलं कुत्रं हवंच आहे. बालहट्टच तो. बरचं समजावुन पोरगं बधत नाही असं लक्षात आल्यावर मग चित्रकुट बंगल्यावरची यंत्रणा कामाला लागली. असली कुत्री कुठे मिळतात, कोण विकतं याची माहिती काढण्यात आली. आणि एके दिवशी गाडीतुन पग जातीच्या कुत्र्याच्या पिल्लांच लाकडाच्या बंद पेटीतुन बंगल्यावर दिमाखात आगमन झालं. गोंडस पिल्लं मस्तच दिसत होती. चिरंजीव एकदम खुष झाला. मग त्याची किंमत किती याची विचारणा झाली. त्या छोट्या पिल्लाची पाच आकडी किंमत ऐकुण आबा सचिंत झाले. मग तसल्या प्रकारच्या कुत्र्यांना खायला काय लागतं, औषधं कुठली लागतात, लसी कुठल्या लागतात या सगळ्यांची विचारणा झाली. त्या पिल्लाला सांभाळण्याचा मासिक खर्च किती याचा हिशेब करण्यात आला.\nहा सगळा खर्च ऐकल्यावर आबांनी त्यांच्या लहानग्या मुलाला जवळ बोलावुन समजावुन सांगितलं की बाबा रे आपल्याला हा खर्च काही झेपणार नाही. छोटा मुलगा हिरमुसला पण त्या समजुतदार मुलाने पुन्हा आपल्या आबांकडे कुत्र्यासाठी हट्ट केला नाही.\nप्रसंग २- चित्रकुट या बंगल्यावर आबा एकटेच रहात असत. उन्हाळ्याच्या सुट्टीत मात्र आबांचं कुटुंब अंजनीहुन सुट्टीसाठी मुंबईला येत असे. बरोबर भाऊ आणि बहीणींची पण मुलं असत. एरवी शांत आणि गंभीर असलेला चित्रकुट बंगला बच्चे कंपनी मुळे अगदी गजबजुन जात असे. एके दिवशी संध्याकाळी सर्व बच्चे कंपनीला घेवुन डीनरला जायचा बेत झाला. निघताना आबांनी माझ्याकडे पैसे ठेवायला दिले. एका गाडीत आबा आणि सगळ्या मुली आणि दुसर्‍या गाडीत सगळी मुलं आणि मी असा आमचा ताफा वरळीच्या कॉपर चिमणी या रॆस्टारंट कडे रवाना झाला. टेबल आधीच बुक करुन ठेवलेलं. मस्त गप्पा गोष्टी, हास्य मस्करी करत सगळ्या मुलांनी जेवणाचा आनंद घेतला.\nकायम पोलीसांच्या गराड्यात असलेले आबा मुलांच्या सहवासात खुष होते. जेवण झाल्यावर बील घ्यायला मी गेलो तर हॉटेलवाला बीलच देईना. म्हणाला आमच्या हॉटेलमधे आबा आले हाच आमचा सन्मान आहे. मी त्याला समजावलं असं करु नका आबांना ते आवडणार नाही. तरी तो ऐकेना. मग मी आबांना ही गोष्ट सांगितली. ते म्हणाले असं केलं तर पुन्हा त्याच्या हॉटेलमधे पाय सुध्दा ठेवणार नाही असं त्याला बजावुन सांग. शेवटी हॉटॆलवाल्याचा नाईलाज झाला आणि त्याने बील दिले आणि मी ते चुकते केले. खरी गोष्ट पुढेच आहे. जातानाही आबा पुढच्या गाडीत होते. आबांचा छोटा मुलगा मागे मागच्या गाडीत माझ्या शेजारी बसला होता. त्याने हळुच मला विचारले ” काका, किती बील झालं हो ” मी स्तिमीत झालो. ज्याचे वडील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री होते त्या मुलाला कुतुहल होतं, काळजी होती की आपल्या वडीलांना ही पार्टी द्यायला किती खर्च आला असेल \nएक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. २० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या आबांनी आपल्या मुलांना कोणत्या संस्कारात वाढवले त्याची झलक देणारे हे प्रसंग. आजकालच्या साध्या नगरसेवकांच्या दिवट्यांचे रुबाब पाहिले की वरील प्रसंग हमखास आठवतात आणि आबांची तीव्रतेने आठवण होते.\nलेख – संतोष डी. पाटिल\n← सागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \n वास्तु कशी असायला पहिजे \nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013932-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/12/news-2202.html", "date_download": "2018-11-14T23:28:55Z", "digest": "sha1:5ARNGRV2NIQBHYC5JHVLSYURWED5TTDI", "length": 8087, "nlines": 86, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "नदी पुनर्जीवन कार्यक्रमांतर्गत पाच बंधाऱ्यासाठी ३ कोटींचा निधी -आ.विजय औटी. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Parner Vijay Auti नदी पुनर्जीवन कार्यक्रमांतर्गत पाच बंधाऱ्यासाठी ३ कोटींचा निधी -आ.विजय औटी.\nनदी पुनर्जीवन कार्यक्रमांतर्गत पाच बंधाऱ्यासाठी ३ कोटींचा निधी -आ.विजय औटी.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नदी पुनर्जीवन कार्यक्रमांतर्गत मांडओहळ नदीवरील तीन व दरोडी चोंभूत नदीवरील दोन अशा एकूण पाच बंधाऱ्यांसाठी २ कोटी ८२ लाख ७५ हजार १५८ रूपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार विजय औटी यांनी दिली.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nमांडओहळ नदीवर कामटवाडी येथे बंधारा बांधण्यासाठी ५२ लाख ५४ हजार ९६३ रूपये मंजूर करण्यात आले असून, या बंधाऱ्यामुळे ३२ हेक्टर सिंचन होईल. याच नदीवर खडकवाडी येथील बंधाऱ्यासाठी ५० लाख ९७ हजार ५२३ रूपयांचा निधी उपलब्ध झाला असून, त्यामुळे २१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. तर २० हेक्टर सिंचन होणाऱ्या वारणवाडी येथील बंधाऱ्यासाठी ५० लाख १३ हजार ७१८ रूपये मंजूर झाले आहेत.\nदरोडी चोंभूत नदीवर अळकुटी येथील बंधाऱ्यासाठी ६५ लाख २९१ रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. या बंधाऱ्यामुळे ४३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. याच नदीवर चोंभूत येथील बंधाऱ्यामुळे ४२ हेक्टर शेतीसाठी फायदा होइल. त्यासाठी ६२ लाख ८ हजार ६६३ रूपये मंजूर करण्यात आले आहेत.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nया पाचही बंधाऱ्यांसाठी जि.प.सदस्य काशिनाथ दाते तसेच शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले यांनी आ. औटी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. आ.औटी यांनी जलसंधारणमंत्री प्रा.राम शिंदे यांच्याकडे या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी नागपूर अधिवेशनादरम्यान शिष्टाई केली होती.\nत्यांच्या प्रयत्नांना यश येउन पाचही प्रस्ताव मंजुर झाले. येत्या मे महिन्यापर्यंत ही कामे पूर्ण होतील असा विश्­वास लघुसिंचन जलसंधारण उपविभागाचे सहाययक अभियंता नंदेश कर्डीले यांनी व्यक्त केला.जलसंधारणाचे महत्व ओळखून आ.औटी गावोगावी बंधारे बांधण्यास प्राधान्य देत आहेत.\nयापूर्वीही विविध गावांमध्ये बंधारे तसेच जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत पाणलोटाची अनेक कामे होउन तालुक्यातील पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. जलसंधारणावर भर देउन शेती समृद्ध करण्यासाठी पुढाकार घेतल्याबददल आ.औटी यांचे काशिनाथ दाते व रामदास भोसले यांनी आभार मानले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nनदी पुनर्जीवन कार्यक्रमांतर्गत पाच बंधाऱ्यासाठी ३ कोटींचा निधी -आ.विजय औटी. Reviewed by Ahmednagar Live24 on Friday, December 22, 2017 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nपेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज झाली इतकी किंमत कमी...\nमहापालिका निवडणूक : शिवसेनेची दुसरी यादी जाहीर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013932-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/nashik-news-latest-marathi-news-and-trends-thanapada-kharif-preparation/", "date_download": "2018-11-14T23:27:37Z", "digest": "sha1:REZMYDIJDXRTQCY7Z3GV3FJRX3OUYN4R", "length": 7295, "nlines": 166, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "आदिवासी भागातील शेतकऱ्यांची अवजारे खरेदीची लगबग | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nआदिवासी भागातील शेतकऱ्यांची अवजारे खरेदीची लगबग\n(छायाचित्र : गणेश धुळे., ठाणापाडा)\nठाणापाडा (वार्ताहर) ता. २ : सुरगाणा तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे.\nत्यासाठी लागणारी अवजारे खरेदीसाठी आठवडे बाजारात शेतकऱ्यांची झालेली गर्दी होत आहे. आज ठाणापाडा येथील बाजारात विळे, खुरपे, चिमटे अशी पारंपरिक औजारे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.\nPrevious articleधुळे हत्याकांड प्रकरणी आतापर्यंत 23 जणांना अटक\nNext articleअमळनेरच्या नगराध्यक्षांसह २२ नगरसेवकांच्या अपात्रतेचा निकाल २ आठवडयात दया : खंडपीठाचे राज्य मंत्र्यांना आदेश\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\n‘युईए’ येथील नागरिकांच्या सहकार्याने चापापाडा येथे ‘पाणीच पाणी’\nखिराड येथे आ.जे.पी.गावित यांच्या प्रयत्नातून रस्त्याच्या कामांना सुरवात\nExclusive: प्रतिष्ठित शेतकऱ्यांना मार्केटमधले व्यापारी करतात अरे तुरे…\nदीपिका रणवीरने उतरविला लग्नाचा विमा\n मग या सर्वात स्वस्त देशात जा…\nगुगलचे ड्युओ अ‍ॅप वापरा..पैसे कमवा…\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nई पेपर- गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018\nजळगाव ई पेपर (दि 15 नोव्हेंबर 2018)\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013932-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/62256", "date_download": "2018-11-14T23:43:50Z", "digest": "sha1:W65WB5VBZN6Z2VJ3GVQDM4C6IKRTSP3Y", "length": 44066, "nlines": 274, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कसं बनवायचं दही ? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कसं बनवायचं दही \n‘दही’ म्हटलं, की आठवतं पूर्वी आई चिनीमातीच्या छोट्या ठेंगण्या बरणीत लावायची ते सायीचं, घट्ट, गोड दही. अहाहा काय त्या मलईदार दह्याची चव असायची काय त्या मलईदार दह्याची चव असायची डॉ. अनिल अवचटांच्या ‘छंदांविषयी’ या पुस्तकात त्यांच्या दही लावायच्या छंदाचं वर्णन आहे. ते वाचून, त्यांच्यासारखाच आता माझाही ‘उत्तम दही लावणे’ हा छंद झाला आहे. खरोखरी, ‘‘कोमट दुधात विरजण (विरजण म्हणजे आधी तयार असलेलं दही किंवा ताक ) घातलं की ७-८ तासांनी दही बनतं’’ या एका वाक्यात दही कसं तयार करायचं हे सांगताच येणार नाही; इतक्या खाचाखोचा आणि बारकावे हा साधा पदार्थ तयार करताना वापरावे लागतात.\nदही तयार करायला कच्चं दूध काही ठिकाणी वापरतात, पण त्यात इत्तर जिवाणू असण्याची शक्यता असते. म्हणून, गायीचं- म्हशीचं- गवळ्याकडंच- पिशवीतलं..... कोणतंही असो…दूध विरजण्याआधी एकदा व्यवस्थित तापवून घेतलेलं असलं पाहिजे. नंतर दही लावताना, वेगवेगळ्या ऋतूंमधील वेगवेगळ्या हवेप्रमाणे दुधाच्या तापमानात आणि घालायच्या विरजणाच्या प्रमाणात फरक पडतो. एकदम गरम दुधाला विरजण लावलं, तर दही चोथा- पाणी होतं आणि आंबटही होतं. एकदम गार दुधाला विरजण लावलं तर दही लागत नाही. दही लावायला वापरायचं विरजण चांगलं असावं लागतं. ते गोड आणि ताजं असेल तर दही देखील छान बनतं.\nउन्हाळ्यात दही लावताना, साधारणतः आपलं अंग जेवढं गरम असतं, तेवढं सायीसहित दूध कोमट करायचं. एक मध्यम वाटी दूध असेल, तर त्यामध्ये एकच थेम्ब ताक- (दही असलं तर अगदी मूगाच्या डाळीएवढं, घोटून) - घालायचं. कडक उन्हाळ्यात तर दह्याचा/ताकाचा चमचा किंचित कोमट दुधात नुसता फिरवायचा. दही घट्ट लागायचं गुपित म्हणजे, विरजण घातलेलं दूध एका भांड्यातून दुसऱ्यात उंचावरून ओतायचं...... असं ६-७ वेळा तरी करायचं. दुसरी पद्धत म्हणजे, ज्या भांड्यात दही लावायचंय, त्याला आतून सगळीकडे थोडंसं विरजण लावून घ्यायचं, कोमट दूध त्यामध्ये ओतायचं, आणि चमच्याने बराच वेळ गोल गोल ढवळत बसायचं यामुळे हवेतला ऑक्सिजन छानपैकी मिसळला जातो; आणि घातलेल्या विरजणाचा कण आणि कण मोकळा होऊन संपूर्ण दुधात विरजणाचा अंश मिसळतो. नंतर झाकून उबदार ठिकाणी ठेवायचं. पुढच्या ८-१० तासात विरजणात असलेले ‘लॅक्टोबॅसिलस’ नावाचे जिवाणू, संपूर्ण दुधात आपलं साम्राज्यं वसवतात. हे जीवाणू, दुधातील ‘लॅक्टोज’ नावाच्या साखरेचं, ‘लॅक्टिक ऍसिड’ या आम्लधर्मी पदार्थामध्ये रूपांतर करतात. या आम्लामुळे दुधाचा प्रवाहीपणा जाऊन दह्याचा साका बनतो. दुधातले स्निग्ध पदार्थ हलके असल्याने यावर सायीच्या रूपात जमा होत राहतात. आणि मस्त कवडी पडेल असं, घट्ट सायीचं दही तयार होतं. दही चमच्यात घेतल्यावर जे पाणी सुटलेलं दिसतं , त्याला आयुर्वदात ‘मस्तु’ असं म्हणतात. ते ही दह्याएवढंच आरोग्यदायी असतं.\nहिवाळ्यात दही बनवताना दूध थोडंसं जास्त गरम करायचं- म्हणजे बाळाला पाजतो तेवढं. थंडी खूप जास्त असेल तर विरजण घालताना थोडंसं जास्त - म्हणजे साधारणतः एक वाटी गरम दुधाला हरबर्याच्या डाळीएवढं दही घोटून घालायचं. उंचावरून दूध ओतायची पुढची पायरी तशीच. थंडीमध्ये काही वेळा दही लागण्यासाठी भांडं गरम पाण्यातही ठेवावं लागतं. सकाळी लावलेलं दही उन्हात ठेवलं तर अगदी ३/४ तासात ...जेवायच्या वेळेपर्यंतही तयार होतं. कुणी कुणी दही लवकर लागावं म्हणून ‘कॅसेरोल’ मध्येही ठेवतात.\nदुधामध्ये स्निग्धांश जितका जास्त तितकं दही चवीला चांगलं लागतं. त्यासाठी साय न काढलेलं दूध घ्यावं. दही चवीला उत्तम लागण्यासाठी, ते फार आंबट होऊनही चालत नाही. त्यासाठी दही लावलेलं भांडं उन्हाळ्यात गार पाण्यात ठेवायचं. दही लागलं की, फ्रीज मध्ये ठेवायचं. चिनी मातीच्या भांड्यात किंवा मातीच्या मडक्यात दही तयार केलं तरी ते घट्ट आणि कमी आंबट होतं. कारण, चिनी मातीच्या भांड्यात बाहेरच्या हवेचा परिणाम फारसा होत नाही आणि मातीच्या मडक्यामुळे आत गारवा तयार होतो.\nइतकी काळजी घेऊन, साईसकट दुधाचं दही लावायचं आणि ७/८ तासांनी त्याच्यावरचं झाकण उघडून बघायचं..... मुलायम, मलईदार, गोड , घट्ट दही तयार झालेलं असतं \nबंगाल, ओरिसामध्ये ‘मिष्टी दोई‘ नावाचे, वेगळ्या प्रकारे बनवलेले दही आवडीने खातात. ते बनवताना, दूध जवळ - जवळ निम्मं आटवायचं, कोमट झाल्यावर त्यामध्ये ताडाचा किंवा साधा गुळ अथवा साखर (१ लिटर दुधाला १ कप) या प्रमाणात घालायची , खूप ढवळायचं , आणि मग पुढे दही लावतो तसं दही लावायचं. रात्री लावलं, तर सकाळी मिष्टी दोई तय्यार असतं.\nपाश्चिमात्य देशात वापरात असलेलं ‘योगर्ट’ आणि आपलं ‘दही’ हे दोन्ही सारखाच पद्धतीनं बनत असले, तरी दोन्हीमध्ये थोडा फरक आहे. आपल्या भारतीय जिभेला तो पटकन जाणवतो ..... चवीमध्ये, रंगामध्ये, लॅक्टोबॅसिलस च्या प्रकारामध्येसुद्धा. काही वेळा मला तर ‘फ्लेव्हर्ड ग्रीक योगर्ट’ म्हणजे फळं घातलेलं, थोडंसं पातळ, कमी गोडीचं, श्रीखंडच वाटतं. अमेरिकेत असताना एकदा मी ताजं, घरगुती योगर्ट बनवायचा प्रयत्न केला होता. दही बनवतो, त्याच प्रमाणात कोमट दुधात विकतचे ‘प्लेन’ योगर्ट थोडंसं टाकलं होतं. पण एक पूर्ण दिवस गेला तरी योगर्ट बनलं नाही. दुसऱ्या दिवशी ते तयार झालेलं दिसलं तेव्हा जीव भांड्यात पडला ..... चवीमध्ये, रंगामध्ये, लॅक्टोबॅसिलस च्या प्रकारामध्येसुद्धा. काही वेळा मला तर ‘फ्लेव्हर्ड ग्रीक योगर्ट’ म्हणजे फळं घातलेलं, थोडंसं पातळ, कमी गोडीचं, श्रीखंडच वाटतं. अमेरिकेत असताना एकदा मी ताजं, घरगुती योगर्ट बनवायचा प्रयत्न केला होता. दही बनवतो, त्याच प्रमाणात कोमट दुधात विकतचे ‘प्लेन’ योगर्ट थोडंसं टाकलं होतं. पण एक पूर्ण दिवस गेला तरी योगर्ट बनलं नाही. दुसऱ्या दिवशी ते तयार झालेलं दिसलं तेव्हा जीव भांड्यात पडला तेव्हापासून लक्षात आलं की बहुदा योगर्ट साठी ‘विरजणा’चं प्रमाण जास्त घालावं लागतं. (त्या माझ्या घरगुती योगर्टची चव जास्त छान होती हे सांगणे नलगे तेव्हापासून लक्षात आलं की बहुदा योगर्ट साठी ‘विरजणा’चं प्रमाण जास्त घालावं लागतं. (त्या माझ्या घरगुती योगर्टची चव जास्त छान होती हे सांगणे नलगे\nतसं जगभर दही वेगवेगळ्या पद्धतीनं बनवलं जातं. आयर्लंड मध्ये पाश्चराइज्ड, होमोजिनाइज्ड दूध वापरून चक्क्यासारखं बनवलेलं ‘स्किर (skyr)’नावाचं दही; तर पश्चिम सुमात्रा, इंडोनेशिया मध्ये वापरतात ते ‘दहिया’ हे थोडंसं वेगळं दही. बांबूच्या पोकळ भागात केळीच्या पानाचा द्रोण ठेवून त्यात कच्चं दूध ओततात, आधीच्या शिल्लक ‘दहिया’ चं विरजण लावतात, दोन दिवस झाल्यानंतर ‘दहिया’ बनतं. नेपाळमध्ये दही ‘धोऊं‘ नावाने ; तर अर्मेनिया, जॉर्जिया भागात योगर्ट ‘मझुन’ (अश्याच काहीतरी नावाने) खाल्लं जातं.\nतर अशी ही दह्याची कहाणी\nमस्तं. थंडीत कधीच नीट दही\nमस्तं. थंडीत कधीच नीट दही लागत नाही माझ्याकडे. आता ह्या टीप्स वापरुन पाहेन.\nआलं का दही सादबादप्रमाणे माबोवर आप्पे, दही, गुळपोळ्या, माकाचू तर कितीतरी... या चर्चा होतातच...\nइथे पाहा बरं जरा... सही दही\nराया , योकु, धन्यवाद.\nराया , योकु, धन्यवाद.\nयोकु- <<< इथेआलं का दही सादबादप्रमाणे>>> दही आणि उन्हाळा यांचं साटंलोटंच तसं आहे\n<<<पाहा बरं जरा... सही दही>>>- हेही उपयुक्तच.\nमी पण उद्या आईला फोन करुन\nमी पण उद्या आईला फोन करुन विचारतो तिची रेसेपी.. आणि लिहतो इथे..\nआमच्या घरी रोज ५ ते ६ लिटर दुध लागायच ( ४ लिटर म्हैस आणि २ लिटर गाईच ).\nमला आठवत त्या प्रमाणे आई २ ते ३ वेगळ्या पद्धतीने दही लावयची... त्यांची चव वेगवेगळी असायची..\nता.क. : फक्त माहिती म्हणुन .. प्रत्येक गाई वा म्हशीच दुध व त्या पसुनच दही याची चव वेगळी लागते. मला आमच्या एका ठरावीक म्हशीचच दुध आवडायच. याच कारण त्या जनावराच वय आणि त्याच्या खायच्या सवयी त्या मुळे दुध वेगवेगळ्या चविच असत..\nपण डेअरी वर सगळ्याच दुध एकत्र करुन विकतात तेव्हा चविचा फरक कळत नाही...\nछान लेख, छान माहिती मिळाली.\nछान लेख, छान माहिती मिळाली.\nपण कळले नाही की कशाला करायचे\nपण कळले नाही की कशाला करायचे दही म्हणजे डेअरीचे दुध आणायचे तर तिथेच आयते दही पण मिळते की\nम्हणजे डेअरीचे दुध आणायचे तर\nम्हणजे डेअरीचे दुध आणायचे तर तिथेच आयते दही पण मिळते की>> आणुमोडण. मी पण आयते दहीच आणते. श्याम डेअरी फार्म ऑफिस च्या समोरच आहे. उन्हाळ्यात महाग मिळते. परवा पाड्व्याला उन्हात बाहेर जायचा कंटाळा आला तर श्यामरावांच्या दह्याचे झट्पट श्री खंड केले नैवेद्यापुरते. घरी गारव्यात बसून शाम रावाचे दही एक चमचा साखर घालून खाण्यासारखे सूख नाही उन्हाळायात.\n>>>>दही घट्ट लागायचं गुपित\n>>>>दही घट्ट लागायचं गुपित म्हणजे, विरजण घातलेलं दूध एका भांड्यातून दुसऱ्यात उंचावरून ओतायचं...... असं ६-७ वेळा तरी करायचं. दुसरी पद्धत म्हणजे, ज्या भांड्यात दही लावायचंय, त्याला आतून सगळीकडे थोडंसं विरजण लावून घ्यायचं, कोमट दूध त्यामध्ये ओतायचं, आणि चमच्याने बराच वेळ गोल गोल ढवळत बसायचं यामुळे हवेतला ऑक्सिजन छानपैकी मिसळला जातो; आणि घातलेल्या विरजणाचा कण आणि कण मोकळा होऊन संपूर्ण दुधात विरजणाचा अंश मिसळतो.\n या टीप बद्दल खूपच आभार. इथे इलेकट्रीक हॅन्ड मिक्सर पण वापरता येईल.\n>>>त्याच प्रमाणात कोमट दुधात विकतचे ‘प्लेन’ योगर्ट थोडंसं टाकलं होतं. पण एक पूर्ण दिवस गेला तरी योगर्ट बनलं नाही. दुसऱ्या दिवशी ते तयार झालेलं दिसलं तेव्हा जीव भांड्यात पडला तेव्हापासून लक्षात आलं की बहुदा योगर्ट साठी ‘विरजणा’चं प्रमाण जास्त घालावं लागतं. (त्या माझ्या घरगुती योगर्टची चव जास्त छान होती हे सांगणे नलगे तेव्हापासून लक्षात आलं की बहुदा योगर्ट साठी ‘विरजणा’चं प्रमाण जास्त घालावं लागतं. (त्या माझ्या घरगुती योगर्टची चव जास्त छान होती हे सांगणे नलगे\nविकतचे योगर्टस दही लागल्यावर त्यातले जीवाणू मारून टाकतात. कारण जर ते तसेच ठेवले तर दही आंबट होऊन खराब होतं. त्यामुळे विकतचे दही खूप दिवस टिकते. घरचे लगेच आंबट होते. विरजण लावायचे असेल अमेरिकेत, तर वेगळं जिवंत कल्चर आणावं लागतं.\nआमच्या कडे(आई, आजी कडून\nआमच्या कडे(आई, आजी कडून आलेल्या परंपरेत), आम्ही दहीभात सुद्धा विरजून बनवतो. भात शिजवून त्यात आलं, लसूण आणि सायीचे कोमट दूध घालायचे आणि त्यातच दही घालून छान ढवळून, ओल्या कापडात गुंडाळून रात्रभर ठेवायचे. सकाळी डब्यासाठी दहीभात तयार वरून फक्त चरचरीत कुटाच्या मिरचीची फोडणी द्यायची भरपूर हिंग घालून. असा दही भात दुपारी ऑफिस मध्ये खायला फार मजा येते. मी संपूर्ण फर्स्ट हाल्फ सारखा डब्याचाच विचार करत असते.\nडेअरीचे दुध आणायचे तर तिथेच\nडेअरीचे दुध आणायचे तर तिथेच आयते दही पण मिळते की Lol ----- चव, ताजेपणा, उरलेले दूधाचा योग्य उपयोग आणि किंमत.\nइथे भारतात दूध, दही, पनीर, चीज, ताक इत्यादी सर्व पदार्थांची होम डिलीव्हरी मिळते सक्काळी सक्काळी ६ पर्यंत दूध घराबाहेर अडकवलेल्या पिशवीत drop करतात. काहीही आणायला जावं लागत नाही. गावाला जाणार किंवा इतर कारणांनी दूध नको असेल तर अँप मध्ये तसं अपडेट करायचं. Directly from farm, non-pasterised, organic, A२ milk etc.\nखुप सुन्दर आणि गोड लेख\nखुप सुन्दर आणि गोड लेख\nप्रतिसादाबद्दल धन्यवाद morpankhis , मानव पृथ्वीकर, नंद्या ४३, अमा, सई केसकर, राजसी , दक्षिणा.\nmorpankhis - <<मी पण उद्या आईला फोन करुन विचारतो तिची रेसेपी.. आणि लिहतो इथे.>>. जरूर. आम्हाला आवडेल ऐकायला तुमच्या आईंच्या दह्याच्या पद्धतीबद्दल\nनंद्या ४३ , अमा -<<म्हणजे डेअरीचे दुध आणायचे तर तिथेच आयते दही पण मिळते की >> कोणतीही विकतची खाद्यवस्तू आणि घरची यामध्ये चवीचा, ताजेपणाचा, शुद्धतेचा फरक हा राहतोच. शिवाय घरातली मंडळी करतात ते प्रेमाने. व्यावसायिक पदार्थाना कशी त्याची सर येईल >> कोणतीही विकतची खाद्यवस्तू आणि घरची यामध्ये चवीचा, ताजेपणाचा, शुद्धतेचा फरक हा राहतोच. शिवाय घरातली मंडळी करतात ते प्रेमाने. व्यावसायिक पदार्थाना कशी त्याची सर येईल म्हणूनच तर के. प्र. , बेडेकर वगैरे मंडळी म्हणतात ना, ‘अगदी घरच्या सारखं लोणचं (किंवा मसाले )..... अगदी आजीच्या हातची चव ...... ‘\nजर कोणत्याही पदार्थाचं ‘तंत्रं ‘ अवगत झालं, की तो पदार्थ फक्त नाइलाजास्तव कधीतरीच बाहेरून आणावासा वाटतो.\nसई - <<आम्ही दहीभात सुद्धा विरजून बनवतो. भात शिजवून त्यात आलं, लसूण आणि सायीचे कोमट दूध घालायचे आणि त्यातच दही घालून छान ढवळून, ओल्या कापडात गुंडाळून रात्रभर ठेवायचे.>>\nअसा भात आम्हीही करतो, सुंठपूड घालून. ओल्या कापडात गुंडाळून करून बघेन आता.\nआपल्या चवीचं दही इथे अंगोलात मिळत नाही. पुर्वी एक भारतीय हॉटेल होते, त्यांच्याकडे मिळायचे आता तेच बंद झाले.\nमी भारतातून विरजण आणले तरच इथे तसे दही बनू शकते.\nमी खुप दिवस रेडीमेड कल्चर शोधतोय. भारतात ते फक्त इण्डस्ट्रीयल वापरासाठी दिसले होते मागे. आता मिळते का ते माहीत नाही.\nबाकी बहुतेक योगर्ट ची आहेत बाजारात.\nकोणतीही विकतची खाद्यवस्तू आणि\nकोणतीही विकतची खाद्यवस्तू आणि घरची यामध्ये चवीचा, ताजेपणाचा, शुद्धतेचा फरक हा राहतोच. शिवाय घरातली मंडळी करतात ते प्रेमाने. >> असहमत. ह्यामुळेच बायका किचन मध्ये अडकून पडतात असे माझे विनम्र मत आहे. गोड गैरसमज आहेत हे. चित ळे, नेस्ले वगैरे लोक्स शास्त्रशुद्ध प्रोसेस फॉलो करतात. घरात किती ठिकाणी पदार्थ कॉटॅमिनेट व्हायचे चान्सेस अस्तात. हौस असेल त्याने करावे. आय हॅव फन थिंग्स टू डू.\nनंद्या ४३ , ...............................................यामध्ये चवीचा, ताजेपणाचा, शुद्धतेचा फरक हा राहतोच.\nतुमचे बरोबर आहे. गुळाची चव नसलेल्या आळशी माणसाकडून आलेले फालतू प्रतिसाद म्हणून सोडून द्या. मला माफ करा, तुम्हाला दुखवायचा हेतू नव्हता.\nदही घट्ट लागायचं गुपित म्हणजे\nदही घट्ट लागायचं गुपित म्हणजे, विरजण घातलेलं दूध एका भांड्यातून दुसऱ्यात उंचावरून ओतायचं...... असं ६-७ वेळा तरी करायचं. हे माहित नव्हतं.आता ट्राय करून बघेन.\nअमेरीकेमध्ये ईण्डीयन ग्रोसरी शॉप मध्ये मिळणारे दही विरजण म्हणून वापरून बर्याचदा दही लावायचा प्रयत्न केलाय पन प्र्त्येक वेळेस ते चिकट झालेय\nत्या साठी काय करता येईल \nपुरेसे उबदार वातावरण पुरेसा वेळ नसणे\nदुधात स्निग्धांश कमी असणे\nही किंवा यापैकी कारण असू शकतील.\n>>आय हॅव फन थिंग्स टू डू.--\n>>आय हॅव फन थिंग्स टू डू.--\nदही लावणे कॅन बी फन टु. स्वतः लावलेलं दही चांगलं झालं (माझ्यासारखे लोकं ज्यांना हे क्वचितच जमतं) की खुप आनंद होतो वरती त्यांनी लिहिलेय ना की हा एक छंद असु शकतो. आणि चिनीमाती च्या भांड्यांशी खेळायला आवडत असेल तर मग अजुनच मज्जा.\nअमेरीकेमध्ये ईण्डीयन ग्रोसरी शॉप मध्ये मिळणारे दही विरजण म्हणून वापरून बर्याचदा दही लावायचा प्रयत्न केलाय पन प्र्त्येक वेळेस ते चिकट झालेय Sad\nत्या साठी काय करता येईल \nलोकल फार्म किंवा डेरी मधून जिथे गायीच कच्च दूध, पोल्ट्री इत्यादी मिळतं तिथे काऊ मिल्क योगर्ट मिळतं ते आणा\nत्याच दही इंडियन ग्रोसरी मधल्या दह्यापेक्षा जास्त छान लागत बाकी सगळी पद्धत साधारण तशीच ठेवा\nदिनेश, बी. एस. ,mr. pandit, स्वप्नाली, असुफ लेखाबद्दल प्रतिकिया कळवलीत ..... धन्यवाद\nनंद्या४३----<<< गुळाची चव नसलेल्या आळशी माणसाकडून आलेले फालतू प्रतिसाद म्हणून सोडून द्या. मला माफ करा, तुम्हाला दुखवायचा हेतू नव्हता >>> अरे, माफी काय त्यात सर्वांनी आपली मते मांडण्यासाठीच, ती एकमेकांबरोबर ‘शेअर’ करण्यासाठी तर हे व्यासपीठ आहे. आणि भिन्न मते तर असणारच; मला तुमच्याही मताचा आदर आहे. आपण ‘चर्चा’ म्हणून याकडे पाहायचं, नाही का\nस्वप्नाली--<<<अमेरीकेमध्ये ईण्डीयन ग्रोसरी शॉप मध्ये मिळणारे दही विरजण म्हणून वापरून बर्याचदा दही लावायचा प्रयत्न केलाय पन प्र्त्येक वेळेस ते चिकट झालेय>>> मलाही असाच अनुभव आला आहे.\nराया --<<< स्वतः लावलेलं दही चांगलं झालं (माझ्यासारखे लोकं ज्यांना हे क्वचितच जमतं) की खुप आनंद होतो >>> किती साध्या साध्या साध्या गोष्टीत आनंद मिळतो नाही फक्त तशी दृष्टी हवी\nअसुफ --<<<, लोकल फार्म किंवा डेरी मधून जिथे गायीच कच्च दूध, पोल्ट्री इत्यादी मिळतं तिथे काऊ मिल्क योगर्ट मिळतं ते आणा त्याच दही इंडियन ग्रोसरी मधल्या दह्यापेक्षा जास्त छान लागत बाकी सगळी पद्धत साधारण तशीच ठेवा>>>छान सांगितलंत . आता हेही करून बघीन.\nमस्त लिहिलंय आवडलं .\nमस्त लिहिलंय आवडलं .\nदही माझा हि वीक पॉईंट . माझं बहुतेक वेळा छान लागत. .\nहे मी लावलेलं गोड दही .\nआणि ही त्याची लिंक\n सुका मेवा, केशर वगैरे सजावट केलेला फोटो टाकून दह्याच्या या शुभ्र लेखाला रंगत आणलीत\nहे लिहिताना सुचलं की, बीट च्या रसाचे थोडे थेम्ब टाकूनही गुलाबी रंगाचं दही बनावट येईल. .\nमस्त आहे लेख. दह्यासारखाच\nमस्त आहे लेख. दह्यासारखाच चविष्ट.\nमनिमोहोर, तुमची पाकृ माझ्या लिस्टित आहे .लवकरच करून बघेन\nअमेरीकेमध्ये ईण्डीयन ग्रोसरी शॉप मध्ये मिळणारे दही विरजण म्हणून वापरून बर्याचदा दही लावायचा प्रयत्न केलाय पन प्र्त्येक वेळेस ते चिकट झालेय Sad\nत्या साठी काय करता येईल \nस्वप्नाली , डॅनन, कुठलही ग्रीक योगर्ट, होरायझन, क्रोगर,टारगेट .. थोडक्यात कुठल्याही ब्रँडने दही व्यवस्थित होत.\nदुध व्यवस्थित अगदी वर येवू पर्यंत तापवा . (थोडक्यात आपण भारतात तापवतो ,दिवसभर टिकाव म्हणुन तस) . गार व्हायला ठेवा. साधारण हाताला गरम लागेल अस. सुरुवातीला अंदाज येत नसेल , सरळ ,फुड थेर्मॉमीटर मिळतो , अ‍ॅमेझॉन किंवा ग्रोसरी स्टोअर मध्ये तो वापरा. ११० ते १२० फ टेंप आल कि दुध विरजणाला तयार झाल. आता त्यात एक चमचा दही ( ३ कप दुध असेल तर) घालुन व्यवस्थित मिक्स करा. ओव्हन मध्ये लाईट ऑन करा. त्यात हे विरजण ठेवा. दुसर्‍या दिवशी घट्ट सुरेख दही तयार होत. हव असेल तर दुपारपर्यंत ठेवल तर अगदी घट्ट आणि किंचित आंबट अशी चव येते.\nमी काही रोज दही करत नाही. पण कधी कधी एकदम मुड आला कि करते.\nविसु. ओव्हन चा लाईट चालूच ठेवा. माझ्या साऊथ इंडीअन मैत्रिणी ओव्हन लाईट ऑन न करता, किचन टॉवेल गुंडाळून ठेवतात. मला तस नाही जमल अजुन.\nयाप्रकाराने अगदी छान दही होत. आणि याच ताक जास्त छान लागत मठ्ठा करताना वगैरे.\nगोपी किंवा इतर देसी ब्रँडच्या दह्याचे एकदमच उत्तम दही होते.\nकरून पहा आणि सांगा जमत का.\nदिपा लेख छानच लिहिलाय. वरती\nदिपा लेख छानच लिहिलाय. वरती लिहायला विसरले.\nमस्त आहे लेख . खूप छान .\nमस्त आहे लेख . खूप छान . ज्यांना दही आयत आणायच असेल त्यांनी वाचु नये . दही लावण्याकरता दोन मिनिट लागतात. फार फार तर पाच मिनिट . त्यांनी कसं काय किचन मध्ये अडकून पडायला होत बुवा ना कळे . तास दोन तासाची प्रोसेस आहे का ना कळे . तास दोन तासाची प्रोसेस आहे का \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013932-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/narendra-modi-has-been-given-champion-earth-award-honor-india-un/", "date_download": "2018-11-15T00:16:55Z", "digest": "sha1:CLUNQP2HAHJSKVIAVL3OMVYCE4LHW34B", "length": 8248, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'चॅम्पियन ऑफ द अर्थ' पुरस्कार प्रदान", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ पुरस्कार प्रदान\nटीम महाराष्ट्र देशा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पर्यावरण क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल उचलल्यामुळेच मोदींना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रानं या पुरस्काराची घोषणा केली होती.संयुक्त राष्ट्रातील सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरेस यांच्या हस्ते मोदींचा सन्मान करण्यात आला.\nपॉलिसी लिडरशीप या कॅटेगिरीतून मोदींना हा पुरस्कार दिला गेला आहे. मोदींसह फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅनुएल मँक्रो यांनाही हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. इंटरनॅशनल सोलर अलायंस आणि पर्यावरण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्यासाठी हा सन्मान दिला जातो. केरळमधील कोची आंतरराष्ट्रीय विमानतळाचाही या पुरस्कारानं सन्मान करण्यात आला आहे. सस्टेनेबल एनर्जी (नवीकरणीय ऊर्जा) क्षेत्रातील गतिमानतेसाठी दूरदृष्टी दाखविल्याबद्दल हा पुरस्कार दिला गेला आहे. कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पूर्णत: सौरऊर्जेवर कार्यरत असणारे देशातील पहिले विमानतळ आहे.\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nटीम महाराष्ट्र देशा : मराठा क्रांती मोर्चाच्या नाशिक महसूल विभागीय संवाद यात्रेचा शुभारंभ येत्या शुक्रवारी नगर…\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013933-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://suvidyaprasaraksanghborivali.in/index_files/Page1099.htm", "date_download": "2018-11-15T00:54:01Z", "digest": "sha1:GINKOTHISBXCR25H5YHV6LA5DFSUKOGL", "length": 5374, "nlines": 52, "source_domain": "suvidyaprasaraksanghborivali.in", "title": "mhc4", "raw_content": "• शाळेची स्थापना - विद्यालयाचा शुभारंभ दि.5 जुलै 1994 रोजी झाला.\n• विद्यालयाचे नाव - गोरार्इ विद्यालय\n• भूमीपुजन - मा.डॉ.श्री व सौ.खटाव\nराज्य शासनाने अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी निर्माण केलेल्या म्हाडाच्या वसाहतीत सुविद्या प्रसारक संघाने शाळेसाठी राखीव असलेल्या ओपन प्लॉटवर 2 वर्ग + 1 आँफीस शेड घालून सुरू केले. 27 जून 1994 मध्ये इ.5वी व इ.8वी चा एक एक वर्ग सुरू केला. नेहमीपेक्षा 10 दिवस उशीरा सुरू झालेल्या शाळेत इ.5वी ला 30 व इ.8वी ला 27 मुलांनी प्रवेश घेतला या दोन वर्गांपासून सुरूवात होऊन आज विद्यालयाचे 12 वर्ग आहेत व विद्यालयाचा सर्वांगीण प्रगतीचा आलेख उंचावतच चाललेला आहे.\nविद्यालयाची वैशिष्टये - \"आमची वैशिष्टये \"\n• प्रशिक्षित व अनुभवी शिक्षक वर्ग\n• नवीन अभ्यासक्रम पध्दतीनुसार सर्व विषयांचा अभ्यास ई-लर्निंगचा वापर\n• विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शालेय आणि आंतरशालेय स्पर्धांमध्ये सहभाग\n• विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांच्या वाढीसाठी शैक्षणिक साधनांचा वापर\n• विविध उपक्रमांचे वेळोवेळी आयोजन\nबालदिन, राष्ट्रीय सण, शिबीर, स्नेहसंमेलन, पालक सभा, हळदी­कुंकू समारंभ इ.\n• विविध स्पर्धाचे आयोजन\n• क्रीडा महोत्सवाचे आयोजन\n• आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग\n• सुविद्या प्रसारक संघाच्या शाळांमधून शिक्षण घेऊन अनेक विदयार्थी देशभरामध्ये उच्च पदांवर\n• इ.10 वी एस.एस.सी.बोर्डात 100% निकाल.\n• 'आर वॉर्ड ' विज्ञान प्रदर्शन 85 शाळांमधून उत्कॄष्ट शाळेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त.\n• विज्ञान प्रदर्शन 2013-14 अव्वल क्रमांकावर शाळा पोहचली आहे. उत्तरोत्तर शाळा यशोशिखराकडे\nइयत्ता 5वी ते 8वी 100% निकाल\nइयत्ता 9 वी 97.12% निकाल\nइयत्ता 10 वी 100% निकाल\n• चित्रकला ग्रेड परीक्षा - 100%\n• बॄहन्मुंबर्इ गणित अध्यापक मंडळ - 61%\n• डॉ होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा - 1 सामाजिक सहभाग\n• पालकांसाठी विविध स्पर्धा\n• लेझीम पथकाचा सहभाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013933-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/category/college/career/page/3/", "date_download": "2018-11-15T00:43:28Z", "digest": "sha1:LYXVXF5YKO4KZ63QNGDII6JHALBF7RLW", "length": 18219, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "करिअर | Saamana (सामना) | पृष्ठ 3", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसद्दामला गोव्यात पकडला, गोवा पोलिसांची मोठी कारवाई\nजमीनीच्या वादावरून सख्या व चुलत काकाने केला पुतणीचा खून\nराज्य सरकारकडून दुष्काळाचे राजकारण- राधाकृष्ण विखे पाटील\nगडचिरोलीत आढळला 15 किलोचा भूसुरुंग\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\n राम मंदिराबाबतच्या अध्यादेशाला भाजपनेच केला होता विरोध\nराफेल सुनावणी; अटर्नी जनरल यांची चूक सरन्यायाधीशांनी दाखवली\nइस्त्रोच्या जीसॅट 29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nदारुसाठी परदेशी महिलेचा विमानात धिंगाणा…पाहा व्हिडीओ\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलैंगिक शोषण प्रकरण: ‘त्या’ बीसीसीआय अधिकाऱ्याचा पाय खोलात\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अटळ\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nनॅश नॉबर्ट यांच्या बासरीकादनाची मैफल\nअक्षरा हासनचे ‘ते’ फोटो व्हायरल केल्याप्रकरणी मित्राची होणार चौकशी\nPHOTO : सिनेकलाकारांचे शाळेच्या गणवेशातील फोटो पाहिलेत का\n…आणि लग्नमंडपात दीपिकाला रडू कोसळले\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\n>> विघ्नेश जांगळे, ठाणे आजच्या काळात महागाई खूप वाढली आहे याची मला कल्पना आहे. म्हणूनच माझ्या छंदातूनच काही कमाई होईल का याचा विचार मी केला....\n मुंबई वैद्यकीय क्षेत्रात भूलतज्ञ होणे मोठे जबाबदारीचे काम. ही एक चांगली करीयरची संधी आहे. अनेस्थेशिया म्हणजे भूल देणे. भूलतज्ञ ही वैद्यकशास्त्रातील विशेष...\n03> अनेकजणींना ऑफिसमध्ये काम करताना पायावर पाय ठेवायची सवय असते. त्यांनी ही सवय टाळावी. ऑफिसचे काम करताना पाय क्रॉस करून बसू नये. > तुम्ही बसत असलेला डेस्क...\nअॅडमिशनचे टेन्शन गेले, मुंबई–ठाण्यात १३ नवी महाविद्यालये\n मुंबई या वर्षी मुंबई विद्यापीठाची २२ नवीन महाविद्यालये सुरू होणार आहेत. यामध्ये मुंबईत सहा आणि ठाण्यात सात महाविद्यालयांसह पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये...\nउत्तम बल्लव. अर्थात शेफ हे एक कल्पक, चविष्ट आणि छान कार्यक्षेत्र आहे. उत्तम स्वयंपाक करणे ही कला आहे. काही पुरुषही स्वादिष्ट, उत्कृष्ट पदार्थ बनवू शकतात....\n>>मंजुषा खेडेकर परदेशी शिक्षण घेताना अनेक अडचणी समोर उभ्या असतात. मात्र या अडचणींबाबत योग्य मार्गदर्शन मिळाले की परदेशातील शिक्षणाची धास्ती वाटत नाही. बारावीनंतर विद्यार्थी खऱ्या अर्थाने...\nपाश्चात्त्य नृत्य तरुणाईला आवडणारी शैली. यात करीअर करता येते.नृत्याचे अनेक प्रकार आहेत. कथ्थक, भरतनाटय़म, कुचिपुडी, ओडिसी, मणिपुरी असे शास्त्रीय तर रुंबा, बॅले, रुसी बॅले,...\nत्याची कला कागदातून साकारते\n>> ऋषिकेश पोतदार, पुणे पेपरकट्स म्हणजे काय ‘पेपरकट्स’ म्हणजे एका पातळ कागदावर कटरच्या सहाय्यानं कलाकृती काढण्यात येते. कागद पातळ असल्यामुळे त्यावर फार सावधपणे कलाकृती काढावी लागते....\nपॅथोलॉजिस्ट ही वैद्यकीय शाखेतील महत्त्वाची शाखा आहे.आपण डॉक्टरांकडे गेल्यावर अचूक रोगनिदानासाठी पॅथॉलॉजी लॅबमध्ये पाठवले जाते. रक्त, थुंकी इत्यादींचे नमुने किंवा शस्त्रक्रियेनंतर अवयव तपासणीसाठी पॅथॉलॉजी...\n मुंबई समुद्रातील आव्हानात्मक वातावरणात काम करावे असे वाटते त्यांच्यासाठी ‘नौदल’ हा करीयरचा उत्तम पर्याय आहे. ज्यांना सर्वसामान्यांपेक्षा काही वेगळे साहसी करीयर करण्याची इच्छा...\nपैशांचा पाऊस भाग ४३- शेअर बाजारातील गुंतवणूक व त्याबाबत विचारपद्धती\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nघरकूल अवास योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी जलकुंभावर चढून आंदोलन\nराफेल सुनावणी; अटर्नी जनरल यांची चूक सरन्यायाधीशांनी दाखवली\nइस्त्रोच्या जीसॅट 29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nदारुसाठी परदेशी महिलेचा विमानात धिंगाणा…पाहा व्हिडीओ\n…आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या लिफ्टमध्ये मोदी अडकले\nपतीला दूध पाजून नववधू कपडे व दागिने घेऊन पसार\nप्रेमविवाह केल्याने आईवडिलांनी केले जिवंत मुलीचे अंतिम संस्कार\n‘शुद्ध हवेची’ ऑनलाईन विक्री जोरात\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nआधी आपलं घर सांभाळावं, मग कश्मीरची चिंता करा…आफ्रिदीचा पाकड्यांना घरचा आहेर\n१७ नोव्हेंबरला तृप्ती देसाई ‘शबरीमला’ला जाणार, सुरक्षा पुरवण्याची केरळ सरकारला विनंती\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013933-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://live.anandnagri.com/newssub/11/0/4/ladies.html/", "date_download": "2018-11-15T00:15:41Z", "digest": "sha1:MKBMUXXAJMOQKNEFNL46IIZNJ53NIIO6", "length": 8890, "nlines": 81, "source_domain": "live.anandnagri.com", "title": " ladies news, marathi news for ladies, online news for ladies,marathi live news", "raw_content": "\nजुन्या नोटा बदलण्याची 31 मार्चची मुदत रद्द का केली\nसरकारने सादर केल्या 11 हजार 104 कोटी 96 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या\nबाबरीप्रकरणाचा 22 मार्चला निकाल\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nआपले मूल कुपोषित नाही ना कुपोषणाची कारणे, कुपोषण कसे ओळखायचे कुपोषणाची कारणे, कुपोषण कसे ओळखायचे प्राथमिक उपचार आणि प्रतिबंध\nमुले हेच राष्ट्राचे भवितव्य असते. मुलांचे आरोग्य, पोषण आणि वाढ हे देशाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. कुटुंबाची यात मुख्य जबाबदारी आहे. परंतु भारतात सुमारे 40% मुले कुपोषित आहेत. गरिबी हे याचे एक महत्त्वाचे कारण आहे. पण श्रीमंत कुटुंबातही वेगळ्या प्रकारचे कुपोषण असतेच. कुपोषणाने आरोग्य बिघडते,कार्यक्षमता कमी होते आणि शालेय प्रगती खुंटते. कुपोषणाबद्दल काही महत्त्वाच्या ...\nभारतीय तत्वज्ञानानुसार अस्तित्वाच्या त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला पायाभूत सुविधा व समृद्धी देणारी लक्ष्मी, दुसऱ्या टोकाला शक्ती देणारी व संरक्षण देणारी महाकाली दुर्गा आणि त्रिकोणाच्या शिरोबिंदूमध्ये ज्ञान, कल्पना देणारी महासरस्वती असते. अशा प्रकारे या तीन शक्तींना महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती असे स्थान दिलेले आहे. पूजा जरी पुरूष दैवताची केली जात असली तरी ...\nदिवाळी स्पेशल महिला ट्रेड फ ेअर\nदिवाळी स्पेशल महिला ट्रेड फ ेअर औरंगाबाद (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद रॉयल आणि आर.आर.एस ग्रुपच्या वतीने दिवाळी स्पेशल महिला ट्रेड फ ेअरचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता अग्रेसन भवन सिडको येथे याचे सरला मुनोत, मनिषा भन्साली, मीना सिन्हा यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. दि. 13 ऑक्टोंबर पासून सुरु असणारे हे महिला ट्रेड फ ेअर या तारखेपासून दि.14 आणि 15 ऑक्टोंबर ...\nतांदळाच्या पाण्याने चेहरा धुवा अन्‌ मिळवा अनेक फायदे\nतांदळाच्या पाण्याने चेहरा धुवा अन्‌ मिळवा अनेक फायदे आपला चेहरा चांगला दिसण्यासाठी प्रत्येक जण नेहमी काळजी घेत असतो. कोणी सनस्क्रीन लावतो, कोणी आंबे हळद लावतो तर कोणी दुधाची साय आणखी बरच काही. मात्र, धुतलेल्या तांदळाच्या पाण्याने आपला चेहरा टवटवीत होतो आणि त्वचेलाही फायदा मिळतो. उकळलेल्या तांदळाचे पाणी आरोग्यासाठी जेवढे फायदेशीर आहे, तेवढेच हे त्वचेसाठी देखील ...\nकाजळ न पसरण्यासाठी हे काही सोपे टिप्स\nकाजळ न पसरण्यासाठी हे काही सोपे टिप्स बहुतेक मुलींना काजळ लावायला खूप आवडते. काजळ लावल्याने डोळे मोठे आणि सुंदर दिसतात. अनेक मुलींवर तर काजळ इतके छान जिसते की एक दिवस जरी काजळ लावले नसेल तरी चेहरा वेगळाच दिसतो. पण काजळ लावणेही एक कला आहे. काजळाचा स्ट्रोक तुम्ही कसा लावतात याला खास महत्त्व आहे. काजळ पसरणे ही बऱ्याच मुलींची समस्या असते. अशावेळी काजळ कसे लावावे ज्याने ते ...\nअविनाश चव्हाण खुन प्रकरणात खळबळ\nम्हणून रणवीरवर बिग बी नाराज\nदीपिका झाली पुन्हा ऑनलाइन ट्रोलची शिकार\nया एका चुकीमुळे विवेक झाला ऐश्वर्या पासून दूर\nजालना शहरातील उर्दू हायस्कुल, सेंटमेरी, आरएचव्ही, दानकुँवर आणि सरस्वती भुवनचा निकाल 90 टक्केच्यावर\nमैदानाबाहेरही दादाचा शेन वॉर्नला धोबीपछाड\n​कॉल करा आपल्या नंबरवरून, दिसेल दुसरा नंबर \nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nमोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013933-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mksmartcard.com/mr/news/", "date_download": "2018-11-14T23:28:47Z", "digest": "sha1:HXCGX7VRICYBE4YN24WYVT3OV35ZJUAX", "length": 5486, "nlines": 177, "source_domain": "www.mksmartcard.com", "title": "बातम्या", "raw_content": "\nपूर्व-लॅम जडावाचे काम पत्रक\nहाय-CO चुंबकीय स्ट्रीप कार्ड\nलो-CO चुंबकीय स्ट्रीप कार्ड\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nRFID तंत्रज्ञान सुरक्षित आणि खाजगी आहे का\nद्वारे प्रशासन 18-08-21 वर\nदुर्दैवाने, खूप वेळा नाही प्रणाली मध्ये जे ग्राहकांना उघड होण्याची शक्यता आहे. एक योग्य सुसज्ज स्कॅनर आणि RFID डिव्हाइस बंद प्रवेश असलेले कोणीही ते सक्रिय आणि त्यातील सामग्री वाचू शकता. अर्थात, काही चिंता इतरांपेक्षा जास्त आहेत. कोणीतरी पुस्तक आपल्या पिशवी चालतो, तर ...\nद्वारे प्रशासन 18-08-21 वर\nद्वारे प्रशासन 18-08-21 वर\nRFID रेडिओ-फ्रिक्वेन्सी परिचय याचा अर्थ आहे. राज्यप्राणी एक लहान चिप आणि अँटेना बनलेले लहान इलेक्ट्रॉनिक साधने संदर्भित. चिप विशेषत: डेटा किंवा कमी 2000 बाइट घेऊन सक्षम आहे. RFID साधन बार कोड किंवा मागे एक चुंबकीय पट्टी समान उद्देश करते ...\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nपत्ता: नाही 902, मजला 9, Changlian मध्ये. इमारत., क्रमांक 168, Zhenan वेस्ट रोड, Xiabian समुदाय, Chang'an टाउन, डाँगुआन Guangdong चीन\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013933-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/rbi-refuses-to-accept-21-crores-of-notes-of-nashik-district-central-co-operative-bank/", "date_download": "2018-11-15T00:41:52Z", "digest": "sha1:TFLHZ6653E6IZW2H77IBSP2KLXLRICRL", "length": 10526, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जिल्हा बँकेच्या 21 कोटींच्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बॅंकेचा नकार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजिल्हा बँकेच्या 21 कोटींच्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बॅंकेचा नकार\n21 कोटींच्या नोटांचा भुर्दंड कोणावर \nनाशिक : नोटाबंदी झाल्यानंतर जिल्हा बँकेच्या 341 कोटींपैकी रिझर्व्ह बॅंकेने 320 कोटी रुपये स्वीकारले मात्र उर्वरीत 21 कोटी रुपये स्वीकारण्यास नकार दिला असल्याचे वृत्त आहे. 21 कोटींच्या नोटा बदलून मिळणार नाही व कर्जमाफीचा घोळ सुरू असल्यामुळे जिल्हा बॅंकेसमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे.. जिल्हा बँकांकडे चलनातील जमा जुन्या नोटांपैकी हिशेब न जुळलेल्या नोटा रिझर्व्ह बँकेने स्वीकारल्या नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असतानाही रिझर्व्ह बँकेने या नोटा स्वीकारल्या जाणार नसल्याचे जिल्हा बँकांना कळविल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या 21 कोटींच्या नोटांचा भुर्दंड कोणावर टाकायचा, असा प्रश्‍न आहे.\n8 नोव्हेंबर २०१६ ला हजार व पाचशेच्या नोटा रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर 10 ते 14 नोव्हेंबरपर्यंत नाशिक जिल्हा सहकारी बॅंकेत 342 कोटी रुपये जमा झाल्याचे जिल्हा बॅंकेने जाहीर केले होते. त्यानंतर त्यात दुरुस्ती करून ती रक्कम 341 कोटी असल्याचे सांगण्यात आले. जुन्या नोटा स्वीकारताना जिल्हा बँकांनी घोळ केल्याच्या तक्रारी गेल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने जिल्हा बॅंकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास व बदलून देण्यास बंदी घातली. त्यानंतर जिल्हा बॅंकांकडून जुन्या चलनातील नोटांचा हिशेब जुळत नसल्याचे कारण सांगून अनेक महिने नोटा स्वीकारण्यास नकार दिला. अखेर या नोटा स्वीकारण्याची तयारी दर्शविली, तरीही काही नोटांचा हिशेब जुळत नसल्याचे कारण सांगून त्या स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या 21 कोटींच्या नोटा तशाच पडून आहेत. जिल्हा बॅंकेला 320 कोटी रुपये बदलून मिळाल्यानंतर ती रक्कम बॅंकेची तरलता व रोखतेचे प्रमाण राखण्यातच खर्ची झाल्यामुळे ठेवीदारांना देण्यासाठी जिल्हा बॅंकेकडे रक्कम नाही. त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या ठेवीदारांकडून मोठा तगादा सुरू आहे. या 21 कोटींच्या जुन्या नोटा बदलून मिळाल्यानंतर व कर्जमाफीची रक्कम मिळाल्यानंतर ठेवीदारांना रक्कम देण्याचे आश्‍वासन जिल्हा बॅंकेतर्फे सुरू आहे.\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nटीम महाराष्ट्र देशा- पारनेरच्या हक्काचं असणारं पिंपळगाव जोगा धरणातील पाणी सोडून वीस दिवस लोटूनही ते पारनेर मध्ये…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013933-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/daily-marathi-panchang/articleshow/65736967.cms", "date_download": "2018-11-15T01:06:01Z", "digest": "sha1:RNESKPW4624MODIAEGM6YDQWJ2L6BDX3", "length": 10107, "nlines": 144, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "daily marathi panchang: daily-marathi-panchang - आजचे मराठी पंचांग: रविवार, ९ सप्टेंबर २०१८ | Maharashtra Times", "raw_content": "\n'छठ'रंगी झाली जुहू चौपाटी\n'छठ'रंगी झाली जुहू चौपाटीWATCH LIVE TV\nआजचे मराठी पंचांग: रविवार, ९ सप्टेंबर २०१८\nआजचे मराठी पंचांग: रविवार, ९ सप्टेंबर २०१८\nभारतीय सौर १८ भाद्रपद शके १९४०, श्रावण अमावास्या रात्री ११.३१ पर्यंत, चंद्रनक्षत्र : मघा सकाळी ८.०० पर्यंत, पूर्वा फाल्गुनी उत्तररात्री ५.४० पर्यंत, चंद्रराशी : सिंह, सूर्यनक्षत्र : पूर्वा फाल्गुनी, सूर्योदय : सकाळी ६.२६, सूर्यास्त : सायं. ६.४६, चंद्रोदय : पहाटे ५.४३, चंद्रास्त : सायं. ६.४६,\nपूर्ण भरती : सकाळी ११.३६ पाण्याची उंची ४.७५ मीटर, रात्री ११.५१ पाण्याची उंची ४.४७ मीटर\nपूर्ण ओहोटी : पहाटे ५.०५ पाण्याची उंची ०.४१ मीटर, सायं. ५.३८ पाण्याची उंची ०.७९ मीटर\nदिनविशेष : दर्श पिठोरी अमावास्या, मातृदिन, पोळा, श्रावणमास समाप्ती\nमिळवा पंचांग बातम्या(daily marathi panchang News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ndaily marathi panchang News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:मराठी पंचांग|आजचे मराठी पंचांग|sunday|Marathi Panchang|daily marathi panchang\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nउज्जैनः महाकालेश्वर मंदिरात सुरक्षा रक्षकांची भाविकाला मारहा\nदिल्लीतून खासगी वाहनं लवकरच हद्दपार होणार\nपाक काश्मीर काय सांभाळणार\nनव्या संशोधनामुळे अन्नातून पोषक आहाराची हमी\nअमेरिकाः कॅलिफोर्नियातील भीषण आगीत ४८ जणांचा मृत्यू\nअमेरिकाः ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये केली दिवाळी साजरी\nआजचे मराठी पंचांग: बुधवार, १४ नोव्हेंबर २०१८\nआजचे मराठी पंचांग: रविवार, १२ नोव्हेंबर २०१८\nआजचे मराठी पंचांग: सोमवार, १३ नोव्हेंबर २०१८\nआजचे मराठी पंचांग: रविवार, ११ नोव्हेंबर २०१८\nआजचे मराठी पंचांग: शनिवार, १० नोव्हेंबर २०१८\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nआजचे मराठी पंचांग: रविवार, ९ सप्टेंबर २०१८...\nआजचे मराठी पंचांग: शनिवार, ८ सप्टेंबर २०१८...\nआजचे मराठी पंचांग: शुक्रवार, ७ सप्टेंबर २०१८...\nआजचे मराठी पंचांग: बुधवार, ५ सप्टेंबर २०१८...\nआजचे मराठी पंचांग: मंगळवार, ४ सप्टेंबर २०१८...\nआजचे मराठी पंचांग:सोमवार ३ सप्टेंबर २०१८...\nआजचे मराठी पंचांग:रविवार २ सप्टेंबर २०१८...\nआजचे मराठी पंचांग: शनिवारी, १ सप्टेंबर २०१८...\nआजचे मराठी पंचांग: शुक्रवार ,३१ ऑगस्ट २०१८...\nआजचे मराठी पंचांग: गुरुवार ,३० ऑगस्ट २०१८...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013933-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/unknown-aesthetic-locator-tribute-11442", "date_download": "2018-11-15T00:18:17Z", "digest": "sha1:N2S757D2YBFW3VVDHKT3CPZX7GN3QHZE", "length": 16979, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Unknown aesthetic Locator (tribute) अज्ञात सौंदर्याचा शोधक (श्रद्धांजली) | eSakal", "raw_content": "\nअज्ञात सौंदर्याचा शोधक (श्रद्धांजली)\nशुक्रवार, 5 ऑगस्ट 2016\nथोर भारतीय चित्रकार सय्यद हैदर रझा यांचं वयाच्या 94 व्या वर्षी निधन झालं. मुळात भारतीय भूमीचा गंध बाळगणारी आंतरिक धून सदैव फुलवत राहिलेले रझासाहेब आधुनिक भारतीय चित्रकारांमधले खऱ्या अर्थाने एक श्रेष्ठ रंगयात्री होते. त्यांचे कलाशिक्षण कुठे कुठे झाले हे त्यांच्या निधन वृत्तात आले आहेच. पण त्या प्रशिक्षणाचे त्यांनी केलेले सोने अधिक महत्त्वाचे होते. ते सोने निर्माण करण्याच्या प्रारंभिक प्रेरणा त्यांना प्रो. वाल्टर लॅंगहॅमर यांच्याकडून मिळाल्या. परंतु त्या प्रेरणा आणि आंतरिक रंगधून एकवटून व्यक्त होत गेली ती रझासाहेबांच्या प्रारंभिक निसर्गचित्र निर्मितीतून.\nथोर भारतीय चित्रकार सय्यद हैदर रझा यांचं वयाच्या 94 व्या वर्षी निधन झालं. मुळात भारतीय भूमीचा गंध बाळगणारी आंतरिक धून सदैव फुलवत राहिलेले रझासाहेब आधुनिक भारतीय चित्रकारांमधले खऱ्या अर्थाने एक श्रेष्ठ रंगयात्री होते. त्यांचे कलाशिक्षण कुठे कुठे झाले हे त्यांच्या निधन वृत्तात आले आहेच. पण त्या प्रशिक्षणाचे त्यांनी केलेले सोने अधिक महत्त्वाचे होते. ते सोने निर्माण करण्याच्या प्रारंभिक प्रेरणा त्यांना प्रो. वाल्टर लॅंगहॅमर यांच्याकडून मिळाल्या. परंतु त्या प्रेरणा आणि आंतरिक रंगधून एकवटून व्यक्त होत गेली ती रझासाहेबांच्या प्रारंभिक निसर्गचित्र निर्मितीतून. माझ्या पिढीतील अनेक निसर्ग चित्रकारांचे रझासाहेब अत्यंत लाडके आदर्श होते. आपल्यातून त्यांची इहलोक यात्रा संपताना निश्‍चितच एक पोकळी जाणवणार आहे.\nदृश्‍यसृष्टी तशी सर्वज्ञात असते. परंतु खरे सौंदर्य दृश्‍यसृष्टीमागील अवकाशीय नात्यांत दडलेले असते. रझासाहेबांसारखे थोर चित्रकार त्या अज्ञात सौंदर्याला अचूकपणे हेरत असतात. अज्ञात सौंदर्याची सांगड ज्ञात विषयाशी घालत एक आदर्श चित्र साकारत असतात. पवित्र, अस्सल आणि भारदस्त असं चित्र असं जेव्हा असतं, त्या वेळी रझासाहेबांनी गतकाळात निसर्गचित्रे साकारली व नंतरच्या काळात सर्वज्ञात अशा भौमितिक आकारांतून आपली आंतरिक रंगधून मांडली. यात कलात्मक अंतर ते नसतंच. त्यांची एकूण चित्रनिर्मिती पाहता, त्यात अनाकलनीय विरूपीकरणाला फालतू जागा कुठंच आढळत नाही, हे विशेष वाटतं.\nरझासाहेबांच्या भौमितिक आकारांच्या लावण्यनीतीतून साकारलेल्या चित्रांमधून भारतीय मातीचे रंग अधिक उजळ होऊन अभिव्यक्त होताना आढळतात. त्यात काळा, केशरी, पिवळा, लाल, निळा, हिरवा या रंगांचे भारतीयत्व जपणारं सान्निध्य खूप मोलाचं ठरतं. त्यांच्या तुलनेत रझा ज्या \"प्रोग्रेसिव्ह ग्रुप‘चे सदस्य होते तो \"ग्रुप‘ चार वर्षांत का गुंडाळला गेला, याचे कारणही उमजते. असो\nरझासाहेबांच्या भौमितिक आकारांच्या आधारे तयार झालेल्या चित्रांबद्दल त्यांनी \"बिंदू‘, \"पुरुष-प्रकृती‘, \"नारी‘ या चित्रमालिका रंगवल्या. त्यांच्या अशा मालिकांच्या प्रदर्शनात त्या मालिकांविषयीचा त्यांचा मजकूरही वाचावयास मिळे. परंतु आज मागे वळून पाहताना असे वाटते, की त्या मजकुराशिवायही ती चित्रे कलात्मकदृष्ट्या अर्थवाही ठरली होती. त्यातून खास दृश्‍य अशी भाव-अभिव्यक्ती थेट पोचण्यात शब्दांची खरेच गरज होती का, असेही वाटत राहायचे. परंतु भारतासारख्या दृश्‍य साक्षरतेच्या बाबतीत मागास असलेल्या देशात संबंधित मजकूर रझासाहेबांना आवश्‍यक वाटला असावा.\nते काहीही असो; सय्यद हैदर रझासाहेब भारतीय चित्रकलेवर एक महत्त्वाचा ठसा उमटवून गेले हे निश्‍चित. हा ठसा पुढील काळात प्रेरक ठरणार तर आहेच; परंतु त्यांनीच स्थापन केलेल्या \"रझा अकादमी‘तर्फे निसर्गचित्रण आणि विरूपीकरण नाकारणाऱ्या \"ब‘ आंतरिक धून प्रकट करणाऱ्या चित्रनिर्मितीला वाव दिला जाईल, अशी आशा आहे. सय्यद हैदर रझासाहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.\nअधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी\nमुंबई - १९ नोव्हेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असले, तरी प्रत्यक्ष कामकाज केवळ आठच दिवस होणार आहे. या आठ दिवसांत...\n'किशोरवयातच लैंगिकतेचे शिक्षण हवे'\nपिंपरी - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच मोबाईल, इंटरनेट अशा माध्यमांतून किशोरवयीन मुलांच्या हाती अवास्तव, चुकीची व अर्धवट माहिती...\n'युवकांना देशासाठी प्रेरित करावे लागेल'\nपुणे - युवकांना देशासाठी प्रेरित करावे लागेल. तसेच, त्यांच्यात भारताचा इतिहास जागृत ठेवण्याचे कार्य करावे लागेल, असे मत निवृत्त एअर मार्शल भूषण...\n९० व्या वर्षी ते झाले पट्टीचे चित्रकार\nकिवळे : तरुणपणी चित्रकलेशी काडीचाही संबंध नसणाऱ्या मामुर्डी येथील सी. के. दामोदरन यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी आपल्या कुंचल्यातून...\nपालखेडचे पाणी आले तरच फुलणार रब्बी\nयेवला - खरिपालाच पाणी नव्हते,आज तर प्यायलाही पाण्याचा वानवा आहे..अशा स्थितीत रब्बी निघेल का हा प्रश्न हास्यास्पद ठरावा अशी स्थिती तालुक्यात आहे.मात्र...\nमिक्सर आणि ग्राइंडरच्या युगात पाटा-वरवंटा, जाते बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय अजूनही तग धरून\nपाली - मिक्सर आणि ग्राइंडरच्या युगात पाटा-वरवंटा, जाते बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय अजूनही तग धरून आहे. प्रचंड मेहनत, शारीरिक त्रास, मागणीत घट आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013933-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://shrimohatadevi.org/pooja.html", "date_download": "2018-11-14T23:43:13Z", "digest": "sha1:VWIB5PRIGQWLSDT3743EGKTFV6D6I7FO", "length": 5010, "nlines": 50, "source_domain": "shrimohatadevi.org", "title": "Shree Mohata Devi, Pathardi, Ahmednagar", "raw_content": "\nश्री मोहटा देवीची पुजा करण्याच्या पद्धती :-\nयामध्ये देवीची षोडशोपचार पुजा करुन पात्रा साधनादि तंत्राने विधिवत छत्र चामर ई राजोपचार अर्पण करतात. महाभिषेक होऊन महावस्त्र अर्पण करुन महानैवेद्य दाखवतात.\nषोडश उपचार पुजा होऊन भकत इच्छेनुसार, रुद्र, पवमान, पुरुषसुक्त, हिरण्यसुक्त आदि मंत्राने अभिषेक केला जातो.\nरुद्राची 121 आवर्तनाचा महाभिषेक पुजन, महावस्त्र महानैवेद्य समर्पण.\n४. श्री सप्तशती पाठ वाचन\nनवचुंडी शतचंडी, सहस्त्रचंडी, अयुनचंडी, लक्षचंडीपाठाचे अनुष्टाण व दशांश हवन केले जाते.\nदेवीस सौभाग्यद्रव्य, फलपुष्प, नाणी, आदि द्रव्यांने सहस्त्रनामाने अर्पण केली जाते.\nदेवीस साडीचोळी सौभाग्य अलंकारी, सोन्याचे चांदीच्या वस्तू समर्पण करुन महानैवेद्य समर्पण होतो.\nजप, देवीसुक्त, देवीकवच, देवी स्त्रोतांचा जप करुन देवीची पुजा अभिषेक नैवेद्य केला जातो.\nलोटांगण घालीत पायरया चढणे व दर्शन घेणे लहान मुलांचे जावळ काढणे ही दंडवत पुजा.\nदेवीची पारडी, मीठ, शिधा, धान्य खण, नारळ, यांनी भरणे.\nआरोधी, गोंधळी यांचे कडून देवीचे गुणगाण श्रवण करणे व नैवेद्य समर्पण करणष.\nचिंध्यांचा मोठा काकडा तेल घालून पेटवणे व देवीची गाणे म्हणणे.\nप्रदक्षिणा मार्गाने देवीस शक्य तेवढ्या नाम घेऊन प्रदक्षिणा करणे.\nदेवीस सौभाग्य अलंकारीक वस्तू समर्पण करणे पायरयांच्या संख्येनुसार श्रीफळ अर्पण करणे.\nरोज आपल्या गल्ली देवीची दक्षिणा पेटी ठेवून वर्षभरात जमेल तेवढील दक्षिणा देवीस दानपेटीत समर्पण करणे.\nरोज देवीची आपल्या घरी पुजा करुन ध्यान करणे.\nउत्सवामध्ये देवीगडावर देवीच्या पालखक्षची मिरवणूक असते त्यावेळी सेव अर्पण करणे.\nनागवेलीच्या पानाचातांबुल देवीस अर्पण करणे.\nश्री मोहटादेवीच्या भावभक्ती उपासनेचा प्रचार करणे.\n© २०१० श्रीमोहटादेवी संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखिव आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013933-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%90%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B7/", "date_download": "2018-11-15T00:23:30Z", "digest": "sha1:L2ODTTNTGGMTKMMGULHR27HE4FBRAPJO", "length": 8990, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अन्न सुरक्षेऐवजी आता पोषण सुरक्षेकडे लक्ष द्यावे लागेल: डॉ. एम. एस. स्वामीनाथन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअन्न सुरक्षेऐवजी आता पोषण सुरक्षेकडे लक्ष द्यावे लागेल: डॉ. एम. एस. स्वामीनाथन\nडॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे प्रतिपादन\nनवी दिल्ली: देशाने आपला फोकस आता अन्न सुरक्षेच्या ऐवजी पोषण सुरक्षेकडे वळवला पाहिजे अशी अपेक्षा प्रख्यात कृषी वैज्ञानिक आणि हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनी व्यक्त केली आहे. केवळ कॅलरीज, प्रोटिन्स यांच्याकडे लक्ष देण्याखेरीज आता आपल्याला नागरीकांच्या मायक्रोन्युट्रिएन्टस कडेही लक्ष देण्याची गरज आहे असे त्यांनी म्हटले आहे.\nते म्हणाले की आपल्याला सुदृढ माता आणि सुदृढ बालके हवी असतील तर तीन प्रकारच्या भुकेपासून आपल्याला मुक्ती मिळवली पाहिजे. प्रोटीन्सच्या अभावामुळे निर्माण होणारी प्रोटिनची भूक, पुरेशा उष्मांकाची म्हणजेच कॅलरीजची भूक आणि आयोडिन आणि आर्यन सारख्या मायक्रोन्युट्रिएन्टसची भूक या तीन भूकांपासून आपल्या नागरीकांना मुक्त केले पाहिजे. कृषी, आरोग्य आणि पोषण हे तीन्ही घटक एकमेकांना पुरक असल्याने त्या तिन्हींच्या एकत्रिकरणातूनच नागरीकांच्या पोषण आणि उत्तम आरोग्याचा प्रश्‍न सोडवता येऊ शकतो.\nआता केवळ आपल्याला नुसत्या अन्न सुरक्षेवर अवलंबून राहुन चालणार नाही असे ते म्हणाले. बाल विकार आणि कुपोषण या विषयीच्या एका राष्ट्रीय चर्चासत्रात दिलेल्या व्हिडीओ संदेशात त्यांनी ही भूमिका मांडली आहे. यावेळी बोलताना कृषी विभागाचे अतिरीक्त आयुक्त के पी वासनिक म्हणाले , की कुपोषणाच्या उपचारावर येणारा खर्च हा प्रत्यक्ष कुपोषण प्रतिकारक उपाययोजनेपेक्षा तब्बल 27 पट अधिक आहे. त्यामुळे मानवाच्या आरोग्यदायी विकासासाठी सर्वच घटकांनी कुपोषणाचा प्रश्‍न सोडवण्यासाठी एकत्रितपणे कार्य केले पाहिजे. देशाच्या कृषी क्षेत्राकडे नागरीकांच्या कुपोषणाचा व रोजगाराचा तसेच दारिद्रयाच्या निर्मुलनाचा प्रश्‍न सोडवण्याची क्षमता आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleयोग्यवेळी चोख उत्तर देईन: सिद्धू\nNext article‘पुणे लोकसभा’चा निर्णय ‘आघाडी’च्या फैसल्यानंतरच\nरजनीकांत यांच्या वक्तव्याला अद्रमुकचा आक्षेप\nछत्तीसगड मध्ये लोकांचे सरकार देऊ\nखराब अक्षराबद्दल अलाहाबाद उच्च न्यायालयाचा डॉक्‍टरांना 5000 रु. दंड\nराफेल गैरव्यवहाराची कोर्टाच्या देखरेखेखाली चौकशी व्हावी\nइस्रोच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nभाजपा खासदारानंतर, आमदारही काँग्रेसच्या गळाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013933-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/12/news-2009.html", "date_download": "2018-11-14T23:29:28Z", "digest": "sha1:RHIOGWL5IRERA4VKGNM7PAAX2A5MS6VM", "length": 6210, "nlines": 83, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "वीज कंपनीकडून महापालिकेला नाताळ भेट. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nवीज कंपनीकडून महापालिकेला नाताळ भेट.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महापालिकेकडे पथदिवे तसेच व्यावसायिक आकारणीची सुमारे ११ कोटी रुपयांची वीजबिले थकीत आहेत. त्यातील ७३ लाख ५४ हजार ४२१ रुपयांच्या वीजबिलासंदर्भात महापालिकेच्या तक्रारीनंतर महावितरणाने हे वीजबिल कमी केले आहे. हे वीजबिल कमी होणे म्हणजे महावितरणकडून महापालिकाला नाताळ भेट असे म्हटले जात आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nमहापालिकेची महावितरणकडे पथदिवे व व्यापारी स्वरूपाची ११ कोटी रुपयांची वीजबिले बऱ्याच वर्षांपासून थकबाकी होती. काही दिवसांपूर्वी महावितरणने त्यासाठी वीजपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला होता. महापालिकेतील विरोधीपक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांना निवेदन देऊन मीटर नादुरूस्त असल्याची तक्रार केली होती.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nमीटर नादुरूस्त असल्याने वीजबिल सरासरीने आकारले जात आहे. ट्रॅफिक सिग्नललाही व्यावसायिक दर आकारला जात आहे, असे बोराटे यांनी सांगितले होते. त्याची दखल घेत महावितरणने या चौकशीसाठी कक्ष अधिकारी नियुक्­त केले होते. त्यानंतर महावितरणने महापालिकेचे सुमारे ७३ लाख ५४ हजार ४२१ रुपये वीजबिल कमी केले आहे. यात उपविभाग दोन मधील ५४ लाख पाच हजार रुपये तर उर्वरित रक्­कम उपविभाग एक मधील आहे, अशी माहिती महावितरणचे वित्त व लेखा व्यवस्थापक विश्­वनाथ निर्वाण यांनी दिली.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nपेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज झाली इतकी किंमत कमी...\nमहापालिका निवडणूक : शिवसेनेची दुसरी यादी जाहीर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013933-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://live.anandnagri.com/video/", "date_download": "2018-11-14T23:56:33Z", "digest": "sha1:2OJYTICISIJZJCBLIQ5TGPBQ35L6M74Q", "length": 3556, "nlines": 74, "source_domain": "live.anandnagri.com", "title": " Anandnagri.com : Marathi News Paper, Daily Anandnagri, Daily Marathi News, Marathi News Paper Pune", "raw_content": "\nजुन्या नोटा बदलण्याची 31 मार्चची मुदत रद्द का केली\nसरकारने सादर केल्या 11 हजार 104 कोटी 96 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या\nबाबरीप्रकरणाचा 22 मार्चला निकाल\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nअविनाश चव्हाण खुन प्रकरणात खळबळ\nम्हणून रणवीरवर बिग बी नाराज\nदीपिका झाली पुन्हा ऑनलाइन ट्रोलची शिकार\nया एका चुकीमुळे विवेक झाला ऐश्वर्या पासून दूर\nजालना शहरातील उर्दू हायस्कुल, सेंटमेरी, आरएचव्ही, दानकुँवर आणि सरस्वती भुवनचा निकाल 90 टक्केच्यावर\nमैदानाबाहेरही दादाचा शेन वॉर्नला धोबीपछाड\n​कॉल करा आपल्या नंबरवरून, दिसेल दुसरा नंबर \nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nमोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013933-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://suvidyaprasaraksanghborivali.in/index_files/Page1455.htm", "date_download": "2018-11-15T00:54:09Z", "digest": "sha1:II6LBO5HISLABED7ZJUSPEMBTXXL2DT2", "length": 1766, "nlines": 7, "source_domain": "suvidyaprasaraksanghborivali.in", "title": "suv2", "raw_content": "\nआनंदोत्सव- आनंदोत्सव म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन या निमित्ताने बालकांच्या कलागुणांना वाव मिळतो.प्रत्येकाला आपले कलाविष्कार सादर करण्याची संधी मिळते.सर्वजन हा उत्सव आनंदाने साजरा करतात म्हणून हा आनंदोत्सव.\nनिसर्ग हा आपणांस नेहमीच भरभरून देत असतो.त्याबद्धल कृतज्ञता व्यक्त करण्यास निसर्ग पूजेचा आयोजन करतो. त्यादिवशी झाडांचे महत्व व परिचय देतो.\nसुविद्या प्रसारक संघाच्या वर्धापनदिनाने औचीत्य साधून एकाच दिवशी सर्व विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा केला जातो.शिक्षिका विद्यार्थ्यांना औक्षण करतात.गुरुजी मंत्रौच्चारातून आशीर्वाद देतात.अतिशय आनंददायी वातावरणात हा वाढदिवस सोहळा साजरा होतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013933-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-14T23:41:32Z", "digest": "sha1:DGA7I7RBZ5LWQZGBKJFIWEM4TCIZPHU2", "length": 7910, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "करिना कपूर खान लवकरच करणार रेडिओवरही डेब्यू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकरिना कपूर खान लवकरच करणार रेडिओवरही डेब्यू\nबॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर-खान हिने तैमूरला जन्म दिल्यानंतर काही दिवसांपूर्वीच “वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये दमदार कमबॅक केले. त्यानंतर करिना आता नवीन माध्यमामध्ये आपली अदाकारी सादर करणार असून करीना आता लवकरच रेडिओवर डेब्यू करणार आहे.\nसर्वांनाच करिना कपूर आणि करण जोहरच्या मैत्रीबद्दल तर माहित आहेच. करणने तिला या मैत्रीच्या नात्यामुळेच रेडिओ शोबद्दल कल्पना दिली. करण स्वत: “कॉलिंग करण’ नावाने रेडिओवर एक शो घेऊन येत असतो. त्याने यातूनच करिनालाही याबद्दल कल्पना दिली असल्याचे म्हटले जात आहे.\nकरिनाचा पहिला शो हा याचवर्षी डिसेंबरमध्ये ऑन एयर करण्यात येणार आहे. यासाठी तिने मुंबईतील एका स्टूडियोमध्ये नुकतेच फोटोशूट करत नवीन व्हेंचर सुरू केले आहे. या शोमध्ये करिना नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहे. तसेच “कॉलिंग करण’प्रमाणे श्रोत्यांना करिना कपूरशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. या शे “इश्‍क 104.8′ एफएमवर प्रसारित करण्यात येणार आहे.\nकरिना लवकरच रेडिओवर एक शो होस्ट करताना ऐकायला मिळणार असल्याने तिच्या चाहत्यांसाठी ही बातमी नक्कीच आनंदाची आहे. ती यासोबतच लवकरच धर्मा प्रोडक्‍शनची निर्मीती असलेल्या “गुड न्यूज’ आणि “तख्त’ सारख्या चित्रपटांतूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article“माझ्या नवऱ्याची बायको’ गाण्यावर प्रियंका-दीपिकाने धरला ठेका\nNext articleमूकवेदनांचं रुदन ऐकायला शिकले पाहिजे\n#Video : पाकिस्तान काश्मीरला सांभाळू नाही शकत – शाहिद आफ्रिदी\n“मिशन मंगल’मध्ये सोनाक्षी सिन्हा \nजागतिक व्यापारयुद्धामुळे प्रयत्न करूनही निर्यात वाढेना\n‘सिम्बा’ करणार ‘गोलमाल 5’ची घोषणा : अरशद वारसी\nपाकिस्तानकडून 12 भारतीय मच्छिमारांना अटक\nशेजारी राष्ट्रांकडून लष्करी आधुनिकता ही चिंतेची बाब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013933-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.netbhet.com/blog/october-12th-2018", "date_download": "2018-11-15T00:52:20Z", "digest": "sha1:I5C4RSJN7ES35H6F2HAWNJRNZ6AOGGTR", "length": 5765, "nlines": 81, "source_domain": "www.netbhet.com", "title": "सावधान ! व्हाट्सअप मध्ये लवकरच जाहिराती येत आहेत ! - Netbhet ​E-learning Solutions", "raw_content": "\n व्हाट्सअप मध्ये लवकरच जाहिराती येत आहेत \nव्हॉट्सऍप चे संस्थापक जैन कॉम यांनी नुकताच फेसबुक सोडली. फेसबुक सोडल्यानंतर जान कॉम यांनी मीटर मध्ये केलेले एक वक्तव्य महत्त्वाचे आहे. \"मी फेसबुकला माझ्या ग्राहकांची प्रायव्हसी विकली... आणि याबद्दल मी माझ्या ग्राहकांची माफी मागतो\" असं ते विधान होतं.\nमित्रांनो, चार वर्षांपूर्वी फेसबुक ने तब्बल 19 बिलीयन डॉलर्सना विकत घेतलेला व्हॉट्सऍप आता पूर्णपणे फेसबुकची संपत्ती आहे. आणि या संपत्तीचा फायदा फेसबुक ने नाही घेतला तरच नवल.\nआत्तापर्यंत जाहिरातींपासून मुक्त असलेला व्हॉट्सऍप 2019 नंतर मात्र तसं राहणार नाही. फेसबुक ने व्हाट्सअप मध्ये जाहिराती आणण्याचा प्रयत्न चालवला आहे आणि ज्यान कॉम यांनी फेसबुक सोडण्याचा ते मुख्य कारण आहे.\nसुरुवातीला व्हाट्सएप स्टोरीज मध्ये जाहिराती दिसतील अशा काही बातम्या इंटरनेट जगात जगतामध्ये पसरल्या आहेत. काही अंशी त्यामध्ये तथ्य आहे असं वाटतंय. परंतु जाहिराती दाखवणे तितकं सोपं नाहीये. कारण व्हॉट्सऍप मधील आपण पाठवलेला प्रत्येक मेसेज हा एनक्रिप्टेड असतो. त्यामुळे ग्राहकांबद्दल ची माहिती आणि मेसेज बद्दलची माहिती कोणालाच कळत नाही.\nपरंतु जर जाहिराती दाखवायचाच असतील तर मात्र इंक्रीप्शन थोडस सहील होईल हे नक्की.\nव्हाट्सअप स्टोरीज हे फीचर फार वापरला जात नाही, त्यामुळे सुरुवातीला कदाचित या जाहिरातींमुळे आपल्याला त्रास जाणवणार नाही. पण पुढे पुढे व्हाट्सअप मध्ये इतरत्र देखील जाहिराती येऊ शकतात.\nतर मित्रांनो मोफत होतं म्हणून एवढे दिवस आपण व्हाट्सअप वापरत होतो, आणि आता त्याची सवय लागल्यानंतर आपण अत्यंत महागडी किंमत देऊन म्हणजेच आपली वैयक्तिक माहिती देऊन व्हाट्सअप विकत घेणार आहोत.\n2019 मध्ये जर असं झालं च , तर मला सांगा तुम्ही काय करणार व्हाट्सअप वापरत राहणार की नव्या एखाद्या जाहिरात मुक्त मेसेज प्लॅटफॉर्मचा वापर सुरू करणार\nनेटभेट ई लर्निंग सोल्युशन्स\nमातृभाषेतून शिकूया, प्रगती करू या \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013933-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Kolhapur-agricultural-goods-processing-industry-scheme/", "date_download": "2018-11-14T23:47:32Z", "digest": "sha1:AYMXNPQDJ4O7BOZZRZJRMLJFMPZJG4OA", "length": 6837, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कृषी माल प्रक्रिया उद्योग योजनेची घोषणाच! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कृषी माल प्रक्रिया उद्योग योजनेची घोषणाच\nकृषी माल प्रक्रिया उद्योग योजनेची घोषणाच\nकोल्हापूर : नसिम सनदी\nअतिरिक्त शेतमाल प्रक्रिया उद्योगाकडे वळवण्याबरोबरच शेतकरी तरुणांना हक्काचा रोजगार उपलब्ध करून देणे या उदात्त हेतूने गेल्या मे महिन्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी कृषी माल प्रक्रिया उद्योग योजनेची घोषणा केली. सहा महिने उलटले तरी आजच्या घडीला एकही प्रक्रिया उद्योग उभा राहू शकलेला नाही. याबाबत कृषी विभागाशी संपर्क साधला असता योजनेसाठीच्या मार्गदर्शक सूचना अद्याप न आल्याने काय आणि कसे करायचे, याबाबतीत प्रशासकीय पातळीवर चर्चा नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ही योजना देखील घोषणाच ठरण्याची चिन्हे आहेत.\nशेतकरी आत्महत्या आणि कर्जबाजारीपणा याला शेतमालाला रास्त भाव न मिळणे हे जसे कारणीभूत आहे तसे शेतमालाचे भाव पडण्याला अतिरिक्त शेतमालही कारणीभूत आहे. हा अतिरिक्त शेतमाल प्रक्रिया उद्योगाकडे वळवल्यास भाव पडलेल्या काळातही शाश्‍वत उत्पन्न मिळवता येते. याबाबतीत शेतकरी संघटनांकडूनही वारंवार प्रक्रिया उद्योग उभारणीविषयी आग्रह धरला जातो. तीन वर्षांपूर्वी राज्यात सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारमध्ये घटकपक्ष म्हणून कृषी राज्यमंत्री घेतल्यानंतर स्वाभिमानीनेही हीच मागणी लावून धरली. गेल्या मे महिन्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य सरकार कृषी माल प्रक्रिया उद्योग योजना सुरू करत असून यासाठी शेतकरी तरुणांना मागेल तेवढे कर्ज देऊ, अशी घोषणा केली होती.\nत्यासाठी अ‍ॅग्रो प्रोसिसिंग कंपनी स्थापन करून त्याची नोंदणी कृषी विभागाकडे करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या होत्या. या घटनेला सहा महिन्यांहून अधिक काळ होऊन गेला आहे. पण अजूनही याबाबतीत प्रशासकीय पातळीवर कोणत्याच हालचाली दिसत नाहीत. कृषी विभागाकडे मात्र शेतकरी याबाबतीत विचारणा करत आहेत. पण सूचना आलेल्या नाहीत, असे सांगण्याच्या पलीकडे कृषी अधिकार्‍यांच्याही हातात काही राहिलेले नाही.\n‘गोकुळ’वर घाव घालणार्‍यापासून रहा दक्ष\nमहावितरणमुळे बळीराजा विनाकारण होतोय बदनाम\nमहापौर चषक कुस्ती स्पर्धेत २५६ मल्लांचा सहभाग\nशिरोळमध्ये तरुणाची आत्महत्या; जमाव अाक्रमक\nजिल्ह्याचा पुढील वर्षाचा ३६५कोटींचा आराखडा\nराजकीय हेतूने प्रेरित ‘गोकुळ’वरील टीका चुकीची\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013933-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/dodamarg-If-the-sale-of-liquor-is-not-closed-then-the-front-of-the-police-station/", "date_download": "2018-11-14T23:51:39Z", "digest": "sha1:K4Z2OWULHARBKVVWTDXQK5JHWNP6R3OT", "length": 5216, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दारूविक्री बंद न झाल्यास पोलिस ठाण्यावर मोर्चा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › दारूविक्री बंद न झाल्यास पोलिस ठाण्यावर मोर्चा\nदारूविक्री बंद न झाल्यास पोलिस ठाण्यावर मोर्चा\nकोनाळकट्टा येथे रस्त्यालगत असलेल्या दारू अड्डयावर पोलिसांच्या कृपाशीर्वादामुळे लपून-छपून दारू विक्री सुरु आहे. ही दारू बंद न झाल्यास बुधवार 21 फेबु्रवारी रोजी पोलिस ठाण्यावरच धडक मोर्चा काढला जाईल, असा इशारा कोनाळ येथील महिलांनी पोलिस निरीक्षक सुनील घासे यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.\nयाबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,कोनाळकट्टा येथे दोडामार्ग-तिलारी राज्यमार्गावर राजरोसपणे दारू विक्री केली जात होती. याबाबत पोलिस ठाण्यात भेट घेत अशा दारू अड्डयावर कारवाई करा, अशी मागणी केली होती. त्यानंतर स्वतः महिलांनी दारू पकडून पोलिसांना दिली होती. पण पोलिसांचाच कृपाशिर्वाद अशा व्यावसायिकांना असल्याने अजूनही या भागात लपून-छपून दारू विक्री केली जात आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे.\nगावात दारूबंदीसाठी महिलांनी एकजुटीने लढा उभारला आहे. ग्रा.पं.मध्ये देखील दारू बंदीचा ठराव घेतला आहे. असे असतानाही दारू व्यावसायिक राजरोसपणे दारू विक्री करत आहे. हे दारूअड्डे पूर्णपणे बंद न झाल्यास दारू अड्डयांवर चाल करून पोलिसांचे काम आम्ही करणार आहोत.\nयावेळी शांतता व सुव्यवस्था बिघडल्यास सर्वस्वी जबाबदारी पोलिस यंत्रणेची राहील. तसेच दारू बंदीबाबत पोलिस ठाण्यावर धडक मोर्चा काढला जाईल, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी विनिता घाडी, मनाली शेलार, रूपाली धुरी, शारदा जाधव, अश्‍विनी घोडगेकर, विजया आचरेकर आदींसह बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013933-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/ATS-arrests-youth-in-jalgaon/", "date_download": "2018-11-14T23:48:20Z", "digest": "sha1:EPMWDKTDXPEELX567NA5E3J2UCBJ5Y2U", "length": 4484, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सनातनचा साधक जळगावमधून ताब्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › सनातनचा साधक जळगावमधून ताब्यात\nसनातनचा साधक जळगावमधून ताब्यात\nजिल्ह्यातील साकळी (ता. यावल) येथे एटीएस पथकाने गुरुवारी छापा टाकून 28 वर्षीय तरुणास ताब्यात घेतले. वासुदेव सूर्यवंशी असे या तरुणाचे नाव असून त्याच्या घराच्या झडतीत सनातनचे साहित्य, पुस्तके, व्हिडिओ सीडी व काही कागदपत्रे आढळून आली आहेत. याबाबत एटीएसने काहीही माहिती देण्यास नकार दिला आहे. मात्र, तरुणाला दाभोलकर हत्येप्रकरणी ताब्यात घेतल्याची चर्चा आहे.\nगुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास साकळी गावात दोन वाहनांद्वारे दाखल झालेल्या एटीएसच्या पथकाने वासुदेवला ताब्यात घेतले. यानंतर एका वाहनात वासुदेवला बसवून पथक नाशिककडे रवाना झाले. तर दुसर्‍या वाहनातील पाच अधिकार्‍यांच्या पथकाने सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत घराची झडती घेतली. सूर्यवंशी हा मूळचा कर्की (ता.मुक्ताईनगर) रहिवासी असून, वडिलांच्या निधनानंतर तो मामाच्या गावी साकळी येथेे गॅरेज व्यवसाय करतो.\nवासुदेव सूर्यवंशी याच्या घरातून झडतीदरम्यान सनातनचे साहित्य, पुस्तके, व्हिडिओ सीडी व काही कागदपत्रे आढळली. हे साहित्य पथकाने ताब्यात घेतले. दरम्यान, सूर्यवंशीला नाशिक येथे हलवणाऱ्या पथकाकडून त्यास चौकशीसाठी मुंबई येथे देखील नेण्याची शक्यता आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013933-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/knife-fear-showed-looted-Sangli/", "date_download": "2018-11-15T00:02:31Z", "digest": "sha1:YN2W2BAPPLOZA5JFUEEMXSV7LMR754NE", "length": 4361, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चाकूच्या धाकाने दाम्पत्यास लुबाडले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › चाकूच्या धाकाने दाम्पत्यास लुबाडले\nचाकूच्या धाकाने दाम्पत्यास लुबाडले\nमहाशिवरात्रीनिमित्त हरिपूरला दर्शनासाठी निघालेल्या दाम्पत्यास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी चाकूचा धाक दाखवून लुबाडले. पहाटेच्या वेळी हरिपूर रस्त्यावर हा प्रकार घडला. याबाबत सुरेखा अप्पाण्णा तिमगोळ (वय 45, रा. अष्टविनायक कॉलनी, माधवनगर) यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्‍कम असा सुमारे 31 हजार रुपयांचा मुद्देमाल गेला असल्याची फिर्याद सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी दिलेली\nमाहिती अशी : सुरेखा आणि त्यांचे पती अप्पाण्णा हे दोघे दुचाकीवरून हरिपूरला निघाले होते. त्यावेळी दुचाकीवरून दोघे अज्ञात चोरटे भरधाव वेगात पाठीमागून आले. त्यांनी तिमगोळ यांच्या दुचाकीच्या आडवी गाडी नेली. दुचाकी थांबवण्यास भाग पाडले. त्यानंतर दुचाकीवर पाठीमागे बसलेल्याने चाकूचा धाक दाखवत सुरेखा यांच्या गळ्यातील 22 हजार रुपयाचे मंगळसूत्र, 8 हजार रुपयांच्या रिंगा काढून घेतल्या. अप्पाण्णा यांच्या खिशातील रोख 400 रुपये घेतले.\nत्यांना धमकावून दोघेही चोरटे भरधाव वेगात पसार झाले. चोरट्यांच्या तोंडाला कापड बांधलेले होते. या दाम्पत्याने आरडाओरडा केला. मात्र, चोरटे गायब झाले होते.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013933-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/558063", "date_download": "2018-11-15T00:23:30Z", "digest": "sha1:PGYSGY66UNH7XQCL4Q3WQZ7TBX3FM6RJ", "length": 4893, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "महाशिवारात्रीचा देशभर उत्साह - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » leadingnews » महाशिवारात्रीचा देशभर उत्साह\nऑनलाईन टीम / मुंबई :\nदेशभरात आज महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. हरिद्वारपासून उज्जैनपर्यंत. सर्वत्र हरहर महादेवचा गजर दुमदुमत आहे.\nसकाळी उज्जैनच्या महाकालेश्वरावर भस्माचा अभिषेक करण्यात आला. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱया महाकालेश्वराच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ लागली. शिवभक्तांचा बम बम भोले आणि ओम नमः शिवायचा गजर साऱया देशात सुरु आहे.तर राज्यातही महाशिवारात्रीचा उत्साह पहायला मिळत आहे. औरंगाबादमधील घृष्णेश्वर मंदिरात मध्यरात्रीपासून भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. तर पहाटे विधीवत दुग्धाभिषेक सोहळा पार पडला. बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी हे एक ज्योतिर्लिंग आहे. तर मुंबईचं बाबुलनाथ मंदिर आणि पुण्याच्या भीमाशंकर मंदिरातही भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळते आहे. रात्री पासून देशभरात भक्तीमय वातावरण दिसून येत आहे.