{"url": "http://mahitisagar.com/0615.php", "date_download": "2018-11-13T06:57:06Z", "digest": "sha1:SRLQBAFML7BNQBXXRW3TIJBU6477NDEX", "length": 6998, "nlines": 60, "source_domain": "mahitisagar.com", "title": " १५ जून : जागतिक वृद्धजन अवमान विरोध दिन", "raw_content": "दिनविशेष : १५ जून : जागतिक वृद्धजन अवमान विरोध दिन\nहा या वर्षातील १६६ वा (लीप वर्षातील १६७ वा) दिवस आहे.\n: ’लेहमन ब्रदर्स’ या वित्तसंस्थेने दिवाळखोरी जाहीर केली.\n: ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रह्मण्यमने राष्ट्रीय ’अ’ बुद्धिबळ स्पर्धा विक्रमी पाचव्यांदा जिंकली.\n: अजामीनपात्र गुन्ह्याचा आरोप असलेली व्यक्ती फरारी होऊन आरोप चुकवत असेल, तर तिच्यावर आरोपपत्र दाखल नसतानाही न्यायमूर्ती अटक वॉरंट जारी करू शकतात असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्‍च न्यायालयाने दिला.\n: इस्त्रायल व व्हॅटिकन सिटी यांमधे पूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.\n: संपूर्ण देशी बनावटीच्या सहा ’अर्जुन’ रणगाड्यांची पहिली तुकडी लष्कराकडे सुपूर्त\n: बा. पां. आपटे पुणे विद्यापीठाचे आठवे कुलगुरू झाले.\n: कॅप्टन जॉन अलकॉक व लेफ्टनंट आर्थर ब्राऊन यांनी विमानातुन सर्वप्रथम अटलांटिक महासागर पार केला.\n: महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह साजरा झाला. श्री. पांडूरंग विनायक करमरकर यांनी वेणुताईच्या गळयात माळ घातली.\n: चार्ल्स गुडइयरने रबराच्या व्हल्कनायझेशनचे पेटंट घेतले.\n: वैद्यकीय इतिहासात प्रथम रक्तदान करण्यात आले. जॉं बाप्तिस्ते डेनिस या डॉक्टरने १५ वर्षे वयाच्या एका फ्रेंच मुलाच्या शरीरात कोकराचे रक्त टोचले. त्या मुलाला काहीही अपाय झाला नाही, पण नंतर सर्वच माणसांना असले रक्तदान सोसत नाही हे स्पष्ट झाले.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\nप्रेमानंद गज्वी अण्णा हजारे सरोजिनी वैद्य झिया फरिदुद्दीन डागर\n: प्रेमानंद गज्वी – साहित्यिक व नाटककार\n: किसन बाबूराव तथा ‘अण्णा‘ हजारे – आदर्श ग्रामपरिवर्तन करुन देशाला व जगालाही समाजपरिवर्तनाची नवी दिशा दाखवणारे समाजवेवक\n: सरोजिनी वैद्य – लेखिका (मृत्यू: ३ ऑगस्ट २००७)\n: झिया फरिदुद्दीन डागर – धृपद गायक (मृत्यू: ८ मे २०१३)\n: सुरैय्या जमाल शेख ऊर्फ ’सुरैय्या’ – गायिका व अभिनेत्री (मृत्यू: ३१ जानेवारी २००४)\n: शंकर वैद्य – साहित्यिक\n: केशव जगन्नाथ पुरोहित ऊर्फ ’शांताराम’ – साहित्यिक\n: सज्जाद हुसेन – संगीतकार व मेंडोलीनवादक (मृत्यू: २१ जुलै १९९५ - माहीम, मुंबई)\n: ना. ग. गोरे – स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आणि समाजवादी विचारवंत (मृत्यू: १ मे १९९३)\n: गजानन श्रीपत तथा ’अण्णासाहेब’ खेर – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (मृत्यू: २९ ऑगस्ट १९८६)\nसुरैय्या शंकर वैद्य के. ज. पुरोहित ना. ग. गोरे\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n: श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ ’श्री श्री’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलगु कवी व गीतकार (जन्म: ३० एप्रिल १९१०)\n: सूर्यकांत रामचंद्र खांडेकर – कवी व गीतकार (जन्म: २ एप्रिल १९२६)\n: अच्युत बळवंत कोल्हटकर – अर्वाचीन मराठीतील सुलभ लेखनशैलीचे प्रवर्तक, ’संदेश’कार (जन्म: \n: योगी चैतन्य महाप्रभू (जन्म: १८ फेब्रुवारी १४८६)\n सूचना / तक्रारी / प्रतिक्रिया / माहिती देण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mahitisagar.com/0803.php", "date_download": "2018-11-13T06:44:35Z", "digest": "sha1:4EP46H6T4SQBCZKVVVRLGJNJVRE7E3LX", "length": 6840, "nlines": 51, "source_domain": "mahitisagar.com", "title": " ३ ऑगस्ट : नायजरचा स्वातंत्र्य दिन", "raw_content": "दिनविशेष : ३ ऑगस्ट : नायजरचा स्वातंत्र्य दिन\nहा या वर्षातील २१५ वा (लीप वर्षातील २१६ वा) दिवस आहे.\n: राज्यपाल महंमद फझल यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठाचे औपचारिक उद्‍घाटन झाले. १ ऑगस्ट २००४ रोजी या विद्यापीठाची स्थापनाझाली होती.\n: मल्याळी दिग्दर्शक शाजी एन. करुण यांना फ्रेन्च सरकारने ’नाईट ऑफ आर्टस अँड लेटर्स’ पुरस्काराने सन्मानित केले.\n: संगीतकार अनिल विश्वास यांना मध्य प्रदेश सरकारचा ’लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर\n: सहज सोप्या व गोड कविता आणि सूक्ष्म व मार्मिक वर्णनात्मक लेख यांद्वारे हिन्दी साहित्याची अमूल्य सेवा करणारे डॉ. हरिवंशराय बच्‍चन यांना उत्तर प्रदेश सरकारतर्फे विषेश पुरस्कार जाहीर.\n: नायजरला (फ्रान्सकडून) स्वातंत्र्य मिळाले.\n: भारतीय अणूऊर्जा आयोगाची (Indian Atomic Energy Commission) स्थापना झाली.\n: आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करणार्‍या ’महाराष्ट्रीय कलोपासक’ या संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले.\n: बव्हेरियाचे राजे लुडविक यांच्याकडे आपणांस सैन्यात दाखल करून घ्यावे असा हिटलरने अर्ज केला आणि त्याची सैन्यात नियुक्तीझाली.\n: ’द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी’ ची स्थापना झाली.\n: जपानमधील माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन सुमारे ३५,००० जण मृत्यूमुखी पडले.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n: बलविंदरसिंग संधू – १९८३ च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील क्रिकेटपटू\n: लिऑन युरिस – अमेरिकन कादंबरीकार (मृत्यू: २१ जून २००३)\n: शकील बदायूँनी – गीतकार आणि शायर (मृत्यू: २० एप्रिल १९७० - मुंबई)\n: क्रांतिसिंह नाना पाटील – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ’पत्री सरकार’चे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार (मृत्यू: ६ डिसेंबर १९७६)\n: उदयशंकर भट्ट – आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार. त्यांनी पंजाब विद्यापीठातून’शास्त्री’ आणि कलकत्ता विद्यापीठातून ’काव्यतीर्थ’ या उपाध्या मिळवल्या. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९६६)\n: मैथिलिशरण गुप्त – हिन्दी कवी. त्यांचे सुमारे ४० स्वतंत्र ग्रंथ आणि ६ अनुवादित ग्रंथ प्रसिद्ध झाले. त्यांच्या ’भारतभारती’ या काव्यग्रंथामुळे त्यांना राष्ट्रकवी म्हणून मान्यता मिळाली. (मृत्यू: १२ डिसेंबर १९६४)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n: सरोजिनी वैद्य – लेखिका (जन्म: १५ जून १९३३)\n: स्वामी चिन्मयानंद सरस्वती – अध्यात्मिक गुरू (जन्म: ८ मे १९१६)\n: देवदास गांधी – पत्रकार, ‘हिन्दुस्तान टाइम्स‘चे संपादक, महात्मा गांधींचे चिरंजीव (जन्म: २ आक्टोबर १९०० - दरबान, दक्षिण अफ्रिका)\n: व्यंकटेश बापूजी केतकर – विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद (जन्म: १२ जानेवारी १८५४)\n सूचना / तक्रारी / प्रतिक्रिया / माहिती देण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/actor-bhau-kadam-apologizes-agra-community-5980367.html", "date_download": "2018-11-13T07:41:10Z", "digest": "sha1:3W3I2LY7SWN4SRMHMXXUTJRR3QFUKKFO", "length": 8198, "nlines": 147, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Actor bhau kadam apologizes agra community | ...अखेर अभिनेते भाऊ कदम यांनी मागितली आगरी, कोळी समाजाची माफी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n...अखेर अभिनेते भाऊ कदम यांनी मागितली आगरी, कोळी समाजाची माफी\n7 दिवसात कार्यक्रमात जाहीर माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पत्राव्दारे देण्यात आला होता.\nएन्टटेन्मेंट डेस्क. झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमावर आगरी- कोळी भूमीपुत्र संघटनेने आक्षेप घेतला होता. 5 आणि 6 नोव्हेंबर रोजी प्रसारित झालेल्या कार्यक्रमाच्या या भागात आगरी पात्र दाखवण्यात आलं होतं कार्यक्रमातील आगरी पात्रामुळे आपल्या समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप आगरी-कोळी भूमीपुत्र संघटनेने केला होता. आता याबाबत अभिनेते भाऊ कदम यांनी त्यांची जाहीर माफी मागितली आहे.\n'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात जे आगरी, कोळी पात्र दाखवलं, ते आमच्याकडून चुकून झालं. ते पात्र आक्षेपार्ह असून आम्ही तो भाग सगळीकडून डिलीट केला आहे. घडलेल्या प्रकाराबद्दल आम्ही आगरी, कोळी बांधवांची जाहीर माफी मागतो. यापुढे आमच्याकडून कोणत्याही समजाचा अपमान होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. अशा शब्दांमध्ये भाऊ कदम यांनी माफी मागितली आहे.\n5 आणि 6 नोव्हेंबररोजी प्रसारित झालेल्या कार्यक्रमाच्या या भागात आगरी पात्र दाखवण्यात आलं होतं. यामधील विनोदी पात्रावर आक्षेप घेण्यात आला होता. आगरी-कोळी भूमिपुत्र संघटनेने कार्यक्रमाच्या निर्मात्यांना लेखी पत्र लिहून याबाबत कळवले होते. त्यांनी पत्रात लिहिले होते की, आगरी पात्राद्वारे विनोद निर्मिती करणे चुकीचं नाही. पण आगरी पात्राद्वारे आगरी समाजावर चुकीची टीका टीप्पणी करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असं मत आगरी- कोळी भूमीपुत्र संघटनेनं व्यक्त केला होता. यामुळे आगरी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत आणि यासाठी येत्या 7 दिवसात कार्यक्रमात जाहीर माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी पत्रातून दिला होता.\n‘मी पण सचिन’ 1 फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर, पोस्टर रिलीज\nआज्या, विक्या, राहुल्या अन् शितली.. 'लागिरं..' मधल्या या सर्वांची खरी नावे आहेत अशी\n'चला हवा येऊ द्या'मधील 'त्या' पात्रामुळे आगरी बांधवांच्या भावना दुखावल्या, कार्यक्रमात जाहीर माफी मागावी अशी मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/livewire-is-harley-davidsons-first-electric-motorcycle-5980169.html", "date_download": "2018-11-13T06:27:51Z", "digest": "sha1:5UUMQU3TF2Y32ZPKTZ4XKYT5O2P3JYU4", "length": 7922, "nlines": 154, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Livewire is Harley-Davidson's first electric motorcycle | या Super Bike ला पेट्रोल डीझेलची नाही गरज; हार्ले-डेव्हिडसनने सादर केली पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nया Super Bike ला पेट्रोल डीझेलची नाही गरज; हार्ले-डेव्हिडसनने सादर केली पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल\nहार्ले-डेव्हिडसन कंपनी प्रत्येक क्रूझ बाइक लव्हरची पहिली पसंत आहे.\nऑटो डेस्क - जगभरात पेट्रोल डीझेलची तंटा आणि वाढत्या इंधन दरांसह प्रदूषण टाळण्याच्या हेतून सध्या सर्वच मोटरसायकल कंपन्या इलेक्ट्रिक बाइककडे लक्ष देत आहेत. दर महिन्याला विविध कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक बाइक बाजारात आणत आहेत. त्यातच आता जगातील प्रत्येक क्रूझ बाइक लव्हरची पहिली पसंत असलेली कंपनी हार्ले-डेव्हिडसनने आपली पहिली इलेक्ट्रिक मोटारसायकल लाँच केली आहे.\nपॉवर संदर्भात तडजोड नाहीच...\n- 2014 पासून या इलेक्ट्रिकल मोटारसायकलवर काम सुरू होते. पुढील वर्षाच्या सुरुवातीला ही बाइक बाजारात उपल्बध होईल. कंपनीने दावा केला आहे, की मॅग्नेटीक मोटर असलेल्या या गाडीच्या पॉवर संदर्भात कुठलाही कॉम्प्रमाइझ करण्यात आलेला नाही. या गाडीला लिथियम-आयन बॅटरीमधून उर्जा मिळते (हेड लाईट, हॅार्न, टीएफटी डिस्प्ले या पार्ट्सला 12-व्होल्टने पॉवर सप्लाय होतो) ज्याला तुम्ही घरातील कुठल्याही सॉकेटवर लावून चार्ज करू शकता.\n- ऑल-अॅल्युमिनियम चेसिस, ब्रेम्बो ब्रेक्स आणि पूर्णपणे अॅड्जस्टेबल सस्पेनशनमुळे ही बाइक रायडरला नेहमीच आरामदायी अनुभव देते. यासोबतच बाइकमध्ये ABS असल्यामुळे गाडीवर कंट्रोल चांगले राहील. हार्लेच्या इतर बाइकप्रमाणे या गाडीमध्ये स्टायलिंगवर अधिकाधिक लक्ष देण्यात आले आहे. बाइकला अॅनोडाइज्ड जस्ताचा लुक देण्यासाठी विशिष्ट प्रकारचा पेन्ट वापरण्यात आला आहे.\n- बाइकची किंमत आणि इतर Specs जाणून घेण्यासाठी आपल्याला 2019 ची वाट पाहावी लागेल असे कंपनीने स्पष्ट केले आहे.\nआता या गाड्यांमध्ये CNG ऐवजी बसवता येते इलेक्ट्रिक किट, एका चार्जिंगमध्ये चालेल इतकी किलोमीटर\nकारला बनवायचे असेल स्पेशल तर कारमध्ये लावा हे 5 डिवाइस....\nसेकंड हँड कारचा रंग सारखा नसेल तर समजून घ्या धोका होतोय, खरेदीपूर्वी चेक करा या 5 बाबी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/nawaz-sharif-arrested/", "date_download": "2018-11-13T07:37:04Z", "digest": "sha1:WN55NS2FZA264JIQOXVNDFUPP7HBAJVE", "length": 8708, "nlines": 109, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Nawaz Sharif Arrested- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n‘Realme2’ Budget Phone चा नवा पर्याय, फिचर्स एकदा वाचाच\nVIDEO जुही चावलामुळे हिट झाली बॉलिवूडमधल्या २ खानांची 'ही' गाणी\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\nMorning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\n14 वर्षाच्या मुलापासून ते शिवसेना नेत्याच्या भाच्यापर्यंत, मुंबईत 11 दिवसात 8 हत्या\n'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'\nVIDEO: मुंबईत दहशत, भर चौकात पत्नीसमोर पतीवर वार करून केली हत्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nVIDEO जुही चावलामुळे हिट झाली बॉलिवूडमधल्या २ खानांची 'ही' गाणी\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nनोव्हेंबर महिन्यात लाँच होणार हे 5 टॉप स्मार्टफोन\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\nICC Women's World T20 : भारतीय महिला टीमने पाकचा उडवला धुव्वा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nलंडनमध्ये मारहाण केल्याप्रकरणी नवाज शरीफ यांच्या नातवंडांना अटक\nएका व्यक्तीने आक्षेपार्ह शब्द वापरल्यामुळे जुनैद आणि झाकरीया यांनी त्या व्यक्तीची कॉलर पकडून त्याला मारहाण केली\n‘Realme2’ Budget Phone चा नवा पर्याय, फिचर्स एकदा वाचाच\nVIDEO जुही चावलामुळे हिट झाली बॉलिवूडमधल्या २ खानांची 'ही' गाणी\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/article-150095.html", "date_download": "2018-11-13T07:24:11Z", "digest": "sha1:ZWE6JQCYYEHUXR5BGKB3OCNLYTN7LKOD", "length": 14185, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'हे सरकारचं अपयश'", "raw_content": "\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nVIDEO VIRAL- मॅरेथॉनमध्ये धावताना फ्रॅक्चर झाला पाय, रक्ताळलेल्या गुडघ्यांवर चालत दिली बॅटन\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\nMorning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\n14 वर्षाच्या मुलापासून ते शिवसेना नेत्याच्या भाच्यापर्यंत, मुंबईत 11 दिवसात 8 हत्या\n'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'\nVIDEO: मुंबईत दहशत, भर चौकात पत्नीसमोर पतीवर वार करून केली हत्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nआम्ही डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करत आहोत : मुकेश अंबानी\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nनोव्हेंबर महिन्यात लाँच होणार हे 5 टॉप स्मार्टफोन\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\nICC Women's World T20 : भारतीय महिला टीमने पाकचा उडवला धुव्वा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nVIDEO : जेव्हा इंटरनेटवर लीक झाला बाहुबलीच्या देवसेनेचा MMS...\nVIDEO : 'पुढाऱ्यांची मुलं सैन्यात का नाहीत', शहीद जवानाच्या मामाने केला सवाल\nVIDEO: पिंपरी-चिंचवड ते पुण्यापर्यंत अशी धावणार मेट्रो\nVIDEO: राखीचा डान्स पाहून विदेशी कुस्तीपटूने तिला उचलून आपटलं\nVIDEO: सिंहाचा राजेशाही थाट, शेंगाच्या ढिगाऱ्यावर बसला ठाण मांडून\nऔरंगाबाद, उस्मानाबादनंतर आता पुणे जिल्ह्याचंही नाव बदलण्याची मागणी\nVIDEO : वाघाने केला पर्यटकांचा पाठलाग, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल\nVIDEO : मोटरमॅनची कमाल, रेल्वे थांबवून केली लघुशंका\nVIDEO : 'आमची आई कुठे आहे\nVIDEO : कृष्णानदी काठी चक्क 'मडबाथ'\nVIDEO : धुळे भाजपमध्ये मोठा वाद, अामदार गोटे आणि दानवेंमध्ये आरोपांच्या फैरी\nVIDEO: ठाण्यात छेड काढणाऱ्या रोड रोमियोला तरुणीने बेदम धुतला\nVIDEO: दगड डोक्यात घालून दोन जणांना केली जबर मारहाण\nVIDEO: ...आणि त्यांच्यात अशी जुंपली की सगळे बघतच राहिले\nVIDEO : आॅर्डर...आॅर्डर..कोर्टात आले नागोबा\nVIDEO: पुण्याच्या भवानी पेठेत कारखान्याला लागली भीषण आग\n'बर्निंग कार' रस्त्यावर धावत होती, VIDEO व्हायरल\nलोकवस्तीजवळ आढळला १० फुटांचा अजगर\nमहाराष्ट्र 5 days ago\nVIDEO- बारामतीत शरद पवार कुटुंबियांनी अशी साजरी केली दिवाळी\nVIDEO : कोल्हापुरात सरपंचाने केला हवेत गोळीबार\nVIDEO : वसईतील भीषण आगीत 50 गोडाऊन जळून खाक\nमहाराष्ट्र 6 days ago\nVIDEO : गिरीष महाजन यांनी आदिवासींसोबत साजरी केली दिवाळी\nमहाराष्ट्र 6 days ago\nलक्ष्मीपूजनाच्या दिवशी साकारलं महालक्ष्मी नृत्य\nVIDEO मोदी-शहांवर असे फुटले राज ठाकरेंच्या व्यंगचित्राचे फटाके\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nVIDEO VIRAL- मॅरेथॉनमध्ये धावताना फ्रॅक्चर झाला पाय, रक्ताळलेल्या गुडघ्यांवर चालत दिली बॅटन\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nLIC च्या या योजनेत रोज गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/-/articleshow/7231452.cms", "date_download": "2018-11-13T08:04:53Z", "digest": "sha1:DVM62EAMD72HK6MPR6LR6JGFO7JZC5AF", "length": 10713, "nlines": 125, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "india news News: - क्वात्रोचीला खटलामुक्त करणारच | Maharashtra Times", "raw_content": "\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवती\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवतीWATCH LIVE TV\nबोफोर्स तोफांच्या खरेदीव्यवहारात झालेल्या दलालीवर इन्कम टॅक्स लवादाने शिक्कामोर्तब केल्यानंतरही या प्रकरणातील इटालियन दलाल ओट्टाव्हिओ क्वात्रोची याला खटलामुक्त करण्याच्या मुद्द्यावर केंद सरकार ठाम आहे. सीबीआयने तशा प्रकारची कबुलीच येथील कोर्टापुढे दिली.\nलवादाच्या निर्णयानंतरही केंद सरकार ठाम\nबोफोर्स तोफांच्या खरेदीव्यवहारात झालेल्या दलालीवर इन्कम टॅक्स लवादाने शिक्कामोर्तब केल्यानंतरही या प्रकरणातील इटालियन दलाल ओट्टाव्हिओ क्वात्रोची याला खटलामुक्त करण्याच्या मुद्द्यावर केंद सरकार ठाम आहे. सीबीआयने तशा प्रकारची कबुलीच येथील कोर्टापुढे दिली.\nबोफोर्स प्रकरणात दलाली झाली याची कबुली इन्कम टॅक्स लवादाने नुकतीच दिली. या कबूलनाम्यानंतर क्वात्रोची याला खटलामुक्त करण्याच्या सरकारच्या भूमिकेत काही बदल झाला आहे काय, अशा प्रकारची विचारणा मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी विनोद यादव यांनी केली. त्यावर गुरुवारी सीबीआयने सविस्तर उत्तर दिले. क्वात्रोची याच्यावरील खटला मागे घेण्याचा केंद सरकारचा कोणताही इरादा नसल्याचे सीबीआयचे वकील पी. पी. मल्होत्रा यांनी कोर्टापुढे स्पष्ट केले. लवादाच्या स्पष्टोक्तीचा आणि क्वात्रोचीला खटलामुक्त करण्याचा परस्पराशी काहीच संबंध नसल्याचेही सीबीआयने स्पष्ट केले.\nमिळवा देश बातम्या(india news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nindia news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nयुपीः हिंदू मुलांना सोप्या अतिशय पद्धतीने उर्दु भाषेचे शिक्ष\nराफेल विक्रीत अंबानींना लाभ पोहोचवला नाहीः दसॉल्ट CEO\nसैनिकाप्रमाणे सर्वांनी पृथ्वीचं संरक्षण करावंः राष्ट्रपती\nराफेल, नोटाबंदीवरून, माजी कर्मचाऱ्याचे राष्ट्रपतींना पत्र\nचेन्नईः भंगारातून साकारलेल्या कलाकृतींनी वाढवली रस्त्याची शो\nबहुतेक मुस्लिम संघटनांचा राम मंदिराला पाठिंबाःNCM अध्यक्ष\nराखी सावंतला धोबी पछाड, हॉस्पिटलमध्ये दाखल\nChhattisgarh: नोटाबंदीमुळं मायलेकाला जामिनावर फिरावं लागतंय:...\nराफेल विमानांचा सौदा उघड\nवाराणसी: मोदी सरसंघचालकांना भेटणार\nदारु पिऊन चालवणार होते विमान, सुरक्षारक्षकांनी रोखले\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nरेल्वे गँगमनना 3ACचा प्रवास मोफत...\nदिल्लीत 'पत्रकार दिन' साजरा...\nश्रीकृष्ण समितीने सुचवले फक्त पर्याय...\nश्रीनगरमध्ये तिरंगा नको - अब्दुल्ला...\nकलमाडींची कसून आठ तास चौकशी...\nथ्रीजी फ्रिक्वेन्सीतील अडथळा दूर होणार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/3/12/I-m-muslim-and-I-m-still-happy-say-hadiya.html", "date_download": "2018-11-13T06:25:49Z", "digest": "sha1:OZNE4N4WR7ROJT25VYQ22C5PMNJ2VAIC", "length": 3625, "nlines": 13, "source_domain": "mahamtb.com", "title": " मला मुस्लीम म्हणून जगायचं आहे : हदिया मला मुस्लीम म्हणून जगायचं आहे : हदिया", "raw_content": "\nमला मुस्लीम म्हणून जगायचं आहे : हदिया\nकेरळ : 'लव्ह जिहाद' प्रकरणी सध्या देशभरात चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या हदिया जहा हिने आज पुन्हा एकदा आपण मुस्लीम असल्याची ग्वाही दिली आहे. 'मी माझ्या जीवनामध्ये पूर्णपणे सुखी असून मला मुस्लीम म्हणूनच जगायचं आहे' असे प्रतिपादन हदियाने आज केले आहे. केरळमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये ती आज बोलत होते. यावेळी तिचा पती शफीन जहा हा देखील या ठिकाणी उपस्थित होता.\n'न्यायालयाने आमच्या संबंधी गेल्या वेळी केलेल्या सुनावणीमुळे मी अत्यंत आनंदी असून सध्या मी आपल्या मनाप्रमाणे जीवन जगत आहे. सध्या मी माझ्या वैवाहिक जीवनामध्ये पूर्णपणे सुखी असून मला यापुढे देखील मुस्लीम म्हणून जगायचे आहे.' असे हदियाने म्हटले. तसेच न्यायालयाने मला माझे पुढील जीवन हे मुस्लीम म्हणूनच जगण्याची आणि माझ्या पती सोबत राहण्याची परवानगी द्यावी, असे देखील तिने या पत्रकार परिषदेत म्हटले आहे.\nगेल्या जानेवारी महिन्यामध्ये न्यायालयाने हदिया प्रकरणी सुनावणी करत असताना, हदियाच्या वैवाहिक जीवनाची कसल्याही प्रकारची विशेष चौकशी केली जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे हदिया आणि शफीन यांना मोठा दिलासा मिळाला होता. यावर अनेक डाव्या विचारवंतांनी देखील न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले होते. तसेच न्यायालयाने आपल्या आपल्या आदेशातून महिलांची स्वायत्त राख्ल्याची प्रतिक्रिया या विचारवंतांकडून देण्यात येत होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AE/word", "date_download": "2018-11-13T07:37:25Z", "digest": "sha1:3L47WGJJPZNIE6UI4XVYIMCQRZ5U6KX4", "length": 7781, "nlines": 102, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - सुदाम", "raw_content": "\nशंखनादाविषयी कांही माहिती पाहिजे.\nप्रस्तुत प्रकार हा चित्रकथा आहे, हे वाचल्यावर प्रत्यक्ष त्या काळाचा भास होतो\nसुदाम्याचे पोहे - प्रसंग १ ते ५\nप्रस्तुत प्रकार हा चित्रकथा आहे , हे वाचल्यावर प्रत्यक्ष त्या काळाचा भास होतो\nसुदाम्याचे पोहे - भाग ६ ते १०\nप्रस्तुत प्रकार हा चित्रकथा आहे , हे वाचल्यावर प्रत्यक्ष त्या काळाचा भास होतो\nसुदाम्याचे पोहे - भाग ११ ते १५\nप्रस्तुत प्रकार हा चित्रकथा आहे , हे वाचल्यावर प्रत्यक्ष त्या काळाचा भास होतो\nसुदाम्याचे पोहे - भाग १६ ते २०\nप्रस्तुत प्रकार हा चित्रकथा आहे , हे वाचल्यावर प्रत्यक्ष त्या काळाचा भास होतो\nसुदाम्याचे पोहे - भाग २१ ते २५\nप्रस्तुत प्रकार हा चित्रकथा आहे , हे वाचल्यावर प्रत्यक्ष त्या काळाचा भास होतो\nसुदाम्याचे पोहे - भाग २६ ते ३०\nप्रस्तुत प्रकार हा चित्रकथा आहे , हे वाचल्यावर प्रत्यक्ष त्या काळाचा भास होतो\nसुदाम्याचे पोहे - भाग ३१ ते ३५\nप्रस्तुत प्रकार हा चित्रकथा आहे , हे वाचल्यावर प्रत्यक्ष त्या काळाचा भास होतो\nसुदाम्याचे पोहे - भाग ३६ ते ४०\nप्रस्तुत प्रकार हा चित्रकथा आहे , हे वाचल्यावर प्रत्यक्ष त्या काळाचा भास होतो\nसुदाम्याचे पोहे - भाग ४१ ते ४५\nप्रस्तुत प्रकार हा चित्रकथा आहे , हे वाचल्यावर प्रत्यक्ष त्या काळाचा भास होतो\nसुदाम्याचे पोहे - भाग ४६ ते ५०\nप्रस्तुत प्रकार हा चित्रकथा आहे , हे वाचल्यावर प्रत्यक्ष त्या काळाचा भास होतो\nसुदाम्याचे पोहे - भाग ५१ ते ५५\nप्रस्तुत प्रकार हा चित्रकथा आहे , हे वाचल्यावर प्रत्यक्ष त्या काळाचा भास होतो\nसुदाम्याचे पोहे - भाग ५६ ते ६०\nप्रस्तुत प्रकार हा चित्रकथा आहे , हे वाचल्यावर प्रत्यक्ष त्या काळाचा भास होतो\nसुदाम्याचे पोहे - भाग ६१ ते ६५\nप्रस्तुत प्रकार हा चित्रकथा आहे , हे वाचल्यावर प्रत्यक्ष त्या काळाचा भास होतो\nसुदाम्याचे पोहे - भाग ६६ ते ७०\nप्रस्तुत प्रकार हा चित्रकथा आहे , हे वाचल्यावर प्रत्यक्ष त्या काळाचा भास होतो\nसुदाम्याचे पोहे - भाग ७१ ते ७६\nप्रस्तुत प्रकार हा चित्रकथा आहे , हे वाचल्यावर प्रत्यक्ष त्या काळाचा भास होतो\nहल्ली महिला पौरोहित्य करतात हे धर्मसंमत आहे काय\nवर्णाश्रमधर्मनिर्णय - राजा व राजसभा\nवर्णाश्रमधर्मनिर्णय - प्रजा कर्तव्य\nराजधर्म विचार- व्यवहार नीति\nराजधर्म विचार- राजनीतीचे वर्णन\nराजधर्म विचार- राजाचा आवश्यक व्यवहार\nराजधर्म विचार- राजाचे गुण\nराजधर्म विचार- राजधर्म वर्णन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/akhil-bharatiya-marathi-natya-parishad-drama-pune-10167", "date_download": "2018-11-13T07:09:04Z", "digest": "sha1:ZW6DK3EPX27W2EH6C2TKK7SLUC7RWE6P", "length": 16253, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "akhil bharatiya marathi natya parishad drama pune \"सेल्फी' ठरले सर्वोत्कृष्ट ! | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 21 जून 2016\nपुणे - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या वार्षिक पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटकाचा मान यंदा \"सेल्फी‘ या नाटकाने पटकावला, तर \"सं. संशयकल्लोळ‘ला सर्वोत्कृष्ट संगीत नाटकाचा पुरस्कार देण्यात आला. नाट्याचार्य गो. ब. देवल यांच्या स्मृती शताब्दी वर्षाचा योग, पुरस्कारांसाठी प्रथमच अमलात आणण्यात आलेली नामांकनाची पद्धत व ज्येष्ठ मान्यवरांसह आघाडीच्या कलावंतांची हजेरी या सगळ्यांमुळे मुंबईत पार पडलेला यंदाचा हा सोहळा रंगतदार ठरला.\nपुणे - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या वार्षिक पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटकाचा मान यंदा \"सेल्फी‘ या नाटकाने पटकावला, तर \"सं. संशयकल्लोळ‘ला सर्वोत्कृष्ट संगीत नाटकाचा पुरस्कार देण्यात आला. नाट्याचार्य गो. ब. देवल यांच्या स्मृती शताब्दी वर्षाचा योग, पुरस्कारांसाठी प्रथमच अमलात आणण्यात आलेली नामांकनाची पद्धत व ज्येष्ठ मान्यवरांसह आघाडीच्या कलावंतांची हजेरी या सगळ्यांमुळे मुंबईत पार पडलेला यंदाचा हा सोहळा रंगतदार ठरला.\nज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना समारंभाच्या प्रमुख पाहुण्या कांचन सोनटक्के यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ अभिनेते चंदू डेंग्वेकर यांना नाट्यसंमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते जीवनगौरव सन्मान प्रदान करण्यात आले. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, मध्यवर्ती नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, कार्यवाह दीपक करंजीकर, कोशाध्यक्ष लता नार्वेकर, अभिनेते रमेश भाटकर, अशोक शिंदे व अन्य पदाधिकारी या वेळी रंगमंचावर उपस्थित होते.\nगतवर्षी व्यावसायिक रंगभूमीवर आलेल्या नाटकांमधील उल्लेखनीय वैयक्तिक कामगिरीसाठी मिळालेल्या विविध नामांकनांमधून अंतिम विजेत्यांवर या सोहळ्यात पुरस्कारांची मोहोर उमटवण्यात आली. सर्वोत्कृष्ट नाटककाराचा मान \"इंदिरा‘ या नाटकासाठी रत्नाकर मतकरींना मिळाला, तर \"सेल्फी‘साठी अजित भुरेंना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला. मधुरा वेलणकर (हा शेखर खोसला कोण आहे) व किरण माने (परफेक्‍ट मिसमॅच) हे अभिनय पुरस्कारांचे मानकरी ठरले. उमा पळसुळे देसाई व राहुल देशपांडे (सं. संशयकल्लोळ) हे सर्वोत्कृष्ट गायक अभिनेते ठरले. याशिवाय सिद्धार्थ जाधव, ऋजुता देशमुख, रोहित हळदीकर व सुशील इनामदार हे अभिनयाच्या विविध विभागांत पुरस्कार विजेते ठरले. तांत्रिक कामगिरीसाठी प्रदीप मुळ्ये (नेपथ्य ः दोन स्पेशल), शीतल तळपदे (प्रकाशयोजना ः शेखर खोसला), परीक्षित भातखंडे (पार्श्‍वसंगीत ः तिन्हीसांज) व विक्रम गायकवाड (रंगभूषा ः इंदिरा) यांना पुरस्कारांनी गौरविण्यात आले.\n\"सकाळ‘चे उपसंपादक राज काझी यांना या सोहळ्यात अभिनेत्री मधुरा वेलणकर यांच्या हस्ते समीक्षणाचा पुरस्कार देण्यात आला. पुणे नाट्यपरिषदेचा गो. रा. जोशी पुरस्कार व रंगतसंगत प्रतिष्ठानच्या माधव मनोहर पुरस्कारापाठोपाठ मध्यवर्ती नाट्यपरिषदेचा हा वि. स. खांडेकर पुरस्कार मिळवत त्यांनी नाट्यसमीक्षा लेखन पुरस्कारांची हॅटट्रिक साधली आहे. या आधी सांस्कृतिक पत्रकारितेसाठी मिळालेले महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व बालगंधर्व परिवाराचे पुरस्कारही त्यांच्या नावे आहेत.\nभारतीय कुस्तीचा नवा चेहरा (नाममुद्रा)\nएका वर्षात चार आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये पदके मिळवून बजरंग पुनिया याने भारताची मान उंचावताना भारतीय कुस्तीचा नवा चेहरा अशी आपली ओळख निर्माण...\n#NationalNaturopathyDay पद्माळेत सामूहिक माती स्नान\nसांगली - पद्माळे (ता. मिरज) येथे राष्ट्रीय निसर्गोपचार दिनानिमित्त सामूहिक माती स्नानाचे आयोजन केले होते. कुटुंब कल्याण व आरोग्य मंत्रालय व...\nज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे निधन\nपुणे- अनेक गाजलेल्या नाटकांमधून महत्त्वाची भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी रंगभूमी आणि...\nराज्याचे वाहतूक धोरण अंतिम टप्प्यात\nराज्याचे वाहतूक धोरण अंतिम टप्प्यात नागपूर : शहर स्मार्ट, सुरक्षिततेसह वाहतूक व्यवस्था बळकट व पर्यावरणपूरक असावी, असे प्रत्येक महापौरांचे स्वप्न...\nनागपूर मेट्रो \"नंबर वन'\nनागपूर मेट्रो \"नंबर वन' नागपूर : मेट्रो प्रकल्प कामाच्या अतिवेगामुळे सर्वस्तरातून कौतुक होत असलेल्या नागपूर मेट्रोने केंद्र, राज्य सरकारतर्फे आयोजित...\nपुलं : आनंद उधळणारा अवलिया (सर्वोत्तम ठाकूर)\n\"पुलं' या दोन अक्षरी विनोदमंत्रानं आख्खा महाराष्ट्र भारलेला आहे. \"महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व' असंही सार्थ बिरुद पु. ल. देशपांडे अर्थात पुलं...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%85%E0%A4%AA-%E0%A4%85%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B9/", "date_download": "2018-11-13T06:28:32Z", "digest": "sha1:2HUUJVNMUPHJOJPMTTODD6PTNAB5AD5D", "length": 6145, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बरेच स्टार्टअप अयशस्वी होण्याची शक्‍यता… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबरेच स्टार्टअप अयशस्वी होण्याची शक्‍यता…\nजयपूर – स्टार्टअपला भारतामध्ये चांगले भविष्य आहे; मात्र बाजारातील प्रतिकूल परिस्थिती व इतर बाबींचा आढावा घेता साठ टक्के स्टार्टअप अपयशी ठरतील, अशी शक्‍यता इन्फोसिसचे माजी संचालक मोहनदास पै यांनी व्यक्त केली. भारतामध्ये 30 हजार स्टार्टअपद्वारे साडेतीन लाख लोकांना रोजगार उपलब्ध होत असून, त्यामध्ये पाच ते सहा हजार रोजगारांची वाढ होत आहे, असेही पै म्हणाले.\nगेल्या वर्षी 13.65 अब्ज डॉलरची स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्यात आली होती. आजघडीला या स्टार्टअपची किंमत 95 अब्ज डॉलरच्या घरात पोचली आहे. 2025 पर्यंत सक्रिय स्टार्टअपच्या माध्यमातून 32 लाखांवर रोजगारनिर्मिती होणार असल्याचे पै म्हणाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमूक अभिनय आणि नृत्यातून मनोरुग्णांनी दिला सामाजिक संदेश\nNext articleरेशीम शेतीबाबत केंद्र सरकारने उचलले महत्त्वाचे पाऊल\nरिझर्व्ह बॅंकेचे काम सीट बेल्टसारखे : रघुराम राजन\nभाव जास्त तरीही सोने खरेदीत वाढ\n…तर पटेल यांनी राजीनामा द्यावा\nतीन महिन्यांत रिझर्व्ह बॅंकेने केली तब्बल 148 टन सोन्याची खरेदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.idainik.com/2018/07/blog-post_94.html", "date_download": "2018-11-13T06:57:47Z", "digest": "sha1:22W33LIEMR364ZYGTGEMJZERCBABFJIJ", "length": 17633, "nlines": 82, "source_domain": "www.idainik.com", "title": "‘किसन वीर’, ‘रयत-अथणी’ची मालमत्ता विका - iDainik.com", "raw_content": "\nHome > Satara Dist > Wai > ‘किसन वीर’, ‘रयत-अथणी’ची मालमत्ता विका\n‘किसन वीर’, ‘रयत-अथणी’ची मालमत्ता विका\nवाई : किसन वीरच्या भुईंज येथील साखर कारखान्याने शेतकर्‍यांची 71 कोटी 28 लाख तर खंडाळा कारखान्याने 27 कोटी 46 लाख रुपयांची देणी गेल्या सहा महिन्यांपासून दिली नसल्याची गंभीर दखल घेत साखर आयुक्‍त संभाजी कडू-पाटील यांनी शनिवारी किसन वीर कारखान्याची उत्पादित साखर, मोलॅसिस आणि बगॅस या उत्पादनांची विक्री करून शेतकर्‍यांची देणी भागवावीत, असे आदेश बजावल्याने जोरदार खळबळ उडाली आहे. यामधूनही शेतकर्‍यांची देणी पूर्ण होत नसल्यास कारखान्याच्या मालमत्तेची विक्री करण्यात यावी, असे आदेशही साखर आयुक्‍तांनी काढल्याने किसन वीरच्या संचालक मंडळाला दणका बसला आहे.\nशेवाळवाडी येथील रयत-अथणी शुगर्स लिमिटेड (ता. कराड, जि. सातारा) या कारखान्याकडे एफआरपीची 22 कोटी, 59 लाख, 99 हजार रुपये थकीत ठेवल्याचे स्पष्ट झालेले आहे. 2017-18 चा गाळप हंगाम गत नोव्हेंबरमध्ये सुरू झाला होता. शेतकर्‍यांनी ऊस दिल्यानंतर 14 दिवसांत त्या उसाचे पैसे संबंधित शेतकर्‍यांच्या खात्यावर टाकणे बंधनकारक आहे. असे असतानाही किसन वीर व खंडाळा साखर कारखान्याने गेले सहा महिने शेतकर्‍यांचे 98 कोटी 74 लाख रुपये थकवले आहेत. या थकबाकीसंदर्भात कारखान्याच्या प्रतिनिधींना साखर आयुक्‍त कार्यालयात म्हणणे मांडण्यासंदर्भात सात वेळा झालेल्या सुनावणीपैकी पाच वेळेस अकौंटट रोहिदास भोसले उपस्थित राहिले होते. उर्वरित दोन सुनावणीस कारखान्याच्या वतीने कोणीही उपस्थित राहिले नव्हते. सुनावणी वेळी आयुक्‍तांनी थकीत रकमा देण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच कारखान्यानेही थकीत रक्‍कम देण्याबाबत लेखी हमीपत्र दिले होते. प्रत्यक्षात थकीत रक्‍कम शेतकर्‍यांना देण्यात आली नाही. याप्रकरणी आ. मकरंद पाटील, जिल्हा बँकेेचे संचालक नितीनकाका पाटील यांनी किसनवीर कारखान्याची साखर जप्‍त करून व मालमत्तेची विक्री करून शेतकर्‍यांची देणी द्यावीत, अशी मागणी आयुक्‍त संभाजी कडू-पाटील यांच्याकडे केली होती.\nत्यावर त्यांनी आठ दिवसांत ही कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार शनिवारी संभाजी कडू-पाटील यांनी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना या दोन्ही कारखान्याकडे उत्पादित साखर, मोलॅसिस आणि बगॅस आदीची विक्री करून त्यातून रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच यातूनही थकित रक्कम वसुल होत नसल्यास कारखान्यांच्या जंगम व स्थावर मालमत्तेची जप्ती करून तिची विक्रीतून ही रक्कम उभारावी आणि ती संबंधित शेतकर्‍यांना द्यावी, अशा सूचनाही आदेशात देण्यात आल्या आहेत.\nकिसनवीर कारखान्यातील उत्पादीत साखर, बगॅस, मोलॅसीस आदी उत्पादने ताब्यात घेवून त्यांची विक्री करावी व शेतकर्‍यांची देणी द्यावीत तसेच आवश्यकतेप्रमाणे कारखान्याच्या स्वतःच्या जंगम व स्थावर मालमत्तेची विहित पध्दतीने विक्री करून या रक्‍कमेतून ऊस आदेश 1966 मधील तरतुदीनुसार देयबाकीची खात्री करून संबंधित ऊस पुरवठादारांची देणी द्यावीत, असे आदेशात म्हटले आहे.\nया आदेशामुळे किसन वीर कारखान्याच्या संचालकांना धक्का बसला आहे. किसन वीर कारखान्यावर माजी आमदार मदन भोसले हे अध्यक्ष तर भाजपचे गजानन बाबर हे उपाध्यक्ष आहेत. किसन वीर व खंडाळा कारखान्यांच्या मालमत्तेवर जप्तीचे आदेश दिल्याने किसनवीरच्या वर्तुळात खळबळ उडाली असून साखर कारखानदारी क्षेत्रातही जोरदार चर्चा सुरु झाली आहे.\nशेवाळवाडी येथील रयत-अथणी शुगर्स लिमिटेड (ता. कराड, जि. सातारा) या कारखान्याकडे एफआरपीची 22 कोटी 59 लाख 99 हजार रुपये थकीत ठेवल्याचे स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे रयत-अथणी कारखान्यांच्या जप्तीचे आदेश साखर आयुक्‍त संभाजी कडू पाटील यांनी शनिवारी काढले आहेत. आवश्यकतेप्रमाणे कारखान्याच्या स्वतःच्या जंगम व स्थावर मालमत्तेची विक्री करून या रकमेतून ऊस नियंत्रण आदेश 1966 मधील तरतुदीनुसार देय बाकीची रक्कम खात्री करून संबंधित ऊस पुरवठादारांना देण्यात यावीत, असे आदेश सातारा जिल्हाधिकार्‍यांना दिलेले आहेत.\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेने थकीत एफआरपीप्रश्‍नी साखर आयुक्तालयावर 29 जून रोजी आंदोलन केले. त्यावेळी 21 जुलैपूर्वी थकीत एफआरपी असलेल्या कारखान्यांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन आंदोलनकर्त्यांना साखर आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार अनेकदा संधी देऊनही एफआरपीची रक्कम न देणार्‍या कारखान्यांवर जप्तीच्या धडक कारवाईस आता सुरुवात झाली आहे. याबाबत आणखी काही कारखाने आयुक्‍तालयाच्या रडारवर असल्याचे सांगण्यात आले.\nमी ‘कोणापेक्षा’ तरी चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही, पण मी ‘कोणाचे’तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल……\nबातम्या तुमच्या inbox मध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-fire-at-shastri-nagar-hutments-in-bandra/articleshow/66550312.cms", "date_download": "2018-11-13T08:07:50Z", "digest": "sha1:PQWPJU3HDSL7OC4RZIGG54AHS2SYX3XH", "length": 11057, "nlines": 142, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Bandra: mumbai fire at shastri nagar hutments in bandra - मुंबईः वांद्र्यात झोपड्यांना आग; जीवितहानी नाही | Maharashtra Times", "raw_content": "\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवती\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवतीWATCH LIVE TV\nमुंबईः वांद्र्यात झोपड्यांना आग; जीवितहानी नाही\nमुंबईतील वांद्रे परिसरातील शास्त्रीनगर-कुरेशीनगरमधील झोपड्यांना काल रात्री आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व त्यांनी आग विझवली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.\nमुंबईः वांद्र्यात झोपड्यांना आग; जीवितहानी नाही\nमुंबईतील वांद्रे परिसरातील शास्त्रीनगर-कुरेशीनगरमधील झोपड्यांना काल रात्री आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व त्यांनी आग विझवली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.\nवांद्रे स्टेशनबाहेरील झोपडपट्टीत काल रात्री सव्वा अकराच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १२ गाड्या दाखल झाल्या. यात सात वॉटर टँकरचा समावेश होता. त्यांच्या अथक परिश्रमाने आग विझवण्यात आली. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. भाजप आमदार आशीष शेलार यांनी ट्विट करून आगीविषयी माहिती दिली.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nराफेल विक्रीत अंबानींना लाभ पोहोचवला नाहीः दसॉल्ट CEO\nसैनिकाप्रमाणे सर्वांनी पृथ्वीचं संरक्षण करावंः राष्ट्रपती\nबहुतेक मुस्लिम संघटनांचा राम मंदिराला पाठिंबाःNCM अध्यक्ष\nटिपू सुल्तानच्या जयंतीविरोधात बोलल्याने पत्रकाराला अटक\nआमचं काम चुकीची माहिती हटवण्याचंः ट्विटर CEO\nराज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर\nभाऊ कदम यांचा माफीनामा\n'...यापुढे ओवाळणार नाही': राज ठाकरेंचे फटकारे\nमानसिक संतुलन बिघडलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार\nविद्यार्थीही ग्राहक, मागू शकतो न्याय: ग्राहक मंच\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमुंबईः वांद्र्यात झोपड्यांना आग; जीवितहानी नाही...\nमुंबईकरांची यंदाची दिवाळी कानठळ्या बसवणारी...\nAir India Strike: एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा संप...\nआदिवासी विभागाच्या १ कोटींच्या वस्तू गोदामातच...\nRaj Thackeray: 'सरकारला दमडीचीही ओवाळणी देऊ नका'...\nघरफोडी करणाऱ्या दोघांना अटक...\nफ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत वृद्धेचा मृत्यू...\nअवेळी फटाके फोडल्याने गुन्हा...\n‘१५१२’ हेल्पलाइन अधिक वेगवान...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/3354", "date_download": "2018-11-13T07:43:02Z", "digest": "sha1:AX37UBDRFS4C3UH7O5FTZANITBOHPWDE", "length": 59348, "nlines": 475, "source_domain": "aisiakshare.com", "title": " मिनिमॅलिझमचं एक वैयक्तिक स्त्रीवादी परीक्षण | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nमिनिमॅलिझमचं एक वैयक्तिक स्त्रीवादी परीक्षण\nमिनिमॅलिझमचं एक वैयक्तिक स्त्रीवादी परीक्षण\nमिनिमॅलिझमचं एक वैयक्तिक स्त्रीवादी परीक्षण\n.......(ज्यात कुठेही कमीतकमी शब्द वापरलेले नाहीत…)\nआमचं लग्न तेव्हा थोडंसंच जुनं झालं होतं. म्हणजेच, एकमेकांवर चांगलं ‘इम्प’ मारून एकमेकांना प्रभावित करण्याचा काळ नुकताच संपून उलट एकमेकांच्या सवयींचा किंचित त्रास जाणवू लागला होता, तो काळ. आमच्या मित्रमंडळींनी घरं घ्यायला सुरुवात केली होती; काहींनी ‘गोड बातम्या’ दिल्या होत्या, तर काही त्या मार्गावर नि:शंकपणे निघालेले होते. बहुतेकांकडे दोन गाड्या तर होत्याच, शिवाय ‘बेबी झाल्यावर छोटी गाडी पुरणार नाही’ म्हणून नवीन सहासवारी गाड्याही घरी येत होत्या. ह्याच सुमारास आमची मात्र ‘कशात काय नि फाटक्यात पाय’ अशी गत\nकारण आमचं घर चारचौघांसारखं होण्याऐवजी किंवा आमच्या घरी बाळ होण्याऐवजी, नवऱ्याला ‘मिनिमॅलिझम’ (‘कमीतकमी’वाद) होऊ लागला होता. आधीच बाजारहाटाचा उल्लास, त्यात आमचा ‘धनी’ धनास जपणारा; म्हणून मी सुरुवातीला दुर्लक्ष केलं. म्हटलं, जाऊ दे. आपल्याला तर गाडी काढून हवी तशी फुटकळ खरेदी करता येतेय ना मग झालं तर. पण हळूहळू नवऱ्यातले सूक्ष्म बदल मला टोचू लागले. मॉलमधे जाण्याच्या नावाने मळमळ वाढणं; ग्रोसरी वा हॉटेलातलं अरबट-चरबट खायची इच्छा न होता घरच्या वरण-भाताचेच डोहाळे लागणं; घरातल्या कुठल्याही सोफ्यावर, खुर्चीवर वा टेबलावर बसलं तरी ‘अवघडल्यासारखंच’ होतं, म्हणून मी लग्नानंतर नव्या नवलाईच्या दिवसांत घेतलेल्या एक एक ‘स्वस्त-नि-मस्त’ वस्तू ‘Craiglist’वर लावून कचऱ्याच्या भावाने विकून टाकणं इत्यादी इत्यादी. हे बदल लक्षात आले, तेव्हा मात्र लढा द्यायची वेळ आली असल्याचं मी समजून चुकले. कुठल्याही ‘वादा’ची कास धरल्यावर (उदा. स्त्रीवाद, मार्क्सवाद आणि अर्थात, ‘कमीतकमी’वाद), घरी असले वाद होतातच -\n\"अमेरिकेला भौतिक सुखांचा आणि वस्तूंचा अतिहव्यास आहे.\"\n\"हो. अमेरिकेला असेल, आपल्याला नाही.\"\n\"ह्या हव्यासापोटी मानसिक स्वास्थ्य नष्ट होतं.\"\n\"तुमच्यासारख्यांना समतोल साधता येणं कठीणच आहे, कारण तुम्ही कुठल्याही दिशेने वाहवतच जाता. एकीकडे हव्यास, दुसरीकडे विरक्ती.\"\n\"मला विरक्ती आलेली नाही.\"\n\"मग मॉलमधे ये, आणि २ नवीन शर्ट घे. शिवाय आपल्याला कपडे ठेवायला ड्रॉवर्स घ्यायलाच हवे आहेत. कपाटं कमी पडतायत.\"\n\"हेच ते. घोड्यासाठी नाल घेणं.\"\n\"नाही, नालीसाठी घोडा. पण भाड्याच्या घरात कपाटं कमीच असतात. स्वत:चं घर असतं तर गोष्ट वेगळी.\"\n\"तेच ते, आता ड्रॉवरसाठी घर घ्यायचं\n\"नाही, आपल्यासाठी घर घ्यायचं\n\"मला शर्टांमधे, कपड्यांमधे रस नाहीय.\"\n\"म्हणजे तुझं स्वत:वर प्रेम नाही.\"\n\"हो. केस विरळ व्हायला लागल्यापासून तुला अशी विरक्ती यायला लागलीय.\"\n\"काहीही अर्थ काढू नकोस.\"\n\"तुम्ही पुरुष बायकांची किंमत रूपावरून करता, म्हणजे स्वत:चीही तशीच करत असणार. मला सगळं माहितीय.\"\n\"असं काही नाहीय. मी माझे बॅगभर शर्ट फेकतोय.\"\nमी, आनंदाने - \"हो, खरंच फेक बरं कॉलेजपासूनचा फाटका टीशर्ट अजून कित्ती दिवस घालणारेस पण नवीन घे त्याऐवजी.\"\n मी आता फक्त पांढरे शर्ट नि खाकी पॅन्ट घालणार.\"\n\"त्यापेक्षा भगवे कपडे घालून हिमालयावर जाऊन राहा.\"\n‘कमीतकमी’वादाचं तत्त्व त्याने न बोलून पाळलं असतं, तर मानलं असतं. पण इथे बोलणं सोडून बाकी सगळं कमी करायची त्याची तयारी दिसतेय म्हटल्यावर मी कर‘वाद’ले, \"आता खूप उशीर झाला. लग्नच केलं नसतंस मुळात, तर हे व्याप वाढले नसते. रामदास स्वामींनी सावधान केलं, तरी तुम्ही बायको आणलीत ना घरी मग भोगा आपल्या कर्माची फळं मग भोगा आपल्या कर्माची फळं\" (खूप राग आला की मी त्याला ’तुम्ही’ म्हणून संबोधते आणि आदरार्थी शब्दाचा विपर्यास केल्याचं छद्मी हसू मला येत असतं. असो.) तशी मिनिमॅलिझमची व्याख्या बघता त्यात तत्त्वत: न पटण्यासारखं काहीच नव्हतं.\nअमेरिकेत, किंवा एकूणच इतर प्रगत (आणि प्रगतिशील) देशांमधून, आता वस्तूंचा हव्यास वाढतोय. कुठला फोन / स्मार्टफोन घेतला याची सर्वत्र चर्चा. शिवाय टॅबलेट हवी. टीव्ही एक सोडून दोन हवेत. किंवा बेसमेंटमधे प्रोजेक्टर हवा. असा यंत्रांचा सोस एकीकडे, तर दुसरीकडे - हा पर्फ्यूम, ती गाडी, ‘गुची’ची पर्स किंवा आवडत्या मालिकांच्या नाहीतर चित्रपटांच्या डीव्हीडीज. मग हे सगळं ठेवायला मोठं घर. मोठ्या घराला थंड-गरम करायला लागणारी प्रचंड ऊर्जा. मोठ्या घराचे हप्ते भरायला हवी लठ्ठ पगाराची नोकरी. मग नोकरीतले ताण. ते ताण कमी करायला पुन्हा बाजारहाट हा एकमेव विरंगुळा. त्यातही चढाओढ… आणि हे चक्र एकदा सुरू झालं की त्यातून बाहेर पडता न येणं... असं सगळं हव्यासाचं विष आपल्या जीवनक्रमात हळूहळू पसरायला लागलंय. ते जर आपण निर्धाराने कमी केलं, तर केवढातरी मोकळा वेळ, मोकळा श्वास आपल्याला घेता येईल. मुळात गरजा कमी असणारा माणूस हा नेहमीच सुखी असतो वगैरे वगैरे.\n२००९-१० मधे लीओ बबूटा, जोशुआ फील्डस मिलबर्न वगैरे मंडळींनी मूळ धरायला सुरुवात केली. त्यांचे ब्लॉग्स, ट्वीट्स वाचून माझ्या नवऱ्याप्रमाणेच इतर लाखो मंडळी प्रेरित झाली. मिनिमॅलिझम (‘कमी-गरज’वाद / ‘कमीतकमी’वाद) ह्या जीवनशैलीचा उदय झाला. ‘कमी’वादींकडे १०० पेक्षा कमी ’वस्तू’ असतात म्हणे. त्यातल्या अनेकांची लग्नं झालेली नाहीत, किंवा मुलंही नाहीत. त्यामुळे त्यांना पाठीवर एक गाठोडं घेऊन जग बघायला जायला ही तुटपुंजी मालमत्ता सोयीची पडते. पण म्हणून ’कमी’वादी काही बौद्ध भिक्षू झालेले नाहीत. ते अनुभवांपासून दूर पळण्याऐवजी कमीतकमी सामानामुळे विविध अनुभवांना जास्त सहज सामोरे जाऊ शकतात, असं काहीसं तर्कशास्त्र ‘कमी’वादी ब्लॉगर्स सांगतात.\nत्यात न पटण्यासारखं काही नसलं, तरी मी स्वत:ला जराशी स्त्रीवादी म्हणवत असल्यामुळे साहजिकच ‘कमी’वादाकडेही त्याच चष्म्यातून बघू लागले. मुळात नागरतेच्या उदयापासून पुरुषांनीच आधी स्त्रियांना उपभोग्य ‘वस्तू’ समजायला सुरुवात केली. त्याचेच परिणाम आम्ही स्त्रिया शतकानुशतकं भोगत आलो. वारसाहक्क नाही, मताधिकार नाहीत. कारण स्वत:च एक ‘वस्तू’ असलेल्या स्त्रीनेच वस्तूंवर मालकी दाखवली, तर तिचं मानवीकरण व्हायचं तिथपासून स्त्रीवाद्यांची जी हक्कांची लढाई सुरू झालीय, ती आजवर.\nयंत्रयुग आलं, तसा पुरुषांचा वेळ जाईना, म्हणून का काय, महायुद्धं उकरून काढली मग हे गेले तिकडे रणभूमीवर शौर्य गाजवायला आणि स्त्रीलाच जुंपलं घाण्याला कारखान्यांतून मग हे गेले तिकडे रणभूमीवर शौर्य गाजवायला आणि स्त्रीलाच जुंपलं घाण्याला कारखान्यांतून पण त्यामुळे जागतिक महायुद्धांचा खरा फायदा जर कुणाला झाला असेलच, तर तो स्त्रियांना झाला. कारण आता घराबाहेर पडलेलं त्यांचं पाऊल पुन्हा घरात अडकून पडू देण्याइतक्या कोणीच बायका वेड्या नव्हत्या. माझ्या मते तर बायकांना आर्थिक स्वातंत्र्य आल्यावरच भांडवलशाहीचा आणि भरमसाठ उत्पादकतेचा उदय झाला असावा. अर्थव्यवस्थेत तेजी असो वा मंदी, बायकांनीच बाजारात ‘अर्थ’ टिकवून ठेवलाय, अशी आपली माझी सरधोपट अल्पमती\nचोराच्या मनात असतं, तसं फ्रॉईडच्या मनातही चांदणं असावं. म्हणूनच त्याने जाहीर केलं, की बायकांची लैंगिकता अपूर्ण असते आणि म्हणून त्यांना पुरुषांचा हेवा वाटतो. त्यावर स्त्रीवाद्यांनी उलट युक्तिवाद केला, की सार्वत्रिक लैंगिकता अनुभवणार्‍या स्त्रीला पुरुषांप्रमाणे एकाच अवयवावर अवलंबून राहायची गरज नसते बायकांना अनेक गोष्टींतून आनंद घेता येतो. उदा. कुणी केसांची बट कुरवाळली किंवा हातात हात घेतला; किंवा सेलमधे पडद्याचं कापड अर्ध्या किमतीला मिळालं; असे विविध आनंदघन आमच्यासाठी सदैव बरसत असतात. हेच मेलं पुरुषांना बघवत नसावं बायकांना अनेक गोष्टींतून आनंद घेता येतो. उदा. कुणी केसांची बट कुरवाळली किंवा हातात हात घेतला; किंवा सेलमधे पडद्याचं कापड अर्ध्या किमतीला मिळालं; असे विविध आनंदघन आमच्यासाठी सदैव बरसत असतात. हेच मेलं पुरुषांना बघवत नसावं तीच विचारधारा पुढे सरकवत फ्रेंच स्त्रीवाद्यांनी लेखी आणि बोली भाषेतले लिंगसापेक्ष भेद उकरून काढले. बायकांचं बोलणं अघळपघळ, न संपणारं, नागमोडी वळणं घेणारं, दहा विषय चघळणारं. त्यांच्या कथेची रचना ॲरिस्टॉटलच्या शास्त्रीय पद्धतीने सरळ एकाच नायकावर न बेतलेली; उलट एकच सरळ कथानक न मांडता, दोन-चार उपस्रोतांतून वाहणारी तीच विचारधारा पुढे सरकवत फ्रेंच स्त्रीवाद्यांनी लेखी आणि बोली भाषेतले लिंगसापेक्ष भेद उकरून काढले. बायकांचं बोलणं अघळपघळ, न संपणारं, नागमोडी वळणं घेणारं, दहा विषय चघळणारं. त्यांच्या कथेची रचना ॲरिस्टॉटलच्या शास्त्रीय पद्धतीने सरळ एकाच नायकावर न बेतलेली; उलट एकच सरळ कथानक न मांडता, दोन-चार उपस्रोतांतून वाहणारी ह्यातही ‘कमी’वाद कुठे नावाला सापडायचा नाही. जेन ऑस्टेनचंच बघा. एकाच कादंबरीत तीन-चारतरी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेमकथा समांतर हाताळत शेवटी दोनतरी लग्नं लावूनच सोडेल बया\nमुळात वस्तू-अवलंबित्वाचा ह्या ‘कमी’बुद्धीच्या लोकांनी विपर्यासच केलाय, असं माझं म्हणणं. जमवणे-जोपासणे हा स्त्रियांचा नुसता प्राथमिक हक्कच नाही, तर स्थायिभाव आहे. बरं, असं फक्त मीच नाही, तर ह्या सगळ्या स्त्रीवाद्यांनी दाखवून दिलंय हां, कधीकधी त्यात अडकायला होतं, नाही असं नाही. पण कशात आणि किती अडकायचं, हे ठरवण्याचं स्वातंत्र्य मिळवणं हीच माझ्या व्यक्तिगत स्त्रीवादाची व्याख्या आहे.\nइतक्या वेगवेगळ्या बाजूंनी लढे देऊनही शेवटी स्वयंपाकघरातून सुटका मिळाली नाहीच. तर मग आम्ही का बरं चार भांडी जमवू नयेत मजबूरीला मजबूरी म्हणून ‘द्राक्षं आंबट’ करण्यापेक्षा हौशीने जोखडाचं भान विसरलं जात असेल, तर काय वाईट मजबूरीला मजबूरी म्हणून ‘द्राक्षं आंबट’ करण्यापेक्षा हौशीने जोखडाचं भान विसरलं जात असेल, तर काय वाईट हा शहाणपणा शिकण्यासाठी बायकांना कोण्या सोसमावशीला गुरू करण्याची गरज नसते. अशा सोईस्कर विचारातूनच बायका ॲन्टीमिनिमॅलिस्ट झाल्या असाव्यात.\nकारणं काहीही असोत. नवऱ्याचं एकच पालुपद - जगणं सोपं करायला आधी वस्तू कमी करायला पाहिजेत.\nतसे आम्ही दोघं स्वत:ला फारच तत्त्वनिष्ठ समजतो. हा वाद निव्वळ तात्विक आहे, त्यात घरातली चढाओढ उर्फ पॉवर पॉलिटिक्स उर्फ सत्तेचं राजकारण नाहीय, हे तो मला पटवायच्या प्रयत्नात; तर कुठलीही नवीन गोंडस नावं दिली, तरी शेवटी सगळं सत्तेचंच राजकारण असतं, हे मी त्याला पटवायच्या प्रयत्नात.\nमग मी माझं ब्रह्मास्त्र (नव्हे, दुर्गास्त्र) काढलं. पुरुषांच्या हृदयाचा मार्ग पोटातून जातो हे आदिम सत्य जर कुठल्याही स्त्रीवाद्याने लक्षात घेतलं असतं, तर आजवर पृथ्वीवर नक्कीच सर्वत्र मातृसत्ताक जीवनशैली आली असती, असा निष्कर्ष मी नवऱ्याच्या ‘पोटात’ शिरून काढलेला होताच. म्हणून डाव त्याच्यावरच उलटवायला त्यालाच विचारलं, \"तुमच्या मिनिमॅलिझममधे जेवायची काय सोय असते) काढलं. पुरुषांच्या हृदयाचा मार्ग पोटातून जातो हे आदिम सत्य जर कुठल्याही स्त्रीवाद्याने लक्षात घेतलं असतं, तर आजवर पृथ्वीवर नक्कीच सर्वत्र मातृसत्ताक जीवनशैली आली असती, असा निष्कर्ष मी नवऱ्याच्या ‘पोटात’ शिरून काढलेला होताच. म्हणून डाव त्याच्यावरच उलटवायला त्यालाच विचारलं, \"तुमच्या मिनिमॅलिझममधे जेवायची काय सोय असते तीन दिवस वरणभात झाला की चौथ्या दिवशी ‘कंटाळा आला’ म्हणून नूडल्स खाणारे आपण - आपल्याला ह्या बाबतीत ‘कमी’वाद झेपणार आहे का तीन दिवस वरणभात झाला की चौथ्या दिवशी ‘कंटाळा आला’ म्हणून नूडल्स खाणारे आपण - आपल्याला ह्या बाबतीत ‘कमी’वाद झेपणार आहे का\" (वादाच्या प्रत्येक टप्प्यावर अधिकाधिक आदरार्थी संबोधनं वापरणं जरुरीचं असतं, ह्या अर्थाने ‘आपण’ वापरताना मला छद्मी हसू आलं, वगैरे वगैरे सांगायला नकोच\" (वादाच्या प्रत्येक टप्प्यावर अधिकाधिक आदरार्थी संबोधनं वापरणं जरुरीचं असतं, ह्या अर्थाने ‘आपण’ वापरताना मला छद्मी हसू आलं, वगैरे वगैरे सांगायला नकोच\n नवऱ्याने मला खरंच वाईट धक्का दिला. म्हणे, \"मिनिमॅलिस्ट कुकिंग कर.\" म्हणजे फिशवर फक्त लिंबू-मीठ-मिरेपूड घालायची, भाताबरोबर वाफवलेल्या भाज्या द्यायच्या, नि प्रोटीन म्हणून ग्रिल्ड चिकन किंवा फिश द्यायचं. एवढंच डब्यात देत जा.\"\n“अरे, तुझं सोड. चार लोक जेवायला आले, तर चार पदार्थ करायला लागतातच ना\nतर म्हणे, \"दोनच पदार्थ कर. पण ते उत्तम.\"\n आता स्वयंपाकावर आपला इतका हात बसला असता, तर आपण हॉटेलच टाकलं असतं की राव’ इति मी, मनातल्या मनात. उघड - \"अरे बाबा, लोकांच्या आवडीनिवडी असतात. एक भाजी नाही आवडली, तर दुसरा पर्याय हवा ना त्यांना’ इति मी, मनातल्या मनात. उघड - \"अरे बाबा, लोकांच्या आवडीनिवडी असतात. एक भाजी नाही आवडली, तर दुसरा पर्याय हवा ना त्यांना की घरी जेवायला बोलावून उपाशी परत पाठवायचं की घरी जेवायला बोलावून उपाशी परत पाठवायचं मग लोक मला नावं ठेवतील, ही दोन पदार्थांवर कटवते, म्हणून.\"\nम्हणजे असं बघा, समग्र इतिहासात एकच गोष्ट अजूनही बदलेली नाही. घर या संस्थेची नि त्या अनुषंगाने येणाऱ्या बहुतांश बाबींची जबाबदारी तेव्हाही स्त्रियांवरच होती, आजही आहे. घरसजावट, आदरातिथ्य, नाती जपणं, त्यासाठी सासरी-माहेरी फोन करणं, इत्यादी सगळ्या सामाजिक अपेक्षांची ओझी तेव्हाही बायकांच्याच खांद्यावर होती; आजही आहेत.\nम्हणून मग मी निकराने सांगितलं, “घरात काय लागतं, ते मी ठरवणार. कारण ‘करायचं’ मला आहे\nनवर्‍याचं तत्पर उत्तर, “पण नंतर भांडी मी घासतो\nतेव्हा कुठे माझी ट्यूब पेटली\nएकविसाव्या शतकातल्या सुशिक्षित, स्त्रीवादी नोकरदार बायकोचा - म्हणजे माझा - एकविसाव्या शतकातला सुशिक्षित, उदारमतवादी नवरा, मनातून कुठेतरी घरकामं ‘करण्याची’ जबाबदारी घ्यायच्या प्रयत्नात तर होता; पण पुरुषी बाण्याला अनुसरून या जबाबदारीला तो थोडासा घाबरलेलाही असणारच मुळात दिवसभर कंप्यूटरसमोर बसण्याची आवड असणारी ही जमात. पण त्याला हेही कळत असणार - फर्निचर घेतलं, तर टिकवावं लागेल, पुसावं लागेल. व्हॅक्यूमक्लीनर लागेल. कपडे घेतले, तर लॉन्ड्री वाढेल. डाग पडतील, ते आपले आपल्यालाच घासावे लागतील. चारी ठाव स्वयंपाक जरी बायकोने केला, तरी नंतर भांडी घासावी लागतीलच\nएकविसाव्या शतकातल्या ह्या पुरुषाची आई मुलासाठी दाढीचं सामान काढून ठेवणाऱ्यांतली, पण बायको मात्र वीकेंडला लोळत “माझीपण कॉफी करतोस का प्लीज” असं म्हणणारी. मग बिचारा मिनिमॅलिस्ट होईल नाही तर काय” असं म्हणणारी. मग बिचारा मिनिमॅलिस्ट होईल नाही तर काय ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी\nस्त्रीवाद विरुद्ध ‘कमी’वादाचं हे बखेडं हे असं आदिम काळापासूनच सुरू आहे\nनिर्मात्या ब्रह्मदेवालाही एक सोडून तीन तोंडं असतात. त्यात कुठे आलाय ‘कमीतकमी’वाद उलट संहार करणाऱ्या महादेवाचं रूप मात्र वैराग्याचं. म्हणजे हे युद्ध तिथपासूनच सुरू आहे म्हणायचं उलट संहार करणाऱ्या महादेवाचं रूप मात्र वैराग्याचं. म्हणजे हे युद्ध तिथपासूनच सुरू आहे म्हणायचं गौरी बिचारी सती गेली, पण पार्वती अनुभवाने शहाणी झाली. ‘कमी-कमी’ करत जबाबदारी टाळणाऱ्या पुरुषाला धरून ठेवण्यासाठी सुज्ञ मार्ग काढून तिने मळाचा मुलगा बनवला नि त्यालाच शिवाच्या गळ्यात बांधला.\nतेव्हापासून आमच्या शंभोने तिसरा डोळा उघडलेला नाही...\nलेख छान झाला आहे\nअन मुलगीही आताशा माझी jewellery, कपडे सगळं ढापू लागली आहे. तेव्हा \"women as gatherers\" हा रोल मला दुप्पट जोमाने करावा लागत आहे.\nअर्थव्यवस्थेत तेजी असो वा मंदी, बायकांनीच बाजारात ’अर्थ’ टिकवून ठेवलाय, अशी आपली माझी सरधोपट अल्पमती\n कंय लिवलय कंय लिवलय\n आता स्वयंपाकावर आपला इतका हात बसला असता, तर आपण हॉटेलच टाकलं असतं की राव’ इति मी, मनातल्या मनात. उघड - \"अरे बाबा, लोकांच्या आवडीनिवडी असतात. एक भाजी नाही आवडली, तर दुसरा पर्याय हवा ना त्यांना’ इति मी, मनातल्या मनात. उघड - \"अरे बाबा, लोकांच्या आवडीनिवडी असतात. एक भाजी नाही आवडली, तर दुसरा पर्याय हवा ना त्यांना की घरी जेवायला बोलावून उपाशी परत पाठवायचं की घरी जेवायला बोलावून उपाशी परत पाठवायचं मग लोक मला नावं ठेवतील, ही दोन पदार्थांवर कटवते, म्हणून.\"\nखी: खी: अगदी अगदी\nनिर्मात्या ब्रह्मदेवालाही एक सोडून तीन तोंडं असतात. त्यात कुठे आलाय ’कमीतकमी’वाद उलट संहार करणाऱ्या महादेवाचं रूप मात्र वैराग्याचं. म्हणजे हे युद्ध तिथपासूनच सुरू आहे म्हणायचं उलट संहार करणाऱ्या महादेवाचं रूप मात्र वैराग्याचं. म्हणजे हे युद्ध तिथपासूनच सुरू आहे म्हणायचं गौरी बिचारी सती गेली, पण पार्वती अनुभवाने शहाणी झाली. ’कमी-कमी’ करत जबाबदारी टाळणाऱ्या पुरुषाला धरून ठेवण्यासाठी सुज्ञ मार्ग काढून तिने मळाचा मुलगा बनवला नि त्यालाच शिवाच्या गळ्यात बांधला.\n चरण-कमल कुठे आहेत तुमचे\nएक नंबर मज्जा आली. काय काय\nएक नंबर मज्जा आली. काय काय आवडलं याची जंत्री काढायची तर अर्धा लेख इथे चिकटवावा लागेल. (माझ्या मते) मी जंक गोळा करत नाही... पण आता सुरू करावं लागेलसं दिसतंय.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nकाय प्र चं ड मजा आली , लेख म्हणजे अगदी कहर फ्रॉईडीयन अ‍ॅनालिसिस आहे\nहा वाद निव्वळ तात्विक आहे, त्यात घरातली चढाओढ उर्फ पॉवर पॉलिटिक्स उर्फ सत्तेचं राजकारण नाहीय, हे तो मला पटवायच्या प्रयत्नात; तर कुठलीही नवीन गोंडस नावं दिली, तरी शेवटी सगळं सत्तेचंच राजकारण असतं, हे मी त्याला पटवायच्या प्रयत्नात.\nकशात आणि किती अडकायचं, हे ठरवण्याचं स्वातंत्र्य मिळवणं हीच माझ्या व्यक्तिगत स्त्रीवादाची व्याख्या आहे.\nहे माझं आवडतं वाक्य. खुसखुशीत लेखासाठी धन्यवाद\nसगऴ्या स्त्री-आयडींनी स्तुती केली आहे. पुरुष-आयडींना बहुतेक लेख झोंबला असावा किंवा भांडी घासण्यातून फुरसत मिळाली नसावी\nजगातला सगळ्यात भारी टाईम पास\nकेली ना धुणी धुवायला सुरुवात\nकेली ना धुणी धुवायला सुरुवात\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nवाचताना खूप मजा ('ज' जहाजातला वाचावा) आला\nइतकं चपखलं लिहिले आहे\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nचोराच्या मनात असतं, तसं फ्रॉईडच्या मनातही चांदणं असावं. म्हणूनच त्याने जाहीर केलं, की बायकांची लैंगिकता अपूर्ण असते आणि म्हणून त्यांना पुरुषांचा हेवा वाटतो. त्यावर स्त्रीवाद्यांनी उलट युक्तिवाद केला, की सार्वत्रिक लैंगिकता अनुभवणार्‍या स्त्रीला पुरुषांप्रमाणे एकाच अवयवावर अवलंबून राहायची गरज नसते बायकांना अनेक गोष्टींतून आनंद घेता येतो. उदा. कुणी केसांची बट कुरवाळली किंवा हातात हात घेतला; किंवा सेलमधे पडद्याचं कापड अर्ध्या किमतीला मिळालं; असे विविध आनंदघन आमच्यासाठी सदैव बरसत असतात. हेच मेलं पुरुषांना बघवत नसावं बायकांना अनेक गोष्टींतून आनंद घेता येतो. उदा. कुणी केसांची बट कुरवाळली किंवा हातात हात घेतला; किंवा सेलमधे पडद्याचं कापड अर्ध्या किमतीला मिळालं; असे विविध आनंदघन आमच्यासाठी सदैव बरसत असतात. हेच मेलं पुरुषांना बघवत नसावं तीच विचारधारा पुढे सरकवत फ्रेंच स्त्रीवाद्यांनी लेखी आणि बोली भाषेतले लिंगसापेक्ष भेद उकरून काढले. बायकांचं बोलणं अघळपघळ, न संपणारं, नागमोडी वळणं घेणारं, दहा विषय चघळणारं. त्यांच्या कथेची रचना ॲरिस्टॉटलच्या शास्त्रीय पद्धतीने सरळ एकाच नायकावर न बेतलेली; उलट एकच सरळ कथानक न मांडता, दोन-चार उपस्रोतांतून वाहणारी तीच विचारधारा पुढे सरकवत फ्रेंच स्त्रीवाद्यांनी लेखी आणि बोली भाषेतले लिंगसापेक्ष भेद उकरून काढले. बायकांचं बोलणं अघळपघळ, न संपणारं, नागमोडी वळणं घेणारं, दहा विषय चघळणारं. त्यांच्या कथेची रचना ॲरिस्टॉटलच्या शास्त्रीय पद्धतीने सरळ एकाच नायकावर न बेतलेली; उलट एकच सरळ कथानक न मांडता, दोन-चार उपस्रोतांतून वाहणारी ह्यातही ’कमी’वाद कुठे नावाला सापडायचा नाही. जेन ऑस्टेनचंच बघा. एकाच कादंबरीत तीन-चारतरी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेमकथा समांतर हाताळत शेवटी दोनतरी लग्नं लावूनच सोडेल बया\nआवडलं ब्वा, पण एवढ्या कमी शब्दात फार वळणं न घेता स्त्री-स्वभावा विषयी एखाद्या स्त्रीनेच बोलावं म्हणजे अपवादाने नियम सिद्ध होतो म्हणतात त्यातली बाब झाली असावी काय\nपण एवढ्या कमी शब्दात फार वळणं\nपण एवढ्या कमी शब्दात फार वळणं न घेता स्त्री-स्वभावा विषयी एखाद्या स्त्रीनेच बोलावं म्हणजे अपवादाने नियम सिद्ध होतो म्हणतात त्यातली बाब झाली असावी काय\nअपवादाने नियम सिद्ध होणे हे स्त्रीस्वभावाबद्दल एखाद्या स्त्रीने बोलण्याविषयी आहे की कमी शब्दांत फार वळणं न घेता बोलण्याविषयी आहे\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nफ्रॉइड शेवटी पुरूषच असल्यामुळे, त्याची विचारधारा बर्‍यापैकी सरळसोटच आहे की त्यावर स्त्रीवाद्यांनी किती अघळपघळ (वेगवेगळे मुद्दे धरून, वेगवेगळ्या कारणांनी, वेगवेगळ्या दिशांनी) टीका आणि टिप्पणी केलिये हा एक वेगळाच विषय आहे. अपवादाने नियम सिद्ध होतो हे खरे, पण मुळात बाकीचा लेखही बराच अघळपघळच आहे ना\nफ्रॉइड शेवटी पुरूषच असल्यामुळे, त्याची विचारधारा बर्‍यापैकी सरळसोटच आहे की\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nकाहीच्या काही मार्मिक आणि\nकाहीच्या काही मार्मिक आणि विकेटघेऊ लेख आहे\nपण या निमित्तानं सहज मनाशी चाळा केला, तर असं लक्षात आलं की संग्रहाची तथाकथित 'बायकी' हौस (आणि जाण, रस, धीर, चिकाटी) असलेले बरेच बाप्ये माझ्या दोस्ती खात्यावर जमा आहेत. आता त्यात त्यांचं अपवादपण किती आणि त्यांच्या अर्धांगाची कामगिरी किती, हाही ताळेबंद मांडून पाहिला पाहिजे\nबाकी \"कशात आणि किती अडकायचं, हे ठरवण्याचं स्वातंत्र्य मिळवणं हीच माझ्या व्यक्तिगत स्त्रीवादाची व्याख्या आहे\"करता पेश्शल टाळ्या\nतुन्द हैं शोले, सुर्ख है आहन\nहो खरंय. वस्तूप्रेम स्त्री-पुरूष दोघांतही असतं, फक्त प्रत्येक जोडप्यात एक पसरणारा असेल तर दुसर्‍याला आवरायलाच लागतं. रोल्स ठरलेले, फक्त पात्रं बदलतात\nऐसी वर लिहितांना जरा धाकधुक होती. इतकं कौतुक झालं, की बरंच मास चढलंंय. आता कोणत्याही जुन्या ड्रेसमधे मावू शकणार नसल्यामुळे............दिवाळी शॉपिंग जिंदाबाद\nआणि ते जुने कपडे तसेच ठेवून\nआणि ते जुने कपडे तसेच ठेवून दे. चुकून बारीक झालीस तर वापरता येतील पुन्हा.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nबरोब्बर, तुला कळलंय मला काय म्हणायचंय ते\nलेख मजेशीर आहे. छोट्या छोट्या संदर्भांनी, कोपरखळ्यांनी अधिक मजा आली.\nअसेच अधिक वाचायला आवडेल.\nनो आयडियाज् बट इन थिंग्ज.\nलेख आवडला. मिनिमॅलिझमचे आणि आमचे संबंध हे फक्त प्रवासाच्या बांधाबांधीच्या संदर्भात येतात. हे लागंलं तर आणि ते लागलं तर असे म्हणणारी बायको आणि आमचे मिमिंएलिझम हे(ही) एक कुटुंबकलहाचे कारण बनते.\nमस्त लेख मिनिमॅलिझम बद्दल\nमिनिमॅलिझम बद्दल काहीच माहिती नव्हती, ह्या लेखाच्या निमित्ताने बरीच माहिती समजली, धन्यवाद त्यासाठी:)\nलेख मस्त आहे. आवडला. घरीही वाचून दाखवला. 'मिनिमॅलिझम' मला तर पटला\nस्वानुभव असल्याने गप्पच बसतो.\nतरल विनोदाचा उत्कृष्ट नमुना.\nउदा. कुणी केसांची बट कुरवाळली किंवा हातात हात घेतला; किंवा सेलमधे पडद्याचं कापड अर्ध्या किमतीला मिळालं; असे विविध आनंदघन आमच्यासाठी सदैव बरसत असतात. हेच मेलं पुरुषांना बघवत नसावं\nमिनिमॅलिझमच्या बाजूने लिहिण्याचा विचार मनात फोफावतो आहे. पण सध्या तरी तत्वाशी एकनिष्ठ राहण्यासाठी त्याचा बोनसाय करून ठेवलेला आहे.\nजॉनी वॉकर (जन्म : ११ नोव्हेंबर १९२६)\nजन्मदिवस : शिखांचे महाराजा रणजीत सिंग (१७८०), भौतिकशास्त्रज्ञ जेम्स क्लर्क मॅक्सवेल (१८३१), लेखक रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन (१८५०), लेखक, विधिज्ञ, पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर (१८७३), के जीवनसत्त्व शोधणारा नोबेलविजेता एडवर्ड डॉईजी (१८९३), लेखक, विचारवंत व 'नवी क्षितिजे'चे संस्थापक संपादक विश्वास रघुनाथ पाटील (१९२८), अभिनेत्री जीन सेबर्ग (१९३८), लेखक हुमायूँ अहमद (१९४८), सन मायक्रोसिस्टम्सचा सहसंस्थापक स्कॉट मकनीली (१९५४), अभिनेत्री व्हूपी गोल्डबर्ग (१९५५), अभिनेत्री जुही चावला (१९६७), लेखिका अयान हिरसी अली (१९६९)\nमृत्युदिवस : चित्रकार लुदोव्हिको काराच्ची (१६१९), संगीतकार रोसिनी (१८६८), चित्रकार कामिय पिसारो (१९०३), लेखक हेक्टर ह्यू मन्रो उर्फ साकी (१९१६), सिनेदिग्दर्शक व्हित्तोरिओ द सिका (१९७४)\n१६८१ : संभाजींनी औरंगजेबाविरोधात बंड करून त्याचा मुलगा अकबर याची महाराष्ट्रात भेट घेतली.\n१९५६ : अलाबामा राज्यातील बसमध्ये गौर-कृष्णवर्णीयांसाठी वेगळे राखीव विभाग ठेवण्याची तरतूद बेकायदेशीर असल्याचा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या समान हक्कांसाठीच्या लढ्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता.\n१९७१ : बालभारतीने 'किशोर' मासिकाचा अंक प्रायोगिक पातळीवर प्रथम प्रकाशित केला. जाने. ७२ पासून नियमित प्रकाशन.\n१९९५ : सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार.\n२००१ : अमेरिकन फौजांनी तालिबानकडून काबूलचा ताबा मिळवला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 6 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathidhamaal.com/news/17th-sanskruti-kala-darpan-gaurav-rajani-natyamahotsav-held", "date_download": "2018-11-13T07:52:54Z", "digest": "sha1:WOYOW6PIFHJPROLLUXEU6IJY344SQVQF", "length": 7759, "nlines": 57, "source_domain": "www.marathidhamaal.com", "title": "17th Sanskruti Kala Darpan Gaurav Rajani Natyamahotsav held! | Marathi Dhamaal", "raw_content": "\n'१७ व्या संस्कृती कलादर्पण गौरव रजनी' नाट्यमहोत्सव संपन्न\nमराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा विविध स्तरावरील कलाकृतींचा आणि कलावंतांना गौरविणाऱ्या संस्कृती कलादर्पणचा नुकताच मोठ्या दिमाखात नाट्यसोहळा पार पडला. ८ ते १० एप्रिल दरम्यान माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात पार पडलेल्या या महोत्सवाची सांगता 'कोडमंत्र'' या नाटकाद्वारे झाली. तत्पूर्वी ८ एप्रिलला सुरु झालेल्या या नाट्यमहोत्सवाला उपस्थित असणा-या मान्यवरांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला होता.\nयंदाचे संस्कृती कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळ्याचे हे १७ वे वर्ष असून, सालाबादप्रमाणे यावर्षीदेखील नाट्यरसिकांचा या महोत्सवाला उदंड प्रतिसाद लाभला. यावर्षीच्या १७ व्या संस्कृती कलादर्पण गौरव रजनी नाट्यसोहळ्यात रेखा सहाय, प्रमोद पवार, सविता मालपेकर, प्राजक्ता कुलकर्णी, मिलिंद गवळी, उदय धुरन, सुप्रिया पाठारे, रमेश मोरे आणि संजिव देशपांडे हे मान्यवर उपस्थित होते.\nयंदा नाट्यविभागातून अंतिम फेरीसाठी सात नाटकांची निवड झाली असून, यात साखर खाल्लेला माणूस (एकदंत निर्मित), कोडमंत्र (अनामिका निर्मित), ह्या गोजिरवाण्या घरात (वेद प्रॉडक्शन), छडा(अवनीश प्रॉडक्शन), यु टर्न २ (जिव्हाळा निर्मित), तीन पायांची शर्यत(सुयोग /झेलू निर्मित), के दिल अभी भरा नही (वेद प्रॉडक्शन) या नाटकांचा समावेश आहे. एकूण २४ नाटकांनी यात सहभाग घेतला होता. नाट्यपरिक्षण विभागातील कांचन अधिकारी, प्राजक्ता कुलकर्णी आणि प्रमोद पवार यांनी यंदाच्या नाट्यस्पर्धेच्या परिक्षणाची धुरा सांभाळली आहे.\nया महोत्सवाच्या निमित्ताने प्राथमिक निवड झालेल्या कलाकृतीच्या कलाकार मंडळीसोबत अगदी माफक दरात नाटकांचे प्रयोग पाहण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे यंदा प्रेक्षकांसाठी सेल्फी कॉर्नर ही स्पर्धादेखील राबविण्यात येत असून, यात विजेते ठरलेल्या निवडक प्रेक्षकांना ७ मे रोजी होणाऱ्या संस्कृती कलादर्पण गौरव रजनी २०१७ च्या पुरस्कार सोहळ्याचे पास मिळणार आहे. तसेच लवकरच चित्रपट विभागातील पुरस्कार सोहळ्यासाठी सर्वोकृष्ट १० चित्रपटांची नावे लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती संस्कृती कलादर्पण अध्यक्ष -संस्थापक चंद्रशेखर सांडवे आणि अध्यक्षा अर्चना नेवरेकर यांनी दिली.\nतुम्हाला हे वाचायला आवडेल \n‘चला हवा येऊ द्या’ का घेतायेत विश्रांती...\nफर्जंद येतायेत ११ मे ला...\n'गच्ची' वर झाला होता गंभीर अपघात\nहि मराठी अभिनेत्री लवकरच करतेय लग्न...\nअमृताला कोणी लिहिल पत्र...\nअंकुश आणि तेजस्विनीच नवीन रॉमेंटीक गाण...\nआता काय नवीन करतोय स्वप्नील जोशी...\n‘माझा एल्गार’ येणार १० नोव्हेंबरला...\nबघा शनायाने आयुष्यात पहिल्यांदा काय घेतला विकत\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/tag/crime/", "date_download": "2018-11-13T07:45:23Z", "digest": "sha1:CF47XHLKKRBX4TOHQGCXAGXNWADAQRIW", "length": 11977, "nlines": 221, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "crime | MCN", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nमुंबई विमानतळावर 15 किलो सोन्याची बिस्किटं जप्त\nमुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने सोमवारी मोठी कारवाई केली आहे. तब्बल 15 किलो सोन्याच्या बिस्किटांची…\nनागपूरमध्ये व्यापाऱ्याकडे काम करणाऱ्या अकाऊंटंटचा खून\nनागपूर जिल्ह्यातल्या मौदा तालुक्यातील माथनी शिवारातून वाहणाऱ्या कन्हान नदीच्या पुलाखाली सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पोत्यात बांधलेला मृतदेह आढळला. तो मृतदेह…\nपुणे : सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार .\nपिंपरी-चिंचवडमधील सांगवी पोलिस हद्दीत वडिलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. सावत्र बापाकडून आपल्या अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याचे समोर…\n६५ वर्षांच्या महिलेवर १५ वर्षांच्या मुलाकडून बलात्कार केल्याची घटना घडली आहे.\nबलात्काराच्या घटनेनं दिल्ली हादरली आहे. एका १५ वर्षांच्या मुलानं घरकाम करणाऱ्या ६५ वर्षांच्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. सोमवारी…\nपु. ल. देशपांडे यांचा घरात चोर घुसले ,निवासस्थानी चोरीचा प्रयत्न .\nसाहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या पुण्यातील घरात चोरी झाल्याचे समोर आले आहे. डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत भांडारकर रोडवर पुलंचं राहतं…\nपुरुषाची डोक्यात दगडानं ठेचून हत्या , रस्त्यावर फेकला मृतदेह.\nपुणे- चाकण औद्योगिक वसाहतीत खराबवाडी (ता. खेड) हद्दीत सारा सिटीपासून मर्सिडीज बेंज कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून…\nपुण्यात आई-वडिलांचा खून,मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न.\nपुण्यातील शनिवार पेठ भागात एका ३० वर्षांच्या तरुणानं स्वत:च्या आई-वडिलांचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. पराग क्षीरसागर असं आरोपी…\nपुण्यात लग्नाच्या जेवणातून 10 पाहुण्यांना विषबाधा.\nदेहूरोड परिसरातील किवळे येथील एका लग्न समारंभातील जेवणातून विषबाधा झाल्याची घटना रविवारी घडली. यातील १० जणांवर खासगी रुग्णालयात उपचार…\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A4/word", "date_download": "2018-11-13T07:14:08Z", "digest": "sha1:5T4C7TJPI7ANYUPBJULTLKU22M4JKJ3T", "length": 12286, "nlines": 115, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - सुश्रुत", "raw_content": "\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिल..\nसुश्रुत संहिता - निदानस्थान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिल..\nसुश्रुत संहिता - वातव्याधि निदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिल..\nसुश्रुत संहिता - मुळव्याध\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिल..\nसुश्रुत संहिता - मुतखडा\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिल..\nसुश्रुत संहिता - भगंदरनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिल..\nसुश्रुत संहिता - कुष्ठनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्र..\nसुश्रुत संहिता - प्रमेहनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्र..\nसुश्रुत संहिता - उदरनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्र..\nसुश्रुत संहिता - मूढगर्भनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्र..\nसुश्रुत संहिता - विद्रधिनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्र..\nसुश्रुत संहिता - विसर्पनाडीस्तनरोगनिदान’’\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिल..\nसुश्रुत संहिता - गलगंडनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्र..\nसुश्रुत संहिता - श्लीपदनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्र..\nसुश्रुत संहिता - क्षुद्ररोगनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्र..\nसुश्रुत संहिता - शूकदोषनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्र..\nसुश्रुत संहिता - भग्नानानिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्र..\nसुश्रुत संहिता - मुखरोगनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्र..\nसुश्रुत संहिता - दंतगतरोग\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्र..\nसुश्रुत संहिता - कंठरोग\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्र..\nवर्णाश्रमधर्मनिर्णय - राजा व राजसभा\nवर्णाश्रमधर्मनिर्णय - प्रजा कर्तव्य\nराजधर्म विचार- व्यवहार नीति\nराजधर्म विचार- राजनीतीचे वर्णन\nराजधर्म विचार- राजाचा आवश्यक व्यवहार\nराजधर्म विचार- राजाचे गुण\nराजधर्म विचार- राजधर्म वर्णन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/-/articleshow/16414941.cms?prtpage=1", "date_download": "2018-11-13T08:06:42Z", "digest": "sha1:6TPHL4B3KVPLHCQEPH43ONBD6C2IQT4N", "length": 16172, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: - सचिनचा फोन आणि बिनाबॅटचा फटका | Maharashtra Times", "raw_content": "\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवती\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवतीWATCH LIVE TV\nसचिनचा फोन आणि बिनाबॅटचा फटका\nप्रत्यक्ष काहीही ओळखदेख नसताना एक दिवस सचिन तेंडुलकरचा फोन यावा, त्याने घरी बोलवावे, अत्यंत साधेपणाने सोबत तीन तास घालवावे, फोटोही काढू द्यावेत आणि हाती बॅट नसतानाही आपला आवडता फटका मारून दाखविण्याची अॅक्शन करावी, असे जर कोणाच्या बाबतीत घडले तर काय होईल\nप्रत्यक्ष काहीही ओळखदेख नसताना एक दिवस सचिन तेंडुलकरचा फोन यावा, त्याने घरी बोलवावे, अत्यंत साधेपणाने सोबत तीन तास घालवावे, फोटोही काढू द्यावेत आणि हाती बॅट नसतानाही आपला आवडता फटका मारून दाखविण्याची अॅक्शन करावी, असे जर कोणाच्या बाबतीत घडले तर काय होईल चित्रकार प्रमोद कांबळे यांच्या बाबतीत हे घडले आणि पुढील तीन दिवस ते या आनंदाच्या शॅाकमध्येच होते.\nअहमदनगर येथील आपल्या स्टुडिओत रमणारे आणि चित्रकला व शिल्पकला यांत सतत काहीतरी प्रयोग करणारे कलांवत प्रमोद कांबळे यांना गेल्या आठवड्यात मोबाइलवर कॉल आला. पलिकडून आवाज होता, ‘मी सचिन तेंडुलकर बोलतोय’ असा. आपली फिरकी घेणारा हा कोण मित्र याचा अंदाज घेण्यासाठी प्रमोद बोलत राहिले. ‘प्रमोदजी माझं तुमच्याकडे एक काम आहे. घरी येऊन मला जरा भेटू शकाल का याचा अंदाज घेण्यासाठी प्रमोद बोलत राहिले. ‘प्रमोदजी माझं तुमच्याकडे एक काम आहे. घरी येऊन मला जरा भेटू शकाल का’ सचिनकडून परिचित अशा बारीक आवाजात विचारणा झाली. सावधपणे प्रमोद यांनी कामाबाबत विचारणा केली. या जगविख्यात फलंदाजाचे आपल्याकडे काही काम निघणे अशक्य आहे याची त्यांना खात्रीच होती. ‘घरी आल्यावर प्रत्यक्ष भेटीतच काम काय ते सांगतो, माझा पत्ता मेसेज करतो, कधी येणार आहात ते सांगा म्हणजे मी घरीच थांबतो.’ त्याच नम्र स्वरात सांगण्यात आले आणि फोन ठेवला गेला. नक्कीच कोणीतरी फिरकी घेतली आपली, असा विचार आणि खरोखरच सचिन असेल तर’ सचिनकडून परिचित अशा बारीक आवाजात विचारणा झाली. सावधपणे प्रमोद यांनी कामाबाबत विचारणा केली. या जगविख्यात फलंदाजाचे आपल्याकडे काही काम निघणे अशक्य आहे याची त्यांना खात्रीच होती. ‘घरी आल्यावर प्रत्यक्ष भेटीतच काम काय ते सांगतो, माझा पत्ता मेसेज करतो, कधी येणार आहात ते सांगा म्हणजे मी घरीच थांबतो.’ त्याच नम्र स्वरात सांगण्यात आले आणि फोन ठेवला गेला. नक्कीच कोणीतरी फिरकी घेतली आपली, असा विचार आणि खरोखरच सचिन असेल तर या आनंदाचा धक्का अशा कात्रीत कांबळे सापडले आणि जावे की जाऊ नये, असा विचार करत राहिले.\nत्याच संध्याकाळी बेंगळुरू येथे राहत असलेल्या मेव्हण्याचा प्रमोदना फोन आला. तुम्ही केलेल्या सचिनच्या एका शिल्पाचे छायाचित्र असलेले ब्रोशर आपण सचिनला बेंगळुरू येथे दिले होते हे मेव्हण्याने प्रमोद यांना सांगितले. सचिनने तेव्हाच कांबळे यांचा फोन नंबर मागून घेतला होता.\nत्याच रात्री तयारी करून पहाटे तीन वाजता प्रमोद आपल्या कुटुंबीयांसह हा दुर्लभ क्षण जगायला निघाले. सकाळी ते सचिनच्या वांद्रे येथील नव्या निवासस्थानी पोचले, तेव्हा सचिनने स्वतःच त्यांचे स्वागत केले. त्यानंतरचे तीन तास प्रमोद कांबळे यांना एका महान फलंदाजाच्या साध्या आणि नम्र स्वभावाचा आलेला प्रत्यय विस्मयकारक होता. कोणताही बडेजाव नाही, बोलण्यात आढ्यता नाही. कांबळे यांच्यातील कलावंताची पूर्ण बूज राखत, कोणत्याही संसारी गृहस्थाने आपल्या घरातील सजावटीविषयी चर्चा करावी, तशी साधेपणाने सचिनने ती केली. कांबळे यांनी केलेल्या शिल्पाचा उल्लेख करून सचिन म्हणाला, ‘शिल्प चांगले झाले आहे. परंतु माझी खासियत असलेला फटका तो नव्हे.’ त्यावर कांबळे यांनी, ‘तुम्ही सांगताय तो फटका कसा आहे हे सांगितलेत, तर वेगळे शिल्प करता येईल,’ असे सांगितले. मग सचिनने त्याच्या घरातील लॅानमधील हिरवळीवर हातात बॅट नसताना व पायात घरच्या चप्पल असतानाच, मुठीत धरलेल्या मोबाइलसहच ‘योग्य पोझिशन’ सांगितली. ती कांबळे यांनी लगेच फोटोबद्ध केली.\nते ‘तीन तास’ मनात साठवून, भारलेल्या अवस्थेतच कांबळे काही काळ होते. आपण खरेच सचिनच्या घरी जाऊन आलो का, असे ते स्वतःलाच विचारत राहिले. त्यानंतरही सचिनचे फोन सुरूच आहेत. ‘प्रमोदजी कसे आहात’, अशा आस्थेवाईक चौकशीने फोन सुरू होतो आणि कामाची प्रगती किती झाली आहे, याची चौकशी करून संपतो. कांबळे यांच्या कलाकृतीने सचिनच्या घराची शोभा वाढेलच; परंतु मोठेपण लीलया पेलणाऱ्या आपल्या नम्र स्वभावाचे अमोल शिल्प सचिनने कांबळे यांनाही दिले आहे.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nयुपीः हिंदू मुलांना सोप्या अतिशय पद्धतीने उर्दु भाषेचे शिक्ष\nराफेल विक्रीत अंबानींना लाभ पोहोचवला नाहीः दसॉल्ट CEO\nसैनिकाप्रमाणे सर्वांनी पृथ्वीचं संरक्षण करावंः राष्ट्रपती\nराफेल, नोटाबंदीवरून, माजी कर्मचाऱ्याचे राष्ट्रपतींना पत्र\nचेन्नईः भंगारातून साकारलेल्या कलाकृतींनी वाढवली रस्त्याची शो\nबहुतेक मुस्लिम संघटनांचा राम मंदिराला पाठिंबाःNCM अध्यक्ष\nराज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर\nभाऊ कदम यांचा माफीनामा\n'...यापुढे ओवाळणार नाही': राज ठाकरेंचे फटकारे\nमानसिक संतुलन बिघडलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार\nविद्यार्थीही ग्राहक, मागू शकतो न्याय: ग्राहक मंच\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसचिनचा फोन आणि बिनाबॅटचा फटका...\nज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत पुरंदरे यांचे निधन...\nघाटकोपरजवळ अपघातात १ जखमी...\nअसीमविरोधी गुन्ह्याची चौकशी करा\nवरळीत पालिकेच्या 'हस्ते' झाडेमार...\nकोकणासाठी जादा गाड्या सोडणार...\nएबीसीच्या अध्यक्षपदी शैलेश गुप्ता...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/sandip-waslekar-speech-yin-programme-18121", "date_download": "2018-11-13T07:17:31Z", "digest": "sha1:BPOAZOFXVXZPLNHHDONLZJGD2JHCYTU2", "length": 15548, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sandip Waslekar speech in YIN programme कल्पना सत्यात उतरवली तरच जगाचा कायापालट- वासलेकर | eSakal", "raw_content": "\nकल्पना सत्यात उतरवली तरच जगाचा कायापालट- वासलेकर\nसोमवार, 28 नोव्हेंबर 2016\nमुंबई - कल्पनांवर विचार करा. त्या सत्यात उतरवा. तसे ध्येय उराशी बाळगून वाटचाल केलीत तरच जगाचा कायापालट होईल, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषक संदीप वासलेकर यांनी रविवारी (ता.27) येथे केले.\nमुंबई - कल्पनांवर विचार करा. त्या सत्यात उतरवा. तसे ध्येय उराशी बाळगून वाटचाल केलीत तरच जगाचा कायापालट होईल, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषक संदीप वासलेकर यांनी रविवारी (ता.27) येथे केले.\nयिनच्या जिल्हाप्रमुखांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात वासलेकर यांनी आपले विचार मांडले. अत्यंत व्यग्र असतानाही वासलेकर थेट अमेरिकेहून एक महत्त्वाची परिषद आटोपून खास यिनच्या कार्यशाळेत महाविद्यालयीन तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. वासलेकर यांनी तरुणांना सुरुवातीला काही प्रश्‍न विचारले. त्यांच्या उत्तरांतून त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींविषयीची विद्यार्थ्यांना असलेली माहिती आणि त्यांचे त्याविषयीचे आकलन जाणून घेतले.\nवासलेकर म्हणाले, की कल्पनांवर विचार करायला लागा. जगातले सर्व बदल आणि स्थित्यंतरे ही अशा कल्पनांमधूनच झाली आहेत. आदिमानवाने दगडावर दगड घासला. त्यातून ऊर्जेची निर्मिती झाली. अग्नीचा शोध लागला. गुहेच्या बाहेर रेघोट्या मारताना त्याला चित्रकलेचा शोध लागला. गुणगुणण्यातून गायनाने जन्म घेतला.\nआधुनिक भौतिक शास्त्राचा जनक आईनस्टाईनने केलेल्या विचारातून जगाला ई बरोबर एमसी वर्ग (E=mc2) या समीकरणाचा शोध लागला. त्यातून जग बदलल्याचे उदाहरण देऊन वासलेकर यांनी, \"कल्पना व विचार सत्यात उतरवण्यासाठी ध्येयाची एकाग्रता आणि मेहनतीची गरज असल्याचे तरुणांच्या मनावर बिंबवले.\nइतरांपेक्षा आपण वेगळा विचार करायला हवा. जग बदलण्याची ताकद आपल्यात आहे. या बळावर तुम्ही जगात अत्युच्च शिखर गाठू शकता, असे मार्गदर्शन करताना वासलेकर यांनी स्वतःचे उदाहरण दिले. ते म्हणाले, \"\"मी डोंबिवलीत लहानाचा मोठा झालो. मराठी माध्यमात शिकलो. ऑक्‍स्फर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी गेलो. मी माझे मार्क्‍स तेथे सांगितले नाहीत. तुम्हाला माझे विचार मान्य असतील तर माझ्या मार्कांचा अट्टहास कशासाठी माझ्या या सडेतोड युक्तिवादानंतर माझी निवड झाली. जगभरातून तीन हजार अर्ज आले होते. म्हणून तुम्ही गुणांपेक्षा कल्पनांना व तर्कांना महत्त्व द्या.\nवासलेकर म्हणाले, की आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी मी काही चौकटी आखून घेतल्या होत्या. जितकी गरज आहे तितकाच पैसा कमवायचा. उगाचच पैशांच्या मागे धावायचे नाही. पैशांचे जाळे स्वतःभोवती तयार होता कामा नये. त्यात एकदा गुरफटला की तुम्ही वेगळे असे काही करू शकत नाही. काही तरी वेगळे करणे आणि पैसा कमावणे या दोन्ही गोष्टी समांतर आहेत. मी अमकं तमकं मिळवल्यावर हे करीन, असे नाही.\nतुम्ही स्वबळावर एखाद्या देशाचे पंतप्रधान, परराष्ट्रमंत्री, राष्ट्रपती यांच्यापेक्षाही जास्त मोलाची कामगिरी करू शकता, असा आत्मविश्‍वास त्यांनी यिनच्या तरुणांमध्ये जागवला.\nएक हजार शिक्षक ठरणार अतिरिक्त\nनागपूर - अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फटका शहरातील महाविद्यालयांना बसला आहे. शहरात अकरावीच्या १९ हजार ९३१ जागा...\n\"समाजमाध्यमातून चांगल्या गोष्टीच निवडा...'\nपुणे - \"\"अंगणात टाकलेल्या धान्यातून कोंबड्या चोचीने धान्यच टिपतात. खडे-माती तसेच पडू देतात. समाजमाध्यमांचेही तसेच आहे. आपण माध्यमांतून चांगल्या...\nविकासाच्या वेगाला हवे सुविधांचे लॅंडिंग\nदेशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या...\nपुणे - देशातच नव्हे, परदेशातही लोकप्रिय झालेल्या प्रो- कबड्डी लीगमध्ये अठ्ठावीस पंचांपैकी राज्यातून एकमेव महिला पंचाची निवड झाली आहे. ती धनश्री जोशी...\nठाणे, पालघरमध्ये बेकायदा शाळांचे पेव\nमुंबई - ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदा शाळा सुरू करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे. पालघर आणि ठाण्यामध्ये 244...\nअकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे समुपदेशन\nमुंबई - अकरावीत प्रवेश मिळाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी शाखा बदलण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. त्यांचे समुपदेशन करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/archive/201311?type%5Bwebform%5D=webform&type%5Bmiscellaneous%5D=miscellaneous&type%5Bhelp%5D=help&type%5Babout%5D=about&type%5Btupdates%5D=tupdates", "date_download": "2018-11-13T06:33:56Z", "digest": "sha1:LOIVORLUZPZ555TDW4XCCBEILF4DFWBG", "length": 14884, "nlines": 113, "source_domain": "aisiakshare.com", "title": " November 2013 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nBook pageWebformऑलिंपिक २०१२कलादालनकविताकौलचर्चाविषयछोट्यांसाठीजपमाळकथापाककृतीबातमीभटकंतीमाहितीमौजमजारिकामे धागेललितवगैरेवाविप्रविकीपानांसाठीविशेषविशेषांकसंस्थळाची माहितीसध्या कायसध्या काय ...समीक्षा\nविशेष चौसष्ट्तेरा जयदीप चिपलकट्टी 15 शनिवार, 02/11/2013 - 04:30\nविशेष कलानुभवाचं संक्षिप्तीकरण/विखंडीकरण राजेश घासकडवी 30 शनिवार, 02/11/2013 - 06:07\nविशेष व्यंगचित्र ऐसीअक्षरे 8 शनिवार, 02/11/2013 - 09:40\nमौजमजा पाटा पीचवर टाकलेले आपटबार : खिलाडी ७८६ परीक्षण पूर्ण विजार 0 शुक्रवार, 08/11/2013 - 10:02\nललित गणितज्ञांच्या अद्भुत कथा - वाळूवरील रेघोट्या प्रभाकर नानावटी 3 शुक्रवार, 15/11/2013 - 12:45\nललित आठवणीतले प्रवास दुचाकीवरचे - भाग ३ चौकस 18 रविवार, 24/11/2013 - 16:39\nमाहिती वैमानिकांना विमानाची दिशा बदलावी लागते का लॉरी टांगटूंगकर 32 मंगळवार, 26/11/2013 - 00:46\nचर्चाविषय एक प्रकल्प - मराठी संस्थळांचं योगदान ऐसीअक्षरे 42 मंगळवार, 26/11/2013 - 01:11\nचर्चाविषय नियोग ही परंपरा असलेला समाज आणि विकी डोनर सिनेमा ची गरज कुमारकौस्तुभ 49 गुरुवार, 28/11/2013 - 06:36\nमाहिती कहाणी आपल्या 'रुपया'ची... भाग - २ शैलेन 21 शुक्रवार, 29/11/2013 - 04:03\nचर्चाविषय केप्याबिलिटी-बिल्डिंगला काहीच महत्त्व नाही काय\nमाहिती शुल्बसूत्रांमधील भूमिति - एक धावती ओळख. भाग २. अरविंद कोल्हटकर 7 बुधवार, 27/11/2013 - 04:07\nविशेष तेरा ट्रेडीसनल अत्याचार ३_१४ विक्षिप्त अदिती 61 शुक्रवार, 01/11/2013 - 07:46\nविशेष डॉ. रखमाबाई - एक दीपशिखा मस्त कलंदर 17 शुक्रवार, 01/11/2013 - 06:24\nकविता कुरळे केस सोनेरी... ग्लोरी 3 सोमवार, 11/11/2013 - 16:42\nसमीक्षा जॉनी मॅड डॉग निनाद 11 सोमवार, 18/11/2013 - 10:13\nचर्चाविषय दिवाळी टू दिवाळी लिहिण्यामागची कारणं… उत्पल 10 गुरुवार, 07/11/2013 - 09:45\nकलादालन उत्तर-पूर्व भारतः निसर्गप्रेमींसाठी पर्वणी तिरशिंगराव 10 सोमवार, 18/11/2013 - 14:35\nमौजमजा बाफमहात्म्य : वाचाल तर वाचाल, न वाचाल तर पस्तावाल पूर्ण विजार 7 बुधवार, 20/11/2013 - 14:21\nचर्चाविषय लोक समारंभानं लग्न का करतात मेघना भुस्कुटे 131 गुरुवार, 21/11/2013 - 16:25\nललित टबुडी टबुडी जसवंती तिरशिंगराव 10 शनिवार, 02/11/2013 - 18:30\nविशेष आवधूऽत चिंतन श्री गुर्देव दत्त मुक्तसुनीत 17 शुक्रवार, 01/11/2013 - 07:40\nमौजमजा सरकारमान्य महिष्यौच्चवंशरेतन केंद्राचे उद्घाटन नगरीनिरंजन 9 रविवार, 24/11/2013 - 13:36\nविशेष गोष्टीच्या गोष्टीची गोष्ट मेघना भुस्कुटे 13 शुक्रवार, 01/11/2013 - 07:54\nविशेष मराठी चित्रपटसृष्टी प्रगल्भ झाली आहे म्हणे... परिकथेतील राजकुमार 32 शुक्रवार, 01/11/2013 - 05:59\nविशेष अर्थांच्या विविध शक्यता शोधताना - शुभा गोखलेंशी संवाद ऐसीअक्षरे 26 शनिवार, 02/11/2013 - 06:05\nविशेष भूमिकेतल्या आयांच्या गोष्टी कविता महाजन 7 शनिवार, 02/11/2013 - 06:41\nबातमी एअर इंडिया मध्ये सध्या काय चालले आहे\nमाहिती भारत-पाक १९६५ युद्ध....त्रोटक आणि विस्कळित माहिती मन 32 रविवार, 10/11/2013 - 18:37\nमौजमजा सचिनची निवृत्ती आणि क्रिडा रसिकांच्या प्रतिक्रिया पाषाणभेद 11 सोमवार, 11/11/2013 - 03:25\nकविता शुभ्र आज्यांचे पिंजारलेले समूह सर्व_संचारी 0 सोमवार, 11/11/2013 - 13:34\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ९ ३_१४ विक्षिप्त अदिती 136 शुक्रवार, 15/11/2013 - 22:05\nचर्चाविषय गांधी विरुद्ध बोस राजेश घासकडवी 61 मंगळवार, 19/11/2013 - 09:21\nसमीक्षा केईनोरहासेन निनाद 1 गुरुवार, 21/11/2013 - 08:25\nबातमी सोन्याचे झाड चंद्रशेखर 1 गुरुवार, 21/11/2013 - 16:42\nललित ** खात्री ** तर्कतीर्थ 11 रविवार, 24/11/2013 - 15:35\nचर्चाविषय २०१३ विधानसभा अंदाज व प्रत्यक्ष निकाल: मध्य प्रदेश ऋषिकेश 23 सोमवार, 25/11/2013 - 14:42\nमाहिती HARRY HARLOW ची माकडं आपल्याला काय शिकवितात कुमारकौस्तुभ 20 मंगळवार, 26/11/2013 - 15:12\nबातमी कात्रीमध्ये सापडलेले पाकिस्तान चंद्रशेखर 23 शनिवार, 30/11/2013 - 15:24\nविशेष सिस्टर मरिया, स्कार्लेट ओ'हॅरा आणि एलायझा डूलिट्ल मनीषा 11 शुक्रवार, 01/11/2013 - 05:42\nविशेष पासष्टाव्या कलेच्या विळख्यात उसंत सखू 16 शुक्रवार, 01/11/2013 - 05:44\nमौजमजा मला ऐसीअक्षरे का आवडते\nविशेष पाखी नंदिनी 4 शुक्रवार, 01/11/2013 - 07:37\nमाहिती आपल्या शरीरातील छुपी घड्याळे चंद्रशेखर 15 शनिवार, 16/11/2013 - 15:19\nबातमी जैन मंदिरातील मूर्तींची रहस्यमय चोरी चंद्रशेखर 2 मंगळवार, 26/11/2013 - 15:44\nचर्चाविषय संगीतकला चित्रकलेपेक्षा प्रभावी आहे का राजेश घासकडवी 62 गुरुवार, 14/11/2013 - 21:18\nविशेष कविता अनिरुध्द अभ्यंकर 6 शुक्रवार, 01/11/2013 - 06:01\nविशेष आपला कलाव्यवहार आणि आपण ऐसीअक्षरे 1 शनिवार, 02/11/2013 - 06:55\nसमीक्षा खेळघर - रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ मेघना भुस्कुटे 14 बुधवार, 06/11/2013 - 18:14\nचर्चाविषय लोकसंवाद :- काही चितपरिचित डायलॉग्ज मन 119 गुरुवार, 14/11/2013 - 23:35\nजॉनी वॉकर (जन्म : ११ नोव्हेंबर १९२६)\nजन्मदिवस : शिखांचे महाराजा रणजीत सिंग (१७८०), भौतिकशास्त्रज्ञ जेम्स क्लर्क मॅक्सवेल (१८३१), लेखक रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन (१८५०), लेखक, विधिज्ञ, पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर (१८७३), के जीवनसत्त्व शोधणारा नोबेलविजेता एडवर्ड डॉईजी (१८९३), लेखक, विचारवंत व 'नवी क्षितिजे'चे संस्थापक संपादक विश्वास रघुनाथ पाटील (१९२८), अभिनेत्री जीन सेबर्ग (१९३८), लेखक हुमायूँ अहमद (१९४८), सन मायक्रोसिस्टम्सचा सहसंस्थापक स्कॉट मकनीली (१९५४), अभिनेत्री व्हूपी गोल्डबर्ग (१९५५), अभिनेत्री जुही चावला (१९६७), लेखिका अयान हिरसी अली (१९६९)\nमृत्युदिवस : चित्रकार लुदोव्हिको काराच्ची (१६१९), संगीतकार रोसिनी (१८६८), चित्रकार कामिय पिसारो (१९०३), लेखक हेक्टर ह्यू मन्रो उर्फ साकी (१९१६), सिनेदिग्दर्शक व्हित्तोरिओ द सिका (१९७४)\n१६८१ : संभाजींनी औरंगजेबाविरोधात बंड करून त्याचा मुलगा अकबर याची महाराष्ट्रात भेट घेतली.\n१९५६ : अलाबामा राज्यातील बसमध्ये गौर-कृष्णवर्णीयांसाठी वेगळे राखीव विभाग ठेवण्याची तरतूद बेकायदेशीर असल्याचा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या समान हक्कांसाठीच्या लढ्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता.\n१९७१ : बालभारतीने 'किशोर' मासिकाचा अंक प्रायोगिक पातळीवर प्रथम प्रकाशित केला. जाने. ७२ पासून नियमित प्रकाशन.\n१९९५ : सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार.\n२००१ : अमेरिकन फौजांनी तालिबानकडून काबूलचा ताबा मिळवला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://mahitisagar.com/0112.php", "date_download": "2018-11-13T06:45:14Z", "digest": "sha1:FLW2HLD22OOTT22UR7JSZCJA7JBVO2TR", "length": 7450, "nlines": 56, "source_domain": "mahitisagar.com", "title": " १२ जानेवारी : राष्ट्रीय युवक दिन", "raw_content": "दिनविशेष : १२ जानेवारी : राष्ट्रीय युवक दिन\nहा या वर्षातील १२ वा दिवस आहे.\n: हज यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत ३६२ यात्रेकरुंचा मृत्यू\n: राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना\n: सामाजिक कार्यकर्त्या गंगुताई पटवर्धन यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा पहिला ’बाया कर्वे पुरस्कार’ प्रदान\n: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची त्रिवार घोषणा\n: सोलापूरचे क्रांतिवीर किसन सारडा, मल्लाप्पा धनशेट्टी व कुरबान हुसेन यांना फाशी\n: महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव अमेरिकन संसदेने फेटाळला.\n: सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी करण्यात आली.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n: सी. रामचंद्र – संगीतकार (मृत्यू: ५ जानेवारी १९८२)\n: महर्षी महेश योगी (मृत्यू: ५ फेब्रुवारी २००८)\n: पं. महादेवशास्त्री जोशी – साहित्यिक, भारतीय संस्कृतीकोषाचे व्यासंगी संपादक (मृत्यू: १२ डिसेंबर १९९२)\n: महर्षी न्यायरत्‍न धुंडिराजशास्त्री विनोद – तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक (मृत्यू: १३ जुलै १९६९)\n: पॉल हर्मन म्युलर – डी. डी. टी. या पदार्थाचा अनेक कीटकांवर संपर्कजन्य विषारी परिणाम होतो या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक (१९४८) मिळवणारे स्विस रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: १२ आक्टोबर १९६५ - बेसल, स्वित्झर्लंड)\n: हर्मन गोअरिंग – जर्मन नाझी (मृत्यू: १५ आक्टोबर १९४६)\n: स्वामी विवेकानंद – भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे तत्त्वज्ञ, रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य, गुरुंची स्मृती चिरंतन राहावी यासाठी त्यांनी ’रामकृष्ण मिशन’ची स्थापना केली. (मृत्यू: ४ जुलै १९०२)\n: व्यंकटेश बापूजी केतकर – विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद (मृत्यू: ३ ऑगस्ट १९३०)\n: राजमाता जिजाबाई (मृत्यू: १७ जून १६७४)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n: अमरीश पुरी – आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त केलेले चित्रपट व रंगमंच कलाकार (जन्म: २२ जून १९३२ - लाहोर, पंजाब, पाकिस्तान)\n: ओ. पी. रल्हन – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक व अभिनेते. ’तलाश’, ’ फूल और पत्थर’, ’हलचल’, ’पापी, ’शालिमार’ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. (जन्म: \n: शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ ’ कुमार गंधर्व’ (जन्म: ८ एप्रिल १९२४)\n: अ‍ॅगाथा ख्रिस्ती – इंग्लिश रहस्यकथालेखिका, पहिल्या महायुद्धाच्या काळात त्या रेडक्रॉस इस्पितळात काम करत होत्या. त्यावेळेस त्यांनी ’मिस्टिरियस अफेअर्स अँड स्टाइल्स’ ही पहिली रहस्यकथा लिहिली. ६८ कादंबर्‍या, १०० हून अधिक कथा, १७ नाटके अशी त्यांची साहित्यसंपदा आहे. त्यांचे साहित्य १०३ भाषांत अनुवादित झाले आहे. (जन्म: १५ सप्टेंबर १८९०)\n: नरहर विष्णू तथा ’काकासाहेब’ गाडगीळ – स्वातंत्र्यसैनिक, लेखक, वक्ते, राजकीय नेते, केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल (जन्म: १० जानेवारी १८९६)\n: वासुदेव गणेश तथा वासुकाका जोशी – लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी, चित्रशाळेचे विश्वस्त (जन्म: २८ एप्रिल १८५४)\n: सर आयझॅक पिटमॅन – शॉर्टहँड या लघुलिपीचे जनक (जन्म: ४ जानेवारी १८१३)\n सूचना / तक्रारी / प्रतिक्रिया / माहिती देण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/no-cash-atm-18585", "date_download": "2018-11-13T07:31:59Z", "digest": "sha1:BKNYAN6IDUMKBFNL4Q2N6XWT35MCWEGG", "length": 14448, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "No cash in Atm एटीएममध्ये अजूनही खडखडाट | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 2 डिसेंबर 2016\nपिंपरी - बॅंकेत पुरेशा प्रमाणात रोख रक्‍कम नाही, एटीएममध्येही खडखडाट आहे. यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. गुरुवारी औद्योगिक सुटीच्या दिवशी पैसे काढण्यासाठी बॅंकेबाहेर ग्राहकांच्या लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.\nकेंद्र सरकारच्या नोटाबंदीनंतर ग्राहकांना आठवड्याला 24 हजार रुपयांपर्यंतची रक्‍कम बॅंकेतून काढण्याची मर्यादा घातली आहे. मात्र, रिझर्व्ह बॅंकेकडून आजही अनेक बॅंकांमध्ये पुरेशी रक्‍कम दिली जात नाही. त्यामुळे ग्राहकांना दोन हजार, चार हजार रुपये काढावे लागत आहेत.\nपिंपरी - बॅंकेत पुरेशा प्रमाणात रोख रक्‍कम नाही, एटीएममध्येही खडखडाट आहे. यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. गुरुवारी औद्योगिक सुटीच्या दिवशी पैसे काढण्यासाठी बॅंकेबाहेर ग्राहकांच्या लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.\nकेंद्र सरकारच्या नोटाबंदीनंतर ग्राहकांना आठवड्याला 24 हजार रुपयांपर्यंतची रक्‍कम बॅंकेतून काढण्याची मर्यादा घातली आहे. मात्र, रिझर्व्ह बॅंकेकडून आजही अनेक बॅंकांमध्ये पुरेशी रक्‍कम दिली जात नाही. त्यामुळे ग्राहकांना दोन हजार, चार हजार रुपये काढावे लागत आहेत.\nकाही दिवसांपूर्वी बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी पाचशे रुपयांच्या नवीन नोटा लवकरच चलनात येणार असल्याचा दावा केला होता. मात्र, अद्याप या नोटा बॅंकांमध्ये उपलब्ध झालेल्या नाहीत. बॅंकेमध्ये पुरेशी रोख रक्‍कम केव्हा येईल, असा प्रश्‍न ग्राहक बॅंकेच्या प्रशासनाला विचारत आहेत. मात्र, बॅंकेच्या अधिकारी समाधानकारक उत्तर देत नसल्याची कैफियत अनेक ग्राहकांनी सकाळकडे मांडली. आपल्याला अपेक्षित रक्‍कम हातात पडेल, या आशेने ग्राहक रांगेत थांबत आहेत. मात्र, बॅंकेच्या तिजोरीतच पुरेशी रोकड नसल्याने ग्राहकांचे हाल होत आहेत. दरम्यान, सध्या निर्माण झालेली परिस्थिती कधी निवळेल, यासंदर्भात एका राष्ट्रीयीकृत बॅंकेचे अधिकारी म्हणाले, नव्या पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आल्या आहेत. त्याचा पुरवठा वाढल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येईल. मात्र, त्याला किती वेळ लागेल हे सांगणे तूर्तास कठीण आहे.\nशहरातल्या एटीएममधील तांत्रिक बदल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे; परंतु या ठिकाणी पुरेशी रोकड उपलब्ध झालेली नाही. अनेक एटीएममध्ये खडखडाट असल्यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. शहरातील काही एटीएममध्ये संध्याकाळी रोकड भरली जाते. मात्र, अवघ्या दोन ते तीन तासांमधे ती संपून जाते. शहरातील पिंपरी-चिंचवड, मोरवाडी, बिजलीनगर, वाकड, निगडी, आकुर्डी, भोसरी या परिसरात हीच परिस्थिती असल्याचे पाहायला मिळाले.\nप्रतिक शिवशरणच्या हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार : प्रकाश आंबेडकर\nब्रह्मपुरी (सोलापुर) - माचणूर (ता. मंगलवेढा) येथील प्रतिक शिवशरण या निष्पाप लहान बालकाचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. तसेच ही हत्या नसून एक...\nमंगळवेढ्यात कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या\nमंगळवेढा - तालुक्यातील पाटकळ येथील भारत गडदे वय 60 यांनी कर्जाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. तालुक्यातील या तीन आठवड्यातील ही तिसरी आत्महत्या...\nबिगर बॅंकिंग कंपन्यांवर रिझर्व्ह बॅंकेचा बडगा\nमुंबई - बिगर बॅंकिंग वित्त क्षेत्रातील घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेने कडक पावले उचलली आहेत. गैरप्रकार करणाऱ्या बिगर बॅंकिंग...\nमुंबई - खनिज तेल उत्पादक देशांनी उत्पादनात कपातीची घोषणा केल्यानंतर तेलाचा भाव वधारला. यामुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी चौफेर विक्री...\nमहापालिकेचे भंगार कोठार ‘फुल’\nपिंपरी - महापालिकेच्या भंगार साहित्याच्या लिलाव प्रक्रियेला विलंब होत असल्याने नेहरूनगर कोठार पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे विविध विभागांकडील...\nआयुक्तालयासाठी केवळ ४२ वाहने\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाचे क्षेत्रफळ ५१८ चौ. किलोमीटर आहे, तर पुणे आयुक्‍तालय त्यापेक्षा कमी आहे. पिंपरीत नवीन आयुक्‍तालयासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/3030-kirit-somayya-on-mns", "date_download": "2018-11-13T07:31:38Z", "digest": "sha1:ZJFSL7VCQAFFDUNFJHY4NGRPHR2DPKXU", "length": 5932, "nlines": 139, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "करोडो रुपयांची बोली लावून नगरसेवक विकत घेतले; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकरोडो रुपयांची बोली लावून नगरसेवक विकत घेतले; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nमुंबई पालिकेतील शिवसेनेच्या कारभारावर सातत्यानं टीका करणारे भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी आणखी एक गंभीर आरोप केला आहे.\nपालिकेतील एका मोठ्या पक्षाकडून नगरसेवकांना विकत घेण्याचा प्रयत्न सुरु आहे.\nत्यासाठी कोटींची बोली लावली जात असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.\nकाही नगरसेवक 'त्या' पक्षाच्या ताब्यात असून याबाबत कारवाईची मागणी किरीट सोमय्या यांनी केली.\nनिवडणूक आयोग, पोलीस आणि कोकण आयुक्तांकडे ही मागणी केली.\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nसमृद्धी महामार्गासंदर्भात शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला द्यावा- उद्धव ठाकरे\nमलिष्कासह रेड एफएमवर 500 कोटींचा दावा ठोकण्याची शिवसेनेची मागणी\nधनंजय मुंडेंनी शिवसेना मंत्र्यावर केला घोटाळ्याचा खळबळजनक आरोप\n...तर ‘त्या’ नेत्यांची शिवसेनेतून हाकालपट्टी होणार\nसुपरहिरोचे जनक स्टेन ली यांचं निधन\n‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची धमाल, पाहा फोटो\n‘केदारनाथ’… ट्रेलर पाहून तुम्हाला ‘टायटॅनिक’ आठवला का\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\nपुरुष आणि तृतीयपंथीयांवर होणाऱ्या बलात्काराचं काय\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या\nआता फेसबुकवर तयार करा मजेशीर व्हिडीओ, फेसबुकचं नवं अॅप लाँच\n#MeToo प्रकरणी ‘कुक्कू’ ‘गायतोंडे’च्या पाठीशी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/exclusive?start=72", "date_download": "2018-11-13T06:25:27Z", "digest": "sha1:TWTLMADBMR2P2JBDMBQHKERZ3PXTPM2E", "length": 4651, "nlines": 147, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "Exclusive - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमुंबई-पुण्यासह राज्यभरात मोठ्या जल्लोषात बाप्पाला निरोप\nपुढच्या वर्षी लवकर या... बाप्पाच्या मिरवणूकीसाठी भक्तांसह प्रशासनही सज्ज\nगणेभक्तांकरिता लोकलच्या तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द\n कृत्रिम तलावात गणेश विसर्जन धर्मविरोधी\nकराडमधील या गणेश मंडळाचा अनोखा समाजपयोगी उपक्रम\nराज्यभरात बाप्पाचं मोठ्या जल्लोषात WELCOME...\nकितीही रंगरंगोटी केली, तरी 'हा' गणपती काळवंडतोय\nगणेशोत्सवात या आमदारावर झाला पैशांचा वर्षाव...पाहा हा व्हायरल व्हिडीओ\nशास्त्रांनुसार कशी असावी 'इको-फ्रेण्डली' गणेशमूर्ती\nपोलीस झिंगाट आणि गावकरी बंदोबस्तात\nआपल्या लाडक्या बाप्पाची विज्ञाननिष्ठा\nअसे आहे यंदा 'लालबागच्या राजा'चं रूप... दर्शनाचे नियोजन\nलालबागच्या द्वारी... कार्यकर्त्यांची अशी दादागिरी\nदीड दिवसांच्या बाप्पाला आज निरोप\n... अन् शेतातच अवतरले गणपती बाप्पा \nभेळ आणि पाणीपुऱ्या गणपती बाप्पा मोरया\nआता बाप्पांचीही 'ऑनलाइन ऑर्डर' आणि 'होम डिलिव्हरी'\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/category/krida/page/393/", "date_download": "2018-11-13T06:55:44Z", "digest": "sha1:6LGXCWOYCBB2MURODETH6PSU3PV3QHQ6", "length": 19887, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "क्रीडा | Saamana (सामना) | पृष्ठ 393", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nमुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर तेल गळती, वाहनं घसरली\nLIVE: थेट अयोध्येतून संजय राऊत यांची पत्रकार परिषद\nराफेल प्रकरणी ‘दसॉल्ट एव्हिएशन’च्या सीईओंचा मोठा दावा, राहुल गांधींचे आरोप फेटाळले\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी…\nस्पायडरमॅन, हल्कच्या जन्मदात्याचे निधन\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nहिंदुस्थानातील फेक न्यूजचा प्रसार हा राष्ट्रभक्तीच्या मोहिमेचा एक भाग\nजपानची चालकरहित बुलेट ट्रेन अतिसुसाट\nधूळफेक करत उत्तर कोरियाची अण्वस्त्र मोहीम सुरुच; 16 मिसाइल केंद्रांची स्थापना\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nतरुणांना लग्नासाठी प्रोत्साहन देणार महेद्र सिंग धोनी\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\n‘टिळक आणि आगरकर’, ‘वाजे पाऊल आपुले’ नव्या ढंगात\n‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ला प्राइम टाइम शो द्या, शिवसेना चित्रपट सेनेची…\nमाझ्या बायकोचा प्रियकरचं दुसरं पोस्टर प्रदर्शित\n‘फाईट’ चित्रपटाचा अॅक्शनपॅक टीझर प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nआशिया अजिंक्यपद बॅडमिंटन पी. व्ही. सिंधू उपांत्यपूर्व फेरीत\n नूहान हिंदुस्थानच्या रियो ऑलिम्पिक रौप्यपदकविजेत्या पी. व्ही. सिंधूने अफलातून खेळ करीत आशिया अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली. महिला एकेरीत चौथे...\n‘आयसीसी’ची २५०० कोटी रुपये द्यायची तयारी, ‘बीसीसीआय’ २८८५ कोटींवरच ठाम\nनवी दिल्ली ‘आयसीसी’ बैठकीतील पराभवानंतर हिंदुस्थान चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता लक्षात घेऊन आयसीसीने हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) ३९ कोटी डॉलर (सुमारे...\nविजयी दौड कायम राखण्यासाठी आज कोलकाताची दिल्लीवर स्वारी\nझहीर आणि कंपनी गंभीर सेनेची आगेकूच रोखण्यासाठी झुंजणार सामना ऑनलाईन कोलकाता ‘आयपीएल’ क्रिकेट लीगच्या यंदाच्या दहाव्या मोसमात तुफान फॉर्मात असणारा कोलकाता नाइट रायडर्स संघ उद्या...\n‘हिंद केसरी’ कुस्ती स्पर्धा आजपासून\nसामना ऑनलाईन, पुणे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हिंद केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही...\nभज्जीने घेतली वर्णद्वेषी पायलटची ‘विकेट’\nसामना ऑनलाईन, नवी दिल्ली हिंदुस्थानी महिला प्रवाशाला वर्णद्वेषी शिवीगाळ करून मारहाण करणारा पारदेशी पायलट बर्नड होसलीन याला अखेर जेट एअरवेजने आपल्या सेवेतून बडतर्फ केले आहे....\nबीसीसीआय गमावणार महसूल, आयसीसी बैठकीत हिंदुस्थान एकाकी\nसामना ऑनलाईन, दुबई बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) विद्यमान स्वतंत्र चेअरमन अॅड. शशांक मनोहर यांनी धूर्त खेळी करीत आयसीसी कार्यकारी बैठकीत बीसीसीआयला...\nमुंबई मनपा क्रीडा विकास शिबिराचा समारोप युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत\nसामना ऑनलाईन, मुंबई मुंबई शहरातील मुलांना ‘खेळाचा हक्क’ मिळवून देण्याच्या ध्येय्याने मुंबई महानगरपालिका व लायन्स क्लब ऑफ बॉम्बे विलिंग्टन क्रिसेंट चॅरिटी ट्रस्ट यांनी संयुक्तपणे आयोजिलेल्या...\nबंगळुरूसाठी जिंकू किंवा मरू\nसामना ऑनलाईन, बंगळुरू आठ सामन्यांमधून दोन विजयांनिशी अवघ्या पाच गुणांची कमाई करणाऱ्या रॉयल चॅलेजर्स बंगळुरूला यंदाच्या आयपीएलमध्ये सूर गवसेना. साखळी फेरीतच गारद होण्याच्या उंबरठ्यावर उभ्या...\nमाजी रणजीपटू अमोल जिचकारची आत्महत्या\nसामना ऑनलाईन, नागपूर विदर्भ क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या अमोल जिचकार या रणजीपटूने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे अमोल जिचकार याने...\nनागपुरात माजी रणजीपटूच्या आत्महत्येने खळबळ\n नागपूर माजी रणजीपटू अमोल जिचकारनं आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी नागपुरात घडली आहे. आर्थिक अडचणींमुळे त्यानं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत...\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी...\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nछत्तीसगडमध्ये निवडणूक हिंसाचार; चकमकीत पाच कमांडो जखमी\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nजागतिक तापमानवाढीचा परिणाम; एसीची मागणी पाचपट वाढली\nविद्यार्थीही ग्राहक मंचाकडे दाद मागू शकतो परीक्षेस परवानगी नाकारणाऱ्या विद्यार्थ्याला दिलासा\nभाजपला शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही; शरद पवार यांची टीका\nआयआरसीटीसीवरून तिकीट बुकिंगसाठी 15 मिनिटे जादा मिळणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://nmk.co.in/s/nmk-ibps-clerks-viii-exam-2018/9040/", "date_download": "2018-11-13T07:10:44Z", "digest": "sha1:OWDX634D7UJ3LJDIWNYQETDRC552PIHI", "length": 5591, "nlines": 91, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - आयबीपीएस मार्फत विविध बँकांच्या आस्थापनेवर लिपिक पदांच्या ७२७५ जागा - NMK.CO.IN", "raw_content": "\nआयबीपीएस मार्फत विविध बँकांच्या आस्थापनेवर लिपिक पदांच्या ७२७५ जागा\nनवीन जाहिराती मागोवा प्रवेशपत्र निकाल\nआयबीपीएस मार्फत विविध बँकांच्या आस्थापनेवर लिपिक पदांच्या ७२७५ जागा\nआयबीपीएस मार्फत देशातील विविध बँकांच्या आस्थापनेवरील लिपिक (क्लार्क) पदांच्या एकूण ७२७५ जागा भरण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आठव्या सामाईक परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nलिपिक (क्लार्क) पदाच्या एकूण ७२७५ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कुठल्याही शाखेतील पदवी धारण केलेली असावी.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ वर्ष ते २८ वर्ष दरम्यान असावे. (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष तसेच अपंग उमेदवारांना १० वर्ष सवलत.)\nपरीक्षा फीस – खुला आणि इतर मागासवर्गीयांसाठी ६००/- रुपये तसेच अनुसूचित जाती/ जमाती/ अपंग/ माजी सैनिक उमेदवारांसाठी १००/- रुपये राहील.\nपूर्व परीक्षा – नोव्हेंबर २०१८ मध्ये घेण्यात येईल.\nमुख्य परीक्षा – २० जानेवारी २०१९ रोजी घेण्यात येईल.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १० आक्टोबर २०१८ आहे.\nअधिक माहितीसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nस्टाफ सिलेक्शन कमिशन ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या एकूण ५४९५३ जागा (मुदतवाढ)\nगुंगीचे औषध देऊन कोकण रेल्वेप्रवाशांची लूट करणारी टोळी पकडली\nकेंद्रीय गुप्तचर विभागात सुरक्षा सहाय्यक पदाच्या एकूण १०५४ जागा\nकर्मचारी राज्य विमा महामंडळात वैद्यकीय अधिकारी पदाच्या ७७१ जागा\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त विविध तांत्रिक पदाच्या एकूण ८१ जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदाच्या ११४१ जागा (मुदतवाढ)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida-cricket/sports-news-p-k-banerjee-talking-71673", "date_download": "2018-11-13T08:02:34Z", "digest": "sha1:ZW6GEXKPKHXUQM3JEYIZQQTQEAWGAVQD", "length": 12702, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news p. k. banerjee talking खेळाडूंनो, संधीचा फायदा उठवा - पी. के. बॅनर्जी | eSakal", "raw_content": "\nखेळाडूंनो, संधीचा फायदा उठवा - पी. के. बॅनर्जी\nबुधवार, 13 सप्टेंबर 2017\nविश्‍वकरंडक स्पर्धेत आफ्रिकन देश शारीरिकदृष्ट्या एक पाऊल पुढे असतीलही, पण फुटबॉल हा खेळ कौशल्य आणि तंत्राचा आहे. विजेतेपदासाठी माझी पसंती जर्मनीला असेल. कौशल्य आणि तंत्राच्या आघाडीवर ते सर्वोत्तम आहेत.\n- पी. के. बॅनर्जी\nकोलकाता - पुढील महिन्यापासून भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाचा फायदा भारताने देशातील फुटबॉल प्रगतीसाठी करून घ्यायचा आहे, असे मत भारताचे माजी फुटबॉलपटू पी. के. बॅनर्जी यांनी व्यक्त केले. त्याचवेळी त्यांनी खेळाडूंनाही संधीचा फायदा घ्या आणि सर्वोत्तम कामगिरी करा, असा सल्ला दिला.\nविसाव्या शतकातील भारताचे सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून ‘फिफा’ने बॅनर्जी यांचा गौरव केला होता. ते म्हणाले, ‘‘भारतीय संघातील खेळाडूंनी यापूर्वी काय कामगिरी केली ती मी पाहिलेली नाही. पण, ते भारतीय फुटबॉलचे भविष्य आहे आणि आपण त्यांना पाठिंबा द्यायला हवा.’’\nभारताला फुटबॉलचा देश म्हणून जर ओळख मिळवायची असेल, तर त्यांनी या स्पर्धेचा फायदा करून घ्यायला हवा, असे सांगतानाच ते म्हणाले, ‘‘भारताने १७ आणि १९ वर्षांखालील अधिकाधिक खेळाडूंचा शोध घेण्याची गरज आहे. त्यामुळे आपल्याकडे दुसरी फळी भक्कमपणे उभी राहील आणि संघ निवडीसमोर पर्याय उभे राहतील. विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर लगेच या मोहिमेला सुरवात व्हायला हवी.’’\nआंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची कामगिरी फारशी चांगली नाही. एएफसी १६ वर्षांखालील स्पर्धेत भारतीय संघ सात वेळा खेळला, पण पहिल्या फेरीपुढे जाऊ शकलेला नाही. बॅनर्जी म्हणाले, ‘‘इतिहास बदलू शकत नाही. मला माझ्या देशाचा अभिमान आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा देणे महत्त्वाचे वाटते. विश्‍वकरंडक स्पर्धा भारतात होत आहे हीच अभिमानाची बाब आहे.’’\nअमिताभ बच्चन यांचा नागपुरात महिनाभर मुक्काम\nनागपूर - भारतीय चित्रपट सृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’च्या चित्रीकरणासाठी जवळपास पंचवीस दिवस नागपुरात मुक्काम असणार आहे, यावर खुद्द...\nयुद्धविरोधी दिन साजरा करण्यासाठी पॅरिसमध्ये जमलेल्या जगभरातील नेत्यांमधील शह-काटशहामुळे नको त्या शंका उपस्थित झाल्या आहेत. पहिल्या महायुद्धाच्या...\nकुटुंबातील सदस्यांनी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने लुटली दिवाळी सुट्टीची मजा\nचिखलठाण : शेटफळ (ता. करमाळा) येथील दोन वर्षांच्या लहानग्यापासून ते शंभर वर्षांच्या पंजोबापर्यंत सात चुलत भावांच्या कुटूंबातील 48 सदस्यांनी एकत्र येऊन...\nमहिला फुटबॉल संघाचे बांगलादेशवर सात गोल\nमुंबई - भारतीय महिला फुटबॉल संघाने ऑलिंपिक पात्रता मोहिमेस नवी चालना देताना बांगलादेशचा ७-१ असा पाडाव केला. भारतास सलामीला नेपालविरुद्ध गोलशून्य...\nहरियानाकडून यू मुम्बाचा पराभव\nमुंबई - पूर्ण ताकदीनिशी खेळूनही यू मुम्बाला दुबळ्या हरियाना स्टीलर्सकडून ३१-३५ पराभवाचा धक्का बसला. घरच्या मैदानावर खेळताना मुंबई संघाचा हा सलग दुसरा...\nभारतीय महिलांचा पाकवर विजय\nप्रोव्हिडन्स (गयाना) - क्षेत्ररक्षणातील अपयशानंतर अनुभवी मिताली राजच्या अर्धशतकी खेळीने भारतीय महिलांनी विश्‍वकरंडक टी-२० स्पर्धेत रविवारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.allutertech.com/mr/capacity/", "date_download": "2018-11-13T07:29:15Z", "digest": "sha1:NXK6IPNH2VSI5HC46XCW7CNOKPJSVI6C", "length": 2972, "nlines": 144, "source_domain": "www.allutertech.com", "title": "क्षमता - Alluter तंत्रज्ञान (शेंझेन) कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nAlluter 2017-2018 मध्ये क्षमता योजना विस्तृत\nAlluter कंपनी ऑक्टोबर 2017. चीन मध्ये रोटरी लक्ष्य उत्पादन क्षमता विस्तारत होते विस्तार गुईझोऊ कारखाना 80% करून क्षमता वाढ होईल. वाढ क्षमता वेगाने समर्थन Alluter सक्षम करेल ग्रॅम ...\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/beed/four-died-in-an-accident-near-beed/articleshow/66549479.cms", "date_download": "2018-11-13T08:04:55Z", "digest": "sha1:SDNXITILMEW2OY7OY33TLQ5OFMG2ICVG", "length": 11361, "nlines": 142, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "अपघात: four died in an accident near beed - ट्रकखाली दबल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू | Maharashtra Times", "raw_content": "\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवती\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवतीWATCH LIVE TV\nट्रकखाली दबल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू\nबीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर आज ट्रक पलटी झाल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झालाय. ट्रकखाली दबून या चौघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.\nट्रकखाली दबल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू\nबीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर आज ट्रक पलटी झाल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झालाय. ट्रकखाली दबून या चौघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.\nगुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पवारवाडीजवळील गॅस गोडाऊनसमोर हा अपघात झाला. या अपघातात दयानंद गणेश सोळंके (४८), संगीता दयानंद सोळंके (४२), राजनंदनी दयानंद सोळंके (१२), प्रतीक दयानंद सोळंके (९) यांचा मृत्यू झाला तर बब्बू नामक तरुण जखमी झाला आहे.\nया अपघाताबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथील छत्रपती साखर कारखान्यातून साखरेचे पोती घेऊन जाणारा ट्रक दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी निघाला. पवारवाडीजवळील गॅस गोडाऊनसमोर ट्रक रस्त्यावर पलटी झाला. समोरून दुचाकीवरून येणाऱ्या सोळंके कुटुंबीय या ट्रकखाली दबले गेले. सोळंके कुटुंबातील चौघांचाही या अपघातात जागीच मृत्यू झाला. दरम्यान, जखमी बब्बूला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्याच्यावर सध्या उपचार सरू आहेत.\nमिळवा औरंगाबाद बातम्या(Aurangabad + Marathwada News News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nAurangabad + Marathwada News News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nबहुतेक मुस्लिम संघटनांचा राम मंदिराला पाठिंबाःNCM अध्यक्ष\nटिपू सुल्तानच्या जयंतीविरोधात बोलल्याने पत्रकाराला अटक\nआमचं काम चुकीची माहिती हटवण्याचंः ट्विटर CEO\nशबरीमला मंदिर प्रवेशः सुप्रीम कोर्टात आज सुनावणी\nमिशेल ओबामांची आपल्या हायस्कूलला भेट\nमंत्री,अधिकाऱ्यांना पोत्यात घालून हाणा\nट्रकखाली दबल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू\nअजित पवारांना ताफ्यासह जाळू, शिवसेनेचा इशारा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nट्रकखाली दबल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू...\nअजित पवारांना ताफ्यासह जाळू, शिवसेनेचा इशारा...\nहवामान खात्याचा अंदाज फसवा; शेतकऱ्यांचे ठिय्या...\nराफेल व्यवहारात लूट झाली, पवारांचे घुमजाव...\nओबीसींची ताकद कमी समजू नका: भुजबळांचा इशारा...\nधनंजय मुंडेंना कोर्टाचा दणका, मालमत्तेवर टाच...\nमुंडेंच्या कारखान्यावर कारवाई; अधिकारी निलंबित...\ndhangar reservation: परभणीत आरक्षणासाठी आत्महत्या...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://scitechinmarathi.com/2018/06/01/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A5%AA-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%AA-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%82-discussion-on-characteristics-properties-and-classificati/", "date_download": "2018-11-13T07:18:43Z", "digest": "sha1:PANXYJ7T575JSGNU4YR2A7CVRILW7BUZ", "length": 15131, "nlines": 120, "source_domain": "scitechinmarathi.com", "title": "प्रकरण ४ भाग ४: वायू (Discussion on characteristics, properties and classification of gas) – विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात", "raw_content": "विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात\nपदार्थविज्ञानातील(Physics) रटाळ वाटणाऱ्या गोष्टींमधली खरी गंमत आणि अंदर की बात..\n१२ वी नंतरचं Physics\nगोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)\nवायू या वर्गात येणारी सर्व द्रव्ये वायू होत.\nवायूचे तापमान, संख्या, परिमाण, वेगळेपणा, जोडलेपणा(येउन जुळणे), विभक्तपणा(लांब जाणे), अंतर, जवळीक(सान्निध्यात राहणे), वहनक्षमता आणि बळ लावण्याची क्षमता या सर्व आहेत.\nवायू हा ना उष्ण असतो, ना थंड असतो व त्याचे हे तापमान पाकक्रिया आदि बाह्यकारणाने प्राप्त झालेले नसते. ते अंगभूत असते.\nहीच गोष्ट ‘तापमान हा वायूचा गुणधर्म आहे’ असे प्रतिपादन करणाऱ्या वैशेषिक सूत्रातही दिलेली आहे.\nतृणे कर्म वायो: संयोगात् ‌(५/१/१४)\nवायूचा संपर्क झाला असता गवताची हालचाल होते. याचा अर्थ वायू हा बळ लावू शकतो.\nवायूला रंग नसला, ती दिसत नसली तरीही तिचे संख्या इत्यादि सात गुणधर्म आहेत हे वैशेषिक सूत्रातील चाक्षुषवचनामुळे कळते.\nहवेचा गवताशी संपर्क आल्याने गवत उडते या अर्थी हवेला बळ लावता येते हे कळते.\nहवेची दोन रूपे – सूक्ष्मरूप आणि स्थूलरूप.\nस्थूलरूपातील हवेचे चार प्रकार आहेत – शरीर, इंद्रिय, वस्तू आणि प्राण.\nहवेत उडणारी शरीरे ही मातेच्या उदरातून जन्मास येत नाहीत. ही शरीरे वायू आणि स्थायू यांच्या मिश्रणातून तयार झालेली असून याद्वारे ती विविध सुख आणि दु:खांचा अनुभव घेतात.\nशरीरात सर्वत्र पसरलेले वायुमय इंद्रिय हे त्वचेंद्रिय असून त्याद्वारे सर्व सजीवांना स्पर्शाच्या माध्यमातून तापमानाची जाणीव होते. हे इंद्रिय निव्वळ सूक्ष्मरूपातील वायूंचे बनलेले असून त्यात इतर कोणत्याही द्रव्याचा अंतर्भाव होत नाही.\nआपण जिला हवा असे म्हणतो ती वायुमय वस्तू ही स्पर्शातून समजणाऱ्या तापमानामुळेच कळते. तिचं अस्तित्व हे तापमान, आवाज, स्थिरपणा व सळसळ इत्यादिंमधून कळते. ती तिरक्या दिशेत प्रवास करते आणि ती ढग इत्यादि वस्तूंना धारण करते.\nहवा दिसत नसली तरीही वातावरणात होणाऱ्या दोन वाऱ्यांच्या टकरीतून त्यात अनेक वायूंचा समावेश असतो हे कळते.\nवायूंची ही धडक वातावरणात परस्पर विरुद्ध दिशेत, पण समान वेगाने वाहणाऱ्या वायूंमुळेच होते.\nआकाशात वरच्या दिशेने होणाऱ्या वायूच्या वहनामुळे ही धडक झाल्याचा निष्कर्ष काढता येतो आणि ही हवा वरच्या दिशेने वाहत आहे हे सुद्धा अशा वेळी हवेत उडणाऱ्या गवत-पाचोळा इत्यादि वस्तूंच्या हालचालींमधून कळते.\nशरीरात असलेला वायु म्हणजे प्राण आणि तो शरीरातील विविध द्रव पदार्थांना, टाकून दिलेल्या द्रव्यांना आणि इतर पदार्थांना फिरवतो. त्याच्या विविध कामांनुसार त्या वायूला ‘प्राण’, ‘अपान’, ‘समान’, ‘उदान’ आणि ‘व्यान’ अशी नावे दिली गेलेली आहेत.\nपरत मुखपृष्ठाकडे – मुखपृष्ठ\nदोन स्थायूंची टक्कर..और ये लगा सिक्सरऽऽ (Projectile Motion)\nबाह्य बळाने ढकलल्यावर विरोध करणारी व पुन्हा सावरणारी बळे (Restoring and Opposing forces)\nआधीच विज्ञानात उल्हास..त्यात घुसलं मॅथ्स (Relation between Physics and Mathematics)\nहे पदार्थविज्ञान शिकायचं तरी कशाला \nआधीच विज्ञानात उल्हास..त्यात घुसलं मॅथ्स (Relation between Physics and Mathematics)\nपदार्थविज्ञानात इतके नियम आणि अटी का असतात (Importance of Laws and Conditions in Physics)\nहे पदार्थविज्ञान शिकायचं तरी कशाला \nस्वत: विषयी थोडेसे…ब्लॉगविषयी बरेचसे\nपदार्थधर्मसंग्रह – प्रशस्तपाद ऋषी\nहा ब्लॉग कोणासाठी आहे\nडोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं\nविक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात © 2018. All Rights Reserved.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://nmk.co.in/s/nmk-naval-dockyard-technical-apprentices/9972/", "date_download": "2018-11-13T06:26:26Z", "digest": "sha1:5YY6QT4DHXFDXXWRTWFKWYZZOEEVVTXK", "length": 6812, "nlines": 90, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - मुंबई येथील नेव्हल डॉकयार्ड मध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण ११८ जागा - NMK.CO.IN", "raw_content": "\nमुंबई येथील नेव्हल डॉकयार्ड मध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण ११८ जागा\nनवीन जाहिराती मागोवा प्रवेशपत्र निकाल\nमुंबई येथील नेव्हल डॉकयार्ड मध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण ११८ जागा\nमुंबई येथील नेव्हल डॉकयार्ड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (अप्रेन्टिस) पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.\nप्रशिक्षणार्थीं (अप्रेन्टिस) पदाच्या एकूण ११८ जागा\nजीटी फिटर पदाची १ जागा, कॉम्पुटर फिटर पदाच्या २ जागा, बॉयलर मेकर पदाच्या २ जागा, वेपन फिटर पदाच्या २५ जागा, क्रेन फिटर ३७ जागा, सिव्हिल वर्क्स/ मेसन पदाच्या १८ जागा, शिपफिटर पदाच्या १२ जागा, जायरो फिटर पदाच्या ६ जागा, मशीनरी कंट्रोल फिटर पदाच्या ६ जागा, सोनार फिटर पदाच्या ६ जागा आणि ब्लॅक स्मिथ पदाची १ जागा\nशैक्षणीक पात्रता – उमेदवार ६५% गुणांसह दहावी उत्तीर्णसह आयटीआय (डिझेल मेकॅनिक/इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन टेक्नोलॉजी /इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक /मेकॅनिक रेडिओ & टीव्ही / मेकॅनिक कम ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टम/ वेल्डर/ फिटर/ मेकॅनिक मशीन टूल्स मेंटेनन्स/ मेकॅनिक मोटर वाहन/ बिल्डिंग मेंटेनन्स/ प्लंबर/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन टेक्नोलॉजी मेंटेनन्स/ इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ मेकॅनिक कम्युनिकेशन इक्विपमेंट मेंटेनन्स/ रेफॅक्टरी टेक्निशिअन पैकी कुठलाही एक ट्रेड उत्तीर्ण असावा.\nशारीरिक पात्रता – उमेदवारीची उंची १५० सेमी, छाती फूगवून ५ सेंमी जास्त असावी आणि वजन ४५ किलोग्रॅम असावे.\nवयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ एप्रिल १९९७ ते ३१ मार्च २००४ दरम्यान झालेला असावा. अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे सवलत.)\nनोकरीचे ठिकाण – मुंबई\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ नोव्हेंबर २०१८ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nसिडको (CIDCO) यांच्या आस्थापनेवर विविध तांत्रिक पदाच्या ८५ जागा\nकृपया NMK करिता NMK.CO.IN सर्च करा व मित्रांना आवश्य सांगा\nभारतीय रिजर्व बँकेच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या २७० जागा\nनवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर शिक्षक पदांच्या ४७ जागा\nएम.बी.बी.एस./ बी.डी.एस. सामाईक प्रवेश परीक्षा (NEET-2019) जाहीर\nभारतीय आयुर्विमा महामंडळाच्या बीड शाखेत विमा प्रतिनिधीच्या १११ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://scitechinmarathi.com/contact/", "date_download": "2018-11-13T06:43:19Z", "digest": "sha1:E65DPZVND3O46ANHVUKZ772QUDFBOY2O", "length": 3217, "nlines": 45, "source_domain": "scitechinmarathi.com", "title": "Contact – विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात", "raw_content": "विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात\nपदार्थविज्ञानातील(Physics) रटाळ वाटणाऱ्या गोष्टींमधली खरी गंमत आणि अंदर की बात..\n१२ वी नंतरचं Physics\nगोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)\nतुमचे मत कृपया येथे नोंदवा(required)\nआधीच विज्ञानात उल्हास..त्यात घुसलं मॅथ्स (Relation between Physics and Mathematics)\nहे पदार्थविज्ञान शिकायचं तरी कशाला \nआधीच विज्ञानात उल्हास..त्यात घुसलं मॅथ्स (Relation between Physics and Mathematics)\nपदार्थविज्ञानात इतके नियम आणि अटी का असतात (Importance of Laws and Conditions in Physics)\nहे पदार्थविज्ञान शिकायचं तरी कशाला \nस्वत: विषयी थोडेसे…ब्लॉगविषयी बरेचसे\nपदार्थधर्मसंग्रह – प्रशस्तपाद ऋषी\nहा ब्लॉग कोणासाठी आहे\nडोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं\nविक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात © 2018. All Rights Reserved.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/taxonomy/term/58", "date_download": "2018-11-13T07:49:22Z", "digest": "sha1:DOFD7WWKULDDFJ47YINSA2GEZQXEX6K7", "length": 18916, "nlines": 204, "source_domain": "aisiakshare.com", "title": " भाषा | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n''साहित्य सेतू''कडून आलेले निवेदन\n*साहित्य विषयक उपक्रमांसाठी त्वरित समन्वयक पाहिजे.*\nमराठी साहित्य विषयक कार्यशाळा, संमेलने, प्रकल्प, वार्तांकन, व्यवस्थापन इ. उपक्रमांसाठी आणि दैनंदिन कामकाजासाठी उत्साही समन्वयक हवा आहे. स्त्री / पुरूष... मराठी साहित्याची आवड तसेच उपक्रमशीलता आणि सृजनशीलता हवी... वयाची / अनुभवाची अट नाही.\nकोणत्याही विषयातील पदवी / संगणक ज्ञान आवश्यक. काही तरी करण्याची जिद्द हवी. योग्य मानधन दिले जाईल. दीर्घ करिअर आणि उत्तम प्रगतीची संधी...\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about ''साहित्य सेतू''कडून आलेले निवेदन\nभाषा आणि स्मृती : सैद्धान्तिक व्यूह\nभाषिक स्मृतीचा विचार या लेखात दोन पातळ्यांवर केलेला आहे. मेंदूतील भाषेची साठवण या अर्थाने भाषिक स्मृतीचा उलगडा पहिल्या भागात केला आहे. भाषिक स्मृती सामाजिक पातळीवर समजून घेताना, विशेषतः भाषेच्या संदर्भात, कोणते सैद्धान्तिक पेच आपल्या समोर उभे राहतात याचा विचार दुसऱ्या भागात केलेला आहे.\nRead more about भाषा आणि स्मृती : सैद्धान्तिक व्यूह\nइये मराठीचिये नगरी - अरूण खोपकर\nमराठी लिहिताबोलताना माझ्या भोवताली सतत होणारा इंग्रजी शब्दांचा वापर मला अनेक वर्षे त्रास देतो आहे.\nRead more about इये मराठीचिये नगरी - अरूण खोपकर\nमराठी भाषेची विस्कळ - जयदीप आणि मिहिरचं संशोधन\nऐसी सदस्य आणि संशोधक जयदीप चिपलकट्टी आणि मिहिर यांनी मराठी भाषेची विस्कळ (entropy) या विषयावर लिहिलेला हा पेपर. त्यात लिहिलेल्या गोष्टी सोप्या करून लिहिण्याची जाहीर विनंती करण्यासाठी आणि त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.\n(सध्या धागा माझ्या नावावर असला तरीही जयदीप/मिहिरला त्याचं पितृत्व देण्यासाठी मी उत्सुक आहे.)\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about मराठी भाषेची विस्कळ - जयदीप आणि मिहिरचं संशोधन\nबदलतं मराठी बालसाहित्य - प्रश्नावली भरण्यासाठी मदत हवी आहे\n'बदलतं मराठी बालसाहित्य' या विषयाला वाहिलेला एक विशेषांक घेऊन ‘रेषेवरची अक्षरे’ (http://www.reshakshare.com/) लवकरच येत आहे. या अंकात विविध मान्यवर नि जाणकार यांच्या मुलाखती, लेख यांतून गेल्या काही दशकांत बालसाहित्यात झालेल्या विविध बदलांचा मागोवा घेतला जाणार आहे.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about बदलतं मराठी बालसाहित्य - प्रश्नावली भरण्यासाठी मदत हवी आहे\nस‌ंस्थ‌ळाबाब‌त‌ आक‌डेमोड‌ - २\nऐसीव‌र‌च्या एकूण‌ ७ ह‌जार‌ लेखांपैकी कोण‌ आहेत‌ टॉप‌ लेख‌क‌\nहे घ्या. काही नाव‌ं अनपेक्षित‌ अस‌तील‌ त‌र‌ काही अपेक्षित‌. ब‌घा तुम्हीच‌.\n(शुचीमामींचे सग‌ळे आय‌डी ह्यात‌ कुठेकुठे अस‌तील‌, ते एक‌त्र‌ क‌र‌ण‌ं माझ्या अवाक्यात‌ल‌ं काम‌ नाही, सॉरी\nराकु - ह्यांनी तुफान‌ लेख‌न केल‌ंय‌ तेही इव‌ल्याश्या काळात‌. ते अधिक‌ काळ‌ राहिले अस‌ते त‌र‌ .. लोल‌.\nग‌ब्ब‌र‌ सिंगांच‌ं लेखन‌ ब‌हुतेक‌ \"ही बात‌मी स‌म‌ज‌ली का\" मुळे असावा असा सौश‌य‌ आहे.\nमिलिंद‌भौंच्या क‌विता आणि काही एकोळी धागे अस‌ले त‌री नो स‌र‌प्राईज‌.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about स‌ंस्थ‌ळाबाब‌त‌ आक‌डेमोड‌ - २\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about आईवडिलांबद्दल पुस्तके लिहिणे\nClaribel Alegria या लॅटिन अमेरिकन कवयित्री आहेत. त्यांची ४० पुस्तके व १५ कवितासंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत . वयाच्या ६ व्या वर्षी या कवयित्रीने कविता रचण्यास सुरुवात केली. परंतु अन्य मैत्रिणी आणि मुले आपली चेष्टा करतील, आपल्याला त्यांच्या खेळात, नाचात सामावून घेणार नाहीत या भीतीपोटी त्यांनी त्या कविता लिहितात हे कोणास कळू दिले नाही. या कवयित्रीच्या काव्यनिर्मिती च्या कालखंडातील काही कविता व त्यांचे विचार माझ्या आवडत्या पुस्तकात \" The Language of Life - A Festival of Poets - Bill Moyers \" वाचले त्यातील काही आवडलेले विचार.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nसुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश जस्टिस दीपक मिश्रा ह्यांच्या प्रस्तुत निर्णयाची पार्श्वभूमि आणि तत्संबंधी काही अन्य बाबी पाहताच Alice in Wonderland मधील 'Curiouser and curiouser” Cried Alice... ह्याची आठवण येते.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nमी सुरवातिपासुनच ऐसीचा वाचक आहे. कामनिमित्त बरेच वेळेस वेगवेगळया गोष्टिंच analysis आपण करत असतो. ईथे मी ऐसीच्या बाबतित प्राथमिक स्वरुपाच काही analysis केलेल आहे. तर ते एक-एक पाहुयात.\n१) साप्ताहिक वाहतुक : ऐसीचा आतापार्यंतचा सर्व विदा एकत्रितपणे जर विचारात घेतला तर, दर दिवशी किती लेख लिहिले जातात, आठवडयात त्यात कसा बदल होतो. लोक सुट्टीच्या दिवशी जास्त लिहितात की कामाच्या याचा साधारण अंदाज आपण घेउ शकतो.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about ऐसी शब्द मोजणी\nजॉनी वॉकर (जन्म : ११ नोव्हेंबर १९२६)\nजन्मदिवस : शिखांचे महाराजा रणजीत सिंग (१७८०), भौतिकशास्त्रज्ञ जेम्स क्लर्क मॅक्सवेल (१८३१), लेखक रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन (१८५०), लेखक, विधिज्ञ, पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर (१८७३), के जीवनसत्त्व शोधणारा नोबेलविजेता एडवर्ड डॉईजी (१८९३), लेखक, विचारवंत व 'नवी क्षितिजे'चे संस्थापक संपादक विश्वास रघुनाथ पाटील (१९२८), अभिनेत्री जीन सेबर्ग (१९३८), लेखक हुमायूँ अहमद (१९४८), सन मायक्रोसिस्टम्सचा सहसंस्थापक स्कॉट मकनीली (१९५४), अभिनेत्री व्हूपी गोल्डबर्ग (१९५५), अभिनेत्री जुही चावला (१९६७), लेखिका अयान हिरसी अली (१९६९)\nमृत्युदिवस : चित्रकार लुदोव्हिको काराच्ची (१६१९), संगीतकार रोसिनी (१८६८), चित्रकार कामिय पिसारो (१९०३), लेखक हेक्टर ह्यू मन्रो उर्फ साकी (१९१६), सिनेदिग्दर्शक व्हित्तोरिओ द सिका (१९७४)\n१६८१ : संभाजींनी औरंगजेबाविरोधात बंड करून त्याचा मुलगा अकबर याची महाराष्ट्रात भेट घेतली.\n१९५६ : अलाबामा राज्यातील बसमध्ये गौर-कृष्णवर्णीयांसाठी वेगळे राखीव विभाग ठेवण्याची तरतूद बेकायदेशीर असल्याचा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या समान हक्कांसाठीच्या लढ्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता.\n१९७१ : बालभारतीने 'किशोर' मासिकाचा अंक प्रायोगिक पातळीवर प्रथम प्रकाशित केला. जाने. ७२ पासून नियमित प्रकाशन.\n१९९५ : सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार.\n२००१ : अमेरिकन फौजांनी तालिबानकडून काबूलचा ताबा मिळवला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 8 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B9%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-13T06:57:48Z", "digest": "sha1:ZUPLHMRSLTT2ENR5D3TPWGUWMQLMOXVL", "length": 7878, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बांधकाम ठेकेदारास हप्ता मागणाऱ्या दोघांवर गुन्हा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबांधकाम ठेकेदारास हप्ता मागणाऱ्या दोघांवर गुन्हा\nवाकी- बांधकाम ठेकेदारास हप्ता मागितल्या प्रकरणी महेश बबन कड व बिपीन मच्छिंद्र कड (दोघेही रा. कडाचीवाडी, ता. खेड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, ठाणे अंमलदार अनिल ढेकणे यांनी सांगितले.\nपोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मयूर उत्तम खांडेभराड (वय 24, रा. कडाचीवाडी) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कडाचीवाडी (ता. खेड) येथील गट नं.9 मधील खांडेभराड यांच्या विहिरीचे पाणी शेतीसह मेदनकरवाडी (ता. खेड) येथील तुलीप होम्स बिल्डींगचा ठेकेदार सुरेश पटेल यांचे नवीन बांधकामावर गेल्या सहा महिन्यांपासून पाइपलाईनच्या माध्यमातून दिले जाते. या मोबदल्यात पटेल हे खांडेभराड यांना 40 हजार रुपये देतात. हे पाणी बांधकामावर टाकायचे असेल तर तू आम्हालाही प्रतिमहिना 25 हजार रुपये हप्ता दिला पाहिजे. हप्ता देण्यास टाळाटाळ केली, तर तुला जीवे ठार मारू, अशी धमकी देत महेश व बिपीन कड यांनी मेदनकरवाडी येथील बांधकामावरील नळ्यांचीही मोडतोड केली. कडाचीवाडी येथे दि. 12 मार्चला रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला होता. त्यानंतर वारंवार होत असलेल्या या त्रासाला वैतागून खांडेभराड यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली, त्यानुसार महेश कड व बिपीन कड या दोघांवर शनिवारी (दि. 24) खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकेळगावात आज आरोग्य शिबिर\nNext articleविंग येथे तरुणांसाठी आर्थिक साक्षरता अभियान\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\nबांधकाम क्षेत्रातील मंदीचे मळभ हटतेय\nजुना पुणे-मुंबई महामार्गावरील कोंडी फुटणार\n‘धर्मादाय’ वापरा, अन्यथा कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://nmk.co.in/s/nmk-umed-msrlm-solapur/8930/", "date_download": "2018-11-13T07:06:00Z", "digest": "sha1:CXK47UWYZPHCEF4INYDPQXUJOPZQ6ZV4", "length": 7457, "nlines": 99, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - सोलापूर येथे जीवनोन्नती अभियांतर्गत विविध पदाच्या ५९ जागा (मुदतवाढ) - NMK.CO.IN", "raw_content": "\nसोलापूर येथे जीवनोन्नती अभियांतर्गत विविध पदाच्या ५९ जागा (मुदतवाढ)\nनवीन जाहिराती मागोवा प्रवेशपत्र निकाल\nसोलापूर येथे जीवनोन्नती अभियांतर्गत विविध पदाच्या ५९ जागा (मुदतवाढ)\nमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत जिल्हा/ तालुका अभियान कक्ष, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ५९ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.\nप्रशासन व लेखा सहाय्यक पदाच्या ७ जागा\nशैक्षणिक पात्रता – वाणिज्य शाखेतील पदवी, MS-CIT किंवा समकक्ष कोर्स, Tally आणि ३ वर्षे अनुभव आहे.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत.)\nडेटा एंट्री ऑपरेटर पदाच्या एकूण ६ जागा\nशैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्णसह मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि., MS-CIT किंवा समकक्ष कोर्स आणि ३ वर्षे अनुभव आवश्यक आहे.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत.)\nशिपाई पदाच्या एकूण ८ जागा\nशैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण आणि ३ वर्षे अनुभव आवश्यक आहे.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत.)\nप्रभाग समन्वयक पदाच्या एकूण ३८ जागा\nशैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी किंवा बीएसडब्ल्यू/ एमएसडब्ल्यू/ बीएस्सी (Agree)/ पदव्युत्तर पदवी (ग्रामीण विकास/ व्यवस्थापन) आणि ३ वर्षे अनुभव आवश्यक आहे.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत.)\nनोकरीचे ठिकाण – सोलापूर जिल्हा\nपरीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३७४/- रुपये, मागासवर्गीय उमेदवारांसाठी २७४/- रुपये तसेच माजी सैनिक उमेदवारांसाठी २३/- रुपये आहे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ आक्टोंबर २०१८ ( सायंकाळी ५ वाजेपर्यंत)\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nकर्मचारी राज्य विमा महामंडळात वैद्यकीय अधिकारी पदाच्या ७७१ जागा\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आशा स्वयंसेविका पदाच्या एकूण २४ जागा\nमहाराष्ट्र आदिवासी पब्लिक स्कूल विविध पदांच्या १६१ जागा (मुदतवाढ)\nठाणे येथे ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत विविध पदांच्या २६ जागा\nपालघर येथे ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत विविध पदांच्या ५७ जागा\nबुलढाणा येथे ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत विविध पदांच्या ९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.anandmore.com/2017/09/blog-post_18.html", "date_download": "2018-11-13T07:51:22Z", "digest": "sha1:ROZN4HCPLE644J4KMW2772FRYJHXOG3N", "length": 31382, "nlines": 225, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: बुलेट ट्रेन (भाग २)", "raw_content": "\nबुलेट ट्रेन (भाग २)\nबुलेट ट्रेनवरच्या लेखमालेच्या पहिल्या भागात ताजमहाल आणि हूवर धरण याची तुलना करून बुलेट ट्रेन प्रकल्पापुढील आव्हाने मांडायचा प्रयत्न केला होता.\nमुख्य मुद्दा एकंच होता. ताजमहाल संपूर्ण सल्तनतीच्या गोळा करून ठेवलेल्या करातून बनला आणि जेव्हा त्यामुळे सल्तनतीचा खजिन्यात ठणठणाट झाला तेव्हा पुढील सम्राट औरंगझेबाला संपूर्ण सल्तनतीकडून नवीन जाचक कर वसूल करावे लागले. आग्र्याची भरभराट झाली नाही ते तर सोडाच पण संपूर्ण सल्तनतीतील प्रजा अजूनच दुबळी आणि असंतुष्ट झाली.\nयाउलट हूवर धरण प्रकल्प संपूर्ण अमेरिकन जनतेकडून इतिहासात केलेल्या किंवा भविष्यात वसूल केल्या जाऊ शकणाऱ्या करातून न बनवता सरकारने धरण प्रकल्पाला दिलेल्या कर्जातून बनवला गेला आणि त्या कर्जाची परतफेडदेखील संपूर्ण अमेरिकन जनतेकडून करून न घेता ज्या तीन राज्यांना प्रकल्पाचा फायदा होणार होता त्यांच्याकडून विजेच्या बिलातून वसूल करून घेतली होती. यामुळे हूवर धरण प्रकल्प ताजमहालासारखा आतबट्ट्याचा व्यवहार न ठरता पन्नास वर्षात स्वतःची किंमत भरून काढू शकला.\nयावर राज्यशास्त्राचा अभ्यासक म्हणेल की अमेरिका हा देश आधी बनला नसून अमेरिकेतील राज्ये (स्टेट्स) आधी बनली आणि नंतर त्यांनी एकत्र येऊन युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका नावाचा देश बनवला. अमेरिका जरी लोकशाही देश असला तरी तो भारतासारखा संसदीय लोकशाही देश नसून तो विविध राज्यांचे फेडरेशन असलेला अध्यक्षीय लोकशाहीने चालणारा देश आहे. तेथील राज्ये आपापले कायदे तयार करू शकतात. त्यामुळे ज्या राज्याला प्रकल्पाचा फायदा नाही त्याच्याकडून पैसे वसूल करणे देशाच्या सरकारला अशक्य झाले असते. परिणामी ज्या राज्याला फायदा त्याच राज्याकडून प्रकल्पाचे पैसे वसूल करणे अमेरिकन सरकारला क्रमप्राप्त होते आणि त्या तीन राज्यांना मानवणारे देखील होते.\nयाउलट भारतासारख्या संसदीय लोकशाहीने चालणाऱ्या, आधी देश म्हणून अस्तित्वात येऊन मग त्या विशाल भूमीची लहान लहान राज्यात पुनर्रचना करणाऱ्या देशात अमेरिकेची व्यवस्था राबवणे कसे काय शक्य होईल जर तसे करायचे म्हटले तर पूर्वेकडील राज्यांचा विकास करण्यासाठी पश्चिम आणि दक्षिणेतील विकसित राज्यांतून जमा केला जाणारा कर वापरता येणार नाही. याउलट ज्या राज्याला प्रकल्पाचा फायदा होणार असेल त्याच राज्यावर कर्ज चढेल. मूळची श्रीमंत राज्ये नवीन प्रकल्पांच्या कर्जाचा भार उचलण्यास सक्षम असल्याने तिथे नवनवीन प्रकल्प सुरु होतील आणि मूळची गरीब राज्ये कर्जाचा भार पेलण्यास सक्षम नसल्याने तिथे कुणी नवीन प्रकल्प सुरु करणार नाहीत. म्हणजे विकसित राज्यांचा अधिकाधिक विकास होत राहील आणि अविकसित राज्ये कायमची दरिद्री राहतील. म्हणून भारतासारख्या गरीब देशात जिथे उत्पन्नाची साधने, औद्योगिकीकरण सर्व राज्यात समप्रमाणात नाहीत तिथे एका राज्यातील प्रकल्पाचा खर्च संपूर्ण देशाने उचलणे हे धोरण ठीक आहे. त्यामुळे बुलेट ट्रेन जर स्वतःचे कर्ज फेडू शकली नाही तर संपूर्ण देशातून जमा केल्या जाणाऱ्या करातून त्या कर्जाची परतफेड करणे अगदी चूक ठरणार नाही.\nवादासाठी एक विचार म्हणून जरी हा मुद्दा मान्य केला तरी थोडा विचार केला की हा मुद्दा स्वतंत्र भारताची ७० वर्षे पूर्ण झाल्यावर तितकासा कालसुसंगत नाही हे लगेच जाणवेल. भारताने कररचना अशी केली आहे की काही कर राज्य सरकारांना मिळतात आणि काही कर केंद्र सरकारला मिळतात. जे कर केंद्र सरकारला मिळतात त्यांचा किती हिस्सा कर भरणाऱ्या राज्य सरकारांना परत मिळावा आणि किती केंद्र सरकारकडे रहावा जो हिस्सा केंद्र सरकारकडे आहे त्यातील किती भाग कोणत्या राज्याचा विकास करण्यासाठी खर्च करायचा यासाठीची मानके कोणती जो हिस्सा केंद्र सरकारकडे आहे त्यातील किती भाग कोणत्या राज्याचा विकास करण्यासाठी खर्च करायचा यासाठीची मानके कोणती या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी फायनान्स कमिशन काम करते.\nसध्याच्या नियमानुसार कुठल्याही राज्याकडून जितका केंद्रीय कर गोळा केला जातो त्याच्या ४२% कर त्या राज्याला परत मिळतो. उरलेल्या ५८% इतर राज्यांपैकी कोणत्या राज्यावर किती खर्च करावे यासाठी १९७१ची लोकसंख्या, राज्याचे क्षेत्रफळ, जंगलव्याप्त प्रदेश आणि कर भरण्याची ताकद ही मानके वापरली जातात. साधारणपणे या मानकांच्या आधारे केंद्र सरकारकडे असलेल्या ५८% पैकी जास्तीत जास्त वाटप बिहार आणि उत्तर प्रदेशला होते.उदाहरण द्यायचे झाल्यास, उत्तर प्रदेशला केंद्रीय कराच्या (केंद्र सरकारकडे उरलेल्या ५८% भागापैकी) १९.६७%, बिहारला १०.९१७% भाग मिळतो. तर मणिपूरला ०.४५१% मेघालयला ०.४०८% अरुणाचल प्रदेशला ०.३२८% नागालँडला ०.३१४% तर सिक्कीमला केवळ ०.२३९% भाग मिळतो. म्हणजे सध्याच्या स्थितीतसुद्धा पूर्वेच्या अविकसित राज्यांना पश्चिमेच्या विकसित राज्यांमुळे केंद्राकडून मिळणाऱ्या केंद्रीय करांचे प्रमाण अतिशय कमी आहे. (कारण त्यांचे क्षेत्रफळ आणि त्यांची १९७१ची लोकसंख्या इतर राज्यांपेक्षा फारच कमी आहे).\nज्याची पायाभरणी करताना पंडित नेहरूंनी अशा प्रकल्पांना आधुनिक भारताची मंदिरे म्हटलं त्या भाक्रा नांगल धरणाचा संपूर्ण खर्च केंद्र सरकारने उचलला होता. पण त्यानंतर बहुसंख्य धरण प्रकल्प हे भारतीय जनतेकडून बॉण्ड्स किंवा कर्ज काढून उभारले गेले. म्हणजे आपल्याच जनतेकडून कर्ज काढून प्रकल्प उभा करण्याची कल्पना आपल्या देशालाही नवी नाही. बुलेट ट्रेनच्या प्रकल्पात एकमेव फरक आहे की इथे कर्ज भारतीय जनतेला बॉण्ड्स विकून उभे न करता जपानकडून घेतले गेले आहे.\nत्याची परतफेड जपानी येन या चलनात करायची असल्याने खऱ्या अर्थाने ते कर्ज महाग आहे की स्वस्त या वादात न पडता मी कर्ज परतफेडीच्या मुद्द्याकडे वळतो.\n हा मुद्दा नाही. कर्जाच्या व्याजाचा दर काय आहे हा देखील मुद्दा नाही. मुद्दा आहे तो कर्जाची परतफेड करण्यासाठी उत्पन्न कसे वाढवणार त्याचा.\nधरण प्रकल्प जलविद्युत प्रकल्पाशी जोडले गेल्याने तीन प्रकारचे लाभार्थी तयार करतात.\nपहिले लाभार्थी म्हणजे धरण बांधकाम, विद्युत निर्मिती, वितरण या कामात सामावले गेलेले कामगार. कारण त्यांना रोजगार मिळतो. दुसरे लाभार्थी म्हणजे धरण बांधकाम आणि विद्युत निर्मिती साठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा करणाऱ्या कंपन्या आणि त्यांचे कामगार. कारण त्यांचे उत्पन्न वाढते. परंतू हे दोन्ही लाभार्थी म्हणजे धरण प्रकल्पासाठी खर्च असतात.\nतिसरे लाभार्थी म्हणजे प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेचे आणि पाण्याचे ग्राहक. हे लाभार्थी प्रकल्पासाठी सगळ्यात महत्वाचे असतात. कारण हे प्रकल्पाच्या खर्चाच्या बाजूला न येता प्रकल्पाच्या उत्पन्नाच्या बाजूला येतात. त्यामुळे सरकारचा प्रयत्न असला पाहिजे की कुठल्याही प्रकल्पाच्या लाभार्थींमध्ये तिसऱ्या प्रकारचे लाभार्थी सगळ्यात जास्त असले पाहिजेत. आणि जर प्रकल्प सुरु करताना ते कमी असतील तर त्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. लिहिताना जरी मी यांना तिसऱ्या प्रकारचे लाभार्थी म्हणत असलो तरी ते केवळ लेखनाच्या सोयीसाठी. हे तिसऱ्या दर्जाचे लाभार्थी नसून, दर्जाचाच विचार करायचा म्हटला तर तिसऱ्या प्रकारचे लाभार्थी कुठल्याही प्रकल्पासाठी पहिल्या दर्जाचे लाभार्थी ठरतात. कारण तेच प्रकल्पाला स्वावलंबी करत असतात.\nसंपूर्ण अमेरिकेत बेकायदेशीर असलेला जुगार आणि वेश्याव्यवसाय फक्त नेवाडात कायदेशीर करणे, नेवाडात वैयक्तिक उत्पन्नावर कर नसणे, इतकेच काय पण नेवाडामध्ये संपूर्ण अमेरिकेपेक्षा घटस्फोट मिळण्यासाठी अतिशय सौम्य अटी असलेले कायदे असणे, कॅलिफोर्नियामध्ये हॉलिवूड, डिस्नेलँड, आय टी क्षेत्र उभारण्यास प्रोत्साहन देणे. जगभरातील स्टार्टअप्सना आपला व्यवसाय सिलिकॉन व्हॅलीत सुरु करावासा वाटेल अशी धोरणे आखणे; हे सारे हूवर धरण प्रकल्पाच्या लाभार्थ्यांमध्ये तिसऱ्या प्रकारचे लाभार्थी वाढवण्यासाठी केलेले धोरणात्मक उपाय आहेत.\nभारतात जितके धरण प्रकल्प उभारले गेले आहेत (मग ते करातून असोत किंवा कर्जातून) त्यापैकी कुठल्या धरण प्रकल्पाच्या लाभार्थ्यांमध्ये तिसऱ्या प्रकारचे लाभार्थी वाढावेत म्हणून भारत सरकारने प्रयत्न केलेत, असा प्रश्न केला तर त्याचे उत्तर नकारार्थी येते. म्हणजे भारतात प्रकल्प जर करातून उभा केला असेल तर देशाची तिजोरी खाली होणे अटळ असते. आणि कर्जातून उभा केला असेल तरीही तिसऱ्या प्रकारचे लाभार्थी न वाढवल्यामुळे, प्रकल्प दिवाळखोरीत जातो, मग सरकार त्याला पुन्हा वित्तपुरवठा करते, म्हणजे परतफेड शेवटी करातूनच केली जाते त्यामुळे देशाची तिजोरी खाली होणे काही टळत नाही. यालाच फायनान्सच्या भाषेत आर्थिक बेशिस्त (Fiscal Indiscipline) म्हणतात. केवळ मंत्र्यांचे पंचतारांकित दौरे रद्द केले आणि सरकारी नोकर वेळच्या वेळी ऑफिसात आले म्हणजे आर्थिक शिस्त लागत नाही. (म्हणजे मंत्र्यांनी पंचतारांकित दौऱ्यांवर पैसे उधळण्याला आणि सरकारी नोकरांनी ऑफिसात उशीरा येण्याला मी प्रोत्साहन देतो आहे असा त्याचा अर्थ नाही. त्या बाबतीत कडक शिस्त चांगलीच आहे. पण ती आर्थिक शिस्त आणण्यासाठी पुरेशी नाही.)\nआता कुणी म्हणेल की धरण प्रकल्प आणि रेल्वे वाहतूक प्रकल्प दोघांची तुलना योग्य नाही. धरण प्रकल्पाचे तिसऱ्या प्रकारचे लाभार्थी लगेच समोर दिसू शकतात. किंवा नवनवीन लाभार्थी धरण प्रकल्पाच्या आसपास वसवले जाऊ शकतात. त्यांच्यामुळे वस्तू आणि सेवांचे उत्पादन किती वाढले ते मोजणे सहज शक्य असते. याउलट रस्ते, रेल्वे यामुळे वाहतुकीचा वेग वाढतो. हे प्रकल्प मोठ्या परिसरात कार्यान्वित होत असल्यामुळे विविध सवलती देऊन धरण प्रकल्पाच्या परिसरात जसे नवनवीन लाभार्थ्यांना वसवणे शक्य असते तसे रस्ते आणि रेल्वे प्रकल्पाच्या परिसरात करणे अशक्य असते. त्यामुळे ही तुलना अस्थानी आहे.\nहा मुद्दा मी नाकारत नाही. धरण प्रकल्पाचे उदाहरण मी केवळ प्रकल्प उभारणीत आर्थिक शिस्त कशी असावी याचे विवेचन करण्यासाठी घेतला होता. रस्ते किंवा रेल्वे प्रकल्पाच्या योग्यायोग्यतेचा अभ्यास करण्यासाठी त्यांची तुलना आपण इतर रस्ते किंवा रेल्वे प्रकल्पाशी करायला हवी.\nतर मग ही बुलेट ट्रेन आपण ज्या जपानकडून घेत आहोत त्या जपानमध्ये चालणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाशीच तुलना करून पाहूया.\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट तंत्रज्ञान निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nबुलेट ट्रेन (भाग ६)\nबुलेट ट्रेन (भाग ५)\nबुलेट ट्रेन (भाग ४)\nबुलेट ट्रेन (भाग ३)\nबुलेट ट्रेन (भाग २)\nबुलेट ट्रेन (भाग १)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\nभाग १ - पाणीपुरवठा आणि इंटरनेट\nभाग २ - इंटरनेटची जन्मकथा\nभाग ३ - गुगलचा जन्म\nभाग ४ - फेसबुकचा जन्म\nभाग ५ - स्मार्टफोन आणि आयफोन\nभाग ६ - प्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट\nभाग ७ - केम्ब्रिज ऍनालिटिका\nभाग ८ - सायकोग्राफिक डेटा\nभाग ९ - धिस इज युअर लाईफ\nभाग १० - समाजमाध्यमे आणि पाणवठा\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://alhadmahabal.wordpress.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-13T07:44:12Z", "digest": "sha1:RO4BKSQSLD2IEYE2OKYHTO6HFVP7XRMG", "length": 7621, "nlines": 116, "source_domain": "alhadmahabal.wordpress.com", "title": "नर – आल्हादक प्रतिबिंब!", "raw_content": "\nआल्हादने लिहीलेल्या गोष्टी, कविता वगैरे वगैरे…\nइथून उचलेगिरी करू नये\nब्लॉगवर वाचकांचे हार्दिक स्वागत. ब्लॉगवर फिरायला, वाचायला, प्रतिक्रिया देण्याला कसलीही आडकाठी नाही. पण या ब्लॉगवरील माझे लेखन मेल, ई बुक, फेबु नोट्स, वेबसाईट, फेबु/ऑर्कुट/गूगल/याहू व तत्सम आंतरजालीय समुदायांवर किंवा पुस्तकात, मासिकात व तत्सम कोणत्याही वस्तूत पुनःप्रकाशित/पोस्ट करायचे असल्यास माझी लेखी परवानगी आवश्यक आहे. परवानगीसाठी तशी कमेंट देऊन माझ्याशी संपर्क साधू शकता.\nता.क.: आवडलेल्या लेखनाची/ब्लॉगची लिंक देऊन नवीन वाचकांना माझ्या ब्लॉगपर्यंत पोचवण्यास मात्र पूर्ण मुभा आहे.\nकुठून कुठून येतात लोकं…\nशरीरांच्या कविता किंवा शारीर कविता. एक शरीर किंवा दोन शरीरं; त्यांचे एकमेकांशी असलेले परस्पर संबंध ही ह्या कवितांमधली समान बाब. एक शरीर पुरूषाचं आणि एक स्त्रीचं. पण ह्या कवितांमधून ही शरीरं मुख्यत्वे नर आणि मादी अशा आदिम स्वरूपातच येतात. पहिली कविता सादर करतोय… शरीरांच्या कविता- सवय वाचन सुरू ठेवा\nPosted on डिसेंबर 25, 2009 डिसेंबर 25, 2009 Categories MarathiTags उत्फुल्लश्रेण्याछातीश्रेण्यानरश्रेण्यापुरूषश्रेण्यापुरूषार्थश्रेण्यामांड्याश्रेण्यामादीश्रेण्याशरीरश्रेण्याशारीरश्रेण्यासवयश्रेण्यास्त्री2 टिप्पण्या शरीरांच्या कविता- सवय वर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA/news/page-7/", "date_download": "2018-11-13T07:21:21Z", "digest": "sha1:MZXFQCS3W5PTJ7I2JEOVEFAOZ3M3ETJ7", "length": 11664, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भाजप- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nVIDEO VIRAL- मॅरेथॉनमध्ये धावताना फ्रॅक्चर झाला पाय, रक्ताळलेल्या गुडघ्यांवर चालत दिली बॅटन\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\nMorning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\n14 वर्षाच्या मुलापासून ते शिवसेना नेत्याच्या भाच्यापर्यंत, मुंबईत 11 दिवसात 8 हत्या\n'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'\nVIDEO: मुंबईत दहशत, भर चौकात पत्नीसमोर पतीवर वार करून केली हत्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nआम्ही डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करत आहोत : मुकेश अंबानी\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nनोव्हेंबर महिन्यात लाँच होणार हे 5 टॉप स्मार्टफोन\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\nICC Women's World T20 : भारतीय महिला टीमने पाकचा उडवला धुव्वा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nअमित शहा अचानक मुंबई भेटीवर, मंत्रिमंडळ विस्तार होणार का\nमंत्रिमंडळ विस्तार आणि गोव्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शहा यांच्या भेटीला महत्व प्राप्त झालंय.\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\nगोव्याला उद्या मिळू शकतो नवा मुख्यमंत्री, ‘या’ नावाची चर्चा\nदानवेंसह मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक, खडसेंची मंत्रिमंडळात पुन्हा एंट्री\nकाँग्रेसचे दोन आमदार भाजपच्या वाटेवर, गोव्यात राजकीय घडामोडींना वेग\nमहाराष्ट्र Oct 15, 2018\n'मी बंड केलं तर सर्वांना थंड करून टाकेन',भाजप आमदाराचा पक्षालाच इशारा\nदिवाळीनिमित्त रेशन दुकानावर मिळणार १ किलो साखर -गिरीश बापट\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nलोकसभेसाठी राष्ट्रवादीचं दबावतंत्र, जास्त जागा देण्यास काँग्रेसचा नकार\nभाजपचे आमदार योगेश टिळेकरांनी मागितली 50 लाखांची खंडणी, गुन्हा दाखल\nशिवसेनाच करणार रामाची वनवासातून मुक्तता, संजय राऊत यांची अयोध्येत भाजपवर टीका\nकर्नाटकात बसपाच्या मंत्र्यांचा राजीनामा, महाआघाडीला आणखी एक धक्का\n#MeToo - पत्रकार काही निरागस नसतात : भाजपच्या महिला नेत्याचं वक्तव्य\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nVIDEO VIRAL- मॅरेथॉनमध्ये धावताना फ्रॅक्चर झाला पाय, रक्ताळलेल्या गुडघ्यांवर चालत दिली बॅटन\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AD%E0%A5%A7%E0%A5%AD", "date_download": "2018-11-13T06:35:40Z", "digest": "sha1:DF4ETAFT3ECJNLXQAS7QA7XFFBOJQWS3", "length": 3986, "nlines": 135, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ७१७ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. ७१७ मधील जन्म‎ (१ प)\n\"इ.स. ७१७\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०३:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/mla-jayakumar-gore-arrested-any-moment-25248", "date_download": "2018-11-13T07:58:18Z", "digest": "sha1:YNTN2G7U6H7PSXQT7JONCCU443JSMRJH", "length": 14788, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "mla Jayakumar Gore arrested at any moment आमदार जयकुमार गोरे यांना कोणत्याही क्षणी अटक | eSakal", "raw_content": "\nआमदार जयकुमार गोरे यांना कोणत्याही क्षणी अटक\nसोमवार, 9 जानेवारी 2017\nसातारा: विनयभंग व व्हॉट्‌सऍपवर अश्‍लील पोस्ट टाकल्याच्या गुन्ह्यामध्ये माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामिन अर्ज उच्च न्यायालयानेही आज (सोमवार) फेटाळला. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात अपील करेपर्यंत अटकेला मुदत मिळण्याचा अर्जही न्यायमूर्ती साधना जाधव यांनी फेटाळल्याने गोरे अडचणीत आले आहेत.\nसातारा: विनयभंग व व्हॉट्‌सऍपवर अश्‍लील पोस्ट टाकल्याच्या गुन्ह्यामध्ये माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामिन अर्ज उच्च न्यायालयानेही आज (सोमवार) फेटाळला. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात अपील करेपर्यंत अटकेला मुदत मिळण्याचा अर्जही न्यायमूर्ती साधना जाधव यांनी फेटाळल्याने गोरे अडचणीत आले आहेत.\nवॉट्‌सऍपवरून अश्‍लिल मेसेज पाठवून तसेच शरीरसंबंधांची मागणी करून गोरे यांनी विनयभंग केल्याची तक्रार येथील एका महिलेने शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. या गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामिन मिळावा यासाठी गोरे यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. अनेक दिवसांच्या युक्तिवादानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते यांनी त्यांचा जामिन अर्ज फेटाळला. या वेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील हे गोरे यांच्या अटकेसाठी न्यायालयाबाहेर हजर होते. मात्र, गोरे यांच्या वतीने उच्च न्यायालयात अपिलासाठी जाईपर्यंत मुदत मिळावी याबाबतचा अर्ज करण्यात आला. त्यावर सुनावणी झाल्यानंतर न्यायाधीश मोहिते यांनी त्यांना दोन जानेवारीपर्यंत मुदत दिली होती.\nया दरम्यान गोरे यांनी 29 डिसेंबर रोजी उच्च न्यायालयात अपील केले. त्यावर आज न्यायमूर्ती साधना जाधव यांच्यासमोर सुनावणी झाली. सहायक सरकारी अभियोक्ता अरबान सैत यांनी सरकार पक्षातर्फे म्हणणे मांडले. गुन्ह्याची कागदपत्रे, जप्त केलेला मुद्देमाल व गोरे यांनी पाठविलेले मेसजचे न्यायमूर्तींनी अवलोकन केले. त्यानंतर तपासी अधिकारी बी. आर. पाटील यांनी दिलेला अहवालही न्यायालयाने वाचला. साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो त्यामुळे जामिन फेटाळण्याची मागणी त्यामध्ये श्री. पाटील यांनी केली होती. वरील कागदपत्रे व सरकारी वकीलांचा युक्तिवाद ग्राह्य मानत न्यायमूर्तींनी गोरे यांचा जामिन अर्ज फेटाळला.\nजामिन अर्ज फेटाळल्यानंतर जिल्हा न्यायालयाप्रमाणेच सर्वोच न्यायालयात अपिलासाठी जाण्यासाठी संधी मागणी करणारा अर्ज गोरे यांच्या वतीने न्यायमूर्तींसमोर दाखल करण्यात आला. तपासी अधिकाऱ्यांच्या अहवालाचे अवलोकन व इतर कागदपत्रांचा विचार करून न्यायमूर्ती श्रीमती जाधव यांनी गोरे यांचा तो अर्जही फेटाळला. त्यामुळे गोरे यांना आता अटकेपासून मिळालेले संरक्षण आज संपुष्टात आले.\nफक्त पाच लाख द्या, वधूच आणून देतो\nऔरंगाबाद - बंगला, कार, पैसाअडका आहे; पण लग्नच जुळत नाही, अशा लोकांची संख्या सर्वच जाती, समाजांमध्ये वाढत चालली आहे. त्यामुळे आपसूकच अशा लोकांना...\n'त्याने' धरण बांधण्यासाठी दिला तब्बल 8 कोटींचा निधी\nकराची : पाकिस्तानमधील एका व्यक्तीने धरणाच्या उभारणीसाठी तब्बल 8 कोटी रुपयांचा (80 मिलियन) निधी दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचे...\nप्रतिक शिवशरणच्या हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार : प्रकाश आंबेडकर\nब्रह्मपुरी (सोलापुर) - माचणूर (ता. मंगलवेढा) येथील प्रतिक शिवशरण या निष्पाप लहान बालकाचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. तसेच ही हत्या नसून एक...\nउसाच्या ट्रॉलीला धडकून दोघांचा मृत्यू\nकऱ्हाड- ऊसाच्या ट्रालीला मागून दुचाकीने जोराची धडक दिल्याने दोन युवक ठार झाले आहेत. गणेश दिलीप आटोळे (वय 28) व अमर तुकाराम शेळके (30 दोघे रा. उंब्रज...\nप्रेमभंग झाल्याने फेसबुकवर पोस्ट लिहून आत्महत्या\nशहापूर : प्रेयसीकडून प्रियकराचा प्रेमभंग झाल्याप्रकरणी शहापुरातील एका 28 वर्षीय तरुणाने जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाने...\nआयुक्तालयासाठी केवळ ४२ वाहने\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाचे क्षेत्रफळ ५१८ चौ. किलोमीटर आहे, तर पुणे आयुक्‍तालय त्यापेक्षा कमी आहे. पिंपरीत नवीन आयुक्‍तालयासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/dhing-tang-british-nandi-19083", "date_download": "2018-11-13T07:47:51Z", "digest": "sha1:26ZVIMMGLZGIQVZJMKQ2Q6M5KVXG27E2", "length": 16140, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dhing Tang by British Nandi कार्टुन नेटवर्क! (ढिंग टांग!) | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 6 डिसेंबर 2016\nआजची तिथी : दुर्मुखनाम संवत्सरे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी श्रीशके 1938\nआजचा वार : सोमनाथ मंडेवार..हे वऱ्हाडी नाव कुठून आले..हे वऱ्हाडी नाव कुठून आले.. आय मीन सोमवार.\nजंगल जंगल बात चली है,\nजंगल जंगल पता चला है,\nचड्डी पहन के फूल खिला है,\nआजची तिथी : दुर्मुखनाम संवत्सरे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी श्रीशके 1938\nआजचा वार : सोमनाथ मंडेवार..हे वऱ्हाडी नाव कुठून आले..हे वऱ्हाडी नाव कुठून आले.. आय मीन सोमवार.\nजंगल जंगल बात चली है,\nजंगल जंगल पता चला है,\nचड्डी पहन के फूल खिला है,\nनमा नम: नमो नम: नमो नम:..सध्या नागपुरात आहे जिवाला फार्फार बरे वाटते आहे जिवाला फार्फार बरे वाटते आहे नागपूरला आले की कोणालाही बरेच वाटते, असे प्रत्येक नागपूरकराला वाटतेच. अधिवेशनाच्या तयारीची देखरेख करून आलो. दहा-पंधरा दिवस बरे जातील अशी चिन्हे आहेत. सगळ्या विरोधी नेत्यांना स्वत: जाऊन चहापानाचे निमंत्रण देऊन आलो.\nविखेसाहेबांच्या बंगल्याची बेल वाजवली. दार लोटून बघितले तर साहेब पोगो च्यानल पाहात खळखळून हसत बसले होते. त्यांच्या शेजारी धन्यजय मुंडेजी होय, त्यांना मी धन्यजय मुंडे असेच म्हणतो. मी म्हटले, ''संध्याकाळी चहापानाला या, आमच्या घरी होय, त्यांना मी धन्यजय मुंडे असेच म्हणतो. मी म्हटले, ''संध्याकाळी चहापानाला या, आमच्या घरी\n...तेवढ्यात टीव्हीतल्या एका गोलमटोल कार्टून व्यक्‍तिरेखेने पोटातल्या पिशवीतून एक हेलिकॉप्टर काढले. त्यात बसून तो उडालासुद्धा विखे-मुंडेजी दोघेही गडाबडा लोळत होते. मी विचारले- हे काय विखे-मुंडेजी दोघेही गडाबडा लोळत होते. मी विचारले- हे काय तर विखेसाहेब म्हणाले, की ''हे तुम्हीच तर विखेसाहेब म्हणाले, की ''हे तुम्हीच\n...विखेसाहेबांनी मला चक्‍क डोरेमॉन म्हटले. मला संतापच आला. होय, मी दोनदा जपानला जाऊन आलो. पण म्हणून मी जपानी कार्टुन झालो का डोरेमॉनचे कार्टुन मी अनेकदा पाहिले आहे. आमची लेक दिविशा लहानपणी हे कार्टुन फार बघत असे. 'बाबा, तू असा दिसतोस' असे तिने एकदा चारचौघांत म्हटल्यावर तिला आतल्या खोलीत घाईघाईने न्यावे लागले होते, असे अंधूक अंधूक आठवते. असो.\nनोबिता नावाच्या एका नापास मुलाचे ते कार्टुन आहे. डोरेमॉन नावाचा एक गोलमटोल रोबोका (रोबो + बोका = रोबोका) आपल्या पोतडीतून भारी भारी गॅजेट्‌स काढून नोबिताचे प्रॉब्लेम्स सोडवतो, अशी ती कार्टुन मालिका आहे.\n''अजूनही तुमच्या पक्षात पोगो च्यानल बघतात कमालच आहे\n आमच्याकडे कंपल्सरी आहे ते,'' विखेसाहेबांनी उत्तर दिले.\n''आमच्याकडे क्रिकेट बघायची चाल होती...पण सध्या केबल कापली आहे आमची,'' धन्यजयजींनी पडक्‍या चेहऱ्याने खुलासा केला.\n''हा डोरेमॉन तुमच्यासारखा आहे. पोतडीतून काहीतरी आयडिया काढून बिचाऱ्या नोबिताला गंडवत ऱ्हायचं मज्जा तुम्हीही जनतारूपी नोबिताला असंच छळता\n मी आता गोलमटोल राहिलेलो नाही. मुंबईत येऊन माझे राजकीय वजन भरपूर वाढले असले, तरी शारीरिक वजन घटले आहे,'' विनम्रपणे मी त्यांचा आरोप नाकारला. पण दोघेही अगदी ऐक्‍कत नव्हते.\n''मी डोरेमॉन असेन, तर तुम्ही मोगली आहात,'' असे अखेर संतापाने सुनावून मी तडक निघून आलो आणि चहावाल्याची ऑर्डरच क्‍यान्सल करून टाकली. नोटाबंदीच्या काळात हा नस्ता खर्च कोणी सांगितला आहे,'' असे अखेर संतापाने सुनावून मी तडक निघून आलो आणि चहावाल्याची ऑर्डरच क्‍यान्सल करून टाकली. नोटाबंदीच्या काळात हा नस्ता खर्च कोणी सांगितला आहे शिवाय चहावाला क्‍याश मागत होता. मी म्हटले,''लेका, मी काय डोरेमॉन आहे, पोतडीतून वाट्टेल ते काढून द्यायला शिवाय चहावाला क्‍याश मागत होता. मी म्हटले,''लेका, मी काय डोरेमॉन आहे, पोतडीतून वाट्टेल ते काढून द्यायला ठेंगा क्‍याशबिश काहीही मिळणार नाही\n पण वेळ निघून गेली होती. खरे तर जंगली म्हणायचे होते. मोगल आणि जंगल एकत्र झाले आणि तोंडातून चुकून मोगली निघून गेले. घरी आलो तर गडकरीवाड्यावरून एका ओळीची गोपनीय चिठ्ठी आली होती.- ''सकाळी शिनचॅन रेशीमबागेत मिकी माउसला भेटला. सावध राहा\n...तर भाजप धोकादायक पक्ष- रजनीकांत\nचेन्नई- विरोधी पक्षांना जर भारतीय जनता पक्ष हा धोकादायक आहे असे वाटत असेल तर, नक्कीच तसे असू शकते असे विधान सुपरस्टार रजनीकांत यांनी केले आहे....\nमैं सब जानता हूँ (ढिंग टांग\nबेटा : (उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽऽण...मम्मा, आयॅम बॅक मम्मा मॅडम : (टीव्हीवरल्या बातम्या बघण्यात मग्न) हं मम्मा मॅडम : (टीव्हीवरल्या बातम्या बघण्यात मग्न) हं\nसोनिया-राहुल मला काय प्रमाणपत्र देणार : नरेंद्र मोदी\nविलासपूर : नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य करत जे स्वतः आर्थिक गेैरव्यवहारप्रकरणी जामीनावर आहेत,...\nमा. ना. ना. नानासाहेब फडणवीस, यांसी शतप्रतिशत प्रणाम. पांढरकवड्याची नरभक्षक वाघीण अवनी ऊर्फ टी-वन हिच्या शिकारीप्रकरणी विरोधक माझाच गेम करून राहिले...\nनोटाबंदी, 'जीएसटी'मुळे आर्थिक विकास खुंटला : रघुराम राजन\nवॉशिंग्टन : नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीमुळे भारताचा आर्थिक विकास खुंटल्याची टीका रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर डॉ....\nमोदी सरकारने जनतेची माफी मागावी : पृथ्वीराज चव्हाण\nकऱ्हाड : राफेल विमानाच्या खरेदीत झालेला भ्रष्टाचारासह स्वायत्त संस्था म्हणून काम करणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या कारभारासह सीबीआयच्या कामात होणारा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/tracker?page=115", "date_download": "2018-11-13T07:22:51Z", "digest": "sha1:C2JBPGLM7N3KUWGWCOR2FRHWN2O2M27M", "length": 12879, "nlines": 123, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ऐसीअक्षरे | Page 116 | ऐसी अक्षरे रसिके मेळवीन", "raw_content": "\nमौजमजा मैत्री ... विदेश 23/09/2012 - 09:23\nचर्चाविषय डेक्कन ट्रॅप, महाराष्ट्रातील किल्ले इत्यादि. अरविंद कोल्हटकर 9 22/09/2012 - 16:39\nमौजमजा नवी नियमावली चौकस 19 22/09/2012 - 03:14\nचर्चाविषय \"नॉट विदाऊट.....\" दुसरी बाजू अशोक पाटील 95 22/09/2012 - 01:34\nभटकंती यलोस्टोन राष्ट्रीय उद्यान - उत्तर अमेरिका खंडातला सर्वात मोठा ज्वालामुखी ३_१४ विक्षिप्त अदिती 18 20/09/2012 - 22:18\nललित भक्तीहीनता आतिवास 23 20/09/2012 - 13:45\nबातमी विद्यार्थी, पुस्तके, प्रती अन् प्रताधिकार माहितगार 4 20/09/2012 - 04:33\nबातमी राहुल गांधींविषयी 'इकॉनॉमिस्ट' माहितगार 13 18/09/2012 - 01:06\nसमीक्षा रात्र काळी घागर काळी : पुस्तक परिचय इरसाल म्हमईकर 4 17/09/2012 - 14:13\nललित माझी 'वाईट्ट' व्यसनं : भाग १ इरसाल म्हमईकर 12 17/09/2012 - 14:12\nचर्चाविषय अकरा तारखेची अकरा वर्षे मन 5 17/09/2012 - 05:08\nललित डू नॉट पास गो अदिति 18 15/09/2012 - 14:19\nमौजमजा (धडपड) सन्जोप राव 13 14/09/2012 - 21:15\nबातमी दिनविशेष - बॉस्टनहून भारतात बर्फाचं आगमन माहितगार 6 13/09/2012 - 23:56\nललित बडबड बिपिन कार्यकर्ते 4 13/09/2012 - 08:44\nललित नाटकामागचं नाटक - २ अर्धवट 5 13/09/2012 - 07:55\nचर्चाविषय चिपळूणचे संमेलन आणि पाच शक्यता सूर्यकान्त पळसकर 13 13/09/2012 - 07:05\nमौजमजा भाई लोग आपून आया है\nसमीक्षा चित्रपट परिचय - १ | पॅथोलॉजी: हत्येचे मानसशास्त्र(\nचर्चाविषय मीही वाचलेला एक भयंकर ब्लॉग भडकमकर मास्तर 32 11/09/2012 - 22:04\nबातमी गृहिणीला पगार देणारा नियम किंवा कायदा.. गवि 12 11/09/2012 - 12:07\nललित अजि म्या पु.ल. पाहिले कॄपया सदस्यत्व ... 7 10/09/2012 - 18:06\nकलादालन छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ६ : पाऊस सर्वसाक्षी 25 10/09/2012 - 13:03\nललित नाटकामागचं नाटक - १ अर्धवट 9 10/09/2012 - 11:47\nललित राँग नंबर कॄपया सदस्यत्व ... 17 10/09/2012 - 10:06\nचर्चाविषय अश्वलायन गृह्यसूत्र सूर्यकान्त पळसकर 8 10/09/2012 - 09:30\nललित तुझी पुलावर आठवण येते... एका गीताची ओळख .. राग पूलबहार भडकमकर मास्तर 7 08/09/2012 - 09:34\nचर्चाविषय संसदेचे मान्सून सत्र २०१२ ऋषिकेश 56 07/09/2012 - 15:15\nललित समाजाची उत्क्रांती राजेश घासकडवी 13 07/09/2012 - 14:51\nचर्चाविषय हकीम वैद्य आणि डॉक्टर.. गवि 52 07/09/2012 - 10:14\nचर्चाविषय चिल्लर पार्टी प्रसाद 24 06/09/2012 - 16:16\nकविता ट्रॅफिकची भेळ... अतृप्त आत्मा 2 06/09/2012 - 14:09\nबातमी सांगलीतल्या वेश्यांची परदेशात दखल माहितगार 19 06/09/2012 - 08:55\nललित माझे पहिले चित्रपट परिक्षण-- खामोश पानी क्लिंटन 10 06/09/2012 - 02:23\nमाहिती ‘योग उद्योगा'तील पैशाचे नियमन हवे सूर्यकान्त पळसकर 7 03/09/2012 - 11:37\nललित सर्वोच्च जयनीत 5 02/09/2012 - 00:53\nमाहिती सरकार, मैने आपका अंडा खाया है सरकार... खवचट खान 30 01/09/2012 - 08:25\nबातमी नरोडा पटिया हत्याकांडाचा निकाल माहितगार 15 31/08/2012 - 19:55\nललित सादगीभरा धर्मेंद्र.. विसोबा खेचर 6 31/08/2012 - 15:19\nमाहिती मंगळावर 'क्युरिओसिटी' रोव्हर ने नेमके काय पाहिले\nबातमी साहित्यिकानाम् न भयं न लज्जा - उर्फ टोरंटोचा शिमगा माहितगार 14 30/08/2012 - 04:54\nकलादालन छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ५ : रात्र रवि 24 29/08/2012 - 21:16\nसमीक्षा मानवी शरीर आणि पाश्चिमात्य संस्कृती (भाग ४) चिंतातुर जंतू 6 29/08/2012 - 07:47\nचर्चाविषय जर वाघ्या कुत्रा, तर सिंहगडाचा कोसळलेला कल्याण दरवाजा आणि प्रतापगडाचे कोसळलेले बांधकाम का नाही सुरज महाजन 7 29/08/2012 - 02:13\nछोट्यांसाठी अंगाई - गाई गाई घनु 7 28/08/2012 - 18:17\nबातमी पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया - माधव गाडगीळ माहितगार 1 27/08/2012 - 11:03\nमाहिती झूरिकमध्ये \"काकस्पर्श\" भडकमकर मास्तर 31 27/08/2012 - 10:46\nजॉनी वॉकर (जन्म : ११ नोव्हेंबर १९२६)\nजन्मदिवस : शिखांचे महाराजा रणजीत सिंग (१७८०), भौतिकशास्त्रज्ञ जेम्स क्लर्क मॅक्सवेल (१८३१), लेखक रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन (१८५०), लेखक, विधिज्ञ, पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर (१८७३), के जीवनसत्त्व शोधणारा नोबेलविजेता एडवर्ड डॉईजी (१८९३), लेखक, विचारवंत व 'नवी क्षितिजे'चे संस्थापक संपादक विश्वास रघुनाथ पाटील (१९२८), अभिनेत्री जीन सेबर्ग (१९३८), लेखक हुमायूँ अहमद (१९४८), सन मायक्रोसिस्टम्सचा सहसंस्थापक स्कॉट मकनीली (१९५४), अभिनेत्री व्हूपी गोल्डबर्ग (१९५५), अभिनेत्री जुही चावला (१९६७), लेखिका अयान हिरसी अली (१९६९)\nमृत्युदिवस : चित्रकार लुदोव्हिको काराच्ची (१६१९), संगीतकार रोसिनी (१८६८), चित्रकार कामिय पिसारो (१९०३), लेखक हेक्टर ह्यू मन्रो उर्फ साकी (१९१६), सिनेदिग्दर्शक व्हित्तोरिओ द सिका (१९७४)\n१६८१ : संभाजींनी औरंगजेबाविरोधात बंड करून त्याचा मुलगा अकबर याची महाराष्ट्रात भेट घेतली.\n१९५६ : अलाबामा राज्यातील बसमध्ये गौर-कृष्णवर्णीयांसाठी वेगळे राखीव विभाग ठेवण्याची तरतूद बेकायदेशीर असल्याचा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या समान हक्कांसाठीच्या लढ्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता.\n१९७१ : बालभारतीने 'किशोर' मासिकाचा अंक प्रायोगिक पातळीवर प्रथम प्रकाशित केला. जाने. ७२ पासून नियमित प्रकाशन.\n१९९५ : सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार.\n२००१ : अमेरिकन फौजांनी तालिबानकडून काबूलचा ताबा मिळवला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 6 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/having-a-boyfriend-doesnt-mean-a-woman-can-be-sexually-assaulted-mumbai-hc/", "date_download": "2018-11-13T06:38:16Z", "digest": "sha1:A4DRIQND755BU5SAX4MTIWSY6KDGHTC5", "length": 16815, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "स्त्रीयांवर लैंगिक अत्याचार करण्याचा अधिकार कुणालाच नाही! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nमुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर तेल गळती, वाहनं घसरली\nLIVE: थेट अयोध्येतून संजय राऊत यांची पत्रकार परिषद\nराफेल प्रकरणी ‘दसॉल्ट एव्हिएशन’च्या सीईओंचा मोठा दावा, राहुल गांधींचे आरोप फेटाळले\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी…\nस्पायडरमॅन, हल्कच्या जन्मदात्याचे निधन\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nहिंदुस्थानातील फेक न्यूजचा प्रसार हा राष्ट्रभक्तीच्या मोहिमेचा एक भाग\nजपानची चालकरहित बुलेट ट्रेन अतिसुसाट\nधूळफेक करत उत्तर कोरियाची अण्वस्त्र मोहीम सुरुच; 16 मिसाइल केंद्रांची स्थापना\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nतरुणांना लग्नासाठी प्रोत्साहन देणार महेद्र सिंग धोनी\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\n‘टिळक आणि आगरकर’, ‘वाजे पाऊल आपुले’ नव्या ढंगात\n‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ला प्राइम टाइम शो द्या, शिवसेना चित्रपट सेनेची…\nमाझ्या बायकोचा प्रियकरचं दुसरं पोस्टर प्रदर्शित\n‘फाईट’ चित्रपटाचा अॅक्शनपॅक टीझर प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nस्त्रीयांवर लैंगिक अत्याचार करण्याचा अधिकार कुणालाच नाही\nएखाद्या महिलेचा प्रियकर असू शकतो याचा अर्थ असा होत नाही की त्याचा फायदा घेत दुसऱ्या पुरुषाने तिच्यावर लैंगिक अत्याचार करावा, असे स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच व्यक्त केले. तसेच आपल्या अल्पवयीन भाचीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीची याचिका फेटाळून लावली.\nनाशिक येथील एक आरोपी आपल्या अल्पवयीन भाचीवर सातत्याने बलात्कार करीत असल्याने त्याला ‘पॉस्को’ कायद्याअंतर्गत २०१६ साली १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. एक वर्षानंतर त्याने जामीन मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याची सुनावणी न्यायमूर्ती ए. एम. बदर यांच्यासमोर झाली. तेव्हा एखाद्या महिलेचा अथवा मुलीचा प्रियकर असला म्हणून दुसऱ्या पुरुषाला त्या महिलेवर अत्याचार करण्याचा हक्क नाही, असे न्यायमूर्तींनी सांगितले व आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलसमृद्धी महामार्गाच्या अर्थसहाय्यासाठी मुख्यमंत्री आजपासून परदेश दौऱ्यावर\nपुढीलनवरात्र स्पेशल रेसिपी- बटाट्याचे पुडिंग\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी...\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nछत्तीसगडमध्ये निवडणूक हिंसाचार; चकमकीत पाच कमांडो जखमी\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nजागतिक तापमानवाढीचा परिणाम; एसीची मागणी पाचपट वाढली\nविद्यार्थीही ग्राहक मंचाकडे दाद मागू शकतो परीक्षेस परवानगी नाकारणाऱ्या विद्यार्थ्याला दिलासा\nभाजपला शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही; शरद पवार यांची टीका\nआयआरसीटीसीवरून तिकीट बुकिंगसाठी 15 मिनिटे जादा मिळणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/cash-crunch-makes-2019-elections-an-uphill-battle-for-congress-290830.html", "date_download": "2018-11-13T07:35:04Z", "digest": "sha1:LED2BBBNU4YSOGK7ZQNZU2QSKSO7EQDI", "length": 15203, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काँग्रेसच्या तिजोरीत खडखडाट, 2019 साठी पैशाचं सोंग आणणार कसं?", "raw_content": "\nVIDEO जुही चावलामुळे हिट झाली बॉलिवूडमधल्या २ खानांची 'ही' गाणी\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\nMorning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\n14 वर्षाच्या मुलापासून ते शिवसेना नेत्याच्या भाच्यापर्यंत, मुंबईत 11 दिवसात 8 हत्या\n'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'\nVIDEO: मुंबईत दहशत, भर चौकात पत्नीसमोर पतीवर वार करून केली हत्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nVIDEO जुही चावलामुळे हिट झाली बॉलिवूडमधल्या २ खानांची 'ही' गाणी\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nनोव्हेंबर महिन्यात लाँच होणार हे 5 टॉप स्मार्टफोन\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\nICC Women's World T20 : भारतीय महिला टीमने पाकचा उडवला धुव्वा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nकाँग्रेसच्या तिजोरीत खडखडाट, 2019 साठी पैशाचं सोंग आणणार कसं\nआगामी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी काँग्रेसच्या तिजोरीत पैसाच नाहीये. त्यामुळे तिजोरीतला हा खडखडाट नेमका भरून काढायचा, हा प्रश्न काँग्रेसच्या धुरीनांना सतावतोय\nसागर वैद्य, प्रतिनिधी नवी दिल्ली,ता.24 मे: कर्नाटकच्या सत्तासंघर्षात भाजपला हरवल्यानंतर २०१९ च्या लोकसभेसाठी लढण्यासाठी काँग्रेस पक्षाने सर्व मोदी विरोधकांची एकत्रत मोट बांधलीय खरी. पण आगामी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी काँग्रेसच्या तिजोरीत पैसाच नाहीये. त्यामुळे तिजोरीतला हा खडखडाट नेमका भरून काढायचा, हा प्रश्न काँग्रेसच्या धुरीनांना सतावतोय\nनिवडणुका म्हटलं की प्रचार आलाच आणि प्रचार म्हटलं की पैसा हा ओघानं आलाच. कारण आजकालच्या कार्यकर्त्याचं भेळ भत्त्यावर भागत नाहीत. शौकिनांना तर चिंकन तंदुरीच लागते. मतदारराजालाही खुश ठेवावं लागतं, हल्लीतर गृहनिर्माण सोयायट्यांची निवडणूक काळातली डिमांडही वाढतच चाललीय, काही सोसायट्या रंगकामाची तर काही पेव्हर बॉल्कची डिमांड करतात,\nएवढं सगळं करायचं म्हटलं तर पैसा हा लागतोच. आणि पैशांचं सोंग आणता येत नाही, म्हणूनच काँग्रेसची चिंता वाढलीय. आगामी लोकसभा लढण्यासाठी पक्षाकडे पैसाच नाहीये. केंद्रात मोदींचं सरकार आल्यापासून सर्व उद्योजकांनी निधीच्या बाबतीत काँग्रेसकडे पाठ फिरवलीय. अगदी स्पष्ट शब्दातच बोलायचं झालं तर काँग्रेसच्या तिजोरीत शब्दशः खडखडाट आहे. विश्वास बसत नसेल ही आकडेवारी बघा.\nउद्योगपतींनी पक्षाकडे पाठ फिरवल्याने काँग्रेसने आता ऑनलाईन वर्गणी गोळा करण्याचा पर्याय स्वीकारलाय. तसंच सर्व प्रादेशिक शाखांना खर्च कमी करण्याचे आदेश दिलेत. मोदींनी हरवण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी कालच्या कर्नाटक विजयातून नैतिक बळ भलंही मिळवलं असेल पण निवडणूक लढवायला पैसाच लागतो.\nत्यामुळे सत्तर वर्षे देशावर राज्य करणारा पक्ष या आर्थिक विवंचनेतून नेमका कसा मार्ग काढतोय हे महत्वाचं ठरणार आहे.\nवर्ष 2017 मधलं उत्पन्न\nकाँग्रेस - 225 कोटी\nभाजप - 1034 कोटी\nवर्ष 2016 मधलं उत्पन्न\nकाँग्रेस - 261 कोटी\nभाजप - 570 कोटी\nभाजपच्या वार्षिक निधीत 80 %वाढ\nयाउलट काँग्रेसच्या निधीत 14% घट\nदोन्ही पक्षांचं उत्पन्न आणि खर्च\nकाँग्रेस - 225.36 घोषित उत्पन्न 321.66खर्च (कोटींमध्ये)\nभाजप - 1034.2 घोषित उत्पन्न 710.05खर्च (कोटींमध्ये)\nकाँग्रेस - 365 कोटी\nभाजप - 3690 कोटी\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: BJPCash crunchCongresselectionsmoney पैसेrahul gandhiकाँग्रेसख़डखडाटतिजोरीभाजपराहुल गांधी\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nआम्ही डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करत आहोत : मुकेश अंबानी\n#ChattisgarhElections : मतदान केंद्राचा आँखो देखा हाल; 'या' सिनेमाची येईल आठवण\n‘Realme2’ Budget Phone चा नवा पर्याय, फिचर्स एकदा वाचाच\nVIDEO जुही चावलामुळे हिट झाली बॉलिवूडमधल्या २ खानांची 'ही' गाणी\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-qureel-malvan-market-104334", "date_download": "2018-11-13T08:12:33Z", "digest": "sha1:MGMVARM7BC3VU2MJRSFEFTBFHSX7ORRC", "length": 15370, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News qureel in Malvan market मालवण बाजारपेठेत हाणामारी; दोघांना बेदम मारहाण | eSakal", "raw_content": "\nमालवण बाजारपेठेत हाणामारी; दोघांना बेदम मारहाण\nबुधवार, 21 मार्च 2018\nमालवण - येथील बाजारपेठेत आज सायंकाळी हाणामारी झाली. यात एका पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी जामिनावर मुक्त असलेल्या राजेश पारकर (रा. मालवण बाजारपेठ) याने आपल्या अन्य तीन साथीदारांसह बाजारपेठेतीलच दत्तराज अनिल कासार (वय २९), निखिल सुनील शिंदे (वय २९ रा. धुरीवाडा) या दोघांना बेदम मारहाण केली.\nमालवण - येथील बाजारपेठेत आज सायंकाळी हाणामारी झाली. यात एका पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी जामिनावर मुक्त असलेल्या राजेश पारकर (रा. मालवण बाजारपेठ) याने आपल्या अन्य तीन साथीदारांसह बाजारपेठेतीलच दत्तराज अनिल कासार (वय २९), निखिल सुनील शिंदे (वय २९ रा. धुरीवाडा) या दोघांना बेदम मारहाण केली.\nहा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने संशयितांना पकडण्यास पोलिसांना सोयीस्कर ठरणार आहे. रात्री उशिरापर्यंत याबाबतची कार्यवाही सुरू होती. भर बाजारपेठेत झालेल्या मारहाणीची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक डॉ. बालाजी सवंडकर, नीलेश सोनावणे, सुनील पवार, विल्सन डिसोझा, रामचंद्र साटलकर, सूरजसिंग ठाकूर यांनी घटनास्थळी जात मारहाण झालेल्या दोघांनाही पोलिस ठाण्यात आणून तातडीने\nवैद्यकीय तपासणीसाठी पाठविले. दत्तराज कासार याने याबाबतची तक्रार दाखल केली आहे. मारहाण करणाऱ्या संशयितांना पोलिसांनी पकडून त्यांची चौकशी सुरू केली. बाजारपेठेत निखिल शिंदे याच्या व्यायामशाळेत आज सायंकाळी दत्तराज कासार हा व्यायामासाठी आला होता. त्याचदरम्यान तेथे राजेश पारकर व इतर तीन युवक आले. त्यांनी दत्तराज याच्या कॉलरला पकडत व्यायामशाळेबाहेर आणत लाथाबुक्‍क्‍यांनी आणि हाताने बेदम मारहाण केली.\nदत्तराज याला सोडविण्यास गेलेल्या निखिल शिंदे यालाही मारहाण करण्यात आली. मारहाण करणाऱ्यांनी व्यायामशाळेच्या बाहेर असलेल्या दुचाकी पाडून त्यांचे नुकसान करण्यात आले, अशी तक्रार दत्तराज कासार याने पोलिसात दिली आहे. भर बाजारपेठेत चार युवक दोघा युवकांना मारहाण करत असताना एकही व्यक्‍ती त्यांना सोडविण्यास पुढे धावली नाही. अखेर पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यावर संशयित चारही युवकांनी पळ काढला. एक युवक पुन्हा घटनास्थळी आल्यावर त्याला पोलिसांनी थांबविले.\nसंशयित राजेश पारकर याच्यावर पोलिस कर्मचाऱ्याला बाजारपेठेत मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी तो सध्या जामिनावर मुक्‍त आहे. यानंतर आता पुन्हा दोघा युवकांना राजेश याने मारहाण केली आहे. ही मारहाण सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्यामुळे संशयितांना गजाआड करणे सोपे होणार आहे.\nभर बाजारपेठेत मारहाणीची घटना घडल्यानंतर अनेक व्यापाऱ्यांनी भीतीने आपली दुकाने बंद करून घरी जाणे पसंत केले. हाणामारीमुळे संपूर्ण बाजारपेठ दहशतीखाली आली आहे. ही मारहाण पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. राजेश पारकर याच्यासोबत अन्य तीन साथीदार असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.\nफक्त पाच लाख द्या, वधूच आणून देतो\nऔरंगाबाद - बंगला, कार, पैसाअडका आहे; पण लग्नच जुळत नाही, अशा लोकांची संख्या सर्वच जाती, समाजांमध्ये वाढत चालली आहे. त्यामुळे आपसूकच अशा लोकांना...\nप्रतिक शिवशरणच्या हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार : प्रकाश आंबेडकर\nब्रह्मपुरी (सोलापुर) - माचणूर (ता. मंगलवेढा) येथील प्रतिक शिवशरण या निष्पाप लहान बालकाचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. तसेच ही हत्या नसून एक...\nउसाच्या ट्रॉलीला धडकून दोघांचा मृत्यू\nकऱ्हाड- ऊसाच्या ट्रालीला मागून दुचाकीने जोराची धडक दिल्याने दोन युवक ठार झाले आहेत. गणेश दिलीप आटोळे (वय 28) व अमर तुकाराम शेळके (30 दोघे रा. उंब्रज...\nप्रेमभंग झाल्याने फेसबुकवर पोस्ट लिहून आत्महत्या\nशहापूर : प्रेयसीकडून प्रियकराचा प्रेमभंग झाल्याप्रकरणी शहापुरातील एका 28 वर्षीय तरुणाने जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाने...\nआयुक्तालयासाठी केवळ ४२ वाहने\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाचे क्षेत्रफळ ५१८ चौ. किलोमीटर आहे, तर पुणे आयुक्‍तालय त्यापेक्षा कमी आहे. पिंपरीत नवीन आयुक्‍तालयासाठी...\nआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची पुण्यात दिवाळी\nपुणे - भोई प्रतिष्ठानतर्फे पुण्यजागर प्रकल्पाअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्‍यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची दिवाळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-vadgaon-sheri-news-500-tree-cutting-103252", "date_download": "2018-11-13T08:11:27Z", "digest": "sha1:CUSKV4N2DB2J4OTOEHE3JIOEZAO5NLFS", "length": 14546, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news vadgaon sheri news 500 tree cutting पाचशे वृक्षांची कत्तल | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nवडगाव शेरी - नगर रस्ता परिसराचे भूषण असणाऱ्या डॉ. सालीम अली अभयारण्यातील जी जागा विकास आराखड्यानुसार निवासी करण्यात आली, त्याच जागेवरील सुमारे पाचशे झाडांची कत्तल करण्यात आल्याचे समोर आले आहे. नऊ महिन्यांपूर्वी पालिकेने केलेल्या वृक्षगणनेत या जागेवर पाचशे ब्याण्णव झाडे असल्याची नोंद असून, सध्या मात्र त्याच जागेवर फक्त पंचवीस झाडे शिल्लक आहेत.\nवडगाव शेरी - नगर रस्ता परिसराचे भूषण असणाऱ्या डॉ. सालीम अली अभयारण्यातील जी जागा विकास आराखड्यानुसार निवासी करण्यात आली, त्याच जागेवरील सुमारे पाचशे झाडांची कत्तल करण्यात आल्याचे समोर आले आहे. नऊ महिन्यांपूर्वी पालिकेने केलेल्या वृक्षगणनेत या जागेवर पाचशे ब्याण्णव झाडे असल्याची नोंद असून, सध्या मात्र त्याच जागेवर फक्त पंचवीस झाडे शिल्लक आहेत.\nपुणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य मनोज पाचपुते व धनंजय जाधव यांनी हा प्रकार उघडकीस आणला असून, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी वृक्ष प्राधिकरण विभागाचे सदस्य सचिव दयानंद घाडगे यांच्याकडे केली आहे. नगर रोड भागातील कल्याणी नगर येथील नदीपात्रालगत हरित पट्ट्याचे आरक्षण होते. परंतु विकास आराखड्यात ते बदलून त्यातील काही जागा निवासी करण्यात आली. हा संपूर्ण हरितपट्टा नदीपात्रालगत असल्याने येथे भरपूर झाडे आहेत. परंतु ज्या भूखंडावरील आरक्षण बदलण्यात आले त्या जागेवरील सुमारे पाचशे वृक्षांची बेकायदेशीर कत्तल झाली आहे.\nवृक्षतोड झाल्याचे समोर आल्यानंतर घाडगे यांनी वृक्षगणनेचे काम दिलेल्या सार आयटी रिसोर्सेस प्रा. लि. या कंपनीकडून संबंधित जागेवर केलेल्या वृक्षगणनेची माहिती मागवली होती. त्यानुसार या जागेवर नऊ महिन्यांपूर्वी वृक्षगणना केल्याचे नमूद करून संबंधित जागेवर एकूण पाचशे ब्याण्णव झाडे होती, असे कंपनीने आपल्या अहवालात नमूद केले आहे. याविषयी पाचपुते व जाधव म्हणाले, की नदीपात्रालगतची जागा निवासी केल्याने पर्यावरणाचे नुकसान झाले. त्याही पुढे जाऊन वृक्षातोडीसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. या भागातील वृक्षगणना यापूर्वीच झाली असल्याने बेकायदा वृक्षतोडीचा प्रकार समोर आला.\nअद्याप माझ्याकडे अशी वृक्षतोड झाल्याबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही. संबंधित विभागाच्या उद्यान पर्यवेक्षकाला जागेवर पाठवून माहिती घेतली जाईल.\n- वसंत पाटील, वृक्ष अधिकारी, नगर रस्ता\nमाझ्याकडे प्रशासकीय जबाबदारी आहे. जागेवर वृक्षतोड झाली का, याची माहिती तेथील वृक्षअधिकारी वसंत पाटीलच देऊ शकतील.\n- दयानंद घाडगे, सचिव, वृक्ष प्राधिकरण\nआयुक्तालयासाठी केवळ ४२ वाहने\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाचे क्षेत्रफळ ५१८ चौ. किलोमीटर आहे, तर पुणे आयुक्‍तालय त्यापेक्षा कमी आहे. पिंपरीत नवीन आयुक्‍तालयासाठी...\nमतदारांत जनजागृती करा - सुनील अरोरा\nपुणे - आगामी निवडणूकप्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणुकीशी संबंधित, तसेच ‘ईव्हीएम’ आणि ‘व्हीव्हीपॅट’ मशीनबाबत सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्तम...\nMaratha Kranti Morcha : मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन सुरूच\nमुंबई - सकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळत असली, तरी रुग्णालयात दाखल होणार नाही, असे सोमवारी जाहीर करण्यात आले....\nपुणे - वृक्षतोडीबाबतच्या आक्षेपावर अतिरिक्त आयुक्तांनी घेतलेल्या सुनावणीच्या वेळी गोंधळ झाल्याने ती पुढे ढकलण्यात आली. एका तक्रारदाराने स्वत...\nपुणे महापालिकेची १५ टीएमसी पाण्याची मागणी\nपुणे - पुणे शहराला पंधरा टीएमसी पाणी द्यावे, या मागणीसंदर्भात महापालिकेने राज्य जलसंपदा नियामक प्राधिकरणासमोर बाजू मांडली आहे. या मागणीच्यासंदर्भात...\nआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची पुण्यात दिवाळी\nपुणे - भोई प्रतिष्ठानतर्फे पुण्यजागर प्रकल्पाअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्‍यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची दिवाळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/heramb-kulkarni-article-18866", "date_download": "2018-11-13T07:27:56Z", "digest": "sha1:SRYVJBF3FUOICFVXEQAG4J7QNP7K3VIN", "length": 26031, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "heramb kulkarni article हजार तासांची घरातली शाळा...(हेरंब कुलकर्णी) | eSakal", "raw_content": "\nहजार तासांची घरातली शाळा...(हेरंब कुलकर्णी)\nरविवार, 4 डिसेंबर 2016\nटीव्हीनं आणि सोशल मीडियानं मुलांचं शारीरिक नुकसान जेवढं होतं, त्यापेक्षाही कितीतरी नुकसान हे मानसिक स्तरावरचं असतं. वेगवान हालचाली हिंसकतेशी जोडल्या गेल्यानं मुलांनाही मग हिंसक वृत्ती आवडू लागते. भीती आणि हिंसा याबाबत त्यांची संवेदनशीलता कमी होत जाते आणि याचा त्यांच्या प्रत्यक्ष जीवनावरही परिणाम होतोच.\nशिक्षण कायद्यानं प्राथमिक शाळा वर्षाला ८०० तास, तर माध्यमिक शाळा एक हजार तास चालते. इतका कमी काळ चालणाऱ्या शाळेचं आपण समाज, शासन, पालक म्हणून किती बारकाईनं मूल्यमापन करतो आणि त्यांच्याकडून आपल्या अपेक्षाही कितीतरी असतात. ते करायलाही हरकत नाही; पण हजार तासांची दुसरी एक शाळा आपल्या घरातच भरत असते...पण त्या शाळेकडं पालक लक्ष देत नाहीत किंवा ‘दर्जा सुधारा’ म्हणून त्या शाळेशी भांडतही नाहीत. त्या शाळेकडून आपण अपेक्षाही करत नाही. कोणती आहे ती शाळा आणि त्यांच्याकडून आपल्या अपेक्षाही कितीतरी असतात. ते करायलाही हरकत नाही; पण हजार तासांची दुसरी एक शाळा आपल्या घरातच भरत असते...पण त्या शाळेकडं पालक लक्ष देत नाहीत किंवा ‘दर्जा सुधारा’ म्हणून त्या शाळेशी भांडतही नाहीत. त्या शाळेकडून आपण अपेक्षाही करत नाही. कोणती आहे ती शाळा ती शाळा आहे दूरदर्शन आणि सोशल मीडियाची...\nघरातली मुलं टीव्ही आणि सोशल मीडिया एका वर्षात एक हजार तासांपेक्षाही जास्त वेळ बघतात. म्हणजे शाळेत ते जेवढा वेळ असतात, तेवढाच वेळ ते या शाळेतही असतात आणि तरीही त्या शाळेत ती काय शिकतात याकडं पालक, समाज, शासन काळजीनं पाहत नाहीत. याउलट टीव्हीच्या विरोधात बोलणाऱ्यांना ‘फॅडिस्ट’ समजलं जातं. आम्ही आमच्या घरातला टीव्ही गेली तीन वर्षं बंद ठेवला आहे. त्याचा लाभ म्हणजे मुलांचं वाचन वाढलं, चित्र काढणं वाढलं, गंभीरपणे एखादा विषय समजून घेणं वाढलं. माझं स्वतःचं लेखन टीव्ही नसल्यानं वाढलं. ज्या विषयात आवड आहे ती माहिती मुलगा नेटवर बघतो.\nबातम्या दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातून समजल्यानं काही फरक पडत नाही. हे सगळं सकारात्मक परिमाण मी अनुभवत आहे; पण जेव्हा आमच्याकडं कुणी येतं आणि घरात टीव्ही नाही हे त्याला किंवा तिला कळतं, तेव्हा ते आमच्याकडं जणू काही दयेनंच पाहत असतात.\n‘जगाच्या ज्ञानापासून मुलांना दूर ठेवू नका,’ असा उपदेशही करतात. तेव्हा या टीव्ही आणि सोशल मीडियाच्या अनौपचारिक शाळा खरंच जगाचं परिपूर्ण ज्ञान देतात का पारंपरिक शाळा जशा विकासाच्या संधी मुलांना देतात, तशा संधी या शाळा देतात का पारंपरिक शाळा जशा विकासाच्या संधी मुलांना देतात, तशा संधी या शाळा देतात का या गृहीतकाचीच उलटतपासणी करायला हवी.\nटीव्हीनं आणि सोशल मीडियानं मुलांचं शारीरिक नुकसान जेवढं होतं, त्यापेक्षाही कितीतरी नुकसान हे मानसिक स्तरावरचं असतं. वेगवान हालचाली हिंसकतेशी जोडल्या गेल्यानं मुलांना मग हिंसक वृत्तीही आवडू लागते.\nभीती आणि हिंसा याबाबत त्यांची संवेदनशीलता कमी होत जाते आणि याचा त्यांच्या प्रत्यक्ष जीवनावरही परिणाम होतोच. माध्यमिक शाळेतली मुलांना एकट्यानं किंवा समवयीन मुलांबरोबर टीव्ही पाहायला आवडतं. स्वातंत्र्य, प्रणय हे विषय आवडतात. म्युझिक व्हिडिओज्‌, थरारपट इत्यादी पाहायला आवडतं. आपली मुलं टीव्ही आणि सोशल मीडियाच्या शाळेत शिकतात. यातून त्यांच्या भावनांकाची मोडतोड होते. हिंसाचार बघून संवेदना बोथट होतात. अपघात बघून ‘थंडपणे पुढं जाणारी पिढी’ घडते. ओरडणं, शिवीगाळ, प्रसंगी मारहाण हे स्वभावविशेष होतात. मध्यंतरी नगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्‍यात लहान वर्गमित्रांनी आपल्याच मित्राचा केलेला खून हे बोलकं उदाहरण ठरावं. प्रेमप्रकरणं अगदी पाचवीच्या वर्गापासून सुरू होतात. गेल्या तीन वर्षात मुंबईत १५ वर्षांच्या आतल्या मुलींच्या गर्भपात करण्याच्या प्रयत्नांत १४४ टक्‍क्‍यांनी वाढ झालेली आहे, तर १५ ते १९ वयोगटात गर्भपातात ४७ टक्के वाढ झाली आहे. या तपशिलाचा सहसंबंध या माध्यमांशी जोडायचा की नाही ग्रामीण आणि आदिवासी भाग हाही याला अपवाद नाही. किंबहुना गरीब कुटुंबात ही एकमेव करमणूक व एकच खोली त्यामुळं तिथं मुलं जास्त टीव्ही बघतात. मोबाईल बघतात. या आभासी जगातली मूल्यव्यवस्था आणि जाहिरातीतल्या जगातली घरं, तिथली सुंदर, नटलेली आई, गाडी आपल्या वाट्याला का नाही, अशा विचारांतून एक वेगळाच न्यूनगंड मुलांमध्ये निर्माण होतो. संशोधनात असं आढळून आलं आहे की, टीव्ही जास्त पाहणाऱ्या मुलांमध्ये खेळाची आवड कमी होत जाते. ते लांब उडीदेखील मारू शकत नाहीत ग्रामीण आणि आदिवासी भाग हाही याला अपवाद नाही. किंबहुना गरीब कुटुंबात ही एकमेव करमणूक व एकच खोली त्यामुळं तिथं मुलं जास्त टीव्ही बघतात. मोबाईल बघतात. या आभासी जगातली मूल्यव्यवस्था आणि जाहिरातीतल्या जगातली घरं, तिथली सुंदर, नटलेली आई, गाडी आपल्या वाट्याला का नाही, अशा विचारांतून एक वेगळाच न्यूनगंड मुलांमध्ये निर्माण होतो. संशोधनात असं आढळून आलं आहे की, टीव्ही जास्त पाहणाऱ्या मुलांमध्ये खेळाची आवड कमी होत जाते. ते लांब उडीदेखील मारू शकत नाहीत नी अनेक तास टीव्ही पाहिल्यानं त्यांच्यात स्थूलपणाच्या तक्रारी वाढतात, त्यांच्या शरीरातल्या मांसपेशी कमजोर पडतात व त्यामुळं भविष्यात त्यांच्या प्रकृतीला गंभीर धोका उद्भवू शकतो. तासन्‌तास टीव्ही पाहिल्यास प्राणघातक पल्मनरी एम्बॉलिझम हा रोग होण्याची शक्‍यता असते. पल्मनरी एम्बॉलिझम म्हणजे हृदयाकडून फुफ्फुसाकडं रक्त वाहून नेणाऱ्या रोहिणी या मुख्य रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण होतो...असे काही निष्कर्ष माँट्रियल विद्यापीठ व जस्टिन मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल यांच्या संयुक्त संशोधनातून पुढं आले आहेत.\n आम्ही आमच्या घरचा टीव्ही जसा बंद ठेवला आहे हा एक उपाय आणि ते शक्‍य नसेल तर मुलांशीच चर्चा करून रोज एक तास टीव्ही पाहण्याचं वेळापत्रक ठरवावं. कार्यक्रम एकत्र पाहावेत.\nकार्यक्रम पाहिल्यावर मुलांशी चर्चा करावी. जाहिरातींचा पडणारा प्रभाव, खोटी जीवनमूल्यं यावर चर्चा करून त्यांना वास्तवाची जाणीव करून द्यावी. त्याचबरोबर पालकांनीही स्वतः सोशल मीडिया कमीत कमी वापरून मुलांच्या हातात मोबाईल देऊ नये. उलट सुटीच्या दिवशी जास्त वेळ व रोज मुलांशी बोलणं, खेळणं, त्यांच्याबरोबर चित्र काढणं, गोष्टींची पुस्तकं वाचणं असं करायला हवं. मुलं पालकांचं अनुकरण करतात असतात. तेव्हा तुमच्या हातात पुस्तकं आली आणि घरात लहान मुलांसाठीची पुस्तकं असली तरच मुलं ती वाचतील. पालक टीव्हीसमोर आणि व्हॉट्‌सॲपवर असतील तर मुलंही साहजिकच तेच करणार...तेव्हा टीव्ही, सोशल मीडियाला समर्थ पर्याय पालकांनी दिले, तरच मुलं ‘घरातली हजार तासांच्या शाळे’पासून वाचू शकतील.\nजळगाव इथल्या ‘कुतूहल फाउंडेशन’चे महेश गोरडे केवळ टीव्ही व सोशल मीडिया या विषयावर जागरूकता करण्याचं काम गेल्या १० वर्षांपासून करत आहेत. या समस्येबद्दल आतापर्यंत महाराष्ट्रात तीन लाख माहितीपत्रकांचं वाटप त्यांनी केलं. ४० हजारांहून अधिक मुलांचं सामूहिक समुपदेशन करण्यात आलं आहे. शेकडो व्याख्यानं, कार्यशाळा, चर्चासत्रं, विविध स्पर्धा, पालकसभा, शिक्षकसभा अशा विविध माध्यमांतून या विषयावर नियमित प्रबोधन गोरडे करत असतात. ‘टीव्ही बंद’ नव्हे, तर ‘टीव्ही शिस्त’ अशा पद्धतीनं ते हे अभियान राबवतात. टीव्ही, मोबाईल, इंटरनेट, व्हॉट्‌सॲप, फेसबुक या माध्यमांचा योग्य प्रमाणात वापर करून उपयोग करून घ्यावा. त्यांचा अतिवापर व चुकीचा वापर टाळावा, असं सांगणारं ‘या टीव्हीचं काय करायचं’ हे पुस्तक त्यांनी लिहिलं आहे. त्याला महाराष्ट्रभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. त्यांनी टीव्हीला केवळ विरोध न करता सकारात्मक पर्यायही दिला. मुलांचे छंदवर्ग सुरू केले. त्यात विज्ञानप्रकल्प, बौद्धिक खेळणी, सीडी, पुस्तकं, सहली यांसह उपक्रमकेंद्र ते चालवतात.\nमहेश गोरडे सांगतात ः ‘‘रोज सरासरी ४ तास टीव्ही, व्हॉट्‌सॲप, फेसबुकचा वापर याप्रमाणे एका वर्षाला एक हजार ४६० तास, तर ६० वर्षांच्या आपल्या आयुष्यात ८७ हजार ६०० तास टीव्ही, व्हॉट्‌सॲप, फेसबुकसाठी खर्च होतो. १२ तासांचा कामाचा दिवस धरला तर आपण आयुष्यातली २० सोनेरी वर्षं टीव्ही, व्हॉट्‌सॲप, फेसबुकवर अक्षरशः वाया घालवतो.\nदेशात मुलं (चार ते १४ वर्षे) दिवसाला सुमारे १७० मिनिटं (सुमारे तीन तास) टीव्ही बघतात.\nशनिवारी-रविवारी आणखी जास्त म्हणजे २०० मिनिटं (सुमारे साडेतीन तास).\nवय वर्षं चार ते नऊ या वयोगटातल्या मुलांमध्ये हेच प्रमाण अनुक्रमे १३० आणि २०० मिनिटं आहे.\nसंपूर्ण देशभरातली तीन कोटींहून अधिक मुलं (चार ते १४ वर्षं) रात्री दहानंतरही टीव्ही बघतात. रात्री दहानंतर एफ टीव्हीच्या प्रेक्षकांपैकी १३ टक्के, चॅनल व्हीच्या प्रेक्षकांपैकी १३ टक्के, एम टीव्हीच्या प्रेक्षकांपैकी १३ टक्के, तर बिंदास चॅनेलच्या प्रेक्षकांपैकी तब्बल १७ टक्के प्रेक्षक हे १४ वर्षांखालील मुलं आहेत.\n(‘व्हॉट्‌स ऑन इंडिया’चं सर्वेक्षण)\nएक हजार शिक्षक ठरणार अतिरिक्त\nनागपूर - अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फटका शहरातील महाविद्यालयांना बसला आहे. शहरात अकरावीच्या १९ हजार ९३१ जागा...\n'नो पार्किंग'ची पाटी लावा\nपुणे : बिबवेवाडी येथील पर्पल प्लाझा या व्यावसायिक इमारतीत स्वतःची पार्किंग आहे. पण त्याचा वापर पार्किंगसाठी होत नाही. तेथील रस्त्याच्या दोन्ही...\n#PMRDAIssue अनधिकृत बांधकामांना दिलासा\nपुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत कपात केली आहे....\nपुणे लोकसभा जागेचा निर्णय प्रलंबित- पृथ्वीराज चव्हाण\nपुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, पुणे लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाने...\nपौड रस्ता - कोथरूडमधील होर्डिंग, फ्लेक्‍स, बॅनरबाजीचे पेव नागरिकांच्या चर्चेपुरतेच मर्यादित होते; मात्र सोशल मीडियावरील एका व्हिडिओने झोपेचे सोंग...\nपुणे - कौटुंबिक कलह, बेरोजगारी, प्रेमभंग, नात्यातील दुरावा, कुटुंबाकडून वाढलेला दबाव, आधुनिक जीवनशैली, वाढत्या अपेक्षा आणि नोकरीच्या ठिकाणी वाढता ताण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/mumbai.html", "date_download": "2018-11-13T07:16:23Z", "digest": "sha1:WKXGNACISYY7OT3Q4W4VUT2M4CVQQLP2", "length": 108411, "nlines": 1004, "source_domain": "mahamtb.com", "title": " मुंबई", "raw_content": "\nदादा इदाते यांना बाबा आमटे प्रेरणा पुरस्कार जाहीर\nमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा बाबा आमटे प्रेरणा पुरस्कार भटके व विमुक्त समाजासाठी कार्य करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादा इदाते यांना जाहीर करण्यात आला आहे.\nआता फुटणार अटकेचे फटाके; राज्यात ३०० गुन्हे दाखल\nसर्वोच्च न्यायालयाने लागू केलेले निर्बंध तोडून फटाके फोडल्याप्रकरणी राज्यात ३०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nदेशाचा परकीय चलनसाठा ३९३.१३ अब्ज डॉलर्सवर\nभारताच्या परकीय गंगाजळीत या आठवड्यात १.०५४ अब्ज डॉलर्सची सुधारणा झाली आहे. परकीय चलनसाठा आता ३९३.१३ अब्ज डॉलर्स इतका झाला आहे.\nवाघिण मृत्यु प्रकरणी राजकारण करू नये\nखा. रावसाहेब पाटील दानवे यांचा निरुपम यांना टोला\nमध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक\nहार्बर आणि पश्चिम रेल्वेचा दिलासा\nमुंबईकरांनी साजरी केली कमी प्रदूषणवाली दिवाळी\nफटाके वाजवण्यावर घालण्यात आलेल्या निर्बंधांचा फायदा झाल्याचे मुंबईत यावेळी दिसून आले.\nतक्रार असणाऱ्याचा बचाव इतर ६५ जणांना नोटिसा\nध्यास पुरस्कारने तेजस्वीपणा मिळाला : अनघा मोडक\nगनन सदन तेजोमयमध्ये सागर रेड्डी, योगिता तांबे, अनघा मोडक यांचा गौरव\nफटाके फोडल्यामुळे मुंबईत पहिला गुन्हा दाखल\nफटाके फोडण्याची वेळ न पाळल्यामुळे ट्रॉम्बे येथे दोन अज्ञात तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nमुंबई उपनगर जिल्ह्यात ‘जिल्हा आधार नोंदणी केंद्र’\nबांद्रा येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय आवारात हे ‘जिल्हा मध्यवर्ती आधार नोंदणी केंद्र’ सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी १५ ते २० आधार नोंदणी संच कार्यान्वित करण्यात आले आहेत\n‘मैत्रेय समूह’वर आर्थिक फसवणूक प्रकरणात ३० गुन्हे दाखल\n‘मैत्रेय समूहा’कडून ठेवीदारांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणी राज्यात ३० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nमुंबईतील सर्वात मोठा आकाश कंदील\nकुर्ल्यातील एका मंडळाने तब्बल २२ फूटी आकाश कंदील साकारला आहे. कुर्ला (पूर्व) येथील कामगारनगरच्या श्रीराम चौकातील श्रीराम तरुण मित्र मंडळाने हा अनोखा विक्रम केला आहे.\nराज्य शासनाचे रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर\nनटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना जाहीर झाला आहे. तर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी विनायक थोरात यांना जाहीर झाला\nभाजप मुंबई प्रदेश उपाध्यक्षांचा स्तुत्य उपक्रम\nआजम यांनी मदरसामधून दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सहा मुलांना दत्तक घेतलं आहे. तसेच ते चार वेळा हजला देखील जाऊन आले आहेत.\nसंजय राऊत म्हणजे शिवसेना नव्हे : देवेंद्र फडणवीस\nशिवसेना प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत हे सध्या पुन्हा भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका करताना दिसत आहेत.\nवन विभाग कोणत्याही चौकशीस तयार : मुनगंटीवार\nअवनी अर्थात, टी-१ या नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्याचाच वन विभागाचा प्रयत्न होता. परंतु, तिला पकडण्यासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यांवर अवनीने उलटा हल्ला चढवल्याने त्यांनी तिला ठार केले, असे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. तसेच, कोणत्याही वन्य प्राण्याला जेरबंद करणे किंवा ठार करणे, याबाबतचा निर्णय मी किंवा वनसचिवांनी घेण्याचा अधिकारच नसून सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनेच हे करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.\n‘अवनी’च्या मृत्यूची चौकशी होणार : मुख्यमंत्री\nसुमारे १३ जणांच्या मृत्य़ूला कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत पांढरकवड्यातील टी-१ या पाच वर्षांच्या वाघीणीला ठार केल्यानंतर राज्याच्या वनविभागावर टीका करण्यात येत आहे.\nम्हाडाची ऑनलाइन नोंदणी सुरू\n'म्हाडा'च्या १,३८४ घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून आजपासून घरांसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.\nलग्नसमारंभात २३ जणांना विषबाधा\nवांद्रे पूर्व येथील समाज मंदिर हॉलमध्ये एका लग्न समारंभात भोजनानंतर २३ जणांना अन्नातून विषबाधा झाली.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी मिशन २०२०\nइंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकामुळे मुंबईची नवीन ओळख तयार होणार असल्याचे देखील ते म्हणाले.\nज्वेलरी पार्कमुळे मिळेल दागिन्यांच्या उद्योगाला चालना\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महापे येथे नियोजित कार्यक्रमात बोलत होते.\nदिमाखदार सोहळ्यात दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन\nदेशातील वारसा, धर्म, परंपरा हे प्राणपणाने जपायला शिकेल तोच आणि मूल्यजपणूक करेल, तोच खरा भारतीय, असे मत अभिनेता सुबोध भावे यांनी व्यक्त केले.\nमहाराजांच्या स्मारकाला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार\nअरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.\nगृहनिर्माण संस्था विरोधात न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल\nइमारतीच्या गृहनिर्माण संस्थेचे सभासदत्व नसेल तर सदनिकाधारकाला महिन्याचे देखभाल शुल्कही (मेंटेनन्स) द्यावे लागणार नाही, असा महत्वपूर्ण निकाल सहकार न्यायालयाने दिला आहे.\nमुंबईतले डम्पिंग ग्राउंड अंबरनाथमध्ये\nमुंबईतल्या डंपिंग ग्राऊंडसाठी अंबरनाथमध्ये जागा देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.\nबेस्ट कर्मचार्‍यांना बोनस जाहीर\nगेल्यावर्षी बेस्ट कर्मचार्‍यांना साडेपाच हजार रुपये बोनस देण्यात आला होता परंतु नंतर पगारातून हा बोनस वसूल करण्यात आला होता.\n..तर गुन्हेगार उमेदवारांना आजीवन निवडणूक बंदी\nसर न्यायाधीश रंजन गोगाई करणार या याचिकेवर सुनावणी.\nप्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा : मुख्यमंत्री\nदिवाळीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.\nहिवाळी अधिवेशन मुंबईतच; १९ नोव्हेंबरपासून होणार प्रारंभ\nमुंबईतील मनोरा आमदार निवासाचा पुनर्विकास हिवाळी अधिवेशन झाल्यानंतरच करण्यात येणार आहे. यापूर्वी विधिमंडळ सचिवालयाकडून हे आमदार निवास रिकामे करण्यासाठी पत्रक काढण्यात आले होती.\nनौसेनेचा गौरवशाली इतिहास जवळून अनुभवता येणार\nआयएनएस विराट युद्ध नौकेला देशाच्या लष्करी इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. मार्च २०१७ मध्ये ती भारतीय नौसेनेच्या सेवेतून निवृत्त झाली\nचांदिवलीकर घेणार मोकळा श्वास : पूनम महाजन\n“मुंबईकरांचे जीवन हे धावपळीचे आहे. लोकांना मोकळा श्वास घ्यायला वेळ मिळत नाही. चांदिवलीत ‘स्व. श्री. प्रमोद महाजन मनोरंजन उद्यान’ तयार करण्यात आले आहे. त्यामुळे चांदिवलीकरांना मोकळा श्वास घेता येईल,” असे प्रतिपादन भाजयुमोच्या राष्ट्रीय अध्यक्षा खा.पूनम महाजन यांनी केले.\nमहाविद्यालयीन निवडणुका पुढील वर्षीपासून\nराज्यात महाविद्यालयीन निवडणुका पुन्हा सुरू करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा, २०१६ तील तरतुदीनुसार आता या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.\nराज्यातील १५१ तालुक्यांत दुष्काळ जाहीर\nदरवर्षीपेक्षा यंदा कमी पाऊसमान झाल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांत गंभीर दुष्काळ स्थिती निर्माण झाली आहे.\nमुंबई-पुणे महामार्गावर टेम्पोने ६ कामगारांना उडवले\nमुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर आज बुधवारी सकाळी एक अपघात झाला. पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एका टेम्पोने सहा जणांना उडवले.\nरेल्वेच्या गर्दीतून सुटकेसाठी मेट्रो हाच पर्याय : अश्विनी भिडे\nमुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी येत्या काही वर्षांत मेट्रो सेवा कार्यान्वित होईल, असा विश्वास मुंबई मेट्रो रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी व्यक्त केला.\nमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपींवर आरोप निश्चित\n२००८ साली मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने सर्व आरोपींवर आरोप निश्चित केले आहेत.\nमुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर\nमुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे.\nवांद्रे येथील गरीबनगर झोपडपट्टीत भीषण आग\nवांद्रे येथील रंगाशारदा सभागृह परिसरातील गरीबनगर झोपडपट्टीला आज मंगळवारी सकाळी भीषण आग लागली.\nसंगीतातील ‘देव’ हरपला, यशवंत देव यांचे निधन\nज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांचे आज पहाटे आजारामुळे निधन झाले.\n‘जलयुक्त शिवार’चे यश हेच चार वर्षांतले सर्वात मोठे फलित\n“ ‘जलयुक्त शिवार’ सारख्या संकल्पनेला लोकांनी दिलेला प्रतिसाद हीच आपली गेल्या चार वर्षांतील सर्वात मोठी उपलब्धी असून त्याच्यासारखे अन्य समाधान नाही,” असे उद्गार देवेंद्र फडणवीस यांनी काढले.\nमुंबई मेट्रो ३च्या लिफ्ट कार्यप्रणालीचा करार संपन्न\nमुंबई मेट्रो ३च्या १४ मेट्रो स्थानकांच्या जायका कंपनीकडून कायदेशीर पडताळणीनंतर लिफ्ट कार्यप्रणालीचा महत्वपूर्ण करार संपन्न झाला आहे.\n११व्या दिवशीही इंधन दरकपात सुरूच\n११ दिवसांत पेट्रोल २.७५ रुपयांनी घटले\nग्रामीण बचतगटांच्या महिला निघाल्या अमेरिकेला\nमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) मार्फत या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले\nदिवाळीत सलग ५ दिवस बँका राहणार बंद\nया दिवाळीत सलग ५ दिवस बँकांना सुट्टी आहे. त्यामुळे नागरिकांची मात्र गैरसोय होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nसोच बदलो, साथ दो… सबका विकास होगा...\nआजही आपल्या एका देशात तीन भारत राहतात. हिंदुस्थान, इंडिया आणि भारत. यातील दरी सांधायची असेल तर विषमतामुक्त देशाची निर्मिती व्हायला हवी. तशी व्यवस्था निर्माण करायला हवी.\" असे मुनगंटीवार यांनी म्हटले.\n...तर देवस्थान समितीच्या प्रमुखावर कारवाई करू\nतीर्थक्षेत्राच्या ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा वापर आढळल्यास देवस्थान समितीच्या प्रमुखावर कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.\nकोंबड्यांच्या वाहतूकीसाठी नियम हवे\nमुंबईत विक्रीसाठी कोंबड्या घेऊन येणाऱ्या वाहनांमध्ये अस्वच्छता असते, त्यामधून दुर्गंधी येते.\nपेट्रोल डिझेलच्या किंमतीत घट\nआंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती उतरत असल्याने सलग नवव्या दिवशीही पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये घट झाली आहे. शुक्रवारी डिझेल २५ पैसे तर डिझेल आठ पैशांनी स्वस्त झाले.\nदुष्काळसदृश परिस्थितीत पूर्वी ऑक्टोबर अखेरीस आणेवारीचे आकडे आल्यानंतरही जानेवारी महिन्यात परिपत्रक निघायचे. त्यानंतर केंद्राचे पथक राज्यात पाहणीला यायचे. असाच प्रघात यापूर्वी पडला होता. परंतु, ऑक्टोबर महिन्यातच दुष्काळाचे परिपत्रक काढून त्यात टंचाई ऐवजी दुष्काळ हा वापरलेला शब्द अनेकांना रूचलेला दिसत नाही, अशा शब्दांत राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.\nनरेश पाटील यांची मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती\nन्या. नरेश पाटील यांची मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तीपदी नेमणूक करण्यात आली आहे.\nशिवस्मारकाच्या कार्यक्रमाला जाणा-या बोटीचा अपघात\nशिवस्मारकाच्या पायाभरणी बांधकामाला बुधवारपासून सुरूवात होणार होती. मात्र, यासाठी निघालेल्या बोटीला अपघात झाल्याची घटना घडली आहे.\nडिजिटल सोल्युशन शेतीसाठी वरदान ठरेल : उपराष्ट्रपती\nदेशात हवामान आधारित असणारी शेतीसाठी सॅटेलाईट व आधुनिक तंत्रज्ञान वापरून उत्पादन दुप्पट आणि खर्च कमी होण्यास मदत झाली तर डिजीटल सोल्युशन शेतकऱ्यांसाठी योगदान ठरेल, त्यामुळे शेतीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले.\nपंतप्रधान आवास योजनेसाठी नवीन महामंडळाची स्थापना\nआता बेघरांनाही मिळणार हक्काचे घर.\nआता प्रकाश आंबेडकरांचाही ‘वंदे मातरम्’ला विरोध\nओवेसींचा वाण नाही पण गुण लागला\nशक्ती मिल बलात्कार प्रकरणातील आरोपीवर चाकू हल्ला\nशक्ती मिल सामुहीक बलात्कार प्रकरणातील तडीपार असलेला आरोपी आकाश जाधव याच्यावर चाकू हल्ला करण्यात आला आहे. आकाशवर सध्या नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\n‘जलयुक्त शिवार’ विरोधकांना समजलेच नाही\nमहाराष्ट्रात दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाल्याप्रश्नी विरोधकांनी जलयुक्त शिवार योजना फोल गेल्याचा आरोप केला आहे.\nपीएसआयपदांबाबात मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय\nअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील एकूण १५४ जणांना पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे.\nभटक्या-विमुक्तांनी देशविघातक शक्तींपासून सावध राहावे\nदेशामध्ये नक्षलवादाच्या रुपाने देशविघातक शक्ती फोफावत असून जातीजातींमध्ये तेढ वाढवून देशात असंतोष पसरविण्याचा नक्षल कम्युनिस्ट विचारसरणीचा डाव आहे.\nमुंबई विमानतळ ५ वाजेपर्यंत बंद \nप्रचंड व्यस्त विमानतळांपैकी एक अशी ओळख असलेले मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत बंद राहणार आहे\nराज्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर : मुख्यमंत्री\nकमी पाऊसमान आणि अन्य कारणांमुळे राज्यातील शेतकरी हवालदील असून सरकार त्याबाबत गंभीर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.\nपाचव्या दिवशीही पेट्रोल डिझेलचे दर घसरले\nगेल्या पाच दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या भावांमध्ये सातत्याने घट होत आहे. मुंबईत पेट्रोल ३० पैसे तर डिझेल ३८ पैशांनी स्वस्त झाले आहे.\nआठवडा पाच दिवसांचा करा\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी\nखासगी कंत्राटदार करणार पालिकेच्या रुग्णालयांची सफाई\nप्रस्तावाला स्थायी समितीत हिरवा कंदील\nबंदरे आणि रस्तेविकासासाठी ७ लाख कोटी मंजूर\nआंतरदेशीय क्रूझ टर्मिनलचा उद्घाटन सोहळ्यादिवशी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि बंदर विकासमंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.\nअयोध्येला वारीसाठी शुभेच्छा, पण राज्यातील गंभीर प्रश्नाबाबत काय\nअनधिकृत बांधकामे उभारणे भोवले\nअंधेरीतील ११ उपहारगृहांवर पालिकेचा कारवाई\nपेट्रोल पंपावर सीएनजी स्फोट; ३ जखमी\nकांदिवली पश्चिमेतील मिलाप पेट्रोल पंपावर ही घटना घडली\nआर. जी. फाऊंडेशन तर्फे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन\nइच्छुक स्पर्धकाची १ सप्टेंबर, २०१८ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेली असावीत. ३० नोव्हेंबर, २०१८ पर्यंत निबंधाच्या २ प्रति आर. जी. जोशी फाऊंडेशन\nऊसतोड कामगारांसाठी शासनाची खुशखबर\nग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी ऊसतोड मंडळ जाहीर करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर शासन स्तरावर हालचाली होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.\nऊसतोड कामगारांसाठी शासनाची खुशखबर\nदसऱ्या मेळाव्यात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी ऊसतोड मंडळ जाहीर करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर शासन स्तरावर हालचाली होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.\nदेवीच्या विसर्जन मिरवणुकीला वादाचे गालबोट\nदादर चौपाटीवर देवी विसर्जनासाठी आलेल्या दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. या वादामध्ये एकाच मृत्यू झाला.\n‘डीजे’ बंद म्हणजे बंदच: न्यायालय\nमहाराष्ट्र सरकारने डीजे आणि डॉल्बी सिस्टीमवर लावलेली बंदी न्यायालयाने कायम ठेवली आहे. त्यामुळे तूर्तास डीजेचा आवाज बंदच राहणार आहे.\nदिवाळीत कोकणवासीयांना खास भेट\nदिवाळीनिमित्त कोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.\nदसऱ्याला खुशखबर : पेट्रोल, डिझेलचे दर घसरले\nपेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांनी आज सामान्यांना दिलासा दिला आहे.\nरुग्णालयाचा प्रताप, रुग्णाला ठेवले मॅन्युअल व्हेंटिलेटरवर\nसायनच्या शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने एका रुग्णाला चक्क मॅन्युअल व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.\n'या' नामांकित कंपनीचे दूध भेसळयुक्त\nमदर डेअरी, सारडा, हेरिटेज या ब्रँडचे ३.५ लाख लिटर भेसळयुक्त दूध जप्त केले.\nखुशखबर; महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढला\n१ ऑक्टोबर २०१८ पासून या भत्त्याची वाढ रोखीने देण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे लाखो शासकीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला\nदिवाळीला रेशन कार्डावर नेहमी दिल्या जाणाऱ्या कोट्यापेक्षा एक किलो साखर आणि २ किलो डाळ जास्त मिळणार आहे.\nबातम्यांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी : विनोद तावडेएनयुजे महाराष्ट्रच्या कार्यकारिणीचे तावडॆंच्या हस्ते उद्घाटन, तर करंबेळकरांच्या हस्ते समारोप\nपत्रकारितेच्या माध्यमातून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे शिक्षण, सांस्कृतिक तसेच क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी आज येथे केले. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस महाराष्ट्रच्या नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारिणीचे उद्घाटन करताना ते बोलत होते.\nधारावीच्या पुनर्विकासाला विशेष प्रकल्पाचा दर्जा\nधारावी झोपडपट्टी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी मानली जाते. जवळपास २०० हेक्टरहून अधिक जागेत पसरलेल्या या अवाढव्य झोपडपट्टीत सुमारे ७ लाखांच्या आसपास लोकसंख्या वसली आहे\nदादर फूल मार्केटमधील हत्येचा उलगडा\nकाही दिवसांपूर्वी दादर येथील फूलमार्केटमध्ये गोळीबार करून मनोज मौर्या या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी तीन जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.\nसर्वसामान्यांचे घराचे स्वप्न होणार साकार\n‘सर्वांसाठी घरे’ ही योजना म्हाडा राबवत आहे. या योजनेअंतर्गत म्हाडाची सहा लाख घरे बांधण्यात येणार असून येत्या दोन वर्षात ही घरे बांधण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे.\nकारखाने आणि छोट्या युनिटमध्ये काम करण्यासाठी लहान मुलांची तस्करी करणाऱ्या टोळीला पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे.\nदारू घरपोच देण्याचा निर्णय नाहीच : मुख्यमंत्री\nघरपोच दारू पोहोचविण्याचा कोणताही विचार राज्य सरकार करत नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.\nशिवसेना आमदारावर जीवघेणा हल्ला\nशिवसेना आमदार तुकाराम काटे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी घडली.\nदहा दिवसात भारनियमनाचा प्रश्‍न सुटणार ; गिरीश महाजन\nऑक्टोबर हिट मुळे राज्यात सर्वत्र कोळशाच्या मागणीत वाढ झाली आहे, त्यामुळे राज्यात सध्या कोळशाचा तुटवडा जाणवत आहे\n१०८वरची रुग्णवाहिकेला आजपासून ब्रेक\nवेतनवाढ, वेतन करार, ड्रायव्हर आणि डॉक्टरांची होणारी पिळवणूक, अधिकचे ड्युटीचे तास अशा विविध मागण्यांसाठी संप करण्याचा निर्णय घेतला आहे.\nदादर फूल मार्केटमध्ये गोळीबार; एकाच मृत्यू\nदादर फूल मार्केट हे मुंबईतील सर्वात मोठे फुल मार्केट आहे. त्यामुळे नवरात्रीच्या निमित्ताने याठिकाणी फुल खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळते.\nसायन सर्कल उड्डाण पूल दुरुस्तीसाठी बंद\nमुंबईतील महत्त्वाचा मानला जाणारा सायन सर्कल उड्डाण पूल दुरुस्तीसाठी बंद करण्यात येणार आहे. जवळपास तीन ते चार महिन्यांसाठी हा उड्डाण पूल बंद ठेवण्यात येणार आहे.\nमुंबईची ओळख डबलडेकर बस बंद होणार\nमुंबईची ओळख अर्थाच बेस्टची डबलडेकर बस इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. मुंबईतील रस्ते, देखभालीवर होणारा अधिक खर्च यामुळे ही डबलडेकर बससेवा बंद करण्याचा निर्णय बेस्टतर्फे घेण्यात आला आहे.\nज्येष्ठ पत्रकार रमेश पतंगे यांना शासनाचा पुरस्कार\n२०१६ साठी दैनिक हितवादचे संपादक विजय फणशीकर तर २०१७ साठी साप्ताहिक विवेकचे संपादक रमेश पतंगे यांना हे पुरस्कार दिले जाणार\nराज्य मंत्रिमंडळाचे महत्वपूर्ण निर्णय\nसातारा जिल्ह्यातील तारळी मोठा पाटबंधारे प्रकल्पासाठी १६१०.३२ कोटी रुपये देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला\nग्रॅच्युईटी रखडल्याने ‘बेस्ट’ कामगारांची परवड\n‘बेस्ट’मधील चार हजार कामगारांना ग्रॅच्युईटी मिळावी, यासाठी कामगार पाठपुरावा करत आहे. परंतु, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कामगारांची परवड होत आहे, असा आरोप कामगार संघटनांनी केला आहे.\n'बेस्ट'चे तिकीट आता क्रेडिट, डेबिट कार्डवर मिळणार\nयाबाबतची घोषणा बेस्टच्या अर्थसंकल्पात करण्यात आली असून येत्या वर्षात क्रेडीट व डेबिट कार्डद्वारे तिकीट काढता येणार\nविधिमंडळ सदस्यांना एसटीमधून मोफत प्रवास\nमहाराष्ट्राच्या सन्माननीय आजी-माजी विधिमंडळ (विधान सभा/परिषद आमदार) सदस्यांना त्यांच्या पत्नीसह अथवा एका सहकार्‍यासह एसटी महामंडळाच्या सर्व बसेसमधून मोफत प्रवास करण्याची सवलत देण्यात येत आहे.\nकोळसे-पाटील यांवर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप\nतथाकथित पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणारे व त्या नावाखाली जातीयवादी भूमिका घेणारे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील सध्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत.\nराजकीय आखाड्यात चर्चेचा विषय ठरलेल्या सातारा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीतर्फे नेमकी कोणाला उमेदवारी द्यावी, याबाबत पक्षात चढाओढ सुरू आहे.\nमुंबई तापली; तापमान ३७ अंशावर\nऑक्टोबर हिटचा फटका मुंबईमध्ये आता हळूहळू जाणवायला लागल्याचे दिसत आहे. मुंबईचा पारा ३७ अंशावर पोहचला आहे. यामुळे अनेक आजार उद्भवण्याचीसुद्धा शक्यता आहे.\nराज्यात हुक्का पार्लरवर बंदी\nडिसेंबर २०१७मध्ये कमला मिल कंपाऊंडला आग लागल्यानंतर राज्यातील हुक्का पार्लरवर बंदी आणण्यासाठी राज्य सरकारने कायदा करण्याचा निर्णय घेतला होता.\nमांडूळ विक्री करणार्‍यांना अटक\nकाळी जादू आणि औषधी पदार्थांच्या विक्रीसाठी मांडूळ जातीचे वन्यसर्प विक्री करणाऱ्या त्रिकुटास बोरिवली गुन्हे अन्वेषण शाखा आणि वन्यजीव विभाग यांनी सापळा रचून अटक केली.\nमांडा - टिटवाळामधील बाप्पांचे होते दुसऱ्यांदा विसर्जन\nगणपती बाप्पा म्हणजे अगदी लहान-थोरांपासून सगळ्यांच्याच अगदी जवळचा. सालाबादप्रमाणे त्याला अनेक घरांत सार्वजनिक मंडळात वाजत गाजत, ढोल-ताशांच्या गजरात थाटामाटात घरी आणले जातात.\nशरद पवार कोणतीही निवडणूक लढवणार नाहीत\nमावळ लोकसभा उमेदवारीसाठी पार्थ पवार यांच्या उमेदवारीला देखील स्वतः पवार अनुकूल नसल्याने, याचर्चेला देखील ब्रेक लागला\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज शनिवारी मध्यरात्री मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे उद्या रविवारी रेल्वेच्या कोणत्याही मार्गावर मेगाब्लॉक नसणार आहे.\nविरारच्या अर्नाळा येथे टाईम बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली\nविरारच्या अर्नाळा येथे टाईम बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली\nअखेर ‘त्या’ 168 शिक्षकांना मान्यता\nराज्य सरकारने दि. 2 मे 2012 रोजी शिक्षक भरतीवर घातलेली बंदी दि. 20 जून, 2014 रोजी उठविली होती.\nइंटरनेटचे लोकशाहीकरण करण्याकरिता विशेष तंत्रज्ञान धोरणाची गरज : नितीन गडकरी\nभारतीय भाषांमध्ये व्यवसायाची प्रचंड क्षमता आहे. खरी गरज या क्षमतांना निष्कर्षात बदलण्याकरिता प्रयत्न करण्याची\n‘शिवशाही’च्या स्लीपर बस तोट्यात\n‘शिवशाही’च्या स्लीपर बस तोट्यात\nमुंबईत डेंग्यूचे 5 बळी\nमुंबईत डेंग्यूचे 5 बळी\nहापूसला मिळाला ‘जीआय टॅग’\nकोकणचा राजा हापूस आंब्याला ‘जीआय टॅग’ मिळाला आहे. त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा व जवळच्या परिसरातील हापूस आंब्यावर अखेर ‘जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग’ची (जीआय टॅग) मोहर उठली आहे.\nमुकेश अंबानी ११ व्या वेळी ठरले सर्वात श्रीमंत भारतीय\nरिलायन्स कंपनीचे मालक मुकेश अंबानी हे सलग ११ व्यावेळी सर्वात श्रीमंत भारतीय ठरले आहेत. हे स्थान त्यांनी गेली ११ वर्षे कायम राखले आहे.\nभुजबळांच्या पुनरागमनानंतर धनुभाऊ गायब\n२६ महिने तुरूंगवास भोगल्यानंतर जामिनावर बाहेर पडलेल्या छगन भुजबळ यांची पुढील राजकीय कारकीर्द कशी असेल हा सगळ्यांच्या समोरचा प्रश्न होता.\nआंबेडकर- ओवेसी युतीची चिंता नाही: आठवले\nसभा मोठी झाली म्हणून सगळी मतं मिळतील असे नाही असा टोला रामदास आठवले यांनी लगावला आहे.\nस्टार्टअप इंडियाच्या महाराष्ट्र यात्रेला सुरुवात\nमहाराष्ट्रातील सर्व नवउद्योजक, विद्यार्थी आणि स्टार्टअप्स यांना कल्पना मांडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने व्यासपीठ उपलब्ध केले आहे.\nपनवेलला उभे राहणार जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय\nअटल सौर कृषी पंप योजनेंतर्गत राज्यामध्ये ७ हजार सौर कृषिपंप लावण्यास देखील मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.\nविहिरीत पडल्याने तीन महिलांचा मृत्यू\nदरम्यान, सात महिलांना वाचवण्यात यश आले असून विहिरीत आणखी काही महिला भाविक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.\nकोस्टल रोडवर ३.४५ किमी लांबीचे २ बोगदे\nमुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पांतर्गत गिरगाव चौपाटी व मलबार हिलच्या खालून अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर करून प्रत्येकी ३.४५ किमी लांबीचे दोन बोगदे उभारण्यात येणार असून, तेथील हवा खेळती राहवी यासाठी स्कार्डो नोझल ही अत्याधुनिक यंत्रणा या बोगद्यांच्या मुखांजवळ बसविली जाणार आहे.\nप्रिया दत्त यांना काँग्रेसच्या सचिवपदावरून हटवले\nमाजी खासदार प्रिया दत्त यांना काँग्रेसच्या सचिवपदावरून हटविण्यात आले आहे. प्रिया दत्त यांनी खुद्द त्यांना याबाबत आलेले पत्र ट्विटरवर ट्विट केले आहे.\nशिवसेनेपेक्षा भाजपाच वरचढ, मिळाले २१ पैकी २१\nडिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशनच्या निवडणुकीत भाजपच्या स्व. रघुवीर सामंत पॅनलने शिवसेनेच्या शिवप्रेरणा पॅनलचा दारुण पराभव केला. २१ पैकी २१ जागा भाजपच्या पॅनेलने विजय मिळवला आहे.\nकाँग्रेसने मनसेला झिडकारले, आघाडीत प्रवेश नाही\nमनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी मात्र आग्रही असल्याचे दिसून येते.\nअंगणवाडी सेविकेची न्यायालयात धाव\nदोनपेक्षा अधिक अपत्ये असल्याच्या कारणावरून नोकरीवरून काढून टाकण्याच्या निर्णयाविरोधात एका अंगणवाडी सेविकेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.\nबोरिवली हे मुंबईतील पहिले अंधमित्र रेल्वेस्थानक\nआंतरराष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त कॉक्स अँड किग्ज फाउंडेशन अनुप्रयास आणि पश्चिम रेल्वे यांनी मिळून हा उपक्रम राबवला\nनवीन २८६ सरकती जिने उभी राहणार\nनवीन २८६ सरकत्या जिन्यांमुळे जिन्यांवरील गर्दी कमी होणार असून ज्येष्ठ नागरिक, अपंग प्रवाशांना चढ उतार करणे सोप्पे होणार\nम्हाडाच्या लाॅटरीची तारीख जाहीर\nदिवाळीपूर्वी मुंबई मंडळ म्हाडाच्या १ हजार १९४ घरांसाठी लॉटरी निघणार आहेत.\nपंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जाणार\nया पाच जणांच्या अटकेत कोणतेही राजकारण नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली.\nग्रामपंचायतींच्या निवडणुकांत भाजपचे घवघवीत यश\nभाजपने बहुमताने विजय मिळवत भरघोस यश संपादन केल्याने एकूणच या निवडणुकीतही भाजपचा करिष्मा पाहायला मिळाला.\nचक्क शरद पवारांकडून संघाचे कौतुक\n‘न्यूज १८ लोकमत’चे संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी आपल्या वृत्तवाहिनीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची मुलाखत घेतली. यावेळी शरद पवारांना रा. स्व. संघाबद्दल प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी पवारांनी संघाविषयी आपले मत मांडले.\nपालिका अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ\nएल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानकापासून १५० मीटर आणि शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, मंदिरे तसेच महापालिका मंडई यापासून १०० मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे.मात्र चेंबूर स्थानक परिसरात नारायण आचार्य मार्गावर १५० मीटरऐवजी १६२ मीटर लांबीची मर्यादारेषा आखली आहे.\nईस्टर्न एक्स्प्रेस वे मुंबई आणि पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी होणारा कोस्टल रोडच्या कामास लवकरच सुरूवात होणार आहे.\nपाणघोड्याचा पिंजरा अखेर पर्यटकांसाठी खुला\nदै. ‘मुंबई तरुण भारत’मध्ये याबाबतचे वृत्त दि. १७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर जाग आलेल्या पालिका प्रशासनाने हा पिंजरा गुरुवारपासून पर्यटकांसाठी अखेरीस खुला केला.\nज्येष्ठ नागरिकांना आता शिवशाहीमध्येही सवलत, पत्रकारांना शिवशाही मोफत\nएसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना शिवशाहीमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला असून पत्रकारांनाही आता शिवशाहीने मोफत प्रवास करता येणार आहे. मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.\nराज्य शासन एक हजार इलेक्ट्रिक वाहने घेणार\nमंत्रालयामध्ये दोन चार्जिंग स्टेशन्स बसविण्यात आले असून नागपूरमध्ये दोन चार्जिग स्टेशन्स सुरू करण्यात येणार आहेत.\nयेत्या तीन वर्षात मुंबईचा चेहरामोहरा बदलणार – मुख्यमंत्री\nमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nराज्यातील तब्बल ३७ वाहन निरिक्षक निलंबित\nपरिवहन विभागाकडून २८ मोटार वाहन निरिक्षक व ९ सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक अशा एकूण ३७ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.\n‘लोकसत्ता’ला विनय जोशी यांची नोटीस\nसरसंघचालकांच्या नावे अग्रलेखातून खपवले असत्य विधान\nआंबेडकरांनी आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये : पवार\nभारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यावर धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरून जाहीर टीका केली\n'आसरा' मोबाईल ॲपचा शुभारंभ\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने तयार केलेल्या 'आसरा' (AASRA) या मोबाईल ॲपचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात\nमहिला सुरक्षा बळकट करण्यासाठी सुरु केले २ पोर्टल्स\nकेंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीत महिलांच्या सुरक्षेसाठी दोन वेगवेगळी पोर्टल्स सुरु केली आहेत.\nगणेशउत्सवात रेल्वेची भक्तांना खुशखबर\nगणेशउत्सवानिमित्त मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे ज्यादा गाड्या सोडणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.\nकेबिन क्रूच्या चूकीमुळे विमानप्रवाशांच्या नाकातून रक्त\nजेट एअरवेज विमानातील एका केबिन क्रूच्या चूकीमुळे प्रवाशांच्या नाकतोंडातून रक्त आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.\nविकासकामांत महाराष्ट्र अग्रेसर, वित्त आयोगाचे शिक्कामोर्तब\nमहाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेबाबत व्यक्त करण्यात आलेली चिंता ही राज्याची प्रतिमा मलिन करण्यासाठी नव्हती, असे स्पष्टीकरण देत महाराष्ट्र राज्य विकासकामांमध्ये अग्रेसरअसल्याची पोचपावती १५ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंग यांनी दिली.\nडिजेला परवानगी नाहीच, न्यायालयाने खडसावले\nडिजे व डोल्बीच्या वापराला कोर्टाने परवानगी द्यावी. तसेच त्यावरील बंदी उठविण्यात यावी याचिका एका याचिकाकर्त्याने दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयात याप्रकरणी आज सुनावणी करण्यात आली.\nएसीबी प्रमुखपदी संजय बर्वे यांची नियुक्ती\nतत्कालीन प्रमुख सतीश माथुर यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती झाल्यापासून हे पद रिक्त होते.\n‘गणेशोत्सव जगभरात पोहोचवण्यासाठी ब्रँडिंग करावे’\nगणेशोत्सव जगभरात पोहोचण्यासाठी ब्रँडिंग करण्याबाबत अतुल शाह यांनी आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.\nमुंबईतील सीएसआयए विमानतळ जगात भारी\n१९५३ विमानतळांमधून आणि ३४ निकषांना खरे उतरून सीएसआयएला मिळाला हा पुरस्कार\nकाँग्रेस आमदारावर उधळले पैसे, व्हिडिओ व्हायरल\nकाँग्रेसचे आमदार नसीम खान यांच्यावर दोनजण पैसे उधळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\n९ हजार लोकप्रतिनिधींना राज्य मंत्रिमंडळाचा दिलासा\nकुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या ३९७८ कोटी किंमतीस तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली\nलालबागच्या राजाची ४२ लाखांची सोन्याची मूर्ती\nलाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राज्याला एका भक्ताने तब्बल ४२ लाखांची सोन्याची मूर्ती दान केलू आहे. लालबागच्या राजा मंडळाला भाविक दरवर्षी कोट्वधींचे दान करतात.\nआ. राम कदम यांची महिला आयोगाकडे बिनशर्त माफी\nआ. कदम यांच्या खुलाशावर कायदेशीर सल्ला घेऊन योग्य ती कार्यवाही करु, अशी माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली\nपाणघोड्याच्या पिल्लाबाबत राणीबाग प्रशासनाचे मौन\nभायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (राणीबाग) प्रशासनाने हम्बोल्ट पेंग्विनच्या पिल्लाच्या मृत्यूचा चांगलाच धसका घेतल्याचे दिसत आहे.\nसत्यासोबतच शिवम् आणि सुंदरमदेखील समजायला हवे : सरसंघचालक\nचित्रपटासारख्या माध्यमांतून सत्य हे तर समजलेच पाहिजे. परंतु त्यासोबतच शिवम् आणि सुंदरम् हेही लोकांना समजले पाहिजे,” अशी अपेक्षा व्यक्त करत सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी कलाक्षेत्राने पुढील पिढी घडवण्यासाठी कार्य करावे, असे आवाहन केले.\nसंजय निरुपम यांना हटवा, काँग्रेस नेत्यांची मागणी\nकाँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांना अध्यक्ष पदावरून काढून टाकण्याची मागणी काँग्रेसच्या काही नेत्यांनी केली आहे.\nस्वत: साकारला घरचा बाप्पा\nआपल्या घरचा बाप्पा आपण स्वत: साकारायचा.\nविसर्जन मिरवणुकीत डीजे डॉल्बीवर बंदी\nसण येत जात राहतील पण उत्सवातील गोंगाटाकडे आम्ही डोळे बंद करून पाठ फिरवू शकत नाही अशा शब्दांत उच्च न्यायालयाने खडसावलं आहे.\nमध्य रेल्वे पुन्हा कोलमडली\nपहाटे ओव्हरहेड वायर दुरुस्त करणारी व्हॅन उंबरमाळी स्थानकात रुळावरून घसरली. यामुळे कसाऱ्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.\nगणपती दर्शनासाठी अमित शाह मुंबईत\nभाजपाचे अध्यक्ष अमित शाह हे आज गणपती दर्शनासाठी मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईतील लालबागचा राजा व इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणपतींचे ते दर्शन घेणार आहेत.\nजंगलातील शस्त्रधारींपेक्षा शहरी माओवादीच धोकादायक\nजंगलातील शस्त्रधारी माओवाद्यांपेक्षा शहरी माओवादी हे अधिक धोकादायक आहेत. ही सगळी मंडळी समाजात बुद्धिजीवी म्हणून वावरतात. कबीर कला मंचासारख्या संस्थामाओवादी विचारांचा प्रचार आणि प्रसार करत असतात.\nगणेशोत्सवासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त\nगणेशोत्सवासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त\n‘संघासारखे काम कराल, तरच ओबीसींचा विकास’\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रमाणे जेव्हा अविरत काम कराल तेव्हाच ओबीसी समाजाचा विकास होईल, असे उद्गार राज्याचे पशुपालन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले.\nएसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार मोफत पास\nएसटी महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या पत्नीसह एसटीने प्रवास करण्यास वर्षातील सहा महिन्यांसाठी मोफत पास दिला जाणार आहे.\nअतिधोकादायक पुलांवर हातोडा पडणार\nयाशिवाय शहरातील १७८ पूलांची दुरुस्ती व ७७ पूलांची किरकोळ दुरुस्ती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला\nजागतिक दर्जाच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा होणार\nसार्वजनिक आणि खाजगी संस्थांबरोबरच नवीन खासगी संस्थांमधून जागतिक दर्जाच्या २० संस्थांना इन्स्टिट्यूट ऑफ इमिनन्स म्हणून मान्यता देण्यात येणार आहे.\nमुंबई मेट्रोचा विस्तार होणार\nमुंबई मेट्रो मार्ग ९ चा दहिसर ते मीरा-भाईंदर आणि मेट्रो मार्ग ७ अ चा अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे.\nशिक्षणमंत्र्यांच्या हस्ते रक्षा अभियानाचा शुभारंभ\nमंगळवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते रक्षा अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.\nएसटी चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना बढतीत आरक्षण\nएसटी चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना बढती प्रक्रियेमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत.\nगणेशोत्सवानिमित्त रेल्वेची विशेष सोय\nकोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने एक विशेष सोय केली आहे.\nमनसे कार्यकत्यांकडून भाजप कार्यालयाची तोडफोड\nमनसे कार्यकत्यांकडून भाजप कार्यालयाची तोडफोड\nदादरच्या इंद्रवदन गणेशोत्सव मंडळाचा अनोखा उपक्रम\nदादर येथील ‘इंद्रवदन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने’ ओला कचरा खत प्रकल्प राबविण्यास प्रारंभ केला आहे. हा प्रकल्प सुरु करून या मंडळाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आवाहनास प्रतिसाद दिला आहे.\nसिद्धिविनायक मंदिराच्या पोस्टल स्टॅम्पचे अनावरण\nसिद्धिविनायक मंदिराच्या पोस्टल स्टॅम्पचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्तेे करण्यात आले.\nउड्डाणपुलांवर ध्वनिरोधक यंत्रणा बसविणार\nमुंबई शहर आणि उपनगरात मोठमोठे उड्डाणपूल बांधण्यात आले मात्र काही उड्डाणपुलांवर ध्वनिरोधक यंत्रणा बसविण्यात आलेली नाही.\nसुरेखा लोखंडे यांच्यामुळे रुग्णांना दिलासा\nभाजप नगरसेविका सुरेखा लोखंडे यांनी याबाबत पुढाकार घेऊन रुग्णालय प्रशासनाकडे पाठपुरावा केला.\nपालिका रुग्णालयांमध्ये होणार मोबाईल चार्जिंग\nमुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक उपचार मिळत असल्यामुळे देशाच्या विविध भागांतून लोक उपचारासाठी येथे येतात.\nपत्नीला थांबवण्यासाठी विमान पाच तास रोखले\nछत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला फोन करून विमानात बॉम्ब असल्याची खोटी माहिती देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली.\nसुक्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी वर्षाला पाच कोटी\nमहापालिका क्षेत्रांमध्ये दरदिवशी निर्माण होणारा सुका कचरा उचलण्यासाठी महापालिकेच्यावतीने खासगी कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे.\nमेट्रो कामांची माहिती आकाशवाणीवर\nकुलाबा-वांद्रे-सीप्झ’ या ‘मेट्रो-3’ प्रकल्पाच्या कामाची माहिती मुंबईकरांना वेळोवेळी मिळावी म्हणून ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ आता आकाशवाणीच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधणार आहे.\nबँक अधिकाऱ्याच्या गायब होण्याचे गूढ उकले\n५ सप्टेंबरपासून बेपत्ता असलेल्या एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिध्दार्थ संघवी यांची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. सुपारी देऊन त्यांची हत्या केली असल्याचे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीने सांगितले.\nमुंब्रा बायपास १० तारखेपासून चालू होणार\nसार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उदघाटन सोहळा पार पडेल.\n...तर लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व होणार रद्द\nराज्य निवडणूक आयोगाचे आदेश\nकुर्ल्यातील उड्डाणपुलाला मेजर कौस्तुभ राणेंचे नाव\nअतिरेक्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेले मेजर कौस्तुभ राणे यांचे कुर्ल्यातील उड्डाणपुलाला नाव देण्याच्या निर्णयाला स्थापत्य समितीने मान्यता दिली आहे.\n१६ रस्त्यांवर 'फेरीवाला क्षेत्र' लागू\nराष्ट्रीय फेरीवाला धोरणाअंतर्गत या परिसरात केवळ १६ रस्त्यांवरील काही भाग ‘फेरीवाला क्षेत्र’ म्हणून जाहीर करण्यात येणार आहे.\nरेल्वे प्रवाश्याकडे सापडले १७ किलो सोने...\nप्रवाशाकडे इतक्या मोठ्या प्रमाणात सापडलेलं सोने पाहून रेल्वे पोलीसही चक्रावले\n५०० एसटी बस खरेदीला निधी मिळणार\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ५०० नवीन बस खरेदीसाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली\nधक्कादायक; तरुणीवर इस्लाम धर्म स्वीकारण्याची जबरदस्ती\n७ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करत इस्लाम धर्म स्वीकारण्याची जबरदस्ती करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरीत घडला\nमहापालिकेच्या शाळांचे रुपडे पालटले\nगळके छप्पर, तुटलेल्या खिडक्या, रंग उडालेल्या भिंती असे चित्र असलेल्या महापालिकेच्या शाळांचे रुपडे पालटले असून तब्बल ६६ शाळांच्या इमारतींचा कायपालट करण्यात आला आहे.\nमंत्रालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न\nगुरूवारी एका महिलेने मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.\nसुहास बहुलकर यांना ‘चतुरंग’चा ‘जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर\n१९९१ पासून चतुरंगतर्फे हा ‘जीवनगौरव’ पुरस्कार देण्यात येतो. चतुरंगतर्फे नियुक्त करण्यात आलेली समाजातील मान्यवरांची निवड समिती या पुरस्कारार्थीची निवड करते.\nमध्य रेल्वे पुन्हा कोलमडली\nसायन-माटुंगा दरम्यान पॉईंट फेल झाल्यामुळे धीम्या मार्गावरील गाड्या थांबवण्यात आल्या आहेत.\nमुंबईकरांना दिलासा: दुसऱ्या सागरी पुलाचे काम सुरु\nऑक्टोबर महिन्यात चालू होईल बांद्रा-वर्सोवा सी-लिंकचे काम.\nराज कांबळे यांची आयआयएम कोझिकोडेच्या प्रशासक मंडळावर नियुक्ती\nनव्याने स्थापन झालेल्या आयआयएम अमृतसरच्या जडणघडणीच्या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारीही याच प्रशासकीय मंडळावर आहे\nमालाडमध्ये भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही\nसकाळी ११:१५ च्या सुमारास ही आग लागली असून अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.\nथरांची स्पर्धा कमी मात्र उत्साह कायम\nमुंबईत ‘गोविंदा रे गोपाळा’ म्हणत थरा वर थर रचत, डिजेच्या तालावर ठेका धरून तरुणाईंनी दहीहंडी फोडण्यासाठी गर्दी केली.\nमराठी विज्ञान परिषद आणि लोकमान्य सेवा संघ, विलेपार्ले यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञान खेळणी महोत्सव’दि. १ सप्टेंबर रोजी विलेपार्ल्यात संपन्न झाला.\n‘मोनो’च्या मार्गात अडथळे फार\nमोनो रेल्वेच्या मार्गात इंटरनेटची वायर अडकल्याने मोनोची सेवा बंद पडली. दरम्यान मोनोरेल बंद पडल्याने प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.\nहाजी अराफात शेख यांचा भाजप प्रवेश, शिवसेनेला धक्का\nशिवसेनेच्या वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अराफात शेख यांनी काल रात्री भाजपमध्ये प्रवेश केला आहे.\nविद्याविहार स्टेशन जवळ विटांनी भरलेला ट्रक उलटून चार जखमी\nविद्याविहार रेल्वेस्थानकाजवळील तिकीट खिडकीजवळ विटांनी भरलेला ट्रक दुपारी साडेबाराच्या दरम्यान उलटून चारजण जखमी झाले.\nपरेलमध्ये संत रोहिदास भवन उभारणार\nमुंबईतील परेलमधील बाबू जगजीवनराम मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या जागेवर संत रोहिदास भवन उभारण्यात येणार आहे.\nग्रीन अंब्रेला साजरी करणार अनोखी जन्माष्टमी\nकृष्णाच्या जीवनाशी निगडित विविध वृक्षांची लागवड करून ही संस्था पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार आहे\nपेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ\nनव्या दरवाढीनुसार पेट्रोल प्रतिलिटर २१ पैसे तर डिझेल प्रतिलिटर ३० पैशांनी महाग झाले आहे.\nउज्ज्वला योजनेतून नव्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास यश: एचपीसीएलचे अध्यक्ष एम. के. सुराणा यांचे प्रतिपादन\nपंतप्रधान उज्ज्वला योजनेद्वारे गावोगावी गॅस जोडणी पोहोचली असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.\nडॉ. किसन महाराज साखरे यांना ‘ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार’ प्रदान\nराज्य सरकारच्यावतीने संत साहित्यासाठी व मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा २०१७ -१८ सालाचा ‘ज्ञानोबा तुकाराम’पुरस्कार’ हा डॉ. किसन महाराज साखरे यांना येत्या दि. ३१ ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाटयगृह, पद्मावती चौक, पुणे येथे सायंकाळी साडेसहा वाजता प्रदान करण्यात येणार आहे.\nकचऱ्या चे व्यवस्थापन होणार ‘हायटेक’\nमुंबईतील कचऱ्या चे व्यवस्थापन ‘हायटेक’ करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/once-again-chief-minister-devendra-fadnavis-escaped-from-the-helicopter-crash/", "date_download": "2018-11-13T07:50:05Z", "digest": "sha1:VPU2W3TVTMWBQ6W7EDAFVSXEH75ZLFLE", "length": 13558, "nlines": 223, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टर अपघातातून बचावले | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/महाराष्ट्र /मुंबई/पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टर अपघातातून बचावले\nपुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टर अपघातातून बचावले\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले आहेत.\n0 440 एका मिनिटापेक्षा कमी\nमुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी १ वाजता, भाईंदरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असताना हा अपघात झाला.\nकेबलची वायर दिसल्याने अचानक हेलिकॉप्टरचं टेक ऑफ करण्यात आलं त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. हेलिकॉप्टर उतरत असताना हेलिकॉप्टर पायलटला अचानक ती केबल दिसली. पायलटने हेलिकॉप्टर लॅंड होत असताना ते पुन्हा टेकऑफ केलं त्यामुळे मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी ग्राऊंड इंजिनिअरला निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे. यापूर्वीही दोन- तीन वेळा मुख्यमंत्री हेलिकॉप्टर अपघातातून बचावले आहेत.\nमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस मीरारोड येथे नवीन वरसावे उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाच्या आगमनासाठी बुधवारी आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन स्क्वेअर अकॅडमी शाळेच्या मैदानात हैलिपॅड तयार करण्यात आले होते. हेलिकॉप्टर लँडिंगवेळी तेथील ओव्हरहेड वायरचा अडथळा होऊ नये, यासाठी त्या काढण्यात आल्या होत्या. दुपारी १२,४५ ते १ वाजेदरम्यान मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर लँड होतेवेळी दोन इमारतींच्यामध्ये लटकत असलेली केबलची वायर पायलटला दिसली. पायलटला जर वेळीच केबलची तार दिसली नसली तर हेलिकॉप्टर लँड होताना त्याचे पंखे वायरमध्ये अडकून मोठा अपघात घडला असता. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री होते.\nहेलीकॉप्टरच्या दोरखंड तुटल्याने तीन जवान पडले , आर्मी डेच्या सरावादरम्यान अपघात\nराज्यात समलैंगिक विवाह; यवतमाळच्या तरूणाने केला समलैंगिक विवाह\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/news/article-223429.html", "date_download": "2018-11-13T07:14:59Z", "digest": "sha1:JVJSNI3TT5XBLZMRQ3TE45MPSXZGR54X", "length": 3882, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - मुंबईकरांना 100 युनिटपर्यंत मिळणार समान वीजदर !–News18 Lokmat", "raw_content": "\nमुंबईकरांना 100 युनिटपर्यंत मिळणार समान वीजदर \nमुंबई, 26 जुलै : मुंबईला वीज पुरवठा करणार्‍या टाटा आणि रिलायन्स या दोन्ही कंपन्यांचे सीएजी (कॅग) मार्फत ऑडिट केजे जाईल तसंच लवकरच 0 ते 100 युनिट पर्यंत मुंबईकरांना वीज दर समान मिळतील अशी घोषणा ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत केली.मुंबईत वीज पुरवठा करणार्‍या रिलायन्स, टाटा, महावितरण आणि बेस्ट या चारही कंपन्यांचे वीज दर वेगवेगळे असल्याने मुंबईकर त्रस्त आहेत. एकाच शहरात चार दर असू नये अशी मागणी सरकार कडे गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे.आज विधान सभेत याबाबत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना यावर्षी 0 ते 100 युनिट पर्यंत समान दर असतील आणि पुढच्या टप्प्यात 300 युनिटपर्यंत समान दराचा राज्य सरकारचा प्रयत्न राहिल असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. मुंबईला वीज पुरवठा करणार्‍या टाटा आणि रिलायन्स कंपन्यांचे कॅगकडून ऑडिट केल जाईल अशी घोषणा ही त्यांनी केली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nसामन्यादरम्यान हरमनप्रीत कौरने बेशुद्ध झालेल्या मुलीला उचलले VIDEO VIRAL\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1/", "date_download": "2018-11-13T07:17:34Z", "digest": "sha1:FT6ZM74Z6XD36UMKCQXO67MB4OFIJJGT", "length": 11407, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "इंग्लंड- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nVIDEO VIRAL- मॅरेथॉनमध्ये धावताना फ्रॅक्चर झाला पाय, रक्ताळलेल्या गुडघ्यांवर चालत दिली बॅटन\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\nMorning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\n14 वर्षाच्या मुलापासून ते शिवसेना नेत्याच्या भाच्यापर्यंत, मुंबईत 11 दिवसात 8 हत्या\n'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'\nVIDEO: मुंबईत दहशत, भर चौकात पत्नीसमोर पतीवर वार करून केली हत्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nआम्ही डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करत आहोत : मुकेश अंबानी\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nनोव्हेंबर महिन्यात लाँच होणार हे 5 टॉप स्मार्टफोन\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\nICC Women's World T20 : भारतीय महिला टीमने पाकचा उडवला धुव्वा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nफिक्सिंगच्या या रिपोर्टने क्रिकेट विश्वात खळबळ, चार देशांच्या खेळाडूंची नावं\nदुबईतील इंग्लंडविरूद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानचा क्रिकेटर उमर अकमल हा डी-कंपनीच्या एका सदस्याबरोबर बोलल्याचा खुलासा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nक्रिकेट जगतात नवा वाद : ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मोईनला म्हणाला होता 'ओसामा'\nइंग्लंडने कसोटी मालिका जिंकली, 'विराट सेना' पराभूत\n'मी भारतात कधी जायचं हे न्यायालयच ठरवेल'\nपाकसोबत 'मैदान-ए-जंग' सामन्यात विराट नसणार, 'या' खेळाडूकडे धुरा\nIND vs ENG : इंग्लंडचा पहिला डाव 246 धावांत गुंडाळला\n#EcoFriendly : अशी साकारते गायीच्या शेणापासून गणेशमूर्ती\nभारतीय टीममध्ये मोठा बदल, मुंबईच्या पृथ्वी शॉची टीममध्ये एन्ट्री\nपराभवाचा वचपा, इंग्लंडला मायभूमीत धुळ चारून भारताचा दणदणीत विजय\nभारत विजयापासून एक पाऊल दूर,इंग्लंडवर पराभवाचे ढग\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nVIDEO VIRAL- मॅरेथॉनमध्ये धावताना फ्रॅक्चर झाला पाय, रक्ताळलेल्या गुडघ्यांवर चालत दिली बॅटन\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA/all/", "date_download": "2018-11-13T06:42:42Z", "digest": "sha1:65BFMUEXGDJZ6325K7W65UYOCSRGYIL2", "length": 10805, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "संप- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\nMorning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nVIDEO : पोलीस अधिकाऱ्यावर महिलेने उगारला हात, व्हिडिओ व्हायरल\n14 वर्षाच्या मुलापासून ते शिवसेना नेत्याच्या भाच्यापर्यंत, मुंबईत 11 दिवसात 8 हत्या\n'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'\nVIDEO: मुंबईत दहशत, भर चौकात पत्नीसमोर पतीवर फिरवला चाकू\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nआम्ही डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करत आहोत : मुकेश अंबानी\n#ChattisgarhElections : मतदान केंद्राचा आँखो देखा हाल; 'या' सिनेमाची येईल आठवण\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nVideo : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nनोव्हेंबर महिन्यात लाँच होणार हे 5 टॉप स्मार्टफोन\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\nICC Women's World T20 : भारतीय महिला टीमने पाकचा उडवला धुव्वा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nऐन दिवाळीत एअर इंडियाच्या ग्राऊंड स्टाफचा संप, प्रवाशांची गैरसोय\nसंपात सामील झालेले कर्मचारी हे अंधेरी आंतरराष्ट्रीय विमानतळावरचे कर्मचारी आहेत\nओला, उबरचा संप अखेर मागे, निघाला हा तोडगा\nजलयुक्त शिवार योजना फक्त ठेकेदारांना पोसण्यासाठी - धनंजय मुंडे\nVIDEO: सलग आठव्या दिवशी ओला आणि उबर टॅक्सी चालक संपावर\nव्यवसायात मोठी फसवणूक झाल्याचं सांगत उबर चालकाची आत्महत्या\n१०८ क्रमांकावर फोन केल्यास आजपासून रुग्णवाहिका येणार नाही \n'एसटी कर्मचाऱ्यांचे पगार एवढे वाढवले की ते वेडे झाले' - दिवाकर रावते\nउद्या नव्हे; आजच खरेदी करा गरजेची औषधे, कारण...\nमुख्यमंत्री आणि गडकरींच्या नागपुरात चार दिवसांपासून बससेवा ठप्प\nआजपासून राज्यभरातील प्राध्यपकांचं कामबंद आंदोलन\nवाहतूक पोलिसांच्या कारवाईविरोधात वाशीमध्ये रिक्षा चालकांचा संप - VIDEO\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपावरून रावते आणि तावडेंमध्ये खडाजंगी\nराज्य सरकारी कर्मचारी उद्यापासून संपावर\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/46456", "date_download": "2018-11-13T07:55:07Z", "digest": "sha1:CPCN3IHBL4LQBTAYCRN3DO7FNZY5L2EK", "length": 4502, "nlines": 84, "source_domain": "www.maayboli.com", "title": "माझ्या मनातील अधिवेशन | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /माझ्या मनातील अधिवेशन\nप्रॉव्हीडन्स मधील आपले अधिवेशन तर उत्तमच झाले. काही गोष्टी आपल्याला आवडल्या, काही गोष्टी थोड्या वेगळ्या करता आल्या असत्या, काही गोष्टी अधिक करता आल्या असत्या.\nआपल्या मनातले अधिवेशन आणि आलेला अनुभव प्रत्येक वेळा निराळाच असतो. आम्हा एल ए करांना आपले मनोगत जाणून घ्यायचंय. त्यासाठीच एक निबंध स्पर्धा आयोजित करत आहोत, विषय आहे \"माझ्या मनातील अधिवेशन\".\nसुमारे १००० शब्द मर्यादेत (इंग्लिश किंवा मराठी मध्ये) आपले विचार आमच्या कडे १५ डिसेंबर'१३ पर्यंत खालील पत्त्यावर ईमेल करा.\nपहिल्या तीन निबंधांना योग्य पारितोषिक देण्यात येईल.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/half-kilometer-increase-metro-route-134003", "date_download": "2018-11-13T07:22:49Z", "digest": "sha1:FISNAY272LJCCQ45IFNDNALTQJAOOOP4", "length": 16364, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Half a kilometer increase in the metro route मेट्रो मार्गात अर्धा किलोमीटरने वाढ | eSakal", "raw_content": "\nमेट्रो मार्गात अर्धा किलोमीटरने वाढ\nशनिवार, 28 जुलै 2018\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत मेट्रोची लांबी सहाशे मीटरनी वाढविण्याचा निर्णय महामेट्रोने घेतला आहे. त्यामुळे संत मदर तेरेसा पुलापर्यंत मेट्रोचा मार्ग वाढणार आहे. त्या दृष्टीने एम्पायर इस्टेट बसथांब्याजवळ कामही सुरू केले आहे. बीआरटी मार्गालगत मेट्रोचे काम होणार आहे. त्यामुळे भविष्यात शहरवासीयांना या दोन्ही सेवा उपलब्ध होतील.\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत मेट्रोची लांबी सहाशे मीटरनी वाढविण्याचा निर्णय महामेट्रोने घेतला आहे. त्यामुळे संत मदर तेरेसा पुलापर्यंत मेट्रोचा मार्ग वाढणार आहे. त्या दृष्टीने एम्पायर इस्टेट बसथांब्याजवळ कामही सुरू केले आहे. बीआरटी मार्गालगत मेट्रोचे काम होणार आहे. त्यामुळे भविष्यात शहरवासीयांना या दोन्ही सेवा उपलब्ध होतील.\nमहापालिका भवनानंतर मोरवाडीतील चौकात मेट्रोचे शेवटचे स्थानक असेल. तेथून पुढे 540 मीटरपर्यंत मेट्रो वळविण्यासाठीचा ट्रॅक बांधण्याचे नियोजन होते. मेट्रो गाडीची तपासणी, देखभाल दुरुस्ती, अन्य मार्गांवर वळविण्याची सुविधा या उद्देशाने मेट्रोचा मार्ग स्थानकापासून पुढे 1 हजार 154 मीटरपर्यंत वाढविण्याचा निर्णय महामेट्रोने नुकताच घेतला. पुलाच्या पलीकडे एक खांब घेण्यात येणार आहे.\nपुण्याकडून द्रुतगती मार्गाच्या दुभाजकावरून येणारा मेट्रो मार्ग खराळवाडीनंतर सेवा रस्त्याकडे वळविण्यात येत आहे. पूर्वी तो बीआरटी मार्गातून होता. त्यासाठी दोन खांबांच्या पाया भरणीचे काम झाले. मात्र, महापालिकेने त्याला हरकत घेतली. बीआरटी मार्ग सुरक्षित ठेवून, त्याच्या कठड्यालगत सेवा मार्गावरून मेट्रोचे खांब उभारण्याचे ठरले. त्यानुसार खराळवाडी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकादरम्यान सात ठिकाणी पाया खोदण्याचे काम गेल्या पंधरवड्यात सुरू झाले.\nमुख्य मार्गावरून सेवा रस्त्याकडे वळताना दीड मीटरपेक्षा जास्त अंतर असल्याने पहिल्या दोन ठिकाणी प्रत्येकी दोन खांब उभारून त्यावर व्हाया डक्‍ट (पूल) बांधण्यात येईल. तसेच चौकातही एका ठिकाणी लगत बांधलेल्या दोन खांबांवर व्हाया डक्‍ट बांधण्यात येणार आहे.\nनिगडीपर्यंतचा डीपीआर 15 ऑगस्टला\nमेट्रो निगडीपर्यंत नेण्याची शहरावासीयांची मागणी लक्षात घेऊन महापालिकेने त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) करण्यासाठी निधी दिला. महापालिका भवन ते निगडी या साडेचार किलोमीटर अंतराचा डीपीआर महामेट्रो 15 ऑगस्टपर्यंत महापालिकेला व राज्य सरकारला सादर करणार आहे. त्या कामासाठी एक हजार कोटी रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. चिंचवड, आकुर्डी व निगडी ही तीन स्थानके असतील. नाशिक फाटा ते चाकण या 19.5 किलोमीटरच्या मेट्रो मार्गाचा आराखडा सप्टेंबरअखेरीला पूर्ण होईल. स्वारगेट ते कात्रज मार्गाचा डीपीआर 15 सप्टेंबरपर्यंत पुणे महापालिकेला सादर करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे.\nपालिकेच्या हद्दीत मेट्रोचे खांब 281\nव्हायाडक्‍टसाठीचे सेगमेंट तयार 768\nपिंपरी-चिंचवडमध्ये वेगाने काम सुरू असून, येत्या महिन्याभरात व्हाया डक्‍ट उभारणीसाठी आणखी एक गर्डर लॉंचर दापोडी येथे बसविण्यात येईल. स्थानकांचे कामही गतीने सुरू आहे. संरक्षण दलाची मान्यता मिळाल्यानंतर रेंज हील्स भागातील खांब उभारणीला प्रारंभ करू. नाशिकफाटा पुलाजवळील तीस खांब उभारणीसाठी प्राथमिक कामे हाती घेतली आहेत.\n- गौतम बिऱ्हाडे, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक.\nमहापालिकेचे भंगार कोठार ‘फुल’\nपिंपरी - महापालिकेच्या भंगार साहित्याच्या लिलाव प्रक्रियेला विलंब होत असल्याने नेहरूनगर कोठार पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे विविध विभागांकडील...\nआयुक्तालयासाठी केवळ ४२ वाहने\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाचे क्षेत्रफळ ५१८ चौ. किलोमीटर आहे, तर पुणे आयुक्‍तालय त्यापेक्षा कमी आहे. पिंपरीत नवीन आयुक्‍तालयासाठी...\nमतदारांत जनजागृती करा - सुनील अरोरा\nपुणे - आगामी निवडणूकप्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणुकीशी संबंधित, तसेच ‘ईव्हीएम’ आणि ‘व्हीव्हीपॅट’ मशीनबाबत सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्तम...\nपुणे महापालिकेची १५ टीएमसी पाण्याची मागणी\nपुणे - पुणे शहराला पंधरा टीएमसी पाणी द्यावे, या मागणीसंदर्भात महापालिकेने राज्य जलसंपदा नियामक प्राधिकरणासमोर बाजू मांडली आहे. या मागणीच्यासंदर्भात...\n#PMRDAIssue अनधिकृत बांधकामांना दिलासा\nपुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत कपात केली आहे....\nपुणे लोकसभा जागेचा निर्णय प्रलंबित- पृथ्वीराज चव्हाण\nपुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, पुणे लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://samvedg.blogspot.com/2009/08/blog-post.html", "date_download": "2018-11-13T07:53:25Z", "digest": "sha1:PBF5VWCZMMFQUL36TY7HUOU7FSGBHOIG", "length": 9375, "nlines": 226, "source_domain": "samvedg.blogspot.com", "title": "संदिग्ध अर्थाचे उखाणे: झाडे भ्रमिष्ट झाली", "raw_content": "\nझाडास पुसे ना बोले\nमाती नं मुळाला पाणी\nपण झाडे भ्रमिष्ट झाली\n ग्रेस आणि जीए दोघांचीही एकदम आठवण करून दिली ह्य़ा एका पिटुकल्या कवितेनं. मस्तच रे.\nतुझ्या कितीतरी पोस्ट्सवर काही कमेण्टच दिली नाहीये कितीतरी दिवसांत. अवाक, मत्सरी वा नम्र वाटल्यामुळे काय लिहायचं ते न समजून. काहीही लिहिणं निरर्थक वाटून.\nकवितांच्याबद्दल मी शक्यतो मौन बाळगते, कारण प्रतिमांच्या प्रदेशात सगळ्यांच्याच रस्त्यांवरून जायला झेपतच असं नाही. पण आता लिहितेच.\nकविता आवडतेय. ’झाडांची माया पुरुषी’, ’देठाला चुकवून जेव्हा, फूल देतसे जीव’, ’तहानलेले ओले पाणी’ ’पाण्यात पसरुनी नाती’... हे सगळं सगळं खासच.\nपण मधेच संदर्भ निसटून जाऊन गोंधळायला होतंय. हे पाप आहे, मान्य आहे. पण तरी - तू थोडं आयतं रसग्रहण / विवेचन करशील का\n१. ’भासामधली राणी’ ही उपमा नक्की कुणाकरता आहे\n२. प्रतिमांचे ’साजण’ ओझे का निव्वळ शब्दाच्या नादाकरताही असू दे, पण प्लीज माझी शंका फेड.\n३. माशांच्या रडण्याकरता काहीतरी गोष्ट आहे ना त्यांचे अश्रू कुणाला दिसत नाहीत, का अशीच काहीतरी त्यांचे अश्रू कुणाला दिसत नाहीत, का अशीच काहीतरी ती सांगशील का\n४. आणि थोडा छिद्रान्वेष: मासे -> माशांना, माश्या -> माश्यांना.\nक्षिप्रा, कविता आपापल्या आपल्यासाठी त्यामुळे तक्रार नाही\nमेघना, पहीला पॅरा (कॉमेन्टचा) उगाच. बाकीचं स्वतंत्र उत्तर देईन\nशमा - ए - महफ़िल\nअवघा रंग एक झाला...\nकाही क्षण ... काही आठवणी .. काही विचार\nसंदिग्ध अर्थाचे उखाणे कधी तरी उलगडतील, स्पर्शातून, गाण्यातून,वा कवितेतून; तुझ्या अस्तित्वाचे पुरावे मी शोधत नाही पण तू आहेस एव्हडया आशेवर मांडू देत मला हा प्रपंच...\nहमामा रे पोरा हमामा रे\nNo, everybody's gotta learn, nobody's born knowin' ... झेनवाले महागुरु म्हणतात तसं नैसर्गिक गोष्टी घडतच असतात, आपण फक्...\nतू नसताना गावात तुझ्या बैरागी भगव्या कपड्यांत विरागी ओळखीचे ऊन भाळी मळतांना हरवतो घरी जाताना कधी डोळ्यांनी आ...\n\"मंद्र\"च्या निमित्ताने: सोनुबाई आणि कथलाचा वाळा- नवा खो खो\nपरत एकदा हिंमत दाखवुन नवा खो खो सुरु करत आहे. हिंमत अश्यासाठी की गेले २-३ खो खो साफ फसले आहेत. कारणं माहीत नाही. कधी ब्लॉगे हो म्हणाले पण ल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7530-state-government-positive-for-sanatan-ban-home-minister-deepak-kesarkar", "date_download": "2018-11-13T07:48:11Z", "digest": "sha1:BG6DXQSJFBMQDTFYL5GH7KSVVQFSINIK", "length": 7076, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "सनातन बंदीसाठी राज्य सरकार सकारात्मक - गृहराज्यमंत्री दीपक केसरकर - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसनातन बंदीसाठी राज्य सरकार सकारात्मक - गृहराज्यमंत्री दीपक केसरकर\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nहिंदुत्ववादी कार्यकर्ता वैभव राऊतकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यापूर्वीही अनेक दहशतवादी कारवायांत सनातन संस्थेच्या साधकांची नावं पुढे आली आहेत. त्यामुळे सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.\nतर दुसरीकडे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सनातन संस्थेचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांना अटक करून चौकशी करावी, अशी मागणी केली.\nगेल्या काही दिवसात राज्यातील विचारवंतांच्या हत्यांमागे सनातन संस्थेचे साधक असल्याचा आरोप होतो आहे. यानंतर सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी विरोधकांकडून केली जातेय. त्यावर आता सरकारनंही सनातनवर बंदीसाठी सकारात्मक भूमिका घेतलीये.\nगेल्या आघाडी सरकारनं सनातनवर बंदी घालण्याचा प्रस्ताव पाठवला होता. त्यावर मोदी सरकारनं पाठवलेल्या शंका आणि आक्षेपांची पूर्तता राज्य सरकारनं केली आहे. सनातन बंदीसाठी राज्य सरकार सकारात्मक आहे अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी जय महाराष्ट्रच्या लक्षवेधी कार्यक्रमात दिलीये...\nसीबीएसई, आयसीएससी बोर्डाच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय बोर्ड\nराज ठाकरेंचा सरकारला 'नीट' इशारा...\nखाद्यपदार्थांच्या वादावर राज्य सरकारचा यू-टर्न...\n'लालबागचा राजा'च्या मंडळावर सरकारची 'अशी' नजर\nपुणे जिल्ह्याचं नाव बदलणार\nसुपरहिरोचे जनक स्टेन ली यांचं निधन\n‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची धमाल, पाहा फोटो\n‘केदारनाथ’… ट्रेलर पाहून तुम्हाला ‘टायटॅनिक’ आठवला का\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\nपुरुष आणि तृतीयपंथीयांवर होणाऱ्या बलात्काराचं काय\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या\nआता फेसबुकवर तयार करा मजेशीर व्हिडीओ, फेसबुकचं नवं अॅप लाँच\n#MeToo प्रकरणी ‘कुक्कू’ ‘गायतोंडे’च्या पाठीशी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/6154-baramati-bear-dead-found-forest", "date_download": "2018-11-13T07:47:06Z", "digest": "sha1:NM25JHOL3EIC6NNDQDLHQDKZYQ7EC4HK", "length": 6461, "nlines": 130, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "बारामती वनक्षेत्रात चिंकाऱ्याचा मृत्यू, पार्टीसाठी शिकार केल्याचा वनविभागाचा संशय - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nबारामती वनक्षेत्रात चिंकाऱ्याचा मृत्यू, पार्टीसाठी शिकार केल्याचा वनविभागाचा संशय\nजय महाराष्ट्र न्यूज, बारामती\nबारामती तालुक्यातील कऱ्हावागज परिसरातील वन परिक्षेत्रात चिंकारा हरणाचा संशयास्पद मृत्यू झालाय,तर दुसरीकडे कऱ्हा नदी पात्रात शिकार करून पार्टी केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय. ही पार्टी चिंकारा हरणाची शिकार करून केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. मात्र, नदीपात्रात झालेल्या पार्टीत नेमके कशाचे मांस वापरण्यात आले, याचा शोध वनविभागाचे अधिकारी घेत आहेत.\nकऱ्हा नदीच्या पात्रात वाळू उपसा करण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यालगतच चिंकारा जातीच्या हरणाशी मिळती जुळती कवटी, तीन दगडांची चूल, त्यात भाजलेल्या नख्या, कुऱ्हाड, सुरे, दारूच्या बाटल्या, हाडकांचे तुकडे आढळून आले आहेत. त्यामुळे चिंकारा जातीच्या हरणाची शिकार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आलेली कवटी आणि इतर अवशेष तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात येणार असल्याचे सहायक वनसंरक्षक वैभव भालेराव यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेचा पंचनामा सुरू असतानाच कऱ्हावागजच्या वनविभागात एका चिंकारा हरणाचा संशयास्पद मृत्यू झालाय.\nसुपरहिरोचे जनक स्टेन ली यांचं निधन\n‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची धमाल, पाहा फोटो\n‘केदारनाथ’… ट्रेलर पाहून तुम्हाला ‘टायटॅनिक’ आठवला का\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\nपुरुष आणि तृतीयपंथीयांवर होणाऱ्या बलात्काराचं काय\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या\nआता फेसबुकवर तयार करा मजेशीर व्हिडीओ, फेसबुकचं नवं अॅप लाँच\n#MeToo प्रकरणी ‘कुक्कू’ ‘गायतोंडे’च्या पाठीशी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-murder-86078", "date_download": "2018-11-13T08:01:42Z", "digest": "sha1:TULLUGLKY6AV44UWQ7J2RSEVGCDPQ3TU", "length": 16232, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news murder पोटचा मुलगाच बनला आई-वडिलांचा कर्दनकाळ | eSakal", "raw_content": "\nपोटचा मुलगाच बनला आई-वडिलांचा कर्दनकाळ\nगुरुवार, 7 डिसेंबर 2017\nपुणे -दारूच्या आहारी गेलेल्या मुलाने आई- वडिलांचा खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. खून केल्यानंतर मुलाने हातावर तीक्ष्ण हत्याराने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. शनिवार पेठेतील पाटे हाइट्‌स इमारतीत हा प्रकार घडला.\nप्रकाश दत्तात्रेय क्षीरसागर (वय 60) आणि पत्नी आशा क्षीरसागर (वय 55, दोघे रा. पाटे हाइट्‌स, शनिवार पेठ, पुणे) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. तर, पराग क्षीरसागर (वय 30) असे त्या मुलाचे नाव आहे. विश्रामबाग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, ससून रुग्णालयात दाखल केले आहे.\nपुणे -दारूच्या आहारी गेलेल्या मुलाने आई- वडिलांचा खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. खून केल्यानंतर मुलाने हातावर तीक्ष्ण हत्याराने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. शनिवार पेठेतील पाटे हाइट्‌स इमारतीत हा प्रकार घडला.\nप्रकाश दत्तात्रेय क्षीरसागर (वय 60) आणि पत्नी आशा क्षीरसागर (वय 55, दोघे रा. पाटे हाइट्‌स, शनिवार पेठ, पुणे) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. तर, पराग क्षीरसागर (वय 30) असे त्या मुलाचे नाव आहे. विश्रामबाग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, ससून रुग्णालयात दाखल केले आहे.\nप्रकाश क्षीरसागर हे बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्‍शन कंपनीतून सेवानिवृत्त झाले होते. परंतु कंपनीने त्यांना मुदतवाढ दिली होती. त्यांच्या पत्नी आशा कॅम्पमध्ये शिक्षण विभागात अधीक्षिका म्हणून कार्यरत होत्या. क्षीरसागर दांपत्य मुलांसह पाटे हाइट्‌स इमारतीत तिसऱ्या मजल्यावर फ्लॅटमध्ये राहत असे. या दांपत्याला पराग आणि प्रतीक अशी दोन जुळी मुले आहेत. आरोपी परागचे अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण झाले आहे. परंतु, तो बेरोजगार होता. त्याला दारू पिण्याचे व्यसन होते. तर, लहान भाऊ प्रतीक हा विवाहित असून, खासगी कंपनीत नोकरीस आहे. मंगळवारी रात्री जेवण झाल्यावर क्षीरसागर कुटुंबीय झोपी गेले. पराग हा आई- वडिलांना नेहमी त्रास देत असे. त्याने मध्यरात्री अडीचच्या सुमारास वडिलांसोबत वाद घातला. या भांडणात परागने गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून वडिलांचा खून केला. आईने विरोध केला असता त्याने आईचा गळा आवळून खून केला.\nदरम्यान, बुधवारी सकाळी सासू- सासरे झोपेतून जागे न झाल्यामुळे प्रतीकच्या पत्नीने बेडरूममध्ये डोकावून पाहिले. त्या वेळी सासरे प्रकाश आणि सासू आशा यांचा खून झाल्याचे निदर्शनास आले. तिने पतीला हा प्रकार सांगितला. त्यावर प्रतीकने भाऊ पराग याच्याकडे विचारणा केली व विश्रामबाग पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर परिमंडळ एकचे प्रभारी पोलिस उपायुक्‍त डॉ. प्रवीण मुंढे आणि विश्रामबागचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घटनास्थळी रक्‍ताने माखलेला चाकू आढळला आहे.\nया घटनेनंतर परागने किचनमध्ये स्वतःच्या हातावर वार करून घेतले. त्यात बराच रक्तस्राव झाला होता. परागला चक्‍कर आल्यामुळे भावाने त्याला सोफ्यावर झोपविले, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.\nशनिवार पेठेत बुधवारी पहाटे अडीच ते सकाळी नऊच्या दरम्यान हा प्रकार घडला. वडिलांच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले आहेत, तर आईचा गळा आवळून खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मुलगा पराग याने स्वतःवर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\n- डॉ. प्रवीण मुंढे, पोलिस उपायुक्‍त\nफक्त पाच लाख द्या, वधूच आणून देतो\nऔरंगाबाद - बंगला, कार, पैसाअडका आहे; पण लग्नच जुळत नाही, अशा लोकांची संख्या सर्वच जाती, समाजांमध्ये वाढत चालली आहे. त्यामुळे आपसूकच अशा लोकांना...\nझेडपीची सभा ठरणार वादळी\nनागपूर - जिल्हा परिषदेत गेली चार वर्षे शांत असलेल्या विरोधकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. सत्ताधाऱ्यांच्या घोटाळ्यांसोबत दुष्काळाचा मुद्दा येत्या...\nअमिताभ बच्चन यांचा नागपुरात महिनाभर मुक्काम\nनागपूर - भारतीय चित्रपट सृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’च्या चित्रीकरणासाठी जवळपास पंचवीस दिवस नागपुरात मुक्काम असणार आहे, यावर खुद्द...\nएक हजार शिक्षक ठरणार अतिरिक्त\nनागपूर - अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फटका शहरातील महाविद्यालयांना बसला आहे. शहरात अकरावीच्या १९ हजार ९३१ जागा...\nचार संच बंद, उर्वरित संचांनाही फटका; ५ वर्षांतील सर्वांत कमी कोळसासाठा नागपूर - राज्यात विजेची मागणी वाढली असतानाच कोळशाअभावी चार वीजसंच बंद...\nप्रतिक शिवशरणच्या हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार : प्रकाश आंबेडकर\nब्रह्मपुरी (सोलापुर) - माचणूर (ता. मंगलवेढा) येथील प्रतिक शिवशरण या निष्पाप लहान बालकाचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. तसेच ही हत्या नसून एक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/49923", "date_download": "2018-11-13T06:45:13Z", "digest": "sha1:GZNQGSHXCHHR3N3FQ7I5S7WYTG7KHF3W", "length": 16892, "nlines": 164, "source_domain": "www.maayboli.com", "title": "त्रिफळा चूर्ण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /त्रिफळा चूर्ण\nत्रिफळा चूर्ण जनरल डीटॉक्सकरता कोणीही घेऊ शकतं हा समज योग्य आहे ना ते रोज घेतलं तर चालतं का ते रोज घेतलं तर चालतं का किती प्रमाणात\nथोडक्यात त्रिफळा चूर्ण घेण्याची योग्य पद्धती काय आहे रिकाम्या पोटीच घ्यावं का रिकाम्या पोटीच घ्यावं का हल्ली टॅबलेट्सही मिळतात तर त्या घेणं तितकंच फायदेशीर ठरतं का\nत्रिफळा चूर्णाचे नक्की फायदे काय आहेत\nत्रिफळा = हिरडा, बेहडा, आवळा\nत्रिफळा = हिरडा, बेहडा, आवळा अश्या तीन वस्तूंच्या पावडरी.\nकोठा साफ ठेवणे, पचन सुधारणे हा उद्देश असतो.\nकोमट पाण्याबरोबर घ्यायचे असते.\nप्रमाण, रोज घ्यावे की नाही, टॅबलेटस की चूर्ण याबद्दल कुणी वैद्य व्यक्तीनेच उत्तर द्यावे.\nत्रिफळा चूर्ण जनरल डीटॉक्सकरता कोणीही घेऊ शकतं हा समज योग्य आहे ना ते रोज घेतलं तर चालतं का ते रोज घेतलं तर चालतं का\nमाबोवरील वैद्य यावर प्रकाश टाकतीलच.पण हलका कोठा,लहान मुले ,गर्भवती यांना वैद्यांना विचारून द्यावे.त्रिफळा चूर्ण रोज घेऊ नये.\nकोठा साफ ठेवणे, पचन सुधारणे\nकोठा साफ ठेवणे, पचन सुधारणे हा उद्देश असतो.>>>> पण या व्यतिरिक्तही अनेक फायदे असतात ना जनरल इम्युनिटी वाढणे इत्यादी. प्रमाणात रोज घेतलं तर काही दुष्परिणाम नाही होणार असं वाटतय. नेट्वर तर भरपूर फायदे दिलेत.\nते घेतल्यास त्याची सवय लागते\nते घेतल्यास त्याची सवय लागते का हे मला जाणुन घ्यायचंय.\nएका मित्राच्या सांगण्यावरून मी ही घेउन पाहिलेला माझा अनुभव असा आहे की त्रिफळा चूर्ण पाण्यात उकळून त्याचा काढा करून घ्याव. चूळ भरण्याआधी आपण पाणी तोंडात घोळवतो तस करून घोट घेत घेत घेतल तर अधिक लाभ होतो. तोंडाला छाले येणे , दात / हिरड्या यांना झालेला जंतुसंसर्ग, मुखदुर्गंधी यासारखे त्रास दूर होतात, आतड्यात वस्तीकरून रहाणार्‍या सूक्ष्मजीवांमुळे होणारा वायूप्रकोप दूर होतो व रेचक म्हणून होणारे लाभही अर्थात आहेतच.\nसवय लागते का << हो.\nहिरडा बेह्डामुळे,त्रिफळा रोज घेण्याचा प्रकार नाही..नुसता आवळा असलेले इतर भरपूर प्रकार उपलब्ध आहेत.ते वापरा.रेचक म्हणून त्रि. महिना पंधरा दिवसातून एकदाच घ्याय्वे सांगितले आहे.\nशर्मिला ते रिकाम्या पोटी घेत\nशर्मिला ते रिकाम्या पोटी घेत नाहीत, शक्यतो रात्री घेतात. कोमट पाणी अथवा तुप किन्वा मधाबरोबर चाटण म्हणून चालते. रोज घेऊ नये. वर देवकीने बरोबर लिहीलेय.\nमाधवबाग मधील डॉ. सांगतात\nमाधवबाग मधील डॉ. सांगतात कि त्रिफळाचा काढा करुन तो कोमट झाला कि त्यात १ चमचा मध घालुन उपाशी पोटी घ्यावा. या उपायाने वजन कमी होते. अजुन प्रयोग केला नाही\nमला वैद्यांनी सांगितलेली त्रिफळा चूर्ण घ्यायची पद्धत:\nअर्धा कप कोमट पाण्यात एक मोठा चमचा (टी स्पूनपेक्षा मोठा असतो तो) शिगोशीग भरून (एका मध्यम लिंबाएवढे) चूर्ण कालवून ते मिश्रण रोज रात्री झोपण्यापूर्वी घ्यावे. लागल्यास वरून कोमट पाणी घ्यावे.\nडीटॉक्स करता घेणार असाल तर ३ महीने तरी कमीतकमी घ्यावे लागते. पण मला तरी खरोखर फायदा झाला होता. एवढा दीर्घ काळ चूर्ण घेण्याचे तोटे काही नसावेत. पण सवय लागते. त्यामुळे वैद्यांच्य सल्ल्यानेच घ्यावे असे वाटते.\nसवय लागते हे खरे आहे. पण\nसवय लागते हे खरे आहे. पण अत्यंत प्रभावी आहे. पोट साफ होणे हा अनुभव नक्की येतो.\nत्रिफळा चूर्ण उटणं म्हणूनही\nत्रिफळा चूर्ण उटणं म्हणूनही वापरता येतं. ऐकीव माहीतीनुसार त्वचेच्या खालची साठून राहीलेली चरबी या उपायानी कमी होते.\nसंत्र्याची सालही वाळवून पूड करून वापरता येते. अंघोळीच्या वेळेला उटण्यासारखी ही पूड वापरली तर कुठल्याही डिओ, अत्तर, सेंट, स्प्रे ची गरज पडणार नाही मस्त मंद, फ्रेश सिट्रस सुवास राहातो.\nदुसरा परिच्छेदही \"ऐकीव माहीतीनुसार\" आहे की प्रयोग केला आहे संत्र्याची साल नुसती वापरली होती की त्रिफळ्यासोबत\nदुसरा परिच्छेदात दिलेलं वापरून पाहीलेले आहे. संत्र्यांच्या सालींची पूड होती फक्त; नो त्रिफळा.\nमी गेले २० वर्षांपेक्शा जास्त\nमी गेले २० वर्षांपेक्शा जास्त वर्षे त्रिफ़ळा चुर्णाचा वापर करतो. मी दररोज घेत नाही. जेव्हा पचन मंद झाले आहे असे वाटते तेव्हा घेतो. जेवणाचा अनेक दिवस अतिरेक झाला की वापरतो. जेव्हा अ‍ॅसिडीटी वाढते तेव्हा रात्री झोपताना मी त्रिफ़ळा चुर्ण साध्या पाण्यासोबत घेतो.\nअ‍ॅसिडीटी कंट्रोल होते. पचन सुधारते. हा अनुभव आहे.\nग्रीन फ़ार्मसीचे चुर्ण इतर कुठल्याही ब्रॅड पेक्शा प्रभावी आहे. फ़क्त ते जुने नसावे आणि १०० ग्रॅम चुर्णाचे पाकिट एखाद्या महिन्यात संपावे म्हणजे त्याचा गुण चांगला मिळतो.\nइंदोरचे डॉ. शहा यांचे हिंदी मधे लिहलेले पुस्तक माझ्याकडे आहे. त्रिफ़ळा चुर्ण रोज सकाळी घेतल्याने ( वेगवेगळ्या रुतुत वेगळ्या गोष्टीं सोबत ) अनेक फ़ायदे होतात असे लिहले आहे. मी हा प्रयोग केलेला नाही.\nत्रिफळा चूर्ण सकाळी आटवून\nत्रिफळा चूर्ण सकाळी आटवून काढा घेतल्याने (पोट साफ होते) आणि वायू झडून वजन कमी होते असा जवळपासच्या काही लोकांचा अनुभव पाहिला आहे. पण सवय लागते आणी नंतर त्रिफळा काढा घेतल्याशिवाय 'होत' नाही असे ऐकल्याने कधी प्रयोग केला नाही.\nतसंच त्रिफळा चूर्णाच्या पाण्याने नियमीत डोळे धुतल्याने चष्म्याचा नंबर जातो हे पण ऐकलंय पण डोळे दोनच असल्याने आणि वजन किंवा 'जाण्याच्या' सवयी कमी-जास्त झाले तर करेक्शन करता येईल तसे डोळ्याचे कठीण आहे म्हणून प्रयोग केलेला नाही.\nत्याऐवजी कच्चा आवळा तुकडे करुन खाण्याची सवय लावल्यास फायदा विदाउट साईड इफेक्ट्स होत असावा.\nते रोज घेतलं तर चालतं का\nते रोज घेतलं तर चालतं का << नाही आणि तरुणांनी तर नक्कीच नाही असे घरातल्या जाणकार लोकांचे मत,\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/6434-high-speed-engine-electric", "date_download": "2018-11-13T07:47:19Z", "digest": "sha1:HWEPB7ESZYRZARSMPM3JVDF6NJU67OC3", "length": 4998, "nlines": 133, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "मेक ईन ईंडिया: आतापर्यंतचं सर्वात ताकदवान इलेक्ट्रीक इंजिन - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमेक ईन ईंडिया: आतापर्यंतचं सर्वात ताकदवान इलेक्ट्रीक इंजिन\n‘इलेक्ट्रीक हाय-स्पीड लोकोमोटिवची क्षमता 12 हजार हॉर्सपावर इतकी असून त्यामुळे 120 किलोमीटर प्रतितास एवढा रेल्वेचा वेग असणार आहे. या लोकोमोटिवमध्ये 6 हजार टन वजन खेचण्याची क्षमता आहे.\nमेक इन इंडिया प्रकल्पांतर्गत एल्सटॉम कंपनी पुढील 11 वर्षांमध्ये अशाप्रकारचे 800 इंजिन बनवणार असून त्यावर 20 हजार कोटींहून जास्त खर्च होणार आहे.\nप्रत्येक इलेक्ट्रीक लोकोमोटिव इंजिनला बनवण्यासाठी 25 कोटी रूपयांचा खर्च येण्याचा अंदाज आहे.\nसुपरहिरोचे जनक स्टेन ली यांचं निधन\n‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची धमाल, पाहा फोटो\n‘केदारनाथ’… ट्रेलर पाहून तुम्हाला ‘टायटॅनिक’ आठवला का\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\nपुरुष आणि तृतीयपंथीयांवर होणाऱ्या बलात्काराचं काय\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या\nआता फेसबुकवर तयार करा मजेशीर व्हिडीओ, फेसबुकचं नवं अॅप लाँच\n#MeToo प्रकरणी ‘कुक्कू’ ‘गायतोंडे’च्या पाठीशी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/41300", "date_download": "2018-11-13T08:03:53Z", "digest": "sha1:ZAM5YFAJYVGCALZUDDMNL46OAHV5G75J", "length": 11186, "nlines": 222, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बोल बच्चन बोल : गायत्री१३ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बोल बच्चन बोल : गायत्री१३\nबोल बच्चन बोल : गायत्री१३\nमराठी भाषा दिवस २०१३\nअरे व्वा. खूप स्पष्ट आणि\nअरे व्वा. खूप स्पष्ट आणि साग्रसंगीत म्हटलं आहेस गं श्रीया.\nआमच्याकडे हे गाणं म्हणताना 'माझी बोटं नाकात जातात, तोंडात जातात' ह्या वाक्याला फार खळखळून हसू येतं\nह्या कवितेची चाल माहीत नव्हती. धन्यवाद. आता म्हणताना आणखी मजा येईल.\nराक्षस घोड्यासारखा टॉक टॉ़क\nराक्षस घोड्यासारखा टॉक टॉ़क करतोय...\nश्रिया हे गाणं म्हणताना 'माझी\nश्रिया हे गाणं म्हणताना 'माझी बोटं नाकात जातात, तोंडात जातात' ह्या वाक्याला, अ‍ॅक्चुअली नाकात आणि (तेच बोट) तोंडात घालते. प्रत्येक वेळेला तिला सांगावं लागतं\nपुर्वी कधीच न ऐकलेलं गाणं ऐकायला मिळालं\n श्रीया, मस्तच वाटली तुझ्या बोटांतली जादू\nश्रीया, गंमत गीत अगदी स्पष्ट\nश्रीया, गंमत गीत अगदी स्पष्ट आणि गोड आवाजात म्हटलं आहेस. मस्तच\nकिती छान म्हंटलंय. फार आवडलं.\nकिती छान म्हंटलंय. फार आवडलं. साउंड इफेक्ट्स तर मस्तच\nश्रीया, काय मस्त म्हणलंस तू\nकाय मस्त म्हणलंस तू गाणं.\nहे गाणं माहित नव्हतं. थँक्स.\nमस्तच आहे जादू हं\nबघा बघा बघा ..... एकदम मस्त\nबघा बघा बघा .....\nएकदम मस्त श्रीया. भली मोठ्ठी शाब्बासकी.\nमधे मधे साउ.न्ड ईफेक्ट फार\nमधे मधे साउ.न्ड ईफेक्ट फार भारी होते. .. हे गाण पहिलुनच एकल.\nस्पष्ट उच्चार आणि अगदी\nस्पष्ट उच्चार आणि अगदी ठसक्यात म्हटलंय. मस्त\n किती छान चालीत गायलीयं\n किती छान चालीत गायलीयं आणि साऊंड इफेक्ट्स तर अफलातुन , शाब्बास श्रीया \nआवडलं श्रीया तुझं गाणं.\nआवडलं श्रीया तुझं गाणं.\nसाऊंड ईफेक्ट्स तर लय भारी...\nसाऊंड ईफेक्ट्स तर लय भारी... आवड्या\nमस्त.. ठसक्यात म्हटल आहे.\nमस्त.. ठसक्यात म्हटल आहे.\nठसक्यात म्हटल आहे. आवडेश \nठसक्यात म्हटल आहे. आवडेश \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिवस २०१३\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-13T06:29:15Z", "digest": "sha1:7ITDFAZF2YOMSE65VVQP2XGJYJAL33TV", "length": 15177, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शरीरसौष्ठवप्रेमी पुणेकरांना लागले पीळदार स्नायूंचे वेध | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशरीरसौष्ठवप्रेमी पुणेकरांना लागले पीळदार स्नायूंचे वेध\nअकरावी राष्ट्रीय शरीरसौष्ठव अजिंक्‍यपद स्पर्धा; उद्या रंगणार प्राथमिक फेरीचा थरार\nपुणे – ज्या क्षणाची पुणेकरच नव्हे तर अवघा देश आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आता दार ठोठावतोय. देशाच्या कानाकोपऱ्यातून शेकडो शरीरसौष्ठवपटूंचे पुण्यनगरीत आगमन झाले असून पुणेकरांना पीळदार स्नायूंच्या खेळाडूंचे पोझिंग पाहाण्याचे वेध लागलेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अकराव्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव अजिंक्‍यपद स्पर्धेत पीळदार स्नायूंच्या पोझिंग युद्धासाठी बालेवाडीच्या बॉक्‍सिंग हॉलमध्ये मुंगी शिरेल जागा मिळणार नाही, इतक्‍या तुफान गर्दीची शक्‍यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे. त्यामुळे शरीरसौष्ठवाच्या कुंभमेळ्यात सामील खेळाडूंचे दर्शन घेण्यासाठी पुणेकर क्रीडाप्रेमींना फार परिश्रम घ्यावे लागणार आहेत. स्पर्धेची प्राथमिक फेरी उद्या (शनिवार) रंगणार असून रविवारी अंतिम फेरी पार पडेल.\n“भारत श्री’च्या निमित्ताने पुण्यनगरीत भारतातील दिग्गज आणि आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू दाखल झाल्यामुळे आज स्टेडियमजवळील पंचतारांकित हॉटेलमधील वातावरण पूर्णपणे बॉडीबिल्डिंगमय झाले होते. खेळाडूंची अभूतपूर्व उपस्थिती आणि जबरदस्त वातावरणामुळे प्रत्यक्ष बालेवाडीत क्रीडाप्रेमींची निराशा होऊ नये म्हणून मोठे एलईडी स्क्रीन लावण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे ज्यांना प्रत्यक्षात स्टेडियममधून “भारत श्री’चा थरार पाहता येणार नाही ते क्रीडाप्रेमी भव्य एलईडीवरून स्पर्धेचा आनंद घेऊ शकतील, असे इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनचे सरचिटणीस चेतन पाठारे यांनी सांगितले.\nभारतात दिवसेंदिवस वाढत चाललेली शरीरसौष्ठवाची क्रेझ आणि ताकद आता पुण्यातही दिसू लागलीय. दिग्गज खेळाडूंच्या आगमनामुळे शरीरसौष्ठव प्रेमींमध्ये नवचैतन्य पसरले आहे. भारतीय शरीरसौष्ठव महासंघाने शरीरसौष्ठवपटूंच्या कुंभमेळ्यासाठी सर्वार्थाने बळ लाभल्यामुळे स्पर्धेचे आयोजन न भूतो न भविष्यति होणार असल्याचे बोलले जात आहे. 600 खेळाडू आणि तब्बल 50 लाखांची रोख पारितोषिके हे सारे काही विक्रमी असल्यामुळे हा कुंभमेळा शरीरसौष्ठव जगतासाठी ऐतिहासिकच असेल, असा विश्वास पाठारे यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखविला. या वेळी माजी मिस्टर युनिव्हर्स प्रेमचंद डेग्रा, स्पोर्टस फिजिक प्रकारातील जगज्जेती श्‍वेता राठोड, तसेच स्पर्धेत सहभागी होणारे अनेक नामवंत शरीरसौष्ठवपटू उपस्थित होते.\nएकापेक्षा एक शरीरसौष्ठवपटूंची ताकद दिसणार\nशरीरसौष्ठव स्पर्धेच्या इतिहासात बालेवाडीत अनेक विक्रम मोडले जाणार हे आज निश्‍चित झालेय. या स्पर्धेसाठी विक्रमी संख्येने खेळाडू आज पुण्यात दाखल झाले. स्पर्धेत सर्वात बलाढ्य संघ महाराष्ट्राचाच आहे. हॅटट्रिकसाठी सज्ज असलेल्या सुनीत जाधवला आपले जेतेपद राखण्यासाठी सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. त्याला फक्त महाराष्ट्राबाहेरील खेळाडूंकडूनच आव्हान आहे असे नाही, तर महाराष्ट्राच्या महेंद्र पगडेकडूनही त्याला कॉंटे की टक्‍कर मिळण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्राच्या संघात सागर कातुर्डे, नितीन म्हात्रे, महेंद्र चव्हाण, अक्षय मोगरकर आणि अतुल आंब्रे हे संभाव्य पदक विजेतेही खेळाडू आहेत. महाराष्ट्राची खरी लढाई रेल्वेच्या खेळाडूंशी रंगणार आहे.\nआंतररेल्वे स्पर्धेचा विजेता जावेद खान, राम निवास, किरण पाटील आणि सागर जाधव हे तयारीतले खेळाडू महाराष्ट्राला कडवे आव्हान देणार हे निश्‍चित आहे. तसेच केरळचा रियाझ टी.के., रशीद, दिल्लीचा मित्तल सिंग, नरेंदर, सीआरपीएफचा हरीराम आणि प्रीतम, पंजाब पोलीसांचा हिरालाल, सेनादलाचे अनुज, महेश्वरन आणि दयानंद सिंग यांच्या सहभागामुळे यंदाची भारत श्री आणखी चुरशीची झाली आहे. त्यामुळे यंदा पुणेकरांनी स्पर्धेचा विजेता म्हणून अन्य कुणाचे नाव पाहिले तर आश्‍चर्य मानू नये.\nएक लाख अंडी आणि 6 हजार किलो चिकन\nभारत श्री सर्वार्थाने ऐतिहासिक ठरणार यात वाद नाही. 600 पेक्षा अधिक खेळाडू या स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. शरीरसौष्ठव स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सर्व खेळाडू आणि पदाधिकारी अशा तब्बल एक हजार जणांची निवास आणि भोजनाची व्यवस्था स्टेडियमनजीकच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. त्याचबरोबर खेळाडूंना यादरम्यान त्यांच्यासाठी सकस आहार पुरविणे हेसुद्धा एक मोठे आव्हान असते. त्याच्या आहारात मीठ, मसाला आणि तेल काहीही नसते. खेळाडूंच्या आहारासाठी 1 लाख अंडी आणि 6 हजार किलो सोललेले चिकन मागविण्यात आले आहे. हा फक्त खेळाडूंचा तीन दिवसांचा सकस आहार असून फळे व अन्य पूरक आहाराचीही सोय करण्यात आल्याचे चेतन पाठारे यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसुरक्षा रक्षकांच्या पैशांवर पदाधिकाऱ्यांचा डल्ला\nNext articleपावसाच्या व्यत्ययानंतरही न्यूझीलंडचे वर्चस्व कायम\nन्यूझीलंडचे खेळाडू संपूर्ण ‘आयपीएल’साठी उपलब्ध असणार\n‘कुलदीप यादव’ची क्रमवारीत हनुमान उडी\nपराभव लाजिरवानाच…पण, लढा दिल्याचे समाधान : ब्रेथवेट\nशिखरचे फॉर्मात येणे ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या दृष्टीने फायद्याचे : रोहित शर्मा\nएफसी गोवाचा केरळा ब्लास्टर्सवर एकतर्फी विजय\nइएलइएनओ एनर्जी, सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघांची विजयी सलामी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/man-opens-fake-branch-karnataka-bank-ballia-uttar-pradesh-106176", "date_download": "2018-11-13T07:22:10Z", "digest": "sha1:QDAN67AWWW32F6RSVAVVQXO2MKQSMHMA", "length": 11534, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "man opens fake branch of Karnataka Bank in ballia uttar pradesh उत्तर प्रदेशात 'त्याने' उघडली बॅंकेची बनावट शाखा | eSakal", "raw_content": "\nउत्तर प्रदेशात 'त्याने' उघडली बॅंकेची बनावट शाखा\nगुरुवार, 29 मार्च 2018\nवाराणसी (उत्तर प्रदेश): बलिया जिल्ह्यातील मुलायम नगर येथील फेफ्ना भागामध्ये एकाने कर्नाटक बॅंकेची बनावट शाखा उघडली होती. पोलिसांनी 1.37 लाख रुपयांच्या रोख रक्कमेसह एकाला अटक केली आहे.\nवाराणसी (उत्तर प्रदेश): बलिया जिल्ह्यातील मुलायम नगर येथील फेफ्ना भागामध्ये एकाने कर्नाटक बॅंकेची बनावट शाखा उघडली होती. पोलिसांनी 1.37 लाख रुपयांच्या रोख रक्कमेसह एकाला अटक केली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफाक अहमद याला 1.37 लाख रुपयांच्या रोख रक्कमेसह अटक करण्यात आली आहे. त्याने कर्नाटक बॅंकेची बनावट शाखा उघडली होती. बॅंकेचा व्यवस्थापक म्हणून तो विनोद कुमार कांबळे (रा. पश्चिम मुंबई) या नावाने काम पहात होता. स्थानिक 15 नागरिकांनी बॅंकेत खाते उघडले होते. शिवाय, जमा ठेव सुद्ध ठेवली होती. बनावट बॅंकेमध्ये पास बूक, संगणक, लॅपटॉप, विविध फॉर्म्स व इतर साहित्य आढळून आले असून ते जप्त करण्यात आले आहे.\nकर्नाटक बॅंकेची बनावट शाखेबद्दल माहिती मिळाल्यानंतर वाराणसी येथील बॅंकेचे अतिरिक्त व्यवस्थापक हितेंद्र कृष्णा यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस पुढील तपास करत आहेत.\nप्रतिक शिवशरणच्या हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार : प्रकाश आंबेडकर\nब्रह्मपुरी (सोलापुर) - माचणूर (ता. मंगलवेढा) येथील प्रतिक शिवशरण या निष्पाप लहान बालकाचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. तसेच ही हत्या नसून एक...\nबिगर बॅंकिंग कंपन्यांवर रिझर्व्ह बॅंकेचा बडगा\nमुंबई - बिगर बॅंकिंग वित्त क्षेत्रातील घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेने कडक पावले उचलली आहेत. गैरप्रकार करणाऱ्या बिगर बॅंकिंग...\nउसाच्या ट्रॉलीला धडकून दोघांचा मृत्यू\nकऱ्हाड- ऊसाच्या ट्रालीला मागून दुचाकीने जोराची धडक दिल्याने दोन युवक ठार झाले आहेत. गणेश दिलीप आटोळे (वय 28) व अमर तुकाराम शेळके (30 दोघे रा. उंब्रज...\nप्रेमभंग झाल्याने फेसबुकवर पोस्ट लिहून आत्महत्या\nशहापूर : प्रेयसीकडून प्रियकराचा प्रेमभंग झाल्याप्रकरणी शहापुरातील एका 28 वर्षीय तरुणाने जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाने...\nआयुक्तालयासाठी केवळ ४२ वाहने\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाचे क्षेत्रफळ ५१८ चौ. किलोमीटर आहे, तर पुणे आयुक्‍तालय त्यापेक्षा कमी आहे. पिंपरीत नवीन आयुक्‍तालयासाठी...\nआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची पुण्यात दिवाळी\nपुणे - भोई प्रतिष्ठानतर्फे पुण्यजागर प्रकल्पाअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्‍यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची दिवाळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/marathi-news-mumbai-news-murder-pregnant-woman-104385", "date_download": "2018-11-13T08:06:00Z", "digest": "sha1:B5BCRAN6IHSHLK34SH22DOLNJUU2BM2E", "length": 16821, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news mumbai news murder pregnant woman 8 महिन्याच्या गर्भवती पत्नीची पतीकडून हत्या | eSakal", "raw_content": "\n8 महिन्याच्या गर्भवती पत्नीची पतीकडून हत्या\nबुधवार, 21 मार्च 2018\nवज्रेश्वरी (भिवंडी)- गरोदरपणातही दारू व सिगारेट पिण्यासाठी पतीकडे सतत तगादा लावणाऱ्या पत्नीची पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना भिवंडी तालुक्यातील अनगांव येथे उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने आरोपी पतीने घराच्या मागील बाजूस असलेल्या जंगलात तिचा मृतदेह पुरला होता. कल्पेश सुदाम ठाकरे (वय २६ रा. अनगांव) असे आरोपीचे नाव आहे. तर माई उर्फ मनिषा (२३) असे मृत पत्नीचे नाव आहे.\nवज्रेश्वरी (भिवंडी)- गरोदरपणातही दारू व सिगारेट पिण्यासाठी पतीकडे सतत तगादा लावणाऱ्या पत्नीची पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना भिवंडी तालुक्यातील अनगांव येथे उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने आरोपी पतीने घराच्या मागील बाजूस असलेल्या जंगलात तिचा मृतदेह पुरला होता. कल्पेश सुदाम ठाकरे (वय २६ रा. अनगांव) असे आरोपीचे नाव आहे. तर माई उर्फ मनिषा (२३) असे मृत पत्नीचे नाव आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पेश ठाकरे याचा मनिषा हिच्याशी १० मार्च २०१६ रोजी प्रेमविवाह झाला होता. मनिषा ही व्यवसायाने बारबाला असल्याने तिला लग्नापूर्वीच दारू व सिगारेट पिण्याचे व्यसन होते. ती ज्या बारमध्ये बारबाला म्हणून काम करायची त्या बारमध्ये आरोपी कल्पेश हा मित्रांसोबत मद्यपान करण्यासाठी जात असे त्याच ठिकाणी त्यांची ओळख झाली व त्याचे प्रेमात रुपांतर झाले होते. या दोघांनी बांद्रा येथे विवाह कार्यालयात नोंदणी पद्धतीने लग्न केले. मात्र ऐषआरामाची सवय असलेल्या मनिषाचे सासरच्या मंडळींशी जमत नसल्याने हे दोघेही वर्षभरापासून अंबाडी येथे राहत होते.\nमनिषा आठ महिन्यांची गरोदर असल्याने आपले बाळ जन्माला येईल या खुशीने आरोपी कल्पेश आनंदित होता. पत्नी मनिषाने दारू व सिगारेटच व्यसन सोडावे यासाठी कल्पेश तिला रोज समजावत होता. मात्र ती गरोदर असतानाही पती कल्पेशकडे दारू, सिगारेटच्या व्यसनासाठी मागणी करायची. यामुळे आपल्या होणाऱ्या बाळावर या व्यसनाचा दुष्परिणाम होईल असे तिला आरोपी कल्पेश वांरवार सांगत होता. यावरून दोघामध्ये भांडणेही व्हायची. अखेर रोजच्या त्रासाला कंटाळून कल्पेश याने 9 मार्चच्या रात्री पत्नी माही हिचा गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर एक रात्र मृतदेह घरात ठेवून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह अनगांव येथील घराच्या मागील बाजूस असलेल्या जंगलात पुरला.\nत्यानंतर पोलिस व मनिषाच्या कुटुंबीयांची दिशाभूल करण्यासाठी कल्पेश याने शक्कल लावून पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार १२ मार्चला गणेशपुरी पोलिस ठाण्यात नोंदवली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने 8 महिन्याची गरोदर असलेल्या मनिषाचा शोध पोलिस घेत होते. आरोपी कल्पेश हा पोलिस ठाण्यात वारंवार जावून बेपत्ता पत्नीची चौकशी करीत असल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय आला. यावेळी पोलिसांनी मनिषाच्या आईवडिलांशी संपर्क केला असता तिचा मोबाईल ९ मार्चपासूनच बंद येत असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी कल्पेश याला ताब्यात घेवून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानेच पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह घराच्या मागील बाजूस असलेल्या जंगलात पुरल्याची कबुली दिली.\nदरम्यान, गणेशपुरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर डोंबे, पोलिस उपनिरिक्षक विशाल वायकर, नायब तहसीलदार संदीप आवारी, स्व. इंदिरा गांधी हॉस्पिटलचे डॉ. आरिफ शेख आदींचे पथक घटनास्थळी दाखल होवून पुरलेले प्रेत बाहेर काढून मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पत्नीच्या हत्येप्रकरणी पती कल्पेशला याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.\nफक्त पाच लाख द्या, वधूच आणून देतो\nऔरंगाबाद - बंगला, कार, पैसाअडका आहे; पण लग्नच जुळत नाही, अशा लोकांची संख्या सर्वच जाती, समाजांमध्ये वाढत चालली आहे. त्यामुळे आपसूकच अशा लोकांना...\nप्रतिक शिवशरणच्या हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार : प्रकाश आंबेडकर\nब्रह्मपुरी (सोलापुर) - माचणूर (ता. मंगलवेढा) येथील प्रतिक शिवशरण या निष्पाप लहान बालकाचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. तसेच ही हत्या नसून एक...\nउसाच्या ट्रॉलीला धडकून दोघांचा मृत्यू\nकऱ्हाड- ऊसाच्या ट्रालीला मागून दुचाकीने जोराची धडक दिल्याने दोन युवक ठार झाले आहेत. गणेश दिलीप आटोळे (वय 28) व अमर तुकाराम शेळके (30 दोघे रा. उंब्रज...\nप्रेमभंग झाल्याने फेसबुकवर पोस्ट लिहून आत्महत्या\nशहापूर : प्रेयसीकडून प्रियकराचा प्रेमभंग झाल्याप्रकरणी शहापुरातील एका 28 वर्षीय तरुणाने जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाने...\nआयुक्तालयासाठी केवळ ४२ वाहने\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाचे क्षेत्रफळ ५१८ चौ. किलोमीटर आहे, तर पुणे आयुक्‍तालय त्यापेक्षा कमी आहे. पिंपरीत नवीन आयुक्‍तालयासाठी...\n'नो पार्किंग'ची पाटी लावा\nपुणे : बिबवेवाडी येथील पर्पल प्लाझा या व्यावसायिक इमारतीत स्वतःची पार्किंग आहे. पण त्याचा वापर पार्किंगसाठी होत नाही. तेथील रस्त्याच्या दोन्ही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-newsnorth-maharashtra-handa-morcha-yeola-101678", "date_download": "2018-11-13T07:37:43Z", "digest": "sha1:AQHXK3H2W4XWFIXQRGWGOZGGA4PGEQIT", "length": 15495, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi newsnorth maharashtra handa morcha yeola हंडा मोर्चा, महिलांचा पाण्याच्या टाकी समोर ठिय्या | eSakal", "raw_content": "\nहंडा मोर्चा, महिलांचा पाण्याच्या टाकी समोर ठिय्या\nगुरुवार, 8 मार्च 2018\nयेवला - पाण्यासाठी टाहो फोडण्याची वेळ आल्याने अनेक ठिकाणी उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक होऊ लागले आहेत. गावात टंचाई असल्याने नियोजनानुसार ३८ गाव पाणी पुरवठा योजनेचे पाणी द्या किंवा तत्काळ टँकर सुरु करा या मागणीसाठी गोरखनगर येथील महिलांनी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला रुद्र रूप धारण केले. हंडा मोर्चा काढून येथील ३८ गाव पाणी पुरवठावितरणच्या पाण्याच्या टाकी समोर ठिय्या धरला. आश्वासन मिळाल्यावर या महिला शांत झाल्या.\nयेवला - पाण्यासाठी टाहो फोडण्याची वेळ आल्याने अनेक ठिकाणी उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक होऊ लागले आहेत. गावात टंचाई असल्याने नियोजनानुसार ३८ गाव पाणी पुरवठा योजनेचे पाणी द्या किंवा तत्काळ टँकर सुरु करा या मागणीसाठी गोरखनगर येथील महिलांनी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला रुद्र रूप धारण केले. हंडा मोर्चा काढून येथील ३८ गाव पाणी पुरवठावितरणच्या पाण्याच्या टाकी समोर ठिय्या धरला. आश्वासन मिळाल्यावर या महिला शांत झाल्या.\nअनकाई ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असलेल्या ८०० लोकसंख्येचे हे गाव पूर्वीपासूनच दुष्काळी असून, अल्प पावसामुळे महिलांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते. येथे जवळच ३८ गावं पाणीपुरवठा योजनेची टाकी आहे या टाकीतून गावाला पाणीपुरवठा होणे शक्य असल्याने पिण्यासाठी पाणी मिळावे अशी मागणी अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली. मात्र अजून पाणी मिळालेले नाही. त्यामुळे महिलांनी रास्तारोको व उपोषण करण्यात येणार असे निवेदनही प्रशासनाला दिले होते. त्यानुसार या महिला आक्रमक झाल्या. यावेळी अनकाईचे माजी सरपंच डॉ. सुधिर जाधव, शिवसेनेचे वाल्मिक गोरे यांनी मध्यस्थी करीत आंदोलन स्थगित केले. ३८ गाव पाणीपुरवठा योजनेला तुमचे गाव जोडून घ्या असे पत्र तीन वर्षापुर्वीच ग्रामपंचायतीला दिले असल्याची माहिती यावेळी पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष मोहन शेलार यांनी याठिकाणी दिली.\nपंचायत समितीचे विस्तार अधिकारी आनंद यादव यांनी याठिकाणी भेट देत कार्यवाई करण्याचे आश्वासन दिले.\nयावेळी ग्रामस्थ व महिलांनी यादव, जाधव, शेलार यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की गोरखनगर येथे दरवर्षी उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. मात्र आता ३८ गाव पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा करण्यात यावा अन्यथा आम्हाला उपोषणाशिवाय दुसरा पर्याय नाही. निवृत्ती घुमरे, बाजीराव कोल्हे, पुष्पा मेमाणे, कमल घुमरे, कविता खैरनार, भीमाबाई खैरनार, आदीसह अनेक नागरिकांच्या यावर सह्या आहेत.\n''३८ गाव पाणीपुरवठा योजनेला जोडण्यासाठी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून काम करून घेण्यासाठी ग्रामपंचायतमार्फत ग्रामसेवकाने प्रयत्न करावे. तोपर्यंत ग्रामस्थांनी लोकवर्गणी काढून खर्च केला तर हा प्रश्न लागलीच मार्गी लागेल. आपण त्यात मोलाचा वाटा देऊ''.\nप्रतिक शिवशरणच्या हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार : प्रकाश आंबेडकर\nब्रह्मपुरी (सोलापुर) - माचणूर (ता. मंगलवेढा) येथील प्रतिक शिवशरण या निष्पाप लहान बालकाचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. तसेच ही हत्या नसून एक...\nमंगळवेढ्यात कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या\nमंगळवेढा - तालुक्यातील पाटकळ येथील भारत गडदे वय 60 यांनी कर्जाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. तालुक्यातील या तीन आठवड्यातील ही तिसरी आत्महत्या...\nमहापालिकेचे भंगार कोठार ‘फुल’\nपिंपरी - महापालिकेच्या भंगार साहित्याच्या लिलाव प्रक्रियेला विलंब होत असल्याने नेहरूनगर कोठार पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे विविध विभागांकडील...\nभीमा सहकारी साखर कारखाना दुसरे बिल 100 रुपये प्रति टनाप्रमाणे काढणार\nमोहोळ- टाकळी सिकंदर ता. मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2017-18 मधील शेतकऱ्यांची एफआरपी प्रमाणे निघणारी पूर्ण रक्कम...\nमतदारांत जनजागृती करा - सुनील अरोरा\nपुणे - आगामी निवडणूकप्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणुकीशी संबंधित, तसेच ‘ईव्हीएम’ आणि ‘व्हीव्हीपॅट’ मशीनबाबत सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्तम...\nपुणे महापालिकेची १५ टीएमसी पाण्याची मागणी\nपुणे - पुणे शहराला पंधरा टीएमसी पाणी द्यावे, या मागणीसंदर्भात महापालिकेने राज्य जलसंपदा नियामक प्राधिकरणासमोर बाजू मांडली आहे. या मागणीच्यासंदर्भात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/5490-hearing-today-on-priya-prakash-case-supreme-court", "date_download": "2018-11-13T07:09:21Z", "digest": "sha1:QP36U7UQBGFN4GNVWZ4PE6RGL3MNRJ7W", "length": 7424, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "आज सुप्रीम कोर्टात प्रिया प्रकाश वारियार खटल्यावर सुनावणी - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nआज सुप्रीम कोर्टात प्रिया प्रकाश वारियार खटल्यावर सुनावणी\n‘ओरु अदार लव्ह’ या मल्ल्याळम सिनेमातील 'मणिक्या मलराया पूर्वी' गाण्यावरुन काही दिवसांपासून वाद निर्माण झाला आहे. अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियारने तिच्याविरोधातील खटला रद्द करण्याची मागणी करत, सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी होणार आहे. प्रियाच्या ‘ओरु अदार लव्ह’ या मल्ल्याळम सिनेमाचे दिग्दर्शक ओमर अब्दुल वहाब या प्रकरणात अडकले आहेत.\nआपल्या मुलभूत अधिकारांचा उल्लेख करत प्रिया आणि ओमर यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायदेशीर रित्या व्यावसाय करण्याचा मुद्यानुसार प्रत्येकाला अधिकार आहे. तिने सादर केलेल्या या गाण्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं तिने या याचीकेत म्हटलं आहे.\nहैदराबादमध्ये मुस्लिम समाजातील काही तरुणांनी प्रिया वारियर विरोधात फलकनुमा पोलिसात तक्रार दाखल केली होती. 'मणिक्या मलराया पूर्वी' गाण्यातून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप या तरुणांनी केला आहे. तसेच, मोहम्मद पैगंबरांचा अवमान होत असल्याचा दावा तरुणांनी केलेला आहे. प्रियासह चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे.\nव्हॉट्स ॲपवरील अश्लिल व्हिडिओ ब्लॉक करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचं महत्त्वाचं पाऊल\nराममंदिर प्रकरणी पुढील सुनावणी 11 ऑगस्टला\nबेहिशेबी मालमत्ते प्रकरणी काँग्रेस नेत्याची मुक्तता\nइच्छामरणाविषयी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nराम मंदीर आणि बाबरी मस्जिद वाद प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी\nसुपरहिरोचे जनक स्टेन ली यांचं निधन\n‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची धमाल, पाहा फोटो\n‘केदारनाथ’… ट्रेलर पाहून तुम्हाला ‘टायटॅनिक’ आठवला का\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\nपुरुष आणि तृतीयपंथीयांवर होणाऱ्या बलात्काराचं काय\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या\nआता फेसबुकवर तयार करा मजेशीर व्हिडीओ, फेसबुकचं नवं अॅप लाँच\n#MeToo प्रकरणी ‘कुक्कू’ ‘गायतोंडे’च्या पाठीशी\nहिवाळ्यात 'अशी' घ्या आरोग्याची काळजी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-shruti-antariksha-selection-quality-70689", "date_download": "2018-11-13T07:08:12Z", "digest": "sha1:4RTKZ7HVHYLIQXEEUCLCAMKJRSRHNYPN", "length": 13858, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news shruti & antariksha selection on quality श्रुती, अंतरिक्षची निवड गुणवत्तेच्या निकषावर | eSakal", "raw_content": "\nश्रुती, अंतरिक्षची निवड गुणवत्तेच्या निकषावर\nगुरुवार, 7 सप्टेंबर 2017\nशिष्यवृत्तीसंदर्भात राज्य शासनाचा खुलासा\nशिष्यवृत्तीसंदर्भात राज्य शासनाचा खुलासा\nमुंबई - सामाजिक न्याय विभागाच्या परदेशी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत राज्यातील ज्या 35 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली, त्यात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि त्या विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांचे पाल्य असल्यावर माध्यमांकडून घेतला जात असलेला आक्षेप अतिशय चुकीचा आहे. श्रुती बडोले आणि अंतरिक्ष वाघमारे यांची निवड पूर्णपणे गुणवत्तेच्या निकषावरच करण्यात आल्याचे राज्य शासनाने कळविले आहे.\nश्रुती बडोले यांनी आयआयटी चेन्नईतून पदवीचे शिक्षण घेतले असून, लंडनमध्ये \"मास्टर ऑफ सायन्स' केले आहे. आता \"ऍस्ट्रॉनॉमी अँड ऍस्ट्रोफिजिक्‍स' या विषयातील पीएच.डी.साठी त्यांचा प्रवेश झाला आहे. जागतिक मानांकनाच्या (क्‍यूएस) 29 क्रमांकाच्या विद्यापीठात त्यांना प्रवेश मिळाला आहे. त्याचप्रमाणे अंतरिक्ष वाघमारे यांनाही जागतिक मानांकनाच्या 95 क्रमांकाच्या विद्यापीठात प्रवेश मिळाला आहे.\nभारतात \"क्‍यूएस' मानांकनाच्या पहिल्या 200 विद्यापीठांपैकी एकही विद्यापीठ नाही. त्यामुळे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना या जागतिक मानांकनाच्या पहिल्या 100 विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळत असेल तर उत्पन्नाच्या मर्यादेचा विचार न करता, त्यांना प्राधान्य देण्यात येते. 101 ते 300 या रॅंकिंगच्या विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळाला असेल तर सहा लाख रुपये उत्पन्न मर्यादा आहे. त्यामुळे त्याही निकषात हे दोन्ही विद्यार्थी बसतात. शिवाय, त्यांचा समावेश व्हावा, म्हणून कुठल्याही प्रकारचे नियम बदलण्यात आलेले नाहीत. तसेच अर्ज करणाऱ्यांच्या यादीत त्यांची नावे असल्याने निवड समितीत आपण राहणार नाही, अशीच भूमिका बडोले आणि संबंधित सचिवांनी घेतली. त्यामुळे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेतील समितीने ही निवड केली. जागतिक रॅंकिंगमध्ये असलेल्या पहिल्या 100 विद्यापीठांमध्ये महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचे 28 विद्यार्थी पात्र ठरले, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या निवडीसाठी नियमात बदल नाही, पूर्णत: गुणवत्तेनुसार निवड असे सारे विषय स्वयंस्पष्ट असताना केवळ मंत्र्यांची कन्या आहे, म्हणून आरोप करणे गैर असल्याचे शासनाने कळविले आहे.\nएक हजार शिक्षक ठरणार अतिरिक्त\nनागपूर - अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फटका शहरातील महाविद्यालयांना बसला आहे. शहरात अकरावीच्या १९ हजार ९३१ जागा...\n'नो पार्किंग'ची पाटी लावा\nपुणे : बिबवेवाडी येथील पर्पल प्लाझा या व्यावसायिक इमारतीत स्वतःची पार्किंग आहे. पण त्याचा वापर पार्किंगसाठी होत नाही. तेथील रस्त्याच्या दोन्ही...\nपुणे महापालिकेची १५ टीएमसी पाण्याची मागणी\nपुणे - पुणे शहराला पंधरा टीएमसी पाणी द्यावे, या मागणीसंदर्भात महापालिकेने राज्य जलसंपदा नियामक प्राधिकरणासमोर बाजू मांडली आहे. या मागणीच्यासंदर्भात...\nपुणे लोकसभा जागेचा निर्णय प्रलंबित- पृथ्वीराज चव्हाण\nपुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, पुणे लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाने...\n\"समाजमाध्यमातून चांगल्या गोष्टीच निवडा...'\nपुणे - \"\"अंगणात टाकलेल्या धान्यातून कोंबड्या चोचीने धान्यच टिपतात. खडे-माती तसेच पडू देतात. समाजमाध्यमांचेही तसेच आहे. आपण माध्यमांतून चांगल्या...\nकॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या निधनाने नगर जिल्ह्यातील खंडकरी शेतकऱ्यांचा आवाज राज्य पातळीवर उठवून, त्यांना त्यांच्या जमिनी परत मिळवून देणारा एक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/crude-oil-news/", "date_download": "2018-11-13T06:30:07Z", "digest": "sha1:S2JDCVUXWYIG3JFE73YS4WS43XOGNF3M", "length": 8894, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "क्रूड घसरल्यामुळे तेल कंपन्यांचे शेअर वधारले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nक्रूड घसरल्यामुळे तेल कंपन्यांचे शेअर वधारले\nमुंबई – गुंतवणूकदार सध्या सावध आहेत. अमेरिकेने पुढील महिन्यात व्याजदर वाढीचे संकेत दिले आहेत. पुढील आठवड्यात महागाई आणि औद्योगिक उत्पादनाची आकाडेवारी जाहीर होणार आहे. त्याचबरोबर काही राज्यांत निवडणुकाची रणधुमाळी चालू आहे. या कारणामुळे सावध गुंतवणूकदारांनी काही प्रमाणात नफेखोरी केल्यामुळे निर्देशांकात घट झाली.\nशुक्रवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 0.22 टक्‍क्‍यांनी म्हणजे 79 अंकांनी कमी होऊन 35158 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 13 अंकांनी कमी होऊन 10585 अंकांवर बंद झाला. मुख्य निर्देशांकांत जरी नफेखारीमुळे काही प्रमाणात घट झाली असली तरी शुक्रवारी मिड कॅप 1 टक्‍क्‍यापर्यंत वाढल्याचे दिसून आले.\nमात्र स्थूल अर्थव्यवस्थेची परिस्थिती सुधारत असल्याची चिन्हे आहेत. अमेरिकेने काही देशांना ईराणकडून क्रुड आयात करण्याची परवाणगी दिल्यामुळे क्रुडचे दर 70 डॉलर प्रती पिंपापर्यंत खाली आले आहेत. त्याचबरोबर रुपयाचे मूल्य वर्धन बऱ्यापैकी होत असल्यामुळे परकीय गुंतवणूकदार परत भारताकडे वळू लागले आहेत. त्यामुळे आगामी काळात निर्देशांक स्थिर राहण्याची शक्‍यता काही ब्रोकर्सनी व्यक्त केली आहे.\nजागतिक बाजारातही वातावरण फारसे सकारात्मक नव्हते. अमेरिकेने इराणला काही मोठ्या देशांना मर्यादित काळासाठी क्रूड निर्यातीची परवानगी दिल्यानंतर क्रूडचे दर 84 डॉलरवरून 70 डॉलर प्रति पिंपापर्यंत कमी झाल्याने एचपीसीएल, बीपीसीएल, आईल इंडिया या कंपन्यांचे शेअर 4.70 टक्‍क्‍यांपर्यंत वधारले. त्यांचा नफा वाढण्याची शक्‍यता आहे.\nआजच्या नफेखोरीचा इन्फोसिस, टीसीएस, रिलायन्स, टाटा स्टिल, स्टेट बॅंक आणि आयटीसी या ब्लूचीप कंपन्यांवर परिणाम होऊन या कंपन्यांचे शेअर 2.15 टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाले. तर एस बॅंक, एशियन पेंट, अदानी पोर्टस, सन फार्मा, मारुती कंपन्यांचे शेअर वधारले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमहिलांच्या टी20 क्रिकेटमध्ये भारताचे विजयाचे अर्धशतक\nNext articleकुरूळी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना मिठाई\nसंयुक्त राष्ट्राला भारताकडून भरीव मदत\nभारत चीनला चहाची निर्यात करणार\nबिगर बॅंकिंग वित्तसंस्था अडचणीत\nइंधन दरवाढीने पीएमपी ब्रेक’डाऊन’\nइंधन दरवाढ दिलासा नाहीच\nनीति आयोगाने मंदीचा ठपका ठेवला रघुराम राजन यांच्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/10-retakes-in-catching-the-bus-scene-varun-dhawan/", "date_download": "2018-11-13T07:50:25Z", "digest": "sha1:IK2HRSNBHX2XVMOLVINBBM4EUER67GK7", "length": 18210, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "बस पकडताना वरूण धवनची दमछाक | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nअनिल गोटेंची भाजप मंत्र्यांवर बेफाम टीका, जयकुमार रावलना म्हणाले चिकना फद्या\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nतरुणीला वश करण्यासाठी दिला घुबडाचा बळी, पण झाला वडिलांचा मृत्यू\nतनुश्रीने महिला रेसलरला पैसे दिले होते, आता मीच तिला धरून आपटेन\nLIVE: थेट अयोध्येतून संजय राऊत यांची पत्रकार परिषद\nराफेल प्रकरणी ‘दसॉल्ट एव्हिएशन’च्या सीईओंचा मोठा दावा, राहुल गांधींचे आरोप फेटाळले\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\nस्पायडरमॅन, हल्कच्या जन्मदात्याचे निधन\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nहिंदुस्थानातील फेक न्यूजचा प्रसार हा राष्ट्रभक्तीच्या मोहिमेचा एक भाग\nजपानची चालकरहित बुलेट ट्रेन अतिसुसाट\nधूळफेक करत उत्तर कोरियाची अण्वस्त्र मोहीम सुरुच; 16 मिसाइल केंद्रांची स्थापना\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nतरुणांना लग्नासाठी प्रोत्साहन देणार महेद्र सिंग धोनी\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\n‘टिळक आणि आगरकर’, ‘वाजे पाऊल आपुले’ नव्या ढंगात\n‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ला प्राइम टाइम शो द्या, शिवसेना चित्रपट सेनेची…\nमाझ्या बायकोचा प्रियकरचं दुसरं पोस्टर प्रदर्शित\n‘फाईट’ चित्रपटाचा अॅक्शनपॅक टीझर प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nबस पकडताना वरूण धवनची दमछाक\nवरूण धवन ‘सुई धागा : मेड इन इंडिया’ या चित्रपटात भूमिका साकारत आहे. या चित्रपटात तो मौजी नावाच्या टेलरच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा प्रवास गावातील बसमधून होतो. मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत राहलेल्या वरूणला या चित्रपटातील काही दृश्य चित्रीत करताना संकटांचा सामना करावा लागला. जीवनात कधीही न अनुभवलेल्या गोष्टी चित्रीत करताना अडचणी आल्याचे त्याने सांगितले. या चित्रपटाने आपल्याला अनुभवसंपन्न केले आहे असेही तो म्हणाला. या चित्रपटातील बस पकडण्याचे एक दृश्य चित्रीत करताना दमछाक झाल्याचे त्याने सांगितले.\nअनेक लहानलहान गावात बस हेच परिवहनाचे एकमेव साधन असते. त्यामुळे या बस गर्दीने भरलेल्या असतात. अनेकदा गर्दीने खचाखच भरलेल्या बसमध्ये चढून जागा मिळवण्यासाठी धक्काबुक्की होते. एका दृश्यात अशीच गर्दीने भरलेली बस पकडण्याचे चित्रण करायचे होते. दिग्दर्शक शरत कटारिया यांना हे दृश्य रियल चित्रीत करायचे होते. त्यामुळे मला बसमध्ये चढू द्यायचे नाही अशा सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यामुळे बस पकडताना सामान्य माणसांना किती अडचणींना सामोरे जावे लागते याची अनुभव मला आला. दिग्दर्शकांनी दिलेल्या सूचनांचे सर्वांनी पालन केल्याने मला बसमध्ये चढताच आले नाही. अनेकदा बस पकडताना मी खालीही पडलो. हे दृश्य चित्रीत करण्यासाठी मला 10 रिटेक घ्यावे लागले. अखेर गर्दीचा सामना करत धक्काबुक्की करत मी बस पकडली. दृश्य ओके झाल्यावर मला उलट्या सुरू झाल्या.त्यामुळे बस पकडणे किती जिकीरीचे असते ते मला समजले, असे वरूण म्हणाला.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील‘उजनी’ धरण 100 टक्के भरले, 16 दरवाजांतून विसर्ग सुरू\nपुढीलकेरळसाठी का नाकारली हिंदुस्थानने परकीय मदत\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nतरुणीला वश करण्यासाठी दिला घुबडाचा बळी, पण झाला वडिलांचा मृत्यू\nतनुश्रीने महिला रेसलरला पैसे दिले होते, आता मीच तिला धरून आपटेन\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nतरुणीला वश करण्यासाठी दिला घुबडाचा बळी, पण झाला वडिलांचा मृत्यू\nतनुश्रीने महिला रेसलरला पैसे दिले होते, आता मीच तिला धरून आपटेन\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी...\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nछत्तीसगडमध्ये निवडणूक हिंसाचार; चकमकीत पाच कमांडो जखमी\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nजागतिक तापमानवाढीचा परिणाम; एसीची मागणी पाचपट वाढली\nविद्यार्थीही ग्राहक मंचाकडे दाद मागू शकतो परीक्षेस परवानगी नाकारणाऱ्या विद्यार्थ्याला दिलासा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/writer-sumedh-risbud/", "date_download": "2018-11-13T07:25:22Z", "digest": "sha1:FTFM47G37WFSPIHIHACQ4PVLHQHKSXJ7", "length": 30689, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "त्यांच्या घरात बुद्धिदेवतेची मैफल रंगते… | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nमुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर तेल गळती, वाहनं घसरली\nतरुणीला वश करण्यासाठी दिला घुबडाचा बळी, पण झाला वडिलांचा मृत्यू\nतनुश्रीने महिला रेसलरला पैसे दिले होते, आता मीच तिला धरून आपटेन\nLIVE: थेट अयोध्येतून संजय राऊत यांची पत्रकार परिषद\nराफेल प्रकरणी ‘दसॉल्ट एव्हिएशन’च्या सीईओंचा मोठा दावा, राहुल गांधींचे आरोप फेटाळले\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\nस्पायडरमॅन, हल्कच्या जन्मदात्याचे निधन\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nहिंदुस्थानातील फेक न्यूजचा प्रसार हा राष्ट्रभक्तीच्या मोहिमेचा एक भाग\nजपानची चालकरहित बुलेट ट्रेन अतिसुसाट\nधूळफेक करत उत्तर कोरियाची अण्वस्त्र मोहीम सुरुच; 16 मिसाइल केंद्रांची स्थापना\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nतरुणांना लग्नासाठी प्रोत्साहन देणार महेद्र सिंग धोनी\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\n‘टिळक आणि आगरकर’, ‘वाजे पाऊल आपुले’ नव्या ढंगात\n‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ला प्राइम टाइम शो द्या, शिवसेना चित्रपट सेनेची…\nमाझ्या बायकोचा प्रियकरचं दुसरं पोस्टर प्रदर्शित\n‘फाईट’ चित्रपटाचा अॅक्शनपॅक टीझर प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nत्यांच्या घरात बुद्धिदेवतेची मैफल रंगते…\nसुमेध वडावाला रिसबूड… त्यांच्या लेखणीतून उतरलेली मनश्री वडावालांच्या मनस्वीपणाची प्रतिकृती आहे…\n2013 मधलं चिपळूणचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. सुमेध वडावाला (रिसबूड) जन्मांध मनश्रीची मुलाखत घेत होते. मुख्य मंडप दुथडी भरून वाहणारा. गाण्यात प्रावीण्य मिळवलेली, त्याआधारे बालश्री मिळवलेली मनश्री तेव्हा कॉलेजमध्ये होती. दृष्टिहीनत्वामुळे बिकट झालेला प्रवास ती मधूनच गाऊन उलगडत होती. बालपणी सामान्य मुलांच्या शाळेत तिला प्रवेश नाकारला होता. रिक्षावाल्यानं भीक मागण्यासाठी चार वर्षांच्या मनश्रीला पळवून नेलं होतं. बालश्री प्रदान सोहळ्यात अब्दुल कलामसाहेबांनी कौतुकानं विचारलं होतं, ‘‘कब आओगी मनश्री हमें वापस मिलने’’ त्यावेळी तिनं उत्स्फूर्तपणे सांगितलं होतं, ‘‘आज ‘बालश्री’ स्वीकारने आयी हूँ, भविष्य में ‘पद्मश्री’ लेने के लिये आ जाऊंगी.’’ त्या दुर्दम्य आत्मविश्वासदर्शी गप्पा माणसं डोळे पुसत ऐकत होती. सुमेध वडावालांना त्यावेळी मिळालेलं स्टँडिंग ओव्हेशन हा सर्वोत्तम पुरस्कार वाटतो. ‘मनश्री’ ही आत्मकथा त्यांचीच. राजहंस, मॅजेस्टिक, मेहता, ग्रंथाली अशा प्रतिष्ठत प्रकाशकांनी त्यांची तीस पुस्तकं प्रकाशित केली, ज्यात डझनभर आत्मकथा आहेत. या लेखनाचं साक्षीदार आहे ते त्यांचं दोन खोल्यांचं घर. पुरेसं. ‘‘मी सडाफटिंग. इथला पसारा, अजागळपणा नजरेआड करा. रंग-रूप, बुद्धी जशा निसर्गदत्त असतात तशीच बेफिकिरी, अव्यवस्थितपणा माझ्या अंगभूतच आहे आणि लेखनकलाही. ती काही कमावलेली नाही’’ वडावाला सांगत होते.\n1962 साली कोकणातल्या ‘खेडला’ सुशिक्षित घरात जन्मलेल्या सुमेधना शिक्षणात गम्य किंवा गती नव्हती. विलेपार्ल्यात ते मामांकडे आले. सुप्रसिद्ध विजय स्टोअर्सचे मालक अण्णा साठे हे त्यांचे मामा. भाऊ सुदर्शनमुळे 1983 मध्ये चांगल्या कंपनीत त्यांना नोकरी मिळाली. पोटापाण्याचा प्रश्न सुटला. मग अकल्पितपणे ते लिहायला लागले. मासिकांनी तत्परतेनं नाकारलेल्या कथांनी यशाचा पाया पक्का केला, पण लेखनाचे विषय आणि मांडणी एवढी वेगळी होती की, निरंजन घाटे यांनी भविष्यात मेहतांकडे शब्द टाकला. ‘सांजवा’ कथासंग्रह निघाला. कथालेखनातलं अव्वलत्वच सिद्ध होऊनही त्यांनी ते लेखन थांबवलं. मराठी साहित्य जगत केवळ दर्जाला किती प्रमाणभूत मानतं याच्या चाचपणीसाठी ‘अंतर्नाद’ मासिकात ‘सफाई’ ही कादंबरी 2005 मध्ये प्रकाशित झाली. त्यावेळी त्यांनी वेगळंच टोपणनाव घेतलं होतं. ‘महानगरी दलित कादंबरी’ म्हणून वाचकांनी पसंती पत्रांचा पाऊस पाडला, पण प्रकाशकांनी कादंबरीकडे पाठ फिरवली ती या नव्या टोपणनावामुळे. कादंबऱयांची इथली सद्दी संपली आहे असा निष्कर्ष काढून 2005 नंतर वडावाला आत्मकथा लेखनाकडे वळले. जेव्हा कथालेखनानंच कौशल्यसिद्धी दिली होती त्या जडणघडणीच्या काळात वडावाला मामांकडे राहत होते. रोज संध्याकाळी विजय स्टोअर्सच्या काऊंटरवर ते उभे राहायचे.\n‘‘मामाच्या मालकीची पूर्ण इमारत होती. घर म्हणजे अख्खा मजला होता. अण्णांचा गणेशमूर्ती विक्री व्यवसायही होता. तिथली माझी मदतही अनिवार्यच. बुद्धिदेवतेनं माझ्या अक्षरांनाही आश्वस्त केलं. 1990 च्या सुमारास माझं एकही पुस्तक प्रकाशित झालं नव्हतं. मग लिहिलेली पहिलीच कादंबरी ‘अद्भुत’ मासिकाला पाठवून दिली. ‘सोबत’कार ग. वा. बेहरेंनी गुणवत्तेमुळे ती दिवाळी अंकासाठी राखून ठेवली. तसं त्यांनी पत्रही पाठवलं.\nवास्तवात बेहरेंनीच पुस्तक काढलं. आयुष्यात एखादं पुस्तक आलं तरी पुष्कळ अशी अल्पतृप्ती अपेक्षिणाऱया माझ्यासाठी तो शुभारंभ होता. पुण्याच्या ‘मसाप’नं त्यांच्या दिवाळी अंकात तत्कालीन आश्वासक दहा लेखकांच्या कथा आणि माहिती छापली होती त्यात मीही होतो. साहित्य संमेलनानिमित्त एका दैनिकाच्या रविवार पुरवणीत रविप्रकाश कुलकर्णी यांनी लिहिलेल्या उद्याच्या लेखकांवरच्या लेखातही माझा समावेश होता. त्यावेळी छापलेला फोटो ही माझी पहिली जाहीर प्रसिद्धी. मामांनी सुखावून दिलेले पाचशे रुपये मी जपून ठेवले आणि त्यामागच्या भावनाही. ‘‘अरे, उभ्या मातुल घराण्यात तुझाच फोटो छापून आला’’ असं अण्णा म्हणाले. ज्या पार्ल्यात आयुष्याची खूप वर्षे गेली होती तिथेच स्थायिक व्हायला मिळावं हे एकमेव स्वप्न माझं. त्याची पूर्तताही केली ती अण्णा, आई आणि भाऊ सुदर्शन रिसबूड यांनी. जबाबदारीमुक्त अविवाहित राहण्याच्या स्वयंनिर्णयाला पुरेसं दोन खोल्यांचं घर. पार्ल्याच्या अंतर्भागातली शांतता, झाडी, आदर्शवत शेजार. माझ्यावर मामांचा म्हणजेच अण्णा साठे यांचा प्रभाव चिरस्थायी आहे.\nते म्हणायचे, ‘‘शेतकऱयांनी कसलं तरी सारं शेतं त्यांचं नसतंच. पाखरा-फुलपाखरांच्या थव्यांनीच ते पीक जिवंत होतं.’’ माझ्यासाठी तो थवा माणसांचा, गरजूंचा होता. जे गरजू इथे राहतील घर त्यांचंही असेल असं अलिखित वास्तव माझ्या आस्थेवाईक घरानं जपलं. कित्येक पत्रकार, चित्रकार त्यांच्या उमेदवारीच्या काळात इथे सहवासी होऊन गेले. भविष्यात ते दैनिकाचे संपादक, चॅनलचे उच्चपदस्थ झाले याचा मला वाटणारा आनंद लेखनानंदाइतकाच निर्भेळ आणि अनुपम. ज्या घरात, ज्या टेबलापुढे बसून मी लिहितो त्या वास्तू आणि वस्तूइतकीच मला कृतज्ञता वाटते ती फोनविषयी. कारण प्रत्येक आत्मकथा, नायक मुखातून मला या फोननं ऐकवली. मग मी ती लिहिली. या श्रवण लेखनाच्या सृजनामुळे दरवेळी मी नवं आयुष्य जगलो. म्हणूनच ‘मनश्री’ लिहिताना पहाटे जाग आल्यावर आपण आंधळे असल्याचा भास मला अंधारात व्हायचा. अशा समरसतेमुळेच त्यांच्या आत्मकथा जिवंत झाल्या आणि वाचकांनाही तीच प्रचीती येत गेली.\nकाही वर्षांपूर्वीची गोष्ट. काही कामासाठी वडावाला एका कंपनीत गेले होते. शॉप इन्चार्ज कुणी अमराठी अधिकारी होता. त्यांच्या केबिनमध्ये वडावाला गेले तेव्हा ते कुणा तरुण कामगाराला रागवत होते. खालमानेनं तो अपोलॉजी लेटर लिहीत होता. बाजूला पुस्तक पडलं होतं. अधिकाऱयांच्या खरडपट्टीमुळे समजलं की, मशिनरीच्या धबडग्यात कोपरा पकडून कामाच्या वेळेत तो पुस्तक वाचत होता. बाजूला अधिकारी आल्याचंही त्याला भान नव्हतं. बेजबाबदार वर्तनाबद्दलचं त्याचं मराठीतलं अपोलॉजी लेटर स्वीकारून तरुणाची पाठवणी केल्यावर वडावालांना अधिकारी म्हणाले, ‘प्लीज रीड ऍण्ड एक्सप्लेन व्हॉट ही हॅज रिटन’ पत्र वाचून वडावालांनी अर्थ सांगितला, पण विनंती केली की, त्या तरुणाला एकवार माफ करावं. हे पुस्तक वडावालांचं ‘मी नंदा’ होतं. दिवंगत दलित साहित्यिक केशव मेश्राम मुलीच्या वयाच्या नंदा मांढरे या विद्यार्थिनीच्या प्रेमात पडतात, जातीभेदामुळे गहजब होतो. तेरा वर्षांच्या संसारानंतर विधवा झालेल्या नंदानं सांगितलेली ही अनघड प्रेमाची कहाणी वाचताना स्थळकाळाचा विसर पडणं ही चूक त्या तरुणाची नव्हती, पुस्तकाची होती. ‘ओके. आय वोण्ट फॉरवर्ड दी लेटर’ असं म्हणत त्या अधिकाऱयानं ते पत्र फाडून टाकलं होतं. ‘‘वाचताना भान हरपायला लावणारं लेखन करण्यासाठी पुढचा जन्मही आत्मकथाकाराचाच यावा, याच घरात यावा’’ असं सांगताना वडावाला पुस्तीही जोडतात, ‘‘मात्र तेव्हा मायमराठीचाही पुनर्जन्म झालेल हवा, दैन्य संपून ती समृद्ध झालेली दिसायला हवी.’’\n‘‘संगीताच्या अनुपस्थितीतही मैफलीतला आत्मानंद आणि मनःस्वास्थ्य हरक्षणी देत राहणारा कोणताही स्थायी निवारा म्हणजे घर’’ असं म्हणणाऱया सुमेध वडावालांच्या घरातून गप्पांची मैफल संपवून निघाले तेव्हा रंगलेल्या मैफलीतले सूर सोबतीला यावेत तशा त्यांनी लिहिलेल्या आत्मकथांमधल्या अनेक व्यक्तिरेखा माझ्या सोबतीला होत्या.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअरण्य वाचन…वाघांना जपणारा शिकारी\nफोटोच्या गोष्टी…गाणं आणि व्हायोलिन\nतरुणीला वश करण्यासाठी दिला घुबडाचा बळी, पण झाला वडिलांचा मृत्यू\nतनुश्रीने महिला रेसलरला पैसे दिले होते, आता मीच तिला धरून आपटेन\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी...\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nछत्तीसगडमध्ये निवडणूक हिंसाचार; चकमकीत पाच कमांडो जखमी\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nजागतिक तापमानवाढीचा परिणाम; एसीची मागणी पाचपट वाढली\nविद्यार्थीही ग्राहक मंचाकडे दाद मागू शकतो परीक्षेस परवानगी नाकारणाऱ्या विद्यार्थ्याला दिलासा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://shatanand.blogspot.com/2018/04/blog-post.html", "date_download": "2018-11-13T06:36:59Z", "digest": "sha1:IXF3REHEW6UCA4BLZGNWEX24BNVLSX2C", "length": 6148, "nlines": 95, "source_domain": "shatanand.blogspot.com", "title": "स्वाभाविक: कोल्ड कंफर्ट", "raw_content": "\n३ महिन्यांपूर्वी savage detectives म्हणून पुस्तक वाचलेलं. का माहित नाही पण तेव्हापासून त्यातलं एक वाक्य सतत मेंदूच्या एका कोपऱ्यात लोळत पडलेलं होतं. या कुशीवरून त्या कुशीवर करत. अस्वस्थपणे.\nआणि आज सकाळपासून च्यायला किक बसावी सारखी तसं हे वाक्य सारखं धडकतंय. उलटसुलट सगळ्या मेंदूतून फिरतंय. कसं थांबवावं काय करावं काही तरी निरुपद्रवी वाचत बसावं का की लिहीत सुटावं इन जनरल दाखवू शकत असलेल्या दु:खांवर. दाखवू शकत असलेली दु:खं. च्यायला लिहिताना पण गांडूपण सुटत नाही काही केल्या. नखशिखांत नागडं होऊन लिहायला केव्हा जमणार काय माहित.\nवयापलीकडे विचार जात नाहीत\nते नाही जमलं की मग अशक्य लागते\nआणि इच्छांचं टोक ताठ होऊन\nमग कुठल्या तरी दगडावर आपटून\nभळभळणं पण अटळ च्यायला\nजोवर येतोय तोल सांभाळता\nतोवर करावा प्रयत्न आपला आपण\nअर्थात तरी प्रयत्नांती दगडच\nहे लक्षात आलं ना\nकी मग फैजला बाजूला काढून टाकावं डोक्यातून\nराहते और भी है वस्ल की राहत के सिवा\nपण ते कोसळायच्या आधी आणि नंतर\nकोसळतानाची राहत ही वेगळीच\nहव्या त्या ठिकाणी असेल तर अजून वेगळी\nहे असं वाक्य मधेच तोडून, क्रियापदं मध्ये वगैरे टाकून दोन-तीन ओळीत लिहिली की कविता वगैरे लिहिलीय असं वाटू शकतं कुणाला. पण नाहीये ही कविता. कविता लिहून जमाना झाला च्यायला. आता फक्त तुकडे. वाक्यांचे, शब्दांचे, अक्षरांचे आणि अर्थांचे पण.\nकुणी निराळा म्हणतात कुणी विक्षिप्त\nरे कसे व्हायचे कोणापाशी व्यक्त\nआयुष्याला ना कुठे परिघ ना व्यास\nनुसताच घ्यायचा सोडायाचा श्वास\nहा एक फुफ्फुसाच्या आत रुतून बसलेला फार फार जुना तुकडा. आणि असे अनेक आणखी. असंख्य तुकडे.\nतरी हे तुकडे बरेच. तुकड्या तुकड्यांनी भेटणारी माणसं मात्र या तुकड्यांपेक्षा जास्त वाईट. आनंद तर नाहीच. उलट आणखी नवीन तुकड्यांची भर. कोल्ड कंफर्ट च्यायला.\nजाऊ दे. बेगम अख्तर गुणगुणायला लागलीये आता बॅकग्राऊंडला.\nये देखना है सुकूँ अब कहाँ से मिलता है\nमिळेल तेव्हा मिळेल. तोपर्यंत तुकड्या तुकड्यांनाच आपलं म्हणत रहायचं.\nकधीतरी मी वेडा होतो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://samvedg.blogspot.com/2007/03/blog-post.html", "date_download": "2018-11-13T07:52:16Z", "digest": "sha1:ACBVGNO73UWKF7ZO5OQIO63GF3H7ELRA", "length": 7803, "nlines": 193, "source_domain": "samvedg.blogspot.com", "title": "संदिग्ध अर्थाचे उखाणे: भय शब्दांचे...", "raw_content": "\nभय शब्दांचे कधीच नसते, नव्हतेही. पण कोणत्या तरी अनवट क्षणी शब्द फसतो. तो अर्थ शब्दापलीकडे जाऊन उरतो. मग मला ग्रेसच्या ओळी आठवतात..मन अर्थव्याकूळ होते..\n\"भय इथले संपत नाही\"\nमौनराग मधे एलकूंचवार लिहीतात, \"मला घराबाहेर ऊपसून काढलं\". ऊपसून काढणं यातील वेदना वेगळी आहे, त्यात जोर आहे, त्वेष आहे. जसं पाणी ऊपसून काढतात तसं कोणी तरी कोणालातरी ऊपसून काढतं\nसाजणवेळात मुकुंद गातो \" कसल्या दुःखाने सुचते हे गाणे, गळतात पाने झाडांचीही\" किंवा \"पुरातून येती तुझे पाय ओले, किती अंतराळे मधे मोकळी\". त्याच्या गाण्यातली आर्तता शब्दात कशी बरे मांडावी अख्तर बाईं सारखा मधेच त्याचा आवाज मधाळ फाटतो (त्याला पत्ती लागणे असेही म्हणतात अख्तर बाईं सारखा मधेच त्याचा आवाज मधाळ फाटतो (त्याला पत्ती लागणे असेही म्हणतात), त्या अनुभवाला कसे वर्णावे\nकिशोरीबाईंचा हंसध्वनी किंवा कुमारांचा \"उड जायेगा\" मांडायलाही माझ्याकडे शब्द नसतात.\nपण हे अनुभव असे सहजासहजी सोडत नाहीत. एकेक शब्दावर जीव आडतो.\nहा सारा अट्टहास अश्याच न उलगडलेल्या कोड्यांसाठी..\nत्यांच्यासाठी हे संदिग्ध अर्थाचे उखाणे\nतुझ्या हाती विसावताना सुटावेत\nशमा - ए - महफ़िल\nअवघा रंग एक झाला...\nकाही क्षण ... काही आठवणी .. काही विचार\nसंदिग्ध अर्थाचे उखाणे कधी तरी उलगडतील, स्पर्शातून, गाण्यातून,वा कवितेतून; तुझ्या अस्तित्वाचे पुरावे मी शोधत नाही पण तू आहेस एव्हडया आशेवर मांडू देत मला हा प्रपंच...\nहमामा रे पोरा हमामा रे\nNo, everybody's gotta learn, nobody's born knowin' ... झेनवाले महागुरु म्हणतात तसं नैसर्गिक गोष्टी घडतच असतात, आपण फक्...\nतू नसताना गावात तुझ्या बैरागी भगव्या कपड्यांत विरागी ओळखीचे ऊन भाळी मळतांना हरवतो घरी जाताना कधी डोळ्यांनी आ...\n\"मंद्र\"च्या निमित्ताने: सोनुबाई आणि कथलाचा वाळा- नवा खो खो\nपरत एकदा हिंमत दाखवुन नवा खो खो सुरु करत आहे. हिंमत अश्यासाठी की गेले २-३ खो खो साफ फसले आहेत. कारणं माहीत नाही. कधी ब्लॉगे हो म्हणाले पण ल...\nपुल, संत आणि मराठी माणूस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/marathi-news-lawyer-swapnil-sonawane-murder-case-attacked-70469", "date_download": "2018-11-13T07:40:12Z", "digest": "sha1:ZGF35C5O376W7ZBELROUIRMBDIM5RROZ", "length": 12184, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi News lawyer in Swapnil Sonawane murder case attacked स्वप्नील सोनावणे हत्याप्रकरण : वकिलावर सशस्त्र हल्ला | eSakal", "raw_content": "\nस्वप्नील सोनावणे हत्याप्रकरण : वकिलावर सशस्त्र हल्ला\nमंगळवार, 5 सप्टेंबर 2017\nनवी मुंबई : स्वप्नील सोनावणे हत्याकांड प्रकरणातील प्रमुख वकील अमित कटारनवरे यांच्यावर आठ ते दहा लोकांनी प्राणघातक हल्ला केला आहे. अॅड कटारनवरे यांच्या मोटारीची मोडतोड झाली आहे. पोलिसांत तक्रार नोंदविण्याचे काम सुरू आहे.\nअल्पवयीन मुलीच्या प्रेमप्रकरणातून सोनावणे याची नेरूळ येथे हत्या झाली होती. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबियांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nनवी मुंबई : स्वप्नील सोनावणे हत्याकांड प्रकरणातील प्रमुख वकील अमित कटारनवरे यांच्यावर आठ ते दहा लोकांनी प्राणघातक हल्ला केला आहे. अॅड कटारनवरे यांच्या मोटारीची मोडतोड झाली आहे. पोलिसांत तक्रार नोंदविण्याचे काम सुरू आहे.\nअल्पवयीन मुलीच्या प्रेमप्रकरणातून सोनावणे याची नेरूळ येथे हत्या झाली होती. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबियांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nयाप्रकरणात आधी दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यांची चौकशी करावी, अनुसूचित जाती-जमाती सुधारणा अधिनियम २०१५ च्या कलाम १४(२) अन्वये २ महिन्यात या खटल्याचा निपटारा करण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करावी आदी मागण्या यापूर्वीच मुख्यमंत्र्यांकडे सोनावणे कुटुंबियांनी केल्या आहेत.\nया खटल्यातील वकिलांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे झाली होती. 25 ऑगस्ट 2016 रोजी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिष्टमंडळ भेटले होते.\nप्रतिक शिवशरणच्या हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार : प्रकाश आंबेडकर\nब्रह्मपुरी (सोलापुर) - माचणूर (ता. मंगलवेढा) येथील प्रतिक शिवशरण या निष्पाप लहान बालकाचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. तसेच ही हत्या नसून एक...\n'नो पार्किंग'ची पाटी लावा\nपुणे : बिबवेवाडी येथील पर्पल प्लाझा या व्यावसायिक इमारतीत स्वतःची पार्किंग आहे. पण त्याचा वापर पार्किंगसाठी होत नाही. तेथील रस्त्याच्या दोन्ही...\nदेवाच्या रूपात मित्रच मदतीला धावला\nतिसऱ्या मजल्यावरून कोसळूनही वाचले प्राण पुसद (जि. यवतमाळ) - ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय रविवारी (ता.११) सायंकाळी पुसद शहरातील...\nपुणे महापालिकेची १५ टीएमसी पाण्याची मागणी\nपुणे - पुणे शहराला पंधरा टीएमसी पाणी द्यावे, या मागणीसंदर्भात महापालिकेने राज्य जलसंपदा नियामक प्राधिकरणासमोर बाजू मांडली आहे. या मागणीच्यासंदर्भात...\nदंगलीपूर्वीचे व्हॉटस्‌ॲप संदेश आयोगासमोर सादर\nपुणे - कोरेगाव भीमा येथील दंगलीपूर्वी एक जानेवारी रोजी व्यवहार बंद ठेवावेत, असे संदेश व्हॉटसॲपवर प्राप्त झाल्याचे शरद काळूराम दाभाडे यांनी सांगितले....\nपुणे लोकसभा जागेचा निर्णय प्रलंबित- पृथ्वीराज चव्हाण\nपुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, पुणे लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahitisagar.com/1105.php", "date_download": "2018-11-13T07:41:32Z", "digest": "sha1:YSYOT7RRAPNGHPRJFZLFE77VDHPKXLUK", "length": 11312, "nlines": 49, "source_domain": "mahitisagar.com", "title": " ५ नोव्हेंबर : मराठी रंगभूमी दिन", "raw_content": "दिनविशेष : ५ नोव्हेंबर : मराठी रंगभूमी दिन\nहा या वर्षातील ३०९ वा (लीप वर्षातील ३१० वा) दिवस आहे.\nविष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची ’अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती’ ही १९६० सालापासून ’विष्णुदास भावे गौरवपदक’ देत आली आहे. सांगली येथील ही समिती व राज्य मराठी नाटय परिषद यांच्यातर्फे दरवर्षी या दिवशी हे मानाचे पदक दिले जाते. मराठी रंगभूमीचे आद्य नाटककार विष्णुदास भावे यांच्या नावाचे गौरव पदक, ११ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असते. मराठी रंगभूमीवर प्रदीर्घ सेवा करणार्‍या ज्येष्ठ कलाकारास हे गौरव पदक देण्यात येऊन सन्मानित करण्यात येते. आत्तापर्यंत हा पुरस्कार वसंत कानेटकर, पु.श्री.काळे, मास्टर कृष्णराव, दुर्गा खोटे, छोटा गंधर्व, केशवराव दाते, प्रभाकर पणशीकर, मामा पेंडसे, भालचंद्र पेंढारकर, नानासाहेब फाटक, हिराबाई बडोदेकर, बालगंधर्व, विश्राम बेडेकर, ज्योस्ना भोळे, ग.दि.माडगूळकर, बापूराव माने, माधव मनोहर, शरद तळवलकर, (१९९५), दिलीप प्रभावळकर (२००७), रामदास कामत (२००८), शं.ना. नवरे (२००९), फैय्याज इमाम शेख (२०१०), रत्नाकर मतकरी (२०११), अमोल पालेकर(२०१२), महेश एलकुंचवार (२०१३), डॉ.जब्बार पटेल (२०१४) आदींना मिळाला आहे.\n: बी. बी. सी. आय. (Bombay Baroda and Central India) रेल्वे आणि सौराष्ट्र रेल्वे, राजपुताना रेल्वे, जयपूर रेल्वे व कच्छ रेल्वे यांचे विलिणीकरण करुन ’पश्चिम रेल्वे’ची स्थापना करण्यात आली.\n: कोलंबियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश\n: महिलांना मतदानाचा अधिकार नसताना अमेरिकेत सुसान अँथनी या महिलेने मतदान केल्यामुळे तिला १०० डॉलर दंड करण्यात आला.\n: विष्णूदास भावे यांनी ’सीता स्वयंवर’ हे मराठीतील पहिले नाटक रंगमंचावर आणुन मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली. सांगली संस्थानाच्या राजवाड्यातील 'दरबार हॉल’ मधे हा प्रयोग झाला. विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस ’मराठी रंगभूमी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. विष्णुदास भावे हे अतिशय बुद्धिमान हस्तकला कारागीर होते. अगदी बारीकसारीक हालचाली करू शकतील अशा लाकडाच्या असंख्य बाहुल्या त्यांनी बनवल्या होत्या. या बाहु्ल्या वापरून रंगमंचावर सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग करावयाचा त्यांचा इरादा होता परंतु काही कारणाने ते शक्य झाले नाही. विष्णुदास भाव्यांनी बनवलेल्या त्या बाहुल्या पुढे रामदास पाध्ये यांच्या हातात पडल्या. त्यांनी व त्यांच्या पत्‍नी अपर्णा पाध्ये यांनी खूप दिवस खटपट करून भाव्यांच्या बाहुल्यांच्या रहस्याचा छडा लावला, आणि एके दिवशी, विष्णुदास भाव्याना रंगमंचावर करता न आलेला सीता स्वयंवराचा प्रयोग त्याच बाहुल्या वापरून केला.\n: अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात जगातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले.\n: इंग्रज व दुसरे बाजीराव यांच्यात खडकी येथे लढाई\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n: करण थापर – पत्रकार\n: अर्जुन सिंग – केन्द्रीय मानव संसाधन मंत्री, ३ वेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल (मृत्यू: ४ मार्च २०११)\n: प्रा. योगेश्वर अभ्यंकर – गीतकार व सर्जनशील कवी (मृत्यू: १४ नोव्हेंबर २०००)\n: बनारसी दास गुप्ता – स्वातंत्र्यसैनिक व हरयाणाचे मुख्यमंत्री (मृत्यू: २९ ऑगस्ट २००७)\n: विवियन ली – ब्रिटिश अभिनेत्री (मृत्यू: ८ जुलै १९६७)\n: प्रा. राजा राव – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व लेखक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (१९६४), त्यांना ’न्यूस्टाड्ट’ या साहित्यातील आंतरराष्ट्रीय पारितोषिकाने गौरवण्यात आले होते (१९८८). (मृत्यू: ८ जुलै २००६ - ऑस्टिन, न्यू जर्सी, यु. एस. ए.)\n: विल डुरांट – अमेरिकन इतिहासकार व तत्त्वज्ञ (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९८१)\n: देशबंधू चित्तरंजन दास – बंगालमधील विख्यात कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसेनानी, साहित्यिक व वृत्तपत्रकार, विधवा विवाह व आंतरजातीय विवाह यांचा त्यांनी प्रचार व प्रसार केला. त्यांच्या स्मरणार्थ ’चित्तरंजन’ हे शहर वसवण्यात आले. (मृत्यू: १६ जून १९२५)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n: भूपेन हजारिका – संगीतकार व गायक (जन्म: ८ सप्टेंबर १९२६)\n: शकुंतला विष्णू गोगटे – कथालेखिका व कादंबरीकार. त्यांच्या ’किती रंगला खेळ’, ’चंदनाची उटी’, ’कशाला उद्याची बात’ इ. पन्नास कादंबर्‍या आणि ’झपूर्झा’, ’सावलीचा चटका’, ’मर्यादा’ इ. तीस कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. (जन्म: \n: फैयाज खाँ – हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतातील प्रतिभाशाली गायक (आग्रा घराणे), त्यांनी ’प्रेमपिया’ या टोपणनावाने अनेक चिजा बांधल्या. (जन्म: \n: सर फिरोजशहा मेहता – कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक (जन्म: ४ ऑगस्ट १८४५)\n: जेम्स क्लार्क मॅक्सवेल – प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनलेला असतो असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक व गणितज्ञ (जन्म: १३ जून १८३१ - एडिंबर्ग, यु. के.))\n सूचना / तक्रारी / प्रतिक्रिया / माहिती देण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathakrantimorcha-thiyya-agitation-sangola-tehsil-office-solapur-133707", "date_download": "2018-11-13T07:56:34Z", "digest": "sha1:LYW63XRGHS2WCL4DMCAPRWTTXCHHF7UW", "length": 15660, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "MarathaKrantiMorcha Thiyya Agitation at Sangola tehsil office solapur सांगोला तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन | eSakal", "raw_content": "\nसांगोला तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन\nगुरुवार, 26 जुलै 2018\nगुरुवारी दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आंदोलनस्थळी भेट देवून आपले विचार मांडले. मराठा समाज बांधवांनी आक्रमक भूमिका न घेता शासकीय मालमत्तेचे नुकसान न करता शांततेेच्या मार्गाने आंदोलन चालू ठेवावे. असे आवाहन सर्वच नेतेमंडळींकडून करण्यात येत आहे.\nसंगेवाडी (जि. सोलापूर) : मराठा समाज आरक्षण मागणी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी (गुरुवार ता.२६) रोजी सांगोला तालुक्यातील विविध सामाजिक संस्था, संघटनेसह विविध ग्रामपंचायतीकडून बेमुदत ठिय्या आंदोलनास पाठिंबा देवून लेखी पत्र दिले आहे. आंदोलनस्थळी मराठा समाज बांधवांनी सरकारचा निषेध व्यक्त करीत टाळ, मृदंगाच्या निनादात हरीनामाचा गजर सुरु केला आहे. गुरुवारी दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आंदोलनस्थळी भेट देवून आपले विचार मांडले. मराठा समाज बांधवांनी आक्रमक भूमिका न घेता शासकीय मालमत्तेचे नुकसान न करता शांततेेच्या मार्गाने आंदोलन चालू ठेवावे. असे आवाहन सर्वच नेतेमंडळींकडून करण्यात येत आहे.\nसकल मराठा समाजाच्या वतीने गेले तीन दिवस आरक्षण मागणीसाठी सांगोला तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु आहे. राज्यात मराठा समाज बांधव आरक्षणासाठी आक्रमक झाले असून या आंदोलनात दोन मराठा बांधव बळी गेले आहेत. तरीही निर्ढावलेले सरकार आरक्षणा बाबतीत कोणताही ठोस निर्णय घेण्यास दिरंगाई करीत असल्याचा आरोप संतप्त मराठा समाजाकडून होत आहे. केवळ चर्चा करुन चालणार नाही तर आता आरपारची लढाई करावी लागणार आहे.\nगेले तीन दिवस सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावातील मराठा बांधव दिवस-रात्र बेमुदत आंदोलन ठिकाणी ठिय्या मांडून सरकारच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. मराठा बांधवांच्या आरक्षणाची मागणी आक्रमक होत चालल्याने शहर व तालुक्यातील मुस्लिम ऑल बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशन इंडिया शाखा-सांगोला, भारतीय युवा मोर्चा, अखिल लोहार गाडी लोहार समाज विकास संस्था, जैन सोशल ग्रुप, नाभिक महासंघ, सांगोला तालुका काँग्रेस कमिटी ओ.बी.सी.विभाग, कैकाडी समाज युवक संघटना, सांगोला तालुका कॉंग्रेस कमिटी, दि ग्रेट टिपू सुलतान ब्रिगेड, समर्थ जेष्ठ नागरिक संघ, आदर्श नाभिक सेवा मंडळ, परिट समाज सेवा मंडळ, सांगोला तालुका महिला महासंघ, सांगोला बार असोसिएशन, भटके विमुक्त हक्क परिषद, स्वाभिमानी धनगर समाज संघटना, धनगर आरक्षण कृती समिती, बहुजन मुक्ती पार्टी, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, स्वाभिमानी होलार संघटना, या संघटना सामाजिक संस्थेने आपल्या पाठिंब्याचे लेखी पत्र दिले आहे. तर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीने मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी ठराव देवून पाठिंबा दर्शविला आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nझेडपीची सभा ठरणार वादळी\nनागपूर - जिल्हा परिषदेत गेली चार वर्षे शांत असलेल्या विरोधकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. सत्ताधाऱ्यांच्या घोटाळ्यांसोबत दुष्काळाचा मुद्दा येत्या...\nवाघापेक्षा शेतकऱ्यांचा जीव मोलाचा - विजय वडेट्टीवार\nनागपूर - यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनक्षेत्रात टी १ (अवनी) वाघिणीला ठार करण्याच्या मुद्यावरून काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी...\nभीमा सहकारी साखर कारखाना दुसरे बिल 100 रुपये प्रति टनाप्रमाणे काढणार\nमोहोळ- टाकळी सिकंदर ता. मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2017-18 मधील शेतकऱ्यांची एफआरपी प्रमाणे निघणारी पूर्ण रक्कम...\nMaratha Kranti Morcha : मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन सुरूच\nमुंबई - सकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळत असली, तरी रुग्णालयात दाखल होणार नाही, असे सोमवारी जाहीर करण्यात आले....\n#PMRDAIssue अनधिकृत बांधकामांना दिलासा\nपुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत कपात केली आहे....\nयुद्धविरोधी दिन साजरा करण्यासाठी पॅरिसमध्ये जमलेल्या जगभरातील नेत्यांमधील शह-काटशहामुळे नको त्या शंका उपस्थित झाल्या आहेत. पहिल्या महायुद्धाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/whose-facility-and-show-guts-someone-23318", "date_download": "2018-11-13T07:57:12Z", "digest": "sha1:DEOZUUFXACPJ4WN5IZPFT7XPWNFP6E3M", "length": 14671, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Whose facility and show guts for someone सुविधा कोणासाठी अन्‌ रुबाब कोणाचा? | eSakal", "raw_content": "\nसुविधा कोणासाठी अन्‌ रुबाब कोणाचा\nगुरुवार, 29 डिसेंबर 2016\nकोल्हापूर - महापालिकेने दिलेल्या गाड्या पदाधिकाऱ्यांसाठी आहेत की नातेवाईक आणि नगरसेविकेच्या पतीराजांसाठी, असा प्रश्‍न आता लोकांना पडला आहे. पदाधिकारी म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून गाडीत पाय न ठेवता त्यातून नातेवाइकांची ये-जा करण्यासाठी गाड्यांचा वापर होत आहे.\nकोल्हापूर - महापालिकेने दिलेल्या गाड्या पदाधिकाऱ्यांसाठी आहेत की नातेवाईक आणि नगरसेविकेच्या पतीराजांसाठी, असा प्रश्‍न आता लोकांना पडला आहे. पदाधिकारी म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून गाडीत पाय न ठेवता त्यातून नातेवाइकांची ये-जा करण्यासाठी गाड्यांचा वापर होत आहे.\nमहापौरांसह उपमहापौर, स्थायी समिती सभापती, महिला बालकल्याण समिती, सभागृह नेता, विरोधी नेता, शिक्षण मंडळ सभापती यांना दैनंदिन ये-जा करता यावी, नागरिकांच्या कामासाठी गाड्यांचा वापर व्हावा या उद्देशाने गाड्या दिल्या गेल्या आहेत. पदाधिकाऱ्यांना गाड्यांचा वापर करण्याचा अधिकार निश्‍चितपणे आहे. मात्र काहींच्या दृष्टीने महापालिकेने दिलेली गाडी त्यांच्या \"स्टेटस'ला शोभत नसल्याने त्याचा वापर घरची मंडळी अथवा नातेवाइकांसाठी होत आहे. गाडीला लागणारे इंधन आणि चालकाचा पगार यावर महापालिकेच्या तिजोरीतून रक्कम खर्च होत असताना गाड्यांचा वापर दुसऱ्याच कारणासाठी होत आहे. पत्नी पदाधिकारी असल्यास त्यांच्या पतीराजांचा गाडीतून होणारा वावर चिंतेचा विषय ठरला आहे. नेमकी गाडी कुणासाठी, असा प्रश्‍न पडला आहे. पूर्वीच्या सभागृहात गाड्या खासगी कामासाठी शहराबाहेर नेल्या जात होत्या. गाड्यावरील चालकांची अवस्था तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार अशी झाली आहे. गाडीच्या पुढे आणि मागे असलेला बोर्ड झाकला की गाडी नेमकी कुणाची आहे, त्यात कोण बसले आहे, याची माहिती मिळत नाही. जे पदाधिकारी गाड्यांचा वापर करतात, त्यांच्यावर खर्च होण्यास कोणतीच अडचण नाही. मात्र जे खासगी वाहनातून फिरतात आणि महापालिका गाड्यांचा वापर घरची मंडळी अथवा नातेवाइकांसाठी करतात, त्यांच्याबाबत आयुक्त कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.\nमहापौरांसह प्रत्येक पदाधिकाऱ्यांच्या गाडीला मानसन्मान आहे. मात्र गाडी मिळाली की काहींच्या डोक्‍यात हवा जाते. त्यातून सायरन वाजवून गाडी आल्याचा इशारा दिला जातो.\nट्रॅकिंग यंत्रणा बसविणार कधी\nपूर्वीच्या महापौरांसह पदाधिकाऱ्यांनी गाड्यांचा सन्मान राखला आहे. अलीकडच्या दोन सभागृहांत मात्र गाड्यांचा वापर खासगी कामासाठी होऊ लागला आहे. वर्कशॉपकडील गाड्यांना आयुक्तांनी ट्रॅकिंग यंत्रणा लावली आहे. त्यातून या गाड्या दिवसभर कुठे फिरतात याची माहिती मिळते. ज्यांच्याकडून गाड्यांचा गैरवापर होतो, त्या गाड्यांना ट्रॅकिंग यंत्रणा बसविणार का, याची उत्सुकता लागून राहिली आहे.\nमहापालिकेचे भंगार कोठार ‘फुल’\nपिंपरी - महापालिकेच्या भंगार साहित्याच्या लिलाव प्रक्रियेला विलंब होत असल्याने नेहरूनगर कोठार पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे विविध विभागांकडील...\nपुणे महापालिकेची १५ टीएमसी पाण्याची मागणी\nपुणे - पुणे शहराला पंधरा टीएमसी पाणी द्यावे, या मागणीसंदर्भात महापालिकेने राज्य जलसंपदा नियामक प्राधिकरणासमोर बाजू मांडली आहे. या मागणीच्यासंदर्भात...\nपाणीपुरवठ्याबाबत पुढील सुनावणी 13 डिसेंबरला\nपुणे - पुणे शहराला पंधरा टीएमसी पाणी द्यावे, या मागणीसंदर्भात महापालिकेने राज्य जलसंपदा नियामक प्राधिकरणासमोर बाजू मांडली आहे. या...\nनवी मुंबई -कत्तलखान्यासाठी आरक्षित असलेला भूखंड अखेर सिडकोने महापालिकेला दिला आहे. त्यासाठी सिडकोला सुमारे आठ कोटी दिले आहेत. महापालिका आयुक्त...\nमहापालिकेत आता रेव्हेन्यू कमिटी\nपुणे - महापालिकेत आता रेव्हेन्यू कमिटी स्थापन केली जाणार आहे. पुढील आठवड्यात या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळेल. राज्य सरकारने यासंदर्भात घेतलेल्या...\nपिंपरी- शहरातील मेट्रो मार्गातील सर्वांत महत्त्वाचा टप्पा नाशिकफाटा येथील दुहेरी उड्डाण पुलाजवळ असून तेथील काम महामेट्रोने हाती घेतले आहे. येथील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sci-tech/kindle-books-popular-marathi-book-store-18642", "date_download": "2018-11-13T07:19:29Z", "digest": "sha1:ADLM56EVOEYBH33JUVY3A5VKA7C7TOZM", "length": 11501, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kindle books on popular Marathi book store! लोकप्रिय मराठी पुस्तके किंडल बुक स्टोअरवर! | eSakal", "raw_content": "\nलोकप्रिय मराठी पुस्तके किंडल बुक स्टोअरवर\nशुक्रवार, 2 डिसेंबर 2016\nमुंबई : \"ऍमेझॉन'च्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आता मराठी, हिंदी, तमिळ, गुजराती आणि मल्याळी भाषांमधील हजारो डिजिटल पुस्तके वाचकांना वाचता येतील. किंडल ई रीडर्स, किंडल ऍण्ड्रॉईड आणि आयओएस ऍपवर ही पुस्तके दिसतील. पाच भाषांतील पुस्तकांमुळे आता ऍमेझॉनच्या 30 लाख पुस्तकांत आणखी भर पडली आहे.\nमुंबई : \"ऍमेझॉन'च्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आता मराठी, हिंदी, तमिळ, गुजराती आणि मल्याळी भाषांमधील हजारो डिजिटल पुस्तके वाचकांना वाचता येतील. किंडल ई रीडर्स, किंडल ऍण्ड्रॉईड आणि आयओएस ऍपवर ही पुस्तके दिसतील. पाच भाषांतील पुस्तकांमुळे आता ऍमेझॉनच्या 30 लाख पुस्तकांत आणखी भर पडली आहे.\nलोकप्रिय मराठी पुस्तकांचा खजिनाही किंडल बुक स्टोअर इंडियावर आला आहे. शिवाजी सावंत यांच्या \"मृत्युंजय' आणि \"छावा' या कादंबऱ्या, वि. स. खांडेकर यांची \"ययाती', रणजित देसाई यांच्या \"श्रीमान योगी' आणि \"स्वामी', विश्‍वास पाटील यांची \"संभाजी', रणजित देसाई यांचे \"स्वामी' हे नाटक आणि व. पु. काळे यांचे \"वपुर्झा', रणजित देसाई यांची \"राधेय' कादंबरी यांसारख्या पुस्तकांचा त्यात समावेश आहे. काही लोकप्रिय अनुवादित पुस्तकेही वाचकांना वाचता येतील, असे किंडल इंडियाचे भारतातील व्यवस्थापक राजीव मेहता यांनी सांगितले.\nविकासाच्या वेगाला हवे सुविधांचे लॅंडिंग\nदेशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या...\nमुंबई-गोवा महामार्गावर दोन अपघात ; दोन ठार, पाच जखमी\nमहाड : मुंबई गोवा महामार्गावर महाडजवळ नडगाव व वहूर येथे झालेल्या एसटी आणि मोटारसायकलच्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार झाले तर पाच जण...\nसुट्यांमुळे दोन लाख भाविक\nवणी - दिवाळी संपताच आदिमाया सप्तशृंगीच्या दर्शनासाठी दिवाळीच्या सुट्यांचा योग साधत गडावर भाविकांची गर्दी उसळली असून चैत्रोत्सव, नवरात्रोत्सव व...\nहरणाची शिकार करणाऱ्या तिघांना अटक करण्यात यश\nअंबासन (जि.नाशिक)- मळगाव भामेर (ता.बागलाण) येथील पोहाणे शिवारात रात्री एक ते दिडच्या सुमारास वनविभागाच्या जंगलात दहा जणांच्या टोळीने चिंकारा नर या...\nमुंबई-ठाणे सोडले तर शिवसेनेकडे कुठे काय : मंत्री गिरीश महाजन\nजामनेर : राज्यात ग्रामपंचायतीपासून ते पंधरा महापालिका, बारा जिल्हा परिषदेची सत्ता भाजपच्या ताब्यात आहे, असे सांगून शिवसेनेकडे मुंबई-ठाणे परिसर सोडला...\nजागतिक बॅंकेच्या ‘इझ ऑफ डुईंग बिझनेस’बद्दलच्या अहवालात भारताचे स्थान उंचावले असले, तरी या अहवालाची उपयुक्तता मर्यादित आहे, हे लक्षात घेतले पाहिजे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahitisagar.com/0622.php", "date_download": "2018-11-13T07:34:30Z", "digest": "sha1:3FSHPEGCOQW3YPFLLKDEM6XOBNQ55BAJ", "length": 6556, "nlines": 47, "source_domain": "mahitisagar.com", "title": " २२ जून", "raw_content": "दिनविशेष : २२ जून\nहा या वर्षातील १७३ वा (लीप वर्षातील १७४ वा) दिवस आहे.\nजगाच्या इतिहासात गाठीच्या प्लेगने अनेकदा हाहा:कार माजवला आहे. उंदरांमुळे होणार्‍या या प्लेगमुळे त्वचेखाली रक्तवाहिन्या फुटून रक्त साकळते. या साकळलेल्या रक्ताचे त्वचेवर काळे डाग दिसू लागतात. परिणामी यातच रुग्णाचा मृत्यू ओढवतो. म्हणून या रोगाने ओढवणार्‍या मृत्यूस काळा मृत्यू असे नाव पडले आहे.\n: महाराष्ट्र सरकारचे महिलाविषयक धोरण जाहीर झाले. त्याद्वारे सरकारी व निमसरकारी नोकर्‍यात महिलांना ३० टक्‍के आरक्षण\n: जेम्स ख्रिस्ती या खगोलशास्त्रज्ञाने अ‍ॅरिझोना येथील वेधशाळेतून शेरॉन या प्लूटोच्या चंद्राचा शोध लावला.\n: कॅनडाने मृत्यूदंडावर बंदी घातली.\n: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सावरकर सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट घेतली.\n: दुसरे महायुद्ध – फ्रान्सने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.\n: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसमधुन बाहेर पडुन ’ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक’ या पक्षाची स्थापना केली.\n: इंग्लंडचा राजा जॉर्ज (पाचवा) याचे राज्यारोहण\n: पुणे शहरात पसरलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात झालेल्या जुलुमाचा प्रतिशोध म्हणून चार्ल्स रँड या मुलकी अधिकार्‍याला दामोदर हरी चाफेकर यांनी गोळ्या घालून ठार केले.\n: प्लासीची लढाई सुरू झाली.\n: गॅलेलिओ गॅलिली याने पोपच्या दबावाखाली पृथ्वी हाच सूर्यमालेचा केंद्रबिंदू आहे असे कबूल केले.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n: अमरीश पुरी – आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त केलेले चित्रपट व रंगमंच कलाकार (मृत्यू: १२ जानेवारी २००५ - मुंबई, महाराष्ट्र)\n: डॉ. विष्णू भिकाजी तथा वि. भि. कोलते – महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू (मृत्यू: ९ एप्रिल १९९८)\n: नटश्रेष्ठ बाबुराव पेंढारकर – पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, संतपट, कौटुंबिक आणि ग्रामीण अशा ७५ हुन अधिक चित्रपटांत भूमिका केल्या. रंगभुमीवरील ’झुंजारराव’ ही त्यांची भूमिका विशेष गाजली. (मृत्यू: \n: ज्यूलियन हक्सले – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७५)\n: जोसेफ मॅझिनी – इटालियन स्वातंत्र्यवीर (मृत्यू: १० मार्च १८७२)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n: अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव ऊर्फ ’एल. व्ही. प्रसाद’ – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (जन्म: १७ जानेवारी १९०८)\n: विष्णूपंत जोग – चित्रपट अभिनेते (पहिली मंगळागौर - लता मंगेशकर यांनी अभिनय केलेला पहिला चित्रपट, सरकारी पाहुणे, जय मल्हार, नवरा बायको, देव पावला, बायको पाहिजे, वरदक्षिणा), रंगभूमीवरील अभिनेते (नाटक झाले जन्माचे) (जन्म: \n: सदाशिव ऊर्फ ’सदू’ शिंदे – लेगस्पिनर व गुगली गोलंदाज (जन्म: १८ ऑगस्ट १९२३)\n सूचना / तक्रारी / प्रतिक्रिया / माहिती देण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahitisagar.com/1205.php", "date_download": "2018-11-13T06:47:20Z", "digest": "sha1:I5WQFMYSNDVSKB4TW26FKM6RFD26D4J2", "length": 5313, "nlines": 50, "source_domain": "mahitisagar.com", "title": " ५ डिसेंबर", "raw_content": "दिनविशेष : ५ डिसेंबर\nहा या वर्षातील ३३९ वा (लीप वर्षातील ३४० वा) दिवस आहे.\n: इंडोनेशियाचे अध्यक्ष सुकार्नो यांनी सर्व डच नागरिकांना हद्दपार केले.\n: जर्मनीत जन्मलेले स्विस भौतिकशास्त्रज अल्बर्ट आईनस्टाईन यांना अमेरिकन व्हिसा देण्यात आला.\n: अमेरिकन संसदेसमोर केलेल्या भाषणात राष्ट्राध्यक्ष जेम्स पोल्क यांनी कॅलिफोर्नियात मोठ्या प्रमाणात सोने सापडल्याचे सांगितले.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n: लक्ष्मण देशपांडे – ’वर्‍हाड निघालंय लंडनला’ साठी प्रसिद्ध असलेले लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक (मृत्यू: २२ फेब्रुवारी २००९)\n: अ‍ॅडमिरल जयंत नाडकर्णी – १४ वे नौसेनाप्रमुख\n: भुमिबोल अदुल्यतेज ऊर्फ राम (नववा) – थायलँडचा राजा\n: शेख अब्दुल्ला – शेर - ए - कश्मीर (मृत्यू: ८ सप्टेंबर १९८२)\n: वेर्नर हायसेनबर्ग – ’क्‍वांटम मॅकॅनिक्स’मधील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे (१९३२) जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: १ फेब्रुवारी १९७६)\n: वॉल्ट इलायन डिस्‍ने – अ‍ॅनिमेशनपटांचे प्रणेते, ’मिकी माऊस’चे जनक (मृत्यू: १५ डिसेंबर १९६६)\n: जोश मलिहाबादी – ऊर्दू कवी (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९८२)\n: पॉल पेनलीव्ह – फ्रान्सचे पंतप्रधान आणि गणितज्ञ (मृत्यू: २९ आक्टोबर १९३३)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n: म. वा. धोंड – टीकाकार (जन्म: ३ आक्टोबर १९१४)\n: वसंत गणेश तथा बापूसाहेब उपाध्ये – स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते, आमदार आणि शेती व सिंचन या विषयांतील व्यासंगी मार्गदर्शक (जन्म: \n: डॉ. वासुदेव विश्वनाथ गोखले – संस्कृततज्ञ आणि बौद्ध धर्माचे अभ्यासक (जन्म: \n: राकेश मोहन – हिन्दी नाटककार (जन्म: ८ जानेवारी १९२५)\n: कुमार श्री दुलीपसिंहजी – इंग्लंडचे क्रिकेटपटू, यांच्या स्मरणार्थ भारतात ’दुलीप ट्रॉफी’ खेळली जाते. (जन्म: १३ जून १९०५ - नवानगर, काठियावाड, गुजराथ)\n: अवनींद्रनाथ टागोर – जलरंगचित्रकार (जन्म: ७ ऑगस्ट १८७१)\n: योगी अरविंद घोष – क्रांतिकारक, तत्त्वचिंतक, योगी व कवी (जन्म: १५ ऑगस्ट १८७२ - कलकत्ता, पश्चिम बंगाल)\n: वूल्फगँग मोझार्ट – ऑस्ट्रियन संगीतकार (जन्म: २७ जानेवारी १७५६)\n सूचना / तक्रारी / प्रतिक्रिया / माहिती देण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2018-11-13T06:30:05Z", "digest": "sha1:TPXTA75KWKZ2VELNFDVM2UBRIXFJ7Y6N", "length": 7033, "nlines": 236, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मनिला - विकिपीडिया", "raw_content": "\nस्थापना वर्ष १० जून १५७४\nक्षेत्रफळ ३८.५५ चौ. किमी (१४.८८ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ५२ फूट (१६ मी)\n- घनता ४३,०७९ /चौ. किमी (१,११,५७० /चौ. मैल)\nमनिला ही फिलिपाईन्स देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.\nआशियातील देशांच्या राजधानीची शहरे\nअंकारा • अबु धाबी • अम्मान • अश्गाबाद • अस्ताना • इस्लामाबाद • उलानबातर • काठमांडू • काबुल • कुवेत शहर • क्वालालंपूर • जकार्ता • जेरुसलेम • ढाका • ताइपेइ • ताश्कंद • तेहरान • तोक्यो • थिंफू • दमास्कस • दिली • दुशांबे • दोहा • नवी दिल्ली • नेपिडो • पनॉम पेन • पुत्रजय • प्याँगयांग • बँकॉक • बंदर सेरी बेगवान • बगदाद • बाकू • बिश्केक • बीजिंग • बैरुत • मनामा • मनिला • मस्कत • माले • येरेव्हान • रियाध • व्हिआंतियान • श्री जयवर्धनेपुरा कोट • साना • सोल • हनोई\nआशियातील देशांच्या राजधानीची शहरे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ मार्च २०१३ रोजी २३:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://mahitisagar.com/0810.php", "date_download": "2018-11-13T06:47:28Z", "digest": "sha1:PCFIHMRXA7NTDPEX37L3FXR42THCBRD5", "length": 7655, "nlines": 56, "source_domain": "mahitisagar.com", "title": " १० ऑगस्ट", "raw_content": "दिनविशेष : १० ऑगस्ट\nहा या वर्षातील २२२ वा (लीप वर्षातील २२३ वा) दिवस आहे.\n: औषधांच्या दुकानांत विकल्या जाणार्‍या औषधांत प्राणिज पदार्थ असल्यास त्याचा उल्लेख वेष्टणावर करणे अनिवार्य असल्याचा केंद्रसरकारच्या सामाजिक न्याय खात्याचा निर्णय.\n: ’इंडियन फिजिक्स असोसिएशन’ तर्फे देण्यात येणारा ’डॉ. मो. वा. चिपळोणकर स्मृती पुरस्कार’ डॉ. निवास पाटील व डॉ. प्रकाश तुपे यांना जाहीर\n: मॅगेलान हे अंतराळयान शुक्रावर पोचले.\n: दुसर्‍या महायुद्धात बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या किंवा हद्दपार केलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना राष्ट्रपती रोनाल्ड रेगन यांनी प्रत्येकी २०,००० डॉलर भरपाई देण्याचे कबूल केले.\n: मिसुरी हे अमेरिकेचे २४ वे राज्य बनले.\n: ’स्मिथसोनियन इन्स्टिट्युशन’ ची स्थापना झाली.\n: चार्ल्स (दुसरा) याने ग्रीनीच येथील जगप्रसिद्ध वेधशाळेचा (Royal Observatory) शिलान्यास केला.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n: देवांग मेहता – भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनीज (NASSCOM) चे अध्यक्ष (मृत्यू: १२ जुलै २००१)\n: डॉ. अमृत माधव घाटगे – संस्कृत व प्राकृत विद्वान (मृत्यू: ८ मे २००३)\n: नॉर्मा शिअरर – कॅनेडियन - अमेरिकन अभिनेत्री (मृत्यू: १२ जून १९८३)\n: व्ही. व्ही. गिरी – भारताचे चौथे राष्ट्रपती, लोकसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री (मृत्यू: २३ जून १९८०)\n: हर्बर्ट हूव्हर – अमेरिकेचे ३१ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २० आक्टोबर १९६४)\n: पं. विष्णू नारायण भातखंडे – संगीतशास्त्रकार, हिन्दुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक (मृत्यू: १९ सप्टेंबर १९३६)\n: ’गान सम्राट’ उस्ताद अल्लादियाँ खाँ – जयपूर -अत्रौली घराण्याचे संस्थापक व कोल्हापूर दरबारचे प्रसिद्ध गायक (मृत्यू: १६ मार्च १९४६)\n: नारायणराव पेशवा – ५ वा पेशवा (मृत्यू: ३० ऑगस्ट १७७३)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n: सुरेश दलाल – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराथी कवी, लेखक आणि संपादक (जन्म: ११ आक्टोबर १९३२)\n: नारायण पेडणेकर – कवी व नाट्यसमीक्षक (जन्म: \n: लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंगराव (पाटील) तथा एस. पी. पी. थोरात यांचे निधन. संयुक्त राष्ट्रसंघाने शांतता प्रस्थापनेसाठी कोरियात पाठवलेल्या शांतिसेनेचे ते सेनापती होते. कीर्तिचक्र, पद्मश्री, सावरकर पुरस्कार असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले होते. (जन्म: १२ ऑगस्ट १९०६)\n: जनरल अरुणकुमार वैद्य यांची अतिरेक्यांनी पुणे येथे हत्या केली. १९६५ आणि १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात अतुलनीय शौर्य गाजवल्याबद्दल त्यांना ’महावीरचक्र’ मिळाले होते. त्यांच्या लष्करप्रमुखपदाच्या काळातच ’ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ची कारवाई झाली होती. (जन्म: २७ जानेवारी १९२६)\n: मनाली कल्लट तथा एम. के. वैणू बाप्पा – भारतीय खगोलशास्त्रज्ञ. तार्‍यांची प्रत आणि त्यांच्या वर्णपटातील परस्परसंबंधांची उकल केली. (जन्म: १० एप्रिल १९२७)\n: जनरल ह्याह्याखान – पाकिस्तानचे ३ रे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ४ फेब्रुवारी १९१७)\n: खेमचंद प्रकाश – संगीतकार (जन्म: १२ डिसेंबर १९०७)\n: हुतात्मा शिरीषकुमार (जन्म: २८ डिसेंबर १९२६)\n सूचना / तक्रारी / प्रतिक्रिया / माहिती देण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/-/articleshow/5492381.cms", "date_download": "2018-11-13T08:09:11Z", "digest": "sha1:ASRJT7MDBSAPQMQ5VDKGG3CYBSXZHWGS", "length": 13408, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "News: - ‘जोगवा’साठी उपेंद्र लिमयेला राष्ट्रीय पुरस्कार | Maharashtra Times", "raw_content": "\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवती\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवतीWATCH LIVE TV\n‘जोगवा’साठी उपेंद्र लिमयेला राष्ट्रीय पुरस्कार\n‘जोगवा’ या मराठी चित्रपटातील जोगत्याच्या भूमिका जिवंत करणा-या उपेंद्र लिमयेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. देशातील सर्वोत्कृष्ट सिनेनिर्मितीसाठी देण्यात येणा-या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची शनिवारी राजधानीत घोषणा करण्यात आली.\n‘जोगवा’ या मराठी चित्रपटातील जोगत्याच्या भूमिका जिवंत करणा-या उपेंद्र लिमयेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. देशातील सर्वोत्कृष्ट सिनेनिर्मितीसाठी देण्यात येणा-या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची शनिवारी राजधानीत घोषणा करण्यात आली.\n२००८ या वर्षासाठी जाहीर केलेल्या या पुरस्कारांमध्ये ‘जोगवा’ या सिनेमालाही सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान जाहीर झाला. सचिन कुंडलकरला सर्वोत्कृष्ट पटकथेसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘अंतहिन’ या बंगाली चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.\nया व्यतिरिक्त प्रियांका चोप्राला मधुर भांडारकरच्या ‘फॅशन’ चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच मुख्य सहकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार ‘रॉक ऑन’ मधल्या भूमिकेसाठी अर्जुन रामपाल आणि ‘फॅशन’ मधल्या भूमिकेसाठी कंगना राणावतला जाहीर झाला आहे.\nप्रेक्षकांच्या पसंतीचा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार ‘ओय लकी लकी ओय’ला मिळाला आहे. तर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार हरिहरन यांना तर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार श्रेया घोसाल हीला घोषित झाला आहे.\nसर्वोत्कृष्ट समाजिक चित्रपट : जोगवा\nसर्वोत्कृष्ट अभिनेता : उपेंद लिमये (जोगवा)\nसवोर्कृष्ट पार्श्वगायक : हरिहरन (जोगवा)\nसर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट : हरिश्चंदाची फॅक्टरी\nसर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन : अजय-अतुल (जोगवा)\nसर्वोत्कृष्ट पटकथा - सचिन कुंडलकर (गंध)\nसर्वोत्कृष्ट चित्रपट : अंतहीन\nसर्वोत्कृष्ट अभिनेत्री : प्रियांका चोप्रा (फॅशन)\nसर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : बाला (तमिळ चित्रपट नान कडाऊल)\nसर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : अर्जुन रामपाल (रॉक ऑन)\nसर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : कंगना राणावत (फॅशन)\nपदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा इंदिरा गांधी पुरस्कार : अ वेन्सडे\nसर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट ओये लकी, लकी ओये\nसर्वोत्कृष्ट अॅनिमेट चित्रपट : रोडसाइड रोमिओ\nसर्वोत्कृष्ट बालचित्रपट : गुब्बचचीगालू\nसर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : श्रेया घोषाल (अंतहीन)\nसर्वोत्कृष्ट गीत : अनिंन्द्य बॅनर्जी आणि चंदनील बॅनर्जी (अंतहीन)\nमिळवा बातम्या( News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nNews याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nयुपीः हिंदू मुलांना सोप्या अतिशय पद्धतीने उर्दु भाषेचे शिक्ष\nराफेल विक्रीत अंबानींना लाभ पोहोचवला नाहीः दसॉल्ट CEO\nसैनिकाप्रमाणे सर्वांनी पृथ्वीचं संरक्षण करावंः राष्ट्रपती\nराफेल, नोटाबंदीवरून, माजी कर्मचाऱ्याचे राष्ट्रपतींना पत्र\nचेन्नईः भंगारातून साकारलेल्या कलाकृतींनी वाढवली रस्त्याची शो\nबहुतेक मुस्लिम संघटनांचा राम मंदिराला पाठिंबाःNCM अध्यक्ष\n'...यापुढे ओवाळणार नाही': राज ठाकरेंचे फटकारे\n...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर\n#metoo : नवाजुद्दीनने बळजबरी मिठी मारली\n.... आणि पोलिसांसमोर भर रस्त्यात तिचे कपडे फाडले\nअनिल अंबानीच्या कंपन्यांच्या खात्यात केवळ १९ कोटी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n‘जोगवा’साठी उपेंद्र लिमयेला राष्ट्रीय पुरस्कार...\nविक्रम गोखलेंचा नवा 'आघात'\nतेरा क्या होगा लल्लन...\n'इडियट'सारखं ओरडणा-या विदू विनोद चोपडांची माफी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.anandmore.com/2018/05/blog-post_58.html", "date_download": "2018-11-13T07:51:52Z", "digest": "sha1:IEEO6QAPQC3JPOHBLYLIQTM26SL5JXFN", "length": 37096, "nlines": 232, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: तुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ९)", "raw_content": "\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ९)\n भाग ७ | भाग ८ | भाग ९ \nमागल्या भागात आपण पाहिले की जिथून डेटा चोरीला सुरवात झाली असे मानले जाते ते ‘धिस इज युअर लाईफ’ नावाचे ऍप आधी अमेझॉनच्या मेकॅनिकल टर्क या फ्रीलान्स कामाच्या पोर्टलवर आणि नंतर फेसबुकवर अलेक्झांडर कोगनच्या ग्लोबल रिसर्च कंपनीने लॉन्च केले होते. अलेक्झांडर कोगन केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चरर म्हणून काम करत असणारा डेटा सायंटिस्ट आहे. त्याच्या ग्लोबल रिसर्च कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती केम्ब्रिज ऍनालिटिका नावाच्या दुसऱ्या कंपनीने.\nकेम्ब्रिज ऍनालिटिका २०१३ मध्ये इंग्लंडमध्ये सुरु झालेली कंपनी होती. आता परवा म्हणजे १ मी २०१८ ला ही कंपनी बंद केली गेली आणि तिचे काम आता एमारडेटा नावाची दुसरी कंपनी करणार आहे. रॉबर्ट मर्सर या अमेरिकन हेज फंड मॅनेजरकडे आणि स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन लॅबोरेटरीज या कंपनीकडे केम्ब्रिज ऍनालिटिकाची मालकी होती.\n१९४६ मध्ये जन्मलेले रॉबर्ट मर्सर अमेरिकन कॉम्प्युटर सायंटिस्ट आहेत आणि अमेरिकेतील अनेक उजव्या (right wing) समजल्या जाणाऱ्या चळवळींचे खंदे समर्थक आहेत. सध्याचे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्षीय निवडणुकीत मर्सर यांचा लक्षणीय पाठिंबा होता.\nतर स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन लॅबोरेटरीज (एससीएल) ही १९९० मध्ये लंडनमध्ये स्थापन झालेली कंपनी आहे. या कंपनीची जन्मकथा धूसर आहे. १९८९ मध्ये निगेल ओक्स (Nigel Oakes) नावाच्या माणसाने लंडन युनिव्हर्सिटीमध्ये बिहेव्हियरल डायनॅमिक्स ग्रुप या नावाने एक चाचणी ग्रुप स्थापन केला अशी माहिती एससीएलच्या वेबसाईटवर होती. पण लंडन युनिव्हर्सिटीने त्यापासून हात झटकल्यावर लंडन युनिव्हर्सिटीचे नाव वेबसाइटवरून वगळण्यात आले. निगेल ओक्सच्या शिक्षणाच्या बाबतीतही असाच घोळ आहे. ‘निगेल ओक्स यांनी एटन कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथून मानसशास्त्राचे शिक्षण घेतले’ असा उल्लेख एससीएलच्या वेबसाईटवर होता पण युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनने याबाबत कानावर हात ठेवल्याने, ‘निगेल ओक्स यांनी एटन कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले नंतर मानसशास्त्राचे शिक्षण घेतले’ अशी दुरुस्ती एससीएलने केली.\nतर एससीएलच्या वेबसाईटवर दिलेली माहिती खरी मानायची झाल्यास आपल्याला विश्वास ठेवावा लागेल की, १९८९ मध्ये निगेल ओक्सने बिहेव्हेरियल डायनॅमिक्स ग्रुप नावाचा एक चाचणी ग्रुप स्थापन केला. सामाजिक आपत्काळात उपयोगी पडेल असे संवादाचे आणि जनमानस बदलण्याचे तंत्र विकसित करणे हा या ग्रुपचा उद्देश होता. वर्षभरात देशोदेशीचे अनेक नामवंत प्राध्यापक आणि युनिव्हर्सिटीजनी या प्रकल्पात रस दाखवला. त्यानंतर १९९० मध्ये एका युरोपियन गुंतवणूक कन्सोर्टियमने दिलेल्या आर्थिक पाठबळातून बिहेव्हिरियल डायनॅमिक्स इन्स्टिट्यूटचा जन्म झाला. आणि याच इन्स्टिट्यूटचे १९९३मध्ये नवीन नामकरण झाले स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन लॅबोरेटरीज उर्फ एससीएल.\nजागतिक ब्रॅण्ड्स, देशोदेशींची सरकारे आणि सैन्य यांना आपापल्या कामात मदत करणे हे एससीएलचे काम होते आणि आहे. त्यांच्या वेबसाइटवर ते सांगतात की १९९४ पासून त्यांनी देशोदेशींच्या सरकारांना सामाजिक आपत्तीकाळात लोकांशी संपर्क कसा साधायचा त्याचे मार्गदर्शन केले आहे. तसेच दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, नेपाळ, इराक यासारख्या देशात निवडणुका व्यवस्थित पार पाडाव्यात म्हणून मदत केली आहे. विविध राजकारण्यांनी आपली इमेज समाजासमोर कशी मांडावी याचेही मार्गदर्शन ते करतात. एससीएलचे काम प्रामुख्याने तिसऱ्या जगात चालते.काही मिलिटरी उठावातही त्यांचा हात होता अशी कुजबुज आहे. एससीएलची कार्यपद्धती इंग्लंड आणि अमेरिकेच्या सरकारांनी मान्य केली आहे असा उल्लेख एससीएलच्या जुन्या वेबसाईटवर होता.\nतर या एससीएल नावाच्या ब्रिटिश कंपनीने रॉबर्ट मर्सर नावाच्या उजव्या विचारसरणीच्या अमेरिकन अब्जाधीशाच्या पैशाने २०१३ मध्ये इंग्लंडमध्ये केम्ब्रिज ऍनालिटिका स्थापन केली. तिने केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये काम करणाऱ्या अलेक्झांडर कोगनच्या ग्लोबल रिसर्च कंपनीला अमेरिकन लोकांचा डेटा गोळा करायला पैसे पुरवले.\nत्याचवेळी म्हणजे २०१३ मध्ये कॅनडात ‘ऍग्रीगेट आयक्यू’ नावाची अजून एक कंपनी स्थापन झाली. हिचे पण काम होते डेटा गोळा करणे, त्याचा अर्थ लावणे आणि त्याचा उपयोग करणे. या कंपनीत केम्ब्रिज ऍनालिटिका किंवा रॉबर्ट मर्सरचा पैसा लागलेला नव्हता. परंतु या कंपनीला सहा मोठी गिऱ्हाइकं मिळाली ती ब्रिटनमधून.\n२००९ पासून ब्रिटनमध्ये युनायटेड किंगडम इंडिपेन्डन्ट पार्टी नावाचा लहानसा पक्ष लोकप्रिय होत होता. ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडावे अशी या पक्षाची मागणी होती. सत्ताधारी असलेल्या आणि उजव्या विचारसरणीच्या कन्झर्व्हेटिव्ह पक्षातील अनेक सभासददेखील याच मताचे होते. कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांचे मत होते की युरोपियन युनियनच्या नियमांत बसून ब्रिटिश जनतेच्या मागण्या मान्य करता येतील. त्यासाठी युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याची गरज नाही. पण स्वपक्षातील सभासदांचा वाढता दबाव आणि युनायटेड किंगडम इंडिपेन्डन्ट पार्टीने तापवलेले वातावरण यामुळे कॅमेरॉननी या मुद्द्यावर सार्वमत घ्यायची घोषणा केली. आणि ‘व्होट लीव्ह’, ‘बी लीव्ह’ ‘व्हेटरन्स फॉर ब्रिटन’ यासारखे प्रचारगट सुरु झाले. त्यांना भरपूर डोनेशन्स मिळू लागले. आणि त्यांनी या डोनेशन्सचा वापर करून ‘ऍग्रीगेट आयक्यू’ ला कंत्राट दिले.\nऍग्रीगेट आयक्यूचे काम होते ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडावे यासाठी जनमत तयार करणे. इतक्या मोठ्या प्रमाणावर कंत्राटे मिळाल्याने ऍग्रीगेट आयक्यू कामाला लागली. आणि नक्की ऍग्रीगेट आयक्यूच्या प्रचारतंत्राचा किती हात आहे ते सांगता येत नसले तरी निसटत्या अंतराने ब्रिटिश जनतेने युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. यात केम्ब्रिज ऍनालिटिकाचा प्रत्यक्ष संबंध दिसत नसला तरी चॅनेल ४ या ब्रिटिश चॅनेलच्या शोधपत्रकारांसमोर बोलताना केम्ब्रिज ऍनालिटिकाचा सीईओ अलेक्झांडर निक्सने ब्रेक्झिटमध्ये केम्ब्रिज ऍनालिटिकाचा हात होता अशी कबुली दिली. आणि विविध उजव्या विचारसरणीच्या प्रचारगटांना मिळालेल्या डोनेशन्समध्ये उजव्या विचारसरणीचा अब्जाधीश रॉबर्ट मर्सरचा किती हात होता तेही गुलदस्त्यात आहे.\nवय, उत्पन्न, लिंग, वंश सारख्या घटकांवर आधारित मतदारांचे वर्गीकरण करून, त्यांना समाजमाध्यमांवर लक्ष्य करून, त्यांच्यावर विशिष्ट मतांचा मारा करून त्यांचे मतपरिवर्तन करण्याच्या ऍग्रीगेट आयक्यूच्या कामासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करणारा माणूस होता ‘क्रिस्तोफर वायली’. ब्रेकझिटचे काम झाल्यावर तो ऍग्रीगेट आयक्यू सोडून तो केम्ब्रिज ऍनालिटिकाला येऊन मिळाला. जो प्लॅटफॉर्म त्याने ब्रेक्झिटसाठी ऍग्रीगेट आयक्यूत बनवला होता; तोच प्लॅटफॉर्म आता अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीसाठी वापरला जाणार होता. आणि सगळे काम पूर्ण झाल्यावर हाच क्रिस्तोफर वायली केम्ब्रिज ऍनालिटिकाविरोधात व्हिसलब्लोअर म्हणून उभा राहाणार होता.\nआता केम्ब्रिज ऍनालिटीकाकडे अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीतील पहिलं गिऱ्हाईक आलं. त्याचं नाव होतं रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार टेड क्रूझ. पण त्याच्यासमोर आव्हान होतं त्याच्याच पक्षातील दुसऱ्या एका उमेदवाराचं. त्याचं नाव होतं डोनाल्ड ट्रम्प. अध्यक्षपदासाठी कोण लढणार या रेसमध्ये टेड क्रूझ डोनाल्ड ट्रम्पकडून पराभूत झाला. मग डोनाल्ड ट्रम्पने केम्ब्रिज ऍनालिटिकाची मदत घ्यायचं ठरवलं. आता डोनाल्ड ट्रम्पची स्पर्धा सुरु झाली ती डेमोक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिंटनशी.\nइंग्लंडमध्ये मजूर (labour) पक्ष म्हणजे उदारमतवादी आणि डावा मानला जातो तर कन्झर्व्हेटिव्ह पक्ष म्हणजे उदारमतवादी पण उजव्या विचारसरणीचा मानला जातो. ब्रेक्झिटच्या निमित्ताने इंग्लंडमध्ये उजवी, राष्ट्रवादी आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या विरुद्ध असलेली संकुचित विचारसरणी जिंकली होती. त्याचप्रमाणे अमेरिकेत बराक ओबामा आणि हिलरी क्लिंटनचा डेमोक्रॅटिक पक्ष म्हणजे उदारमतवादी आणि डावा मानला जातो. याउलट डोनाल्ड ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष उजव्या आणि राष्ट्रवादी विचारसरणीचा मानला जातो.\nआता या उजव्या राष्ट्रवादी विचारसरणीला इंग्लंडनंतर अमेरिकेत जिंकायचं होतं. सोबत होती केम्ब्रिज ऍनालिटिका; अलेक्झांडर कोगनच्या धिस इज युअर लाईफने लोकांना अंधारात ठेवून गोळा केलेला ५० कोटी अमेरिकन लोकांचा डेटा आणि समोर होती डेमोक्रेटिक उमेदवार हिलरी क्लिंटन.\nकेम्ब्रिज ऍनालिटिकाने कुंपणावरचे मतदार शोधणे, त्यांना समजेल अश्या भाषेत स्लोगन तयार करणे, त्यांच्या फेसबुक फीडमध्ये हे संदेश पुन्हा पुन्हा येत राहतील अशी व्यवस्था करणे या सर्व गोष्टी केल्या. लोक प्रचाराला बळी पडत नाहीत पण आपल्या मित्रांच्या मतामुळे त्यांचे मतपरिवर्तन होऊ शकते, या गृहीतकाला वापरून विविध हॅशटॅग वापरणे, लोकांच्या चर्चा होतील असे विषय समाजमाध्यमांवर उठवणे; हे सर्व उद्योगही या निवडणुकीत झाले. शिवराळ भाषेत बोलणारे ट्रम्प हरतील अशी सर्व निवडणूक पंडितांची अटकळ असताना आश्चर्यकारकरित्या हिलरी हरल्या आणि राष्ट्रवादी उजव्या विचारसरणीचे ट्रम्प अमेरिकन अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसले.\nयाचा अर्थ फक्त उजव्या विचारसरणीच्या रिपब्लिकन पक्षाने निवडणुकीत चलाखी केली का\nतर तसे म्हणता येणार नाही. कारण २०१२ च्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हीच चलाखी डेमोक्रेटिक पक्षाच्या बराक ओबामांनी सर्वात प्रथम केली होती. तेव्हा बाराक ओबामा यांनी तर फेसबुकवर ओबामा फॉर २०१२ नावाचे ऍप लॉन्च केले होते. त्यात फेसबुक युझर्सनी आपली माहिती द्यायची होती आणि मग हे ऍप त्यांच्या मित्रांची माहितीही फेसबुककडून घेणार होते. म्हणजे जे काम अलेक्झांडर कोगनच्या धिस इज युअर लाइफने २०१३-१४ नंतर करायला सुरवात केली तेच काम २०१२च्या वेळी बराक ओबामा यांच्या ऍपनेही केले होते. आणि त्यांनाही फेसबुकच्या ग्राफ एपीआयने; यूझर्स, त्यांचे मित्र, त्यांचे लाईक्स याचा सगळा डेटा सरसकटपणे दिला होता. आणि तोच वापरून ओबामा दुसऱ्यांदा अध्यक्ष झाले होते. आणि टेकसॅव्ही अध्यक्ष म्हणून त्यांचा गौरवही झाला होता.\nजर असे असेल तर मग केम्ब्रिज ऍनालिटिकाबद्दल इतका गदारोळ का\nयाचं उत्तर, 'मोठ्या कंपन्या करतात ते सगळं बरोबर' अशी मानसिकता असलेल्या भारतीय मनाला कळणे थोडे कठीण आहे. पण २०१२च्या ओबामा ऍपमध्ये आणि २०१३च्या धिस इज युअर लाईफ नावाच्या ऍपमध्ये एकंच मोठा फरक होता. तो म्हणजे ओबामा ऍपमध्ये माहिती देणाऱ्यांना हे माहिती होतं की त्यांचा डेटा राजकीय प्रचारासाठी वापरला जाणार आहे. म्हणजे ऍपला, फेसबुकला आणि युझर्सना सगळ्यांना ओबामा ऍपच्या हेतूंबद्दल पूर्ण कल्पना होती. याउलट धिस इज युअर लाइफने डेटा गोळा करताना केवळ अकॅडमिक संशोधनासाठी डेटा वापरला जाईल असे सांगून तो गोळा केला आणि नंतर तो केम्ब्रिज ऍनालिटिकाला विकला. म्हणजे या ऍपने फेसबुकची आणि यूझर्सची फसवणूक केली. आणि या फसवणुकीला फेसबुक रोखू शकले नाही. किंबहुना आपल्या प्लॅटफॉर्मवर कुठले ऍप्स येतात डेटाच्या संदर्भात त्यांचे उद्देश, नियम आणि अटी काय आहेत डेटाच्या संदर्भात त्यांचे उद्देश, नियम आणि अटी काय आहेत याबाबत फेसबुकने दुर्लक्ष केले, ऍप्स या डेटाचे काय करू शकतील याबाबत फेसबुककडे कुठलीच व्यवस्था नव्हती. त्यामुळे अमेरिकेन लोकांच्या डेटाची चोरी करणे केम्ब्रिज ऍनालिटिकाला शक्य झाले. असा आरोप फेसबुकवर लागला आहे.\nस्वतः केम्ब्रिज ऍनालिटिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी, 'हा डेटा उपलब्ध होता परंतू तो वापरण्याऐवजी रिपब्लिकन पार्टीकडे असलेला मतदारांचा डेटा वापरला कारण तो अधिक अचूक होता', असे जाहीर केले आहे. त्यामुळे अमेरिकन अध्यक्षपदी उजव्या राष्ट्रवादी विचारसरणीची व्यक्ती बसण्यात डेटाचोरीचा हात होता की नाही हे गुलदस्त्यात असले तरी फेसबुकला गंडवून त्याद्वारे फेसबुक यूजर्सना गंडवणे ऍप्सना सोपे आहे हे उघडकीस आले आहे. आम्ही जिच्यावर विश्वास ठेवला ती व्यवस्था अपूर्ण आहे, तिला वाकवणे सहजशक्य आहे आणि आमच्या डेटाबाबत ती पुरेशी गंभीर नाही हा धक्का मोठा असल्याने २०१३-१४ मध्ये झालेल्या या डेटाचोरीचा धुरळा आता उडतो आहे.\nयाशिवाय या गदारोळाला रशियन गुप्तचर संस्थांच्या कारवायांचाही एक मुद्दा आहे. त्याबाबत आणि आता पुढे काय होणार याबाबत पुढील भागात लिहीन आणि ही लेखमाला पूर्ण करीन.\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट तंत्रज्ञान निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग १०)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ९)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ८)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ७)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ६)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ५)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ४)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ३)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग २)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग १)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\nभाग १ - पाणीपुरवठा आणि इंटरनेट\nभाग २ - इंटरनेटची जन्मकथा\nभाग ३ - गुगलचा जन्म\nभाग ४ - फेसबुकचा जन्म\nभाग ५ - स्मार्टफोन आणि आयफोन\nभाग ६ - प्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट\nभाग ७ - केम्ब्रिज ऍनालिटिका\nभाग ८ - सायकोग्राफिक डेटा\nभाग ९ - धिस इज युअर लाईफ\nभाग १० - समाजमाध्यमे आणि पाणवठा\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida-hockey/india-win-asia-hockey-competition-39827", "date_download": "2018-11-13T07:42:24Z", "digest": "sha1:35Z3OOQ7AI4GNX7WLGEBFU7TBGYBNRDT", "length": 10468, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "india win asia hockey competition हॉकीत आशियाई शालेय जेतेपद | eSakal", "raw_content": "\nहॉकीत आशियाई शालेय जेतेपद\nगुरुवार, 13 एप्रिल 2017\nभोपाळ - भारताने पाचव्या आशियाई शालेय हॉकी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. येथील ऐशबाग स्टेडियमवर भारताने अंतिम सामन्यात मलेशियावर 5-1 अशी मात केली. आलिशान महंमद याने 12व्या मिनिटाला मैदानी गोलवर भारताचे खाते उघडले. प्रताप लाक्राने तीन मिनिटांच्या अंतराने दोन गोल केले. 20व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर, तर 23व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर त्याने लक्ष्य साधले. 32व्या मिनिटाला अकिमुल्लाह अनुआर इसूक याने मलेशियाचे खाते उघडले. त्यानंतर दोन मिनिटांनी आलिशान याने वैयक्तिक दुसरा व संघाचा चौथा गोल केला. 38व्या मिनिटाला मनिंदरसिंग याने पाचवा गोल नोंदविला. या स्पर्धेत सहा संघांनी भाग घेतला होता. सिंगापूरने चीनला 3-1 असे हरवून तिसरे स्थान मिळविले. श्रीलंकेने थायलंडवर 4-1 अशी मात करीत पाचवा क्रमांक मिळविला.\nप्रतिक मारेकऱ्यांना फाशी झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हत्येच्या घटनाचे प्रमाण वाढले असून, प्रतिक आपल्या कुटुंबातला मुलगा आहे. त्याच्या...\nभारतीय कुस्तीचा नवा चेहरा (नाममुद्रा)\nएका वर्षात चार आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये पदके मिळवून बजरंग पुनिया याने भारताची मान उंचावताना भारतीय कुस्तीचा नवा चेहरा अशी आपली ओळख निर्माण...\nराजकीय वाऱ्यांची बदलती दिशा\nकर्नाटकात नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपला यश मिळू शकले नाही. पोटनिवडणुका हा कोणत्याही पक्षाच्या यशापयशाचा खात्रीशीर...\nमालिक का रहम और किस्मत का ताला\nमालिक का रहम और किस्मत का ताला नागपूर : दुसऱ्याच्या हाताखाली काम करून जेमतेम पगारावर मालकाचे बोलणे खाण्यात त्याला रस नव्हता. एक दिवस त्याने नोकरीला...\nरहदारीपूर्वीच चौपदरीकरण रस्त्याला तडे\nआर्णी (जि. यवतमाळ) : नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी आटापिटा सुरू आहे. सुकळी तसेच लोणबेहळ ते कोसदणी भागात...\nदेहविक्रीसाठी तीन युवतींची राजस्थानात विक्री\nनागपूर- नागपुरातील तीन युवतींना देहव्यापारासाठी राजस्थानमध्ये विक्री करणाऱ्या टोळीला यशोधरानगर पोलिसांनी अटक केली, तसेच युवतींची सुटक केली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/dr-shrikant-karlekar-write-article-saptarang-72391", "date_download": "2018-11-13T08:12:06Z", "digest": "sha1:7S275DVFPT2RZSPVLNY6SOEKGJTU7SZE", "length": 25871, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "dr shrikant karlekar write article in saptarang लक्षद्वीपची बुडणारी बेटं... (डॉ. श्रीकांत कार्लेकर) | eSakal", "raw_content": "\nलक्षद्वीपची बुडणारी बेटं... (डॉ. श्रीकांत कार्लेकर)\nरविवार, 17 सप्टेंबर 2017\nलक्षद्वीप द्वीपसमूहातल्या एकूण ३६ बेटांपैकी ‘पाराळी १’ हे प्रवाळबेट नष्ट होण्याच्या व बुडू लागल्याच्या खुणा सन १९६८ ते २००३ या काळातच दिसू लागल्या होत्या. हे बेट आता नकाशावरून नाहीसं झाल्याची बातमी या महिन्याच्या सुरवातीला आली. जागतिक तापमानवृद्धीमुळं वाढणारी समुद्रपातळी हेच या घटनेमागचं एकमेव कारण आहे. बंगाराम या कंकणाकृती प्रवाळबेटांत ‘पाराळी २’, ‘पाराळी ३’ आणि ‘थिंनाकारा’ अशी आणखी तीन बेटं असून, त्यांचीही झीज सुरूच आहे. त्यामुळं यापुढं ‘लक्षद्वीप द्वीपसमूहात एकूण छत्तीस बेटं नसून, एकतीसच बेटं आहेत,’ असं म्हणण्याची वेळ आपल्यावर नजीकच्या काळात येणार आहे.\nलक्षद्वीप द्वीपसमूहातल्या एकूण ३६ बेटांपैकी ‘पाराळी १’ हे प्रवाळबेट नष्ट होण्याच्या व बुडू लागल्याच्या खुणा सन १९६८ ते २००३ या काळातच दिसू लागल्या होत्या. हे बेट आता नकाशावरून नाहीसं झाल्याची बातमी या महिन्याच्या सुरवातीला आली. जागतिक तापमानवृद्धीमुळं वाढणारी समुद्रपातळी हेच या घटनेमागचं एकमेव कारण आहे. बंगाराम या कंकणाकृती प्रवाळबेटांत ‘पाराळी २’, ‘पाराळी ३’ आणि ‘थिंनाकारा’ अशी आणखी तीन बेटं असून, त्यांचीही झीज सुरूच आहे. त्यामुळं यापुढं ‘लक्षद्वीप द्वीपसमूहात एकूण छत्तीस बेटं नसून, एकतीसच बेटं आहेत,’ असं म्हणण्याची वेळ आपल्यावर नजीकच्या काळात येणार आहे.\nल क्षद्वीप द्वीपसमूहातलं ‘पाराळी १’ हे माणसांची वस्ती नसलेलं प्रवाळबेट (Coral Island) समुद्रानं गिळंकृत केल्याची बातमी ही समुद्राच्या वाढणाऱ्या पातळीमुळं येऊ घातलेल्या एका मोठ्या संकटाची नांदी आहे, असं म्हणायला हरकत नाही लक्षद्वीप द्वीपसमूहातल्या बंगाराम या कंकणाकृती प्रवाळबेटाचा (Atoll ) भाग असलेलं हे बेट नकाशावरून नाहीसं झाल्याची बातमी या महिन्याच्या सुरवातीला सात सप्टेंबर रोजी आली आणि या व अशा अनेक द्वीपसमूहातल्या सखल बेटांच्या भवितव्याविषयी आता किती जागरूक राहायला हवं आहे, त्याचाही अंदाज येऊ लागला.\nसन १९६८ पर्यंत ०.०३२ चौरस किलोमीटर क्षेत्र असलेलं हे बेट त्यानंतर हळूहळू चारही बाजूंनी होणाऱ्या झिजेमुळं आता पाण्यात पूर्णपणे बुडालं आहे. त्याच्या आजूबाजूची आणखी चार बेटंही झपाट्यानं बुडत असल्याचे संकेत मिळत आहेत. लक्षद्वीप द्वीपसमूहातली बेटं जैवविविधतेनं समृद्ध आहेत; पण अजूनही ती आपल्याला पूर्णपणे कळलेली नाहीत. वाढत्या समुद्रपातळीमुळं होत असलेल्या\nकिनाऱ्यांच्या झिजेमुळं ती वेगानं संकटग्रस्त बनत आहेत. उपग्रह-प्रतिमांच्या अभ्यासातून ही बाब अगदी ठळकपणानं समोर आली आहे.\nडॉ. आर . एम . हिदायतुल्ला हे माणसांची वस्ती नसलेल्या लक्षद्वीप द्वीपसमूहातल्या बेटांचा व त्यांवरच्या जैवविविधतेचा अभ्यास अनेक वर्षांपासून करत आहेत. त्यांच्या निरीक्षणानुसार, सन १९६८ ते २००३ या काळातच ‘पाराळी १’ हे प्रवाळबेट नष्ट होण्याच्या व बुडू लागल्याच्या खुणा दिसू लागल्या होत्या. जागतिक तापमानवृद्धीमुळं वाढणारी समुद्रपातळी हेच या घटनेमागचं एकमेव कारण आहे. बंगाराम या कंकणाकृती प्रवाळबेटांत ‘पाराळी २’, ‘पाराळी ३’ आणि ‘थिंनाकारा’ अशी आणखी तीन बेटं असून, त्यांचीही झीज सुरूच आहे. त्यामुळं यापुढं ‘लक्षद्वीप द्वीपसमूहात एकूण छत्तीस बेटं नसून, एकतीसच बेटं आहेत,’ असं म्हणण्याची वेळ आपल्यावर नजीकच्या काळात येणार आहे.\nअरबी समुद्रात, भारताच्या पश्‍चिम किनाऱ्यापासून ४०० किलोमीटर दूर असलेल्या लक्षद्वीप द्वीपसमूहात एकंदर ३६ प्रवाळबेटांपैकी ११ बेटांवर माणसांची वस्ती आहे.१५ बेटांवर वस्ती नाही. पाच बेटं आधीपासूनच पाण्याखाली आहेत आणि पाच बेटं इतर बेटांशी संलग्न आहेत. या बेटांच्या आजूबाजूच्या समुद्रतळाच्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे, की इथं पाण्यात बुडालेल्या प्रवाळभित्ती (Coral reefs) आहेत. एका उथळ तळ्याच्या (Lagoon-लगून) आजूबाजूला असलेली सखल (Low ) बेटांची ही एक साखळीच आहे. ही बेटं ३२ चौरस किलोमीटरच्या परिसरात विखुरलेली आहेत. या प्रवाळबेटांत आढळून येणारी विविधता ही केवळ अचंबित करणारीच आहे. प्रत्येक बेट हे त्यावरील वनस्पती, अवसाद किंवा गाळ, प्रवाळ, मत्स्यजीवन, लगून या सगळ्यांच बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण आहे. लक्षद्वीप द्वीपसमूहातली ही बेटं त्यांच्या विशिष्ट भूरूपिकीमुळं (Geomorphology ), भूशास्त्रीय रचनेमुळं, जैवविविधतेमुळं आणि त्यांच्या विशिष्ट भौगोलिक स्थानामुळं अद्वितीय अशी निसर्गलेणी बनलेली आहेत. प्रत्येक बेट हे देवदुर्लभ सौंदर्यानं परिपूर्ण आहे. प्रत्येक बेटाचं निसर्गसौंदर्य हे शब्दात वर्णनही करता येणार नाही इतकं विलक्षण आहे. प्रवाळ आणि केवळ प्रवाळ यांनीच बनलेली, सदैव अस्थिर...आणि कल्पेनी बेटासारखी बेटं तर वीस-वीस मीटर उंचीच्या माडांनी झाकून गेलेली या बेटांवरचं पर्यावरण संवेदनशील असून, भरपूर पाऊस पडत असूनही शुद्ध गोड्या पाण्याचा तुटवडा ही एक इथली मोठी समस्या आहे.\nइथली सगळी बेटं कमी उंचीची, समुद्रसपाटीपासून केवळ एक ते दोन मीटर उंच असून, त्यांवर डोंगर, पर्वत अशी भूरूपं नाहीत. काही बेटांवर वाळूच्या उंच टेकड्या आणि थोड्या उंचीवर पुळणी आहेत. या पुळणींवर तुटलेल्या प्रवाळांच्या भरड पदार्थांचं संचयन आढळून येतं. पूर्वेकडून येणारी वादळं आणि मॉन्सूनमध्ये नैॡत्येकडून येणाऱ्या लाटा यांमुळं या बेटांची मोठी नासधूस व झीज होते. त्यामुळं प्रवाळांचे लहान लहान तुकडे वेगवेगळ्या लगूनमध्ये पडून काही लगून गाळानं भरूनही जाऊ लागले आहेत. भरपूर जैवविविधता असलेली ही प्रवाळबेटं सागरी पर्यावरणातल्या बदलांसंदर्भात खूपच संवेदनशील आहेत. समुद्रपातळीतल्या थोड्याशा बदलानंही ती नष्ट होऊ शकतात.\nमिनीकॉय, कल्पेनी, कदमत, किस्तन व चेटलत ही इथली कंकणाकृती प्रवाळबेटं आहेत. बंगाराम बेटांचा समूह लगूनच्या मध्ये तयार झाला आहे. इथल्या सगळ्याच प्रवाळांच्या वाढीत समुद्रपातळीतल्या बदलानुसार अनेक बदल झाल्याचं दिसून आलं आहे. प्रवाळ हे मूलतः उथळ पाण्यात वाढतात; त्यामुळं समुद्रपातळीतल्या थोड्याशा वाढीनंही ते नष्ट होतात. १५ हजार वर्षांपूर्वी या भागात समुद्रपातळी आजच्यापेक्षा १२० मीटरनं खाली होती. सात हजार वर्षांपूर्वी ती २० मीटर इतकीच खाली होती. समुद्रपातळी खाली जाण्याची किंवा वर येण्याची क्रिया खूपच संथ गतीनं झाली असेल. अन्यथा इतक्‍या मोठ्या प्रमाणावर प्रवाळबेटं तयार होऊ शकली नसती किंवा शिल्लक राहू शकली नसती.\nसध्याची प्रवाळ व प्रवाळभित्तींची वाढ गेल्या ५०० वर्षांतच झाली. आता मात्र जागतिक हवामानबदलांमुळं समुद्रपातळी वाढत असून त्याचे परिणाम यानिमित्तानं वेगानं दृश्‍यरूप घेऊ लागले आहेत.\nही सागरी बेटं आज वाढत्या समुद्रपातळीच्या सावटाखाली आपलं अस्तित्व जपण्याचा प्रयत्न करत आहेत. या बेटांचा जो ऱ्हास सुरू आहे आणि भविष्यात या बेटांना ज्या मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे, त्याची आज अनेकांना फारच कमी माहिती आहे. समुद्रपातळीत एक मीटरनंही होणारी वाढ या कमी उंचीच्या प्रवाळबेटांना गिळंकृत करणार असल्याचं भाकीत अनेक सागरशास्त्रज्ञांनी व हवामानतज्ज्ञांनी यापूर्वीच केलं आहे.\nभविष्यातल्या संकटाची चाहूल तर आता लागलेलीच आहे. वाढणाऱ्या समुद्रपातळीमुळं अशा बेटांना पुढच्या काळात कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल, हे कळण्यासाठी व हीच बेटं सर्वप्रथम या संकटाला कशी बळी पडणार आहेत, हे समजण्यासाठी लक्षद्वीप द्वीपसमूहातल्या सगळ्याच बेटांचा अभ्यास नव्यानं हाती घेण्याची मोठी गरज आता निर्माण झाली आहे. माणसांची वस्ती असलेल्या बेटांचा विचार तर प्राधान्यानं होणं आवश्‍यक आहे.\nसागरपातळी वाढण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेवर आपलं काही नियंत्रण नाही हे खरं आहे; पण अशा बेटांवर खारफुटीची जंगलं वाढवून भविष्यात होणाऱ्या समुद्राच्या आक्रमणाचा जोर कमी करता येईल. ही बेटं वाचवण्याचा सध्या हाच एक पर्याय आपल्यासमोर आहे.\nकित्येक शब्दांनी समजावूनही कळले नसते, माणुसकी म्हणजे काय आजोबांच्या कृतीने मनात ठसले कायमचे. आजोबांना सारखा चहा लागायचा म्हणून नेहमी थर्मास भरून...\n...तर भाजप धोकादायक पक्ष- रजनीकांत\nचेन्नई- विरोधी पक्षांना जर भारतीय जनता पक्ष हा धोकादायक आहे असे वाटत असेल तर, नक्कीच तसे असू शकते असे विधान सुपरस्टार रजनीकांत यांनी केले आहे....\nभीमा सहकारी साखर कारखाना दुसरे बिल 100 रुपये प्रति टनाप्रमाणे काढणार\nमोहोळ- टाकळी सिकंदर ता. मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2017-18 मधील शेतकऱ्यांची एफआरपी प्रमाणे निघणारी पूर्ण रक्कम...\nपुणे - शेतकऱ्यांना उसाच्या एफआरपीची थकीत रक्कम न देणाऱ्या साखर कारखान्यांना गाळप परवाना दिलाच कसा, असा प्रश्‍न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार...\nयुद्धविरोधी दिन साजरा करण्यासाठी पॅरिसमध्ये जमलेल्या जगभरातील नेत्यांमधील शह-काटशहामुळे नको त्या शंका उपस्थित झाल्या आहेत. पहिल्या महायुद्धाच्या...\nविकासाच्या वेगाला हवे सुविधांचे लॅंडिंग\nदेशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/9/14/Mudra-Bank-.html", "date_download": "2018-11-13T06:27:11Z", "digest": "sha1:EXS4LFLS252WNJYT4EMKVSPJKVC4CMHE", "length": 8251, "nlines": 22, "source_domain": "mahamtb.com", "title": " मुद्रा बँक योजना मुद्रा बँक योजना", "raw_content": "\nअसंघटित व गैरकृषी क्षेत्रातील लघुउद्योग करू इच्छिणार्‍या उद्योजकांना वित्तीय सहाय्य व प्रोत्साहन देण्यासाठी एप्रिल २०१५मध्ये या योजनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ झाला. यासाठी २० हजार कोटींच्या निधीची व बँकांसाठी ३ हजार कोटी रुपयांच्या पतहमी निधीची सोय करण्यात आली होती.\n२०१७-१८ च्या अर्थसंकल्पात २.४४ लाख कोटी रुपयाची व्यवस्था केली आहे. कुटिरोद्योग, मधमाशीपालन, कोंबडीपालन तसेच दुग्धव्यवसाय, गॅरेज, दुकान, फळविक्रेते व भाजीविक्रेते यासारख्या अनेक लघु व्यावसायिकांना या योजनेचा लाभ होतो आहे. शिशु, किशोर व तरुण अशा तीन प्रकारात या योजनेअंतर्गत मिळणार्‍या कर्जाची विभागणी केली आहे. शिशु वर्गात ५० हजारांपर्यंत, किशोर वर्गात ५ लाखांपर्यंत तर तरुण वर्गात १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होते.\n२०१५-१६ मध्ये सरकारने १.२२ लाख कोटी लक्ष्य ठेवले होते. त्याला वर्षभरात पार करत १.३७ लाख केाटी इतके कर्ज उपलब्ध करून दिले गेले. २०१६-१७ मध्ये सरकारने १.८० लाख कोटीचे लक्ष्य ठेवले होते. त्यास सरकारने वर्षभरात पार करून १०० % कर्ज उपलब्ध करून दिले. अशाप्रकारे मुद्रा योजनेची यशस्वीपणे उद्दिष्टपूर्ती होत आहे. सर्वात जास्त कर्ज रुपये ५० हजारांपर्यंत मर्यादा असलेल्या शिशु प्रकारातून मिळाले.\nपुरुषांपेक्षा महिलांना या योजनेचा जास्त लाभ मिळालेला दिसून आला. शिशु प्रकारातील एकूण कर्ज वाटपापैकी ७८% कर्ज केवळ महिलांना मिळाले आहे. तसेच अनुसूचित जाती जमातीतील ३०% लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.\nनवीन रोजगार निर्माण करण्याच्या उद्देशाने या योजनेमार्फत सरकारतर्फे यशस्वी पाऊल उचलले गेले. त्या अनुषंगाने रोजगारनिर्मितीच्यादृष्टिने या योजनेचा युवक व महिलांना सर्वाधिक फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. मोठ्या उद्योगाच्या तुलनेत लघुउद्योग जास्त रोजगारप्राप्ती करुन देतात असे निदर्शनास आले होते. आजपर्यंत उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक असलेल्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होेते. याचा थेट परिणाम रोजगार व एकूणच देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत होता. त्यासाठी सरकारने उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी आणि उद्योजकांना व व्यावसायिकांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी मुद्रा बँक योजना लागू केली.\nमहाराष्ट्राला सर्वांत जास्त कर्जाचा वाटा\nइतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या वाट्याला सर्वात जास्त कर्जाचा वाटा आला होता. त्यामुळे २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०१६-१७ मध्ये महाराष्ट्र राज्याच्या कर्ज वितरण वृद्धीत २५ टक्क्यांनी वाढ झाली. २०१५ ते २०१८ पर्यंत महाराष्ट्राला ५९ हजार ७१५ कोटींचे कर्ज मिळाले. तर २०१८-१९ या चालू आर्थिक वर्षात ११ लाख लोकांना ५८७० कोटींच्या कर्जाला मंजुरी मिळाली आहे. केवळ महाराष्ट्रच नाही तर सर्वच राज्यांच्या कर्ज वितरण वृद्धीत दरवर्षी वाढ होत आहे व सरकारही दरवर्षी वाढते लक्ष्य ठरवित आहे. यावरुन मुद्रा योजना कशाप्रकारे जनतेस लाभदायी ठरत आहे याचा अंदाज येऊ शकतो.\nयोजनेची माहिती ऑनलाईन स्वरुपात\nमुद्रा योजनेची सुरुवात व पुढीच वाटचाल यशस्वीपणे होत असल्याचे दिसून येत आहे. या योजनेची सर्व माहिती mudra.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. योजनेविषयी सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध होत असल्यामुळे सामान्य व्यक्तीलाही ही माहिती मिळू शकते. यावरुन योजनेविषयीची पारदर्शकता दिसून येते. सरकारने देशातील सर्व प्रकारच्या बँकांना योजनेची कार्यवाही सोपवली असल्यामुळे नागरिकांना योजनेचा लाभ घेता येणे अधिक सोपे झाले आहे.\n- कल्पेश गजानन जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/begegnen", "date_download": "2018-11-13T07:28:18Z", "digest": "sha1:RHBN7VUKZTFAIZ7QFWTUQ3GU73F5FT4F", "length": 7321, "nlines": 144, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Begegnen का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nbegegnen का अंग्रेजी अनुवाद\nक्रिया टेबल अकर्मक क्रिया + dative auxiliary 'sein'\nउदाहरण वाक्य जिनमे begegnenशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\n begegnen कोलिन्स शब्दकोश के 4000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nbegegnen के आस-पास के शब्द\n'B' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\n'begegnen' से संबंधित सभी शब्द\nसे begegnen का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\n'Complements' के बारे में अधिक पढ़ें\norangequit नवंबर ०९, २०१८\nWenglish नवंबर ०९, २०१८\ncoin toss नवंबर ०९, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://www.cnfeinade.com/mr/products/digit-ammetervoltmeter/", "date_download": "2018-11-13T07:57:04Z", "digest": "sha1:G3UFKH3UVUAASCW5AYDRVFTZWWKKM7OF", "length": 4186, "nlines": 170, "source_domain": "www.cnfeinade.com", "title": "अंक Ammetervoltmeter उत्पादक आणि पुरवठादार | चीन अंक Ammetervoltmeter फॅक्टरी", "raw_content": "आम्ही 1983 पासून जागतिक वाढत मदत\nफेज-क्रम टप्पा नुकसान रिले\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nफेज-क्रम टप्पा नुकसान रिले\nकॉम्प्रेसर तापमान नियंत्रक क्लिंट-5-10\nWB-X76 LED प्रदर्शन अंकी विभवांतरमापक\nफेज-क्रम टप्पा नुकसान रिले JFY-5-3\nवायन-P76 मल्टी फंक्शन प्रदर्शन अंकी ammeter LED\nWDS-P90 एलसीडी प्रदर्शन अंकी ammeter एलसीडी\nWB-X76 LED प्रदर्शन अंकी विभवांतरमापक\nफेज-क्रम टप्पा नुकसान रिले\nFeinade हुक शॉट मॅक वा-याचा झपाटा मदत केली ...\nfeinade मोटर p अर्ज उदाहरणार्थ ...\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://mahitisagar.com/0529.php", "date_download": "2018-11-13T07:40:28Z", "digest": "sha1:VJ2CFJKFU6CNKNHUXEKAZWEZGEIKNQBN", "length": 4132, "nlines": 36, "source_domain": "mahitisagar.com", "title": " २९ मे", "raw_content": "दिनविशेष : २९ मे\nहा या वर्षातील १४९ वा (लीप वर्षातील १५० वा) दिवस आहे.\n: एडमंड हिलरी व शेर्पा तेनसिंग यांनी दुपारी ११:३० वाजता माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्‍च शिखर सर केले.\n: विस्कॉन्सिन अमेरिकेचे ३० वे राज्य झाले.\n: पीटर (दुसरा) रशियाचा झार बनला.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n: पीटर हिग्ज – ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ\n: जॉन एफ. केनेडी – अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९६३)\n: शेर्पा तेनसिंग नोर्गे – एव्हरेस्टवीर (मृत्यू: ९ मे १९८६)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n: ग. प्र. प्रधान – समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, राजकारणी, लेखक, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती. ’स्वातंत्र्य संग्रामाचे महाभार’, ’लोकमान्य टिळक’, हाजी पीर’, ’सोनार बांगला’, ’भाकरी आणि स्वातंत्र्य’ इ. मराठीतील पुस्तके प्रसिद्ध आहेत. (जन्म: २६ ऑगस्ट १९२२)\n: स्‍नेहल भाटकर – संगीतकार (जन्म: १७ जुलै १९१९)\n: चौधरी चरणसिंग – भारताचे ५ वे पंतप्रधान व ’लोकदल’ पक्षाचे संस्थापक (जन्म: २३ डिसेंबर १९०२)\n: सुनीतिकुमार चटर्जी – आधुनिक ऐतिहासिक भाषाशास्त्र व ध्वनीविचार यांच्या अभ्यासाची मुहूर्तमेढ रोवणारे भाषाशास्त्रज्ञ, साहित्य व संस्कृतीचे अध्यापक (जन्म: २६ नोव्हेंबर १८९०)\n: पृथ्वीराज कपूर – अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक (जन्म: ३ नोव्हेंबर १९०१)\n: बहाउल्ला – बहाई पंथाचे संस्थापक (जन्म: १२ नोव्हेंबर १८१७ - तेहरान, इराण)\n: सर हंफ्रे डेव्ही – विद्युत पृथक्‍करणाद्वारे सोडिअम आणि पोटॅशिअम ही मूलद्रव्ये प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ (जन्म: १७ डिसेंबर १७७८)\n सूचना / तक्रारी / प्रतिक्रिया / माहिती देण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/toddler-who-could-die-anytime-he-falls-asleep-desperate-for-new-life-saving-mask-5979888.html", "date_download": "2018-11-13T06:56:16Z", "digest": "sha1:UB42WYMDSTLY2HNABLA4SU7WJF6LVOLI", "length": 10847, "nlines": 154, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Toddler who could die anytime he falls asleep desperate for new life-saving mask to help him breathe | बाळाला झोप लागताच उडते पालकांची झोप! रात्र-रात्रभर करावे लागते जागरण; इतका गंभीर आजार की मास्क हटवताच मृत्यूची भीती", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nबाळाला झोप लागताच उडते पालकांची झोप रात्र-रात्रभर करावे लागते जागरण; इतका गंभीर आजार की मास्क हटवताच मृत्यूची भीती\nया गंभीर आजामुळे झोपेत कधीही त्याचा मृत्यू होऊ शकतो.\nलंडन - घरात लहान बाळ असलेल्या प्रत्येक पालकाचे प्रयत्न असतात की त्याने जास्तीत-जास्त झोप घ्यावी. परंतु, इंग्लंडच्या डेनमेड शहरातील एका कपलचे बाळ झोपताच त्यांच्या हृदयाचे ठोके वाढतात. त्यांच्या अवघ्या एका वर्षाच्या मुलाला गंभीर आजार आहे. या आजारात तो झोपेत जाताना त्याच्या शरीरातील नर्वस सिस्टिम काम करणे बंद होते. अशात झोपेतच त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळेच, या बाळाचे आई-वडील त्याला झोपी घालण्यासाठी घाबरतात. त्याला झोपण्यापूर्वी ऑक्सिजन मास्क घालणे आवश्यक आहे. त्यातही तो झोपेत असताना प्रत्येक क्षणाला त्याच्या शेजारी कुणी तरी असायलाच हवे.\n- ही स्टोरी इंग्लंडच्या हॅम्पशायर प्रांतातील डेनमेड शहरात राहणाऱ्या चार्ली (1) या मुलाची आहे. जन्मापासूनच तो एका दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. त्याला CCH (काँजेनिटल सेंट्रल हाइपोव्हेंटिलेशन) हा आजार आहे. तो जगभरात 1 हजार लोकांपैकी एकाला होतो आणि अख्ख्या युनायटेड किंगडमध्ये 70 लोकांना हा आजार आहे.\n- या आजारात चार्लीसारखी मुले झोपी जाताच त्यांच्या शरीराचे नर्वस सिस्टिम बिघडतो. झोप लागल्यानंतर शरीरातील संपूर्ण यंत्रणा आपो-आप काम करत नाही. अर्थातच श्वास घेणे सुद्धा कठिण होते. शरीरात ऑक्सिजन कमी होऊन कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढते. सामान्य माणसाच्या शरीरात काही बिघाड झाल्यास शरीरातील यंत्रणा मेंदूला संकेत देतात. परंतु, CCH हा रोग झाल्यानंतर ती सिस्टिम कामच करत नाही. अर्थात चार्लीला झोपेत काही झाल्यास तो रिअॅक्ट सुद्धा होऊ शकणार नाही.\nरोज मास्क वापरल्याने बिघडतोय चेहऱ्याचा आकार\n- त्यामुळे, प्रत्येकवेळी चार्ली झोपी गेल्यानंतर त्याच्या शेजारी कुणी तरी राहणे आवश्यक आहे. त्या व्यक्तीने बाळ झोपत असल्याचे पाहता त्याला ऑक्सिजन मास्क लावावा लागतो. ऑक्सिजन मास्क लावला नाही तर तो श्वासच घेऊ शकणार नाही. रात्री सुद्धा तो झोपल्यास पालकांपैकी एकाला रात्रभर झोपता येत नाही. याच वयात मुलांचा चेहरा, कान, नाक आणि डोळे आकारत येतात. परंतु, नेहमीच ऑक्सिजन मास्क लावून ठेवल्याने त्याच्या चेहऱ्याचा आकार बिघडला आहे.\n- चार्ली जन्माला आला तेव्हापासूनच त्याला ही समस्या आहे. जन्म घेतला तेव्हा सुरुवातीचे चार महिने त्याला रुग्णालयातच ठेवावे लागले. अजुनही डॉक्टरांनी त्याची काळजी घेण्यास सांगितले आहे. झोपेत त्याच्या तोंडावर ऑक्सिजन मास्क नसेल तर त्याचा मृत्यू होऊ शकतो असे डॉक्टरांनी वर्तवले आहे. या आई-वडिलांनी आपली स्टोरी व्यक्त करण्यासाठी आणि मदतीचे आवाहन करण्यासाठी एक फेसबूक पेज देखील तयार केला आहे.\n62 वर्षांचा पती आणि 54 वर्षांची पत्नी, ब्रिटनमध्ये सगळ्यात जास्त वयात आई होणारी पहिली महिला, तिच्या संर्घषाची गोष्ट\nआतुन असे दिसते रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे ठिकाण, नैसर्गिक सैांदर्याने भरलेली ही जागा आहे 10 हजार वर्षे जुनी, एका दिवसाच्या बुकिंगचा खर्च आहे लाखांपर्यंत\nमहिलेला महिनाभरापासून सुरू होते पीरियड्स, प्रचंड थकवा आल्याने केले चेकअप, मग डॉक्टरांनी जे सांगितले त्यामुळे सुरू झाली अंत्यविधीची तयारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://scitechinmarathi.com/2018/03/25/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%82-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B5/", "date_download": "2018-11-13T07:48:40Z", "digest": "sha1:HG2QNLLXMQNKGAQR6KZD444UDEYYD3NN", "length": 28290, "nlines": 162, "source_domain": "scitechinmarathi.com", "title": "स्थायू पदार्थांचे उडणे व पुन्हा खाली पडणे (Falling of solids) – विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात", "raw_content": "विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात\nपदार्थविज्ञानातील(Physics) रटाळ वाटणाऱ्या गोष्टींमधली खरी गंमत आणि अंदर की बात..\n१२ वी नंतरचं Physics\nगोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)\nस्थायू पदार्थांचे उडणे व पुन्हा खाली पडणे (Falling of solids)\nआपल्या भोवतालचं प्रत्येक पृथ्वी आणि आप द्रव्यरूप म्हणजेच सर्व स्थायु(solids) व द्रव(liquids) हे एकमेकाला ओढण्याचा प्रयत्न करतच राहतात हे तर कळालं. पण त्यातही पृथ्वी स्वतःच तिच्या अदृश्य हातांनी प्रत्येक सूक्ष्मातिसूक्ष्म कणाला ओढतच राहते. तो कण सुद्धा ओढायचा प्रयत्न करतोच म्हणा पृथ्वीला.. पण हे म्हणजे काजव्याने सूर्यापुढे चमकण्यासारखं क्षीण आहे. तरीही पृथ्वी वर उभे राहून एखादी गोष्ट वर फेकली की थोडावेळ ती हवेत प्रवास करत राहते आणि मग धराशायी होते. या प्रवासात त्या वस्तूला फेकताना लावलेलं बळ किती वेळ टिकतं या बाह्यबळाने लावलेल्या बळाच्या विरुद्ध जाऊन पृथ्वी त्या वस्तूला कशी खाली पाडते या बाह्यबळाने लावलेल्या बळाच्या विरुद्ध जाऊन पृथ्वी त्या वस्तूला कशी खाली पाडते वस्तू वर जात जात अचानक कशी थांबल्यासारखी वाटते व पुन्हा वेगाने जमिनीकडे कशीकाय झेपावू लागते वस्तू वर जात जात अचानक कशी थांबल्यासारखी वाटते व पुन्हा वेगाने जमिनीकडे कशीकाय झेपावू लागते खाली येऊ लागली की तिच्यावर फक्त पृथ्वीचं गुरुत्वबळच काम करत असतं का\n“अरे अरे विक्रमा विचारांना थांबव थोडं..किती वेग आहे हा विचाराचा मला हे तर कळतं की गुरुत्वबळ हे त्याचं काम करतंच राहतं, तुम्हाला ते कळो वा न कळो, जसा माणसाचा श्वासोच्छवास. पण या वस्तूंच्या फेकाफकीमध्ये जे बाह्यबळ काम करतं ते नक्की कसं त्या वस्तूला हवेत उडवंत ठेवतं या पृथ्वीच्या विरोधात मला हे तर कळतं की गुरुत्वबळ हे त्याचं काम करतंच राहतं, तुम्हाला ते कळो वा न कळो, जसा माणसाचा श्वासोच्छवास. पण या वस्तूंच्या फेकाफकीमध्ये जे बाह्यबळ काम करतं ते नक्की कसं त्या वस्तूला हवेत उडवंत ठेवतं या पृथ्वीच्या विरोधात एकदा का एखादी वस्तू फेकली गेली हवेत तर त्या वस्तूचा वेग नक्की कसा कमी होतो हे जरा सांग.. ”\n“वेताळा, एकतर कणादांनी वैशेषिक सूत्रात म्हटलं तसं\nम्हणजे वस्तूच्या पडण्याला गुरुत्वबळच कारणीभूत असतं. याचाच अर्थ असा की वस्तू जमिनीपासून दूर गेलीच नसती तर या गुरुत्वाचा म्हणावा तितका परिणाम जाणवला नसता. असं समज की एक अतिशय विस्तीर्ण असा सपाट मंच तयार केलाय व तो जमिनीवर ठेवलाय. त्या मंचाचा पृष्ठभाग अतिशय गुळगुळीत केलाय. त्यामुळे त्या मंचावर एखादी गोष्ट ढकलली तर सहजपणे सटकते व दूरवर जात राहाते. काही बर्फाळ देशांमध्ये जसं बर्फावर घसरतात व नृत्य करतात तसं. या हालचालीमध्ये गुरुत्वामुळे होणारा परिणाम तितकासा जाणवत नाही.”\n“ म्हणजे वस्तू सपाट, गुळगुळीत मंचावर एखादी वस्तू घसरतगेली तर गुरुत्व प्रभावशुन्य होते पण हे आता का सांगतोयस पण हे आता का सांगतोयस\n“सांगतो, सांगतो. ही क्षितिजसमांतर(Horizontal) दिशेतली हालचाल झाली. या दिशेत कोणतेही घर्षणबलकार्य करत नाहिये असं धरलं तर या दिशेत बाह्यबळाने त्या वस्तूला जी गती प्राप्त करून दिली ती कायम राहते असे आपण समजू शकतो. हा या गतीचा क्षितिजसमांतर घटक झाला. आता दुसरा म्हणजे उर्ध्वगामी(Vertical) घटक पाहू.”\n“हो. एखादी वस्तू या क्षितिजसमांतर पातळीला अगदी काटकोनात वर फेकली, म्हणजे ध्वजदंडाच्या दिशेत किंवा कारंजातून पाणी जसं सरळ सरळ वर फेकलं जातं तशी वर फेकली तर तिच्या गतीवर गुरुत्वबळाचा परिणाम घडायला लगेचच सुरुवात होते.”\n“म्हणजे अगदी फेकल्याच्या क्षणापासून\n“हो हो, अगदी फेकल्याच्या क्षणापासून किंवा त्या क्षणाच्या सूक्ष्मातिसूक्ष्म भागापासून हे गुरुत्वबळ ओढाओढी सुरु करते..”\n“पण मग ही पृथ्वी वस्तूंना जाऊच का देते वर बसवायचं ना सगळ्यांना जमिनीलाच चिकटून बसवायचं ना सगळ्यांना जमिनीलाच चिकटून आधी थोडं वर जाऊ द्यायचं काय, मग खाली खेचायचं काय आधी थोडं वर जाऊ द्यायचं काय, मग खाली खेचायचं काय ह्या खेळाला काही नियम आहे की नाही ह्या खेळाला काही नियम आहे की नाही\n“वेताळा, हा प्रश्न बहुतेक न्यूटनलाही पडला असावा व म्हणूनच त्याने या गुरुत्व बळासाठीचा नियम (law of gravity) शोधला..हो. एकतर प्रशस्तपादांनी सांगूनच ठेवले होते की\nअर्थात स्थायू, द्रव, वायू, तेज व मन हे हालचाल करत असतात, त्यांना जाणीव स्वरूप असते, ते जवळ येऊ शकतात व लांब जाऊ शकतात आणि ते बलप्रयोग करून गती निर्माण करू शकतात. प्रशस्तपाद भाष्याच्या २ऱ्या धड्यात द्रव्यांमधील समानता दाखवताना प्रशस्तपादांनी (३रे-४थे शतक) म्हटलंय\nपृथ्वी व आप यांना गुरुत्त्व असते व चव असते. नंतर अधिक विवेचन करताना ते म्हणतात\nगुरुत्वं जलभूम्यो: पतनकारणम् |\nअप्रत्यक्षं पतनकर्मानुमेयं संयोगप्रयत्नसंस्कारविरोधि अस्य चाबादिपरमाणुरूपादिवन्नित्यान्नित्यत्वनिष्पत्तय: |\nपृथ्वी म्हणजेच स्थायुपदार्थ व आप म्हणजे सर्व द्रवपदार्थांच्या जमिनीवर पडण्याचे किंवा सांडण्याचे ‘गुरुत्व’ हेच कारण. ते अदृष्य असते पण दोन पदार्थांना एकत्र करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बळाच्या विरुद्ध दिशेत जेव्हा तो पदार्थ खाली पडतो त्यावरून या बळाची कल्पना येते. शिवाय, जडपदार्थांच्या इतर गुणधर्मांप्रमाणेच गुरुत्वाची कल्पना येणे हे त्या पदार्थाच्या लहानात लहान कणांच्या आकारावर अवलंबून असते. हे गुरुत्व वस्तू परमाणू आकारात असली किंवा मोठी असली तरीही कार्य करतच राहतं..”\n“कळलं की गुरुत्व आणि त्याचा नियम स्थायू व द्रवांनाच लागू पडणार, पण तो नियम तरी सांग..”\n“न्यूटनचा गुरुत्वाचा नियम(Law of gravity) सांगतो\nअर्थात प्रत्येक जड वस्तूचा कण हा त्याच्या आजुबाजूच्या सर्व कणांना एका विशिष्ठ बळाने खेचतो. हे बळ त्या दोन वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समप्रमाणात बदलते. तसेच हे बळ त्या दोन वस्तूंमधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तप्रमाणात बदलते..”\n“हां आता कसा नियम वाटतोय बरंका..पण म्हणजे हे बळ कमी जास्त कसं होतं..किंवा कसं कसं बदलतं\n“समजा दोन लोखंडाचे गोळे आहेत. त्यातील एक २० किलोग्राम वस्तुमानाचा आहे व दुसरा ४० किलोग्राम वस्तुमानाचा आहे. ते एकमेकांपासून १० मीटर अंतरावर आहेत. तर त्यांच्यातील गुरुत्वबळ किती असेल, तर\nयात m1 म्हणजे पहिल्या गोळ्याचे वस्तुमान अर्थात २० किग्रा., m2 म्हणजे दुसऱ्या गोळ्याचे वस्तुमान अर्थात ४० किग्रा. त्यांच्यातील अंतर r हे झाले १० मीटर. शिवाय G हा गुरुत्व स्थिरांक त्याची किंमत असते ६.६७x१०-११ न्युटन मीटर२/ किलोग्राम२. मग या सूत्रानुसार गुणाकार केला तर या गुरुत्वबळाची किंमत येते..\n“इऽऽऽ जाउदे. फारच कमी असणार रे हे बळ..एक उदाहरण दे..मला सांग की या दोन वस्तू एखाद्या बाह्यबळाने जवळ आणल्या तसेच लांब नेल्या, तसेच यांमधील एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले, चौपट केले, किंवा दोन्ही वस्तूंची वस्तुमाने दुप्पट केली तर हे गुरुत्वबळ कितीपट होईल..शिवाय त्यांच्यातले अंतर दुप्पट केले, अर्ध्यावर आणले तर गुरुत्वबळ कितीने कमी होइल\n“अरे हे शेवटचं काय महाभयंकर वस्तुमान आहे काय आहे हे विक्रमा काय आहे हे विक्रमा\n“हो वेताळा, त्या दोन वस्तूंची वस्तुमाने दुप्पट, चौपट केली तरीही ते दोन गोळे एकमेकावर आदळत नाहीत. म्हणूनच तर पृथ्वीवरील सर्व स्थायू व द्रव एकमेकांवर सारखे आदळत नाहीत. कारण ते बळ अतिक्षीण आहे. ही ओढाओढ प्रभावीपणे होण्यासाठी या सूत्रातील एक वस्तुमान हे पृथ्वीसारखे अतिप्रचंड हवे. शेवटच्या ओळीतील वस्तुमान हे पृथ्वीचे वस्तुमान आहे. मग जे गुरुत्व आपण बोलतोय ते दिसू लागते. म्हणजे या सूत्रात जर आपण एक वस्तू ही पृथ्वी घेतली तर तिचे वस्तुमान म्हणजे पृथ्वीचे वस्तुमान(5.97×1024किग्रा)घेतले तर त्या दोन वस्तूंमधील अंतर हे साधारण पृथ्वीच्या त्रिज्येइतके(earth’s radius=6.37×106मीटर) असेल\n“मग विक्रमा ह्या सूत्रात एक वस्तू कायमची पृथ्वी घेतली तर ते सूत्र कसे होईल आणि त्याला काय म्हणावे आणि त्याला काय म्हणावे आणि या सारणीत हा ९.८ अंक कसला आलाय आणि या सारणीत हा ९.८ अंक कसला आलाय\n“उत्तम प्रश्न वेताळा. हे गुरुत्वबळ म्हणजे खरे त्या पदार्थाचे पृथ्वीवरील वजन.”\n“अरे विक्रमा, म्हणजे पृथ्वीवरील वजनाचा खरा अर्थ पृथ्वी त्या वस्तूला किती बळाने ओढते ते गुरुत्वबळ होय बर बर. सांग मग त्यासाठीचे सूत्र काय असेल बर बर. सांग मग त्यासाठीचे सूत्र काय असेल\nगुरुत्व स्थिरांक(G) = ६.६७x१०-११ न्युटन मीटर२/ किलोग्राम२\nm2 = पृथ्वीचे वस्तुमान = 5.97×1024किग्रा\nया किंमती घातल्या तर\n= m1 x ३९.८२ x १०१३/४०.५७ x १०१२\n“अरे विक्रमा हे नंतरचे शेपुट काय आहे आणि ह्या ९.८ चे एकक काय आणि ह्या ९.८ चे एकक काय\n“वेताळा या ९.८ चे एकक मी/सेकंद२”\n“मीटर प्रति सेकंद२ हे तर त्वरणाचे एकक..म्हणजे पृथ्वी प्रत्येक वस्तूचा वेग ९.८ ने वाढवते\n“दुसऱ्या कोणत्या बळाने एखाद्या वस्तूला फेकले असेल म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाच्या विरुद्ध दिशे\nत ते बळ काम करत असेल तर त्या वस्तूचा वेग पृथ्वी दर सेकंदाला ९.८मीटर/सेकंदाने कमी करते..जर वस्तू खाली पडत असेल तर पृथ्वी तोच वेग दर सेकंदाला ९.८ मीटर/सेकंदाने वाढवते..”\n“अच्छा पण विक्रमा तू मला हे सांगितले नाहीस की ती २० किलोग्रामची वस्तू किती लांब पडेल ती फेकण्यासाठी किती बळ लावावे लागेल ती फेकण्यासाठी किती बळ लावावे लागेल तिचा प्रवास कसा घडेल तिचा प्रवास कसा घडेल किती अंतरावर ती वस्तू थांबल्यासारखी होईल व खाली पडायला सुरुवात करेल किती अंतरावर ती वस्तू थांबल्यासारखी होईल व खाली पडायला सुरुवात करेल पण हे काय विक्रमा तू सारा वेळ ही सूत्रे सांगण्यातच खर्च केलास..शिवाय क्षितिजसमांतर व ऊर्ध्वगामी दिशेतील हालचालींविषयी काहीतरी सांगत होतास त्याचं काय पुढं झालं तेही सांगितलं नाहीस. काही हरकत नाही..पुन्हा येणारच मी, गुरुत्वबळासारखा दरक्षणाला येत नसलो तरीही दर अमावस्येला मात्र येतच असतो मी..तेव्हा भेटू पुन्हा विक्रमा हाऽहाऽऽहाऽऽऽ”\nगुरुत्वबळ हे भौतिकशास्त्रात केवळ काही न्यूटन इतकेच दिसत असले तरीही आपण बहुतेक जण पृथ्वीवरच चालत फिरत असल्याने त्याच्या प्रचंड प्रभावाची कल्पनाच येत नाही. एखादया अपघातग्रस्त होऊन खाली पडणाऱ्या विमानातील वैमानिकालाच त्याचे प्रखर रूप अनुभावाने माहित असते. पॅराशुट घेउन विमानातून खाली उडी मारली व दुर्दैवाने ते पॅराशूट उघडलेच नाही तर मृत्यू अटळ..बंजीजंपिग सारख्या खेळात बांधून ठेवणारी दोरी तुटली तर मरण वाढून ठेवलेलं. डोंगरदऱ्यांवर चढताना पाय घसरून खोल दऱ्यांकडे खेचते तेही हेच गुरुत्वबळ. एवढेच काय तर अवकाशातून पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात शिरताना अंतराळयानालाही हे महाप्रचंड गुरुत्वबळ ग्रासतेच व त्यात भारताच्या कल्पना चावलासारख्या अंतराळवीराला वीरगतीही प्राप्त होते. त्या महाप्रचंड गुरुत्वाकर्षणाला व त्यालाही उल्लंघून अवकाशयानातून सफरी करणाऱ्या कल्पना चावलांसारख्या उत्तुंग कर्तृत्वाच्या अंतराळवीरांना प्रणाम करतच सारी सृष्टी निद्रादेवीची आराधना करु लागली..\nमूळ गोष्ट : विक्रम वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात\nविक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात\n[…] काम करतंय. त्याचवेळी त्या ठोकळ्याला गुरुत्वबळ खाली ओढतंय. मग ही दोन्ही बळे वस्तूवर किती प्रभाव […]\nबाहेरील शक्तींचे दास, चलबिचल करणारे सदीश आणि स्वयंभू, स्थिर अदीश (Dependent transient vectors and independent stable scalars) – विक्र\n[…] दिलं उतारावर की झालं काम..