\nअरविंद केजरीवाल पंजाबचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार : सिसोदिया\nकर्जमाफी मिळेपर्यंत शेतकऱयांना 10 हजार रुपये मिळणार\nशेतकऱयांना 10 हजार रूपये कर्ज मिळणार\n1993 मुंबई बॉम्बस्फोट खटला ; अबू सालेम, मुस्तफा डोसा दोषी\nकलमठ अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू\nविनयभंगप्रकरणी तीन वर्षे कारावास\nकेरोसीनचा लाखो लिटरचा काळाबाजार रोखला\nसिंधुदुर्गातील मासे वाहतूकदार आक्रमक\nराफेल व्यवहार प्रकरणी निकाल सुरक्षित\nऊस उत्पादकांच्या बैठकीत उडाला गोंधळ\nस्टेट कंझ्युमर आयुक्त बेंच स्थापन करा\n‘राजा शिवछत्रपती’चे काम अंतिम टप्प्यात\nमातृभूमितील सत्काराने ‘रंगा, कली’ भारावला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013933-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/arthavishwa-news-pnb-non-behavioral-crime-100392", "date_download": "2018-11-15T00:39:51Z", "digest": "sha1:PG55O5ZTDTQNGBM2GQ7EESYKQ6RTQMBB", "length": 11301, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "arthavishwa news pnb Non behavioral crime आणखी तेराशे कोटींची भर | eSakal", "raw_content": "\nआणखी तेराशे कोटींची भर\nबुधवार, 28 फेब्रुवारी 2018\nनवी दिल्ली - पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) गैरव्यवहाराचा आकडा सुमारे तेराशे कोटी रुपयांनी आणखी वाढण्याचा अंदाज असून, हा गैरव्यवहार १२ हजार ७०० कोटी रुपयांवर जाईल, असे ‘पीएनबी’ने म्हटले आहे.\nनवी दिल्ली - पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) गैरव्यवहाराचा आकडा सुमारे तेराशे कोटी रुपयांनी आणखी वाढण्याचा अंदाज असून, हा गैरव्यवहार १२ हजार ७०० कोटी रुपयांवर जाईल, असे ‘पीएनबी’ने म्हटले आहे.\nदेशातील सार्वजनिक क्षेत्रातील ‘पीएनबी’ ही दुसऱ्या क्रमांकाची बॅंक आहे. ‘पीएनबी’तील गैरव्यवहार आधी ११ हजार ४०० कोटी रुपयांचा होता. अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्‍सी यांनी ‘पीएनबी’कडून ‘लेटर ऑफ अंडरटेकिंग’ घेऊन बॅंकेला गंडा घातला होता. हा गैरव्यवहार १४ फेब्रुवारीला उघड झाला होता. बॅंकेने केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) तक्रार दाखल केल्यानंतर हे समोर आले होते. या गैरव्यवहाराचा आकडा तेराशे कोटी रुपयांनी वाढण्याचा अंदाज काल (ता. २६) बॅंकेने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत व्यक्त केला. आता हा एकूण गैरव्यवहार १२ हजार ७०० कोटींवर पोचल्याचा अंदाज आहे.\nमोदी परदेशी बँकेचे कर्ज फेडण्यास तयार, पण पीएनबीचे नाही\nनवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटी रुपयांचा चुना लावणारा फरार हिरे व्यापारी नीरव मोदी आता दोन परदेशी बँकांच्या कर्जाची परतफेड करणार आहे. मात्र...\nकऱ्हाड : शहरात भाजी मंडईचे पालिकेचे नियोजन कोलमडले\nकऱ्हाड : शहरात रविवार व गुरूवार अशा दोन्ही बाजारादिवशी भाजी मंडईचे पालिकेचे पूर्ण नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे भाजी विकण्यास येणारा शेतकरी रस्त्यावर...\nआता ड्रोनच्या मदतीने कीटकनाशक फवारणी\nचंद्रपूर - उत्पादनवाढीसाठी कीटकनाशकाची फवारणी महत्त्वाची आहे. परंतु, फवारणीच्या जुन्या पद्धतीने विषबाधा होऊन आजवर अनेक शेतकरी आणि शेतमजुरांना जीव...\nशेअर बाजारात संंचारले तेजीचे वारे\nमुंबई - चलनवाढीची दिलासादायक आकडेवारी आणि रुपया वधारल्याने मंगळवारी शेअर बाजारात जोरदार खरेदी झाली. यामुळे दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स...\nडाळींमधील तेजी भावाची हमी देणार\nपुणे - डाळींच्या भावात निर्माण झालेली तेजी ही शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असून, ग्राहकांनाही रास्त भावात डाळी उपलब्ध करून...\nकिरकोळ बाजारात भाज्या महागच\nऐरोली - नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजीबाजारात आवक वाढल्याने घाऊक भाज्यांच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी किरकोळ बाजारात मात्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013933-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-15T00:36:52Z", "digest": "sha1:43S76PCEQE4UZ44TV52F5XEFF52NMWMM", "length": 8468, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे- रेल्वे अपघातात महिन्याला 45 जणांचा बळी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे- रेल्वे अपघातात महिन्याला 45 जणांचा बळी\nपुणे- लोहमार्ग ओलांडताना पादचारी पुलाचा वापर न करणे तसेच जीव धोक्‍यात घालून लोहमार्ग ओलांडण्यामुळे गंभीर स्वरूपाचे अपघात होण्याची संख्या वाढत आहे. गेल्या वर्षभराच्या आकडेवारीवरुन रेल्वे अपघातात महिन्याला जवळपास 45 लोकांचा बळी गेल्याचे वास्तव समोर आले आहे.\nरेल्वे फलाट तसेच स्थानकातून लवकर पोहोचण्यासाठी लोहमार्ग ओलांडण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. लोहमार्ग ओलांडणे हा गुन्हा आहे, मात्र अनेक प्रवासी जीव धोक्‍यात घालून लोहमार्ग ओलांडतात. बऱ्याचदा गडबडीत समोरून येणारी गाडी न दिसल्यामुळे अनेक जण जीव गमावतात. प्रेमीयुगुल रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या करतात. रेल्वे स्थानकानजीक अशा प्रकारच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.\nलवकर पोहचण्यासाठी शॉर्टकट घेत धोकादायकपणे लोहमार्ग ओलांडणाऱ्यांचे प्रमाण काही केल्या कमी होत नसल्याचे धक्कादायक चित्र सध्या दिसत आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने सर्वच स्थानकांवर पादचारी पूल उभारल्याचा दावा केला आहे. मात्र जिने चढत पादचारी पूल ओलांडण्यापेक्षा जीव धोक्‍यात घालून लोहमार्ग ओलांडण्यातच प्रवासी धन्यता मानत असून रेल्वेने धडक दिल्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसते. शिवाजीनगर, पिंपरी, चिंचवड, खडकी, आकुर्डी, देहूरोड येथे लोहमार्ग ओलांडणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.\nअनधिकृतपणे लोहमार्गावरून चालताना किंवा लोहमार्ग ओलांडताना होणाऱ्या अपघातात प्रामुख्याने मोबाइलचा हेडफोन घातक ठरत आहे. मोबाइलच्या हेडफोनद्वारे गाणी ऐकणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हेडफोन लावून लोहमार्ग ओलांडणे किंवा लोहमार्गावरून जाणे अत्यंत घातक असतानाही काही जणांकडून असे प्रकार केले जातात. हेडफोनमुळे लोहमार्गावरून येणाऱ्या गाडीचा हॉर्नही ऐकू येत नाही. त्यामुळेही अपघात होण्याची संख्याही वाढत आहे.\nगेल्या पाच वर्षातील आकडेवारी\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराष्ट्रीय शेअरबाजाराचे सॉफ्टवेअर झाले खराब\nNext article26 आठवड्याच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013933-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8B-%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%B6/", "date_download": "2018-11-14T23:51:41Z", "digest": "sha1:C7LDXYVAXKBRI5WWBX6CSUCJNWNCM6BR", "length": 7115, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बोको हराम संघटनेच्या दहशतवाद्यांकडून 8 जणांची हत्या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबोको हराम संघटनेच्या दहशतवाद्यांकडून 8 जणांची हत्या\nकानो (नायजेरिया) – नायजेरियातील मोदु अजिरी आणि बुलामा कायिरी गावात बोको हराम संघटनेच्या दहशतवाद्यांनी तेथील गावकऱ्यांवर हल्ला करून आठ जणांना ठार मारल्याची बाब उघड झाली आहे. हे दहशतवादी त्या गावातील पशुधन पळवण्यासाठी आले होते पण गावकऱ्यांनी संघटीतपणे त्याला विरोध केल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांच्यावर शस्त्रे चालवली. त्यात आठ जण जागीच ठार झाले तर अन्य अनेक जण जखमी झाले.\nज्या भागात हा प्रकार घडला तो भाग राजधानी मैदुगुरीपासून 90 किमी अंतरावर आहे. दहशतवाद्यांकडे बंदुका होत्या तर गावऱ्यांनी मात्र पारंपारीक धनुष्यबाणाने त्यांचा प्रतिक्रार केला. त्यांच्याकडे तलवारीही होत्या पण त्याचा काही फार उपयोग होऊ शकला नाही. त्यामुळे गावकऱ्यांवर वर्चस्व मिळवून हे दहशतवादी त्यांचे पशुधन घेऊन पळून गेले.\nबोको हराम ही इस्लामिक कट्टरपंथीयांची संघटना असून त्यांच्या हिंसाचारामुळे या भागातील सुमारे दहा लाख लोकांनी तेथून पलायन केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleयशवंतनगरमध्ये आमदारांचा करिष्मा\nNext articleहुल्लडबाजांकडून हजारोंचा दंड वसूल\nआम्नेस्टीने आँग सान स्यु की यांचा सर्वोच्च नागरी सन्मान घेतला परत\nपॅलेस्टाईन निर्वासितांसाठी सर्वच देशांनी मदत वाढवावी\nकॅलिफोर्निया आगीतील मृतांचा आकडा 42 वर\nआम्ही तालिबान्यांवर विजय मिळवत आहोत\nअफगाणिस्तानमध्ये आत्मघातकी बॉम्बस्फोटात 6 ठार\nअमेरिकन नौदलाचे लढाऊ जेट जपानमध्ये कोसळले-वैमानिक सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013933-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z81003041038/view", "date_download": "2018-11-15T00:13:45Z", "digest": "sha1:MDPOMAY233FT5O5Q3EG4ZKULM7FXTIJB", "length": 53680, "nlines": 470, "source_domain": "www.transliteral.org", "title": "भक्त लीलामृत - अध्याय ३२", "raw_content": "\nआत्म्याची किती आणि कोणती रूपे मानली गेली आहेत\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|भक्त लीलामृत|\nमहिपतिबोवा चरित्र व प्रस्तावना\nभक्त लीलामृत - अध्याय ३२\nमहिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.\nअज्ञान बाळक लडिवाळ साच बोबडे बोल बोलतां वाचे \n पुसती तेंच पडताळोनी ॥१॥\nपरी ते पालटासाठीं कदन्न \nजेवीं क्षीराब्धि पुढें साचार \nतैसीं माझीं आर्ष उत्तरें संतां समोर दीसती ॥३॥\n अर्चनीं ओवाळि जे गमस्ती \nकीं शीतळ व्हावया निशापती विंझणा हातीं पालविजे ॥४॥\nतैसीं माझीं आर्ष उत्तरें संतां समोर दिसती ॥५॥\nमागील अध्यायाचे शेवटींल कथन \nसर्व साहित्य घरीं आणून पितर संपूर्ण जेवविले ॥६॥\nमग घरासि येतां वैष्णवभक्त कांतेनें सांगितला समस्त वृत्तांत \nम्हणे आम्हां निमित्त रुक्मिणीकांत श्रमला बहुत निजांगे ॥७॥\nमग प्रातःकाळ होताचि जाण \nश्री मूर्तीचें करोनि पूजन सप्रेम स्तवन करीतसे ॥८॥\n तुवां मागें तारिलें शरणागतां \n संकटीं अनंता रक्षिसी ॥९॥\nनामयाचीं उपवासि भरतां पोरें राजाई कष्टी होतसे थोर \nतूं केशवशेट होऊनी सारंगधर होन गोणीभर आणिले ॥१०॥\n त्याचीं निजांगे ओढिलीं ढोरें \nदेखोनि त्याची प्रीति थोर \n तुवां निजांगें चालविली भिंती \n वर्णिले संती बहु फार ॥१२॥\n त्यानें लुटविलें धान्य अपार \nमग होऊनि विठयानामक महार रसद सत्वर भरली त्वां ॥१३॥\n तुवां विष घेतलें अनंतें \nतिची लज्जा रक्षोनि तेथें जगीं सत्कीर्तीतें वाढविलें ॥१४॥\n त्याची हुंदी भरिली देवें \nनिजांगें होउनि सावळ साह अपूर्व लाघव दाखविलें ॥१५॥\nऐसे तूझे भक्त श्रीपती वैष्णव गाती त्यांची कीर्ती \nमाझी तों अल्प मूढमती प्रेम चित्तीं इच्छितसें ॥१६॥\nऐसी स्तुति ऐकोनि कानीं \nम्हणे तुका वदेल प्रसादवाणी तें उचित देउनि गौरवू ॥१७॥\nकायिक वाचिक मानसिक जाण तुकयासि तपें घडलीं तीन \n तेथें शक्‍ति धरोनियां ॥१९॥\nअश्व वहनीं न बैसेचि देखा आन्हवणी पंढरीसी जाय तुका \nकीर्तन गजर ऐकोनि निका सप्रेम सुखा भोगीतसे ॥२०॥\n आन्हवणी यात्रा केल्या फार \nहेंचि कायिक तप साचार \nआतां वाचिक तप कैशा रीती असत्य न बोले वचनोक्‍ती \n विसर चित्तीं पडेना ॥२२॥\nआतां मानस तपाचें लक्षण पांडुरंग चरणीं स्थिरावलें मन \nजैसे कां चातक जीवन मेघा वांचोन न घेती ॥२३॥\nकीं तान्हें बाळक रडतां पाहे तें माते वांचोनि समजेल काय \nऐकोनि आशंका वाटेल भाविकां \nतरी परोपकारि कां भजतसे लोकां उत्तर ऐका येविषयीं ॥२५॥\nत्याचे मनोगत रक्षावया पूर्ण करीतसे नमन सर्वाभूतीं ॥२६॥\n तिच्या चित्तीं आवडे भर्ता \n परिवारा समस्ता आर्जवी ॥२७॥\nसासू सासरा नणंद दीर हे बोलती नाना दुरुत्तर \nतरी त्यांचे कष्ट करीतसे फार जाणोनि अंतर पतीचें ॥२८॥\nतैसें तुकयाचें मन स्थिर पांडुरंगीं मुरे निजप्रीतीं ॥२९॥\nएक न धरितां उपासना साधकें प्रयत्‍न केले नाना \nतरी साक्षात्कार नव्हेचि जाणा बहुतांचा पाहुणा उपवासी ॥३०॥\nतैसें तुकयाचें नव्हेचि मन कर्म उपासना आणि ज्ञान \nतिहीं कांडांत असें निपुण दाखवी वरतून जनासि ॥३१॥\nकायिक तप तें कर्मकांड जाण वाचिक उपासना वर्णावे गुण \n पूर्ण आत्मज्ञान नव्हेचि कीं ॥३२॥\nहे तिन्ही तपांचे अलंकार जाण तुकयाच्या अंगीं बाणले लेणें \nदेव तुकाशी येईल जेणें तें सात्विक पुण्य जोडलें ॥३३॥\n विचार करीत आपुलें चित्तीं \nम्हणे तुका वदेल माझी कीर्ती ते कवित्व स्फूर्ति त्यासि द्यावी ॥३४॥\nमग नामदेवाचा धरोनि हात \nतुका रात्रीं असतां निद्रित दृष्टांत दाखवित जगदात्मा ॥३५॥\nम्हणे रे तुक्या वेगीं उठी सांगतो गोष्टी ते ऐक ॥३६॥\nहा नामा माझा निजभक्‍त पूर्ण मागें संकल्प केला यानें \nकीं शतकोटि ग्रंथ प्राकृत करीन इतुका पण बोलिला ॥३७॥\nमग म्यां त्यासि दीधली स्फूर्ती कवित्व लिहिलें आपुल्या हातीं \nसंख्या मोजितां झाली किती हेही तुजप्रती सांगतो ॥३८॥\nचाळीस लक्ष चवर्‍याणव कोटी नव लक्ष ललित आलें शेवटीं \nबाकी प्रेमा राहिला पोटीं मग अशा वैकुंठीं स्वइच्छे ॥३९॥\nएकावन्न लक्ष पांचकोटि जाण शेष राहिलें याचें बोलणें \nतें तूं वदे प्रसाद वचन सप्रेम दान मी देतों ॥४०॥\nतुझेनी योगें करोनि साचा \nआतां व्यर्थ वाउगी न वेंची वाचा प्रारंभ कवित्वाचा करी कां ॥४१॥\nइतुका दृष्टांत दाखवोनि जाण \n म्हणे चमत्कार पूर्ण दाखविला ॥४२॥\n तें ध्यान सर्व आठवे मनीं \nम्हणे प्रेमाचें उचित चक्रपाणी गेले देऊनि मज आतां ॥४३॥\nतुकयाचे अल्प संतोषी मन \nमग आज्ञा केली जगज्जीवनें प्रासादिक वचनें बोलावीं ॥४४॥\nमग तुकयासि आनंद चित्तीं वाटला तेव्हां कैशा रीतीं \nजैसा दिवटीचा प्रकाश इच्छितां रातीं तों तेथें गभस्ती उगवला ॥४५॥\nकीं औषधवल्ली धुंडितां वनीं तों अमृतकुंड देखिलें नयनीं \nकां ध्रुवराज्य इच्छिता मनीं तो अढळपदीं नेउनी बैसविला ॥४६॥\nमग प्रसन्न होऊनि लक्ष्मीवर \nतुकयासि उल्हास तैशाच रीती \nकवित्वासि प्रारंभ केला प्रीती सप्रेम मती आपुल्या ॥४८॥\nवाळवद अक्षरें लिहावीं पाही हा मागें अभ्यास नव्हता कांहीं \nकोर्‍या कागदांची करोनि वही पाही स्वमतीनें लिही आपुल्या ॥४९॥\nवेद शास्त्रांचें निज मथित \n गोकुळीं क्रीडत जगदात्मा ॥५०॥\nते बाळक्रिडा तुकयानें आपुले मती \nनउशें ओव्या त्याच्या असती स्वानुभवें जाणती संतसाधु ॥५१॥\nप्रासादिक कविता ऐकूनि कानीं श्रोते आश्चर्य करिती मनीं \nकीर्तनीं रंग येतसे चौगुणी वरद वाणी म्हणोनियां ॥५३॥\nजैसा मेघ वर्षतां साचार \nकां सागरीं तरंग येती अपार संख्या न करवे तयांची ॥५४॥\n कीर्तनीं अनेक शब्द स्फूर्ती \nसंशय न राहे कोणाप्रती खळ तेही होती भाविक ॥५५॥\n दोन प्रहर कीर्तन होत \nजवळील गांवचे भाविक भक्‍त श्रवणासि येत नित्यकाळीं ॥५६॥\n कीर्तन होय चारी प्रहर \n प्रतिष्ठा थोर वाढली ॥५७॥\nतो मंबाजी बाबा ब्राह्मण पाहीं चिंचवडीं होता दिवस कांहीं \nमग तो महापुरुष होऊनि गोसावी देहू गांवीं राहिला ॥५८॥\nमठ बांधोनि ते ठायी कुटुंब आणिलें तेथें सर्वही \nशिष्य शाखा असती कांहीं योगक्षेम तेही चालविती ॥५९॥\nतुकयाची प्रतिष्ठा वाढतां तेथ त्याचे मनीं द्वेष उपजत \nम्हणे एका मेण्यांत दोन सुर्‍या निश्चित \nयानें आम्हां देखतां साचार \nयाची प्रतिष्ठा वाढली फार विप्र नमस्कार करिताती ॥६१॥\nतुका तो शुद्ध जातीचा वाणी मी प्रतिष्ठित महंत ये ठिकाणीं \nयाची कीर्ति प्रगटली जनीं मजला कोणी न पुसती ॥६२॥\nजैसी निरपेक्षाची सांगतां स्थिती आशाबद्ध ते मनीं जल्पती \nकां सहदेव मतासि हेळसिती ज्योतिषी जैसे निजद्वेषें ॥६३॥\nकेतु म्हणे हा वासरमणी गांठ पडतां टाकीन वदनीं \nकीं संपुर्ण चंद्र देखोनि नयनीं राहु निजमनीं जल्पतसे ॥६४॥\n मंबाजी द्वेष करीतसे साचा \nम्हणे एकदां अपमान करोनि याचा सूड साचा घेईन मी ॥६५॥\nइतुका द्वेष वागवीत मनीं परी लौकिकार्थ येऊनि बैसे कीर्तनीं \nतुकयासि तों शत्रु-मित्र मनीं समसमान दोन्ही सारिखे ॥६६॥\n झाडें लाविलीं असती त्याणें \n कूड रक्षण सभोंवता ॥६७॥\nतों अवली तुकयाची निज कांता अमाजी गुळव्या तिचा पिता \nत्यानें लेकीची धरुनि ममता म्हैस तत्वतां दीधली ॥६८॥\nते पाण्यावर सोडितां निश्चित \nकूड रेटूनि गेली आंत झाडें बहुत खादलीं ॥६९॥\nहें दृष्टीत देखोनि साचार चित्तीं विक्षेप वाटला थोर \nअपशब्द बोलोनि नाना प्रकार मग निवांत स्थिर राहिला ॥७०॥\nकांहीं दिवस लोटतां यांसी तों आली हरिदिनी एकादशी \n अस्तमानासी सूर्य जातां ॥७१॥\nत्या निजकरें उपडिल्या तुकयानें मार्गा कारणें ते समयीं ॥७२॥\nहें वेषधारियानें देखोनि नयनीं क्रोधें पेटला जैसा वन्हीं \nआधींच द्वेष होता मनी त्यावरी पुरवणी ही झाली ॥७३॥\nजैसा महा सर्पे धरिला डाव त्याच्या शेंपटीं पडिला पाय \nतो धुधुक्कार टाकित धांवें घ्यावया जीव तयाचा ॥७४॥\n अपशब्द बोलत नाना प्रकार \n कांटी निजकरें घेतली ॥७५॥\n निकरें मारीत ते अवसरीं \nपरी क्षमा शांति धरोनि अंतरीं प्रत्युत्तरीं न बोले ॥७६॥\nनिकरें मारितां सत्वर गती कांटी पिंज होऊनि जाती \nमग दुसरी उपटोनि घेतली हातीं परी दया चित्तीं उपजेना ॥७७॥\n दहा वीस कांटया मोडल्यावर \nपरी तेथूनि न ढळेची वैष्णववीर सप्रेम गजरें नाम जपे ॥७८॥\nतुकयाची क्षमा वर्णितां साचार तरी दुजा न दिसे पृथ्वीवर \nदुसरा दृष्टांत योजितां न सरे कुंठित अंतर कवीचें ॥७९॥\n मांस खायिर्‍यासीं कैंची माया \nब्राह्मणाची वर दिसतसे काया परी अनामिक तया म्हणावें ॥८०॥\nजैसा कुणबी विरवड झोडित \nत्याचे हात दुखतां निश्चित मग निवांत राहिला ॥८१॥\nदुर्जन मठासि गेला तेव्हां तुका देउळासि येतसे तेव्हां \n मार बरवा देवविला ॥८२॥\nआणि शिव्या गाळ्यांसि नाहीं मिती हें तुझेंचि कर्तृत्व लक्ष्मीपती \nआतां नको दुर्जनाची संगती विक्षेप चित्तीं होय तेणें ॥८३॥\nऐशा रीतीं अभंग देख निजमुखें तुका वदला एक \nकांटे मोडिले जे सकळिक ते पाहती लोक दृष्टीसीं ॥८४॥\n दृष्टीसीं तुकयाची देखिलीं अवकळा \nआंसुवें आलीं त्यांच्या डोळां म्हणती भक्त प्रेमळा गांजिलें ॥८५॥\nमग अवलीनें नाचकंड घेऊनिक कांटे उपटिले ते अवसरीं \nम्हणे काळ्यानें पाठ घेतली बरी केली संसारीं फजीती ॥८६॥\nतों कांटयांचीं क्षतें मिळालीं समस्त आराम वाटत शरीरासी ॥८७॥\n यात्रा मिळाली असे फार \nकीर्तनीं बैसले लोक समग्र मग वैष्णववीर काय म्हणे ॥८८॥\nआजि कां उशीर लागला त्यांस मग बोलावयास पाठविलें ॥८९॥\nत्यानें तुकयासि धाडिलें उत्तर माझें अंग दुखतें फार \n जात सत्वर त्यापासी ॥९०॥\nसाष्टांग दंडवत घालूनी जाण आंग रगडीत बैसे आपण \nम्हणे निजांगें झोडितां कांटवण आला क्षीण स्वामीसी ॥९१॥\nम्यां झाडांसि उपद्रव दीधला नसता तरी तुमचा विक्षेप कायसा होता \nहा अपराध क्षमा करुनि तत्त्वतां कीर्तनासि आतां चलावें ॥९२॥\n रगडित बैसे घटिका चार \n मग कीर्तनासि सत्वर चालला ॥९३॥\nजैसा समुद्रें झांकिला वडवानळ त्यातें वेष्टीत अवघेंचि जळ \nपरी तो न विझेचि अळुमाळ शोकीन सकळ म्हणतसे ॥९४॥\n परी द्वेषें झुरे निज अंतरीं ॥९५॥\nसंतीं चमत्कार दाखविले फार परी खळाचें शुद्ध नव्हेचि अंतर \nयें विषयीं दृष्टांत सार ऐका चतुर निजकर्णी ॥९६॥\n देवें चरित्र दाखविलें फार \nपरी दुर्योधनाचें कपटीं अंतर तें साचार पालटेना ॥९७॥\nतैसा कुचर बैसला करीत श्रवण परी दोषांवरी त्याचें मन \nकीं तुकाचें शुद्ध ध्यान कैंचें पुण्य तें ठायीं ॥९८॥\nसर्प न खाय अन्नासी तरी त्यासि काय घडली एकादशी \nजरी चित्त शुद्ध नसतां मानसीं तरी साधन तयासि घडेना ॥९९॥\nदगड बोलत नाहीं कोणा तरी तो काय योगी अबोलपणा \nराखेंत गाढवें लोळती जाणा परी अनुताप मना न होय ॥१००॥\nउंदीर बिळांत बैसला परी तो सर्वदा आंत उकरी \nतैसा कीर्तनीं बैसला कुचर जरी परी द्रवेना अंतरीं सर्वथा ॥१॥\nपरी तुकयाची समता जाण \nचित्तीं सर्वथा न धरीच कुडेपण सप्रेम कीर्तन करीतसे ॥२॥\nकीर्तनामाजीं बैसले श्रोते संत प्रेमभरीत ते झाले ॥३॥\nकर्म कर्दंम न लिंपे अंगा ऐसें श्रीरंगा करावें ॥५॥\n जीव भ्रमतो निजकर्म गतीं \nयेथूनी सोडवी सत्वर गती रुक्मिणीपति श्री विठ्ठला ॥६॥\nऐसी करुणा भाकोनि फार कीर्तना नाचे सप्रेम गजर \nटाळ विणे वाजती सुस्वर नादें अंबर कोंदलें ॥७॥\n निद्रा आळस कोणासी नाहीं \nकीर्तनी श्रोते जाहले विदेही हेचि नवायी अगाध ॥८॥\n वेधलें मन तयाचें ॥९॥\nअसो तुका कीर्तन करित \nतों दोघे तस्कर येऊनि तेथ काय करित तें ऐका ॥११०॥\nदुभती म्हैस होती घरीं ते सोडूनि नेली ते अवसरीं \nपुढें एक मोहर की धरी मागुनि सत्वरी एक हाकी ॥११॥\n बोडक्याची वाडी पाव कोस \n हें देवास श्रुत झालें ॥१२॥\nम्हणे तुका तों रत झाला असे कीर्तनीं अवली निद्रित जाहलीं सदनीं \n ते सोडोनि आणावी ॥१३॥\nआम्हीं न जातां ये अवसरीं \n कौतुक काय करी तेधवां ॥१४॥\n रुप नटला सहज स्थितीं \nथोर टोणपा घेतला हातीं \nचोर पुढें जाती सत्वर तों विक्राळ पुरुष वाटेवर \nहातीं मुसळ घेतलें थोर \n थोर हा कोण पुरुष वाटेवर \nनेणो महद्भुत दिसे थोर कैसा विचार करावा ॥१७॥\nगाऊल लागलें होतें हातीं परी हे नाहीं आपुलें संचितीं \n नेणो संचितीं काय आहे ॥१८॥\nऐसें म्हणोनि ते तस्कर दुसर्‍या पंथें चालिले सत्वर \nतों तीकडेही टोणपा घेऊनि थोर सारंगधर उभा असे ॥१९॥\nपरम भय वाटलें चित्तीं म्हणती कैसी करावी गती \n तों दिसे श्रीपती चहूंकडे ॥१२०॥\nम्हणती काळपुरुष हा धटिंगण \nब्रह्मराक्षस कीं पिशाच जाण घ्यावया प्राण पातला ॥२१॥\nपहांटे जाहली उगवे दिन मग भलताचि धरील आम्हांकारणे \nआतां उपाय करावा कवण उद्विग्न मन यासाठी ॥२२॥\nमग एकमेकांसी विचार करित तुका विठोबाचा म्हणवितो भक्त \nत्याची म्हैस नेतों निश्चित यास्तव भूत पुढें आलें ॥२३॥\nनेणों देवाची माव अघटित आपणासि अपराध पडला सत्य \nआतां म्हैस बांधावी जेथील तेथ तरीच आघात चुकेल हा ॥२४॥\nऐसें म्हणवोनि ते तस्कर \n टोणपा निज करें घेउनी ॥२५॥\nतस्कारांसि भय वाटे चित्ता म्हणती मागूनि हाणील काय अवचितां \nऐशा रीतीं धाके घालितां गांवांत तत्वतां प्रवेशले ॥२६॥\nमग जावोनि तुकयाच्या वाडियांत म्हैस बांधिली आपुल्या हातें \n तेथें जगन्नाथ उभा असे ॥२७॥\n हातीं मुसळ घेतलें देख \nतस्करीं मार्ग धरिला आणिक तो वैकुंठनायक उभा तेथें ॥२८॥\nगांवांत खिंडि ठायीं ठायीं \n एकही नाहीं स्थळ रितें ॥२९॥\nतस्करांसि भय वाटलें फार म्हणती तुका करितो कीर्तनगजर \n त्यासि हा विचार सांगावा ॥१३०॥\nऐसें म्हणवोनि ते अवसरीं \nलज्जा भय न धरोनि अंतरीं \nहात जोडूनि ते चोर \nम्हणती आम्ही दोघे तस्कर अपराध थोर आचरलों ॥३२॥\nतुमची म्हैस सोडोनि देख \nतों वाटेस काळपुरुष एक आडवा सम्यक देखिला ॥३३॥\n जिकडे जातों तिकडे समोरी \nतेव्हां म्हैस आणोनि सत्वरी तुमचे घरीं बांधिली ॥३४॥\nमग सत्वर पळोनि जातां पाहे तों गांवद्वारीं बैसलाच आहे \nजिकडे जातों तिकडेचि होय यासि उपाय कोणता ॥३५॥\nआतां आमुची सुटका होईल जेणें तो उपाय करणें समर्था ॥३६॥\n सरळ लोक ऐकती श्रवणी \nते विस्मित झाले आपुले मनीं चरित्र ऐकोनि अद्भुत ॥३७॥\nतुकयासि आश्चर्य वाटलें चित्तीं मग ध्यानांत आणी पांडुरंगमूर्ती \nतों कीर्तनांत नाहीं रुक्मिणीपती म्हणे यथार्थ सांगती तस्कर ॥३८॥\n गेलासि केव्हां येथूनी ॥३९॥\n तूं तरी फिरतोस रानोरान \nढोरें राखावयाची सवें जाण पहिल्या पासोन लागली ॥१४०॥\nआम्हीं सद्भावें वर्णितों गुण येथें न रंजेचि तुझें मन \nआणि वेडेंवांकडे रुप धरोन देशी दर्शन तस्करांसी ॥४१॥\nआतां प्रभात समय जाहला पाहीं आरतीचे समयीं तरी येयीं \n उचित नाहीं हें तुज ॥४२॥\nआमच्या नावडती सप्रेम गोष्टी \nहातीं घेऊनि थोर काठी धांवसी पाठीं चोरांच्या ॥४३॥\nतूं सखा नसतां प्रेमळांचा कीर्तनीं रंग न भरे साचा \n आला देवांचा देव हरी ॥४४॥\n तों मागुनि आले पंढरीनाथ \nहातीं टोणपा घेतला निश्चित लोक पहात सभोंवतें ॥४५॥\nतस्करासि विक्राळ दिसे मोठा इतर लोकांस साधारण गाठा \nतुका तस्कारांसि म्हणतसे उठा आपुल्या वाटा क्रमावें ॥४६॥\n तरी आतांचि सत्वर न्यावी सोडून \nतस्कर म्हणती वांचला प्राण हेंचि तुझें देणें आम्हांसी ॥४७॥\nऐसें म्हणवोनियां ते चोर \nअद्भुत चरित्र देखोनि थोर करिती गजर नामघोषें ॥४८॥\nचरित्र देखिलें ऐकिलें कानीं मंबाजी विस्मित झाला मनीं \nम्हणे यांची प्रतिष्ठा वाढेल जनीं ऐसी करणी दिसताहे ॥४९॥\n आपुल्या जागीं उगाच मुसमुसी \nअसो या अभक्‍ताची कथा \nतेणें वाग्देवी श्रमते वृथा उबग श्रोता न मानिजे ॥५१॥\nअभक्‍त निर्माण होतसे क्षितीं यास्तव भक्‍ताची वाढली कीर्तीं \nजरी खोटीं नाणीं निर्मिलीं नसती तरी खरें म्हणती मग कोणा ॥५२॥\nजरी निर्मिली नसती यमपुरी तरी स्वर्गाची आशा कोण धरी \nहिंडणें नसतें चौर्‍यांयशी फेरी तरी मोक्षाचि धरी कोण आस्था ॥५३॥\nसाचच देहासि मरण नसतें तरी मग अमृतासि कोण पुसतें \nतेवीं अभक्‍ताच्या योगें निश्चित भक्‍त प्रख्यात जाहले कीं ॥५४॥\nमहा अंधकार नसतां रात्रीं तरी कैसी झळकती दीपक ज्योति \n श्रीराम सत्कीर्ती पावला ॥५५॥\nअसोत हीं भाषणें बहुवस तस्करांनीं गेली नसती म्हैस \nमग कैसा दाखविता जगन्निवास चरित्र विशेष संताचें ॥५६॥\nमग वैष्णव तुका ते अवसरीं \nम्हणे भक्‍तासि पावला श्रीहरी कैशा परी तें ऐका ॥५७॥\nविष्णूची कीर्ति नायके कानीं म्हणोनि हिरण्यकशिपु जल्पे मनीं \n खांबांत चक्रपाणी प्रगटला ॥५८॥\n अधिकचि वाढे कीर्ति घोष \n तों चरित्र विशेष वाढलें ॥५९॥\nनिजभक्‍ताचें न साहे उणें \nअनंत वस्त्रें नेसविलीं जाण मग सकळ दुर्जन लाजले ॥१६०॥\n स्वधर्म स्थापावे निजांगे सकळ \nम्हणोनि न पाहतां काळवेळ अवतरे घननीळ निजांगें ॥६१॥\nमजला भासे ऐशा रीतीं कलियुगाची तों अद्भुत ख्याती \n उदर तत्काळ चिरियलें ॥६३॥\nज्याच्या रोमरंध्रीं सकळ सृष्टी तो निज भक्‍ताच्या समावें पोटीं \n बोले जगजेठी प्रीतीनें ॥६४॥\nतो नामा आला विलापत तों सांवत्यानें गिळिला रुक्मिणीकांत \n मग ओढोनि काढित निजहस्त ॥६५॥\n तरी तो सांवत्याचा पोटिंचा बाळ \nऐसें तुकयानें ते वेळे चरित्र प्रेमळ गाइले ॥६६॥\nजो श्रीहरी भजनीं होईल रत तरी कळिकाळ अंकित होय त्याच्या ॥६७॥\nऐसा उपदेश होतां कीर्तनीं तों उदयासि पातला वासरमणी \n विठ्ठल स्मरणीं गर्जती ॥६८॥\n तरी सादर श्रोतीं परिसिजे ॥६९॥\nअहो भक्‍तलीलामृत ग्रंथ सार \n हें सर्वज्ञ चतुर जाणती ॥१७०॥\nप्रेमळ परिसोत भाविक भक्‍त बत्तिसावा अध्याय रसाळ हा ॥१७१॥\nअध्याय ॥३२॥ ओव्या ॥१७१॥\nनाहीं नाहीं म्हणती, खालीं जागा झाडिती\nनाहीं नाहीं म्हणत जागा वगैरे साफ करुन ठाणें देण्याची तयारी करावयाची\nनको नको म्हणत चंबुगवाळें टाकावयाचें. बहुधां स्त्रियांचा नकार हा वरपांगी असतो.\nमृत व्यक्तिचे वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळ्या दिवशी संस्कार कसे काय\nचन्द्रालोकः - दशमो मयूखः\nचन्द्रालोकः - नवमो मयूखः\nचन्द्रालोकः - अष्टमो मयूखः\nचन्द्रालोकः - सप्तमो मयूखः\nचन्द्रालोकः - षष्ठो मयूखः\nचन्द्रालोकः - पञ्चमो मयूखः\nचन्द्रालोकः - चतुर्थो मयूखः\nचन्द्रालोकः - तृतीयो मयूखः\nचन्द्रालोकः - द्वितीयो मयूखः\nचन्द्रालोकः - प्रथमो मयूखः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013933-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/literature/english-book-review/articleshow/65266011.cms", "date_download": "2018-11-15T01:00:59Z", "digest": "sha1:II6JHSUHSUSWSBTCEVD4UAXOWFTAJROM", "length": 25926, "nlines": 168, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Literature News: english book review - सातासमुद्रापारही स्वरमोहिनी | Maharashtra Times", "raw_content": "\n'छठ'रंगी झाली जुहू चौपाटी\n'छठ'रंगी झाली जुहू चौपाटीWATCH LIVE TV\nमा. दीनानाथ मंगेशकर यांना एका संगीतमेळ्याचं आमंत्रण आलं. आयोजक व दीनानाथ यांच्यात सुरू असलेली चर्चा लताने ऐकली व ती मध्येच वडिलांना म्हणाली, या मेळ्यात मीदेखील गाणं म्हणणार...\nही घटना आहे १९३८मधील.\nमा. दीनानाथ मंगेशकर यांना एका संगीतमेळ्याचं आमंत्रण आलं. आयोजक व दीनानाथ यांच्यात सुरू असलेली चर्चा लताने ऐकली व ती मध्येच वडिलांना म्हणाली, या मेळ्यात मीदेखील गाणं म्हणणार...\nदीनानाथांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, तू काय गाणार गं तिकडे\nलता म्हणाली, तुम्ही शिकवलेला खंबावती राग मी गाईन.\nदीनानाथांनी होकार दिला आणि त्या मेळ्यात वडिलांच्या आधी गाणं सादर करून लताने टाळ्यांची वसुली केलीही. ज्योतिषशास्त्राचा चांगला अभ्यास असणाऱ्या दीनानाथांनी आपल्या पत्नीला नंतर सांगितलं, लता ही अद्वितीय गायिका आहे. कोणी कल्पना करू शकणार नाही एवढी प्रसिद्धी व लोकप्रियता ती मिळवेल...\nप्रस्तुत पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये लता मंगेशकर यांनीच ही आठवण जागवली आहे. या स्वरसम्राज्ञीने १९७५ ते १९९८ या कालावधीत अमेरिका, कॅनडा, त्रिनिदाद आदी परदेशांत केलेल्या स्टेज शोंमधील अनुभव व गंमतीजमती यात वाचण्यास मिळतात. (१९७६च्या दौऱ्यात मुकेश यांचं आकस्मिक निधन झालं, तो तपशील मनाला चटका लावणारा आहे) मात्र त्या पलीकडे या गायिकेची व्यावसायिक वृत्ती, परिपूर्णतेचा ध्यास, नातेसंबंध जपण्याची ऊर्मी आदी अनेक वैशिष्ट्ये यातून सहज उलगडत जातात. लेखकद्वयींपैकी एक या दौऱ्यांचा आयोजक आहे. तर, लेखिका लतादीदींची भाची (मीना खडीकर यांची कन्या) आहे.\n१९७५मधील या पहिल्या अमेरिका दौऱ्याची प्राथमिक बोलणी झाली त्यावेळी लतादीदींनी प्रथम दोन गोष्टी स्पष्ट केल्या, एक म्हणजे हे सर्व कार्यक्रम शाळा, कॉलेज, कम्युनिटी सेंटर आदी कामचलाऊ ठिकाणी न होता अव्वल प्रेक्षागारांत होतील व दुसरं म्हणजे, हे कार्यक्रम केवळ गाण्यांचेच असतील. यात मिमिक्री, नृत्यं आदी प्रकारांचा समावेश नसेल. अन्य गायकांच्या तुलनेत लतादीदी प्रत्येक गोष्टीचा किती सखोल विचार करतात हे पाहून लेखकाला सुखद धक्का बसला.\nमानधनाची बोलणी सुरू झाल्यावर दिदींनी प्रत्येक शोसाठी आठ हजार अमेरिकी डॉलरची (वादक व मुकेशजींचे मानधन धरून) मागणी केली. यानंतर काही दिवसांनी दिदींनी यात बदल करून हा करार ८०:२० असा केला. म्हणजे तिकीटविक्रीतील ८० टक्के दिदींना व २० टक्के आयोजकांना. यातून दिसून येते ती त्यांची व्यावसायिक वृत्ती. आपल्या व्यावसायिक मूल्याची सार्थ जाणीव असल्याने त्यांनी ते चोख वसूल केलं. शिवाय, आयोजकांनाही आश्वस्त केले की काळजी करू नका, एकही शो तोट्यात जाणार नाही झालंही तसंच, जाहीर कार्यक्रमांसाठी अमेरिकेत प्रथमच पाऊल ठेवणाऱ्या या लाडक्या गायिकेचं आशियाई रसिकांनी अभूतपूर्व स्वागत केलं. मेडिसन स्क्वेअर गार्डन, श्राइन ऑडिटोरियम, मेपल लीफ गार्डन, केनेडी सेंटर, फोर्ड ऑडिटोरियम आदी किमान १० हजार आसनक्षमता असणाऱ्या नऊ प्रसिद्ध प्रेक्षागारांमध्ये हे कार्यक्रम झाले. यातील अनेक ऑडिटोरियमच्या व्यवस्थापकांनी कार्यक्रमाच्या बुकिंगविषयी साशंकता व्यक्त केली. तसेच, कोण ही लता मंगेशकर झालंही तसंच, जाहीर कार्यक्रमांसाठी अमेरिकेत प्रथमच पाऊल ठेवणाऱ्या या लाडक्या गायिकेचं आशियाई रसिकांनी अभूतपूर्व स्वागत केलं. मेडिसन स्क्वेअर गार्डन, श्राइन ऑडिटोरियम, मेपल लीफ गार्डन, केनेडी सेंटर, फोर्ड ऑडिटोरियम आदी किमान १० हजार आसनक्षमता असणाऱ्या नऊ प्रसिद्ध प्रेक्षागारांमध्ये हे कार्यक्रम झाले. यातील अनेक ऑडिटोरियमच्या व्यवस्थापकांनी कार्यक्रमाच्या बुकिंगविषयी साशंकता व्यक्त केली. तसेच, कोण ही लता मंगेशकर असा प्रश्नही उपस्थित केला. मात्र तिकीटबारीपुढील रांगा पाहून व तिकीट न मिळालेल्या हजारो रसिकांना तोंड देताना याच व्यवस्थापकांची भंबेरी उडाली.\nएवढ्या महान गायिकेला अशा दौऱ्यासाठी फार पूर्वतयारी करण्याची काय गरज मात्र हुषार तरीही अभ्यासू मुलीप्रमाणे दिदींनी तालिमी केल्या. प्रत्येक कार्यक्रमापूर्वी वादकांसोबत रंगीत तालीम व कार्यक्रम संपल्यानंतर हॉटेल रुममध्ये आपल्या कामगिरीचे मूल्यमापन त्या करीत असत. शो संपल्यावर हॉटेलिंग व पर्यटनासाठी आतूर असणारे अनेक कलाकार पाहिले असल्याने दिदींचं हे वेगळेपण पाहून लेखक थक्क झाला नसता तरच नवल.\nयात दीदी काय म्हणतात ते पहा... पार्श्वगायन किंवा स्टेज शो याची मला कधीच भीती वाटली नाही. मात्र आपल्याकडून काही चूक तर होणार नाही ना, आपलं गाणं परिपूर्ण होईल ना, याचं माझ्यावर सतत दडपण असे. लता किती छान गायली असंच प्रत्येकानं म्हटलं पाहिजे असं मला नेहमी वाटे...\nदीनानाथांची ती भविष्यवाणी चुकीची ठरणं अशक्यच होतं\nऑन स्टेज विथ लता\nमोहन देवरा, रचना शहा\nहार्पर कॉलिन्स पब्लिशर्स इंडिया\nपृष्ठे – १९३, किंमत रु. २९९ही घटना आहे १९३८मधील.\nमा. दीनानाथ मंगेशकर यांना एका संगीतमेळ्याचं आमंत्रण आलं. आयोजक व दीनानाथ यांच्यात सुरू असलेली चर्चा लताने ऐकली व ती मध्येच वडिलांना म्हणाली, या मेळ्यात मीदेखील गाणं म्हणणार...\nदीनानाथांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, तू काय गाणार गं तिकडे\nलता म्हणाली, तुम्ही शिकवलेला खंबावती राग मी गाईन.\nदीनानाथांनी होकार दिला आणि त्या मेळ्यात वडिलांच्या आधी गाणं सादर करून लताने टाळ्यांची वसुली केलीही. ज्योतिषशास्त्राचा चांगला अभ्यास असणाऱ्या दीनानाथांनी आपल्या पत्नीला नंतर सांगितलं, लता ही अद्वितीय गायिका आहे. कोणी कल्पना करू शकणार नाही एवढी प्रसिद्धी व लोकप्रियता ती मिळवेल...\nप्रस्तुत पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये लता मंगेशकर यांनीच ही आठवण जागवली आहे. या स्वरसम्राज्ञीने १९७५ ते १९९८ या कालावधीत अमेरिका, कॅनडा, त्रिनिदाद आदी परदेशांत केलेल्या स्टेज शोंमधील अनुभव व गंमतीजमती यात वाचण्यास मिळतात. (१९७६च्या दौऱ्यात मुकेश यांचं आकस्मिक निधन झालं, तो तपशील मनाला चटका लावणारा आहे) मात्र त्या पलीकडे या गायिकेची व्यावसायिक वृत्ती, परिपूर्णतेचा ध्यास, नातेसंबंध जपण्याची ऊर्मी आदी अनेक वैशिष्ट्ये यातून सहज उलगडत जातात. लेखकद्वयींपैकी एक या दौऱ्यांचा आयोजक आहे. तर, लेखिका लतादीदींची भाची (मीना खडीकर यांची कन्या) आहे.\n१९७५मधील या पहिल्या अमेरिका दौऱ्याची प्राथमिक बोलणी झाली त्यावेळी लतादीदींनी प्रथम दोन गोष्टी स्पष्ट केल्या, एक म्हणजे हे सर्व कार्यक्रम शाळा, कॉलेज, कम्युनिटी सेंटर आदी कामचलाऊ ठिकाणी न होता अव्वल प्रेक्षागारांत होतील व दुसरं म्हणजे, हे कार्यक्रम केवळ गाण्यांचेच असतील. यात मिमिक्री, नृत्यं आदी प्रकारांचा समावेश नसेल. अन्य गायकांच्या तुलनेत लतादीदी प्रत्येक गोष्टीचा किती सखोल विचार करतात हे पाहून लेखकाला सुखद धक्का बसला.\nमानधनाची बोलणी सुरू झाल्यावर दिदींनी प्रत्येक शोसाठी आठ हजार अमेरिकी डॉलरची (वादक व मुकेशजींचे मानधन धरून) मागणी केली. यानंतर काही दिवसांनी दिदींनी यात बदल करून हा करार ८०:२० असा केला. म्हणजे तिकीटविक्रीतील ८० टक्के दिदींना व २० टक्के आयोजकांना. यातून दिसून येते ती त्यांची व्यावसायिक वृत्ती. आपल्या व्यावसायिक मूल्याची सार्थ जाणीव असल्याने त्यांनी ते चोख वसूल केलं. शिवाय, आयोजकांनाही आश्वस्त केले की काळजी करू नका, एकही शो तोट्यात जाणार नाही झालंही तसंच, जाहीर कार्यक्रमांसाठी अमेरिकेत प्रथमच पाऊल ठेवणाऱ्या या लाडक्या गायिकेचं आशियाई रसिकांनी अभूतपूर्व स्वागत केलं. मेडिसन स्क्वेअर गार्डन, श्राइन ऑडिटोरियम, मेपल लीफ गार्डन, केनेडी सेंटर, फोर्ड ऑडिटोरियम आदी किमान १० हजार आसनक्षमता असणाऱ्या नऊ प्रसिद्ध प्रेक्षागारांमध्ये हे कार्यक्रम झाले. यातील अनेक ऑडिटोरियमच्या व्यवस्थापकांनी कार्यक्रमाच्या बुकिंगविषयी साशंकता व्यक्त केली. तसेच, कोण ही लता मंगेशकर झालंही तसंच, जाहीर कार्यक्रमांसाठी अमेरिकेत प्रथमच पाऊल ठेवणाऱ्या या लाडक्या गायिकेचं आशियाई रसिकांनी अभूतपूर्व स्वागत केलं. मेडिसन स्क्वेअर गार्डन, श्राइन ऑडिटोरियम, मेपल लीफ गार्डन, केनेडी सेंटर, फोर्ड ऑडिटोरियम आदी किमान १० हजार आसनक्षमता असणाऱ्या नऊ प्रसिद्ध प्रेक्षागारांमध्ये हे कार्यक्रम झाले. यातील अनेक ऑडिटोरियमच्या व्यवस्थापकांनी कार्यक्रमाच्या बुकिंगविषयी साशंकता व्यक्त केली. तसेच, कोण ही लता मंगेशकर असा प्रश्नही उपस्थित केला. मात्र तिकीटबारीपुढील रांगा पाहून व तिकीट न मिळालेल्या हजारो रसिकांना तोंड देताना याच व्यवस्थापकांची भंबेरी उडाली.\nएवढ्या महान गायिकेला अशा दौऱ्यासाठी फार पूर्वतयारी करण्याची काय गरज मात्र हुषार तरीही अभ्यासू मुलीप्रमाणे दिदींनी तालिमी केल्या. प्रत्येक कार्यक्रमापूर्वी वादकांसोबत रंगीत तालीम व कार्यक्रम संपल्यानंतर हॉटेल रुममध्ये आपल्या कामगिरीचे मूल्यमापन त्या करीत असत. शो संपल्यावर हॉटेलिंग व पर्यटनासाठी आतूर असणारे अनेक कलाकार पाहिले असल्याने दिदींचं हे वेगळेपण पाहून लेखक थक्क झाला नसता तरच नवल.\nयात दीदी काय म्हणतात ते पहा... पार्श्वगायन किंवा स्टेज शो याची मला कधीच भीती वाटली नाही. मात्र आपल्याकडून काही चूक तर होणार नाही ना, आपलं गाणं परिपूर्ण होईल ना, याचं माझ्यावर सतत दडपण असे. लता किती छान गायली असंच प्रत्येकानं म्हटलं पाहिजे असं मला नेहमी वाटे...\nदीनानाथांची ती भविष्यवाणी चुकीची ठरणं अशक्यच होतं\nऑन स्टेज विथ लता\nमोहन देवरा, रचना शहा\nहार्पर कॉलिन्स पब्लिशर्स इंडिया\nपृष्ठे – १९३, किंमत रु. २९९\nमिळवा साहित्य बातम्या(Literature News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nLiterature News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nउज्जैनः महाकालेश्वर मंदिरात सुरक्षा रक्षकांची भाविकाला मारहा\nदिल्लीतून खासगी वाहनं लवकरच हद्दपार होणार\nपाक काश्मीर काय सांभाळणार\nनव्या संशोधनामुळे अन्नातून पोषक आहाराची हमी\nअमेरिकाः कॅलिफोर्नियातील भीषण आगीत ४८ जणांचा मृत्यू\nअमेरिकाः ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये केली दिवाळी साजरी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nनिमित्त - मुक्तीचा मार्ग दाखवणारे ‘बया दार उघड’...\nसाठ लाख वर्षांचा 'शब्द प्रवास'...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013933-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B9", "date_download": "2018-11-14T23:34:24Z", "digest": "sha1:NCIM2T3LMNOIRZENE2IMFYENOCX5CU72", "length": 4292, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:देशानुसार वांशिक समूह - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► तुर्कस्तानामधील वांशिक समूह‎ (१ क, १ प)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ मार्च २०१६ रोजी ११:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013933-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/03/news-2102.html", "date_download": "2018-11-14T23:54:34Z", "digest": "sha1:EE3QFDTDIVILWL3DH47VWPXDRXRRLBWF", "length": 4931, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "ट्रकच्या धडकेने एक ठार दोघे जखमी. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Karjat ट्रकच्या धडकेने एक ठार दोघे जखमी.\nट्रकच्या धडकेने एक ठार दोघे जखमी.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कर्जत तालुक्यातील अंबालिका कारखाना शिवारात मालट्रकच्या धडकेने एकजण ठार झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले. याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, जखमींवर उपचार सुरू आहेत. याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याता आला असून जखमीवर उपचार सुरू आहेत.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अंबालिका साखर कारखाना ते हिंगणगाव रस्त्यावर १७ मार्च रोजी एम. एच. १४ व्ही. ४८७२ च्या धडकेने दुचाकीवरील राम विकास काळे (हिंगणगाव) याचा मृत्यू झाला तर दुचाकीवरील वज्या विकास काळे, हरप्या आबा काळे, (हिंगणगाव) हे दोघे जखमी झाले.याबाबत रिबिन विकास काळे रा. हिंगणगाव यांनी कर्जत पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वसंत भोये यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nपेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज झाली इतकी किंमत कमी...\nमहापालिका निवडणूक : शिवसेनेची दुसरी यादी जाहीर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013933-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/political-calculations-changes-16060", "date_download": "2018-11-15T00:19:26Z", "digest": "sha1:UI2USC6L5H7TEZ3FZA5J5SZRZUVJQ6DQ", "length": 15558, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "political calculations changes पैशाच्या जोरावर विजयी होणारांचे दणाणले धाबे! | eSakal", "raw_content": "\nपैशाच्या जोरावर विजयी होणारांचे दणाणले धाबे\nशेखलाल शेख - सकाळ वृत्तसेवा\nशुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016\nऔरंगाबाद - निवडून आल्यावर आपल्या गटात, गणांत विकासकामे करणे तर सोडाच, पाच वर्षे मतदारांना तोंडही न दाखविणारे आणि पैशाच्या जोरावर सहज विजयी होता येते, या भ्रमात राहणारे सदस्य, इच्छुक आता चांगलेच गोत्यात आले आहेत. काही महिन्यांपासून कोट्यवधी रुपयांची \"व्यवस्था' करून ठेवलेल्या इच्छुकांची आता पंचाईत झाली आहे. पाचशे, हजारांच्या नोटा बंद झाल्याने अनेकांची राजकीय गणिते बदलण्याची शक्‍यता आहे.\nऔरंगाबाद - निवडून आल्यावर आपल्या गटात, गणांत विकासकामे करणे तर सोडाच, पाच वर्षे मतदारांना तोंडही न दाखविणारे आणि पैशाच्या जोरावर सहज विजयी होता येते, या भ्रमात राहणारे सदस्य, इच्छुक आता चांगलेच गोत्यात आले आहेत. काही महिन्यांपासून कोट्यवधी रुपयांची \"व्यवस्था' करून ठेवलेल्या इच्छुकांची आता पंचाईत झाली आहे. पाचशे, हजारांच्या नोटा बंद झाल्याने अनेकांची राजकीय गणिते बदलण्याची शक्‍यता आहे.\nआता आहे त्याच नोटा कशा बदलून घ्यायच्या याचे अनेकांना जबरदस्त टेन्शन आल्याची चर्चा आहे. त्यामुळे ज्यांनी आपल्या गटात, गणांत काम केले आहे असे सदस्य तसेच सदैव जनसंपर्कात राहणारे, विकासकामे करणारे इच्छुक मात्र जाम खूश आहेत. पाच वर्षे ज्यांनी विकासकामे केली, लोकांच्या हाकेला धावून गेले अशांच्या विजयाच्या आशा चांगल्याच उंचावल्या आहेत. इतरांना कितीही धडपड केली तरी पुढील सहा महिने तरी कोट्यवधी रुपयांच्या नवीन नोटा मिळणे अवघड आहे. वाटायला \"शंभर नंबरी' किती पुरणार असे कोडे आता कामे न करणाऱ्या इच्छुकांना पडले आहे.\nनिवडणुकीतील पैशांचे गणित बदलले\nजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी लाखो, कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात.\nजिल्हा परिषदेच्या एका गटात एक डझनपेक्षा जास्त गावे आणि 25 हजारांच्या जवळपास मतदार आहेत. विजयी होण्यासाठी काही जण 50 लाख ते 1 कोटी रुपयांच्या पुढे खर्च करतात. यासाठी काहीजणांनी आतापासून तयारी करून पैशांची व्यवस्था केली होती. मात्र पाचशे, हजारांच्या नोटा बंद होताच निवडणुकीचे गणितच बदलून गेले आहे. आता आपल्याकडील नोटा बदलून घेण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. नातेवाईक, मित्र परिवाराच्या खात्यात जरी रक्कम टाकली तरी दररोज रक्कम काढण्यावर मर्यादा असल्याने, त्याचे रेकॉर्ड ठेवले जात असल्याने इच्छुकांना जॅम टेन्शन आले आहे.\nपैशांच्या जोरावर उड्या मारणारे झाले थंड\nपैशांच्या जोरावर आपल्या गटात, गणांत उड्या मारणारे अनेक इच्छुक थंड झाले आहेत. आपण कामे केली नाहीत; मात्र लाखो कोट्यवधी रुपये वाटून, पार्ट्या देऊन विजयी होता येणे सहज शक्‍य असल्याचे ज्यांनी स्वप्न बघितले होते. आता ते इतर पर्यायांचा विचार करत आहेत. आता मतदारांना आकर्षित करण्यासाठी पर्यायी त्यांना काय \"गिफ्ट' देता येईल याची चाचपणी सुरू झाली आहे.\nनिवडणुकीत ब्लॅकचा पैसा पांढरा करण्यासाठी सहा महिने ते वर्षाचा कालावधी लागण्याची शक्‍यता आहे. त्यातच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका जानेवारी, फेब्रुवारीत लागण्याची शक्‍यता असल्याने इच्छुकांनी खडबडून जागे होत गावोगावी भेटीगाठीला सुरवात केली आहे.\nतासिकेवरील अध्यापकांच्या मानधनात वाढ\nऔरंगाबाद - तुटपुंज्या मानधनावर काम करीत असल्यामुळे मानसिक स्थिती खचलेल्या तासिका तत्त्वावरील अध्यापकांना शासनाने आता दिलासा दिला आहे. या...\nसंगणक परिचारलकांची विधिमंडळावर धडक\nमुंबई - राज्यातील हजारो संगणक परिचालक 27 नोव्हेंबर रोजी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावेळी मोर्चा काढणार आहेत. वेळेवर पगार आणि महाराष्ट्र आयटी...\nशासकीय रक्कमेचा अपहार प्रकरणी निलंबित ग्रामसेवकास अटक\nजुन्नर : मंगेश कृष्णा ठोंगिरे,(वय ३६ रा. ओतूर, ता.जुन्नर) या निलंबित ग्रामसेवकास जुन्नर पोलिसांनी आज (ता.14) चौकशीसाठी ताब्यात...\nऔरंगाबाद - प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर परिवर्तन नक्कीच घडते. असाच परिवर्तनाचा ध्यास पोलिस आयुक्त, सामाजिक संस्थेने घेतला. केंद्राच्या कौशल्य विकास...\nआता ड्रोनच्या मदतीने कीटकनाशक फवारणी\nचंद्रपूर - उत्पादनवाढीसाठी कीटकनाशकाची फवारणी महत्त्वाची आहे. परंतु, फवारणीच्या जुन्या पद्धतीने विषबाधा होऊन आजवर अनेक शेतकरी आणि शेतमजुरांना जीव...\nआईवडिलांचे छत्र हिरावलेल्यांना कपडे वाटप\nगोंदिया - वर्षातून एकदाच येणाऱ्या दिवाळीच्या सणाची प्रत्येकाला प्रतीक्षा असते. बच्चे कंपनीला दिवाळीमध्ये त्यांच्या आनंदमय जीवनाला पारावारच नाही....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013933-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/muktapeeth/vandana-jadhavs-muktapeeth-article-17396", "date_download": "2018-11-15T00:14:16Z", "digest": "sha1:FGU4FZVSICTFKYIDOWPHWYMQPMMG22YJ", "length": 19262, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "vandana jadhav's muktapeeth article सुशिक्षित बेरोजगारभत्ता | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 22 नोव्हेंबर 2016\nआज दरमहा बॅंकेत पगार जमा होतो. त्यातून मनासारखा खर्च करतो. कुटुंबाबरोबर हॉटेलिंग करतो. पण, बेरोजगार भत्यातून आपले खर्च भागवण्याची, मैत्रिणींबरोबर पेरू खाण्याची मजा काही और होती.\nआज दरमहा बॅंकेत पगार जमा होतो. त्यातून मनासारखा खर्च करतो. कुटुंबाबरोबर हॉटेलिंग करतो. पण, बेरोजगार भत्यातून आपले खर्च भागवण्याची, मैत्रिणींबरोबर पेरू खाण्याची मजा काही और होती.\nसाधारणतः पंचवीस-तीस वर्षांपूर्वी एस. एस. सी. ची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबरोबर आईवडील आपल्या मुला-मुलींना एम्प्लॉयमेंट एक्‍स्चेंजमध्ये नोकरीसाठी कार्ड काढावयास सांगत असत व मग महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्या, असा मोलाचा सल्ला देत असत. ती तेव्हाची रीतच झाली होती. त्या वेळी रोजगार विनिमय केंद्रासमोर तरुण-तरुणींची भलीमोठी रांग असे. नोकरीसाठी \"कॉल' पाठवताना या केंद्राकडूनच गेला पाहिजे अशी अट होती. हातांना काम देणं ही सरकारची जबाबदारी मानली जात होती.\nआम्हीही सर्व मैत्रिणींनी एस. एस. सी. ची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबरोबर एकाचवेळी रोजगार केंद्रात नाव नोंदवून कार्ड काढलेले होते. त्यानंतर लगेच महाविद्यालयात पुढील शिक्षण सुरू झाले होते. त्या वेळी नोकरीसाठी इच्छुक असलेल्यांची गर्दी अधिक व नोकऱ्या कमी अशी स्थिती होती. त्यामुळे एम्प्लॉयमेंट एक्‍स्चेंजचे कार्ड काढल्यानंतर चार-पाच वर्षे जर या केंद्राकडून नोकरी मिळाली नसेल, तर त्या तरुण-तरुणींना राज्यशासनाकडून सहा महिन्यातून एकदा पन्नास रुपये असा बेरोजगार भत्ता मिळत असे. पुढे तीन वर्षे म्हणजे सहा वेळा सुशिक्षित बेरोजगार म्हणून भत्ता देण्यात येत असे. बेरोजगार भत्त्याची रक्कम पुणे येथील शुक्रवार पेठेतील मामलेदार कचेरीत मिळत असे. त्या वेळी आम्ही सर्व मैत्रिणींनी एकाचवेळी एम्प्लॉयमेंट एक्‍स्चेंजचे कार्ड काढल्याने व आम्हां कुणाही मैत्रिणींना नोकरी लागलेली नसल्याने आम्हाला एकाचवेळी एकाच दिवशी सुशिक्षित बेरोजगार भत्ता घेण्याचे पत्र येई. त्या वेळी आम्ही शिक्षण घेत होतो. मग पत्र मिळताच आम्ही खूप आनंदात असू.\nलवकरातला लवकर दिवस ठरवून आम्ही सर्व मैत्रिणी भत्ता आणावयास जात असू. त्या भत्त्याच्या रकमेचे काय करायचे याच्या नियोजनाचीही मनामध्ये वारंवार उजळणी करीत असू. मग आपणही घरातल्या खर्चाचा थोडा खारीचा वाटा उचलावा असे. प्रत्येकीला वाटत असे. मग आई-वडिलांना या महिन्याची टायपिंगची फी तुम्ही भरू नका, आम्ही भत्त्याच्या रकमेतून ती भरू असे सर्व जणी आपापल्या घरी सांगत असू. त्या वेळी पन्नास रुपये ही रक्कम फार मोठी असे. भत्त्याची रक्कम मिळाल्यानंतर त्या रकमेतून टायपिंगची फी भरल्यानंतरही बऱ्यापैकी रक्कम शिल्लक राहत असे. मग त्या रकमेतून स्वतःजवळ नसलेले अभ्यासाचे पुस्तक विकत घेतले जाई. सर्व मैत्रिणी एखादा चांगला चित्रपट बघत असू. त्या काळी हॉटेलमध्ये खाण्याचे वेड कोणालाच नव्हते. तेव्हा एखादा पेरू घेऊन आम्ही तो खात असू व राहिलेली रक्कम मोठ्या भावाकडे किंवा बहिणीकडे ठेवावयास देत असू. गरज पडली तर तेही तत्परतेने ती रक्कम आम्हाला परत देत असत.\nपैसे संपवले की मग परत सहा महिन्यानंतर आम्ही पोस्टमनची, बेरोजगारभत्ताची वार्ता देणाऱ्या पत्राची वाट चातकाप्रमाणे पाहात असू. मग उगाचच काही मैत्रिणींच्या घरी जाऊन त्यांची थोडी चेष्टामस्करी करीत असू. आम्हाला भत्ता घेण्याचे पत्र आलेले आहे. तुम्हाला अजून आलेले नाही का अशी थोडी बनवाबनवी केली जात असे.\nकालांतराने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. आम्हा सर्व मैत्रिणींना नोकऱ्याही लागल्या. नोकरी लागल्यानंतर बेरोजगारभत्ता बंद झाला. पुढे हा भत्ता बेरोजगारांना देण्याचे राज्यशासनानेही बंद केले. अर्थात त्या वेळचा तो बेरोजगारभत्ता अजूनही आमच्या स्मरणात आहे. त्याची आठवण कितीतरी आनुषंगिक आठवणी चाळवत जाते आणि त्याकाळात पोचण्याचा एक अविस्मरणीय आनंद मिळतो. बेरोजगारभत्ता घेण्याचे पत्र लवकर आले नाही, तर होणारी तगमग, पत्र आल्यानंतर तो प्राप्त करण्यासाठी होणारा आटापिटा, ती अंतःकरणाची धडपड, एकमेकींना उल्लू बनविण्याची ती मौज आणि या साऱ्या भावभावनांच्या खेळामधून मिळणारा तो अपरिमित आनंद आज राहिलेला नाही. आज कितीतरी जणांना बेरोजगारभत्ता काय होता हे माहिती नसेल. त्याची हुरहूर, गंमत, आपले स्वतःचे पैसे असल्याची श्रीमंती अनुभवता येत नसेल. मात्र, आमच्या पिढीला या बेरोजगार भत्त्यानेच रकमेचे नियोजन शिकवले. बचतीची सवय लावली. काही काळ का होईना; पण आमची गरज भागविणारा आमचा आधार होऊन राहिला सुशिक्षित बेरोजगारांचा बेरोजगारभत्ता आज दरमहा बॅंकेत पगार जमा होतो. त्यातून मनासारखा खर्च करतो. कुटुंबाबरोबर हॉटेलिंग करतो. पण ती मजा काही और होती. रस्त्याने जाताना एखादा पेरूवाला दिसतो तेव्हा बेरोजगारभत्यातून मैत्रिणींच्या बरोबर पेरू खाणारी मीच आठवत असते मला\nअधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी\nमुंबई - १९ नोव्हेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असले, तरी प्रत्यक्ष कामकाज केवळ आठच दिवस होणार आहे. या आठ दिवसांत...\n\"युती'च्या काळात 11 हजार शेतकरी आत्महत्या\nसोलापूर - सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, खासगी सावकारीचा पाश, शेतमालाचे घसरलेले दर यासह अन्य कारणांमुळे फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या...\nदगा-फटका झाल्यास रस्त्यावर उतरू\nऔरंगाबाद - गेल्या अडीच वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी पाठपुरावा केल्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आता न्यायालयात सादर होणार आहे. त्यामधील...\n\"पे ऍण्ड पार्क' योजना गुंडाळल्याचे स्पष्ट\nपुणे - रस्त्यावर येणाऱ्या वाहनांना \"ब्रेक' लागावा आणि वाहनांना पुरेशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महापालिकेतील सत्ताधारी...\nश्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर\nकोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी...\nमराठवाड्यात \"जलयुक्‍त शिवार'पुढे आव्हान\nऔरंगाबाद - राज्य सरकारने मोठा गाजावाजा करीत जलयुक्‍त शिवार अभियानाच्या माध्यमातून शिवार हिरवेगार करण्याचा दावा केला. परंतु, या योजनेतून उभारलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013933-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgaon-news-death-drown-72731", "date_download": "2018-11-15T00:53:48Z", "digest": "sha1:PWNRIQXV746AEEEHYZXUJI445PCUNE36", "length": 16232, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgaon news death in drown पाण्यासोबतची मस्ती पडली महागात | eSakal", "raw_content": "\nपाण्यासोबतची मस्ती पडली महागात\nसोमवार, 18 सप्टेंबर 2017\nजळगाव - शहरातील शिवाजीनगर, गेंदालाल मिल आणि भिलपुरा भागातील समवयस्क आठ मित्र पोहण्यासाठी मुर्दापूर (ता. जळगाव) येथील धरणावर पोहायला गेले. यापैकी शेख अक्रम शेख नियाज (वय-१७) याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी घडली. दरम्यान, अक्रमच्या मृत्यूची माहिती कळताच त्याच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला.\nजळगाव - शहरातील शिवाजीनगर, गेंदालाल मिल आणि भिलपुरा भागातील समवयस्क आठ मित्र पोहण्यासाठी मुर्दापूर (ता. जळगाव) येथील धरणावर पोहायला गेले. यापैकी शेख अक्रम शेख नियाज (वय-१७) याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी घडली. दरम्यान, अक्रमच्या मृत्यूची माहिती कळताच त्याच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला.\nयाबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी - शेख अक्रम याला पोहता येत असल्याने तो उंचावरून सूर मारत होता. अचानक सूर मारल्यावर तो परत आलाच नाही म्हणून मित्रांना शंका आली त्यांनी शोध घेतला. मात्र, मिळून येत नाही म्हणून त्यांनी आरडाओरड करीत मदत मागितली. धरणात मासे पकडणाऱ्यांनीही शोध घेतला, मात्र तरुण मिळून येत नाही म्हणून पोलिसांना पाचारण करण्यात आले. नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक आर.टी. धारबळे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. दीड- दोन तासांच्या परिश्रमानंतर अक्रमचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.\nतरुण धरणात बुडाल्याची माहिती कळताच परिसरातील तरुणांसह मोठ्या प्रमाणावर गर्दी धरणाच्या दिशेने रवाना झाली. मृतदेह जळगावी आणल्यावर जिल्हा रुग्णालयातही तरुणांनी प्रचंड गर्दी केली होती. रुग्णालयात आत शिरण्यावरुन काहींनी वादही घातला. मात्र, वेळीच पोलिसांचा फौजफाटा मागवण्यात आल्याने वाद निवळला. मृत तरुणावर सकाळी शवविच्छेदन होणार असल्याने पोलिसांनी रुग्णालयात एकवटलेल्या तरुणांनी हळूहळू गर्दी कमी केल्याने तणाव निवळला.\nमुर्दापूर धरणात तरुण बुडाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी पट्टीचे पोहणारे जलसाठ्यात उतरवले, मात्र पाण्याच्या खोलीसह वरून पाऊस सुरू झाल्याने मदतकार्यात प्रचंड अडचणी येत होत्या. तरीसुद्धा तरुणांनी चिकाटी धरत मृतदेह गाळातून शोधून बाहेर काढला.\nहॉकर्स बंदीने ठरला मुर्दापूर प्लॅन\nजळगाव शहरातील हॉकर्स, विक्रेत्यांवर महानगरपालिकेने पुन्हा कारवाईचा बडगा उगारला आहे. अक्रम शेख याचा मोठा भाऊ महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ बर्फगोळ्याची गाडी लावतो, तर दुसरी गाडी वडील बॅंक स्ट्रीटजवळ चालवतात. अक्रम शेख दिवसभर गाडीवर मदतीला राहत होता. एरवी रविवारी खवय्यांची गर्दी उसळत असल्याने त्याला उसंत नसायची. मात्र, गाड्या बंद झाल्याने त्याच्या सोबतचे मित्रही आज रिकामेच होते. म्हणून त्यांनी मुर्दापूर धरणावर पोहण्याचा बेत आखला होता तो अक्रमच्या जिवावर बेतल्याचे त्याच्या जोडीदारांनी सांगितले.\nअक्रम शेख बहिणींचा लाडका भाऊ\nअक्रम शेख याला सहा भाऊ असून त्यात पाच भाऊ पहिल्या आईचे व दोन भाऊ दोन बहिणी दुसऱ्या आईचे होते. मोठा भाऊ वसीम व दोन सख्या बहिणी आहेत. बहिणींचे विवाह झाले असून त्यांना अक्रमच्या मृत्यूची माहिती कळताच त्यांनी हंबरडा फोडला. मोठी बहीण बलसाड येथून निघाली असून सकाळी पोचल्यावर अक्रमवर अंत्यसंस्कार होणार आहेत.\nमेट्रोच्या कामामुळे कासारवाडीत कोंडी\nपिंपरी - मेट्रोच्या कामासाठी अधूनमधून बंद असणारा ग्रेड सेपरेटर, चारचाकी वाहन विक्रेत्यांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण, सेवारस्त्यावर थांबणाऱ्या...\n'शताब्दी'च्या जागी अत्याधुनिक 'ट्रेन-18'\nनवी दिल्ली : बुलेट ट्रेनच्या मार्गात काटेच काटे दिसत असतानाच पूर्ण स्वदेशी बनावटीच्या व इंजिनविरहीत \"ट्रेन-एटीन' म्हणजेच \"टी-18'च्या चाचण्यांना...\nश्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर\nकोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी...\nसज्जनगडावरून उडी मारून प्रेमीयुगुलाची आत्महत्या\nसातारा - सज्जनगडावर फिरण्यासाठी आलेल्या प्रेमीयुगुलाने दरीत उडी मारून आज आत्महत्या केली. पूनम अभय मोरे (वय 26) व नीलेश अंकुश मोरे (वय...\nसंगमनगरजवळ अपघातांचे ब्लॅक होल\nसातारा - संगमनगर येथील कालव्याजवळ रस्ता रुंदीकरणातील कामाच्या खोळंब्यामुळे रस्त्यात अचानक झालेल्या बदलामुळे हे ठिकाण गेल्या काही दिवसांपासून...\nकाश्‍मिरी तरुणाकडून दोन किलो चरस जप्त\nमुंबई - पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ठाण्यातील शीळ फाटा येथे गुलाम खान या काश्‍मिरी तरुणाला अटक करून सुमारे दोन किलो चरस हस्तगत केले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013933-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/459500", "date_download": "2018-11-15T00:40:56Z", "digest": "sha1:ULJQ2RKZPQY3KAFR4KWASS2D3UI5FQJN", "length": 3726, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "नागपुरात भाजपची 48 जागांवर आघाडी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » नागपुरात भाजपची 48 जागांवर आघाडी\nनागपुरात भाजपची 48 जागांवर आघाडी\nऑनलाईन टीम / नागपूर :\nनागपूर महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आत्तापर्यंत 48 जागांवर आघाडी घेतली आहे. सध्या मतमोजणी सुरु असून येत्या काही तासात याचे चित्र स्पष्ट होणार आहे.\nयाचबरोबर काँग्रेसने 14 जागांवर आघाडी घेतली आहे. मात्र, या निवडणुकीत आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खाते उघडता आले नाही.\n‘सेव्ह आरे कॉन्झर्व्हेशन’तर्फे रॅली\n‘इंदू सरकार’ विरोधात काँग्रेस आक्रमक, चित्रपटाचे शो पाडले बंद\nमध्य रेल्वेवर एसी लोकल\nमुंबईतील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर\nकलमठ अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू\nविनयभंगप्रकरणी तीन वर्षे कारावास\nकेरोसीनचा लाखो लिटरचा काळाबाजार रोखला\nसिंधुदुर्गातील मासे वाहतूकदार आक्रमक\nराफेल व्यवहार प्रकरणी निकाल सुरक्षित\nऊस उत्पादकांच्या बैठकीत उडाला गोंधळ\nस्टेट कंझ्युमर आयुक्त बेंच स्थापन करा\n‘राजा शिवछत्रपती’चे काम अंतिम टप्प्यात\nमातृभूमितील सत्काराने ‘रंगा, कली’ भारावला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013934-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AB_%E0%A4%A5%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2018-11-15T00:21:57Z", "digest": "sha1:GBDNE7QXFWAKMVBXE6IJJ3C53TOMLWFI", "length": 6857, "nlines": 113, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जेफ थॉमसन - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव जेफ्री रॉबर्ट थॉमसन\nजन्म १६ ऑगस्ट, १९५० (1950-08-16) (वय: ६८)\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद\nक.सा. पदार्पण (२६२) २९ डिसेंबर १९७२: वि पाकिस्तान\nशेवटचा क.सा. २० ऑगस्ट १९८५: वि इंग्लंड\nआं.ए.सा. पदार्पण (२८) १ जानेवारी १९७५: वि इंग्लंड\n१९७४ – १९८६ क्विन्सलँड बुल्स\n१९७२ – १९७४ न्यू साउथ वेल्स ब्ल्यु\nकसोटी ए.सा. प्र.श्रे. लि.अ.\nसामने ५१ ५० १८७ ८८\nधावा ६७९ १८१ २०६५ २८०\nफलंदाजीची सरासरी १२.८१ ७.५४ १३.५८ ७.१७\nशतके/अर्धशतके ०/० ०/० ०/१ ०/०\nसर्वोच्च धावसंख्या ४९ २१ ६१ २१\nचेंडू १०५३५ २६९६ ३३३१८ ४५२९\nबळी २०० ५५ ६७५ १०७\nगोलंदाजीची सरासरी २८.०० ३५.३० २६.४६ २९.००\nएका डावात ५ बळी ८ ० २८ १\nएका सामन्यात १० बळी ० n/a ३ n/a\nसर्वोत्तम गोलंदाजी ६/४६ ४/६७ ७/२७ ७/२२\nझेल/यष्टीचीत २०/– ९/– ६१/– १९/–\n४ नोव्हेंबर, इ.स. २००८\nदुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)\nऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध दृतगती गोलंदाज.\nऑस्ट्रेलिया संघ - क्रिकेट विश्वचषक, १९७५ (उप-विजेता)\n१ इयान चॅपल (क) • २ ग्रेग चॅपल • ३ एडवर्ड्स • ४ गिलमोर • ५ लिली • ६ मॅककॉस्कर • ७ मॅलेट • ८ मार्श (य) • ९ थॉमसन • १० टर्नर • ११ वॉकर • १२ वॉल्टर्स\nइ.स. १९५० मधील जन्म\nइ.स. १९५० मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n१६ ऑगस्ट रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nऑस्ट्रेलियाचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nऑस्ट्रेलियाचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी १३:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013934-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.netbhet.com/blog/6963528", "date_download": "2018-11-15T00:51:43Z", "digest": "sha1:DS2S4NM7ARNR74LVSETMPYUU6THYO3FM", "length": 13339, "nlines": 105, "source_domain": "www.netbhet.com", "title": "blog-post - Netbhet ​E-learning Solutions", "raw_content": "\nट्विटर हेडर व प्रोफाईल प्रतिमा कशी डिजाईन करावी\nलेखात आपण ट्विटरची Background म्हणजेच पार्श्वभूमी कशी डिझाईन करावी ते पाहिले. आजच्या लेखात आपण ट्विटरवरील आपल्या प्रोफाईल पानाचे दोन महत्त्वाचे भाग म्हणजे हेडर आणि प्रोफाईल प्रतिमा याबद्दल माहिती घेऊ. आपल्या प्रोफाईलची माहिती म्हणजे बायो आपल्याला हेडरवरच लिहिलेली दिसते. त्यामुळे आपले प्रोफाईल प्रभावी बनविण्यासाठी हेडर आणि प्रोफाईल प्रतिमा या योग्य प्रमाणात, योग्य रंगसंगतीत बनविणे आवश्यक असते. प्रोफाईल फोटो आपल्या ट्वीट्स बरोबर कायम दिसतो, त्यामुळे आपली प्रोफाईल प्रतिमा म्हणजे आपलीच प्रतिमा असते. ट्विटर हेडर व प्रोफाईल प्रतिमा कशी संपादित करावी:हेडर आणि प्रोफाईल संपादित करण्याचे दोन पर्याय आहेत.\nप्रथम होमवर जा.गियर चिन्हावरून Settings मध्ये जा.\n​प्रोफाईल टॅब वर टिचकी द्या.\n​फोटोच्या पर्यायासमोर Change Photo पर्याय असेल त्यावर टिचकी द्या. आपण आधीच निवडलेला फोटो संगणकावरून अपलोड करा किंवा Take Photo वर टिचकी देऊन नवीन फोटो घ्या. त्यासाठी ट्विटरला आपला वेब कॅमेरा वापरण्याचा अधिकार (Access) द्यावा लागतो. आपण फोटो अपलोड केल्यानंतर फोटोतील कुठला भाग ठळकपणे दिसावा हे ठरवू शकतो आणि त्याप्रमाणे फोटो हलवू शकतो म्हणजेच Reposition करू शकतो.\nHeader पर्यायावर जाऊन Change Header वर टिचकी द्या. हेडरसाठी प्रतिमा संगणकावरून अपलोड करा. हेडर प्रतिमेची प्रमाणे ट्विटरनुसार १२५२x६२६ आहेत. हेडर प्रतिमेची फाईल साईझ ५ MB पर्यंत असू शकते. आपण कुठलेही हेडर ठेवले नाही, तर हेडर काळे दिसते. नुसत्या काळ्या हेडरवर पण बायो - माहिती उठून दिसते.\nयाशिवाय आपल्या प्रोफाईल पानावर जाऊन Edit Profile पर्यायावर टिचकी दिल्यास आपण हेडर प्रतिमा, प्रोफाईल प्रतिमा आणि आपली माहिती सहज संपादित करू शकतो. प्रतिमेसाठीचे Dimensionsवरीलप्रमाणेच.\nएडीट प्रोफाईलवर टिचकी दिल्यावर आपल्या प्रोफाईल फोटोजवळ आणि हेडरजवळ पेन्सीलचे चिन्ह दिसू लागेल. त्यांवर टिचकी दिल्यावर आपल्याला वरीलप्रमाणेच प्रतिमा संपादित करण्यासाठीचे पर्याय दिसतील. नवीन प्रतिमा अपलोड केल्यावर Save Changes बटनावर टिचकी देऊन बदल जतन करा.\nप्रोफाईल प्रतिमा कशी निवडावी:आपल्या वैयक्तिक प्रोफाईलसाठी आपला स्वत:ची प्रतिमाचा अपलोड करणे उत्तम. त्यामुळे आपली प्रतिमा आणि आपले अस्तित्व खरे आहे, असा विश्वास चटकन निर्माण होतो. सोशल मिडियावर खोटी ओळख सहज निर्माण करता येते, त्यामुळे खोटी ओळख असणारी खूप खाती असतात. पण करिअर किंवा व्यावसायिक यशासाठी खरी ओळख आपल्याला संभाव्य एम्प्लोयर्सना किंवा संभाव्य ग्राहकांना संपर्कात आणण्यास महत्त्वाची ठरते.\nस्वत:ची प्रतिमा प्रोफाईल प्रतिमा म्हणून निवडल्यास ती काही काळानंतर अपडेट करीत जा.\nआपले ट्विटर खाते व्यावसायिक – कंपनीचे अधिकृत खाते असल्यास आपल्या कंपनीचा लोगो प्रोफाईल प्रतिमेसाठी उत्तम ठरतो. कंपनीचा लोगो ट्विट्सबरोबर सतत लोकांच्या नजरेसमोर राहिल्याने, Branding अगदी विनामुल्य होते. Branding साठी कंपनी लोगो सर्व सोशल साईट्सचा प्रोफाईल फोटो म्हणून ठेवता येऊ शकतो.\nउदा. @Dell: Dell कंपनीने आपला लोगो प्रोफाईल प्रतिमा म्हणून निवडला आहे.ट्विटर हेडर कसे निवडावेहेडरच्या उपलब्धतेमुळे प्रोफाईल प्रतिमेखाली बायो म्हणजे आपली माहीती उठून दिसते. बायोची अक्षरे पांढऱ्या रंगात असतात त्यामुळे हेडर असे हवे ज्यावर पांढरा रंग स्पष्ट दिसेल.\nट्विटर हेडरची कल्पना फेसबुकवरील कवर फोटो सारखीच आहे, परंतु फेसबुकसारखे कडक नियम इथे नाही. त्यामुळे आपण हेडर डिजाईन Branding व मार्केटींगचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन अधिकाधिक कल्पकतेने करू शकतो.\nहेडर निवडण्याचे काही वैविध्यपूर्ण प्रयोग:\nजीवनातील महत्वपूर्ण क्षणांचे कोलाज बनवू शकतो, मग ते वैयक्तिक असो वा व्यावसायिक.\nआपल्या कंपनीचे कल्चर दर्शविणारा एखादा विशेष प्रसंग ज्यात कंपनीचे कर्मचारीही असतील असा फोटो आपण घेऊ शकतो.\nकंपनीची यशस्वी कामगिरी दाखविणारा फोटो किंवा प्रेसमध्ये, मिडियामध्ये चर्चिला गेलेला कंपनीच्या यशाचा एखादा उल्लेख असलेली प्रतिमा हेडर म्हणून निवडल्यास ते उत्तम मार्केटिंग ठरू शकते.\nहेडरमध्येच प्रोफाईल प्रतिमा येईल अशी रचना पण करता येते.\nहेडर व प्रोफाईल प्रतिमा बनविण्यासाठी ऑनलाईन टूल्स:\nविविध ऑनलाईन टूल्स वापरून आपण ट्विटर हेडर सहज बनवू शकतो.\nTwitterHeaders.co: या संकेतस्थळावर खूप प्रतिमा आहेत, त्या वापरून किंवा स्वत:ची प्रतिमा अपलोड करून हेडर बनविता येते. इथे आपण प्रतीमेबरोबर शब्दसुद्धा लिहू शकतो. हेडर आणि प्रोफाईल प्रतिमा एकंच - एकत्रित अपलोड करू शकतो. हे टूल ट्विटरला थेट कनेक्ट होते, त्यामुळे प्रोफाईल व हेडर सहज बदलता येते.\nTwitterCovers: हेडरसाठी तयार प्रतिमा शोधण्याचे हे अजून एक उत्तम संकेतस्थळ आहे. यावर विविध विभागांतील भरपूर प्रतिमा आहेत, प्रोफाईल फोटो आणि बायोमागे प्रतिमा कशी दिसेल याचा प्रिव्यूपण इथे बघता येतो.\nट्विटरपान डिजाईन करण्याच्या काही कल्पक कल्पना:\n१. पार्श्वभूमी: मोठी प्रतिमा किंवा कोलाज\nहेडर: संकेतस्थळासाठी वापरलेली थीम\nप्रोफाईल: कंपनीचा लोगो किंवा स्वत:ची छोटी प्रतिमा\n२. पार्श्वभूमी: विशिष्ट रंगासह प्लेन पार्श्वभूमी, सोबत संकेतस्थळांचे व सोशल साईट्सचे पत्ते\nहेडर: प्रतिमा किंवा कोलाज\nहेडर: कंपनी लोगोची किंवा संकेतस्थळाची प्लेन थीम\nयाशिवाय तुम्ही अजून वेगवेगळे कल्पक प्रयोग करू शकता. तुम्ही केलेले कल्पक प्रयोग प्रतिक्रियांमध्ये अवश्य शेयर करा. आपल्या कल्पनांमधून सर्वांना काहीतरी नवीन अजून न सुचलेली कल्पना मिळेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013934-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.latestly.com/entertainment/marathi/unknown-facts-about-marathi-film-ashi-hi-banvabanvi-1727.html", "date_download": "2018-11-15T00:05:46Z", "digest": "sha1:D2NZI2W2WJPIC4KVB2YVINFWPJD653KS", "length": 20899, "nlines": 169, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "अशी ही बनवाबनवी या सिनेमाबद्दल 'या' खास गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ? | LatestLY", "raw_content": "गुरूवार, नोव्हेंबर 15, 2018\nमध्य रेल्वेने महिला प्रवाशी डब्याचे चित्र पालटले\nसमृद्धी महामार्ग नामांतरण वाद : मुंबई - नागपूर द्रुतगती महामार्गाला बाळासाहेब ठाकरे की अटल बिहारी वाजपेयी यांचं द्याव नाव \nमराठा आरक्षण : राज्य मागासवर्यीग आयोग उद्या सरकारला सादर करणार अहवाल\nसायन उड्डाणपूल एप्रिल 2019 पर्यंत वाहतुकीसाठी बंद\nमराठा आरक्षण : राज्य मागासवर्यीगआयोगाचा अहवाल आणि त्यामधील नेमक्या अडचणी कोणत्या \nप्रेम विवाह केल्याने मुलीचे जीवंतपणीच केले अंतिम संस्कार\nदहावी, बारावी विद्यार्थ्यांना 17 नंबर फॉर्म भरण्यासाठी 23 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ\nसिंगापूर फिनटेक फेस्टिवल: भारताची आर्थिक क्रांतीच्या दिशेने वाटचाल- नरेंद्र मोदी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सिंगापूर दौऱ्यावर ; आसियान समिटमध्ये होणार सहभागी\nसरकारने गेल्या वर्षभरात तब्बल 25 गावांची नावे बदलली; पाहा यादी\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nElisa Leonida Zamfirescu Google Doodle : रोमानियाच्या पहिल्या माहिला इंजिनिअरला 131व्या जयंती दिवशी Google ची खास मानवंदना\nजगातील पहिला रोबो वृत्तनिवेदक ; चीनी वृत्तसंस्थेने केली निर्मिती (Video)\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nChildren’s Day 2018 Google Doodle : बालदिन विशेष गूगल डुडलद्वारा साकारलं चिमुकल्याचं असिमीत भावविश्व\nवाय फाय शिवाय घेऊ शकता स्मार्टफोनचा डेटा बॅकअप ; या आहेत '4' सोप्या स्टेप्स\nSamsung ने लाँच केला तब्बल 2 लाखाचा Flip Phone W2019; पाहा काय आहेत फीचर्स\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nऑक्टोबर 2018 मध्ये Hundai Santro ची विक्रमी विक्री\nमहिंद्राच्या 'या' कारवर 70 हजार रुपयांपर्यंत मिळणार सूट आणि कॅशबॅक\nदेश सांभाळता येत नाही, तर पाकिस्तान काश्मीर काय सांभाळणार\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018: रोहित शर्माचा विक्रम मोडला; सर्वाधिक धावा करणारी मिताली राज ठरली पहिली महिला क्रिकेटर\nInd Vs WI T 20 : रोहित शर्माला आज T 20 मध्ये नवे विक्रम रचण्याची संधी\n66th Nehru Trophy Boat Race 2018 : जाणून घ्या केरळच्या संस्कृतीचा मुख्य हिस्सा असणाऱ्या 'बोट रेस'बद्दल काही गोष्टी\nICC Women's World T20 2018 : महिला क्रिकेट संघाला रोहित शर्माने दिल्या शुभेच्छा (Video)\nअखेर Filmfare ने झळकावला रणवीर सिंगचा लग्नातील फोटो\nDeepika - Ranveer wedding : दीपिका आणि रणवीर सिंग इटलीत विवाहबंधनात अडकले \nDeepika-Ranveer Wedding: . दीपिका-रणवीरच्या लग्नसोहळ्याचे फोटो 'या' खास कारणासाठी इंटरनेटवर नाही दिसणार\nनवा विक्रम; देवदास चित्रपटातील 'डोला रे डोला' ठरले बॉलीवूडमधील सर्वोकृष्ट नृत्य\nMumbai Pune Mumbai 3 Song : 'कुणी येणार गं' हे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला (Video)\nजाणून घ्या घरातील सफेद रंगांच्या भिंतीचे महत्व\nमुंबई सेंट्रल स्थानकावर फूड वेडिंग मशीन देणार ताजा पिझ्झा, आईस्क्रिम, फ्रुट ज्युस \nWorld Diabetes Day : जाणून घ्या काय आहेत मधुमेहाची लक्षणे आणि त्यावरील घरगुती उपाय\n जंक फूडमधील हे 5 विषारी घटक आरोग्यास ठरतील घातक\nमुलांमधील हे '5' गुण मुलींना त्यांच्या लूक्सपेक्षा अधिक भावतात \nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nछठ पूजा 2018 : धइलें नरेंद्र मोदी माथे दऊरवा... पवन सिंहचं भोजपुरी गाणं सोशल मीडियात व्हायरल\nThugs of Hindostan सिनेमावरील मिम्स सोशल मीडियावर व्हायरल \nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\nअशी ही बनवाबनवी या सिनेमाबद्दल 'या' खास गोष्टी तुम्हाला माहित आहेत का \n'धनंजय माने इथेच राहतात का, हा माझा बायको पार्वती, 'तुमचे दिलेले सत्तर रुपये वारले', अशा रंजक डायलॉग्सनी नटलेला अशी ही बनवाबनवी या सिनेमाला 30 वर्ष पूर्ण झाली. 30 वर्षांचा काळ लोटला तरी यातील संवाद प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत. इतकंच काय तर अगदी अजूनही हा सिनेमा तितक्याच आवडीने पाहणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. या सिनेमाने यशाचे अनेक टप्पे गाठले. पण 30 वर्षानंतरही प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान असणाऱ्या या सिनेमाबद्दलच्या काही गोष्टी तुम्हाला माहित नसतील. तर जाणून घेऊया या सिनेमाबद्दलच्या काही खास गोष्टी...\n# अशी ही बनवाबनवी हा सिनेमा 1966 साली आलेल्या हिंदी सिनेमा बिवी और मकान या सिनेमाचा रिमेक आहे. हिंदीतील बिवी और मकान हा सिनेमा ऋषीकेश मुखर्जींनी दिग्दर्शित केला होता.\n# या सिनेमावर आधारीत एका नाटकाचाही निर्मिती झाली आहे. 2009 मध्ये आलेल्या 'पेईंग गेस्ट' नाटकाचे कथानकही याच सिनेमावर आधारीत होते.\n# अशोक सराफ, सचिन पिळगांवकर आणि लक्ष्मीकांत बर्डे या तिन्ही अभिनेत्यांच्या पत्नींची म्हणजेच निवेदीता जोशी, सुप्रिया पिळगांवकर आणि प्रिया बर्डे यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.\n# 'अशी ही बनवाबनवी' या सिनेमाने मराठी सिनेमात एक अढळ स्थान निर्माण केले आहे.\n# सिनेमासोबतच यातील गाणीही अतिशय हिट झाली.\n# मराठीतील तीन दिग्गज कलाकार अशोक सराफ, सचिन पिळगांवकर आणि लक्ष्मीकांत बर्डे यांनी एकत्रित काम केलेला हा पहिला मराठी सिनेमा आहे.\n# स्त्री आणि पुरुष पात्र तितक्याच ताकदीने साकारणारे अभिनेते, नाटककार बालगंधर्वंना हिंदी सिनेमा बिवी और मकान या सिनेमाद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली होती. स्त्री वेषातील 'या' पुरूष कलाकारांचं रूप देखणं \n#या सिनेमानंतर अशोक सराफ, सचिन पिळगांवकर आणि लक्ष्मीकांत बर्डे या त्रिकूटाने सिनेमातील तो काळ चांगलाच गाजवला.\n# 'अशी ही बनवाबनवी' हा सिनेमा मराठीतील सर्वोत्कृष्ट आणि सर्वाधिक पाहिला गेलेला सिनेमा ठरला आहे.\n# या सिनेमातील अभिनेत्री नयनतारा, अभिनेते लक्ष्मीकांत बर्डे, सुशांत रे आणि सुधीर जोशी हे आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत. शंतनूची भूमिका साकारणारा सुशांत रे हा व्ही. शांताराम यांचा नातू होता.\n# अशी ही बनवाबनवी हा सिनेमा सचिन पिळगांवकर यांचा दिग्दर्शनातील पहिला सिनेमा आहे.\nTags: अशी ही बनवाबनवी अशी ही बनवाबनवी चित्रपट इंटरेस्टिंग फॅक्ट्स मराठी कलाकार मराठी चित्रपट\nअखेर Filmfare ने झळकावला रणवीर सिंगचा लग्नातील फोटो\nDeepika - Ranveer wedding : दीपिका आणि रणवीर सिंग इटलीत विवाहबंधनात अडकले \nअखेर Filmfare ने झळकावला रणवीर सिंगचा लग्नातील फोटो\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nप्रेम विवाह केल्याने मुलीचे जीवंतपणीच केले अंतिम संस्कार\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nमुंबईकरांवर लवकरच पाणी कपातीचं संकट BMC मध्ये आज होणार निर्णय\nमुंबई सेंट्रल स्थानकावर फूड वेडिंग मशीन देणार ताजा पिझ्झा, आईस्क्रिम, फ्रुट ज्युस \nMumbai Pune Mumbai 3 Song : ‘कुणी येणार गं’ हे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला (Video)\nनेरुळ- बेलापूर-खारकोपर लोकल वेळापत्रक; उलवेसह नवी मुंबईकरांनाही फायदा\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013934-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/donation-box-old-currency-keep-temple-18832", "date_download": "2018-11-15T00:37:53Z", "digest": "sha1:X7SITR7XG2FSMO6R2QVCHG5B2ETTTSAY", "length": 12562, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "donation box old currency keep to temple दानपेट्यांतील जुन्या नोटा मंदिराकडेच ठेवाव्यात | eSakal", "raw_content": "\nदानपेट्यांतील जुन्या नोटा मंदिराकडेच ठेवाव्यात\nरविवार, 4 डिसेंबर 2016\nतुळजाभवानी मंदिर समितीला \"प्राप्तिकर'ची सूचना\nतुळजापूर - तुळजाभवानी देवस्थान समितीने भाविकांकडून दानपेटीत देणगी स्वरूपाने आलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा मंदिराकडे ठेवाव्यात अशा सूचना प्राप्तिकर विभागाकडून आल्या आहेत. त्याला मंदिर समितीकडून दुजोरा मिळाला आहे.\nतुळजाभवानी मंदिर समितीला \"प्राप्तिकर'ची सूचना\nतुळजापूर - तुळजाभवानी देवस्थान समितीने भाविकांकडून दानपेटीत देणगी स्वरूपाने आलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा मंदिराकडे ठेवाव्यात अशा सूचना प्राप्तिकर विभागाकडून आल्या आहेत. त्याला मंदिर समितीकडून दुजोरा मिळाला आहे.\nप्राप्तिकर विभागाकडून शुक्रवारी (ता. 2) देवस्थानला आलेल्या सूचनेत म्हटले आहे की, रोज जमा झालेल्या नोटा एकत्र करून पुढील आदेश येईपर्यंत त्या तशाच ठेवाव्यात. तुळजाभवानी देवस्थान समिती लेखा विभाग आणि धर्मादाय विभागाच्या समक्ष दानपेट्यांतील रक्‍कम मोजण्याची पद्धत आहे. त्यानंतर देवस्थान समितीची रक्‍कम बॅंकांमध्ये जमा होते. नोटाबंदीनंतर आलेल्या वेगवेगळ्या सूचनांची अंमलबजावणी समिती करीत आहे. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारणे बंद झाले असले तरीही दानपेटी आणि गुप्तदान पेटीत भाविक नेमकी कशी रक्कम अर्पण करतात हे पाहणे आणि देणगी नाकारणे अशक्‍य असते. दरम्यान, दानपेटींत आलेल्या सर्व नोटा जमा करून ठेवण्याचे काम सुरू आहे. जुन्या नोटा येण्याचे प्रमाणही अलिकडे कमी झाले आहे. प्राप्तिकर विभागाच्या सूचनांचीही योग्य अंमलबजावणी सुरू केल्याची माहिती मंदिर समितीचे प्रभारी सरव्यवस्थापक सुजित नरहरे यांनी सांगितले.\nस्वातंत्र्य, समृद्धी, शांततेसाठी भारत-अमेरिकेचे प्रयत्न : डोनाल्ड ट्रम्प\nवॉशिंग्टन : भारत व अमेरिकेचे संबंध हे स्वातंत्र्य, समृद्धी आणि शांतता यासाठी एकत्रित कसून प्रयत्न करतील, असा विश्‍वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड...\nशेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये नाही - राधाकृष्ण विखे पाटील\nहिंगोली - शेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये राहिली नाही. त्‍यामुळे सत्ताधारी मंत्री शहरी भागातच फिरत असल्‍याचा आरोप विधान...\nशॉर्ट सर्किटमुळे चव्हाणनगर येथील अंगणवाडीला आग\nसहकारनगर : चव्हाणनगर (तीन हत्ती चौक) येथील कै.विष्णू जगताप क्रीडा संकुल येथील जलतरण तलावात इलेक्ट्रिकल मोटारीने पाणी सोडले जाते. मोटारीच्या...\n९० व्या वर्षी ते झाले पट्टीचे चित्रकार\nकिवळे : तरुणपणी चित्रकलेशी काडीचाही संबंध नसणाऱ्या मामुर्डी येथील सी. के. दामोदरन यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी आपल्या कुंचल्यातून...\nपुणे स्टेशनला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत मृतदेह\nपुणे : पुणे रेल्वे स्टेशनच्या मुख्य इमारतीवरील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत एक मृतदेह असल्याचे आज (ता.14) सकाळी १० च्या सुमारास आढळून आले....\nमोदी परदेशी बँकेचे कर्ज फेडण्यास तयार, पण पीएनबीचे नाही\nनवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटी रुपयांचा चुना लावणारा फरार हिरे व्यापारी नीरव मोदी आता दोन परदेशी बँकांच्या कर्जाची परतफेड करणार आहे. मात्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013934-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/9?page=4", "date_download": "2018-11-15T00:02:03Z", "digest": "sha1:5LHJOCSKXHKMYBXSHRKXWNFPGVNYESZ5", "length": 17312, "nlines": 342, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ललित : शब्दखूण | Page 5 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ललित\nमटा ऑनलाईन मध्ये \"आमची शिफारस\" या सदरात प्रकाशित झालेला लेखः\n\"ऑल ईज वेल\" (३० ऑगस्ट, २०११)\nयोग यांचे रंगीबेरंगी पान\nचालतेय. सुखद पावसाळी हवेला लपेटून. ऊन न पाऊस यातलं दोन्ही नसलेलं. मी या इथंच रहावं कायम इतकी प्रेमात या जागेच्या. अर्थात यापेक्षा सुंदर जागी मी राहिली नाहीये असं नाही पण.. बस दिल तो इसी पे आया है.. झाडं.. गवत.. बागा.. इतकं असं सुंदर असावं ते सपर्ण सौख्य सहन न होऊन मान वळवावी तरी कुठं ते सपर्ण सौख्य सहन न होऊन मान वळवावी तरी कुठं इथल्या हवेलाही हिरवा वास येतो. ऑफिसेस आणि घरं यांच्या सिमेंटचाही त्रास होऊ नये इतका. कन्स्ट्रक्शन्स जणू परवानगी घेऊन या हिरवाईच्या आश्रयाला गुपचुप उभी हे ऐश्वर्य निरखत.\nसंघमित्रा यांचे रंगीबेरंगी पान\nजावे त्याच्या वंशा (लेखमालिका) ४ : पहिलं प्रेम\nजावे त्याच्या वंशा (४): पहिलं प्रेम\nअसं म्हणतात, भारतात त्यातही मुंबईत जन्मलेलं प्रत्येक मूल रांगायला, चालायला शिकतं त्याचबरोबर एखादी खेळायची पहिली वस्तू हातात कुठली धरत असेल तर बॅट आणि बॉल. घरात \"लकडी की काठी\" चा घोडा नसला तरी कुठला तरी बॉल आणि एकतरी बॅट असतेच. याला कुणीही अपवाद नाही, मी ही त्यातलाच.\nRead more about जावे त्याच्या वंशा (लेखमालिका) ४ : पहिलं प्रेम\nयोग यांचे रंगीबेरंगी पान\nझीं झीं झीं झिच्यकं झिच्यक्\nघरी जुन्या संगणकाच्या पडद्याचे सुरक्षाकवच पडून होते. तेव्हा म्हटले ही गंमत करून बघूया.\nएक पाऊण फुटाची पी.व्ही.सी. नळी आणि रिकामी हिंगाची डबी घेतली.\nत्या काचेची बाजूची चौकट काढून टाकली.\nRead more about झीं झीं झीं झिच्यकं झिच्यक्\nगजानन यांचे रंगीबेरंगी पान\nगलीबाळु: अरे, ऐकलस का झाडे सुसमंजस असतात म्हणे. तुम्ही त्यांच्या आजुबाजुला प्रार्थना केली तर ती जास्त चांगली वाढतात.\n पण कोणत्या भाषेत करायची प्रार्थना\nगलीबाळु: अर्थातच संस्कृत. तीच तर वैश्वीक भाषा आहे. खुद्द देवांची पण.\nफाटेफोडु: पण मग खरोखर फरक पडायला उच्चार अगदी योग्य असावे लागतील ना\nगलीबाळु: हो, पण कोणतीच इतर भाषा संस्कृतच्या जवळही पोचणार नाही.\nफाटेफोडु: पण सगळ्या मानवांना सुद्धा तर संस्कृत कळत नाही. मग झाडांचे काय बोला आणि झाडांना प्रार्थनेनी मदत होत असेल तर माणसांना पण नाही का होणार\nफाटेफोडु: पण मग शिव्याशापांनी वाईट परिणाम पण व्हायला हवा.\naschig यांचे रंगीबेरंगी पान\n\"उद्या सकाळी या. ५:३० ला बरोब्बर. ओके \", हसत तो ड्रायव्हरला म्हटला.\nड्रायव्हर प्रयत्नपुर्वक हसला. आणि \"ओके साहेब. गुड नाईट\" म्हणून गाडी पार्क करायला निघाला.\n\"आजचा कार्यक्रम लांबला म्हणून उद्याची वेळ चुकवणं बरोबर नव्हे ५.३० म्हणजे ५.३०\" त्याने ठरवलं होतं.\nतो लिफ्टकडे निघाला. वॉचमन स्टुलवर पेंगत होता. अधुनमधुन चांगला घोरत बिरत होता.\n\" झोपेच्या वेळी झोपणारच. माणुस तो शेवटी. \" त्याच्या मनात आलं.\n\"कामाच्या वेळी झोपा काढतोय हा\" वगैरे विचार दुरुनसुद्धा मनाला शिवुन गेला नाही. आज तरी.\nऋयाम यांचे रंगीबेरंगी पान\nभारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी शेवटच्या क्षणी \"हे राम\" असे उद्गार काढले होते का याबद्दल आजही वाद आहे. शाळेतील ईतीहासाच्या पुस्तकात तरी तसेच नमूद केले असल्याने माझ्या पुरता किंवा आमच्या पिढीपुरता तो वाद तिथेच संपला होता. बापूंच्या काळी मोबाईल रेकॉर्डींग नसल्याने तसा थेट पुरावा तरी ऊपलब्ध नाही त्यामूळे अनेक शंका, वाद आणि सोयीस्कर थियरीज सो कॉल्ड तज्ञांनी आजवर नाचवल्या आहेत. काळाच्या ओघात पुस्तके बदलली (निव्वळ पुढचे मागचे कव्हर नव्हे तर आतील मजकूर देखिल. बापूंचा अंत झाल्याची तारीख मात्र तीच आहे, हे नशीब\" असे उद्गार काढले होते का याबद्दल आजही वाद आहे. शाळेतील ईतीहासाच्या पुस्तकात तरी तसेच नमूद केले असल्याने माझ्या पुरता किंवा आमच्या पिढीपुरता तो वाद तिथेच संपला होता. बापूंच्या काळी मोबाईल रेकॉर्डींग नसल्याने तसा थेट पुरावा तरी ऊपलब्ध नाही त्यामूळे अनेक शंका, वाद आणि सोयीस्कर थियरीज सो कॉल्ड तज्ञांनी आजवर नाचवल्या आहेत. काळाच्या ओघात पुस्तके बदलली (निव्वळ पुढचे मागचे कव्हर नव्हे तर आतील मजकूर देखिल. बापूंचा अंत झाल्याची तारीख मात्र तीच आहे, हे नशीब) त्याचबरोबर अनेक तथाकथीत गोष्टी आणि ईतीहासही बदलला\nयोग यांचे रंगीबेरंगी पान\nवाळवण, साठवण - एक मजेदार आठवण\nमिनोती च्या ह्या लेखामुळे माझ्या लहानपणच्या आठवणीही अगदी उफाळून आल्या .. उन्हाळातल्या सुट्टीत केलेल्या गोष्टींमध्ये ह्या वाळवण, साठवणींशी निगडीत आठवणी पहिल्या पाचांत असतील बहुदा ..\nRead more about वाळवण, साठवण - एक मजेदार आठवण\nसशल यांचे रंगीबेरंगी पान\nआम्ही जेव्हा रत्नागिरीत हा बंगला विकत घेतला तेव्हा तो आम्हाला फारच स्वस्तात पडला. कित्येकानी तर शहरापासून इतक्या लांब घर का घेताय. त्यापेक्षा इथेच फ्लॅट घ्या, याहून स्वस्त पडेल. असे सल्ले दिले होते. पण माझ्या मम्मीला झाडमाड असलेलेच घर हवे होते.\nनंदिनी यांचे रंगीबेरंगी पान\n\" जोरदार रडण्याच्या आवाजात मधेच किंचाळून एक छोटा मुलगा म्हणाला आणि माझं लक्ष तिकडे वेधलं गेलं.\nइथल्याच एका गल्लीतली गोष्ट ही. सुट्टीच्या दुपारची शांत वेळ होती. एक कुटुंब रस्त्यावरून चाललं होतं. आई, बाबा, आईचा हात धरून ४-५ वर्षाचा छोटुकला असे पुढे चालले होते आणि चारपाच पावलं मागे छोटुकल्याचा आठनउ वर्षाचा दादा रडत पाय ओढत मधूनच \"शू होतीये\" असं ओरडत चालला होता.\n\"अति झालंय हं तुझं आता\n\"बोर्डिंगची चौकशी केलीयेत ना हो तेच बरं. तिथेच जा तू.\"\n\"शू होतीये तर जा त्यांच्या घरात आणि जाउन कर\nनीधप यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013934-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/557084", "date_download": "2018-11-15T00:24:28Z", "digest": "sha1:27LLU4BICTVPJ4LS4YIYOQERZ2ZRLJ6J", "length": 7647, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सोड्डीत दरोडेखोरांचा धुमाकूळ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » सोड्डीत दरोडेखोरांचा धुमाकूळ\nतालुक्याच्या दक्षिण भागात सीमावर्ती ठिकाणी असलेल्या सोड्डी येथे गुरुवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. सोन्याचे दागिने हिसकावून घेण्यास विरोध केला म्हणून कस्तुरबाई रामण्णा बिराजदार (वय 60) या महिलेचा खून केला. तर मलकाप्पा रेवगोंडा बिराजदार (वय 60) हे मारहाणीत गंभीर जखमी आहेत.\nयाबाबत अशी माहिती की, गुरुवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता फिर्यादीची आई कस्तुराबाई बिराजदार वय (60) व चुलत काका शिवलिंगप्पा बिराजदार घरात झोपले असताना घरात कोणीतरी चोरटय़ाने घराच्या दरवाजाची कडी काढून आत प्रवेश केला.\nयाचवेळी गळ्यातील सोन्याचा सर अर्धा तोळा अंदाजे किंमत पंधरा हजार चोरटय़ांनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करताच कस्तुराबाई यांनी त्यास विरोध केला म्हणून त्यांच्या छातीवर, पाठीवर डावे बाजुस अज्ञात हत्याराने वार केले. यामध्ये कस्तुराबाई बिराजदार यांचा जागीच मृत्यू झाला तर याचवेळी झालेल्या चोरांबरोबरच्या झटापटीत मलक्काप्पा रेवगुंडा बिराजदार यांनाही चोरटय़ांनी मारहाण केली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. दरोडेखोरांनी अन्य दोन ठिकाणीही घरफोडी केली असून या प्रकरणाने परिसरात घबराट पसरली आहे.\nजखमींना उपचारासाठी जत येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी भेट दिली. त्यानंतर जिल्हा पोलिस प्रमुख वीरेश प्रभू हेही घटनास्थळी दाखल झाले होते.\nया गावातील बहुसंख्य लोक उपजीविकेसाठी सांगली व कोल्हापूर भागात ऊसतोडणीसाठी गेले असून गावात वयोवृध्द महिला आहेत. त्याचबरोबर हे गाव कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमेवर असल्याने दरोडेखोरांना चोरी करुन कर्नाटकाचा आसरा घेणे शक्य होते. त्यामुळे चोरटय़ांनी एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी केली व ते पसार झाले आहेत. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून त्यांनी दरोडेखोराचा तपास सुरू केला आहे.\nगाव दोन राज्यांच्या सीमेवर असल्यामुळे पोलिसांनी कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधून चोरांच्या तपासकामी माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास करत पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे करत आहेत.\n‘पारदर्शक’ कारभाराचा भाजपाचा ‘वचननामा’\nमोडनिंब येथे कार आणि दुचाकीच्या अपघातात एकजण ठार\nशिवा संघटनेच्या अक्कलकोट बंदला उत्सफुर्त प्रतिसाद\nशेटे वाडय़ात योग दंडाची विधीवत पूजा\nकलमठ अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू\nविनयभंगप्रकरणी तीन वर्षे कारावास\nकेरोसीनचा लाखो लिटरचा काळाबाजार रोखला\nसिंधुदुर्गातील मासे वाहतूकदार आक्रमक\nराफेल व्यवहार प्रकरणी निकाल सुरक्षित\nऊस उत्पादकांच्या बैठकीत उडाला गोंधळ\nस्टेट कंझ्युमर आयुक्त बेंच स्थापन करा\n‘राजा शिवछत्रपती’चे काम अंतिम टप्प्यात\nमातृभूमितील सत्काराने ‘रंगा, कली’ भारावला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013935-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/rinku-rajguru-new-movie-name-kagar/", "date_download": "2018-11-15T00:04:36Z", "digest": "sha1:IW5ZTMGLSRBYNK23GIPGSFMAA6PK3JWQ", "length": 11919, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रिंकूच्या नव्या चित्रपटाचं नाव आहे 'कागर'!!", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nरिंकूच्या नव्या चित्रपटाचं नाव आहे ‘कागर’\nटीम महाराष्ट्र देशा : सैराटमधून प्रत्येकाच्या मनात घर केलेली आर्ची अर्थात रिंकू राजगुरू राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मकरंद मानेच्या नव्या चित्रपटात चमकणार असल्याचं सर्वांना कळलंच आहे. पण या चित्रपटाचं नाव काय हे गुलदस्त्यात ठेवण्यात आलं होतं. या चित्रपटाचं नाव कागर \nरिंकू आणि मकरंदच्या या नव्या चित्रपटाचं नाव आणि त्याचा फाँट नुकताच सोशल मीडियात लाँच करण्यात आला. या नावाच्या केलेल्या डिझाईनवरून चित्रपटाविषयी काही अंदाज व्यक्त करता येतात. ‘कागर’ ह्या नावाचा फाँट हा बघताक्षणी अॅग्रेसिव्ह वाटतो. सध्या जगात या विचारसरणीचा जास्त प्रभाव वाहतो आहे. तसेच या डिझाईनमध्ये उधळलेला गुलाल हा कुतूहलतेचा प्रश्न आहे, गुलाल कायम विजयाचा रंग आहे. हा विजय नक्की कोणावर आहे. यामध्ये केलेली मात ही असुरावर आहे, की स्वतःमध्ये अडकलेल्या आपल्यावर आहे. याचा अंदाज आपण हे नाव बघून बांधू शकतो. ‘कागर’ या नावावर असलेले पांढरे डाग कदाचित उपरेपणाचे जाण करून देतात. आपण ज्या ठिकाणी आहोत तिथे आपले अस्तित्व या डागांसारखे तुरळक आहे अशी जाणीव या पांढऱ्या डागांमुळे होत राहते. तसेच काही ठिकाणी रक्ताचा ओघळ दिसत आहे, जो एका फांदीतून बाहेर पडलेला दिसतोय. ज्यातून या चित्रपटात बरीच नाट्यमयता आहे, याची शक्यता नाकारता येणार नाही. या चित्रपटात रिंकूसह बाकी कलाकार कोण आहेत, याचा तपशील लवकरच जाहीर केला जाणार आहे. ‘उदाहरणार्थ निर्मित’चे सुधीर कोलते आणि विकास हांडे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.\nचित्रपटाच्या नावाच्या डिझाईनविषयी दिग्दर्शक मकरंद माने म्हणाले, ‘जेव्हा चित्रपटाचे नाव आपण जाहीर करतो, तेव्हा बऱ्याच गोष्टीची काळजी घ्यावी लागते. चित्रपटातून आपण नेमकं काय मांडू पाहतोय याची ती पहिली झलक असते. ‘कागर’चा फाँट डिझाईन करणारे चैतन्य संत यांना कथा ऐकवल्यानंतर त्यांनी गोष्टीच्या महत्वाच्या घटकांचा विचार करून, खूप विचारपूर्वक आणि कथेचा सार याचं मिश्रण करून आकर्षण निर्माण करणारा ‘कागर’चा फाँट तयार केला आहे. चैतन्य संत हे नेहमी कथेची मांडणी आणि त्यावरून दृश्य स्वरुपात नेमक काय दिसेल याचा अंदाज घेऊन डिझाईन करतात. रिंगण चित्रपटाच्या वेळी वडील मुलगा नाते आणि त्यातून कथेची साधेपणाची मांडणी याचा विचार करून प्रतीकात्मक पोस्टर तयार केले होते ज्यात परीस्थितीने आपण रिंगणात अडकतो याचे मांडणी करण्यासाठी त्यांनी रिंगण या नावाला एका गोलाकार भागात अडकवले होते. तसेच ‘कागर’ला गोष्टीनुसार आकार देण्याचा प्रयत्न या नावाच्या डिझाईनवर केला आहे. हे बघून प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाविषयी नक्कीच कुतूहल निर्माण होईल, याची मला खात्री आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना बरीच सरप्राईज मिळणार आहेत.’\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार :…\nमुंबई : राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतरच त्यावर भाष्य करणे योग्य ठरेल. त्याआधी बोलणे उचित नाही. मात्र,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013935-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/troll-on-team-india-after-champions-trophy-263115.html", "date_download": "2018-11-14T23:47:55Z", "digest": "sha1:Z7HMBQ4NQFBFUZSYLAZYCUI3UMSZQRLJ", "length": 13676, "nlines": 169, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पराभवानंतर सोशल मीडियावरही टीम इंडिया 'क्लीन बोल्ड'!", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nपराभवानंतर सोशल मीडियावरही टीम इंडिया 'क्लीन बोल्ड'\n19 जून : भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये रविवारी रात्री पाकिस्तानकडून 180 धावांनी हरला. या मॅचमध्ये भारताची बॅटिंग सपशेल फेल राहिली. भारताचे केवळ चारच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. यात सर्वाधिक धावा हार्दिक पांड्या (76 रन) ने रन्स बनवले. मात्र, तो रविंद्र जडेजामुळे दुर्देवीरित्या धावबाद झाला आणि पाकिस्तानने भारताचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं.\nपाकिस्तानच्या या विजयानंतर व्हॉट्सअॅप , फेसबुक आणि ट्विटरवर विनोदी मॅसेजचा पाऊस पडतोय.\nभारतीयांना एक वेळ ट्रॉफी जिंकून दिली नाही तरी चालेल, परंतु पाकिस्तानसोबतची हार मान्य नाही. टीम इंडियाच्या पराभवानंतर या सामन्यावर सोशल मीडियावर मजेदार कमेट्स पडत आहेत. काही क्रिकेट फॅन्सनी हा पराभव सकारात्मक घेत, कमेट्समध्ये 'फादर्स-डे साठी भारताने हे पाकिस्तानला दिलेले गिफ्ट' असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी 'पांड्या तो बाहुबली था, लेकिन जडेजा कटप्पा निकला', असं म्हटलं आहे.\nयातील काही धमाकेदार मॅसेज.\nBCCI चा नवीन आदेश\nपांड्या फक्त विमानाने येणार\nआणि बुमरा ST ने\nभारतीय संघ हडपसर पासून वारीत सामील होणार...\nहमें अपनो ने लूटा गैरो में कहा दम था,\nहमारा पैर वहा गिरा जहा चुना कम था- बुमराह⁠⁠⁠⁠\nPakistan team मे जोरदार झगडा.\nसबको batting ना मिलने पर बाकी team player गुस्सा\nPlayers के घर वाले भि नाराज\nआज \"फादर्स- डे\" हैं...\nआज \"सन - डे\" भी हैं...\nऔर आज बाप - बेटे के बीच \"वन - डे\" भी हैं....\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013935-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/2009/08/09/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5/", "date_download": "2018-11-15T00:48:26Z", "digest": "sha1:O6FYL2LJ5GMZVKSAH36RJAJIJVWYZOPR", "length": 34718, "nlines": 218, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "माझ्या भूताला माझे धन्यवाद. « कृष्ण उवाच", "raw_content": "\nअद्भुत प्रकाराचा अनुभव. »\nमाझ्या भूताला माझे धन्यवाद.\n“मी भूताना आता मानू लागली.जेव्हा मला हवं त्यावेळी ते नेहमीच माझ्या जवळ असतं.”\n“लेखिका सौ.मालती मुकुंद प्रभू”\nअसं लेखाच्या खाली नांव असलेला एक लेख मी अलीकडेच एका लोकल मासिकात वाचला.गोष्ट भूताची होती.आणि वातावरण आणि परिसर कोकणातला होता.\nकोकणात भूताखेताच्या,देवचाराच्या,संबंधी,खवीसाच्या आणि मुंज्याच्या गोष्टीना तोटा नाही. फार पूर्वी कुणावरही अन्याय झाल्यावर तो अन्याय सहनशिलतेच्या मर्यादा ओलांडून गेला की त्याची परिणीती शेवटी जीव देण्यात व्हायची.बहुदा हे अन्याय बालविधवेवर,नव्या लग्न करून आलेल्या सूनेवर,”वेडसर” म्हणून आपआपसात ठरवलेल्या एखाद्या ऐन तारूण्यातल्या मुलावर किंवा मुलीवर आणि सरतेशेवटी म्हातारपणाला कंटाळून जीव नकोसा झालेल्या बाईवर किंवा बुवावर व्हायचे.तसंच जीव देण्याचं सोपं आणि इनस्टंट साधन म्हणजे खोल विहीर असायची.बरेच वेळा ही विहीर पडीक परिस्थितीतली असायची.कधी कुणी त्या विहिरीतल्या पाण्याचा वर्षानुवर्षे वापर केलेला नसायचा.पाण्यात जवळपासच्या झाडांचा पालापाचोळा पडायचा आणि पाण्याला दुर्गंधी असायची.कीर्र रानातली ही विहीर अशा ह्या पीडीत लोकांना जीवाचा शेवट करायला उपयुक्त वाटली तर नवल नाही.पु.लं.नी आपल्या लेखनात कोकण्यातल्या भुताखेताच्या गोष्टींवर सुंदर विचार लिहिले आहेत.\nहे सगळं लिहिण्याचं कारण की,वर उल्लेख केलेली लेखिका ही माझी सख्खी मामेबहिण आहे हे मला अलीकडेच कळलं.आणि ते सुद्धा योगायोगानेच कळलं.\nमालतीने लिहिलेली एक भूतावरची गोष्ट मी वाचत होतो.गोष्टीतलं सर्व वातावरण माझ्या आजोळचं होतं.एव्हडंच नाही तर त्या गोष्टीतली पात्रं आणि घटना माझ्या स्मृतीशी जूळत होत्या. एका पुस्तकपंढरीच्या मेळाव्यात माझी आणि मालतीची गाठ पडली.तिचं पुस्तक विकत घेणार्‍याच्या पुस्तकाच्या कॉपीवर ती सही देत होती.\nखूप वर्षानी मी तिला पाहत होतो.दुडत्या अंगाची, सोन्याच्या बांगड्यानी दोन्ही हात भरलेले, मोठ्ठं कपाळावर कुंकू लावलेली,सुबक ठेंगणी,हिरवी पैठणी नेसलेली,गोरी पिठ्ठं बाईला बघून ही मालूच असावी असं माझ्या मनात आलं.आणि ते खरं ठरलं.\nरेवडीवाल्याला गंडेरीवाला भेटल्यासारखं झालं.वेळ काढून मी तिच्या घरी एकदा गेलो.आणि मग गप्पांना सुमारच राहिला नाही. आजोळच्या बालपणातल्या आठवणीत राहिलेल्या प्रसंगाना चर्चेत आणायला उतच आला.\n“तू केव्हा पासून भूतावर विश्वास ठेवायला लागलीस\n“मी कधीच भूताखेतावर विश्वास ठेवला नव्हता.पण मला त्यांच्याशी बोलायला शिकवलं गेलं होतं.माझी आई मला नेहमी आठवण करून द्यायची, की मला ती देणगी आहे.\nहे सर्व उदयाला आलं जेव्हा मी चार वर्षाची होते तेव्हा एकदा माझ्या आईकडे मी एक खोटं बोलले होते.\nत्याचा संदर्भ सांगायचा झाल्यास,माझ्या आईच्या ध्यानात ती घटना होती.मी एक दिवशी रात्री झोपायला जायला तयार नव्हती.मी आईला म्हणाले की आपल्या न्हाणीघरात भूत आहे.\nमाझ्या आईला हे ऐकून हर्षच झाला.तिला वाटलं की मी भूतांबद्दल गोष्टी सांगणारं त्याचं एक माध्यम आहे.\nत्यानंतर कधीही अकल्पीत असं काही झालं की आई मला विचारायचीच.एकदम अचानक वार्‍याची झुळूक आली किंवा एखादं शिंक्यावर ठेवलेलं भांडं अचानक पडलं की आई मला म्हणायची,\nती म्हणजे माझी चुलत आजी.\nमी जेव्हा अगदी लहान होते तेव्हा मला आईने सांगितलं होतं की माझ्या चुलत आजीने विहिरीत उडी मारून जीव दिला होता.तिला मुल नव्हतं आणि आमची पंजी-म्हणजे तिची सासू -तिला खूप छळायची.माझी आई तेव्हा दहाएक वर्षाची होती.आणि तिने ही घटना डोळ्याने पाहिली होती.”\n” मला हे आठवतं.तुझ्याच आईने मलाही ही गोष्ट सांगितली होती.मला वाटतं तुझ्या आईवर त्या घटनेचा जबर परिणाम झाला असावा.”\n“अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं.पुढे तर ऐक”\nअसं म्हणत मालू रंगात येऊन पुढे सांगू लागली,\n“मी ज्यावेळी सोळावर्षाची झाले त्यावेळी माझ्या थोरल्या भावाला भ्रम झाला होता.मला आठवतं माझी आई माझ्या हातापाया पडून मला सांगायची की चुलत आजीला सांग की भावाला बरं कर.माझा भाऊ काही वर्षानी वारला आणि त्यानंतर माझी आई त्याच्याशी बोलायला मला सांगायची.मला आठवतं मी त्यावेळी तिला विरोध करून म्हणायचे,\n“मला माहित नाही कसं (बोलायचं)”\nमाझी सख्खी आजी त्यानंतर सहा महिन्यानी वारली.माझी आई माझ्या खणपटीलाच लागली.तिला हवं होतं ऐकायला की माझी आजी-म्हणजे तिची आई-शेवट पर्यंत तिच्यावर-आईवर- प्रेम करायची.\nतिला हवं असलेलं उत्तर मी तिला सूचित करायची,मी म्हणायची,\n“पण अजून तू मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस”\nअशी मी तिला परत आठवण करून दिल्यावर मालू म्हणाली,\n“तेच तर मी तुला सांगणार आहे.\nअलीकडे मी काल्पनीक कथा लिहायला लागल्या पासून एकदा मी एक गोष्ट एका बाईची लिहिली होती.तिने विहीरीत उडी घेतली होती. नवर्‍याच्या जाचाला कंटाळून तिने कसा जीव दिला ही ती गोष्ट होती.माझ्या आईने ती गोष्ट वाचल्यावर तिच्या डोळ्यात पाणी आलं.\nआता माझ्या आईला खरं ते कळलं.माझी चुलत आजी माझ्याशी बोलून तिने मला ही खरी गोष्ट सांगितली असं तिला वाटायला लागलं.\n“नाहितर माझी चुलत आजी अपघाताने न मरता जीव देऊन मेली हे तुला कसं कळलं असतं”आईने मला विचारलं होतं.\n“ती इथेच आहे” असं ती वर म्हणाली.\nमी तिला शपथ घेऊन सांगतलं,\nनंतर काही वर्ष आणखी काही अवांतर घडलेल्या गोष्टींचं स्पष्टीकरण माझ्या लेखनात येत गेलं.हे माझ्याहून मला माहित नसावं.उदा.जागा,आणखी एखादी व्यक्ती,एखादं गाणं वगैरे. भूतांच्या गोष्टीत काही संकेत एव्हडे विपुल असायचे की कधी कधी मला माझंच हंसू यायचं. माझ्या नशिबाचे मी आभार मानण्यापेक्षा मी माझ्या भूतांचेच आभार मानायचे.”\nमी मालूला परत म्हणालो,\n“पण तू खरंच भूतावर विश्वास ठेवतेस का\nपरत,परत तोच प्रश्न मी विचारला हे पाहून मालू हंसत हंसत मला म्हणाली,\n“पांच वर्षापूर्वी मी खरोखरंच एक भूत पाहिलं.आणि ते माझ्याशी बोललं पण.\nती माझी आई होती.प्रत्यक्षापेक्षा तिचं डोकं दसपट मोठं होतं. आणि ते चमकदार प्रकाशासारखं स्पंदन करणारं थ्री-डायमेन्शल चलचित्र होतं.मी आश्चर्यचकीत झालेली पाहून माझी आई मला हंसत होती.ती माझ्या अगदी समिप आली.माझ्या छातीत एखादा गुद्दा मारल्यासारखं मला वाटलं.माझ्या फुफ्फुसातला श्वास निघून जाऊन काहीतरी सुनिश्चित गोष्टीने माझी छाती भरली होती.त्यात प्रेम होतंच आणखी शांती आणि आनंद होता.आणि त्यामुळे प्रेम शांती आणि आनंद हे सगळं सारखंच आहे असा माझा समज झाला.\nआनंद प्रेमातून मिळतो,शांती प्रेमातून मिळते.\nपुढे ऐक,माझी आई काय म्हणाली,\n“आता तुला माहित झालं\nमाझी आई त्यावेळी मला म्हणाली.\nमी भूताना आता मानू लागली.जेव्हा मला हवं त्यावेळी ते नेहमीच माझ्या जवळ असतं. माझी आई, माझी चुलत आजी,माझी भूतं.”\nमालतीचं हे सर्व स्पष्टीकरण ऐकून मी तिला म्हणालो,\n“तू काही म्हण.कोकणातलं त्यावेळचं वातावरण भूताना पोषक होतं.ते मोठे मोठे पिंपळ,आणि वार्‍याने सळसळणारी त्यांची पानं.लाजाळूची झुडपं आणि स्पर्श झाल्यावर ती चटकन मिटणारी त्या पानांची धडपड.उंच माडाच्या वरल्या टवशीवर माडी साठी बांधून ठेवलेली ती मातीची मडकी माणसाच्या डोक्यासारखी भासून त्याला कुणी तरी म्हणायचं की संतापून भूत माडावर चढून बसलंय.आमावस्येच्या रात्री वडाच्या मोठ्या मोठ्या एका झाडातून दुसर्‍या झाडात जळत जाणारी चुडताची पेड, असली खरी किंवा कुणी सांगितल्यामुळे खरी वाटणारी दृश्य पाहून आणि आता आठवून तुझ्या सारख्या लेखिकेला भूतांच्या गोष्टी लिहायला चांगलच खुराक सापडलं असं म्हणायला पाहिजे.”\nमाझं म्हणणं मालूला पटलं असं वाटलं.\nश्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)\nअद्भुत प्रकाराचा अनुभव. »\nतुमची भाषा फार सदोष वाटते.. उदा..मी कधीच भूताखेतावर विश्वास ठेवला नव्हता.पण मला त्यांच्याशी बोलायला शिकवलं गेलं होतं.माझी आई मला नेहमी आठवण करून द्यायची, की मला ती देणगी आहे.\nआणि ते चमकदार प्रकाशासारखं स्पंदन करणारं थ्री-डायमेन्शल चलचित्र होतं.मी आश्चर्यचकीत झालेली पाहून माझी आई मला हंसत होती.ती माझ्या अगदी समिप आली.माझ्या छातीत एखादा गुद्दा मारल्यासारखं मला वाटलं.माझ्या फुफ्फुसातला श्वास निघून जाऊन काहीतरी सुनिश्चित गोष्टीने माझी छाती भरली होती.त्यात प्रेम होतंच आणखी शांती आणि आनंद होता.आणि त्यामुळे प्रेम शांती आणि आनंद हे सगळं सारखंच आहे असा माझा समज झाला.\nकुठलातरी अनुवाद असावा असं…\nआणि मालती ची आई म्हणजे तुमची मामी असणार…मग तुमच्या आजोळच्या घरी मामीच्या चुलती चे भूत कसे काय असेल\nउगीच काहीही अतार्किक (आणि सदोष) लिहण्यात काय अर्थ\nआपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.मी आपण केलेल्या प्रतिक्रियेवर आणि शाशंकतेवर माझ्या कडून प्रामिणीक उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.\n“तुमची भाषा फार सदोष वाटते.. ” असं म्हणून\nत्यासाठी आपण दिलेल्या उदा.मधून जरा विस्ताराने लिहिलं असतं तर बरं झालं असतं.\nचार वर्षाच्या मालतीला “बोलायला शिकवलं गेलं होतं” असं मालतीच म्हणते. आता मोठी झाल्यावर तिला स्वतंत्र मत असल्याने “मी कधीच भूताखेतावर विश्वास\nठेवला नव्हता.”असं ती म्हणते.ह्यात जर सदोष भाषा काय आहे ते आपण सांगावे.\n“माझी आई मला नेहमी आठवण करून द्यायची, की मला ती देणगी आहे.”\nत्या जमान्यातल्या तिच्या आईवर भूताखेतांचा पगडा जबर होता,नव्हे तर तिच्या,म्हणजे मालतीच्या आईच्या वयाच्या त्यावेळच्या बर्‍याच मुलींना तसं भुताबद्दल वाटणं स्वाभाविक आहे असं आपल्याला नाही का वाटत\n“आणि ते चमकदार ……..असा माझा समज झाला.”\nह्या प्यारा मधलं लेखन आपल्याला “कुठलातरी अनुवाद असावा असं……” असं का वाटावं.\nएव्हडं पण मला मुळात लिहिता येत नसावं असं आपल्याला का वाटावं\nहे ते लेखन पुलं.च होतं की आणखी कुणाचं होतं,वपुं.च होतं असा मी संदर्भ दिला असता तर ते लेखन त्यांचंच असावं हे केवळ त्यांच्या नांवाच्या,आणि त्यांच्या\nसाहित्याच्या मेहनतीच्या आधारावर आपण मानलं असतं नव्हे काय\nमी असं लिहूच शकत नाही असं आपल्याला का वाटावं\nमी अनेक वाचनं केल्यावर आणि त्यात इंग्रजी आणि मराठी,हिंदी वाचल्यावर इकडचा तिकडचा संदर्भ घेऊन लेख लिहिण्याची माझी पद्धत असल्याने जसं डोक्यात\nयेतं तसं लिहित जातो.त्यातुनच मी लेखनाची प्रेरणा घेतो.इंग्रजीचं भाषांतर करणं मला तरी फार कठिण आहे.\nआपल्या शंकेला एव्हडंच मी विस्ताराने सांगू शकतो.\n“आणि मालती ची आई म्हणजे तुमची मामी असणार…मग तुमच्या आजोळच्या घरी मामीच्या चुलती चे भूत कसे काय असेल\nआरती मला आपली बॅकग्राऊंड माहित नाही.पण माझ्या लहानपणी आमच्या गावांत आणि आजोळी शेजारी शेजारी घरं असायची.आणि आपआपसात लग्न व्हायची. आणि शेजारी आणि नातेवाईक यांच सततचं येणं जाणं असल्याने “मामीची चुलती” तिला होणार्‍या जाचाचं मन मोकळं करायला माझ्या मामीकडे यायला\nकसालच मज्जाव नव्हता.आणि माझ्या मामीकडून आणि तिच्या आईकडून तिला आस्थापूर्वक वागणूक मिळाल्यावर माझ्या मामीचं घर तिला सलोख्याचं वाटायचं. तिच्या जाचाच्या वर्णनाचा माझ्या मामीवर तिच्या लहानपणी ऐकून ऐकून वाईट परिणाम होणं सहाजीक आहे.\nहे सर्व बॅकग्राऊंड मला माझ्या ह्या गोष्टीत देण्याची आवश्यक्यता वाटली नाही.केवळ आपल्या शंकेला उत्तर म्हणून देण्याचा हा प्रपंच मी केला आहे.\n“उगीच काहीही अतार्किक (आणि सदोष) लिहण्यात काय अर्थ\nअसं पाहिलं गेलं आहे की “तार्किक-अतार्किक” चा सिद्धांत प्रत्येक बाबतीत लागू असतो.एकाला दुसरा तेव्हा अतर्किक वाटतो जेव्हा दुसरा त्याच्याशी असहमत असतो.\nतेव्हा असहमत व्हावं अतर्किक बनावं. हेच खरं.त्याशिवाय चर्चा कशी व्हायची.\nअतर्किक न होण्याचं आणि सदोष न लिहिण्याचा मी आपल्या सुचनेप्रमाण प्रांमिणीक प्रयत्न करीन\nपुन्हा एकदा आपल्या प्रतिक्रियेबद्दल आणि सुचनेबद्दल आभार\nप्रतिक्रिया रद्द करण्यासाठी इथे क्लिक करा.\nमी आणि माझी आई.\nकसे विसरीन मी तुला सहजपणे असा\nजेव्हा गळाला मासा लागतो.\nप्रत्येकाच्या जीवनात येणारे ऋतु.\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nरे मना धीर धर ना जरा\nकसे विसरीन मी तुला सहजपणे असा\nसंशयी मना कसे सांगू मी तिला\nकवेत मृत्युच्या सत्वरी निघून जावे\nव्यक्ती आणि वल्ली (12)\n« जुलै सप्टेंबर »\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013935-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/6656", "date_download": "2018-11-14T23:52:26Z", "digest": "sha1:J56K2MLTACY7ZLGXGZ44S7VEFGM5SEJ4", "length": 6911, "nlines": 135, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लेखणी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /लेखणी\nघरी निवांत बसल्यावर कधी कधी वही पेन हातात घ्यावासा वाटतो.\nपण भीती वाटते कि सत्य जगाला रुचेल का\nआणि रुचले तरी ते पटेल का\nआणि पटले तर आचरणात येईल का\nकधी कधी वाटत करावी शब्दाची तलवार आणि म्हणावे…\n\"खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे\nचिंधड्या उडविन राई राई एवढ्या\nलेखणीत इतका दम जरूर आहे\nपण कुणाला काही देण घेण नसत.\nकधीतरी केसाने गळा कापणार…\n(प्रत्येकाला याचा अनुभव असतो)\nआपला समाज आता समाज राहिला नाही.\nइतका सुधरला कि कधी बिघडला हेच आठवत नाही.\nकवी - गणेश पावले\nकाल माझा पेन मला, रडवेलासा होत म्हणाला,\n\"गरज सरो वैद्य मरो\"चा खराखुरा प्रत्यय आला...\nलिहिण्यासाठी आता नवा साथीदार मिळाला तुला,\nहस्ताक्षराचा जुना दागिना, खोटा झालाय कळले मला...\nशाईपेन, बॉलपेन, नावापुरता उरलो मी,\n'लिहिणे' म्हणजे काय असते, हे ही अता विसरलो मी...\nडायरी माझी मैत्रीणसुद्धा अशीच उदास दिसते फार,\nपानापानांवरतीसुद्धा छापील असतो दिवस-वार...\nदिसामाजी काहितरी, ब्लॉगवरती उमटत जाते,\nमिसळपाव तर खातात ना मनात कायम घोळत राहते...\nमायबोलीचा वावर तुझिया 'बोटां'वरती नाचत राहतो...\nटंकल्याशिवाय सुचत नाही, असे तुला मी रोज पाहतो...\nकाळासोबत बदलत जावे, माणसा तुला आहे ठावे,\nसरळ माणसा पाडते फशी\nकागदि घोडे, पुशी पुशी\nकाम झालं, नाही झालं\nबाबूच्या हातात, लेखणीला धार,\nकरते वार, तलवार जशी\nआडून, नाडून, अडवले पाडून\nलेखणीचा धाक, कागदाचा बाक,\nसगळेच खाक, आमच्या देशी\nRead more about ब्युरोक्रसी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013935-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-apeksha-mpsc-help-72790", "date_download": "2018-11-15T00:45:50Z", "digest": "sha1:6AWPOVMFEGWNUVLZVZ3DTEKKHGSI4BRZ", "length": 11690, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news Apeksha MPSC help अपेक्षाला उभं करण्यासाठी धडपडताहेत सहकारी | eSakal", "raw_content": "\nअपेक्षाला उभं करण्यासाठी धडपडताहेत सहकारी\nमंगळवार, 19 सप्टेंबर 2017\nइच्छुकांनी मदतीचा धनादेश रुग्णाच्या नावे (खाते क्रमांक : 20261326877, कस्टमर आयडी : 5515, आयएफएसी कोड : (MAHB0000962)\nबॅंक ऑफ महाराष्ट्र, ब्राह्मणगाव, यवतमाळ येथे पाठविण्याचे आवाहन केले आहे.\nपुणे - अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करत अपेक्षा संजय मुनेश्‍वर ही तरुणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुण्यात आली. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेसाठी ती जिद्दीने प्रयत्न करत होती; पण नेमका काळाने घात केला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी तिचा अपघात झाला असून, त्यात तिचा पाठीचा कणा मोडला आहे. तिला गरज आहे आर्थिक मदतीची... पुन्हा उभारी देण्याची.\nपंचवीसवर्षीय अपेक्षा मूळची यवतमाळ जिल्ह्यातील साखरा गावची (ता. उमरखेड). अपेक्षाचे मातृछत्र लहानपणीच हरपले आहे. पोरीला शिकता यावे म्हणून तिचे वडील दिवसभर शेतात राबतात आणि रात्री सुरक्षारक्षक म्हणून काम करतात.\nतिच्या मणक्‍यास गंभीर दुखापत झाली असून, त्यावर त्वरित शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. त्यानंतर ती किमान व्हिलचेअरच्या साहाय्याने हालचाल करू शकेल, असे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. तिच्यावर खेड-शिवापूर येथील श्‍लोक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या शस्त्रक्रियेसाठी किमान सात ते आठ लाख रुपये खर्च अपेक्षित असून, तो तिच्या कुटुंबाला पेलवणारा नाही. त्यामुळे तिचे मित्र-मैत्रिणी मदत गोळा करण्यासाठी धडपडत आहेत.\nतळेगावातील भूसंपादनाचा भाव फुटला\nपिंपरी - तळेगाव औद्योगिक वसाहतीमधील टप्पा चारमध्ये प्रस्तावित असणाऱ्या भूसंपादनासाठी प्रतिहेक्‍टरी एक कोटी ६५ लाख ९१ हजार ३८० रुपयांचा दर ठरविला...\n\"म्हाळुंगे-माण' योजना तीन वर्षांत पूर्ण करणार\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...\n\"युती'च्या काळात 11 हजार शेतकरी आत्महत्या\nसोलापूर - सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, खासगी सावकारीचा पाश, शेतमालाचे घसरलेले दर यासह अन्य कारणांमुळे फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या...\nसंगमनगरजवळ अपघातांचे ब्लॅक होल\nसातारा - संगमनगर येथील कालव्याजवळ रस्ता रुंदीकरणातील कामाच्या खोळंब्यामुळे रस्त्यात अचानक झालेल्या बदलामुळे हे ठिकाण गेल्या काही दिवसांपासून...\nतीन महिने धान्य न घेतल्यास शिधापत्रिका निलंबित\nपुणे - सलग तीन महिने धान्य न घेतल्यास, आता शिधापत्रिका निलंबित करण्यात येणार आहे. अन्य ठिकाणी स्थलांतरित होणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना...\nमराठा समाजाचा \"ओबीसीं'मध्ये समावेश करावा\nमुंबई - \"\"मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013935-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://tushar-kute.blogspot.com/2010/03/blog-post_28.html", "date_download": "2018-11-15T00:47:05Z", "digest": "sha1:4GFKJYNNDCRDZ26KXRVEAQOL2AZMYCS4", "length": 18831, "nlines": 185, "source_domain": "tushar-kute.blogspot.com", "title": "स्यमंतक: पुणेरी पाट्या", "raw_content": "\nकर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदचन मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोस्त्वकर्मणि॥\nमहाराष्ट्राच्या प्रत्येक शहराचे स्वत:चे असे काहितरी वैशिष्ट्य असते. तसे आमच्या पुणे शहराची बरीच वैशिष्ट्ये आहेत. त्यातीलच एक म्हणजे पुणेरी पाट्या. पुण्यात राहत असताना बऱ्याच विविध प्रकारच्या पाट्या अनेक ठिकाणी टांगलेल्या दिसायच्या. तसं पाहिलं तर पाट्या ह्या सर्वच शहरांमध्ये असतात पण पुणेरी पाट्यांची तऱ्हाच मात्र नामानिराळी आहे. सर्वसाधारण सूचना मानवजातीला समजत नाहीत, अशी सर्व पुणेकरांची समजूत आहे व ते बहुतांशी खरंही आहे. म्हणूनच पुणेकरांनी पाट्या लिहिण्याची स्वत:ची शैली विकसित केली आहे. याच शैलीने पुणेकर पाट्या लिहितात. या पाट्या बाहेरच्या लोकांना जहाल व विचित्र वाटत असल्या तरी पुणेकर नागरिकांना मात्र याची सवय झाली आहे. पुण्यात पाट्या तयार करायच्या म्हणजे पुणेरी नियमच वापरायचा असा दंडकच आहे. इकडे नाशिकमध्ये राहत असताना कधी मला पुणेरी ’स्टाईल’च्या पाट्या दिसल्या की लगेच पुण्याची आठवण येते. वाटतं, हा पाटी लिहिणारा नक्कीच पुण्यात राहणारा असावा... पुण्याच्या पाटीचे उदाहरण द्यायचं झालं तर ’नो पार्किंग’ ची सर्वसामान्य पाटी वाचून सहसा कुणी तिथे गाडी लावायला घाबरत नाहीत. आमचे पुणेकर त्या ’नो पार्किंग’ च्या पुढे ’लावल्यास चाकातील हवा काढली जाईल’ असे लिहून टाकतात. यामुळे गाडी लावणारा दहा वेळा विचार करतो, ’खरंच गाडी लाऊ की नको पुण्याच्या पाटीचे उदाहरण द्यायचं झालं तर ’नो पार्किंग’ ची सर्वसामान्य पाटी वाचून सहसा कुणी तिथे गाडी लावायला घाबरत नाहीत. आमचे पुणेकर त्या ’नो पार्किंग’ च्या पुढे ’लावल्यास चाकातील हवा काढली जाईल’ असे लिहून टाकतात. यामुळे गाडी लावणारा दहा वेळा विचार करतो, ’खरंच गाडी लाऊ की नको’ सर्वच मराठी व इंग्रजी वृत्तपत्रांनी पुणेरी पाट्यांवर विशेष वृत्तही दिलेले आहे.\nपुण्याची आयपीएल टीम येणार हे समजल्यावर त्यावरही पुणेरी पाट्या तयार झाल्या. सध्या हा ’फॉर्वडेड इमेल’ अनेक मेलबॉक्समधून फिरतो आहे. त्यातीलच एक उदाहरण त्यायचे झाले तर ही पाटी वाचा: “सामन्याच्या वेळेदरम्यान तुटलेल्या चपला, कापलेले खिसे, मोडलेला चष्मा, हरवलेली पर्स, गायब झालेला मोबाईल ह्यांची जबाबदारी आयोजकांकडे राहणार नाही. समोरच पोलीस स्टेशन आहे, तिकडे जाऊन तक्रार करावी.”\nअशा प्रकारच्या पाट्या ’छोटा डॉन’ नावाच्या मराठी ब्लॉगरने सर्वप्रथम तयार केल्या होत्या. यासर्वच पाट्यांसाठी छोट्या डॉनला धन्यवाद. अस्सल पुणेकर असल्याप्रमाणे त्याने या पाट्या लिहिल्या आहेत. तो बंगळूरू मध्ये ऑटोमोटिव्ह इंजिनियर आहे. खरोखर अश्या लोकांच्या कल्पनाशक्तीला मात्र दाद द्यायला हवी. असो, त्यामुळे आता पुणे शहरी आयपीएल दरम्यान काय करावे व काय करू नये हे मात्र लोकांना समजेल, असे म्हणायला हरकत नाही.\nमराठी माध्यम वि. इंग्रजी माध्यम\nयह है अपनी शिक्षा...\nलाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी\nआता कमीत कमी आठवी पास\nउर्दू ही केवळ मुस्लिमांचीच भाषा आहे का\nगुरूजींनी सोडविले विद्यार्थ्यांचे पेपर\nपावसात भिजलेली ती रात्र\nपुण्यात राहण्याचा पहिला अनुभव\nफोडा आणि राज्य करा\nबिबट्यापासून सुटका: अशी आणि तशी\nमंत्र्याचा मुलगा, दारू आणि अपघात\nमराठी माध्यम वि. इंग्रजी माध्यम\nमराठी साहित्य परिषदेची परिक्षा\nरंगीबेरंगी प्रेमकथा: क्षणभर विश्रांती\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी\nलेऊनी स्त्रीरूप भूलवी नटरंग... नटरंग... नटरंग\nवृत्तपत्रातील माझे पहिले नाव\nहरिश्चंद्र म्हणतात लेकाचे मला\nहिंदीत ढापलेले मराठी चित्रपट\nहुप्पा... हुय्या: एक फॅन्टासी\nदि. ३१ डिसेंबर २००९ (२०१० कडे जाताना...) -\nगुगलचा मराठी भाषेवर आणखी एक आघात. - गुगलने मराठी भाषे व्यतिरिक्त भारतातील सर्व भाषेत Translator हि सेवा पुरवायला सुरुवात केली. आणि मराठी भाषेवर अन्याय केला. पण आता गुगल पुढचं पाउल देखील टाकत ...\nसातवाहन: महाराष्ट्र के निर्माता - सातवाहन… यह नाम मैने पहली बार छठी या सातवी कक्षा मे पढा होगा, लेकिन सिर्फ़ पढ़ाई के लिये ही उसके बाद मुझे इस नाम से कोई लेनादेना नहीं पडा. लेकिन, जब महाराष्...\nयेथल्या दरीदरीत हिंडते मराठी...\nनारायणेश्वर, पुरंदर - हेमाडपंथी मंदिरे ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात महत्वाच्या स्थानी आहेत. शिवाची हजारो प्राचीन हेमाडपंथी मंदिरे आपल्या राज्यात पाहायला मिळतात. यातील ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013935-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/for-woman/", "date_download": "2018-11-15T00:34:11Z", "digest": "sha1:5U2CKUUP25LCCSYUV2JLUKOJEVGVISIZ", "length": 23295, "nlines": 268, "source_domain": "www.saamana.com", "title": "काही क्षण स्वत:साठी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसद्दामला गोव्यात पकडला, गोवा पोलिसांची मोठी कारवाई\nजमीनीच्या वादावरून सख्या व चुलत काकाने केला पुतणीचा खून\nराज्य सरकारकडून दुष्काळाचे राजकारण- राधाकृष्ण विखे पाटील\nगडचिरोलीत आढळला 15 किलोचा भूसुरुंग\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\n राम मंदिराबाबतच्या अध्यादेशाला भाजपनेच केला होता विरोध\nराफेल सुनावणी; अटर्नी जनरल यांची चूक सरन्यायाधीशांनी दाखवली\nइस्त्रोच्या जीसॅट 29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nदारुसाठी परदेशी महिलेचा विमानात धिंगाणा…पाहा व्हिडीओ\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलैंगिक शोषण प्रकरण: ‘त्या’ बीसीसीआय अधिकाऱ्याचा पाय खोलात\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अटळ\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nअक्षरा हासनचे ‘ते’ फोटो व्हायरल केल्याप्रकरणी मित्राची होणार चौकशी\nPHOTO : सिनेकलाकारांचे शाळेच्या गणवेशातील फोटो पाहिलेत का\n…आणि लग्नमंडपात दीपिकाला रडू कोसळले\nदीपिका रणवीरने ‘या’ गायिकेला इटलीतील ‘तो’ फोटो हटवायला सांगितला\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nआपल्यावर अत्यंत अवलंबून असणारे आपले अत्यंत प्रिय स्वजन… त्यांच्यासाठी सर्वस्व देणं… यात काहीच गैर नाही. पण हेच थोडेसे सर्वस्वी स्वतःसाठी राखून ठेवले तर…\n‘बाई गं… कसा दिवस संपतो कळत नाही… पहाटे ५ वाजता उठते… रात्रीचे ११ वाजतात सगळी कामं संपायला…\n‘एवढी ५ ला का उठतेस पण फिरायला जातेस की जिमला फिरायला जातेस की जिमला \n‘छे गं.. पाणी येतं ना सकाळी. एक तासच असतं ते.. दिवसभराचं पाणी भरून ठेवून, आंघोळ करून होईपर्यंत एकेक जण उठतो. सासऱयांना लिंबूपाणी, सासूबाईंना चहा, नवऱयाला ग्रीन टी आणि मुलाला दूध देऊन नाश्त्याच्या तयारीला लागते मी .. ’\n‘आणि तू काय पितेस\n‘मी नाश्त्याच्या वेळेला चहा घेते एकदा..’\nसर्वसाधारणपणे हीच वृत्ती कर्तव्य भावनेच्या, जबाबदारीच्या नात्यानं बायकांमध्ये दिसून येते. ती चुकीची आहे असं नाही. फक्त सगळ्यांसाठी जगताना स्वतःसाठी जगणंच विसरून जायला होतं. आणि मग आयुष्याच्या एका वळणावर, सगळेजण आपापल्या विश्वात मग्न असताना तिच्या सोबतीला तिचं एकटेपण उरतं. त्यावेळी निर्माण झालेली पोकळी भयंकर असते. तोपर्यंत कोपऱयात धूळ खात पडलेला तंबोरा, कॉलेजमध्ये करत असलेल्या कविता , ‘कशाला हवी ती अडगळ’ म्हणत कचऱयातून गेलेले पेंटिंगचे ब्रश, अशा व्यक्तिमत्त्वाच्या कितीतरी कोपऱयांना जळमटं लागलेली असतात.\nयोग्य अयोग्यचा विचार, मतं मांडण्याचा अधिकार, आवश्यकतेनुसार स्पष्टवत्तेपणाचा उच्चार, आणि परिणामांचा सांगोपांग विचार करून, योग्य ठिकाणी धाडसी पाऊल उचलण्याचा आचार करणं, म्हणजे परिपूर्ण आयुष्य जगणं .. स्वतःकडे कमीपणा घेऊन परिस्थिती हाताळणं चुकीचं नाही. पण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी तिनं घेतलेली माघार, हा तिचा मोठेपणा आहे याची जाणीव समोरच्याला होणंही गरजेचं आहे. आणि ती नसेल तर ती योग्य वेळी योग्य पद्धतीनं करून द्यायलाही हवी. घरासाठी, मुलांसाठी, नवऱयासाठी, नातेवाईकांसाठी वेळ देत असताना, आपलं आयुष्य हे आपल्यासाठीही असतं हे विसरता कामा नये.\nदिवसातला थोडा वेळ, वर्षातले काही दिवस हे स्वतःसाठी राखायलाच हवेत. भरभरून श्वास घेण्यासाठी, फ्रेश होण्यासाठी, घरच्यांना आपल्या नसण्याची सवय होणंही गरजेचं असतंच.. त्याशिवाय गृहीत धरणं बंद होत नाही. स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी नाही, स्वतःचं अस्तित्व जाणवण्यासाठी हे करायला हवं. स्वतःसाठी जगायला हवं. आपल्या आवडींना जोपासायला हवं. फिरणं, गप्पा मारणं, व्याख्यानांना जाणं, पुस्तकं वाचणं, सामाजिक कार्यात सहभागी होणं, गाणं, नाचणं, हसणं, बागकाम… काही काहीही… असू शकतं ते… जे स्वतःच्या अंतरंगातून स्वतःला साद देत असतं… आणि त्याच्याशिवाय आपलं आयुष्य अधुरं असतं… आपण ते ते जगायला हवं… कारण त्यागाचा अर्थ उपभोग त्यागणं नव्हे.. तसं झालं तर हसणं मावळतं आणि दडपणांच्या ओझ्याखाली सुरकुत्यांचं कलेवरच फक्त शिल्लक रहातं.\n‘माझ्याशिवाय त्यांचं पान हलत नाही’ या एका वाक्यावर ती तिचं जगणं घराच्या स्वाधीन करते. पण दुसऱयांवर प्रेम करता करता स्वतःवरही प्रेम करायचं असतं, हे ती विसरूनच गेलेली असते. स्वतःसाठी वेळ म्हणजे फक्त सौंदर्य साधना नव्हे, तर व्यक्तिमत्त्व प्रगल्भ करण्याची साधना .. कारण बऱयाचदा सौंदर्य साधना हीदेखील कुणीतरी मला सुंदर म्हणावं यासाठी असते. अमुकची बायको सुंदर आहे, तमुकची सून देखणी आहे असं म्हटलं की घरचे सुखावतात म्हणून ती सुखावते. आपल्या डोळयांना आपण सुंदर दिसतो का नाही, अमुक एखादा रंग आपल्याला चांगला दिसतो की नाही हा विचार तिचा स्वतःचाही असू शकतो, ही शक्यताच ती तडीपार करते.. तारतम्य तिलाही असतं, ते इतरांच्या सांगण्याबरहुकूमच वागलं की सिद्ध होतं असं नाही. हा विश्वास मुळात तिला स्वतःला असायला हवा आणि तिनं आपल्या वागण्यातून इतरांना तो द्यायला हवा.\n‘दिसेल ते पुस्तक वाचायचे मी…’ ‘गिर्यारोहकांचा ग्रुप होता आमचा…’ ‘दर महिन्याला एक तरी नाटक बघायचेच मी मैत्रिणींबरोबर…’ या सगळ्या आठवणी आठवायलाही मधल्या काळात वेळ मिळालेला नसतो, इतकी दुसऱयांमध्ये गुंतून गेलेली असते ती. मुलांचा ग्रुप असतो. नवराही री युनियनच्या नावाखाली त्याच्या मित्रांना भेटत असतो. त्या सगळ्यात ती कुठेच बसत नसते. सगळय़ांची होता होता ती स्वतःची कधीच नसते. म्हणूनच सगळ्यांना जिंकून घेता घेता हरल्याची हुरहूर तिचे डोळे पाणवत असते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलअफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये जाऊ नका, पर्यटकांना अमेरिकेचा इशारा\nपुढीलडेंजर डॉक्टर खिद्रापुरे अटकेत\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nपैशांचा पाऊस भाग ४३- शेअर बाजारातील गुंतवणूक व त्याबाबत विचारपद्धती\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nघरकूल अवास योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी जलकुंभावर चढून आंदोलन\nराफेल सुनावणी; अटर्नी जनरल यांची चूक सरन्यायाधीशांनी दाखवली\nइस्त्रोच्या जीसॅट 29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nदारुसाठी परदेशी महिलेचा विमानात धिंगाणा…पाहा व्हिडीओ\n…आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या लिफ्टमध्ये मोदी अडकले\nपतीला दूध पाजून नववधू कपडे व दागिने घेऊन पसार\nप्रेमविवाह केल्याने आईवडिलांनी केले जिवंत मुलीचे अंतिम संस्कार\n‘शुद्ध हवेची’ ऑनलाईन विक्री जोरात\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nआधी आपलं घर सांभाळावं, मग कश्मीरची चिंता करा…आफ्रिदीचा पाकड्यांना घरचा आहेर\n१७ नोव्हेंबरला तृप्ती देसाई ‘शबरीमला’ला जाणार, सुरक्षा पुरवण्याची केरळ सरकारला विनंती\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013935-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/infog-mumbai-model-girl-scabrous-dance-in-mahakaleshwar-temple-ujjains-video-viral-5954259.html", "date_download": "2018-11-14T23:42:53Z", "digest": "sha1:NZGVGRLFU7XFLLIHJZKXPWS54JNL57JF", "length": 6219, "nlines": 145, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mumbai Model Girl Scabrous Dance in Mahakaleshwar Temple ujjains Video Viral | उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात मुंबईच्या मॉडेलचा अश्लाघ्य डान्स, व्हिडिओ झाला व्हायरल", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nउज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात मुंबईच्या मॉडेलचा अश्लाघ्य डान्स, व्हिडिओ झाला व्हायरल\nमुंबईच्या एका मॉडेलने मंदिराच्या आवारात अश्लाघ्य डान्स केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.\nउज्जैन- बारा ज्योर्तिंगांपैकी एक असलेले महाकालेश्वर मंदिरात शिवभक्तांची कायम गर्दी असते. मात्र, मुंबईच्या एका मॉडेलने मंदिराच्या आवारात अश्लाघ्य डान्स केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मॉडेलच्या अश्लाघ्य डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.\nरिपोर्टनुसार, पांढर्‍या सारीत मंदिर परिसरात अश्लाघ्य डान्स करणार्‍या मॉडेलचे नाव नंदिनी कुरील असे आहे. विशेष म्हणजे नंदिनी स्वत: हा व्हिडिओ सोशल साइट्‍सवर पोस्ट केला होता. या व्हिडिओत दिसणार्‍या मॉडेल तरुणीवर ‍टिकेची झोड उठल्यानंतर तिने व्हिडिओ डिलीट केला आहे. मंदिर प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतली असून मॉडेल विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.\n आणि काय होऊ शकते जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर\nमुंबईत रेल्वे अपघातात वेगवेगळ्या कारणांनी एकाच दिवशी 12 जण ठार\nविदेशी गुंतवणुकीच्या मुद्द्यावरून काँग्रेस- उद्याेगमंत्र्यांमध्ये जुंपली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013935-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/vikhe-patil-demand-to-jayant-athavale-arrest-301439.html", "date_download": "2018-11-14T23:45:36Z", "digest": "sha1:GPXY4FLYA2STGG4YTCZ7ARV7NDK2EWHC", "length": 10164, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - सनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील–News18 Lokmat", "raw_content": "\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nमुंबईत विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आठवले यांना अटक करण्याची मागणी केली\nमुंबई,20 ऑगस्ट 2018: महाराष्ट्र आणि कर्नाटकातील चारही विचारवंतांच्या हत्येचा मूळ सूत्रधार शोधायचा असेल तर पोलिसांनी सनातन संस्थेचे प्रमुख डॉ.जयंत आठवले यांना अटक करून चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षऩेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलीये.मुंबईत विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आठवले यांना अटक करण्याची मागणी केली. डॉ. दाभोलकरांची हत्या करणारे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर आज सीबीआयच्या ताब्यात आहेत. पण मागील काही महिन्यांमध्ये अशा सुमारे 500 तरूणांना शस्त्र प्रशिक्षण देण्यात आले असून, ते अजूनही मोकाट आहेत. त्यांना शोधून काढायचे असेल तर पोलिसांनी डॉ. जयंत आठवले यांना ताब्यात घेण्याची आवश्यकता आहे. कट्टरवादी संघटनांना वेसण घालण्यासंदर्भात सरकारची भूमिका प्रामाणिक असेल तर अटकेची ही कारवाई तातडीने केली जाईल, असं पाटील म्हणाले.तसंच दोन दिवसांपूर्वी हमीद दाभोलकर यांनी डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमागील मूळ सूत्रधाराचा पर्दाफाश करण्याची मागणी केली होती. आज पुण्यात निघालेल्या मोर्चातून देखील हीच मागणी करण्यात आली आहे. या मागणीला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं.\nमहाराष्ट्र एटीएसने मागील दोन आठवड्यांमध्ये केलेल्या कारवाईचे खरे श्रेय कर्नाटक एटीएसला आहे. गौरी लंकेश हत्याकांडाचा तपास करताना त्यांनी अनेक गोष्टींचा छडा लावला आणि त्यातूनच महाराष्ट्रातील हे कट्टरवादी ‘नेटवर्क’ समोर आलं अन्यथा वैभव राऊतचे बॉम्ब फुटेपर्यंत राज्य सरकारला महाराष्ट्रात काय सुरू आहे,याचा पत्ता लागला नसता, अशी टीकाही त्यांनी केली.महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि बॉम्बसाठा सापडतो, तरूणांना फितवून शस्त्रांस्त्रांचे प्रशिक्षण दिल्याचे दिसून येते, संशयित मारेकऱ्यांकडे डायरीत पुरोगामी चळवळीतील विचारवंतांची'हिटलिस्ट' सापडते. देशविघातक कारवायांचे एवढे पुरावे हाती लागल्यानंतरही सरकार गप्पच आहे. प्रारंभी विचारवंतांच्या हत्या करण्यात आल्या. आता सामूहिक हत्यांचा कट रचला जातो आहे. वैभव राऊतकडे सापडलेले 20 बॉम्ब, 21 गावठी पिस्तुले दिवाळी साजरी करायला आणलेले नव्हते. बकरी ईद,गणेशोत्सवासारख्या धार्मिक सणांमध्ये बॉम्ब फोडून त्यांना धार्मिक हिंसाचार घडवायचा होता. मराठा क्रांती मोर्चामध्ये बॉम्ब फोडून राज्यातील सामाजिक सलोखा धोक्यात आणायचा होता. या साऱ्या बाबी देशाविरूद्ध छुपे युद्ध पुकारल्यासारखे असून, यापश्चातही सरकार संबंधित संघटनांवर बंदी घालण्याचा निर्णय का घेत नाही अशी संतप्त विचारणा विखे पाटील यांनी केली.या संघटनांचे काम ‘अल कायदा’सारख्या दहशतवादी संघटनांच्या तोडीस तोड अशा गुप्त आणि नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. प्रत्यक्ष हल्ला करणारे निराळे, त्यांना शस्त्रे देणारे निराळे,हत्येची योजना आखणारे निराळे, आणि कोणाची हत्या करायची, हे ठरविणारेही निराळेच आहेत. प्रत्येकाला त्याची जबाबदारी ठरवून दिलेली असते आणि त्यापलिकडे त्याला इतर काहीच माहिती नसते. त्यामुळेच डॉ. दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरेंच्या हत्या प्रकरणात अनेकांना अटक झाल्यानंतरही आजवर संपूर्ण कट उघडकीस येऊ शकलेला नाही.तसंच गौरी लंकेश हत्येमध्ये सनातनसारख्या संघटनेची नेमकी कशी भूमिका होती, हे जाणून घेण्यासाठी आपण लवकरच कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला जाणार असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले की, कर्नाटक एटीएसकडे पुरेसे पुरावे असतील तर त्यांनी गौरी लंकेश हत्येसाठी थेट सनातनविरूद्ध दोषारोपपत्र दाखल करावे, अशी मागणी आम्ही करणार आहोत. त्याआधारे सनातनवर बंदी घालण्यासंदर्भात अधिक माहिती गोळा करण्याचा मानस असल्याचेही विखे पाटील यांनी यावेळी सांगितलं.अनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज्याल्या भरली हुडहुडी; परभणीचं तापमान मिनी काश्मिरपेक्षाही कमी\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013935-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/rss-and-bjp-behind-the-bhima-koregaon-issue-say-mayavati-278797.html", "date_download": "2018-11-14T23:42:38Z", "digest": "sha1:TLM77C3XIXPBXO6UFTEIA7JLLUODHQR6", "length": 11826, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भीमा कोरेगाव प्रकरणामागे संघ-भाजपचा हात -मायावती", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nभीमा कोरेगाव प्रकरणामागे संघ-भाजपचा हात -मायावती\nमा कोरेगाव प्रकरणाचा बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी निषेध केलाय.\n02 जानेवारी : भीमा कोरेगाव प्रकरणाचा बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी निषेध केलाय. या प्रकरणामागे संघ आणि भाजपचा हात असल्याचा आरोप मायावतींनी केला.\nभीमा कोरेगावमध्ये घडलेली घटना थांबवता आली असती. इथं वाद होणार यांची माहिती सरकारला होती त्यांनी तसा बंदोबस्त करायला हवा होता पण फडणवीस सरकारने जाणूनबुजून असं केलं नाही असा आरोपही मायवतींनी केला. भाजपला हा वाद चिघळू द्यायचा होता म्हणूनच त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे या हिंसाचारामध्ये भाजपचाच आणि जातीयवादी तत्त्वांचा हात आहे असा आरोपही त्यांनी केला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\nराफेल खरेदीच्या चौकशीचा निर्णय सुप्रीम कोर्टानं ठेवला राखून\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013935-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A1/", "date_download": "2018-11-14T23:51:22Z", "digest": "sha1:EL4CNAMJRTZN6SGIQXAVVKFV7GXHTQ7M", "length": 11369, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बॉलिवूड- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nVIDEO : जेव्हा इंटरनेटवर लीक झाला बाहुबलीच्या देवसेनेचा MMS...\nसोशल मीडियाचे जितके फायदे आहेत तितके तोटेही आहेत आणि हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. बॉलिवूड सेलिब्रेटीज नेहमी सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करत असतात. पण हे सोशल मीडिया त्यांना तितकंच भारी पडतं. सध्या देवसेना झालेल्या अनुष्का शेट्टीला याचा अनुभव येतोय. तिचा एक MMS व्हायरल झालाय. काय होतं या MMSमध्ये\nप्रियंकाच्या लग्नात नसणार एकही बॉलिवूड कलाकार\nमंत्र्यांचं न ऐकल्यानं मला त्रास दिला जातोय - पहलाज निहलानी\nदिवाळीत इरफान खानच्या फॅन्ससाठी चांगली बातमी\nसारा अली खानची बॉलिवूड एंट्री धोक्यात\n‘हा’ होता मुंबईकरांच्या आयुष्यातील सर्वात हॉट दिवस\nशाहरुखच्या दिवाळी पार्टीला बॉलिवूड तारकांची हजेरी\nRJ प्रेयसीसाठी व्हॅलेंटाइनच्या दिवशीच पत्नीला दिलं 'मृत्यूचं गिफ्ट', १५ वर्षांनंतर धक्कादायक खुलासा\nमुंबईच्या रस्त्यांवर गर्लफ्रेंडसोबत फिरतोय हा बॉलिवूड स्टार\nबॉलिवूड अभिनेता एजाज खानला ड्रग्स प्रकरणी केली अटक\nहाऊसफुल-4 मध्ये आता नानाच्या जागेवर कोण\nसाक्षी तन्वरनं घेतलं या चिमुकलीला दत्तक\nPHOTOS : बॉलिवूड भक्तिमय अमिताभ, कतरिना, काजोल, किरण राव यांचे दुर्गोत्सवाचे रंग\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013935-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/holi-celebrated-in-maharashtra/", "date_download": "2018-11-15T00:43:32Z", "digest": "sha1:KFM6W4QPIXX53FKOG3IDAKP6327S7A5D", "length": 7130, "nlines": 99, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "देशभरात होळीचा उत्साह ; पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा !", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nदेशभरात होळीचा उत्साह ; पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा \nटीम महाराष्ट्र देशा : राज्यासह देशभरात सध्या होळीचा उत्साह आहे. आज धूळवडीनिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.\nराज्यात अनेक ठिकाणी आज धूळवड खेळली जाते. रंगांची उधळण केली जाते. कोकणात होळीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात 8 ते 15 दिवसांचा शिमगा साजरा केला जातो.\nहोळीच्या पवित्र सणाच्या देशवासियांना खूप खूप शुभेच्छा असं ट्विट करत पंतप्रधान मोदींनी सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत\nहोली के पावन पर्व की सभी देशवासियों को ढेरों शुभकामनाएं\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nपुणे- चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम लवकरच 18 नोव्हेंबरला…\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013935-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/irshad-zahagirdar-resignation-from-congress/", "date_download": "2018-11-15T00:45:09Z", "digest": "sha1:Z7A2D5K36AEXTPM53L6YEMU5WSPQZ3WK", "length": 8468, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कॉंग्रेसला धक्का,अल्पसंख्यांक विभागाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षांचा राजीनामा,राष्ट्रवादीत करणार प्रवेश", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकॉंग्रेसला धक्का,अल्पसंख्यांक विभागाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षांचा राजीनामा,राष्ट्रवादीत करणार प्रवेश\nटीम महाराष्ट्र देशा- निवडणुका जवळ येवू लागल्याने अनेक नेतेमंडळी अनुकूल अश्या पक्षात प्रवेश करताना पहायला मिळत आहेत. नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य तारिक अन्वर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला . आता काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष इर्शाद जहागीरदार यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.येत्या १७ नोव्हेंबरला अजित पवार यांच्या उपस्थितीत आपण राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.\nकाँग्रेस पक्षात अल्पसंख्यांक समाजाला डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.देश पातळीवर तसेच राज्य पातळीवर समाजाचे नेते आणि कार्यकर्ते यांना कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सतत डावलले जाते. कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला जात नाही. ही कार्यशैली काँग्रेस पक्षापासून अल्पसंख्यांक समाजाला दूर नेत आहे. भविष्यकाळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे असं देखील ते म्हणाले\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nमुंबई : शेतकरी आणि शेती व्यवसाय संकटात आहे, आत्महत्या वाढत आहेत, मात्र केंद्रातील व राज्यातील राज्यकर्त्यांना…\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा…\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013935-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://suvidyaprasaraksanghborivali.in/index_files/Page1079.htm", "date_download": "2018-11-15T00:54:40Z", "digest": "sha1:I6XKI3SMGLO5EF65GYL4GAP23W2MEFLG", "length": 2346, "nlines": 23, "source_domain": "suvidyaprasaraksanghborivali.in", "title": "dattani3", "raw_content": "\nकै.बाबुराव परांजपे कॄतज्ञता दिन\nश्रीकॄष्ण जयंती , ज्ञानेश्वर जयंती\nसंत ज्ञानेश्वर समाधी दिन\nविविध आंतरशालेय स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकांना बक्षिसे मिळालेली आहेत. सन 2014 - 2015 या शैक्षणिक वर्षात विभागातील सहा. शिक्षिका श्रीम. मीनाक्षी प्रशांत काळकर यांना सुविदया प्रसारक संघाच्या केसरी आर्ट ऍण्ड कल्चरल फाऊंडेशन चा पुरस्कार संस्थेच्या सर्व शाळांमधून प्राप्त झाला.\n2004 - 2005 या शैक्षणिक वर्षापासून 3 री व 4 थी च्या वर्गाँकरिता इंग्रजी संभाषण वर्गाची सेकंड ग्रेड ची सुरूवात झाली. पालक शिक्षकांना 22 एप्रिल ते 25 एप्रिल या कालावधीत देण्यात आलेल्या ट्रेनिंगला श्रीमती मिनलतार्इ परांजपे उपस्थित होत्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013935-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/daily-marathi-panchang/articleshow/65774984.cms", "date_download": "2018-11-15T00:59:33Z", "digest": "sha1:JAV6NWQLFEKV54S4JWHUPRUNIIAGHZI5", "length": 10035, "nlines": 147, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "daily marathi panchang News: daily-marathi-panchang - आजचे मराठी पंचांग:बुधवार , १२ सप्टेंबर २०१८ | Maharashtra Times", "raw_content": "\n'छठ'रंगी झाली जुहू चौपाटी\n'छठ'रंगी झाली जुहू चौपाटीWATCH LIVE TV\nआजचे मराठी पंचांग:बुधवार , १२ सप्टेंबर २०१८\nआजचे मराठी पंचांग:बुधवार , १२ सप्टेंबर २०१८\nभारतीय सौर २१ भाद्रपद शके १९४०, भाद्रपद शुक्ल तृतीया सायं. ४.०७ पर्यंत,\nचंद्रनक्षत्र : चित्रा उत्तररात्री १.०६ पर्यंत, चंद्रराशी : कन्या दुपारी १.३० पर्यंत,\nसूर्यनक्षत्र : पूर्वा फाल्गुनी, सूर्योदय : सकाळी ६.२७, सूर्यास्त : सायं. ६.४३,\nचंद्रोदय : सकाळी ८.४३, चंद्रास्त : रात्री ८.५९,\nपूर्ण भरती : दुपारी १.३६ पाण्याची उंची ४.६८ मीटर, उत्तररात्री २.०२ पाण्याची उंची ४.५३ मीटर,\nपूर्ण ओहोटी : सकाळी ७.०८ पाण्याची उंची ०.६३ मीटर, सायं. ७.४३ पाण्याची उंची ०.४१ मीटर\nदिनविशेष : हरितालिका, वराह जयंती\nमिळवा पंचांग बातम्या(daily marathi panchang News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ndaily marathi panchang News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nउज्जैनः महाकालेश्वर मंदिरात सुरक्षा रक्षकांची भाविकाला मारहा\nदिल्लीतून खासगी वाहनं लवकरच हद्दपार होणार\nपाक काश्मीर काय सांभाळणार\nनव्या संशोधनामुळे अन्नातून पोषक आहाराची हमी\nअमेरिकाः कॅलिफोर्नियातील भीषण आगीत ४८ जणांचा मृत्यू\nअमेरिकाः ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये केली दिवाळी साजरी\nआजचे मराठी पंचांग: बुधवार, १४ नोव्हेंबर २०१८\nआजचे मराठी पंचांग: रविवार, १२ नोव्हेंबर २०१८\nआजचे मराठी पंचांग: सोमवार, १३ नोव्हेंबर २०१८\nआजचे मराठी पंचांग: रविवार, ११ नोव्हेंबर २०१८\nआजचे मराठी पंचांग: शनिवार, १० नोव्हेंबर २०१८\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nआजचे मराठी पंचांग:बुधवार , १२ सप्टेंबर २०१८...\nआजचे मराठी पंचांग:मंगळवार, ११ सप्टेंबर २०१८...\nआजचे मराठी पंचांग: सोमवार, १० सप्टेंबर २०१८...\nआजचे मराठी पंचांग: रविवार, ९ सप्टेंबर २०१८...\nआजचे मराठी पंचांग: शनिवार, ८ सप्टेंबर २०१८...\nआजचे मराठी पंचांग: शुक्रवार, ७ सप्टेंबर २०१८...\nआजचे मराठी पंचांग: बुधवार, ५ सप्टेंबर २०१८...\nआजचे मराठी पंचांग: मंगळवार, ४ सप्टेंबर २०१८...\nआजचे मराठी पंचांग:सोमवार ३ सप्टेंबर २०१८...\nआजचे मराठी पंचांग:रविवार २ सप्टेंबर २०१८...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013935-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/college-club/articlelist/14099388.cms?curpg=3", "date_download": "2018-11-15T01:03:24Z", "digest": "sha1:E3C7SHOVLB66ATTUKZDN3YDSKHOXVZGI", "length": 8262, "nlines": 146, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 3- College Club News: College Club News Updates in Marathi| Maharashtra Times", "raw_content": "\n'छठ'रंगी झाली जुहू चौपाटी\n'छठ'रंगी झाली जुहू चौपाटीWATCH LIVE TV\n० लाला लजपतराय कॉलेजमध्ये ६-७ ऑक्टोबरला फेस्टिव्हल० हिंदी सिनेसृष्टीतल्या तारे-तारकांची उपस्थितीमुंबई टाइम्स टीमबॉलिवूड, त्यातले स्टार्स हे ...\nरुपारेलमध्ये रंगली 'गाणी मनातली'Updated: Oct 2, 2018, 04.00AM IST\nसाठ्येचे विद्यार्थी विद्यापीठात अव्वलUpdated: Sep 26, 2018, 04.00AM IST\n३८ पैकी २८ एकांकिकांना हिरवा कंदिलUpdated: Sep 25, 2018, 04.00AM IST\nव्हिडिओ: सुबोध भावेचं लग्नाबद्दलचं मत\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची स...\nकुत्र्याने लघुशंका केली, महिलेला मारहाण झाली\n'MeToo' वर टीव्ही कलाकार काय म्हणाले\n...म्हणून सोनमनं 'करवाचौथ' केलं नाही\nकॉलेज क्लब याा सुपरहिट\nपदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा\nप्रौढ स्त्रीच्या सहवासाची कल्पना करून हस्तमैथून केला\nवर्ष झालं तरी पत्नी सेक्स करत नाही, काय करू\nओरल सेक्स करताना कॉन्डमचा वापर करावा का\nपगार लपवण्यासाठी वाजवीपेक्षा जास्त खर्च करण्याची लोकांची तयारी: सर्व्हे\nप्रेयसीचं चुंबन घेतो तेव्हा गुप्तांगात कळ येते\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013935-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/ipl-news-marathi/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87-113050100012_1.htm", "date_download": "2018-11-15T00:54:40Z", "digest": "sha1:L6OTSYGHAG37YQJVLVHQZH45E4BS43V3", "length": 12875, "nlines": 128, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "डेअरडेविल्स-नाईट रायडर्स आमने-सामने | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 15 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nदिल्ली डेयरडेविल्स संघ आपले नवीन घर छत्तीसगडच्या राजधानीमध्ये नवनिर्मित शहीद वीर नारायण सिंह अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आज बुधवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या ४४व्या सामन्यात सध्याचा चॅम्पियन कोलकाता नाइट राइर्ड्सचा सामना करेल.\nआयपीएलच्या या सत्रातील उद्घाटन सामन्यात नाइट राइर्ड्सने डेयरडेविल्सला पराभूत केले होते आणि तेव्हापासून हा संघ लयाने असा भटकला की, नऊ सामन्यात आतापर्यंत फक्त दोन विजय प्राप्त करू शकला. पुणे वॉरियर्स इंडियावर मिळालेल्या अंतिम विजयासह तो घसरलेल्या संघातून आठव्या क्रमावर पोहचला.\nमाहेला जयवर्धनेच्या नेतृत्वात खेळलेल्या या संघाने वीर नारायण स्टेडियममध्ये खेळलेल्या आतापर्यंतच्या एकमात्र आयपीएल सामन्यात वॉरियर्सवर विजय नोंदवला होता. आता जेव्हा की, उद्या बुधवारी त्याचा सामना नाइट राइर्डसशी होणार असुन त्याची इच्छा विजयी क्रम सुरू ठेवून नाइट रायडर्सशी हिशोब बरोबर करण्याची आहे.\nपुणे वॉरियर्सविरूद्ध डेयरडेविल्सचे प्रदर्शन खुप कौतुकास्पद नव्हते. वॉरियर्स संघ हा सामना जिंकू शकत होता परंतु आपल्या फलंदाजाच्या अपयशामुळे १५ धावांनी मागे राहिला. डेयरडेविल्स धोरणकारांना चांगल्या पद्धतीने माहित आहे की, त्याच्या आपल्या बळकटतेमुळे नव्हे तर वॉरियर्स कमकुवतमुळे त्याला विजय मिळाला.\nअशात डेयरडेविल्स संघाला आपल्या धोरणावर विचारसह आपले वरिष्ठ खेळाडूंची साथ हवी असेल जे सतत अपयशी राहिले. डेविड वॉर्नरला सोडून एखाद्याचे प्रदर्शन निरंतर राहिले नाही. सहवागने मुंबई इंडियंसविरूद्ध विजयात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती परंतु त्यानंतर त्याची बॅट शांत राहिली.\nडेयरडेविल्स व नाइट राइर्ड्सचे धोरणकार हा विचार करत असतील की, दोन्ही संघाच्या प्रदर्शनात निरंतरतेचा अभाव राहिला आणि त्यांची इच्छा फायदा घेण्याची राहील. सध्याचा चॅम्पियन असूनही नाइट रायर्ड्स आतापर्यंत नऊपैकी तीन सामन्यात विजय नोंदवू शकला आणि सहामध्ये त्याला पराभव मिळाला.\nचेन्नईचा विजीयक्रम पुणे रोखणार\nबेंगळुरू चार गड्यांनी पराभूत\nमंद गतीने षटके टाकल्याने धोनीला दंड\nमुंबई इंडियन्सला ‘रॉयल चॅलेंज’\nजखमी कालीसमुळे गोलंदाजी कमी पडली\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nपत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या, आत्महत्या केली ...\nनवी दिल्लीत पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने पंख्याला गळफास घेऊन ‘लाईव्ह’ आत्महत्या केली ...\nआयटीला अच्छे दिन, नोकरभरती तब्बल २१ टक्क्यांनी वाढली\nआयटी सेक्टरने ऑक्टोबरपासून भारतातील नोकरभरती आधीच्या तुलनेत तब्बल २१ टक्क्यांनी वाढवली ...\nमारूती सुझुकी इंडियाकडून विशेष सर्व्हिस कॅम्पेन\nमारूती सुझुकी इंडियाने एक विशेष सर्व्हिस कॅम्पेन सुरू केलं आहे. ऑनलाईन वेबसाईट मनी ...\nजिओ दिवाली धमाका प्लान, यूझर्सला १०० टक्के कॅशबॅक ऑफर\nरिलायन्सने जिओ दिवाली धमाका नावाचा एक धमाकेदार प्लान आणला आहे. यात जिओ यूझर्सला १०० टक्के ...\nआगामी वर्षी सॅमसंगचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन येणार\nसॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने पहिला फोल्डेबल स्मार्टफोन मार्च 2019 मध्ये लाँच होणार आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013936-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poetry/%E0%A4%95%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%B8-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE-108100100045_1.htm", "date_download": "2018-11-14T23:58:59Z", "digest": "sha1:2Q5C2AM5Z6Z6OL55KUJRQCPFRN7DJ3SV", "length": 9396, "nlines": 146, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कधी तरी माणूस होशील का? | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 15 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकधी तरी माणूस होशील का\nउठल्या उठल्या घेतोस चहाचा कप,\nअन पेपरातल्या बातम्या गिळतोस गपागप...\nतरी मन नसते निर्भीड..\nमाणूस असूनही जगण्यास घाबरतो,\nहातात बॅग घेऊन ऑफिसात धावतोस...\nघर ते ऑफिस अन ऑफिस ते घर\nमाणूस मरू दे नाही तर जग जळू दे तू असतोस निबोल खग..\nमोठ्या माणसांची हांजी हांजी,\nअशीच तुझी जिंदगी रे\nप्राणाचा देह... निष्प्राण मनाने जगतो,\nजगण्यासाठी कसा रे लाचार होतो...\nरस्त्याचे खड्डे, दहशतवादाचे धक्के,\nकसे जीवन तुझे... तुला जगणेच पारखे\nआता तरी सांग मला\nकधी तरी माणूस होशील का\nएस एस मणियार विधी महाविद्यालय, जळगाव.\nयावर अधिक वाचा :\nकधी तरी माणूस होशील का\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमिसेस खन्नाचा चेहरा पडला होता. काय करावं हे त्यांना सुचतंच नव्हतं. सगळं मानसिक बळ एकवटून ...\nआईसक्रीमचा कप पुढे आला , झाकण काढल्यावर ते चाटून स्वच्छ करण्याची ईच्छा झाली , तर ...\nबीपीच्या रुग्णांनी गरम पाणी आणि खड्या मिठाचे सेवन केले तर ...\nहृदयविकाराच्या रुग्णांमध्ये सर्वात कठीण समस्या म्हणजे रक्तदाब असतो. हिवाळ्यात, रक्त आणि ...\nआश्चर्यजनक आहे पनीराचे हे 5 फायदे\nकोणतेही पाहुणे घरी येत असले की घरात पनीराची पाककृती नक्कीच बनते. आरोग्य आणि चव यांच्या ...\nझेंडूची फुले ही आहे गुणकारी\nदोन दिवसांत जखम सुकून बरी होते. अशाप्रकारे झेंडूची फुले औषधी आहेत. म्हणूनच त्यांना हिंदू ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013936-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://punerispeaks.com/author/admin/page/3/", "date_download": "2018-11-14T23:44:48Z", "digest": "sha1:W6UE2SV34JR6PZLMWJRBLTQDGADNDMNI", "length": 9098, "nlines": 111, "source_domain": "punerispeaks.com", "title": "S Patil, Author at Puneri Speaks - Page 3 of 66", "raw_content": "\nराम कदम वाद: राम कदम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात, जिवंत सोनाली बेंद्रे ला वाहिली श्रद्धांजली\nराम कदम वाद: राम कदम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात, जिवंत सोनाली बेंद्रे ला वाहिली श्रद्धांजली राम कदम वाद यांचे नाते … Read More “राम कदम वाद: राम कदम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात, जिवंत सोनाली बेंद्रे ला वाहिली श्रद्धांजली”\nराम कदम आक्षेपार्ह विधान: ABP माझा च्या ज्ञानदा कदम यांनी राम कदम यांची केली खरडपट्टी\nABP माझा च्या ज्ञानदा कदम यांनी राम कदम यांना काल दहीहंडी दरम्यान ‘मुलीला पळवून आणू’ या केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून चांगलेच … Read More “राम कदम आक्षेपार्ह विधान: ABP माझा च्या ज्ञानदा कदम यांनी राम कदम यांची केली खरडपट्टी”\nPUBG Tournament: गेम खेळा आणि ३५ लाख जिंका\nPUBG Tournament PlayerUnknown’s Battlegrounds (PUBG) सध्या जगातील सर्वात लोकप्रिय गेम आहे आणि इंटरनेटवर खेळाडू या गेमबद्दल अजूनही खूप उत्साही दिसून येतात. … Read More “PUBG Tournament: गेम खेळा आणि ३५ लाख जिंका”\nNo Horn Day: पुणे शहर 12 सप्टेंबरला साजरा करणार No Horn Day\nपुणे: शहर 12 सप्टेंबरला ‘No Horn Day‘ साजरा करणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि शहर वाहतूक पोलिसांनी गाडी चालकांना … Read More “No Horn Day: पुणे शहर 12 सप्टेंबरला साजरा करणार No Horn Day”\nवाहतुकीचे नियम तोडताय, मग आपल्याला पासपोर्ट मिळणार नाही, पुणे पोलिसांची नवीन मोहीम\nपुणे: वाहतुकीचे नियम तोडताय…. तर सावधान, कारण वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांना आता पासपोर्ट मिळणे अवघड होणार आहे. पोलिसांनी केलेल्या दंडाची … Read More “वाहतुकीचे नियम तोडताय, मग आपल्याला पासपोर्ट मिळणार नाही, पुणे पोलिसांची नवीन मोहीम”\nनोटाबंदी अपयशी, चलनातून बाद झालेल्या 99.3 टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत\nनोटाबंदी अपयशी 8 नोव्हेंबर 2016 ची ती रात्र अनेकांना आठवत असेल, अचानक रात्री आठ च्या सुमारास पंतप्रधानांनी देशासमोर भाषण करत … Read More “नोटाबंदी अपयशी, चलनातून बाद झालेल्या 99.3 टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत”\n स्वाइन फ्लू ची लक्षणे स्वाईन फ्लू आजार कसा टाळावा\n स्वाइन फ्लू ची लक्षणे स्वाईन फ्लू आजार कसा टाळावा”\n“नगरसेवक हरवले आहेत” पुणेकरांच्या बँनरबाजीमुळे शहरात चर्चा\nनगरसेवक हरवले अाहेत पुणेकर आणि त्यांच्या टीका म्हणजे जगभरात प्रसिद्ध, त्यात पुणेरी पाट्यासाठी पुणे जगभरात प्रसिद्ध आहेच. नेमक्या शब्दांमध्ये समाेरच्यावर … Read More ““नगरसेवक हरवले आहेत” पुणेकरांच्या बँनरबाजीमुळे शहरात चर्चा”\nविजय चव्हाण यांचे मोरूची मावशी नाटक पहा….\nविजय चव्हाण यांनी साकारलेली मोरूची मावशी आजपर्यंत प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहिलेले मोरूची मावशी हे विनोदी नाटक विजय चव्हाण … Read More “विजय चव्हाण यांचे मोरूची मावशी नाटक पहा….”\nआता तूच धाव रे रामा……\nआता तूच धाव रे रामा…… अमेरिकेतील जगदविख्यात मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातून आर्थिक व्यवस्थापन या विषयात पी. एच डी, भारतातील पहिल्या क्रमांकाच्या इंडियन … Read More “आता तूच धाव रे रामा…… अमेरिकेतील जगदविख्यात मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातून आर्थिक व्यवस्थापन या विषयात पी. एच डी, भारतातील पहिल्या क्रमांकाच्या इंडियन … Read More “आता तूच धाव रे रामा……\nदिवाळीत किल्ला का बनवतात\nKaagar: सैराट फेम रिंकु राजगुरूचा ‘कागर’ चित्रपटाची उत्सुकता शिगेला, पोस्टर प्रदर्शित\nमराठा मोर्चा समन्वयकांचा सरकारला निर्वाणीचा इशारा, १५ नोव्हेंबर पर्यंत आरक्षण जाहीर करण्याची मागणी\n“आणि डॉ. काशिनाथ घाणेकर” चित्रपटातील गोमू संगतीनं सदाबहार गाणे प्रदर्शित\n८२७ पॉर्नसाईट्स ब्लॉक, इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांना सरकारचा आदेश \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013936-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Ryat-organization-Belgaum/", "date_download": "2018-11-14T23:48:54Z", "digest": "sha1:VHBOCR2QODINRWNSNTPS7HZXKMDTKJYE", "length": 6393, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ऊस बिले द्या, अन्यथा मुख्यमंत्र्यांना घेराव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › ऊस बिले द्या, अन्यथा मुख्यमंत्र्यांना घेराव\nऊस बिले द्या, अन्यथा मुख्यमंत्र्यांना घेराव\nयावर्षीचा ऊसगाळप हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले. मात्र जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने उसाचे बिल उत्पादकांना दिलेले नाही. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. ही बिले त्वरित अदा करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी साखर कारखान्यांना बजावावेत, अन्यथा मंगळवारी मुख्यमंत्र्यांना घेराव घालू, असा इशारा रयत संघटनेने दिला. रयत संघटना आणि हरित सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील ऊस उत्पादक उपस्थित होते.\nयावर्षी पावसाने पाठ फिरविल्यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती आहे. यामुळे सरकारने दुष्काळ जाहीर केला. दुसरीकडे कारखान्यांनी उसाची बिले थकविली आहेत. परिणामी शेतकर्‍यांचे आर्थिक गणित विस्कटले आहे. दुष्काळाने अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांच्या समस्येत भर पडली आहे.\nसरकारने दर अद्याप निश्‍चित केलेला नाही. खासगी मालकीच्या कारखानदारांकडून उत्पादकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासनाने प्रतिटन उसाला 3150 रु. इतका दर देणे भाग पाडावे, अशी मागणी आहे.\nपालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या मालकीच्या सौभाग्यलक्ष्मी कारखान्याकडेही ऊस थकबाकी आहे. त्यांच्याकडून शेतकर्‍यांची थकबाकी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशीही मागणी केली.\nउपरोक्‍त मागण्यांची पूर्तता न झाल्यास जिल्ह्याच्या दौर्‍यावर येणार्‍या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना घेराव घालण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी राघवेंद्र नाईक, अशोक यमकनमर्डी, चिनाप्पा पुजारी व शेतकरी उपस्थित होते.\nदंगलग्रस्त भागात घराघरांची झडती\nपरागंदा समाजकंटकांच्या शोधात पोलिसांची मोहीम\nटिळकवाडीत दोन दुकानांमध्ये चोरी\nपीएसआयच्या पत्नीची हल्याळला आत्महत्या\nहोनग्यानजीक बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार\nऊस बिले द्या, अन्यथा मुख्यमंत्र्यांना घेराव\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013936-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/shishirrang/", "date_download": "2018-11-15T00:17:26Z", "digest": "sha1:NN3T2YRYTHBXXS4A76Q2IIXQVRYND2AF", "length": 25122, "nlines": 267, "source_domain": "www.saamana.com", "title": "शिशिररंग….. हुरडा पार्टी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसद्दामला गोव्यात पकडला, गोवा पोलिसांची मोठी कारवाई\nजमीनीच्या वादावरून सख्या व चुलत काकाने केला पुतणीचा खून\nराज्य सरकारकडून दुष्काळाचे राजकारण- राधाकृष्ण विखे पाटील\nगडचिरोलीत आढळला 15 किलोचा भूसुरुंग\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\n राम मंदिराबाबतच्या अध्यादेशाला भाजपनेच केला होता विरोध\nराफेल सुनावणी; अटर्नी जनरल यांची चूक सरन्यायाधीशांनी दाखवली\nइस्त्रोच्या जीसॅट 29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nदारुसाठी परदेशी महिलेचा विमानात धिंगाणा…पाहा व्हिडीओ\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलैंगिक शोषण प्रकरण: ‘त्या’ बीसीसीआय अधिकाऱ्याचा पाय खोलात\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अटळ\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nअक्षरा हासनचे ‘ते’ फोटो व्हायरल केल्याप्रकरणी मित्राची होणार चौकशी\nPHOTO : सिनेकलाकारांचे शाळेच्या गणवेशातील फोटो पाहिलेत का\n…आणि लग्नमंडपात दीपिकाला रडू कोसळले\nदीपिका रणवीरने ‘या’ गायिकेला इटलीतील ‘तो’ फोटो हटवायला सांगितला\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\n<< शेफ नीलेश लिमये >>\nहुरडा पार्टी… पश्चिम महाराष्ट्राचे खास थंडीतले वैशिष्टय़. आज जागोजागी खास हुरडा पार्टीचे आयोजन केले जाते आणि थंडीचा आस्वाद घेतला जातो हुरडय़ासोबत…\nथंडी पडायला सुरुवात झाली की वेध लागतात ते हुरडा पार्टीचे… थंडीच्या दिवसात हुरडा खाण्याची मजा काही वेगळीच असते. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात हुरडा खाण्याची प्रथा प्रचलित आहे. आता ती खूपच लोकप्रिय होतेय. अशीच ओढ लागल्यामुळे यंदा तो खायचाच असं ठरवलं… हुरडय़ाची खासियत अशी की शहरातल्या कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये हुरडय़ाची चव चाखता येत नाही. त्यामुळे या हुरडय़ाची आणि हुरडा पार्टी ही काय भानगड असते ते जाणून घेण्यासाठी माहिती काढली.