मग पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण आहेच टपून […]\nPrevious story नवद्रव्यांमधले पहिले द्रव्य : मी पृथ्वीपरमद्रव्य (I , The Solid Super-substance)\nआधीच विज्ञानात उल्हास..त्यात घुसलं मॅथ्स (Relation between Physics and Mathematics)\nहे पदार्थविज्ञान शिकायचं तरी कशाला \nआधीच विज्ञानात उल्हास..त्यात घुसलं मॅथ्स (Relation between Physics and Mathematics)\nपदार्थविज्ञानात इतके नियम आणि अटी का असतात (Importance of Laws and Conditions in Physics)\nहे पदार्थविज्ञान शिकायचं तरी कशाला \nस्वत: विषयी थोडेसे…ब्लॉगविषयी बरेचसे\nपदार्थधर्मसंग्रह – प्रशस्तपाद ऋषी\nहा ब्लॉग कोणासाठी आहे\nडोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं\nविक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात © 2018. All Rights Reserved.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/costal-road-work-issue-mumbai-14031", "date_download": "2018-11-13T07:30:54Z", "digest": "sha1:73CH755YM5OH23EHKXSJ3B4FRVOUSIGR", "length": 11424, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "costal road work issue in mumbai आचारसंहितेच्या जाळ्यात अडकला \"कोस्टल रोड' | eSakal", "raw_content": "\nआचारसंहितेच्या जाळ्यात अडकला \"कोस्टल रोड'\nशुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016\nमुंबई - नरिमन पॉइंटपासून कांदिवलीपर्यंतच्या \"कोस्टल रोड'चे काम महापालिका निवडणुकीआधी सुरू करण्यात अपयश आले आहे. या मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील भू-तांत्रिक सर्वेक्षणाचे काम जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल; मात्र फेब्रुवारीत होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे हे काम सुरू होणे अवघड आहे.\nमुंबई - नरिमन पॉइंटपासून कांदिवलीपर्यंतच्या \"कोस्टल रोड'चे काम महापालिका निवडणुकीआधी सुरू करण्यात अपयश आले आहे. या मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील भू-तांत्रिक सर्वेक्षणाचे काम जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल; मात्र फेब्रुवारीत होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे हे काम सुरू होणे अवघड आहे.\nकोस्टल रोडचे बांधकाम लवकर सुरू करण्याचे आश्‍वासन शिवसेनेने 2012च्या पालिका निवडणुकी वेळी दिले होते. त्यानंतर भाजपलाही या मार्गाचे काम पालिका निवडणुकांपूर्वी सुरू करायचे होते; मात्र आता हे काम निवडणुकीपूर्वी सुरू होणे शक्‍य नाही. महापालिकेने नरिमन पॉइंट ते वरळी सागरी सेतूपर्यंतच्या 9.98 किलोमीटरच्या कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यासाठी निविदा मागविल्या आहेत.\nमहापालिकेचे भंगार कोठार ‘फुल’\nपिंपरी - महापालिकेच्या भंगार साहित्याच्या लिलाव प्रक्रियेला विलंब होत असल्याने नेहरूनगर कोठार पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे विविध विभागांकडील...\nपुणे महापालिकेची १५ टीएमसी पाण्याची मागणी\nपुणे - पुणे शहराला पंधरा टीएमसी पाणी द्यावे, या मागणीसंदर्भात महापालिकेने राज्य जलसंपदा नियामक प्राधिकरणासमोर बाजू मांडली आहे. या मागणीच्यासंदर्भात...\nपाणीपुरवठ्याबाबत पुढील सुनावणी 13 डिसेंबरला\nपुणे - पुणे शहराला पंधरा टीएमसी पाणी द्यावे, या मागणीसंदर्भात महापालिकेने राज्य जलसंपदा नियामक प्राधिकरणासमोर बाजू मांडली आहे. या...\nविकासाच्या वेगाला हवे सुविधांचे लॅंडिंग\nदेशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या...\nनवी मुंबई -कत्तलखान्यासाठी आरक्षित असलेला भूखंड अखेर सिडकोने महापालिकेला दिला आहे. त्यासाठी सिडकोला सुमारे आठ कोटी दिले आहेत. महापालिका आयुक्त...\nमहापालिकेत आता रेव्हेन्यू कमिटी\nपुणे - महापालिकेत आता रेव्हेन्यू कमिटी स्थापन केली जाणार आहे. पुढील आठवड्यात या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळेल. राज्य सरकारने यासंदर्भात घेतलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/50559?page=2", "date_download": "2018-11-13T06:52:57Z", "digest": "sha1:MADTB6QLOCNUO7RLNGGLWC6ZVZS23QB2", "length": 6675, "nlines": 142, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली गणेशोत्सव २०१४ | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली गणेशोत्सव २०१४\nरंगात रंगूनी सार्‍या - सुखदा_ - सोहम लेखनाचा धागा\nजिगीषा : मलाही कोतबो: अदिती लेखनाचा धागा\n (विसर्जन सोहळा २०१४, मुंबई) लेखनाचा धागा\n\"ठो उपमा\" - प्रसंग-८ लेखनाचा धागा\n\"ठो उपमा \" (उपक्रम) लेखनाचा धागा\nmanee - मलाही कोतबो : संता सिंग लेखनाचा धागा\nठो उपमा - प्रसंग क्र. ३ लेखनाचा धागा\nगणेशोत्सव २०१४: समारोप आणि आभारप्रदर्शन लेखनाचा धागा\nसारिका चितळे - मलाही कोतबो - सौ. शशीकला सहस्त्रबुद्धे लेखनाचा धागा\nमायबोली गणेशोत्सव २०१४ : उपक्रम \"प्रकाशचित्रांचा झब्बू -६४ कलांचा कलाकार \" २९ ऑगस्ट लेखनाचा धागा\n\"आतुरता तुझ्या दर्शनाची\" (३)— डोंगरी, उमरखाडी, गोल देऊळ आणि कुंभारवाडा परीसर लेखनाचा धागा\nठो उपमा - प्रसंग क्र. २ लेखनाचा धागा\nरंगात रंगुनी सार्‍या - चित्रा - रुत्वा लेखनाचा धागा\nरंगात रंगुनी सार्‍या - आशिका -निमिष लेखनाचा धागा\nरंगात रंगुनी सार्‍या - साती - यश लेखनाचा धागा\nज्ञानेश्वरीतील श्री गणेशवर्णन व गणेशवंदन- श्री. शशांक पुरंदरे लेखनाचा धागा\nकेदार१२३ मलाही कोतबो मी एक झाड लेखनाचा धागा\nगणोबा आमच्या गावात - आशिका -निमिष लेखनाचा धागा\nश्रद्धा-मलाही कोतबो - जान्हवी गोखले लेखनाचा धागा\n\"आतुरता तुझ्या दर्शनाची\" (२) — खेतवाडी (१ ते १३ वी गल्ली) आणि परीसर लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/archive/201708?type%5Bwebform%5D=webform&type%5Bmiscellaneous%5D=miscellaneous&type%5Bhelp%5D=help&type%5Babout%5D=about&type%5Btupdates%5D=tupdates", "date_download": "2018-11-13T07:47:06Z", "digest": "sha1:XFXUZECNAQHDAWR52T2BTY5B625GDG6U", "length": 6379, "nlines": 64, "source_domain": "aisiakshare.com", "title": " August 2017 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nBook pageWebformऑलिंपिक २०१२कलादालनकविताकौलचर्चाविषयछोट्यांसाठीजपमाळकथापाककृतीबातमीभटकंतीमाहितीमौजमजारिकामे धागेललितवगैरेवाविप्रविकीपानांसाठीविशेषविशेषांकसंस्थळाची माहितीसध्या कायसध्या काय ...समीक्षा\nमौजमजा खेळ खेळूया सारे आपण चार्वी 67 बुधवार, 09/08/2017 - 14:45\nललित उखाण्यातून नाव मंगेश पंचाक्षरी 8 शुक्रवार, 18/08/2017 - 00:18\nललित धूम्राक्ष : अग्नये स्वाहा. इदं अग्नये इदं न मम विवेक पटाईत 7 बुधवार, 23/08/2017 - 18:59\nजॉनी वॉकर (जन्म : ११ नोव्हेंबर १९२६)\nजन्मदिवस : शिखांचे महाराजा रणजीत सिंग (१७८०), भौतिकशास्त्रज्ञ जेम्स क्लर्क मॅक्सवेल (१८३१), लेखक रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन (१८५०), लेखक, विधिज्ञ, पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर (१८७३), के जीवनसत्त्व शोधणारा नोबेलविजेता एडवर्ड डॉईजी (१८९३), लेखक, विचारवंत व 'नवी क्षितिजे'चे संस्थापक संपादक विश्वास रघुनाथ पाटील (१९२८), अभिनेत्री जीन सेबर्ग (१९३८), लेखक हुमायूँ अहमद (१९४८), सन मायक्रोसिस्टम्सचा सहसंस्थापक स्कॉट मकनीली (१९५४), अभिनेत्री व्हूपी गोल्डबर्ग (१९५५), अभिनेत्री जुही चावला (१९६७), लेखिका अयान हिरसी अली (१९६९)\nमृत्युदिवस : चित्रकार लुदोव्हिको काराच्ची (१६१९), संगीतकार रोसिनी (१८६८), चित्रकार कामिय पिसारो (१९०३), लेखक हेक्टर ह्यू मन्रो उर्फ साकी (१९१६), सिनेदिग्दर्शक व्हित्तोरिओ द सिका (१९७४)\n१६८१ : संभाजींनी औरंगजेबाविरोधात बंड करून त्याचा मुलगा अकबर याची महाराष्ट्रात भेट घेतली.\n१९५६ : अलाबामा राज्यातील बसमध्ये गौर-कृष्णवर्णीयांसाठी वेगळे राखीव विभाग ठेवण्याची तरतूद बेकायदेशीर असल्याचा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या समान हक्कांसाठीच्या लढ्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता.\n१९७१ : बालभारतीने 'किशोर' मासिकाचा अंक प्रायोगिक पातळीवर प्रथम प्रकाशित केला. जाने. ७२ पासून नियमित प्रकाशन.\n१९९५ : सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार.\n२००१ : अमेरिकन फौजांनी तालिबानकडून काबूलचा ताबा मिळवला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 7 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://scitechinmarathi.com/2018/03/12/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A5%AA-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A7-%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80-discussion-on-characteristics-propertie/", "date_download": "2018-11-13T07:15:40Z", "digest": "sha1:VOJSNHT6LGGUKWVJON54ZUEXPPVOZAQ6", "length": 22195, "nlines": 173, "source_domain": "scitechinmarathi.com", "title": "प्रकरण ४ भाग १: पृथ्वी (Discussion on characteristics, properties and classification of solids) – विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात", "raw_content": "विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात\nपदार्थविज्ञानातील(Physics) रटाळ वाटणाऱ्या गोष्टींमधली खरी गंमत आणि अंदर की बात..\n१२ वी नंतरचं Physics\nगोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)\n(प्रशस्तपादभाष्याच्या ४थ्या धड्यातील पृथ्वी किंवा स्थायूंचे गुणधर्म, प्रकार, वागण्याच्या तऱ्हा व उपयोग या संबंधीची माहिती या धड‌यात आहे. हे श्लोक ३ऱ्या – ४थ्या शतकातले असून तेव्हाची भारतीयांमध्ये वापरात असलेली स्थायूद्रव्यांच्या अभ्यासाची पद्धत दर्शवतात. काही गोष्टी किंवा संकल्पना पटणारही नाहीत पण त्यासाठी पूर्णच अभ्यासाची पद्धत नाकारू नये. जे जे प्रत्ययास येईल तेवढेच मानावे. असो.)\nसर्व स्थायुद्रव्ये ही पृथ्वी या वर्गात मोडतात.\nस्थायुद्रव्यांना रंग, चव, वास, स्पर्श(तापमान), संख्या, मोजमापे, वेगळेपणा असतो. ती लांब किंवा जवळ जाऊ – येऊ शकतात, त्यांच्यावर गुरुत्वबल कार्य करते, ती प्रवाही असतात व दुसऱ्या द्रव्यांवर बाह्यबळ लावू शकतात.\nएते च गुणविनिवेशाधिकारे रूपादयो गुणविशेषा सिद्धा: |\nवैशेषिक सूत्रांच्या गुणविनिवेशाधिकार नावाच्या भागात हे रंग इत्यादि गुण सांगितले आहेत.\n(वैशेषिक सूत्र) गुणविनिवेशाधिकार (२/१/१)\nस्थायूंना रंग, चव, वास व स्पर्श असतो.\nचाक्षुषवचनात् सप्त सङ्ख्यादय: |\nचाक्षुष नावाच्या वैशेषिक सूत्रात सात गुण सांगितले आहेत.\n(वैशेषिक सूत्र) चाक्षुषघटितसूत्र (४/१/१) –\nसंख्यापरिमाणानि पृथक्त्वं संयोगविभागौ परत्वापरत्त्वे कर्म्मच रूपिद्रव्यसमवायाच्चाक्षुषाणि |\nचाक्षुषघटितसूत्रात म्हटलंय की संख्या, परिमाण, वेगळे असणे, जवळ येणे व दूर जाणे, मोठे-लहान असणे, हालचाल करणे, रंग असणे हे गुण केवळ डोळ्यांनीच किंवा चक्षुंनीच जाणवू शकतात. म्हणजेच या गुणांचा व डोळ्यांचा समवाय संबंध असतो.\nस्थायूद्रव्ये पडतात याचाच अर्थ त्यांच्यावर गुरुत्व काम करते.\nअद्भि: सामान्यवचनाद् द्रवत्वम् |\nपृथ्वीद्रव्याचे काही गुण जलद्रव्यासारखेच असून त्यात प्रवाहीपणा हा गुणधर्मही येतो.\nएकामागोमाग दुसऱ्या हालचालींचा उल्लेख असल्याने स्थायु हे बळ लावून गती निर्माण करतात हे लक्षात येते.\nक्षितावेव गन्ध : |\nगन्ध हे केवळ स्थायूंनाच असतात.\nस्थायूंना पांढरा इत्यादि अनेक रंग असतात.\nरस: षड्विधो मधुरादि : |\nस्थायूंना गोड इत्यादि सहा वेगवेगळ्या चवी असतात.\nगन्धो द्विविध: सुरभिरसुरभिश्च |\nहवासा आणि नकोसा असे स्थायूंचे दोन प्रकारचे वास असतात.\nस्पर्शोऽस्या अनुष्णशीतत्वे सति पाकज: |\nत्यांचा स्पर्श ना थंड असतो ना उष्ण. त्यातला बदल हा पाकक्रियेमुळे घडतो.\nसा च द्विविधा – नित्या चानित्या च |\nस्थायूंचे दोन प्रकार आहेत – टिकाऊ आणि तात्कालिक अस्तित्व असणारे.\nपरमाणुलक्षणा नित्या, कार्य्यलक्षणात्वनित्या |\nअणुरूपात स्थायू हे अनंतकाळापर्यंत राहतात, पण नेहमीच्या बघण्या-वापरण्यातील स्थायूंचे अस्तित्व हे तात्कालिक असते.\nसा च स्थैर्य्याद्यवयवसन्निवेशविशिष्टाऽपरजातिबहुत्वोपेता शयनासनाद्यनेकोपकारकरी च |\nतात्कालिक अस्तित्व असणाऱ्या स्थायूंमधील घटकांची एक विशिष्ट योजना असल्यानेच त्यांना स्थायूचा आकार येतो. त्यांचे अनेक प्रकार असतात व त्यांच्याद्वारे आपल्याला बिछाना, खुर्ची अशा अनेक गोष्टी मिळतात\nत्रिविधं चास्या: कार्य्यम् | शरीरेन्द्रियविषयसंज्ञकम् |\nस्थायूपदार्थांचे तीन प्रकार आहेत – शरीरे, इन्द्रिये व जाणिवेला कळणाऱ्या विविध वस्तू.\nशरीरं द्विविधं योनिजमयोनिजञ्च |\nशरीरे दोन प्रकारची असतात, मातेच्या गर्भातून जन्माला येणारी व तशी न येणारी.\nतत्रायोनिजमनपेक्ष्य शुक्रशोणितं देवर्षीणां शरीरं धर्मविशेषसहितेभ्योऽणुभ्यो जायते |\nयातील दुसऱ्या प्रकारची शरीरे ही देवता व ऋषी इत्यादिंची असून ती पित्याचे शुक्राणू व मातेचे शोणित यांच्या संगमातून जन्माला आलेली नसतात, किंबहुना त्यांची शरीरे ही पुण्यकर्मांचे फळ म्हणून आकाराला येतात.\nक्षुद्रजन्तूंनां यातनाशरीराण्यधर्मविशेषसहितेभ्योऽणुभ्यो जायन्ते |\nतसेच किडामुंग्यांची शरीरे ही त्यांना काही विशिष्ट पापांची शिक्षा म्हणून लाभलेली असतात आणि तीही अतिसूक्ष्म कणांवर झालेल्या पापकर्मांचे फळ म्हणून आकाराला येतात.\nमातेच्या गर्भाद्वारे जन्माला येणारी शरीरे ही शुक्राणू व शोणित यांच्या पासून निर्माण झालेली असतात.\nतद् द्विविधम् जरायुजमण्डजञ्च |\nगर्भातून जन्माला येणारी शरीरेही दोन प्रकारची असतात – जरायुज किंवा सस्तन आणि अण्डज किंवा अंडी घालणारे.\nमाणूस, गायी आणि इतर चार पायांचे प्राणी हे जरायुज किंवा सस्तन वर्गात मोडणारे आहेत.\nपक्षी व सरपटणारे प्राणी हे अंडी घालणारे किंवा अंडज आहेत.\nइन्द्रियं गन्धव्यञ्जकं सर्वप्राणिनां जलाद्यनभिभूतै: पार्थिवावयवैरारब्धं घ्राणम् |\nवासाची जाणीव करून देणारे इंद्रिय गंधेंद्रिय आहे. ते सर्वच प्राण्यांमध्ये असते. ते स्थायूद्रव्याच्या अणूंचे बनलेले असून त्या अणूंवर जल तसेच इतर द्रव्यांचा काहीही परिणाम होत नाही.\nविषयस्तु द्व्यणुकादिक्रमेणारब्धस्त्रिविधो मृत्पाषाणस्थावरलक्षण: |\nनेहमीच्या वापरातील वस्तूंचे रेणू हे दोन, तीन तसेच त्याहीपेक्षा अधिक अणूंच्या एकत्र येण्यातून बनलेले असतात आणि ते तीन प्रकारचे असतात – चिकणमाती, दगड व पाने-फुले.\nतत्र भूप्रदेशा: प्राकारेष्टकादयो मृत्प्रकारा: |\nत्यातील पहिल्या प्रकारचे स्थायू म्हणजेच माती ही पृथ्वीच्या विविध प्रदेशांमधील सर्वात वरच्या थरांमध्ये मिळते. शिवाय विटा व भिंती इत्यादींमध्येही ती असते.\nदुसऱ्या प्रकारच्या स्थायूंमध्ये म्हणजेच पाषाणांमध्ये खनिजे, विविध रत्ने, हिरे, माणके व अन्य मोडतात.\nतिसऱ्या प्रकारच्या स्थायूंमध्ये गवत, औषधी वनस्पती, झाडे – त्यांची फुले व फळे, वेली, फुलांविनाच फळे येणाऱ्या वनस्पती व अन्य तत्सम प्रकार मोडतात.\nमूळ धडा: प्रकरण ४ : द्रव्यपदार्थनिरुपण – आरंभ\nपदार्थ धर्म संग्रह: अनुक्रमणिका\nमूळ कथा: विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात\nनिरीक्षकाची स्थिती – गती चौकट आणि सहनिर्देशक पद्धती (Frame of reference and coordinate system)\nप्रकरण ४ : द्रव्यपदार्थनिरुपण – आरंभ (Chapter 4: Discussion of Individual Substances) – विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या �\n[…] इहेदानीमेकैकशो वैधर्म्यमुच्यते | We now proceed to describe the dissimilarities or distinctive features of each one of (of the substances). आता आपण प्रत्येक प्रकारच्या द्रव्याची विशिष्ट लक्षणे कोणती हे पाहणार आहोत. भाग १: पृथ्वी (Solids) […]\n[…] सांगायचा मुद्दा असा की यातील पृथ्वी (Earth), जल (Water), अग्नि (Fire/Energy), वायू ( Air) या विशेष […]\nपरिणामांच्या आधारे कारणे शोधणे (Cause and effect relationship in Physics) – विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात\n[…] निर्जीव पदार्थांबद्दल बोलता तुम्ही.. स्थायू(solid), द्रव(liquid ), वायू(gas) आणि अग्नी(fire) हे ते […]\nNext story नवद्रव्यांमधले पहिले द्रव्य : मी पृथ्वीपरमद्रव्य (I , The Solid Super-substance)\nआधीच विज्ञानात उल्हास..त्यात घुसलं मॅथ्स (Relation between Physics and Mathematics)\nहे पदार्थविज्ञान शिकायचं तरी कशाला \nआधीच विज्ञानात उल्हास..त्यात घुसलं मॅथ्स (Relation between Physics and Mathematics)\nपदार्थविज्ञानात इतके नियम आणि अटी का असतात (Importance of Laws and Conditions in Physics)\nहे पदार्थविज्ञान शिकायचं तरी कशाला \nस्वत: विषयी थोडेसे…ब्लॉगविषयी बरेचसे\nपदार्थधर्मसंग्रह – प्रशस्तपाद ऋषी\nहा ब्लॉग कोणासाठी आहे\nडोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं\nविक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात © 2018. All Rights Reserved.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/3/13/News-On-Today-s-atmosphere-at-Azad-Maidan.html", "date_download": "2018-11-13T07:12:20Z", "digest": "sha1:UZS5KFFNQXO6SO32QAJQSBMLQ2VSMQEV", "length": 4541, "nlines": 7, "source_domain": "mahamtb.com", "title": " आझाद मैदानावरील आजचे वातावरण आझाद मैदानावरील आजचे वातावरण", "raw_content": "\nआझाद मैदानावरील आजचे वातावरण\nआपल्या मागण्यांसाठी आझाद मैदानावर आज हजारो शेतमजूर, वनजमीन कसणारे शेतकरी राज्याच्या निरनिराळ्या भागातून आले होते. ज्या लाल बावट्याखाली हा सगळा समाजगट इथे आला, त्यांना मागण्या मान्य होण्याचे, शेतमालाला हमीभाव मिळवून देण्याचे आमिष दाखवून इथे येण्यासाठी प्रवृत्त केल्याचे जमीन कसणार्‍यांच्या बोलण्यावरून, वागणुकीवरून दिसत होते. बर्‍याच लोकांच्या मागण्या या कसत असलेली जमीन स्वतःच्या नावावर करण्याच्याच होत्या. सलग सात दिवस पायपीट केल्याने, वर्षानुवर्षे जमीन कसत असूनही आपले हक्क न मिळाल्याने, शेतमालाला भाव न मिळाल्याने, उत्पन्नाचे स्थिर साधन नसल्याने भवितव्याच्या चिंतेने ग्रासल्याने अनेकांच्या चेहर्‍यांवर दुःख, दैन्य, त्रासाचे भाव दिसत होते. शिवाय गेल्या सात दिवसांत जे हाल सोसले, त्यानंतर आज आझाद मैदानात मुंबईकरांनी केलेल्या भोजन, अल्पोपहार, पाण्याच्या व्यवस्थेने आनंदी झालेले चेहरेही पाहायला मिळाले.\nजवळजवळ सर्वच शेतकर्‍यांच्या अंगावर परिस्थितीच्या अपरिहार्यतेमुळे अतिशय हलाखीची स्थिती दाखविणारे कपडे होते तर कित्येकांच्या डोळ्यांत आपल्या समस्या सोडवल्या जाण्याची आशा पल्लवित झाल्याचेही दिसले. पण स्वामीनाथन आयोग लागू करण्याच्याबाबतीत प्रश्न विचारल्यानंतर अनेकांनी हा आयोग माहिती नसल्याचे सांगितले तर कित्येकांनी हा आयोग जे शेतकरी आहेत, त्यांच्या भल्यासाठी लागू केला जावा, असे मत व्यक्त केले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने डोक्यावर कडक ऊन येत असल्याने, घामाने अंग माखत असल्याने कितीतरी शेतकर्‍यांनी आपल्याबरोबर आणलेल्या शाली, चादरी, पाण्याच्या बॉक्सचे रिकामे खोके सावलीसाठी डोक्यावर घेतले होते. एकूणच आझाद मैदानावर आलेल्या शेतकर्‍यांचे जथ्थे हे त्रासलेले, समस्यांनी ग्रस्त असलेले, त्यांच्या सोडवणुकीसाठी सरकारने निर्णय घ्यावा, अशा आशेवर असलेलेच होते.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/7819-importance-and-significant-of-bail-pola-festival-in-marathi", "date_download": "2018-11-13T06:51:50Z", "digest": "sha1:QPPL4YNR3S3DTGOKAYKRVEHUMXGC7NWV", "length": 8737, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "शेतीमित्राप्रति कृतज्ञतेचा सोहळा... बैलपोळा! - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nशेतीमित्राप्रति कृतज्ञतेचा सोहळा... बैलपोळा\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई\t 08 September 2018\nश्रावण म्हणजे सण आणि उत्सवांचा महिना. या महिन्यातील अनेक सण हे कृषीसंस्कृतीशी संबंधित असतात. असाच एक श्रावणातील शेतकऱ्यांचा लाडका सण म्हणजे बैलपोळा. हा सण श्रावण महिन्यातील आमवस्येला साजरा केला जातो. बैलांसाठी हा दिवस खास असतो. भारताच्या कृषीप्रधान संस्कृतीत या बैलाला अनन्यसाधारण महत्त्व असतं, त्यामुळे बैलांच्या प्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो.\nवर्षभर शेतात राबणाऱ्य़ा बैलाला या दिवशी आराम दिला जातो. बळीराजा आपल्या बैलाला आंघोळ घालतो. त्यांची शिंगं रंगवली जातात. त्यांचं संपूर्ण अंग रंगीत ठिपक्यांच्या नक्षीने सजवलं जातं. पायात चांदीचे तोडे, नाकात वेसण, गळ्यात घुंगरू, कपाळाला टिळा, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग बांधून बैलांना सजवण्यात येते. बैलांना नैवेदय म्हणून घरातील सुवासिनी पुरणपोळी तसंच गोडधोड खाऊ घालतात. वर्षभर बैलांची निगा राखणाऱ्या घरगड्यालाही नवीन वस्त्रं दिली जातात.\nकाळाच्या ओघात शेतीची कामे यांत्रिकीकरणाने होत आहे. असं असलं तरी बैलांना आजही पूर्वी इतकंच महत्त्व आहे. दिवसेंदिवस वाढत्या चारा तसंच पाणीटंचाईमुळे बैलजोडी सांभाळणं अवघड होत चाललं आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खळ्यातील बैलजोड्या दिसेनाशा झाल्या आहेत. तरीही परंपरेनुसार बैलांची पूजा आजही केली जाते. आजकाल पोळा सणाला बैल नसले, तरी मातीच्या बैलांचं पूजन करून बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते.\nयासाठी सणाच्या दोन महिने आधीपासून मातीचे बैल तयार करण्यास सुरुवात होते. येवल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बैलाच्या छोट्या आकर्षक मूर्ती तयार करण्याचं काम केलं जातं. या मूर्तींना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. घरोघरी बैलांच्या पाच मूर्ती आणून त्यांचं पूजन केलं जातं. त्यांना नैवद्य दाखविला जातो. कृषीसंस्कृतीची ही नाळ शहरातही अशा पद्धतीने जोडून ठेवली आहे.\nकेंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी...\nशेतकरी मोर्चाला, बॉलिवूडचा पाठिंबा\nशेतकऱ्यांची आक्रमक भूमिका,१ जूनपासून जाणार संपावर...\nशेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशीच भाजीपाला महागला\nगावगुंडांच्या छेडछाडीमुळे विद्यार्थिनीची आत्महत्या\nसुपरहिरोचे जनक स्टेन ली यांचं निधन\n‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची धमाल, पाहा फोटो\n‘केदारनाथ’… ट्रेलर पाहून तुम्हाला ‘टायटॅनिक’ आठवला का\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\nपुरुष आणि तृतीयपंथीयांवर होणाऱ्या बलात्काराचं काय\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या\nआता फेसबुकवर तयार करा मजेशीर व्हिडीओ, फेसबुकचं नवं अॅप लाँच\n#MeToo प्रकरणी ‘कुक्कू’ ‘गायतोंडे’च्या पाठीशी\nहिवाळ्यात 'अशी' घ्या आरोग्याची काळजी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://scitechinmarathi.com/2017/06/24/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%AD/", "date_download": "2018-11-13T07:05:37Z", "digest": "sha1:IRRMEPC6ME6ELWOJIE5A3T4HCRZKUOLL", "length": 17483, "nlines": 105, "source_domain": "scitechinmarathi.com", "title": "प्रदक्षिणा घालणे – स्वत:भोवती आणि दुसऱ्या भोवती (Rotational and Circular Displacement ) – विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात", "raw_content": "विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात\nपदार्थविज्ञानातील(Physics) रटाळ वाटणाऱ्या गोष्टींमधली खरी गंमत आणि अंदर की बात..\n१२ वी नंतरचं Physics\nगोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)\nप्रदक्षिणा घालणे – स्वत:भोवती आणि दुसऱ्या भोवती (Rotational and Circular Displacement )\nविक्रम राजाचं नशीब आणि वेताळाचं भेटणं यात अतूट नातंच निर्माण झालं होतं म्हणाना. विक्रम राजा एक प्रजाहित दक्ष राजा, कनवाळू राजा, धर्म-अर्थ नित्यनेमाने डोळ्यात तेल घालून जपणारा. आजही मनातल्या मनात राज्यातल्या रस्त्यांची बांधणी, डागडुजी, नवीन घाटांचे बांधकाम याविषयी मंत्र्यांशी चर्चा करून तो पुन्हा रानातल्या गूढ नशीबाच्या दिशेने चालत चालला होता. नागरिकांच्या समस्या जाणणे आणि त्यांवर उपाय शोधणे हा उद्योग विहिरीतून रहाटाने पाणी काढण्या इतकाच नित्याचा झाला होता.\n मागील वेळी चक्राकार गती (circular motion) बद्दल बोलून बोलून तू भोवळ आणली होतीस. आज मी तुला एक प्रश्न विचारतो. एका विहिरीला नुकतेच पाणी लागले आहे. विहिरीच्या सर्व बाजू आतून दगडाने बांधून काढल्या आहेत. विहीरीची खोली १० मीटर भरली. मला त्यावर एक रहाट बसवायचा आहे आणि दोरीने पाणी शेंदायचे आहे. विहरीच्या तळाशी दोन मीटर पाणी आहे असे समजू. या विहिरीवर बसवायच्या रहाटाचा व्यास ०.५ मीटर असेल आणि तो रहाट विहिरीच्या वर १ मी वर फिरतो, तर प्रत्येक वेळी पाणी शेंदताना या रहाटाची किती चक्रे पूर्ण होतील असे होताना पोहरा किती अंतर कापेल असे होताना पोहरा किती अंतर कापेल\n“वेताळा तुझ्या प्रश्नातूनच तू मला चक्रीचाली (angular motion) विषयी आणि चक्राकार विस्थापनाविषयी(angular displacement)बोलण्याची पुन्हा संधी दिलीस. राजा या प्रश्नात चक्राकार गतीशी संबंधित दोन विस्थापनांचा समावेश आहे. रहाटाचे चाक यामध्ये स्वत:च्या अक्षा भोवती फिरते हे झाले चक्रीय विस्थापन (angular displacement). या विस्थापनामध्ये हे रहाटचक्र स्वत:च्या अक्षाभोवती किती फिरले याचा हिशेब अंशांमध्ये आणि रेडीयन मध्ये केला जातो. ह्या चाकाने स्वत:च्या अक्षाभोवती पूर्ण प्रदक्षिणा घातली तर ते पूर्ण परिवलन ३६० अंश इतके भरते. याच्या अर्धीच प्रदक्षिणा घातली तर ती भरते १८० अंश. चतकोरच प्रदक्षिणा घातली तर ती होते ९० अंश. अशारितीने या परिवलनाचे मुख्य टप्पे म्हणजे चतकोर (९० अंश), अर्धकोर (१८० अंश), पाऊण कोर (२७० अंश) आणि पूर्ण परिवलन (३६० अंश). स्वत:च्या अक्षाभोवती पूर्ण परिवलन झाल्यावर पुन: आरंभबिंदूच येतो.”\n“अरेच्चा विक्रमा, म्हणजे शून्य परिवलन काय का पूर्ण परिवलन काय गोष्ट एकच\n“नाही नाही वेताळा. प्रकारच्या विस्थापनाचे मापन करण्यासाठी आणि अशा अडचणी टाळण्या साठीच अंशांबरोबरच रेडीयन हे एककही वापरले जाते. आपल्या अक्षा भोवती पूर्ण प्रदक्षिणा घालण्यासाठी त्या चक्राला आपल्या परिघा एवढे अंतर कापावे लागते.\nP = चक्राचा परीघ\nR = चक्राची त्रिज्या\nचक्रीय विस्थापनाच्या शब्दात बोलायचे झाल्यास\nचक्रीय विस्थापन (d) = कापलेले अंशात्मक अंतर (θ) x चक्राची त्रिज्या (R)\nसमीकरण १ आणि २ यांची सांगड घातल्यास\nपूर्ण परिवलनानंतर(३६० अंश) 2Π रेडीयन इतके अंतर कापले जाते\nपाऊण प्रदक्षिणेनंतर (२७० अंश) 2Πx3/4 इतके म्हणजे 3Π/2 रेडियन\nअर्धप्रदक्षिणेनंतर (१८० अंश) 2Πx1/2 इतके म्हणजे Π रेडियन\nचतकोर प्रदक्षिणेनंतर (९० अंश) 2Πx1/4 म्हणजे Π/2 रेडीयन.\nआणि शून्य प्रदक्षिणेनंतर (० अंश) 2Πx0 म्हणजे ० रेडीयन\nयाच हिशेबाने दोन पूर्ण प्रदक्षिणा घातल्यानंतर (३६०x २ = ७२० अंश) 2Π x 2 म्हणजे 4Π रेडियन\nहे झालं चक्राकार विस्थापनाविषयी. आता रहाटचक्राला जोडलेला पोहरा तर चक्राकार फिरणार नाही, कारण तो दोरखंडाबरोबर वर ओढला जाणार, म्हणजेच तो एका रेषेत प्रवास करणार (linear motion). पण दोरखंड जोपर्यंत चाकावरून जातोय तोपर्यंत तो वर्तुळाकारालाच धरून जाणार. (आकृती १)\nयाशिवाय दोरखंड वर ओढला तर तो रहाटाला गुंडाळला जाईल आणि पोहरा वर ओढला जाईल. म्हणून रहाटाचे चाक कायम चक्रगतीमध्ये राहील आणि दोरखंड जोपर्यंत चाकावर आहे तोपर्यंत चक्री फिरेल आणि इतर वेळी रेषेत प्रवास करेल. पोहरा वर ओढताना चक्रापर्यंत येइपर्यंत दोर चक्री फिरेल. पोहरा खाली सोडताना चक्रावरून सुटून सरळ रेषेत खाली जाईल.\n“अरे विक्रमा मुद्द्याला ये. विस्थापन किती झाले चक्राचे दोरखंडाचे किती वेटोळे पडले\n“चक्राचा अक्ष (Axis of rotation) विहीरी पासून १ मी. अंतरावर आहे. – १\nचक्राचा व्यास (diameter).५ मीटर आहे. म्हणजे चक्राचा परीघ (perimeter)ΠD = Πx.५ = ३.१४x .५ = १.५७ मीटर – २\nपोहऱ्याने कापायचे अंतर = विहिरीच्या तळापासून काठापर्यंत + काठापासून चाकापर्यंत = १० मीटर + १ मीटर – चाकाची त्रिज्या (Radius) = ११ – (.५/२) = ११ – .२५ = १०.७५ मीटर\nम्हणजे पोहऱ्याचे एकरेषीय विस्थापन (linear displacement) १०.७५ मीटर इतके होईल.”\n“अरे पण विक्रमा पोहोऱ्याला एवढे अंतर कापायचे असेल तर दोरखंडाची किती वेटोळे चाकाला पडतील किंवा चाक किती वेळा पूर्ण फिरेल किंवा चाक किती वेळा पूर्ण फिरेल\n“सांगतो वेताळा. दोर गुंडाळला जाणे म्हणजेच पूर्ण परिघाइतके अंतर कापणे. आपण पाहिले की चाकाचा परीघ १.५७ मीटर आहे. म्हणजे हे होण्यासाठी (एकरेषीय विस्थापन)/(चाकाचा परीघ) = १०.७५ / १.५७ = अंदाजे ६.७५ वळणे. म्हणजेच ६ पूर्ण वेटोळे (३६० अंश) आणि १ पाऊण (.७५) वेटोळा (२७० अंश) पडला. हे झाले चक्री विस्थापन (Angular displacement).”\n“अरे वेटोळे काय सांगतोस तुमच्या त्या रेडीयन च्या भाषेत सांग तुमच्या त्या रेडीयन च्या भाषेत सांग\n· ६ वेळा पूर्ण चक्र म्हणजे = ६ x परीघ = ६ x २Π = १२ Πरेडियन.\n· शेवटले एक पाऊण चक्र म्हणजे =३/४ x २ Π = ३Π/२ = १.५ Π रेडियन\nएकूण चक्री विस्थापन = १२ Π + १.५ Π = १३.५ Π रेडीयन”\n“पण विक्रमा तू मला चक्री चाली बद्दल आणि एकरेषीय चालीबद्दल आणि त्यांच्यातल्या संबंधाबद्दल काहीच सांगितले नाहीस. कसा रे तू राजा किती पाल्हाळ लावतोस पण आता मला ते ऐकायला वेळ नाही. मी चाललो पुन्हा आपल्या स्थानी..पुन्हा भेटू पुढच्या अमावस्येला..तो पर्यंत विचार करून ठेव..हाऽ हाऽऽ हाऽऽऽ”\nविक्रमाच्या जाण्यानंतर तिथेच एका झाडाला लपेटलेल्या अजगराने हळूच डोके वर काढले व शेजारच्या पिलाला विचारले\n“माझी लांबी १० मीटर..मी १ मी व्यासाच्या वृक्षाला किती वेटोळे घालू शकतो\nपिलू म्हणाले “तुम्हाला रेडियन मध्ये सांगू का त्यापेक्षा\nमुख्य पान: विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात\nघर्षण – थांबवून ठेवणारा, नियंत्रण करणारा, अपघात टाळणारा वाहतूक पोलीस (Friction – The Traffic Police)\nPrevious story वळणे घेणे, वर्तुळ मार्गावर फिरणे = खेचणाऱ्या बलाचा योग्य उपयोग करणे (circular motion and centripetal force)\nआधीच विज्ञानात उल्हास..त्यात घुसलं मॅथ्स (Relation between Physics and Mathematics)\nहे पदार्थविज्ञान शिकायचं तरी कशाला \nआधीच विज्ञानात उल्हास..त्यात घुसलं मॅथ्स (Relation between Physics and Mathematics)\nपदार्थविज्ञानात इतके नियम आणि अटी का असतात (Importance of Laws and Conditions in Physics)\nहे पदार्थविज्ञान शिकायचं तरी कशाला \nस्वत: विषयी थोडेसे…ब्लॉगविषयी बरेचसे\nपदार्थधर्मसंग्रह – प्रशस्तपाद ऋषी\nहा ब्लॉग कोणासाठी आहे\nडोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं\nविक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात © 2018. All Rights Reserved.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.epw.in/mr/journal/2017/30/comment/musical-chairs-nagaland.html", "date_download": "2018-11-13T07:06:00Z", "digest": "sha1:TRFQXQ7F2YYOUXIGRP2NOK5EN7AJRB23", "length": 18481, "nlines": 154, "source_domain": "www.epw.in", "title": "नागालँडमधील राजकीय संगीतखुर्ची | Economic and Political Weekly", "raw_content": "\nसक्रिय राज्यपालांनी हस्तक्षेप करूनही राज्यातील राजकीय नाट्य संपायची चिन्हं नाहीत.\nअनेक असाधारण घटनांनंतर १९ जुलै रोजी नागालँडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ टी.आर. झेलियांग यांनी घेतली आणि आमदारांना खूश ठेवण्याबाबत त्यांनी एक नवीन पायंडा पाडला. राज्याच्या विधानसभेमध्ये २१ जुलैला त्यांनी बहुमत सिद्ध केलं आणि ११ कॅबिनेट मंत्री नियुक्त केले, यतील दोन मंत्री भारतीय जनत पक्षाच्या (भाजप) चार आमदारांपैकी आहे. शिवाय, सत्ताधारी नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ) या पक्षाला सोडचिठ्ठी दिलेल्या ४७ बंडखोर आमदारांपैकी आणखी ३५ जणांना खूश करण्याचं काम झेलियांग यांना करायचं होतं. त्यानुसार २५ जुलैला त्यांनी यातील २६ आमदारांना संसदीय सचिवांच्या पदांवर घेतलं; ही कॅबिनेट दर्जाची पदं आहेत. उरलेल्या नऊ जणांनाही सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आलं; हे पदही कॅबिनेट दर्जाचं आहे. त्यामुळं, ६० सदस्यांच्या सभागृहामधील ज्या ४७ बंडखोर आमदारांनी २१ जुलै रोजी विश्वासदर्शक ठरावादरम्यान झेलियांग यांच्या पारड्यात मतं टाकली, त्या सर्वांना आता कॅबिनेट दर्जाची पदं मिळाली आहेत.\nपरंतु, झेलियांग यांच्या दुर्दैवानं (आणि योगायोगानं) त्यांच्या निर्णयाला ठेचकळवणारा निर्णय २६ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयानं दुसऱ्या एका खटल्यामध्ये दिला. राज्य विधानसभांमध्ये संसदीय सचिव नियुक्त करण्याची तरतूद लागू करणारा ‘आसाम संसदीय सचिव (नियुक्त्या, पगार, मानधन व संकीर्ण तरतुदी) अधिनियम, २००४’ घटनाबाह्य आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला. झेलियांग यांनी सर्वांना खूश करण्यासाठी आखलेल्या व्यूहरचनेला या निर्णयाचा थेट फटका बसण्याची शक्यता आहे, परंतु त्यांची नवशोधक कौशल्यं पाहाता ते यातूनही काहीतरी मार्ग शोधतीलच.\nझेलियांग यांचा सत्तेपर्यंतचा अलीकडचा प्रवास नाट्यमय आणि वादग्रस्त राहिलेला आहे. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय नियमानुसार स्त्रियांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय त्यांनी घेतल्यावर मोठ्या प्रमाणावर जनक्षोभ उसळला, त्यामुळं एनपीएफचे नेते म्हणून झेलियांग यांच्याकडं असलेलं मुख्यमंत्रीपद त्यांना सोडावं लागलं. त्यानंतर एनपीएफनं एकमतानं पक्षाचे ज्येष्ठ नेते शुर्होझेली लेइझेइत्सू (वय ८१) यांना मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवार जाहीर केलं. या घोषणेवेळी लिएझिएत्सू आमदार नव्हते, त्यामुळं त्यांच्या मुलानं सोडलेल्या मतदारसंघामध्ये २९ जुलै रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीत ते उभे राहिले होते. परंतु त्याआधीच झेलियांग यांनी राजकीय वादळ आणून सत्तेची समीकरणं बदलली.\nनागालँडचे राज्यपाल पी.बी. आचार्य यांची (हे पूर्वी भाजपचे ईशान्य भारताविषयीचे सचिव होते.) या सत्ताबदलामधली भूमिकाही तितकीच वादग्रस्त ठरली आहे. शुर्होझेली लिइझेइत्सू यांनी मुख्यमंत्री पदावर आल्यानंतर आवश्यक बहुमत सिद्ध करेपर्यंत घाईघाईनं आचार्य यांनी झेलियांग यांना मुख्यमंत्री पदाची शपथ देऊन टाकली. एनपीएफमधील असहमती हा पक्षांतर्गत मुद्दा आहे, त्याचा विधानसभेशी काही संबंध नाही, असा युक्तिवाद लेइझेइत्सू यांनी केला. सर्वसाधारणपणे, सत्ताधारी पक्षामध्ये औपचारिक फूट पडून घटनात्मक समस्या निर्माण होत नाही तोवर अशा प्रकारचा झगडा सोडवण्याचं काम संबंधित पक्षाच्या अंतर्गत कलह निर्मूलन यंत्रणेवर सोडून द्यायला हवं. विशेष म्हणजे उच्चपदांवर बदल झाला असला आणि झेलियांग सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी पक्षाच्या आदेशाविरोधात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असलं तरी एनपीएफमध्ये फूट पडल्याचं अजूनही मानलं गेलेलं नाही.\nझेलियांग यांनी उघडच बंड केल्यावरही लेइझेइत्सू यांनी पद सोडायला नकार दिला. त्यावेळी राज्यपालांनी लेइझेइत्सू यांना विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं. पुन्हा लेइझेइत्सू यांनी नकार दिला आणि हा पदबदल म्हणजे एनपीएफचा अंतर्गत प्रश्न आहे असं सांगत राज्यपालांच्या आदेशाला गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या कोहिमा खंडपीठामध्ये आव्हान दिलं. न्यायालयानं असहमती दर्शवत लेइझेइत्सू यांची याचिका फेटाळली. ‘या प्रकरणी राज्यपालांनी योग्य विचार करून त्यांच्या आकलनानुसार निर्णय घ्यावा’, असा काहीसा गोंधळवणारा निर्वाळा न्यायालयानं दिला. लेइझेइत्सू यांनी त्यांच्या विख्यात विनोदबुद्धीनुसार नंतर अशी टीप्पणी केली की, या प्रकरणात राज्यपालांना योग्य विचार करता आलेला नाही.\nनागालँडमध्ये राज्यपालांच्या सोबतीनं भाजपला सत्तेत आणण्याचा निर्धार केलेल्या झेलियांग यांचा ‘हेराका बॉय’ असा कटू उल्लेखही लेइझेइत्सू यांनी केला. झेलियांग हे झेलियांगरोंग या नागा जमातीमधील आहेत. ही जमात नागालँड, मणीपूर व आसाममध्ये पसरलेली आहे. ख्रिस्ती धर्माचा अगदी शेवटीशेवटी स्वीकार करणाऱ्या जमातींमध्ये झेलियांरोंगही येते. या जमातीपैकी मोठा घटक अजूनही ‘हेराका’ या ख्रिस्ती धर्माच्या आगमनापूर्वीच्या एतद्देशीय पंथाचं पालन करतो. भारतीय स्वातंत्र्य संघर्षावेळी बंडखोर धार्मिक नेतृत्व दिलेल्या राणी गाइदिनल्यू यांच्यामुळं हेराका पंथ ख्यातकीर्त झाला. गाइदिनल्यू यांनी ब्रिटिश प्रशासनाचा प्रतिकार केलाच, शिवाय नागा सार्वभौमतेसाठी लढणाऱ्या अंगामी फिझो यांच्या नागा नॅशनल कौन्सिललाही त्यांनी विरोध केला. स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना गाइदिनल्यू ब्रिटिश तुरुंगात असल्याचं आढळलं, त्यांच्या प्रतिकाराच्या कहाणीनं नेहरू भारवले आणि त्यांनी ‘राणी’ या संबोधनानं आणि नंतर पद्मभूषण किताबानं गाइदिनल्यू यांचा गौरव केला. मणीपूरमध्ये गाइदिनल्यू यांना आदराचं स्थान असलं तरी नागालँडमध्ये त्यांचं स्मरणालय बांधण्याला तीव्र विरोध करण्यात आला होता. दरम्यान, हेराका पंथीयांना आपल्या बाजूला ओढण्यासाठी भाजप सक्रिय झाल्याचं मानलं जातं आहे\nझेलियांग यांच्या सत्तेत परत येण्यासंदर्भातील घटनाक्रमाभोवतीचा वाद संपलेला नाही. पक्षाच्या आदेशाचं पालन न केलेल्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी लेइझेइत्सू आणि एनपीएफमधील त्यांचे समर्थक प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांना यश आलं तर बंडखोर आमदारांना सदस्यत्व कायम राखण्यासाठी विधानसभेतील दुसऱ्या पक्षात प्रवेश करावा लागेल. त्यांच्या सध्याच्या बंडामध्ये भागीदार असलेल्या भाजपमध्ये ते सामील होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. असं झाल्यास एनपीएफचं पाठबळ कमी होईल. याचा पुन्हा भाजपलाच फायदा होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/remembering-simple-kapadia-on-her-death-anniversary-life-facts-about-her-5979897.html", "date_download": "2018-11-13T06:27:50Z", "digest": "sha1:BBZCTQICJGWM7CJ65PAZ6OKBMVBKHDFX", "length": 10889, "nlines": 164, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Remembering Simple Kapadia On Her Death Anniversary: Life Facts About Her | Death Anni: राजेश खन्नांची मेहुणी होती ही अॅक्ट्रेस, रंजीतसोबत जुळले होते नाव", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nDeath Anni: राजेश खन्नांची मेहुणी होती ही अॅक्ट्रेस, रंजीतसोबत जुळले होते नाव\nमुंबई: डिंपल कपाडियांची बहीण सिंपल कपाडिया बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री होती. अनेक सिनेमांमध्ये अभिनयासोबतच फॅशन डिझायनर म्हणूनही तिने काम केले होते. बॉलिवूडचे प्रसिद्ध खलनायक रंजीतसोबत सिंपल कपाडियाचे नाव जुळले होते. सिंपल आता या जगात नाही. या जगाचा निरोप घेऊन तिला 9 वर्षे लोटली आहेत. 10 नोव्हेंबर 2009 रोजी कॅन्सरमुळे सिंपलची प्राणज्योत मालवली होती.\nफ्लॉप ठरली होती भावोजी राजेश खन्नांसोबतची केमिस्ट्री...\nवयाच्या 18व्या वर्षी सिंपलने अभिनेत्री म्हणून अभिनय करिअरला सुरुवात केली. 1977मध्ये 'अनुरोध'मधून तिने पहिल्यांदा अभिनय केला होता. या सिनेमात तिचे को-स्टार राजेश खन्ना होते. त्यावेळी राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांचे लग्न झाले होते. एका मुलाखतीत सिंपलने सांगितले होते, की राजेश खन्नांसोबत रोमान्स करताना ती कम्फर्टेबल नसायची. तसं पाहता, प्रेक्षकांनासुद्धा राजेश खन्ना आणि सिंपल यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पसंत पडली नव्हती आणि हा सिनेमा फ्लॉप ठरला होता. 10 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये सिंपलने लूटमार (1980), शाका (1981), परख (1981), दूल्हा बिकता नही (1982), हम रहे ना हम (1984), प्यार के दो पल (1986)सह अनेक सिनेमे दिले.\nव्हिलन म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते रंजीत यांच्यासोबत सिंपल रिलेशनशिपमध्ये होत्या. दोघांचे हे नाते सिंपलचे भावोजी अर्थातच राजेश खन्नांना पसंत नव्हती. त्यामुळेच शोमु मुखर्जींचा सिनेमा 'छैला बाबू'च्या सेटवर रंजीत आणि राजेश खन्ना यांच्यातील कोल्ड वॉर स्पष्ट दिसून आला होता.\nराजेश खन्ना-जिंतेद्रसोबत केला रोमान्स\n'अनुरोध'मध्ये सिंपल राजेश खन्ना यांच्यासोबत रोमान्स करताना दिसली. त्यानंतर 'शाका' सिनेमात चॉकलेट अभिनेता जितेंद्र होते. छोट्या फिल्मी करिअरमध्ये सुपरस्टार्स शिवाय सिंपल शेखर सुमनसोबतसुध्दा काम करताना दिसली होती.\n'रुदाली'साठी केला ड्रेस डिझाइन\n1987 मध्ये फिल्मी करिअर सोडून सिंपलने फॅशन डिझाइनर होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तब्बू, अमृता सिंह, श्रीदेवी आणि प्रियांका चोप्रासारख्या अभिनेत्री तिच्या क्लाइंट्स होत्या. 1994मध्ये 'रुदाली'साठी सिंपलला उत्कृष्ट कॉश्च्युम डिझाइनरचा नॅशनल अवॉर्ड मिळाला होता. शिवाय तिने अनेक सिनेमांसाठी ड्रेस डिझाइन केले. त्यामध्ये शहजादे (1989), अजूबा (1991), डर (1993), रुदाली (1993), बरसात (1995), घातक (1996), चाची 420 (1998), जब प्यार किसी से होता है (1998), कसम (2001), सोचा ना था (2005)सारखे सिनेमे सामील आहेत.\n2006मध्ये सिंपलला कर्करोग असल्याचे निदान झाले होते. कर्करोगावर उपचार चालू असतानासुध्दा तिने आपले काम चालू ठेवले. परंतु 10 नोव्हेंबर 2009 रोजी मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झाला. त्यावेली सिंपल 51 वर्षांची होती.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिंपल कपाडियाची काही निवडक छायाचित्रे...\nVideo : रेसलिंग रिंगमध्ये जखमी झाल्यानंतर राखी सावंतचा पहिला व्हिडिओ आला समोर, म्हणतेय - मी तिला अमेरिकेत जाऊन मारणार\nशानदार बेटावर हॉलिडे एन्जॉय करतेय टीव्हीतील 'कोमोलिका', समुद्र किनारी जहाजावर ब्वॉयफ्रेंडसोबत नजरेत आली; तिचे कपडे पाहून सोशल मीडिया युझर्स करत आहे ट्रोल\nकेदारनाथ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, पुजा-यांच्या विरोधानंतरही पुन्हा एकमेकांना Kiss करताना दिसले सुशांत-सारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5", "date_download": "2018-11-13T07:31:14Z", "digest": "sha1:ITCEJXRQQ44DI2MGVJJMKHEAQKONGMZV", "length": 5061, "nlines": 199, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:सजीव - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ६ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ६ उपवर्ग आहेत.\n► कीटक‎ (२१ प, १ सं.)\n► जलचर‎ (१ क, ३ प)\n► जैविक क्रिया‎ (५ प)\n► प्राणी‎ (१७ क, ८३ प, १ सं.)\n► वनस्पती‎ (१२ क, १८४ प)\n► सूक्ष्मजीव‎ (६ प)\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ एप्रिल २०१३ रोजी ०४:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment/6898-priya-warrier-s-video-viral-on-social-media", "date_download": "2018-11-13T07:53:32Z", "digest": "sha1:XJTR26P5D22HQKYGSGPBZBI2NEL2KVVC", "length": 7236, "nlines": 140, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "‘प्रिया वॉरियर’चा आणखी एक व्हिडीओ व्हायरल... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n‘प्रिया वॉरियर’चा आणखी एक व्हिडीओ व्हायरल...\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nआपल्या हटके अदांनी सर्वांनाच घायाळ करणारी प्रिया प्रकाश वॉरियरचा कुठलाही व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला की एका क्षणातचं अगदी झपाट्याने व्हायरल होतो, त्याचप्रमाणे प्रियाचा आणखी एक व्हिडीयो समोर आला असून हा व्हिडीओही सर्वत्र व्हायरल होत आहे. पण यावेळी ती व्हिडिओमध्ये अभिनय करीत नसून, एका इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी जाताना दिसत आहे.\nकाळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेली प्रिया व्हिडीओमध्ये खुपच सुंदर दिसत आहे. या ड्रेसमध्ये प्रिया तिच्या आगामी ‘ओरू अदार लव’ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी एक व्हिडीओ शूट करण्यासाठी जाताना दिसत आहे. तिच्यासोबत तिचा को-अ‍ॅक्टर रोशन अब्दुल रहूफ देखील तिच्यासेबतच दिसत आहे.\nभाजप आमदाराच्या अरेरावीचा आणि शिवीगाळीचा व्हिडिओ व्हायरल\nमुख्यमंत्र्यांच्या नागपुरात गुन्हेगार मोकाट तर, पोलीस सैराट\n‘काहानी मे ट्विस्ट’; धावत्या ट्रेन सोबत काढलेल्या 'त्या' थरारक सेल्फी व्हिडिओबाबत धक्कादायक माहिती उघड\nहावडा एक्सप्रेसच्या पेंट्रीकारमधील धक्कादायक व्हिडीओ व्हायरल\nदुचाकीला बांधून कुत्र्याला नेले फरफटत-व्हिडीओ व्हायरल\nसुपरहिरोचे जनक स्टेन ली यांचं निधन\n‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची धमाल, पाहा फोटो\n‘केदारनाथ’… ट्रेलर पाहून तुम्हाला ‘टायटॅनिक’ आठवला का\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\nपुरुष आणि तृतीयपंथीयांवर होणाऱ्या बलात्काराचं काय\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या\nआता फेसबुकवर तयार करा मजेशीर व्हिडीओ, फेसबुकचं नवं अॅप लाँच\n#MeToo प्रकरणी ‘कुक्कू’ ‘गायतोंडे’च्या पाठीशी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/infog-lakshmi-pujan-mantra-for-blessing-of-goddess-lakshmi-5978472.html", "date_download": "2018-11-13T06:27:04Z", "digest": "sha1:ILREQS5CPIAJYUYJIIIOKQWB7VVY5HIA", "length": 5617, "nlines": 154, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Lakshmi Pujan mantra for blessing of goddess Lakshmi | दिवाळीच्या रात्री अवश्य करा या लक्ष्मी मंत्राचा उच्चार, घरात लक्ष्मीचे होईल आगमन", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nदिवाळीच्या रात्री अवश्य करा या लक्ष्मी मंत्राचा उच्चार, घरात लक्ष्मीचे होईल आगमन\nलक्ष्मी पूजन करताना येथे सांगण्यात आलेल्या एका खास मंत्राचा उच्चार पूजे दरम्यान केल्यास घरामध्ये लक्ष्मी आगमन होऊ शकते.\nबुधवार 7 नोव्हेंबरला दिवाळी असून या दिवशी महालक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. धनाची देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सर्वजण मनोभावे देवीची पूजा करतात. लक्ष्मी पूजन करताना येथे सांगण्यात आलेल्या एका खास मंत्राचा उच्चार पूजे दरम्यान केल्यास घरामध्ये लक्ष्मी आगमन होऊ शकते. यासोबतच काही खास उपाय केल्यास सर्व आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात.\nइतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...\nसर्व देवी-देवतांसोबतच कुळदेवी आणि कुळदेवाचे पूजन विसरू नये\nयमदेव आणि शनिदेव आहेत सूर्यदेवाचे पुत्र, आणखी कोणकोण आहेत यांच्या कुटुंबात\nअर्घ्य देण्याचा विधी : तांब्याच्या कलशात पाण्यामध्ये टाकावेत तांदूळ आणि लाल फुलंही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/marathi-news-sarpanch-mahaparishad-gramvikas-maharashtra-sarpanch-sakal-agrowon-98385", "date_download": "2018-11-13T07:13:53Z", "digest": "sha1:YPRQWDUKVCQY7XXCQHJRAWMXARME2DQJ", "length": 16388, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news sarpanch mahaparishad gramvikas maharashtra Sarpanch sakal agrowon ग्रामविकासाची शिदोरी घेत सरपंच गावाकडे | eSakal", "raw_content": "\nग्रामविकासाची शिदोरी घेत सरपंच गावाकडे\nशनिवार, 17 फेब्रुवारी 2018\nआळंदी (जि. पुणे) - सकाळ-ॲग्रोवनची सातवी सरपंच परिषद उत्साहात पार पडली. दोन दिवसांच्या या परिषदेतील विविधांगी कार्यक्रमात अधिकारी, पदाधिकारी, शेतकरी, तज्ज्ञ, शास्त्रज्ञ वक्त्यांमुळे ग्रामविकासाची सखोल चर्चा झाली. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सरपंच कृषिकेंद्रित ग्रामविकासाची शिदोरी घेतच आपल्या गावाकडे परतले.\nआळंदी (जि. पुणे) - सकाळ-ॲग्रोवनची सातवी सरपंच परिषद उत्साहात पार पडली. दोन दिवसांच्या या परिषदेतील विविधांगी कार्यक्रमात अधिकारी, पदाधिकारी, शेतकरी, तज्ज्ञ, शास्त्रज्ञ वक्त्यांमुळे ग्रामविकासाची सखोल चर्चा झाली. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सरपंच कृषिकेंद्रित ग्रामविकासाची शिदोरी घेतच आपल्या गावाकडे परतले.\n‘सकाळ-अॅग्रोवन’च्या सातव्या सरपंच महापरिषदेचा शानदार समारोप शुक्रवारी जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत येथे झाला. सरपंचांच्या माध्यमातून शेती व गावाचा विकास कसा घडवून आणता येईल, याविषयीचे मंथन घडवून आणणारी एक ऐतिहासिक चळवळ म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जाते. या महापरिषदेचे मुख्य प्रायोजक फोर्स मोटर्स होते. स्मार्टकेम टेक्नॉलॉजिज लिमिटेड, विक्रम चहा हे प्रायोजक, तर राज्य शासनचा जलसंधारण विभाग, रोजगार हमी विभाग, पशुसंवर्धन विभाग, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान यांचाही सहयोग परिषदेला लाभला.\nगावात मूलभूत सुविधा, तसेच सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी योजना कशा पद्धतीने राबविता येतील, याचे मार्गदर्शन या महापरिषदेत सरपंचांना मिळाले. पंचायतराज व्यवस्थेचा पाया सरपंच असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्पष्ट केल्यामुळे आपले पद छोटे नाही याची जाणीव सरपंचांना झाली. तसेच, गावविकासात येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आता स्वतः मुख्यमंत्री आणि राज्य सरकार आपल्या पाठीशी उभे आहे, याचा विश्वास या महापरिषदेत मिळाल्याने सरपंच मंडळी समाधानी चेहऱ्याने गावाकडे परतत होती.\nसरपंच महापरिषदेच्या निमित्ताने अनेक सरपंच एकमेकांचे मित्र बनले. तसेच, पोपटराव पवार, चंदू पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ सरपंचाना भेटण्याची, चंद्रकांत दळवी यांच्यासारख्या आयएएस अधिकाऱ्याशी संपर्क करण्याची सुविधा सरपंचांना मिळाल्यामुळे गावाच्या विकासाला प्रेरक ठरणारे दुवे मिळाल्याचे अनेक सरपंचांनी सांगितले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री व जलसंधारणमंत्र्यांची भूमिका सरपंचांना एकाच व्यासपीठावर ऐकण्यास मिळाल्यामुळे ग्रामविकासाची राज्याची वाटचालदेखील सरपंचांना स्पष्टपणे समजली.\nगावात रस्ते, वीज, पाणी, आरोग्य केंद्र, पोषण आहार, महिला व बालकल्याण, डेअरी, विविध कार्यकारी सोसायट्या, जलसंधारण, आदर्श गाव, तसेच विविध सेवा यांची उभारणी कशी करायची, त्यासाठी निधी कसा उभारायचा, याचे धडे दोन दिवस सरपंचांनी गिरवले. आळंदीमधील सातव्या सरपंच महापरिषदेमुळे आतापर्यंत ‘सकाळ अग्रोवन’च्या माध्यमातून कृषिकेंद्रित ग्रामविकासाचे प्रशिक्षण मिळालेल्या सरपंचांची संख्या आता आठ हजार झाली आहे.\nग्रामविकासासाठी केंद्र व राज्याने कोणत्याही योजना जाहीर केल्या तरी देशाचे शासन व जनतेमधील खरा दुवा सरपंच हाच आहे. त्यामुळे अडचणींवर मात करीत पारदर्शक कामे करून सरपंचांनी गावांना समृद्ध करावे.\n-प्रा. राम शिंदे, जलसंधारणमंत्री\nअमिताभ बच्चन यांचा नागपुरात महिनाभर मुक्काम\nनागपूर - भारतीय चित्रपट सृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’च्या चित्रीकरणासाठी जवळपास पंचवीस दिवस नागपुरात मुक्काम असणार आहे, यावर खुद्द...\nएक हजार शिक्षक ठरणार अतिरिक्त\nनागपूर - अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फटका शहरातील महाविद्यालयांना बसला आहे. शहरात अकरावीच्या १९ हजार ९३१ जागा...\nवाघापेक्षा शेतकऱ्यांचा जीव मोलाचा - विजय वडेट्टीवार\nनागपूर - यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनक्षेत्रात टी १ (अवनी) वाघिणीला ठार करण्याच्या मुद्यावरून काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी...\nप्रतिक शिवशरणच्या हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार : प्रकाश आंबेडकर\nब्रह्मपुरी (सोलापुर) - माचणूर (ता. मंगलवेढा) येथील प्रतिक शिवशरण या निष्पाप लहान बालकाचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. तसेच ही हत्या नसून एक...\nकित्येक शब्दांनी समजावूनही कळले नसते, माणुसकी म्हणजे काय आजोबांच्या कृतीने मनात ठसले कायमचे. आजोबांना सारखा चहा लागायचा म्हणून नेहमी थर्मास भरून...\n'नो पार्किंग'ची पाटी लावा\nपुणे : बिबवेवाडी येथील पर्पल प्लाझा या व्यावसायिक इमारतीत स्वतःची पार्किंग आहे. पण त्याचा वापर पार्किंगसाठी होत नाही. तेथील रस्त्याच्या दोन्ही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/36842/by-subject/1/149", "date_download": "2018-11-13T07:48:29Z", "digest": "sha1:SLNI4QPROFZCNCRSTV47VF6UPVCTPTSZ", "length": 3092, "nlines": 72, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चित्रपट | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /गझल /गुलमोहर - गझल विषयवार यादी /विषय /चित्रपट\nवाटले नव्हते कधी लेखनाचा धागा इस्रो 7 Jan 14 2017 - 8:05pm\nमनात येते हेच मला तू दिसल्यानंतर लेखनाचा धागा रसप 20 Jan 14 2017 - 7:55pm\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/taxonomy/term/65", "date_download": "2018-11-13T06:29:22Z", "digest": "sha1:RGNAZFHMWB7VTPWCB3R6QJKRW672UDX2", "length": 21486, "nlines": 160, "source_domain": "aisiakshare.com", "title": " अर्थकारण | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nकॉसमॉस बँकेतील लूट कशी केली असावी\nकॉसमॉस बँकेतील लूट कशी केली असावी\nएटीएम स्वीच काय असते आपला नेहमीचा पण आडव्हान्स नेटवर्क स्विच की एन्क्रीप्शन डिव्हाईस आपला नेहमीचा पण आडव्हान्स नेटवर्क स्विच की एन्क्रीप्शन डिव्हाईस की ती एक सिस्टीम असते ज्यात पेमेंट हे एटीएम मशीन मधून अथोराईज करण्यापासून ते पैसे हातात येण्यापर्यंत त्याची सर्व प्रोसेस केली जाते\nकी हॅकर्सनी डमी पेमेंट गेटवे स्थापन केला होता\nकी हॅकर्सनी वीसा कार्डाला समांतर व्यवस्था स्थापन केली होती\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about कॉसमॉस बँकेतील लूट कशी केली असावी\nबुलेट ट्रेन (भाग ६)\nमागील पाच भागात आपण भारतातला ताजमहाल, अमेरिकेतील हूवर धरण, जपानची शिन्कान्सेन, तैवानची बुलेट ट्रेन, श्रीलंकेचा मटाला राजपक्षा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि हॉंगकॉंगचा हॉंगकॉंग आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्या आर्थिक बाजूंचा विचार केला. यातील हूवर धरण, शिन्कान्सेन आणि हॉंगकॉंग आंतरराष्ट्रीय विमानतळ सोडल्यास इतर प्रकल्प आर्थिक दृष्ट्या आतबट्ट्याचा व्यवहार ठरले आहेत हे देखील पाहिले.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about बुलेट ट्रेन (भाग ६)\nबुलेट ट्रेन (भाग ५) : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nअठराव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपात मुक्त व्यापाराचे वारे वाहात होते. अॅडम स्मिथने सांगितलेल्या अर्थविषयक अनेक तत्वांपैकी काही काही तत्वे युरोपातील देशांनी स्वीकारायला सुरुवात केली होती. 'देशाची संपत्ती म्हणजे तिथे तयार होणाऱ्या वस्तू आणि सेवा' हे तत्व मान्य झालेले होते. सरकारने बाजारात पडू नये, केवळ कायदे करावेत आणि राजनैतिक संबंध सांभाळावेत हे तत्व अर्धेमुर्धे पटलेले होते. अर्धेमुर्धे म्हटलं कारण सरकारने बाजारात उतरू नये हे तत्व युरोपातील बहुतेक सरकारे पळत होती पण अॅडम स्मिथचा ज्याला तीव्र विरोध होता टी मक्तेदारी मात्र सरकारी आशीर्वादाने फोफावत होती.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about बुलेट ट्रेन (भाग ५) : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nबुलेट ट्रेन (भाग ४) : तैवान आणि श्रीलंका\nबुलेट ट्रेन प्रकल्पात इतर देशांनी आपल्याला फसवले आहे का की आपणच आपली फसगत करून घेऊन एक पांढरा हत्ती आपल्या पुढील पिढ्यांच्या गळ्यात मारला आहे की आपणच आपली फसगत करून घेऊन एक पांढरा हत्ती आपल्या पुढील पिढ्यांच्या गळ्यात मारला आहे जर हा प्रकल्प सुरु झालाच आहे तर मग आता आपण पुढे काय करू शकतो जर हा प्रकल्प सुरु झालाच आहे तर मग आता आपण पुढे काय करू शकतो या प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी वाहतुकीसंबंधीच्या तीन महाकाय प्रकल्पांबद्दल मी काय वाचले आहे ते चौथ्या आणि पाचव्या भागात प्रथम सांगतो आणि मग सहाव्या भागात वरील प्रश्नांची उत्तरे देऊन ही लेखमाला संपवतो.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about बुलेट ट्रेन (भाग ४) : तैवान आणि श्रीलंका\nबुलेट ट्रेन (भाग ३) शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरो गेज, स्टॅंडर्ड गेज, ब्रॉडगेज\nज्याला जगभरात बुलेट ट्रेन म्हणतात त्याला जपानमध्ये शिन्कान्सेन म्हणतात. शिन्कान्सेन या जपानी शब्दाचा इंग्रजीत शब्दशः अर्थ होतो New Trunk Line. आपण मराठीत त्याला म्हणूया 'नवी रेल्वे लाईन'. यातलं बाकीचं सगळं नंतर बघूया पण 'नवी' या शब्दात जपानमधल्या या प्रकल्पाचे कारण दडले आहे. ही जर नवी रेल्वे लाईन आहे तर जुनी रेल्वे लाईन असणारंच. आणि कुठल्या ना कुठल्या कारणाने जपानी लोकांना नवी रेल्वे लाईन चालू करावीशी वाटले असणार. काय होती ती कारणं आणि नवी रेल्वे लाईन आल्यावर जपानमधली जुनी रेल्वे लाईन बंद झाली का\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about बुलेट ट्रेन (भाग ३) शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरो गेज, स्टॅंडर्ड गेज, ब्रॉडगेज\nबुलेट ट्रेन (भाग २) प्रकल्पाचे लाभार्थी\nबुलेट ट्रेनवरच्या लेखमालेच्या पहिल्या भागात ताजमहाल आणि हूवर धरण याची तुलना करून बुलेट ट्रेन प्रकल्पापुढील आव्हाने मांडायचा प्रयत्न केला होता.\nमुख्य मुद्दा एकंच होता. ताजमहाल संपूर्ण सल्तनतीच्या गोळा करून ठेवलेल्या करातून बनला आणि जेव्हा त्यामुळे सल्तनतीचा खजिन्यात ठणठणाट झाला तेव्हा पुढील सम्राट औरंगझेबाला संपूर्ण सल्तनतीकडून नवीन जाचक कर वसूल करावे लागले. आग्र्याची भरभराट झाली नाही ते तर सोडाच पण संपूर्ण सल्तनतीतील प्रजा अजूनच दुबळी आणि असंतुष्ट झाली.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about बुलेट ट्रेन (भाग २) प्रकल्पाचे लाभार्थी\nबुलेट ट्रेन (भाग १) ताजमहाल आणि हूवर धरण\nअकबराचा थोरला मुलगा जहांगीर म्हणजे मुघल- ए- आझम या चित्रपटातला सलीम, मुघल साम्राज्याचा सम्राट असूनही अफूच्या आहारी गेला होता. त्याच्यानंतर त्याचा तिसरा मुलगा खुर्रम, आपल्या धाकट्या भावाला (शहर्यारला) हटवून मुघल सल्तनतीचा सम्राट बनला. त्याला आपण ओळखतो ते शहाजहान म्हणून. मुमताजमहालचा नवरा आणि औरंगझेबाचा बाप असलेल्या शहाजहानने १६३२ मध्ये ताजमहाल बांधायचा निर्णय घेतला. १६५३ मध्ये काम पूर्ण झाले. २०,००० लोकांनी २२ वर्षे काम करून जगातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य यमुनेच्या तीरावर वसवले.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about बुलेट ट्रेन (भाग १) ताजमहाल आणि हूवर धरण\nफाय‌नान्स‌, प्रोजेक्ट‌ फाय‌नान्स‌, अकाउटिंग‌, बॅंकिंग, इ इ संबंधित‌ प्र‌श्न: भाग‌ -१\nया धाग्यावर अकाउंटींग, कॉर्पोरेट फायनान्स, प्रोजेक्ट फायनान्स, बँकींग, इन्वेस्टमेंट बँकिंग, टॅक्सेशन, इन्शुरन्स, इंटरनॅशल फफायनान्स, इंटरनॅशनल ट्रेड, स्टॉक्स, डेरिवेटिवज, ऑडिट, कंपनी सेक्रेतरियल वर्क्स, काँट्रॅक्ट्स, स्टार्ट्प, इ इ बिझनेस रिलेटेड प्रश्न विचारावेत. शुद्ध पर्सनल फायनान्स आणि शुद्ध इकॉनॉमिक्स वरचे प्रश्न टाळलेले बरे. क्रमांक दिलेले बरे.\nसुरुवातीला मी इथे दोन प्रश्न देत आहे.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about फाय‌नान्स‌, प्रोजेक्ट‌ फाय‌नान्स‌, अकाउटिंग‌, बॅंकिंग, इ इ संबंधित‌ प्र‌श्न: भाग‌ -१\nGSTच्या निमित्ताने : वस्तूंचा जीवनक्रम\nGSTच्या निमित्ताने ज्या चर्चा चालू आहेत त्या ऐकताना मनात काही प्रश्न आले. त्याचा संबंध प्रत्यक्ष वस्तू आणि सेवा कराशी नाही तर वस्तूंच्या जीवनक्रमाशी (life cycle) आहे. एखादी वस्तू उत्पादित होते तेव्हापासून ते तिच्या ग्राहकाच्या हाती पडते इथपर्यंतचा प्रवास अनेक टप्प्यांत होतो. ती वस्तू आणि तिच्याशी संबंधित प्रत्येक व्यवहार सरकारच्या म्हणजे कराच्या जाळ्यात अडकावेत अशी यंत्रणेची इच्छा असते, तर संबंधित व्यक्तींचे हितसंबंध पाहता तसं होऊ नये अशी किमान काही जणांची तरी इच्छा / अपेक्षा असणार.\nRead more about GSTच्या निमित्ताने : वस्तूंचा जीवनक्रम\nजीएसटी : शिम‌गा आणि क‌वित्व‌\nजीएसटीवरील चर्चा लांबल्याने वेगळ्या धाग्यात हलवली आहे.\nRead more about जीएसटी : शिम‌गा आणि क‌वित्व‌\nजॉनी वॉकर (जन्म : ११ नोव्हेंबर १९२६)\nजन्मदिवस : शिखांचे महाराजा रणजीत सिंग (१७८०), भौतिकशास्त्रज्ञ जेम्स क्लर्क मॅक्सवेल (१८३१), लेखक रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन (१८५०), लेखक, विधिज्ञ, पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर (१८७३), के जीवनसत्त्व शोधणारा नोबेलविजेता एडवर्ड डॉईजी (१८९३), लेखक, विचारवंत व 'नवी क्षितिजे'चे संस्थापक संपादक विश्वास रघुनाथ पाटील (१९२८), अभिनेत्री जीन सेबर्ग (१९३८), लेखक हुमायूँ अहमद (१९४८), सन मायक्रोसिस्टम्सचा सहसंस्थापक स्कॉट मकनीली (१९५४), अभिनेत्री व्हूपी गोल्डबर्ग (१९५५), अभिनेत्री जुही चावला (१९६७), लेखिका अयान हिरसी अली (१९६९)\nमृत्युदिवस : चित्रकार लुदोव्हिको काराच्ची (१६१९), संगीतकार रोसिनी (१८६८), चित्रकार कामिय पिसारो (१९०३), लेखक हेक्टर ह्यू मन्रो उर्फ साकी (१९१६), सिनेदिग्दर्शक व्हित्तोरिओ द सिका (१९७४)\n१६८१ : संभाजींनी औरंगजेबाविरोधात बंड करून त्याचा मुलगा अकबर याची महाराष्ट्रात भेट घेतली.\n१९५६ : अलाबामा राज्यातील बसमध्ये गौर-कृष्णवर्णीयांसाठी वेगळे राखीव विभाग ठेवण्याची तरतूद बेकायदेशीर असल्याचा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या समान हक्कांसाठीच्या लढ्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता.\n१९७१ : बालभारतीने 'किशोर' मासिकाचा अंक प्रायोगिक पातळीवर प्रथम प्रकाशित केला. जाने. ७२ पासून नियमित प्रकाशन.\n१९९५ : सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार.\n२००१ : अमेरिकन फौजांनी तालिबानकडून काबूलचा ताबा मिळवला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 5 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-13T07:30:41Z", "digest": "sha1:WRUWHF3VZUJQCVXHKBWWI3PE5EJWXXZ3", "length": 9529, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अंबानींकडून आमिरला महाभारतासाठी 1000 कोटींचे बजेट | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअंबानींकडून आमिरला महाभारतासाठी 1000 कोटींचे बजेट\nमहाभारतावर चित्रपट करण्याची आमिर खानचे स्वप्न होते. त्याचे हे स्वप्न सत्यात अवतरणार आहे. आमिर आपल्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटानंतर महाभारतावार आधारित फिल्म सिरीजला सुरूवात करेल. त्याच्या अंदाजानुसार महाभारतासारखा प्रचंड विस्तार असलेल्या विषयाला एकाच चित्रपटामध्ये सामावता येणे कठीण आहे. त्यासाठी किमान 3 ते 5 चित्रपटांची सिरीजच करायला लागेल. एवढ्या मोठ्या प्रोजेक्‍टचे प्रॉडक्‍शन करायचे म्हणजे भरपूर वेळ आवश्‍यक आहे. त्यासाठी आमिर खानने आपल्या करिअर लाईफमधील 10 ते 15 वर्षे राखीव ठेवली असल्याचे म्हटले आहे. प्रत्येक चित्रपटाचे दिग्दर्शन वेगवेगळ्या दिग्दर्शकाकडून होणार आहे. स्वतः आमिर मात्र पाचही भागांशी संबंधित राहणार आहे.\nया चित्रपटाची निर्मिती देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी करणार आहेत. या सीरीजसाठी 1000 कोटींहुन अधिकचे बजेट असेल. या जबरदस्त बजेटसह हा भारतीय चित्रपटांमधील सर्वात मोठा चित्रपट असल्याचे बोलले जात आहे. हा चित्रपटा प्रसिद्ध हॉलिवूड सीरीजच्या ‘द लॉड्‌स ऑफ द रिंग’ आणि ‘गेम ऑफ थ्रॉन्स’ यांच्या प्रॉडक्‍शन व्हॅल्यूवर आधारीत असेल. सध्या 1000 कोटींचे बजेट असलेल्या महाभारत सीरीजमुळे सर्वत्र चर्चा रंगू लागल्या आहेत. चित्रपटाची संहिता पाहून दिग्दर्शक तीन ते पाच फिल्म सीरीज बनवण्याचा विचार करत आहेत. त्याचबरोबर महाभारताची रुपरेखा लिहिण्यासाठी आंतरराष्ट्रीय लेखकांची मदत घेतली जाईल.\nयावर्षी दिवाळीपर्यंत आमिरचा “ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ रिलीज होईल. त्यामध्ये त्याच्याबरोबर कतरिना कैफ आणि आमिताभ बच्चनही असणार आहेत. “ठग्ज…’ रिलीज झाल्यावर लगेचच आमिर महाभाअरताच्या कामाला लागणार आहे. आता तर या सिरीजच्या प्री प्रॉडक्‍शनच्या कामालाही सुरूवात झाली आहे. पुण्यातल्या ग्रंथालयांमध्ये बसून महाभारतावरच्या सर्व पुस्तकांच्या आधारे रिसर्चही सुरू झाला आहे. त्यामुळे आमिरने लगेचच कोणताही सिनेमा साईन केलेला नाही. या सिरीजमध्ये आमिर स्वतः कृष्णाची भूमिका साकारायची आहे. त्याशिवाय फातिमा सना शेखही मुख्य रोलमध्ये असणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleतिरंगी टी-20 क्रिकेट मालिका; भारतीय महिलांसमोर ऑस्ट्रेलियाचे कडवे आव्हान\nNext articleराज्यशासनाचा निर्णय चुकला\nआमिरचा ‘फिरंगी भल्ला’ बनणार गुगल मॅपवरचा गाईड\nराणी मुखर्जीच्या ‘या’ सिनेमाने तोडला ‘पीके’चा रेकाॅर्ड\nआमिर खानची “मोगल’ चित्रपटात वापसी\n‘ठग्स ऑफ हिन्दोस्तान ‘ मधील ‘वाश्मल्ले’ गाणे आहे यु ट्यूबवर ट्रेंडींग\n‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ सिनेमाचे दुसरे पोस्टर प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/123-marathwada-aurangabad/6766-raju-shetty-will-not-go-with-bjp-to-upcoming-elections", "date_download": "2018-11-13T06:30:48Z", "digest": "sha1:2HZXR5CWOOR4MFZT64Z6WSSINNMHNPD3", "length": 5875, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "निवडणूक लढवण्यासाठी भाजपासोबत जाणार नाही - राजू शेट्टी - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nनिवडणूक लढवण्यासाठी भाजपासोबत जाणार नाही - राजू शेट्टी\nजय महाराष्ट्र न्युज, मराठवाडा\nनरेंद्र मोदी सरकारला केंद्रात येऊन जवळपास 4 वर्षे पूर्ण झालेली आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मित्रपक्ष असलेला स्वाभिमानी शेतकरी संघटना मात्र येत्या निवडणुकीत भाजप सोबत जाणार नाही.\nमराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपने जशी फसवी आश्वासन दिली तशी दुसरी कोणी देत नसतील तर शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही कोणासोबतही जायला तयार आहोत, पण भाजप सोबत जाणार नाही अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे.\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nव्यंकय्या नायडू एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार\nराहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक प्रकरणी भाजप कार्यकर्त्याला अटक\nव्यंकय्या नायडू देशाचे 15वे उपराष्ट्रपती\n...तर ‘त्या’ नेत्यांची शिवसेनेतून हाकालपट्टी होणार\nसुपरहिरोचे जनक स्टेन ली यांचं निधन\n‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची धमाल, पाहा फोटो\n‘केदारनाथ’… ट्रेलर पाहून तुम्हाला ‘टायटॅनिक’ आठवला का\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\nपुरुष आणि तृतीयपंथीयांवर होणाऱ्या बलात्काराचं काय\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या\nआता फेसबुकवर तयार करा मजेशीर व्हिडीओ, फेसबुकचं नवं अॅप लाँच\n#MeToo प्रकरणी ‘कुक्कू’ ‘गायतोंडे’च्या पाठीशी\nहिवाळ्यात 'अशी' घ्या आरोग्याची काळजी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/hyperpool-train-waiting-green-signal-19804", "date_download": "2018-11-13T07:39:19Z", "digest": "sha1:XZUOGPX4GL5NRJJKQBGP33QJJLM6RJYK", "length": 18455, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Hyperpool train waiting for Green signal हायपरलूप ट्रेन हिरव्या कंदीलाच्या प्रतीक्षेत... | eSakal", "raw_content": "\nहायपरलूप ट्रेन हिरव्या कंदीलाच्या प्रतीक्षेत...\nसोमवार, 12 डिसेंबर 2016\nवेग हाच सध्याच्या जगाचा कानमंत्र आहे. \"टू जी', \"थ्री जी' करत जग आता \"फाइव्ह जी'च्या उंबरठ्यावर आले आहे. या अतिवेगवान जगात वेळेचे मूल्य सर्वाधिक आहे. जलद वाहतूक, दळणवळण हीच आर्थिक विकासाची परिणामे ठरत आहेत. आग पेटवण्याचे तंत्र मानवाने शोधले. त्यानंतर चाकाचा शोध लागला. तंत्रज्ञानाला गती मिळाली. ती आता इंटरनेट क्रांतीपर्यंत येऊन ठेपली. बैलगाडी - मोटार - रेल्वे - बुलेट ट्रेन ते विमान या प्रवासात त्याने वेगवाढीलाच पहिली पसंती दिली. हायपरलूप ट्रेनच्या माध्यमातून या वेगालाही मागे टाकणारे नवीन तंत्रज्ञान संशोधकांनी यशस्वी केले आहे.\nवेग हाच सध्याच्या जगाचा कानमंत्र आहे. \"टू जी', \"थ्री जी' करत जग आता \"फाइव्ह जी'च्या उंबरठ्यावर आले आहे. या अतिवेगवान जगात वेळेचे मूल्य सर्वाधिक आहे. जलद वाहतूक, दळणवळण हीच आर्थिक विकासाची परिणामे ठरत आहेत. आग पेटवण्याचे तंत्र मानवाने शोधले. त्यानंतर चाकाचा शोध लागला. तंत्रज्ञानाला गती मिळाली. ती आता इंटरनेट क्रांतीपर्यंत येऊन ठेपली. बैलगाडी - मोटार - रेल्वे - बुलेट ट्रेन ते विमान या प्रवासात त्याने वेगवाढीलाच पहिली पसंती दिली. हायपरलूप ट्रेनच्या माध्यमातून या वेगालाही मागे टाकणारे नवीन तंत्रज्ञान संशोधकांनी यशस्वी केले आहे. हायस्पीड ट्रेनचे महत्त्व सरकारच्याही लक्षात आल्याने या ट्रेनच्या बाबतीत ते गंभीरपणे विचार करीत आहे. मुंबई-पुणे 149 किलोमीटरचा प्रवास विमानापेक्षाही वेगाने झाला तर सध्या विमान प्रवासाला 45 मिनिटे लागतात. तोच ट्रेनने 25 मिनिटांत झाला तर सध्या विमान प्रवासाला 45 मिनिटे लागतात. तोच ट्रेनने 25 मिनिटांत झाला तर आश्‍चर्य वाटेल; पण हे शक्‍य झाले आहे ते हायपरलूप ट्रेनमुळे. विमानापेक्षा दुप्पट आणि बुलेट ट्रेनपेक्षा तिप्पट वेगाने धावणारी हायपरलूप ट्रेन म्हणजे वाहतुकीच्या जगात मोठी क्रांती ठरणार आहे. हायपरलूप ट्रेनचा वेग ताशी 1230 किलोमीटर आहे. जगभरातील अनेक देश हे तंत्रज्ञान स्वीकारण्याच्या तयारीत आहेत.\nअमेरिकेतील टेस्टला मोटर्स ऍन्ड स्पेस एक्‍सचे संस्थापक ऍलन मस्क यांनी 2013 मध्ये हायपरलूप ट्रेनची ब्ल्यू प्रिंट तयार केली. त्यानंतर हे संशोधन खुले केल्यानंतर जगभरातील अनेक संशोधकांनी सुधारणा करीत हे मॉडेल विकसित करून यशस्वी केले. या ट्रेनच्या वेगवान गतीचे तंत्रज्ञान समजावून घ्यावे लागेल. मोठी लंबगोलाकार नळी आणि त्यामधून धावणारी वेगवान कॅप्सूल, असे या ट्रेनचे दोन मुख्य भाग आहेत. पाण्याची मोठी पाइपलाइन जशी टाकली जाते, त्याप्रमाणे ही लंबगोलाकार नळीच्या बंदीस्त मार्गातून ही ट्रेन धावते. अंशत: निर्वात केलेल्या मोठ्या लंबगोलाकार नळीमध्ये कॅप्सूल असते. या कॅप्सूलमध्येच बैठक व्यवस्था केलेली असते. समजण्यासाठी कॅप्सूलला रेल्वेचा डबा असे संबोधू. नळीमधील कमी दाबाच्या वातावरणामुळे कॅप्सूल नळीत तरंगते. नळीच्या आत पृष्ठभागावर असलेल्या इलेक्‍ट्रोमॅग्नेटस्‌मुळे कॅप्सूलला वेगाने पुढे ढकलण्याची क्रिया केली जाते. नळीला कुठेही स्पर्श न करता घर्षणविरहित कॅप्सूल अलगदपणे पुढेपुढे वेगाने धावते. स्वयंचलित कार, रेल्वे, बुलेट ट्रेन, विमान याचा पुढचा टप्पा म्हणजे हायपरलूप ट्रेन असणार आहे. सौरऊर्जा, गतिजन्य ऊर्जा आणि पवन ऊर्जेवर ही ट्रेन कार्यान्वित होणार असल्याने इको फ्रेंडली असेल. अवघ्या पंचवीस मिनिटांत दीडशे किलोमीटरवरील दोन मोठ्या शहरांना जोडणारा हा दुवा ठरेल.\nप्रवासी नेण्याची याची क्षमता प्रतिवर्षी दीड कोटी आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यानेच मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर येतात. जग वेगाने धावते आहे. जपान, चीन, इटली, स्पेन यांसारख्या देशांमध्ये वेगाने धावणाऱ्या ट्रेन आहेत. त्यांचा वेग ताशी 550 किलोमीटरपासून 360 किलोमीटर आहे. याउलट भारतीय रेल्वेचा वेग ताशी किमान 110 व कमाल 150 किलोमीटर आहे. रेल्वेचे विस्तीर्ण जाळे पाहता असे तंत्रज्ञान आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्‍यकता आहे. यासाठी गुंतवणुकीचे मार्ग शोधावे लागतील. भारतीय रेल्वे फार मोठ्या समस्या घेऊन धावत आहे. जुने पूल, लोहमार्गाची न होणारी दुरुस्ती, स्वातंत्र्यपूर्व काळातील जुनाट संदेशवहन यंत्रणा, कालबाह्य सुरक्षा व्यवस्था यावर आता गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. हायपरलूप ट्रान्स्पोटेशन टेक्‍नॉलॉजीस (HTT) या अमेरिकन कंपनीने मुंबई-पुणे एक्‍स्प्रेसच्या बाजूने हायपरलूपचा ट्रॅक बसविण्यासाठी सरकारकडे परवानगी मागितली आहे. वाहतूक मंत्री नितीन गडकरी याला हिरवा कंदील दाखवतात का, याकडे लक्ष आहे.\nधोकादायक कामात जुंपले जातेय बालपण\nनागपूर - कायद्याची पायमल्ली करून अनेक कारखान्यांमध्ये धोकादायक कामांसाठी बालकामगारांना जुंपले जात आहे. कमी वेतनात बालकामगार मिळवून देणारे रॅकेट...\nआयुक्तालयासाठी केवळ ४२ वाहने\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाचे क्षेत्रफळ ५१८ चौ. किलोमीटर आहे, तर पुणे आयुक्‍तालय त्यापेक्षा कमी आहे. पिंपरीत नवीन आयुक्‍तालयासाठी...\nमतदारांत जनजागृती करा - सुनील अरोरा\nपुणे - आगामी निवडणूकप्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणुकीशी संबंधित, तसेच ‘ईव्हीएम’ आणि ‘व्हीव्हीपॅट’ मशीनबाबत सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्तम...\nपुणे महापालिकेची १५ टीएमसी पाण्याची मागणी\nपुणे - पुणे शहराला पंधरा टीएमसी पाणी द्यावे, या मागणीसंदर्भात महापालिकेने राज्य जलसंपदा नियामक प्राधिकरणासमोर बाजू मांडली आहे. या मागणीच्यासंदर्भात...\n#PMRDAIssue अनधिकृत बांधकामांना दिलासा\nपुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत कपात केली आहे....\nपुणे लोकसभा जागेचा निर्णय प्रलंबित- पृथ्वीराज चव्हाण\nपुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, पुणे लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/9/14/Suprime-court-changes-correction-on-sec498a.html", "date_download": "2018-11-13T07:27:11Z", "digest": "sha1:JMBHHVXTBXIQMC2SCWSLCWJXEMORVUY7", "length": 4889, "nlines": 15, "source_domain": "mahamtb.com", "title": " हुंड्यासाठी छळ करणाऱ्यास तत्काळ अटक शक्य, 'कलम ४९८ अ' मध्ये दुरुस्ती हुंड्यासाठी छळ करणाऱ्यास तत्काळ अटक शक्य, 'कलम ४९८ अ' मध्ये दुरुस्ती", "raw_content": "\nहुंड्यासाठी छळ करणाऱ्यास तत्काळ अटक शक्य, 'कलम ४९८ अ' मध्ये दुरुस्ती\nनवी दिल्ली : हुंड्यासाठी महिलांच्या छळापासून संरक्षण देणाऱ्या भारतीय दंड संहितेतील कलम ‘४९८ अ’ चा दुरुपयोग केला जात असल्याची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी याआधीचा निर्णय बदलला आहे. नव्या निकालानुसार हुंड्यासाठीची छळ प्रकरणे हाताळण्यासाठी कुटुंब कल्याण समितीची गरज नसल्याचे न्यायालयाने म्हटले. हुंड्यासाठी छळ प्रकरणात पती अथवा त्याच्या नातेवाईकांना पळवाट मिळणार नाही, अशा प्रकरणात पोलिसांनी ‘सीआरपीसीमधील ४१’ अंतर्गत कार्यवाही करावी लागेल; ज्यात संशयिताला अटक करण्याची तरतूद आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर, डी. वाई. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.\nपती किंवा त्याच्या नातेवाइकांकडून स्त्रीचा पैसा, इतर मालमत्तेसाठी छळ करणे, त्यासाठी तिला मारहाण करणे, जीवितास धोका, आत्महत्येस प्रवृत्त करणे, अशा स्वरूपाचा छळ असेल, तर तो भारतीय दंडसंहिता कलम ‘४९८ अ’ नुसार गुन्हा ठरतो.दरम्यान, संशयित आरोपीला अटकपूर्व जामिन मिळवण्याचा मार्ग खुला असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणी २७ जुलै २०१७ रोजी दिलेल्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, ‘आयपीसी कलम ४९८-अ’ अंतर्गत येणाऱ्या प्रकरणात संशयितावरील आरोपांची शहानिशा न करता त्याला अटक करणे मानवी हक्काचे उल्लंघन होईल. त्यामुळे संशयित आरोपीला थेट अटक होणार नाही.\nहुंड्यासाठी छळ झालेल्या तक्रारी आणि तंटे हाताळण्यासाठी कुटुंब कल्याण समिती स्थापन करण्याचा निकाल दिला होता. आता हा निर्णय बदलत अटक करायची की नाही, हा अधिकार गुन्ह्याचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याला दिला आहे. या प्रकरणी राज्यातील महिला वकिलांच्या न्यायधारा या संघटनेने याचिका दाखल केली होती.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/pti/", "date_download": "2018-11-13T07:42:44Z", "digest": "sha1:PPAAZ4OONJVBRZG6H3QP4LXTJ4A2WIH6", "length": 11016, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Pti- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n‘Realme2’ Budget Phone चा नवा पर्याय, फिचर्स एकदा वाचाच\nVIDEO जुही चावलामुळे हिट झाली बॉलिवूडमधल्या २ खानांची 'ही' गाणी\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\nMorning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\n14 वर्षाच्या मुलापासून ते शिवसेना नेत्याच्या भाच्यापर्यंत, मुंबईत 11 दिवसात 8 हत्या\n'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'\nVIDEO: मुंबईत दहशत, भर चौकात पत्नीसमोर पतीवर वार करून केली हत्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nVIDEO जुही चावलामुळे हिट झाली बॉलिवूडमधल्या २ खानांची 'ही' गाणी\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nनोव्हेंबर महिन्यात लाँच होणार हे 5 टॉप स्मार्टफोन\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\nICC Women's World T20 : भारतीय महिला टीमने पाकचा उडवला धुव्वा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nसिंगापूरमध्ये फटाके फोडल्याबद्दल २ भारतीयांना २ वर्षांसाठी जेल\nभारतीय सुप्रीम कोर्टाने यंदाच्या दिवाळीत फटाके फोडण्यावर निर्बंध लादले आहेत. भारतात असे निर्बंध पहिल्यांदाच येत असले तरी इतर देशांमध्ये फटाके फोडण्याचे नियम कडक आहेत.\nचीनला गेलेल्या इमरान खानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, लोकांनी घेतला क्लास\n'नवज्योतसिंग सिद्धूचा शिरच्छेद केल्यास पाच लाखांचे बक्षीस'\nपाकिस्तानात सगळ्यात मोठी पार्टी ठरली इम्रान खानची 'तेहरीक-ए-इन्साफ'\nपाकिस्तानात सत्ता बदलाची चिन्ह, इम्रान खानच्या पक्षाची आगेकूच\nहवामान विभागाची गोड बातमी, यंदा पाऊस उत्तम\nशंकराच्या रूपात इम्रान खान, पाकिस्तानच्या संसदेत 'तांडव'\nगुढीपाडव्याला राज ठाकरे यांची करमणुकीची गुढी - राम कदम\nपराभवानंतर सोशल मीडियावरही टीम इंडिया 'क्लीन बोल्ड'\nजेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा दिल्याचा 'तो' व्हिडिओ खरा\n'रोहित वेमुल्ला आमचा आदर्श'\nअफझल गुरू नाही तर रोहित वेमुला माझा आदर्श - कन्हैय्या कुमार\n'भारतापासून नाही तर भारतात स्वातंत्र्य'\n‘Realme2’ Budget Phone चा नवा पर्याय, फिचर्स एकदा वाचाच\nVIDEO जुही चावलामुळे हिट झाली बॉलिवूडमधल्या २ खानांची 'ही' गाणी\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/tiger/news/", "date_download": "2018-11-13T06:43:34Z", "digest": "sha1:G32POCUBIUGDEOOODIT6GIK5QQQXKOFC", "length": 10789, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Tiger- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\nMorning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nVIDEO : पोलीस अधिकाऱ्यावर महिलेने उगारला हात, व्हिडिओ व्हायरल\n14 वर्षाच्या मुलापासून ते शिवसेना नेत्याच्या भाच्यापर्यंत, मुंबईत 11 दिवसात 8 हत्या\n'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'\nVIDEO: मुंबईत दहशत, भर चौकात पत्नीसमोर पतीवर फिरवला चाकू\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nआम्ही डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करत आहोत : मुकेश अंबानी\n#ChattisgarhElections : मतदान केंद्राचा आँखो देखा हाल; 'या' सिनेमाची येईल आठवण\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nVideo : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nनोव्हेंबर महिन्यात लाँच होणार हे 5 टॉप स्मार्टफोन\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\nICC Women's World T20 : भारतीय महिला टीमने पाकचा उडवला धुव्वा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nरविवारी दुपारच्या वेळेत दिशा आणि टायगर दोघेही मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसले.\nमुनगंटीवारांकडे राजीनामा मागण्याचा प्रश्नच येत नाही- नितीन गडकरी\nVIDEO : खेळ म्हणून बिबट्याच्या छोट्या पिलाला त्यांनी असं बांधलं अन्....\nशवविच्छेदन अहवालानंतर अवनी वाघीण प्रकरणात आणखी एक नवा खुलासा\nमहाराष्ट्र Nov 8, 2018\nअवनी वाघीण प्रकरणाला नवे वळण, शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाब उघड\nमुनगंटीवारांना जंगलातलं सगळं कळतंच असं नाही-राज ठाकरे\nआणखी एका 'अवनी'ची हत्या, गावकऱ्यांनी ट्रॅक्टरखाली चिरडून ठार मारले\nमहाराष्ट्र Nov 5, 2018\n...म्हणून 'अवनी'ला ठार मारलं-सुधीर मुनगंटीवार\nयवतमाळमधील नरभक्षक वाघिणीला अखेर घातल्या गोळ्या\nनरभक्षक वाघीण पकडण्यासाठी आता वनविभागाची ही नवी शक्कल; कॅमेऱ्यात झाली कैद\nअमरावतीत वाघाने केली शेतकऱ्याची शिकार\n#VidarbhaExpress : विर्दभातील्या 10 महत्त्वाच्या घडामोडी...\nवाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या चार हत्तींना परत पाठवणार\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mahitisagar.com/0214.php", "date_download": "2018-11-13T06:45:07Z", "digest": "sha1:FQLTLCXBPSIPVWDM76VBTQ2YC22SEZEY", "length": 5458, "nlines": 55, "source_domain": "mahitisagar.com", "title": " १४ फेब्रुवारी : व्हॅलेंटाईन डे", "raw_content": "दिनविशेष : १४ फेब्रुवारी : व्हॅलेंटाईन डे\nहा या वर्षातील ४५ वा दिवस आहे.\n: नाटककार महेश एलकुंचवार यांची के.के. बिर्लाफांउंडेशनतर्फे दिल्या जाणार्‍या सरस्वती सन्मानासाठी निवड\n: अभिजित कुंटे हा भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रॅंडमास्टर बनला.\n: भोपाळ दुर्घटनेबद्दल भारत सरकारला ४७,००,००,००० अमेरिकन डॉलर नुकसान भरपाई देण्याचे यूनियन कार्बाईडने कबूल केले.\n: ईराणच्या आयातोल्ला खोमेनीने ब्रिटिश लेखक सलमान रश्दीच्या खूनाचा फतवा काढला.\n: भारतातील पहिल्या होमिओपाथिक कॉलेजची कोलकाता येथे स्थापना\n: अणुक्रमांक १०३ असलेले लॉरेन्सिअम हे मूलद्रव्य प्रथमच तयार करण्यात आले.\n: पहिला संगणक 'एनियाक' युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियात प्रदर्शित करण्यात आला.\n: बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.\n: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्स च्या विमानांनी तुफानी बॉम्बफेक करुन जर्मनीतील ड्रेस्डेन शहर बेचिराख केले.\n: चिली, इक्वेडोर, पॅराग्वे व पेरू या देशांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश\n: अमेरिकेत निवडणुकांसाठी मतदान यंत्रे वापरण्यास सुरूवात झाली.\n: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल व एलिशा ग्रे यांनी एकाच दिवशी टेलिफोनच्या पेटंटसाठी अर्ज केला.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n: कपिल सिबल – वकील आणि केंद्रीय मंत्री\n: मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला – अभिनेत्री (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९६९ - मुंबई)\n: मोहन धारिया – केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते (मृत्यू: १४ आक्टोबर २०१३)\n: संजीवनी मराठे – कवयित्री (मृत्यू: १ एप्रिल २०००)\n: जान निसार अख्तर – ऊर्दू शायर व गीतकार (मृत्यू: ९ ऑगस्ट १९७६)\n: बाबर – पहिला मुघल सम्राट, हिन्दुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक (मृत्यू: २६ डिसेंबर १५३०)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n: पी. जी. वूडहाऊस – इंग्लिश लेखक (जन्म: १५ आक्टोबर १८८१)\n: ज्यूलियन हक्सले – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ (जन्म: २२ जून १८८७)\n: श्रीकृष्ण नारायण रातंजनकर – आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू (जन्म: १ जानेवारी १९००)\n: तैमूरलंग – मंगोलियाचा राजा (जन्म: ८ एप्रिल १३३६)\n सूचना / तक्रारी / प्रतिक्रिया / माहिती देण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/cine-review/dagdi-chawl/moviereview/49189200.cms", "date_download": "2018-11-13T08:05:28Z", "digest": "sha1:3FW73GFZZYDEAMEU3ZIJT5MPDZJ7LG2Z", "length": 34134, "nlines": 227, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "dagdi chawl, , Rating: {3/5} - दगडी चाळ: दे मार.. मसालेदार! मूव्ही रिव्यू, रेटिंग :text>{3/5} : अंकुश चौधरी, मकरंद देशपांडे, संजय खापरे, यतीन कार्येकर, पूजा सावंत, दिग्विजय रोहिदास, कमलेश सावंत स्टारर 'दगडी चाळ: दे मार.. मसालेदार!' मूव्ही रिव्यू", "raw_content": "\nयुपीः हिंदू मुलांना सोप्या अतिशय ..\nराफेल विक्रीत अंबानींना लाभ पोहोच..\nसैनिकाप्रमाणे सर्वांनी पृथ्वीचं स..\nराफेल, नोटाबंदीवरून, माजी कर्मचाऱ..\nचेन्नईः भंगारातून साकारलेल्या कला..\nबहुतेक मुस्लिम संघटनांचा राम मंदि..\nवाराणसीः PM मोदींनी दिल्या छठ पूज..\nदगडी चाळ: दे मार.. मसालेदार\nआमचं रेटिंग: 3 / 5\nवाचकांचे रेटिंग :3.5 / 5\nतुमचे रेटिंग द्या1 (टाकाऊ)1.5 (अगदी वाईट)2 (वाईट)2.5 (थोडा बरा)3 (बरा)3.5 (चांगला)4 (खूप चांगला)4.5 (छान)5 (झकास)\nतुम्ही या सिनेमाला रेटिंग दिलेलं आहे\nकलावंतअंकुश चौधरी, मकरंद देशपांडे, संजय खापरे, यतीन कार्येकर, पूजा सावंत, दिग्विजय रोहिदास, कमलेश सावंत\nकालावधी2 hrs. 10 Min.तुमच्या शहरातलं शो टाइमिंग\nCheck Out 'दगडी चाळ: दे मार.. मसालेदार\nदगडी चाळ: दे मार.. ..\nसामान्य माणसांना बऱ्याच व्यक्तिमत्त्वांबद्दल कुतूहल असतं. म्हणजे या माणसांचा समाजसंपर्क दांडगा असला, तरी व्यक्तिगत आयुष्यात ही मंडळी कशी आहेत, ही मंडळी कसा विचार करतात याचं कुतूहल नेहमी सामान्य मनाला राहिलेलं आहे. हे हेरून अनेक सिनेनिर्माते, दिग्दशंक यांनी अशा माणसांना सिनेमात आणलं. राजकीय व्यक्ती, एन्काउंटर स्पेशलिस्ट, कुख्यात डॉन अशा अनेकांवर आलेल्या सिनेमांचा यात समावेश करता येईल. चंद्रकांत कणसे यांनी आपल्या पहिल्या चित्रपटाची गोष्ट गुंफताना मुंबईच्या एका डॉनची छबी हाताशी धरली आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला आपण सादर करत असलेल्या सिनेमाची गोष्ट काल्पनिक आहे, असं तो आधीच स्पष्ट करतो. परंतु, ही गोष्ट गुंफताना मुंबईतली प्रसिद्ध दगडीचाळ तो तिच्या नावासह उभी करतो. अपेक्षेनुसार सिनेमातल्या दगडी चाळीने आणि त्यातल्या डॉनने प्रेक्षकांच्या मनात कुतूहल वाढवण्याचं काम चोख बजावलं आहे. असं असलं तरी या कथेचा नायक तो नाही. परंतु गोष्टीतला ताण वाढवण्यासाठी, ती अधिक रंजक करण्यासाठी ‘या’ डॉनचा चांगला वापर दिग्दर्शकाने सिनेमात केला आहे. म्हणूनच दगडीचाळ आपलं मसालेदार मनोरंजन करतो. आता सिनेमात डॉन आहे, गुंडगिरी आहे. म्हणजे त्यात हिंसाचार आहेच; पण तरीही प्रेक्षकाला संपूर्ण कुटुंबासह हा सिनेमा पाहता येईल याची काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे.\nयापूर्वी अनेक बड्या बॅनरच्या चित्रपटांसाठी कणसे यांनी सहाय्यक म्हणून काम केलं आहे. त्यातून घेतलेल्या अनुभवाचा फायदा त्यांना सिनेमा बनवताना झालेला दिसतो. एक साधी सरळ पण अॅक्शनपॅक्ड गोष्ट त्यांनी निवडली आहे. ही गोष्ट सूर्याची आहे. सूर्या एक पोलिस हवालदाराचा जिगरबाज मुलगा. तो एका गॅरेजमध्ये काम करतो. ​आपल्या मिळकतीत चाळीतल्या आयुष्यात तो खुश आहे. याच दरम्यान त्याच्या आयुष्यात सोनल येते. तिचा वाढदिवस साजरा करत असताना काही गुंड तिची छेड काढतात. सूर्याची आणि त्या गुंडांची तुफान हाणामारी होते. नंतर कळतं की हे गुंड दगडीचाळीचा डॉन ‘डॅडी’चे आहेत. हा बदला घेण्यासाठी डॅडीचा उजवा हात मामा सूर्याच्या मागे लागतो. या पाठलागाची गोष्ट म्हणजे ‘दगडीचाळ’. गोष्ट सरळ असली तरी यात चांगले ट्विस्ट आहेत. सूर्या-डॅडीची होणारी मांडवली.. डॅडीने दिलेली शिक्षा.. सूर्यावर होणारे हल्ले.. हा सगळा तणावपूर्ण प्रकार रंजन करतो.\nदिग्दर्शकाची व्यक्तिरेखांची निवड अचूक आहे. मकरंद देशपांडे यांना डॅडी बनवून पहिल्याच फटक्यात त्यांनी षटकार ठोकला आहे. मकरंद यांनीही ‘डॅडी’ची देहबोली, संवादफेक, नजर सही ‘उचलली’ आहे. या सगळया उत्तम टीमवर अंकुशच्या ‘सूर्या’ने चारचाँद लावले आहेत. ‘डबलसीट’मध्ये त्याने आपल्या अभिनयाची उंची दाखवली होती. ‘दगडीचाळ’मध्ये तो हे सातत्य राखतो. शांत डोक्याचा, सुस्वभावी पण तितकाच ‘रफ अँड टफ’ सूर्या त्याने उत्तम रंगवलाय. संवाद, पार्श्वसंगीत उत्तम. ‘मोरया’ यापूर्वीच लोकप्रिय झालं आहे. शिवाय ‘धागा-धागा’ गाणं श्रवणीय आहे. एकूणात हा सिनेमा मनोरंजन करतो. हा पूर्णतः दे मार.. मसालेदार चित्रपट आहे. एकदा बघायला हरकत नाही.\n अगर फिल्म देख चुके हैं, तभी आगे पढ़ें, वरना फिल्म देखने से पहले ही आप जान जाएंगे फिल्म की पूरी कहानी क्लाइमैक्स के साथ\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nसिनेमाला रेटिंग द्या: आपले रेटिंग द्या1 (टाकाऊ)1.5 (अगदी वाईट)2 (वाईट)2.5 (थोडा बरा)3 (बरा)3.5 (चांगला)4 (खूप चांगला)4.5 (छान)5 (झकास)\nतुम्ही या सिनेमाला रेटिंग दिलेलं आहे\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईलनियम व अटी\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nसिनेमाला रेटिंग द्या: आपले रेटिंग द्या1 (बोगस)1.5 (भंपक)2 (यथातथा)2.5 (टीपी)3 (चांगला)3.5 (उत्तम)4 (अतिउत्तम)4.5 (दर्जेदार)5 (सर्वोत्तम)\nआप इस मूवी को रेट कर चुके हैं\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईलनियम व अटी\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवती\nअमजद खान: खलनायकीचा बेताज बादशाह\nसरकारची 'पुलं' बद्दल अनास्था; मांजरेकर नाराज\n'भाई- व्यक्ती की वल्ली' चित्रपटाचा टीझर लाँच\nपाहा, प्रियांका चोप्राची पायजमा पार्टी\nशुभ दीपावली:; तारे-तारकांकडून चमचमत्या शुभेच्छा\nसुनो जिंदगी: दोषारोप नको, स्वत:च व्यवस्था बना\nनाशिक: सुरमयी दिवाळी पहाट\nबर्थडे स्पेशल: कमल हासन; महान कलाकाराच्या खास गोष्टी\nस्मरण संजीव कुमारचे: व्यक्तिरेखा जिवंत करणारा अभिनेता\nतुम्हारी सुलू: गोष्ट तुमच्या-आमच्या सुलूची\n'येरे येरे पैसा' - धमाल अॅक्शन ड्रामा\nTanushree Datta: नाना पाटेकरांवर गैरवर्तनाचे आरोप\nअभिनेता प्रफुल्ल भालेरावचं अपघातात निधन\nअभिनेता विकास समुद्रेला ब्रेन हॅमरेज; प्रकृती गंभीर\nश्रीदेवींच्या अंत्ययात्रेवेळी जॅकलीन हसत होती\nUsha Jadhav: 'मलाही सेक्ससाठी विचारलं होतं'\nदगडी चाळ: दे मार.. मसालेदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/sumit-varma-arrested-controversial-video-26048", "date_download": "2018-11-13T08:08:57Z", "digest": "sha1:IBIAV32GRLXAJTE3JO4UZHE52U6UYC5O", "length": 11331, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "sumit varma arrested for controversial video अश्‍लील व्हिडिओप्रकरणी दोघांना अटक | eSakal", "raw_content": "\nअश्‍लील व्हिडिओप्रकरणी दोघांना अटक\nशनिवार, 14 जानेवारी 2017\nनवी दिल्ली : सोशल मीडियावर अश्‍लील व्हिडिओ टाकणाऱ्या युवकाला तसेच त्याला मदत करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे.\nसुमित वर्मा असे त्याचे नाव आहे. या व्हिडिओत तो मुलींचे चुंबन घेऊन पळून जात असल्याचे दिसत होते. यावर सोशल मीडियात जोरदार टीका झाली होती. त्यानंतर सुमितने हा व्हिडिओ काढून टाकला होता. मात्र, दिल्ली पोलिसांनी त्याचा माग काढून त्याला अटक केली. हा व्हिडिओ चित्रित करणारा त्याचा मित्र सत्यजित यालाही अटक करण्यात आली आहे.\nवर्माचे 2015 पासून 'द क्रेझी समिट' नावाचे यू ट्यूब चॅनेल असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा वापर दीड लाख लोक करतात.\nनवी दिल्ली : सोशल मीडियावर अश्‍लील व्हिडिओ टाकणाऱ्या युवकाला तसेच त्याला मदत करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे.\nसुमित वर्मा असे त्याचे नाव आहे. या व्हिडिओत तो मुलींचे चुंबन घेऊन पळून जात असल्याचे दिसत होते. यावर सोशल मीडियात जोरदार टीका झाली होती. त्यानंतर सुमितने हा व्हिडिओ काढून टाकला होता. मात्र, दिल्ली पोलिसांनी त्याचा माग काढून त्याला अटक केली. हा व्हिडिओ चित्रित करणारा त्याचा मित्र सत्यजित यालाही अटक करण्यात आली आहे.\nवर्माचे 2015 पासून 'द क्रेझी समिट' नावाचे यू ट्यूब चॅनेल असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा वापर दीड लाख लोक करतात.\n'नो पार्किंग'ची पाटी लावा\nपुणे : बिबवेवाडी येथील पर्पल प्लाझा या व्यावसायिक इमारतीत स्वतःची पार्किंग आहे. पण त्याचा वापर पार्किंगसाठी होत नाही. तेथील रस्त्याच्या दोन्ही...\nपौड रस्ता - कोथरूडमधील होर्डिंग, फ्लेक्‍स, बॅनरबाजीचे पेव नागरिकांच्या चर्चेपुरतेच मर्यादित होते; मात्र सोशल मीडियावरील एका व्हिडिओने झोपेचे सोंग...\nपुणे - कौटुंबिक कलह, बेरोजगारी, प्रेमभंग, नात्यातील दुरावा, कुटुंबाकडून वाढलेला दबाव, आधुनिक जीवनशैली, वाढत्या अपेक्षा आणि नोकरीच्या ठिकाणी वाढता ताण...\nविकासाच्या वेगाला हवे सुविधांचे लॅंडिंग\nदेशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या...\nपुणे : सोन्या मारुती चौक, लक्ष्मी रस्ता येथील झेब्रा क्रॅासिंगवर नेहमी दुचाकी वाहने उभी केलेली असतात. रस्ता ओलंडण्यासाठी नागरिकांना करसरत करावी लागते...\nपुणे : वारजे जलशुध्दीकरण केंद्र ते नारायण खमण चौक येथील मुख्य रस्ता अंधारात आहे. पथदिवे नसल्याने संध्याकाळी अंधार असतो. रस्त्यावर मध्यभागी तीन नवीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/13041", "date_download": "2018-11-13T07:45:05Z", "digest": "sha1:3LOGU7AAEBRD3J2U272BO72CZOO3MXMC", "length": 27190, "nlines": 253, "source_domain": "www.maayboli.com", "title": "माझ्या आवडीचे वर्तमानपत्र | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /माझ्या आवडीचे वर्तमानपत्र\nया बा. फ. चा उद्देश सांगणे तसे गरजेचे नाही तरीही लिहितो. मराठी वर्तमानपत्र तर आपण वाचतोच. ईंग्रजी मधे The Times of India, Indian Express हे वर्तमानपत्र कदाचित तुम्ही वाचत असाल. पण आपल्यापैकी काही जण इतर देशातील वर्तमानपत्र देखील वाचत असाल. अशा वाचकांकडून आपल्यालाही त्या वर्तमानपत्राची माहिती होईल आणि कदाचित तुम्हालाही ते वर्तमानपत्र वाचायला आवडेल.\nतर तुम्ही तुम्हाला आवड असलेल्या पेपर बद्दल इथे लिहा. का आवडतो, कुठला भाग आवडतो तेही लिहा.\nखरं सांगायचं झालं तर एकही\nखरं सांगायचं झालं तर एकही वर्तमानपत्र आपली बौद्धिक भूक पूर्णांशाने भागवू शकत नाही. मी रविवारी सगळे पेपर घेतो आणि पुरवण्यांमधील आवडतील ते लेख वाचतो. मराठी वर्तमानपत्रे सगळीच अपुरी आहेत. इंग्रजीत मला 'द हिंदू' आणि त्याची भावंडे आवडतात. (आजही नैतिक मूल्य जपणारा पेपर आहे). आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांत मी पूर्वी 'इंटरनॅशनल हेराल्ड ट्रिब्युन' आवडीने वाचत असे. ब्रिटीश लायब्ररीत बसून फायनान्शियल टाइम्स वाचणेही आनंदाचे होते.\nवैचारिक फार वाचून अजीर्ण होऊ लागले, की मी संध्यानंद किंवा काली गंगा असे पेपर वाचतो. 'बिहारमध्ये धनबाद जिल्ह्यात एका बकरीला तीन डोक्यांचे पिल्लू झाले' अशासारख्या कल्पित बातम्या मजा आणतात.\nमला \"मटा\" सोडुन कुठलाच पेपर\nमला \"मटा\" सोडुन कुठलाच पेपर फारसा आवडलेला नाही....\nपण त्याचाही दर्जा सध्या कमालीचा घसरलेला आहे\nजुन्या मटा च्या मैफल पुरवणीला तोड नव्हती... आणि मुकेश माचकरच्या चित्रपट परिक्षणालाही\nभोपाळ ला राहात असताना \"दैनिक\nभोपाळ ला राहात असताना \"दैनिक भास्कर\", आता Times of India आणि Deccan Chronicle\nलोकसत्ता.. गुरुवार , शनिवार\nगुरुवार , शनिवार आणि रविवार च्या पुरवण्यांसाठी..\nलोकसत्ता सर्व पुरवण्या ,\nलोकसत्ता सर्व पुरवण्या , सामना (उत्सव पुरवणी (शब्द...शब्द ) काही इतर ), म टा , सकाळ अधून मधून\nलोकसत्ताच्या पुरवण्या म्हटलं की मला अरुण टिकेकरांच्या लोकमुद्राची हटकून आठवण येते. खूप सुरेख निघायची.\nबाकी पेड न्यूज प्रकारामुळे छापील शब्दांमधे जी विश्वासार्हता वाटायची ती अल्मोस्ट संपून गेली. वर्तमानपत्रे आजकाल फक्त पुरवण्यांसाठीच वाचली जातात अशी परिस्थिती झाली आहे.\nमराठी वर्तमानपत्रांमधल्या मुख्य पुरवण्या अजूनही, काही चांगले अपवाद वगळता स्त्रियांनी दुपारचं जेवण आटोपून वामकुक्षी घेताना वाचाव्यात किंवा ऑफिसला जाताना चौथ्या सीटवर बसून काही हलकफुलकं वाचायला बरं अशा टाईपच्याच निघतात. तेच तेच विषय.\nआपलं महानगरची रविवारची पुरवणी बरी असते. मटाच्या संवाद आणि मैफिलची रया गेलीय. मॉस तर हातात धरवत नाही. लोकसत्ताच्या लोकरंगलाही अगदीच सामान्य करुन टाकलय. व्हिवा आणि चतुरंगचा वाचकवर्ग वेगळा तरी विषयांमधे काहीच वेगळेपणा किंवा नाविन्य नाही. त्यामानाने प्रहार या नव्या दैनिकाच्या शनिवार रविवारच्या पुरवण्या खरंच दर्जेदार असतात. विशेषत: अभिजित देसाई लिहित असलेला सिनेमाचा विभाग.\nहिंदुस्तान टाईम्सच्या (शनिवार्-रविवार) पुरवण्या चांगल्या असतात. विशेषतः लिटरेचर-बुक्स हा इतर सर्वांनी आजकाल वाळीतच टाकलेला सेक्शन इथे छान असतो. द एशियन एज बाकी पेपर भिकार आहे. पण त्यांच्याही वीकेन्ड स्पेशल पुरवण्या चांगल्या असतात.\nहिन्दुस्तान टाईम्स चांगला असतो. विशेषतः रविवारचा. रविवारचा एक्स्प्रेसही चांगला असतो. DNA मला सर्वाधिक आवडतो. रोजच्या वर्तमानपत्रातही वाचायला भरपूर असतं.\nमुंबईत रहात असाल तर ....\nमुंबईत रहात असाल तर .... महाराष्ट्र टाइम्स किंवा लोकसत्ता\nपुण्यात रहात असाल तर .... वन अ‍ॅन्ड ओनली \"सकाळ\"\nकोल्हापुरात रहात असाल तर... पुढारी\nसातर्‍यात रहात असाल तर... दै ऐक्य\nऔरंगाबादेत रहात असाल तर... लोकमत\nकोकणात रहात असाल तर... रत्नागिरी टाइम्स\nआणि देशाबाहेर रहात असाल तर कुठलाही ऑनलाइन पेपर उत्तम\n<<कोल्हापुरात रहात असाल तर...\n<<कोल्हापुरात रहात असाल तर... पुढारी>>\nकोल्हापुरात जर कुणाला 'सकाळ' हवा असेल तर तो 'एक पुढारी द्या' असेच म्हणतो. आणि विक्रेता जेव्हा पुढारी द्यायला लागतो तेव्हा सकाळकडे बोट दाखवून, 'हा नव्हे, तो पुढारी द्या' असे म्हणतो. इतका पुढारी प्रसिद्ध आहे.\nमटा, लोस, ईटी, मिंट दररोज\nमटा, लोस, ईटी, मिंट दररोज\nसकाळ >> शुक्र. आईसाठी खास\nएच टी, द हिंदू रविवारी आवडतो असा कुठलाच नाही मटा, ईटी, मिंट ची सवय झाल्ये एवढंच\n(आम्चा पेपरचा स्टॉल नाही\nमुकेश माचकर भारी चित्रपट\nमुकेश माचकर भारी चित्रपट परिक्षण लिहायचे मटामध्ये.. आणि एक जण (नाव विसरलो) जेहांगिरमध्ये भरणार्‍या चित्रप्रदर्शनांवर फार सुरेख लिहायचे.\nसध्या इंडियन एक्स्प्रेस सगळ्यात चांगला आहे माझ्या मते.. रोज विविध स्तंभलेखक आणि इकॉनॉमिस्टमधले लेख हे दोन्ही मस्त असते. दक्षिण भारतात असाल तर हिंदू उत्तम..\nबहुतेक सर्व वृत्तपत्रे कोणत्या ना कोणत्या तरी पक्षाची मुखपत्रे आहेत. लोकसत्ता, मटा, लोकमत, हिन्दुस्तान टाईम्स, TOI, IE, केसरी इ. काँग्रेसचे; सामना शिवसेनेचा; सकाळ NCP चा; तरूण भारत BJP चा; हिंदू कम्युनिस्ट व काँग्रेसचा . . . त्यातल्या त्यात \"पुढारी\" बराचसा निष्पक्ष वाटतो. सामना व लोकसत्ता तील बातम्यांची व लेखांची पातळी अत्यंत खालावलेली आहे. त्यात अतिशय असभ्य व खालच्या थराची भाषा वापरलेली असते. त्या तुलनेत एका विशिष्ट पक्षाकडे झुकलेली असली तरी मटा, सकाळ इ. वृत्तपत्रे अतिशय सभ्य व प्रगल्भ भाषा वापरतात. एकंदरीत बहुतेक सर्व वृत्तपत्रे paid news या प्रकारातली आहेत.\nनवाकाळ (आमच्याच गल्लीत छापला\nनवाकाळ (आमच्याच गल्लीत छापला जातो)\nइंडीअन एक्सप्रेस - शेखर\nइंडीअन एक्सप्रेस - शेखर गुप्ता आणि हर्ष भोगलेंच्या लेखासाठी\nइंटरनेटवरचा कुठलाही मोफत पेपर.........\n>>कोल्हापुरात जर कुणाला 'सकाळ' हवा असेल तर तो 'एक पुढारी द्या' असेच म्हणतो. आणि विक्रेता जेव्हा पुढारी द्यायला लागतो तेव्हा सकाळकडे बोट दाखवून, 'हा नव्हे, तो पुढारी द्या' असे म्हणतो. इतका पुढारी प्रसिद्ध आहे. >>\nशरद १००% सहमत आहे. काही बांधून देताना दुकानदार सुद्धा फुडारीत बांदून दे म्हणतो....\nकायतरी चुकतंय. दुकानदार कशाला 'फुडारीत बांदून दे' म्हणेल ते वाक्य गिर्‍हाईक म्हणेल ना\nकायतरी चुकतंय. दुकानदार कशाला\nकायतरी चुकतंय. दुकानदार कशाला 'फुडारीत बांदून दे' म्हणेल ते वाक्य गिर्‍हाईक म्हणेल ना ते वाक्य गिर्‍हाईक म्हणेल ना >> दुकानदार त्याच्या नोकराला सांगतो ओ ....\n'फुडारीत बांदून दे' >> हा\n'फुडारीत बांदून दे' >>\nहा बीबी आता हळूहळू 'माझे आवडते वर्तमानपत्र' या विषयावरुन 'वर्तमानपत्राचे विविध उपयोग' इकडे सरकू लागला कि काय \nहा बीबी आता हळूहळू 'माझे\nहा बीबी आता हळूहळू 'माझे आवडते वर्तमानपत्र' या विषयावरुन 'वर्तमानपत्राचे विविध उपयोग' इकडे सरकू लागला कि काय \n ३ इडीयट्स च्या बीबीत पायरेटेड सिनेमा पाहावा की नाही याची चर्चा आणि रवीचे संकल्प सोडून चितळेंच्या उद्धटपणाची वार्ता, असं नाही झालं तर तो माबोवरचा बीबी कसला बहुप्रसवा म्हनत्यात त्ये ह्येच की वो\nसंध्यानंद व्हॅल्यू फॉर मनी.\nव्हॅल्यू फॉर मनी. डोस्क्यास नो टेन्शन \nप्रयोग भारी हां लक्ष तुझं..\nप्रयोग भारी हां लक्ष तुझं.. मिनोती टू गुड\nवर्तमानपत्राचे विविध उपयोग'>> ह्म्म्म्म सुरू करा जोशीबुवा तु म्हाला पेप्राचे म्हणायचे आहे ना\nसोडून चितळेंच्या उद्धटपणाची वार्ता>> उद्धटपणा नव्हे माज आपल्या सर्विसबद्दल बावबद्दल अन् कदाचित पुणेकर असण्याबद्दल असलेला माज आहे असं लेखकाला म्हणायच आहे आपल्या सर्विसबद्दल बावबद्दल अन् कदाचित पुणेकर असण्याबद्दल असलेला माज आहे असं लेखकाला म्हणायच आहे [ ह्यालाच पुणेरी बाणा असंही म्हणता येईल]\nकदाचित पुणेकर असण्याबद्दल असलेला माज आहे असं लेखकाला म्हणायच आहे\nपुणेकर -माज की बाणा- नविन बीबीला करा सुरुवात\nसार्वमत अन देशदूत..... सकाळ\nसार्वमत अन देशदूत..... सकाळ सकाळ लहान सहान पोरांना लै बेस (या पेपर ची रद्दी पण कोण घेत नाही इतका हलका कागद असतो (या पेपर ची रद्दी पण कोण घेत नाही इतका हलका कागद असतो\nलहान पोराना लै बेस... \nलहान पोराना लै बेस... \nटाऑइं च्या रविवार पुरवणीत एक\nटाऑइं च्या रविवार पुरवणीत एक गुळगुळीत रंगीत पान असतयं त्याची लायकी मोठ्यांनीही टॉयलेट/टिश्यू पेपर म्हणून वापरावा अशी असते. अर्थात त्याला रद्दीचा भाव जास्त येतो\nकृपया इथे विषयाला अनुसरुन आणि या सकेंतस्थळाचा मान ठेवून चर्चा करा अशी नम्र विनंती.\nसर्वच वर्तमानपत्रांचा कंटाळ आलाय सध्या. वॉल स्ट्रीट जर्नल, फायनॅनशियल टाईम्स , वॉ पो हे त्यातल्या त्यात बरे.\nफक्त शनिवार रविवार लोकसत्ता मनापासून वाचावसा वाटतो.\nटाईम्स (Times of India) तर टॉ पे च्या लायकीचा आहे आणि ई.टी (Economic Times) हे कॉर्पोरेट न्युजचे फिल्मफेअर आहे. या दोहोतील स्पेलिंग आणि व्याकरणाच्या चुका काढण्यानी माझी सकाळ सत्कारणी लागते.\n२०१० चा संकल्प म्हणजे एकही वर्तमानपत्र न वाचणे हा करावा असं फार प्रकर्षानी वाटत होतं, पण आदतसे मजबुर.\nपण फार्फार पूर्वी ईंग्रजी सुधारायला आम्हाला टाईम्स वाचणे अनिवार्य होते. त्यातले न कळणारे अवजड शब्द टिपुन शब्दकोशात पहायला वडिल भाग पाडत. त्यातली सुभाषिते टिपुन वगैरे ठेवायचेही वय होते.\nआणि हो पूर्वीच्या टाईम्समध्ये देशाबिशाच्या हित आणि अहितांच्या बातम्या असायच्या. आतासारखा तो अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या रुमालाच्छादित अर्धवस्त्रांकित सेलिब्रिटीजना वाहिलेला नव्हता.\nशाळेतील सर्व विषयांवरील प्रोजेक्टस व्यवस्थित करण्याएवढा चांगला मजकुर त्यात असायचा.\nत्याकाळी सकाळ मध्ये सुट्टीचे पान यायचे ज्यात शांताबाई शेळके लिहायच्या. आणि हो - पुरवण्यात प्र. ना. संतांचा लंपन असायचा.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/taxonomy/term/69", "date_download": "2018-11-13T06:31:39Z", "digest": "sha1:HCJULHKUQCYLI5VL2C43HZODG3OMHZ7F", "length": 17468, "nlines": 173, "source_domain": "aisiakshare.com", "title": " बातमी | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nमल्टिप्लेक्समध्ये बाहेरचं खाणं न्यायला बंदी असावी की नसावी, ह्यावरची चर्चा लांबल्यामुळे वेगळा धागा काढला आहे.\nRead more about मल्टिप्लेक्समध्ये बाहेरचं खाणं\n◆ : पुरस्कार ◆\nराज्य सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार श्रीमती पुष्पा पागधरे यांना घोषित\nसांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली घोषणा\nमुंबई दि.२८ सप्टेंबर - राज्य शासनातर्फे संगीत क्षेत्रात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावे दिला जाणारा २०१६-१७ चा पुरस्कार यंदा ज्येष्ठ गायिका श्रीमती पुष्पा पागधरे यांना आज मुंबई येथे घोषित करण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nविंडोज एक्सपी पासून विंडोज १० पर्यंत कुठेही चालणारे... आणि मिलेनियम फॉन्टसबरोबरच युनिकोड फॉन्टसमध्येही चालणारी “फॉन्टफ्रिडम गमभन २०१७” ही आवृत्ती आता उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे आता आपण मिलेनियम सिरिजचे तब्बल ५० फॉन्टस तर वापरु शकालच पण सर्वच संगणकांवर उपलब्ध असलेल्या कोणत्याही युनिकोड फॉन्टसमध्येही आपल्या परिचयाच्या “इंग्लिश फोनेटिक” या किबोर्डमध्ये टाईप करु शकाल.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nChina-Pakistan economic corridor (CPEC) आणि One Belt One Road (OBOR) ह्या चीन‌क‌डून‌ पुढे आण‌ण्यात‌ आलेल्या दोन‌ म‌ह‌त्त्वाकांक्षी योज‌नांव‌र‌ स‌ध्या ब‌रीच‌ साध‌क‍बाध‌क‌ च‌र्चा होत‌ आहे. CPEC चे त‌प‌शील‌ 'डॉन‌' वृत्त‌प‌त्राम‌धील‌ ह्या लेखाम‌ध्ये पाह‌ता येतील‌. OBOR साठी हा विकिपीडिया लेख‌ प‌हा.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nचार्वाक‌, च‌क्र‌ध‌र‌ आणि चांडाळ\nदै. लोक‌स‌त्ता म‌धील ही बात‌मी वाचलीत का\nया लेखात उधृत केलेला गणंग विशिष्ट धर्माचा असला तरी ही प्रवृत्ती दुर्दैवाने सार्वत्रिक आहे आणि हिंदू धर्मात प्रचंडच. लेखाच्या शेवटी मला यापूर्वी माहिती नसलेले चक्रधरस्वामींचे मासिक पाळीबद्दलचे आठशे वर्षांपूर्वीचे बोल:\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about चार्वाक‌, च‌क्र‌ध‌र‌ आणि चांडाळ\nमाध्यमं गिधाडं आहेत का आणि चिंजंच्या प्रतिसादास उत्तर (ताजा, अ‍ॅडवलेला परिच्छेद इटॅलिक्स फॉण्टमध्ये)\nचिंजंचा हा प्रतिसाद रोचक वाटला --\nअमिताभ आणि शाहरुखने दिले नाही 'तिला' उत्तर ही बातमी वाचली. पण.......\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about माध्यमं गिधाडं आहेत का आणि चिंजंच्या प्रतिसादास उत्तर (ताजा, अ‍ॅडवलेला परिच्छेद इटॅलिक्स फॉण्टमध्ये)\n१५ वे गिरिमित्र संमेलन - ‘गिर्यारोहण आणि महिला’\nमहाराष्ट्रातील तमाम भटक्यांचं हक्काचं व्यासपीठ असणाऱ्या गिरिमित्र संमेलनाचे हे १५ वे वर्ष संमेलन दि. ९ व १० जुलै २०१६ या दिवशी महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड येथे संपन्न होणार असून ते यंदा एका नव्या स्वरुपात साजरे होणार आहे. यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना आहे - 'गिर्यारोहण आणि महिला'.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about १५ वे गिरिमित्र संमेलन - ‘गिर्यारोहण आणि महिला’\nमहाराष्ट्राचा खाद्य संस्कृती कोश\nइथे ही बातमी वाचण्यात आली.\nबातमी नुसार २७ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या सरकारी कोशाचे प्रकाशन होणार होते.\nडॉ. अनुपमा उजगरे यांनी हा कोश संपादित केला आहे. यामध्ये विविध पाककृती देण्यात आल्या आहेत. बातमी उत्सुकता चाळवणारी आहे. परंतु मला काही प्रश्न विचारयचे आहेत ते असे :\n१. आपल्यापैकी कुणाला हा कोश प्रकाशित झाला आहे का याविषयी माहिती आहे का\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about महाराष्ट्राचा खाद्य संस्कृती कोश\nसंवादात्मक कार्यशाळा (फक्त पुणे)\nखास नवीन आणि उदयोन्मुख लेखकांसाठी , नुक्कड सादर करीत आहे 'संवादात्मक कार्यशाळा ' मराठी साहित्य परिषद , पुणे , यांच्या संयुक्त विद्यमानाने, आपल्यातल्या लेखकासाठी\nदिनांक - १९ डिसेंबर २०१५, वेळ सायं ६.३० ते ८\nमहाराष्ट्र साहित्य परिषद हॉल , टिळक रोड , पुणे\n(टीप : नाव नोंदणी आवश्यक आहे , हा उपक्रम केवळ पुण्यातील होतकरू लेखकांसाठी मर्यादित आहे. तुमच्या शहरात लवकरच येत आहोत\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about संवादात्मक कार्यशाळा (फक्त पुणे)\n(लवासाचे 'प्रकरण' बातम्यात व टीव्हीवर झळकत असल्यामुळे या पूर्वी इतरत्र प्रसिद्ध झालेला हा लेख पुनः एकदा वाचकांच्या माहितीसाठी देत आहे.)\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about लवासाचा 'आदर्श' घोटाळा\nजॉनी वॉकर (जन्म : ११ नोव्हेंबर १९२६)\nजन्मदिवस : शिखांचे महाराजा रणजीत सिंग (१७८०), भौतिकशास्त्रज्ञ जेम्स क्लर्क मॅक्सवेल (१८३१), लेखक रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन (१८५०), लेखक, विधिज्ञ, पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर (१८७३), के जीवनसत्त्व शोधणारा नोबेलविजेता एडवर्ड डॉईजी (१८९३), लेखक, विचारवंत व 'नवी क्षितिजे'चे संस्थापक संपादक विश्वास रघुनाथ पाटील (१९२८), अभिनेत्री जीन सेबर्ग (१९३८), लेखक हुमायूँ अहमद (१९४८), सन मायक्रोसिस्टम्सचा सहसंस्थापक स्कॉट मकनीली (१९५४), अभिनेत्री व्हूपी गोल्डबर्ग (१९५५), अभिनेत्री जुही चावला (१९६७), लेखिका अयान हिरसी अली (१९६९)\nमृत्युदिवस : चित्रकार लुदोव्हिको काराच्ची (१६१९), संगीतकार रोसिनी (१८६८), चित्रकार कामिय पिसारो (१९०३), लेखक हेक्टर ह्यू मन्रो उर्फ साकी (१९१६), सिनेदिग्दर्शक व्हित्तोरिओ द सिका (१९७४)\n१६८१ : संभाजींनी औरंगजेबाविरोधात बंड करून त्याचा मुलगा अकबर याची महाराष्ट्रात भेट घेतली.\n१९५६ : अलाबामा राज्यातील बसमध्ये गौर-कृष्णवर्णीयांसाठी वेगळे राखीव विभाग ठेवण्याची तरतूद बेकायदेशीर असल्याचा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या समान हक्कांसाठीच्या लढ्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता.\n१९७१ : बालभारतीने 'किशोर' मासिकाचा अंक प्रायोगिक पातळीवर प्रथम प्रकाशित केला. जाने. ७२ पासून नियमित प्रकाशन.\n१९९५ : सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार.\n२००१ : अमेरिकन फौजांनी तालिबानकडून काबूलचा ताबा मिळवला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/121-kokan-thane/7180-landslide-on-mumbai-goa-expressway", "date_download": "2018-11-13T07:45:48Z", "digest": "sha1:MPLLR72AO5PUESCFMES3WVMELFVM62CO", "length": 7084, "nlines": 147, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मुंबई - गोवा महामार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमुंबई - गोवा महामार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प\nजय महाराष्ट्र न्यूज, रायगड\nरायगड जिल्ह्यात महाडजवळ केंबुर्ली परिसरात दरड कोसळल्याने मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. केंबुर्ली ते वहुर - दासगावदरम्यान खाडीनजीक दरड कोसळल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. यामुळे महामार्ग बंद करण्यात आले होते. मात्र सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.\nमहाडजवळ केंबुर्ली परिसरात दरड कोसळल्यानं मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम\nमुंबई – गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प\nसुदैवानं कोणतीही जीवीतहानी नाही.\nदरडीचा ढिगारा हटवण्यात प्रशासनाला यश\nअंधेरी पूल दुर्घटनेवरुन हायकोर्टाने खडसावलं महापालिकेला...\nमुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रेदरम्यान भूस्खलन,पाच भाविकांचा मृत्यू, यात्रेला विश्रांती\nमुंबईत येत्या 2 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता...\nअंधेरी स्टेशनवर पुलाचा फुटपाथ कोसळला - पाहा फोटो\nघाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं, पायलटसह 5 जणांचा मृत्यू\nजस्टीन बिबरच्या शोसाठी 'या' दिग्गजांची हजेरी\nदादरच्या शिवाजी पार्क चौपाटीवर पोहायला गेलेल्या 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू\n9 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी जय्यत तयारी सुरू\nगृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी संजय निरूपम आणि कार्यकर्त्यांचं आंदोलन\nयुवक काँग्रेसचे कलिना विद्यापीठासमोर आंदोलन\nसुपरहिरोचे जनक स्टेन ली यांचं निधन\n‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची धमाल, पाहा फोटो\n‘केदारनाथ’… ट्रेलर पाहून तुम्हाला ‘टायटॅनिक’ आठवला का\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\nपुरुष आणि तृतीयपंथीयांवर होणाऱ्या बलात्काराचं काय\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या\nआता फेसबुकवर तयार करा मजेशीर व्हिडीओ, फेसबुकचं नवं अॅप लाँच\n#MeToo प्रकरणी ‘कुक्कू’ ‘गायतोंडे’च्या पाठीशी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/3-%E0%A4%9C%E0%A4%A3-%E0%A4%9C%E0%A4%96%E0%A4%AE%E0%A5%80/", "date_download": "2018-11-13T06:54:09Z", "digest": "sha1:PZ5HU5MV6G3L6NH3WAWPFH3WKGKLLUFC", "length": 10870, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "3 जण जखमी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO VIRAL- मॅरेथॉनमध्ये धावताना फ्रॅक्चर झाला पाय, रक्ताळलेल्या गुडघ्यांवर चालत दिली बॅटन\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\nMorning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nVIDEO : पोलीस अधिकाऱ्यावर महिलेने उगारला हात, व्हिडिओ व्हायरल\n14 वर्षाच्या मुलापासून ते शिवसेना नेत्याच्या भाच्यापर्यंत, मुंबईत 11 दिवसात 8 हत्या\n'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'\nVIDEO: मुंबईत दहशत, भर चौकात पत्नीसमोर पतीवर वार करून केली हत्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nआम्ही डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करत आहोत : मुकेश अंबानी\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nVideo : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nनोव्हेंबर महिन्यात लाँच होणार हे 5 टॉप स्मार्टफोन\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\nICC Women's World T20 : भारतीय महिला टीमने पाकचा उडवला धुव्वा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nसावधान, यापुढे पंजाबमध्ये ड्रगची तस्करी केल्यास...\nतरुणांमधील अंमली पदार्थांची वाढती व्यसनाधीनता रोखण्यासाठी पंजाब सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.\nप्रेमसंबंध कायम ठेवण्यास नकार दिल्यामुळे प्रियकराने प्रेयसीवर चाकूने केले वार\nमुंबईत ट्रक आणि कारचा अपघात, 2 जण ठार\nफॉर्च्यूनर कार घुसली हॉटेलमध्ये, 1 मृत्यू, 3 जण जखमी\nमुलुंडजवळ दोन ट्रकचा भीषण अपघात,सुदैवानं जीवितहानी नाही\nटोलनाक्यावर लेन तोडून टेम्पो केबिनवर आदळला,अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात\nमाहीमजवळ लोकलचे डबे घसरले, 3 जण जखमी\nभारतीय हवाई दलाचं 'सुखोई-30' लढाऊ विमान बेपत्ता\nजोधपूरजवळ मिग 27 विमान कोसळलं\nपरभणीत भीषण दरोडा, नराधमांनी गर्भवती महिलेवर केला सामूहिक बलात्कार\nनाशिक : कारला भीषण अपघातात 5 जण जागीच ठार\nनवी मुंबईत इमारतीचा भाग कोसळून दोघांचा मृत्यू\n'त्या' दिवशी सलमान नशेत होता, रक्तात अल्कोहोल प्रमाणापेक्षा जास्त आढळले\nVIDEO VIRAL- मॅरेथॉनमध्ये धावताना फ्रॅक्चर झाला पाय, रक्ताळलेल्या गुडघ्यांवर चालत दिली बॅटन\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/bsp/all/", "date_download": "2018-11-13T06:42:54Z", "digest": "sha1:JDMTSZVKIZSHST4TVQLT6REBK3OYHPPY", "length": 11041, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bsp- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\nMorning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nVIDEO : पोलीस अधिकाऱ्यावर महिलेने उगारला हात, व्हिडिओ व्हायरल\n14 वर्षाच्या मुलापासून ते शिवसेना नेत्याच्या भाच्यापर्यंत, मुंबईत 11 दिवसात 8 हत्या\n'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'\nVIDEO: मुंबईत दहशत, भर चौकात पत्नीसमोर पतीवर फिरवला चाकू\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nआम्ही डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करत आहोत : मुकेश अंबानी\n#ChattisgarhElections : मतदान केंद्राचा आँखो देखा हाल; 'या' सिनेमाची येईल आठवण\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nVideo : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nनोव्हेंबर महिन्यात लाँच होणार हे 5 टॉप स्मार्टफोन\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\nICC Women's World T20 : भारतीय महिला टीमने पाकचा उडवला धुव्वा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nहॉटेलच्या लेडीज टॉयलेटमध्ये घुसला BSP नेत्याचा मुलगा, विरोध केल्यावर रोखली बंदूक\nआशिष पांडे असं या आरोपी मुलाचं नाव आहे. तो उत्तर प्रदेशमधील नेता आणि माजी खासदार राकेश पांडे यांचा मुलगा असल्याचं सांगण्यात येत आहे.\nकाँग्रेसला आणखी एक धक्का, महाआघाडीसाठी 'सीपीएम'चाही 'लाल झेंडा'\nफोटो गॅलरी Oct 9, 2018\nकांशीराम यांचा आज स्मृती दिन : त्यांच्यामुळेच मिळाली देशाला पहिली महिला दलित मुख्यमंत्री\n कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसशी युती नाही - मायावती\nयोगी महाराष्ट्रात जिंकले, युपीत हरले\n'एनडीए'त राहायचं की नाही याचा निर्णय घेण्यास शिवसेना स्वतंत्र - अमित शहा\nशपथविधी समारंभात लक्ष वेधलं ते मायावती-सोनियांच्या केमेस्ट्रिने\nनरेश अग्रवालांनी दिली विरोधकांना वानराची उपमा\nब्लॉग स्पेस May 4, 2018\nसर्व लढाई फक्त दलित मतांसाठी \nउत्तर प्रदेशात आंबेडकरांच्या भगव्या पुतळ्याला बसपा कार्यकर्त्यांनी लावला निळा रंग\nभीमा कोरेगाव प्रकरणामागे संघ-भाजपचा हात -मायावती\nमहाराष्ट्र Jan 2, 2018\nकोरेगाव भीमा प्रकरण : कोण काय म्हणालं\nयूपी महापालिका निवडणुकीत 'हाथी'ची धडाकेबाज एंट्री, 'सायकल' पंक्चर \nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/news18-rising-india/news/", "date_download": "2018-11-13T06:43:39Z", "digest": "sha1:FERMX7MCGDQHQ2IWKG6CV77REU3BL43K", "length": 10975, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "News18 Rising India- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\nMorning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nVIDEO : पोलीस अधिकाऱ्यावर महिलेने उगारला हात, व्हिडिओ व्हायरल\n14 वर्षाच्या मुलापासून ते शिवसेना नेत्याच्या भाच्यापर्यंत, मुंबईत 11 दिवसात 8 हत्या\n'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'\nVIDEO: मुंबईत दहशत, भर चौकात पत्नीसमोर पतीवर फिरवला चाकू\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nआम्ही डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करत आहोत : मुकेश अंबानी\n#ChattisgarhElections : मतदान केंद्राचा आँखो देखा हाल; 'या' सिनेमाची येईल आठवण\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nVideo : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nनोव्हेंबर महिन्यात लाँच होणार हे 5 टॉप स्मार्टफोन\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\nICC Women's World T20 : भारतीय महिला टीमने पाकचा उडवला धुव्वा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\n#News18RisingIndia : 2014 पासून आतापर्यंत 23000 अब्जाधीशांनी देश सोडला -रुचिर शर्मा\nक्रिप्टोकरेंसीची धूम ही जास्त काळ टिकणार नाही, हा या प्रकारातला शेवटचा भाग असू शकतो त्यामुळे बिटकाॅईनमध्ये शक्यतो कुणीही गुंतवणूक करू नये\n#News18RisingIndia Summit : राहुल गांधींनी राजकारणात जागा तयार केली -कॅप्टन अमरिंदर सिंह\n#News18RisingIndia : सोशल मीडियाच्या वापराचं 'माॅडेल' असू शकत नाही - प्रसून जोशी\n#News18RisingIndia : सेन्साॅर बोर्डाचा 'वापर' करून घेणं चुकीचं - प्रसून जोशी\n#News18RisingIndia : मी मोदींची फॅन - कंगना राणावत\n#News18RisingIndia : शाॅट आणि सीनमधला फरकच मला माहीत नव्हता - कंगना राणावत\n#News18RisingIndia : संस्कार शब्द डाग असल्यासारखा वाटतो -स्मृती इराणी\n#News18RisingIndia Summit स्पेशल व्हाॅट्सअॅप बुलेटिन\n#News18RisingIndia-मोदी उत्तम अर्थव्यवस्थापक पण नोटाबंदी हे पाऊल मुर्खपणाचं-पॉल क्रुगमन\n#News18RisingIndia : खिलजीनं मला खूप त्रास दिला - रणवीर सिंग\n#News18RisingIndia -पूर्व भारताच्या विकासावर लक्ष केंद्रीत करणार-पंतप्रधान मोदी\n#News18RisingIndia : रणबीरनं नाकारलेला सिनेमा रणवीरला मिळाला आणि....\n#News18RisingIndia : दीपिकामुळे माणूस म्हणून मी मोठा झालो-रणवीर सिंग\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/vasant-gowarikar-no-more/articleshow/45738625.cms", "date_download": "2018-11-13T08:06:29Z", "digest": "sha1:7BGPI3KPK5B6C2VW2HONSKCH5DHY2Q7Y", "length": 10971, "nlines": 136, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: vasant gowarikar no more - विज्ञानधुरीण हरपला | Maharashtra Times", "raw_content": "\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवती\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवतीWATCH LIVE TV\nअवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या यशाचे एक शिल्पकार, देशाच्या विज्ञान धोरणाला आकार देणारे सल्लागार, मान्सूनच्या अंदाजासाठीच्या मॉडेलचे धुरीण आणि पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वसंतराव गोवारीकर (८१) यांचे शुक्रवारी दीर्घ आजाराने निधन झाले.\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nअवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या यशाचे एक शिल्पकार, देशाच्या विज्ञान धोरणाला आकार देणारे सल्लागार, मान्सूनच्या अंदाजासाठीच्या मॉडेलचे धुरीण, शेवटपर्यंत विविध प्रकल्पांत कार्यरत असलेले शास्त्रज्ञ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वसंतराव गोवारीकर (८१) यांचे शुक्रवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सुधा गोवारीकर, तीन मुली, जावई असा परिवार आहे.\nगेल्या काही महिन्यांपासून डॉ. गोवारीकर आजारी होते. प्रकृती बिघाडल्याने २९ डिसेंबरला त्यांना पुण्यातील एका खासगी हॉस्पिटमध्ये दाखल केले होते. ‘त्यांचा रक्तदाब कमी झाला होता. त्यांच्या रक्तातील प्लेटलेट्सही कमी झाल्या होत्या. त्यातच डेंग्यू झाल्याने आणि बहुतांश अवयवांनी प्रतिसाद देणे थांबवल्याने शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांचे निधन झाले,’ असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. समीर जोग यांनी सांगितले. डॉ. गोवारीकर यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nयुपीः हिंदू मुलांना सोप्या अतिशय पद्धतीने उर्दु भाषेचे शिक्ष\nराफेल विक्रीत अंबानींना लाभ पोहोचवला नाहीः दसॉल्ट CEO\nसैनिकाप्रमाणे सर्वांनी पृथ्वीचं संरक्षण करावंः राष्ट्रपती\nराफेल, नोटाबंदीवरून, माजी कर्मचाऱ्याचे राष्ट्रपतींना पत्र\nचेन्नईः भंगारातून साकारलेल्या कलाकृतींनी वाढवली रस्त्याची शो\nबहुतेक मुस्लिम संघटनांचा राम मंदिराला पाठिंबाःNCM अध्यक्ष\nपुण्याचे नाव जिजापूर करा: संभाजी ब्रिगेड\nज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे निधन\nमराठा समाजाकडून नव्या पक्षाची स्थापना\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nकॉर्पोरेट ‘कॅशलेस’ही दहा जानेवारीनंतर बंद...\nबँकिंग परिषदेवर मोदी इफेक्ट...\nबँकिंग क्षेत्रात बदलाचे वारे...\nपुण्यात १४ हजार CNG रिक्षा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87/", "date_download": "2018-11-13T07:42:23Z", "digest": "sha1:RBFVKR2DX2W63LXIK5XKWFEAZECKOX3Z", "length": 10077, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "त्या’ बॅंकांचा महापालिकेला ठेंगा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nत्या’ बॅंकांचा महापालिकेला ठेंगा\n11 गावांच्या बॅंक खात्यामधील निधी देण्यास नकार\nपालिकेने पाठविली 100 हुन अधिक पत्रे : प्रशासन हतबल\nपुणे: राज्यशासनाने महापालिकेत समाविष्ट 11 गावांच्या आर्थिक स्थितीची घडी महापालिका प्रशासनास अजूनही बसविता आलेली नसतानाच या गावाची बॅंक खाते असलेल्या बॅंकांनी महापालिकेला ठेंगा दाखविला आहे. या बॅंकांकडे जमा असलेल्या 10 कोटी रुपयां मधील 3 हजार पालिकेला वर्ग केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या बॅंकांना तब्बल 103 हुन अधिक पत्र पाठविण्यात आल्यानंतरही ही रक्कम महापालिकेस मिळाली नसल्याचा खुलासा चक्क पालिका प्रशासनाकडूनच बुधवारी मुख्यसभेत करण्यात आला. याची गंभीर दखल घेत महापौर मुक्ता टिळक यांनी या प्रकरणी आयुक्तांनी तातडीने या बॅंकांची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा असे आदेश दिले. मात्र, त्यामुळे एका बाजूला सर्वसामान्यांकडून पार्किंगसाठी 10 रूपये वसूल करण्यासाठी कंबर कसलेल्या महापालिका प्रशासनाला आपलाच हक्काचा निधी बॅंकाकडून वसूल करता येत नसल्याचे धक्कादायक वास्तव या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे.\nबुधवारी झालेल्या मुख्यसभेत आंबेगाव खुर्द गावाचे 3 लाख रुपयांचे पाणी वीज बिल थकले असल्याचे सांगत. ही थकबाकी का भरली जात नाही असा सवाल उपस्थित केला.तसेच या गावाचे 56 लाख रुपये बॅंकेत असतानाही ती का भरली जात नाही असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी पाणी पुरवठा विभाग प्रमुख व्ही. जी कुलकर्णी यांनी या गावाची जबाबदारी पालिकेची असल्याचे सांगितले. त्यानंतर या गावाच्या खर्चाबाबत मुख्य लेखापाल उल्का कळसकर यांनी खुलासा केला.या गावाची सुमारे 10 कोटींची रक्कम बॅंकेत जमा आहे.मात्र, त्यातील अवघे 3 हजार रुपये पालिकेच्या खात्यात जमा झाले आहे.मात्र, हे आद्यपही पालिकेला मिळालेले नाहीत.त्यामुळे हे पैसे असलेल्या बॅंकांना आपण 100 हुन अधिक पत्र पाठविली आहेत.मात्र, त्याच्याकडून प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे पालिकेला केवळ 3 हजार रुपये आले आहेत.त्यामुळे या गावासाठी निधी नसल्याचे कळसकर यांनी सांगितले. तर या गावांचे थकबाकीचे बील तातडीने भरण्यात येणार असून कोणत्याही गावचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार असल्याचेही प्रशासनाकडून यावेळी मुख्यसभेत सांगण्यात आले.\nअशी आहे या गावाची आर्थिक सद्यस्थिती\nआर्थिक बाबींच्या दप्तरानुसार, या गावांना 1 एप्रिल 2017 पासून सप्टेंबर 2017 अखेरपर्यंत सर्व प्रकारे 56 कोटी 86 लाख, 51 हजार 668 रुपयांचा महसूल मिळालेला आहे. त्यातील तब्बल 46 कोटी 19 लाख 37 हजार 747 रूपयांचा निधी खर्ची पडला आहे. त्यामुळे या गावांकडे अवघे 10 कोटी 67 लाख 13 हजार 920 रुपये शिल्लक असून ही रक्कम तसेच गावांची बॅंक खाती अजूनही पालिकेच्या ताब्यात आलेली नाहीत. तर या गावांमधून जमा होणारा महसूल महापालिकेकडून अद्यापही त्याच गावांच्या बॅंक खात्यात जमा केला जात आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआणखी एक बॅंक घोटाळा उघडकीस\nNext articleकुरिअरच्या पार्सलमधून क्रूड बॉम्बचा स्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/en/category/maharashtra-news/pune/", "date_download": "2018-11-13T06:44:18Z", "digest": "sha1:TQUDUWX3RS4QMQKW77NFDBEKS3FCG2HJ", "length": 12693, "nlines": 234, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "Pune | Maharashtra City News", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टोलनाक्याजवळ कार टेम्पोचा भीषण अपघात 3 ठार\nखालापूर टोलनाक्याजवळ मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास कार आणि टेम्पोची धडक झाली. या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू…\nपुण्यात कबीर कला मंचाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nपुण्यात ३१ डिसेंबरला झालेल्या एल्गार परिषदेत सहभागी झालेल्या ‘कबीर कला मंच’च्या कार्यकर्त्यांवर पुण्यात गुन्हा दाखल झालाय. चिथावणीखोर वक्तव्य आणि जमावास…\nजिग्नेश मेवाणी-उमर खालिदवर पुण्यात गुन्हा दाखल .\nकालच्या महाराष्ट्र बंदनंतर आमदार जिग्नेश मेवाणी आणि विद्यार्थी उमर खालिद यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे येथील शनिवार…\nमिठाईच्या दुकानात घुसला टॅंकर तरुणीचा मृत्यू\nपुणे – वडगाव बुद्रुक येथील नवले पुलाजवळ भरधाव रेडिमिक्स सिमेंटचा टॅंकर मिठाईच्या दुकानात घुसल्याने एका सॉफ्टवेयर इंजिनियर तरूणीचा मृत्यू झाला…\nपुणे : सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार .\nपिंपरी-चिंचवडमधील सांगवी पोलिस हद्दीत वडिलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. सावत्र बापाकडून आपल्या अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याचे समोर…\nशनिवारवाड्यावर ब्राह्मण संघटनांचा विरोध आयोजित कार्यक्रमावरून वादाला तोंड .\nभीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्ताने शनिवारवाड्यावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावरून नवीन वादाला तोंड फुटले आहे. पेशव्यांचे वंशज आणि ब्राह्मण संघटनांनी…\nपुण्यात देवाची उरळी येथे प्लॅस्टिक गोडाऊनला भीषण आग.\nपुण्यातील उरुळी देवाची येथील प्लास्टिक भंगाराच्या गोदामाला बुधवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. अग्निशामक विभागाच्या आधिकायांनी दिलेल्या माहितीनुसार,उरुळी देवाची…\nभीषण अपघात मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर,तीन ठार, तीन गंभीर जखमी.\nमुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर दोन भरधाव गाड्यांची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, तर सात जण गंभीर जखमी झाले…\nनगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या घरावर आयकर विभागाच्या धाड .\nमनपाच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या बाणेर येथील विरभद्र नगरमधील निवासस्थानी आयकर विभागाच्या वतीने…\nपु. ल. देशपांडे यांचा घरात चोर घुसले ,निवासस्थानी चोरीचा प्रयत्न .\nसाहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या पुण्यातील घरात चोरी झाल्याचे समोर आले आहे. डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत भांडारकर रोडवर पुलंचं राहतं…\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/scanners/hp-7500-scanjet-scanner-price-p1LeBu.html", "date_download": "2018-11-13T07:07:11Z", "digest": "sha1:JHRNLRL4TPAX4U46DOARGDOW5F3JEIW6", "length": 5856, "nlines": 91, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "हँ 7500 सचंजेत स्कॅनर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nहँ 7500 सचंजेत स्कॅनर\nहँ 7500 सचंजेत स्कॅनर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nहँ 7500 सचंजेत स्कॅनर\nवरील टेबल मध्ये हँ 7500 सचंजेत स्कॅनर किंमत ## आहे.\nहँ 7500 सचंजेत स्कॅनर नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nहँ 7500 सचंजेत स्कॅनर दर नियमितपणे बदलते. कृपया हँ 7500 सचंजेत स्कॅनर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nहँ 7500 सचंजेत स्कॅनर - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nहँ 7500 सचंजेत स्कॅनर वैशिष्ट्य\nऑप्टिकल चारक्टर रेकग्निशन स ओकर NA\nमीडिया तुपे सुपपोर्टेड A4\nऑप्टिकल सकॅनिंग रेसोलुशन 600 dpi\nमोनो 1000 लीने स्कॅन 50 ppm\nकॉलवर 1000 लीने स्कॅन 50 ppm\nहँ 7500 सचंजेत स्कॅनर\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/5/12/NASA-plans-to-launch-first-ever-helicopter-to-Mars-in-2020.html", "date_download": "2018-11-13T06:31:42Z", "digest": "sha1:UYJEFNWLLCVGXLDPLB6JQAF3OFNZSSJY", "length": 2500, "nlines": 11, "source_domain": "mahamtb.com", "title": " २०२० मध्ये मंगळावर पहिले हेलिकॉप्टर नासा पाठवणार २०२० मध्ये मंगळावर पहिले हेलिकॉप्टर नासा पाठवणार", "raw_content": "\n२०२० मध्ये मंगळावर पहिले हेलिकॉप्टर नासा पाठवणार\nअमेरिका : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘नासा’ लवकरच मंगळावर हेलिकॉप्टर पाठवणार असून ही माहिती नासाने आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून शेअर केली आहे. नासा नेहमीच मंगळ मोहिमेसाठी सज्ज असतो त्यामुळे आता मंगळावरील अनेक भागांचा अभ्यास करण्यासाठी नासा मंगळावर हेलिकॉप्टरने संशोधन करणार आहे. एका उपग्रहाच्या माध्यमातून हे हेलिकॉप्टर पाठवण्यात येणार असून या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नासा मंगळवारी करणार आहे.\nनासा ही मोहीम २०२० मध्ये पूर्ण करणार असून आता नासाने याविषयी माहिती देत एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात हे हेलिकॉप्टर कसे काम करणार आहे याची माहिती देण्यात आली आहे. अतिशय सोप्या शब्दांत नासाने ही माहिती दिली आहे. नासा सध्या या मोहिमेवर अभ्यास करत असून यासाठी उपग्रह निर्मित करीत आहे. अशी माहिती नासाने दिली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://samvedg.blogspot.com/2008/02/blog-post_16.html", "date_download": "2018-11-13T07:51:47Z", "digest": "sha1:XVUCPQPQBZYE5XCOR6LGHQX5VNQSGDXM", "length": 9537, "nlines": 227, "source_domain": "samvedg.blogspot.com", "title": "संदिग्ध अर्थाचे उखाणे: जेजुरी", "raw_content": "\nप्रतिभेच्या बेचक्यातुन बाहेर येण्याआधी\nतुझा गोंधळ मांडु दे जेजुरी\nकाट्याने कधी कोरावेच वाटले नाहीत तुझे डोळे अगणित\nडोळस तुझा उदे उदे उदे\nकळवण्यासाठी उसवुनच टाकलेस त्वचेचे\nकाही सिद्ध करण्याचे कसले हे उरफाटे हट्ट जेजुरी\nआत्म्याच्या संपृप्ततेला आव्हान देणारी\nशरीराची भाषा वसतीला आणलीस आणि सोबत माझ्या\nभरभरुन उधळु दे हळदीचे रान\nमाझं माणुसपण सिद्ध केलस\nउपभोगाचे उत्सव साजरे करु\nगंध तुझा मंद पिवळा\nउरी फुटणारे वारे पिवळे\nतुझ्या देही जिरवले चंद्र\nते ही मद्द संथ पिवळे\nजेजुरी, माझ्या डोळ्यातील उखाणे\nतुझ्या देहावर कवितेगत उतरले तेव्हा काय झालं\nरिकामं शहर वसतीला घेऊन\nअक्षर न अक्षर जेजुरी झालं\nआत्मभानाचे स्र्किझोफेनिक दुसरं टोकं\nबोटांनी अंगावर नव्याने कोरलेल्या जुन्याच कविता\nआत्मद्वेषाचे आणि अहंकाराचे उत्सव\nFirst thing first, अभिजीतचं पोस्ट आणि हे, यात कसलाच संबंध नाहीए. अर्थात हे माझं मत झालं अभिजीतच्या आणि या पोस्ट मधे एक गोष्ट common असलीच तर ती म्हणजे both talk about some feminine influence on life.\nI was trying to portray, a unique journey from स्वरुप ते अरुप. गुलजारचं \"बोल ना हलके हलके (झुम बराबर..[मला खरंच तो सिनेमा आवडला])ऎकलस का\nआता म्हणु नकोस की मी तुला काही सांगत नाही :)\nअप्रतिम लिहिलं आहेस संवेद. खरंतर आधी एकदा वाचलं हे त्यावेळी नामसाधर्म्यामुळे कोलटकरांची जेजुरी डोक्यात ठेऊन वाचलं गेलं आणि काही उतरलच नाही आत. पण आत्ता तु हे वर लिहिलेल्या संदर्भात वाचल्यावर इतकं आवडलय की काटाच आला अंगावर:D\nशमा - ए - महफ़िल\nअवघा रंग एक झाला...\nकाही क्षण ... काही आठवणी .. काही विचार\nसंदिग्ध अर्थाचे उखाणे कधी तरी उलगडतील, स्पर्शातून, गाण्यातून,वा कवितेतून; तुझ्या अस्तित्वाचे पुरावे मी शोधत नाही पण तू आहेस एव्हडया आशेवर मांडू देत मला हा प्रपंच...\nहमामा रे पोरा हमामा रे\nNo, everybody's gotta learn, nobody's born knowin' ... झेनवाले महागुरु म्हणतात तसं नैसर्गिक गोष्टी घडतच असतात, आपण फक्...\nतू नसताना गावात तुझ्या बैरागी भगव्या कपड्यांत विरागी ओळखीचे ऊन भाळी मळतांना हरवतो घरी जाताना कधी डोळ्यांनी आ...\n\"मंद्र\"च्या निमित्ताने: सोनुबाई आणि कथलाचा वाळा- नवा खो खो\nपरत एकदा हिंमत दाखवुन नवा खो खो सुरु करत आहे. हिंमत अश्यासाठी की गेले २-३ खो खो साफ फसले आहेत. कारणं माहीत नाही. कधी ब्लॉगे हो म्हणाले पण ल...\nमोठा छान उजळ उंदीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/special-story/news-shirish-pathare-olympiad-gold-medal-298544.html", "date_download": "2018-11-13T07:14:20Z", "digest": "sha1:VMSG4EAEJP6YUTOB7B6Y5LG62UZMAUQH", "length": 9409, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - या मराठमोळ्या व्यक्तीनं भारताला मिळवून दिली फिजिक्स आॅलिंपियाडमध्ये 5 सुवर्ण पदकं–News18 Lokmat", "raw_content": "\nया मराठमोळ्या व्यक्तीनं भारताला मिळवून दिली फिजिक्स आॅलिंपियाडमध्ये 5 सुवर्ण पदकं\nया वर्षी हे आॅलिंपियाड पोर्तुगालला झालं. या आधी इण्डोनेशिया, स्वित्झर्लंड इथेही झालं होतं. 2015ला ते मुंबईत झालं होतं. मुलांच्या या यशात शिरीष पाठारेंचा सिंहाचा वाटा आहे.\nमुंबई, 03 आॅगस्ट : या वर्षी पोर्तुगालला फिजिक्स आॅलिंपियाड पार पडलं. आणि यात 5 भारतीय विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदकावर शिक्कामोर्तब केलंय. होमी भाभा सेंटर फाॅर सायन्स एज्युकेशनमध्ये या पाच विद्यार्थ्यांना खास प्रशिक्षण दिलं गेलं. आणि मग या आॅलिंपियाडसाठी पाठवलं गेलं. या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी प्राध्यापकांची टीम होती. शिरीष पाठारे होमी भाभामध्येच सायंटिफिक आॅफिसर आहेत. 1999पासून ते या संस्थेत काम करतायत. एवढं मोठं शिवधनुष्य त्यांनी कसं पेललं, हे न्यूज18लोकमतनं त्यांच्याशी बोलून समजून घेतलं.शिरीष पाठारे सांगतात, 'आॅलिंपियाडमध्ये भारताकडून 1998पासून विद्यार्थी पाठवले गेलेत. जवळजवळ 70 ते 80 हजार मुलांमधून 300 ते 400 मुलं निवडली जातात. त्यांची परीक्षा घेतली जाते. त्यातून पुन्हा 35 ते 40 मुलांची निवड होते. होमी भाभा संस्थेत 14 दिवसांचा कँप असतो.' आॅलिंपियाडला जायचं म्हणजे मोठा गौरव असतो. तुम्ही देशाचं प्रतिनिधित्व करत असता.यामध्ये काय शिकवलं जातं पाठारे सांगत होते, ' मुलांना थिएरी आणि प्रॅक्टिकल्स दोन्ही गोष्टी कराव्या लागतात. त्याचं पद्धतशीर प्रशिक्षण दिलं जातं. प्रयोग कसा करावा याची पूर्ण प्रॅक्टिस घेतली जाते. त्यानंतर त्यांची परीक्षा घेतली जाते. त्यात 3 थिएरी आणि 3 प्रयोगाची परीक्षा असते. त्यातल्या गुणांवरून 5 विद्यार्थी निवडले जातात.'\n' भौतिकशास्त्राची आवड निर्माण होणं शाळेवर अवलंबून आहे. कसं असतं तुम्ही लहानपणी पाढे प्रेमानं शिकलात की मार खाऊन यावरच ही गोडी निर्माण होते.' पाठारेंनी सांगितलं. त्यांनी पहिलं लेक्चर 9वीत असताना घेतलं होतं. शाळेतल्या मुलांना त्यांनी भौतिकशास्त्राचे धडे दिले होते. नंतरचं शिक्षण रुपारेलमध्ये झालं. ते म्हणतात, 'तिथल्या शिक्षकांमुळे मला भौतिकशास्त्राची गोडी लागत गेली.' आणि पुढे शिक्षक बनून पुढच्या पिढीत ही गोडी रुजवत गेले.शिरीष पाठारे फक्त आॅलिंपियाडसाठी मुलं घडवत नाहीत, तर ते प्रयोगशाळेसाठी लागणारी टेबलटाॅप उपकरणंही बनवतात. ते सांगतात, 'ही पद्धत सोपी नाही. मार्केटमध्ये बऱ्याच गोष्टी तयार मिळतात. पण त्या तयार मिळतात. मी बाहेर फिरतो. लोकांशी बोलतो. मग त्यातून एक एक गोष्टी समोर येतात आणि मी उपकरणं बनवतो.' पाठारेंनी मायकलसन इन्टरफेरोमीटर बनवलं होतं. एरवी लाखाच्या घरात बनणारी उपकरणं पाठारे 3 ते 4 हजारांमध्ये बनवून देतात. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्याही भौतिकशास्त्र शिकणं आवाक्यात येऊ शकतं.गेल्या वर्षी इन्डोनेशियाला आॅलिंपियाड झालं, तेव्हा पाठारे टीमसोबत गेले होते. जगभरातले विद्यार्थी तिथं आले असतात. पाठारे सांगतात, ' भारताकडे नेहमीच आदरानं आणि कौतुकानं पाहिलं जातं. नेहमीच चीन, तैवान आणि भारत यांनाच जास्त मेडल मिळतात.'या वर्षी भारतानं 5 सुवर्णपदकं मिळवली. पवन गोयल, ले जैन, सिद्धार्थ तिवारी, भास्कर गुप्ता, निशांत अभंगी यांनी हे यश मिळवलंय. पण दर वर्षीच भारत 3 ते 4 सुवर्णपदकं, रजत पदकं मिळवतोच. इथे येणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांच्या घरचं वातावरण मध्यमवर्गीय असतं.शिरीष पाठारेंचं हे काम अव्याहतपणे सुरू राहणार. आणि त्यातच त्यांना समाधान मिळतं. अशी सुवर्णपदकं मिळवणं ही भारताची शानच आहे. आणि ती कायमच आहे, जोपर्यंत शिरीष पाठारेंसारखे गुरू आहेत, तोपर्यंत असे विद्यार्थी घडत राहणार.\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nसामन्यादरम्यान हरमनप्रीत कौरने बेशुद्ध झालेल्या मुलीला उचलले VIDEO VIRAL\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://alhadmahabal.wordpress.com/tag/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2018-11-13T06:51:33Z", "digest": "sha1:2EPZE3KZZM4PY3TPGRFNADBHEDDFMK3R", "length": 15194, "nlines": 159, "source_domain": "alhadmahabal.wordpress.com", "title": "डोळे – आल्हादक प्रतिबिंब!", "raw_content": "\nआल्हादने लिहीलेल्या गोष्टी, कविता वगैरे वगैरे…\nइथून उचलेगिरी करू नये\nब्लॉगवर वाचकांचे हार्दिक स्वागत. ब्लॉगवर फिरायला, वाचायला, प्रतिक्रिया देण्याला कसलीही आडकाठी नाही. पण या ब्लॉगवरील माझे लेखन मेल, ई बुक, फेबु नोट्स, वेबसाईट, फेबु/ऑर्कुट/गूगल/याहू व तत्सम आंतरजालीय समुदायांवर किंवा पुस्तकात, मासिकात व तत्सम कोणत्याही वस्तूत पुनःप्रकाशित/पोस्ट करायचे असल्यास माझी लेखी परवानगी आवश्यक आहे. परवानगीसाठी तशी कमेंट देऊन माझ्याशी संपर्क साधू शकता.\nता.क.: आवडलेल्या लेखनाची/ब्लॉगची लिंक देऊन नवीन वाचकांना माझ्या ब्लॉगपर्यंत पोचवण्यास मात्र पूर्ण मुभा आहे.\nकुठून कुठून येतात लोकं…\nमी माझ्याच तंद्रीत बसस्थानकाकडे चालत निघालो होतो. मध्येच त्याच्याकडे लक्ष गेलं. रस्त्याच्या पार मधोमध तो काय करत होता Death of a Rat वाचन सुरू ठेवा\nPosted on सप्टेंबर 12, 2012 Categories MarathiTags अवयवश्रेण्याचाकश्रेण्याटेम्पोश्रेण्याडोळेश्रेण्यातोश्रेण्यारस्ताश्रेण्यारिक्षाश्रेण्यालुकलुकश्रेण्यावाहतूकश्रेण्याव्हॉल्वोश्रेण्याहसू2 टिप्पण्या Death of a Rat वर\nबर्‍याच वैयक्तिक म्हणाव्या अशा संदर्भांनी ही कविता नटलेली (फार साहित्यिक निव्वळ वैयक्तिक संदर्भ आहेत इतकंच म्हणायचंय खरंतर.) असल्याने ब्लॉगवर टाकावी का निव्वळ वैयक्तिक संदर्भ आहेत इतकंच म्हणायचंय खरंतर.) असल्याने ब्लॉगवर टाकावी का टाकलीच तर वाचकांपर्यंत (if any, not many टाकलीच तर वाचकांपर्यंत (if any, not many) कितपत पोचेल असंही एक वाटून गेलं. नाहीतरी अवघड किंवा ऍब्स्ट्रॅक्ट लिहीणारा म्हणून मी बदनाम आहेच… शेवटी ब्लॉगही माझाच आणि कविताही माझीच असा विचार करून (हा विचारही माझाच.) मी ही कविता आता इथे पोस्टतोय. नाव दिलंय विहीर.\nवि.सू.: ह्यातील विहीर आणि अंधाराचं संदर्भ माझ्या एकटेपणापेक्षा नुकत्याच पाहिलेल्या डार्क नाईटशी जाऊन मिळतंय का याबद्दल माझ्याही मनात अजूनही संदेह आहे. असो.\n… विहीर वाचन सुरू ठेवा\nPosted on ऑगस्ट 1, 2012 Categories MarathiTags अंधारश्रेण्याऍब्स्ट्रॅक्टश्रेण्याओलश्रेण्याडार्क नाईटश्रेण्याडोळेश्रेण्यामॅंडेटरीश्रेण्यारात्रश्रेण्याविहीरश्रेण्यावैयक्तिक5 टिप्पण्या विहीर वर\nभविष्यस्वप्नरंजनांना दिवास्वप्नं नाट लावतात वाचन सुरू ठेवा\nPosted on ऑगस्ट 2, 2011 ऑगस्ट 2, 2011 Categories MarathiTags आशाआकांक्षाश्रेण्याएलिव्हेटेडश्रेण्याक्षणिकश्रेण्याखड्डेश्रेण्याडोळेश्रेण्यादिवास्वप्नंश्रेण्यानाटLeave a comment on दिवास्वप्नं नाट लावतात\nतुझे माझे तुझे माझे वाचन सुरू ठेवा\nPosted on जुलै 6, 2011 Categories MarathiTags जुनेपुराणेश्रेण्याडोळेश्रेण्यातुझेश्रेण्यानातेश्रेण्यामाझेश्रेण्याविरलेलेश्रेण्याविराणश्रेण्याहट्टश्रेण्याहसतेश्रेण्याहृदयLeave a comment on तुझे माझे\nहव्या नको सगळ्या आठवणी वादळ आणतात डोळ्यांत\nडोळ्यांच्या थरथरीला फक्त तुझाच हात हवा वाटतो झोप लागते वाचन सुरू ठेवा\nPosted on मार्च 14, 2011 Categories MarathiTags आनंदश्रेण्याजीवश्रेण्याझूलश्रेण्याझोपश्रेण्याडोळेश्रेण्यातूश्रेण्यास्वप्न5 टिप्पण्या झोप लागते वर\nअर्धबंद डोळे आणि गच्चबंद ओठ इतकंच दिसलं मला तिच्याकडे पहिल्यांदा पहाताना. कार्यक्रम चालू होता. सगळे बोलत होते. आपपली मतं हिरीरीनं मांडत होते. ती बसली होती फक्त. शांत म्हणता येणार नाही पण गप्प. काळ्याभोर डोळ्यांनी बोलणार्‍याकडे टक लावून पहात बसे. एखादा महत्वाचा मुद्दा आलाच तर दादेखातर तिचे डोळे जमीन बघत आणि कुठेतरी हरवून जात. ती मीनाकुमारी वाचन सुरू ठेवा\nPosted on नोव्हेंबर 22, 2010 नोव्हेंबर 22, 2010 Categories MarathiTags अर्धबंदश्रेण्याओठश्रेण्यागच्चबंदश्रेण्याडोळेश्रेण्यातीश्रेण्यामीनाकुमारी1 टिप्पणी ती मीनाकुमारी वर\nआज कितीतरी दिवसांनी इथे मुंबईत ऊन पडलंय. इतके दिवस पावसाने झोडपलेली, मंदावलेली मुंबई आता परत नेहमीच्याच वेगाने कामाला लागलीये. तर या अशा ऊन्हाचीच ही कविता…\nउन पडलंय आज, चमकदार उन.\nकाळ्या ढगांखालचं धुरकट जग नाहीसं करून,\nउन पडलंय आज, चमकदार उन.\nउन पडलंय आज, चमकदार उन\nकडाडणार्‍या मग्रूर विजांना उत्तर म्हणून,\nउन पडलंय आज, चमकदार उन.\nसगळंच कसं दिसतंय आता\nस्वच्छ, सुंदर आणि गरम\nचमकतायत आता प्रत्येकाचे डोळे\nआणि त्यातले खरेखुरे भाव\nमाणसा माणसांतल्या कटू सत्याची ओळख देऊन\nउन पडलंय आज, चमकदार उन.\nअगदी काल रात्रीपर्यंत भिजून कुडकुडणारा तो\nमनातून मात्र आनंदीच असायचा\nआता परत त्याच्या कपाळावर आठी\nआणि एकट्यानेच चालण्यात पूर्वीचा वेग\nभुवईत जमणार्‍या घामाबरोबरच माणसांना दूर करून\nउन पडलंय आज, चमकदार उन.\nआज कितीतरी दिवसांनी इथे मुंबईत ऊन पडलंय. इतके दिवस पावसाने झोडपलेली, मंदावलेली मुंबई आता परत नेहमीच्याच वेगाने कामाला लागलीये. तर या अशा ऊन्हाचीच ही कविता… ऊन वाचन सुरू ठेवा\nPosted on सप्टेंबर 8, 2009 सप्टेंबर 16, 2009 Categories MarathiTags ऊनश्रेण्याडोळेश्रेण्याढगश्रेण्यापाऊसश्रेण्यामग्रूरश्रेण्यामुंबईश्रेण्याविजाLeave a comment on ऊन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/bhatnagar-retired-army-engineer-dies-in-delhi/", "date_download": "2018-11-13T06:33:31Z", "digest": "sha1:MXLIBNPCYSPCRRV2DMAGEFPB6RS3OBYR", "length": 6448, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दिल्लीत निवृत्त लष्करी अभियंत्याचा भाजून मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदिल्लीत निवृत्त लष्करी अभियंत्याचा भाजून मृत्यू\nनवी दिल्ली – दिल्लीच्या जनकपुरी भागात एका निवृत्त लष्करी अभियंत्याचा त्याच्या घराला लागेल्या आगीत मृत्यू झाल्याची आल्याची घटना घडली आहे. जोगिंदर पाल सिंग असे या अभियंत्याचे नाव आहे ते 62 वर्षीय आहेत. मिलीटरी इंजिनिअररिंग सर्व्हीसेस मध्ये त्यांनी सेवा केली असून तेथून ते 2014 ला निवृत्त झाले आहेत. काल गुरूवारी त्यांच्या घरात आग लागल्याची माहिती मिळाली. तेथे ते एकटेच राहतात.\nत्यांची कन्या रोज त्यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपुस करायची त्यावेळी सायंकाळी हा प्रकार दिसला. हा प्रकार घातपाताचा आहे की अपघाताच याची चौकशी सध्या सुरू आहे. आगीचे नेमके कारणही अजून समजू शकलेले नाही. क्राईम ब्रॅंचच्या पथकाने या प्रकाराची चौकशी हाती घेतली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकेपी इलेव्हन, पुणेरी वॉरीयर्स संघांना विजेतेपद \nNext articleतीन दशकांनंतरही “जैसे थे’ (अग्रलेख)\nब्राझिलमध्ये भूस्खलनामुळे 10 जणांचा मृत्यू\nबदनामीच्या खटल्यातून केजरीवाल निर्दोष\nकॅनडामध्ये दोन विमानांची आकाशात टक्कर\nपेट्रोल अठरा दिवसांत 4 रूपयांनी स्वस्त\nशिरोमणी अकाली दल तर्फे दिल्लीत मोर्चा\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारण्याची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/clean-face/", "date_download": "2018-11-13T07:26:53Z", "digest": "sha1:TRDZVHY3VVNEL4WODJQNYPJJXUFAYR7M", "length": 15847, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "नितळ चेहरा | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nमुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर तेल गळती, वाहनं घसरली\nतरुणीला वश करण्यासाठी दिला घुबडाचा बळी, पण झाला वडिलांचा मृत्यू\nतनुश्रीने महिला रेसलरला पैसे दिले होते, आता मीच तिला धरून आपटेन\nLIVE: थेट अयोध्येतून संजय राऊत यांची पत्रकार परिषद\nराफेल प्रकरणी ‘दसॉल्ट एव्हिएशन’च्या सीईओंचा मोठा दावा, राहुल गांधींचे आरोप फेटाळले\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\nस्पायडरमॅन, हल्कच्या जन्मदात्याचे निधन\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nहिंदुस्थानातील फेक न्यूजचा प्रसार हा राष्ट्रभक्तीच्या मोहिमेचा एक भाग\nजपानची चालकरहित बुलेट ट्रेन अतिसुसाट\nधूळफेक करत उत्तर कोरियाची अण्वस्त्र मोहीम सुरुच; 16 मिसाइल केंद्रांची स्थापना\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nतरुणांना लग्नासाठी प्रोत्साहन देणार महेद्र सिंग धोनी\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\n‘टिळक आणि आगरकर’, ‘वाजे पाऊल आपुले’ नव्या ढंगात\n‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ला प्राइम टाइम शो द्या, शिवसेना चित्रपट सेनेची…\nमाझ्या बायकोचा प्रियकरचं दुसरं पोस्टर प्रदर्शित\n‘फाईट’ चित्रपटाचा अॅक्शनपॅक टीझर प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nफास्ट फूडमुळे त्वचेवरील छिद्रे बंद होतात. यामुळे मुरुमे येतात.\nरासायनिक द्रव्यांचा संसर्ग होऊन मुरुमं होऊ शकतात.\nबॉडी लोशन सतत वापरल्यास मुरुमांची समस्या निर्माण होऊ शकते.\nघामामुळे छिद्रे बंद होतात. यामुळे चेहऱयावर मुरमे होतात.\nधूम्रपान केल्याने त्वचेला आवश्यक तेवढा ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे मुरुमं, सुरकुत्या येऊ शकतात.\nअतिगोड खाल्ल्यानेही मुरुमांचे एक कारण होऊ शकते.\nजिमला गेल्यावर वा धावल्यामुळे अनेक जिवाणू शरीरावर जमा होतात. अशावेळी आंघोळ न केल्याने मुरुमे-पुरळ येतात.\nचेहऱ्यावर मुरुमं येण्याचं कारण म्हणजे आहारात मसालेदार पदार्थांचा जास्त समावेश असणं. यामुळे त्वचेची जळजळही होते.\nकेस वेळच्या वेळी न धुतल्याने केसात कोंडा होतो. यामुळे त्वचेवरील पोर्स बंद होऊ लागतात आणि चेहरा तसेच पाठीवरही मुरमं येतात.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nतरुणीला वश करण्यासाठी दिला घुबडाचा बळी, पण झाला वडिलांचा मृत्यू\nतनुश्रीने महिला रेसलरला पैसे दिले होते, आता मीच तिला धरून आपटेन\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी...\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nछत्तीसगडमध्ये निवडणूक हिंसाचार; चकमकीत पाच कमांडो जखमी\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nजागतिक तापमानवाढीचा परिणाम; एसीची मागणी पाचपट वाढली\nविद्यार्थीही ग्राहक मंचाकडे दाद मागू शकतो परीक्षेस परवानगी नाकारणाऱ्या विद्यार्थ्याला दिलासा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/petition-against-parambir-singh/", "date_download": "2018-11-13T07:17:19Z", "digest": "sha1:J6R33RIDGCODA2RM7JWSFSTW4M2I4EEJ", "length": 18182, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "परमबीर सिंह यांच्याविरुद्ध याचिका | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nमुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर तेल गळती, वाहनं घसरली\nतनुश्रीने महिला रेसलरला पैसे दिले होते, आता मीच तिला धरून आपटेन\nLIVE: थेट अयोध्येतून संजय राऊत यांची पत्रकार परिषद\nराफेल प्रकरणी ‘दसॉल्ट एव्हिएशन’च्या सीईओंचा मोठा दावा, राहुल गांधींचे आरोप फेटाळले\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nस्पायडरमॅन, हल्कच्या जन्मदात्याचे निधन\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nहिंदुस्थानातील फेक न्यूजचा प्रसार हा राष्ट्रभक्तीच्या मोहिमेचा एक भाग\nजपानची चालकरहित बुलेट ट्रेन अतिसुसाट\nधूळफेक करत उत्तर कोरियाची अण्वस्त्र मोहीम सुरुच; 16 मिसाइल केंद्रांची स्थापना\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nतरुणांना लग्नासाठी प्रोत्साहन देणार महेद्र सिंग धोनी\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\n‘टिळक आणि आगरकर’, ‘वाजे पाऊल आपुले’ नव्या ढंगात\n‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ला प्राइम टाइम शो द्या, शिवसेना चित्रपट सेनेची…\nमाझ्या बायकोचा प्रियकरचं दुसरं पोस्टर प्रदर्शित\n‘फाईट’ चित्रपटाचा अॅक्शनपॅक टीझर प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nपरमबीर सिंह यांच्याविरुद्ध याचिका\nभीमा-कोरेगाव दंगल प्रकरणातील शहरी माओवाद्यांचे कश्मीर आणि मणिपूरमधील फुटीरवाद्यांबरोबर घनिष्ठ संबंध असल्याबाबतची माहिती पत्रकार परिषद घेऊन प्रसिद्ध करणारे अप्पर पोलीस महासंचालक परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. परमबीर सिंह यांनी चुकीच्या पद्धतीने हे प्रकरण हाताळल्याने त्यांच्याविरुद्ध बडतर्फीची कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय भालेराव यांनी एका याचिकेद्वारे मुंबई हायकोर्टात केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.\nभीमा-कोरेगाव दंगलीत नक्षलवादी आणि शहरी माओवाद्यांकडून आर्थिक मदत केली गेल्याचे समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी गेल्या आठवडय़ात देशभरात छापे टाकून पाच जणांना ताब्यात घेतले. सर्वोच्च न्यायालयाने या आरोपींना अटक न करता नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर अप्पर पोलीस महासंचालक परमबीर सिंह यांनी याप्रकरणी गेल्या आठवडय़ात पत्रकार परिषद घेत संशयितांचे कश्मीर तसेच मणिपूरमधील माओवाद्यांशी कनेक्शन असल्याची माहिती दिली व या प्रकरणातील तपासाची कागदपत्रे पत्रकार परिषदेत जाहीर केली. या कागदपत्रांचा पोलिसांना पुरावा म्हणून उपयोग झाला असता. मात्र अप्पर पोलीस महासंचालक परमबीर सिंग यांनी पत्रकार परिषदेत तपासात सापडलेली कागदपत्रे जाहीर केल्याने सामाजिक कार्यकर्ते संजय भालेराव यांनी हायकोर्टात आज याचिका दाखल केली. पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने हे प्रकरण हाताळल्याने कलम 311 अन्वये त्यांना बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलसॅण्डहर्स्ट रोडचा हँकॉक ब्रिज पुनर्वसनात अडकणार\nपुढील‘फेकू’ मुलंच हुश्शार असतात टोरंटो विद्यापीठातील संशोधकाचा अजब दावा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nतनुश्रीने महिला रेसलरला पैसे दिले होते, आता मीच तिला धरून आपटेन\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\nतनुश्रीने महिला रेसलरला पैसे दिले होते, आता मीच तिला धरून आपटेन\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी...\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nछत्तीसगडमध्ये निवडणूक हिंसाचार; चकमकीत पाच कमांडो जखमी\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nजागतिक तापमानवाढीचा परिणाम; एसीची मागणी पाचपट वाढली\nविद्यार्थीही ग्राहक मंचाकडे दाद मागू शकतो परीक्षेस परवानगी नाकारणाऱ्या विद्यार्थ्याला दिलासा\nभाजपला शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही; शरद पवार यांची टीका\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/dog-escapes-its-enclosure-and-kills-over-600-chickens-5979652.html", "date_download": "2018-11-13T07:28:44Z", "digest": "sha1:QRI25GHDUGUFDBZY6B5QQIRIB5VKHDOH", "length": 9130, "nlines": 151, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Dog Escapes Its Enclosure and Kills Over 600 Chickens | अचानक दगवतात पोल्ट्री फार्ममध्ये 600 कोंबड्या.....सत्यता समोर आल्यावर मालकाला बसतो धक्का", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nअचानक दगवतात पोल्ट्री फार्ममध्ये 600 कोंबड्या.....सत्यता समोर आल्यावर मालकाला बसतो धक्का\nमालकाला वाटले कोणीतरी खुनशी वृत्तीने केले असावे नुकसान.\nनिंगगुओ - चीन मधील एका पोल्ट्री फर्म मालकाला अचानक धक्का बसतो. जेंव्हा त्याच्या ६०० कोंबड्या मेलेल्या अवस्थेत त्याला दिसतात. बघताच क्षणी त्याला वाटते कोणीतरी खुनशी वृत्तीने असे केले असावे अथवा एखाद्या हिंस्र प्राण्याने ही हानी केली असवी. तेवढ्यात शेजारी असणारा कुत्रा तोंडात कोंबडी धरून त्याच्या समोर आला आणि तेंव्हा घडलेला सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला. पाळीव असणारा हा कुत्रा त्याच्या गळ्यातील बेल्ट तोडून शेजारी असणाऱ्या पोल्ट्री फर्म मध्ये शिरला होता आणि तेंव्हाच त्याने हे नुकसान केले.\nमेलेल्या अवस्थेत पहिल्या कोंबड्या\nचिनी माध्यमांच्या अहवालानुसार हा सर्व प्रकार 29 ऑक्टोबर रोजी अनहुई प्रांतातील निंगुओ येथे झाला.पोल्ट्री फार्म मालक सकाळी जेंव्हा तेथे पोहचले तेंव्हा झालेले नुकसान पाहून त्यांच्या अक्षरशःत्याच्या डोळ्यात पाणी आले.\n-त्यांनी पहिले पोल्ट्री फार्म मध्ये सर्वच्या सर्व कोंबड्या मारून पडलेल्या होत्या त्याला पहिल्यांदा वाटले की, कोणीतरी खुनशी वृत्तीने जुन्या वादातून जाणून बुजून हे नुकसान केले असावे.अथवा हिंस्त्र प्राण्याने हल्ला करून केले असावे.\n- तसे पुरावे कुठे आढळतात का हे तपासात असतांना तेवढ्यात शेजारील पाळीव कुत्रा पोल्ट्री फार्म बाहेर घुटमळत होता. आणि त्याने तोंडात एक मेलेली कोंबडी त्याने दाबून धरलेली होती.\nसव्वा लाख रुपये द्यावी लागली नुकसान भरपाई\n- त्यानंतर पोल्ट्री फार्म मालक सरळ कुत्र्याच्या मालकाकडे गेला आणि त्याला घडलेला सर्व प्रकार सांगितला. तेवढ्यावरच न थांबता ६०० कोंबड्यांची नुकसान भरपाई देखील त्याने मागितली.\n- त्यांच्यात बोलण्या बोलण्यावरून वाद झाल्याने हा वाद मिटविण्यासाठी शेवटी त्यांना पोलिसांची मदत घ्यावी लागली. पोलिसांनी यावर मध्यस्थी करून मार्ग काढत सव्वा लाख रुपये भरपाई देण्याचे सांगितले. त्यानंतर दोघांमधील वाद मिटला.\n62 वर्षांचा पती आणि 54 वर्षांची पत्नी, ब्रिटनमध्ये सगळ्यात जास्त वयात आई होणारी पहिली महिला, तिच्या संर्घषाची गोष्ट\nआतुन असे दिसते रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे ठिकाण, नैसर्गिक सैांदर्याने भरलेली ही जागा आहे 10 हजार वर्षे जुनी, एका दिवसाच्या बुकिंगचा खर्च आहे लाखांपर्यंत\nमहिलेला महिनाभरापासून सुरू होते पीरियड्स, प्रचंड थकवा आल्याने केले चेकअप, मग डॉक्टरांनी जे सांगितले त्यामुळे सुरू झाली अंत्यविधीची तयारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/7139-jm-headline-june-27-8-00am-alies", "date_download": "2018-11-13T06:28:57Z", "digest": "sha1:BIVABLZ42I4QZW5GDITB7Q32JR5BPOR4", "length": 6185, "nlines": 124, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "#हेडलाइन्स @8.00am 270618 - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @8.00 AM\n#हेडलाइन कोल्हापूर धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढला, 10 बंधारे पाण्याखाली तर अनेक ठिकाणची वाहतूक विस्कळीत\n#हेडलाइन ठाण्यात मुंबई - आग्रा महामार्गावर कार आणि टँकरचा अपघात, रात्रभर वाहतूक कोंडी\n#हेडलाइन वडाळ्यातील लॉईड इस्टेट इमारतीच्या पार्किंगचा भाग पुन्हा खचल्यानं नागरिकांची रात्र गेली चिंतेत, महापालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप\n#हेडलाइन राज्याच्या गृहखात्यात मुख्यमंत्रीविरोधकांची घुसखोरी, महाराष्ट्र बँकप्रकरणी सामनामधून मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरेंचा टोला\n#हेडलाइन आळंदीमध्ये भाजपचे नगरसेवक बालजी कांबळे यांची कोयत्याने वार करुन हत्या, वैयक्तिक वादातून हत्या झाली असल्याचा आरोप\n#हेडलाइन नागपूरमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार, एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी\n#हेडलाइन कल्याण डोंबिवली महापालिकेत 400 कोटींचा ई-टेंडरिंग घोटाळा, 8 वर्षांत पालिकेला 400 कोटींचा फटका, शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांचा सत्ताधारी शिवसेनेला घरचा आहेर\n#हेडलाइन होमवर्क झाला नाही म्हणून घाबरलेल्या 12 वर्षांच्या मुलानं सोडलं घर, मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुलगा सुखरुप घरी\n#हेडलाइन लोण्यावळ्याचं भुशी धरण ओव्हर फ्लो, पर्यटकांना मनसोक्त चिंब भिजण्याची संधी\n#हेडलाइन फूटबॉल वर्ल्डकपमध्ये मेस्सीच्या अर्जेंटिनाची नायजेरियावर 2-1 मात, बादफेरीत केला प्रवेश\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nशेतकरी संपावर, राज्यभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन\nविदर्भात होणार 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी 3 हजार पानांचं आरोपपत्र; सुनिल तटकरेंचं मात्र नाव नाही\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/cricket-american-youngster-trained-in-mumbai/", "date_download": "2018-11-13T07:05:50Z", "digest": "sha1:G7SNTKY73NBK5X764BBRVKEWMPWO5MZQ", "length": 18687, "nlines": 268, "source_domain": "www.saamana.com", "title": "अमेरिकन युवकांनी गिरवले क्रिकेटचे धडे | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nमुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर तेल गळती, वाहनं घसरली\nतनुश्रीने महिला रेसलरला पैसे दिले होते, आता मीच तिला धरून आपटेन\nLIVE: थेट अयोध्येतून संजय राऊत यांची पत्रकार परिषद\nराफेल प्रकरणी ‘दसॉल्ट एव्हिएशन’च्या सीईओंचा मोठा दावा, राहुल गांधींचे आरोप फेटाळले\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nस्पायडरमॅन, हल्कच्या जन्मदात्याचे निधन\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nहिंदुस्थानातील फेक न्यूजचा प्रसार हा राष्ट्रभक्तीच्या मोहिमेचा एक भाग\nजपानची चालकरहित बुलेट ट्रेन अतिसुसाट\nधूळफेक करत उत्तर कोरियाची अण्वस्त्र मोहीम सुरुच; 16 मिसाइल केंद्रांची स्थापना\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nतरुणांना लग्नासाठी प्रोत्साहन देणार महेद्र सिंग धोनी\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\n‘टिळक आणि आगरकर’, ‘वाजे पाऊल आपुले’ नव्या ढंगात\n‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ला प्राइम टाइम शो द्या, शिवसेना चित्रपट सेनेची…\nमाझ्या बायकोचा प्रियकरचं दुसरं पोस्टर प्रदर्शित\n‘फाईट’ चित्रपटाचा अॅक्शनपॅक टीझर प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nअमेरिकन युवकांनी गिरवले क्रिकेटचे धडे\nहिंदुस्थानला दिग्गज क्रिकेटपटू देणार्‍या शिवाजी पार्क जिमखान्यात (एसपीजी) सोमवारी अमेरिकेतल्या युवा क्रिकेटपटूंनीही या खेळातील बारकावे आत्मसात केले. क्रिकमॅक्स या अमेरिकेतील अ‍ॅकॅडमीचा १४ वर्षांखालील संघ हिंदुस्थान दौर्‍यावर आला असून आगामी काळात तो मुंबईतील विविध क्लबविरुद्ध आठ लढती खेळणार आहे. गेल्या वर्षीही या संघाने मुंबईचा दौरा केला होता. शिवाजी पार्क जिमखान्याच्या संघाने ही लढत अगदी सहज जिंकून आपले वर्चस्व कायम राखले. दुसरीकडे प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंनी मुंबापुरीत खेळण्याचा अनुभव मिळवला.\nउभय संघांमधील लढत संपल्यानंतर एसपीजीचे अविनाश कामत, सुनील रामचंद्रन यांच्या हस्ते क्रिकमॅक्स अमेरिकेच्या अशोक पटेल अ‍ॅण्ड कंपनीचा सत्कार करण्यात आला. दिनेश नानावटी यांचेही या दौर्‍यासाठी मोठे योगदान ठरले. तसेच पद्माकर शिवलकर, किरण अधिकारी व अरुण वत्स या एसपीजीमधील क्रिकेट प्रशिक्षकांनीही या लढतीसाठी परिश्रम घेतले हे विशेष. अशोक पटेल यांनीही यावेळी एसपीजीचे आभार मानले.\nलवकरच एसपीजीचा संघ अमेरिकेत खेळणार – सुनील रामचंद्रन\nमागील दोन वर्षे अमेरिकेचा क्रिकेट संघ मुंबईत येऊन क्रिकेटचे बारकावे आत्मसात करीत आहे. येथील खेळपट्ट्या व वातावरणात खेळण्याचा अनुभव तेथील क्रिकेटपटू घेत आहेत. आता आगामी काळात शिवाजी पार्क जिमखान्याचा क्रिकेट संघ अमेरिकेत जाण्याची शक्यता आहे. अशी माहिती एसपीजीचे असिस्टण्ट जनरल सेक्रेटरी सुनील रामचंद्रन यांनी यावेळी दिली.\nक्रिकमॅक्स अमेरिका संघाच्या मुंबईतील लढती खालीलप्रमाणे\n१) शिवाजी पार्क जिमखान्याविरुद्ध\n२) दिलीप वेंगसरकर अ‍ॅकॅडमीविरुद्ध\n२) दिलीप वेंगसरकर अ‍ॅकॅडमीविरुद्ध\n४) पीजे हिंदू जिमखान्याविरुद्ध\n५) चंद्रकांत पंडीत अ‍ॅकॅडमीविरुद्ध\n८) लालचंद राजपूत अ‍ॅकॅडमीविरुद्ध\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलइशांत, पीटरसन, स्टेनसह अनेक दिग्गज संघातून रिलीज\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nतनुश्रीने महिला रेसलरला पैसे दिले होते, आता मीच तिला धरून आपटेन\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी...\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nछत्तीसगडमध्ये निवडणूक हिंसाचार; चकमकीत पाच कमांडो जखमी\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nजागतिक तापमानवाढीचा परिणाम; एसीची मागणी पाचपट वाढली\nविद्यार्थीही ग्राहक मंचाकडे दाद मागू शकतो परीक्षेस परवानगी नाकारणाऱ्या विद्यार्थ्याला दिलासा\nभाजपला शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही; शरद पवार यांची टीका\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-degree-certificate-also-marathi-language-103845", "date_download": "2018-11-13T07:45:00Z", "digest": "sha1:GSGKCBGGSABGYM22ZQGRGPONATAHCQD6", "length": 15558, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Degree certificate also in Marathi Language पुढील वर्षी पदवी प्रमाणपत्र मराठी भाषेतही ! | eSakal", "raw_content": "\nपुढील वर्षी पदवी प्रमाणपत्र मराठी भाषेतही \nसोमवार, 19 मार्च 2018\nकोल्हापूर - मराठी भाषेच्या गौरवासाठी पुढील दीक्षान्त सोहळ्यापासून शिवाजी विद्यापीठातर्फे मराठी व इंग्रजी अशी द्विभाषिक पदवी प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत. विद्यापीठाने त्याबाबतचा प्रस्ताव तयार केला असून, परीक्षा विभागाकडून तो मंजूर झाला आहे. विद्यापीठातील अधिकार मंडळांच्या मंजुरीनंतर तो कुलपती कार्यालयाकडे पाठविला जाईल.\nकोल्हापूर - मराठी भाषेच्या गौरवासाठी पुढील दीक्षान्त सोहळ्यापासून शिवाजी विद्यापीठातर्फे मराठी व इंग्रजी अशी द्विभाषिक पदवी प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत. विद्यापीठाने त्याबाबतचा प्रस्ताव तयार केला असून, परीक्षा विभागाकडून तो मंजूर झाला आहे. विद्यापीठातील अधिकार मंडळांच्या मंजुरीनंतर तो कुलपती कार्यालयाकडे पाठविला जाईल.\nद्विभाषिक प्रमाणपत्रे देण्यासाठी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के व पर्यावरणशास्त्र अधिविभाग प्रमुख प्रा. डॉ. पी. डी. राऊत यांची समिती स्थापन केली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी व इंग्रजी भाषेतील तज्ज्ञांनी प्रमाणपत्रासाठीचा मसुदा तयार केला. परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडे तो सादर झाला असून, मंजूरही झाला आहे. राज्यात वीस राज्य विद्यापीठांपैकी अकरा विद्यापीठे अकृषक आहेत.\n‘‘शिवाजी विद्यापीठ महाराष्ट्रातील नामांकित विद्यापीठ आहे. मराठी ही आपली राजभाषा असल्याने इंग्रजीसह मराठी भाषेत प्रमाणपत्र देण्याची विद्यापीठाची भूमिका स्वागतार्ह आहे.’’\n- प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर, विवेकानंद महाविद्यालय\nकला, वाणिज्य व विज्ञान शाखेचा अभ्यासक्रम तेथे शिकवला जातो. पैकी मुंबईतील श्रीमती नथीबाई दामोदर ठाकरसी, पुण्यातील सावित्रीबाई फुले, औरंगाबादचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा, नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात द्विभाषिक प्रमाणपत्रे दिली जातात. प्रमाणपत्रावर एका बाजूला इंग्रजी, तर त्याच्या शेजारी मराठीतील मजकूर असतो.\nकर्नाटकातील सर्व विद्यापीठांकडून कन्नड व इंग्रजी अशी द्विभाषिक पदवी प्रमाणपत्रे दिली जातात. शिवाजी विद्यापीठसुद्धा आता मराठी व इंग्रजीत प्रमाणपत्र तयार करण्याच्या तयारीत आहे. प्रमाणपत्रावर एका बाजूला इंग्रजी व दुसऱ्या बाजूला मराठीतील मजकूर असेल.\n-डॉ. डी. ए. देसाई, मराठी मसुदा समिती\nइंग्रजी भाषा सर्वमान्य असल्याने देश-परदेशांत नोकरीच्या ठिकाणी प्रमाणपत्र उपयुक्‍त ठरावे, यासाठी विद्यापीठात ते इंग्रजी भाषेत छापले जाते. आता मराठी भाषिक प्रदेशात मातृभाषेचा गौरव व्हावा, या उद्देशाने ते मराठीतही छापले जाणार आहे. सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘मी १९७७-७८ मध्ये पदवी प्रमाणपत्र घेतले. ते इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषांतील आहे. आजही फुले विद्यापीठात दोन्ही भाषा असलेले प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना दिले जाते.’’\nराज्यातील एकूण विद्यापीठे अशी\nजनरल - १० ॲग्रिकल्चर सायन्स - ४ नॅशनल लॉ - ३\nटेक्‍निकल - १ ॲनिमल अँड फिशरी सायन्स - १\nसंस्कृत - १ हेल्थ सायन्स - १ वूमेन - १ ओपन - १\nएक हजार शिक्षक ठरणार अतिरिक्त\nनागपूर - अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फटका शहरातील महाविद्यालयांना बसला आहे. शहरात अकरावीच्या १९ हजार ९३१ जागा...\nआयुक्तालयासाठी केवळ ४२ वाहने\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाचे क्षेत्रफळ ५१८ चौ. किलोमीटर आहे, तर पुणे आयुक्‍तालय त्यापेक्षा कमी आहे. पिंपरीत नवीन आयुक्‍तालयासाठी...\n'नो पार्किंग'ची पाटी लावा\nपुणे : बिबवेवाडी येथील पर्पल प्लाझा या व्यावसायिक इमारतीत स्वतःची पार्किंग आहे. पण त्याचा वापर पार्किंगसाठी होत नाही. तेथील रस्त्याच्या दोन्ही...\nमतदारांत जनजागृती करा - सुनील अरोरा\nपुणे - आगामी निवडणूकप्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणुकीशी संबंधित, तसेच ‘ईव्हीएम’ आणि ‘व्हीव्हीपॅट’ मशीनबाबत सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्तम...\nपुणे महापालिकेची १५ टीएमसी पाण्याची मागणी\nपुणे - पुणे शहराला पंधरा टीएमसी पाणी द्यावे, या मागणीसंदर्भात महापालिकेने राज्य जलसंपदा नियामक प्राधिकरणासमोर बाजू मांडली आहे. या मागणीच्यासंदर्भात...\n#PMRDAIssue अनधिकृत बांधकामांना दिलासा\nपुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत कपात केली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pimpri-pune-news-murder-71543", "date_download": "2018-11-13T07:36:25Z", "digest": "sha1:JDVXTCNLWOZPHWZODUKSWYYRDMHF7YSY", "length": 12193, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "pimpri pune news murder महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाचा खून, एकाला पकडले | eSakal", "raw_content": "\nमहिला पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाचा खून, एकाला पकडले\nमंगळवार, 12 सप्टेंबर 2017\nपिंपरी - निगडी वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या एका महिला हवालदारच्या मुलाचा प्रेम प्रकरणातून खून झाल्याची घटना सोमवारी (ता. ११) सायंकाळी घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.\nपिंपरी - निगडी वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या एका महिला हवालदारच्या मुलाचा प्रेम प्रकरणातून खून झाल्याची घटना सोमवारी (ता. ११) सायंकाळी घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.\nआदित्य सुनील जैंढ (वय २०, रा. मोरेवस्ती, चिखली) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य हा चिंचवड येथील प्रतिभा कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. सोमवारी दुपारी त्याला व त्याचा मित्र यांना तीन ते चार जणांनी एका मोटारीत जबरदस्तीने उचलून नेले. त्याला मोटारीतच मारहाण करण्यास सुरवात केली. पहिले दोन ते तीन तास मोटार शहरातच फिरत होती. तोपर्यंत त्याच्या काही मित्रांनी त्याच्या घरच्यांना याबाबत कळवले. त्याच्या चुलत्यांनी मारहाण करणाऱ्यांना फोन करून त्याला घरी आणून सोडण्याचे सांगितले. मात्र, मारेकऱ्यांनी त्याला व त्याच्या मित्राला सायंकाळी सहाच्या सुमारास मोशी येथील येथील एका खासगी रुग्णालयात सोडून ते पसार झाले. तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत एमआयडीसी पोलिसांना समजले असता त्यांनी रुग्णालयात धाव घेतली; परंतु घटना पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याने हा गुन्हा पिंपरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत एका संशयिताला ताब्यात घेतले होते.\nएक हजार शिक्षक ठरणार अतिरिक्त\nनागपूर - अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फटका शहरातील महाविद्यालयांना बसला आहे. शहरात अकरावीच्या १९ हजार ९३१ जागा...\nप्रतिक शिवशरणच्या हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार : प्रकाश आंबेडकर\nब्रह्मपुरी (सोलापुर) - माचणूर (ता. मंगलवेढा) येथील प्रतिक शिवशरण या निष्पाप लहान बालकाचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. तसेच ही हत्या नसून एक...\nउसाच्या ट्रॉलीला धडकून दोघांचा मृत्यू\nकऱ्हाड- ऊसाच्या ट्रालीला मागून दुचाकीने जोराची धडक दिल्याने दोन युवक ठार झाले आहेत. गणेश दिलीप आटोळे (वय 28) व अमर तुकाराम शेळके (30 दोघे रा. उंब्रज...\nप्रेमभंग झाल्याने फेसबुकवर पोस्ट लिहून आत्महत्या\nशहापूर : प्रेयसीकडून प्रियकराचा प्रेमभंग झाल्याप्रकरणी शहापुरातील एका 28 वर्षीय तरुणाने जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाने...\nआयुक्तालयासाठी केवळ ४२ वाहने\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाचे क्षेत्रफळ ५१८ चौ. किलोमीटर आहे, तर पुणे आयुक्‍तालय त्यापेक्षा कमी आहे. पिंपरीत नवीन आयुक्‍तालयासाठी...\n'नो पार्किंग'ची पाटी लावा\nपुणे : बिबवेवाडी येथील पर्पल प्लाझा या व्यावसायिक इमारतीत स्वतःची पार्किंग आहे. पण त्याचा वापर पार्किंगसाठी होत नाही. तेथील रस्त्याच्या दोन्ही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-11-13T06:31:11Z", "digest": "sha1:WDZK3TUS3X7Z4SA5RETNXAK52V3N7U64", "length": 5885, "nlines": 94, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्यंगचित्रकार - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nव्यंगचित्रे काढणार्य़ा चित्रकारास व्यंगचित्रकार म्हणतात. व्यांगचित्रांद्वारे परिस्थितीची सद्यस्थिती विनोदी स्वरूपात दाखवता येते. एका व्यंगचित्राने अनेक ओळींचा आशय व्यक्त होतो.\nआर.के. लक्ष्मण : जागतिक स्तरावर प्रसिद्ध असून भारताच्या राष्ट्रपतींकडून पद्मभूषण किताब मिळालेले व्यंगचित्रकार. यांच्या प्रत्येक चित्रात ‘कॉमन मॅन’ असतो.\nप्राण : चाचा चौधरी, बिल्लू, पिंकू, साबू या मासिकांती व्यंगचित्रांचे जनक.\nबाळ ठाकरे : मार्मिक हे साप्ताहिक चालविणारे आणि पुढे शिवसेना या राजकीय पक्षाची स्थापना करणारे श्रेष्ठ व्यंगचित्रकार.\nशंकर पिल्लई : हे भारतातील राजकीय व्यंगचित्रांचे जनक असून ‘शंकर्स वीकली’ नावाचे नियतकालिक चालवीत.\nसुरेश राऊत :चित्रकलेचे प्रशिक्षण नसतांनाही व्‍यंगचित्रकलेत पारंगत\nराजेंद्र सरग : शासकीय सेवेत राहूनही व्‍यंगचित्रकला जोपासणारे\nरवींद्र बाळापुरे :अप्रतिम रेखाटनाचा वापर करणारे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ फेब्रुवारी २०१७ रोजी ११:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/41310", "date_download": "2018-11-13T07:53:44Z", "digest": "sha1:YLVFN2YSKKGBP3KET5OQARDPD7L6EM6M", "length": 9299, "nlines": 185, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बोल बच्चन बोल : प्रीति | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बोल बच्चन बोल : प्रीति\nबोल बच्चन बोल : प्रीति\nवयः जेमतेम दोन वर्ष\nमराठी भाषा दिवस २०१३\nबोबडे आणि भाबडे बोल\nबोबडे आणि भाबडे बोल\nआईग्गं, कित्ती निरागस आणि\nआईग्गं, कित्ती निरागस आणि गोडुलं. फारच आवडलं.\nधम्मकलाडू नंतरचं हसू तर काय मस्त आहे.\nये रे ये रे पौषा\nजयला गोड गोड पाप्या आणि खूप आशीर्वाद.\nकशं गोड ग्गं... कसला\nकशं गोड ग्गं... कसला गोग्गोड आवाज्..बाळाचे खूऊऊऊप लाड कर आमच्याकडून...\nअगगं... किती किती गोड म्हणलं\nअगगं... किती किती गोड म्हणलं आहे\n जय तुला गोड गोड पापी\nये रे ये रे पौषा ....... भारी\nये रे ये रे पौषा ....... भारी गोड\nजय, कित्ती ग्गोड. तुझं खुदकन\nजय, कित्ती ग्गोड. तुझं खुदकन हसणं आणि पौषा...मस्तच\nकस्लं गोजिरवाणं प्रकरण आहे\nकस्लं गोजिरवाणं प्रकरण आहे हे पौशा, पैशा, टुम्म आणि धुम फारच आवडलं.\nअर्रे.. कसले गोड आहे हे \nअर्रे.. कसले गोड आहे हे \nशाब्बास जय आणि आई.\nपौष्या... पैश्या .. चापुस... काय गोड म्हणलं आहे. प्रीति जय ला एक पप्पी\nअगदि क्युट आहे हे\nअगदि क्युट आहे हे\nटुम्म, दूम, गोडच. मजा आली.\nटुम्म, दूम, गोडच. मजा आली.\nकिती गोड..खुदकन हसणं,पौषा,टुम्म..... आवडलं.\nखुपच गोडं , ढुम्म \nखुपच गोडं , ढुम्म \nजयचे पहिले प्रशस्तीपत्रक <<<<< अभिनंदन जय .\nकसलं गोडुल्लं धम्मकलाडू नंतरचं हसू तर काय मस्तच. शाब्बास जय\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिवस २०१३\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/8/30/Article-on-losses-in-banks-profits-and-frauds.html", "date_download": "2018-11-13T07:04:47Z", "digest": "sha1:N7LFKKVKMCAUQ6E7UWOII2FIGZX5QOKK", "length": 11846, "nlines": 27, "source_domain": "mahamtb.com", "title": " बँकांच्या नफ्यातील घसरण आणि अफरातफरींमध्ये वाढ बँकांच्या नफ्यातील घसरण आणि अफरातफरींमध्ये वाढ", "raw_content": "\nबँकांच्या नफ्यातील घसरण आणि अफरातफरींमध्ये वाढ\nबँकांचे नफ्याचे प्रमाण घसरत चालले आहे. बऱ्याच बँकांनी भागधारकांना लाभांश देणेही बंद केले आहे. पण, बँकांची अफरातफरीची प्रकरणे व त्यात अडकलेल्या रकमा मात्र वाढत चालल्या आहेत. या विषयावर अधिक प्रकाश टाकणारा हा लेख...\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\nभारतीय रिझर्व्ह बँकेकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार गेल्या आर्थिक वर्षात बँकांत एकूण अफरातफरीचे ५ हजार ८७९ गुन्हे घडले असून त्यामपैकी ३२ लाख, ४८ कोटी इतक्या रकमेला बँकांना फसविले गेले. आर्थिक वर्ष २०१६ -१७ च्या तुलनेत अफरातफरीच्या रकमेमध्ये तब्बल ३३ टक्के वाढ झाली आणि त्यावर्षी यात फसलेली रक्कम २३ लाख ९३० कोटी रुपये होती.\nबरीच अफरातफरीची प्रकरणे ही अफरातफरी करणारे गुन्हेगार व बँक कर्मचारी यांच्या संगमताने झालेली दिसून येतात. ट्रेड फायनान्स, जेम्स व ज्वेलरीसाठी दिलेली कर्जे, उपकरणे आयात करण्यासाठी दिलेली कर्जे तसेच बांधकाम-उद्योग प्रकल्प या कर्जप्रकारांत जास्तीत जास्त अफरातफरी झालेल्या आहेत. सार्वजनिक उद्योगातील बँकांत २०१३ -१४ च्या तुलनेत अफरातफर झालेल्या रकमांत २८७ .७२ टक्के वाढ झाली आहे. खाजगी क्षेत्रांतील बँकांच्या बाबतीत हीच वाढ ३७ टक्के इतकी आहे. स्टेट बँक समूहाच्या बाबतीत याचे प्रमाण ४६ टक्के आहे. परदेशी बँकांबाबत मात्र ९५ टक्के घट झाली आहे. कारण, या बँका अफरातफरी होऊ नयेत म्हणून फार दक्षता घेतात. बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, भारतीय रिझर्व्ह बँक अफरातफरीबाबतची जी आकडेवारी प्रसिद्ध करते ती वस्तुस्थितीला धरून नसून, याहून फार मोठ्या रकमांचे घोटाळे बँकांत झाले आहेत. बँकिंग क्षेत्रातील अफरातफरींचा अभ्यास करण्यासाठी व यातील सत्य शोधून काढण्यासाठी वीरप्पा मोईली यांच्या नेतृत्वाखाली संसदीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर बँकांमध्ये घडणाऱ्या अफरातफरींवर बराच उजेड पडेल. जास्तीत जास्त अफरातफरींची प्रकरणे ही फार मोठ्या रकमांची कर्जे घेणाऱ्या खात्यांतच झाली आहे. सार्वजनिक उद्योगातील बँकांचे अफरातफरींच्या प्रकरणांमुळे गेल्या पाच वर्षांत ९० लाख ३२ कोटी रुपयांचे नुकसान झाले. या अफरातफरी जर झाल्या नसत्या तर बँकांना ठेवीदारांना त्यांच्या ठेवींवर जास्त दराने व्याज देता आले असते. हा पैसा जर उद्योगक्षेत्रात वापरला गेला असता, तर देशात आज जी आर्थिक मरगळ आहे, त्या मरगळीचे प्रमाण फार कमी राहिले असते.\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बोर्ड ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय), सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन, एनफोर्समेन्ट डायरेक्टोरेट व सर्व प्रकारचे लेखापरीक्षण इतक्या सर्व यंत्रणा अस्तित्वात असताना अफरातफरीची प्रकरणे वाढत चालली आहेत, हे या यंत्रणांचे अपयश मानावे की अफरातफरीचे गुन्हे करणार्‍यांच्या कुबुद्धीचातुर्याची दाद द्यावी, हा यक्षप्रश्न आहे. या अफरातफरी म्हणजे राष्ट्राचे सर्वार्थाने नुकसान. या नुकसानीचा भार शेवटी सामान्य भारतीय नागरिकांवर पडतो. कित्येक उद्योजक इथे अफरातफरी करतात व परदेशात पळ काढतात आणि सरकारी यंत्रणांना त्यांची कानोकान खबर लागू नये, यासारखे दुसरे दुर्देव नाही. तरीही मोदी सरकार विजय माल्ल्या, नीरव मोदी यांसारख्या गुन्हेगारां मायदेशी आणण्यासाठी प्रयत्नशील आहेच. त्याचे आगामी काळात सकारात्मक परिणाम दिसून येतील, अशी अपेक्षा सामान्यांनी करायला हरकत नाही.\nजी कर्जे बुडित, थकीत होतात, त्यातल्या कित्येक कर्जांचे पैसे परत येणारच नाहीत किंवा पैसे वसुली होणारच नाही, अशी बँकेची खात्री पटल्यानंतर अशी कर्जे सोडून दिली जातात. याला इंग्रजीत कर्जे ‘राईट-ऑफ’ (write off)करणे म्हणतात. बँकांनी गेल्या दहा वर्षांत तब्बल ४ लाख ८ हजार कोटी रुपयांची कर्जे ‘राईट-ऑफ’ केली आहेत. म्हणजे, हे कर्जबुडवे कर्ज बुडवून अगदी सहीसलामत सुटले. गेल्या आर्थिक वर्षअखेरीस पाच प्रमुख बँकांनी राईट ऑफ केलेल्या रकमा खालील तक्त्यात दिल्या आहेत.\nसार्वजनिक उद्योगातील बँकांनी गेल्या दहा वर्षांत ४ लाख ५८४ कोटी रुपयांची कर्जे, तर खाजगी क्षेत्रातील बँकांनी ७९ हजार ४९० कोटी रुपयांची कर्जे राईट-ऑफ केली. भारतात एकूण देण्यात येणाऱ्या कर्जांपैकी ७० टक्के कर्जे सार्वजनिक उद्योगातील बँका देतात. गेल्या आर्थिक वर्षात बँकांनी १ लाख ४४ हजार कोटी रकमांची कर्जे राईट ऑफ केली. यात खाजगी क्षेत्रातील बँकांनी २३ हजार ९२८ कोटी रुपयांची तर, सार्वजनिक उद्योगातील बँकांनी १ लाख २० हजार १६५ कोटी रुपयांची कर्जे राईट ऑफ केली. आयसीआयसीआय बँकेने गेल्या आर्थिक वर्षात ९ हजार ११० कोटी रुपयांची कर्जे राईट ऑफ केली. बँकांच्या एकूण बुडित कर्जांचे प्रमाण गेल्या आर्थिक वर्ष अखेरीस ९ .६१ लाख कोटी रुपये होते.\nदेशाच्या आर्थिक व्यवस्था विशेषत: बँकिंग यंत्रणा सुदृढ व विश्वासार्ह राहण्यासाठी बुडित कर्जे व अफरातफरी यांच्यावर फार मोठ्या प्रमाणावर नियंत्रण बसणे आवश्यक आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.marathidhamaal.com/news/this-month-do-see-a-dot-com-mom-with-your-mom", "date_download": "2018-11-13T07:52:37Z", "digest": "sha1:BID32AF6PXV63K6IZELIA345P3YYXQH2", "length": 6183, "nlines": 59, "source_domain": "www.marathidhamaal.com", "title": "This Month, Do See ‘A Dot Com Mom’ With Your Mom! | Marathi Dhamaal", "raw_content": "\nया महिन्यात तुमच्या ‘मॉम’ सोबत नक्की पाहा 'अ डॉट कॉम मॉम'\n“मा, आई, मम्मा, मम्मी, अम्मा, मॉम...”\nअचानक सुरुवातीलाच आम्ही आईच्या वेगवेगळ्या नावाने का सुरुवात केली असा प्रश्न तुम्हांला पडला असेल ना सोशल मिडीयावर आई आणि मुली यांच्या प्रेमातील नात्यावर अनेकदा या चित्रपटाच्या नावाच्या पोस्टरवर कॅप्शन देण्यात आले होते. आता मॉमवर आधारित या चित्रपटाची प्रदर्शित तारीख सांगण्यात आली आहे.\nडॉ. मिना नेरुरकर लिखित आणि दिग्दर्शित 'अ डॉट कॉम मॉम' या चित्रपटाच्या प्रदर्शित तारीखसह नवं कोरं पोस्टर सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले आहे. येत्या ३० सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे.\n'अ डॉट कॉम मॉम' या चित्रपटाची कथा एका लहान शहरातील मध्यमवर्गीय आईची कथा आहे. या चित्रपटात विक्रम गोखले, विजय चव्हाण, आशा शेलार, राम कोल्हटकर, डॉ. मीना नेरुरकर, मकरंद भावे, मानसी करंदीकर, मदुवंती भट, सियाली सिंह, डॉ. देवेन गबाळे, अपूर्वा भालेराव, डॉन स्कॉट, कॅरी सुलीवन, रफेल डिप्पा, सई गुंडेवार कलाकार मंडळी यामध्ये आहेत.\n'९व्या गोवा मराठी फिल्म फेस्टिव्हल'मध्ये या चित्रपटाचा प्रिमिअर आयोजित करण्यात आले होते. आणि त्यादरम्यान तेथे उपस्थित प्रेक्षकांनी चित्रपटाला मनापासून प्रतिसाद दर्शविला. संपूर्ण महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांकडून कौतुकाची दाद मिळवण्याची आता वेळ आली आहे.\nतुमचे काही प्लॅन असतील किंवा नसतील देखील, तरी तुमच्या मॉमला घेऊन ३० सप्टेंबर रोजी 'अ डॉट कॉम मॉम' चित्रपट नक्की पाहायला जा आणि एन्जॉय करा.\nतुम्हाला हे वाचायला आवडेल \n‘चला हवा येऊ द्या’ का घेतायेत विश्रांती...\nफर्जंद येतायेत ११ मे ला...\n'गच्ची' वर झाला होता गंभीर अपघात\nहि मराठी अभिनेत्री लवकरच करतेय लग्न...\nअमृताला कोणी लिहिल पत्र...\nअंकुश आणि तेजस्विनीच नवीन रॉमेंटीक गाण...\nआता काय नवीन करतोय स्वप्नील जोशी...\n‘माझा एल्गार’ येणार १० नोव्हेंबरला...\nबघा शनायाने आयुष्यात पहिल्यांदा काय घेतला विकत\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation कमरेवर हाथ ठेऊन उभा राहिलेला ‘विठ्ठल’, सचित तर नव्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE", "date_download": "2018-11-13T07:10:48Z", "digest": "sha1:7KUVOZ4SX3KIRCM34UPLTF3VTVHI7DH2", "length": 3873, "nlines": 135, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:सीमा - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► देशानुसार सीमा‎ (२ क)\n► विभक्त प्रदेश‎ (४ क, ३ प)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १७:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/flipkart-online-shopping-issue-123046", "date_download": "2018-11-13T07:59:49Z", "digest": "sha1:AIVJGOTGJEMXVAH4M2WHAXMCETZRPRX2", "length": 12756, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Flipkart Online shopping issue फ्लिपकार्टचे अधिकारी समोर येण्यास तयार नाहीत | eSakal", "raw_content": "\nफ्लिपकार्टचे अधिकारी समोर येण्यास तयार नाहीत\nसोमवार, 11 जून 2018\nऔरंगाबाद - फ्लिपकार्टवरून शस्त्रे खरेदीचे प्रकार शहरात उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी भिवंडीत छापे घातले. यात फ्लिपकार्टच्या अधिकाऱ्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या; पण ते पोलिसांसमोर येण्यास तयार नाहीत. त्यांनी तपासात अत्यावश्‍यक असलेली कागदपत्रेही पोस्टाने पाठविली आहेत.\nऔरंगाबाद - फ्लिपकार्टवरून शस्त्रे खरेदीचे प्रकार शहरात उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी भिवंडीत छापे घातले. यात फ्लिपकार्टच्या अधिकाऱ्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या; पण ते पोलिसांसमोर येण्यास तयार नाहीत. त्यांनी तपासात अत्यावश्‍यक असलेली कागदपत्रेही पोस्टाने पाठविली आहेत.\nऑनलाइन शस्त्रांच्या मागणीची पूर्तता करणाऱ्या नागेश्वरवाडी व जयभवानीनगरातील इन्स्टाकार्ट या फ्लिपकार्टची को-पार्टनर असलेल्या कुरिअर कंपनीवर २८ मेच्या रात्री गुन्हेशाखा पोलिसांनी छापे घातले होते. यात खेळण्याच्या नावाखाली फ्लिपकार्टद्वारे मागविण्यात आलेली ऑनलाइन शस्त्रे जप्त केली होती. यानंतर पोलिसांनी फ्लिपकार्टची चौकशी सुरू केली. भिवंडीत छापे घालून संबंधित अधिकाऱ्यांना नोटिसा दिल्या आहेत; पण त्यानंतरही फ्लिपकार्टशी संबंधित अधिकारी गुन्हेशाखेसमोर हजर झालेले नाहीत. त्यांनी वकिलामार्फत आपली बाजू मांडली. तसेच या सर्व प्रकरणातील कंपनी व शस्त्रखरेदीशी संबंधित दस्तऐवज चक्क पोस्टाने पाठवला, अशी माहिती गुन्हेशाखेचे सहायक निरीक्षक घनश्‍याम सोनवणे यांनी दिली.\nशस्त्र किचन वेअर व डेकोरेटिव्ह असल्याचा दावा फ्लिपकार्ट करीत आहे. फ्लिपकार्टने शस्त्र पुरविणाऱ्या अन्य तीन कंपन्यांशी करार केला आहे; मात्र या कंपन्यांना शस्त्रे तयार करण्याची परवानगी आहे का, याचा तपास सुरू असून, कायद्याची बाजू तपासून या कंपन्यांवर कारवाई होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.\nफ्लिपकार्टचा तोटा 3,200 कोटींवर\nबंगळूर : ई- कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टला मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात 3 हजार 200 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. ऍमेझॉनशी वाढलेल्या स्पर्धेमुळे...\n#InnovativeMinds संधीच्या अवकाशात घ्या उंच भरारी...\nनवीन तंत्रज्ञान व डिजिटल युगात प्रत्येक संधी आपण हेरली पाहिजे. उद्योजकाने किंवा उद्योगाने आपल्या आजूबाजूला बदलत जाणाऱ्या परिस्थितीचा अंदाज घेऊनच उंच...\nफ्लिपकार्ट- वॉलमार्ट कराराविरोधात औरंगाबाद 'बंद'\nऔरंगाबाद : रिटेल क्षेत्रात फ्लिपकार्ट आणि वॉलमार्ट यांच्यात झालेल्या कराविरोधात देशभरात शुक्रवारी (ता.28) बंद पाळण्यात आला. या 'बंद'मध्ये औरंगाबाद...\nआॅनलाइन रिटेलविरुद्ध आज व्यापाऱ्यांचा बंद\nअकोला : देशभरामध्ये आज (ता. 28) पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये अकोल्यातील व्यावसायिकही सहभागी झाले आहेत. त्यामुळे शुक्रवारी बाजारपेठेत सर्वत्र...\nदिल माँगे ‘मोअर’ (अग्रलेख)\nभारतातील वाढणारा-विस्तारणारा मध्यमवर्ग ही मोठी बाजारपेठ बलाढ्य परकी कंपन्यांना खुणावत असेल तर नवल नाही. ‘ॲमेझॉन’ने आदित्य बिर्ला समूहाची ‘मोअर’...\n'वॉलमार्ट-फ्लिपकार्ट' व्यवहाराला विरोध ; व्यापाऱ्यांचे 15 सप्टेंबरपासून आंदोलन\nमुंबई, : वॉलमार्ट-फ्लिपकार्ट व्यवहाराला विरोध करण्यासाठी व्यापारी संघटना 15 सप्टेंबरपासून 90 दिवस देशव्यापी आंदोलन करणार आहेत. याचबरोबर 28...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mahitisagar.com/1212.php", "date_download": "2018-11-13T07:24:28Z", "digest": "sha1:UAWEAXONLFW2R6ZG6WQJGYHV2FOE74TY", "length": 5641, "nlines": 48, "source_domain": "mahitisagar.com", "title": " १२ डिसेंबर : स्वदेशी दिन", "raw_content": "दिनविशेष : १२ डिसेंबर : स्वदेशी दिन\nहा या वर्षातील ३४६ वा (लीप वर्षातील ३४७ वा) दिवस आहे.\n: आशा भोसले यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\n: दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती.\n: जी. मार्कोनी याला प्रथमच बिनतारी संदेशाचे अटलांटिक महासागर पार प्रक्षेपण करण्यात यश मिळाले.\n: डच इस्ट इंडिया कंपनीचे निकोबार येथे आगमन\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n: युवराजसिंग – भारतीय क्रिकेटपटू\n: रजनीकांत – प्रसिद्ध तामिळ अभिनेते\n: शरद पवार – केंद्रीय कृषी मंत्री, संरक्षण मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री\n: फ्रँक सिनात्रा – हॉलिवूड मधील अभिनेते व गायक (मृत्यू: १४ मे १९९८)\n: खेमचंद प्रकाश – संगीतकार (मृत्यू: १० ऑगस्ट १९५०)\n: डॉ. मुल्कराज आनंद – लेखक (मृत्यू: २८ सप्टेंबर २००४)\n: गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा ’धूमकेतू’ – गुजराथी कथाकार व कादंबरीकार. त्यांच्या ७ उत्कृष्ट कथांचा संग्रह ’सप्तपर्ण’ या नावाने प्रकाशित झाला आहे. (मृत्यू: ११ मार्च १९६५)\n: डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे – राजकीय नेते, हिन्दू महासभेचे संस्थापक, अध्यक्ष आणि सरचिटणीस, लष्करीकरणाचे प्रवर्तक आणि नाशिक येथील ’भोंसला मिलिटरी स्कूल’चे संस्थापक (मृत्यू: ३ मार्च १९४८)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n: पण्डित रवी शंकर – सतार वादक, ’भारतरत्‍न’ (जन्म: ७ एप्रिल १९२०)\n: रामानंद सागर – हिन्दी चित्रपट निर्माते (जन्म: २९ डिसेंबर १९१७)\n: जयदेवप्पा हलप्पा तथा जे. एच. पटेल – कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री (३१ मे १९९६ - ७ आक्टोबर १९९९) (जन्म: १ आक्टोबर १९३०)\n: पं. महादेवशास्त्री जोशी – साहित्यिक, भारतीय संस्कृतीकोषाचे व्यासंगी संपादक (जन्म: १२ जानेवारी १९०६ - आंबेडे, सातेरी, गोवा)\n: दत्तात्रय गणेश तथा अप्पासाहेब शेंबेकर – शेतीतज्ञ व बागाईतदार, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे संस्थापक अध्यक्ष (१९६३ - १९६६) (जन्म: \n: मैथिलिशरण गुप्त – हिन्दी कवी. त्यांचे सुमारे ४० स्वतंत्र ग्रंथ आणि ६ अनुवादित ग्रंथ प्रसिद्ध झाले. त्यांच्या ’भारतभारती’ या काव्यग्रंथामुळे त्यांना राष्ट्रकवी म्हणून मान्यता मिळाली. (जन्म: ३ ऑगस्ट १८८६)\n: परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना हुतात्मा बाबू गेनू याचा मोटारीखाली चिरडून मृत्यू (जन्म: \n सूचना / तक्रारी / प्रतिक्रिया / माहिती देण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/karnataka-vidhansabha-election-2018-live-update-watch-on-saamana-online/", "date_download": "2018-11-13T06:27:44Z", "digest": "sha1:E333IOAOOIPPR4VCM54DPYLBBFWLOEEO", "length": 16156, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "कर्नाटक विधानसभा निवडणूक : निकालाचे ‘लाईव्ह’ अपडेट पाहा फक्त ‘सामना’वर | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nमुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर तेल गळती, वाहनं घसरली\nराफेल प्रकरणी ‘दसॉल्ट एव्हिएशन’च्या सीईओंचा मोठा दावा, राहुल गांधींचे आरोप फेटाळले\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी…\nछत्तीसगडमध्ये निवडणूक हिंसाचार; चकमकीत पाच कमांडो जखमी\nस्पायडरमॅन, हल्कच्या जन्मदात्याचे निधन\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nहिंदुस्थानातील फेक न्यूजचा प्रसार हा राष्ट्रभक्तीच्या मोहिमेचा एक भाग\nजपानची चालकरहित बुलेट ट्रेन अतिसुसाट\nधूळफेक करत उत्तर कोरियाची अण्वस्त्र मोहीम सुरुच; 16 मिसाइल केंद्रांची स्थापना\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nतरुणांना लग्नासाठी प्रोत्साहन देणार महेद्र सिंग धोनी\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\n‘टिळक आणि आगरकर’, ‘वाजे पाऊल आपुले’ नव्या ढंगात\n‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ला प्राइम टाइम शो द्या, शिवसेना चित्रपट सेनेची…\nमाझ्या बायकोचा प्रियकरचं दुसरं पोस्टर प्रदर्शित\n‘फाईट’ चित्रपटाचा अॅक्शनपॅक टीझर प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nकर्नाटक विधानसभा निवडणूक : निकालाचे ‘लाईव्ह’ अपडेट पाहा फक्त ‘सामना’वर\nशनिवारी १२ मे रोजी पार पडलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल उद्या (मंगळवारी) जाहीर होणार आहे. कर्नाटकातील एकूण २२४ पैकी २२२ जागांसाठी मतदान पार पडले. या निवडणुकीमध्ये कोणता उमेदवार निवडून येणार कोणाला किती मतं पडली कोणाला किती मतं पडली कोणता पक्ष बाजी मारणार कोणता पक्ष बाजी मारणार कोण होणार मुख्यमंत्री याचे सर्व लाईव्ह अपडेट पाहा फक्त ‘सामना ऑनलाईन’च्या वेबसाईटवर.\nसर्व लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा\nकर्नाटक विधानसभा निवडणूक : निकालापूर्वी रामदेव बाबांचा मोठा दावा\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलएसआरपीएफच्या निलंबित २० जवानांच्या उत्तरपत्रिका जप्त\nपुढीलफोटो : देशातील धोकादायक रस्ते\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nराफेल प्रकरणी ‘दसॉल्ट एव्हिएशन’च्या सीईओंचा मोठा दावा, राहुल गांधींचे आरोप फेटाळले\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी...\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nछत्तीसगडमध्ये निवडणूक हिंसाचार; चकमकीत पाच कमांडो जखमी\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nजागतिक तापमानवाढीचा परिणाम; एसीची मागणी पाचपट वाढली\nविद्यार्थीही ग्राहक मंचाकडे दाद मागू शकतो परीक्षेस परवानगी नाकारणाऱ्या विद्यार्थ्याला दिलासा\nभाजपला शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही; शरद पवार यांची टीका\nआयआरसीटीसीवरून तिकीट बुकिंगसाठी 15 मिनिटे जादा मिळणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/mahesh-updev-article-on-col-sunil-deshpande/", "date_download": "2018-11-13T07:17:10Z", "digest": "sha1:ZPLQWEHAIRT7N53YUA6TBEDFXE44K5HI", "length": 22643, "nlines": 261, "source_domain": "www.saamana.com", "title": "कर्नल सुनील देशपांडे | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nमुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर तेल गळती, वाहनं घसरली\nतनुश्रीने महिला रेसलरला पैसे दिले होते, आता मीच तिला धरून आपटेन\nLIVE: थेट अयोध्येतून संजय राऊत यांची पत्रकार परिषद\nराफेल प्रकरणी ‘दसॉल्ट एव्हिएशन’च्या सीईओंचा मोठा दावा, राहुल गांधींचे आरोप फेटाळले\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nस्पायडरमॅन, हल्कच्या जन्मदात्याचे निधन\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nहिंदुस्थानातील फेक न्यूजचा प्रसार हा राष्ट्रभक्तीच्या मोहिमेचा एक भाग\nजपानची चालकरहित बुलेट ट्रेन अतिसुसाट\nधूळफेक करत उत्तर कोरियाची अण्वस्त्र मोहीम सुरुच; 16 मिसाइल केंद्रांची स्थापना\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nतरुणांना लग्नासाठी प्रोत्साहन देणार महेद्र सिंग धोनी\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\n‘टिळक आणि आगरकर’, ‘वाजे पाऊल आपुले’ नव्या ढंगात\n‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ला प्राइम टाइम शो द्या, शिवसेना चित्रपट सेनेची…\nमाझ्या बायकोचा प्रियकरचं दुसरं पोस्टर प्रदर्शित\n‘फाईट’ चित्रपटाचा अॅक्शनपॅक टीझर प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nलष्करातून निवृत्त झालेले अनेक अधिकारी सैन्यदले, देशाचे संरक्षण, परराष्ट्र संबंध, लष्करी सुधारणा, बाह्य आणि अंतर्गत सुरक्षा आदी विषयांवर लेखन करण्याचा, तज्ञ म्हणून समाजप्रबोधन करणाऱ्याचा मार्ग निवडतात. मात्र काही अधिकारी सैन्यात जाऊ इच्छिणाऱ्या तरुणांना घडविण्याचा, त्यांनी सैन्यदलांमध्ये प्रत्यक्ष जावे यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. नागपूरचे कर्नल सुनील देशपांडे त्यांपैकीच एक. ‘प्रहार’ या आपल्या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी देशभक्त युवकांची एक फौजच उभी करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या निधनामुळे राष्ट्रभक्त युवकांचा मार्गदर्शक हरपल्याची भावना युवकांमध्ये निर्माण झाली आहे.\nलष्करी सेवेत असताना कर्नल देशपांडे यांचा पाकिस्तानविरुद्ध झालेल्या युद्धात सहभाग होता. त्या युद्धातील केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले हेते. १९६५ आणि १९७१ च्या युद्धांत त्यांचा सहभाग होता. सेवानिवृत्तीनंतरही ते स्वस्थ बसले नाहीत. नागरिकांमध्ये देशभक्ती निर्माण व्हावी याकरिता त्यांनी ‘प्रहार’ नावाची सैनिकी शाळा सुरू केली. या शाळेने हजारो सैनिक घडविले आहेत. ‘प्रहार’ या गाजलेल्या चित्रपटाच्या निर्मितीत सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना कर्नल देशपांडे यांनी सैनिकी प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन केले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या संघटनेचे नावही ‘प्रहार’ ठेवले सैन्यात अनेक वर्षे घालविल्यानंतर ऐषोरामाचे आयुष्य जगण्यापेक्षा सैनिक घडविण्याचे कार्य कर्नल देशपांडे यांनी हाती घेतले.\nलहान मुलांमध्ये सैनिकी वृत्ती जागृत करण्यासाठी आणि राष्ट्रभक्त युवक घडावेत यासाठी त्यांचा सतत प्रयत्न होता. १९६४ मध्ये ते हिंदुस्थानी सैन्याच्या सेकंड मराठा लाइट इन्फंट्रीमधून कमिशण्ड ऑफिसर म्हणून रुजू झाले. बेळगाव येथे प्रशिक्षण केंद्राचे कमांडो म्हणून त्यांचे शेवटचे पोस्टिंग होते. इ. सन २००२ मध्ये त्यांनी सुरू केलेल्या ‘प्रहार’ संस्थेच्या विविध प्रशिक्षणांमध्ये ५० हजार विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले असून त्यातील २८० विद्यार्थी-विद्यार्थिनी सैन्यदलात देशाची सेवा करीत आहेत. लष्करी सेवेत जाण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांकरिता निवासी शाळा, जंगल ट्रेनिंग, प्रशिक्षण कार्यशाळा, घोडेस्वारी, फायरिंग रेंज आदी व्यवस्था त्यांनी आपल्या संस्थेत उपलब्ध करून दिली आहे.\nउमरेड मार्गावर अडीच एकर जागेत मोठे प्रशिक्षण केंद्र ‘प्रहार’च्या वतीने राबविण्यात येते. मूळचे नागपूरचे असलेले कर्नल सुनील देशपांडे यांच्या पत्नी शमा देशपांडे यांचादेखील सर्व उपक्रमांमध्ये सहभाग असतो. स्नेहा अनिल महाजन ही त्यांची मोठी मुलगी कमर्शियल आर्टिस्ट आहे, तर दुसरी लहान मुलगी शिवाली ही सेनादलात फ्लाइंग ऑफिसर होती. ती आता प्रहार समाज जागृती संस्थेच्या उपक्रमामध्ये सक्रिय आहे. कर्नल देशपांडे यांनी सेवेत असताना आणि त्यानंतरही मोठी कामगिरी बजावली.\nआगीने वेढलेल्या ट्रकमधील नागरिकांना वाचविण्यासाठी शौर्य दाखविल्याबद्दल १९८२ मध्ये त्यांना लष्करप्रमुखांच्या हस्ते गौरविण्यात आले होते. १९८८ मध्ये प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले होते. १९८६ दरम्यान मणिपूर आणि मिझोराममधील ७६ घुसखोरांना मराठा रेजिमेंटच्या जवानांनी पकडल्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले होते. मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या मित्रांना एक पत्र पाठविले होते. त्यात त्यांनी प्रहार समाजजागृती संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष आणि आपल्या वयाची ७५ वर्षे पूर्ण झाली असल्याचा उल्लेख होता.\nसंस्थेचा रौप्य महोत्सव आणि त्यांचा सुवर्ण महोत्सव असा दुहेरी योग कर्नलसरांचे आजी-माजी विद्यार्थी आणि त्यांचा मित्र परिवार यांना साधायचा होता. दुर्दैवाने तो आता कधीच साधला जाणार नाही.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलनवी प्रणोती कशी असेल\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख : ठसा : प्रा. अविनाश डोळस\nठसा : अरुणा देशपांडे\nठसा : यशवंत देव\nतनुश्रीने महिला रेसलरला पैसे दिले होते, आता मीच तिला धरून आपटेन\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी...\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nछत्तीसगडमध्ये निवडणूक हिंसाचार; चकमकीत पाच कमांडो जखमी\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nजागतिक तापमानवाढीचा परिणाम; एसीची मागणी पाचपट वाढली\nविद्यार्थीही ग्राहक मंचाकडे दाद मागू शकतो परीक्षेस परवानगी नाकारणाऱ्या विद्यार्थ्याला दिलासा\nभाजपला शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही; शरद पवार यांची टीका\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/raj-thackery-critisized-pm-narendra-modi-in-mumbainew-287285.html", "date_download": "2018-11-13T06:43:45Z", "digest": "sha1:TAEYPYVISNLO2RD5GGN25WD2F7P3UKQI", "length": 12459, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'नाणार'चा प्रकल्प होऊ देणार नाही, काय करायचं ते करा! - राज ठाकरे", "raw_content": "\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\nMorning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nVIDEO : पोलीस अधिकाऱ्यावर महिलेने उगारला हात, व्हिडिओ व्हायरल\n14 वर्षाच्या मुलापासून ते शिवसेना नेत्याच्या भाच्यापर्यंत, मुंबईत 11 दिवसात 8 हत्या\n'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'\nVIDEO: मुंबईत दहशत, भर चौकात पत्नीसमोर पतीवर फिरवला चाकू\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nआम्ही डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करत आहोत : मुकेश अंबानी\n#ChattisgarhElections : मतदान केंद्राचा आँखो देखा हाल; 'या' सिनेमाची येईल आठवण\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nVideo : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nनोव्हेंबर महिन्यात लाँच होणार हे 5 टॉप स्मार्टफोन\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\nICC Women's World T20 : भारतीय महिला टीमने पाकचा उडवला धुव्वा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\n'नाणार'चा प्रकल्प होऊ देणार नाही, काय करायचं ते करा\nकोकणाची वाट लावणारा 'नाणार'चा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.\nमुंबई,ता.15 एप्रिल: कोकणाची वाट लावणारा 'नाणार'चा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. हा प्रकल्प गुजरातला जाईल असं मुख्यमंत्री म्हणताहेत, हा प्रकल्प गुजरातला न्या किंवा चंद्रावर न्या आम्हाला देणंघेणं नाही असंही ते म्हणाले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवरही राज ठाकरेंनी कडक टीका केली. जम्मू आणि काश्मीरमध्ये 8 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला जातो आणि भाजपचे नेते आरोपींना पाठीशी घालतात असा आरोप त्यांनी केला. भारत माती की जय म्हणत आरोपींना पाठिशी घालताना यांना लाज कशी वाटत नाही असंही ते म्हणाले.\nमहाराष्ट्राचं वाळवंट होत आहे, असा अहवाल इस्त्रोनं दिला असताना 1 लाख 20 हजार विहिरी बांधल्या असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटं सांगताहेत अशी टीकाही त्यांनी केली. मुंबईत भाजी विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांविरूध्द शिवसेनेच्या नगरसेवकानेच तक्रार केल्याचंही त्यांनी सांगितलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: c m devendra fadanviskathuaa issuenanarNarendra modiRaj Thackeryकठुआदेवेंद्र फडणवीसनरेंद्र मोदीनाणारराज ठाकरेशिवसेनाशेतकरी\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\nMorning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nVIDEO : पोलीस अधिकाऱ्यावर महिलेने उगारला हात, व्हिडिओ व्हायरल\nपाणी समजून रॉकेल प्यायल्यानं एका वर्षांच्या मुलाचा मृत्यू\n'मुलगा झाला तर त्याला आर्मी आॅफिसर बनवायचं'\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/amruta-khanvilkar-will-appear-hindi-webcireries-after-raazi-120934", "date_download": "2018-11-13T07:58:31Z", "digest": "sha1:QB5T457ET2ZRBUBZSOWBDLMY2COVJHS5", "length": 15536, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Amruta Khanvilkar will appear in Hindi Webcireries after Raazi 'राझी' सिनेमानंतर आता अमृता खानविलकर दिसणार हिंदी वेबसीरिजमध्ये! | eSakal", "raw_content": "\n'राझी' सिनेमानंतर आता अमृता खानविलकर दिसणार हिंदी वेबसीरिजमध्ये\nशुक्रवार, 1 जून 2018\nअमृताच्या नव्या वेबसीरिजविषयीची माहिती अद्याप गुलदस्त्यातच असली तरीही, सूत्रांच्या अनुसार, अनेक खून केल्याचा आरोप असलेल्या अपराध्याच्या भूमिकेत अमृता यात दिसणार असल्याचं समजतंय.\nधर्मा प्रॉडक्शन्सच्या राझी सिनेमात पाकिस्तानी गृहिणी मुनिराच्या भूमिकेत दिसलेल्या अमृता खानविलकरने या भूमिकेतून ब़ॉलीवूडमध्ये आपला ठसा उमटवलाय. अमृताच्या या भूमिकेला फक्त चाहत्यांकडूनच नाही तर समीक्षकांकडूनही दाद मिळाली. राझी चित्रपटातून अमृताने दाखवून दिलं, की ती दिसायला सुंदर आहेच पण एक चांगली अभिनेत्रीही आहे. राझीच्या मुनिरा भूमिकेमूळे अमृताला बॉलिवूडची कवाडं खुली झाली.\nराझीच्या शालीन आणि घरंदाज गृहिणीनंतर आता अमृता आपल्या चाहत्यांना एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांच्या अनुसार, अमृताने आपल्या आजवरच्या करीयरमध्ये कधीही अशी भूमिका केलेली नाही. एवढी ही भूमिका तिच्यासाठी वेगळी आणि आव्हानात्मक असणार आहे.\nअमृताचा लवकरच डिजीटल दुनियेत डेब्यू होतो आहे. तिच्या नव्या वेबसीरिजमध्ये असलेली ही तिची भूमिका रहस्यमय स्वरूपाची आहे.\nसूत्रांच्या अनुसार, अमृता सध्या आपल्या करीयरच्या शिखरावर आहे. ह्या शिखरावर गेल्यावर अर्थातच कलाकारांना अष्टपैलू भूमिका करण्याची इच्छा असते. अमृता नुकतीच एका घरंदाज गृहिणीच्या भूमिकेत राझीमध्ये दिसली होती. त्यानंतर ती आता एका बोल्ड आणि हिंसक भूमिकेत दिसेल.\nलवकरच सुरू होणाऱ्या या वेबसीरिजमध्ये अमृता मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अमृताच्या या भूमिकेच्या आसपासच कथानक विणलं गेलं आहे.\nयाविषयी अमृता सांगते, “मला करीयरच्या या वळणावर विविध प्रकारच्या भूमिका करण्याची इच्छा आहे. रूढीबध्द भूमिका न करता काहीतरी वेगळं करण्याची आणि त्यासाठी कोणत्याही कसोटीवरही माझी उतरण्याची तयारी आहे. माझी ही नवी भूमिकाही माझी कसोटी पणाला लावणारी आहे.”\nब्लॉकबस्टर राजी चित्रपटातल्या मुनिरा भूमिकेमुळे अमृताचं सर्वच स्तरांतून कौतुक झालं. याविषयी ती सांगते, \"मला अजूनही भरभरून प्रतिक्रिया मिळतायत. या भूमिकेसाठी मी घेतलेली मेहनत कामी आल्याचा आनंद वाटतोय. माझे चाहते, फिल्मइंडस्ट्रीतली मित्र-मंडळी यांच्याकडून पाठ थोपटली जातेय, त्यामुळे आता अजून जबाबदारीने काम करायची जाणीवही मला होतेय.“\nआपल्या भूमिकेविषयी अमृता म्हणते, “या भूमिकेत मी तुम्हांला ग्रे-शेड्समध्ये दिसेन. ही एक स्वतंत्र विचारांची मुलगी आहे. जिचं आयुष्य आणि त्यातले निर्णय खूप बोल्ड आहेत. मला आनंद आहे, की राजीनंतर आता मला अशा भूमिका ऑफर होउ लागल्यात. आज सिनेक्षेत्रात अशा कथांची आणि अशा भूमिकांची खूप गरज असल्याचं मला वाटतं.”\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\n'त्याने' धरण बांधण्यासाठी दिला तब्बल 8 कोटींचा निधी\nकराची : पाकिस्तानमधील एका व्यक्तीने धरणाच्या उभारणीसाठी तब्बल 8 कोटी रुपयांचा (80 मिलियन) निधी दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचे...\nअमिताभ बच्चन यांचा नागपुरात महिनाभर मुक्काम\nनागपूर - भारतीय चित्रपट सृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’च्या चित्रीकरणासाठी जवळपास पंचवीस दिवस नागपुरात मुक्काम असणार आहे, यावर खुद्द...\nस्पायडरमॅन, आयर्नमॅनचा निर्माता काळाच्या पडद्याआड\nन्यायॉर्क- अमेरिकेतील प्रसिद्ध मार्वल कॉमिक्सचे जनक आणि स्पायडर मॅन, आयर्नमॅन, हल्क यांसारख्या सुपरहिरोच्या पात्रांची निर्मिती करणारे प्रसिद्ध...\nभारतीय महिलांचा पाकवर विजय\nप्रोव्हिडन्स (गयाना) - क्षेत्ररक्षणातील अपयशानंतर अनुभवी मिताली राजच्या अर्धशतकी खेळीने भारतीय महिलांनी विश्‍वकरंडक टी-२० स्पर्धेत रविवारी...\nभारत आणि पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत केली दिवाळी साजरी\nऔरंगाबाद : आकाश कंदील, पणत्या, फराळ, रांगोळी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आकर्षक रोषणाई म्हणजेच भारतातील दिवाळी. यंदा मात्र हीच दिवाळी आयर्लंडची राजधानी...\nहौशी मराठी नाट्यस्पर्धेचा मार्ग मोकळा\nपिंपरी - चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या नूतनीकरणामुळे दरवर्षी होणाऱ्या राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या शहरात होणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/market-ready-dasara-festival-13538", "date_download": "2018-11-13T08:09:37Z", "digest": "sha1:DZUOSSKXVTYZIIAULS5Y4GJSVQUJIKWV", "length": 14555, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "market ready for dasara festival दसऱ्याच्या तेजीवर बाजारपेठा स्वार | eSakal", "raw_content": "\nदसऱ्याच्या तेजीवर बाजारपेठा स्वार\nबुधवार, 12 ऑक्टोबर 2016\nमुहूर्तावर झाले एक हजार गृहप्रवेश, चांगल्या पावसाळ्यानंतर सणासुदीच्या निमित्ताने ग्राहकांची वाढती संख्या\nऔरंगाबाद - यंदा दमदार पावसाने बाजारपेठेत चांगली उलाढाल व्यापाऱ्यांना अपेक्षित होती. त्यानुसार दिवाळी आणि लग्नसराईच्या बाजारपेठेने चांगले संकेत दिले. दसऱ्यानिमित्त शहरात एक हजाराच्या आसपास गृहप्रवेश झाले. त्याचबरोबर कपडा, वाहन, इलेक्‍ट्रॉनिक आणि सोने-चांदी बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल झाली, असे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे.\nमुहूर्तावर झाले एक हजार गृहप्रवेश, चांगल्या पावसाळ्यानंतर सणासुदीच्या निमित्ताने ग्राहकांची वाढती संख्या\nऔरंगाबाद - यंदा दमदार पावसाने बाजारपेठेत चांगली उलाढाल व्यापाऱ्यांना अपेक्षित होती. त्यानुसार दिवाळी आणि लग्नसराईच्या बाजारपेठेने चांगले संकेत दिले. दसऱ्यानिमित्त शहरात एक हजाराच्या आसपास गृहप्रवेश झाले. त्याचबरोबर कपडा, वाहन, इलेक्‍ट्रॉनिक आणि सोने-चांदी बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल झाली, असे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे.\nयाबाबत बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले, की पावसामुळे शेतकरी, नोकरवर्ग आणि व्यापारीदेखील सुखावले. तब्बल तीन वर्षांनंतर बाजारपेठेमध्ये दसऱ्यानिमित्त मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली. विशेषत: रिअल इस्टेटमध्ये बांधकाम व्यावसायिक, बॅंका आणि वित्तीय संस्थेतील चांगल्या ताळमेळीमुळे दसऱ्याच्या दिवशी एक हजाराहून अधिक गृहप्रवेश झाले. यामध्ये जास्तीत निम्म्याहून अधिक गृहप्रवेश दहा ते वीस लाख रुपयांदरम्यानच्या फ्लॅटची विक्री झाली. ग्राहकांनी शेंद्रा-बिडकीन, सातारा, देवळाई आणि हर्सूल भागांतील गृहप्रकल्पाला ग्राहकांकडून प्राधान्य दिले. त्या पाठोपाठ वाहन बाजारामध्ये पाच ते दहा लाख रुपयांदरम्यान असलेल्या कारला विशेषत: नोकरवर्गाकडून प्राधान्य दिले जात आहे. बाजारातील तेजीवर स्वार होऊन एक हजार कार रस्त्यावर धावल्या. फ्री इन्शुरन्स, कॅश डिस्काऊंट, मोफत ॲक्‍सेसरीज आणि कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना अतिरिक्‍त सूट देण्यात आल्याने चारचाकी वाहन घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढलेला बघायला मिळाला. चारचाकीमध्ये व्हाईट, सिल्व्हर, ग्रे, रेड आणि ब्लू कारला अधिक मागणी आहे. दुचाकी आणि चारचाकी मिळून तीन हजार वाहने विक्री झाल्याचा अंदाज आहे.\nदसऱ्यानिमित्त रिअल इस्टेट, वाहन, इलेक्‍ट्रॉनिक, सोने-चांदी आणि कापड बाजारात गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगली उलाढाल झाली. आगामी दिवाळी आणि लग्नसराईच्या मोसमाच्या बाजाराला सकारात्मक संकेत ग्राहकांनी दिले. त्यामुळे पुढील काळात बाजारपेठेत अजून तेजी बघायला मिळणार आहे.\n- अजय शहा, अध्यक्ष, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ\nदुचाकी अपघातात पती-पत्नीसह मुलगा ठार\nदेऊळगाव राजा : दुचाकी व मालवाहू 407 च्या समोरासमोर झालेल्या अपघातात पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू झाल्याची घटना आज (ता.11) दुपारी शहरानजीक कुंभारी...\nकारवरील ताबा सुटून अपघात; एक ठार, तिघे जखमी\nनिल्लोड : कारचा ताबा सुटल्याने कार खड्ड्यात पडून झालेल्या अपघातात एक जण ठार तर तिघे जण जखमी झाले. हा अपघात औरंगाबाद-जळगाव महामार्गावर...\nअनुराधा चव्हाणांच्या एन्ट्रीने राजकीय पक्षात तर्कवितर्क\nफुलंब्री : फुलंब्री विधानसभा मतदार संघ हा फुलंब्री आणि औरंगाबाद या दोन तालुक्यात विभागलेला असल्यामुळे फुलंब्री तालुक्यानंतर आता औरंगाबादमध्येही...\nतृतीय पंथीयांमुळे पोलिसांनाच काढावा लागला ठाण्यातून पळ\nऔरंगाबाद : उस्मानपूरा पोलिस ठाण्यात पकडलेल्या रिक्षाचालकाला भेटण्यासाठी आलेल्या तृतीय पंथीयाची छेड ठाण्यात साफसफाई करणाऱ्या खबऱ्याने काढली....\nशासनाच्या पोलिओ अभियानातील लसींची अवैध विक्री\nऔरंगाबाद : केंद्र शासनाच्या पोलिओमुक्त अभियानासाठी बनवण्यात आलेल्या लसींचे लेबल बदलून खुल्या बाजारात विक्री करणारे रॅकेटचा अन्न व औषध प्रशासनाने...\n25 शेतकऱ्यांनी केली 10 टन झेंडूच्या फुलाची विक्री\nहिंगोली : वसमत तालुक्‍यातील पांगरा शिंदे येथील 25 शेतकऱ्यांनी तीस एकरात झेंडूच्या फुलाची लागवड करून दिवाळीला गटाच्या माध्यमातुन 10 ते 15 टन फुलाची 30...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/astro/ayodhya-decorated-like-heaven-ahead-of-diwali-festival/photoshow/66527255.cms", "date_download": "2018-11-13T08:09:56Z", "digest": "sha1:FWAAAP64QFZNQZS4WL6YKUDFKAQXC4BG", "length": 37232, "nlines": 310, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ayodhya decorated like heaven ahead of diwali festival- Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nयुपीः हिंदू मुलांना सोप्या अतिशय ..\nराफेल विक्रीत अंबानींना लाभ पोहोच..\nसैनिकाप्रमाणे सर्वांनी पृथ्वीचं स..\nराफेल, नोटाबंदीवरून, माजी कर्मचाऱ..\nचेन्नईः भंगारातून साकारलेल्या कला..\nबहुतेक मुस्लिम संघटनांचा राम मंदि..\nवाराणसीः PM मोदींनी दिल्या छठ पूज..\nदीपावलीनिमित्त अयोध्यानगरी लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाली. अयोध्या नगरीला त्रेतायुगातील अयोध्येचे रूप देण्यात आलं आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nआज अयोध्येत शरयूच्या किनारी तीन लाख पणत्या लावत विक्रम करण्याचा योगी सरकारचा मानस आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nप्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी या सोहळ्यासाठी रामाचं वाळू शिल्प साकारलं आहे. योगी आदित्यनाथ याचेही अनावरण करणार आहेत.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nया सोहळ्यासोबतच शरयूच्या किनाऱ्यावर महाआरतीचं आयोजन करण्यात आलं आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nदक्षिण कोरियाई आणि भारतीय कलाकारांकडून अयोध्येत रामकथेच्या सादरीकरण होणार आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2018-11-13T07:38:36Z", "digest": "sha1:F35G3JYBVWQFMYO4TXL2PYXZMSSTYWQV", "length": 16122, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "त्रिताल - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nतबल्यातील सर्वाधिक लोकप्रिय तालांपैकी एक. अनेक बंदिशींमध्ये वापर. हा तीन-ताल या नावाने ही प्रसिद्ध आहे. यात तीन टाळी मात्रा असल्याने यास त्रिताल असे म्हणतात.\nधा धीं धीं धा धा धीं धीं धा धा तीं तीं ता ता धीं धीं धा\nधा धीं धीं धा धा धीं धीं धा धा तीं तीं ता त्रक धीं धीं धा\nधाधा तिट धाधा तुन्ना\nताता तिट धाधा धिन्ना\nधाधा धाती तधा तिट\nधाधा तिट धाधा तुन्ना\nताता तिट त्ता तिट\nधाधा तिट धाधा धिन्ना\nसम = १ल्या मात्रेवर,\nकाल = ९व्या मात्रेवर,\nटाळी =११,५,१३ या मात्रांवर,\nखंड =४ मात्रांचे ४\nझाकिर हुसेन यांची त्रिताल चित्रफीत\nदादरा• चौताल • एकताल\nकेरवा• अद्धा• धुमाळी• त्रिताल• पंजाबी• तिलवाडा• ठुमरी• अर्जुन\nझंप• शूळ• पंचमस्वरी• चित्र• गजझंपा\nतेवरा• रुपक• पोस्तु • आडाचौताल • धमार• झूमरा• फिरदोस्ता• दीपचंदी• गणेश• ब्रह्म\nनवम• मत्त• लक्ष्मी• सरस्वती\nरुद्र• मणी• रस• शिखर• विष्णू• अष्टमंगल\nविभाग (अंग) • आवर्तन • बोल • लय • सम • टाळी • खाली • ठेका\nआग्रा घराणे · इंदूर घराणे · ग्वाल्हेर घराणे · किराणा घराणे · जयपूर घराणे · बनारस घराणे · मेवाती घराणे\nअजित कडकडे · अब्दुल करीम खाँ · अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) · उस्ताद अमीर खान · कुमार गंधर्व · के.जी.गिंडे · गजाननबुवा जोशी · दिनकर कैकिणी · जगन्नाथबुवा पुरोहित · पंडित जसराज · पंडित त्र्यंबकराव जानोरीकर · जितेंद्र अभिषेकी · डागर बंधू · निवृत्तीबुवा सरनाईक · दत्तात्रेय विष्णू पलुस्कर · विष्णू दिगंबर पलुसकर · फिरोज दस्तूर · बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर · विष्णू नारायण भातखंडे · भास्करबुवा बखले · भीमसेन जोशी · भूपेन हजारिका · मल्लिकार्जुन मन्सूर · माधव गुडी · यशवंतबुवा जोशी · वसंतराव राजूरकर · श्रीकृष्ण नारायण रातंजनकर · रामकृष्णबुवा वझे · रामचंद्र गणेश कुंदगोळकर · राम मराठे · राहुल देशपांडे · वसंतराव देशपांडे · विनायकराव पटवर्धन · विजय सरदेशमुख · शरद साठे · शिवानंद पाटील · शौनक अभिषेकी · श्रीकांत देशपांडे · संजीव अभ्यंकर · सवाई गंधर्व · सुरिंदर सिंग · सुरेशबाबू माने\nआशा खाडिलकर · इंदिराबाई खाडिलकर · किशोरी आमोणकर · केसरबाई केरकर · गंगूबाई हानगल · गिरिजा देवी‎ · पद्मावती शाळिग्राम · परवीन सुलताना · प्रभा अत्रे · मंजिरी केळकर · माणिक वर्मा · मालिनी राजूरकर · सरस्वतीबाई राणे · सिद्धेश्वरी देवी · सुमती मुटाटकर · हिराबाई बडोदेकर · रोशन आरा बेगम · मोगूबाई कुर्डीकर\nराग अंजनी कल्याण · राग अडाणा · राग अडाणाबहार · राग अभोगी कानडा · राग आसावरी · राग ओडव आसावरी · राग काफी · राग कामोद · राग केदार · राग केसरी कल्याण · राग खट · राग खमाज · राग खंबावती · राग गांधारी · राग गावती · गुजरी तोडी · राग गोरख कल्याण · राग गोवर्धनी तोडी · राग गौड मल्हार · राग गौरी · राग चंद्रकांत कल्याण · राग चंद्रनंदन · राग चांदनी केदार · राग चांदनी बिहाग · राग छाया बिहाग · राग जलधर केदार · राग जैत कल्याण · जोड राग · राग जोग · राग जोगकंस · राग जौनपुरी · राग झिंझोटी · थाट · रागाचे थाट · राग तिलंग · राग तिलक कामोद · राग दिनकी पूरिया · राग दीपक · राग दुर्गा · राग देवकंस · राग देशकार · राग देस · राग देसी · राग धानी · राग नंदकंस · राग नट · राग नटभैरव · राग नारायणी · राग पंचम ललत · राग पटदीप · राग परज · राग पहाडी · राग पूरिया · राग पूरिया कल्याण · राग पूरिया धनाश्री · राग पूर्वी · राग बरवा · राग बसंत · राग बसंतबहार · राग बसंतीकेदार · राग बहार · राग बागेश्री · राग बिभास · बिहाग · राग भटियार · राग भीमपलासी · राग भूप · राग भूपेश्वरी · राग भैरव · राग भैरवबहार · राग भैरवभटियार · राग मधुकंस · राग मधुवंती · राग मलुहा केदार · राग मल्हार · राग मारुबिहाग · राग मालकंस · राग मालगुंजी · राग मियाँ मल्हार · राग मुलतानी · राग यमन · राग राजेश्वरी · राग रामदासी मल्हार · राग ललत · राग ललितागौरी · राग शंकरा · राग शुद्ध कल्याण · राग शुद्ध गुणकली · राग शुद्ध नट · राग श्याम कल्याण · रागेश्री · श्री (राग) · राग सावनी कल्याण · राग सावनी नट · राग सोरठ · राग सोहनी · रागातील स्वर · राग हरिकंस · राग हेम बिहाग · राग हेमंत · राग हेमावती · · ·\nहिंदुस्तानी संगीतातील ताल व तालवादक\nत्रिताल · रूपक · केरवा · झपताल · चौताल · एकताल · भजनी · आदिताल · फ़रदोस्ता · दीपचंदी · रूपकडा · आडाचौताल · गणेशताल · लक्ष्मीताल · मत्तताल · रुद्रताल · शिखरताल · ब्रह्मताल ·\nउस्ताद अहमदजान तिरखवा · चंद्रकांत कामत · भरत कामत · अल्लारखा · विजय घाटे · सुरेश तळवलकर · प्रशांत पांडव · अविनाश पाटील · निखिल फाटक · भाई गायतोंडे · लक्ष्मण पर्वतकर · रिंपा शिवा · झाकिर हुसेन · शिवानंद पाटील · जगन्नाथबुवा पुरोहीत\nहिंदुस्तानी संगीतातील प्रचलित वाद्ये\n· अलगुज · ऑर्गन · एकतारी · कोंगा · क्लॅरिनेट · खंजिरी · घटम · चर्मवाद्य · चिपळी · जलतरंग · झांज · टाळ · डग्गा · डफ · डमरू · ड्रम · ढोल · ढोलकी · तबला · तंतुवाद्य · तंबोरा · तार शहनाई · ताशा · तुतारी · नगारा · नादस्वरम · पखवाज · पावा · पिपाणी · पियानो · पुंगी · फिडिल · बाजा · बाजाची पेटी · बासरी · बोंगो · मॅन्डोलिन · मंजिरी (वाद्य) · मृदंग · रुद्र वीणा · लाऊ · विचित्र वीणा · वीणा · व्हायोलिन · शंख · संतूर · संबळ · संवादिनी · सनई · सरोद · सारंगी · सूरबहार · स्वरमंडळ · हार्मोनियम ·\nहिंदुस्तानी संगीतातील अप्रचलित लुप्तप्राय वाद्ये\n· घांगळी · झर्झर · झींगा · झेंगट (वाद्य) · पायपेटी · पिनाकी · भांगसर सारंगी · चिकारा · · ·\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०१७ रोजी १५:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/cricket-womens-wt20-2018-india-vs-pak/", "date_download": "2018-11-13T07:22:29Z", "digest": "sha1:R2LZMEKQUP3TGY2Y3QDBY43VHOSXGA4O", "length": 10278, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाकिस्तान विरुद्धच्या पराभवाची परतफेड करण्यास भारतीय महिला सज्ज | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपाकिस्तान विरुद्धच्या पराभवाची परतफेड करण्यास भारतीय महिला सज्ज\nगयाना – महिला टी- 20 विश्‍वचषक स्पर्धेत दुसऱ्या सामन्यात आज भारतीय संघाची लढत पारंपारीक प्रतिस्पर्धी पाकिस्तान सोबत होणार असून पहिल्या सामन्यातील भारतीय महिलांची कामगिरी पाहता या स्पर्धेतील दुसऱ्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्यांच्याकडे विजयाचे दावेदार म्हणून पहिले जात आहे.\nपहिल्या सामन्यात न्युझिलंड सारख्या मातब्बर संघाला पराभूत करून भारतीय महिला संघाने या स्पर्धेची सुरुवात चांगली केली आहे. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या ऐतिहासिक शतकी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून या स्पर्धेत भारतीय महिला संघाचा दुसरा सामना पाकिस्तान संघाशी रविवारी होणार आहे. 2016 मध्ये भारतात झालेल्या महिला टी -20 विश्‍वचषकात भारतीय महिलांना पाकिस्तान महिला संघाकडून पराभूत व्हावे लागले होते. परंतु, त्यानंतर झालेल्या तीन सामन्यांमध्ये भारतीय महिलांनी विजय मिळवला आहे.\nभारताने आपला पहिला सामना 34 धावांनी जिंकला. तर पाकिस्तानला पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 52 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघाचे आत्मबल जास्त असेल. भारताची विजयी लय ही भारतासाठी जमेची बाजू ठरू शकते.\nन्युझिलंड विरुद्धच्या सामन्यात भारताचे कर्णधार हरमनप्रीतने स्फोटक शतक ठोकले होते. त्याचबरोबर मधल्याफळीतील फलंदाज जेमिमा रॉड्रिग्झने 59 धावांची जबाबदार खेळी केली होती. त्यामुळे मिताली राजला फलंदाजीस उतरण्याची गरज भासली नाही. पुढील सामन्यात देखील तिच्याकडून अश्‍याच जबाबदार खेळीचे अपेक्षा असणार आहे.\nगयाना येथील प्रॉव्हिडन्सची खेलपट्टी ही धिमी असल्याने फलंदाजांसाठी ती नंदनवन ठरणार असल्याने भारतीय संघातील फलंदाजांसाठी ती फायदेशिर ठरू शकेल. त्यातच भारतीय संघ गत सामन्यात चार प्रभावी फिरकी गोलंदाजांसह उतरला होता. तेच फिरकी गोलंदाज या सामन्यात पुन्हा एकदा संघात समाविष्ट केले जाण्याची शक्‍यता आहे.\nयावेळी ऑफ स्पिनची जबाबदारी ही दीप्ती शर्मा आणि दयालन हेमलथा यांच्याकडे आहे तर लेग स्पिनर पूनम यादव आणि लेफ्ट आर्म राधा यादव या देखील बळी मिळवण्यात सक्षम आहेत. न्यूझीलॅंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय स्पिनर्सनी आठ बळी मिळवले होते. त्यामुळे पुढील सामन्यात देखील ते महत्त्वाची भूमिका बजावू शकता. या सामन्यात लयीत असणाऱ्या भारतीय महिलांचा संघ विजयी कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफांवर हल्ल्या\nNext articleशबरीमला दर्शनसाठी 500 महिलांची ऑनलाइन नोंदणी\nबंदोबस्तासाठी आता 50 लाख शुल्क\nन्यूझीलंडचे खेळाडू संपूर्ण ‘आयपीएल’साठी उपलब्ध असणार\n‘कुलदीप यादव’ची क्रमवारीत हनुमान उडी\nपराभव लाजिरवानाच…पण, लढा दिल्याचे समाधान : ब्रेथवेट\nशिखरचे फॉर्मात येणे ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या दृष्टीने फायद्याचे : रोहित शर्मा\nएफसी गोवाचा केरळा ब्लास्टर्सवर एकतर्फी विजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-13T07:08:15Z", "digest": "sha1:EUPE7V5ZPKBK7OI3RNMMHNDQBWOJLGVP", "length": 10511, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कॅम्पा कोला- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO VIRAL- मॅरेथॉनमध्ये धावताना फ्रॅक्चर झाला पाय, रक्ताळलेल्या गुडघ्यांवर चालत दिली बॅटन\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\nMorning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\n14 वर्षाच्या मुलापासून ते शिवसेना नेत्याच्या भाच्यापर्यंत, मुंबईत 11 दिवसात 8 हत्या\n'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'\nVIDEO: मुंबईत दहशत, भर चौकात पत्नीसमोर पतीवर वार करून केली हत्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nआम्ही डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करत आहोत : मुकेश अंबानी\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nनोव्हेंबर महिन्यात लाँच होणार हे 5 टॉप स्मार्टफोन\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\nICC Women's World T20 : भारतीय महिला टीमने पाकचा उडवला धुव्वा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nकॅम्पा कोला इमारत प्रकरणावर येतेय वेब सीरिज\nहाच लढा आता वेब सीरिजच्या रूपात समोर येणार आहे. आणि यात मुख्य भूमिका करणार आहेत अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर.\nमुंबईत पुन्हा एक 'कॅम्पाकोला'\n'बिल्डरांवर कारवाई का नाही\n'कॅम्पा कोला'चे अच्छे दिन नव्या सरकारच्या हाती\nकॅम्पा कोलाचे अनधिकृत फ्लॅट्स अधिकृत होऊ शकत नाही का\nकॅम्पा कोलात लतादीदींच्या फ्लॅटचं वीज,पाण्याचं कनेक्शन तोडलं\nअखेर कॅम्पा कोलावर कारवाई; वीज,पाणी आणि गॅस कनेक्शन तोडलं\n'BMC अधिकार्‍यांना कारवाई करू देणार'\nअखेर कॅम्पाकोलावासीयांचा विरोध मावळला\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nVIDEO VIRAL- मॅरेथॉनमध्ये धावताना फ्रॅक्चर झाला पाय, रक्ताळलेल्या गुडघ्यांवर चालत दिली बॅटन\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/ralegaon/", "date_download": "2018-11-13T07:46:07Z", "digest": "sha1:BYSFVWNNCQR2DMUAF2MGUFBZZHYSO56G", "length": 9805, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ralegaon- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n‘Realme2’ Budget Phone चा नवा पर्याय, फिचर्स एकदा वाचाच\nVIDEO जुही चावलामुळे हिट झाली बॉलिवूडमधल्या २ खानांची 'ही' गाणी\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\nMorning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\n14 वर्षाच्या मुलापासून ते शिवसेना नेत्याच्या भाच्यापर्यंत, मुंबईत 11 दिवसात 8 हत्या\n'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'\nVIDEO: मुंबईत दहशत, भर चौकात पत्नीसमोर पतीवर वार करून केली हत्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nVIDEO जुही चावलामुळे हिट झाली बॉलिवूडमधल्या २ खानांची 'ही' गाणी\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nनोव्हेंबर महिन्यात लाँच होणार हे 5 टॉप स्मार्टफोन\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\nICC Women's World T20 : भारतीय महिला टीमने पाकचा उडवला धुव्वा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\n'अवनीला ठार मारणं म्हणजे थंड डोक्यानं तिचा केलेला खूनच'\nअवनीला ठार मारणं म्हणजे थंड डोक्यानं योजनबद्धरित्या तिचा केलेला खून आहे, असा थेट आरोप वन्यजीवप्रेमींनी केलाय.\n'त्या' नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी आता हा प्रयोग\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\nआता इटालियन कुत्रे घेणार 'त्या' नरभक्षक वाघिणीचा शोध\nवाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या चार हत्तींना परत पाठवणार\n'त्या' नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याचे आदेश, शार्प शुटर जंगलात दाखल\n‘Realme2’ Budget Phone चा नवा पर्याय, फिचर्स एकदा वाचाच\nVIDEO जुही चावलामुळे हिट झाली बॉलिवूडमधल्या २ खानांची 'ही' गाणी\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mns-stands-firm-opposing-pakistani-artists-working-india-13362", "date_download": "2018-11-13T07:10:22Z", "digest": "sha1:QT6YVMQZNZNHRDPKOI2YCCFBQTADJC6V", "length": 12117, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "MNS stands firm on opposing Pakistani artists working in India पाकिस्तानी कलाकारांना मनसेचा विरोध कायम | eSakal", "raw_content": "\nपाकिस्तानी कलाकारांना मनसेचा विरोध कायम\nशनिवार, 8 ऑक्टोबर 2016\nऐन दिवाळीच्या धामधुमीत करण जोहरचा \"ए दिल है मुश्‍कील‘ प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खानचा \"रईस‘ जानेवारीत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटांत पाकिस्तानी कलाकार फवाद खान व माहिरा खानने काम केले आहे. दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनाला मनसेचा तीव्र विरोध आहे.\nमुंबई - इंडियन मोशन्स पिक्‍चर्स प्रोड्युसर्स असोसिएशनने (इम्पा) पाकिस्तानी कलाकार काम करीत असलेले चित्रपट विनाअडथळा प्रदर्शित व्हावेत, अशी विनंती शिवसेना आणि मनसेला केली होती. ही विनंती मनसेने धुडकावून लावली आहे. पाकिस्तानी कलाकारांनी काम केलेल्या चित्रपटांना मनसेचा विरोध कायम आहे.\nऐन दिवाळीच्या धामधुमीत करण जोहरचा \"ए दिल है मुश्‍कील‘ प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खानचा \"रईस‘ जानेवारीत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटांत पाकिस्तानी कलाकार फवाद खान व माहिरा खानने काम केले आहे. दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनाला मनसेचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे निर्मात्यांची संघटना \"इम्पा‘ने निर्मात्यांचे नुकसान होऊ नये म्हणून हे चित्रपट प्रदर्शित व्हावेत, अशी विनंती मनसे व शिवसेनेला केली होती.\nही विनंती करण्यासाठी इम्पाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी मनसेच्या शालिनी ठाकरे यांची भेट घेतली; त्यांनी ही विनंती फेटाळून लावली. शालिनी ठाकरे म्हणाल्या, की पाकिस्तानी कलाकारांना भारतीय चित्रपटांत काम करण्यास परवानगी देऊ नये, अशी हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेकांची मागणी आहे. आधी वाटत होते, त्यापेक्षा हा विषय अधिक व्यापक बनला आहे.\nआयुक्तालयासाठी केवळ ४२ वाहने\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाचे क्षेत्रफळ ५१८ चौ. किलोमीटर आहे, तर पुणे आयुक्‍तालय त्यापेक्षा कमी आहे. पिंपरीत नवीन आयुक्‍तालयासाठी...\nदेवाच्या रूपात मित्रच मदतीला धावला\nतिसऱ्या मजल्यावरून कोसळूनही वाचले प्राण पुसद (जि. यवतमाळ) - ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय रविवारी (ता.११) सायंकाळी पुसद शहरातील...\nबंदीनंतरही ‘ट्रामाडोल’च्या सात कोटी गोळ्या जप्त\nमुंबई - इसिस या दहशतवादी संघटनेचे ‘फायटर ड्रग्स’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘ट्रामाडोल’ या गोळीवर एप्रिलमध्ये बंदी घालण्यात आल्यानंतर देशभरातून सात...\nकुरकुरीत चकल्यांना मोटारीचा आकार\nपुणे - शार्दूलने गोल चकली करण्याऐवजी तिला कारचा आकार दिला. शर्वरी आणि अमृताने मोबाईल, माणूस असे भन्नाट आकार दिले. ते करताना त्यांना हसू आवरत नव्हतं....\nथंडीत घ्या आरोग्याची काळजी\nपुणे- भल्या पहाटे हुडहुडी भरविणारी थंडी... दुपारी उन्हाचे चटके, तर रात्री पुन्हा थंडी, असा अनुभव पुणेकर सध्या घेत आहेत. यंदा दिवाळीपाठोपाठ थंडीचा...\nटोल नाक्यावरील रांगा टळल्या\nखेड शिवापूर - पुणे- सातारा रस्त्यावर पुण्याच्या दिशेने रोज वाहणाऱ्या वाहनांच्या तुलनेत रविवारी (ता. ११) वाहनांची संख्या दुप्पट होती. मात्र,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z80321223003/view", "date_download": "2018-11-13T07:20:56Z", "digest": "sha1:D4FRLPQMS5LAJBYUBB67Y7263E2FESOX", "length": 12118, "nlines": 176, "source_domain": "www.transliteral.org", "title": "संत तुकाराम - करावी ते बोंब । आतां वाडव...", "raw_content": "\nकोणती वस्तु खाण्यातून वर्ज्य अथवा तिचा त्याग केल्याने काय पुण्य किंवा फळ मिळते\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ३|\nनायकावे कानीं तयाचे ते बो...\nमुख बांधुनि मेंढा मारा \nस्वार्थ परमार्थ संपादिले ...\nसांगतों या लोकां रांडा पु...\nज्ञानराज माझा योग्यांची म...\nआवडीचा हेवा सांगतों मी दे...\nभोजन सारिलें आर्त न समाये...\nकां कोणी न म्हणे पंढरीची ...\nझालिया निःशंक फिटला कांसो...\nतनमन माझें गोविंदाचे पायी...\nवेधियेलें मन विसरलें देह ...\nहंसूं रुसूं आतां वाढवूं आ...\nनामाचिया बळें कैवल्यसाधन ...\nपताकांचे भार मृदंगांचे घो...\nविमानांचे घोष वाजती असंख्...\nमाडयावरुतें पांजलें शरीर ...\nशुद्ध बोजा धान्य आडसुनी ...\nजीवीं जीवा मिठी देऊं \nयासी भांडावें तें तोंडें ...\nउंच नारी दीर्घ भारी दादले...\nतीन माचवीं चार गाते त्याव...\nतीन शिरें सहा हात \nधन्य धन्य देवी गीता \nखेळ ग फुगडी फुगडी \nअवतार सूर्यवंशीं दिव्य घे...\nमंडित चतुर्भुज दिव्य कर्ण...\nकौतुकाची वाणी बोलूं तुज ल...\nमानो न मानो तुज माझें हें...\nनाम गाईन मी कथा \nभक्तीचें तें सुख नेणवे आण...\nजाणें येणें हे उपाधि \nप्रेमपान्हा आणि सदा सर्वक...\nयेथें आड यावें कांहीं \nब्रम्हांडनायक त्याचा मी अ...\nआम्हासी आपुलें नावडे संचि...\nबोलविला देह आपुलेनी हातें...\nस्वमुखें जी तुम्ही सांगा ...\nफुगडी घालितां उघडी राहें ...\nगेला तरी सुखें जावो नरकास...\nअसो वाट पाहें कांहीं निरो...\nआतां जागें रे भाई जागें र...\nपहुडविले जन मन झालें निश्...\nमाचे गाण माझा जवळील ठाव \nमाझा दंड पायां पडणें \nनाहीं एसें गांठी पुण्य \nजे या धाले ब्रह्मानंदें \nलेवविला तैसा शोभे अलंकार ...\nझेडुग्याचे आळां अवघीं चिप...\nअहो उभें या विठेवरी \nआमच्या कपाळें तुज ऐसी बुद...\nगाइन तुझें नाम ध्याइन तुझ...\nऐसें आणिक कोठें सांगा \nअवधींच कैशीं जालींत कठीण ...\nपाहें पांडुरंगा मज तुझी आ...\nसकळ कल्याण तूं माझे अंतरी...\nआतां माझे हातीं देईं माझे...\nआचरावे दोष हें आम्हा ...\nकैसें म्या पहावें एकतत्व ...\nपहुडले जन विवळली राती \nपाहिजे तें आतां प्रमाण प्...\nसंत तुकाराम - करावी ते बोंब \nसंत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.\n आतां वाडवावा स्त्रमं (\n राज्य बोलों चालों नये ॥२॥\n न चलेसी जाली आतां ॥३॥\n पुन्हा हारपला लोकां ॥४॥\nइंगळी, तोफगोळा वृक्ष, बाझिल नट व सापुकेया नट इत्यादी द्विदलिकित फुलझाडांचे लहान कुल. याचा अंतर्भाव जंबुल गणात (मिर्टिफ्लोरी, मिर्टेलिझ) करतात. बेंथॅम आणि हूकर यांनी या वनस्पतींचा समावेश जंबुल कुलात केला आहे. प्रमुख लक्षणे- वृक्ष, पाने मोठी, एकाआड एक, साधी, द्विलिंगी फुले एकाकी किंवा मंजरीवर, ती नियमित अथवा प्रदले आणि केसरदले एकसमात्र, परिकिंज किंवा अपिकिंज संदले व प्रदले ४-\nव सुटी, पाकळ्या क्वचित जुळलेल्या, केसरदले अनेक व तळाशी जुळलेली, ४-\nअतिथी व अतिथीसत्कार याबद्दल माहिती द्यावी.\nवर्णाश्रमधर्मनिर्णय - राजा व राजसभा\nवर्णाश्रमधर्मनिर्णय - प्रजा कर्तव्य\nराजधर्म विचार- व्यवहार नीति\nराजधर्म विचार- राजनीतीचे वर्णन\nराजधर्म विचार- राजाचा आवश्यक व्यवहार\nराजधर्म विचार- राजाचे गुण\nराजधर्म विचार- राजधर्म वर्णन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/59365", "date_download": "2018-11-13T08:02:41Z", "digest": "sha1:DGA66JPNVKLI43DVXATLFOSKWWI2XWKI", "length": 24871, "nlines": 257, "source_domain": "www.maayboli.com", "title": "डि एस एल आर नाही?.... वरी नॉट , छोटू है ना! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /डि एस एल आर नाही.... वरी नॉट , छोटू है ना\nडि एस एल आर नाही.... वरी नॉट , छोटू है ना\nअनेकांना फोटो काढायची हौस असते मात्र महागडे कॅमेरे घेता येतातच असे नाही. मात्र तंत्रज्ञानाच्या उत्कर्षासोबत नवनवीन स्मार्ट्फोन बाजारात आले/येत आहेत ज्याकरवी आपण आपली ही हौस भागवून घेऊ शकतो.\nतर सांगायचा(रादर विचारायचा ) मुद्दा हा की, आयफोन्/अँड्राईड फोनवरून उत्कृष्ट फोटो काढणारे अनेकजण इथे असतील त्यांनी नवशिक्यांना स्वानुभवाच्या काही टिप्स दिल्या तर किती चांगले. आपल्यापैकी चांगले फोटो काढणारे जे असतील त्यांना त्यांचे ज्ञान इथे शेअर करायला नक्कीच आवडेल अशी अपेक्षा.\nनोट : आंतरजालावर उपलब्ध असलेल्या क्लृप्त्यांच्या लिंका न देता स्वतः केलेले प्रयोग, काढलेले सुंदर फोटो ह्यावर भाष्य करावे अशी विनंती. हरकत नसल्यास काही फोटो सुद्धा शेअर करावेत ही प्रार्थना.\nमोबाईलचे तंत्र आणि मंत्र\nमाझ्याकडे पण डी एस एल आर\nमाझ्याकडे पण डी एस एल आर वगैरे नाही, त्यामुळे हाती असलेल्या मोबाईल कॅमेर्‍यानेच फक्त फोटो काढत असते. त्यातल्या त्यात घरी फुलं वगैरे फुलली तर त्याचे फोटो बहिण, किंवा फॅमिली ग्रुपवर शेअर करते.\nमग हा धागा पाहून ते फोटो इथे शेअर करायचा पण मोह आवरला नाही.\nफार ग्रेट नाही आहेत, पण तरी पण देते आहे.\nआणि हो, मोबाईलने फोटो काढताना मी काही युक्त्या वगैरे वापरत नाही. त्यामुळे खरंतर मला फोटो कसे काढावे कळतच नाही असं म्हणालात तरीही चालेल. पण त्यातल्या त्यात बरे असे आहेत.\nआणि त्यावर कोणतेही संस्कार केलेले नाहीत.\nवॉव दक्षिणा, फोटु एकदम\nवॉव दक्षिणा, फोटु एकदम तजेलदार आणी सही आलेत. जाग्याव एकदम सही धागा काढलात. आता जिप्सी, कापो यांची मते येऊ देत.\nदक्षिणा, फोटो सुरेख आलेत.\nदक्षिणा, फोटो सुरेख आलेत. फुलं मस्त\nदक्षिणा, चांगली फोटोग्राफर झाली आहेस तू\nमाझ्या मते चांगल्या मेगापिक्सेलचा कॅमेरा असणारा मोबाईल किंवा चांगले फोटो येण्यासाठी बर्‍यापैकी प्रसिद्ध असणार्‍या कंपनीचा मोबाईल घेणे हि एकच टीप ठरू शकेल. बाकी बरेचसे तो मोबाईलच करतो.\nमाझ्याकडे एमाय फोर आय आहे १३ मेगापिक्सेलवाला. माझ्या अपेक्षेपेक्षाही चांगले फोटो येतात त्यामुळे मी अगदी खुश असते.\nत. टी. तुम्हाला चांगले फोटो काढायचे बेसिक टेक्निक्स (उदा. फोटो काढतांना हात स्थीर ठेवणे, अगेन्स्ट लाईट फोटो काढले तर काय होते, शॅडो कशी टाळावी, फोटोत आजुबाजुचा कचरा किंवा नकोश्या गोष्टी येत असतील तर त्या अँगल बदलून टाळणे इत्यादी) माहित असणे गरजेचे आहे. ते असेल तर तुम्ही मोबाईलवरही चांगले.. अगदी उत्तम फोटो काढू शकता.\nतुम्हाला हव्या आहेत तश्या १-२ टिप्सः\n१. मोबाईलवरून जास्त झूम करून काढलेले फोटो फारसे चांगले येत नाहीत.\n२. मोबाईलवर (माझ्यातरी) अंधारातले फोटो फारसे चांगले येत नाहीत. फ्लॅश ऑन करूनही. त्यापेक्षा २ ट्युबलाईट लावणे (इनडोर असाल तर) परवडते.\n३. मोबाईलवर फोटो काढतांना मोबाईल आपणहून एखाद्या ऑब्जेक्टवर फोकस करण्याचा प्रयत्न करतो (माझ्या मोबाईलमध्ये फोकस कुठे हवा हे स्क्रीनवर टच करून सिलेक्ट करता येते) तेव्हा फोकस होईपर्यंत तात्पुरती इमेज ब्लर होते. तर तेव्हा घाई न करता मोबाईल स्क्रीनवर क्लीअर इमेज दिसू लागली कि मगच फोटो क्लीक करावा. अन्यथा फोटोही ब्लर येतो.\nदक्षिणा, खूप मस्त फोटो आहेत\nखूप मस्त फोटो आहेत विशेषतः पहिले पाच\nफोकस आणि एक्स्पोजरचा अनेकदा चांगला वापर करून घेता येतो असे वाटते.\nथोड्या वेळाने साईज कमी करून दोन फोटो इथे देतो\nनॉर्मल फोटो : फोकस आणि\nफोकस आणि एक्स्पोजर अ‍ॅडजस्ट :\nप्रयत्न आणि प्रयोग सुरू केलेत, बघू कुठवर जाता येते.\nफोटो आयत्यावेळी काढायचे ठरवले\nफोटो आयत्यावेळी काढायचे ठरवले तर मोबाईल फोन वापरणे ठिक आहे, पण फोटो काढण्यासाठीच म्हणून कुठे जायचे असेल, तर मात्र कॅमेराच वापरणे योग्य.\nबर्‍यापैकी मेगापिक्सेल असणारा कॅमेरा वापरून जे फोटो मिळतात त्याची तुलनाच होऊ शकत नाही.. आणि त्यासाठी फार कौशल्य लागत नाही, कॅमेराच बहुतेक सर्व काम करतो.\nमी गेल्या रविवारी माझ्या एका मित्राचा फोटो काढला होता. ( इथे पिकासावरुन दिलाय म्हणून साईझ कमी करुन दिलाय, तरी पण मी काय सांगतोय ते लक्षात येईल ) मूळ फोटोत जर झूम इन केले, तर त्याच्या डोळ्यात चक्क माझी प्रतिमा दिसतेय.\nम्हणून कॅज्यूअल फोटोसाठी मोबाईल ठिक पण साठवणीच्या फोटोसाठी कॅमेराच हवा. ( अर्थात आताचे महागडे फोन बर्‍यापैकि रिझल्ट्स देतात. )\nवेळ : सायंकाळ, वातावरण:\nवेळ : सायंकाळ, वातावरण: पावसाळी, प्रकाशयोजना : घरगुती, कॅमेरा : आयफोन ५ एस\nकसा आलाय ते सांगा आणि अधिक चांगला होण्यासाठी काय करता येईल ते सुचवा.\nटाकलेल्या सगळ्याच फोटोंच्या साईज १/१० पटीने कमी केलेल्या आहेत - १.५ एम. बी. च्या १५० के.बी.\nसोनी झेड मोबाईल ब्राईटनेस कमी\nब्राईटनेस कमी करून आणि कॉन्ट्रास्ट , शार्पनेस वाढवलेला.\nसेटींगमध्ये OIS कमितकमी ठेवल्याने फोटो चांगले येतात म्हणे.\nतुम्हाला isoम्हणायचे आहे का\nतुम्हाला isoम्हणायचे आहे का\nछान धागा आहे. अश्या सेटींग\nछान धागा आहे. अश्या सेटींग असतील तर जाणून घेण्यास उत्सुक. माझे याबाबतीतील तांत्रिक ज्ञान शून्य आहे.\nमी फक्त एक काळजी घेतो ती म्हणजे नॅचरल लाईट कुठून येतेय हे बघतो आणि त्या अनुषंगाने फोटो ब्राईट एण्ड क्लीअर कसा येईल हे बघतो.\nदुसरे म्हणजे माझे अँगलचे ज्ञान जरा बरे आहे. मुळात मी बारीक असल्याने फोटोत कसा ते न दिसता हट्टाकट्टा वाटेल यासाठी फोटो कुठल्या एंगलने आला पाहिजे हे बघायचो, असेच करता करता फोटो काढायच्या आधी विविध अ‍ॅंगल चेक करायची सवयच लागली आणि आणखी आयड्या डेवलप होत गेल्या.\nअसो, तरी रात्रीच्या वेळी कमी वा अंधुक प्रकाशात किंवा ट्यूबलाईटच्या सावल्या पडत असताना कश्या सेटींगने फोटो काढावा हे काही समजत नाही\nबरेच सांगता येईल. १) आपला\n१) आपला मोबाइल काय करू शकतो आणि काय नाही हे ओळखण्याच्या कसोट्या असतात त्या वापरायच्या. त्यामुळे ऐन कामाच्या वेळी आणि जिथे एकेक क्षणाने फोटोसंधी दूर पळते तिथे पटकन फोटो मिळवता येतो.\n२) फोकस टेस्ट करा.\n३) निसर्गदृश्यासाठी फोकस इन्फिनटिवर ठेवा\n४) ढगांतून येणारे सूर्यकिरणांचे झरोके टिपण्याइतका कॅम्रा सक्षम असेलच असं नाही\n५) मेमरी स्टोरिज चेक करा. भले कॅम्रा रेटिंग १३ मेपि आहे परंतू फोटो स्टोरिजला गेल्यावर फक्त १ एमबिचा असतो काही मोबाइलातअशा कॅम्र्यातून फारशा अपेक्षा ठेवता येत नाहीत..\nतुम्हाला isoम्हणायचे आहे का>>\nहोय बरोबर. थँक्स चुक दाखवल्याबद्दल.\nभले कॅम्रा रेटिंग १३ मेपि आहे\nभले कॅम्रा रेटिंग १३ मेपि आहे परंतू फोटो स्टोरिजला गेल्यावर फक्त १ एमबिचा असतो >>> असे नाही तुम्हाला फोटो कुठल्या रेझोल्युशन मधे काढायचा आहे तो ऑप्शन कॅमेरा सेटींग मधे असतो २एम्बी, ५ एम्बी अथवा १९२०**१०८० ...२५९२*१९४४ वगैरे जसे तुम्ही सेलेक्ट करतात त्या रेझोल्युशनला फोटो निघतो\nतुम्ही मोबाईल मधे कमी रेझोल्युशन चा ऑप्शन ठेवत असाल म्हणून फोटो १ एम्बी चा येतो\nत्याचा आणि कॅमेराच्या रेझोल्युशनचा काहीही संबंध नाही. तुमचा कॅमेरा २५ मेगा पिक्सल चा जरी असला तरी तुम्ही फोटो काढताना जे रेझोल्युशन सिलेक्ट करतात त्याच रेझोल्युशन प्रमाणे फोटो येतो\nनोकिआ C6 ५ मेगा पिक्सल....\nनोकिआ C6 ५ मेगा पिक्सल.... तीन एक वर्षापुर्वी काढलेला हा फोटो सापडला\nइथे पिकासावरून फोटो कसे अपलोड\nइथे पिकासावरून फोटो कसे अपलोड करायचे कारण मायबोलीवरून साईज खूप कमी करावी लागत आहे.\nवरची माहिती पिकासा महाराजांनी दिलीय, ह्यात फोटो काढत असताना बदल कसे करायचे आणि किती करायचे म्हणजे अजून छान रीझल्ट येऊ शकतील\nहा धागा बघा यात बर्याच जनांनी फोटो काढल्यानंतर त्याच्या सेटींग्स काय असाव्या वगैरे टिप्स दिल्या आहेत\nधन्यवाद . गुलाब आणि अनंत छान\nधन्यवाद . गुलाब आणि अनंत छान\nहा विषय छानच निवडला आहे आपण\nहा विषय छानच निवडला आहे आपण ... काही वर्षांपासून मी सुद्धा फोटोग्राफी करणे शिकतो आहे ... सुरवात मोबाइल कॅमेरा पासूनच केली ; माझ्या कडे दोन वर्ष आधी सोनी इरिकसन क्सपिरिया मिनी मोबाईल होता ; फक्त पाच मेगापिक्सल कॅमेरा पण त्याची क्वालिटी फारच सुंदर होती ...फक्त २x डिजिटल झूम असलेल्या कॅमेऱ्याने काढलेला हा फोटो इथे टाकतो आहे ...\nधागा आणि फोटू आवडले\nधागा आणि फोटू आवडले\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमोबाईलचे तंत्र आणि मंत्र\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/photos/7157-ghatkopar-plane-crash-photos", "date_download": "2018-11-13T06:29:17Z", "digest": "sha1:65QNHSYLQ3TCHPUZDLT3NSKCKM6OXUQ2", "length": 4334, "nlines": 135, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "घाटकोपरमध्ये विमान दुर्घटना, पाहा त्या विमानाची अवस्था... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nघाटकोपरमध्ये विमान दुर्घटना, पाहा त्या विमानाची अवस्था...\nविनोद खन्ना 'अमर' रहे\nजगातील सगळ्यात वृद्ध व्यक्ती सोदीमेजो\nप्रियंकाच्या झग्याची सोशल मिडीयावर खिल्ली\nजस्टीन बिबरच्या शोसाठी 'या' दिग्गजांची हजेरी\nसुपरहिरोचे जनक स्टेन ली यांचं निधन\n‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची धमाल, पाहा फोटो\n‘केदारनाथ’… ट्रेलर पाहून तुम्हाला ‘टायटॅनिक’ आठवला का\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\nपुरुष आणि तृतीयपंथीयांवर होणाऱ्या बलात्काराचं काय\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या\nआता फेसबुकवर तयार करा मजेशीर व्हिडीओ, फेसबुकचं नवं अॅप लाँच\n#MeToo प्रकरणी ‘कुक्कू’ ‘गायतोंडे’च्या पाठीशी\nहिवाळ्यात 'अशी' घ्या आरोग्याची काळजी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/the-conclusion-of-the-naval-commander-council/", "date_download": "2018-11-13T07:06:59Z", "digest": "sha1:5BH53PW4E46BMZZGAAZSRMQTY5ML5WEL", "length": 7939, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नौदल कमांडर परिषदेची सांगता | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनौदल कमांडर परिषदेची सांगता\nनवी दिल्ली – या वर्षातल्या द्वैवार्षिक कमांडर परिषदेची आज सांगता झाली. देशाच्या सागरी सुरक्षा कायम राखण्यात केलेल्या कामगिरीबद्दल संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी भारतीय नौदलातल्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.\nसररकारच्या “मेक इन इंडिया’ उपक्रमाला स्वदेशीकरण आणि स्वावलंबनाच्या माध्यमातून भारतीय नौदलाच्या देत असलेल्या पाठिंब्याचेही त्यांनी कौतुक केले. सरकारच्या “डिजिटल इंडिया’ उपक्रमात “डिजिटल नेव्ही’ सत्यात उतरवण्यासाठी भारतीय नौदलाने हाती घेतलेल्या उपक्रमांबाबत सितारामन यांनी समाधान व्यक्त केले. या विभागातील सर्वांसाठी सुरक्षा आणि वृद्धी अर्थात एसएजीएआर या पंतप्रधा नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाला अनुसरून या भागातल्या इतर देशांच्या नौदलांना सहाय्य करण्यासाठी नौदल करत असलेल्या राजनैतिक प्रयत्नांचाही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.\nकेरळमधल्या महापुरात 17 हजार जणांची सुटका करण्यात नौदलाने बजावलेल्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले. देशवासियांसाठी सरकारच्या काळात तारणहार ठरणाऱ्या नौदल कर्मचाऱ्यांच्या नि:स्वार्थी कार्यामुळे भारतीय नौदलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेल्याचे त्या म्हणाल्या. नौदल प्रमुख डमिरल सुनील लांबा यांनीही विविध महत्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमागणीच्या अभावामुळे सोन्याच्या दरात घट\nNext articleराजस्थानमध्ये उमेदवारीवरुन कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा\nलष्करात तीन नवीन तोफा दाखल\nभारतासह 8 देशांना इराणकडून तेल आयातीस अमेरिकेची मंजुरी\nकोल्हापूर ही वीरभूमी, तर माजी सैनिक म्हणजे प्रेरणास्त्रोत : बिपिन रावत\nसंरक्षणमंत्र्यांनी दिला पाकिस्तानला सज्जड इशारा\n“प्रत्येकाच्या मनात सद्भावना असल्यास देशात सहिष्णुता नांदेल’\n“एनआयए’कडून हैदराबादेत 7 ठिकाणी छापे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/photo-gallery/article-215315.html", "date_download": "2018-11-13T06:40:29Z", "digest": "sha1:24BO355Q57PRGKAQDQC5VXGG7LJ2S3IY", "length": 3231, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - शाओमीचा शानदार MI मॅक्स लाँच –News18 Lokmat", "raw_content": "\nशाओमीचा शानदार MI मॅक्स लाँच\n[wzslider] शाओमीने आपला नवा स्मार्टफोन MI मॅक्स लाँच केला आहे. सर्वात मोठी स्क्रीन असलेला हा शाओमीचे सर्वात स्लिम फोन आहे.6.44 इंचाचा डिस्प्ले असलेला हा स्मार्टफोन 7.5 एमएम स्लिम आणि मेटल बॉडी आहे. यात फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलंय.कसा आहे MI मॅक्स \n4 जीबी रॅम सॅन्पड्रॅगन 652 कोअर प्रोसेसर एमआय यूआय 8 ऑपरेटिंग सिस्टिम 6 मेगापिक्सलचा कॅमेरा 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराकिंमत 32 जीबी व्हेरिएंट 1499 रॅम (15330 रुपये) 64 जीबी व्हेरिएंट 1699 रॅम (17377 रुपये) 128 जीबी व्हेरिएंट 1999 रॅम (20438 रुपये)कनेक्टिव्हिटी 3जी, 4जी, ड्युअल सिम, ब्लूटूथ, वाय -फाय आणि जीपीएस सारखे बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्सकलर सिल्व्हर, गोल्ड आणि डार्क ग्रे कलरमध्ये उपलब्ध\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nसामन्यादरम्यान हरमनप्रीत कौरने बेशुद्ध झालेल्या मुलीला उचलले VIDEO VIRAL\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/what-should-you-do-before-your-teenage-daughter-first-period-280699.html", "date_download": "2018-11-13T06:41:10Z", "digest": "sha1:KYDBA6BC5M65KCEDGH7OXGH2C4766JDZ", "length": 13585, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मासिक पाळी येण्याआधी 'या' गोष्टी माहित असू द्या", "raw_content": "\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\nMorning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nVIDEO : पोलीस अधिकाऱ्यावर महिलेने उगारला हात, व्हिडिओ व्हायरल\n14 वर्षाच्या मुलापासून ते शिवसेना नेत्याच्या भाच्यापर्यंत, मुंबईत 11 दिवसात 8 हत्या\n'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'\nVIDEO: मुंबईत दहशत, भर चौकात पत्नीसमोर पतीवर फिरवला चाकू\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nआम्ही डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करत आहोत : मुकेश अंबानी\n#ChattisgarhElections : मतदान केंद्राचा आँखो देखा हाल; 'या' सिनेमाची येईल आठवण\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nVideo : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nनोव्हेंबर महिन्यात लाँच होणार हे 5 टॉप स्मार्टफोन\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\nICC Women's World T20 : भारतीय महिला टीमने पाकचा उडवला धुव्वा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nमासिक पाळी येण्याआधी 'या' गोष्टी माहित असू द्या\nपहिल्यांदा मासिक पाळी आली की मुली अगदी नाराज होऊन जातात. त्यांना मासिक पाळीबद्दल कोणीही सविस्तर माहिती देत नाही. पण त्यांना या सगळ्याबद्दल माहित असणं खूप महत्त्वाचं आहे.\n27 जानेवारी : वयानुसार महिलांच्या शरीरात बदल होणं हे नैसर्गिक आहे. त्यात मासिक पाळी येणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पहिल्यांदा मासिक पाळी आली की मुली अगदी नाराज होऊन जातात. त्यांना मासिक पाळीबद्दल कोणीही सविस्तर माहिती देत नाही. पण त्यांना या सगळ्याबद्दल माहित असणं खूप महत्त्वाचं आहे. जाणून घ्या अशा काही गोष्टी ज्या मासिक पाळी येण्याआधी प्रत्येक मुलीला माहितं असणं महत्त्वाचं आहे.\n- प्रत्येक पालकांनी त्यांच्या पाल्याशी त्यांच्या शरीरात होणाऱ्या बदलांविषयी माहिती दिली पाहिजे. मुलींच्या मासिक पाळीविषयी जनजागृती करणं त्याचबरोबर त्यांना सॅनिटरी नॅपकिन्सबद्दल माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे.\n- विशेषतः प्रत्येक आईने मुलीबरोबर त्यांचे अनुभव शेअर केले पाहिजे. एखाद्या गोष्टीची आधीच माहिती असली की त्यानं तिला त्रास होणार नाही.\n- मुलीला खाण्याविषयी या दिवसांत कशी काळजी घ्यावी याबद्दल नक्की सांगा. सॅनिटरी पॅडचा वापर कसा करावा याबद्दलही माहिती देऊन ठेवा.\n- मासिक पाळी दरम्यान इनफेक्शन टाळण्यासाठी स्वच्छता आणि साफ-सफाई कशी ठेवावी याबद्दल माहिती असू द्या.\n- मुलीला मासिक पाळी येण्याआधी किंवा आल्यानंतर डॉक्टरांकडून सल्ला नक्की घ्या.\n- मासिक पाळी विषयी त्यांच्याशी निवांत गप्पा मारा. अस केल्याने त्यांना मासिक पाळी आल्यावर लाज येण किंवा मग सगळ्यांपेक्षा आपल्याला वेगळं समजणं अशा तक्रारी येणार नाहीत.\n- अनेकांना मासिक पाळी पोटदुखी, अंगदुखी किंवा अनेक वेदना होतात. त्याबद्दलही त्यांना माहिती असू द्या.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nFeng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\n…म्हणून सकाळी उठल्यावर आधी नारळाचं पाणी प्यावं\nया ६ देशात फिरायला पासपोर्टची गरज लागत नाही\nअफगाणिस्तानातील नागरिकांच्या दुःखावर मलम लावतो हा चार्ली चॅप्लीन\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\n...म्हणून जास्त मुलं सिंगलच राहतात- सर्व्हे\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.anandmore.com/2018/05/blog-post_54.html", "date_download": "2018-11-13T07:50:44Z", "digest": "sha1:TCPPRLQFWXMR4LITE5EWVORHI3A5OWZI", "length": 29453, "nlines": 228, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: तुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग १०)", "raw_content": "\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग १०)\n भाग ७ | भाग ८ | भाग ९ \nMarcel Lazăr Lehel नावाचा एक रोमानियन हॅकर आहे. तो Guccifer या टोपणनावाने हॅकिंगची कामे करायचा. सध्या तो अमेरिकेच्या तुरुंगात शिक्षा भोगतोय.\nSidney Blumenthal नावाचे क्लिंटन कुटुंबाचे अत्यंत जवळचे सहकारी आणि सल्लागार आहेत. हिलरी क्लिंटन जेव्हा अमेरिकेच्या सेक्रेटरी ऑफ स्टेट होत्या तेव्हा २०१२ मध्ये लिबियाच्या बेनगाझी या शहरातील अमेरिकन दूतावासावर हल्ला झाला. त्यावेळी हिलरी क्लिंटन यांच्याबरोबर Sidney Blumenthal यांचे जे ईमेल संवाद झाले ते Marcel Lazăr Lehel ने हॅक केले. आणि जगासमोर आणले. त्यात एक महत्वाची गोष्ट दिसून आली की हिलरी क्लिंटन यांनी सरकारने दिलेला ईमेल सर्व्हर न वापरता खाजगी ईमेल सर्व्हर वापरला. सरकारी कामांसाठी वापरलेल्या या खाजगी ईमेल सर्व्हरची आणि त्यावरील संदेशांची नोंद सरकारदरबारी नव्हती आणि यातील कित्येक ईमेल्स गोपनीय स्वरूपाच्या होत्या. त्याबद्दल चौकशी झाली. शेवटी हिलरी क्लिंटन यांची निर्दोष मुक्तता झाली. पण २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीत फेसबुकवरून अनेक पेजेसनी हिलरी क्लिंटन यांच्यावर चिखलफेक सुरु केली. आणि त्यात या खाजगी ईमेल सर्व्हरचा मुद्दा पुन्हा पुढे आला. बरोबर मतदानाच्या आधी ही केस पुन्हा उघडण्यात आली. नंतर हिलरी क्लिंटन यांचा पराभव होऊन डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले.\nनिवडणूक प्रचारात हिलरी क्लिंटन यांच्या विरोधात फेसबुकवर ईमेल सर्व्हरच्या निमित्ताने भरपूर चिखलफेक होत असताना, फेसबुकला अजून एक गोष्ट लक्षात आली. यापूर्वी रशियन हॅकर्स फेसबुकच्या सर्व्हर्सना हॅक करण्याचा जो प्रयत्न करत होते त्याऐवजी नवीन प्रकार सुरु झाला होता.\nइंटरनेट रिसर्च एजन्सी नावाची एक रशियन कंपनी आहे. सेंट पीटर्सबर्गमधील तिचे कार्यालय २०१३ पासून चालू आहे. महिन्याला ७८० डॉलर्स या पगारावर तिथे हजारभर लोक कामाला आहेत. त्यांचे काम अगदी साधे आहे. विविध सोशल नेटवर्किंग साईट्सवर अकाउंट्स उघडून तिथे चर्चेत हस्तक्षेप करणे, अॉनलाईन वर्तमानपत्रातील बातम्यांवर प्रतिसाद देऊन बातम्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे करणे, विविध मिम्स बनवून ते समाज माध्यमांवर पसरवणे. त्या इमारतीला ट्रोल फॅक्टरी म्हटलं जातं.\nतसेच फॅन्सी बेअर किंवा ऍडवान्सड पर्सिस्टन्ट थ्रेट (APT २८) नावाचा रशियन हॅकर्सचा एक ग्रुप आहे. एखाद्या ऑपरेटिंग सिस्टीममधील कच्चा दुवा शोधून त्यावर सिक्युरिटी पॅच तयार व्हायच्या आधी त्याला वापरून जगभरातील शक्य तितक्या कॉम्प्युटर्समध्ये मालवेअर घुसवणे आणि त्यातून इंटरनेटवर उत्पात माजवणे हे त्यांचे काम आहे. ज्याप्रकारे ते हे काम करतात त्यावरून हे लक्षात येते की त्यामागे रशियन सरकारचा हात आहे.\nतर या इंटरनेट रिसर्च एजन्सी आणि APT २८ ने अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान किमान १,००,००० डॉलर्स खर्च करून ३,५०० जाहिराती फेसबुकवर दिल्या. त्याशिवाय ८०,००० पोस्ट्स १२० फेक अकाउंटस / पेजेस वापरून शेअर केल्या. ज्या किमान २ कोटी अमेरिकन लोकांपर्यंत प्रत्यक्षरित्या पोहोचल्या (किमान १२.६ कोटी अमेरिकन लोकांनी त्या पहिल्या असा अंदाज आहे). या पोस्ट्स ट्रम्पना विजयी करा, हिलरीला हरवा असा स्पष्ट संदेश देणाऱ्या नाहीत. पण अमेरिकेतील रंगभेद, पोलीस अत्याचार, ख्रिश्चन मुस्लिम अविश्वास, मेक्सिकोबरोबरच्या सीमा सुरक्षेबाबतचे मतभेद या सर्वांवर जनमत टोकाचे विभाजित होत जावे, समाज विभागला जावा आणि समाजातील विसंवाद वाढावा अश्या प्रकारच्या होत्या. आणि त्या कश्या प्रकारे टार्गेट करायच्या याबाबत त्यांनी फेसबुक अल्गोरिदमचाच वापर करून घेतला होता.\nसमाजात पसरलेल्या या दुहीचा आणि हिलरी क्लिंटनवर ईमेल सर्व्हरबाबत केलेल्या टीकेच्या भडिमाराचा परिणाम म्हणून अनपेक्षितरित्या ट्रम्प निवडून आले असाही एक मतप्रवाह अमेरिकेत आहे. त्यामुळे डेटाचोरीच्या प्रकरणात रशियन हॅकर्सचाही एक पैलू जोडला गेलेला आहे.\nआपल्या देशात सुरु होऊन लोकप्रिय झालेल्या समाजमाध्यमांचा वापर करून परदेशी शक्ती, अत्यंत कमी खर्चात आपल्या देशातील नागरिकांचा बुद्धिभेद करू शकतात, समाजात अशांतता आणि अविश्वास तयार करू शकतात, आपल्या निवडणूक प्रक्रियेवर नियंत्रण मिळवून लोकशाहीची थट्टा उडवू शकतात.\nत्याचप्रमाणे एखादा अब्जाधीश, केवळ पैशाचे पाठबळ वापरून डेटा मायनिंग करून, टारगेटेड जाहिराती वापरून; अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या, आंतरराष्ट्रीय करारांबाबत तुच्छतेने बोलणाऱ्या, जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का देऊ शकणाऱ्या आणि राजकारणाबाबत अननुभवी व्यावसायिकालादेखील अगदी सहजपणे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आणू शकतो. या गोष्टी अमेरिकेतील राजकारण्यांसाठी चिंतेच्या आहेत.\nस्वतः अमेरिका जरी असे अनेक प्रकार इतर देशात घडवून आणत असली तरी समाजमाध्यमांचा वापर करून आता तेच अमेरिकेतही केले जाऊ शकते ही जाणीव त्यांच्यासाठी धक्कादायक आहे.\nम्हणून सध्या जरी डेटा चोरीच्या प्रकरणात यूजर्सना अंधारात ठेवून डेटा काढला असा कायदेशीर मुद्दा असला तरी उडणाऱ्या धुळीची खरी कारणे; रशिया आणि अमेरिकेचे राजकारण, जाहिरातींवर अवलंबून असलेली समाजमाध्यमे, सर्वसामान्यांच्या हातात आलेले स्मार्टफोन्स, त्यातून प्रत्येक व्यक्तीच्या दिनचर्येची, मतमतांची जमा होणारी इत्यंभूत माहिती, ही माहिती कशी वापरावी यावर नसलेले नियंत्रण आणि इंटरनेटच्या माध्यमातून आपले घरही न सोडता इतर देशात तयार करता येणारा असंतोष; ही आहेत.\nभारतासारख्या देशात जिथे अजून बहुसंख्य जनता समाजमाध्यमांपासून दूर आहे, तिथे या डेटाचोरीचा किंवा समाजमाध्यमांचा वापर करून समाजात पसरवण्यात येणाऱ्या दुहीचा त्रास अमेरिकेपेक्षा कमी आहे. पण आपल्याकडे फेक न्यूज, मिम्स, फेक फोटोज, फेक व्हिडीओज पाठवण्यासाठी व्हॉट्स ऍपचा वापर वाढतो आहे. निरक्षरांनाही फोटो किंवा व्हिडीओ चिथवू शकतो. त्यामुळे आपल्याकडे डेटाचोरीपेक्षा शेअर केले जाणाऱ्या फेक फोटोज आणि फेक व्हिडीओजचा त्रास मोठा आहे.\nम्हणजे डेटाचोरीचा संबंध जाहिराती वापरून वस्तू खपविणे याच्याशी नसून डेटा वापरून समाजाचा बुद्धिभेद करणे याच्याशी आहे. त्यामुळे कदाचित आता फेसबुक किंवा सर्व समाजमाध्यमांवर यूजर्सकडून जमा झालेला डेटा कसा वापरायचा यावर कायदेशीर बंधने येतील. यूजर्सना आपला कुठला डेटा साठवला जातो आहे त्याबद्दल माहिती मिळू शकेल. तो कधी डिलीट करायचा याबद्दल सूचना देण्याचे स्वातंत्र्य मिळू शकेल. पण जोपर्यंत भडक बातम्या, भडक व्हिडीओज यांच्या खरेपणाबद्दल खात्री करून न घेता लोक त्या पुढे पसरवत राहतील, विविध पोस्टवर गलिच्छ भाषेत वाद करत राहतील तोपर्यंत बुद्धिभेद करणाऱ्या लोकांचे काम सोपेच राहील.\nआपण समाज माध्यमे वापरणे बंद करू शकत नाही. समाजमाध्यमे यूजर्सकडून पैसे मागू शकत नाहीत. लोक अनोळखी लोकांशी मैत्री करणे बंद करू शकत नाहीत. म्हणजे बाटलीतून बाहेर आलेला राक्षस आता पुन्हा बाटलीत जाणे अशक्य आहे. आपण फारतर या राक्षसाची ताकद कमी करू शकतो. शेअर करताना सांभाळून शेअर करणे. आपल्या समाजात अनेक भेद आहेत, आणि ते कमी करत जाण्याची जबाबदारी आपल्यावर आहे हे मान्य करून सौम्य भाषेचा प्रयोग करणे, आपल्या विरोधी राजकीय विचारसरणीवर सभ्यतेच्या मर्यादा पाळत मुद्द्यांवर आधारित विरोध नोंदवणे, आपल्याला कळलेले सत्य इतरांनी मान्य करावे म्हणून हातघाईवर न येणे, हे या राक्षसाला हतप्रभ करण्याचे उपाय आहेत.\nकायद्याचे नियंत्रण वाढले की जाहिरातदारांना समाजमाध्यमांकडून काय आणि किती डेटा मिळेल यावर निर्बंध येतील परिणामी जाहिरातींच्या उत्पन्नावर मर्यादा येतील हे ओळखून फेसबुकने फेसबुक फॉर वर्क ही फेसबुकची पैसे द्यावी लागणारी सेवा चालू केली आहे. गूगलने फोनसाठी अँड्रॉइड आणि कॉम्प्युटरसाठी क्रोम अश्या वेगळ्या प्रणाली वापरण्याऐवजी Google Fuchsia नावाची एकंच प्रणाली विकसित करायला सुरवात केली आहे. ऍमेझॉनच्या ऍलेक्साने घरात प्रवेश करून गुगल आणि फेसबुकच्या आधी लोकांच्या मनाचा आवडीनिवडीचा आणि गरजांचा कानोसा घ्यायला सुरवात केली आहे. गूगलने इंटरनेट ऑफ थिंग्जवर भर देऊन आपल्या घरातील विविध उपकरणांत शिरायला सुरवात केली आहे. म्हणजे आपला डेटा या सर्व कंपन्यांकडे जात राहणार आहेच. त्याला आपण थांबवू शकत नाही. या कंपन्यांनी तो कसा वापरावा यावर कायदेशीर नियंत्रण यावे इतकाच उपाय आपण करू शकतो.\nराहता राहिली समाजमाध्यमे. तिथे संयम हाच आपला खरा मित्र आहे. कारण लोकशाहीचे फायदे घेण्यासाठी आपल्याला प्रगल्भ होण्याची आवश्यकता आहे.\nया लेखमालेच्या सुरवातीला मी पाण्याचे उदाहरण घेतले होते. समाजमाध्यमे आता नवीन पाणवठा बनली आहेत. त्यामुळे इथले पाणी आपल्याकडे पाईपातून येवो अथवा बाटलीतून. आपण जर इथेच आपली धुणी धुणे, प्रातःर्विधी आटोपणे, भांडी घासणे, वगैरे उद्योग करून तेच पाणी पिण्यासाठी वापरणार असू तर समाजाचे आरोग्य कायम धोक्यात राहील. डेटाचोरीच्या निमित्ताने आपल्याला इतके जरी कळले तरी पुष्कळ आहे.\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट तंत्रज्ञान निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग १०)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ९)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ८)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ७)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ६)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ५)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ४)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ३)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग २)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग १)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\nभाग १ - पाणीपुरवठा आणि इंटरनेट\nभाग २ - इंटरनेटची जन्मकथा\nभाग ३ - गुगलचा जन्म\nभाग ४ - फेसबुकचा जन्म\nभाग ५ - स्मार्टफोन आणि आयफोन\nभाग ६ - प्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट\nभाग ७ - केम्ब्रिज ऍनालिटिका\nभाग ८ - सायकोग्राफिक डेटा\nभाग ९ - धिस इज युअर लाईफ\nभाग १० - समाजमाध्यमे आणि पाणवठा\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/3/13/mseb-worker-aandolan.html", "date_download": "2018-11-13T07:18:48Z", "digest": "sha1:JFNTIRIUEBZIXHQ2FZXPTHUISNV7NOKW", "length": 3148, "nlines": 12, "source_domain": "mahamtb.com", "title": " विज वितरण कंपनीचे कर्मचारी निदर्शने करणार विज वितरण कंपनीचे कर्मचारी निदर्शने करणार", "raw_content": "\nविज वितरण कंपनीचे कर्मचारी निदर्शने करणार\nविज वितरण कंपनीचे कर्मचारी निदर्शने करणार\nमहाराष्ट्र राज्य विज मंडळाच्या महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तीन्ही कंपन्यांमधील 87 हजार कर्मचा­यांचे प्रश्न शासनाने सोडविले नसल्याने 14 रोजी प्रकाशगड मुंबई येथे हजारो पदाधिकारी निदर्शने करणार आहे.\nकामगारांच्या विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी आंदोलने, निदर्शने, धरणे आंदोलन व सभा अशा विविध मार्गाने आंदोलन करण्यात आले . परंतु शासनाने कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले.म्हणून बुधवार 14 रोजी मुंबई येथे प्रकाशगड येथे सकाळी 11 ते 5 या वेळेत हजारो पदाधिकारी धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधणार आहे.विनाअट पेंशन योजना लागु करा, महावितरण मधील फ्रैन्चाइझी रद्द करवी, खाजगी भांडवलदारांकडून वीज खरेदी बंद करा अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनानंतरही प्रशासनाने ताठर भुमिका कायम ठेवल्यास कृती समितीच्यावतीने 26 मार्चच्या मध्यरात्री पासून 28 मार्चच्या मध्यरात्री पर्यंत राज्यभरातील सर्व वीज कर्मचारी , अधिकारी अभियंते 48 तासांच्या संपावर जाण्याचा निर्णय कृती समितीच्यावतीने सहभागी 7 संघटना जाहिर करतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://shikshansanvad.blogspot.com/2015/03/blog-post_29.html", "date_download": "2018-11-13T07:32:29Z", "digest": "sha1:5XGGFYE63XRQDSV732P3MDYGG25IMTPF", "length": 7115, "nlines": 45, "source_domain": "shikshansanvad.blogspot.com", "title": "शिक्षण संवाद : बेंच पाटी", "raw_content": "\nशिक्षणातील नाविन्यपूर्ण प्रयोग,उपक्रमशील शिक्षकांनी केलेल्या रचनात्मक कामाबद्दल विवेचन... शिक्षक,पालक यांच्यासाठी ब्लॉगवर वाचायला मिळेल.शिक्षणातील नवनवीन संकल्पना बद्दल इथं महत्त्वपूर्ण माहिती वाचायला मिळेल.\nमी एका उपक्रमशील शिक्षकांन बेंचला स्लेट बसवल्याचं पाहिलं.\nमुलांच्या कृतीशीलतेला, अभिव्यक्तीला खुपच छान संधी मिळेल यामुळ.\nआपणही हा प्रयोग करूयात....\nमाझा विद्यार्थी - Download\nमूलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम प्रशिक्षण\nमूलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम प्रशिक्षण ---------------------------------------------------------- दिनांक- 29 ते 30 नोव्हेंबर 2017 स...\nमूलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम\n*मूलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम आढावा बैठक* आज उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुकास्तरावरील सुलभकांची आढावा बैठक DIECPD उस्मानाबाद येथे संपन्...\nशाळा सिद्धी कार्यक्रम समजून घेऊया\nशालेय मूल्यांकनाच्या माध्यमातून शालेय सुधारणा हेच लक्ष्य ठेवून महाराष्ट्रात समृध्द शाळा उपक्रमांतर्गत प्रायोगिक तत्वावर ७२ शाळांचे निर्धारका...\nमा.विनोदजी तावडे,मंत्री शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी सर्व अभ्यासमंडळ सदस्यांशी संवाद साधला. सर्वांचे कौतुक केले.\nAnil Sonune arvindguptatoys.com Innovations Tech Savvy Whatapp group अध्ययन अक्षमता अध्ययन अनुभव अभ्यासक्रम समिती अभ्यासक्रम समिती कार्यशाळा अभ्यासमंडळ अहवाल आठवणी आभा भागवत आर्यन ई बुक ई शिक्षण उपक्रम उपक्रमशील शिक्षक एक क्लिक कल्पकता.... कार्यशाळा कार्यशाळा पं. स. भूम कार्यशाळा हाडोंग्री किशोर मासीक कौतुक सोहळा ग्रामीण बोली छावणी भेट जि.प. शाळेची सहल विमानाने गेली. टाचण की शिक्षक दैनंदिनी तंत्रस्नेही शिक्षक तंत्रस्नेही शिक्षकांसाठी महत्वपूर्ण माहिती दिनविशेष दैनिक दिव्य मराठी दि. 18 जुलै.2015 द्वैमासीक नवोपक्रम निरीक्षण निवड नोंदणी पत्र परिसंवाद पर्यावरण पायाभूत चाचणी पुरस्कार पुस्तक प्रकाशन प्रयोगशिल शिक्षक प्रयोगशील अधिकारी प्रयोगशील शिक्षक प्रशिक्षण कसे असावे प्रेरणा प्रेरणादायी उपक्रम प्रेरणादायी बातमी फारूख काझी..... बातमी भाऊसाहेब चासकर भारूड भेट माझा विद्यार्थी मुल समजून घेताना मुलं समजून घेताना मुलांना समजून घेताना मुलांना समजून घेताना..... रचनावाद राष्ट्रीय परिसंवाद लेख वही द्या अभियान.... वाचन संस्कृती वाचनानंद विभागीय प्रशिक्षण (Leaval based Learning) वेच्या गावीत वैशाली गेडाम व्हिडिओ शशिकला पाटील शाळा भेट शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण शिक्षण शिक्षण परिषद शिक्षण संमेलन शिक्षणातील मुळ विचार शुटिंग शैक्षणिक बातमी शैक्षणिक बातमी शैक्षणिक मासीक संकलित मूल्यमापन समृद्ध शाळा संमेलन संवेदनशीलता संवेदना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/berufsausbildung", "date_download": "2018-11-13T07:44:42Z", "digest": "sha1:UWOF3AIM4K5VVKQDQBSWBW67FZD7C2SW", "length": 7160, "nlines": 137, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Berufsausbildung का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nBerufsausbildung का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे Berufsausbildungशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\nआम तौर पर इस्तेमाल होने वाला Berufsausbildung कोलिन्स शब्दकोश के 10000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\n'B' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\nसे Berufsausbildung का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\norangequit नवंबर ०९, २०१८\nWenglish नवंबर ०९, २०१८\ncoin toss नवंबर ०९, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://popularprakashan.com/Marathi/Geli-ekvis-varshe", "date_download": "2018-11-13T07:06:11Z", "digest": "sha1:ZL6BDGDUP6IDNE7J2HWGH2ZDZTCS3CUA", "length": 5171, "nlines": 122, "source_domain": "popularprakashan.com", "title": "Popular Prakashan's | 0 | Geli ekvis varshe", "raw_content": "\nतुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ »गेली एकवीस वर्षे\nलेखक : धर्मकीर्ती सुमंत\nतंत्रज्ञानावर जगणारी, एकाच वेळी १०० वाहिन्या पाहणारी, अनेक 'विंडोज'वर काम करणारी, आणि पोर्न साईट्स पाहून भावनाशून्य झालेली, व्यामिश्र अनुभव असणारी आणि इतिहासाचे ओझे पेलताना थकलेली तरुण पिढी. या पिढीचा प्रतिनिधी म्हणजे 'गेली एकवीस वर्षे' या नाटकाचा नायक तरुण. जगण्याच्या सर्व पातळ्यांना कवेत घेऊ पाहणारे हे नाटक म्हणूनच आजच्या पिढीला आकर्षित करते.\nधर्मकीर्तीच्या नाटकातील 'तरुण'ची एकूणच गतकाळाशी, इतिहासाशी एक गंमतीदार 'लव्ह-हेट' रिलेशनशिप आहे. त्याच्या सर्वांगातून येणारी 'कळ' ही गरगरून टाकणाऱ्या भवतालाशी, वर्तमानाशी निगडीत आहे पण तिची मुळे ही त्याच्या इतिहासाशी असलेल्या 'लव्ह-हेट' रिलेशनशिपमध्ये आहेत.\n२००९ सालच्या आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवात भारताच्या वतीने हे नाटक सादर झाले आणि महोत्सवातील एकूण शंभर नाटकांमधून या नाटकाला उत्कृष्ट नाट्याचा बहुमान मिळाला.\nधर्मकीर्ती सुमंत यांची इतर पुस्तके\nनव्या पिढीच्या विचारांना, त्यांच्या मनातील आंदोलनांना मोकळी वाट मिळवून देणारा पॉप्युलर परिवारातील सर्वांत तरुण लेखक म्हणजे धर्मकीर्ती सुमंत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/beautiful-priya-marathe/", "date_download": "2018-11-13T07:06:44Z", "digest": "sha1:3FHOHSBDJFK2SLACEXDXAYY2PZUQ6JCC", "length": 22657, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "देखणी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nमुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर तेल गळती, वाहनं घसरली\nतनुश्रीने महिला रेसलरला पैसे दिले होते, आता मीच तिला धरून आपटेन\nLIVE: थेट अयोध्येतून संजय राऊत यांची पत्रकार परिषद\nराफेल प्रकरणी ‘दसॉल्ट एव्हिएशन’च्या सीईओंचा मोठा दावा, राहुल गांधींचे आरोप फेटाळले\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nस्पायडरमॅन, हल्कच्या जन्मदात्याचे निधन\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nहिंदुस्थानातील फेक न्यूजचा प्रसार हा राष्ट्रभक्तीच्या मोहिमेचा एक भाग\nजपानची चालकरहित बुलेट ट्रेन अतिसुसाट\nधूळफेक करत उत्तर कोरियाची अण्वस्त्र मोहीम सुरुच; 16 मिसाइल केंद्रांची स्थापना\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nतरुणांना लग्नासाठी प्रोत्साहन देणार महेद्र सिंग धोनी\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\n‘टिळक आणि आगरकर’, ‘वाजे पाऊल आपुले’ नव्या ढंगात\n‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ला प्राइम टाइम शो द्या, शिवसेना चित्रपट सेनेची…\nमाझ्या बायकोचा प्रियकरचं दुसरं पोस्टर प्रदर्शित\n‘फाईट’ चित्रपटाचा अॅक्शनपॅक टीझर प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nप्रिया मराठे… विविध मराठी, हिंदी मालिकांमधून सातत्याने दिसणारा देखणा चेहरा… आकर्षक बांधा… ही प्रियाची वैशिष्टय़ं..\nआपला दमदार अभिनय सादर करत ‘या सुखांनो या’ ते ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ व्हाया ‘पवित्र रिश्ता’ आणि ‘साथ निभाना साथिया’ असा मराठी आणि हिंदी छोटय़ा पडद्यावरचा प्रवास गेली दशकभर सातत्याने करणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया मराठे. छोटय़ा पडद्यावरून घराघरांत पोहचलेल्या प्रियाने रुपेरी पडद्यावरही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. सडपातळ बांधा, मात्र हसऱया चेहऱयाच्या, बोलक्या डोळ्यांच्या आणि मनमिळावू स्वभावाच्या प्रियाने अल्पावधीतच मराठी आणि हिंदी सिने इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.\nलहानपणापासून प्रियाने शिक्षणाची स्वप्नं रंगवली. इतर मुलांप्रमाणेच तिलाही इंजिनीअर, डॉक्टर व्हायचं होतं खरं, मात्र अभिनय क्षेत्राकडे तिची कधी पावलं वळतील अशी कल्पनाही तिला त्या काळी नव्हती. शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिचा आणि अभिनयाचा तसा काहीच संबंध नव्हता. ठाणा कॉलेजला प्रवेश घेतल्यानंतर अकरावीत असतानाच तिने महाविद्यालयातल्या एकांकिका स्पर्धा, नाटय़स्पर्धा, तसंच तालमी पाहिल्या होत्या आणि याच काळात ती अभिनय क्षेत्राकडे आकर्षित झाली. अकरावीत असल्यापासून अभ्यासाच्या जोडीने अभिनयाचा वेगळा प्रवास तिचा सुरू झाला. पुढे एफवायला असताना तिची आणि याच महाविद्यालयातल्या इतर नाटय़प्रेमींची ओळख झाली आणि तिच्या प्रवासाला वेगळी गती मिळाली. दिग्दर्शक रवी करमरकर, विजू माने, संतोष सराफ, लेखक शिरीष लाटकर या दिग्गजांचं त्या काळी तिला मार्गदर्शन मिळालं.\nप्रियाने ‘या सुखांनो या’ या मालिकेतून छोटय़ा पडद्यावर प्रवेश मिळवला. 2005 साली मराठी मालिकेतून आपल्या व्यावसायिक अभिनयाचा श्रीगणेशा केलेल्या प्रियाने नंतर कधी मागे वळूनच पाहिलं नाही. 2007 साली तिने हिंदी इंडस्ट्रीत प्रवेश केला तो ‘कसम से’ मालिकेतून. मराठी मालिकांसोबतच हिंदी मालिकांमध्येही तिचा चांगलाच बोलबाला निर्माण झाला. मालिकांचा हा प्रवास सुरू असतानाच ‘तू तिथे मी’ या मालिकेत तिला निगेटिव्ह शेड असलेली भूमिका करण्याची संधी चालून आली आणि मिळालेल्या संधीचं सोनं केलं. ‘पवित्र रिश्ता’ आणि ‘तू तिथे मी’ या दोन्ही मालिका समांतर सुरू असल्याने तिची यासाठी वेळेची गणितं मांडताना तारेवरची कसरत होत होती. सरतेशेवटी ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून आपला काढता पाय घेत तिने ‘तू तिथे मी’ याच मालिकेला प्राधान्य देत तिने आपला सकस अभिनय सादर केला. ‘विघ्नहर्ता महागणपती’, ‘किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी’, ‘1234’ आणि ‘ती आणि इतर’ या सिनेमांत तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.\nप्रियाचं फोटोशूट करण्याची संधी मला मिळाली होती. प्रिया मराठे हा चेहरा तिच्या मालिकांमधील अभिनयामुळे घराघरात पोहचला होता आणि म्हणूनच सुरुवातीला तिचं फोटोशूट हे तिच्या तेव्हा सुरू असलेल्या मालिकांतील भूमिकेला धरून करण्याचं निश्चित करण्यात आलं. यासाठी मॉडर्न साडीतला तिचा लूक लक्षात घेण्यात आला होता. यानुसार मेकअप, हेअर हे देखील लक्षात घेण्यात आलं. यावर साजेसे दिसतील असे दागिने आणि बांगडय़ा, कानातले दागिने हे देखील निवडण्यात आले. या शूटनंतर तिच्या मालिकांमध्ये असलेल्या नेहमीच्या इमेजला तडा देत तिचं वेस्टर्न आऊटफिटमधलं वेगळं फोटोशूट करायचं आम्ही ठरवलं. खरं तरं प्रिया जशी आहे, तिचं राहणीमान जसं आहे त्या सगळ्याला समोर ठेवून तिच्यासाठीचे कपडे निवडण्यात आले आणि मग फॅशनचा एक टच देऊन तिचा मेकअप आणि हेअर करण्यात आला. प्रियाचा चेहरा लक्षात घेऊन तिच्या मेकअपची शेड ठरवण्यात आली. मेकओव्हर केलेली प्रिया या फॅशनेबल लूकमध्ये फारच खुलून दिसत होती. भूमिकेतील तिची एकरूपता आणि तिने प्रत्येक भूमिकेला दिलेला समान न्याय हा मी देखील एकाच दिवशी करण्यात आलेल्या या दोन वेगवेगळ्या फोटोशूटमधून अनुभवाला आणि इथेच प्रियातला लपलेला उत्तम कलाकार मला कॅमेराबद्ध करता आल्याचा वेगळा आनंद मिळाला.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nतनुश्रीने महिला रेसलरला पैसे दिले होते, आता मीच तिला धरून आपटेन\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी...\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nछत्तीसगडमध्ये निवडणूक हिंसाचार; चकमकीत पाच कमांडो जखमी\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nजागतिक तापमानवाढीचा परिणाम; एसीची मागणी पाचपट वाढली\nविद्यार्थीही ग्राहक मंचाकडे दाद मागू शकतो परीक्षेस परवानगी नाकारणाऱ्या विद्यार्थ्याला दिलासा\nभाजपला शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही; शरद पवार यांची टीका\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mediahawkz.com/2017/02/life-time-and-what-does-it-mean-to-us", "date_download": "2018-11-13T07:42:11Z", "digest": "sha1:75Q47MBCMSN22RTUXUOIVNHTF5AYSQXD", "length": 5754, "nlines": 83, "source_domain": "mediahawkz.com", "title": "जीवन | Mediahawkz", "raw_content": "\nजीवन हे मानवी जीवाला मिळालेले मोल्ल्यवान पैलूच आहे असे म्हणायला काही हरकत नाही. हि मानवी जीवावर झालेली दैवी कृपाच म्हणावी. वस्तुतः बघता या पृथ्वी तलावर जन्मलेल्या प्रत्येक जीवाला जणू याची कल्पना असावी कि जीवन म्हणजे काय प्राणी मात्रांपासून ते मानवी शरीरापर्यन्त सगळयांनाच याव्हा वरदान आहे. प्राणिमात्रांना कमी मर्यादेपर्यन्त हे जीवन जगणायचे सुख लाभते तर मानुषयाला मात्र बरीच मर्यादा आहे. त्या मर्यादेचा पुरेपूर वापर करून मानुषयाने आजवर बरीचशी प्रगती केलेली आपणास दिसून येते.\nजीवन म्हणजे काय तर, जीवन म्हणजे हि एक अशी गोष्ट आहे कि ज्यात प्रवास करताना मार्गात बरेचसे सुख आणि दुःखाचे खेळ बघायला मिळतात. मानवी जीवनाचा हा प्रवास असाच घडयाळाच्या ठोक्या प्रमाणे चालू राहतो. सकाळी उठण्या पासून ते रात्री झोपेपर्यन्त सतत त्याच गतीने त्याच गोष्टी परंतु अचानक एखाद वेळी आपल्या नकळत अश्या गोष्टी घडून जातात कि क्षणात आपले जीवन पालटून टाकतात. त्या मधील काही क्षण असतात ते दुःखाचे व सुखाचे,आनंदाचे. क्षणार्धात कधी जीवन बदलून जाते त्याची पूर्व कल्पनाही मिळत नाही आणि हेच क्षण आयुष्यात आपणास बरच काही सांगून जातात. हेच अनुभव आपणास एखाद्या गुरु प्रमाणे जीवनात चांगले आणि वाईट अश्या दुहेरी गोष्टींचा सहवास घडवून आणतात.\nवेळ कुणासाठी थांबत नसते त्यामुळे हि वेळच आपणास निच्चीत वेळ आल्यावर बऱ्याच काही गोष्टींचा सहवास देऊन बरचसं शिकवून जाते. आणि हि वेळच माणसाला जीवन जगण्याच मोठ रहस्य सांगून जाते.\nत्यामुळेच म्हणतात ना जीवनात वेळेला फार महत्व दिलेल आहे\nवेळ फार हळू येते जेव्हा आपण तिची उत्त्खणततेने वाट पाहत असतो,\nवेळ खूप लवकर निघून जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो,\nवेळ अगदी कमी असतो जेव्हा आपण खूप आनंदी असतो,\nवेळ जात जात नाही जेव्हा आपण दुखी असतो,\nप्रतयेक वेळी वेळ आपल्या सोईनुसार येत नाही, त्यामुळेच वेळोवेळी आनंदी राहा.\nभारतीय जनता पार्टी प�...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment/6099-kriti-sanon-joins-akshay-kumar-and-riteish-deshmukh-starrer-housefull-4", "date_download": "2018-11-13T07:23:31Z", "digest": "sha1:77HLIBZKHIRAX4YY3DFGSW5Q2EIIV37H", "length": 5073, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "'हाऊसफुल्ल 4' मध्ये झळकणार क्रिती सेनन - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'हाऊसफुल्ल 4' मध्ये झळकणार क्रिती सेनन\nहाऊसफुल्ल 4' या चित्रपटात क्रिती सेनन झळकणार आहे. क्रिती 'हाऊसफुल्ल'च्या गॅंगमध्ये स्वागत केलं गेलं.\nसाजिद नाडियाडवालाने ट्विटरवरती क्रिती सेननचा फोटो शेअर करताना त्यामध्ये अक्षय कुमार,रितेश देशमुख सोबत बॉबी देओललादेखील टॅग केलेत.\nसाजिद नाडियाडलसोबत क्रिती सेननचा हा दुसरा चित्रपट आहे.\nविनोद खन्ना 'अमर' रहे\nअभिनेत्री कंगना राणावतचे अजब आरोप...\nराज ठाकरेंच्या बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांना मनसे शुभेच्छा\nसुपरहिरोचे जनक स्टेन ली यांचं निधन\n‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची धमाल, पाहा फोटो\n‘केदारनाथ’… ट्रेलर पाहून तुम्हाला ‘टायटॅनिक’ आठवला का\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\nपुरुष आणि तृतीयपंथीयांवर होणाऱ्या बलात्काराचं काय\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या\nआता फेसबुकवर तयार करा मजेशीर व्हिडीओ, फेसबुकचं नवं अॅप लाँच\n#MeToo प्रकरणी ‘कुक्कू’ ‘गायतोंडे’च्या पाठीशी\nहिवाळ्यात 'अशी' घ्या आरोग्याची काळजी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/chaoul-sacred-place-for-shri-datta-guru/", "date_download": "2018-11-13T07:27:10Z", "digest": "sha1:6TKJL4FTHCMCYHZQMFXXQEBKADECQMP7", "length": 16234, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "श्रीदत्तात्रेयक्षेत्र – ‘चौल’ | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nमुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर तेल गळती, वाहनं घसरली\nतरुणीला वश करण्यासाठी दिला घुबडाचा बळी, पण झाला वडिलांचा मृत्यू\nतनुश्रीने महिला रेसलरला पैसे दिले होते, आता मीच तिला धरून आपटेन\nLIVE: थेट अयोध्येतून संजय राऊत यांची पत्रकार परिषद\nराफेल प्रकरणी ‘दसॉल्ट एव्हिएशन’च्या सीईओंचा मोठा दावा, राहुल गांधींचे आरोप फेटाळले\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\nस्पायडरमॅन, हल्कच्या जन्मदात्याचे निधन\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nहिंदुस्थानातील फेक न्यूजचा प्रसार हा राष्ट्रभक्तीच्या मोहिमेचा एक भाग\nजपानची चालकरहित बुलेट ट्रेन अतिसुसाट\nधूळफेक करत उत्तर कोरियाची अण्वस्त्र मोहीम सुरुच; 16 मिसाइल केंद्रांची स्थापना\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nतरुणांना लग्नासाठी प्रोत्साहन देणार महेद्र सिंग धोनी\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\n‘टिळक आणि आगरकर’, ‘वाजे पाऊल आपुले’ नव्या ढंगात\n‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ला प्राइम टाइम शो द्या, शिवसेना चित्रपट सेनेची…\nमाझ्या बायकोचा प्रियकरचं दुसरं पोस्टर प्रदर्शित\n‘फाईट’ चित्रपटाचा अॅक्शनपॅक टीझर प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nपूर्वीचे इतिहासप्रसिद्ध चंपावतीनगर हेच आजचे चेऊल अथवा ‘चौलनगर’ होय. कुलाबा जिल्हय़ातील अलिबाग, थळ, साखर, अक्षी इत्यादी आठ आगारांपासून मिळून बनलेल्या आगरसमूहाला अष्टागर हे नाव पडले असून चौल हे या अष्टागाराचे पूर्वीचे राजधानीचे ठिकाण होते.चौलपासून साधारणतः एक मैल अंतरावर असलेल्या टेकडीवर हे चौलचे दत्तस्थान आहे. ही टेकडी दत्ताची टेकडी या नावाने ओळखली जाते. टेकडीच्या पायथ्याशी ‘भोपाळे तळे’ या नावाने एक तळे आहे.\nया तळय़ाजवळून पुढे दत्त मंदिराकडे जाण्यासाठी पायऱया लागतात. एका वेळी दोन माणसे एकत्र जाऊ शकतील एवढय़ा त्या रुंद आहेत. एकूण पायऱयांची संख्या ५३० आहे. ३५ दत्तभक्तांनी नवस फेडण्याकरिता या सर्व पायऱया बांधविल्या आहेत. पायऱयांचे वळण थोडे वाकडे तिकडे असून सर्व पायऱया चढून जाण्यास अर्धा तास लागतो.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमुंबईचा महापौर शिवसेनेचाच, उद्धव ठाकरेंचा निर्धार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nतरुणीला वश करण्यासाठी दिला घुबडाचा बळी, पण झाला वडिलांचा मृत्यू\nतनुश्रीने महिला रेसलरला पैसे दिले होते, आता मीच तिला धरून आपटेन\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी...\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nछत्तीसगडमध्ये निवडणूक हिंसाचार; चकमकीत पाच कमांडो जखमी\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nजागतिक तापमानवाढीचा परिणाम; एसीची मागणी पाचपट वाढली\nविद्यार्थीही ग्राहक मंचाकडे दाद मागू शकतो परीक्षेस परवानगी नाकारणाऱ्या विद्यार्थ्याला दिलासा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-dhing-tang-british-nandi-article-103228", "date_download": "2018-11-13T07:24:51Z", "digest": "sha1:OATM7MAUC2WND4CSIRP7TQHZ77PWX7VL", "length": 13850, "nlines": 254, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial dhing tang british nandi article हॉकिंग! (ढिंग टांग) | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nउजेड करतो सवाल तेव्हा\nयेथे नव्हते काहीच आणिक\nस्फुटल्या होत्या दिशा दहाही\nकोण असावे साऱ्या मागे\nकोण असे तो, जो विश्‍वंभर\nकुणी रुजविले आदिबीज अन्‌\nकुणी रचियले हे अवडंबर\nकोठे लपले होते इतुके\nजळस्थळ किंवा चांद सितारे\nउजेड करतो सवाल तेव्हा\nयेथे नव्हते काहीच आणिक\nस्फुटल्या होत्या दिशा दहाही\nकोण असावे साऱ्या मागे\nकोण असे तो, जो विश्‍वंभर\nकुणी रुजविले आदिबीज अन्‌\nकुणी रचियले हे अवडंबर\nकोठे लपले होते इतुके\nजळस्थळ किंवा चांद सितारे\nखरेच का तो कृष्णविधाता\nकी हा त्या सद्‌अध्यक्षाचा\nकिती संस्कृत्या, शास्त्रे, वेत्ते\nतरिही नाही गमले उत्तर\nनाही कळले येथ प्रयोजन\nजीवित्वाचे गुह्य न कळले\nधार्मिक करिती पवित्र शिंपण\nउभे राहिले दोन पदांवर\nसुरू जाहला त्याचा वावर\nप्रियतम प्रेमळ वसुंधरा ही\nसर्व चराचर मागून धावे\nउजेड करतो सवाल तेव्हा\nपहा निघाला कुणी उदासी\nपाच हजार दिव्यांनी चतु:शृंगी मंदिर तेजोमय\nपुणे - विविध रंगांची उधळण करीत विष्णू अवतार, धन्वंतरी त्यासोबतच संपूर्ण मंदिर परिसरात काढलेल्या रांगोळी आणि पाच हजार दिव्यांच्या सोनेरी प्रकाशाने चतु...\nवेड्या बहिणीची रे वेडी माया..\nपुणे - भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा दिवस म्हणजे भाऊबीज. लग्नानंतर संसारात रमले; मात्र दरवर्षी माझ्या भावांना मी भाऊबीजेला आमंत्रित करते. भावाकडून...\nआवश्यकता सार्वजनिक सुरक्षा कायद्याची (अतिथी संपादकीय)\nमहाराष्ट्र व देशातील शांतता बिघडवण्याचे व जनतेत दहशत निर्माण करण्याचे मनसुबे काही संस्था व व्यक्तींचे असल्याचे आढळते. कोरेगाव भीमा दंगलीनंतर...\n(आशा, अपेक्षा आणि इच्छा...) स र्वप्रथम आमच्या लाखो लाखो वाचकांना दीपावलीच्या (खऱ्याखऱ्या) शुभेच्छा. औंदा दिवाळीचा माहौल टाइट असून, एकमेकांना...\nलक्ष लक्ष शब्दांच्या जगात...\nकाळाप्रमाणे जसं जगणं बदलतं, तसंच जगण्याचं शास्त्रही बदलत असतंच. संस्कृती प्रवाही असते. जशी नदी तळाशी जमलेला गाळ तिथंच सोडून पुढं वाहत स्वच्छ, नितळ...\nअवनी : पार्ट टू\nमिसेस वाघ : (पंजा उडवत) अहो, शुक शुक... मि. वाघ : (गुरमाळलेल्या आवाजात) ऊंऽऽ.... मिसेस वाघ : (मिश्‍या फेंदारून) मेलं सतत काय ते लोळत पडायचं... मि. वाघ : (गुरमाळलेल्या आवाजात) ऊंऽऽ.... मिसेस वाघ : (मिश्‍या फेंदारून) मेलं सतत काय ते लोळत पडायचं\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/school-children-gangwar-face-11212", "date_download": "2018-11-13T07:40:25Z", "digest": "sha1:UIMGCJ2R57TOOGKSM4HTQFLT4NGPSKPD", "length": 14648, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "School children gangwar the face! शाळकरी मुलेही \"गॅंगवॉर'च्या पावित्र्यात! | eSakal", "raw_content": "\nशाळकरी मुलेही \"गॅंगवॉर'च्या पावित्र्यात\nशनिवार, 30 जुलै 2016\nजळगाव - चित्रपटातील कथानकातून प्रभावित होऊन शालेय विद्यार्थ्यांमधील कथित प्रेमप्रकरणे समोर येत असताना चित्रपटांच्या प्रभावातूनच शालेय विद्यार्थ्यांच्या गॅंग बनून त्यांचा पवित्रा थेट हाणामारीपर्यंत गेला आहे. त्याचा प्रत्यय आज शहरात आला. शालेय विद्यार्थ्यांचे दोन गट आज समोरासमोर भिडले खरे, मात्र पोलिसांनी वेळीत सतर्कता दाखविल्याने अनर्थ टळला.\nदरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील मुलांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले व नंतर \"समज‘ देऊन सोडून देण्यात आले.\nजळगाव - चित्रपटातील कथानकातून प्रभावित होऊन शालेय विद्यार्थ्यांमधील कथित प्रेमप्रकरणे समोर येत असताना चित्रपटांच्या प्रभावातूनच शालेय विद्यार्थ्यांच्या गॅंग बनून त्यांचा पवित्रा थेट हाणामारीपर्यंत गेला आहे. त्याचा प्रत्यय आज शहरात आला. शालेय विद्यार्थ्यांचे दोन गट आज समोरासमोर भिडले खरे, मात्र पोलिसांनी वेळीत सतर्कता दाखविल्याने अनर्थ टळला.\nदरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील मुलांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले व नंतर \"समज‘ देऊन सोडून देण्यात आले.\nआर.आर.शाळेत दहावीच्या वर्गात असलेल्या एका विद्यार्थ्यावर किरकोळ कारणावरून गेल्या महिन्यात शिवतीर्थ मैदानावर काही विद्यार्थ्यांनी ब्लेडने वार केले होते. शाळकरी मुलांचं भांडण आणि शैक्षणिक आयुष्य उद्‌ध्वस्त होईल यामुळे पालक व पोलिसांनी समजुतदारीची भूमिका घेत प्रकरण मिटवले होते.\nमात्र या पोरांमध्ये खुन्नस कायम असून बुधवारी दुपारी 11 वाजेच्या सुमारास जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे दोन्ही गट शिवतीर्थ मैदानावर येत हाणामारीच्या तयारीत होते. तत्पूर्वीच आर.आर.विद्यालयाच्या मागील प्रवेशव्दाराजवळच त्यांच्यामध्ये हमरीतुमरी सुरू झाली. वाद सुरू असताना त्याठिकाणाहून जात असलेल्या जिल्हापेठ पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन विचारणा केल्यानंतर हाणामारीच्या तयारी असल्याची माहिती समोर आली. अल्पवयीन मुले असल्याने दोन्ही विद्यार्थ्यांच्या पालकांना जिल्हापेठ पोलिसांनी बोलविल्यानंतर त्यांच्यासमक्ष समज देवून त्यांना सोडण्यात आले.\nगेल्या महिन्यात ब्लेडने वार केल्यानंतर पालकांच्या मध्यस्थीने प्रकरण मिटविण्यात आले. आता मात्र, तेच विद्यार्थी हाणमारीच्या उद्देशाने पुन्हा समोरासमोर आले. आजही पुन्हा या मुलांच्या पालकांना बोलाविण्यात आल्याने त्यांच्या डोक्‍याचा ताण वाढला आहे. चित्रपटातून प्रेरित होऊन विद्यार्थीही आता असे गंभीर प्रकार करु लागल्याने पालकांची चिंता वाढली आहे.\nप्रतिक शिवशरणच्या हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार : प्रकाश आंबेडकर\nब्रह्मपुरी (सोलापुर) - माचणूर (ता. मंगलवेढा) येथील प्रतिक शिवशरण या निष्पाप लहान बालकाचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. तसेच ही हत्या नसून एक...\nउसाच्या ट्रॉलीला धडकून दोघांचा मृत्यू\nकऱ्हाड- ऊसाच्या ट्रालीला मागून दुचाकीने जोराची धडक दिल्याने दोन युवक ठार झाले आहेत. गणेश दिलीप आटोळे (वय 28) व अमर तुकाराम शेळके (30 दोघे रा. उंब्रज...\nप्रेमभंग झाल्याने फेसबुकवर पोस्ट लिहून आत्महत्या\nशहापूर : प्रेयसीकडून प्रियकराचा प्रेमभंग झाल्याप्रकरणी शहापुरातील एका 28 वर्षीय तरुणाने जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाने...\nआयुक्तालयासाठी केवळ ४२ वाहने\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाचे क्षेत्रफळ ५१८ चौ. किलोमीटर आहे, तर पुणे आयुक्‍तालय त्यापेक्षा कमी आहे. पिंपरीत नवीन आयुक्‍तालयासाठी...\nआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची पुण्यात दिवाळी\nपुणे - भोई प्रतिष्ठानतर्फे पुण्यजागर प्रकल्पाअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्‍यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची दिवाळी...\nदंगलीपूर्वीचे व्हॉटस्‌ॲप संदेश आयोगासमोर सादर\nपुणे - कोरेगाव भीमा येथील दंगलीपूर्वी एक जानेवारी रोजी व्यवहार बंद ठेवावेत, असे संदेश व्हॉटसॲपवर प्राप्त झाल्याचे शरद काळूराम दाभाडे यांनी सांगितले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/microwave-oven/samsung-ce107ff-sxtl-convection-28-ltr-microwave-oven-black-price-p2marG.html", "date_download": "2018-11-13T07:06:37Z", "digest": "sha1:LHSKIFZPTVYJFYGMT7QSS5537MHFPMTV", "length": 9025, "nlines": 157, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सॅमसंग सि१०७फ्फ s क्सतलं कॉंवेकशन 28 लेटर मिक्रोवावे ओव्हन ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nसॅमसंग सि१०७फ्फ s क्सतलं कॉंवेकशन 28 लेटर मिक्रोवावे ओव्हन ब्लॅक\nसॅमसंग सि१०७फ्फ s क्सतलं कॉंवेकशन 28 लेटर मिक्रोवावे ओव्हन ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसॅमसंग सि१०७फ्फ s क्सतलं कॉंवेकशन 28 लेटर मिक्रोवावे ओव्हन ब्लॅक\nवरील टेबल मध्ये सॅमसंग सि१०७फ्फ s क्सतलं कॉंवेकशन 28 लेटर मिक्रोवावे ओव्हन ब्लॅक किंमत ## आहे.\nसॅमसंग सि१०७फ्फ s क्सतलं कॉंवेकशन 28 लेटर मिक्रोवावे ओव्हन ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसॅमसंग सि१०७फ्फ s क्सतलं कॉंवेकशन 28 लेटर मिक्रोवावे ओव्हन ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया सॅमसंग सि१०७फ्फ s क्सतलं कॉंवेकशन 28 लेटर मिक्रोवावे ओव्हन ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसॅमसंग सि१०७फ्फ s क्सतलं कॉंवेकशन 28 लेटर मिक्रोवावे ओव्हन ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसॅमसंग सि१०७फ्फ s क्सतलं कॉंवेकशन 28 लेटर मिक्रोवावे ओव्हन ब्लॅक वैशिष्ट्य\nमिक्रोवावे कॅपॅसिटी 28 L\nडिस्प्ले तुपे LED Display\nकॅव्हिटी तुपे Ceramic Enamel\nपॉवर कॉन्सुम्पशन फॉर मिक्रोवावे 1000 watts\nमॅक्सिमम कूकिंग तिने 13 मिनिट्स 99 mins\nनंबर ऑफ प्रीसेट मेनूस 215\nवारीअबले कूकिंग पॉवर लेव्हल्स 6\nसॅमसंग सि१०७फ्फ s क्सतलं कॉंवेकशन 28 लेटर मिक्रोवावे ओव्हन ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/9/11/Msrtc-workers-get-reservation-in-increment.html", "date_download": "2018-11-13T07:31:37Z", "digest": "sha1:CH6P52YAJ5JUQH6PBE3POMQWMKRWEPBQ", "length": 3969, "nlines": 16, "source_domain": "mahamtb.com", "title": " एसटी चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना बढतीत आरक्षण एसटी चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना बढतीत आरक्षण", "raw_content": "\nएसटी चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना बढतीत आरक्षण\nमुंबई : एसटी महामंडळात कार्यरत असलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना लिपिक-टंकलेखक या पदासह वर्ग-३ मधील बढती प्रक्रियेमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी याबाबत निर्णय जाहीर केला आहे. एस. टी महामंडळात सध्या कार्यरत असलेल्या चालक-वाहक, सहाय्यक, शिपाई, या चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना येथून पुढे लिपिक-टंकलेखक या पदासह वर्ग-३ मधील बढती प्रक्रियेमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत.\nचतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. सध्या एस. टी महामंडळात सुमारे १ लाख ४ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी ६० टक्के कर्मचारी चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई अशा विविध चतुर्थ श्रेणी पदावर कार्यरत आहेत. आतापर्यंत अनेक कर्मचारी एकाच पदावर रुजू होऊन, ३०-३५ वर्ष सेवा बजावून त्याच पदावर निवृत्त झाले आहेत. वेतनवाढ सोडल्याल त्यांना वरिष्ठ पदावरील बढती प्रक्रियेत कोणतेच स्थान नव्हते. यापुढे या कर्मचाऱ्यांना प्रचलित नियमाप्रमाणे शैक्षणिक अर्हता व सेवा ज्येष्ठतेनुसार लिपिक-टंकलेखक पदासह वर्ग-३ मध्ये बढती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्ग-३ पदाच्या एकूण भरती प्रक्रियेतील २५ टक्के जागा अशा प्रकारे भरण्यात येणार आहेत. दरम्यान, या निर्णयामुळे कर्मचारी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A5%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-13T07:20:09Z", "digest": "sha1:VP2FYQMRZCNE75BVXYMIBACPLLOWXB5J", "length": 8117, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "थरमॅक्‍सचा स्वराजवर सहा गडी राखून विजय | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nथरमॅक्‍सचा स्वराजवर सहा गडी राखून विजय\nपुणे – थरमॅक्‍स संघाने स्वराज संघाचा सहा गडी राखून पराभव करत स्व. सदू शिंदे साखळी क्रिकेट स्पर्धेत विजयी आगेकूच केली आहे. येथील लॉ कॉलेजच्या क्रीडांगणावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील सामन्यात थरमॅक्‍सने वर्चस्व गाजविले.\nनाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना स्वराज संघाने 20 षटकांत सर्वबाद 124 धावा केल्या. विजयासाठी 125 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या थरमॅक्‍स संघाने 16.5 षटकांत 4 गडी बाद 125 धावा करताना एकतर्फी विजयासह स्पर्धेत आगेकूच केली.\nथरमॅक्‍सचे सलामीवीर अमोल जाधव आणि निशांत प्रिया यांनी संघाला सावध सुरुवात करुन दिली. यावेळी अमोलने 39 तर निशांतने 17 धावांची खेळी केली. तर मधल्या फळीतील फलंदाज रघू शेट्टी (15) आणि संदीप जगताप (16) यांनी संघाच्या विजयावर शिक्‍कामोर्तब केले. यावेळी स्वराज संघाकडून आकाश शेळकेने 18 धावात 3 गडी बाद केले तर शैलेश निवंगुणेने एक गडी बाद करत त्याला साथ दिली.\nतत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना स्वराज संघाने सुयोग कामठे, आकाश शेळके आणि श्रीकांत काटकर यांच्या फलंदाजीच्या जोरावर 20 षटकांत 124 धावांपर्यंत मजल मारली. सुरुवातीलाच बसलेल्या दोन धक्‍क्‍यांमधून सावरताना सुयोग कामठे याने 29 धावांची उपयुक्‍त खेळी केली. तर तो बाद झाल्यानंतर आकाश शेळके (29) आणि श्रीकांत काटकर (नाबाद 16) धावा करत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. थरमॅक्‍स संघाकडून विवेक सरनाने 3 गडी बाद केले तर विशाल गवळीने 2 गडी बाद करताना त्याला सुरेख साथ दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभारत-पाक मालिकेबद्दल धोरण कळवा – बीसीसीआय\nNext articleइंधन दरवाढीमुळे धान्य, फळे, भाजीपाला महागला\nमहामार्गावरील दुभाजकामधील फुलझाडांची स्थिती दयनीय\nबंदोबस्तासाठी आता 50 लाख शुल्क\nन्यूझीलंडचे खेळाडू संपूर्ण ‘आयपीएल’साठी उपलब्ध असणार\n‘कुलदीप यादव’ची क्रमवारीत हनुमान उडी\nशिखरचे फॉर्मात येणे ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या दृष्टीने फायद्याचे : रोहित शर्मा\nइएलइएनओ एनर्जी, सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघांची विजयी सलामी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/3-lakh-17-thousand-400-rats-are-not-only-tablets-government-explanation-285536.html", "date_download": "2018-11-13T06:40:42Z", "digest": "sha1:MKMBRMBUME3JESS5WG4AT25VJAX53P2W", "length": 14716, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "3 लाख 17 हजार ४०० उंदीर नव्हे 'त्या' फक्त गोळ्या, सरकारकडून घोटाळ्यावर पडदा", "raw_content": "\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\nMorning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nVIDEO : पोलीस अधिकाऱ्यावर महिलेने उगारला हात, व्हिडिओ व्हायरल\n14 वर्षाच्या मुलापासून ते शिवसेना नेत्याच्या भाच्यापर्यंत, मुंबईत 11 दिवसात 8 हत्या\n'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'\nVIDEO: मुंबईत दहशत, भर चौकात पत्नीसमोर पतीवर फिरवला चाकू\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nआम्ही डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करत आहोत : मुकेश अंबानी\n#ChattisgarhElections : मतदान केंद्राचा आँखो देखा हाल; 'या' सिनेमाची येईल आठवण\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nVideo : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nनोव्हेंबर महिन्यात लाँच होणार हे 5 टॉप स्मार्टफोन\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\nICC Women's World T20 : भारतीय महिला टीमने पाकचा उडवला धुव्वा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\n3 लाख 17 हजार ४०० उंदीर नव्हे 'त्या' फक्त गोळ्या, सरकारकडून घोटाळ्यावर पडदा\nचिक्की घोटाळ्यानंतर सोशल मीडियावर उंदीर घोटाळा खिल्ली उडवला गेलेला सर्वात मोठा घोटाळा ठरला\n26 मार्च : मंत्रालयात उंदीर घोटाळ्या प्रकरणात इतके उंदीर मारलेत नाही, त्या फक्त गोळ्यांची संख्या आहे असा खुलासा सरकारने केलाय. पण सरकारची पारदर्शकता या घोटाळ्याची पुरती कुरताडली.\nचिक्की घोटल्यानंतर भाजप सरकारची जेवढी नाचक्की झाली, त्याच प्रमाणे उंदीर निर्मूलन घोटाळा गाजतोय. 7 दिवसात मंत्रालयात 3 लाख 17 हजार उंदीर मारल्याचा कागदोपत्री दाखवण्यात आला. त्याच बिलं दिल, कंपनीही बोगस निघाली.\nआज सभागृहाचे कामकाज सुरू होताच सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवेदन दिलं. इंटरनेटच्या केबल्स आणि वीजेच्या केबल्स सुरक्षित राहण्यासाठी उंदीर निर्मूलनाचे काम हाती घेण्यात आले होते. उंदीर निर्मूलनाकरता 1984 पासून हे काम सातत्याने हाती घेण्यात आले आहे. मंत्रालयात उंदीर निर्मूलनासाठी ३ लाख १९ हजार ४०० गोळ्या ठेवण्यात आल्या होत्यात. मुळात ती संख्या मृत उंदरांची नाही असा खुलासाच चंद्रकांत पाटील यांनी केली.\nत्याचबरोबर जी कंपनी बोगस आहे असा दावाही पाटील यांनी खोडून काढला. विनायक मजूर सहकारी संस्थेला हे काम देण्यात आले होते. समितीमार्फत हे काम दिले जाते, केवळ वर्क ऑर्डर काढण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभाग करते. विनायक मजूर सहकारी संस्थेच्या अस्तित्वाची माहिती घेण्याचे पत्र दिलं आहे अशी माहिती पाटील यांनी दिली.\nविशेष म्हणजे हा घोटाळा विरोधकांनी काढला नाही तर खुद्द भाजप आमदार चरण वाघमारे यांनी काढला, एकनाथ खडसे यांनी तो मांडला. त्यामुळे विरोधकांना आयतं कोलीत मिळालं.\nपरंतु, चिक्की घोटाळ्यानंतर सोशल मीडियावर उंदीर घोटाळा खिल्ली उडवला गेलेला सर्वात मोठा घोटाळा ठरला, सरकार कंपनीची चौकशी करू असं सांगत विषय पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.\nसरकार पारदर्शीपणा बाबत प्रतिमा तयार करत असताना मंत्रालयात काय कुरतडलं जातंय हे समोर आलंय. पण आगामी दोन वर्षे या मुद्यावरून उडालेल्या टिंगलचा सामना सरकारला करावा लागणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: mumbaimumbai mantralayaratsrats in mantralyaउंदीरएकनाथ खडसेचंद्रकांत पाटीलचरण वाघमारेमंत्रालय\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\n14 वर्षाच्या मुलापासून ते शिवसेना नेत्याच्या भाच्यापर्यंत, मुंबईत 11 दिवसात 8 हत्या\n'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'\nसामन्यादरम्यान हरमनप्रीत कौरने बेशुद्ध झालेल्या मुलीला उचलले VIDEO VIRAL\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE/all/page-3/", "date_download": "2018-11-13T06:42:29Z", "digest": "sha1:HSVZUN7XHSDLOGOQOG2V224J3A7ATGVZ", "length": 11296, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कर्नाटक विधानसभा- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\nMorning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nVIDEO : पोलीस अधिकाऱ्यावर महिलेने उगारला हात, व्हिडिओ व्हायरल\n14 वर्षाच्या मुलापासून ते शिवसेना नेत्याच्या भाच्यापर्यंत, मुंबईत 11 दिवसात 8 हत्या\n'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'\nVIDEO: मुंबईत दहशत, भर चौकात पत्नीसमोर पतीवर फिरवला चाकू\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nआम्ही डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करत आहोत : मुकेश अंबानी\n#ChattisgarhElections : मतदान केंद्राचा आँखो देखा हाल; 'या' सिनेमाची येईल आठवण\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nVideo : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nनोव्हेंबर महिन्यात लाँच होणार हे 5 टॉप स्मार्टफोन\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\nICC Women's World T20 : भारतीय महिला टीमने पाकचा उडवला धुव्वा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nकर्नाटकात कोण करणार सत्ता स्थापन \nदरम्यान काँग्रेस नेते सिद्धरामय्या आणि जेडीएस नेते कुमारस्वामी यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केलाय. तर येडियुरप्पा यांनी देखील राज्यपालांची भेट घेऊन भाजपकडून सत्तास्थापनेचा दावा केलाय. आता राज्यपालांच्या भूमिकेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय.\nजे भाजपने गोवा-मणिपूरमध्ये केलं, त्याचा काँग्रेसकडून कर्नाटकात बदला \nसत्तेचं कर'नाटक',काँग्रेस-जेडीएसची युती ; भाजपचं सत्तेचं स्वप्न भंगणार \nकर्नाटकचा विजय नरेंद्र मोदींना ठरू शकतो धोकादायक \nकर्नाटकचा विजय भाजपसाठी किती महत्त्वाचा \nमहाराष्ट्र एकीकरण समितीचा धुव्वा\nकर्नाटकात भाजपच्या विजयामुळे रुपयाचा भाव वधरला\nईव्हीएम मशिन्सचा विजय असो, भाजपच्या विजयावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया\nकाँग्रेसची धुळधाण, प्रियांका गांधींची पुन्हा मागणी\nकर्नाटकात भाजप ठरला सर्वात मोठा पक्ष\nकर्नाटक निवडणुकीतले महत्त्वाचे मुद्दे\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषणं धमकी देणारी, काँग्रेसनं लिहीलं राष्ट्रपतींना पत्र\nकर्नाटकात 70 टक्क्यांच्यावर मतदान, आता प्रतिक्षा निकालांची\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87/photos/page-2/", "date_download": "2018-11-13T07:30:18Z", "digest": "sha1:UMCCI65HCLOGBHFVI4UPXLP5N3FHAPE7", "length": 10348, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुणे- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nVIDEO जुही चावलामुळे हिट झाली बॉलिवूडमधल्या २ खानांची 'ही' गाणी\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\nMorning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\n14 वर्षाच्या मुलापासून ते शिवसेना नेत्याच्या भाच्यापर्यंत, मुंबईत 11 दिवसात 8 हत्या\n'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'\nVIDEO: मुंबईत दहशत, भर चौकात पत्नीसमोर पतीवर वार करून केली हत्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nVIDEO जुही चावलामुळे हिट झाली बॉलिवूडमधल्या २ खानांची 'ही' गाणी\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nनोव्हेंबर महिन्यात लाँच होणार हे 5 टॉप स्मार्टफोन\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\nICC Women's World T20 : भारतीय महिला टीमने पाकचा उडवला धुव्वा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nPHOTOS : डॅशिंग नांगरे पाटील मराठा आंदोलनात, कुठे शेकहँड तर कुठे सेल्फी \nमुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, शव कटरनं कापून बाहेर काढण्याचा प्रयत्न\nफोटो गॅलरी Sep 5, 2017\nपुण्यातील गणपती विसर्जनाचे फोटो\nमहाराष्ट्र Aug 27, 2017\nअसा झाला पुणे सातारा महामार्गावरचा दुर्दैवी अपघात\nपुणे : मानाच्या कसबा गणपतीची मिरवणूक\nपुण्याचे हे पाच खेळाडू होऊ शकतात मुंबईवर भारी\nअॅक्सिस–इंडिया टुडेचा एक्झिट पोल\nउसाच्या शेतात सापडली बिबट्याची पिल्लं\nगोष्ट प्रामाणिक आणि अप्रामाणिक पुणेकराची \nपुण्याच्या मानाच्या गणपतींना निरोप\n'स्कूल चले हम' असं \nही 20 शहर होणार स्मार्ट सिटी...\nVIDEO जुही चावलामुळे हिट झाली बॉलिवूडमधल्या २ खानांची 'ही' गाणी\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nVIDEO VIRAL- मॅरेथॉनमध्ये धावताना फ्रॅक्चर झाला पाय, रक्ताळलेल्या गुडघ्यांवर चालत दिली बॅटन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-saptashrungi-gad-trolly-105211", "date_download": "2018-11-13T08:04:04Z", "digest": "sha1:T4YP54V7N23QZF4M4P2ZKJTDM6LVZPJL", "length": 18563, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nashik news Saptashrungi gad trolly सप्तश्रृंगी गडावरील फनिक्युलर ट्रॉली लाल फितीत | eSakal", "raw_content": "\nसप्तश्रृंगी गडावरील फनिक्युलर ट्रॉली लाल फितीत\nरविवार, 25 मार्च 2018\nआद्य शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक राज्यभरातून येत असतात. याठिकाणी चैत्रोत्सव व नवरात्रोत्सव असे वर्षातून दोन वेळेस मोठी यात्रा भरते. स्वयंभू असलेल्या आदिमायेचे मंदीरात दर्शनासाठी जाण्यासाठी ५५१ पायऱ्यांचा वापर करावा लागतो. त्यामुळे अपंग, वृद्ध, लहान बालकांना दर्शन घेणे मोठे जिकिरीचे ठरते. त्यामुळे आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री असलेले छगन भुजबळ यांनी फ्यूनिक्युलर ट्रॉली बनविण्याचे कंत्राट सुयोग बक्षानी फ्यूनिक्युलर ट्रॉली प्रा. लि. या कंपनीस दिले होते.\nवणी : देशातील पहिल्या फ्युनिक्यलर ट्रॉली प्रकल्पाचा लोकार्पन सोहळा 'लाल फितीत' अडकल्याने आज पासून सुरु झालेल्या आदिमायेच्या चैत्रोत्सवात 'फ्युनिक्युलर ट्रॉली' द्वारे आदिमायेचे सहजतेने दर्शन मिळण्याची आस लावून राहिलेल्या हजारो वृध्द, अपंग भाविकांना पुन्हा एकदा प्रतिक्षा करावी लागणार आहे.\nआद्य शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक राज्यभरातून येत असतात. याठिकाणी चैत्रोत्सव व नवरात्रोत्सव असे वर्षातून दोन वेळेस मोठी यात्रा भरते. स्वयंभू असलेल्या आदिमायेचे मंदीरात दर्शनासाठी जाण्यासाठी ५५१ पायऱ्यांचा वापर करावा लागतो. त्यामुळे अपंग, वृद्ध, लहान बालकांना दर्शन घेणे मोठे जिकिरीचे ठरते. त्यामुळे आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री असलेले छगन भुजबळ यांनी फ्यूनिक्युलर ट्रॉली बनविण्याचे कंत्राट सुयोग बक्षानी फ्यूनिक्युलर ट्रॉली प्रा. लि. या कंपनीस दिले होते.\n१५ अॉगस्ट २००९ साली प्रकल्पाचे भुमीपूजन छगन भुजबळ यांच्या हस्ते होवून सुरु झालेले काम अनेक अडीअडचणींवर मात करत नऊ वर्षांच्या कालावधीनंतर एकदाचे पुर्ण झाले, आणि भाविकांची फनिक्युलर ट्रॉलीची प्रतिक्षा संपली. ट्रॉलीचा लोकार्पन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होण्यासाठी कंपनीच्यावतीने प्रयत्नांना मुख्यमंत्री कार्यालयाने सकारात्मक प्रतिसाद देत सुरुवातीला ४ मार्च ही लोकार्पण सोहळ्याची तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यादृष्टीने २७ फेब्रुवारी रोजी खासदार हरीश्चंद्र चव्हाण, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, पोलिस अधिक्षक संजय दराडे, राज्य आपत्ती व्यवस्थापन तसेच यशदाचे पथकाने प्रकल्पाचे पाहाणी व अंतिम चाचणी घेतली. यावेळी पथकास काही त्रृटी आढळल्याने ४ मार्चचा लोकार्पन सोहळा पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर कंपनी, ट्रस्ट व सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक त्रुटींची पूर्तता व आवश्यक परवांग्याचे सोपस्कार पार पाडल्यानंतर मुख्यमंत्र्याच्या सचिवालयातून जिल्हाधिकारी कार्यालयास आलेल्या संदेशानूसार मुख्यमंत्र्याचा १७ मार्च रोजीचा संभाव्य नाशिक दौराचा कार्यक्रम निश्चित होवून पुन्हा एकदा १७ मार्च रोजी फनिक्युलर ट्रॉलीच्या लोकार्पन सोहळ्याची जय्यत तयारी प्रशासन व कंपनीने सुरु केली होती. त्यासाठी नांदुरी येथे हेलिपॅड, नांदुरी - सप्तश्रृंगी रस्त्याची डागदुडी, संरक्षक भितींना चुना लावण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेत १५ मार्च रोजी दौऱ्या संदर्भात सहाय्यक जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या उपस्थित कळवण येते आढावा बैठकही संपन्न झाली होती. मात्र १६ मार्च रोजी पुन्हा मुख्यमंत्र्याचा प्रस्तावित दौरा रद्द झाला.\nपुन्हा एकदा ता. १७ रोजीचा ट्रॉलीचा लोकार्पण सोहळा रद्द करण्यात आला. १७ मार्च रोजी सप्तश्रृंगी गडावर चैत्रोत्सवाच्या झालेल्या आढावा बैठकीत सुयोग बक्षानी फ्यूनिक्युलर ट्रॉली प्रा. लि. कंपनीच्या प्रतिनिधीने रद्द झालेला लोकार्पण सोहळा २२ मार्च रोजी होणार असल्याचे सांगितले. यावेळी चैत्रोत्सवापूर्वी तरी फनिक्युलर ट्रॉलीची सेवा भाविकांना मिळेल अशी अपेक्षा असतांना २२ मार्चही निघुन गेल्याने चैत्रोत्सवात आदिमायेच्या चरणी नतमस्तक होण्याची इच्छा बाळगुन असलेल्या वृध्द, अंपग, लहान मुले तसेच जलद गतीने दर्शन होण्याची इच्छा असणाऱ्या भाविकांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे. दरम्यान आज पासून सुरु झालेल्या चैत्रोत्सवामुळे सुरक्षीतेच्या दृष्टीने फनिक्युलर ट्रॉलीचे लोकार्पन सोहळा शक्य नसल्याने आदिमायेच्या भाविक भक्तांना फनिक्युलर ट्रॉलीची सेवा मिळण्यासाठी आता चैत्रौत्सवानंतरच वाट बघावी लागणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.\nएक हजार शिक्षक ठरणार अतिरिक्त\nनागपूर - अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फटका शहरातील महाविद्यालयांना बसला आहे. शहरात अकरावीच्या १९ हजार ९३१ जागा...\nप्रतिक शिवशरणच्या हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार : प्रकाश आंबेडकर\nब्रह्मपुरी (सोलापुर) - माचणूर (ता. मंगलवेढा) येथील प्रतिक शिवशरण या निष्पाप लहान बालकाचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. तसेच ही हत्या नसून एक...\nमंगळवेढ्यात कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या\nमंगळवेढा - तालुक्यातील पाटकळ येथील भारत गडदे वय 60 यांनी कर्जाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. तालुक्यातील या तीन आठवड्यातील ही तिसरी आत्महत्या...\nमहापालिकेचे भंगार कोठार ‘फुल’\nपिंपरी - महापालिकेच्या भंगार साहित्याच्या लिलाव प्रक्रियेला विलंब होत असल्याने नेहरूनगर कोठार पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे विविध विभागांकडील...\nभीमा सहकारी साखर कारखाना दुसरे बिल 100 रुपये प्रति टनाप्रमाणे काढणार\nमोहोळ- टाकळी सिकंदर ता. मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2017-18 मधील शेतकऱ्यांची एफआरपी प्रमाणे निघणारी पूर्ण रक्कम...\n'नो पार्किंग'ची पाटी लावा\nपुणे : बिबवेवाडी येथील पर्पल प्लाझा या व्यावसायिक इमारतीत स्वतःची पार्किंग आहे. पण त्याचा वापर पार्किंगसाठी होत नाही. तेथील रस्त्याच्या दोन्ही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/3/13/-Rashtragangechya-tirawar-series-chhattisgarh-article-by-aditya-shinde-.html", "date_download": "2018-11-13T06:25:11Z", "digest": "sha1:QRWBPVWEENLL4T2NM4E7FBXG4HOSARQF", "length": 18557, "nlines": 22, "source_domain": "mahamtb.com", "title": " झांकी हिंदुस्थान की... झांकी हिंदुस्थान की...", "raw_content": "\nज्ञान प्रबोधिनीच्या गुरुकुलातले मातृभूमी परिचय शिबीर म्हणजे व्यक्तिमत्व समृध्द करणारा दरवर्षीचा प्रेरणादायी अनुभव असतो. इ. ९ वीच्या १३ जणांचा गट घेऊन मातृभूमीचा परिचय करून घ्यायला कुठे जावं असा विचार करीत असताना प्रबोधिनीचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. विवेकराव पोंक्षे यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली. त्यांनी मला ‘देशाचा परिचय करून घ्यायचा हे व्यापक उद्दिष्ट आहे; यावर्षी त्यातलं नेमकं काय करायचं’ असा विचार करायला सुचविले. माझ्या मनात तेंव्हा नक्षलवाद हा विषय सतत घोळत होता. त्यामुळे मी नक्षलवाद हे प्रकरण काय आहे हे समजून घेण्याचा माझा विचार त्यांच्या समोर मांडला. त्यांनी ‘रेड कॉरीडॉर’, ‘नक्षलबाडी’ असे विषय सांगत सांगत त्याबद्दलचा खोल विचार करायला मला उद्युक्त केले. आमच्या पुढच्या भेटीत मी ‘छत्तीसगड’ला जाण्याची माझी कल्पना मांडली. शेवटी चर्चेअंती फक्त नक्षल प्रश्न म्हणजे छत्तीसगड नाही असे ठरले आणि छत्तीसगडमधली काही विधायक काम करणारी माणसं बघायची, त्याचं काम समजून घ्यायचं, भरभरून निसर्गाने दिलेली संपत्ती अनुभवायची, तिथल्या पाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या सामान्य माणसांशी मैत्री करायची असा अधिक नेमका विचार झाला आणि शिबिराचे ठिकाण निश्चित झाले दक्षिण छत्तीसगड मधल्या ‘दंतेवाडा’ जिल्ह्यात दंतेवाडा, बारसुर आणि अजून काही स्थानिक वस्त्यांमध्ये\nइ. ९ वी च्या गटात ‘छत्तीसगडची’ घोषणा झाली आणि तयारी सुरु झाली ती नकाशात दंतेवाडा, बारसुर ही गावे शोधण्यापासून ते तिथले लोकजीवन आणि संस्कृती याबद्दल इंटरनेट आणि पुस्तकात काही सापडते का हे पाहण्यापर्यंत तयारी सुरु असताना मध्येच शंका यायची की इतक्या आत जंगलात जावे का तयारी सुरु असताना मध्येच शंका यायची की इतक्या आत जंगलात जावे का हा धोका पत्करावा का हा धोका पत्करावा का काही भलते सलते होणार नाही ना काही भलते सलते होणार नाही ना पण आजवर या देशात जेवढी भटकंती केली तेवढ्या भटकंतीत या देशावर, इथल्या माणसांवर भरभरून प्रेम करणारी, अतिथींचे देवासारखे स्वागत करणारी अशीच माणसं भेटली होती. प्रवासात किंवा भटकताना काही अडचण आली की हमखास अशा माणसांचे ‘दर्शन’ होते असा आजवरचा अनुभव पण आजवर या देशात जेवढी भटकंती केली तेवढ्या भटकंतीत या देशावर, इथल्या माणसांवर भरभरून प्रेम करणारी, अतिथींचे देवासारखे स्वागत करणारी अशीच माणसं भेटली होती. प्रवासात किंवा भटकताना काही अडचण आली की हमखास अशा माणसांचे ‘दर्शन’ होते असा आजवरचा अनुभव त्या विश्वासावरच बस्तर सारख्या भागात जायचा विचार पक्का झाला.\nपुस्तकात मिळालेल्या माहितीमुळे आणि पोंक्षे सरांच्या अनुभवांमुळे छत्तीसगडला जाण्याची उत्सुकता खूपच वाढली. इ.९ वी च्या वर्गातील चि.पार्थ देशपांडे याचे आई बाबा तब्बल गेली १३ वर्षे छत्तीसगडच्या राजधानीत रायपूरला पूर्वांचलातील मुलींचे वसतिगृह चालवीत होते. अर्थातच रायपूरला उतरल्यावर त्यांनी आमचे छान स्वागत केले आणि आम्हाला स्थानिक लागणारी सर्व प्रकारची मदत केली. श्री. दिनकर देशपांडे यांनी आमच्या शिबिराचा ढाचा बनविण्यास खूप सहकार्य केले तर सौ. देशपांडेताईंनी सतत आमच्या सोबत राहून ‘हिशोब’ चोख ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली.\nरायपुर – दंतेवाडा – पोटा केबिन स्कूल्स – बारसूर – बेंगलूर ( दंतेवाडा मधील एक छोटे गाव ) – नारायणपूर – कुटुंबसर धबधबा आणि कांकेर- भिलाई – रायपुर असा सगळा आराखडा आखला. अनेक व्य्क्तीभेटी आणि संस्था भेटी ठरवल्या. सर्वात महत्वाचे आमच्या मनाची आणि पालकांची या सगळ्यासाठी तयारी झाली आणि मातृभूमीच्या असा परिचय करून घ्यायला आम्ही तयार झालो.\nराजधानीचे रायपुर शहर इतर ‘शहरासारखेच’ वैशिष्ट्ये बाळगणारे म्हणजे ‘व्यस्त’ आणि ‘अस्ताव्यस्त’ वाटले. अनेक सुंदर तलाव आणि उंच झाडी नाहीशी होण्याच्या महामार्गावर दिसली. पूर्वतयारीत नक्षलवादाविषयी वाचताना ‘आमच्या संस्कृतीवर’ विकासाची कुऱ्हाड का असा प्रश्न केलेला आठवला. पुर्खोती मुक्तांगण नावाच्या नव्याने उभारलेल्या स्थानिक लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या एका बागेला भेट दिली. विविध प्रकारची आदिवासी नृत्ये, कला आणि लोकजीवन यांचे पुतळ्यांच्या माध्यमातून उभे केलेले एक दर्शन तिथे झाले. हे असं सगळं अजूनही आतल्या भागात टिकून आहे असे तिथले लोक सांगत होते.\nरायपुर ते दंतेवाडा हा एका रात्रीचा प्रवास आहे. खाजगी बसने जाता येतं. एकदम १५ तिकिटं काढतोय तर थोडी सवलत मिळेल का म्हणून त्या तिकीट खिडकीवर आम्ही हुज्जत घालत होतो तेंव्हा त्या ट्रॅव्हल्सच्या मालकाने आत बोलावलं आम्ही पुण्याहून ‘मातृभूमीचा’ परिचय करून घ्यालला आलोय आणि दंतेवाडा सारख्या भागात चाललोय हे ऐकून थक्क झालेल्या त्या माणसाने आम्हाला इथूनच परत जा असा सल्ला दिला, किंबहुना त्याने ‘आप को दिल्ली, आग्रा जैसी जगह जाना चाहिये’ अशीही समजूत काढली. त्याच्याशी सविस्तर चर्चा केल्यावर ‘स्लीपर बसने मी तुमची जायची व्यवस्था करतो पण एका अटीवर’ असा आमच्याशी तह केला त्याची ती अट ऐकून आम्ही थक्क झालो. ‘आप इस टिकट के कोई पैसे नही देंगे’ त्याची ती अट ऐकून आम्ही थक्क झालो. ‘आप इस टिकट के कोई पैसे नही देंगे’ ( साधारण अंतर ३०० किमी ) देशाचा अभिमान बाळगणाऱ्या ‘त्या’ रूपाचे दर्शन तिकीट खिडकीत झाले. रात्री १० वाजता बसने रायपुर सोडले.\nमाझ्या मनात विचारांची चक्रं फिरत होती. सकाळी पोहचू तेंव्हा कसा असेल परिसर आम्हाला रात्रीत कोणी काही करणार तर नाही ना आम्हाला रात्रीत कोणी काही करणार तर नाही ना जर काही झाले तर माझ्या सोबतच्या ९ वी च्या मुलांच्या पालकांना मी कसा सामोरा जाईन जर काही झाले तर माझ्या सोबतच्या ९ वी च्या मुलांच्या पालकांना मी कसा सामोरा जाईन असे प्रश्न मनात येत होते. माझ्या बसच्या खिडकीतून मधेच एखादा तारा लख्ख चमकताना दिसायचा, गाडीने वळण घेतले की नाहीसा व्हायचा. विचाराचे चक्र वळण बदलायचे आणि वाटायचे की पुढच्या प्रवासात नक्षल, पर्यावरण, विकास की संस्कृती अशा अनेक प्रश्नांच्या अंधारात आपल्याला काही तारे दिसतील कदाचित....\n“ या स्वागत आहे” चक्क मराठी आवाज” चक्क मराठी आवाज ज्योतीताई मुळची सोलापूरची, (वय साधारण २३/२४) पण सध्या मुक्काम दंतेवाडा, छत्तीसगड \n“आवरून घ्या आणि मग दंतेश्वरी मातेच्या मंदिरात जाऊन या; आमच्यापैकी कोणीतरी येईल तुमच्यासोबत.”\nहे ‘आमच्यापैकी’ म्हणजे सगळे पंचविशी तिशीतले तरुण. ‘बचपन बनाओ’ च्या कार्यालयाबाहेर पल्सर, स्प्लेंडर भोवती वाफाळलेल्या चहाचे कप हातात घेऊन ३/४ जणांच्यात गप्पा चालल्या होत्या, आज कोणत्या वस्तीवर जायचं, शाळेत आज मी काय भन्नाट आयडिया करून बघणार आहे वगैरे मी जाम ‘टेंम्ट’ झालो. ह्या असल्या जंगलात कसली शाळा मी जाम ‘टेंम्ट’ झालो. ह्या असल्या जंगलात कसली शाळा कुठली भन्नाट आयडिया ही सगळी तरुण मंडळी इथे काय करतायत कुठून आलीयेत असं सगळच मला ऐकायचं होत.\n“चलो आपको दर्शन करा के लाते है” असं म्हणत एकाने तिथली ‘सिक्स सीटर’ काढली. त्यामध्ये आम्ही १२ जण बसलो. उरलेले ३ जणही ‘बसवले’ आणि आम्ही मंदिराकडे निघालो. त्या चालकाशी काहीतरी मी बोलणार इतक्यात तो सांगू लागला, “मै प्रणित... बचपन बनाओ का कार्यकर्ता....” माझ्या डोक्यात ‘ट्यूब’ पेटली, “ओह” असं म्हणत एकाने तिथली ‘सिक्स सीटर’ काढली. त्यामध्ये आम्ही १२ जण बसलो. उरलेले ३ जणही ‘बसवले’ आणि आम्ही मंदिराकडे निघालो. त्या चालकाशी काहीतरी मी बोलणार इतक्यात तो सांगू लागला, “मै प्रणित... बचपन बनाओ का कार्यकर्ता....” माझ्या डोक्यात ‘ट्यूब’ पेटली, “ओह हा केवळ चालक नाही तर बचपन बनाओ या संस्थेचा संचालक आहे हा केवळ चालक नाही तर बचपन बनाओ या संस्थेचा संचालक आहे\nप्रणितदादा दंतेवाडाचा पुराणकाळातला संदर्भ सांगत होता....\nभगवान विष्णूच्या सुदर्शन चक्राने सती देवीच्या शरीराचे जे तुकडे केले त्या ५२ तुकड्यांपैकी एक म्हणजे सती देवीचा दात जिथे पडला ते हे ठिकाण. ५२ शक्तीपीठांपैकी एक दंतेवाडा आणि मग त्या अन्नान राजाचीही लोककथा सांगितली. देवी ने त्याला ‘वर’ दिला होता की जोपर्यंत तू मागे वळून न बघता चालतोस तोपर्यंत मी तुझ्या मागे येईन आणि जेवढी जमीन चालून जाशील तेवढे तुझे राज्य आणि मग त्या अन्नान राजाचीही लोककथा सांगितली. देवी ने त्याला ‘वर’ दिला होता की जोपर्यंत तू मागे वळून न बघता चालतोस तोपर्यंत मी तुझ्या मागे येईन आणि जेवढी जमीन चालून जाशील तेवढे तुझे राज्य आणि नेमकं ‘शंकिनी – डंकिनी’ नद्यांच्या संगमावर राजाने मागे पाहिले आणि देवी तिथेच थांबली ती आजवर इथेच आहे. दक्षिण बस्तर भागातल्या अनेक आदिवासी जन जातींचे ‘दंतेश्वरी’ हे आराध्य दैवत. अनेकांची कुलदेवता. दसऱ्याला जंगलाच्या आतल्या आतल्या भागातनही अनेक लोक श्रद्धेने इथे एकत्र येतात. कुणाला यायला एक तास लागतो तर कुणाला एक महिना आणि नेमकं ‘शंकिनी – डंकिनी’ नद्यांच्या संगमावर राजाने मागे पाहिले आणि देवी तिथेच थांबली ती आजवर इथेच आहे. दक्षिण बस्तर भागातल्या अनेक आदिवासी जन जातींचे ‘दंतेश्वरी’ हे आराध्य दैवत. अनेकांची कुलदेवता. दसऱ्याला जंगलाच्या आतल्या आतल्या भागातनही अनेक लोक श्रद्धेने इथे एकत्र येतात. कुणाला यायला एक तास लागतो तर कुणाला एक महिना चालत चालत ही मंडळी जंगलाची वाट तुडवत देवीच्या दर्शनाला एकत्र येतात. १४ व्या शतकात हे मन्दिर बांधलेलं आहे. गर्भ गृह, महा मंडप, सभा मंडप आणि गरुड खांब यांच्यासह अतिशय विस्तीर्ण परिसर असलेले असे हे मंदिर आहे. अखंड वस्त्र नेसलेले असेल तरच गाभाऱ्यात प्रवेश मिळतो; आम्ही सर्वांनी ‘लुंगी’ नेसून गाभाऱ्यात दर्शन घेतले. काळ्या दगडातून घडवलेली, अलंकार आणि वस्त्रांनी सजवलेली देवीची सुंदर मूर्ती परिसरातल्या आदिवासी संस्कृतीची साक्ष देत होती.\nया वनवासी भागाला निसर्गाने भरभरून दिलेलं वैभव आम्ही डोळ्यात भरून घेत होतो. नजरेच्या कुठल्याही टप्प्यात सिमेंट, प्लास्टिक, विजेचे खांब, त्याला जोडलेल्या (किंवा लटकलेल्या) तारा असा ‘विकास’च झालेला दिसत नव्हता\nइथे ही तरुण मंडळींची ‘टीम’ काय काम करतेय कसल्या प्रश्नांना उत्तरं शोधत, खूप उत्सुकता मनात घेऊन आम्ही ‘बचपन बनाओ’च्या कार्यालयात परतलो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://reshamaachyaa-reghaani.blogspot.com/2007/12/blog-post_24.html", "date_download": "2018-11-13T07:56:55Z", "digest": "sha1:WJIDDYSS3NCP6JFZ4CDYW66WUKAL2N72", "length": 7081, "nlines": 114, "source_domain": "reshamaachyaa-reghaani.blogspot.com", "title": "रेशमाच्या रेघानी: बटनहोल टाका", "raw_content": "\nकापडावर एक खालीलप्रमाणे पान आणि फूल काढुन घ्या. आता प्रथम फूल भरायला घेउयात. बाहेरील रेघेवर एके ठिकाणी सुई कापडातुन वर काढा. आता फुलाच्या आतील बाजुला आणि सुईपासुन साधारण थोडे पुढे आणि रेघेच्या थोडे खाली अशी सुई कापडात घाला आणि ती फुलाच्या रेघेवर वरती काढा. हलक्या हाताने दोरा ओढा. दोरा जास्त ताणला गेला तर टाका नीट दिसत नाही आणि खुप सैल सोडला तर टाका खाली उतरतो.\nउपयोग - हा टाका घालण्यासाठी थोडा सराव हवा. मेपलच्या पानांच्या प्रमाणे असणा~या पानांसाठी हा टाका चांगला दिसतो. त्याच प्रमाणे मोठ्या दुरेघी पाकळ्या (खालील चित्र पहा), वर डिझाईन मधे दाखवल्यासारखी फुले, नाजुक परड्या विणण्यासाठी होतो.\nह्या टाक्याचा मुख्य उपयोग पॅचवर्कच्या कडा मुख्य कापडाला शिवण्यासाठी होतो. कसे ते आपण पुढे जेव्हा पॅचवर्क शिकु तेव्हा देईनच.\nह्यासाठी वरील डिझाईनच्या फुलामधला गोल वापरायचा आहे. सुई गोलाच्या रेघेवर वर काढा. आता गोलाचा साधरण मध्य शोधुन तिथुन खाली घाला आणि प्रत रेघेवर आधीच्या टाक्याच्या शेजारी थोडे अंतर ठेवुन खली घाला अता पुढचा टाका वर घेताना गोलाच्या मध्यात जिथे सुई खाली घातली होती त्याचठिकाणी खाली घाला. असे करत पूर्ण गोल भरुन घ्या.\nउपयोग -ह्या टाक्याचा उपयोग मोठ्या फुलांचे गोलाकार मध्यभाग भरण्यासाठी आणि चेरीसारखी फळे भरण्यासाठी होतो.\nप्रोजेक्ट १: टेबल मॅट\nसाडी, ड्रेस, टेबक्लॉथ सारखे मोठे काम करताना --\nमधे ब्लॉगवर एका मुलीने मला विचारले की मला साडीवर भरतकाम करायचे आहे कोणते डिझाईन घेऊ, कोणते टाके घेऊ असे विचारले. बरेच दिवस विचार केला यावर आ...\nHat Ready अलिकडे एका मैत्रिणीला तिच्या वाढदिवसाला काय द्यावे असा विचार चालला होता. अगदी ड्रेस, पुस्तक, मिक्सर, स्वेटर इत्यादी प्रकार शोधु...\nMotif on a dress या वर्षात मी बरेच उद्योग हातात घेतले आणि पूर्ण देखिल केले. भारतभेटीत कोणी केलेल्या साड्या, ड्रेसेस वगैरे पाहिले आणि लगेच...\nनविन वर्ष कलेच्या आनंदाचे भरभराटीचे जावो\nप्रोजेक्ट १ - टेबल मॅट\nअजुन थोडे नमन ...\n|| श्री गणेशाय नम: ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/article-by-vivek-digamber-vaidya-3/", "date_download": "2018-11-13T06:25:54Z", "digest": "sha1:FLQTWBF3BJWDXN4WAR6QTHSIJNEIXGSN", "length": 28497, "nlines": 267, "source_domain": "www.saamana.com", "title": "कुंभारगल्लीचे स्वामी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nमुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर तेल गळती, वाहनं घसरली\nराफेल प्रकरणी ‘दसॉल्ट एव्हिएशन’च्या सीईओंचा मोठा दावा, राहुल गांधींचे आरोप फेटाळले\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी…\nछत्तीसगडमध्ये निवडणूक हिंसाचार; चकमकीत पाच कमांडो जखमी\nस्पायडरमॅन, हल्कच्या जन्मदात्याचे निधन\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nहिंदुस्थानातील फेक न्यूजचा प्रसार हा राष्ट्रभक्तीच्या मोहिमेचा एक भाग\nजपानची चालकरहित बुलेट ट्रेन अतिसुसाट\nधूळफेक करत उत्तर कोरियाची अण्वस्त्र मोहीम सुरुच; 16 मिसाइल केंद्रांची स्थापना\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nतरुणांना लग्नासाठी प्रोत्साहन देणार महेद्र सिंग धोनी\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\n‘टिळक आणि आगरकर’, ‘वाजे पाऊल आपुले’ नव्या ढंगात\n‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ला प्राइम टाइम शो द्या, शिवसेना चित्रपट सेनेची…\nमाझ्या बायकोचा प्रियकरचं दुसरं पोस्टर प्रदर्शित\n‘फाईट’ चित्रपटाचा अॅक्शनपॅक टीझर प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\n>> विवेक दिगंबर वैद्य\nश्री कृष्ण सरस्वतींच्या अवतारमाहात्म्याचा परिचय कोल्हापूरवासीयांना जसजसा होत गेला तसतशी त्यांच्या अवतीभवती दर्शनार्थींची गर्दी वाढती झाली. या भक्तमंडळींमधील फडणवीस नावाचे एक भक्त मात्र भाग्यवान ठरले कारण त्यांच्या इच्छेला मान देऊन श्रीकृष्ण सरस्वतींनी काही दिवस त्यांच्या घरी मुक्काम केला. फडणवीसांच्या पत्नीला मात्र श्रीकृष्ण सरस्वतींविषयी फारशी आस्था नव्हती. त्यातच एके दिवशी फडणवीसांचे एकुलते एक लहान मूल दगावले. हे अशुभ घटीत श्रीकृष्ण सरस्वती महाराजांच्या येण्यामुळेच ओढावले आहे असा फडणवीसांच्या पत्नीचा गैरसमज झाला तेव्हा महाराज तिथून निघाले. पुढे कालांतराने महाराजांच्याच कृपेने फडणवीसांची वंशवेल बहरून आली आणि त्यांच्या पत्नीचा महाराजांविषयीचा गैरसमजदेखील निकाली निघाला.\nफडणवीसांच्या घरातून निघालेले महाराज, त्यांच्या दर्शनार्थ आलेल्या म्हैसाळकर नामक भक्ताचा हात धरून त्यांच्या सोबत निघाले. ही संधी योग्य आहे असे मनाशी ठरवून म्हैसाळकरांनी लागलीच महाराजांना आपल्या घरी ‘म्हैसाळ’ येथे मुक्कामास येण्याची विनंती केली तेव्हा श्रीकृष्ण सरस्वती महाराजांनी त्यास ‘करवीर येथे एक काम आहे ते करून तुझ्या घरी येऊ’ असे सांगितले.\nमहाराज म्हैसाळकरांसोबत कोल्हापुरातील कुंभारगल्ली परिसरात आले आणि तेथे राहणाऱया ताराबाई शिर्के यांच्या दरवाजात आगंतुकासारखे उभे राहून ‘आई मी आलो. आई, मला जेवायला वाढ.’ असे मोठमोठय़ाने ओरडू लागले. अपरिचित आवाज कानावर पडल्याने अचंबित झालेल्या ताराबाई बाहेर आल्या तेव्हा दाराच्या चौकटीवर उभे असलेले महाराज त्यांना दिसले. महाराजांचा लहानखुऱया चणीचा विलक्षण तेजस्वी देह आणि त्यांच्या चेहऱयावरील बालसुलभ निरागसता पाहून ताराबाईंच्या मनांत वात्सल्यभाव निर्माण झाले.\n‘हा कुणीतरी दैवी अंश आहे’ याची नोंद ताराबाईंनी नकळत घेतली तोवर महाराजांनी त्यांचा हात धरून त्यांच्यापाशी जेवण देण्याचा आग्रह धरला. त्यांच्या वागण्यातील निर्मळता ताराबाईंना भावली, परंतु आपल्यासारख्या सामान्य स्त्राrने या तेजस्वी बालमूर्तीला शिजवलेले अन्न द्यावे त्यांना प्रशस्त वाटले नाही. असे असले तरीही दरवाजात अतिथीरूपाने आलेल्या पाहुण्यास निदान कोरडा शिधा तरी द्यावा या हेतूने त्या स्वयंपाकघराकडे वळल्या तोवर इथे महाराजांनी विचित्र लीला केली. म्हैसाळकरांचा हात धरून ते जलदगतीने तेथून निघाले आणि म्हैसाळकरांच्या गावी पोहोचले. श्रीकृष्ण सरस्वतींच्या आगमनाने म्हैसाळकर कुटुंबीय आनंदित झाले,पुढे बरेच दिवस महाराजांनी ‘म्हैसाळ’ येथेच मुक्काम केला.\nइथे कोल्हापुरात कुंभारगल्लीमध्ये मात्र विचित्र परिस्थिती उद्भवली. महाराजांना शिधा देण्यासाठी घरात गेलेल्या ताराबाई कोरडा शिधा घेऊन परतल्या तेव्हा दरवाजासमोर कुणीही नव्हते. त्यांनी आजूबाजूस पाहिले, सर्वत्र शोध घेतला मात्र बाल्यभाव जागवणारी ती बटूमूर्ती त्यांना कुठेही दिसली नाही. अतिथी रिकाम्या हाताने निघून गेल्याचे ताराबाईंना जाणवले आणि त्यांना अपार दुःख झाले. त्यांच्या समोरून महाराजांचे रूप काही केल्या जाईना. त्यांना नजरेसमोर महाराजांची निरागस मूर्ती दिसू लागली.\nताराबाई प्रखर दत्तभक्त होत्या. दर पौर्णिमेला नरसोबावाडीला जाऊन अन्नदान करण्याचा त्यांचा नेम होता. पुढे कालांतराने पौर्णिमेचा दिवस उगवला. ताराबाईंनी अन्नदानासाठी वाडीला जाण्याचे ठरविले. नेमके प्रवासात असताना त्यांचे पोटशुळाचे जुने दुखणे उद्भवले. वेदनेने तळमळत का होईना ताराबाईंनी वाडी गाठली. अन्नदान केले. पाऊल पुढे टाकवत नव्हते तरीही नित्यकर्मे आटोपली आणि जुनाट व्याधीला सोबत घेत त्या झोपी गेल्या. पोटशुळामुळे शरीर अस्वस्थ होते, घरातून विन्मुख गेलेल्या अतिथीमुळे मनही अस्वस्थ होते. पहाटे, ब्राह्ममुहूर्तावर मात्र जीवास थोडीफार शांतता लाभली तशी ताराबाई झोपी गेल्या.\nताराबाईंना झोपेत असताना स्वप्नदृष्टांत झाला, श्रीदत्तगुरू प्रकट होत त्यांना सांगते झाले, ‘अगे, आम्ही तुझ्या दारी आलो होतो परंतु आम्हांस तू जेवू घातले नाहीस. उगीच शंकाकुशंका घेत कोरडा शिधा आणण्याची खटपट करीत राहिलीस. आम्हांस तुझ्या घरी घेऊन जा, आम्ही म्हैसाळ येथे आहोत आणि यापुढे तुला येथे येण्याची गरज नाही. घरी राहूनच सेवा करीत राहा.’\nअनपेक्षितपणे घडलेल्या दृष्टांतलाभामुळे आनंदित झालेल्या ताराबाईंनी पहाटे उठून लागलीच श्रीदत्तात्रेयांचे दर्शन घेतले, वाडीतील नित्योपचार आटोपले अन् त्या म्हैसाळ येथे आल्या. गावामध्ये येताच त्यांनी म्हैसाळकरांचे घर गाठले तेव्हा श्रीकृष्ण सरस्वती त्यांना हसतहसत सामोरे गेले. ताराबाईंनी आधीच्या प्रसंगाबद्दल माफी मागितली तेव्हा महाराजांनी आनंदाने ताराबाईंचे दोन्ही हात आपल्या ओंजळीत धरले आणि त्यांना म्हणाले, “आई… आई… मी आता तुझ्या घरी येतो.’’\nबालोन्मत्तपिशाच्च वृत्ती धारण केलेले हे श्रीदत्तात्रयांचे जाज्वल्य अवधूतरूप ताराबाईंचे बोट धरून कुंभारगल्लीस परतले. ‘तारा सदन’चा उंबरठा ओलांडून घरात प्रवेश करणारे श्रीकृष्ण सरस्वती आपल्या देहाची समाप्तीसुद्धा तेथेच करते झाले. या संपूर्ण कालावधीमध्ये ताराबाईंनी महाराजांची काळजी वाहिली. सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत, महाराजांना न्हाऊमाखू घालण्यापासून जेवण भरविण्यापर्यंतचे सर्व सोपस्कार ताराबाईंनी आईच्या मायेने केले. माऊलीस्वरूप होऊन जगाचा सांभाळ करणाऱया श्रीकृष्ण सरस्वतींनी स्वतःचा प्रतिपाळ करण्यासाठी मात्र ताराबाईंच्या कुशीत विसावा घ्यावा यातच ताराबाईंचे मोठेपण आणि श्रेष्ठत्व सामावलेले आहे.\n‘कुंभारगल्लीचे स्वामी’ म्हणूनही परिचित असलेले श्रीकृष्ण सरस्वती साक्षात दत्तावतार आहेत तसेच त्यांचा उल्लेख सर्वत्र ‘श्रीदत्तमहाराज’ म्हणूनच केला जातो. त्या काळातील अनेक तत्कालीन संतश्रेष्ठांशी श्रीकृष्ण सरस्वतींचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते. श्रीरांगोळी महाराज, श्रीनामदेवमहाराज चव्हाण, श्रीबालानंद, श्रीनीळकंठ, श्रीबालमुकूंद यांसारखे अधिकारी सत्पुरुष आणि कृष्णा लाड, दळवी, कृष्णा स्वार, वेणीमाधव यांसारखे अंतरंगातील भक्त ही श्रीकृष्ण सरस्वती महाराजांची ‘संचित ठेव’ आहे.\nकै. गणेश मुजुमदार आणि बाळासाहेब शिर्केलिखित चरित्र ग्रंथांनी अजरामर केलेले श्रीकृष्ण सरस्वतींचे अलौकिक अवतारकार्य 20 ऑगस्ट 1900 रोजी लौकिकार्थाने पूर्ण झाले असले तरीही कुंभारगल्लीच्या ‘तारासदन’मध्ये अजूनही ते समाधीरूपाने जागृत आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील‘देवां’ची करणी, अजरामर गाणी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी...\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nछत्तीसगडमध्ये निवडणूक हिंसाचार; चकमकीत पाच कमांडो जखमी\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nजागतिक तापमानवाढीचा परिणाम; एसीची मागणी पाचपट वाढली\nविद्यार्थीही ग्राहक मंचाकडे दाद मागू शकतो परीक्षेस परवानगी नाकारणाऱ्या विद्यार्थ्याला दिलासा\nभाजपला शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही; शरद पवार यांची टीका\nआयआरसीटीसीवरून तिकीट बुकिंगसाठी 15 मिनिटे जादा मिळणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/rajinikanthpoliticalentry-chennai-truth-work-and-growth-will-be-three-mantras-our-party-says", "date_download": "2018-11-13T07:48:46Z", "digest": "sha1:WKJHBUJOQA44KODK624LTPH4MP35GFM3", "length": 13727, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rajinikanthpoliticalentry Chennai Truth work and growth will be the three mantras of our party says Rajinikanth सुपरस्टार रजनीकांतची राजकारणात एंट्री ! | eSakal", "raw_content": "\nसुपरस्टार रजनीकांतची राजकारणात एंट्री \nरविवार, 31 डिसेंबर 2017\nराजकारणात मला प्रवेश करावाच लागेल. आगामी विधानसभेसाठी मी स्वतःचा पक्ष स्थापन करून निवडणूक लढविणार आहे. सगळ्या जागांवर उमेदवार उभे करणार आहे.\nचेन्नई : सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश केल्याची स्पष्ट घोषणा आज (रविवार) चेन्नईत केली. तमिळनाडूची आगामी विधानसभा निवडणूक स्वतंत्र पक्ष स्थापून लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. विधानसभेच्या सर्व जागांवर आपला पक्ष उमेदवार उभे करेल, असेही त्यांनी सांगितले.\n'सत्य, कार्य आणि वाढ हे आपल्या पक्षाचे तीन मंत्र असतील,' असे रजनीकांत यांनी स्पष्ट केले.\nरजनीकांत यांनी सकाळी नऊ वाजता चेन्नईतील श्री राघवेंद्र कल्याण मंडप येथे ही घोषणा केली. रजनीकांत आज राजकीय घोषणा करतील, असा अंदाज बांधला जात होता. तो खरा ठरला. घोषणा करताना रजनीकांत यांनी तमिळनाडूतील सध्याच्या राजकारणावर कडाडून टीका केली.\n'राजकारणात मला प्रवेश करावाच लागेल. आगामी विधानसभेसाठी मी स्वतःचा पक्ष स्थापन करून निवडणूक लढविणार आहे. सगळ्या जागांवर उमेदवार उभे करणार आहे,' असे रजनीकांत यांनी जाहीर केले.\nते म्हणाले, 'तमिळनाडूत लोकशाहीची अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे. इतर राज्यांच्यादृष्टीने तमिळनाडू हास्यास्पद बनले आहे. अशा परिस्थितीत मी कोणताही निर्णय घेतला नाही, तर त्याचा स्वतःलाच खेद वाटेल. राजकारणी आपले पैसे लुटत आहेत. आपल्या जमिनी लुटत आहेत. आपल्याला हे बदलायचे असेल, तर मुळापासून बदल करावे लागतील.'\nतमिळनाडूमध्ये 2016 मध्ये विधानसभा निवडणूक झाली आहे. जयललिता यांच्या अण्णा द्रमुक पक्षाचे सरकार तेथे सत्तेवर आहे. जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकमध्ये एकसंघता राहिलेली नाही. जयललिता यांचे निधन आणि करुणानिधी यांचा वृद्धापकाळ यामुळे तमिळनाडूच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी रजनीकांत भरून काढतील, असे मानले जात आहे. परवाच्या मंगळवारी रजनीकांत यांनी राजकीय घोषणा रविवारी करण्याचे संकेत दिले होते. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत रजनीकात गेली चाळीस वर्षे अक्षरशः राज्य करीत आहेत. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टी आणि राजकारण यांचे जवळचे नाते आहे.\nवाघापेक्षा शेतकऱ्यांचा जीव मोलाचा - विजय वडेट्टीवार\nनागपूर - यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनक्षेत्रात टी १ (अवनी) वाघिणीला ठार करण्याच्या मुद्यावरून काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी...\nमहापालिकेचे भंगार कोठार ‘फुल’\nपिंपरी - महापालिकेच्या भंगार साहित्याच्या लिलाव प्रक्रियेला विलंब होत असल्याने नेहरूनगर कोठार पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे विविध विभागांकडील...\n...तर भाजप धोकादायक पक्ष- रजनीकांत\nचेन्नई- विरोधी पक्षांना जर भारतीय जनता पक्ष हा धोकादायक आहे असे वाटत असेल तर, नक्कीच तसे असू शकते असे विधान सुपरस्टार रजनीकांत यांनी केले आहे....\nमतदारांत जनजागृती करा - सुनील अरोरा\nपुणे - आगामी निवडणूकप्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणुकीशी संबंधित, तसेच ‘ईव्हीएम’ आणि ‘व्हीव्हीपॅट’ मशीनबाबत सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्तम...\nपुणे लोकसभा जागेचा निर्णय प्रलंबित- पृथ्वीराज चव्हाण\nपुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, पुणे लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाने...\nपौड रस्ता - कोथरूडमधील होर्डिंग, फ्लेक्‍स, बॅनरबाजीचे पेव नागरिकांच्या चर्चेपुरतेच मर्यादित होते; मात्र सोशल मीडियावरील एका व्हिडिओने झोपेचे सोंग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/archive/201410?type%5Bwebform%5D=webform&type%5Bmiscellaneous%5D=miscellaneous&type%5Bhelp%5D=help&type%5Babout%5D=about&type%5Btupdates%5D=tupdates", "date_download": "2018-11-13T07:09:54Z", "digest": "sha1:K2KAXAPGPDRBLHITRTA6ICL4CDULY2ZL", "length": 14548, "nlines": 115, "source_domain": "aisiakshare.com", "title": " October 2014 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nBook pageWebformऑलिंपिक २०१२कलादालनकविताकौलचर्चाविषयछोट्यांसाठीजपमाळकथापाककृतीबातमीभटकंतीमाहितीमौजमजारिकामे धागेललितवगैरेवाविप्रविकीपानांसाठीविशेषविशेषांकसंस्थळाची माहितीसध्या कायसध्या काय ...समीक्षा\nचर्चाविषय ऐसी अक्षरे दिवाळी कट्टा: १ नोव्हेंबर मेघना भुस्कुटे 63 शुक्रवार, 03/10/2014 - 10:31\nललित आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - २ स्पार्टाकस 2 मंगळवार, 07/10/2014 - 23:48\nमाहिती सन्मानाने मरण्याचा हक्क प्रभाकर नानावटी 24 बुधवार, 08/10/2014 - 13:51\nभटकंती आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ३ स्पार्टाकस 1 गुरुवार, 09/10/2014 - 05:03\nललित <वन मिस्टर मटक्या शोधी> राजेश घासकडवी 6 गुरुवार, 09/10/2014 - 08:07\nचर्चाविषय ट्विटर सरकारविरोधात कोर्टात चिंतातुर जंतू 89 गुरुवार, 09/10/2014 - 16:42\nकविता पाय मोकळे करून आल्यानंतर लिहिलेली कविता कान्होजी पार्थसारथी 13 शनिवार, 11/10/2014 - 23:28\nविशेषांक ऋणनिर्देश ऐसीअक्षरे 41 सोमवार, 13/10/2014 - 05:55\nकविता सूड वाचनमात्र खाते ... 8 मंगळवार, 14/10/2014 - 00:13\nविशेषांक 'एक नंबर'ची गोष्ट ३_१४ विक्षिप्त अदिती 35 बुधवार, 15/10/2014 - 06:08\nसमीक्षा महज़बीन बानो - इतर भाषेतील रत्ने - भाग ३ राजे 4 शुक्रवार, 17/10/2014 - 23:37\nमौजमजा रामभाऊ बाबासाहेब विसरले श्रीरंजन आवटे 10 शनिवार, 18/10/2014 - 00:42\nललित ते दोघ विषारी वडापाव 6 सोमवार, 20/10/2014 - 11:41\nमौजमजा पॉलिटिंगल भाग १ : शपथविधी अतिशहाणा 19 शुक्रवार, 31/10/2014 - 18:32\nविशेषांक शिनुमा : श्री फारएण्डराये देखियले फारएण्ड 53 मंगळवार, 14/10/2014 - 06:22\nविशेषांक दैत्यपटांतील रूपके अमोल 16 शुक्रवार, 17/10/2014 - 05:59\nमौजमजा \"डोलचंद्रा हलकटा\" ल्याटिनी नामे वनौषधी जाणा \nविशेषांक अमेरिकेतील चळवळी : धागे उभे-आडवे, आडवे-तिडवे धनंजय 16 मंगळवार, 14/10/2014 - 06:55\nविशेषांक एस्केपिंग महत्त्वाकांक्षा उत्पल 53 सोमवार, 20/10/2014 - 07:38\nविशेषांक चळवळी यशस्वी का होतात, का फसतात\nविशेषांक विषय (कादंबरीचा) - 17 बुधवार, 15/10/2014 - 06:15\nविशेषांक पॅरिसच्या (स्वातंत्र्य)देवता चिंतातुर जंतू 14 शुक्रवार, 17/10/2014 - 06:04\nभटकंती लोथलच्या निमित्ताने: एक उनाड दिवस (१/२) ऋषिकेश 27 बुधवार, 01/10/2014 - 17:01\nविशेषांक दोनशे त्रेसष्ठ आदूबाळ 19 सोमवार, 13/10/2014 - 05:56\nचर्चाविषय वो नही जानते की वफ़ॉ क्या है \nविशेषांक चौकट चीजपफ 10 मंगळवार, 14/10/2014 - 06:51\nविशेषांक विष्णुध्वज नावाचा लोहस्तंभ अरविंद कोल्हटकर 9 बुधवार, 15/10/2014 - 05:53\nविशेषांक आपली आधुनिकता - पार्थ चटर्जी धनुष 11 सोमवार, 20/10/2014 - 06:58\nमौजमजा ऐसी फ्लो चार्टः १ अस्वल 20 शुक्रवार, 03/10/2014 - 23:52\nविशेषांक ऐसी मिष्टान्ने रसिके ... अस्वल 10 सोमवार, 20/10/2014 - 06:41\nसमीक्षा 'बॅंग बँग' अर्थात् 'संगीत डोक्याला शॉट' घाटावरचे भट 62 सोमवार, 06/10/2014 - 15:14\nसमीक्षा गुरुदत्त : तीन अंकी शोकांतिका चिंतातुर जंतू 12 शुक्रवार, 10/10/2014 - 15:54\nविशेषांक अक्षरांचे संख्याशास्त्र आणि मराठीची तदानुषंगिक थट्टा जयदीप चिपलकट्टी 27 गुरुवार, 16/10/2014 - 06:38\nभटकंती लोथलच्या निमित्ताने: एक उनाड दिवस (२/२) ऋषिकेश 27 गुरुवार, 30/10/2014 - 10:51\nकविता दोन प्रेमकविता मेघना भुस्कुटे 36 बुधवार, 01/10/2014 - 15:57\nविशेषांक मिनिमॅलिझमचं एक वैयक्तिक स्त्रीवादी परीक्षण फूलनामशिरोमणी 25 बुधवार, 15/10/2014 - 05:50\nकविता टू मिसेस वाल्या कोळी मेघना भुस्कुटे 23 मंगळवार, 07/10/2014 - 15:24\nविशेषांक चळवळी : अशाश्वतांच्या तलवारी राजेश घासकडवी 18 सोमवार, 13/10/2014 - 07:27\nविशेषांक “कामगारांचं हित कामगार चळवळीने पाहिलं नाही.” - राजीव सानेंची मुलाखत प्रकाश घाटपांडे 14 मंगळवार, 14/10/2014 - 06:36\nविशेषांक मला बी प्रेम करू द्या की रं - आदित्य जोशी मस्त कलंदर 130 रविवार, 19/10/2014 - 06:15\nविशेषांक जेवणं : एक आद्य शत्रू अस्वल 17 शुक्रवार, 17/10/2014 - 05:51\nललित माझ ब्राम्हण असण विषारी वडापाव 36 रविवार, 05/10/2014 - 17:28\nविशेषांक अॅडम आणि इव्ह अवलक्षणी 18 सोमवार, 13/10/2014 - 13:49\nललित चावडीवरच्या गप्पा - अफझलखानाचे सै(दै)न्य सोकाजीरावत्रिलोकेकर 4 बुधवार, 08/10/2014 - 21:11\nचर्चाविषय महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ : एक टिपण दीपक पवार 5 शनिवार, 11/10/2014 - 19:01\nचर्चाविषय निंदक असती घरा | आत्मविश्वासाचा होई कचरा || निमिष सोनार 0 रविवार, 12/10/2014 - 11:02\nविशेषांक 'शिस'पेन्सिलीची कुळकथा प्रभाकर नानावटी 9 सोमवार, 13/10/2014 - 09:22\nमौजमजा <लवंग> अनुप ढेरे 13 मंगळवार, 14/10/2014 - 08:51\nविशेषांक \"अब्राह्मणी प्रबोधनाला पर्याय नाही\" - प्रा. प्रतिमा परदेशी ऐसीअक्षरे 145 गुरुवार, 16/10/2014 - 06:44\nविशेषांक प्रश्न उरतो इच्छाशक्तीचा नंदा खरे 12 गुरुवार, 16/10/2014 - 06:50\nजॉनी वॉकर (जन्म : ११ नोव्हेंबर १९२६)\nजन्मदिवस : शिखांचे महाराजा रणजीत सिंग (१७८०), भौतिकशास्त्रज्ञ जेम्स क्लर्क मॅक्सवेल (१८३१), लेखक रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन (१८५०), लेखक, विधिज्ञ, पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर (१८७३), के जीवनसत्त्व शोधणारा नोबेलविजेता एडवर्ड डॉईजी (१८९३), लेखक, विचारवंत व 'नवी क्षितिजे'चे संस्थापक संपादक विश्वास रघुनाथ पाटील (१९२८), अभिनेत्री जीन सेबर्ग (१९३८), लेखक हुमायूँ अहमद (१९४८), सन मायक्रोसिस्टम्सचा सहसंस्थापक स्कॉट मकनीली (१९५४), अभिनेत्री व्हूपी गोल्डबर्ग (१९५५), अभिनेत्री जुही चावला (१९६७), लेखिका अयान हिरसी अली (१९६९)\nमृत्युदिवस : चित्रकार लुदोव्हिको काराच्ची (१६१९), संगीतकार रोसिनी (१८६८), चित्रकार कामिय पिसारो (१९०३), लेखक हेक्टर ह्यू मन्रो उर्फ साकी (१९१६), सिनेदिग्दर्शक व्हित्तोरिओ द सिका (१९७४)\n१६८१ : संभाजींनी औरंगजेबाविरोधात बंड करून त्याचा मुलगा अकबर याची महाराष्ट्रात भेट घेतली.\n१९५६ : अलाबामा राज्यातील बसमध्ये गौर-कृष्णवर्णीयांसाठी वेगळे राखीव विभाग ठेवण्याची तरतूद बेकायदेशीर असल्याचा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या समान हक्कांसाठीच्या लढ्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता.\n१९७१ : बालभारतीने 'किशोर' मासिकाचा अंक प्रायोगिक पातळीवर प्रथम प्रकाशित केला. जाने. ७२ पासून नियमित प्रकाशन.\n१९९५ : सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार.\n२००१ : अमेरिकन फौजांनी तालिबानकडून काबूलचा ताबा मिळवला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 6 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://mahitisagar.com/0321.php", "date_download": "2018-11-13T06:44:33Z", "digest": "sha1:5VRULZUKQAN2TJ64Q445VFDSESF5BHJ5", "length": 5770, "nlines": 51, "source_domain": "mahitisagar.com", "title": " २१ मार्च : आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिन, वंशभेद निर्मूलन दिन, जागतिक अरण्य दिन, आंतरराष्ट्रीय कविता दिन", "raw_content": "दिनविशेष : २१ मार्च : आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिन\nहा या वर्षातील ८० वा (लीप वर्षातील ८१ वा) दिवस आहे.\nजागतिक अरण्य दिन: झपाट्याने नष्ट होणार्‍या जंगलांची लोकांना जाणीव व्हावी म्हणून हा दिन साजरा केला जातो.\n: फ्रेंच गयानातील कोअरु येथून 'एरियन ५०५' या वाहकाद्वारे भारताचा 'इन्सॅट ३ बी ' हा उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला.\n: नामिबियाला दक्षिण अफ्रिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.\n: अमेरिकेने मॉस्को ऑलिम्पिक खेळांवर बहिष्कार टाकला.\n: भारतातील आणीबाणी संपुष्टात आली.\n: शाह रझा पेहलवी यांनी पर्शियाचे नाव ईराण करावे असे आवाहन केले.\n: ऑटो व्हॉन बिस्मार्क हा जर्मनीचा चॅन्सेलर बनला.\n: इंग्रज सेनापती सर ह्यू रोझ याने झाशीस वेढा दिला. [चैत्र शु. ७]\n: शिवाजी महाराजांनी कुलाबा (रायगड) किल्ल्याची बांधणी सुरू केली.\n: ख्रिश्चन धर्मात सुधारणांची आवश्यकता आहे असे सांगणार्‍या आर्चबिशप थॉमस क्रॅनमरला शिक्षा म्हणून जिवंत जाळण्यात आले.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n: राणी मुखर्जी – अभिनेत्री\n: बिस्मिला खाँ – शहनाई नवाझ (मृत्यू: २१ ऑगस्ट २००६)\n: मानवेंद्रनाथ रॉय – देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक (मृत्यू: २६ जानेवारी १९५४)\n: बाळाजी प्रभाकर मोडक – ’कालजंत्री’कार, शालिवाहन शक व तिथी आणि ख्रिस्ती सन यांचा मेळ घालण्याचे कोष्टक तयार करणारे, विज्ञानप्रसारक, लेखक (मृत्यू: २ डिसेंबर १९०६)\n: जोसेफ फोरियर – फ्रेन्च गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: १६ मे १८३०)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n: पांडुरंग लक्ष्मण तथा ’बाळ’ गाडगीळ – अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक (जन्म: २९ मार्च १९२६)\n: दिनकर द. पाटील – चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक (जन्म: ६ नोव्हेंबर १९१५)\n: सर मायकेल रेडग्रेव्ह – ब्रिटिश अभिनेता (जन्म: २० मार्च १९०८)\n: यशवंत रामकृष्ण दाते – कोशकार. चिं. ग. कर्वे यांच्या साहाय्‍याने त्यांनी ’महाराष्ट्र मंडळ कोश’ स्थापन करून आठ खंडांचा ’महाराष्ट्र शब्दकोश’ तयार केला. (जन्म: १७ एप्रिल १८९१)\n: ’आतुन कीर्तन वरुन तमाशा’ या नाटकाचा प्रयोग करत असतानाच नटवर्य शंकर घाणेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. (जन्म: \n सूचना / तक्रारी / प्रतिक्रिया / माहिती देण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/6591-koregaon-bhima-violence-milind-ekbote", "date_download": "2018-11-13T06:55:00Z", "digest": "sha1:MWEBOA7KMQFPEPXTUZJJEBQOP6TRPV5Y", "length": 5131, "nlines": 131, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी मिलिंद एकबोटेंना जामीन - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी मिलिंद एकबोटेंना जामीन\nजय माहाराष्ट्र न्यूज, पुणे\nकोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी मिलिंद एकबोटेंना अखेर जामीन मिळालाय. 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना जामीन मिळालाय. पुणे सत्र न्यायालयाने हा जामीन मंजूर केलाय.\nकोरेगाव-भीमाजवळ 1 जानेवारी रोजी शौर्यस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या अनुयायांवर हल्ला करण्यास चिथावणी दिल्याचा आरोप एकबोटेंवर ठेवण्यात आला.\nयाप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. आणि 20 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्याआधीच त्यांना आज सत्र न्यायालयाने जामीन दिला आहे.\nसुपरहिरोचे जनक स्टेन ली यांचं निधन\n‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची धमाल, पाहा फोटो\n‘केदारनाथ’… ट्रेलर पाहून तुम्हाला ‘टायटॅनिक’ आठवला का\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\nपुरुष आणि तृतीयपंथीयांवर होणाऱ्या बलात्काराचं काय\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या\nआता फेसबुकवर तयार करा मजेशीर व्हिडीओ, फेसबुकचं नवं अॅप लाँच\n#MeToo प्रकरणी ‘कुक्कू’ ‘गायतोंडे’च्या पाठीशी\nहिवाळ्यात 'अशी' घ्या आरोग्याची काळजी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/4298-thirty-first-jpg", "date_download": "2018-11-13T06:25:42Z", "digest": "sha1:UZQPWXRATO6KQPTXIWNRA5ID5W2GUS5K", "length": 5378, "nlines": 132, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "24, 25 आणि 31 डिसेंबरला बार आणि रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरु राहणार - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n24, 25 आणि 31 डिसेंबरला बार आणि रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरु राहणार\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nनाताळ आणि नववर्षाचा आनंद लुटण्यासाठी मुंबईत 24, 25 आणि 31 डिसेंबरला बार आणि रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आलीये.\nया निर्णयानुसार मुंबईतील बार आणि रेस्टॉरंट पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवता येणारयेत.\nतसेच या तिन्ही दिवशी वाईन शॉपदेखील रात्री 1 वाजेपर्यंत सुरू राहणारयेत. गृह खात्याने एक्साईज विभागाशी चर्चा करुन गुरुवारी यासंदर्भात परिपत्रक जारी केलंय.\n31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनीही कंबर कसलीये. दक्षिण आणि पश्चिम मुंबईतील गिरगाव, बँडस्टँड, मरीन लाइन्स, जुहू, नरिमन पॉइंट येथेही तरुणाई मोठ्या संख्येने गर्दी करत असते.\nसुपरहिरोचे जनक स्टेन ली यांचं निधन\n‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची धमाल, पाहा फोटो\n‘केदारनाथ’… ट्रेलर पाहून तुम्हाला ‘टायटॅनिक’ आठवला का\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\nपुरुष आणि तृतीयपंथीयांवर होणाऱ्या बलात्काराचं काय\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या\nआता फेसबुकवर तयार करा मजेशीर व्हिडीओ, फेसबुकचं नवं अॅप लाँच\n#MeToo प्रकरणी ‘कुक्कू’ ‘गायतोंडे’च्या पाठीशी\nहिवाळ्यात 'अशी' घ्या आरोग्याची काळजी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/7818-ganesh-pandals-permission-issue", "date_download": "2018-11-13T06:43:03Z", "digest": "sha1:HGSA7YB7SBO7OMQ2KQWK4NUL3RS4BCXZ", "length": 6010, "nlines": 133, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "गणेशोत्सव मंडप परवानगी तांत्रिक कचाट्यात... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nगणेशोत्सव मंडप परवानगी तांत्रिक कचाट्यात...\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई\t 07 September 2018\nगणेशोत्सव अवघ्या आठवड्यावर आला असताना विविध तांत्रिक कारणांमुळे मुंबई महापालिकेने तब्बल 281 मंडळांना मंडपासाठीची परवानगी नाकारली आहे.\nगणेशोत्सवासाठी पालिकेकडे यावर्षी 3499 इतके अर्ज आले. दरम्यान विविध कागदपत्रांची पूर्तता झाली नसल्यामुळे 281मंडळांना मंडप परवानगी नाकारली असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.\nमात्र, पालिकेने यावर्षीपासून सुरू केलेल्या ऑनलाइन परवानगीच्या घोळामुळेच अनेक मंडळांना अर्ज करताना तांत्रिक अडचणी आल्या असा आरोप गणेशोत्सव समितीने केला आहे.\nदोन वेळा अर्ज केल्याने 759 अर्ज नाकारण्यात आले आहेत. तर आतापर्यंत 2740 मंडळांना मंडपासाठी परवानगी देण्यात आली आहे. तर 296 परवानग्या देण्याचे काम सुरू आहे. यामध्ये 79 टक्के परवानग्या देण्याचे काम पूर्ण झाले असून फक्त 11 टक्के परवानग्या देण्याचे काम सुरू असून 10 टक्के मंडळांना परवानग्या नाकारण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.\nसुपरहिरोचे जनक स्टेन ली यांचं निधन\n‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची धमाल, पाहा फोटो\n‘केदारनाथ’… ट्रेलर पाहून तुम्हाला ‘टायटॅनिक’ आठवला का\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\nपुरुष आणि तृतीयपंथीयांवर होणाऱ्या बलात्काराचं काय\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या\nआता फेसबुकवर तयार करा मजेशीर व्हिडीओ, फेसबुकचं नवं अॅप लाँच\n#MeToo प्रकरणी ‘कुक्कू’ ‘गायतोंडे’च्या पाठीशी\nहिवाळ्यात 'अशी' घ्या आरोग्याची काळजी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/video/7807-gay-sex-is-not-a-crime-hallabol", "date_download": "2018-11-13T07:50:29Z", "digest": "sha1:BLVEVLUO3WS3ZHR4RC23SFRJ7QDODVKP", "length": 5082, "nlines": 135, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "समलैंगिक संबंध गुन्हा नाही! सर्वौच्च न्यायलयाचा ऐतिहासिक निर्णय - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसमलैंगिक संबंध गुन्हा नाही सर्वौच्च न्यायलयाचा ऐतिहासिक निर्णय\nव्हॉट्स ॲपवरील अश्लिल व्हिडिओ ब्लॉक करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचं महत्त्वाचं पाऊल\nकॅरेबियन बेटांवर इर्मा वादळाचे थैमान\nजोर लगा के हयश्शा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल\nजयंत पाटलांचा राग पाहून बॉलिवुडचा बादशाह शाहरुख घाबरला;अलिबाग जेट्टीवरचा हायव्होल्टेज ड्रामा\nजोर लगा के हयश्शा \nसुपरहिरोचे जनक स्टेन ली यांचं निधन\n‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची धमाल, पाहा फोटो\n‘केदारनाथ’… ट्रेलर पाहून तुम्हाला ‘टायटॅनिक’ आठवला का\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\nपुरुष आणि तृतीयपंथीयांवर होणाऱ्या बलात्काराचं काय\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या\nआता फेसबुकवर तयार करा मजेशीर व्हिडीओ, फेसबुकचं नवं अॅप लाँच\n#MeToo प्रकरणी ‘कुक्कू’ ‘गायतोंडे’च्या पाठीशी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/component/tags/tag/444-pandharpur", "date_download": "2018-11-13T07:07:08Z", "digest": "sha1:WFHV3MFQWND4B2CXKCI2Y65EMDJN7IHN", "length": 3557, "nlines": 99, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "pandharpur - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n‘राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू दे’ - चंद्रकांत पाटलांचे विठ्ठलाकडे साकडे\nआता टोकनद्वारे होणार विठुरायाचे दर्शन \nआषाढी यात्रेपूर्वी होणार टोकन दर्शन सुविधा सुरू\nतुकोबाच्या प्रस्थानासाठी देहूमध्ये घूमला माऊलीचा गजर...\nपंढरपुरात महापूजेचा मान हिंगोलीच्या दांम्पत्यांना; सीएमची 'वर्षा'वर विठ्ठलपूजा\nपंढरपूरमधील नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, अज्ञातांकडून गोळीबार आणि कोयत्याने वार\nपुण्यनगरी देहूतून संततुकोबांच्या पालखीचं प्रस्थान...\nपोलीस अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे बंदुकीतून गोळी सुटली अन्...\nमुख्यमंत्र्यांचा पंढरपूर दौरा रद्द...\nविठुरायाच्या पंढरीत शिवसैनीकांचे आंदोलन\nसंत ज्ञानोबांच्या पालखीचे हरिनामाच्या जयघोषात पंढरपूरकडे प्रस्थान...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/dhavte-jag/need-to-fly-directly/articleshow/66538198.cms", "date_download": "2018-11-13T08:09:27Z", "digest": "sha1:P3LWCZ7AO2A72VWYMNMPAQ4JJ7WMKWCT", "length": 13208, "nlines": 137, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Dhavte Jag News: need to fly directly! - थेट भिडायला हवे! | Maharashtra Times", "raw_content": "\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवती\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवतीWATCH LIVE TV\nभंडारा जिल्ह्यात वाळू तस्करांनी पोलिसांवर हल्ला केला. नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे वाळू तस्करांनी तहसीदारास फरफटत नेले. अकोला येथे गुटखा माफियांनी पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न केला. गेल्या सुमारे तीन महिन्यांतील या घटना विदर्भात घडल्या.\nभंडारा जिल्ह्यात वाळू तस्करांनी पोलिसांवर हल्ला केला. नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे वाळू तस्करांनी तहसीदारास फरफटत नेले. अकोला येथे गुटखा माफियांनी पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न केला. गेल्या सुमारे तीन महिन्यांतील या घटना विदर्भात घडल्या. या घटनांचा अनुभव ताजा असतानाच चंद्रपूर जिल्ह्यात दारूतस्करांनी पोलिस उपनिरीक्षकाला कारवाई दरम्यान चिरडून ठार केले. पोलिस-प्रशासनावर अवैध धंदे करणाऱ्यांची किती हिंमत वाढली आहे, याची ही प्रातिनिधिक उदाहरणे म्हणायची का आणि अवैध धंदे करणारे शिरजोर होऊ लागलेत, असे समजायचे का, हे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांवर किंवा महसूल विभागाच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांवर हल्ले होणे हे नवे नाही. मात्र ज्या पद्धतीने या घटनांची पुनरावृत्ती होत आहे, ते धोकादायक आहे. चंद्रपूर हा विदर्भातील दारूबंदीचा तिसरा जिल्हा. या जिल्ह्यातील दारूबंदी ही अलीकडची आहे. दारूच्या अवैध विक्रीवर प्रतिबंध लावण्याचे जोरकस प्रयत्न प्रशासन पोलिसांच्या मदतीने करीत आहे. मात्र या कारवाईत अपुरे मनुष्यबळ, अपुरी संसाधने आणि अपुऱ्या आर्थिक तरतुदीची आडकाठी आहे. जिल्ह्यात दारूबंदी झाली म्हणून दारूची अवैध वाहतूक थांबलेली नाही.\nनागपूर जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्याच्या सरकारी जीपमधून या जिल्ह्यात दारूची तस्करी करण्यात आल्याची घटनाही घडली आहे. एकीकडे अशा कारवाया आणि दुसरीकडे दारूबंदीच्या जनजागृतीसाठी प्रयत्न असे दुहेरी पातळीवर जिल्ह्यात काम सुरू आहे. स्वयंसेवी संस्थाही झटत आहेत. याउपरही तस्कर बेमुर्वतपणे जिल्ह्यात घुसखोरी करीत आहेत. पोलिस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांचा बळी घेऊन तस्करांनी थेट व्यवस्थेला आव्हान दिले आहे. प्रथेप्रमाणे या घटनेवर संताप तसेच चिडे कुटुंबीयांविषयी सांत्वन, सहानुभूती व्यक्त केली जात आहे. चिडे यांना 'शहीद' हा दर्जा देण्याचे सुतोवाच करण्यात आले आहे. बंदुकीच्या तीन फैऱ्या झाडून चिडे यांना अखेरचा निरोप देण्यात आला. चिडे यांनी कमालीची हिंमत दाखविली. उत्कृष्ट कामगिरीचा सन्मान या कारवाईपूर्वी त्यांनी पटकाविला होता. त्यांची हिंमत कायम स्मरणात ठेवली जाईल. मात्र एवढ्यावरच थांबायचे की कायदा व सुव्यवस्थेला थेट आव्हान देणाऱ्यांना भिडायचे हे प्रशासन; पर्यायाने शासनाला ठरवावे लागणार आहे. आणि हे ठरविण्यासाठी मुहूर्ताची प्रतीक्षा गरजेची नाही.\nमिळवा धावते जग बातम्या(Dhavte Jag News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nDhavte Jag News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nयुपीः हिंदू मुलांना सोप्या अतिशय पद्धतीने उर्दु भाषेचे शिक्ष\nराफेल विक्रीत अंबानींना लाभ पोहोचवला नाहीः दसॉल्ट CEO\nसैनिकाप्रमाणे सर्वांनी पृथ्वीचं संरक्षण करावंः राष्ट्रपती\nराफेल, नोटाबंदीवरून, माजी कर्मचाऱ्याचे राष्ट्रपतींना पत्र\nचेन्नईः भंगारातून साकारलेल्या कलाकृतींनी वाढवली रस्त्याची शो\nबहुतेक मुस्लिम संघटनांचा राम मंदिराला पाठिंबाःNCM अध्यक्ष\nधावते जग याा सुपरहिट\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pimpri-pune-news-pawana-dam-water-106331", "date_download": "2018-11-13T07:36:52Z", "digest": "sha1:EJ3YRK3PHT4FFG3ADCYMBY2M2AXEU7G2", "length": 18163, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "pimpri pune news pawana dam water ‘पवना’तून शहराला जादा पाणी | eSakal", "raw_content": "\n‘पवना’तून शहराला जादा पाणी\nशुक्रवार, 30 मार्च 2018\nपिंपरी - पिंपरी- चिंचवड शहरासाठी पवना धरणातून पुरेसे पाणी देण्यात येणार असून, आवश्‍यकतेनुसार मंजुरीपेक्षा जादा पाणी देण्याचीही तयारी जलसंपदा विभागाने दर्शविली. सर्व सांडपाण्याचे शुद्धीकरण करून ते पाणी पुन्हा नदीत सोडण्याचे महापालिकेने मान्य केले आहे.\nपिंपरी - पिंपरी- चिंचवड शहरासाठी पवना धरणातून पुरेसे पाणी देण्यात येणार असून, आवश्‍यकतेनुसार मंजुरीपेक्षा जादा पाणी देण्याचीही तयारी जलसंपदा विभागाने दर्शविली. सर्व सांडपाण्याचे शुद्धीकरण करून ते पाणी पुन्हा नदीत सोडण्याचे महापालिकेने मान्य केले आहे.\nपालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. २९) झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दत्ता भरणे, राहुल कुल, सुरेश गोरे, विजय काळे, मेधा कुलकर्णी, भीमराव तापकीर हे आमदार, तसेच खासदार अनिल शिरोळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता रवींद्र दुधेकर, कार्यकारी अभियंता रामदास तांबे, प्रवीण लडकत, पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.\nपिंपरी चिंचवड शहराच्या काही भागातील विस्कळित पाणीपुरवठा, शहराच्या वाढत्या लोकसंख्येसाठी पाण्याची आवश्‍यकता या संदर्भात हर्डीकर यांनी बैठकीत मुद्देसूद मांडणी केली. त्यामुळे शहरवासीयांना पुरेसे आणि मंजूर कोट्यापेक्षा जादा पाणी देण्याचे जलसंपदा विभागाने मान्य केले. पुण्यातील विश्रामगृहात या बैठकीनंतर हर्डीकर यांनी शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत ‘सकाळ’ला माहिती दिली.\nशहरात ज्या भागात पाणीपुरवठा कमी होत असल्याच्या तक्रारी आहेत, तेथील समस्या त्या जागी पाहणी करून सोडविण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. २४ बाय ७ योजनेचे कामही गतीने सुरू झाल्यास, जलवाहिनीतून होणाऱ्या गळतीला आळा बसेल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.\nप्रतिव्यक्ती दररोज १३५ लिटर पाणी देण्याऐवजी ते १७० लिटर दिले पाहिजे, हा मुद्दा मांडला. त्यांनी १५५ लिटर देण्याची तयारी दर्शविली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड ही शहरे जुळी असून, त्यामुळे या महापालिकांना ‘अ’ दर्जाच्या महापालिका गृहीत धरून पाणी दिले पाहिजे. पिंपरी-चिंचवडमध्ये उन्हाळ्यात ग्रामीण भागातून लोक मोठ्या संख्येने येतात. त्यांची, तसेच शहरवासीयांची पाण्याची मागणी वाढते. जलसंपदा विभागाने पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याचे मान्य केले. सांडपाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध केलेले पाणी महापालिकेतर्फे पुन्हा नदीत सोडणार आहे. त्या प्रमाणात जादा पाणी देण्याचेही कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आले.\nभामा आसखेड आणि आंद्रा धरणातून पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करण्यासंदर्भात जलसंपदा विभागाच्या सचिव पातळीवर बैठक घेण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झाला. शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा कोणताही विचार सध्या नाही. मे महिन्यातही अडचण येणार नाही, असे सध्या वाटते. महापालिकेच्या पाणी वितरणामध्ये त्या वेळी अडचण आल्यास, परिस्थितीनुसार निर्णय घेऊ.\n- श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका\nपवना धरणातून पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्यात येत्या पावसाळ्यापर्यंत कोणतीही अडचण नाही. भामा आसखेड धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्‍नातून मार्ग काढू. त्यासाठी वेगळी बैठक घेणार आहोत. चासकमान धरणाच्या भिंतीतून होणाऱ्या गळतीबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येईल. दोन्ही महापालिकांनी शहरांतर्गत जलवाहिनीतून होणारी गळती रोखण्याच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.\n- गिरीश बापट, पालकमंत्री\nपिंपरी चिंचवड शहरासाठी आंद्रा धरणातून सोडलेले पाणी देहू बंधारा येथे घेता येईल. त्यासंदर्भात लवकरच चर्चा करून निर्णय घेऊ. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा वाढेल. महापालिकेने पवना नदीत दोन बंधारे बांधून देण्याचे मान्य केले आहे. रावेत बंधाऱ्याबाबतही निर्णय घेण्यात येईल.\n- विजय शिवतारे, जलसंपदा राज्यमंत्री\nएक हजार शिक्षक ठरणार अतिरिक्त\nनागपूर - अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फटका शहरातील महाविद्यालयांना बसला आहे. शहरात अकरावीच्या १९ हजार ९३१ जागा...\nचार संच बंद, उर्वरित संचांनाही फटका; ५ वर्षांतील सर्वांत कमी कोळसासाठा नागपूर - राज्यात विजेची मागणी वाढली असतानाच कोळशाअभावी चार वीजसंच बंद...\nमहापालिकेचे भंगार कोठार ‘फुल’\nपिंपरी - महापालिकेच्या भंगार साहित्याच्या लिलाव प्रक्रियेला विलंब होत असल्याने नेहरूनगर कोठार पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे विविध विभागांकडील...\nआयुक्तालयासाठी केवळ ४२ वाहने\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाचे क्षेत्रफळ ५१८ चौ. किलोमीटर आहे, तर पुणे आयुक्‍तालय त्यापेक्षा कमी आहे. पिंपरीत नवीन आयुक्‍तालयासाठी...\nचिमुकल्या विराजकडून योगेश सुळका सर\nपिंपरी - खेड तालुक्‍यातील वाहागाव व आवळेवाडीदरम्यान असलेला १३० फूट उंचीचा योगेश सुळका (शिंडीचा डोंगर) विराज चौधरी (वय ७) या चिमुकल्याने रविवारी (ता....\nभीमा सहकारी साखर कारखाना दुसरे बिल 100 रुपये प्रति टनाप्रमाणे काढणार\nमोहोळ- टाकळी सिकंदर ता. मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2017-18 मधील शेतकऱ्यांची एफआरपी प्रमाणे निघणारी पूर्ण रक्कम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/taxonomy/term/77", "date_download": "2018-11-13T07:46:48Z", "digest": "sha1:4OESISN3CBTFY5GHEMWZOG3BXKG2PEIN", "length": 9809, "nlines": 147, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ही बातमी वाचली का? | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nही बातमी वाचली का\nही बातमी वाचली का, या प्रकारचे धाग्यांसाठी ही टर्म वापरावी.\nही बातमी समजली का\nही बातमी वाचली का\nRead more about ही बातमी समजली का\nही बातमी समजली का\nही बातमी वाचली का\nRead more about ही बातमी समजली का\nही बातमी समजली का\nही बातमी वाचली का\nRead more about ही बातमी समजली का\nही बातमी समजली का\nही बातमी वाचली का\nRead more about ही बातमी समजली का\nही बातमी समजली का\nही बातमी वाचली का\nRead more about ही बातमी समजली का\nही बातमी समजली का\nही बातमी वाचली का\nRead more about ही बातमी समजली का\nही बातमी समजली का\nही बातमी वाचली का\nRead more about ही बातमी समजली का\nही बातमी समजली का\nही बातमी वाचली का\nRead more about ही बातमी समजली का\nही बातमी समजली का\nही बातमी वाचली का\nRead more about ही बातमी समजली का\nही बातमी समजली का\nही बातमी वाचली का\nRead more about ही बातमी समजली का\nजॉनी वॉकर (जन्म : ११ नोव्हेंबर १९२६)\nजन्मदिवस : शिखांचे महाराजा रणजीत सिंग (१७८०), भौतिकशास्त्रज्ञ जेम्स क्लर्क मॅक्सवेल (१८३१), लेखक रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन (१८५०), लेखक, विधिज्ञ, पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर (१८७३), के जीवनसत्त्व शोधणारा नोबेलविजेता एडवर्ड डॉईजी (१८९३), लेखक, विचारवंत व 'नवी क्षितिजे'चे संस्थापक संपादक विश्वास रघुनाथ पाटील (१९२८), अभिनेत्री जीन सेबर्ग (१९३८), लेखक हुमायूँ अहमद (१९४८), सन मायक्रोसिस्टम्सचा सहसंस्थापक स्कॉट मकनीली (१९५४), अभिनेत्री व्हूपी गोल्डबर्ग (१९५५), अभिनेत्री जुही चावला (१९६७), लेखिका अयान हिरसी अली (१९६९)\nमृत्युदिवस : चित्रकार लुदोव्हिको काराच्ची (१६१९), संगीतकार रोसिनी (१८६८), चित्रकार कामिय पिसारो (१९०३), लेखक हेक्टर ह्यू मन्रो उर्फ साकी (१९१६), सिनेदिग्दर्शक व्हित्तोरिओ द सिका (१९७४)\n१६८१ : संभाजींनी औरंगजेबाविरोधात बंड करून त्याचा मुलगा अकबर याची महाराष्ट्रात भेट घेतली.\n१९५६ : अलाबामा राज्यातील बसमध्ये गौर-कृष्णवर्णीयांसाठी वेगळे राखीव विभाग ठेवण्याची तरतूद बेकायदेशीर असल्याचा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या समान हक्कांसाठीच्या लढ्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता.\n१९७१ : बालभारतीने 'किशोर' मासिकाचा अंक प्रायोगिक पातळीवर प्रथम प्रकाशित केला. जाने. ७२ पासून नियमित प्रकाशन.\n१९९५ : सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार.\n२००१ : अमेरिकन फौजांनी तालिबानकडून काबूलचा ताबा मिळवला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 7 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/lifestyle/old-jeans-and-much-more-make-creative-things-by-using-old-jeans/photoshow/66551896.cms", "date_download": "2018-11-13T08:07:24Z", "digest": "sha1:22R7HK4WTDHXTVSJNPBV6N5S4O6TWG2D", "length": 39642, "nlines": 310, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "old jeans and much more: make creative things by using old jeans - Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nयुपीः हिंदू मुलांना सोप्या अतिशय ..\nराफेल विक्रीत अंबानींना लाभ पोहोच..\nसैनिकाप्रमाणे सर्वांनी पृथ्वीचं स..\nराफेल, नोटाबंदीवरून, माजी कर्मचाऱ..\nचेन्नईः भंगारातून साकारलेल्या कला..\nबहुतेक मुस्लिम संघटनांचा राम मंदि..\nवाराणसीः PM मोदींनी दिल्या छठ पूज..\nजुनी जीन्स आणि बरंच काही...\n1/6जुनी जीन्स आणि बरंच काही...\nजीन्स ही आपली जीव की प्राण असते. मग ती जुनी असो वा नवीन; पण तीच लाडकी जीन्स जुनी झाली, की तिच्यावरचं प्रेम अजूनच वाढतं. ती टाकून द्यायची इच्छा नसतेच. मग पडून राहाते घरात कित्येक दिवस. त्याचं करायचं, तरी काय, असा प्रश्न सतावत राहातो. याच जुन्या जीन्समधून आपण काही नवीन उपयोग करण्याचा ट्रेंड वाढतो आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nजीन्सचे खिसे छोट्या छोट्या वस्तू तयार करण्यासाठी अत्यंत उपयोगी पडतात. यासाठी खिसे स्वतंत्र कापून घ्यावेत. एखाद्या प्लेन कपड्यावर हे खिसे एकमेकांना चिकटवून शिवून घ्या. असे पाच-सहा खिसे शिवले, की हे कापड एका हार्डबोर्डला चिकटवावं आणि स्टडीरुममध्ये भिंतीला टांगलं, की छान पेन स्टँड तयार होतं.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nसध्या जीन्सच्या मोबाइल कव्हरची स्टाइल आहे. यासाठी खिसा कापून त्याला दुसऱ्या बाजूनं जीन्सचाच कपडा त्याच आकारात कापून शिवून घ्यायचा. वर एक जीन्सचाच बंद कापून लावला, की छान मोबाइल बटवा तयार.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nजीन्सचा मागचा खिसा आणि सोबत तेथील भाग कापून त्याला जीन्सचाच कपडा जोडून घेतल्यास शोल्डर बॅगही तयार होते. या बॅगला जीन्सचाच लाँग बेल्ट शिवल्यास हटके लूक बॅगला मिळतो. सध्या हा प्रकार तरुणींकडे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. याचबरोबर पर्सचे तर कित्येक प्रकार आपण यापासून करू शकतो. यासाठी जीन्सचे पुढचे व मागचे खिसे आणि मागचा भाग तसाच ठेवून जीन्स आयताकृती कापायची. त्याला पुन्हा जीन्सचा कपडा बेस म्हणून शिवून लावावा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nपाण्याची बॉटल असो किंवा वाइन बॉटल यासाठीही छान जीन्सचं कव्हर शिवू शकता. जीन्स कटिंग करून यावर वर्क करून ज्वेलरी, जॅकेट्स, फुलदाणी आणि हेअर बँड असे विविध प्रकार घरच्या घरी करून वापरण्याकडे तरुणाईचा कल दिसून येतो आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/taxonomy/term/78", "date_download": "2018-11-13T07:24:47Z", "digest": "sha1:A7MQKIZRPPVEOKNO4U5OYROV27ODBDO3", "length": 15631, "nlines": 158, "source_domain": "aisiakshare.com", "title": " अलीकडे काय पाहिलंत? | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nनाटक, चित्रपट, चित्रप्रदर्शन प्रकारच्या धाग्यांसाठी.\nअलीकडे काय पाहिलंत - ११\nयातला आधीच्या भागात १००+ प्रतिसाद झाल्याने हा नवीन भाग.\nRead more about अलीकडे काय पाहिलंत - ११\nआधीच्या धाग्यात १०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा सुरू केला आहे.\nRead more about अलीकडे काय पाहिलंत\nआधीच्या धाग्यात ९९ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा सुरू केला आहे.\n'ऑरेंज इज द न्यू ब्लॅक', 'वीड्स', 'ग्लो' बनवणाऱ्या जेंजी कोहानबद्दल लेख वाचला, उगाच वाचला असं झालं. लेख छान आहे, वगैरे. पण ब्लॅक मिरर बनवणारा, जेंजी कोहान वगैरे लोकांच्या माणूसपणाबद्दल वाचलं की अशा विचारप्रवर्तक मालिकांचं 'देवपण' संपतं. मला पुन्हा निरीश्वरवादी व्हावं लागतं.\nRead more about अलीकडे काय पाहिलंत\nआपण पाहिलेली नाटकं, चित्रपट, चित्र वा दृश्यकलाप्रदर्शनं, नृत्याविष्कार इत्यादी कलाकृतींबद्दल लिहिण्यासाठी या धाग्यांचा वापर करावा. आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा सुरू केला आहे.\nRead more about अलीकडे काय पाहिलंत\nआपण पाहिलेली नाटकं, चित्रपट, चित्र वा दृश्यकलाप्रदर्शनं, नृत्याविष्कार इत्यादी कलाकृतींबद्दल लिहिण्यासाठी या धाग्यांचा वापर करावा. राजकीय विचार, विनोदी फ्लेक्स इत्यादींसाठी 'मनातले छोटेमोठे विचार आणि प्रश्न' किंवा 'ही बातमी समजली का' हे धागे वापरता येतील. या धाग्यात साधारण १०० प्रतिसाद झाल्यावर नवा धागा सुरू करावा, ही विनंती. -- व्यवस्थापक.\nRead more about अलीकडे काय पाहिलंत\nभारतात खाजगी शहरांचा प्रयोग कितपत यशस्वी झालेला आहे त्याबद्दल....\nRead more about अलीकडे काय पाहिलंत\nए दिल है मुश्किल पाहिला. येथील चौघांशीही सहमत\nRead more about अलीकडे काय पाहिलंत\nबरखा दत्त आणि अयान हरीसी अली या दोघांमधली चर्चा. अर्थातच इतर स्त्रिया आहेतच. विषय : इस्लाम मधे स्त्रियांचे भावी स्थान काय \nचर्चा मजेशीर आहे. एकीकडे सगळ्या धर्मांत स्त्रिविरोध, स्त्रियांचे दमन करण्याच्या प्रक्रिया असतात असं म्हणायचं. आणि दुसरीकडे इस्लाम ला एकटं पाडू नका असं म्हणायचं. Do not pick on Islam असं म्हणायचं. बरखा दत्त ची स्टाईल आवडली आपल्याला.\nRead more about अलीकडे काय पाहिलंत\nजुन्या धाग्यात १००हून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा. उजव्या बाजूला किंवा मुखपृष्ठावर असणाऱ्या मुखवट्यांच्या प्रतिमेवर टिचकी मारून या प्रकारातले सगळे धागे सापडतील.\nकुणाशी तरी बोलताना, सहज राजा गोसावींची आठवण झाली, म्हणून तू नळीवर 'लाखाची गोष्ट' पुन्हा पाहिला. राजा गोसावींचा सहजसुंदर अभिनय, गोड गाणी आणि ग.रा. कामतांच्या त्या दोन मुली नवीन पिढीने पाहिला नसेल तर एकदा पहावा.\nमुलीच्या बापाचे काम, ग.दि. माडगुळकरांनी झकास केले आहे. थोर माणूस\nRead more about अलीकडे काय पाहिलंत\nटीव्हीएफ (द व्हायरल फीवर) या ऑनलाईन निर्मिती संस्थेने प्रदर्शित केलेल्या मालिका कोणी पाहतं का \nअरुणभ कुमार आणि त्याच्या काही साथीदारांनी चालवलेली ही संस्था गेल्या काही वर्षांपासून जास्ती करून बॉलीवूड, मालिका, न्यूज चॅनल्स यांचं विडंबन करण्यासाठी जास्त प्रसिद्ध होती. त्यांचे टीएमओ ..... (द मेकिंग ऑफ .....) या शीर्षकाचे असलेले विडीयो युट्यूब वर बरेच पसंद केले गेले. त्यांचे आणखीही बरेच विनोदी व्हिडियो आहेत. या संस्थेतील बरेच कलाकार आणि दिग्दर्शक हे आयआयटीयन्स आहेत. स्वत: अरुणभ कुमार हा आयआयटी मधून बाहेर पडलाय.\nRead more about अलीकडे काय पाहिलंत\nजॉनी वॉकर (जन्म : ११ नोव्हेंबर १९२६)\nजन्मदिवस : शिखांचे महाराजा रणजीत सिंग (१७८०), भौतिकशास्त्रज्ञ जेम्स क्लर्क मॅक्सवेल (१८३१), लेखक रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन (१८५०), लेखक, विधिज्ञ, पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर (१८७३), के जीवनसत्त्व शोधणारा नोबेलविजेता एडवर्ड डॉईजी (१८९३), लेखक, विचारवंत व 'नवी क्षितिजे'चे संस्थापक संपादक विश्वास रघुनाथ पाटील (१९२८), अभिनेत्री जीन सेबर्ग (१९३८), लेखक हुमायूँ अहमद (१९४८), सन मायक्रोसिस्टम्सचा सहसंस्थापक स्कॉट मकनीली (१९५४), अभिनेत्री व्हूपी गोल्डबर्ग (१९५५), अभिनेत्री जुही चावला (१९६७), लेखिका अयान हिरसी अली (१९६९)\nमृत्युदिवस : चित्रकार लुदोव्हिको काराच्ची (१६१९), संगीतकार रोसिनी (१८६८), चित्रकार कामिय पिसारो (१९०३), लेखक हेक्टर ह्यू मन्रो उर्फ साकी (१९१६), सिनेदिग्दर्शक व्हित्तोरिओ द सिका (१९७४)\n१६८१ : संभाजींनी औरंगजेबाविरोधात बंड करून त्याचा मुलगा अकबर याची महाराष्ट्रात भेट घेतली.\n१९५६ : अलाबामा राज्यातील बसमध्ये गौर-कृष्णवर्णीयांसाठी वेगळे राखीव विभाग ठेवण्याची तरतूद बेकायदेशीर असल्याचा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या समान हक्कांसाठीच्या लढ्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता.\n१९७१ : बालभारतीने 'किशोर' मासिकाचा अंक प्रायोगिक पातळीवर प्रथम प्रकाशित केला. जाने. ७२ पासून नियमित प्रकाशन.\n१९९५ : सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार.\n२००१ : अमेरिकन फौजांनी तालिबानकडून काबूलचा ताबा मिळवला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 7 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://popularprakashan.com/Marathi/Kalaswad", "date_download": "2018-11-13T06:38:14Z", "digest": "sha1:ARMNZ43ZCFD5ZOWETFIEYTPEOUV5FUMH", "length": 4017, "nlines": 128, "source_domain": "popularprakashan.com", "title": "Popular Prakashan's | Essay | Kalaswad", "raw_content": "\nतुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ » Essay » कलास्वाद\nलेखक : संभाजी कदम\nमानवी जीवन हा संस्कृती, सर्जन आणि कला यांच्या सुंदर रांध्यातून समृद्ध होत असते. विकसित होत असते, असे एक व्यापक सूत्र त्यांच्या लेखनाला व्यापून असते.\nकलानिर्मिती करताना तसेच कलाकृतीचा आस्वाद घेताना कलाविषयक अनेक प्रश्न मनात उभे राहतात. तेव्हा सौंदर्यशास्त्राचा अभ्यास करणे आवश्यक वाटू लागते. अशा कलेच्या अभ्यासकांना, जिज्ञासूंना हा ग्रंथ निश्चितच प्रेरणादायी, मार्गदर्शक ठरणारे आहे.\n१९६० ९७ या काळात संभाजी कदम यांनी लिहिलेले छोटे-मोठे असे तेरा महत्त्वाचे लेख या त्यांच्या ग्रंथात समाविष्ट केले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF-%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%9C/", "date_download": "2018-11-13T06:28:25Z", "digest": "sha1:V3C6JIA6RC2EVCK3AE6VNG5DIKIG2BTP", "length": 6927, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अभिनेता अक्षय खन्नाचा आज वाढदिवस | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअभिनेता अक्षय खन्नाचा आज वाढदिवस\nअभिनेता अक्षय खन्ना याचा आज वाढदिवस आहे. अक्षय खन्नाचा पहिला चित्रपट ‘हिमालय पुत्र’ पूर्णपणे फ्लॉप झाला होता. अक्षयचे पिता विनोद खन्ना हेच त्याच्या या चित्रपटाचे निर्माते होते. मात्र, अक्षयने लहानपणापासूनच एक गोष्ट पक्की ठरवली होती. ती म्हणजे, त्याला आयुष्यात अभिनेताचं व्हायचेय. त्यामुळेच त्याने वयाच्या 18 व्या वर्षीची अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले.\n‘हिमालय पुत्र’ या एका फ्लॉपनंतर अक्षय ‘बॉर्डर’ चित्रपटमध्ये दिसला. अक्षयचा हा दुसरा चित्रपट मात्र कमालीचा हिट झाला. या चित्रपटात अक्षयसोबत सनी देओल, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ असे अनेक दिग्गज स्टार होते. पण, अक्षय खन्नाचे काम सगळ्यांच्याच डोळ्यात भरले. यानंतर’मोहब्बत’,’कुदरत’,’लावारिस’,’हमराज’,’हंगामा’,’मॉम’ अशा अनेक चित्रपटात अक्षय झळकला. 1999 मध्ये ऐश्वर्या रायसोबतच्या ‘आ अब लौट चले’ या चित्रपटातील ऐश्वर्या व अक्षयची जोडी खूपच हिट झाली होती.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleस्पर्धा परीक्षा : शासनाने दिला विद्यार्थ्यांना दिलासा\nNext articleअभिनेता करण परांजपेचा हार्ट अॅटॅकने मृत्यू\n‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्राईम टाइम शो द्या : मनसे\nबाटला हाऊसमध्ये जॉन अब्राहमबरोबर नोरा फतेही\nआयुष्मान खुरानाच्या लग्नाचा वाढदिवस\nपरवानगीशिवाय फोटो काढणाऱ्याला झरीन खानने झापले\nगोविंदाचा मुलगाही लवकरच बॉलिवूडमध्ये\nहेमा कोटणीस यांना २०१८’चा दादा साहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म पुरस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/category/entertainment/page-5/", "date_download": "2018-11-13T07:44:31Z", "digest": "sha1:S7KJTPEBMWJNJCO3L6GFOT7BYP3RQS33", "length": 11714, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Entertainment News in Marathi: Entertainment Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat Page-5", "raw_content": "\n‘Realme2’ Budget Phone चा नवा पर्याय, फिचर्स एकदा वाचाच\nVIDEO जुही चावलामुळे हिट झाली बॉलिवूडमधल्या २ खानांची 'ही' गाणी\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\nMorning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\n14 वर्षाच्या मुलापासून ते शिवसेना नेत्याच्या भाच्यापर्यंत, मुंबईत 11 दिवसात 8 हत्या\n'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'\nVIDEO: मुंबईत दहशत, भर चौकात पत्नीसमोर पतीवर वार करून केली हत्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nVIDEO जुही चावलामुळे हिट झाली बॉलिवूडमधल्या २ खानांची 'ही' गाणी\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nनोव्हेंबर महिन्यात लाँच होणार हे 5 टॉप स्मार्टफोन\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\nICC Women's World T20 : भारतीय महिला टीमने पाकचा उडवला धुव्वा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\n#TRPमीटर : 'शनया'ची जादू झाली फिकी, विक्रांत सरंजामे ठरला वरचढ\nमनोरंजन Nov 1, 2018 ...म्हणून शाहरूख खान गेला आमिरला भेटायला\nमनोरंजन Nov 1, 2018 आर्ची घेऊन येतेय नवी लव्ह स्टोरी\nमनोरंजन Nov 1, 2018 VIDEO : एकदा लहानपणी हरवले होते अमिताभ बच्चन\nजेव्हा अभिषेक बच्चनला संकटात सलमाननं दिली होती लिफ्ट\nकरिना कपूर जिमला जाताना कॅमेऱ्यात कैद, Photos व्हायरल\nआमिर खाननं सांगितली बाॅलिवूडच्या शहेनशहाबद्दल एक महत्त्वाची गोष्ट\nगरोदरपणानंतर ऐश्वर्यानं बारीक होण्यासाठी केले 'हे' उपाय\nसलमानचा 'भारत' सिनेमातील लूक व्हायरल\nश्रद्धा कपूरला कोणाची तरी नजर लागली - शक्ती कपूर\nदिवाळीत पहा सुबोध भावे- मानसी नाईकच्या नृत्याचा तडका\nअनुपम खेर यांचा एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा\nसोनाली कुलकर्णीला 'राॅकिंग' बनवण्यात उर्मिला मातोंडकरचा मोठा हात\nशाहरूख खानच्या वाढदिवसासाठी 'मन्नत' नटली नववधूसारखी\nप्रियांकानं उलगडलं गुपित, निकशी लग्न करण्यामागचं सांगितलं खरं कारण\nनायिकांच्या साडीत लपलंय बाॅलिवूडच्या हिट सिनेमांचं गुपित\nशिबानीनं सोडलं मौन, फरहानसोबतच्या नात्याचा केला उलगडा\nराणादा-पाठकबाईंच्या लाडूसमोर आता नवं आव्हान\n#Kedarnath 'सिंबा' सिनेमाच्या आधीच होणार सारा अली खानची बॉलिवुड एंट्री\n#BabyMirzaMalik : सानिया-शोएबचा मुलगा कुठल्या देशाचा नागरिक\n‘Realme2’ Budget Phone चा नवा पर्याय, फिचर्स एकदा वाचाच\nVIDEO जुही चावलामुळे हिट झाली बॉलिवूडमधल्या २ खानांची 'ही' गाणी\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/donald-trump/videos/", "date_download": "2018-11-13T07:20:11Z", "digest": "sha1:D3BFZ4Z2AQJDTTTIGQ7WKHCCWLKI7BXE", "length": 9599, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Donald Trump- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nVIDEO VIRAL- मॅरेथॉनमध्ये धावताना फ्रॅक्चर झाला पाय, रक्ताळलेल्या गुडघ्यांवर चालत दिली बॅटन\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\nMorning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\n14 वर्षाच्या मुलापासून ते शिवसेना नेत्याच्या भाच्यापर्यंत, मुंबईत 11 दिवसात 8 हत्या\n'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'\nVIDEO: मुंबईत दहशत, भर चौकात पत्नीसमोर पतीवर वार करून केली हत्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nआम्ही डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करत आहोत : मुकेश अंबानी\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nनोव्हेंबर महिन्यात लाँच होणार हे 5 टॉप स्मार्टफोन\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\nICC Women's World T20 : भारतीय महिला टीमने पाकचा उडवला धुव्वा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\n'आशियासाठी एकत्र काम करणार'\nट्रम्प यांची दिवाळी साजरी\nट्रम्प यांनी उचलली जवानाची टोपी\nट्रम्प यांचा पत्नीसोबत बॅले डान्स\nस्पेशल रिपोर्ट : ट्रम्प हे करून दाखवतील का \nबराक ओबामांच्या कारकिर्दीचा खास आढावा...\n'ट्रम्प सरकार'मुळे भारताला ताकही फुंकून प्यावं लागणार \nहिलरींसाठी ओबामांचं दमदार भाषण\n'चला, पुन्हा एकदा इतिहास घडवूया'\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nVIDEO VIRAL- मॅरेथॉनमध्ये धावताना फ्रॅक्चर झाला पाय, रक्ताळलेल्या गुडघ्यांवर चालत दिली बॅटन\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/video.html", "date_download": "2018-11-13T07:16:51Z", "digest": "sha1:B4ORD7N6C4PVY6YGXWVQ7EPJW3Y7CLUU", "length": 13984, "nlines": 203, "source_domain": "mahamtb.com", "title": " व्हिडिओ न्यूज़", "raw_content": "\nकोण होते डॉ. काशिनाथ घाणेकर\nगीरमधील आशियाई सिहांच्या मृत्यूला जबाबदार कोण\nडाॅ. अरुणाताई ढेरे यांचा 'संस्कृती संवाद'\nचिह्नसंकेत नवरात्रीचे भाग २\nचिह्नसंकेत नवरात्रीचे भाग १\nसंकटकाळी उपयोगी पडणारी Applications\nअवयवदानात भारताचा विक्रम ..\nकासवांविषयी 'या' गोष्टी माहिती आहेत का\nभारताच्या अटल सूर्याचा अस्त ...\nज्योती जला निज प्राण की | पुस्तक परीक्षण\nसॅनिटरी नॅपकिन्स GST मुक्त...\nकारगिल का युद्ध, फिर याद आया है...\nआज मेगास्टार राजेश खन्ना यांची पुण्यतिथी\nTwitter ची १२ वर्षे..\nआज जागतिक लोकसंख्या दिन...\nमाझं पुस्तक माझी भूमिका I रमेश पतंगे\nसर्जिकल स्ट्राइकचा व्हिडियो व्हायरल, विरोधकांना सणसणीत चपराक..\nकाय आहे आयुष्मान भारत योजना...\nआणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्यांना पेन्शन मिळणार....\nसुनील छेत्री मेस्सीनंतर सर्वाधिक गोल करणारा खेळाडू...\nसुनील छेत्री मेस्सीनंतर सर्वाधिक गोल करणारा खेळाडू...\nजोजिला : एक ऐतिहासिक प्रकल्प\nसकाळचे बातमीपत्र २४ मे २०१८\nआधार कार्डमुळे धोका नाही...बिल गेट्स\nभारतीय चित्रपटाचे जनक ..\nकोरेगाव भीमा आणि माओवाद...\nनरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांच्यात २७-२८ एप्रिलला बैठक...\nबाईक ॲम्बुलन्सने दिले २५०० मुंबईकरांना जीवनदान...\nमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर\n१३ एप्रिल १९१९ ...\nपंतप्रधान मोदींचे आज एकदिवसीय उपोषण...\n'सूरसम्राट\" के. एल. सेहगल ..\nभारताला नेमबाजीत सुवर्ण पदक तर वेटलिफ्टिंगमध्ये रजत पदक...\nयशस्वी वाटचाल ३८ वर्षांची...\nपायाभूत सुविधा निर्माण करण्यात महाराष्ट्र अव्वल..\nजीएसटी आणि नोटाबंदीचा 'इम्पॅक्ट'\nगझल गायक ते भारतीय फ्यूजन संगीतकार...\nइराकमधील ३८ भारतीयांचे मृतदेह आज येणार भारतात...\nजम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांना मोठे यश...\nस्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांना मोठा दिलासा...\nचिपको आंदोलनाची २८८ वर्षे....\nउस्ताद बिस्मिल्ला खान ...\nआज होणार पद्म पुरस्कारांचे वितरण....\nप्राण्यांमधील काही विलक्षण गोष्टी...\nयात्रा नव्या वर्षाच्या स्वागताची...\nआज राष्ट्रीय लसीकरण दिन...\nआज राष्ट्रीय लसीकरण दिन...\nग्राहक नाही तर अर्थव्यवस्स्था नाही ..\nप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच निधन ...\nकहाणी त्रिपुरा विजयाची : सुनील देवधर\nआगमन ते एफ. टी. आय...\nऑस्करच्या १३ श्रेणींमध्ये नामांकित झालेल्या 'शेप ऑफ द वॉटर'...\nदेशासाठी जीवन समर्पित करणारे फोर्से...\nत्रिपुरामध्ये डाव्यांचे साम्राज्य संपुष्टात...\nजगजितसिंह यांच्या जन्मदिनां निमित्ताने...\nबजट मधील आरोग्य योजना माहीतीये का \nचंद्राचा तिहेरी खगोलीय आविष्कार...\n६९ वा प्रजासत्ताक दिन...\nबाजीराव मस्तानी बद्दल काय बोलताय नाना...\nहज यात्रेचे अनुदान बंद...\nभारताचे दुसरे पंतप्रधान... लालबहादूर शास्त्री\nडॉ. हरगोविंद खुराना यांचा जीवनप्रवास ...\n२०० च्या नोटा वाढणार...\nवर्ष सरताना राहिल्या फक्त आठवणी...\nतिहेरी तलाक विरोधी विधेयक लोकसभेत मंजूर...\nआइस् स्केटिंग कारनिव्हल शिमला ...\nUNCUT : क्षितीज आणि विक्रम पटवर्धन\nअखेर जाधव कुटुंबियांची भेट...\nभारताची कॉमनवेल्थ कुस्ती स्पर्धेत सुवर्ण कामगिरी...\nमेघालयचा विकास झाला का...\nकुंभमेळा जागतिक सांस्कृतिक वारसा...\nभटके विमुक्तांचे साहित्य आणि समरसता : गिरीश प्रभुणे\nडबल डेकर बस ...\nभारतीय संघाचा १-० ने विजय ...\nएअर इंडियाचे संस्थापक \"जे आर डी टाटा\"...\nक्या भूलूँ, क्या याद करूँ मैं...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/60456", "date_download": "2018-11-13T07:49:22Z", "digest": "sha1:C3LSSOLXNTTITDAKLLPQNKX753JUJCRG", "length": 36073, "nlines": 241, "source_domain": "www.maayboli.com", "title": "माझे पहिले क़्विल्ट | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /माझे पहिले क़्विल्ट\nएक दिवस इंटरनेटवर असेच काहीबाही करता करता मला ‘क़्विल्ट’ या प्रकारचा शोध लागला. सुरवातीला ‘हा सगळा अमेरिकेतल्या ज्येष्ठ बायकांचा प्रांत, आपल्याला काय त्याचं’ असं म्हणत मी मनात निर्माण होणारी आवड दाबून टाकत होते, पण जसजसे क़्विल्टचे वेगवेगळे पॅटर्न माझ्यासमोर उलगडू लागले, तसतशी मी या नव्या कलाप्रकारच्या प्रेमात पडू लागले. क़्विल्ट विषयीच्या वेगवेगळ्या साईट बघताना माझ्या लक्षात आले की क़्विल्टचे इथे अमेरिकेत ठिकठिकाणी क्लासेस असतात, फक्त क़्विल्टचेच सामान मिळेल अशी खास दुकाने असतात, त्यांचे आंतरराज्यीय स्तरावर प्रदर्शन आणि स्पर्धा होतात, टीव्हीवर शोज असतात. क़्विल्टची दुनिया म्हणजे भलताच समृद्ध कलाप्रकार निघाला. इंटरनेटवर तर क़्विल्टविषयी अगणित व्हिडीओ क्लिप्स, फोटोज आणि माहिती आहे. आता तर त्याचे ऑनलाईन क्लासेस देखील आहेत. संपूर्ण आयुष्यभर क़्विल्ट करणाऱ्या, त्यातच करीयर करणाऱ्या अनेक अमेरिकन स्त्रिया आहेत, ज्यांच्या स्वताच्या वेबसाईट आहेत.\nहळूहळू मला ‘निदान एक तरी क़्विल्ट करावे’ असे वाटू लागले. दरम्यान माझी मुलगी कॉलेज शिक्षणाकरता परगावच्या युनिव्हर्सिटीमध्ये जाणार हे निश्चित झाले होते. तिला मायेची ऊब देणारे, घरची आठवण करून देणारे क़्विल्ट करायचं असे मी मनाशी पक्के ठरवले.\nक़्विल्टचे आपले भारतीय रूप म्हणजे गोधडी. माझ्या आईला लहानपणी मी गोधडी करताना बघितलं होतं. ती आजीच्या मऊसूत साड्या घ्यायची, त्या एकावर ठेऊन त्याला हाताने धावदोरा घालायची. झाली गोधडी तयार पण हा प्रकार थोडा वेगळा होता. माझ्या लवकरच लक्षात आलं की गोधडीच्या मानाने या क़्विल्टचे बरेच लाड करावे लागणार आहेत. यात काटेकोरपणा आणि चिकाटीची कसोटी लागणार आहे. आणि ते बरेच खर्चिक पण असणार आहे. म्हणतात ना हौसेला मोल नसते.\nसगळ्यात पहिला प्रश्न होता कोणत्या डिझाईनचे,कोणत्या कापडाचे मी क़्विल्ट करणार आहे. क़्विल्ट करण्याकरता एखाद्या ठराविक थीमची कापडे विकत घेतली जातात. त्या त्या सिझनला त्या त्या थीमची कपडे क़्विल्टच्या दुकानात मिळतात. उदा. फॉलच्या सिझनला पिवळ्या, लाल फुलांची रंगसंगती असणारी, ख्रिसमसला स्नो, सांताक्लोज असे चित्र असणारी. तसेच लहान मुलांकरता वेगवेगळ्या खेळण्यांची,कार्टून्सची चित्रे असलेली कपडे मिळतात. जी गोष्ट थीमची तीच गोष्ट पॅटर्नची. क़्विल्ट करताना कापडाचे अनेक वेगवेगळ्या आकाराचे तुकडे करून, वेगवेगळ्या भौमितिक रचना करत परत ते तुकडे एकमेकांना जोडत वेगवेगळी डिझाईन्स केली जातात. मग याला मधले फिलिंग आणि मागून अस्तर लावून आधी हाताने आणि नंतर मशीनवर शिवण घातली जाते.\nहा प्रांत माझ्याकरता नवा होता. म्हणून मग मी एखादा ऑनलाइन कोर्स मिळतो का याचा शोध घेतला. मला एक बेसिक कोर्स craftsy.com वर सापडला. माझी ऑनलाईन गुरु होती Jenny Doan. तो कोर्स मी अगदी मनोभावे पूर्ण केला. लेकीचे आवडते बाटिकचे कापड निवडले आणि परत एकदा इंटरनेटची मदत घेवून त्या कापडाला साजेसे डिझाईन निवडलं. माझे डिझाईन होते Herringbone style. (Herringbone माश्याच्या हाडासारखे हे डिझाईन दिसते. )या डिझाईननुसार क़्विल्ट कसे बनवायचे याची मला एक व्हिडीओ लिंक मिळाली. https://www.youtube.com/watch\nआता काम बरेच सोपे झाले होते. या लिंकच्या मदतीने मी माझे क़्विल्ट बेतले. आणि या डिझाईननुसार कोणती कापडं आणि किती लागतील त्याचा हिशोब सुरु केला. बरीच आकडेमोड आणि (दहावीनंतर पहिल्यांदा शाळेतल्या बाईंची आठवण काढत) भूमितीची सूत्रे आठवून किती लांबीचे प्रत्येक कापड लागले ते ठरवलं. मग सुरु झाली दुकानांची पायपीट. कुठे मनासारखा रंग मिळेना तर कुठे डिझाईन पसंत पडेना. दोन्ही आवडलं तर किंमत आवडेनाशी होई. मग शेवटी इंटरनेटवर आखूडशिंगी, बहुढंगी, माझ्या मनाला आणि खिश्याला आवडणारी कापडं मिळाली आणि मी सुटकेचा निश्वास टाकला. कॉटनचे बॅटिंग(फिलिंग), अस्तर, रोटरी मॅट, रोटरी कटर, रुलर, खास क़्विल्टकरता वापरला जाणारा दोरा अश्या काही गोष्टी मी ऑनलाईन मागवल्या.\nक़्विल्ट करण्यापूर्वी मी सगळी कापडे पाण्यातून काढली आणि त्यांना व्यवस्थित इस्त्री केली. माझ्या कोर्समध्ये क़्विल्ट करताना प्रत्येक स्टेपला इस्त्री करायची असते हे पक्के बिंबवले होते. इस्त्री केली की डिझाईनमध्ये टोके अचूकपणे जोडली जातात हे त्याचे मुख्य कारण होते. एकुणात मी इतके वेळा इस्त्री केली आहे न की बोलायलाच नको.\nमी फूल साईझचे (60 इंच x 90 इंच) क़्विल्ट करणार होते. डिझाईन आणि क़्विल्टचा तयार साईझ यांचा हिशोब करून मी बाटीकच्या कापडाचे आणि फ्लोरल प्रिंटच्या कापडाचे कापले. नंतर एक फ्लोरल तुकडा आणि एक बाटीक तुकडा एकमेकांवर सुलट बाजू आत ठेऊन चारी बाजूनी शिवले.\nनंतर त्या प्रत्येक चौकोनाचे त्रिकोणाच्या आकारात ४ तुकडे केले. ते तुकडे उघडून त्यांना परत एकदा इस्त्री केली. दर वेळेस हे तुकडे काळजीपूर्वक कापावे लागत होते, कारण अगदी काटेकोरपणे कापले तरच त्यांचा डायमंड आकार अचूक येणार होता. या आकाराच्या उभ्या भागात दर वेळेस पाव इंच शिवणीकरता जागा सोडायाची होती. हे जागा सोडण्याचं काम सोपं व्हावं या करता बाजारात एक ‘क्वार्टर इंच सीम’ नावाची शिवणाच्या मशीनला लावायची अटॅचमेंट मिळते, पण दुर्दैवाने ते माझ्या मशीनला बसले नाही. म्हणून मला दरवेळेस पेन्सिलने आखून घ्यायचा वेळखाऊ उपद्व्याप करायला लागला.\nमग हे त्रिकोण एक वरच्या दिशेला आणि एक खालच्या दिशेला डायमंड आकार तयार होईल अश्या प्रकारे जोडले आणि त्या दोन चौकोनी पट्ट्या जोडून उभे आयत तयार केले. निम्म्या पट्ट्या होत्या वरच्या दिशेने जाणारे डायमंड्स आणि निम्म्या पट्ट्या होत्या खालच्या दिशेने जाणारे डायमंड्स.\nठरवलेल्या पॅटर्नप्रमाणे या तयार आयताकृती पट्ट्यांचे तुकडे उभे एकमेकांना जोडले. अश्या सर्व उभ्या पट्ट्यांना इस्त्री करून घेतली. मग एका पट्टीचे डायमंड वरच्या दिशेने आणि पुढच्या पट्टीचे डायमंड खालच्या दिशेने असे ठेवून त्या उभ्या पट्ट्या एकमेकांना आडव्या जोडल्या. आता क़्विल्टचा एक मोठा आयत तयार झाला. पुन्हा एकदा इस्त्री केली.\nहे वरवर दिसायला सोपे दिसत असले तरी माझी बरेचदा त्रेधा तिरपीट उडाली आहे. मी बाटीकचे तुकडे जोडताना ते एकाच ठिकाणी एक रंग एकत्र येणार नाही याची काळजी घेत जोडले आहेत. त्यामुळे कधी एक तुकडा बदलावा लागला की पर्यायाने अजून २-४ तुकडे बदलायला लागायचे. शिवाय त्यांची दिशा वर आहे का खाली यामुळे पण बदल करताना विचार करायला लागायचा. क़्विल्ट करताना आकड्यांचा आणि दिशेचा इतके वेळा गोंधळ उडाला की बस. मला तर एकदम सुडोकू खेळल्यासारखे वाटायला लागले होते. बारकाईने पाहिल्यावर कळते की प्रत्येक डायमंड २ तुकड्यांचा आहे. त्यांची एकमेकांशी दिशा आणि त्यांची त्या क़्विल्टवर असणारी वर जाणारी अथवा खाली येणारी दिशा या सगळ्यांचा मेल घालणे हे खरेच एक चॅलेंज होता. एकदा तर मी चक्क पूर्णपणे उलट्या दिशेने जाणारी पट्टी तयार करून जोडली होती. ते सगळे उसवणे जीवावर आले होते. पण मुकाट्याने उसवायला सुरुवात केली.\nमग याला फ्लोरल प्रिंट कापडाची चारी बाजूनी बोर्डर शिवली आणि परत एकदा इस्त्री करून घेतली.\nकधी भूमिती तर कधी अंकगणित तर कधी चिकाटी या सगळ्यांची परीक्षा देत असले तरी मला हे क़्विल्ट बनवायला खूपच आनंद होत होता. रोज सकाळी उठल्यावर कधी एकदा माझा नवरा ऑफिसला जातोय, लेक शाळेत जातेय आणि मी क़्विल्ट करायला सुरुवात करतेय असे मला होत असे.\nपुढचे कौशल्याचे काम होते बॅटिंग(कापसाची लादी/फिलिंग) आणि अस्तर जोडणे. जमिनीवर सगळ्यात आधी अस्तर (धुवून आणि इस्त्री करून घेतलेले )मग बॅटिंग आणि सगळ्यात वर क़्विल्ट अश्या प्रकारे रचून,त्यातल्या छोट्या मोठ्ठ्या सुरकुत्या काढत या तिन्ही कापडांना मिळून सगळीकडून सतराशे साठ सेफ्टी पिना लावून घेतल्या.\nकोर्समध्ये सांगितल्याप्रमाणे घेताना बॅटिंग आणि अस्तरचे कापड क़्विल्टच्या कापडापेक्षा ४ इंचाने सगळीकडून जास्त घेतले होते. जे मी धावदोरा घालून झाल्यावर कापून टाकणार होते.\nमग मी या तयार तीन पदरी कापडाला रंगीत दोऱ्याने काळजीपूर्वक उभे आणि आडवे धावदोरे घातले आणि जास्तीचे अस्तर आणि बॅटिंगचे कापड कापून टाकले.\nआता शेवटचा भाग म्हणजे या क़्विल्टला पायपीन करायची होती. एकाच रंगाची पायपीन करण्यापेक्षा बाटीकच्या तुकड्यांची पायपीन केली तर क़्विल्ट अधिक उठून दिसणार याची मला खात्री होती. हे काम जास्त वेळखाऊ होणार होते, पण मला उत्साह होता. त्याकरता मी ८-१० वेगवेगळ्या बाटीकच्या कापडाच्या पट्ट्या कापून घेतल्या आणि त्या एकमेकांना जोडून एक लांबलचक पट्टी तयार केली. ही पट्टी आता या क़्विल्टला चारी बाजूनी शिवायची होती. हे पट्ट्या करण्याचे एक तंत्र मला माहीत होते. एक पट्टी दुसरीला जोडताना ती 45 अंशाच्या कोनात जोडायची असते आणि जादाचा भाग कापून टाकायचा असतो. असे केल्यामुळे जिथे जोड तयार होतो तिथे शिवण फुगत नाही आणि एकसलग पट्टी तयार होते आणि काम सुबक दिसते. ही लांबलचक पायपिन जोडण्यापूर्वी ती मध्यावर दुमडून इस्त्री करून घेतली.\nआता ही पायपीन क़्विल्टला सुलट बाजूने शिवून घेतली आणि दुमडीवर घडी घालत उलट बाजूला हेम घालून घेतली. सुबक पायपीन लावण्याची दोन तंत्रे माझ्या ऑनलाईन कोर्स मध्ये शिकले होते. एक म्हणजे जोडताना चारी कॉर्नरला टोक कसे आले पाहिजे आणि दुसरे म्हणजे पायपीन बंद करताना सफाईदार कशी बंद करायची जेणेकरून ती कोठे बंद केली आहे त्याचा पत्ता पण लागणार नाही.आणि अर्थातच सगळ्यात शेवटी शेवटची इस्त्री केली.\nअश्या प्रकारे माझे क़्विल्ट तयार झाले. रोज एक दोन तास काम करत मी एका महिन्यात हे क़्विल्ट पूर्ण केले. आयत्या वेळेस अजून एक गोष्ट सुचली. याला मँचिंग होईल असा उशीचा अभ्रा देखील मी तयार केला. आता माझ्याकरता आणि माझ्या लेकीकरता एक सुंदर आठवण तयार झाली होती.\nखुप सुंदर झाली आहे क्विल्ट.\nखुप सुंदर झाली आहे क्विल्ट.\n मस्त झालंय क्विल्ट. त्या क्विल्टना मध्येही डिझाईनच्या शिवणी घालतात ना वरचं खालचं कापड पापुद्र्यासारखं पोकळ राहू नये म्हणून त्या शिवणी घातल्या का त्या शिवणी घातल्या का\nखुप छान झाल आहे \nखुप छान झाल आहे \nकेवढं चिकाटीचं काम आहे..\nकेवढं चिकाटीचं काम आहे.. क्विल्ट सुरेख झाली आहे. पॅटर्नसुद्धा खूप छान दिसतोय\n तुमच्या चिकाटीला मानलं . प्रचंड किचकट आणि मेहनतीचं काम दिसतय .\nफारच सुरेख दिसतेय क्विल्ट.\nफारच सुरेख दिसतेय क्विल्ट. कामात एकदम सफाई आहे.\nजबरी झालेय हे काम. तुमच्या\nजबरी झालेय हे काम. तुमच्या चिकाटीला सलाम\nफार सुरेख झालय हे. लेक खूष\nफार सुरेख झालय हे. लेक खूष झाली असेल ना\n खुपच सुंदर झालेय quilt.\n तुमच्या चिकाटीला मानलं . प्रचंड किचकट आणि मेहनतीचं काम दिसतय .>>> +१\nवॉव खतरनाक आय मिन मस्तच गं\nवॉव खतरनाक आय मिन मस्तच गं पारुबाई\n केवढं चिकाटीचं काम आहे हे\n क्विल्ट फारच सुंदर दिसतंय. आणि शब्दांकनही उत्तम तऱ्हेने केलेय. लिखाण अगदी ओघवत्या भाषेत झालंय. सोबत दिलेली प्रकाशचित्रे क्विल्टच्या प्रत्येक टप्प्यावरच्या प्रगतीची अगदी योग्य कल्पना देतात. आपण घेतलेल्या मेहनतीला सलाम ह्या निमित्ताने मला गोधडीची आठवण झाली.\n पहिल्यांदाच केलय असं जाणवतच नाहीये. तुम्ही अंकगणित, भूमिती, चिकाटी सर्वच परिक्शा पहिल्या प्रयत्नात, पहिल्या श्रेणीत, पहिल्या क्रमांकानी उत्तिर्ण झालात की\n पहिलीच quilt इतक्या सफाईने बनवली आहे तुम्ही\nबाकी < ते सगळे उसवणे जीवावर आले होते. पण \"मुकाट्याने \" उसवायला सुरुवात केली.> हे अगदी भिडले. शिवणयंत्रावर बसले की हाती घेतलेले प्रोजेक्ट एकदा तरी कुठे न कुठे उसवल्याशिवाय पूर्ण झाले आहे असे मला कधीही आठवत नाही\nबाप रे किती चिकाटी ही..\nबाप रे किती चिकाटी ही.. अभिनंदन.. अगदी मनापासून. आणि लिहिलयही सुरेख.\nकित्ती सुबक काम ते \nकित्ती सुबक काम ते \nसुंदर, तुमच्या चिकाटीला सलाम.\nसुंदर, तुमच्या चिकाटीला सलाम.\nखूप सुंदर. आधी गणीत आणि\nखूप सुंदर. आधी गणीत आणि भूमिती आठवत हे क्विल्ट शिवायचं आणि मग सगळी किचकट प्रोसेस आठवून लिहायचं, बाप रे केवढी ती चिकाटी. पण खूपच सुबक झालंय क्विल्ट\nमी तसं बरंच काही शिवत असते...पण क्विल्ट हा प्रकारच मुळात प्रचंड आवड्तो तरीही चिकाटी नसल्याने आणि गणित भूमितीच्या भीतीने कधी फंदात पडले नाही.\nआपण सर्वांनी केलेल्या कौतुकाने मी भारावून गेले आहे.\nआपल्या सर्वाना मनापासून धन्यवाद.\nतुम्ही जी शिवण म्हणता त्याला LONGARM QUILTING म्हणतात. त्याने देखील तीन पदर एकत्र जोडता येतात. मी थोडा पारंपारिक फिल आणायला हाताने धावदोरा घातला.(सातवा फोटो)\nखूपच सुरेख झाले आहे. किती\nखूपच सुरेख झाले आहे. किती मेहनत व चिकाटीचे काम आहे. हैद्राबादेत शेफाली म्हणून एक बुटीक होते तिथे अश्या प्रकारचे क्विल्ट मिळत. डॉबी स्टिच हा एक पॅटर्न लक्षात आहे. मी क्विल्ट फॅन क्लब मध्ये. एकावेळी चार पाच तरी घेउन येते. गुरफटून बसायला बेस्ट.\nतुम्ही लिहीले आहे त्या बायकांच्या वेब साइट व मटेरिअल कुठून घ्यायचे ती माहिती द्याल का\nजी ए कुलकर्ण्यांच्या एका कथेत. ( म्हातारा आंधळा माणूस बायकोने बनवलेले क्विल्ट तिने कस सर्प्राइज म्हणून पाठीवर घातले होते ती आठवण काढतो ते) आणि निर्मला मोन्यांच्या कोकणावरील पुस्तकात एक कमी बोल्णारी काकू सुरेख नक्षीचे क्विल्ट बनवते तो उल्लेख आठवला.\nफोटो व लिखाणही छान . कालच फोन्वरून वाचले होते. पण प्रतिसाद देता येइना , म्हणून आज लिहीले.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/2956-farmers-movement-for-loan-waiver", "date_download": "2018-11-13T07:16:09Z", "digest": "sha1:EO6ZCRRB772DNWMUBFBBVQWRDGESXLFX", "length": 5966, "nlines": 139, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "कर्जमाफीसाठी शेतकरी पुन्हा एकवटला - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकर्जमाफीसाठी शेतकरी पुन्हा एकवटला\nजय महाराष्ट्र न्यूज, पुणे\nराज्यात शेतकरी कर्जमाफी जाहिर केल्यानंतरही शेतकरी कर्जातून मुक्त झालेला नाही. दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आंदोलनात आणखी एक भर पडली आहे.\nपुण्याच्या राजगुरुनगरमधील शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढला आहे. शेतकऱ्यांचे कर्ज 100% माफ व्हावं, शेतीमालाला भाव मिळावा आणि पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या किंमतीत कपात करावी, अशा मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.\nराष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हा मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चामध्ये महिलांचा मोठा सहभाग असून महिला रस्त्यावर चूल मांडून आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले.\nशिवसेना-भाजप पुन्हा एकदा आमने-सामने \nसरकार करत असलेल्या कर्जमाफीवर शिवसेनेचं लक्ष – अनिल परब\nशरद पवारांकडून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचं कौतुक\nआमदारानंतर आता माजी खासदाराच्या खात्यात जमा झाली कर्जमाफीची रक्कम\nशेतकऱ्यांसाठी खुशखबर, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय\nसुपरहिरोचे जनक स्टेन ली यांचं निधन\n‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची धमाल, पाहा फोटो\n‘केदारनाथ’… ट्रेलर पाहून तुम्हाला ‘टायटॅनिक’ आठवला का\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\nपुरुष आणि तृतीयपंथीयांवर होणाऱ्या बलात्काराचं काय\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या\nआता फेसबुकवर तयार करा मजेशीर व्हिडीओ, फेसबुकचं नवं अॅप लाँच\n#MeToo प्रकरणी ‘कुक्कू’ ‘गायतोंडे’च्या पाठीशी\nहिवाळ्यात 'अशी' घ्या आरोग्याची काळजी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/dhavte-jag/politics-of-shabarimala/articleshow/66526869.cms", "date_download": "2018-11-13T08:00:58Z", "digest": "sha1:OGQRXXN6SUXFN3AQM2FKVTBHAHSL2765", "length": 12298, "nlines": 137, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Dhavte Jag News: politics of 'shabarimala' - ‘शबरीमला’चे राजकारण | Maharashtra Times", "raw_content": "\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवती\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवतीWATCH LIVE TV\nशबरीमला तीर्थक्षेत्रात महिलांना प्रवेश देण्यावरील प्रतिबंध सर्वोच्च न्यायालयाने हटविल्यानंतरही पूर्वापार चालू असलेल्या परंपरेचे पालन करण्यासाठीचा आवाज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि तिच्याशी संबंधित धार्मिक संघटना वाढवत असल्याने तेथील तणाव कायम आहे.\nशबरीमला तीर्थक्षेत्रात महिलांना प्रवेश देण्यावरील प्रतिबंध सर्वोच्च न्यायालयाने हटविल्यानंतरही पूर्वापार चालू असलेल्या परंपरेचे पालन करण्यासाठीचा आवाज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि तिच्याशी संबंधित धार्मिक संघटना वाढवत असल्याने तेथील तणाव कायम आहे. त्यामुळे सोमवार आणि मंगळवारी विशेष पूजेसाठी हे मंदिर उघडण्यात येणार होते, त्यावेळी त्या संपूर्ण परिसराला लष्करी छावणीचे स्वरूप आले. अनुचित घटना होऊ नये यासाठी केरळ सरकारने मंदिर भागात १४४वे कलम जारी केले. या बंदोबस्तातही विशीतील एक महिला पती आणि मुलांसह टेकडी चढून गेली; मात्र तिच्या सुरक्षेला धोका असल्याचे पोलिसांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर ती परत फिरली.\nधर्म, भाविकांच्या श्रद्धा आणि परंपरा यांद्वारे मतपेढीचे राजकारण साकारण्याच्या वृत्तीने शबरीमलातील पेच वाढला आहे. धर्माच्या नावाखाली जनभावना पेटवून, सामुदायिक हिंसाचाराची भीती दाखवून आणि कायदा-सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून न्यायालयीन आदेश कसा बाजूला टाकला जातो, हे या प्रकरणातून दिसते. हिंदुत्वाचा मुद्दा टोकदार करण्यासाठी संघ आणि भाजपतर्फे हे प्रकरण वापरले जात आहे, तर हिंदू मतदार दुरावू नयेत म्हणून काँग्रेसही या प्रकरणात काठावर उभी आहे. न्यायालयीन अंमलबजावणीच्या आदेशाच्या निमित्ताने केरळमधील डाव्या आघाडीचे सरकारही राजकारण करीत आहे. त्यामुळे शबरीमलाचे प्रकरण धार्मिक असले, तरी त्याला पुरते राजकीय वळण आले आहे. राज्यघटनेतील आचार स्वातंत्र्य, महिलांचे हक्क, त्यांना हवी असलेली समानता, धार्मिक परंपरांमध्ये काळानुरूप अपेक्षित बदल हे मूळ मुद्दे या राजकीय कोलाहालात हरवले आहेत. ते उपस्थित करणाऱ्यांना हिंदूविरोधी ठरविण्याचा उद्योगही सुरू आहे. १३ नोव्हेंबर रोजी या प्रकरणाची याचिका सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी येईल. त्यानंतर तरी या प्रकरणी मार्ग निघतो काय हे पाहावे लागेल.\nमिळवा धावते जग बातम्या(Dhavte Jag News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nDhavte Jag News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nयुपीः हिंदू मुलांना सोप्या अतिशय पद्धतीने उर्दु भाषेचे शिक्ष\nराफेल विक्रीत अंबानींना लाभ पोहोचवला नाहीः दसॉल्ट CEO\nसैनिकाप्रमाणे सर्वांनी पृथ्वीचं संरक्षण करावंः राष्ट्रपती\nराफेल, नोटाबंदीवरून, माजी कर्मचाऱ्याचे राष्ट्रपतींना पत्र\nचेन्नईः भंगारातून साकारलेल्या कलाकृतींनी वाढवली रस्त्याची शो\nबहुतेक मुस्लिम संघटनांचा राम मंदिराला पाठिंबाःNCM अध्यक्ष\nधावते जग याा सुपरहिट\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2018-11-13T06:32:36Z", "digest": "sha1:B4ODH7KH247EM4GDKWBLUGJGPQSW7FXH", "length": 8603, "nlines": 133, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मारहाण करुन जबरी चोरी करणारे जेरबंद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमारहाण करुन जबरी चोरी करणारे जेरबंद\nमारहाण करुन जबरी चोरी करणारे जेरबंद\nपुणे,दि.23(प्रतिनिधी)- शहर व ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी निर्जन परिसरात दुचकावीरुन आलेल्यांकडून नागरिकांना मारहाण करुन लूटले जात होते. ही लूटमार करणाऱ्या टोळीला हडपसर पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 14 मोबाईल , 120 सीमकार्ड आणी चोरलेल्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.\nगणेश सुदर्शन शिंदे (23,रा.पाटस, ता.दौंण्ड), मारुती विष्णु पोळेकर(19,रा.पाटस,ता.दौंण्ड), सागर मारुती पवार(19,रा.पाटस, ता.दौंण्ड), नागेश रामा देवकर(रा.पाटस, ता. दौंण्ड) अशी अटक आरोपींची नावे आहेत.\nलूटमारीचे गुन्हे वाढल्याचे लक्षात आल्याने गुन्हे शाखेकडून विशेष मोहिम राबविण्यात आली होती. दरम्यान हडपसर पोलीस ठाऱ्याच्या हद्दीत फिर्यादी संदिप डवले(24,रा.आदिवाशी मुलांचे वसतिगृह, हडपसर) याचा मोबाईल दुचाकीवरुन आलेल्या दोघाहनी हिसकावून चोरला. यावेळी त्याच्या डोक्‍यावर फरशीच्या तुकड्याने मारण्यात आले. या गुन्हयाचा तपास करत असताना चारही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांची सखोल चौकशी केली असतान त्यांनी जबरी चोरीचे व वाहन चोरीचे गुन्हे कबुल केले. त्यांनी हडपसर, दत्तवाडी, लोणी काळभोर, यवत पोलीस स्टेशन, लष्कर पोलीस स्टेशन, दौंण्ड पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले आहेत.\nही कारवाई सहायक पोलीस आयुक्त मिलींद पाटील (वानवडी विभाग), वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदिप देशमाने, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे, पोलीस कर्मचारी युसुफ पठाण, राजेश नवले, राजु वेगरे, प्रमोद टिळेकर, प्रताप गायकवाड, सैदोबा भोजराव, नितीन मुंढे, दाऊद सय्यद, गोविंद चितळे, अकबर शेख, महिला पोलीस शिपाई रुपाली टेंगले यांच्या पथकाने केली.\nचौकट : अटक आरोपींनी रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशी व ट्रक ड्रायव्हर यांना देखील मारहाण करुन त्यांच्याकडून रोख रक्कम व मोबाईल फोन जबरी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. मोबाईल व सिमकार्ड यांच्या तांत्रिक विश्‍लेषणावरुन मोठ्या प्रमाणात जबरी चोरीचे गुन्हे निष्पन्न झाले आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleडॉ. अमोल कर्पे यांच्या ‘साईनाथ रुग्णालया’ची मान्यता अखेर रद्द\nNext articleकोंढवामध्ये हाय प्रोफाईल वेश्‍याव्यवसायाचा पर्दाफाश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/photos-people-close-calls-near-death-experiences-news-5976223.html", "date_download": "2018-11-13T06:40:02Z", "digest": "sha1:NHV5HS4PN6KOGLOHYJ7YN2U7AJNGCJAK", "length": 7228, "nlines": 168, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Photos People Close Calls Near Death Experiences News | मृत्यूच्या दारात गेले लोक, पण नशीबाने बचावले, कॅमेरात कैद झाले असे अंगावर शहारा आणणारे Photos", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमृत्यूच्या दारात गेले लोक, पण नशीबाने बचावले, कॅमेरात कैद झाले असे अंगावर शहारा आणणारे Photos\nअनेकांनी आपला मृत्यू अक्षरशः डोळ्यासमोर पाहिला, पण सुदैवाने बचावले.\nआपला सामना मृत्यूशी व्हावा असे जगातील कोणत्याच व्यक्तीला वाटत नसते. आज आम्ही तुम्हाला असेच काही फोटोज दाखवणार आहोत, जेव्हा काही लोक मृत्यूच्या दारात जाऊन जिवंत परत आले. हे फोटोज जगभरातील विविध-विविध इंटरनेट यूजर्सने शेयर केले आहेत.\nयाला म्हणतात नशिब... तुम्ही हा फोटो पाहा, ऑस्ट्रेलियाचा राहणारा 27 वर्षांचा व्यक्ती मासे पकडण्यासाठी Northern Territory नदीमध्ये आपली बोट घेऊन गेला. तेव्हा त्याच्यावर 12 फूटाच्या एका खतरनाक मगरीने हल्ला केला. त्याने खुप प्रयत्नांनी आपला जीव वाचवला.\nपुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा असेच 8 Photos..\nरस्त्यावर फुल स्पीडमध्ये कार जात होते, तर अचानक समोर हरिण आले\nकार जात होती तेव्हाच झाड पडले, परंतु काहीच नुकसान पोहोचले नाही.\nचीनमधील हा फोटो पाहून कोणाच्याही अंगाला काटा येईल. परंतु ड्रायवरने मोठ्या युक्तीने स्वतःचे प्राण वाचवले.\nकारच्या अगदी जवळ झाड पडले.\nहे पाहून अपघात किती भीषण होता हे कळत असेल\n62 वर्षांचा पती आणि 54 वर्षांची पत्नी, ब्रिटनमध्ये सगळ्यात जास्त वयात आई होणारी पहिली महिला, तिच्या संर्घषाची गोष्ट\nआतुन असे दिसते रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे ठिकाण, नैसर्गिक सैांदर्याने भरलेली ही जागा आहे 10 हजार वर्षे जुनी, एका दिवसाच्या बुकिंगचा खर्च आहे लाखांपर्यंत\nमहिलेला महिनाभरापासून सुरू होते पीरियड्स, प्रचंड थकवा आल्याने केले चेकअप, मग डॉक्टरांनी जे सांगितले त्यामुळे सुरू झाली अंत्यविधीची तयारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/7060-son-in-law-attack-on-father-in-law-at-bhada-village-in-latur-district", "date_download": "2018-11-13T07:01:07Z", "digest": "sha1:5UG543NBMZXQTOQMNEMFFFG2PKK62P4G", "length": 6882, "nlines": 139, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "'त्या' जावयाने मारहाणीत तोडला सासऱ्याच्या नाकाचा शेंडा... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'त्या' जावयाने मारहाणीत तोडला सासऱ्याच्या नाकाचा शेंडा...\nजय महाराष्ट्र न्यूज, लातूर\nलातूर जिल्ह्यातील ‘भादा’ गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या मुलीला जावयाकडून होत असलेली मारहाण सोडवण्यासाठी मध्यस्थी केलेल्या सासऱ्याच्या नाकाला जावयाने चावा घेतल्याची आश्चर्यजनक घटना लातूरमध्ये घडली आहे.\n‘संतोष यादव’ असं या जावयाचं नाव असून जावयाने चावा घेत चक्क सासऱ्याच्या नाकाचा तुकडाच पाडला आहे. संतोष पत्नीला कायम मारहाण करतो. यामुळे कायम तणावाखाली राहणारी पत्नी लहान बाळाला घेऊन माहेरी आली होती, त्यानंतर तो तिला घरी घेऊन जाण्यासाठी तिथे आला होता.\nत्यावेळी तो दारुच्या नषेत होता, त्याने आपल्या पत्नीला मारहाण सुरु केली. दरम्यान सासरे आपल्या मुलीला सोडवण्यास गेले असता संतोषने सासरे नागनाथ यांच्या नाकाला चावा घेतला, यामध्ये त्यांच्या नाकाचा शेंडा तुटला. नागनाथ शिंदे यांनी जावई संतोष विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nPHOTOS: देवेंद्र फडणवीसांच्या कोसळलेल्या हेलिकॉप्टरचे फोटो\nआता थेट जनतेतून होणार महापौरांची निवड\nकृषी पंपाच्या बिलाने हैराण शेतकऱ्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\nलातूरमध्ये दीड एकरात साकारली शिवरायांची प्रतिमा\nसुपरहिरोचे जनक स्टेन ली यांचं निधन\n‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची धमाल, पाहा फोटो\n‘केदारनाथ’… ट्रेलर पाहून तुम्हाला ‘टायटॅनिक’ आठवला का\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\nपुरुष आणि तृतीयपंथीयांवर होणाऱ्या बलात्काराचं काय\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या\nआता फेसबुकवर तयार करा मजेशीर व्हिडीओ, फेसबुकचं नवं अॅप लाँच\n#MeToo प्रकरणी ‘कुक्कू’ ‘गायतोंडे’च्या पाठीशी\nहिवाळ्यात 'अशी' घ्या आरोग्याची काळजी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://mahitisagar.com/0428.php", "date_download": "2018-11-13T06:44:47Z", "digest": "sha1:OZHLRUWOR3U4QX7ACWRRUH6CMSRXILGD", "length": 3281, "nlines": 36, "source_domain": "mahitisagar.com", "title": " २८ एप्रिल", "raw_content": "दिनविशेष : २८ एप्रिल\nहा या वर्षातील ११८ वा (लीप वर्षातील ११९ वा) दिवस आहे.\n: चार्ल्स द गॉलने फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.\n: अझरबैजानचा सोविएत युनियनमधे समावेश झाला.