\nपुण्याहून ३० किलोमीटर अंतरावर सासवड जेजुरी मार्गावर बोरकर मळ्यात हुरडा पार्टीचा बेत आखला. या शेतावर गेल्या गेल्या चिंचांनी लगडलेलं झाड दिसलं. त्या चिंचेच्या झाडाखाली मस्त गाय-बैलाची एक जोडी होती. बाजूला गोड वासरू… तिथे एक शेतकरी त्यांना चारा घालत होता. वासराचं निरागस रुप बघूनच आज आपला दिवस काहीतरी वेगळा जाणार याची कल्पना आली. गाडी पार्क केली आणि बैलगाडीतून निघालो… त्यांच्या उसाच्या रसावर ताव मारला. स्वच्छ, ताजा उसाचा रस… तोसुद्धा मशीनवरून काढलेला नाही, तर लाकडामध्ये ऊस ठेचून त्याचा निघालेला रस… फेसाळलेला तो रस होता. त्याच्या फेसामुळे मिशीला लागलेला रंग आरशात पाहून गंमत वाटली. इतर पर्यटकही त्याचा आनंद घेत होते. आता दोन ग्लास उसाचा रस पिऊन हुरडा खायला पोट रिकामं हवं ना… पण शेतात जाण्यासाठी चालत जाताना तो रस कधी विरून गेला कळलंच नाही. शेतात खास सुरती हुरडय़ाची लागवण केली होती. त्याची कणसं अशी काही बहरून आली होती की ती बघूनच डोळ्यांचं पारणं फिटलं. ही कणसं खास हुरडय़ाचीच असतात. भाजून त्यांचा आस्वाद घेण्यासाठीच ती असतात. या हुरडय़ामध्ये दोन-तीन व्हरायटीज आहेत. म्हणजे सुरती हुरडा, गुळ-भेंडी हुरडा आणि उत्तरा हुरडा… हे तीनही प्रकार हुरडय़ासाठीच पिकवले जातात.\nभरपेट हुरडा खाऊन झाल्यानंतर कळलं की मळ्यात भरपेट जेवणाचीही तयारी होती. जेवणही साठासंगीत होतं. पूर्णपणे शाकाहारी… त्यात इंद्रायणी तांदळाचा मसालेभात… त्याला चव आली होती ती त्याच शेतात पिकलेल्या मटारची. त्यामुळे भात चविष्ट लागत होता. त्यात मस्त भरली वांगी, गाजराची कोशिंबीर, मटकीची उसळ, ज्वारी व बाजरीच्या ताज्या भाकऱया… त्या बायका गरमगरम भाकऱया करून वाढत होत्या. किती खाल्ल्या त्याची गणतीच नाही. त्यातच तिथली चव अजूनही जिभेवर रेंगाळतेय तो म्हणजे मिरचीचा ठेचा… आपणही तसा करतो, पण तिथल्या ठेच्याची लज्जतच न्यारी…\nहुरडा पार्टी ही आयुष्यात एकदा तरी अनुभव घेण्यासारखी गोष्ट आहे. कारण डीजे असला की आपली पार्टी खऱया अर्थाने रंगते. पण हुरडा पार्टीत तसलं काहीही नसूनही खूप मजा येते. नेहमी पार्टीसाठी असलेला भपकेपणा कुठेच नव्हता… नॉन व्हेज नव्हतं… ड्रिंक्सही नव्हतं… तरीही पार्टीची भन्नाट मजा आली. मस्त वाटली. नाचगाण्यांची कमतरता जाणवली नाही. अतिशय निसर्गरम्य वातावरण आणि गोवऱयांच्या चुलीत भाजल्या गेलेल्या कणसांची चव अप्रतिम होती… त्याला दुसरे शब्दच नाहीत.\nथोडी विचारपूस केली तेव्हा कळलं की या हुरडय़ाच्या भाकऱया होतात, पण थोडय़ाशा सैलसर होतात. त्याचं पिठ मळतो तेव्हा ते घट्ट होत नाही. त्यामुळे त्याच्या तेवढय़ा चांगल्या भाकऱया बनत नाहीत. पण शेतकरी त्याच्या भाकऱया बनवतात. पण ही कणसं हुरडय़ासाठीच असतात. त्यांचा आस्वाद त्यांच्या कोवळ्या दाण्यांतूनच मिळतो. ही कणसं आम्ही तोडून आणली. शेतातच एक खड्डा केला होता. त्या खड्डय़ात गोवऱया पेटवल्या होत्या. त्या गोवऱयांमध्ये शेतकरी बायका फटाफट हुरडय़ाची कणसं भाजून देत होत्या. भाजून झाली की ती कणसं वरवंटय़ाच्या सहाय्याने पाटय़ावर चुरून घेतली जात होती. चुरलेला हुरडा खाली लावलेल्या सुपामध्ये पडत होता. सुपातून तिथल्या तिथे पाखडून तो आम्हाला दिला जायचा. या हुरडय़ाबरोबर खोबऱयाची ताजी सुकी चटणी, शेंगदाण्याचीही सुकी चटणी आणि त्याच्याबरोबर अतिशय उच्च दर्जाचा गूळ… या तीनही पदार्थांबरोबर हुरडय़ाची जी काय चव लागते… अहाहा\nहुरडा खायचा तर प्रत्यक्ष शेतावर जाऊनच… हुरडा पार्टी म्हटली की गावाकडची ओढ लागते. तिथलं वातावरण अनुभवण्याचा हा एक चान्स असतो. कारण आपल्या रोजच्या दगदगीच्या जीवनात आपल्याला निसर्ग नेमका काय आहे, कसा आहे याचाच विसर पडतोय. कधीकधी लोणावळ्याला जाऊन पार्टी केली जाते, पण तिथले धबधबे पाहणं, हॉटेलात बसून स्टॉक पार्टी करणं यापेक्षा हुरडा पार्टी नक्कीच निराळी होऊ शकते. याच उद्देश्याने बाहेर पडलो. मुंबईचं वातावरणही सध्या खूप छान आहे. थंडीचे दिवस आहेत.\nज्वारीचे टपोरे दाणे चपटे आणि लुसलुशीत असतात. या हुरडा पार्टीचं वैशिष्टय़ अजून वाढतं ते त्याबरोबर सर्व्ह केलेल्या शेंगदाणा चटणी, खोबऱयाची चटणी आणि गूळ. हुरडा धुऊन घेऊन या चटण्या मिक्स कराव्यात आणि याची लज्जत घ्यावी. निसर्गाच्या सान्निध्यात हिरवागार मखमली गालिचा पसरावा, असं बहरलेलं पीक, त्याचा मधुर सुगंध, बैलांच्या गळय़ात बांधलेले झूल-घंटा याचा छान ठेका धुरकटलेल्या चुलीवर ही ज्वारीची कणसं भाजून खाण्यात एक अलौकिक अनुभव मिळतो.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलप्रेम + थंडी = गुलाबी थंडी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nघरकूल अवास योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी जलकुंभावर चढून आंदोलन\nराफेल सुनावणी; अटर्नी जनरल यांची चूक सरन्यायाधीशांनी दाखवली\nइस्त्रोच्या जीसॅट 29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nदारुसाठी परदेशी महिलेचा विमानात धिंगाणा…पाहा व्हिडीओ\n…आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या लिफ्टमध्ये मोदी अडकले\nपतीला दूध पाजून नववधू कपडे व दागिने घेऊन पसार\nप्रेमविवाह केल्याने आईवडिलांनी केले जिवंत मुलीचे अंतिम संस्कार\n‘शुद्ध हवेची’ ऑनलाईन विक्री जोरात\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nआधी आपलं घर सांभाळावं, मग कश्मीरची चिंता करा…आफ्रिदीचा पाकड्यांना घरचा आहेर\n१७ नोव्हेंबरला तृप्ती देसाई ‘शबरीमला’ला जाणार, सुरक्षा पुरवण्याची केरळ सरकारला विनंती\nअक्षरा हासनचे ‘ते’ फोटो व्हायरल केल्याप्रकरणी मित्राची होणार चौकशी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013936-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/550560", "date_download": "2018-11-15T00:23:03Z", "digest": "sha1:TFPR4MBWXZMS3XIBPXGOINGKOO7BTP2I", "length": 8789, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "विराट संघबदलाचा शौकिन, अनेक खेळाडू सातत्याने आत-बाहेर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » विराट संघबदलाचा शौकिन, अनेक खेळाडू सातत्याने आत-बाहेर\nविराट संघबदलाचा शौकिन, अनेक खेळाडू सातत्याने आत-बाहेर\nदक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकापराभव स्वीकारावा लागल्यानंतर पत्रकार परिषदेतील एका प्रश्नावर विराट कोहली भडकला असला तरी आकडेवारी पाहता, विराटच्या नेतृत्वाखाली खेळवल्या गेलेल्या 34 कसोटी सामन्यात विविध कारणांमुळे सातत्याने बदल केले गेले आहेत आणि त्या बदलांचा भारताला फटकाच अधिक बसला असल्याचे प्रथमदर्शनी चित्र असल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.\nसंघबदलात विशेष स्वारस्य असलेल्या विराटने 7 कसोटी सामन्यात कमीत कमी 1, 16 कसोटी सामन्यात कमीत कमी 2, 6 कसोटीत किमान 3, 4 कसोटीत कान 4 बदल केले आहेत तर एकदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍडलेड कसोटीत नेतृत्व पदार्पण करताना चक्क संघात 5 बदल केले होते, ते लक्षवेधी आहे. याचमुळे भारताला नियमित सलामी जोडी देखील निश्चित करता आलेली नाही. मुरली विजय, केएल राहुल, शिखर धवन कधी दुखापतीमुळे बाहेर फेकले गेले तर कधी खराब फॉर्मचा त्यांना फटका बसत राहिला. विराट कर्णधार असताना विजयने 25, राहुलने 20 व धवनने 17 सामने खेळले. या कालावधीत भारताने सलामीसाठी विजय, धवन व केएल राहुलसह गौतम गंभीर, चेतेश्वर पुजारा, पार्थिव पटेल व अभिनव मुकूंद असे पर्यायही आजमावले.\nविराटने नव्या खेळाडूंना फारशी संधी दिल्याचे या कालावधीत दिसून आले नाही. तो कर्णधार असताना कर्ण शर्मा, नमन ओझा, जयंत यादव, करुण नायर, हार्दिक पंडय़ा, जसप्रीत बुमराह या 6 खेळाडूंनाच पदार्पणाची संधी मिळाली. धोनी कर्णधार असताना अश्विनचे स्थान आत-बाहेर अशा स्वरुपाचे राहिले. पण, कोहलीने अश्विनवरच सर्वाधिक भरवसा दाखवला. विराट कर्णधार असतानाच अश्विनने 34 पैकी 33 सामने खेळले. अश्विनने या दरम्यान 193 बळी घेतले व 1159 धावा जमवल्या.\nआता रहाणेला संधी न दिल्याबद्दल विराटवर टीका होत असली तरी रहाणेने विराट कर्णधार असताना 34 पैकी 30 कसोटी सामने खेळले व पाचव्या स्थानीच फलंदाजी केली. या क्रमांकावर 37 डाव खेळत त्याने 39.75 सरासरीसह 1312 धावा केल्या. अर्थात, भुवनेश्वर मात्र अश्विनप्रमाणे सुदैवी ठरला नाही. भुवनेश्वरच्या वाटय़ाला 34 पैकी केवळ 8 वेळा स्थान लाभले. 2016 मध्ये विंडीजविरुद्ध एकदाच सलग चार वेळा त्याला संधी मिळाली. टीकेचे लक्ष्य ठरत आलेल्या रोहित शर्माने या कालावधीत चारवेळा पुनरागमन केले.\nपुजारा व साहा यांनी प्रत्येकी 29 सामने खेळले. पुजारा तिसऱया स्थानी उतरत 54.87 च्या सरासरीने 2187 धावा जमवू शकला. राहुल व धवन यांना मात्र या कालावधीत प्रत्येकी 6 वेळा, विजय, उमेश यादव, इशांत प्रत्येकी 5 वेळा व रवींद्र जडेजाला 4 वेळा अंतिम संघातून डच्चू देण्यात आला. आता दि. 24 पासून खेळवल्या जाणाऱया तिसऱया व शेवटच्या कसोटीतही विराट ही बदलाची परंपरा निश्चितपणाने कायम राखेल, असे मानले जाते.\nरॉजर फेडरर उपांत्य फेरीत\nरोनाल्डोवर पाच सामन्यांची बंदी\nबजरंग पुनिया, विनोद कुमारला कांस्यपदके\nडेन्मार्क-फ्रान्स बरोबरीसह बाद फेरीत\nकलमठ अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू\nविनयभंगप्रकरणी तीन वर्षे कारावास\nकेरोसीनचा लाखो लिटरचा काळाबाजार रोखला\nसिंधुदुर्गातील मासे वाहतूकदार आक्रमक\nराफेल व्यवहार प्रकरणी निकाल सुरक्षित\nऊस उत्पादकांच्या बैठकीत उडाला गोंधळ\nस्टेट कंझ्युमर आयुक्त बेंच स्थापन करा\n‘राजा शिवछत्रपती’चे काम अंतिम टप्प्यात\nमातृभूमितील सत्काराने ‘रंगा, कली’ भारावला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013936-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/agro/agrowon-news-vegetables-kolhapur-79904", "date_download": "2018-11-15T01:08:50Z", "digest": "sha1:JHWFMX4OPSSCILZAYRKZSMQOOGQAUX6N", "length": 15267, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "agrowon news vegetables kolhapur कोल्हापुरात भाजीपाल्यातील तेजी कायम | eSakal", "raw_content": "\nकोल्हापुरात भाजीपाल्यातील तेजी कायम\nमंगळवार, 31 ऑक्टोबर 2017\nकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहातही भाजीपाल्याची तेजी कायम राहिली. पंधरवड्यापासून बहुतांशी भाजीपाल्यातील तेजी या सप्ताहातही कायमच असल्याची स्थिती होती. हिरवी मिरची, गवारीचे दर सातत्याने तेजीत राहिले.\nकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहातही भाजीपाल्याची तेजी कायम राहिली. पंधरवड्यापासून बहुतांशी भाजीपाल्यातील तेजी या सप्ताहातही कायमच असल्याची स्थिती होती. हिरवी मिरची, गवारीचे दर सातत्याने तेजीत राहिले.\nहिरव्या मिरचीस दहा किलोस १८० ते २५० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची दररोज २०० ते ३०० पोती आवक झाली. गवारीची दररोज चाळीस ते पन्नास पोती आवक होती. गवारीस दहा किलोस २०० ते ५०० रुपये दर होता. भेंडीची ८० ते ९० रुपये दर होता. भेंडीस दहा किलोस १०० ते ३०० रुपये दर मिळाला. सातत्यपूर्ण पावसामुळे अनेक प्लॉट खराब झाले. ज्या वेळी पाऊस सुरू होता, त्या वेळी पावसामुळे भाजीपाल्याची काढणी ठप्प होती. यामुळे भाजीपाल्याच्या आवकेत घट झाली होती.\nगेल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिल्याने भाजीपाल्याची आवक नियमित होईल अशी अपेक्षा होती. परंतु सातत्याने पाणी साचून अनेक भाजीपाल्यांचे प्लॉट खराब झाले. यामुळे सुरू स्थितीतच भाजीपाला खराब झाला. परिणामी, भाजीपाल्याचे प्लॉटचे प्लॉट शेतकऱ्यांना काढावे लागले. याचा विपरित परिणाम भाजीपाल्याच्या आवकेवरही झाला आहे. नियमित भाजीपाल्याच्या तुलनेत सुमारे पंचवीस टक्‍क्यांनी आवक घटल्याने दराची तेजी मोठी आहे. ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट पावसाच्या तडाख्यातून वाचले आहेत, अशा शेतकऱ्यांना वाढीव दराचा लाभ होत असल्याची स्थिती आहे. बाजार समितीतून मिळालेल्या माहितीनुसार ही स्थिती आणखी पंधरा दिवस तरी कायम राहण्याची शक्‍यता आहे. जोपर्यंत शेतकरी भाजीपाल्याची नव्याने लागवड करून नवा माल येणार नाही, तोपर्यंत भाजीपाल्याचे दर तेजीतच राहण्याची शक्‍यता व्यापारी सूत्रांनी व्यक्त केली.\nफळभाज्यांबरोबर पालेभाज्यांची तेजीही कायम आहे. कोथिंबिरीची दररोज चौदा ते पंधरा हजार पेंढ्या आवक झाली. कोथिंबिरीस शेकडा १००० ते २७०० रुपये दर होता. मेथीस शेकडा साडेचार ते पाच हजार पेंढ्या आवक झाली. शेकडा ८०० ते १७०० रुपये दर मिळाला. पालक, पोकळा, शेपू या भाज्यांनाही शेकडा १००० रुपयांच्या वर सातत्याने दर मिळाला. पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाल्याने आणखी महिना तरी सर्वच पालेभाज्यांची तेजी कायम राहण्याचा अंदाज बाजार समितीतून व्यक्त करण्यात आला.\nघाऊक बाजारातील तेजीचा परिणाम किरकोळ बाजारावरही स्पष्ट दिसून आला. शहरासह जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजारांत भाजीपाल्याची चणचण कायम राहिली. यामुळे किरकोळ बाजारातही भाजीपाला चढ्या दरानेच विकला गेला. यामुळे अपवाद वगळता सर्वच भाजीपाल्याचे दर किलोस ६० रुपयांच्यावर होते. पालेभाज्यांची पेंढी पंधरा ते वीस रुपयांना विकली जात होती.\nतीन महिने धान्य न घेतल्यास शिधापत्रिका निलंबित\nपुणे - सलग तीन महिने धान्य न घेतल्यास, आता शिधापत्रिका निलंबित करण्यात येणार आहे. अन्य ठिकाणी स्थलांतरित होणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना...\nफिनटेक कंपन्यांना भारतात प्रचंड संधी : पंतप्रधान\nसिंगापूर : जगभरातील फिनटेक कंपन्यांसाठी भारत संधीचे प्रवेशद्वार असून गुंतवणूकदारांसाठी भारत आता सर्वाधिक आवडते ठिकाण बनल्याचे पंतप्रधान नरेंद्र...\nअर्ध्या रस्त्यावर पाण्याचे टॅंकर उभे\nपुणे : सोलापूर ररस्त्यावर मगरपट्टा उड्डाण पुलाजवळी सेजल गार्डन सोसायटीसमोर रस्त्यावर पाण्याचे 3-4 टॅंकर अर्धा रस्ता अडवून उभे असतात. ज्येष्ठ नागरिक,...\nऊसाचे ट्रेक्टर पलटी होवून महिला मृत्युमुखी, ड्रायव्हर फरार\nसलगर बुद्रुक (सोलापूर) - लवंगी ता. मंगळवेढा येथील भैरवनाथ साखर कारखांन्यावर गाळपासाठी ऊस घेवून जानाऱ्या ट्रेक्टरच्या ऊसाच्या ट्रेलर खाली चिरडून...\nमोदी परदेशी बँकेचे कर्ज फेडण्यास तयार, पण पीएनबीचे नाही\nनवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटी रुपयांचा चुना लावणारा फरार हिरे व्यापारी नीरव मोदी आता दोन परदेशी बँकांच्या कर्जाची परतफेड करणार आहे. मात्र...\nछटपूजेनंतर कुकडी नदी किनारा केला चकाचक\nजुन्नर - उत्तर भारतीयांच्या काल सांयकाळी सुरू झालेल्या छट पूजेची आज बुधवार ता.14 रोजी सूर्योदयानंतर सांगता झाली. यानंतर नदी किनारा परिसर त्यांनी न...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013936-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/neet-marathi-22307", "date_download": "2018-11-15T01:00:10Z", "digest": "sha1:V4NTKCIJGR6NXK5OTWDJSDDP6LA3Q5Z4", "length": 12817, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "neet in marathi 'नीट परीक्षा' आता मराठीतही होणार | eSakal", "raw_content": "\n'नीट परीक्षा' आता मराठीतही होणार\nगुरुवार, 22 डिसेंबर 2016\nनवी दिल्ली : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षा \"नीट' (नॅशनल इलिजिबिलिटी कम एंटरन्स टेस्ट) नव्या शैक्षणिक वर्षापासून मराठीसह आठ भारतीय भाषांमध्ये घेतली जाईल. नीट प्रवेश परीक्षेबाबत राज्य सरकारांमध्ये झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.\nनवी दिल्ली : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षा \"नीट' (नॅशनल इलिजिबिलिटी कम एंटरन्स टेस्ट) नव्या शैक्षणिक वर्षापासून मराठीसह आठ भारतीय भाषांमध्ये घेतली जाईल. नीट प्रवेश परीक्षेबाबत राज्य सरकारांमध्ये झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.\nयाअंतर्गत हिंदी आणि इंग्रजीसोबतच गुजराती, मराठी, बंगाली, असमीया, तेलुगू आणि तमीळ या भाषांमधून विद्यार्थ्यांना ही महत्त्वाची प्रवेश परीक्षा देता येईल. या परीक्षेत उत्तीर्ण होणारे विद्यार्थी, त्यांचे भाषा माध्यम कुठलेही असले तरी पात्रता निकषांनुसार राज्य सरकारांच्या अखत्यारीतील वैद्यकीय शैक्षणिक संस्थांसोबतच अखिल भारतीय पातळीवरील कोटा आणि इतर कोट्यासाठी देखील ते पात्र ठरतील. वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी देशभरात एकच प्रवेश परीक्षा असावी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर लागू झालेल्या \"नीट'मुळे देशभरात एकच गदारोळ झाला होता.\nपरीक्षेच्या माध्यमामुळे प्रादेशिक पातळीवरील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार असल्याचा मुद्दा संसदेमध्येही \"नीट'वरून उपस्थित झाला होता. त्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी मे महिन्यात अठरा राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशांचे आरोग्य मंत्री आणि आरोग्य सचिवांची बैठक घेतली होती. केंद्र आणि राज्यांमध्ये झालेल्या सहमतीनंतर आठ भारतीय भाषांमधून प्रवेश परीक्षेला परवानगी देण्याचा निर्णय झाला असल्याचे आरोग्य मंत्रालयातर्फे कळविण्यात आले आहे.\nतळेगावातील भूसंपादनाचा भाव फुटला\nपिंपरी - तळेगाव औद्योगिक वसाहतीमधील टप्पा चारमध्ये प्रस्तावित असणाऱ्या भूसंपादनासाठी प्रतिहेक्‍टरी एक कोटी ६५ लाख ९१ हजार ३८० रुपयांचा दर ठरविला...\nअधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी\nमुंबई - १९ नोव्हेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असले, तरी प्रत्यक्ष कामकाज केवळ आठच दिवस होणार आहे. या आठ दिवसांत...\n\"युती'च्या काळात 11 हजार शेतकरी आत्महत्या\nसोलापूर - सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, खासगी सावकारीचा पाश, शेतमालाचे घसरलेले दर यासह अन्य कारणांमुळे फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या...\nदगा-फटका झाल्यास रस्त्यावर उतरू\nऔरंगाबाद - गेल्या अडीच वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी पाठपुरावा केल्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आता न्यायालयात सादर होणार आहे. त्यामधील...\nव्यायाम, चौरस आहार महत्त्वाचा\nपुणे - प्रकृती जपण्यासाठी फळांचा ज्यूस घेताय... तो टाळाच अन्‌ नुसती फळे खा... कारण ज्यूसमध्ये फायबर नसते. फळांमध्ये फायबर असते अन्‌ ते शरीरासाठी आवश्...\nश्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर\nकोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013936-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-kankavali-nagarpanchayat-election-103862", "date_download": "2018-11-15T00:48:40Z", "digest": "sha1:U2HX6642UQGDTBXPQ2HEE6STLAUMYHUI", "length": 14603, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News Kankavali NagarPanchayat Election शिवसेना-भाजप युतीबाबत पुन्हा चर्चेचे गुऱ्हाळ | eSakal", "raw_content": "\nशिवसेना-भाजप युतीबाबत पुन्हा चर्चेचे गुऱ्हाळ\nसोमवार, 19 मार्च 2018\nकणकवली - संदेश पारकर पुढील काळात नारायण राणेंच्या गटाशी हातमिळवणी करणार नाहीत या अटीवर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये पुन्हा युतीबाबत बोलणी सुरू झाली. यात १७ पैकी १२ जागांवर तोडगा निघाला तर ४ जागांवर युतीचे घोडे अडले होते. याबाबत आज (ता.१९) सकाळी दहा पर्यंत तोडगा निघेल, अशी शक्‍यता भाजप आणि शिवसेना नेत्यांकडून व्यक्‍त झाली.\nकणकवली - संदेश पारकर पुढील काळात नारायण राणेंच्या गटाशी हातमिळवणी करणार नाहीत या अटीवर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आज पुन्हा युतीबाबत बोलणी सुरू झाली. यात १७ पैकी १२ जागांवर तोडगा निघाला तर ४ जागांवर युतीचे घोडे अडले होते. याबाबत आज (ता.१९) सकाळी दहा पर्यंत तोडगा निघेल, अशी शक्‍यता भाजप आणि शिवसेना नेत्यांकडून व्यक्‍त झाली.\nशिवसेना-भाजप युती करताना नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर असतील यावर एकमत झाले आहे. त्यानंतर प्रभाग २, प्रभाग १०, प्रभाग ११ आणि प्रभाग १४ या चार जागांवर चर्चा सुरू राहिली आहे. या चारही जागा शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. यातील प्रभाग दोन मध्ये शिवसेनेच्या साक्षी आमडोसकर आणि प्रभाग ११ मधील जागा शिवसेनेने सुजित जाधव यांना सोडण्यास भाजपने तयारी दर्शवली आहे; मात्र प्रभाग १० आणि प्रभाग १४ मध्ये तडजोड झालेली नाही. या दोन जागांवर मैत्रीपूर्ण लढत द्यावी असाही पर्याय भाजपने दिला आहे; मात्र शिवसेनेचे नेतेमंडळी राजी झालेली नाहीत. मैत्रीपूर्ण लढत द्यायची तर नगराध्यक्षासह सर्वच प्रभागात लढूया याही पर्याय शिवसेना नेत्यांनी ठेवला आहे.\nप्रभाग १४ मध्ये शिवसेनेचे संजय पारकर आणि भाजपचे रूपेश नार्वेकर हे दावेदार आहेत. यात पारकर हे आमदार वैभव नाईक यांचे कट्टर समर्थक आहेत. तर विद्यमान नगरसेवक रूपेश नार्वेकर हे संदेश पारकर यांचे उजवे हात मानले जातात. या पारकर-नार्वेकर यांच्यासाठी शिवसेना आणि भाजपची नेतेमंडळी मागे हटायला तयार नाहीत. तशीच स्थिती प्रभाग दहा मध्ये आहे. त्यामुळे या दोन जागांसाठी बोलणी स्थगित ठेवण्यात आली आहे. उद्या (ता.१९) याबाबत अंतिम तोडगा निघण्याची शक्‍यता आहे.\nदरम्यान, पुढील काळात राणेंचा स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन होण्याची शक्‍यता असल्याने, शिवसेनेने भाजपसोबत युती करण्यास नकार दिला होता. परंतु भाजपचे संदेश पारकर यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व राहील, अशी ग्वाही शिवसेनेला दिली आहे. पुढील काळात राणेंचा स्वाभिमान भाजमध्ये आला तरी आपला गट स्वतंत्र राहील तसेच युती देखील अभेद्य राहील अशीही ग्वाही संदेश पारकर यांच्यासह भाजपच्या जिल्ह्यातील नेतेमंडळींनीही दिल्याची चर्चा आहे.\n'शताब्दी'च्या जागी अत्याधुनिक 'ट्रेन-18'\nनवी दिल्ली : बुलेट ट्रेनच्या मार्गात काटेच काटे दिसत असतानाच पूर्ण स्वदेशी बनावटीच्या व इंजिनविरहीत \"ट्रेन-एटीन' म्हणजेच \"टी-18'च्या चाचण्यांना...\nश्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर\nकोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी...\nदस्तनोंदणी बंदविरोधात संघर्ष समितीचा मोर्चा\nकल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांत वर्षभरापासून दस्तनोंदणी बंद आहे, असा आरोप करत सर्वपक्षीय संघर्ष समितीने...\nशेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये नाही - राधाकृष्ण विखे पाटील\nहिंगोली - शेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये राहिली नाही. त्‍यामुळे सत्ताधारी मंत्री शहरी भागातच फिरत असल्‍याचा आरोप विधान...\nउंड्री : उंड्री येथे कानडेनगरच्या रस्त्यालगत खडी पसरली आहे. रस्त्याचे काम अर्धवट आहे. रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे....\nपर्वती : पर्वतीसमोरील मारुती मंदिरासमोर 24 तास बेशिस्तपणे वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक अडवली जाते आणि वाहतूक कोंडी होते. तेथे \"नो पार्किंग'...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013936-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pmc-management-transportation-102127", "date_download": "2018-11-15T00:31:57Z", "digest": "sha1:Z5Z25L66X5CNOYEPSHMHUEFBK3EUEDRR", "length": 15607, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news PMC Management for transportation उत्पन्नासाठी नव्हे, तर वाहतुकीसाठी व्यवस्थापन | eSakal", "raw_content": "\nउत्पन्नासाठी नव्हे, तर वाहतुकीसाठी व्यवस्थापन\nशनिवार, 10 मार्च 2018\nपुणे - वाहनतळ धोरण (पार्किंग पॉलिसी) म्हणजे महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याचे साधन नाही, तर शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी रस्त्यावर वाहने उभे करण्याचे व्यवस्थापन आहे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी केले आहे. रस्त्यावर वाहने उभी करण्यासाठीचे शुल्क माफक असेल, असाही निर्वाळा त्यांनी दिला.\nपुणे - वाहनतळ धोरण (पार्किंग पॉलिसी) म्हणजे महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याचे साधन नाही, तर शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी रस्त्यावर वाहने उभे करण्याचे व्यवस्थापन आहे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी केले आहे. रस्त्यावर वाहने उभी करण्यासाठीचे शुल्क माफक असेल, असाही निर्वाळा त्यांनी दिला.\nमहापालिकेने पार्किंग पॉलिसी तयार केली आहे. त्याअंतर्गत शहरातील विविध रस्त्यांवर ‘पे अँड पार्क’ होणार आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचीही मदत घेण्यात येणार आहे. शहरात वाहने नियंत्रित पद्धतीने उभी करण्यात यावी, रस्त्यांचा वापर पुरेपूर व्हावा, असाही या पॉलिसीचा उद्देश आहे. पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी झाल्यास शहरातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शहरातील बहुतेक स्वयंसेवी संस्थांनीही या पॉलिसीला पाठिंबा दिला असून, ती लवकर लागू करण्याचा आग्रह धरला आहे. पार्किंग पॉलिसीचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर सादर केला आहे. त्यावर १३ मार्च रोजी निर्णय होणार आहे.\nशहराला पार्किंग पॉलिसीची आवश्‍यकता का आहे, हे सांगताना कुणाल कुमार म्हणाले, ‘‘पुण्यातील सर्वांत मोठी समस्या ही वाहतुकीची कोंडी आहे. त्यातून प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत असून, त्याचा नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. सध्या रस्त्यावर अनियंत्रित पद्धतीने वाहने उभी केली जातात. त्यामुळे रस्त्यांचाही पुरेपूर वापर होत नाही आणि त्यातूनही कोंडी वाढत आहे. त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी दूरगामी विचार करणे आवश्‍यक आहे. त्यासाठीच पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी करणे आवश्‍यक आहे.’’\nरस्त्यांवर सध्या दिवस दिवस एकच वाहन उभे असते, असे चित्र अनेक ठिकाणी दिसते. त्यामुळे रस्त्यांचाही पुरेपूर वापर होत नाही व त्या भागातील अन्य नागरिकांनाही त्या जागेचा वापर करता येत नाही. तसेच रस्त्यावर अनियंत्रित पद्धतीने वाहने उभी करण्यावर मर्यादा आणणे गरजचे आहे. अनेक ठिकाणी वाहनचोरीच्या घटना वारंवार घडत आहे. त्यामुळे पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी केली, तर तंत्रज्ञानाच्या मदतीने वाहनांची सुरक्षितताही जोपासली जाऊ शकते.\n- कुणाल कुमार, आयुक्त, महापालिका\nपार्किंग पॉलिसीअंतर्गत रस्त्यावर वाहने उभी करण्यासाठी नागरिकांकडून आकारण्यात येणारे शुल्क माफक असेल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. उत्पन्नवाढीसाठी ही पॉलिसी नाही, हेही नागरिकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. पे अँड पार्कमधून मिळणारे उत्पन्न वाहतुकीच्या पायाभूत सुविधांसाठी आणि शाश्‍वत वाहतुकीसाठीच वापरले जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.\n\"पे ऍण्ड पार्क' योजना गुंडाळल्याचे स्पष्ट\nपुणे - रस्त्यावर येणाऱ्या वाहनांना \"ब्रेक' लागावा आणि वाहनांना पुरेशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महापालिकेतील सत्ताधारी...\nव्यायाम, चौरस आहार महत्त्वाचा\nपुणे - प्रकृती जपण्यासाठी फळांचा ज्यूस घेताय... तो टाळाच अन्‌ नुसती फळे खा... कारण ज्यूसमध्ये फायबर नसते. फळांमध्ये फायबर असते अन्‌ ते शरीरासाठी आवश्...\nसंगमनगरजवळ अपघातांचे ब्लॅक होल\nसातारा - संगमनगर येथील कालव्याजवळ रस्ता रुंदीकरणातील कामाच्या खोळंब्यामुळे रस्त्यात अचानक झालेल्या बदलामुळे हे ठिकाण गेल्या काही दिवसांपासून...\nतीन महिने धान्य न घेतल्यास शिधापत्रिका निलंबित\nपुणे - सलग तीन महिने धान्य न घेतल्यास, आता शिधापत्रिका निलंबित करण्यात येणार आहे. अन्य ठिकाणी स्थलांतरित होणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना...\n'किशोरवयातच लैंगिकतेचे शिक्षण हवे'\nपिंपरी - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच मोबाईल, इंटरनेट अशा माध्यमांतून किशोरवयीन मुलांच्या हाती अवास्तव, चुकीची व अर्धवट माहिती...\nनद्यांच्या स्वच्छतेच्या केवळ गप्पाच\nकऱ्हाड - येथील कोयना व कृष्णा नदीच्या स्वच्छतेची मोहीम मागेच पडत आहे. काही दिवसांपूर्वी कोयना व कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी दोन कोटींचा निधी आला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013936-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mobilecasinofun.com/mr/tag/best-pay-by-phone-casino/", "date_download": "2018-11-15T00:32:51Z", "digest": "sha1:OSMORETEK5FA5ZUN3QNFTIDYZJMDDWHV", "length": 2750, "nlines": 35, "source_domain": "www.mobilecasinofun.com", "title": "Best Pay by Phone Casino Archives |", "raw_content": "\nकॅसिनो यूके - मोबाइल आणि ऑनलाइन - £ 5 मोफत स्लॉट बोनस + £ 500 मध्ये आपले स्वागत आहे संकुल\nफोन बिल jackpots करून काटेकोरपणे स्लॉट ठेव\nस्लॉट किलकिले | मोबाइल आणि ऑनलाइन बोनस\nकॅसिनो ऑनलाइन | शीर्ष स्लॉट साइटवर प्ले करण्यासाठी £ 800 ठेव बोनस सह\nकॅसिनो ऑनलाइन आणि मोबाइल | CoinFalls | £ 5 + ते £ 500 मोफत ठेव सामना अप\nव्यक्त कॅसिनो तुलना साइट - फोन बिल करून द्या मोफत खेळ - £ 100 च्या मोफत\n100% Bonus Up To $5 कोणतीही अनामत आवश्यक आपले स्वागत आहे बोनस\nस्लॉट किलकिले | मोबाइल आणि ऑनलाइन बोनस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013936-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://live.anandnagri.com/news/5/editorial.html/", "date_download": "2018-11-15T00:30:14Z", "digest": "sha1:7NC7FWTBO6AILF6QGNQWON2F6UPQ7PUZ", "length": 10744, "nlines": 85, "source_domain": "live.anandnagri.com", "title": " Find opinions and thoughts of great writers and scholars on current happenings now in Marathi. Read op-eds and columns from renowned writes online in Marathi", "raw_content": "\nजुन्या नोटा बदलण्याची 31 मार्चची मुदत रद्द का केली\nसरकारने सादर केल्या 11 हजार 104 कोटी 96 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या\nबाबरीप्रकरणाचा 22 मार्चला निकाल\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nग्राहकांसाठी राष्ट्रीय ग्राहक दिवस\nग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून ग्राहक हक्क संरक्षण कायदा 24 डिसेंबर 1986 पासून लागू करण्यात आला. तेव्हापासून 24 डिसेंबर हा दिवस भारतीय ग्राहक दिवस म्हणून पाळला जातो. जागतिकीकरणानंतर जग हे ग्लोबल खेड्यात रुपांतरीत होत आहे. ग्लोबल खेड्यांची बाजारपेठदेखील झपाट्याने विकसित होत आहे. विकसित होणाऱ्या बाजारात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आगमनामुळे जगातील सर्वच देशात ...\n8 नोंव्हेबरला रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीची घोषणा केली आणि पुढील पन्नास दिवस जुन्या नोटांचे व्यवहार सुरू राहतील असे सांगितले. 8 नोंव्हेबर पासुन देशभरात चलन गोंधळ सुरू झाला. जो तो आपल्या परीने व्यवहार करू लागला. नोटबंदीचा फटका सर्वानाच बसला आहे. पण पंतप्रधानांनी केलेल्या मंथनातुन काही तरी चांगले निघेल या आशेने गेली 47 दिवस देशभरातील नागरिक ...\nतीन वर्षात होणार 50 कोटींची वृक्ष लागवड\nजागतिक तापमान वाढ, हवामान आणि ऋतू बदलाची तीव्रता कमी करण्यासाठी संपूर्ण विश्वात पर्यावरण, संवर्धन आणि संरक्षण यावर आधारित विविध कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडही करण्यात येत आहे. या अंतर्गत यावर्षी जुलै महिन्यात महाराष्ट्र शासनाने 2 कोटी वृक्ष लागवडीचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविला. यात शासनाच्या विविध ...\nलोकसभेपेक्षा विधानसभेत सरस कामकाज\nनुकतेच संसदेचे हिवाळी अधिवशेन दिल्लीत पार पडले. त्याच काळात महाराष्ट्रात नागपूर येथे विधानसभेचे हिवाळी अधिवेशनही सुरू होते. या दोन्ही अधिवेशनाचा सारासार विचार केल्यास देशासमोर अनेक महत्वाचे प्रश्न नोटाबंदीनंतर निर्माण झाले होते. त्या मुद्यावर संसदेत विरोधक सरकारवर तुटून पडले खरे परंतु या विरोधकांमध्ये एकी नसल्याने केंद्र सरकारवर त्याचा कुठलाच परिणाम ...\n...ही तर विश्वासर्हतेची परिक्षा\nनोटाबंदीच्या निर्णयानंतर राजकारण्यांचे कुरण अशी कुख्यात ओळख असलेल्या बॅंकांना अर्थात जिल्हा बॅंकांना रद्दबातल हजार आणि पाचशेच्या नोटा स्विकारण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे देशातील आणि त्यासोबतच राज्यातील सुमारे 31 जिल्हा बॅंकांच्या 3 हजार 800 शाखा ह्या नोटाबंदीच्या वादळात सापडल्या होत्या. राज्यातील जिल्हा बॅंकांच्या खातेदारांची संख्याही मोठी आहे. मात्र, या ...\nगत काही दिवसांपासून राज्यभरात निघत असलेल्या मराठा क्रांती मोर्चाची सरकारने बरीच गंभीर दखल अनेकवेळा चर्चेचीही तयारी दाखविली होती. मात्र, ठिकठिकाणी निघणाऱ्या या भव्य मोर्चात 5 मुलींच्या शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले जात होते. प्रामुख्याने राजकीय मंडळीला बाजूला सारुन स्थानिक मान्यवरांच्या पुढाकाराने हे मोर्चे निघत होते. त्यामुळे या ...\nसशस्त्र दल ध्वजदिन निधी\nशूर सैनिक जो प्राणपणाने भारत मातेच्या रक्षणार्थ स्वत:चे बलिदान करतो. शारीरिक व मानसिक यातनांकडे व वेदनांकडे दुर्लक्ष करतो. फक्त आणि फक्त देशाचे स्वातंत्र्य, एकता व गौरव अबाधित राखण्यासाठीच झुंज देतो. वयाच्या 35-40 व्या वर्षी तो सेवानिवृत्त होतो. प्रत्येक वर्षी संपूर्ण भारतात जवळ-जवळ 70 हजारांहून अधिक सैनिक सेवानिवृत्त होत असतात. त्यापैकी 9-10 हजार सैनिक महाराष्ट्रातील ...\nअविनाश चव्हाण खुन प्रकरणात खळबळ\nम्हणून रणवीरवर बिग बी नाराज\nदीपिका झाली पुन्हा ऑनलाइन ट्रोलची शिकार\nया एका चुकीमुळे विवेक झाला ऐश्वर्या पासून दूर\nजालना शहरातील उर्दू हायस्कुल, सेंटमेरी, आरएचव्ही, दानकुँवर आणि सरस्वती भुवनचा निकाल 90 टक्केच्यावर\nमैदानाबाहेरही दादाचा शेन वॉर्नला धोबीपछाड\n​कॉल करा आपल्या नंबरवरून, दिसेल दुसरा नंबर \nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nमोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013936-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/child-care-tips-marathi/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE-109081700063_1.htm", "date_download": "2018-11-14T23:45:53Z", "digest": "sha1:BILMQYR7UBDCKFP7GO4I32MARLSZFYG5", "length": 8919, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मुलांना फळे खाणे आरोग्यासाठी उत्तम! | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 15 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमुलांना फळे खाणे आरोग्यासाठी उत्तम\nद्राक्ष - द्राक्षामध्ये अँटी ऑक्सिडेंट मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांना संसर्ग होत नाही. सुक्ष्म जीवापासून त्या आपले सरंक्षण करत असतात.\nसफरचंद - सफरचंदामध्ये सगळ्यात जास्त जीवनसत्त्व असतात. यात लोह भरपूर असते. आजारी व्यक्तीला सफरचंद अधिक प्रमाणात खायला दिली पाहिजे. 'सी' जीवनसत्व व पोटेशियम भरपूर प्रमाणात यात असते.\nलहान मुलांचा लंच बॉक्स\nवेळेवर दात न येणे\nलहान मुलं लवकर बोलत नसल्यास\nलहान मुलांचे कान ठणकत असल्यास\nयावर अधिक वाचा :\nमुलांना फळे खाणे आरोग्यासाठी उत्तम\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमिसेस खन्नाचा चेहरा पडला होता. काय करावं हे त्यांना सुचतंच नव्हतं. सगळं मानसिक बळ एकवटून ...\nआईसक्रीमचा कप पुढे आला , झाकण काढल्यावर ते चाटून स्वच्छ करण्याची ईच्छा झाली , तर ...\nबीपीच्या रुग्णांनी गरम पाणी आणि खड्या मिठाचे सेवन केले तर ...\nहृदयविकाराच्या रुग्णांमध्ये सर्वात कठीण समस्या म्हणजे रक्तदाब असतो. हिवाळ्यात, रक्त आणि ...\nआश्चर्यजनक आहे पनीराचे हे 5 फायदे\nकोणतेही पाहुणे घरी येत असले की घरात पनीराची पाककृती नक्कीच बनते. आरोग्य आणि चव यांच्या ...\nझेंडूची फुले ही आहे गुणकारी\nदोन दिवसांत जखम सुकून बरी होते. अशाप्रकारे झेंडूची फुले औषधी आहेत. म्हणूनच त्यांना हिंदू ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013936-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/filmography-marathi/%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-109030900022_1.htm", "date_download": "2018-11-14T23:40:01Z", "digest": "sha1:6JQ4U4CYW5HEOQCVRXEEQWUSJDIWNWBD", "length": 8012, "nlines": 173, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "शत्रुघ्न सिन्हा | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 15 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआन - मैन एट वर्क (2004)\nभारत भाग्य विधाता (2002)\nशहीद उधम सिंह (2000)\nदीवाना हूँ पागल नहीं (1998)\nदिल तेरा ‍दीवाना (1996)\nचाँद का टुकड़ा (1994)\nइंसाफ अपने लहू से (1994)\nऔलाद के दुश्मन (1993)\nकरिश्मा कली का (1990)\nहम से ना टकराना (1990)\nकानून की आवाज (1989)\nगंगा तेरे देश में (1988)\nगुनाहों का फैसला (1988)\nखून भरी माँग (1988)\nआग ही आग (1988)\nजवाब हम देंगे (1987)\nइंसानियत के दुश्मन (1987)\nसमय की धारा (1986)\nशत्रुघ्न सिन्हा भाजप सोडणार नाहीत- राजनाथ\nयावर अधिक वाचा :\nअसा झाला साखरपुडा आणि मेहंदी व संगीताचा कार्यक्रम\nबॉलीवूडचे लव्ह बर्ड दीपिका आणि रणवीर सिंह आज इटली मधील लेक कॉमोमध्ये लग्नाच्या बेडीत ...\nहसू थोडं, व समजू थोडं\nप्रत्येकाच्या नशिबात एक बायको असते आपणास कळतही नसते डोक्यावर ती केव्हा बसते बायको ...\n'ठग्स ऑफ हिंदुस्तान'चे कलेक्शन खाली आले\n'ठग्स ऑफ हिंदुस्तान' हा सिनेमा अगदी तोंडावर पडला आहे. सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे ...\nआईसक्रीमचा कप पुढे आला , झाकण काढल्यावर ते चाटून स्वच्छ करण्याची ईच्छा झाली , तर ...\nआहेर आणू नका, दान करा दीपिका- रणवीरचे आवाहन\nबॉलिवूडमधलं सर्वाधिक लोकप्रिय जोडपं दीपिका- रणवीर इटलीत १४ नोव्हेंबरला विवाहबंधनात अडकणार ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013936-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://swingerpalace.com/browse/men_countries.html?lg=mr", "date_download": "2018-11-15T00:06:03Z", "digest": "sha1:R6CJWK6KHX2LR3X3G47JM6Q7VCN4KTF6", "length": 9071, "nlines": 261, "source_domain": "swingerpalace.com", "title": "पुरुष", "raw_content": "\nआंटिग्वा आणि बारबुडा पुरुष\nबोस्निया आणि हर्जेगोविणा पुरुष\nकोट डी इवोर पुरुष\nगिनिया - बिसाऊ पुरुष\nपापुआ न्यु गिनिया पुरुष\nसेंटकिट्स आणि नेविस पुरुष\nसेंट पीएर आणि मिक्वेलोन पुरुष\nसेंट विनसेंट आणि द ग्रेनाडीन पुरुष\nसाओ टोम आणि प्रिन्सिपी पुरुष\nतैवान, जपान अधिकृत पुरुष\nत्रिणीदाद आणि टोबेगो पुरुष\nतर्क्स आणि सायकोस बेटे पुरुष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013936-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://www.pof.pw/?lg=mr", "date_download": "2018-11-14T23:53:49Z", "digest": "sha1:VOD5LQLM6YXP4CPV6CMNZBVNVKOTIOIE", "length": 6903, "nlines": 136, "source_domain": "www.pof.pw", "title": "Pof - Plenty of Fish", "raw_content": "\nअफगाणिस्तानअल्बेनियाअल्जेरियाअंडोराअंगोलाअंगुलियाआंटिग्वा आणि बारबुडाअर्जेंटिनाअर्मेनियाअरुबाऔस्ट्रेलियाऑस्ट्रीयाअजरबईजनबहामासबहरिनबांग्लादेशबार्बडोसबेलारुसबेल्जियमबेलिझबेनिनबर्मुडाभूतानबोलिवियाबोस्निया आणि हर्जेगोविणाबोत्स्वाणाब्राजीलबृणे दरुस्लामबल्गेरियाबरकिना फासोबुरुंडिकंबोडियाकामेरूनकॅनडाकेप वार्डेचाडचिलीचीनकोलंबियाकोमोरोसकोंगोकुक बेटेकोस्टा रिकाकोट डी इवोरक्रोएशियाक्युबासायप्रसचेक गणराज्येडेन्मार्कडोमीनिक गणराज्येएक्वेडोरइजिप्तएल सल्वेडोरइक्व्याटोरियल गुनियाएरित्रीयाइस्टोनियाइथियोपियाफेरो बेटेफिजीफिनलंडफ्रांसफ्रेंच पोलीनेसियागबोनगांबियाजोर्जियाजर्मनीघानाग्रीसग्रीनलंडग्रेनेडाग्वाडेलोपग्वाटेमालागिनियागिनिया - बिसाऊगयानाहैतीहोंडूरासहाँग काँगहंगेरीआइसलॅंडइंडियाइंडोनेशियाइराणइराकआयर्लंडइस्राइलइटलीजमेकाजपानजॉर्डनकझाकिस्तानकेनियाकिरीबातीकोरियाकुवेतकिर्गीस्तानलाओसलट्वियालेबेनानलेस्थोलिबेरियालिबियालायच्टेंस्टीनलिथ्वानियालग्झेंबर्गमकाऊमेसेडोनियामादागास्करमलावीमलेशियामालदिवमालीमाल्टामार्टिनिकेमॉरिशसमेक्सिकोमोल्डोवामोनाकोमांगोलियामोंटेनेग्रोमोरोक्कोमोझांबिकम्यानमारनामिबियानेपाळनेदरलाण्ड्सनेदरलाण्ड्स आंटिलिसन्यु सेलेडोनियान्यूझीलंडनिकरागवानायजेरनायजेरियानोर्वेओमानपाकिस्तानपनामापापुआ न्यु गिनियापराग्वेपेरुफिलिपिन्सपोलंडपोर्तुगालकताररियुनियनरोमेनियारशियारवंडासेंटकिट्स आणि नेविससेंट लुशियासेंट पीएर आणि मिक्वेलोनसेंट विनसेंट आणि द ग्रेनाडीनसमोआसान मारिओसाओ टोम आणि प्रिन्सिपीसौदी अरबसेनेगलसर्बियासियेरा लिओनसिंगापूरस्लोवाकियास्लोवेनियासलोमन बेटेसोमालीयादक्षिण आफ्रिकास्पेनश्रीलंकासुदानसूरीनामेस्वाझीलंडस्वीडनस्वित्झर्लंडसिरियातैवान, जपान अधिकृतताजिकिस्तानटांझानियाथायलंडटोगोत्रिणीदाद आणि टोबेगोट्यूनिशियातुर्कीतुर्कमेणिस्तानतर्क्स आणि सायकोस बेटेत्वालूयुगांडायुक्रेनअरब संघराज्येयूनायटेड किंगडमयूनायटेड स्टेट्सयूनायटेड स्टेट्स मायनर आऊटलेईंगउरग्वेउझ्बेकिस्तानवनवाटूव्हेनेजुएलावियतनामयेमेनझांबियाजिंबाब्वेपूर्व तिमोरKosovoVaticanRepublic of Seychelles\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013936-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Aurangabad-Riot-Injured-ACP-Goverdhan-Kolekar-Serious/", "date_download": "2018-11-14T23:49:38Z", "digest": "sha1:UVHZLMFXCXGLAUWJOK6UN5CGMNY5ZYI7", "length": 4288, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " औरंगाबाद हिंसाचार : जखमी ACP कोळेकर अत्यावस्थ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › औरंगाबाद हिंसाचार : जखमी ACP कोळेकर अत्यावस्थ\nऔरंगाबाद हिंसाचार : जखमी ACP कोळेकर अत्यावस्थ\nशहरातील अनधिकृत नळ कनेक्शनाच्या वादातून उसळलेल्या दंगलीवर नियंत्रण मिळवताना जखमी झालेल्या सहाय्यक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. कोळेकर यांच्यावर सिग्मा या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हिंचाचार रोखण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर शुक्रवारी मध्यरात्री दगडफेक करण्यात आली होती. यात कोळेकर गंभीर जखमी झाले आहेत. स्वरयंत्रणेच्या हाडाला जबर मार बसल्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे, अशी प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.\nअनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यावरून शुक्रवारी रात्री दोन गटात हणामारीचा प्रकार घडला. दोन गटातील वाद इतका टोकाला गेला की, शहागंज परिसरात मोठ्याप्रमाणात जाळपोळ करण्यात आली. दगडफेकीत अनेक नागरिकांसह पोलिस कर्मचारी आणि अधिकारी देखील जखमी झाले आहेत. पोलिस प्रशासनाने शहरात संचारबंदी लागू केली आहे. तसेच जिल्हाप्रशासनाने शहरात इंटरनेट सेवा बंद केली आहे.\nवाचा : औरंगाबाद हिंसाचार : दोघांचा मृत्यू; जमावबंदीनंतर तणावपूर्ण शांतता\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013936-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Beautification-in-the-two-years-of-the-coastal-of-Miramar/", "date_download": "2018-11-15T00:26:41Z", "digest": "sha1:2J5QTNUJFXDGYCI3NOCPW2YMP7HGUVAD", "length": 5223, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मिरामार किनार्‍याचे दोन वर्षांत सौंदर्यीकरण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › मिरामार किनार्‍याचे दोन वर्षांत सौंदर्यीकरण\nमिरामार किनार्‍याचे दोन वर्षांत सौंदर्यीकरण\nमिरामार किनार्‍याचे 9.28 कोटी रुपये खर्च करून येत्या दोन वर्षांत सौंदर्यीकरण करण्यात येणार असून या प्रसिद्ध किनार्‍याचा चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे.जागतिक बँकेकडून दिल्या जाणार्‍या निधीतून एकात्मिक किनारीक्षेत्र व्यवस्थापन प्रकल्पा अंतर्गत हे काम हाती घेतले जाणार आहे. या संदर्भातील निविदा पर्यावरण व वन मंत्रालयाच्या एकात्मिक किनारीक्षेत्र व्यवस्थापन सोसायटी (एसआयसीओएम) कडून जारी करण्यात आली आहे.मिरामार किनार्‍याच्या सौंदर्यीकरण प्रकल्पा अंतर्गत तेथील पायाभूत सुविधांचा विकास करणे, प्रदूषणमुक्‍त सेवा पुरवणे, किनारी सुरक्षा देखरेख सुविधा आदी तयार केल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nया सौंदर्यीकरण प्रकल्पावर 9.28 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यापैकी 4.53 कोटी रुपये पायाभूत सुविधा, बायो टॉयलेट उभारण्यावर खर्च केले जातील. 3.28 कोटी रुपये प्रदूषणमुक्‍त सेवा तर 1.46 कोटी रुपये हे किनारी सुरक्षा, देखरेख सुविधा यांच्यावर खर्च केले जाणार आहेत. याच सौंदर्यीकरण प्रकल्पाचा भाग म्हणून किनार्‍याचे प्रवेशद्वार हे मिरामार येथील सायन्स सेंटर समोर उभारण्यात येईल. याशिवाय बांबूपासून बनवण्यात आलेला वॉकवे देखील उभारण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. जागतिक बँकेच्या निधीतून देशातील विविध किनार्‍यांवर जागतिक दर्जाच्या सुविधा तयार केल्या जाणार आहे. मिरामार किनार्‍याची या प्रकल्पासाठी प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013936-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Cashew-seasonal-employment-resource/", "date_download": "2018-11-14T23:54:48Z", "digest": "sha1:WQJRYXACVOO5PL7TC4XLJ6ISTQPAMBDS", "length": 6951, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ओले काजूगर ठरताहेत रोजगाराचे हंगामी साधन! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › ओले काजूगर ठरताहेत रोजगाराचे हंगामी साधन\nओले काजूगर ठरताहेत रोजगाराचे हंगामी साधन\nशुध्द, पौष्टिक, बलवर्धक व आरोग्यदायी काजू, फणस, आंबा, कोकम, करवंद, जांभूळ, ओले काजूगर असा कोकणातील रानमेवा चैत्र महिन्यापासून सुरु होतो. तो आषाढ मासापर्यंत रुची भागवण्यासाठी उपलब्ध असतो. या डोंगराळ फळांचा बहर हे चैत्रपालवीची हमखास नैसर्गिक देणं आहे. सध्या बाजारात ओल्या काजुगरांची आवक वाढली असून, ग्रामीण भागातील महिला हे ओले काजूगर दुर्गम, डोंगराळ भागातून आणि जंगलातून शहरातील बाजारपेठेत विक्रीसाठी आणत आहेत.\nओल्या काजूगरांची रोजची मागणी वाढत आहे. त्यामुळे विक्रेत्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. कोकणच्या भूमीवर काजूच्या झाडांची विपुलता आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून या झाडांवर काजूच्या बिया तोडून ग्रामीण भागातील महिला बाजारात विक्री करण्यासाठी शहरात घेवून येत असतात. काजूच्या बियांच्या हंगामाची नुकतीच सुरुवात झाली असल्याने त्या मुबलक प्रमाणात उपलब्ध नाहीत. परिणामी त्यांचा भाव मात्र चढता आहे. काजूच्या बियांना चढा भाव असला तरीही खवय्ये मात्र काजू बियांचा आस्वाद आवडीने घेत असतात. या काजूगरांची मागणी हॉटेल व्यावसायिकसुध्दा मोठ्या प्रमाणात करत असतात. मात्र, या महिलांचा रोख सकाळ आणि सायंकाळच्या बाजारावरच असतो.\nदररोज शंभरहून अधिक महिला छोट्या टोपल्यात काजूगर घेऊन मुख्य बाजारपेठेत रस्त्याच्या कडेला बसतात. त्यानंतर धारदार विळ्याने बिया कापून त्यातील अर्धे-अर्धे ओले काजूगर करुन त्यातून काजूच्या बियांचे किमान 25 ते 30 नग याप्रमाणे हिरव्या पानावर काजूगराचा वाटा मांडून विक्रीसाठी ठेवतात. पन्नास रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत या वाट्यांची किंमत असते. दिवसाकाठी या ओल्या काजूगर विक्रीतून सुमारे 800 ते 1 हजार रुपयांची कमाई होते. अशाप्रकारे तीन ते चार महिन्यांसाठी ओल्या काजूगरातून चांगली आर्थिक कमाई होत असते. ओल्या काजू बीमधून गर बाहेर काढणे हे खूप त्रासदायक काम आहे.\nओले काजूगर काढताना हातांना जो चिक लागतो त्याने हाताला डाग पडतात. या कामामध्ये मोठी मेहनत असल्याने ओल्या काजूगरांचा दरही चढा असतो. यावर्षीही काजू पिक चांगले पैसे मिळवून देणार असल्याचे चित्र असल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. काजूगराचे दर सर्वसामान्यांना परवडणारे नसल्याने ओल्या काजूची चव चाखण्यासाठी काही काळ वाट बघावी लागणार आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013936-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/FIR-against-Jignesh-Mevani-Umar-Khalid-in-Pune/", "date_download": "2018-11-14T23:49:45Z", "digest": "sha1:YDDWHKG4VLOZY5D2B4LZR5CKT2CYNBC4", "length": 4940, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुणे : जिग्नेश मेवानी, उमर खालीदवर गुन्हा दाखल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुणे : जिग्नेश मेवानी, उमर खालीदवर गुन्हा दाखल\nपुणे : जिग्नेश मेवानी, उमर खालीदवर गुन्हा दाखल\nगुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी आणि जेएनयूमधील विद्यार्थी उमर खालीद यांच्यावर पुण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्यात आज, सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. अक्षय गौतमराव बिक्कड (वय २२, रा. कर्वेनगर पुणे, मूळ रा. बिक्कडगाव, लातूर) याच्या तक्रारीनंतर आमदार मेवानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nदोन समाजाच्या भावना भडकवणारे भाषण करून समाजामध्ये तेढ निर्माण केल्याचा आरोप आमदार मेवानी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या भाषणामुळे भीमा कोरेगाव परिसरात अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याचा आरोप आमदार मेवानी यांच्यावर करण्यात आला आहे. जिग्नेश मेवानी आणि उमर खालीद यांच्यावर १५३ अ आणि ५०५ या कलमानुसार गुन्हा दाखल करावा, असे तक्रारीत म्हटले होते. सुरुवातीला बिक्कड यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवार वाड्यावर एल्गार परिषद झाली होती. त्यामुळे ही तक्रार विश्रामबाग पोलिसांकडे वर्ग करण्यात आली होती. त्यानुसार आज गुन्हा दाखल करण्यात आला.\nपुणे : जिग्नेश मेवानी, उमर खालीदवर गुन्हा दाखल\nतुरळक घटना वगळता पुण्यात बंद शांततेत\nसूत्रधार शोधून कडक कारवाई करा\nबंदमुळे ‘पीएमपी’ची सेवा विस्कळीत\nसायकल योजनेसाठी 66 कोटींची निविदा\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013936-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/800-candidates-for-teacher-recruitment-training/", "date_download": "2018-11-14T23:51:10Z", "digest": "sha1:L3PLIERE7CFHJTAGYPZAB3A3F3OFOCBZ", "length": 6021, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिक्षक भरतीच्या प्रशिक्षणाला ८०० उमेदवार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › शिक्षक भरतीच्या प्रशिक्षणाला ८०० उमेदवार\nशिक्षक भरतीच्या प्रशिक्षणाला ८०० उमेदवार\nस्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित व विनाअनुदानित शाळेत शिक्षक पदासाठी भरती प्रक्रिया ‘पवित्र’ पोर्टलवरून राबविण्यात येणार आहे. त्यासंदर्भात शनिवारी प्रशिक्षण शिबीर झाले. डिसेंबर 2017 मधील अभियोग्यता व बुद्धीमत्ता परीक्षा दिलेले भरतीपात्र 800 उमेदवार तसेच 550 मुख्याद्यापक आणि संस्थाचलकांनी प्रशिक्षणात सहभाग घेतला. प्रशिक्षण दोन सत्रात झाले.\nपवित्र पोर्टलद्वारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थासह अनुदानित, अंशत: अनुदानित पात्र घोषित केलेल्या विनाअनुदानित प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये शिक्षण सेवक भरती प्रक्रीया करण्याचा शासन निर्णय दि. 20 जून 2018 रोजी झाला आहे. अभियोग्यता व बुध्दीमता चाचणीमधील गुणांच्या आधारे ही भरती होणार आहे.\n‘पवित्र पोर्टल’वर शिक्षक भरतीसाठी पात्र उमेदवारांची नोंदणी तसेच शाळा व संस्थाचालकांनी भरावयाची माहिती यासाठी शनिवारी विलिंग्डन महाविद्यालयातील वेलणकर हॉल येथे दोन सत्रामध्ये प्रशिक्षण शिबीर झाले. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महेश चोथे यांनी मार्गदर्शन केले.\n‘पवित्र पोर्टल’वर नोंदणी करताना काही तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता आहे. अशावेळी उमेदवारांनी घाबरून जाऊ नये. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात मदत कक्षाची स्थापना केली आहे. त्या ठिकाणी भरतीस पात्र उमेदवार, मुख्याद्यापक यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. या कक्षाची जबाबदारी उपशिक्षणाधिकारी अनुराधा म्हेत्रे आणि राहूल म्हसणे यांच्याकडे दिली आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी महेश चोथे यांनी दिली.\nपवित्र पोर्टलमध्ये शाळांनी भरायची माहिती, शिक्षकपात्र उमेदवारांना नाव नोंदणीपासून ते पोहोच प्रिंट घेईयपर्यंतची सविस्तर माहिती शिक्षण विभागाच्या तांत्रिक टीमकडून स्लाईड-शोच्या माध्यमातून देण्यात आली.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013936-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/In-the-mohol-bus-station-66-thousand-rupees-have-been-stolen/", "date_download": "2018-11-15T00:15:50Z", "digest": "sha1:GJC6O74B5MRFNKA4I7LFG56UTTL27UQX", "length": 6420, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बस स्थानकात ६६ हजारांच्या चोरीचा गुन्हा उघडकीस | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › बस स्थानकात ६६ हजारांच्या चोरीचा गुन्हा उघडकीस\nबस स्थानकात ६६ हजारांच्या चोरीचा गुन्हा उघडकीस\nमोहोळ बसस्थानकात प्रवाशांच्या पैशाची चोरी करणाऱ्या तीन महिलांना मोहोळ पोलीसांनी सोमवारी रंगेहात पकडले होते. त्यांपैकी दोघींनी ०२ जुलै रोजी मोहोळ बस स्थानकातून प्रवाशी महिलेच्या ६६ हजारांची चोरी केल्याची कबूली दिली. सुषमा बापू चव्हाण (रा. मुळेगाव, सोलापूर), मिनाक्षी प्रेमनाथ चव्हाण (रा. मानमुड ता. तुळजापूर) अशी त्यांची नावे आहेत. न्यायालयाने त्या दोघींना ०९ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.\nयाबाबत सविस्तर वृत्त असे की, वैराग ता. बार्शी येथील राजश्री अरुण मोटे या ०२ जुलै रोजी एस.टी बसने बहिणी सह वैरागाकडे निघाल्या होत्या. त्यावेळी एस.टी बसमध्ये बसत असताना त्यांच्या पैशाची पिशवी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. या प्रकरणी मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.\n०६ ऑगस्ट रोजी मोहोळ पोलिसांनी मोहोळ बसस्थानकात चोरी करताना तीन महिलांना रंगेहात पकडले होते. यावेळी पोलिसांनी ०२ जुलै रोजी घडलेल्या चोरीच्या घटनेबाबत त्यांच्याकडे अधिक चौकशी केली. त्यावेळी सुषमा बापू चव्हाण (रा. मुळेगाव, सोलापूर), मिनाक्षी प्रेमनाथ चव्हाण (रा. मानमुड ता. तुळजापूर) या दोघींनी ०२ जुलै रोजी मोहोळ-वैराग बस मध्ये एका महिलेचे ६६ हजार रुपयांची चोरी केल्याची कबूली दिली. त्यामुळे आणखी एक गुन्हा उघडकीस आला आहे.\nमोहोळ पोलिसांनी बुधवारी आरोपी महिलांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने दोघींनाही ०९ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपी महिलांकडून चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे प्रवाशी वर्गातून पोलिसांच्या कामगिरी बद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.\nपोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विक्रांत बोधे, पो.हेड.कॉ. संजय जाधव, म.पो.ना. किर्ती धोत्रे, पो.कॉ. शितलकुमार गायकवाड, म.पो.कॉ. स्वाती अंबुरे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा छडा लावला आहे. त्यामुळे नुतन पोलीस अधिक्षक मनोज पाटील, पोलिस उपअधिक्षक चंद्रकांत खांडवी, यांनी मोहोळ पोलिसांचे विशेष कौतुक केले आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013936-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/Chief-Minister-s-security-increases-due-to-threat-from-Naxalites/", "date_download": "2018-11-14T23:51:36Z", "digest": "sha1:JOUH7YM5BJLIYWKB26FMZLGWVVFD2C3F", "length": 4129, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नक्षलवाद्यांपासून धोका : मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › नक्षलवाद्यांपासून धोका : मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ\nनक्षलवाद्यांपासून धोका : मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या कुटुंबीयांना नक्षलवाद्यांपासून धोका असल्याच्या इशार्‍यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असल्याची खात्रीलायक माहिती आहे. गुप्तचर विभागाने दिलेल्या इशार्‍यानंतर पोलिसही सतर्क झाले आहेत.\nसुकमा येथील हल्ल्यानंतर दिल्ली येथे नक्षलवादग्रस्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली होती. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘फ्रंटल’चा मुद्दा लावून धरला होता. त्यानंतर देशभरात फ्रंटलवर कारवाई करण्याचे धोरण आखण्यात आले. काही दिवसांपूर्वी राज्यात पोलिसांनी फ्रंटल सदस्यांच्या घरावर छापे टाकले होते. एप्रिल महिन्यात गडचिरोली येथे दोन चकमकी झाल्या. या चकमकीत सी- 60च्या जवानांनी 40 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. या घटनेचा बदला घेण्याच्या तयारीत नक्षलवादी असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना धोका होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013936-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://live.anandnagri.com/news/entertainment/2346/Due_to_this_one_mistake,_Vivek_was_away_from_Aishwarya.html", "date_download": "2018-11-14T23:28:44Z", "digest": "sha1:HPRJJKW7ZV7MFBKLHSCXPCML3V4KINKO", "length": 8243, "nlines": 79, "source_domain": "live.anandnagri.com", "title": " या एका चुकीमुळे विवेक झाला ऐश्वर्या पासून दूर - www.anandnagri.com", "raw_content": "\nजुन्या नोटा बदलण्याची 31 मार्चची मुदत रद्द का केली\nसरकारने सादर केल्या 11 हजार 104 कोटी 96 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या\nबाबरीप्रकरणाचा 22 मार्चला निकाल\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nया एका चुकीमुळे विवेक झाला ऐश्वर्या पासून दूर\nमुंबई - आपल्या सौंदर्याने सर्वांनाच मोहित करणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय जरी आज बच्चन कुटुंबाची सून असली तर एकेकाळी तिचे नाव सलमान खान आणि विवेक ओबेरॉयसोबत जोडले गेले होते हे सर्वांना चांगलेच माहित आहे. सलमान आणि ऐश्वर्याचे अफेअर 1999 मध्ये हम दिल दे चुके सनम चित्रपटापासून सुरु झाले आणि 2001 पर्यंत दोघांचे प्रेमसंबंध चालले. पण, सलमानच्या विचित्र वर्तणूकीमुळे दोघांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर ऐश्वर्याच्या आयुष्यात विवेक ओबेरॉय आला. क्यों हो गया ना या चित्रपटादरम्यान दोघांमध्ये मैत्री वाढली आणि या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. या विश्वसौंदर्यवतीच्या 30 व्या वाढदिवशी विवेकने तिला 30 गिफ्ट दिल्याचे म्हटले जाते. सगळे चांगले सुरु असताना दोघांमध्ये नेमके असे काय झाले की त्यानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला हे कोणालाच माहित नाही.\nविवेकसोबत अफेअर असल्याचे ऐश्वर्याने कधीच उघडपणे कबूल केले नाही. मात्र प्रत्येक कार्यक्रमात दोघांना एकत्र पाहिले जायचे. 2003 मध्ये विवेकने हॉटेलच्या खोलीत पत्रकार परिषद बोलावली. ऐश्वर्यासोबत मी असल्याने सलमानकडून जीवे मारण्याची धमकी येत असल्याची माहिती त्याने या पत्रकार परिषदेत दिली. सलमानने दारूच्या नशेत मला 41 वेळा फोन केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली, अशी धक्कादायक माहिती त्याने दिली. या पत्रकार परिषदेनंतर ऐश्वर्याने विवेकपासून दूर जाणेच पसंत केले. कोणत्याही वादविवादात अडकू नये म्हणून तिने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जाते. ऐश्वर्या त्याला दुर्लक्ष करू लागली आणि विवेकची वागणूक ही अत्यंत बालिश असल्याचेही तिने म्हटले.\nब्रेकअपनंतर एका मुलाखतीत विवेकने ऐश्वर्याला प्लास्टिक ऐश असे म्हटले होते. इतकेच नाही तर ऐश्वर्याला प्लास्टिक हृदय असून ती प्लास्टिक हास्य देते अशीही टीका त्याने केली होती. काही वर्षांनंतर आपली चूक उमगताच कोरिओग्राफर फराह खानच्या एका टॉक शोदरम्यान विवेकने आपली चूक कबूल केली. पत्रकार परिषद घेऊन मी खूप मोठी चूक केली आणि मला ते सर्व बोलायला पाहिजे नव्हते, असे त्याने सांगितले.\nअविनाश चव्हाण खुन प्रकरणात खळबळ\nम्हणून रणवीरवर बिग बी नाराज\nदीपिका झाली पुन्हा ऑनलाइन ट्रोलची शिकार\nया एका चुकीमुळे विवेक झाला ऐश्वर्या पासून दूर\nजालना शहरातील उर्दू हायस्कुल, सेंटमेरी, आरएचव्ही, दानकुँवर आणि सरस्वती भुवनचा निकाल 90 टक्केच्यावर\nमैदानाबाहेरही दादाचा शेन वॉर्नला धोबीपछाड\n​कॉल करा आपल्या नंबरवरून, दिसेल दुसरा नंबर \nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nमोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013936-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%93_%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9B%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2018-11-14T23:34:34Z", "digest": "sha1:U4EQPFCTN324ZRQ2JBRDR6C2ZZ4QUFAQ", "length": 5125, "nlines": 110, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "त्साओ श्वेछिन - विकिपीडिया", "raw_content": "\nत्साओ श्वेछिन (अन्य मराठी लेखनभेद: त्साओ शुएछिन, चाओ श्वेछिन ; चिनी: 曹雪芹 ; फीनयीन: Cáo Xuěqín ; वेड-जाइल्स: Ts'ao Hsueh-ch'in ;) (इ.स. १७१५ किंवा इ.स. १७२४ - इ.स. १७६३ किंवा इ.स. १७६४) हा छिंगकालीन चिनी लेखक होता. त्याने होंगलौ मंग, म्हणजेच लाल महालातील स्वप्न, या चिनी साहित्यातील सर्वोत्तम चार अभिजात कादंबऱ्यांपैकी एक मानली जाणारी कादंबरी लिहिली. तो त्साओ चान (चिनी: 曹霑 ; फीनयीन: Cao Zhan ;) या नावानेही ओळखला जातो.\nचिनी सांस्कृतिक मंत्रालयाचे संकेतस्थळ - त्साओ श्वेछिन याची माहिती देणारे पान (चिनी मजकूर)\nचिनी सांस्कृतिक मंत्रालयाचे संकेतस्थळ - त्साओ श्वेछिन याची माहिती देणारे पान (इंग्लिश मजकूर)\nप्रोजेक्ट गुटेनबर्ग - त्साओ श्वेछिन याचे साहित्य (इंग्लिश मजकूर)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २०:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013936-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/12/news-1202.html", "date_download": "2018-11-15T00:09:20Z", "digest": "sha1:53E5H6KAJIFDBYKW72IAJGPYNKLRKWEN", "length": 7141, "nlines": 84, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "तोतया वाहतूक पोलिसाने १३ लाख रूपयांना गंडविले. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nतोतया वाहतूक पोलिसाने १३ लाख रूपयांना गंडविले.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सीआयडी, पोलीस असल्याचे भासवून अनेकांना लुटण्यात आलेल्या घटना आपण सातत्याने पाहतो, वाचतो. मात्र, नेवाशात वाहतूक पोलिसाची वेशभूषा करून १३ लाख रूपयांना गंडा घातल्याची घटना काल (दि. १०) रात्री सहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nयाबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी : युनूस युगन शेख (वय ३४, रा. वळण, ता. राहुरी) हे आपल्या मित्रासोबत कारने (क्र. एमएच १७ बीव्ही १३५२) नेवाशाला कामानिमित्त आले होते. ते मुकिंदपूर शिवार (नेवासा फाटा) येथील अकोलकर बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स या दुकानासमोरून चालले होते.\nयावेळी वाहतूक पोलिसाच्या वेश परिधान करून एका अज्ञात व्यक्तीने मोटारसायकल (क्र. एमएच १९ एएस १५५३) वरून त्यांचा पाठलाग केला. त्यांना गाडी थांबविण्यात सांगितले. त्यानंतर त्यांच्याकडे लायसन्स व गाडीचे कागदपत्राची विचारणा केला. गाडी पोलीस ठाण्यात घेऊन जावे लागेल असे सांगत गाडीत जावून बसला. गाडीत ठेवलेले चार लाख रूपयांची रोकड, गाडीचे कागदपत्र व दोन चेकबुकसह सुमारे १३ लाख रूपये घेऊन पोबारा केला.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN\nआपण गंडविले गेल्याचा लक्षात येताच शेख व त्यांच्या मित्राने या व्यक्तीचा शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही. त्यामुळे आज (दि. ११) युनूस शेख यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार नेवासा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूद्ध गु.र.नं. ५०४/१७ भादंवि कलम कलम १७१, ४१९, ४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पी. आर. भिंगारे हे करीत आहेत.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nपेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज झाली इतकी किंमत कमी...\nमहापालिका निवडणूक : शिवसेनेची दुसरी यादी जाहीर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013936-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.snehalniti.com/program_10x.php", "date_download": "2018-11-14T23:51:31Z", "digest": "sha1:CSSKUKYH7RDQGM4JYO2WAXUD4RKXVMRA", "length": 3604, "nlines": 62, "source_domain": "www.snehalniti.com", "title": "support@snehalniti.com", "raw_content": "\nवाढवा तुमचा बिझनेस तुमच्याशिवाय\nस्नेहलनीती प्रस्तुत करीत आहे - 10X प्रगती FAst\nतुमचा व्यवसायाला १० पटीने वाढण्यासाठी सिद्ध झालेली (Proven) सिस्टम ...\n२ दिवसांची प्रॅक्टिकल व सखोल कार्यशाळा\n10X प्रगती FAst या कार्यशाळेत तुम्ही काय शिकाल \nतुमच्या बिजनेसची ध्येयं साध्य करताना येणाऱ्या अडथळ्यांना ओळखून; त्यावर मात करण्यासाठी शास्त्रशुद्ध परिणामकारक तोडगा ... (scientific tool)\nतुमचा बिजनेस 10 पटीने आणि वेगाने वाढण्यासाठी 3 अशा गोष्टी ज्यात तुम्ही सुधारणा केल्या पाहिजेत\nएक साधी आणि अतिशय शक्तिशाली प्रणाली / सिस्टम; ज्यामुळे तुम्हाला तुमच्या बिजनेस चे व्यवस्थापन आणि प्रचंड वेगात प्रगती करण्यासाठी; यानंतर आठवड्यातून 2 तासांहुन अधिक वेळ देण्याची तुम्हाला गरज भासणार नाही.\nदैनंदिन बिजनेसचे व्यवस्थापन करण्यासाठी वापरण्यायोग्य वर्कशीट्स आणि साधने\nतुमचा बिजनेस तुमच्या उपस्थितीशिवाय कसा वाढेल \n10X प्रगती FAst प्रोग्रॅमविषयी माहिती घेण्यासाठी संपर्क करा :\n१०० वर्षे जुनी पद्धत जी तुम्हाला मोकळा वेळ देऊ शकते\n1 कोटींपर्यंतचे व्यवसायिक कर्ज मिळणार फक्त 59 मिनिटात\nतामिळनाडूमधील छोट्याशा गावातून आलेले शिव नाडर... आज आहेत भारतातील श्रीमंत उद्योजकांपैकी एक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013937-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/category/maharashtra/2thane/page/2/", "date_download": "2018-11-14T23:29:24Z", "digest": "sha1:GOCQBU2DXE6WJNSJIGABVMAPMWDPUQMB", "length": 18713, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "ठाणे | Saamana (सामना) | पृष्ठ 2", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसद्दामला गोव्यात पकडला, गोवा पोलिसांची मोठी कारवाई\nजमीनीच्या वादावरून सख्या व चुलत काकाने केला पुतणीचा खून\nराज्य सरकारकडून दुष्काळाचे राजकारण- राधाकृष्ण विखे पाटील\nगडचिरोलीत आढळला 15 किलोचा भूसुरुंग\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\n राम मंदिराबाबतच्या अध्यादेशाला भाजपनेच केला होता विरोध\nराफेल सुनावणी; अटर्नी जनरल यांची चूक सरन्यायाधीशांनी दाखवली\nइस्त्रोच्या जीसॅट 29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nदारुसाठी परदेशी महिलेचा विमानात धिंगाणा…पाहा व्हिडीओ\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलैंगिक शोषण प्रकरण: ‘त्या’ बीसीसीआय अधिकाऱ्याचा पाय खोलात\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अटळ\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nअक्षरा हासनचे ‘ते’ फोटो व्हायरल केल्याप्रकरणी मित्राची होणार चौकशी\nPHOTO : सिनेकलाकारांचे शाळेच्या गणवेशातील फोटो पाहिलेत का\n…आणि लग्नमंडपात दीपिकाला रडू कोसळले\nदीपिका रणवीरने ‘या’ गायिकेला इटलीतील ‘तो’ फोटो हटवायला सांगितला\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nसामना ऑनलाईन, ठाणे रुचकर फराळ... नवे कपडे आणि रंगीबेरंगी रांगोळ्या म्हणजे दिवाळीचे वैभव. या अनोख्या दीपोत्सवाने ठाणे लखलखले असून कोपरीतील अष्टविनायक चौकात तर रंगांची न्यारी...\nवाईन शॉप्स कलेक्शनची रोख रक्कम लुटणार्‍या दरोडेखोरांना अटक\n कल्याण वाईन्स एजन्सीचे कॅशीअर्स वाईन शॉप्स आणि वाईन बारकडून रकमेची वसूली करून त्यांच्या मुख्य कार्यालयात परतताना एक टोळी त्यांच्यावर पाळत ठेवत. आणि...\nआकर्षक रांगोळ्यांमधूनही सरकारवर टीका, जूचंद्रमध्ये भव्य प्रदर्शन\n वसई वसईतील जूचंद्र गावात अनोखं रांगोळी प्रदर्शन भरलं आहे. रांगोळी कलाकाराचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या जूचंद्र गावात दिवाळी निमित्तानं रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन...\nफोटो गॅलरी: जूचंद्रगावात अनोखं रांगोळी प्रदर्शन\nमासेमारीसाठी नदीत सोडलेल्या विजेच्या धक्क्याने आई वडीलांसह मुलीचा मृत्यू\n कर्जत कर्जत तालुक्यातील पेज नदीपात्र परिसरात आज ऐन भाऊबीजेच्या दिवशी एक दुर्दैवी घटना घडली. मासेमारीसाठी नदीपात्रात सोडलेल्या विद्युत प्रवाहाचा झटका लागून एकाच...\n‘कट’ मारल्याच्या रागातून तुफान हाणामारी; 12 गाड्या फोडल्या, 8 जखमी\n पालघर मोटारसायकलने कट मारल्याच्या रागातून डहाणू तालुक्यातील चिंचणी येथे दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. दोन गटात झालेल्या हाणामारीत 8 जण जखमी...\nठाण्यात दिवाळी रोषणाईतून उजळला ‘चलो अयोध्या’चा नारा\nसामना ऑनलाईन, ठाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राममंदिर उभारण्यासाठी ‘चलो अयोध्या’चा नारा दिल्यानंतर संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. दिवाळीनिमित्त सध्या सर्वत्र लखलखाट सुरू...\nकरंजा मच्छिमार बंदराचे काम लवकरच मार्गी लागणार\n न्हावाशेवा मुंबईतील ससून डॉकला पर्याय म्हणून रायगड जिल्ह्य़ातील करंजा येथे मासेमारी बंदर विकसित करण्यात येणार आहे. या बंदराच्या कामाला येत्या डिसेंबर महिन्यापासून...\nअंबरनाथमध्ये केमिकलच्या कंपनीत भीषण आग, अंबरनाथ पुढील लोकल बंद\n अंबरनाथ अंबरनाथमधील मोरीवली एमआयडीसीत एका केमिकल कंपनीत भीषण आग लागली आहे. ही आग इतकी भीषण आहे की परिसरात त्याचे धुराचे लोट पसरले...\nऐरोलीत रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा, 62 तरुण-तरुणींना अटक\nसामना प्रतिनिधी, नवी मुंबई ऐरोली सेक्टर-9 मधील चायना गार्डनजवळ सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा छापा टाकला. यामध्ये 62 जणांना ताब्यात घेण्यात आले....\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nघरकूल अवास योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी जलकुंभावर चढून आंदोलन\nराफेल सुनावणी; अटर्नी जनरल यांची चूक सरन्यायाधीशांनी दाखवली\nइस्त्रोच्या जीसॅट 29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nदारुसाठी परदेशी महिलेचा विमानात धिंगाणा…पाहा व्हिडीओ\n…आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या लिफ्टमध्ये मोदी अडकले\nपतीला दूध पाजून नववधू कपडे व दागिने घेऊन पसार\nप्रेमविवाह केल्याने आईवडिलांनी केले जिवंत मुलीचे अंतिम संस्कार\n‘शुद्ध हवेची’ ऑनलाईन विक्री जोरात\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nआधी आपलं घर सांभाळावं, मग कश्मीरची चिंता करा…आफ्रिदीचा पाकड्यांना घरचा आहेर\n१७ नोव्हेंबरला तृप्ती देसाई ‘शबरीमला’ला जाणार, सुरक्षा पुरवण्याची केरळ सरकारला विनंती\nअक्षरा हासनचे ‘ते’ फोटो व्हायरल केल्याप्रकरणी मित्राची होणार चौकशी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013938-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z160504085747/view", "date_download": "2018-11-15T00:14:23Z", "digest": "sha1:HV64NVGAADSRRRZ563BK4B25RKN7RR4F", "length": 31701, "nlines": 347, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ४९ वा", "raw_content": "\nनमस्कार कोणी कोणास कसा करावा \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्रीदत्तमाहात्म्य|\nश्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ४९ वा\nTags : dattagurudattavasudevanand saraswatiगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वती\nह्मणे राजा ऐक सादर नवव्या गुरूचा उपदेश ॥१॥\nतया अकस्मात ये पतन म्हणून सोडून द्यावें घर ॥२॥\n तें आपोआप ये घडून \n मग वांयां भ्रमण कां करावें ॥३॥\n तेणें अवश्य सुख मिळे जाण \n दु:ख येऊन भिडतें ॥४॥\nसुखार्थ आयुष्य न खर्चून राहावें पडून आरापरी ॥५॥\n स्वर्गी नरकींही असतां जाण \n प्रारब्धाधीन तें असे ॥६॥\n इंद्रानी त्याला मिळेल ती ॥७॥\n सुख घे मैथुन करून \n घेई रमून तेंच सुख ॥८॥\nआदि अंतीं सर्वत्र दु:ख मध्यें हा सुखभासमात्र ॥९॥\nहें तों मुख्य सुख नसे तथापि जीव जेथें वसे \nतेथें दैवें तेंही मिळतसे कळे असें आरापासून ॥१०॥\nमनीं खंती न धरून \n नित्य धरून अजगरवृत्ती ॥११॥\nजो जेव्हां जसा आहार संतोषें तसा तो खातसे ॥१२॥\nस्वल्पत्व म्हत्व न पाहून मिळेल तें घे खावून \nकधीं ये मिष्ट मिळून कधीं विरस तरी न टाकी ॥१३॥\nन मिळताही तेथें अन्न धैर्य धरून पडून जागे ॥१४॥\nविशेष धैर्य नरें धरून \nथोडें अधिक गोड अन्न मिळे तें जेवून तोषाचें ॥१५॥\nतें अन्न तसेंही न मिळतां \nधरूनी पडावें न निजतां स्वरूपीं दृष्टी लावुनी ॥१६॥\nअंगीं पाहिजे तसें बळ \n दर्शनादि व्यापार लोपती ॥१७॥\nभाळीं वृत्ती जी लिहिली \nअसें पडतां ती नष्ट झाली न ऐकिली बोली ही ॥१८॥\nहें जाणोन मी येथ \n सांगतों आतां दहावा गुरू ॥१९॥\n भोग मिळतां अथवा न मिळता \n समुद्र गुरू करितांहें कळे ॥२०॥\nतो नित्य पूर्ण असून \nमिळतां न जाय फुटून हर्षें वेळा सोडून बाहेर ॥२१॥\nविविध नद्या त्या ग्रीष्मीं वाळती \nतरी दु:खें न वाळे सरित्पती ती रीती घ्यावी ॥२२॥\n भोग मिळतां हृष्ट न व्हावें \nन मिळतांही दीन न व्हावें \nजरी यत्न केला तरी ठाव न लागे समुद्रीं \n हा लांब रूंद किती असे ॥२४॥\nहेची दृढ निश्चय करून \n अनुदिन स्वस्थ असावें ॥२५॥\nविशिष्ट किंवाहा निकृष्ट नर असा लोकीं करितां विचार \nन लावूं द्यावा अंतपार \nगुण येथें किती असती न करूं द्यावी ही गणती \n धरूनी राहावें निश्चळ ॥२७॥\n अवधारीं आतां अक्रावा गुरू ॥२८॥\nजो विषय पांच पंचेंद्रियांनीं सेवी तो जाय मरूनी \nहे पांच गुरू करूनी शिक्षण घेवूनी विषय सोडी ॥२९॥\nस्वपन्नेव न जानाति सतोsपि विषयान्यथा \nतथैव जागरूकश्चेत्को न मुच्येत बंधनात् ॥३०॥\nजो न करी इंद्रियें स्वाधीन स्त्रियांचे विलास लावण्य पाहून \n पतंगासमान मरे तो ॥३१॥\nजो हर्षें पाहतां रूप तो पतंग देखोनी दीप \n मग आपोआप जळे तेथें ॥३२॥\nजो जाय नर भुलुनी \n तो व्यर्थ मरून जाईल ॥३३॥\nवस्त्रें मणी सुवर्ण भूषण टिळे टिक्के भांग सोडून \nपाहतां काय ये दिसून प्रेतासमान जें असे ॥३४॥\nतेथें कां भूल घे डोळा घ्यावया सुखकळा म्हणाल जरी ॥३५॥\nकां रमाना सुख इच्छूनी समान दोनी असती हो ॥३६॥\nतेथें वाटे सुख विपुळ तरी किड्यांचें कुळ सोडूं नका ॥३७॥\nइश्श जाऊं द्या तो भाग हर हर शिरशिरतें अंग \nआतां बारावा गुरू भृंग दे ज्ञानयोग द्विविध तो ॥३८॥\nमधु कृंतति पुष्पादाच्छिद्य गृह्णातीति मधुकृत् तो मधुकृत् भ्रमर रे ॥३९॥\nहा सत्य दुसरा मधुकृत् \nआह ( हा ) रत्वेन स्वरूपेण च मधु करोतीति मधुकृत् यांपासून शिकलों तें ऐक ॥४०॥\n ते न मिळती पढतां जन्मभर \n हें भ्रमर ज्ञान देई ॥४१॥\nम्हणोनी कमळ धरितां एक हो दु:ख तें मावळतां ॥४२॥\nमंदिर एक धरी अबुध जरी रस मिळती विविध \nतरी त्यांचा स्नेहें ये बंध \n विलक्षण जाण भूपा ॥४४॥\n न खाती न देती जे जन \n धन सांठवून ठेविती जे ॥४५॥\nतें समूळ नेती चोर चोरून पूर्वी घेती त्याचा प्राण \n तरी शोधून काढिती ॥४६॥\nजेवी हर येक प्रकारेंकरून \nमाशा उंच वृक्ष पाहून यत्नें मधु झांकून ठेविती ॥४७॥\n कोणा न देतां स्वयें न खातां \nयत्नें त्यां जाळून सर्वथा लोक नेती तें मधु ॥४८॥\nतेव्हां जो सांठा करी त्याचा उपयोग न करी \n खरोखरी नाश पावेल ॥४९॥\nअसा यदुराया हा उपदेश \nआतां तेराव्या गुरूचा उपदेश सावकाश ऐक तूं ॥५०॥\n बेडी दृढ पडेल ॥५१॥\n नारी असो तिला पायीं \nस्पर्श करतां बद्ध होई गज देई साक्ष ही ॥५२॥\n आकळी असा नसे कोण \n ठेवी हत्तीण काष्ठाची ॥५३॥\nमग कसी बरें नारी \nन बांधील हें अंतरीं कोण धरी सांग बा ॥५४॥\nतिचें प्रेम जो पाठीं ठेवी तो शेवटीं नरकीं जाय ॥५५॥\nतेथें जे बलिष्ठ असती ते हाणती निर्बळा ॥५६॥\nनर तसे जे स्त्री पाहून \n त्याला मारून टाकिती ॥५७॥\nन करावी मग दूरी आलिंगनाची वार्ता ती ॥५८॥\nजगांत भुलले हे जन \n मग पशूसमान कां न म्हणावें ॥५९॥\n तो नरकाभीतरीं लोळेल भूपा ॥६०॥\n जो नर वयांत येवून \nस्त्रियांसी न घे शिवून शिवसमान जाण तो ॥६१॥\n जसा न भुलला नारायण \n राहे तो जाण परब्रह्म ॥६२॥\n घेतलें शिक्षण सांगतों ॥६५॥\n तरी पोटालागीं न शिणावें ॥६६॥\n कष्ट करून जें संपादी ॥६८॥\n त्याला श्रम पडती बहुत \nग्रामी वनीं दुकानीं हिंडत काष्ठ भाजी धान्य घ्याया ॥६९॥\n स्वयंपाक करून ठेविती ॥७०॥\nदु:ख सोसून पाक करिती \nतंव भिक्षू घाला घालिती \nज्या महत्तर कष्ट करून \n माश्या सांठवून ठेविती मधु ॥७२॥\nमाश्या महत्तर कष्ट करिती यत्नें मधु मिष्ट करिती \nस्वयें बिंदूमात्र न खाती न देती पोरांलाही ॥७३॥\nत्यांच्या खाण्यापूर्वीं घाला घालून तें घेवून जातसे ॥७४॥\nपार्थिवा पाहें हें उद्योगावांचून \n सुखें जेवून असावें ॥७५॥\nहीच युक्ति बरी जाण चूल चौका करी कोण \n हात भाजून कोण घेई ॥७६॥\n ध्यान करून जिरवावें ॥७७॥\nखावूनि जो विशेष अन्न \n त्याला पतन येईल खास ॥७८॥\nबा ख्याल खुशाली करावया ही वृत्ती नसे राया \n जिरवितां उभयां ये श्रेय ॥७९॥\n भिक्षा देतां तीं जाती त्याचीं \n हानी मोठी होईल ॥८०॥\n तसें तें घर जाण \nजेथूनी अतिथी जाई फिरून पुण्य घेवून गृहस्थाचें ॥८१॥\nघरांत वैश्वदेव न होतां \nयज्ञफळ ये त्यांला अन्न देतां त्या फिरवितां चांद्रा यण प्रायश्चित्त ॥८२॥\n घेतलें शिक्षण तें ऐक ॥८३॥\nत्वरें थेट सारखे धांवती \nजे मृग हातीं न लागती ते बद्ध होती गीतशब्दें ॥८४॥\nजें टाकी मृगां बांधून एक क्षण न लागतांची ॥८५॥\nवनीं भले गवयी जावून \n सुस्वर गावुन राहती ॥८६॥\n त्या गीता लुब्ध होऊन \n पडती येऊन त्यावरी सारे ॥८७॥\nमृग तंत्रीवरी होतां लीन मृगयू त्यांचें करी बंधन \n नाद सोडून द्यावया ॥८८॥\n हें दृढतर बंधन जो ॥८९॥\nज्या नारी सुस्वर गाती \n लागे अति मोहकसें ॥९०॥\n गाती तें दुरून ऐकावें ॥९१॥\n हो कां सुस्वर गायन \n किंवा कोल्ह्याची ओरड ॥९३॥\n भुलूनी बद्ध जाहला ॥९४॥\n न कीजे हें पंध्राव्या गुरूचें \n मित साचें सांगतों ॥९५॥\nसत्वर गती जया असे \nधरितां हाता न येतसे तो बद्ध होतसे जिव्हेमुळें ॥९६॥\n जिव्हा नावरी त्यामुळें खास \n सोडुनी वडिश मांसयुक्त ॥९७॥\n जव न सुटली रसाशा \n देतसे रसाशा टाकावया ॥९८॥\n त्या नराला कोण आवरी ॥९९॥\nजे ही रसना नावरती \nगुरें घरें पोरें विकिती \n रसना बरी हुळकी जो ॥१०१॥\n निखळ दुर्जेय हो ॥१०२॥\nहा विस्मय वाटे आह्मां चार आंगुळें जिव्हा तुह्मां \nकां नावरे हें आह्मां कारण सांगा विचारूनी ॥१०३॥\nअसा रसनेचा हा अभ्यास \n सांगतों तसें आचरा ॥१०४॥\nअसें कृत्य आतां करा थोडा थोडा रस कमी करा \n जिंकाल मग रसना ते ॥१०५॥\nतुम्ही तंववरी जितेंद्रिय न व्हाल जंवर रसना न जिंकाल \nरस जिंकितां सर्व जिंकाल जितं सर्वं जिते रसे ॥१०६॥\n येथें पडून राहिलों सुखें ॥१०७॥\n रसाचें प्राबल्य निवारिजे ॥१०८॥\nइति श्रीदत्तमाहात्म्ये एकोनपंचाशत्तमोsध्याय: ॥४९॥