\n: होम रुल लीगची स्थापना\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n: अँडी फ्लॉवर – झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू\n: माईक ब्रेअर्ली – इंग्लिश क्रिकेटर\n: सद्दाम हुसेन – इराकी हुकूमशहा व इराकचे ५ वे अध्यक्ष (मृत्यू: ३० डिसेंबर २००६)\n: मधू मंगेश कर्णिक – लेखक\n: वासुदेव गणेश तथा वासुकाका जोशी – लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी, चित्रशाळेचे विश्वस्त (मृत्यू: १२ जानेवारी १९४४)\n: जेम्स मोन्‍रो – अमेरिकेचे ५ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ४ जुलै १८३१)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n: रमाकांत देसाई – जलदगती गोलंदाज व राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष (जन्म: २० जून १९३९)\n: डॉ. विनायक कृष्ण गोकाक – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक (जन्म: ९ ऑगस्ट १९०९)\n: इटलीचा हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी याचा वध (जन्म: २९ जुलै १८८३)\n: थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बाजीराव बल्लाळ बाळाजी भट यांचे नर्मदातीरी रावेरखेडी या ठिकाणी निधन झाले. (जन्म: १८ ऑगस्ट १७००)\n सूचना / तक्रारी / प्रतिक्रिया / माहिती देण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mahitisagar.com/0516.php", "date_download": "2018-11-13T06:45:05Z", "digest": "sha1:ARMU4CXHQTYSWEJLXSHGY6PJTNB36NAB", "length": 7650, "nlines": 52, "source_domain": "mahitisagar.com", "title": " १६ मे", "raw_content": "दिनविशेष : १६ मे\nहा या वर्षातील १३६ वा (लीप वर्षातील १३७ वा) दिवस आहे.\n: निकोलाय सारकॉझी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले.\n: कुवेतमधे स्त्रियांना प्रथमच मतदानाचा हक्क प्राप्त झाला.\n: बॅडमिंटन अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी तसेच खेळांचे दूरचित्रवाणी प्रसारण सुलभ करण्यासाठी या खेळातील गेम १५ ऐवजी ७ गुणांचा करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाच्या क्‍वालालंपूर येथील बैठकीत घेण्यात आला. मात्र २००६ मधे हा नियम परत बदलला गेला.\n: भारताचे १० वे पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी सूत्रे हाती घेतली. मात्र आवश्यक पाठिंबा न मिळाल्यामुळे त्यांचे सरकार केवळ १३ दिवस टिकले.\n: बचेन्द्री पालच्या नेतृत्वाखालील पहिल्या महिला भारतीय मोहिमेने सात मुलींसह अठरा गिर्यारोहकांना एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याचा मान मिळवून दिला व नवा जागतिक विक्रम नोंदविला.\n: सिक्कीम भारतात विलीन झाले.\n: जपानची जुंको तबेई ही माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला बनली.\n: सोविएत रशियाचे ’व्हेनेरा-५’ हे मानवविरहित अंतराळयान शुक्रावर उतरले.\n: हॉलिवूडच्या ’अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर, आर्ट्‌स अँड सायन्सेस’या संस्थेतर्फे चित्रपटांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह देण्याचा पहिला समारंभ झाला. याच पारितोषिकांना पुढे ’ऑस्कर’ असे नाव पडले.\n: क्रांतिकारक बाळकृष्ण चाफेकर यांना फाशी\n: पुरंदर किल्ल्यास दिलेरखानाने घातलेला वेढा तोडण्याच्या प्रयत्‍नात मुरारबाजीचा मृत्यू\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n: गॅब्रिएला सॅबातिनी – अर्जेंटिनाची टेनिस खेळाडू\n: के. नटवर सिंह – भारतीय राजकारणी व परराष्ट्रमंत्री\n: माणिक वर्मा – शास्त्रीय संगीत व सुगम संगीत या दोन्ही क्षेत्रांत लोकप्रियता मिळवलेल्या गायिका. ’वंदे मातरम’, ’सीता स्वयंवर’, ’मायाबाजार’, ’गुळाचा गणपती’, ’पुढचं पाऊल’ या चित्रपटांसाठीहि त्यांनी पार्श्वगायन केले. ’वाजई पावा गोविंद’, ’त्या चित्तचोरट्याला’, ’अमृताहुनी गोड’ इ. त्यांची अनेक गीते लोकप्रिय आहेत. (मृत्यू: १० नोव्हेंबर १९९६)\n: हेन्‍री फोंडा – अमेरिकन अभिनेते (मृत्यू: १२ ऑगस्ट १९८२)\n: केरुनाना लक्ष्मण छत्रे – आद्य गणिती, आधुनिक भास्कराचार्य (मृत्यू: १९ मार्च १८८४)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n: रुसी मोदी – टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पद्मभूषण (१९८९) (१७ जानेवारी १९१८)\n: माधव मनोहर – साहित्य समीक्षक, विष्णुदास भावे सुवर्णपदकाचे एकमेव मानकरी. ’अन्नदाता’, ’एक आणि दोन’, ’एका रात्रीची गोष्ट’ या त्यांच्या अनुवादित कादंबर्‍या वैशिष्ट्यपूर्ण आहेत. (जन्म: \n: फणी मुजुमदार – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक. दूरदर्शनवर लोकप्रिय झालेल्या ’रामायण’ या मालिकेची पटकथा त्यांनी लिहिली होती. चित्रपटसृष्टीतील सहा दशकांच्या वाटचालीत त्यांनी केवळ हिन्दीतच नव्हे तर चिनी, बंगाली, मल्याळी, उडिया व इंग्रजी चित्रपटांच्या निर्मितीत मोठे नाव कमावले. (जन्म: २८ डिसेंबर १९११ - फरिदपूर, बांगला देश)\n: अण्णासाहेब लठ्ठे – कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री (जन्म: ९ डिसेंबर १८७८)\n: जोसेफ फोरियर – फ्रेन्च गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २१ मार्च १७६८)\n सूचना / तक्रारी / प्रतिक्रिया / माहिती देण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/archive/201705?type%5Bwebform%5D=webform&type%5Bmiscellaneous%5D=miscellaneous&type%5Bhelp%5D=help&type%5Babout%5D=about&type%5Btupdates%5D=tupdates", "date_download": "2018-11-13T07:23:32Z", "digest": "sha1:JKZSVCSZZUVPRRVMY2CD4M6NGIL2VOIR", "length": 7869, "nlines": 72, "source_domain": "aisiakshare.com", "title": " May 2017 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nBook pageWebformऑलिंपिक २०१२कलादालनकविताकौलचर्चाविषयछोट्यांसाठीजपमाळकथापाककृतीबातमीभटकंतीमाहितीमौजमजारिकामे धागेललितवगैरेवाविप्रविकीपानांसाठीविशेषविशेषांकसंस्थळाची माहितीसध्या कायसध्या काय ...समीक्षा\nललित कांदेपोहे अवंती 92 गुरुवार, 04/05/2017 - 18:44\nमाहिती आमचा छापखाना - भाग २. अरविंद कोल्हटकर 5 रविवार, 14/05/2017 - 02:56\nकविता ज‌र‌तारी शिवोऽहम् 2 मंगळवार, 16/05/2017 - 08:42\nपाककृती आग्री विवाह‌ सोह‌ळ्यातील पारंपारीक व‌डे जागु 12 गुरुवार, 18/05/2017 - 15:08\nललित भाजीमंडई अवंती 118 गुरुवार, 25/05/2017 - 01:04\nमाहिती \"आहिताग्नि राजवाडे : आत्मवृत्त\" मुक्तसुनीत 33 शुक्रवार, 12/05/2017 - 07:20\nचर्चाविषय आर्थिक वर्षाच्या बदलाची गोष्ट : कपोलकल्पित आणि खरी सुयश पटवर्धन 27 रविवार, 07/05/2017 - 00:48\nसमीक्षा व्हिज्युअल काॅमेडी लेखमालिका - भाग २ : व्हिज्युअल काॅमेडी आणि तिचा वापर अ. ब. शेलार 4 रविवार, 07/05/2017 - 22:17\nसमीक्षा \"सशाची शिंगे\" : पुस्त‌क‌ प‌रिच‌य‌ मुक्तसुनीत 33 बुधवार, 24/05/2017 - 10:02\nसमीक्षा हिंदू संस्कृतीचे अभ्यासपूर्ण विश्लेषण प्रभाकर नानावटी 0 मंगळवार, 30/05/2017 - 10:58\nललित कांदेपोहे -2 अवंती 44 शुक्रवार, 19/05/2017 - 14:54\nजॉनी वॉकर (जन्म : ११ नोव्हेंबर १९२६)\nजन्मदिवस : शिखांचे महाराजा रणजीत सिंग (१७८०), भौतिकशास्त्रज्ञ जेम्स क्लर्क मॅक्सवेल (१८३१), लेखक रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन (१८५०), लेखक, विधिज्ञ, पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर (१८७३), के जीवनसत्त्व शोधणारा नोबेलविजेता एडवर्ड डॉईजी (१८९३), लेखक, विचारवंत व 'नवी क्षितिजे'चे संस्थापक संपादक विश्वास रघुनाथ पाटील (१९२८), अभिनेत्री जीन सेबर्ग (१९३८), लेखक हुमायूँ अहमद (१९४८), सन मायक्रोसिस्टम्सचा सहसंस्थापक स्कॉट मकनीली (१९५४), अभिनेत्री व्हूपी गोल्डबर्ग (१९५५), अभिनेत्री जुही चावला (१९६७), लेखिका अयान हिरसी अली (१९६९)\nमृत्युदिवस : चित्रकार लुदोव्हिको काराच्ची (१६१९), संगीतकार रोसिनी (१८६८), चित्रकार कामिय पिसारो (१९०३), लेखक हेक्टर ह्यू मन्रो उर्फ साकी (१९१६), सिनेदिग्दर्शक व्हित्तोरिओ द सिका (१९७४)\n१६८१ : संभाजींनी औरंगजेबाविरोधात बंड करून त्याचा मुलगा अकबर याची महाराष्ट्रात भेट घेतली.\n१९५६ : अलाबामा राज्यातील बसमध्ये गौर-कृष्णवर्णीयांसाठी वेगळे राखीव विभाग ठेवण्याची तरतूद बेकायदेशीर असल्याचा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या समान हक्कांसाठीच्या लढ्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता.\n१९७१ : बालभारतीने 'किशोर' मासिकाचा अंक प्रायोगिक पातळीवर प्रथम प्रकाशित केला. जाने. ७२ पासून नियमित प्रकाशन.\n१९९५ : सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार.\n२००१ : अमेरिकन फौजांनी तालिबानकडून काबूलचा ताबा मिळवला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 6 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/farming-land/", "date_download": "2018-11-13T07:45:05Z", "digest": "sha1:CUC5SZIZJXGUBZSGGCWT57TX3PHALVBF", "length": 8818, "nlines": 109, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Farming Land- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n‘Realme2’ Budget Phone चा नवा पर्याय, फिचर्स एकदा वाचाच\nVIDEO जुही चावलामुळे हिट झाली बॉलिवूडमधल्या २ खानांची 'ही' गाणी\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\nMorning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\n14 वर्षाच्या मुलापासून ते शिवसेना नेत्याच्या भाच्यापर्यंत, मुंबईत 11 दिवसात 8 हत्या\n'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'\nVIDEO: मुंबईत दहशत, भर चौकात पत्नीसमोर पतीवर वार करून केली हत्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nVIDEO जुही चावलामुळे हिट झाली बॉलिवूडमधल्या २ खानांची 'ही' गाणी\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nनोव्हेंबर महिन्यात लाँच होणार हे 5 टॉप स्मार्टफोन\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\nICC Women's World T20 : भारतीय महिला टीमने पाकचा उडवला धुव्वा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nविदर्भात मुसळधार पावसामुळे पन्नास हजार हेक्टरमधील पीके उद्धस्त झाली असून, हजारो एकर शेत जमीन खरडून गेल्याने शेतकर्यांचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे.\n‘Realme2’ Budget Phone चा नवा पर्याय, फिचर्स एकदा वाचाच\nVIDEO जुही चावलामुळे हिट झाली बॉलिवूडमधल्या २ खानांची 'ही' गाणी\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.anandmore.com/2018/05/blog-post.html", "date_download": "2018-11-13T07:50:51Z", "digest": "sha1:RWSFQCWMYEZQGUM3XOSZV5VHUMPBBO6G", "length": 26387, "nlines": 225, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: तुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग १)", "raw_content": "\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग १)\n भाग ७ | भाग ८ | भाग ९ \nजगण्यासाठी गोडं पाणी आवश्यक आहे. गोडं पाणी झऱ्यात होतं. नदीत होतं. तळ्यात होतं. आपण पाण्याकडे जात होतो. आपण कधी पाण्याकाठी घरं वसवली. तर कधी घराजवळ विहिरी खोदल्या. पाण्याशी निगडित काही व्यवहार जसे की धुणी भांडी नदीकाठी, तळ्याकाठी, विहिरीकाठी करू लागलो. तर काही व्यवहार, जसे की अंघोळ, स्वयंपाक वगैरे घरात करू लागलो. घरात करण्याच्या व्यवहारांसाठी आपण हंडे कळश्या घेऊन नदीकाठी किंवा सार्वजनिक विहिरीवर जाऊ लागलो.\nम्हणजे आपल्या घरी पाणी येऊ लागलं ते आपल्या डोक्यावर किंवा कमरेवर धरलेल्या कळश्यांमधून किंवा बादल्यांमधून तेही माणसांसाठी बनवलेल्या रस्त्यांवरून माणसांच्या डोक्या-खांद्यांवरून.\nमग गावांची शहरे झाली. पाण्याचे नैसर्गिक स्रोत भलतीकडे आणि माणसांची वस्ती भलतीकडे झाली. आता हंडे- कळश्या, बादल्या वापरणं अशक्य होतं. मग आपण नवीन युक्ती केली. आपण माणसांचे रस्ते आणि पाण्याचे रस्ते बदलून टाकले. माणसाच्या रस्त्याला रस्ते हेच नाव ठेवलं पण पाण्याच्या रस्त्याला आपण नाव ठेवलं पाईपलाईन. आता पाणी पाण्याच्या रस्त्याने शहरभर फिरवणं शक्य झालं. मोठी पाईपलाईन >> मध्यम पाईपलाईन >> छोट्या पाईपलाईन्स असं प्रचंड मोठं जाळं आपण शहरभर विणलं. आता पाणी कुणाच्या डोक्यावरून किंवा खांद्यावरून फिरत नव्हतं. याउलट, रस्त्यावरून उताराकडे धावण्याच्या स्वतःच्या गुणधर्माला वापरून ते प्रत्येकाच्या घरात पोहोचू लागलं.\nमग लोक फिरू लागले. आणि फिरताना घरातील नळ, पाईपलाईन बरोबर घेऊन फिरणं अशक्य होतं. काही गावे इतकी दुर्गम होती की तिथपर्यंत पाईपलाईन्स पोहोचवण्याचा आणि त्या सांभाळण्याचा खर्च जास्त होता. मग आपण बाटलीबंद पाणी ही व्यवस्था वापरायला सुरवात केली. आता पाईपलाईन फुटली तरी वेगवेगळ्या ट्रकमध्ये भरलेल्या बाटल्या वेगवेगळ्या रस्त्याने लोकांपर्यंत पोहोचू शकतात.\nअसंच काहीसं माहितीबाबत आहे.\nसुरवातीला माहितीचा संदेश दूरवर पाठवण्यासाठी जोरात ओरडणे हा मार्ग होता. पण मग ती माहिती सगळ्यांना मिळायची तिच्यात गुप्तता राहात नव्हती. म्हणून मग संकेत वापरून माहिती पाठवणे सुरु झाले. त्यात मग तोफांचे आवाज, मशालींचा उजेड, विविधरंगी निशाणे आली. पण लांबलचक संदेश पाठवणे अशक्य होते. मग संदेशवाहक आले. हनुमंत किंवा अंगद किंवा कृष्ण किंवा विदुर अश्या हुशार लोकांनीही संदेशवाहकांचे काम केले. पण यात संदेशवाहक मूळ संदेशात स्वतःची भर घालून संदेश बिघडवण्याची भीती होती.\nमग लिपीचा शोध लागला. मग घोडेस्वार, सांडणीस्वार वगैरे संदेशवाहकांच्याबरोबर लिखित स्वरूपात संदेशवहन सुरु झाले. कधी कधी कबुतरे, ससाणे देखील वापरले गेले. पण पक्ष्यांचा वापर करून पाठवलेले संदेश लहान असायचे आणि ते पोहोचतीलंच याची खात्री नव्हती. म्हणून माणूस संदेशवाहक ही पद्धत जास्त खात्रीशीर होती. म्हणजे इथेदेखील पाण्याप्रमाणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश पाठवण्यासाठी माणसांचे रस्ते वापरले जाऊ लागले. आपापली पत्रे समुद्रमार्ग, हवाईमार्ग, जलमार्ग किंवा भूमार्गावरून इकडून तिकडे जाऊ लागली.\nमग तारायंत्राचा शोध लागला. म्हणजे सगळ्यात प्रथम संदेशवहनासाठी आपण वेगळे रस्ते वापरले ते तारायंत्राच्या शोधानंतर. पण इथेदेखील संदेशाची लांबी छोटी असणं आवश्यक होतं. आणि मग लागला टेलिफोनचा शोध. यात संदेश देणारा आणि घेणारा या दोघात मध्यस्थ कुणीच नव्हता. आणि संदेश माणसाच्या रस्त्याने न जाता टेलिफोनच्या वायरीतून जाऊ लागला. ही मोठी क्रांती होती. जगभर टेलेफोन लाईन्सचं जाळं विणलं गेलं. पाण्यासाठी पाईपलाईन्स आणि संदेशासाठी टेलिफोन लाईन्स.\nफक्त पाईपलाईन्स जाळं तयार करणं सोपं होतं. कारण पाण्याचा स्रोत आणि आपलं घर स्थिर होतं. त्यामुळे पाईपलाईन्सचं जाळं देखील स्थिर होतं. पण टेलिफोनच्या बाबतीत गडबड होती. इथे आपलं घर स्थिर असलं तरी आपल्याला येणारा फोन कुणाकडूनही येऊ शकला असता. म्हणजे स्रोतापासून ते घरापर्यन्त टेलिफोन लाईन्सचं स्थिर जाळं तयार करायचं असेल तर आपल्याला ज्या ज्या लोकांकडून फोन येऊ शकतील त्या सर्व लोकांकडून प्रत्येकी एक अश्या अनेक वायर्सचं जाळं आपल्याला विणावं लागलं असतं. आणि टेलिफोन उपकरणाच्या मागे या सगळ्या वायर्स लावण्यासाठी असंख्य सॉकेट्स तयार ठेवावी लागली असती. हे अशक्य होतं. म्हणून आपण दुसरी शक्कल लढवली. यात आपण मध्ये स्विच ठेवले. आणि स्विच बदलायला ऑपरेटर ठेवले. तो ऑपरेटर जिथे बसतो तिथे टेलिफोनचे स्विच एक्सचेंज होतात म्हणून ते टेलिफोन एक्सचेंज. आता टेलिफोन एक्सचेंजपासून घराजवळच्या बॉक्सपर्यंत अनेक वायर्सची बनलेली एक मोठी वायर. आणि घराजवळच्या बॉक्समधून घरापर्यंत एकच छोटी वायर. आणि एका एक्सचेंजच्या क्षेत्रातून दुसऱ्या एक्सचेंजच्या क्षेत्रात फोन करायचा असेल तर तो ट्रॅक कॉल जोडून द्यायला मध्ये ऑपरेटर अशी रचना तयार झाली.\nआता संदेश देणारा आणि घेणारा दूरवर असले तरी एकमेकांना संदेश पाठवू शकत होते. मध्यस्थ नव्हते. माणसांच्या रस्त्यांऐवजी संदेशाचे स्वतःचे रस्ते होते. भेसळीची शक्यता अतिशय नगण्य होती. संदेश जवळपास गुप्त होते. आणि संदेश त्वरित पोहोचत होते. संदेशाची लांबी गरजेनुसार कमी जास्त करता येत होती. तंत्राची संदेशाचा आकार ठरवत नव्हती. पण संदेश केवळ ध्वनीच्या स्वरूपात होते. आणि कुणी छान नकलाकार असेल तर दुसऱ्याला फसविणे शक्य होते.\nतारायंत्र आणि दूरध्वनीच्या सहाय्याने युरोपियांननी जगभर सत्ता प्रस्थापित केली. मग दोन महायुद्ध झाली. त्यात तारायंत्र आणि दूरध्वनीच्या मर्यादांचा वापर करून शत्रुपक्षाला जेरीला आणण्याचे प्रकार करून झाले. महायुद्ध संपली आणि शीतयुद्ध सुरु झाले. जुन्या वसाहतकारांना आता नवीन भीती सतावू लागली होती. जर कुणी महासागराच्या तळाशी टाकून ठेवलेल्या मोठमोठ्या टेलिफोन लाईन्स कापून टाकल्या तर दूरवर संदेश पोहोचवायचे कसे जसं पाईप फोडला तर पुढे पाणी जाणार नाही तसंच बॅकबोन वायर तोडली तर पुढे संदेश जाणार नाही.\nमग इथे आपण नवीन तंत्रज्ञान काढलं. त्याचं नाव पॅकेट स्विचिंग. माहितीच्या स्रोताजवळ माहितीची छोटे छोटे तुकडे करायचे आणि ते सगळे तुकडे विविध वायर्समधून दुसऱ्या टोकापर्यंत पाठवायचे. तिथे मग या तुकडयांना पुन्हा जोडून मूळ संदेश पुन्हा तयार करायचा. आणि ही सगळी तोड-जोड यंत्रांकरवी करायची. इतकंच काय पण कुठलं पॅकेट कुठल्या वायरमधून जाईल तेदेखील यंत्रच ठरवणार. म्हणजे आता पाणी पाईपलाईनमधून न जाता बिसलेरीसारखं बाटल्यांमधून पाठवतो तसं एकाच वायरमधून संदेश न जाता त्याचे विविध तुकडे विविध वायरमधून जातात. मग यात तुकडे पुढे मागे पोहोचले, मधेच हरवले तर त्याची सगळी जबाबदारी यंत्र घेणार.\nया कल्पनेतून जे जन्माला आलं त्याला आपण म्हणतो इंटरनेट. या व्यवस्थेची कल्पना येण्यासाठी एक व्हिडीओ देतो.\nइंटरनेट म्हणजे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांची एक गुंतागुंतीची व्यवस्था आहे. यात मेसेज तोडायचा कसा पाठवायचा कसा पोहोचला आहे की नाही याची खात्री कशी करायची नाही पोहोचला तर पुन्हा पाठवायचा कसा नाही पोहोचला तर पुन्हा पाठवायचा कसा आणि पुन्हा जोडायचा कसा आणि पुन्हा जोडायचा कसा याची प्रचंड प्रणाली आहे. आणि ही प्रणाली जुन्या टेलिफोन लाईन्सवर काम करणार होती. नंतर त्यात फायबर ऑप्टिक केबल्स, सॅटेलाईट्स असे अनेक मार्ग जोडले गेले. पण आपल्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे इंटरनेट हे पाईपलाईन्समधून पाणी पाठवण्यापेक्षा ट्रकमधून पाण्याच्या बाटल्या वेगवेगळ्या रस्त्याने पाठवणे आहे. आणि यात केवळ ध्वनी पाठवणे अशी सक्ती नसून आपण चित्र, लेखन, चलतचित्र असे विविध प्रकारचे संदेश पाठवू शकतो.\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट तंत्रज्ञान निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग १०)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ९)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ८)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ७)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ६)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ५)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ४)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ३)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग २)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग १)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\nभाग १ - पाणीपुरवठा आणि इंटरनेट\nभाग २ - इंटरनेटची जन्मकथा\nभाग ३ - गुगलचा जन्म\nभाग ४ - फेसबुकचा जन्म\nभाग ५ - स्मार्टफोन आणि आयफोन\nभाग ६ - प्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट\nभाग ७ - केम्ब्रिज ऍनालिटिका\nभाग ८ - सायकोग्राफिक डेटा\nभाग ९ - धिस इज युअर लाईफ\nभाग १० - समाजमाध्यमे आणि पाणवठा\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/3/9/Last-five-years-RSS-Shakhas-Increase-by-19059-Shakhas-and-by-10-112-place.html", "date_download": "2018-11-13T06:27:07Z", "digest": "sha1:DFIMOMD267LUHCUSDUMDSSE6CULUTTSU", "length": 3679, "nlines": 17, "source_domain": "mahamtb.com", "title": " गेल्या ८ वर्षात वाढल्या १९ हजार संघ शाखा गेल्या ८ वर्षात वाढल्या १९ हजार संघ शाखा", "raw_content": "\nगेल्या ८ वर्षात वाढल्या १९ हजार संघ शाखा\nनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये दर वर्षी काही प्रमाणात वाढ होत असते, यावर्षी देखील त्यात भर पडली आहे. याचसोबत गेल्या ८ वर्षांचा तपशील पाहिल्यावर लक्षात येते की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तब्बल १९ हजार ५९ एवढ्या शाखांची वाढ झाली आहे. सध्या ५८ हजार ९५७ शाखा देशभरात सुरु आहेत, ही आकडेवारी संघाने आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे.\n२०११ साली ३९ हजार ९०८ संघ शाखा देशभरात कार्यरत होत्या, तर २०१८ साली ५८ हजार ९५७ शाखा विद्यमान स्थितीत सुरु आहेत. गेल्या ८ वर्षात तब्बल ४७% वाढ संघाच्या शाखांमध्ये झाली आहे, त्याचबरोबर देशातील नवीन १० हजार ठिकाणी संघाचा संपर्क वाढला असल्याचे देखील नमूद करण्यात आले आहे. यातून नागरिकांचा संघात येण्याचा कौल अजून देखील मोठ्या प्रमाणात असल्याचे जाणवते.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक नागपूर येथे सुरु आहे. यात सरकार्यवाह सुरेश उपाख्य भैय्याजी जोशी यांनी वार्षिक प्रतिवेदन सादर केले. यामध्ये वर्षभरात संपूर्ण देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे करण्यात येणाऱ्या कामाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये २०१७-१८ मध्ये झालेल्या संघ शिक्षा वर्गांची तसेच त्यामध्ये सहभागी झालेल्या स्वयंसेवकांच्या संख्येची आकडवारी सादर करण्यात आली. तसेच यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वर्षभरात झालेल्या दौऱ्यांविषयी माहिती देण्यात आली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/protest-against-sexual-assault-minor-girl-105146", "date_download": "2018-11-13T08:08:33Z", "digest": "sha1:SBE3ZLAESICDIUJXFY26YIVY2EFDP6EV", "length": 14331, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "A protest against the sexual assault of a minor girl अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ मोर्चा | eSakal", "raw_content": "\nअल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ मोर्चा\nशनिवार, 24 मार्च 2018\nशहरात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ महिलांनी पोलीस स्थानकावर मोर्चा काढला. शिवस्फूर्ती मैदानातून निघालेला हा मोर्चा पोलीस स्थानकात आल्यावर पोलीस निरीक्षक बशीर शेख मोर्चेकरी महिलांना समोर गेले व त्यांचे निवेदन स्वीकारले.\nनांदगाव : शहरात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ महिलांनी पोलीस स्थानकावर मोर्चा काढला. शिवस्फूर्ती मैदानातून निघालेला हा मोर्चा पोलीस स्थानकात आल्यावर पोलीस निरीक्षक बशीर शेख मोर्चेकरी महिलांना समोर गेले व त्यांचे निवेदन स्वीकारले. स्मिता दंडगव्हाळ, संगीता सोनवणे, प्रशांत शर्मा, संजय मोकळं, आकाश हिरे, किरण शिंदे यांनी केले.\nगेल्या आठवड्यात अविनाश सरग याने घरच्या बाहेरील अंगणात खेळात असलेल्या पाच वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी त्याला अटक होऊन त्याची रवानगी नाशिकच्या बालसुधारगृहात करण्यात आली होती. या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळात उमटले. आमदार जयवंत जाधव यांनी औचित्याच्या मुद्द्यावर सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता.\nआज दुपारी पीडित मुलीच्या न्यायासाठी शहरातील विविध भागातील महिलांनी एकत्रित येऊन मोर्चा काढला. या मोर्चात माजी उपनगराध्यक्ष चंद्रशेखर कवडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख किरण देवरे, भाजपचे तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, होलार समाज संघटनेचे सुनील जाधव, भाजप शहराध्यक्ष उमेश उगले, निलेश पगारे,संजय मोकळ, संजय कदम, वाल्मिक जगताप, भीमशक्ती संघटनेचे मनोज चोपडे, सचिन देवकते, संगीता वाघ, संगीता सोनवणे, तुषार पांडे, होलार समाज संघटना, विश्वकर्मा सुतार संघटना, किरण शिंदे, सुमित सोनवणे यांचेसह संगीता वाघ, संगीता सोनवणे, स्मिता दंडगव्हाळ, लता जाधव, शाहीन काझी, उषा शिंदे, अनिता गांगुर्डे, शुभांगी पांढरे, मुमताज शेख, ज्योती मोरे, सुनीता सूर्यवंशी, कविता तायडे, कावेरी शर्मा, ज्योती मोरे, शालिनी पगारे,अनिता मोरे, ज्योती सोनवणे,रेखा पाठक, सुलोचना ननावरे, सुवर्णा सोनवणे, विठाबाई महाजन, नंदाबाई मोरे, गंगुबाई शिंदे, संगीता शिंदे, सुशीला निकम, तृप्ती त्रिभुवन रुतीका नेमनर,श्रद्धा पिंगळे आदींसह शहरातील विविध भागातील महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. या नराधमाला फशीची शिक्षा द्या कठोर कारवाई कार, त्यास जामीन देऊ नका, त्याचे वकीलपञ कोणी घेऊ नये अशा मागण्या देखील यावेळी करण्यात आल्या\nप्रतिक शिवशरणच्या हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार : प्रकाश आंबेडकर\nब्रह्मपुरी (सोलापुर) - माचणूर (ता. मंगलवेढा) येथील प्रतिक शिवशरण या निष्पाप लहान बालकाचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. तसेच ही हत्या नसून एक...\n'नो पार्किंग'ची पाटी लावा\nपुणे : बिबवेवाडी येथील पर्पल प्लाझा या व्यावसायिक इमारतीत स्वतःची पार्किंग आहे. पण त्याचा वापर पार्किंगसाठी होत नाही. तेथील रस्त्याच्या दोन्ही...\nआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची पुण्यात दिवाळी\nपुणे - भोई प्रतिष्ठानतर्फे पुण्यजागर प्रकल्पाअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्‍यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची दिवाळी...\nपुणे - शेतकऱ्यांना उसाच्या एफआरपीची थकीत रक्कम न देणाऱ्या साखर कारखान्यांना गाळप परवाना दिलाच कसा, असा प्रश्‍न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार...\nपौड रस्ता - कोथरूडमधील होर्डिंग, फ्लेक्‍स, बॅनरबाजीचे पेव नागरिकांच्या चर्चेपुरतेच मर्यादित होते; मात्र सोशल मीडियावरील एका व्हिडिओने झोपेचे सोंग...\nपुणे - देशातच नव्हे, परदेशातही लोकप्रिय झालेल्या प्रो- कबड्डी लीगमध्ये अठ्ठावीस पंचांपैकी राज्यातून एकमेव महिला पंचाची निवड झाली आहे. ती धनश्री जोशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://nmk.co.in/s/nmk-unique-semnar-ambajogai/9032/", "date_download": "2018-11-13T07:06:45Z", "digest": "sha1:E57DQAYNWO4G4K3AQHLWAEGJBWN74FIB", "length": 4427, "nlines": 82, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - अंबाजोगाई येथे द युनिक अकादमीच्या ‘देवा जाधवर’ यांची मोफत कार्यशाळा - NMK.CO.IN", "raw_content": "\nअंबाजोगाई येथे द युनिक अकादमीच्या ‘देवा जाधवर’ यांची मोफत कार्यशाळा\nनवीन जाहिराती मागोवा प्रवेशपत्र निकाल\nअंबाजोगाई येथे द युनिक अकादमीच्या ‘देवा जाधवर’ यांची मोफत कार्यशाळा\nद युनिक अकॅडमी, पुणे यांच्या वतीने आगामी स्पर्धा परीक्षांकरिता रविवार दिनांक ३० सप्टेंबर २०१८ रोजी आद्यकवी मुकुंदराज सभागृह, नगर परिषद कॉम्प्लेक्स, बसस्थानक समोर, अंबाजोगाई येथे सकाळी ११ वाजता मोफत ‘चालू घडामोडी कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे. यावेळी मा. देवा जाधवर सर यांचे चालू घडामोडी अभ्यास पद्धती व स्पर्धा परीक्षा संदर्भात मार्गदर्शन होणार असून कार्याक्रमस्थळी युनिक अकॅडमी प्रकाशित सर्व पुस्तके ५० टक्के सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी ८४११८२६८८८/ ८४११८७६८८८ वर संपर्क साधावा. (जाहिरात)\nडीजे बंदीचा निषेध म्हणून विसर्जन न करता मूर्ती मांडवातच ठेवणार\nपुणे येथील गणेश कड अकॅडमीत मोफत ‘बेसिक इंग्रजी व्याकरण’ कार्यशाळा\nहिंगोली येथे द युनिक अकादमीच्या ‘देवा जाधवर’ यांची मोफत कार्यशाळा\nवाशीम येथे द युनिक अकादमीच्या ‘देवा जाधवर’ यांची मोफत कार्यशाळा\nउदगीर येथे द युनिक अकादमीच्या ‘देवा जाधवर’ यांची मोफत कार्यशाळा\nगोंदिया येथे द युनिक अकादमीच्या ‘देवा जाधवर’ यांची मोफत कार्यशाळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/5884", "date_download": "2018-11-13T06:59:51Z", "digest": "sha1:JDN3EDNN2K7FGNCD4PCQSFGXOQT64TFU", "length": 46376, "nlines": 560, "source_domain": "aisiakshare.com", "title": " मोहीम - २ फलक | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nमोहीम - २ फलक\nमागच्या भागात आपण पॅम्प्लेटस इन्सर्शन ह्या जाहीरात मोहीमेचा एक भाग पाह्यला. जाहीरातीसाठी वापरला जाणारा आद्य प्रकार म्हणजे नाम फलक. ह्या फलकांचे विविध प्रकार आपण ह्या भागात जाणून घेऊ. विषयाची व्याप्ती बरीच असलेने सुरुवातीपासूनचे फलक ते विद्युत आकाश फलक (हो, अशा फलकांना परवानगी देणार्‍या विभागाचे अधिकृत नाव हेच आहे) असे प्रकार क्रमश: पाहुयात. ह्यासंदर्भात काही सूचना, दुरुस्ती असल्यास स्वागत आहे. माझ्या अल्पज्ञानाने अन अनुभवाने जेवढी माहीती आहे ती मी लिहायचा प्रयत्न करत आहे.\nमाणसाने व्यवसायास सुरुवात केली की जाहीरातीची सुरुवात झालीच. सुरुवातीची जाहीरात म्हणजे जो व्यवसाय करतो त्याची एक खूण म्हणून दर्शनीभागात व्यवसायाशी संबधीत वस्तू टांगणे. सुतार, चांभार, लोहार अशा आदिम व्यवसायांची जाहीरात अशीच व्हायची.\nआजही त्याच पध्दतीस अनुसरणारा व्यवसाय म्हणजे पंक्चरवाले. टांगलेले अथवा ढिगाने ठेवलेले टायर पाहताच कडेला कोणी मल्लू एखाद्या ट्युबला टबबाथ घालत बसलेला असणारच.\nतर ह्याअनुसार एखादी डिश, काटाचमचा, बाटली, बूट, घोड्याचा नाल अशा खुणा व्यवसायाला ओळख देऊ लागल्या.\nदरवाज्यावर लावलेली पाटी फक्त समोरुन दिसते, बाजूने येणार्‍याला दिसण्यासाठी भिंतीला काटकोनात अशा वस्तू टांगल्या जात. फलकांचे हे खापर खापर पणजोबा आजच्या एलईडी न लेसर साईन्सच्या जमान्यातही आपले स्थान राखून आहेत. चला तर ह्या फलकांना कसे बनवले जाई, सध्या बनवले जाते ह्याचा आढावा घेऊ.\nआद्य फलक : लाकडी फळकुटांवर कोरुन अथवा रंगाने लिहून टांगले जाई.\nह्यात सुधारणा झाली ती धातूच्या फ्रेम्स आणि पत्रा वापरुन फलक तयार करण्याची.\nपत्र्यावर तैलरंगाने लिहिलेले फलक बरेच वर्ष चालत आणि बर्‍याच पिढ्या प्रचलित होते. अगदी २००० सालापर्यंत डिजिटल बॅनर सर्वत्र होईपर्यंत ऑईलपेंटने बोर्डस रंगवणारे पेंटर्स गल्लोगल्ली असत.\nपेंटरलोक हे जास्त शिक्षित नसले तरी अक्षरे रेखायची एक विशिष्ट शैली आत्मसात केलेले असत. फलकावरची अक्षरे शक्यतो ठसठशीत फॉन्टस मध्ये असत. असे बरेचसे फॉन्टस डेकोरेटिव्ह पध्दतीने रंगवले जात, त्या अक्षरांना बीव्हेल एंबॉससारखा थ्रीडी इफेक्ट रंगाद्वारे दिला जाई, अक्षरांची सावली रंगाने दाखवून हा इफेक्ट अधिक उठावदार होई. अशा रंगकर्त्याचे शि़क्षण एखाद्या गुरुमार्फतच होई, हातात सफाई येईपर्यंत अक्षरे घोटणे, मधले सोपे रंगकाम करणे अशा इयत्ता पास करत शेवटी चित्रांचा भाग रिअलिस्टिक पध्दतीने जमायला लागला की शिष्य स्वतःचा रंगाचा डबा आणि ब्रश घेऊन स्वतःचे नाव झोकदार सहीत टाकायला मोकळा होई.\nअक्षर आरेखनाच्या पध्दतीतही घराणी असत. पट्टीचा पेंटर बोर्डावरचे 'र' अथवा 'स' अक्षर पाहून पेंटर सांगलीचा कि कोल्हापूरचा हे ओळखू शके. चित्रात चांगला हात असलेले पेंटर्स शक्यतो अक्षरआरेखनात एवढे यशस्वी होत नाहीत अन त्याच्या उलट असते. चित्रे काढणार्‍या पेंटर्सना चित्रपटाचे जाहिरात होर्डिंग अन नाटक सिनेमाच्या पार्श्वभूमीचे पडदे हा एक उत्पन्नाचा हमखास मार्ग ९०-९५ सालापर्यंत होता. डिजिटल बोर्डांच्या सुळसुळाटाने हि जमात मात्र डायनासोरसप्रमाणे अदृष्य झाली.\nधातूच्या पत्र्यावर टिकाऊ फलकाचा अजून एक मार्ग म्हणजे पोर्सलीनचे बोर्ड्स. पांढरा रंग सोबत हिरवा, लाल अथवा निळा रंम्ग लावलेले पोर्सलीनचे चमकदार फलक कित्येक वर्षे टिकत. ब्रिटिशांच्या काळातले नीलफलक किंवा पारशी बेकर्‍यांचे फलक कित्येकांना आठवत असतील. जुन्या कंपन्या, पेट्रोल पंपांचे फलक पोर्सलीन एनॅमलचे असत. अलिकडच्या काळात व्हिनाईल फलक येईपर्यंत निदान पोस्टाचे अन बँकाचे तरी फलक पोर्सलीन एनॅमलचे असत.\nधातूची अथवा लाकडी अक्षरे बसवून केलेले फलक हे अत्यंत कारागीरीचे काम असे. ह्या फलकांचे आयुष्यही बरेच असे. धातूच्या अक्षरांना पॉलीश केले अन लाकडी अक्षरांना वेळोवेळी रंगकाम केले तर ५०-५० वर्षे हे फलक टिकत.\nआता ह्या सर्व पध्दतींचा उपयोग व्यवसायांच्या फलकासोबत खांबावरचे फलक, दिशादर्शक फलक, नामफलक, वाहनांवरचे फलक आदि फलकांसाठी थोड्याफार फरकांने केला जाई. डिजिटल फ्लेक्सचे युग येईपर्यंत असेच फलक दिसत. अ‍ॅक्रेलिक लेटर्स अन निऑन साईन्स चा वापर डिजिटल येण्याआधीपासून होता पण विद्युतफलकांचा भाग आपण सोयीसाठी दुसर्‍या डिजिटल फलकांच्या भागात घेऊ.\n(ह्या सर्व पध्दती मी ह्या व्यवसायात येण्याच्या आधीच्या असलेने सर्व चित्रे जालावरुन साभार. आगामी भागात काही स्वतः केलेले जाहीरात फलक देण्याचा प्रयत्न करीन.)\nआले अन जमाना बदलला.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nभारी आहे. योग्य उदाहरणांमुळे\nभारी आहे. योग्य उदाहरणांमुळे लेख उत्तम आणि वाचनीय झाला आहे. उत्सुकता वाढत आहे.\nआगामी भागात काही स्वतः केलेले जाहीरात फलक देण्याचा प्रयत्न करीन.\nअभ्या, उदाह‌र‌णे म‌स्त‌च‌ बे.\nअभ्या, उदाह‌र‌णे म‌स्त‌च‌ बे. ते र‌ स च्या व‌ळ‌णाव‌र‌नं सांग‌ली की कोल्लापूर‌ ते ओळ‌ख‌णं बाकी ज‌ब‌रीच‌ हां. म‌ला पेंट‌र‌म‌ध‌लं ओळ‌ख‌णारं एक‌मेव व‌ळ‌ण‌ म्ह‌ण‌जे त्या उगारेचं ब‌घ‌. विशेष‌त: त्याची स‌ही.\nर‌च्याक‌ने व्य‌व‌सायाची जाहिरात‌ अशा चिन्हाने क‌र‌णे यासंबंधीची जी उदाह‌र‌णे आहेत ती स‌र्व‌च्या स‌र्व युरोपात‌ली दिस‌तात‌. आप‌ल्याक‌डं ब‌हुधा जुन्या काळी असं न‌व्ह‌तं. युरोपात‌ही हा प्र‌कार‌ ब‌हुधा १२००-१३०० नंत‌र‌च सुरू झाला असावा, पाहिले पाहिजे.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nमस्त आहे मजा आ गया\nGood. Year या लोगोच्या दोन शब्दांच्या मध्ये जे चित्र आहे ते नेमके कशाचे \nते चित्र काय दर्शवते \nचांगलं आहे हो . हा लेख\nचांगलं आहे हो . हा लेख नेहमीच्या अभ्या पेक्षा प्रा. अभ्याशेठ यांनी लिहिल्यासारखा वाटतो . : ) येऊ द्या हो अजून आणि लवकर ...\n@ आबा , तुम्ही तिकडे याच\n@ आबा , तुम्ही तिकडे याच धाग्याला दिलेल्या प्रतिसादातले \"अद्ययावत \"म्हणजे पेरूगेट पासचे का \n( अवांतर : तिथे त्या सलून चे प्रोप्रा श्री म माटे आहेत : )\nपेरुगेट‌पाशीही एक अद्य‌याव‌त‌ आहे मी म्ह‌ण‌तोय‌ ते टिळ‌क‌ र‌स्त्याव‌र‌ म‌हाराष्ट्र म‌ंड‌ळाक‌डून‌ साहित्य‌ प‌रिषदेक‌डे जाताना प‌हिल्याच‌ (लिम‌येवाडीच्या) कोप‌ऱ्याव‌र‌ लाग‌त‌ं ते. या अद्य‌याव‌त‌च्या माग‌च्या घ‌रात‌ एक स‌माज‌वादी नेते र‌हाय‌चे (ना ग गोरे किंवा एस‌ एम‌ जोशी - आता न‌क्की आठ‌व‌त नाही.)\nनाय हो , काहीतरी गडबड झाली .\nनाय हो , काहीतरी गडबड झाली . माटे मास्तरांच्या नावाच्या कारागिराच्या सलून चे नाव काहीतरी वेगळे असावे .\nतो गोख‌ले वाडा आणि एसेम‌ गोख‌ल्यांचे मेहुणे. (ताराबाई ह्या मूळ‌च्या गोख‌ले.) म‌ला निश्चित‌ माहीत‌ आहे आणि मी त्याच‌ वाड्यात‌ र‌स्त्याव‌र‌च्या खोल्यांपैकी प‌हिल्या खोलीत‌ १९६३ ते १९६६ अशी तीन‌ व‌र्षे राहिलो आणि स‌मोर‌च्याच‌ गुर्ज‌रांच्या अरुणोद‌य‌ बोर्डिंग‌ हाऊस‌म‌ध्ये जेव‌लो. जुन्या आठ‌व‌णी जाग्या झाल्या. बाकी हे बोल‌णे क‌स‌ल्या 'अद्य‌याव‌त‌' बाब‌त‌ चालू आहे ते म‌ला माहीत‌ नाही.\nख‌जिना विहीर‌, न‌र‌सिंहाचे देऊळ‌ (येथेच‌ वासुदेव‌ ब‌ळ‌व‌ंत राहात‌ अस‌त‌) अ.वि गृह‌ ह्या र‌स्त्याव‌र‌ थोडे आण‌खी पुढे ना.ग‌.गोरे राहात‌ अस‌त‌.\nनाही, नाही, मी काहीत‌री गोंध\nनाही, नाही, मी काहीत‌री गोंध‌ळ क‌र‌तो आहे. घ‌रात‌ल्या थोर‌ म‌ंड‌ळींना विचार‌लं आहे, तेव्हा ट्याम‌प्लिस‌.\nजिथे \"ICA-The Institute of Computer Accountants\" लिहिलंय‌ तिथे अद्य‌याव‌त‌ होतं. त्याच्याच‌ पाठिमागे अस‌लेल्या घ‌रात‌ एस‌ एम‌ जोशी राहाय‌चे. हाच‌ तो गोख‌लेवाडा का\nमाझा गोंध‌ळ व्हाय‌चं आण‌खी एक‌ कार‌ण म्ह‌ण‌जे जिथे \"Optimistik Infosystems Pvt\" लिहिलंय‌ तिथे एक‌ दुम‌ज‌ली घ‌र‌ होतं, आणि त्याव‌र \"एस‌ एम‌ जोशी\" आणि त्याच्या खाली \"एन‌ एम‌ जोशी\" असं र‌ंग‌व‌ल्याचं आठ‌व‌त‌ंय‌. त्यात‌ले \"एन‌ एम‌ जोशी\" व‌कील‌ होते असं घ‌रात‌ल्या थोरांनी सांगित‌लं.\n.त्याच्याच‌ पाठिमागे अस‌लेल्या घ‌रात‌ एस‌ एम‌ जोशी राहाय‌चे:::: हो S M राहायचे त्या घराचं तोंड लिमयेवाडीच्या रस्त्यावर सुरुवातीला होतं /आहे . टिळक रस्त्यावरून लिमये वाडी रोड जिथे चालू झालाय तिथेच बहुधा दुसरे घर . (ती वेब आणि मॅप सोल्यूशन्स ची गल्ली चालू होताना दाखवलीय तिथेच ..समोरच्या बाजूला ) ICA च्या मागच्या अंगाला .\nहे सगळं बहुतेक ... कारण या मॅप मधील टिळक रोड आणि लिमये वाडी सोडलं तर बाकीची नावे ICA वगैरे हि आधुनिकोत्तर आहेत .\nफ्लेक्स‌ बोर्डाच्या लाक‌डी/लोख‌ंडी फ्रेम‌चा ख‌र्च‌ मूळ‌ फ्लेक्स‌पेक्षा जास्त‌ अस‌तो अस‌ं ऐक‌ल‌ं आहे ते ख‌र‌ं का\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nख‌राख‌रा रेट सांग‌तो थ\nख‌राख‌रा रेट सांग‌तो थ‌त्तेसाहेब,\nफ्लेक्स नॉर्म‌ल ८ रु स्क्वेअर फुट्. स्टार फ्लेक्स (म‌टेरिअल जाड अस‌ते ज‌रा, प्रिंटिंग फोर पास्) २५ रु स्केव‌र फुट्.\nबॅकलिट फ्लेक्स ३५ रु स्क्वेअर फुट्.\nआता फ्रेम्. आधी हे रनिंग फुट‌व‌र घ्याय‌चो आता स्क्वेअर फुट व‌र हिसाब चालु आहे.\nलाक‌डि फ्रेम १० स्क्वेअर‌ फुट‌प‌र्यंत १०० रु फिक्स्. नंत‌र ७ रु स्क्वेअर फुट प‌ण ह्यात ब‌न‌व‌णे आणि खिळे ठोक‌णे इन्क्लुड्.\nमेट‌ल फ्रेम १५ रु स्केव‌र फुट्. पाउण इंची स्केव‌र पाईप फ्रेम्. १०० स्केव‌र फुटाव‌र रेट क‌मि होतो. पेस्टिंग‌चे ३ रु स्केव‌र फुट, मोठ्या होर्डिंग‌ला २ रु. त्यात चिक‌ट‌व‌ण्याचे ट‌फ‌बॉन्ड (फेव्हिक्विक‌सार‌खे अस‌ते) ह्याचा रेट इन्क्लुड्.\nउदा: १० बाय ३ चा बोर्ड असेल त‌र फ्लेक्स १० गुणुले ३ ब‌रोब‌र ३० स्केव‌र फुट गुणुले ८ रु ब‌रोब‌र २४० रुप‌ये. मेट‌ल फ्रेम ४५० रु.\nएकुण ६९० रुप‌ये. डिझाईन चे वेग‌ळे. लोखंडि ब्रॅकेट असेल त‌र वेग‌ळे, ब‌स‌व‌ण्याचे वेग‌ळे. साधार‌ण ग्राउंड फ्लोर‌चा बोर्ड ९०० ते १००० रु सांग‌तो.\nजमीं से बेगाना, फलक से जुडा...\nहाही भाग‌ आव‌ड‌ला. आगामी भागाच्या प्र‌तीक्षेत‌.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nमस्त. वीस वर्षांपूर्वी सगळीकडे हाताने लिहिलेलं असायचं. आता फ्लेक्सच्या काळात जास्त रेखीव नीट काम दिसतं, पणबटबटीतपणा वाढलेला वाटतो. या दृश्य फरकाबद्दल आणि त्यामागच्या तांत्रिक कारणांबद्दल काही लिहाल का\nब‌ट‌ब‌टीत‌प‌णा वाढ‌ला हे ख‌र\nब‌ट‌ब‌टीत‌प‌णा वाढ‌ला हे ख‌र‌ंच‌.\nत्या टाइप‌सेटिंग‌ क‌र‌णाऱ्यांना ल‌ग्न‌प‌त्रिकेचा फॉण्ट पुस्त‌काला (सिरिअस‌ म्याट‌र‌ला) वाप‌रू न‌ये हे प‌ण‌ क‌ळ‌त‌ नाही.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nथ‌त्तेचाचा, तुम‌च्या म‌ते \"ल\nथ‌त्तेचाचा, तुम‌च्या म‌ते \"ल‌ग्न\" हे सिरिअस‌ म्याट‌र‌ नाही का\nजो प‌त्रिका वाट‌तो त्याच्यासाठी शिरेस‌...\nप‌त्रिका ज्याला अॅड्रेस‌ केलेली अस‌ते त्याच्यासाठी कुठे शिरेस‌ अस‌त‌ंय‌ ते\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nचार हजार महीना पगारात 150\nचार हजार महीना पगारात 150 पत्रिका बडीवणार्याने काय काय करावे साहेबा, मजकूर दिला तसा करतात हेच नशीब. ब्रोशर एवढे पैसे आणि वेळ हवा, तर अशा कला दाखवता येतील. त्यावर पन लिहिलेय आधी. एक पत्रिका उपसंहार लिहितो लवकर.\nतुम्ही का रागाव‌ला हो\nतुम्ही का रागाव‌ला हो\nमागे एका स‌ंस्थ‌ळाव‌रील‌ व्य‌क्तीने (छोटेसे - \"हाऊ टु\" टाइप‌) पुस्त‌क‌ लिहिले होते. आणि म‌ला अभिप्राय‌ विचार‌ला होता. तेव्हा त्यांना प‌हिली गोष्ट‌ हीच‌ सांगित‌ली. फॉण्ट‌ साधा घ्या.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nनाय ओ थत्ते साहेब, बिल्कुल\nनाय ओ थत्ते साहेब, बिल्कुल नाय.\nलेख सुंद‌र. फार‌च स‌चित्र अस‌ल्याने वाच‌ताना म‌जा आली. मालिका चांग‌ली लांब करा प्लीज.\n- श्री टॅनोबा चौदावे\nसगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.\nयेऊ द्या माल‌क‌ तुम‌च्या स‌व‌डीने. ज‌ंता वाट‌ पाह्य‌तेय‌.\nच‌ढ‌व‌तो फ‌ल‌काचा दुस‌रा भाग ल‌व‌क‌र‌च.\nअभ्या, लोक‌स‌त्ता का म‌टा\nअभ्या, लोक‌स‌त्ता का म‌टा च्या र‌वीवार‌च्या पुर‌व‌णीत \"अक्ष‌र‌नामा\" का अश्याच काहीत‌री नावाचे एक छोटे स‌द‌र याय‌चे. त्यात त्यांनी कुठ‌लात‌री खास फ‌ल‌क, दुकानाचे/ब‌ंग‌ल्याचे/बिल्डींग चे नावाची पाटी दिलेली असाय‌ची आणि त्याचे व‌र्ण‌न असाय‌चे.\nतुला इथे ब‌घित‌ल्याव‌र मी खुप प्र‌य‌त्न केला होता ते शोधाय‌चा प‌ण साप‌ड‌ले नाही.\nम‌टात असावे ब‌हुधा कार‌ण अलिक\nम‌टात असावे ब‌हुधा कार‌ण अलिक‌डे लोक‌स‌त्ता वाच‌नात म‌ला आठ‌व‌त नाहि असे काही. आधी दोन्हि पेप‌र त‌से मिळाय‌ला अव‌घ‌ड‌च आम्हाला.\nआज‌काल नेट आवृत्त्या त‌रि दिस‌तात्.\nअलिक‌डे नाही. ही २०१५ ची\nअलिक‌डे नाही. ही २०१५ ची गोष्ट आहे.\nते चंद्रमोहन कुलकर्णी यांचं सदर होतं आणि ते रविवारच्या म.टा.त येत असे. उदा. हे पाहा :\nकौस्तुभ ओरिजिनल आणि कॉपी\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nबाब्बो, चंद्र‌मोह‌न कुल‌क‌र्णी लिहिणार म्ह‌ण‌जे काय्.\nम‌स्त आहे लिहिले. प‌ण ते नाव 'कौस्तुभ' त्याचा फोटो काय दिस‌त नाहि.\n>>प‌ण ते नाव 'कौस्तुभ' त्याचा फोटो काय दिस‌त नाहि. <<\nत्याच‌ स‌द‌रात‌ले इत‌र काही लेख‌ :\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nजंतु , हेच ते स‌द‌र्.\nजंतु , हेच ते स‌द‌र्.\n(या निमित्ताने लेखाचंही किंचित‌ उत्ख‌न‌न‌ क‌र‌तो )\nजॉनी वॉकर (जन्म : ११ नोव्हेंबर १९२६)\nजन्मदिवस : शिखांचे महाराजा रणजीत सिंग (१७८०), भौतिकशास्त्रज्ञ जेम्स क्लर्क मॅक्सवेल (१८३१), लेखक रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन (१८५०), लेखक, विधिज्ञ, पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर (१८७३), के जीवनसत्त्व शोधणारा नोबेलविजेता एडवर्ड डॉईजी (१८९३), लेखक, विचारवंत व 'नवी क्षितिजे'चे संस्थापक संपादक विश्वास रघुनाथ पाटील (१९२८), अभिनेत्री जीन सेबर्ग (१९३८), लेखक हुमायूँ अहमद (१९४८), सन मायक्रोसिस्टम्सचा सहसंस्थापक स्कॉट मकनीली (१९५४), अभिनेत्री व्हूपी गोल्डबर्ग (१९५५), अभिनेत्री जुही चावला (१९६७), लेखिका अयान हिरसी अली (१९६९)\nमृत्युदिवस : चित्रकार लुदोव्हिको काराच्ची (१६१९), संगीतकार रोसिनी (१८६८), चित्रकार कामिय पिसारो (१९०३), लेखक हेक्टर ह्यू मन्रो उर्फ साकी (१९१६), सिनेदिग्दर्शक व्हित्तोरिओ द सिका (१९७४)\n१६८१ : संभाजींनी औरंगजेबाविरोधात बंड करून त्याचा मुलगा अकबर याची महाराष्ट्रात भेट घेतली.\n१९५६ : अलाबामा राज्यातील बसमध्ये गौर-कृष्णवर्णीयांसाठी वेगळे राखीव विभाग ठेवण्याची तरतूद बेकायदेशीर असल्याचा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या समान हक्कांसाठीच्या लढ्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता.\n१९७१ : बालभारतीने 'किशोर' मासिकाचा अंक प्रायोगिक पातळीवर प्रथम प्रकाशित केला. जाने. ७२ पासून नियमित प्रकाशन.\n१९९५ : सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार.\n२००१ : अमेरिकन फौजांनी तालिबानकडून काबूलचा ताबा मिळवला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 5 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/category/dev-dharma/page/2/", "date_download": "2018-11-13T06:32:47Z", "digest": "sha1:ADYA5VTIAUUKNZCZK7ZRCRCZSYUKR7I2", "length": 18469, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "देव-धर्म | Saamana (सामना) | पृष्ठ 2", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nमुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर तेल गळती, वाहनं घसरली\nराफेल प्रकरणी ‘दसॉल्ट एव्हिएशन’च्या सीईओंचा मोठा दावा, राहुल गांधींचे आरोप फेटाळले\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी…\nछत्तीसगडमध्ये निवडणूक हिंसाचार; चकमकीत पाच कमांडो जखमी\nस्पायडरमॅन, हल्कच्या जन्मदात्याचे निधन\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nहिंदुस्थानातील फेक न्यूजचा प्रसार हा राष्ट्रभक्तीच्या मोहिमेचा एक भाग\nजपानची चालकरहित बुलेट ट्रेन अतिसुसाट\nधूळफेक करत उत्तर कोरियाची अण्वस्त्र मोहीम सुरुच; 16 मिसाइल केंद्रांची स्थापना\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nतरुणांना लग्नासाठी प्रोत्साहन देणार महेद्र सिंग धोनी\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\n‘टिळक आणि आगरकर’, ‘वाजे पाऊल आपुले’ नव्या ढंगात\n‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ला प्राइम टाइम शो द्या, शिवसेना चित्रपट सेनेची…\nमाझ्या बायकोचा प्रियकरचं दुसरं पोस्टर प्रदर्शित\n‘फाईट’ चित्रपटाचा अॅक्शनपॅक टीझर प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nआर्थिक परिस्थिती सुधरेल. कामाची संधी मिळेल. प्रवास कराल.\nमुलांची काळजी घ्या. कामाचा तणाव कमी होईल. यात्रेस जाल.\nआठवड्याचे भविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 नोव्हेंबर 2018\n>> नीलिमा प्रधान मेष -महत्त्वाचे काम करा मेषेच्या अष्टमेषात सूर्यप्रवेश, चंद्र-शुक्र त्रिकोणयोग होत आहे. या आठवडय़ात महत्त्वाचे काम करा. निर्णय घ्या. राजकीय क्षेत्रात धावपळ होईल. निःस्वार्थीपणाने...\nनिरागस नात्याची घट्ट वीण…\nकाल भाऊबीज झाली असली तरी रविवारपर्यंत भावाबहिणीचा हा सोहळा सहज चालेल. पाहूया या निःस्वार्थ... निर्लेप नात्याविषयी काय बोलतेय आजची तरुणाई... एकमेकांना समजून घ्या... भाऊबीजेचा खरा अर्थ...\nमानसी इनामदार समस्या...मुलांची अभ्यासात प्रगती होत नसेल, अभ्यास लक्षात राहात नसेल तर... तोडगा....रोज सकाळी आंघोळीनंतर अभ्यासाला बसण्यापूर्वी घरातील गणपतीसमोर बसून अथर्वशीर्ष म्हणावे. फरक पडतो. मेष...तणावमुक्त राहा विनाकारण कामाचा...\nआठवड्याचे भविष्य : रविवार 4 ते शनिवार 10 नोव्हेंबर 2018\n>> नीलिमा प्रधान मेष - नव्या कार्याचा आरंभ मेषेच्या एकादशात मंगळप्रवेश, सूर्य नेपच्यून त्रिकोणयोग होत आहे. नरकचतुर्दशी, लक्ष्मी-कुबेर पूजनाच्या दिवशी नव्या कार्याचा आरंभ करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत...\nदेव नवसाला पावतो का\n>> दा. कृ. सोमण माणसाला इच्छा आकांक्षा असतातच. त्या प्राप्त करणे अवघड होते. तेव्हा ईश्वराचा आधार घेतला जातो. प्रार्थना, भक्तीपर्यंत ठीक आहे. पण अनेक देवादिकांना...\n>> स्वरा सावंत दिवाळी सण मोठा... नाही आनंदाला तोटा... असं म्हणतात. अवघ्या आठवडाभरावर दिवाळी येऊन ठेपलीय. दिवाळी म्हणजे रोषणाई, दिवाळी म्हणजे आनंद, दिवाळी म्हणजे उत्साह,...\nआठवड्याचे भविष्य – रविवार 28 ऑक्टोबर ते शनिवार 3 नोव्हेंबर 2018\n>> नीलिमा प्रधान मेष - उत्साहवर्धक घटना सूर्य-शनी लाभयोग, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग होत आहे. तुमची जिद्द व महत्त्वाकांक्षा तुम्हाला यश देईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात डावपेच आखणे सोपे...\n>> डॉ. तुषार सावडावकर आपले स्त्रोत्र, मंत्र हे ध्वनिलहरींतून प्रगटतात त्यांच्या शब्दस्वरशक्तीने अनेक विकार बरे होण्यास मदत होते. वेदपठण, स्त्रोत्रं, श्लोक, ऋचा, आर्या हा आपल्या हिंदुस्थानी...\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी...\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nछत्तीसगडमध्ये निवडणूक हिंसाचार; चकमकीत पाच कमांडो जखमी\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nजागतिक तापमानवाढीचा परिणाम; एसीची मागणी पाचपट वाढली\nविद्यार्थीही ग्राहक मंचाकडे दाद मागू शकतो परीक्षेस परवानगी नाकारणाऱ्या विद्यार्थ्याला दिलासा\nभाजपला शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही; शरद पवार यांची टीका\nआयआरसीटीसीवरून तिकीट बुकिंगसाठी 15 मिनिटे जादा मिळणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/gajanan-maharaj-palhi-return-to-shegaon-from-pandharpur/", "date_download": "2018-11-13T07:04:42Z", "digest": "sha1:IPCG4OFNVCIQGQK2JDZ54PXSBTSF7CMJ", "length": 17311, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "गजानन महाराजांची पालखी पंढरपूर वारीहून शेगावात परतली | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nमुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर तेल गळती, वाहनं घसरली\nतनुश्रीने महिला रेसलरला पैसे दिले होते, आता मीच तिला धरून आपटेन\nLIVE: थेट अयोध्येतून संजय राऊत यांची पत्रकार परिषद\nराफेल प्रकरणी ‘दसॉल्ट एव्हिएशन’च्या सीईओंचा मोठा दावा, राहुल गांधींचे आरोप फेटाळले\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nस्पायडरमॅन, हल्कच्या जन्मदात्याचे निधन\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nहिंदुस्थानातील फेक न्यूजचा प्रसार हा राष्ट्रभक्तीच्या मोहिमेचा एक भाग\nजपानची चालकरहित बुलेट ट्रेन अतिसुसाट\nधूळफेक करत उत्तर कोरियाची अण्वस्त्र मोहीम सुरुच; 16 मिसाइल केंद्रांची स्थापना\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nतरुणांना लग्नासाठी प्रोत्साहन देणार महेद्र सिंग धोनी\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\n‘टिळक आणि आगरकर’, ‘वाजे पाऊल आपुले’ नव्या ढंगात\n‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ला प्राइम टाइम शो द्या, शिवसेना चित्रपट सेनेची…\nमाझ्या बायकोचा प्रियकरचं दुसरं पोस्टर प्रदर्शित\n‘फाईट’ चित्रपटाचा अॅक्शनपॅक टीझर प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nगजानन महाराजांची पालखी पंढरपूर वारीहून शेगावात परतली\nश्रीक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशीचा सोहळा आटोपून श्री संत गजानन महाराजांची पालखी शुक्रवारी विदर्भातल्या पंढरीत दाखल झाली. हजारो भाविकांनी श्रींच्या पालखीचे उत्स्फूर्त स्वागत करून दर्शन घेतले. हजारो भक्त पालखीसोबत खामगाव ते शेगाव पायी चालत आले. यावेळी खामगाव ते शेगाव मार्ग भक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता.\nश्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे यंदाचे ५१ वे वर्ष आहे. खामगाव मुक्काम आटोपून शुक्रवारी सकाळी ७ वाजता पालखीने प्रस्थान करून ११ वाजता संतनगरीत दाखल झाली. संस्थानाचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते श्रींच्या रजत मुखवट्याचे पूजन करून पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी विश्वस्त निळकंठदादा पाटील, नारायणकाका पाटील, गोविंदराव कलोरे, श्रीकांतदादा पाटील, श्री.ग.म.अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य आदींची प्रमुख उपस्थिती होती. तर दर्शनासाठी संतनगरी विकांच्या गर्दीने फुलली होती.\nदरम्यान, पालखी सोहळ्याच्या निमित्ताने पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलकेरळ मध्ये मृतांचा आकडा 167 वर, आठ हजार कोटींहून अधिक नुकसान\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nतनुश्रीने महिला रेसलरला पैसे दिले होते, आता मीच तिला धरून आपटेन\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\nतनुश्रीने महिला रेसलरला पैसे दिले होते, आता मीच तिला धरून आपटेन\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी...\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nछत्तीसगडमध्ये निवडणूक हिंसाचार; चकमकीत पाच कमांडो जखमी\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nजागतिक तापमानवाढीचा परिणाम; एसीची मागणी पाचपट वाढली\nविद्यार्थीही ग्राहक मंचाकडे दाद मागू शकतो परीक्षेस परवानगी नाकारणाऱ्या विद्यार्थ्याला दिलासा\nभाजपला शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही; शरद पवार यांची टीका\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/bhopal-encounter-mysterious-cpi-15041", "date_download": "2018-11-13T08:08:21Z", "digest": "sha1:Q4X4QBXVE4Q25ASI5LWDAEJFCZF73CPE", "length": 16432, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "Bhopal encounter mysterious : CPI भोपाळमध्ये पोलिसांकडून चकमक नव्हे; खूनच | eSakal", "raw_content": "\nभोपाळमध्ये पोलिसांकडून चकमक नव्हे; खूनच\nबुधवार, 2 नोव्हेंबर 2016\nचकमकीत मारलेल्या कैद्यांच्या कुटुंबीयांचा आरोप; दाद मागणार\nभोपाळ - सिमी या बंदी असलेल्या संघटनेचे आठ कार्यकर्ते तुरुंगातून पळून गेल्यानंतर संशयास्पद पोलिस चकमकीत मारले गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांसह डाव्या पक्षांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. \"या खुनांची' केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी करत या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.\nचकमकीत मारलेल्या कैद्यांच्या कुटुंबीयांचा आरोप; दाद मागणार\nभोपाळ - सिमी या बंदी असलेल्या संघटनेचे आठ कार्यकर्ते तुरुंगातून पळून गेल्यानंतर संशयास्पद पोलिस चकमकीत मारले गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांसह डाव्या पक्षांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. \"या खुनांची' केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी करत या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.\nयाबाबत वकील परवेझ आलम यांनी सांगितले की, या कार्यकर्त्यांचे कुटुंबीय न्याय मिळण्याची मागणी करत असून, यासाठी आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. कैदी असलेल्या या कार्यकर्त्यांनी तीस फुटांच्या भिंतीवरून उडी मारल्याचे तुरुंगातील अधिकारी सांगतात. हे शक्‍य आहे काय ही चकमक बनावट असून, कैद्यांनी हल्ला केल्याचा कोणताही पुरावा नाही. आलम यांनी पोलिसांवर खोटारडेपणाचा आरोप केला आहे. दरम्यान, आठपैकी सात कैद्यांचे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी भोपाळमध्ये आले आहेत. सोलापूरमधील महंमद खालिद याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी अद्याप कोणीही आले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.\nयाप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेमार्फत चौकशी होणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले असले तरीही, त्यांच्या चौकशीवर विश्‍वास नसल्याने न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी डाव्या पक्षांनी केली आहे.\nकॉंग्रेसनेही सर्व तपासावर न्यायालयाचे नियंत्रण असण्याची मागणी केली आहे. \"सर्व पळून गेलेले कच्चे कैदी मुस्लिमच कसे होते' असा सवालही कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी उपस्थित केला आहे. मध्य प्रदेश पोलिसांवर चकमकीप्रकरणी संशय व्यक्त होत असतानाच केंद्र सरकार मात्र त्यांच्या मदतीला धावून आले आहे. केवळ एका व्हिडिओच्या आधारे पोलिसांवर संशय घेणे थांबवा, असे आवाहन केंद्रीय मंत्री किरण रिज्जू यांनी केले आहे. चौकशीतून लवकरच सत्य बाहेर येईल, त्यामुळे शंका उपस्थित करण्याची सवय सोडा, असे रिज्जू म्हणाले.\nरा. स्व. संघाचा अजेंडा पूर्ण करण्यासाठी मध्य प्रदेश पोलिसांनी रचलेले हे कटकारस्थान आहे. पोलिसांचे चकमकीचे कृत्य संशयास्पद आहे. पळून गेलेल्या कैद्यांना अटक न करता त्यांना ठार का मारले व्यापमं गैरव्यवहार प्रकरणातून भाजपच्या बड्या नेत्यांना वाचविण्यासाठीच हे कृत्य करण्यात आले आहे.\n- मायावती, बसप नेत्या\nसाबरमती तुरुंगांमध्ये सुरक्षेचा फेरआढावा\nभोपाळमध्ये तुरुंगातून कैदी पळून गेल्याच्या घटनेनंतर गुजरातमधील साबरमती आणि बिहारमधील बेऊर मध्यवर्ती कारागृहांमध्ये सुरक्षेचा फेरआढावा घेण्यात आला. या दोन्ही तुरुंगांमध्ये विविध दहशतवादी हल्ल्यांतील आरोपींना ठेवले आहे. तसेच, \"सिमी'चेही काही कार्यकर्ते या तुरुंगांमध्ये आहेत. या दोन्ही राज्यांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली हा फेरआढावा घेण्यात आला. या वेळी सीसीटीव्ही कॅमेरे, अलार्म तपासण्यात आले.\nएक हजार शिक्षक ठरणार अतिरिक्त\nनागपूर - अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फटका शहरातील महाविद्यालयांना बसला आहे. शहरात अकरावीच्या १९ हजार ९३१ जागा...\nप्रतिक शिवशरणच्या हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार : प्रकाश आंबेडकर\nब्रह्मपुरी (सोलापुर) - माचणूर (ता. मंगलवेढा) येथील प्रतिक शिवशरण या निष्पाप लहान बालकाचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. तसेच ही हत्या नसून एक...\nबिगर बॅंकिंग कंपन्यांवर रिझर्व्ह बॅंकेचा बडगा\nमुंबई - बिगर बॅंकिंग वित्त क्षेत्रातील घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेने कडक पावले उचलली आहेत. गैरप्रकार करणाऱ्या बिगर बॅंकिंग...\nउसाच्या ट्रॉलीला धडकून दोघांचा मृत्यू\nकऱ्हाड- ऊसाच्या ट्रालीला मागून दुचाकीने जोराची धडक दिल्याने दोन युवक ठार झाले आहेत. गणेश दिलीप आटोळे (वय 28) व अमर तुकाराम शेळके (30 दोघे रा. उंब्रज...\n'नो पार्किंग'ची पाटी लावा\nपुणे : बिबवेवाडी येथील पर्पल प्लाझा या व्यावसायिक इमारतीत स्वतःची पार्किंग आहे. पण त्याचा वापर पार्किंगसाठी होत नाही. तेथील रस्त्याच्या दोन्ही...\nबंदीनंतरही ‘ट्रामाडोल’च्या सात कोटी गोळ्या जप्त\nमुंबई - इसिस या दहशतवादी संघटनेचे ‘फायटर ड्रग्स’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘ट्रामाडोल’ या गोळीवर एप्रिलमध्ये बंदी घालण्यात आल्यानंतर देशभरातून सात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/double-dhamaka-salman-khan-122521", "date_download": "2018-11-13T07:18:36Z", "digest": "sha1:5YDYJT2JZX7ACSV4XO45LD7LWC2YJ6L5", "length": 10927, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "double dhamaka by salman khan सलमानचा डबल धमाका! | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 9 जून 2018\nसलमान खान सध्या खूपच बिझी आहे. 'रेस 3' चे प्रमोशन आणि त्याचे आगामी चित्रपट. खरं तर तो या वर्षी साधारण चार चित्रपटांसाठी चित्रीकरण करतोय असे म्हणता येईल. भारत, दबंग ३, डान्सिंग डॅडी, किक २ असे काही त्याचे आगामी चित्रपट पाईपलाईनमध्ये आहेत.\nसलमान खान सध्या खूपच बिझी आहे. 'रेस 3' चे प्रमोशन आणि त्याचे आगामी चित्रपट. खरं तर तो या वर्षी साधारण चार चित्रपटांसाठी चित्रीकरण करतोय असे म्हणता येईल. भारत, दबंग ३, डान्सिंग डॅडी, किक २ असे काही त्याचे आगामी चित्रपट पाईपलाईनमध्ये आहेत.\nनुकतेच ‘दस का दम’ या शोमधून सलमानने छोट्या पडद्यावर पुनरागमन केले. हे दोन प्रोजेक्‍ट्‌स सुरू आहेतच. त्यामध्ये आता त्याला दबंग 3 चे चित्रीकरण सुरू करावे लागणार आहे. भारत चित्रपटाचा काही भाग त्याने चित्रीत केला आहे; पण अजून बरेच चित्रीकरण बाकी आहे. त्यामुळे दबंग ३ आणि भारत या चित्रपटांसाठी सलमान एकाचवेळी काम करणार आहे. त्यामुळे कधी इथे तर कधी तिथे अशी सलमानची अवस्था होणार आहे. बघू सलमान कसं काय जमवतोय ते\nअमिताभ बच्चन यांचा नागपुरात महिनाभर मुक्काम\nनागपूर - भारतीय चित्रपट सृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’च्या चित्रीकरणासाठी जवळपास पंचवीस दिवस नागपुरात मुक्काम असणार आहे, यावर खुद्द...\nस्पायडरमॅन, आयर्नमॅनचा निर्माता काळाच्या पडद्याआड\nन्यायॉर्क- अमेरिकेतील प्रसिद्ध मार्वल कॉमिक्सचे जनक आणि स्पायडर मॅन, आयर्नमॅन, हल्क यांसारख्या सुपरहिरोच्या पात्रांची निर्मिती करणारे प्रसिद्ध...\nयंदाची दिवाळी आईविना सुनीसुनी गेली. आईशिवायची ही पहिलीच दिवाळी. दिव्यांच्या लखलखाटात आणि प्रकाशातही आईच्या जाण्याचे दुःख मनात सलत होते. तिच्या प्रेमळ...\n‘...आणि काशिनाथ घाणेकर’ला प्राईम टाईम\nमुंबई - शिवसेना आणि मनसेने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर ‘... आणि काशिनाथ घाणेकर’ या मराठी चित्रपटाला प्राईम टाईम देण्यास नकार देणारी चित्रपटगृहे...\n'खासदार बनसोडेंना नाचायला वेळ, सांत्वन करायला नाही'\nब्रह्मपुरी (ब्रह्मपुरी) : माचणुर (ता. मंगळवेढा) येथील एवढी मोठी घटना घडून प्रतीक शिवशरण हत्याप्रकरणाला 14 दिवसाचा कालावधी उलटूनही या सोलापुर लोकसभा...\n#MeToo : नवाजुद्दीन सिद्दिकीवर माजी मिस इंडिया निहारिका सिंगचा आरोप\nमुंबई : माजी मिस इंडिया निहारिका सिंगने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीवर आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप \"मी टू' मोहिमेंतर्गत केला आहे. तिने यासंबंधी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgaon-news-underground-dranage-scheme-final-permission-86198", "date_download": "2018-11-13T07:39:05Z", "digest": "sha1:4MBLZR2YC6LAWDL4JTC7JC5UEJQFAS7I", "length": 16466, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgaon news underground dranage scheme final permission भूमिगत गटार योजनेस अंतिम मान्यतेची प्रतीक्षा | eSakal", "raw_content": "\nभूमिगत गटार योजनेस अंतिम मान्यतेची प्रतीक्षा\nगुरुवार, 7 डिसेंबर 2017\nजळगाव - शहरास अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा, भूमिगत गटारी व मल:निसारण योजना मंजूर झाल्या आहेत. या दोन्ही योजनांच्या कामांसाठी जैन इरिगेशन कंपनीची निविदा मंजूर झाली असून, पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर भूमिगत गटारींच्या कामाची निविदा अंतिम मान्यतेसाठी महापालिका प्रशासनाने शासनाकडे पाठविलेली आहे. परंतु, शासनाकडून अद्याप मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे शासन केव्हा मंजुरी देते, याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे.\nजळगाव - शहरास अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा, भूमिगत गटारी व मल:निसारण योजना मंजूर झाल्या आहेत. या दोन्ही योजनांच्या कामांसाठी जैन इरिगेशन कंपनीची निविदा मंजूर झाली असून, पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर भूमिगत गटारींच्या कामाची निविदा अंतिम मान्यतेसाठी महापालिका प्रशासनाने शासनाकडे पाठविलेली आहे. परंतु, शासनाकडून अद्याप मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे शासन केव्हा मंजुरी देते, याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे.\nकेंद्र व राज्य शासनाच्या अमृत योजनेंतर्गत शहरासाठी भूमिगत गटारी व मल:निसारण योजनेसाठी १३१ कोटी ५६ लाखांची योजना आणि १९१ कोटी ८६ लाखांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. यात दोन्ही योजनेच्या कामांची जैन इरिगेशन कंपनीची निविदा मंजूर झाली असून, पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार कंपनीतर्फे लवकरच कामाला सुरवात होणार आहे. त्याचबरोबर भूमिगत गटारी योजनेचे काम करण्याची जैन कंपनीची निविदा मंजूर करून अंतिम मान्यतेसाठी महापालिका प्रशासनाने शासनाकडे पाठविली आहे. परंतु याबाबत शासनाकडून अद्याप मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे ही मान्यता लवकर मिळाल्यास पाणीपुरवठा व भूमिगत गटारी योजनेचे काम एकाचवेळी सुरू झाल्यास या योजनेतून काम लवकर पूर्ण होणार आहे.\nपाणीपुरवठा योजनेसाठी जागांचे मोजमाप\nअमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने जैन इरिगेशन कंपनीला दिले आहेत. त्यानुसार लवकरच या योजनेच्या कामाला सुरवात होणार असून, कंपनीतर्फे यंत्रसामग्री, मनुष्यबळ उपलब्ध करून प्रत्यक्ष जागांचे मोजमाप करण्याच्या कामाला सुरवात झाली आहे.\nभूमिगत गटारी योजना मंजुरीच्या प्रतीक्षेत\nभूमिगत गटार व मल:निसारण योजनेचे काम पाणीपुरवठा योजनेसोबत एकत्र केले जाणार आहे. परंतु शासनाकडून अद्याप अंतिम मान्यता मिळालेली नाही. दोन्ही कामे एकाचवेळी सुरू झाल्यास शहरात पाणीपुरवठा व भूमिगत गटारींचे पहिल्या टप्प्यातील काम सुरू होऊन मोठा दिलासा नागरिकांना मिळणार आहे.\nया परिसरात होणार गटारींची कामे\nमेहरुण, आदर्शनगर, गणपतीनगर, आकाशवाणी चौक, जोशीपेठ, सिंधी कॉलनी, मास्टर कॉलनी, रज्जा कॉलनी, कासमवाडी, सालारनगर, रामेश्‍वर कॉलनी, कालिंकामाता परिसर, का. ऊ. कोल्हे शाळा परिसर, जुने जळगाव परिसर, नवीपेठ, पोलन पेठ, बळिरामपेठ, शिवाजीनगर, प्रजापतनगर, जगन्नाथनगर, एस. टी. वर्क शॉप परिसर, कोर्ट चौकातील पूर्व भाग, सावित्रीनगर, श्रीकृष्ण कॉलनी, कोंबडीबाजार, पांझरापोळ, जिल्हा रुग्णालय परिसर, रामदेवबाबा मंदिर परिसर, कंवरराम चौक, स्वातंत्र्य चौक पूर्व भाग, गांधीनगर, गुजराथीनगर, बी. जे मार्केट परिसर, मेस्कोमातानगर आदी ठिकाणी भुयारी गटारींची कामे पहिल्या टप्प्यात सुरू होतील.\nप्रतिक शिवशरणच्या हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार : प्रकाश आंबेडकर\nब्रह्मपुरी (सोलापुर) - माचणूर (ता. मंगलवेढा) येथील प्रतिक शिवशरण या निष्पाप लहान बालकाचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. तसेच ही हत्या नसून एक...\nमंगळवेढ्यात कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या\nमंगळवेढा - तालुक्यातील पाटकळ येथील भारत गडदे वय 60 यांनी कर्जाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. तालुक्यातील या तीन आठवड्यातील ही तिसरी आत्महत्या...\nमहापालिकेचे भंगार कोठार ‘फुल’\nपिंपरी - महापालिकेच्या भंगार साहित्याच्या लिलाव प्रक्रियेला विलंब होत असल्याने नेहरूनगर कोठार पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे विविध विभागांकडील...\nभीमा सहकारी साखर कारखाना दुसरे बिल 100 रुपये प्रति टनाप्रमाणे काढणार\nमोहोळ- टाकळी सिकंदर ता. मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2017-18 मधील शेतकऱ्यांची एफआरपी प्रमाणे निघणारी पूर्ण रक्कम...\nमतदारांत जनजागृती करा - सुनील अरोरा\nपुणे - आगामी निवडणूकप्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणुकीशी संबंधित, तसेच ‘ईव्हीएम’ आणि ‘व्हीव्हीपॅट’ मशीनबाबत सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्तम...\nपुणे महापालिकेची १५ टीएमसी पाण्याची मागणी\nपुणे - पुणे शहराला पंधरा टीएमसी पाणी द्यावे, या मागणीसंदर्भात महापालिकेने राज्य जलसंपदा नियामक प्राधिकरणासमोर बाजू मांडली आहे. या मागणीच्यासंदर्भात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-legislative-council-elections-results-bjp-wins-in-amravati-and-shiv-sena-candidate-won-in-parbhani/articleshow/64299027.cms", "date_download": "2018-11-13T08:04:15Z", "digest": "sha1:ZDZB77WQULRWJ2KUUGIHS5CYAWYIZFR3", "length": 12663, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "MLC Election Results: Maharashtra Legislative Council Election Results BJP Wins in Amravati and Shiv Sena Candidate Won in Parbhani | MLC Election Results: काँग्रेसला धक्का", "raw_content": "\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवती\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवतीWATCH LIVE TV\nस्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या सहापैकी रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, परभणी-हिंगोली, अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या पाच जागांचे निकाल आज जाहीर झाले. परभणी-हिंगोलीतून शिवसेनेचे उमेदवार विप्लव बाजोरिया हे विजयी झाले. त्यांनी काँग्रेसच्या सुरेश देशमुख यांचा पराभव केला.\nस्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या सहापैकी रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, परभणी-हिंगोली, अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या पाच जागांचे निकाल आज जाहीर झाले. शिवसेनेने परभणी- हिंगोली, नाशिक या दोन ठिकाणी, तर भाजपने अमरावती, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीत विजय मिळवला. राष्ट्रवादीने रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग राखले.\nपरभणी-हिंगोलीतून शिवसेनेचे उमेदवार विप्लव बाजोरिया हे विजयी झाले. त्यांनी काँग्रेसच्या सुरेश देशमुख यांचा पराभव केला. बाजोरिया यांनी ३५ मतांनी विजय मिळवला. त्यांना २५६ मते मिळाली. तर काँग्रेसच्या देशमुख यांना २२१ मते मिळाली. अमरावतीत काँग्रेसला मोठा धक्का बसला. भाजपच्या प्रवीण पोटेंनी काँग्रेसच्या अनिल माधोगडिया यांचा पराभव केला. पोटेंना ४५८ मते मिळाली. तर माधोगडिया यांना केवळ १७ मते मिळाली. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीतही भाजपचा विजय झाला. रामदास अांबटकर यांनी ८८ मतांनी विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसच्या इंद्रकुमार सराफ यांना पराभूत केलं. नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दराडे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीच्या शिवाजी सहाणे यांना पराभूत केले. दराडे यांना १९३ मते मिळाली. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. अनिकेत तटकरे यांनी तब्बल २०० मतांनी विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेच्या राजीव साबळेंचा पराभव केला.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nयुपीः हिंदू मुलांना सोप्या अतिशय पद्धतीने उर्दु भाषेचे शिक्ष\nराफेल विक्रीत अंबानींना लाभ पोहोचवला नाहीः दसॉल्ट CEO\nसैनिकाप्रमाणे सर्वांनी पृथ्वीचं संरक्षण करावंः राष्ट्रपती\nराफेल, नोटाबंदीवरून, माजी कर्मचाऱ्याचे राष्ट्रपतींना पत्र\nचेन्नईः भंगारातून साकारलेल्या कलाकृतींनी वाढवली रस्त्याची शो\nबहुतेक मुस्लिम संघटनांचा राम मंदिराला पाठिंबाःNCM अध्यक्ष\nराज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर\nभाऊ कदम यांचा माफीनामा\n'...यापुढे ओवाळणार नाही': राज ठाकरेंचे फटकारे\nमानसिक संतुलन बिघडलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार\nविद्यार्थीही ग्राहक, मागू शकतो न्याय: ग्राहक मंच\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nपेट्रोल-डिझेलचे दर चार वर्षांत चढेच...\nसुनील शितपला तूर्तास जामीन नाहीच...\n पालिका आयुक्त आज कोर्टासमोर...\nमुख्यमंत्र्यांनी आचारसंहिता भंग केल्याची काँग्रेसची तक्रार...\nराष्ट्रवादीचे निरंजन डावखरे भाजपमध्ये...\nतंत्रज्ञानाशी मैत्री करण्याची संधी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/user/password", "date_download": "2018-11-13T06:31:18Z", "digest": "sha1:PT5TRN34OQ4AL6Y4WNOXTTBKGW5MMIN3", "length": 5280, "nlines": 51, "source_domain": "aisiakshare.com", "title": " सदस्य खाते | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.(active tab)\nसदस्यनाम अथवा इमेल पत्ता *\nजॉनी वॉकर (जन्म : ११ नोव्हेंबर १९२६)\nजन्मदिवस : शिखांचे महाराजा रणजीत सिंग (१७८०), भौतिकशास्त्रज्ञ जेम्स क्लर्क मॅक्सवेल (१८३१), लेखक रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन (१८५०), लेखक, विधिज्ञ, पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर (१८७३), के जीवनसत्त्व शोधणारा नोबेलविजेता एडवर्ड डॉईजी (१८९३), लेखक, विचारवंत व 'नवी क्षितिजे'चे संस्थापक संपादक विश्वास रघुनाथ पाटील (१९२८), अभिनेत्री जीन सेबर्ग (१९३८), लेखक हुमायूँ अहमद (१९४८), सन मायक्रोसिस्टम्सचा सहसंस्थापक स्कॉट मकनीली (१९५४), अभिनेत्री व्हूपी गोल्डबर्ग (१९५५), अभिनेत्री जुही चावला (१९६७), लेखिका अयान हिरसी अली (१९६९)\nमृत्युदिवस : चित्रकार लुदोव्हिको काराच्ची (१६१९), संगीतकार रोसिनी (१८६८), चित्रकार कामिय पिसारो (१९०३), लेखक हेक्टर ह्यू मन्रो उर्फ साकी (१९१६), सिनेदिग्दर्शक व्हित्तोरिओ द सिका (१९७४)\n१६८१ : संभाजींनी औरंगजेबाविरोधात बंड करून त्याचा मुलगा अकबर याची महाराष्ट्रात भेट घेतली.\n१९५६ : अलाबामा राज्यातील बसमध्ये गौर-कृष्णवर्णीयांसाठी वेगळे राखीव विभाग ठेवण्याची तरतूद बेकायदेशीर असल्याचा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या समान हक्कांसाठीच्या लढ्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता.\n१९७१ : बालभारतीने 'किशोर' मासिकाचा अंक प्रायोगिक पातळीवर प्रथम प्रकाशित केला. जाने. ७२ पासून नियमित प्रकाशन.\n१९९५ : सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार.\n२००१ : अमेरिकन फौजांनी तालिबानकडून काबूलचा ताबा मिळवला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.btcamo.com/mr/about-us/", "date_download": "2018-11-13T06:31:51Z", "digest": "sha1:OR7Y22KCDRHVPJJLZY22TRSPDJTYX7K5", "length": 9579, "nlines": 191, "source_domain": "www.btcamo.com", "title": "आमच्या विषयी - Shaoxing Baite कापड कंपनी, लिमिटेड.", "raw_content": "\nलष्कर झाडीचा प्रदेश क्लृप्ती फॅब्रिक\nलष्कर वाळवंट क्लृप्ती फॅब्रिक\nलष्कर राखाडी क्लृप्ती फॅब्रिक\nलष्कर बर्फ क्लृप्ती फॅब्रिक\nनेव्ही झाडीचा प्रदेश क्लृप्ती फॅब्रिक\nनेव्ही सागरी क्लृप्ती फॅब्रिक\nसशस्त्र दलाच्या क्लृप्ती फॅब्रिक\nसीमा गार्ड क्लृप्ती फॅब्रिक\nनवीन शैली क्लृप्ती फॅब्रिक\nगणवेश व कार्य करताना घालायचे कपडे फॅब्रिक\nअशा त-हेचे कापड विणणे / ड्रिल / चकचकीत सुती किंवा लोकरी कापड फॅब्रिक\nऑक्सफर्ड / Cordura फॅब्रिक\nपॉपलिनचे कापड / शर्ट फॅब्रिक\nसैन्य / पोलीस एकसमान\nMiltary एकसमान / जाकीट\nसैन्य / पोलीस शर्ट\nसैन्य / पोलीस अर्धी चड्डी\nपोलीस जाकीट / एकसमान\nडोक्यावरुन अंगात चढवायचा स्वेटर\nसैन्य कॅप्स आणि Berets\nलष्करी बूट / बूट\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nShaoxing Baite कापड कं., लि Shaoxing -a जगप्रसिद्ध शहरात वस्त्रोद्योग, चीन, स्थित आहे लष्कर, पोलिस आणि मध्य-पूर्व सरकारी खाती, रशिया, युरोप, आग्नेय आशिया करण्यासाठी लष्करी फॅब्रिक्स आणि गणवेश विविध बनवण्यासाठी लक्ष केंद्रित अमेरिका आणि आफ्रिका.\nआ म्ही काय करू शकतो:\nआम्ही बनवण्यासाठी सर्व आयटम व्यापक उत्पादने ज्ञान लष्करी आणि कार्य करताना घालायचे कपडे संरक्षणात्मक उद्योगात 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव तसेच आहे. आम्ही तुम्हाला दर्जाचे उत्पादने माहितीपूर्ण ग्राहक सेवा सोबत आम्ही पुरवठा काय आणि आपल्या स्वत: च्या safety.Our उत्पादनांसाठी आपल्या जागृतीसाठी प्रदान आहेत विविध आणि विभिन्न आहेत, क्लृप्ती फॅब्रिक्स, तयार लोकरीचे कपडे एकसमान फॅब्रिक्स, तयार कार्य करताना घालायचे कपडे फॅब्रिक्स, तयार लष्करी गणवेश समावेश जे, लढणे पट्टा, टोपी, बूट करते, टी-शर्ट आणि जॅकेट्स.\nगुणवत्ता हमी - आमच्या कारखाना प्रगत डाईंग आणि मुद्रण उपकरणे ओळख, त्याच्या स्वत: च्या प्रयोगशाळा आणि तंत्रज्ञ रिअल टाइम मध्ये उत्पादन प्रत्येक चरण परीक्षण, QC विभाग अंतिम पाहणी, आमची उत्पादने ठेवू शकता केले नेहमी चाचणी आवश्यकता भिन्न देश येतात पास ' सैन्य.\nकिंमत फायदा - आमच्या कंपनी Shaoxing स्थित, कारण textile.There एक जगप्रसिद्ध शहर येथे बरेच greige फॅब्रिक आणि डाईंग कारखाने आहेत, आम्ही तयार वस्तू करण्यासाठी कच्चा माल स्वस्त स्विच करू शकता.\nभरणा लवचिक - टी / तिलकरत्ने आणि एल / सी पैसे बाजूला, आम्ही देखील खरेदीदार च्या निधी सुरक्षा संरक्षित करू शकता Alibaba.It माध्यमातून व्यापार अॅश्युरन्स करण्यासाठी पैसे स्वागत आहे.\nवाहतूक सोयीस्कर - आमच्या शहर फार, निँगबॉ आणि शांघाय बंदर जवळ देखील हंग्झहौ विमानतळ, वस्तू चेंडू खरेदीदार च्या कोठार जलद आणि वेळ मध्ये देतो शकता जे जवळ.\nआम्ही नेहमी आत्मा \"गुणवत्ता प्रथम कार्यक्षमता प्रथम, सेवा, प्रथम\" प्रामाणिकपणे जगातील प्रत्येक ग्राहक भेट द्या आणि चौकशी स्वागत दांडा end.We सुरूवाती पासून.\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nआमचे सोशल मिडिया वर\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nकाय साहित्य केली क्लृप्ती खटला आहे ...\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/5888", "date_download": "2018-11-13T07:13:33Z", "digest": "sha1:U5JRBJP7JQ2XVCTQHAE6IKD42F67WPON", "length": 24364, "nlines": 104, "source_domain": "aisiakshare.com", "title": " वेदनाः शारीरिक इजा की मनाचा खेळ? | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nवेदनाः शारीरिक इजा की मनाचा खेळ\nत्या दिवशी नाट्यगृह तुडुंब भरलेले होते. काही जण पायऱ्यावर, काही जण पॅसेजच्या रिकाम्या जागेत बसले होते. संयोजकांना शेवटच्या क्षणी टीव्ही स्क्रीनची व्यवस्था करावी लागली. त्यामुळे बाहेरचा व्हरांडाही भरला. स्टेजवरचा पडदा वर सरकू लागला. डॉ. परवेझ खंबाटा स्टेजवर उभे होते. संपूर्ण स्टेजला ऑपरेशन थेटरचे स्वरूप देण्यात आले होते. डॉक्टरांच्या समोर ऑपरेशन टेबल व त्यावर एक रुग्ण. कार्यक्रमाची सुरुवातच डॉक्टरांनी चेहऱ्यावर मास्क चढवण्यापासून झाली. त्यानंतर डॉक्टरांनी हातात ग्लोव्हज चढवले. शेजारच्या नर्सने त्यांच्या हातात इंजेक्शनची सिरिंज दिली. क्षणभर इंजेक्शनच्या सुईकडे निरखून बघत रुग्णाच्या मासल दंडात डॉक्टर सुई टोचतात. प्रेक्षकांना रुग्ण थोडीशी हालचाल करत आहे असे वाटले. काही क्षणात रुग्ण शांत होतो. व चक्क डोळे उघडून डॉक्टरांकडे बघत स्मित करतो.\n“एकदम छान, डॉक्टर. तुम्ही अगोदरच सांगितल्याप्रमाणे इंजेक्शनची सुई शरीरात गेली हे मला जाणवले. परंतु मला वेदना काही जाणवल्या नाहीत. ”\n“मग पुढच्या शस्त्रक्रियेच्या तयारीला लागू का Anesthesia शिवायच्या ऑपरेशनला तुमची हरकत तर नाही ना Anesthesia शिवायच्या ऑपरेशनला तुमची हरकत तर नाही ना\n“अजिबात नाही, डॉक्टर. बिनधास्त करा.”\nडॉक्टर प्रेक्षकांकडे बघत “मी ऑपरेशनसाठी एक नवीन प्रक्रिया शोधली आहे. यात मी भूल देणे पूर्णपणे टाळलेले आहे. रुग्ण ऑपरेशनच्या काळात पूर्णपणे शुद्धीवर असतो, काय काय घडत आहे ते उघड्या डोळ्यानी पाहू शकतो. रुग्णाला कुठलीही वेदना जाणवणार नाही. मी शोधलेल्या या प्रक्रियेत वेदनेची आठवण पूर्णपणे पुसून टाकण्यात आली आहे. जर वेदनेची आठवणच येत नसल्यास त्याला भ्यायचेही कारण नाही. माझी ही ऑपरेशनपूर्व प्रक्रिया केवळ सैद्धांतिक स्वरूपात नसून त्याची व्यावहारिकता या रुग्णाने सिद्ध केलेले तुम्ही आताच प्रत्यक्षपणे पाहिलेले आहे. सुई टोचल्याच्या वेदना तुम्हालाही जाणवल्या. तो मात्र एका क्षणात सर्व काही विसरून गेला. यानंतरच्या अनुभवाची त्याला भीती वाटणार नाही. भूल देण्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामापासून आपण रुग्णाला वाचवू शकतो. हा एक वैद्यकशास्त्रासाठीचा सुवर्ण दिवस ठरू शकेल.” असे म्हणत त्यानी आपले भाषण आवरते घेतले.\n“ठीक आहे तर. आता मला ऑपरेशन पूर्ण करू दे.”\nस्टेजचा पडदा हळू हळू खाली सरकू लागला.\nमूक प्राण्यावर दया दाखवावी (भूतदया परमो धर्मः) यासाठी आंदोलन करणाऱ्यांचा प्राणी मरत असताना त्यांना काय वाटते या प्रश्नापेक्षा प्राण्यांना वेदना होतात यावर नेहमीच भर असतो. परंतु वेदना म्हणजे नेमके काय हा प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तर देणे फार अवघड ठरते. वेदना हे काही दाखवता येत नाही. किंवा त्याचे वर्णनही करता येत नाही. ती एक प्रकारची संवेदना असते व जो कुणी ते अनुभवत असतो त्यालाच ते फक्त कळत असते. याचा अर्थ प्राण्यांनाही वेदना जाणवत असाव्यात. परंतु प्राण्यांना होत असलेल्या वेदना शब्दातून व्यक्त करता येत नसल्यामुळे त्यांना वेदना नाहीत या (गैर)समजुतीतून आपण त्यांच्याशी व्यवहार करत असतो. प्राण्यांनाही वेदना जाणवत असल्यास याचा नैतिकदृष्ट्या विचार करण्याची गरज आहे, असे पुरस्कर्त्यांचा आग्रह असतो.\nवेदना ही मुळातच वाईट वा क्लेशदायक असते व जाणून बुजून काही कारण नसताना कुणाला तरी वेदनेच्या आहारी देणे हा निंदनीय प्रकार असू शकतो. एक मात्र खरे की वेदना आहे याबद्दल दुमत नसावे. परंतु ते कितपत वाईट आहे व या वाईटातून काही चांगले निघण्याची शक्यता आहे याचा अंदाज करता येईल का मुळात शारीरिक वेदना व त्यामुळे मेंदूत होणाऱ्या संवेदना या दोन गोष्टी अत्यंत वेगळ्या आहेत. एखाद्याच्या मेंदूमध्ये वेदनेची आठवण रहात नसेल वा त्याची भीती वाटत नसल्यास त्याच्यावर वेदनेचा मारा करत राहावे की काय मुळात शारीरिक वेदना व त्यामुळे मेंदूत होणाऱ्या संवेदना या दोन गोष्टी अत्यंत वेगळ्या आहेत. एखाद्याच्या मेंदूमध्ये वेदनेची आठवण रहात नसेल वा त्याची भीती वाटत नसल्यास त्याच्यावर वेदनेचा मारा करत राहावे की काय जरी वेदनेची आठवण राहत नसली तरी वेदना तीव्र असतात व त्याचे अस्तित्व नाकारता येत नाही, ही वस्तुस्थिती लक्षात ठेवायला हवी.\nएखाद्याला वेदनांची जाणीव होत नाही व त्याविषयी काही बोलत नाही म्हणून त्याला वेदना देत रहावे (व त्यातून आपला फायदा करून घ्यावा) हे सपशेल चुकीचे ठरेल. गंमत म्हणजे वेदनाच्या अनुभवाची संवेदना व वेदना होणार म्हणून वाटणारी भीती या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. डॉक्टर खंबाटानी रुग्णाच्या मनात वेदनेची भीतीच वाटू न देणारी प्रक्रिया शोधल्यामुळे रुग्णाला ऑपरेशनच्या वेळी भूल देण्याची (व भूल देण्याचा धोका पत्करण्याची) गरजच उरली नाही. जे काही ऑपरेशनच्या वेळी करायचे ते बिनधास्त करण्याची मुभा यातून मिळते. काही कारण नसताना एखाद्याला वेदना देत राहणे ही फार चुकीची गोष्ट आहे. एखाद्या मनोरुग्णाला वेदनेची जाणीव होत नाही म्हणून त्याला वेदना देत राहणे कितपत योग्य ठरेल\nखरे पाहता वेदनेची जाणीव कशी होते हे समजून घेणे महत्वाचे ठरेल. आपल्या पायाच्या आंगठ्यावर कुणाचे तरी बुटाचे पाय पडल्यास असह्य वेदना जाणवतात. किंवा टेनीससारखा खेळ खेळत असताना बॉल उंचावरून मारल्यास पाठीला कळ आल्याने मरणांतिक वेदना होतात. त्या वेदनांची जाणीव मेंदूला पोचते. तेथील नसांची chain reaction सुरू होते. शरीरावरील घाव pain receptorला जागे करतात. व तेथून रासायनिक स्राव होतो व हे रसायन वेदनेची जाणीव देते. मज्जारज्जूमधून हा संदेश मेंदूपर्यंत पोचतो. मेंदू ताबडतोब संबंधित भागाला (Somato-sensory Area) सूचना देते. व आंगठा मागे सरकवला जातो ( वा टेनिस खेळाडू खेळ थांबवून विश्रांती घेतो) परंतु एवढ्यावरच हे थांबत नाही. अशा प्रकारच्या वेदनेची जाणीव उत्क्रांतीच्या काळापासून मानवी मनात दडलेली असल्यामुळे fight or flight च्या स्थितीला पोचते. याचाच अर्थ ही वेदना मानवी अस्तित्वासाठी प्रतिबंधात्मक व शरीराला सुरक्षित ठेवणारी यंत्रणा आहे. त्यामुळे आपण पूर्णपणे वेदनेला सुट्टी देऊ शकत नाही. (वा वेदनेपासून पूर्णपणे मुक्त होऊ शकत नाही) दात दुखत असल्यास प्रचंड वेदना होतात. परंतु काही काळाने त्या थांबतात. आपल्या जिवाला धोका नाही हा संदेश मेंदू पोचवतो. परंतु हीच वेदना अनेक वेळा होऊ लागल्यास दातावर उपचार केल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणजेच या वेदनेची स्मृती धोक्याची सूचना देते. व त्यातून तुमच्या शरीराचे रक्षण होऊ शकते.\nहे सर्व खरे असल्यास मूक प्राण्यांच्या बाबतीत काय घडत असावे याचा विचार करावा लागेल. मूक जनावरांना वेदना जाणवत असतील का त्या वेदनांची जाणीव त्यांच्या स्मृतीपटलात साठवलेली असेल का त्या वेदनांची जाणीव त्यांच्या स्मृतीपटलात साठवलेली असेल का वेदनेतून ते काही तरी शिकत असतील का वेदनेतून ते काही तरी शिकत असतील का खाटिक सुरी घेऊन आल्यानंतर प्राणी पळून जाण्याचा प्रयत्न करत असतील का खाटिक सुरी घेऊन आल्यानंतर प्राणी पळून जाण्याचा प्रयत्न करत असतील का एखाद्या पाळीव कुत्र्याला मालक सातत्याने त्रास देत असल्यास, मारहाण करत असल्यास, कुत्रा चवताळून मालकाला चावेल का एखाद्या पाळीव कुत्र्याला मालक सातत्याने त्रास देत असल्यास, मारहाण करत असल्यास, कुत्रा चवताळून मालकाला चावेल का किंवा पळून जाण्याचा प्रयत्न करेल का किंवा पळून जाण्याचा प्रयत्न करेल का आपल्या () जिव्हाचापल्यासाठी माशाला सळीवर बांधून भाजत असताना त्याला वेदना जाणवत असतील का किंवा काही क्षणापुरतेच त्या वेदना रहात असतील का किंवा काही क्षणापुरतेच त्या वेदना रहात असतील का हळू हळू आपण मरून जाऊ ही जाणीव येत असेल का\nडॉ. जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पतींच्या संवेदनाविषयी भरपूर प्रयोग केले होते. खरेखरच वनस्पतीनाही संवेदना असल्यास अहिंसा हे एक मूल्य मानणारे, शाकाहारी अन्नाचाही त्याग करतील का किंवा भाजीपाला खात असताना वनस्पतींना वेदना जाणवू नयेत यासाठी काही तजवीज करता येईल का किंवा भाजीपाला खात असताना वनस्पतींना वेदना जाणवू नयेत यासाठी काही तजवीज करता येईल का किंवा जीवो जीवस्य जीवनम् किंवा जीवो जीवस्य जीवनम् या उक्तीचे तंतोतंत पालन करत या प्रश्नाकडे पाठ फिरवायचे का\nवेदना म्हणजे वेगवेगळ्या प्रसंगातील अनुभवांचीच मालिका असल्यास, डॉक्टर खंबाटा यांनी प्रात्यक्षिकेत दाखविल्याप्रमाणे, काही क्षणच वेदनेचा अनुभव (व आयुष्यभर त्याची भीती) येत असल्यास घाबरण्याचे काहीच कारण नाही हे कितपत योग्य ठरेल\n(या चर्चेत आपण फक्त वेदनेशी संबंधित गोष्टींचा विचार करत असून पूर्ण जग मांसाहारी झाल्यास पर्यावरणाचे, इकॉलॉजीचे, जैव वैविध्यतेचे काय होईल वा पूर्ण शाकाहारी झाल्यास तितक्या प्रमाणात भाजीपालाचा पुरवठा होईल का इत्यादी प्रश्न चर्चेपुरते बाजूला ठेवलेले आहेत, याची कृपया नोंद घ्यावी. )\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nबऱ्याच‌दा वेद‌ना या शारिरिक‌\nबऱ्याच‌दा वेद‌ना या शारिरिक‌ वेद‌ना म्ह‌णून‌च‌ मान‌ल्या जातात‌. मान‌सिक‌ वेद‌नेचे काय‌ मान‌सिक‌ अस्व‌स्थ‌त‌तेला मान‌सिक‌ वेद‌ना म्ह‌ण‌ता येईल‌.\nआवडला लेख .माझा नवीन ललितलेख\nआवडला लेख .माझा नवीन ललितलेख वाचा,नुकताच लिहीला आहे.\nजॉनी वॉकर (जन्म : ११ नोव्हेंबर १९२६)\nजन्मदिवस : शिखांचे महाराजा रणजीत सिंग (१७८०), भौतिकशास्त्रज्ञ जेम्स क्लर्क मॅक्सवेल (१८३१), लेखक रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन (१८५०), लेखक, विधिज्ञ, पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर (१८७३), के जीवनसत्त्व शोधणारा नोबेलविजेता एडवर्ड डॉईजी (१८९३), लेखक, विचारवंत व 'नवी क्षितिजे'चे संस्थापक संपादक विश्वास रघुनाथ पाटील (१९२८), अभिनेत्री जीन सेबर्ग (१९३८), लेखक हुमायूँ अहमद (१९४८), सन मायक्रोसिस्टम्सचा सहसंस्थापक स्कॉट मकनीली (१९५४), अभिनेत्री व्हूपी गोल्डबर्ग (१९५५), अभिनेत्री जुही चावला (१९६७), लेखिका अयान हिरसी अली (१९६९)\nमृत्युदिवस : चित्रकार लुदोव्हिको काराच्ची (१६१९), संगीतकार रोसिनी (१८६८), चित्रकार कामिय पिसारो (१९०३), लेखक हेक्टर ह्यू मन्रो उर्फ साकी (१९१६), सिनेदिग्दर्शक व्हित्तोरिओ द सिका (१९७४)\n१६८१ : संभाजींनी औरंगजेबाविरोधात बंड करून त्याचा मुलगा अकबर याची महाराष्ट्रात भेट घेतली.\n१९५६ : अलाबामा राज्यातील बसमध्ये गौर-कृष्णवर्णीयांसाठी वेगळे राखीव विभाग ठेवण्याची तरतूद बेकायदेशीर असल्याचा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या समान हक्कांसाठीच्या लढ्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता.\n१९७१ : बालभारतीने 'किशोर' मासिकाचा अंक प्रायोगिक पातळीवर प्रथम प्रकाशित केला. जाने. ७२ पासून नियमित प्रकाशन.\n१९९५ : सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार.\n२००१ : अमेरिकन फौजांनी तालिबानकडून काबूलचा ताबा मिळवला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahitisagar.com/0201.php", "date_download": "2018-11-13T07:00:36Z", "digest": "sha1:NKL6MDXESSC5JUTPJTOKGPBGKJRYDATM", "length": 7501, "nlines": 64, "source_domain": "mahitisagar.com", "title": " १ फेब्रुवारी", "raw_content": "दिनविशेष : १ फेब्रुवारी\nहा या वर्षातील ३२ वा दिवस आहे.\n: मक्‍का येथे चालू असलेल्या हज यात्रेत चेंगराचेंगरी होऊन २५१ यात्रेकरू ठार तर २४४ लोक जखमी झाले.\n: भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन अ‍ॅंडरसन याला फरारी घोषित केले.\n: ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील एक दिवसीय क्रिकेट सामन्यात शेवटच्या चेंडुवर न्यूझीलंडला ६ धावा हव्या असताना ग्रेग चॅपलने आपला भाऊ ट्रेव्हर चॅपलला अंडरआर्म बॉल टाकण्यास सांगितले. ट्रेव्हरने चॅपलने तसा चेंडू टाकला व ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला परंतु यानंतर अंडरआर्म गोलंदाजी बेकायदा ठरवण्यात आली.\n: १५ वर्षे विजनवासात काढल्यानंतर ईराणचे आयातुल्ला खोमेनी तेहरानला परतले.\n: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अन्नपाणी व औषधे वर्ज्य करुन प्रायोपवेशनास प्रारंभ केला.\n: प्र. बा. गजेन्द्रगडकर यांनी भारताचे ७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.\n: सुधी रंजन दास यांनी भारताचे ५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.\n: नऊ शतकांची राजसत्ता बरखास्त करुन प्रजासत्ताक बनण्यास हंगेरीच्या संसदेने मान्यता दिली.\n: डॉ. के. बी. लेले यांनी ’गुरुकिल्ली’ हे जादुविद्येला वाहिलेले मराठी भाषेतील पहिले नियतकालिक सुरू केले.\n: थॉमस एडिसनने पहिल्या चलचित्रपटाची निर्मिती पूर्ण केली.\n: ’ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी’ची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.\n: मॉरिशसमधे गुलामगिरी प्रथेचा अंत\n: गणोजी शिर्के यांच्या मदतीने मुघल सरदार शेख नजीबखान याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n: अजय जडेजा – क्रिकेटपटू\n: जॅकी श्रॉफ – अभिनेता\n: बोरिस येलत्सिन – रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष (मृत्यू: २३ एप्रिल २००७)\n: जयंत साळगावकर – ज्योतिर्भास्कर, लेखक व उद्योजक (मृत्यू: २० ऑगस्ट २०१३)\n: मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर – ज्येष्ठ समीक्षक आणि सांगली (२००८) येथील ८१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (मृत्यू: २६ जानेवारी २०१५ - सांगली)\n: ए. के. हनगल – चित्रपट अभिनेते व स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू: २६ ऑगस्ट २०१२)\n: राजा बढे – संपादक, चित्रपट अभिनेते, लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार, गायक, कवी आणि गीतकार (मृत्यू: ७ एप्रिल १९७७)\n: क्लार्क गेबल – अमेरिकन अभिनेता (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९६०)\n: ’विद्यानिधी’ सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव – महामहोपाध्याय, वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार (मृत्यू: ६ जानेवारी १९८४)\n: जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर – अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ (मृत्यू: ५ जानेवारी १९४३)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n: अनिल मोहिले – संगीतकार व संगीत संयोजक (जन्म: \n: कल्पना चावला – भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर (जन्म: १ जुलै १९६१)\n: मोतीराम गजानन तथा मो. ग. रांगणेकर – नाटककार, चित्रपट दिग्दर्शक व पत्रकार (मृत्यू: १० एप्रिल १९०७)\n: वेर्नर हायसेनबर्ग – ’क्‍वांटम मॅकॅनिक्स’मधील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे (१९३२) जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ५ डिसेंबर १९०१)\n सूचना / तक्रारी / प्रतिक्रिया / माहिती देण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://samvedg.blogspot.com/2008/09/blog-post_26.html", "date_download": "2018-11-13T07:52:22Z", "digest": "sha1:WADRHM5HJFUHYBO5ANQOZZTBZ5WZHDRH", "length": 23100, "nlines": 260, "source_domain": "samvedg.blogspot.com", "title": "संदिग्ध अर्थाचे उखाणे: बोका", "raw_content": "\nनवकथेतून आल्यासारखा बोका बराच वेळ रिकामा विचार करत बसला. रात्रीची झोप उत्तम झाली होती. सकाळी सकाळी ऊन खाऊन झालं होतं पण त्याचा काही केल्या आज मूड येत नव्हता. गल्लीतल्या चार-दोन उनाड आणि उथळ मांजरींनी त्याच्याकडे बघून शेपूट हलवली होती खरं पण त्याला अजिबातच रोमॅन्टीक वाटलं नाही. एका नॉर्मल बोक्यासाठी हे अतीच होतं नाही का कोपरयातल्या लव्हबर्डच्या आवाजाने त्याची समाधी मोडली आणि स्मिताने ठेवलेल्या भांडंभर दुधावर त्याने रात्रभराचा उपास सोडायला सुरुवात केली.\nस्मिताचं खरं नाव स्मिता नसून स्मिथा राव आहे हे बोक्याला नसलं तरी आपल्याला माहीती हवं. पण बोका आणि इतरही बरेच लोक स्मिथाला स्मिता, स्मित किंवा मिस राव अश्या अनेक नावांनी ओळखायचे. बोक्याशी तादादत्म्यता म्हणून आपणही स्मिताच म्हणू या.\nस्मिताचं आयुष्य वेळापत्रकाचे रकाने असतात तसं चौकोनी; ऑफिस- ऑफिस-ऑफिस-आणि घर. पहाटे घर सोडण्यापुर्वी नाईलाजाने आरसा बघायचा आणि घाईघाईने ऑफिसच्या दिशेने गाडी हाकायची. एकदा का त्या स्वाईपिंग मशिन मधे ऍटेन्डन्स कार्ड घातलं की चरकातल्या उसाला होत नसेल तितका आनंद स्मिताला व्हायचा.\nबाकीच्या बरयाच मुली ऑफिसात आल्या की चेहरयावर लिंपण क्रमांक २ करतात तेव्हा स्मिताचा दिवस पुर्ण जोरावर असतो. डिझाईन रिव्ह्यु करणं, आर्किटेक्चर मधे बदल सुचवणं हे सिनिअर आर्किटेक्ट म्हणून तिचं मुख्य काम. हाताखाली लोकांचा पिरॅमिड तयार करुन काम करवुन घेण्यापेक्षा तिला स्वतंत्र काम करणं जास्त आवडायचं. पण हल्ली पुर्वीसारखं गुलामांच्या संख्येवरुन श्रीमंती ठरवण्याची पद्धत फिरुन आली होती. नको नको म्हणताना कंपनीनं चार लोक तिच्या हाताखाली टाकलेच होते. तिचा कामाचा भार कमी करणे, हाताखालच्या लोकांना काम देणे, त्यांना मार्गदर्शन करणे या उदात्त हेतु पलीकडे कंपनीची तिच्यावर अवलंबुन असण्याची रिस्क कमी करणे हा ही एक हेतु होताच हे न कळण्याइतपत स्मिता लहान नव्हती. इतक्या वर्षांनंतरही कंपनीच्या दृष्टीनं आपण फक्त एक रिसोर्स आहोत हे जाणवुन स्मिता दुखावली गेली होती.\nमाळ्यावरुन बोक्यानं उडी मारली आणि चेहरयाची किंचित बिघडलेली इस्त्री सरळ केली. स्वतःची जैसे थे अवस्था बदलुन झाल्यावर त्याला स्मिताबद्दल वाईट वाटलं. जुने जाऊ द्या मरणा लागूनी हे गाणं शिट्टीवर वाजवायचा असफल प्रयत्न करत बोक्यानं घराबाहेर पावुल टाकलं.\nकेबिनच्या बाहेर झालेल्या टकटक आवाजाने स्मिता भानावर आली. तिचा एक नविन रिसोर्स बाहेर उभा होता.\nसंजीवनं स्मिताच्या केबिनमधे पाय ठेवला तेव्हा त्याच्या छातीत हजार ससे धडधडत होते. त्याला स्वतःच्या लायकीबद्दल नेहमीच खात्री होती पण आत्ता पर्यंत त्याचं काम वापरुन बरेच वामन वर गेले होते. स्मिताच्या विक्षिप्त वागणुकी बरोबरच तिची टेक्निकल हुकुमतही त्याला माहीत होती. थोडं दैव, नीटस काम आणि स्मिताची खुषमस्करी यांच्या बळावर यावेळी प्रमोशन मारायचंच असं त्यानं मनोमन ठरवलं आणि स्मिताकडे बघून एक छान हसु चिकटवुन टाकलं.\nबोका परत घरात आला होता. कंटाळा आपल्या पाचवीलाच पुजला आहे अशी दिवसंदिवस त्याची खात्रीच होत चालली होती. फॉर अ चेन्ज, त्याने लव्हबर्डच्या मोठ्या पिंजरया समोर बैठक मांडली. त्याचं अस्तित्व जाणवुन फडफडणारया सारया चिमण्या स्तब्ध झाल्या. एका कोपरयात बसून त्या बोक्याचा आणि बोका त्यांचा अंदाज घेत राहीले. मग बोका प्रसन्नपणे हसला. खाण्यापेक्षा करमणूकीसाठी या चिमण्या बरया होत्या. मनकवड्या चिमण्यापण एकदम रिलॅक्स होऊन मुक्तपणे गावु लागल्या.\nसंजीवशी होणारया \"य\"व्या मिटींगच्या आधी स्मितानं चेहरयावर पाण्याचा हबका मारला आणि आरश्यात निरखुन पाहीलं. डोळ्यांखालच्या रेषा मेंदुवरच्या वळ्यांशी स्पर्धा करत होत्या, केस आणि चेहरा यांनी रंग आपापसात कधीचेच बदलले होते. सुज यावी तसा शरीरावर मेद चढला होता. आपलं वय जाणवतय हे आरश्यात बघितल्यावरच कळावं याचं स्मिताला कुठेतरी वाईट वाटलं.\nसंजीव स्किमा समजावुन सांगत होता आणि भारावल्यासारखी स्मिता त्याच्या कडे बघत होती. दोघांमधे चिमूटभर आभाळाचं तर अंतर होतं आणि नव्हतही. त्याचे हात, त्याचे ओठ, त्याचे गंध तिच्या वर आदळुन आतच विरत होते. हे कसले कल्लोळ आतच आत वादळाचे हे कसले संकेत आतच आत वादळाचे हे कसले संकेत एक मोठा आवंढा गिळून निग्रहाने तिने डोळ्यातुन पावूस परतवुन लावला. तिने रुजवलेल्या आखीव चौकानात हा कोन कधी गृहीतच धरला नव्हता तिने. रात्री दहा-अकरा नंतर कधी तरी पलंगावर अंग टाकलं की शरीराला सुख म्हणजे फक्त झोपेचंच या समिकरणाची दुसरी बाजू तिने कधी तपासुनच पाहिली नव्हती. स्वप्नातही डोळ्यांसमोर तरळायचे ते अलगोरिथम आणि फ्लो-डायग्रामच. मनाचा कोरडेपणा शरीरावर आपसुकच प्रतिबिंबित झाला होता. पण आज देहभानानं नवंच बंड पुकारलं होतं. शरीराच्या गरजा अंगावर इतक्या आक्रमकपणे चालून या आधी कधीच तर आल्या नव्हत्या..\nघराची घंटा वाजली की ग्लानीत भास झाला हे स्मिताला ठरवायला बराच वेळ लागला. तापामुळे जात असलेला तोल सांभाळत तिने दार उघडलं तर दारात संजीव उभा होता. नमस्कार चमत्कार झाले, ऑफिसच्या अल्याडपल्याडच्या गप्पा झाल्या आणि हळुहळु राखून ठेवलेले दुर्ग उधळायला लागले. आयुष्यातले एकेक पदर परक्यासमोर उलगडताना स्मिता ढासळत गेली. संजीवनं पुढं होऊन आधार दिला. किती विचित्र असतात गुंतण्याचे नियम\nनियम आणि बंड यांना जोडणारा सामाईक दुवा शरीर स्मिताच्या अतृप्त स्पर्शांनां पुरता पुरेना संजीवचे अंगांग. स्पर्शाच्या, गंधाच्या, देहात उगवणारया अन मावळणारया देहाच्या इतक्या टोकदार संवेदना स्मिताला पेलवत नव्हत्या. तिने हलकेच डोळे मिटले..\nबोका अवाक किंवा काहीच रिऍक्ट होत नाही. माळ्यावरच्या अंधारात त्याला कविता आठवत राहाते\nपसरत जाते तुझ्या देहावर\nएखादा चंद्राचा तुकडा घेऊन\nयांच्यापलीकडे सत्य केवळ एकच\n..तिने डोळे मिटले. काहीच क्षण आणि मिठीतले समुद्र मावळत गेले. तिच्या डोळ्यांसमोर परत तेच अलगोरिथम, डिझाईन स्टॅन्डर्ड्स आणि त्यांना लटकणारे कोड तरळत राहीले. ग्लानीतही तिला हे ओळखीचे स्वप्न जास्त जवळचं वाटलं.\nबोका स्मिताच्या कुशीत शिरला. जे होतं ते पाहाण्यापलीकडे त्याच्या हातात काहीच नसतं.\nकाहीच दिवसांनी स्मिता दुसरा जॉब घेऊन पल्याड निघून गेली आणि तिच्या जागी संजीवला बढती मिळाली.\nबोका बरयाच अंशी स्मितासोबत गेला शिल्लक बोका रिकाम्या घरात पुढच्या स्मिताची वाट पाहात राहीला.\nबोका बरयाच अंशी स्मितासोबत गेला शिल्लक बोका रिकाम्या घरात पुढच्या स्मिताची वाट पाहात राहीला.\nमेघा, नीरजा,क्षिप्रा, अपर्णा आणि ज्यांनी प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष कथा आवडल्याचं कळवलं, सारयांना Thanks\nज्या पात्रांनी कथेत कामं केली त्यांचं काय करायचं हा वेगळाच प्रश्न\nज्या पात्रांनी कथेत कामं केली त्यांचं काय करायचं हा वेगळाच प्रश्न\nहे सगळ्यांत भारी होतं\nकथा आवडली. मनापासून आभार\nबोका बरयाच अंशी स्मितासोबत गेला शिल्लक बोका रिकाम्या घरात पुढच्या स्मिताची वाट पाहात राहीला.\n कसली बंदिस्त आणि इफ़ेक्टिव झालीय कथा\nसव्वीस तारखेला लिहिलिस ही आणि माझ्याकडुन वाचली गेली नव्हती अजून. पाप :(((((\nमेघना, राज, हर्षदा, ट्युलीप, धन्यवाद\nट्युलीप, तुझं observation एकदम करेक्ट आहे. माझ्या एका मैत्रिणीनं सेम रिऍक्शन दिली की यावेळी मी पुर्ण कथा लिहीली :). होतं काय की कविता मी, माझ्या, मला या मत्कारातून बाहेर पडत नाहीत आणि त्या स्वतःतुन स्वतःकडे चालत येतात. कथेचं तसं होत नाही. त्यात बाकीची पात्र असतात. त्यांना पुर्णत्वाकडे न्यावं लागतं. दरवेळी भरवश्याचं गाव लागेलच असं काही नाही नां. या वेळी मात्र लागलं...\nखुपच छान... कथा जमली आहे. बोक्याची पॅरलला कथा खुपच आवडली.\nशमा - ए - महफ़िल\nअवघा रंग एक झाला...\nकाही क्षण ... काही आठवणी .. काही विचार\nसंदिग्ध अर्थाचे उखाणे कधी तरी उलगडतील, स्पर्शातून, गाण्यातून,वा कवितेतून; तुझ्या अस्तित्वाचे पुरावे मी शोधत नाही पण तू आहेस एव्हडया आशेवर मांडू देत मला हा प्रपंच...\nहमामा रे पोरा हमामा रे\nNo, everybody's gotta learn, nobody's born knowin' ... झेनवाले महागुरु म्हणतात तसं नैसर्गिक गोष्टी घडतच असतात, आपण फक्...\nतू नसताना गावात तुझ्या बैरागी भगव्या कपड्यांत विरागी ओळखीचे ऊन भाळी मळतांना हरवतो घरी जाताना कधी डोळ्यांनी आ...\n\"मंद्र\"च्या निमित्ताने: सोनुबाई आणि कथलाचा वाळा- नवा खो खो\nपरत एकदा हिंमत दाखवुन नवा खो खो सुरु करत आहे. हिंमत अश्यासाठी की गेले २-३ खो खो साफ फसले आहेत. कारणं माहीत नाही. कधी ब्लॉगे हो म्हणाले पण ल...\nडॅड, डोन्ट किल सुपरमॅन\nगोदोसाठीची कविता: ऍज इज आणि टू बी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/amp/category/tie-tech/", "date_download": "2018-11-13T06:56:45Z", "digest": "sha1:J6QNIKU65Q7U6YMNHABVBPXUKDPYYGF4", "length": 2071, "nlines": 45, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "तंत्रज्ञान | MCN", "raw_content": "\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\nनागपुरात १८८ कोटी रुपयांचा संरक्षण हब\n2018 मध्ये भारताचे चांद्रयान -2 चंद्राच्या दक्षिण गोलार्धावर ठेवणार पाऊल\nसॅमसंगचा Galaxy J2 Pro बजेट स्मार्टफोन लाँच\nजिओला टक्कर आयडिया आणि एअरटेलचे जबरदस्त प्लान .\nसॅमसंगने लाँच 2 नवे गॅलक्सी A8 आणि गॅलक्सी A8+\nखुशखबर जिओ यूजर्ससाठी बंपर प्लान २५ डिसेंबरपर्यंत मिळणार.\nसॅमसंगच्या स्मार्टफोन डब्ल्यू ड्युअल डिस्प्लेयुक्त फ्लिप फोन.\n5000 रुपयांपेक्षाही कमी किंमत Redmi 5a लॉन्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/airhostess-alleges-sexual-harassment-passenger-24343", "date_download": "2018-11-13T07:43:04Z", "digest": "sha1:KAGX2TD45CAFDYVXNIEH4TDV3DHUFNFX", "length": 12111, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Airhostess alleges sexual harassment by passenger प्रवाशाकडून हवाई सुंदरीचा विनयभंग | eSakal", "raw_content": "\nप्रवाशाकडून हवाई सुंदरीचा विनयभंग\nबुधवार, 4 जानेवारी 2017\nनवी दिल्ली- मस्कतवरून दिल्लीकडे येणाऱया विमानामध्ये एका प्रवाशाने हवाई सुंदरीचा विनयभंग केल्याप्रकरणी प्रवाशाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.\nमस्कतवरून एआय 974 हे विमान दिल्लीकडे येत होते. विमान दिल्लीजवळ आल्यानंतर याबाबतची माहिती हवाई सुंदरी प्रवाशांना देत होती. यावेळी एका प्रवाशाने हवाई सुंदरीला अनेकदा स्पर्श करून असभ्य भाषा वापरली. याबाबतची माहिती तिने कॅप्टनला दिली. विमानतळावर विमान उतरल्यानंतर संबंधित प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले. हवाई सुंदरीने तक्रार दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.\nनवी दिल्ली- मस्कतवरून दिल्लीकडे येणाऱया विमानामध्ये एका प्रवाशाने हवाई सुंदरीचा विनयभंग केल्याप्रकरणी प्रवाशाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.\nमस्कतवरून एआय 974 हे विमान दिल्लीकडे येत होते. विमान दिल्लीजवळ आल्यानंतर याबाबतची माहिती हवाई सुंदरी प्रवाशांना देत होती. यावेळी एका प्रवाशाने हवाई सुंदरीला अनेकदा स्पर्श करून असभ्य भाषा वापरली. याबाबतची माहिती तिने कॅप्टनला दिली. विमानतळावर विमान उतरल्यानंतर संबंधित प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले. हवाई सुंदरीने तक्रार दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.\nहवाई सुंदरीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती प्रवाशांनीही चौकशीदरम्यान दिली. याबाबत पुढील तपास सुरू असून, प्रवाशावर कडक कारवाई केली जाईल, असे अधिकाऱयांनी सांगितले.\nविकासाच्या वेगाला हवे सुविधांचे लॅंडिंग\nदेशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या...\nहरियानाकडून यू मुम्बाचा पराभव\nमुंबई - पूर्ण ताकदीनिशी खेळूनही यू मुम्बाला दुबळ्या हरियाना स्टीलर्सकडून ३१-३५ पराभवाचा धक्का बसला. घरच्या मैदानावर खेळताना मुंबई संघाचा हा सलग दुसरा...\nराजकीय वाऱ्यांची बदलती दिशा\nकर्नाटकात नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपला यश मिळू शकले नाही. पोटनिवडणुका हा कोणत्याही पक्षाच्या यशापयशाचा खात्रीशीर...\nखेळणी विकणाऱ्या मुलांसोबत पोलिसांनी साजरी केली दिवाळी\nपुणे : वाहतूक पोलिसांनी खेळणी विकणाऱ्या मुलांसोबत दिवाळी साजरी केली. या मुलांच्या कुटुंबीयांसमवेतही पोलिसांनी आनंदोत्सव केला. कोंढव्यातील शिवाजी...\nपालन झाले नसले तरीही 'प्रारंभ चांगला'\nनवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यासंदर्भात यंदा घालून दिलेल्या वेळेच्या मर्यादेचे सर्वत्र उल्लंघन झाले असले तरीसुद्धा सामाजिक...\nरिझर्व्ह बँकेने नाकारले होते मोदी सरकारचे काळा पैसा आणि खोट्या नोटांचे 'लॉजिक'\nनवी दिल्ली: दोन वर्षापूर्वी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीला मोदींनी घोषणा करण्याच्या फक्त चार तास आधी रिझर्व्ह बॅंकेने परवानगी दिली होती. मात्र ही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82-%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%B5/", "date_download": "2018-11-13T07:08:22Z", "digest": "sha1:CODBQWPXSU77W7YC5T32VWJD7P2DSRY2", "length": 9878, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "डेंग्यू, मलेरियाने डोके वर काढले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nडेंग्यू, मलेरियाने डोके वर काढले\nपिंपरी – शहरात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. सद्यस्थितीत स्वाईन फ्लू आजार आटोक्‍यात आला आहे. मात्र, डेंग्यू, मलेरियाच्या रुग्ण संख्येत दिवसें-दिवस वाढ होत आहे. साथीच्या आजाराचा फैलाव वाढत असल्याने रुग्णालयांमध्ये उपचारासाठी गर्दी होत आहे. मलेरिया व डेग्यू रोखण्यासाठी महापालिकेच्या उपाययोजना सुरु आहेत. मात्र, नागरिकांनीही काळजी घ्यावी असे आवाहन, महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.\nजानेवारी महिन्यापासून आतापर्यंत 24 हून अधिक रुग्णांना मलेरियाची लागण झाली आहे. या वर्षात जुलै महिन्यामध्ये सर्वाधिक 8 रुग्णांना मलेरियाची लागण झाली होती. प्लाझमोडियम या डासांच्या चावण्यामुळे हा आजार होतो. या आजाराची लागण झाल्यानंतर रुग्णाला थंडी वाजते. थंडीचा कालावधी पंधरा मिनिटे ते तासभर असतो. दुपारनंतर ताप येतो व घाम येऊन तो कमी होतो. त्याबरोबरच डोकेदुखी, अंगदुखी, कंबरदुखी अशी लक्षणे जाणवतात. मलेरिया या आजाराची नुकतीच लागण झाली असेल तर ही लक्षणे सौम्य असतात. त्यामध्ये सुरुवातीस फक्त अंगावर काटा येणे, सतत डोके दुखणे, थकवा जाणवणे यासारखी लक्षणे आढळतात. रक्तनमुना तपासल्याशिवाय मलेरिया या आजाराची लागण झाली आहे की नाही हे लक्षात येत नाही. यामुळे, मलेरियाची लक्षणे जाणवल्यास रक्तचाचणी करून घेणे आवश्‍यक आहे.\nमलेरियाच्या तापामुळे काही वेळा मेंदूला सूज येऊन झटके येण्याची शक्‍यता असते. ही शक्‍यता बालकांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. प्लाझमोडियम फाल्सिपॅरम प्रकाराच्या जंतूंमुळे रुग्ण कोमात जाण्याची व दगवण्याची शक्‍यता असते. काही रुग्णांत मूत्रपिंड निकामी होऊन लघवीत फुटलेल्या लाल रक्तपेशी दिसून येतात. या गंभीर आजारामुळे रुग्ण दगावण्याची शक्‍यता असते. अशा वेळी रुग्णांला त्वरित वैद्यकिय उपचार मिळणे गरजेचे असते. या आजारावर महापालिकेच्या व खासगी रुग्णालयांमध्येही उपचार उपलब्ध आहेत.\nआजाराच्या तीव्रतेनुसार रुग्णांवर उपचार केले जात असून थंडी-ताप आल्यानंतर लगेचच डॉक्‍टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत. त्याचप्रमाणे सोसायटी व घराजवळील पाण्याच्या टाक्‍यांमध्ये गप्पी मासे सोडले पाहिजे. जेणेकरून हिवताप पसरवणाऱ्या डासांची उत्पत्ती होणार नाही. या आजारामुळे येणारा ताप जास्त दिवस अंगावर काढू नये. या आजाराचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी डासांना आळा घालणे महत्त्वाचे आहे. आपल्या परिसरामध्ये डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. परिसरात स्वच्छता ठेवणे. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. तसेच, रुग्णांमध्ये मलेरिया या आजाराची लक्षणे वाटल्यास डॉक्‍टरांकडून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleखेडचे नायब तहसीलदार निलंबित\nNext articleरिअल इस्टेट आणि एनबीएफसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/2604-raju-shetty-on-sadabhau-khot-sanghatana", "date_download": "2018-11-13T07:44:01Z", "digest": "sha1:I7RIUSTI62LIIEKPYUMEFYTETHPCIRPR", "length": 5268, "nlines": 137, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "राजू शेट्टींनी पून्हा एकदा साधला सदाभाऊंवर निशाणा - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nराजू शेट्टींनी पून्हा एकदा साधला सदाभाऊंवर निशाणा\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nखासदार राजू शेट्टी यांनी पून्हा एकदा कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला आहे.\nस्वाभिमानी शेतकरी संघटना एकसंघ असल्यानं शेतकऱ्यांची नवीन संघटना स्थापन झाल्यास त्याचा काही फरक पडणार नाही, असा विश्वास राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.\nतसेच शेतकऱ्यांशी इमान राखणारे कोण आहेत, हे शेतकऱ्यांना माहित आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.\nमहसूलमंत्री चंद्रकांत पाटलांनी दिलेली ‘ती’ ऑफर खासदार राजू शेट्टींनी फेटाळली\nराज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत - राजू शेट्टी\nनवरात्रोत्सवात फुटणार राजकीय फटाके\nसुपरहिरोचे जनक स्टेन ली यांचं निधन\n‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची धमाल, पाहा फोटो\n‘केदारनाथ’… ट्रेलर पाहून तुम्हाला ‘टायटॅनिक’ आठवला का\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\nपुरुष आणि तृतीयपंथीयांवर होणाऱ्या बलात्काराचं काय\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या\nआता फेसबुकवर तयार करा मजेशीर व्हिडीओ, फेसबुकचं नवं अॅप लाँच\n#MeToo प्रकरणी ‘कुक्कू’ ‘गायतोंडे’च्या पाठीशी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/author/rashmi_patkar/page/3/", "date_download": "2018-11-13T07:01:34Z", "digest": "sha1:6ZMRNNFVDZVTCI5N577YDX6MW2Y2JRMW", "length": 19577, "nlines": 264, "source_domain": "www.saamana.com", "title": "saamana.com | Saamana (सामना) | पृष्ठ 3", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nमुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर तेल गळती, वाहनं घसरली\nतनुश्रीने महिला रेसलरला पैसे दिले होते, आता मीच तिला धरून आपटेन\nLIVE: थेट अयोध्येतून संजय राऊत यांची पत्रकार परिषद\nराफेल प्रकरणी ‘दसॉल्ट एव्हिएशन’च्या सीईओंचा मोठा दावा, राहुल गांधींचे आरोप फेटाळले\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nस्पायडरमॅन, हल्कच्या जन्मदात्याचे निधन\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nहिंदुस्थानातील फेक न्यूजचा प्रसार हा राष्ट्रभक्तीच्या मोहिमेचा एक भाग\nजपानची चालकरहित बुलेट ट्रेन अतिसुसाट\nधूळफेक करत उत्तर कोरियाची अण्वस्त्र मोहीम सुरुच; 16 मिसाइल केंद्रांची स्थापना\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nतरुणांना लग्नासाठी प्रोत्साहन देणार महेद्र सिंग धोनी\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\n‘टिळक आणि आगरकर’, ‘वाजे पाऊल आपुले’ नव्या ढंगात\n‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ला प्राइम टाइम शो द्या, शिवसेना चित्रपट सेनेची…\nमाझ्या बायकोचा प्रियकरचं दुसरं पोस्टर प्रदर्शित\n‘फाईट’ चित्रपटाचा अॅक्शनपॅक टीझर प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\n5286 लेख 0 प्रतिक्रिया\nराफेलच्या किमतीची मूठ झाकलेलीच; सरकारने सौदा कोर्टात उघड केला\n नवी दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर अखेर आज केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने ‘राफेल’ लढाऊ विमानांच्या खरेदी प्रक्रियेची संपूर्ण माहिती दिली. सीलबंद पाकिटात ‘राफेल’...\nमाहुलवासीयांचे कुर्ल्यात स्थलांतर; चार दिवसांत सरकार निर्णय घेणार\nसामना प्रतिनिधी, मुंबई माहुलवासीयांचा प्रदूषणाचा प्रश्न अतिशय गंभीर असून कुर्ला येथील एचडीआयएलच्या संक्रमण शिबिरात माहुलवासीयांचे तात्पुरते स्थलांतर करण्याबाबत चार दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन गृहनिर्माण मंत्री...\n20 टक्के कचरा गाड्या बंद; महापालिका प्रशासनाचा अडाणी कारभाराने मुंबईची कचराकोंडी\nसामना प्रतिनिधी, मुंबई कचरा कमी झाल्याचे सांगत पालिका प्रशासनाने कचरा उचलणाऱ्या तब्बल 20 टक्के गाड्या कमी केल्याने संपूर्ण मुंबईत कचराकोंडी झाली आहे. कचरा उचलायला गाड्या...\nपैशांची कामे होतील. पाहुणे येतील. प्रवास कराल.\nचांदवडमध्ये दोन दरोडे, चार तोळे दागिन्यांची लूट\nसामना प्रतिनिधी, नाशिक चांदवडजवळ डावखरनगर व शेळके वस्ती येथे दोन घरांवर दरोडा टाकून दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवित चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लुटले. यापैकी एका...\nगडकरी रंगायतनमध्ये होणार नारीशक्तीचा जागर\nसामना प्रतिनिधी, ठाणे समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोधासह आपल्या अनेक रचनांतून माणसाच्या दैनंदिन जगण्याशी संबंधित विविध गोष्टींवर भाष्य केले आहे. व्यवस्थापन, लेखन, काव्य, प्रदूषण, अध्यात्म,...\nबिनफलाटांच्या रेल्वे स्थानकांचा 40 वर्षांचा वनवास संपला; उंबरमाळी-तानशेत मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर\nसामना प्रतिनिधी, वासिंद मध्य रेल्वेच्या मार्गावर असलेल्या उंबरमाळी आणि तानशेत या केवळ कागदपत्रांवर असलेल्या बिनफलाटांच्या रेल्वे स्थानकांचा वनवास अखेर 40 वर्षांनंतर आज संपला. केंद्रीय रेल्वेमंत्री...\nउरणकरांची कोंडी करणाऱ्या जेएनपीटीला हायकोर्टाने झापले\nसामना प्रतिनिधी, उरण अवजड वाहनांची बेशिस्तपणे होणारी वाहतूक, त्यामुळे होणारी वाहतूककोंडी, अपघात यामुळे मेटाकुटीला आलेल्या उरणकरांच्या वेदनेची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. या बेबंदशाहीला...\nभाईंदर भाजपमध्ये टिपूची `सुलतानी’\n भाईंदर हिंदूंचा छळ करून त्यांचे धर्मांतर करणाऱ्या टिपू सुलतानची जयंती साजरी करणार नाही, करू देणार नाही असा पवित्रा घेत कर्नाटकमधील भाजपचे केंद्रीयमंत्री अनंतकुमार यांनी...\nशेतीपूरक व्यवसाय केले तरच शेती टिकेल\nसामना प्रतिनिधी, धुळे गेल्या काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे शेती कसणे जिकरीचे होत आहे. परंतु त्याच वेळी होणारा पाऊस लक्षात घेऊन शेतीचे...\nतनुश्रीने महिला रेसलरला पैसे दिले होते, आता मीच तिला धरून आपटेन\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी...\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nछत्तीसगडमध्ये निवडणूक हिंसाचार; चकमकीत पाच कमांडो जखमी\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nजागतिक तापमानवाढीचा परिणाम; एसीची मागणी पाचपट वाढली\nविद्यार्थीही ग्राहक मंचाकडे दाद मागू शकतो परीक्षेस परवानगी नाकारणाऱ्या विद्यार्थ्याला दिलासा\nभाजपला शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही; शरद पवार यांची टीका\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavishriji.com/tag/ganpati/", "date_download": "2018-11-13T07:55:56Z", "digest": "sha1:XBYQKMKI2M4ODON5R37ALTURL4ZTF2IY", "length": 25704, "nlines": 125, "source_domain": "vaibhavishriji.com", "title": "Ganpati – Devi Vaibhavishriji", "raw_content": "\nचैतन्याची देवता – गणपती\n निरानंद मानंद मद्वैत पूर्णं \nपरं निर्गुणं निर्विशेषं निरीहं परब्रह्म रूपं गणेशं भजेम ॥१॥\n सुरादिं सुखादिं गुणॆशं गणॆशं \n परब्रह्मरूपं गणॆशं भजॆम ॥२॥\n परब्रह्मरूपं गणॆशं भजॆम ॥३॥\nसाधनेच्या दृष्टीने गणपती हा मूलाधार चक्राचा अधिपती आहे. आदि शंकराचार्य यांनी केलेले गणपतीचे वर्णन हे अतिशय अद्भुत वर्णन आहे. आदि शंकराचार्य यांनी गणपतीच्या स्वरूपाचे जे वर्णन करताना परब्रह्माचे स्वरूप समोर ठेवले आहे.\n निरानंद मानंद मद्वैत पूर्णं \nपरं निर्गुणं निर्विशेषं निरीहं परब्रह्म रूपं गणेशं भजेम ॥१॥\nम्हणजे गणपती कधी जन्माला आला नाही. तो अज आहे आणि निर्विकल्पं आहे. आणि निराकार आहे. त्याच्यातील चैतन्य एकच आहे जे सर्वव्यापी आहे. ही अनुभूती तेव्हाच येते जेव्हा मूलाधार चक्र जागृत होते. या चैतन्यशक्तीला गणपती मानले गेले आहे. गणपतीचे जे बाह्य रूप, ज्याला आपण ‘गजानना’ समजतो, त्याच्यामागे मोठे रहस्य दडलेले आहे. ज्ञानाचे, विद्येचे अधिपती आहे गणपती. आणि ज्ञान-विज्ञान तेव्हाच उमजते जेव्हा माणूस आंतरिकपणे जागृत होतो. जेव्हा जडत्व असते तेव्हा ज्ञानाचा, विद्येचा अभाव असतो आणि जीवनात चैतन्य किंवा कोणतीही प्रगती नसते. तर जर चैतन्याला जागृत करायचे असेल तर चैतन्याचे अधिदेव आहेत श्री गणेश यांची भक्ती केली पाहिजे. गणपतीला कोणी परके न समजता आपल्या आंतरिक शक्तीचे केंद्र मानले गेले आहे. आपल्या अंतर्मनात गणपतीची स्थापना करा. आपली जी सात चक्रे आहेत त्यातील सर्वात प्रथम चक्र आहे मूलाधारचक्र ज्याचा अधिपती आहे गणपती. त्यावर लक्ष केंद्रित करून ध्यान करण्याची एक प्रक्रिया, एक विधी आहे.\nध्यानं निर्विषय मन – ध्यान करताना मनात काही विषय नसतो – काही बाह्य विषय किंवा स्थूल विषय मनात नसतो. तेव्हा सूक्ष्मविषयाचे अवलोकन केले जाते. निराकार रूप आणि तरी सुद्धा साकार रूप असलेल्या गणेशाची प्रार्थना जी आदि शंकराचार्य यांनी केली ती अतिश्लाघनीय व अतिमधुर आहे. शंकराचार्य म्हणतात.\nजे निराकारापर्यंत पोहोचू शकत ते गणेशाच्या साकाररूपाचा आधार घेत हळूहळू निराकारापर्यंत पोहोचू शकतात. जो साकाररुपी गणेश आहे, जो गजवदन आहे, त्याची पूजा करीत करीत निराकार परमात्म असलेल्या गणपतीपर्यंत पोहोचण्याची अद्भुत कला आपल्या भारतात आहे.\nपरब्रह्म रूपं गणेशं भजेम\nअशा गणेशाचे पूजन करा जो सर्वव्यापी आहे.\n सुरादिं सुखादिं गुणॆशं गणॆशं \n परब्रह्मरूपं गणॆशं भजॆम ॥२॥\nजी चैतन्यशक्ती या समस्त संसाराचे मूळ कारण आहे, ज्यातून सर्वकाही निर्माण झाले आहे, ज्यामध्ये सर्वकाही टिकून आहे आणि ज्या शक्तीमध्येच सर्वकाही विलीन होणार आहे ती कारणरुपी शक्तीच परमात्मा, परब्रह्मस्वरूप श्री गणपती आहे.\nया जगताच्या कारणाविषयी जाणून घेणे हेदेखील एक ज्ञान आहे. ते सूक्ष्म ज्ञानसुद्धा गणेश आहे. ज्ञातासुद्धा तोच आहे आणि ज्ञानसुद्धा तोच आहे. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय हे तीन भाग असतात. आपण गणपतीची ज्ञेय बनून पूजा करतो. ही उत्तम पूजा नव्हे. ज्ञेयवस्तू म्हणजे बाहेरची वस्तू होय. यात आत्मज्ञान अनुपस्थित असते. द्वैताची दृष्टी उपस्थित असते. कारण हे ज्ञानरुपी आहे. ते म्हणजे बघणाराच ते चैतन्य आहे.\nहे ज्ञान सर्वांना समजण्यायोग्य नाही असे ऋषीमुनींच्या ध्यानात आले. निरनिराळ्या स्तरातील लोकांकरिता निरनिराळ्या कहाण्या बनविल्या गेल्या. ही केवळ लोकांना समजावण्याची एक पद्धती ज्यायोगे प्रत्येकाचा काही फायदा होईल.\nसर्वात प्रथम गणपतीची मूर्ती बनवितात. मग त्यामुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करतात. म्हणजे, “माझे प्राण, माझा जीव यातील गणपती थोडाकाळ या मूर्तीमध्ये येऊन स्थापित होवो. म्हणजे मग आम्ही थोडा वेळ यांच्याबरोबर खेळू शकू, पूजा करू शकू.” पूजा तर एक खेळच आहे. पूजा म्हणजे आपल्या मनातील भाव व्यक्त करण्याची एक अद्भुत कला होय. एका भक्ताला देवाबरोबर खेळायची इच्छा आहे. भक्त कधी मागणी करत नाही. जर भक्ताने मागणी केली तर त्याची मागणी ही त्याच्या भक्तीपेक्षा मोठी होऊन जाते. म्हणूनच भक्ताला केवळ ईश्वरच हवा असतो, नाहीतर मग त्याला प्रभूबरोबर थोडेसे खेळायचे असते.\nआपल्या आत असलेली ती निर्गुण निराकारअनंत शक्ती आहे त्या शक्तीला साकाररुपात खेळण्याकरिता आवाहन करतात ती गणपतीची पूजा होय. गणपतीची मूर्ती मातीने बनविली आणि मग म्हणतात, ‘गणपतीचे प्राण, माझे प्राण. त्याचा जीव, माझा जीव’. मग प्रार्थना करतात, “हे प्रभू, जो सदैव माझ्या आत असतो थोडा काळ या मूर्तीमध्ये येऊन स्थापित व्हावे. कारण माझी तुझ्याबरोबर खेळण्याची इच्छा आहे. जे तू माझ्याबरोबर केलेस, माझ्यावर मेहरबानी केलीस त्या सर्वाचे मी तुला प्रदर्शन करू इच्छितो.” ईश्वराने आपल्याला पाणी दिले आपण देवाला पाण्याचा अभिषेक करतो, देवाने आपल्याला फळे दिली तर आपण देवाला फळाचा नेवैद्य दाखवतो, फुले दिली तर आपण फुले वाहतो, सूर्य आणि चंद्राने देव नित्य आपली आरती करीत असतो त्याप्रमाणे आपणसुद्धा एक कापूर जाळून देवाला ओवाळून आरती करतो. याप्रकारे एक भक्त आपल्या आतील भाव व्यक्त करतो अशा प्रकारे पूजेचा विधी असतो. पूजा झाल्यानंतर भक्त म्हणतो, “हे ईश्वरा, आता पुन्हा माझ्या आतमध्ये स्थापित व्हावे.” यालाच विसर्जन असे म्हणतात. ‘विशेष प्रकारे पुन्हा सृजन करणे म्हणजेच विसर्जन होय.’\nभक्त म्हणतो, “माझे हृदयकमल जिथून तू आगमन केलेस तिथे आता तू पुन्हा विराजमान व्हावेस.” जसे सणासुदीला दागिन्यांना तिजोरीतून काढून घालतात आणि मग पुन्हा त्यांना तिजोरीत ठेऊन देतात. त्याच प्रकारे एक अमूल्य ज्ञान, एक अमूल्य रत्न, एक अमूल्य तत्त्व जे आपल्या आत दडलेले आहे त्या चेतनेला एका खेळाच्या रूपाने जीवनात आनंदोत्सव साजरा करण्याची प्रक्रिया आहे हा गणेशोत्सव\nतर मग पूजा केल्यानंतर ती मूर्ती असते तिला घेऊन जाऊन विसर्जित करतात. हे तर चांगल्या प्रकारे माहिती असून की ईश्वर केवळ मूर्तीमध्येच नाहीतर तो सर्वव्यापी आहे आणि त्या सर्वव्यापीला साकाररुपात प्राप्त करून त्या साकाराचा सुद्धा आनंद घेण्याचा सण आहे गणेशोत्सव. अशाप्रकारच्या सणांमुळे जीवनात उत्साह आणि भक्ती स्फुरण पावते. नारदमुनी म्हणतात,\nपुजाविश्व अनुराग इति पाराशरया\nनारदभक्ती सूत्रामध्ये उल्लेख आहे की पराशर ऋषीनुसार, पूजेमध्ये आसक्ती ठेवणे, अनुराग ठेवणे हे भक्तीचे एक लक्षण आहे. म्हणून पूजा करा पण कोणत्या भयाने नाही किंवा कोणत्या लोभाने नाही तर प्रेमाने, भक्तीने करा. बाह्य पुजेपेक्षा मानसिक पूजा श्रेष्ठ आहे. मानसिक पूजेबद्दल आदि शंकराचार्य म्हणतात त्याप्रमाणे अद्वैत चैतन्य शक्तीलाच गणपती मानले. आणि ती गणपती शक्ती जगताचे कारणरुपी आहे.\nजगत्कारणं कारणज्ञानरूपं सुरादिं सुखादिं गुणॆशं गणॆशं\nसमस्त खऱ्या सुखाची सुरुवात ही या चैतन्यापासून आहे. आपला प्रत्येक कण न कण जेव्हा चैतन्याने भरून जातो तेव्हा जो आनंद ओसंडून वाहू लागतो ती बाहेर दाखवण्यासारखी प्रसन्नता नाही. वरवरचे हसणे ते काही कामाचे नाही. पण ती आंतरिक प्रसन्नता आहे जी सर्व सुखाची सुरुवात आहे. आनंद, उत्साह, प्रेम आणि अशाप्रकारच्या सर्व सकारात्मक भावनांचे स्फुरण तिथूनच होते. सर्वगुणांचा सुद्धा तो स्वामी आहे. आपले आत्मचैतन्य हे गुणांचेसुद्धा अधिपती आहेत. सगळे चांगले गुण आपण हे अभ्यास करून आत्मसात करतो असे म्हंटले तर ते कधीच शक्य होणार नाही. आपल्याला असे मानून चालले पाहिजे की ते सर्व चांगले गुण आपल्यात आहेतच आणि जे दुर्गुण आहेत ते बाहेर आलेला मळ आहे. साधनेमुळे अवगुण नाहीसे होतात. गुण तर आधीपासून आहेतच ते अधिक उजळून निघतात. भगवान श्रीकृष्णाने सुद्धा दैवासुर संपत्तीभाग्ययोग मध्ये अर्जुनाला सांगितले, ‘हे अर्जुना, सगळेदैवी गुण तर तुझ्यात आधीपासून आहेतच.’ तर हे मानून चला की तुमच्यात सगळे दैवी गुण आहेत, आणि त्या गुणांचे अधिपती आहे गणपती जो लपून आहे. आता गणपतीची आराधना केल्याने सर्व सद्गुण विकसित व्हायला लागतात.\nजगद्व्यापिनं विश्ववन्द्यं सुरेशं परं ब्रह्मरूपं गणेशं भजेम\nसंपूर्ण जग तुझ्या अस्तित्वाने व्यापलेले आहे. हे गणपती, प्रत्येकजण तुला पूजितो, जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात तुझ्यावर श्रद्धा ठेवणारे लोक आहेत. प्रत्येक देशात ईश्वराला निराकार म्हणून मानले जाते. गुणाचे दैवत म्हणून मानले जाते. अशाप्रकारे समस्त जगात तू वंदनीय आहेस. तू परब्रह्मच आहेस.\n परब्रह्मरूपं गणॆशं भजॆम ॥३॥\nसर्व गुणांच्या तू पलीकडे आहेस.\nगणेशाचे स्वरूप कसे आहे ते आहे सच्चिदानंद आहे. मस्ती आहे, आनंद आहे.\nगुणातीतमानं चिदानंदरूपं चिदाभासकं सर्वगं ज्ञानगम्यम्\nते चैतन्य असेल तरच गणपतीची अनुभूती होऊ शकते. आपल्या स्व: मध्ये थोडी फार जरी जागृती झाली तर आपण त्याला ओळखू शकतो. जड बुद्धी असलेल्यांना तो ओळखू येत नाही.\nसर्वत्र तो व्याप्त आहे आणि तो केवळ ज्ञानानेच ओळखू येऊ शकते. अशा या महागणपतीला विद्येचा अधिपती म्हणून मानले जाते. कोणतीही पूजा असली तरी पहिला पूजेचा मान गणपतीचा असतो. म्हणजे गणेशतत्त्वाला सर्वप्रथम आपल्या आत जागृत करा. तमोगुणाला सोडून देऊन सत्त्वगुणाकडे जायचे आहे. हा पूजेचा प्रथम चरण आहे.\nतुमचे खरे स्वरूप काय आहे तर ऋषीमुनी जेव्हा ध्यान करतात तेव्हा त्यांच्या ध्यानचित्तामध्ये जे निरंजन निर्विकल्प आकाश आहे ते चिदाकाश तूच आहेस. तू वस्तू नाहीस, व्यक्ती नाहीस.तू चिन्मयता आहेस, चिदाकाशच आहेस असे आदि शंकराचार्य म्हणतात.\nतुझे रुप काय आहे ऋषीमुनी ज्याचे ध्यान धरतात तो आकाशरूपी तू आहेस, सर्वव्याप्तआहेस. हेच तुझे खरे रूप आहे.\nपरेशं परं ब्रह्मरूपं गणेशं भजेम\nत्या परब्रह्मरुपी गणेशाला मी वारंवार पूजीन, भजीन आणि वारंवार वंदन करेन.\nअशाप्रकारे मूर्तीला समोर ठेवा, प्रेमाने तिची पूजा करा आणि मग ध्यानस्थ व्हा. डोळे बंद करून आपल्या आत त्या गणेशतत्त्वाला अनुभवणे हेच पूजेचे रहस्य आहे. हे गणेश चतुर्थीच्या सणाचे फळ आहे ज्यामध्ये आपण आपल्या आत दडलेल्या चेतनेला जागृत करतो.\nदेवी शक्ति के तीन प्रमुख रूप October 12, 2018\nचैतन्याची देवता – गणपती September 22, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/6542-atm-cash-crisis-govt-suspects-hoarding-of-rs-2-000-notes-steps-up-printing-of-rs-500-notes", "date_download": "2018-11-13T06:44:14Z", "digest": "sha1:Q66DFNVOJPKQTS3NJ5WRG2EWQR5MXQ5B", "length": 5405, "nlines": 138, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "नोटबंदीची पुनरावृत्ती ? - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nदेशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून एटीएममध्ये पैसे नसल्याचे समोर आलय. बिहार, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील शहरांतल्या एटीएममध्ये अचानक रोख रकमेचा तुटवडा जाणवत आहे.\nएटीएमच्या बाहेर नो कॅश असे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे गरजूंना ऐनवेळी पैसे काढणे त्रासदायक होत आहे.\n एकनाथ खडसेंनी सरकारला घरचा आहेर\nपून्हा एकदा तोच प्रश्न घेवून शिवसेना नेते आणि मंत्री मुख्यंमंत्र्यांची भेट घेणार\nराष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा विनोद तावडेंवर गंभीर आरोप\nसरकार करत असलेल्या कर्जमाफीवर शिवसेनेचं लक्ष – अनिल परब\n''...तर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरेल'' – सुप्रिया सुळे\nसुपरहिरोचे जनक स्टेन ली यांचं निधन\n‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची धमाल, पाहा फोटो\n‘केदारनाथ’… ट्रेलर पाहून तुम्हाला ‘टायटॅनिक’ आठवला का\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\nपुरुष आणि तृतीयपंथीयांवर होणाऱ्या बलात्काराचं काय\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या\nआता फेसबुकवर तयार करा मजेशीर व्हिडीओ, फेसबुकचं नवं अॅप लाँच\n#MeToo प्रकरणी ‘कुक्कू’ ‘गायतोंडे’च्या पाठीशी\nहिवाळ्यात 'अशी' घ्या आरोग्याची काळजी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://mahitisagar.com/0401.php", "date_download": "2018-11-13T07:04:13Z", "digest": "sha1:PKEZIRH2AGIA2R5RBSMRUDW6QRSZK6MO", "length": 6286, "nlines": 60, "source_domain": "mahitisagar.com", "title": " १ एप्रिल : एप्रिल फूल दिवस", "raw_content": "दिनविशेष : १ एप्रिल : एप्रिल फूल दिवस\nहा या वर्षातील ९१ वा (लीप वर्षातील ९२ वा) दिवस आहे.\n: ’गूगल’ने gmail ही सेवा सुरू केली.\n: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ’भारतरत्‍न’\n: कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये ’प्रोजेक्ट टायगर’ची सुरूवात झाली.\n: भारतात दशमान पद्धतीचा वापर सुरू झाला. मैल, फर्लांग, फूट, पाऊंड, शेर, आणा यांऐवजी दशमान पद्धतीची परिमाणे वापरात आली. ६४ पैशांचा रुपया जाऊन १०० नव्या पैशांचा रुपया चलनात आला.\n: गीतरामायणातील पहिले गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले. या दिवशी रामनवमी होती.\n: ओरिसा राज्याची स्थापना झाली.\n: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) या भारतातील मध्यवर्ती बँकेची स्थापना झाली.\n: भारतीय हवाईदलाच्या पहिल्या विमानाचे कराची येथे औपचारिक उड्डाण\n: पुणे वेधशाळेच्या कामकजास प्रारंभ झाला. यापुर्वी हवामानखात्याचे कामकाज सिमला येथुन चालत असे. त्यामुळे या वेधशाळेला ’सिमला ऑफिस’ असेही म्ह्टले जात असे.\n: मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली.\n: उत्तर भारतातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेब याने विशेष फौज तैनात केली.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n: अजित वाडेकर – भारताचे क्रिकेट कप्तान, डावखुरे फलंदाज\n: तरुण गोगोई – आसामचे मुख्यमंत्री\n: पण्डित शिवरामबुवा दिवेकर – हिन्दगंधर्व (मृत्यू: २६ सप्टेंबर १९८८)\n: डॉ. केशव बळीराम हेडगेवार – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष (मृत्यू: २१ जून १९४०)\n: ऑटो फॉन बिस्मार्क – जर्मनीचा पहिला चॅन्सेलर (मृत्यू: ३० जुलै १८९८)\n: गुरू तेग बहादूर – शिखांचे नववे गुरू, विविध विषयांवर त्यांनी सुमारे ११६ पदे रचली आहेत. (मृत्यू: २४ नोव्हेंबर १६७५)\n: विल्यम हार्वी – मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारा इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ (मृत्यू: ३ जून १६५७)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n: एन. के. पी. साळवे – भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय. चे अध्यक्ष (जन्म: १८ मार्च १९२१)\n: राजा मंगळवेढेकर – बालसाहित्यकार (जन्म: ११ डिसेंबर १९२५)\n: प्रकाश घांग्रेकर – गायक व नट (जन्म: \n: संजीवनी मराठे – कवयित्री (जन्म: १४ फेब्रुवारी १९१६)\n: श्रीराम भिकाजी वेलणकर – भारतीय टपालखात्याच्या ’पिन कोड’ प्रणालीचे जनक, संस्कृत व पाली भाषेचे गाढे अभ्यासक (जन्म: \n: श्रीधर महादेव तथा एस. एम. जोशी – समाजवादी, कामगार नेते, पत्रकार, संयूक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू (जन्म: १२ नोव्हेंबर १९०४)\n: पं नारायणराव व्यास – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक (जन्म: ४ एप्रिल १९०२ - कोल्हापूर, महाराष्ट्र)\n सूचना / तक्रारी / प्रतिक्रिया / माहिती देण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahitisagar.com/0731.php", "date_download": "2018-11-13T06:44:43Z", "digest": "sha1:POGBPJ3OVWXFQK2DZWXXL2MMMVPP7X5V", "length": 8045, "nlines": 64, "source_domain": "mahitisagar.com", "title": " ३१ जुलै", "raw_content": "दिनविशेष : ३१ जुलै\nहा या वर्षातील २१२ वा (लीप वर्षातील २१३ वा) दिवस आहे.\n: समाजात मूलभूत स्वरुपाची क्रांतिकारक जडणघडण करण्यासाठी झटणार्‍या व्यक्तींना देण्यात येणारा ’राजर्षी शाहूमहाराज समता पुरस्कार’ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना जाहीर\n: वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (CSIR) महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर आणि प्रगत तंत्रज्ञान केंद्राचे (CAT) डॉ. डी. डी. भवाळकर यांना एच. के फिरोदिया पुरस्कार जाहीर\n: सतारवादक पं. रविशंकर यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर\n: जॉर्जियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश\n: कसोटी सामन्यातील एका डावात सर्व १० गडी बाद करण्याचा विक्रम करणारा जिम लेकर हा पहिला गोलंदाज बनला. या कसोटी सामन्यात त्याने १९ बळी घेतले.\n: इटालियन गिर्यारोहकांनी के-२ (मांऊंट गॉडविन ऑस्टिन) हे जगातील दुसर्‍या क्रमांकाचे शिखर प्रथमच सर केले.\n: के. नारायण काळे यांनी दिग्दर्शित केलेला ’वहाँ’ हा ’प्रभात’चा चित्रपट मुंबईतील ’मिनर्व्हा’ टॉकीजमधे प्रदर्शित झाला.\n: न्यूझीलंडची राजधानी ख्राइस्टचर्चची स्थापना\n: औरंगजेब मुघल सम्राट बनला.\n: मुघलांनी विजापूरचा कल्याणी किल्ला जिंकला.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n: जे. के. रोलिंग – हॅरी पॉटर मुळे प्रसिद्ध झालेल्या इंग्लिश लेखिका\n: मुमताज – अभिनेत्री\n: अमरसिंग चौधरी – गुजरातचे मुख्यमंत्री (मृत्यू: १५ ऑगस्ट २००४)\n: डॉ. श्रीधर भास्कर तथा ’दादासाहेब’ वर्णेकर – संस्कृत पंडित (मृत्यू: १० एप्रिल २०००)\n: मिल्टन फ्रीडमन – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ (मृत्यू: १६ नोव्हेंबर २००६)\n: दामोदर धर्मानंद कोसंबी – प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार (मृत्यू: २९ जून १९६६)\n: केशवा तथा के. शंकर पिल्ले – व्यंगचित्रकार व लेखक, भारतातील राजकीय व्यंगचित्रांचे जनक, पद्मविभूषण (१९७६), ’चिल्ड्रन्स बुक ट्रस्ट’ आणि ’शंकर्स इंटरनॅशनल डॉल्स म्युझियम’ यांचे संस्थापक (मृत्यू: २६ डिसेंबर १९८९)\n: फ्रेड क्‍विम्बी – अमेरिकन अ‍ॅनिमेशनपट निर्माते (मृत्यू: १६ सप्टेंबर १९६५)\n: धनपतराय श्रीवास्तव ऊर्फ ‘मुन्शी प्रेमचंद‘ – हिन्दी साहित्यिक. त्यांनी १५ कादंबर्‍या व ३०० कथा लिहील्या. त्यांचे २४ कथासंग्रह प्रसिद्ध झाले. (मृत्यू: ८ आक्टोबर १९३६)\n: लक्ष्मण रामचंद्र पांगारकर – संतसाहित्याचे अभ्यासक, चरित्रकार व गाथा संपादक (मृत्यू: १० नोव्हेंबर १९४१)\n: फ्रेडरिक वोहलर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २३ सप्टेंबर १८८२)\n: गॅब्रिअल क्रॅमर – स्विस गणिती (मृत्यू: ४ जानेवारी १७५२)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n: मोहम्मद रफी – पार्श्वगायक, पद्मश्री (जन्म: २४ डिसेंबर १९२४ - कोटला सुलतान सिंग, पंजाब)\n: शतायुषी पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर – चित्रकार, संस्कृतपंडित, वेदांचे अभ्यासक-संशोधक विद्वान व लेखक. चारही वेदांच्या शुद्ध संहिता, समग्र सार्थ महाभारत, सार्थ अथर्ववेद इ. ग्रंथ त्यांनी लिहिले. ते हिन्दी, मराठी, गुजराती भाषांत प्रसिद्ध झाले. यांपैकी काही ग्रंथांचे अनुवाद ऊर्दू, कानडी, सिंधी, तेलगू व इंग्रजीमध्येही झाले. (जन्म: १९ सप्टेंबर १८६७)\n: अँड्र्यू जॉन्सन – अमेरिकेचे १७ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २९ डिसेंबर १८०८)\n: जगन्नाथ ऊर्फ ’नाना’ शंकरशेठ – दानशूर व शिक्षणतज्ञ (जन्म: १० फेब्रुवारी १८०३)\n: जॉन (पाचवा) – पोर्तुगालचा राजा (जन्म: २२ आक्टोबर १६८९)\n सूचना / तक्रारी / प्रतिक्रिया / माहिती देण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahitisagar.com/1226.php", "date_download": "2018-11-13T07:13:48Z", "digest": "sha1:HUALBTUCQ7DM4YMPIZA3G2KCZ3LKYRBS", "length": 7306, "nlines": 50, "source_domain": "mahitisagar.com", "title": " २६ डिसेंबर : ग्राहक दिन", "raw_content": "दिनविशेष : २६ डिसेंबर : ग्राहक दिन\nहा या वर्षातील ३६० वा (लीप वर्षातील ३६१ वा) दिवस आहे.\n: ९.३ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने एक प्रचंड त्सूनामी लाट निर्माण झाली. या लाटेने भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलँड, मलेशिया, मालदीव आणि इतर अनेक देशात हाहा:कार माजवला. यात सुमारे २,३०,००० लोक मृत्युमुखी पड्ले. त्यात एका धावत्या रेल्वेगाडीतील १७०० जणांचाही समावेश होता.\n: विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फांऊंडेशन पुरस्कार\n: टाइम (TIME) मासिकातर्फे दिला जाणारा ’मॅन ऑफ द इयर’ पुरस्कार प्रथमच पर्सनल कॉम्प्युटर (PC) या एका अमानवी वस्तूस देण्यात आला.\n: कम्यूनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) ची स्थापना.\n: मेरी क्यूरी आणि पिअर क्यूरी यांनी प्रथमच रेडिअम हे मूलद्रव्य वेगळे केले.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n: डॉ. प्रकाश आमटे\n: लालन सारंग – रंगभूमीवरील कलाकार\n: डॉ. मेबल आरोळे – रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहुउद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका (मृत्यू: २७ डिसेंबर १९९९)\n: पं. कृष्णा गुंडोपंत तथा ’के. जी.’ गिंडे – शास्त्रीय गायक, संगीतकार व शिक्षक (मृत्यू: १३ जुलै १९९४)\n: डॉ. प्रभाकर माचवे – साहित्यिक. त्यांनी हिंदी, मराठी व इंग्रजीत शंभराहून अधिक ग्रंथ लिहिले. त्यांच्या साहित्यामध्ये स्वप्‍नभंग, अनुक्षण, मेपल हे काव्यसंग्रह; एक तारा, दर्दके पाबंद इ. कादंबर्‍या; नाट्यचर्चा, समीक्षा की समीक्षा आदींचा समावेश आहे.\n: डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे – कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक (मृत्यू: ९ फेब्रुवारी २००८)\n: डॉ. सुशीला नायर – स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, महात्मा गांधींच्या स्वीय सहाय्यिका व डॉक्टर, गांधीवादी कार्यकर्त्या. त्यांनी सेवाग्राम येथे स्थापन केलेल्या एका छोट्या दवाखान्याचे आता ’महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या मोठ्या संस्थेत रुपांतर झाले आहे. (मृत्यू: ३ जानेवारी २०००)\n: माओ त्से तुंग – आधुनिक चीनचे शिल्पकार, मुत्सद्दी, मार्क्सवादी-लेनिनवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते (मृत्यू: ९ सप्टॆंबर १९७६)\n: चार्ल्स बॅबेज – इंग्लिश गणितज्ञ, संशोधक, अभियंता आणि तत्त्वज्ञ, पहिल्या यांत्रिकी संगणकाचा जनक (मृत्यू: १८ आक्टोबर १८७१)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n: कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर – अभिनेते (जन्म: १५ सप्टेंबर १९२१)\n: प्रा. शंकर गोविंद साठे – नाटककार आणि साहित्यिक (जन्म: \n: शंकरदयाळ शर्मा – भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती (जन्म: १९ ऑगस्ट १९१८)\n: केशवा तथा के. शंकर पिल्ले – व्यंगचित्रकार व लेखक, भारतातील राजकीय व्यंगचित्रांचे जनक, पद्मविभूषण (१९७६), ’चिल्ड्रन्स बुक ट्रस्ट’ आणि ’शंकर्स इंटरनॅशनल डॉल्स म्युझियम’ यांचे संस्थापक (जन्म: ३१ जुलै १९०२ – कायमकुलम, केरळ)\n: हॅरी एस. ट्रूमन – अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ८ मे १८८४)\n: बाबर – पहिला मुघल सम्राट, हिन्दुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक (जन्म: १४ फेब्रुवारी १४८३)\n सूचना / तक्रारी / प्रतिक्रिया / माहिती देण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0", "date_download": "2018-11-13T07:10:23Z", "digest": "sha1:PNLPWNKAIX6LZRPLKKJ2YU57JTREXJIF", "length": 4916, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "योहाना सिग्युरोआर्तोहतिर - विकिपीडिया", "raw_content": "\n१ फेब्रुवारी २००९ – २३ मे २०१३\n४ ऑक्टोबर, १९४२ (1942-10-04) (वय: ७६)\nयोहाना सिग्युरोआर्तोहतिर (आइसलँडिक: Jóhanna Sigurðardóttir; जन्म: ४ ऑक्टोबर १९४२) ही युरोपामधील आइसलँड देशाची माजी पंतप्रधान आहे. ती फेब्रुवारी २००९ ते मे २०१३ दरम्यान पंतप्रधानपदावर होती.\nइ.स. १९४२ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ एप्रिल २०१५ रोजी १४:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavishriji.com/blog/", "date_download": "2018-11-13T07:56:11Z", "digest": "sha1:EODIMI5MEVR3RXWSBZ6BLSCRJGX2INNF", "length": 54138, "nlines": 310, "source_domain": "vaibhavishriji.com", "title": "Blog – Devi Vaibhavishriji", "raw_content": "\nदेवी शक्ति के तीन प्रमुख रूप\nजिस ऊर्जा से दूर से दिखनेवाले बृहदाकार और तेजस्वी तारे, ग्रह वैसे ही सूक्ष्म मानवी मन का और उसके अंतर्गत आने वाले भावनाओं का जनम हुआ वह ऊर्जा ही साक्षात् ‘देवी’ है जिसे शक्ती मतलब ऊर्जा इस नाम से जाना जाता है जिसे शक्ती मतलब ऊर्जा इस नाम से जाना जाता है वही शक्ती समस्त ब्रम्हांड को निरन्तर कार्यरत रखने के लिए कारणीभूत है\nनवरात्रि में, इस ऊर्जा की विभिन्न नामों और रूपों में पूजा की जाती है\n“दिव्यता व्यापक है लेकिन वह सुप्त है पूजा और आराधना द्वारा उसे जगाया जाता हैं पूजा और आराधना द्वारा उसे जगाया जाता हैं\nदेवी मां या शक्ति के तीन प्रमुख रूप हैं:\nदुर्गा देवी : सुरक्षा की देवता\nलक्ष्मी देवी: ऐश्वर्य की देवता\nसरस्वती देवी: ज्ञान की देवता\nनवरात्रि के पहले तीन दिन (१, २ और ३ ) देवी की पूजा ‘दुर्गा’ के रूप में करते हैं दुर्गा के सानिध्य में नकारात्मक शक्तियां नष्ट हो जाती है दुर्गा के सानिध्य में नकारात्मक शक्तियां नष्ट हो जाती है दुर्गा देवी नकारात्मकता को सकारात्मकता में परावर्तीत करती है\nदुर्गा देवी को ‘जय दुर्गा’ के नाम से जाना जाता है क्योंकि वह विजय दिलाती है\nलाल रंग : दुर्गा देवी लाल रंग से सम्बंधित है लाल साडी. लाल रंग चैतन्य का प्रतीक है\nनवदुर्गा : यह दुर्गा शक्ति के नौ अलग-अलग रूप हैं जो सभी नकारात्मकता से रक्षा के लिए एक कवच जैसा कार्य करते हैं देवी के इन गुणों के स्मरण मात्र से ही मन से नकारात्मकता नष्ट हो जाती हैं देवी के इन गुणों के स्मरण मात्र से ही मन से नकारात्मकता नष्ट हो जाती हैं देवी के नाम के उच्चारण से ही हमारी चेतना के स्तर में वृद्धि होती हैं और यह हमें आत्म-केंद्रित, निर्भय और शांत बनाते हैं देवी के नाम के उच्चारण से ही हमारी चेतना के स्तर में वृद्धि होती हैं और यह हमें आत्म-केंद्रित, निर्भय और शांत बनाते हैं जिन लोगों में चिंता, भय और आत्मविश्वास की कमी हैं, उनके लिए यह नामोच्चार बहुत लाभदायक होता है\nमहिषासुर मर्दिनी : महिषासुर मर्दिनी के रूप में दुर्गा देवी महिष का विनाश करती है महिष का अर्थ है भैंस जो निष्क्रिय, आलसी और जडत्व का प्रतिक है महिष का अर्थ है भैंस जो निष्क्रिय, आलसी और जडत्व का प्रतिक है ये गुण आपके शारीरिक और आध्यात्मिक जीवन में बाधा उत्पन्न करते हैं ये गुण आपके शारीरिक और आध्यात्मिक जीवन में बाधा उत्पन्न करते हैं देवी सकारात्मक ऊर्जा से भरी हुई है, जो आलस्य, थकावट और जड़ता का विनाश करती है\nनवरात्रि के अगले तीन दिनों में (४, ५ और ६) देवी की पूजा लक्ष्मी के रुप में की जाती है लक्ष्मी संपत्ती और समृद्धि की देवता है लक्ष्मी संपत्ती और समृद्धि की देवता है हमारे जीवन की उन्नति और प्रगति के लिए संपत्ती की आवश्यकता है हमारे जीवन की उन्नति और प्रगति के लिए संपत्ती की आवश्यकता है संपत्ती का अर्थ केवल धन नहीं बल्कि ज्ञान आधारित कला और कौशल की प्राप्ति भी है संपत्ती का अर्थ केवल धन नहीं बल्कि ज्ञान आधारित कला और कौशल की प्राप्ति भी है लक्ष्मी देवी मनुष्यों की भौतिक और आध्यात्मिक प्रगति की आवश्यकता प्रतिक है लक्ष्मी देवी मनुष्यों की भौतिक और आध्यात्मिक प्रगति की आवश्यकता प्रतिक है मानव जाती के सर्वांगीण प्रगति हेतु भौतिक और आध्यात्मिक जरूरतों के पूर्ति का प्रतिक माता लक्ष्मी है\nइस देवी शक्ति के आठ रूपों की हम पर बौछार हो\nआदि लक्ष्मी – यह रूप आपके मूल स्रोत का स्मरण कराती है जब हम भूल जाते हैं कि हम इस ब्रह्मांड का हिस्सा है, तो हम खुद को छोटे और असुरक्षित मानते हैं जब हम भूल जाते हैं कि हम इस ब्रह्मांड का हिस्सा है, तो हम खुद को छोटे और असुरक्षित मानते हैं आदि लक्ष्मी यह रूप आपको अपने मूल स्रोत से जोड़ता है, जिससे अपने मन में सामर्थ्य और शांति का उदय होता है\nधन लक्ष्मी – यह भौतिक समृद्धि का एक रूप है\nविद्या लक्ष्मी – यह ज्ञान, कला और कौशल का एक रूप है\nधान्य लक्ष्मी – अन्न-धान्य के रूप यह रूप प्रकट होता है\nसंतान लक्ष्मी – यह रूप प्रजनन क्षमता और सृजनात्मकता के रूप में प्रकट होता है जो लोग रचनात्मक और कलात्मक होते हैं, उनपर लक्ष्मी के ये रूप की कृपा होती है\nधैर्य लक्ष्मी – शौर्य और निर्भयता के रूप में प्रकट होती है\nविजय लक्ष्मी – जय, विजय के रूप में प्रकट होती है\nभाग्य लक्ष्मी – सौभाग्य और समृद्धि के रूप में प्रकट होती है\nये तीन दिन देवी लक्ष्मी को समर्पित हैं इन विभिन्न रूपों में देवी लक्ष्मी हम सब पर प्रसन्न रहे और हम पर संपत्ति और समृद्धि की बौछार करे यही प्रार्थना\nनवरात्रि के अंतिम 3 दिन (७, ८ और ९) देवी सरस्वती को समर्पित हैं\nसरस्वती ज्ञान की देवता है जो हमें ‘आत्मज्ञान’ देती है देवी सरस्वती के कई पहलू हैं जो बहुत महत्वपूर्ण हैं\nपाषाण – वह पाषाण पर बैठी है ज्ञान जो एक पाषाण की तरह अचल और निश्चल है वह हमेशा आपका साथ देता है\nवीणा – देवी सरस्वती वीणा बजा रही है वीणा यह तंतु वाद्य है, जिससे निकलती मधुर ध्वनि मनशांति देती है वीणा यह तंतु वाद्य है, जिससे निकलती मधुर ध्वनि मनशांति देती है इसी तरह आध्यात्मिक ज्ञान हमें विश्राम दिलाता है और जीवन को एक उत्सव बनाता है\nहंस – देवी सरस्वती का वाहन हंस हैं यदि हंस को दूध और पानी का मिश्रण दिया जाता है, तो वह उसमेसे दूध पी लेता है यदि हंस को दूध और पानी का मिश्रण दिया जाता है, तो वह उसमेसे दूध पी लेता है यह विवेक का प्रतिक है जो ये दर्शाता है की हमें जीवन में सकारात्मकता स्वीकारनी चाहिए और नकारात्मक को छोड़ देना चाहिए\nमोर – देवी के साथ मोर होता है मोर नृत्य और आपके रंगीन पंख प्रदर्शित करता है मोर नृत्य और आपके रंगीन पंख प्रदर्शित करता है लेकिन यह हर समय नहीं होता लेकिन यह हर समय नहीं होता ये इस बात का प्रतीक है के ज्ञान का खुलासा /उपयोग उचित जगह पर और उचित समय पर किया जाना चाहिए\nदेवी सरस्वती हमारी अपनी चेतना का स्वरुप है, जो विभिन्न बाते सीखने को उद्युक्त करती है यह अज्ञान दूर करनेवाली ज्ञान और आध्यात्मिक प्रकाश का स्रोत है\nचैतन्याची देवता – गणपती\n निरानंद मानंद मद्वैत पूर्णं \nपरं निर्गुणं निर्विशेषं निरीहं परब्रह्म रूपं गणेशं भजेम ॥१॥\n सुरादिं सुखादिं गुणॆशं गणॆशं \n परब्रह्मरूपं गणॆशं भजॆम ॥२॥\n परब्रह्मरूपं गणॆशं भजॆम ॥३॥\nसाधनेच्या दृष्टीने गणपती हा मूलाधार चक्राचा अधिपती आहे. आदि शंकराचार्य यांनी केलेले गणपतीचे वर्णन हे अतिशय अद्भुत वर्णन आहे. आदि शंकराचार्य यांनी गणपतीच्या स्वरूपाचे जे वर्णन करताना परब्रह्माचे स्वरूप समोर ठेवले आहे.\n निरानंद मानंद मद्वैत पूर्णं \nपरं निर्गुणं निर्विशेषं निरीहं परब्रह्म रूपं गणेशं भजेम ॥१॥\nम्हणजे गणपती कधी जन्माला आला नाही. तो अज आहे आणि निर्विकल्पं आहे. आणि निराकार आहे. त्याच्यातील चैतन्य एकच आहे जे सर्वव्यापी आहे. ही अनुभूती तेव्हाच येते जेव्हा मूलाधार चक्र जागृत होते. या चैतन्यशक्तीला गणपती मानले गेले आहे. गणपतीचे जे बाह्य रूप, ज्याला आपण ‘गजानना’ समजतो, त्याच्यामागे मोठे रहस्य दडलेले आहे. ज्ञानाचे, विद्येचे अधिपती आहे गणपती. आणि ज्ञान-विज्ञान तेव्हाच उमजते जेव्हा माणूस आंतरिकपणे जागृत होतो. जेव्हा जडत्व असते तेव्हा ज्ञानाचा, विद्येचा अभाव असतो आणि जीवनात चैतन्य किंवा कोणतीही प्रगती नसते. तर जर चैतन्याला जागृत करायचे असेल तर चैतन्याचे अधिदेव आहेत श्री गणेश यांची भक्ती केली पाहिजे. गणपतीला कोणी परके न समजता आपल्या आंतरिक शक्तीचे केंद्र मानले गेले आहे. आपल्या अंतर्मनात गणपतीची स्थापना करा. आपली जी सात चक्रे आहेत त्यातील सर्वात प्रथम चक्र आहे मूलाधारचक्र ज्याचा अधिपती आहे गणपती. त्यावर लक्ष केंद्रित करून ध्यान करण्याची एक प्रक्रिया, एक विधी आहे.\nध्यानं निर्विषय मन – ध्यान करताना मनात काही विषय नसतो – काही बाह्य विषय किंवा स्थूल विषय मनात नसतो. तेव्हा सूक्ष्मविषयाचे अवलोकन केले जाते. निराकार रूप आणि तरी सुद्धा साकार रूप असलेल्या गणेशाची प्रार्थना जी आदि शंकराचार्य यांनी केली ती अतिश्लाघनीय व अतिमधुर आहे. शंकराचार्य म्हणतात.\nजे निराकारापर्यंत पोहोचू शकत ते गणेशाच्या साकाररूपाचा आधार घेत हळूहळू निराकारापर्यंत पोहोचू शकतात. जो साकाररुपी गणेश आहे, जो गजवदन आहे, त्याची पूजा करीत करीत निराकार परमात्म असलेल्या गणपतीपर्यंत पोहोचण्याची अद्भुत कला आपल्या भारतात आहे.\nपरब्रह्म रूपं गणेशं भजेम\nअशा गणेशाचे पूजन करा जो सर्वव्यापी आहे.\n सुरादिं सुखादिं गुणॆशं गणॆशं \n परब्रह्मरूपं गणॆशं भजॆम ॥२॥\nजी चैतन्यशक्ती या समस्त संसाराचे मूळ कारण आहे, ज्यातून सर्वकाही निर्माण झाले आहे, ज्यामध्ये सर्वकाही टिकून आहे आणि ज्या शक्तीमध्येच सर्वकाही विलीन होणार आहे ती कारणरुपी शक्तीच परमात्मा, परब्रह्मस्वरूप श्री गणपती आहे.\nया जगताच्या कारणाविषयी जाणून घेणे हेदेखील एक ज्ञान आहे. ते सूक्ष्म ज्ञानसुद्धा गणेश आहे. ज्ञातासुद्धा तोच आहे आणि ज्ञानसुद्धा तोच आहे. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय हे तीन भाग असतात. आपण गणपतीची ज्ञेय बनून पूजा करतो. ही उत्तम पूजा नव्हे. ज्ञेयवस्तू म्हणजे बाहेरची वस्तू होय. यात आत्मज्ञान अनुपस्थित असते. द्वैताची दृष्टी उपस्थित असते. कारण हे ज्ञानरुपी आहे. ते म्हणजे बघणाराच ते चैतन्य आहे.\nहे ज्ञान सर्वांना समजण्यायोग्य नाही असे ऋषीमुनींच्या ध्यानात आले. निरनिराळ्या स्तरातील लोकांकरिता निरनिराळ्या कहाण्या बनविल्या गेल्या. ही केवळ लोकांना समजावण्याची एक पद्धती ज्यायोगे प्रत्येकाचा काही फायदा होईल.\nसर्वात प्रथम गणपतीची मूर्ती बनवितात. मग त्यामुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करतात. म्हणजे, “माझे प्राण, माझा जीव यातील गणपती थोडाकाळ या मूर्तीमध्ये येऊन स्थापित होवो. म्हणजे मग आम्ही थोडा वेळ यांच्याबरोबर खेळू शकू, पूजा करू शकू.” पूजा तर एक खेळच आहे. पूजा म्हणजे आपल्या मनातील भाव व्यक्त करण्याची एक अद्भुत कला होय. एका भक्ताला देवाबरोबर खेळायची इच्छा आहे. भक्त कधी मागणी करत नाही. जर भक्ताने मागणी केली तर त्याची मागणी ही त्याच्या भक्तीपेक्षा मोठी होऊन जाते. म्हणूनच भक्ताला केवळ ईश्वरच हवा असतो, नाहीतर मग त्याला प्रभूबरोबर थोडेसे खेळायचे असते.\nआपल्या आत असलेली ती निर्गुण निराकारअनंत शक्ती आहे त्या शक्तीला साकाररुपात खेळण्याकरिता आवाहन करतात ती गणपतीची पूजा होय. गणपतीची मूर्ती मातीने बनविली आणि मग म्हणतात, ‘गणपतीचे प्राण, माझे प्राण. त्याचा जीव, माझा जीव’. मग प्रार्थना करतात, “हे प्रभू, जो सदैव माझ्या आत असतो थोडा काळ या मूर्तीमध्ये येऊन स्थापित व्हावे. कारण माझी तुझ्याबरोबर खेळण्याची इच्छा आहे. जे तू माझ्याबरोबर केलेस, माझ्यावर मेहरबानी केलीस त्या सर्वाचे मी तुला प्रदर्शन करू इच्छितो.” ईश्वराने आपल्याला पाणी दिले आपण देवाला पाण्याचा अभिषेक करतो, देवाने आपल्याला फळे दिली तर आपण देवाला फळाचा नेवैद्य दाखवतो, फुले दिली तर आपण फुले वाहतो, सूर्य आणि चंद्राने देव नित्य आपली आरती करीत असतो त्याप्रमाणे आपणसुद्धा एक कापूर जाळून देवाला ओवाळून आरती करतो. याप्रकारे एक भक्त आपल्या आतील भाव व्यक्त करतो अशा प्रकारे पूजेचा विधी असतो. पूजा झाल्यानंतर भक्त म्हणतो, “हे ईश्वरा, आता पुन्हा माझ्या आतमध्ये स्थापित व्हावे.” यालाच विसर्जन असे म्हणतात. ‘विशेष प्रकारे पुन्हा सृजन करणे म्हणजेच विसर्जन होय.’\nभक्त म्हणतो, “माझे हृदयकमल जिथून तू आगमन केलेस तिथे आता तू पुन्हा विराजमान व्हावेस.” जसे सणासुदीला दागिन्यांना तिजोरीतून काढून घालतात आणि मग पुन्हा त्यांना तिजोरीत ठेऊन देतात. त्याच प्रकारे एक अमूल्य ज्ञान, एक अमूल्य रत्न, एक अमूल्य तत्त्व जे आपल्या आत दडलेले आहे त्या चेतनेला एका खेळाच्या रूपाने जीवनात आनंदोत्सव साजरा करण्याची प्रक्रिया आहे हा गणेशोत्सव\nतर मग पूजा केल्यानंतर ती मूर्ती असते तिला घेऊन जाऊन विसर्जित करतात. हे तर चांगल्या प्रकारे माहिती असून की ईश्वर केवळ मूर्तीमध्येच नाहीतर तो सर्वव्यापी आहे आणि त्या सर्वव्यापीला साकाररुपात प्राप्त करून त्या साकाराचा सुद्धा आनंद घेण्याचा सण आहे गणेशोत्सव. अशाप्रकारच्या सणांमुळे जीवनात उत्साह आणि भक्ती स्फुरण पावते. नारदमुनी म्हणतात,\nपुजाविश्व अनुराग इति पाराशरया\nनारदभक्ती सूत्रामध्ये उल्लेख आहे की पराशर ऋषीनुसार, पूजेमध्ये आसक्ती ठेवणे, अनुराग ठेवणे हे भक्तीचे एक लक्षण आहे. म्हणून पूजा करा पण कोणत्या भयाने नाही किंवा कोणत्या लोभाने नाही तर प्रेमाने, भक्तीने करा. बाह्य पुजेपेक्षा मानसिक पूजा श्रेष्ठ आहे. मानसिक पूजेबद्दल आदि शंकराचार्य म्हणतात त्याप्रमाणे अद्वैत चैतन्य शक्तीलाच गणपती मानले. आणि ती गणपती शक्ती जगताचे कारणरुपी आहे.\nजगत्कारणं कारणज्ञानरूपं सुरादिं सुखादिं गुणॆशं गणॆशं\nसमस्त खऱ्या सुखाची सुरुवात ही या चैतन्यापासून आहे. आपला प्रत्येक कण न कण जेव्हा चैतन्याने भरून जातो तेव्हा जो आनंद ओसंडून वाहू लागतो ती बाहेर दाखवण्यासारखी प्रसन्नता नाही. वरवरचे हसणे ते काही कामाचे नाही. पण ती आंतरिक प्रसन्नता आहे जी सर्व सुखाची सुरुवात आहे. आनंद, उत्साह, प्रेम आणि अशाप्रकारच्या सर्व सकारात्मक भावनांचे स्फुरण तिथूनच होते. सर्वगुणांचा सुद्धा तो स्वामी आहे. आपले आत्मचैतन्य हे गुणांचेसुद्धा अधिपती आहेत. सगळे चांगले गुण आपण हे अभ्यास करून आत्मसात करतो असे म्हंटले तर ते कधीच शक्य होणार नाही. आपल्याला असे मानून चालले पाहिजे की ते सर्व चांगले गुण आपल्यात आहेतच आणि जे दुर्गुण आहेत ते बाहेर आलेला मळ आहे. साधनेमुळे अवगुण नाहीसे होतात. गुण तर आधीपासून आहेतच ते अधिक उजळून निघतात. भगवान श्रीकृष्णाने सुद्धा दैवासुर संपत्तीभाग्ययोग मध्ये अर्जुनाला सांगितले, ‘हे अर्जुना, सगळेदैवी गुण तर तुझ्यात आधीपासून आहेतच.’ तर हे मानून चला की तुमच्यात सगळे दैवी गुण आहेत, आणि त्या गुणांचे अधिपती आहे गणपती जो लपून आहे. आता गणपतीची आराधना केल्याने सर्व सद्गुण विकसित व्हायला लागतात.\nजगद्व्यापिनं विश्ववन्द्यं सुरेशं परं ब्रह्मरूपं गणेशं भजेम\nसंपूर्ण जग तुझ्या अस्तित्वाने व्यापलेले आहे. हे गणपती, प्रत्येकजण तुला पूजितो, जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात तुझ्यावर श्रद्धा ठेवणारे लोक आहेत. प्रत्येक देशात ईश्वराला निराकार म्हणून मानले जाते. गुणाचे दैवत म्हणून मानले जाते. अशाप्रकारे समस्त जगात तू वंदनीय आहेस. तू परब्रह्मच आहेस.\n परब्रह्मरूपं गणॆशं भजॆम ॥३॥\nसर्व गुणांच्या तू पलीकडे आहेस.\nगणेशाचे स्वरूप कसे आहे ते आहे सच्चिदानंद आहे. मस्ती आहे, आनंद आहे.\nगुणातीतमानं चिदानंदरूपं चिदाभासकं सर्वगं ज्ञानगम्यम्\nते चैतन्य असेल तरच गणपतीची अनुभूती होऊ शकते. आपल्या स्व: मध्ये थोडी फार जरी जागृती झाली तर आपण त्याला ओळखू शकतो. जड बुद्धी असलेल्यांना तो ओळखू येत नाही.\nसर्वत्र तो व्याप्त आहे आणि तो केवळ ज्ञानानेच ओळखू येऊ शकते. अशा या महागणपतीला विद्येचा अधिपती म्हणून मानले जाते. कोणतीही पूजा असली तरी पहिला पूजेचा मान गणपतीचा असतो. म्हणजे गणेशतत्त्वाला सर्वप्रथम आपल्या आत जागृत करा. तमोगुणाला सोडून देऊन सत्त्वगुणाकडे जायचे आहे. हा पूजेचा प्रथम चरण आहे.\nतुमचे खरे स्वरूप काय आहे तर ऋषीमुनी जेव्हा ध्यान करतात तेव्हा त्यांच्या ध्यानचित्तामध्ये जे निरंजन निर्विकल्प आकाश आहे ते चिदाकाश तूच आहेस. तू वस्तू नाहीस, व्यक्ती नाहीस.तू चिन्मयता आहेस, चिदाकाशच आहेस असे आदि शंकराचार्य म्हणतात.\nतुझे रुप काय आहे ऋषीमुनी ज्याचे ध्यान धरतात तो आकाशरूपी तू आहेस, सर्वव्याप्तआहेस. हेच तुझे खरे रूप आहे.\nपरेशं परं ब्रह्मरूपं गणेशं भजेम\nत्या परब्रह्मरुपी गणेशाला मी वारंवार पूजीन, भजीन आणि वारंवार वंदन करेन.\nअशाप्रकारे मूर्तीला समोर ठेवा, प्रेमाने तिची पूजा करा आणि मग ध्यानस्थ व्हा. डोळे बंद करून आपल्या आत त्या गणेशतत्त्वाला अनुभवणे हेच पूजेचे रहस्य आहे. हे गणेश चतुर्थीच्या सणाचे फळ आहे ज्यामध्ये आपण आपल्या आत दडलेल्या चेतनेला जागृत करतो.\nराम से बड़ा राम का नाम क्यों \nरामदरबार में हनुमानजी महाराज रामजी की सेवा में इतने तन्मय हो गये कि गुरू वशिष्ठ के आने का उनको ध्यान ही नहीं रहा\nसबने उठ कर उनका अभिवादन किया पर, हनुमानजी नही कर पाये\nवशिष्ठ जी ने रामजी से कहा कि -“राम, गुरु का भरे दरबार में अभिवादन नहीं कर अपमान करने पर क्या सजा होनी चाहिए \nराम ने कहा -गुरुवर, आप ही बतायें \nवशिष्ठजी ने कहा – मृत्यु दण्ड \nराम ने कहा – स्वीकार है\nतब राम जी ने कहा कि गुरुदेव, आप बतायें कि यह अपराध किसने किया है\nबता दूंगा पर, राम \nवो तुम्हारा इतना प्रिय है कि, तुम अपने आप को सजा दे दोगे पर उसको नहीं दे पाओगे \nराम ने कहा, गुरुदेव राम के लिये सब समान हैं राम के लिये सब समान हैं मॆने सीता जेसी पत्नी का सहर्ष त्याग, धर्म के लिये कर दिया तो, भी आप संशय कर रहे हैं\n मुझे तुम्हारे पर संशय नहीं है पर, मुझे दण्ड के परिपूर्ण होने पर संशय है\nअत: यदि तुम यह विश्वास दिलाते हो कि, तुम स्वयं उसे मृत्यु दण्ड अपने अमोघ बाण से दोगे तो ही में अपराधी का नाम और अपराध बताऊँगा\nराम ने पुन: अपना ससंकल्प व्यक्त कर दिया\nतब वशिष्ठ जी ने बताया कि, यह अपराध हनुमान जी ने किया हॆं\nहनुमानजी ने स्वीकार कर लिया\nतब दरबार में रामजी ने घोषणा की कि, कल सांयकाल सरयु के तट पर, हनुमानजी को मैँ स्वयं अपने अमोघ बाण से मृत्यु दण्ड दूंगा\nहनुमानजी के घर जाने पर उदासी की अवस्था में माता अंजनी ने देखा तो चकित रह गयी, कि मेरा लाल महावीर, अतुलित बल का स्वामी, ज्ञान का भण्डार, आज इस अवस्था में\nमाता ने बार -बार पूछा, पर जब हनुमान चुप रहे तो माता ने अपने दूध का वास्ता देकर पूछा\nतब हनुमानजी ने बताया कि, यह प्रकरण हुआ है अनजाने में\n आप जानती हैं कि, हनुमान को संपूर्ण ब्रह्माण्ड में कोई नहीं मार सकता, पर भगवान राम के अमोघ बाण से भी कोई नहीं बच सकता l\nतब माता ने कहा कि,\nहनुमान, मैंने भगवान शंकर से, “राम” मंत्र (नाम) प्राप्त किया था ,और तुम्हे भी जन्म के साथ ही यह नाम घुट्टी में पिलाया\nजिसके प्रताप से तुमने बचपन में ही सूर्य को फल समझ मुख में ले लिया, उस राम नाम के होते हुये हनुमान कोई भी तुम्हारा बाल भी बांका नहीं कर सकता \nचाहे वो राम स्वयं ही क्यों न हो l\n‘राम’ नाम की शक्ति के सामने राम की शक्ति और राम के अमोघ शक्तिबाण की शक्तियां महत्वहीन हो जायेगी\nजाओ मेरे लाल, अभी से सरयु के तट पर जाकर राम नाम का उच्चारण करना आरंभ कर दो\nमाता के चरण छूकर हनुमानजी, सरयु किनारे राम राम राम राम रटने लगे\nसांयकाल, राम अपने सम्पूर्ण दरबार सहित सरयुतट आये\nसबको कोतुहल था कि, क्या राम हनुमान को सजा देगें\nपर जब राम ने बार- बार रामबाण ,अपने महान शक्तिधारी ,अमोघशक्ति बाण चलाये पर हनुमानजी के ऊपर उनका कोई असर नहीं हुआ तो, गुरु वशिष्ठ जी ने शंका बतायी कि, राम तुम अपनी पूर्ण निष्ठा से बाणों का प्रयोग कर रहे हो\nतो राम ने कहा हां गुरूदेव मैँ गुरु के प्रति अपराध की सजा देने को अपने बाण चला रहा हूं, उसमें किसी भी प्रकार की चतुराई करके मैँ कॆसे वही अपराध कर सकता हूं\nतो तुम्हारे बाण अपना कार्य क्यों नहीं कर रहे हॆ\nतब राम ने कहा, गुरु देव हनुमान राम राम राम की अंखण्ड रट लगाये हुये हॆं\nमेरी शक्तिंयो का अस्तित्व राम नाम के प्रताप के समक्ष महत्वहीन हो रहा है\nइसमें मेरा कोई भी प्रयास सफल नहीं हो रहा है\nआप ही बतायें , गुरु देव \nगुरु देव ने कहा, हे राम आज से मैँ तुम्हारा साथ तुम्हारा दरबार, त्याग कर अपने आश्रम जाकर राम नाम जप हेतु जा रहा हूं\nजाते -जाते, गुरुदेव वशिष्ठ जी ने घोषणा की कि हे राम मैं जानकर , मानकर. यह घोषणा कर रहा हूं कि स्वयं राम से, ‘राम’ का नाम बडा है, महा अमोघशक्ति का सागर है\nजो कोई जपेगा, लिखेगा, मनन करेगा, उसकी लोक कामनापूर्ति होते हुये भी,वो मोक्ष का भागी होगा\nमैंने सारे मंत्रों की शक्तियों को राम नाम के समक्ष न्युनतर माना है\nतभी से राम से बडा ‘राम’ का नाम माना जाता है \nवो पत्थर भी तैर जाते है जिन पर लिखा रहता है राम नाम\nदेवी शक्ति के तीन प्रमुख रूप October 12, 2018\nचैतन्याची देवता – गणपती September 22, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/karnataka-minister-tanveer-sait-caught-watching-sleazy-messages-16144", "date_download": "2018-11-13T08:04:30Z", "digest": "sha1:4JVSS62GIP4IROD3IOE2M6G5PE4VNG7T", "length": 13146, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "karnataka minister tanveer sait caught watching sleazy messages मोबाईलमध्ये अश्लिल छायाचित्रे पाहताना मंत्री कैद | eSakal", "raw_content": "\nमोबाईलमध्ये अश्लिल छायाचित्रे पाहताना मंत्री कैद\nशुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016\nबंगळूर- टिपू जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी कर्नाटकचे मंत्री तन्वीर सैत हे मोबाईलमध्ये अश्लिल छायाचित्रे पाहताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.\nउत्तर कर्नाटकमधील रायचूर येथे गुरुवारी (ता. 10) टिपू जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर सैत बसले होते. कार्यक्रम सुरू असताना ते मोबाईलमध्ये अश्लिल छायाचित्रे पाहत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. संबंधित व्हिडिओ सोशल नेटवर्किंगसह स्थानिक प्रसारमाध्यमांनी प्रसारीत केला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.\nबंगळूर- टिपू जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी कर्नाटकचे मंत्री तन्वीर सैत हे मोबाईलमध्ये अश्लिल छायाचित्रे पाहताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.\nउत्तर कर्नाटकमधील रायचूर येथे गुरुवारी (ता. 10) टिपू जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर सैत बसले होते. कार्यक्रम सुरू असताना ते मोबाईलमध्ये अश्लिल छायाचित्रे पाहत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. संबंधित व्हिडिओ सोशल नेटवर्किंगसह स्थानिक प्रसारमाध्यमांनी प्रसारीत केला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.\nसीसीटीव्हीमधील छायाचित्रण उघड झाल्यानंतर विरोधकांनी सैत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते जगदीश शेट्टर म्हणाले, 'सैप यांनी कार्यक्रमावेळी पाहिलेल्या अश्लिल छायाचित्रणाचा धिक्कार करतो. त्यांना थोडी तर लज्जा उरली असेल तर त्यांनी तत्काळ मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा.'\nसैत म्हणाले, 'या घटनेबाबत क्षमा मागण्याचा प्रश्नच नाही. मोबाईलमध्ये व्हॉट्सऍपवरून आलेले मेसेजेस पाहात होतो. मी ते डाऊनलोड केलेले नाहीत. मला अश्लिल छायाचित्रे पाहण्याची सवय नाही.' मुख्यमंत्री सिद्धारमैया म्हणाले, या घटनेबाबत माहिती घेऊन सैत यांच्याशी चर्चा करणार आहे.\nप्रतिक शिवशरणच्या हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार : प्रकाश आंबेडकर\nब्रह्मपुरी (सोलापुर) - माचणूर (ता. मंगलवेढा) येथील प्रतिक शिवशरण या निष्पाप लहान बालकाचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. तसेच ही हत्या नसून एक...\n'नो पार्किंग'ची पाटी लावा\nपुणे : बिबवेवाडी येथील पर्पल प्लाझा या व्यावसायिक इमारतीत स्वतःची पार्किंग आहे. पण त्याचा वापर पार्किंगसाठी होत नाही. तेथील रस्त्याच्या दोन्ही...\nपुणे लोकसभा जागेचा निर्णय प्रलंबित- पृथ्वीराज चव्हाण\nपुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, पुणे लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाने...\nपौड रस्ता - कोथरूडमधील होर्डिंग, फ्लेक्‍स, बॅनरबाजीचे पेव नागरिकांच्या चर्चेपुरतेच मर्यादित होते; मात्र सोशल मीडियावरील एका व्हिडिओने झोपेचे सोंग...\nपाणीपुरवठ्याबाबत पुढील सुनावणी 13 डिसेंबरला\nपुणे - पुणे शहराला पंधरा टीएमसी पाणी द्यावे, या मागणीसंदर्भात महापालिकेने राज्य जलसंपदा नियामक प्राधिकरणासमोर बाजू मांडली आहे. या...\n'पुण्याचे नाव बदलून जिजापूर करा'\nपुणे - पुणे शहर हे राष्ट्रमाता जिजाऊ मॉंसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखले जाते. त्यामुळे पुण्याचे नाव बदलून जिजापूर करण्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b72937&language=marathi", "date_download": "2018-11-13T07:22:32Z", "digest": "sha1:GJCIVJKELDFDJHOZV32VWZZH42HBGB3Z", "length": 6000, "nlines": 63, "source_domain": "www.rasik.com", "title": "मराठी पुस्तक श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत, marathi book ShrIpAd ShrIvallabh charitrAmHRIt ShrIpAd ShrIwallabh charitrAmrit", "raw_content": "\nPublisher: श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान\nदत्तात्रेयांचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरित्र.\nसंस्कृतमधल्या मूळ ग्रंथाचे तेलगू अनुवादक मल्लादी गोविंद दीक्षीत, त्याचे मराठी अनुवादक हरिभाऊ जोशी निटूरकर\nश्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा दिव्य अद्भुत अक्षरसत्य व ब्रह्मसत्य ग्रंथ आहे. या ग्रंथातील प्रत्येक अक्षरात श्रीपाद श्रीवल्लभांचे चैतन्य आहे. भक्त जेव्हा हा ग्रंथ वाचतो तेव्हा भक्ताची स्पंदने या ग्रंथातील चैतन्यात जाऊन तेथून त्याला शुभ स्पंदनांची प्राप्ती होते. या देवाणघेवाणात आपले प्रारब्ध क्षीण होते व दिव्य अनुभूती भक्ताला येते.\nश्री दत्त जय दत्त हा ग्रंथ साक्षात् गुरु आहे असं का म्हटलं आहे हे ग्रंथ वाचल्यानंतर नि:शंकपणे कळतं कोणत्याही प्रकारच्या मानसिक द्वंद्वातून पूर्वकर्माचं निरसन करून प्रथम तात्पुरत्या आणि नंतर हळूहळू संपूर्ण सुटका करण्याचं सामर्थ्य असलेल्या मोजक्या ग्रंथांपैकी एक अप्रतिम देवादिकांबद्दलचे संशय किंतु, जातीधर्माबद्दलचा दुराभिमान यांचा देखिल लय करेल अशा या ग्रंथासमोर इतर द्वंद्वाचा काय पाड देवादिकांबद्दलचे संशय किंतु, जातीधर्माबद्दलचा दुराभिमान यांचा देखिल लय करेल अशा या ग्रंथासमोर इतर द्वंद्वाचा काय पाड प्रचारक नाही पण श्री दत्तावधूत स्वामी विरचित ग्रंथ ही असेच प्रभावी आहेत भाविकांनी जरुर लाभ घ्यावा. श्री दत्त \nश्रीपाद राजां शरणं प्रपद्ये खरोखर हा वेदतुल्यला ग्रंथ आहे. तो मला वाचायला मिळाला मी माझे भाग्य समजतो .आई वडिलांची आणि माझी पूर्व पुण्याई असेल म्हणून मला हा मिळाला.हा नुसता ग्रंथ नसून तो परीस आहे. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.\nसमर्थ रामदास विवेक दर्शन\nश्रीगुरुचरित्र ( मोठा टाइप )\nश्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://nmk.co.in/s/nmk-rbi-security-guard-recruitment-2018/10042/", "date_download": "2018-11-13T07:10:49Z", "digest": "sha1:54WZASWT7MQ6H525BEM5EDEGZDSO2M22", "length": 4889, "nlines": 89, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - भारतीय रिजर्व बँकेच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या २७० जागा - NMK.CO.IN", "raw_content": "\nभारतीय रिजर्व बँकेच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या २७० जागा\nनवीन जाहिराती मागोवा प्रवेशपत्र निकाल\nभारतीय रिजर्व बँकेच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या २७० जागा\nभारतीय रिजर्व बँकेच्या आस्थापनेवरील सुरक्षा रक्षक पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nसुरक्षा रक्षक पदाच्या एकूण २७० जागा\nशैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण आणि योग्य प्रकारे सेवा पूर्ण केलेले माजी सैनिक पात्र असतील मात्र त्यांना सैन्य दलात शस्त्र व दारुगोळा हाताळण्याचा अनुभव असावा.)\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ नोव्हेंबर २०१८ रोजी २५ ते ४५ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)\nनोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही\nपरीक्षा फीस – केवळ ५०/- रुपये.\nपरीक्षा – डिसेंबर २०१८ किंवा जानेवारी २०१९ मध्ये घेण्यात येईल.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०१८ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nपुणे येथे आगामी पोलीस भरती/ सरळसेवा भरती स्पेशल बॅचेस उपलब्ध\nनवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर शिक्षक पदांच्या ४७ जागा\nएम.बी.बी.एस./ बी.डी.एस. सामाईक प्रवेश परीक्षा (NEET-2019) जाहीर\nभारतीय आयुर्विमा महामंडळाच्या बीड शाखेत विमा प्रतिनिधीच्या १११ जागा\nमहावितरण कंपनीत कार्यकारी अभियंता पदाच्या १६४ जागा (मुदतवाढ)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/younginstan/6550-ivo-yvivo-y71-with-6-inch-fullview-display-launched-in-india-price", "date_download": "2018-11-13T07:36:01Z", "digest": "sha1:5FX4LTTSEIZWRMO3ETRDYQNQ4HIAOKS4", "length": 4619, "nlines": 129, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "रॅम 3 जीबी रॅमसह विवोचा जबरदस्त स्मार्टफोन बाजारपेठेत - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nरॅम 3 जीबी रॅमसह विवोचा जबरदस्त स्मार्टफोन बाजारपेठेत\nविवो कंपनीनं आपला वाय 71 हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केलीय. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर snapdragon 425 प्रोसेसर देण्यात आलाय. याचा रॅम 3 जीबी असून 16 जीबी इनबिल्ट स्टोअरेज देण्यात आलाय. यात 5 मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असून यात AI युक्त ब्युटी फेस हे फिचर देण्यात आले आहे.\nसुपरहिरोचे जनक स्टेन ली यांचं निधन\n‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची धमाल, पाहा फोटो\n‘केदारनाथ’… ट्रेलर पाहून तुम्हाला ‘टायटॅनिक’ आठवला का\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\nपुरुष आणि तृतीयपंथीयांवर होणाऱ्या बलात्काराचं काय\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या\nआता फेसबुकवर तयार करा मजेशीर व्हिडीओ, फेसबुकचं नवं अॅप लाँच\n#MeToo प्रकरणी ‘कुक्कू’ ‘गायतोंडे’च्या पाठीशी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%80/word", "date_download": "2018-11-13T07:13:27Z", "digest": "sha1:JQ654UMRMAHSUFEFA6T5HWDEL3VRHLOG", "length": 12893, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - हंसपद्धती", "raw_content": "\nमंगळवारी येणार्‍या संकष्टी चतुर्थीस ‘ अंगारकी चतुर्थी ’ असे कां म्हणतात \nअष्टक पहिले - समर्थहंसाख्यान\nश्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून द..\nश्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून द..\nसमर्थहंसाख्यान - चिमणकवीस आदेश\nश्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां..\nसमर्थहंसाख्यान - ब्रह्मादेवास बोध\nश्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां..\nसमर्थहंसाख्यान - वसिष्ठाचा श्रीरामास बोध\nश्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां..\nसमर्थहंसाख्यान - समर्थ हंसांचा जन्म\nश्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां..\nसमर्थहंसाख्यान - श्रीरामास उपदेश\nश्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां..\nसमर्थहंसाख्यान - कृष्णातीरीं गमन\nश्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां..\nसमर्थहंसाख्यान - वासुदेवशास्त्र्याचा गर्वपरिहार\nश्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां..\nअष्टक दुसरे - उद्धवहंसाख्यान\nश्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां..\nउद्धवहंसाख्यान - जन्मदात्यांचा वृत्तान्त\nश्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां..\nश्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां..\nश्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां..\nउद्धवहंसाख्यान - टाकळीस आगमन\nश्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां..\nउद्धवहंसाख्यान - समर्थांचा ज्ञानोपदेश\nश्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां..\nउद्धवहंसाख्यान - शक्ति व गुरुभक्ति\nश्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां..\nउद्धवहंसाख्यान - सज्जनगडास गमन\nश्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून द..\nउद्धवहंसाख्यान - पंचवटींत हरिकीर्तन\nश्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां..\nअष्टक तिसरे - माधवहंसाख्यान\nश्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां..\nश्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां..\nवर्णाश्रमधर्मनिर्णय - राजा व राजसभा\nवर्णाश्रमधर्मनिर्णय - प्रजा कर्तव्य\nराजधर्म विचार- व्यवहार नीति\nराजधर्म विचार- राजनीतीचे वर्णन\nराजधर्म विचार- राजाचा आवश्यक व्यवहार\nराजधर्म विचार- राजाचे गुण\nराजधर्म विचार- राजधर्म वर्णन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://nmk.co.in/s/nmk-nmmc-teacher-recruitment/9999/", "date_download": "2018-11-13T06:26:24Z", "digest": "sha1:K5CLUTII6VT6JEIBUC5CAWSOQZJUJ7ZS", "length": 4130, "nlines": 83, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर शिक्षक पदांच्या ४७ जागा - NMK.CO.IN", "raw_content": "\nनवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर शिक्षक पदांच्या ४७ जागा\nनवीन जाहिराती मागोवा प्रवेशपत्र निकाल\nनवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर शिक्षक पदांच्या ४७ जागा\nनवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील प्राथमिक/ माध्यमिक शिक्षक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nप्राथमिक शिक्षक पदाच्या एकूण २६ जागा\nशैक्षणिक पात्रता – ५०% गुणांसह दहावी/ बारावी उत्तीर्ण (इंग्रजी) किंवा डी.एड./ डी.टी.एड/ बी.एड.(इंग्रजी) किंवा MHTET किंवा CTET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.\nमाध्यमिक शिक्षक पदाच्या एकूण २१ जागा\nशैक्षणिक पात्रता – बी.ए., बी.एड. (इंग्रजी/ मराठी/ हिंदी/ समाजशास्त्र) किंवा बी.एस्सी.बी.एड.(गणित/ विज्ञान) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.\nवयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्षे सवलत.)\nनोकरीचे ठिकाण – नवी मुंबई\nपरीक्षा फीस – नाही.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ नोव्हेंबर २०१८ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nछत्रपती मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीत विविध पदाच्या १८ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/2-drowned-tarkarli-beach-18095", "date_download": "2018-11-13T07:41:48Z", "digest": "sha1:6J3TDE6WN45BBBQ2FN7YMCYXP6ISQRLY", "length": 10911, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "2 drowned at tarkarli beach तारकर्ली समुद्रात दोन पर्यटक बुडाले | eSakal", "raw_content": "\nतारकर्ली समुद्रात दोन पर्यटक बुडाले\nसोमवार, 28 नोव्हेंबर 2016\nसिंधुदुर्ग : सांगलीतील दोघेजण तारकर्ली समुद्रात बुडाल्याची घटना समोर आली आहे. बुडालेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह सापडला आहे, तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे.\nनिखिल पाटील या तरुणाचा मृतदेह सापडला असून स्वप्निल मोहिते या तरुणाचा शोध सुरु आहे. निखिल व्यवसायाने शिक्षक असून, स्वप्नील इंजिनीअर असल्याची माहिती आहे.\nएकूण आठजण फिरायला आले होते. त्यापैकी दोघेजण बुडाले. सर्व जण सांगलीतील तासगावजवळच्या मांजर्डीमधले रहिवासी आहेत.\nसिंधुदुर्ग : सांगलीतील दोघेजण तारकर्ली समुद्रात बुडाल्याची घटना समोर आली आहे. बुडालेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह सापडला आहे, तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे.\nनिखिल पाटील या तरुणाचा मृतदेह सापडला असून स्वप्निल मोहिते या तरुणाचा शोध सुरु आहे. निखिल व्यवसायाने शिक्षक असून, स्वप्नील इंजिनीअर असल्याची माहिती आहे.\nएकूण आठजण फिरायला आले होते. त्यापैकी दोघेजण बुडाले. सर्व जण सांगलीतील तासगावजवळच्या मांजर्डीमधले रहिवासी आहेत.\nएक हजार शिक्षक ठरणार अतिरिक्त\nनागपूर - अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फटका शहरातील महाविद्यालयांना बसला आहे. शहरात अकरावीच्या १९ हजार ९३१ जागा...\nधोकादायक कामात जुंपले जातेय बालपण\nनागपूर - कायद्याची पायमल्ली करून अनेक कारखान्यांमध्ये धोकादायक कामांसाठी बालकामगारांना जुंपले जात आहे. कमी वेतनात बालकामगार मिळवून देणारे रॅकेट...\nप्रतिक शिवशरणच्या हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार : प्रकाश आंबेडकर\nब्रह्मपुरी (सोलापुर) - माचणूर (ता. मंगलवेढा) येथील प्रतिक शिवशरण या निष्पाप लहान बालकाचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. तसेच ही हत्या नसून एक...\nउसाच्या ट्रॉलीला धडकून दोघांचा मृत्यू\nकऱ्हाड- ऊसाच्या ट्रालीला मागून दुचाकीने जोराची धडक दिल्याने दोन युवक ठार झाले आहेत. गणेश दिलीप आटोळे (वय 28) व अमर तुकाराम शेळके (30 दोघे रा. उंब्रज...\nविकासाच्या वेगाला हवे सुविधांचे लॅंडिंग\nदेशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या...\nरेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या\nमुंबई - कुलाबा येथील बधवार पार्क वसाहतीतील इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून 58 वर्षीय महिलेने आत्महत्या केली. नीता अनिलकुमार अगरवाल असे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%93-%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%A0%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%87%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-13T06:24:39Z", "digest": "sha1:V2YVV4C3ND7MQEEIQU2X2NHTDESY5TUN", "length": 7005, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एससीओ बैठकीसाठी चीनचे इराणला निमंत्रण – रुहानी उपस्थित राहणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nएससीओ बैठकीसाठी चीनचे इराणला निमंत्रण – रुहानी उपस्थित राहणार\nबीजिंग (चीन) – पुढील महिन्यात होणाऱ्या एससीओ (शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन) च्या बैठकीसाठी चीनने इराणला निमंत्रण दिले आहे. चीनचे निमंत्रण स्वीकारून इराणचे अध्यक्ष हसन रूहानी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एससीओच्या या बैठकीत सहभागी होणार आहेत. चीनचे राष्ट्रीय सल्लागार आणि परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी ही माहिती दिली आहे.\n10 जून 2018 रोजी एससीओची बैठक पूर्व चीनच्या शॅंगडॉंग प्रांतातील किंगदाओ या शहरात भरवण्यात येणार आहे, भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारी राष्ट्रांना गेल्या वर्षी एससीओचे सदस्य बनवण्यात आलेले आहे.\nइराण आण्विक करारातून अमेरिका बाहेर पडल्याने चीनने जाणीवपूर्वक इराणला एससीओमध्ये सामील करून घेतले असावे असे बोलले जात आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleधायरीत लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया\nNext articleमंजुला माथुर यांच्याकडून ‘बर्ड्स अबोड’ हे कॉफी टेबल बुक राज्यपालांना भेट\nअफगाणिस्तानमध्ये आत्मघातकी बॉम्बस्फोटात 6 ठार\nअमेरिकन नौदलाचे लढाऊ जेट जपानमध्ये कोसळले-वैमानिक सुरक्षित\nचीनी अत्याचारांविरोधात तिबेटी युवकाचे आत्मदहन\n68 दहशतवाद्यांना न सोडण्याचा पाक सर्वोच्च न्यायालयाचा आदेश\nअफगाणिस्तानबाबतची शांती परिषद मॉस्कोमध्ये भारताचा अनौपचारिक सहभाग\nसोमालियात चर कार बॉम्बस्फोट; किमान 20 ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-13T07:43:13Z", "digest": "sha1:G22A6T7CMEMRHQNUO5RR2RHJS2UPZPWL", "length": 6623, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महानगरपालिकेत “जल दिवस’ साजरा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमहानगरपालिकेत “जल दिवस’ साजरा\nशहरात “जल दिवस’ साजरा\nपुणे – महानगरपालिका,पर्यावरण विभाग आणि सुस्टाइनाबीलीटी इनटीवस यांच्या सयुंक्त विद्यामाने जल दिवस साजरा करण्यात आला. पुणे शहरातील विविध विद्यार्थ्यांसाठी राजाराम पुलाजवळील सांडपाणी प्रक्रिया केंद्राला भेटी देण्यात आल्या. सांडपाणी प्रक्रिया कशी केली जाते याची माहीती विद्यार्थ्यांना दिली गेली.\nतसेच पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे यांनी इंद्रधनुष्य केंद्र येथे विद्यार्थ्यांना पुणे शहरातील वन व नदी याविषयी माहिती दिली. या भेटीदरम्यान पुण्यतील विविध माहाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी पर्यावरण विभागाच्या पूजा ढोले, सुस्टाइनाबीलीटी इनटीवसचे अमोल उंबरजे आणि एफएआयचे भूषण पाठक उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleयापुढे भाषिक आधारावर कोणत्याही शिक्षणसंस्थेला अल्पसंख्याक दर्जा नाही\nNext articleअखेर ट्रम्प यांच्याकडून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची उचलबांगडी\n‘त्या’ अधिकाऱ्यांचे वेतन रोखले\nमहापालिकेत 2,763 पदांच्या भरतीची “दिवाळी’\nपाक अर्थव्यवस्थेत मंदी; विकास दर 5.2 टक्‍क्‍यांवर\nपाकिस्तान अजूनही दहशतवाद पोसतो आहे\nगडकरींच्या गावातील पराभव ही आगामी निवडणुकीतील भाजपच्या पराभवाची नांदी – अशोक चव्हाण\nओलांद यांच्या आरोपावर सितारामन यांचे प्रतिआरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8-50-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87/", "date_download": "2018-11-13T06:23:58Z", "digest": "sha1:VCN5JMDPJOGKXGIU5OMRJNNXI7QWQYCR", "length": 6092, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ग्रीन फाऊंडेशन 50 हजार झाडे लावणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nग्रीन फाऊंडेशन 50 हजार झाडे लावणार\nलोणी काळभोर – ग्रीन फाऊंडेशन व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तीर्थक्षेत्र रामदरा परिसरात आगामी तीन वर्षांत लोकसहभागातून 50 हजार झाडे लावून संपूर्ण परिसर हिरवागार करण्यात येणार असल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष अमित जगताप यांनी सांगितले.\nग्रीन फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी तीर्थक्षेत्र रामदरा-वडकी रस्त्यालगत एक हजार झाडे लावली आहेत. याप्रसंगी अमित जगताप यांनी ही माहिती दिली. जगताप पुढे म्हणाले की, प्रत्येकाने वृक्षलागवड करुन झाडे जगवणे काळाची गरज आहे. वृक्ष नसतील तर कमी पर्जन्यमाना बरोबरच इतरही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. या वेळी दिग्विजय काळभोर, मयूर काळभोर, धनश्री म्हस्के, विनोद राहिंज, महेश खुळपे, दिगंबर जोगदंड, राहुल कुंभार, किरण भोसले, अमित कुंभार, मयूर तावरे, विक्रम पवार, साहिल मुलानी, सुरज भोकाडे, अक्षय शिंदे आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन राहुल कुंभार यांनी तर उपस्थितांचे आभार किरण भोसले यांनी मानले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleविठ्ठल मंदिरात काकड आरतीचे स्वर\nNext article“सह्याद्री’कडून ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://scitechinmarathi.com/2018/01/06/%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-13T06:31:19Z", "digest": "sha1:FTRK5XOXPIFGZ7OUVGTQBE7I27R6PSLP", "length": 24007, "nlines": 138, "source_domain": "scitechinmarathi.com", "title": "पदार्थाच्या दृष्य किंवा भौतिक अंगाची पारख कशी करायची? (Understanding the apparent or material facets of Padartha) – विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात", "raw_content": "विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात\nपदार्थविज्ञानातील(Physics) रटाळ वाटणाऱ्या गोष्टींमधली खरी गंमत आणि अंदर की बात..\n१२ वी नंतरचं Physics\nगोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)\nपदार्थाच्या दृष्य किंवा भौतिक अंगाची पारख कशी करायची\nदृष्टीआडची सृष्टी पाहणं हे राजाचं लक्षण, त्यातही दूरदर्शी राजाचं लक्षण. कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करताना पहिलं आडवं याव ते भौतिक अंग. मग ते एखाद्या डोंगरावरची माती असो, फुलपाखराची रंगीत कांती असो वा जंगली प्राण्यांची परिसरात मिसळून जाणारी रंगसंगती असो. पदार्थाचे पहिले दिसावेत ते बाह्यरंग पण तरीही दृष्टीआडच राहावेत ते अंतरंग. वरून महाकाय दिसणारा, मोठे सुळे असणारा गजराज प्रत्यक्षात मात्र गवतावर जगावा आणि वरून सोनेरी, आयाळधारी सिंहराजाने मैत्रीपूर्णता दाखवावीशी वाटावी तर तो निघावा नरभक्षी. बाह्यांग व अंतरंग यांच्या संयोगातून प्रगटावं ते पदार्थाचं खरं स्वरूप..पण महादेवाच्या मंदिरात प्रथमत: नंदीचंच दर्शन घेऊन जावं लागतं तद्वतच पदार्थाच्या अंतरंगाचं स्वरूप समजून घेण्याआधी पहावं लागतं ते त्याचं बाह्य स्वरूप…\n“विक्रमा आलास पुन्हा मूळपदावर..पुन्हा असं सुरू झालं तुझं..आत एक बाहेर एक..कसे विचित्र विचार करता तुम्ही बाहेर एक दाखवावं, आत काहीतरी वेगळं असावं असे विचारच कसे रे येतात तुमच्या मेंदूंमध्ये बाहेर एक दाखवावं, आत काहीतरी वेगळं असावं असे विचारच कसे रे येतात तुमच्या मेंदूंमध्ये मागल्या एका अमावस्येला पदार्थाच्या सहा अंगांची चर्चा करताना तू द्रव्य(substances), गुण(properties), कर्म(actions) ही अंगे मानवाच्या इद्रियांनी जाणून घेता येणारी असतात असं तू म्हणाला होतास..मला सांग की या अंगांमध्ये काही साम्यस्थळे आहेत मागल्या एका अमावस्येला पदार्थाच्या सहा अंगांची चर्चा करताना तू द्रव्य(substances), गुण(properties), कर्म(actions) ही अंगे मानवाच्या इद्रियांनी जाणून घेता येणारी असतात असं तू म्हणाला होतास..मला सांग की या अंगांमध्ये काही साम्यस्थळे आहेत पदार्थ धर्मसंग्रहामध्ये काही म्हटलंय या विषयी..”अधीर वेताळ विक्रमाच्या स्कंदांगावर आरुढ होत्साता म्हणाला.\n“वेताळा, द्रव्य, गुण आणि कर्म हीच तीन बाह्यांगे. कुठल्याही पदार्थाला जाणून घेताना ती आधीच सामोरी येतात. प्रशस्तपाद म्हणतात\nद्रव्यादीनां त्रयाणामपि सत्तासम्बन्ध:, सामान्याविशेषवत्वम्, स्वसमयार्थशब्दाभिधेयत्वम्, धर्म्माधर्म्मकर्त्तुत्वञ्च ||15||\nअर्थात ह्या बाह्यांगांचा अस्तित्त्वाशी थेट संबंध असतो, त्यांचे वर्गीकरण करता येते, त्यांना काही विशेष म्हणजे वेगळेपण असते, शब्दात मांडू शकू असा त्यांच्या अस्तित्त्वाला काही ‘अर्थ’ असतो, त्यांना काही धर्म व अधर्म कर्तुत्त्व असते.”\n“धर्म-अधर्म पुन्हा इथे कसं आलं पुन्हा\n“वेताळा, मी म्हणलं तसं हा पदार्थ धर्म संग्रह ग्रंथ आहे. धर्म म्हणजे वागण्याची पद्धत. याठिकाणी धर्म कर्तुत्व म्हणजे काही नैसर्गिक आचरण..समजा शेकोटीवर वा चुलीवर पाणी गरम करायला ठेवलंय, पाणी गरम झालं. चूल विझवली. तर गरम केलेलं पाणी पुन्हा थंड व्हावं हा झाला पाण्याच्या द्रव्य(substance)-धर्म. पाणी हे द्रावक (solvent) आहे व त्यात काहीही मिसळावं हा झाला त्याचा गुण(property)-धर्म. उंचावरून पडलं तरी पाणी खालीच जावं हा झाला त्याचा कर्म(action)-धर्म. ”\n“मग यात अधर्म कुठे आला काय पाप केलं बिचाऱ्या पाण्याने काय पाप केलं बिचाऱ्या पाण्याने\n“अधर्म म्हणजे पाप नाही वेताळा..अधर्म म्हणजे नैसर्गिक वृत्तीपेक्षा वेगळं काहीतरी करणं..पाणी गरम केल्यानंतरही चूल विझवलीच नाही तर पाणी पुन्हा नैसर्गिक थंडपणा प्राप्त करू शकणार नाही हा झाला द्रव्याचा अधर्म. उंचावरून खाली पडू न देता पाण्याला अजून उंचीवर वाहायला लावावं तर तो झाला कर्माचा अधर्म. शिवाय गुरुत्वाच्या अंमलाखाली एखादा पदार्थ घरंगळत येण्याऐवजी तो तसाच अडथळे घालून अडवून ठेवावा तर तो झाला गुणाचा अधर्म..”\n“पण हा गुणाचा अधर्म काय कामाचा तू म्हणतोस त्यावरून तरी वाटतंय की पदार्थाच्या नैसर्गिक वृत्तीला दुसऱ्याने अटकाव करावा तर तो झाला अधर्म..पण हा अधर्म काय कामाचा तू म्हणतोस त्यावरून तरी वाटतंय की पदार्थाच्या नैसर्गिक वृत्तीला दुसऱ्याने अटकाव करावा तर तो झाला अधर्म..पण हा अधर्म काय कामाचा\n“हे पहा एखादा गोळा उतारावर सोडावा तर तो झाला गोळ्याचा धर्म. पण समजा अश्या अनेक तोफ गोळ्यांचा उंचावर साठा करायचा असेल, त्यांना खाली जाऊ द्यायचं नसेल, म्हणजे त्यांच्याकडून अधर्म कृत्य घडवायचं असेल तर एखाद्या पेटीत किंवा भिंतीच्या आड ते साठवावे लागतील. म्हणजे ती पेटी त्या गोळ्यांच्या बाबतीत अधर्म कर्तुत्व घडवत आहे. पण जर एखाद्या ओंडक्याने त्या गोळ्यांना उतारावर ढकललं तर ते गोळे गुरुत्वाकर्षणाने मिळालेल्या वेगापेक्षाही अधिक वेगाने पळत सुटतील हे झाले त्या गोळ्यांच्या बाबतीतले धर्मकर्तुत्त्व.”\n“म्हणजे विक्रमा या गोष्टींचा कुठेतरी जो कोणी हा पदार्थ वापरतोय त्याच्याशी संबंध आहे.. ”\n“होय वेताळा..सत्ता संबंध हाजो शब्द आलाय तो बरंच काही बोलून जातो. पदार्थाची द्रव्ये, त्याचे गुण व त्याच्या हालचाली यांचा त्या पदार्थाच्या असण्या(phase of existence)शी संबंधित आहे. कारण यातून त्यापदार्थाचे व्यक्तिमत्त्व साकारतंय..जसं एखादा सजीव आहे तो चालतोय, बोलतोय. म्हणजे इतर द्रव्यांबरोबरच आत्माही निगडित आहे. आत्मा शरीराला सर्व सोडून गेला तर हे चालणं बोलणं थांबतं, म्हणजेच काय तर आत्माद्रव्य सोडून गेलं तर सजीवाचं पार्थिवात रुपांतर होतं, हेच उदाहरण सत्तासंबंधाचं..”\n“पण विक्रमा तुझ्या बोलण्यातून असं काही जाणवतंय की ही तीन बाह्यांगे आत्ताच तू सजीव-पार्थिवाचं उदाहरण दिलंस तशी काही कारणाने निर्माण होतात व नंतर पुन्हा बदलत राहतात..असंच काही आहे का\n“बरोबर आहे वेताळा. ही बाह्यांगे बदलत राहतात. प्रशस्तपाद म्हणतात\nदुसऱ्या कशाचातरी परिणाम म्हणून निर्माण होणे आणि निश्चित काळापुरतंच अस्तित्व असणे हे फक्त द्रव्य, गुण व कर्म यांनाच लागू आहे.\n दुसऱ्या कशाचा तरी परिणाम\n“आता हे पहा वेताळा. पाणी हे भांड्यात ठेवलंय. आजूबाजूला उष्णता फारशी नाही. म्हणून ते पाणी आपरुपात राहिलं. समजा तेच अतिथंड प्रदेशात नेलं तर त्यापासून बर्फ हे पृथ्वीद्रव्य बनेल. तेच पाणी उष्णतेच्या म्हणजे तेजाच्या संपर्कात आलं तर त्याची वाफ म्हणजे वायुद्रव्य बनेल. म्हणजे द्रव्य हे अंग कायम टिकत नाही. एकदा का द्रव्य बदललं की त्याचे गुण बदलणार. आता तिसरं म्हणजे कर्म किंवा हालचाल..ही तर त्या पदार्थावर म्हणजेच पर्यायाने त्यावर काम कारणाऱ्या द्रव्यांवर अवलंबून असते..”\n“अरे थांब, थांब. तू आधी काहीतरी असं सांगितलं होतंस..\nस्थायू, द्रव, वायू, तेज व मन हे हालचाल करत असतात, त्यांना मूर्त स्वरूप असते, ते जवळ येऊ शकतात व लांब जाऊ शकतात आणि ते बलप्रयोग करून गती निर्माण करू शकतात.\n“होय वेताळ महाराज, बलप्रयोग करून इतरांमध्ये हालचाल निर्माण होते व काम करणारं बळ किंवा ते द्रव्य गेलं की ती हालचालही मंदावते व काही काळाने तो पदार्थ एका जागी स्थिर होतो.”\n“म्हणजे विक्रमा, न्यूटन वगैरे जे बाह्यबळ(external force) म्हणतात, ते हेच की काय\n“होय वेताळा, फक्त वैशेषिकात ते बाह्यबल वर तू म्हणालास तसं स्थायू, द्रव, वायू, तेज व मन यांच्या संयोगात आल्यावर प्रयुक्त होतं असं सांगितलंय. म्हणजेच एखाद्या वस्तूची हालचाल एक सारख्या गतीमध्ये ठेवायला हे बळ जसे साहाय्य करते तसेच ती हालचाल रोखण्यासाठी सुद्धा हे बळ साहाय्य करते. घर्षण(friction) हा जो शब्द आपण रुढार्थाने वापरतो ते या इतर द्रव्यांनी हालचालीला पायबंद घालण्यासाठी लावलेले बळच असते नाही का\n“हो, ती वस्तू एका विशिष्ट गतीत राहावी किंवा गती रोखावी म्हणून लावलेली ती बळे म्हणजेच वैशेषिकाच्या बाबतीत ‘अधर्मकर्तृत्व’ करणारी बळेच. आणि एक प्रश्न विक्रमा, ह्या बाह्यांगांच्या अभ्यासात द्रव्य, गुण व कर्म या तिन्हींचा अभ्यास होतो. पण मग यात पदार्थातील नऊ द्रव्यांचा अभ्यास होतो\n“नाही वेताळा. प्रशस्तपादांनी याच साठी बहुधा सांगितलं असावं की\nद्रव्य, गुण व कर्म या तिघांना फक्त अनित्य द्रव्यांमध्येच आश्रय मिळतो. म्हणजेच केवळ पृथ्वी, आप, तेज व वायू या द्रव्यांनाच ही तिन्ही अंगे लागू पडतात.”\n“अच्छा, म्हणजे यात फक्त बाह्यांगेच कळतात तर. म्हणजे त्या पदार्थाचं खरं स्वरूप जाणून घ्यायला त्याच्या अंतरंगात शिरावं लागणार..वा विक्रमा वा..हे छान होतं..पण आता वेळ संपली..पदार्थाचे अंतर्भाव, अंतरंग जाणून घेण्याविषयी पुन्हा भेटू..हाऽहाऽऽहाऽऽऽ”\nपुन्हा निरव शांतता..पुन्हा चिडिचुप..पण वरवरचीच..पुढच्या भेटीसाठी प्रत्येकाचेच अंतरंग आसुसलेले होते..\nमूळ कथा: विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात\nवळताना रस्ता असा तिरका का होतो\nपदार्थांमध्ये चालणाऱ्या स्थिर–चर, दृष्य-अदृष्य अशा ९ द्रव्यांच्या खेळाची मजा पाहणे (How to enjoy the intermingling of nine Vaisheshika substances in the context of a Padarth)\n[…] ही बाह्य(external appearance) ओळख झाल्यावर तो माणूस विचार कसा करतो, […]\nआधीच विज्ञानात उल्हास..त्यात घुसलं मॅथ्स (Relation between Physics and Mathematics)\nहे पदार्थविज्ञान शिकायचं तरी कशाला \nआधीच विज्ञानात उल्हास..त्यात घुसलं मॅथ्स (Relation between Physics and Mathematics)\nपदार्थविज्ञानात इतके नियम आणि अटी का असतात (Importance of Laws and Conditions in Physics)\nहे पदार्थविज्ञान शिकायचं तरी कशाला \nस्वत: विषयी थोडेसे…ब्लॉगविषयी बरेचसे\nपदार्थधर्मसंग्रह – प्रशस्तपाद ऋषी\nहा ब्लॉग कोणासाठी आहे\nडोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं\nविक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात © 2018. All Rights Reserved.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/marathi-news-mumbai-opposite-party-radhakrushna-vikhe-patil-101271", "date_download": "2018-11-13T07:55:29Z", "digest": "sha1:JPLM2Z5MUDGL2MF3KODD7HICAZWLXKIB", "length": 12299, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news mumbai opposite party radhakrushna vikhe patil विधानसभा अध्यक्षांकडून विरोधी पक्षांना सापत्न वागणूक - विखे पाटील | eSakal", "raw_content": "\nविधानसभा अध्यक्षांकडून विरोधी पक्षांना सापत्न वागणूक - विखे पाटील\nसोमवार, 5 मार्च 2018\nअध्यक्ष पदावर असताना ते कोणत्याही एका पक्षाचे नसतात. परंतु, सभागृहातील त्यांची वर्तवणूक सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष असल्यासारखीच आहे. - राधाकृष्ण विखे पाटील\nमुंबई - विधानसभा अध्यक्ष विरोधी पक्षांना सापत्न वागणूक देतात. विरोधी पक्षांच्या सदस्यांना सभागृहात बोलू दिले जात नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात सर्व विरोधी पक्षांनी अविश्वासाचा प्रस्ताव दिल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. विखे पाटील म्हणाले की, 'सभागृह हे सार्वभौम आहे. विधानसभा अध्यक्षांनी सर्व सदस्यांना आपली मते मांडण्याची संधी द्यायला हवी. अध्यक्ष पदावर असताना ते कोणत्याही एका पक्षाचे नसतात. परंतु, सभागृहातील त्यांची वर्तवणूक सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष असल्यासारखीच आहे.'\nते पुढे म्हणाले, 'सभागृहात आज राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा व मतदान अपेक्षित होते. राज्यातील इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरही आम्हाला चर्चा करायची होती. फसवी शेतकरी कर्जमाफी, बोंडअळी व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, यासारखे अनेक प्रश्न विरोधी पक्षांना सभागृहात मांडायचे होते.'\nपरंतु, सत्ताधारी पक्षच कामकाज होऊ देत नव्हता. सभागृह चालवण्याची जबाबदारी असलेले अध्यक्षही कामकाज सुरळीत चालावे, यासाठी प्रयत्न करीत नव्हते. उलटपक्षी सभागृह तहकूब करून विरोधकांची बोलण्याची संधी डावलली जात होती. त्यामुळे विरोधी पक्षांना अविश्वास प्रस्तावाचा निर्णय घ्यावा लागला, असेही विखे पाटील म्हणाले.\nशिक्षकाने केलल्या मारहाणीत विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nपुणे : दिवाळीची सुट्टी लागण्यापूर्वी दिलेला गृहपाठ पुर्ण न केल्यामुळे एसएसपीएमएस या सैनिकी शाळेतील इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांला...\nभिसे यांच्या व्यासपीठावर पाटीलांची उपस्थिती झाला चर्चेचा विषय\nकळस - इंदापूर तालुक्यातील बाबीर यात्रेमध्ये राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्षांनी आयोजित केलेल्या गजढोल स्पर्धेला माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील...\nचंद्रकांत पाटील हे दरवाजाबाहेर उभारलेले असायचे: राजू शेट्टी\nउस्मानाबाद : गोपीनाथ मुंडे व मी बंद खोलीत खलबत करत असताना त्यावेळी दरवाजात उभे असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना त्या गोष्टीची सल वाटत असल्याची तिखट...\nउसाची थकबाकी व्याजासह द्यावी\nसांगली : साखर कारखान्यांनी मागील थकबाकी व्याजासह अंतिम बिले दिल्याशिवाय कारखाने सुरू होऊ देणार नाही. साखर पोती विक्रीसाठी कारखान्यांच्या बाहेर पडू...\n'महाराष्ट्र क्रांती सेना' पक्षाची स्थापना\nमुंबई - विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनातील कार्यकर्ते...\n...तर कर्जदारांचा सत्कार का नको\nभवानीनगर - ‘या देशाला बुडवून पळून जाणाऱ्यांचा पंतप्रधान सत्कार करीत असतील तर कर्जाचा धिटाईने सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार का नको\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://reshamaachyaa-reghaani.blogspot.com/2012/01/blog-post.html", "date_download": "2018-11-13T07:57:01Z", "digest": "sha1:ERIFZO6LV6E6RJZ5UGWEF77ZY2THW33R", "length": 9833, "nlines": 99, "source_domain": "reshamaachyaa-reghaani.blogspot.com", "title": "रेशमाच्या रेघानी: टोप्याच टोप्या सर्वांना", "raw_content": "\nसुट्टीमधे केलेले काही पराक्रम तुम्ही इथे पाहिलेच आहेत. ते सगळे संपल्यावरही अजुन थोडी सुट्टी शिल्लक होती. काय करावे असा विचारच चालला होता तोवर मला सर्क्युलर सुयांवर टोपी करायला शिकायचे आहे हे लक्षात आले. पारांपारीक पद्धतीने २ सुयांवर टोपी विणली तर ती शिवावी लागते. तशी केलेली टोपी इथे पहायला मिळेल. ३-४-५ दोन टोकी सुया वापरूनही टोप्या करतात. याप्रकारे केलेल्या टोप्या शिवाव्या लागत नाहीत पण सर्व सुयांवरचे टाके सुटून जाणार नाहीत यांची काळजी घेणे, व्यवस्थीत टाके वाढवणे, तो पसारा नीट जागेवर ठेवणे हे करणे म्हणजे माझ्यासाठी महाकठीण काम होते/आहे. या कारणासाठी म्हणून मग मी सर्क्युलर सुयांवरची टोपी शिकायचीच असे ठरवले होते. देसीनिटरला यासंदर्भा॑त मी मागे विचारणा केलेली होती तेव्हा तिने युट्युबवर खुप माहिती सापडेल आणि तुला नक्की जमेल असा धीर दिला होता. तिने नुकताच एक विणकामाबद्दलचा मराठी ब्लॉग चालू केलाय. तो पहायला विसरू नका\nतिने दिलेल्या धिराच्या जोरावर मी एकेदिवशी संध्याकाळी, जुनी लोकर, माझ्याकडे असलेली कोणत्यातरी नंबरची गोल सुई असा सगळा पसारा घेऊन एका कोपच्यात जाऊन बसले. समोर युट्युबवरची ही लिंक चालू होती. साधारण ३-४ वेळा पुढे-मागे करुन पाहीली. मग सुईवर साधारण ७० टाके घातले आणि देवाचे नाम स्मरून टाक्यांना पीळ पडलेला नाही हे ३-४ वेळा तपासले आणि सगळे टाके एकत्र करून त्याचा नीट गोल बनवला. आणि विणायला सुरुवात केले. आणि काय मज्जा एका फटक्यात टोपीची सुरुवात झाली. मग ६-७ इंच विणकाम वाढल्यावर त्यावर मार्कर टाकून ७ भाग बनवले. आणि टाके कमी करायला सुरुवात केली. साधारण २० एक टाके राहिले तेव्हा विणायला त्रास व्हायला लागला. म्हणुन मग २ टोकांच्या सुयांवर सगळे टाके नीट हलवले. मग अगदी शेवटी ७ टाके राहिले तेव्हा मग साधारण ६-७ इंच लोकर ठेवून मग तोडून टाकली. ती लोकर बिनटोकाच्या (टेपस्ट्री नीडल) सुईत ओवून मग उरलेल्या टाक्यांमधून २-३ वेळा ओवली. नीट गाठ मारली. आणि उरलेला धागा तोडून टाकला.\nतयार झालेली टोपी फारच मोठी आणि जाळीदार झाली आहे कारण मी बारीक लोकर आणि मोठी सुई वापरली होती. मग लगोलग जाऊन जाड लोकर, त्याला लागणारी गोल सुई, त्याच नंबरच्या दोन टोकाच्या सुया असे सगळे सामान आणले. ती टोपी केली.\nगेल्या १५ दिवसात एकूण ५ टोप्या केल्या आहेत :) घरी सर्वांच्या डोक्यावर मी केलेली टोपी असावी (म्हणजेच मी सर्वांना टोप्या घातल्या असे सगळ्यांना म्हणता येईल) अशा विचाराने मी अजुनही टोप्या करतच आहे :)\n टोप्या छानच झाल्या आहेत. मी देखील युट्यूबवर विणकामाचे प्रात्याक्षिक पहात असते. क्रोशाचे विणकाम मला थोडे सोपे वाटते, त्यामुळे त्यावरच भर जास्त आहे. तुमच्या टोप्या आवडल्या बरं का देसीनिटरच्या साईट व ब्लॉगची लिंक शेअर केल्याबद्दल धन्यवाद. मीदेखील सध्या माझ्या भाचीसाठी लोकरीचा फ्रॉक विणते आहे.सर्व विणकाम, हस्तकला मी माझ्या http://hobbyhub.mogaraafulalaa.com/ या ब्लॉगवर पोस्ट करत असते.\nप्रोजेक्ट १: टेबल मॅट\nसाडी, ड्रेस, टेबक्लॉथ सारखे मोठे काम करताना --\nमधे ब्लॉगवर एका मुलीने मला विचारले की मला साडीवर भरतकाम करायचे आहे कोणते डिझाईन घेऊ, कोणते टाके घेऊ असे विचारले. बरेच दिवस विचार केला यावर आ...\nHat Ready अलिकडे एका मैत्रिणीला तिच्या वाढदिवसाला काय द्यावे असा विचार चालला होता. अगदी ड्रेस, पुस्तक, मिक्सर, स्वेटर इत्यादी प्रकार शोधु...\nMotif on a dress या वर्षात मी बरेच उद्योग हातात घेतले आणि पूर्ण देखिल केले. भारतभेटीत कोणी केलेल्या साड्या, ड्रेसेस वगैरे पाहिले आणि लगेच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE/word", "date_download": "2018-11-13T07:14:27Z", "digest": "sha1:OGLRI6KE6BEKHBLMCXNUI3IK6W2NZVRS", "length": 7932, "nlines": 98, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - संतोषीमाता", "raw_content": "\nपितापुत्र अथवा भाउ भाउ एकाच नक्षत्रावर जन्मले असता त्याचे काय परिणाम होतात\nसंतोषी माता - जय सन्तोषी माता, जय सन्तो...\nव्रतसे ज्ञानशक्ति, विचारशक्ति, बुद्धि, श्रद्धा, मेधा, भक्ति, तथा पवित्रताकी वृद्धि होती है और अंतरात्मा शुद्ध होती है \nसंतोषी मातेची आरती - जय देवी श्रीदेवी माते \nजगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे असा पुराणात उल्लेख आहे. समस्त विश्वाला संतोष देणारी आणि भक्तांची श्र..\nपथ्ये, नियम व सूचना\nजगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे.Santoshi Mata, the mother of contentment.\nजगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे.Santoshi Mata, the mother of contentment.\nजगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे.Santoshi Mata, the mother of contentment.\nजगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे.Santoshi Mata, the mother of contentment.\nजगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे.Santoshi Mata, the mother of contentment.\nजगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे.Santoshi Mata, the mother of contentment.\nजगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे.Santoshi Mata, the mother of contentment.\nजगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे.Santoshi Mata, the mother of contentment.\nजगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे.Santoshi Mata, the mother of contentment.\nजगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे.Santoshi Mata, the mother of contentment.\nजगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे.Santoshi Mata, the mother of contentment.\nश्रीयंत्रातील चक्र आणि त्रिकोण कशाचे प्रतिक आहेत\nवर्णाश्रमधर्मनिर्णय - राजा व राजसभा\nवर्णाश्रमधर्मनिर्णय - प्रजा कर्तव्य\nराजधर्म विचार- व्यवहार नीति\nराजधर्म विचार- राजनीतीचे वर्णन\nराजधर्म विचार- राजाचा आवश्यक व्यवहार\nराजधर्म विचार- राजाचे गुण\nराजधर्म विचार- राजधर्म वर्णन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/taxonomy/term/81", "date_download": "2018-11-13T07:13:14Z", "digest": "sha1:2VZENFK7JEHRBNJ7QKW52EGZZWB3TGKZ", "length": 20481, "nlines": 146, "source_domain": "aisiakshare.com", "title": " सध्या काय वाचताय? | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nन्यू यॉर्करबद्दल काय लिहिता आलं असतं.\n'अनुभव'च्या दिवाळी अंकातला फक्त निळू दामलेंचा लेख वाचला. 'न्यू यॉर्कर' या नियतकालिकाबद्दल आहे म्हणून. तो वाचून ('न्यू यॉर्कर') निराशा झाली. 'सध्या काय वाचताय - दिवाळी अंक' असा धागा काढणार होते. पण माझ्या भावनांचा विस्तार फारच वाढल्यामुळे त्याचाच स्वतंत्र धागा बनवत आहे.\nRead more about न्यू यॉर्करबद्दल काय लिहिता आलं असतं.\nबऱ्याचदा एखादे पुस्तक आवडते, वाचता वाचता त्याबद्दल थोडेफार सांगावेसे वाटते, पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. तरीही, अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसऱ्यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जिवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणाऱ्यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहाव्यात अशी अपेक्षा आहे.\nRead more about सध्या काय वाचताय\nबऱ्याचदा एखादे पुस्तक आवडते, वाचता वाचता त्याबद्दल थोडेफार सांगावेसे वाटते, पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. तरीही, अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसऱ्यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जिवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणाऱ्यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहाव्यात अशी अपेक्षा आहे.\nRead more about सध्या काय वाचताय\nबऱ्याचदा एखादे पुस्तक आवडते, वाचता वाचता त्याबद्दल थोडेफार सांगावेसे वाटते, पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. तरीही, अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसऱ्यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जिवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणाऱ्यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहाव्यात अशी अपेक्षा आहे.\nRead more about सध्या काय वाचताय\nसध्या काय वाचताय - भाग २०\nकुंग फू पांडा, कमी फॉलोइंग असले तरी अवतार आणि लिजंड ऑफ कोरा यांनी शि, यिन यांग असले प्रकार बर्‍यापैकी रूढ केलेत. याव्यतिरिक्त म्हणजे फेंग शुई नावाचं फॅड काही प्रमाणात चीनी संस्कृतीबद्द्ल काहीएक पार्श्वभूमी तयार करतं. चिन्यांशी ओळख ती अशी किंवा वर्षात मान टाकणारे मोबाईल्स अशी. म्हणून मी सहज म्हणून एका बुकादाड मित्राला विचारलं, की एखादं इंट्रेस्टिंग पुस्तक सांग, फिक्शनमध्ये आणि कुंग-फू च्या रुळलेला पॅटर्नला फाट्यावर मारणारं. वेगळं पण सुरस. त्यानं हे पुस्तक सुचवलं. आणि मी नुक्तं सुरु केलेय. खाली ठेववत नाही. सविस्तर प्रतिक्रिया नंतर लिहिन.\nRead more about सध्या काय वाचताय - भाग २०\nRead more about सध्या काय वाचताय\nमोठ्या आकाराच्या, विश्लेषण स्वरूपाच्या लिंका 'बातम्या' म्हणता येत नाहीत आणि पुस्तकंही नसतात. त्याही याच धाग्यांवर देत्ये.\nजयपूर लिटफेस्टबद्दल एक लेख. मांडणी विस्कळीत आहे; त्याकडे दुर्लक्ष करता आल्यास लिटफेस्टबद्दल फार माहिती नसणाऱ्यांसाठी, वेळ काढून वाचण्यासारखा लेख आहे.\nRead more about सध्या काय वाचताय\nदिवाळी २०१५, अंक दुसरा : साधना\n'मिळून सार्‍याजणी' किंवा 'पालकनीती'सारख्या चळवळीतल्याच अंकांचा अपवाद सोडला, इतर भल्या भल्या साहित्यिक दिवाळी अंकांना जे जमलेलं आणि / किंवा सुचलेलं नाही, ते 'साधने'नं सुमारे ५-६ वर्षांपूर्वीच करायला सुरुवात केलेली आहे. ते म्हणजे ऑनलाईन आवृत्ती उपलब्ध करून देणं. नुसती नाही, चकटफू. हे एका प्रकारे पायंडा पाडणारं, इतर अंकांना काही निर्णय घ्यायला भाग पाडणारंच आहे. यंदाचं वर्षही त्याला अपवाद नाही. दिवाळी संपते न संपते, तोच त्यांचा अंक ऑनलाईन आलेला आहे.\nRead more about दिवाळी २०१५, अंक दुसरा : साधना\nदिवाळी अंक २०१५ : अंक पहिला : मौज\nमोबाईलच्या पडद्यावर न मावेल इतकं दीर्घ काही लिहायचं नि वाचायचं झालं, तर मुख्यधारेतली मराठी माध्यमं कमालीची मर्यादित आहेत. दखल घ्यावी अशी मासिकं नि साप्ताहिकं हातांच्या बोटांवर मोजण्याइतकी. अनियतकालिकांची चळवळ ओसरूनही जमाना झाला. वृत्तपत्रांमध्ये प्रथम प्राधान्य जाहिरातींना आहे – बातम्यांचीही वासलात, तिथे पुरवण्यांमधल्या लेखनाबद्दल काय बोलावं सोशल मिडियावर हमरीतुमरी हाच एकुलता एक सूर आहे. वेळ घेऊन काही लिहिणं-वाचणं-संवादणं जवळपास दुर्मीळ म्हणावं असं आहे.\nRead more about दिवाळी अंक २०१५ : अंक पहिला : मौज\nबऱ्याचदा एखादे पुस्तक आवडते, वाचता वाचता त्याबद्दल थोडेफार सांगावेसे वाटते, पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. तरीही, अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसऱ्यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जिवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणाऱ्यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहाव्यात अशी अपेक्षा आहे.\nRead more about सध्या काय वाचताय\nजॉनी वॉकर (जन्म : ११ नोव्हेंबर १९२६)\nजन्मदिवस : शिखांचे महाराजा रणजीत सिंग (१७८०), भौतिकशास्त्रज्ञ जेम्स क्लर्क मॅक्सवेल (१८३१), लेखक रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन (१८५०), लेखक, विधिज्ञ, पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर (१८७३), के जीवनसत्त्व शोधणारा नोबेलविजेता एडवर्ड डॉईजी (१८९३), लेखक, विचारवंत व 'नवी क्षितिजे'चे संस्थापक संपादक विश्वास रघुनाथ पाटील (१९२८), अभिनेत्री जीन सेबर्ग (१९३८), लेखक हुमायूँ अहमद (१९४८), सन मायक्रोसिस्टम्सचा सहसंस्थापक स्कॉट मकनीली (१९५४), अभिनेत्री व्हूपी गोल्डबर्ग (१९५५), अभिनेत्री जुही चावला (१९६७), लेखिका अयान हिरसी अली (१९६९)\nमृत्युदिवस : चित्रकार लुदोव्हिको काराच्ची (१६१९), संगीतकार रोसिनी (१८६८), चित्रकार कामिय पिसारो (१९०३), लेखक हेक्टर ह्यू मन्रो उर्फ साकी (१९१६), सिनेदिग्दर्शक व्हित्तोरिओ द सिका (१९७४)\n१६८१ : संभाजींनी औरंगजेबाविरोधात बंड करून त्याचा मुलगा अकबर याची महाराष्ट्रात भेट घेतली.\n१९५६ : अलाबामा राज्यातील बसमध्ये गौर-कृष्णवर्णीयांसाठी वेगळे राखीव विभाग ठेवण्याची तरतूद बेकायदेशीर असल्याचा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या समान हक्कांसाठीच्या लढ्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता.\n१९७१ : बालभारतीने 'किशोर' मासिकाचा अंक प्रायोगिक पातळीवर प्रथम प्रकाशित केला. जाने. ७२ पासून नियमित प्रकाशन.\n१९९५ : सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार.\n२००१ : अमेरिकन फौजांनी तालिबानकडून काबूलचा ताबा मिळवला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mahitisagar.com/0926.php", "date_download": "2018-11-13T06:45:27Z", "digest": "sha1:LMRR7U3YX56PKYYVJGH75OE2SQ27IOB3", "length": 6178, "nlines": 56, "source_domain": "mahitisagar.com", "title": " २६ सप्टेंबर", "raw_content": "दिनविशेष : २६ सप्टेंबर\nहा या वर्षातील २६९ वा (लीप वर्षातील २७० वा) दिवस आहे.\n: रंगनाथ मिश्रा यांनी भारताचे २१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.\n: युनायटेड किंगडमने हाँगकाँगच्या हस्तांतरणास मान्यता दिली.\n: ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्‍या ’काँकॉर्ड’ या विमानाने अटलांटिक महासागर न थांबता विक्रमी वेळात पार केला.\n: फिडेल कॅस्ट्रोने यु. एस. एस. आर. ला पाठिंबा जाहीर केला.\n: इंडोनेशियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n: सेरेना विल्यम्स – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू\n: इयान चॅपेल – ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट कप्तान\n: डॉ. मनमोहन सिंग – भारताचे १३ वे पंतप्रधान, अर्थतज्ञ\n: विजय मांजरेकर – क्रिकेटपटू (मृत्यू: १८ आक्टोबर १९८३)\n: देव आनंद – चित्रपट अभिनेता व निर्माता (मृत्यू: ३ डिसेंबर २०११)\n: आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर – लेखक व गांधीवादी तत्त्वचिंतक (मृत्यू: १० डिसेंबर १९५५)\n: टी. एस. इलियट – अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी, नाटककार, टीकाकार आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ४ जानेवारी १९६५)\n: मणिलाल नथुभाई त्रिवेदी – गुजराथी साहित्याच्या पंडितयुगातील एक अष्टपैलू लेखक, आर्यसंस्कृतीचे व शंकराचार्यप्रणित अद्वैत वेदांताचे कडवे पुरस्कर्ते (मृत्यू: १० आक्टोबर १८९८)\n: इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह – चयापचय प्रक्रियेविषयी महत्त्वाचे संशोधन करणारे नोबेल पारितोषिक विजेते (१९०४) रशियन शास्त्रज्ञ (मृत्यू: २७ फेब्रुवारी १९३६)\n: इश्वरचन्द्र विद्यासागर – बंगाली समाजसुधारक, तत्त्वज्ञ, लेखक, शिक्षणतज्ञ व उद्योजक. यांच्या प्रयत्‍नांमुळेच १८५६ मधे विधवा विवाहाचा कायदा आला. (मृत्यू: २९ जुलै १८९१)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n: पॉल न्यूमन – अभिनेता, दिग्दर्शक व रेस कार ड्रायव्हर (जन्म: २६ जानेवारी १९२५)\n: राम फाटक – गायक व संगीतकार (जन्म: २१ आक्टोबर १९१७)\n: विद्याधर गोखले – नाटककार व संपादक (जन्म: ४ जानेवारी १९२४)\n: हेमंतकुमार – गायक, संगीतकार आणि निर्माता (जन्म: १६ जून १९२०)\n: पण्डित शिवरामबुवा दिवेकर – हिन्दगंधर्व (जन्म: १ एप्रिल १९१२)\n: उदय शंकर – जागतिक कीर्तीचे नर्तक व नृत्यदिग्दर्शक, पद्मविभूषण (१९७१), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९६२) व फेलोशिप विजेते. त्यांनी अल्मोडा येथे ’इंडिया कल्चरल सेंटर’ची स्थापना केली. (जन्म: ८ डिसेंबर १९००)\n: लक्ष्मणराव किर्लोस्कर – किर्लोस्कर उद्योगसमुहाचे संस्थापक (जन्म: २० जून १८६९)\n: लेव्ही स्ट्रॉस – अमेरिकन उद्योजक (जन्म: २६ फेब्रुवारी १८२९)\n सूचना / तक्रारी / प्रतिक्रिया / माहिती देण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://reshamaachyaa-reghaani.blogspot.com/2008/07/blog-post.html", "date_download": "2018-11-13T07:56:49Z", "digest": "sha1:FAZX356QJW5GRPCCZUW3XF75ZPIJKKTL", "length": 4887, "nlines": 107, "source_domain": "reshamaachyaa-reghaani.blogspot.com", "title": "रेशमाच्या रेघानी: डिनर नॅपकिन्स", "raw_content": "\nएका मैत्रीणीला काहीतरी गिफ्ट द्यावे असे खुप मनात होते पण काय द्यावे ते सुचत नव्हते. त्यच दरम्यान तिच्याकडे डिनरला गेले असताना प्लेन डिनर नॅपकिन्स पाहीले. तिला जरा घाबरतच विचारले की भरत्काम करून देऊ का साधे सोपे काहीतरी करायचे होते अचानक मासे भरावेत असे वाटले लगेच डिझाईन करून चापून ठेवले. साधारण २ तासात पूर्ण सेट तयार झाला. त्यातल्या दोन नॅपकिन्सचा हा फोटो\nएका नॅपकिनचा थोडा डिटेल फोटो -\nहे पण संपूर्ण डिझाईन कांथावर्कनेच केले आहे.