\nविवाह जमवतांना गुणमेलनाचे महत्व काय \nचन्द्रालोकः - दशमो मयूखः\nचन्द्रालोकः - नवमो मयूखः\nचन्द्रालोकः - अष्टमो मयूखः\nचन्द्रालोकः - सप्तमो मयूखः\nचन्द्रालोकः - षष्ठो मयूखः\nचन्द्रालोकः - पञ्चमो मयूखः\nचन्द्रालोकः - चतुर्थो मयूखः\nचन्द्रालोकः - तृतीयो मयूखः\nचन्द्रालोकः - द्वितीयो मयूखः\nचन्द्रालोकः - प्रथमो मयूखः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013938-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/gudipadwa-marathi/ruturaj-vasant-108040500019_1.html", "date_download": "2018-11-14T23:44:47Z", "digest": "sha1:6JU3EI55NSHBP37RBMELKHJ4GIK5VKRO", "length": 19954, "nlines": 165, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ऋतूराज वसंत | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 15 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nवसंतोत्सव म्हणजे निसर्गाचा उत्सव आहे. निसर्ग एरवीही सुंदर असतोच, पण वसंतात त्याचे रूप काही औरच असते. आपल्या जीवनातही तारूण्य हा वसंत ऋतूच असतो. त्याचप्रमाणे वसंत ही निसर्गाची युवावस्था आहे.\nमहर्षी वाल्मिकींनी रामायणात वसंत ऋतूचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे. भगवान कृष्णाने गीतेत 'ऋतूनां कुसुमाकरः' असे संबोधले आहे. कवीवर्य जगदेव तर वसंताचे वर्णन करताना थकत नाहीत.\nनिसर्गाचे आकर्षण एरवी असतेच. पण वसंत ऋतूत त्याचे सौंदर्य जास्त खुलते. आपल्या या सौंदर्य विशेषाने तो आकर्षित करून घेतो. फक्त त्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे.\nनेहमीच्या धावपळीच्या जगतातून फुरसतीचे क्षण काढून निसर्गाकडे वळायला हवे. निसर्गाच्या माध्यमातून सतत चलित स्थितीत असणार्‍या देहाला आराम दिला पाहिजे. निसर्गाकडे एक अजब जादू आहे. त्यामुळे मानवी वेदनांवर त्याचा असा काही असर होतो, की सगळी दुःखे, वेदना पार विसरायला होतात. निसर्गाचे हेच सानिध्य कायम मिळत राहिले तर मग काय मानवी जीवनात बहारच येईल. सहाजिकच त्याचा परिणामही दीर्घकाळ राहिल.\nनिसर्गात अहंकाराचा लवलेश नाही. म्हणूनच तो ईश्वराच्या जवळ आहे आणि त्याचमुळे आपण जेव्हा निसर्गाच्या सानिध्यात जातो, तेव्हा ईश्वराच्या जवळ गेल्याचा अनुभव येतो.\nनिसर्ग सुख आणि दुःखाच्या पलीकडे आहे. वसंत असो वा वर्षा वेगवेगळ्या मार्गाने ईश्वरच पृथ्वीवरून हात फिरवत असतो. आणि त्याच्या या चैतन्यदायी स्पर्शाने सृष्टी फुलून निघते.\nजीवनात प्रभू स्पर्श झाला, त्याचा हात फिरला तर आपले जीवनही संपूर्णपणे बदलून जाईल. जीवनात वसंत येईल. दुःख, दैन्य, दारिद्र्य क्षणात दूर होतील. ईश्वराच्या स्पर्श झाल्यानंतर आयुष्यात फक्त एकच ऋतू येतो, तो म्हणजे वसंत.\nनिसर्गाच्या सानिध्यात राहिल्यास शरीरात स्फूर्ती, मनात उत्साह आणि बुद्धीत चमक व ह्रदयात चेतना निर्माण होते. सर्व सृष्टी चेतनामय वाटू लागते. सृष्टीचे सौंदर्य चाखण्यासाठी दोन डोळेही कमी पडतात, असे वाटते. कदाचित म्हणूनच की काय या काळात विवाह समारंभ होतात आणि विवाह करून आणखी दोन डोळ्यांच्या सहाय्याने आपण या सृष्टीसौंदर्याचा आस्वाद घेत असू.\nसृष्टीचे सौंदर्य आणि युवावस्था एकत्र येथे तिथून निराशा, निष्क्रियता, नीरसता हद्दपार होते. निसर्गाच्या सौंदर्यात व मानवी रसिकतेत ईश्वराचा स्वर न मिसळल्यास मानवी रसिकता विलासी जीवनाचा मार्ग पकडते आणि विनाशाच्या गर्तेत घेऊन जाते. म्हणूनच वसंताच्या संगीतात गीतेचा स्वर मिळायला हवा.\nवसंतोत्सव अमर आशावादाचेही प्रतीक आहे. वसंताची पूजा करणारा जीवनात कधीही निराश होत नाही. शिशिरातल्या पानगळीप्रमाणे निराशाही त्याच्या आयुष्यातून गळून जाते. निराशेने ग्रासलेल्या आयुष्यासाठी वसंत हा आशेचा किरण असतो.\nपाऊस नसतानाही सृष्टीला नवपालवी फुटविण्याची ईश्वरी किमया वसंतातच साकार होते. म्हणूनच हा वसंत ज्याच्या अंगी भिनला आहे, त्याचे आयुष्य कधीही निराशेने ग्रासले जात नाही. त्याच्या जीवनात कायम वसंत नांदत असतो.\nभक्ती व शक्तीच्या सुंदर सहयोगातून त्याची जीवनदृष्टीही बदलून जाते. जगणे हेच एखाद्या गाण्यासारखे त्यालावाटू लागते. जीवनातील दुःखांकडे पाहण्याची त्याची दृष्टी विधायक बनते.\nमहापुरूषांच्या आयुष्यात आशेलाच सिद्दीत परिवर्तित करणार्‍या साधनेचे मोठे महत्त्व आहे. असे लोक कल्पनांच्या राज्यात भरार्‍या मारणेच नसतात, त्याचप्रमाणे रोजच्या धावपळीच्या जीवनात रसिकतेला स्थान नाही, असे म्हणणारे अरसिकही नसतात.\nजीवन व वसंताला ज्याने एकरूप केले आहे, अशा व्यक्तीलाच आपली संस्कृती संत म्हणते. जो जीवनात वसंत आणतो, तोच संत असतो.\nयौवन आणि संयम, संकल्प आणि सिद्धी, कल्पना आणि वास्तव, जीवन आणि कवन, भक्ती व शक्ती, सर्जन आणि विसर्जन या सगळ्यांचे समन्वय साधणारा आणि जीवनात सौंदर्य, संगीत व स्नेह निर्माण करणारा वसंत आपल्या जीवनात आला, त्याचवेळी आपण वसंताला पाहिले, अनुभवले आणि आपल्यात रिचवले असे म्हणता येईल.\nगुढी पाडवा शुभेच्छा संदेश\nअशी उभारावी गुढी..(बघा व्हिडिओ)\nयावर अधिक वाचा :\nगणपतीला प्रिय आहे हे फूल\nगणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले ...\nयामुळे देवपूजेत वापरतात तांब्याची भांडी\nहिंदू धर्मात देवाची आराधना करण्यासाठी अनेक नियम दिलेले आहेत. यातून एक म्हणजे पूजेसाठी ...\nकौतुकाचा अर्थ होतो वेगळेपणा किंवा दुरावा\nजेव्हा एखादी चांगली व्यक्ती काहीतरी असामान्य करते तेव्हा तुम्ही त्यांचे कौतुक करता. ...\nह्या 7 गोष्टी तुमचे सर्वात मोठे शत्रू आहे, लगेचच त्यांना ...\nग्रंथात अशा 7 गोष्टी आहे, जे मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू म्हणून ओळखले जातात. ज्या ...\nयावेळी साजरी करा भाऊबीज\nपाच दिवसांच्या दिपावलीचा आजचा शेवटचा दिवस. 9 नोव्हेंबर रोजी भाऊबीज साजरी केली जाणार आहे. ...\n\"नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा. आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल...Read More\n\"आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोण प्रदर्शित करा. आजचा...Read More\n\"आपल्या मित्रांना रात्रीचे जेवण आणि नृत्यासाठी बाहेर घेऊन जाण्यापूर्वी विचार करा. कार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत ठामपणे मांडा. इतर लोकांबरोबर...Read More\n\"मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल. पत्नीशी बोलल्यानंतर मूड छान होईल. आपली...Read More\n\"आपणास आज संभाषणात काळजी घेण्याची गरज आहे. धावपळ जास्त होईल. देवाण-घेवाण टाळा. वेळ अनुकूल आहे. व्यापार-व्यवसायासाठी छान दिवस. कुटुंबाबरोबर आज...Read More\n\"स्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे वचार पटतील. महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले...Read More\nआपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल. आनंद वाढेल. उत्साहजनक...Read More\n\"देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. मित्रांच्या सहयोगाने...Read More\n\"मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा....Read More\nस्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा. स्त्री पक्षाचा आधार...Read More\n\"कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे. सामाजिक कामात सावधगिरी...Read More\n\"इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. शेअरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013940-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/12/news-2605.html", "date_download": "2018-11-15T00:31:04Z", "digest": "sha1:Z33YBNPISTDCQH6XEIQCAEJO6E6FXUUU", "length": 8007, "nlines": 84, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "सिद्धीबागेच्या दुरावस्थेवर गांधींकडून मनपा 'टार्गेट'. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nसिद्धीबागेच्या दुरावस्थेवर गांधींकडून मनपा 'टार्गेट'.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगरची सिद्धीबाग ही शान होती. थोरा मोठ्यांचे आकर्षण असलेल्या सिद्धीबागेची मनपाच्या दुर्लक्षामुळे आवस्था अत्यंत दैयनीय झाली आहे. आता सिद्धीबागेकडे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्ष घातल्यामुळे काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. सिद्धीबागेला नवे स्वरुप यावे, मुलांना नवीन खेळण्या उपलब्ध व्हाव्यात, यासाठी खासदार निधीतून व उपमहापौरांच्या माध्यमातून सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती खासदार दिलीप गांधी यांनी दिली.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nमाजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यकारिणीतर्फे सिद्धीबागेत स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. खासदार गांधी यांनी यावेळी महापालिका प्रशासनाला चांगेलच 'टार्गेट' केले.\nखासदार गांधी म्हणाले, सिद्धीबागेच २६ जानेवारीपर्यंत रुप बदलण्याचा प्रयत्न असणार आहे.' माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून सुधारणा दिवस पाळत आहे. या निमित्त सिद्धीबागेत विशेष स्वच्छता अभियान राबविल्याचे त्यांनी सांगितले. खासदार गांधी यांनी मनपा शहर अभियंता आर.जी.सातपुते, उद्यान निरीक्षक किसन गोयल यांना सिद्धीबागेच्या झालेल्या दुरावस्थेवरून चांगले धारेवर धरले व तातडीने सुधारणा करण्याबाबत सूचना दिल्या..\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nअटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त शहर भारतीय जनता पक्षातर्फे भरगच्च सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. उपमहापौर श्रीपाद छिंदम, गटनेते सुवेंद्र गांधी, सरचिटणीस किशोर बोरा, उपाध्यक्ष किशोर डागवाले, नगरसेविका मालन ढोणे, मध्यमंडल अध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, भिंगार मंडल अध्यक्ष शिवाजी दहिहंडे, प्रशांत मुथा, वंदना कुसळकर, कालिंदी केसकर, लिला अगरवाल, नाना भोरे, सागर गोरे आदिंसह मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सिद्धीबागेत बहुपयोगी लक्ष्मीतरु, नारळ व इतर शोभवंत फुल झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nपेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज झाली इतकी किंमत कमी...\nमहापालिका निवडणूक : शिवसेनेची दुसरी यादी जाहीर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013940-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/bollywood-aliya-ranbir-wedding-gossip/", "date_download": "2018-11-14T23:42:19Z", "digest": "sha1:UAQ6O2LKBT23637ZBOAOPMPANVO6J3TQ", "length": 9266, "nlines": 166, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "लवकरच आलिया- रणबीरच्या लग्नाची बोलणी होणार? | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nलवकरच आलिया- रणबीरच्या लग्नाची बोलणी होणार\nमुंबई : करण जोहर, रणबीर कपूर आणि आलिया भट्टची मैत्री बॉलिवूडमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. तिघांनी एकत्र काम देखील केले आहे. तसेच आलिया – रणबीरच्या रिलेशनशिपबद्दल कायम करण काही ना काही बोलत असतो. करण सध्या ‘कॉलिंग करण सिझन 2’ होस्ट करत आहे. अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट येत्या काळात त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा करण्याची चिन्हं आहेत.\nदरम्यान; याआधी रणबीरने मुलाखतींमध्ये आपण आलियाला डेट करत असल्याचं कबुल केलं होतं. त्यामागोमागच आलियानेही आपण सिंगल नसल्याचं जाहीर केलं. सध्या त्यांच्या नात्याविषयी चर्चा रंगत आहेत की, रणबीर आणि आलियाचे कुटुंबीय त्यांच्या लग्नाची चर्चा करण्यासाठी भेटणार आहेत. येत्या काही महिन्यांमध्ये बी- टाऊनचं हे क्युट कपल त्यांच्या नात्याला नवं वळण देतं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nआलिया आणि रणबीरच्या घरी त्यांच्या नात्याविषयी सर्व माहिती असून, दोघांच्याही नात्याला घरच्यांची संमती असल्याचं स्पष्ट झालं आहे. काही दिवसांपूर्वीच रणबीरच्या कुटुंबीयांसोबत आलियाला पाहिलंही गेलं होतं. सध्याच्या घडीला ते दोघंही ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असून चित्रीकरणातून व्यग्र झाल्यानंतरच ते आपल्या खासगी आयुष्याकडे लक्ष देणार असल्याचं कळत आहे.\nPrevious articleपाच वाद्यांच्या नादस्वरांचा ‘अनाहत’ शनिवारी घेणार रसीकजणांचा ठाव\nNext articleसरकारविरोधी भूमिका मांडणे म्हणजे देशद्रोह नव्हे ; कायदा आयोगाची स्पष्टीकरण\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nVideo : अंबानींच्या मुलीच्या लग्नाची तीन लाख रुपये किमतीची लग्नपत्रिका\nलग्नाच्या फोटोंचे हक्क विकले, प्रियांका कमावणार कोट्यवधी\nदीपिका रणवीरने उतरविला लग्नाचा विमा\n मग या सर्वात स्वस्त देशात जा…\nगुगलचे ड्युओ अ‍ॅप वापरा..पैसे कमवा…\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n१५ नोव्हेंबर २०१८ , गुरुवार , भविष्यवेध\n१५ नोव्हेंबर २०१८ , ई-पेपर , नाशिक\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\n१५ नोव्हेंबर २०१८ , गुरुवार , भविष्यवेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013940-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/crime-bogus-apartment-distribution-22052", "date_download": "2018-11-15T00:28:31Z", "digest": "sha1:EMAVEEMQCVQPWXQDBTZMRHDQWUUQL6QM", "length": 16654, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "crime on Bogus apartment distribution बोगस सदनिका वाटपप्रकरणी गुन्हे? | eSakal", "raw_content": "\nबोगस सदनिका वाटपप्रकरणी गुन्हे\nमंगळवार, 20 डिसेंबर 2016\nपिंपरी - निगडीतील सेक्‍टर 22 मध्ये महापालिकेने उभारलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात अनेक बोगस लाभार्थ्यांना सदनिकावाटप केल्याप्रकरणी महापालिका प्रशासनाने राज्य सरकारच्या आदेशानुसार 94 बोगस लाभार्थी, तसेच जबाबदार अधिकारी व पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या कारवाईमुळे लाभार्थी आणि अधिकारी, पदाधिकाऱ्यांत खळबळ उडाली असून, अनेकांची पळापळ सुरू झाली आहे.\nपिंपरी - निगडीतील सेक्‍टर 22 मध्ये महापालिकेने उभारलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात अनेक बोगस लाभार्थ्यांना सदनिकावाटप केल्याप्रकरणी महापालिका प्रशासनाने राज्य सरकारच्या आदेशानुसार 94 बोगस लाभार्थी, तसेच जबाबदार अधिकारी व पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या कारवाईमुळे लाभार्थी आणि अधिकारी, पदाधिकाऱ्यांत खळबळ उडाली असून, अनेकांची पळापळ सुरू झाली आहे.\nविश्‍वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेने 2012 मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत सेक्‍टर 22 येथे अकरा हजार 760 सदनिकांचा प्रकल्प हाती घेतला होता. त्यापैकी तीन हजार 920 सदनिका बांधून तयार झाल्या. त्यांचे झोपडपट्ट्यांतील लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. हे वाटप करताना खरे लाभार्थी दूर राहिले आणि अनेक बोगस लाभार्थ्यांना सदनिकांचे वाटप झाले. याप्रकरणी महापालिका प्रशासनाकडे 141 तक्रारी दाखल झाल्या. वंचित लाभार्थ्यांच्या वाढत्या तक्रारी व आंदोलनांमुळे प्रशासनावर दबाव वाढत गेला. सुमारे दोन वर्षांपूर्वी भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर, नगरसेविका सीमा सावळे, आशा शेंडगे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.\nया प्रकरणात वैद्यकीय अधिकारी डॉ. गोविंद तळपाडे व वरिष्ठ लिपिक प्रवीण विठ्ठल उघडे प्रथमदर्शनी दोषी आढळल्याने त्यांच्याविरुद्ध महापालिकेने कारवाई करीत त्यांची वेतनवाढ स्थगित केली. डॉ. तळपाडे यांची खात्यांतर्गत चौकशी करण्यात आली. त्यानंतर अतिरिक्त आयुक्तांच्या सूचनेनुसार याप्रकरणी पुन्हा सक्षम प्राधिकारी समितीमार्फत आयुक्तांनी फेरचौकशीचे आदेश दिले. प्राधिकारी समितीच्या अहवालानुसार 129 पैकी 94 लाभार्थी, तसेच अधिकारी दोषी आढळले. या प्रकरणात अधिकाऱ्यांबरोबर काही पदाधिकारीही दोषी असल्याचे समोर येत आहे. हा अहवाल राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच महापालिका आयुक्तांना संबंधित दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाईचे आदेश देऊन या प्रत्यक्ष कारवाईचा अहवाल पाठविण्याचे आदेश दिले. त्यानुसार झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे सहायक आयुक्त सुभाष माछरे यांना आयुक्तांनी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. ज्यामध्ये संबंधित 94 बोगस लाभार्थी, अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.\nलाभार्थ्यांमध्ये 108 जण दोषी\nराज्य सरकारकडे याप्रकरणी पाठपुरावा सुरू झाल्यानंतर महापालिका आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. या समितीने दिलेल्या अहवालात सदनिकावाटपासंबंधी अनेक अनियमितता आढळून आल्या. प्रथमदर्शनी 141 तक्रारींपैकी 129 बोगस लाभार्थी आढळून आले. दाखल्यावरील जन्मतारखेत बदल करणे, वैद्यकीय तपासणीबाबत चुकीची माहिती नमूद करणे असे गंभीर प्रकार आढळून आले. त्यानंतर प्राधिकारी समितीच्या दुसऱ्या चौकशी अहवालानुसार 94 बोगस लाभार्थ्यांसह 108 जण दोषी आढळून आले आहेत.\nअधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी\nमुंबई - १९ नोव्हेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असले, तरी प्रत्यक्ष कामकाज केवळ आठच दिवस होणार आहे. या आठ दिवसांत...\n\"युती'च्या काळात 11 हजार शेतकरी आत्महत्या\nसोलापूर - सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, खासगी सावकारीचा पाश, शेतमालाचे घसरलेले दर यासह अन्य कारणांमुळे फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या...\nदगा-फटका झाल्यास रस्त्यावर उतरू\nऔरंगाबाद - गेल्या अडीच वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी पाठपुरावा केल्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आता न्यायालयात सादर होणार आहे. त्यामधील...\n\"पे ऍण्ड पार्क' योजना गुंडाळल्याचे स्पष्ट\nपुणे - रस्त्यावर येणाऱ्या वाहनांना \"ब्रेक' लागावा आणि वाहनांना पुरेशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महापालिकेतील सत्ताधारी...\nश्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर\nकोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी...\nमराठवाड्यात \"जलयुक्‍त शिवार'पुढे आव्हान\nऔरंगाबाद - राज्य सरकारने मोठा गाजावाजा करीत जलयुक्‍त शिवार अभियानाच्या माध्यमातून शिवार हिरवेगार करण्याचा दावा केला. परंतु, या योजनेतून उभारलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013940-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/marathi-joke-117103100006_1.html", "date_download": "2018-11-14T23:55:53Z", "digest": "sha1:BZ3HDY5DTN7HNH7XICEHBGDCDNL2VUE5", "length": 6385, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आपले नाक लिंक आहे ना? | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 15 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआपले नाक लिंक आहे ना\nलवकरात लवकर नाकाला आधार कार्डशी लिंक करा....\nनाक बंद होऊ शकते....\nपुणेकराप्रमाणे ग्रीट टीचे फायदे\nबायकोची कटकट थांबवायची असेल तर..\nयावर अधिक वाचा :\nअसा झाला साखरपुडा आणि मेहंदी व संगीताचा कार्यक्रम\nबॉलीवूडचे लव्ह बर्ड दीपिका आणि रणवीर सिंह आज इटली मधील लेक कॉमोमध्ये लग्नाच्या बेडीत ...\nहसू थोडं, व समजू थोडं\nप्रत्येकाच्या नशिबात एक बायको असते आपणास कळतही नसते डोक्यावर ती केव्हा बसते बायको ...\n'ठग्स ऑफ हिंदुस्तान'चे कलेक्शन खाली आले\n'ठग्स ऑफ हिंदुस्तान' हा सिनेमा अगदी तोंडावर पडला आहे. सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे ...\nआईसक्रीमचा कप पुढे आला , झाकण काढल्यावर ते चाटून स्वच्छ करण्याची ईच्छा झाली , तर ...\nआहेर आणू नका, दान करा दीपिका- रणवीरचे आवाहन\nबॉलिवूडमधलं सर्वाधिक लोकप्रिय जोडपं दीपिका- रणवीर इटलीत १४ नोव्हेंबरला विवाहबंधनात अडकणार ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013941-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://shabanawarne.blogspot.com/2014/04/blog-post_8430.html", "date_download": "2018-11-14T23:28:12Z", "digest": "sha1:GY3FPAFSIXNIN7MBF5R4E4HVC33H7NNM", "length": 35285, "nlines": 68, "source_domain": "shabanawarne.blogspot.com", "title": "बैरी अपना मन ….: काय घडतंय मुस्लिम जगात ? भाग ९ केमालीझम आणि त्याच्या मर्यादा", "raw_content": "बैरी अपना मन ….\nकाय घडतंय मुस्लिम जगात भाग ९ केमालीझम आणि त्याच्या मर्यादा\nकेमालीझम आणि त्याच्या मर्यादा\nमुस्तफा केमाल आणि केमालीझम, आणि तुर्कस्तानच्या ५० वर्षाच्या इतिहासातील निर्णायक विचारप्रणाली. पश्चिमेत विकसित झालेल्या Positivism -प्रत्यक्षज्ञानवाद या राजकीय विचारप्रणालीवर केमाल्चे विचार आणि धोरणे आधारित होती. एकोणीसाव्या शतकात ऑगस्ट कोम्ट या विचारवंताने प्रत्यक्षज्ञानवाद विकसित केला. सहा तत्वांवर ही विचारसरणी आधारित आहे : प्रजासत्ताक, जनरंजकवाद, धर्मनिरपेक्षता, सुधारणा, राष्ट्रवाद, शासनवाद ( republicanism, populism, secularism, reformism, nationalism, statism). तुर्कस्तानच्या संदर्भात या विचारप्रणालीचे उपयोजन थोडे विस्तारात समजून घेउयात.\nप्रजासत्ताकवाद : राजेशाहीचा त्याग करून तुर्कस्तानने लोकतांत्रिक शासनपद्धती अवलंबली . ओटोमान साम्राज्याप्रमुख हा आतापर्यंत शासनप्रमुख असे, टर्किश विधानसभेने ठराव करून सम्राटाला शासनप्रमुख पदावरून पदच्युत केले. त्याहीपुढे जाउन सम्राटाच्या खलिफा हे पदाच त्यानी नष्ट केले. तुर्कस्तानने घेतलेला हा खूप मोठा निर्णय. उदा. पोपला पदच्युत करून ते पद आणि त्या पदाबरोबर येणारी व्यवस्था यांना बडतर्फ करणे याच्याशीच या घटनेची तुलना होऊ शकते. ( सुलतान आणि खलिफा हे पद १५१९ पासून एकाच व्यक्तीकडे असे, आणि जरी तो ओटोमान साम्राज्याचा सुलतान असला तरी खलिफा हा समस्त मुस्लिम समाजाचा ( सुन्नी) धार्मिक नेता असे. या निर्णयाने मुस्लिम समाजात एक पोकळी निर्माण केली. खिलाफत ही संकल्पना आणि त्यावर आधारित व्यवस्था हे मुस्लिम समाजानी राजकारणात आतापर्यंत केंद्रीभूत असलेल्या घटकाला नाकारून प्रजासत्ताकाची स्थापना हा एक मोठा निर्णय होता.\nजनरंजकवाद - polpulism हा शब्द popularly फक्त राजकीय प्रतिस्पर्ध्यांची टीका करताना आपण ऐकतो. परंतु राजकीय विचारप्रणालीत याचा अर्थ राज्य आणि समाजव्यवस्थेत असलेले सारे वर्ग, संप्रदाय व लिंगावर आधरित भेदभाव दूर करून जनता संघटनात्मक पातळीवर एकसमान आहे असे मानणे. शासन आणि जनता एकत्रित येउन राष्ट्र्बांधणीच्या कामात सामुहिकपणे सहभागी होतात. त्यांची उद्दिष्टे आणि मार्ग एकाच असतात असा आहे. केमालच्या तुर्कस्तानात अशी एकसंघता, एकता निर्माण करण्यावर भर दिला. महिलांना सर्वत्र समान संधी, त्यांचा राजकीय प्रक्रियेत समान सहभाग, आधीचा पेहराव सोडून फ्रेंच पेहरावाचा अंगीकार, धर्म आणि संप्रदायावर आधारित वैयक्तिक कायदे रद्द करून स्विस संहितेवर आधारित समान नागरी कायदा ही केमालने रुजवलेली काही populist धोरणे\nधर्मनिरपेक्षता : शासन आणि धार्मिक संस्था यांची पूर्णपणे फारकत- शासनव्यवस्था ही सर्वांसाठी समान असेल आणि तिथे कुणाही धार्मिक व्यक्ती किंवा नेत्याची लुडबुड नसेल, त्याचबरोबर धार्मिक कार्यात शासन हस्तक्षेप करणार नाही. धर्म आणि शासन याच्यात संघर्ष झालाच तर देशाचे संविधान आणि कायदा याला सर्वोच्च मानून निवडा केला जाईल असे तत्व केमालाने स्वीकारले. पाच शतकाच्या धार्मिक शासनव्यवस्थेस डावलून सर्व नागिरकांना समान हक्क देणाऱ्या या तत्वाचा आणि त्यावर आधरित कायदे आणि शासनपद्धती केमालनी स्वीकारली. हा एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय होता. मुस्लिम जगतात याचे पडसाद उमटलेच आणि केमाल आणि त्याच्या सहकार्यांना विरोधही झाला परंतु या तत्वाच्या कट्टर अंमलबजावनीमुळे तुर्कस्तान आजही इतर मुस्लिम राष्ट्रांच्या तुलनेत आपले वेगळेपण टिकवून आहे.केमालवर आधुनिक फ्रेंच कायद्यांचा प्रभाव होताच आणि धर्मनिरपेक्षतेची संकल्पना\n( l aïcité) आणि कायदे त्याने फ्रेंच संहितेतूनच घेतले होते. तुर्कस्तानच्या सरकारने पहिल्यांदा क़ुराअनचे भाषांतर टर्किश भाषेत केले आणि त्याचे वितरण मोठ्या प्रमाणावर जनतेत केले . याआधी कुराण फक्त अरबी भाषेतच असे आणि त्याचा मतितार्थ, शिकवण ही धर्मगुरू लोकांपर्यंत पोहचवत असत. या भाषांतराच्या प्रकल्पात कुराण प्रत्यक्ष लोकांना त्यांच्या भाषेतून वाचता येऊ लागले आणि या मधल्या धर्मपंडित गटावर असलेले त्यांचे धार्मिक अस्तित्व त्यामुळे संपुष्टात आले. यानंतरचा महत्वाचा निर्णय म्हणजे अरबी लिपी न वापरता लाटिन लिपीचा अंगीकार. मुस्लिम जगतात अरबी भाषेला देवभाषेचा दर्जा दिला जातो. त्यामुळे हा निर्णय मुस्लिम जगाशी फारकत घेण्याइतका महत्वपूर्ण होता. मुस्लिम जगात बऱ्याच देशात हा लीपिबाबतचा संघर्ष राष्ट्रवादी आणि इस्लामिक या गटात दिसून येतो. केमालचे शासन धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीत आग्रही होतेच आणि त्यांची लोकमान्य शक्तीही मोठी होती. परंतु असे असूनही धर्मनिरपेक्षतेचे हे तत्व स्वीकारायला तुर्कस्तानला १४ वर्षाचा कालवधी लागला. १९२४ च्या घटनेप्रमाणे इस्लाम हा तुर्कस्तानचा राष्ट्रीय धर्म होता. १९२८ साली हे कलम वगळण्यात आले आणि १९३७ साली laïcité,/ धर्मनिरपेक्षतेच समावेश संविधानात करण्यात आला.\nसुधारणावाद : सामाजिक, राजकीय आणि जेवणाच्या सर्व क्षेत्रात सुधारणा करून आधीनुकतेवर आधारित समाजाची रचना करणे, हा विचार सुधारणामागे होता. या सुधारणा विचार, सामाजिक संस्था, व्यवस्था आणि कायदे यात सातत्याने कराव्या लागतील, फक्त १९२० ते ३० च्या दरम्यानची उद्दिष्टे गाठून पूर्ण विकास होणार नाही अशी दृष्टी त्यामागे होती. सुधाराच्या प्रयात्नातले एक उदाहरण म्हणजे जुने पेहराव टाकून देणे - तुर्की टोप्या गेल्या, अंगरखे जाउन कोट आले, स्त्रियांच्या चादरी ( अंगभर ओढण्या ) गेल्या. व्यक्तीची स्वताबद्दलची प्रतिमा ही तिच्या पेहरावातून व्यक्त होते त्यामुळे जे जे जुने, मागासलेले त्याचा त्याग करून नित्य नवीन गोष्टींचा अंगीकार हाच लोकांना पुढे घेऊन जाइल असा हा विचार होता. याच विचाराने प्रेरित इराणच्या शहाने इराणमध्ये अशा सुधारणा त्याकाळी लागू केल्या होत्या. आपल्याकडे जसे फेटे, पगड्या सामाजिक आणि धार्मिक स्तर दर्शवण्याकरिता वापरल्या जायच्या, त्याच धर्तीवर तुर्की समाजात सामाजिक आणि धार्मिक स्तरांवर आधारित पगड्या आणि वेशभूषा असे.\nराष्ट्रवाद : तुर्कस्तानच्या निर्मितीत आणि त्यांनतर प्रत्येक व्यक्तीच्या वागण्या बोलण्यातून, सर्व सामाजिक आणि प्रशासकीय व्यवस्थांमध्ये तुर्की राष्ट्रवाद अगदी ओतप्रोत भरलेला दिसतो. ओटोमान साम्राज्यात एकाच वेळी अनेक राष्ट्रीयता, वांशिक आणि भाषिक समूह एकत्र नांदताना दिसतात. तुर्क मात्र १९-२३ च्या स्वातंत्र्यलढ्यापासून एक वेगळी तुर्की अस्मिता निर्माण करायचा प्रयत्न करताना दिसतात. तुर्की इतिहास, भाषा, चालीरीती यावर नव्याने संशोधन केमालप्रणीत शासन सुरु करते. तुर्की स्वतःला भाषिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या वेगळा समाज म्हणून स्थापन करताना दिसतात. खरेतर नव्या आधुनिक समाजाची रचना करताना इतिहासात आपली पाळेमुळे शोधणे आणि त्यावर आपली अस्मिता फुलवणे हे विरोधाभासीच आहे. परंतु नित्झेने मांडलेल्या usable past या संकल्पनेत या वागण्याचे स्पष्टीकरण दिसते. बरेचसे समुदाय आणि देश इतिहासाचे सोयीस्कर असे संदर्भ घेऊन आपली दुसऱ्यांपासून वेगळी अशी अस्मिता निर्माण करायचा प्रयत्न करताना दिसतात. केमालच्या तुर्कस्तानातही राष्ट्रवाद जोपासताना वेगळ्या तुर्की अस्मितेची गरज होतीच आणि त्यानी ती तुर्की भाषा, इतिहास, संस्कृती यामध्ये शासनप्रणीत संशोधन करून निर्माण केली. अर्थातच घडलेल्या इतिहासापेक्षा हा शासंननिर्मित इतिहास वेगळा असतोच आनि तो त्या त्या राज्यकर्त्यांच्या धोरणांना साजेसा असा असतो. केमालने धार्मिक अस्मितेवर आधारित राज्याची निर्मिती न करता तुर्की अस्मितेवर आधारित राष्ट्रवादाची स्थापना तुर्कस्तानात केली.\nशासनवाद : राज्याच्या अर्थव्यवस्थेत शासनाचा सहभाग हा फक्त नियंत्रण किंवा नियामानापुरता न ठेवता शासन उत्पादन प्रक्रियेत सक्रिय भाग घेते. सोविएत किंवा भारतात शासनाची उत्पादनप्रक्रियेत सक्रिय भूमिका नव्वदच्या दशकापर्यंत होती. १९२० पासून शासनाने विविध उद्योग्धन्द्यांची स्थापना केली आणि ते अनेक दशके चालवलेही. शासनव्यवस्थेची ही सक्रिय आर्थिक भूमिका म्हणजेच शासनवाद हा विसाव्या शतकात अनेक देशात लोकप्रिय धोरणापैकी एक होते. विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकापर्यंत हे चित्र पालटलेले दिसते आणि सगळीकडेच उदारीकरणाची लाट येउन शासकीय उद्योग्धन्द्यांचे खाजगीकरण झालेले दिसते. टर्किश राजकारणातही हा मोठा बदल गेल्या २० वर्षात दिसून येतो आणि जास्तीत जास्त उद्योगांचे खाजगीकरण हे जुन्या केमालवादी व्यक्तींना न पटणारी अशीच गोष्ट आहे. उदा टर्किश विमानसेवेचे खाजगीकरण. टर्क हवाईल्लोरीची तुलना आपल्या एअर इंडिया च्या आधीच्या प्रतीमेशीच होऊ शकते. परंतु खाजगीकरणानंतर मात्र या हवाईसेवेत खूपच चांगला बदल घडून आलेला दिसतो. केमालच्या या विचारधारा आणि धोरणे यापासून टर्किश राजकारणाने बरीच फारकत गेल्या काही वर्षात घेतेली आहे. AKP पक्षास मिळालेल्या पाठींब्यामागे केमालच्या वरील तत्वांचे बरेचसे खंडन झालेले दिसते. परंतु अजूनही तुर्की राज्यघटना आणि समाजमनात या तत्वांना फार महत्वाचे स्थान आहे. केमालच्या कारकिर्दीत अनेक सफल बदल त्याने घडवून आणले त्यापैकी महत्वाचे म्हणजे :\n१९२२ साली सल्तानातीचे उच्चाटन करून १९२३ साली प्रजासत्ताकाची स्थापना व त्यवर आधारित शासनव्यवस्था\n१९२४ साली खिलाफतीचे आणि खलिफा पदाचे उच्चाटन आणि सर्व मुस्लिम जगाशी फारकत घेऊन धर्मनिरपेक्ष राज्याची स्थापना.\n१९२३ साली लोसानचा करार करून तुर्कस्तानच्या सीमा बळकट केल्या, सव्हायच्या तहातील आणि त्याधीही ओटोमान साम्राज्याच्या कालावधीत घातलेल्या जाचक अटी झुगारून देऊन स्वबळा वर सीमेवरच्या राष्ट्रांबरोबर- रशिया, आर्मेनिया, ग्रीस - स्वतंत्र करार केले.\n१९२४ मध्ये शरीयावर आधारित कायदेपद्धती बंद करून शासनप्रणीत समान कायदयावर आधारित न्यायालये सुरु केली आणि रुजवली.\n१९२५ मध्ये धार्मिक पेहराव, पगड्या इ, तसेच धार्मिक फतवे आणि दरवेश संस्थाने ( lodge ) आणि पद्धती बंद केल्या. त्याचबरोबर इस्लामिक कॅलेंडर बंद करून ग्रेगरियन कॅलेंडर लागू केले.\n१९२६ मध्ये इस्लामिक कायदा रद्द करून आधुनिक दंडविधान कायदा लागू केला. याचवर्षी समान नागरी कायदा, दिवाणी आणि फौजदारी असे नवीन कायदेही लागू केले. स्त्रियांना राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घेत यावा यासाठी अनेक योजना सुरु केल्या गेल्या.\n१९२८ साली राष्ट्रीय शिक्षण कारिणी स्थापन करून समान शिक्षण पूर्तीसाठी शिक्षणव्यवस्था निर्माणाची प्रक्रिया सुरु केली. याच वर्षी टर्किश भाषा आणि लाटिन लिपी लागू केली\n१९३१ साली राष्ट्रीय इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली गेली\n१९३४ मध्ये कायदा करून नवीन कुटुंबाची नावे - आडनावे घेत येतील अशी व्यवस्था केली. आधीची नावे ही पुरोहितांनी दिलेली व धार्मिक स्थान दर्शवणारी अशी होती. हा कायदा करतानाचं तुर्की विधानसभेने ठराव करून केमालला अतातुर्क -- राष्ट्रपिता अशे पदवी बहाल केली.\n१९३७ मध्ये बर्याच चर्चेअंती धर्मनिरपेक्ष राज्याची स्थापना हे तत्व संविधानात समावेश करून त्यानुसार राष्ट्र्निर्मितीचे प्रयोग सुरु केले.\nतुर्कस्तानच्या धर्तीवर अनेक राष्ट्रांनी असे सुधारांचे प्रयोग केले होते परंतु या बहुतांशी राष्ट्रांत प्रतिक्रांती होऊन धार्मिक शक्ती सबळ झाल्याचे दिसते. तुर्कस्तानमध्ये हे बदल रुजले आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रात अनेक दूरगामी बदल घडून आले. अगदी शून्यातून स्वबळावर या राष्ट्राची निर्मिती करण्यात केमाल आणि त्याच्या साथीदारांना यश ही मिळाले. आज तुर्कस्तान एक संपन्न आणि स्थिरता असलेला देश म्हणून ज्ञात आहे. परंतु केमालीझमच्या बऱ्याच मर्यादा गेल्या दशकांमध्ये पुढे आल्या आहेत. आर्थिक क्षेत्रातील शासनाचा अनुत्पादक सहभाग, राष्ट्रीयता रुजवनेहेतू सोयीस्कर इतिहासाची ( मिथकांची ) निर्मिती, राष्टवादी आणि populist धोरणे राबवताना केलेली एकजिनसी समाजाची कल्पना आणि त्यामुळे अस्तित्वात असलेल्या विविधतेचा मानसिक दृष्ट्या नकार, या महत्वाच्या मर्यादा केमालीझमचा प्रभाव आणि पकड तुर्कस्तानमध्ये कमी होण्यास कारणीभूत आहेत. परंतु सर्वात महत्वाचा घटक म्हणजे लष्कराचा राजकारणातील प्रभाव आणि नियंत्रण. स्वातंत्र्यलढ्यातील लष्कराच्या निर्णायक भूमिकेमुळेच आजचा तुर्कस्तान भौगोलिक आणि राजकीय दृष्ट्या उदयास आला. त्यामुळे लष्कर आणि लष्करी अधिकारी यांना मानाचे स्थान तुर्की राजकारण आणि जनमानसात आहे. या लष्कराने केमालची धोरणे रुजवण्यात आणि अमलात आणण्यात मोलाची भूमिका निभावली. परंतु त्याच बरोबर केमालच्या विरुद्ध किंवा पर्यायी विचारांना तितक्याच ताकदीने चिरडलेही. त्यामुळे राजकीय लोकशाही रुजण्यात मर्यादा आल्या. १९६० साली लष्कराने त्यावेळच्या सरकारला पद्चुय्त करून सरकार ताब्यात घेतले तेव्हापासून येणाऱ्या सगळ्या सरकारांवर लष्कराची करडी नजर असते. १९७१ साली पुन्हा लष्कर सरकारचा ताबा घेते आणि पुढचे दोन वर्षे मार्शल लौ लागू करते. १९८० सालचे लश्करि बंडात बराच रक्तपात होऊन अनेक लोक पश्चिम युरोपात शरणार्थी म्हणून स्थलांतरित होतात. पुढचे तीन वर्षे लश्कराचे राज्य चालते. १९९७ आणि २००७ साली मात्र लष्करी अधिकारी शासनास त्यांच्या मागण्यांचे अधिपात्र देतात आणि त्यांना अभिप्रेत असलेले बदल जर घडवून आणले नाहीत तर सरकारचा ताबा घेण्याची तंबी देतात. लष्कराची ताकद आणि आतापर्यंतचा उठावाचा इतिहास बघून सरकार अर्थातच त्यांच्या मागण्या मान्य करते. लष्कराचा हा हस्तक्षेप हा तुर्कस्तान युरोप ( E U ) मध्ये सामील होण्यातला सर्वात मोठा अडसर आहे. परंतु गेल्या काही वर्षात हे चित्र पालटताना दिसते आहे. २०१० ते १२ दरम्यान तुर्कस्तानमध्ये २००३ मध्ये आयोजित उठावात लष्करी अधिकाऱ्यांच्या आततायी भूमिकेबाबत खटले भरले होते. हा उठाव काही प्रत्यक्षात झाला नाही पण गुप्तपणे त्याच्या तयारीत हे अत्याचार झाले होते. या खटल्यात अनेक लष्करी उच्च अधिकाऱ्यांना दोषी ठरवून शिक्षाही झाल्या. नागरी शक्तींच्या राजकारणातील वाढत्या प्रभावाचे हे लक्षण आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर तुर्कस्तान एक प्रबळ राष्ट्र म्हणून गणला जात असला तरी युरोपिअन युनिअन मध्ये आजही तुर्कस्तानच्या समावेशाला घेऊन अनेक विवाद आहेत. पुढच्या भागात याच्या कारणांची चिकित्सा केली आहे.\nगेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना...\nस्टार प्लसचे महाभारत आणि माउ उवाच \nमहाभारताशी पहिली ओळख केव्हा, कशी हे सांगणे अवघडच. लहानपणी ऐकलेल्या अनेक कथांतून, नंतर वाचलेल्या पुस्तकातून आणि नंतर चोप्रांच्या महाभारत मा...\nकाय घडतंय मुस्लिम जगात - भाग १९ वा.सौदी अरेबिया संक्षिप्त इतिहास\nसौदी अरेबिया, गल्फ देश- संक्षिप्त इतिहास सौदी अरेबिया हा यातला सगळ्यात मोठा देश. अब्दुल अझीझ बिन सौद ने इथल्या चार प्रमुख भागांन...\nगेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना...\nकिसी की मुस्कराहटो पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल मी प्यार ----जीना इसीका नाम है :)\nकाय घडतंय मुस्लिम जगात\nकाय घडतंय मुस्लिम देशांत\nकाय घडतंय मुस्लिम जगात भाग २- मुस्लिम राजवटींचा स...\nकाय घडतंय मुस्लिम जगात - भाग ३ आधुनिकता-प्रतिसाद, ...\nकाय घडतंय मुस्लिम जगात - भाग ४ इस्लामिक कायदा - का...\nकाय घडतंय मुस्लिम जगात - भाग ५ तुर्कस्तान - मध्य ...\nकाय घडतंय मुस्लिम जगात भाग ६ ऑटोमन साम्राज्याचा...\nकाय घडतंय मुस्लिम जगात भाग ७ ऑटोमन सुधारणा - तं...\nकाय घडतंय मुस्लिम जगात भाग ८ आधुनिक तुर्कस्तानच...\nकाय घडतंय मुस्लिम जगात भाग ९ केमालीझम आणि त्याच्...\nकाय घडतंय मुस्लिम जगात भाग १०. आंतरराष्ट्रीय पटल...\nकाय घडतंय मुस्लिम जगात भाग 11 इजिप्त - ऐतिहासिक ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013941-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A2%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%A5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AE/", "date_download": "2018-11-15T00:43:42Z", "digest": "sha1:FTEKSZCQJC7GOQU326K7UYFTSUJAH23O", "length": 11819, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ढोलपथकाचा ‘फ्युजन’ सातासमुद्रापार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nढोलविक्रेत्यांचे अर्थकारण बदलले : अमेरिका, दुबई, ऑस्ट्रेलिया, नेदरलॅन्डमध्ये निर्यात\nपुणे – ग्रामीण भागात वार्षिक जत्रेत किंवा कुस्ती स्पर्धा सुरू असेल, तर आनंदाने ढोल बडवून वातावरण निर्मिती करण्याचा प्रकार होता. मात्र, आता या ढोलांनीही प्रतिष्ठा मिळवली असून, थेट शहरांमध्ये दीडशे ते दोनशे ढोलांची पथकेच स्थापन झाली आहेत. त्यातून एक नव्हे तर अनेक ढोलपथके गणेशोत्सव काळात आपले वादन गणेश मंडळांपुढे सादर करत असतात. यामुळे ढोलपथकांबरोबरच ढोलविक्रेत्यांचे अर्थकारणही बदलले आहे. त्यांना चांगले दिवस आले आहेत. दिवसेंदिवस पथके वाढतच असून, आमच्याकडून एकेक पथक 30 ते 50 ढोल विकत घेतात, अशी माहिती ढोल विक्रेते विजय नाईक यांनी दै. प्रभातच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.\nगेल्या 15 वर्षांपासून ढोलांची मागणी दरवर्षी वाढतच आहे. अगदी दोन-तीन हजारांपासून ढोलाच्या किंमती आहेत. त्यातूनही चमड्याचे आणि फायबरचे पान लावलेले ढोल असतात. फायबरच्या पानांपेक्षा चमड्यांच्या पानांना जास्त मागणी असते, असे नाईक म्हणाले. हे चमडे लातूर, नळदुर्ग, जालना, परभणी याठिकाणाहून आणले जाते. जालना, परभणी या दोन ठिकाणची चमड्याची क्‍वॉलिटीही जास्त चांगली असते. चमडे किती चिवट यावर त्याची क्‍वालिटी आणि कॉस्ट ठरते.\nपूर्वी ढोल हे लाकडाचे असत. लाकडावर चमड्याचे पान लावले जात होते. मात्र, आता लोखंडी पत्रा लावून त्यावर “गॅल्वनाईज’चे कोटींग केले जाते. त्यामुळे तो ढोल ऍल्युमिनियमसारखा दिसतो. या बदलांबरोबरच ढोलांच्या वजनातही आता बराच बदल झाला आहे. पूर्वी 15 किलो वजनाचे 18 इंची ढोल असायचे. मात्र, आता ते 18-20 किलो आणि 27-28 इंचांपर्यंत गेले आहेत. याचे कारण म्हणजे जेवढा मोठा ढोल तेवढा त्याचा आवाज जास्त असा समज आहे. त्यामुळे मोठ्या ढोलांना पथकांकडून पसंती मिळत आहे. केवळ मोठ्यांचेच नव्हे तर लहान मुलांसाठीही त्यांच्या कुवतीप्रमाणे आणि वजनाप्रमाणे ढोल मिळू लागले आहेत.\nढोल बनवणे आणि विक्री करणे यामध्ये नाईक यांची दुसरी पिढी आहे. यशवंत नाईक यांनी हा व्यवसाय सुरू केला आणि मुलगा विजय यांनीही या व्यवसायात बस्तान बसवले आहे. मूळ व्यवसाय तबला बनवण्याचा आहे. मात्र, ढोलांची वाढती मागणी लक्षात घेता त्यांनी तेही उपलब्ध करून देण्याला सुरूवात केली आहे.\nकेवळ भारतातच नव्हे तर अमेरिका, दुबई, ऑस्ट्रेलिया, नेदरलॅन्ड या ठिकाणीही ढोल एक्‍स्पोर्ट केले जातात. त्यातील ऑस्ट्रेलिया वगळता अन्य देशांमध्ये चमड्याची पाने पाठवण्याला काही समस्या येत नाही. मात्र, ऑस्ट्रेलियात फर्मिनेशन करून ते पाठवले जातात, असे नाईक यांनी सांगितले. पुण्यातीलच अनेक युवक या देशांमध्ये स्थायिक झाले आहेत. त्यामुळे त्यांना ढोलांची संस्कृती माहित आहे. तेथील महाराष्ट्र मंडळांमधून या ढोलांची मागणी होत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून लेझीमलाही मागणी असून, शाळांमधून ती मागणी होत आहे. हलगींनाही यापुढे मागणी जास्त येण्याची शक्‍यता असल्याचे नाईक यांनी आवर्जून नमूद केले. एकंदरीतच आता गणेशोत्सवात आधुनिकतेबरोबर पारंपरिक वादनाचे प्रकार येत असल्याने उत्सवामध्ये “फ्युजन’ पहायला मिळत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article‘समलैंगिक संबंधाच्या निर्णयाचे स्वागत; पण लढाई अजून बाकी’\nNext articleकोळपेवाडी दरोड्याचा मुख्य सूत्रधार मोकाटच\nसायबर हल्ल्यांची संख्या वाढली\nशेजारी राष्ट्रांकडून लष्करी आधुनिकता ही चिंतेची बाब\nसोने व्यापाऱ्याकडून गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा\nकॅलिफोर्निया बारमधील गोळीबारात बंदूकधाऱ्यासह 13 ठार\nव्हाईट हाऊसमधील दिवाळीची 15 वर्षांपासूनची परंपरा मोडीत\nआसिया बीबीच्या पतीचे ब्रिटन, अमेरिका, कॅनडाला साकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013941-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/552203", "date_download": "2018-11-15T00:23:53Z", "digest": "sha1:FATZ4KLUZCSQE22VZ2D44VW2VUWWR3A4", "length": 7858, "nlines": 47, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘म्हादई संपदा रक्षा यात्रा’ आजपासून - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘म्हादई संपदा रक्षा यात्रा’ आजपासून\n‘म्हादई संपदा रक्षा यात्रा’ आजपासून\nगोवा सुरक्षा मंचतर्फे आयोजन\nगोवा सुरक्षा मंचतर्फे ‘म्हादई संपदा रक्षा यात्रा’ आज बुधवार दि. 24 जानेवारीपासून बाराजण येथून रथसप्तमीच्या शुभ मुहुर्तावर सुरु करण्यात येत असून ती सप्ताहभर म्हणजे 30 जानेवारीपर्यंत चालणार आहे. मंचचे अध्यक्ष आनंद शिरोडकर आणि उपाध्यक्ष गोविंद देव यांच्या नेतृत्वाखाली यात्रा करण्यात येणार असून ती विविध भागातून फिरणार आहे.\nगोव्यासाठी म्हादई नदी जीवनदायिनी कशी आहे, याची जागृती यात्रेतून करण्यात येणार असून पाणी वळवल्यास निर्माण होणाऱया धोक्याचीही कल्पना दिली जाणार आहे.\nम्हदाईच्या दहा ठिकाणच्या जलाचा कुंभ\nम्हादईच्या 10 ठिकाणच्या प्रवाहातील पाणी आणून ते एका जलकुंभात समारंमपूर्वक भरले जाऊन हा जलपुंभ पूजन करुन यात्रेबरोबर असलेल्या सुशोभित रथात ठेवण्यात येणार आहे. झर्मे, नानोडा, तुये, नांदोडा, हरवळे, वाळंवटी, सिकेरी, कुडचिरे, आमठाणे-अस्नोडा व बाराजण अशा 10 ठिकाणीच्या प्रवाहाचे पाणी एकत्र करण्याचे काम सचिव नितीन फळदेसाई यांच्या नेतृत्वाखालील युवा पथकाने पूर्ण केले आहे.\nयात्रेपूर्वी म्हादईच्या प्रवाहाच्या काठाकाठाने जाऊन प्रत्यक्ष निरीक्षण व यात्रेचा मार्ग ठरविण्यासाठी ज्येष्ठ उपाध्यक्ष किरण नायक, पर्यावरण जाणकार मिलिंद कारखानीस यांच्या नेतृवाखाली प्रमुख पदाधिकाऱयांनी केले आहे. यात्रेची रंगीत तालीमही काल घेण्यात आली.\nआज बाराजण येथून यात्रेचा शुभारंभ\nआज बुधवार दि. 24 जाने. सकाळी 10.30 वा. बाराजण येथे ‘संगम पूजन’ 11 ते 12.30 वा. दरम्यान सुर्ल येथील मंदिरात जलकुंभात 10 ठिकाणचे जल मिसळून नंतर जलकुंभ पूजन व सभा होईल. त्यानंतर सायंकाळी 4 ते 5 वा. दोन माड केरी येथे कार्यक्रम सभा. सायं. 6.30 वा. सांखळी येथे पदयात्रा व जुनाबाजार, वरची आळी येथे कार्यक्रम व हॉस्पिटल जंक्शनपर्यंत पदयात्रा करण्यात येईल.\nउद्या वाळपई, नगरगाव ते साटरे\nगुरुवार दि. 25 जाने. सकाळी 10.30 वा. वाळपईत आगमन, 10.30-11 वा. नवा पंप ते वाळपई पालिका पदयात्रा, 12 वाजता वेळुस मंदिराजवळ कोपरा सभा, 12.15 नगरगाव मारुतीमंदिर ते शांतादुर्गा मंदिर पदयात्रा, 12.30 ते 1.30 नगरगाव शांतादुर्गा मंदिरात सभा. त्यानंतर दुपारी 3.30 वा. बांबर ओवाळणी, कोपरा सभा, 4.30 कोदाळ ओवाळणी, 5.30 साटरे गावात आगमन, 6.30 ते 7.30 साटरे येथे कार्यक्रम होणार आहे.\nसरकारी योजनांचा शेतकऱयांनी लाभ घ्यावा\n72 तास थांबा, पोटनिवडणुकीचा मतदारसंघ कळेल\nबाणस्तारीचा चतुर्थीचा बाजार 22 व 23 रोजी\nप्राथमिक शिक्षण हे मराठीतूनच व्हायला हवे\nकलमठ अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू\nविनयभंगप्रकरणी तीन वर्षे कारावास\nकेरोसीनचा लाखो लिटरचा काळाबाजार रोखला\nसिंधुदुर्गातील मासे वाहतूकदार आक्रमक\nराफेल व्यवहार प्रकरणी निकाल सुरक्षित\nऊस उत्पादकांच्या बैठकीत उडाला गोंधळ\nस्टेट कंझ्युमर आयुक्त बेंच स्थापन करा\n‘राजा शिवछत्रपती’चे काम अंतिम टप्प्यात\nमातृभूमितील सत्काराने ‘रंगा, कली’ भारावला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013941-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathi.latestly.com/entertainment/kuch-kuch-hota-hain-films-lit-anjali-turned-in-to-bold-model-3784.html", "date_download": "2018-11-14T23:43:50Z", "digest": "sha1:PJ6YY6A4WQAXNQPG23KECXIVISEIJZ5G", "length": 22447, "nlines": 183, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Photos : 'कुछ कुछ होता है'ची छोटी अंजली आता बनली आहे एक बोल्ड अभिनेत्री | LatestLY", "raw_content": "गुरूवार, नोव्हेंबर 15, 2018\nमध्य रेल्वेने महिला प्रवाशी डब्याचे चित्र पालटले\nसमृद्धी महामार्ग नामांतरण वाद : मुंबई - नागपूर द्रुतगती महामार्गाला बाळासाहेब ठाकरे की अटल बिहारी वाजपेयी यांचं द्याव नाव \nमराठा आरक्षण : राज्य मागासवर्यीग आयोग उद्या सरकारला सादर करणार अहवाल\nसायन उड्डाणपूल एप्रिल 2019 पर्यंत वाहतुकीसाठी बंद\nमराठा आरक्षण : राज्य मागासवर्यीगआयोगाचा अहवाल आणि त्यामधील नेमक्या अडचणी कोणत्या \nप्रेम विवाह केल्याने मुलीचे जीवंतपणीच केले अंतिम संस्कार\nदहावी, बारावी विद्यार्थ्यांना 17 नंबर फॉर्म भरण्यासाठी 23 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ\nसिंगापूर फिनटेक फेस्टिवल: भारताची आर्थिक क्रांतीच्या दिशेने वाटचाल- नरेंद्र मोदी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सिंगापूर दौऱ्यावर ; आसियान समिटमध्ये होणार सहभागी\nसरकारने गेल्या वर्षभरात तब्बल 25 गावांची नावे बदलली; पाहा यादी\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nElisa Leonida Zamfirescu Google Doodle : रोमानियाच्या पहिल्या माहिला इंजिनिअरला 131व्या जयंती दिवशी Google ची खास मानवंदना\nजगातील पहिला रोबो वृत्तनिवेदक ; चीनी वृत्तसंस्थेने केली निर्मिती (Video)\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nChildren’s Day 2018 Google Doodle : बालदिन विशेष गूगल डुडलद्वारा साकारलं चिमुकल्याचं असिमीत भावविश्व\nवाय फाय शिवाय घेऊ शकता स्मार्टफोनचा डेटा बॅकअप ; या आहेत '4' सोप्या स्टेप्स\nSamsung ने लाँच केला तब्बल 2 लाखाचा Flip Phone W2019; पाहा काय आहेत फीचर्स\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nऑक्टोबर 2018 मध्ये Hundai Santro ची विक्रमी विक्री\nमहिंद्राच्या 'या' कारवर 70 हजार रुपयांपर्यंत मिळणार सूट आणि कॅशबॅक\nदेश सांभाळता येत नाही, तर पाकिस्तान काश्मीर काय सांभाळणार\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018: रोहित शर्माचा विक्रम मोडला; सर्वाधिक धावा करणारी मिताली राज ठरली पहिली महिला क्रिकेटर\nInd Vs WI T 20 : रोहित शर्माला आज T 20 मध्ये नवे विक्रम रचण्याची संधी\n66th Nehru Trophy Boat Race 2018 : जाणून घ्या केरळच्या संस्कृतीचा मुख्य हिस्सा असणाऱ्या 'बोट रेस'बद्दल काही गोष्टी\nICC Women's World T20 2018 : महिला क्रिकेट संघाला रोहित शर्माने दिल्या शुभेच्छा (Video)\nअखेर Filmfare ने झळकावला रणवीर सिंगचा लग्नातील फोटो\nDeepika - Ranveer wedding : दीपिका आणि रणवीर सिंग इटलीत विवाहबंधनात अडकले \nDeepika-Ranveer Wedding: . दीपिका-रणवीरच्या लग्नसोहळ्याचे फोटो 'या' खास कारणासाठी इंटरनेटवर नाही दिसणार\nनवा विक्रम; देवदास चित्रपटातील 'डोला रे डोला' ठरले बॉलीवूडमधील सर्वोकृष्ट नृत्य\nMumbai Pune Mumbai 3 Song : 'कुणी येणार गं' हे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला (Video)\nजाणून घ्या घरातील सफेद रंगांच्या भिंतीचे महत्व\nमुंबई सेंट्रल स्थानकावर फूड वेडिंग मशीन देणार ताजा पिझ्झा, आईस्क्रिम, फ्रुट ज्युस \nWorld Diabetes Day : जाणून घ्या काय आहेत मधुमेहाची लक्षणे आणि त्यावरील घरगुती उपाय\n जंक फूडमधील हे 5 विषारी घटक आरोग्यास ठरतील घातक\nमुलांमधील हे '5' गुण मुलींना त्यांच्या लूक्सपेक्षा अधिक भावतात \nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nछठ पूजा 2018 : धइलें नरेंद्र मोदी माथे दऊरवा... पवन सिंहचं भोजपुरी गाणं सोशल मीडियात व्हायरल\nThugs of Hindostan सिनेमावरील मिम्स सोशल मीडियावर व्हायरल \nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\nPhotos : 'कुछ कुछ होता है'ची छोटी अंजली आता बनली आहे एक बोल्ड अभिनेत्री\nकुछ कुछ होता है... शाहरुख खान, काजोल आणि करण जोहर या तिघांच्याही कारकीर्दीमधील एक महत्वाचा चित्रपट. या चित्रपटाने या तिघांनाही यशाच्या शिखरावर पोहचवले. काल या चित्रपटाने तब्बल 20 वर्षे पूर्ण केली. 20 वर्षे हा चित्रपट प्रेक्षकांच्या दिलावर अधिराज्य गाजवत असून आज तसूभरही या चित्रपटाची जादू कमी झाली नाही. आजही या चित्रपटामधील शॉट्स, सिन्स, संवाद, गाणी, कॉस्चुम्स कित्येकांच्या डोळ्यासमोर तरळत असतील. या चित्रपटामधील अजून एक भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती लाभली ती म्हणजे छोटी अंजली.\nशाहरुख-काजोल, राणी मुखर्जीसह ही छोटी अंजली म्हणजे सना सईद प्रेक्षकांना प्रचंड भावली. तिचे मनाला भिडणारे संवाद, तिचा हट्ट, कमी वयातील समजूतदारपणा अशा अनेक गोष्टींमुळे छोटी अंजली देखील तितकेच लोकप्रिय ठरली होती. आता हीच सना एक बोल्ड अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांसमोर वावरत आहे.\nसनाचा जन्म 22 डिसेंबर 1988 साली मुंबई येथे झाला. 'कुछ-कुछ होता है' वेळी सनाचे वय अवघे दहा वर्षे होते, मात्र आता 20 वर्षांनतर या चिमुकलीचे रुपांतर एका सुंदर तरुणीमध्ये झाले आहे.\nया फोटोमध्ये छोटी अंजली आणि आताची सना यांमधील फरक दिसून येतो.\nकुछ कुछ होता है चित्रपटानंतर सना बादल, हर दिल जो प्यार करेगा, स्टुडंंट ऑफ द इयर अशा चित्रपटांमध्ये झळकली. तर छोट्या पडद्यावर बाबुल का आंगन छुटे ना, लो हो गयी पूजा इस घर की, झलक दिखला जा 6-7-9, एमटीव्ही स्प्लिट्सविला अशा शोजमधून तिची झलक पाहायला मिळाली.\nसना सोशल मिडीयावर खूपच सक्रीय आहे. इंस्टाग्रामवर तिचे जवळ जवळ 4 लाख फॉलोअर्स आहेत.\nTags: अंजली कुछ कुछ होता है सना सईद\nअखेर Filmfare ने झळकावला रणवीर सिंगचा लग्नातील फोटो\nDeepika - Ranveer wedding : दीपिका आणि रणवीर सिंग इटलीत विवाहबंधनात अडकले \nअखेर Filmfare ने झळकावला रणवीर सिंगचा लग्नातील फोटो\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nप्रेम विवाह केल्याने मुलीचे जीवंतपणीच केले अंतिम संस्कार\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nमुंबईकरांवर लवकरच पाणी कपातीचं संकट BMC मध्ये आज होणार निर्णय\nमुंबई सेंट्रल स्थानकावर फूड वेडिंग मशीन देणार ताजा पिझ्झा, आईस्क्रिम, फ्रुट ज्युस \nMumbai Pune Mumbai 3 Song : ‘कुणी येणार गं’ हे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला (Video)\nनेरुळ- बेलापूर-खारकोपर लोकल वेळापत्रक; उलवेसह नवी मुंबईकरांनाही फायदा\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013943-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://marathi.latestly.com/entertainment/rakhi-sawants-new-bikini-dance-goes-viral-6748.html", "date_download": "2018-11-15T00:43:53Z", "digest": "sha1:MYQPO7HSZPA4ZKZBGIHI5O7IQMKPKS6Z", "length": 18062, "nlines": 160, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "व्हिडीओ : राखी सावंतचा 'सुरैय्या' गाण्यावरील बिकिनी डान्स व्हायरल | LatestLY", "raw_content": "गुरूवार, नोव्हेंबर 15, 2018\nमध्य रेल्वेने महिला प्रवाशी डब्याचे चित्र पालटले\nसमृद्धी महामार्ग नामांतरण वाद : मुंबई - नागपूर द्रुतगती महामार्गाला बाळासाहेब ठाकरे की अटल बिहारी वाजपेयी यांचं द्याव नाव \nमराठा आरक्षण : राज्य मागासवर्यीग आयोग उद्या सरकारला सादर करणार अहवाल\nसायन उड्डाणपूल एप्रिल 2019 पर्यंत वाहतुकीसाठी बंद\nमराठा आरक्षण : राज्य मागासवर्यीगआयोगाचा अहवाल आणि त्यामधील नेमक्या अडचणी कोणत्या \nप्रेम विवाह केल्याने मुलीचे जीवंतपणीच केले अंतिम संस्कार\nदहावी, बारावी विद्यार्थ्यांना 17 नंबर फॉर्म भरण्यासाठी 23 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ\nसिंगापूर फिनटेक फेस्टिवल: भारताची आर्थिक क्रांतीच्या दिशेने वाटचाल- नरेंद्र मोदी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सिंगापूर दौऱ्यावर ; आसियान समिटमध्ये होणार सहभागी\nसरकारने गेल्या वर्षभरात तब्बल 25 गावांची नावे बदलली; पाहा यादी\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nElisa Leonida Zamfirescu Google Doodle : रोमानियाच्या पहिल्या माहिला इंजिनिअरला 131व्या जयंती दिवशी Google ची खास मानवंदना\nजगातील पहिला रोबो वृत्तनिवेदक ; चीनी वृत्तसंस्थेने केली निर्मिती (Video)\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nChildren’s Day 2018 Google Doodle : बालदिन विशेष गूगल डुडलद्वारा साकारलं चिमुकल्याचं असिमीत भावविश्व\nवाय फाय शिवाय घेऊ शकता स्मार्टफोनचा डेटा बॅकअप ; या आहेत '4' सोप्या स्टेप्स\nSamsung ने लाँच केला तब्बल 2 लाखाचा Flip Phone W2019; पाहा काय आहेत फीचर्स\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nऑक्टोबर 2018 मध्ये Hundai Santro ची विक्रमी विक्री\nमहिंद्राच्या 'या' कारवर 70 हजार रुपयांपर्यंत मिळणार सूट आणि कॅशबॅक\nदेश सांभाळता येत नाही, तर पाकिस्तान काश्मीर काय सांभाळणार\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018: रोहित शर्माचा विक्रम मोडला; सर्वाधिक धावा करणारी मिताली राज ठरली पहिली महिला क्रिकेटर\nInd Vs WI T 20 : रोहित शर्माला आज T 20 मध्ये नवे विक्रम रचण्याची संधी\n66th Nehru Trophy Boat Race 2018 : जाणून घ्या केरळच्या संस्कृतीचा मुख्य हिस्सा असणाऱ्या 'बोट रेस'बद्दल काही गोष्टी\nICC Women's World T20 2018 : महिला क्रिकेट संघाला रोहित शर्माने दिल्या शुभेच्छा (Video)\nअखेर Filmfare ने झळकावला रणवीर सिंगचा लग्नातील फोटो\nDeepika - Ranveer wedding : दीपिका आणि रणवीर सिंग इटलीत विवाहबंधनात अडकले \nDeepika-Ranveer Wedding: . दीपिका-रणवीरच्या लग्नसोहळ्याचे फोटो 'या' खास कारणासाठी इंटरनेटवर नाही दिसणार\nनवा विक्रम; देवदास चित्रपटातील 'डोला रे डोला' ठरले बॉलीवूडमधील सर्वोकृष्ट नृत्य\nMumbai Pune Mumbai 3 Song : 'कुणी येणार गं' हे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला (Video)\nजाणून घ्या घरातील सफेद रंगांच्या भिंतीचे महत्व\nमुंबई सेंट्रल स्थानकावर फूड वेडिंग मशीन देणार ताजा पिझ्झा, आईस्क्रिम, फ्रुट ज्युस \nWorld Diabetes Day : जाणून घ्या काय आहेत मधुमेहाची लक्षणे आणि त्यावरील घरगुती उपाय\n जंक फूडमधील हे 5 विषारी घटक आरोग्यास ठरतील घातक\nमुलांमधील हे '5' गुण मुलींना त्यांच्या लूक्सपेक्षा अधिक भावतात \nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nछठ पूजा 2018 : धइलें नरेंद्र मोदी माथे दऊरवा... पवन सिंहचं भोजपुरी गाणं सोशल मीडियात व्हायरल\nThugs of Hindostan सिनेमावरील मिम्स सोशल मीडियावर व्हायरल \nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\nव्हिडीओ : राखी सावंतचा 'सुरैय्या' गाण्यावरील बिकिनी डान्स व्हायरल\nविविध कारणांनी नेहमीच चर्चेत राहायला आवडनारी राखी सावंत सोशल मीडियावर फारच सक्रिय आहे हे आपण जाणताच. राखी प्रत्येकवेळी एकतर वादग्रस्त अथवा खळबळ माजवणारे फोटोज, व्हिडीओज शेअर करत असते, ज्यामुळे तिला नेहमीच ट्रोलींगचा सामना करावा लागतो. आताही राखीने असाच एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यात ती 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' चित्रपटामधील गाणे 'सुरैय्या' वर डान्स करत आहे. या व्हिडिओमध्ये राखीने चक्क बिकिनी घालून डान्स केलेला दिसत आहे. चित्रपटामधील मूळ गाणे हे कतरिना कैफवर चित्रित झाले असून, लोकांना ते फारच आवडले आहे. मात्र आता राखीचा हा नवीन बिकिनी डान्सही सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.\nयाधीही तनुश्री दत्तावर विविध आरोप करून राखीने फुटेज मिळवण्याचा प्रयत्न केला होता. तसेच नुकतेच अनुप जलोटा यांच्याबद्दल वादग्रस्त विधाने करून तिने वाद ओढवून घेतला होता.\nTags: Rakhi Sawant ठग्स ऑफ हिंदोस्तान बिकनी डान्स राखी सावंत सुरैय्या\nव्हिडीओ : महिला पैलवानने राखी सावंतला जमिनीवर आदळले; जखमी राखी हॉस्पीटलमध्ये भरती\n#MeToo:तनुश्री दत्ता विरोधात राखी सावंत आक्रमक; मानहानीच्या दाव्यात मागितली चलनात नसलेली रक्कम\nअखेर Filmfare ने झळकावला रणवीर सिंगचा लग्नातील फोटो\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nप्रेम विवाह केल्याने मुलीचे जीवंतपणीच केले अंतिम संस्कार\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nमुंबईकरांवर लवकरच पाणी कपातीचं संकट BMC मध्ये आज होणार निर्णय\nमुंबई सेंट्रल स्थानकावर फूड वेडिंग मशीन देणार ताजा पिझ्झा, आईस्क्रिम, फ्रुट ज्युस \nMumbai Pune Mumbai 3 Song : ‘कुणी येणार गं’ हे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला (Video)\nनेरुळ- बेलापूर-खारकोपर लोकल वेळापत्रक; उलवेसह नवी मुंबईकरांनाही फायदा\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013943-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://marathi.latestly.com/entertainment/bollywood/metoo-rakhi-sawant-files-25-paise-defamation-case-against-tanushree-dutta-5830.html", "date_download": "2018-11-15T00:35:47Z", "digest": "sha1:MLGY6WIJCVNDXD74ZCYXXIRGCYVLS5U3", "length": 21216, "nlines": 160, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "#MeToo:तनुश्री दत्ता विरोधात राखी सावंत आक्रमक; मानहानीच्या दाव्यात मागितली चलनात नसलेली रक्कम | LatestLY", "raw_content": "गुरूवार, नोव्हेंबर 15, 2018\nमध्य रेल्वेने महिला प्रवाशी डब्याचे चित्र पालटले\nसमृद्धी महामार्ग नामांतरण वाद : मुंबई - नागपूर द्रुतगती महामार्गाला बाळासाहेब ठाकरे की अटल बिहारी वाजपेयी यांचं द्याव नाव \nमराठा आरक्षण : राज्य मागासवर्यीग आयोग उद्या सरकारला सादर करणार अहवाल\nसायन उड्डाणपूल एप्रिल 2019 पर्यंत वाहतुकीसाठी बंद\nमराठा आरक्षण : राज्य मागासवर्यीगआयोगाचा अहवाल आणि त्यामधील नेमक्या अडचणी कोणत्या \nप्रेम विवाह केल्याने मुलीचे जीवंतपणीच केले अंतिम संस्कार\nदहावी, बारावी विद्यार्थ्यांना 17 नंबर फॉर्म भरण्यासाठी 23 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ\nसिंगापूर फिनटेक फेस्टिवल: भारताची आर्थिक क्रांतीच्या दिशेने वाटचाल- नरेंद्र मोदी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सिंगापूर दौऱ्यावर ; आसियान समिटमध्ये होणार सहभागी\nसरकारने गेल्या वर्षभरात तब्बल 25 गावांची नावे बदलली; पाहा यादी\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nElisa Leonida Zamfirescu Google Doodle : रोमानियाच्या पहिल्या माहिला इंजिनिअरला 131व्या जयंती दिवशी Google ची खास मानवंदना\nजगातील पहिला रोबो वृत्तनिवेदक ; चीनी वृत्तसंस्थेने केली निर्मिती (Video)\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nChildren’s Day 2018 Google Doodle : बालदिन विशेष गूगल डुडलद्वारा साकारलं चिमुकल्याचं असिमीत भावविश्व\nवाय फाय शिवाय घेऊ शकता स्मार्टफोनचा डेटा बॅकअप ; या आहेत '4' सोप्या स्टेप्स\nSamsung ने लाँच केला तब्बल 2 लाखाचा Flip Phone W2019; पाहा काय आहेत फीचर्स\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nऑक्टोबर 2018 मध्ये Hundai Santro ची विक्रमी विक्री\nमहिंद्राच्या 'या' कारवर 70 हजार रुपयांपर्यंत मिळणार सूट आणि कॅशबॅक\nदेश सांभाळता येत नाही, तर पाकिस्तान काश्मीर काय सांभाळणार\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018: रोहित शर्माचा विक्रम मोडला; सर्वाधिक धावा करणारी मिताली राज ठरली पहिली महिला क्रिकेटर\nInd Vs WI T 20 : रोहित शर्माला आज T 20 मध्ये नवे विक्रम रचण्याची संधी\n66th Nehru Trophy Boat Race 2018 : जाणून घ्या केरळच्या संस्कृतीचा मुख्य हिस्सा असणाऱ्या 'बोट रेस'बद्दल काही गोष्टी\nICC Women's World T20 2018 : महिला क्रिकेट संघाला रोहित शर्माने दिल्या शुभेच्छा (Video)\nअखेर Filmfare ने झळकावला रणवीर सिंगचा लग्नातील फोटो\nDeepika - Ranveer wedding : दीपिका आणि रणवीर सिंग इटलीत विवाहबंधनात अडकले \nDeepika-Ranveer Wedding: . दीपिका-रणवीरच्या लग्नसोहळ्याचे फोटो 'या' खास कारणासाठी इंटरनेटवर नाही दिसणार\nनवा विक्रम; देवदास चित्रपटातील 'डोला रे डोला' ठरले बॉलीवूडमधील सर्वोकृष्ट नृत्य\nMumbai Pune Mumbai 3 Song : 'कुणी येणार गं' हे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला (Video)\nजाणून घ्या घरातील सफेद रंगांच्या भिंतीचे महत्व\nमुंबई सेंट्रल स्थानकावर फूड वेडिंग मशीन देणार ताजा पिझ्झा, आईस्क्रिम, फ्रुट ज्युस \nWorld Diabetes Day : जाणून घ्या काय आहेत मधुमेहाची लक्षणे आणि त्यावरील घरगुती उपाय\n जंक फूडमधील हे 5 विषारी घटक आरोग्यास ठरतील घातक\nमुलांमधील हे '5' गुण मुलींना त्यांच्या लूक्सपेक्षा अधिक भावतात \nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nछठ पूजा 2018 : धइलें नरेंद्र मोदी माथे दऊरवा... पवन सिंहचं भोजपुरी गाणं सोशल मीडियात व्हायरल\nThugs of Hindostan सिनेमावरील मिम्स सोशल मीडियावर व्हायरल \nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\n#MeToo:तनुश्री दत्ता विरोधात राखी सावंत आक्रमक; मानहानीच्या दाव्यात मागितली चलनात नसलेली रक्कम\nबॉलिवूड अण्णासाहेब चवरे Nov 01, 2018 01:06 PM IST\nअभिनेत्री राखी सावंत आणि तनुश्री दत्ता (Photo Credits: Facebook)\n#MeToo या मोहिमेतून सुरु झालेला तनुश्री दत्ता विरुद्ध राखी सावंत हा वाद काही थांबण्याची इतक्यात चिन्हे नाहीत. दोघींमध्ये सुरु असलेल्या शाब्दिक युद्धाने आता न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असून, राखी सावंत हिने तनुश्री दत्ताविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. मात्र, या दाव्यात तिने भरपाई म्हणून तनुश्रीकडे मागितलेली रक्कम पाहून तुम्हालाही धक्का बसेल. राखीने तनुश्रीकडे केवळ २५ पैशांची नुकसान भरपाई मागितली आहे. विशेष असे की, भारतीय चलनातून २५ आणि ५० पैसे केव्हाच हद्दपार झाले आहेत. त्यामुळे द्यायची म्हटले तरी, ही रक्कम तनुश्रीला राखीला देताच येणार नाही. त्यामुळे राखीने चलनात नसलेली रक्कम कशाच्या जोरावर मागितली या प्रश्नाचे उत्तर केवळ राखीलाच माहिती असावे.\n'हॉर्न ऑके प्लीज' या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेता नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत सेटवर लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ता हिने केला आहे. हा वाद सुरु असताना राखी सावंतनेही या वादात उडी घेत 'तनुश्री दत्ता ही खोटे बोलत आहे' अशी टीका राखीने केली. यातून हा वाद सुरु झाला. तनुश्री हे सगळे पैशासाठी करत असल्याचेही राखीने सांगितले होते. हे सर्व घडत असताना राखीने थेट पत्रकार परिषद घेत तनुश्रीवर गंभीर आरोप केले. यात तनुश्री दत्ता लेस्बियन आणि ड्रग अॅडिक्ट असून, तिने आपल्यावर बलात्कार केला, असे राखीने म्हटले होते. (हेही वाचा, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, मला जबरदस्तीने अंमली पदार्थांचे सेवन करायला भाग पाडले; राखी सावंतचा आरोप)\nदरम्यान, राखी सावंतने आपल्यावर केलेले सर्व आरोप खोटे आहेत. तिने तिच्या मेंदूवरही प्लॅस्टिक सर्जरी करुन घेतली असल्याचा टोला तनुश्रीने राखीच्या आरोपावर पत्युत्तर देताना लगावला. दरम्यान, तनुश्रीने प्रत्युत्तर देताच राखीने तनुश्रीवर मानहानीचा दावा ठोका २५ पैसै भरपाई मागितली. आपण तनुश्रीकडे केवळ २५ पैसेच भरपाई मागितली कारण, तिची लायकीच तेवढी आहे, असे राखी म्हणते. तसेच, तनुश्रीच्या चुकांचा भुर्दंड तिच्या आईवडीलांनी का भरायचा म्हणूणच आपण २५ पैशांचा दावा दाखल केल्याचे राखी सांगते. दरम्यान, आपल्या देवानेच स्वप्नात येऊन मला हा मार्ग दाखवल्याचेही राखीने म्हटले आहे.\nTags: #metoo Rakhi Sawant Tanushree Dutta खटला तनुश्री दत्ता न्यायालय मानहानी मि टू राखी सावंत हॉर्न ओके प्लिज\nव्हिडीओ : महिला पैलवानने राखी सावंतला जमिनीवर आदळले; जखमी राखी हॉस्पीटलमध्ये भरती\n#MeToo मोहिमेत माजी मिस इंडिया निहारिका सिंगची देखील कहाणी, नवाझुद्दीन सिद्दीकी, भूषण कुमार यांच्यावर आरोप\nअखेर Filmfare ने झळकावला रणवीर सिंगचा लग्नातील फोटो\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nप्रेम विवाह केल्याने मुलीचे जीवंतपणीच केले अंतिम संस्कार\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nमुंबईकरांवर लवकरच पाणी कपातीचं संकट BMC मध्ये आज होणार निर्णय\nमुंबई सेंट्रल स्थानकावर फूड वेडिंग मशीन देणार ताजा पिझ्झा, आईस्क्रिम, फ्रुट ज्युस \nMumbai Pune Mumbai 3 Song : ‘कुणी येणार गं’ हे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला (Video)\nनेरुळ- बेलापूर-खारकोपर लोकल वेळापत्रक; उलवेसह नवी मुंबईकरांनाही फायदा\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013944-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathi.latestly.com/technology/best-safety-applications-for-women-3244.html", "date_download": "2018-11-15T00:09:04Z", "digest": "sha1:AE4W4LXWLPHAE6RYRHHBS2SM5KYINBAO", "length": 21045, "nlines": 167, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "महिलांना सुरक्षा प्रदान करतील हे '5' सेफ्टी अॅप्स ! | LatestLY", "raw_content": "गुरूवार, नोव्हेंबर 15, 2018\nमध्य रेल्वेने महिला प्रवाशी डब्याचे चित्र पालटले\nसमृद्धी महामार्ग नामांतरण वाद : मुंबई - नागपूर द्रुतगती महामार्गाला बाळासाहेब ठाकरे की अटल बिहारी वाजपेयी यांचं द्याव नाव \nमराठा आरक्षण : राज्य मागासवर्यीग आयोग उद्या सरकारला सादर करणार अहवाल\nसायन उड्डाणपूल एप्रिल 2019 पर्यंत वाहतुकीसाठी बंद\nमराठा आरक्षण : राज्य मागासवर्यीगआयोगाचा अहवाल आणि त्यामधील नेमक्या अडचणी कोणत्या \nप्रेम विवाह केल्याने मुलीचे जीवंतपणीच केले अंतिम संस्कार\nदहावी, बारावी विद्यार्थ्यांना 17 नंबर फॉर्म भरण्यासाठी 23 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ\nसिंगापूर फिनटेक फेस्टिवल: भारताची आर्थिक क्रांतीच्या दिशेने वाटचाल- नरेंद्र मोदी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सिंगापूर दौऱ्यावर ; आसियान समिटमध्ये होणार सहभागी\nसरकारने गेल्या वर्षभरात तब्बल 25 गावांची नावे बदलली; पाहा यादी\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nElisa Leonida Zamfirescu Google Doodle : रोमानियाच्या पहिल्या माहिला इंजिनिअरला 131व्या जयंती दिवशी Google ची खास मानवंदना\nजगातील पहिला रोबो वृत्तनिवेदक ; चीनी वृत्तसंस्थेने केली निर्मिती (Video)\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nChildren’s Day 2018 Google Doodle : बालदिन विशेष गूगल डुडलद्वारा साकारलं चिमुकल्याचं असिमीत भावविश्व\nवाय फाय शिवाय घेऊ शकता स्मार्टफोनचा डेटा बॅकअप ; या आहेत '4' सोप्या स्टेप्स\nSamsung ने लाँच केला तब्बल 2 लाखाचा Flip Phone W2019; पाहा काय आहेत फीचर्स\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nऑक्टोबर 2018 मध्ये Hundai Santro ची विक्रमी विक्री\nमहिंद्राच्या 'या' कारवर 70 हजार रुपयांपर्यंत मिळणार सूट आणि कॅशबॅक\nदेश सांभाळता येत नाही, तर पाकिस्तान काश्मीर काय सांभाळणार\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018: रोहित शर्माचा विक्रम मोडला; सर्वाधिक धावा करणारी मिताली राज ठरली पहिली महिला क्रिकेटर\nInd Vs WI T 20 : रोहित शर्माला आज T 20 मध्ये नवे विक्रम रचण्याची संधी\n66th Nehru Trophy Boat Race 2018 : जाणून घ्या केरळच्या संस्कृतीचा मुख्य हिस्सा असणाऱ्या 'बोट रेस'बद्दल काही गोष्टी\nICC Women's World T20 2018 : महिला क्रिकेट संघाला रोहित शर्माने दिल्या शुभेच्छा (Video)\nअखेर Filmfare ने झळकावला रणवीर सिंगचा लग्नातील फोटो\nDeepika - Ranveer wedding : दीपिका आणि रणवीर सिंग इटलीत विवाहबंधनात अडकले \nDeepika-Ranveer Wedding: . दीपिका-रणवीरच्या लग्नसोहळ्याचे फोटो 'या' खास कारणासाठी इंटरनेटवर नाही दिसणार\nनवा विक्रम; देवदास चित्रपटातील 'डोला रे डोला' ठरले बॉलीवूडमधील सर्वोकृष्ट नृत्य\nMumbai Pune Mumbai 3 Song : 'कुणी येणार गं' हे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला (Video)\nजाणून घ्या घरातील सफेद रंगांच्या भिंतीचे महत्व\nमुंबई सेंट्रल स्थानकावर फूड वेडिंग मशीन देणार ताजा पिझ्झा, आईस्क्रिम, फ्रुट ज्युस \nWorld Diabetes Day : जाणून घ्या काय आहेत मधुमेहाची लक्षणे आणि त्यावरील घरगुती उपाय\n जंक फूडमधील हे 5 विषारी घटक आरोग्यास ठरतील घातक\nमुलांमधील हे '5' गुण मुलींना त्यांच्या लूक्सपेक्षा अधिक भावतात \nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nछठ पूजा 2018 : धइलें नरेंद्र मोदी माथे दऊरवा... पवन सिंहचं भोजपुरी गाणं सोशल मीडियात व्हायरल\nThugs of Hindostan सिनेमावरील मिम्स सोशल मीडियावर व्हायरल \nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\nमहिलांना सुरक्षा प्रदान करतील हे '5' सेफ्टी अॅप्स \nगेल्या काही वर्षात मुली/महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. या घटना फक्त शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागातही घडताना दिसतात. पण आज सातत्याने आपल्या हातात स्मार्टफोन असतो. याच्या वापराने आपण येणाऱ्या संकटांवर मात करु शकतो. सेफ्टी अॅप्लिकेशन डाऊनलोड करुन तुम्ही सुरक्षित राहू शकता.\nगुगल प्ले स्टोरवर या अॅपला ५ स्टार्स मिळाले आहेत. या अॅपमध्ये अलर्ट सेट करण्यासाठी काही करण्याची गरज नाही. हे अॅप तुमच्या वागण्यातील बदल, विसंगती यावर अवलंबून आहे. प्रवासात अचानक रस्ता बदलला गेल्यास हे अॅप एक अलर्ट पाठवतो. एकाच जागी खूप वेळ थांबून राहील्यास हे अॅप तुमच्या फ्रेंड्सना अलर्ट पाठवतो. त्याचबरोबर दुसरं कोणी तुमचा फोन बंद करु शकत नाही.\nदिल्ली पोलिसांच्या पुढाकाराने या अॅपची निर्मिती झाली आहे. राजधानीसारख्या शहरात मुलींवर अनेक अन्याय, अत्याचार होतानाच्या घटना समोर येऊ लागल्या आणि या अॅपची गरज भासू लागली. या अॅपची रेटींग आहे 4.8. एकदा एका महिलेने एसओएस अलर्ट पाठवल्यावर तिचे लोकेशन, आजूबाजूचा आवाज यांसारखी माहिती ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरुपात कंट्रोल रुमला मिळते. मुलींच्या सुरक्षिततेसाठी बनवण्यात आलेले हे अॅप फ्री आहे.\nचिल्ला म्हणजे ओरडा, मदतीसाठी आवाज द्या. या अॅपची खासियत ही आहे की, तुम्हाला फक्त ओरडायचे आहे. तुमच्या ओरडण्याच्या आधारावरुन अंदाज लावून हे अॅप तुमच्या मित्रांना, कुटुंबातील सदस्यांना तुमचे लोकेशन आणि ऑडिओ पाठवतो. त्याचबरोबर फोनची स्क्रीन अनलॉक न करता आणि अॅप्लिकेशन ओपन न करता तुम्ही या अॅपचा वापर करु शकता. या प्रभावी अॅपला युजर्सनीं 5 स्टार्स दिले आहेत.\nहिंमत अॅपप्रमाणेच प्रतिसाद अॅप देखील संकटकाळी महिलांची सुरक्षा करण्यासाठी बनवण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारच्या पुढाकाराने या अॅपची निर्मिती झाली आहे. 5 स्टार्स असलेले हे अॅप वापरण्यासाठी सोपे आहे. हे अॅप ओपन करुन संकट किंवा डिस्ट्रेस (distress)बटण दाबा. २४ तास सुरक्षा देण्याचे या अॅपचे उद्दीष्ट आहे. त्याचबरोबर लवकरच मेडिकल हेल्प सारख्या सुविधा देण्यासाठी हे अॅप काम करत आहे.\nचॅनल व्ही च्या टेलिव्हिजन शो गुमराहच्या पुढाकाराने हे अॅप बनवण्यात आले आहे. युजर्सने या अॅपला 5 रेटिंग्स दिले आहेत. इतर अॅपप्रमाणे हे अॅप देखील तुमच्या जवळच्या व्यक्तींना तुमच्या संकटाची सूचना देण्याचे काम करतं. यासाठी तुम्हाला फक्त फोनचे पावर बटण दोनदा दाबावे लागेल.\nTags: महिलांची सुरक्षितता सेफ्टी अॅप्स\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nअखेर Filmfare ने झळकावला रणवीर सिंगचा लग्नातील फोटो\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nप्रेम विवाह केल्याने मुलीचे जीवंतपणीच केले अंतिम संस्कार\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nमुंबईकरांवर लवकरच पाणी कपातीचं संकट BMC मध्ये आज होणार निर्णय\nमुंबई सेंट्रल स्थानकावर फूड वेडिंग मशीन देणार ताजा पिझ्झा, आईस्क्रिम, फ्रुट ज्युस \nMumbai Pune Mumbai 3 Song : ‘कुणी येणार गं’ हे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला (Video)\nनेरुळ- बेलापूर-खारकोपर लोकल वेळापत्रक; उलवेसह नवी मुंबईकरांनाही फायदा\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013944-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/category/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-14T23:47:04Z", "digest": "sha1:PKGIYPP4IEVKP2AJCNV36JNVD4BCH5IJ", "length": 20579, "nlines": 149, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "विचार « कृष्ण उवाच", "raw_content": "\n“माणूस गर्भ-श्रीमंत असूनही त्याची आनंददायक बाब अल्पमोलाची असू शकते.” आज सकाळी माझ्या कपात मी कॉफी ओतत होतो.माझ्या नाकाकडे दरवळून येणार्‍या त्या कॉफीच्या सुगंधाबरोबर सहजगत्या,गिळल्या जाणार्‍या त्या कॉफीच्या स्वर्गीय घोटामुळे, होणार्‍या आनंदाची बर्‍यापैकी मौज मी गेली कित्येक वर्ष रोज सकाळी लुटत आलो आहे.कॉफीचा स्वाद घेण्याच्या ह्या सहजचच्या कृतीचा विचार केल्यावर मला लक्षात आलं की ही सामान्य […]\nमी आणि माझं लेखन.\nका कुणास ठाऊक.काल रात्री प्रो.देसाई माझ्या स्वप्नात आले आणि मला म्हणाले, “तुम्हाला लेखन करण्यात विशेष असं काय वाटतं” त्यांच्या ह्या प्रश्नावर मी खो,खो हंसायला लागलो. “हंसू नका,मी गंभीर होऊन तुम्हाला विचारतोय” इती प्रोफेसर. मी पण गंभीर होऊन त्यांना सांगू लागलो, “मला लेखन करण्यात विशेष वाटतं.लॅपटॉप ऊघडलेला,बोटं कीबोर्डच्या कीझवर,विचार वाचकांसाठी आणि लेखनाला प्रारंभ. प्रत्येक क्षणातले मनोभाव,प्रत्येक […]\nशांततेबद्दल मला विशेष वाटतं.\n“हल्लीच्या काळी जिथे शब्दच एव्हडे व्यक्तिनिष्ठ असतात,जिथे युक्तिवाद झाल्याने आवश्यक परिणाम म्हणून स्पष्टीकरण लगोलग झालंच पाहिजे असं नसतं, तिथे शांततेला खास अर्थ येतो.शांततेच्या पोकळीतच सत्य दडलेलं असतं.” आज प्रो.देसायांना तळ्यावर भेटल्यावर मी म्हणालो, “भाऊसाहेब,सध्या जगात गजबजाटच खूप होत आहे.विमानांच्या आवाजापासून,अतिरेक्यांच्या बॉम्ब फुटण्यापर्यंत कानठिळ्या बसेपर्यंतचे आवाज आहेतच त्याशिवाय रस्त्यावरचे मोर्चे,मिरवणूका,विसर्जनं,सणावारी किंवा आनंद किंवा विजय प्रदर्शित करण्यासाठी […]\n“हळू हळू उन्हं कमी व्हायला लागली.अंगावर सावली पडल्यावर थंडी वाजायला लागली.विषय इकडेच थांबवलेला बरा असं माझ्या मनात आलं.” वसंत ऋतू येत आहे ह्याची चाहूल लागली.अलीकडे न दिसणारे पक्षी दिसायला लागले आहेत.मलबरी झाडाला आता पून्हा पालवी फुटायला लागली आहे.इकडे पानं पडून गेलेल्या झाडांना पुन्हा पालवी फूटताना फुलं येतात.त्यातून मग पानं येतात.नंतर ज्यावेळी फळं यायची वेळ येते […]\n“होणारे न चुके जरी तया ब्रम्हदेव येई आडवा.” ऍम्सटरडम मधून निघालेली फ्लाईट डिट्रॉइट्ला उतरण्यापुर्वी ते विमान पेटवून लोकांना मारण्याचा कट असफल झाला.ही आजची ताजी आणि बहुचर्चीत बातमी प्रो.देसायांच्या नजरेतून सुटली नव्हती. तेवीस वर्षाच्या सुशिक्षीत () व्यक्तीने असं करून कुणाचा सूड साध्य करण्याचा प्रयत्न केला होता कुणास ठाऊक. मला ज्यावेळी आज संध्याकाळी प्रो.देसाई तळ्यावर भेटले तेव्हा […]\n“आपण सर्वानी उड्या मारीत असावं.”… इति वासंतीची पणजी.\nनोव्हेंबर 8, 2009 – 10:49 सकाळी\n“उड्यां मारण्यांचा प्रयत्न करा,आनंदात असताना उड्या मारा,उदास असताना उड्यामारा,आजारी, रागात,आशाजनक,उत्तेजीत,थकलेले,बेचैन,विफल,भुके,आणि थंडीने कुडकुडले असतानाही उड्या मारा.” वासंतीला आजी पण आहे आणि पणजी पण आहे. मी वासंतीला म्हणालो, “तुझी पणजी आजीपेक्षा प्रकृतिने उत्तम आहे.तेव्हा सगळं काही वयावर असतं असं नाही.माणसाची लाईफ-स्टाईल पण बरेच वेळा महत्वाची असते.” “अगदी बरोबर” वासंती म्हणाली. “मी माझ्या आजीपेक्षा पणजीकडून जास्त शिकत […]\nविज्ञानशास्त्र, आपलं मन आणि जीवन विकसित करतं.\nऑक्टोबर 6, 2008 – 8:48 सकाळी\nआज प्रो.देसाई बरेचसे मुडमधे दिसले.तळ्यावर जाता जाता ते मला वाटेतच भेटले.तिथूनच आम्ही अशा विषयावर बोलायला सुरवात केली,की मला वाटलं भाऊसाहेब आपल्या कॉलेज मधल्या जुन्या आठवणी न काढता काही तरी नवीन माहिती देतील.पण झालं उलटंच. मी त्याना म्हणालो, “भाऊसाहेब,आजकाल मुलांना नुसतं वर्गात शिकवत नाहीत.त्यांना जे वर्गात शिकवतात,त्याचं प्रॅक्टीकल दाखवण्यासाठी बाहेरपण घेऊन जातात. आणि अलीकडे सायन्स […]\nप्रो.देसायांबरोबर Q & A\nसप्टेंबर 24, 2008 – 8:37 सकाळी\nकाल माझी प्रो.देसायांबरोबर Q & A ची जुगलबंदी झाली.मी त्याना पहिला प्रेश्न विचारला, “भाऊसाहेब मनात कल्पना निर्माण करायला आपल्या अंगात कोणते गूण असायला हवेत” ते म्हणाले, “तुम्ही हा चांगला प्रश्न विचारलात.मी ह्या विषयावर पुर्वी माझ्या क्लासमधे सवित्स्रर लेक्चर पण दिलं होतं.पण आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की मनात कल्पना निर्माण व्हायला आश्चर्य,मनातला […]\nआपण प्रत्येक जण आपआपल्यापरीनेच वेगळे असतो.\nसप्टेंबर 12, 2008 – 9:40 सकाळी\nकाल मी प्रो.देसायांच्या घरी गेलो होतो.उन्हाळ्याची सुट्टी असल्याने त्यांचा नातू पण घरी आला होता.बरोबर त्याचा रुम-मेट पण थोडे दिवस त्याच्या बरोबर राहायला पण आला होता.माझी त्याच्याशी ओळख झाल्यावर आमच्या थोड्या गप्पा पण झाल्या.त्याच्याशी खूप बोलावसं वाटण्यासारखा त्याचा स्वभाव वाटला.मी त्याला गप्पा मारायला आपण तळ्यावर भेटू असं सांगून घरी परतलो. संध्याकाळी त्याला एकटाच येताना पाहिलं.जवळ […]\nसप्टेंबर 8, 2008 – 9:00 सकाळी\n“जेव्हा मी वृद्धाश्रमाला भेट दिली त्याची आठवण मी तुम्हाला सांगतो”, असं प्रो.देसाई मला तळ्यावर एकदा भेटले त्यावेळी म्हणाले.मी निमूटपणे ऐकण्याचं ठरवलं. प्रो.देसाई आज जरा रंगात आले होते. ते पुढे म्हणाले, “त्या आश्रमाच्या उत्साही संचालकाने आम्हाला माहिती देण्यासाठी त्यांच्या बरोबर येण्याची विनंती केली. एका मोठ्या हॉलमधे, वयाने पंचाहत्तरीच्या आसपास असलेले आजीआजोबा आम्हाला पाहून आमचं स्वागत […]\nमी आणि माझी आई.\nकसे विसरीन मी तुला सहजपणे असा\nजेव्हा गळाला मासा लागतो.\nप्रत्येकाच्या जीवनात येणारे ऋतु.\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nरे मना धीर धर ना जरा\nकसे विसरीन मी तुला सहजपणे असा\nसंशयी मना कसे सांगू मी तिला\nकवेत मृत्युच्या सत्वरी निघून जावे\nव्यक्ती आणि वल्ली (12)\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013944-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathikavita.co.in/marathi-shrungarik-kavita/t29069/", "date_download": "2018-11-14T23:55:23Z", "digest": "sha1:BXMYLCBIVJ6UBBWVV5PVMIK5NFJIFSNG", "length": 2530, "nlines": 70, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Shrungarik Kavita-मिलन", "raw_content": "\nरात सारी डोळ्यात जागी\nये तू जवळी जरा कुशीत जरा\nदूर का तू आज अशी\nसोड पहारा सारा लज्जेचा\nरात मिलनाची आज अशी\nबघ ना अधीरही आसमंत सारा\nएकवार चुंबू दे मला\nनजर शराबी गाल गुलाबी\nबघ रातराणीही अधीर मिलनाला\nती लाजली प्रियतमा तू का बावरली\nतू रती, मी मदन होऊ दे मला\nबाहुपाशात संपली कशी रात सारी\nनिमिष तुला ना मला कोणाचा\nहात हातावरी ओठ ओठांवरी\nश्वास श्वासात गुंतला भान तुला ना मला\nसोड आता केस मोकळे पाठीवरी\nबघ उगवला रवी पिरतीचा\nमी तुझा अन तू माझी\n© महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013944-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%95/", "date_download": "2018-11-15T00:20:51Z", "digest": "sha1:3QE3RW36RE7F2SBAOEMAG4XY73L6R5PP", "length": 6271, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दौंडमध्ये तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत 90 विद्यालयांचा सहभाग | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदौंडमध्ये तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत 90 विद्यालयांचा सहभाग\nयवत- भांडगाव (ता. दौंड) येथील रोकडोबानाथ विद्यालयात सोमवार (दि. 