\nLabels: कांथावर्क, डिनर नॅपकिन्स\nप्रोजेक्ट १: टेबल मॅट\nसाडी, ड्रेस, टेबक्लॉथ सारखे मोठे काम करताना --\nमधे ब्लॉगवर एका मुलीने मला विचारले की मला साडीवर भरतकाम करायचे आहे कोणते डिझाईन घेऊ, कोणते टाके घेऊ असे विचारले. बरेच दिवस विचार केला यावर आ...\nHat Ready अलिकडे एका मैत्रिणीला तिच्या वाढदिवसाला काय द्यावे असा विचार चालला होता. अगदी ड्रेस, पुस्तक, मिक्सर, स्वेटर इत्यादी प्रकार शोधु...\nMotif on a dress या वर्षात मी बरेच उद्योग हातात घेतले आणि पूर्ण देखिल केले. भारतभेटीत कोणी केलेल्या साड्या, ड्रेसेस वगैरे पाहिले आणि लगेच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/dahihandi/", "date_download": "2018-11-13T06:41:29Z", "digest": "sha1:I3KHABCRARNRVQAK7MN5JYNTXTHNMGZG", "length": 10599, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Dahihandi- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\nMorning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nVIDEO : पोलीस अधिकाऱ्यावर महिलेने उगारला हात, व्हिडिओ व्हायरल\n14 वर्षाच्या मुलापासून ते शिवसेना नेत्याच्या भाच्यापर्यंत, मुंबईत 11 दिवसात 8 हत्या\n'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'\nVIDEO: मुंबईत दहशत, भर चौकात पत्नीसमोर पतीवर फिरवला चाकू\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nआम्ही डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करत आहोत : मुकेश अंबानी\n#ChattisgarhElections : मतदान केंद्राचा आँखो देखा हाल; 'या' सिनेमाची येईल आठवण\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nVideo : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nनोव्हेंबर महिन्यात लाँच होणार हे 5 टॉप स्मार्टफोन\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\nICC Women's World T20 : भारतीय महिला टीमने पाकचा उडवला धुव्वा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nराम कदम महिलांना मदत करणारे,आता वाद थांबवा-चंद्रकांत पाटील\nदरम्यान, कॅबिनेट विस्तार हालचाल सुरू आहे. मुख्यमंत्री फडणवीस याबद्दल अंतिम निर्णय घेतील\nराम कदमांची प्रवक्तेपदावरुन होणार हकालपट्टी \nVIDEO : नेहा पेंडसेला दहीहंडी कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांची धक्काबुक्की\nराम कदम यांचा 'तो' मोबाईल नंबर डायल केल्यावर बघा काय झालं, पहा VIDEO\nत्या दहीहंडीशी माझा काहीही संबंध नाही- संतोष जुवेकर\nराम कदम यांच्यावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे- उद्धव ठाकरे\nअभिनेता संतोष जुवेकरवर पुण्यात गुन्हा दाखल\nअखेर ट्विटरवरुन राम कदम यांनी व्यक्त केली दिलगिरी\nराम कदम यांच्या या वक्तव्यामुळं झाला वाद : पहा हा VIDEO\nPHOTOS : दहीहंडी उत्सावाला आयटम साँगचा तडका \n'लैला ओ लैला...' दहीहंडीने गाठला 'थर'\nPHOTOS : 'या' सेलिब्रिटींनी लावली दहीहंडीत हजेरी\nजुळ्या भावांची जोडी तुटली, 'कुश'साठी ठरली ही शेवटची दहीहंडी\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-sinet-counting-stop-demand-105559", "date_download": "2018-11-13T07:14:32Z", "digest": "sha1:6MP3DMC4HPRV32DXVQV4RUHZLVDIVGMX", "length": 10796, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news sinet counting stop demand सिनेटची मतमोजणी थांबविण्याची मागणी | eSakal", "raw_content": "\nसिनेटची मतमोजणी थांबविण्याची मागणी\nमंगळवार, 27 मार्च 2018\nमुंबई - मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप करीत उमेदवारांनी सोमवारी (ता. 26) मतमोजणी थांबवण्याची मागणी निवडणूक अधिकारी तथा प्रभारी कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे यांच्याकडे केली. विष्णू खोडेकर, संतोष गांगुर्डे, विद्याधर जांभोरीकर, सुनील कंठे, संतोष धोत्रे, महेश सामंत या सहा उमेदवारांनी सोमवारी डॉ. कांबळे यांची भेट घेत मतमोजणी थांबवण्याची मागणी केली. रविवारी (ता. 25) मतदान केंद्रावर काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मतदान केंद्रावर गोंधळ घातल्याची तक्रार या उमेदवारांनी केली. या नेत्यांकडून मतदान प्रक्रियेतही हस्तक्षेप झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकाराने संतापलेल्या सहा उमेदवारांनी मतदान प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली गेली नाही; तसेच मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही विद्यापीठाकडून कारवाई झाली नसल्याची खंत व्यक्त केली.\n...तर भाजप धोकादायक पक्ष- रजनीकांत\nचेन्नई- विरोधी पक्षांना जर भारतीय जनता पक्ष हा धोकादायक आहे असे वाटत असेल तर, नक्कीच तसे असू शकते असे विधान सुपरस्टार रजनीकांत यांनी केले आहे....\nमतदारांत जनजागृती करा - सुनील अरोरा\nपुणे - आगामी निवडणूकप्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणुकीशी संबंधित, तसेच ‘ईव्हीएम’ आणि ‘व्हीव्हीपॅट’ मशीनबाबत सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्तम...\nपुणे लोकसभा जागेचा निर्णय प्रलंबित- पृथ्वीराज चव्हाण\nपुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, पुणे लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाने...\nपौड रस्ता - कोथरूडमधील होर्डिंग, फ्लेक्‍स, बॅनरबाजीचे पेव नागरिकांच्या चर्चेपुरतेच मर्यादित होते; मात्र सोशल मीडियावरील एका व्हिडिओने झोपेचे सोंग...\nयुद्धविरोधी दिन साजरा करण्यासाठी पॅरिसमध्ये जमलेल्या जगभरातील नेत्यांमधील शह-काटशहामुळे नको त्या शंका उपस्थित झाल्या आहेत. पहिल्या महायुद्धाच्या...\nविकासाच्या वेगाला हवे सुविधांचे लॅंडिंग\nदेशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-electricity-bill-use-online-facility-102817", "date_download": "2018-11-13T07:12:59Z", "digest": "sha1:TWTA3GP2HTPC4FXDWQGDFCAVGNZF56DN", "length": 13806, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news pune news electricity bill use online facility वीजबिलासाठी वापरा ऑनलाइन सुविधा | eSakal", "raw_content": "\nवीजबिलासाठी वापरा ऑनलाइन सुविधा\nबुधवार, 14 मार्च 2018\nपुणे - महावितरणकडे जिल्ह्यातील सुमारे १ लाख ७० हजार ग्राहक धनादेशाद्वारे (चेक) वीजबिलाचा भरणा करीत असून, त्यापैकी सुमारे साडेतीन हजार ते चार हजार धनादेश विविध कारणांमुळे ‘बाऊन्स’ (वटत नाही) होत आहेत. त्याचा फटका संबंधित ग्राहकाला सोसावा लागत असल्याने ग्राहकांनी ऑनलाइन सुविधेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.\nपुणे - महावितरणकडे जिल्ह्यातील सुमारे १ लाख ७० हजार ग्राहक धनादेशाद्वारे (चेक) वीजबिलाचा भरणा करीत असून, त्यापैकी सुमारे साडेतीन हजार ते चार हजार धनादेश विविध कारणांमुळे ‘बाऊन्स’ (वटत नाही) होत आहेत. त्याचा फटका संबंधित ग्राहकाला सोसावा लागत असल्याने ग्राहकांनी ऑनलाइन सुविधेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.\nधनादेन वटला नाही तर ३५० रुपये दंड होतो. धनादेश अंतिम मुदतीच्या तारखेनंतर वटल्यास पुढील बिलात येणारी थकबाकी, वीजपुरवठा खंडित होण्याच्या कारवाईला ग्राहकाला सामोरे जावे लागते. वीजबिल भरण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी दिलेला धनादेश वटणे आवश्‍यक आहे. त्यानंतरच बिलाची रक्कम प्राप्त झाल्याची नोंद होते. परंतु अनेक वीजग्राहक अंतिम मुदतीच्या एक-दोन दिवसांपूर्वी धनादेशाद्वारे वीजबिलाची रक्कम भरतात. धनादेश वटण्यास तीन ते चार दिवस लागतात. त्यामुळे मुदतीनंतर वीजबिलाचा भरणा झाल्यास संबंधित ग्राहकांना पुढील बिलात थकबाकी रक्‍कम दिसते. धनादेश बाउंस झाला तर दंडासह वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते.\nबहुतांश थकबाकीदार वीजग्राहकांनी दिलेले चेक हे बाउंस व्हावेत अशा हेतूनेच व जाणीवपूर्वक दिलेले असतात, असे महावितरणच्या विश्‍लेषणात दिसून आले आहे.\nमहावितरणचे वीजबिल www.mahadiscom.in या वेबसाइट, मोबाईल ॲप किंवा ईसीएसद्वारे भरण्याची सोय उपलब्ध आहे. इंटरनेट व मोबाईल ॲपच्या माध्यमातून पुणे परिमंडलातील सुमारे ७ लाख ४० हजार वीजग्राहक सुमारे १४० कोटी रुपयांचा वीजबिल भरणा दरमहा करीत आहेत. तसेच ईसीएसद्वारे देयके भरण्यासाठी सुमारे सव्वादोन लाख वीजग्राहकांनी नोंदणी केलेली असून, घरबसल्या दरमहा सुमारे २० कोटी रुपयांचा वीजदेयकांचा भरणा ते करीत आहेत. त्यामुळे धनादेशाऐवजी वीजग्राहकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.\nप्रतिक शिवशरणच्या हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार : प्रकाश आंबेडकर\nब्रह्मपुरी (सोलापुर) - माचणूर (ता. मंगलवेढा) येथील प्रतिक शिवशरण या निष्पाप लहान बालकाचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. तसेच ही हत्या नसून एक...\nमंगळवेढ्यात कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या\nमंगळवेढा - तालुक्यातील पाटकळ येथील भारत गडदे वय 60 यांनी कर्जाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. तालुक्यातील या तीन आठवड्यातील ही तिसरी आत्महत्या...\nमहापालिकेचे भंगार कोठार ‘फुल’\nपिंपरी - महापालिकेच्या भंगार साहित्याच्या लिलाव प्रक्रियेला विलंब होत असल्याने नेहरूनगर कोठार पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे विविध विभागांकडील...\nआयुक्तालयासाठी केवळ ४२ वाहने\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाचे क्षेत्रफळ ५१८ चौ. किलोमीटर आहे, तर पुणे आयुक्‍तालय त्यापेक्षा कमी आहे. पिंपरीत नवीन आयुक्‍तालयासाठी...\nभीमा सहकारी साखर कारखाना दुसरे बिल 100 रुपये प्रति टनाप्रमाणे काढणार\nमोहोळ- टाकळी सिकंदर ता. मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2017-18 मधील शेतकऱ्यांची एफआरपी प्रमाणे निघणारी पूर्ण रक्कम...\n'नो पार्किंग'ची पाटी लावा\nपुणे : बिबवेवाडी येथील पर्पल प्लाझा या व्यावसायिक इमारतीत स्वतःची पार्किंग आहे. पण त्याचा वापर पार्किंगसाठी होत नाही. तेथील रस्त्याच्या दोन्ही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/archive/201609?type%5Bwebform%5D=webform&type%5Bmiscellaneous%5D=miscellaneous&type%5Bhelp%5D=help&type%5Babout%5D=about&type%5Btupdates%5D=tupdates", "date_download": "2018-11-13T07:14:10Z", "digest": "sha1:HXVASDI62X35N6CE2K2E5TZXZBOSQV2R", "length": 6958, "nlines": 65, "source_domain": "aisiakshare.com", "title": " September 2016 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nBook pageWebformऑलिंपिक २०१२कलादालनकविताकौलचर्चाविषयछोट्यांसाठीजपमाळकथापाककृतीबातमीभटकंतीमाहितीमौजमजारिकामे धागेललितवगैरेवाविप्रविकीपानांसाठीविशेषविशेषांकसंस्थळाची माहितीसध्या कायसध्या काय ...समीक्षा\nचर्चाविषय A.F.S.P.A. आर्म्ड फ़ोर्सेस स्पेशल पॉवर्स अ‍ॅक्ट - भाग पहीला - BASICS मारवा 36 बुधवार, 07/09/2016 - 22:10\nचर्चाविषय हॅमर कल्चर प्रभाकर नानावटी 22 रविवार, 11/09/2016 - 17:37\nललित अंतहीन काळाकुट्ट बोगदा .शुचि. 14 मंगळवार, 06/09/2016 - 08:31\nचर्चाविषय स्साला... रोच्ची कटकट मन 71 रविवार, 11/09/2016 - 18:32\nमौजमजा ब्रम्हचर्य आणि मी आचरटबाबा 83 गुरुवार, 15/09/2016 - 15:57\nललित अवघे चाळीस वयमान .शुचि 18 रविवार, 25/09/2016 - 22:51\nमाहिती घालीन लोटांगण... अरविंद कोल्हटकर 42 बुधवार, 14/09/2016 - 20:33\nजॉनी वॉकर (जन्म : ११ नोव्हेंबर १९२६)\nजन्मदिवस : शिखांचे महाराजा रणजीत सिंग (१७८०), भौतिकशास्त्रज्ञ जेम्स क्लर्क मॅक्सवेल (१८३१), लेखक रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन (१८५०), लेखक, विधिज्ञ, पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर (१८७३), के जीवनसत्त्व शोधणारा नोबेलविजेता एडवर्ड डॉईजी (१८९३), लेखक, विचारवंत व 'नवी क्षितिजे'चे संस्थापक संपादक विश्वास रघुनाथ पाटील (१९२८), अभिनेत्री जीन सेबर्ग (१९३८), लेखक हुमायूँ अहमद (१९४८), सन मायक्रोसिस्टम्सचा सहसंस्थापक स्कॉट मकनीली (१९५४), अभिनेत्री व्हूपी गोल्डबर्ग (१९५५), अभिनेत्री जुही चावला (१९६७), लेखिका अयान हिरसी अली (१९६९)\nमृत्युदिवस : चित्रकार लुदोव्हिको काराच्ची (१६१९), संगीतकार रोसिनी (१८६८), चित्रकार कामिय पिसारो (१९०३), लेखक हेक्टर ह्यू मन्रो उर्फ साकी (१९१६), सिनेदिग्दर्शक व्हित्तोरिओ द सिका (१९७४)\n१६८१ : संभाजींनी औरंगजेबाविरोधात बंड करून त्याचा मुलगा अकबर याची महाराष्ट्रात भेट घेतली.\n१९५६ : अलाबामा राज्यातील बसमध्ये गौर-कृष्णवर्णीयांसाठी वेगळे राखीव विभाग ठेवण्याची तरतूद बेकायदेशीर असल्याचा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या समान हक्कांसाठीच्या लढ्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता.\n१९७१ : बालभारतीने 'किशोर' मासिकाचा अंक प्रायोगिक पातळीवर प्रथम प्रकाशित केला. जाने. ७२ पासून नियमित प्रकाशन.\n१९९५ : सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार.\n२००१ : अमेरिकन फौजांनी तालिबानकडून काबूलचा ताबा मिळवला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/3386", "date_download": "2018-11-13T06:33:14Z", "digest": "sha1:CGCISNYDBP5QNRS6Y5SHO75AN2CNMDXJ", "length": 45161, "nlines": 125, "source_domain": "aisiakshare.com", "title": " फिल्म न्वार: कथा हाच निकष | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nफिल्म न्वार: कथा हाच निकष\nफिल्म न्वार: कथा हाच निकष\n('डेथ ऑन द चीप' ह्या ऑर्थर ल्यॉन्सलिखित पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणाचा अनुवाद)\nफिल्म न्वार म्हणजे नेमके काय गेल्या वीस वर्षात ह्या विषयावर विपुल लेखन झालेले आहे, व त्यात ह्यावर जोरदार चर्चा झाली आहे. त्याचे वर्णन चळवळ, वर्ग1, आवर्तन, मन:स्थिती, एक अनुभूती, एक जग, अशा विविध प्रकारे केले गेले आहे. काही समीक्षकांनी व दिग्दर्शकांनी त्याची व्याख्या, एका विशिष्ट काळातील (बहुधा १९४०-१९५९) चित्रपटांचा एक अमेरिकी प्रकार अशी केली. इतरांच्या मते न्वार कधी बंद पडले नाही, फक्त त्या स्वरूपाच्या चित्रपटांची निर्मिती कमीजास्त होत गेली. १९६० व १९७०च्या दशकांत कमी झाली, व १९८० व १९९०च्या दशकांत दिग्दर्शकांना हा वर्ग पुन्हा सापडल्यामुळे ती खूप वाढली.\nखरे म्हणजे फिल्म न्वारचा उगम वर्ग म्हणून नाही, तर गुन्हेगारी चित्रपटांची बांधणी वेगळ्या प्रकारे करण्याची टूम म्हणून झाला. चिकित्सक विश्लेषणाने, व ४० व ५०च्या दशकांतील न्वार चित्रपटांच्या शैलीचे पुनरुत्थान करण्याच्या जाणीवपूर्ण आधुनिक प्रयत्नांनी, अस्तित्वात नसणारा एक वर्ग निर्माण केला. १९४४ साली, बिली विल्डर डबल इन्डेम्निटी, व एडवर्ड डिमिट्रिक मर्डर, माय स्वीट बनवत असताना तुम्ही जर त्यांना विचारले असते की तुम्ही कोणत्या प्रकारचे चित्रपट बनवताहात, तर त्यांनी गुन्हेगारी अतिनाट्य, किंवा रहस्यकथा असे उत्तर दिले असते. परंतु आज अशा प्रकारचा चित्रपट बनवत असणाऱ्या दिग्दर्शकाला विचारलेत तर तो नि:संदिग्धपणे फिल्म न्वार असे उत्तर देईल.\nचित्रीकरणाची काळोखी, गूढ, डीप-फोकस दृश्यशैली; किआरोस्क्युरो प्रकाशयोजना; विचित्र कोनांतून केलेले चित्रीकरण; कथानकातील गुन्हे, विशेषत: खून; शहरी पार्श्वभूमी; आणि पार्श्ववृत्तनिवेदना2चा व कथनात्मक पूर्वदृश्यचित्रणा3चा विपुल वापर हे फिल्म न्वारचे आवश्यक गुणधर्म आहेत ह्यावर इतिहासकारांचे सर्वसाधारण एकमत आहे.\nह्या विश्लेषणातील अडचण अशी आहे की चाळीस व पन्नासच्या दशकांतील अनेक चित्रपटांमध्ये फिल्म न्वारचे शैलीगत गुणधर्म दिसत असले तरी ते न्वार नव्हते. उलटपक्षी, हे शैलीगत गुणधर्म, सुटे सुटे किंवा समुच्चयाने, अनेक मान्यताप्राप्त न्वार चित्रपटांत नाहीत. अनेक न्वार चित्रपटांचे चित्रीकरण तुलनेने सपाट शैलीत केले गेले. त्यांचे चित्रीकरण फारसे काळोखेही नव्हते—उदाहरणार्थ हाय सिएरा (१९४१), इम्पॅक्ट (१९४९), द कॅप्चर (१९५०), द स्ट्रिप (१९५१), जिओपार्डी (१९५३), कॉज फॉर अलार्म (१९५३), आणि व्हाइल द सिटी स्लीप्स (१९५६). जनमानसात फिल्म न्वारचा संबंध जरी कृष्णधवल चित्रपटांशी जोडलेला असला तरी अभिजात न्वार काळात काही दिग्दर्शकांनी लीव हर टू हेवन (१९४५), रोप (१९४८), द मॅन ऑन द आयफेल टॉवर (१९४९), नायागारा (१९५३), रीअर विन्डो (१९५४), आय डाइड अ थाउजंड टाईम्स (१९५५), हेल्स आयलंड (१९५५), हाउस ऑफ बॅम्बू (१९५५), स्लाइट्ली स्कार्लेट (१९५६), व व्हर्टिगो (१९५८) ह्यांसारखे रंगीत न्वार चित्रपटही काढले. एस इन द होल (१९५०), डीप व्हॅली (१९४७), द रेड हाउस (१९४७), आणि स्टॉर्म फिअर (१९५६) ह्यांची पार्श्वभूमी शहरी नव्हती. गुंतागुंत आणखी वाढवण्यासाठी की काय, समीक्षकांनी बनवलेल्या फिल्म न्वार चित्रपटांच्या याद्यांमध्ये हमखास काही चित्रपट असे असतात ज्यात गुन्हेगारी नसते. उदाहरणार्थ, कॉट (१९४९), बॉर्न टू बी बॅड (१९५०), व क्लॅश बाय नाइट (१९५२).\nह्या साऱ्या चित्रपटांचे फिल्म न्वार वर्गात एकत्रीकरण करणारे घटक आहेत त्यांचा कणखर, तुच्छतावादी सूर, आणि त्यांचा आशय. माजी गुप्तहेर, व सद्यकालीन न्वार पटकथाकार व कादंबरीकार जेराल्ड पेटिएविच (टू लिव्ह ऍन्ड डाय इन एल.ए., १९९१; व त्याच्या मनी मेन कादंबरीवर आधारित बॉइलिंग पॉइन्ट, १९९३) म्हणतो, \"फिल्म न्वार फक्त कथेवरून ठरते. दिग्दर्शकाच्या आवडींशी व तंत्रांशी न्वारच्या मूलबंधाचा काही संबंध नाही.”\nअलीकडच्या काळात ह्या वर्गात मोडणारे चित्रपट काढणाऱ्या, व ह्या वर्गाच्या व्याख्या ठरवणाऱ्या, दिग्दर्शकांना हे मान्य आहे. मॅस्करेड (१९८८) लिहिणाऱ्या व दिग्दर्शित करणाऱ्या बॉब स्वेमने एका मुलाखतीत म्हटले, \"मॅस्करेडद्वारा ह्या वर्गातील महान चित्रपटांची नक्कल न करता एक अभिजात फिल्म न्वार निर्माण करण्याचा मी प्रयत्न केला आहे. चाळीसच्या दशकातील लांब सावल्यांच्या जागी मी ब्रूस वेबरच्या राल्फ लॉरेन जाहिरातींची शैली वापरली. मोठ्या माणसांच्या भूमिकांसाठी पौगंडावस्थेतील नट घेतले. फिल्म न्वारबद्दल मला हे आवडतं की त्यात प्रेरणा हाणामारी नसून लालसा असते.”\nप्रथमदर्शनी, फिल्म न्वारला काही मूलभूत आशय होता असे वाटणार नाही. न्वार चित्रपट गुंडांविषयी आहेत (व्हाईट हीट, १९४९, व द ऍस्फाल्ट जंगल, १९५०); खाजगी हेरांविषयी आहेत (द माल्टीझ फाल्कन, १९४१, व मर्डर, माय स्वीट, १९४४); पुरुषांना गोत्यात आणणाऱ्या मोहक स्त्रियां4विषयी आहेत (द लेडी फ्रॉम शान्घाई, १९४८, व टू लेट फॉर टीअर्स, १९४९); ओलिसांविषयी आहेत (डायल १११९, १९५०, व द डेस्परेट आवर्स, १९५५); बाल गुन्हेगारांविषयी आहेत (सिटी अक्रॉस द रिव्हर, १९४९, व क्राय टफ, १९५९); धोक्यात असलेल्या स्त्रियांविषयी आहेत (स्लीप, माय लव्ह, १९४८, व सडन फिअर, १९५२); एकामागून एक खून करत जाणाऱ्या मनोविकृत व्यक्तींविषयी आहेत (फॉलो मी क्वाएटली, १९४९, व द स्नायपर, १९५२); समाजघातक व्यक्तींविषयी आहेत (बॉर्न टू किल, १९४७, व किस टुमॉरो गुडबाय, १९५०); सारख्या दिसणाऱ्या व्यक्तिंविषयी5 आहेत (द डार्क मिरर, १९४६, व द मॅन विथ माय फेस, १९५१); दैवाचा शिकार ठरलेल्या निर्दोष माणसांविषयी आहेत (डीटूअर, १९४६, व डी. ओ. ए., १९५०); तसेच न्यायव्यवस्थेचा बळी ठरलेल्या निर्दोष माणसांविषयी आहेत (रेलरोडेड,१९४७, व द रॉन्ग मॅन, १९५६). अनुबोधपटसदृश न्वार चित्रपट आहेत (द हाउस ऑन फिफ्टी सेकन्ड स्ट्रीट, १९४५, व कॉल नॉर्थसाइड ७७७, १९४८); पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आधारित आहेत (द नेकेड सिटी, १९४८, व द टॅटूड स्ट्रेन्जर, १९५०); तुरुंगातील आयुष्यावर आधारित आहेत (ब्रूट फोर्स, १९४७, व केज्ड, १९५०); मनोवैज्ञानिक अतिनाट्य आहेत (द वूमन इन द विंडो, १९४४, व द लॉकेट, १९४७); विशिष्ट काळ उभा करणारे चित्रपट आहेत (द लॉजर, १९४४, व आयवी, १९४७); राजकीय कटकारस्थानांवर आधारित चित्रपट आहेत (द वूमन ऑन पियर १३, १९४९, व द व्हिप हॅन्ड, १९५१); आणि स्वत्वपेच व व्यक्तिमत्त्व विघटनावर आधारित चित्रपट आहेत (समव्हेअर इन द नाईट, १९४६, व पसेस्ड, १९४७). अमेरिकी सामाजिक संस्थांची व न्यायव्यवस्थेची नीतिभ्रष्टता (इल्लिगल, १९५५); पोलीस (रोग कॉप, १९५४); राजकारण (द फिनिक्स सिटी स्टॉरी, १९५५); खेळ (द सेट-अप, १९४९); वैद्यकीय व्यवसाय (बिहाईंड लॉक्ड डोअर्स, १९४८); व्यापार (थिव्ज हायवे, १९४९); वृत्तपत्र व्यवसाय (द स्वीट स्मेल ऑफ सक्सेस, १९५७); कुटुंब (पिटफॉल, १९४८); अगदी स्वत: चित्रपट व्यवसाय (द बिग नाइफ, १९५५) ह्या विषयांवरही न्वार चित्रपट बनलेले आहेत.\nह्या साऱ्या चित्रपटांच्या विषयवस्तूंमधील समान धागा हा आहे की नायकाचे अंतर- किंवा बाह्य विश्व त्याच्या ताब्यात राहिलेले नसते. द ऍस्फाल्ट जंगल ह्या न्वार चित्रपटात गुंडाची टोळी योजना आखून जवाहिऱ्याचे दुकान लुटते. त्याच्यात आणि लिटिल सिझर (१९३०) व द पब्लिक एनिमी (१९३१) ह्या आधी येऊन गेलेल्या गुंडपटांमध्ये फरक म्हणजे, व्यक्तिमत्त्वातील दोष, व दैव, मिळून चोरांना अपयशी कसे करतात व अंतिमत: त्यांचा विनाश कसा घडवून आणतात ह्याचा हा चित्रपट मानसशास्त्रीय अभ्यास आहे. चोरी करत असताना काही अकल्पित घटनांमुळे काही गुंडांचा मृत्यू होतो, व इतरांची ओळख पटते. त्यांच्या योजनेला भांडवल पुरवलेले असते एका लबाड वकिलाने. त्याला हाव सुटते. आपल्या साथीदारांना फसवण्याच्या प्रयत्नात त्याचे पतन होते व त्या साथीदारांचा मृत्यू ओढवतो. चित्रपटाच्या शेवटी योजनेचा सूत्रधार डॉक पळून जाऊ शकला असता, परंतु एका बारमध्ये एक सुंदर तरुणीला बघत बसल्यामुळे पकडला जातो.\nअशाच प्रकारे, १९५६ साली आलेल्या द किलिंग नावाच्या न्वार चित्रपटात अश्वशर्यतीच्या मैदानात केलेली चोरी दाखवली आहे. ह्यातदेखील दुर्दैव, आणि व्यक्तिमत्त्वातील दोष, ह्यांच्या संयोगाने गुंड टोळीची धूळधाण उडते, व परिपूर्ण होऊ शकणारा गुन्हा अयशस्वी होतो. आपल्या बदफैली बायकोवरील एलाइशा कूकच्या आंधळ्या प्रेमापायी स्टर्लिंग हेडन सोडून बाकी सर्वांचा मृत्यू होतो. सारे पैसे आता हेडनकडे असतात. तो शेवटी आपल्या मैत्रिणीसोबत देश सोडून जायला निघतो. पैसे भरण्यासाठी एका तारणपेढीतून हलक्या दर्जाची सूटकेस विकत घेतो. परदेशी नेणाऱ्या विमानाकडे जात असताना अचानक एका प्रवाशाचा कुत्रा त्याच्या सामानवाहू ढकलगाडीला आडवा जातो. सूटकेस धावपट्टीवर पडून फुटते, आणि चोरीचे लक्षावधी डॉलर बाहेर पडतात. हेडन व त्याची मैत्रीण विमानतळातून बाहेर जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलीस तिथे पोहोचतात. ती त्याला पळण्याचा आग्रह करते, पण तो थकून, \"उपयोग काय” इतकेच म्हणतो. ह्या दैववादात व लिटिल सीझर मधील एडवर्ड जी. रॉबिनसनच्या अखेरच्या शब्दांत प्रचंड परस्परविरोध आहे. गोळ्या खाऊन गटारात पडलेला रॉबिनसन अविश्वासाने विचारतो, \"हाच का रिकोचा अंत” इतकेच म्हणतो. ह्या दैववादात व लिटिल सीझर मधील एडवर्ड जी. रॉबिनसनच्या अखेरच्या शब्दांत प्रचंड परस्परविरोध आहे. गोळ्या खाऊन गटारात पडलेला रॉबिनसन अविश्वासाने विचारतो, \"हाच का रिकोचा अंत”. मृत्यू आपल्यापासून केवळ एका पावलाच्या अंतरावर आहे हे न्वार पात्रांना ठाऊक असते. फाईन लाईन फीचर्सच्या निर्मितीसंचालक एमी लाबोविट्स म्हणतात, \"मला ह्या चित्रपटांमध्ये निराशाजनक परिस्थितीतही एक प्रकारचा भीषण व औपरोधिक विनोद जाणवतो, आयुष्य निर्दय असल्याची जाणीव दिसते. एक चूक करा—फक्त एक—आणि तुम्ही संपलात.”\nफिल्म न्वारमध्ये निर्दय जगाची भूमिका मोठी असते. डि.ओ.ए.मध्ये एडमन्ड ओ'ब्रायन अजाणतेपणी एक विक्रयपत्र प्रमाणित करतो, व त्यामुळे त्याला विष दिले जाते. द रॉन्ग मॅनमध्ये (१९५६) एका हत्यारबंद चोराशी साम्य असल्यामुळे हेन्री फॉन्डाला अटक होते व त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होते. डीटूअरमध्ये (१९४५) टॉम नील लोकांकडून लिफ्ट घेत घेत पश्चिम किनारी राहणाऱ्या आपल्या होणाऱ्या बायकोला भेटायला चाललेला असतो. दारू व अमली पदार्थाच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीकडून अभावितपणे लिफ्ट घेतो आणि दोन खुनांमध्ये गुंततो. चित्रपटाच्या शेवटी, पोलिस त्याला अटक करून घेऊन जात असताना, तो प्रेक्षकांना सांगतो, \"कोणत्याही क्षणी, दैव किंवा कोणतीतरी गूढ शक्ती कारणाशिवाय तुमचा बळी घेऊ शकते.” हा विचार अस्तित्ववादी अल्बर्ट काम्यूच्या, \"कोणत्याही नाक्यावर विसंगती माणसाच्या थोबाडीत मारू शकते\" ह्या म्हणण्याच्या जवळ जाणारा आहे.\nन्वारचा नायक ज्या जगात राहतो ते निर्दयच नाही, तर बहुश: भ्रष्ट असते. त्यामुळे चित्रपटातील किंवा साहित्यातील रूढ, पारंपरिक नायक इथे संभवत नाही. ऍस्फाल्ट जंगलमध्ये पोलीस जवळ जवळ गुंडांइतकेच भ्रष्ट आहेत. चोरीच्या योजनेला आर्थिक पाठबळ पुरवणाऱ्या लुईस कॅल्हर्ननामक लबाड वकिलाचे हेच मत असते. जेव्हा त्याची आजारी पत्नी त्याला विचारते, की तो इतक्या वाईट माणसांशी संबंध कसा ठेवू शकतो, तेव्हा तो म्हणतो, \"गुन्हेगारी केवळ एक वेगळ्या प्रकारचा मानवी प्रयास आहे.” ज्या जगात सर्व काही सापेक्ष आहे त्यात केवल नायकाला स्थान नाही.\nन्वार जगात पोलिसांसहित सर्व पात्रे पैशाच्या मोहाने किंवा वासनेने झपाटलेली असतात, किंवा दुरावलेली व एकाकी असतात. न्वार चित्रपटांमध्ये नायकपदाच्या त्यातल्या त्यात जवळ जाणारे पात्र म्हणजे खाजगी हेर. तोही ह्याला अपवाद नसतो. तो अनुभवांती हेच शिकलेला असतो की जगात सारे काही भ्रष्ट आहे, कोणीही सुरक्षित नाही; तो कोणावरही, अगदी ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यावरही, विश्वास ठेवू शकत नाही. द माल्टीझ फाल्कनच्या (१९४१) शेवटी सॅम स्पेड (हम्फ्री बोगार्ट) त्याची प्रेयसी तथा पक्षकार असलेल्या ब्रिजिड ओ'शॉनेस्सीला (मेरी ऍस्टर) सांगतो की त्याच्या भागीदाराचा खून केल्याचा आरोपाखाली तो तिला पोलिसांच्या हवाली करणार आहे. सॅमचे त्याच्या भागीदाराशी पटत नसे, भागीदाराच्या बायकोशी त्याचे विवाहबाह्य संबंध असतात, ब्रिजिडवर त्याचे प्रेम असते. पण ह्या साऱ्या गोष्टी त्या वेळी महत्त्वाच्या नसतात. जेव्हा एखाद्याच्या भागीदाराचा खून केला जातो, तेव्हा \"त्याबद्दल काहीतरी करणं भाग असतं\"; तिला सोडून देणे, \"धंद्यासाठी वाईट... सर्व हेरांसाठी वाईट\" ठरले असते. आपल्याला सोडून द्यावे अशी ती कळकळीची विनंती करते. पण तो नकार देतो. तिच्यावर विश्वास न ठेवण्याच्या कारणांची जंत्री सादर करतो, आणि मग तिला विचारतो, \"अन्‌ दुसऱ्या पारड्यात काय आहे एवढंच की कदाचित तुझं माझ्यावर प्रेम असेल आणि कदाचित माझं तुझ्यावर प्रेम असेल.”\nतो समस्येतून अंग काढून घेत असल्याचा, त्याचे तिच्यावर प्रेम आहे हे त्याला चांगलेच ठाऊक असल्याचा टोला ब्रिजिड हाणते तेव्हा तो म्हणतो, \"ठाऊक असेलही कदाचित. तुला पोलिसात दिल्यावर काही रात्री मला नीट झोप लागणार नाही. पण तेही सरेल. माझ्या म्हणण्याचा अर्थ तुला कळत नसेल तर जाऊ दे. असं म्हणूया की परिणामांचा विचार न करता तुला सोडून द्यावं असं माझं मन जरी मला सांगत असलं तरी मी तसं करणार नाही, कारण तू माझ्या व इतर सर्वांच्या बाबतीत त्यावरच विसंबून राहत आलेली आहेस.”\nडॅशिएल हॅमेटने शब्दांत व बोगार्टने पडद्यावर चितारलेला स्पेड हा परम शिकारी आहे. आपल्या सावजाप्रमाणेच तोही हाव व स्वार्थाने प्रेरित आहे. स्वसंरक्षण हे त्याचे अंतिम ध्येय असल्यामुळे प्रेम व पैसा नाकारण्याची त्याची तयारी असते. अनेक खून केलेल्या चार्ल्स स्टार्कवेदरने एका मानसोपचारतज्ज्ञाला ज्या शब्दांत आपल्या भावना सांगितल्या त्या शब्दांत सांगायचे, तर न्वार चित्रपटांमधील इतर खाजगी हेरांप्रमाणे व पोलिसांप्रमाणे स्पेड \"माणसांपासून तुटलेला आहे\". कोणावरही विश्वास ठेवू शकत नसल्यामुळे एकाकी असणे ह्या शिकाऱ्यांचे भागधेय असते; त्यांनी नको तितके पाहिलेले असते, आपल्या काळोख्या जगात ते नको तितके राहिलेले असतात.\n१९३९ साली सुरू होऊन पुढील वीस वर्षे चालणाऱ्या फिल्म न्वारच्या अभिजात युगाआधी दुरावा, सामाजिक भ्रष्टाचार, भावातिरेक, दैववाद, आणि लैंगिक विकृती हे विषय मुख्य प्रवाहातील चित्रपटांत क्वचित सापडायचे. उदाहरणार्थ द अन्डरवर्ल्ड (१९२७), थंडरबोल्ट (१९२९), सिटी स्ट्रीट्स (१९३१), पेमेन्ट डिफर्ड (१९३२), टू सेकन्ड्स (१९३२), आय ऍम अ फ्युजिटिव फ्रॉम अ चेन गॅंग (१९३२), ब्लड मनी (१९३३), क्राइम विदाउट पॅशन (१९३४), द स्काउन्ड्रेल (१९३५), बेस्ट ऑफ द सिटी (१९३६), फ्युरी (१९३६), आणि यू ओन्ली लिव वन्स (१९३७). (एक मनोवेधक गोष्ट: अमेरिकी स्वप्नाची अवनती आणि मध्यमवर्गीय मूल्यांचा ऱ्हास हा दुसऱ्या महायुद्धोत्तर फिल्म न्वारचा महत्त्वाचा भाग असणारा विषय १९३०च्या दशकात चित्रपटांत अजिबात नव्हता. पिटफॉल (१९४८), ऑल माय सन्स (१९४८), आणि क्राइम ऑफ पॅशन (१९५७) ह्या न्वार चित्रपटांवर; आणि रिबेल विदाउट अ कॉस (१९५५) ह्या अ-न्वार चित्रपटावर ह्या विषयाचा गडद प्रभाव होता. हा विषय १९३०च्या दशकात नव्हता, कारण त्या वेळी बहुधा अमेरिकी स्वप्नच अस्तित्वात नव्हते. ज्या काळात अर्धा देश फुकट पाव-वाटपाच्या रांगेत उभा होता तेव्हा वाटीभर सूप हेच अमेरिकी स्वप्न होते.)\nह्या काही अंधारमय चित्रपटांद्वारे हॉलिवूडने प्रयोग करून पाहिला असला, तरी लगेच माघार घेत फ्रेड ऍस्टेअर व जिंजर रॉजर्स ह्यांच्या संगीतप्रधान चित्रपटांच्या 'शुद्ध मूल्यां'कडे व सुरक्षिततेकडे परतला. महायुद्ध येऊन ठेपल्यावरच अमेरिकी दिग्दर्शकांनी ही 'काळी बाजू' स्वीकारली. त्यानंतर अमेरिकी प्रेक्षकांनी वीस वर्षे ही बाजू, हे विषय, व ह्या प्रतिमा मनापासून स्वीकारल्या. तसे नसते तर डबल इन्डेम्निटीमध्ये बार्बरा स्टॅनविकला आपल्या नवऱ्याचा खून करायला मदत केल्याच्या दहा वर्षांनंतर फ्रेड मॅक्मरे पुशओव्हरमध्ये (१९५४) स्वत:ला 'शेवटचं टोक गाठण्यापासून' थोपवू शकला असता. त्या चित्रपटात तो एका पोलिसाची भूमिका साकारतो. किम नोवॅक बॅंकेवर दरोडा टाकलेल्या एका गुंडाची मैत्रीण असते. तिच्यावर पाळत ठेवता ठेवता तो वासनेच्या व लोभाच्या आहारी जातो, त्या गुंडाचा थंड डोक्याने खून करतो, आणि स्वत:साठी व नोवॅकसाठी दरोड्याचे पैसे चोरतो. पण फिल्म न्वारमध्ये गोष्टींचा इतका व्यवस्थित समारोप कधीच होत नाही. त्याला खून करताना पाहिलेल्या दुसऱ्या पोलिसाचाही तो खून करतो, पण पळून जात असताना त्याला गोळ्या लागतात. वाममार्गाला लागल्यामुळे गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत तो नोवॅकला आलंकारिक प्रश्न विचारतो, \"आपल्याला खरं तर त्या पैशांची गरज नव्हती, नाही\nन्वार पात्रांना खरे तर पैशांची गरज नसते, हव्यास असतो; अन्‌ ते का हवेत ह्याची कारणे अनेकदा त्यांची त्यांनाही समजत नाहीत. समजली तरी त्यांचे निर्णय अटळपणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील दोषांनी,न्यूनांनी, विवशतेने, आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटनांनी ठरतात. स्लॅमडान्स (१९८७) ह्या आधुनिक न्वार चित्रपटाचा कला दिग्दर्शक युगेनियो झारेटी म्हणतो, \"न्वारचे आकर्षण कालातीत आहे, कारण न्वारच्या नायकाला सुटकेचा मार्ग नसतो, पर्याय नसतात. तो नियतीच्या हातचं बाहुलं असतो. लोक न्वारला प्रतिसाद देतात कारण ते त्यांच्या रोजच्या आयुष्याचा एक भाग आहे. आपण सारेच आपल्याला पसंत नसलेल्या गोष्टी करायला परिस्थितीने बांधिल असतो, विवश असतो.”\n माझा आवडता चित्रपट प्रकार\nन्वॉर चित्रपट मलाही आवडतात. लेख छान झालाय.\nछान आहे लेख. भाषांतर काही\nभाषांतर काही काही ठिकाणी थोडं यांत्रिक वाटलं मात्र. विशेषकरून काही उद्धृतांच्या बाबतीतः \"गुन्हेगारी केवळ एक वेगळ्या प्रकारचा मानवी प्रयास आहे.\" किंवा \"कोणत्याही नाक्यावर विसंगती माणसाच्या थोबाडीत मारू शकते.\" या भाषांतरामागचा मूळ इंग्रजी मजकूर काय असेल, असं तत्काळ डोक्यात आलं.\nतुन्द हैं शोले, सुर्ख है आहन\nजॉनी वॉकर (जन्म : ११ नोव्हेंबर १९२६)\nजन्मदिवस : शिखांचे महाराजा रणजीत सिंग (१७८०), भौतिकशास्त्रज्ञ जेम्स क्लर्क मॅक्सवेल (१८३१), लेखक रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन (१८५०), लेखक, विधिज्ञ, पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर (१८७३), के जीवनसत्त्व शोधणारा नोबेलविजेता एडवर्ड डॉईजी (१८९३), लेखक, विचारवंत व 'नवी क्षितिजे'चे संस्थापक संपादक विश्वास रघुनाथ पाटील (१९२८), अभिनेत्री जीन सेबर्ग (१९३८), लेखक हुमायूँ अहमद (१९४८), सन मायक्रोसिस्टम्सचा सहसंस्थापक स्कॉट मकनीली (१९५४), अभिनेत्री व्हूपी गोल्डबर्ग (१९५५), अभिनेत्री जुही चावला (१९६७), लेखिका अयान हिरसी अली (१९६९)\nमृत्युदिवस : चित्रकार लुदोव्हिको काराच्ची (१६१९), संगीतकार रोसिनी (१८६८), चित्रकार कामिय पिसारो (१९०३), लेखक हेक्टर ह्यू मन्रो उर्फ साकी (१९१६), सिनेदिग्दर्शक व्हित्तोरिओ द सिका (१९७४)\n१६८१ : संभाजींनी औरंगजेबाविरोधात बंड करून त्याचा मुलगा अकबर याची महाराष्ट्रात भेट घेतली.\n१९५६ : अलाबामा राज्यातील बसमध्ये गौर-कृष्णवर्णीयांसाठी वेगळे राखीव विभाग ठेवण्याची तरतूद बेकायदेशीर असल्याचा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या समान हक्कांसाठीच्या लढ्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता.\n१९७१ : बालभारतीने 'किशोर' मासिकाचा अंक प्रायोगिक पातळीवर प्रथम प्रकाशित केला. जाने. ७२ पासून नियमित प्रकाशन.\n१९९५ : सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार.\n२००१ : अमेरिकन फौजांनी तालिबानकडून काबूलचा ताबा मिळवला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/nagpur/all/page-5/", "date_download": "2018-11-13T06:56:45Z", "digest": "sha1:NPMI75X2M63BWK23GGCCU6GSGC5ITZJI", "length": 11226, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Nagpur- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\nVIDEO VIRAL- मॅरेथॉनमध्ये धावताना फ्रॅक्चर झाला पाय, रक्ताळलेल्या गुडघ्यांवर चालत दिली बॅटन\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\nMorning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nVIDEO : पोलीस अधिकाऱ्यावर महिलेने उगारला हात, व्हिडिओ व्हायरल\n14 वर्षाच्या मुलापासून ते शिवसेना नेत्याच्या भाच्यापर्यंत, मुंबईत 11 दिवसात 8 हत्या\n'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'\nVIDEO: मुंबईत दहशत, भर चौकात पत्नीसमोर पतीवर वार करून केली हत्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nआम्ही डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करत आहोत : मुकेश अंबानी\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nVideo : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nनोव्हेंबर महिन्यात लाँच होणार हे 5 टॉप स्मार्टफोन\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\nICC Women's World T20 : भारतीय महिला टीमने पाकचा उडवला धुव्वा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\n८२ दिवसांनंतर मृत्यूशी हरली सानिका, एकतर्फी प्रेमातून मित्रानेच केला होता हल्ला\nसानिकाच्या आई वडिलांनी पावणेतीन महिन्यात होते नव्हते विकून, कर्जबाजारी होऊन उपचाराचा खर्च केला.\nगुंडांसोबत डान्स भोवला, पोलीस काॅन्स्टेबल निलंबित\nनागपुरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, विदेशी महिला ताब्यात\nट्रकची भरधाव वेगात येणाऱ्या रिक्षाला धडक, 5 जण जागीच ठार\nVIDEO: कुख्यात डॉनसोबत पोलिसांनी भर चौकात धरला ठेका\nअसाही एक विवाह सोहळा - मंगलाष्टकाऐवजी झालं संविधानाचं वाचन\nउपराजधानी नागपुरात रेव्ह पार्टीचा पर्दाफाश; 6 मुली आणि 8 तरूणांना अटक\nनागपूरच्या महापौरांचा 'प्रताप', स्वतःच्या मुलाला पीए दाखवून नेलं अमेरिकेच्या दौऱ्यावर\nकाळजी करू नका, 2019 मध्येही मलाच संधी मिळेल - मुख्यमंत्री\nआगळा वेगळा मुहूर्त साधत नागपुरात पार पडलं जुळ्यांचं संमेलन\nनर्सिंगच्या 'अॅडमिशन'मध्ये बहिणीची फसवणूक, भावानं केली आत्महत्या\nनागपुरात 'स्क्रब टायफस'चं थैमान, 12 जणांचा मृत्यू\nनागपुरात अवैध धार्मिक स्थळं हटविण्यावरून बजरंग दल कार्यकर्ते आक्रमक\nVIDEO VIRAL- मॅरेथॉनमध्ये धावताना फ्रॅक्चर झाला पाय, रक्ताळलेल्या गुडघ्यांवर चालत दिली बॅटन\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/truecaller/", "date_download": "2018-11-13T07:18:48Z", "digest": "sha1:AHZ27R2IRG2RERV546Q4Y7DS5AL5EXUD", "length": 9037, "nlines": 109, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Truecaller- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nVIDEO VIRAL- मॅरेथॉनमध्ये धावताना फ्रॅक्चर झाला पाय, रक्ताळलेल्या गुडघ्यांवर चालत दिली बॅटन\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\nMorning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\n14 वर्षाच्या मुलापासून ते शिवसेना नेत्याच्या भाच्यापर्यंत, मुंबईत 11 दिवसात 8 हत्या\n'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'\nVIDEO: मुंबईत दहशत, भर चौकात पत्नीसमोर पतीवर वार करून केली हत्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nआम्ही डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करत आहोत : मुकेश अंबानी\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nनोव्हेंबर महिन्यात लाँच होणार हे 5 टॉप स्मार्टफोन\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\nICC Women's World T20 : भारतीय महिला टीमने पाकचा उडवला धुव्वा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nशेअर इट, ट्रू कॉलरसह 42 चिनी अॅप देशासाठी धोकादायक\nया यादीत MI स्टोर, WeChat या अॅपचा समावेश आहे. MI स्टोर हे शाओमीच्या मोबाईलमध्ये प्रामुख्याने वापरलं जातं. तर WeChat हे मॅसजिंग अॅप म्हणून लोकप्रिय असून हे चिनी कंपनीने तयार केले आहे.\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nVIDEO VIRAL- मॅरेथॉनमध्ये धावताना फ्रॅक्चर झाला पाय, रक्ताळलेल्या गुडघ्यांवर चालत दिली बॅटन\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://photo-sales.com/mr/pictures/believers-church/", "date_download": "2018-11-13T07:33:01Z", "digest": "sha1:QNADAGVHNJP2DTEB7KERHLKGEHS6UYSU", "length": 5002, "nlines": 118, "source_domain": "photo-sales.com", "title": "जुन्या विश्वासणारे चर्च चित्र — Photo-Sales.com", "raw_content": "विक्री फोटो – इंटरनेट पैसे कमवू\nHome / जुन्या विश्वासणारे चर्च\nक्रियाकलाप चित्रे प्राचीन फोटो पुराण वास्तू फोटो आर्किटेक्चर चित्रांवर कला वॉलपेपर पार्श्वभूमी फोटो सुंदर सौंदर्य प्रतिमा विश्वास इमारत बांधले कॅथेड्रल चॅपल येशु ख्रिस्ताला clipart ख्रिस्ती clipart चर्च चित्रे बांधकाम चित्रांवर पार चित्रांवर क्रूसावरील चित्रांवर संस्कृती चित्रे संस्कृती घुमट वॉलपेपर पूर्व वांशिकता बाहय प्रसिद्ध प्रतिमा देव गवत वॉलपेपर हिरव्या कला वारसा इतिहास घर चित्रे येशू पाने स्थानिक मध्ययुगीन स्मारक उदाहरण वस्तुसंग्रहालय राष्ट्रीय निसर्ग clipart Nizhny नॉवगरॉड प्रदेश नॉन-शहरी जुन्या जुन्या पद्धतीचा फोटोग्राफी सनातनी घराबाहेर फोटो जागा ठिकाणी प्रार्थना कला प्रदेश धर्म धार्मिक मागे छप्पर ग्रामीण रशिया रशियन देखावा वॉलपेपर आकार स्लाव्हिक अध्यात्म चर्चच्या छपराच्या वर जाणारा मनोरा रचना उदाहरण उन्हाळ्यात चित्रे सूर्य मंदिर इमारती लाकूड पर्यटन टॉवर वॉलपेपर निश्चल चित्रांवर प्रवास प्रतिमा झाड उदाहरण troitskoye सुट्ट्या गावात प्रतिमा लाकूड कला लाकडी उपासना\nपरवाना प्रकार: एक वेळ वापरा\nपरवाना प्रकार: एक वेळ वापरा\nसूचीत टाका\t/ प्रतिमा खरेदी\nचित्रे शोधा जुन्या विश्वासणारे चर्च देखील\nविक्री फोटो – इंटरनेट पैसे कमवू\nफोटोग्राफर साठी बटाटा कायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-prataprao-pawar-talking-70248", "date_download": "2018-11-13T08:07:18Z", "digest": "sha1:LYUAAISL6M6F27XK3VQDM6VFQFPMA5NT", "length": 14326, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news prataprao pawar talking उद्योजकांबद्दलची मानसिकता बदलायला हवी - प्रतापराव पवार | eSakal", "raw_content": "\nउद्योजकांबद्दलची मानसिकता बदलायला हवी - प्रतापराव पवार\nसोमवार, 4 सप्टेंबर 2017\nजैन समाज हा अतिशय प्रगल्भ आहे. सामाजिक जाण असलेला आहे. वेगवेगळ्या उद्योगांत अग्रेसर आहे. हा समाज केवळ भारतात श्रीमंत आहे असे नाही, जगभरात श्रीमंत आहे आणि तितकाच दानशूरही आहे.\n- प्रतापराव पवार, अध्यक्ष, सकाळ\nपुणे - 'परदेशांतील कंपन्या मोठ्या झाल्या तर चालतात; पण आपला माणूस, मग तो कुठल्याही जाती-धर्माचा असो, तो मोठा होता कामा नये, अशी वृत्ती पूर्वीच्या आणि आत्ताच्याही सरकारमध्ये आहे, ती बदलायला हवी. याच्या जोडीलाच व्यापारी आणि श्रीमंत लोकांबद्दल समाजाच्या मनात असलेले गैरसमजही दूर व्हायला हवेत,'' अशी अपेक्षा \"सकाळ'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी रविवारी व्यक्त केली.\n\"जय आनंद ग्रुप'चा समाजभूषण पुरस्कार \"जीतो पुणे'चे अध्यक्ष, उद्योजक विजय भंडारी यांना प्रतापराव पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी \"जीतो अपॅक्‍स'चे शांतिलाल कवार, नगरसेविका मानसी देशपांडे, अनसूया चव्हाण, नगरसेवक प्रवीण चोरबेले, श्रीनाथ भिमाले, अभय छाजेड, \"जय आनंद'चे अध्यक्ष पृथ्वीराज धोका उपस्थित होते.\nपवार म्हणाले, 'सुझुकी', \"ह्युंदाई'सारख्या परदेशी कंपन्या किंवा \"ऍमेझॉन' मोठे झाले तर चालते; पण आपल्याकडचे \"टाटा' किंवा \"किर्लोस्कर' आपल्यालाच चालत नाहीत. सरकारी कंपन्यांमध्ये तोटा झाला तर सरकारला आणि समाजालाही चालतो; पण एखाद्या व्यवसायात अपयश आले तर लगेच टीका होते, ही वस्तुस्थिती आहे, ती बदलायला हवी. श्रीमंत व्यक्ती फारशा चांगल्या नसतात, व्यापारी लोक लबाड असतात, असा गैरसमज लोकांमध्ये आजही आहे; पण श्रीमंत व्यक्ती श्रीमंत कशा होतात, त्यासाठी त्यांनी किती कष्ट केले, किती धडपड केली, हे कोणी पाहत नाही. त्यामुळे व्यापारी आणि श्रीमंत लोकांबद्दलची समाजाची मानसिकता बदलणेही तितकेच गरजेचे आहे, त्यासाठी \"जीतो'सारख्या संघटनांनी प्रयत्न करायला हवेत. प्रामाणिकपणे पैसे कमविणे हा गुन्हा नाही.''\nकवार म्हणाले, 'दुःखीकष्टी लोकांच्या चेहऱ्यांवर जो हास्य फुलवू शकतो, त्यांना मदतीचा हात देऊ शकतो, ती व्यक्ती खऱ्या अर्थाने श्रेष्ठ असते. त्यामुळे अधिकाधिक गरजू लोकांना आपण मदतीचा हात द्यायला हवा, त्यांना पाठबळ द्यायला हवे.'' भंडारी म्हणाले, 'समाजभूषण पुरस्कारासाठी मी योग्य आहे की नाही, हे मला माहीत नाही; पण अजून पुष्कळ काम करायचे राहिले आहे. या कामासाठी मला वेगवेगळ्या स्तरांतून प्रेरणा मिळत आहे. हा क्षण माझ्यासाठी अधिक मोलाचा आहे.''\nफक्त पाच लाख द्या, वधूच आणून देतो\nऔरंगाबाद - बंगला, कार, पैसाअडका आहे; पण लग्नच जुळत नाही, अशा लोकांची संख्या सर्वच जाती, समाजांमध्ये वाढत चालली आहे. त्यामुळे आपसूकच अशा लोकांना...\nराजकीय द्वेषातून पलूस, कडेगावला दुष्काळी यादीतून डावलले - डॉ. विश्‍वजित कदम\nकडेगाव - पलूस-कडेगाव हा काँग्रेसचा मतदारसंघ असल्याने भारतीय जनता पक्ष सरकारने राजकीय द्वेषातून या दोन्ही तालुक्‍यांना दुष्काळी यादीतून जाणीवपूर्वक...\nमोबाईल चोरीसाठी महाविद्यालयीन युवकाच्या अपहरणाचा प्रयत्न\nसांगली - मोबाईल चोरीसाठी महाविद्यालयीन युवकाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार दिवसाढवळ्या घडला. कॉलेज कॉर्नर चौकातील पेट्रोल पंपाजवळ सकाळी अकराच्या...\n'त्याने' धरण बांधण्यासाठी दिला तब्बल 8 कोटींचा निधी\nकराची : पाकिस्तानमधील एका व्यक्तीने धरणाच्या उभारणीसाठी तब्बल 8 कोटी रुपयांचा (80 मिलियन) निधी दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचे...\nहुल्लडबाज पर्यटक रोखण्यासाठी खमक्‍या वनअधिकाऱ्याची गरज\nराशिवडे बुद्रुक - वन्यजीवांसाठी असलेल्या अभयारण्यासाठी नियमही कडक आहेत. स्थानिकांना वाळलेल्या काटकीलाही हात लावू दिला जात नाही, तसेच विनापरवाना...\nझेडपीची सभा ठरणार वादळी\nनागपूर - जिल्हा परिषदेत गेली चार वर्षे शांत असलेल्या विरोधकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. सत्ताधाऱ्यांच्या घोटाळ्यांसोबत दुष्काळाचा मुद्दा येत्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/3388", "date_download": "2018-11-13T06:35:58Z", "digest": "sha1:Z7SCGOPHCQH7Q4DLZQGMDDSBU3C42IBX", "length": 36609, "nlines": 277, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ऐसी मिष्टान्ने रसिके ... | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nऐसी मिष्टान्ने रसिके ...\nऐसी मिष्टान्ने रसिके ...\n‘आत शिरू की नको’ ह्या प्रश्नाचा निकाल लावत मी शेवटी त्या हाटेलात गेलोच.\nखरंतर गेले २ महिने येताजाता मी त्या रेस्टॉरंटची पाटी वाचत होतो. बाहेरून दिसणारं त्याचं एकंदर रुपडं भलतंच सुरेख होतं. पण आपल्याला एक सवय असते - फुकटंफाकट वाट वाकडी करून आपण कुठेही जात नाही. आपण बरं, आपलं जग बरं शेवटी अगदीच राहवेना, तेव्हा मी तिथे एक चक्कर मारून यायचा निर्णय घेतला.\nमी आतमध्ये शिरणार तोच एका छोट्याशा यंत्रानं मला अडवलं.\n\"इथले सदस्य आहात का तुम्ही\", मराठी बोलणारं यंत्र पाहून मला भरून आलं. हा प्रकार नवीन होता. इथे म्हणजे कुत्र्या-मांजरींशी इंग्लिशमध्ये बोलणारे लोक बघायची सवय आपल्याला. तिथे अचानक यंत्रातून मराठी आवाज फुटला की नवल वाटणारच\n\"नुसतंच बघायला आला असाल, तर चालेल. पण खायचं असेल, तर आत जायला इथे सदस्य व्हावे लागते.\" माझ्या पहिल्या प्रश्नाकडे संपूर्ण दुर्लक्ष करून त्या छोट्या यंत्राने उत्तर दिलं.\nम्हटलं, आता आलोच आहोत, तर खाऊनच जाऊ. नाहीतरी घरी म्हणजे एकच प्रश्न, ‘खाना बनाना है या बनानाही खाना है’ त्यापेक्षा इथे चालेल. निदान काहीतरी चविष्ट तरी पोटात जाईल.\n\"बरं, मेंबरशिप चालेल. पण किती पैसे लागतील\" कुठल्याही मध्यमवर्गीय मनातला पहिला प्रश्न मी टाकला.\nह्यावर यंत्रातून हसण्याचा एक आवाज आला आणि यंत्रानं एक कागद-पेन माझ्यापुढे केलं. “ती फुकट आहे. इथे नोंदणी करा, मग तुम्हांला मी पुढे घेऊन जाईन.”\n\"आगाऊ दिसतंय हे यंत्र\", माझ्या मनात विचार आलेच. यंत्रानं ते विचार ओळखले असावेत, कारण त्यानं आपली एक यांत्रिक भुवई त्रासदायकरीत्या उंचावली. मी निमूटपणे माझं नाव नोंदवलं.\n\"स्वाक्षरी केलीत तर बरं होईल.\" मी पुन्हा एकदा निमूटपणे सही केली.\nमी आजूबाजूला चक्कर टाकली. बरीच मो़कळी जागा होती. एखाद-दुसरं कुणीतरी जेवत बसलं होतं. बाकीचे लोक तर गप्पा मारत होते. एका खिडकीपाशी एक सुरेख खुर्ची आणि तिच्या बाजूला एक-दोन पुस्तकं पडली होती.\nमी बोटानं खुणावून यंत्राला ती जागा दाखवली.\n इथली सगळ्यात लोकप्रिय जागा आहे ती. तिथून बाहरचं सगळं छान दिसतं\" यंत्रानं समाधानकारक आवाज काढला आणि ते मला खुर्चीपाशी घेऊन गेलं. \"बसा, मी येतोच.\"\nखुर्ची पुढे ओढून स्थानापन्न झाल्यावर मी आजूबाजूला नजर टाकली. भिंतींवर वेगवेगळी चित्रं लावली होती. त्यांतली बरीचशी रोजच्या आयुष्यातलीच, पण वेधकरीत्या टिपलेली, होती. मागेच एका छोटेखानी बुक-शेल्फमध्ये नीट मांडून ठेवलेली पुस्तकं होती. तिथे पाच-सहा जण घुटमळत होते. प्रत्येकाच्या हातात एक ग्लास होता. बहुतेक त्यात वाईन असावी. आणखी पलीकडे नजर टाकली, तर तिकडे दोघे जण तावातावानं हुज्जत घालताना दिसले. कानी काही आलं नाही, तरी त्यांचा आवेश मात्र स्पष्ट जाणवत होता. खिडकीबाहेर काही लोकांचा घोळका उभा होता. त्यांचीदेखील कसल्यातरी अगम्य विषयावर चर्चा चालली होती. एक जण काहीतरी सांगत होता आणि बाकीचे लोक त्याला बहुतेक विरोध करत होते. त्यांचं भांडण चाललंय असं वाटून मी तो प्रकार जरा लक्षपूर्वक ऐकायला लागलो.\n“महाराष्ट्रात आज पुरोगाम्यांचा आदर...”, “स्त्री शिक्षण आणि भ्रूणहत्या ह्यांचा संबंध..”, “सरसकटीकरण करणाऱ्यांना विदा..”, “भांडवलाशाहीचा रोचक दृष्टीकोन...”\n‘विदा’, ‘पुरोगामी’, ‘रोचक’, ‘भांडवलशाही' असले भीषण शब्द ऐकून मी इस्त्रीचा चटका लागल्यासारखा खिडकीपासून लांब झालो.\n\"बोला, काय घेणार तुम्ही\" यंत्र परत आलं होतं.\nमी टेबलाकडे नजर वळवली. एक मोठा जाडजूड मेन्यू होता आणि बाजूला एक बारीकसा मेन्यू ठेवला होता.\n\"बरीच व्हरायटी दिसतेय इथे. एवढा मोठा मेन्यू म्हणजे क्या बात है\n आमच्या इथे सगळे पदार्थ मिळतात. चायनीजपासून ते रशियन, ब्राझिलिअन, मोरक्कन आणि इजिप्शियनसुद्धा आमची खासियतच आहे ना, वेगवेगळे पदार्थ ठेवायची आमची खासियतच आहे ना, वेगवेगळे पदार्थ ठेवायची\n\" भल्या थोरल्या मेन्यूकडे नजर वळवत मी त्याला म्हटलं. ‘वा अस्सल खवय्यांना अशाच जागा आवडतात. नाहीतर उडप्यांसारखे तेच तेच मेन्यू ठेवण्यात काय गंमत आहे अस्सल खवय्यांना अशाच जागा आवडतात. नाहीतर उडप्यांसारखे तेच तेच मेन्यू ठेवण्यात काय गंमत आहे’ असे विचार माझ्या मनात मिसळीतल्या शेवेप्रमाणे तरंगून गेले. मिसळीचं नाव काढताच पोटात भुकेचा आगडोंब मि(उ)सळला आहे हेसुद्धा लक्षात आलं.\n“मग काय घेणार आपण\n“जरा बघतो. एवढ्या पदार्थांतून निवड करायची म्हणजे खायचं काम नाही ह्यॅ: ह्यॅ: ह्यॅ:” माझा विनोदनिर्मितीचा प्रयत्न यंत्रावर अगदीच वाया गेला. एकही यांत्रिक सुरकुती न हलवता ते निघून गेलं.\nते न पाहिल्यासारखं करून मी मेन्यू उघडला आणि सहज ओझरता चाळला. त्यात चित्रं तर अप्रतिम होती. मात्र बरेच ठिकाणी पदार्थांबरोबर एका बाटलीचं आणि ग्लासाचं चित्र होतं. ‘बहुतेक इथे ड्रिंक्स कॉम्प्लिमेंटरी आहेत असं दिसतंय…’ माझ्या मध्यमवर्गीय मनाने एक नोंद केली. खिशातला चश्मा लावून मी एक पान उलटलं आणि यादी वाचायला सुरुवात केली.\nअरेच्चा, ही बहुधा पेयांची यादी दिसतेय. मी आणखी काही पानं चाळली, तर तिथे ‘मँगो मार्गारिटा’ वगैरे मंडळी दिसली. मग माझा संशय बळावला. अचानक शेवटच्या पानावर झेप घेतली, तर तिथे मला ‘अ डे अ‍ॅट बीच’ दिसलं. मी थक्क झालो यंत्र बहुतेक मला खाद्यपदार्थांचा मेन्यू द्यायला विसरलं होतं आणि त्याने पेयांचाच मेन्यू ठेवला होता.\n‘इथली पेयांची यादीच एवढी भली थोरली असेल, तर खाद्यपदार्थ किती असतील…’ असा विचार मी करतोय-न-करतोय तोच यंत्र कमालीच्या चपळाईने हजर झालं\n\"काही हवंय का आपल्याला\n\"अं... हो. इथे पेयांची चिकार रेलचेल दिसतेय\n\"हो तर, आमचा कॉकटेल मेन्यू जगप्रसिद्ध आहे\" यंत्राने यंत्राला झेपेल एवढंच एक स्मित केलं.\n\"होऽ, ते असेल. पण खायचा मेन्यु कुठे दिसला नाही तो\" मी यंत्राला विचारलं.\n\"नाही, इथेच आहे की. हा घ्या.\" असं म्हणून एका बारीकशा कागदाकडे त्यानं माझं लक्ष वेधलं. त्यावर एका बाजूला बरंचसं काही खरडलं होतं आणि दुसरी बाजू जेमतेम भरलेली होती.\n\" मला शंका आली की, यंत्र माझी फिरकी घेतंय की काय\n\"हो.\" यंत्राच्या चेहेर्‍यावर मगाचचाच निरागस यांत्रिक भाव होता.\n\" माझ्या तोंडून नीट शब्द फुटत नव्हता.\n\"हो, पण त्यात बरीच व्हरायटी आहे\". यंत्राने विजयी मुद्रेनं सांगितलं.\nमी त्या कागदाकडे नजर टाकली. तिथे ब्रेडचे २० प्रकार लिहिले होते. आणखीही काही अपरिचित मंडळी होती. पण खायचा असा काही पदार्थ दिसेना\nचित्रसंकल्पना : मेघना भुस्कुटे/अमुक, रेखाटन : अमुक (मोठ्या चित्रासाठी चित्रावर क्लिक करा.)\n\"आहे ना व्हरायटी. पण ब्रेडची. त्याबरोबर काय खाऊ मी की तो ब्रेड त्या कॉकटेलमध्ये बुचकळून खाऊ म्हणतोस की तो ब्रेड त्या कॉकटेलमध्ये बुचकळून खाऊ म्हणतोस\" माझा राग आता पोटातून बोलत होता.\n आयडिया वाईट नाही. हे बघा, ह्या फ्रेंच बगेटबरोबर जर तुम्ही मँगो मार्गारिटा घेतलीत ना, तर डिस्काउंट आहे इथे.\" यंत्राने निमिषार्धात जवाब दिला.\nमला काय बोलावं ते सुचेना. भुकेल्या पोटी त्या यंत्राशी वाद घालण्यात काहीच अर्थ नव्हता. समोर असलेल्या कॉकटेलच्या शंभर आणि ब्रेडच्या वीस प्रकारांतून वाट काढून पोट भरता येईल असं काहीतरी शोधायचं होतं.\nनिकराचा प्रयत्न करावा, म्हणून मी तो कागद जिवाच्या करारानं बघायला लागलो. त्यात मला पुन्हा गोड पदार्थांचे ७ प्रकार, सॅलड्सचे ३-४ प्रकार, पास्त्याचे २-४ प्रकार... असले विदेशी भिडू दिसलेच. माझ्या देशी पोटाला काहीतरी चमचमीत आणि चविष्ट असं हवं होतं. पालापाचोळा खायचा तर इथे का येईन मी\nसॅलड, पास्ता इत्यादी झाडाझुडपांना बाजूला सारून मी शेवटी अस्सल भारतीय पदार्थ शोधला. \"असं कर, हा एक चमचमीत ढोकळा आण.\"\nयंत्राने पुन्हा ते झेपेल इतकंच स्मित केलं. \"तो प्रतीकात्मक आहे. मागे देशात नवे पंतप्रधान आले नाहीत का त्या निमित्तानं आणलेली खाद्ययोजना होती ती. आता नाही मिळणार तो. कधीच संपला. लिहायचं राहिलं वाटतं त्या निमित्तानं आणलेली खाद्ययोजना होती ती. आता नाही मिळणार तो. कधीच संपला. लिहायचं राहिलं वाटतं\nत्यातले \"लिहायचं राहिलं वाटतं ” हे शेवटले तीन शब्द हुबेहूब लक्ष्मीकांत बेर्डे स्टायलीत उच्चारलेले ऐकताच माझा पारा आणखी चढला.\nपुन्हा मी त्या कागदात डोळे खुपसले. त्या मेन्यूशी फुली-गोळा खेळता खेळता मला अजून एक पदार्थ सापडला. पराठा चला, काहीतरी आहे इथे\n\"बरं हा पराठा आण.\"\n\"तुम्हांला चपात्या आवडतात का\n\"हो, आवडतात की. पण आता मला पराठा हवाय.\"\n\"सॉरी, चपात्या आवडत असतील, तर नाही घेऊ शकत तुम्ही हा पराठा.\" यंत्राला बहुतेक वेड लागलं होतं. आता चपात्यांचा काय संबंध\n\" मी आता भुकेला निव्वळ शरण गेलो होतो.\n\"कारण तो पराठा म्हणजे ‘चपात्यांचा कंटाळा आल्यावर खायचा पदार्थ’१ आहे.\" यंत्राच्या डोळ्यांत काही वेडसरपणा वगैरे दिसतो का, ते एकदा चेक केलं मी. त्याची काही सर्किट्स नक्की उडलेली होती.\n निरुपायाने मग मी कागदाच्या मागच्या बाजूला नजर वळवली आणि अहो आश्चर्यम् तिथे ‘बटाटेवडा’, ‘भरलं पापलेट’ वगैरे ओळखीची मंडळी दिसली. मला गहिवरून आलं आणि माझे डोळे लकाकले\nपण यंत्राने माझी बुभुक्षित नजर हेरली असावी. ते विजेच्या चपळाईनं उत्तरलं- \"तो आमचा जुना मेन्यू आहे, रेस्टोरंट चालू झालं तेव्हाचा. त्यातलं काही सध्या उपलब्ध नाही इथे. सॉरी\n\"मग इथे काय मिळतं नक्की काही मिळतं तरी का नक्की काही मिळतं तरी का\" माझा संताप अनाठायी नव्हता, हे तुम्हांलाही पटेल.\n\"लिहिलंय की ते मेन्यूत.” यंत्र कमालीच्या सरळ आवाजात बोललं.\nमला अचानक उलगडा झाला, की ह्या हाटेलात वेटर का नाहीय. आता बघा, कुठला शहाणा माणूस अशा ठिकाणी वेटरचं काम करील एक तर मुदलात काही खायलाच मि़ळत नाही. त्यात जे मि़ळतंय, त्यांतलेही चांगलेचुंगले पदार्थ उपलब्ध नाहीत, असं सांगितल्यावर वेटरचा जीव धोक्यात नाही जाणार एक तर मुदलात काही खायलाच मि़ळत नाही. त्यात जे मि़ळतंय, त्यांतलेही चांगलेचुंगले पदार्थ उपलब्ध नाहीत, असं सांगितल्यावर वेटरचा जीव धोक्यात नाही जाणार आणि जिवाला धोका असेल अशा परिस्थितीत कुठला मनुष्य तयार होईल काम करायला आणि जिवाला धोका असेल अशा परिस्थितीत कुठला मनुष्य तयार होईल काम करायला म्हणून मग त्यांनी हे काम यंत्राला दिलं असणार. कारण असला मेन्यू ग्राहकांच्या गळी उतरवणं हे माणसांच्या आवाक्याबाहेरचंच होतं.\nपुन्हा हाटेलातच नोकरी दिली म्हण़जे त्या वेटरला तिथेच खायला घालावं लागलं असतं. त्याला कोण शहाणा माणूस तयार होणार कारण खायला काही नव्हतंच कारण खायला काही नव्हतंच\n\"तुमच्या मॅनेजरला बोलवा.\" मी टेबलावर हात आपटला. बाजूची जाडजूड पुस्तकं त्या आवाजानं थरथरली. चर्चोत्सुक भांडणद्वयीसुद्धा माना वर करून बघायला लागली.\n\"तुमची खात्री आहे का तुम्हांला त्यांच्याशी बोलायचंय अशी म्यानेजरबाई थोड्या वि़क्षिप्त आहेत म्हणून म्हटलं.\" यंत्राच्या आवाजात थोडी सहानुभूती होती. म्यानेजर त्यालाही ओरडली असावी. बिच्चारं.\n त्यांची जबाबदारी आहे हाटेल नीट चालवायची.”\n“आता काय सांगू तुम्हांला बरीच मोठी कहाणी आहे. २०११ साली जेव्हा -”\n\"बरं बरं, असू दे. मग तुमच्या आचाऱ्यालाच बोलवा. मला बोलायचंय त्याच्याशी.\" मी शेवटला उपाय म्हणून फर्मान सोडलं.\n\"आचारी नाहीय आमच्याकडे.\" यंत्र.\n\"मग जेवण बनवतं कोण\" नाही म्हटलं तरी मला धक्का बसला होता. जेवायला पदार्थ नाहीत, बनवायला आचारी नाही, असं हाटेल असतं\n\"त्याचं काय आहे, आम्ही पाककृती ऑनलाईन वाचतो आणि मीच बनवतो त्या. जे काही ऑनलाईन मिळतं, त्यातूनच निवडतो आम्ही आमचे पदार्थ. आता तिथेच काही मिळत नाही, तर आम्ही तरी काय करणार सांगा.\" यंत्राच्या डोळयांत मला खिन्नता दिसली की काय न पिताच मला चढली होती बहुतेक.\n कुठे बघता तुम्ही हे पदार्थ\" आता मलाही कुतूहल आवरेना.\nसखेद चेहर्‍यानं यंत्रानं उत्तर दिलं, \"ऐसी अ़क्षरे पाककृती विभाग.\"\n[१] = हाच तो पराठा\nहायबरनेशनमधून बाहेर आलेलं गरीब, बिचारं अस्वल सायबरनेशनमध्ये पोहोचलं ... आणि हसवून हसवून माणसांची शिकार करायला लागलं आहे.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\n आम्हालाही हसवून वेडा करणार तू\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\n आवरा त्याला. अशानं 'ऐसी'वरच्या एकाही विभागाची टवाळकी उरायची नाही.\nआणि जर अस्वल चुकूनमाकून 'ललित' विभागाच्या वाटेला गेलं, तर विचार करा - काय आफत ओढवेल...\nतुन्द हैं शोले, सुर्ख है आहन\nचवीने खाणार त्याला पाकृ देणार\nअस्वला, तू आमच्या उच्चभ्रू हाटेलातून ढीस \"सगळं खायचं\" असं लहानपणी कोणी शिकवलं नाही वाटतं तुला \"सगळं खायचं\" असं लहानपणी कोणी शिकवलं नाही वाटतं तुला आणि काय रे मेन्यूकार्डावर खास तुझ्यासाठी मधापासून बनलेली दारू होती तीपण पाहिली नाहीस होय आणि काय रे मेन्यूकार्डावर खास तुझ्यासाठी मधापासून बनलेली दारू होती तीपण पाहिली नाहीस होय म्हणतात ना, अस्वलाला पावाची चव काय\nहाण तेजायला अस्वल रॉक्स\n अमुकचे रेखाचित्रही एक नंबर\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\n कसली रेवडी उडवलीय भन्नाट _/\\_\n बिच्चारं अस्वल. चेहर्यावरचा भाव बघा त्याच्या\nअरेच्चा , खरचं की. त्या\nअरेच्चा , खरचं की. त्या निमित्याने मी ऐसीचा पाव(क)कृती विभाग पाहिला. मस्त लेख. रेखाटनही अप्रतिम.\n), मान गये. उच्च प्रतीचा विनोद फक्त हुच्च लोकांनाच आवडतो.\nजॉनी वॉकर (जन्म : ११ नोव्हेंबर १९२६)\nजन्मदिवस : शिखांचे महाराजा रणजीत सिंग (१७८०), भौतिकशास्त्रज्ञ जेम्स क्लर्क मॅक्सवेल (१८३१), लेखक रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन (१८५०), लेखक, विधिज्ञ, पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर (१८७३), के जीवनसत्त्व शोधणारा नोबेलविजेता एडवर्ड डॉईजी (१८९३), लेखक, विचारवंत व 'नवी क्षितिजे'चे संस्थापक संपादक विश्वास रघुनाथ पाटील (१९२८), अभिनेत्री जीन सेबर्ग (१९३८), लेखक हुमायूँ अहमद (१९४८), सन मायक्रोसिस्टम्सचा सहसंस्थापक स्कॉट मकनीली (१९५४), अभिनेत्री व्हूपी गोल्डबर्ग (१९५५), अभिनेत्री जुही चावला (१९६७), लेखिका अयान हिरसी अली (१९६९)\nमृत्युदिवस : चित्रकार लुदोव्हिको काराच्ची (१६१९), संगीतकार रोसिनी (१८६८), चित्रकार कामिय पिसारो (१९०३), लेखक हेक्टर ह्यू मन्रो उर्फ साकी (१९१६), सिनेदिग्दर्शक व्हित्तोरिओ द सिका (१९७४)\n१६८१ : संभाजींनी औरंगजेबाविरोधात बंड करून त्याचा मुलगा अकबर याची महाराष्ट्रात भेट घेतली.\n१९५६ : अलाबामा राज्यातील बसमध्ये गौर-कृष्णवर्णीयांसाठी वेगळे राखीव विभाग ठेवण्याची तरतूद बेकायदेशीर असल्याचा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या समान हक्कांसाठीच्या लढ्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता.\n१९७१ : बालभारतीने 'किशोर' मासिकाचा अंक प्रायोगिक पातळीवर प्रथम प्रकाशित केला. जाने. ७२ पासून नियमित प्रकाशन.\n१९९५ : सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार.\n२००१ : अमेरिकन फौजांनी तालिबानकडून काबूलचा ताबा मिळवला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 5 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/component/tags/tag/812-social-media", "date_download": "2018-11-13T07:12:25Z", "digest": "sha1:RZ365VNVWNYCXI7DQXPB2HF4QCZNZZEX", "length": 4620, "nlines": 112, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "social media - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n...म्हणुन ढिंच्यॅक पूजाने बिग बॉसमध्ये जाण्यास दिला नकार\n‘प्रिया वॉरियर’चा आणखी एक व्हिडीओ व्हायरल...\n2.0 सिनेमाचा टिजर रिलीज, प्रेक्षकांना पुन्हा पाहता येणार चिट्टी रोबोट\nFriendship Day : सोशल मीडियावर हे संदेश व्हायरल...\nअभिनेत्री सुष्मिता सेन आहे अजूनही ‘मिस युनिव्हर्स’ कारण...\nइंजिनशिवाय एक्स्प्रेस धावली 10 किलोमीटरपर्यंत\n तुमचं अंकाउटही होणार वेरिफाइड...\nऑनलाइन मैत्री पडली महागात...\nकारगिल दिनानिमित्त सोशल मीडियावर शूर सैनिकांना श्रद्धांजली\nकिकी चॅलेंजचा डान्स करणाऱ्या तरूणांना न्यायालयाने सुनावली ‘ही’ शिक्षा...\nगुगलने साजरा केला धुळवडीचा आनंदोत्सव\nगुगलने स्त्री शक्तीचा केला सन्मान, डुडलच्या माध्यमातून मानवंदना\nजयंत पाटलांचा राग पाहून बॉलिवुडचा बादशाह शाहरुख घाबरला;अलिबाग जेट्टीवरचा हायव्होल्टेज ड्रामा\nजयंत पाटलांचा राग पाहून बॉलिवुडचा बादशाह शाहरुख ही हादरला\nट्विटर लाइट अॅप आता भारतातही उपलब्ध...\nतुकाराम मुढेंच्या समर्थनार्थ आंदोलन...\nदिशाचा हा व्हिडिओ पाहून टायगरही होईल थक्क \nपाहा ‘तैमुर’चा हा डान्स व्हिडिओ...\nप्रियंकाच्या भन्नाट आइडियाने बदलला सोनालीचा लुक\nप्रिया वॉरीयरचे रेकॉर्डब्रेक फॉलोअर्स, सर्वांना टाकले मागे\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/shri-ram-navami-25th-march-2018/", "date_download": "2018-11-13T07:16:37Z", "digest": "sha1:U5YNCXZRM76XWVSOQBZHFVE3TK3WQJX6", "length": 21659, "nlines": 273, "source_domain": "www.saamana.com", "title": "श्री राम प्रसन्न! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nमुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर तेल गळती, वाहनं घसरली\nतनुश्रीने महिला रेसलरला पैसे दिले होते, आता मीच तिला धरून आपटेन\nLIVE: थेट अयोध्येतून संजय राऊत यांची पत्रकार परिषद\nराफेल प्रकरणी ‘दसॉल्ट एव्हिएशन’च्या सीईओंचा मोठा दावा, राहुल गांधींचे आरोप फेटाळले\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nस्पायडरमॅन, हल्कच्या जन्मदात्याचे निधन\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nहिंदुस्थानातील फेक न्यूजचा प्रसार हा राष्ट्रभक्तीच्या मोहिमेचा एक भाग\nजपानची चालकरहित बुलेट ट्रेन अतिसुसाट\nधूळफेक करत उत्तर कोरियाची अण्वस्त्र मोहीम सुरुच; 16 मिसाइल केंद्रांची स्थापना\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nतरुणांना लग्नासाठी प्रोत्साहन देणार महेद्र सिंग धोनी\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\n‘टिळक आणि आगरकर’, ‘वाजे पाऊल आपुले’ नव्या ढंगात\n‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ला प्राइम टाइम शो द्या, शिवसेना चित्रपट सेनेची…\nमाझ्या बायकोचा प्रियकरचं दुसरं पोस्टर प्रदर्शित\n‘फाईट’ चित्रपटाचा अॅक्शनपॅक टीझर प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nयेत्या रविवारी रामनवमी. त्यानिमित्ताने मुंबईतील काही निवडक राममंदिरांचा परामर्श…\nआदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श पिता, आदर्श राजा, आदर्श योद्धा, कर्तव्यदक्ष प्रजापालक, मातृभक्त आणि मर्यादापुरुषोत्तम श्रीराम… हिंदू धर्मीयांच्या या लाडक्या दैवताचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला झाला. श्रीरामाचे जीवन, त्याची कर्तव्यनिष्ठा, संयम, शौर्य, औदार्य, सारंच काही वंदनीय आणि आचरणीय…यासाठी दरवर्षी ‘रामनवमी’ साजरी केली जाते.\nदोन प्रहरि का ग शिरी सूर्य थांबला\nराम जन्मला का ग सखी राम जन्मला…\nचैत्र शुद्ध नवमी हा चैत्रातील नवरात्राचा नववा दिवस. या दिवशी दुपारी १२ वाजता सूर्य डोक्यावर आल्यावर रामजन्माचा सोहळा होतो. मठात मंदिरात रामनामाचा महिमा समाजाला समजावा यासाठी भजन, कीर्तन, पारायण, गीतरामायणाचे कार्यक्रम उत्साहाने साजरे केले जातात.\nकाही प्रसिद्ध राम मंदिरे\nठाणे-बदलापूर रोडवर असलेल्या राम-मारुती मंदिराचे वैशिष्टय़ असे की, अतिशय रेखीव मूर्तींचे या मंदिरात दर्शन होते. येथेही दरवर्षी रामजन्मोत्सव वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा केला जातो. या कार्यक्रमाचे आयोजन येथील स्थानिक नागरिकच करतात.\nजोगेश्वरी-गेरेगाव येथील राममंदिरही प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी श्रीरामजन्मोत्सव भक्तांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. सकाळी आरती, दुपारी रामजन्म आणि त्यानंतर रात्रीपर्यंत अनेक धार्मिक उपक्रम भक्तांसाठी या दिवशी साजरे केले जातात.\nवडाळा राम मंदिराची स्थापना १९५७ साली श्रीमद् द्वारकानाथ स्वामी यांनी केली आहे. या मंदिराला ५०० वर्षांची पंरपरा लाभली आहे. मठाची स्थापना करणाऱ्या स्वामीजींनी गोव्यात पर्तगाळी जिवोत्तम मठाचीही स्थापना केली आहे. या मंदिराचे आताचे गुरुजी श्रीमद् विद्याधीराज स्वामीजी आणि त्यांचे शिष्य विद्याधीश स्वामी या मंदिराचे कार्य पाहतात. रामजन्मोत्सवानिमित्त सकाळी वाजता देवत्व प्रार्थना, रथ वास्तू हवन, दुपारी १.५०वाजता राम जन्मोत्सव, महामंगलारती, रथयात्रा, रात्री पूजा असा भरगच्च कार्यक्रम आहे.\nपरळ भोईवाडय़ातील शंकर तानाजी घाडीबुवा मार्गावरील भोईवाडा राम मंदिर. या मंदिराचे साईबाबांच्या पालखीचे आयोजन केले जाते. श्री स्वामी समर्थ सेवा या संस्थेतर्फे या मंदिरातील सर्व सेवा केल्या जातात. रामनवमीचा उत्सवाबरोबरच येथे आध्यात्मिक बालसंस्कारवर्गाचे आयोजनही केले जाते.\nठाकूरद्वार येथील राम मंदिर ही पाठारे प्रभू समाजाची वास्तू आहे. या मंदिरात सुमारे ३५६ देव आहेत. येथील ‘गोरा राम मंदिर’ आणि ‘काळा राम मंदिर’ प्रसिद्ध आहेत. दुपारी रामजन्मोत्सव आणि त्यानंतर दर्शन, सायंकाळी आरती आणि पुन्हा भक्त मंडळींना दर्शनाचा लाभ घेता येईल. गोरा राम देवळाचं वैशिष्टय़ म्हणजे राम-सीता आणि लक्ष्मण यांच्या नितांत सुंदर संगमरवरी मूर्ती मुख्य रस्त्यावरूनही दिसतात. गोरा राम मंदिराप्रमाणेच काळा राम मंदिरातही या दिवशी भाविक मोठय़ा संख्येने दर्शनासाठी येतात. काळ्या रामाची मूर्ती काळ्या रंगाची असून गोऱ्या रामाच्या मूर्तीप्रमाणेच आकर्षक आहे.\nदादर येथील भवानी शंकर रोड, पाध्येवाडी येथील राम मंदिर पुरातन आहे. रामनवमीनिमित्त चैत्र नवरात्र उत्सव साजरा होणार आहे. २४ मार्च रोजी श्रीराम जीवनावर आधारित नृत्याचा कार्यक्रम आणि २५ मार्च रोजी भजन, कीर्तन, श्रीरामाची महाआरती आणि ‘श्री राम रंगी रंगले’ होणार आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलमाझा आवडता बाप्पा – नीलेश परब\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nनिरागस नात्याची घट्ट वीण…\nदेव नवसाला पावतो का\nतनुश्रीने महिला रेसलरला पैसे दिले होते, आता मीच तिला धरून आपटेन\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी...\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nछत्तीसगडमध्ये निवडणूक हिंसाचार; चकमकीत पाच कमांडो जखमी\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nजागतिक तापमानवाढीचा परिणाम; एसीची मागणी पाचपट वाढली\nविद्यार्थीही ग्राहक मंचाकडे दाद मागू शकतो परीक्षेस परवानगी नाकारणाऱ्या विद्यार्थ्याला दिलासा\nभाजपला शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही; शरद पवार यांची टीका\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/3389", "date_download": "2018-11-13T07:33:23Z", "digest": "sha1:KCVLMSPF7X5DJ7JMUEYCH5AGEWCVD3SR", "length": 137799, "nlines": 309, "source_domain": "aisiakshare.com", "title": " आपली आधुनिकता - पार्थ चटर्जी | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nआपली आधुनिकता - पार्थ चटर्जी\nआपली आधुनिकता - पार्थ चटर्जी\n(श्रीज्ञान हालदार ह्याच्या स्मृतीनिमित्त ३ सप्टेंबर १९९४ रोजी कलकत्त्यात पार्थ चटर्जी[१] यांनी बंगाली भाषेत दिलेलं व्याख्यान. इंग्रजी भाषांतर १९९७ मध्ये लेखकाने प्रसिद्ध केले. त्याचा 'धनुष' यांनी केलेला अनुवाद.)\nआजच्या व्याख्यानासंदर्भातल्या काही नेहमीपेक्षा निराळ्या गोष्टी नोंदवून आपण सुरुवात करू. सर्वप्रथम, माझ्याही नकळत, मी ज्ञान, प्राचीनत्व आणि अलंकृत भाषा - जे सामान्यपणे अशा व्याख्यानांसाठी पात्रतेचे निकष असतात - त्यांवर पात्र ठरू लागलोय; हे लक्षात येऊन मी फारच चकित झालोय. दुसरी गोष्ट म्हणजे, श्रीज्ञान हालदार, जो माझा विद्यार्थी आणि जेमतेम लहान भाऊ शोभावा अशा वयाचा होता, त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ, हे व्याख्यान आयोजित केलंय, हीदेखील एक असामान्यच बाब आहे. माझ्या स्मृतीप्रीत्यर्थ जर श्रीज्ञान हे व्याख्यान देत असता तर निश्चितच ती गोष्ट निसर्गनियमांनुसार आणि सामाजिक संकेतांना अनुसरून ठरली असती. प्रदीर्घ आणि दुर्धर आजाराला तोंड देत असतानाही आपल्या लहानशा पण वादळी आयुष्यात, श्रीज्ञान खोल वैचारिक जिज्ञासा आणि आपल्या तत्त्वांवर दृढ निष्ठा ठेवून जगल्याचे व्यापक पुरावे मागे ठेवून गेलाय. त्या तुलनेत माझी भाषा आणि विचार दोन्हीही तोकडे आहेत. ह्यात काही असामान्य असेल असं नव्हे, पण श्रीज्ञानच्या स्मृतीनिमित्त असलेल्या व्याख्यानाची सुरवात करण्याआधी, स्वतःच्या मर्यादा मान्य करून ती करावी असं मला वाटतं.\nआपल्या आधुनिकतेची संकल्पना साकारताना\nमाझा विषय 'आधुनिकता' आहे पण विशेषतः ‘आपली’ आधुनिकता. हे विभाजन करताना मला मुख्यतः असं म्हणायचं आहे की अशा अनेक आधुनिकता असू शकतात ज्या आपल्या नव्हेत. थोड्या वेगळ्या शब्दांत सांगायचं तर, आपल्या आधुनिकतेची काही खास अशी वैशिष्ट्ये आहेत. असं म्हणता येईल की इतर लोक ज्याला आधुनिक मानतात ते आपल्याला अस्वीकारार्ह वाटू शकेल आणि आपण आपल्या आधुनिकतेत जी मूल्ये जोपासतो ती कदाचित इतरांच्या दृष्टीने अजिबात आधुनिक ठरणार नाहीत. ह्या फरकांबद्दल आपण आनंद मानावा की शरमिंदे व्हावं, ह्या प्रश्नाकडे आपण नंतर येऊ. आपण आधुनिक कसे झालो किंवा ह्या आधुनिकतेची बीजं कशात आहेत तिथून आपण सुरुवात करूया.\n१८७३ साली, राजनारायण बसू यांनी, ‘ते दिवस आणि हे दिवस’ ह्या पुस्तकात, इंग्रजी शिक्षणाच्या प्रस्थापनेपूर्वीच्या आणि नंतरच्या परिस्थितीची तुलना करून पाहण्याचा प्रयत्न केला. मॉडर्न म्हणण्यासाठी आधुनिक हा शब्द आज आपण बंगाली भाषेत वापरतो; तो एकोणिसाव्या शतकात प्रचलित नव्हता. तेव्हा प्रचलित असलेला शब्द होता: ‘नव्य’ (नवा). हे जे नवीन होतं, ते अगदी घनिष्टपणे इंग्रजी शिक्षण आणि (पाश्चात्त्य) विचार ह्याच्याशी निगडीत होतं. त्या काळी दुसरा शब्द जो बराच चलनात होता तो म्हणजे उन्नती. एकोणिसाव्या शतकातल्या युरोपीय संकल्पना डेवलपमेंट किंवा प्रोग्रेस ह्या अर्थानं उन्नती हा शब्द प्रचलित होता, ज्यासाठी आपण आज प्रगती हा शब्द वापरतो.\nहे सांगण्याची आवश्यकता असू नये की राजनारायण बसू ह्यांचं शिक्षण ह्या नव्या पद्धतीत झालेलं होतं. ते एक समाजसुधारक होते आणि नव्या विचारांचा पुरस्कार करीत होते. 'ते दिवस' आणि 'हे दिवस' अशी तुलना करताना त्यांनीसात विषयांसंदर्भात काय बदल घडले, याबद्दल त्यांचे विचार सादर केले. आरोग्य, शिक्षण, उदरनिर्वाह, सद्गुणांची संकल्पना, सार्वजनिक जीवन, राज्यव्यवस्था, आणि धर्म ह्या सात विषयांसंदर्भात त्यांनी ही तुलना केली. ह्या सात विषयांवरील बसूंच्या चर्चेत अनेक परिचित संदर्भ पुन्हा पुन्हा प्रकट होतात - उदाहरणार्थ, ’त्या’ काळचे लोक साधे, सरळमार्गी, दयाशील, स्नेहशील आणि धर्मभीरू असत आणि हल्ली धर्म केवळ सणवार, दिखाऊपणा यापुरता मर्यादित झालाय; शिवाय लोक धूर्त, स्वार्थी आणि कृतघ्न झालेत.\n\"हल्ली लोकांशी बोलून त्यांच्या मनातले खरे भाव कळतच नाहीत. पूर्वी, घरी आलेला पाहुणा आणखी काही काळ राहावा अशी लोकांची इच्छा असे. त्या काळी लोक उत्तम आदरातिथ्य करता यावं यासाठी आपली चीजवस्तू गहाण टाकायलासुद्धा तयार असत. हल्ली पाहुणे मंडळींना कधी एकदा इथून निघतोय, असं होऊन जातं.\" असे आपल्या सामाजिकतेत झालेले अनेक बदल राजनारायण टिपतात.\nपण 'त्या' आणि 'ह्या' दिवसांची तुलना करताना राजनारायण सर्वाधिक वेळ 'शरीर' ह्या विषयाला देतात. मला ह्या विषयावर थोडं सविस्तर बोलायचं आहे, कारण ही आपल्या आधुनिकतेतली एक कुतूहलजनक जागा आहे.\n\"कुणालाही विचाराल तर तो सांगेल की माझे वडील आणि आजोबा शरीराने फार सुदृढ होते. त्या काळच्या पुरुषांच्या तुलनेत हल्लीचे लोक फारच दुबळे आणि अशक्त झालेत. शंभर वर्षांपूर्वीचे लोक जर कुठल्या कारणाने परत आले, तर आपण किती खुरटे झालोत हे पाहून ते फारच आश्चर्यचकित होतील. आमच्या लहानपणी आम्ही डाकूंना पळवून लावणाऱ्या बायकांच्या गोष्टी ऐकायचो. हल्ली स्त्रिया तर सोडाच, पण पुरुषांच्या धैर्याच्या गोष्टीसुद्धा कानावर पडत नाहीत. साध्या कोल्ह्यालादेखील पळवून लावणं ह्या हल्लीच्या मंडळींना जमणार नाही.\"\nथोडक्यात म्हणजे, लोक - आणि राजनारायण यांचा रोख उच्चभ्रू, भद्र वर्गाकडे आहे - हल्ली दुबळे, रुग्णाईत आणि अल्पायुषी झालेत.\nएक क्षणभर थांबून बसूंना काय अभिप्रेत आहे याचा विचार करूया. जर 'हे दिवस' म्हणताना आपल्याला आधुनिक काळ आणि इंग्रजी राज्यापासून सुरू झालेली आधुनिक संस्कृती अभिप्रेत असेल तर लोकांचं आरोग्य खालावणं, हा ह्या नव्या संस्कृतीचा परिणाम म्हणावा का नैतिकता, धार्मिक जीवन, सामाजिकता इत्यादी गोष्टींबद्दल निकृष्ट होत जाण्याच्या चर्चेला काही जागा दिसते; पण शरीर आणि आरोग्य ह्या अत्यंत भौतिक गोष्टींबद्दल विचार करताना कुणाला आजकालचे लोक पूर्वीच्या युगातल्या लोकांपेक्षा दुबळे किंवा खुरटे झालेत; असं का वाटावं\n[हे व्याख्यान ऐकताना] जर माझे इतिहासकार मित्र पेंगत नसले तर ते लगेच आपल्याला सांगतील की १८७३ मध्ये अजूनही ब्रिटीश भारतात आधुनिक वैद्यकाची विद्या आणि आरोग्यसुविधा केवळ युरोपीय समुदाय आणि लष्करापुरती सीमित होती आणि अजूनही बहुसंख्य लोकांपर्यंत ह्या सुविधा पोहोचलेल्या नव्हत्या. मग १८७३ मध्ये राजनारायण ह्यांच्याकडून आधुनिक वैद्यक विसाव्या शतकात आश्चर्यकारक प्रगती करेल, असं भविष्य वर्तवण्याची अपेक्षा कशी करता येईल\nहाच जर आक्षेप असेल तर आपण आणखी काही उदाहरणे पाहूया. प्रख्यात 'अमृत बझार पत्रिके'चे संस्थापक मोतीलाल घोष १९१२ सालच्या 'ऑल इंडिया सॅनिटरी कॉन्फरन्स'मध्ये भाषण करताना म्हणतात की साठ वर्षांपूर्वी, त्यांच्या लहानपणी, म्हणजे राजनारायण बसूंच्या भाषेत 'ह्या' दिवसांत[२], बंगालमधल्या जशोर जिल्ह्याचा ग्रामीण भाग हा जवळपास पूर्णपणे आजारमुक्त प्रदेश होता. योग्य पथ्य पाळून बरे होणारे बारीक तापासारखे आजार वगळले तर इतर कुठलेही आजार नव्हते. विषमज्वर बराच दुर्मीळ आजार होता आणि कॉलराचं तर नावही लोकांनी ऐकलेलं नव्हतं. देवीचा आजार अधूनमधून डोकं वर काढत असे, पण स्थानिक देशी वैदू त्यांच्या पारंपरिक लसी वापरून हे रोगी विनासायास बरे करीत असत. शुद्ध पिण्याच्या पाण्याची कुठलीही कमतरता नव्हती. भरपूर भोजन मिळत असे आणि मुख्यतः निरनिराळे खेळ खेळत आपला दिवस व्यतीत करणाऱ्या निरोगी, आनंदी आणि सशक्त लोकांनी गाव फुललेलं असे. मी आणखी नजीकच्या भूतकाळातलीही उदाहरणे देतो. १९८२ मध्ये कम्युनिस्ट नेत्या मणिकुंतला सेन, बारिसाल इथल्या आपल्या बालपणाच्या स्मृतींविषयी लिहितात, \"त्या विचारांनीच माझ्या डोळ्यात अश्रू येतात. हे अल्ला, तू आम्हांला ही तंत्रज्ञानाची संस्कृती का दिलीस आमचा डाळभात, दूध आणि मासे ह्यांवर आम्ही किती सुखी होतो. आता मी ऐकते की सगळ्या बारिसाल मध्ये हल्ली हिल्सा मासा मिळत नाही आमचा डाळभात, दूध आणि मासे ह्यांवर आम्ही किती सुखी होतो. आता मी ऐकते की सगळ्या बारिसाल मध्ये हल्ली हिल्सा मासा मिळत नाही\" आणखी नजीकच्या काळात कल्याणी दत्त १९९३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या 'थोड़ बोड़ी खाड़ा'[३] ह्या पुस्तकात लहानपणी माजघरात पाहिलेल्या खाण्यापिण्याच्या इतक्या गोष्टी सांगतात की राजनारायण बसूंच्या ’त्या’ काळातले लोक अलीकडच्या, ५०-६० वर्षांपूर्वीच्या उत्तर कलकत्त्यातदेखील सुखरूप होते की काय, असे वाटू लागते. दत्त सांगतात की भरपेट जेवण झाल्यानंतर मुखशुद्धी म्हणून लोक ३०/४० आंबे खात असत.\nआणखीही बरीच उदाहरणे देता येतील. खरं तर मी राजनारायण बसूंच्या शब्दांना नवीन साज लेऊन, जर ते कुण्या समकालीन लेखकाचे मत आहे असं तुम्हाला सांगितलं असतं तर तुमच्यापैकी कुणालाही शंका आली नसती, कारण आपण सगळेच आपल्यापेक्षा आपल्या पूर्वीच्या पिढ्या कशा सुदृढ आणि सशक्त होत्या, अशी चर्चा करत असतोच.\nप्रश्न असा आहे: ह्या सर्वथैव अवास्तविक कल्पनेला आपण गेली शंभर-एक वर्षे का कवटाळून बसलो आहोत का असं काहीतरी आहे की आपल्या आधुनिक होण्याच्या ऐतिहासिक प्रक्रियेबद्दल लोकसंख्याशास्त्राच्या सांख्यिकीय भाषेत न सांगता येणारं काहीतरी आपल्याला म्हणायचं आहे का असं काहीतरी आहे की आपल्या आधुनिक होण्याच्या ऐतिहासिक प्रक्रियेबद्दल लोकसंख्याशास्त्राच्या सांख्यिकीय भाषेत न सांगता येणारं काहीतरी आपल्याला म्हणायचं आहे आपण पुन्हा राजनारायण बसू 'ह्या' काळातल्या लोकांचं आरोग्य खालावण्याची नेमकी कोणती कारणे सांगतात ते जरा बघू या.\nराजनारायण पहिलं कारण देतात ते पर्यावरणीय बदलाचं.\n\"पूर्वी लोक हवापालटासाठी कलकत्त्याहून त्रिवेणी, शांतीपुर आणि इतर गावी जात असत. हल्ली मलेरियासारख्या हवेच्या प्रदूषणामुळे ('दूषित हवा' म्हणजे मिआस्मा. त्या काळी मलेरियाची शास्त्रीय व्याख्या ह्याच भाषेत सांगितली जाई.) ह्या गावांचं आरोग्य धोक्यात आलंय. अनेकानेक कारणांमुळे असं दिसतं की भारतात मोठ्या प्रमाणावर पर्यावरणीय बदल होत आहेत आणि ह्या बदलांचा लोकांच्या शारीरिक क्षमतेवर परिणाम न झाला तरच नवल\".\nदुसरं कारण म्हणजे अन्न: सकस अन्नाची कमतरता, कृत्रिम आणि अनुचित अन्नाचं सेवन आणि मद्यपानाचा अतिरेक.\n\"पूर्वी लोकांचा आहार केवढाला असे, ह्याच्या कित्येक गोष्टी आम्ही लहानपणी पाहिल्या आणि ऐकलेल्या आहेत. हल्लीचे लोक इतका आहार घेऊ शकत नाहीत\".\nतिसरं कारण म्हणजे श्रम: अतिरिक्त श्रम, अवेळी श्रम आणि व्यायामाचा अभाव.\n\"ह्यात काहीही शंका नाही की इंग्रजी राज्य आल्यापासून श्रमिकांची गरज मोठ्या प्रमाणावर वाढली. आपण इंग्रजांप्रमाणे श्रम करू शकत नाही; तरीही इंग्रज आमच्याकडून तशी अपेक्षा करतात. इंग्रजी श्रमपद्धती ह्या देशानुरूप नाही. आपल्या मालकांनी आपल्यावर लादलेलं 'दहा ते चार' असं कामाचं वेळापत्रक ह्या देशाच्या परिस्थितीला धरून नाही.\"\nचौथं कारण म्हणजे जीवनपद्धतीत झालेले बदल: पूर्वी लोकांच्या गरजा मर्यादित होत्या, त्यामुळे त्यांना आनंदी राहणं शक्य होतं. आज आपल्या काळज्या आणि चिंता ह्यांना काही मर्यादाच उरलेली नाही.\n\"युरोपीय संस्कृती आपल्या देशात शिरली आणि तिच्यासोबत आल्या युरोपीय इच्छा, युरोपीय गरजा आणि युरोपीय चैनी. मात्र ह्या इच्छा आणि गरजा ह्यांची पूर्तता करण्याचं युरोपीय माध्यम - कारखाने आणि व्यापार - ते मात्र अजूनही स्वीकारलं जात नाही\".\nइथे राजनारायण दोन वृद्धांची तुलना करतात: एक देशी (व्हर्न्याक्युलर) वृद्ध आणि एक इंग्रजाळलेला (अँग्लिसाईज्ड) वृद्ध.\n\"इंग्रजाळलेला म्हातारा अकालीच म्हातारा झाला. देशी म्हातारा अजून झुंजूमुंजू असतानाच जागा होतो. अंथरुणावर पडल्या पडल्याच तो भजन म्हणतो: त्यानं त्याचं चित्त किती प्रसन्न होतं अंथरुणावरून उठून मग तो प्रातःस्नान करतो; किती आरोग्यदायी सवय अंथरुणावरून उठून मग तो प्रातःस्नान करतो; किती आरोग्यदायी सवय आंघोळ संपवून तो बागेत जाऊन फुलं वेचतो; त्या फुलांचा सुगंध शरीराला किती पोषक असतो आंघोळ संपवून तो बागेत जाऊन फुलं वेचतो; त्या फुलांचा सुगंध शरीराला किती पोषक असतो फुलं वेचून झाल्यावर तो पूजा करतो; ह्यानं त्याचं मन शांत होतं आणि त्याचं शरीर आणि आत्मा दोघांनाही बळ मिळतं. दुसऱ्या बाजूला तो इंग्रजाळलेला म्हातारा रात्री उशिरापर्यंत जेवण करतो आणि दारू पिऊन उशिरा झोपतो. त्यानं कधीही सूर्योदय पहिला नाही आणि सकाळची शुद्ध हवा आपल्या श्वासात भरून घेतली नाही. सकाळी बऱ्याच उशिरा उठूनही, तो मोठ्या कष्टाने त्याचे डोळे उघडतो. रात्रीच्या मद्याचा अंमल अजून उतरलेला नाही, शरीर गळपटून गेलेलं आणि ही तर पुढच्या अनेक विपदांची निव्वळ सुरुवात असते फुलं वेचून झाल्यावर तो पूजा करतो; ह्यानं त्याचं मन शांत होतं आणि त्याचं शरीर आणि आत्मा दोघांनाही बळ मिळतं. दुसऱ्या बाजूला तो इंग्रजाळलेला म्हातारा रात्री उशिरापर्यंत जेवण करतो आणि दारू पिऊन उशिरा झोपतो. त्यानं कधीही सूर्योदय पहिला नाही आणि सकाळची शुद्ध हवा आपल्या श्वासात भरून घेतली नाही. सकाळी बऱ्याच उशिरा उठूनही, तो मोठ्या कष्टाने त्याचे डोळे उघडतो. रात्रीच्या मद्याचा अंमल अजून उतरलेला नाही, शरीर गळपटून गेलेलं आणि ही तर पुढच्या अनेक विपदांची निव्वळ सुरुवात असते अशा प्रकारे, इंग्रजी जेवण, इंग्रजी मद्य आणि इतर अनेक इंग्रजी चालीरीतींच्या आहारी गेलेलं ह्या अँग्लिसाईज्ड म्हाताऱ्याचं शरीर अनेकानेक रोगांचं माहेरघर बनतं\".\nराजनारायण स्वतःच मान्य करतात की ह्या दृष्टांतात निश्चितच अतिशयोक्ती आहे. तरीही 'त्या' दिवसांपासून 'ह्या' दिवसांपर्यंतच्या संक्रमणात आरोग्य खालावण्याची जी कारणं राजनारायण सांगतात, त्यात एक तक्रार सतत आढळते : आधुनिक बनण्याच्या प्रक्रियेत आपण स्वीकारलेली सगळीच साधनं आपल्या अनुरूप नाहीत. इंग्रजांच्या आधुनिकतेचं अविचारी अनुकरण करून आपण पर्यावरणाचा नाश, अपुरं अन्न, अतिश्रमाने होणारे आजार आणि बेशिस्त आणि अनियमित आयुष्य अशी संकटं ओढवून घेत आहोत. इंग्रजी चालीरीतींच्या अविचारी अनुकरणाचे अनेक दृष्टांत राजनारायण देतात; पुरेशा सकस अन्नाच्या अभावाचे हे उदाहरण पहा -\n\"दोन बंगाली बाबू एकदा विल्सन हॉटेलात जेवायला गेले होते. त्यातल्या एकाला गोमांसाची फार चटक होती. त्यानं वेटरला विचारलं, \"वील हैं\". वेटर उत्तरला, \"नहीं है खुदावंत….\" मग त्यानं विचारलं, \"बीफ स्टेक\". वेटर उत्तरला, \"नहीं है खुदावंत….\" मग त्यानं विचारलं, \"बीफ स्टेक\", त्यावर तो वेटर पुन्हा उत्तरला, \"वो भी नही हैं, सर\". पुन्हा त्या भद्रगृहस्थाने विचारलं, \"फिर ऑक्स टंग\", त्यावर तो वेटर पुन्हा उत्तरला, \"वो भी नही हैं, सर\". पुन्हा त्या भद्रगृहस्थाने विचारलं, \"फिर ऑक्स टंग\" ह्यावर तो वेटर म्हणाला, \"नही, सर\". त्यावर त्या बाबूनं पुन्हा विचारलं, \"कम से कम, काफ फूट जेली\" ह्यावर तो वेटर म्हणाला, \"नही, सर\". त्यावर त्या बाबूनं पुन्हा विचारलं, \"कम से कम, काफ फूट जेली\" त्यावर तो वेटर पुन्हा नम्रतेने नाही म्हणाला. शेवटी त्या गोमांसप्रेमी बाबूने विचारले की \"क्या आप के यहां गाय का कुछ भी नही मिलता\" त्यावर तो वेटर पुन्हा नम्रतेने नाही म्हणाला. शेवटी त्या गोमांसप्रेमी बाबूने विचारले की \"क्या आप के यहां गाय का कुछ भी नही मिलता\" हे ऐकून गोमांसाची फारशी आवड नसणारा दुसरा बाबू किंचित वैतागून वेटरला म्हणाला, \"अगर आप के पास गाय का कुछ भी नही हैं, तो इनके लिये थोडा गोबर क्यों नही लाते\" हे ऐकून गोमांसाची फारशी आवड नसणारा दुसरा बाबू किंचित वैतागून वेटरला म्हणाला, \"अगर आप के पास गाय का कुछ भी नही हैं, तो इनके लिये थोडा गोबर क्यों नही लाते\nह्या गोष्टीचं मर्म जे राजनारायण ह्यांना अभिप्रेत आहे ते म्हणजे गोमांस हे शरीरात अतिरिक्त उष्णता निर्माण करतं आणि ते ह्या देशाच्या वातावरणाला अनुकूल नाही. दुसऱ्या बाजूला, दूध - जे ह्या देशाच्या पर्यावरणाला पूरक आणि पौष्टिक अन्न आहे - त्याची कमतरता निर्माण झाली आहे: इंग्रज कारभारी, मुसलमान आणि काही गोमांसप्रेमी बंगाली बाबू ह्यांनी 'गाई खाऊन टाकल्या आणि म्हणून दूध महाग झालं'.\nराजनारायण यांची अनेक उदाहरणं आणि विश्लेषण, आज आपल्याला हास्यास्पद वाटेल. पण त्यांच्या सिद्धांताचा जो मुख्य मुद्दा : आधुनिकता ही देश, काळ, पर्यावरण आणि सामाजिक चालीरीती ह्या घटकांच्या निरपेक्ष असू नये, ह्यात काहीच हास्यास्पद वाटण्यासारखं नाही. निरनिराळ्या देशांच्या विशिष्ट परिस्थिती आणि चालीरीती-अनुरूप आधुनिकतेची रूपं बदलतील. खरं म्हणजे, राजनारायण यांचा मुद्दा किंचित ताणून, आपण असं म्हणू शकतो की खरी आधुनिकता विशिष्ट स्थळकाळानुरूप आधुनिकतेचं विशिष्ट रूप साकारण्यातून व्यक्त होते; म्हणजे विवेकी साक्षेपानं आधुनिकतेची आपल्याला पूरक असणारी साधनं ओळखायला हवीत किंवा नवी निर्माण करायला हवीत. किंवा, थोडं निराळ्या शब्दात सांगायचं तर, आधुनिकतेची वैश्विक आणि सर्वमान्य अशी काही व्याख्या असलीच तर ती आहे: सार्वत्रिक आधुनिकता आपल्याला विवेक आणि तर्काची पद्धत शिकवून, आपण आपल्या विशिष्ट परिस्थितीला अनुरूप असं आधुनिकतेचं रूप साकारावं यासाठी आपल्याला सक्षम करते.\nपाश्चिमात्य आधुनिकता तिच्या स्वतःच्या शब्दात\n' ह्याचा निर्णय करताना विवेक आणि तर्क कसा वापरावा पाश्चात्त्य जगाने स्वतः या प्रश्नाची चिकित्सा कशी केली आहे, ते पाहूया. १७८४ मध्ये इमॅन्युअल कांट[४] ने ’औफक्लारूंग’वर, म्हणजे आपण इंग्रजीत ज्याला एन्लाईटनमेंट (मराठीत समानार्थी संज्ञा 'प्रबोधन') म्हणतो, एक निबंध लिहिला[५]. कांटच्या मते एन्लाईटंड होणं म्हणजे प्रगल्भ होणं, प्रौढ होणं, इतरांच्या अधिकारांतर्गत जगण्यापासून स्वतंत्र होणं आणि स्वतःच्या कृत्यांची जबाबदारी पत्करणं. जेव्हा माणूस स्वतंत्र असत नाही, तेव्हा स्वतःची विवेकबुद्धी न वापरता, तो त्याला जसं सांगितलं जाईल तसं वागतो. त्याला स्वतः जगाचं ज्ञान करून घेण्याची गरज भासत नाही कारण त्याच्या धर्मग्रंथात सगळंच लिहिलेलं असतं. योग्य-अयोग्य असा तरतमभाव करण्याचा प्रयत्न न करता तो धार्मिक प्रथा आणि परंपरेनुसार वागतो. आपण काय खावं आणि काय खाऊ नये, हेही त्याने त्याच्या डॉक्टरवर सोडलेलं असतं. इतिहासातल्या सगळ्या काळांत, बहुसंख्य माणसं ह्या अर्थानं अपरिपक्व असतात, आणि जगाचं पालकत्व पत्करलेल्या माणसांना हेच हवं असतं. बहुसंख्य माणसांनी स्वतःची विवेकबुद्धी न वापरता त्यांच्यावर अवलंबून राहावं हेच त्यांच्या सोयीचं असतं. ही स्वतःच्या विवेकावर आधारित स्वावलंबनाची गरज ही ह्या आधुनिक युगातच पहिल्यांदा व्यापक प्रमाणावर ओळखली गेली. आपण स्वतःच स्वतःवर घातलेल्या बेड्या तोडण्याची प्राथमिक अट स्वातंत्र्य आहे - विशेषतः नागरी स्वातंत्र्य - ह्या मुद्द्यावर एकवाक्यता होणे, हेही ह्याच काळात पहिल्यांदा घडलं. ह्याचा अर्थ असा नाही की, ह्या काळातले सर्व लोक मुक्त झालेत किंवा आपण एका एन्लाईटंड काळात जगत आहोत, पण आपला काळ हा प्रबोधनाचा काळ आहे असं आपल्याला निश्चित म्हणता येईल.\nकांटच्या ह्या निबंधाचं अतिशय रोचक वाचन फ्रेंच तत्त्वज्ञ मिशेल फुको[६] ह्यानं केलंय. कांटच्या प्रबोधनाच्या ह्या चर्चेत नेमकं अभिनव असं काय आहे फुको म्हणतो, एखादा तत्त्वज्ञ स्वतःला स्वतःच्या काळाचं अपत्य म्हणून पाहत होता ही गोष्ट पहिल्यांदाच घडत होती. तत्त्वज्ञान पहिल्यांदाच स्वतःच्या काळाशी संवाद साधत होतं. फुकोचा निष्कर्ष असा आहे की कांटचा काळ विशेष अनुकूल असल्यानेच त्याचं तत्त्वज्ञान आकार घेऊ शकलं. थोड्या वेगळ्या शब्दांत सांगायचं तर, असं पहिल्यांदाच घडत होतं की एक तत्त्वज्ञ आपल्या काळाच्या जाणिवेला तात्त्विक अध्ययनाचा विषय बनवत होता; पहिल्यांदाच कुणीतरी स्वतःच्या काळातले ज्ञानसाधनेसाठी पूरक असलेले सामाजिक घटक तपासत होता.\nह्या आजच्या काळाची अशी कोणती व्यवच्छेदक वैशिष्ट्ये कांट नोंदवतो फुको दाखवून देतो की इथे नव्या विचाराचं निराळेपण ठळकपणे दिसून येतं. ह्या काळाच्या वैशिष्ट्यांविषयी लिहिताना कांट जुन्या काळाच्या शवावर उभं राहून नव्या काळाच्या आगमनाचा उद्घोष करणाऱ्या कुठल्या युगप्रवर्तक घटनेचा उल्लेख करत नाही; किंवा तो हा काळ उद्याच्या क्रांतिकारक पर्वाची सुरुवात आहे, असंही सांगत नाही. किंवा हा काळ अजून उदय न झालेल्या काळाकडे जातानाचं संक्रमणपर्व आहे असंही कांट म्हणत नाही. वर्तमानाला अशा पद्धतीने ऐतिहासिक विकासाच्या भाषेत (म्हणजे एका युगाकडून दुसऱ्याकडे जाण्याच्या भाषेत) पाहणे हे कांटपूर्वीच्या युरोपीय विचाराचं, अगदी ग्रीकांच्या काळापासून एक ठळक लक्षण राहिलं आहे आणि ही पद्धत कांटनंतरही वापरात आहेच. कांटने वर्तमानाची वैशिष्ट्ये जाणून घेताना लावलेले सगळे निकष नकारात्मक आहेत हे त्याच्या मांडणीचं वेगळेपण आहे. प्रबोधनाचा अर्थ एक सुटका (किंवा मुक्ती): शिक्षकाच्या अधिकारांतर्गत जगण्यापासून सुटका, अवलंबित्वापासून सुटका. कांट इथे प्रबोधनाचं मूळ काय किंवा त्याचा उद्गम आणि ऐतिहासिक विकास ह्याची चर्चा करत नाही किंवा प्रबोधनाचं इतिहासदत्त कार्य काय; हाही त्याच्या पुढचा प्रश्न नाही. त्याचा विषय केवळ हा काळ त्याच्या स्वतःच्या संदर्भात आणि त्याला पूर्वीच्या काळापेक्षा निराळे रूप देणाऱ्या त्याच्या व्यवच्छेदक लक्षणांच्या संदर्भात पाहणे हाच आहे. वर्तमानाच्या ह्या अनन्यसाधारण वैशिष्ट्यांच्या आधारे प्रबोधनाची किंवा अधिक नेमकं म्हणायचं झालं तर, आधुनिकतेची व्याख्या करण्याचा कांटचा प्रयत्न आहे.\nह्या विधानाला अधोरेखित करून क्षणभर बाजूला ठेवू: मी त्याच्याकडे परत येईनच. आता कांटच्या निबंधातल्या आणखी काही रोचक बाबींकडे वळूया. स्वायत्तता आणि स्वावलंबत्व ही आता सर्वमान्य प्रमाणे आहेत असं आपण मान्य करू. असंही मान्य करू की अभिव्यक्ती आणि विचाराचं स्वातंत्र्य ही स्वावलंबित्वाची पूर्वअट आहे. पण विचारांच्या स्वातंत्र्याचा अर्थ असा नव्हे की रोजच्या जगण्यातल्या प्रत्येक कृतीसंदर्भात आणि दिवसाच्या प्रत्येक क्षणी लोक त्यांच्या मर्जीने काहीही करण्यास स्वतंत्र आहेत. अशी इच्छा करणंसुद्धा सामाजिक नियमनाची गरज नाकारणं आणि अराजकतेला आमंत्रण देणारं ठरेल. अर्थातच, प्रबोधनाच्या तत्त्वज्ञांना हे म्हणायचं नव्हतं. त्यामुळे व्यक्तीच्या स्वायत्ततेची आणि विचारस्वातंत्र्याची मागणी करताना त्यांना ह्या स्वातंत्र्याच्या मर्यादा सांगून, जिथे समाजमान्य पद्धतीने सामाजिक नियमन करणं गरजेचं आहे असे वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातले भाग स्पष्ट करणं आवश्यक होतं. आपल्या 'प्रबोधन म्हणजे काय' ह्या निबंधात कांटदेखील ह्या नियमनाच्या जागा दाखवून देतो.\nसामाजिक नियमनाचा आवाका निश्चित करताना, कांट विवेकाच्या वापराची दोन क्षेत्रांत विभागणी करतो. एकाला तो नाव देतो सार्वजनिक : जिथे सार्वजनिक विषयांची चर्चा होते, परंतु जिथे व्यक्तिगत किंवा विशिष्ट गटाच्या हितांकरिता विवेकाचा वापर अभिप्रेत नाही. दुसरं क्षेत्र म्हणजे खाजगी: ज्यात व्यक्तिगत आणि विशिष्ट समूहाच्या उद्देशांचा विचार होतो. पहिल्या क्षेत्रात, विचारांचं आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य अपरिहार्यपणे महत्त्वाचं आहे, पण दुसऱ्या क्षेत्रात मात्र ते अजिबातच आवश्यक नाही. हा मुद्दा अधिक स्पष्ट करताना, कांट सांगतो की सरकारच्या आर्थिक धोरणांची 'सार्वजनिक' चर्चा होताना त्या विषयातल्या तज्ज्ञ व्यक्तींना अभिव्यक्तीस्वातंत्र्य मिळायलाच हवं; पण एक खाजगी व्यक्ती या नात्यानं, सरकारची आर्थिक धोरणे मला पटत नाहीत म्हणून मला कर न भरण्याचं स्वातंत्र्य असायला हवं; असं मी म्हणू शकत नाही. सैन्याची संघटना किंवा युद्धविषयक धोरणाची सार्वजनिक चर्चा होत असताना, एक साधा सैनिकसुद्धा त्यात सहभागी होऊ शकतो पण रणांगणावर मात्र त्याचं कर्तव्य स्वतःची खाजगी मते बाजूला ठेवून दिलेल्या आज्ञा पाळणं, हेच असतं. धर्मविषयक सार्वजनिक चर्चेत, एका धर्मपंथाचा सदस्य म्हणून मी त्या पंथाच्या धारणा आणि कर्मकांडं ह्यांवर सार्वजनिक चर्चेत टीका करू शकतो, पण माझ्या वैयक्तिक मर्यादेत मात्र मी त्या धर्ममताचा प्रचारक ह्या नात्यानं धर्मपीठानं स्वीकृत केलेली तत्त्वं आणि आचरणाचे नियम ह्यांचं पालन आणि प्रसार करायला हवा. 'खाजगी' क्षेत्रात कुठलंही विचारस्वातंत्र्य असू शकत नाही.\nनंतरच्या काळात झालेल्या चर्चांमध्ये, खाजगी आणि सार्वजनिक ह्या संकल्पना ज्या अर्थानं कांटने वापरल्या तो अर्थ फारसा प्रचलित झाला नाही. उलट उदारमतवादी सामाजिक तत्त्वज्ञानात खाजगी क्षेत्रात विचार, मत आणि सदसद्विवेकबुद्धी स्वातंत्र्यावर कुठलेही निर्बंध असू नयेत आणि सार्वजनिक क्षेत्रात सामाजिक व्यवहारांत मात्र काही समाजमान्य नियम आणि निर्बंध पाळले जायला हवेत, ह्यावर साधारणपणे एकमत आहे. पण कांटनं केलेलं सार्वजनिक आणि खाजगी असं विभाजन कितीही निराळं असलं तरी त्याचा मुद्दा समजणे, आपल्याला फारसं अवघड असू नये. कांटच्या मते जेव्हा माझ्या कृत्यांचा संबंध मुख्यतः सार्वजनिक विषयांशी निगडित असतो, जेव्हा मी एका सामाजिक संघाचा किंवा संरचनेचा घटक म्हणून कृती करत असतो; सामाजिक चक्राचा केवळ एक आरा असतो; तेव्हा समाजमान्य नियम आणि कायद्याच्या चौकटींचं पालन करणं माझं कर्तव्य असतं. पण विवेकाच्या उपयोजनासाठी, खाजगी किंवा विशिष्ट हेतूंनी प्रेरित नसलेला, मुक्त आणि सार्वत्रिक (युनिव्हर्सल) असाही एक जीवनाचा भाग असतो. विचारस्वातंत्र्यासाठी, कला आणि विज्ञानाच्या संवर्धनासाठी योग्य अशी ती जागा असते - म्हणजेच वेगळ्या शब्दात सांगायचं तर, प्रबोधनासाठीची योग्य जागा.\nइथं हे स्पष्ट करायला हवं की ह्या सार्वत्रिक मुक्त विचारक्षेत्रात - ज्याला कांट सार्वजनिक म्हणतो - व्यक्ती स्वतंत्र कर्ता असते. विचारस्वातंत्र्य ही खऱ्या प्रबोधनाची पूर्वअट आहे. ज्ञानाच्या शोधात असणाऱ्या आणि स्वतःच्या मर्यादित सामाजिक वर्तुळाहून उंचावण्याचा प्रयत्न करत एका सार्वत्रिक चर्चाविश्वात सामील होऊ पाहणाऱ्या व्यक्तीचं विचार आणि मतस्वातंत्र्य अबाधित असणं आवश्यकच ठरतं. ह्या मतांच्या अभिव्यक्तीच्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी जशी त्या व्यक्तीने स्वीकारायला हवी, त्याच प्रकारे तिला स्वतःची स्वतंत्र मते आणि श्रद्धा असण्याचा परिपूर्ण अधिकार असायला हवा. मात्र ह्यात कसलीही शंका नाही की इथे कांट त्याच लोकांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या हक्काचं संरक्षण करतोय, जे ज्ञानसाधनेची आणि विवेकाच्या वापरासाठी आवश्यक असणारी पात्रता बाळगून आहेत आणि जे हे स्वातंत्र्य जबाबदारीने वापरतील. कांटच्या निबंधाची चर्चा करताना, फुको ह्या मुद्द्याचा विचार करत नाही. ह्या थीमचं फुकोच्या स्वतःच्या विचारातले महत्त्व लक्षात घेता, खरं तर त्याने ही चर्चा करायला बराच वाव होता. ती थीम आहे: आधुनिक काळातले विशेषज्ञ आणि त्यांच्या सर्वव्यापी अधिकारांचा उदय.\nशिक्षणाचं सार्वत्रिकीकरण होत असताना आणि सर्वांना शिक्षण आणि ज्ञानक्षेत्रात अनिर्बंध प्रवेश असावा, ह्या विचाराला सार्वजनिक सहमती मिळत असतानाच, विशेषज्ञांच्या सार्वभौमत्वाचा उदय होताना दिसतो. एका बाजूला आपण म्हणतो की, शिक्षणाच्या अधिकारांपासून किंवा ज्ञानाच्या वापरापासून धर्माधारित किंवा इतर सामाजिक पूर्वग्रहांधारित कुणाही व्यक्ती किंवा सामाजिक गटाला वंचित ठेवणे अयोग्य आहे, आणि दुसरीकडे आपण ह्याही गोष्टीवर जोर देतो की अमुक एका व्यक्तीचं मत इतरांपेक्षा अधिक स्वीकारार्ह आहे, कारण ती व्यक्ती संबंधित क्षेत्रातली तज्ज्ञ आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर प्रबोधनाची व्याख्या करताना, आपण विवेकाचं अधिष्ठान अनिर्बंध आणि सर्व क्षेत्रांना लागू केलं आणि त्याचवेळी कुठल्या विषयावर बोलण्याचा कुणाला अधिकार आहे ते स्पष्ट करणारी अधिकारांच्या विभागणीची एक गुंतागुंतीची संरचनासुद्धा तयार केली. ह्या अधिकारांचे मापदंड म्हणून आपण परीक्षा, पदव्या, उपाध्या अशा अनेक सन्मानचिन्हांचं वितरण केलं. अगदी जन्मापासून, खरं तर जन्माच्याही पूर्वी पासून, ते अगदी मरेपर्यंत आणि मरणानंतरही, आपल्या दैनंदिन आयुष्यात मार्गदर्शक म्हणून ज्यांना आपण स्वीकारलेलं असतं असे किती निरनिराळ्या तऱ्हेचे तज्ज्ञ लोक आपल्या आसपास असतात; ते नुसते आठवून पहा. कित्येक क्षेत्रात, तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय वागणं बेकायदेशीर आहे. जर माझ्या जवळ, वैद्यकीय पदवी अथवा परवाना नसेल तर, एखाद्या फार्मसीच्या दुकानात जाऊन मी असं म्हणू शकत नाही की, \"मला आशा आहे की तुम्हाला ज्ञानाच्या सार्वत्रिक अधिकाराची जाणीव असेलच. मी बरीचशी वैद्यकीय पुस्तकं वाचली आहेत आणि मला वाटते की मला ह्या अमुक एका औषधाची गरज आहे\". शिक्षणाचा अधिकार सार्वत्रिक असलेल्या देशांत सरकारमान्य शाळांमध्ये आपल्या मुलांना पाठवणे बंधनकारक असतं; मी माझ्या मुलांना घरीच शिकवेन असा आग्रह धरता येत नाही. कोण कुठल्या विषयात तज्ज्ञ आहे ते ठरवण्याची पद्धतही व्यवस्थित सुनिश्चित झालेली आहे. आजच्या व्याख्यानाचंच उदाहरण घ्यायचं झालं, तर मी इतिहास, सामाजिक तत्त्वज्ञान आणि संबंधित विषयांवर बोलतोय आणि ह्या विषयात रुची असल्यामुळे म्हणा किंवा नुसत्या सौजन्याने म्हणा, तुम्ही मला ऐकायला आला आहात. जर मी असं म्हटलं असतं की मी रेडिओ लहरी परावर्तित करण्याऱ्या वातावरणातल्या थराबद्दल किंवा डीएनए परमाणू\\बद्दल बोलणार आहे तर मला निश्चितपणे रिकाम्या खुर्च्यांशी बोलावं लागलं असतं आणि माझे काही हितचिंतक मानसोपचार तज्ज्ञाकडे धावले असते.\nगेल्या काही वर्षांत ज्ञानविषयक व्यवहार आणि सत्तेची तंत्रे ह्यांच्यातल्या परस्परसंबंधांच्या आकलनाकरिता मिशेल फुकोच्या लिखाणाने एक नवा आणि मार्मिक दृष्टिकोन आपल्याला दिला आहे, हे नव्यानं सांगण्याची आवश्यकता असू नये. 'प्रबोधन म्हणजे काय' ह्या प्रश्नाचं २०० वर्षांपूर्वी कांटने दिलेलं उत्तर प्रथमदर्शनी, अत्यंत सामान्य आणि चिरपरिचित भासणाऱ्या आधुनिक सामाजिक तत्त्वज्ञानाचं प्राथमिक विधान वाटू शकेल. तरीही, आज आपल्याला त्यात पूर्वी दुर्लक्षित राहिलेल्या, सार्वत्रिक (युनिवर्सल) चर्चाविश्वात भाग घेण्याच्या प्रक्रियेतील असमानता, विशेषज्ञांचे वाढते अधिकार आणि ज्ञानाच्या साधनांचा सत्तेची साधने म्हणून होणारा वापर ह्या मुद्द्याचं विश्लेषण आढळतं. प्रबोधनकालीन पाश्चिमात्य तत्त्वज्ञांच्या लिखाणात आधुनिकतेबद्दल लिहिताना - ती विवेकाचं आणि सार्वत्रिक उत्थानाचं युग आणेल - असा जो दुर्दम्य आणि भाबडा उत्साह उतू जाताना आपल्याला दिसतो, ते लिखाण जागतिक इतिहासातल्या गेल्या दोनशे वर्षांतल्या बीभत्सतांचे साक्षीदार म्हणून किमान आपल्या दृष्टीने - महान विचारवंत इमॅन्युअल कांटची माफी मागून मी म्हणेन - अजिबातच प्रगल्भ दिसत नाही. आज आपले आधुनिकतेच्या दाव्यांबद्दलचे संशय खुलेपणाने समोर येताना दिसतात.\nपण ज्या प्रश्नाने आपण ह्या चर्चेची सुरुवात केली होती त्याचं समाधानकारक उत्तर अजूनही मी दिलेलं नाही. शंभर वर्षांहून अधिक काळ आपल्या आधुनिकतेचे सर्वात महत्त्वाचे प्रणेते प्रगतीपेक्षाही सामाजिक अवनतीविषयी उच्चरवात का बरं बोलतात आरोग्य, शिक्षण, सामाजिकता किंवा नीतिमूल्यांत झालेल्या घसरणीबाबत बोलताना राजनारायण बसूंना कुठलीही उत्तर-आधुनिक विसंगती अभिप्रेत नव्हती हे निश्चित. आपण आधुनिक होत जाण्याच्या प्रक्रियेतच असं काहीतरी असलं पाहिजे ज्यामुळे आजही, आधुनिकतेचा स्वीकार करत असतानाही, तिच्या मूल्यांविषयी आणि परिणामांविषयी आपले संशय फिटत नाहीत.\nमाझा मुद्दा असा की - आपल्या आधुनिकतेचा इतिहास वसाहतवादाच्या इतिहासात घट्टपणे गुंफला गेला असल्याकारणानं, वंश किंवा राष्ट्रीयत्व ह्यांच्या निरपेक्ष, विवेकाच्या मुक्त चिंतनाचं क्षेत्र अस्तित्वात असतं; ह्यावर आपली नि:संशयी श्रद्धा बसू शकली नाही. कुठल्या का कारणानं असेना, सुरुवातीपासूनच आधुनिक ज्ञानपद्धती आणि आधुनिक सत्तेची रियासत ह्यांत काहीतरी साटंलोटं आहे; आपण नेहमीच ह्या सार्वत्रिक आधुनिकतेचे केवळ ग्राहकच राहू; तिचे निर्माते म्हणून आपल्याला कधीच गांभीर्याने घेतलं जाणार नाही; असा काहीसा विचक्षण अदमास आपल्याला आला होता. मुख्यतः ह्या कारणाने, शंभर वर्षांहूनही अधिक काळ ही सार्वत्रिक आधुनिकता आणि आपण किमान आपल्या संदर्भात तिचे निर्माते होऊ शकण्याच्या असंभाव्य कल्पनेकडे, आपण डोळेझाक करण्याचा प्रयत्न केला.\nआपल्या इतिहासातलं एक उदाहरण घेऊ. हिंदू कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी - ज्यातले अनेक जण हेन्री देराझिओ ह्या मुक्त बुद्धिवादाचा पुरस्कार करणाऱ्या विचारवंताच्या प्रेरणेनं १८२० च्या दशकात सुरू झालेल्या ‘यंग बेंगाल’ ह्या मूलगाम्यांच्या (रॅडिकल) सुप्रसिद्ध वर्तुळाचेही सदस्य होते - १८३८ मध्ये कलकत्त्यात सुरू केलेली 'सोसायटी फॉर द ऍक्विझिशन ऑफ जनरल नॉलेज' ही संस्था, आधुनिक ज्ञानाच्या साधनेला वाहिलेल्या ज्या संस्था आपल्याकडे सुरू झाल्या, त्यातल्या सुरुवातीच्या संस्थांपैकी एक होती. १८४३ साली हिंदू कॉलेजातच होत असलेल्या ह्या संस्थेच्या एक बैठकीत, 'ईस्ट इंडिया कंपनीचे गुन्हेगारीविषयक सद्यकालीन कायदे आणि पोलिस' ह्या विषयावर एक पेपर वाचला जात असताना, हिंदू कॉलेजातले इंग्रजी साहित्याचे एक नावाजलेले शिक्षक डी. एल. रिचर्ड्सन, रागारागाने उठले आणि रिपोर्ट सांगतो त्याप्रमाणे, त्यांनी पुढील तक्रार केली:\n\"शहराच्या मध्यवर्ती भागात, सरकारने ज्ञानसाधनेसाठी निर्माण केलेल्या ह्या वास्तूत उभं राहून, ह्या देशाच्या राज्यकर्त्यांना शोषणकर्ते आणि डाकू संबोधणे, हे त्यांच्या मते देशद्रोही कृत्य होतं. जर सरकारला भारतीय नेटिव्हांचा बौद्धिक विकास व्हावा अशी तळमळ नसती तर हे कॉलेज मुळात अस्तित्वातच आलं नसतं. अशा जागेचं रूपांतर सरकारविरोधी अड्ड्यात व्हावं, यासाठी ते परवानगी देऊ शकत नाहीत आणि अशा बैठकींना ह्या जागेनं दरवाजे बंद करायला हवेत.\"\nह्यावर, हिंदू कॉलेजचे माजी विद्यार्थी आणि त्या बैठकीचे अध्यक्ष असलेल्या ताराचंद चक्रवर्तींनी रिचर्ड्सन यांची खरडपट्टी काढली:\n\"माझ्या मते, तुमचं वर्तन ह्या सोसायटीला अपमानास्पद आहे. तुम्ही तुमचे शब्द मागे घेणार नसाल आणि माफी मागणार नसाल, तर आम्हाला हे प्रकरण हिंदू कॉलेजच्या कमिटी पुढे न्यावं लागेल आणि गरज पडली तर खुद्द सरकारदरबारीही आम्ही दाद मागू. ह्या सार्वजनिक जागेचा वापर करण्याची परवानगी कॉलेजच्या कमिटी कडून आम्हाला मिळाली आहे. त्यात तुमचे कसलेही वैयक्तिक उपकार नाहीत. ह्या प्रसंगी तुम्ही केवळ एक श्रोते म्हणून उपस्थित आहात आणि ह्या सोसायटीच्या सभासदाला त्याचं मत व्यक्त करण्यात व्यत्यय आणण्याचा तुम्हांला कुठलाही अधिकार नाही.\"\nनवशिक्षित बंगाली वर्गात रुजू लागलेल्या राष्ट्रवादी जाणिवेचं सुरुवातीचं उदाहरण म्हणून हा प्रसंग रूढ इतिहासात साधारणपणे सांगितला जातो. ह्या निरीक्षणात काहीच तथ्य नाही असं नव्हे; पण ते नवशिक्षित भारतीयाने त्याच्या इंग्रज गुरूला धैर्याने तोंड देणे ह्या उघड नाट्यात नाही. ह्या घटनेचं नेमकं मर्म कशात आहे ते 'सरकारचं क्षेत्र' आणि 'ह्या सोसायटीचं क्षेत्र' ह्यांना एकमेकांपासून निराळं पाहण्यात आहे; आणि, जोवर आवश्यक ते नियम आणि प्रक्रिया पाळल्या जात आहेत, तोवर ह्या सोसायटीच्या सभासदांना त्यांचं मत - मग ते सरकारवर टीका करणारं असलं तरीही - व्यक्त करण्याचा संपूर्ण हक्क आहे, ह्या मागणीत आहे. आपण असं म्हणू शकतो की आपल्या आधुनिकतेच्या ह्या संस्थापक क्षणांत, रंग किंवा आपल्या राष्ट्रीयत्वाचा राजकीय दर्जा ह्यांपलीकडे मुक्त चर्चेचं एक सार्वजनिक क्षेत्र असू शकतं; आणि जर आपण चर्चेशी संबंधित विषयांत आपल्या क्षमतेचे पुरेसे पुरावे सिद्ध करू शकलो तर आपलं मत व्यक्त करता येण्याचा अनिर्बंधित हक्क आपल्याला प्राप्त होऊ शकतो, ह्यावर मनापासून विश्वास ठेवायला आपण तयार होतो.\nभ्रमनिरास व्हायला अर्थातच फार वेळ लागला नाही. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आधुनिक ज्ञानसाधनेसाठी 'राष्ट्रीय' सोसायट्या स्थापन होऊ लागलेल्या दिसतात. पूर्वीच्या लर्नेड सोसायट्यांमध्ये भारतीय आणि युरोपीय असे दोन्ही लोक असत. ह्या नव्या सोसायट्या मात्र केवळ भारतीयांसाठी होत्या आणि त्यांचा मुख्य उद्देश भारतीयांमध्ये, शक्य झालंच तर भारतीय भाषांमधून, आधुनिक विज्ञान आणि कलांचा प्रसार आणि संवर्धन करणे हा होता. वेगळ्या शब्दांत म्हणायचं तर, आधुनिक विचारांचं राष्ट्रीयीकरण करण्यासाठी, सार्वत्रिक/युनिव्हर्सल चर्चाविश्वापासून भिन्न अशा अवकाशात जिथे हे चर्चाविश्व आधुनिक तरीही राष्ट्रीय असेल; ह्या संस्था कार्यरत होत्या.\nआजही ह्या प्रकल्पाचा पाठपुरावा केला जातोय. अर्थात त्याचं यश निरनिराळ्या क्षेत्रात निरनिराळं आहे. पण हा प्रकल्प शक्यतेच्या कोटीत का गणला गेला आणि त्या शक्यता नेमक्या कोणत्या परिस्थितीने नियंत्रित होत होत्या, हे आपण जोवर स्पष्ट करत नाही; तोवर आपल्या आधुनिकतेच्या वैशिष्ट्यांविषयी जो प्रश्न मी ह्या व्याख्यानाच्या सुरुवातीला विचारलाय त्याचं उत्तर आपल्याला देता येणार नाही. आधुनिक ज्ञानक्षेत्रातल्या कुठल्याही शाखेच्या उपयोजनेच्या/व्यवहारांच्या आपल्या अनुभवाचं उदाहरण घेऊ. मी हे व्याख्यान आपलं शरीर आणि आरोग्य ह्या विषयांच्या चर्चेनं सुरू केलंय, त्यामुळे त्या विषयाला धरून, आपला आधुनिक वैद्यकाशी नेमका कसा परिचय झाला त्याची गोष्ट पाहूया.\nइंग्रजी भाषा न जाणणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना इंग्रजीच्या माध्यमिक वर्गांत बसावं न लागता त्यांना पाश्चात्त्य वैद्यक शिकता यावं यासाठी १८५१ साली, 'कलकत्ता मेडिकल कॉलेज'मध्ये बंगाली विभाग सुरू करण्यात आला. वैद्यकीची सनद किंवा डॉक्टरांचा मदतनीस बनण्यासाठीचे कोर्सेस फारच यशस्वी झाले. पहिल्या वर्षी २२ विद्यार्थ्यांसह सुरू झालेल्या विभागाने १८६४ मध्ये इंग्रजी विभागाला मागे टाकलं. १८७२ मध्ये तर इंग्रजी विभागात शिकत असलेल्या ४४५ विद्यार्थ्यांच्या तुलनेत बंगाली विभागात ७७२ विद्यार्थी शिकत होते. १८६७ ते १९०० ह्या काळात, मुख्यतः विद्यार्थ्यांकडून मागणी असल्याने, जवळपास ७०० वैद्यकीय पुस्तकं बंगालीत प्रकाशित झाली.\nपण हे कोर्सेस लोकप्रिय असतानाच, १८७० च्या सुमारास, व्हर्न्याक्युलर विभागात दिल्या जाणाऱ्या शिक्षणाच्या दर्जाबद्दल तक्रारी ऐकू यायला सुरुवात झाली. ह्या विद्यार्थ्यांना इंग्रजी येत नसल्यामुळे सार्वजनिक हॉस्पिटलांत युरोपीय डॉक्टरांचे मदतनीस म्हणून काम करण्यास ते अपात्र आहेत, असा प्रचार सुरू झाला. हा तो काळ होता जेव्हा बंगालमध्ये नुकतीच हॉस्पिटलांची व्यवस्था आकाराला येत होती आणि 'जनरल मेडिकल कौन्सिल ऑफ लंडन' ह्या संस्थेच्या देखरेखीखाली ह्या व्यवस्थेचं व्यावसायिक नियंत्रण केलं जात होतं. विसावं शतक उजाडण्याच्या सुमाराला हॉस्पिटलं, मेडिकल कौन्सिल्स, औषधांची पेटंट्सं ह्या माध्यमांतून भारतात आधुनिक वैद्यकाचं संस्थात्मीकरण होत असताना, मेडिकल कॉलेजमधला बंगाली विभाग अचानक अस्तंगत झाला. १९१६ सालापासून आपल्या देशातलं वैद्यकीय शिक्षण हे केवळ इंग्रजीतूनच दिलं जातं.\nपण आपली गोष्ट इथेच संपत नाही. गंमतीची गोष्ट म्हणजे, नेमक्या ह्याच काळात राष्ट्रवादी प्रेरणेतून आयुर्वेद आणि युनानी ह्यांसारख्या देशी वैद्यकव्यवस्थांना एक नवा शास्त्रीय आकार देण्याचे पद्धतशीर प्रयत्न होत होते. ही संघटना ज्या चळवळीचं प्रतिनिधित्व करत होती, तिचा प्रयत्न मुख्यतः वैद्यकाच्या जुन्या अभिजात आणि नवीन ग्रंथांची संशोधित प्रत सिद्ध करणे; पारंपरिक पद्धतीने वैद्याच्या घरात उमेदवारी करून वैद्यकी शिकण्याच्या जुन्या प्रथेऐवजी व्याख्यानं, क्रमिक पाठ्यपुस्तकं, अभ्यासक्रम, परीक्षा आणि पदवी अशी रचना असणाऱ्या कॉलेजांच्या माध्यमातून वैद्यकी शिकवण्याची औपचारिक पद्धत रूढ करणे; औषधांना प्रमाणित करणे आणि औषध उत्पादकांना ह्या औषधांचं व्यावसायिक उत्पादन करण्यास प्रोत्साहन देणे अशा अनेक माध्यमांतून आयुर्वेदिक चिकित्सापद्धतींच्या ज्ञानाची नवी संरचना उभी करण्याचा होता. आयुर्वेदिक शिक्षणाचा अभ्यासक्रम ठरवताना आधुनिक पाश्चात्त्य वैद्यक पद्धतीचा कुठल्या स्वरूपात आणि किती मर्यादेत स्वीकार करावा, ह्यावर ह्या चळवळीत अनेक चर्चा झाल्या, पण अगदी शुद्धतेचा आग्रह धरणारे लोकही हे आज मान्य करतात की इतर वैद्यकीय पद्धतींची उपकरणं किंवा तंत्रं ह्यांचा समावेश आयुर्वेदिक शिक्षणात व्हायला हवा. कारण एका वैद्यकपद्धतीनं दुसऱ्या वैद्यकपद्धतीपासून शिकणं हे विज्ञानाच्या मूलभूत सिद्धांताशी नैतिकदृष्ट्या सुसंगतच आहे; अर्थात, शास्त्रीय सत्याची सार्वत्रिकताच कुणी नाकारणार नसेल तर.\nइथे आयुर्वेदिक पद्धतीसाठी एका नवीन अवकाशाची निर्मिती करत असताना विज्ञानाच्या सार्वत्रिकतेचा आधार घेतला जाताना दिसतो; ह्या पद्धतीची व्याख्या एका 'शुद्ध' परंपरेच्या तत्त्वानुसार होते आणि तरीही एक आधुनिक वैज्ञानिक आणि व्यावसायिक क्षेत्र म्हणून तिची पुनर्रचनादेखील शक्य होते. सांस्कृतिक फरकांनी ज्ञानाची क्षेत्रं अनेक कप्प्यांमध्ये विभागली गेली आहेत, असा इथे दावा केला जात नाहीये; किंवा \"भारतीय आजारांसाठी\" आयुर्वेदिक पद्धत ही अधिक उपयुक्त पद्धत आहे, असंही सुचवलं जात नाहीये. एका समान ज्ञानक्षेत्रात एक पर्यायी वैज्ञानिक पद्धत असल्याचा हा दावा आहे.\nअर्थातच साहित्य आणि कलेच्या संदर्भात आपण अशा प्रकारचे, पर्यायी आधुनिकता निर्माण करण्याचे अनेक प्रयत्न पाहिले आहेत. खरं तर, राष्ट्रवादाचा मूळ सांस्कृतिक प्रकल्प हाच आहे असंही आपण म्हणू शकतो: एका सुस्पष्ट राष्ट्रीय आधुनिकतेची निर्मिती करणं. ह्या आधुनिकतेचे घटक कुठले आणि आधुनिकतेपासून भेद दर्शवणारी चिन्हं कोणती, हे निश्चित करण्याचे कुठलेही सार्वत्रिक नियम अर्थातच नाहीत. निरनिराळ्या क्षेत्रांत अनेकानेक प्रयोग झालेत, अजूनही होत आहेत. माझा मुद्दा हा होता की धर्म, साहित्य, संस्कृती अशा सांस्कृतिक मानल्या गेलेल्या क्षेत्रांपुरते हे प्रयत्न सीमित नाहीत. विज्ञानासारख्या युनिवर्सल तर्काधारित क्षेत्रातही हे वेगळी आधुनिकता शोधण्याचे प्रयत्न झालेत. आपल्याला लक्षात ठेवायला हवं की 'रॉयल सोसायटी'चे फेलो असणाऱ्या, प्रफुल्ल चंद्र रेंसारख्या प्रथितयश शास्त्रज्ञालासुद्धा हिंदू रसायनशास्त्राचा इतिहास लिहावासा वाटला; तर जगदीशचंद्र बोस (हेसुद्धा ह्या सोसायटीचे फेलो होते) यांचा असा विश्वास होता की त्यांच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात त्यांनी केलेलं संशोधन हे त्यांना भारतीय तत्त्वज्ञानामुळे प्राप्त झालेल्या अंतर्ज्ञानाने प्रेरित झालं होतं. विशेषतः त्यांना असं वाटत असे की त्यांना वैज्ञानिक संशोधनाचं असं क्षेत्र सापडलं आहे जे खास भारतीय शास्त्रज्ञांसाठी पूरक आहे. जगदीशबाबूंच्या ह्या संशोधनाला वैज्ञानिकांमध्ये फारसा पाठिंबा मिळाला नाही. पण मला असं वाटतं की जगदीशचंद्रांना ह्या दिशेने विचार करायला उद्युक्त करणारी गोष्ट कोणती असावी, हे जर आपण समजू शकलो तर आपल्या आधुनिकतेला चालना देणारी प्रमुख शक्ती कुठली ह्याचा आपल्याला अंदाज येऊ शकेल.\nजागतिकीकरणाच्या काळातला सद्यकालीन इतिहास\nजेव्हा केव्हा मी प्रबोधनाचा विचार करतो, तेव्हा मला कमलकुमार मजुमदार ह्यांच्या 'अन्तर्जलि यात्रा' ह्या कादंबरीतल्या सुरुवातीच्या अविस्मरणीय अशा ओळींची आठवण येते:\n\"प्रकाश दिसू लागतो, हळूहळू. आकाश शीतल, गर्द जांभळं आहे; एखाद्या डाळिंबाच्या रंगासारखं. आता काही क्षणांतच, आरक्त लालिमा सर्वत्र पसरेल आणि आपल्याला, ह्या पृथ्वीवरच्या सामान्य मर्त्य मानवांना, पुन्हा एकदा फुलांच्या उबेचा आशीर्वाद प्राप्त होईल. हळूहळू, प्रकाश दिसू लागतो\".\nआधुनिकता हे पहिलं असं सामाजिक तत्त्वज्ञान आहे, ज्याच्या उच्चारानं बहुतेक सामान्य जनांच्या मनात स्वातंत्र्य आणि स्वराज्याची स्वप्नं तरळू लागतात. आधुनिक समाजातली सत्तेची रचना आता राज्यप्रमुखाच्या शब्दांद्वारा नव्हे तर विवेकाच्या सूचनेनुसार, प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या वर्तणुकीवर घातलेल्या शिस्तीतून सत्ता राबवते; आणि तरीही विवेकाच्या वस्त्रांनी सत्तासंबंधांचा झगा कितीही कौशल्याने विणला असला तरीही, स्वायत्ततेच्या आकांक्षा अजूनही सत्तेविरुद्ध लढत आहेत; सत्तेला प्रतिकार केला जातोय. आपण हे ही विसरता कामा नये की एक काळ होता, जेव्हा भारताला वसाहतीच्या जोखडात ठेवलं जावं ह्याचं समर्थन करण्यासाठी वापरण्यात येणारा आधुनिकता हा सर्वाधिक प्रभावशाली असा युक्तिवाद होता: आपल्याला सांगितलं गेलं की परकीय सत्तेचा अंमल आवश्यक आहे कारण सर्वात प्रथम, भारतीयांनी आधुनिक व्हायला हवं, आणि हे आधुनिकतेचंच तर्कशास्त्र होतं, ज्यामुळे एक दिवस आपल्याला वसाहतवाद असमर्थनीय असल्याचा शोध लागला. विवेकाचं ओझं, स्वातंत्र्याची स्वप्नं, सत्तेची आकांक्षा, सत्तेचा प्रतिकार - हे सगळेच आधुनिकतेचे घटक आहेत. सत्तेच्या जाळ्यापासून स्वतंत्र अशी आधुनिकतेची कुठलीही आश्वासित भूमी नाही. पर्यायानं कुणीच आधुनिकतेच्या बाजूने किंवा विरोधात असत नाही; आपण फक्त तिच्याशी जुळवून घेण्याची तंत्रं विकसित करू शकतो. काही वेळा ही तंत्रं उपयुक्त ठरतात, बऱ्याचदा विध्वंसक; तर काही वेळा ती सहिष्णू असतात. मात्र बहुतेकदा ही तंत्रे उग्र आणि हिंसक असतात. मी पूर्वी म्हटलं तसं, आपल्याला जे काही आधुनिक आणि विवेकाचं अधिष्ठान असणारं आहे ते संपूर्णपणे योग्यच असणार, ह्या आपल्या सरळमार्गी श्रद्धेचा त्याग बऱ्याच पूर्वी करावा लागला आहे.\nकमलकुमारांच्या कादंबरीच्या अखेरीस अवनतीला लागलेला हिंदू समाज जणू नियतीच्या अदृष्ट आणि अपरिवर्तनीय प्रेरणांनी आलेल्या महापुरात लोटला जातो. जे जे जिवंत, सुंदर, दयाळू आणि उदार होतं ते सगळं ह्यात नष्ट होतं. एक अस्पृश्य तिला वाचवू शकत नाही कारण जे पवित्र आणि शुद्ध आहे त्याला स्पर्श करण्याची त्याला परवानगी नव्हती.\n\"केवळ एक डोळा, जणू एखाद्या विषारी वनस्पतीचं प्रतिबिंब बनल्यागत, त्या आपल्या पहिल्या सुखाच्या चवीच्या प्रतीक्षेत असलेल्या नववधूकडे पाहत होता. डोळा लाकडाचा होता, कारण तो बोटीच्या एका बाजूला रंगवलेला होता; पण तो कुंकवाच्या रंगात रंगवला होता आणि बोटीवर आदळणाऱ्या लाटांचं पाणी त्याला लागत होत. लाकडाचा तो डोळा आपले अश्रू गाळत होता. कुठेतरी, म्हणूनच, अजूनही ओढीची एक जाणीव शिल्लक होती\".\nही ओढ हीच आपल्या आधुनिकतेला चालना देणारी गोष्ट आहे. जर आपण ह्या ओढीला एक मागासलेली वृत्ती म्हणून किंवा एखाद्या प्रतिकाराची आयुधं म्हणून पाहू गेलो तर हे आपल्या स्वतःवरच अन्याय केल्यासारखं होईल. उलटपक्षी आपल्या भूतकाळाच्या ओढीमुळेच आपल्याला आपला वर्तमानकाळ बदलावासा वाटतो; ते आपलं कर्तव्य वाटतं.\nआधुनिकता आपल्यासाठी एखाद्या सुपर मार्केटमध्ये मांडून ठेवलेल्या पाश्चात्त्य वस्तुंसारखी आहे: पैसे द्या आणि तुम्हाला हवी ती वस्तू घ्या. तिथे कुणालाही असं वाटत नाही की आपण ह्या आधुनिकतेचे निर्माते आहोत. आपल्या वर्तमानासंदर्भातलं कडवट सत्य आपण ताबेदार असणे आणि स्वतःचे निर्माते स्वतः बनण्यास अक्षम असणं आहे. पण तरीसुद्धा आपल्या आधुनिक होण्याच्या इच्छेतूनच, आपण आपली स्वतंत्रतेची आणि सृजनशीलतेची आकांक्षा आपल्या भूतकाळात कल्पू लागतो. पण ह्या भूतकाळाला एक काल्पनिक भूतकाळ म्हणण्याची काहीच गरज नाही कारण सगळेच भूतकाळ काल्पनिक असतात. अपूर्णता आणि कमतरता ह्या वैशिष्ट्यांनी समृद्ध असलेल्या ‘ह्या’ दिवसांचा विरोधाभास दाखवण्यासाठी आपण सौंदर्य, समृद्धी आणि निरोगी सामाजिक सहजीवन ह्या वैशिष्ट्यांनी नटलेल्या आणि मुख्य म्हणजे आपली स्वतःची निर्मिती असलेल्या ‘त्या’ दिवसांचं चित्र उभं करतो. 'ते दिवस' आपल्या दृष्टीने, खराखुरा ऐतिहासिक काळ नसतो; आपल्या आजच्या वर्तमानानं निर्माण केलेल्या फरकाला अधोरेखित करण्यासाठी आपण त्या दिवसांचं चित्र रेखाटतो. लक्षात घेण्याजोगी गोष्ट हीच की पाश्चात्त्य आधुनिकतेच्या संस्थापनेच्या क्षणी बोलताना, कांट वर्तमानाला भूतकाळापासून मुक्ती/सुटकेच्या स्वरूपात पाहतो; तर आपल्यासाठी वर्तमानच अशी जागा आहे जिथून सुटका मिळावी असं आपल्याला वाटतं. ह्यामुळे आधुनिकतेशी जुळवून घेण्याची आपली तऱ्हा, ऐतिहासिकदृष्ट्या उत्क्रांत असलेल्या पाश्चिमात्य आधुनिकतांपेक्षा मूलभूतरीत्या वेगळी होऊन जाते.\nआपली आधुनिकता ही पूर्वी पारतंत्र्यात असलेल्या लोकांची आधुनिकता आहे. ज्या ऐतिहासिक प्रक्रियांनी आपल्याला आधुनिक मूल्यं शिकवली त्याच प्रक्रियांनी आपल्याला आधुनिकतेचे दास बनवलं. त्यामुळे आधुनिकतेविषयी आपला दृष्टिकोन संदिग्धच असणं साहजिक आहे. राजनारायण बसूंपासून ते थेट आजच्या लेखकांपर्यंत, गेल्या दीडशे वर्षांत आपण आपल्या आधुनिक होण्याच्या अनुभवाचं ज्या प्रकारे वर्णन केलंय, त्यात ही संदिग्धता स्पष्टपणे व्यक्त झालेली दिसते. पण ह्या संदिग्धतेच्या मुळाशी आधुनिक व्हावं किंवा होऊ नये, अशा प्रकारची कुठलीही अनिश्चितता नाही. किंबहुना आपल्याला माहीत आहे की आपल्या आधुनिकतेचे स्वरूप घडवण्यासाठी, काही वेळा आपल्याला इतरांनी प्रस्थापित केलेल्या आधुनिकतांना नाकारण्याचं धैर्य दाखवावं लागेल; जे ह्या संदिग्धतेचं खरं कारण आहे. राष्ट्रवादाच्या युगात, असे [आपल्या आधुनिकतेच्या निर्मितीचे] अनेक प्रयत्न झाले ज्यात धैर्य आणि कल्पकता दिसून येते. अर्थातच ते सगळेच सारख्याच प्रमाणात यशस्वी झाले नाहीत. आज जागतिकीकरणाच्या युगात, कदाचित ते धैर्य एकवटण्याची गरज पुन्हा निर्माण झाली आहे. कदाचित आता पुन्हा आपल्याला आपल्या आधुनिकतेतले ‘ते दिवस’ आणि ‘हे दिवस’ असा विचार करण्याची वेळ आली आहे.\n१ १- पार्थ चटर्जी हे भारतीय इतिहासाचे आणि राष्ट्रवादाचे अत्यंत नावाजलेले विश्लेषक आहेत. भारतीय इतिहासलेखनात क्रांतिकारी ठरलेल्या 'सबाल्टर्न स्टडीज्'च्या संस्थापक सदस्यांमध्येही त्यांचा समावेश होतो. ते न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठात मानववंशशास्त्राचे प्राध्यापक म्हणून आणि कलकत्त्यात 'सेंटर फॉर स्टडीज इन सोशल सायन्सेस' या संस्थेचे मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. १९९७ ते २००७ ह्या दरम्यान ते ह्या संस्थेचे डायरेक्टर होते. या खेरीज ते बंगाली भाषेतले प्रख्यात कवी, नाटककार आणि नटदेखील आहेत. मीरा नायर ह्यांच्या 'द नेमसेक' ह्या चित्रपटात त्यांनी एका \"रिफॉर्म्ड हिंदू\"ची भूमिका केली आहे. त्यांची काही निवडक पुस्तकं: Nationalist Thought and the Colonial World (1986); The Nation and its Fragments: Colonial and Post-colonial Histories(1993); A Princely Impostor The Strange and Universal History of the Kumar of Bhawal (2003); The Black Hole of Empire: History of a Global Practice of Power (2012). प्रस्तुत अनुवाद त्यांच्या मूळ बंगाली व्याख्यानाच्या इंग्रजी रूपांतरणाचा शक्यतो शब्दश: अनुवाद आहे. अनुवादाला आनंदाने परवानगी दिल्याबद्दल मी प्राध्यापक चटर्जींचा अतिशय आभारी आहे. हा अनुवाद मूळ बंगाली संहितेशी ताडून पाहण्यात मला माझी मैत्रीण तानिया भट्टाचार्य हिची खूप मदत झाली, तिचेही मी आभार मानतो. प्राची देशपांडेनी मूळ बंगाली संहिता वाचून मराठी अनुवादासंदर्भात काही अतिशय मौलिक सूचना केल्या. त्यांचेही आभार. (नोट: इंग्रजी लेख 'Our Modernity' गुगलवरून सहज उपलब्ध होऊ शकेल. पण त्यानं माझ्या अनुवादाच्या भीषण मर्यादा उघड होतील त्यामुळे कृपया तो वाचू नका.)\n२ २ - हा फरक लक्षणीय आहे. राजनारायण बसू १८७० च्या दशकात 'पूर्वीचे दिवस' आणि 'हे दिवस' असा फरक करत आहेत आणि १८७० च्या दशकातला काळ त्यांच्या दृष्टीनं निकृष्ट होत जाण्याचा काळ आहे; तर मोतीलाल घोष १९१२ साली पूर्वीचा काळ, म्हणजे बसूंचे \"हे\" निकृष्ट होत जाण्याचे दिवस किती रम्य होते त्याचं वर्णन करताहेत. चटर्जींचा मुद्दा असा की काळाच्या ह्या व्याख्या स्थिर राहत नाहीत, बदलत जातात.\n३ ३ - या वाक्प्रचाराचा अर्थ रोज त्याच तीन गोष्टी खाणं - \"तेच तेच\"\n४ ४ - इमॅन्युअल कांट (१७२४-१८०४) हा एक अत्यंत प्रख्यात जर्मन तत्त्वज्ञ होऊन गेला. त्याला आधुनिक तत्त्वज्ञानाचा जनक मानलं जातं. नीतिशास्त्र (एथिक्स), ज्ञानप्रमाणशास्त्र (एपिस्टेमॉलॉजी), सौंदर्यशास्त्र (ऍस्थेटिक्स), अधिभौतिकशास्त्र (मेटाफिजिक्स) इतकंच नाही तर भूगोल (जॉग्रफी), इतिहास (हिस्ट्री), राजकीय तत्त्वज्ञान (पॉलिटिकल फिलॉसॉफी) आणि ईश्वरशास्त्र (थिऑलॉजी) अशा अनेक ज्ञानशाखांवर कांटच्या विचारांचा खोल प्रभाव पडला.\n६ ६ - मिशेल फुको (१९२६-१९८४) हा विसाव्या शतकातला फार महत्त्वाचा विचारवंत - तत्त्वज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, समीक्षक, विचारांचा इतिहासकार आणि आधुनिक समाजातल्या सत्तेच्या स्वरूपाचा मार्मिक टीकाकार - होऊन गेला. फुकोमुळे आधुनिक चर्चाविश्वाची (डिस्कोर्स) संकल्पना आमूलाग्र बदलली. मनोरुग्ण, गुन्हेगार आणि समलैंगिक किंवा सामाजिक रूढींच्या परिघावर वावरणाऱ्या इतर व्यक्तींबाबत विश्लेषण करताना फुको यांनी आधुनिक ज्ञानव्यवस्था आणि सत्तासंबंधांचे लागेबांधे स्पष्टपणे उकलून दाखवले. कांटच्या निबंधाच त्यांनी केलेलं वाचन इथे मिळेल: http://foucault.info/documents/whatisenlightenment/foucault.whatisenligh...\nबाप रे, अर्ध्या धाग्यात धाप\nबाप रे, अर्ध्या धाग्यात धाप लागली.\nअनुवाद सहज-प्रवाही झाला आहे मात्र. धापबीप विषयामुळे. सावकाशीनं वाचते आहे..\nतुन्द हैं शोले, सुर्ख है आहन\nअनुवाद अतिशय आवडला. एकदम\nअनुवाद अतिशय आवडला. एकदम माहितीसंपृक्त तर आहेच, शिवाय निष्कर्षही मस्ताड आहेत.\nअतिअवांतरः मूळ बंगाली संहिता कुठे मिळेल मिळाल्यास वाचायला आवडेल. आगाऊच धन्यवाद.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nलेख वाचून प्रतिक्रिया देण्यापेक्षा पुन्हा एकदा वाचावा असं ठरवलं. तोपर्यंत ही फक्त पोच.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nदेशी परंपरेतून वैज्ञानिक नव्यता हवीच,पण काही बाबतीत अशक्यप्राय\n> नेमक्या ह्याच काळात राष्ट्रवादी प्रेरणेतून आयुर्वेद आणि युनानी ह्यांसारख्या\n> देशी वैद्यकव्यवस्थांना एक नवा शास्त्रीय आकार देण्याचे पद्धतशीर प्रयत्न\nदेशी परंपरेतील वैज्ञानिक (वा प्राग्-वैज्ञानिक) शाखांची पार्श्वभूमी ठेवून विचारस्वातंत्र्य, संशोधन करून आधुनिकता निर्माण करावी, हे धोरण पटण्यासारखे आहे. काही बाबतीत ते शक्यही असू शकेल. उदाहरणार्थ भाषाविज्ञान. कदाचित न्याय-नव्यन्याय परंपरा. आणि गणित. न्याय (तर्कशास्त्र) आणि गणित यांच्या बाबतीत मात्र स्वतंत्र संशोधनाचे धुमारे म्हणण्यापेक्षा सध्याच्या ज्ञान-स्थितीशी पूलबांधणी ठरेल, असे वाटते. पण तरी उपयोगी ठरेल. (उदाहरणार्थ नव्यन्यायाच्या तर्कशास्त्रात मुळातच quantifier logic चालू होते, आणि propositional logic हे दुय्यम - हे माझे विधान सैल आहे, ते असो.)\nपरंतु वैद्यक, भौतिकशास्त्र (पदार्थविज्ञान) यांच्याबाबतीत असे करणे अशक्यप्राय आहे. भारतीय पारंपरिक शास्त्रे याबाबतीत युरोपियन पारंपरिक शास्त्रांपेक्षा चौकटीत, मूलभूत वर्णनांत फारशी वेगळी नाहीत :\nभौतिक+पदार्थविज्ञान - आकाशात असलेले पृथ्वी-आप-तेज-वायू यांचे अणू\nवैद्यक - तीन (किंवा चार) दोषांचा समतोल साधणे; धमन्यांमधून पुढे जाऊन दर स्पंदनात मागे येणारे रक्त, वगैरे\nयाच ठिकाणून विचारस्वातंत्र्याचे धुमारे फुटावेत, चुकीची दुरुस्ती करत ती सुधारत, काही योग्य दुरुस्त्या करत आज ही विज्ञाने अन्य चौकटीवर आलेली आहेत. थिजलेल्या भारतीय परंपरेतून पुन्हा तेच मौलिक प्रयोग करून (म्हणजे कोळसा जाळून पृथ्वी आणि तेज तत्त्वांच्या अणूंच्या वस्तुमानाचे गुणोत्तर काढणे, अन्य काही ज्वलने करून वेगळे गुणोत्तर मिळवणे, \"पृथ्वी\"चे अणू हे हे तत्त्व बाद करून अन्य मूलद्रव्ये असल्याचे प्रतिपादन करणे) हे आता अशक्यप्राय आहे. कारण त्या चुका, सुधार आणि हळूहळू-झालेले-बदल वापरणारी नवी वैज्ञानिक चौकट ही अभियांत्रिकीत वापरली जात आहे. आपले रोजचे जिणे त्यावर अवलंबून आहे.\nहीच बाब जीवशास्त्र आणि वैद्यकाबद्दल. उदानवायु आणि प्राणवायु हे दोन्ही \"वायु\"चे उपप्रकार आहेत, हे मानण्यात बोजडपणा आहे, तसे केल्यामुळे अनेक व्याधी (त्यांच्या कारणात वा निराकरणात काहीएक संबंध नाही) त्या एकत्र येतात. त्या चौकटीने अडचण होते.१ त्याच प्रमाणे विवक्षित पदार्थांनी काही लोकांच्या अंगावर पित्त येते, तर अन्य लोकांचा कफ वाढतो, त्या दुखण्यांचे निराकरण एकाच औषधाने होते. अशा वेळी ती वस्तू पित्तज वा कफज आहे, आणि त्यावर औषध पित्तशामक किंवा कफशामक हवे असे दोन दोष मानणे उपचाराकरिता बोजड आहे. कारणही एक, निराकरणही एक, तर व्याधी/प्रक्रिया एक मानणे अधिक सुटसुटीत.२ अशा वैद्यकीय अनुभवांचे संकलन करत करत त्रिदोष-पंचवायु वगैरे चौकट हळूहळू बदलत न्यायची म्हणजे खूप वेळ लागेल. तोवर बरेच रुग्ण वेदनेत राहातील, मृत्यू पावतील.\n१श्वासोच्छ्वास संस्था आणि स्नायू-मज्जा संस्था या शरिरातील अन्य संस्थांसारख्याच एकमेकांना जोडलेल्या आहेत, शरिराच्या एका \"वायु\" उपसंस्थेच्या उपसंस्था नाहीत अशी प्रगती करणे\nअर्थात लेखकाचे मत वेगळे नाही :\n> सांस्कृतिक फरकांनी ज्ञानाची क्षेत्रं अनेक कप्प्यांमध्ये विभागली गेली आहेत,\n> असा इथे दावा केला जात नाहीये; किंवा \"भारतीय आजारांसाठी\" आयुर्वेदिक\n> पद्धत ही अधिक उपयुक्त पद्धत आहे, असंही सुचवलं जात नाहीये. एका\n> समान ज्ञानक्षेत्रात एक पर्यायी वैज्ञानिक पद्धत असल्याचा हा दावा आहे.\nअशा विज्ञानांच्या बाबतीत, मला वाटते, की \"ही आधुनिकता आपल्या विचारस्वातंत्र्यामुळे मिळालेली नाही, परदेशाकडून लादलेली आहे\" अशी आत्मग्लानी होत असेल, तर आत्मग्लानीचे निवारण अन्य प्रकारे केले पाहिजे. वाटल्यास काही बाबतीत तरी \"मानवांपैकी कोणीही घेतलेली वैचारिक झेप म्हणजे आम्हीच (मानवांनी) घेतलेली झेप आहे, ही प्रगत आधुनिकता त्यामुळे आमची/आपलीच आहे,\" असे पटणे अगदीच कठिण नसावे. परंपरेशी पूलबांधणी आणि (नफा होत असताना तरी) मानवतेशी \"तत्रापि जातम् इदं च मम\" नाते सांगणे, या दोन्ही विचारधारा समांतर अंगीकारता येतील.\nवैद्यकातले डीटेल्स सोडले तर थोड्याफार फरकाने असेच म्हणायचे होते.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nथोडे गुंतागुंतीचे भाषण आहे, साधारणपणे अशा भाषणांमागे संस्कृतीचा आणि पारंपारिकतेचा छुपा अजेंडा असतो, इथे भाषणात आलेली नावे, अभिव्यक्तीस्वातंत्र्याची केलेली पाठराखण पण त्याच वेळेस औषधे, देशी वृद्ध आणि गोमांस-भक्षणा संबंधी दिलेली उदाहरणे ही 'सनातन-टिपिकल' आहेत. ह्या उदाहरणांना आणि त्यामागच्या विचारांना 'सामाजिक चालीरीती'(व इतर) च्या नावाखाली चालवले जाणे म्हणजे विवेक न वापरणेच होय.\nअवांतर - ह्या लेखावर 'काही' प्रतिक्रीया कशा आल्या नाहीत ह्या विचारत पडलो आहे.\nमी साहेब, माफ करा, अजिबात\nमी साहेब, माफ करा, अजिबात सहमत नाही, आणि धनन्जय रावान्शी ही थोडा मतभेद आहे. पण सविस्तर नन्तर लिहितो.\nसंपुर्ण लेखातील सर्वात कठीण पॅराग्राफ\nतर जगदीशचंद्र बोस (हेसुद्धा ह्या सोसायटीचे फेलो होते) यांचा असा विश्वास होता की त्यांच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात त्यांनी केलेलं संशोधन हे त्यांना भारतीय तत्त्वज्ञानामुळे प्राप्त झालेल्या अंतर्ज्ञानाने प्रेरित झालं होतं. विशेषतः त्यांना असं वाटत असे की त्यांना वैज्ञानिक संशोधनाचं असं क्षेत्र सापडलं आहे जे खास भारतीय शास्त्रज्ञांसाठी पूरक आहे. जगदीशबाबूंच्या ह्या संशोधनाला वैज्ञानिकांमध्ये फारसा पाठिंबा मिळाला नाही. पण मला असं वाटतं की जगदीशचंद्रांना ह्या दिशेने विचार करायला उद्युक्त करणारी गोष्ट कोणती असावी, हे जर आपण समजू शकलो तर आपल्या आधुनिकतेला चालना देणारी प्रमुख शक्ती कुठली ह्याचा आपल्याला अंदाज येऊ शकेल.\nअसे कसे शक्य आहे खास भारतीय शास्त्रज्ञांसाठी पुरक असे संशोधनाचे क्षेत्र कसे असु शकते खास भारतीय शास्त्रज्ञांसाठी पुरक असे संशोधनाचे क्षेत्र कसे असु शकते म्हण़जे एखादी ज्ञानशाखा एक्सक्लुझीवली एखाद्या विशीष्ट भौगोलिक क्षेत्रासाठी राखीव विशेष कशी असु शकते \nत्याहुन अनाकलनीय भाग म्हणजे भारतीय तत्वज्ञान जी सर्वस्वी वेगळा विषय आहे त्याने प्राप्त झालेल्या इनसाइट्स मुळे संशोधन प्रेरीत कसे होते\nकुणी उलगडा करेल का \nकी आपला जुनाच परीचयाचा सनातन प्रचार आहे \nधागा वाचला. विषय अवजड आहे, हे\nधागा वाचला. विषय अवजड आहे, हे आहेच. पण एका लेखकाबद्दल बोलणार्‍या दुसर्‍या लेखकाच्या मजकुराचं तिसर्‍या लेखकानं केलेलं भाषांतर, आणि त्यात चौथ्या-पाचव्या-सहाव्या लेखकांचे संदर्भ असा ढाचा असल्यामुळेही थोडा वेळ लागला असावा.\nआता धागा समजल्यासारखा वाटतो आहे म्हटल्यावर प्रतिक्रियाही वाचल्या. पण धनंजयशी असहमती असण्याचं कारण कळलं नाही. त्यावर लिहीन असं धनुष म्हणाला आहे. त्याला लिहिण्याची आठवण करावी, हेही हा धागा वर काढण्याचं प्रयोजन. तर - लिहिता काय\nतुन्द हैं शोले, सुर्ख है आहन\nलिहायच राहून गेलय खर.भारतीय\nलिहायच राहून गेलय खर.भारतीय विमानाची चर्चा रंगलेली असताना तर हया विषयावर लिहायला अजून मजा येईल. लिहीतो लवकरच.\nविषय आणि भाषा दोन्ही अवजड\nविषय आणि भाषा दोन्ही अवजड वाटले (ऑलरेडी दोनदा वाचून झाला आहे).\nकांट वर्तमानाला भूतकाळापासून मुक्ती/सुटकेच्या स्वरूपात पाहतो; तर आपल्यासाठी वर्तमानच अशी जागा आहे जिथून सुटका मिळावी असं आपल्याला वाटतं.\nहे वाक्य मात्र फारच पटले आणि ज्या भारतीयांनी स्वत:च्या आधुनिकतेचा स्वतंत्र विचार केला आहे अशांनाही असेच वाटते (पण विरुद्ध दिशेने) असे मला वाटते.\nजॉनी वॉकर (जन्म : ११ नोव्हेंबर १९२६)\nजन्मदिवस : शिखांचे महाराजा रणजीत सिंग (१७८०), भौतिकशास्त्रज्ञ जेम्स क्लर्क मॅक्सवेल (१८३१), लेखक रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन (१८५०), लेखक, विधिज्ञ, पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर (१८७३), के जीवनसत्त्व शोधणारा नोबेलविजेता एडवर्ड डॉईजी (१८९३), लेखक, विचारवंत व 'नवी क्षितिजे'चे संस्थापक संपादक विश्वास रघुनाथ पाटील (१९२८), अभिनेत्री जीन सेबर्ग (१९३८), लेखक हुमायूँ अहमद (१९४८), सन मायक्रोसिस्टम्सचा सहसंस्थापक स्कॉट मकनीली (१९५४), अभिनेत्री व्हूपी गोल्डबर्ग (१९५५), अभिनेत्री जुही चावला (१९६७), लेखिका अयान हिरसी अली (१९६९)\nमृत्युदिवस : चित्रकार लुदोव्हिको काराच्ची (१६१९), संगीतकार रोसिनी (१८६८), चित्रकार कामिय पिसारो (१९०३), लेखक हेक्टर ह्यू मन्रो उर्फ साकी (१९१६), सिनेदिग्दर्शक व्हित्तोरिओ द सिका (१९७४)\n१६८१ : संभाजींनी औरंगजेबाविरोधात बंड करून त्याचा मुलगा अकबर याची महाराष्ट्रात भेट घेतली.\n१९५६ : अलाबामा राज्यातील बसमध्ये गौर-कृष्णवर्णीयांसाठी वेगळे राखीव विभाग ठेवण्याची तरतूद बेकायदेशीर असल्याचा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या समान हक्कांसाठीच्या लढ्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता.\n१९७१ : बालभारतीने 'किशोर' मासिकाचा अंक प्रायोगिक पातळीवर प्रथम प्रकाशित केला. जाने. ७२ पासून नियमित प्रकाशन.\n१९९५ : सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार.\n२००१ : अमेरिकन फौजांनी तालिबानकडून काबूलचा ताबा मिळवला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 8 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/diwali-2018-balipratipada-and-padawa-importance-in-marathi-5979487.html", "date_download": "2018-11-13T07:38:12Z", "digest": "sha1:LNH6Q7KGELHRFB2DTG6D7LQLDVLXTP4U", "length": 9814, "nlines": 147, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Diwali 2018 balipratipada and padawa importance in marathi | जाणून घ्या, बलिप्रतिपदेमागील आख्यायिका आणि पाडव्याची परंपरा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nजाणून घ्या, बलिप्रतिपदेमागील आख्यायिका आणि पाडव्याची परंपरा\nबलिप्रतिपदा हा दिवाळीचा पुढचा दिवस. कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून विक्रम संवताला सुरूवात होते.\nकार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा. या दिवशी बली आणि त्याची पत्नी विंद्यावली यांचे चित्र काढून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी गोवर्धन पूजाही करतात. या दिवसापासून विक्रमसंवत्सराचा प्रारंभ होत असल्याने व्यापार्‍यांचे नवे वर्षही देखील याच दिवशी सुरू होते. मंगल स्नान करून स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात. काही ठिकाणी रात्रीही ओवाळतात. दिवाळीतील महत्त्वाच्या दिवसांपैकी एक असा हा दिवस आहे. या दिवसानिमित्त अनेक कथा पुराणात प्रसिद्ध आहेत. पार्वतीने महादेवांना याच दिवशी द्युत खेळात हरवले म्हणून या दिवसाला द्युत प्रतिपदा असेही म्हणतात. तसेच असूराचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. बळीराजा राक्षसकुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील प्रजादक्ष राजा होता. दानशूरात अग्रेसर होता. त्याची शक्ती व संपत्ती इतकी वाढली की त्याने देवांचाही पराभव केला. लक्ष्मीला दासी केले. देवांचे स्वातंत्र्य हरवले. मग बळीराजाला हरवण्यासाठी विष्णूची निवड करण्यात आली. एकदा बळीराजा यज्ञ करीत होता. यज्ञानंतर दानधर्माची पद्धत होती.\nभगवान विष्णूंनी वामनावतार धारण केला आणि बटूवेशात बळीराजा समोर उभे झाले. बळीने विचारले ‘काय पाहिजे’ बटू म्हणाला ‘मी मागेल ते तुला द्यावे लागेल, असे वचन दे’.बळी म्हणाला ‘मी वचन देतो, तुला हवे ते माग’.बटू म्हणाला ‘तिन्ही लोकांवर तुझे राज्य आहे. मला तीन पावले जमीन दे’.बळीराजा वचनपूर्ती करणारा राजा होता. वामन अवतारी विष्णूने प्रचंड रूप धारण केले, एक पाऊल स्वर्गात, दुसरे भू लोकावर आणि तिसरे बळी राज्याच्या डोक्यावर ठेवले. बळीराजा पाताळलोकात गेला. गविर्ष्ठ झाला तरीही सत्त्वशील, दानशूर बळीराजाला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि वर दिला कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील.\nपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात.व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. कीर्द खतावणीच्या नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ऒवाळणी घालतो.\nसर्व देवी-देवतांसोबतच कुळदेवी आणि कुळदेवाचे पूजन विसरू नये\nयमदेव आणि शनिदेव आहेत सूर्यदेवाचे पुत्र, आणखी कोणकोण आहेत यांच्या कुटुंबात\nअर्घ्य देण्याचा विधी : तांब्याच्या कलशात पाण्यामध्ये टाकावेत तांदूळ आणि लाल फुलंही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://scitechinmarathi.com/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A5%8C%E0%A4%A4%E0%A4%BF/", "date_download": "2018-11-13T07:12:19Z", "digest": "sha1:Z4XZWGKQZ6NIGGHTSZQ56P6XWRFFVD6I", "length": 5847, "nlines": 67, "source_domain": "scitechinmarathi.com", "title": "Graduate and Engineering Physics – विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात", "raw_content": "विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात\nपदार्थविज्ञानातील(Physics) रटाळ वाटणाऱ्या गोष्टींमधली खरी गंमत आणि अंदर की बात..\n१२ वी नंतरचं Physics\nगोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)\nबाह्य बळाने ढकलल्यावर विरोध करणारी व पुन्हा सावरणारी बळे Restoring Forces, Tensile Forces, Elasticity, Inertia, Friction\nवळताना रस्ता असा तिरका का होतो\nपदार्थात तेज द्रव्यामुळे होणारे भौतिक बदल व उष्णताक्षयमान Entropy and 2nd law of thermodynamics\nवायुची स्थायूवरील कुरघोडी | उदाहरण: चेंडूचे ‘स्विंग’ होणे Swing Bowling, Gas-Solid collision, Bernoulli’s Principle\nघर्षण – थांबवून ठेवणारा, नियंत्रण करणारा, अपघात टाळणारा वाहतूक पोलीस (Friction – The Traffic Police) Friction, Coefficient of Friction\nआधीच विज्ञानात उल्हास..त्यात घुसलं मॅथ्स (Relation between Physics and Mathematics)\nहे पदार्थविज्ञान शिकायचं तरी कशाला \nआधीच विज्ञानात उल्हास..त्यात घुसलं मॅथ्स (Relation between Physics and Mathematics)\nपदार्थविज्ञानात इतके नियम आणि अटी का असतात (Importance of Laws and Conditions in Physics)\nहे पदार्थविज्ञान शिकायचं तरी कशाला \nस्वत: विषयी थोडेसे…ब्लॉगविषयी बरेचसे\nपदार्थधर्मसंग्रह – प्रशस्तपाद ऋषी\nहा ब्लॉग कोणासाठी आहे\nडोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं\nविक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात © 2018. All Rights Reserved.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/task-force-eradicate-malnutrition-21383", "date_download": "2018-11-13T08:03:25Z", "digest": "sha1:SJR3MYWGTJOAYYHJ56P6GXFRAGFWKYCK", "length": 11964, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Task Force to eradicate malnutrition कुपोषण निर्मूलनासाठी टास्क फोर्स - पंकजा मुंडे | eSakal", "raw_content": "\nकुपोषण निर्मूलनासाठी टास्क फोर्स - पंकजा मुंडे\nशुक्रवार, 16 डिसेंबर 2016\nमुंबई - राज्यातील विविध भागांमध्ये कुपोषणांची असलेली गंभीर समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेत दिली. अतुल भातखळकर यांच्यासह अनेक आमदारांनी विधानसभेत ही लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर उत्तर देताना मुंडे म्हणाल्या, की कुपोषण निर्मूलन करण्यासाठी आदिवासी, महिला व बालविकास व आरोग्य विभागांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे. यासाठी महिनाभरातच टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी कुपोषणामुळे सुमारे 18 हजार बालकांचा मृत्यू झाला आहे. एप्रिल ते ऑगस्ट 2016 या कालावधीत 8 हजार बालके दगावली आहेत.\nमुंबई - राज्यातील विविध भागांमध्ये कुपोषणांची असलेली गंभीर समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेत दिली. अतुल भातखळकर यांच्यासह अनेक आमदारांनी विधानसभेत ही लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर उत्तर देताना मुंडे म्हणाल्या, की कुपोषण निर्मूलन करण्यासाठी आदिवासी, महिला व बालविकास व आरोग्य विभागांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे. यासाठी महिनाभरातच टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी कुपोषणामुळे सुमारे 18 हजार बालकांचा मृत्यू झाला आहे. एप्रिल ते ऑगस्ट 2016 या कालावधीत 8 हजार बालके दगावली आहेत. राज्यपालांनी बैठक बोलावून चिंता व्यक्‍त केली होती.\n#PMRDAIssue अनधिकृत बांधकामांना दिलासा\nपुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत कपात केली आहे....\nथंडीत घ्या आरोग्याची काळजी\nपुणे- भल्या पहाटे हुडहुडी भरविणारी थंडी... दुपारी उन्हाचे चटके, तर रात्री पुन्हा थंडी, असा अनुभव पुणेकर सध्या घेत आहेत. यंदा दिवाळीपाठोपाठ थंडीचा...\nअपंगांची आरोग्य विमा योजना बारगळली\nमुंबई - केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अपंगांसाठी सुरू झालेली स्वावलंबन आरोग्य विमा योजना बारगळली आहे. केंद्र सरकारने विमा...\nविकासाच्या वेगाला हवे सुविधांचे लॅंडिंग\nदेशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या...\nरस्त्यांवर थुंकणाऱ्या तीनशे जणांना दंड\nपुणे - रस्त्यांवर थुंकणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलली असून, तीनशे जणांवर दंडात्मक कारवाई केली. विशेष म्हणजे, अस्वच्छता...\nपरिस्थितीनुसार दावणीला आणि छावणीला चारा देणार - मुख्यमंत्री\nबीड : राज्यात सरासरीच्या 70 टक्के पाऊस पडला असून बीड जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण केवळ 50 टक्के आहे. मराठवाड्यात सर्वाधिक दुष्काळी परिस्थिती असलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/142-wari-yatra-2018/7187-sant-dnyaneshwar-maharaj-palkhi-sohala-at-alandi", "date_download": "2018-11-13T06:29:54Z", "digest": "sha1:NG7LAKYRGOG255JBH4CLJ3Q3PCL6FCZJ", "length": 5199, "nlines": 119, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "संत ज्ञानोबांच्या पालखीचे हरिनामाच्या जयघोषात पंढरपूरकडे प्रस्थान... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसंत ज्ञानोबांच्या पालखीचे हरिनामाच्या जयघोषात पंढरपूरकडे प्रस्थान...\nजय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर\nआळंदीमध्ये सध्या टाळ मृदंग आणि हरिमनामाचा नाद घूमत आहे. आज शुक्रवारी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रस्थान पालखी सोहळ्याचे मोठ्या जल्लोषात पंढरपूरकडे प्रस्थान झाले. सकाळपासूनच शासकीय पूजा अर्चना करण्‍यात आली असून दुपारी पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले.\nया पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोप-यातून लाखो भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले. संत ज्ञानोबांच्या पालखीचा मुक्काम आज मौकींच्या आजोळ घरी म्हणजेचं गांधी वाडा येथे असून दुसऱ्या दिवशी पालखीचे प्रस्थान पुण्याकडे होते.\nतुकोबाच्या प्रस्थानासाठी देहूमध्ये घूमला माऊलीचा गजर...\nपुण्यनगरी देहूतून संततुकोबांच्या पालखीचं प्रस्थान...\nआता टोकनद्वारे होणार विठुरायाचे दर्शन \nआता टोकनद्वारे होणार विठुरायाचे दर्शन \nविठुरायाच्या पंढरीत शिवसैनीकांचे आंदोलन\nपोलीस अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे बंदुकीतून गोळी सुटली अन्...\n‘राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू दे’ - चंद्रकांत पाटलांचे विठ्ठलाकडे साकडे\nपंढरपूरमधील नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, अज्ञातांकडून गोळीबार आणि कोयत्याने वार\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/kokan-news-ganesh-visarjan-devrukh-71023", "date_download": "2018-11-13T08:03:51Z", "digest": "sha1:JUQ5KQXUIGLTSZGJ6RAKUZX2P5DJYMIL", "length": 13099, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "kokan news ganesh visarjan in devrukh देवरुखात मनसैनिकांनी गणेशमूर्त्यांचे पुन्हा केले विसर्जन | eSakal", "raw_content": "\nदेवरुखात मनसैनिकांनी गणेशमूर्त्यांचे पुन्हा केले विसर्जन\nशनिवार, 9 सप्टेंबर 2017\nपर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करा,शाडूच्या मातीच्या,कागदी लगध्याच्या गणेशमूर्ती वापरा असे वारंवार आवाहन करुनही पीओपी गणेशमूर्ती आणण्यात भाविक धन्यता मानतात.या गणेशमूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने नदीपाञात त्या तशाच पडून रहातात.या मनापासुन पुजलेल्या गणेशमूर्तींचे विटंबना होते.\nसाडवली : देवरुख सप्तलिंगी नदीमधील निळकंठेश्वर,तसेच रामकुंड येथेभाविकांनी मोठमोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन केले होते.माञ पाण्याची पातळी कमी झाल्याने या न विरघळलेल्या पीओपीच्या गणेशमूर्ती वरती दिसु लागल्या हि बाब महाराष्र्ट नवनिर्माण सेनेच्या देवरुख शहर पदाधिकार्‍यांच्या लक्षात आली.या मनसैनिकांनी स्वखर्चाने या सर्व गणेशमूर्ती पाण्याबाहेर काढुन वाहनातून नेत बावनदीतील मोठ्या पाण्यात पुन्हा विसर्जित केल्या आहेत.\nपर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करा,शाडूच्या मातीच्या,कागदी लगध्याच्या गणेशमूर्ती वापरा असे वारंवार आवाहन करुनही पीओपी गणेशमूर्ती आणण्यात भाविक धन्यता मानतात.या गणेशमूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने नदीपाञात त्या तशाच पडून रहातात.या मनापासुन पुजलेल्या गणेशमूर्तींचे विटंबना होते.\nदेवरुख शहरातील भाविकांनी गणेशविसर्जन केलेल्या निळकंठेश्वर नदी घाट तसेच रामकुंड गणेशघाटाजवळील पाण्याची पातळी कमी झाल्याने या सर्व मोठ्या मूर्ती पाण्याबाहेर पडलेल्या अवस्थेत मनसे पदाधिकार्‍यांना दिसून आल्या.\nदेवरुख मनसे शहर प्रमुख अनुराग कोचिरकर व पदाधिकारी,कार्यकर्तेयांनी एकञ येत स्वखर्चाने चारचाकी वाहने आणून या मोठ्या गणेशमूर्ती ६की.मी.दूर असलेल्या व पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात असलेल्या बावनदी पाञात नेवून पुन्हा त्या विसर्जित करुन एक सामाजिक बांधिलकी जपली आहे.\nआपण श्रध्देने गणेशोत्सव साजरा करतो माञ गणरायांची मूर्ती विसर्जन केल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करतो व याच मूर्तींची पाण्याबाहेर पडून विटंबना होते ही बाब आपण लक्षातच घेत नाही.\nदेशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र पुन्हा सत्तेत : गिरीश महाजन\nजळगाव : देशात नरेंद्र मोदींसारखे कणखर, पोलादी पुरुषाचे नेतृत्व आहे. कॉंग्रेसकडे कोणतेही सक्षम नेतृत्व नाही, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींना...\nहा ‘आवाज’ दबलाच पाहिजे\nदिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. काळोख हटविणारा. पण अलीकडे अनेक सणांना अति उत्साही जनांच्या उपद्‌व्यापांमुळे गालबोट लागू लागले आहे. सण-उत्सवाच्या...\nआता 'मेट्रो आकाशकंदील' कसबा पेठेतील हलता देखावा ठरतोय आकर्षण\nपुणे : मेट्रोविषयी पुणेकरांमध्ये कमालीची उत्सुकता असल्याचे गणेशोत्सवातील देखाव्यांत दिसून आलेच होते...पण दिवाळीतही \"मेट्रो'चे आकर्षण कमी झाले नाही....\nकल्याण - कल्याण मधील जुना पत्रिपुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आल्याने वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे नागरिक बेजार झाले आहेत. गणेशोत्सवानंतर जुना...\nशहरात रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढणार\nपुणे :\"व्यापाऱ्यांना निर्भयपणे व्यवसाय करता यावा, यासाठी रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवून कायदा व सुव्यवस्था आणखी सक्षम करण्यात येईल,'' अशी...\nचुणचुणीत रोशन शांत झाला... कायमचाच\nउंड्री : रोशन त्याचे नाव. वडील ज्या सोसायटीचे सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते, त्याच सोसायटीच्या गणेशोत्सव स्पर्धेत अवघ्या 13 वर्षांचा रोशन प्रथम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/about-two-weeks-word-dalit-reply-26599", "date_download": "2018-11-13T07:20:27Z", "digest": "sha1:TEW4DDYWM52PTWJCN3W6X66DF4WVP6QF", "length": 13782, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "About two weeks the word Dalit Reply दलित या शब्दाबाबत दोन आठवड्यांत उत्तर द्या | eSakal", "raw_content": "\nदलित या शब्दाबाबत दोन आठवड्यांत उत्तर द्या\nबुधवार, 18 जानेवारी 2017\nनागपूर - दलित हा शब्द आक्षेपार्ह व असंवैधानिक असल्याचा दावा करणाऱ्या जनहित याचिकेवरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी (ता. 17) केंद्राच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभागाला दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याची तंबी दिली.\nदलित असे संबोधित केल्याने संबंधितांच्या भावना दुखावतात. तसेच हा शब्द असंवैधानिक आणि आक्षेपार्ह आहे. यामुळे मुद्रित, दृकश्राव्य तसेच सोशल नेटवर्किंग साईट्‌सवर हा शब्द वापरण्यात येऊ नये, अशी विनंती करणारी ही याचिका आहे. अमरावतीमधील \"भीमशक्ती'चे विदर्भ महासचिव पंकज लीलाधर मेश्राम असे याचिकाकर्त्याचे नाव आहे.\nनागपूर - दलित हा शब्द आक्षेपार्ह व असंवैधानिक असल्याचा दावा करणाऱ्या जनहित याचिकेवरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी (ता. 17) केंद्राच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभागाला दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याची तंबी दिली.\nदलित असे संबोधित केल्याने संबंधितांच्या भावना दुखावतात. तसेच हा शब्द असंवैधानिक आणि आक्षेपार्ह आहे. यामुळे मुद्रित, दृकश्राव्य तसेच सोशल नेटवर्किंग साईट्‌सवर हा शब्द वापरण्यात येऊ नये, अशी विनंती करणारी ही याचिका आहे. अमरावतीमधील \"भीमशक्ती'चे विदर्भ महासचिव पंकज लीलाधर मेश्राम असे याचिकाकर्त्याचे नाव आहे.\nआज याबाबत प्रसारण मंत्रालयाने शपथपत्र सादर केले. त्यात्त दलित शब्दाचा वापर करावा की नाही याचा निर्णय घेण्याची जबाबदारी सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभागाची आहे, असे त्यात म्हटले आहे. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाला प्रतिवादी करण्यात येऊन उत्तर मागण्यात आले आहे. प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया आणि राज्य सरकारने याचिकेवर उत्तर सादर केलेले नाही.\nदलित शब्दाचा उल्लेखच नाही\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित हा शब्द आपत्तीजनक आहे. हा शब्द जनगणनेच्या वेळी संभ्रम निर्माण करतो. शेड्युल कास्ट कमिशनने 23 जानेवारी 2008 रोजी दलित शब्द असंवैधानिक आहे, असे स्पष्ट मत व्यक्‍त केले होते. सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा स्वर्णसिंग, लतासिंग आणि अरुण मुगम या प्रकरणांत अशा शब्दांचा वापर असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. या प्रकरणी ऍड. शैलेश नारनवरे यांनी याचिकाकर्त्यांतर्फे बाजू मांडली.\nअमिताभ बच्चन यांचा नागपुरात महिनाभर मुक्काम\nनागपूर - भारतीय चित्रपट सृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’च्या चित्रीकरणासाठी जवळपास पंचवीस दिवस नागपुरात मुक्काम असणार आहे, यावर खुद्द...\n'पुण्याचे नाव बदलून जिजापूर करा'\nपुणे - पुणे शहर हे राष्ट्रमाता जिजाऊ मॉंसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखले जाते. त्यामुळे पुण्याचे नाव बदलून जिजापूर करण्यात...\nविकासाच्या वेगाला हवे सुविधांचे लॅंडिंग\nदेशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या...\nफॉरेंसिक ऑडिट रिपोर्टसाठी महिन्यांचा कालावधी द्यावा\nपुणे - ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांच्यासह इतरांवर दाखल असलेल्या...\nबिगर बॅंकिंग कंपन्यांवर रिझर्व्ह बॅंकेचा बडगा\nमुंबई - बिगर बॅंकिंग वित्त क्षेत्रातील घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेने कडक पावले उचलली आहेत. गैरप्रकार करणाऱ्या बिगर बॅंकिंग...\nब्रेक टेस्ट ट्रॅकच्या जागेचा प्रश्‍न मार्गी\nसातारा - धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत वर्ये (ता. सातारा) येथील गायरानातील दोन हेक्‍टर जागा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या नावावर करण्याचे आदेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://reshamaachyaa-reghaani.blogspot.com/2007/12/blog-post_20.html", "date_download": "2018-11-13T07:57:16Z", "digest": "sha1:KE7OFNCGQNKRK36VZISYT5YDEYERPYRZ", "length": 8790, "nlines": 118, "source_domain": "reshamaachyaa-reghaani.blogspot.com", "title": "रेशमाच्या रेघानी: गहूटाका, साखळी वगैरे", "raw_content": "\nगहुटाक्यासाठी कापडावर खालील प्रमाणे डिझाइन काढा. आता फुलाच्या पाकळिच्या आतील टोकावर सुई कापडातुन वर काढा. आता परत सुई जिथून वर काढली तिथेच खाली तोचा पण पूर्ण्पणे खाली घालू नका. त्याच पाकळीच्या बाहेरील टोकातून सुई कापडातुन वर काढून दोरयाने सुईखालुन वेढा घ्या आणि सुई पूर्ण्पणे कापडाबाहेर काढा. पण दोरा ओढुन ना घेता थोडा सैल ठेवून टाका गव्हासारखा टपोरा दिसेल असा सैल ठेवा. आणि सुई त्या वेढ्यापलिकडे कापडात पूर्णपणे कापडातुन खाली घाला आणि अशाच प्रकारे सगळे फूल पूर्ण करा.\nकापडावर एक सरळ रेघ डिझाइन म्हणून काढून घ्या. त्या रेघेच्या एका टोकातून सुई वर कढा आणि पहिला टाका गहुटाक्याप्रमाणे घालून घ्या. साखळीची दुसरीकडी म्हणजे पण एक गहुटाकच असतो पण शेवटी सुई कापडातुन खाली घालतो त्याऐवजी पुढचा गहुटाका घालत डिझाइन पूर्ण करायचे आहे आणि सगळ्यात शेवटी सुई कापडातुन खाली घालून गाठ घालायची आहे.\nकापडावर एक रेघ डिझाइन म्हणून काढून घ्या. साखळीचा पहिला टाका घालून घ्या. पुढचा टाका आता ह्या पहिल्या टाक्याच्या शेजारीच घालावायाचा आहे. त्यासाठी सुई परत पहिल्यMदा जिथे वर काढली होती त्याशेजारीच परत खाली तोचा आणि पहिल्या साखळीच्या शेजारी परत कापडातुन बाहेर काढा. आता परत सुईभोवती दोरयाचा वेढा घ्या. दोन गहुटाके शेजारी काढल्याप्रमाणे दिसेल. आता पुढचा टाका ह्या दुसर्या कडीच्या डोक्यावर घालून त्याशेजारचा पहलिया साखळीच्या डोक्यावर घालत घालत डिझाइन पूर्ण करायचे आहे.\nयासाठी एक सरळ रेघ डिझाइन म्हणून काढून घ्या. आता साखळीचा पहिला टाका घालताना डिझाईन्च्या रेघेवार सुई वर ना काढता थोडी त्या रेघेच्या डाव्या बाजूला काढावी आणि नेहेमीप्रमाणे साखळिची कडी पूर्ण करावी. दुसरी कडी घालताना सुई रेघेच्या उजवीकडे काढून पूर्वीप्रमाणेच कडी पूर्ण करावी. असेच एकदा डाविकडे एकदा उजवीकडे करत नागमोडी साखळी पूर्ण करावी.\nLabels: गहूटाका, साखळी वगैरे\nमिनोती, अजून सुरुवात आहे म्हणून एक सुचना- यात प्रतिसादांमध्ये जे पण शंका/प्रश्न विचारले जातील, त्यांना तू जी उत्तरे/स्पष्टीकरणं देशील ती प्रतिक्रियेच्या पानावर न देता, मुख्य पानावरच (पाहिजे तर त्या त्या प्रश्नाचा सन्दर्भ देऊन) दे. म्हणजे सगळं एकत्र राहील.\nप्रोजेक्ट १: टेबल मॅट\nसाडी, ड्रेस, टेबक्लॉथ सारखे मोठे काम करताना --\nमधे ब्लॉगवर एका मुलीने मला विचारले की मला साडीवर भरतकाम करायचे आहे कोणते डिझाईन घेऊ, कोणते टाके घेऊ असे विचारले. बरेच दिवस विचार केला यावर आ...\nHat Ready अलिकडे एका मैत्रिणीला तिच्या वाढदिवसाला काय द्यावे असा विचार चालला होता. अगदी ड्रेस, पुस्तक, मिक्सर, स्वेटर इत्यादी प्रकार शोधु...\nMotif on a dress या वर्षात मी बरेच उद्योग हातात घेतले आणि पूर्ण देखिल केले. भारतभेटीत कोणी केलेल्या साड्या, ड्रेसेस वगैरे पाहिले आणि लगेच...\nनविन वर्ष कलेच्या आनंदाचे भरभराटीचे जावो\nप्रोजेक्ट १ - टेबल मॅट\nअजुन थोडे नमन ...\n|| श्री गणेशाय नम: ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/dtracker14?order=type&sort=asc", "date_download": "2018-11-13T07:29:21Z", "digest": "sha1:N2KSZNFEGHE5ETFR65VHI2XAJJXNTCAK", "length": 13449, "nlines": 104, "source_domain": "aisiakshare.com", "title": " दिवाळी अंक २०१४ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nविशेषांक ऋणनिर्देश ऐसीअक्षरे 41 गुरुवार, 06/11/2014 - 11:50\nविशेषांक दोनशे त्रेसष्ठ आदूबाळ 19 गुरुवार, 06/11/2014 - 06:13\nविशेषांक चळवळी : अशाश्वतांच्या तलवारी राजेश घासकडवी 18 शुक्रवार, 09/01/2015 - 23:51\nविशेषांक 'शिस'पेन्सिलीची कुळकथा प्रभाकर नानावटी 9 सोमवार, 20/10/2014 - 22:51\nविशेषांक चळवळी यशस्वी का होतात, का फसतात आनंद करंदीकर 22 शुक्रवार, 18/08/2017 - 13:16\nविशेषांक अॅडम आणि इव्ह अवलक्षणी 18 सोमवार, 27/10/2014 - 12:47\nविशेषांक शिनुमा : श्री फारएण्डराये देखियले फारएण्ड 53 बुधवार, 13/01/2016 - 20:35\nविशेषांक “कामगारांचं हित कामगार चळवळीने पाहिलं नाही.” - राजीव सानेंची मुलाखत प्रकाश घाटपांडे 14 सोमवार, 20/10/2014 - 11:47\nविशेषांक चौकट चीजपफ 10 शुक्रवार, 17/10/2014 - 22:29\nविशेषांक अमेरिकेतील चळवळी : धागे उभे-आडवे, आडवे-तिडवे धनंजय 16 शुक्रवार, 24/10/2014 - 09:16\nविशेषांक मिनिमॅलिझमचं एक वैयक्तिक स्त्रीवादी परीक्षण फूलनामशिरोमणी 25 गुरुवार, 30/10/2014 - 00:42\nविशेषांक विष्णुध्वज नावाचा लोहस्तंभ अरविंद कोल्हटकर 9 रविवार, 19/10/2014 - 09:41\nविशेषांक चळवळ : व्यक्ती आणि समष्टी मुग्धा कर्णिक 28 शुक्रवार, 30/01/2015 - 09:26\nविशेषांक 'एक नंबर'ची गोष्ट ३_१४ विक्षिप्त अदिती 35 शुक्रवार, 20/11/2015 - 20:45\nविशेषांक विषय (कादंबरीचा) - 17 सोमवार, 27/10/2014 - 10:51\nविशेषांक अक्षरांचे संख्याशास्त्र आणि मराठीची तदानुषंगिक थट्टा जयदीप चिपलकट्टी 27 शुक्रवार, 24/10/2014 - 04:26\nविशेषांक छान सुट्टं सुट्टं वंकू कुमार 5 शुक्रवार, 17/10/2014 - 01:25\nविशेषांक \"अब्राह्मणी प्रबोधनाला पर्याय नाही\" - प्रा. प्रतिमा परदेशी ऐसीअक्षरे 145 बुधवार, 29/10/2014 - 16:21\nविशेषांक प्रश्न उरतो इच्छाशक्तीचा नंदा खरे 12 सोमवार, 20/10/2014 - 20:17\nविशेषांक ग्रंथोपजीविये लोकी इये शशिकांत सावंत 8 सोमवार, 20/10/2014 - 23:00\nविशेषांक कुठे नेऊन ठेवली सामाजिक जाणीव हेमंत कर्णिक 7 गुरुवार, 23/10/2014 - 22:14\nविशेषांक जेवणं : एक आद्य शत्रू अस्वल 17 बुधवार, 05/11/2014 - 22:45\nविशेषांक दैत्यपटांतील रूपके अमोल 16 रविवार, 23/11/2014 - 10:28\nविशेषांक पॅरिसच्या (स्वातंत्र्य)देवता चिंतातुर जंतू 14 शनिवार, 18/10/2014 - 13:42\nविशेषांक कूपमंडुक झंपुराव तंबुवाले 13 रविवार, 26/10/2014 - 16:32\nविशेषांक मराठी अभ्यासकेंद्र : संस्थेचा परिचय आणि एका कार्यकर्त्याचं मनोगत दीपक पवार 3 रविवार, 19/10/2014 - 20:17\nविशेषांक व्हर्चुअल मयतरीची फेसाळ चळवळ उसंत सखू 18 शनिवार, 08/11/2014 - 21:56\nविशेषांक मला बी प्रेम करू द्या की रं - आदित्य जोशी मस्त कलंदर 130 शुक्रवार, 07/09/2018 - 10:26\nविशेषांक मल्लिकाचा किस प्रणव सखदेव 11 बुधवार, 22/10/2014 - 13:04\nविशेषांक समाजवादी चळवळ – एक टिपण सान्दीपनी 1 रविवार, 19/10/2014 - 12:06\nविशेषांक पुरुष: एक वाट चुकलेला मित्र अवधूत परळकर 10 रविवार, 15/03/2015 - 16:40\nविशेषांक डावा आदर्शवाद आणि खुली बाजारपेठ मिलिंद मुरुगकर 5 रविवार, 19/10/2014 - 12:08\nविशेषांक 'मोदी हा संघाचा नाईलाज आहे' - सुरेश द्वादशीवार कल्पना जोशी 39 शुक्रवार, 02/01/2015 - 08:41\nविशेषांक फिल्म न्वार: कथा हाच निकष मिलिंद 3 गुरुवार, 23/10/2014 - 22:09\nविशेषांक यत्र यत्र बात्रा तत्र तत्र हनी सिंग श्रीरंजन आवटे 6 मंगळवार, 28/10/2014 - 14:58\nविशेषांक ऐसी मिष्टान्ने रसिके ... अस्वल 10 सोमवार, 27/10/2014 - 12:54\nविशेषांक आपली आधुनिकता - पार्थ चटर्जी धनुष 11 गुरुवार, 08/01/2015 - 02:53\nविशेषांक एस्केपिंग महत्त्वाकांक्षा उत्पल 53 शनिवार, 01/11/2014 - 09:31\nविशेषांक 'क्रमांक एकचा प्रयत्न मराठी माणसाने केला नाही.' - गिरीश कुबेर ऐसीअक्षरे 12 शुक्रवार, 05/12/2014 - 17:19\nविशेषांक चळवळ (सदाशिव पेठी) परिकथेतील राजकुमार 14 सोमवार, 27/10/2014 - 12:39\nविशेषांक नांगी गळू लागलेले फुलपाखरू संजीव खांडेकर 7 रविवार, 09/11/2014 - 00:48\nविशेषांक जनआंदोलनं - साधीसरळ गुंतागुंत सुनील तांबे 3 मंगळवार, 28/10/2014 - 10:43\nविशेषांक लाकूडतोड्याची गोष्ट संजीव खांडेकर 25 रविवार, 09/11/2014 - 00:36\nविशेषांक प्रयोग-परिवार, एक प्रयोगशील चळवळ रुची 15 मंगळवार, 25/11/2014 - 05:35\nविशेषांक न्यूरॉन - कुत्रं नव्हे, मित्र राजेश घासकडवी 28 रविवार, 25/10/2015 - 04:15\nजॉनी वॉकर (जन्म : ११ नोव्हेंबर १९२६)\nजन्मदिवस : शिखांचे महाराजा रणजीत सिंग (१७८०), भौतिकशास्त्रज्ञ जेम्स क्लर्क मॅक्सवेल (१८३१), लेखक रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन (१८५०), लेखक, विधिज्ञ, पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर (१८७३), के जीवनसत्त्व शोधणारा नोबेलविजेता एडवर्ड डॉईजी (१८९३), लेखक, विचारवंत व 'नवी क्षितिजे'चे संस्थापक संपादक विश्वास रघुनाथ पाटील (१९२८), अभिनेत्री जीन सेबर्ग (१९३८), लेखक हुमायूँ अहमद (१९४८), सन मायक्रोसिस्टम्सचा सहसंस्थापक स्कॉट मकनीली (१९५४), अभिनेत्री व्हूपी गोल्डबर्ग (१९५५), अभिनेत्री जुही चावला (१९६७), लेखिका अयान हिरसी अली (१९६९)\nमृत्युदिवस : चित्रकार लुदोव्हिको काराच्ची (१६१९), संगीतकार रोसिनी (१८६८), चित्रकार कामिय पिसारो (१९०३), लेखक हेक्टर ह्यू मन्रो उर्फ साकी (१९१६), सिनेदिग्दर्शक व्हित्तोरिओ द सिका (१९७४)\n१६८१ : संभाजींनी औरंगजेबाविरोधात बंड करून त्याचा मुलगा अकबर याची महाराष्ट्रात भेट घेतली.\n१९५६ : अलाबामा राज्यातील बसमध्ये गौर-कृष्णवर्णीयांसाठी वेगळे राखीव विभाग ठेवण्याची तरतूद बेकायदेशीर असल्याचा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या समान हक्कांसाठीच्या लढ्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता.\n१९७१ : बालभारतीने 'किशोर' मासिकाचा अंक प्रायोगिक पातळीवर प्रथम प्रकाशित केला. जाने. ७२ पासून नियमित प्रकाशन.\n१९९५ : सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार.\n२००१ : अमेरिकन फौजांनी तालिबानकडून काबूलचा ताबा मिळवला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 7 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/criminalization-of-100-people-in-mumbai-50-sellers-of-excessive-fireworks-5980368.html", "date_download": "2018-11-13T06:27:42Z", "digest": "sha1:HSTDNDDGJUYA5OPDMIP7HNMZZORMWFIB", "length": 10397, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Criminalization of 100 people in Mumbai, 50 sellers of 'excessive' fireworks | फटाके उडवणाऱ्या ‘अतिउत्साही’ 100 जणांवर, 50 विक्रेत्यांवर मुंबईमध्ये गुन्हे", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nफटाके उडवणाऱ्या ‘अतिउत्साही’ 100 जणांवर, 50 विक्रेत्यांवर मुंबईमध्ये गुन्हे\nनागपूर शहरातही 63 जणांवर गुन्हे दाखल\nमुंबई - दिवाळीत फक्त रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी शंभराहून अधिक व्यक्तींवर गुन्हे दाखल केले अाहेत. ५३ फटाके विक्रेत्यांवरही नियमभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेल्या फटाक्यांची विक्री केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी सर्वाधिक गुन्हे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नोंदवण्यात आले आहेत. दरम्यान, नागपुरातही अशाच प्रकारे ६३ जणांवर गुन्हे दाखल झाले अाहेत.\nध्वनी तसेच वायू प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी दिवाळीसह अन्य सणांदरम्यान तसेच विवाहासारख्या समारंभातही रात्री आठ ते दहा या वेळेतच फटाके फोडावेत असा निर्णय नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी दिवाळीच्या चार दिवसांदरम्यान धडक कारवाई करत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल शंभर जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी बहुतांश गुन्हे न्यायालयाने ठरवून दिलेल्या वेळेच्या मर्यादेबाहेरील वेळेत फटाके वाजवल्याने नोंदवण्यात आले आहेत. भादंविच्या कलम १८८, ११०, ११७ आणि कलम ३४ नुसार हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.\nन्यायालयाच्या आदेशानंतरही मोठ्या आवाजाचे आणि घातक रसायनांचा वापर असलेल्या फटाक्यांची विक्री केल्याप्रकरणी ५३ फटाके विक्रेत्यांविरोधातही गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिस दलाचे प्रवक्ते, उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी दिली. मध्य मुंबईत म्हणजेच माटुंगा, शीव, अँटॉप हिल यासारख्या पोलिस ठाण्यात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे.\nमोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर बंदी नावालाच\nसर्वोच्च न्यायालयाने मोठा आवाज करणाऱ्या आणि घातक रसायनांचा वापर असलेल्या फटाक्यांच्या उत्पादन आणि विक्रीवरही बंदी घातली आहे. मात्र, मोठ्या आवाजाच्या फटाक्यांची न्यायालयाने नेमकी व्याख्या न केल्याने अनेक ठिकाणी सुतळी बॉम्बसारख्या मोठ्या आवाजाच्या फटाक्यांची सर्रास विक्री केली जात असल्याचे चित्र होते. तसेच प्रत्येक ठिकाणी जाऊन फटाक्यांच्या आवाजाची पातळी मोजणे पोलिसांना शक्य नव्हते. त्यामुळे बंदी कागदावरच राहिली.\nमुंबईतील मरीन ड्राइव्ह, विविध चौपाट्या, मोकळी मैदाने अशा ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यासाठी मुंबईकर माेठ्या संख्येने गोळा होत असतात. ही बाब लक्षात घेत अशा गर्दीच्या ठिकाणी मुंबई पोलिसांनी रात्री दहानंतर ध्वनिक्षेपकाच्या साहाय्याने नागरिकांना फटाके न फोडण्याचे आवाहन केले. याचा योग्य तो परिणाम होऊन अनेक ठिकाणी रात्री दहानंतर शांतता असल्याचे दिसून आले.\nशार्प शूटरने पाठीमागूनच अवनीवर गोळी झाडली: पोस्टमॉर्टेमच्या आधारे अधिकाऱ्याचा दावा\nअयाेध्या दाैऱ्यातील भाषणाच्या तयारीसाठी उद्धव ठाकरेंना हिंदी भाषेची शिकवणी\nमुंबईकरांना 40 एसी लाेकलची भेट देणार; रेल्वेमंत्र्यांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/declaration-citizens-information-18696", "date_download": "2018-11-13T07:24:23Z", "digest": "sha1:W3ROWXS3JVEX672E22VY3KEBSSUDLPIS", "length": 22353, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "Declaration of the Citizens Information नागरिकांच्या सूचना हाच आमचा जाहीरनामा | eSakal", "raw_content": "\nनागरिकांच्या सूचना हाच आमचा जाहीरनामा\nशनिवार, 3 डिसेंबर 2016\nपुणे - शहराचा सुनियोजित आणि सूत्रबद्ध विकास होण्यासाठी, नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि वाहतूक-घनकचरा-पाणीपुरवठा-आरोग्य-शिक्षण आदींबाबत पुणेकरांनी ‘सकाळ’च्या व्यासपीठावर व्यक्त केलेल्या अपेक्षांचा समावेश आपापल्या पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये करण्याची ग्वाही सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी शुक्रवारी दिली. तसेच शहराचा विकास करण्यासाठीचे त्या व्यतिरिक्तचे बहुविध पर्यायही या प्रतिनिधींनी या वेळी मांडले.\nपुणे - शहराचा सुनियोजित आणि सूत्रबद्ध विकास होण्यासाठी, नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि वाहतूक-घनकचरा-पाणीपुरवठा-आरोग्य-शिक्षण आदींबाबत पुणेकरांनी ‘सकाळ’च्या व्यासपीठावर व्यक्त केलेल्या अपेक्षांचा समावेश आपापल्या पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये करण्याची ग्वाही सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी शुक्रवारी दिली. तसेच शहराचा विकास करण्यासाठीचे त्या व्यतिरिक्तचे बहुविध पर्यायही या प्रतिनिधींनी या वेळी मांडले.\nमहापालिका निवडणुकीत मतदारांसमोर आपला पक्ष शहराचा विकास कशा पद्धतीने करणार, यासाठी सर्वच राजकीय पक्ष सध्या जाहीरनामा तयार करीत आहे. या पार्श्‍वभूमीवर शहराचा विकास कसा व्हावा, यासाठी ‘सकाळ’ने नागरिकांकडून लेखी स्वरूपात सूचना मागविल्या होत्या. त्याला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. वाहतूक, पाणीपुरवठा, घनकचरा, झोपडपट्टी पुनर्वसन, पर्यावरण, स्टार्टअप- कौशल्य विकास, उद्योग- व्यापार या क्षेत्रांतील सूचनांबरोबरच महिला- ज्येष्ठ नागरिक, युवतींनीही त्यांच्या मनातील शहर कसे असावे, या बाबतच्या अपेक्षा लेखी स्वरूपात मांडल्या. त्याचा तपशील ‘सकाळ’ने गेले आठ दिवस ‘जाहीरनामा पुणेकरांचा’ या सदरातून मांडला. नागरिकांच्या केलेल्या सूचनांचे संकलन करून ते आज प्रमुख राजकीय पक्षांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर या पक्षांच्या शहरांध्यक्षांच्या बैठकीत त्यावर चर्चा झाली आणि त्यांनी या विविध मुद्‌द्‌यांवर तपशीलवार चर्चा केली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष आणि खासदार ॲड. वंदना चव्हाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर प्रमुख हेमंत संभूस, अजय शिंदे, शिवसेनेचे शहर संघटक श्‍याम देशपांडे, रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) शहराध्यक्ष महेंद्र कांबळे तसेच नवनाथ कांबळे, भारिप- बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष म. ना. कांबळे तसेच वैशाली चांदणे, आम आदमी पक्षाचे प्रतिनिधी मुकुंद किर्दत आदी सहभागी झाले होते. ‘सकाळ’चे संपादक मल्हार अरणकल्ले यांनी स्वागत केले तर, कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार यांनी प्रास्ताविक केले. सहयोगी संपादक सुनील माळी यांनी सूत्रसंचालन केले.\nशहराला भेडसावणारी मुख्य समस्या ही वाहतूक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. त्यास या सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी दुजोरा दिला. या मुद्‌द्‌यावरून प्रारंभ झालेल्या चर्चेत एकात्मिक वाहतूक यंत्रणेची शहराला गरज असून मेट्रो, मोनोरेल, रिंगरोड, बाह्यवर्तुळाकार द्रुतगती मार्ग तसेच अंतर्गत वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर) आदींची शहराला आवश्‍यकता असल्याचा मुद्दा सर्वांनी मांडला. तसेच शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम झाल्याशिवाय खासगी वाहनांची संख्या कमी होणार नाही, प्रदूषण कमी होणार नाही, याचा पुनरुच्चार करण्यात आला तसेच पीएमपीच्या बसची संख्या वाढविण्याची गरज असल्याच्या मुद्‌द्‌यावर सर्वांचे एकमत झाले. बीआरटीबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता करून ही सेवा चांगल्या पद्धतीने लोकापर्यंत पोचविण्याची गरजही या वेळी व्यक्त झाली.\nझोपडपट्टीधारकांना ३५० नव्हे तर, ५०० चौरस फुटांचे घर देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सर्वच प्रतिनिधींनी अनुकूलता दर्शविली. तर, झोपडपट्टीतील नागरिकांचे पुनर्वसन करताना त्यांना रोजगाराच्या अधिक संधी मिळतील, याकडे लक्ष देण्याची आवश्‍यकताही या वेळी व्यक्त करण्यात आली.\nघनकचरा व्यवस्थापनासाठी जगात यशस्वी ठरलेल्या तंत्रज्ञानाचा वापर प्रकल्पांत व्हावा. तसेच कचऱ्याचे ओला आणि सुका, असे वर्गीकरण करण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज चर्चेत व्यक्त करण्यात आली.\nशहराला २४ तास समान आणि शुद्ध पाणी देण्यासाठी जलवाहिन्यांचे भूमिगत जाळे नव्याने विकसित करायला हवे आणि साठवणूक क्षमताही वाढविणे गरजेचे आहे. त्यानंतरच्या टप्प्यात पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी मीटर पद्धतीचा अवलंब करायला हवा, यावरही उपस्थितांचे एकमत झाले. शहरातील मुळा- मुठा नदीचे संवर्धन करतानाच निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करायला हवा, अशी अपेक्षा या चर्चेत व्यक्त झाली.\nस्टार्ट अप आणि कौशल्य प्रशिक्षण\nपर्यावरण, ज्येष्ठ नागरिकांना सुविधा, आरोग्यविषयक उपक्रम, स्टार्ट अप आणि कौशल्य प्रशिक्षणाबद्दलही समाजात जागरूकता निर्माण करून त्यानुसार धोरण ठरविण्यात येईल, असे उपस्थितांनी नमूद केले.\nसर्वच पक्षांसाठी उपयुक्त ठरला पुणेकरांचा जाहीरनामा\nशहराच्या हितासाठी सर्वच घटक कार्यरत असतात. नागरिकही त्यात सूचना करीत असतात. राजकीय पक्ष जाहीरनामा तयार करीत असताना नागरिकांशी संवाद साधला जातोच; परंतु ‘सकाळ’ने मांडलेल्या पुणेकरांच्या जाहीरनाम्याद्वारे राजकीय पक्षांना एक मैलाचा दगड गाठण्यात यश आल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी व्यक्त केली. तर, ‘ ‘सकाळ’च्या माध्यमातून मिळालेल्या नागरिकांच्या सूचना जाहीरनामा तयार करताना मोलाच्या ठरतील’, असे मत शिवसेना, मनसे, भाजप, रिपब्लिकन पक्ष, भारिप बहुजन महासंघाने व्यक्त केले. राष्ट्रवादीने ‘पुणे कनेक्‍ट’च्या माध्यमातून आत्तापर्यंत सुमारे तीन हजार नागरिकांच्या सूचना जाहीरनाम्यासाठी गोळा केल्या आहेत. आता ‘ ‘‘सकाळ’च्या जाहीरनाम्याचाही समावेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात करू’, असे खासदार चव्हाण यांनी सांगितले.\nअमिताभ बच्चन यांचा नागपुरात महिनाभर मुक्काम\nनागपूर - भारतीय चित्रपट सृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’च्या चित्रीकरणासाठी जवळपास पंचवीस दिवस नागपुरात मुक्काम असणार आहे, यावर खुद्द...\nएक हजार शिक्षक ठरणार अतिरिक्त\nनागपूर - अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फटका शहरातील महाविद्यालयांना बसला आहे. शहरात अकरावीच्या १९ हजार ९३१ जागा...\nमहापालिकेचे भंगार कोठार ‘फुल’\nपिंपरी - महापालिकेच्या भंगार साहित्याच्या लिलाव प्रक्रियेला विलंब होत असल्याने नेहरूनगर कोठार पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे विविध विभागांकडील...\nआयुक्तालयासाठी केवळ ४२ वाहने\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाचे क्षेत्रफळ ५१८ चौ. किलोमीटर आहे, तर पुणे आयुक्‍तालय त्यापेक्षा कमी आहे. पिंपरीत नवीन आयुक्‍तालयासाठी...\n...तर भाजप धोकादायक पक्ष- रजनीकांत\nचेन्नई- विरोधी पक्षांना जर भारतीय जनता पक्ष हा धोकादायक आहे असे वाटत असेल तर, नक्कीच तसे असू शकते असे विधान सुपरस्टार रजनीकांत यांनी केले आहे....\nभीमा सहकारी साखर कारखाना दुसरे बिल 100 रुपये प्रति टनाप्रमाणे काढणार\nमोहोळ- टाकळी सिकंदर ता. मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2017-18 मधील शेतकऱ्यांची एफआरपी प्रमाणे निघणारी पूर्ण रक्कम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahitisagar.com/0623.php", "date_download": "2018-11-13T06:44:28Z", "digest": "sha1:4XH7GYU2KNUGKF4S6NO2EQZUCB6SBFBV", "length": 6466, "nlines": 52, "source_domain": "mahitisagar.com", "title": " २३ जून", "raw_content": "दिनविशेष : २३ जून\nहा या वर्षातील १७४ वा (लीप वर्षातील १७५ वा) दिवस आहे.\n: दुसर्‍या महायुद्धात जपानच्या शरणागतीची साक्षीदार असलेली ’यू. एस. एस. मिसुरी’ ही युद्धनौका निवृत्तीनंतर पर्ल हार्बर बंदरात दाखल झाली.\n: आवामी लीगच्या शेख हसीना वाजेद यांचा बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला. या बांगलादेशच्या दुसर्‍या महिला पंतप्रधान होत.\n: इंग्लंडला ९२ धावांनी हरवून वेस्ट इंडिजने दुसरा क्रिकेट विश्वकरंडक जिंकला.\n: पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितिची स्थापना झाली.\n: प्लासीची लढाई : ’पलाशी’ येथे रॉबर्ट क्लाईवच्या ३,००० सैन्याने सिराज उद्दौलाच्या ५०,००० सैन्याचा फितुरी करवून पराभव केला.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n: झिनेदिन झिदान – फ्रेन्च फूटबॉलपटू\n: सर लिओनार्ड तथा ’लेन’ हटन – इंग्लिश क्रिकेटपटू (मृत्यू: ६ सप्टेंबर १९९०)\n: अ‍ॅलन ट्युरिंग – इंग्लिश गणितज्ञ आणि संगणकतज्ञ (मृत्यू: ७ जुन १९५४)\n: वीर विक्रम शाह ’त्रिभुवन’ – नेपाळचे राजे (मृत्यू: १३ मार्च १९५५)\n: राजेन्द्र नाथ लाहिरी – क्रांतिकारक (मृत्यू: १७ डिसेंबर १९२७)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n: रे लिंडवॉल – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू (जन्म: ३ आक्टोबर १९२१)\n: वसंत शांतारम देसाई – नाटककार, साहित्यिक, साक्षेपी समीक्षक आणि बालगंधर्वांचे चरित्रकार (जन्म: \n: हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय – हिन्दी चित्रपटांतील प्रसिद्ध चरित्र अभिनेते. त्यांच्या ’साहिब, बिबी और गुलाम’, ’बावर्ची’ इ. चित्रपटांतील भुमिका विशेष गाजल्या. ते कवी (इंग्रजी), नाटककार, संगीतज्ञही होते. विजयवाडा मतदारसंघातून ते पहिल्या लोकसभेचे खासदार होते. कमलादेवी चट्टोपाध्याय यांचे पती व सरोजिनी नायडू यांचे बंधू होत. (जन्म: २ एप्रिल १८९८ - हैदराबाद, आंध्र प्रदेश)\n: बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांना ऑर्गनची साथ करणारे गंधर्व नाटकमंडळीतील नामवंत कलाकार हरिभाऊ देशपांडे यांचे निधन (जन्म: \n: व्ही. व्ही. गिरी – भारताचे चौथे राष्ट्रपती, लोकसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री (जन्म: १० ऑगस्ट १८९४)\n: राजकारणी व इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन (जन्म: १४ डिसेंबर १९४६)\n: डॉ. श्यामाप्रसाद मुकर्जी – केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक (जन्म: ६ जुलै १९०१)\n: गिजुभाई बधेका – आधुनिक बालशिक्षणाच्या क्षेत्रातील आद्य कार्यकर्ते (जन्म: १५ नोव्हेंबर १८८५ - चितल, अमरेली, गुजराथ)\n: जेम्स मिल – स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ (जन्म: ६ एप्रिल १७७३)\n: बाळाजी बाजीराव तथा ’नानासाहेब पेशवा’ (जन्म: ८ डिसेंबर १७२१)\n: व्हेस्पासियन – रोमन सम्राट (जन्म: १७ नोव्हेंबर ०००९)\n सूचना / तक्रारी / प्रतिक्रिया / माहिती देण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahitisagar.com/0711.php", "date_download": "2018-11-13T06:44:41Z", "digest": "sha1:7YR57PTHQJUQYROF3FXGK3ILFCLAA7BF", "length": 6822, "nlines": 52, "source_domain": "mahitisagar.com", "title": " ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन", "raw_content": "दिनविशेष : ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन\nहा या वर्षातील १९२ वा (लीप वर्षातील १९३ वा) दिवस आहे.\nझपाट्याने वाढणार्‍या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्र्य, बेकारी, रोगराई असे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. अशा प्रश्नांकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस ’जागतिक लोकसंख्या दिन’ (World Population Day) म्हणून साजरा केला जातो.\n: मुंबईत उपनगरी गाड्यांमध्ये झालेल्या स्फोटांत २०९ लोक ठार तर ७१४ लोक जखमी झाले.\n: आगरताळा ते ढाका या शहरांदरम्यान बससेवा सुरू झाली.\n: दिल्लीच्या पोलिस महानिरीक्षक (तुरुंग) किरण बेदी यांना ’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर\n: अमेरिकेची 'स्कायलॅब' ही अंतराळातील प्रयोगशाळा रात्री दहाच्या सुमारास हिंदी महासागरात कोसळली.\n: चिलितील तांब्याच्या खाणींचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.\n: अमेरिकेने आपल्या चलनावर ’देवावर आमचा विश्वास आहे’ (In God we trust) असे छापण्याचे ठरवले.\n: पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधिचा (IMF) सदस्य बनला.\n: ऑस्ट्रेलियाचे सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात एकाच दिवसात विक्रमी नाबाद ३०९ धावा केल्या.\n: लोकमान्य टिळकांना मंडालेची ६ वर्षाची शिक्षा झाली.\n: कोकिची मिकीमोटो यांनी पहिला ’कल्चर्ड’ मोती मिळवला.\n: फ्रेन्च खगोलविद जॉन लुई पॉन याने ’पॉन’ धूमकेतूचा शोध लावला.\n: अफझलखानाशी मुकाबला करण्यासाठी शिवाजी राजे राजगडवरुन निघून प्रतापगड येथे पोचले.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n: सुरेश प्रभू – केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री, उद्योगमंत्री, ऊर्जामंत्री आणि अवजड उद्योग मंत्री\n: शंकरराव खरात – दलित साहित्यिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू (मृत्यू: ९ एप्रिल २००१)\n: परशुराम कृष्णा गोडे – प्राच्यविद्या संशोधक. त्यांनी ४०० विषयांवर संशोधन करुन लिहीलेले निबंध ८ खंडात प्रसिद्ध झाले आहेत. (मृत्यू: २८ मे १९६१)\n: नारायण हरी आपटे – कादंबरीकार, चित्रपट कथालेखक. ’सुखाचा मूलमंत्र’, ’पहाटेपुर्वीचा काळोख’, ’उमज पडेल तर’, ’एकटी’ या त्यांच्या काही प्रसिद्ध सामाजिक कादंबर्‍या होत. ’कुंकू’ हा गाजलेला चित्रपट त्यांच्या ’न पटणारी गोष्ट’ या कादंबरीवर आधारलेला होता. (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९७१ - कोरेगाव, जिल्हा सातारा)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n: शांताराम नांदगावकर – गीतकार (जन्म: १९ आक्टोबर १९३६)\n: सुहास शिरवळकर – कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक (जन्म: १५ नोव्हेंबर १९४८)\n: रणांगणावरील असामान्य कामगिरीबद्दलचा ’परमवीर चक्र’ हा सर्वोच्‍च सन्मान मिळवणारे मेजर (निवृत्त) रामराव राघोबा राणे यांचे निधन. हा सन्मान मिळवणारे ’बॉम्बे सॅपर्स’चे आणि महाराष्ट्रातील एकमेव अधिकारी होते. (जन्म: \n: सर लॉरेन्स ऑलिव्हिये – ब्रिटिश अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता (जन्म: २२ मे १९०७)\n सूचना / तक्रारी / प्रतिक्रिया / माहिती देण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/-/articleshow/24298502.cms", "date_download": "2018-11-13T08:02:39Z", "digest": "sha1:CHMPUJXBJALEME2ZONKEK3CWNQNM342E", "length": 12606, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "entertainment news News: - ‘देणं’ असंही... | Maharashtra Times", "raw_content": "\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवती\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवतीWATCH LIVE TV\n‘जॉय ऑफ गिव्हिंग वीक’च्या निमित्तानं आम्हा फिल्ममेकर्सना काय देता येऊ शकतं तर फिल्म्स. या विचारातून तयार झालेल्या, देण्यासंदर्भात एक वेगळाच आशय मांडणाऱ्या पाच फिल्म्स शनिवारी (दि. १९) एनएफएआय इथं दाखवल्या जाणार आहेत.\nनुकत्याच झालेल्या ‘जॉय ऑफ गिव्हिंग वीक’च्या निमित्तानं आपल्याला सवय झाली आहे, ती खेळणी, वस्तू, कपडे सामाजिक भान म्हणून दान करण्याची. ते करण्यात एक वेगळा आनंद आहेच; तरीही प्रत्येक वेळी भौतिकदृष्ट्याच काही देता येईल, अशी परिस्थिती नसते. अशा वेळी काय काय देता येऊ शकतं, याचं भान देणाऱ्या पाच फिल्म्स सात फिल्ममेकर्सनं केल्या आहेत.\nमराठी इंडस्ट्रीत लाइन प्रोड्युसर म्हणून काम करत असलेल्या विशाल भुजबळच्या डोक्यात आलेल्या कल्पनेतून साकारलेला हा फिल्म प्रोजेक्ट आहे. ‘कातळ’साठी राष्ट्रीय पारितोषिक मिळवणारा विक्रांत पवार, सध्या इटालियन दिग्दर्शकासह काम करणारा नुपूर बोरा, वैभव खिस्ती, प्रसाद भारद्वाज, स्वप्नील कुमावत, श्रेयस कुलकर्णी आणि योगेश जगम यांच्या दिग्दर्शनातून तयार झालेल्या या फिल्म्समधून देण्याचा एक वेगळाच अर्थ समोर येतो.\nअलीकडच्या तरुणांना कोणत्याही पद्धतीचं सेलिब्रेशन करायचं झालं, की त्या सेलिब्रेशनची पोस्ट फेसबुकवर केल्याशिवाय चैन पडत नाही. तरुणांची ही मानसिकता मांडणारी एक फिल्म यात आहे. एका फिल्ममधून चहावाल्याची, तर एकातून क्रिकेटचं वेड असणाऱ्या मुलाची गोष्ट मांडली आहे. चोर आणि लहान मुलीची गोष्टही एका फिल्ममध्ये आहे, तर एका फिल्ममधील एक पात्र स्वतःचा ‘वेळ’ देतं. या पाचही फिल्म्स येत्या शनिवारी (दि. १९) संध्याकाळी चार वाजता राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) इथं दाखवल्या जाणार आहेत.\nकायम फिचर फिल्म्स करताना बजेटचं एक वेगळंच गणित सांभाळावं लागतं. त्यामुळे स्व-समाधानासाठी आणि स्वतःला हवे ते विषय निवडून शॉर्ट फिल्म करताना येणारी मजा कुठेतरी बाजूला राहाते. ती ‘जॉय ऑफ गिव्हिंग’च्या प्रोजेक्टच्या निमित्तानं पुन्हा मिळावी, इतकाच यामागे हेतू असल्याचं विशाल यांनी सांगितलं.\nमिळवा सिनेन्यूज बातम्या(entertainment news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nentertainment news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nयुपीः हिंदू मुलांना सोप्या अतिशय पद्धतीने उर्दु भाषेचे शिक्ष\nराफेल विक्रीत अंबानींना लाभ पोहोचवला नाहीः दसॉल्ट CEO\nसैनिकाप्रमाणे सर्वांनी पृथ्वीचं संरक्षण करावंः राष्ट्रपती\nराफेल, नोटाबंदीवरून, माजी कर्मचाऱ्याचे राष्ट्रपतींना पत्र\nचेन्नईः भंगारातून साकारलेल्या कलाकृतींनी वाढवली रस्त्याची शो\nबहुतेक मुस्लिम संघटनांचा राम मंदिराला पाठिंबाःNCM अध्यक्ष\n'चला हवा येऊ द्या'वर आक्षेप; माफी मागण्याची मागणी\n#metoo : नवाजुद्दीनने बळजबरी मिठी मारली\nमला कधीच राष्ट्रीय पुरस्कार मिळणार नाही: नवाजुद्दीन\nSanjay Dutt: संजूबाबाचा दिवाळीत शिमगा; छायाचित्रकारांना शिवी...\nआता अभिनेते डॅनी यांच्या मुलाचंही बॉलिवूडमध्ये पदार्पण\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nघडते आहे पुण्याची पुढची पिढी...\nरणबीर आणि करिना एकत्र\nटिक टिक वाजते डोक्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavishriji.com/2018/08/15/real-independance-day/", "date_download": "2018-11-13T07:57:20Z", "digest": "sha1:RQYRVF7RTZX5FV2G5OV4FNIH7S2OOQAF", "length": 18494, "nlines": 121, "source_domain": "vaibhavishriji.com", "title": "खरा स्वातंत्र्य दिन – Devi Vaibhavishriji", "raw_content": "\nभारताला 15 ऑगस्टला स्वातंत्र्य देणार, असं इंग्रजांनी जाहीर केलं, तेव्हा अनेक धक्के बसले होते. काही लोकांनी म्हणे तो दिवस थोडा मागं-पुढं करण्याची मागणी केली. अनेक संस्थानिकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला. एखादी संघटना म्हणायची, की हे स्वातंत्र्य आम्हाला मान्य नाही. एखाद्या संघटनेला देशाचा झेंडा मान्य नव्हता, तर एखाद्या संघटनेला आपण या देशाचा भागच नाही, असं वाटत होतं. हे सगळं तेव्हा जाहीरपणे चालू होतं. आजही कमी अधिक प्रमाणात चालू असतं. मग प्रश्न पडतो, की आपल्याला स्वातंत्र्याचं खरंच किती महत्त्व आहे\nस्वातंत्र्य मिळालं आणि आपण क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक यांनी दिलेलं बलिदान 15 ऑगस्टपुरतं ठेवलं. फार नेमकं सांगायचं, तर एखाद्या गाण्यावर ती जवाबदारी ढकलून दिली. “जरा आंखमें भरलो पानी’ ऐकायचं. क्षणभर भावूक व्हायचं आणि विसरून जायचं. स्वातंत्र्याची सत्तरी उलटली, तरी झेंडे रस्त्यावर टाकू नका हे सांगायची वेळ येते. हा झेंडा जमिनीवर पडू नये म्हणून लोकांनी गोळ्या झेलल्या. सरकारी कर्मचाऱ्यांना 15 ऑगस्टला उपस्थित राहण्यासाठी सक्ती करावी लागते. जणू काही दुसऱ्याच कुणाच्या देशाच्या झेंड्याला मानवंदना द्यायचीय. पंधरा ऑगस्टला लागून सुट्टी असली पाहिजे अशी अनेकांची इच्छा असते- म्हणजे पिकनिकला जाता येईल. पिकनिकला जाऊ नये हा मुद्दा नाही; पण कुठल्या पिकनिक स्पॉटला देशभक्ती दिसते तिथं झेंडा फडकवणं ही देशभक्ती नाहीच अर्थात. तिथं असलेली स्वच्छता, शिस्त ही देशभक्ती. याबाबतीत आपण स्वातंत्र्याचा “स्वैराचार’ असा अर्थ घेतलाय. खरं तर आपल्याला पहिल्यांदा स्वातंत्र्याचा अर्थ कळला तो आणीबाणीत. अचानक किती तरी हक्कांवर गदा आली. सगळे खडबडून जागे होतील असं वाटलं होतं; पण आज आणीबाणीचे किस्से सांगताना लोक काय सांगतात तिथं झेंडा फडकवणं ही देशभक्ती नाहीच अर्थात. तिथं असलेली स्वच्छता, शिस्त ही देशभक्ती. याबाबतीत आपण स्वातंत्र्याचा “स्वैराचार’ असा अर्थ घेतलाय. खरं तर आपल्याला पहिल्यांदा स्वातंत्र्याचा अर्थ कळला तो आणीबाणीत. अचानक किती तरी हक्कांवर गदा आली. सगळे खडबडून जागे होतील असं वाटलं होतं; पण आज आणीबाणीचे किस्से सांगताना लोक काय सांगतात सक्तीनं नसबंदी केली गेली. म्हणजे स्वातंत्र्यापेक्षा कुटुंबनियोजनाचा त्रास जास्त. आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतलं गेलं याचं दुःख फार काळ राहिलं नाही. आणीबाणी आणणाऱ्या इंदिरा गांधी यांना लोकांनी पुन्हा निवडून दिलं. काय कारण असेल सक्तीनं नसबंदी केली गेली. म्हणजे स्वातंत्र्यापेक्षा कुटुंबनियोजनाचा त्रास जास्त. आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतलं गेलं याचं दुःख फार काळ राहिलं नाही. आणीबाणी आणणाऱ्या इंदिरा गांधी यांना लोकांनी पुन्हा निवडून दिलं. काय कारण असेल एक तर बहुतांश लोकांना व्यक्तिस्वातंत्र्याची गरज वाटत नाही. सातत्यानं कुठल्या ना कुठल्या पक्षाची किंवा व्यक्तीची विचारसरणीच जगात सगळ्यात थोर आहे, असं समजून चालणारे लोक खूप आहेत. आपला आवडता नेता भ्रष्टाचारी आहे हे कळल्यावरही जनतेला फारसा फरक पडत नाही. गुन्हेगारसुद्धा तुरुंगातून निवडून येतात. गुन्हेगार तुरुंगात असल्यावरही जनता पारतंत्र्यात असल्यासारखी मतदान करत असेल, तर आपल्याला स्वातंत्र्य म्हणजे काय हे कळलेलं नाही.\nस्वातंत्र्य म्हणजे आपली राज्यघटना माहीत असणं. आपल्या हक्काची आणि कर्तव्याची जाणीवच नसेल, तर स्वातंत्र्याचं महत्त्व कळणार नाही. ज्या दिवशी 15 ऑगस्टएवढंच 26 जानेवारीचं महत्त्व वाटू लागेल त्या दिवशी आपण खऱ्या अर्थानं “प्रजासत्ताक’ असू. आपण हॉर्न वाजवून वाजवून समोरच्याला वैतागून टाकणं हे स्वातंत्र्य नाही. आपल्या सगळ्यांचा शांततेत जगण्यातला आनंद महत्त्वाचा आहे. प्रत्येक मिरवणुकीत सगळेच ढोल वाजवणारे असावेत असं नाही. काही लोक ऐकणारेही हवेत. रेल्वे रुळ ओलांडणं, सिग्नल तोडणं, वाटेल तिथे गाड्या पार्क करणं म्हणजे “स्वातंत्र्य’ असं काही लोकांना वाटतं. काही लोक किल्ल्याच्या भिंतीवर स्वत:चं आणि प्रेयसीचं नाव लिहितात. जणू काही सासऱ्यानं किल्ला हुंड्यात दिलाय. बसच्या सीटवर, स्वच्छतागृहांत, झाडांवर, नोटांवर लिहिलेलं बघून साक्षरतेचाच वैताग येतो. भर रस्त्यावर फक्त हात दाखवून रस्ता ओलांडणारे लोक बघितले, की पुन्हा संस्थानिकांचं राज्य आल्यासारखं वाटतं….पण सगळंच चित्र एवढं निराश करणारं नाही.\nकिल्ल्यांवर स्वच्छता करणारे तरुण दिसले, ट्रॅफिक जॅममध्ये स्वत:हून मदतीला धावणारे लोक पाहिले; आरोग्य, पाणी, शेतकरी यांच्यासाठी झटणारे लोक पाहिले, पूर किंवा वादळात लोकांचा मदतीचा ओघ बघितला, की वाटतं अशाच लोकांच्या भरवशावर इंग्रज देश सोडून गेले. नाही तर भारतीय लोक देश चालवू शकणार नाहीत, असं चर्चिल यांच्यासारख्या कितीतरी लोकांचं मत होतं. महायुद्धानं कंबरडं मोडलेल्या इंग्रजांनी काढता पाय घेतला तेव्हा उद्योग, शिक्षण, आरोग्य असे अनेक प्रश्न होते; पण या प्रत्येक क्षेत्रात देशानं प्रगती केली. एके काळी देवीचा कोप होईल म्हणून प्लेगची लस टोचून घ्यायला नकार देणारा आपला देश जवळपास पोलिओमुक्त झाला. अजून खूप सुधारणा बाकी आहेत. कर्ज करून परदेशात जाणारे काही असले, तरी परदेशातल्या कंपन्या विकत घेणारे पण आहेत. विचारधारांचे वाद होतील, राजकीय भांडणं होतील. अस्वस्थ वाटेल; पण हा देश कधी असुरक्षित वाटत नाही.\nअनेक भारतीय आपल्या प्रत्येक चुकीचं खापर देशावर फोडतात. ऑफीसला जायला उशीर झाला, तरी या देशाच्या लोकसंख्येपासून कारणं सांगतात. बॅंकॉकपलीकडं जग न पाहिलेली माणसं या देशाची विमानंसुद्धा स्लो चालतात असं सांगतात. खेळात पदक मिळालं नाही, किंवा मुलाला कमी मार्क मिळाले, तरी देशाला नावं ठेवतात. जो एका झटक्‍यात बारावीत पास होत नाही, तोसुद्धा या देशाचं काही खरं नाही म्हणतो….पण इतकं सगळं असलं, तरी तोच देश सकारात्मकतेचेही मळे फुलवतो लोकांच्या मनात. छोट्या गोष्टींतूनसुद्धा देशाच्या प्रगतीला हातभार लावणारे किती तरी आहेतच की आनंदाची गोष्ट ही आहे की तरीही हा देश पंधरा ऑगस्टला वेगळाच वाटतो. अंगावर शहारे येतात “मेरे देशकी धरती’ ऐकून. छाती फुलून येते तिरंगा बघून. सोशल मिडीयावर आलेला देशभक्तीचा पूर बघून अभिमान वाटतो. मात्र, व्हॉट्‌सऍपवर आपापल्या जातींच्या ग्रुपमध्ये असलेल्या पोस्ट वाचल्यावर भीती वाटते, की आपली आणखी एक फाळणी जवळ आलीय की काय आनंदाची गोष्ट ही आहे की तरीही हा देश पंधरा ऑगस्टला वेगळाच वाटतो. अंगावर शहारे येतात “मेरे देशकी धरती’ ऐकून. छाती फुलून येते तिरंगा बघून. सोशल मिडीयावर आलेला देशभक्तीचा पूर बघून अभिमान वाटतो. मात्र, व्हॉट्‌सऍपवर आपापल्या जातींच्या ग्रुपमध्ये असलेल्या पोस्ट वाचल्यावर भीती वाटते, की आपली आणखी एक फाळणी जवळ आलीय की काय आधीची फाळणी धर्मामुळं झाली होती; आता जातीमुळं होईल का, अशी चिंता वाटते… पण स्वातंत्र्य या मातीला मिळालंय. जातीला नाही. शेकडो वर्षांपूर्वी माती होती. जात नाही. या मातीला आपण “माता’ म्हणतो. आपलं नातं एवढं सरळ आहे. वर्षभर वेगवेगळे झेंडे बघत असतो आपण; पण पंधरा ऑगस्टला सगळीकडे फक्त तिरंगा बघून समाधान वाटतं. या झेंड्यातच आपल्याला एकत्र ठेवण्याची ताकद आहे. बाकी आपल्यात कॉमन आवड काय आहे आधीची फाळणी धर्मामुळं झाली होती; आता जातीमुळं होईल का, अशी चिंता वाटते… पण स्वातंत्र्य या मातीला मिळालंय. जातीला नाही. शेकडो वर्षांपूर्वी माती होती. जात नाही. या मातीला आपण “माता’ म्हणतो. आपलं नातं एवढं सरळ आहे. वर्षभर वेगवेगळे झेंडे बघत असतो आपण; पण पंधरा ऑगस्टला सगळीकडे फक्त तिरंगा बघून समाधान वाटतं. या झेंड्यातच आपल्याला एकत्र ठेवण्याची ताकद आहे. बाकी आपल्यात कॉमन आवड काय आहे ना नेता, ना रंग, ना खेळाडू, ना खाण्यापिण्याच्या सवयी ना नेता, ना रंग, ना खेळाडू, ना खाण्यापिण्याच्या सवयी एवढ्या वैविध्यपूर्ण देशात एक फक्त तिरंगा आहे- जो प्रत्येकाच्या अभिमानाचा विषय आहे. या अर्थानं जगातला सगळ्यात ताकदीचा राष्ट्रध्वज.\n← श्री कल्याण जी डिग्गीपुरी के लाखों पदयात्रियों का जत्था रवाना होगा 16 अगस्त को\n3 thoughts on “खरा स्वातंत्र्य दिन”\nखरंच विचार करण्या सारखं आहे, दिदी\nखुप छान लेख आहे,, खरच तुम्ही खुप चांगल्या प्रकारे लीखीत केले आहेत तुमचे विचार,,\nदेवी शक्ति के तीन प्रमुख रूप October 12, 2018\nचैतन्याची देवता – गणपती September 22, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/mogen", "date_download": "2018-11-13T06:52:45Z", "digest": "sha1:B5UNC2LQG6DA4HQJNLEMSPJYJ6XTRQ5X", "length": 10348, "nlines": 206, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Mögen का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nmögen का अंग्रेजी अनुवाद\nक्रिया टेबल सकर्मक क्रिया\nक्रिया टेबल अकर्मक क्रिया\nक्रिया टेबल सहायक क्रियाशब्द प्रारूप:mögen past participle\nउदाहरण वाक्य जिनमे mögenशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\n mögen कोलिन्स शब्दकोश के 4000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nअन्य भाषाओं में mögen\nब्रिटिश अंग्रेजी: like /laɪk/ VERB\nयूरोपीय स्पेनिश फिनिश: gustar\nअपने पाठ का मुफ्त अनुवाद करे\nmögen के आस-पास के शब्द\n'M' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\nसे mögen का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\norangequit नवंबर ०९, २०१८\nWenglish नवंबर ०९, २०१८\ncoin toss नवंबर ०९, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/state-bank-india-currency-ban-17367", "date_download": "2018-11-13T07:45:39Z", "digest": "sha1:GAXVQPAKQHVFYI6IJH64L3JM5U2OJJBN", "length": 12114, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "state bank of india currency ban नोटाबंदीच्या काळात कसोटीला उतरली स्टेट बॅंक | eSakal", "raw_content": "\nनोटाबंदीच्या काळात कसोटीला उतरली स्टेट बॅंक\nमंगळवार, 22 नोव्हेंबर 2016\nदोनच कर्मचारी असून, आश्‍वी शाखेची सर्वांना सेवा\nआश्‍वी (ता. संगमनेर) - नोटाबंदीच्या निर्णयापासून आतापर्यंत भारतीय स्टेट बॅंकेच्या आश्‍वी बुद्रुक शाखेतील गर्दी कायम आहे. अशा कसोटीच्या काळातही शाखाधिकारी आनंद जमदडे यांनी एका रोखपालाच्या मदतीने सर्व काम चोखपणे पार पाडले. बॅंकेचे खातेदार या दोघांचे कौतुक करत आहेत.\nदोनच कर्मचारी असून, आश्‍वी शाखेची सर्वांना सेवा\nआश्‍वी (ता. संगमनेर) - नोटाबंदीच्या निर्णयापासून आतापर्यंत भारतीय स्टेट बॅंकेच्या आश्‍वी बुद्रुक शाखेतील गर्दी कायम आहे. अशा कसोटीच्या काळातही शाखाधिकारी आनंद जमदडे यांनी एका रोखपालाच्या मदतीने सर्व काम चोखपणे पार पाडले. बॅंकेचे खातेदार या दोघांचे कौतुक करत आहेत.\nपंतप्रधानांच्या घोषणेनंतर जवळच्या पाचशे व एक हजाराच्या नोटा बदलण्यासाठी, खात्यात रकमा भरण्यासाठी सर्वांचीच धांदल उडाली. त्यामुळे बॅंकेच्या बाहेर रस्त्यापर्यंत रांगा लागल्या होत्या. या शाखेचे कार्यक्षेत्र परिसरातील दहा गावांचे असल्याने झुंबड उडाली होती. बॅंकेचे खातेदार नसलेल्यांची बॅंकेत गर्दी होती.\nबॅंकेत शाखाधिकारी व दोन रोखपाल एवढेच मनुष्यबळ आहे. त्यातील एक रोखपाल रजेवर होता. तोबा गर्दी उसळल्याने पहिल्या आठ दिवसांत जमदडे यांनी रोखपाल शैलेश बाकळे यांच्या मदतीने सर्वांना सेवा दिली. त्यानंतर प्रीती तिरपुडे रुजू झाल्या. बॅंकेतून 13 दिवसांत लाखो रुपयांची उलाढाल झाली. शेतकरी, व्यापारी, दुग्ध व्यावसायिक, विद्यार्थी, नोकरदार या सर्वांनाच चांगली सेवा मिळाल्याची प्रतिक्रिया गावकऱ्यांनी व्यक्त केली.\nबिगर बॅंकिंग कंपन्यांवर रिझर्व्ह बॅंकेचा बडगा\nमुंबई - बिगर बॅंकिंग वित्त क्षेत्रातील घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेने कडक पावले उचलली आहेत. गैरप्रकार करणाऱ्या बिगर बॅंकिंग...\nमुंबई - खनिज तेल उत्पादक देशांनी उत्पादनात कपातीची घोषणा केल्यानंतर तेलाचा भाव वधारला. यामुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी चौफेर विक्री...\n...तर भाजप धोकादायक पक्ष- रजनीकांत\nचेन्नई- विरोधी पक्षांना जर भारतीय जनता पक्ष हा धोकादायक आहे असे वाटत असेल तर, नक्कीच तसे असू शकते असे विधान सुपरस्टार रजनीकांत यांनी केले आहे....\nमैं सब जानता हूँ (ढिंग टांग\nबेटा : (उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽऽण...मम्मा, आयॅम बॅक मम्मा मॅडम : (टीव्हीवरल्या बातम्या बघण्यात मग्न) हं मम्मा मॅडम : (टीव्हीवरल्या बातम्या बघण्यात मग्न) हं\nरस्त्यांवर थुंकणाऱ्या तीनशे जणांना दंड\nपुणे - रस्त्यांवर थुंकणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलली असून, तीनशे जणांवर दंडात्मक कारवाई केली. विशेष म्हणजे, अस्वच्छता...\nऔरंगाबाद - एकीकडे पाणीटंचाईचे वादळ मराठवाड्यावर घोंगावत असतानाच चाराटंचाईचे संकटही हळहळू भीषण रूप धारण करण्याच्या तयारीत आहे. त्यावर उपाय म्हणून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/90-year-old-starts-breathing-before-his-last-rites-ceremony-5978970.html", "date_download": "2018-11-13T07:21:30Z", "digest": "sha1:55DRQG46BQGYCCUZSOUE54AMEPCUDQAE", "length": 6882, "nlines": 147, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "90 year old starts breathing before his last rites ceremony | अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती..मुलांनी मुंडनही करुन घेतले होते.. 'तो' अचानक उठून बसला अन् सगळ्यांशी बोलू लागलाऽऽ", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nअंत्यसंस्काराची तयारी सुरू होती..मुलांनी मुंडनही करुन घेतले होते.. 'तो' अचानक उठून बसला अन् सगळ्यांशी बोलू लागलाऽऽ\nबुधराम यांचे पार्थिव सरणावर ठेवणार तितक्यात त्यांचा श्वास सुरु झाला. ते पुन्हा जिवंत झाले.\nझुंझुनू - एका कुटुंबात वृद्ध व्यक्तीचे निधन होते. नातेवाईक त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी करतात. तिरडी सजविण्यात येते. सरण रचले जाते. परंतु अचानक मृत व्यक्तीचा श्वास सुरु होते. व्यक्ती चक्क सरणावरून उठतो आणि नातेवाईकांसोबत बोलू लागतो. शोककळा पसरल्या घरात चक्क मिठाई वाटली जाते. राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यात घडलेल्या या अनोखी घटनेची सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.\nसरणावर ठेवणार तितक्यात वृद्ध पुन्हा जिवंत होतो...\n> झुंझुनूं जिल्ह्यात राहणारे बुधराम गुर्जर (95) यांची प्रकृती खाल्यावल्यानंतर त्याचे श्वास बंद झाला. त्यानंतर नातेवाईकांनी त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी केली. मुलांनी मुंडणही करून घेतले.\n> बुधराम यांचे पार्थिव सरणावर ठेवणार तितक्यात त्यांचा श्वास सुरु झाला. ते पुन्हा जिवंत झाले. एवढेच नाही तर ते नातेवाईकांशी संवाद साधू लागले. हा चमत्कार पाहून संपूर्ण जिल्ह्यात बुधराम यांच्यासंदर्भात एकच चर्चा सुरु झाली आहे.\nदर वाढवण्यासाठी ‘ओपेक देश’ कच्च्या तेलाचे उत्पादन घटवणार\nसंतापजनक: 3 वर्षीय चिमुरडीची बलात्कारानंतर हत्या, गुप्तांगात टाकले लाकूड, मग दगडाने ठेचले डोके\nबस्तरमध्ये मतदानासाठी लोक आले, मात्र बोटावरील शाई पुसून परतले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://scitechinmarathi.com/2018/08/15/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A5%AA-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A7%E0%A5%A6-%E0%A4%AE%E0%A4%A8-discussion-on-characteristics-properties-and-classification-of-min/", "date_download": "2018-11-13T06:31:21Z", "digest": "sha1:ZJQIP7PM3SEDTB7VCFHRRXKONHNKNH53", "length": 13583, "nlines": 122, "source_domain": "scitechinmarathi.com", "title": "प्रकरण ४ भाग १०: मन (Discussion on characteristics, properties and classification of Mind) – विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात", "raw_content": "विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात\nपदार्थविज्ञानातील(Physics) रटाळ वाटणाऱ्या गोष्टींमधली खरी गंमत आणि अंदर की बात..\n१२ वी नंतरचं Physics\nगोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)\nसर्व मने ही ‘मन’ या गटात मोडत असल्याने त्यांना मन म्हटले जाते.\nएखादी वस्तू आत्मा आणि ज्ञानेंद्रियांच्या सान्निध्यात असली तरीही त्याविषयी जाणीव आणि आनंद वगैरे भावना निर्माण होत नाहीत आणि त्यातून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की (या जाणिवा निर्माण होण्यासाठी) या दोहोंशिवाय तिसऱ्या कोणत्यातरी साधनाची गरज आहे.\nशिवाय आपले कान इत्यादि अवयव जरी ऐकत नसले तरीही काही आवाज, चवी आपल्याला जाणवतात व यांच्या आठवणीतून आनंद इत्यादि भावना होतात पण असे होताना कोणतेही ज्ञानेंद्रिय सहभागी झालेले नसते आणि यातून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की ही जाणिव व्हायचे इंद्रिय हे अंतर्गतच असते.\nमनाचे गुणधर्म पुढीलप्रमाणे – संख्या, मोजमाप, वेगळेपणा, जुळणे, वगळं होणे, आधी येणे, नंतर येणे आणि बळ प्रयुक्त करणे.\nवैशेषिक सूत्रानुसार प्रयत्न व ज्ञान हे कधीच एका वेळी घडत नाहीत व याचाच अर्थ प्रत्येक शरीरात एकच मन असते असा होतो.\nयातून असेही कळते की प्रत्येक मन हे दुसऱ्यापासून वेगळे असते.\nवैशेषिकातील अभाव वचनातून आपल्याला हेही कळते की मन हे आकाराने मोठे नसून ते अणुइतक्या आकाराचे म्हणजेच अतिसूक्ष्म असते.\nवैशेषिकातील अपसर्पणोपसर्पण या वचनानुसार आपल्याला हे कळते की मन हे एखाद्या विषयाशी जाऊन जुळते व नंतर वेगळे होते.\nमनाच्या मूर्तत्वावरून हे लक्षात येते की ते वस्तूच्या आधी व नंतर असू शकते आणि ते बळाचा प्रयोग करु शकते.\nमनाची जाणिव स्पर्शाने होत नाही याचाच अर्थ असा की मन हे कोणतीही ‘जड’ वस्तू निर्माण करु शकत नाही.\nते हालचाल करते किंवा इकडे तिकडे फिरते याचाच अर्थ मनाला मूर्तत्व किंवा जाणिव स्वरूप अस्तित्व असावे असा होतो.\nमनाला स्वत:ला कोणतीही जाणिव किंवा शुद्ध नसावी, नाहीतर पूर्ण शरीर हे सर्व अनुभव आणि जाणिवा यांचे संयुक्त केंद्र झाले असते.\nमन हे केवळ एक साधन असल्याने ते दुसऱ्या कोणाच्यातरी(आत्म्याच्या) हेतूंची पूर्तता करत असावे.\nमनाचे स्वत:चे गुणधर्म असल्याने त्याच्याकडे द्रव्य म्हणूनच पाहिले जावे.\nमन हे अतिवेगवान असून तो वेग (आत्म्याने) प्रयत्न केल्याने व अदृष्य बळ प्रयुक्त केल्याने प्राप्त होतो.\nअशा रीतीने प्रशस्तपाद भाष्याचा द्रव्यपदार्थ नावाचा धडा संपला.\nप्रशस्तपादभाष्य अनुक्रमणिका : पदार्थधर्मसंग्रह – प्रशस्तपाद ऋषी\nकोणती गोष्ट किती ताणायची हे कळलं पाहिजे\nसर्व द्रव्यांमधला समान धागा कोणता\n[…] वृत्ती हे कसले विचार करतोयस “ “मन हे सुद्धा द्रव्यच नाहीका “ “मन हे सुद्धा द्रव्यच नाहीका पण जसं माणसाला मूळ स्वभाव आणि […]\nNext story बाह्य बळाने ढकलल्यावर विरोध करणारी व पुन्हा सावरणारी बळे (Restoring and Opposing forces)\nआधीच विज्ञानात उल्हास..त्यात घुसलं मॅथ्स (Relation between Physics and Mathematics)\nहे पदार्थविज्ञान शिकायचं तरी कशाला \nआधीच विज्ञानात उल्हास..त्यात घुसलं मॅथ्स (Relation between Physics and Mathematics)\nपदार्थविज्ञानात इतके नियम आणि अटी का असतात (Importance of Laws and Conditions in Physics)\nहे पदार्थविज्ञान शिकायचं तरी कशाला \nस्वत: विषयी थोडेसे…ब्लॉगविषयी बरेचसे\nपदार्थधर्मसंग्रह – प्रशस्तपाद ऋषी\nहा ब्लॉग कोणासाठी आहे\nडोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं\nविक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात © 2018. All Rights Reserved.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/congress-focus-unemployment-farmers-said-ashok-chavhan-104981", "date_download": "2018-11-13T07:14:46Z", "digest": "sha1:W6BLUZUKF3KA3JOGTBH2KYWSGGLUIZ2N", "length": 14629, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "congress focus on unemployment farmers said ashok chavhan शेतकरी, बेरोजगारीवर काँग्रेसचा ‘फोकस’ | eSakal", "raw_content": "\nशेतकरी, बेरोजगारीवर काँग्रेसचा ‘फोकस’\nशुक्रवार, 23 मार्च 2018\nआगामी निवडणुकीच्या अनुषंगाने शेतकरी, बेरोजगारांच्या प्रश्‍नावर काँग्रेसचा ’फोकस’ राहील, अशी माहिती काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली.\nयवतमाळ - केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. संघटनात्मक बांधणी व राजकीय परिस्थितीची चाचपणी करण्यासाठी जिल्हानिहाय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराला सुरुवात झाली असून आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने शेतकरी, बेरोजगारांच्या प्रश्‍नावर काँग्रेसचा ’फोकस’ राहील, अशी माहिती काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली.\nविधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या निवासस्थानी शुक्रवारी (ता.23) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, दिल्ली येथील अधिवेशनात महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आले. काँग्रेस पक्षाला कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल करावयाचा आहे. उत्पन्नवाढ, शेतकरी सन्मान, शिक्षण, आरोग्य सेवा, बेरोजगारांच्या हाताला काम आदी महत्त्वपूर्ण विषय आहेत. भाजप सरकारची कर्जमाफी पोकळ घोषणा ठरली. आमचे सरकार आल्यास 2009 प्रमाणे कर्जमाफी देऊ, असे आश्‍वासन खासदार चव्हाण यांनी दिले.\nमंत्रालयात आत्महत्या होत असताना सरकार केवळ जाळी लावत आहे. त्यापेक्षा प्रश्‍न निकाली काढावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यवतमाळ जिल्ह्यात मार्केटमध्ये भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांच्या मालाला भाव मिळत नाही. वाहतुकीचा खर्च निघत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. महागाव तालुक्यातील बिजोरा येथील शेतकर्‍याने पिकात गुरे सोडली, तूर उत्पादकांना अजूनही चुकारे मिळाले नाही, अशी भीषण परिस्थिती आहे. शेतकर्‍यांचे मोर्चे निघत असताना सरकार काय करीत आहे, असा प्रश्‍न चव्हाण यांनी उपस्थित केला. आगामी निवडणुकीसाठी समान विचारधारा असणार्‍या पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहे, अशी कबुली दिली. तर, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी तात्विक मतभेद असल्याने त्यांना सोबत घेण्याची शक्यता खासदार चव्हाण यांनी फेटाळून लावली. शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी ‘पॉलिटीकल व्हिल’ पाहिजे. ती काँग्रेसकडे आहे, असा टोला त्यांनी सत्ताधार्‍यांना लगावला. यावेळी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुनगेकर, माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार हरिभाऊ राठोड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा व सुनील भेले आदी उपस्थित होते.\nएक हजार शिक्षक ठरणार अतिरिक्त\nनागपूर - अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फटका शहरातील महाविद्यालयांना बसला आहे. शहरात अकरावीच्या १९ हजार ९३१ जागा...\nवाघापेक्षा शेतकऱ्यांचा जीव मोलाचा - विजय वडेट्टीवार\nनागपूर - यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनक्षेत्रात टी १ (अवनी) वाघिणीला ठार करण्याच्या मुद्यावरून काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी...\nभीमा सहकारी साखर कारखाना दुसरे बिल 100 रुपये प्रति टनाप्रमाणे काढणार\nमोहोळ- टाकळी सिकंदर ता. मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2017-18 मधील शेतकऱ्यांची एफआरपी प्रमाणे निघणारी पूर्ण रक्कम...\nदेवाच्या रूपात मित्रच मदतीला धावला\nतिसऱ्या मजल्यावरून कोसळूनही वाचले प्राण पुसद (जि. यवतमाळ) - ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय रविवारी (ता.११) सायंकाळी पुसद शहरातील...\nआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची पुण्यात दिवाळी\nपुणे - भोई प्रतिष्ठानतर्फे पुण्यजागर प्रकल्पाअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्‍यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची दिवाळी...\nपुणे - शेतकऱ्यांना उसाच्या एफआरपीची थकीत रक्कम न देणाऱ्या साखर कारखान्यांना गाळप परवाना दिलाच कसा, असा प्रश्‍न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/review-of-marathi-play-dhai-akshar-prem-ke/", "date_download": "2018-11-13T06:25:30Z", "digest": "sha1:YWABPO7X3MFNUH2HCFLO3R6LD2ORIBV2", "length": 28173, "nlines": 272, "source_domain": "www.saamana.com", "title": "सुख म्हणजे नक्की काय असतं…? | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nमुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर तेल गळती, वाहनं घसरली\nराफेल प्रकरणी ‘दसॉल्ट एव्हिएशन’च्या सीईओंचा मोठा दावा, राहुल गांधींचे आरोप फेटाळले\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी…\nछत्तीसगडमध्ये निवडणूक हिंसाचार; चकमकीत पाच कमांडो जखमी\nस्पायडरमॅन, हल्कच्या जन्मदात्याचे निधन\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nहिंदुस्थानातील फेक न्यूजचा प्रसार हा राष्ट्रभक्तीच्या मोहिमेचा एक भाग\nजपानची चालकरहित बुलेट ट्रेन अतिसुसाट\nधूळफेक करत उत्तर कोरियाची अण्वस्त्र मोहीम सुरुच; 16 मिसाइल केंद्रांची स्थापना\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nतरुणांना लग्नासाठी प्रोत्साहन देणार महेद्र सिंग धोनी\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\n‘टिळक आणि आगरकर’, ‘वाजे पाऊल आपुले’ नव्या ढंगात\n‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ला प्राइम टाइम शो द्या, शिवसेना चित्रपट सेनेची…\nमाझ्या बायकोचा प्रियकरचं दुसरं पोस्टर प्रदर्शित\n‘फाईट’ चित्रपटाचा अॅक्शनपॅक टीझर प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nसुख म्हणजे नक्की काय असतं…\nढाई अक्षर प्रेम के… रंगभूमीवरील नवे कोरे… प्रसन्न नाटक… व.पु. काळेंनी सांगितलेली सुखाची संकल्पना आपल्यापर्यंत सहज पोहोचविते.\nएक टोलेजंग नाटक जोरात सुरू असतं. प्रेक्षकांचा नाटकाला भरभक्कम पाठिंबा असतो. प्रयोग जोमाने सुरू असतात. प्रयोगाचा व्याप खूप मोठा असतो. त्यातच काही कारणास्तव अचानक ते नाटक बंद होतं. कलाकारांना हा खूप मोठा धक्का असतो. कारण अनेक महिन्यांची मेहनत आणि परिश्रम त्या नाटकात त्यांनी ओतलेले असतात. निर्मात्यांची एक वेगळीच कोंडी होते. त्यांचे सगळे आर्थिक आडाखे चुकलेले असतात. नाटक हे एक टीमवर्क असतं म्हणतात. मग अशावेळी अख्खी टीमच खचून जाऊ शकते. अशी उदाहरणं मराठी रंगभूमीच्या इतिहासात मुबलक प्रमाणात सापडतील. पण आज इथे एका अशा टीमबाबत बोलायचंय जी या घटनेने अजिबात खचून जात नाही. उलट निर्माते त्याच टीमला घेऊन एक नवीन नाटक उभं करू पाहतात. कलाकारही त्यांना साथ देतात आणि मग तयार होतं ‘ढाई अक्षर प्रेम के’ हे एक खूपच मनस्वी धाटणीचं छान नाटक.\n‘ढाई अक्षर प्रेम के’ हे वसंत पुरुषोत्तम काळे यांच्या ‘तू भ्रमत आहेसी वाया’ या कादंबरीचं लेखक दिग्पाल लांजेकरांनी केलेलं नाटय़रूपांतर. मराठी रसिक आणि त्यातही मध्यमवर्गीय मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे जे मोजके साहित्यिक आहेत त्यात व. पु. काळे हे एक अग्रगण्य नाव आहे. त्यांच्या कथा अत्यंत मनोरंजक आहेत. व.पुं.च्या कादंबऱया जगण्याचा मंत्र सांगणाऱ्या अत्यंत फिलॉसॉफिकल धाटणीच्या आहेत. दिग्पाल लांजेकरांनी ‘तू भ्रमत आहेसी वाया’ ही कादंबरी निवडून मास्टरस्ट्रोक मारला आहे. व.पुं.ची ही कादंबरी इतक्या वर्षांनंतरही आजच्या समाजजीवनासाठी तितकीच रिलेव्हंट आहे. आयुष्याच्या रामरगाड्यात अडकलेल्या आणि जीवघेण्या स्पर्धेत स्वतःला गुरफटून घेणाऱ्या एका माणसाची ही कथा आहे. स्वतःच्या इगोमधून त्याने सुख आणि समृध्दीच्या व्याख्या आखल्या आहेत. नाटकात घडणारे प्रसंग त्याच्या या व्याख्या किती फोल आणि चुकीच्या आहेत हे त्याला दाखवून देतात आणि वैश्विक सुख काय असतं याची प्रचीती त्याला देतात, असा साधरण ‘ढाई अक्षर प्रेम के’चा प्रवास आहे.\nलांजेकरांनी नाटय़रूपांतर करताना व्यक्तिरेखा जपल्या आहेत. कादंबरीच्या माध्यमात कथेची फिलॉसॉफी केंद्रस्थानी असते आणि पात्र त्या फिलॉसॉफीप्रमाणे वागतात. नाटक या माध्यमात मात्र पात्रे केंद्रस्थानी असतात आणि त्यांच्या वागण्यातून फिलॉसॉफी मांडायची असते. हा दोन माध्यमांचा फरक दिग्पाल लांजेकरांनी ओळखून ‘ढाई अक्षर प्रेम के’ हे नेमकेपणाने बेतलंय. यातल्या पात्रांशी एक तर तुमचं पटतं किंवा अजिबातच पटत नाही. पण दोन्ही शक्यतांमध्ये आपण पात्रे जे सांगताहेत त्यात गुंतत जातो. दिग्पाल लांजेकर लेखक म्हणून इथे जिंकले आहेत. दिग्दर्शक म्हणून लांजेकरांनी नाटक खूप लयबध्द बसवलेलं आहे. ‘ढाई अक्षर प्रेम के’ला एक सुखावणारी फ्लुईडिटी आहे. नाटकासाठी बेतलेल्या नेपथ्यात खूप उघडपणा आहे. सर्वसाधारण ऑफिस दाखवताना कुठेही कोणतीही जागा बंदिस्त किंवा एक्सक्लुझिव होणार नाही याची खबरदारी घेतलेली आहे. एकंदरीत ‘ढाई अक्षर प्रेम के’बाबत लेखक-दिग्दर्शक म्हणून दिग्पाल लांजेकर यांनी उत्तम कामगिरी बजावलेली आहे.\n‘ढाई अक्षर प्रेम के’ या नाटकाच्या नेपथ्याचा विशेष उल्लेख करायला हवा. संदेश बेंद्रे हे नेपथ्यकार म्हणून खूप चांगल्या पद्धतीने सामोरे येताहेत. या नाटकात त्यांनी वेगवेगळी स्थळं कल्पकतेने उभी केलेली आहेत. ऑफिस तर आहेच, पण मंडलिकांचं घर, चौपाटी, ओंकारनाथांचं बदललेलं घर हे सगळं खूप स्वाभाविक वाटतं. यात त्यांच्या चांगल्या नेपथ्याची ओळख पटते. त्यांच्याबरोबरच प्रकाशयोजनाकार राहुल जोगळेकर यांचंही कौतुक करायला हवं. उत्तम नेपथ्य आणि दिग्दर्शनाला तितक्याच उत्तम प्रकाशयोजनेची गरज असते. ‘ढाई अक्षर प्रेम के’मध्ये हे काम जोगळेकरांनी छान केलेलं आहे. पूर्णिमा ओक या मराठी कलाजगतात भानू अथय्याइतक्या प्रवीण वेशभूषाकार होत आहेत. ‘ढाई अक्षर प्रेम के’ नाटकातल्या प्रत्येक पात्राची वेशभूषा ही नुसतीच नयनमनोहर नाही, तर ती नाटकासाठी अत्यंत पूरक आणि पोषक अशीच आहे.\nएक आघडीची रंगकर्मी निमार्ती असण्याचे काही आंतरीक फायदे असतात. मुक्ता बर्वे ही ‘ढाई अक्षर प्रेम के’ची एक निर्माती आहे. स्वतः नाटय़क्षेत्राशी जवळून निगडित असल्याने तिने नाटकाच्या निर्मितीमूल्यांमध्ये अजिबात हात राखून काम केलेलं नाही. ‘ढाई अक्षर प्रेम के’ हे तिच्या या आधीच्या सगळ्या नाटकांप्रमाणेच मोठं नाटक आहे. सुजाता मराठे या ‘ढाई अक्षर प्रेम के’च्या दुसऱया निर्मात्या आहेत. दोघींचंही ‘ढाई अक्षर प्रेम के’ या एका उत्तम नाटकाच्या निर्मितीसाठी अभिनंदन करायला हवं.\nशेवटी नाटक हे कलाकारांवर अवलंबून असतं. ‘ढाई अक्षर प्रेम के’मधले सगळे कलाकार हे गुणी रंगकर्मी आहेत. ओंकारनाथ झालेला अजय पूरकर हा एक उत्तम नट आहे हे त्याने या आधीच सिद्ध केलेलं आहे. इथेही अजय सुरुवातीपासूनच नाटकाची सूत्रं ताब्यात घेतो. ओंकारनाथची संपूर्णपणे अरसिक मानसिकता अजय ठाशीवपणे आपल्या पुढय़ात मांडतो. नंतर येणारी ओंकारनाथाची उत्कटता आणि दुविधाही अजयने मस्त दशर्वली आहे. सचिन देशपांडेने वाकनीस अत्यंत बॅलेन्स्ड केलेला आहे. अतुल महाजन यांचा मंडलिक पोक्त आणि साजेसा व्यापक झालाय. अश्विनी कुलकर्णी हिने विनिताचा हिशोबीपणा सुंदर समोर आणलाय. तेजस कुलकर्णी, नितीश घारे आणि सुगम माजवकर या सर्वांनी आपापली पात्रे छान केली आहेत. ‘ढाई अक्षर प्रेम के’चा अँकर पॉइंट म्हणतात ते पात्र सायरा. किरण खोजे हिने सायरा मूर्तिमंत साकारली आहे. नाटकाचा विचार, कथेची फिलॉसॉफी आणि नाटकातलं नाटय़ हे सगळं किरण खोजे सायराच्या भूमिकेतून समर्थपणे सादर करते.\n‘ढाई अक्षर प्रेम के’ ही एकंदरीत एक मस्त जमलेली भट्टी आहे.\nदर्जा : तीन स्टार\nनाटक : ढाई अक्षर प्रेम के\nनिर्मिती : अंबिका + रसिका निर्मित साई साक्षी प्रकाशित\nनिर्माती : मुक्ता बर्वे\nलेखक : व. पु. काळेंच्या कादंबरीवर आधारित\nवेशभूषाकार : पूर्णिमा ओक\nनाट्यरूपांतर : दिग्पाल लांजेकर\nदिग्दर्शक : दिग्पाल लांजेकर\nकलाकार : किरण खोजे, अश्विनी कुलकर्णी, अतुल महाजन, तेजस कुलकर्णी, सचिन देशपांडे, अजय पुरकर\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकर्जबुडव्यांना खडी फोडायला पाठवा,तरच बँका टिकतील\nपुढीलहाडे खिळखिळी झाली तरीही स्ट्रेचरवर झोपून दिली परीक्षा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी...\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nछत्तीसगडमध्ये निवडणूक हिंसाचार; चकमकीत पाच कमांडो जखमी\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nजागतिक तापमानवाढीचा परिणाम; एसीची मागणी पाचपट वाढली\nविद्यार्थीही ग्राहक मंचाकडे दाद मागू शकतो परीक्षेस परवानगी नाकारणाऱ्या विद्यार्थ्याला दिलासा\nभाजपला शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही; शरद पवार यांची टीका\nआयआरसीटीसीवरून तिकीट बुकिंगसाठी 15 मिनिटे जादा मिळणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://nmk.co.in/s/nmk-admit-card-d-group-exam/8979/", "date_download": "2018-11-13T07:39:39Z", "digest": "sha1:IY2MH2Y337NZBHIVFXNKEGLQSMEBLNQW", "length": 3087, "nlines": 74, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - भारतीय रेल्वेच्या ग्रुप-डी पदाच्या ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र - NMK.CO.IN", "raw_content": "\nभारतीय रेल्वेच्या ग्रुप-डी पदाच्या ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र\nनवीन जाहिराती मागोवा प्रवेशपत्र निकाल\nभारतीय रेल्वेच्या ग्रुप-डी पदाच्या ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र\nभारतीय रेल्वे बोर्डाच्या विविध विभागातील ग्रुप-डी पदाच्या जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेची प्रवेशपत्र परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांना संबंधित विभागाच्या खालील वेबसाईट लिंकवरून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येतील.\nअधिकृत NMK करिता NMK.CO.IN सर्च करा आणि इतरांना आवश्य सांगा\nमुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर स्वीय सहाय्यक पदाच्या एकूण ९९ जागा\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वन सेवा मुख्य परीक्षा-२०१८ जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2018-11-13T06:30:20Z", "digest": "sha1:67OWI4TAGFC6A2PUMS3F5J2BYZAEUISO", "length": 6277, "nlines": 179, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्हेनेशियन भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nरियो ग्रांदे दो सुल\nvec (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)\nव्हेनेशियन ही इटलीच्या व्हेनेतो प्रदेशामध्ये उगम पावलेली रोमान्स भाषासमूहामधील एक भाषा आहे. सध्या ह्या भाषेचे सुमारे २२ लाख वापरकर्ते आहेत. ही भाषा इटालियन पासून पूर्णपणे भिन्न आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जुलै २०१८ रोजी ०९:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/bus-stands-require-facilities-18318", "date_download": "2018-11-13T07:30:01Z", "digest": "sha1:HDUN6YSQIWFCWHIIY6FSI4WXDX7BLXX4", "length": 14868, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "bus stands require facilities हवे सुविधांनी युक्त बसस्थानक | eSakal", "raw_content": "\nहवे सुविधांनी युक्त बसस्थानक\nबुधवार, 30 नोव्हेंबर 2016\nसावळज- तासगाव तालुक्‍यातील सर्वात मोठी व्यापारी पेठ असलेल्या सावळजला प्रशस्त बसस्थानकाची गरज आहे. जुने बसस्थानक अपुरे पडत आहे. अपुऱ्या जागेमुळे कोंडी होते. अनेक प्रवासी सिद्धेश्‍वर मंदिराचा बसथांबा म्हणून आधार घेत आहेत.\nसावळज पूर्व भागातील अकरा खेड्यांचे केंद्रबिंदू आहे. येथे तलाठी, मंडल, पोस्ट, भूमापन, प्राथमिक आरोग्य केंद्र, महा ई-सेवा केंद्र अशी कार्यालये आहेत. अनेक शासकीय व खासगी समवेत शैक्षणिक क्षेत्रातील सेवासुविधा सहज उपलब्ध आहेत. लोकसंख्या वाढत आहे. सर्व सेवा सावळजमध्ये सहज उपलब्ध होत आहे. नागरिकांची मोठी ये-जा वर्दळ असते.\nसावळज- तासगाव तालुक्‍यातील सर्वात मोठी व्यापारी पेठ असलेल्या सावळजला प्रशस्त बसस्थानकाची गरज आहे. जुने बसस्थानक अपुरे पडत आहे. अपुऱ्या जागेमुळे कोंडी होते. अनेक प्रवासी सिद्धेश्‍वर मंदिराचा बसथांबा म्हणून आधार घेत आहेत.\nसावळज पूर्व भागातील अकरा खेड्यांचे केंद्रबिंदू आहे. येथे तलाठी, मंडल, पोस्ट, भूमापन, प्राथमिक आरोग्य केंद्र, महा ई-सेवा केंद्र अशी कार्यालये आहेत. अनेक शासकीय व खासगी समवेत शैक्षणिक क्षेत्रातील सेवासुविधा सहज उपलब्ध आहेत. लोकसंख्या वाढत आहे. सर्व सेवा सावळजमध्ये सहज उपलब्ध होत आहे. नागरिकांची मोठी ये-जा वर्दळ असते.\nतासगाव-कवठेमहांकाळ आगाराच्या बसेस, खासगी वाहने यांची प्रवासी वाहतूक मोठी आहे. सध्याचे विद्यमान बसस्थानक प्रशस्त नाही. ते अपुरे पडत आहे. लोकांना उपयोग तितकासा होत नाही. या स्थानकाला डिजिटल पोस्टरचा विळखा आहे. प्रवासी नागरिकांपेक्षा स्थानिक युवकांचा बैठक अड्डा बनल्याने महिलांना सिद्धेश्‍वर मंदिराचा आश्रय घ्यावा लागतो.\nबसस्थानक चौकातील रस्ता अरुंद असल्याने मोठ्या एसटीसारख्या वाहनांना वळन घेताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. हीच स्थिती मुख्य चौकातील आहे. मोठी दोन वाहने एकत्र आल्यास वाहतुकीची मोठी कोंडी वाढते. मध्यभागातील वाढती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बसस्थानकाचे स्थलांतर करणे गरजेचे बनले आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर उनउने यांनी पूर्वी प्रशस्त बसस्थानकाची मागणी लावून धरली. तीच आता नव्याने नागरिकांतून जोर धरत आहे.\nगावांत शासनाच्या मालकीच्या अनेक जागा आहेत. दि यशवंत गूळ खांडसरी सहकारी संस्थेची (ज्योतिबा मंदिर परिसर), पाटबंधारे निवासस्थान, देवस्थान समितीच्या अनेक जागा उपलब्ध आहेत. या जागांवर जिल्हाधिकाऱ्यांचे थेट नियंत्रण आहे. या जागांवर जिल्हाधिकारी व धर्मादाय आयुक्‍तांच्या परवानगीने या जागेत विकासासाठी आवश्‍यक विविध शासकीय कार्यालये किंवा प्रशस्त बसस्थानक उभे करता येऊ शकते.\nविकासवाटेवर असलेल्या सावळजची प्रशस्त बसस्थानकांची गरज आहे. वाढती गर्दी, अपुरे अरुंद बसस्थानक, वाहनांची वर्दळ परिणामी वाहतूक कोंडी या समस्या सोडवण्यासाठी सावळजला हवे आहे प्रशस्त बसस्थानक.\n#PMRDAIssue अनधिकृत बांधकामांना दिलासा\nपुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत कपात केली आहे....\nथंडीत घ्या आरोग्याची काळजी\nपुणे- भल्या पहाटे हुडहुडी भरविणारी थंडी... दुपारी उन्हाचे चटके, तर रात्री पुन्हा थंडी, असा अनुभव पुणेकर सध्या घेत आहेत. यंदा दिवाळीपाठोपाठ थंडीचा...\nअपंगांची आरोग्य विमा योजना बारगळली\nमुंबई - केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अपंगांसाठी सुरू झालेली स्वावलंबन आरोग्य विमा योजना बारगळली आहे. केंद्र सरकारने विमा...\nविकासाच्या वेगाला हवे सुविधांचे लॅंडिंग\nदेशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या...\nमैं सब जानता हूँ (ढिंग टांग\nबेटा : (उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽऽण...मम्मा, आयॅम बॅक मम्मा मॅडम : (टीव्हीवरल्या बातम्या बघण्यात मग्न) हं मम्मा मॅडम : (टीव्हीवरल्या बातम्या बघण्यात मग्न) हं\nरस्त्यांवर थुंकणाऱ्या तीनशे जणांना दंड\nपुणे - रस्त्यांवर थुंकणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलली असून, तीनशे जणांवर दंडात्मक कारवाई केली. विशेष म्हणजे, अस्वच्छता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-auto-rickshwa-driver-hingna-70264", "date_download": "2018-11-13T08:10:15Z", "digest": "sha1:C4CCV5LLTKSO4SZPFPHQXEBYXSWCKIYT", "length": 17225, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news auto rickshwa driver hingna ऑटो चालकांकडून प्रवाशांची लूट | eSakal", "raw_content": "\nऑटो चालकांकडून प्रवाशांची लूट\nसोमवार, 4 सप्टेंबर 2017\nहिंगणा - पोलिस पत्नीची बसमध्ये वाहकाने छेड काढल्याने संतप्त पोलिस पतीने वाहकाला जबर मारहाण केली. यानंतर धंतोली पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या स्टार बस कर्मचाऱ्यांनी शनिवारी सुरू केलेल्या कामबंद आंदोलनाची झळ रविवारी दुसऱ्या दिवशीही दिसून आली. हिंगणा मार्गावर स्टार बस नसल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली. गणेशोत्सवाचा दहावा दिवस असल्याने भक्तांनाही याचा फटका बसला. या आंदोलनामुळे ऑटो चालकांनी मात्र प्रवाशांची लूट केली.\nहिंगणा - पोलिस पत्नीची बसमध्ये वाहकाने छेड काढल्याने संतप्त पोलिस पतीने वाहकाला जबर मारहाण केली. यानंतर धंतोली पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या स्टार बस कर्मचाऱ्यांनी शनिवारी सुरू केलेल्या कामबंद आंदोलनाची झळ रविवारी दुसऱ्या दिवशीही दिसून आली. हिंगणा मार्गावर स्टार बस नसल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली. गणेशोत्सवाचा दहावा दिवस असल्याने भक्तांनाही याचा फटका बसला. या आंदोलनामुळे ऑटो चालकांनी मात्र प्रवाशांची लूट केली.\nरविवारी सार्वजनिक सुटी असल्याने गणेशोत्सवादरम्यान हजारो प्रवासी स्टार बसने प्रवास करतात. सकाळपासून हिंगणा मार्गावरील धरमपेठ, शंकरनगर, अंबाझरी, सुभाषनगर, हिंगणा नाका, बालाजी नगर, ट्रॅक्‍टर कंपनी चौक, आयसी चौक, झोन चौक, वानाडोंगरी, महाजनवाडी, रायपूर, हिंगणा बसथांब्यावर प्रवाशांची गर्दी दिसून आली. हिंगणा एमआयडीसीतील उद्योग सुरू असल्याने कामगारांनाही याचा फटका बसला. बस बंद असल्याचा फायदा घेऊन हिंगणा ते बर्डीदरम्यान तब्बल ४० रुपये आकारून ऑटो चालकांनी प्रवाशांची लूट केली. यावर पोलिसांचेही नियंत्रण नव्हते. एकूणच रविवार वाहतुकीची कोंडी करणारा ठरला.\nखापरी डेपो व्यवस्थापक संशयाचा भोवऱ्यात\nवाहक अशोक वालूरकर यांना पोलिसाने प्रवाशांसमोर जबर मारहाण केली. तेव्हा खापरी डेपो व्यवस्थापक योगेश नवघरे उपस्थित होते. त्यांनी वाहकाकडून पैसे व तिकीट कापण्याची मशीन हिसकावून घेतली. दुसरा वाहक सोबत आणून त्याच्या जवळ दिल्यानंतर बस पुढील प्रवासासाठी बुट्टीबोरीकडे रवाना केली. पोलिसांशी मध्यस्थी करून प्रकरणावर तोडगा काढला नाही. यामुळे कर्मचारी संघटनेने नवघरे यांच्यावरही निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी स्टार बस कर्मचाऱ्यांनी केली.\nदबंगगिरी करणाऱ्या पोलिसाला अभय\nवाहकाला मारहाण करणारा पोलिस कर्मचारी धंतोली ठाण्यात कार्यरत आहे. स्टार बस कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली असताना पोलिस प्रशासनाने अद्याप कारवाई केली नाही. या प्रकरणी पोलिस उपायुक्त राकेश ओला यांची भेट घेऊन पाठपुरावा केला. कारवाईचे आश्‍वासन देण्यात आले. यामुळे स्टार बस कर्मचारी जेवढे आंदोलनाला जबाबदार आहेत, तेवढेच पोलिससुद्धा आहेत, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. यार वाहकाला पोलिस ठाण्यात नेऊन चौकशी करणे गरजेचे होते. प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या प्रवाशांना विचारणे गरजेचे होते. असे न करता परस्पर पोलिसच दबंगगिरी करीत आहेत. पोलिस आयुक्त व्यंकटेशम यांनी अशा पोलिस कर्मचाऱ्यांना आवर घालावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी रेटली आहे.\nचारही कंपन्यांचा करार रद्द करावा\nनागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासाठी चार कंपन्यांशी करार केला आहे. जेव्हापासून या कंपन्यांनी कारभार हाती घेतला, तेव्हापासून अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. या कंपन्यांमध्ये बस संचलन करण्याची क्षमता दिसून येत नाही. यामुळे महानगरपालिका प्रशासनाने टाइम्स ट्रॅव्हल्स, हंसा ट्रॅव्हल्स, आर. के. ट्रॅव्हल्स व डिम्स या कंपन्यांसोबत केलेला करार रद्द करावा. महानगरपालिकेच्या परिवहन समितीने स्वतः कारभार चालवावा, अशी मागणी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे जिल्हा संघटक संतोष कान्हेरकर यांनी केली आहे.\nफक्त पाच लाख द्या, वधूच आणून देतो\nऔरंगाबाद - बंगला, कार, पैसाअडका आहे; पण लग्नच जुळत नाही, अशा लोकांची संख्या सर्वच जाती, समाजांमध्ये वाढत चालली आहे. त्यामुळे आपसूकच अशा लोकांना...\nप्रतिक शिवशरणच्या हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार : प्रकाश आंबेडकर\nब्रह्मपुरी (सोलापुर) - माचणूर (ता. मंगलवेढा) येथील प्रतिक शिवशरण या निष्पाप लहान बालकाचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. तसेच ही हत्या नसून एक...\nमंगळवेढ्यात कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या\nमंगळवेढा - तालुक्यातील पाटकळ येथील भारत गडदे वय 60 यांनी कर्जाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. तालुक्यातील या तीन आठवड्यातील ही तिसरी आत्महत्या...\nउसाच्या ट्रॉलीला धडकून दोघांचा मृत्यू\nकऱ्हाड- ऊसाच्या ट्रालीला मागून दुचाकीने जोराची धडक दिल्याने दोन युवक ठार झाले आहेत. गणेश दिलीप आटोळे (वय 28) व अमर तुकाराम शेळके (30 दोघे रा. उंब्रज...\nप्रेमभंग झाल्याने फेसबुकवर पोस्ट लिहून आत्महत्या\nशहापूर : प्रेयसीकडून प्रियकराचा प्रेमभंग झाल्याप्रकरणी शहापुरातील एका 28 वर्षीय तरुणाने जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाने...\nमहापालिकेचे भंगार कोठार ‘फुल’\nपिंपरी - महापालिकेच्या भंगार साहित्याच्या लिलाव प्रक्रियेला विलंब होत असल्याने नेहरूनगर कोठार पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे विविध विभागांकडील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC-2/", "date_download": "2018-11-13T07:45:37Z", "digest": "sha1:ZKICZHPFMINMSTGRIMHV75TE7CTPJN7W", "length": 9017, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जीएसटी संकलन वाढण्याबाबत अर्थमंत्रालय आशावादी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजीएसटी संकलन वाढण्याबाबत अर्थमंत्रालय आशावादी\nनवी दिल्ली -सरकारने अगोदर जाहीर केल्याप्रमाणे आता रविवारपासून राज्यात वाहतूक करताना ई- वे बिलाची गरज लागणार आहे. त्याचबरोबर 15 एप्रिलपासून वाहतूक करताना ही तरतूद लागू होणार आहे. यामुळे जीएसटी संकलनात वाढ होईल, असे अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्यांना वाटते. यामुळे करभरणा टाळणे शक्‍यता होणार नसल्याचे समजले जाते. प्रत्यक्षात सुरुवातीलाच ई- वे बिल येणार होते. मात्र, या यंत्रणेत काही चुका आढळल्यानंतर याची अंमलबजावणी लांबणीवर टाकण्यात आली होती.\nयातील चुका आता दुरूस्त करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात माहितीचे विश्‍लेषण करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे 1.05 कोटी व्यापारी आणि कंपन्यांना आता अडचण येणार नसल्याचे बोलले जात आहे. जीएसटीच्या कर संकलन सलग दुसऱ्या महिन्यात रोडावले आहे. फेब्रुवारीमध्ये 85,174 कोटी रुपयांचा वस्तू व सेवाकर जमा झाला आहे. तर गेल्या महिन्यात अवघे 69 टक्‍के विवरणपत्र दाखल झाले आहे. हा सरकारच्या दृष्टिकोनातूनू चिंतेचा विषय आहे.\nअर्थखात्याने जाहीर केलेल्या आकडेवारीतून जीएसटी महसुलाला लागलेली गळती स्पष्ट झाली आहे. जानेवारीमधील 86,318 कोटी रुपयांच्या तुलनेत फेब्रुवारीत सलग दुसऱ्या महिन्यात वस्तू व सेवाकर संकलन रोडावले आहे. 25 मार्चपर्यंतच्या आकडेवारीनुसार, यंदा वस्तू व सेवाकर विवरणपत्र (जीएसटीआर 3बी) भरणाऱ्यांची संख्या 59.51 लाख नोंदली गेली आहे. एकूण अप्रत्यक्ष करदात्यांच्या तुलनेत हे प्रमाण 69 टक्‍के आहे.डिसेंबर 2017 नंतर सलग दुसऱ्या महिन्यात कर संकलन घसरते राहिले आहे.\nफेब्रुवारीमधील एकूण जीएसटी संकलनामध्ये 14,945 कोटी रुपये हे मध्यवर्ती वस्तू व सेवाकर तर 20,456 कोटी रुपये हे राज्य वस्तू व सेवा कर म्हणून जमा झाले आहेत. या व्यतिरिक्‍त 42,456 कोटी रुपये हे राज्यांतर्गतचे व 7,317 कोटी रुपये हे भरपाई अधिभार म्हणून जमा झाले आहेत. 25 मार्च 2018 पर्यंत एकूण वस्तू व सेवा करदाते 1.05 कोटी नोंदले गेले आहेत. त्यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकंपन्यांतील रोजगारांत वाढ होण्याची शक्‍यता\nNext articleदुमडू शकणारा मोबाइल येणार\nथेट दागिने खरेदीलाच ग्राहकांकडून पसंती\n‘नोटाबंदी-जीएसटी’मुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली : रघुनाम राजन\nरिझर्व्ह बॅंकेचे काम सीट बेल्टसारखे : रघुराम राजन\nमार्केट यार्डातील भुसार बाजार मंदच\nभाव जास्त तरीही सोने खरेदीत वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/deadline-linking-aadhaar-be-extended-march-31-86191", "date_download": "2018-11-13T07:23:02Z", "digest": "sha1:DLXSP7RID6LMUR7WKYD4WX7DYEWHP5W5", "length": 11611, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Deadline For Linking Aadhaar To Be Extended To March 31. आधारकार्ड जोडणीची मुदत 31 मार्च पर्यंत वाढविणार | eSakal", "raw_content": "\nआधारकार्ड जोडणीची मुदत 31 मार्च पर्यंत वाढविणार\nगुरुवार, 7 डिसेंबर 2017\nनवी दिल्ली - बँक खाते आणि विविध सरकारी योजनांसाठी आधारकार्ड जोडणीची मुदत 31 मार्च 2018 पर्यंत वाढविण्यात येणार आहे.\nसरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी 31 डिसेंबर 2017 पर्यंत आधार कार्ड जोडणी करणे बंधनकारक करण्यात आले होते. परंतु, आता ही मुदत वाढविण्यात आली आहे. मुदत वाढवण्यासंबंधी आज (शुक्रवार) केंद्र सरकारतर्फे अधिसूचना काढण्यात येणार आहे.\nनवी दिल्ली - बँक खाते आणि विविध सरकारी योजनांसाठी आधारकार्ड जोडणीची मुदत 31 मार्च 2018 पर्यंत वाढविण्यात येणार आहे.\nसरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी 31 डिसेंबर 2017 पर्यंत आधार कार्ड जोडणी करणे बंधनकारक करण्यात आले होते. परंतु, आता ही मुदत वाढविण्यात आली आहे. मुदत वाढवण्यासंबंधी आज (शुक्रवार) केंद्र सरकारतर्फे अधिसूचना काढण्यात येणार आहे.\nआधार कार्ड बंधनकारक करण्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली. सुनावणीवेळी सरकारने दिलेल्या माहितीनुसार, आधार जोडणीची मुदत वाढवण्यात येणार असून, आधार कार्ड सक्तीचे करण्याबाबतचा निर्णय मागे घेता येणार नसल्याचे यात म्हटले आहे. केंद्र सरकार यावर चर्चा करण्यास तयार असल्याचे अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सांगितले.\nवाघापेक्षा शेतकऱ्यांचा जीव मोलाचा - विजय वडेट्टीवार\nनागपूर - यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनक्षेत्रात टी १ (अवनी) वाघिणीला ठार करण्याच्या मुद्यावरून काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी...\n'पुण्याचे नाव बदलून जिजापूर करा'\nपुणे - पुणे शहर हे राष्ट्रमाता जिजाऊ मॉंसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखले जाते. त्यामुळे पुण्याचे नाव बदलून जिजापूर करण्यात...\nविकासाच्या वेगाला हवे सुविधांचे लॅंडिंग\nदेशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या...\nफॉरेंसिक ऑडिट रिपोर्टसाठी महिन्यांचा कालावधी द्यावा\nपुणे - ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांच्यासह इतरांवर दाखल असलेल्या...\nबिगर बॅंकिंग कंपन्यांवर रिझर्व्ह बॅंकेचा बडगा\nमुंबई - बिगर बॅंकिंग वित्त क्षेत्रातील घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेने कडक पावले उचलली आहेत. गैरप्रकार करणाऱ्या बिगर बॅंकिंग...\nब्रेक टेस्ट ट्रॅकच्या जागेचा प्रश्‍न मार्गी\nसातारा - धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत वर्ये (ता. सातारा) येथील गायरानातील दोन हेक्‍टर जागा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या नावावर करण्याचे आदेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/kumar-vishwas-criticize-narendra-modi-26663", "date_download": "2018-11-13T07:59:23Z", "digest": "sha1:4CRZ5PROVLAXHPRE63YZONWUERMCE6V2", "length": 12067, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kumar Vishwas criticize Narendra Modi ...मग पंतप्रधान 'टीडीपी'त जाणार - कुमार विश्वास | eSakal", "raw_content": "\n...मग पंतप्रधान 'टीडीपी'त जाणार - कुमार विश्वास\nबुधवार, 18 जानेवारी 2017\nआपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य असलेले कुमार विश्वास भाजपच्या वाटेवर असून, येत्या एक दोन दिवसात त्यांच्या पक्ष प्रवेशाची औपचारिक घोषणा भाजपतर्फे केली जाईल, असे वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केले होते.\nनवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे (आप) नेते कुमार विश्वास यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार अशी चर्चा रंगू लागल्यानंतर आता खुद्द विश्वास यांनीच भाजपप्रवेशाची शक्यता फेटाळून लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलगू देसम पक्षात (टीडीपी) पक्षात प्रवेश करणार असल्याची खोचक टीका केली आहे.\nकुमार विश्वास हे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. याप्रकरणी स्पष्टीकरण देताना विश्वास यांनी ट्विटरवरून या वृत्ताचा समाचार घेताना पंतप्रधान टीडीपीमध्ये सामील होणार आहेत. आता याची बातमी करा, असे म्हटले आहे.\nआपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य असलेले कुमार विश्वास भाजपच्या वाटेवर असून, येत्या एक दोन दिवसात त्यांच्या पक्ष प्रवेशाची औपचारिक घोषणा भाजपतर्फे केली जाईल, असे वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केले होते. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनीही उत्तरप्रदेश निवडणुकीनंतर पंतप्रधान काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांची आणि राहुल गांधींची भेटही झाली आहे, असे ट्वीट करुन या अफवांचा समाचार घेतला.\n...तर भाजप धोकादायक पक्ष- रजनीकांत\nचेन्नई- विरोधी पक्षांना जर भारतीय जनता पक्ष हा धोकादायक आहे असे वाटत असेल तर, नक्कीच तसे असू शकते असे विधान सुपरस्टार रजनीकांत यांनी केले आहे....\nभाजपचा भरोसा मोदींवर; काँग्रेसचा राहुलवर\nजयपूर : राजस्थानात यंदा सत्तेवर येण्याची दाट शक्‍यता असल्यामुळे कॉंग्रेसच्या गोटात उत्साह असला, तरी सत्तारूढ भाजपनेही काही पत्ते राखून ठेवले आहेत....\nदुष्काळाचे राजकारण करणाऱ्या सरकारला उलथवून टाका : डॉ. राजीव सातव\nहिंगोली : दुष्काळाचे राजकारण करणाऱ्या केंद्र व राज्‍यातील भाजप सरकारला उलथवून टाका असे आवाहन खासदार डॉ. राजीव सातव यांनी सोमवारी (ता.12) औंढा येथील...\nसोनिया-राहुल मला काय प्रमाणपत्र देणार : नरेंद्र मोदी\nविलासपूर : नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य करत जे स्वतः आर्थिक गेैरव्यवहारप्रकरणी जामीनावर आहेत,...\nमलकापूरच्या निवडणुकीत शंभर फूटी रस्त्याचा कळीचा मुद्दा\nकऱ्हाड- स्वतःचा पेट्रोलपंप चालवण्यासाठी कऱ्हाड व मलकापूरचा बैलबझार मार्गे जाणारा रस्ता शंभर फूटी करण्याचा घाट घातल्याचा आरोप मलकापूरचे माजी...\nगोटेंच्या आव्हानापुढे महाजनांची कसोटी\nळे ः आमदार आणि स्थानिक दोन मंत्र्यांमधील वादाचा परिणाम येथील महापालिका निवडणुकीवर होऊ नये, परिवर्तनातून सत्ता पक्षाच्या ताब्यात यावी म्हणून भाजपने \"...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://scitechinmarathi.com/2018/01/19/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A7/", "date_download": "2018-11-13T07:01:36Z", "digest": "sha1:M3PLRF7SGIJ5QMOZBVPJAU6ZFUADPTWI", "length": 37790, "nlines": 120, "source_domain": "scitechinmarathi.com", "title": "सर्व द्रव्यांमधला समान धागा कोणता? (What is the similarity between all the nine substances) – विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात", "raw_content": "विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात\nपदार्थविज्ञानातील(Physics) रटाळ वाटणाऱ्या गोष्टींमधली खरी गंमत आणि अंदर की बात..\n१२ वी नंतरचं Physics\nगोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)\nसर्व द्रव्यांमधला समान धागा कोणता\nराजा कालस्य कारणम्..म्हणजे राजाच्या इच्छेने राज्यात बऱ्याचश्या गोष्टींना चालना मिळते. घरातल्या कर्त्या पिढीच्या मताने घरातल्या गोष्टी घडतात. विक्रमाच्या राज्यातही काही वेगळे घडत नव्हते. पण सृष्टीमध्ये अशाही काही गोष्टी घडतात की जिथे असा कोणी माणूस, कोणी सजीव काही करताना दिसत नाही. जसं लोहचुंबक(magnet) जवळ आल्यावर गुळाला मुंगळे चिकटावे तसा लोहकीस त्याला चिकटतो. थंड पदार्थ व गरम पदार्थ जवळ जवळ ठेवल्यावर थंड पदार्थ काही अंशी गरम होतो व गरम पदार्थ काही अंशी थंड होतो. थंडीत तेलाचा व तुपाचा दिवा लावावा, तर तेलाचा दिवा जळत राहतो पण तुपाच्या दिव्यातले तूप सतत गरम करावे लागते, नाहीतर दिवा शांत होतो. म्हणजे तेलाचा व तुपाचा स्वभाव म्हणावा तर ते झाले निर्जीव पदार्थ. पण तरीही प्रत्येकाची वागण्याची तऱ्हा निराळी. तीच गोष्ट बर्फाळ प्रदेशांची. तिथे थंडीने सारे जीव काकडून मरत असतील असं समजावं तर बर्फाच्या थराखाली ते मस्तपैकी पाण्यात विहरत राहावेत. जगत राहावेत.\n“विक्रमा राजा तूच आहेस..असे काही विचार आणू नकोस मनात. तुझ्याच आज्ञेने तुझ्या राज्यात गोष्टी चालतात. पण ज्या पदार्थांना तुम्ही निर्जीव म्हणता त्या पदार्थांनी स्वत:हून काही काम करावं म्हणजे धक्काच आहे मला..काय आहे रे हे गौडबंगाल आणि मला वाटतं प्रत्येक द्रव्यामध्येच असं काही ना काही आहे..मला आधी सांग की तू म्हणतोस त्या पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, दिक्, काल, मन व आत्मा या सर्वांमध्ये काही साम्यस्थळे आहेत का आणि मला वाटतं प्रत्येक द्रव्यामध्येच असं काही ना काही आहे..मला आधी सांग की तू म्हणतोस त्या पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, दिक्, काल, मन व आत्मा या सर्वांमध्ये काही साम्यस्थळे आहेत का प्रशस्तपाद ऋषींनी काही म्हटलंय काही म्हटलंय का याविषयी प्रशस्तपाद ऋषींनी काही म्हटलंय काही म्हटलंय का याविषयी\n“हो वेताळा..प्रशस्तपाद ऋषींनी या नवद्रव्यांमधली साम्यस्थळे एका श्लोकात सांगितली आहेत.\nपृथिव्यादीनां नवानामपि द्रव्यत्वयोग: स्वात्मन्यारम्भकत्वं गुणवत्वं कार्य्यकारणविरोधित्वमन्त्यविशेषवत्वम् ||20||\nद्रव्यत्त्वयोग – द्रव्याच्या स्वरूपात असणे (exist in form of substances)\nस्वात्मन्यारम्भकत्त्वं – आपल्या समवाय संबंधांमुळे क्रियारंभ करणे(Initiate actions in themselves as per their concomitant relations)\nगुणवत्वं – गुण असणे(have properties)\nकार्य्यकारणविरोधित्त्वं – निर्माण करणाऱ्या कारणाला किंवा साधलेल्या परिणामाला विरोध न करणे (do not oppose the cause of their creation or the effect they created)\nअन्त्यविशेषवत्त्वम् – शेवटी काहीतरी वेगळा शेष राहणे (have specific individuality)\nवेताळा ही सर्व द्रव्ये आहेत हे त्यांच्यातले पहिले सारखेपण. पण त्यांच्यात फरक आहेत. त्यांच्यातल्या पृथ्वी, आप, तेज, वायू यांना मूर्त अस्तित्व आहे. काल व दिक् ही केवळ निमित्तमात्र आहेत. काही मात्र मन व आत्म्यासारखी अदृष्य असूनही परिणाम घडवणारी आहेत. पण पदार्थांच्या जडण घडणी मध्ये, त्याच्या वागण्यामध्ये, त्याच्या अस्तित्त्वामध्ये यांचे काही ना काही योगदान असतेच. मग प्रत्येक पदार्थात ही सर्वच असतील किंवा नसतीलही. या नऊंशिवाय दहावे काही द्रव्य नाही हे निश्चित. आणि या द्रव्यांमुळेच पदार्थांना गुण(properties), कर्म(actions), सामान्य(categorization), विशेष(individuality) व समवाय(inherence or concomitant relations) लाभलेले असतात हे पण आधी बोललो होतो.”\n“हो विक्रमा तू सांगितलेल्या श्लोकातही गुणवत्त्व व अन्त्यविशेवत्त्व आलंय ते हेच असणार हे कळलं मला. पण या श्लोकात जो स्वात्मन्यारम्भकत्त्वं हा शब्द आहे तो मात्र नवीन आहे. काय आहे त्याचा अर्थ\n“वेताळ महाराज, तुम्ही जो पहिला प्रश्न विचारलात त्याच्याशी याचा संबंध आहे. पण याठिकाणी आपण स्वात्मन्यारम्भकत्त्वम्(make changes in themselves) आणि कार्य्यकारणविरोधित्त्वं(do not oppose the cause of their creation and the result of their actions) हे दोन्हीही शब्द एकाच संदर्भात घेतले पाहिजेत. कारण त्यातूनच खरं गम्य हाती लागतं.”\n उदाहरण दे रे राजा..थांब मीच विचारतो..समजा एक चमचा तूप तुझ्या राजसेवकाकडून पाणी भरलेल्या घागरीत पडले तर ते तूप तळाशी न जाता पाण्याच्या पृष्ठ भागावर पसरते..हे कसे होते\n“वेताळा या ठिकाणी दोन द्रव्ये आहेत..पाणी व तूप. आता तूप हे पाण्यापेक्षा हलकं. जेव्हा ते पाण्याच्या संपर्कात येते तेव्हा त्याचे रेणू पाण्याच्या रेणूंच्या संपर्कात येतात.पाण्याचे रेणू आंतर रेणवीय बंधाने बांधलेले असतात. ते या तुपाच्या रेणूंना जाऊ देतात व पुन्हा एकमेकांच्या जवळ येतात. अशा रीतीने तुपाचे रेणू पसरत जातात. परंतु तुपाचे रेणू हे पाण्यापेक्षा हलके असल्याने ते न बुडता पृष्ठभागावर थर किवा तवंग तयार करतात.”\n“पण विक्रमा हे कशावरून रे खरं हे रेणू एकमेकाला ढकलतात कशावरून हे रेणू एकमेकाला ढकलतात कशावरून\n“अगदी योग्य प्रश्न वेताळा..अणु रेणूंबद्दल फार पहिल्यापासून बोललं जातंय, पदार्थांमध्ये त्यांचे विशेषरूप असलेले हे अणु रेणू असतात व ते लाखों-करोडोंच्या अब्जावधींच्या संख्येने असतात अशा अनेक संकल्पना होत्या. रॉबर्ट ब्राऊन नावाचा वनस्पतीशास्रज्ञ जेव्हा पाण्यात पडलेल्या परागकणांना(pollen grains) सूक्ष्मदर्शकाखाली पाहात होता तेव्हा हे परागकण अतिशय वेगाने इकडून तिकडे, तिकडून अजुन कुणीकडे असे ढकलले जाताना त्याला दिसले. या ठिकाणी फक्त पाणी व ते परागकणच होते. ढकलणारे जलचर तर तिथे नव्हतेच. म्हणजे पाण्याचे रेणु हेच त्या परागकणांना ढकलत होते हे लक्षात आलं. आईनस्टाईन या शास्रज्ञाने या प्रयोगाच्या आधारेच अणु रेणूंचं सूक्ष्मपातळीवरचं अस्तित्त्व सिद्ध केलं..”\n“अरेच्चा म्हणजे वनस्पतीशास्त्रज्ञाच्या प्रयोगावरून पदार्थविज्ञानातलं गृहितक(assumption) सिद्ध झालं..”\n“हो आणि वैशेषिकातलं स्वात्मन्यारम्भकत्त्वम् ही सिद्ध झालं..”\n“पण विक्रमा दुसरं जे तू म्हणालास की द्रव्ये ही कारणांना व कार्यांना विरोध करत नाहीत हे काय आहे\n“वेताळा आपण आधीसुद्धा पाहिलं होतं की एका पदार्थामध्ये अनेक द्रव्ये येत जात असू शकतात. ती एकमेकांवर परिणाम करत असतात. म्हणजे विस्तवावर पाण्याचे भांडे ठेवलेले आहे असे समजू. याठिकाणी तेजद्रव्य व पाण्याच्या रूपातील आपद्रव्य आहे. तर जोपर्यंत विस्तव आहे तोपर्यंत पाण्याच्या रेणूंमधले आंतर रेणवीय बंध सैल होतात व बाष्पनिर्मिती सुरू होते. म्हणजेच पाणी हे या अवस्थाबदलाला विरोध करत नाही. एका अर्थी असंही म्हणू शकतो की पाण्याची निर्मिती ही सुद्धा बर्फवितळण्यातूनच झालेली असते. म्हणजे ‘बर्फाचा तेज द्रव्याशी संयोग’ या कारणाने पाण्याची निर्मिती होते. त्याच ‘पाण्याचा तेज द्रव्याशी संयोग’ या कार्याने वाफेची निर्मिती होते. पाणी हे यातील कशालाच विरोध करत नाही. हेच ते कार्य्यकारणविरोधित्त्वं(do not oppose the cause of their creation and the result of their actions).”\n“थोडक्यात काय तर तेज द्रव्याचा आप द्रव्याशी संयोग झाला की आपद्रव्य हे आज्ञाधारक अपत्याप्रमाणे वाफेत रूपांतरित होते. तेज द्रव्य निघून गेलं की पुन्हा पाणी व मग बर्फ. या साखळीतच प्रशस्तपाद ऋषींनी सांगितलेली स्वात्मन्यारंभकत्त्वं व कार्य्यकारणविरोधीत्त्वं ही दोन्ही तत्त्वे येऊन जातात.”\n“होय वेताळा..या दोन्ही संकल्पनांचा संबंध द्रव्यांच्या अवस्थाबदलाशी आहे व यालाच एकूण त्या द्रव्यांचं धर्मकर्तृत्त्व असं म्हटलं गेलंय.\nयात नंतर अधिक संशोधन करून उष्णता क्षयमान(entropy) अशी संकल्पना आली. आपण आधीच पाहिलं की स्थायूद्रव्यांचं धर्मकर्तृत्व जास्त(low entropy). त्यांचं रूपांतरण जसं आप व वायूंमध्ये होतं तसं धर्मकर्तृत्व कमी होत जातं (high entropy) किंवा वैशेषिकांच्या भाषेत अधर्मकर्तृत्व वाढत जातं.”\n“पण विक्रमा, तू जो श्लोक सांगितलास तो फक्त काही स्थायू(solid), द्रव(liquid), वायू(gas) व तेज(heat/energy) या भूतद्रव्यांपुरताच नाही ना सर्वच द्रव्यांना वरील दोन लक्षणं लागू पडतात असं म्हटलंय ना प्रशस्तपादांनी सर्वच द्रव्यांना वरील दोन लक्षणं लागू पडतात असं म्हटलंय ना प्रशस्तपादांनी\n“वेताळा, अतिशय सूक्ष्म निरीक्षण व चांगला प्रश्न..पाश्चात्यांच्या भौतिक शास्त्रांमधली बदलांची चर्चा ही ‘बाह्य कारण’(external cause) किंवा ‘कारण-परिणाम संबंध’(cause-effect relation) यांवर बऱ्याचशा गोष्टी सोडून देते. पण वैशेषिक मात्र तसं नाही. बाहेर दिसणारे बदल हे या भूतद्रव्यांमध्येच दिसतात हे मान्य. वैशेषिकांमध्ये सुद्धा\nस्थायू (solid), द्रव(liquid), तेज (energy), वायू(gas) ही भूतद्रव्ये इतरांवर अवलंबून असतात. आकाश(plasma), काल(time), स्थल(space), आत्मा(self/atma) व मन(mind) ही महाभूतद्रव्ये इतरांवर अवलबून नसतात.\nम्हणजेच या भूत द्रव्यांमध्ये तर फक्त दृष्य कारणं व दृष्य परिणामच दिसतात. पण यानंतरची आकाश(plasma), काल(time), दिक्(space), मन(mind) व आत्मा(self/soul) ही द्रव्ये तर महाभूते आहेत व ती नित्य द्रव्ये आहेत.”\n“पण विक्रमा ही नित्य आहेत म्हणजे ती निर्माण किंवा नष्ट होत नाहीत. मग कारण व परिणाम कसे आले स्वत:मध्ये बदल करणं कुठून आलं स्वत:मध्ये बदल करणं कुठून आलं\n“वेताळा, एक एक पाहू. आकाश द्रव्यामध्ये मुख्यत: विविध प्रकारच्या लहरी असतात असं मानलं आहे. खरं तर या लहरी सुद्धा द्रव्याची अजूनही पुढची म्हणजे वायूंच्या नंतरची अवस्था मानण्यात येते. यात त्या द्रव्याच्या अणूंमधील बंध हे अजूनच सैल पडलेले असतात व ते द्रव्य लहरींच्या स्वरूपात किंवा आकाशरूपात आहे असे मानण्यात येते.”\n“अरे पण असं कुठं होतं का\n“वेताळा सूर्य इत्यादि ताऱ्यांवर अतितप्त तापमान असते. त्यामुळे त्यावरील मूलद्रव्येही तरंग रूपात अस्तित्त्वात असतात. स्थायू, द्रव, वायूंच्या स्वरूपात असलेल्या त्यांच्या गुणधर्मांपेक्षा तरंगरूपातील गुणधर्म वेगळे असतात. खाली दिलेल्या चित्रात सूर्यावर कोणकोणती मूलद्रव्ये तरंगरूपात आहेत हे समजते. कॅल्शियम, लोह, हायड्रोजन, मॅग्नेशियम, सोडियम व प्राणवायू ही मूलद्रव्ये या चित्रात दिसतात.”\n“म्हणजे तापमान कमी झालं तर ही मूलद्रव्ये वायू, द्रव किंवा स्थायूरूपात येणार असं म्हणायचंय तुला\n“हो वेताळा. तैत्तिरीय उपनिषदात (यजुर्आरण्यक, ब्रह्मवल्ली, द्वितीयप्रश्न, प्रथम अनुवाक) या निर्मितीची आकाशापासूनची उतरंड दिलेली आहे.\nतस्माद्वा एतस्मादात्मन: आकाशस्सम्भूत:‌ | आकाशाद्वायु: | वायोरग्नि: | अग्नेराप: | अद्भ्य: पृथिवी|\nआपल्या संदर्भात म्हणू शकतो की निर्मितीची प्रक्रीया आकाशापासून सुरु झाली. आकाशापासून वायू, वायुपासून अग्नी, अग्नीपासून आप, व आपापासून स्थायू. हीच गोष्ट वैशेषिकातही वेगळ्या श्लोकाच्या स्वरूपात आली आहे.”\n“अरे विक्रमा, सूर्यावरची ही द्रव्ये पृथ्वीवरही आढळतातच की आणि तीही खनिजांच्या स्वरूपात..खोल खोल पृथ्वीच्या पोटात..”\n“वेताळा, या संबंधांवरूनच तर सूर्य व पृथ्वी मध्ये संबंध प्रस्थपित करता आला. शिवाय पृथ्वी ही एकेकाळी सूर्याचाच भाग होती वगैरे गृहितकांना यातूनच तर बळ मिळते..”\n“थांब थांब विक्रमा भरकटू नकोस..नवातल्या पाच द्रव्यांमधली साम्यस्थळे आपण पाहिली..पण काल, दिक्, आत्मा व मन यांच्या बाबतीत स्वात्मन्यारम्भकत्त्वम् (make changes in themselves), कार्य्यकारणविरोधित्त्वं (do not oppose the cause of their creation and the result of their actions) हे कसे असते ते सांग.”\n“हो हो..काल(time) व दिक्(space) ही द्रव्ये केवळ निमित्तमात्र आहेत. ती सर्वगामी आहेत, त्यांचा विस्तार मोठा आहे पण त्यांचा आपण आधी म्हटलेल्या पाच द्रव्यांवर काहीच परिणाम होत नाही. ती केवळ निमित्तासाठी येतात व नंतर निघून जातात. असं त्यांचं सतत चालू असतं. म्हणजेच पाहणाऱ्याच्या इच्छेनुसार ती येतात व बदलांना मोजमापाची चौकट देतात. झालेल्या बदलांना दिक् व काल यांचा संदर्भ प्रदान करतात.”\n“राजाच्या तबेल्यातून एक घोडेस्वार पहाटे पाच वाजता निघाला, सहा वाजता निघण्याच्या स्थानापासून तो पूर्वेला ४० किलोमीटर अंतरावर होता – हे विधान आणि\nएक घोडेस्वार निघाला व काही अंतरावर जाऊन थांबला\nहे विधान यात ऐकणाऱ्याला अर्थबोध कुठल्यातून होतो तर पहिल्यातून होतो. कारण तिथे घडणाऱ्या बदलाचा ऐकणाऱ्याला संदर्भ मिळतो. दिक् व काल यांचं हेच वैशिष्ट्य की ते संदर्भ पुरवतात. पहाटे ५ वाजता काळ आला. नंतर एक तासाने तो पुन्हा आला. म्हणजे काळाचा संदर्भ बदलला. काळ बदलला केवळ निमित्तापुरता. तीच गोष्ट दिक् किंवा दिशेची. तबेला हा दिशेचा आरंभ बिंदू. मध्ये काळाचा एक तास गेला. पाहातो तर घोडेस्वार तिथे नाहीच. कुठे गेला शोधावं तर पठ्ठ्या पूर्व दिशेला ४० किलोमीटर वर दिसला. जागा बदलली घोडेस्वाराने. पण हा सुद्धा दिशेतला नैमित्तिक बदल. अशा प्रकारे स्थल व काल यांमध्ये नैमित्तिक बदल होत असतात. शिवाय ते एका अर्थाने भूतद्व्यांमध्ये होणाऱ्या बदलांना विरोध करत नाहीत कारण ते केवळ निमित्तापुरतेच असतात..”\n“अरे निमित्त, निमित्त काय सारखं सांगतोस..कोणाला हवं निमित्त कशाला हवंय आणि मन व आत्मा यांचं काय\n“वेताळा, तुझ्या प्रश्नातच उत्तर आहे. मन व आत्मा या द्रव्यांच्या गुणांमध्ये मनाचे संख्या(number), परिमाण(unit), पृथकत्व(separateness), संयोग(conjunction), विभाग(disjunction), परत्व(largeness), अपरत्त्व(smallness) व वेग संस्कार(emotive force) हे गुण सांगितले आहेत. अर्थातच मन हे भावनांच्या आधारे विविध अवयवांद्वारा बळ प्रयुक्त करते. मन लहान व मोठे होते. इकडून तिकडे जात असते. शिवाय मन हे एकच नसून अशी अनेक मने पदार्थात असू शकतात.. ”\n“म्हणजे एखाद्याने मनात आणलं की त्याला बर्फ नको पाणी हवं तर त्याचे हात काम करणार..बर्फाचं पाणी बनवणार..म्हणजे मनाने घेतलं तसंच होणार..अर्थात मनात बदल होणार, ते कधी गोड पदार्थांवर जाणार, कधी द्रव्य राशींवर जाणार..म्हणजे मन इतर द्रव्यांप्रमाणे बदलाला सहाय्यक होण्याचे व स्वत:मध्ये बदल करण्याचे गुण दाखवते..म्हणजे हे सगळं मनाच्याच इच्छेने का\n“नाही..निदान वैशेषिकात म्हटल्याप्रमाणे आत्म्यालाही संख्या(number), परिमाण(unit), पृथकत्व(separateness), संयोग(conjunction), विभाग(disjunction), हे गुण सांगितले आहेतच. पण आत्म्याला भावना संस्कार(associative force), बुद्धि, सुख, दु:ख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, धर्म व अधर्म हे गुण सांगितले आहेत. यांचा परिणाम म्हणून आत्मा हा विविध पदार्थांमध्ये वेगवेगळे बदल घडवून आणतो. यात मनाला ही मदतीला घेतो.”\n“अच्छा म्हणजे मन व आत्मा हे स्वत: बदलतात व वेगवेगळे बदल स्वत:च्या सोयीने करण्याचा घाट घालत असतात, त्यामुळे स्वत:नेच निर्माण केलेल्या बदलांना जेव्हा दृष्यरूप प्राप्त होते तेव्हा त्यांनी विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही…\nअरे पण थांब थांब हे म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी गीतेत सांगितल्या सारखे काहिसं वाटतंय.. आत्मा हा प्रवासी, पाच इंद्रिये हे घोडे, मन हा लगाम वगैरे..”\n“अगदी खरं सांगतोयस वेताळा..”\n“पण विक्रमा हे सगळं सांगायला फारच लांबड लावलीस बुवा..ही साम्यस्थळे कळायला जरा जडच होती. आता मला जरा पटकन कळणाऱ्या गुणांविषयी सांग..जसं वास कशाला असतो..पृथ्वीद्रव्याला की द्रव गुरुत्व कोणत्या द्रव्यांना असते गुरुत्व कोणत्या द्रव्यांना असते तापमान कोणत्या द्रव्यांना तापवते तापमान कोणत्या द्रव्यांना तापवते पण आता उशीर झाला..द्रव्यांमधली अशी साम्यस्थळे व भेदस्थळे मला जाणून घ्यायची आहेत..चल विक्रमा येतो..याच निमित्ताने पुन्हा भेटू काही काळानंतर …हाऽहाऽऽहाऽऽऽ”\nआजुबाजूच्या सृष्टीतील विचारी आत्म्यांनी एकदाचा नि:श्वास सोडला. किती व काय काय ऐकलं होतं त्यांनी. काहीही झालं तरी या द्रव्यांबद्दल काहीतरी समजल्यासारखं वाटंत होतं. सूर्यावरही पृथ्वीवरची द्रव्ये आहेत किंबहुना पृथ्वीची नाळ सूर्याशी याच द्रव्यांमुळे जोडलेली असल्याचे कळते हे ऐकायला मस्तच वाटत होतं…शिवाय पुढे अजूनही नवीन गोष्टी कळणार म्हणून सर्वच आनंदित व उत्सुक होते. गोष्ट ऐकण्यासाठी स्तब्ध व स्थिर झालेले काल द्रव्य बर्फ वितळल्यावर वाहू लागलेल्या नदीसारखे पुन्हा प्रवाही झाले होते..\nमूळ गोष्ट: विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात\nपदार्थांमध्ये चालणाऱ्या स्थिर–चर, दृष्य-अदृष्य अशा ९ द्रव्यांच्या खेळाची मजा पाहणे (How to enjoy the intermingling of nine Vaisheshika substances in the context of a Padarth)\nनवद्रव्यांमधले पहिले द्रव्य : मी पृथ्वीपरमद्रव्य (I , The Solid Super-substance)\nआधीच विज्ञानात उल्हास..त्यात घुसलं मॅथ्स (Relation between Physics and Mathematics)\nहे पदार्थविज्ञान शिकायचं तरी कशाला \nआधीच विज्ञानात उल्हास..त्यात घुसलं मॅथ्स (Relation between Physics and Mathematics)\nपदार्थविज्ञानात इतके नियम आणि अटी का असतात (Importance of Laws and Conditions in Physics)\nहे पदार्थविज्ञान शिकायचं तरी कशाला \nस्वत: विषयी थोडेसे…ब्लॉगविषयी बरेचसे\nपदार्थधर्मसंग्रह – प्रशस्तपाद ऋषी\nहा ब्लॉग कोणासाठी आहे\nडोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं\nविक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात © 2018. All Rights Reserved.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/flyovers-are-not-ultimate-solution-city-traffic-problem-writes-sunil-mali-106220", "date_download": "2018-11-13T07:35:59Z", "digest": "sha1:G7MP2XKIRLUMW6VBD36ISNRTXCVXDISS", "length": 26309, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "Flyovers are not the ultimate solution for city traffic problem writes Sunil Mali 'उड्डाणपूल हाच उपाय' म्हणणार्‍यांचे मेंदू धुवून काढा! | eSakal", "raw_content": "\n'उड्डाणपूल हाच उपाय' म्हणणार्‍यांचे मेंदू धुवून काढा\nगुरुवार, 29 मार्च 2018\n''सेव्हन लव्हज चौक ते वखार महामंडळ चौकापर्यंत नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.''\n''सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते माणिकबागेजवळच्या फनटाईमपर्यंत उड्डाणपूल बांधण्यात येईल आणि त्यामुळे वाहतुकीचा प्रश्‍न सुटेल''\n''पुणे विद्यापीठ चौकात तीनमजली उड्डाणपुलाचे काम होणार असून त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल''\n''सेव्हन लव्हज चौक ते वखार महामंडळ चौकापर्यंत नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.''\n''सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते माणिकबागेजवळच्या फनटाईमपर्यंत उड्डाणपूल बांधण्यात येईल आणि त्यामुळे वाहतुकीचा प्रश्‍न सुटेल''\n''पुणे विद्यापीठ चौकात तीनमजली उड्डाणपुलाचे काम होणार असून त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल''\nपुण्याच्या वृत्तपत्रांमध्ये गेल्या महिन्याभरात आलेल्या या तीन बातम्या. 'उड्डाणपूल बांधला की वाहतुकीचा प्रश्‍न संपला' या मनोवृत्तीतून राजकीय नेत्यांनी दिलेल्या. वास्तविक उड्डाणपुलांनी नेमके काय होते समजा एखाद्या बिल्डिंगला आग लागलीये आणि त्याच्यावर पेट्रोल टाकून आग विझवायचा प्रयत्न केला तर समजा एखाद्या बिल्डिंगला आग लागलीये आणि त्याच्यावर पेट्रोल टाकून आग विझवायचा प्रयत्न केला तर तर आग आणखीनच भडकेल. त्याच पद्धतीने एकामागून एक उड्डाणपूल बांधले तर वाहतुकीची समस्या सुटणार नाही तर आगीप्रमाणे आणखीनच भडकेल...\n'उड्डाणपूल अजिबातच बांधू नयेत', असा अतिरेकी विचार कोणीच मांडणार नाही, पण उड्डाणपूल हाच वाहतूक प्रश्‍नावर रामबाण उपाय आहे, असे म्हणणे म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात राहण्यासारखे आहे.\nउड्डाणपुलांनी आतापर्यंत काय झाले आहे आणि यापुढे काय होण्याची शक्‍यता आहे उड्डाणपूल काय किंवा रूंद रस्ते काय, या आहेत खासगी वाहनांना आकर्षित करणाऱ्या गोष्टी. पूल-रस्ते तुम्ही उभारले की काही काळ वाहतूक सुरळित झाल्यासारखी वाटते, पण जागा मिळाली की लगेच गाड्यांच्या संख्येत वाढ होते अन अल्पावधीत पूल वाहनांनी भरून जातो. पुन्हा काही वर्षांतच त्या पुलावर दुसरा पूल बांधण्याची वेळ येते... उदाहरणंच घ्या. राहुल टॉकीजसमोरचा पूल तसंच त्यापुढचा ई स्क्वेअरसमोरचा पूल पाहा. हे पूल बांधले तेव्हा त्यावरून गाडी चालवणं केवढं सुखद वाटायचं उड्डाणपूल काय किंवा रूंद रस्ते काय, या आहेत खासगी वाहनांना आकर्षित करणाऱ्या गोष्टी. पूल-रस्ते तुम्ही उभारले की काही काळ वाहतूक सुरळित झाल्यासारखी वाटते, पण जागा मिळाली की लगेच गाड्यांच्या संख्येत वाढ होते अन अल्पावधीत पूल वाहनांनी भरून जातो. पुन्हा काही वर्षांतच त्या पुलावर दुसरा पूल बांधण्याची वेळ येते... उदाहरणंच घ्या. राहुल टॉकीजसमोरचा पूल तसंच त्यापुढचा ई स्क्वेअरसमोरचा पूल पाहा. हे पूल बांधले तेव्हा त्यावरून गाडी चालवणं केवढं सुखद वाटायचं आता काय स्थिती आहे आता काय स्थिती आहे संध्याकाळी आपण त्या पुलावर चक्कर मारली तर मोठमोठ्या रांगा आपल्याला दिसतील. पुलाचा काहीच उपयोग झालेला नसल्याचं आपल्याला समजेल. काही ठिकाणी पुलावरून गाडी वेगात जाते, पण पूल संपला की पुन्हा वाहनांची कोंडी होते.\nबाहेरच्या देशांना हे प्रश्‍न पडले होते का अन त्यांनी त्यावर काय केलं\nजगातल्या काही निवडक शहरांचा धावता आढावा घेऊ या.\n'अधिक रस्ते म्हणजे अधिक रहदारी' ही गोष्ट विसाव्या शतकात लक्षात येऊ लागली. रहदारीचा ताण कमी करण्यासाठी जेवढे रस्ते, पूल अन वाहनतळ बांधण्यात येत होते, तितकी वाहतुकीत भरच पडत होती आणि कोंडी वाढतच होती. सॅन फ्रान्सिस्कोमधील भूकंपात खाडीला समांतर अशा एका दुमजली महामार्गाचे नुकसान झाल्याने तो बंद करावा लागला. रस्ता वापरणाऱ्यांनी नवीन परिस्थितीशी जुळवून घेतले आणि पर्यायी मार्ग शोधले. ते समजल्यावर पुन्हा दुमजली रस्त्याचे काम करण्याऐवजी सागरी काठाने रस्ता बांधून तो केवळ ट्रॉली बस, झाडे आणि पायी चालणाऱ्यांसाठी ठेवला. कोरियाची राजधानी सेऊल येथे उड्डाणपूल तोडून रस्त्यांची वहनक्षमता कमी करण्यात आली. कोपनहेगन येथे रस्त्यांवरील मोटारींच्या काही लेन आणि वाहनतळ काढून तेथे सायकलस्वारांसाठी लेन आखण्यात आली. अरूंद रस्ते आणि कालव्यावरील पुलांमुळे ऑस्ट्रियाची राजधानी असलेल्या व्हेनिस शहरात गाड्यांना प्रवेश मिळणे कठीण होते. तेथे पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याने ते पादचाऱ्यांचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले. मेलबर्न शहराची 1994 ते 2004 या काळात पुनर्रचना करताना लोकांना चालण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा उद्देश ठेवण्यात आला आणि फिरण्यासाठी विस्तृत मार्ग आखण्यात आले. डेन्मार्कमधल्या आरहस शहरातील नदीवर वाहतुकीसाठी चक्क छप्पर बांधण्यात आले होते. ते काढून टाकण्यात आल्याने नदीचे काठ पादचाऱ्यांचे आवडते ठिकाण झाले. इंग्लंडमधील ब्रायटन शहरातील एका रस्त्याचे रूपांतर पादचारी मार्गामध्ये करण्यात आल्याने तेथील पादचाऱ्यांची संख्या 62 टक्‍क्‍यांनी वाढली. पॅरिसमधील सीन नदीकाठचा रस्ता उन्हाळ्यात मोटारींसाठी बंद करण्यात येतो. हजारो नागरिक तेथे गर्दी करतात आणि हिवाळा संपण्याची वाट पाहात बसतात.\nपाश्‍चात्य देशांत मोटारींची संख्या वाढणे म्हणजे शहर आजारी असणे समजले जाते. आखाती देशांनी 1970 च्या दरम्यान खनिज तेलाचे दर वाढविले. त्यावर मात करण्यासाठी युरोपातील देश आणि अमेरिका यांनी योजलेले उपाय वेगवेगळे होते. अमेरिकेने कमी इंधन पिणाऱ्या तंत्रज्ञानाचा शोध लावला तर युरोपाने सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य दिले. अर्थात, नंतर अमेरिकेच्या लक्षात ही चूक आली आणि गेल्या दीड दोन दशकांमध्ये अमेरिकेमध्येही 'न्यू अर्बनायझेशन' चळवळ सुरू झाली. त्यानुसार खासगी वाहतुकीला मर्यादा घालणारी, सायकल मार्ग-पादचारी मार्ग यांचा अवलंब करणारी धोरणे अमेरिकेतही आखण्यात आली. बोगोटापासून सुरू झालेल्या आणि अनेक शहरांत यशस्वी ठरलेल्या बीआरटीच्या प्रयोगाची माहिती तर आपल्याला आहेच.\nही झाली परदेशातील काही उदाहरणे. अर्थातच प्रत्येक देशातील नव्हे प्रत्येक शहरातील स्थिती वेगवेगळी असते. त्या त्या शहराची अंगभूत वैशिष्ट्ये, परंपरा, रहिवाश्‍यांचे राहणीमान, प्रश्‍न, गरज या बदलत्या असतात. प्रत्येक शहरासाठी स्वतंत्र आराखडा, स्वतंत्र उपाययोजना असावी लागते. एका शहरात एका प्रकारची उपाययोजना लागू पडली म्हणजे ती दुसऱ्या शहरात डोळे झाकून लागू करता येईलच, असे नाही. तसेच एका देशातील शहरांसाठी ज्या योजना आखण्यात येतील, त्या दुसऱ्या देशांतील शहरांसाठी आखल्याच पाहिजेत, असेही नाही. मात्र जग ओलांडले तरी एक गोष्ट सगळीकडे सारखी राहाते आणि ती म्हणजे मजबूत सार्वजनिक वाहतूक सेवा. किमान पन्नास वर्षांपूर्वी युरोपीयन देशांनी हा कळीचा मुद्दा जाणला आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यावर भर दिला. त्याचबरोबर मोटारविहीन वाहतूक-नॉनमोटराईज्ड ट्रान्सपोर्ट म्हणजेच सायकलींना प्राधान्य, पायी चालण्यासाठी उत्तम सोयी यांकडेही त्यांनी लक्ष पुरविले. आलेल्या अनुभवांमुळे होरपळलेल्या देशांना आपली चूक कळली. आपण मात्र त्या देशांच्या पन्नास वर्षे मागे आहोत. केवळ मागे असायलाही हरकत नाही, पण आपण पुढे येण्याचा प्रयत्न न करता पुन्हा आणखी मागे जातो आहोत. प्रगत देश ज्या दिशेने जात आहेत, त्याच्या बरोबर विरोधी दिशेला आपण जातो आहोत.\nपुण्यात काय स्थिती आहे\nराज्यात आणि महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसची सत्ता असो वा भारतीय जनता पक्षाची सत्ता असो, पीएमपीची वाईट स्थिती कायम आहे. पुरेश्‍या बसगाड्या नाहीत, आल्या तर त्यांना ठेवायला जागा नाही, बीआरटीची गती मंद आहे, धड एक चांगला अधिकारी तीन वर्षे सरकारला ठेवता येत नाही. शहरातला अंतर्गत वर्तुळाकार रस्ता म्हणजे एचसीएमटीआर अजून कागदावरच आहे. रिंग रोडही केवळ आखणीच्याच पातळीवर आहे. सायकल योजनेने आखणीच्या पातळीवर तीनदा आपटी खाल्ली. पीएमपी-बीआरटी-मोनो-मेट्रो-सायकल-पदपथ या यंत्रणा गरजेप्रमाणे वेगवेगळ्या मार्गांवर उभारून त्यांचे एकमेकांशी जोडलेले जाळे बांधण्याची गरज आहे आणि हे जाळे केवळ महापालिकेच्या हद्दीपुरते नव्हे तर पुणे महानगरासाठी हवे आहे.\nप्रत्यक्षात सगळा आनंदीआनंद आहे. एवढे असताना लोकप्रतिनिधी आणि नेते वाहतुकीची समस्या सोडवायला केवळ उड्डाणपुलाच्या घोषणा करण्यात मश्‍गुल असतील, त्यासाठी कोट्यवधींच्या खर्चाची उड्डाणे करत असतील आणि नागरिकही केवळ काही काळापुरत्या मलमपट्टीवर खूश असतील तर या साऱ्यांची कीव करावी का त्यांचे मेंदू धुवून काढावेत ('ब्रेनवॉश' या शब्दाचे स्वैर भाषांतर ) एवढाच प्रश्‍न शिल्लक राहतो.\nवाघापेक्षा शेतकऱ्यांचा जीव मोलाचा - विजय वडेट्टीवार\nनागपूर - यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनक्षेत्रात टी १ (अवनी) वाघिणीला ठार करण्याच्या मुद्यावरून काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी...\nनवी दिल्ली - किरकोळ चलनवाढ ऑक्‍टोबरमध्ये ३.३१ टक्‍क्‍यांपर्यंत खाली आली असून, ती एक वर्षाच्या नीचांकी पातळीवर घसरली आहे. स्वयंपाकाच्या वस्तू, फळे आणि...\nस्पायडरमॅन, आयर्नमॅनचा निर्माता काळाच्या पडद्याआड\nन्यायॉर्क- अमेरिकेतील प्रसिद्ध मार्वल कॉमिक्सचे जनक आणि स्पायडर मॅन, आयर्नमॅन, हल्क यांसारख्या सुपरहिरोच्या पात्रांची निर्मिती करणारे प्रसिद्ध...\nउसाच्या ट्रॉलीला धडकून दोघांचा मृत्यू\nकऱ्हाड- ऊसाच्या ट्रालीला मागून दुचाकीने जोराची धडक दिल्याने दोन युवक ठार झाले आहेत. गणेश दिलीप आटोळे (वय 28) व अमर तुकाराम शेळके (30 दोघे रा. उंब्रज...\nआयुक्तालयासाठी केवळ ४२ वाहने\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाचे क्षेत्रफळ ५१८ चौ. किलोमीटर आहे, तर पुणे आयुक्‍तालय त्यापेक्षा कमी आहे. पिंपरीत नवीन आयुक्‍तालयासाठी...\n...तर भाजप धोकादायक पक्ष- रजनीकांत\nचेन्नई- विरोधी पक्षांना जर भारतीय जनता पक्ष हा धोकादायक आहे असे वाटत असेल तर, नक्कीच तसे असू शकते असे विधान सुपरस्टार रजनीकांत यांनी केले आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/5995-2018-03-18-12-31-29", "date_download": "2018-11-13T07:35:53Z", "digest": "sha1:S24NKW3LPXOVU75SUE7PWULN3TPRMX5Q", "length": 7041, "nlines": 140, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "पंढरपूरमधील नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, अज्ञातांकडून गोळीबार आणि कोयत्याने वार - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपंढरपूरमधील नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, अज्ञातांकडून गोळीबार आणि कोयत्याने वार\nजय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर\nपंढरपूर नगरपालिकेतील नगरसेवकर प्राणघातक हल्ला झाला आहे. संदीप पवार असे नगरसेवकाचे नाव असून त्यांच्यावर अज्ञाताने गोळीबार केला. पंढरपूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या स्टेशन रोडवरील श्रीराम हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे.\nआज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नगरसेवक संदीप पवार हे श्रीराम हॉटेलमध्ये आले. त्यावेळी अचानक दोन अज्ञातांनी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या आणि कोयत्याने वार केले. या घटनेनंतर त्यांनी तेथून पळ काढला.\nया घटनेनंतर पोलिसांनी लगेच तेथे धाव घेतली व पोलिसांच्या मदतीने पवार यांना उपचारासाठी शहरातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यानंतर प्रकृतीत सुधार न होता ती गंभीर बनल्याने त्यांना सोलापूर येथे हलवण्यात आले.\nदरम्यान, पोलिसांना घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, त्यावरुन ते हल्लेखोरांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांच्या तीन टीम रवाना झाल्या आहेत.\nआता टोकनद्वारे होणार विठुरायाचे दर्शन \nविठुरायाच्या पंढरीत शिवसैनीकांचे आंदोलन\nपोलीस अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे बंदुकीतून गोळी सुटली अन्...\n‘राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू दे’ - चंद्रकांत पाटलांचे विठ्ठलाकडे साकडे\nआषाढी यात्रेपूर्वी होणार टोकन दर्शन सुविधा सुरू\nसुपरहिरोचे जनक स्टेन ली यांचं निधन\n‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची धमाल, पाहा फोटो\n‘केदारनाथ’… ट्रेलर पाहून तुम्हाला ‘टायटॅनिक’ आठवला का\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\nपुरुष आणि तृतीयपंथीयांवर होणाऱ्या बलात्काराचं काय\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या\nआता फेसबुकवर तयार करा मजेशीर व्हिडीओ, फेसबुकचं नवं अॅप लाँच\n#MeToo प्रकरणी ‘कुक्कू’ ‘गायतोंडे’च्या पाठीशी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/karan-johar-reaction-on-sc-verdict-section-377/", "date_download": "2018-11-13T06:59:16Z", "digest": "sha1:7VZJLEG7DOQ4HZ7DBK75LSW7QQDOG2US", "length": 17655, "nlines": 261, "source_domain": "www.saamana.com", "title": "377च्या निकालानं ऑक्सिजन मिळाला! करण जोहरची पहिली प्रतिक्रिया | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nमुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर तेल गळती, वाहनं घसरली\nLIVE: थेट अयोध्येतून संजय राऊत यांची पत्रकार परिषद\nराफेल प्रकरणी ‘दसॉल्ट एव्हिएशन’च्या सीईओंचा मोठा दावा, राहुल गांधींचे आरोप फेटाळले\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी…\nस्पायडरमॅन, हल्कच्या जन्मदात्याचे निधन\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nहिंदुस्थानातील फेक न्यूजचा प्रसार हा राष्ट्रभक्तीच्या मोहिमेचा एक भाग\nजपानची चालकरहित बुलेट ट्रेन अतिसुसाट\nधूळफेक करत उत्तर कोरियाची अण्वस्त्र मोहीम सुरुच; 16 मिसाइल केंद्रांची स्थापना\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nतरुणांना लग्नासाठी प्रोत्साहन देणार महेद्र सिंग धोनी\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\n‘टिळक आणि आगरकर’, ‘वाजे पाऊल आपुले’ नव्या ढंगात\n‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ला प्राइम टाइम शो द्या, शिवसेना चित्रपट सेनेची…\nमाझ्या बायकोचा प्रियकरचं दुसरं पोस्टर प्रदर्शित\n‘फाईट’ चित्रपटाचा अॅक्शनपॅक टीझर प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\n377च्या निकालानं ऑक्सिजन मिळाला करण जोहरची पहिली प्रतिक्रिया\nसंमतीने स्वीकारलेले समलैंगिक संबंध गुन्हा ठरणार नाहीत, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने सुनावल्यानंतर समलैंगिकांच्या हक्कांसाठी झगडणाऱ्यांनी जल्लोष साजरा केला. बॉलिवूडमधील बडी हस्ती दिग्दर्शक करण जोहरने देखील सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं खुल्या दिलानं स्वागत केलं आहे. हा मानवतेचा विजय असल्याचं म्हटलं आहे.\nकरण जोहरने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट टाकली आहे. ज्यामध्ये एलजीबीटी हक्काच्या लढ्यात वापरला जाणारा झेंडा फडकताना दिसत असून त्यावर FINALLY असं बोल्ड अक्षरात लिहिलं आहे. या फोटोसोबत ‘ऐतिहासिक निकाल असं बोल्ड अक्षरात लिहिलं आहे. या फोटोसोबत ‘ऐतिहासिक निकाल आज अत्यंत अभिमान वाटतो आहे. समलैंगिकतेला मुक्त करणं आणि कलम 377 ला रद्द करणं हा मानवतेचा विजय आहे. देशाला ऑक्सिजन मिळाला आहे’, असं करणने यामध्ये स्पष्टं म्हटलं आहे.\nकरण जोहर बॉलीवूडमधील बडी हस्ती आहे. त्याच्या सेक्शुअल स्टेटसवर बऱ्याचदा चर्चा होत असते, असं त्यानंच आपलं चरित्र ‘अॅन अनसूटेबल बॉय’ मध्ये म्हटलं आहे. करण या पुस्तकात म्हणतो की, ‘मी कोण आहे हे सगळ्यांना माहीत आहे. पण हे मी बोलू शकत नाही. कारण मी अशा देशात राहतो जिथे तशी ओळख दिल्यानंतर मला कैद सुद्धा होऊ शकते’.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीललवकरच योग्य दाबाने नाशिककरांना पाणीपुरवठा होणार\nपुढीलपोळा सणावर दुष्काळाचे सावट\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी...\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nछत्तीसगडमध्ये निवडणूक हिंसाचार; चकमकीत पाच कमांडो जखमी\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nजागतिक तापमानवाढीचा परिणाम; एसीची मागणी पाचपट वाढली\nविद्यार्थीही ग्राहक मंचाकडे दाद मागू शकतो परीक्षेस परवानगी नाकारणाऱ्या विद्यार्थ्याला दिलासा\nभाजपला शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही; शरद पवार यांची टीका\nआयआरसीटीसीवरून तिकीट बुकिंगसाठी 15 मिनिटे जादा मिळणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mahitisagar.com/0718.php", "date_download": "2018-11-13T07:17:41Z", "digest": "sha1:JXTBYDIMR66QPW2HYVJTAQARYIMWXKQX", "length": 6321, "nlines": 57, "source_domain": "mahitisagar.com", "title": " १८ जुलै : राष्ट्रीय कॅडबरी दिन", "raw_content": "दिनविशेष : १८ जुलै : राष्ट्रीय कॅडबरी दिन\nहा या वर्षातील १९९ वा (लीप वर्षातील २०० वा) दिवस आहे.\n: उद्योगपती गोदरेज यांना जपान सरकारतर्फे ’ऑर्डर ऑफ द रायझिंग सन’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.\n: ’तामिळ टायगर्स’नी श्रीलंकेचा सैनिक तळ ताब्यात घेऊन सुमारे १२०० जवानांना ठार केले.\n: भारताने ’एस. एल. व्ही. - ३’ या अवकाशयानाद्वारे रोहिणी-१ या उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले. या यशामुळे भारत हा उपग्रह सोडण्याची क्षमता असलेला जगातील सहावा देश बनला.\n: मॉन्ट्रिअल ऑलिंपिक खेळात नादिया कोमानेसीने जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सर्वप्रथम १० पैकी १० गुण मिळवले.\n: सांता क्लारा, कॅलिफोर्निया येथे ’इंटेल’ (Intel) कंपनीची स्थापना\n: अ‍ॅडॉल्फ हिटलरने ’माइन काम्फ’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रकाशित केले.\n: मुंबई विद्यापीठाची स्थापना\n: इंग्लंडमधे निवडणुकांत गुप्त मतदान वापरण्यास सुरूवात झाली.\n: रोममध्ये भीषण आग लागुन जवळजवळ सगळे शहर भस्मसात झाले. यादरम्यान सम्राट निरो लांब उभा राहुन आपले फिडल (तुणतुणे) वाजवत असल्याची कथा प्रसिद्ध आहे.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n: प्रियांका चोप्रा – मॉडेल, अभिनेत्री, गायिका आणि ’मिस वर्ल्ड २०००’ विजेती\n: सौंदर्या – कन्‍नड, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि हिन्दी चित्रपट अभिनेत्री (मृत्यू: १७ एप्रिल २००४)\n: जयेन्द्र सरस्वती – ६९ वे शंकराचार्य\n: ’गझलसम्राट’ मेहदी हसन – पाकिस्तानी गझलगायक (मृत्यू: १३ जून २०१२)\n: नेल्सन मंडेला तथा ’मदीबा’ – दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ६ डिसेंबर २०१३)\n: डब्ल्यू. जी. ग्रेस – इंग्लिश क्रिकेटपटू (मृत्यू: २३ आक्टोबर १९१५)\n: रॉबर्ट हूक – इंग्लिश वैज्ञानिक (मृत्यू: ३ मार्च १७०३)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n: राजेश खन्ना – चित्रपट अभिनेते, निर्माते आणि लोकसभा सदस्य (जन्म: २९ डिसेंबर १९४२)\n: पद्मिनीराजे माधवराव पटवर्धन – सांगलीच्या राजमाता (जन्म: \n: रॉय गिलख्रिस्ट – कसोटी क्रिकेटमधील भेदक वेगवान गोलंदाज म्हणून कारकीर्द गाजवलेले वेस्ट इंडीजचे वादग्रस्त कसोटीपटू (जन्म: २८ जून १९३४)\n: डॉ. मुनीस रझा – ख्यातनाम शिक्षणतज्ञ, दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक (जन्म: \n: डॉ. गोविन्द केशव भट – भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे संचालक, मराठी, संस्कृत व इंग्रजी लेखक (जन्म: \n: ’लोकशाहीर’ अण्णाणाऊ साठे – लेखक, कवी व समाजसुधारक (जन्म: १ ऑगस्ट १९२०)\n: थॉमस कूक – पर्यटन व्यवस्थापक (जन्म: २२ नोव्हेंबर १८०८)\n सूचना / तक्रारी / प्रतिक्रिया / माहिती देण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/speed-limits-of-vehicle-should-be-controlled-in-rainy-days/", "date_download": "2018-11-13T06:44:44Z", "digest": "sha1:LWUU37GLJ2WZSDF5MFBLGFVUX5YH5HPB", "length": 24878, "nlines": 275, "source_domain": "www.saamana.com", "title": "पावसाळ्यात वेगाशी स्पर्धा नको, टायर करेल घात | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nमुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर तेल गळती, वाहनं घसरली\nLIVE: थेट अयोध्येतून संजय राऊत यांची पत्रकार परिषद\nराफेल प्रकरणी ‘दसॉल्ट एव्हिएशन’च्या सीईओंचा मोठा दावा, राहुल गांधींचे आरोप फेटाळले\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी…\nस्पायडरमॅन, हल्कच्या जन्मदात्याचे निधन\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nहिंदुस्थानातील फेक न्यूजचा प्रसार हा राष्ट्रभक्तीच्या मोहिमेचा एक भाग\nजपानची चालकरहित बुलेट ट्रेन अतिसुसाट\nधूळफेक करत उत्तर कोरियाची अण्वस्त्र मोहीम सुरुच; 16 मिसाइल केंद्रांची स्थापना\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nतरुणांना लग्नासाठी प्रोत्साहन देणार महेद्र सिंग धोनी\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\n‘टिळक आणि आगरकर’, ‘वाजे पाऊल आपुले’ नव्या ढंगात\n‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ला प्राइम टाइम शो द्या, शिवसेना चित्रपट सेनेची…\nमाझ्या बायकोचा प्रियकरचं दुसरं पोस्टर प्रदर्शित\n‘फाईट’ चित्रपटाचा अॅक्शनपॅक टीझर प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nपावसाळ्यात वेगाशी स्पर्धा नको, टायर करेल घात\nपावसाळय़ाचे दिवस आहेत. विकेण्डला लोणावळा, खंडाळा किंवा एखाद्या धबधब्यावरचा पिकनिक स्पॉट गाठण्यासाठी भटक्यांची लगबग असेल. मस्त रिमझिम पाऊस आणि वाऱयाच्या वेगावर स्वार होऊन धूम स्टाईलने गाडी पळवण्याचा मूड होत असेल तर जरा थांबा… कारण, राज्यात सर्वाधिक अपघात टायर फुटून झाले असून पावसाळय़ात या अपघातांचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे.\nअनेकांना यावर विश्वासच बसत नसेल. पावसाळय़ात टायर फुटण्याचा काय संबंध असा सवालही त्यांच्या मनात आला असेल. पण पावसाळा असला तरीही जोरजोरात टायर फिरल्यानंतर आणि सतत खड्डय़ांमध्ये आदळल्यानंतर टायरच्या आतील हवा प्रसरण पावते आणि टायर फुटतो असेही समोर आले आहे. मुंबई-पुणे एक्प्रेस वेवरदेखील टायर फुटून झालेल्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे, अशी माहिती मुंबई-पुणे एक्प्रेस वेच्या वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.\nएकाच्या चुकीमुळे अनेकांचे प्राण धोक्यात\nएका वाहनचालकाच्या चुकीमुळे एका लेनमध्ये वाहन चालवणाऱयांनाही नाहक प्राण गमवावे लागतात. टायर फुटून एखादी गाडी दुभाजक तोडून दुसऱया गाडीवर जाऊन आदळल्यामुळेही मोठय़ा प्रमाणावर अपघात झाले आहेत. यात चूक नसणाऱया वाहनामधील अनेकांचे प्राण गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी गाडीचे टायर वारंवार तपासायला हवेत, असे मुंबई-पुणे एक्प्रेस वेच्या वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन पाटील यांनी सांगितले.\nमुंबई-पुणे महामार्गावर वेगमर्यादा घालूनही अपघात\nमुंबई-पुणे एक्प्रेस वेवर प्रति तास ८० किलोमीटर वेगमर्यादा घालण्यात आली आहे. बेदरकारपणे गाडी चालवण्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी मार्च महिन्यात हा निर्णय घेण्यात आला. परंतु अनेक वाहनचालक हा नियम पाळत नाहीत. त्यामुळेही अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. यात टायर फुटून अपघात होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे मुंबई-पुणे एक्प्रेस वेच्या वाहतूक विभागातील अधिकाऱयांनी सांगितले.\nदृश्यमानता नसूनही बेदरकारपणे वाहन चालवणे\nपावसाळय़ात घाटात दृश्यमानता कमी होते. परंतु अनेक वाहनचालक अतिआत्मविश्वास बाळगतात. या आत्मविश्वासाच्या जोरावर ते बेदरकारपणे वाहन चालवतात. त्यात टायरची अवस्था वाईट असेल तर टायर फुटून अपघात होण्याची शक्यता वाढते.\nगेल्या २ महिन्यांत झालेले भीषण अपघात\n२७ जून रोजी संगमेश्वरमध्ये इनोव्हा कारचा टायर फुटून अपघात. कार पुलावरून नदीत कोसळली. तीन प्रवासी ठार.२४ जून रोजी मुंबई-आग्रा महामार्गावर एका क्रुझर जीपचा टायर फुटून अपघात झाला. ही जीप दुभाजक तोडून दुसऱया बाजूने येत असलेल्या बसला जोरात धडकली. या घटनेत जीपमधील आठ जण जागीच ठार तर आणखी दहा जण जखमी झाले.२५ जून रोजी कोल्हापूर-बंगलोर महामार्गावर मालवाहू बोलेरोचा टायर फुटला. या भरधाव गाडीची टेम्पोला धडक बसून दोन्ही वाहनांमधील पाच जण जागीच ठार झाले.जूनच्या सुरुवातीलाच नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला.८ जून रोजी मध्य प्रदेशातील उज्जेन येथून कल्याणकडे परतणाऱ्या भाविकांची मिनी बस टायर फुटून रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. या अपघातात दहा जण जागीच ठार तर १४ जण गंभीर जखमी झाले.२ मे रोजी इंदापूरजवळ कारचा टायर फुटून ती दुभाजकावरून जाऊन आदळली. या घटनेमध्ये १३ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला.९ मे रोजी मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर कामशेत बोगद्यात एका भरधाव कारचे टायर फुटून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. या कारचे चारही टायर फुटले होते.१९ मे रोजी पुणे-सोलापूर महामार्गावर स्कॉर्पियो कारचा टायर फुटून एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.१८ मे रोजी इंदापूर येथे स्कॉर्पियो गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.\nयामुळे घात करतोय टायर\n– अनेक वाहनचालक टायर चार ते पाच वर्षे बदलत नाहीत. मेण्टेनन्सचा खर्च कमी करण्यासाठी ते बेजबाबदारपणे वागतात. परिणामी टायरचा दर्जा घसरतो आणि अपघात होतात.\n– वाहनांचा वेग आणि टायरचे सततचे घर्षण. त्यात जुने झालेले टायर यामुळे ते फुटण्याचा धोका वाढतो.\n– गोटा झालेले किवा नक्षी नसलेले टायर असतील तर वाहन स्लीप होण्याची भीती असते. तसेच टायर फुटण्याचीही शक्यता असते.\nअपघात टाळण्यासाठी कोणती काळजी घ्याल\n– वेगावर मर्यादा ठेवा.\n– दूरवरच्या प्रवासाला जाण्याआधी टायर तपासून घ्या.\n– गोटा झालेले किंवा नक्षी गायब झालेले टायर बदला.\n– चांगल्या कंपनीच्या टायर्सनाच प्राधान्य द्या.\n– ठराविक कालावधीनंतर टायर सातत्याने मॅकेनीककडून तपासून घ्या.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलअल्पवयीन मुलांना पाकिस्तान बनवतेय दहशतवादी\nपुढीलकोलंबियाचे पाऊल पडते पुढे, फेअर प्ले गुणांमुळे जपानची आगेकूच\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी...\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nछत्तीसगडमध्ये निवडणूक हिंसाचार; चकमकीत पाच कमांडो जखमी\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nजागतिक तापमानवाढीचा परिणाम; एसीची मागणी पाचपट वाढली\nविद्यार्थीही ग्राहक मंचाकडे दाद मागू शकतो परीक्षेस परवानगी नाकारणाऱ्या विद्यार्थ्याला दिलासा\nभाजपला शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही; शरद पवार यांची टीका\nआयआरसीटीसीवरून तिकीट बुकिंगसाठी 15 मिनिटे जादा मिळणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%A8/word", "date_download": "2018-11-13T07:12:47Z", "digest": "sha1:EYW45ZWPIMX3PV6XWVE5BZ2N23BMKB7N", "length": 7245, "nlines": 95, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - स्तवन", "raw_content": "\nपूजा करण्याआधी मन प्रसन्न करण्यासाठी त्या त्या देवीदेवताचे स्तवन करावे.\nसंत ज्ञानेश्वर रचित - ॐ नमो श्री आद्या \nपूजा करण्याआधी मन प्रसन्न करण्यासाठी त्या त्या देवीदेवताचे स्तवन करावे.\nसंत एकनाथ रचित - श्रीगणाधिपतयें नम: \nपूजा करण्याआधी मन प्रसन्न करण्यासाठी त्या त्या देवीदेवताचे स्तवन करावे.\nसंत एकनाथ रचित - ॐ नमो अनादि आद्या \nपूजा करण्याआधी मन प्रसन्न करण्यासाठी त्या त्या देवीदेवताचे स्तवन करावे.\nसंत नामदेव रचित - लंबोदरा तुझा शोभे शुंडादं...\nपूजा करण्याआधी मन प्रसन्न करण्यासाठी त्या त्या देवीदेवताचे स्तवन करावे.\nमोरया गोसावी रचित - पाहतां त्रिभुवनीं हो दुजा...\nपूजा करण्याआधी मन प्रसन्न करण्यासाठी त्या त्या देवीदेवताचे स्तवन करावे.\nचिंतामणी महाराज रचित - मन माझें वेधलें गणराजीं \nपूजा करण्याआधी मन प्रसन्न करण्यासाठी त्या त्या देवीदेवताचे स्तवन करावे.\nसंत तुकाराम रचित - धरोनिया फरश करीं \nपूजा करण्याआधी मन प्रसन्न करण्यासाठी त्या त्या देवीदेवताचे स्तवन करावे.\nसमर्थ रामदासस्वामी रचित - विद्यानिधान गणराज विराजता...\nपूजा करण्याआधी मन प्रसन्न करण्यासाठी त्या त्या देवीदेवताचे स्तवन करावे.\nश्री गणेशयोगींद्र रचित - ॐ नमो गणेशपायांसी \nपूजा करण्याआधी मन प्रसन्न करण्यासाठी त्या त्या देवीदेवताचे स्तवन करावे.\nश्रीअंकुशधारी महाराज रचित - नमो परमं ब्रह्मणस्पति \nपूजा करण्याआधी मन प्रसन्न करण्यासाठी त्या त्या देवीदेवताचे स्तवन करावे.\nगोसावीनंदन रचित - सद्‌गुरू गणेशा अचला \nपूजा करण्याआधी मन प्रसन्न करण्यासाठी त्या त्या देवीदेवताचे स्तवन करावे.\nपूजा करण्याआधी मन प्रसन्न करण्यासाठी त्या त्या देवीदेवताचे स्तवन करावे.\nवारा बेवारशी, पाऊस उपवाशी\nया दोघांवरहि विसंबता येत नाहीं.\nसंत ज्ञानेश्वरांनि हे म्हटले आहे का \nवर्णाश्रमधर्मनिर्णय - राजा व राजसभा\nवर्णाश्रमधर्मनिर्णय - प्रजा कर्तव्य\nराजधर्म विचार- व्यवहार नीति\nराजधर्म विचार- राजनीतीचे वर्णन\nराजधर्म विचार- राजाचा आवश्यक व्यवहार\nराजधर्म विचार- राजाचे गुण\nराजधर्म विचार- राजधर्म वर्णन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.zjamber.com/mr/various-types-of-dog-plush-warm-holiday-hat-cute-cartoon-hat-gloves-creative-plush-toys-autumn-and-winter-childrens-girls-warm-gift.html", "date_download": "2018-11-13T07:15:56Z", "digest": "sha1:GZM5JAD76BACDDCGX3AVZB3DLKJGF2JW", "length": 8884, "nlines": 225, "source_domain": "www.zjamber.com", "title": "चीन हंग्झहौ अंबर ट्रेडिंग - कुत्रा छान उबदार सुट्टी हॅट गोंडस कार्टून हॅट हातमोजे सर्जनशील छान खेळणी शरद ऋतूतील आणि हिवाळ्यात मुलांच्या मुली उबदार भेट विविध प्रकारच्या", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकुत्रा छान उबदार सुट्टी हॅट गोंडस कार विविध प्रकारच्या ...\nनवीन सुंदर बनी मऊ छान खेळणी ससा चोंदलेले पशु ...\nकुत्रा खेळणी पाळीव प्राणी पिल्ला खबर्या Squeaky छान ध्वनी चर्वण ...\nलांब कान आज्ञाधारक ससा, महागडा खेळणी\nछान खेळण्यांचे तपकिरी गळपट्टा अस्वल\nछान खेळण्यांचे जमिनीच्या पृष्ठभागावर खत घालणे माकड\nकुत्रा छान उबदार सुट्टी हॅट गोंडस कार विविध प्रकारच्या ...\nमऊ टॉय कुत्रा, ख्रिसमस हॅट कुत्रा, लाल स्टार कुत्रा धारण\nकुत्रा छान उबदार सुट्टी हॅट गोंडस कार्टून हॅट हातमोजे सर्जनशील छान खेळणी शरद ऋतूतील आणि हिवाळ्यात मुलांच्या मुली उबदार भेट विविध प्रकारच्या\nनाव: कार्टून प्राणी हॅट, महागडा बाहुली साहित्य: महागडा, ससा महागडा Filler: प.पू. कापूस\nउत्पादन वर्गवारी: उत्सवाचे भेटी\nविक्री कृती: निर्यात, कारखाना, OEM, सेवा\nसाहित्य: 100% पॉलिस्टर फॅब्रिक + न विणलेल्या\nभरणा :: टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nनाव: कार्टून प्राणी हॅट, महागडा बाहुली\nसाहित्य: महागडा, ससा महागडा\nमागील: मऊ टॉय कुत्रा, ख्रिसमस हॅट कुत्रा, लाल स्टार कुत्रा धारण\nपुढे: छान खेळण्यांचे जमिनीच्या पृष्ठभागावर खत घालणे माकड\nप्राणी सानुकूल छान खेळण्यांचे\nस्वस्त सानुकूल छान खेळणी\nचीनी नवीन वर्ष छान खेळण्यांचे\nसानुकूल केलेले छान खेळण्यांचे\nसानुकूल सुपर मऊ छान खेळणी\nलहान मुले छान खेळण्यांचे\nमिनी प्रमोशन छान खेळण्यांचे\nनवीन वर्ष छान खेळण्यांचे\nOEM सानुकूल छान खेळणी\nचीन मध्ये छान खेळण्यांचे केले\nमहागडा खेळणी चोंदलेले पशु\nमहागडा खेळणी टेडी बेअर\nव्यावसायिक सानुकूल महागडा टॉय\nचोंदलेले आणि महागडा टॉय\nचोंदलेले पशु माकड छान\nचोंदलेले छान प्राणी खेळणी\nटेडी बेअर छान खेळण्यांचे\nकुत्रा छान उबदार सुट्टी हॅट विविध प्रकारच्या कट ...\nकुत्रा छान उबदार सुट्टी हॅट विविध प्रकारच्या कट ...\nकुत्रा छान उबदार सुट्टी हॅट विविध प्रकारच्या कट ...\nकुत्रा छान उबदार सुट्टी हॅट विविध प्रकारच्या कट ...\nकुत्रा छान उबदार सुट्टी हॅट विविध प्रकारच्या कट ...\nकुत्रा छान उबदार सुट्टी हॅट विविध प्रकारच्या कट ...\nहंग्झहौ अँबर व्यापारी कं., लि\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2014: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/63569?page=2", "date_download": "2018-11-13T06:49:38Z", "digest": "sha1:TGZSANUYDSERDORNVD3QBF4DXBCXIVBF", "length": 12099, "nlines": 249, "source_domain": "www.maayboli.com", "title": "खेळ शब्दांचा १ - खाण्याचे पदार्थ | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /खेळ शब्दांचा १ - खाण्याचे पदार्थ\nखेळ शब्दांचा १ - खाण्याचे पदार्थ\nआपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.\n१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.\n२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.\n३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.\n४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.\nदोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा\nचला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला \nपहिला विषय आहे : आपला सगळ्यांचा आवडता\nगहू , गुळापासून केलेले पक्वान्न, जास्त करून मोहरमच्या वेळी करतात.\nप्रतिसाद पटापट post होत\nप्रतिसाद पटापट post होत नसल्याने नेम एक मिनिट उशीरा लागतोय माझा\nअरर आलं की आधीच\nअरर आलं की आधीच\n हिंदी प्रेमाची शिवी असते मसालेभात\nअरे साले ही शिवी\nअरे साले ही शिवी आणि नातं पण. गुड clue\nसस्मित, साले ही शिवी ग..\nसस्मित, साले ही शिवी ग..\nस्वैपाक करताना हा बसतो म्हणून तो खायचा\nमी तर कम्बखत वैगेरे विचार करत होते\nतिखट का गोड, किती अक्षरी\nतिखट का गोड, किती अक्षरी\nकिती इंग्रजी रंग माहिती\nयेस. भाचा पुढचा क्लू\nयेस. भाचा पुढचा क्लू\n Orange का नाही चालणार\n Orange का नाही चालणार खायचा पदार्थ आणि इंग्रजी रंग दोन्ही आहे ना\nपण ग्वाड हवे ना...\nपण ग्वाड हवे ना...\nपुरातन काळातली जवसाची इडली.\nपुरातन काळातली जवसाची इडली.\nगोड निघालेलं ऑरेंज चालेल पण\nगोड निघालेलं ऑरेंज चालेल पण माझ्या मनात ते न्हवते . पुढच्या वेळी एक अक्षर पण देईन म्हणजे गोंधळ नाही होणार.\nकिती इंग्रजी रंग माहिती\nकिती इंग्रजी रंग माहिती>> मला हा रंग कसा दिसतो हे माहीत नाही\nनाव ' असा मी असामी ' मुळे माहिती आहे फक्त\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4/word", "date_download": "2018-11-13T07:29:46Z", "digest": "sha1:B3PNJ3HBZNNCO7GRDHRVWIVLYCEIBNZT", "length": 5877, "nlines": 84, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - स्फुर्तिगीत", "raw_content": "\nश्रावण महिन्यांत महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक कां करावा\nबा.भ.बोरकर - चढवू गगनि निशाण आमुचे ...\nबोरकरांच्या कवितेतून सृष्टीत आकंठ भरलेले सौंदर्य आणि संगीत प्रतीत होते, तसेच लौकिक पातळीवरील प्रेम आणि अलौकिक पातळीवरील भक्ती या दोहोंचा अनुभव यातून ..\nगदिमा - एक सूर, एक ताल, एक गाऊ वि...\nग.दि. माडगूळकर हे आधुनिक काळातील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते.\nगदिमा - हे राष्‍ट्र देवतांचे , हे...\nग.दि. माडगूळकर हे आधुनिक काळातील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते.\nगदिमा - उभा पाठिशी सदैव माझ्या, त...\nग.दि. माडगूळकर हे आधुनिक काळातील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते.\nगदिमा - उचललेस तू मीठ मूठभर सा...\nग.दि. माडगूळकर हे आधुनिक काळातील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते.\nगदिमा - पिढयापिढयांच्या निर्भय आम...\nग.दि. माडगूळकर हे आधुनिक काळातील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते.\nगदिमा - हाती धरुन झाडू , तू मार्ग...\nग.दि. माडगूळकर हे आधुनिक काळातील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते.\nगदिमा - अल्लड माझी प्रीत, तिला ना...\nग.दि. माडगूळकर हे आधुनिक काळातील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते.\nश्रावण महिन्यांत महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक कां करावा\nवर्णाश्रमधर्मनिर्णय - राजा व राजसभा\nवर्णाश्रमधर्मनिर्णय - प्रजा कर्तव्य\nराजधर्म विचार- व्यवहार नीति\nराजधर्म विचार- राजनीतीचे वर्णन\nराजधर्म विचार- राजाचा आवश्यक व्यवहार\nराजधर्म विचार- राजाचे गुण\nराजधर्म विचार- राजधर्म वर्णन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/agro/agrowon-deepak-chavan-article-sweet-corn-70284", "date_download": "2018-11-13T08:00:26Z", "digest": "sha1:GBR3DUOFTJPK3MCSWHOTR5CHIU4PWPNW", "length": 21544, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "agrowon Deepak chavan article sweet corn मका किफायती राहणार | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 4 सप्टेंबर 2017\nदेशात ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने खरीप मक्याची आवक सुरू होते. याच दरम्यान १५ ऑक्टोबरनंतर रब्बी मक्याची पेरणी सुरू होते. या वर्षी मराठवाडा आणि दक्षिण भारतात दुष्काळी स्थितीमुळे खरीप मक्याचे उत्पादन कमी होणार आहे. त्यामुळे ऑक्टोबर २०१७ ते सप्टेंबर २०१८ या मार्केटिंग वर्षात मक्याला चांगला दर अपेक्षित आहे. खरिपातील उत्पादनाची उणीव भरून काढण्यासाठी या वर्षी शेतकऱ्यांनी रब्बीत मक्याखालील क्षेत्र वाढविणे किफायतशीर ठरेल, अशी चिन्हे आहेत.\nदेशात ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने खरीप मक्याची आवक सुरू होते. याच दरम्यान १५ ऑक्टोबरनंतर रब्बी मक्याची पेरणी सुरू होते. या वर्षी मराठवाडा आणि दक्षिण भारतात दुष्काळी स्थितीमुळे खरीप मक्याचे उत्पादन कमी होणार आहे. त्यामुळे ऑक्टोबर २०१७ ते सप्टेंबर २०१८ या मार्केटिंग वर्षात मक्याला चांगला दर अपेक्षित आहे. खरिपातील उत्पादनाची उणीव भरून काढण्यासाठी या वर्षी शेतकऱ्यांनी रब्बीत मक्याखालील क्षेत्र वाढविणे किफायतशीर ठरेल, अशी चिन्हे आहेत.\nगेल्या दशकापासून खरीप आणि रब्बी हंगामात खात्रीशीर उत्पन्न देणारे पीक म्हणून मक्याला पसंती मिळत आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आधारभूत किमतीपेक्षा जास्तीचा दर मिळाला आहे. महाराष्ट्रासह देशांतर्गत पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगाकडून मक्याला मागणी वाढत आहे. देशातील एकूण उत्पादनाच्या ६० टक्के मका पोल्ट्री उद्योगासाठी तर २० टक्के मका स्टार्च उद्योगासाठी लागतो. खास करून ब्रॉयलर पोल्ट्री उद्योग ८ टक्के दराने तर लेअर (अंडी) उद्योग ५ टक्के दराने दरवर्षी वाढत आहे. स्टार्च उद्योगाकडूनही मोठ्या प्रमाणावर क्षमता विस्तार झाला आहे. त्यामुळे मक्याला शाश्वत स्वरूपाची मागणी आहे. गेल्या वीस वर्षांपासून मक्याचे पीक घेणारे गेवराई येथील कृष्णराव काळे यांच्या अनुभवानुसार एकरी ३० ते ४० क्विंटलपर्यंत मका उत्पादन मिळते. \"आजच्या बाजारभावानुसार ३५ ते ४० हजारापर्यंत उत्पन्न मिळते. फारशी रोगराई नसणे आणि सातत्यपूर्ण बाजारभाव यामुळे खात्रीशीर उत्पन्नाची हमी मिळते. दरवर्षी आम्ही कापणीनंतर मक्याचे अवशेष (चारा) जमिनीत गाडतो जातो, त्यामुळे सुपीकता राखली जाते. खरिपापेक्षा रब्बीत एकरी ५ क्विंटल अधिक उत्पादन वाढ मिळते. त्यामुळे दोन्ही हंगामासाठी हे पीक किफायती ठरतेय,\" असे काळे सांगतात.\nमहाराष्ट्रात ८ ते ९ लाख हेक्टरवर खरिपात मका घेतला जातो. त्या तुलनेत रब्बीत सुमारे अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर पेरा होतो. जळगाव जिल्ह्यातील तापी नदी खोऱ्यात प्रामुख्याने रब्बी मक्याचा पेरा होतो. येथील मक्यासाठी खास करून पुणे, सांगली आणि अलिबाग विभागातून मागणी असते. या पार्श्वभूमीवर नगर, पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आदी प्रामुख्याने ऊस उत्पादक जिल्ह्यांमध्ये रब्बी मक्याचे क्षेत्र वाढणे गरजेचे आहे. त्याचे कारण आज घडीला सांगली, कोल्हापूर, पुणे येथे १५५० ते १६५० रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव अाहे. तो राज्यातील उच्चांकी भाव आहे. जळगाव येथून प्रतिक्विंटल सुमारे १५० रुपये खर्च करून या भागात मका पोच केला जातो. यावरून पश्चिम व दक्षिण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मका किती किफायती ठरू शकतो, हे लक्षात येईल. या भागातील शेतकरी संबंधित पोल्ट्री आणि स्टार्च युनिट्सला थेट मका पुरवठा करू शकतात.\nभारतीय हवामान खात्याकडील नोंदीनुसार महाराष्ट्रातील मराठवाडा, पश्चिम विदर्भ, कर्नाटक, तेलंगणा, तमिळनाडू राज्यातील मका उत्पादक विभागामध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. याशिवाय मध्य प्रदेशातही बहुतांश विभागात पिकांना दीर्घ ताण बसला आहे. त्यामुळे प्रति एकरी उत्पादन काही प्रमाणात घटण्याची शक्यता दिसते. खरिपातून सुमारे १६० लाख टन तर रब्बीतून ६० लाख टन अशी किमान २१० लाख टन मका उपलब्धता देशांतर्गत बाजारासाठी गरजेची आहे. या वर्षी खरिपातील उपलब्धता घटल्यास ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नव्या मार्केटिंग वर्षात मक्याचे बाजारभाव चढे राहण्याची शक्यता दिसत आहे. प्राथमिक अंदाजानुसार यंदाची खरीप उपलब्धता सुमारे १५ लाख टनांनी घटण्याची शक्यता दिसत आहे. खासगी अनुमानानुसार १४० ते १५० लाख टनांपर्यंत खरीप उत्पादन मिळण्याचे संकेत आहेत.\nअमेरिका खंडीतील उत्पादनवाढीमुळे जागतिक बाजारात मक्याचे भाव मंदीत आहेत. मात्र, त्याचा भारतावर फारसा परिणाम दिसत नाही. अमेरिकेतील मक्याच्या दरापेक्षा भारतीय मक्याचे दर ५० टक्क्यांनी महाग आहेत. जर भारतात निर्यातयोग्य आधिक्य (एक्स्पोर्टेबल सरप्लस) असले तरच भारतीय बाजारभाव जागतिक बाजारपेठेनुसार चालतात. पण, ज्या वेळी देशांतर्गत उत्पादन हे स्थानिक मागणीपेक्षा कमी असते, त्यावेळी जागतिक बाजाराचा तेवढा प्रभाव पडत नाही, असे दिसून आले आहे. अमेरिकेतील मका हा जनुकीय सुधारित (जी.एम.) या प्रकारातला आहे. अशा मालास भारतात परवानगी नाही. युक्रेन हा नॉन जीएमओ मका उत्पादक देश आहे. पण, मक्यावरील सध्याचा आयातकर आणि तद्आनुषिंगक कर आणि स्थानिक बाजारभाव पाहता आयातीसाठी फारशी पडतळ बसत नाही.\n२०१३-१४ पर्यंत आयातदार देश अशी ओळख असलेल्या भारतावर गेल्या वर्षी मका आयातीची वेळ आली होती. आजघडीला सुमारे २२० लाख टन इतकी देशांतर्गत बाजाराची गरज असून, दर वर्षी ती किमान चार टक्क्यांपेक्षा अधिक वेगाने वाढत आहे. ही गरज भागविण्यासाठी दरवर्षी देशात मक्याचे उत्पादन सुमारे ८ लाख टनाने वाढले पाहिजे. सध्याची परिस्थिती पाहता त्या वेगाने मका उत्पादन वाढताना दिसत नाही. देशाला जर आयातीची सवय लागली तर कडधान्यांसारखीच परिस्थिती मक्याच्या बाबतीत ओढावू शकते. त्यामुळे धोरणकर्त्यांनी मक्याच्या उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहनरुपी साह्य देण्याची गरज आहे.\n(लेखक शेतीमाल बाजार अभ्यासक आहेत.)\nएक हजार शिक्षक ठरणार अतिरिक्त\nनागपूर - अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फटका शहरातील महाविद्यालयांना बसला आहे. शहरात अकरावीच्या १९ हजार ९३१ जागा...\nबिगर बॅंकिंग कंपन्यांवर रिझर्व्ह बॅंकेचा बडगा\nमुंबई - बिगर बॅंकिंग वित्त क्षेत्रातील घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेने कडक पावले उचलली आहेत. गैरप्रकार करणाऱ्या बिगर बॅंकिंग...\nकित्येक शब्दांनी समजावूनही कळले नसते, माणुसकी म्हणजे काय आजोबांच्या कृतीने मनात ठसले कायमचे. आजोबांना सारखा चहा लागायचा म्हणून नेहमी थर्मास भरून...\nस्पायडरमॅन, आयर्नमॅनचा निर्माता काळाच्या पडद्याआड\nन्यायॉर्क- अमेरिकेतील प्रसिद्ध मार्वल कॉमिक्सचे जनक आणि स्पायडर मॅन, आयर्नमॅन, हल्क यांसारख्या सुपरहिरोच्या पात्रांची निर्मिती करणारे प्रसिद्ध...\nआयुक्तालयासाठी केवळ ४२ वाहने\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाचे क्षेत्रफळ ५१८ चौ. किलोमीटर आहे, तर पुणे आयुक्‍तालय त्यापेक्षा कमी आहे. पिंपरीत नवीन आयुक्‍तालयासाठी...\nभीमा सहकारी साखर कारखाना दुसरे बिल 100 रुपये प्रति टनाप्रमाणे काढणार\nमोहोळ- टाकळी सिकंदर ता. मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2017-18 मधील शेतकऱ्यांची एफआरपी प्रमाणे निघणारी पूर्ण रक्कम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/vithumauli-marathi-serial-by-aadinath-kothare/", "date_download": "2018-11-13T06:26:22Z", "digest": "sha1:EMGVZJSCLYBFASKIR7EXE3YXG7TXHMOO", "length": 19690, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "भव्यतेची ओढ | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nमुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर तेल गळती, वाहनं घसरली\nराफेल प्रकरणी ‘दसॉल्ट एव्हिएशन’च्या सीईओंचा मोठा दावा, राहुल गांधींचे आरोप फेटाळले\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी…\nछत्तीसगडमध्ये निवडणूक हिंसाचार; चकमकीत पाच कमांडो जखमी\nस्पायडरमॅन, हल्कच्या जन्मदात्याचे निधन\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nहिंदुस्थानातील फेक न्यूजचा प्रसार हा राष्ट्रभक्तीच्या मोहिमेचा एक भाग\nजपानची चालकरहित बुलेट ट्रेन अतिसुसाट\nधूळफेक करत उत्तर कोरियाची अण्वस्त्र मोहीम सुरुच; 16 मिसाइल केंद्रांची स्थापना\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nतरुणांना लग्नासाठी प्रोत्साहन देणार महेद्र सिंग धोनी\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\n‘टिळक आणि आगरकर’, ‘वाजे पाऊल आपुले’ नव्या ढंगात\n‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ला प्राइम टाइम शो द्या, शिवसेना चित्रपट सेनेची…\nमाझ्या बायकोचा प्रियकरचं दुसरं पोस्टर प्रदर्शित\n‘फाईट’ चित्रपटाचा अॅक्शनपॅक टीझर प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nआदिनाथ कोठारे… हसरा चेहरा आणि उमदं व्यक्तिमत्व… ‘जय मल्हार’, ‘बालगणेश’नंतर आता ‘विठुमाऊली’… त्यानिमित्ताने त्यांच्याशी गप्पा.\nपंढरीत पाय ठेवला आणि तल्लीन झाल्यासारखं वाटलं. वारकरी विठोबाच्या भक्तीत कसे तल्लीन होत असतील याची कल्पना आली. मी ही मालिका घेऊन येथे आलोय… नकळत तल्लीन झालो. आमची ही वारीच आहे म्हणा हवं तर… आम्ही उत्सुक आहोत. प्रेक्षकही उत्सुक आहेतच… स्टार प्रवाह वाहिनीवर नुकतीच सुरू झालेल्या ‘विठुमाऊली’ या मालिकेबाबत बोलताना आदिनाथ कोठारे म्हणाले.\nविठ्ठलाची गाथा सांगणं हे काम सोपं नक्कीच नाही. त्यातही मालिकेच्या स्वरूपात ते सांगणं नक्कीच सोपं नाही. ‘जय मल्हार’सारखी मोठी मालिका केल्यामुळे आपल्याला अनुभव दांडगा होता. त्यामुळेच विठ्ठलाच्या मालिकेला हात घालू शकलो, असं ते स्पष्ट करतात. ते पुढे म्हणाले की, विठ्ठल हा कुणा एका जातीचा देव नाही, धर्माचा देव नाही. कुठल्याही जाती-पंथाचा माणूस त्याच्या पायावर नतमस्तक होतोच… नव्हे व्हावंच लागतं. असा आपलासा वाटणारा देव आहे. त्याची गाथा या मालिकेतून पाहायला मिळेल. शिवाय यात आम्हाला सुप्रसिद्ध कीर्तनकार पुरुषोत्तम महाराजांची साथ लाभली आहे.\nविठ्ठलाचे चरित्र हे संतांशिवाय अपूर्णच… या पार्श्वभूमीवर या मालिकेत विठ्ठलासोबतच आपल्याला संतमंडळींचंही दर्शन घडू शकतं. यावर बोलताना आदिनाथ कोठारे म्हणाले, विठ्ठलाचं असं चरित्र कुठेच नाहीय… त्यामुळे विठ्ठलाबद्दल आम्हाला खूप रिसर्च करावा लागला. विठ्ठलाचे चरित्र पूर्णपणे संतांच्या अनुभवातून आपल्याला दिसतं. संतांच्या इतिहासात विठ्ठलाचं चरित्र दडलंय. हे आम्हाला आढळलं. तसतशी गाथा बांधत गेलो. संतांच्या अनुभवातून, त्यांच्या अभंगांतून उलगडणारा विठ्ठल आम्ही या मालिकेत दाखवलेला आहे. अनेक तज्ञांची आम्हाला यासाठी मदत झाली.\nकोठारे व्हिजन म्हटलं म्हणजे भव्यता… या दृष्टीने ‘विठुमाऊली’ मालिकेत स्पेशल इफेक्ट्स पाहायला मिळतील अशी प्रेक्षकांची अपेक्षा असणारच. यावर आदिनाथ म्हणाले, हो तर… ती तर आमची खासियतच आहे. प्रत्येक मालिकेच्या वेळी त्या त्या काळात उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आम्ही वेळोवेळी वापर करत आहोतच. आताही नुकताच आलेला थ्रीडी अॅनिमेशन हा प्रकार आम्ही वापरला आहे. विठ्ठल गरुडावरून पंढरपुरात आले तो सीन आम्ही या थ्रीडी अॅनिमेशनच्या सहाय्याने क्रिएट केला आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलसांगली पोलिसांच्या ताब्यातून दोन आरोपी पळाले\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ला प्राइम टाइम शो द्या, शिवसेना चित्रपट सेनेची मागणी\nमाझ्या बायकोचा प्रियकरचं दुसरं पोस्टर प्रदर्शित\n‘फाईट’ चित्रपटाचा अॅक्शनपॅक टीझर प्रदर्शित\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी...\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nछत्तीसगडमध्ये निवडणूक हिंसाचार; चकमकीत पाच कमांडो जखमी\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nजागतिक तापमानवाढीचा परिणाम; एसीची मागणी पाचपट वाढली\nविद्यार्थीही ग्राहक मंचाकडे दाद मागू शकतो परीक्षेस परवानगी नाकारणाऱ्या विद्यार्थ्याला दिलासा\nभाजपला शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही; शरद पवार यांची टीका\nआयआरसीटीसीवरून तिकीट बुकिंगसाठी 15 मिनिटे जादा मिळणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://laturcorporation.blogspot.com/2013/01/blog-post_27.html", "date_download": "2018-11-13T07:21:43Z", "digest": "sha1:EPCYCI6DAPMOUSP7VEGHW2RTTBW4XOAJ", "length": 2915, "nlines": 21, "source_domain": "laturcorporation.blogspot.com", "title": "लातूर महानगरपालिका ,लातूर: स्‍थानिक‍ संस्‍था कर दर मंजूरी अधिसूचना", "raw_content": "\nमहाराष्‍ट्र शासनाने दि 25 ऑक्‍टोंबर 2011 चे निर्णयान्‍वये लातूर नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रुपांतर झाले आहे.लातूर महानगरपालिकेच्‍या संकेतस्‍थळाचे पुर्नबांधणीचे काम सुरु असल्‍याने तुर्त विविध उपक्रमाची माहिती शहरवासीयांना व्‍हावी या उद्देशाने हा ब्‍लॉग तयार करण्‍यात आला आहे.आपण लातूर महानगरपालिकेच्‍या Facebook page वरही भेट देवू शकता.आपणास काही प्रतिक्रीया द्यावयाची असल्‍यास किंवा माहिती आवश्‍यक असेल तर mclatur@yahoo.co.in किंवा mclatur@gmail.com वर e-mail करावा.\nस्‍थानिक‍ संस्‍था कर दर मंजूरी अधिसूचना\nलातूर महानगरपालिका करीता स्‍थानिक संस्‍था कर वसुली संदर्भात\nशासनाने दिनांक 12 ऑक्‍टोंबर 2012 च्‍या अधिसूचनेद्वारे दर मंजूर\nकेलेले आहेत त्‍याचा तपशील अनुसूची क मध्‍ये दर्शविला आहे .\nकाही मालास स्‍थानिक संस्‍था करापासून सूट प्राप्‍त झाली त्‍याचा\nतपशील अनुसूची ख मध्‍ये दर्श‍िविलेला आहे.\nसदरची माहिती खालील लिक्‍स मधुन डाऊनलोड करावी.\nस्‍थानिक‍ संस्‍था कर दर मंजूरी अधिसूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9C-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A0/", "date_download": "2018-11-13T07:14:24Z", "digest": "sha1:JOGNKAQBOF4UCSQW2EEXOAFGGROIUPCY", "length": 6319, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "डीपी पेटल्याने वीज पुरवठा खंडीत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nडीपी पेटल्याने वीज पुरवठा खंडीत\nपिंपरी – महावितरण कंपनीच्या इलेक्‍ट्रिक डीपीने अचानक पेट घेतला. ही घटना गुरुवारी (दि. 29) दुपारी बाराच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे घडली.\nपिंपळे सौदागर येथील गोविंद गार्डन शेजारी झुलेलाल टॉवरमधील इलेक्‍ट्रिक डीपीला दुपारी बाराच्या सुमारास अचानक आग लागली. संत तुकाराम नगर अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले.\nअग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. डीपीला लागलेल्या आगीमुळे परिसरातील वीज पुरवठा काही वेळेसाठी खंडित करण्यात आला होता. आगीचे नेमके कारण समजले नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. जळालेला डीपीतील बिघाड दुरुस्त करुन या परिसराचा वीज पुरवठा पुर्ववत करण्यात आला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article“डाटा लीक’बाबत राहुल यांची पंतप्रधानांवर टीका\nNext articleफ्रान्समध्ये मस्तवाल चालकामुळे दहशतवादी हल्ल्याचा आभास\nमासुळकर कॉलनीतील “आवास’ योजनेला विरोध\nपादचारी पूल, रस्ता दुभाजक उभारावा\n“आषाढघन’ काव्‍यसुमनांच्‍या वर्षावात रसिक चिंब\nVideo : पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत संत तुकाराम महाराज पालखीचे उत्साहात आगमन\nशहरातील वाहतूक मार्गात शुक्रवारी बदल\nपालखीसोबत 225 जणांची सायकलवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97_%E0%A5%AA%E0%A5%AA", "date_download": "2018-11-13T06:29:59Z", "digest": "sha1:YWSDGGF3H6OI7ZWBYO36UJVQPNL6E5MW", "length": 8575, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राष्ट्रीय महामार्ग ४४ - विकिपीडिया", "raw_content": "\nमेघालय (१८४), आसाम (१११), त्रिपुरा (३३५)\nरा.म. - यादी - भाराराप्रा - एन.एच.डी.पी.\nराष्ट्रीय महामार्ग ४४ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. हा रस्ता मेघालयातील शिलाँग पासून त्रिपुरामधील अगरतळामार्गे म्यानमारच्या सीमेवरील साब्रुम शहरापर्यंत जातो.\n१ राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना\nराष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना[संपादन]\nभारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण\nराष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना\nभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)\nभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)\nभारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकृत संकेतस्थळ\nभारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयचे अधिकृत संकेतस्थळ\nराष्ट्रीय द्रुतगतीमार्ग १ • राष्ट्रीय द्रुतगतीमार्ग २\nदिल्ली-गुरगांव • मुंबई–पुणे • बंगळूर-म्हैसुर\n१ • १-ए • १-बी • १-सी • १-डी • २ • २-ए • ३ • ४ • ४-ए • ४-बी • ५ • ५-ए • ६ • ७ • ७-ए • ८ • ८-ए • ८-बी • ८-सी • ८-डी • ८-ई • ९ • १० • ११ • ११-ए • ११-बी • १२ • १२-ए • १३ • १४ • १५ • १६ • १७ • १७-ए • १७-बी • १८ • १९ • २० • २१ • २१-ए • २२ • २३ • २४ • २४-ए • २५ • २५-ए • २६ • २७ • २८ • २८-ए • २८-बी • २९ • ३० • ३०-ए • ३१ • ३१-ए • ३१-बी • ३१-सी • ३२ • ३३ • ३४ • ३५ • ३६ • ३७ • ३७-ए • ३८ • ३९ • ४० • ४१ • ४२ • ४३ • ४४ • ४४-ए • ४५ • ४५-ए • ४५-बी • ४५-सी • ४६ • ४७ • ४७-ए • ४८ • ४९ • ५० • ५१ • ५२ • ५२-ए • ५२-बी • ५३ • ५४ • ५४-ए • ५४-बी • ५५ • ५६ • ५६-ए • ५६-बी • ५७ • ५७-ए • ५८ • ५९ • ५९-ए • ६० • ६१ • ६२ • ६३ • ६४ • ६५ • ६६ • ६७ • ६८ • ६९ • ७० • ७१ • ७१-ए • ७२ • ७२-ए • ७३ • ७४ • ७५ • ७६ • ७७ • ७८ • ७९ • ७९-ए • ८० • ८१ • ८२ • ८३ • ८४ • ८५ • ८६ • ८७ • ८८ • ९० • ९१ • ९२ • ९३ • ९४ • ९५ • ९६ • ९७ • ९८ • ९९ • १०० • १०१ • १०२ • १०३ • १०४ • १०५ • १०६ • १०७ • १०८ • १०९ • ११० • ११९ • १५० • १५१ • १५२ • १५३ • १५४ • २०० • २०१ • २०२ • २०३ • २०४ • २०५ • २०६ • २०७ • २०८ • २०९ • २१० • २११ • २१२ • २१३ • २१४ • २१५ • २१६ • २१७ • २१८ • २१९ • २२० • २२१ • २२२ • २२३ • २२४ • २२६ • २२७ • २२८\nकर्नाटक • केरळ • बिहार • गुजरात • मध्य प्रदेश • राजस्थान • तामीळनाडू • उत्तर प्रदेश • महाराष्ट्र\nराष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना • सुवर्ण चतुष्कोण • पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण कॉरिडॉर\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी १३:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://shikshansanvad.blogspot.com/2017/09/blog-post_26.html", "date_download": "2018-11-13T06:50:54Z", "digest": "sha1:BBQIQXX47S47P6MMBDOYPATYR4GCOZUD", "length": 7463, "nlines": 49, "source_domain": "shikshansanvad.blogspot.com", "title": "शिक्षण संवाद : शाळा भेट", "raw_content": "\nशिक्षणातील नाविन्यपूर्ण प्रयोग,उपक्रमशील शिक्षकांनी केलेल्या रचनात्मक कामाबद्दल विवेचन... शिक्षक,पालक यांच्यासाठी ब्लॉगवर वाचायला मिळेल.शिक्षणातील नवनवीन संकल्पना बद्दल इथं महत्त्वपूर्ण माहिती वाचायला मिळेल.\nआज उस्मानाबाद शहरातील एका शाळेला भेट देऊन बहुभाषिक वर्गातील मुलांच्या अडचणी समजून घेतल्या. शिक्षक व विद्यार्थी त्यांच्याशी संवाद साधला.\nपायाभूत वाचन क्षमता विकास\nअशा विविध विषयांवर शिक्षकांना मार्गदर्शन केले.\nमाझा विद्यार्थी - Download\nमूलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम प्रशिक्षण\nमूलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम प्रशिक्षण ---------------------------------------------------------- दिनांक- 29 ते 30 नोव्हेंबर 2017 स...\nमूलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम\n*मूलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम आढावा बैठक* आज उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुकास्तरावरील सुलभकांची आढावा बैठक DIECPD उस्मानाबाद येथे संपन्...\nशाळा सिद्धी कार्यक्रम समजून घेऊया\nशालेय मूल्यांकनाच्या माध्यमातून शालेय सुधारणा हेच लक्ष्य ठेवून महाराष्ट्रात समृध्द शाळा उपक्रमांतर्गत प्रायोगिक तत्वावर ७२ शाळांचे निर्धारका...\nमा.विनोदजी तावडे,मंत्री शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी सर्व अभ्यासमंडळ सदस्यांशी संवाद साधला. सर्वांचे कौतुक केले.\nAnil Sonune arvindguptatoys.com Innovations Tech Savvy Whatapp group अध्ययन अक्षमता अध्ययन अनुभव अभ्यासक्रम समिती अभ्यासक्रम समिती कार्यशाळा अभ्यासमंडळ अहवाल आठवणी आभा भागवत आर्यन ई बुक ई शिक्षण उपक्रम उपक्रमशील शिक्षक एक क्लिक कल्पकता.... कार्यशाळा कार्यशाळा पं. स. भूम कार्यशाळा हाडोंग्री किशोर मासीक कौतुक सोहळा ग्रामीण बोली छावणी भेट जि.प. शाळेची सहल विमानाने गेली. टाचण की शिक्षक दैनंदिनी तंत्रस्नेही शिक्षक तंत्रस्नेही शिक्षकांसाठी महत्वपूर्ण माहिती दिनविशेष दैनिक दिव्य मराठी दि. 18 जुलै.2015 द्वैमासीक नवोपक्रम निरीक्षण निवड नोंदणी पत्र परिसंवाद पर्यावरण पायाभूत चाचणी पुरस्कार पुस्तक प्रकाशन प्रयोगशिल शिक्षक प्रयोगशील अधिकारी प्रयोगशील शिक्षक प्रशिक्षण कसे असावे प्रेरणा प्रेरणादायी उपक्रम प्रेरणादायी बातमी फारूख काझी..... बातमी भाऊसाहेब चासकर भारूड भेट माझा विद्यार्थी मुल समजून घेताना मुलं समजून घेताना मुलांना समजून घेताना मुलांना समजून घेताना..... रचनावाद राष्ट्रीय परिसंवाद लेख वही द्या अभियान.... वाचन संस्कृती वाचनानंद विभागीय प्रशिक्षण (Leaval based Learning) वेच्या गावीत वैशाली गेडाम व्हिडिओ शशिकला पाटील शाळा भेट शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण शिक्षण शिक्षण परिषद शिक्षण संमेलन शिक्षणातील मुळ विचार शुटिंग शैक्षणिक बातमी शैक्षणिक बातमी शैक्षणिक मासीक संकलित मूल्यमापन समृद्ध शाळा संमेलन संवेदनशीलता संवेदना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%A7/word", "date_download": "2018-11-13T07:13:29Z", "digest": "sha1:MB5Y5E2YRRUOOPBPRQIWLETFOB325CGM", "length": 10251, "nlines": 112, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - शिशुपालवध", "raw_content": "\nमहावाक्य पंचीकरण हे पुस्तक कुठे मिळेल \nसंस्कृत महाकवी माघ रचित शिशुपालवधम्‍ काव्य वाचल्याने साक्षात्‍ महाभारतातील प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो.\nशिशुपालवधम्‌ - प्रकरण १\nसंस्कृत महाकवी माघ रचित शिशुपालवधम्‍ काव्य वाचल्याने साक्षात्‍ महाभारतातील प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो.\nशिशुपालवधम्‌ - प्रकरण २\nसंस्कृत महाकवी माघ रचित शिशुपालवधम्‍ काव्य वाचल्याने साक्षात्‍ महाभारतातील प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो.\nशिशुपालवधम्‌ - प्रकरण ३\nसंस्कृत महाकवी माघ रचित शिशुपालवधम्‍ काव्य वाचल्याने साक्षात्‍ महाभारतातील प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो.\nशिशुपालवधम्‌ - प्रकरण ४\nसंस्कृत महाकवी माघ रचित शिशुपालवधम्‍ काव्य वाचल्याने साक्षात्‍ महाभारतातील प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो.\nशिशुपालवधम्‌ - प्रकरण ५\nसंस्कृत महाकवी माघ रचित शिशुपालवधम्‍ काव्य वाचल्याने साक्षात्‍ महाभारतातील प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो.\nशिशुपालवधम्‌ - प्रकरण ६\nसंस्कृत महाकवी माघ रचित शिशुपालवधम्‍ काव्य वाचल्याने साक्षात्‍ महाभारतातील प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो.\nशिशुपालवधम्‌ - प्रकरण ७\nसंस्कृत महाकवी माघ रचित शिशुपालवधम्‍ काव्य वाचल्याने साक्षात्‍ महाभारतातील प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो.\nशिशुपालवधम्‌ - प्रकरण ८\nसंस्कृत महाकवी माघ रचित शिशुपालवधम्‍ काव्य वाचल्याने साक्षात्‍ महाभारतातील प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो.\nशिशुपालवधम्‌ - प्रकरण ९\nसंस्कृत महाकवी माघ रचित शिशुपालवधम्‍ काव्य वाचल्याने साक्षात्‍ महाभारतातील प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो.\nशिशुपालवधम्‌ - प्रकरण १०\nसंस्कृत महाकवी माघ रचित शिशुपालवधम्‍ काव्य वाचल्याने साक्षात्‍ महाभारतातील प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो.\nशिशुपालवधम्‌ - प्रकरण ११\nसंस्कृत महाकवी माघ रचित शिशुपालवधम्‍ काव्य वाचल्याने साक्षात्‍ महाभारतातील प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो.\nशिशुपालवधम्‌ - प्रकरण १२\nसंस्कृत महाकवी माघ रचित शिशुपालवधम्‍ काव्य वाचल्याने साक्षात्‍ महाभारतातील प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो.\nशिशुपालवधम्‌ - प्रकरण १३\nसंस्कृत महाकवी माघ रचित शिशुपालवधम्‍ काव्य वाचल्याने साक्षात्‍ महाभारतातील प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो.\nशिशुपालवधम्‌ - प्रकरण १४\nसंस्कृत महाकवी माघ रचित शिशुपालवधम्‍ काव्य वाचल्याने साक्षात्‍ महाभारतातील प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो.\nशिशुपालवधम्‌ - प्रकरण १५\nसंस्कृत महाकवी माघ रचित शिशुपालवधम्‍ काव्य वाचल्याने साक्षात्‍ महाभारतातील प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो.\nशिशुपालवधम्‌ - प्रकरण १६\nसंस्कृत महाकवी माघ रचित शिशुपालवधम्‍ काव्य वाचल्याने साक्षात्‍ महाभारतातील प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो.\nशिशुपालवधम्‌ - प्रकरण १७\nसंस्कृत महाकवी माघ रचित शिशुपालवधम्‍ काव्य वाचल्याने साक्षात्‍ महाभारतातील प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो.\nशिशुपालवधम्‌ - प्रकरण १८\nसंस्कृत महाकवी माघ रचित शिशुपालवधम्‍ काव्य वाचल्याने साक्षात्‍ महाभारतातील प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो.\nशिशुपालवधम्‌ - प्रकरण १९\nसंस्कृत महाकवी माघ रचित शिशुपालवधम्‍ काव्य वाचल्याने साक्षात्‍ महाभारतातील प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो.\nन एक वाद्य . - देहु ३६ .\nमृत व्यक्तिचे वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळ्या दिवशी संस्कार कसे काय\nवर्णाश्रमधर्मनिर्णय - राजा व राजसभा\nवर्णाश्रमधर्मनिर्णय - प्रजा कर्तव्य\nराजधर्म विचार- व्यवहार नीति\nराजधर्म विचार- राजनीतीचे वर्णन\nराजधर्म विचार- राजाचा आवश्यक व्यवहार\nराजधर्म विचार- राजाचे गुण\nराजधर्म विचार- राजधर्म वर्णन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8/all/page-2/", "date_download": "2018-11-13T06:40:48Z", "digest": "sha1:N3KSPOLBROA45SJHDZRNSUB3XFFW5QIA", "length": 10893, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ड्रोन- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\nMorning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nVIDEO : पोलीस अधिकाऱ्यावर महिलेने उगारला हात, व्हिडिओ व्हायरल\n14 वर्षाच्या मुलापासून ते शिवसेना नेत्याच्या भाच्यापर्यंत, मुंबईत 11 दिवसात 8 हत्या\n'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'\nVIDEO: मुंबईत दहशत, भर चौकात पत्नीसमोर पतीवर फिरवला चाकू\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nआम्ही डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करत आहोत : मुकेश अंबानी\n#ChattisgarhElections : मतदान केंद्राचा आँखो देखा हाल; 'या' सिनेमाची येईल आठवण\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nVideo : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nनोव्हेंबर महिन्यात लाँच होणार हे 5 टॉप स्मार्टफोन\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\nICC Women's World T20 : भारतीय महिला टीमने पाकचा उडवला धुव्वा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nगुन्ह्यांचे खटले असलेल्या नेत्यांना अपात्र ठरवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nसरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाने हा निर्णय घेतला\n'तिहेरी तलाक'च्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nमेळघाटातील कुपोषणाबाबत माहितीच नाही; हायकोर्टात राज्य सरकार पडले उघडे\nVIDEO : लातूरमध्ये देशातील ड्रोन फार्मिंगचं पाहिलं प्रात्यक्षिक यशस्वी\nभद्रावतीत आता वनविभागाचं ड्रोन घेणार वाघाचा शोध\nनागपुरला डेंग्यूचा डंख; 60 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nबायकोच्या सौंदर्याला घाबरला नवरा, कॉईल स्टँडने ओरखडून चेहरा केला विद्रूप\nPHOTOS : तुम्हाला ड्रोन उडवायचं आहे मग हे नियम जाणून घ्या\nVIDEO : चाकणमध्ये आंदोलकांवर नजर ठेवतोय हा ड्रोन कॅमेरा\nVIDEO: चॅनलवर लाइव्ह भाषण देताना व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींवर ड्रोन हल्ला\nतहरीक ए तालिबान पाकिस्तानचा दहशतवादी म्होरक्या मुल्ला फजल उल्लाह ठार\nचीन झगमगलं ड्रोन फेस्टिव्हलनं\nमहाराष्ट्र Mar 11, 2018\nहे पहा किसान मोर्चाचं ड्रोन फुटेज\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/puthals-stalker-rape-rape/articleshow/66502494.cms", "date_download": "2018-11-13T08:04:57Z", "digest": "sha1:7NZBAAAL5OMIVKLY2B3QUC7C74I63LFY", "length": 11699, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: puthal's stalker rape rape - पिस्तुलाच्या धाकाने तरुणीवर बलात्कार | Maharashtra Times", "raw_content": "\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवती\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवतीWATCH LIVE TV\nपिस्तुलाच्या धाकाने तरुणीवर बलात्कार\nपिस्तुलाच्या धाकाने कात्रज परिसरातील कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपिस्तुलाच्या धाकाने तरुणीवर बलात्कार\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nपिस्तुलाच्या धाकाने कात्रज परिसरातील कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाबाबत २३ वर्षीय पीडित तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार, दिगंबर आगवणे (वय ३३, रा. श्रीहरी सोसायटी, कात्रज) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज भागात आगवणे व इतर दोघांनी मिळून भागीदारीत एक कंपनी सुरू केली आहे. त्याठिकाणी स्वॉफ्टवेअर बनविण्याची कामे करण्यात येतात. पीडित तरुणी या कंपनीत काही महिन्यांपासून नोकरीस असून, ती कंपनीचे मॅनजमेंटचे काम पाहत होती. आरोपी आगवणे याने कंपनीत दुसऱ्या मजल्यावर असताना तरुणीला पिस्तुलाचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर पुन्हा तरुणीला पनवेल येथे नेऊन पिस्तुलाचा धाक दाखवून अत्याचार केले. तसेच, घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास तिच्यासह कुटुंबाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हा सर्व प्रकार मार्च व एप्रिल महिन्यात घडला आहे. तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक आर. ए. पवार पुढील तपास करीत आहेत.\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nबहुतेक मुस्लिम संघटनांचा राम मंदिराला पाठिंबाःNCM अध्यक्ष\nसुरतः सुवली समुद्रात तिघे बुडाले, दोघांना वाचवले\nआवडत्या ब्रॅण्डची सिगारेट नसल्याने दुकानदाराला मारहाण\nकृष्णा नदीत भाविकांचे स्नान\nरानडुक्कराचा एका व्यक्तीवर हल्ला\nपुण्याचे नाव जिजापूर करा: संभाजी ब्रिगेड\nज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे निधन\nमराठा समाजाकडून नव्या पक्षाची स्थापना\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nपिस्तुलाच्या धाकाने तरुणीवर बलात्कार...\n९ वर्षाच्या मुलाच्या 'हुशारीने' पोलिसांची उडवली झोप...\nनौदलाचे माजी व्हाइस अॅडमिरल आवटी यांचं निधन...\nसोनसाखळी चोऱ्या करणाऱ्या दोघांना अटक...\nमराठवाड्याच्या हिश्याचे पाणी मिळेल...\nबिलोली येथे ५० खाटांचे रुग्णालय...\nगोळीबार प्रकरणी दोघांना अटक...\nविखे-पाटलांनी दौरा रद्द केल्याने काँग्रेस नेते तोंडघाशी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/alibag-news-historical-good-receive-raigad-105329", "date_download": "2018-11-13T08:11:07Z", "digest": "sha1:GCSSVWPYLTUGBV3NQ5CT2UPDQY2ECZHN", "length": 12109, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "alibag news historical good receive on raigad रायगडावर सापडल्या शिवकालीन वस्तू | eSakal", "raw_content": "\nरायगडावर सापडल्या शिवकालीन वस्तू\nसोमवार, 26 मार्च 2018\nअलिबाग - रायगडावर सुरू असलेल्या उत्खननात शिवकालीन वस्तूंचे अवशेष सापडले आहेत. पुण्यातील डेक्कन विद्यापीठाचे उपकुलगुरू प्राध्यापक वसंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या उत्खननात प्राचीन वस्तूंचे मोठे भांडार सापडले आहे. यावरून समकालीन इतिहास उलघडण्यास मदत होईल, असा विश्‍वास संशोधकांनी व्यक्त केला.\nअलिबाग - रायगडावर सुरू असलेल्या उत्खननात शिवकालीन वस्तूंचे अवशेष सापडले आहेत. पुण्यातील डेक्कन विद्यापीठाचे उपकुलगुरू प्राध्यापक वसंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या उत्खननात प्राचीन वस्तूंचे मोठे भांडार सापडले आहे. यावरून समकालीन इतिहास उलघडण्यास मदत होईल, असा विश्‍वास संशोधकांनी व्यक्त केला.\nरायगड किल्ल्याच्या संवर्धनाचे काम सुरू असून, गडावरील काही भागांत पुरातत्त्व विभागाकडून उत्खननासाठी परवानगी मिळाली आहे. त्यात या वस्तू सापडल्या.\nयात शस्त्रांचे अवशेष, शिवकालीन नाणी, बंदुकीतील गोळी, तोफांचे अवशेष, नक्षीदार मातीची मडकी, भांडी, विटा, दळणाची जाती, कौले आदी वस्तूंचा सामावेश आहे.\nरायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे भोसले हे पाहणी करण्यासाठी आले होते. उत्खनन सुरू केल्यानंतर आठ दिवसांत हे अवशेष सापडले आहेत. उत्खनन पूर्ण झाल्यावर हा ऐतहासिक वस्तूंचा खजिना इतिहासप्रेमींसाठी संग्रहालयात जतन केला जाणार आहे. उत्खननासाठी काही मोजकी ठिकाणे निवडण्यात आली असून, यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधींसह अन्य स्थळांचाही समावेश आहे.\nअमिताभ बच्चन यांचा नागपुरात महिनाभर मुक्काम\nनागपूर - भारतीय चित्रपट सृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’च्या चित्रीकरणासाठी जवळपास पंचवीस दिवस नागपुरात मुक्काम असणार आहे, यावर खुद्द...\nएक हजार शिक्षक ठरणार अतिरिक्त\nनागपूर - अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फटका शहरातील महाविद्यालयांना बसला आहे. शहरात अकरावीच्या १९ हजार ९३१ जागा...\nचिमुकल्या विराजकडून योगेश सुळका सर\nपिंपरी - खेड तालुक्‍यातील वाहागाव व आवळेवाडीदरम्यान असलेला १३० फूट उंचीचा योगेश सुळका (शिंडीचा डोंगर) विराज चौधरी (वय ७) या चिमुकल्याने रविवारी (ता....\nभीमा सहकारी साखर कारखाना दुसरे बिल 100 रुपये प्रति टनाप्रमाणे काढणार\nमोहोळ- टाकळी सिकंदर ता. मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2017-18 मधील शेतकऱ्यांची एफआरपी प्रमाणे निघणारी पूर्ण रक्कम...\n'नो पार्किंग'ची पाटी लावा\nपुणे : बिबवेवाडी येथील पर्पल प्लाझा या व्यावसायिक इमारतीत स्वतःची पार्किंग आहे. पण त्याचा वापर पार्किंगसाठी होत नाही. तेथील रस्त्याच्या दोन्ही...\nनऊ किल्ले एकाच दिवशी सर\nपिंपळवंडी - ट्रेकिंगसाठी उत्तम समजले जाणारे हडसर, निमगिरी, हनुमंतगड, जीवधन, चावंड, शिवनेरी, सिंदोळा, नारायणगड हे आठ दुर्गम गिरिदुर्ग व जुन्नरचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://laturcorporation.blogspot.com/2013/05/blog-post_18.html", "date_download": "2018-11-13T07:41:34Z", "digest": "sha1:XJBTZ3D3UI4UMBMMTND6OATHKPIZYLWX", "length": 2052, "nlines": 16, "source_domain": "laturcorporation.blogspot.com", "title": "लातूर महानगरपालिका ,लातूर: लातूर महानगरपालिका लातूर", "raw_content": "\nमहाराष्‍ट्र शासनाने दि 25 ऑक्‍टोंबर 2011 चे निर्णयान्‍वये लातूर नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रुपांतर झाले आहे.लातूर महानगरपालिकेच्‍या संकेतस्‍थळाचे पुर्नबांधणीचे काम सुरु असल्‍याने तुर्त विविध उपक्रमाची माहिती शहरवासीयांना व्‍हावी या उद्देशाने हा ब्‍लॉग तयार करण्‍यात आला आहे.आपण लातूर महानगरपालिकेच्‍या Facebook page वरही भेट देवू शकता.आपणास काही प्रतिक्रीया द्यावयाची असल्‍यास किंवा माहिती आवश्‍यक असेल तर mclatur@yahoo.co.in किंवा mclatur@gmail.com वर e-mail करावा.\nलातूर महानगरपालिकेच्‍या नावाची मुद्रा (लोगो) तयार करणे बाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/sunrisers-haidarabad-won/", "date_download": "2018-11-13T07:26:20Z", "digest": "sha1:YC7JMYX2SL3WEJL62HWDNBSEJVWJULDE", "length": 15954, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "सनरायझर्स हैदराबादची विजयी सलामी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nमुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर तेल गळती, वाहनं घसरली\nतरुणीला वश करण्यासाठी दिला घुबडाचा बळी, पण झाला वडिलांचा मृत्यू\nतनुश्रीने महिला रेसलरला पैसे दिले होते, आता मीच तिला धरून आपटेन\nLIVE: थेट अयोध्येतून संजय राऊत यांची पत्रकार परिषद\nराफेल प्रकरणी ‘दसॉल्ट एव्हिएशन’च्या सीईओंचा मोठा दावा, राहुल गांधींचे आरोप फेटाळले\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\nस्पायडरमॅन, हल्कच्या जन्मदात्याचे निधन\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nहिंदुस्थानातील फेक न्यूजचा प्रसार हा राष्ट्रभक्तीच्या मोहिमेचा एक भाग\nजपानची चालकरहित बुलेट ट्रेन अतिसुसाट\nधूळफेक करत उत्तर कोरियाची अण्वस्त्र मोहीम सुरुच; 16 मिसाइल केंद्रांची स्थापना\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nतरुणांना लग्नासाठी प्रोत्साहन देणार महेद्र सिंग धोनी\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\n‘टिळक आणि आगरकर’, ‘वाजे पाऊल आपुले’ नव्या ढंगात\n‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ला प्राइम टाइम शो द्या, शिवसेना चित्रपट सेनेची…\nमाझ्या बायकोचा प्रियकरचं दुसरं पोस्टर प्रदर्शित\n‘फाईट’ चित्रपटाचा अॅक्शनपॅक टीझर प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nसनरायझर्स हैदराबादची विजयी सलामी\nदहाव्या आयपीएल हंगामातील शुभारंभी लढत ३५ धावांनी जिंकून गतविजेत्या यजमान सनरायझर्स हैदराबाद संघाने आज विजयी सलामी दिली. युवराज सिंग (२७ चेंडूंत ६२ धावा), मोझेस हेन्रिक (३७ चेंडूंत ५२), शिखर धवन (३१ चेंडूंत ४०) यांच्या तुफानी फटकेबाजीमुळे हैदराबाद संघाला २० षटकांत ४ बाद २०७ असा धावांचा डोंगर उभारता आला. विजयासाठी २०८ धावांचे आव्हान स्वीकारणाऱया रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजयासाठी कडवा संघर्ष केला, पण त्यांचा डाव १९.४ षटकांत १७२ धावांवरच आटोपला आणि यजमान संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलविद्यार्थ्यांच्या ‘ब्रेकिंग न्यूज’मुळे प्राचार्यांनी नोकरी गमावली\n ‘एसी’च्या थंडीनं आजारी पडण्याची शक्यता अधिक\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nतरुणीला वश करण्यासाठी दिला घुबडाचा बळी, पण झाला वडिलांचा मृत्यू\nतनुश्रीने महिला रेसलरला पैसे दिले होते, आता मीच तिला धरून आपटेन\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी...\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nछत्तीसगडमध्ये निवडणूक हिंसाचार; चकमकीत पाच कमांडो जखमी\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nजागतिक तापमानवाढीचा परिणाम; एसीची मागणी पाचपट वाढली\nविद्यार्थीही ग्राहक मंचाकडे दाद मागू शकतो परीक्षेस परवानगी नाकारणाऱ्या विद्यार्थ्याला दिलासा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/word", "date_download": "2018-11-13T07:13:51Z", "digest": "sha1:GNZYG4ENFXTME5G377O5JZHPZCXAHLDJ", "length": 9527, "nlines": 112, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - होराशास्त्र", "raw_content": "\nजर सर्व प्राण्य़ांचा आत्मा एकच असेल तर प्राणी पक्ष्यांची भुते होतात काय\n`बृहत्पाराशरहोराशास्त्रम्` हा ग्रंथ म्हणजे ज्योतिष शास्त्रातील मैलाचा दगड होय.\nबृहत्पाराशरहोराशास्त्रम् - अध्याय १\n` बृहत्पाराशरहोराशास्त्रम्` हा ग्रंथ म्हणजे ज्योतिष शास्त्रातील मैलाचा दगड होय.\nबृहत्पाराशरहोराशास्त्रम् - अध्याय २\n` बृहत्पाराशरहोराशास्त्रम्` हा ग्रंथ म्हणजे ज्योतिष शास्त्रातील मैलाचा दगड होय.\nबृहत्पाराशरहोराशास्त्रम् - अध्याय ३\n` बृहत्पाराशरहोराशास्त्रम्` हा ग्रंथ म्हणजे ज्योतिष शास्त्रातील मैलाचा दगड होय.\nबृहत्पाराशरहोराशास्त्रम् - अध्याय ४\n` बृहत्पाराशरहोराशास्त्रम्` हा ग्रंथ म्हणजे ज्योतिष शास्त्रातील मैलाचा दगड होय.\nबृहत्पाराशरहोराशास्त्रम् - अध्याय ५\n` बृहत्पाराशरहोराशास्त्रम्` हा ग्रंथ म्हणजे ज्योतिष शास्त्रातील मैलाचा दगड होय.\nबृहत्पाराशरहोराशास्त्रम् - अध्याय ६\n` बृहत्पाराशरहोराशास्त्रम्` हा ग्रंथ म्हणजे ज्योतिष शास्त्रातील मैलाचा दगड होय.\nबृहत्पाराशरहोराशास्त्रम् - अध्याय ७\n` बृहत्पाराशरहोराशास्त्रम्` हा ग्रंथ म्हणजे ज्योतिष शास्त्रातील मैलाचा दगड होय.\nबृहत्पाराशरहोराशास्त्रम् - अध्याय ८\n` बृहत्पाराशरहोराशास्त्रम्` हा ग्रंथ म्हणजे ज्योतिष शास्त्रातील मैलाचा दगड होय.\nबृहत्पाराशरहोराशास्त्रम् - अध्याय ९\n` बृहत्पाराशरहोराशास्त्रम्` हा ग्रंथ म्हणजे ज्योतिष शास्त्रातील मैलाचा दगड होय.\nबृहत्पाराशरहोराशास्त्रम् - अध्याय १०\n` बृहत्पाराशरहोराशास्त्रम्` हा ग्रंथ म्हणजे ज्योतिष शास्त्रातील मैलाचा दगड होय.\nबृहत्पाराशरहोराशास्त्रम् - अध्याय ११\n` बृहत्पाराशरहोराशास्त्रम्` हा ग्रंथ म्हणजे ज्योतिष शास्त्रातील मैलाचा दगड होय.\nबृहत्पाराशरहोराशास्त्रम् - अध्याय १२\n` बृहत्पाराशरहोराशास्त्रम्` हा ग्रंथ म्हणजे ज्योतिष शास्त्रातील मैलाचा दगड होय.\nबृहत्पाराशरहोराशास्त्रम् - अध्याय १३\n` बृहत्पाराशरहोराशास्त्रम्` हा ग्रंथ म्हणजे ज्योतिष शास्त्रातील मैलाचा दगड होय.\nबृहत्पाराशरहोराशास्त्रम् - अध्याय १४\n`बृहत्पाराशरहोराशास्त्रम्` हा ग्रंथ म्हणजे ज्योतिष शास्त्रातील मैलाचा दगड होय.\nबृहत्पाराशरहोराशास्त्रम् - अध्याय १५\n`बृहत्पाराशरहोराशास्त्रम्` हा ग्रंथ म्हणजे ज्योतिष शास्त्रातील मैलाचा दगड होय.\nबृहत्पाराशरहोराशास्त्रम् - अध्याय १६\n`बृहत्पाराशरहोराशास्त्रम्` हा ग्रंथ म्हणजे ज्योतिष शास्त्रातील मैलाचा दगड होय.\nबृहत्पाराशरहोराशास्त्रम् - अध्याय १७\n`बृहत्पाराशरहोराशास्त्रम्` हा ग्रंथ म्हणजे ज्योतिष शास्त्रातील मैलाचा दगड होय.\nबृहत्पाराशरहोराशास्त्रम् - अध्याय १८\n`बृहत्पाराशरहोराशास्त्रम्` हा ग्रंथ म्हणजे ज्योतिष शास्त्रातील मैलाचा दगड होय.\nबृहत्पाराशरहोराशास्त्रम् - अध्याय १९\n`बृहत्पाराशरहोराशास्त्रम्` हा ग्रंथ म्हणजे ज्योतिष शास्त्रातील मैलाचा दगड होय.\nवर्णाश्रमधर्मनिर्णय - राजा व राजसभा\nवर्णाश्रमधर्मनिर्णय - प्रजा कर्तव्य\nराजधर्म विचार- व्यवहार नीति\nराजधर्म विचार- राजनीतीचे वर्णन\nराजधर्म विचार- राजाचा आवश्यक व्यवहार\nराजधर्म विचार- राजाचे गुण\nराजधर्म विचार- राजधर्म वर्णन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://alhadmahabal.wordpress.com/tag/technology/", "date_download": "2018-11-13T06:59:17Z", "digest": "sha1:E72FBLNLM7IM55LMTTSWMMC4QQTKDNSK", "length": 15708, "nlines": 129, "source_domain": "alhadmahabal.wordpress.com", "title": "technology – आल्हादक प्रतिबिंब!", "raw_content": "\nआल्हादने लिहीलेल्या गोष्टी, कविता वगैरे वगैरे…\nइथून उचलेगिरी करू नये\nब्लॉगवर वाचकांचे हार्दिक स्वागत. ब्लॉगवर फिरायला, वाचायला, प्रतिक्रिया देण्याला कसलीही आडकाठी नाही. पण या ब्लॉगवरील माझे लेखन मेल, ई बुक, फेबु नोट्स, वेबसाईट, फेबु/ऑर्कुट/गूगल/याहू व तत्सम आंतरजालीय समुदायांवर किंवा पुस्तकात, मासिकात व तत्सम कोणत्याही वस्तूत पुनःप्रकाशित/पोस्ट करायचे असल्यास माझी लेखी परवानगी आवश्यक आहे. परवानगीसाठी तशी कमेंट देऊन माझ्याशी संपर्क साधू शकता.\nता.क.: आवडलेल्या लेखनाची/ब्लॉगची लिंक देऊन नवीन वाचकांना माझ्या ब्लॉगपर्यंत पोचवण्यास मात्र पूर्ण मुभा आहे.\nकुठून कुठून येतात लोकं…\nरोजच्या वापरात येणारी, नेटवर लीगली फुकट मिळणारी, अनेकदा विंडोजसोबत येणार्‍या सॉफ्टवेअरपेक्षा चांगल्या रितीने काम करणारी काही सॉफ्टवेअर्स व युटिलिटीज्‌… इथे देतोय. सर्वांनाच उपयोग होईल अशी आशा आहे.\nओपनऑफिस ३ एमेस ऑफिस इतकाच कार्यक्षम, कळायला सोपा आणि सिस्टीमवर हलका असा हा ऑफिस सूट, नेहमीच एमेस ऑफिसच वापरणार्‍यांनाही भुरळ घालतो. शिवाय ओपनऑफिसची फाईल .doc, .docx, .ppt, .xls वगैरे एमेस ऑफिसच्या फॉरमॅट्स मधे सेव्ह करता येते. आणि एमेस ऑफिस मधे नसलेला “export to pdf” हा ऑप्शन तर खूपच कामाचा.\nविनॅम्प ५.५२ कॉम्प्युटरवर गाणी वगैरे ऐकताना अजूनही अनेकजण विन्डोज्‌ मिडीया प्लेअरच वापरतात. उजव्या कोपर्‍यात वाजणार्‍या गाण्यांची यादी ठेवून बाकी उरलेल्या आख्ख्या स्क्रीनवर धुमाकूळ घालणार्‍या त्या वेड्यावाकड्या रेषा आणि रंग… विनॅम्प सगळ्या प्रकारचे ऑडिओ फॉरमॅट्स वाजवतो. कोडेक नाही अशी फाल्तू सबब तो दाखवत नाही. आतातर यावर आयपॉडसुद्धा सिंक (sync; किचनमधली नाही\nव्हिएलसी प्लेअर १ ऑडिओला विनॅम्प आहे तर व्हिडिओला काय विनॅम्पमधेही व्हिडिओ बघता येतात पण खरंतर पकावगिरी आहे. व्हिडिओला बेस्ट म्हणजे व्हिएलसी प्लेअर. ह्याची बीटावस्था नुकतीच संपली. त्याच्या स्लोगनप्रमाणेच अक्षरशः कोणताही व्हिडिओ प्ले करतो आणि नेटवर स्ट्रीमही करतो.\n७-झिप ४.६५ कंप्रेशन किंवा झिपिंग यामधे सगळेच हात मारतात असं नाही. अनेकांच्या कॉम्प्युटरमधे जुन्या विनझिपचं अनंतकाळ चालणारं ट्रायलव्हर्शन पडलेलं असतं. त्या बाबा आदम जमान्यातल्या अर्धवट चालणार्‍या ट्रायलव्हर्शनला उत्तम पर्याय म्हणजे हे लेटेस्ट फ्रीवेअर. झिप, रार, टार शिवाय ७झिप या स्वतःच्या फॉरमॅटमधेही फाईल सेव्ह करतो.\nफॉक्सिट रिडर ३ अडोब/ऍक्रोबॅट रिडर तुमच्या कॉम्प्युटरवर फार खाऊन खाऊन सुटलेल्या ढोल्या माणसासारखा हळूहळू चालतो का नाही, खरंय ते. तो २० एम्बीचा गेंडा चालवण्यापेक्षा ३ एम्बीचा फॉक्सिट रिडर कधीही चांगलाच नाही, खरंय ते. तो २० एम्बीचा गेंडा चालवण्यापेक्षा ३ एम्बीचा फॉक्सिट रिडर कधीही चांगलाच ह्याचं सगळं फटाफट फाईल चालू बंद सगळंच. क्रॅश म्हणून नाही. वापरून तर बघा, म्हणजे आपोआप कळेल मी काय, म्हणतोय ते\nजिम्प्‌ २.६ तुमच्या कॉम्प्युटरवर चालणार्‍या त्या पायरेटेड फोटोशॉपला तितकाच कड्डक पर्याय. ह्या जिम्पच्या नावातच सगळं आलं. (GIMP – GNU Image Manipulation Program) शिवाय फोटोशॉपची सवय असणार्‍यांसाठी ह्याचा चेहरामोहरा (UI) अगदी फोटोशॉपसारखा करता येतोच. तेव्हा, फुकट फोटोशॉप म्हणजे जिम्प्‌\nसीक्लिनर २.२० विंडोज कधी अचानक स्लो होतं, एखादी वेबसाईट नीट लोड होत नाही, हार्डडिस्कवरील रिकामी जाग अचानक भरते, काही फाईल्स डिलीटच होत नाहीत, काही फाईल्स, सॉफ्टवेअर्स काढून टाकले तरी त्यांचे शॉर्टकट्स, रजिस्ट्री एन्ट्रीज्‌ तशाच पडल्यात; ह्या व अशा अनेक समस्या आपल्याला छळतात. त्यावर मस्त उपाय. इसे वापरीये और फरक देखिये. टिंग टींग टिडींग\nगमभन आणि बरहा गमभन आणि बरहाबद्दल काय लिहू जे नियमित ब्लॉगिंग करतात ते प्रामुख्याने या दोन पैकीच एक टूल वापरतात. गमभनचं ऑनलाईन टूल आहे; बरहाचं नाही. पण बरहाचे बरहापॅड, बरहाकन्व्हर्ट, बरहासॉर्ट असे उपयुक्त प्रॉग्रॅम्सही जोडीला आहेत.अगदीच फरक करायचा झाला तर, गमभन ओंकार जोशी यांनी बनवलंय तर बरहा शेषाद्रीवसु चंद्रशेखरन् यांनी.‌ शिवाय इथे द्यायला बाजूचं वेब बटन/ग्राफिक लिंक लगेचच उपलब्ध करून दिल्याबद्दल ओंकार जोशींचे आभार\nबघा वापरून आणि सांगा मला कशी काय वाटली ही फुकट आणि कार्यक्षम सॉफ्टवेअर्स\nPosted on जून 19, 2009 जून 19, 2009 Categories MarathiTags 7-zipश्रेण्याओपनऑफिसश्रेण्यागमभनश्रेण्याजिम्प्‌श्रेण्याफॉक्सिट रिडरश्रेण्याबरहाश्रेण्याविनॅम्पश्रेण्याव्हिएलसी प्लेअरश्रेण्यासीक्लिनरश्रेण्या७-झिपश्रेण्याbarahaश्रेण्याccleanerश्रेण्याfoxit readerश्रेण्याfree softwearश्रेण्याfreewareश्रेण्याgamabhanaश्रेण्याgimpश्रेण्याopenofficeश्रेण्याtechnologyश्रेण्याvlc playerश्रेण्याwinamp6 टिप्पण्या फुकट आणि कार्यक्षम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/family-doctor/dr-aarti-sathe-article-food-72082", "date_download": "2018-11-13T07:23:55Z", "digest": "sha1:X2CTQD764JK6ZAZQBQV2VRUEDK4JIES6", "length": 21265, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dr. Aarti Sathe article food अन्नाविषयी बोलू काही | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 15 सप्टेंबर 2017\nअन्न हे पोषणासाठी आवश्‍यक आहे. अन्न हे शक्ती देते. अन्न आजारांना दूर ठेवते. पण हे सारे जर अन्न योग्य प्रकारे सेवन केले तरच शक्‍य आहे. त्यादृष्टीने अन्न औषध आहे. पण अयोग्य प्रकारे केलेले अन्न सेवन हे विष ठरते.\nआपल्याकडे अन्नाला ‘परब्रह्म’ म्हणतात. वेदांमध्येही ‘आहार’ या शब्दाचा अर्थ व्यापक आहे. डोळ्यांना भावणारे, नाकाला सुवास देणारे, जिव्हेला तृप्त करणारे असे अन्न (आहार) असावे. तसेच, शरीराच्या पोषणास व वाढीस उपयुक्त किंवा सकस आहार नेहमीच घ्यावा. भारतामध्ये विविध प्रांतात परंपरेनुसार व सणवारांनुसार स्वयंपाक किंवा पदार्थ बनविले जातात. गेल्या काही वर्षांत मात्र एकीकडे आहारविषयक जागरुकता निर्माण झाली असूनही खाण्याचा मूळ उद्देश्‍य काय आहे हे समजून न घेता खूप कमी अथवा खूप जास्त, एकाच अन्नघटकाचा समावेश असलेला अथवा विरुद्ध गुणधर्माच्या पदार्थांचा एकत्र आहार घेतला जातो, असेही दिसत आहे.\nसर्वप्रथम आपल्या प्रकृतीनुसार अथवा पचन शक्तीनुसार आणि हवामानास अनुकूल असे अन्न खावे हे समजून घ्यावे. तसेच, वय व इतर काही आजार जसे मधुमेह, रक्तदाब, गाऊट, यकृताचे विकार, किडनीचे विकार इत्यादि, याप्रमाणे कोणते पदार्थ खावे व कोणते टाळावे हे ठरविता येते. कच्च्या भाज्यांचे सॅलेड, फळांचे रस, भाज्यांचे रस, अनेक वेळा खाणे, जास्त प्रमाणात एकाच वेळी खाणे, तसेच इतर प्रांतातील पदार्थ आपल्याकडे बनवून खाणे आपल्या पचनसंस्थेस पचवायला भारी पडू शकते.\nसकाळी उठल्यावर उष:पान करावे. म्हणजे रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी (भांडभर) पिऊन दिवसाला सुरुवात करु शकतो. सकाळी व दिवसभरात चहा किंवा कॉफी पिणे मर्यादितच ठेवावे. दिवसभराच्या खाण्याची आखणी करावी. सकाळी जास्त, दुपारी मध्यम व रात्री हलका आहार अशी ही आखणी करावी. प्रथिनयुक्त, स्निग्ध व कॅल्शियमयुक्त न्याहारी सकाळी घ्यावी. दुपारी कर्बोदके, भाज्या, सॅलड इत्यादि आहारात असावे. रात्री पचायला हलके पदार्थ असावेत. असे आहारनियोजन आरोग्यस्वास्थ्यासाठी उत्तम ठरते. साखर, भात व कर्बोदके खाण्याचा फार बाऊ करु नये. कारण ह्याही अन्नघटकांचे स्वत:चे चांगले गुणधर्म असतात. फक्त त्याचे प्रमाण योग्य तेवढे ठेवावे. आल्याच्या तुकड्यास काळे मीठ अथवा साखर लावून खाऊन मग जेवले तर पचनास मदत होते.\n‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ हे आठवून खाण्यासाठीचा वेळ फक्त खाण्यासाठी तेही योग्य चावून खाण्यासाठी राखून ठेवावा. यावेळी कोणतेही काम करु अथवा पाहू नये. राग आलेला असताना अथवा मानसिक ताणतणावाखाली असताना खाऊ नये. जेवणाच्या आधी, जेवताना सारखे अथवा जेवल्यावर लगेच पाणी पिऊ नये. जेवणानंतर कॉफी, आईस्क्रीम, शीतपेये इत्यादी घेणे पचनास योग्य ठरत नाही. खाण्यामध्ये साजुक तुपाचा समावेश असावा.\nकोशिंबीर, भाजी, उसळ अथवा आमटी बनवितांना फार तीव्र मसाले अथवा तिखट वापरु नये. जिरे, हिंग, हळद, मिरे, सुंठ, धने, कोथिंबीर, कढीपत्ता, पुदीना, आले, लसूण अशा मसाल्यांचा वापर करावा. गाळलेली खाद्यतेले व साजुक तुपाचा वापर स्वयंपाक बनवितांना करावा. वनस्पती तूप सहसा टाळावेच. दही, ताक गरम कराव्या लागतील अशा पाककृती टाळाव्यात. दूध आणि फळे किंवा दुग्धजन्य पदार्थ व मांसाहार असे एकत्र करणे म्हणजे विरुद्ध आहार होय. त्याने पचनक्रियेवर ताण पडतो. कधीतरी किंवा नाईलाजाने कोणतेही ‘फास्ट फूड’ प्रकारात मोडणारे पदार्थ खाणे वेगळे, पण जेवण म्हणून ह्या गोष्टी सतत घेणे शरीरपोषणास असमर्थ ठरतातच, किंबहुना स्थूलत्त्व वाढवणारे ठरतात हे लक्षात घ्यावे. जेवल्यानंतर हिंग, जिरे पावडर, कोथिंबीर घातलेले पातळसर ताक घेणे हितकारक आहे. नारळपाणी किंवा काकडी व पाणी एकत्र करून रस काढून पिणे ह्यामुळे ॲसिडीटी कमी होण्यास मदत मिळते. (त्यासाठी योग्य उपचारही घ्यावेत.)\nवारंवार किंवा समोर दिसले म्हणून पहिले अन्न पचण्याच्या आधी दुसरे खाणे खाऊ नये. उभे राहून भरभर खाण्यामुळे पोटदुखी, पोटफुगी, गॅसेस, अपचन, करपट ढेकरा इत्यादि दुखण्याकडे वाटचाल सुरू होते. सुंठ, जिरे, धने, बडीशेप, पुदीना पावडर स्वरुपात जेवल्यानंतर घेतल्यास अन्न पचनास मदत होते. चिमूटभर ओवा व हिंगही जेवल्यावर घेता येईल.\nज्यांना मधुमेह आहे त्यांनी गोड पदार्थ, अधिक कर्बोदके, स्निग्ध पदार्थ टाळून शरीरास पोषक अन्नपदार्थांचा वापर वाढवावा. उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी आहारातील मीठ, स्निग्ध, तेलकट पदार्थ कमी करावे, गाऊटचा त्रास असणाऱ्यांनीही शाकाहारी व मांसाहारी पदार्थातील काही पदार्थ पाळणे हा मुख्य इलाज असतो. स्थूल व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठी आणि कृश व्यक्तींनी वजन वाढविण्यासाठी ‘आहारात बदल’ हे सूत्र ठेवावे. वाढत्या वयाची मुले व मुली, गर्भवती स्त्रिया, खेळाडू, बुद्धीची कामे अधिक करणारे, शारिरीक कष्ट जास्त करणारे असे अनेक गट पाहून आहार आखणी आवश्‍यकतेनुसार करता येते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी एकदम उपाशी राहणे टाळावे व महिनाभरात काही असे हळूहळू आपले उद्देश्‍य पूर्ण करावे. अन्यथा तीव्र ॲसिडिटी व इतर दुष्परिणाम शरीरास दीर्घकाळपर्यंत त्रास देऊ शकतात.\nफळे, चणे-दाणे, गुळाची चिक्की, राजगिरा लाडू, सुका मेवा पावडर, लाह्या, खजूर इत्यादी पदार्थ जवळ सहज ठेवण्यासारखे आहेत. यामुळे भूक लागली असता पटकन ते आधी खाल्ले जातील व चटपटीत पदार्थ खाणे आपसूकच कमी होईल. मोरावळा, आवळा पावडर घेणे, आमसूल भिजवून ठेवून त्याचे पाणी पिणे हे ही सहज जमण्यासारखे व पचनास मदत करणारे आहे.\nहल्लीच्या बदलत्या जीवनमानात दैनंदिन गोष्टींनासुद्धा वेग आला आहे. रात्रपाळी करणाऱ्यांना, फिरतीची नोकरी करणाऱ्यांना व दुसऱ्या ठिकाणी (घरापासून) राहून नोकरी करावी लागून बाहेरचे खाणे ज्यांना अटळ आहे, अशा सर्वांनी आपल्या आहाराकडे व पचनसंस्थेकडे जास्त लक्ष देणे आवश्‍यक आहे.\nअमिताभ बच्चन यांचा नागपुरात महिनाभर मुक्काम\nनागपूर - भारतीय चित्रपट सृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’च्या चित्रीकरणासाठी जवळपास पंचवीस दिवस नागपुरात मुक्काम असणार आहे, यावर खुद्द...\nएक हजार शिक्षक ठरणार अतिरिक्त\nनागपूर - अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फटका शहरातील महाविद्यालयांना बसला आहे. शहरात अकरावीच्या १९ हजार ९३१ जागा...\nधोकादायक कामात जुंपले जातेय बालपण\nनागपूर - कायद्याची पायमल्ली करून अनेक कारखान्यांमध्ये धोकादायक कामांसाठी बालकामगारांना जुंपले जात आहे. कमी वेतनात बालकामगार मिळवून देणारे रॅकेट...\nवाघापेक्षा शेतकऱ्यांचा जीव मोलाचा - विजय वडेट्टीवार\nनागपूर - यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनक्षेत्रात टी १ (अवनी) वाघिणीला ठार करण्याच्या मुद्यावरून काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी...\nप्रतिक शिवशरणच्या हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार : प्रकाश आंबेडकर\nब्रह्मपुरी (सोलापुर) - माचणूर (ता. मंगलवेढा) येथील प्रतिक शिवशरण या निष्पाप लहान बालकाचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. तसेच ही हत्या नसून एक...\nमंगळवेढ्यात कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या\nमंगळवेढा - तालुक्यातील पाटकळ येथील भारत गडदे वय 60 यांनी कर्जाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. तालुक्यातील या तीन आठवड्यातील ही तिसरी आत्महत्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/thane-news-chini-accused-death-thane-jail-70992", "date_download": "2018-11-13T07:58:44Z", "digest": "sha1:XW6ETFD7ICQ5PBNMNOJSKXETBTH3LFGN", "length": 11004, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "thane news chini accused death in thane jail ठाणे कारागृहात चिनी कैद्याचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nठाणे कारागृहात चिनी कैद्याचा मृत्यू\nशनिवार, 9 सप्टेंबर 2017\nठाणे - हिरेचोरीच्या गुन्ह्यात अटक असलेल्या चीनमधील नागरिकाचा ठाणे मध्यवर्ती कारागृहात 29 ऑगस्टला मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने मृत्यू झाल्याची शक्‍यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे.\nठाणे - हिरेचोरीच्या गुन्ह्यात अटक असलेल्या चीनमधील नागरिकाचा ठाणे मध्यवर्ती कारागृहात 29 ऑगस्टला मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने मृत्यू झाल्याची शक्‍यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे.\nजियांग चांगकिंग (वय 48) असे मृत आरोपीचे नाव आहे. कारागृहात 29 ऑगस्टला सकाळी जियांग जेवणासाठी रांगेत उभा होता. त्या वेळी अचानक कोसळला. त्याला रुग्णालयात हलवले; परंतु तेथे डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूची बातमी ठाणे पोलिसांनी चीनच्या दूतावासाला दिल्यानंतर नातेवाईक येईपर्यंत शवविच्छेदन करू नये, अशी विनंती दूतावासाने केली. त्यानुसार त्याचा मृतदेह जे. जे. रुग्णालयात ठेवण्यात आला होता. अखेर शवविच्छेदनानंतर बुधवारी (ता. 6) त्याचा मृतदेह नातेवाइकांकडे सुपूर्द करण्यात आला.\nफक्त पाच लाख द्या, वधूच आणून देतो\nऔरंगाबाद - बंगला, कार, पैसाअडका आहे; पण लग्नच जुळत नाही, अशा लोकांची संख्या सर्वच जाती, समाजांमध्ये वाढत चालली आहे. त्यामुळे आपसूकच अशा लोकांना...\nअमिताभ बच्चन यांचा नागपुरात महिनाभर मुक्काम\nनागपूर - भारतीय चित्रपट सृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’च्या चित्रीकरणासाठी जवळपास पंचवीस दिवस नागपुरात मुक्काम असणार आहे, यावर खुद्द...\nचार संच बंद, उर्वरित संचांनाही फटका; ५ वर्षांतील सर्वांत कमी कोळसासाठा नागपूर - राज्यात विजेची मागणी वाढली असतानाच कोळशाअभावी चार वीजसंच बंद...\n'नो पार्किंग'ची पाटी लावा\nपुणे : बिबवेवाडी येथील पर्पल प्लाझा या व्यावसायिक इमारतीत स्वतःची पार्किंग आहे. पण त्याचा वापर पार्किंगसाठी होत नाही. तेथील रस्त्याच्या दोन्ही...\nबंदीनंतरही ‘ट्रामाडोल’च्या सात कोटी गोळ्या जप्त\nमुंबई - इसिस या दहशतवादी संघटनेचे ‘फायटर ड्रग्स’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘ट्रामाडोल’ या गोळीवर एप्रिलमध्ये बंदी घालण्यात आल्यानंतर देशभरातून सात...\nविकासाच्या वेगाला हवे सुविधांचे लॅंडिंग\nदेशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahitisagar.com/0503.php", "date_download": "2018-11-13T07:00:16Z", "digest": "sha1:XRWXD67RISS5RO3SDT27M6MPDRU66RFJ", "length": 7017, "nlines": 55, "source_domain": "mahitisagar.com", "title": " ३ मे : जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन", "raw_content": "दिनविशेष : ३ मे : जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन\nहा या वर्षातील १२३ वा (लीप वर्षातील १२४ वा) दिवस आहे.\n: होनोलूलू येथील एडविन जस्कुलस्की या ९६ वर्षीय वृद्ध गृहस्तांनी १०० मी. धावण्याची शर्यत २४.०४ सेकंदात पूर्ण करुन नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला.\n: सर्व वंशाच्या नागरिकांना मताधिकार असलेल्या दक्षिण अफ्रिकेच्या पहिल्याच निवडणूकीत विद्यमान अध्यक्ष एफ. डब्ल्यू. डी. कर्क यांच्या पक्षाचा पराभव झाला. नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्त्वाखालील ‘अफ्रिकन नॅशनल काँग्रेस’ या पक्षाला बहुमत मिळाले. तोपर्यंत दक्षिण अफ्रिकेत वांशिक तत्त्वावर निवडणूका होत असत.\n: शिकागो येथील १४५१ फूट उंच असलेली ’सिअर्स टॉवर’ ही (त्याकाळची) जगातील सर्वात उंच इमारत बनली.\n: इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC) ची स्थापना.\n: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.\n: दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शित केलेला ’राजा हरिश्चंद्र’ हा पहिला भारतीय मूक चित्रपट प्रदर्शित होऊन भारतीय चित्रपट उद्योगाची सुरूवात झाली.\n: वॉशिंग्टन (डि. सी) या शहराची स्थापना झाली.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n: अशोक गहलोत – राजस्थानचे मुख्यमंत्री\n: उमा भारती – मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री\n: गोल्डा मायर – शिक्षिका व इस्त्रायलच्या ४ थ्या पंतप्रधान (मृत्यू: ८ डिसेंबर १९७८)\n: व्ही. के. कृष्ण मेनन – भारताचे संरक्षणमंत्री व मुत्सद्दी (मृत्यू: ६ आक्टोबर १९७४)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n: जगदीश खेबूडकर – गीतकार व कवी (जन्म: १० मे १९३२)\n: राम शेवाळकर – मराठी साहित्यिक (जन्म: २ मार्च १९३१)\n: प्रमोद महाजन – केन्द्रीय मंत्री व राज्यसभा खासदार (जन्म: ३० आक्टोबर १९४९)\n: शकुंतला परांजपे – कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात अनन्यसाधारण कार्य केलेल्या समाजसेविका (जन्म: १७ जानेवारी १९०६)\n: वसंत गवाणकर – व्यंगचित्रकार (जन्म: \n: फातिमा रशिद ऊर्फ ’नर्गिस’ – हिन्दी चित्रपट अभिनेत्री (जन्म: १ जून १९२९)\n: विठ्ठल दत्तात्रय तथा वि. द. घाटे – लेखक व शिक्षणतज्ञ, रविकिरण मंडळातील एक कवी (जन्म: १७ जानेवारी १८९५ - घोसपुरी, अहमदनगर)\n: हमीद दलवाई – मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अध्वर्यू (जन्म: २९ सप्टेंबर १९३२)\n: डॉ. धनंजय रामचंद्र तथा द. रा. गाडगीळ – अर्थशास्त्रज्ञ, भारतीय अर्थशास्त्राचे प्रणेते, सहकारी चळवळीचे खंदे समर्थक, पुणे विद्यापीठाचे कुलगुरु (जन्म: १० एप्रिल १९०१)\n: डॉ. झाकिर हुसेन – भारताचे ३ रे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ. पद्मविभूषण व भारतरत्‍न हे सन्मान त्यांना देण्यात आलो होते. ’जमिया मिलिया इस्लामिया’ या शिक्षण संस्थेचे संपादक पुढे ही संस्था विद्यापीठात रुपांतरित झाली. (जन्म: ८ फेब्रुवारी १८९७)\n: नझीर अहमद देहलवी ऊर्फ ’डिप्टी’ – ऊर्दू कादंबरीचे जनक मानले जाणारे ऊर्दू लेखक, समाजसुधारक (जन्म: १८३० - बिजनोर, उत्तर प्रदेश)\n सूचना / तक्रारी / प्रतिक्रिया / माहिती देण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/ahead-of-the-alliances-seat-on-may-14-in-mumbai-5979598.html", "date_download": "2018-11-13T07:34:32Z", "digest": "sha1:YVIPVGUTLSNDIRIYR7AMKTZPVZCPYTRB", "length": 10869, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ahead of the alliance's seat on May 14 in Mumbai | आघाडीचे जागावाटप येत्या 14 ला मुंबईत: भाजप व शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nआघाडीचे जागावाटप येत्या 14 ला मुंबईत: भाजप व शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत\nमहापालिकेच्या शहरातील १७ प्रभागांत ६८ नगरसेवक निवडून देण्यासाठी ९ डिसेंबरला नगरकर कौल देणार आहेत.\nनगर - महापालिका निवडणुकीची तारीख निश्चित झाल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या घडामोडींना गती आली आहे. जागावाटपाची चर्चा करण्यासाठी मुंबईत १४ नोव्हेंबरला बैठक होत आहे. दुसरीकडे शिवसेना व भाजपतील युतीची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे भाजप व शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे.\nमहापालिकेच्या शहरातील १७ प्रभागांत ६८ नगरसेवक निवडून देण्यासाठी ९ डिसेंबरला नगरकर कौल देणार आहेत. या निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एमआयएम, आम आदमी पक्ष, कम्युनिस्ट आदी पक्ष आपले उमेदवार िरंगणात उतरवणार आहेत. प्रभाग मोठे झाल्याने इच्छुकांचीही संख्या कमालीची वाढली आहे. त्यातच फोडाफोडीच्या राजकारणाची सुरू असलेली स्पर्धा चुरस वाढवत आहे. काही नवोदित इच्छुकांनी दोन्ही थडीवर हात ठेवत मिळेल त्या पक्षाचे लेबल लावून रिंगणात उतरण्याचा चंग बांधला आहे. उमेदवारी डावलली, तर प्रसंगी अपक्ष लढणाऱ्यांचीही संख्या वाढणार आहे.\nप्रभागरचना अंतिम झाल्यानंतर मंगळवारी (६ नोव्हेंबर) अंतिम मतदारयादी जाहीर झाली. त्यानुसार २ लाख ५६ हजार ७०५ मतदार असून सुधारित यादीत प्रारूप यादीच्या तुलनेत मोठे फेरबदल करण्यात आल्याचे दिसून आले. निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची आघाडी होणार आहे, पण जागावाटप कसे असावे याबाबत अजून एकमत झालेले नाही. १३ ते २० नोव्हेंबर या कालावधीत अर्ज दाखल होणार आहेत.\nत्यामुळे आघाडीच्या जागावाटप प्रक्रियेला गती येणार आहे. १४ नोव्हेंबरला मुंबईत दोन्ही काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी जागावाटपाच्या मुद्द्यावर एकत्र बसणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे. इच्छुकांनी अर्ज दाखल करावे, असेही पक्षाचे निरीक्षक श्यामराव उमाळकर यांनी सांगितले अाहे.\nआघाडीचा विषय मार्गी लागल्यात जमा असला, तरी जागावाटपाचे सोपस्कर बाकी आहेत. दुसरीकडे भाजप व शिवसेना यांच्यात युती होण्याची आशा धूसर झाली आहे. त्यामुळे शिवसेना व भाजपमधील इच्छुकांनी पॅनेल बांधणीसह स्वतंत्रपणे प्रचाराला गती दिली आहे. प्रदेशपातळीवरून अजूनही युतीबाबत ठोस निर्णय देण्यात आला नसल्याने युती होणार की नाही याबाबत काही अंशी संभ्रमाचे वातावरण आहे.\nसेना-भाजप युतीची आशा का झाली धूसर \nमहापालिकेत भाजप व शिवसेना सत्तेत असतानाही दोन्ही पक्षांत धुसफूस सुरूच आहे. मनपा निवडणुकीत शिवसेना व भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच स्वबळाचा नारा दिला. दरम्यान, युती होईल किंवा नाही याबाबत संभ्रम कायम असतानाच आता निवडणुकीचेही बिगुल वाजले. सर्व प्रभागांत या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी स्वतंत्रपणे प्रचारालाही सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत ऐनवेळी युतीचा निर्णय घेतल्यास ते बंडखोरीला आमंत्रण ठरू शकते. याचा फटका दोन्ही पक्षांना बसेल. त्यामुळे युती होण्याची आशाच धूसर झाली आहे.\nअर्ज भरताना चारपेक्षा अधिक गेले तर गुन्हा... आजपासून नामनिर्देशनपत्र उपलब्ध\nमहानगरपालिकेची निवडणूक मुख्यमंत्र्यांनी घेतली ताब्यात\n‘युती’ची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेचे 32 उमेदवार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2018-11-13T07:36:20Z", "digest": "sha1:3VXVCL4KYCB4IH3CD6QZEFMKI2SOARJM", "length": 11460, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "केजरीवाल- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n‘Realme2’ Budget Phone चा नवा पर्याय, फिचर्स एकदा वाचाच\nVIDEO जुही चावलामुळे हिट झाली बॉलिवूडमधल्या २ खानांची 'ही' गाणी\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\nMorning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\n14 वर्षाच्या मुलापासून ते शिवसेना नेत्याच्या भाच्यापर्यंत, मुंबईत 11 दिवसात 8 हत्या\n'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'\nVIDEO: मुंबईत दहशत, भर चौकात पत्नीसमोर पतीवर वार करून केली हत्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nVIDEO जुही चावलामुळे हिट झाली बॉलिवूडमधल्या २ खानांची 'ही' गाणी\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nनोव्हेंबर महिन्यात लाँच होणार हे 5 टॉप स्मार्टफोन\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\nICC Women's World T20 : भारतीय महिला टीमने पाकचा उडवला धुव्वा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\n2019 ला पंतप्रधानपदी लोकांना पुन्हा हवेत नरेंद्र मोदी : सर्व्हे\n62 टक्के लोकांना वाटतं की नरेंद्र मोदी राष्ट्रीय आपत्तीच्या काळात देशाचं नेतृत्व समर्थपणे करू शकतात. तर राहुल गांधी यांच्यावर 17 टक्के लोकांनी विश्वास दाखवला आहे.\nशाळेसोबत वृद्धाश्रमाला भेट देण्यासाठी गेली आणि...\nवाजपेयींसाठी अरविंद केजरीवाल यांनी घेतला मोठा निर्णय\n आशुतोष यांचा राजीनामा केजरीवालांकडून नामंजूर\nसुप्रीम कोर्टाचा 'आप'ला दिलासा, राज्यपालांनी मंत्रिमंडळाचे निर्णय मान्य करणं आवश्यक\nपनामा पेपर्स लीकमध्ये पुन्हा भारतीय उद्योजक अडकले\nदिल्लीत अधिकारी कामावर, 'आप'चं ठिय्या आंदोलन मागे\nAK-47 रायफलमध्ये दहशतवादी वापरतात स्टील बुलेट्स, बुलेटप्रूफ ढाली होतात उद्धस्त\nगेल्या 70 वर्षांच्या काळात मुस्लिमांच्या मनात बरंच विष भिनलंय - मुख्तार अब्बास नक्वी\nउपोषणाला बसलेल्या आरोग्यमंत्र्यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल\nदिल्ली 'आप'चा मोर्चा : केजरीवाल म्हणतात अधिकारी संपावर, अधिकारी म्हणतात आम्ही कामावर\nदिल्लीचा छोटा प्रश्न सुटत नाही, तर देशाचे कसे सोडवणार\nकेजरीवालांच्या मदतीसाठी ममतादीदी-कुमारस्वामींसह 4 मुख्यमंत्री आले धावून \n‘Realme2’ Budget Phone चा नवा पर्याय, फिचर्स एकदा वाचाच\nVIDEO जुही चावलामुळे हिट झाली बॉलिवूडमधल्या २ खानांची 'ही' गाणी\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-13T06:45:35Z", "digest": "sha1:BSEJLLJVMWLZPUDZRHJA3IBWYVBVW5PU", "length": 8795, "nlines": 111, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विचित्र जोड्या- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO VIRAL- मॅरेथॉनमध्ये धावताना फ्रॅक्चर झाला पाय, रक्ताळलेल्या गुडघ्यांवर चालत दिली बॅटन\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\nMorning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nVIDEO : पोलीस अधिकाऱ्यावर महिलेने उगारला हात, व्हिडिओ व्हायरल\n14 वर्षाच्या मुलापासून ते शिवसेना नेत्याच्या भाच्यापर्यंत, मुंबईत 11 दिवसात 8 हत्या\n'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'\nVIDEO: मुंबईत दहशत, भर चौकात पत्नीसमोर पतीवर फिरवला चाकू\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nआम्ही डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करत आहोत : मुकेश अंबानी\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nVideo : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nनोव्हेंबर महिन्यात लाँच होणार हे 5 टॉप स्मार्टफोन\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\nICC Women's World T20 : भारतीय महिला टीमने पाकचा उडवला धुव्वा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nBigg Boss 12: घरातील सर्वात कमकुवत स्पर्धक ठरले नेहा पेंडसे- अनुप जलोटा\nपहिल्याच दिवशी घरातल्यांना वैतागला दीपक ठाकूर\nबिग बाॅस 12 : सलमान खानचा सरकारी बाबू पाहिलात का\nVIDEO VIRAL- मॅरेथॉनमध्ये धावताना फ्रॅक्चर झाला पाय, रक्ताळलेल्या गुडघ्यांवर चालत दिली बॅटन\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.anandmore.com/p/blog-page_24.html", "date_download": "2018-11-13T07:49:49Z", "digest": "sha1:JSIK4TXHHMVMQQTGZQAQOKLXZFZ2BJJW", "length": 12176, "nlines": 207, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: आपुला संवाद आपणाशी", "raw_content": "\nआनंद... मोरे.... आणि आनंद मोरे यांच्या तोंडून विचार मांडणारी एक पोस्ट #आपुला_संवाद_आपणाशी या हॅशटॅगने फेसबुकवर टाकली. मग संकेत आणि श्रीनिकेत या दोन मित्रांच्यामुळे तिची सिरीज झाली.\nयातला आनंद थोडा स्वप्नाळू, सकारात्मक आणि भविष्यसन्मुख प्रवृत्तीचा आहे.\nयाउलट मोरे थोडा नकारात्मक, परंपरावादी आणि हट्टी प्रवृत्तीचा आहे.\nतर आनंद मोरे प्रत्येक गोष्टीत तत्व शोधणारा आहे.\nया तिघांचा आपापसातील संवाद अशी ती कल्पना आहे. यात या तिघांतली कोणी एक बरोबर किंवा एक चूक किंवा मध्यममार्ग कसा काढायचा असा कुठलाही आव नाही.\nया तिघांतले माझे मत कोणते असा प्रश्न मी पण स्वतःला विचारत नाही. कारण माझे मत कित्येकदा प्रवाही असते. आणि ज्या प्रश्नांवर माझ्या मताने काही फरक पडणार नाही, त्याबद्दल ठाम मते ठेवून काय उपयोग. त्यापेक्षा त्या मुद्द्यांवर त्या वेळी मिळालेल्या माहितीच्या आधारे माझ्यातल्या तीन प्रबळ प्रवृत्तींनी एकमेकांशी माझ्या मनात कसा संवाद साधला ते लिहून ठेवणे हा साधा हेतू त्यात आहे.\nयाचा अर्थ मला आनंद किंवा मोरे किंवा आनंद मोरे यापैकी कोणीतरी एक कायम बरोबर किंवा कायम चूक वाटतात असे नाही. किंवा तसे कुणाला वाटावेत अशीही माझी इच्छा नाही.\nहवं तर त्याला आनंद मोरे 1... आनंद मोरे 2... आनंद मोरे 3 यांचा गोलमेज परिषदेतला संवाद म्हणता येईल.\nहा केवळ प्रकटरित्या केलेला स्वसंवाद आहे. चूक की बरोबर... योग्य की अयोग्य... या भानगडींना सोडून हे संवाद वाचले तर वाचकाच्या मनातला गोंधळ कमी होईल.\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट तंत्रज्ञान निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nसारं काही परत येतं (भाग ५)\nसारं काही परत येतं (भाग ४)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\nभाग १ - पाणीपुरवठा आणि इंटरनेट\nभाग २ - इंटरनेटची जन्मकथा\nभाग ३ - गुगलचा जन्म\nभाग ४ - फेसबुकचा जन्म\nभाग ५ - स्मार्टफोन आणि आयफोन\nभाग ६ - प्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट\nभाग ७ - केम्ब्रिज ऍनालिटिका\nभाग ८ - सायकोग्राफिक डेटा\nभाग ९ - धिस इज युअर लाईफ\nभाग १० - समाजमाध्यमे आणि पाणवठा\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/3171/by-subject", "date_download": "2018-11-13T08:07:51Z", "digest": "sha1:TNJBS6DIKXLK5RHEW5ZVG6V4NCUKNQDE", "length": 2960, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "व्यवसाय मार्गदर्शन विषयवार यादी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /व्यवसाय मार्गदर्शन /व्यवसाय मार्गदर्शन विषयवार यादी\nव्यवसाय मार्गदर्शन विषयवार यादी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/9/14/The-Central-Railway-s-OHE-van-collapsed-by-rolling5-vehicles-canceled-Changes-in-the-way-of-7-trains.html", "date_download": "2018-11-13T07:21:35Z", "digest": "sha1:HCAWR36L43P7O723HST2RV2RRFYBS5CF", "length": 5101, "nlines": 23, "source_domain": "mahamtb.com", "title": " मध्य रेल्वेची ओएचई व्हॅन रुळावरुन घसरली5 गाडया रद्द ; 7 गाडयांच्या मार्गात बदल मध्य रेल्वेची ओएचई व्हॅन रुळावरुन घसरली5 गाडया रद्द ; 7 गाडयांच्या मार्गात बदल", "raw_content": "\nमध्य रेल्वेची ओएचई व्हॅन रुळावरुन घसरली5 गाडया रद्द ; 7 गाडयांच्या मार्गात बदल\nमध्य रेल्वेची ओएचई व्हॅन रुळावरुन घसरली\n5 गाडया रद्द ; 7 गाडयांच्या मार्गात बदल\nमध्य रेल्वच्या कसारा - उंबरमाळी रेल्वे स्थानका दरम्यान ओव्हर हेड वायर दुरुस्ती व्हॅन रुळावरुन घसरल्याने कसारा - आसनगाव वाहतुक विस्कळीत झाली आहे. 14 रोजी या मार्गावरील 5 रेल्वे गाडया रद्द करण्यात आल्या आहेत तर 7 गाडयांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे, 5 गाडयांचे अंतर कमी करण्यात आले आणि 3 गाडया उशिराने धावणार आहेत.\nरेल्वे वाहतुक विस्कळीत झाल्याने गाडी क्र. 12859 मुंबई-हावडा गितांजली एक्सप्रेस, 17617 मंुबई- नांदेड तपोवन एक्सप्रेस, 11026 पूणे- भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस या गाडया कल्याण, कर्जत ,पूणे, दौड, मनमाड मार्गे वळविण्यात आलेल्या आहेत.\nगाडी क्र. 12165 लो.टि.ट.- वाराणसी रत्नागिरी एक्सप्रेस, 15017 लो.टि.ट. गोरखपूर – काशी एक्सप्रेस, 15467 लो.टि.ट.- गुवाहाटी एक्सप्रेस, 12553 मुंबई - लखनऊ पुष्पक एक्सप्रेस या गाडया दिवा,वसई, उधना, जळगाव, भुसावळ मार्गे वळविण्यात आल्या.\nरद्द करण्यात आलेल्या गाडया\n12118 /19 मनमाड - लो.टि.ट - मनमाड गोदावरी एक्सप्रेस, 22101/02 मनमाड- मुंबई- मनमाड राज्यराणी एक्सप्रेस व 51153 मुंबई- भुसावळ पॅसेंजर या गाडी रद्द करण्यात आल्या आहेत.\n11025 भुसावळ- पूणे एक्सप्रेस ही गाडी इगतपुरी पर्यंत धावेल, 12140 नागपूर- मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस ही गाडी नाशिकरोड पर्यंत जाणार आहे.12139 सेवाग्राम हि गाडी नाशिक – नागपूर अशी सुटेल. 12072 जालना- दादर जनशताब्दी एक्सप्रेस ही गाडी मनमाड पर्यंत धावेल तर गाडी क्र. 12071 ही गाडी नियमीत वेळेवर मनमाड - जालना सुटेल.51154 भुसावळ - मुंबई ही गाडी इगतपुरी पर्यंत धावेल व 12110 मनमाड- मुंबई पंचवटी एक्सप्रेस ही गाडी इगतपुरी रेल्वे स्थानकापर्यंत धावेल.\nया गाडया उशिराने धावणार\n12542 लो.टि.ट.- गोरखपूर एक्सप्रेस ही निर्धारीत वेळेपेक्षा 2 तास उशिराने, 11061 लो.टि.ट. मुज्जफरपूर पवन एक्सप्रेस 1 तास 45 मि. उशिराने, 11071 लो.टि.ट. - वाराणसी कामायनी एक्सप्रेस ही 2 तास उशिराने धावणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://scitechinmarathi.com/2017/12/16/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B6-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%85/", "date_download": "2018-11-13T06:49:22Z", "digest": "sha1:GPCWILHANQW64J2XJFX43IU77TYGYZKX", "length": 6745, "nlines": 101, "source_domain": "scitechinmarathi.com", "title": "सारांश: पदार्थाच्या सहा अंगांमधील साम्य व भेद स्थळे (Summary Table : Comparative analysis of the six facets of Padarthas) – विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात", "raw_content": "विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात\nपदार्थविज्ञानातील(Physics) रटाळ वाटणाऱ्या गोष्टींमधली खरी गंमत आणि अंदर की बात..\n१२ वी नंतरचं Physics\nगोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)\nखालील सारणीमध्ये सारांशरूपात पदार्थाच्या सहा अंगांमधील साम्यस्थळे व भेदस्थळे अनुक्रमे हिरव्या व लाल रंगांनी दर्शविण्यात आली आहेत.\nव्यक्त करता येणे (predicability)\nजाणून घेता येणे (cognizability)\nस्वसमयार्थभिधेयत्व (Denoted by the word Arth)\nधर्मकर्तुत्त्व (Cause of virtue)\nअधर्मकर्तुत्त्व (Cause of vice)\nमूळ गोष्ट: विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात\nआधीच विज्ञानात उल्हास..त्यात घुसलं मॅथ्स (Relation between Physics and Mathematics)\nहे पदार्थविज्ञान शिकायचं तरी कशाला \nआधीच विज्ञानात उल्हास..त्यात घुसलं मॅथ्स (Relation between Physics and Mathematics)\nपदार्थविज्ञानात इतके नियम आणि अटी का असतात (Importance of Laws and Conditions in Physics)\nहे पदार्थविज्ञान शिकायचं तरी कशाला \nस्वत: विषयी थोडेसे…ब्लॉगविषयी बरेचसे\nपदार्थधर्मसंग्रह – प्रशस्तपाद ऋषी\nहा ब्लॉग कोणासाठी आहे\nडोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं\nविक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात © 2018. All Rights Reserved.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/3393", "date_download": "2018-11-13T07:22:02Z", "digest": "sha1:OS5PF44BA7EBYUD2VF7WJCW7K4Q6C7AZ", "length": 68415, "nlines": 257, "source_domain": "aisiakshare.com", "title": " 'क्रमांक एकचा प्रयत्न मराठी माणसाने केला नाही.' - गिरीश कुबेर | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n'क्रमांक एकचा प्रयत्न मराठी माणसाने केला नाही.' - गिरीश कुबेर\n'क्रमांक एकचा प्रयत्न मराठी माणसाने केला नाही.' - गिरीश कुबेर\nसामाजिक, राजकीय आणि वैचारिक चळवळींसाठी पु्ष्कळ सामग्री एका काळापर्यंत महाराष्ट्रानं दिली. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या समाजसुधारकांपासून, विचारवंतांपासून आणि राजकीय नेत्यांपासून ते आज पन्नाशीत असलेल्या मराठी माणसांना परिचित असलेल्या नरहर कुरुंदकर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, दुर्गा भागवत, पु.ल. देशपांडे, मे.पुं. रेगे, राम बापट, गो.पु. देशपांडे वगैरेंपर्यंत ही परंपरा चालू राहिली. तसंच, मराठी माणसानंही आपल्या आस्थेच्या चळवळींना जमेल तसा आधार दिला. कधी तो सक्रीय सामाजिक सहभागातून होता, तर कधी केवळ व्यक्तिगत, म्हणजे स्वत:च्या आयुष्याची दिशा बदलण्याइतपत होता. विचारवंत, चळवळींचे नेते आणि समाज ह्यांच्यामधला मोठा दुवा असणाऱ्या प्रसारमाध्यमांचाही ह्यात मोठा वाटा होता. गेल्या काही वर्षांत मात्र परिस्थितीत मोठे आणि खेदजनक बदल झाले. इतक्यात कोणत्याही चळवळीला समाजातून खऱ्या अर्थानं पाठिंबा मिळालेला नाही. मिळालाच, तर तो केवळ मेणबत्त्या लावण्यापुरता किंवा सोशल मीडियावर व्यक्त होण्याइतपतच, म्हणजे वरवरचा होता.\nमहाराष्ट्राच्या इतिहासाविषयीचं आणि सद्यस्थितीविषयीचं हे अर्थनिर्णयन किंवा आकलन तुम्हाला मान्य आहे का की ते तुम्हाला केवळ स्मरणरंजनात्मक वाटतं की ते तुम्हाला केवळ स्मरणरंजनात्मक वाटतं हे आकलन योग्य नसेल तर तुमचं आकलन कसं वेगळं आहे हे आकलन योग्य नसेल तर तुमचं आकलन कसं वेगळं आहे सद्य परिस्थितीमागची तुमची कारणमीमांसा काय आहे सद्य परिस्थितीमागची तुमची कारणमीमांसा काय आहे चळवळींच्या नेतृत्वाचं कुठे चुकलं चळवळींच्या नेतृत्वाचं कुठे चुकलं कुठे चुकतंय भविष्यात ही परिस्थिती सुधारायची असेल, तर चळवळींपुढचा मार्ग काय असायला हवा त्यांनी आपल्यात काय बदल घडवायला हवा त्यांनी आपल्यात काय बदल घडवायला हवा आणि नागरिकांचं काय त्यांनी स्वत:त काय बदल घडवायला हवा प्रसारमाध्यमांचं काय चुकतंय परिस्थिती सुधारण्यासाठी ती कशी बदलणं गरजेचं आहे विचारवंतांचं काय त्यांची जबाबदारी त्यांनी सक्षमरीत्या पार पाडावी ह्यासाठी त्यांनी आपल्यात कसा आणि काय बदल घडवून आणायला हवा\nअशा अनुषंगानं आपले विचार समजून घ्यायला आवडतील.\nहे प्रश्न ‘लोकसत्ता'चे संपादक श्री. गिरीश कुबेर यांना विचारले असता त्यांनी दिलेल्या उत्तरांचं शब्दांकन.\nमहाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांची आणि लोकांचीही चळवळीतली सक्रियता कमी झालेली आहे. त्याचं एक कारण आहे नागरीकरण. महाराष्ट्र हे देशातलं सगळ्यात जास्त नागरीकरण झालेलं राज्य आहे. प्रत्येक शहर, पुण्यासारखंही, जिथे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होतं, तिथे शहराचा मूळचा पिंड बदलत जातो. असाच प्रकार प्रत्येक शहरामध्ये दिसतो. त्याचा सामाजिक परिणाम म्हणजे चळवळींसाठी आवश्यक असणारी सक्रियता दिसत नाही. दुसरा परिणाम असा की सुस्थितीत असणारा, विचार करणारा वर्ग जिथे जिथे तयार होत आहे, तिथे तिथे तो वर्ग बाकीच्या घटकांपासून पूर्णपणे दुरावलेला आहे. व्यवस्थेपासून त्याचं विलगीकरण झालेलं आहे. उदा: देशातल्या कोणत्याही शहरातल्या, कोणत्याही मध्यमवर्गीय माणसाला खासदार आपला वाटतो, खासदार कोण हे माहीत असतं. पण नगरपालिका आपली वाटत नाही, नगरपालिकेत माणूस गेलेला नसतो, नगरसेवक कोण हे माहीत नसतं. महाराष्ट्रात हे जरा जास्तच दिसतं. आपण ज्या परिसरात आपण राहतो, त्या परिसराशी आपल्याला देणंघेणं वाटायला हवं. पण या वर्गाला तसं काही वाटत नाही. मध्यमवर्गीयांना देशाच्या प्रश्नांबद्दल काही वाटत असतं. पण शहरातल्या गोष्टींबद्दल बांधिलकी नसते. असलीच, तर रस्ता चांगला हवा, पाणी असायला पाहिजे एवढ्यापुरतंच. पण स्वतः काही करायला लागेल अशी इच्छाच होत नाही.\nमहाराष्ट्रातलं नागरीकरण स्थलांतरामुळे झालेलं आहे. स्थलांतरित नागरीकरण हे ऑरगॅनिक नाही, ते प्लास्टिक नागरीकरण आहे. स्थलांतरितांमुळे बघता-बघता गावाचं शहर होतं, पण आतून विकास होत नाही. या प्लास्टीक वाढीतून शहरांमध्ये घेट्टो तयार होतात. महाराष्ट्राच्या अनेक मुख्य शहरांमध्ये हे होत आहे. चकचकीत इमारतींमध्ये राहणाऱ्यांना, आपल्या आजूबाजूच्या समाजाशी काही घेणंदेणं नसतं. मुंबईत एके काळच्या कापड गिरण्यांच्या जागांवर पंचतारांकित इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. त्यांचा बाहेरच्या जगाशी संबंध येण्या-जाण्यापुरता, पॅसेजइतकाच, असतो. हा डिसकनेक्ट खूप मोठा आहे.\nमध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीयांना पासपोर्ट वगळता कोणत्याही कामासाठी सरकारी व्यवस्थेवर अवलंबून राहावं लागत नाही. 'आसपास जे काही चाललेलं आहे, त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. ज्यांना सरकारी अनास्थेचा त्रास होतो, त्यांनी त्यावर प्रतिक्रिया द्यावी' अशा प्रकारचा दृष्टिकोन असतो. आर्थिकदृष्ट्या सुस्थितीतला वर्ग फारतर मेणबत्त्या लावतो. तेसुद्धा एक युफोरिक वातावरण निर्माण होतं तेव्हा. अन्यथा इथल्या व्यवस्थेशी त्यांना काहीही बांधिलकी नसते. माझ्या मते त्याचं मूळ पंचायत राज या व्यवस्थेमध्ये आहे. त्यातून नागरिकांचा स्थानिक व्यवस्थेशी असणारा संबंध संपला. वर्षातून एकदा मालमत्ता कर भरला की व्यवस्थेशी संबंध ठेवण्याची गरज नसते. समजा, थेट महापौर निवडण्याची पद्धत किंवा पार्टिसिपेटरी डेमोक्रसी (participatory democracy) अशी जी पद्धत आहे, ती अंमलात आणली असती, तर ही मध्यमवर्गीयांमधली ही तीव्र तुटलेपणाची भावना निर्माण झाली नसती. या वर्गाला वरच्या पातळीवरही, जिथे अथांग शक्यता आहेत तिथे, जाता येत नाही. यालाच उद्देशून मी गेल्या वर्षीच्या 'लोकसत्ते'च्या दिवाळी अंकातल्या लेखाला शीर्षक दिलेलं होतं, 'त्रिशंकूंची पैदास करतोय आपण'.\nचळवळींचं वैचारिक नेतृत्त्व, प्रश्नांची जाणीव असणं आणि त्याबद्दल काही कृती सुरू करणं, या गोष्टींची परंपरा या सुस्थितीतल्या मध्यमवर्गाला आहे. स्वातंत्र्यलढ्यातले आगरकर, टिळक, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतले अत्रे, समाजवादी चळवळींमधले एस. एम. जोशी, साम्यवादी डांगे हे सगळेच मध्यमवर्गातून आलेले आहेत. हे मॉडेल बदलायला पाहिजे. चळवळींची मांडणी मध्यमवर्गीय दृष्टिकोनातून केली गेली, हे बदललं पाहिजे.\nनेतृत्त्वाचा ऐतिहासिक आढावा घेतला, तर गेल्या साधारण पाचशे-हजार वर्षांमध्ये महाराष्ट्रातले तीन अपवाद वगळता मराठी माणसाने देशपातळीवर क्रमांक एक बनण्याचा प्रयत्न केलेला नाही. हे तीन अपवाद म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि, या दोघांच्या तुलनेत विरोधाभासी वाटतील, पण, शरद पवार. महाराष्ट्रातल्या इतर कोणत्याही नेत्यांनी क्रमांक एकवर राहण्याचा प्रयत्नही केला नाही. अगदी यशवंतराव चव्हाणांचे प्रयत्नही फारच चोरटे होते. मराठी माणूस क्रमांक दोनवर खूप आनंदी असतो. हा रक्तातला दोष आहे असं वाटतं. याचं एक वेगळंच उदाहरण द्यायचं तर सचिन तेंडुलकर. देशातल्या कोणत्याही प्रांतातला खेळाडू कप्तान झाला, तर त्याच्यासाठी विश्वासार्ह असा क्रमांक दोनचा खेळाडू म्हणून सचिन यशस्वी ठरला. संघनायक म्हणून तो अयशस्वी ठरला. भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या कंपन्यांमध्ये कंपनी सेक्रेटरी असतात. या पदांवर काम करणाऱ्यांमध्ये बरेच मराठी लोक असतात; पण 'सीईओ'पदी असणारे मराठी लोक फार कमी आढळतात. नेतृत्त्व करणं, व्यवस्थेची पकड घेणं हे मराठी माणसाला जमलेलं नाही. याचं अगदी अलीकडचं उदाहरण म्हणजे अण्णा हजारेंची चळवळ. ही चळवळ उत्तर भारतीय मंडळींनी ताब्यात घेतली. अण्णा त्यानंतर आपोआप दाबले गेले. अण्णांचा तसा स्वभावही नव्हता.\nमराठीच्या लिपीमध्ये - देवनागरी लिपीमध्ये - काहीही खास वेगळेपणा नाही, हेही एक महत्त्वाचं कारण आहे. इतर सगळ्या भाषांना तमिळ, तेलुगु, गुजराथी, बंगाली, यांना आपापली लिपी आहे. पण मराठीची लिपी आणि हिंदीची लिपी एकच असल्यामुळे बाहेरचे लोक मराठीची वेगळी ओळख मानतच नाहीत. अॅपलच्या फोनवर हिंदी आहे, असामी आहे, पण मराठी नाही. महाराष्ट्राची स्वतंत्र अशी ओळख त्यामुळे राहत नाही. ज्याला 'वैशिष्ट्यपूर्ण मराठी' म्हणावं असं व्यक्तिमत्त्व जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये टिकलं नाही. मराठी माणूस अपरिहार्यपणे जागतिकीकरणाकडे ओढला गेला आणि जागतिक झाला.\nहिंदी आणि मराठी या वेगळ्या भाषा आहेत हे मराठी लोकांना ओळखता येतं हे खरं आहे. पण मराठी माणसाच्या संदर्भात मुंबई हा घटक महत्त्वाचा आहे. मुंबईमुळे मराठी माणूस खूप सुस्त बनला. मुंबई या चुंबकामुळे मोठ्या प्रमाणावर भांडवल आणि मनुष्यबळ महाराष्ट्रात आकर्षित झालं. तिथे पुन्हा नागरीकरणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. पुण्यातला मराठी माणूसही रिक्षात बसताना हिंदी बोलतो. आपण मोठ्या समुदायाचे भाग आहोत, मग आपली स्वतंत्र ओळख कशाला असायला हवी, असा प्रश्न मराठी माणूस स्वतःला विचारू लागतो.\nमहाराष्ट्रात ज्या दोन महत्त्वाच्या चळवळी झाल्या, एक संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि दुसरा गिरणी कामगारांचा संप, त्यांत पहिली पूर्णतः यशस्वी झाली आणि दुसरी सपशेल फसली असं म्हणता येईल. त्यांत ढोबळ फरक होते. उदा: संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेस पंतप्रधानपदी पं. नेहेरू होते आणि कामगारांचा संप झाला तेव्हा पंतप्रधानपदी इंदिरा गांधी होत्या. नेते म्हणून हे दोघे नेते फारच वेगळे होते. पण या चळवळींच्या यशापयशाची मीमांसा करणं सध्याच्या राजकीय वातावरणात महत्त्वाचं आहे. एका अर्थाने महाराष्ट्राला सबळ प्रादेशिक पक्ष मिळालेला नाही. प्रादेशिक पक्ष म्हणजे (फक्त) संकुचित अस्मितांचा विचार करणं नव्हे. प्रादेशिक पक्ष म्हणजे फक्त त्या त्या प्रदेशाच्याच हिताचा विचार करेल, असा पक्ष. शिवसेना हा काही सबळ प्रादेशिक पक्ष नव्हे. तो फक्त देखावा आहे. त्यांनी काँग्रेसशी बऱ्याच तडजोडी केल्या. गिरणी कामगार संपाच्या काळात जेव्हा महाराष्ट्रात कॉंग्रेसच वसंतराव नाईक मुख्यमंत्री पदावर होते, तेव्हा शिवसेनेला 'वसंतसेना' म्हटलं जायचं. प्रादेशिक नेता म्हणवलं जाणं हे महाराष्ट्रातल्या नेत्यांना उत्तरोत्तर कमीपणाचं वाटत गेलं. उदा: शरद पवार. त्यांना मी विचारलं होतं, \"तुम्ही महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून का राहत नाही\" त्यावर त्यांचं म्हणणं, \"मग राष्ट्रीय स्तरावर नेतृत्त्व प्रस्थापित होत नाही.\" पण ज्योती बसू हे २५ वर्षं पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. तरीसुद्धा ते राष्ट्रीय नेते गणले जातात. चंद्राबाबू नायडूंचंही तेच. मग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राष्ट्रीय नेता म्हणून का गणला जाऊ नये\" त्यावर त्यांचं म्हणणं, \"मग राष्ट्रीय स्तरावर नेतृत्त्व प्रस्थापित होत नाही.\" पण ज्योती बसू हे २५ वर्षं पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. तरीसुद्धा ते राष्ट्रीय नेते गणले जातात. चंद्राबाबू नायडूंचंही तेच. मग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राष्ट्रीय नेता म्हणून का गणला जाऊ नये हा कोणता गंड आहे हा कोणता गंड आहे मला वाटतं, इतरांनी आपल्याला जाणून घ्यावं अशी आस मराठी माणसांना नाही.\nगिरणी कामगारांच्या चळवळीबद्दल बोलायचं, तर शिवसेना हा जगातला असा एकमेव राजकीय पक्ष असेल ज्याने स्वतःच्या हाताने स्वतःची व्होटबँक विरळ होऊ दिली. गिरणी कामगारांचा संप फुटला, त्यात मराठी माणूस फुटला. त्या संपाच्या वेळेस शिवसेनेने खूप तडजोड केली. त्याला तडजोड म्हणा, बनवाबनवी म्हणा आता मुंबईमध्ये निम्म्यापेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघांमध्ये (३६ पैकी २६) अमराठी लोकांचं प्राबल्य आहे. स्थानिक लोकांचं प्राबल्य कमी असलेलं हे देशातलं एकमेव शहर असेल . आता त्यांना हे जाणवत असेल, पण तेव्हा त्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःची व्होटबँक विरळ होऊ दिली. यामुळे त्यांचं राजकीय अस्तित्वही लयाला जाऊ शकत होतं. बाळासाहेब ठाकरेंच्या काळातही शिवसेना फक्त स्वतःच्या ताकदीवर सत्तेवर आलीच नाही. महाराष्ट्रातला हा सगळ्यात मोठा अडचणीचा मुद्दा आहे.\nकोणतीही चळवळ चालण्यासाठी लोकांना प्रश्नांची धग जाणवावी लागते. महाराष्ट्राच्या संदर्भात १९९१ नंतर 'पोट भरलेला वर्ग' भूमितीय पद्धतीने वाढत गेला. जागतिकीकरणाचे सगळे मोठे फायदे मध्यमवर्गाला मिळाले. तरीसुद्धा हाच वर्ग सोयीस्कररीत्या लबाडी करत महागाईविरोधात रडत राहिला. ज्या घरांत गाडी कधी स्वप्नातही पाहिली नसेल, तिथे घरटी दोन-तीन गाड्या आल्या. हा वर्ग जसजसा वर गेला, तसतसा जमिनीपासून तुटत गेला. आपण या सगळ्याच्या वरचे आहोत, आपल्याला कोणतेही प्रश्न लागू पडत नाहीत, समस्या भेडसावत नाहीत, हे सगळं आपलं नाहीच आणि आपलं सगळं व्यवस्थितच सुरू आहे; अशी एक भावना आली. त्यामुळे चळवळीला कार्यकर्ते मिळणार कुठून ही वाढ काहीशी नैसर्गिक आहे आणि हे असंच असलं पाहिजे. समाजात एखाददोन टक्के असलेल्या श्रीमंत वर्गाला कसलंच काही पडलेलं नसतं. पण कशाचंच काहीच न पडलेला वर्ग एखाददोन टक्के उरला नाही. चळवळींची मशालही त्यांच्यापेक्षा खालच्या पायरीवर असलेल्या लोकांकडे गेली नाही. कारण सगळ्या आर्थिक वर्गांचे वेगवेगळे प्रश्न होते, आहेत. पण संपूर्ण व्यवस्थेला बांधून ठेवू शकेल असा एकही मुद्दा नाही. अण्णा हजारेंच्या काळात आला तो शेवटचा मुद्दा. त्यातून चळवळींचेही कप्पे झालेले आहेत. मेधा पाटकर, शरद जोशी यांच्या चळवळी या समाजापासून तुटलेल्या, स्वतंत्र दिसतात. या वर्गासह समस्त भारतीयांना बांधून ठेवणारा मुद्दा उभाच राहिला नाही. ज्याला 'parochial' म्हणून हिणवलं जातं, असाच मुद्दा समस्तांना बांधून घेणारा असू शकतो. उदाहरणार्थ धर्म, भाषा, प्रादेशिक अस्मिता. पण मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झालेल्या भागांत लोक बाहेरून आलेले असतात. त्यामुळे स्थानिक-प्रादेशिक प्रश्नांबद्दल त्यांना ममत्व वाटत नाही.\nचळवळींचे हे नवीन स्वरूप आहे का मोठ्या समुदायाने मोठे प्रश्न हातात घेण्याऐवजी काही ठरावीक लोकांनी विवक्षित प्रश्न हातात घ्यावेत, अशी चळवळींची वाटचाल होताना आपल्याला दिसते का मोठ्या समुदायाने मोठे प्रश्न हातात घेण्याऐवजी काही ठरावीक लोकांनी विवक्षित प्रश्न हातात घ्यावेत, अशी चळवळींची वाटचाल होताना आपल्याला दिसते का बहुधा होय, हे असंच झालं आहे. मार्केटिंगच्या भाषेत सांगायचं, तर प्रत्येकाला आपला टीजी ('TG' - taget group) माहीत असतो. टीजी मर्यादित ठेवूनच चळवळ सुरू केली जाते. या चळवळींचा जीव लहानच असतो. भ्रष्टाचारासारखा मोठा मुद्दा अतिशय संदिग्ध असतो आणि लोकांना तो समजला नाही तर चळवळ विरून जाऊ शकते. थेट जगण्याशी संबंधित असा मुद्दा या चळवळींच्या केंद्रस्थानी नसतो. 'राईट टू पी'ची मांडणी करणाऱ्या स्त्रियांचा व्यवस्थेशी अतिशय मर्यादित संबंध आलेला असतो. सांस्कृतिकदृष्ट्या बघायचं, तर इंग्लिश नियतकालिकांनी त्यांना पाठिंबा दिला. मराठी वर्तमानपत्रांनी दिला नाही. मराठी वृत्तपत्रांचं म्हणणं असं, की जागा मर्यादित आहे. कोणालाच स्वच्छतागृह देता येत नाही. मग फक्त स्त्रियांसाठीच कशी देणार स्वच्छतागृह बहुधा होय, हे असंच झालं आहे. मार्केटिंगच्या भाषेत सांगायचं, तर प्रत्येकाला आपला टीजी ('TG' - taget group) माहीत असतो. टीजी मर्यादित ठेवूनच चळवळ सुरू केली जाते. या चळवळींचा जीव लहानच असतो. भ्रष्टाचारासारखा मोठा मुद्दा अतिशय संदिग्ध असतो आणि लोकांना तो समजला नाही तर चळवळ विरून जाऊ शकते. थेट जगण्याशी संबंधित असा मुद्दा या चळवळींच्या केंद्रस्थानी नसतो. 'राईट टू पी'ची मांडणी करणाऱ्या स्त्रियांचा व्यवस्थेशी अतिशय मर्यादित संबंध आलेला असतो. सांस्कृतिकदृष्ट्या बघायचं, तर इंग्लिश नियतकालिकांनी त्यांना पाठिंबा दिला. मराठी वर्तमानपत्रांनी दिला नाही. मराठी वृत्तपत्रांचं म्हणणं असं, की जागा मर्यादित आहे. कोणालाच स्वच्छतागृह देता येत नाही. मग फक्त स्त्रियांसाठीच कशी देणार स्वच्छतागृह तर असा प्रत्येक माणूस, प्रत्येक संस्था आपापल्या टीजीपुरताच विचार करतात.\nप्रचंड मोठ्या जनसमुदायाची एक सामायिक चळवळ आणि टीजीपुरती मर्यादित असलेली चळवळ या दोन्हींबद्दल चांगले-वाईट मुद्दे मांडता येतील. पण एक प्रचंड मोठा जनसमुदाय आहे, जो या सगळ्या चळवळींमध्ये येत नाही, बाहेरही जात नाही. त्यांना या सगळ्याशी मुळी घेणंदेणंच नाही. असा जनसमुदाय तयार होतो, हा मला व्यवस्थेचा दोष वाटतो. हा प्रश्न राजकीय आहे. नागरिकांना शहराशी बांधिलकी वाटेल, अशी व्यवस्था असायला नको आत्ताच्या व्यवस्थेत अशी काही गरजच नसते. आपल्या शहराचा महापौर कोण, हे आपल्याला माहीत नसणं, चांगल्या व्यवस्थेत चालत नाही. पण आपण अशी व्यवस्था निर्माण केलेली नाही. परिणामी आपण एक मोठाच्या मोठा त्रिशंकू समाज तयार केला आहे.\nपण महाराष्ट्राला सामाजिक चळवळींचा इतिहास आहे, इतर प्रांतांना तो नाही. महाराष्ट्राचा वारसा प्रबोधनाचा होता. आज ज्यांनी प्रबोधन केलं पाहिजे, त्यांची भूमिका तशी उरलेली नाही, हे वास्तव आहे. ज्यांच्या काही गरजा आहेत तो वर्ग कोणाच्याच परिप्रेक्ष्यात नाही, तो कोणाचाही टार्गेट ऑडियन्स नाही. टार्गेट ऑडियन्स कोण असतं तर हिंदुस्तान लीव्हरचा 'डव्ह' साबण वापरणारा, एक पाय देशाबाहेर असलेला वर्ग. त्या वर्गाच्या जेवढ्या गरजा आहेत, तेवढ्याच भागवायची सोय पाहिली जाते. पण हा वर्ग प्रबोधनाच्या गरजेच्या वर गेलेला आहे. आणि ज्यांच्यापर्यंत प्रबोधन खरोखर पोहोचायला हवं, तिथपर्यंत विचारवंत पोहोचत नाहीत. यामुळे महाराष्ट्रातल्या माणसाला त्याची नाळ मराठीपणात आहे हे जाणवतच नाही. बंगाली, तमिळ लोकांची नाळ निदान त्यांच्या लिपीतून तरी जपली जाते. पण मराठीच्या बाबतीत तेही घडत नाहे.\nबंगालमध्येही प्रबोधनाचा वारसा आहे. कोलकाता हे मुंबईएवढं मोठं महानगर नाही. पण चळवळींच्या संदर्भात बघितलं, तर ममतादींना मिळणारा पाठिंबा कोलकात्यातल्या चळवळींमधून आलेला आहे. 'तृणमूल'चं सरकार हे चळवळींचं यश आहे. बंगालमध्ये 'कम्युनिस्ट' ते 'तृणमूल' असं सत्तांतर झालं, तरीही बंगालच्या बंगालीपणाला आव्हान निर्माण झालं नाही. महाराष्ट्रात हे होत नाही. बंगालचं महाराष्ट्राएवढं नागरीकरणही झालेलं नाही. ६०% महाराष्ट्राचं नागरीकरण झालेलं आहे. त्यातून शहरांची स्वत:ची अशी काही अस्मिता नसते हेही आहेच.\nयातून एक अनार्की (अराजक) माजू शकते. त्यासाठी नक्षलवादी असणाऱ्या चंद्रपूरपर्यंत जायचीही गरज नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणारे पाचही तलाव नाशिक जिल्ह्यात आहेत. नाशिक जिल्ह्याशी मुंबईची सीमारेषा आहे. सव्वाशे किमी लांबीच्या पाईपलाईनमधून पाणी मुंबईत येतं, पण पाण्याचा थेंबही स्थानिकांना मिळत नाही. मुंबईसाठी आंदोलन होतं, पण त्या स्थानिकांसाठी कोणी आंदोलन करतच नाही. माध्यमं या वर्गापर्यंत पोहोचतच नाहीत, हा मुद्दा उचलला जात नाही. त्यातून प्रादेशिकवाद आणखी खालच्या पातळीवर जातो. आत्तापर्यंत तो भाषेच्या संदर्भात होता, आता तो जिल्ह्यांच्या पातळीवर गेलाय. महाराष्ट्रात मराठवाडा वि. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर वि. पश्चिम महाराष्ट्र असे संघर्ष होत आहेत. चळवळींचं विभाजन हे असं होत आहे. 'आपलं पाणी मुंबईवाले चोरतात,' असा उद्रेक नाशिकमध्ये होऊ शकण्याच्या परिस्थितीपर्यंत हे येऊन ठेपलेलं आहे.\nदुसऱ्या बाजूला नागरीकरण झाल्यामुळे चळवळींची आवश्यकता कमी झालेली असावी, तर तसंही नाही. ६०-७०-८० च्या दशकांत चळवळ करण्याची गरज असणारा वर्ग मध्यमवर्गच होता आणि त्याच वर्गाच्या हातात माध्यमं होती. त्यामुळे चळवळ परिणामकारक होती. आता माध्यमं वरच्या २०-२५ टक्के लोकांसाठीच चालतात. ज्यांना चळवळींची गरज आहे, त्यांच्यापर्यंत माध्यमं पोहोचत नाहीत. ऐंशीच्या दशकापर्यंत वृत्तपत्र वाचणारी व्यक्ती आणि चळवळीत काम करणारी व्यक्ती, दोन्ही एकच होत्या. आता माध्यमं बदलली, त्यांचा टार्गेट ऑडियन्स बदलला आणि ज्यांच्यासाठी चळवळ करायला हवी तो वर्ग नव्याने तयार झाला. पण चळवळी मात्र तिथवर पोचल्याच नाही. खरं तर आपण आत्ता चळवळींबद्दल बोलत आहोत, कारण माध्यमांमुळे चळवळी आपल्यापर्यंत आल्या. पण या चळवळी आता ज्यांच्यासाठी व्हायला हव्या, ते लोक या व्यवस्थेचा भाग नाहीतच. त्यांच्या बातम्या माध्यमांमधून आपल्यापर्यंत येत नाही. हिंसा होईस्तोवर, काहीतरी गंभीर परिणाम होईस्तोवर, झोपडपट्टीचे प्रश्न छापलेच जात नाहीत.\nएक उदाहरण पाहू या. आज सगळ्या आघाडीच्या वृत्तपत्रांनी खास स्त्रियांसाठी पुरवण्या काढलेल्या आहेत. 'दलित स्पेशल' असं मात्र काही निघत नाही. अपारंपरिक माध्यमांमध्येही हेच दृष्य आहे. इंटरनेटवर संघाची शाखा भरवण्यापर्यंत गोष्टी घडतात. पण ज्यांचे प्रश्न सोडवण्याची गरज आहे, त्या वर्गाकडे वृत्तपत्र काढण्यासाठी भांडवल नाही. शिवाय ज्यांच्यापर्यंत पोहोचायचं, त्यांची आकलन करून घेण्याची कुवत हा मोठा अडसर असतो. त्यापलीकडे हे सगळं सुरू ठेवण्यासाठी वेगळं आर्थिक गणित सांभाळायचं असतं हेही आहे. वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती मिळाव्या लागतात. दलितांसाठी खास वृत्तपत्र काढलं, तर त्याला 'कॅडबरी' जाहिरात देईल का असे आर्थिक, सामाजिक मुद्दे त्यात येतात. मुंबईत दलितांसाठी वृत्तपत्रं आहेत, 'सम्राट', 'युगांतर' वगैरे. पण त्यांचा टार्गेट ऑडियन्स हासुद्धा धारावी, गिरणगावचा काही भाग एवढ्यापुरताच मर्यादित आहे. मग त्यांची परिणामकारकता मर्यादित ठरते. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचं काम त्यांच्याकडून होऊ शकत नाही, कारण त्यांचा जीव लहान असतो, त्यांच्याकडे तेवढी ताकद नसतेच.\n५० च्या दशकात एम. एन. श्रीनिवास नावाचे एक समाजशास्त्रज्ञाचे प्राध्यापक होते. त्यांचं म्हणणं होतं, 'समान आर्थिक पातळी असण्याची क्षमता नसताना भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर समाजाचं सांस्कृतायझेशन होतंय. मध्यमवर्गीय बनण्याचं स्वप्न सगळ्याच गरीबांचं असतं. हे समाजाचं मध्यमवर्गीकरण चळवळीच्या मुळावर उठलेलं आहे. मध्यमवर्गीकरण हे चळवळींचं बायप्रॉडक्ट असलं , तरीही सगळीकडे मध्यमवर्ग समान स्तरावर नाही. महाराष्ट्र आणि गडचिरोलीच्या मध्यमवर्गाच्या उत्पन्नात ४००% एवढी तफावत आहे. जेव्हा सगळेच मध्यमवर्गीय एका स्तरावर येतील, तेव्हा चळवळींची गरज संपली असं म्हणता येईल. पण आज दोन स्तरांमधली दरी खूप जास्त आणि बदलाचा वेग खूप कमी अशी स्थिती आहे.\nया शतकात या परिस्थितीत सहजगत्या बदल होईल असं मला वाटत नाही. हे सगळे जगण्याचे समांतर प्रवाह झालेले आहेत आणि त्यांच्यात काहीही कॉमन नाही. सर्व्हिस इंडस्ट्री म्हणून काम करायचं एवढाच काय तो मध्यमवर्गाचा एकमेकांशी संबंध येतो. फक्त बाजारपेठ आणि उपयुक्तता एवढाच भाग उरतो. आणि मग बदल होण्याची शक्यता फार कमी वाटते. हे दृष्य नकारात्मक आहे, पण मला तसं वाटतं खरं.\nलोकशाहीत 'चौथा स्तंभ' असं माध्यमांचं कौतुक केलेलं आहे. पण त्यातला महत्त्वाचा मुद्दा सांगितला जात नाही, की चौथा स्तंभ अदृष्य आहे. या स्तंभाचं फक्त प्रतिबिंब दिसतं. पूर्वीही राजकीय नेत्यांनीच पत्रकार, संपादक असणं हा प्रकार फार समाधानकारक नव्हता; टिळकांना संपादक बनायचं नव्हतं. आपल्या राजकीय चळवळीसाठी त्यांनी संपादकपद स्वीकारलं. पण राजकीय नेतृत्व आणि माध्यमं या दोन महत्त्वाच्या बाजूंचं एकत्रीकरण होऊ नये, असा संकेत त्यामागे आहे. पण दुर्दैवाने महाराष्ट्रात हे लक्षात घेतलं जात नाही. माध्यमांनीच सामाजिक चळवळींचं नेतृत्व करावं अशी अपेक्षा अजूनही असते. याचा अर्थ 'गिरीश कुबेरांनी आपल्या हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर पडावं' असं लोक म्हणतात, पण तो शब्दशः घेऊ नये. १९८७ साली वर्तमानपत्रांच्या सेन्सॉरचं विधेयक आणलं होतं. मुंबईत त्याविरोधात मोर्चा निघाला. त्याचं निमंत्रण द्यायला डावे पत्रकार ए. के. चक्रवर्ती गोविंदराव तळवलकरांकडे आले होते. मी तेव्हा 'मटा'त होतो. ते म्हणाले, \"मी तिथे येणार नाही. माझं काम मोर्चात सामील होण्याचं नाही, मोर्चाबद्दल माहिती देणं, विधेयकाविरोधात जागृती करणं हे आहे.\" माध्यमांचं काम चळवळी करणं हे नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. माध्यमांचं काम समस्या मांडण्याचं आहे. त्या सुटाव्यात यासाठी प्रयत्न करणं, ही माध्यमांची जबाबदारी नाही.\nकिंचित सुधारणा: सांस्कृतायझेशन ही टर्म एम एन श्रीनिवास ह्यांच्या १९५२ सालच्या रिलिजन अंड सोसायटी अमंग कुर्गज अफ़ साउथ इंडिया ह्या पुस्तकात पहिल्यान्दा मांडली.\nबाकी बरेच मुद्दे इंटरेस्टिंग आहेत. तात्पुरती लेख वाचल्याची पोच.\nबोलताना श्री. कुबेरांनीही 'असं काहीतरी नाव आहे, निश्चित आठवत नाही' असं म्हटलं होतं. लेखात बदल करते.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nमला वाटत 'सांस्कृतायझेशन' ह्याच सन्कल्पनेला श्रीनिवास यानि 'ब्रामह्णाय्झेशन' असे पण सम्बोधत.\nदिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम\nहो, बरोबर. पण नंतर त्यांनी\nहो, बरोबर. पण नंतर त्यांनी ब्राह्मणीकरण ह्या ऐवजी सांस्कृतीकरण हीच संज्ञा वापरली. उच्च जातीय चालीरीतींचं, परंपरांचं वैगेरे निम्न जातीयांकडून अनुकरण केलं जातं आणि त्यातून समाजात एक सायलंट चेंज चालू असतो असं दर्शवणारी ही संज्ञा आहे. ह्याला जोडून त्यांनी पुढे डोमिनंट कास्ट ही संकल्पना मांडली.\nमराठीच्या लिपीचा मुद्दा रोचक\nमराठीच्या लिपीचा मुद्दा रोचक (अमेरिकन किंवा सध्या बदनाम झालेल्या अर्थाने नव्हे\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nलेख आवडला. सध्याचं सुबत्ता\nसध्याचं सुबत्ता असलेल्या मध्यमवर्गाचं तुटलेपण अधोरेखित केले आहे तेही योग्यच आहे. सध्या सुबत्ता असलेला मध्यमवर्ग आपापली बेटे बनवून समाजापासून वेगळा रहात आहे. सर्व सोयी असलेल्या संकुलात राहतो, कार्यालयात गाडीने जातो. मुले कुठल्यातरी खाजगी विना अनुदानित शाळेत शाळेच्या बसने जातात. माझा एकूण व्यवस्थेशी संबंध किती येतो काही थोड्या बाबतीतच येतो. घरी चोवीस तास पाणी, वीज येते की नाही. आणि मी घरून गाडीने ऑफीसला जातो तो (आणि सहलीला जाती तेव्हा तिथे जाण्याचा) रस्ता कसा आहे. माध्यमांत बिजली-सडक हे विकासासंबंधी आत्यंतिक महत्त्वाचे मुद्दे होण्याचे कारण हे असेल का\n१. गिरणी कामगारांच्या संपावेळी बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री होते. तो संप दत्ता सामंतप्रणित युनियनने घडवला होता. वसंतसेना म्हणून शिवसेनेचा जो रोल होता तो मुंबईतल्या कामगार क्षेत्रातल्या लालभाईंचं महत्त्व कमी करण्याचं होतं.\n२. महाराष्ट्रातले पूर्वीचे नेते (टिळक, आगरकर, मध्यम वर्गातून आले होते असे लिहिले आहे. तो काहीसा कनिष्ठ मध्यमवर्ग होता. ते खाऊनपिऊन सुखी असले तरी भरपूर सुबत्ता असलेल्या वर्गातून आलेले नव्हते. सध्या भरपूर सुबत्ता असलेल्या वर्गाला मध्यमवर्ग म्हटले जाते. तो वर्ग हा नव्हे.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nअशा प्रकारचं काही चांगलं काही वाचलं की अनेक उपप्रश्नसुद्धा तयार होतात.\n१. मराठी माणूस क्रमांक एकचा विचार न करण्याबद्दल : ही खरोखरच समस्या आहे का, असा मला प्रश्न पडतो. यालाच मराठी माणूस धंद्यात मागे आहे किंवा धंद्यात नाही या जुन्याच विधानाचाही वास येतो आहे. आधी एकतर मराठी माणूस अशी एकच एक आयडेंटिटी मानणं निसरडेपणाचंही वाटतं. नक्की कुठला मराठी माणूस शहर की खेडं बरं मराठी माणूस अमुक अमुक नाही या सारख्या विधानांमागे खरंच कुठला ज्वलंत प्रश्न आहे का महाराष्ट्रामधे विकासाचा अनुशेष आहे, सत्तर हजार कोटी रुपये सिंचनापायी जे दिले होते ते गडप झाले, शहरीकरणामुळे बकालपणा येत आहे आणि खेडी ओस पडत आहेत किंवा शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण गेल्या दहा वर्षांत वाढलंय या समस्या समजू शकतो. मराठी माणूस अमुक अमुक नाही हे म्हणजे एखाद्याची उंची साडेपाचच फूट आहे असं म्हणून त्याबद्दल चिंता व्यक्त केल्यासारखं वाटतं आहे.\n२. जसजसा मध्यमवर्ग विस्तार पावत आहे तसतसं चळवळीचा मासबेस पोखरला जातो आहे - पर्यायाने सुखवस्तू होत जाणारा मध्यमवर्ग चळवळींच्या मुळावर आलेला आहे - अशा स्वरूपाची व्यूहरचना मुलाखतीमधे आहे. (असं मला वाटलं.) यात काही विसंगती नाही का जे दारिद्र्यात आहेत त्यांना मध्यमवर्गात आणणं ही आदर्श समाजरचनेकडे जाणारी गोष्ट नव्हे काय जे दारिद्र्यात आहेत त्यांना मध्यमवर्गात आणणं ही आदर्श समाजरचनेकडे जाणारी गोष्ट नव्हे काय शेवटी चळवळ हे साध्य नव्हे साधन आहे. \"अंत्योदय\" हे साध्य मानलं तर वाढता मध्यमवर्ग ही चांगली घटना नव्हे काय \nनो आयडियाज् बट इन थिंग्ज.\nमुक्तसुनित यांचे प्र्श्न नेमके\nआहेत. त्यावरच लेखकांचं म्हणणं वाचायला आवडेल.\nशेवटचा परिच्छेद आधीच्या मुलाखतीपासून तुटल्यासारखा वाटतोय.\n१)मराठी नेत्यांना तिसऱ्या गल्लीत ओळखत नाहीत तर राज्यात देशात ओळखणार कोण \n२)सचिन तेंडूलकर स्टार खेळाडू असला तरी स्टार कधीच नव्हता .\n३)निरर्थक बडबड आणि उदा० आहेत .\nशेवटचा परिच्छेद काहीसा न\nशेवटचा परिच्छेद काहीसा न पटणारा.\nजॉनी वॉकर (जन्म : ११ नोव्हेंबर १९२६)\nजन्मदिवस : शिखांचे महाराजा रणजीत सिंग (१७८०), भौतिकशास्त्रज्ञ जेम्स क्लर्क मॅक्सवेल (१८३१), लेखक रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन (१८५०), लेखक, विधिज्ञ, पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर (१८७३), के जीवनसत्त्व शोधणारा नोबेलविजेता एडवर्ड डॉईजी (१८९३), लेखक, विचारवंत व 'नवी क्षितिजे'चे संस्थापक संपादक विश्वास रघुनाथ पाटील (१९२८), अभिनेत्री जीन सेबर्ग (१९३८), लेखक हुमायूँ अहमद (१९४८), सन मायक्रोसिस्टम्सचा सहसंस्थापक स्कॉट मकनीली (१९५४), अभिनेत्री व्हूपी गोल्डबर्ग (१९५५), अभिनेत्री जुही चावला (१९६७), लेखिका अयान हिरसी अली (१९६९)\nमृत्युदिवस : चित्रकार लुदोव्हिको काराच्ची (१६१९), संगीतकार रोसिनी (१८६८), चित्रकार कामिय पिसारो (१९०३), लेखक हेक्टर ह्यू मन्रो उर्फ साकी (१९१६), सिनेदिग्दर्शक व्हित्तोरिओ द सिका (१९७४)\n१६८१ : संभाजींनी औरंगजेबाविरोधात बंड करून त्याचा मुलगा अकबर याची महाराष्ट्रात भेट घेतली.\n१९५६ : अलाबामा राज्यातील बसमध्ये गौर-कृष्णवर्णीयांसाठी वेगळे राखीव विभाग ठेवण्याची तरतूद बेकायदेशीर असल्याचा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या समान हक्कांसाठीच्या लढ्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता.\n१९७१ : बालभारतीने 'किशोर' मासिकाचा अंक प्रायोगिक पातळीवर प्रथम प्रकाशित केला. जाने. ७२ पासून नियमित प्रकाशन.\n१९९५ : सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार.\n२००१ : अमेरिकन फौजांनी तालिबानकडून काबूलचा ताबा मिळवला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 6 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AA/", "date_download": "2018-11-13T07:34:11Z", "digest": "sha1:NOCEUCUAM3FK6HQKJT3TEVBEHANTAAKR", "length": 11569, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लाचखोर महिला अधिक्षक, लिपिकाला पोलीस कोठडी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nलाचखोर महिला अधिक्षक, लिपिकाला पोलीस कोठडी\nपुणे – शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शासनाकडून मिळणारे अनुदान बिल मंजुर करून देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या जिल्हा परिषदेच्या कार्यालय अधिक्षक शिल्पा मेनन आणि लिपिकाला दोन एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांनी हा आदेश दिला आहे. दरम्यान, मेनन हिच्याकडे तपासात केला असता तिने ही लाच “दराडे मॅडम’ म्हणजेच जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी शैलेजा दराडे यांच्या सांगण्यावरून स्विकारली असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबीला) दिली आहे.\nमाझ्या सांगण्यावरून पैसे स्विकारल्याच्या मेनन यांच्या आरोपामध्ये काहीही तथ्य नाही. संबंधित शाळेची काय काय तक्रार आहे, हे पाहून शाळेची शुल्क प्रतिपूर्ती करण्यास मी मेनन यांना सांगितले होते. पुढे काय झाले, ते मला माहीत नाही. – शैलजा दराडे, शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद\nसांगवी येथील नॅशनल इंग्लिश स्कूल कार्यालयात गुरुवारी सकाळी अधिक्षक शिल्पा सुरेश मेनन (45, रा.रेणुका हेरिटेज, पर्वती) आणि क्‍लार्क महादेव मच्छिंद्र सारुख (47, रा. डहाणूकर कॉलनी, कोथरुड) यांना लाच स्विकारताना रंगेहात पकडले होते.\nतक्रारदार यांची शिक्षण संस्था असून त्यांच्या संस्थेत आरटीई (शिक्षण हक्क कायदा) अंतर्गत शिकणाऱ्या मुलांचे अनुदान शासनाकडून दिले जाते. शासनाचे हे अनुदान जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत मंजूर केले जाते. त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या अनुदानाचे 17 लाख रुपयांचे बिल मंजूर करण्याचे काम शिल्पा मेमन यांच्याकडे होते. हे बिल मंजूर करून ती रक्कम देण्यासाठी मेमन यांनी दीड लाख रुपयांची (10 टक्के) लाच मागितली होती. परंतु, लाच देणे मान्य नसल्याने याबाबत तक्रारदारांनी एसीबीकडे धाव घेतली होती.\nमेनन आणि सारूक या दोघांना 50 हजारांची लाच स्विकारताना रंगेहात अटक झाली. दोघांना शुक्रवारी दुपारी शिवाजीनगर सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सापळा रचलेल्या दिवशी झालेल्या संभाषणात मेनन हिने साहेबांचा फोन आला होता, तुमचे बील 22 लाखांपर्यंत गेले आहे, असे ध्वनीमुद्रीत झाले आहे. साहेब म्हणजे नक्की कोणते साहेब, त्यांचा गुन्ह्यात खरोखरच सहभाग आहे का याबाबत दोघांकडे तपास करायचा आहे. मेनन हीने लाचेची रक्कम मी दराडे मॅडमच्या सांगण्यावरून स्विकारण्यास गेले असल्याचे एसीबीला सांगितले आहे. या गुन्ह्यात त्यांचा खरोखर सहभाग आहे का याबाबत दोघांकडे तपास करायचा आहे. मेनन हीने लाचेची रक्कम मी दराडे मॅडमच्या सांगण्यावरून स्विकारण्यास गेले असल्याचे एसीबीला सांगितले आहे. या गुन्ह्यात त्यांचा खरोखर सहभाग आहे का याबाबत त्यांच्याकडे तपास करायचा आहे. लाचेची रक्कम ही मोठी असून त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याबाबत त्यांच्याकडे तपास करायचा आहे. लाचेची रक्कम ही मोठी असून त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याबाबत तपास करायचा आहे.\nआरोपी लोकसेवक यांनी नजीकच्या कालावधीतील केलेली कामे आणि रेकॉर्ड तपासून आणखी कोणाकडून लाच स्विकारली आहे. याबाबतचाही तपास करणे आवश्‍यक आहे. मेनन आणि सारूक या दोघांच्याही आवाजाचे नमुणे घेणे आवश्‍यक असल्याने दोघांनाही पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी पक्षातर्फे करण्यात आली. न्यायालयाने दोघांनाही दोन एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. एसीबीचे पुणेचे पोलीस निरीक्षक अरूण घोडके गुन्ह्याचा तपास करत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleगावच्या यात्रेत देवाला नैवेद्या ऐवजी शिधादान\nNext articleपारवे, कबूतर तिपटीने वाढले\nहंगामपूर्व द्राक्षांची मार्केट यार्डात आवक सुरू\nपुणे मेट्रोचे साहित्य कचऱ्यात\nनियम धाब्यावर बसवून जलसंपदा विभागाची निविदा प्रक्रिया\n“जायका’मुळे मैलापाणी नदीत सोडणे थांबेल का\nदुप्पट अनुदान वाढीचा निर्णय प्रलंबित\nनागरिक पर्यटनाला; चोरांची दिवाळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/rahul-gandhi-attack-narendra-modi-38876", "date_download": "2018-11-13T08:12:46Z", "digest": "sha1:PQF45RDRZR2OJ3FHZO52CZCGNYV7SAQ3", "length": 12832, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "rahul gandhi attack on narendra modi मोदींशी सहमत नसणाऱ्यांना भारतात जागा नाही : राहुल | eSakal", "raw_content": "\nमोदींशी सहमत नसणाऱ्यांना भारतात जागा नाही : राहुल\nशुक्रवार, 7 एप्रिल 2017\nनवी दिल्ली: अलवार येथे घडलेल्या घटनेवरून कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य केले. मोदी आणि संघाशी सहमत नसणाऱ्यांना या देशात जागा नाही आणि ज्या वेळी सरकार जबाबदारी झटकते, तेव्हा अलवारसारख्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात, अशी टीका राहुल यांनी केली.\nनवी दिल्ली: अलवार येथे घडलेल्या घटनेवरून कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य केले. मोदी आणि संघाशी सहमत नसणाऱ्यांना या देशात जागा नाही आणि ज्या वेळी सरकार जबाबदारी झटकते, तेव्हा अलवारसारख्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात, अशी टीका राहुल यांनी केली.\nअलवार येथे गायी नेत असताना एका मुस्लिम व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. रमजान ईद येणार म्हणून दुभत्या गायी आणण्यासाठी पेहलू खान राजस्थानमध्ये आला होता. त्याची गैरसमजातून हत्या करण्यात आली. या घटनेचा संदर्भ घेत हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले, की पंतप्रधान एका स्वप्नाचा प्रसार करत आहेत, ज्याठिकाणी केवळ एकाच्याच विचारांचे प्रभुत्व असेल आणि अन्य कोणाचे विचार, तसेच नरेंद्र मोदी किंवा संघाशी जे सहमत नसतील किंवा त्यांचे ऐकले नाही, तर त्यांना भारतात जागा नसेल. हेच त्यांचे स्वप्न आहे.\nअलवार येथील घटनेचा उल्लेख करून ते म्हणाले, की हे ते काय करत आहेत; देशासाठी अशा घटनांचे अतिशय गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यांच्या विचारांवर विश्‍वास नसलेल्यांना देशात जागा द्यायची नाही, अशा पद्धतीने ते विचार करत आहेत. अलवारमधील हल्ला क्रूर आणि मूर्खपणा असून, राजस्थान सरकार दोषींविरुद्ध कठोर कारवाई करेल, अशी अपेक्षा असल्याचे ट्‌विटही राहुल यांनी केले.\nप्रतिक शिवशरणच्या हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार : प्रकाश आंबेडकर\nब्रह्मपुरी (सोलापुर) - माचणूर (ता. मंगलवेढा) येथील प्रतिक शिवशरण या निष्पाप लहान बालकाचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. तसेच ही हत्या नसून एक...\nउसाच्या ट्रॉलीला धडकून दोघांचा मृत्यू\nकऱ्हाड- ऊसाच्या ट्रालीला मागून दुचाकीने जोराची धडक दिल्याने दोन युवक ठार झाले आहेत. गणेश दिलीप आटोळे (वय 28) व अमर तुकाराम शेळके (30 दोघे रा. उंब्रज...\nदेवाच्या रूपात मित्रच मदतीला धावला\nतिसऱ्या मजल्यावरून कोसळूनही वाचले प्राण पुसद (जि. यवतमाळ) - ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय रविवारी (ता.११) सायंकाळी पुसद शहरातील...\nभाजपचा भरोसा मोदींवर; काँग्रेसचा राहुलवर\nजयपूर : राजस्थानात यंदा सत्तेवर येण्याची दाट शक्‍यता असल्यामुळे कॉंग्रेसच्या गोटात उत्साह असला, तरी सत्तारूढ भाजपनेही काही पत्ते राखून ठेवले आहेत....\n'पुण्याचे नाव बदलून जिजापूर करा'\nपुणे - पुणे शहर हे राष्ट्रमाता जिजाऊ मॉंसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखले जाते. त्यामुळे पुण्याचे नाव बदलून जिजापूर करण्यात...\nविकासाच्या वेगाला हवे सुविधांचे लॅंडिंग\nदेशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/54383", "date_download": "2018-11-13T08:08:42Z", "digest": "sha1:WLVLA2F32TVHKIRW4Q7UHPY7GVGJ5GCF", "length": 12146, "nlines": 147, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ओ सी आय्/पी आय ओ (अमेरिकन) याना म्युच्युअल फंडात गुंतवणुक करायला मनाई आहे का? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ओ सी आय्/पी आय ओ (अमेरिकन) याना म्युच्युअल फंडात गुंतवणुक करायला मनाई आहे का\nओ सी आय्/पी आय ओ (अमेरिकन) याना म्युच्युअल फंडात गुंतवणुक करायला मनाई आहे का\nनुकतच कळले की US Persons (PIO/OCI/Green card holders too) ना भारतीय म्युच्युअल फंडात गुंतवणुक करता येत नाही. (फ्रँकलिन, बिर्ला, आयसीआयसीआय आणि जवळजवळ सगळेच.)\nकुठले फंड हाउस allow करते का\nकृपया परत आलेल्या US citizens ना विनंती.. आपले अनुभव शेअर कराल का\nखालच्या लिंकनुसार OCI Card\nखालच्या लिंकनुसार OCI Card धारकाला गुंतकवणुकीच्या बाबतीत शेतजमीन वगळता सामान्य भारतीय नागरिकासारखेच अधिकार असतात.\nमाधव, आज मी फ्रँकलिन टेंपलटन\nआज मी फ्रँकलिन टेंपलटन मधे गेलो असता त्यांनी मला सांगितले की यु.एस सिटिझन ना ते फंड्स सेल करणार नाहीत.\nमाझ्या माहितीप्रमाणे OCI Card\nमाझ्या माहितीप्रमाणे OCI Card धारक हा NRI सारखाच असतो. वरच्या लिंकवर पण Parity with NRIs असे स्पष्ट म्हटले आहे. आणि NRIs ना म्यु.फंडात गुंतवणूक करता येते.\nखाली पण तसेच काहीसे म्हटले आहे.\n>>आज मी फ्रँकलिन टेंपलटन मधे\n>>आज मी फ्रँकलिन टेंपलटन मधे गेलो असता त्यांनी मला सांगितले की यु.एस सिटिझन ना ते फंड्स सेल करणार नाहीत.<<\nमाहिती बरोबर आहे. काहि फंड्स एनआरआय्ज ना गुंतवणुकिसाठी उपलब्ध नाहित...\nराज, कुठले फंड हाउसेस allow\nकुठले फंड हाउसेस allow करतात माहित आहे का\nबिर्ला सन लाइफ, प्रॅमरिका,\nबिर्ला सन लाइफ, प्रॅमरिका, रेलगेर इन्वेस्को - या प्रत्येकाचे इन्वेस्टमेंट आॅब्जेक्टिव नुसार वेगळे फंड्स आहेत.\nहि लिस्ट एक्झाॅस्टिव नाहि, अजुन बरेच असतील...\nफोन करा, वर दिलेल्या\nफोन करा, वर दिलेल्या कंपन्यांना. केवायसी/ॲप्लीकेशन फाॅर्म्स मध्ये एसएसएन घेतात, आयआरएस रिपोर्टिंग साठी...\nकोण आहे हा अंकुर कपुर\nमोतीलाल ओस्वाल मधे काम\nमोतीलाल ओस्वाल मधे काम झाले.\nएनआरआय आणि यूएस पर्सन यामध्ये\nएनआरआय आणि यूएस पर्सन यामध्ये फरक आहे. नॉन यूस पर्सन सुद्धा एनाराय असू शकतो. यूसमधील वगळता इतर एनआरआयना म्युच्युअल फंडात गुंतवणुकीला परवानगी आहे. यूएस पर्सनना परवानगी का नाही यामागचं कारण म्हणजे अमेरिकन गर्वमेंटला जगभरातील सगळ्या फायनान्शियल संस्थांनी त्यांचे टॅक्स एजंट असल्यासारखं काम करण्याची अपेक्षा आहे. फॉरिन अकाऊंट टॅक्स कंप्लायन्स अॅक्ट (FATCA) बद्दल थोडी माहिती शोधल्यास अमेरिकन एनरायचे पैसे भारतातील म्युच्युअल फंडात का स्वीकारत नाही हे कळेल.\nजरी कुठली म्युच्युअल फंड कंपनी अर्ज स्वीकारत असेल तरीही अमेरिकन माणसाने अमेरिकेबाहेरील म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करु नये व पैसा अमेरिकेन कंपन्यांकडेच राहील याची काळजी अमेरिकन सरकारने घेतली आहे. अमेरिकेबाहेरील म्युच्युअल फंड कंपन्या या पॅसिव फॉरिन इन्वेस्टमेन्ट कंपनी समजल्या जातात व त्यामधील गुंतवणूक ही फॉर्म 8621 मध्ये दाखवावी लागते. त्यात तुम्हाला अन-रियलाईज्ड गेन्स (मार्क टू मार्केट) वर टॅक्स भरावा लागतो. तसा कर भरला नाही तर कालांतराने चुकवलेल्या करावर दंड व कमाईपेक्षा जास्त खर्च होण्याची शक्यता आहे.\nही माहिती जनरल नॉलेजपुरती मला माहिती आहे. तुमच्या सीएला वगैरे विचारुन निर्णय घ्या.\nअतिशहाणा , धन्यवाद. सध्या\nसध्या Sundaram Mutual and L&T हे दोनच यु एस पर्सन्स कडुन गुंतवणुक स्वीकारत आहेत.\nजान २०१४ मधे आलेल्या नियमानुसार de minimis exception प्रमाणे $५०००० पेक्षा कमी गुंतवणुक असेल तर ८६२१ भरावा लागणार नाही. फक्त गेन्स झाले असेल तर ते दाखवावे लागेल आणि त्यावर तुमच्या इन्कम स्लॅब प्रमाणे टॅक्स पडेल.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 13 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/mumbai-gynecological-expert-dr-poonam-found-dead-in-a-flat-flat/", "date_download": "2018-11-13T07:34:21Z", "digest": "sha1:J64NSDIQ7ORWNO5XPDZLITIBQMFLRMRR", "length": 13601, "nlines": 227, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "मुंबई: स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पूनम यांचा बंद फ्लॅटमध्ये मृतदेह आढळला . | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/क्राइम /मुंबई: स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पूनम यांचा बंद फ्लॅटमध्ये मृतदेह आढळला .\nमुंबई: स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पूनम यांचा बंद फ्लॅटमध्ये मृतदेह आढळला .\nअंधेरीमध्ये घरात एका महिला डॉक्टरचा मृतदेह सापडल्याने आजुबाजुच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.\n0 253 एका मिनिटापेक्षा कमी\nमुंबई : अंधेरीमध्ये घरात एका महिला डॉक्टरचा मृतदेह सापडल्याने आजुबाजुच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.\nपूनम यांचा मृत्यू मागील दोन-तीन दिवसापूर्वी झाला असावा. शेजा-यांना त्यांच्या फ्लॅटमधून वास येऊ लागल्यानंतर याची पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.\nदरम्यान, सातपुते यांचा मृत्यू नैसर्गिक आहे की हत्या, आत्महत्येचा प्रकार हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, सातपुते यांना डायबेटिसचा त्रास होता त्यामुळे तर त्यांचा मृत्यू झाला नाही ना याचा तपास सुरू झाला आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, पूनम यांचा मृत्यू मागील दोन-तीन दिवसापूर्वी झालेला असावा. घरातून वास येऊ लागल्याने शेजा-यांनी पोलिसांना बोलावलं. त्यानंतर पोलिसांनी डॉ. पूनम यांचा मृतदेह कूपर हॉस्पिटलमध्ये नेला. तेथे पोस्ट मॉर्टेम करण्यात येणार असून, त्यानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण कळू शकेल.\nडॉ. सातपुते यांचे मालाड येथे क्लिनिक होते. शिवाय अनेक हॉस्पिटलमध्ये ती कन्स्लंटंट म्हणून काम पाहत होत्या. 50 वर्षाच्या डॉ. पूनम या एकट्याच चार बंगला परिसरातील फ्लॅटमध्ये राहत होत्या. त्यांचे 81 वर्षीय जवळच्या परिसरात राहतात. पूनम यांना डायबेटिस होता व तो टाईप- 3 होता त्यामुळे त्यांना ह्दयविकाराचा झटका अाला असावा अशी शक्यता आहे. कारण त्यांचे घराचा दरावाजा आतून लॉक होता व घरातील सर्व सामान जसेच्या तसे आहे. तसेच पूनम यांच्या बॉडीवर कोणतेही दुखापत, इजा झालेली नाही.\nशनिवारवाड्यावर ब्राह्मण संघटनांचा विरोध आयोजित कार्यक्रमावरून वादाला तोंड .\nSBI मध्ये 31 डिसेंबरनंतर चेकबुक चालणार नाहीत .\nमुंबई विमानतळावर 15 किलो सोन्याची बिस्किटं जप्त\nसोनई हत्याकांड : सहा दोषींना फाशीची शिक्षा\nसुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश- लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची सर्व कागदपत्रे याचिकाकर्त्याला द्या\nपुणे : सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार .\nपुणे : सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/bihar-news-sharad-yadav-ali-anwar-will-go-supreme-court-85877", "date_download": "2018-11-13T08:03:12Z", "digest": "sha1:NFZNUFDTTXDWH4JU4Y52XOMPY7G7CSQY", "length": 13645, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "bihar news Sharad Yadav, Ali Anwar will go to the Supreme Court शरद यादव, अली अन्वर सर्वोच्च न्यायालयात जाणार | eSakal", "raw_content": "\nशरद यादव, अली अन्वर सर्वोच्च न्यायालयात जाणार\nमंगळवार, 5 डिसेंबर 2017\nउपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचा निर्णय वादात\nपाटणा : पक्षविरोधी कारवायांमुळे राज्यसभेचे सदस्यत्व गमवावे लागलेले संयुक्त जनता दलाचे माजी अध्यक्ष शरद यादव आणि अन्य नेते अली अन्वर यांनी राज्यसभेचे उपसभापती वेंकय्या नायडू यांच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. शरद यादव यांचे सदस्यत्व 2022 मध्ये, तर आणि अली अन्वर यांचा कार्यकाळ 2018 मध्ये संपत आहे.\nउपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचा निर्णय वादात\nपाटणा : पक्षविरोधी कारवायांमुळे राज्यसभेचे सदस्यत्व गमवावे लागलेले संयुक्त जनता दलाचे माजी अध्यक्ष शरद यादव आणि अन्य नेते अली अन्वर यांनी राज्यसभेचे उपसभापती वेंकय्या नायडू यांच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. शरद यादव यांचे सदस्यत्व 2022 मध्ये, तर आणि अली अन्वर यांचा कार्यकाळ 2018 मध्ये संपत आहे.\nबिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जुलैमध्ये संयुक्त जनता दलाची कॉंग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलासोबतची आघाडी तोडत भाजपसोबत घरोबा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष असलेल्या शरद यादव आणि अन्य नेते अली अन्वर यांनी त्यांच्यावर उघडपणे टीका केली होती. नितीश यांनी लोकांचा विश्‍वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला होता. या दोन्ही नेत्यांचे राज्यसभा सदस्यत्व संपुष्टात आणले जावे, अशी शिफारस नितीशकुमार यांचे विश्‍वासू आणि खासदार आर. सी. पी. सिंह यांनी केली होती.\nअली अन्वर म्हणाले की, \"\"एखाद्याचे राज्यसभा सदस्यत्व संपुष्टात आणायचे असेल तर हा विषय नैतिकता समितीसमोर आणावा लागतो. समिती यावर सुनावणी घेतल्यानंतर आपला निर्णय देते. या प्रकरणामध्ये उपराष्ट्रपती नायडू यांनीच समितीचा सदस्य बनत घटनाबाह्य काम केले आहे. नितीश यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतर आपल्याला रात्रभर झोप आली नव्हती पण राज्यसभा सदस्यत्व संपुष्टात आल्याचे समजताच आपण बिनधास्त झोपलो; कारण ही मूल्यांची लढाई आहे. शरद यादव हे सध्या गुजरातमध्ये असल्याने ते येथे आल्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल.''\nफक्त पाच लाख द्या, वधूच आणून देतो\nऔरंगाबाद - बंगला, कार, पैसाअडका आहे; पण लग्नच जुळत नाही, अशा लोकांची संख्या सर्वच जाती, समाजांमध्ये वाढत चालली आहे. त्यामुळे आपसूकच अशा लोकांना...\n'त्याने' धरण बांधण्यासाठी दिला तब्बल 8 कोटींचा निधी\nकराची : पाकिस्तानमधील एका व्यक्तीने धरणाच्या उभारणीसाठी तब्बल 8 कोटी रुपयांचा (80 मिलियन) निधी दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचे...\nअमिताभ बच्चन यांचा नागपुरात महिनाभर मुक्काम\nनागपूर - भारतीय चित्रपट सृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’च्या चित्रीकरणासाठी जवळपास पंचवीस दिवस नागपुरात मुक्काम असणार आहे, यावर खुद्द...\nचार संच बंद, उर्वरित संचांनाही फटका; ५ वर्षांतील सर्वांत कमी कोळसासाठा नागपूर - राज्यात विजेची मागणी वाढली असतानाच कोळशाअभावी चार वीजसंच बंद...\nप्रतिक शिवशरणच्या हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार : प्रकाश आंबेडकर\nब्रह्मपुरी (सोलापुर) - माचणूर (ता. मंगलवेढा) येथील प्रतिक शिवशरण या निष्पाप लहान बालकाचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. तसेच ही हत्या नसून एक...\nउसाच्या ट्रॉलीला धडकून दोघांचा मृत्यू\nकऱ्हाड- ऊसाच्या ट्रालीला मागून दुचाकीने जोराची धडक दिल्याने दोन युवक ठार झाले आहेत. गणेश दिलीप आटोळे (वय 28) व अमर तुकाराम शेळके (30 दोघे रा. उंब्रज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-news-ganesh-mandal-akkalkot-70715", "date_download": "2018-11-13T07:56:47Z", "digest": "sha1:XQOI37VA5F4TTGFDZ4XTZKKH35AY4H6B", "length": 14302, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Solapur news Ganesh mandal in akkalkot अक्कलकोट: देखाव्यांतून मंडळांनी दाखविला पोलिस ठाण्याचा कायापालट | eSakal", "raw_content": "\nअक्कलकोट: देखाव्यांतून मंडळांनी दाखविला पोलिस ठाण्याचा कायापालट\nगुरुवार, 7 सप्टेंबर 2017\nअक्कलकोट शहरातील नागरीकांचे आर्थिक व मानसिक पाठबळ व कामासाठी सतत मिळालेली लोकसहभागाची प्रेरणा तसेच ग्रामीण पोलिस अधीक्षक विरेश प्रभू व उपविभागीय पोलिस अधिकारी प्रीतम यावलकरांचे मार्गदर्शन यामुळे शक्य झाले आहे. अक्कलकोच्या नागरिकांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे.\n- सुरज बंडगर, पोलीस निरीक्षक अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे\nअक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या लोकसहभागातून केलेल्या आमूलाग्र बदलांवर आधारित सहा मंडळाचे देखावे\nअक्कलकोट : अक्कलकोट शहरातील गणेश मंडळाचा उत्सव काळात विशेष असे देखावे नसतात. पण विसर्जनादिवशी देखाव्यासह निघणारी मॅरेथॉन मिरवणूक मात्र महाराष्ट्रात प्रसिद्ध अशी आहे. यावर्षीचे देखाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी एका वर्षात लोकसहभागातून शहर आणि पोलीस ठाण्यात केलेले आमूलाग्र बदलावर आधारित होते.