10) पासून जिल्हा क्रीडा परिषद पुणे आणि रोकडोबानाथ विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेत तालुक्‍यातील 90 विद्यालये सहभागी झाली असून, यामध्ये 14, 17, 19 वयोगटांतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाल्या आहेत. 185 संघामध्ये कबड्डी स्पर्धा होतील.\nया कबड्डी स्पर्धेचे उद्‌घाटन पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या हस्ते सोमवारी (दि. 10) करण्यात आले. यावेळी दौंड पंचायत समितीचे सभापती झुंबर गायकवाड, माजी सभापती मधुकर दोरगे, जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम, भांडगावच्या सरपंच कमल टेळे, उपसरपंच रवींद्र दोरगे, भैरवनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पोपटराव थोरात, उपाध्यक्ष भाऊसाहेब ढमढेरे, रोकडोबानाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleलोणी काळभोरमध्ये सेनामहाराज पुण्यतिथी साजरी\nNext articleदेखावे मांडण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग अंतीम टप्प्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013944-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z160422020546/view", "date_download": "2018-11-15T00:14:03Z", "digest": "sha1:N37I2JKOB6BMYTDO6UFQSTWD5Q6I6XWK", "length": 14086, "nlines": 115, "source_domain": "www.transliteral.org", "title": "राक्षसविवाहाबद्दलचा विचार", "raw_content": "\nसमुद्रस्नान केव्हा करावे व केव्हा करू नये \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|विवाहाचे आठ प्रकार|\nआपत्प्रसंगी विवाहांची वर्णश: व्यवस्था\nशूद्रवर्णाच्या स्त्रीस वरण्यचा त्रैवर्णिकांस आग्रहपूर्वक निषेध\nही स्थिती व्यवहाराशी जुळतीच आहे\nगांधर्वविवाह प्रचारातून गेला असावा\nमनुकालापूर्वी स्वयंवरपद्धती बंद होती\nब्राह्मादी चार विवाहांचा संकोच\nआसुर व राक्षस विवाहांचे भेदस्वरूप\nसमाजाची उत्क्रान्ती; राजसत्ता व कुटुंबस्वामी\nकुटुंबस्वामीची भयंकर सत्ता, गुलामगिरी, विक्रय\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nस्मृतीत पातिव्रत्यादी सांगितले, त्यांवरून राक्षसविवाह नव्हता\nआता राक्षसविवाहाबद्दलचा विचार काय तो करावयाचा राहिला. हा विवाह नुसत्या क्षत्रियांपुरता उक्त असून त्याच्या खर्‍या स्वरूपाचे वर्णन मागे क. १५६ येथे आलेच आहे. इतर विवाह क्षत्रियांस करिता येतात, त्याप्रमाणे हाही करिता येतो असे स्मृतिकारांचे म्हणणे असते, तर त्याबद्दल विशेष पंचाईत करण्याची जरूर न पडती; परंतु इतर विवाह विशेष प्रशस्त असे स्मृतीत स्पष्ट लिहिले आहे, त्यावरून पाहू जाता स्मृतिकाळीदेखील हा विवाह शक्य होता अगर कसे यावियी संशय वाटतो.\nयाचे पहिले कारण असे की, स्मृतिकाली समाजाची स्थिती सुधारणेच्या मार्गांतली होती, व राजसत्ता प्रबळ झाली असून प्रजेवर होणार्‍या जुलुमाचे परिमार्जन राजा करीत असावा, असे मानण्यास जागा आहे. दुसरे कारण, स्त्रीवर्गाच्या स्थितीत पूर्वकाळच्या स्थितीच्या मानाने फ़रक पडला होता हे स्मृतिग्रंथांतील अंत:प्रमाणांवरून व्यक्त होते हे होय.\nही प्रमाणे पाहू जाता, यद्यपि स्मृतिकाली स्त्रीवर्गाचा मान फ़ारसा राहात नसे, व स्त्रियांना जन्मभर कोणाच्या ना कोणाच्या तरी ताब्यात राहावे लागे ही गोष्ट खरी. तथापि त्यांची स्थिती प्रत्यक्ष गुलामगिरीची असेल असे वाटत नाही. रानटी स्थितीत पातिव्रत्याची कल्पना नसते; व ही कल्पना सुधारणाकाळाची दर्शक होय हे वर नुकतेच सांगण्यात आले आहे. स्मृतिग्रंथ कोणताही घ्या, त्यात व्यभिचाराचा व स्त्रियांच्या स्वच्छंदी वर्तनाचा निषेधच केला असून स्त्रियांनी पातिव्रत्यापासून ढळू नये या गोष्टींवर स्मृतिकारांचा मोठा कटाक्ष दिसून येतो.\nविशील: कामवृत्तो वा गुणैर्वा परिवर्जित: \nउपचर्य: स्त्रिया साध्व्या सततं देववत्पति: ॥\nहे वचन मनुस्मृती अ. ५ श्लोक १५४ येथे आले असून त्यात नवरा कितीही वाईट स्वभावाचा, स्वेच्छाचारी व दुर्गुणी असला, तरी पतिव्रता स्त्रीने त्यास देव मानून त्याची नित्य सेवा करीत असावे, असे सांगितले आहे. याच अध्यायातील श्लोक १४९ व १५० पुढीलप्रमाणे आहेत :\nपिता भर्त्रा सुतैर्वापि नेच्छोद्विरहमात्मन: \nएषां हि विरहेण स्त्री गर्ह्ये कुर्यादुभे कुले ॥\nसदा प्रहृष्टया भाव्यं गृहकार्येषु दक्षया \nसुसंस्कृतोपस्करया व्यये चामुक्तहस्तया ॥\nअर्थ : ‘ पिता, पती किंवा पुत्र यांस सोडून निराळे राहण्याची इच्छा स्त्रीने करू नये. कारण अशी इच्छा केल्यापासून माहेर व सासर या दोन्ही कुलांस दूषण लागते. स्त्रीने गृहकार्यात दक्ष राहून नेहमी आनंदी वृत्तीने असावे. घरातील सामानसुमानाची व्यवस्था तिने ठेवावी, व खर्चात उधळपट्टी होऊ देऊ नये. ’ अशी वचने आणखीही पुष्कळ आहेत, परंतु ती येथे देण्याची जरूर नाही.\nप्रस्तुत स्थळी सांगण्याचे इतकेच की, स्मृतिकाळी कुटुंबातील स्त्रियांस वागविण्याची पद्धती गुलामगिरीची नव्हती; व जर ती तशी असती, तर त्यांना घरसंसारातील दक्षता, पातिव्रत्य वगैरे सांगण्याचे मुळीच प्रयोजन नव्हते. राक्षसविवाहाच्या पद्धतीने ज्या स्त्रीवर बलात्कार झाला, त्या स्त्रीला पतिप्रेम इत्यादी गोष्टी सांगणे फ़ुकट आहे हे सांगणे नकोच.\nतिच्या इच्छेविरुद्ध तिजवर धडधडीत बलात्कार झालेला, तिला जुलमातून सोडविण्यास बाप किंवा भाऊ कोणी धावून आले नाही, इत्यादी कारणांनी तिची स्थिती नाइलाजाची होऊन ती पतीच्या ताब्यात वागण्यास कबूल होईल यात नवल नाही. परंतु कसेही झाले तरी तिला झालेल्या जुलुमाची आठवण कायमची होत राहील, व संधी सापडली नाही तोपर्यंत कायती तई पतिव्रता, एरवी मनाने तर ती खास तशी राहणे अशक्यच आहे. अर्थात जर वास्तविक प्रेम आणि पातिव्रत्य या गोष्टींची स्त्रियांना आवश्यकता मानावयाची असेल, तर त्या गोष्टी राक्षसविवाहापासून साधणे अशक्य आहे. स्मृतिग्रंथांवरून ही आवश्यकता मानिली गेली होती हे स्पष्ट दिसते; व यावरून विचार करिता हा विवाह स्मृतिकाळी होत नव्हता, तरी तो पूर्वीच्या रानटी स्थितीत असलेला विवाहाचा प्रकार म्हणून सांगण्यात आला, एवढेच फ़ार तर म्हणावे लागेल.\nचन्द्रालोकः - दशमो मयूखः\nचन्द्रालोकः - नवमो मयूखः\nचन्द्रालोकः - अष्टमो मयूखः\nचन्द्रालोकः - सप्तमो मयूखः\nचन्द्रालोकः - षष्ठो मयूखः\nचन्द्रालोकः - पञ्चमो मयूखः\nचन्द्रालोकः - चतुर्थो मयूखः\nचन्द्रालोकः - तृतीयो मयूखः\nचन्द्रालोकः - द्वितीयो मयूखः\nचन्द्रालोकः - प्रथमो मयूखः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013944-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/women-should-not-board-such-rikshaw-says-kiran-kher-275584.html", "date_download": "2018-11-15T00:18:25Z", "digest": "sha1:OAUBAKHOS72UVA5U3MWH6ZZFWIIP24ZU", "length": 16890, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "...मग अशा रिक्षात प्रवास करायचाच कशाला?- किरण खेरांचा बलात्कार पीडितेला अजब सल्ला", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\n...मग अशा रिक्षात प्रवास करायचाच कशाला- किरण खेरांचा बलात्कार पीडितेला अजब सल्ला\nमुलींनी स्वत:ची काळजी घ्यायला हवी. एखाद्या रिक्षात आधी पासूनच तीन पुरूष बसले असतील तर अशा रिक्षात प्रवास करू नये असं विधान त्यांनी केलं आहे. तसंच त्या तरूण असताना त्या काय काळजी घ्यायच्या हे ही त्यांनी सांगितलं होतं. या विधानावर सगळीकडूनच टीकेची झोड उठते आहे.\n30 नोव्हेंबर: ज्या रिक्शात 3 पुरूष बसलेले दिसत आहेत त्या रिक्षात बसून प्रवास करायचाच कशाला असं वादग्रस्त विधान केलं आहे चंदीगडच्या खासदार किरण खेर यांनी. काही दिवसांपूर्वी चंदीगडमध्ये झालेल्या एका गॅंगरेपच्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या.\nकाही दिवसांपूर्वी चंदीगडमध्ये तरूणी रात्रीच्या सुमारास घरी जाण्यासाठी एका ऑटोमध्ये चढली.त्या ऑटोत आधीपासूनच दोन जण बसलेले होते. नंतर रिक्षा खराब झाल्याचा बहाणा करून रिक्षा चालकाने रिक्षा थांबवली. नंतर त्या तरूणीवर गॅंगरेप करण्यात आला. यासंदर्भात बोलत असताना किरण खेर यांनी असं वक्तव्य केलं आहे. मुलींनी स्वत:ची काळजी घ्यायला हवी. एखाद्या रिक्षात आधी पासूनच तीन पुरूष बसले असतील तर अशा रिक्षात प्रवास करू नये असं विधान त्यांनी केलं आहे. तसंच त्या तरूण असताना त्या काय काळजी घ्यायच्या हे ही त्यांनी सांगितलं होतं. या विधानावर सगळीकडूनच टीकेची झोड उठते आहे.\nआपल्या विधानामुळे किरण खेर टि्वटरवर झाल्या ट्रोल\nकिरण खेर यांच्या विधानावर विरोधकांनी टीका तर केलेलीच आहे. पण ट्विटरवर सुद्धा लोकांनी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली आहे. काही जणांनी तर किरण खेर तुम्ही कधी सार्वजनिक वाहनांनी प्रवास केलाय का असा प्रश्न विचारला आहे. तर काहींनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर काहींनी किरण खेर यांना वास्तवाची जाणीव नाही अशी टीका केली आहे.\nकाहींनी तर ट्विटरवर त्या बलात्काऱ्यांच समर्थन कसं करू शकतात असा प्रश्नही विचारला आहे. एकंदरच त्यांच्यावर सगळीकडूनच टीकेची झोड उडत असून त्या नव्या वादात अडकल्या आहेत.\nमाझ्या विधानाला राजकीय रंग द्यायला नको होता-किरण खेर\nकिरण खेर यांच्या विधानावर जोरदार टीका करण्यात आली आहे. त्याच्यावर आज किरण खेर यांनी सारवासारव केली आहे. माझं विधान हे मुलींच्या भल्यासाठी होतं. त्याला राजकीय रंग देणं गरजेचं नव्हतंं.यावरून आपल्या राजकारणाची अपरिपक्वता दिसते असं त्यांचं म्हणणं आहे.तसंच चंदीगड पोलिसांना मुली कधीही फोन करू शकतात आणि स्वत:ला वाचवण्यासाठी बोलावू शकतात ही माहिती त्यांनी दिली. मुलींनी स्वत:ची काळजी घ्यायला शिकलं पाहिजे एवढंच मला म्हणायचं होतं.माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असंही त्यांनी सांगितलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\nराफेल खरेदीच्या चौकशीचा निर्णय सुप्रीम कोर्टानं ठेवला राखून\nअभी तक \u0003खेलने के लिए\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013944-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://shabanawarne.blogspot.com/2014/03/2.html", "date_download": "2018-11-14T23:44:55Z", "digest": "sha1:LYEX4QDGH3FYCOL4W24WVZREDCKPIZI6", "length": 27375, "nlines": 66, "source_domain": "shabanawarne.blogspot.com", "title": "बैरी अपना मन ….: पुन्हा मामू ........ ( भाग 2)", "raw_content": "बैरी अपना मन ….\nपुन्हा मामू ........ ( भाग 2)\nपुन्हा मामू ........ ( भाग 2)\nकाल दुपारी मामुंवरची पोस्ट पाठवली आणि मुलांना घेऊन साउथबँकला कार्यक्रमाला गेले ...वेगवेगळ्या गोष्टी करत असतानाही मामू काही मनातून जाईनात ---मांचा सगळ्यात जवळचे भावंड आणि एरवी खंबीर असणारी मां जर कोणाकडून कधी काही अपेक्षा करेल तर ती मामुंकडूनच आज दुपारी तर ठीक बोलली ती फोनवर ---पण आपल्याला त्रास होईल म्हणून ती बऱ्याच गोष्टी सांगत नाही. अगदी तीव्रतेने जावेसे वाटले --फार नाही तर आठ दिवस तरी ---तिला आणि मला बरे वाटेल थोडे .....मनुला ( माझ्या मुलीला ) विचारले राहशील का ग ताईबरोबर तर हो म्हणाली . तिकिटांचे दर बघून झाले आणि उद्या बॉसशी सुट्टीबद्दल बोलायचे ठरवून झोपी गेलो.\nसकाळी कॉफी पिताना नेहमीप्रमाणे मेल चेक केली ---बऱ्याच प्रतिक्रिया आल्या होत्या. लोकांना पोस्ट आवडली होती --कोणी लिखाणाबद्दल टिप्पणी केली होती तर कोणी फलटणला पोहोचले होते. एक दोन शोकसंदेशही होते. मग नेहमीची धावपळ ;माहीला नर्सरीत सोडून ऑफिस गाठले. नेहमीप्रमाणे सोमवार. वीकएन्डला काय केले हे बोलता बोलता या आठवड्यात काय डेडलाईनस आहेत ते बघत होते. मनूचा फोन तीनवेळा वाजला --काहीतरी अर्जंट असणार. आज तिच्या सुट्टीचा शेवटचा दिवस त्यामुळे सगळे होमवर्क आजच आठवणार आणि मम्माला आणखीन चार फोन तर येणारच असा विचार करत फोन उचलला.' अरे मम्मा, ओ हमिदनाना मरे नही अभी तक\n\"व्हाट\", इतक्या जोरात ओरडले की समोरच्या टेबलवरचा सहकारी, \"आर यु ऑल राईट \" असे काळजीने म्हणाला .\n\" तैयबाखाला का मेसेज है --तू फोन कर उनको\".\nतिचा फोन ठेऊन तातडीने माझ्या बहिणीला तैयबाला फोन लावला. दुसऱ्या बाजूला तैयब आणि मां दोघी खदाखदा हसत होत्या. त्या नेहमीच अशा हसतात --काही बोलायच्या आत परत एक ठहाका. तैयब मला सांगते दुसऱ्या फोनवर मामू मांबरोबर बोलत आहेत. आणि मां त्यांना मी काय काय लिहिले ते सांगत आहे. तिने आज सकाळी माझी पोस्ट वाचली होती आणि मांच्या घरी जाऊन तिला दाखवली होती ---जे गेले ते मामू हे नव्हतेच. सारख्याच नावाचे दुसरे --ज्यांना आम्ही मामू म्हणायचो ते मामू गेले. आता नको त्यांचे नाव आणि वर्णन लिहायला ..उद्या परत काही फोन आला तर .......................\nमां म्हणाली मामू म्हणतायत फोन कर त्यांना \"हो मां, ऑफिसमध्ये आहे, नंतर करेन.\" त्यांच्या हसण्याच्या आवाजात फोन ठेवला खरे ..आणि आता परत मामू आठवायला लागले. पण गेले दोन दिवस सदगदित होऊन मामुंच्या माझ्या जीवनातील, बालपणातील योगदानाचे आकलन बिकलन करायचा माझा भाव कुठे लुप्त झाला कळाले नाही. खरे मामू दिसायला लागले नजरेसमोर आणि लहानपणच्या आणखी काही घटना ...पण पूर्णपणे दुसऱ्या रुपात समोर यायला लागल्या ...\nआता जर फलटणला गेले तर काय परत अंगठे धरून उभे करणार की काय अशी भीती वाटायला लागली. अशी काही भीतीदायक घटना नजरेसमोर आली की माझी मानसिक सुरक्षा व्यवस्था ( defence mechanism) लगेच कार्यरत होते. हो सांगेन आता मामुंना ---तुम्ही ज्या ज्या शिक्षा करता त्या सगळ्या बालहक्कांचे उल्लंघन करणाऱ्या आहेत.\nदुसर्याच क्षणी जाणवले ---आपल्या तोंडातून आवाज निघतच नाहीये. मामू निक्षून सांगत आहेत . \"गुडघे न वाकवता अंगठे धर\".\nअहो पण मामू तेव्हासारखी सडसडीत नाही राहिले --हे पण मनातच, पण ऐकू गेले की काय मामुंना \n\" तरी नेहमी सांगतो भाकरी -भाजी खात जा भरपूर --नुसता भात गिळायला पाहिजे ---पोट नाही सुटणार तर काय \" आणि उद्या सकाळी पाच वाजता उठून कॅनलच्या रस्त्याने दोन राउंड काढायचे.\"\nहे फर्मान आधीच्या सगळ्या सुट्ट्यात असायचे. एक तर कॅनलच्या रस्त्याला मोठी खडी टाकलेली --ती पायाला रुतायची. डोळ्यासमोर एकतर इतका काळोख ---झोप आल्यामुळे का उजाडले नसल्यामुळे हे अजूनही माहित नाही. त्यात मागे रहायची बिशाद नाही. पळता पळता नैसर्गिकरित्या स्पीड वाढायचे एकमेव कारण म्हणजे आपल्या मागे कुत्रे भुन्कल्याचा वाढता आवाज त्यात मामुंची नेहमीची ठरलेली वाक्ये --असेच नाही पी टी उषा होता येत आणि असेच नाही सुवर्णपदक मिळत त्यात मामुंची नेहमीची ठरलेली वाक्ये --असेच नाही पी टी उषा होता येत आणि असेच नाही सुवर्णपदक मिळत ( तेव्हा नुकतेच पदक मिळाल्यामुळे पी टी चा फारच उदो उदो होता ( तेव्हा नुकतेच पदक मिळाल्यामुळे पी टी चा फारच उदो उदो होता \n\" हो पण ते सोन्याचे पदक पाहिजे कोणाला दोन वर्षाआधी पडलेलेया त्या कानातल्या चांदीच्या रिन्गेबद्द्ल अजून आम्ही बोलणे खातोय दोन वर्षाआधी पडलेलेया त्या कानातल्या चांदीच्या रिन्गेबद्द्ल अजून आम्ही बोलणे खातोय कोण सांभाळत बसेल ते सोन्याचे पदक कोण सांभाळत बसेल ते सोन्याचे पदक आणि केरळमध्ये काय अशा दगडी नसतात...दगडांचा देश हा महाराष्ट्रच आहे \". पण या सगळ्या ज्ञानाची देवाणघेवाण नंतर पाणी भरत असताना आम्हा मुलातच व्हायची .\nकॅनलवर पाणी भरायला जाणे किंवा भांडी घासायला नेणे हे मात्र सगळ्यांना आवडायचे. आजकाल जसे कॉन्फेरेंस मध्ये चहा घेताना किंवा बाहेर लॉबीत गप्पा मारताना खरे नेट्वर्किंग होते तसे कॅनलवर जाण्याची संधी म्हणजे नेटवर्किंग्ची संधी असायची. इथे महत्वाच्या खबरी कळायच्या उदा. आज अब्बाजी ( गुड्डू, मुन्ना मामुना अब्बाजी म्हणतात ) हॉलीबॉल खेळायला जाणार किंवा अम्मी कोणाच्या तरी घरी कार्यक्रमाला जाणार. आमच्या बऱ्याचशा योजनांचा उगम हा कॅनलचा फाटा असायचा त्याचबरोबर आमच्या विश्वातील घडलेल्या घटनांचे उहापोह करण्याचे कॅनल हे एक सर्वसंमत ठिकाण होते. त्यावेळी शीतयुद्ध, सार्क चळवळ, फुटीरतावाद यावर सगळ्या बातम्या असायच्या. दूरदर्शनला आदल्या दिवशी जे ऐकले आणि त्यादिवशीच्या सकाळ किंवा पुढारीमध्ये जे वाचले त्या बातम्यांच्या धर्तीवर आमचे सगळे विश्लेषण चालायचे. मी आणि गुड्डू, तैयब आणि मुन्ना अशा दोन सुपरपावरस होत्या; अमिना हा नेहमीच फुटीरतावादी गट ( ती एकतर सगळ्यात लहान आणि मामू आणि मुमानी दोघांची लाडकी --त्यामुळे थोड्याशा धाकाने किंवा त्या दोघांपैकी कोणी प्रेमाने विचारले की लगेच सगळी सिक्रेट्स सांगून टाकायची )आणि ज्यांच्यामध्ये आमच्या योजनांमध्ये सामील व्हायची धमक नाही ते सगळे मात्र ---असहकार किंवा नॉनअलाय्न्मेंत वाले. आमच्या निम्म्या योजना कुठल्या डब्यात काय ठेवले आहे आणि ते कधी आणि कसे लंपास करायचे याबद्दलच असायच्या . घरी खाण्यापिण्याची ददात होती असे नाही --उलट मामा याबाबतीतही फारच हौशी --दर रविवारी पिशव्या भरभरून बाजार आणायचे. घरी वेगवेगळ्या डीश बनवणे ही त्यांची हॉबी होती आणि मुमानीने काही दुजाभाव केला नाही ----तरीही समोर वाढलेले, सगळ्यांसोबत खाल्लेले आणि गुपचूप कॅनल वर किंवा एकाने दारात पहारा देऊन दुसऱ्याने लंपास केलेल्या गोष्टींची मजा निराळीच होती.\nअसेच एकदा दिवाळीत शनिवारी सकाळी मुमानींनी संध्याकाळी करंज्या करायच्या म्हणून खोबऱ्याचे सारण तयार करून फळीवर ठेवले होते. जेवण झाल्यावर त्या दुसऱ्या कोणाच्या घरी फराळाचे करू लागायला गेल्या. मामू थोडी झोप काढून हॉली बॉल खेळायला गेले. आम्ही घरी पाचजण होतो ---सगळ्यांच्या अगदी मिलिटरी थाटात आपापल्या जागा घेऊन कारवाया सुरु. सुरवातीला थोडी चव घ्यायची म्हणून दोन-तीन चमचे सारणाचा बकाणा भरला. परत चांगले लागले म्हणून आणखी थोडे, मग आणखी थोडे असे करत करत इकडे तिकडे बघत, एकाने पहारा देत, दुसरयाने स्टुलावर चढून बारीबरीने चमच्या चमच्याने चव घेणे चालू होते. तेवढ्यात मुमानी परत येताना दिसल्या. घाईघाईने स्टूल जागच्या जागी ठेऊन आम्ही सगळे पसार. मामुंचे खेळणे झाल्यावर चहा घेऊन संध्याकाळी सगळ्यांनी करंज्या करायच्या असा बेत होता. त्याप्रमाणे चहा झाला आणि मुमानिनी सारण ज्या पितळी घमेल्यात ठेवले होते ते खाली काढले ---त्यात नावाला तीन -चार करंज्यांचे सारण शिल्लक राहिले होते\nकरंजी दुमडावी तसे मामुंनी आम्हा सगळ्यांना दुमडून अंगठे धरायला लावले. नेहमीप्रमाणे अमिना लहान म्हणून तिला सूट मिळाली आणि गुड्डू आधीच पसार झाला होता. सगळी कॉलनी शोधली तरी तो तीन तास काही सापडला नाही ---तोपर्यंत आमच्या हातापायांच्या अंगठ्यांची गाठ तशीच होती. वरून मामुंची काय काय करेन ---याची धमकीवजा वर्णने सुरु होती. जेवणाची वेळ झाली तरी गुड्डूचा पत्ता नाही म्हणल्यावर मुमानींचा धीर सुटायला लागला. त्यांचे हुंदकेवजा बोल ऐकून आणि लाल झालेले नाक बघून पलंगाखालून गुड्डूचा फिदीफिदी हसण्याचा आवाज आला. ज्वारीच्या पोत्याच्या मागून त्याला बाहेर काढून काही बोलण्याच्या आधीच मुमानींनी आता पोरांना काही बोललात तर ....असे काहीसे तुटक ऐकू आले. नंतर बराच वेळ कोणामुळे आम्ही जास्त बिघडलो हे विश्लेषण चालू होते....त्या संभाषणाची आठवण आली की आजकालच्या स्टार न्यूजच्या बातमीच्या ष्टाईलचा उगम कसा झाला असेल त्याची कल्पना येते\nपण त्यावेळी गुड्डू वाचला हे खरे आणि करंजीसारण योजनेचा तो मुख्य सूत्रधार असताना ही काहीही शिक्षा न होता तो सुटला ---हे आजवरचे सगळ्यात मोठे शल्य आहे आमचे\nयावेळी भेटले की सांगणार मामू आणि मुमाणींना ---की फक्त मुमानिना हुंदका आला म्हणून त्याला शिक्षा न होणे हा भेदभाव तर आहेच पण असे आमच्यासमोर खमंग सारण बनवून ठेऊन जाणे आणि नंतर आम्ही आमची \"फडताळ लंपास\" कुशलता बाजूला ठेऊन त्या सारणाचा फक्त लांबून वास घेऊ अशी अपेक्षा करणे --हे आमच्या मुलभूत मानवी हक्कांच्या विरोधात आहे.\nगेली दहा वर्षे मानवी हक्क आणि बालहक्क यावर प्रत्यक्ष काम आणि यासंदर्भातले ट्रेनिंग आणि अभ्यास यामुळे कुठल्याही आर्गुमेंट ला मानवी हक्कांची पायमल्ली असा मस्त मुलामा देता येतो --हा अनुभवसिद्ध खात्रीचा फॉर्मुला वापरून मनातली अशी बरीचशी शल्य यावेळेला आले की बोलून टाकणार आहे.\nअसा विचार येताच मुमानी दिसल्याच समोर. काठवडित एका हाताने पीठ काढत दुसऱ्या हाताने तव्यावर भाकरी टाकताना. तापल्या तव्यावर भाकरी उलटताना थोडे पाण्याचे थेंब पडले की जो चर्रकन आवाज येतो --तसा मुमानींचा आवाज. गेली कित्येक वर्ष भाकरीचा तो आवाज, खमंग वास आला की मुमानींचा एकादा धारदार डायलॉग आठवणारच--एकाही डायलॉगला घाबरलो नाही ही गोष्ट वेगळी. पण त्याचे कारण मुमानी कधी त्यांच्या डायलॉगला उत्तर म्हणून काही बोलले तर आमच्य्बरोबर हसण्यात शामिल व्हायच्या --त्याचमुळे त्यांच्याबद्दल भीती तर नाहीच पण एक जिव्हाळा नक्कीच जाणवायचा.\nम्हणले स्वतालाच --बाहेर कितीही ट्रेनिंग कर आजही तुला त्या नक्की म्हणणार ---काय चुरूचरू तोंड चाललंय कुठं शिकून आला एवढं\nया सगळ्या विचारात एक गोष्ट लक्षात आली की मामू गेले म्हणल्यावर मी अगदी सगळ्या उदात्त गोष्टी विचार केल्या, लिहिल्या आणि आज मात्र पुन्हा संधी मिळाली की सगळी शल्ये बाहेर काढून एकदा तरी त्यांना समक्ष ऐकवेनच असे ---मनातल्या मनात मांडे चालू आहेतच \nमग लोक कोणाकोणाला श्रद्धांजली अर्पित करताना काय काय आठवणी काढतात, कसं गेलेलं माणूस सर्वगुण संपन्न होते हे अह्मामिकेने सांगतात याची आठवण आली ---पण या गेलेल्यापैकी जर कोणी लगेचच परत आले तर ---दुसऱ्या दिवशी काय म्हणतील बरे हे लोक \nमी अजूनही काही मामुना फोन केलेला नाही आणि हा आठवडाभर तरी घरी कोणाला फोन करणार नाही ---मनुने अगदी योग्य भाषेत मला सांगितले ----\"मम्मा क्या पोपट हुवा तेरा\" आणि हेच वाक्य मला पुढची कित्येक वर्षे वेगवेगळ्या स्वरूपात ऐकावे लागणार आहे ----\"गन्ना खडा था\" ही जशी सगळ्या खानदानभर पसरलेली आणि सतत बोलून अजरामर झालेली गोष्ट आहे ---तसेच ' मामू गेले' हे ही आतापर्यंत निम्म्या खानदानभर पसरलेले असणार ..\nखंत एकच ---आता जाहीर केले म्हणल्यावर पुढच्या भारतभेटीत नक्की फलटणला जावे लागणार- तशी जाणारच होते पण इतक्या वर्षांची सगळी रहस्ये चव्हाट्यावर आणल्यावर आता जायचे म्हणजे ............\nगेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना...\nस्टार प्लसचे महाभारत आणि माउ उवाच \nमहाभारताशी पहिली ओळख केव्हा, कशी हे सांगणे अवघडच. लहानपणी ऐकलेल्या अनेक कथांतून, नंतर वाचलेल्या पुस्तकातून आणि नंतर चोप्रांच्या महाभारत मा...\nकाय घडतंय मुस्लिम जगात - भाग १९ वा.सौदी अरेबिया संक्षिप्त इतिहास\nसौदी अरेबिया, गल्फ देश- संक्षिप्त इतिहास सौदी अरेबिया हा यातला सगळ्यात मोठा देश. अब्दुल अझीझ बिन सौद ने इथल्या चार प्रमुख भागांन...\nगेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना...\nकिसी की मुस्कराहटो पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल मी प्यार ----जीना इसीका नाम है :)\nस्टार प्लसचे महाभारत आणि माउ उवाच \nपुन्हा मामू ........ ( भाग 2)\nचंदेरी दुनियेतील आवडत्या स्त्री भूमिका व नायिकांबद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013946-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z110926142154/view", "date_download": "2018-11-15T00:42:25Z", "digest": "sha1:MZL5FS3X27DO4Y3VB3XFAFTOTVQ36M65", "length": 35688, "nlines": 268, "source_domain": "www.transliteral.org", "title": "काशी खंड - अध्याय ३ रा", "raw_content": "\nहिंदू धर्मात मुलाचे जावळ काढतात परंतु मुलीचे का काढत नाहीत\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|काशी खंड|\nकाशी खंड - अध्याय ३ रा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\n॥ श्रीगणेशाय नमः ॥\nमग प्रवर्तलिया प्रभातकाळ ॥ भ्रमण करितां दिक्पाळ ॥ ताराग्रहणक्षत्रांची माळ ॥ अडकली तैं पर्वता ॥१॥\nरविशाशिरहंवर त्वरित ॥ पश्चिमेसी मार्ग क्रमावया उदित ॥ तंव पुढें देखिला नभचुंभित ॥ विंध्य पर्वत तो ॥२॥\nमेरुप्रदक्षिणेचें कार्य ॥ बहु त्वरावंत सोम सूर्य ॥ परी किं करोति पुढें आश्चर्य ॥ देखिलें तिहीं तत्काळ ॥३॥\nसृष्टिकार्याची अवस्था ॥ हृदयीं कल्पीतसे सविता ॥ प्रकाश व्हावया सर्व जीवजंतां ॥ चौर्‍यायशीं लक्ष योनींप्रती ॥४॥\nहा धर्म कल्पीतसे तरणी ॥ म्हणे हें विघ्न उदेलें कोठूनी ॥ मार्ग राहिला रोधूनी ॥ ग्रहणक्षत्रदिक्पतींचा ॥५॥\nस्वर्गलोकींहूनि मंदाकिनी ॥ येत येतां मृत्युभुवनीं ॥ जनां उद्धरावयालागुनी ॥ शिवकांता उदेली ॥६॥\nमेरुनें समर्पिली जयासी कन्या ॥ तो आडवा देखिला गिरीमान्या ॥ तेर्णे रोधिली तरंगिणी धन्या ॥ भागीरथी तेधवां ॥७॥\nतैसा ग्रहणक्षत्रांआ भार ॥ कोंडोनि राहिला तो गिरिवर ॥ मेरुसीं बांधोनि स्पर्धा थोर ॥ वाढला गिरी तो ॥८॥\nआतां असो हे दृष्टांतवार्ता ॥ विंध्याद्रीनें निरोधिला सविता ॥ तेणें नाशिली हे योग्यता ॥ सर्व कार्यांची ॥९॥\nउत्तरेसी माध्यान्हीं रविकर ॥ दक्षिणेसी प्रवर्तला अंधकार ॥ तेणें भूमंडळी झाले थोर ॥ प्रलय आकांत तेधवां ॥१०॥\nराहिलीं नक्षत्रांची चलनें ॥ तिथि वार नक्षत्रें आणि लग्नें ॥ यज्ञ होमादि सिद्धिसाधनें ॥ राहिली तेव्हां षट्‌कर्मे ॥११॥\nअवनीवरी राहिले कर्मयाग ॥ तेणे देवांसा नाहीं यज्ञभाग ॥ ऐसा विंध्याद्रीनें रोधिला मार्ग ॥ रविचंद्राचा तेधवां ॥१२॥\nऐसा विचारितां प्रश्न ॥ म्हणती अकथ्य कर्त्याचें कारण ॥ तरी हें भूत भविष्य वर्तमान ॥ अव्यक्त जाण आम्हांसी ॥१३॥\nम्हणोनि सर्व ग्रह तारागण तरणी ॥ स्थिर झाले आपुले स्थानीं ॥ म्हणती कर्ता जाणे सर्व करणी ॥ आपण राहूं येथेंचि ॥१४॥\nमग विंध्याचे पाठारीं सहस्त्रकर ॥ बैसतां दक्षिणेसी प्रवर्तला अंधार ॥ तेणें प्रलय झाला थोर ॥ मृत्युलोकासी तेधवां ॥१५॥\nमग तरणि म्हणे गा अरुणापक्षा ॥ आपणां मेरुप्रदक्षिणेची अपेक्षा ॥ आतां स्मरुं त्या विरुपाक्षा ॥ जेणें केलें हें अरिष्ट ॥१६॥\nन कळे कैंचा उद्भवला गिरी ॥ मार्ग निरोधिला गगनोदरीं ॥ मागील प्रदक्षिणें हा क्षितीवरी ॥ देखिला नाहीं सर्वथा ॥१७॥\nऐसा तरणि झाला अवस्थाभूत ॥ तेणें आकांत भोंवला पृथ्वींत ॥ प्रमथां अव्यक्त झालीसे मात ॥ भूत भविष्य वर्तमानांची ॥१८॥\nराहिली दिक्पातींची घिरटी ॥ तेणें वरुण झालासे आवृतदृष्टी ॥ अवर्षण झालेंसे क्षितितटीं ॥ लक्ष संवत्सरपर्यंत ॥१९॥\nयागमागावीण सर्वही ॥ देव क्षुधातुर झाली पाहीं ॥ परी किं करोति सविता तोही ॥ निरोधिला मार्ग तेधवां ॥२०॥\nदक्षिणेसी प्रलय घोर अंधारें ॥ उत्तर संहारिली माध्यान्हरविकरें ॥ ऐसें जाणोनियां वज्रधरें ॥ आदरिलासे विचारु ॥२१॥\nमग सर्व सुरांसह सुरनाथ ॥ दिक्पति आणि प्रमथ ॥ क्रमिते झाले तेव्हां पंथ ॥ गुरुचे भेटीकारणें ॥२२॥\nमग तो अंगिराचा कुमरु ॥ वज्रधरें वंदिला बृहस्पति गुरु ॥ मग कथिता झाला विचारु ॥ सृष्टिकार्याचा ॥२३॥\nगुरुसी प्रार्थना करी वर्जधर ॥ अवर्षण झालें जी लक्ष संवत्सर ॥ प्रमथांसी पीढा झाली थोर ॥ यागभागेवीण ॥२४॥\nआतां प्रलय मांडला आत्यंतिक ॥ विनाशकाळा पावला मृत्युलोक ॥ क्षितीं भ्रष्ट झाले षट्‌कर्मिक ॥ राहिलीं कर्मे याग हवनें ॥२५॥\nमग बोले गुरु दिव्यधी ॥ सर्व विद्यारत्नक्षीराब्धी ॥ सांगता झाला उपायसिद्धी ॥ सहस्त्रनेत्रासी साक्षेपें ॥२६॥\nगुरु म्हणे जी वज्रमुष्टी ॥ विघ्न उदेलें असे क्षितितटीं ॥ तरी हे असे विरिंचिदेवाची सृष्टि ॥ आता तोचि करील उपावो ॥२७॥\nतरी दिक्पाति आणि ग्रह ॥ आपण प्रार्थूं तो पितामह ॥ मग देव आणि सर्व ग्रह ॥ झालेती एकवट ॥२८॥\nते दिक्पति एकत्र होऊन ॥ शशीचा कांत सहस्त्रनयन ॥ नैऋत आणि वरुण ॥ वैश्वानरं तो एक ॥२९॥\nसोम आण सहस्त्रकर ॥ कृतांत आणि तो समीर ॥ कुबेरे आणि देवगुरु थोर ॥ सकळ सुर जे कांहीं ॥३०॥\nऐसे मिळवोनि प्रमथ ॥ प्रथम निघाला तो सुरनाथ ॥ मग क्रमिते झाले पंथ ॥ सत्यलोकींचा ॥३१॥\nते विधिसंनिधानीं पावले एकमेळें ॥ जयजयकारें गर्जती वदनकमळें ॥ भूमीवरी ठेवूनि भाळें ॥ घालिते झाले लोटांगणे ॥३२॥\nमग देवीं आरंभिली स्तुति ॥ जयजयाजी सत्यलोकपति ॥ जयजयाजी वेदमूर्ति ॥ पितामह होसी सर्वांचा ॥३३॥\nतंव विधि बैसलासे ध्यानीं ॥ देव स्तविती नाना वचनीं ॥ तो कैसा देखिला चतुरानन नयनीं ॥ प्रमथादिकीं समस्तीं ॥३४॥\nदेखिला तेजःपुंज ऐसा ॥ सहस्त्र विद्युल्लता लोपती प्रकाशा ॥ कीं मार्तंड उजळली पूर्व दिशा ॥ तैसा देखिला विरिंचि तो ॥३५॥\nजैसी गभस्तीची तेजदीप्ती ॥ तैप्ती विधितनूची कांती ॥ देवांचे नेत्र झाले मंदवृत्ती ॥ रुप न्याहाळितां ते ठायीं ॥३६॥\nमग स्तवी गुरु अंगिरा ॥ जयजयाजी सावित्रीवरा ॥ जयजयाजी सृष्टिकरा ॥ पितामह तूं एक ॥३७॥\nतुझिया स्मरणमात्रें ॥ क्षणामाजीं हरिसी तापत्रयें सर्वत्रें ॥ उद्धरलों जी दर्शनमात्रे ॥ देखिलें नेत्रें रुप तुझे ॥३८॥\nत्रैलोक्य तुमची संतति ॥ ऐसा तू समर्थ सावित्रीपति ॥ तरी या देवगणांची काकुळती ॥ धांवणे करा जी सत्वर ॥३९॥\nपुण्यफळ प्राप्त झाले आम्हांसी ॥ जें दर्शन दिधलें त्वरेंसीं ॥ तरी या त्रिविध तापासी ॥ करीं मुक्त सर्वस्वें ॥४०॥\nतुम्हां केलिया प्रसन्न ॥ तरी सर्वही सिद्धीचें कारण ॥ म्हणोनि घातलें लोटांगण ॥ प्रथमादिकीं आदरेंसी ॥४१॥\nप्रलय मांडिला जी दारुण ॥ अवनींत जाहलें अवर्षण ॥ लक्ष संवत्सर पूर्ण ॥ झाले असती ये वेळां ॥४२॥\nमार्ग रोधिला सोमसूर्यांचा ॥ क्षयो झाला जी पृथ्वीचा ॥ आतां उपाव देखिजे साचा ॥ जेणें तरे हे मेदिनी ॥४३॥\nऐसी देवगुरुची वाणी ॥ परिसोनी विधि विचारी मनीं ॥ करींची घातली स्मरणी ॥ श्रवणबिळीं तेधवां ॥४४॥\nमग विधि मधुर वाणीसीं ॥ बोलता झाला देवगुरुसीं ॥ मी तोषलों तुझिये भक्तीसी ॥ अहर्निशीं जाण पां ॥४५॥\nविधि म्हणे जी बृहस्पती ॥ मी तोषलों तुझिये स्तुती ॥ जैसा मंदाकिनजिळें पशुपती ॥ संतोषे सेवितां ॥४६॥\nतुम्ही आलेति ज्या कार्यासी ॥ तें निवेदावें सर्व आम्हांसी ॥ मग देवगुरु वदे विधीसी ॥ शैलवर्तमान तें ॥४७॥\nकैसी प्रकाशाची गती ॥ ते किमर्थ कथिजे गभस्तीप्रती ॥ जे सृष्टी तुमची मनोवृत्ती ॥ केवीं कथावी तुम्हांसी ॥४८॥\nतूं होशी इच्छेचा दाता ॥ भूत भविष्य वर्तमान कथिता ॥ तूं चार खाणी उद्भविता ॥ पितामह तूंचि होसी ॥४९॥\nबाळक झालें बोलकें ॥ म्हणोनि माता बोलवी कौतुकें ॥ तीं उत्तरें जरी निरर्थकें ॥ परी मानी सत्य ऐसीं ॥५०॥\nतैसी तुमची मानसेच्छा ॥ आम्हां करीतसां पृच्छा ॥ जैसी ते धेनु समत्वें वत्सां-॥ वरी वोळे पैं जैसी ॥५१॥\nतरी हेंचि यावया कारण ॥ थोर लाभ जें तुमचें दर्शन ॥ यानंतर जें निरुपण ॥ तें किंचित्कार्य जाणावें ॥५२॥\nसर्व कुळाचळांमाजी गिरिनाथ ॥ विंध्याद्री झाला जी समर्थ ॥ तेणें निरोधिला पंथ ॥ ग्रहतारासोमसूर्यांचा ॥५३॥\nजैसा शुद्धमृतभोजनीं हरळ ॥ दशनीं घसरे प्राशितां कवळ ॥ तैसा यज्ञ भागीं विंध्याचळ ॥ संचरला देवांसी ॥५४॥\nपृथ्वीमाजी झालासे कल्पांत ॥ हा मध्येंच उठावला पर्वत ॥ मार्ग खोळंबले समस्त ॥ नभचुंबित दीर्घ तो ॥५५॥\nऐसी मेरुप्रदक्षिणेची चिंता ॥ श्रद्धाविमुख झालों सावित्रीकांता ॥ दिनमानाचिया गती सविता ॥ बहुत असे त्वरावंत ॥५६॥\nपरी सर्वथा न चले कांहीं ॥ आतां तुम्हां श्रुत असो सर्वही ॥ जेणें संतोषती देव हृदयीं ॥ तोचि करावा उपावो ॥५७॥\nमग विधि वदे उपावयुक्ती ॥ परिसा जी देवगुरु बृहस्पती ॥ जें असेल तुमचे चित्तीं ॥ तेंचि होईल सिद्ध कार्य ॥५८॥\nकैसी जाईल हे वसुमती ॥ इसी रक्षक बहुत असती ॥ ते परिसावे हो बृहस्पती ॥ कवण कवण कैशापरी ॥५९॥\nजे कां सदा व्रती नेमी ॥ आणि तत्पर जे स्वधर्मी ॥ ते एक योजिले कामीं ॥ पृथ्वीरक्षक सर्वथा ॥६०॥\nजे कां उदार मनाचे ॥ आणि सत्यार्थ भावाचे ॥ असत्य न वदती वाचे ॥ ते एक पृथ्वीतारक ॥६१॥\nशुद्धभाव शुद्धभक्ति ॥ सत्यवादी दृढमति ॥ ते एक रक्षक असती ॥ या महीतळातें ॥६२॥\nशांति क्षमा दया देहीं ॥ आणि नित्यानित्य समता पाही ॥ सर्वभूतीं समदृष्टि सर्वदाही ॥ ते एक पृथ्वीतारक ॥६३॥\nपरस्त्रियेतें न अभिलाषिती ॥ धर्मकाजीं द्रव्य वेंचिती ॥ शिवालयीं अखंड वसती ॥ ते एक पृथ्वीतारक ॥६४॥\nशिवस्तुतिपरायण जे सदा ॥ साधुजनांची नेणती निंदा ॥ अखंड चुकविती प्रमादा ॥ ते एक पृथ्वीतारक ॥६५॥\nनित्य आचरती षट्‌कर्म ॥ शौच संध्या कुलधर्म ॥ ध्यान अध्ययन यजन याजन नेम ॥ प्रतिग्रहवर्ज भिक्षाटन ॥६६॥\nऐसे जे गायत्रीजपकारक ॥ ते भूमंडळी द्विजनायक ॥ तेही एक महीरक्षक ॥ योजिले असती जाणिजे ॥६७॥\nगांधिसुतें प्रतिसृष्टि केली ॥ ते गायत्रीचि आव्हानिली ॥ मग ते सिद्धि प्राप्त झाली ॥ बहुतां जनांसी पैं ॥६८॥\nते गायत्री वेदत्रयाआधीं ॥ द्विजमुखें झालीसे सिद्धी ॥ तेणें स्फुरतसे मंत्रविधी ॥ सूर्यरथासी पैं ॥६९॥\nनाना अर्ध्य देतां तरणीसी ॥ त्या अर्ध्ये मुक्ति तयासी ॥ तेणें सर्वही राक्षसांसी ॥ होतसे क्षय तत्काळ ॥७०॥\nबिंब उदय झालिया संध्यासाधन ॥ तें संध्या नव्हे तरणीचा अपमान ॥ त्याचेनि अर्ध्य देतां तत्क्षण ॥ उद्भवती राक्षस ॥७१॥\nते अस्ताचळा जाऊनि मागुती ॥ सूर्यमूर्तीशीं युद्ध करिती ॥ अर्धाबिम्भ असता जे अर्ध्य देती ॥ तेणें पावती क्षयातें ॥७२॥\nऐसे ते उत्तम द्विजवर ॥ त्यांस दान दीजे साचार ॥ दिव्यांबरें आणि अलंकार ॥ द्यावे आदरें विप्रांसी ॥७३॥\nतरी उत्तम कैसे ब्राह्मण ॥ न घेती अधमाचें दान ॥ नित्य ब्रह्मचर्याचरण ॥ स्त्रीसंग नाहीं ऋतूविना ॥७४॥\nतेचि उत्तम गा ब्राह्मण ॥ काशी प्रयाग राहिले सेवून ॥ जे ईश्वरभक्तिवांचून ॥ आन सर्वथा नेणती जे ॥७५॥\nतयांसी गोदान दीजे ॥ सुवर्णशृंगी मुक्तें बांधिजे ॥ मग ते भावपूर्वक समर्पिजे ॥ काशीं प्रयागीं सर्वथा ॥७६॥\nतरी धेनु कैसी ॥ मी विरिंचि जपतसें तियेसी ॥ दुग्ध स्त्रवे जे जनांसी ॥ परोपकारलागोनी ॥७७॥\nगोमयाचें जें सडासंमार्जन ॥ तेथें प्रमथादिकांचे आसन ॥ गोमूत्रें तरी तत्क्षण ॥ शीत हरे सर्वही ॥७८॥\nगोघृताविण श्राद्ध शून्य ॥ गोदुग्धेंविण निष्फळ यज्ञ ॥ गोदंडमुखीं स्पर्शतां जाण ॥ भंगती दोष दिनत्रयाचे ॥७९॥\nजे गोधनें प्रतिपाळिती ॥ आणि जे गायीची सेवा करिती ॥ तयांसी गोलोकप्राप्ती ॥ युगानुयुगी निरंतर ॥८०॥\nब्रह्मा सृष्टिकर्ता झाला ॥ तैं गायत्रीमंत्र आव्हानिला ॥ ऐसा प्रमथांसी वदला ॥ विरिंचिनाथ तो ॥८१॥\nवेद उद्भवले जयेपासून ॥ ते गायत्री कैशी गा न्यून ॥ तरी स्वर्गमृत्युपाताळभुवन ॥ हें कर्तव्य जियेचें ॥८२॥\nऐशा ज्या नाना धर्मनीती ॥ वर्तते असती या क्षितीं ॥ तयांचेनि शक्ती वसुमती ॥ तरली असे सर्वदा ॥८३॥\nऐसें तो विरिंचि वदला ॥ मग देवीं जयजयकार केला ॥ मागुती आज्ञा करिता झाला ॥ प्रमथादिकांसी ॥८४॥\nतुम्ही आलेति ज्या कार्यासी ॥ तरी आतां जावें वाराणशीसी ॥ तेथें असे अगस्तिऋषी ॥ तो करील कार्य तुमचें ॥८५॥\nपूर्वापार ऐसेंचि एक ॥ झालें होतें प्रलयांतक ॥ तें किंचितमात्र कौतुक ॥ सांगों अगस्तिमुनीचे ॥८६॥\nइल्वल वातापी दैत्य उद्‌भवले ॥ ते पूर्वी अगस्तीनें भक्षिले ॥ तैसेंच हें कार्य करील वहिलें ॥ तुमचें जाणा ऋषिवर्य ॥८७॥\nऐसें विरिंचि अनुवांदला ॥ मग देवी जयजयकार केला ॥ म्हणती आमुचा तपतरणि उदया आला ॥ जैं घडेल तीर्थ काशी ॥८८॥\nविधि उत्तरे ऐकोनि ऐसीं ॥ देवांचे उजळले वदनशशी ॥ परमानंद झाला मानसीं ॥ चकोरांसमान ॥८९॥\nविरिंचिदेवाचीं शब्दरत्नें ॥ देवीं घेतलीं महायत्नें ॥ मग तयांसी करिती जतनें ॥ हृदयमांदुसेमाजी भरुनी ॥९०॥\nसप्त सागरांचिया शुक्ती ॥ की त्या देवांची हृदये होतीं ॥ तेथें वर्षल्या स्वाती ॥ विधिआज्ञांअंबु तें ॥९१॥\nऐसी आज्ञा करी विधाता ॥ उचंबळल्या देवांच्या चित्तसरिता ॥ म्हणती कार्य हो न हो आतां ॥ आपणां लाभ काशीचा ॥९२॥\nसफळ जी आमुचा जन्म ॥ सफळ जन्मांतरींचे यज्ञ होम ॥ सफळ आमुचा व्रतनेम ॥ जे प्राप्त काशी आम्हांतें ॥९३॥\nआमुचीं सामर्थ्ये अनुपम्य ॥ जे ब्रह्मादिकांसी अगम्य ॥ आम्हांसी ते झाली सुगम ॥ पूर्वभाग्यें काशीपुरी ॥९४॥\nविधिआज्ञा वंदोनि मौळीं ॥ मग देव निघाले तत्काळीं ॥ मनोवेगें भूमंडळीं ॥ आले असती ते ॥९५॥\nमग सत्यलोकींहूनि प्रमथ ॥ दिक्पति आणि सुरनाथ ॥ क्रमिते झाल पथ ॥ काशीपुरीचा तेधवां ॥९६॥\nगगनीं जैसीं गंधर्वनगरें ॥ तैसीं देवांचीं विमानें सुंदरे ॥ कीं ते गगनामाजी तारे ॥ उदेले सतेज ॥९७॥\nछत्रें शोभती मौक्तिकांची ॥ कळशीं प्रभा कोटि विद्युल्लतांची ॥ माजी गायनें गंधर्वादिकांची ॥होत असती सर्वकाळ ॥९८॥\nबहु त्वरेंसी उतरती देव भार ॥ गण-गंधर्व-यक्ष-किन्नर ॥ जैसें मेरुमस्तकींहूनि नीर ॥ उतरे मंदाकिनीचें ॥९९॥\nऐसे भूमंडळीं आले सुरगण ॥ त्यांहीं देखिलें आनंदवन ॥ जैसें तटाक जळें परिपूर्ण ॥ देतसे लहरी आनंदें ॥१००॥\nजेथें हेमकुमुदिनी अपार ॥ तेंचि काय वसिन्नलें काशीपुर ॥ त्यामाजी कमळें ते प्रसाद मनोहर ॥ भक्त तेचि अलिकुळ तेथें ॥१०१॥\nआतां असो हे पाल्हाळवाणी ॥ सर्व देव बैसले विमानीं ॥ ते आनंदवन काशीस्थानीं ॥ उतरते जाहाले ॥१०२॥\nदेवीं देखिली ते काशी ॥ सुखावले परम मानसीं ॥ तें मज निरुपावयासी ॥ कैंचि मति पामरा ॥१०३॥\nमृत्युकाळीं मिळे अमृतपान ॥ कीं क्षुधितालागीं जेवीं मिष्टान्न ॥ कीं सुषुप्तिकाळी मृदु आस्तरण ॥ प्राप्त होय दैवयोगें ॥१०४॥\nकीं सांपडे पूर्वजांचा ठेवा ॥ कीं कल्पद्रुम जोडला निर्दैवा ॥ त्याहूनि विशेष जाहाले देवां ॥ जैसें रंकासी राज्यपद ॥१०५॥\nआतां असो हे दृष्टांतयुक्ती ॥ देव प्रवेश करिती अविमुक्ती ॥ ते कथा परिसावी जी पुढती ॥ महापुण्यपावन ॥१०६॥\nशिवदास गोमा बद्धहस्तीं ॥ प्राथर्तिसे श्रोतयांप्रती ॥ आताम भेटेल देवांसी अगस्ती ॥ ते कथा पुढारीं परिसावी ॥१०७॥\nइति श्रीस्कंदपुराणे काशीखंड विरिंचिदर्शन-सुरकाशीप्रवेशो नाम तृतीयाध्यायः ॥३॥\nश्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥\n॥ इति तृतीयाध्यायः समाप्तः ॥\n’ एकोद्दिष्ट श्राद्ध ’ बद्दल माहिती द्यावी.\nचन्द्रालोकः - दशमो मयूखः\nचन्द्रालोकः - नवमो मयूखः\nचन्द्रालोकः - अष्टमो मयूखः\nचन्द्रालोकः - सप्तमो मयूखः\nचन्द्रालोकः - षष्ठो मयूखः\nचन्द्रालोकः - पञ्चमो मयूखः\nचन्द्रालोकः - चतुर्थो मयूखः\nचन्द्रालोकः - तृतीयो मयूखः\nचन्द्रालोकः - द्वितीयो मयूखः\nचन्द्रालोकः - प्रथमो मयूखः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013946-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/pandurang-fundkar-wirites-letter-agriculture-commissioner-about-unused-fund-105108", "date_download": "2018-11-15T01:01:00Z", "digest": "sha1:RGE3HMBKZZYC26ATXBRKU7CCID7XBDOR", "length": 20070, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pandurang Fundkar wirites letter to agriculture commissioner about unused fund कृषिमंत्री फुंडकर आणि पेल्यातले वादळ | eSakal", "raw_content": "\nकृषिमंत्री फुंडकर आणि पेल्यातले वादळ\nशनिवार, 24 मार्च 2018\n``मी राज्यात विविध भागात दौरे करीत असताना शेतकरी माझ्याकडे योजनांचे अनुदान न मिळाल्याबाबत तक्रारी करीत असतात. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता निधी खर्ची पडत असल्याचे ते सांगतात. मात्र प्रत्यक्षात बराचसा निधी अखर्चित राहिला असावा, असे बहुसंख्य शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून दिसून येते. ठिबक सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सबलीकरण योजना या व इतर योजनांच्या बाबत हीच परिस्थिती आहे,`` असे फुंडकरांनी आयुक्तांना लिहिलेल्या गोपनीय पत्रात म्हटले होते.\nकृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी कृषी आयुक्तांना लिहिलेले गोपनीय पत्र म्हणजे एक इशारा आणि संदेश देण्याचा प्रयत्न होता. पण त्या पत्राला पाय फुटले आणि`ॲग्रोवन`ने ठळक दखल घेतली. परिणामी एरवी इशारो-इशारोंमें जो डाव रंगला असता तो उधळला गेला.\nआर्थिक वर्ष संपत आले तरी कृषी विभागाच्या विविध योजनांचा निधी खर्च करण्यात अपयश आल्याच्या मुद्यावरून राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी खरमरीत आणि गोपनीय पत्र लिहून कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांच्यावर निशाणा साधला होता. आर्थिक वर्ष संपत आले तरी निधी खर्च न होणे ही खेदाची बाब असल्याचे या पत्रात नमूद केले होते. या बाबीला जबाबदार अधिकाऱ्यांवर त्वरीत कारवाई करून खर्चाबाबतचा अहवाल १९ मार्च रोजी समक्ष हजर राहून सादर करावा, असा आदेश फुंडकरांनी दिला होता.\n``मी राज्यात विविध भागात दौरे करीत असताना शेतकरी माझ्याकडे योजनांचे अनुदान न मिळाल्याबाबत तक्रारी करीत असतात. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता निधी खर्ची पडत असल्याचे ते सांगतात. मात्र प्रत्यक्षात बराचसा निधी अखर्चित राहिला असावा, असे बहुसंख्य शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून दिसून येते. ठिबक सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सबलीकरण योजना या व इतर योजनांच्या बाबत हीच परिस्थिती आहे,`` असे फुंडकरांनी आयुक्तांना लिहिलेल्या गोपनीय पत्रात म्हटले होते.\nया पत्रामुळे मोठी खळबळ माजली; पण अखेर ते चहाच्या पेल्यातले वादळ ठरले. आयुक्तांनी कृषिमंत्र्याना लेखाजोखा सादर केला. त्यानुसार सुमारे ७५ टक्के निधी खर्च झाल्याचे पाहून कृषिमंत्र्यांची शंका फिटली आणि त्यांचे समाधान झाले. हा वाद लुटुपुटुचाच होता. कारण कृषिमंत्र्यांनी लिहिलेले पत्र हे आयुक्तांवर कारवाई करण्यासाठी नव्हते तर त्यांना एक इशारा आणि संदेश देण्यासाठी होते. परंतु या गोपनीय पत्राला पाय फुटले आणि `अॅग्रोवन`ने त्याची ठळक दखल घेतली. त्यानंतर वृत्तवाहिन्यांनीही हे प्रकरण उचलून धरले. त्यामुळे सगळे चित्र पालटून गेले आणि एरवी इशारो-इशारोंमें जो डाव रंगला असता तो उधळला गेला.\nएखाद्या मंत्र्याने अशा भाषेत आपल्याच खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला पत्र लिहिणे ही तशी वहिवाट सोडून केलेली गोष्ट होती. माध्यमांमध्ये त्याची मोठी प्रतिक्रिया उमटली. त्यामुळे फुंडकरांनी त्रागा केला. `हे पत्र म्हणजे आपली नाराजी नाही; माझ्या खात्यातील कामाचा आढावा घेण्यासाठी, माहिती घेण्यासाठी केलेली ती नैमित्तिक कृती होती. माध्यमांनी त्याचा वेगळा अर्थ लावला. कृषी खात्याचा कारभार सुरळीत चालू आहे, ` अशा आशयाचे मतप्रदर्शन त्यांनी या वादावर केले. तर आयुक्तांनीही हे पत्र म्हणजे नेहमीची प्रशासकीय बाब आहे असे सांगत वादात पडणे टाळले. पण वरवर दिसते तितके हे साधे आणि सरळ प्रकरण नाही. कृषिमंत्र्यांची नाराजी नेमकी कशामुळे उद्भवली आणि या नाट्याचे जे चार कोन (कृषिमंत्री, अतिरिक्त मुख्य सचिव, आयुक्त आणि संचालक) आहेत त्यांच्यातील शह-काटशहांची बाराखडी नेमकी काय आहे, हे उलगडले तर या सगळ्या गोष्टींचा अर्थबोध होतो. असो.\nकृषिमंत्री म्हणून पांडुरंग फुंडकरांचा फारसा प्रभाव दिसत नाही. शेतकरी संप किंवा शेतकरी लॉंग मार्च सारखी मोठी आंदोलनं असोत की यवतमाळ विषबाधा, अवैध एचटी कापसू बियाण्यांचा वाद, शेतमालाची आधारभूत किंमतीने खरेदी किंवा बोंडअळी नुकसानभरपाईसारखी प्रकरणे असोत कृषिमंत्र्यांचे अस्तित्व फारसे कधी जाणवलेच नाही. यंदा राज्याचा कृषी व संलग्न क्षेत्राचा विकास दर उणे ८.३ टक्क्यावर घसरला आहे. भाजप-सेना सत्तेवर आल्यानंतरची चार पैकी तीन वर्षे विकासदर उणे होता. त्यामुळे चार वर्षांची सरासरी शून्य टक्के निघते. शेजारच्या कर्नाटक राज्याचा यंदाचा कृषी विकास दर ४.९ टक्के आहे. कॉंग्रस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात सरासरी कृषी विकास दर ६.६ टक्के होता. या पार्श्वभूमीवर राज्याच्या कृषी खात्याची सध्याची कामगिरी सुमार असून शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे. या सगळ्यांचा सारासार विचार करून कृषिमंत्र्यांनी पेल्यातल्या वादळात ऊर्जा खर्ची घालण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आपली पत आणि शक्ती पणाला लावली तर ते योग्य ठरेल. अन्यथा मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून कासरा हातात घेतला पाहिजे.\n(लेखक अॅग्रोवनचे उपवृत्तसंपादक आहेत.)\nस्वातंत्र्य, समृद्धी, शांततेसाठी भारत-अमेरिकेचे प्रयत्न : डोनाल्ड ट्रम्प\nवॉशिंग्टन : भारत व अमेरिकेचे संबंध हे स्वातंत्र्य, समृद्धी आणि शांतता यासाठी एकत्रित कसून प्रयत्न करतील, असा विश्‍वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड...\nचार शेतकऱ्यांच्या मराठवाड्यात आत्महत्या\nऔरंगाबाद - नापिकी आणि कर्जाला कंटाळून मराठवाड्यात चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना मंगळवारी (ता. १३) समोर आल्या. सेलूमध्ये गळफास घेऊन...\nशेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये नाही - राधाकृष्ण विखे पाटील\nहिंगोली - शेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये राहिली नाही. त्‍यामुळे सत्ताधारी मंत्री शहरी भागातच फिरत असल्‍याचा आरोप विधान...\nशॉर्ट सर्किटमुळे चव्हाणनगर येथील अंगणवाडीला आग\nसहकारनगर : चव्हाणनगर (तीन हत्ती चौक) येथील कै.विष्णू जगताप क्रीडा संकुल येथील जलतरण तलावात इलेक्ट्रिकल मोटारीने पाणी सोडले जाते. मोटारीच्या...\n९० व्या वर्षी ते झाले पट्टीचे चित्रकार\nकिवळे : तरुणपणी चित्रकलेशी काडीचाही संबंध नसणाऱ्या मामुर्डी येथील सी. के. दामोदरन यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी आपल्या कुंचल्यातून...\n...तर मोदींनाच पायउतार व्हावे लागेल - पृथ्वीराज चव्हाण\nकोल्हापूर : राफेल घोटाळा, जीएसटी ,नोट बंदी आणि आता रिझर्व्ह बँकेशी सुरू असलेला संघर्ष पाहता केंद्रातील मोदी सरकार पुन्हा सत्तेत येण्याचे सोडाच पण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013946-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/sanitary-napkin-atm-machine-two-rupees-103404", "date_download": "2018-11-15T00:56:01Z", "digest": "sha1:O75WR3I343H4QEUZQ2JVGOBOGP3R2HT7", "length": 14780, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sanitary napkin by ATM machine at two rupees दोन रुपयात एटीएम मशीनद्वारे सॅनिटरी नॅपकिन | eSakal", "raw_content": "\nदोन रुपयात एटीएम मशीनद्वारे सॅनिटरी नॅपकिन\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nअंबासन (नाशिक) : करंजाड (ता.बागलाण) येथील ग्रामपंचायतीमार्फत फक्त दोन रूपयात किशोरवयीन मुली व महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन एटीएम मशीनद्वारे सहजपणे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येणारा नॅपकिन एटीएम मशीनचा नाशिक जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम आहे. या सॅनिटरी नॅपकिन एटीएम मशीनचे शुक्रवारी (ता. १६) सरपंच उज्वला देवरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.\nअंबासन (नाशिक) : करंजाड (ता.बागलाण) येथील ग्रामपंचायतीमार्फत फक्त दोन रूपयात किशोरवयीन मुली व महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन एटीएम मशीनद्वारे सहजपणे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येणारा नॅपकिन एटीएम मशीनचा नाशिक जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम आहे. या सॅनिटरी नॅपकिन एटीएम मशीनचे शुक्रवारी (ता. १६) सरपंच उज्वला देवरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.\nग्रामीण भागातील करंजाड हे अवघे तीन ते साडेतीन लोकसंख्या असणारे खेडेगाव आहे. किशोरवयीन मुली, महिलांसाठी ग्रामपंचायतीने सॅनिटरी नॅपकिनची वेंडिंग मशीन बसविण्याचा निर्णय घेतला त्यासाठी सर्वप्रथम गावात जनजागृती करण्यात आली. ग्रामपंचायतीने किशोरवयीन मुली व महिलांसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.\nसॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीनमध्ये एकाच वेळी ३० सॅनिटरी नॅपकिन ठेवण्याची क्षमता आहे. या मशीनद्वारे केवळ २ रूपयांमध्ये एक नॅपकिन गावातील महिला व मुलींना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येणारा उपक्रम नाशिक जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम असल्याचे बोलले जाते. ग्रामपंचायतीने वेंडिंग मशीन ग्रामपंचायतीच्या शेजारीच असलेल्या अंगणवाडीबाहेर लावण्यात आले आहे. यामुळे गावातील किशोरवयीन मुली व महिलासाठी सॅनिटरी नॅपकिन घेणे सोयीस्कर झाले आहे. सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशिनचा शुभारंभ करण्यासाठी ग्रामसेवक प्रमोद पाटील, सरपंच उज्वला देवरे, शामराव शेवाळे, रामदास देवरे, पंडित देवरे, राकेश देवरे, शाताराम देवरे, दिलीप देवरे, भिमराव पवार, भिमराव मोहिते, पोलिस पाटील प्रविण देवरे, जितेश देवरे, केवळ देवरे यांच्यासह किशोरवयीन मुली व महिला उपस्थित होते.\nएक महिला सरपंच म्हणून आपण किशोरवयीन मुली व महिलांच्या आरोग्याचा प्रश्न त्याचबरोबर समाजात आज सुध्दा महिला सॅनिटरी नॅपकिन विकत घेण्यासाठी लाजतात त्यामुळे वापर होत नाही परिणामी त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते या सर्व गोष्टींचा विचार करून नाममात्र शुल्क आकारुन या उपक्रमाचा निर्णय घेतला, असे सरपंच उज्वला देवरे यांनी सांगितले.\nमेट्रोच्या कामामुळे कासारवाडीत कोंडी\nपिंपरी - मेट्रोच्या कामासाठी अधूनमधून बंद असणारा ग्रेड सेपरेटर, चारचाकी वाहन विक्रेत्यांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण, सेवारस्त्यावर थांबणाऱ्या...\nतळेगावातील भूसंपादनाचा भाव फुटला\nपिंपरी - तळेगाव औद्योगिक वसाहतीमधील टप्पा चारमध्ये प्रस्तावित असणाऱ्या भूसंपादनासाठी प्रतिहेक्‍टरी एक कोटी ६५ लाख ९१ हजार ३८० रुपयांचा दर ठरविला...\n'शताब्दी'च्या जागी अत्याधुनिक 'ट्रेन-18'\nनवी दिल्ली : बुलेट ट्रेनच्या मार्गात काटेच काटे दिसत असतानाच पूर्ण स्वदेशी बनावटीच्या व इंजिनविरहीत \"ट्रेन-एटीन' म्हणजेच \"टी-18'च्या चाचण्यांना...\nव्यायाम, चौरस आहार महत्त्वाचा\nपुणे - प्रकृती जपण्यासाठी फळांचा ज्यूस घेताय... तो टाळाच अन्‌ नुसती फळे खा... कारण ज्यूसमध्ये फायबर नसते. फळांमध्ये फायबर असते अन्‌ ते शरीरासाठी आवश्...\nश्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर\nकोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी...\nलोकवर्गणीतून महिलांनी खोदली कूपनलिका\nमंगरूळ (जि. उस्मानाबाद) - यंदाच्या अत्यल्प पावसामुळे गावागावात पाणीटंचाई निर्माण होत आहे. मंगळूरमध्येही याच परिस्थितीशी महिला दोन हात करत आल्या....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013946-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/nashik-news-latest-marathi-news-and-trends-new-smartphone/", "date_download": "2018-11-14T23:41:49Z", "digest": "sha1:JTPDM44F34QPHFSVSPNJH7DHN253EYFH", "length": 8741, "nlines": 165, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "सॅमसंगचे दोन ‘दमदार’ फोन | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसॅमसंगचे दोन ‘दमदार’ फोन\nसॅमसंग कंपनीने दावा केला आहे की, दोन्ही फोन्स हे बजेट फोन्सच्या रेंजमधील आहेत. हे दोन्ही फोन्स अमेरिकेतील ठराविक रिटेल आणि कॅरियर पार्टनर्सतर्फे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. दोन्ही फोन्समध्ये दमदार फिचर्स आहेत.\nअँड्रॉईडवर चालणार्‍या सॅमसंग गॅलेक्सी ग3 (2018) फोनमध्ये 720 X 1280 पिक्सल रिझॉल्युशन असलेला 5 इंचाचा एचडी डिस्प्ले फोनला देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये 8 चझचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर, सेल्फीप्रेमींसाठी 5 PX चा फ्रँट कॅमेरा देण्यात आला आहे.\nसॅमसंग गॅलेक्सी J7 (2018) या फोनमध्ये 20X1280 पिक्सल रिझॉल्युशन असलेला 5.5 इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. 13Px चा रियर आणि 13 Px चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये जास्त पावरफूल बॅटरी देण्यात आल्याचे लॉन्चिंगवेळी सांगण्यात आले. सॅमसंग गॅलेक्सी J3 (2018) आणि गॅलेक्सी J7 (2018) फोनमध्ये Samsung Knox इंटिग्रेट असेल. फोनमध्ये रियल टाईम कस्टमर केअर सपोर्टसाठी सॅमसंग+ अ‍ॅप देण्यात आला आहे. यासोबतच लाईव्ह वॉईस चॅट, कम्युनिटी सपोर्ट आणि टिप्ससारखे इतरही फिचर्सचा समावेश आहे.\nPrevious articleचोपड्याजवळील सुंदरगढी रस्त्यालगतचा बंधारा पहिल्याच पावसात तुडूंब भरला : पीपल्स को- बँक सार्वजनिक सेवा ट्रस्ट व भारतीय जैन संघटनेचा सहभाग\nNext articleनापास झाल्याने चाळीसगावातील विद्यार्थिनीची आत्महत्या\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nगुगलच्या सुविधा वापरण्यासाठी आता पैसे आकारले जाणार\nHonor 9N स्मार्टफोनची आज मार्केटमध्ये एंट्री\n डाटा चोरीपासून राहा सावध\nदीपिका रणवीरने उतरविला लग्नाचा विमा\n मग या सर्वात स्वस्त देशात जा…\nगुगलचे ड्युओ अ‍ॅप वापरा..पैसे कमवा…\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n१५ नोव्हेंबर २०१८ , गुरुवार , भविष्यवेध\n१५ नोव्हेंबर २०१८ , ई-पेपर , नाशिक\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\n१५ नोव्हेंबर २०१८ , गुरुवार , भविष्यवेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013949-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/mahakumbh-marathi/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B3-%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8-113012500004_1.htm", "date_download": "2018-11-15T00:51:03Z", "digest": "sha1:NCCCYOVFG74CI72HT2VFPZPXZRD6JJ3C", "length": 13917, "nlines": 145, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Kumbha Meal, Allahabad | कुंभमेळ्याच्या दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 15 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकुंभमेळ्याच्या दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन\nहिंदू पौराणिक आख्यायिकेनुसार, समुद्रमंथनातून अमृतकुंभ बाहेर निघाले. त्यावरून देव व दानव यांच्यात युद्ध झाले. युद्धात अमृतकुंभातील चार थेंब जमिनीवर पडले. ज्या चार ठिकाणी हे अमृताचे थेंब पडले, त्या चार ठिकाणी कुंभमेळ भरतो. 12 वर्षांनी एकदा होणार्‍या कुंभमेळ्याची परंपरा कित्येक वर्षांपासूनची आहे. याची सुरुवात कधीपासून झाली याची ‍माहिती उपलब्ध नसली तरी, 1870 पासूनच्या कुंभमेळ्याची दुर्मीळ चित्रे आणि छायाचित्रे मात्र बघतर येणार आहे.\nकारण अलाहाबाद येथील परेड मैदानावर या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, या प्रदर्शनात छायाचित्रांबरोबच 1870 पासून आतापर्यंतच्या सर्व कुंभमेळ्याच्या आयोजनाचे 'रेकॉर्डस्' बघण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे कुंभमेळ्याचे आयोजन कसे केले जाते, कुंभमेळ्यात झालेल्या दुर्घटना या सर्वांची माहितीया प्रदर्शनात उपलब्ध आहे.\nकुंभमेळ्यात आलेल्या परदेशी पर्यटकांस‍हीत इतर पर्यटकांसाठीही हे प्रदर्शन आकर्षण ठरत आहे.\n'‍तलाश'ची प्रदर्शनापूर्वीच 130 कोटींची कमाई\nमर्लिन मन्रोच्या दुर्मीळ छायाचित्राचा लिलाव\nश्रीप्रकाश जयस्वालसोबत राखी सावंतचे लग्न\nयावर अधिक वाचा :\nगणपतीला प्रिय आहे हे फूल\nगणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले ...\nयामुळे देवपूजेत वापरतात तांब्याची भांडी\nहिंदू धर्मात देवाची आराधना करण्यासाठी अनेक नियम दिलेले आहेत. यातून एक म्हणजे पूजेसाठी ...\nकौतुकाचा अर्थ होतो वेगळेपणा किंवा दुरावा\nजेव्हा एखादी चांगली व्यक्ती काहीतरी असामान्य करते तेव्हा तुम्ही त्यांचे कौतुक करता. ...\nह्या 7 गोष्टी तुमचे सर्वात मोठे शत्रू आहे, लगेचच त्यांना ...\nग्रंथात अशा 7 गोष्टी आहे, जे मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू म्हणून ओळखले जातात. ज्या ...\nयावेळी साजरी करा भाऊबीज\nपाच दिवसांच्या दिपावलीचा आजचा शेवटचा दिवस. 9 नोव्हेंबर रोजी भाऊबीज साजरी केली जाणार आहे. ...\n\"नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा. आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल...Read More\n\"आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोण प्रदर्शित करा. आजचा...Read More\n\"आपल्या मित्रांना रात्रीचे जेवण आणि नृत्यासाठी बाहेर घेऊन जाण्यापूर्वी विचार करा. कार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत ठामपणे मांडा. इतर लोकांबरोबर...Read More\n\"मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल. पत्नीशी बोलल्यानंतर मूड छान होईल. आपली...Read More\n\"आपणास आज संभाषणात काळजी घेण्याची गरज आहे. धावपळ जास्त होईल. देवाण-घेवाण टाळा. वेळ अनुकूल आहे. व्यापार-व्यवसायासाठी छान दिवस. कुटुंबाबरोबर आज...Read More\n\"स्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे वचार पटतील. महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले...Read More\nआपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल. आनंद वाढेल. उत्साहजनक...Read More\n\"देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. मित्रांच्या सहयोगाने...Read More\n\"मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा....Read More\nस्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा. स्त्री पक्षाचा आधार...Read More\n\"कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे. सामाजिक कामात सावधगिरी...Read More\n\"इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. शेअरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013949-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/india-strikes-pok-hunt-down-terrorists-12792", "date_download": "2018-11-15T00:17:25Z", "digest": "sha1:2Q4I4Z6M3ZRUTH6OEVOS4RGY24O2XUKX", "length": 13417, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "India strikes in PoK to hunt down terrorists भारताकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक | eSakal", "raw_content": "\nभारताकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक\nगुरुवार, 29 सप्टेंबर 2016\nनवी दिल्ली - पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) दहशतवादी एकत्र येऊन घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराकडून सर्जिकल स्ट्राईक (नियंत्रित हल्ले) करण्यात आल्याची माहिती महासंचालक (लष्करी कारवाई) लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी दिली.\nनवी दिल्ली - पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) दहशतवादी एकत्र येऊन घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराकडून सर्जिकल स्ट्राईक (नियंत्रित हल्ले) करण्यात आल्याची माहिती महासंचालक (लष्करी कारवाई) लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी दिली.\nउरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 17 जवान हुतात्मा झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर लष्कर आणि संरक्षण मंत्रालयाकडून आज (गुरुवार) पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेत रणबीरसिंग यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील हल्ल्यांबाबत माहिती दिली.\nरणबीरसिंग म्हणाले, ‘‘सीमेजवळ दहशतवादी एकत्र आल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर भारतीय सैन्याकडून सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले. माझी याबाबत पाकिस्तानच्या महासंचालकांशी चर्चा झाली असून, त्यांना या कारवाईची माहिती दिली आहे. सीमेवरून सतत होत असलेली घुसखोरी हे काळजी करण्यासारखे आहे. पाकविरोधात भारताकडे अनेक पुरावे आहेत. जानेवारी 2004 मध्ये पाकिस्तानने आश्वासन दिले होते की दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या भूमीचा वापर करू देणार नाही. पण, पाकिस्तानकडून हे आश्वासन पाळण्यात येत नाही. जम्मू काश्मीरमध्ये सीमेवरून घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. पुँछ आणि उरी याची उदाहरणे आहेत. भारतीय जवानांनी 20 घुसखोरीचे कट उधळून लावले आहेत. आम्ही सीमेवरून घुसखोरी होऊ देणार नाही. पाकिस्तानी सैन्याने आमची मदत करावी, तरच आपण दहशतवादी कटांना उधळून लावू. आम्ही उरी हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांचे डीएनएन देण्याची तयारी पाकिस्तानला दर्शविली आहे.‘‘\nदेशाला 'या' लोकांपासून वाचवा : डॉ. कांचा इलैया\nलातूर : \"शूद्र, दलितांबरोबरच सर्व जातीतील लोकांनी आम्हा ब्राह्मणांच्या पायाजवळ येऊन बसावे, आम्ही सांगू तेच त्यांनी शिकावे, असे हिंदू राष्ट्र भारतीय...\n‘अवनी’च्या मृत्यूची चौकशी सुरू\nयवतमाळ - टी-वन (अवनी) वाघिणीला ठार मारल्यानंतर देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. या वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मंगळवारी (ता...\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nचिकलठाणा विमानतळावर एक कोटी रुपयांचे तीन किलो सोने जप्त\nऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी दिल्लीहून आलेल्या विमानातील एका प्रवाशाचा ताब्यातुन कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन...\nकेंद्राच्या चौकशी समितीची यवतमाळ जिल्ह्यात बोराटीत धडक\nयवतमाळ : टी-वन (अवनी) वाघिणीला ठार मारल्यानंतर देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. या वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी...\nउर्जित पटेलांनी घेतली मोदींची भेट\nनवी दिल्ली: स्वायत्ततेच्या मुद्यावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि केंद्र सरकारमध्ये निर्माण झालेला तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013949-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/social-media-and-crime/", "date_download": "2018-11-14T23:46:21Z", "digest": "sha1:47S5RUDOAAEVXN3PXHVPMLSQMVH235XY", "length": 18703, "nlines": 255, "source_domain": "www.saamana.com", "title": "स्पायडरमॅन : ‘सोशल’ निरपराधी तुरुंगात | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसद्दामला गोव्यात पकडला, गोवा पोलिसांची मोठी कारवाई\nजमीनीच्या वादावरून सख्या व चुलत काकाने केला पुतणीचा खून\nराज्य सरकारकडून दुष्काळाचे राजकारण- राधाकृष्ण विखे पाटील\nगडचिरोलीत आढळला 15 किलोचा भूसुरुंग\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\n राम मंदिराबाबतच्या अध्यादेशाला भाजपनेच केला होता विरोध\nराफेल सुनावणी; अटर्नी जनरल यांची चूक सरन्यायाधीशांनी दाखवली\nइस्त्रोच्या जीसॅट 29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nदारुसाठी परदेशी महिलेचा विमानात धिंगाणा…पाहा व्हिडीओ\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nस्पायडर मॅनचे ‘बाबा’ गेले, स्टेन ली यांचे निधन\nबाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये\nइसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात\nबलात्कारी पिता निर्दोष, मुलीला मात्र 20 वर्षाची शिक्षा\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nखो-खो: पुणे, मुंबई, धाराशीव, सांगली, ठाण्याच्या दोनही संघांची आगेकूच\nलैंगिक शोषण प्रकरण: ‘त्या’ बीसीसीआय अधिकाऱ्याचा पाय खोलात\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अटळ\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nअक्षरा हासनचे ‘ते’ फोटो व्हायरल केल्याप्रकरणी मित्राची होणार चौकशी\nPHOTO : सिनेकलाकारांचे शाळेच्या गणवेशातील फोटो पाहिलेत का\n…आणि लग्नमंडपात दीपिकाला रडू कोसळले\nदीपिका रणवीरने ‘या’ गायिकेला इटलीतील ‘तो’ फोटो हटवायला सांगितला\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nस्पायडरमॅन : ‘सोशल’ निरपराधी तुरुंगात\nसोशल मीडियाच्या गैरवापरावर बंधने ही हवीतच आणि सोशल मीडियाच्या गैरवापराला कायद्याचा धाकदेखील हवाच. मात्र सायबर क्राइम किंवा सोशल मीडियासंदर्भातील कायद्याची अंमलबजावणी करताना दक्षता बाळगायला हवी. अर्थात तपास यंत्रणेलाच बहुदा कायद्याचे अपुरे ज्ञान, फेसबुक, व्हॉटस्ऍप नक्की कोणत्या तंत्रज्ञानावर आणि कसे चालते या ज्ञानाचा अभाव असावा. कदाचित यामुळेच एका निरपराध्याला सध्या देशद्रोही म्हणून तुरुंगात खस्ता खाव्या लागत आहेत. मध्य प्रदेशातील राजगढ जिह्यातील ही विदारक सत्यकथा आहे. राजगढच्या तालेन कसब्यातील जुनैद खान हा खरेतर बीएस्सी शाखेचा विद्यार्थी. हा युवक गेली पाच महिने तुरुंगात बंद आहे ते ही व्हॉटस्ऍपवर फॉरवर्ड करण्यात आलेल्या एका अनुचित मेसेजच्या संदर्भात. महत्त्वाचे म्हणजे हा मेसेज जुनैदने पाठवलाही नव्हता आणि ज्या ग्रुपमध्ये हा मेसेज पाठवण्यात आला त्या ग्रुपचा तो ऍडमिनदेखील नव्हता. तो होता फक्त सदस्य. जुनैदला १४ फेब्रुवारी २०१८ ला या अनुचित व्हॉटस्ऍप मेसेजच्या प्रकरणात ग्रुप ऍडमिन म्हणून अटक करण्यात आली आहे. घडले असे होते की, जेव्हा असे काही मेसेज ग्रुपमध्ये फॉरवर्ड झाले तेव्हा ग्रुपचा मूळ ऍडमिन इरफान याने तत्काळ ग्रुप सोडला. व्हॉटस्ऍप ज्या तंत्रज्ञानाच्या आधारे कार्य करते त्या तंत्रज्ञानाने मूळ ऍडमिनने ग्रुप सोडताच आपोआप नवीन ऍडमिन म्हणून जुनैदला निवडले आणि त्याला ऍडमिनपदी बसवले. जेव्हा स्थानिकांनी केलेल्या तक्रारीवरून तपास सुरू झाला तेव्हा ग्रुपचा ऍडमिन बनला होता जुनैद, ज्याला पोलिसांनी गुन्हेगार समजत ताब्यात घेतले. जुनैदवरती देशद्रोहाचे कलम लावलेले असल्याने त्याला आता जामीन मिळणेदेखील अशक्य आहे. कोर्टात त्याच्यावर ‘देशद्रोही’ म्हणूनच खटला चालवला जाणार आहे. स्थानिक नागरिक मात्र ठामपणे जुनैदची बाजू घेत असून आपण जुनैद नाही तर ग्रुपचा मूळ ऍडमिन इरफानच्या नावाने तक्रार दिल्याचे सांगत आहेत. पोलीस मात्र कारवाईच्या वेळी जुनैद हाच ग्रुप ऍडमिन दिसत असल्याने आपण केलेल्या कारवाईवर ठाम आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलचुंबक : चांगल्या आणि वाईटातल्या चुंबकीय आकर्षणाची हळूवार गोष्ट\nपुढील‘पिप्सी’ : प्रतिबिंब, निरागस भावविश्वांचं\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nघरकूल अवास योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी जलकुंभावर चढून आंदोलन\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nघरकूल अवास योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी जलकुंभावर चढून आंदोलन\nराफेल सुनावणी; अटर्नी जनरल यांची चूक सरन्यायाधीशांनी दाखवली\nइस्त्रोच्या जीसॅट 29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nदारुसाठी परदेशी महिलेचा विमानात धिंगाणा…पाहा व्हिडीओ\n…आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या लिफ्टमध्ये मोदी अडकले\nपतीला दूध पाजून नववधू कपडे व दागिने घेऊन पसार\nप्रेमविवाह केल्याने आईवडिलांनी केले जिवंत मुलीचे अंतिम संस्कार\n‘शुद्ध हवेची’ ऑनलाईन विक्री जोरात\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी\nजागतिक तापमानवाढीने पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम\nआधी आपलं घर सांभाळावं, मग कश्मीरची चिंता करा…आफ्रिदीचा पाकड्यांना घरचा आहेर\n१७ नोव्हेंबरला तृप्ती देसाई ‘शबरीमला’ला जाणार, सुरक्षा पुरवण्याची केरळ सरकारला विनंती\nअक्षरा हासनचे ‘ते’ फोटो व्हायरल केल्याप्रकरणी मित्राची होणार चौकशी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013954-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/i090625044309/view", "date_download": "2018-11-15T00:22:23Z", "digest": "sha1:JVNMTDCKBFSGR7XSOL6QJ3EHNZG7L7QC", "length": 9257, "nlines": 140, "source_domain": "www.transliteral.org", "title": "स्वामी समर्थ सारामृत", "raw_content": "\n’ एकोद्दिष्ट श्राद्ध ’ बद्दल माहिती द्यावी.\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|स्वामी समर्थ सारामृत|\nस्वामी समर्थांचा आशीर्वाद \"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे\"\nश्री स्वामी समर्थ - तारक मंत्र\nस्वामी समर्थांचा आशीर्वाद \"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे\"\nश्री स्वामी समर्थ सारामृत - अध्याय १\nस्वामी समर्थांचा आशीर्वाद \"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे\"\nश्री स्वामी समर्थ सारामृत - अध्याय २\nस्वामी समर्थांचा आशीर्वाद \"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे\"\nश्री स्वामी समर्थ सारामृत - अध्याय ३\nस्वामी समर्थांचा आशीर्वाद \"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे\"\nश्री स्वामी समर्थ सारामृत - अध्याय ४\nस्वामी समर्थांचा आशीर्वाद \"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.\"\nश्री स्वामी समर्थ सारामृत - अध्याय ५\nस्वामी समर्थांचा आशीर्वाद \"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.\"\nश्री स्वामी समर्थ सारामृत - अध्याय ६\nस्वामी समर्थांचा आशीर्वाद \"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.\"\nश्री स्वामी समर्थ सारामृत - अध्याय ७\nस्वामी समर्थांचा आशीर्वाद \"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.\"\nश्री स्वामी समर्थ सारामृत - अध्याय ८\nस्वामी समर्थांचा आशीर्वाद \"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.\"\nश्री स्वामी समर्थ सारामृत - अध्याय ९\nस्वामी समर्थांचा आशीर्वाद \"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.\"\nश्री स्वामी समर्थ सारामृत - अध्याय १०\nस्वामी समर्थांचा आशीर्वाद \"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.\"\nश्री स्वामी समर्थ सारामृत - अध्याय ११\nस्वामी समर्थांचा आशीर्वाद \"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.\"\nश्री स्वामी समर्थ सारामृत - अध्याय १२\nस्वामी समर्थांचा आशीर्वाद \"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.\"\nश्री स्वामी समर्थ सारामृत - अध्याय १३\nस्वामी समर्थांचा आशीर्वाद \"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.\"\nश्री स्वामी समर्थ सारामृत - अध्याय १४\nस्वामी समर्थांचा आशीर्वाद \"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.\"\nश्री स्वामी समर्थ सारामृत - अध्याय १५\nस्वामी समर्थांचा आशीर्वाद \"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.\"\nश्री स्वामी समर्थ सारामृत - अध्याय १६\nस्वामी समर्थांचा आशीर्वाद \"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.\"\nश्री स्वामी समर्थ सारामृत - अध्याय १७\nस्वामी समर्थांचा आशीर्वाद \"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.\"\nश्री स्वामी समर्थ सारामृत - अध्याय १८\nस्वामी समर्थांचा आशीर्वाद \"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.\"\nश्री स्वामी समर्थ सारामृत - अध्याय १९\nस्वामी समर्थांचा आशीर्वाद \"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.\"\nसुतकातील नियमांबद्दल मार्गदर्शन करावे.\nवर्णाश्रमधर्मनिर्णय - राजा व राजसभा\nवर्णाश्रमधर्मनिर्णय - प्रजा कर्तव्य\nराजधर्म विचार- व्यवहार नीति\nराजधर्म विचार- राजनीतीचे वर्णन\nराजधर्म विचार- राजाचा आवश्यक व्यवहार\nराजधर्म विचार- राजाचे गुण\nराजधर्म विचार- राजधर्म वर्णन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013954-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-SHA-UTLT-microsoft-founder-bill-gates-suggests-these-5-books-to-readers-5769234-PHO.html", "date_download": "2018-11-15T00:03:32Z", "digest": "sha1:6R7ESR7SGGCWFPY5H7FSWREAY2EINGUU", "length": 10227, "nlines": 169, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Microsoft founder Bill Gates suggests these 5 books to readers | बिल गेट्स म्हणतो- प्रत्येकाने ही 5 पुस्तके वाचायलाच हवीत", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nबिल गेट्स म्हणतो- प्रत्येकाने ही 5 पुस्तके वाचायलाच हवीत\nमुंबई- जगातिल सर्वात श्रीमंत बिझनेसमन आणि मायक्रोसॉफ्ट या आघाडीच्या सॉफ्टवेअर कंपनीचा मालक बिल गेट्स पुस्तकी किडा आहेत.\nमुंबई- जगातिल सर्वात श्रीमंत बिझनेसमन आणि मायक्रोसॉफ्ट या आघाडीच्या सॉफ्टवेअर कंपनीचा मालक बिल गेट्स पुस्तकी किडा आहे. यशात या पुस्तकांचा मोठा वाटा आहे, असे तो सांगतो. वाचण्याची आवड असल्याने वेगवेगळ्या पुस्तकातून त्याने वेगवेगळ्या गोष्टी शिकल्या. त्यातील चांगल्या बाबी आयुष्यात आणि कामात रुजविल्या. केवळ बिझनेस रिलेडेट नाही तर वेगवेगळ्या विषयांची पुस्तके तो वाचतो. त्याच्या सोबत असलेल्या लोकांना तो ही पुस्तके वाचण्याचा सल्ला देतो. बिझनेस वेबसाईट इंक डॉट कॉम च्या रिपोर्टनुसार बिल गेट्स कायम या ५ पुस्तकांचा उल्लेख करतो. ही पुस्तके कोणत्याही व्यक्तिला वैचारिक करतात असे तो सांगतो.\n१) सेपियन्स- ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ ह्युमनकाईंड\nलेखक- युवाल नोह हरारी\nबिल गेट्स आणि त्याची पत्नी मेलिंडा यांनी हे पुस्तक वाचले आहे. डिनर घेताना त्यांनी यावर बरीच चर्चा केली आहे. या पुस्तकाच्या लेखकाने खुप आव्हानात्मक काम केले आहे. संपूर्ण मानवी इतिहास केवळ ४०० पानांमध्ये कव्हर केला आहे. मानवी इतिहास आणि त्याच्या भविष्यात रस असलेल्या लोकांनी हे पुस्तक निश्चितच वाचायला हवे.\nजाणून घ्या या पाच पुस्तकांबद्दल...\n२) हाऊ नॉट टू बी रॉंग\nमॅथमॅटिशिअन आणि लेखक जॉर्डन अॅलनबर्ग यांनी सांगितले आहे, की गणित किती आवश्यक आहे. गणित आपल्या दैनंदिन आयुष्यात समावले आहे. तरीही त्याची माहिती आपल्याला नसते.\n३) दी बुली पलपिट- थियोडोर रुजवेल्ट, विलियम्स होवर्ड टेफ्ट अॅण्ड दी गोल्डन एज ऑफ जर्नलिझम\nलेखिका- डोरिस कियर्न्स गुडविन\nहे पुस्तक ऑटोबायोग्राफी आहे. ही एक प्रेस हिस्ट्रीही आहे. असे म्हटले जाते, की हे थ्री इन वन पुस्तक आहे. सामाजिक बदल कसा होतो असा प्रश्न यात लेखिकेने विचारला आहे. तोच प्रश्न गेट्स यांनाही पडतो. एखाद्या प्रभावी लिडरने बदल होतो, की याची अनुकूल परिस्थिती तयार होते.\n४) इरॅडिकेशन- रिडिंद द वर्ल्ड ऑफ डिसिजेस ऑरएव्हर\nएखाद्या आजाराचा समुळ नाश करण्यासाठी तुम्ही कसे प्रयत्न करु शकता आणि त्यानंतरही कसे तुम्हाला यश मिळत नाही याची ही स्टोरी आहे. काही आजारांपासून मुक्ती मिळविण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यात लोक प्रयत्न करत आहेत. त्यांच्या संघार्षाच्या इतरांना कसा फायदा होतो हे यात सांगितले आहे.\n५) दी सिक्स्थ एक्स्टिंक्शन\nयात लेखिकेने सिक्स्थ एक्स्टिंक्शनची तुलना सध्याच्या बदलांशी केली आहे. त्याचे बरेच विश्लेषण केले आहे. सध्या निसर्गातील काही घटक तीव्र गतीने नष्ट होत आहेत. त्यांचीही तुलना यात आहे.\nStock Market: शेअर बाजारात विक्रीचा मारा, सेन्सेक्समध्ये 1000 अंकांची घसरण, तर निफ्टीदेखिल 10150 च्या खाली\nसेन्सेक्स ५०५, निफ्टी १३७ अंकांनी गडगडले; अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा फटका\nSensex पहिल्यांदा 38000च्या पार, निफ्टी 11500 च्या जवळ पोहोचला, सर्व सेक्टर इंडेक्समध्ये तेजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013954-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-102388.html", "date_download": "2018-11-14T23:44:06Z", "digest": "sha1:BPNC6K23HBVTGLUE32XS3BKLEG5C5TDX", "length": 11363, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुख्यमंत्र्यांनी घेतली खडसेंची भेट", "raw_content": "\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nजळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nकुलभूषण जाधवांना फाशीपासून वाचवणारे 'हे' वकील लढणार मराठा आरक्षणाचा खटला\nराज ठाकरेंच्या व्यंगचित्रांना भाजपचे जशास तसे उत्तर\nसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, सेनेची मागणी\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nPHOTOS : इस्त्रोनं रचला नवा इतिहास, GSAT-29 चं यशस्वी प्रक्षेपण\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nमुख्यमंत्र्यांनी घेतली खडसेंची भेट\n05 ऑक्टोबर : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांची त्यांच्या बंगल्यावर जाऊन भेट घेतली. चितळे समितीच्या मुद्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं समजतंय.\nमी मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली होती. पण माझी तब्येत बरी नसल्यानं माझ्या घरी बैठक झाली असं खडसेंनी स्पष्ट केलंय. सिंचन घोटाळ्याची चौकशी कमिशन ऑफ इनक्वारी ऍक्ट नुसार व्हावी अशी मागणी खडसेंनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं कळतंय.\nएमईआरसीनं सुचवलेली प्रस्तावित वीज दरवाढ रद्द व्हावी अशी मागणीही खडसेंनी केली. खुद्द मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेत्यांच्या घरी जाऊन भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: CMeknatha khadseएकनाथ खडसेपृथ्वीराज चव्हाणमुख्यमंत्री\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nदीपवीरच्या लग्नासाठी या रिसॉर्टमध्ये 75 रूम्स; एका रूमची किंमत माहितीये\nओला-उबर चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार\nजळगावात दुचाकींची जबर धडक; दोघांचा मृत्यू\nPHOTOS : 'रामायण एक्सप्रेस'ने थेट लंकेत जाऊ शकतील भाविक\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nलवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013954-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/03/news-1403.html", "date_download": "2018-11-15T00:12:18Z", "digest": "sha1:2MAYZSLY4XY2GICBGLWUFKCXM4J5V63U", "length": 4482, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "‘संघा’वरील चित्रपटासाठी भाजप करणार १०० कोटींचे फंडींग ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome India News Maharashtra ‘संघा’वरील चित्रपटासाठी भाजप करणार १०० कोटींचे फंडींग \n‘संघा’वरील चित्रपटासाठी भाजप करणार १०० कोटींचे फंडींग \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आतापर्यंत बाहुबलीसह अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या कथा लिहिणारे लेखक विजयेंद्र प्रसाद हे लवकरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास दाखवणारी कथा लिहिणार आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भाजप स्वतः या प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवणार आहे.\nसंघाची स्थापना ते आतापर्यंतचा त्यांचा प्रवास चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या निर्मितीचा खर्च उचलण्याची तयारी भाजपने दाखवली असून हा प्रोजेक्ट सुमारे १०० कोटी रुपयांचा असणार आहे. संघाच्या समोर आलेली संकटे आणि त्यांच्या यशापयशावर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात येणार आहे. या चित्रपटासाठी बॉलिवूडमधील अनेक सुपरस्टार्सचा विचार केला जात आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\n‘संघा’वरील चित्रपटासाठी भाजप करणार १०० कोटींचे फंडींग \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nपेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज झाली इतकी किंमत कमी...\nमहापालिका निवडणूक : शिवसेनेची दुसरी यादी जाहीर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115013954-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/549197", "date_download": "2018-11-15T00:26:07Z", "digest": "sha1:3XX5C6R54CYHBPVJPGCS4C5M55IQG47H", "length": 4542, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "9/11 च्या दहशवादी हल्ल्यानंतरचे बदलते वास्तव - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » 9/11 च्या दहशवादी हल्ल्यानंतरचे बदलते वास्तव\n9/11 च्या दहशवादी हल्ल्यानंतरचे बदलते वास्तव\nअमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला म्हणजे 9/11… या दहशतवादी हल्ल्यानंतर शक्तिशाली अमेरिकेलाही जोरदार धक्का बसला. त्यानंतर तालिबानी संघटनांविरोधात अमेरिकेने जणू युद्धच पुकारले. त्याची कहाणी\n‘12 स्ट्राँग’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे.\nअमेरिकेचे टास्क फोर्स, गुप्तचर संघटना, अमेरिकेचे सैन्यदल यांना अफगाणिस्तान येथे पाठविण्यात आले. अफगाणिस्तानमधील जनरल अब्दुल राशिद दोस्तुम आणि इतर गुप्तचर संघटनांशी हातमिळवणी करून तालिबानी संघटनांवर केलेला प्रहार या चित्रपटात पहायला मिळणार आहे. क्रिस हॅम्सवर्थ, मायकल शॅनन, मायकल पीएना, ऑस्टीन स्टॉवेल यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन निकोलाय फुलिग यांनी केले आहे.\nस्टार प्रवाहच्या गोठ मालिकेचे शतक\nसैराटचा तानाजी झळकणार हिंदी शोमध्ये\nम्युझिकल जर्नीची अनोखी ट्रीट देणारा ‘यंटम’\nकलमठ अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू\nविनयभंगप्रकरणी तीन वर्षे कारावास\nकेरोसीनचा लाखो लिटरचा काळाबाजार रोखला\nसिंधुदुर्गातील मासे वाहतूकदार आक्रमक\nराफेल व्यवहार प्रकरणी निकाल सुरक्षित\nऊस उत्पादकांच्या बैठकीत उडाला गोंधळ\nस्टेट कंझ्युमर आयुक्त बेंच स्थापन करा\n‘राजा शिवछत्रपती’चे काम अंतिम टप्प्यात\nमातृभूमितील सत्काराने ‘रंगा, कली’ भारावला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014024-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/journalist-jatin-desai-write-pakistan-army-kingmaker-article-editorial-129932", "date_download": "2018-11-15T00:06:36Z", "digest": "sha1:NVFKT6XWJCBNVXA6PQ54BNV52RMQ4BS5", "length": 26019, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "journalist jatin desai write pakistan army kingmaker article in editorial पाकिस्तानात लष्कर किंगमेकर | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 12 जुलै 2018\nमाजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना शिक्षा झाल्याने पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी त्यांच्या पक्षाला कमकुवत करण्याचे षडयंत्र यशस्वी ठरले आहे. तेथील निवडणुकीत लष्कराची भूमिका नेहमीच कळीची राहिली आहे. या वेळीही त्याचा प्रत्यय येत आहे.\nमाजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना शिक्षा झाल्याने पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी त्यांच्या पक्षाला कमकुवत करण्याचे षडयंत्र यशस्वी ठरले आहे. तेथील निवडणुकीत लष्कराची भूमिका नेहमीच कळीची राहिली आहे. या वेळीही त्याचा प्रत्यय येत आहे.\nपा किस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ येत्या शुक्रवारी मायदेशी परतत आहेत. लाहोर विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग(एन)चे हजारो कार्यकर्ते जमणार आहेत. दुसरीकडे त्यांना आणि त्यांची मुलगी मरियम यांना अटक करण्यासाठी पोलिस आणि इतर यंत्रणा सज्ज असतील. या घडामोडींमुळे २५ जुलैला होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीचे वातावरण अत्यंत तणावपूर्ण होणार आहे. पाकिस्तानच्या निवडणुकीत लष्कराची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे आणि या वेळचीही निवडणूक त्याला अपवाद नाही. ‘अकाउंटिबिलिटी कोर्ट’ आपल्या विरोधात निकाल देईल, याचा अंदाज शरीफ यांच्यासारख्या हुशार राजकारण्याला आधीच आला होता. त्यांच्या पत्नीवर लंडनमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे ते आणि मरियम निवडणूक प्रचार सोडून लंडनमध्ये आहेत. न्यायालयाने शरीफ, मरियम आणि जावई सफदर यांना दोषी ठरवून तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.\nआज शरीफ यांच्या विरोधात लष्कर जी खेळी करत आहे, ती ८० आणि ९० च्या दशकात लष्कराने बेनझीर भुट्टो आणि त्यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टी(पीपीपी)च्या विरोधात केली होती. बेनझीर यांच्या प्रचंड लोकप्रियतेची लष्कराला आणि ‘आयएसआय’ला भीती होती. आपली पकड ढिली होऊ नये, यासाठी लष्कराने प्रयत्न केले. तेव्हा लष्कराने शरीफ यांचा प्यादे म्हणून वापर केला. शरीफ यांनी आधी लष्कराला ज्या स्वरूपाची मदत केली, जवळपास तशीच मदत आता माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान तेहरिक-ए इन्साफ(पीटीआय)चे सर्वेसर्वा इम्रान खान करीत आहेत. त्यांना लष्कराचे पाठबळ आहे, ही बाब लपून राहिलेली नाही. एकेकाळी लष्कराला मदत करणारे शरीफ अनुभवातून शिकले. लोकशाही वाचविण्यासाठी तुरुंगात जाण्याकरिता आपण पाकिस्तात परतत आहोत, असे त्यांनी लंडनमध्ये सांगितले. ते लढाऊ आहेत. तुरुंग त्यांच्यासाठी नवीन नाही. त्यांना तुरुंगवासाचा अनुभव असला तरी मरियमसाठी हा अनुभव कठीण असणार. मरियम यांना शरीफ आपली राजकीय वारसदार मानत असल्याने तिलाही आता तुरुंगाचा अनुभव घ्यावा लागेल. शरीफ १९९९ नंतर उघडपणे लष्कराच्या विरोधात बोलत असतात. काही महिन्यांपूर्वी ‘द डॉन’ या इंग्रजी दैनिकाच्या सिरिल आल्मेडा या पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत मुंबईवरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यावरून पाकिस्तानात वाद निर्माण झाला. तेव्हा शरीफ यांनी आपण जे सांगितले ती वस्तुस्थिती असल्याचा पुनरुच्चार केला. ‘द डॉन’ हे उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष विचारांना वाहिलेले वर्तमानपत्र आहे. लष्कराच्या विरोधातदेखील त्यात बातम्या, लेख असतात. ‘द डॉन’ अडचणीचे ठरत असल्याने पाकिस्तानात अनेक ठिकाणी त्याचे वितरणच होऊ दिले जात नाही. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानात खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष लोकशाही यावी याबद्दल लिहिणाऱ्या पत्रकारांवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.\nन्यायसंस्थेची मोठ्या प्रमाणात लष्कराला मदत होत आहे. किंबहुना न्यायसंस्थेच्या मदतीने लष्कर शरीफ आणि त्यांच्या पक्षाला कमकुवत करत आहे. ‘पनामा पेपर्स’नंतर सर्वोच्च न्यायालयाने शरीफ यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. नंतर त्यांना पक्षाध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा लागला. त्या संपूर्ण खटल्यात शरीफ यांच्यावर अन्यायच झाला. अशा स्वरूपाच्या घटना घडत असल्या तरी शरीफ यांनी आपला लढाऊ बाणा सोडलेला नाही. पाकिस्तानच्या राजकारणात पंजाब प्रांत निर्णायक भूमिका बजावतो. २०१३ च्या निवडणुकीत पंजाबच्या ताकदीवर शरीफ यांचा पक्ष सत्तेत आला. इतर तीन प्रांत म्हणजे सिंध, खैबर-पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानात त्यांचे अस्तित्व किरकोळ आहे. २०१३ च्या निवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षाने जमात-ए-इस्लामी आणि काही धार्मिक पक्षांच्या मदतीने खैबर-पख्तुनख्वामध्ये सरकार बनविले होते.\nबेनझीर भुट्टोनंतर ‘पीपीपी’ प्रामुख्याने सिंध आणि दक्षिण पंजाबपुरता मर्यादित झाला आहे. बेनझीर यांचे पुत्र बिलावल हे मुख्यत्वे सिंध आणि दक्षिण पंजाबात प्रचार करत आहेत. त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सिंधमध्ये ‘पीपीपी’चे सरकार पुन्हा सत्तेवर येईल, याबद्दल कोणाच्याही मनात संदेह नाही. बलुचिस्तानचा पाकिस्तानच्या राजकारणावर फारसा परिणाम होत नाही. खैबर-पख्तुनख्वा प्रांतात ‘पीटीआय’ची ‘तालिबान’ला आणि ‘तालिबान’ची ‘पीटीआय’ला मदत होत आली आहे. बाहेरून धर्मनिरपेक्ष दिसणारे इम्रान खान धर्माच्या आधारावर राजकारण करतात, ही वस्तुस्थिती आहे. खान अब्दुल गफार खान ‘सरहद्द गांधी’ यांची परंपरा पुढे चालवणारी अवामी नॅशनल पार्टी या भागात इम्रान आणि ‘तालिबान’च्या विरोधात संघर्ष करत आहे.\nनवाज शरीफ २०१३ मध्ये पंतप्रधान झाले, तेव्हापासूनच त्यांच्या विरोधात लष्कराने इम्रान आणि ताहिर उल काद्री या सुन्नी धर्मगुरूच्या मदतीने मोर्चेबांधणी सुरू केली. २०१४ मध्ये ‘पीटीआय’ आणि ताहिर यांनी स्वतंत्ररीत्या, मात्र एकाच वेळी इस्लामाबादमध्ये धरणे धरले. त्यांना त्यात लष्कराने उघडपणे मदत केली होती. शरीफ यांना पदच्युत करून लष्कर सत्ता काबीज करते की काय, अशी परिस्थिती तेव्हा निर्माण झाली. परंतु, आता लष्कराला सरळ सत्ता काबीज करणे सोपे नाही. आंतरराष्ट्रीय समुदाय त्यांच्या विरोधात आहे. लष्कराने सत्ता हाती घेतली तर अमेरिका काय करेल, हे सांगता येत नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्या बाजूने उभे राहणाऱ्याला पंतप्रधान करणे लष्कराला अधिक सोपे आहे.\nइम्रान खान यांच्याबद्दल तरुणांमध्ये आकर्षण आहे. त्यांनीही पंजाबात अधिक लक्ष घातले आहे. दुसरीकडे चौधरी निसार खानसारख्या प्रभावी नेत्यांनी शरीफ यांचा पक्ष सोडून स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याचे ठरविले आहे. पंजाबात पीएमएल(एन)ला निवडणुकीच्या आधीच कमकुवत करण्याचे षडयंत्र यशस्वी ठरले आहे. शरीफ यांचे धाकटे भाऊ आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री शाहबाज शरीफ हे आता नवाज यांच्या गैरहजेरीत निवडणूक प्रचाराची जबाबदारी सांभाळत आहेत. नवाज आणि मरियम परत आल्यामुळे सहानुभूतीची लाट निर्माण होईल, अशी त्यांना आशा आहे. इम्रान आणि त्यांच्या समर्थकांना वाटते की शरीफ यांच्या विरोधात न्यायालयाने दिलेल्या निकालांमुळे ‘पीएमएल’चे कार्यकर्ते निराश झाले आहेत आणि त्याचा त्यांच्या निवडणूक प्रचारावर परिणाम होईल. नवाज आणि शहाबाज यांना याची जाणीव आहे आणि म्हणूनच ते शुक्रवारी शक्तिप्रदर्शन करतील. शरीफ हे लढाऊ आणि जनसामान्यांचे नेते आहेत. या पूर्वीही त्यांनी कठीण परिस्थितीला तोंड दिले आहे. पुढचे दिवस सोपे नसणार याची जाणीव असतानाही ते पाकिस्तानात परतत आहेत. मागच्या वेळी त्यांना सौदी अरेबियाने मदत केली होती. या वेळीही सौदी अरेबिया व इतर काही देश त्यांच्या मदतीसाठी उभे राहतील. प्रचंड दबावाखाली होणारी ही निवडणूक पाकिस्तानच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. पाकिस्तानचे पुढचे धोरण काय असेल इम्रान खान पंतप्रधान झाल्यास त्याचे भारत-पाकिस्तान संबंधांवर काय परिणाम होतील, हा मुद्दा लक्षणीय ठरेल.\n\"युती'च्या काळात 11 हजार शेतकरी आत्महत्या\nसोलापूर - सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, खासगी सावकारीचा पाश, शेतमालाचे घसरलेले दर यासह अन्य कारणांमुळे फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या...\nदगा-फटका झाल्यास रस्त्यावर उतरू\nऔरंगाबाद - गेल्या अडीच वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी पाठपुरावा केल्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आता न्यायालयात सादर होणार आहे. त्यामधील...\nश्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर\nकोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी...\nसज्जनगडावरून उडी मारून प्रेमीयुगुलाची आत्महत्या\nसातारा - सज्जनगडावर फिरण्यासाठी आलेल्या प्रेमीयुगुलाने दरीत उडी मारून आज आत्महत्या केली. पूनम अभय मोरे (वय 26) व नीलेश अंकुश मोरे (वय...\nमराठवाड्यात \"जलयुक्‍त शिवार'पुढे आव्हान\nऔरंगाबाद - राज्य सरकारने मोठा गाजावाजा करीत जलयुक्‍त शिवार अभियानाच्या माध्यमातून शिवार हिरवेगार करण्याचा दावा केला. परंतु, या योजनेतून उभारलेल्या...\nसंगमनगरजवळ अपघातांचे ब्लॅक होल\nसातारा - संगमनगर येथील कालव्याजवळ रस्ता रुंदीकरणातील कामाच्या खोळंब्यामुळे रस्त्यात अचानक झालेल्या बदलामुळे हे ठिकाण गेल्या काही दिवसांपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014024-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Organizational-shifts-in-NCP/", "date_download": "2018-11-14T23:47:36Z", "digest": "sha1:UF7WBSRJVACFHGEJOJJRF3XZAJ3ASTXB", "length": 5364, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राष्ट्रवादीत संघटनात्मक फेरबदल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › राष्ट्रवादीत संघटनात्मक फेरबदल\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nराष्ट्रवादी काँग्रेसने आगामी निवडणुका पहाता प्रदेश कार्यकारिणीत फेरबदल सुरू केले आहेत. बीडमधील माजीमंत्री प्रकाश सोळंके यांना प्रदेश उपाध्यक्ष तर माजी आमदार अमरसिंह पंडीत यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हापूरचे मानसिंगराव उदयसिंगराव गायकवाड यांनाही प्रदेश उपाध्यक्षपद देण्यात आले आहे.\nराष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणीची आणखी एक यादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी जाहीर केली. पक्षाची सन 2018-2020 पर्यंतची पक्षातंर्गत निवडणूक होवून यापूर्वी 50 जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या होत्या. आता जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्षपदाची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. मालेगाव जिल्हाध्यक्षपदी मुफ्ती मोहम्मद ईस्माईल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nउपाध्यक्ष - प्रकाश सोळंके- बीड, मोहम्मद खान-पठाण-नांदेड, अरुण लाड-सांगली, मानसिंगराव उदयसिंगराव गायकवाड-कोल्हापूर\nसरचिटणीस-अमरसिंह पंडीत, बीड, सुरेश पोरेड्डीवार-गडचिरोली, राजेंद्र कोठारी-अहमदनगर, दिलीप खैरे-नाशिक,\nचिटणीस- सय्यद युसुफ अली, अकोला, बंडु उमरकर, नागपूर, हरिहर भोसीकर, नांदेड, मसुद शेख ईस्माईल-उस्मानाबाद, हनुमंतराव देसाई, सांगली, विनोद हरिणखेडे, गोंदिया, बाबासाहेब पंडीतराव पाटील, कोल्हापूर, संघटक सचिव, राजेश भरत लाटकर, कोल्हापूर, अविनाश गोटमारे, नागपूर, ताजुद्दीन तांबोळी, सांगली, श्रीमती वर्षा निकम, यवतमाळ, प्रा.आण्णासाहेब नरसू क्वाणे, कोल्हापूर, युनुस शेख, गडचिरोली, डॉ.सचिन मंडलिक, मुंबई, कार्यकारिणी सदस्य-भास्करराव काळे-बुलढाणा आदी.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014024-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-konkan-news-11-country-walking-environment-62716", "date_download": "2018-11-15T00:31:30Z", "digest": "sha1:I3FKV7POFJEXVAPA42YUM3AG44PCPCLD", "length": 13965, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "sindhudurg konkan news 11 country walking for the environment पर्यावरणसाठी ‘त्यांची’ ११ देशात पायपीट | eSakal", "raw_content": "\nपर्यावरणसाठी ‘त्यांची’ ११ देशात पायपीट\nगुरुवार, 27 जुलै 2017\nसिंधुदुर्गात दाखल - उद्या करणार वृक्ष लागवड; ३७ वेर्षांपासून प्रबोधन\nसिंधुदुर्गात दाखल - उद्या करणार वृक्ष लागवड; ३७ वेर्षांपासून प्रबोधन\nसिंधुदुर्गनगरी - तब्बल ३७ वर्षांपूर्वी पर्यावरण संवर्धनाचे व्रत घेऊन घराबाहेर पडलेले तीन ध्येयवेडे आज सिंधुदुर्गात दाखल झाले. भारतासह ११ देशांत साडेतीन लाख किलोमीटरची पायपीट करीत या ध्येयवेड्यांनी साडेनऊ कोटी वृक्षांची लागवड केली आहे. सिंधुदुर्गामध्ये २८ ला जिल्हा परिषद आवारात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील काही शाळांना भेटी देऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. पर्यावरणाचे महत्व आणि त्याबाबतची माहिती विशद करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन, वनअधिकारी आणि काही नगरपरीषदांना भेटी देणार आहे. या मोहिमेत अवध बिहारी लाल, जितेंद्र प्रताप, महेंद्र प्रताप अशी या ध्येवेड्यांची नावे आहेत.\nया मोहिमेची सुरवात अवध बिहारी लाल यांनी १९८० मध्ये केली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पर्यावरण संरक्षणाची देशाला हाक दिली. त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत अवध बिहारी लाल पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सरसावले. तेव्हापासून त्यांनी वृक्ष लागवडीची मोहीमच हाती घेतली. पहिली पंधरा वर्षे ते एकटेच देशभर पायपीट करीत होते. १९९५ पासून त्यांच्या या मोहिमेत तरुण, तरुणी सहभागी होऊ लागले. काहींनी मध्यावरच मोहिम सोडली, तर काहीजण या मोहिमेचे अविभाज्य अंगच बनून गेले.\nसध्या २० जणांचा चमू लाल यांच्यासोबतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत भ्रमंती करीत आहे. त्यात चार मुलींचाही समावेश आहे. आतापर्यंत त्यांनी अकरा देशात साडेतीन लाख किलोमीटरचा प्रवास केला आहे. तसेच साडेनऊ कोटी वृक्षांची लागवडही केली आहे. लिम्का, गिनिज व इंडिया स्टार बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली आहे, अशी अवध बिहारीलाल यांनी माहिती दिली आहे. आज ध्येयवेड्यांची जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली व भ्रमंतीबाबतची माहिती त्यांना विशद केली. देशात आणि राज्यात पर्यावरण आणि वृक्षारोपण या महत्वांच्या बाबींकडे लक्ष देणाऱ्या आणि जनासामान्यात जनजागृती करणाऱ्यांची जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वागत केले.\nसंगणक परिचारलकांची विधिमंडळावर धडक\nमुंबई - राज्यातील हजारो संगणक परिचालक 27 नोव्हेंबर रोजी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावेळी मोर्चा काढणार आहेत. वेळेवर पगार आणि महाराष्ट्र आयटी...\nस्वातंत्र्य, समृद्धी, शांततेसाठी भारत-अमेरिकेचे प्रयत्न : डोनाल्ड ट्रम्प\nवॉशिंग्टन : भारत व अमेरिकेचे संबंध हे स्वातंत्र्य, समृद्धी आणि शांतता यासाठी एकत्रित कसून प्रयत्न करतील, असा विश्‍वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड...\nशासकीय रक्कमेचा अपहार प्रकरणी निलंबित ग्रामसेवकास अटक\nजुन्नर : मंगेश कृष्णा ठोंगिरे,(वय ३६ रा. ओतूर, ता.जुन्नर) या निलंबित ग्रामसेवकास जुन्नर पोलिसांनी आज (ता.14) चौकशीसाठी ताब्यात...\nलांडोरखोरी उद्यान ‘पिकनिक डेस्टिनेशन’\nजळगाव - महापालिकेकडून उपेक्षित राहिलेल्या जळगाव शहरासाठी विकासातील आशेचा किरण म्हणून दोन वर्षांपूर्वी लांडोरखोरी उद्यानाचा विकास करण्यात आला. मोहाडी...\nछटपूजेनंतर कुकडी नदी किनारा केला चकाचक\nजुन्नर - उत्तर भारतीयांच्या काल सांयकाळी सुरू झालेल्या छट पूजेची आज बुधवार ता.14 रोजी सूर्योदयानंतर सांगता झाली. यानंतर नदी किनारा परिसर त्यांनी न...\nआईवडिलांचे छत्र हिरावलेल्यांना कपडे वाटप\nगोंदिया - वर्षातून एकदाच येणाऱ्या दिवाळीच्या सणाची प्रत्येकाला प्रतीक्षा असते. बच्चे कंपनीला दिवाळीमध्ये त्यांच्या आनंदमय जीवनाला पारावारच नाही....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014024-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poetry/%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%AB%E0%A4%B2-108090400020_1.htm", "date_download": "2018-11-14T23:40:33Z", "digest": "sha1:HBBWPFARO4LOUNPM35IRZ5KLNDVTOHKH", "length": 8539, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मैफल | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 15 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nदरेक क्षणी गडत मोडत जाणार्‍या\nऐकू येत आहे एकच धून...\nस्वर तिचे कधी आर्त, कधी कर्कश\nकधी मधुर तर कधी करूण\nपोहोचायचे आहे त्या मैफलीत....\nपोहोचायचे आहे त्या मैफलीत\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमिसेस खन्नाचा चेहरा पडला होता. काय करावं हे त्यांना सुचतंच नव्हतं. सगळं मानसिक बळ एकवटून ...\nआईसक्रीमचा कप पुढे आला , झाकण काढल्यावर ते चाटून स्वच्छ करण्याची ईच्छा झाली , तर ...\nबीपीच्या रुग्णांनी गरम पाणी आणि खड्या मिठाचे सेवन केले तर ...\nहृदयविकाराच्या रुग्णांमध्ये सर्वात कठीण समस्या म्हणजे रक्तदाब असतो. हिवाळ्यात, रक्त आणि ...\nआश्चर्यजनक आहे पनीराचे हे 5 फायदे\nकोणतेही पाहुणे घरी येत असले की घरात पनीराची पाककृती नक्कीच बनते. आरोग्य आणि चव यांच्या ...\nझेंडूची फुले ही आहे गुणकारी\nदोन दिवसांत जखम सुकून बरी होते. अशाप्रकारे झेंडूची फुले औषधी आहेत. म्हणूनच त्यांना हिंदू ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014024-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/05/01/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2018-11-15T00:01:33Z", "digest": "sha1:OH7JSWIDPIRC4JCZMOALFAQ6RHBGDUAH", "length": 8394, "nlines": 90, "source_domain": "sharyat.com", "title": "परिवार आनंदी राहण्यासाठी प्रत्येकाने पाळावयाचे काही नियम", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \nपरिवार आनंदी राहण्यासाठी प्रत्येकाने पाळावयाचे काही नियम\n१. एका वेळेस एकाने चिडावे.\n२. चूक झाली तर मान्य करावी. माफी नंतर मागितली तरी चालेल.\n3.घरात प्रत्येक गोष्ट बोलावी.\n४.घरातील प्रत्येकाला ( लहान मुलांना पण ) मन आणि मत आहे हे कायम लक्षात ठेवावे.\n५.आपला मुलगी/मुलगा हा फक्त आपल्याच मालकीचा आहे ही भावना पहिले काढून टाका.\n६.Space देणे आणि दिलेल्या Space चा नीट वापर करणे, अतिरेक न करणे आपली जबाबदारी.\n७.थोडं दुसऱ्या साठी काही केलं तर काही फरक पडत नाही. करा पण बोलून दाखवू नका.\n८.आपला स्वभाव जसा आहे तसाच दाखवा. आपण खूप काही तरी विशेष करतोय असा समज मनातून काढून टाका.\n९.आपल्या कला गुणांना वेळ द्या. दुसऱ्यांच्या कला गुणांचं कौतुक करा. दुसरे आपलं कौतुक करत नाहीत ह्याचा विचार करू नका.\n१०.बोला, विचार करा, पण सगळं घरात.\n११.जिभेवर खडी साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवा.\n१२.जीवन हे सुंदर आहे, मी त्याला आणखी सुंदर करणार आहे, हे लक्षात ठेवा. सोडून द्यायला शिका.\n१३.सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी लोकांच्या सहवासात रहा\nआमची पोस्ट आवडल्यास आमच्या “शर्यत अजून संपले नाही कारण मी अजून जिंकलो नाही ” फेसबुक पेज ला नक्की like करा\nतर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला हि माहिती खाली कमेंट करून नक्की कळवा आणि मित्रां सोबत शेअर करायला वि सरु नका.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी click करा http://sharyat.com\nअपडेट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला नक्की LIKE करा http://www.facebook.com/officialsharyat\n← रात्री आपल्या कानात लसूनची पाकळी ठेवण्याचे फायदे …\n“रेझोनांस” म्हणजे काय …. आणि त्याची शक्ती काय आहे →\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014026-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/2018/01/", "date_download": "2018-11-15T00:39:14Z", "digest": "sha1:44H4V7IKJML7BQ2CHFIRXPXZHORTDMGS", "length": 10160, "nlines": 113, "source_domain": "sharyat.com", "title": "January 2018", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \nही आहे शोकांतिका ….वाचा_आणि_विचार_करा…\nबाई जपान ची, नव्वद हजार खर्च करून हजारो किलोमीटर वरून भारतातील लेण्या पाहण्यासाठी मुंबई ला उतरते. खाजगी बसने अजिंठा वेरूळला\nएक छान लेख, तुम्ही पण वाचा आणि शेअर करा. IPS Vishwas Nagare Patil\nगावच्या जत्रेत एक ५ वर्षाचं मूल आपल्या बाबांबरोबर फिरत होतं. जत्रेतली लायटिंग, खेळणी, खाऊ बघून प्रत्येक गोष्ट घेण्यासाठी बाबांकडे हट्ट\nमोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये भारत जगात 109व्या क्रमांकावर \nभलेही आपल्याकडे टूजी, थ्रीजी इतिहासजमा होऊन फोरजी इंटरनेट आले असेल. तरहीही भारतातील मोबाईल इंटरनेट स्पीड यथातथाच आहे. कारण, जगाच्या तुलनेत\nसुरक्षेच्या दृष्टीने फेसबुकचे नवीन फिचर लाँच \nफेसबुक कायम आपल्या ग्राहकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने योग्य तो विचार करत असते. असाच विचार करुन फेसबुकने युजरच्या सुरक्षिततेसाठी आणखी एक नवीन फिचर\nअसा तयार केला जातो अर्थसंकल्प…\n2018 – 19 साठी चा अर्थसंकल्प 01 फेब्रुवारी 2018 रोजी संसदेत सादर केला जाणार असल्याचे तुम्ही ऐकले असेल, पण हा\n१) आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुखः करीत बसू नका,कारण काळ अनंत आहे.वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या\n65 च्या वयात 1009 वेळा अपयश आले पण निराश नाही झाला हा उद्योगी आणि उभी केली जागतिक किर्तीची कंपनी केएफसी \nप्रत्येक माणसाने यांच्या कडून शिकले पाहीजे की उद्योग करतांना यश मिळवण्यासाठी किती धैर्य धरले पाहीजे. जर तुमच्या मध्ये काही तरी\nया मुलाने काय केले हे वाचल्यावर या जगात अजून इमानदार लोक शिल्लक आहेत यावर तुमचा विश्वास बसेल \nएका सामान्य परिवारात जन्मलेल्या मुलाने अशी काही असामान्य इमानदारी दाखवली जी भल्याभल्यांना जमत नाही आणि कदाचित जमणारही नाही. यामुलाने जे\nशेत मजूर – एक प्रेरणादायी कथा\nफार पूर्वीची गोष्ट आहे. आइसलँडच्या उत्तरेकडील भागात एक शेतकरी राहत होता. त्याला त्यांच्या शेतात काम करण्यासाठी मजूर पाहिजे होता. परंतु\nनोकरी गमवली, वडापाव विकून वर्षाला 4 करोड कमवले..\nमहाराष्ट्रातील लोकांचा आणि विशेषतः मुंबईतील लोकांचा आवडता वडापाव अतिशय चविष्ट, खिशाला परवडणारा आणि कमी पैश्यात झटपट पोट भरणारा अशी याची\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014026-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%98/", "date_download": "2018-11-14T23:57:39Z", "digest": "sha1:SH23NVJBNSLMAECYU2MNNSE75JN4ZGGJ", "length": 7543, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कॉसमॉस प्रकरणात आणखी दोघांना अटक : अटक केलेल्यांची संख्या सहा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकॉसमॉस प्रकरणात आणखी दोघांना अटक : अटक केलेल्यांची संख्या सहा\nपुणे – कॉसमॉस बॅंकेच्या स्विचिंग सेंटरवर सायबर हल्ला करून 94 कोटी 42 लाख रुपये लांबविल्याप्रकरणात विरार आणि भिवंडी येथून आणखी दोघांना सायबर क्राईम सेलने अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या सहा झाली आहे. दरम्यान, अटक दोघांना 24 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एच.आर. जाधव यांनी दिला आहे.\nनरेश लक्ष्मीनारायण महाराणा (वय 34, रा. विरार, मुळ.ओरिसा), मोहंमद सईद ईक्‍बाल हूसेन जाफरी उर्फ अली (30, रा.भिवंडी) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. ही घटना 11 ते 13 ऑगस्ट दरम्यान घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला हिम मेहफूज शेख (वय27, रा. भिवंडी) आणि फहिम अझीम खान (वय 30, रा. औरंगाबाद) या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडे पोलीस कोठडीत केलेल्या चौकशीत शेख मोहंमद अब्दुल जब्बार (वय 28, औरंगाबाद) आणि महेश साहेबराव राठोड (वय 22, रा. नांदेड) यांना गुरुवारी अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या पोलीस चौकशीनंतर महाराणा आणि जाफरी यांना अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी या दोघांनी किती रक्कम काढली आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून, आंतरराष्ट्रीय टोळी असण्याची शक्‍यता आहे. फरार साथीदार आणि मास्टर माइंडच्या शोधासाठी, त्यानी बनावट कार्ड कोठे बनविली, त्याचे साहित्य कोणी पुरविले, आरोपींनी कॉसमॉस बॅंकेचा डाटा कसा मिळविला, याचा शोध घेण्यासाठी दोघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील चैत्राली पणशीकर यांनी केली. पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनवाब मलिक यांच्याविरोधातील मानहानीचा दावा मागे\nNext articleहुमणी अळीग्रस्त उसाचे पंचनामे करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014026-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/2008/06/", "date_download": "2018-11-14T23:59:27Z", "digest": "sha1:TUUKMFAAMKNHGJQNC25NJD2UXBP2OYNK", "length": 18384, "nlines": 150, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "2008 जून « कृष्ण उवाच", "raw_content": "\nठाम मताचे आमचे बंडूतात्या\nतसं पाहिलंत तर आमच्या बंडूतात्याना प्रत्येक विषयात आपलं मत द्दायची दिलचस्पी आहे.मग ते कोर्टकचेरी पासून राजकरणापासून साहित्या पर्यंत तात्या आपलं मत देत असतात.आणि त्यांच ते मत नेहमी ठाम असतं. मला एकदा म्हणाले, “ह्या विषयावर माझं ठाम मत आहे आणि ते कधीच बदलणार नाही.” मी त्यांना म्हणालो, “बंडूतात्या,ठाम मत म्हणजेच न बदलणारं मत नांका तुमचं न […]\nका लपवूनी ठेविसी तुझे गुपित\nपाहिले जेव्हा मी तुला मन माझे गेले हरवूनी धडधडून तेव्हा सागे ते मला प्रीती जडली लपुनी छपुनी ओठ ही सांगती मला मन माझे गेले गुंतूनी हकीकत माझी कशी तुला सांगू आहे कोण मी ते कुठवर लपवू का लपवूनी ठेविसी तुझे गुपित प्रयत्न करूनी झाले सर्व मला माहित जागो जागी आणुनी शब्द जिव्हेवर सांगतील सर्वां […]\nआतला आवाज “मला वाटतं,आपल्या आतल्या आवाजाची जी शक्ति आहे ती आपल्याला आपल्या कठीण प्रसंगात मदतीला येते.मला वाटतं,लोक सुखासुखी कुठचीच गोष्ट जावू देत नाहीत.काही किंमत पडली तरी ते दुसऱ्याला पण मदत करतात. माझ्या आईने मला हे सिद्ध करून दाखवलं आहे.” अशोक त्या दिवशी माझ्या घरी मुद्दाम म्हणून आला होता.त्याचे वडिल अलीकडेच निर्वतले होते.त्यांचे काही फोटो आणि […]\nपरि तुज सम आहेस तूच\nलाख पाहिल्या मी सुंदऱ्या अश्या परि तुज सम आहेस तूच वहा रे ते नजर फेकणे वहा रे ते नजर फेकणे वहा रे ते नखरेल चालणे कसा सावरू सांग माझे भूलणे हा केशभार की काळे घन समजू हे नयन तुझे की लख्ख बिजली समजू कुणा कुणाला देशिल असली सजा लाख पाहिल्या मी सुंदऱ्या अश्या परि तुज सम आहेस तूच तुही […]\n“प्रेम करण्याच्या क्रियेत बदल घडवून आणण्याची क्षमता असते ह्या क्षमतेवर माझा विश्वास आहे. प्रेमातून जखम सुद्धा भरून आणून बरं करण्याची शक्ति आहे.” बऱ्याच वर्षानी मी गोव्याला माझ्या मोठया वहिनीच्या माहेरी गेलो होतो.लहानपणी नेहमीच उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या वहिनी बरोबर मी गोव्याला जात असे. त्यामुळे त्यांच्या आजूबाजुच्या लोकांशी पुर्वी पासून ओळख होती.वहिनीच्या माहेरच्या बंगल्याच्या सभोवताली मच्छिमार लोकांची […]\nकरिन मी तुजवर प्रीति\nछोट्या छोट्या रात्री होत जातात लांब लांब धावत पळत जाणाऱ्या झोपेला सांगू कसे मी जरा थांब थांब मनात माझ्या बेचैनी प्रतिक्षा माझ्या नयनी होईल जेव्हा अशी स्थिती करिन मी तुजवर प्रीति भोळा खूळा अशी माझी महती नको विचारू मज इच्छा कोणती घट्ट धरूनी मी तुला मिठ्ठीत वाटे मला मी वसतो स्वर्गात फुलासम खुलुनी मन देई […]\nदुःख ही न थांबणारी क्रिया आहे.\n“ते त्या आईचं मुल,एका खोल दरीत पडतं.ती आई त्या दरीच्या उंचवट्यावरून आपलेच कपडे फेकून देते.ते कपडे हवेत तरंगू देते.त्या कपड्यांची सुंदर फुलपाखरं होवून ती जणू भुर्कन उडून जातात” आज प्रो.देसाई तिच्या भाचीला घेवून तळ्यावर आले होते.माझी ओळख करून देताना मला म्हणाले, “ही वृंदा करंदीकर.ही कॉलेजात फिलॉसॉफीची प्राध्यापिका आहे.” तिचा विषय़ लक्षात घेवून मी तिला […]\nजखम मनाची ताजी असता\nनयन माझे अश्रुनी भरले सांगशी तू मला हंसण्या जीवन माझे नैराशाने भरले सांगशी तू मला ते विसरण्या दिवस माझे कठिण झाले काय करू मी आता मन माझे उचंबळून आले दाह सहन करता करता जखम मनाची ताजी असता दुषणे देतोस कसा आता कसे बरे जीवनामधे प्रीति करीती लोक नावे ठेवूनी सच्छिलतेला हेवा करीती लोक विझूनी गेली […]\nतू जवळी रहा आयुष्यभर\nतू दे मज साथ जीवनभर तू जवळी रहा आयुष्यभर दाखविन मी माझे रंग तुही दाखवी तुझे ढंग मग कसली असेल उमंग अन कसला होईल अपेक्षाभंग दिसेल तेव्हा वेगळा आगळा तुझा नी माझा संगम आहेस तू सकाळचे किरण बांधले करकचूनी त्यासी तुझे न माझे भोळे मन दूर असूनी नसशी दूर किती जवळ आहो आपण तू दे […]\nकवितेचा आशय असा आहे की आपण मोठी माणसं,मोठ्यांबरोबर औचित्य ठेवून वागत असतो,का तर एकमेकाच्या भावना सांभाळण्यासाठी आपली ही धडपड असते.पण तोच जर लहान मुलाबरोबर आपला संपर्क आला तर बहुदा आपण आपले “मूड” संभाळण्याचा प्रयत्न करतो.मुलांच्या भावनांची जास्त कदर करत नाही.ह्या कवितेत तिच मध्य कल्पना आहे. वाटेत एका अनोळख्याला जवळ जवळ आपटलो “माफ करा”असे म्हणून मी […]\nमी आणि माझी आई.\nकसे विसरीन मी तुला सहजपणे असा\nजेव्हा गळाला मासा लागतो.\nप्रत्येकाच्या जीवनात येणारे ऋतु.\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nरे मना धीर धर ना जरा\nकसे विसरीन मी तुला सहजपणे असा\nसंशयी मना कसे सांगू मी तिला\nकवेत मृत्युच्या सत्वरी निघून जावे\nव्यक्ती आणि वल्ली (12)\n« मे जुलै »\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014026-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/mahashivaratri-marathi/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80-111030100013_1.htm", "date_download": "2018-11-15T00:21:28Z", "digest": "sha1:TZSLL2PKICH3MRCFECYOW6IHDDUJWGOT", "length": 16009, "nlines": 135, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "महाशिवरात्री पूजा विधी! | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 15 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमाघ वद्य चतुर्दशीला ‘महाशिवरात्र’ म्हणतात. (प्रत्येक महिन्यात येणार्‍या वद्य चतुर्दशीला ‘शिवरात्र’ म्हणतात.) या दिवशी भगवान श्रीशंकराच्या ज्योतिर्लिंगाचा उद्धार झाला असे म्हणतात. भगवान श्रीशंकराला आवडणारी बेलाची पाने वाहून पूजा, अभिषेक करण्याची पद्धत आहे. या दिवशी उपवास करतात.\nमाघ कृष्ण त्रयोदशीला एकभुक्‍त रहावे. चतुर्दशीच्या दिवशी सकाळी काताचा संकल्प करावा. सायंकाळी शास्त्रोक्‍त स्नान करावे. भस्म व रुद्राक्ष धारण करावे. प्रदोषकाळी शिवाच्या देवळात जावे. शिवाचे ध्यान करावे. मग षोडशोपचारे पूजा करावी. भवभवानीप्रीत्यर्थ तर्पण करावे. शिवाला एकशे आठ कमळे किंवा बेलाची पाने नाममंत्राने वाहावी. मग पुष्पांजली अर्पण करून अर्घ्य द्यावे. पूजासमर्पण, स्तोत्रपाठ व मूलमंत्राचा जप झाल्यावर शिवाच्या मस्तकावरील एक फूल काढून ते स्वत:च्या मस्तकावर ठेवावे क्षमायाचना करावी. चतुर्दशीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्यात. त्यांना `यामपूजा' म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालावे, अनुलेपन करावे, धोत्रा, आंबा व बेल यांची पत्री वहावी. तांदुळाच्या पिठाचे २६ दिवे करून त्यांनी देवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी १०८ दिवे दान द्यावे. प्रत्येक पूजेतील मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावे. नृत्य, गीत, कथाश्रवण इत्यादी गोष्टींनी जागरण करावे. पहाटे स्नान करून पुनश्च शिवपूजा करावी. पारण्याला ब्राह्मणभोजन घालावे. (पारणे चतुर्दशी संपण्यापूर्वीच करणे योग्य असते.) ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन कातसमाप्‍ती करावी. बारा, चौदा किंवा चोवीस वर्षे कात केल्यावर त्याचे उद्यापन करावे.\nसोरटी सोमनाथ, श्रीशैल, महाकालेश्र्वर, ओंकार मांधाता, परळी वैजनाथ, भीमाशंकर, रामेश्र्वर, औंढ्या नागनाथ, काशी विश्र्वनाथ, त्र्यंबकेश्र्वर, केदारनाथ आणि घृष्णेश्र्वर अशी १२ ज्योतिर्लिंगे भारतात आहेत. त्यांपैकी परळी-वैजनाथ (बीड), औंढ्या नागनाथ (हिंगोली), त्र्यंबकेश्र्वर (नाशिक), भीमाशंकर (पुणे) व घृष्णेश्र्वर (औरंगाबाद) ही महाराष्ट्रातील ५ ज्योतिर्लिंगे आहेत. शंकराची आद्यस्थाने म्हणून ही तीर्थक्षेत्रे प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातील जवळजवळ प्रत्येक गावातील शंकराच्या मंदिरात महाशिवरात्रोत्सव मोठ्या आनंदाने साजरा होतो. ५ ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी विशेष उत्सवासाठी लाखो भाविक जमतात.\nयावर अधिक वाचा :\nगणपतीला प्रिय आहे हे फूल\nगणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले ...\nयामुळे देवपूजेत वापरतात तांब्याची भांडी\nहिंदू धर्मात देवाची आराधना करण्यासाठी अनेक नियम दिलेले आहेत. यातून एक म्हणजे पूजेसाठी ...\nकौतुकाचा अर्थ होतो वेगळेपणा किंवा दुरावा\nजेव्हा एखादी चांगली व्यक्ती काहीतरी असामान्य करते तेव्हा तुम्ही त्यांचे कौतुक करता. ...\nह्या 7 गोष्टी तुमचे सर्वात मोठे शत्रू आहे, लगेचच त्यांना ...\nग्रंथात अशा 7 गोष्टी आहे, जे मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू म्हणून ओळखले जातात. ज्या ...\nयावेळी साजरी करा भाऊबीज\nपाच दिवसांच्या दिपावलीचा आजचा शेवटचा दिवस. 9 नोव्हेंबर रोजी भाऊबीज साजरी केली जाणार आहे. ...\n\"नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा. आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल...Read More\n\"आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोण प्रदर्शित करा. आजचा...Read More\n\"आपल्या मित्रांना रात्रीचे जेवण आणि नृत्यासाठी बाहेर घेऊन जाण्यापूर्वी विचार करा. कार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत ठामपणे मांडा. इतर लोकांबरोबर...Read More\n\"मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल. पत्नीशी बोलल्यानंतर मूड छान होईल. आपली...Read More\n\"आपणास आज संभाषणात काळजी घेण्याची गरज आहे. धावपळ जास्त होईल. देवाण-घेवाण टाळा. वेळ अनुकूल आहे. व्यापार-व्यवसायासाठी छान दिवस. कुटुंबाबरोबर आज...Read More\n\"स्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे वचार पटतील. महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले...Read More\nआपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल. आनंद वाढेल. उत्साहजनक...Read More\n\"देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. मित्रांच्या सहयोगाने...Read More\n\"मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा....Read More\nस्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा. स्त्री पक्षाचा आधार...Read More\n\"कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे. सामाजिक कामात सावधगिरी...Read More\n\"इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. शेअरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014033-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Always-be-persistent-in-protecting-the-country/", "date_download": "2018-11-15T00:24:01Z", "digest": "sha1:BU7ILGTTNLCAHLLRYXBKY2EVSDJVIC4J", "length": 5693, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " देश संरक्षणासाठी सतत प्रयत्नशील राहा : एअर व्हाईस मार्शल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › देश संरक्षणासाठी सतत प्रयत्नशील राहा : एअर व्हाईस मार्शल\nदेश संरक्षणासाठी सतत प्रयत्नशील राहा : एअर व्हाईस मार्शल\nप्रशिक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया असून त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानानुसार बदल होत गेले आहेत. प्रत्येक प्रशिक्षणार्थीने आपले कौशल्य वाढीस लावले पाहिजे. भारतीय हवाई दलामध्ये वैयक्तिरित्या प्रगती करण्याकरिता खूपच वाव आहे. प्रत्येकाने भारतीय हवाई दलाची परंपरा पुढे नेण्यासाठी व देशाचे संरक्षण करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे आवाहन एअर व्हाईस मार्शल एस. पी. धारकर यांनी केले.\nसांबरा येथील हवाई दल प्रशिक्षण स्कूलमधून 3106 प्रशिक्षणार्थींनी आपले प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे. त्या प्रशिक्षणार्थींनी यानिमित्ताने पासिंग आऊट परेड सादर केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एस. पी. धारकर उपस्थित होते. एअर कमाडोर अरुण भास्कर गुप्ता यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी प्रशिक्षणार्थींच्या पासिंग आऊट परेडची पाहणी केली.\nधारकर पुढे म्हणाले, कौशल्य व गुणवत्तेवर हवाई दलामध्ये प्रत्येकाचा विकास होतो. प्रत्येक प्रशिक्षणार्थीने आपल्या जीवनात शिस्त व कौशल्य मिळविण्यावर भर दिला पाहिजे. हवाई दलामार्फत लढाई करण्याच्यादृष्टीने प्रत्येक प्रशिक्षणार्थीने आपली बाजी लावली पाहिजे. यावेळी प्रशिक्षणार्थींचे आई-वडील उपस्थित होते. उत्कृष्ट प्रशिक्षणार्थींना प्रमुख पाहुणे एस. पी. धारकर यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. जनरल सर्व्हिसमध्ये उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून विवेक राजेंद्र खाडे याला व प्रशिक्षणामध्ये उत्कृष्ट म्हणून आयजाज खान, मोहितकुमार सेन याला उत्कृष्ट गुणवत्ताधारक व सर्वच प्रशिक्षणामध्ये उत्कृष्ट म्हणून रोहित शर्मा यांना पुरस्कार देण्यात आले.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014033-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Movement-in-Sindhudurg-hundred-percent-success/", "date_download": "2018-11-15T00:55:13Z", "digest": "sha1:YF7KZTFNDMHW5I4ZGZ7S7P7ZWI44GPAQ", "length": 5155, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सिंधुदुर्गात बंद आंदोलन शंभर टक्के यशस्वी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › सिंधुदुर्गात बंद आंदोलन शंभर टक्के यशस्वी\nसिंधुदुर्गात बंद आंदोलन शंभर टक्के यशस्वी\nमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी सकल मराठा समाजाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा बंद आंदोलन छेडण्यात आले. मराठा बांधवांनी जिल्हाभरात रास्ता रोको करत हे आंदोलन छेडले. जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा तसेच रिक्षा व एस.टी. वाहतूक बंद होती. सर्व शहरांमधील शाळा, महाविद्यालये बंद होती. काही ठिकाणी एस.टी. बसेसवर दगडफेक व आंदोलकांवर लाठीचार्ज झाला.राष्ट्रीय महामार्गासह अन्य राज्यमार्ग व ग्रामीण मार्गांवर टायर पेटवून व झाडे पाडून रास्ता रोको करण्यात आला. काही ठिकाणी आंदोलकांनी रस्त्यांवर ठिय्या मारला.\nकुडाळ, वेंगुर्ले व कणकवली तालुक्यांत एसटी बसेसवर दगडफेक करण्यात आली. एक चालक जखमी झाला. कुडाळ-साळगाव येथे एका युवकावर लाठीचार्ज झाल्याने आंदोलक आक्रमक झाले. वेंगुर्ले-आडेली येथे आंदोलन करणार्‍या सहा तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. कसाल येथे एका पोलिस अधिकार्‍याने आंदोलक व समाजबांधवांबद्दल अनुद‍्गार काढल्याने पोलिस व आंदोलकांमध्ये वादावादी झाली. यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यामुळे कसाल व सिंधुदुर्गनगरी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.\nदेवगड-तळेबाजार येथे मराठा बांधवांनी मुंडन करून शासनाच्या वेळकाढू धोरणाचा निषेध केला. कणकवली-फोंडाघाट येथे एका एसटीवर दगडफेक झाली. तर कणकवली-वागदे येथे महामार्गावर पर्यटकांच्या गाड्या रोखून धरल्या. या आंदोलनामुळे गुरुवारी दिवसभरात एकही एसटी जिल्ह्यातून धावली नाही.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014033-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-in-state-increase-heat-waves-how-to-preventative-care-and-heat-stroke/", "date_download": "2018-11-15T00:31:49Z", "digest": "sha1:Q6YTRTGNYYGPEKTTG322ZE5QW233YYKQ", "length": 8246, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " असा टाळा उष्माघात (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › असा टाळा उष्माघात (Video)\nअसा टाळा उष्माघात (Video)\nराज्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे उन्हाची तिव्रता चागलीच जाणवत आहे. या वाढत्‍या अष्‍म्‍याने नागरिक हैरान झाले आहेत. त्‍यामुळे उष्माघाताची लागण होऊ नये म्हणून खास ‘पुढारी’च्या वाचकांसाठी राज्याच्या साथरोग अधिकार्‍यांची ही विशेष मुलाखत घेण्यात आली. यामध्ये उष्माघात म्हणजे काय, उष्माघाताचे परिणाम आणि त्यावरील उपाययोजना या विषयावर ‘पुढारी ऑनलाइन’शी राज्याचे साथरोग अधिकारी डॉ. जितेंद्र डोलारे यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. उष्माघातापासून आपला बचाव कसा कराल जाणून घ्या सोबतच्या विशेष वृत्तावरून.\nउष्माघात टाळण्यासाठी काय कराल\nउष्माघात टाळण्यासाठी डोळ्यांना गॉगल वापरणे, डोक्यावर टोपी,रूमाल अशा किरकोळ गोष्टीचा वापर करायला हवा. तसेच, ११ ते ३ या वेळेत काम करणे टाळले पाहिजे. त्याशिवाय, काळ्या रंगाचे किंवा उष्णता शोषून घेणारे कपडे वापरू नयेत. त्याऐवजी, सैल आणि शक्यतो पांढर्‍या रंगाचे कपडे वापरावेत. ठरावीक वेळेनंतर थोडे - थोडे पाणी पीत राहणे, जलसंजीवनी(विविध पेय) जसे ताक, लिंबू सरबत प्यावे. मात्र, या दिवसात कोल्ड्रीक्स कटाक्षाने टाळले पाहिजे. कोल्ड्रीक्समुळे उष्णता शोषण्याचा विपरीत परिणाम आपल्‍या शरिरावर होऊ शकतो.\nउष्माघाताची समस्या मार्च, एप्रिल, मे आणि जूनच्या काही दिवसात जाणवते. तीव्र उन्हामध्ये आपण फिरल्यानंतर आपल्याला काही लक्षणे आढळून येतात. उन्हाच्या तीव्रतेनुसार त्या लक्षणांचे वर्गीकरण होते. उन्हामध्ये फिरल्यामुळे थकवा येणे, चक्कर येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे या सारखी उष्माघाताची लक्षणे असू शकतात. तसेच, पायात पेंटके येणे, रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थता आणि महत्त्वाचे म्हणजे व्यक्तीला ताप येऊन बेशुद्धावस्थेत जाण्याचे लक्षणे दिसू शकतात. ही उष्माघाताची गंभीर लक्षणे आहेत. यामुळे व्यक्तीचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो.\n....या व्यक्तींना लागण होण्याचा धोका जास्त\nवयोगटानुसार यात भिन्नता पाहायला मिळते. पासष्ट वर्षावरील वृद्ध व्यक्ती, १ ते ५ वर्षातील मुले, गरोदर माता, मधुमेह असलेले व्यक्ती, ॠदयविकार असलेले किंवा दारूच्या अधीन असलेल्या व्यक्तींना सामान्य व्यक्तीपेक्षा उष्माघात होण्याची शक्यता जास्त असते. उष्माघात होण्याचे मुख्य कारण म्हणजे उन्हामध्ये फिरणे. दुपारी ११ ते ३ या वेळेत आपण उन्हामध्ये फिरणे टाळले पाहिजे. या चार तासांमध्ये उन्हाची तीव्रता जास्त असते.\nउष्माघाताची लागण झाल्यावर या उपाययोजना कराव्यात..\nउष्माघाताची लागण झाल्यावर प्रतिबंधात्मक उपायावर जास्त भर द्यायला हवा. उष्माघाताची घटना एखाद्या व्यक्तीबरोबर घडली असल्यास कुलर, पंख्‍याखाली त्‍याला बसवावे किंवा थंड पाण्याने त्या व्यक्तीला अंघोळ घालायला हवी. रूग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पंट्या, बर्फाच्या बॅग ठेवायला हव्यात. मागील वर्षी उष्माघाताने १२ लोकांचे मृत्यू झाला होता. त्या तुलनेत यावर्षी हे प्रमाण कमी होऊन फक्त १ व्यक्ती उष्माघाताने दगावला आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014033-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/aviation-ministry-proposes-to-remove-cancellation-fee-on-flight-tickets-cancelled-within-24-hours-of-booking/", "date_download": "2018-11-14T23:59:40Z", "digest": "sha1:5ZNSAL2KL2PORGDE2B5A4WYFF7TXAISH", "length": 8697, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "खुशखबर! विमानाला विलंब झाल्यास प्रवाशांना मिळणार नुकसान भरपाई", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n विमानाला विलंब झाल्यास प्रवाशांना मिळणार नुकसान भरपाई\nनवी दिल्ली – एअरलाईन्स कंपन्यांच्या चुकीमुळे विमानास विलंब झाला तर आता कंपनीला संबंधित प्रवाशांना नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. जर विमानाला पुढील दिवसापर्यंत विलंब झाला तर कोणत्याही अतिरिक्त शुल्कासह प्रवाशांच्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय देखील करावी लागेल.\nकनेक्टिंग फ्लाईट चुकली तरीही कंपन्यांना भरपाई द्यावी लागेल. विमानाला फारच उशीर झाल्यास प्रवासी तिकीट रद्द करु शकतात आणि त्यांना संपूर्ण पैसे देखील परत दिले जातील. अशी घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली असून, सरकारने याबाबत मसुदा तयार केला आहे. पुढील २ महिन्यात हे नवीन नियम लागू होण्याची शक्यता आहे.\nमसुद्यातील तरतुदींची माहिती देताना हवाई उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा म्हणाले की, “जर प्रवाशाने विमानाचं तिकीट बुक केल्यानंतर 24 तासांच्या आत रद्द केलं तर यासाठी कॅन्सलेशन चार्ज द्यावा लागणार नाही. याशिवाय निर्धारित वेळेच्या आधी तिकीटातील इतर बदलही मोफत करता येणार आहेत.” “याशिवाय प्रवासाच्या 96 तास आधी तिकीट रद्द केल्यास कोणतंही शुल्क द्यावा लागणार नाही. कोणत्याही परिस्थितीत कॅन्सलेशन चार्ज हा तिकीटाचा दर आणि इंधन शुल्क यांच्या एकूण दरापेक्षा जास्त असू शकत नाही,” असंही जयंत सिन्हा यांनी यावेळी स्पष्ट केलं.\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nठाणे : हे सरकार काहीही करणार नाही. ते फक्त कधी धनगर समाजाच्या तर कधी मराठा समाजाच्या बाजूने डमरू वाजवत…\n२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014033-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/updated-chance-of-chicken-prices-will-rise-after-egg/", "date_download": "2018-11-15T00:01:49Z", "digest": "sha1:RYGNOLQCSUQ37QFS6MQQVNA7C2WVXJSG", "length": 7015, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अंड्यांनंतर चिकनच्या दरातही वाढ होण्याची शक्यता", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअंड्यांनंतर चिकनच्या दरातही वाढ होण्याची शक्यता\nमुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये बाजारात अंड्याचे दर वाढल्यानंतर आता चिकनचेही दर वाढण्याची शक्यता आहे. वेंकीज इंडिया लिमिटेडचे संचालक व्यंकटेश राव यांनी चिकनचे दर वाढणार असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र, या दरांमध्ये किती रुपयांनी वाढ होणार आहे हे अद्याप निश्चित झाले नाही. ‘हिवाळ्यामध्ये चिकनला जास्त मागणी असते. त्यातच मका आणि सोया या कोंबड्यांच्या खाद्याची ७५ टक्के उपलब्धता असल्याने कुक्कुट पालन करणारे शेतकरी, व्यापारी आणि उद्योजक एकत्र येऊन चिकनचे दर पुन्हा वाढवतील, असे वाटत, असेही राव यांनी सांगितले.\nआणखी एक भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत\nटीम महाराष्ट्र देशा- काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी भाजपाचा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. देशमुख यांच्या…\nभाजपमधील ‘धुळवडीचा’ राष्ट्रवादीला होणार फायदा\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014033-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathigaysexstories.blogspot.com/2015/01/blog-post_7.html", "date_download": "2018-11-15T00:18:32Z", "digest": "sha1:EIMATR7WDXFJPOAWTSSCUIR3CZ5AD7HW", "length": 40441, "nlines": 158, "source_domain": "marathigaysexstories.blogspot.com", "title": "Marathi Gay Story: आम्हीही माणसं आहोत ...", "raw_content": "\nआम्हीही माणसं आहोत ...\nप्रचंड लोकसंख्येच्या आपल्या देशात लैंगिक विषयांवर उघडपणे चर्चा करणं फारसं चांगलं मानलं जात नाही, हे अर्थातच एक आश्चर्य आहे. चार पुरुषार्थामधला ‘काम’ हा एक पुरुषार्थ मानणाऱ्या ‘कामसूत्र’ ‘अनंगरंग’ यांसारख्या ग्रंथांनी कामशास्त्रात मोलाची भर घालणाऱ्याया देशात आज मात्र कामवासनेकडे एक पापवासना वा लपून-छपून करायची गोष्ट इतक्या संकुचित अर्थाने पाहिलं जात आहे ही खरोखरच खूप खेदाची गोष्ट आहे. लैंगिक विषयांसंबंधी घेतलेल्या या बंदिस्त भूमिकेमुळे, लैंगिकतेविषयीचा एखादा ‘वेगळा’ प्रश्न जेव्हा आपल्या समाजात उपस्थित होतो, तेव्हा आपण काय भूमिका घेणार हे वेगळं सांगायची आवश्यकता राहत नाही. भिन्न लैंगिकता असणाऱ्यांच्या लैंगिक प्रश्नांविषयीच जिथे इतकी बंदिस्तता असेल, तिथे समलैंगिक प्रवृत्ती असणाऱ्यांच्या प्रश्नांविषयी काय परिस्थिती असेल याची नुसती कल्पनाच केलेली बरी.\nआपल्या समाजात L.G.B.T.I. म्हणजे लेस्बियन, गे, बायसेक्शुअल्स, ट्रान्सजेंडर आणि इण्टरसेक्स या प्रकारच्या ‘सेक्शुअल मायनॉरिटीज्’ आहेत. L.G.B.T.I. मधल्या प्रत्येक सेक्शुअल मायनॉरिटीचे स्वत:चे वेगळे असे प्रश्न आहेत.\nL.G.B.T.I. मधील पहिला प्रकार लेस्बियनचा. निर्सगत: एक ते दीड टक्के स्त्रिया लेस्बियन असतात. स्त्री असून स्त्रीविषयीचं लैंगिक आकर्षण असणाऱ्या स्त्रियांना ‘लेस्बियन्स’ म्हणतात. समजा एखाद्या लेस्बियन स्त्रीचं घरच्यांनी जबरदस्तीने लग्न लावून दिलं. तर, ना तिचा नवरा या विवाहसंबंधातून सुखी होईल ना ती स्वत: उलट समलैंगिक प्रवृत्ती असणाऱ्या लेस्बियन मुलीसाठी नवऱ्याबरोबरचा तिचा संबंध हा ‘बलात्कार’ही ठरू शकतो.\nआज समलैंगिकतेला कायदेशीर तसेच सामाजिक मान्यता नसल्यामुळे बरेचसे समलैंगिक त्यांच्या लैंगिक गरजा लपूनछपून पुरवताना दिसतात. या संबंधातल्या चोरटेपणामुळे समलैंगिक पुरेशा सुरक्षित साधनांचा वापर करण्याचे टाळतो.\nL.G.B.T.I. मधला दुसरा वर्ग आहे ‘गें’चा. ‘गे’ हा पुरुष असून त्याला पुरुषांविषयी लैंगिक आकर्षण असते. ‘गे’ पुरुषांमध्ये ढोबळमानाने आपण १) थोडेसे स्त्रण अथवा बायकी हावभाव करणारे ‘गे’ (अ‍ॅफिमिनेट ‘गे’) आणि २) स्ट्रेट पुरुषांसारखेच वागणारे (स्ट्रेट अ‍ॅक्टिंग गे) असा भेद करू शकतो. स्ट्रेट अ‍ॅक्टिंग गे इतर पुरुषांसारखेच वागत, बोलत असल्यामुळे ते जोपर्यंत स्वत:च्या तोंडाने त्यांच्या समलैंगिकतेविषयी सांगत नाहीत, तोपर्यंत त्यांचं ‘वेगळे’पण लक्षात येत नाही. अगदी लहान वयापासून, ‘गे’ मुलाला त्याच्या लैंगिक आकर्षणातलं त्याचं ‘वेगळेपण’ जाणवत असतं. परंतु बरेचदा लाजेपोटी, घरच्यांच्या धाकापोटी व समाजाच्या दडपणाखाली तो आपलं हे वेगळेपण लपवतो. तो जर ‘स्ट्रेट अ‍ॅक्टींग गे’ असेल तर त्याला त्याची लैंगिकता लपवणं सोपं जातं. याउलट जे ‘अ‍ॅफिमिनेट गे’ असतात, त्यांना लहानपणापासूनच त्यांच्या बायकी हावभावामुळे कुटुंबाच्या आणि समाजाच्या उपहासाला सामोरं जावं लागतं. कमी वयातच त्यामुळे ही मुलं बरेचदा एकलकोंडी, कुढी बनतात. पुढे मोठं झाल्यावरही त्यांच्यातल्या बायकीपणामुळे त्यांना कामाच्या ठिकाणीही उपहासाचीच वागणूक मिळते. त्यामुळे त्यांच्यात न्यूनगंडाची भावना निर्माण होण्याची शक्यता वाढते. ‘स्ट्रेट अ‍ॅक्टिंग गे’चं ‘वेगळे’पण याउलट लक्षात न आल्यामुळे वयात आल्यावर त्यांना इतर स्ट्रेट मुलांसारखंच समजून, त्यांचे आई-वडील त्यांचं ‘स्ट्रेट’ समाजातल्या मुलींशी लग्न लावायला बघतात. एखाद्या ‘गे’ने जर अशावेळी स्वत:च्या वेगळ्या लैंगिकतेविषयी घरच्यांना सांगायचा, त्यांच्यापुढे ‘ओपन’ व्हायचा प्रयत्न केला तर त्याचे कुटुंबियच त्याला तू ‘राक्षसी’ आहेस.. पापी आहेस.. यासारख्या दूषणं त्याला देतात. समलैंगिकतेविषयीच्या अज्ञानामुळे त्याची ‘वेगळी’ लैंगिकता हे काही काळापुरतं असणारं ‘फॅड’ आहे. किंवा वयात येताना वाईट मित्रांच्या संगतीत राहून त्याच्या आयुष्यात निर्माण झालेली एक तात्पुरती ‘फेज’ आहे, जी लग्नानंतर जाईल, असं मानतात. ‘सब मर्ज की एक दवा’ या हिशेबाने लग्नानंतर सर्व काही सुरळीत होईल या भाबडय़ा आशेने, समलैंगिकता या विषयाबद्दल काहीच माहिती नसणारे त्याचे पालक त्याच्यावर लग्नासाठी ‘भावनिक दबाव’ आणतात. काही वेळा असे पालक आपल्या ‘गे’ मुलाला ‘बदलण्या’साठी मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जातात. हा मानसोपचारतज्ज्ञ खरोखरच जर सुज्ञ असेल तर तो त्या ‘गे’ मुलाला आणि त्याच्या पालकांना समलैंगिक प्रवृत्ती ही काही व्यक्तींमध्ये नैसर्गिक असते. त्यामुळे ती ‘बदलता’ येत नाही, या वास्तवाची जाणीव करून देतो.\nपरंतु अजूनही आपल्या भारतात असे काही मानसोपचारतज्ज्ञ आहेत, ज्यांची समलैंगिक प्रवृत्ती बदलायचा प्रयत्न केला पाहिजे’ अशी ठाम भूमिका असते. अशा विचारांच्या मानसोपचारतज्ज्ञांच्या या भूमिकेमागे परंपरेचा संस्कृतीचा जबरदस्त पगडा, जुन्या शिक्षणप्रणालीचा प्रभाव, निव्वळ व्यावसायिक दृष्टिकोन यासारखी अनेक कारणं असू शकतात. पुण्याच्या ‘समपथिक ट्रस्ट’ या समलैंगिकांच्या मानसिक-शारीरिक आरोग्याच्या विषयावर काम करणाऱ्या संस्थेचे संस्थापक बिंदुमाधव खिरे आपल्या ‘इंद्रधनुष्य’ या पुस्तकात याविषयी म्हणतात. ‘समलैंगिकांना ‘बदलायचे’ प्रयत्न अनेक प्रकारे केले जातात. यात पुरुषांना पुरुषांची नग्न चित्रं दाखवायची, ते उत्तेजित झाले की त्यांना विद्युत शॉक द्यायचा. यामागे पुरुषांकडून पाहून त्यांना लैंगिक उत्तेजना येणार नाही, हा विचार आहे. त्यानंतर मग स्त्रीची नग्न चित्रं दाखवायची, पण शॉक द्यायचा नाही. अथवा दुसरा प्रकार म्हणजे पुरुषांची लैंगिक चित्रं दाखवायची, बघून तो पुरुष उत्तेजित झाला की, त्याला मग मळमळायला होईल, ओकारी होईल, अशी औषधं, इंजेक्शन्स द्यायची किंवा काऊन्सिलिंगच्या नावाखाली त्यांचं ब्रेन वॉशिंग करायचं यासारखे काही अघोरी उपायही केले जातात.\nकाही वेळा आपण लग्नानंतर खरंच ‘बदलू’ या भाबडय़ा समजुतीतून तो ‘गे’ मुलगा ‘स्ट्रेट’ मुलीशी लग्नाला तयार होतो. ‘स्ट्रेट अ‍ॅक्टिंग गे’ हा इतर ‘स्ट्रेट’ मुलांसारखाच दिसत-वागत-बोलत असल्यामुळे तसंच आपल्याकडे मुलींचं वा मुलांचं लग्न ठरविताना ‘सेक्शुअ‍ॅलिटी’ विचारण्याची पद्धत नसल्यामुळे अशी लग्नं होतात. काही दिवसांतच पण ‘गे’ मुलाला आपली चूक कळते. मग अखेर त्या लग्नाची परिणती शेवटी घटस्फोटात होते. अशा प्रकारच्या लग्नामुळे केवळ दोन माणसंच नव्हेत, तर दोन कुटुंब उद्ध्वस्त होतात. काही वेळा तर केवळ बघू या आपण ‘बदलू’ शकतो का या भावनेतून घरच्यांच्या आणि समाजाच्या दबावाखाली लग्नाला ‘बळी’ पडलेली ही मुलं केवळ बघू या काय होतंय. या भावनेतून लग्न झाल्यानंतर त्या स्ट्रेट मुलीबरोबर ‘संबंध’ ठेवतात, पण थोडय़ाच दिवसांत या संबंधांचा त्यांना उबग येतो. त्यांचा नैसर्गिक लैंगिक कल त्यांना पुन्हा समलिंगी जोडीदार शोधण्यासाठी प्रवृत्त करतो. असा ‘पार्टनर’ मिळाल्यावर काही वेळा ही ‘गे’ मुलं मग दुहेरी जीवन जगतात. स्ट्रेट मुलीशी लग्न केल्यानंतर मिळणारी सामाजिक सुरक्षितता- मानसन्मान यावर त्यांना पाणी सोडायचं नसतं. त्यामुळे ‘घरी पत्नी’ व बाहेर पार्टनर’ अशी त्यांची अवस्था असते. अर्थात या सगळ्या गोष्टी अगदी लपूनछपून चाललेल्या असतात. आपला नवरा ‘गे’ आहे याची ना त्या पत्नीला जाणीव असते ना घरच्यांना या भावनेतून घरच्यांच्या आणि समाजाच्या दबावाखाली लग्नाला ‘बळी’ पडलेली ही मुलं केवळ बघू या काय होतंय. या भावनेतून लग्न झाल्यानंतर त्या स्ट्रेट मुलीबरोबर ‘संबंध’ ठेवतात, पण थोडय़ाच दिवसांत या संबंधांचा त्यांना उबग येतो. त्यांचा नैसर्गिक लैंगिक कल त्यांना पुन्हा समलिंगी जोडीदार शोधण्यासाठी प्रवृत्त करतो. असा ‘पार्टनर’ मिळाल्यावर काही वेळा ही ‘गे’ मुलं मग दुहेरी जीवन जगतात. स्ट्रेट मुलीशी लग्न केल्यानंतर मिळणारी सामाजिक सुरक्षितता- मानसन्मान यावर त्यांना पाणी सोडायचं नसतं. त्यामुळे ‘घरी पत्नी’ व बाहेर पार्टनर’ अशी त्यांची अवस्था असते. अर्थात या सगळ्या गोष्टी अगदी लपूनछपून चाललेल्या असतात. आपला नवरा ‘गे’ आहे याची ना त्या पत्नीला जाणीव असते ना घरच्यांना आपल्या समाजात समलैंगिकतेबाबत असणारं पराकोटीचं अज्ञान, समलैंगिकता हे काही काळापुरतंच असणारं ‘फॉरेन’चं खूळ आहे यांसारख्या अपसमजुती, तसंच मुलाने लग्न करून वंश वाढवलाच पाहिजे यासारख्या रूढी-परंपरांचं ओझं यामुळे आजही जबरदस्तीने ‘गें’ची मोठय़ा प्रमाणावर लग्न लावून दिली जातात. त्यांच्याबरोबरच त्यांच्याशी लग्न करणाऱ्या अनेक निष्पाप ‘स्ट्रेट’ मुलींच्या आयुष्याशी खेळ केला जातो.\nआपल्या समाजात आज लाखोंच्या संख्येने समलैंगिक आहेत. समाजात आज समलैंगिकतेला मान्यता नसल्यामुळे अजूनही बरेचसे समलैंगिक त्यांच्या घरच्यांकडेच ‘ओपन’ नाहीत. त्यामुळे आपल्या मुला-मुलींची लग्न ठरविताना सावधगिरी म्हणून याही बाबींचा गंभीरपणे विचार व्हावा. समलैंगिकता ही नैसर्गिक असल्यामुळे समलैंगिक हा कुठल्याही समाजात, जातीत, तसेच कुठल्याही आर्थिक परिस्थितीत जन्माला येऊ शकतो. समलैंगिकतेचा बुद्धिमत्तेशी काहीच संबंध नसल्यामुळे समलैंगिक हा उच्चशिक्षितही असू शकतो. या सगळ्या गोष्टींचा विचार करता, लग्नाच्या वेळी प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याची लैंगिकता विचारात घेऊनच पुढचे पाऊल उचलावे. लग्नसंबंधात होणाऱ्या या प्रकारच्या फसवणुकीला त्यामुळे आळा बसेल.\nL.G.B.T.I. मधला तिसरा घटक म्हणजे बायसेक्शुअल्स (उभयरति) बायसेक्शुअल्सना दोन्ही प्रकारचं लैंगिक व भावनिक आकर्षण असतं, पण त्यातही शक्यतो समलैंगिक ‘पार्टनर’ हा त्यांचा ‘चॉइस’ असू शकतो. आपल्या समाजात बायसेक्शुअल्सना ओळखणं खूपच कठीण आहे. कारण बायसेक्शुअल हा भिन्न लिंगीबरोबरही लैंगिक संबंध ठेवून असतो. तरीही त्याचा ‘लैंगिक कल’ समलिंगीकडे अधिक असतो. खूपशा ‘गे’शी स्ट्रेट समाजातले जे पुरुष संबंध ठेवतात. त्यांची ‘स्ट्रेट’ समाजातल्या मुलींशी व्यवस्थित लग्नं झालेली असतात. स्ट्रेट समाजातले असे पुरुष बऱ्याचदा बायसेक्शुअल असण्याची शक्यता असते. अर्थात समलैंगिकांबरोबर संबंध ठेवणारे असे सर्वच्या सर्व पुरुष ‘बायसेक्शुअल’ असतीलच असं म्हणणं जरासं धारिष्टय़ाचं ठरेल. काही वेळा लैंगिक संबंधातल्या वैविध्याच्या आकर्षणातून काही पूर्णत: ‘स्ट्रेट’ मंडळीही समलैंगिकांशी संबंध ठेवताना दिसतात. या स्ट्रेट मंडळींना खऱ्या अर्थाने ‘विकृत’ म्हटलं पाहिजे. कारण समलैंगिकाला समान लिंगाच्या व्यक्तीचं जे आकर्षण असतं त्यात शारीरिकतेच्या जोडीला भावनिकतेचा भागही मोठय़ा प्रमाणावर असतो. म्हणजे एखादा समलैंगिक जेव्हा समलैंगिक संबंध ठेवतो तेव्हा तो त्याच्या ‘पार्टनर’मध्ये शरीराच्या जोडीला बऱ्याचदा मनानेही तितकाच गुंतलेला असतो. या समलैंगिकाचं त्याच्या पार्टनरवर ‘प्रेम’ असतं. परंतु निव्वळ शरीरसुखासाठी ‘गे’शी शरीर संबंध करणाऱ्या स्ट्रेट समाजातल्या पुरुषांमध्ये मात्र ‘गें’च्या ‘समलैंगिक कला’चा गैरफायदा उठवत केवळ त्याच्याबरोबर ‘मजा’ मारण्याची वृत्ती दिसून येते. ‘स्ट्रेट’ समाजातल्या या ‘विकृत’ माणसांचा शोध घेणे शक्य नाही, कारण यासाठी आवश्यक असणारा ‘ओपननेस’ सध्या तरी आपल्याकडे नाही.\nL.G.B.T.I. मधला चौथा प्रकार आहे ‘ट्रान्सजेंडर्स’. आपल्या समाजात आपण त्यांना ‘तृतीयपंथी’ म्हणून ओळखतो. तृतीयपंथींतले जे तृतीयपंथी ‘गुरूं’कडे जाऊन दीक्षा घेतात. अशा तृतीयपंथींना ‘हिजडा’ असं म्हटलं जातं. समलैंगिकता व ट्रान्सजेंडर या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. समलैंगिकता हा लैंगिक कलाचा एक प्रकार आहे तर ‘ट्रान्सजेंडर’ हा लिंगभावाचा एक प्रकार आहे. हिजडे स्वत:ला ‘स्त्री’ समजतात व पुरुषांकडे आकर्षित होतात. हिजडय़ांच्या समाजात आजच्या घडीला तरी ‘बस्ती’, ‘बधाई’, ‘पण’ ही तीनच उपजीविकेची साधनं उपलब्ध आहेत. ‘बस्ती’ म्हणजे भीक मागणे, ‘बधाई’ म्हणजे समारंभाच्या ठिकाणी नाचगाणी करून पैसा मिळविणे आणि ‘पण’ म्हणजे शरीरविक्रय करणे.\nआपल्या ‘स्ट्रेट’ समाजाला समांतर असा हिजडय़ांचा एक स्वतंत्र समाज आहे. हिजडय़ांची दिल्लीवाला, पूनावालासारखी आठ घराणी आहेत. हिजडय़ांच्या समाजात त्यांचे ‘गुरू’ आहेत. या गुरूंवर हिजडय़ांच्या आठ घराण्यांचे ‘नायक’ आहेत. आज तरी हिजडय़ांना त्यांचे स्वत:चेच कुटुंबीय आणि समाज स्वीकारीत नसल्यामुळे, हिजडय़ांना त्यांच्या अस्तित्वासाठी ‘गुरू’ आणि ‘नायकांवर’ अवलंबून राहणं भाग आहे. पोलीस हिजडय़ांना भीक मागू देत नाहीत. सध्याच्या काळात समारंभातून केल्या जाणाऱ्या नाचगाण्यांवर पोट भरणं जवळजवळ अशक्य आहे. त्यामुळे सध्या तरी हिजडय़ांकडे ‘पण’ म्हणजे शरीरविक्रयाशिवाय चरितार्थासाठी चौथा पर्याय उपलब्ध नाही. बरेचसे हिजडे त्यामुळे साहजिकच शरीरविक्रय करून आपलं पोट भरताना दिसतात. हिजडय़ांना त्यांच्या कमाईतला बराचसा भाग त्यांच्या ‘गुरूं’ना आणि ‘नायकां’ना द्यावा लागतो. खूपदा हिजडय़ांचं त्यांच्या ‘गुरू’ आणि ‘नायकां’कडूनच आर्थिक शोषण केलं जातं. हिजडय़ांना ‘सेक्स वर्कर’ बनविण्यातही अनेकदा त्यांच्या ‘गुरूं’चाच हात असतो. परंतु आपल्या समाजात त्यांना काहीच स्थान नसल्यामुळे हिजडय़ांना नाइलाजाने का होईना ‘गुरू’ आणि ‘नायकां’ना शरण जाण्याशिवाय पर्याय नसतो. कारण ‘स्ट्रेट’ समाजात त्यांचा कुणीच वाली नसतो. हिजडय़ांकडे जाणारी ‘गिऱ्हाईकं’ ही आपल्या ‘स्ट्रेट’ समाजातली असतात. त्यांनी हिजडय़ांशी केलेल्या असुरक्षित शरीरसंबंधातून एडस्चा मोठय़ा प्रमाणावर प्रसार होतो. काही वेळा पोटासाठी दिवसाला १०-१० पुरुष ‘घेणाऱ्या’ हिजडय़ांचे गुद्द्वार या शरीरसंबंधांमुळे मोठे झालेले असते. बरेचदा शरीरसंबंधाच्या वेळी कुठल्याही प्रकारची ‘सुरक्षित साधनं’ न वापरल्यामुळे बऱ्याचशा हिजडय़ांना गुद्द्वाराच्या जागी विविध प्रकारचे भयानक लैंगिक रोग होतात. आपल्या समाजातले डॉक्टर अशा रोग्याला तपासायलाही फारसे उत्सुक दिसत नाहीत. बऱ्याचदा हिजडय़ांना त्यांच्या विशिष्ट जीवनशैलीमुळे होणाऱ्या रोगांची माहिती डॉक्टरांनादेखील नसते. याचं कारण आपल्या चालू वैद्यकीय अभ्यासक्रमात समलैंगिकांच्या शारीरिक विकारांचा व त्यांच्यावरील उपचारांचा विशेष समावेश नसल्यामुळे आपल्याकडच्या डॉक्टरांना या विषयाची फारशी माहिती नसते. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून तुटलेले हिजडेही त्यांना कितीही शारीरिक त्रास झाला तरी त्यांच्या विशिष्ट ‘आयडेंटिटी’मुळे आपल्या समाजातल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाण्याचं टाळतात. त्यामुळे डॉक्टरांनाही त्यांच्या संपूर्ण व्यावसायिक जीवनात ‘असे’ पेशंट तपासायलाच मिळत नाहीत. सध्या तरी पुरेशा योग्य वैद्यकीय मदतीअभावी एड्ससारख्या रोगाने अथवा एखाद्या भयानक लैंगिक रोगाचं शिकार होऊन तडफडून सडून मरणं हेच दुर्दैवानं त्यांचं भागधेय आहे. हिजडय़ांची आपल्या समाजातली लोकसंख्या लक्षात घेता, हिजडय़ांसाठी काम करणाऱ्या एनजीओज्चे हिजडय़ांच्या पुनर्वसनाचे प्रयत्न फारच तोकडे आहेत, असं म्हणावं लागेल.\nL.G.B.T.I. मधल्या पाचव्या प्रकाराला इण्टरसेक्स अर्थात उभयलिंगी म्हटलं जातं. या प्रकारच्या व्यक्तींना स्त्री आणि पुरुषाचे असे दोन्ही लैंगिक अवयव असतात. हा नैसर्गिक अपघातच असतो. मात्र या व्यक्तींची संख्या समाजात एक टक्क्य़ांहूनही कमी असते. त्यामुळे त्यांच्यावर योग्य संशोधन उपलब्ध नाही. मात्र इण्टरसेक्स व्यक्ती या खूपच गुंतागुंतीच्या भावनांची शिकार असतात. बऱ्याचदा श्रीमंत कुटुंबातल्या इण्टरसेक्स व्यक्तींचे आधुनिक शस्त्रक्रियेद्वारे गर्भाशय आणि स्त्री लैंगिक अवयव काढून टाकले जातात व त्यांना पुरुष म्हणूनच समाजात पुढे उभं केलं जातं.\nL.G.B.T.I. च्या विविध प्रश्नांचा आताच आपण थोडक्यात आढावा घेतला. हे सगळेच प्रश्न लैंगिकतेशी निगडित असल्याने अतिशय गुंतागुंतीचे आहेत. डॉ. भूषण शुक्ल म्हणतात त्याप्रमाणे, समलैंगिकता हा मानवी लैंगिकतेचाच एक वेगळा ‘आयाम’ आहे. आपल्या ८५ टक्के ‘स्ट्रेट’ समाजाच्या भिन्न लैंगिकतेपेक्षा १५ टक्के समलिंगीयांची समलैंगितता ही ‘वेगळी’ आहे. याचा अर्थ एवढाच आहे की, समलैंगिक हे ‘मनोविकृत’ नसून आपल्यापेक्षा लैंगिकतेबाबत फक्त ‘वेगळे’ आहेत. समलैंगिकांच्या या ‘वेगळ्या’ लैंगिकतेला सध्या तरी कायदेशीर व सामाजिक पाठिंबा नसल्यामुळे त्यांच्या ‘वेगळ्या’ लैंगिकतेमुळे त्यांचे वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत.\nसमलैंगिक संबंध हे गुन्हेगारी कृत्य समजण्यात येऊ नये म्हणून सध्या सुप्रीम कोर्टात समलैंगिकांचा लढा सुरू आहे. या संदर्भात ‘हमसफर’ या समलैंगिकांसाठी काम करणाऱ्या संस्थेचे संस्थापक अशोक रावकवी यांना या संदर्भात विचारलं असता, काहीसे चिडून ते म्हणाले. आमचा मूळ मुद्दा असाय की, ‘सेक्शुअल’ राइट हा ‘ह्य़ुमन’ राइट आहे. आम्ही काय कुणावर ‘जबरदस्ती’ करीत नाही. निसर्गत:च जशी डावरी माणसं असतात तशीच काही माणसं निसर्गत:च समलैंगिक असतात. असं असूनही इराणमध्ये गेल्या वर्षी ३० ते ४० समलैंगिकांना मारून टाकण्यात आलं. हे चाललंय तरी काय समलैंगिक असलो म्हणून काय झालं समलैंगिक असलो म्हणून काय झालं आम्हीसुद्धा तुमच्यासारखीच माणसं आहोत.. तेव्हा आम्हालाही जगण्याचा अधिकार आहेच. आमची लढाई कुठल्या धर्माविरुद्ध नाही.. तर आमच्या मूलभूत मानवी अधिकारांच्या संरक्षणासाठी आहे\nअशोक रावकवी म्हणतात ते अगदी खरंय. समलैंगिक हाही तुमच्या-आमच्यासारखाच एक माणूस आहे. तेव्हा माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं.. एवढी साधी अपेक्षा त्याने समाजाकडून का करू नये\nस्वानंदला साडी नेसायची आहे\n'वेगळेपण' सामावताना... - श्रीमती चित्रा पालेकर\nआम्हीही माणसं आहोत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014034-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-marathi-sahitya-sammelan/", "date_download": "2018-11-14T23:52:06Z", "digest": "sha1:NVXX3S7IRJHUG7MJLDY4R5L72MMQ424E", "length": 7592, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठी अस्मितेसाठी साहित्य संमेलने महत्त्वाची | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › मराठी अस्मितेसाठी साहित्य संमेलने महत्त्वाची\nमराठी अस्मितेसाठी साहित्य संमेलने महत्त्वाची\nमराठी संस्कृती, अस्मिता व वाचन चळवळ टिकविण्यासाठी साहित्य संमेलने मोलाची आहेत. ही चळवळ अखंडपणे चालविण्यासाठी आपण सर्वांनी कार्यरत राहिले पाहिजे. प्रत्येक गावात वाचनालयांची नितांत आवश्यकता आहे. सीमाभागात अशा संमेलनाची गरज आहे. या माध्यमातून प्रत्येकाच्या ज्ञानात भर पडते, असे प्रतिपादन स्वागताध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी केले. मायमराठी संघ, सांबरा आयोजित साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार अशोक याळगी यांनी केले.\nसंमेलन मंडपाचे उद्घाटन जि. पं. सदस्य रमेश गोरल यांनी केले. ज्ञानेश्‍वर प्रतिमा पूजन ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर, शिवप्रतिमा पूजन जयवंत पाटील, सरस्वती फोटोपूजन काशिनाथ धर्मोजी, दुर्गादेवी प्रतिमा पूजन बाळासाहेब काकतकर, म. ज्योतिराव फुले प्रतिमा पूजन परशराम बेडका, लोकमान्य टिळक प्रतिमा पूजन जयराज हलगेकर, सावित्रीबाई प्रतिमा पूजन, लक्ष्मण होनगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. कै. जी. एल. अष्टेकर व्यासपीठाचे उद्घाटन नागोजी पाटील यांच्या हस्ते झाले. संमेलनाध्यक्ष उल्हासदादा पवार, साहित्यिका विजया वाड, चंद्रकांत जोशी, प्रा. अनिल चौधरी, अशोक याळगी, भाऊराव गडकरी, एपीएमसी अध्यक्ष निंगाप्पा जाधव, स्वागताध्यक्ष दिलीप चव्हाण आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन पार पडले. मान्यवरांचा सत्कार शारदा गोविल, पिराजी पालकर, रामचंद्र देसाई, भुजंग धर्मोजी आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.\nसंमेलनाचे उद्घाटक अशोक याळगी म्हणाले, सीमाप्रश्‍नाचा लढा प्रदीर्घ काळापासून चालू आहे. अखेरच्या घटकेपयंर्ंत समितीशी एकनिष्ठ राहून लढा देत राहू. सध्या इंग्रजी माध्यमात शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे मराठी शाळा बंद पडत आहेत. मराठी शाळा वाचविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. संमेलनातून नव्या पिढीला ऊर्जा व जाणीव मिळते. मराठी साहित्यिकांना ऐकण्याची संधी सीमावासियांना मिळते. म्हणून अशा संमेलनाची गरज आहे. पुस्तकातून आपल्याला आनंदाचा झरा, विज्ञानाची क्रांती, ज्ञानाची हिरवळ भावभावनांचे आविष्कार, मानवी संस्कृतीची कहाणी अनुभवयाला मिळते. यासाठी वाचनावर प्रेम करा असेही त्यांनी सांगितले.\nमुलाच्या आत्महत्येनंतर आई आणि बहिणीची आत्महत्या\nआमच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची\nशाकंभरी पौर्णिमेसाठी सौंदत्ती डोंगरावर गर्दी\nकुटुंबनियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलेचा मृत्यू\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014034-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/The-strength-of-the-students-to-prevent-corruption/", "date_download": "2018-11-15T00:38:44Z", "digest": "sha1:NJOUYKLZ4GZQXZFRYDLLQKJY6ZHG2R6A", "length": 5692, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भ्रष्टाचार रोखण्याची ताकद विद्यार्थ्यांमध्ये | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › भ्रष्टाचार रोखण्याची ताकद विद्यार्थ्यांमध्ये\nभ्रष्टाचार रोखण्याची ताकद विद्यार्थ्यांमध्ये\nदेशात वाढलेला भ्रष्टाचार रोखण्याची ताकद विद्यार्थी व युवकांमध्ये आहे. आयुष्यभर भ्रष्टाचारमुक्त देशासाठी कार्यरत आहे. त्याला देशातील सर्व स्तरातील नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. युवकांनी नोकरी, व्यवसायाबरोबरच देशसेवेची भावना ठेवून निरंतर कार्यरत राहावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. म्युनिसिपल हायस्कूलजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्तंभास शनिवारी सकाळी 10 वाजता त्यांनी भेट दिली. त्यावेळी विद्यार्थी व युवकांना उद्देशून ते बोलत होते.\nहजारे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील माणूस होण्यासाठी प्रत्येकाने शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षणामुळेच माणूस मोठा होतो. पण बंगला, गाडी, ऐशोआराम करून जीवनाचे दर्शन घडविण्यापेक्षा प्रामाणिकपणे कार्यरत राहून देशाची शान वाढवावी. देशसेवा केल्याने जीवन गतिमान बनते, हे सूत्र युवकांनी समोर ठेवून कार्यरत झाले पाहिजे. देशसेवा करण्यास मर्यादा येण्याच्या भीतीने आपण घरदार सोडले. मंदिरात राहून देशसेवा करीत आहोत. दिल्लीत 23 मार्च रोजी जनआंदोलन करणार आहे. निपाणीसह परिसरातील तरुणांनी त्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.\nहजारे यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर स्तंभास पुष्पहार अर्पण करण्यात आला. नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी स्वागत केले. कार्यक्रमास माजी आ. काकासाहेब पाटील, प्रा. सुभाष जोशी, उपनगराध्यक्ष सुनील पाटील, नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, राजेंद्र चव्हाण, राजकुमार सावंत, विजय मेत्राणी, प्रताप मेत्राणी, मोहन बुडके, प्रवीण भाटले, चंद्रकांत कोठीवाले, विठ्ठल वाघमोडे, पी. जे. नरके, विविध क्षेत्रातील मान्यवर, युवक, विद्यार्थी उपस्थित होते.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014034-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/To-know-about-peoples-problem-says-congress-leader-chellakumar/", "date_download": "2018-11-15T00:30:06Z", "digest": "sha1:K7KNB646LWY7VXK7J6NJVE32MNEHPNEI", "length": 7391, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जनतेचे प्रश्‍न जाणून घेणार : चेल्लाकुमार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › जनतेचे प्रश्‍न जाणून घेणार : चेल्लाकुमार\nजनतेचे प्रश्‍न जाणून घेणार : चेल्लाकुमार\nराज्यातील जनतेचे प्रश्‍न जाणून घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसतर्फे ‘नमन तुका गोंयकारा, जन गण मन’ या यात्रेची सुरुवात पणजी येथील कदंब बसस्थानकावरून प्रदेश काँग्रेसचे प्रभारी ए. चेल्लाकुमार यांच्या उपस्थितीत मंगळवारी करण्यात आली.\nचेल्लाकुमार म्हणाले, काँग्रेसचे नेते जनतेशी संवाद साधण्यासाठी बस, रिक्षा, मोटारसायकल, टॅक्सी, फेरीबोट आदी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आधार घेणार आहेत. या यात्रेद्वारे जनतेचे सर्व प्रश्‍न संकलित करून त्यावर तोडगा काढण्याची मागणी सरकारकडे केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nपणजी कदंब बसस्थानक येथील मारुती मंदिरात जाऊन आशीर्वाद घेऊन या यात्रेची सुरवात काँग्रेसने केली. यात्रेच्या पहिल्या दिवशी काँग्रेस नेत्यांनी पणजी, म्हापसा, हळदोणे, मये व डिचोली येथे सार्वजनिक वाहतुकीव्दारे प्रवास करुन जनतेची गार्‍हाणी ऐकली.\nचेल्लाकुमार म्हणाले, ‘नमन तुका गोंयकारा, जन गण मन’ हा कार्यक्रम अत्यंत वेगळा असून यात थेट जनतेचे प्रश्‍न जाणून घेतले जातील. गोव्यात मागील सहा वर्षांपासून भाजपचे सरकार आहे. मात्र, या सरकारला जनतेच्या समस्या सोडवण्यात अपयश आले आहे. बेरोजगारी, खाणबंदी आदी समस्या लोकांना भेडसावत आहेत. खाण व्यवसायावर मोठ्या संख्येने लोक अवलंबून आहेत. मात्र, हा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यास राज्य सरकारला व केंद्र सरकारला अपयश आले आहे. जनतेची सर्व गार्‍हाणी एकत्र करून ती सरकारपुढे मांडली जातील. जनतेचे प्रश्‍न सोडवण्यास सरकारला अपयश आल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.\nया यात्रेत काँग्रेसचे स्थानिक आमदार तसेच नेतेदेखील भाग घेतील. सदर यात्रा राज्यातील सर्व चाळीसही मतदारसंघांमध्ये जाणार असल्याचे गिरीश चोडणकर यांनी सांगितले.\nविरोधी पक्षनेते चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर, सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नांडिस, तिसवाडी गटाध्यक्ष अमरनाथ पणजीकर, सिध्दनाथ बुयांव, जनार्दन भंडारी व अन्य नेते उपस्थित होते.\nराज्यातील विकासकामे रखडली : चोडणकर\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले, सामान्यातल्या सामान्य व्यक्तीशी संपर्क साधून या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या मनातल्या गोष्टी जाणून घेतल्या जाणार आहेत. जनतेसमोर आज असंख्य प्रश्‍न आ वासून उभे आहेत. खाण व्यवसाय बंद झाल्याने त्यावर अवलंबून असलेल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. मागील दोन महिन्यांपासून मंत्रिमंडळ बैठक न झाल्याने विकासकामे रखडली आहेत, या बाबी राज्याच्या विकासाला बाधक ठरत आहेत.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014034-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Raj-Thackeray/", "date_download": "2018-11-14T23:51:08Z", "digest": "sha1:6QVFX6JIQTSR4NE6OVMWELYPJZ2OUVRJ", "length": 8470, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 'फडणीसांचा चष्मा राज ठाकरे दुरुस्त करतात' | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'फडणीसांचा चष्मा राज ठाकरे दुरुस्त करतात'\n'फडणीसांचा चष्मा राज ठाकरे दुरुस्त करतात'\nमनसेप्रमुख तथा व्यंगचित्रकार राज ठाकरे रविवारी ठाण्यातील ज्ञानराज सभागृहात आले, तेव्हा एकच गर्दी झाली. व्यासपीठासमोरच ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस आणि प्रभाकर झळके बसले होते, या दोघांना त्यांनी वंदन केले. तेवढ्यात गर्दीच्या धक्क्याने फडणीस यांच्या चष्म्याची काच पडली, राज यांनी व्यासपीठावर जाऊन त्यांच्या चष्म्यांची काच बसविली आणि फडणीस यांनी चष्मा घालायला दिला, त्यानंतर पुढील कार्यक्रम सुरू झाला.\nव्यंगचित्रकारांनी कठोर भूमिका घ्यावी : राज ठाकरे\nव्यंगचित्रकारांनी कडवट आणि कठोर भूमिका घेतली तर सरकारला आपल्या चुका कळतील. त्यामुळे व्यंगचित्रकारांनी भूमिका घ्यावी, असे आवाहन मनसेेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. व्यंगचित्रकार सम्राटचित्र बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार कार्टुनिस्ट कंबाईनच्या वतीने आयोजित संमेलनात राज ठाकरे यांच्या हस्ते ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.\nव्यासपीठावर शि. द. फडणीस, संमेलनाचे अध्यक्ष विवेक मेहेत्रे, नगरसेविका रुचिता मोरे, नगरसेवक राजेश मोरे, पितांबरी कंपनीचे विश्‍वास दामले उपस्थित होते. पाचपाखाडीमधली ज्ञानराज मंदिराच्या सभागृहात हा सोहळा झाला. जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार डेव्हिड लो या व्यंगचित्रकाराकडे जगभराचे लक्ष असे, हुकूमशहा हिटलरही या व्यंगचित्रकाराला घाबरत असे, व्यंगचित्रात ताकद असते, ही ताकद जगाला कळू द्या, महाराष्ट्रात व्यंगचित्रकला समृद्ध व्हावी, अशा भावना राज यांनी व्यक्‍त केल्या.\nआपल्याकडे सध्या सरकारच्या बाजूने लिहिले तर सरकारचे भक्त आणि विरोधात लिहिले तर राष्ट्रदोही अशी परिस्थिती आहे, पण असे करून चालणार नाही, असेही त्यांनी सांगितले. लंडनमध्ये व्यंगचित्रांची पुस्तके घेण्यासाठी गेलो, तेव्हा त्या दुकानदाराने पॉलिटिकल कार्टूनवर पीएच. डी. केली होती, याला संस्कृती मुरणे असे म्हणतात, पूर्वी पुण्यात अलूरकर यांचे संगीत क्षेत्रातले अशाच प्रकारचे जाणकार दुकान होते. ज्यांना आवड आहे, त्यांनी अशा क्षेत्रात येण्याची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले. व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनी महाराष्ट्रातल्या निवडक व्यंगचित्रांचे पुस्तक काढले आहे, हे पुस्तक म्हणजे हा एक प्रकारचा अभ्यास आहे, त्यात महाराष्ट्रातल्या व्यंगचित्रांचा इतिहास आहे, असे त्यांनी नमूद केले.\nज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द. फडणीस म्हणाले, आज डिजिटल युगामुळे व्यंगचित्रकलेला वाटा मोकळ्या झाल्या आहेत. प्रभाकर झळके हे अंतर्बाह्य शांत माणूस, त्यांचा सन्मान हा योग्यच आहे. यावेळी दिवाळी अंकांचे संपादक भारतभूषण पाटकर, ज्ञा. वि. जरड, वैशाली मेहेत्रे यांचा ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नवोदित व्यंगचित्रकार स्पर्धेतील विजेते किशन गुप्ता, अजय गौड, सुधीर पगारे, आर्य प्रभुवेळुस्कर, राई राणे, एन. नीरजा या विजेत्यांना ठाकरे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014034-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Will-Congress-get-Navsanjivan-by-Franchise-candidature/", "date_download": "2018-11-15T00:46:10Z", "digest": "sha1:HGND3F4MAPGUUNNNRTQ4FGHFKPMF5WS3", "length": 8281, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रणपिसेंच्या उमेदवारीने काँग्रेसला नवसंजीवनी मिळणार का? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › रणपिसेंच्या उमेदवारीने काँग्रेसला नवसंजीवनी मिळणार का\nरणपिसेंच्या उमेदवारीने काँग्रेसला नवसंजीवनी मिळणार का\nपुणे : हिरा सरवदे\nबोलण्याचे कौशल्य, अभ्यास, सत्ताधार्‍यांना अंगावर घेण्याची ताकद अशा गोष्टींचा विचार करत काँग्रेसच्या कोट्यातून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली जाईल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र विधन परिषदेतून निवृत्त होत असलेले विद्यमान सदस्य आणि परिषदेतील काँग्रसेचे गटनेते शरद रणपिसे यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने हा अंदाज फोल ठरला आहे. विधान परिषदेवर पाठविलेल्या आजवरच्या काँग्रेस नेत्यांचा जनाधार आणि शहर काँग्रेसच्या कार्यक्रमातील त्यांचा सहभाग आणि दिलेले योगदान नगण्यच आहे. या पार्श्‍वभूमीवर रणपिसे यांनी पुन्हा मिळालेली विधान परिषदेची उमेदवारी शहर काँग्रेसला नवसंजीवनी देणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला होत आहे.\nविधानपरिषदेचे 11 सदस्य निवृत्त होत आहेत. यामध्ये काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, संजय दत्त आणि शरद रणपिसे या काँग्रेसच्या तीन विधान परिषदेतील सदस्यांचा समावेश आहे. पक्षाच्या आमदारांची संख्या विचारात घेऊन आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा गृहीत घरून काँग्रेसने दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये शरद रणपिसे आणि यवतमाळचे वजाहत मिर्झा यांचा समावेश आहे. रणपिसे यांना उमेदवारी मिळणार नाही, अशी चर्चा पक्षीय पातळीवर सुरू होती. त्यामुळे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माणिकराव ठाकरे यांनी उमेदवारीसाठी शर्तींचे प्रयत्न सुरू होते. मात्र पक्षनिष्ठा, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध, स्वच्छ प्रतिमा, पक्षातील सर्व नेत्यांशी व पदाधिकार्‍यांशी असलेले जिव्हाळ्यांचे संबंधामुळे पक्षश्रेष्ठींनी सर्वांनाच धक्का देत रणपिसे यांच्या नावाला पसंती दिल्याचे बोलले जात आहे. या जागेसाठी हर्षवर्धन पाटील यांची प्रमुख दावेदारी सांगितली जात होती.\nमात्र, युती शासनाच्या काळात अपक्षांचे नेते म्हणून भूषविलेले मंत्रीपद, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार दत्ता भरणे यांच्याकडून पत्करलेल्या पराभवानंतर पक्षांच्या कार्यक्रमांकडे फिरवलेली पाठ आणि विरोधकांनी काढलेल्या संघर्ष यात्रेच्या वेळी भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होती. या सर्व पार्श्‍वभूमीवर पाटील यांचे विधानपरिषदेचे तिकीट कापले गेल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या वेळी जागा वाटपप्रसंगी होणारी अडचण ओळखून, ती दूर करण्याच्या हेतूने हर्षवर्धन पाटील यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली जावी, यासाठी राष्ट्रवादीकडून विशेष प्रयत्न केले जात होते. मात्र त्याला यश येऊ शकले नाही. विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर मागील सहा वर्षात शरद रणपिसे यांनी पक्षाला उभारी मिळेल, अशी भरीव कामगिरी केली नाही. त्यामुळे त्यांना महापालिकेतील पदाधिकार्‍यांचा विरोध होता. मात्र रणपिसे यांच्या नेतृत्वातील जवळिकीमुळेच त्यांची निवड झाली.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014034-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/number-of-teachers-in-the-district-was-shattered/", "date_download": "2018-11-15T00:17:13Z", "digest": "sha1:PHYCRIGRUSKJCCE22OKCNPVOE6ZVSEUQ", "length": 9049, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मनपाकडील शिक्षकांची संख्या रोडावली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › मनपाकडील शिक्षकांची संख्या रोडावली\nमनपाकडील शिक्षकांची संख्या रोडावली\nसांगली : शशिकांत शिंदे\nमहापालिकेच्या प्राथमिक शाळांत काही वर्षापूर्वीपर्यंत प्रत्येक वर्गाच्या अनेक तुकड्या होत्या. हजारवर शिक्षक होते. मात्र आता विद्यार्थी संख्या घटू लागल्यामुळे शिक्षकांचीही संख्या 178 पर्यंत खाली घसरली आहे. तसेच शिक्षकांकडे दोन-तीन वर्गाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवाय इतर प्रशासकीय कामाचा बोजा आहे. याचा गुणवत्तेवर परिणाम होऊ लागला आहे.\nगेल्या दहा वर्षात राजकीय नेते, काही शिक्षक यांच्यामुळे सरकारी शाळा अडचणीत आल्या. त्यातच इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे कल वाढत आहे. मात्र महापालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या आणि खासगी अनुदानित अनेक शाळांत दर्जेदार शिक्षण मिळते. या शाळांतील विद्यार्थी शालाबाह्य परीक्षा, खेळ यामध्ये यश मिळवत आहेत. तरीसुध्दा अनेक पालक शेजारचा, नातेवाईकांचा मुलगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातो, यामुळे पाल्याची क्षमता न पाहता त्याला खासगी विनाअनुदानित शाळेत पाठवित असल्याचे चित्र आहे.\nसांगली, मिरज येथे नगरपालिका असताना बहुतेक विद्यार्थी नगरपालिकेच्या शाळांत जायचे. पहिली ते आठवीपर्यंतच्या या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर कला, गुणांना वाव मिळत होता. पुढे तीनही शहराची महापालिका झाल्यानंतर शिक्षण मंडळ अस्तित्वात आले. लोकप्रतिनिधी या मंडळावर आले. त्यांच्यामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारेल अशी सार्‍यांची अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. याचवेळी खासगी शाळा आणि त्यांच्या शाखा वाढत होत्या. काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांत तर केरळ, तामिळनाडूमधील शिक्षक आहेत. परिणामी महापालिका शाळातील विद्यार्थी खासगी शाळांकडे वळू लागले. एकेकाळी महापालिकेच्या शाळात हजारापर्यंत असलेली शिक्षक संख्या 178 पर्यंत खाली आली. परिणामी एका शिक्षकाकडे दोन - तीन वर्गाची जबाबदारी देण्यात आली आहे.\nपालिका शिक्षण विभाग प्रशासनातही अनेक जागा रिक्त आहेत. महापालिका क्षेत्रात मराठी, कन्नड, आणि उर्दू माध्यमाच्या स्वतंत्र शाळा आहेत. पाचवीपासून पुढे हिंदी आणि इंग्रजी शिक्षण देण्यात येते. मात्र इंग्रजी माध्यमामुळे प्रादेशिक आणि मातृभाषेतील शिक्षणाचा मुद्दा बाजूला पडला. बदलत्या काळानुसार महापालिकेने प्राथमिक शिक्षणाकडे पाहण्याचे धोरण बदलले नाही, यातूनच विद्यार्थी संख्या घटत गेली.\nअनुदानितचे तुपाशी, विनाअनुदानितचे उपाशी\nशासनाचे अनुदान असलेल्या शिक्षकांना 30 ते 50 हजार रुपये वेतन आहे. महापालिकेच्या 178 शिक्षकांच्या वेतनासाठी वर्षाला 21 कोटी खर्च होतो. मात्र खासगी अंशत: अनुदानित, विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांना तुटपुंजे वेतन आहे. कामाचे स्वरुप एकसारखे असूनही त्यांना मिळणार्‍या वेतनात मात्र मोठा फरक आहे. परिणामी अनुदानित शाळांचे शिक्षक तुपाशी आणि विनाअनुदानित शाळांचे शिक्षक मात्र उपाशी, अशी स्थिती आहे.\nगुणवत्तेसाठी प्रशासन, शिक्षकांची धडपड\nमहापालिकेतील शाळांची गुणवत्ता वाढीस लागावी यासाठी आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्यापासून अनेक अधिकारी धडपडत आहेत. त्यांना काही शिक्षकांची चांगली साथ मिळत आहे. अधिकार्‍यांनी शाळा दत्तक घेतल्या आहेत. यात विविध उपक्रम राबवले जातात. संजयनगर येथील महापालिकेच्या शाळेत पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. मात्र याचे ‘मार्केटिंग’ होणे गरजेचे आहे.\nसहकाराने नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यास चळवळ वृध्दिंगत\nआश्रमशाळांची आदिवासी विभाग घेणार झाडाझडती\nधसगिरी’चे सोशल मीडियावर जोरदार स्वागत\nग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nपशुपालकांना आता प्रतीक्षा छावणी सुरू होण्याची\nमराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014034-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/the-union-minister-challenged-newtons-speed-rules/", "date_download": "2018-11-15T00:11:28Z", "digest": "sha1:3TA4GDOTNEYF3HQY277EQH3TENRINTIZ", "length": 7665, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "डार्विनच्या सिद्धांतानंतर केंद्रीय मंत्र्याचं न्यूटनच्या गतीविषयक नियमांना आव्हान", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nडार्विनच्या सिद्धांतानंतर केंद्रीय मंत्र्याचं न्यूटनच्या गतीविषयक नियमांना आव्हान\nनवी दिल्ली: शिक्षण राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताला आव्हान देत मानवाची उत्पत्ती ही माकडांपासून झाली नसल्याचा दावा करीत त्यासाठी वेदांचा संदर्भ दिला होता. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा न्यूटनच्या गतीविषयक नियमांना आव्हान दिले आहे.\nमाजी आयपीएस अधिकारी असलेले सत्यपाल सिंह केंद्रीय शैक्षणिक सल्लागार समितीच्या बैठकी दरम्यान हे विधान केलं आहे. न्यूटन यांचे गतिचे नियम यापूर्वीच आपल्या पुराणातील मंत्रांमध्ये सांगितले गेले आहेत. त्यामुळे अशा माहिती अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट झाली पाहिजे असं सत्यपाल यांनी म्हटलं आहे. तसंच, शाळा आणि महाविद्यालयांचं बांधकाम वास्तूशास्त्रानुसार करण्यात यायला हवं, असंही सिंह म्हणाले.\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nटीम महाराष्ट्र देशा- पारनेरच्या हक्काचं असणारं पिंपळगाव जोगा धरणातील पाणी सोडून वीस दिवस लोटूनही ते पारनेर मध्ये…\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nपिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nभाजपमधील 'धुळवडीचा' राष्ट्रवादीला होणार फायदा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014034-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/2007/06/05/%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B8-%E0%A4%A1%E0%A5%87/", "date_download": "2018-11-15T00:17:49Z", "digest": "sha1:LBPHNVFA5IQRDARCF7VPRZD6CJE4SN43", "length": 13065, "nlines": 190, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "फादरस डे « कृष्ण उवाच", "raw_content": "\n« वृध्द्त्व एक शाप केव्हा ठरते.\nसहज सूचलं म्हणून »\nकवितेचा आशय असा आहे की आपण मोठी माणसं,मोठ्यांबरोबर औचित्य ठेवून वागत असतो,का तर एकमेकाच्या भावना सांभाळण्यासाठी आपली ही धडपड असते.पण तोच जर लहान मुलाबरोबर आपला संपर्क आला तर बहुदा आपण आपले “मूड” संभाळण्याचा प्रयत्न करतो.मुलांच्या भावनांची जास्त कदर करत नाही.ह्या कवितेत तिच मध्य कल्पना आहे.\n“माफ करा”असे म्हणून मी\nम्हणत थांबला तो क्षणभर\nसुखावलो आम्ही दोघे वरवर\nहोतो कामात मी दंग\nकेला माझ्या एकाग्रतेचा भंग\nलाल, पिवळी अन निळी\nआला होता घेऊन ती हातात\nआठवून तो प्रसंग पून्हा\nवाटे मजकडून झाला गून्हा\nजवळ घेतले मी त्या उराशी\nपुसता फुलांच्या पाकळ्या विषयी\nहसला तो मला बिलगूनी\nबोले तो मज भारावूनी\n“घेऊनी ती सर्व फूले\nकारण आजच आहे “फादर्स डे”\nपुटपुटलो मी त्याच्या कानाशी\nचूक केली मी सकाळी तुझ्याशी\nपुसून अश्रू माझे त्याने\nहसून बोलला तो पून्हा एकदा\nरहावे ना मला ते ऐकून\nम्हणालो मी ही भारावून\nआवडशी तू मला अन\nदिसलास सुंदर तू फुलांमुळे\nहोते सुंदर तुझे ते फूल निळे\nश्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)\n« वृध्द्त्व एक शाप केव्हा ठरते.\nसहज सूचलं म्हणून »\nप्रतिक्रिया रद्द करण्यासाठी इथे क्लिक करा.\nमी आणि माझी आई.\nकसे विसरीन मी तुला सहजपणे असा\nजेव्हा गळाला मासा लागतो.\nप्रत्येकाच्या जीवनात येणारे ऋतु.\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nरे मना धीर धर ना जरा\nकसे विसरीन मी तुला सहजपणे असा\nसंशयी मना कसे सांगू मी तिला\nकवेत मृत्युच्या सत्वरी निघून जावे\nव्यक्ती आणि वल्ली (12)\n« मे जुलै »\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014034-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.netbhet.com/blog/september-28th-2016", "date_download": "2018-11-15T00:51:44Z", "digest": "sha1:VDMONXBYZTISVEZ7WTKW6VKI4LNUMC4G", "length": 2486, "nlines": 76, "source_domain": "www.netbhet.com", "title": "make-in-india-explained-in-3-minutes - Netbhet ​E-learning Solutions", "raw_content": "\nमित्रांनो , पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेला \"Make in India\" हा महत्वाकांक्षी उपक्रम सध्या बराच चर्चेत आहे. पण तरीही अजूनही बरेच जण या उपक्रमाबाबत अनभिन्न आहेत. अशा सर्वांसाठी मी एक छोटासा केवळ ३ मिनिटांचा व्हीडीओ बनविला आहे.\nमेक ईन इंडीया (Make in India) म्हणजे नक्की काय मेक ईन इंडीया कशासाठी मेक ईन इंडीया कशासाठी नागरीकांना आणि देशाला या उपक्रमाचा काय फायदा नागरीकांना आणि देशाला या उपक्रमाचा काय फायदा हे थोडक्यात समजावून सांगणारा हा व्हीडीओ तुम्हाला नक्की आवडेल \nनेटभेट ई लर्निंग सोल्युशन्स\nमातृभाषेतून शिकूया, प्रगती करू या \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/vitthal-pandharpur-marathi/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-114070900001_1.html", "date_download": "2018-11-15T00:18:06Z", "digest": "sha1:LWH56Y7U5D22Q7LQPOJ5VLVTEMEBO3MA", "length": 18446, "nlines": 147, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पंढरीत भक्तीचा महापूर | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 15 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार शासकीय महापूजा राज्यात पावसाने ओढ दिल्याने यांच्याच्या आषाढी महासोहळ्यावर याचा परिणाम दिसून येत असून यंदा गर्दी कमी आहे. पंढरीत दशमीपर्यंत किमान सात लाख भाविक दाखल झाले असावेत असा अंदाज आहे. दरम्यान, बुधवारी पहाटे राज्याचे मुख्यमंत्री सपत्नीक विठ्ठल व रखुमाईची महापूजा करणार आहेत.\nआषाढी सोहळ्यासाठी पंढरीत जय्यत तयारी करण्यात आली आहे. पालखी सोहळे पंढरीत दाखल झाल्यानंतर येथे भाविकांची गर्दी झाल्याचे\nदिसत आहे. दरमन, गतवर्षीच्या तुलनेत यात्रा कमी भरली आहे. प्रतिवर्षी किमान दहा लाख भाविक या यात्रेस येतात व प्रशासन ही एवढी संख्या गृहीत धरून नियोजन करीत असते मात्र यंदा राज्यात पावसाने ओढ दिल्याने याचा परिणाम आषाढी यात्रेवर झाला आहे. य सोहळ्यास अंदाजे सात लाख भाविक आले असावेत असा अंदाज आहे. पालख्यांसमवेत असणार्‍या भाविकांमध्ंस यंदा घट दिसून आली आहे.\nआषाढी दशमी दिवशी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी सोहळे वाखरीतून पंढरीत दाखल झाले आहेत. येथील वातावरण विठूमय झाले असून हरिनामाचा गजर सर्वत्र सुरू आहे. चंद्रभागा वाळवंटात भाविकांची दाटीवाटी असून पवित्र स्नानासाठी गर्दी उसळली होती. श्री विठ्ठलाच पदस्पर्श दर्शन रांगेत भाविकांची संख्या वाढली असून गोपाळपूरच्या पुढे इंजिनिअरिंग कॉलेजकडे ती पोहोचली आहे. सुमारे एक ते सव्वा लाख भाविक रांगेत असावेत असा अंदाज आहे.\nआज एकादशी दिवशी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सपत्नीक श्री विठ्ठल व रूक्मणी मातेची शासकीय महापूजा करणार आहेत. यासाठी मंदिर समितीने तयारी केली आहे. बुधवारी रात्रौ 1 ते 1.30 खाजगीवाले यांची पाद्यपूजा, 1.30 ते 2.30 नित्य पूजा, 2.30 ते 2.55 विठ्ठलाची महापूजा तर 3 ते 3.20 रूक्मिणी महापूजा, 3.25 ते 4 या वेळात मानाचा वारकरी व मुख्यमंत्री यांचा सत्कार सोहळा होणार आहे. पहाटे एक ते चार या काळात दर्शन बंद राहणार आहे.\nदरम्यान, आषाढी एकादशीसाठी मंदिर समिती, महसूल, नगरपरिषद, पोलीस यासह सर्वच शासकीव विभागांनी नियोजन केले आहे. यंदा मोठा बंदोबस्त यात्रेसाठी देण्यात आला आहे. एक जिल्हा पोलीस अधीक्षक, पाच अतिरिक्त अधीक्षक यासह तीनशे अधिकारी, तीन हजार पोलीस, एक हजार गृहरक्षक, नऊ राज्य राखीव दलाच्या तुकडय़ा व 8 बॉम्ब शोधक व निकामी करणारी पथके, श्वान पथके यासह घातपातविरोधी पथके तैनात करण्यात आली आहेत. गर्दीच्या ठिकाणाची तपासणी घातपातविरोधी पथके रोज करीत आहेत.\nयाचबरोबर यंदाच्या आषाढी यात्रेसाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार चार हजार शौचालये पंढरीत उभारण्यात ली आहेत. याचा वापर भाविकांनी करावा असे आवाहन प्रशासनाचवतीने करण्यात आले आहे. शहरात स्वच्छता व नियोजन राहावे तसेच कामात सुसूत्रता असावी यासाठी चार मुख्याधिकारी नेमण्यात आले आहेत. नियंत्रण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. यासह 150 वैद्यकीय अधिकारी आरोग्य\nसुविधा देत आहेत. अग्निशामकदल, अँम्बुलन्स यांची सोय शहरात करण्यात आली आहे. शंभर खाटांचे कॉलरा रुग्णालय सुरू करण्यात\nआले आहे. वरिष्ठ अधिकारी पंढरीत तळ ठोकून बसले आहेत. कोल्हापूर परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस अधीक्षक मकरंद रानडे यांचा यात समावेश आहे.\nश्री संत ज्ञानोबा माउलींच पालखीजेजुरीत\nश्री संत ज्ञानेश्वर यांच्या पालखीचे फोटो...\nसंतश्रेष्ठ तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान\nयावर अधिक वाचा :\nगणपतीला प्रिय आहे हे फूल\nगणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले ...\nयामुळे देवपूजेत वापरतात तांब्याची भांडी\nहिंदू धर्मात देवाची आराधना करण्यासाठी अनेक नियम दिलेले आहेत. यातून एक म्हणजे पूजेसाठी ...\nकौतुकाचा अर्थ होतो वेगळेपणा किंवा दुरावा\nजेव्हा एखादी चांगली व्यक्ती काहीतरी असामान्य करते तेव्हा तुम्ही त्यांचे कौतुक करता. ...\nह्या 7 गोष्टी तुमचे सर्वात मोठे शत्रू आहे, लगेचच त्यांना ...\nग्रंथात अशा 7 गोष्टी आहे, जे मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू म्हणून ओळखले जातात. ज्या ...\nयावेळी साजरी करा भाऊबीज\nपाच दिवसांच्या दिपावलीचा आजचा शेवटचा दिवस. 9 नोव्हेंबर रोजी भाऊबीज साजरी केली जाणार आहे. ...\n\"नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा. आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल...Read More\n\"आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोण प्रदर्शित करा. आजचा...Read More\n\"आपल्या मित्रांना रात्रीचे जेवण आणि नृत्यासाठी बाहेर घेऊन जाण्यापूर्वी विचार करा. कार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत ठामपणे मांडा. इतर लोकांबरोबर...Read More\n\"मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल. पत्नीशी बोलल्यानंतर मूड छान होईल. आपली...Read More\n\"आपणास आज संभाषणात काळजी घेण्याची गरज आहे. धावपळ जास्त होईल. देवाण-घेवाण टाळा. वेळ अनुकूल आहे. व्यापार-व्यवसायासाठी छान दिवस. कुटुंबाबरोबर आज...Read More\n\"स्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे वचार पटतील. महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले...Read More\nआपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल. आनंद वाढेल. उत्साहजनक...Read More\n\"देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. मित्रांच्या सहयोगाने...Read More\n\"मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा....Read More\nस्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा. स्त्री पक्षाचा आधार...Read More\n\"कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे. सामाजिक कामात सावधगिरी...Read More\n\"इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. शेअरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95", "date_download": "2018-11-14T23:34:41Z", "digest": "sha1:MYBKDH6V4DDILASGENQNAQEW7SMBSXTH", "length": 4877, "nlines": 84, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:हॉकी विश्वचषक - विकिपीडिया", "raw_content": "\nबार्सेलोना १९७१ · ॲमस्टल्वीन १९७३ · क्वालालंपूर १९७५ · बुएनोस आइरेस १९७८ · मुंबई १९८२ · लंडन १९८६ · लाहोर १९९० · सिडनी १९९४ · उट्रेख्त १९९८ · क्वालालंपूर २००२ · म्योन्शनग्लाडबाख २००६ · दिल्ली २०१० · द हेग २०१४\nमंडेलियू १९७४ · बर्लिन १९७६ · माद्रिद १९७८ · बुएनोस आइरेस १९८१ · क्वालालंपूर १९८३ · अॅमस्टल्वीन १९८६ · सिडनी १९९० · डब्लिन १९९४ · उट्रेख्त १९९८ · पर्थ २००२ · माद्रिद २००६ · रोसारियो, २०१० · द हेग २०१४\nहा साचा कोसळलेल्या स्थितीत (collapsed) दाखवण्यासाठी हे वापरा: {{हॉकी विश्वचषक|state=collapsed}}\nहा साचा पूर्ण उघडलेल्या स्थितीत (expanded) दाखवण्यासाठी हे वापरा: {{हॉकी विश्वचषक|state=expanded}}\nजर साचा लावलेल्या पानावर ह्यासारखा दुसरा साचा असेल तर हा साचा कोसळलेल्या स्थितीत दाखवण्यासाठी हे वापरा: {{हॉकी विश्वचषक|state=autocollapse}}\nआडव्या याद्यांशिवाय असलेले नेव्हीगेशनल बॉक्सेस\nरंगीत पृष्ठभूमी वापरणारे एनएव्ही बॉक्सेस\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ ऑगस्ट २०१४ रोजी २१:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/agro/agro-news-pest-banana-71105", "date_download": "2018-11-15T00:10:52Z", "digest": "sha1:KB77A4X4UG7R5SENTHUZUTF4TF5ZRPEP", "length": 18504, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "agro news pest on banana राज्यातील केळी करपतेय करप्याने | eSakal", "raw_content": "\nराज्यातील केळी करपतेय करप्याने\nरविवार, 10 सप्टेंबर 2017\nअनियमित पाऊस आणि हवामानाचा परिणाम\nउत्पादन खर्चही वाढला; शेतकरी अडचणीत\nजळगाव - उन्हाळा आणि पावसाळ्यात लागवड केलेल्या केळी बागांमध्ये करपा (यलो सिगाटोका) व कुकंबर मोझॅक व्हायरसचा (सीएमव्ही) प्रादुर्भाव झाला आहे. राज्यात जूनमध्ये लागवड केलेलेल्या अनेक केळी बागांमध्ये सरासरी दोन पानांवर करपा दिसत आहे. तर सीएमव्ही रोगाचे प्रमाणही एक हजार रोपे किंवा झाडांमागे २० ते २५ असे आहे. यंदाचा अनियमित पावसाळा, त्यातच रोगराई यामुळे केळी पीक संकटात सापडले आहे. करपा रोगामुळे केळीच्या उत्पादनात २० ते २२ टक्के घट होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.\nअनियमित पाऊस आणि हवामानाचा परिणाम\nउत्पादन खर्चही वाढला; शेतकरी अडचणीत\nजळगाव - उन्हाळा आणि पावसाळ्यात लागवड केलेल्या केळी बागांमध्ये करपा (यलो सिगाटोका) व कुकंबर मोझॅक व्हायरसचा (सीएमव्ही) प्रादुर्भाव झाला आहे. राज्यात जूनमध्ये लागवड केलेलेल्या अनेक केळी बागांमध्ये सरासरी दोन पानांवर करपा दिसत आहे. तर सीएमव्ही रोगाचे प्रमाणही एक हजार रोपे किंवा झाडांमागे २० ते २५ असे आहे. यंदाचा अनियमित पावसाळा, त्यातच रोगराई यामुळे केळी पीक संकटात सापडले आहे. करपा रोगामुळे केळीच्या उत्पादनात २० ते २२ टक्के घट होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.\nजिल्ह्यात मागील वर्षी ४२ हजार ४०० हेक्‍टरवर केळीची लागवड विविध टप्प्यांत झाली होती. यंदा त्यात जवळपास तीन हजार हेक्‍टरने घट आली आहे. कारण पर्जन्यमान हवे तसे नाही. केळी लागवडीत आघाडीवर असलेल्या तांदलवाडी, मांगलवाडी, सिंगत, बलवाडी, खिर्डी (सर्व ता. रावेर) या भागांत तर पर्जन्यमान अतिशय कमी आहे. जून व जुलैमध्ये दोन वेळा तीन आठवडे पावसाचा ताण या भागात होता.\nजिल्ह्यात बारमाही केळीची लागवड सुरू असते. अनेक शेतकरी केळीच्या खोडांऐवजी उतिसंवर्धित रोपांना पसंती देत आहेत. या रोपांचा खर्च प्रतिरोप १२ रुपयांपासून आहे. त्यात सूक्ष्मसिंचन यंत्रणा, विद्राव्य खते, बुरशीनाशकांची फवारणी, स्कर्टिंग बॅग आदी मिळून किमान लाखभर रुपये खर्च केळीला एकरी येत आहे. जिल्हाभरात जवळपास निम्मे म्हणजेच १९ हजार हेक्‍टरवर उतिसंवर्धित रोपांची लागवड झाल्याचा अंदाज आहे. यातच उतिसंवर्धित रोपांवर यलो सिगाटोका या रोगाला कारणीभूत मायकोस्पेरिला म्युसिकोला ही बुरशी सक्रिय झाल्याची माहिती केळी संशोधन केंद्रातील तज्ज्ञांनी दिली आहे. या रोगांना थोपविण्यासाठी शेतकऱ्यांना आटोकाट प्रयत्न करावे लागत असून, यामुळे उत्पादन खर्चही वाढल्याचे चित्र आहे.\nऑगस्टच्या मध्यानंतर प्रादुर्भावात वाढ\nजिल्ह्यातील जवळपास २८ ते २९ हजार हेक्‍टर क्षेत्र करपा रोगाने ग्रस्त आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी एकात्मिक नियंत्रण व्यवस्थापन करण्यास रावेर तालुक्‍यात सुरवात झाली आहे. परंतु इतर भागांत मात्र शेतकरी या संदर्भात फारसे जागरूक नाहीत. जिल्ह्यात ऑगस्टच्या मध्यानंतर करपा रोगाचा केळीवर प्रादुर्भाव अधिक वाढला. कारण या काळात पाऊस झाला. पावसानंतर उष्णता व आर्द्रता वाढली. त्यामुळे करपा रोग फोफावण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली. पाने पिवळी पडून ती नंतर काळपट होतात. रोपाच्या वाढीला बाधाही पोचू लागली आहे.\nउन्हाळ्यात लागवड केलेल्या केळीत करपा रोग वाढला आहे. लहान रोपांवर त्याचा अधिक प्रादुर्भाव दिसत असून, एकरी ७०० रुपये खर्च बुरशीनाशकांसाठी येत आहे.\n- सतीश भास्कर पाटील, केळी उत्पादक, केऱ्हाळे बुद्रुक, जि. जळगाव\nकरपा रोगग्रस्त पाने पिवळी पडून ती बागेतील इतर झाडांनाही प्रभावित करतात. झाडांची वाढ खुंटलेली दिसत आहे. मागील वर्षीही सप्टेंबरमध्ये करपा आला होता.\n- नरेश भगवानदास नवाल, केळी उत्पादक, नांद्रा बुद्रुक, जि. जळगाव\nसीएमव्ही रोगाचे प्रमाण कमी असले तरी त्याला थोपविणे शक्‍य नाही. सीएमव्हीग्रस्त रोप किंवा झाड जमिनीतून उपटून ते जाळावे लागते. सध्या आर्द्रतायुक्त व ढगाळ वातावरण असल्याने सीएमव्हीग्रस्त रोपे जाळतानाही अडचण येते. सीएमव्हीग्रस्त रोपांची वाढ तर खुुंटतेच, याशिवाय त्यांची पाने लहान आकाराची व तीक्ष्ण बनतात. रोप पिवळे, काळे पडते आणि नष्ट होते. त्यातील नुकसानकारक घटक इतर रोपांनाही बाधित करू शकतात, असे जाणकारांचे मत आहे.\nउन्हाळा आणि पावसाळ्यात लागवड केलेल्या लहान केळीवर करपा अधिक सक्रिय झाला आहे. उतिसंवर्धित रोपे त्याला लवकर बळी पडतात. त्याच्या नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन गरजेचे आहे. बुरशीनाशकांची फवारणी रोपांवर करावी.\n- निजामुद्दीन शेख, केळी शास्त्रज्ञ.\nऊसाचे ट्रेक्टर पलटी होवून महिला मृत्युमुखी, ड्रायव्हर फरार\nसलगर बुद्रुक (सोलापूर) - लवंगी ता. मंगळवेढा येथील भैरवनाथ साखर कारखांन्यावर गाळपासाठी ऊस घेवून जानाऱ्या ट्रेक्टरच्या ऊसाच्या ट्रेलर खाली चिरडून...\nछटपूजेनंतर कुकडी नदी किनारा केला चकाचक\nजुन्नर - उत्तर भारतीयांच्या काल सांयकाळी सुरू झालेल्या छट पूजेची आज बुधवार ता.14 रोजी सूर्योदयानंतर सांगता झाली. यानंतर नदी किनारा परिसर त्यांनी न...\nआम्हांला बी दुष्काळाच्या यादीत येऊ द्या कि रं..\nयेवला - यादीतून वगळलेला तालुका अखेर दुष्काळी यादीत समाविष्ट झाला मात्र साताळीसह १७ गावांचा समावेश न केल्याने या गावातून आता संतापाची भावना उमटू लागली...\nपालखेडचे पाणी आले तरच फुलणार रब्बी\nयेवला - खरिपालाच पाणी नव्हते,आज तर प्यायलाही पाण्याचा वानवा आहे..अशा स्थितीत रब्बी निघेल का हा प्रश्न हास्यास्पद ठरावा अशी स्थिती तालुक्यात आहे.मात्र...\nमराठवाड्यात चार शेतकरी आत्महत्या\nऔरंगाबाद - यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नापिकी आणि कर्जाला कंटाळून चार...\nराहुरीमध्ये वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार\nराहुरी - राहुरी येथे काल (मंगळवारी) रात्री दहा वाजता, नगर-मनमाड महामार्ग ओलांडताना एक ते दीड वर्षाच्या नर बिबट्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/video/entertainment/videolist/5314607.cms?curpg=4", "date_download": "2018-11-15T01:03:32Z", "digest": "sha1:LHXT7MUEQ6Q5D2ADJQBJ67PP5LSVV4EX", "length": 7855, "nlines": 168, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Videos: Latest Entertainment, Movie Trailer Videos, Celebrity Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nउज्जैनः महाकालेश्वर मंदिरात सुरक्..\nदिल्लीतून खासगी वाहनं लवकरच हद्दप..\nपाक काश्मीर काय सांभाळणार\nनव्या संशोधनामुळे अन्नातून पोषक आ..\nअमेरिकाः कॅलिफोर्नियातील भीषण आगी..\nअमेरिकाः ट्रम्प यांनी व्हाइट हाऊस..\nवन विभागाने अवनीच्या बछड्यांना वा..\nछत्तीसगडः बस्तरमध्ये पुन्हा स्फोट..\nसैफच्या ‘बाजार’चा ट्रेलर प्रदर्शित\nकाजोलचं 'रुक रुक रुक' गाणं नक्की पाहा\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतनुश्री दत्ताचा नाना पाटेकर यांच्या गैरवर्तनाचा आरोप\nश्रद्धा कपूर साकारणार सायनाची भूमिका\n'मोगॅम्बो'चा नातू बॉलिवूडमध्ये येतोय\n'कुछ कुछ होता हैं'तील छोट्या अंजलीचा हॉट लूक\nधनंजय माने आजही मराठी माणसाच्या हृदयात\nऐश्वर्या, शाहरुख, सचिनचा आशियात डंका\nबिग बॉस: जसलीननं अनुप जलोटांना केलं किस\nगायक अवधूत गुप्तेची 'ही' कविता ऐकाच\nदिग्दर्शिका कल्पना लाज्मी यांचं निधन\n'कच्चा लिंबू'साठी पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे:सोनाली\nफिल्मफेअरध्ये डान्स करायला आवडलं: स्मिता गोंदकर\nफिल्मफेअरमधील सादरीकरणासाठी अमृतानं कमी केलं वजन\n'नवरा-बायको आणि ती' टीव्हीवर हिट\nचाळिशीनंतरही 'या' अभिनेत्रींनी लग्न केलं नाही\nसलमानच्या चित्रपटाविषयी काजल 'हे' काय म्हणाली\n'सुई धागा'च्या निमित्तानं वरुण-अनुष्काची धम्माल\nकरीनाच्या 'झिरो फिगर'चं रहस्य\n'बत्ती गुल मीटर चालू' चित्रपटावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया\n'मंटो' चित्रपटावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया\nक्युट तैमूर, इनायाची सगळ्यांनाच भुरळ\n'सुई धागा' प्रेक्षकांच्या नजरेतून...\nमला कपडे काढून नाचायला सांगितलं: तनुश्री\nबर्थडे स्पेशल: 'स्वर माऊली' लतादीदी\n'शनाया'च्या आठवणीत झुरतेय रसिका\nतैमुरला सांभाळणाऱ्या 'आया'ला 'इतका' पगार\nबर्थडे स्पेशल: नव्या पिढीचा 'हिरो'\nलतादीदींना वाढदिवसाच्या बॉलिवूडकडून शुभेच्छा\nकरिनाचं या नट्यांशी कधीच जमलं नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/03/news-2206.html", "date_download": "2018-11-14T23:54:47Z", "digest": "sha1:HH7JYYU2MKOPRNNBYKJZOUDZ2U657UQN", "length": 6589, "nlines": 83, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "उच्च न्यायालयाचा मनपाला दणका. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nउच्च न्यायालयाचा मनपाला दणका.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कायनेटिक इंजिनिअरींग कंपनीच्या मालमत्ता जप्ती प्रकरणी उच्च न्यायालयाने महापालिकेला चांगलाच दणका दिला आहे. कंपनीच्या प्रशासकीय इमारतीचे लावलेली सील काढून रेटेबल व्हॅल्यू निश्चित करून नव्याने कर आकारणी करावी व त्यावर सुनावणीसाठी कंपनीला संधी द्यावे, असे म्हटले आहे. कंपनीचे व्यवस्थापक शशिकांत गुळवे यांनी ही माहिती दिली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे महापालिकेने कंपनीवर केलेल्या कारवाईला दणका बसला आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nकायनेटिक कंपनीकडे मालमत्ता करापोटी महापालिकेची सुमारे तीन कोटी ३५ लाख रुपयांची थकबाकी होती. महापालिकेने या थकबाकीच्या वसुलीसाठी कंपनीवर कारवाई केली. ही थकबाकी न भरल्यामुळे मनपाच्या कर वसुली विभागाने कंपनीच्या प्रशासकीय कार्यालयाने सील ठोकले. महापालिकेने ही कारवाई १५ सप्टेंबरला केली. महापालिकेने यावर ही मालमत्ता लिलाव करण्यास काढली होती. या प्रक्रियेविरोधात कंपनीने न्यायालयात धाव घेतली.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात अर्ज करत बाजू मांडण्याची विनंती केली. न्यायालयात यावर आज सुनावणी होऊन कंपनीच्या प्रशासकीय कार्यालयाला महापालिकेने लावलेली सील तीन आठवड्याच्या आत काढण्याचे आदेश दिले आहेत. व्यवस्थापक शशिकांत गुळवे यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. या निर्णयात महापालिकेला रेटेबल व्हॅल्यू निश्चित करून नव्याने कर आकारणी करावी व जुनी बिले शास्तीसह रद्द करावेत, असेही देखील म्हटले आहे, अशी माहिती गुळवे यांनी दिली.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nपेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज झाली इतकी किंमत कमी...\nमहापालिका निवडणूक : शिवसेनेची दुसरी यादी जाहीर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.netbhet.com/blog/-cash-kash", "date_download": "2018-11-15T00:53:08Z", "digest": "sha1:GA7CESMDKCIVNGAPZ4R744I67VEU6C33", "length": 25487, "nlines": 109, "source_domain": "www.netbhet.com", "title": "cash-kash - Netbhet ​E-learning Solutions", "raw_content": "\nकॅश ( Cash ) म्हणजे ' धन ' कमविण्याचा कॅश ( KASH ) मंत्र \n​बिल गेट्स ( Bill Gates ) :- हार्वर्ड मधला ड्रॉप आऊट. Microsoft ची स्थापना.\nलेरी अलीसन ( Larry Elloson ) :- युनिवर्सिटी ऑफ इलिनॉय ( Illinois ) आणि युनिवर्सिटी ऑफ शिकागो ( Chicago ) मधून ड्रॉप आऊट. Oracle ची स्थापना.\nमार्क झुकेरबर्ग( Mark Zuckerberg ) :- हार्वर्ड मधून ड्रॉप आऊट. Facebook ची स्थापना.\nजेरी यांग ( Jerry Yang ) आणि डेव्हिड फिलो ( David Filo ):- दोघेही Stanford युनिवर्सिटी मध्ये पी. एच डी. करत होते. शिक्षण अर्धवट सोडले. Yahoo ची स्थापना.\nसर्जी ब्रिन ( Sergey Brin ) आणि ल्यारी पेग ( Larry Page ) :- दोघेही Stanford मध्ये पी. एच डी करत होते. शिक्षण अर्धवट सोडले. Google ची स्थापना.\nवरील लोकांमधे एक गोष्ट कॉमन आहे . ती म्हणजे ही सर्व मंडळी शिक्षण अर्धवट सोडलेली आहेत . त्यातील कांही जणांकडे डिग्र्या आहेत. पण अंतिम शिक्षण पूर्ण केलेले नाही. पण आज ही सर्व मंडळी प्रसिध्दी झोतात आहेत, ती त्यांनी स्थापन केलेल्या कंपन्यांमुळे \nआज जगातल्या श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांची गणना होते आहे . हे कसे शक्य झाले शिक्षण पूर्ण न करता सुध्दा त्यांना हे कसे जमले \nमराठी समाजात पहिल्या पासूनच शिक्षणाला महत्व आहे . शिक्षण क्षेत्रांत मराठी माणूस, विशेषतः मराठी स्त्रिया नेहमीच आघाडीवर राहिल्या आहेत. ही खरे तर एक चांगली आणि अभिमानाची बाब आहे. शिक्षणाने माणूस नुसता सुशिक्षितच बनत नाही तर हुशार, ज्ञानी, व्यवहारी बनतो. त्याला इतर अनेक कौशल्ये प्राप्त होतात असे समजले जाते. पण हल्लीचे शिक्षण हे फक्त डिग्र्या मिळविणे आणि डिग्र्यांची सर्टीफिकीटे ( Certificates) गोळा करणे एवढ्यापुरतेच मर्यादित राहिले असावे असे वाटू लागले आहे. कारण हल्ली शिक्षणातून मिळणाऱ्या ज्ञानापेक्षा मिळणाऱ्या डिग्र्यांना नको एवढे महत्व प्राप्त झाले आहे. ज्याच्याकडे जास्त डिग्र्या तो जास्त हुशार आणि ज्याच्याकडे कमी डिग्र्या तो कमी हुशार असे समीकरण बनले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मराठी समाज अजूनही नोकरीच्या मानसिकतेमध्येच अडकलेला आहे. चांगल्या नोकऱ्या मिळविण्यासाठी, टिकविण्यासाठी आणि नोकरीतील प्रगतीसाठी डिग्र्यांची आवश्यकता ही असतेच असा समज आहे.\nएखादा मनुष्य जर खरोखरच हुशार असेल पण त्याच्याकडे साधे १० वी किंवा १२ वी चे Certificate नसेल तर तो अशिक्षित आणि निर्बुध्द समजला जातो. या हिशोबाने संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम,समर्थ रामदास ही मंडळी तर अशिक्षितच समजायला हवीत. कारण ते कोणत्या शाळेत गेल्याचे किंवा त्यांच्याकडे कोठली Certificates असल्याचे अजूनपर्यंत तरी आढळून आलेले नाही . पण संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, रामदास स्वामींचा दासबोध व मनाचे श्लोक हे ग्रंथ गेली शेकडो वर्षे, पिढ्यान पिढ्या अगदी आवडीने आणि भक्ती भावाने वाचले जात आहेत. त्यांची पारायणे होत आहेत . अजूनही हे ग्रंथ मराठीतील ' बेस्ट सेलर ' या कॅटेगिरीत ( Category ) मोडतात. हे कशाचे प्रतिक आहे \nफक्त इयत्ता ४ थी पर्यंत शिकलेला आणि रेल्वेच्या डब्यात वर्तमान पत्रे टाकणारा थॉमस अल्वा एडिसन ( Thomas Alva Edison ) जगातला मोठा, नावाजलेला शास्त्रज्ञ बनला. शेतकरी कुटुंबात जन्मलेला हेन्री फोर्ड (Henry Ford ) नावाचा फिटर जगातील मोठा मोटारींचा कारखानदार बनु शकला. त्याने स्थापन केलेली फोर्ड मोटर कंपनी ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ऑटोमोबाईल ( Automobile) कंपनी आहे. साईचीरो होंडा (Soichiro Honda) हा जपानमधील एका गॅरेज मधे काम करणारा एक साधा मोटार मेकॅनिक पण मोटारींचा कारखानदार होऊ शकला .\nत्याने स्थापन केलेली होंडा मोटर कंपनी जगातील सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी आहे . इंजिनिअरिंगच्या क्षेत्रांत या तिघांचे योगदान महत्वाचे आहे. पण या तिघांकडे इंजिनियरिंग ची कोठली डिग्री ,डिप्लोमा किंवा कोणतेही Certificate नव्हते. या सगळ्यांचा चुकून मराठी समाजात जन्म झाला असता, तर डिग्रीचे सर्टीफिकेट नाही म्हणून एडिसन शेवट पर्यंत वृत्तपत्र विक्रेता राहिला असता. तर हेनरी फोर्ड आणि होंडा हे अनुक्रमे फिटर व मेकॅनिक म्हणून राहिले असते आणि नोकरी करून निवृत्त झाले असते.\nभारतातही अशी उदाहरणे आहेत. मुळात चित्रकलेचे शिक्षक असलेले बेळगावचे सायकल दुकानदार लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी किर्लोस्कर उद्योग समूहाचा पाया घातला. तर गुजरातमधील ग्रामीण भागातील एका प्राथमिक शिक्षकाच्या फक्त मॅट्रिक पर्यंत शिकलेल्या धीरूभाई अंबानी या मुलाने रिलायन्स उद्योग समूहाचा पाया घातला. तो सुध्दा कोणत्याही डिग्री, डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट शिवाय.\nचंद्रकांत किर्लोस्कर यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की डिग्री मिळाली म्हणजे सर्व ज्ञान मिळाले असे नव्हे. डिग्रीचा अर्थ तुम्ही कांही पुस्तकांचा अभ्यास केला आहे आणि काही परीक्षा उत्तीर्ण झाला आहात एवढ्यापुरताच मर्यादित आहे. खऱ्या शिक्षणाची सुरवात शाळा, कॉलेजमधून बाहेर पडल्यावरच होते.\nशिक्षणाच्या क्षेत्रांत मागे पडलेल्या वरील लोकांनी अपरंपार धन संपदा कमावली. आयुष्यात तुफान प्रगती केली . त्यातील कित्येक जण तर गरीब मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले. त्यांना उद्योग व्यवसायाची कोठल्याही तऱ्हेची कौटुंबिक पार्श्वभूमी नाही. आर्थिक परिस्थिती पण कधीच धडधाकट नव्हती. मग त्यांना एवढी प्रगती करणे कसे जमले त्यांना नशीबाची साथ मिळाली म्हणून त्यांना नशीबाची साथ मिळाली म्हणूनत्यांच्या पत्रिकेतील ग्रह उच्चीचे होते म्हणूनत्यांच्या पत्रिकेतील ग्रह उच्चीचे होते म्हणून का दैवाची त्यांच्यावर विशेष कृपा होती म्हणून\nयाचे कारण म्हणजे या सर्वांनी 'कॅश '( Cash ) म्हणजे धन कमविण्यासाठी ' कॅश ' ( KASH ) या मंत्राचा पुरेपूर उपयोग करून घेतला .\nया ठिकाणी 'धन' म्हणजे फक्त पैसा अडका समजू नये. धनामध्ये पैसा, संपत्ती, प्रतिष्ठा, गौरव, मान सम्मान , समाजात आदरणीय स्थान, चांगले मित्र - सहकारी - शिक्षक - विद्यार्थी या सगळ्यांचा समावेश होतो. धनाची किंमत फक्त पैशाने होत नसते.\nतर हा ' कॅश ' ( KASH ) मंत्र काय आहे ते आता बघुया .\nवरील सर्व जण, ज्या क्षेत्रात आपण काम करतो आहोत त्या क्षेत्राविषयी जास्तीत जास्त ज्ञान मिळविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिले. ज्ञान अनेक मार्गांनी मिळविता येते. शाळा कॉलेजमधील शिक्षण हा ज्ञान मिळविण्याचा एक मार्ग झाला . त्याशिवाय प्रशिक्षण ( Training ), वाचन, संशोधन, प्रयोग, तज्ञांचे मार्गदर्शन, गाठी - भेटी, चर्चा , विचार -विनिमय , विचारांची देवाण घेवाण, प्रवास,प्रदर्शने, सेमिनार्स, कॉन्फरन्स या मार्गांनी पण ज्ञान मिळविता येते. आपले ज्ञान अत्याधुनिक\n( Most Modern) आणि अद्ययावत ( Up to date ) असावे याची ते सतत काळजी घेत गेले. आपल्या क्षेत्रांत काय घडामोडी चालू आहेत, कोणते नवीन संशोधन होत आहे, कोणते नवीन ट्रेंड्स निर्माण होत आहेत यावर त्यांनी बारीक लक्ष ठेवले. कारण शेवटी ज्ञान हेच खरे भांडवल आहे हे त्यांनी अचूक ओळखले होते.\nआपल्या क्षमतेवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. आपण काय करू शकतो आणि काय करू शकत नाही याची त्यांना पूर्ण जाणीव होती. आपल्या क्षमतेबद्दल त्यांनी त्यांच्या मनात अविश्वासाची भावना कधीच येवू दिली नाही. ज्या क्षेत्रांत आपण कमी पडत आहोत त्या क्षेत्रांत इतरांची मदत घेण्यामध्ये त्यांना कधी कमीपणा वाटला नाही. आपली क्षमता सतत कशी वाढत राहील या कडे त्यांनी लक्ष दिले. आपल्या कल्पना इतरांपेक्षा जास्त चांगल्या आहेत. आपली उत्पादने इतरांपेक्षा जास्त चांगली आहेत. आपल्या आयडियाज इंतारांपेक्षा जास्त फायदेशीर आहेत याबद्दल त्यांना पूर्ण आत्मविश्वास होता. आपल्या बरोबर आपले सहकारी, संगठना, कंपन्या, कर्मचारी यांची क्षमता कशी वाढविता येईल या विषयी ते सतत प्रयत्नशील राहिले.\nआपल्याकडे जे ज्ञान आहे त्याचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग करण्याची जी प्रक्रिया असते त्याला कौशल्य म्हणतात. आपल्याकडे जर ज्ञान असेल पण प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा उपयोग करता येत नसेल तर त्या ज्ञानाला फारसे महत्व उरत नाही. आपल्याला जे ज्ञान मिळाले आहे त्याचा व्यवहारामध्ये जास्तीत जास्त उपयोग व्हावा या साठी ते सतत प्रयत्नशील राहिले. यासाठी त्यांनी अनेक निरनिराळे प्रयोग केले. अनेक नवीन मार्ग शोधून काढले. अनेक नवीन कौशल्ये प्राप्त केली आणि विकसित केली. कोठलेही नवीन कौशल्य आत्मसात करायचे म्हणजे त्यासाठी भरपूर कष्ट लागतात, मेहेनत लागते. या ठिकाणी आपण कमी पडणार नाही याची ते काळजी घेत गेले. 'Practice makes the man perfect' या म्हणीप्रमाणे ते सतत आपल्या कौशल्याचा उपयोग करीत गेले. आपल्याबरोबर आपल्या सहकाऱ्यांच्या कौशल्यात सतत वाढ कशी होत राहील याची काळजी ते घेत गेले.\nआपल्या व्यवसायासाठी आवश्यक त्या सवयी त्यांनी स्वीकारल्या. तसेच आवश्यकतेनुसार या सवयींमध्ये बदल करण्याची लवचिकता त्यांनी दाखवली. या मधे त्यांच्या प्रमाणेच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा सहभाग होता. कित्येक वेळा त्यांना सर्वसाधारण कुटुंबाला मिळणाऱ्या साध्या-साध्या सुखांचा त्याग करावा लागला. पण या बद्दल त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी कधी तक्रार केली नाही.\nशिक्षणाला किती महत्व द्यायचे. त्यातून मिळणाऱ्या डिग्रीला किती महत्व द्यायचे हे प्रत्येकावर अवलंबून आहे. याचा अर्थ शिक्षणाची कास सोडावी असा होत नाही. कारण शिक्षण, मग ते कोणत्याही प्रकारचे असो, त्याला काही ना काहीतरी महत्व हे असतेच. तसेच प्रत्येक डिग्री, डिप्लोमा आणि सर्टिफिकेट ला महत्व हे असतेच. पण जर शिक्षण माणसाला फक्त पुस्तकी ज्ञान देऊन केवळ 'पुस्तक पंडित ' बनवत असेल. फक्त परीक्षेपुरता अभ्यास करून 'परीक्षार्थी' होण्याची प्रेरणा देत असेल. ज्याचा व्यवहारात फारसा उपयोग करता येत नसेल. जे माणसाचे 'व्यवहारज्ञान' न वाढविता माणसाला जास्त 'अव्यवहारी' बनवत असेल. केवळ नोकरीचे माफक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्याची प्रेरणा देणारे असेल. आणि ज्यामुळे प्रतिष्ठेचा खोटा तोरा निर्माण होत असेल. तर अशा शिक्षणासाठी आयुष्याची किती वर्षे आणि पैसा खर्च करायचा याचा विचार ज्याचा त्याने करायला हवा. एखादी डिग्री मिळाली म्हणजे सर्व कांही मिळाले असे समजू नये. तसेच डिग्री मिळाली म्हणजे शिक्षण संपले असे पण समजू नये. कारण शिक्षणाची प्रक्रिया आयुष्यभर चालू असते .तसेच शिक्षण नाही किंवा पूर्ण झाले नाही म्हणून मागे पडू ही भावना पण मनातून काढून टाकायला हवी.\nहल्लीचे मराठी तरुण / तरुणी पुष्कळ Talented आहेत . अनेकांनी शिक्षण क्षेत्रांत उत्तम यश मिळवले आहे. पण अजूनही बरेच जण नोकरीच्या मानसिकते मधेच अडकले आहेत. मायक्रोसोफ्ट च्या बिल गेट्स सारखे न होता बिल गेट्स च्या मायक्रोसोफ्ट मधे नोकरी करण्याची स्वप्ने बघत आहेत किंवा धन्यता मानत आहेत. आणि त्यांचे पालक पण याचा अभिमान बाळगत आहेत. आज भारताची वेगाने जागतिक आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने प्रगती चालू आहे. याचा अर्थ जागतिक स्तरावर उद्योग व्यवसाय सुरु करण्याची संधी भारतीय तरुणांपुढे चालून आली आहे. मराठी तरुण/ तरुणींनी या संधीचा फायदा करून घेतला नाही तर त्यांच्या सारखे कर्म दरिद्री तेच ठरतील. आपल्या शिक्षणाला 'कॅश' ( KASH ) मंत्राची जोड देऊन मराठी तरुण /तरुणींनी बिल गेट्स किंवा मार्क झुकेरबर्ग सारखे व्हायचा प्रयत्न का करू नये \nए -३/ ८, सारीतानगरी फेज १,\nगणेश मळा , सिंहगड रोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4_%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%AC_%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2018-11-14T23:45:00Z", "digest": "sha1:MSZW5CPUKM3JDNUNXFTC34RLORILCX5U", "length": 4275, "nlines": 113, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:संयुक्त अरब अमिरातीमधील विमानतळ - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:संयुक्त अरब अमिरातीमधील विमानतळ\nसंयुक्त अरब अमिरातीमधील विमानतळ\n\"संयुक्त अरब अमिरातीमधील विमानतळ\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nअबु धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळ\nसंयुक्त अरब अमिरातीमधील वाहतूक\nसंयुक्त अरब अमिरातीमधील इमारती व वास्तू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ एप्रिल २०१५ रोजी १०:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/18327", "date_download": "2018-11-15T00:50:39Z", "digest": "sha1:QCISNB6V3OJHRACXDPIQMWBBEFXX47TR", "length": 38896, "nlines": 260, "source_domain": "www.maayboli.com", "title": "'फू बाई फू' च्या सेटवरून | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /'फू बाई फू' च्या सेटवरून\n'फू बाई फू' च्या सेटवरून\nगेले अनेक दिवस लिहीन-लिहीन म्हणत होतो त्याला आज मुहुर्त सापडला. विषय तसा साधाच आहे म्हणा. 'फू बाई फू'च्या सेटवरील माझा चंचूप्रवेश.\nअनेक वर्षापुर्वी एक वाक्य वाचलं होतं. \"डॉक्टर म्हणून दुसर्‍यांच्या आजारावर जगण्यापेक्षा किंवा वकील म्हणून दुसर्‍याचा भांडणावर जगण्यापेक्षा लेखक म्हणून जगणे मला जास्त आवडेल.\" या वाक्याचा जनक कोण ते आज आठवत नाही. पण वाक्य मात्र मनावर कोरलं गेलं. पण सर्वसामान्य मराठी माणूस जसा जगतो, तसं जगण्यासाठी नोकरीशिवाय पर्याय नाही हे मात्र भिंतीत खिळा ठोकावा तसं डोक्यात ठसलं होतं. व्यवसायास लागणारा पिंड आपला नाही हे काही व्यवसायाच्या उचापती केल्यावर लक्षात आलं. नोकरीतही 'मराठी बाणा' आड येत असल्याने एका जागी टिकणं शक्यच नव्हतं. तरी 'घेतला वसा टाकू नये' या उक्तीस अनुसरून 'प्रपंच करावा नेटका' या उक्तीमागे धावत होतो.\nया सगळ्या गदारोळात डुबत्याला काठीचा असावा तसा माबोचा आधार मिळाला. मनाच्या तळाला दाबून टाकलेल्या सार्‍या इच्छा उफाळून वर येऊ लागल्या. धगधगत्या निखार्‍यावरची राख फुंकरीने उडवल्यावर पुन्हा निखार्‍याची धग जाणावी तस काहीस. (काय साली समर्पक () उपमा आहे ) कालपर्यत श्री. कौतुक शिरोडकर इतकीच ओळख असलेला एक सर्वसामान्य माणूस माबोवर लिहू लागला. अल्पावधीत त्या नावामागे 'लेखक' हे बिरुद जोडलं गेलं. काही जण फक्त 'कवी' म्हणूनही ओळखतात तो भाग अलाहिदा. या प्रवासात अनेक चांगले अनुभव आणि मित्र जोडता आले. (वाईट अनुभवांबद्दल लिहू नये असा शिरस्ता आहे.) ज्ञानाच्या कक्षा बर्‍यापैकी रुंदावल्या. माबोकरांनी मला दिलेल्या प्रोत्साहनामुळे 'आपल्याला लिहीता येत' हे कळालं. 'उच्च' या शब्दाच्या दृष्टीक्षेपात जरी नसलो तरी लिहीतोय हेच पुरेसं ठरलं.\nयातच मग लेखक म्हणून प्रयत्न करावा अशी उर्मी उसळून वर आली. इतकं सहजी ते शक्य नव्हतं. कारण तेच जुने, ज्याने तुकाराम महाराजांचाही पिच्छा सोडला नव्हता. पण घरून परवानगी मिळाली आणि मग 'स्ट्र्गल' सुरु केला. एका नामांकीत निर्मातीसाठी दोन सिरियल्स लिहील्या. चॅनलकडून हिरवा सिग्नल मिळाला. पण गाडी पुढे सरकेना. रात्रीची जागरणं करून डोळे ताणत लिहीलेल्या त्या लेखनाने जर टिव्हीचा छोटा पडदा पाहीला असता तर सगळं भरून पावलं असतं. पण तस काही घडलं नाही. अपयश ही यशाची पहीली पायरी असते ह्या अनुभवांकीत वाक्याचा पुनःप्रत्यय आला. पुन्हा 'येरे माझ्या मागल्या' करावे लागतेय की काय अशी परिस्थिती. पैसे मिळाले नाहीच हे शेवटचे शल्य.\nपण प्रयत्न सुरु होतेच. यात सोबत होती माबोकर 'देवनिनाद' उर्फ 'निनाद शेट्ये' यांची. यातच 'झी' मराठीवर फू बाई फू' सुरु होणार हे कळलं. मग दोघांचा मोर्चा त्या दिशेला वळला. मुख्य प्रयत्न निनाद शेट्ये यांचे. मी आपला ड्रायव्हर मागे क्लीनर जावा तसा. यात मग लेखक सचिन मोटे आणि निर्माते राकेश सारंग याचे मेल आयडी हाती आले. स्कीटस वर संस्कार करून त्यांचा मारा करायला सुरुवात केली आणि एक दिवस 'हॅलो' हे स्कीट झाल्याचे कळले. करण्यापुर्वी त्यांनी कळवायला हवं होतं अस आधी मनात आलं खरं. पण सुरुवात तर झाली हा आनंद जास्त होता. पण तो प्रक्षेपण पाहील्यावर फुर्रर्रर्र झाला. एडीट मध्ये जवळजवळ ६०-७० टक्के भाग नाहीसा झालेला. मग सचिन मोटेंशी संवाद सुरु झाला. मनात धाकधुक होतीच. अनेक नाटक, सिरियल्समध्ये ठसा उमटवलेला माणूस आपल्यासारख्या नवोदीताशी कसा वागेल, बोलेल पण हा प्रश्न पहिल्या संवादातच विरून गेला. जमिनीवर पाय रोवून उभा असलेला लेखक. कसला बडेजाव नाही की बोलण्यात 'अ‍ॅटीट्युड' नाही. कुठला कन्सेप्ट छान आहे, कुठे बदल करावा लागेल, मॅडनेस कसा आणावा याचे उत्कृष्ट टेलिफोनिक दिग्दर्शन मिळत गेलं.\nसरते शेवटी एक दिवस फू बाई फूच्या सेटवर पोहोचलो. बुजलो होतो. ओळखी झाल्या पण बुजरेपण चटदिशी जायला तयार नव्हतं. शांतपणे एका बाजूस उभा असायचो. गणेश रेवडेकर व मानसी कुलकर्णी यांनी पहिलं स्कीट केल होतं. पण त्यांनाही साधी ओळख द्यायचं धाडस झालं नाही. कदाचित स्वभावाचाही दोष असेल. पण पहिला दिवस त्या अनोळखी वातावरणात समरस होण्यातच गेला. जो स्कीट करणार असेल त्याच्यापुरताच मर्यादीत होतो. नंतर मात्र हे लेखक ही ओळख रुढ झाली.\nसेटवरचं वातावरण मात्र धमाल. स्कीटच्या रिहर्सलस चालू असलेल्या. प्रत्येकजण स्वतःची रिहर्सल करता-करता कंटाळला की मग दुसर्‍याच्या खोलीत डोकावून एखाद दुसर्‍या पंचचे कॉन्ट्रीब्युशन द्यायला तत्पर. एकमेकांची खेचणे हा जन्मसिद्ध अधिकार असावा तसे सगळेच एकमेकांच्या टोप्या उडवत होते. त्यामुळे त्या प्रवाहात सामिल व्हायला वेळ लागला नाही. 'जेवणाची वेळ म्हणजे फक्त टर उडवण्यासाठी दिला गेलेला वेळ ' हेच गणित. यात आनंद इंगळे आघाडीवर. त्यांचा पुणेरी बाणा ठायी ठायी दिसत असायचा. बोलता-बोलता कधी कोण गिर्‍हाईक होईल याचा नेम नसायचा. वैभव मांगले म्हणजे काहीतरी नवा एक्ट हे समीकरण ठरलेलं. त्या वेळातही मध्येच एखाद्या जुन्या इवेंटमध्ये केलेल्या एक्टची झलक दिसायची. हसून हसून सगळेच बेजार. मध्ये एकदा स्टार माझाचे प्रतिनिधी 'रिमोट माझा' च्या चित्रिकरणासाठी आलेले तेव्हा आनंद इंगळे यांनी स्कीट दिग्दर्शक विश्वास सोहोनीला ही सोडलं नाही. \"आपल्यासाठी ते इतकं करतात त्यामुळे सगळ्या कलाकारांनी त्यांच्या पाया पडायला हवं' या वाक्यासरशी पुढे पळणारे विश्वास सोहोनी व पाय धरायला धावणारे आनंद इंगळे हे दृश्य बघण्याजोगे होते.\nपर्व सुरु झाल आणि मी सेटवर पोहोचेपर्यंत काही जोड्यांनी निरोप घेतला होता. तरी गणेश रेवडेकर व मानसी कुलकर्णी, संजय कुलकर्णी व शैला, गणेश मयेकर व समीरा, अजय जाधव व चैत्राली, संदीप पाठक व स्वाती देवल, रमेश वाणी व मौसमी तोंडवळकर या जोड्या होत्याच. मराठीत विनोदाची जाण असलेले असे अनेक कलाकार या सेटवर भेटले. यांच्या सोबत पर्वाची वाटचाल सुरु होती.\nपर्व पुढे सरकत होते आणि एकेक कलाकार निरोप घेत होते. हळूहळू रिहर्सल रुम्समधला राबता कमी होऊ लागला. वाईट वाटायचं या गोष्टीचं. पण शेवटी स्पर्धा म्ह्टलं की हारजीत आलीच. आणि शेवटी फक्त चार जोड्या उरल्या.\nआनंद इंगळे म्हणजे संयमित अभिनय. शक्य तो अंगविक्षेप टाळणारे. जुन्या दर्जेदार गाण्यात रमणारं व्यक्तीमत्व. स्कीटमध्ये अभिनयाच्या छोट्या छोट्या जागा हुडकून एक्ट उत्तम करण्याच्या प्रयत्नात असलेला कलाकार.\nहिंदी व मराठी या दोन्ही आघाड्यांवर लढणारी क्षिती जोग. प्रचंड व्यस्त असल्याने सगळी समीकरणेच व्यस्त. या सेटवरून त्या सेटवर होणारी धावपळ. त्यातही मिळणार्‍या कमीत कमी वेळात स्कीटची मनापासून तयारी करणं. हातात शक्य तो सतत एखादी कडक कॉफी. झोप उडवण्यासाठीच असावी. पण जे हाती असेल त्यात स्वतःला झोकून देणारी.\nवैभव मांगले म्हणजे व्यक्तीरेखेप्रमाणे स्वतःला बदलणारा कलाकार. एकदा का भुमिकेचं बेअरींग घेतलं की मग तो वैभव मांगले तिथे दिसत नाही. असते ती फक्त व्यक्तीरेखा. मग तो उद्धट मंगलकार्यालयाचा मालक असो वा हिप्नोटिझम करणारा. सेटवर घरचे वडे वाटून आपला जन्मदिवस साजरा करणारा कलाकार.\nविशाखा सुभेदार म्हणजे शांतपणा. शक्य तेवढा वेळ स्कीटच्या रिहर्सलमध्येच बिजी असलेली. गालावरच्या खळीसह हास्य म्हणजे निव्वळ प्रसन्नपणा. बोलण्यात, वागण्यात आब राखलेला.\nदिगंबर नाईक म्हणजे प्रत्येक क्षणी नव्या नव्या पंचेसच्या शोधात असलेला कलाकार. मराठी, आगरी, बाणकोटी, वर्‍हाडी, मालवणी, कोंकणी, अहिराणी अशा महाराष्ट्रातल्या निरनिराळ्या भाषांवर प्रभुत्व असलेला कलाकार. महसुलमंत्री राणे यांची नक्कल करावी तर त्यानेच.\nत्याची सोबत आरती सोलंकी म्हणजे 'कम्प्लिट चार्ज' बॅटरी. गाणं आणि नाच या दोन गोष्टींवर जीवापाड प्रेम. प्रत्येक स्कीटनंतर अजून चांगल करता आलं नाही याची उगाच खंत बाळगत बसणारी.\nविकास समुद्रे म्हणजे मध्येच काढलेले दिलखुलास चिमटे. विनोदाची उत्तम जाण असलेला कलाकार. लेखनातही कमी नाही. त्यातही चौकार, षटकार लगावलेले आहेतच. सहज बोलता-बोलता फिरकी घेणं हा बहुतेक जन्मजात स्वभाव असावा.\nसुप्रिया पाठारे ही विकासला लाभलेली उत्कृष्ट सोबत. त्याही बर्‍याच सिरियल्स मध्ये बिजी असलेल्या. माझ्या माहीतीतला हा त्यांचा विनोदी भुमिकेचा पहिलाच प्रयत्न आणि तोही इतका जमला की सरळ फायनलमध्ये त्यांचा प्रवेश झालाय.\nनिर्माते राकेश सारंग व त्यांच्या पत्नी संगीता सारंग या जोडीचे विशेष कौतुक यासाठी की कार्यक्रम उत्कृष्ट व्हावा म्हणून त्यांचा असलेला सहभाग. वेशभुषा आणि रंगभुषा यात श्रीमती सारंग याची बारीक नजर. त्यासाठी होणारी धावपळ. व्यक्तीरेखेला जे हवं, ते हवच. त्यात तडजोड नाही. त्याला वेळेच वा बजेटचं बंधन नाही. श्री. राकेश सारंग हे फक्त पैसा टाकून बाजूला होणारे निर्माते नाहीत हे पहिल्याच दिवशी त्यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत जाणवलं. प्रत्येक जोडीला त्यांच्यासमोर रिहर्सल सादर करणं कंपलसरी असायचं. त्यावेळी त्यांनी सुचवलेल्या जागा इतक्या अफलातून असत की संपुर्ण एक्टला एक वेगळं परिमाणं मिळत असे. कलाकारांचे आवाजातील चढ-उतार, त्यांनी घ्यावयाचे 'पॉजेस', शब्दांवरचा जोर, हालचाल, देहबोली या सगळ्यांवर बारीक लक्ष. कुठला पंच कसा घ्यावा आणि कुठला शब्द कसा फेकावा याचं ते स्वतःच सादरीकरण करत. त्यांच्याकडून शिकण्यासारखं बरचं. नुसतीच संकल्पना दिली की झालं याऐवजी ती कशी नीट राबवता येईल याचा पाठपुरावा करण्यासाठी ते सदैव तत्पर. ज्याला विनोद समजतोय त्याच्यासाठी आपण लिहीतोय हा मिळणारा आनंद अवर्णनीय. याउपरही एखादा कलाकार जेव्हा कमी पडत असे तेव्हा ती गोष्ट त्यांच्या मनाला टोचायचीच. प्रत्येकाने त्याचे शंभर टक्के द्यावे ही त्यांची अपेक्षा आज फू बाई फूच्या प्रत्येक कलाकाराला लोकप्रियतेच्या वेगळ्या पातळीवरच घेऊन गेलीय.\nडॉ. निलेश साबळे म्हणजे फू बाई फूची सुरुवात. सुत्रधार म्हणून वेगवेगळे गेटअप करून पुन्हा त्या निवेदनात वेगवेगळ्या कलाकारांच्या आवाजाने धमाल उडवून देण्याचं कसब वाखाणण्याजोगं. त्यांच्या निवेदनाचं लेखन ते स्वत:च करतात. मोजक्या शब्दात बरचं काही देणारा मनस्वी कलाकार. त्यांच्याशी जशी गट्टी जमली तशी ती तुषार देवल व त्यांचा वाद्यवृंद, यांच्याशीही जमली. वेशभुषेसाठी सुई दोरा घेऊन तत्पर असलेला प्रशांत हाही एक चांगला मित्र या सेटवर लाभला.\nपरिक्षकांशी आमना-सामना होण्याचा प्रश्नच नव्हता. तरी एकदा माझी भाची खास निर्मिती सावंत यांना भेटायला सेटवर आली तेव्हा त्यांनी तिची आस्थेने विचारपूस केली. एवढ्या मोठ्या कलाकाराचा त्यांच्या फॅन्सबरोबर असलेला 'एप्रोच' लक्षात ठेवण्याजोगा होता.\nआता पहिलं पर्व संपत आलय. फायनल कडे या पर्वाची वाटचाल सुरु आहे. चारही जोड्या कंबर कसून तयार आहेत. कोण हरेल, कोण जिंकेल यात व्यक्तीश: मला रस नाही. कोणी जिंकला तरी आनंदच आहे, कारण सर्वच आता मित्र आहेत. ही भावना कलाकारांमध्येही मला वेळी अवेळी जाणवली. त्यामुळे कधी कधी ती स्पर्धा आहे हे जाणवत ही नसे. कारण जर खरचं 'काटे की टक्कर' हा प्रकार असता तर वातावरण इतकं खेळीमेळीचं नसतं. कोणीही दुसर्‍याला 'हा पंच घे. मस्त आहे' असं सांगितलं नसतं. मला तरी असं वाटतं नाही की महाराष्ट्रातल्या जनतेला किंवा थोडा व्यापक विचार मांडता, तमाम मराठी जनतेला हसवण्याचा, रिझवण्याचा वसा घेतलेले हे कलाकार फक्त त्या स्पर्धेतल्या काही रुपड्यांच्या पारितोषिकासाठी एवढं जीवाचं रान करत असतील. शक्यच नाही. स्वतःचं दु:ख विसरून, स्वतःला होणारे शारिरीक क्लेश विसरून मराठी रयतेला हसवण्यासाठी अटकेपार विनोदाचे झेंडे फडकावणारे हे सगळेच कलाकार फायनललाच नव्हे तर दुसर्‍या पर्वातही आपणा सर्वाना हसवून हसवून बेजार करोत हीच श्रींच्या चरणी प्रार्थना \nखरच , तुमच्या कडुन ऊत्तमोत्तम\nखरच , तुमच्या कडुन ऊत्तमोत्तम लिहिलेले प्रसंग ह्या फु बाई फु मध्ये पहावयास मोळोत हिच ईच्छा.\n मी मागे एका स्कीटला बघितलं होतं तुमचं नाव, लेखक म्हणुन पण ते तुम्हीच हे माहीत नव्हते\nकौतुकराव, आजच तुमची आठवण झाली\nकौतुकराव, आजच तुमची आठवण झाली होती, की खुप दिवसात काही लेखन वाचायला मिळाल नाही तुमच. तुम्हाला शंभर+ वर्षे आयुष्य\nआता वाचते आणि मग प्रतिक्रिया देते\nकौतुक तू हे कधीतरी लिहावस अशी\nकौतुक तू हे कधीतरी लिहावस अशी माझी मनापासुन ईच्छा होती आज पुर्ण झाली. तुझे प्रयत्न कधीच तोकडे नव्हते त्यामुळे यशाची कवाड सदैव उघडीच राहतिल तुझ्यासाठी. तुला पुढच्या लिखाणासाठी शुभेच्छा\nकौतुक, तुमचे कौतुक करावे\nतुमचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.\nफु बाई फु हा कार्यक्रम जेव्हा लागतो, तेव्हा माझ्या सगळ्या मित्रानां सागंतो की हे माझ्या मित्राने लिहीले आहे म्हणून.\nमला आपला अभिमान वाटतो.\nकौतुक, लैच भारी.. अभिनंदन.\nआपले हार्दिक अभिनंदन आणि\nआपले हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.\nकौतुका मी नेहमी आवर्जुन पहातो\nकौतुका मी नेहमी आवर्जुन पहातो फु बाई फु, आणि आजच फोन करुन विचारणार होतो कि देवनिनाद म्हणजे खरं नाव काय ते. ते तुझ्या लेखातुन समजलं. बाकि फोनतोच तुला..\nतुम्हा दोघांचे अभिनंदन आणि पुढच्या सोनेरी वाटचालीसाठी लाख शुभेच्छा\nमी हि घरात सांगत असते की हे माझ्या ओळखीचे आहेत ... .बळंच\nमस्तच रे तुला ऑल द बेस्ट\nमस्तच रे तुला ऑल द बेस्ट\nकौतुक तुमचं मनापासून अभिनंदन\nकौतुक तुमचं मनापासून अभिनंदन व शुभेच्छा.\nतुझ नाव त्या दिवशी पाहील खुप\nतुझ नाव त्या दिवशी पाहील खुप खुप आनंद झाला.\nनिनाद शेट्ये हे ही देवनिनाद नावाने मा बो कर आहेत हे नव्याने कळल\nतुम्हा दोघांचे खुप खुप अभिनंदन\nकौतुक, तुझं हार्दिक अभिनंदन.\nतुमच्या लेखावरुन तुम्ही छान\nतुमच्या लेखावरुन तुम्ही छान समरस झालेत, हे दिसून येते.\nउत्तरोत्तर आपली लेखनी अशीच बहरत जावो, ही सदीच्छा.\nकौतुक, तुमचे हार्दिक अभिनंदन\nकौतुक, तुमचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा\nकौतुक, अभिनंदन आणि शुभेच्छा\nबरेच दिवसात ईथे दिसला नाहीत याचे कारण आता समजले\nया कार्यक्रमाच्या सी डीज उपलब्ध होतील का असल्यास कुठे संपर्क करायचा\n(फु बाई फु हा सध्याचा एकमेव चांगला कार्यक्रम आहे असे मध्यंतरी कोणीतरी म्हणाले होते तेव्हापासुनच तो बघण्याची उत्सुकता होती. आता तुमचा एव्हढा मोठा सहभाग असताना बघायलाच हवा.)\nअभिनंदन ..पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा .\nआमचा माबोकर फू बाई फू नंतर\nआमचा माबोकर फू बाई फू नंतर उत्तुंग झेप घेवो ही सदिच्छा....... कौतुकराव आगे बढो.\n आपले लेखन उत्तरोत्तर बहरत जावो. अनेकोत्तम संधी मिळत राहो ही शुभेच्छा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/hungry-goat-chews-up-owners-rs-66000-117060700008_1.html", "date_download": "2018-11-15T00:02:41Z", "digest": "sha1:NNC3XTJTQ6NQDSVWW7HZ4NLJLUAU54BC", "length": 12184, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "चक्क बकरीने 66 हजार रुपये गिळले | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 15 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nचक्क बकरीने 66 हजार रुपये गिळले\nबकरीला इतकी भूक लागली होती की तिने मालकाच्या पँटमधील नोटांचं बंडल बाहेर काढलं, आणि चरण्यास सुरुवात केली. बकरीने चक्क 66 हजार रुपये गिळून टाकले.\nशेतकरी असलेल्या सर्व्हेश कुमार यांनी आपल्या खिशात 66 हजार रुपये ठेवले होते. यामध्ये सगळ्या दोन हजाराच्या नोटा होत्या. सर्व्हेश कुमार यांच्या घराचं बांधकाम सुरु असून विटा खरेदी करण्यासाठी त्यांनी है पैसे जमा केले होते.सर्व्हेश कुमार यांनी बकरी नोटा चरत असल्याचं दिसलं तेव्हा त्यांचा काही वेळ आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. त्यांच्यासाठी तो एक आश्चर्याचा धक्काच होता. त्यांनी बकरीच्या दिशेने धाव घेत आपले पैसे वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या हाती फक्त दोनच नोटा उरल्या होत्या. बकरीने उरलेल्या 31 नोटा कधीच फस्त केल्या होत्या.\nकाय आहे 'पेमेंट बँक'\n37 वयात 38 अपत्यांची आई\nगावातील मुले शिकणार इंग्रजी - योगेश्वर दत्त\nसचिन तेंडुलकरने डोणजा गाव दत्तक घेतले\nमुख्यंमत्री खट्टर यांच्याकडून योगेश्वरला लग्नात अनोखे गिफ्ट\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nफक्त 399 रुपये देऊन करा 120 जागांचा हवाई प्रवास\nजर तुम्हाला देश किंवा परदेशात स्वस्तात फिरायचे आहे तर ही संधी आता तुम्हाला मिळणार आहे. ...\nगूगल पुढील महिन्यात नवीन मिड रेंज स्मार्टफोन लॉन्च करू शकतो\nगूगलने नुकतेच त्याचे फ्लॅगशिप स्मार्टफोन गूगल पिक्सेल 3 आणि पिक्सेल 3 एक्सएल लॉन्च केले ...\nपत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या, आत्महत्या केली ...\nनवी दिल्लीत पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने पंख्याला गळफास घेऊन ‘लाईव्ह’ आत्महत्या केली ...\nआयटीला अच्छे दिन, नोकरभरती तब्बल २१ टक्क्यांनी वाढली\nआयटी सेक्टरने ऑक्टोबरपासून भारतातील नोकरभरती आधीच्या तुलनेत तब्बल २१ टक्क्यांनी वाढवली ...\nमारूती सुझुकी इंडियाकडून विशेष सर्व्हिस कॅम्पेन\nमारूती सुझुकी इंडियाने एक विशेष सर्व्हिस कॅम्पेन सुरू केलं आहे. ऑनलाईन वेबसाईट मनी ...\nपत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या, आत्महत्या केली ...\nनवी दिल्लीत पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने पंख्याला गळफास घेऊन ‘लाईव्ह’ आत्महत्या केली ...\nआयटीला अच्छे दिन, नोकरभरती तब्बल २१ टक्क्यांनी वाढली\nआयटी सेक्टरने ऑक्टोबरपासून भारतातील नोकरभरती आधीच्या तुलनेत तब्बल २१ टक्क्यांनी वाढवली ...\nमारूती सुझुकी इंडियाकडून विशेष सर्व्हिस कॅम्पेन\nमारूती सुझुकी इंडियाने एक विशेष सर्व्हिस कॅम्पेन सुरू केलं आहे. ऑनलाईन वेबसाईट मनी ...\nजिओ दिवाली धमाका प्लान, यूझर्सला १०० टक्के कॅशबॅक ऑफर\nरिलायन्सने जिओ दिवाली धमाका नावाचा एक धमाकेदार प्लान आणला आहे. यात जिओ यूझर्सला १०० टक्के ...\nआगामी वर्षी सॅमसंगचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन येणार\nसॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने पहिला फोल्डेबल स्मार्टफोन मार्च 2019 मध्ये लाँच होणार आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathi.latestly.com/sports/india-beat-west-indies-by-224-runs-5483.html", "date_download": "2018-11-15T00:36:47Z", "digest": "sha1:UQWQKECH6A5YFYDFRHWVPJEY63FCDFN2", "length": 18674, "nlines": 160, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "भारताने तब्बल 224 धावांनी वेस्टइंडीजचा केला पराभव; मालिकेत 2-1ने घेतली आघाडी | LatestLY", "raw_content": "गुरूवार, नोव्हेंबर 15, 2018\nमध्य रेल्वेने महिला प्रवाशी डब्याचे चित्र पालटले\nसमृद्धी महामार्ग नामांतरण वाद : मुंबई - नागपूर द्रुतगती महामार्गाला बाळासाहेब ठाकरे की अटल बिहारी वाजपेयी यांचं द्याव नाव \nमराठा आरक्षण : राज्य मागासवर्यीग आयोग उद्या सरकारला सादर करणार अहवाल\nसायन उड्डाणपूल एप्रिल 2019 पर्यंत वाहतुकीसाठी बंद\nमराठा आरक्षण : राज्य मागासवर्यीगआयोगाचा अहवाल आणि त्यामधील नेमक्या अडचणी कोणत्या \nप्रेम विवाह केल्याने मुलीचे जीवंतपणीच केले अंतिम संस्कार\nदहावी, बारावी विद्यार्थ्यांना 17 नंबर फॉर्म भरण्यासाठी 23 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ\nसिंगापूर फिनटेक फेस्टिवल: भारताची आर्थिक क्रांतीच्या दिशेने वाटचाल- नरेंद्र मोदी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सिंगापूर दौऱ्यावर ; आसियान समिटमध्ये होणार सहभागी\nसरकारने गेल्या वर्षभरात तब्बल 25 गावांची नावे बदलली; पाहा यादी\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nElisa Leonida Zamfirescu Google Doodle : रोमानियाच्या पहिल्या माहिला इंजिनिअरला 131व्या जयंती दिवशी Google ची खास मानवंदना\nजगातील पहिला रोबो वृत्तनिवेदक ; चीनी वृत्तसंस्थेने केली निर्मिती (Video)\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nChildren’s Day 2018 Google Doodle : बालदिन विशेष गूगल डुडलद्वारा साकारलं चिमुकल्याचं असिमीत भावविश्व\nवाय फाय शिवाय घेऊ शकता स्मार्टफोनचा डेटा बॅकअप ; या आहेत '4' सोप्या स्टेप्स\nSamsung ने लाँच केला तब्बल 2 लाखाचा Flip Phone W2019; पाहा काय आहेत फीचर्स\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nऑक्टोबर 2018 मध्ये Hundai Santro ची विक्रमी विक्री\nमहिंद्राच्या 'या' कारवर 70 हजार रुपयांपर्यंत मिळणार सूट आणि कॅशबॅक\nदेश सांभाळता येत नाही, तर पाकिस्तान काश्मीर काय सांभाळणार\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018: रोहित शर्माचा विक्रम मोडला; सर्वाधिक धावा करणारी मिताली राज ठरली पहिली महिला क्रिकेटर\nInd Vs WI T 20 : रोहित शर्माला आज T 20 मध्ये नवे विक्रम रचण्याची संधी\n66th Nehru Trophy Boat Race 2018 : जाणून घ्या केरळच्या संस्कृतीचा मुख्य हिस्सा असणाऱ्या 'बोट रेस'बद्दल काही गोष्टी\nICC Women's World T20 2018 : महिला क्रिकेट संघाला रोहित शर्माने दिल्या शुभेच्छा (Video)\nअखेर Filmfare ने झळकावला रणवीर सिंगचा लग्नातील फोटो\nDeepika - Ranveer wedding : दीपिका आणि रणवीर सिंग इटलीत विवाहबंधनात अडकले \nDeepika-Ranveer Wedding: . दीपिका-रणवीरच्या लग्नसोहळ्याचे फोटो 'या' खास कारणासाठी इंटरनेटवर नाही दिसणार\nनवा विक्रम; देवदास चित्रपटातील 'डोला रे डोला' ठरले बॉलीवूडमधील सर्वोकृष्ट नृत्य\nMumbai Pune Mumbai 3 Song : 'कुणी येणार गं' हे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला (Video)\nजाणून घ्या घरातील सफेद रंगांच्या भिंतीचे महत्व\nमुंबई सेंट्रल स्थानकावर फूड वेडिंग मशीन देणार ताजा पिझ्झा, आईस्क्रिम, फ्रुट ज्युस \nWorld Diabetes Day : जाणून घ्या काय आहेत मधुमेहाची लक्षणे आणि त्यावरील घरगुती उपाय\n जंक फूडमधील हे 5 विषारी घटक आरोग्यास ठरतील घातक\nमुलांमधील हे '5' गुण मुलींना त्यांच्या लूक्सपेक्षा अधिक भावतात \nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nछठ पूजा 2018 : धइलें नरेंद्र मोदी माथे दऊरवा... पवन सिंहचं भोजपुरी गाणं सोशल मीडियात व्हायरल\nThugs of Hindostan सिनेमावरील मिम्स सोशल मीडियावर व्हायरल \nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\nभारताने तब्बल 224 धावांनी वेस्टइंडीजचा केला पराभव; मालिकेत 2-1ने घेतली आघाडी\nभारताने सोमवारी ब्रेबॉर्न स्टेडीयमवर पार पडलेल्या चौथ्या वनडे सामन्यात वेस्टइंडीजला तब्बल 224 धावांनी हरवले आहे. पहिल्यांदा फलंदाजी करत भारताने वेस्टइंडीजसमोर 378 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र वेस्टइंडीजचा संघ 36.2 ओव्हरमध्ये फक्त 153च धावा करू शकला. धावांचा विचार करता वनडेमध्ये हा भारताचा तिसरा मोठा विजय आहे.\nया सामन्यात भारताला धावा प्राप्त करून देण्यात रोहित शर्मा आणि अंबाती रायडूचे फार मोठे योगदान होते. दोघांनीही शतकी खेळी केली, तर खलील अहमद आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. रोहितचे वनडे करिअरमधील हे 21वे शतक आहे तर रायडूचे हे 3रे शतक आहे.\nविंडीजतर्फे होल्डरने सर्वाधिक म्हणजे 54 धाव केल्या. मात्र संघातील इतर खेळाडू समाधानकारक कामगिरी दाखवू शकले नाहीत. होल्डरनंतर हेमराज(14), मार्लोन सॅम्यूएल्स(18), शिमरॉन हेटमेयर(13), फॅबिएन अॅलेन(10) आणि किमो पॉल(19) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली.\nभारताकडून रोहितने या सामन्यात 137 चेंडूत 162 धावा केल्या. रोहित बाद झाल्यावर अंबाती रायडूने 81 चेंडूत 100 धावा केल्या. त्याच्या पाठोपाठ एमएस धोनी (23), रविंद्र जडेजा(7) आणि केदार जाधवने(16) भारताला 377 धावांचा टप्पा गाठून दिला.\nTags: ब्रेबॉर्न स्टेडीयम भारत भारत वि वेस्टइंडीज एकदिवसीय सामना वनडे वेस्टइंडीज\nदेश सांभाळता येत नाही, तर पाकिस्तान काश्मीर काय सांभाळणार\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018: रोहित शर्माचा विक्रम मोडला; सर्वाधिक धावा करणारी मिताली राज ठरली पहिली महिला क्रिकेटर\nअखेर Filmfare ने झळकावला रणवीर सिंगचा लग्नातील फोटो\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nप्रेम विवाह केल्याने मुलीचे जीवंतपणीच केले अंतिम संस्कार\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nमुंबईकरांवर लवकरच पाणी कपातीचं संकट BMC मध्ये आज होणार निर्णय\nमुंबई सेंट्रल स्थानकावर फूड वेडिंग मशीन देणार ताजा पिझ्झा, आईस्क्रिम, फ्रुट ज्युस \nMumbai Pune Mumbai 3 Song : ‘कुणी येणार गं’ हे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला (Video)\nनेरुळ- बेलापूर-खारकोपर लोकल वेळापत्रक; उलवेसह नवी मुंबईकरांनाही फायदा\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%95-%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-14T23:51:15Z", "digest": "sha1:WTIJQWK5IYZDZKKLBQRIKMJGPWY73DGR", "length": 21608, "nlines": 171, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नेतृत्वाची निरर्थक चर्चा | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nविरोधात असलेले राजकीय पक्ष जोमाने लढले तर भाजपचा पराभव होऊ शकतो, हे कर्नाटकात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांनी पुन्हा दाखवून दिले. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीत सामील होणार्‍या पक्षांना राहुल गांधींचे नेतत्व मान्य असेल का, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. परंतु आजच्या घडीला हा प्रश्न अप्रस्तुतच नव्हे तर अपरिपक्वदेखील आहे.\n2014 मधील लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवून सत्तेत आल्यापासून भाजपचे नेते या ना त्या कारणाने राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यात धन्यता मानत आहेत. विरोधी पक्षनेत्यावर टीका करताना काही गोष्टींचे भान राखायला हवे, याची जाणीव या नेत्यांना राहिलेली नाही. काही दिवसांपूर्वी परदेश दौर्‍यातील भाषणांवरून राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यात आली. या सर्व टीकांमधील भाजप नेत्यांचा एक साधारण सूर असा असतो की, विरोधी पक्षांकडे मोदींच्या तोडीस तोड नेता नाही. त्यामुळे विरोधी पक्षांची महाआघाडी झाल्यास पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून कोणाला पुढे केले जाणार अर्थात, लोकसभेच्या प्रत्येक निवडणुकीत विविध पक्षांनी वा आघाड्यांनी आपल्याला अधिक जागा मिळाल्यास पंतप्रधान कोण असणार, हे जाहीर करायलाच हवे असे नाही.\nया निवडणुकीतील प्रचाराची सूत्रे आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांकडे राहतात आणि ते पूर्ण ताकदीनिशी प्रचारात उतरतात, असे दिसून येते. खरे तर आपल्या देशात संसदीय लोकशाही पद्धत अस्तित्वात आहे. या व्यवस्थेतील निवडणुका प्रत्येक राजकीय पक्ष, धोरण, कार्यक्रम, संघटना आणि विचाराच्या आधारे लढवत असतो. त्यात सर्वाधिक लोकांना पसंत पडतात ते निवडून येतात. प्रत्येक वेळी नेतृत्वच महत्त्वाचे ठरते असे नाही. असे असताना निवडणुकांना व्यक्तीनिष्ठ रूप देण्याचे काम भाजपनेच केले. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने आपला प्रचार नरेंद्र मोदींभोवतीच केंद्रित केला. त्यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी या मंडळींभोवती प्रचार केंद्रित राहिला. परंतु त्यावेळी लोकांनी या धोरणाकडे म्हणावे तसे लक्ष दिले नाही.\nया पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार सत्तेत आले. मात्र हे सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. मुख्यत्वे जनतेची विविध बाजूंनी कोंडी होत आहे आणि हे लक्षात येतेय तशी जनतेत अपेक्षाभंगाची भावना वाढत आहे. अशा स्थितीत 2019 च्या लोकसभा निवडणुकांत विरोधी पक्षाकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून कोणाच्या नावाची घोषणा होणार, असा प्रश्न उपस्थित करीत जनतेचे लक्ष तिकडे वेधण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न आहे. त्यात विरोधांची महाआघाडी खरेच होणार का, असाही प्रश्न चर्चेत आणला जातोय. मात्र तूर्तास ही आघाडी संकल्पनेच्या स्वरुपात आहे आणि लवकरच ती प्रत्यक्षात साकारेल, असा विश्वास आहे. भाजपविरोधात एकत्र येऊन लढण्यास काही पक्ष अनुकूल आहेत. मात्र याबाबत प्रत्येक पक्ष आपापल्या पातळीवर निर्णय घेईल. त्यानंतर अशा पक्षांची आघाडी होईल. ही आघाडी झाली तरी त्यातला प्रत्येक पक्ष आपल्या कार्यक्रमावर निवडणूक लढवेल. आघाडीतील पक्ष एकमेकांविरोधात नसतील. ज्या पक्षाचे जास्त खासदार निवडून येतील त्यांचा पंतप्रधान होईल हे उचित आहे. त्यामुळे पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण हे आताच जाहीर करणे हा महत्त्वाचा मुद्दा नाही. परंतु आम्हाला बहुमत मिळाले तर पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांचे नाव समोर आणू, असे काँग्रेसने स्वत:पुरते ठरवले आहे. राहुल यांनीही आघाडीत आमच्या पक्षाचे सर्वाधिक उमेदवार निवडूनआले व त्यांनी सहमती दिल्यास मी पंतप्रधान होईन, असे म्हटले आहे.\nआणखी एक बाब म्हणजे राज्य पातळीवर त्या-त्या राज्यातल्या प्रादेशिक पक्षांशी आघाडीचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे. अर्थात, भाजपविरोधातील आघाडी स्थापन होईल तेव्हा त्याचे नियम, आचारसंहिता वगैरे बाबी निश्चित होईल. यात पक्षाच्या दृष्टीने पुढाकार कोणी घेतला हे महत्त्वाचे असणार नाही. ही आघाडी करताना त्या-त्या राज्यातील राजकीय परिस्थितीचा अभ्यास महत्त्वाचा ठरणार आहे. उदाहरण द्यायचे तर बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांना तुरूंगात घातल्यानंतरही राष्ट्रीय जनता दलाचा जनाधार कमी झाल्याचे दिसत नाही. अशा परिस्थितीत आवश्यक मतांची बेगमी करण्याच्या दृष्टीने बिहारमध्ये भाजप आणि नितीशकुमारांचा पक्ष एकत्र आहेत. अर्थात आता भाजपविरोधात एकत्रित लढले पाहिजे याची जाणीव बहुतेक विरोधी पक्षांना झाली आहे. त्यामुळे महाआघाडीला अनुकूलता दिसत आहे. लवकरच काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुका म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप आणि विरोधी पक्ष संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार हे उघड आहे. मात्र एकंदर परिस्थिती लक्षात घेता राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपची सत्ता जाणार हे जवळजवळ निश्चित आहे.\nयाचे कारण या दोन्ही राज्यात स्थानिक भाजप सरकार तसेच केंद्र सरकारच्या कारभाराबाबत मोठी नाराजी आहे. विधानसभा निवडणुकांना सामोरे जाणार्‍या अन्य राज्यांमध्येही भाजपच्या यशाची फार आशा धरता येत नाही. राजस्थानमध्ये तर भाजपविरोधात काँग्रेस हाच मुख्य पक्ष आहे. मध्य प्रदेशमध्ये हीच परिस्थिती आहे. त्यात काही प्रादेशिक पक्षांची साथ काँग्रेसला मिळाल्यास भाजपला यशस्वी होण्यापासून रोखणे आणखी सुलभ होऊ शकेल. मुख्यत्वे धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या बाजूने असणारे सर्व पक्ष भाजपविरोधी आघाडीसाठी एकत्र येतील, असे दिसते. अर्थात, काही पक्ष तटस्थतेची भूमिका घेतील तर काही प्रादेशिक पक्ष केंद्रात भाजपची सत्ता असेपर्यंत या पक्षाच्या बाजूने राहतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.\nयात प्रादेशिक पक्षांच्या मर्यादांचा भागही महत्त्वाचा आहे. असे असले तरी जनता दल सेक्युलर हा एका अर्थाने प्रादेशिक असलेला पक्ष कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या बाजूने उभा आहे. तिथे काँग्रेसने जनता दल (एस) बरोबर आघाडी करीत सरकार स्थापन केल्यानंतर त्या सरकारचा आजपर्यंतचा कारभार लोकांना पसंत पडल्याचा पुरावा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ताज्या निवडणुकांतून मिळाला. या निवडणुकांत काँग्रेस व जनता दल (एस) या दोन पक्षांनी मिळून 1500 जागा जिंकल्या. भाजप आणि या आघाडीदरम्यान 500 हून अधिक जागांचे अंतर आहे. काँग्रेसला 900 तर जनता दल (एस)ला 350 जागा मिळाल्या. भाजपला 600 च्या दरम्यान जागा प्राप्त झाल्या. याचा अर्थ विरोधातील मुख्य राजकीय पक्ष एकत्र आल्यास भाजपचा पराभव होऊ शकतो हे कर्नाटकमधील मतदारांनी पुन्हा दाखवून दिले. काँग्रेस नेतृत्वाखालील आघाडीत सामील होणार्‍या पक्षांना राहुल गांधींचे नेतृत्व मान्य असेल का, असा प्रश्न विचारला जातो. पण आज हा प्रश्न अप्रस्तुतच नव्हे तर अपरिपक्वही आहे. कारण लोकसभा निवडणुकांसाठीची आघाडी मुख्यत्वे राज्य पातळीवर होणार आहे. काँग्रेसचे प्रभुत्व असणार्‍या राज्यात आपोआपच आघाडीचे नेतृत्व काँग्रेसकडे असेल. या निवडणुकांत ज्या पक्षाचे अधिक खासदार निवडून येतील त्याचाच पंतप्रधान होईल हे सूत्र मान्य झाल्यास हा प्रश्न आपोआप निकालात निघतो.\n(लेखक काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आहेत.)\nNext articleरुपयाची घसरण अन् वाढती महागाई\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nदीपिका रणवीरने उतरविला लग्नाचा विमा\n मग या सर्वात स्वस्त देशात जा…\nगुगलचे ड्युओ अ‍ॅप वापरा..पैसे कमवा…\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n१५ नोव्हेंबर २०१८ , गुरुवार , भविष्यवेध\n१५ नोव्हेंबर २०१८ , ई-पेपर , नाशिक\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\n१५ नोव्हेंबर २०१८ , गुरुवार , भविष्यवेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742322.51/wet/CC-MAIN-20181114232605-20181115014605-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}