\nएकूण सहा मंडळांनी या कामावर आणि सुधारणेवर प्रभावित होऊन पोलिस ठाणे वर आधारित देखावा सादर करून या चळवळीला एकप्रकारे पाठबळच दिले आहे. वास्तविक पाहता पोलिस ठाण्याची पायरी चढण्याचे धाडस कोणीही सहसा करीत नाही. पण सुमारे एक वर्षपूर्वी पदभार घेतलेले सुरज बंडगर यांच्या संकल्पनेतून संपूर्ण शहरात बसविलेले ४४ सीसीटीव्ही कॅमेरे व शहरातील सहा चौकात बसविलेले उद्घोषणेसाठी ध्वनिक्षेपक यंत्रे, शहरात केलेले एकेरी मार्ग व वाहन तळाची व्यवस्था, आणि पोलिस ठाण्यात केलेले आकर्षक बगीचा, रंगसंगती, पिण्याचे फिल्टर पाणी, बसण्यास बाकडे, सुंदर वृक्षवल्ली, पेव्हर ब्लॉक बसविणे, ठाण्यातील अंतर्गत बदललेली आहे.\nया बाबी पाहिल्यावर शहर व तालुकावासिय आपल्या मुलांसह ठाणे बघायला येत आहेत. या त्यांच्या कामावर प्रभावित होऊन जय जवान गल्ली गणेश तरुण मंडळ, सोन्या मारूती गणेशोत्सव मंडळ, संयुक्त आझाद गणेशोत्सव मंडळ यासह सहा मंडळांनी यावर आधारित देखावे सादर करून आपापल्या क्षेत्रात सुधारणा घडविण्यासाठी यातून इतरांना प्रबोधन व आवाहन केले आहे.\nअक्कलकोट शहरातील नागरीकांचे आर्थिक व मानसिक पाठबळ व कामासाठी सतत मिळालेली लोकसहभागाची प्रेरणा तसेच ग्रामीण पोलिस अधीक्षक विरेश प्रभू व उपविभागीय पोलिस अधिकारी प्रीतम यावलकरांचे मार्गदर्शन यामुळे शक्य झाले आहे. अक्कलकोच्या नागरिकांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे.\n- सुरज बंडगर, पोलीस निरीक्षक अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे\nफक्त पाच लाख द्या, वधूच आणून देतो\nऔरंगाबाद - बंगला, कार, पैसाअडका आहे; पण लग्नच जुळत नाही, अशा लोकांची संख्या सर्वच जाती, समाजांमध्ये वाढत चालली आहे. त्यामुळे आपसूकच अशा लोकांना...\nप्रतिक शिवशरणच्या हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार : प्रकाश आंबेडकर\nब्रह्मपुरी (सोलापुर) - माचणूर (ता. मंगलवेढा) येथील प्रतिक शिवशरण या निष्पाप लहान बालकाचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. तसेच ही हत्या नसून एक...\nउसाच्या ट्रॉलीला धडकून दोघांचा मृत्यू\nकऱ्हाड- ऊसाच्या ट्रालीला मागून दुचाकीने जोराची धडक दिल्याने दोन युवक ठार झाले आहेत. गणेश दिलीप आटोळे (वय 28) व अमर तुकाराम शेळके (30 दोघे रा. उंब्रज...\nप्रेमभंग झाल्याने फेसबुकवर पोस्ट लिहून आत्महत्या\nशहापूर : प्रेयसीकडून प्रियकराचा प्रेमभंग झाल्याप्रकरणी शहापुरातील एका 28 वर्षीय तरुणाने जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाने...\nआयुक्तालयासाठी केवळ ४२ वाहने\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाचे क्षेत्रफळ ५१८ चौ. किलोमीटर आहे, तर पुणे आयुक्‍तालय त्यापेक्षा कमी आहे. पिंपरीत नवीन आयुक्‍तालयासाठी...\nआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची पुण्यात दिवाळी\nपुणे - भोई प्रतिष्ठानतर्फे पुण्यजागर प्रकल्पाअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्‍यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची दिवाळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/bjp-planning-suryakant-dalvi-24634", "date_download": "2018-11-13T07:19:46Z", "digest": "sha1:JFD7RTMRXKZWFZSRIGHXMX5RFIGVWJ7U", "length": 14987, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "bjp planning for suryakant dalvi सूर्यकांत दळवींसाठी भाजपचा गळ | eSakal", "raw_content": "\nसूर्यकांत दळवींसाठी भाजपचा गळ\nशुक्रवार, 6 जानेवारी 2017\nशिवसेनेत नाराज - कदम-दळवी संघर्षाचा फायदा उठविण्याचा प्रयत्न\nचिपळूण - दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांना भाजपमध्ये घेण्यासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष गळ टाकून आहेत. दळवी भाजपमध्ये येणार असतील, तर त्यांचे स्वागत करू, असे सूचक विधान बाळ माने यांनी आज चिपळूणमध्ये केले. दळवी व रामदास कदम यांच्यात जोरदार संघर्ष सुरू आहे. दळवी सेनेत नाराज आहेत. पक्षातूनच त्यांच्यावर टीका होत आहे. त्यामुळे भाजप संधीची वाट पाहत आहे.\nशिवसेनेत नाराज - कदम-दळवी संघर्षाचा फायदा उठविण्याचा प्रयत्न\nचिपळूण - दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांना भाजपमध्ये घेण्यासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष गळ टाकून आहेत. दळवी भाजपमध्ये येणार असतील, तर त्यांचे स्वागत करू, असे सूचक विधान बाळ माने यांनी आज चिपळूणमध्ये केले. दळवी व रामदास कदम यांच्यात जोरदार संघर्ष सुरू आहे. दळवी सेनेत नाराज आहेत. पक्षातूनच त्यांच्यावर टीका होत आहे. त्यामुळे भाजप संधीची वाट पाहत आहे.\nदापोली विधानसभा मतदारसंघात दळवी यांचे आजही मोठ्या प्रमाणावर अनुयायी आहेत. ‘माझ्या कार्यकर्त्यांना पक्षात न्याय दिला जात नाही. एखादा निर्णय घेताना मला विचारले जात नाही. रामदास कदम यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना पदे वाटली जातात. अनेक निर्णय परस्पर घेतले जातात, अशी दळवींची तक्रार आहे. दळवींना शह देण्यासाठी कदमांचे चिरंजीव योगेश कदम यांना दापोली विधानसभा मतदारसंघासाठी पुढचा उमेदवार घोषित करण्यात आले आहे. नगरपंचायत निवडणुकीवेळीही योगेश कदम यांना मोठा रोल करायला मिळाला. स्वीकृत नगरसेवकांची निवड करताना दळवींना डावलण्यात आले. तसेच तालुकाध्यक्ष नेमण्यावरूनही दळवी नाराज आहेत. त्यांचा विरोध असलेल्यांना पद देण्यात येत आहे. त्यानंतर नाराज दळवी मनसेच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू होती. कार्यकर्ते ओला चारा दिसेल, त्याठिकाणी धावतात असे सांगून त्यांनी आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.\nमागील चार दिवसांत रामदास कदम आणि दळवी यांच्यात वाक्‌युद्ध सुरू आहे. या नाराजीचा फायदा भाजप उठविण्याच्या तयारीत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर भाजपला वर्चस्व मिळवायचे आहे. त्यासाठी इतर पक्षांत नाराज असलेल्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे. चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्‍चित झाला आहे.\nमंडणगडचे माजी सभापती अनंत लाखण, चिवेलीचे दिनेश शिर्के, निर्व्हाळचे दीपक सावंत, गुहागरचे सुरेश सावंत, खेडचे नंदू कांबळी आदींचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. सूर्यकांत दळवी भाजपमध्ये आले, तर खेड, दापोली, मंडणगडसाठी पक्षाला मोठा नेता मिळेल. या पार्श्‍वभूमीवर भाजपने दळवींसाठी गळ टाकला आहे.\nभीमा सहकारी साखर कारखाना दुसरे बिल 100 रुपये प्रति टनाप्रमाणे काढणार\nमोहोळ- टाकळी सिकंदर ता. मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2017-18 मधील शेतकऱ्यांची एफआरपी प्रमाणे निघणारी पूर्ण रक्कम...\nआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची पुण्यात दिवाळी\nपुणे - भोई प्रतिष्ठानतर्फे पुण्यजागर प्रकल्पाअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्‍यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची दिवाळी...\nपुणे - शेतकऱ्यांना उसाच्या एफआरपीची थकीत रक्कम न देणाऱ्या साखर कारखान्यांना गाळप परवाना दिलाच कसा, असा प्रश्‍न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार...\nपौड रस्ता - कोथरूडमधील होर्डिंग, फ्लेक्‍स, बॅनरबाजीचे पेव नागरिकांच्या चर्चेपुरतेच मर्यादित होते; मात्र सोशल मीडियावरील एका व्हिडिओने झोपेचे सोंग...\nयुद्धविरोधी दिन साजरा करण्यासाठी पॅरिसमध्ये जमलेल्या जगभरातील नेत्यांमधील शह-काटशहामुळे नको त्या शंका उपस्थित झाल्या आहेत. पहिल्या महायुद्धाच्या...\nरस्त्यांवर थुंकणाऱ्या तीनशे जणांना दंड\nपुणे - रस्त्यांवर थुंकणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलली असून, तीनशे जणांवर दंडात्मक कारवाई केली. विशेष म्हणजे, अस्वच्छता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/3396", "date_download": "2018-11-13T06:37:54Z", "digest": "sha1:HFA5B4VFM7YDX6HSV547SRYF44GJK572", "length": 39506, "nlines": 111, "source_domain": "aisiakshare.com", "title": " जनआंदोलनं - साधीसरळ गुंतागुंत | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nजनआंदोलनं - साधीसरळ गुंतागुंत\nजनआंदोलनं - साधीसरळ गुंतागुंत\nलेखक - सुनील तांबे\nमहानदीवरील हिराकूड धरण संबळपूर विद्यापीठाच्या जवळ आहे. हिराकूड धरण प्रकल्पामुळे दीड लाख एकर जमीन ओलिताखाली आली. त्याशिवाय काही शे मेगावॉट विजेची निर्मिती होते. पण धरणाच्या परिसरातील आदिवासींच्या गावात वीज पोचलेली नाही. संबळपूर विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाने एका गावकर्‍याला ह्यासंबंधात छेडलं. तर आदिवासी उत्तरला, \"दिव्याखाली अंधार असतो.\" पण त्या अंधारातही अवकाश असतो. तो दिसत नाही. विकासाची संकल्पना सरळ-सोपी असते कारण ती दिव्यासारखी दिसते. विकासाची संकल्पना गुंतागुंतीची असते कारण त्या दिव्याखालच्या अंधारातला प्रदेश आपल्या नजरेला दिसत नाही. त्या आदिवासीचे उद्गार प्राध्यापकाला दार्शनिक वाटले.\nविकास म्हणजे काय, ह्याची उकल करताना त्या प्राध्यापकानं म्हटलं, \"मानवी श्रम आणि ज्ञान ह्यांच्या संयोगातून उत्पादक शक्तींचा विकास होतो. माणसाच्या जीवनविषयक संकल्पना आणि विश्व ह्यांच्या आकलनातून ज्ञान निर्माण होतं. त्यामुळे ज्ञानविषयक धारणेतून विकासप्रकल्प जन्म घेतो. त्यामुळे धरण असो की कारखाना वा शाळा, ह्यामुळे विकास झाला आहे की नाही, हे शोधायचं असेल तर त्या प्रकल्पाला जन्म देणारी जी ज्ञानविषयक धारणा आहे, तिचा स्वीकार त्या परिसरातल्या लोकांनी केला आहे का असा प्रश्न विचारायला हवा. म्हणजे स्थानिक लोकांच्या जीवनविषयक धारणांशी तो प्रकल्प एकजीव झाला आहे का, स्थानिक लोकांच्या जीवनधारणा त्या प्रकल्पाने बदलल्या आहेत का, स्थानिक लोकांच्या ज्ञानविषयक, जीवनविषयक धारणा प्रकल्पात अनुस्यूत असलेल्या ज्ञानविषयक धारणांशी मिलाफ करत आहेत का अशा प्रश्नांची उत्तरं शोधायला हवीत.\"\n'अभिवृद्धी वेलुगू नीडालू' ह्या शीर्षकाचा (विकास - प्रकाश आणि छाया) प्रा. आर्. एस्. राव ह्यांचा हा निबंध १९९० साली तेलूगू सोसायटीने प्रकाशित केला. प्रा. राव ही मार्क्सवादी विचारांची एक नावाजलेली व्यक्ती. मार्क्सवादी-लेनिनवादी आणि त्यानंतर माओवादी सशस्त्र आंदोलनाचे ते चिकित्सक अभ्यासक होते. ९० च्या दशकातील भारतातील विविध जनआंदोलनांनी दिव्याखाली असलेल्या अंधारातील अवकाशाला प्रकाशमान करण्याचा अथक प्रयत्न चालवला आहे.\nधरण प्रकल्पामुळे होणार्‍या विस्थापितांचा प्रश्न मुळशी धऱणापासून, म्हणजे स्वातंत्र्य आंदोलनातही उपस्थित झाला होता. महाराष्ट्रात धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न बाबा आढाव, एन्. डी. पाटील इत्यादींनी यशस्वीपणे लढवलाही होता. सेनापती बापट असोत, की बाबा आढाव; वा गणपतराव देशमुख वा एन. डी. पाटील; ह्यांपैकी कोणी धरणांना विरोध केला नव्हता. धरणामुळे जमीन ओलिताखाली येते, शेती उत्पादनात वाढ होते, विकास होतो हे त्यांना मान्य होतं. पण विस्थापितांचा प्रश्न सोडवायला हवा, एवढंच ते अधोरेखित करत होते. त्यामुळे विकासाच्या संकल्पनेला त्यांचा विरोध नव्हता. ८० च्या दशकात उभ्या राहिलेल्या 'नर्मदा बचाव आंदोलना'ने आधुनिक विकासाच्या संकल्पनेला आव्हान दिलं. विकास म्हणजे काय, कोणाचा विकास, विकासासंबंधीचे निर्णय कोण घेतं, ते निर्णय कसे घेतले जातात, धरण प्रकल्पाचा आराखडा बनवताना मांडलेले लाभ-हानीचे आकडे कसे फसवे असतात, धरण प्रकल्पामुळे विस्थापित होणार्‍यांचे मानवी हक्क कसे पायदळी तुडवले जातात, जंगल म्हणजे केवळ लाकूडफाट्याची कोठारं नाहीत की प्राणवायूचे कारखाने नाहीत, तर अनेक मानवी समूह जंगलांवर अवलंबून असतात - त्यांच्याकडे जमीन मालकीच्या नोंदी नाहीत म्हणून त्यांना देशोधडीला लावण्याचा हक्क सरकारला कसा नसतो, किंवा, लोकशाही राज्यकारभाराची चौकट लोकांची मुस्कटदाबी कशी करते, असे अनेक मुद्दे या आंदोलनाने ऐरणीवर आणले. नर्मदा बचाव आंदोलन फक्त नर्मदा खोर्‍यापुरतं मर्यादित राहिलं नाही. मुंबई, पुणे, दिल्ली, केरळ, बंगलोर, अमेरिका, जपान, इथेही नर्मदा बचाव आंदोलनाचे गट स्थापन झाले. ह्या आंदोलनाने विकास प्रकल्पाच्या विरोधात लढताना सामाजिक-आर्थिक न्यायाची मागणी करणार्‍या, समता आणि समृद्धीची सांगड घालू पाहणार्‍या विविध संघटना, गट, व्यक्ती ह्यांना आकर्षित केलं. १९८९ साली हरसूद येथे झालेल्या नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यक्रमाला केवळ नर्मदा खोर्‍यातील लोक उपस्थित नव्हते, तर देशभरातील सुमारे ३५० संघटना, कार्यकर्त्यांचे गट, कलावंत इत्यादींनी हजेरी लावली. विस्थापन, विनाश, विषमतेला नकार आणि नव्या विकासाची सुरुवात, हा हरसूद अधिवेशनाचा जाहिरनामा होता.\nहरसूदच्या अधिवेशनानंतर देशातील विविध जनआंदोलनांना एकमेकांशी समन्वय साधण्याची गरज भासू लागली. त्यातून 'जनविकास आंदोलन' ह्या समन्वयाची सुरुवात झाली. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विरोधातील आझादी बचाव आंदोलन, हिमालय बचाव आंदोलन, नॅशनल फिश वर्कर्स फोरम, भोपाल गॅस पीडित महिला उद्योग संघटना, मानव वाहिनी, गंगा मुक्ती आंदोलन, समाजवादी जन परिषद, चिल्का बचाओ आंदोलन, नर्मदा बचाव आंदोलन, जनविकास आंदोलन ह्यांनी जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय अर्थात 'नॅशनल अलायन्स ऑफ पीपल्स मूव्हमेंट' ह्या व्यासपीठाची स्थापना केली.\nविश्व बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ह्यांचा 'स्ट्रक्चरल एडजस्टमेंट प्रोग्रॅम' (एस्.ए.पी) भारताने स्वीकारला. अर्थव्यवस्थेत संरचनात्मक बदलाला सुरुवात झाली ती १९९० नंतर. हे धोरण विकासाभिमुख की उद्योगाभिमुख हा वादाचा वा चर्चेचा प्रश्न आहे. तूर्तास तो बाजूला ठेवूया. परंतु ह्या धोरणामुळे गुंतवणूक, भांडवलाची मालकी, नफ्याची वाटणी, विविध खनिजांच्या खाणींसंबंधातील धोरण म्हणजे जमिनींचे मोठे पट्टे भाडेपट्टीनं देणं वगैरे, बंदराचं खाजगीकरण अशा अनेक बदलांना सुरुवात झाली. १९९५ ते २०११ ह्या काळात, फक्त ओडीशा राज्यातच ५०,२७६ एकर जमीन विविध उद्योग प्रकल्पांसाठी राज्य सरकारने संपादित केली. त्याशिवाय रस्ते, रेल्वे इत्यादी पायाभूत सुविधांसाठी संपादित केलेली जमीन वेगळी. खाणींसाठी खाजगी उद्योगांना भाडेपट्टीनं दिलेली अडीच लाख एकर जमीन वेगळी. रोजगाराचं म्हणायचं तर १९६० साली उभ्या राह्यलेल्या राऊरकेल्यातील पोलाद प्रकल्पाने ३४ हजार लोकांना थेट नोकऱ्या दिल्या होत्या. १२ दशलक्ष टन पोलाद उत्पादनाचा आर्सेलर-मित्तल प्रकल्प फक्त साडेपाचशे लोकांनाच थेट नोकर्‍या देणार आहे. म्हणजे ज्यांची जमीन आणि जगण्याची संसाधनं हिरावून घेण्यात आली, त्यांना ह्या प्रकल्पांमध्ये विकासाची संधी नाही. एकट्या ओडीशा राज्यातील जमीन संपादनाचा तपशील पाह्यला, तर देशामध्ये काय घडत असावं ह्याचा अंदाज येतो. इतक्या प्रचंड प्रमाणावर जमीन आणि नैसर्गिक संसाधनं खाजगी उद्योजक वा बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हाती गेल्याने लोकांच्या जगण्याच्या हक्कावर गदा आली. त्यातून विविध जनआंदोलनं उभी राहिली. स्थानिक नेते आणि कार्यकर्ते ह्यांची निष्ठा, बांधिलकी, सर्जनशीलता आणि संघटन कौशल्य, ही या आंदोलनांची शक्ती होती. त्यांचं स्वरूप अर्थातच इश्यू बेस्ड—म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रश्नाची तड लावू पाहणारं होतं. मात्र आंदोलनांत विविधता एवढी प्रचंड, की त्यातून ह्या आंदोलनांची विचारधारा संकीर्ण स्वरुपात का होईना, पण स्पष्ट होते.\nदेशातील शेतकरी आणि शेती व्यवस्थेच्या आजच्या स्थितीला जबाबदार असणार्‍या विविध आंतरराष्ट्रीय घटकांची आणि त्यावरील उपयांची नोंद जनआंदोलनांच्या 'राष्ट्रीय समन्वया'च्या एका बैठकीत पुढील शब्दांत घेण्यात आली -\n'तिसरं सहस्त्रक हे जागतिकीकरणामुळे परिघावर फेकल्या गेलेल्या शेतकरी, शेतमजूर, मच्छिमार समूह, आदिवासी समूह, कारागीर, दलित व इतर समूहांचे असेल. जागतिकीकरणाच्या आव्हानाचा सामना करीत जमीन, पाणी व जंगल यांचं स्वतःच व्यवस्थापन करून आपण दृढ होत जायचं आहे. जनुक अभियांत्रिकी व पेटंट्सपासून मुक्त समाज निर्मितीचं आव्हान आपण स्वीकारायचं आहे. आपली पारंपरिक विद्या व जैवविविधता इतरांबरोबर उपयोगात आणायची आमची परंपरा राहत आली आहे. जगातील कुणालाही तिच्यावर नियंत्रण ठेवू देण्यास आमचा विरोध आहे. भांडवलदारांच्या विरुद्ध आपले लोकशाही अधिकार आपणांस सुरक्षित ठेवायचे आहेत. या भांडवलदारांच्या नफ्याच्या चक्राविरुद्ध सामाजिक न्याय व समानतेची लोककेंद्री मूल्ये आपण समजून घेऊ व भारताच्या सध्याच्या घटनेतील लोकशाहीसाठीचा अवकाश वापरून आपली सार्वभौमता आपण ठसवू. आपल्या देशातील सत्ताधार्‍यांनी देशातील बीज, वनस्पतींची समृद्ध जैवविविधता बड्या कंपन्यांच्या हाती देण्याची तयारी चालवली आहे. त्यासाठी वेगवेगळे कायदे करून सरकार इथल्या जैवविविधतेचा ताबा घेणार आहे. हे रोखण्यासाठी देशभरातील स्थानीय समुदायांनी आपआपल्या जैव संसाधनांवरील अधिकारांची घोषणा करावी. '\nजनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय (ज.रा.स.) ही एक संघटना नाही. तर विविध संघटना आणि आंदोलनांचं ते एक व्यासपीठ आहे. जनआंदोलनांनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत ते शासनसंस्थेशी संबंधित आहेत. शासनसंस्थेत - कायदा, धोरण निश्चित करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे, ह्यामध्ये बदल करण्यासाठी आंदोलनांचा रेटा हवाच. २०११ साली अण्णा हजारे ह्यांनी सुरू केलेल्या जनलोकपाल कायद्याच्या मागणीसाठी जे आंदोलन सुरू झालं, त्यामध्ये ज.रा.स. चे अनेक पदाधिकारीही सहभागी झाले. ह्याच आंदोलनातून पुढे 'आम आदमी पार्टी' ('आप') स्थापन झाली. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाने केवळ 'जनलोकपाल विधेयक' ह्याच मागणीवर लक्ष केंद्रित केलं. वस्तुतः भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढाई तीन आघाड्यांवर केली पाहिजे. पहिली आघाडी: अर्थ-राजकीय व्यवस्था. १९९१ नंतर जे काही संरचनात्मक बदल भारतीय अर्थ-राजकीय व्यवस्थेत झाले, त्यामुळे मंत्री आणि नोकरशहांच्या हाती अमर्याद सत्ता आली. त्यामुळे गैरव्यवहारांच्या संख्येत आणि पटीत प्रचंड वाढ झाली. 'टू-जी' घोटाळा, कोळसा खाणवाटप घोटाळा, राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांच्या आयोजनातील घोटाळा, 'राडिया टेप्स्'ने बाहेर आणलेलं कॉर्पोरेट-राजकारणी आणि पत्रकार ह्यांचं गूळपीठ, ह्यावरून हा मुद्दा स्पष्ट व्हायला हवा. दुर्दैवाने अण्णा हजारेंचं आंदोलन फक्त कायद्यावर केंद्रित झालं. पुढे त्या आंदोलनातून निर्माण झालेल्या 'आप'ने दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये यश मिळवल्यानंतर विविध जनआंदोलनांना आशेचा किरण दिसू लागला. समाजवादी जनपरिषदेचे नेते आणि जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाच्या प्रक्रियेत सुरुवातीपासून सामील असलेले योगेंद्र यादव, हे 'आप'मध्ये सामील झाले. जनआंदोलनांना न्यायालयीन कामकाजात नेहमीच मदत करणारे, त्यांचे खटले लढवणारे प्रशांत भूषण हे कायदेतज्ज्ञ आधीपासूनच 'आप'मध्ये सक्रीय होते. अरविंद केजरीवाल ह्यांच्या नेतृत्वाखाली ह्या पक्षाने नवी दिल्लीतील शेकडो तरूणांना अतिशय पारदर्शीपणे निवडणुका कशा लढवता येतील, ह्याचा धडा घालून दिला. 'क्रोनी कॅपिटॅलिझम'च्या विरोधात केजरीवाल ह्यांनी स्पष्ट भूमिका घेतली. काँग्रेस आणि भाजप ह्यांच्यापासून वेगळा पर्याय उभा करण्याची भाषा ते करू लागले. त्यामुळेही जनआंदोलनांच्या आकांक्षांना 'आप' साद घालू लागली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये 'आप'च्या वाट्याला केवळ चार जागा आल्या. त्याही पंजाबातून. जनआंदोलनांच्या ज्या कार्यकर्त्यांनी वा नेत्यांनी निवडणुका लढवल्या, ते सपशेल पराभूत झाले. त्यानंतर 'आप'मध्येही धुसफूस सुरू झाली. अर्थातच जनआंदोलनांचे नेते-कार्यकर्ते पुन्हा आपआपल्या आंदोलनात गुंतले.\n'हे रोखण्यासाठी देशभरातील स्थानीय समुदायांनी आपआपल्या जैव संसाधनांवरील अधिकारांची घोषणा करावी', असा आदेश वा आवाहन करून प्रश्न सुटत नसतो; त्यासाठी संघटना लागते. तरच देशव्यापी कार्यक्रम अंमलात येऊ शकतो. जनआंदोलनांच्या कार्यकर्त्यांना देशव्यापी सोडाच पण राज्यव्यापी संघटना उभारण्याचीही गरज वाटत नाही. भारत सरकार, प्रस्थापित राजकीय पक्ष, जागतिक भांडवलशाही इत्यादींच्या विरोधात संघटना न उभारता जनलढा कसा उभारायचा, ह्याची स्पष्टता जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाकडे नाही. साधी राहणी, उच्च विचारसरणी ह्याला विरोध असण्याचं कारण नाही पण व्यक्तीच्या आकांक्षांना जनलढ्यात किंवा संघर्षात काही स्थान आहे की नाही ज्याच्याकडे सायकल असते त्याला स्कूटर घ्यावीशी वाटते. ज्याच्याकडे स्कूटर आहे त्याला चारचाकी हवीशी वाटते. ह्या साध्या आकांक्षांना स्थान नसलेली विचारसरणी कितीही रोमँटिक, आदर्शवादी, आकर्षक असली, तरी गोरगरीबांना कशी भुरळ घालेल ज्याच्याकडे सायकल असते त्याला स्कूटर घ्यावीशी वाटते. ज्याच्याकडे स्कूटर आहे त्याला चारचाकी हवीशी वाटते. ह्या साध्या आकांक्षांना स्थान नसलेली विचारसरणी कितीही रोमँटिक, आदर्शवादी, आकर्षक असली, तरी गोरगरीबांना कशी भुरळ घालेल राजकीय-सामाजिक आंदोलन चालवताना पुढच्या पाच, दहा, पंधरा, पंचवीस वर्षांचा वेध घ्यायला हवा आणि त्यानुसार कार्यक्रम आखायला हवा. अर्थात संघटना असेल तर हा प्रश्न निर्माण होतो. संघटना नाही आणि सगळा आदर्शवादाचा, संघर्षाचा, विचारधारेचा कारभार असला, की कार्यकर्ते वगळता बाकीचे अनेक लोक केवळ प्रश्नापुरते संघटना वा आंदोलनाशी जोडले जातात आणि निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते बनतात. रोज उठून आंदोलन करणं कष्टकरी माणसाला परवडणारं नसतं आणि शक्यही नसतं. कारण त्याला जगायचं असतं. परिणामी, आंदोलनांचा जोर नंतर ओसरत जातो. अमरावती जिल्ह्यात सुदामकाका देशमुख नावाचे एक कम्युनिस्ट नेते होते. त्यांच्या चारित्र्याचा आणि चरित्राचा करिष्मा मोठा होता. विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका त्यांनी यशस्वीपणे लढवल्या. त्यांच्या निधनानंतर अमरावती जिल्ह्यात कम्युनिस्ट पक्ष आहे, हे कोणत्याही निवडणुकीत समजत नाही. जनआंदोलनांची मदार अशा व्यक्तींवर आहे. त्यातल्या काही व्यक्ती थकतात, भुलतात तर काही व्यक्ती उतणार नाही - मातणार नाही - घेतला वसा टाकणार नाही, ह्या निष्ठेने कार्य करत राहतात. अशा व्यक्तींबद्दल समाजात आदर असतो. दिव्याच्या प्रकाशात उजळून निघालेल्या लोकांना अंधारातलं अवकाश शोधणार्‍या लोकांबद्दल आदर असतो, आपलेपणा वाटतो आणि अनेकदा त्यांच्या मनात अपराध भावनाही असते.\nविकासाच्या प्रकाशानं जनआंदोलनं आणि त्यांचे कार्यकर्ते दिपून जात नाहीत. विकास प्रकल्पामुळे विस्थापित होणार्‍यांचा 'क्रिटिकल मास' आंदोलन उभारतो. त्या आंदोलनाला वैचारिक दिशा देण्याचं आणि त्यांचे हौसले बुलंद करण्याचं कार्य, जनआंदोलनं आणि त्यांचे कार्यकर्ते करतात. ह्या अंगाने जनआंदोलनं आणि कार्यकर्ते हे प्रकरण साधंसरळ आहे. मात्र लढा यशस्वी होण्यासाठी शासनसंस्थेचं (मंत्रिमंडळ, कायदेमंडळ आणि नोकरशाही) स्वरूप आणि ते बदलण्याची व्यूहरचना ह्यामध्ये त्या 'क्रिटिकल मास'चं स्थान निर्णायक नसतं. त्यासाठी राजकारणाच्या मुख्य प्रवाहात यावं लागतं आणि ते करायचं तर जनआंदोलनांपासून दूर जाण्याशिवाय पर्याय नसतो. जनआंदोलनं आणि त्यांचे कार्यकर्ते, हे प्रकरण इथं गुंतागुंतीचं बनतं.\nलेख आवडला, सध्या फक्त पोच.\nलेख आवडला -पण अरविंद केजरीवाल\nलेख आवडला -पण अरविंद केजरीवाल ह्यांच्या नेतृत्वाखाली ह्या पक्षाने नवी दिल्लीतील शेकडो तरूणांना अतिशय पारदर्शीपणे निवडणुका कशा लढवता येतील, ... दिल्लीत राहणारा असल्यामुळे हे वाक्य गमंत म्हणून ठीक आहे, बाकी सत्य याच्या विपरीत ही असू शकते. ....\nरोचक लेखन आहे. काही विधाने\nरोचक लेखन आहे. काही विधाने लोडेड आहेत तर काहिंची सत्यासत्यता पडताळून पहावी लागेल.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nजॉनी वॉकर (जन्म : ११ नोव्हेंबर १९२६)\nजन्मदिवस : शिखांचे महाराजा रणजीत सिंग (१७८०), भौतिकशास्त्रज्ञ जेम्स क्लर्क मॅक्सवेल (१८३१), लेखक रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन (१८५०), लेखक, विधिज्ञ, पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर (१८७३), के जीवनसत्त्व शोधणारा नोबेलविजेता एडवर्ड डॉईजी (१८९३), लेखक, विचारवंत व 'नवी क्षितिजे'चे संस्थापक संपादक विश्वास रघुनाथ पाटील (१९२८), अभिनेत्री जीन सेबर्ग (१९३८), लेखक हुमायूँ अहमद (१९४८), सन मायक्रोसिस्टम्सचा सहसंस्थापक स्कॉट मकनीली (१९५४), अभिनेत्री व्हूपी गोल्डबर्ग (१९५५), अभिनेत्री जुही चावला (१९६७), लेखिका अयान हिरसी अली (१९६९)\nमृत्युदिवस : चित्रकार लुदोव्हिको काराच्ची (१६१९), संगीतकार रोसिनी (१८६८), चित्रकार कामिय पिसारो (१९०३), लेखक हेक्टर ह्यू मन्रो उर्फ साकी (१९१६), सिनेदिग्दर्शक व्हित्तोरिओ द सिका (१९७४)\n१६८१ : संभाजींनी औरंगजेबाविरोधात बंड करून त्याचा मुलगा अकबर याची महाराष्ट्रात भेट घेतली.\n१९५६ : अलाबामा राज्यातील बसमध्ये गौर-कृष्णवर्णीयांसाठी वेगळे राखीव विभाग ठेवण्याची तरतूद बेकायदेशीर असल्याचा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या समान हक्कांसाठीच्या लढ्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता.\n१९७१ : बालभारतीने 'किशोर' मासिकाचा अंक प्रायोगिक पातळीवर प्रथम प्रकाशित केला. जाने. ७२ पासून नियमित प्रकाशन.\n१९९५ : सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार.\n२००१ : अमेरिकन फौजांनी तालिबानकडून काबूलचा ताबा मिळवला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/component/tags/tag/151-ajit-pawar", "date_download": "2018-11-13T07:23:13Z", "digest": "sha1:F2PJ3JQXYA7RBOFVVJBOE4IERW2AR4WQ", "length": 4942, "nlines": 112, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "ajit pawar - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n‘हे सरकार हुकुमशाही प्रवृत्तीचे; अजित पवारांचा प्रहार\n... तर वाट लागेल असं म्हणत अजित पवारांनी सभागृहाला दाखवली अंडी\n...आणि अजित पवार वैतागले\n...म्हणून अजित पवारांनी घेतली जखमी शेतकऱ्यांची भेट\n'12 कोटी मराठी भाषिकांचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा आज अपमान झाला' - अजित पवार\nअजित पवारांच्या अडचणीत वाढ; SIT करणार चौकशी\nअजित पवारांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर\nअजित पवारांच्या सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहारांची कसून चौकशी करा – उच्च न्यायालय\nअजित पवारांनी विधानसभेत मांडला ब्ल्यू व्हेल गेमचा मुद्दा\nअधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृह बंद पाडणार – अजित पवार\nचंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा – अजित पवार\nदिलदार अजित दादा....अपघातग्रस्ताला मदत करत माणुसकीचं दर्शन घडवलं\nदुहेरी हत्यारकांडप्रकरणी अजित पवारांनी सोडलं मौन\nपीक विमा अर्ज भरण्याची मुदत 10 ऑगस्टपर्यंत करा- अजित पवार यांची विधानसभेत मागणी\nभुजबळांची भेट टाळण्यासाठी विधानसभेची बेल आली धावून...\nमुख्यमंत्र्यांची चतुर खेळी ; विरोधकांनी केला पळपुटेपणाचा आरोप\nरवींद्रनाथ टागोर यांचा आज स्मृतिदिन,ट्वीटरवर यांनी वाहिली श्रद्धांजली\nराष्ट्रहिताचा मुद्दा समोर घेऊन जो कोणी येईल, आम्ही त्याच्या सोबत आहोत - शरद पवार\nशरद पवारांच्या सभेला अखेर पोलिसांची परवानगी\nशिवसेनेची टीका म्हणजे ‘विनाशकालीन विपरीत बुद्धी’- अजित पवार\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%93%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87-3-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A/", "date_download": "2018-11-13T07:14:35Z", "digest": "sha1:WDICEGTCPDCXDMNSRFUE7465BXINEQM6", "length": 7168, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "व्हिडीओकॉनचे 3 हजार कोटीचे कर्ज वादात ; चंदा कोचर गोत्यात ? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nव्हिडीओकॉनचे 3 हजार कोटीचे कर्ज वादात ; चंदा कोचर गोत्यात \nमुंबई: व्हिडीओकॉनचे सर्वेसर्वा वेणुगोपाल धूत यांच्या व्हिडीओकॉन ग्रुपला 20 बँकांच्या ग्रुपने कर्ज दिले होते. ज्यात आयसीआयसीआय बँकेचा वाटा 10 टक्के होता. मात्र धूत यांनी आयसीआयसीआयकडून मिळणाऱ्या कर्जाच्या बदल्यात चंदा कोचर यांचे पती दीपक यांच्यासोबत मिळून न्यू पॉवर रिन्यूएबल नावाने कंपनी उघडली. ज्यात दीपक यांची 50 टक्क्यांची भागीदारी होती.\nमात्र अवघ्या काही दिवसात या कंपनीची मालकी अवघ्या 9 लाख रुपयात दीपक कोचर यांना मिळाली. दीपक कोचर यांना अवघ्या 9 लाखात कंपनी देणाऱ्या वेणुगोपाल धूत यांना, सहा महिन्यापूर्वीच चंदा कोचर यांच्या आयसीआयसीआय बँकेने मोठं गिफ्ट दिलं होतं. धूत यांच्या व्हिडीओकॉन ग्रुपला आयसीआयसीआय बँकेने तब्बल 3 हजार 2 50 कोटी रुपयांचं कर्ज दिले. मात्र त्यातील 86 टक्के कर्ज म्हणजेच 2 हजार 810 कोटी रुपयांची थकबाकी आहे. पण आयसीआयसीआय बँकेने वेणुगोपाल धूत यांच्यावर मेहरबानी दाखवत, 2017 मध्ये त्यांचे खातं NPA म्हणजेच एकप्रकारे बुडीत दाखवले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसर्वच कार्यालयात “मार्च एन्ड’ची लगबग\nNext articleएअर इंडियात 76 टक्के निर्गुंतवणूक करणार\nचंदा कोचर यांचा आयसीआयसीआयचा राजीनामा\nआयसीआयसीआय बॅंकेच्या अध्यक्षपदी गिरीशचंद्र चतुर्वेदी\nआयसीआयसीआयच्या संचालकपदी संदीप बक्षी\nचंदा कोचर यांच्या अडचणी वाढणार ; अमेरिका बँकेतील अनियमिततेप्रकरणी चौकशी करणार\nचंदा कोचर यांच्यावरील आरोपांची आयसीआयसीआय चौकशी करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/review-of-book-ardhasatya/", "date_download": "2018-11-13T07:19:43Z", "digest": "sha1:FUDBVW5WD2UMNXY3MMCJRFOOPGY25QOI", "length": 20681, "nlines": 268, "source_domain": "www.saamana.com", "title": "जगण्याचे नवे पैलू | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nमुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर तेल गळती, वाहनं घसरली\nतरुणीला वश करण्यासाठी दिला घुबडाचा बळी, पण झाला वडिलांचा मृत्यू\nतनुश्रीने महिला रेसलरला पैसे दिले होते, आता मीच तिला धरून आपटेन\nLIVE: थेट अयोध्येतून संजय राऊत यांची पत्रकार परिषद\nराफेल प्रकरणी ‘दसॉल्ट एव्हिएशन’च्या सीईओंचा मोठा दावा, राहुल गांधींचे आरोप फेटाळले\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\nस्पायडरमॅन, हल्कच्या जन्मदात्याचे निधन\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nहिंदुस्थानातील फेक न्यूजचा प्रसार हा राष्ट्रभक्तीच्या मोहिमेचा एक भाग\nजपानची चालकरहित बुलेट ट्रेन अतिसुसाट\nधूळफेक करत उत्तर कोरियाची अण्वस्त्र मोहीम सुरुच; 16 मिसाइल केंद्रांची स्थापना\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nतरुणांना लग्नासाठी प्रोत्साहन देणार महेद्र सिंग धोनी\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\n‘टिळक आणि आगरकर’, ‘वाजे पाऊल आपुले’ नव्या ढंगात\n‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ला प्राइम टाइम शो द्या, शिवसेना चित्रपट सेनेची…\nमाझ्या बायकोचा प्रियकरचं दुसरं पोस्टर प्रदर्शित\n‘फाईट’ चित्रपटाचा अॅक्शनपॅक टीझर प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\n>> डॉ. नीलम ताटके\nअर्धसत्य’ हा सर्वोत्तम साताळकर यांचा पहिलाच कथासंग्रह आहे. अर्थात यातील कथा पूर्वी दिवाळी अंकात प्रसिद्ध झाल्या आहेत.\nया कथा आजच्या आधुनिक जगातील सामाजिक परिस्थिती, संघर्ष आणि मानवी नातेसंबंध यांचे चित्रण करणाऱया आहेत. सामाजिक आंदोलने, दहशतवाद, आधुनिक स्त्री-पुरुष संबंध असे सध्याचे विषय या कथांमध्ये आहेत. सामान्यतः कथांचा शेवट गोड असलेल्या कथाच वाचायला मिळतात, परंतु या कथांचे शेवट मात्र कलाटणी देणारे, वास्तवाला धरून असलेले आहेत. कथा वास्तवाला थेट भिडणाऱ्या आहेत.\nयामध्ये ‘एक क्षण मोहाचा’, ‘गुंतता हृदय हे’ या कथा स्त्री-पुरुष संबंधांचे वेगळेच पैलू समोर आणणाऱया आहेत. ‘आंदोलन’ आणि ‘पराभव’ या कथांमध्ये राजकारण्यांचे ढोंगीपण, त्यांचे प्राधान्यक्रम, सत्तेची हाव आणि उन्मत्तपणा यांचे यथार्थ दर्शन झाले आहे. ‘श्रद्धा-अंधश्रद्धा’ ही कथा तर्कशुद्धता की भावनिकता याबाबत विचार करायला लावणारी आहे. ‘संघर्ष’ कथेमधलं डेव्हिड कूपरचं आमूलाग्र बदलणं आणि कुटुंबातील इतर व्यक्ती व डेव्हिड यांची टोकाची भिन्न विचारसरणी, माणूस खरंच इतका बदलू शकतो का, हे मत मनात गुंता निर्माण करते. ‘ज्याचं त्याचं जग’ ही कथा जगण्याचा वेगळाच अर्थ सांगून जाते. माणसाच्या आयुष्यातल्या ठरावीक प्रश्नांची जाणीव सगळय़ांनाच असते, परंतु या कथांमधील प्रश्नही वेगळे, त्यांची उत्तरंही वेगळी.\nविशेष म्हणजे या कथांमधील स्त्रिया या कर्तबगार, प्रश्नांना सामोर्‍या जाणार्‍या, जगण्याशी लढणार्‍या दाखवल्या आहेत. पराभव कथेतल्या मोगूबाई विजापूरकरांचा बाणेदारपणा थक्क करणारा. ‘गुंतता हृदय हे’मधील शर्वरीचं ‘आतला आवाज’ योग्य ते सांगतोय हे जाणून श्रीनिवासकडे जाणं मनाला भिडतं.\nएका गोष्टीचा उल्लेख आवर्जून करायला हवा. प्रत्येक पुस्तकाच्या सुरुवातीला त्याच्या काल्पनिकतेची ग्वाही दिली जाते. इथे मात्र लेखकाने म्हटले आहे की, ज्या कथा सामाजिक विषयावर असतात त्या पूर्णपणे काल्पनिक नसतात.\nया पुस्तकाची वैशिष्टय़पूर्ण प्रस्तावना हेही या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. प्रा. विश्वास वसेकर यांनी ‘कथा’ या विषयावर विश्लेषणात्मक प्रस्तावना लिहिली आहे. यातील कथांचे चेकॉव्हच्या कथांशी साधर्म्य दर्शवले आहे.\nएखाददोन कथा वगळता यातील पात्रे परिस्थितीपुढे शरणागत होत नाहीत असे विशेषकरून जाणवते. मग ती लॉरा असो की वसुधा किंवा ‘स्वयंभू’ कथेतला लेखक.\nपुस्तकाचे मुखपृष्ठ कथांमधील विषयांची काहीशी कल्पना देणारे आहे. स्त्री-पुरुष संबंधांवरच्या कथा आहेत त्याचे प्रातिनिधिक चित्र चांगले आहे. कथांमध्ये विषय वैविध्य असल्याने त्या वाचनीय आहेत. साधी, सोपी भाषा, व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाचे अचूक रेखाटन यामध्ये जाणवते.\nआपल्याला जगण्याचे नवे पैलू दाखवणारे हे पुस्तक उत्कर्ष प्रकाशनने प्रकाशित केले आहे.\nलेखक – सर्वोत्तम सताळकर\nप्रकाशक – उत्कर्ष प्रकाशन\nपृष्ठ – २३२, किंमत – रु.२५०\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलआठवड्याचे भविष्य – रविवार २२ जुलै ते शनिवार २८ जुलै २०१८\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nतरुणीला वश करण्यासाठी दिला घुबडाचा बळी, पण झाला वडिलांचा मृत्यू\nतनुश्रीने महिला रेसलरला पैसे दिले होते, आता मीच तिला धरून आपटेन\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी...\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nछत्तीसगडमध्ये निवडणूक हिंसाचार; चकमकीत पाच कमांडो जखमी\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nजागतिक तापमानवाढीचा परिणाम; एसीची मागणी पाचपट वाढली\nविद्यार्थीही ग्राहक मंचाकडे दाद मागू शकतो परीक्षेस परवानगी नाकारणाऱ्या विद्यार्थ्याला दिलासा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/tej-pratap-yadav-went-varanasi-instead-of-patna-rabri-aishwarya-waiting-for-him-at-home-5979363.html", "date_download": "2018-11-13T06:27:22Z", "digest": "sha1:GDIDYXAMMWU6XD7OM5W4RK5PJUAVN3KI", "length": 10848, "nlines": 159, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Tej Pratap Yadav went Varanasi Instead of Patna Rabri-Aishwarya Waiting for him at Home | तीन दिवसांपासून बेपत्ता आहेत लालूप्रसाद यादव यांचे सुपुत्र, वडिलांना भेटल्यानंतर आलेच नाही घरी; जाणून घ्या तेजप्रताप-ऐश्वर्याच्या घटस्फोटाची कारणे", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nतीन दिवसांपासून बेपत्ता आहेत लालूप्रसाद यादव यांचे सुपुत्र, वडिलांना भेटल्यानंतर आलेच नाही घरी; जाणून घ्या तेजप्रताप-ऐश्वर्याच्या घटस्फोटाची कारणे\nगया वरून पटणा जाणार होते तेज प्रताप, पण तिथे न जाता गेले वाराणसीला\nवाराणसी - लग्नाच्या अवघ्या 5 महिन्यांनंतर पत्नी ऐश्वर्याला घटस्फोट देण्याच्या निर्णयामुळे लालूप्रसाद यादव यांचे ज्येष्ठ चिरंजीव तेजप्रताप चर्चेत आहेत. सध्यातरी ते घटस्फोटाबाबत तडजोड करण्यासाठी तयार नसल्याचे दिसत आहे. वडील लालूप्रसाद यांच्याकडून समजुत मिळाल्यानंतर शनिवारी संध्याकाळी पटना येथे त्यांच्या घरी जाणार होते. पण बातमी अशी आहे की रांची येथून गया येथे पोहोचल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांची नजर चुकवून वाराणसीकडे गेले. तीन दिवसांपासून घरी न परतलेल्या तेज प्रताप यांनी मिडीयाला सांगितले की. ते कुठेही बेपत्ता झाले नसून देवदर्शनासाठी वाराणसी येथे आले आहेत.\nआई आणि पत्नी घरी वाट पाहत आहेत\n>> सोमवारी सायंकाळी पटणा येथे आई राबडी देवी, पत्नी ऐश्वर्या राय आणि भाऊ तेजस्वी यादव त्यांची वाट पाहत होते. घटस्फोटाची याचिका दाखल केल्यापासून लालू कुटुंबीयांत एकच खळबळ उडाली आहे.\n>> तेजप्रताप यांचे कुटुंबीय त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु ते ऐकायला तयार नाहीत. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, आता काहीही झाले तरी मी माझा निर्णय बदलणार नाही.\n>> रिपोर्टच्या मते पक्षाचे कार्यकर्ते आणि मिडीयाकर्मी त्यांना भेटण्यासाठी गया येथील हॉटेलवर वाट पाहत होते. पण सगळ्यांची नजर चुकवून मागच्या दरवाजातून बाहेर निघून गेले.\nघटस्फोटामागचे खरे कारण काय\n>> सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या यांना त्यांचे वडील चंद्रिका रॉय यांनी छपरा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी इच्छा होती. यासाठी ऐश्वर्या यांनी तेजप्रताप यांच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली होती.\n>> एका वर्षाच्या आत घटस्फोट होऊ शकत नाही हे तेज प्रताप यांनी माहित होते. त्यामुळे त्यांनी लग्नाच्या केवळ सहा महिन्यांनंतरच 2 नोव्हेंबर रोजी न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली.\n>> त्यांना माहित आहे की त्यांच्या अर्जावर अद्याप सुनावणी होणार नाही. अशावेळी या प्रकरणात दारोगा राय कुटुंबाचा दबदबा कमी होऊन लालू परिवाराला फायदा होईल.\n1977 पासून छपरा सीटवर आहे लालू परिवाराचे प्रभुत्व\n>> लालूप्रसाद यादव यांच्या अगोदर दारोगा राय यादवांचे मोठे नेते राहिलेले आहेत. 1977 मध्ये पहिल्यांदाच लालूप्रसाद छपरा मतदारसंघातील निवडणूक जिंकले होते. तेव्हापासून, त्यांचे कुटुंब किंवा त्यांचे निकटवर्तीय त्यांच्या संमतीने येथील निवडणूक लढवत आहेत.\n>> लालू कुटुंब स्वत:च्या राजकीय आणि सामाजिक फायद्याचा विचार करून छपरामधुन कोण निवडणूक लढवणार ठरवत असतात. अशातच ऐश्वर्या यांनी त्यांचे वडील चंद्रिका राय यांचे नाव समोर केल्याने छपराच्या राजकारणात दारोगा परिवार पुन्हा वर्चस्व गाजवू पाहत असल्याची चिंता तेजप्रताप यांना लागली आहे.\nदर वाढवण्यासाठी ‘ओपेक देश’ कच्च्या तेलाचे उत्पादन घटवणार\nसंतापजनक: 3 वर्षीय चिमुरडीची बलात्कारानंतर हत्या, गुप्तांगात टाकले लाकूड, मग दगडाने ठेचले डोके\nबस्तरमध्ये मतदानासाठी लोक आले, मात्र बोटावरील शाई पुसून परतले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A_%E0%A5%A8%E0%A5%AB", "date_download": "2018-11-13T07:44:14Z", "digest": "sha1:AMEMDRPZECW3HZ3R5JI2PNVOGQX3KRU6", "length": 10809, "nlines": 666, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मार्च २५ - विकिपीडिया", "raw_content": "\n<< मार्च २०१८ >>\nसो मं बु गु शु श र\n१ २ ३ ४\n५ ६ ७ ८ ९ १० ११\n१२ १३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४ २५\n२६ २७ २८ २९ ३० ३१\nमार्च २५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ८४ वा किंवा लीप वर्षात ८५ वा दिवस असतो.\n१२५९ - अँड्रोनिकोस दुसरा पॅलियोलोगोस, बायझेन्टाईन सम्राट.\n१२९७ - अँड्रोनिकोस तिसरा पॅलियोलोगोस, बायझेन्टाईन सम्राट.\n१८६७ - आर्तुरो तोस्कानिनी, इटालियन संगीतकार.\n१८६८ - विल्यम लॉकवूड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९११ - जॅक रुबी, ली हार्वे ऑसवाल्डचा मारेकरी.\n१९२१ - अलेक्झांड्रा, युगोस्लाव्हियाची राणी.\n१९२५ - फ्लॅनरी ओ'कॉनोर, अमेरिकन लेखक.\n१९२८ - जिम लोवेल, अमेरिकन अंतराळयात्री.\n१९३२ - व.पु. काळे, मराठी साहित्यिक.\n१९४७ - एल्टन जॉन, इंग्लिश संगीतकार व गायक.\nबीबीसी न्यूजवर मार्च २५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nमार्च २३ - मार्च २४ - मार्च २५ - मार्च २६ - मार्च २७ - (मार्च महिना)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: नोव्हेंबर १३, इ.स. २०१८\nलाल दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ डिसेंबर २०१६ रोजी २१:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pimpri-pune-news-confussion-shivsena-activists-70202", "date_download": "2018-11-13T08:02:59Z", "digest": "sha1:VUZLMUCNBVH7YXPCFKTFKGKDUIKAWJCG", "length": 14782, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "pimpri pune news confussion in shivsena activists शिवसेनेत अस्वस्थता; कार्यकर्ते चलबिचल | eSakal", "raw_content": "\nशिवसेनेत अस्वस्थता; कार्यकर्ते चलबिचल\nसोमवार, 4 सप्टेंबर 2017\nपक्षाला मंत्रिमंडळात स्थान नसल्याने अनेक पदाधिकारी भाजपच्या वाटेवर\nपक्षाला मंत्रिमंडळात स्थान नसल्याने अनेक पदाधिकारी भाजपच्या वाटेवर\nपिंपरी - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी (ता. ३) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्याने या पक्षात अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे राज्य सरकारला धोका निर्माण होण्याची शक्‍यता असतानाच, पिंपरी- चिंचवडमध्ये मात्र शिवसेनेत चलबिचल सुरू झाली असून, काही माजी नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुखांनी भाजपमध्ये प्रवेशाची फिल्डिंग लावली आहे. हे पदाधिकारी चिंचवड, भोसरी आणि पिंपरी विभागातील आहेत. भाजपने या सर्वांना प्रवेश दिल्यास शिवसेनेला मोठे खिंडार पडण्याची शक्‍यता आहे.\nलोकसभा निवडणुकीला अद्याप दोन वर्षांचा कालावधी असला, तरी त्याची तयारी आतापासून सुरू झाली आहे. लोकसभेपाठोपाठ किंवा त्याबरोबरच विधानसभा निवडणुका होण्याची शक्‍यता आहे. या निवडणुकांत संधी मिळावी यासाठी स्थानिक नेत्यांची धडपड सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत संधी डावलल्याने शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतील अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. सात ते आठ प्रमुख कार्यकर्ते, तसेच माजी नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप आपला गड भक्कम करण्याच्या दृष्टीने तयारीला लागला आहे. शिवसेनेतून येणाऱ्या काही प्रमुख कार्यकर्त्यांना भाजपमध्ये संधी दिली जाऊ शकते. भाजप शहराध्यक्षांच्या इशाऱ्याची ते वाट पाहात आहेत.\nकाही दिवसांपूर्वीच प्राधिकरणातील राजेश फलके यांनी शिवसेनेला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला, आता त्याचीच पुनरावृत्ती होण्याची चिन्हे आहेत. शिवसेना नगरसेवक प्रमोद कुटे यांचे पदाधिकाऱ्यांशी पटत नसल्याने ते भाजप गोटात वावरताना दिसतात. शिवसेनेचे श्रीरंग बारणे मावळचे खासदार आहेत, तसेच सेनेचेच गौतम चाबुकस्वार हे पिंपरीचे आमदार आहेत. दोन बडे नेते असताना पक्षात पडझड सुरू झाली आहे.\nशहरप्रमुख राहुल कलाटे आणि बारणे हे एकमेकांना पाण्यात पाहतात. पक्षातील एक गट शहरप्रमुख बदलासाठी प्रयत्नशील आहे, तर दुसरा पक्षातून बाहेर पडण्याची भाषा करतो. शहरप्रमुख बदलल्यानंतर येणाऱ्या नव्या प्रमुखापुढे संघटना बांधणीचे मोठे आव्हान असेल. शिवसेना खिळखिळी झाली असल्याने महापालिका निवडणुकीत त्यांना अनेक ठिकाणी उमेदवारदेखील मिळाले नव्हते. परिणामी सध्याच्या लोकप्रतिनिधींनाही शिवसेनेत असुरक्षित वाटत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेनेचे बडे नेते भाजपच्या गळाला लागले, तर आश्‍चर्य वाटू नये.\nएक हजार शिक्षक ठरणार अतिरिक्त\nनागपूर - अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फटका शहरातील महाविद्यालयांना बसला आहे. शहरात अकरावीच्या १९ हजार ९३१ जागा...\nमहापालिकेचे भंगार कोठार ‘फुल’\nपिंपरी - महापालिकेच्या भंगार साहित्याच्या लिलाव प्रक्रियेला विलंब होत असल्याने नेहरूनगर कोठार पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे विविध विभागांकडील...\nआयुक्तालयासाठी केवळ ४२ वाहने\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाचे क्षेत्रफळ ५१८ चौ. किलोमीटर आहे, तर पुणे आयुक्‍तालय त्यापेक्षा कमी आहे. पिंपरीत नवीन आयुक्‍तालयासाठी...\nभीमा सहकारी साखर कारखाना दुसरे बिल 100 रुपये प्रति टनाप्रमाणे काढणार\nमोहोळ- टाकळी सिकंदर ता. मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2017-18 मधील शेतकऱ्यांची एफआरपी प्रमाणे निघणारी पूर्ण रक्कम...\n'नो पार्किंग'ची पाटी लावा\nपुणे : बिबवेवाडी येथील पर्पल प्लाझा या व्यावसायिक इमारतीत स्वतःची पार्किंग आहे. पण त्याचा वापर पार्किंगसाठी होत नाही. तेथील रस्त्याच्या दोन्ही...\nपुणे महापालिकेची १५ टीएमसी पाण्याची मागणी\nपुणे - पुणे शहराला पंधरा टीएमसी पाणी द्यावे, या मागणीसंदर्भात महापालिकेने राज्य जलसंपदा नियामक प्राधिकरणासमोर बाजू मांडली आहे. या मागणीच्यासंदर्भात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/taxonomy/term/93", "date_download": "2018-11-13T07:07:59Z", "digest": "sha1:7Z7BJ3U37ZGA4RUR4H2BW3LS37R34QUP", "length": 20308, "nlines": 179, "source_domain": "aisiakshare.com", "title": " इतर | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nहा प्रकार निवडल्यास, योग्य वर्गीकरण काय असेल याचा धागा किंवा प्रतिसादात उल्लेख केल्यास ते वर्गीकरण वाढवता येईल.\n2018 बुद्धिबळ विश्व विजेतेपद स्पर्धा\nविश्वविजेतेपदासाठीची स्पर्धा लंडनमध्ये सुरू झालेली आहे. त्यानिमित्ताने हा धागा. कार्लसेन विरुद्ध फाबियानो कारुआना.\nप्रत्येक डावासाठी स्वतंत्र धागा काढण्यापेक्षा, एकाच धाग्यात सर्व डावांविषयी एकापाठोपाठ माहिती देण्याचं ठरवलेलं आहे. तसंच खेळाच्या नुसत्या मूव्ह्ज मांडण्यापेक्षा, माझ्या काही आवडत्या समालोचकांनी तयार केलेले व्हीडियो सादर करणार आहे. त्याचा फायदा असा की ही खेळी का केली, या खेळीऐवजी दुसरी केली असती तर काय झालं असतं, सामान्यांना उघड चांगल्या वाटणार्या खेळ्यांचे काय तोटे आहेत वगैरेंबाबत ते बर्यापैकी खोलात जाऊन उत्तरं देतात.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about 2018 बुद्धिबळ विश्व विजेतेपद स्पर्धा\nलाल मानेची अमेरिका. :-)\nआमच्या ऑफिसमधला एक जण बंदुका बाळगणारा, बंदूक प्रकरणावर प्रेम असलेला आहे. कामाच्या निमित्ताने अनेक महिने संपर्कात आल्यानंतर ज्या गप्पा होतात त्यातून हे सगळं क्रमाक्रमाने कळलेलं. आज या सहकार्‍याच्या आग्रहावरून - आणि खरं सांगायचं तर कुतुहल अनावर झाल्यामुळे - ऑफिसहून जवळपास असलेल्या शूटींग रेंजला जाण्याचा प्रसंग आला - किंवा संधी मिळाली असंही म्हणू. आम्ही एकंदर पाचजण होतो. त्यातला अजिब्बात अनुभव नसलेला मीच एकमेव. बाकी सर्वजण कमीअधिक फरकाने \"त्यातले.\" एकजण तर मरीन कोअर मधे ८ वर्षं होता.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about लाल मानेची अमेरिका. :-)\nविनोद दुआके साथः गंगेची साफसफाई\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about विनोद दुआके साथः गंगेची साफसफाई\nआता परमेश्वराचे काय करायचे\n(स्टीव्हन वाइनबर्ग याच्या What about God या लेखाचा स्वैर अनुवाद)\nमागील भागावरून (3) पुढे\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about आता परमेश्वराचे काय करायचे\nआता परमेश्वराचे काय करायचे\n(स्टीव्हन वाइनबर्ग याच्या What about God या लेखाचा स्वैर अनुवाद)\nमागील भागावरून (2) पुढे\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about आता परमेश्वराचे काय करायचे\nआता परमेश्वराचे काय करायचे\n(स्टीव्हन वाइनबर्ग याच्या What about God या लेखाचा स्वैर अनुवाद)\nमागील भागावरून (1) पुढे\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about आता परमेश्वराचे काय करायचे\n मनाची तुमची व्याख्या काय आहे\nमन (mind)म्हणजे काय याचा उहापोह गेली अनेक शतके चालू आहे.सुरवातीला तत्वज्ञानाचा प्रांत असलेला मनाचा अभ्यास आता न्युरोसायन्सच्या प्रगतीमुळे विज्ञानाचाही प्रांत झाला आहे.ज्याला आपण मन किंवा mind म्हणतो त्याला शास्त्रीय भाषेत जाणीव किंवा consciousness असे म्हण्टले जाते.वेगवेगळ्या धर्मांमध्ये मनाची व्याख्या केली गेली आहे.हिंदू धर्मामध्ये आत्मा ही संकल्पना आहे.प्रत्येक जीवामध्ये अभौतिक (immaterial essence)स्वरुपात आत्मा नावाची गोष्ट असते असे हिंदू धर्म मानतो.बाकीच्या धर्मातही कमीअधिक प्रमाणात अशीच व्याख्या केली गेली आहे.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\n मनाची तुमची व्याख्या काय आहे\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about आईवडिलांबद्दल पुस्तके लिहिणे\nघालीन लोटांगण वंदीन चरण... इ.इ. हे पूजेच्या अखेरीस म्हटले जाणारे श्लोक आहेत. त्याबाबत माझ्याकडे Whatsapp वरून आलेली मनोरंजक माहिती सर्वांसाठी देत आहे.\nघालीन लोटांगण ही नामदेवांची एक सुंदर रचना आहे. त्याला 'त्वमेव माता...' ही संस्कृत रचना (बहुधा शंकराचार्यांची) कोणी चिकटवली व का हे कोडे मला सुटले नाही. मी आजपर्यंत अनेकांना विचारले. उत्तर मिळत नाही. कोण सांगू शकेल काय \nया माझ्या प्रश्नावर रवि अभ्यंकर याने संदर्भासह विस्तृत माहिती पुरवली ती पुढे देत आहे.\nरविला भेटलो की ‘लोटांगण’ नाही घातले तरी ‘प्रेमे आलिंगीन’ नक्की \n'घालीन लोटांगण' हे कॉकटेल काव्य आहे, ह्यातली पाच कडवी कुठल्या तरी भक्ताने इथून तिथून जमवून त्यांचं मिश्रण केलं आहे.\n(१) पहिलं कडवं 'घालीन लोटांगण' हे तू लिहिल्याप्रमाणे नामदेवांचं आहे. त्याला बिचाऱ्याला कल्पना नसेल पुढे त्याच्या काव्याला किती ठिगळं लागणार आहेत त्याची.\n(२) दुसरं कडवं 'त्वमेव माता च पिता त्वमेव' हे गणपती किंवा कुठल्या देवाला उद्देशून नसून तो गुरुस्तोत्राचा भाग आहे. शंकराचार्यांनी श्रीगुरुस्तोत्रं लिहिलं, ज्यात आपल्याला माहिती असलेला 'गुरुर्ब्रह्मा गुरुर्रविष्णु:' श्लोक समाविष्ट आहे.\n(३) तिसरं कडवं 'कायेन वाचा' हे श्रीमद्भागवतपुराणातलं आहे. एकूण अठरा पुराणांपैकी हे एक, व्यासांनी लिहिलेलं. कायेन वाचा हा श्लोक स्कंध ११, अध्याय २ ह्यामध्ये ३६ वा श्लोक आहे.\n(४) चौथं कडवं 'अच्युतम केशवं' हे 'अच्युताष्टकम्' ह्या शंकराचार्यांच्या काव्यातून घेतलं आहे. मजा म्हणजे काव्याचं नाव जरी 'अच्युताष्टकम्' आहे तरी त्यात नऊ श्लोक आहेत.\n(५) पाचवं आणि शेवटचं कडवं 'हरे राम हरे राम' सर्वात सोपं. ते 'कलिसन्तरण' ह्या उपनिषदातलं आहे. ह्या उपनिषदाची सुरुवात 'ॐ सह नाववतु सह नौ भुनक्तु ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ' आपल्या सर्वांनाच माहिती आहे.\nतर अशी ही प्रार्थना जी आपण गणपतीसमोर म्हणतो, त्यातलं एकही कडवं गणपतीला उद्देशून नाही.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nफॅट टॅक्स आणि एक्स्ट्रिम इटिंग अ‍ॅवॉर्ड्स \n‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या पारंपरिक अनुभवाने आपण शहाणे व्हायला हवे. मग ‘फॅट टॅक्स’ची गरज नाही पडणार. तसे जोवर होत नाही, तोवर कुठला ना कुठला उपाय शोधला जाणार. आरोग्य रक्षणासाठी कारण तीच मोठी संपत्ती आहे.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about फॅट टॅक्स आणि एक्स्ट्रिम इटिंग अ‍ॅवॉर्ड्स \nजॉनी वॉकर (जन्म : ११ नोव्हेंबर १९२६)\nजन्मदिवस : शिखांचे महाराजा रणजीत सिंग (१७८०), भौतिकशास्त्रज्ञ जेम्स क्लर्क मॅक्सवेल (१८३१), लेखक रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन (१८५०), लेखक, विधिज्ञ, पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर (१८७३), के जीवनसत्त्व शोधणारा नोबेलविजेता एडवर्ड डॉईजी (१८९३), लेखक, विचारवंत व 'नवी क्षितिजे'चे संस्थापक संपादक विश्वास रघुनाथ पाटील (१९२८), अभिनेत्री जीन सेबर्ग (१९३८), लेखक हुमायूँ अहमद (१९४८), सन मायक्रोसिस्टम्सचा सहसंस्थापक स्कॉट मकनीली (१९५४), अभिनेत्री व्हूपी गोल्डबर्ग (१९५५), अभिनेत्री जुही चावला (१९६७), लेखिका अयान हिरसी अली (१९६९)\nमृत्युदिवस : चित्रकार लुदोव्हिको काराच्ची (१६१९), संगीतकार रोसिनी (१८६८), चित्रकार कामिय पिसारो (१९०३), लेखक हेक्टर ह्यू मन्रो उर्फ साकी (१९१६), सिनेदिग्दर्शक व्हित्तोरिओ द सिका (१९७४)\n१६८१ : संभाजींनी औरंगजेबाविरोधात बंड करून त्याचा मुलगा अकबर याची महाराष्ट्रात भेट घेतली.\n१९५६ : अलाबामा राज्यातील बसमध्ये गौर-कृष्णवर्णीयांसाठी वेगळे राखीव विभाग ठेवण्याची तरतूद बेकायदेशीर असल्याचा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या समान हक्कांसाठीच्या लढ्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता.\n१९७१ : बालभारतीने 'किशोर' मासिकाचा अंक प्रायोगिक पातळीवर प्रथम प्रकाशित केला. जाने. ७२ पासून नियमित प्रकाशन.\n१९९५ : सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार.\n२००१ : अमेरिकन फौजांनी तालिबानकडून काबूलचा ताबा मिळवला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 6 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://helpguidejalgaon.com/register.php", "date_download": "2018-11-13T07:36:20Z", "digest": "sha1:T7ZA52ZSEBUNOU7XYKGVDUSXIJXTOWJ5", "length": 3441, "nlines": 75, "source_domain": "helpguidejalgaon.com", "title": "हेल्प - फेअर", "raw_content": "19 ते 21 जानेवारी 2018, सागर पार्क, जळगाव\nसहभाग नोंदणीसाठी अर्ज / निवेदन\nसहभाग नोंदणीसाठी अर्ज / निवेदन\nजळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रात सातत्याने उत्कृष्टरीत्या कार्य करणाऱ्या समाजसेवी संस्थांना ; 'हेल्प फेअर' या प्रदर्शनात सहभागी केले जाणार असून , या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी ऑनलाईन सहभाग निवेदन करू शकतात. यानंतर प्रदर्शनाची कार्यकारी सल्लागार समितीच्या सर्वेक्षण नुसार निवडक संस्थांना यात प्रवेश दिला जाणार आहे .\n----- Select ----- शिक्षण वैद्यकीय धार्मिक अन्य प्रकारची\n----- Select ----- होय नाही प्रोसेसमध्ये\nशासकीय मदत घेतात का\nआपण कोणकोणत्या क्षेत्रात गरजूंना मदत करणार \n----- Select ----- शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय धार्मिक अन्य प्रकारची\nसंस्थेने राबविलेले महत्वाचे उपक्रम / कार्य\nसमाजात होणारे अपेक्षित बदल\nअनुमोदन करणाऱ्या २ प्रतिष्ठीत व्यक्तींची नावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment?start=144", "date_download": "2018-11-13T07:26:44Z", "digest": "sha1:RCNKR6HYA7L3VB3OCGKSUKP3GEPW5TME", "length": 5428, "nlines": 159, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "मनोरंजन - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nदेसी गर्ल होणार अमेरिकन दुल्हन \nसाऊथचा सुपरस्टार चक्क मराठीत गाणार...\nबिग बॉसमध्ये हुकशाहने केला स्त्रियांचा अपमान, महेश मांजरेकर म्हणाले ‘मला लाज वाटत आहे’...\nअनुष्का संतापली अन् विराटनं शेअर केला व्हिडीओ...\nअभिनेते 'अशोक सराफ' यांचा आज वाढदिवस...\nरणवीर - दीपिका लवकरचं विवाहबंधनात अडकणारं...\nअमिताभ बच्चन म्हणाले सुर्याला धोखेबाज...\n‘प्रिया वॉरियर’चा आणखी एक व्हिडीओ व्हायरल...\n'धडक' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, अर्जून कपूरने मागितली जान्हवीची माफी...\nबहुचर्चित 'संजू'चा ट्रेलर प्रदर्शित\nविराटने केलं अनुष्काचं कौतुक, पण अनुष्का म्हणाली...\n#FITNESSCHALLENGE मध्ये युग देवगण या नावाची भर\nअभिनेत्री सुष्मिता सेन आहे अजूनही ‘मिस युनिव्हर्स’ कारण...\nसुपरहिरोचे जनक स्टेन ली यांचं निधन\n‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची धमाल, पाहा फोटो\n‘केदारनाथ’… ट्रेलर पाहून तुम्हाला ‘टायटॅनिक’ आठवला का\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\nपुरुष आणि तृतीयपंथीयांवर होणाऱ्या बलात्काराचं काय\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या\nआता फेसबुकवर तयार करा मजेशीर व्हिडीओ, फेसबुकचं नवं अॅप लाँच\n#MeToo प्रकरणी ‘कुक्कू’ ‘गायतोंडे’च्या पाठीशी\nहिवाळ्यात 'अशी' घ्या आरोग्याची काळजी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/7325-3-year-old-girl-fall-in-225-feet-deep-bore-well", "date_download": "2018-11-13T07:52:49Z", "digest": "sha1:SKJED2JY52J6OU4J6D5CO7ODE7NNZNIP", "length": 6715, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "24 तासांनंतर बोअरवेलमधून चिमुकलीची सुटका... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n24 तासांनंतर बोअरवेलमधून चिमुकलीची सुटका...\nबिहारमधल्या मुंगेर जिल्ह्यामध्ये 3 वर्षाची चिमुकली बोअरवेलमध्ये पडल्याने सर्वत्र खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची टिम घटनास्थळी दाखल झाली होती. तब्बल 24 तासांनंतर बचावकार्य अखेर थांबवण्यात आले आहे. बोरवेलच्याच बाजूला असलेल्या 50 फूट खोलीच्या समांतर खड्ड्यातून तिला बाहेर काढण्यात एनडीआरएफची टिमला यश आले आहे.\nकाल दुपारी 4 वाजल्यापासून ही चिमुकली त्यात अडकली असून तिला त्यातून बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु होते.\nसना असं त्या चिमुकलीचं नाव असून ती आपल्या वडिलांसोबत पाहुण्यांकडे आली होती. दुपारच्या वेळेत सना घरासमोर खेळता खेळता 110 फूटाच्या बोअरवेलमध्ये पडली.\nबचावासाठी असे प्रयत्न -\nआॅक्सिजनचा पुरवठा करणारी पाईप बोअरवेलमध्ये सोडण्यात आली असून तिच्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवण्यात येत होती.\nपोलिसांच्या माहितीनुसार संबंधित मुलीला बोअरवेलमधून बाहेर काढण्यास 24 तासांचा कालावधी लागू शकतो अशी शक्यता वर्तवली जात होती.\nती सुरक्षीत असून चांगला प्रतिसाद देत होती. बोरवेलच्याच बाजूला 50 फूट खोलीचा समांतर खड्डा खोदला.\nघटनास्थळी डॉक्टरांचा एक चमूही हजर झाला होता. या मुलीला वाचवण्यासाठी बचाव पथकाने केलेल्या प्रयत्नांनंतर त्यांना अखेर यश आले.\nसुपरहिरोचे जनक स्टेन ली यांचं निधन\n‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची धमाल, पाहा फोटो\n‘केदारनाथ’… ट्रेलर पाहून तुम्हाला ‘टायटॅनिक’ आठवला का\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\nपुरुष आणि तृतीयपंथीयांवर होणाऱ्या बलात्काराचं काय\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या\nआता फेसबुकवर तयार करा मजेशीर व्हिडीओ, फेसबुकचं नवं अॅप लाँच\n#MeToo प्रकरणी ‘कुक्कू’ ‘गायतोंडे’च्या पाठीशी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/if-employee-comes-late-in-office-they-have-to-drink-urine-and-eat-cockroach-5980220.html", "date_download": "2018-11-13T07:42:31Z", "digest": "sha1:OXR2YI24RSN6K4FQMWBHSEOUBSCLLHX4", "length": 6066, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "if employee comes late in office, they have to drink urine and eat cockroach | ऑफीसमध्ये यायला झाला उशीर तर प्यावे लागेल युरीन आणि खावे लागेल झुरळ", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nऑफीसमध्ये यायला झाला उशीर तर प्यावे लागेल युरीन आणि खावे लागेल झुरळ\nत्यांना ही शिक्षा सगळ्यांसमोर दिली जाते. तसेच अनेकदा पगारही कापला जातो.\nनवी दिल्ली- हो हे खरे आहे. एक कंपनी त्यांच्या वर्कर्सना ही शिक्षा देते. त्यांची चूक म्हणजे, ते काम वेळेवर संपवत नाहीत. पण फक्त एवढेच नाही तर येथे कर्मचाऱ्यांना पट्ट्याने मारणे, केस कापणे, टॅायलेटचे पाणी पाजणे अशा शिक्षाही दिल्या जातात, त्याही सर्वांसमोर. अनेकदा महिन्याचा पगारही कापला जातो.\nचीनच्या एका वबसाईटने सांगितले की, Guizhou कंपनीमध्ये जो कर्मचारी फॉर्मल कपडे परिधान करून येत नाही त्याला 50 यान (522 रुपये) दंड द्यावा लागतो. या कपंनीच्या 3 मॅनेजर्सना स्टाफसोबत अशा प्रकारचे वर्तन केल्यबद्दल 5 ते 10 दिवसांची जेलही झालेली आहे.\nप्रोजेक्टर चालू करून निघून गेले शिक्षक, चालु झाली अशी फिल्म की मुलांनी केला कल्ला, कोणी लाजले तर कोणी लपवले वहित तोंड...\nरेल्वे स्टेशनच्या बाहेर बसून मागायची भीक, वय पाहून लोकांना आली दया,सत्य समोर येताच सगळे झाले चकीत...\nAccident: चालत्या बसमध्ये ड्रायव्हरसोबत महिला प्रवाशाचे कडाक्याचे भांडण, मग पुलावरून थेट नदीत कोसळली बस, 13 ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/marathi-news-stephen-hawking-theory-everything-movie-102934", "date_download": "2018-11-13T07:14:19Z", "digest": "sha1:XDQYB3VWIA3ZIBYD6PQRA2LJTAAUIIC3", "length": 19180, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news stephen hawking the theory of everything movie 'द थिअरी ऑफ एव्हरिथिंग' | eSakal", "raw_content": "\n'द थिअरी ऑफ एव्हरिथिंग'\nबुधवार, 14 मार्च 2018\nमहान शास्त्रज्ञ डॉ. स्टीफन हॉकिंग यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी आज (बुधवार) निधन झाले. त्यांच्या आयुष्यावर आधारित 'द थिअरी ऑफ एव्हरिथिंग' या चित्रपटाविषयी...\nसंघर्षमय आयुष्याचा हेलावून टाकणारा अनुभव भौतिकशास्त्रातील महान शास्त्रज्ञ, कृष्णविवरांवरील संशोधनामुळं घराघरांत पोचलेले व गेली अनेक दशके विकलांग अवस्थेत असूनही आपल्या संशोधन आणि जगण्याच्या संघर्षामुळे सर्वांचेच प्रेरणास्थान बनलेले स्टिफन हॉकिंग गेले. कोणतीही हालचाल, बोलणे व लिहिणे शक्‍य नसूनही अविश्रांत संशोधनात गढलेल्या या महान शास्त्रज्ञाचा मृत्यू अनेकांना चटका लावून गेला.\nस्टिफन हॉकिंग यांनी विपुल लेखन केले, भाषणे दिली. त्यांच्या जीनवसंघर्षावर आधारित \"ट्रॅव्हलिंग टू इन्फिनिटी : माय लाइफ विथ स्टिफन' हे पुस्तक त्यांची पहिली पत्नी जेन यांनी लिहिले. याच पुस्तकावर बेतलेला \"द थिअरी ऑफ एव्हरिथिंग' हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता. एका उमद्या तरुणाचा अभ्यास, संशोधन व प्रेमप्रकरण व मोटर न्युरॉन या आजाराचं निदान झाल्यानंतर उलथापालथ झालेलं आयुष्य व त्यानंतर मृत्युवर मात करत मोठ्या धैर्याने स्टिफन यांनी सुरू ठेवलेले आपले अथक संशोधनकार्य असा प्रवास दिग्दर्शक जेम्स मार्श यांनी मांडला आहे.\nलाइफ ऑफ स्टीफन हॉकिंग\n'द थिअरी ऑफ एव्हरिथिंग'ची कथा सुरू होते केंब्रिज विद्यापीठात, स्टिफन (एडी रेडमायने) यांच्या तारुण्यापासून. स्टिफन साहित्याचा अभ्यास करणाऱ्या जेडीच्या (फेलिसिटी जोन्स) प्रेमात पडतात. गणित आणि भौतिकशास्त्रात त्यांना यांनी मोठी गती असते, मात्र संशोधनासाठीचा विषय निश्‍चित झालेला नसतो. कृष्णविवरांसंदर्भातील एक भाषण ऐकल्यानंतर स्टिफन यांना याच विषयात रस निर्माण होतो. विश्‍वाच्या निर्मितीमध्ये कृष्णविवरांचा मोठा वाटा असल्याचा दावा करीत आपल्या संशोधनाचा हाच विषय असेल, असं ते जाहीर करतात. संशोधनाचं काम सुरू असतानाच त्यांचे स्नायू असहकार पुकारतात. त्यांना चालणं कठीण होऊन बसतं. आपल्याला मोटार न्युरॉनचा आजार असल्याचं व बोलणं, गिळणं, श्‍वास घेणं व शरीराचा कोणताही भाग हलवणं शक्‍य होणार नसल्याचं त्यांना समजतं. आयुष्याची केवळ दोन वर्ष उरल्याचं निदान डॉक्‍टर करतात. स्टिफन यांचा डॉक्‍टरांना पहिला प्रश्‍न असतो, 'माझा मेंदू काम करेल का' मेंदूवर लगेचच परिणाम होणार नसला, तरी भविष्यात काहीही होऊ शकतं, असं डॉक्‍टरांचं उत्तर असतं. कोणीही खचून जाईल, अशीच ही स्थिती. या परिस्थितीत जेन स्टिफन यांना साथ देते, त्याच्या घरच्यांना आम्ही एकत्र राहणार असल्याचं सांगत लग्नाचा प्रस्ताव ठेवते. दोघं विवाहबद्ध होतात. स्टिफन आपला संशोधन निबंध सादर करतात. कृष्णविवरामध्ये झालेल्या स्फोटामुळे (बिग बॅंग) विश्‍वाची निर्मिती झाल्याचा आपला जगप्रसिद्ध सिद्धांत मांडतात. याच काळात त्यांना चालणंही अशक्‍य होतं आणि व्हीलचेअरचा आसरा घ्यावा लागतो. स्टिफन आणि जेडी एका मुलाला जन्म देतात. आपल्या संशोधनावर लक्ष केंद्रित करीत कृष्णविवरांच्या दृश्‍यपरिणामांबद्दलचा निबंध ते प्रसिद्ध करतात आणि जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ म्हणून जगाला त्यांची ओळख होते. त्यांना दुसरी मुलगीही होते, मात्र स्टिफनला सांभाळताना आपलं संशोधन मागं पडत असल्यानं जेन निराश होते. ती मुलांचा पिऍनोचा शिक्षक जोनाथनच्या (चार्ली कॉक्‍स) प्रेमात पडते. ही गोष्ट स्टिफनच्या लक्षात येते, मात्र ते जोनाथनला भेटून जेनला तुझी गरज असल्याचं सांगतात. या काळात त्यांच्या तिसऱ्या अपत्याचा जन्म होतो. स्टिफन यांची सहायक म्हणून इलानी (मॅक्‍सिन पॅके) रुजू होते आणि ती लिखाणासाठी त्यांना मदत करू लागते. तिने तयार केलेल्या 'व्हाइस सिंथेसायझर'मुळं स्टिफन 'द ब्रिफ हिस्टरी ऑफ टाइम' हे पुस्तक लिहितात व हे पुस्तक जगातील सर्वाधिक खपाचे पुस्तक ठरते. स्टिफन आता इलानीच्या खूप जवळ आलेले असतात आणि जेनला आपला संसार पुढं जाणार नाही, याची कल्पना येते. दोघं घटस्फोट घेतात. जेन आता जोनाथनबरोबर संसार थाटते. स्टिफन एका लेक्‍चरसाठी अमेरिकेत जातात. \"आयुष्य कितीही खडतर असेल, तरी आपण काहीतरी नक्कीच करू शकतो, यशस्वी होऊ शकतो. आयुष्य आहे तोपर्यंत आशा आहे,'' सांगत ते भाषण संपवतात. असहाय परिस्थितीत जगत असूनही हार न मानणाऱ्या, संशोधन कार्यातून कधीही निवृत्त न होण्याचा संकल्प केलेल्या या अवलियाचं सध्याचं आयुष्य,दिनक्रम दाखवत चित्रपट संपतो.\nदिग्दर्शकानं हा गंभीर विषय हलक्‍या फुलक्‍या प्रसंगांतून पुढं नेला आहे. स्टिफन हॉकिंग यांची जीवनाप्रती असलेली ओढ, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि संशोधकवृत्ती दिग्दर्शक अनेक प्रसंगातून अधोरेखित करतो. पार्श्‍वसंगीत, छायाचित्रण व अभिनय या आघाड्यांवर चित्रपट दमदार कामगिरी करतो.\nअमिताभ बच्चन यांचा नागपुरात महिनाभर मुक्काम\nनागपूर - भारतीय चित्रपट सृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’च्या चित्रीकरणासाठी जवळपास पंचवीस दिवस नागपुरात मुक्काम असणार आहे, यावर खुद्द...\nएक हजार शिक्षक ठरणार अतिरिक्त\nनागपूर - अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फटका शहरातील महाविद्यालयांना बसला आहे. शहरात अकरावीच्या १९ हजार ९३१ जागा...\nस्पायडरमॅन, आयर्नमॅनचा निर्माता काळाच्या पडद्याआड\nन्यायॉर्क- अमेरिकेतील प्रसिद्ध मार्वल कॉमिक्सचे जनक आणि स्पायडर मॅन, आयर्नमॅन, हल्क यांसारख्या सुपरहिरोच्या पात्रांची निर्मिती करणारे प्रसिद्ध...\nरस्त्यांवर थुंकणाऱ्या तीनशे जणांना दंड\nपुणे - रस्त्यांवर थुंकणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलली असून, तीनशे जणांवर दंडात्मक कारवाई केली. विशेष म्हणजे, अस्वच्छता...\nरेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या\nमुंबई - कुलाबा येथील बधवार पार्क वसाहतीतील इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून 58 वर्षीय महिलेने आत्महत्या केली. नीता अनिलकुमार अगरवाल असे...\nबिबट्याचे जनावरांवर हल्ल्याचे सत्र सुरूच\nविंग - पाळीव जनावरांवर बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र येथे अद्याप सुरूच आहे. काल (ता. 11) रात्री बिबट्याने पुन्हा हल्ला करून दोन शेळ्या ठार केल्या. एका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/taxonomy/term/94", "date_download": "2018-11-13T06:43:09Z", "digest": "sha1:YWCCSK2FUGV6MTPIHBQSXM4AGX6EGAFO", "length": 21990, "nlines": 169, "source_domain": "aisiakshare.com", "title": " छायाचित्रण स्पर्धा | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nछायाचित्रण पाक्षिक आव्हान ३७ : पैसे/ व्यवहार\nया वेळचा विषय आहे \"पैसे\". (नाणी/नोटा/अजून काही वेगळ्या कल्पना, काहीही चालेल).\n(उदाहरणार्थ) नाण्यांचा वापर करून वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधे सुंदर/नाविन्यपूर्ण छायाचित्र घेता येईल. किंवा एखादे प्रतिकात्मक (सिम्बॉलीक) छायाचित्र ही घेता येईल, जिथे महत्व छायाचित्रणाच्या स्किलला नसून त्यामागचा कल्पनेला असेल.\nचित्रे या संकेतस्थळावर टाकताना, फक्त Width द्यावी (इंग्रजी आकडयामधे).\nHeight देऊ नये, ती जागा रिकामी सोडावी. कृपया Width 550 पेक्षा जास्त देऊ नये. फोटो imgur.com किंवा अजून कुठल्याही वेबसाइट वर अपलोड करून इथे टाकावेत.\nRead more about छायाचित्रण पाक्षिक आव्हान ३७ : पैसे/ व्यवहार\nछायाचित्रण पाक्षिक आव्हान ३६ : इमारती\nबरेच दिवस झाले म्हणून आता छायाचित्रण स्पर्धा परत सुरू करत आहे.\nया वेळचा विषय आहे \"इमारत/इमारती\". सर्वांना सहज शक्य आहे असा सोप्पा विषय देत आहे. यात शक्यतो इमारत हा मूळ उद्देश हवा आहे, आयफेल टॉवरसमोर उभे राहून काढलेला फॅमिलीचा फोटो अपेक्षित नाही. अगदी भव्यदिव्य पाहिजे असे काही नाही,एखाद्या चाळीचे छायाचित्र पण चालेल, एखाद्या इमारतीचा रोचक भाग पण चालेल. अनेक इमारती पण चालतील, पण हेतू आहे की लक्ष इमारतीकडे जायला हवे.\nतर सुरुवात करा मंडळी.\nRead more about छायाचित्रण पाक्षिक आव्हान ३६ : इमारती\nछायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग १३: निसर्गात मानवी जीवन/भावना बघणार्‍या साहित्याची आठवण करुन देणारी छायाचित्रे\nनेहमीची ओळख असणार्‍या पाण्याशी पहिली विस्फारीत भेट घालून देणार्‍या पावसाचे दिवस आहेत. सृजनाचा ऋतू म्हणतात पावसाळ्याला. खरंतर उत्पती, स्थिती, लय या निसर्गचक्राचं एक आरं. किंवा शाळेतली माहिती. बाष्प, हवा, धुळ वैगेरेचे ढग होतात मग पाउस पडतो वैगेरे. पण सगळ्या ऋतूंमध्ये त्याला भलताच भाव आहे.\nथांबा. मी पाउस हा विषय देत नाहीय.\nहां तर मग पाउस हा लाडका ऋतू का आहे आपण निसर्गालाही नकळत आपल्या भावनांची लेबलं चिकटवतो. मग जसं छोटं मूल आवडतं तसं छोटुले कोंब, गवताची नाजूक पाती आणि शेवाळही आपल्याला आवडतं मग यांना साद घालणारा पाउस का नाही आवडणार\nRead more about छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग १३: निसर्गात मानवी जीवन/भावना बघणार्‍या साहित्याची आठवण करुन देणारी छायाचित्रे\nछायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग १२: पानी तो पानी हैं..\nखरं तर नवं आव्हान देण्यासाठी विचार करायला फारसा वेळ नाही आहे पण हे सुदैवाने चटकन सुचलं.\n'थोडासा रूमानी हो जाएँ' या कमलेश पांडे लिखित चित्रपटात श्री. धृष्टद्युम्नपद्मनाभप्रजापतिनीळकंठधूमकेतू बारिशकर यांचा पुढील संवाद ऐका -\nपावसाची नि पर्यायाने पाण्याची विविध रुपं अतिशय नज़ाकतीत बयाँ केली आहेत.\nRead more about छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग १२: पानी तो पानी हैं..\nछायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ११: घरातल्या घरात\nसर्वप्रथम, विषय देण्यास उशीर झाल्याबद्दल क्षमस्व\nRead more about छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ११: घरातल्या घरात\nछायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग १०: क्लिशे\nअतिवापराने वैशिष्ट्य हरवलेल्या प्रतिमा हव्या आहेत. सोबत दवणीय कॅप्शन असल्यास उत्तमच, पण त्याची आवश्यकता नाही.\n१. सूर्यास्त/सूर्योदय/सोनेरी किनार असलेले काळे ढग\n२. नितळ जलाशयातली एकाकी होडी\n३. प्रसिद्ध इमारतींची आकाशरेखा (+पिरॅमिडचे टोक पकडणे, पिसाच्या मनोर्‍याला आधार देणे इ. लीळा)\n४. निरागस बालके (मूर्त तू मानव्य का रे, बालकांचे हास्य का)/गरीब, तरीही सुहास्यवदनी मजूर (कष्टणार्‍या बांधवांच्या रंगसी नेत्रात का)/ सुमार गझलांत येतो तसा विरोधाभास (गरीब-श्रीमंत, युवक-वृद्ध, भांग-तुळस इ.)\nRead more about छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग १०: क्लिशे\nछायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ९: काच\nया पर्वात विषय देताना एकच एक विषय न देता वाचलेल्या पुस्तक, लेखनातला उतारा देणं अपेक्षित आहे. बंडखोरीचा नियम पाळत (किंवा आपण पुस्तकं वाचत नाही याची जाहिरात करत) पुढचा विषय देत आहोत - काच. (हा विषय सायली आणि मी संयुक्तपणे ठरवला आहे.) काचेतून आरपार दिसतं, काचेतून प्रकाश परावर्तित, अपवर्तित होतो, काच ठिसूळ असते, असे काचेच गुणधर्म दाखवणाऱ्या छायाचित्रांची या भागात अपेक्षा आहे. काचेसारख्या परावर्तन, ठिसूळपणा असे गुणधर्म दाखवणाऱ्या इतर वस्तूंचे फोटोही या स्पर्धेसाठी चालतील. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारे काचेचे फोटो अपेक्षित आहेत.\nRead more about छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ९: काच\nछायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ८: अल्पावधानी (Minimalistic) छायाचित्रे\nअल्पावधानी (Minimalistic) छायाचित्रे छायाचित्रे हा छायाचित्रणातला एक अवघड प्रकार आहे. छायाचित्र काढण्याआधी त्यातून नेमके काय दाखवायचे आहे, हे आपण ठरवतो. एका डोंगरासमोर ५० लोकांना एकसमान कॅमेरा देऊन उभे केले तरी ५० वेगवेगळी छायाचित्रे मिळू शकतात. या वेगवेगळ्या शक्यतांमध्ये मजा आहे, आणि यातली एक मजा म्हणजे \"अल्पावधानी\" छायाचित्रे. या प्रकारात छायाचित्राचा मूळ विषय हा केंद्रबिंदू न ठेवता, त्याच्या आजूबाजूचा परिसर हा सुद्धा चित्राचा अविभाज्य भाग बनतो. हे तंत्र लेखक कथांमध्ये वापरतात किंवा दिग्दर्शक चित्रपटांमध्ये वापरतात.\nRead more about छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ८: अल्पावधानी (Minimalistic) छायाचित्रे\nछायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ७ : धर्म\nभारतातला आणि समस्त अंतर्जालावारचा सर्वात संवेदनशिल विषय\nपब्लिक लय तुटून पडतंय राव.\nपण फोटोग्राफी किंवा कुठलीही कला हि कुठल्याच धर्माची नसते, त्यामुळे तिच्या नजरेतून हे विविध धर्म बघण्यातली मजा वेगळीच असेल\n१. केवळ स्वतः काढलेली जास्तीत जास्त ४ छायाचित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करावीत. मात्र विषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.\nRead more about छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ७ : धर्म\nछायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ६ : मर्त्य असण्याबद्दल\nवर्षाचा अंत जवळ येत आहे, माझ्या आजूबाजूची झाडे पाने गळून सांगाडे झाली आहेत, आणि कडाक्याच्या थंडीत निसर्ग निपचित पडल्यासारखा झाला आहे. अशा या वातावरणात मी अतुल गावंडे (अमेरिकेत उच्चार \"गवांडे\") या शल्यचिकित्सक लेखकाचे \"Being Mortal\" हे पुस्तक वाचले. वैद्यकशास्त्राने अनेक आजारांवर उपचार मिळवले आहेत, वेदना आणि दु:ख कमी केले आहे, आयुष्यमान लांबवले आहे, हे खरे.\nRead more about छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ६ : मर्त्य असण्याबद्दल\nजॉनी वॉकर (जन्म : ११ नोव्हेंबर १९२६)\nजन्मदिवस : शिखांचे महाराजा रणजीत सिंग (१७८०), भौतिकशास्त्रज्ञ जेम्स क्लर्क मॅक्सवेल (१८३१), लेखक रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन (१८५०), लेखक, विधिज्ञ, पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर (१८७३), के जीवनसत्त्व शोधणारा नोबेलविजेता एडवर्ड डॉईजी (१८९३), लेखक, विचारवंत व 'नवी क्षितिजे'चे संस्थापक संपादक विश्वास रघुनाथ पाटील (१९२८), अभिनेत्री जीन सेबर्ग (१९३८), लेखक हुमायूँ अहमद (१९४८), सन मायक्रोसिस्टम्सचा सहसंस्थापक स्कॉट मकनीली (१९५४), अभिनेत्री व्हूपी गोल्डबर्ग (१९५५), अभिनेत्री जुही चावला (१९६७), लेखिका अयान हिरसी अली (१९६९)\nमृत्युदिवस : चित्रकार लुदोव्हिको काराच्ची (१६१९), संगीतकार रोसिनी (१८६८), चित्रकार कामिय पिसारो (१९०३), लेखक हेक्टर ह्यू मन्रो उर्फ साकी (१९१६), सिनेदिग्दर्शक व्हित्तोरिओ द सिका (१९७४)\n१६८१ : संभाजींनी औरंगजेबाविरोधात बंड करून त्याचा मुलगा अकबर याची महाराष्ट्रात भेट घेतली.\n१९५६ : अलाबामा राज्यातील बसमध्ये गौर-कृष्णवर्णीयांसाठी वेगळे राखीव विभाग ठेवण्याची तरतूद बेकायदेशीर असल्याचा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या समान हक्कांसाठीच्या लढ्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता.\n१९७१ : बालभारतीने 'किशोर' मासिकाचा अंक प्रायोगिक पातळीवर प्रथम प्रकाशित केला. जाने. ७२ पासून नियमित प्रकाशन.\n१९९५ : सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार.\n२००१ : अमेरिकन फौजांनी तालिबानकडून काबूलचा ताबा मिळवला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 5 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AC", "date_download": "2018-11-13T06:33:45Z", "digest": "sha1:GZJRM6OBEWDXX3F3XBQ3C4E5YDAMOW2L", "length": 5560, "nlines": 160, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "माघरेब - विकिपीडिया", "raw_content": "\nमगरिब याच्याशी गल्लत करू नका.\nमाघरेब देशांचे आफ्रिकेमधील स्थान\nमाघरेब (अरबी: المغرب) हा उत्तर आफ्रिकेमधील एक भौगोलिक प्रदेश आहे. माघरेबमध्ये इजिप्तच्या पश्चिमेकडील बराचसा किंवा सर्व भूभाग समाविष्ट केला जातो. लिबिया, अल्जिरिया, ट्युनिसिया, मोरोक्को व मॉरिटानिया हे माघरेब देश मानले जातात. ॲटलास पर्वतरांग व सहारा वाळवंटाचा काही भाग तसेच पश्चिम सहारा हा वादग्रस्त प्रदेश देखील माघरेबमध्ये गणला जातो. माघरेबच्या उत्तरेस भूमध्य समुद्र तर वायव्येस अटलांटिक महासागर आहेत.\nसुमारे १० कोटी लोकसंख्या असलेल्या माघरेब भागातील बहुसंख्य लोक सुन्नी इस्लाम धर्माचे आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ एप्रिल २०१३ रोजी १४:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/taxonomy/term/95", "date_download": "2018-11-13T06:31:29Z", "digest": "sha1:UTWGUBN5YHWFSYI7FCFBVUFHADX5NCQN", "length": 16376, "nlines": 156, "source_domain": "aisiakshare.com", "title": " इतर | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nसध्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅपमुळे दिनकर मनवरांची एक कविता, एक ठरावीक ओळ, कवीवर गुन्हा दाखल करणं, त्यावरून फेसबुकवर नेहमीची धुळवड वगैरे गोष्टी वाचल्या. तक्रार दाखल केल्याची बातमी वाचली. तक्रार दाखल करणारे सगळे पुरुष आहेत. उगाच आपला विद्रटपणा.\nRead more about आदिवासींचे काही फोटो\nसामान्य माणसाची असामान्य कथा\nएका ख-या नायकाच्या कथेवर आधारित असलेला चित्रपट म्हणजे ‘सूरमा’. एकेकाळचा हॉकीच्या मैदानावरचा चकाकता तारा म्हणजेच, हॉकीचे माजी कर्णधार संदीप सिंह यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट.\nRead more about सामान्य माणसाची असामान्य कथा\nपुलंचं काय करायचं :\nपुलंचं काय करायचं :\nआजचं युग हे .. ब ब .. अबब युग आहे आज मनुष्य एकाच वेळी अनेक टाइम झोन्स मध्ये जगू शकतो. माझं आजचं वाचन म्हणजे सकाळी जनरल काही पेपर चाळणे, नंतर काही जर्मन कविता ( एकदम जुन्या ) , मग बायकोसाठी एका पोलिश सुपरमार्केटच्या प्रॉडक्ट मॅगझीनचं वाचन, मग बाहेरची काही कामं करून आल्यावर चक्क श्रीदा पानवलकर यांची \"साय\" कथा, नंतर घरातली काही कामे करून नेटवर काही मराठी वाचन वगैरे... कालमहिमा हाच असावा \nRead more about पुलंचं काय करायचं :\nतीन पैशांचा तमाशा, माझ्या पिढीचं नाटक\n(छायाचित्र स्रोत : चंद्रकांत काळे - फेसबुक)\nRead more about तीन पैशांचा तमाशा, माझ्या पिढीचं नाटक\nआमची मराठी वेब सिरीज\nआजच्या धावपळीच्या जगात लोकांमधला खरा संवाद हरवत चाललाय असं तुम्हाला वाटतं का\nघरात, बाहेर सगळीकडे सर्वजण आपापल्या मोबाईल-कॉम्पुटर मध्ये डोकं खुपसून बसलेत असं तुम्हाला वाटतं का\nपुढच्या पिढीचे गॅजेट ऍडिक्शन मुळे वांधे होणार आहेत अशी तुम्हाला सतत चिंता वाटते का या चिंतेमुळे तुम्ही एक-दिवसाआड उसासे सोडत आपलं ब्लडप्रेशर वाढवत आहात का\nघरोघरी सतत चालू असणारे टिव्ही., त्यावरच्या अमृत-प्राशन केलेल्या मालिका - यात रमणार्‍या कुटूंबातील प्रत्येकाचं घरातल्या माणसांशी नातं आणि संवाद दोन्ही तुटत चाललंय, असं तुम्हाला वाटतं का\nRead more about आमची मराठी वेब सिरीज\nRead more about बाबुरावपेंटर\nत्याला बघितल्या बघितल्या पहिल्यांदा मला आठवलं ते \"अलिबाबा चाळीस चोर\"...\nसुट्टीत... अशाच रण्ण उन्हाळ्यात.\nबहुतेक सुधा करमरकरांचं असावं कारण प्रॉडक्शन खूपच छान होतं.\nखास करून गुहेतला खजिना:\nत्यातल्या हंड्यातून सांडणाऱ्या धम्मक पिवळ्या सोनमोहोरा...\nत्यांचं ते पिवळं गारूड अस्संच\nRead more about स्वमग्न लोनसम\nऑसम पियानो वर थ्रीसम : अर्थात किती किती सांगू तुला आणि कसं कसं सांगू तुला अर्थात काय लिहू न कसं लिहू \nगेले सात दिवस पहाटे पाचच्या सुमारास उगवणारा सूर्य एकाच तीव्र स्वरात तळपत रात्री जवळजवळ नऊ वाजेपर्यंत निरभ्र आकाशात त्याचं रॉक संगीत लावून ठेवतो आहे. मे महिन्यात पूर्व युरोपातल्या एकदा देशात अशी घटना घडते आहे , वसंतातच कड्डक उन्हाळा सुरु झालाय म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग चा जिताजागता पुरावाच आहे हा मे महिन्याच्या सुरुवातीला , म्हणजे वसंताच्या सुरुवातीला छान फुललेले हिरवे हिरवे गार गालिचे आता सुकू लागले आहेत , काळपट तपकिरी पडू लागले आहेत. झाडं आणि फुलं नाही म्हणायला अजून फुललेली आहेत पण पावसाचा शिडकावा झाला नाही तर तीही लवकरच सुकून जातील.\nRead more about ऑसम पियानो वर थ्रीसम : अर्थात किती किती सांगू तुला आणि कसं कसं सांगू तुला अर्थात काय लिहू न कसं लिहू \nचित्रप्रवेशाच्या पायवाटा आणि राजमार्ग - अरुण खोपकर\nचित्रप्रवेशाच्या पायवाटा आणि राजमार्ग - एक mise en abîme\nRead more about चित्रप्रवेशाच्या पायवाटा आणि राजमार्ग - अरुण खोपकर\n१९२० च्या दशकात ब्लूज आणि स्विंग , १९५० च्या दशकात रॉक अँड रोल हे नवीन जॉन्र आले,स्थिरावले आणि लोकप्रिय झाले .\nरॉक म्युझिकची सुरुवात जरी १९६० च्या दशकात झाली असली तरी १९७० च्या दशकात जास्त संख्येने अत्युत्तम रॉक गाणी झाली . इथे त्यांचा थोडा परिचय देत आहे . काय ऐकताय या धाग्यावर सुरुवात केली होती . मॅनेजमेंट च्या आदेशामुळे वेगळा धागा काढत आहे .\nमालक जंतू यांच्या आदेश /हुकुमावरून ख फ वरून हि गाणी धाग्यावर आणत आहे .\nRead more about सत्तरच्या दशकातील रॉक\nजॉनी वॉकर (जन्म : ११ नोव्हेंबर १९२६)\nजन्मदिवस : शिखांचे महाराजा रणजीत सिंग (१७८०), भौतिकशास्त्रज्ञ जेम्स क्लर्क मॅक्सवेल (१८३१), लेखक रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन (१८५०), लेखक, विधिज्ञ, पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर (१८७३), के जीवनसत्त्व शोधणारा नोबेलविजेता एडवर्ड डॉईजी (१८९३), लेखक, विचारवंत व 'नवी क्षितिजे'चे संस्थापक संपादक विश्वास रघुनाथ पाटील (१९२८), अभिनेत्री जीन सेबर्ग (१९३८), लेखक हुमायूँ अहमद (१९४८), सन मायक्रोसिस्टम्सचा सहसंस्थापक स्कॉट मकनीली (१९५४), अभिनेत्री व्हूपी गोल्डबर्ग (१९५५), अभिनेत्री जुही चावला (१९६७), लेखिका अयान हिरसी अली (१९६९)\nमृत्युदिवस : चित्रकार लुदोव्हिको काराच्ची (१६१९), संगीतकार रोसिनी (१८६८), चित्रकार कामिय पिसारो (१९०३), लेखक हेक्टर ह्यू मन्रो उर्फ साकी (१९१६), सिनेदिग्दर्शक व्हित्तोरिओ द सिका (१९७४)\n१६८१ : संभाजींनी औरंगजेबाविरोधात बंड करून त्याचा मुलगा अकबर याची महाराष्ट्रात भेट घेतली.\n१९५६ : अलाबामा राज्यातील बसमध्ये गौर-कृष्णवर्णीयांसाठी वेगळे राखीव विभाग ठेवण्याची तरतूद बेकायदेशीर असल्याचा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या समान हक्कांसाठीच्या लढ्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता.\n१९७१ : बालभारतीने 'किशोर' मासिकाचा अंक प्रायोगिक पातळीवर प्रथम प्रकाशित केला. जाने. ७२ पासून नियमित प्रकाशन.\n१९९५ : सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार.\n२००१ : अमेरिकन फौजांनी तालिबानकडून काबूलचा ताबा मिळवला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/scars-only-getting-more-visible-with-time-manmohan-singh-on-notes-ban/articleshow/66543082.cms", "date_download": "2018-11-13T08:10:10Z", "digest": "sha1:OOZ37IVBRRX57YSACTH6STT27S5MM7U6", "length": 17453, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "manmohan singh: \"scars only getting more visible with time\": manmohan singh on notes ban - demonetisation: नोटाबंदी हा 'अपशकुनी' निर्णय: मनमोहन सिंग | Maharashtra Times", "raw_content": "\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवती\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवतीWATCH LIVE TV\ndemonetisation: नोटाबंदी हा 'अपशकुनी' निर्णय: मनमोहन सिंग\nनोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं असून या निर्णयाला दोन वर्षपूर्ण झाल्याने सरकारने त्यावर माफी मागावी, अशी मागणी विरोधकांनी लावून धरलेली असतानाच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'देशासाठी हा अपशकुनी निर्णय असून हे रुग्ण मानसिकतेचं लक्षण आहे', अशी टीका मनमोहन सिंग यांनी केली आहे.\ndemonetisation: नोटाबंदी हा 'अपशकुनी' निर्णय: मनमोहन सिंग\nनोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं असून या निर्णयाला दोन वर्षपूर्ण झाल्याने सरकारने त्यावर माफी मागावी, अशी मागणी विरोधकांनी लावून धरलेली असतानाच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'देशासाठी हा अपशकुनी निर्णय असून हे रुग्ण मानसिकतेचं लक्षण आहे', अशी टीका मनमोहन सिंग यांनी केली आहे.\nमनमोहन सिंग यांनी ट्विटरवरून केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडल्याचं स्पष्ट दिसत आहे. नोटाबंदीमुळे प्रत्येक व्यक्ती, मग तो कोणत्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा असो होरपळून गेला आहे. खरे तर काळाच्या ओघात जखमा भरून निघतात असं म्हटलं जातं. पण नोटाबंदीच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेवर झालेले घाव भरण्याऐवजी अजून चिघळत आहेत', असा टोला मनमोहन सिंग यांनी ट्विटमधून लगावला आहे.\n'नोटाबंदीमुळे जीडीपीचे दर घसरले आहेत. त्याचे आणखी परिणाम दिसत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेले लघू आणि मध्यम उद्योग नोटाबंदीमुळे पूर्णपणे कोलमडून गेले आहेत. अर्थव्यवस्थेत सतत चढउतार येत असल्याने त्याचा रोजगारावरही परिणाम होत आहे. तरुणांना नोकऱ्या मिळणं मुश्किल झालं आहे. पायाभूतसुविधांसाठी दिलं जाणारं कर्ज आणि बँकाच्या इतर सेवांवरही परिणाम झाला आहे. नोटाबंदीमुळेच रुपयाची घसरण होत असून त्याचा सुक्ष्म अर्थव्यवस्थेवर प्रचंड परिणाम झाला आहे', असं मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे.\nतर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आजच्या दिवसाला 'काळा दिवस' संबोधलं आहे. 'सरकारने नोटाबंदी सारखा घोटाळा करून देशातील जनतेची फसवणूक केली आहे. या निर्णयानं अर्थव्यवस्था आणि लाखो लोकांचं आयुष्य बर्बाद केलं आहे. ज्या लोकांनी नोटाबंदी केली त्यांना जनता शिक्षा करेल', असा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे.\nकाँग्रेस नेते शशी थरूर यांनी आजच्या दिवसाला 'आपत्ती' म्हटलं आहे. नोटाबंदीमुळे नोटा छापण्यासाठी ८ हजार कोटींचा खर्च झाला. १५ लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या. १०० लोकांचे प्राण गेले आणि जीडीपीच्या दरात दीड टक्क्यांनी घसरण झाल्याची टीका थरूर यांनी केली आहे. काँग्रेसचे दुसरे नेते मनीष तिवारी यांनीही भाजपवर टीका केली आहे. 'नोटाबंदी ही शंभर लोकांचा बळी घेणारी घटना आहे. त्या घटनेला ७३० दिवस झाल्यानंतरही देशाची माफी मागावी असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटत नाही', अशी टीका तिवारी यांनी केली आहे.\nएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनीही नोटाबंदीवर टीका केली आहे. नरेंद्र मोदी यांच्या संवेदनाहिनतेमुळे लाखो लोकांच्या आयुष्याची आणि देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लागली आहे. २००२ रोजी गुजरातमध्ये झालेल्या दंगली विसरण्याचं त्यांनी सांगितलं होतं. पण आम्ही ते विसरलो नाही. तसंच २०१९ मध्येही नोटाबंदीचं स्मरण केलं जाईल, असं ओवेसी यांनी म्हटलं आहे.\nमिळवा अर्थवृत्त बातम्या(business news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nbusiness news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nयुपीः हिंदू मुलांना सोप्या अतिशय पद्धतीने उर्दु भाषेचे शिक्ष\nराफेल विक्रीत अंबानींना लाभ पोहोचवला नाहीः दसॉल्ट CEO\nसैनिकाप्रमाणे सर्वांनी पृथ्वीचं संरक्षण करावंः राष्ट्रपती\nराफेल, नोटाबंदीवरून, माजी कर्मचाऱ्याचे राष्ट्रपतींना पत्र\nचेन्नईः भंगारातून साकारलेल्या कलाकृतींनी वाढवली रस्त्याची शो\nबहुतेक मुस्लिम संघटनांचा राम मंदिराला पाठिंबाःNCM अध्यक्ष\nNoteban: नोटाबंदीनंतरही काळ्या पैशाचे निर्मूलन नाहीच\nPNB: युकेतही पीएनबी बँकेला २७१ कोटींचा चुना\ndemonetisation: नोटाबंदी हा 'अपशकुनी' निर्णय: मनमोहन सिंग\n'जग पुढे गेलं, पण GST, नोटाबंदीमुळे भारत मागे'\nआणखी १५ शहरांतलवकरच मेट्रो धावणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\ndemonetisation: नोटाबंदी हा 'अपशकुनी' निर्णय: मनमोहन सिंग...\n‘पीएमआरपीवाय’मुळे ८५ लाख तरुणांनामिळाले रोजगार...\nमुहूर्तावर गुंतवणूकदारांची १.१८ लाख कोटींची कमाई...\nNoteban: नोटाबंदीनंतरही काळ्या पैशाचे निर्मूलन नाहीच...\nआणखी १५ शहरांतलवकरच मेट्रो धावणार...\nशेअर बाजारानं 'मुहूर्त' साधला; गुंतवणूकदारांची दिवाळी...\nअनिल अंबानीच्या कंपन्यांच्या खात्यात केवळ १९ कोटी...\nRBI: मनमोहन सिंग म्हणाले होते; अर्थमंत्री हेच बॉस\nसरत्या संवत्सरात निर्देशांकाची कमाई...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/manoj-salunkhe-write-about-air-pollution-18073", "date_download": "2018-11-13T07:36:12Z", "digest": "sha1:VRFSXAP4X4D6LCAQWPUWQWCK6WQUZS3W", "length": 18644, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Manoj Salunkhe write about air pollution श्‍वासच गुदमरतोय... | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 28 नोव्हेंबर 2016\nपर्यावरण हे हवा, पाणी, जमीन, वनस्पती, प्राणी, पशू-पक्षी या सर्वांमुळे बनतं. यात छेडछाड नको. याचं संतुलन राखलं पाहिजे. ते आपल्या हातात आहे. नाहीतर श्‍वासानं जीवन सुरू होतं खरं; पण श्‍वासामुळंच जीवन संपवण्याची वेळ आली तर...\nएखाद्या देशाची, विशेषतः त्या देशाच्या राजधानीतील हवा दूषित होणं हे त्या देशाच्या प्रगतीचं लक्षण नव्हे; तर ते मागासलेपणाचं लक्षण म्हणावं लागेल.\nआर्थिक विकासदर, जीडीपी, वेगानं झेपावणारी अर्थव्यवस्था ही विकासाच्या वाटेवरील आर्थिक भाषा आपण नेहमीच करतो; पण प्रदूषणामुळं अशुद्ध हवेनं निसरड्या होत चाललेल्या वाटेवर जोपर्यंत जागरुकता आणि सुधारणा होणार नाही; तोपर्यंत या गप्पांना काहीच अर्थ उरणार नाही. दिल्लीची हवा प्रदूषित आहेच. अलीकडं तिनं धोक्‍याची पातळी ओलांडली. अर्थपूर्ण वाक्‍यात वर्णन करायचं झाल्यास दिल्लीत काळ्याकुट्ट धुक्‍यानं पांढऱ्या शुभ्र धुक्‍याची जागा घेतली होती. परिणामी साडेपाच हजार शाळा काही दिवसांसाठी बंद ठेवाव्या लागल्या. दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेबाबत एवढंच म्हणता येईल, की लहान बालकं आणि वयोवृद्ध दिल्लीकरांसाठी ती फाशीची शिक्षा ठरत आहे.\nज्या श्‍वासानं जीवन सुरू होतं, त्याच श्‍वासानं जीवन संपवण्याची वेळ आली आहे. मृत्यूचा विचारही ज्यांच्या मनाला शिवत नाही; तिथं दिल्लीतील तीन बालकांनी प्रदूषणाच्या धास्तीनं सर्वोच्च न्यायालयाची दारं ठोठावली. यापुढं लग्नाचा सिझन तोंडावर असल्यानं फटाक्‍यांच्या आतषबाजीची शक्‍यता व्यक्त करून त्यांनी ही याचिका दाखल केली आहे. फटाक्‍याचा धूर, हे हवा प्रदूषणाच्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण आहे. \"\"आमची फुफ्फुसं अजून विकसित झालेली नाहीत आणि यापुढं फटाक्‍यांच्या धुरामुळं होणारं प्रदूषण आम्ही सहन करू शकणार नाही,'' अशी आर्त विनंती या बालकांनी न्यायालयाला केली. यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीत फटाका विक्रीवर बंदी घातली. शिवाय सध्याच्या व्यापाऱ्यांचे परवाने स्थगित ठेवले. यापुढं फटाके विक्रीचे परवाने व्यापाऱ्यांना देऊ नयेत, असे आदेशही न्यायालयानं दिले. या मुलांची आर्त विनवणी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं प्रदूषणाचे गांभीर्य लक्षात येईल.\nदिल्लीतील महत्त्वाच्या राजकीय घडामोंडीचं विश्‍लेषण करताना सुरवातीला तेथील हवेचं वर्णन करण्याची पद्धत आहे. दिल्लीची राजकीय हवा आता गरम झालीय, तापलीय, थंड झालीय... वगैरे; पण आता जागतिक स्तरावर दिल्लीची हवा फारच बदनाम झाली आहे, असंच म्हणावं लागेल. कारण जगातल्या पाच बड्या प्रदूषित राजधान्यांमध्ये दिल्ली फारच वरच्या क्रमांकावर आहे. हवा प्रदूषणात तर तिनं चीनची राजधानी बीजिंगलाही मागं टाकलंय. जागतिक आरोग्य संघटनेनं नुकताच अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार जगातील सर्वाधिक 100 प्रदूषित शहरांत भारतातील 30 शहरांचा समावेश आहे. गंभीर बाब म्हणजे जगभरातील 103 देशांमधील 3000 शहरांमध्ये दिल्ली 11 व्या क्रमांकावर आहे. पीएम 2.5 नुसार (पार्टीक्‍युलेट मॅटर, म्हणजे अतिसूक्ष्म प्रदूषण करणारे हवेतील कण) ही क्रमवारी केली आहे. याला पीएम 2.5 म्हणतात, कारण या सूक्ष्म कणांचा व्यास 2.5 मायक्रॉनपेक्षा लहान असतो. मानवी केसाच्या व्यासाच्या तीस पट लहान आकारमान असणारे हे कण असतात. श्‍वासाबरोबर हे सूक्ष्म कण थेट फुफ्फुसांत प्रवेश करतात. रक्तात मिसळतात. रक्तवाहिन्या कठीण करतात. दुर्दैवानं हवेचं प्रदूषण हे भारतात पाचव्या क्रमांकाचं मृत्यूचं कारण आहे. प्रदूषित हवेमुळं जगभरात दीड कोटी, तर भारतात सरासरी 7 लाख लोक मृत्युमुखी पडतात. श्‍वासानं मरण यावं हे संपूर्ण मानवजातीच्या दृष्टीनं नामुष्कीजनकच आहे.\nया जगात येताना आपण पहिलं काम काय करतो तर ते श्‍वास घेण्याचं. जीवनाचा निरोप घेताना, अंतिम क्षणीही हेच काम करतो. त्यावेळीही \"अखेरचा श्‍वास घेतला', असंच म्हटलं जातं. जीवनाच्या एन्ट्री आणि एक्‍झिटच्या या दोन टप्प्यांच्या मधल्या टापूत आपण श्‍वास आत घेत असतो, बाहेर सोडत असतो; अगदी नकळतपणे. आपला श्‍वास जोडला गेला आहे तो अदृश्‍य मनाशी; जसा दोरा पतंगाला. श्‍वास आणि मनाचं नातं अतूट; म्हणजे अगदी पहिल्या श्‍वासापासून ते अखेरच्या श्‍वासापर्यंत, कधीही न तुटणारं. श्‍वास जीवन देतं, तर मन जीवनाला अर्थपूर्ण करतं. श्‍वास आणि मन या दोघांत चांगलं संतुलन राखण्याचं काम पर्यावरण करतं. पर्यावरण हे हवा, पाणी, जमीन, वनस्पती, प्राणी, पशू-पक्षी या सर्वांमुळे बनतं. यात छेडछाड नको. याचं संतुलन राखलं पाहिजे. ते आपल्या हातात आहे. नाहीतर श्‍वासानं जीवन सुरू होतं खरं; पण श्‍वासामुळंच जीवन संपवण्याची वेळ आली तर...\nपुणे महापालिकेची १५ टीएमसी पाण्याची मागणी\nपुणे - पुणे शहराला पंधरा टीएमसी पाणी द्यावे, या मागणीसंदर्भात महापालिकेने राज्य जलसंपदा नियामक प्राधिकरणासमोर बाजू मांडली आहे. या मागणीच्यासंदर्भात...\nथंडीत घ्या आरोग्याची काळजी\nपुणे- भल्या पहाटे हुडहुडी भरविणारी थंडी... दुपारी उन्हाचे चटके, तर रात्री पुन्हा थंडी, असा अनुभव पुणेकर सध्या घेत आहेत. यंदा दिवाळीपाठोपाठ थंडीचा...\nपाणीपुरवठ्याबाबत पुढील सुनावणी 13 डिसेंबरला\nपुणे - पुणे शहराला पंधरा टीएमसी पाणी द्यावे, या मागणीसंदर्भात महापालिकेने राज्य जलसंपदा नियामक प्राधिकरणासमोर बाजू मांडली आहे. या...\nअपंगांची आरोग्य विमा योजना बारगळली\nमुंबई - केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अपंगांसाठी सुरू झालेली स्वावलंबन आरोग्य विमा योजना बारगळली आहे. केंद्र सरकारने विमा...\nविकासाच्या वेगाला हवे सुविधांचे लॅंडिंग\nदेशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या...\nमहापालिकेत आता रेव्हेन्यू कमिटी\nपुणे - महापालिकेत आता रेव्हेन्यू कमिटी स्थापन केली जाणार आहे. पुढील आठवड्यात या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळेल. राज्य सरकारने यासंदर्भात घेतलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahitisagar.com/1013.php", "date_download": "2018-11-13T07:46:21Z", "digest": "sha1:5SGAUD7S266VE27YXHBVASFA3T2ZB4LE", "length": 6641, "nlines": 47, "source_domain": "mahitisagar.com", "title": " १३ आक्टोबर", "raw_content": "दिनविशेष : १३ आक्टोबर\nहा या वर्षातील २८६ वा (लीप वर्षातील २८७ वा) दिवस आहे.\n: फिजीचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश\n: फ्रान्सने नवीन संविधान अंगीकारले.\n: दुसरे महायुद्ध - लाल सैन्याने लाटवियाची राजधानी रिगा जिंकली.\n: पुण्यातील पर्वती देवस्थान दलितांना खुले झाले. त्यासाठी सत्याग्रह झाला होता.\n: मुस्तफा कमाल पाशाने तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूल वरुन अंकारा येथे हलवली.\n: लंडन शहराजवळील ग्रिनिच या गावाजवळून जाणारे रेखावृत्त शून्य मानणे या गोष्टीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली व त्यानुसार सर्व जगाची वेळ निश्चित केली गेली.\n: नीरो १७ व्या वर्षी रोमन सम्राट बनला.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n: नुसरत फतेह अली खान – पाकिस्तानी सूफी गायक (मृत्यू: १६ ऑगस्ट १९९७)\n: जॉन स्‍नो – इंग्लिश क्रिकेटपटू\n: मार्गारेट थॅचर – ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान (मृत्यू: ८ एप्रिल २०१३)\n: अशोक कुमार गांगूली ऊर्फ 'दादामुनी' – चित्रपट अभिनेते, पद्मश्री (१९६२), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९८९), ५३ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत सुमारे ४०० चित्रपटांत भूमिका केल्या (मृत्यू: १० डिसेंबर २००१)\n: भुलाभाई देसाई – स्वातंत्र्यसेनानी व कायदेपंडित, त्यांनी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते, १९३१ मधे ’गांधी-आयर्विन’ कराराप्रमाणे त्यांनी बार्डोलीच्या शेतकर्‍यांची बाजू मांडली. १९३२ मध्ये कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना एक वर्षाचा कारावास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा झाली होती. (मृत्यू: ६ मे १९४६)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n: डॉ. जाल मिनोचर मेहता – कुष्ठरोगतज्ञ, नामवंत शल्यचिकित्सक, पुणे जिल्हा रेड क्रॉसचे अध्यक्ष, पद्मश्री (१९८२), ’सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’ चे संचालक,\n: डॉ. रामेश्वर शुक्ल तथा ’अंचल’ – हिन्दी साहित्यिक (जन्म: १ मे १९१५ - किशनपूर, फतेहपूर, उत्तर प्रदेश)\n: आभासकुमार गांगुली तथा किशोर कुमार – पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक, त्यांनी सुमारे ४०० हून अधिक चित्रपटांत गाणी गायिली. ‘चलती का नाम गाडी‘ सारख्या निखळ विनोदी चित्रपटाबरोबरच ’दूर गगन की छाँव में’ सारखे गंभीर चित्रपटही काढले. (जन्म: ४ ऑगस्ट १९२९)\n: मिल्टन हर्शे – ’द हर्शे चॉकलेट कंपनी’चे संस्थापक (जन्म: १३ सप्टेंबर १८५७)\n: मार्गारेट नोबल ऊर्फ 'भगिनी निवेदिता' – स्वामी विवेकानंदांच्या शिष्या, भारतीय संस्कृतीच्या आणि स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, त्या मूळच्या आयरिश होत्या. २५ मार्च १८९८ रोजी स्वामी विवेकानंदांनी त्यांना विधिवत ब्रम्हचारिणी व्रताची दीक्षा दिली व त्यांचे नाव ‘निवेदिता‘ ठेवले. (जन्म: २८ आक्टोबर १८६७)\n: रझिया सुलतान – भारतातील पहिली महिला राज्यकर्ती (जन्म: \n सूचना / तक्रारी / प्रतिक्रिया / माहिती देण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9A/", "date_download": "2018-11-13T06:40:44Z", "digest": "sha1:A5CCKCBNPYW2JC2V5SJZMGWVJQZRUL4Y", "length": 10951, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोच- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\nMorning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nVIDEO : पोलीस अधिकाऱ्यावर महिलेने उगारला हात, व्हिडिओ व्हायरल\n14 वर्षाच्या मुलापासून ते शिवसेना नेत्याच्या भाच्यापर्यंत, मुंबईत 11 दिवसात 8 हत्या\n'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'\nVIDEO: मुंबईत दहशत, भर चौकात पत्नीसमोर पतीवर फिरवला चाकू\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nआम्ही डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करत आहोत : मुकेश अंबानी\n#ChattisgarhElections : मतदान केंद्राचा आँखो देखा हाल; 'या' सिनेमाची येईल आठवण\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nVideo : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nनोव्हेंबर महिन्यात लाँच होणार हे 5 टॉप स्मार्टफोन\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\nICC Women's World T20 : भारतीय महिला टीमने पाकचा उडवला धुव्वा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\n परीक्षेत पास करण्यासाठी विद्यार्थिनींकडून केली शरीरसुखाची मागणी\nनाशिकमध्ये गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारा एक प्रकार उघडकीस आला आहे.\nशिवसेनेच्या संसदीय दलाच्या नेतेपदी संजय राऊत यांची नियुक्ती\nमहाराष्ट्राच्या 'या' 12 जिल्ह्यांत सगळ्यात महागडं पेट्रोल\n आजोबाने केला 4 वर्षाच्या नातीवर बलात्कार\nघाडग्यांच्या सूनेनं बाप्पाकडे मागितलं 'हे' मागणं\nडॉ.दाभोलकर हत्या प्रकरण : हल्लेखोरांनी नष्ट केली चार पिस्तुलं, सीबीआयचा दावा\nबाप-लेकीच्या नात्याला कलंक, बापानेच केला 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार\nविसर्जन मिरवणुकीत डीजेच्या वापरावर कोर्टाकडून तूर्तास बंदी\nवादग्रस्त शार्पशूटरकडे 'त्या' वाघिणीला मारण्याची सुपारी, पण...\nमहाराष्ट्र Sep 14, 2018\nVIDEO: हा पाहा लहान मुलींना पट्ट्याने निर्दयपणे मारणारा स्वीमिंग कोच\nभारताचा हा स्पिनर बनला महिला संघाचा नवा कोच\nथायलंडच्या मुलांच्या सुटकेचं हे आहे महाराष्ट्र कनेक्शन\n थायलंडच्या गुहेत अडकलेल्या सर्व मुलांची सुटका\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/online-excerpts-satabara-work-12320", "date_download": "2018-11-13T07:35:05Z", "digest": "sha1:Z2LERPAGSOWGTL6FXMDSVJNSMFPV3EQ5", "length": 12269, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Online excerpts of satabara at work सातबारा उतारे ऑनलाईन करण्याच्या कामाला वेग | eSakal", "raw_content": "\nसातबारा उतारे ऑनलाईन करण्याच्या कामाला वेग\nसोमवार, 12 सप्टेंबर 2016\nउस्मानाबाद - तालुक्‍यातील सातबारा उतारे ऑनलाईन करण्याचे काम वेगात सुरू झाले आहे. नऊ गावांतील सातबारा उताऱ्याचा डेटा तपासून पूर्ण झाला असल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली आहे.\nउस्मानाबाद - तालुक्‍यातील सातबारा उतारे ऑनलाईन करण्याचे काम वेगात सुरू झाले आहे. नऊ गावांतील सातबारा उताऱ्याचा डेटा तपासून पूर्ण झाला असल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली आहे.\nनागरिकांना ऑनलाईन सातबारा उतारा पाहता यावा, महसूल कार्यालयातील कामे वेगाने व्हावीत, यासाठी ऑनलाईन सातबारा उतारे करण्याचे काम सुरू झाले आहे. सातबारा उतारे ऑनलाईन नसल्याने एकाच शेताची तीन-तीन वेळा विक्री केल्याची प्रकरणे सध्या विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. अशा शेतविक्रीची प्रकरणे वारंवार घडत आहेत. शासकीय स्तरावरही अशा प्रकरणांचा निकाल त्वरित होत नाही. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत, यासाठी ऑनलाईन सातबारा उतारे करावे लागणार आहेत. कोणत्याही खरेदीखताच्या प्रकरणात ऑनलाईन सातबारा उतारा वापरला जाणार आहे. तालुक्‍यात १२८ गावे आहेत. यामध्ये ५० हजार १९९ सातबारा उतारे आहेत. आतापर्यंत नऊ गावांतील सातबारा उतारे तपासणीचे काम पूर्ण झाले आहे. यात ११ हजार ६४३ साताबारा उतारे तपासणीचे काम पूर्ण झाले आहे. यामध्ये प्रथम तलाठी स्तरावर तपासणी केली जाते. त्यानंतर मंडळ स्तरावर तपासणी करून तहसीलदारांनी तपासणी केल्यानंतर ऑनलाईनची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. तहसील कार्यालयात सातबारा उताऱ्याचे दप्तर तपासणी काम वेगाने सुरू असल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली आहे.\nहुल्लडबाज पर्यटक रोखण्यासाठी खमक्‍या वनअधिकाऱ्याची गरज\nराशिवडे बुद्रुक - वन्यजीवांसाठी असलेल्या अभयारण्यासाठी नियमही कडक आहेत. स्थानिकांना वाळलेल्या काटकीलाही हात लावू दिला जात नाही, तसेच विनापरवाना...\nझेडपीची सभा ठरणार वादळी\nनागपूर - जिल्हा परिषदेत गेली चार वर्षे शांत असलेल्या विरोधकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. सत्ताधाऱ्यांच्या घोटाळ्यांसोबत दुष्काळाचा मुद्दा येत्या...\nअमिताभ बच्चन यांचा नागपुरात महिनाभर मुक्काम\nनागपूर - भारतीय चित्रपट सृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’च्या चित्रीकरणासाठी जवळपास पंचवीस दिवस नागपुरात मुक्काम असणार आहे, यावर खुद्द...\nएक हजार शिक्षक ठरणार अतिरिक्त\nनागपूर - अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फटका शहरातील महाविद्यालयांना बसला आहे. शहरात अकरावीच्या १९ हजार ९३१ जागा...\nधोकादायक कामात जुंपले जातेय बालपण\nनागपूर - कायद्याची पायमल्ली करून अनेक कारखान्यांमध्ये धोकादायक कामांसाठी बालकामगारांना जुंपले जात आहे. कमी वेतनात बालकामगार मिळवून देणारे रॅकेट...\nवाघापेक्षा शेतकऱ्यांचा जीव मोलाचा - विजय वडेट्टीवार\nनागपूर - यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनक्षेत्रात टी १ (अवनी) वाघिणीला ठार करण्याच्या मुद्यावरून काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/analysis-demonetisation-and-its-effects-indian-politics-shriram-pawar-22835", "date_download": "2018-11-13T07:21:45Z", "digest": "sha1:OSFSDVRCYNP3F6QQAXLV3KAXPRAEZFIE", "length": 35647, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Analysis of demonetisation and its effects on Indian politics by Shriram Pawar झाडू फिरावा इकडंही... | eSakal", "raw_content": "\nरविवार, 25 डिसेंबर 2016\nपाचशे आणि एक हजारच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयानं गेला दीड महिना देशभरात गदारोळ माजवला आहे. नोटबंदी योग्य की अयोग्य यावरची चर्चा न संपणारी आहे. दोन्हीकडं भरपूर दारूगोळा असल्यानं त्यावर काथ्याकूट सुरूच राहील. या दीड महिन्यात काळा पैसा बाहेर काढण्यापासून ते कॅशलेस अर्थव्यवहारांपर्यंत निर्णयाचं समर्थन सरकलं आहे, तर विरोधाची प्रत ‘यातून सकल राष्ट्रीय उत्पन्नावर परिणाम होईल इथपासून ते बॅंकांसमोरच्या रांगांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना हुतात्मा म्हणा’ इथपर्यंत आली आहे. आता निर्णय तर झालाच आहे.\nपाचशे आणि एक हजारच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयानं गेला दीड महिना देशभरात गदारोळ माजवला आहे. नोटबंदी योग्य की अयोग्य यावरची चर्चा न संपणारी आहे. दोन्हीकडं भरपूर दारूगोळा असल्यानं त्यावर काथ्याकूट सुरूच राहील. या दीड महिन्यात काळा पैसा बाहेर काढण्यापासून ते कॅशलेस अर्थव्यवहारांपर्यंत निर्णयाचं समर्थन सरकलं आहे, तर विरोधाची प्रत ‘यातून सकल राष्ट्रीय उत्पन्नावर परिणाम होईल इथपासून ते बॅंकांसमोरच्या रांगांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना हुतात्मा म्हणा’ इथपर्यंत आली आहे. आता निर्णय तर झालाच आहे. त्याच वातावरणात काळ्या पैशांचे अन्य मार्ग, खिंडारं बंद केली जातील काय; खासकरून राजकारणात खेळत राहणाऱ्या काळ्या पैशावर टाच आणणाऱ्या काही मूलभूत सुधारणा होणार काय हा मुद्दा आहे.\nहजार-पाचशेच्या नोटा चलनातून हद्दपार करण्याचा झटका दिल्यानंतर जुन्या नोटा बदलण्याची आणि कळ सोसण्यासाठीची सांगितलेली मुदत संपत आली आहे. या काळात नोटबंदी हा देशातल्या चर्चाविश्वात मध्यवर्ती मुद्दा बनला. ‘भविष्यासाठी आज सोसा’ असं सांगणारे आणि ‘तयारीविना देशातलं ८६ टक्के चलन बाजारातून काढून घेण्यानं आर्थिक आणीबाणीच लादल्याचं’ निदान करणारे यांची जुंपली त्यात आश्‍चर्याचं काही नाही. सरकार करेल ते एतिहासिक असं सांगणाऱ्यांची फौज सदैव सज्ज आहे आणि दुसरीकडं सरकार करेल ते सामान्यांच्या मुळावर येणारंच असं सांगणाऱ्यांचीही कमतरता नाही. दोन्हीकडं अर्थतज्ज्ञांची फौज आहे आणि व्हॉटसअप, ट्विटरतज्ज्ञांना तर गणतीच नाही. प्रत्येक मुद्द्यावर टोकाचं ध्रुवीकरण हा राजकारणाचा मूलमंत्र बनल्यानंतर नोटबंदीच्या निर्णयाचेही बरे-वाईट परिणाम शांतपणे समजून घ्यायची कुणाची तयारी कशी असेल कुणाला मोठ्या नोटा चलनातून घालवताच ‘करचुकवेगिरी आणि सोबत जोडलेला काळ्या पैशांचा व्यवहार कायमचा संपेल,’ अशी स्वप्नं पडायला लागली. ही स्वप्नं पाहताना रद्द केल्या त्यापेक्षा मोठ्या नोटा चलनात आल्या, यालाही अर्थशास्त्रीय क्रांतीच म्हणावं काय, याचं समर्थन शोधताना मात्र तारांबळच व्हायला लागली. मोठ्या नोटा अधूनमधून चलनातून बाद ठरवणं हा काळ्या पैशावर घाव घालण्याचा एक मार्ग असू शकतो, यावर दुमत असायचं कारण नाही. त्या मर्यादेत मोदी सरकारचा हा निर्णयही काळ्या पैशांवर हल्ला करणारा म्हणून स्वागतही झालं; पण काळ्या पैशाचं काळं साम्राज्य पूर्णतः संपवायचं तर आणखी बरंच काही करावं लागेल.\nया नोटा हद्दपार झाल्यानंतर दोनच दिवसांत नव्या दोन हजारांच्या नोटांत लाच घेणारा शासकीय कर्मचारी पकडला गेला. सर्वसामान्य माणूस रांगेत उभं राहून देशभक्ती सिद्ध करतो; मात्र काही जणांकडं कोट्यवधींच्या नव्या नोटा सापडतात, या घटना काळ्या पैशाची लढाई सोपी नाही हे दाखवणाऱ्याच आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाचा केलेला गाजावाजा आणि ‘आता काळा पैसा तयार करणाऱ्यांचं काही खरं नाही,’ असा तयार केलेला माहौल त्यांच्या लौकिकाला साजेसाच आहे; पण त्यापुढं त्यांनी राजकीय व्यवस्थेच्या शुद्धीकरणाचं बोलायला सुरवात केली, तर ते अधिक बरं होईल. राजकीय पक्षांचा व्यवहार व निवडणुकांमधला खर्च आणि काळा पैसा यांचा संबंध जगजाहीर आहे. अनेक बड्या नेत्यांनी अधूनमधून निवडणुकीत दाखवायचा आणि करायचा खर्च यातल्या अंतरावर गमतीनं का असेना प्रकाश टाकला होता. यात कुणी फार तोंड वर करून बोलावं अशी स्थिती नाही. मोठ्या नोटांपाठोपाठ सरकारनं खरंच राजकीय व्यवस्था पोसत असलेल्या काळ्या व्यवहारांवर टाच आणली तर मोठंच परिवर्तन घडेल.\nदेशातल्या जवळपास प्रत्येक नागरिकावर परिणाम घडवणारा म्हणून अलीकडच्या काळातला हा सगळ्यात मोठा निर्णय आहे. त्यानंतर किमान काही दिवस रोखीचा व्यवहार हाच एकमेव मार्ग असलेल्या लोकांना रांगांचा त्रास आणि रोज नव्या फतव्यांचा काच सहन करावा लागला तरीही लोक निर्णयाच्या बाजूनं उभे राहिले, हे मोदी सरकारचं मोठच यश, तर नोटबंदीच चुकीची की तिचं व्यवस्थापन यात दुभंगलेल्या विरोधकांचं राजकीय अपयश. इतका मोठा सगळ्या स्तरांवर परिणाम घडवणारा निर्णय झाल्यानंतर त्याचं राजकारण होणारच. त्यात पहिल्या टप्प्यात तरी भारतीय जनता पक्षानं बाजी मारली. नोटबंदीतून होणारा त्रास आणि राष्ट्रभक्ती यांना जोडण्याची अजब खेळीही यशस्वी ठरली. हा निर्णय म्हणजे काळ्या पैशाविरुद्धच्या लढाईचा भाग असल्याचं सांगण्यानं सुरवात झाली. पाठोपाठ निर्णय होताच ‘सीमेवरच्या चकमकी थांबल्या,’ ‘काश्‍मीर शांत झालं,’ असले प्रचारी दाव्यांचे फुगे सोडण्यात आले. लगेचच वास्तवाची टाचणी लागल्यानं चांगल्या हेतूनंही तथ्य नसलेल्या गोष्टी सत्य म्हणून खपवण्यातला फोलपणाही स्पष्ट झाला. काळ्या पैशाविरुद्धची लढाईची भाषाही हळूहळू बदलली. मधल्या काळात काळा पैसा नोटांच्या थप्प्यांमध्ये साठवून ठेवण्याची शक्‍यता फारच कमी असते. पैसा काळा आणि पांढरा रोज होत असतो. तोच पैसा काळा आणि पांढरा होण्याचं आवर्तन एकाच दिवसात अनेकदा शक्‍य असतं आणि काळा पैसा बाळगणारे तो साठवण्यापेक्षा गुंतवतात, हे अर्थकारणातले जाणते दाखवून देऊ लागले. काळ्या पैशाच्या थप्प्या साठवणारे बॅंकांमध्ये नोटा बदलायला फिरकणारच नाहीत आणि जितक्‍या नोटा रिझर्व्ह बॅंकेनं चलनात आणल्या, त्यातला बराच वाटा पुन्हा बॅंकेत न येता केवळ ‘कागज के टुकडे’ बनेल असं सांगितलं जात होतं. प्रत्यक्षात बॅंकांमध्ये जमा झालेल्या रकमेनं हे गृहीतकही वास्तवाच्या पायावर आधारलेलं नसल्याचं स्पष्ट झालं, तेव्हा कॅशलेस व्यवहारांचा गाजावाजा सुरू झाला. हा मुद्दा ना पंतप्रधानांच्या नोटबंदी जाहीर करणाऱ्या भाषणात होता ना रिझर्व्ह बॅंकेच्या पहिल्या परिपत्रकात. आता मात्र जणू केवळ ‘याचसाठी अट्टहास’ असल्याचं सांगितलं जाऊ लागलं. सोबत कॅशलेसचे अगणित फायदे अगणितवेळा उगाळणं ओघानंच आलं. कॅशलेस होणं किंवा लेस कॅश बनणं यात खरंतर काही वाईट नाही. ज्या रीतीनं जगातले सगळ्याच क्षेत्रांतले बदल डिजिटल तंत्रज्ञानाचीच वाटा चोखाळत येऊ घातले आहेत, ते पाहता बॅंकिंग आणि आर्थिक व्यवहार याच वाटेनं जाणार हे उघड आहे.\nनोटबंदीचा धक्का आणि ‘५० दिवसांत सगळं पूर्ववत होईल,’ असं सांगता सांगता आता पूर्वीइतक्‍या नोटा बॅंकांत येणारच नाहीत, असं सांगायलाही सुरवात झाली. ती कॅशलेसकडं ढकलणारी आहे. त्याची अनिवार्यता मान्य केली तरी तातडीनं त्यासाठी आवश्‍यक त्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीकडं वळायला हवं. हे गतीनं करताना सरकारनं यातल्या मूलभूत सोई तयार कराव्यात आणि खासगी क्षेत्रानंही आपला वाटा उचलावा, हाच मार्ग योग्य ठरतो. कॅशलेस व्यवहारातली लूटमार, फसवणूक यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि फसवणूक झालीच तर त्यावरचे कायदेशीर इलाज याच्या कालसापेक्ष चौकटीही नव्यानं तयार कराव्या लागतील. किमान इथं तरी पक्ष आणि राजकीय लाभ-हानीपलीकडं एकत्र यायला हवं.\nखरं आव्हान आहे ते काळा पैसा पोसणाऱ्या राजकीय व्यवस्थेला वळण लावण्याचं. याच व्यवस्थेचा लाभ घेत निवडणुका जिंकायच्या आणि काळ्या पैशावर भाषणं ठोकत राहायचं हा निखालस दुतोंडीपणा आपल्या देशातल्या राजकीय संस्कृतीचा भाग बनला आहे. याला कोणताही मोठा पक्ष अपवाद नाही. लोकसभा निवडणुकीत ज्या रीतीनं पैशांचा अमाप वापर झाला, तो कुठून आला, हे सांगायची तसदी घ्यावी असं कुणालाच वाटत नाही. परदेशातून निधी घेणाऱ्या अशासकीय स्वयंसेवी संस्थांवर करडी नजर ठेवली जात आहे. मागच्या सरकारलाही या संस्था खुपत होत्याच. त्यातल्या गडबडी करणाऱ्यांना चाप लावायलाच हवा. मात्र, परदेशी देणग्या घेणाऱ्या राजकीय पक्षांची सगळ्यातून सुटका कशी होते परदेशी देणग्या घेण्यासाठी राजकीय पक्षांना बंदीच होती. तरीही भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना असा निधी मिळाल्याचं ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक राईट’ या संस्थेनं समोर आणलं. खरंतर हा कायदेभंग होता आणि त्यासाठी दोन्ही पक्षांवर कारवाईच व्हायला हवी होती. दिल्ली उच्च न्यायालयानं याविरोधात निकालही दिला होता. त्यावरचं अपील सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होतं. या स्थितीत परकीय कंपनीची व्याख्याच बदलण्याचा कायदा करण्यात आला.\nप्रत्येक मुद्द्यावर भांडणारे दोन्ही पक्ष या मुद्द्यावर एकत्र आले आणि कायद्यातच बदल करून परकीय निधी घेणं त्यांनी कायदेशीर बनवलं. आश्‍चर्याची बाब म्हणजे, हे पूर्वलक्ष्यी प्रभावानं लागू झालं. म्हणजे आधी घेतलेल्या बेकायदा देणग्याही पावन झाल्या. हा कायद्यातला बदल करणारं सरकारही मोदींचंच आहे आणि त्याला विनाचर्चा पाठिंबा राहुल गांधी यांची काँग्रेस देते. हा बदलही वित्त विधेयक म्हणून आणि विनाचर्चा झाला. कोणते परकीय देणगीदार धर्मार्थ म्हणून राजकीय पक्षांना देणग्या देत असतील किमान हे महान देणगीदार कोण, त्यांचा हेतू काय, हे का विचारलं जात नाही किमान हे महान देणगीदार कोण, त्यांचा हेतू काय, हे का विचारलं जात नाही स्वयंसेवी संस्थांना देणग्यांची चंदी देऊन धोरणांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न परदेशातल्या शक्ती करत असतील, तर राजकीय पक्षांना केवळ शुद्ध हेतूनं देणग्या दिल्या गेल्या असतील काय स्वयंसेवी संस्थांना देणग्यांची चंदी देऊन धोरणांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न परदेशातल्या शक्ती करत असतील, तर राजकीय पक्षांना केवळ शुद्ध हेतूनं देणग्या दिल्या गेल्या असतील काय आताही नोटबंदीनंतर सामान्य माणसानं कोणत्याही कारणानं घरात ठेवलेली रक्कम एका मर्यादेहून अधिक असेल तर प्राप्तिकर खात्याच्या चौकशीला संबंधितांना सामोरं जावं लागेल. प्रशांना उत्तर द्यावी लागतील. ती समाधानकारक नसतील तर हा पैसा काळा ठरून त्यावर कारवाई होईल. राजकीय पक्षांनी मात्र ‘कागज के टुकडे’ झालेल्या हजार-पाचशेच्या कितीही नोटा बॅंकेत भरल्या तरी त्यांना प्रश्‍न विचारले जाणार नाहीत. त्यांना प्राप्तिकराची सवलत कायम राहील, हा अजब न्याय नव्हे काय आताही नोटबंदीनंतर सामान्य माणसानं कोणत्याही कारणानं घरात ठेवलेली रक्कम एका मर्यादेहून अधिक असेल तर प्राप्तिकर खात्याच्या चौकशीला संबंधितांना सामोरं जावं लागेल. प्रशांना उत्तर द्यावी लागतील. ती समाधानकारक नसतील तर हा पैसा काळा ठरून त्यावर कारवाई होईल. राजकीय पक्षांनी मात्र ‘कागज के टुकडे’ झालेल्या हजार-पाचशेच्या कितीही नोटा बॅंकेत भरल्या तरी त्यांना प्रश्‍न विचारले जाणार नाहीत. त्यांना प्राप्तिकराची सवलत कायम राहील, हा अजब न्याय नव्हे काय स्वच्छतेचा पुकारा करत आणि भ्रष्टाचाराविरुद्ध नाकं मुरडत सत्तेवर आलेल्यांनी ही विसंगती का ठेवावी स्वच्छतेचा पुकारा करत आणि भ्रष्टाचाराविरुद्ध नाकं मुरडत सत्तेवर आलेल्यांनी ही विसंगती का ठेवावी राजकीय पक्षांना २० हजारांहून कमी रकमेच्या कितीही देणग्या त्यांचा स्रोत जाहीर न करता घ्यायची\nमुभा आहे. त्यावर प्राप्तिकरही नाही. राजकीय पक्षांचे हे व्यवहार माहिती अधिकाराच्या कक्षेत नाहीत. ते तसे नसावेत यावर सर्वपक्षीय सहमतीच असते. आता कुणी नेहमीप्रमाणं ‘गेल्या ६० वर्षांत चाललं, आत्ताच का खुपायला लागलं’ असा गेल्या अडीच वर्षांतला सवयीचा सवाल टाकेलही. मात्र, पूर्वी चाललं तेच आत्ताही चालवायचं, तर लोकांनी सरकार कशाला बदललं’ असा गेल्या अडीच वर्षांतला सवयीचा सवाल टाकेलही. मात्र, पूर्वी चाललं तेच आत्ताही चालवायचं, तर लोकांनी सरकार कशाला बदललं सरकारच्या चांगल्या निर्णयाला पाठिंबा देतानाही त्यातल्या त्रुटी दाखवणं, प्रश्‍न विचारणं, विसंगती उघड करणं हा लोकशाहीतला हक्क नाकारायचं काही कारण नाही. आता निवडणूक आयोगानंच पुढाकार घेऊन राजकीय पक्षांना दोन हजारांवरच्या देणग्यांचे तपशील सांगणं बंधनकारक करायला सुचवलं आहे, तसंच देशातल्या जवळपास एक हजार ९०० राजकीय पक्षांपैकी कधीच निवडणूक न लढवणाऱ्या पक्षांच्या प्राप्तिकर सवलतीवरही बोट ठेवलं आहे. ‘हे आत्ताच का सरकारच्या चांगल्या निर्णयाला पाठिंबा देतानाही त्यातल्या त्रुटी दाखवणं, प्रश्‍न विचारणं, विसंगती उघड करणं हा लोकशाहीतला हक्क नाकारायचं काही कारण नाही. आता निवडणूक आयोगानंच पुढाकार घेऊन राजकीय पक्षांना दोन हजारांवरच्या देणग्यांचे तपशील सांगणं बंधनकारक करायला सुचवलं आहे, तसंच देशातल्या जवळपास एक हजार ९०० राजकीय पक्षांपैकी कधीच निवडणूक न लढवणाऱ्या पक्षांच्या प्राप्तिकर सवलतीवरही बोट ठेवलं आहे. ‘हे आत्ताच का’ असले प्रश्‍न करण्यापेक्षा राजकीय अर्थव्यवहार स्वच्छ करण्याची संधी म्हणून याकडं पाहायला हवं. बॅंकेसमोर रांगेत उभं राहण्याला देशभक्तीचा निकष समजणाऱ्यांचंही यावर दुमत होऊ नये.\nआर्थिक आघाडीवर झाडू घेऊन साफसफाई करायचीच असेल, तर सरकारनं निवडणूक आयोगाच्या सूचनेवर विनविलंब अंमलबजावणी करायला काय हरकत आहे निवडणूक आयोगानं २० हजारांएवजी स्रोत जाहीर न करण्याची सवलत दोन हजांवर आणायची शिफारस केली आहे. खरतर स्वच्छ सरकारनं प्रत्येक रुपया कुणाकडून आला, हे सांगण्याची सक्ती करणारी भूमिका घ्यायला हवी. आधी सत्ताधारी भाजपनं आपला पैसा कुठून आला याचे सगळे तपशील देऊन या स्वच्छतामोहिमेला सुरवात केली तर ते अधिक समयोचितही ठरेल. मग इतर ‘भ्रष्टां’ना शिव्या घालण्याचा त्यांना नैतिक आधारही राहील.\nउद्याच्या भल्याचा वायदा मान्य करून सामान्य माणूस नोटबंदीची कळ सोसतोच आहे. उद्याच्या स्वच्छ राजकारणासाठी सगळेच पक्ष अशी कळ सोसतील काय\nबिगर बॅंकिंग कंपन्यांवर रिझर्व्ह बॅंकेचा बडगा\nमुंबई - बिगर बॅंकिंग वित्त क्षेत्रातील घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेने कडक पावले उचलली आहेत. गैरप्रकार करणाऱ्या बिगर बॅंकिंग...\nमुंबई - खनिज तेल उत्पादक देशांनी उत्पादनात कपातीची घोषणा केल्यानंतर तेलाचा भाव वधारला. यामुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी चौफेर विक्री...\nमहापालिकेचे भंगार कोठार ‘फुल’\nपिंपरी - महापालिकेच्या भंगार साहित्याच्या लिलाव प्रक्रियेला विलंब होत असल्याने नेहरूनगर कोठार पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे विविध विभागांकडील...\n...तर भाजप धोकादायक पक्ष- रजनीकांत\nचेन्नई- विरोधी पक्षांना जर भारतीय जनता पक्ष हा धोकादायक आहे असे वाटत असेल तर, नक्कीच तसे असू शकते असे विधान सुपरस्टार रजनीकांत यांनी केले आहे....\nभाजपचा भरोसा मोदींवर; काँग्रेसचा राहुलवर\nजयपूर : राजस्थानात यंदा सत्तेवर येण्याची दाट शक्‍यता असल्यामुळे कॉंग्रेसच्या गोटात उत्साह असला, तरी सत्तारूढ भाजपनेही काही पत्ते राखून ठेवले आहेत....\nपौड रस्ता - कोथरूडमधील होर्डिंग, फ्लेक्‍स, बॅनरबाजीचे पेव नागरिकांच्या चर्चेपुरतेच मर्यादित होते; मात्र सोशल मीडियावरील एका व्हिडिओने झोपेचे सोंग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahitisagar.com/0530.php", "date_download": "2018-11-13T07:39:38Z", "digest": "sha1:JKXPJ743ITIMANUCVKKW67YL42BYXBL6", "length": 5101, "nlines": 50, "source_domain": "mahitisagar.com", "title": " ३० मे", "raw_content": "दिनविशेष : ३० मे\nहा या वर्षातील १५०वा (लीप वर्षातील १५१ वा) दिवस आहे.\n: पु. ल. देशपांडे यांना ’त्रिदल’ संस्थेच्या वतीने ’पुण्यभूषण पुरस्कार’ प्रदान\n: गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला.\n: एअरबस ए-३०० विमानांची सेवा सुरू झाली.\n: दुसरे महायुद्ध – इंग्लंडच्या १००० विमानांनी जर्मनीतील कोलोन शहरावर तुफानी बॉम्बहल्ला केला.\n: मुंबई नभोवाणी केंद्राची सुरुवात\n: हेन्‍री (तिसरा) फ्रान्सचा राजा बनला.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n: परेश रावळ – अभिनेता\n: बॉब विलीस – इंग्लिश जलदगती गोलंदाज\n: दीनानाथ दलाल – अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार (मृत्यू: १५ जानेवारी १९७१ - मुंबई)\n: डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर – इतिहासकार (मृत्यू: १० जुलै १९६९)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n: दर्शनसिंहजी महाराज – शिख संतकवी, ’मंजील-ए-नूर’ आणि ’मता-ए-नूर’ या ऊर्दू कवितासंग्रहांबद्दल त्यांना ऊद्रू अकादमीचे पुरस्कार मिळाले. (जन्म: १४ सप्टेंबर १९२१)\n: बांगलादेशचे ७ वे राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांची हत्या (जन्म: १९ जानेवारी १९३६)\n: सावळाराम लक्ष्मण हळदणकर – चित्रकार (जन्म: २५ नोव्हेंबर १८८२)\n: नारायण मल्हार जोशी – भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक (जन्म: ५ जून १८७९)\n: दत्तात्रय रामकृष्ण भांडारकर – प्राच्यविद्या संशोधक, विदीशाजवळील वीसनगर येथील उत्खनन आणि त्यात सापडलेला ’खाम बाबा पिलर’ हा स्तंभ हे त्यांचे एक प्रमुख संशोधन (जन्म: \n: प्रजाधिपोक ऊर्फ राम (सातवा) – थायलँडचा राजा (जन्म: ८ नोव्हेंबर १८९३)\n: विल्बर राईट – आपला भाऊ ऑर्व्हिल राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते (जन्म: १६ एप्रिल १८६७)\n: व्होल्टेअर – फ्रेन्च तत्त्वज्ञ व लेखक (जन्म: २१ नोव्हेंबर १९६४)\n: चार्ल्स (नववा) – फ्रान्सचा राजा (जन्म: २७ जून १५५०)\n: फ्रान्सला परकीय जोखडातून मुक्त करणार्‍या ’जोन ऑफ आर्क’ला चेटकीण ठरवून जाळण्यात आले. नंतर मात्र तिला संत ठरवले गेले. ती ’द मेड ऑफ ऑर्लिन्स’ या टोपणनावानेही ओळखली जाते. (जन्म: ६ जानेवारी १४१२)\n सूचना / तक्रारी / प्रतिक्रिया / माहिती देण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahitisagar.com/1113.php", "date_download": "2018-11-13T06:52:08Z", "digest": "sha1:EOG4J34F55BYIQQMLOL6REH2R2DELIWF", "length": 5208, "nlines": 41, "source_domain": "mahitisagar.com", "title": " १३ नोव्हेंबर : सहकार दिन", "raw_content": "दिनविशेष : १३ नोव्हेंबर : सहकार दिन\nहा या वर्षातील ३१७ वा (लीप वर्षातील ३१८ वा) दिवस आहे.\n: स्वीडनमधे घेतलेल्या सार्वमतात जनतेने युरोपियन समुदायात सामील होण्याचा निर्णय घेतला.\n: बांगला देशात आलेल्या भयानक चक्रीवादळात एका रात्रीत सुमारे ५,००,००० लोक मृत्यूमुखी पडले. ही विसाव्या शतकातील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्ती होती.\n: रविंद्रनाथ टागोर यांच्या ’गीतांजली’ला नोबेल पारितोषिक\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n: जूही चावला – अभिनेत्री\n: वसंतदादा पाटील – महाराष्ट्राचे ५ वे व ९ वे मुख्यमंत्री, सहकारी साखर कारखानदारीचे आधारस्तंभ (मृत्यू: १ मार्च १९८९)\n: गजानन माधव मुक्तिबोध – हिन्दी कवी, लेखक, टीकाकार व संपादक (मृत्यू: ११ सप्टेंबर १९६४)\n: इस्कंदर मिर्झा – पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९६९)\n: बॅ. मुकुंद रामराव जयकर – कायदेपंडित, पं. मोतीलाल नेहरूंचे सहकारी, संसदपटू आणि पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू (मृत्यू: १० मार्च १९५९)\n: गोविंद बल्लाळ देवल – आद्य मराठी नाटककार, स्वतंत्र मराठी लेखन आणि इंग्रजी, फ्रेन्च व संस्कृत नाटकांची भाषांतरे इ. अनेक प्रकार त्यांनी हाताळले होते. (मृत्यू: १४ जून १९१६)\n: आर. एल. स्टीव्हनसन – इंग्लिश लेखक व कवी (मृत्यू: ३ डिसेंबर १८९४)\n: महाराजा रणजितसिंग – शिख साम्राज्याचे संस्थापक (मृत्यू: २७ जून १८३९)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n: ऋषिकेश साहा – नेपाळी लेखक, राजकारणी व मानवाधिकार कार्यकर्ते (जन्म: \n: अंबूताई गोरे तथा सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी – ललित, वैचारिक, नाट्य, काव्य आदी विविध प्रकारांत मोठ्या प्रमाणावर लेखन करणार्‍या लेखिका. ’दुर्दैवाशी दोन हात’ या त्यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाला १९७५ मधे राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता. (जन्म: १५ ऑगस्ट १९१७)\n: इंदुभूषण बॅनर्जी – शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार (जन्म: १ नोव्हेंबर १८९३ - मेखलीगंज, कुच बिहार, पश्चिम बंगाल))\n: कृष्णदयार्णव – प्राचीन मराठी कवी. त्यांचा ’हरिवरदा’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. (जन्म: \n सूचना / तक्रारी / प्रतिक्रिया / माहिती देण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2018-11-13T07:41:42Z", "digest": "sha1:MJAPN473GHCE6DOBZU5G55KREH7CNQHV", "length": 9459, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लोणावळ्यातील चित्रकारांनी साकारलेल्या रांगोळीचे प्रदर्शन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nलोणावळ्यातील चित्रकारांनी साकारलेल्या रांगोळीचे प्रदर्शन\nलोणावळा – लोणावळा शहरातील आर्टिस्ट ग्रुपच्या कलाकारांनी दीपावलीच्या निमित्त नगरपरिषदेच्या आवारात साकारलेल्या दर्जेदार रांगोळ्यांनी लोणावळेकरांची मने जिंकली आहे. रांगोळ्यांचे प्रदर्शन पहाण्यासाठी लोणावळा शहर व परिसरातील नागरिक गर्दी करीत आहे.\nमागील काही वर्षांपासून लोणावळा शहर व परिसरातील हौशी चित्रकारांच्या वतीने दिपावलीनिमित्त रांगोळी प्रदर्शन आयोजित करण्यात येत होते. मात्र मागील आठ वर्षांपासून रांगोळी प्रदर्शनासाठी आवश्‍यक असलेल्या जागे अभावी रांगोळी प्रदर्शन होऊ शकले नव्हते. यावर्षी लोणावळा नगरपालिकेची प्रशस्त नवीन इमारत पूर्ण झाल्याने रांगोळी प्रदर्शनाच्या जागेचा प्रश्‍न मिटला.\nलोणावळा नगरपालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियान मोहिमेत योगदान देणाऱ्या लोणावळ्यातील कलाकारांच्या कलेला लोणावळा नगरपालिकेने नेहमीच प्रोत्साहन देत असते. लोणावळा नगरपालिकेने यावर्षी रांगोळी प्रदर्शनासाठी पालिकेच्या पहिल्या मजल्यावरील जागा उपलब्ध करून देत कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन दिले.\nया प्रदर्शनाचे उद्‌घाटन नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, नगरसेवक राजू बच्चे, देविदास कडू, निखिल कवीश्‍वर, ब्रिंदा गणात्रा, रचना सीनकर, अपर्णा बुटाला, मंदा सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड आदींसह कलाकार उपस्थित होते. हे प्रदर्शन 8 नोव्हेंबरपर्यॅंत सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत पाहावयास मिळणार आहे.\nया प्रदर्शनात ज्येष्ठ चित्रकार दत्ता थोरात व शिरीष बडेकर यांनी निसर्ग चित्रे, किशोर बनसोडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, बंडू येवले यांनी संत तुकाराम, प्रमोद पांचाळ, ऋषिकेश लेंडघर, सचिन कुटे, सागर तावरे, चंद्रकांत जोशी, संजय गोळपकर, रमेश बोंद्रे, सुनील बोके, प्रमोद कुटे व पूजा दासगुप्ता यांनी विविध स्त्री चित्रे तसेच अनुपम गुप्ता यांनी बाहुबली, समीर पिसे यांनी ऋषी कपूर, नितीन तिकोणे यांनी छत्रपती शिवाजी व संभाजी महाराज, गोपाळ विंचूरकर यांनी भव्य गालिचा, धनंजय होन्नंगी यांनी आदिवासी पुरुष व्यक्तीरेखा रांगोळीच्या माध्यमातून उत्तम साकारली असून, सुशील दासगुप्ता, दिलीप मानकामे, इकबालभाई, ज्योती दासगुप्ता, ईशान दासगुप्ता या कलाकारांनीही विविध विषयावर रांगोळ्या साकारल्या आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमहसूल मंत्र्यांचे ऊस शेतकऱ्यांच्या बद्दलचे प्रेम म्हणजे मगरीचे अश्रू – राजू शेट्टी\nNext articleलोणावळ्यातील “वॅक्‍स म्युझियम’मध्ये “सचिन तेंडुलकर’चा पुतळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/heavy/", "date_download": "2018-11-13T07:44:16Z", "digest": "sha1:FF3XLVJWOSCP3Y2QBTDM5V3LQSP5UZPI", "length": 11208, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Heavy- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n‘Realme2’ Budget Phone चा नवा पर्याय, फिचर्स एकदा वाचाच\nVIDEO जुही चावलामुळे हिट झाली बॉलिवूडमधल्या २ खानांची 'ही' गाणी\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\nMorning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\n14 वर्षाच्या मुलापासून ते शिवसेना नेत्याच्या भाच्यापर्यंत, मुंबईत 11 दिवसात 8 हत्या\n'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'\nVIDEO: मुंबईत दहशत, भर चौकात पत्नीसमोर पतीवर वार करून केली हत्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nVIDEO जुही चावलामुळे हिट झाली बॉलिवूडमधल्या २ खानांची 'ही' गाणी\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nनोव्हेंबर महिन्यात लाँच होणार हे 5 टॉप स्मार्टफोन\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\nICC Women's World T20 : भारतीय महिला टीमने पाकचा उडवला धुव्वा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nपुढच्या २४ तासात मुंबई, कोकणात पडू शकतो मुसळधार पाऊस; विदर्भ कोरडाच\nरोह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. येत्या 24 तासात आणखी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय.\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nलातूरला गारपीटनं झोडपलं, शेतकऱ्यांवर दुहेरी संकट\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\nपरतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला\nविदर्भात आज मुसळधार पावसाचा इशारा, परतीचा पाऊस दणका देणार \nपावसानं शेतातली माती गेली, खडक राहिला, आता करायचं काय\nपूर्व भारतात कमी दाबाचा पट्टा; विदर्भासाठी पुढचे दोन दिवस संकटाचे\nVIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक \nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nVIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी\nयेत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा\nVIDEO : गडचिरोलीत मुसळधार पावसाने नद्यांना पूर, 130 गावांचा संपर्क तुटला\n‘Realme2’ Budget Phone चा नवा पर्याय, फिचर्स एकदा वाचाच\nVIDEO जुही चावलामुळे हिट झाली बॉलिवूडमधल्या २ खानांची 'ही' गाणी\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/dipika-have-fear-commitment-121872", "date_download": "2018-11-13T07:07:45Z", "digest": "sha1:APXUDT5EFW5BJS7VM5TJJ3SUCBJCOHXK", "length": 10695, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "dipika have fear of commitment दीपिकाला कमिटमेंटची भीती? | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 6 जून 2018\nरणवीर लग्नासाठी एकदम उत्साही आहे आणि त्याने हे अनेकदा बोलून दाखवले आहे; पण दीपिकाने याबाबतीत कधीच उत्साह दाखवलेला नाही.\nबॉलीवूडमध्ये सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. अनेक मोठ-मोठ्या कलाकारांच्या लग्नाचे सनई-चौघडे वाजले; पण गेल्या वर्षापासूनच रणवीर-दीपिकाच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. या दोघांकडून लग्नाबाबत तसे काही कळलेले नाही. नुकतेच या दोघांचे लग्न नोव्हेंबर मध्ये स्वित्झर्लंडला होणार, अशा अफवाही पसरल्या होत्या; पण त्या फोलच ठरल्या.\nदोघांकडूनही कसलेच कर्न्फ्मेशन आले नाही. खरं तर रणवीर लग्नासाठी एकदम उत्साही आहे आणि त्याने हे अनेकदा बोलून दाखवले आहे; पण दीपिकाने याबाबतीत कधीच उत्साह दाखवलेला नाही. रणवीरआधी तिचं नाव रणबीरवरशी जोडलं गेलं. रणबीरबरोबर तिला लग्नही करायचं होतं म्हणे पण त्याच्याबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर तिला कमिटमेंटची भीती वाटायला लागली की काय, अशी शंका येतेय. बाकी ती आणि रणवीरच जाणो\nचांगली स्थळे सुचवतो, आधी खात्यात पैसे टाका\nऔरंगाबाद - मुलामुलींच्या लग्नाच्या चिंतेत असलेल्या पालकांना फोन करून चांगली स्थळे सुचविण्याचे आमिष दाखवून पैसे उकळण्याचे प्रकार समोर येत आहेत....\nहौशी मराठी नाट्यस्पर्धेचा मार्ग मोकळा\nपिंपरी - चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या नूतनीकरणामुळे दरवर्षी होणाऱ्या राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या शहरात होणाऱ्या...\nभुकेल्यांच्या हाती क्रांतीचा उजेड देणारे \"गुलसितां'\nभुकेल्यांच्या हाती क्रांतीचा उजेड देणारे \"गुलसितां' नागपूर : लक्ष्मीच्या कपाळावर कुंकू नाही, तरीही तीन लेकरांसहित जीवनाचं हिरवं स्वप्न डोळ्यात....\nदिवाळीत 75 किलो सोन्याची विक्री\nजळगाव ः दिवाळीच्या मंगलमय पर्वात सोने, दुचाकी, चारचाकी वाहने, नवीन कपडे, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, ड्रायफ्रूट, विविध प्रकारची मिठाई, फराळांची मोठ्या...\n'खासदार बनसोडेंना नाचायला वेळ, सांत्वन करायला नाही'\nब्रह्मपुरी (ब्रह्मपुरी) : माचणुर (ता. मंगळवेढा) येथील एवढी मोठी घटना घडून प्रतीक शिवशरण हत्याप्रकरणाला 14 दिवसाचा कालावधी उलटूनही या सोलापुर लोकसभा...\nसरण रचून, कर्जबाजारी शेतकऱ्याचे आत्मदहन\nउमरी : तालुक्यातील मौजे तुराटी येथिल एका साठ वर्षाच्या शेतकऱ्याने सततच्या नापिकी व कर्जाला कंटाळून स्वताःच्या शेतात माडवाच्या लाकडाने स्वंताचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/16421", "date_download": "2018-11-13T07:57:52Z", "digest": "sha1:OZ3Y5WZBHW27D7N3K3M24FS3A3FONOSO", "length": 6036, "nlines": 84, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मासिके : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मासिके\nमासिके, स्पर्धा आणि वर्तमानपत्रांत लेख छापून आणण्याकरिता काय करावे लागते\nनमस्कार, मी सचिन काळे. एक नवलेखक वास्तविक एवढी वर्षे माझा साहित्यलेखनाशी कधी संबंध आला नव्हता. हो वास्तविक एवढी वर्षे माझा साहित्यलेखनाशी कधी संबंध आला नव्हता. हो शाळेत बालपणी तेवढे 'मी मोठेपणी शिक्षक/पंतप्रधान/वैज्ञानिक झालो तर शाळेत बालपणी तेवढे 'मी मोठेपणी शिक्षक/पंतप्रधान/वैज्ञानिक झालो तर' छाप निबंध लिहिल्याचे तेवढे आठवते. आणि त्या निबंधात मी तोडलेले तारे, शिक्षकांच्या डोळ्यांपुढे चमकल्याचे अजूनही आठवते. तसेच, अजून एकदा एका छोकरीला पत्रलेखन करण्याचा माझा प्रयत्न त्या मुलीच्या बापाने हाणून पाडून माझ्यातल्या लेखकाचा/कवीचा अंत केला होता. ज्याचा दुर्दैवी परिणाम एवढे दिवस आपल्यासारख्या साहित्यरसिकांना माझ्याकडून भविष्यात होऊ शकणाऱ्या साहित्यरचनेपासून दूर ठेवण्यात झाला. असो\nRead more about मासिके, स्पर्धा आणि वर्तमानपत्रांत लेख छापून आणण्याकरिता काय करावे लागते\nकिशोर, चांदोबा, चंपक, ठकठक, आनंद, गंमतजंमत - आपलं भावविश्व व्यापून टाकलेली मासिकं\nशालेय जीवनात शत्रुपक्षातील पुस्तकांबरोबरच अत्यंत जिव्हाळ्यानं वाचली जाणारी मित्रपक्षातील मासिकं होती. किशोर, चांदोबा, चंपक, ठकठक, आनंद वगैरे अनेक मासिकांनी अपरीमित आनंद दिला आहे. आपल्या या लाडक्या मित्रांच्या आठवणी इथे जागवूयात.\nविशेष सुचना : कृपया कोणत्याही मासिकातील उतारा इथे जसाच्या तसा लिहू नये.\nRead more about किशोर, चांदोबा, चंपक, ठकठक, आनंद, गंमतजंमत - आपलं भावविश्व व्यापून टाकलेली मासिकं\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/9/14/Tanaya-gawade-shaped-ganesh-idol-for-ganpati-festival.html", "date_download": "2018-11-13T07:14:59Z", "digest": "sha1:JH7GLRIJMLPF4CL2QGAZ2ODH2RWOF4GU", "length": 3351, "nlines": 19, "source_domain": "mahamtb.com", "title": " स्वत: साकारला घरचा बाप्पा! स्वत: साकारला घरचा बाप्पा!", "raw_content": "\nस्वत: साकारला घरचा बाप्पा\nमुंबई : सेलिब्रिटींपासून ते नेते मंडळींपर्यंत अगदी सगळ्यांच्या घरोघरी बाप्पा विराजमान झाले. पण यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान एक नवीन ट्रेंड पाहायला मिळाला, तो म्हणजे आपल्या घरच्या गणपती बाप्पाच्या मूर्तीला स्वत: आकार द्यायचा. त्यानंतर या मूर्तीची घरी स्थापना करायची. अर्थात आपल्या घरचा बाप्पा आपण स्वत: साकारायचा.\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेता राकेश बापट व दिग्दर्शक रवी जाधव या सेलिब्रिटींनी आपला बाप्पा घरीच तयार केला. हाच ट्रेंड लवकरच सामान्यांमध्येही येत असल्याचे दिसून येते. मुंबईतील काळचौकी अभ्युदर नगर येथे राहणाऱ्या तनया गावडे हिने देखील आपल्या घरच्या बाप्पाची मूर्ती स्वत: साकारली आहे. गेली दोन वर्षे ती हे करत आहे. तनया फॅशन डिझाइनिंग निमित्त पुण्यात असते. गणपती निमित्त ती सध्या मुंबईत आली आहे. ही गणपतीची मूर्ती तनयाने पुण्यातील गणेश चित्रशाळेत बनवली. तेथून ती मूर्ती जपत सांभाळत ती मोठ्या काळजीने मुंबईत घेऊन आली. गावडे कुटंबियांच्या घरचा हा गणपती दीड दिवस असतो. त्यामुळे स्वत: साकारलेल्या या बाप्पांच्या मूर्तीचे आज विसर्जन करताना तनयाने जड अंत:करणाने त्यांना निरोप दिला.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/5/15/Article-on-Israel-Palestine-Conflict-by-Vijay-Kulkarni.html", "date_download": "2018-11-13T07:05:01Z", "digest": "sha1:GDTNLDXRRFFF4EPSPU2Y2ZZNMSB7GA5Z", "length": 10254, "nlines": 15, "source_domain": "mahamtb.com", "title": " जेरुसलेमवरुन वादंग... जेरुसलेमवरुन वादंग...", "raw_content": "\nसीमावाद हे केवळ भारत-पाकिस्तान किंवा भारत-चीनपुरते मर्यादित नाहीत, तर जगभरात या सीमावादावर कित्येक युद्ध छेडली गेली. पण, आज २१ व्या शतकातही सीमावादांमुळे उद्भवणार्‍या तणावाला आणि युद्धसदृश प्रसंगांना अजूनही पूर्णविराम लागलेला नाही. इस्रायल-पॅलेस्टाईन सीमावाद आणि संघर्ष हा त्याचेच एक धगधगते उदाहरण...\nगेल्या वर्षी डिसेंबरमध्ये इस्रायलची राजधानी तेल अवीव असतानादेखील तेथील अमेरिकन दूतावास जेरुसलेममध्ये हलविण्याची ऐतिहासिक घोषणा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. त्यांच्या या आणखी एक धक्कादायक आणि अनपेक्षित घोषणेमुळे जगभरात टीकात्मक सूर आळवणार्‍या प्रतिक्रिया उमटल्या. युरोपीय महासंघानेही अमेरिकेच्या या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली पण, ट्रम्प यांनी इस्रायलला अगदी झुकते माप देत जेरुसलेमला अमेरिकी दूतावास सुरू करून दाखवलाच. दूतावासाच्या औपचारिक उद्घाटनाचा जंगी सोहळा जेरुसलेममध्ये सोमवारी पार पडला. यावेळी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंसह अनेक उच्चपदस्थ अमेरिकी-इस्रायल अधिकार्‍यांसह इवान्का ट्रम्प यांनीही हजेरी लावली. पण, जेरुसलेमला दूतावास हलविण्याबाबत अत्यंत आग्रही असलेले, या मागणीचे जनक डोनाल्ड ट्रम्प यांची अनुपस्थिती मात्र साहजिकच चर्चेचा विषय ठरली. त्यामुळे एकीकडे जेरुसलेमच्या या नूतन अमेरिकी दूतावासात अमेरिकी राष्ट्रगीताचे सूर घुमत होते, तर दुसरीकडे इस्रायल-पॅलेस्टाईन सीमेवर मात्र अशांतता वाढत होती.\nइस्रायलच्या सैन्याने सीमेवरील कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न करणार्‍या पॅलेस्टिनी आंदोलनकर्त्यांवर अश्रुधुराच्या मार्‍यासह गोळ्याही झाडल्या. इस्रायली सैन्याच्या या गोळीबारात ४३ नागरिकांचा मृत्यू झाला असून ३०० हून अधिक पॅलेस्टिनी जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. त्यामुळे गाझा पट्टीसह इस्रायल-पॅलेस्टाईन सीमेवरील तणाव वाढला असून पॅलेस्टाईनला नियंत्रित करणार्‍या हमासने मंगळवारी बंदची हाक दिली आहे. पॅलेस्टाईनचा इस्रायलचा अमेरिकी दूतावास जेरुसलेममध्ये आणण्याचा तीव्र विरोध होता. कारण, अजूनही जेरुसलेम आणि त्याच्या शहरी सीमांवरून वाद आहेतच. त्यातच अमेरिकेचा दूतावास हा पश्‍चिम जेरुसलेमधील ‘नो मॅन्स लँड’च्या क्षेत्रात उभारला असल्याचाही पॅलेस्टाईनचा आक्षेप आहे. त्यामुळे हा तिढा प्रलंबित असताना आणि लोकांचा विरोध असताना जेरुसलेमवर पूर्ण हक्क सांगणार्‍या इस्रायलचा पॅलेस्टाईनने विरोध दर्शविला आहे. तसेच, पॅलेस्टाईनला भविष्यात एक स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळाल्यास जेरुसलेमचा पूर्व भाग हा त्यांच्या राजधानीच्या शहरासाठी प्रस्तावित आहे. त्यामुळे अशाप्रकारे इस्रायलच्या ७० व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून अमेरिकी दूतावास जेरुसलेममध्ये आणणे, हे अरबबहुल पॅलेस्टाईनला साहजिकच रुचणारे नाही. त्यामुळे विरोधासाठी मोठ्या संख्येने पॅलेस्टिनी नागरिकांनी इस्रायलच्या सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला आणि हिंसाचार उफाळून आला. २०१४ नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने पॅलेस्टिनी नागरिकांना इस्रायलींनी कंठस्नान घातले आहे. त्यामुळे इस्रायल आणि नेतान्याहू यांच्याविरोधातील रोषात अधिकच भर पडली आहे.\nजरी जेरुसलेम हे ज्यूंसाठी एक पवित्र शहर असले, त्यांची मंदिरे-स्मारके तिथे असली तरी पॅलेस्टिनी अरबांसाठीही जेरुसलेमचे इस्लामिक महत्त्व आहेच. शिवाय, जेरुसलेममध्ये तीन लाखांहून अधिक अरबी लोकसंख्या असल्याचेही म्हटले जाते. त्यामुळे वादंगाने वेढलेल्या या जेरुसलेममध्ये ट्रम्प आणि अमेरिकेने आपला इस्रायलमधील दूतावास स्थानांतरित केल्याने अमेरिकेने इस्रायलवरील जेरुसलेम शहरावरचा पूर्ण हक्क मान्य केल्याचेच प्रतीत होते. त्यामुळे पॅलेस्टाईनकडून त्याचा तीव्र विरोध होऊन, अशी परिस्थिती उद्भवणार याची इस्रायललाही कुठे तरी कल्पना होतीच. म्हणूनच इस्रायलनेही सीमावर्ती भागात आपल्या सैनिकांचा चोख बंदोबस्त ठेवला होताच आणि म्हणूनच सीमेवर इस्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन संघर्षाची पुनश्‍च परिणती पाहायला मिळाली.\nत्यातच ट्रम्प यांनी जेरुसलेमला जरी इस्रायलच्या राजधानीचा दर्जा दिला असला तरी सीमावाद इस्रायल आणि पॅलेस्टाईनने चर्चेने आणि सामोपचाराने सोडवावा, असे म्हटले आहे. म्हणजे, पुढे पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळाल्यास जेरुसलेम या पवित्र शहराचा काही भाग इस्रायलमध्ये, तर काही पॅलेस्टाईनमध्ये असेल काय, हे येणारा काळच ठरवेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://nmk.co.in/s/nmk-zp-pune-nhm-96-posts/9968/", "date_download": "2018-11-13T07:41:40Z", "digest": "sha1:QL4DUQZIW3AQNXYRHTF2CLKKPO4KM5I6", "length": 3926, "nlines": 76, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - पुणे जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण ९६ जागा - NMK.CO.IN", "raw_content": "\nपुणे जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण ९६ जागा\nनवीन जाहिराती मागोवा प्रवेशपत्र निकाल\nपुणे जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण ९६ जागा\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, पुणे यांच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी (पुरुष), वैद्यकीय अधिकारी (स्त्री), डायलेसिस टेक्निशिअन, मॅनेजर, बालरोगतज्ञ, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, ऑप्टोमेंट्रीस्ट, अधिपरिचारिका, लेखापाल, फिजिओथेरेपिस्ट, जिल्हा समन्वयक, विशेषज्ञ (NPCDCS) दंत आरोग्यक, विशेषज्ञ (NPHCE) अशा एकूण ९६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख १९ नोव्हेंबर २०१८ आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nकृपया NMK करिता NMK.CO.IN सर्च करा व मित्रांना आवश्य सांगा\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात हंगामी पदाच्या १२८ जागा\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात हंगामी पदाच्या १२८ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/photos/6851-bjp-wins-in-karnataka-rahul-gandhi-troll-on-social-media", "date_download": "2018-11-13T06:59:07Z", "digest": "sha1:CGDCEFYEVO56NNK6LWUMDCLT6UYE24OL", "length": 4769, "nlines": 135, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "राहुल गांधीला ट्रोलरर्सने केले हैराण, सोशल मीडियावर jokesचा भडीमार - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nराहुल गांधीला ट्रोलरर्सने केले हैराण, सोशल मीडियावर jokesचा भडीमार\nहिटलरपासून नेमकी प्रेरणा कुणी घेतली- स्मृती इराणींचा राहुल गांधींना टोला\nहल्ला घडविणारे त्याची निंदा कशी करतील- राहुल गांधींच पंतप्रधान मोदींवर टिकास्त्र\nराहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक प्रकरणी भाजप कार्यकर्त्याला अटक\nराहुल गांधी येणार मराठवाड्याचा दौऱ्यावर\nराहुल गांधी, हिंदुत्व आणि गुजरात निवडणूक\nसुपरहिरोचे जनक स्टेन ली यांचं निधन\n‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची धमाल, पाहा फोटो\n‘केदारनाथ’… ट्रेलर पाहून तुम्हाला ‘टायटॅनिक’ आठवला का\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\nपुरुष आणि तृतीयपंथीयांवर होणाऱ्या बलात्काराचं काय\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या\nआता फेसबुकवर तयार करा मजेशीर व्हिडीओ, फेसबुकचं नवं अॅप लाँच\n#MeToo प्रकरणी ‘कुक्कू’ ‘गायतोंडे’च्या पाठीशी\nहिवाळ्यात 'अशी' घ्या आरोग्याची काळजी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/doctor-forged-currency-notes-arrested-kolhapur-21449", "date_download": "2018-11-13T08:11:53Z", "digest": "sha1:DSSLINQDJAPIMLXFEUXIHP7ANSZ5RZOY", "length": 12352, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "doctor forged currency notes, arrested in Kolhapur कोल्हापूर: डॉक्टरने छापल्या नकली नोटा | eSakal", "raw_content": "\nकोल्हापूर: डॉक्टरने छापल्या नकली नोटा\nशुक्रवार, 16 डिसेंबर 2016\nकोल्हापूर : नोटा स्कॅनिंग करून खपविणाऱ्या डाॅक्टरला आज (शुक्रवार)अटक करत त्याच्याकढून सतरा हजार रुपयांच्या खोट्या नोटा जप्त करण्यात आल्या. सुधीर रावसाहेब कुंबळे ( वय 33 ) रा. एव्हरग्रीन पार्क, नागाळा पार्क असे या डॉक्टरचे नाव आहे.\nकोल्हापूर : नोटा स्कॅनिंग करून खपविणाऱ्या डाॅक्टरला आज (शुक्रवार)अटक करत त्याच्याकढून सतरा हजार रुपयांच्या खोट्या नोटा जप्त करण्यात आल्या. सुधीर रावसाहेब कुंबळे ( वय 33 ) रा. एव्हरग्रीन पार्क, नागाळा पार्क असे या डॉक्टरचे नाव आहे.\nमिळालेली माहिती अशी कि, सुधीर याने दवाखान्यामधेच अत्याधुनिक पद्धतीचे स्कॅनर, प्रिंटर, कटर आणि एक्सल बॉण्ड कागद यांच्या साहाय्याने खोट्या नोटा बनवण्याचा व्यवसाय सुरु केला होता. देशातील सद्यस्थिती पाहता चलनी नोटांचा तुटवडा असल्यामुळे सध्या या नोटा हातोहात खपल्या जात होत्या. २ हजारांची नवीन नोट महिन्याभरापूर्वीच बाजारामध्ये दाखल झाली आहे तसेच अजूनही ही नोट अनेकांच्या खिशांपासून लांबच असल्यामुळे नोट अधिक प्रमाणात छापली जात होती. नकली नोट आहे हे समजू नये, यासाठी किरकोळ विक्रेत्यांना ह्या नोटा दिल्या जात असत. बाजारपेठेतील मंदी, चलनाचा तुटवडा यामुळे हे विक्रेते कुंबळेचे \"सॉफ्ट टारगेट' होते. अश्याच एका चप्पल विक्रेत्याकडे खरेदी साठी दोन हजारांची नोट खपवण्याचा प्रयत्न करत असताना हा डॉक्टर जाळ्यात अडकला. या विक्रेत्याच्या प्रसंगावधानामुळे आणि निरीक्षणामुळे नोट खोटी असल्याचे लक्षात आले.\nकुंबळे याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून खोट्या नोटा छपाईचे साहित्य जप्त केले आहे. याच बरोबर २०, १००, २००० रुपयांच्या एकूण १७ हजार रुपये किमतीच्या नोटा देखील जप्त केल्या आहेत.\nकॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या निधनाने नगर जिल्ह्यातील खंडकरी शेतकऱ्यांचा आवाज राज्य पातळीवर उठवून, त्यांना त्यांच्या जमिनी परत मिळवून देणारा एक...\nविकासाच्या वेगाला हवे सुविधांचे लॅंडिंग\nदेशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या...\nसॉ मिलला फुकट जागा\nलातूर - तत्कालीन नगरपालिकेने खिरापत वाटावी तशा स्वतःच्या जागा वाटप केल्याने याचे परिणाम सध्याच्या महापालिकेला भोगावे लागत आहेत. मोक्‍याच्या ठिकाणच्या...\nमालिक का रहम और किस्मत का ताला\nमालिक का रहम और किस्मत का ताला नागपूर : दुसऱ्याच्या हाताखाली काम करून जेमतेम पगारावर मालकाचे बोलणे खाण्यात त्याला रस नव्हता. एक दिवस त्याने नोकरीला...\nलाज बाजूला सारली अन्‌ चहाटपरी टाकली\nलाज बाजूला सारली अन्‌ चहाटपरी टाकली नागपूर : \"स्वतःकडे चार एकर शेती आहे. आणखी पाच एकर शेती ठेक्‍याने घेतली. कधी कमी तर कधी जास्त उत्पादन त्यातून...\nलोणावळा - लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा, भाऊबीज सण सरल्याने दिवाळीच्या सुट्यांमुळे लोणावळा व खंडाळा पर्यटकांनी गजबजला आहे. येथील बहुतांशी हॉटेल व रिसॉर्ट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/3/13/cilender-blast-11-houses-burn.html", "date_download": "2018-11-13T07:10:44Z", "digest": "sha1:SUNN67WGISWK54L2L44H5FYHDDH53WO3", "length": 3490, "nlines": 15, "source_domain": "mahamtb.com", "title": " गॅस सिलेंडर फुटले11 घरे जळून राख गॅस सिलेंडर फुटले11 घरे जळून राख", "raw_content": "\nगॅस सिलेंडर फुटले11 घरे जळून राख\n11 घरे जळून राख\nशहरातील शिवाजी नगर भागातील भुरे मामलेदार दालफड भागात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने 11 घरे जळून राख झाली. गेल्या महिन्यात जानकिनगर येथे आग लागुन अनेक घरे जळून राख झाली होती.तशीच पुनरावृत्ती झाल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात होती.\nभुरे मामलेदार परिसरातील दालफड भागात मोलमजुरी करणा­या नागरीकांची ओळीने 12 घरे पार्टेशनची आहेत.मंगळवारी सकाळी एका घरातील महिला घरातील देव्हा­यात दिवा लावून बाहेर गेली असता काही वेळाने अचानक घरात आग लागली. घरे पार्टेशनची असल्याने आगीने त्वरीत रौद्ररुप धारण केले. त्यातच 3 सिलेंडरचा स्फोट झाल्याने सर्व घरे आगीच्या भक्षस्थानी आली. आग लागली असल्याची माहिती मिळताच मनपाचे 3 बंब घटनास्थळी दाखल झाले परंतु दोन बंबांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. दरम्यान उशिरा पर्यंत पोलीस ठाण्यात आग बाबत कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती.\nमागील महिन्यात घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती\nमागील महिन्यात शहरातील जानकिनगर मध्ये अशाच प्रकारे आग लागली होती. पार्टेशनची घरे शेजारी - शेजारी असल्याने आगीने रौद्ररुप धारण केले होते. यात अनेकंाच्या संसारोपयोगी साहित्याची राखरांगोळी झाली होती. असाच प्रकार दालफड भागात झाला येथे सुध्दा अनेक कुटुंबांचे संसार आगीमुळे उघडयावर आले. संसारोपयोगी साहित्य जळून राख झाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/marathi-news-price-vegetables-get-decrease-86054", "date_download": "2018-11-13T07:11:02Z", "digest": "sha1:JAFA5SSPB74ZDNX2QRX6YZUGBCKR4F7H", "length": 12496, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news price of vegetables get decrease कोथिंबीर आणि मेथी झाली स्वत | eSakal", "raw_content": "\nकोथिंबीर आणि मेथी झाली स्वत\nबुधवार, 6 डिसेंबर 2017\nपाली : सध्या कोथिंबीर आणि मेथीचे पीक जोमात आले आहे. त्यामुळे पुणे आणि नवी मुंबई भाजी मंडईत कोथिंबीर आणि मेथी या दोन भाज्यांची आवक वाढली आहे. बाजारात सर्वत्र अगदी पाच व दहा रुपयांमध्ये जुडी मिळत आहे. त्यामुळे ग्राहक या भाज्या मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. या दोन भाज्या सोडल्या तर बाजारात इतर भाज्यांच्या किंमती मात्र वधारल्या आहेत. घरात मुबलक प्रमाणात मेथी आणि कोथिंबीर उपलब्ध होत असल्याने मेथीचे पराठे कोथिंबीरच्या वडया असे विविध पदार्थांचे बेत केले जात आहेत. त्यामुळे खवय्यांची सुद्धा चांगलीच चंगळ होत आहे. या भाज्या नाशवंत असल्याने लवकर खराब होतात. तसेच मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.\nपाली : सध्या कोथिंबीर आणि मेथीचे पीक जोमात आले आहे. त्यामुळे पुणे आणि नवी मुंबई भाजी मंडईत कोथिंबीर आणि मेथी या दोन भाज्यांची आवक वाढली आहे. बाजारात सर्वत्र अगदी पाच व दहा रुपयांमध्ये जुडी मिळत आहे. त्यामुळे ग्राहक या भाज्या मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. या दोन भाज्या सोडल्या तर बाजारात इतर भाज्यांच्या किंमती मात्र वधारल्या आहेत. घरात मुबलक प्रमाणात मेथी आणि कोथिंबीर उपलब्ध होत असल्याने मेथीचे पराठे कोथिंबीरच्या वडया असे विविध पदार्थांचे बेत केले जात आहेत. त्यामुळे खवय्यांची सुद्धा चांगलीच चंगळ होत आहे. या भाज्या नाशवंत असल्याने लवकर खराब होतात. तसेच मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे भाजी विक्रेत्यांना अगदी अत्यल्प दरात त्या विकाव्या लागत आहेत.\nस्वस्त दरात मिळत असल्याने घरात कोथिंबीर आणि मेथी या भाज्या खूप आहेत. मग या पासून पराठे आणि भाज्या आदी पदार्थ बनविते. मोठ्यांसह लहानगे देखील आवडीने हे पदार्थ खातात. त्यामुळे पौष्टिक अन्नघटक त्यांच्या पोटात जातात. अशी गृहिणी प्रतिक्रीया मेघना निंबाळकर यांनी दिली.\nआयुक्तालयासाठी केवळ ४२ वाहने\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाचे क्षेत्रफळ ५१८ चौ. किलोमीटर आहे, तर पुणे आयुक्‍तालय त्यापेक्षा कमी आहे. पिंपरीत नवीन आयुक्‍तालयासाठी...\nमतदारांत जनजागृती करा - सुनील अरोरा\nपुणे - आगामी निवडणूकप्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणुकीशी संबंधित, तसेच ‘ईव्हीएम’ आणि ‘व्हीव्हीपॅट’ मशीनबाबत सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्तम...\nपुणे महापालिकेची १५ टीएमसी पाण्याची मागणी\nपुणे - पुणे शहराला पंधरा टीएमसी पाणी द्यावे, या मागणीसंदर्भात महापालिकेने राज्य जलसंपदा नियामक प्राधिकरणासमोर बाजू मांडली आहे. या मागणीच्यासंदर्भात...\n#PMRDAIssue अनधिकृत बांधकामांना दिलासा\nपुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत कपात केली आहे....\nपुणे लोकसभा जागेचा निर्णय प्रलंबित- पृथ्वीराज चव्हाण\nपुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, पुणे लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाने...\nपौड रस्ता - कोथरूडमधील होर्डिंग, फ्लेक्‍स, बॅनरबाजीचे पेव नागरिकांच्या चर्चेपुरतेच मर्यादित होते; मात्र सोशल मीडियावरील एका व्हिडिओने झोपेचे सोंग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7009-sambhaji-bhide-creates-controversy-over-his-statement-in-nashik", "date_download": "2018-11-13T07:21:14Z", "digest": "sha1:AH5M2UYDLA7EXTNYRC5NZ75JKVJU72ZJ", "length": 9697, "nlines": 143, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "'आंबा खाल्ल्याने जोडप्यांना अपत्यप्राप्ती' भिडे गुरुजींच्या विधानावर चौकार टीका - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'आंबा खाल्ल्याने जोडप्यांना अपत्यप्राप्ती' भिडे गुरुजींच्या विधानावर चौकार टीका\nजय महाराष्ट्र न्यूज, नाशिक\nशिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी पुन्हा एक वादग्रस्त विधान केलय. सर्वच थरातून त्याच्या या बेताल विधानावर प्रचंड टीका सुरु आहे.\nवादग्रस्त विधान करण्याचा संभाजी भिडे यांचा सिलसिला सुरूच आहे. राष्ट्रीयतेच्या कसोटीवर हिंदू- स्त्री पुरुष नपुंसक ठरवणाऱ्या भिडेंनी यावेळी अपत्य प्राप्तीसाठी चक्क त्याच्या शेतातला आंबा खाण्याचा सल्ला दिलाय.\nआपल्या शेतातील आंबे खाल्ल्याने जवळपास 150 जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. नाशिकमधील एका सभेत ते बोलत होते.\n“लग्न होऊन १५ वर्ष झालेल्यांनाही मुलं होतं नाहीत. अशा स्त्री, पुरुषांनी ही फळं खाल्ल्यास त्यांना निश्चित मुलं होतील. मी आतापर्यंत १८० हून जास्त जणांना, जोडप्यांना हे फळ खायला दिलं असून १५० पेक्षा जास्त जणांना मुलं झाली आहेत”, असं विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे. विशेष म्हणजे ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होईल असाही दावा त्यांनी केला आहे.\nही गोष्ट आपण फक्त आपल्या आईला सांगितली असून आता तुम्हाला सांगत आहोत असं त्यांनी यावेळी सांगितलं. संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर टीका होण्यास सुरुवात झाली असून अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.\nभिडेंचं विधान हे समस्त महिला वर्गाचा अपमान करणारा असल्याच सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. तर सरकारच्या मदतीने भिडे असे बेताल विधान करत असल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे. दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा भिडे यांना टोमणा लगावला आहे.\nमात्र, राज्यात अंधश्रद्धा विरोधी कायदा लागू झाला आहे त्यामुळे भिडेंवर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी अनिसने केली आहे.\nज्यांना मुलं झाली नाहीत, त्यांच्या आंब्याने काय मुलं होणार. असं म्हणत अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी श्री शिवप्रताप संघटनेचे संस्थापक मनोहर भिडे यांची खिल्ली उडवली. ते पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.\nस्वतःला शिक्षणातील गोल्ड मेडलिस्ट म्हणवणाऱ्या भिडेंनी अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचं काम केलंय. या वक्तव्याचा रिपोर्ट देऊन गुन्हा दाखल करण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न करणार असं ही कडू म्हणाले आहेत.\nधनंजय मुंडेंनी शिवसेना मंत्र्यावर केला घोटाळ्याचा खळबळजनक आरोप\nएसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला धनंजय मुंडेंचा पाठींबा\n‘सेल्फी विथ खड्डा’ आंदोलनाला सुरुवात\nशरद पवारांच्या सभेला अखेर पोलिसांची परवानगी\n‘सकारची ही कर्जमाफी फसवी’ - धनंजय मुंडे\nसुपरहिरोचे जनक स्टेन ली यांचं निधन\n‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची धमाल, पाहा फोटो\n‘केदारनाथ’… ट्रेलर पाहून तुम्हाला ‘टायटॅनिक’ आठवला का\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\nपुरुष आणि तृतीयपंथीयांवर होणाऱ्या बलात्काराचं काय\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या\nआता फेसबुकवर तयार करा मजेशीर व्हिडीओ, फेसबुकचं नवं अॅप लाँच\n#MeToo प्रकरणी ‘कुक्कू’ ‘गायतोंडे’च्या पाठीशी\nहिवाळ्यात 'अशी' घ्या आरोग्याची काळजी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/sports/7135-fifa-football-world-cup-2018-iran-pauses-portugal", "date_download": "2018-11-13T07:19:25Z", "digest": "sha1:WUVW3AOFCFVLGZ4GFGMDPCN2VUFB3RKI", "length": 5913, "nlines": 129, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "#FifaWorldCup2018 दिग्गज पोर्तुगालला इराणने बरोबरीत रोखले - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n#FifaWorldCup2018 दिग्गज पोर्तुगालला इराणने बरोबरीत रोखले\nपोर्तुगालचा संघ फुटबॉल विश्वचषकात दिग्गज समजला जात असला तरी इराणसारख्या संघाने त्याला बरोबरीत सोडवला.\nसोमवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात इराणने पोर्तुगालच्या तोडीस तोड खेळ केला आणि सामना 1-1 असा बरोबरीत सोडवला. सामना बरोबरीत सुटल्यामुळे पोर्तुगालचा संघ बाद फेरीसाठी पात्र झाला असून इराणचे आव्हान मात्र संपुष्टात आले आहे.\nसामन्याच्या 45 व्या मिनिटाला मात्र पोर्तुगालला गोल करण्यात यश\nपोर्तुगालच्या रिकार्डोने गोल केल्याने संघाला पहिल्या सत्रात आघाडी\nदुसऱ्या सत्रात पोर्तुगालपेक्षा इराणचा चांगला खेळ\nरोनाल्डोला या सामन्यातही स्पॉट किक मारण्याची संधी मिळाली, पण यामध्ये तो अपयशी ठरला.\nत्याचबरोबर इराणच्या एका खेळाडूला पाडल्यामुळे रोनाल्डोला पिवळे कार्ड\nनिर्धारीत वेळेनंतर भरपाई वेळेत पोर्तुगालच्या गोलजाळ्याजवळ त्यांच्याच खेळाडूच्या हाताला चेंडू लागला आणि इराणला स्पॉट किक\nभरपाई वेळेत तिसऱ्या मिनिटाला करिमने ही गोल करण्याची सोपी संधी दडवली नाही.\nया गोलसह इराणची पोर्तुगालबरोबर सामन्यात 1-1 अशी बरोबरी\n#FifaWorldCup2018 मोरॅक्को-स्पेनची बरोबरी,बरोबरीनंतरही स्पेन बाद फेरीत\n#FifaWorldCup2018 सौदी अरेबियाचा अखेरच्या लढतीत इजिप्तवर विजय\n#FifaWorldCup2018 उरुग्वेचा रशियावर 3-0 ने दमदार विजय\nआता फिव्हर 'फिफा विश्वचषक फुटबॉल'चा...\nक्रेझी फॅनचे 'फिफा फिव्हर' .....\n#FiFaWorldCup2018 सामन्याच्या अंतिम क्षणी गोल करत उरुग्वेने पटकावला विजय...\n#FiFaWorldCup2018 पोर्तुगाल आणि स्पेनची बरोबरी, रोनाल्डोची हॅटट्रिक\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/marathi-news-maharashtra-crop-insurance-farmer-99654", "date_download": "2018-11-13T07:33:47Z", "digest": "sha1:WD3SRXVWATNPAHJRNMWDGLW4JCLPV2GQ", "length": 13794, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news maharashtra Crop insurance farmer पीकविम्याची रक्‍कम आठवडाभरात द्या..! | eSakal", "raw_content": "\nपीकविम्याची रक्‍कम आठवडाभरात द्या..\nशनिवार, 24 फेब्रुवारी 2018\nमुंबई - \"प्रधानमंत्री पीकविमा योजने'अंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने मिळावी यासाठी कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव विजयकुमार यांनी आज विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. \"खरीप-2017' मधील योजनेत सहभागी शेतकऱ्यांना भात, मूग, उडीद, सोयाबीन पिकांच्या नुकसानभरपाईची रक्कम आठवडाभरात त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याबाबत अप्पर मुख्य सचिवांनी निर्देश दिले आहेत.\nमुंबई - \"प्रधानमंत्री पीकविमा योजने'अंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने मिळावी यासाठी कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव विजयकुमार यांनी आज विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. \"खरीप-2017' मधील योजनेत सहभागी शेतकऱ्यांना भात, मूग, उडीद, सोयाबीन पिकांच्या नुकसानभरपाईची रक्कम आठवडाभरात त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याबाबत अप्पर मुख्य सचिवांनी निर्देश दिले आहेत.\nदोन आठवड्यांपूर्वी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी याबाबत आढावा बैठक घेतली होती, त्याबाबत पाठपुरावा करण्यासाठी अप्पर मुख्य सचिवांनी पाचही विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली होती. विमा कंपन्यांना पीक उत्पादकतेविषयी सर्व आकडेवारी उपलब्ध करून दिली आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम तत्काळ जमा करण्यात यावी. बॅंकांमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यांबाबत ताळमेळ घालून रक्कम वितरीत केली जात असल्याचे विमा कंपन्याच्या प्रतिनिधींनी सांगितले. \"आपले सरकार' केंद्रावरून नोंद झालेल्या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्याशी आधार जोडणी करण्यात आली आहे. अशा खात्यांचे ताळमेळ करताना जास्त वेळ लावू नका, त्यांच्या खात्यात तातडीने रक्कम जमा करा अशा स्पष्ट सूचना अप्पर मुख्य सचिवांनी केल्या आहेत. \"खरीप 2017' मध्ये सुमारे 81 लाख शेतकरी या योजनेत सहभागी झाले आहेत. त्यातील सुमारे 8 लाख शेतकऱ्यांनी \"आपले सरकार' केंद्राच्या माध्यमातून नाव नोंदणी केली आहे. या आठवड्यातच त्यांच्या बॅंक खात्यात रक्कम जमा करावी, असेही विजयकुमार यांनी सांगितले. या\nबैठकीस \"ओरिएंटल इन्श्‍युरन्स', \"युनायटेड इंडिया इन्श्‍युरन्स', \"ऍग्रीकल्चर इन्श्‍युरन्स कंपनी ऑफ इंडिया', \"नॅशनल इन्श्‍युरन्स कंपनी', \"रिलायन्स जनरल' या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nएक हजार शिक्षक ठरणार अतिरिक्त\nनागपूर - अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फटका शहरातील महाविद्यालयांना बसला आहे. शहरात अकरावीच्या १९ हजार ९३१ जागा...\nवाघापेक्षा शेतकऱ्यांचा जीव मोलाचा - विजय वडेट्टीवार\nनागपूर - यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनक्षेत्रात टी १ (अवनी) वाघिणीला ठार करण्याच्या मुद्यावरून काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी...\n'नो पार्किंग'ची पाटी लावा\nपुणे : बिबवेवाडी येथील पर्पल प्लाझा या व्यावसायिक इमारतीत स्वतःची पार्किंग आहे. पण त्याचा वापर पार्किंगसाठी होत नाही. तेथील रस्त्याच्या दोन्ही...\nशासनाला कापूस मिळणे कठीण\nअमरावती - दिवाळी आटोपल्यानंतरही शासकीय खरेदीचा मुहूर्त निघालेला नाही. खुल्या बाजारात हमीदरापेक्षा पाचशे रुपये अधिक मिळत असल्याने शेतकरी समाधानी असून...\nपुणे महापालिकेची १५ टीएमसी पाण्याची मागणी\nपुणे - पुणे शहराला पंधरा टीएमसी पाणी द्यावे, या मागणीसंदर्भात महापालिकेने राज्य जलसंपदा नियामक प्राधिकरणासमोर बाजू मांडली आहे. या मागणीच्यासंदर्भात...\nपाणीपुरवठ्याबाबत पुढील सुनावणी 13 डिसेंबरला\nपुणे - पुणे शहराला पंधरा टीएमसी पाणी द्यावे, या मागणीसंदर्भात महापालिकेने राज्य जलसंपदा नियामक प्राधिकरणासमोर बाजू मांडली आहे. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahitisagar.com/0725.php", "date_download": "2018-11-13T06:44:24Z", "digest": "sha1:JFIY7IIK653NV2REF6JDQSL5Z23BYY25", "length": 4893, "nlines": 46, "source_domain": "mahitisagar.com", "title": " २५ जुलै", "raw_content": "दिनविशेष : २५ जुलै\nहा या वर्षातील २०६ वा (लीप वर्षातील २०७ वा) दिवस आहे.\n: भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून श्रीमती प्रतिभा पाटील यांचा शपथविधी\n: लान्स आर्मस्ट्राँगने आपली पहिली टूर डी फ्रान्स सायकल शर्यत जिंकली.\n: के. आर. नारायणन भारताचे १० वे, पहिले दलित आणि पहिले मल्याळी राष्ट्रपती बनले.\n: इजिप्तचे अध्यक्ष मोहम्मद होस्‍नी मुबारक यांची १९९५ च्या आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी दिल्या जाणार्‍या जवाहरलाल नेहरू पुरस्कारासाठी निवड\n: इस्त्राएल व जॉर्डनमधे १९४८ पासुन सुरू असलेले युद्ध अधिकृतरित्या समाप्त\n: स्पेनमधील बार्सिलोना येथे २५ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.\n: सोव्हिएत संघाची स्वेतलाना साव्हित्स्काया अंतराळात ’चालणारी’ (space walk) प्रथम महिला अंतराळवीर बनली.\n: जगातील पहिली ’टेस्ट ट्युब बेबी’ लुईस जॉन ब्राऊन, इंग्लंडमधील लँकेशायर येथे जन्माला आली.\n: दुसरे महायुद्ध – इटलीत बेनिटो मुसोलिनीची हकालपट्टी झाली.\n: कॅनडात आयकर लागू झाला.\n: आदिलशहाच्या आज्ञेवरुन मुस्तफाखान याने जिंजीनजीक शहाजीराजे यांना कैद केले.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n: सोमनाथ चटर्जी – लोकसभेचे सभापती आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते\n: विश्वनाथ वामन तथा वसंत बापट – कवी व संगीतकार (मृत्यू: १७ सप्टेंबर २००२)\n: सुधीर फडके ऊर्फ ’बाबूजी’ – गायक व संगीतकार (मृत्यू: २९ जुलै २००२)\n: जिम कॉर्बेट – ब्रिटिश - भारतीय वन्यजीवतज्ञ, शिकारी व लेखक (मृत्यू: १९ एप्रिल १९५५)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n: बी. आर. इशारा – चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक (जन्म: ७ सप्टेंबर १९३४)\n: कॅप्टन शिवरामपंत दामले – पुण्यातील महाराष्ट्रीय मंडळाचे संस्थापक, लष्करी शिक्षणाचे प्रसारक (जन्म: \n: गणेश वासुदेव जोशी उर्फ ’सार्वजनिक काका’ – समाजसुधारक, राष्ट्रवादी विचारसरणीचे व स्वदेशी चळवळीचे प्रणेते आणि पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक (जन्म: ९ एप्रिल १८२८)\n सूचना / तक्रारी / प्रतिक्रिया / माहिती देण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/-/articleshow/5289815.cms", "date_download": "2018-11-13T08:10:30Z", "digest": "sha1:KDOJ5V3IUYXNPEKOO745736MCX7T6G46", "length": 16623, "nlines": 147, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "thane + kokan news News: - ठाण्यात रंगणार 'इंदधनू'चे रंग! | Maharashtra Times", "raw_content": "\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवती\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवतीWATCH LIVE TV\nठाण्यात रंगणार 'इंदधनू'चे रंग\n१९८७पासून मनोरंजन, ज्ञान आणि प्रबोधन ही त्रिसुत्री अंगीकारून सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविणाऱ्या इंदधनूचा रंगोत्सव यंदा ५ आणि ६ डिसेंबर रोजी शिवसमर्थ शाळेच्या पटांगणावर रंगणार आहे.\n१९८७पासून मनोरंजन, ज्ञान आणि प्रबोधन ही त्रिसुत्री अंगीकारून सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविणाऱ्या इंदधनूचा रंगोत्सव यंदा ५ आणि ६ डिसेंबर रोजी शिवसमर्थ शाळेच्या पटांगणावर रंगणार आहे. सुप्रसिद्ध गीतकार स्वानंद किरकीरे, गुरू ठाकूर, प्रख्यात तबला वादक पं. मुकुंदराज देव या युवा कलाकारांना विशेष युवोन्मेष पुरस्काराने सन्मानित केले जाईल.\nकविता आणि अशिष सातव या डॉक्टर दाम्पत्यालाही युवोन्मेष पुरस्कार प्रदान केला जाईल. युवा कलावंत संजीव चिमलगी यांना सुधीर फडके युवोन्मेष पुरस्कार तर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संगीततज्ज्ञ डॉ. विद्याधर ओक आणि अभिनेत्री सुहास जोशी यांना 'इंदधनू महाराष्ट्र टाइम्स ठाणे मानबिंदू' पुरस्काराने गौरविले जाणार आहे. या पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या कारकिदीर्चा थोडक्यात आढावा आजपासून...\nगुरू ठाकूर- मनस्वी, हळवा गीतकार\n'कधी शब्द आले सूरांनीच न्हाले\nमलाही न कळले कसे गीत झाले'\nआपल्या कविता लेखनाच्या प्रेरणेकडे इतक्या हळुवारपणे बघणारा एक मनस्वी तरुण कवी म्हणजे गुरू ठाकूर. कवी, गीतकार, पटकथा, संवाद, अशा विविध भूमिका लीलया पेलणारा हा कलावंत. ही मेनका... असे रोमॅन्टिक गीत ज्याच्या लेखणीतून असे उमटते त्याच लेखणीतून 'दिनबंधू तू... यासारखे पसायदानही झिरपते आणि तीच लेखणी मामिर्क व्यंगचित्रही चितारते.\n'भय्या हात पाय पसरी' सारखे नाटक गुरूने लिहिले असले तरी त्याचे मन रमले ते चित्रपटांतच अग बाई अरेच्च्या, गोफ, चि. सौ. कां. मेरी फर्नांडिस, सोसायटी, प्रारंभ अशा चित्रपटांसाठी गुरूने संवाद लिहिले. तर अग बाई अरेच्च्या, आईचा गोंधळ, घर दोघांचे, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, सुंदर माझे घर या चित्रपटांसाठी सुरेल गाणीही गुरूने लिहिली. 'मन उधाण वाऱ्याचे' हे अत्यंत हळवे शब्द शिल्प खूपच गाजले. आणि गुरू ठाकूर हा एक मनस्वी कलावंत मराठी जनांच्या घराघरात पोहचला. मराठी भावगीत विश्वात आपल्या शब्दकळेने वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या गुरू ठाकूर यांनाही विशेष युवोन्मेष पुरस्काराने गौरविले जाणार आहे.\nस्वानंद किरकीरे- हिंदी चित्रपटातील मराठी तारा\nप्यार, इश्क, सफर या शब्दांच्या जंजाळातून बाहेर पडून हिंदी चित्रपट सृष्टीत गीतकार म्हणून स्वत:चे स्थान निर्माण करणारे मराठी नाव म्हणजे स्वानंद किरकीरे. लागा चुनरी मे दाग, परिणिता, खोया खोया चांद, लगे रहो मुन्नाभाई अशा अनेक चित्रपटांसाठी स्वानंदने गीतलेखन केले. मुन्नाभाई मधील 'वंदे मे था दम' या गाण्यासाठी २००७ मध्ये सवोर्त्कृष्ठ गीत लेखनाचा राष्ट्रीय पुरस्कारही त्याला मिळाला.\nगीतकार म्हणून आज नावारुपाला आला असला तरी हा बहुरंगी कलावंत गेली अनेक वषेर् हिंदी चित्रपटसृष्टीशी संबंधीत आहे. हजारो ख्वाइशे ऐसी, चमेली या चित्रपटात अभिनेता आणि सहायक दिग्दर्शक म्हणून स्वानंद पडद्यावर दिसला. एकलव्य आणि चमेली चित्रपटाचे संवादही त्यांनीच लिहिले.\nनॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा हा विद्याथीर् मूळचा इंदूरचा. आईवडिलांकडून लाभलेला संगीताचा वारसा त्याने यशस्वीपणे सांभाळला. नाटक, दूरदर्शन मालिका, संवाद लेखन, दिग्दर्शन, गीतकार आणि गायक अशा वेगवेगळ्या प्रांतात स्वानंदने मुशाफिरी केली. गुलाल, परिणिता, खोया खोया चांद सारख्या चित्रपटांसाठी पार्श्वगायन करून स्वानंदने आपली गायनातील नजाकतही रसिकांसमोर आणली. अनेक वर्षांनंतर स्वानंदने 'आओ साथी सपने देखे' या नाटकाचे दिग्दर्शनही केले. लवकरच प्रदशिर्त होत असलेल्या 'थ्री इडियट्स' या चित्रपटाची गीतेही स्वानंदनेच अत्यंत वेगळ्या पद्धतीने हाताळली आहेत.\nमिळवा ठाणे बातम्या(thane + kokan news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nthane + kokan news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nयुपीः हिंदू मुलांना सोप्या अतिशय पद्धतीने उर्दु भाषेचे शिक्ष\nराफेल विक्रीत अंबानींना लाभ पोहोचवला नाहीः दसॉल्ट CEO\nसैनिकाप्रमाणे सर्वांनी पृथ्वीचं संरक्षण करावंः राष्ट्रपती\nराफेल, नोटाबंदीवरून, माजी कर्मचाऱ्याचे राष्ट्रपतींना पत्र\nचेन्नईः भंगारातून साकारलेल्या कलाकृतींनी वाढवली रस्त्याची शो\nबहुतेक मुस्लिम संघटनांचा राम मंदिराला पाठिंबाःNCM अध्यक्ष\n'...घाणेकर'वरून मनसेचा खळ्ळ खट्याकचा इशारा\nडहाणूजवळ मालगाडीच्या डब्यांना आग; परेची वाहतूक विस्कळीत\nठाणे-मुलुंडच्या वेशीवरील वस्तीत ३० वर्षांनी वीज\nडहाणू: तांत्रिक बिघाडामुळे ११ गाड्या रद्द\nठाणे: एकतर्फी प्रेमातून महिलेवर चाकूहल्ला\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nठाण्यात रंगणार 'इंदधनू'चे रंग\nमोनोरेल हवी नवी मुंबईपर्यंत\nवालधुनी प्राधिकरणाचा सरकारला विसर...\nग्रामपंचायत निवडणुकीत सेनेची बाजी...\nरायगडमध्ये सेना-शेकाप युती कायम...\nरचना महाडिक रत्नागिरीतून बिनविरोध...\nकोपरीगावात आढळले मृत मासे...\nस्कायवॉकचा लोखंडी गर्डर कोसळला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mahitisagar.com/0825.php", "date_download": "2018-11-13T07:01:36Z", "digest": "sha1:F4IITGEQAOFOGBE3P3SWNDGDIIRU7ZNI", "length": 7642, "nlines": 65, "source_domain": "mahitisagar.com", "title": " २५ ऑगस्ट", "raw_content": "दिनविशेष : २५ ऑगस्ट\nहा या वर्षातील २३७ वा (लीप वर्षातील २३८ वा) दिवस आहे.\nउडुपी उपहारगृहे देशभरात (व परदेशांतही) प्रसिद्ध आहेत. उडुपी हा दक्षिण कर्नाटकातील एक जिल्हा असून ते एक तीर्थक्षेत्र आहे. तेथे वैष्णवांचे अनेक महाकाय मठ आहेत. या भव्य मठांतील खानपान व्यवस्था पाहण्याच्या अनुभवामुळे या गावातील अनेक लोकांनी इतरत्र जाऊन यशस्वी उपहारगृहचालक म्हणून नांव कमावले आहे.\n: सरोदवादक अमजद अली खाँ यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार जाहीर\n: एनसायकक्लोपिडिया ब्रिटानिका या जगप्रसिद्ध विश्वकोशाच्या संपादकीय आवृत्तीच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली. या आवृत्तीतील भारताच्या सीमा चुकीच्या दाखवल्यामुळे तसेच जम्मू काश्मीर राज्याविषयी चुकीची माहिती दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.\n: दक्षिण कन्नडा (South Canara) जिल्ह्याचे विभाजन करुन ’उडुपी’ हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यात आला.\n: लिनस ट्रोव्हाल्डस याने ’लिनक्स’ (Linux) या संगणक प्रणालीची पहिली आवृत्ती प्रकाशित केली.\n: बेलारुसने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.\n: एअरबस ए-३२० ने पहिले उड्डाण केले.\n: झिम्बाब्वेचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश\n: इटलीतील रोम येथे १७ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.\n: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी पॅरिस स्वतंत्र केले.\n: जगातील पहिली प्रवासी विमानसेवा लंडन ते पॅरिस या शहरांदरम्यान सुरू झाली.\n: उरुग्वेने आपण (ब्राझिलपासुन) स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.\n: गॅलेलिओ गॅलिली याने जगातील पहिल्या दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n: डॉ. तस्लिमा नसरीन – बांगलादेशी स्त्रीमुक्तीवादी लेखिका\n: सिकंदर बख्त – पाकिस्तानी जलदगती गोलंदाज\n: दुलीप मेंडिस – श्रीलंकेचा क्रिकेटपटू\n: अशोक पत्‍की – संगीतकार\n: शॉन कॉनरी – ’जेम्स बॉन्ड’च्या भूमिकांमुळे गाजलेला स्कॉटिश अभिनेता व निर्माता\n: गंगाधर गाडगीळ – साहित्यिक, समीक्षक व अर्थतज्ञ, ५६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (मृत्यू: १५ सप्टेंबर २००८)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n: नील आर्मस्ट्राँग – चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव (जन्म: ५ ऑगस्ट १९३०)\n: सईद अहमद शाह ऊर्फ ’अहमद फराज’ – ऊर्दू शायर (जन्म: १२ जानेवारी १९३१)\n: डॉ. वसंत दिगंबर तथा व. दि. कुलकर्णी – संतसाहित्याचे गाढे अभ्यासक व समीक्षक. त्यांचे ’धुळाक्षरातून मुळाक्षराकडे’ हे आत्मचरित्र एका वेगळ्या स्वरुपामुळे गाजले.\n: कार्ल बार्क्स – सुमारे तीन दशके ’डोनाल्ड डक’ची रुपरेखा चितारुन त्याला जगभर प्रचंड लोकप्रियता मिळवून देणारे हास्यचित्रकार (जन्म: २७ मार्च १९०१)\n: हेन्‍री बेक्‍वेरेल – नोबेल पारितोषिक विजेते (१९०३) फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक (जन्म: १५ डिसेंबर १८५२)\n: मायकेल फॅरेडे – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २२ सप्टेंबर १७९१)\n: विल्यम हर्षेल – जर्मन/ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ व संगीतकार. १७३८ मधे त्याने युरेनस ग्रहाचा शोध लावला. (जन्म: १५ नोव्हेंबर १७३८)\n: जेम्स वॉट – स्कॉटिश संशोधक व यंत्र अभियंता (जन्म: १९ जानेवारी १७३६)\n: लुई (नववा) – फ्रान्सचा राजा (जन्म: २५ एप्रिल १२१४)\n सूचना / तक्रारी / प्रतिक्रिया / माहिती देण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/ritesh-deshmukh-mauli-release-deat-marathi-film-297091.html", "date_download": "2018-11-13T06:42:03Z", "digest": "sha1:SHBYBDJZYX5PHIL2HZWPLBPZAVRQF3VC", "length": 14719, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'या' तारखेला रिलीज होणार रितेश देशमुखचा 'माऊली'!", "raw_content": "\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\nMorning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nVIDEO : पोलीस अधिकाऱ्यावर महिलेने उगारला हात, व्हिडिओ व्हायरल\n14 वर्षाच्या मुलापासून ते शिवसेना नेत्याच्या भाच्यापर्यंत, मुंबईत 11 दिवसात 8 हत्या\n'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'\nVIDEO: मुंबईत दहशत, भर चौकात पत्नीसमोर पतीवर फिरवला चाकू\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nआम्ही डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करत आहोत : मुकेश अंबानी\n#ChattisgarhElections : मतदान केंद्राचा आँखो देखा हाल; 'या' सिनेमाची येईल आठवण\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nVideo : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nनोव्हेंबर महिन्यात लाँच होणार हे 5 टॉप स्मार्टफोन\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\nICC Women's World T20 : भारतीय महिला टीमने पाकचा उडवला धुव्वा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\n'या' तारखेला रिलीज होणार रितेश देशमुखचा 'माऊली'\nरितेश देशमुखच्या 'माऊली' सिनेमाची चर्चा जोरात सुरू आहे. आषाढी एकादशीचं निमित्त साधून रितेशनं माऊलीचं पहिलं पोस्टर रिलीज केलंय. आणि महत्त्वाचं म्हणजे सिनेमा रिलीज कधी होणार याची तारीखही रिलीज केलीय.\nमुंबई, 24 जुलै : रितेश देशमुखच्या 'माऊली' सिनेमाची चर्चा जोरात सुरू आहे. आषाढी एकादशीचं निमित्त साधून रितेशनं माऊलीचं पहिलं पोस्टर रिलीज केलंय. आणि महत्त्वाचं म्हणजे सिनेमा रिलीज कधी होणार याची तारीखही रिलीज केलीय. ती आहे 21 डिसेंबर 2018. सिनेमाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलंय, तर अजय अतुलचं संगीत आहे. क्षितीज पटवर्धन यांनी सिनेमा लिहिलाय.\nमाऊली सिनेमात रितेश आणि सयामी खेर यांची जोडी पाहायला मिळणार आहे. सयामीचा हा पहिलाच मराठी सिनेमा. त्यामुळे खूप उत्सुकता वाढलीय. रितेशची निर्मिती असलेला बालक पालक आणि लय भारी भरपूर चालला होता. माऊली हा सिनेमा लय भारी सिनेमाचा सिक्वल आहे. लय भारी सिनेमात रितेशचं नाव माऊली होतं. त्यात तो माऊली आपल्या आईला न्याय मिळवून देतो. तिच्यासाठी प्राणाची बाजी लावतो, अशी गोष्ट होती. लय भारी सुपर डुपर हिट झाला होता. त्यामुळे लय भारी सिनेमाबद्दलही अपेक्षा आहेत.\nरितेश देशमुखची बायको जेनेलिया या सिनेमाच्या निर्मितीचं काम पाहतेय. आता सगळ्यांना उत्सुकता आहे 21 डिसेंबरची.\n'धडक' पाहून बोनी कपूर ओक्साबोक्शी रडले आणि ...\n'संजू' सिनेमातल्या बोल्ड करिष्माचे हे बिकनीतले हाॅट फोटोज पाहिलेत का\nसलमान पुन्हा साकारणार 'प्रेम'ची भूमिका \nसध्या रितेशला घेऊन रवी जाधव शिवाजी महाराजांवर सिनेमा करतोय. मध्यंतरी रायगडावरचे वादग्रस्त फोटोंमुळे रितेशला माफी मागावी लागली होती. किल्ले रायगडावरील राज सदरेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघ डंबरीत बसून त्यांनी फोटो काढले होते. त्यावेळी फार गदारोळ झाला होता. आणि म्हणूनच रितेशला ट्विट करून माफी मागावी लागली होती. सध्या रितेश हाऊसफुल4 सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.\nबालक पालक आणि लय भारी या सिनेमांची निर्मिती केल्यामुळे आता रितेशकडून नेहमीच दर्जेदार सिनेमांची अपेक्षा आहे. म्हणूनच माऊली हा सिनेमा लय भारी ठरावा असं रसिक म्हणतायत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nVideo : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक\nसिंबासाठी रणवीर सिंग नाही, 'हा' कलाकार होता पहिली पसंती\nVIDEO प्रियांका चोप्रा स्वत:च्या लग्नात कमवणार कोट्यवधी रुपये...कसे ते पाहा\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AC%E0%A5%80/", "date_download": "2018-11-13T06:47:28Z", "digest": "sha1:NOVEQ2J5AE6OYQKARUJ6DU3I7GWGN57P", "length": 11270, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आयबी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO VIRAL- मॅरेथॉनमध्ये धावताना फ्रॅक्चर झाला पाय, रक्ताळलेल्या गुडघ्यांवर चालत दिली बॅटन\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\nMorning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nVIDEO : पोलीस अधिकाऱ्यावर महिलेने उगारला हात, व्हिडिओ व्हायरल\n14 वर्षाच्या मुलापासून ते शिवसेना नेत्याच्या भाच्यापर्यंत, मुंबईत 11 दिवसात 8 हत्या\n'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'\nVIDEO: मुंबईत दहशत, भर चौकात पत्नीसमोर पतीवर फिरवला चाकू\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nआम्ही डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करत आहोत : मुकेश अंबानी\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nVideo : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nनोव्हेंबर महिन्यात लाँच होणार हे 5 टॉप स्मार्टफोन\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\nICC Women's World T20 : भारतीय महिला टीमने पाकचा उडवला धुव्वा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nकोण असतील जम्मू काश्मीरचे पुढचे राज्यपाल \nराज्याचे विद्यमान राज्यपाल एन.एन. वोहरा यांचा कार्यकाळ संपत आला असताना आता राज्यपाल पदाच्या शर्यतीसाठी काही नवीन चेहरे कार्यरत आहेत.\n'खंडणी'च्या जोरावर माओवाद्यांची कोटीच्या कोटी उड्डाणे\n'लष्कर ए तोयबा'कडूनच अमरनाथ यात्रेवर हल्ला, 15 वर्षांचा अलिखित करारही मोडला \nदाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नाला कुणी लावली हजेरी , महाजनांचा काय संबंध \nदाऊदच्या नात्यातील लग्नात गिरीश महाजनांसह आमदार-पोलिसांची मांदियाळी, वऱ्हाडी आयबीच्या रडारवर\nपाकचं घृणास्पद कृत्य, भारताच्या दोन शहीद जवानांची विटंबना\nपाकचा खरा चेहरा जगासमोर आणणार, उच्चस्तरीय बैठकीत निर्धार\nउरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पुन्हा उच्चस्तरीय बैठक\nकाश्मीरमध्ये लष्करी मुख्यालयावर अतिरेकी हल्ला, 17 जवान शहीद\nदाऊद फोन कॉल प्रकरणी खडसेंनी दिलेल्या माहितीबाबत चौकशी सुरू\n'इशरत जहाँ प्रकरणाचं काँग्रेसनं राजकारण केलं'\nपठाणकोट हल्ला : पाकिस्तानातूनच येत होते दहशतवाद्यांना फोन कॉल\nम्यानमारमधल्या लष्करी कारवाईची पाकिस्ताननं धास्ती घेतली आहे का\nVIDEO VIRAL- मॅरेथॉनमध्ये धावताना फ्रॅक्चर झाला पाय, रक्ताळलेल्या गुडघ्यांवर चालत दिली बॅटन\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/closed/", "date_download": "2018-11-13T06:45:27Z", "digest": "sha1:OO3AYOJCNXWNJHV37W7N3AS5ADV3KVH6", "length": 10869, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Closed- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO VIRAL- मॅरेथॉनमध्ये धावताना फ्रॅक्चर झाला पाय, रक्ताळलेल्या गुडघ्यांवर चालत दिली बॅटन\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\nMorning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nVIDEO : पोलीस अधिकाऱ्यावर महिलेने उगारला हात, व्हिडिओ व्हायरल\n14 वर्षाच्या मुलापासून ते शिवसेना नेत्याच्या भाच्यापर्यंत, मुंबईत 11 दिवसात 8 हत्या\n'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'\nVIDEO: मुंबईत दहशत, भर चौकात पत्नीसमोर पतीवर फिरवला चाकू\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nआम्ही डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करत आहोत : मुकेश अंबानी\n#ChattisgarhElections : मतदान केंद्राचा आँखो देखा हाल; 'या' सिनेमाची येईल आठवण\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nVideo : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nनोव्हेंबर महिन्यात लाँच होणार हे 5 टॉप स्मार्टफोन\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\nICC Women's World T20 : भारतीय महिला टीमने पाकचा उडवला धुव्वा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nVIDEO: पाहावे ते नवीनच... बॉल फेकण्यासाठी गोलंदाज फिरला ३६० डिग्री\nफलंदाजाची वेगळी शैली असू शकते तर गोलंदाजाची का नाही\n#MeTooच्या सुनावणीसाठी लवकरच एक न्यायिक समिती - मनेका गांधी\nउद्या नव्हे; आजच खरेदी करा गरजेची औषधे, कारण...\nन्यूयाॅर्कमध्ये सोनालीला आठवतोय घरचा गणपती, फोटो शेअर करताना झाली इमोशनल\nफोटो गॅलरी Sep 2, 2018\nAsian Games 2018 : समारोप समारंभात ध्वज घेण्याचा मान राणी रामपालला\nVIDEO : लोअर परळ फ्लायओव्हर बंद, प्रवाशांची 'तोबा' गर्दी\nउद्यापासून लोअर परेलचा रोड ओव्हर ब्रीज बंद होणार\nलोकसभेतील अविश्वास ठरावाच्या चर्चेआधी मोदींनी केलं 'हे' ट्विट\nपुण्यातले दोन रिमांड होम होणार बंद\nSonali Bendre: कर्करोगाबद्दल लिहिली 'ही' भावनिक पोस्ट\nInternational Yoga Day : डेहराडूनमध्ये मोदींनी तर मुंबईत मुख्यमंत्र्यांनी केला योग\nवाराणसी पूल अपघातात मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत - योगी आदित्यनाथ\nमुंब्रा बायपास आज मध्यरात्रीपासून 2 महिन्यांसाठी बंद, 'हे' आहेत पर्यायी रस्ते\nVIDEO VIRAL- मॅरेथॉनमध्ये धावताना फ्रॅक्चर झाला पाय, रक्ताळलेल्या गुडघ्यांवर चालत दिली बॅटन\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://nmk.co.in/s/caution-on-nmk/512/", "date_download": "2018-11-13T06:58:24Z", "digest": "sha1:OZDIX7OXMBEZLIN5XZ7EYUQSZCK4ZZKQ", "length": 4701, "nlines": 79, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - सावधान: वेबसाईटवरील जाहिरातींबद्दल उमेदवारांना अत्यंत महत्वाची सूचना - NMK.CO.IN", "raw_content": "\nसावधान: वेबसाईटवरील जाहिरातींबद्दल उमेदवारांना अत्यंत महत्वाची सूचना\nनवीन जाहिराती मागोवा प्रवेशपत्र निकाल\nसावधान: वेबसाईटवरील जाहिरातींबद्दल उमेदवारांना अत्यंत महत्वाची सूचना\nसर्व उमेदवारांना सुचित करण्यात येते कि, या वेबसाईटवर केवळ उमेदवारांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या निवडक नोकरी विषयक जाहिराती अथवा इतर महत्वाची संदर्भीय माहिती वेगवेगळ्या स्त्रोतामार्फत संकलित करण्यात येवून अतिशय काळजीपूर्वक आणि परिश्रमपूर्वक प्रसिद्ध करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतोच, मात्र तरीही प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिराती अथवा माहिती मध्ये काही विसंगती आढळून आल्यास आपण स्वतः खात्री करूनच पुढील कार्यवाही करणे अपेक्षित आहे. तसेच खाजगी (जाहिरात) मधील मजकूर जाहिरातदारांच्या मागणीनुसारच प्रसिध्द केला जात असल्याने सदरील खाजगी जाहिरातीत केलेल्या दाव्यांशी आम्ही सहमत आहोतच असे नाही किंवा त्याबद्दल आम्ही कुठलीही जबाबदारी स्वीकारत नाहीत, याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.\nसूचना: अधिकृत NMK वेबसाईट पाहण्यासाठी nmk.co.in टाईप करून सर्च करा …\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग ‘पोलीस उप निरीक्षक’ पदाचा निकाल\nयुनियन बँक ऑफ इंडिया ‘विशेष अधिकारी’ पदांच्या एकूण २०० जागा\nपुणे येथे आगामी पोलीस भरती/ सरळसेवा भरती स्पेशल बॅचेस उपलब्ध\nछत्रपती मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीत विविध पदाच्या १८ जागा\nदेवा जाधवर संपादित चालू घडामोडीची 49 वी आवृत्ती बाजारात सर्वत्र उपलब्ध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/49269", "date_download": "2018-11-13T06:42:25Z", "digest": "sha1:GRLQDC4VB44S64TDCJLKTZKQPFE4HKI7", "length": 6144, "nlines": 136, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लेखनस्पर्धा - २०१४ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /लेखनस्पर्धा - २०१४\nविषय क्रमांक २ - कट्ट्यावरचा एक मित्र खास असतो.... लेखनाचा धागा\nविषय क्रमांक २ - \"ती\" दोघं लेखनाचा धागा\nविषय क्रमांक दोन - चैतन्याचा झरा लेखनाचा धागा\nलेखनस्पर्धा २०१४ -- विषय कमांक २ - व्यक्तिचित्रण -- \" जानकीका़कू \" लेखनाचा धागा\nबाकी मात्र सगळे फर्स्ट क्लास आहे .....\nविषय क्रमांक २ - आदूस ... लेखनाचा धागा\nविषय क्रमांक २ - लेखाचे नांव 'तांबोळी'\nविषय क्र. १ - \"मोदी जिंकले पुढे काय \nविषय क्रमांक २: मी अन कुलूप लेखनाचा धागा\nविषय क्रमांक-२ : एमी लेखनाचा धागा\nविषय क्र. २ आंखो मे क्या\nविषय क्रमांक २ - 'हरी ॐ' लेखनाचा धागा\nविषय क्र. २ महाराज लेखनाचा धागा\nलेखनस्पर्धा २०१४ - विषय २ - बापट लेखनाचा धागा\nविषय क्र. २ - विठोबाकाका लेखनाचा धागा\nविषय क्रमांक एक - मोदी जिंकले, पुढे काय\nविषय क्र. १ - मोदी जिंकले, पुढे काय \"अच्छे दिन\" (\nविषय क्रमांक २: ३ असामी. लेखनाचा धागा\nविषय क्र. २ - ’लक्ष्मी देणार्‍या मावशी\" लेखनाचा धागा\nविषय क्रमांक दोन - \"माझा देव\" लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2017/8/10/hrudayantr-in-Melbourne.html", "date_download": "2018-11-13T06:25:31Z", "digest": "sha1:7Y6YI5AK7TTYKXQUL2FK7DBT46CDCBTN", "length": 4410, "nlines": 7, "source_domain": "mahamtb.com", "title": " ‘हृदयांतर’चा ‘मेलबर्नमध्ये लोकाग्रहास्तव वाढवला अजून एक शो! ‘हृदयांतर’चा ‘मेलबर्नमध्ये लोकाग्रहास्तव वाढवला अजून एक शो!", "raw_content": "\n‘हृदयांतर’चा ‘मेलबर्नमध्ये लोकाग्रहास्तव वाढवला अजून एक शो\nविक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ चित्रपटाची निवड यंदा मेलबर्नमध्ये १० ऑगस्टपासून सुरू झालेल्या इंडियन फिल्म फेस्टिव्हल (IFFM)साठी झाली आहे. मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये हृदयांतरचा ह्या आठवड्याअखेरीला वल्ड प्रीमिअर होणार आहे. चित्रपटाला मिळत असलेल्या हाऊसफूल प्रतिसादामूळेच वितरकांनी हृदयांतरचे पाचव्या आठवड्यातही महाराष्ट्रभरात शो ठेवले आहेत. पाच आठवडे चित्रपटगृहांमध्ये गर्दी खेचण्य़ात सध्या फारच कमी मराठी सिनेमांना यश मिळतंय. त्यामूळे सध्या ‘हृदयांतर’ चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट सुखावली असतानाच, आता हृदयांतरसाठी मेलबर्न मधून अजून एक आनंदाची बातमी आली आहे.\nफेस्टिव्हलची सुरूवात होण्याअगोदरच मेलबर्नमध्ये ह्या आठवड्याअखेरीस ठेवण्यात आलेल्या हृदयांतरच्या प्रीमीयरला एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला की, आता प्रेक्षकांच्या आग्रहास्तव आयोजकांनी फेस्टिव्हलमध्ये व्हेंटिलेटरचा अजून एक शो वाढवला आहे. कोणत्याही फेस्टिव्हलचे नियोजीत शो असतात. आणि मेलबर्नसारखी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल्स तर नियोजीत वेळापत्रकांनूसारच आपल्या कार्यक्रमांची आखणी करतात. अशावेळी त्यांनी लोकाग्रहास्तव अजून एक शो वाढवणं ही एक खूप गोष्ट म्हणावी लागेल. आणि हे ह्या चित्रपटाचं यश आहे, की, आंतरराष्ट्रीय पातळीवर चित्रपटाला त्याच्या पहिल्याच खेळाला हा प्रतिसाद मिळतोय.\nटोएब एन्टरटेन्मेटच्या सहयोगाने बनलेला, यंगबेरी एन्टरटेन्मेट, इम्तियाज खत्री आणि विक्रम फडणीस प्रॉडक्शन निर्मित ‘हृदयांतर’ एक कौटूंबिक चित्रपट आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे, सुबोध भावे, सोनाली खरे, तृष्णिका शिंदे, निष्ठा वैद्य,अमित खेडेकर आणि मीना नाईक मुख्य भूमिकेत आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%A1-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-13T07:29:43Z", "digest": "sha1:P3Z7NL7USRNGF2BAADX4VASJ7TY3KNH6", "length": 5767, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मिरची पूड टाकून मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमिरची पूड टाकून मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न\nपिंपरी – मिरची पूड तोंडावर टाकून मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न करणारास वाकड पोलिसांनी लक्ष्मणसिंग सुरजसिंग बायस ठाकुर (वय 40, रा. सुदर्शन कॉलनी, पिंपळे-निलख) यांस अटक केली. या प्रकरणी 70 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. सोमवारी सकाळी 10.30 वाजता फिर्यादी महिला डांगे चौक, काळेवाडी येथील कुणाल पान स्टोअर्समध्ये बसल्या असताना आरोपी तिथे आला. त्याच्याकडील कागदाची पूडी उघडून त्यातील मिरचीची लाल पावडर महिलेच्या तोंडावर टाकली व त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी महिलेने विरोध केल्याने मंगळसूत्र पान टपरीतच पडले, अशी माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. आर. स्वामी करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआजपासून तीन दिवस शहीद भगतसिंग व्याख्यान माला\nNext articleनोकरी देण्याचे आमीष दाखवून साठ हजारांची फसवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%BF/word", "date_download": "2018-11-13T07:40:19Z", "digest": "sha1:AK55IHYPZ6GJGX7AXDZYNVK4NQ7DDQ6L", "length": 10323, "nlines": 115, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - स्तुति", "raw_content": "\nमंदिराला कळस बांधतात, पण घरातील देव्हार्‍याला कळस का नसतो\nश्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य\nस्वामि श्री भारतीकृष्णतीर्थ यांनी जी देवदेवतांवी स्तुती केली आहे, अशी क्वचितच् इतरांनी कोणी केली असेल.\nस्तोत्र भारती कण्ठहार: - विषय सूची\nस्वामि श्री भारतीकृष्णतीर्थ यांनी जी देवदेवतांवी स्तुती केली आहे, अशी क्वचितच् इतरांनी कोणी केली असेल.\nश्रीअग्निस्तुति: [ उपजाति: ]\nस्वामि श्री भारतीकृष्णतीर्थ यांनी जी देवदेवतांवी स्तुती केली आहे, अशी क्वचितच् इतरांनी कोणी केली असेल.\nश्रीअग्निस्तुति: [ पृथ्वी ]\nस्वामि श्री भारतीकृष्णतीर्थ यांनी जी देवदेवतांवी स्तुती केली आहे, अशी क्वचितच् इतरांनी कोणी केली असेल.\nस्वामि श्री भारतीकृष्णतीर्थ यांनी जी देवदेवतांवी स्तुती केली आहे, अशी क्वचितच् इतरांनी कोणी केली असेल.\nस्वामि श्री भारतीकृष्णतीर्थ यांनी जी देवदेवतांवी स्तुती केली आहे, अशी क्वचितच् इतरांनी कोणी केली असेल.\nस्वामि श्री भारतीकृष्णतीर्थ यांनी जी देवदेवतांवी स्तुती केली आहे, अशी क्वचितच् इतरांनी कोणी केली असेल.\nस्वामि श्री भारतीकृष्णतीर्थ यांनी जी देवदेवतांवी स्तुती केली आहे, अशी क्वचितच् इतरांनी कोणी केली असेल.\nस्वामि श्री भारतीकृष्णतीर्थ यांनी जी देवदेवतांवी स्तुती केली आहे, अशी क्वचितच् इतरांनी कोणी केली असेल.\nस्वामि श्री भारतीकृष्णतीर्थ यांनी जी देवदेवतांवी स्तुती केली आहे, अशी क्वचितच् इतरांनी कोणी केली असेल.\nस्वामि श्री भारतीकृष्णतीर्थ यांनी जी देवदेवतांवी स्तुती केली आहे, अशी क्वचितच् इतरांनी कोणी केली असेल.\nस्वामि श्री भारतीकृष्णतीर्थ यांनी जी देवदेवतांवी स्तुती केली आहे, अशी क्वचितच् इतरांनी कोणी केली असेल.\nस्वामि श्री भारतीकृष्णतीर्थ यांनी जी देवदेवतांवी स्तुती केली आहे, अशी क्वचितच् इतरांनी कोणी केली असेल.\nस्वामि श्री भारतीकृष्णतीर्थ यांनी जी देवदेवतांवी स्तुती केली आहे, अशी क्वचितच् इतरांनी कोणी केली असेल.\nस्वामि श्री भारतीकृष्णतीर्थ यांनी जी देवदेवतांवी स्तुती केली आहे, अशी क्वचितच् इतरांनी कोणी केली असेल.\nस्वामि श्री भारतीकृष्णतीर्थ यांनी जी देवदेवतांवी स्तुती केली आहे, अशी क्वचितच् इतरांनी कोणी केली असेल.\nस्वामि श्री भारतीकृष्णतीर्थ यांनी जी देवदेवतांवी स्तुती केली आहे, अशी क्वचितच् इतरांनी कोणी केली असेल.\nस्वामि श्री भारतीकृष्णतीर्थ यांनी जी देवदेवतांवी स्तुती केली आहे, अशी क्वचितच् इतरांनी कोणी केली असेल.\nस्वामि श्री भारतीकृष्णतीर्थ यांनी जी देवदेवतांवी स्तुती केली आहे, अशी क्वचितच् इतरांनी कोणी केली असेल.\nमृत माणसाच्या दहाव्याच्या पिंडाला कावळा न शिवल्यास धर्मशास्त्राप्रमाणे अन्य उपाय कोणता\nवर्णाश्रमधर्मनिर्णय - राजा व राजसभा\nवर्णाश्रमधर्मनिर्णय - प्रजा कर्तव्य\nराजधर्म विचार- व्यवहार नीति\nराजधर्म विचार- राजनीतीचे वर्णन\nराजधर्म विचार- राजाचा आवश्यक व्यवहार\nराजधर्म विचार- राजाचे गुण\nराजधर्म विचार- राजधर्म वर्णन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/two-terrorists-killed-kokrajhar-encounter-19687", "date_download": "2018-11-13T07:07:31Z", "digest": "sha1:2K3VPJSFNOTTWOTOTQS2Y34TZCRPI3C6", "length": 12339, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Two terrorists killed in Kokrajhar encounter कोक्राझार चकमकीत दोन दहशतवादी ठार | eSakal", "raw_content": "\nकोक्राझार चकमकीत दोन दहशतवादी ठार\nरविवार, 11 डिसेंबर 2016\nकोक्राझार: आसामच्या कोक्राझार जिल्ह्यातील भुतान सीमेला लागून असणाऱ्या घनदाट जंगलामध्ये पोलिस आणि सुरक्षा दलांसमवेत झालेल्या चकमकीमध्ये दोन दहशतवादी ठार झाले. हे दोन्ही दहशतवादी \"एनडीएफबी' (सॉंगबिजीत) या गटाचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nकोक्राझार: आसामच्या कोक्राझार जिल्ह्यातील भुतान सीमेला लागून असणाऱ्या घनदाट जंगलामध्ये पोलिस आणि सुरक्षा दलांसमवेत झालेल्या चकमकीमध्ये दोन दहशतवादी ठार झाले. हे दोन्ही दहशतवादी \"एनडीएफबी' (सॉंगबिजीत) या गटाचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nया भागामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती. त्यानंतर राज्य पोलिस आणि राजपूत रजिमेंटच्या सैनिकांनी ओकसाईगुडी परिसरातील कोचुगाव जंगलाच्या अंतर्गत भागामध्ये शोध मोहीम सुरू केली होती असे अतिरिक्त पोलिस महासंचालक एल. आर. बिष्णाई यांनी सांगितले. या चकमकीमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या ताब्यातून एके- 56 रायफल 21 जिवंत काडतुसे आणि पिस्तूल आणि सहा हजार रुपयांची रोकड, सायकली आणि रेशन कार्डही जप्त करण्यात आले आहे. दरम्यान अन्य फरार दहशतवाद्यांच्या शोधासाठीही मोहीम राबविली जात आहे.\nराज्य पोलिस आणि आसाम रायफलच्या जवानांनी मिझोराम आणि म्यानमारच्या सीमेवर आठ दहशतवाद्यांना पकडले असून या दहशतवाद्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. अटक झालेल्या सर्व दहशतवाद्यांवर भारतीय पासपोर्ट आणि शस्त्र कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nप्रतिक शिवशरणच्या हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार : प्रकाश आंबेडकर\nब्रह्मपुरी (सोलापुर) - माचणूर (ता. मंगलवेढा) येथील प्रतिक शिवशरण या निष्पाप लहान बालकाचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. तसेच ही हत्या नसून एक...\nउसाच्या ट्रॉलीला धडकून दोघांचा मृत्यू\nकऱ्हाड- ऊसाच्या ट्रालीला मागून दुचाकीने जोराची धडक दिल्याने दोन युवक ठार झाले आहेत. गणेश दिलीप आटोळे (वय 28) व अमर तुकाराम शेळके (30 दोघे रा. उंब्रज...\nप्रेमभंग झाल्याने फेसबुकवर पोस्ट लिहून आत्महत्या\nशहापूर : प्रेयसीकडून प्रियकराचा प्रेमभंग झाल्याप्रकरणी शहापुरातील एका 28 वर्षीय तरुणाने जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाने...\nआयुक्तालयासाठी केवळ ४२ वाहने\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाचे क्षेत्रफळ ५१८ चौ. किलोमीटर आहे, तर पुणे आयुक्‍तालय त्यापेक्षा कमी आहे. पिंपरीत नवीन आयुक्‍तालयासाठी...\nबंदीनंतरही ‘ट्रामाडोल’च्या सात कोटी गोळ्या जप्त\nमुंबई - इसिस या दहशतवादी संघटनेचे ‘फायटर ड्रग्स’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘ट्रामाडोल’ या गोळीवर एप्रिलमध्ये बंदी घालण्यात आल्यानंतर देशभरातून सात...\nआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची पुण्यात दिवाळी\nपुणे - भोई प्रतिष्ठानतर्फे पुण्यजागर प्रकल्पाअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्‍यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची दिवाळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://awesummly.com/news/7632985/", "date_download": "2018-11-13T06:53:58Z", "digest": "sha1:QUIC4GJTGD3OWLHHRBANDYFHCKONFWMM", "length": 2175, "nlines": 37, "source_domain": "awesummly.com", "title": "\"सर्जिकल स्ट्राईकला मोदी स्वत: बंदूक घेऊन गेले नव्हते तरी श्रेय घेतलंच ना?\" | Awesummly", "raw_content": "\n\"सर्जिकल स्ट्राईकला मोदी स्वत: बंदूक घेऊन गेले नव्हते तरी श्रेय घेतलंच ना\n'सुधीर मुनगंटीवार बंदूक घेऊन अवनी वाघिणीला गोळी मारायला गेले नव्हते, असं मुख्यमंत्री म्हणतात. मग सर्जिकल स्ट्राईकला मोदी देखील स्वत: बंदूक घेऊन गेले नव्हते. सैनिकांच्या शौर्याचं श्रेय घेणार असाल तर अवनीला गोळी मारल्याचं पापही सुधीरभाऊ आणि सरकारने घ्यायला हवं,' असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. 'अवनी प्रकरणी कमिटी स्थापन करण्याचे नाटक केले जात आहे. ज्यांना शिकारीसाठी नेमले होते त्यांनाच न्यायमूर्ती म्हणून नेमले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/gulabjaam-movie-review/", "date_download": "2018-11-13T06:25:45Z", "digest": "sha1:R72UCDYY5DXIUOGDM76ZKX6JW64KKLBH", "length": 29653, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "गुलाबजाम – उत्तम मुरलेला सुखद गोडवा | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nमुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर तेल गळती, वाहनं घसरली\nराफेल प्रकरणी ‘दसॉल्ट एव्हिएशन’च्या सीईओंचा मोठा दावा, राहुल गांधींचे आरोप फेटाळले\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी…\nछत्तीसगडमध्ये निवडणूक हिंसाचार; चकमकीत पाच कमांडो जखमी\nस्पायडरमॅन, हल्कच्या जन्मदात्याचे निधन\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nहिंदुस्थानातील फेक न्यूजचा प्रसार हा राष्ट्रभक्तीच्या मोहिमेचा एक भाग\nजपानची चालकरहित बुलेट ट्रेन अतिसुसाट\nधूळफेक करत उत्तर कोरियाची अण्वस्त्र मोहीम सुरुच; 16 मिसाइल केंद्रांची स्थापना\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nतरुणांना लग्नासाठी प्रोत्साहन देणार महेद्र सिंग धोनी\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\n‘टिळक आणि आगरकर’, ‘वाजे पाऊल आपुले’ नव्या ढंगात\n‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ला प्राइम टाइम शो द्या, शिवसेना चित्रपट सेनेची…\nमाझ्या बायकोचा प्रियकरचं दुसरं पोस्टर प्रदर्शित\n‘फाईट’ चित्रपटाचा अॅक्शनपॅक टीझर प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nगुलाबजाम – उत्तम मुरलेला सुखद गोडवा\nखव्याने गच्च भरलेला तरीही नजरेनेच टिपता येणारा त्याचा रसरशीतपणा, तळणीतनं आलेला हसाहवासा तांबूस लाल खरपूस रंग आणि पाकात राहून फुललेलं अंग आणि त्यात रुजलेला सुखावणारा गोडवा असे गरम गरम गुलाबजाम जेव्हा समोर येतात तेव्हा त्यातनं येणाऱ्या ताजेपणाच्या वाफेत त्याचा गोडूस गंध मिसळलेला असतो आणि त्याचं रूप, स्पर्श, गंध, चव या सगळ्याच पातळ्यांवर तो आपल्याला जिंकून घेतो. अगदी या गुलाबजामच्या सर्वंकष अनुभवाइतकाच सुंदर मुरलाय ‘गुलाबजाम’ हा सिनेमा.\nसचिन कुंडलकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘गुलाबजाम’ हा सिनेमा म्हणजे आनंद देणाऱया आणि त्यासोबत जाणिवांना सजीव करणाऱ्या कलाकृतींपैकी एक. त्याच्यामुळे पक्वान्न परिपूर्ण होतं आणि त्याच्या आस्वादानंतर तृप्त व्हायला होतं. खरं तर खाद्य संस्कृती किंवा खाद्य प्रवाहाविषयीचे सिनेमे हे एका चौकटीत बांधलेले असतात. खाद्याचे रंग, गंध, चव इत्यादी गोष्टी उलगडत असताना सिनेमा हा त्याभोवतीच फिरत राहतो. त्यामुळे भले तो क्षणिक आनंद देणारा असेलही, पण त्याला मर्यादा येतात, पण ‘गुलाबजाम’ सिनेमाचं तसं नाही. जरी तो इतिपासून अर्थपर्यंत अगदी स्पष्टपणे खाद्य संस्कृतीभोवती बांधलेला सिनेमा असला तरी त्याच्या मुख्य कथासूत्राच्या आत आणखी एक कथासूत्र आहे आणि जसा तळलेला गुलाबजाम आणि साखरेचा पाक एकमेकांत मिसळल्यावर गुलाबजामला खरं अस्तित्व येतं, तितक्या बेमालूम या दोन्ही गोष्टी एकमेकांत मिसळल्या आहेत. त्यामुळे वाट्याला जो अवीट आनंद येतो तो प्रत्यक्षच अनुभवावा.\nही कथा सुरू होते ती लंडनमध्ये राहणाऱया, इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये लठ्ठ पगाराची नोकरी करणाऱ्या एका मराठी, देखण्या मुलापासनं. तो लंडनमधलं आपलं सगळं करीअर सोडून पुण्यात येतो. इथे त्याला अस्सल मराठमोळा साग्रसंगीत स्वयंपाक शिकायचा असतो. तो शिकून परत लंडनला जाऊन मराठी पाककृतींचं हॉटेल सुरू करायचं असतं. त्यासाठी तो शिक्षकाचा शोध घेतो आणि तो शोध घेत असताना त्याची गाठ पडते राधा आगरकर या एकाकी राहणाऱ्या, थोडय़ा विक्षिप्त, अलिप्त अशा स्त्राrशी. तिच्या हातची अप्रतिम चव त्याला तिच्याकडे खेचून नेते. तिच्याकडनं स्वयंपाक शिकायचाच ही खूणगाठ तो मनाशी बांधतो, पण ते वाटतं तितकं सहज नसतं. मग तो ते कसं साध्यं करतो, स्वयंपाकाची एकेक कृती जशी उलगडत जाते तशी आयुष्यंही उलगडत जातात. कधी चरचरीत तडक्यासारखी तर कधी चव आणणाऱ्या गोडव्यासारखी, कधी तिखट आठवणींसारखी… आयुष्यं आणि चवींच्या गोष्टीची ही मेजवानी बहार आणते हे नक्की\nयातलं दिग्दर्शन आणि लेखन अप्रतिम. उगाच आक्रस्ताळेपणा नाही, बेगडीपणा नाही की उगाच अति गोडवा नाही. सगळं प्रमाणात पडलं की, पदार्थ चविष्ट होतो हे या सिनेमाच्या दिग्दर्शन आणि लेखनातनं अगदी तंतोतंत पटतं. भावणारे, कधी निखळ हसू आणणारे, तर कधी चटका लावणारे संवाद, खिळवून ठेवणारी पटकथा आणि व्यक्तिरेखांना, त्याच्या भोवतालच्या वातावरणाला जिवंत करणारं दिग्दर्शन या सगळ्यांमुळे सिनेमा जमून आलाय. काही काही दृष्यं सिनेमा संपला तरी लक्षात राहतात. म्हणजे ती रस्ता क्रॉस करून जातेय आणि एक लहान मुलगी तिच्याकडे भीक मागते, तेव्हा ती स्वतःची पर्स देते. ती मुलगी आपल्याला हवे तितके पैसे काढून घेते आणि पर्स परत करते किंवा तिची बहीण तिला या घरात घेऊन येते तेव्हाचा तिचा आक्रोश, सिनेमा बघताना चेहऱ्यावर उमलणारा आनंद, त्याला घरातनं हाकलवून देताना सहजतेने दिलेली भजी किंवा पदार्थांशी त्याचं असलेलं जिवाभावाचं नातं, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि त्यांचा वापर अशी असंख्य दृष्यांची जंत्री पाहताना तृप्त व्हायला होतं.\nया सगळ्यांवर साज चढलाय तो छायांकनाचा, ध्वनीचा, संगीताचा आणि अर्थात अभिनयाचा. सिद्धार्थ चांदेकर यांनी रंगवलेला लंडनस्थित तरुण, त्याचं स्वप्न, त्याने जपलेलं मराठीपण हे सगळं अगदी सहज. त्याचं माशांशी, शेंगदाण्याशी गप्पा मारणं किंवा कुठल्याही पदार्थाशी संवाद साधणं अगदी अलगद वाटतं. मुख्य म्हणजे या गमतीतली सलगता अख्ख्या सिनेमाभर राखलीय. अशा अनेक छोट्या छोट्या प्रसंगातनं त्याची व्यक्तिरेखा उलगडते आणि सिनेमाची पकड घेत जाते. त्याच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेतली अभिनेत्री किंवा केवळ एका दृष्यापुरती असलेली रेणुका शहाणेंनी रंगवलेली तिची बहीण, आठवणीत रमलेला चिन्मय उदगीरकर किंवा खालच्या मजल्यावरचे आजोबा… सगळे छोटय़ा भूमिकेत असले तरीही या सिनेमाला पूरक ठरतात. सगळय़ात मुख्य बोलायला हवं तर ते राधा आगरकर साकारणाऱ्या सोनाली कुलकर्णीबद्दल. तिने साकारलेल्या व्यक्तिरेखेबद्दल बोलावं तितकं कमी आहे. तिचं स्वयंपाकातलं दैवी कौशल्यं, तिच्यातलं निरागसपण, तिचा विक्षिप्तपणा, तिचं गबाळ्यासारखं राहणं, स्वतःची जाणीव नसणं, तिच्या आत दडलेलं बरंच काही, तिचा भूतकाळ, तिचा वर्तमानकाळ आणि तिचा येऊ घातलेला भविष्यकाळ. खरं म्हणजे तिच्या मध्यवर्ती भूमिकेभोवतीच हा सिनेमा फेर धरतो. अगदी एखाद्या पदार्थातल्या मध्यवर्ती गोष्ट जितकी उत्तम असावी तितकी उत्तम तिने ही भूमिका ठसवली आहे. अर्थात ती लिहिलीदेखील उत्तम गेलीय. तिच्यावर दिग्दर्शकीय संस्कारही तितकेच उत्तम झालेयत, पण ती सहज वठवण्यात सोनाली कुलकर्णीला तोड नाही. राधाचं बावरलेपण असो वा निरागसपणा, तिचे कोरडे डोळे असोत वा तिची चिडचीड, सगळं कुठेही अतिरेक न होता अगदी सहज उभं राहिलंय. अगदी सिनेमाच्या ताठ कण्यासारखं.\nया सिनेमाचं छायांकन ही आणखी एक उजवी बाजू. मुळात या सिनेमात एक प्रधान गोष्ट असली तरीही हा खाद्य सिनेमा असल्याची जाणीव शेवटपर्यंत राखलीय. त्यामुळे गबाळ हॉस्टेलमध्ये उघडणारा डबा असो, त्या डब्यातला झुणका, चपाती आणि गुलाबजामची नजरेला जाणवणारी चव असो, मासळी बाजारातली माशांची खरेदी असो, सुरमईचे तुकडे तळण्याचा प्रपंच असो किंवा तिच्या स्वयंपाकघरात सुरू असणारा स्वयंपाकाचा घाट असो, अगदी साध्या अन्न बनवण्याच्या प्रक्रियेतही त्यातल्या मसाल्याचं प्रमाण, त्यातल्या पदार्थांचे रसरशीत रंग, फोडणी, फुगणारा फुलका हे सगळं मनापासनं सुखावून जातं. नंतर वेगवेगळय़ा स्वयंपाकघरांत बनलेले घाट किंवा या मराठी पदार्थांना मिळणारा पाश्चात्त्य साजही नेत्रसुखद. मुळात या पदार्थांचा प्रवास साध्या डब्यातल्या थंड अन्नापासनं ते स्वयंपाकघरात घडणाऱ्या पदार्थांपर्यंत आणि त्या पदार्थांना मिळणाऱया डिझायनर लूकपासनं ते त्याच्या पाश्चात्त्य साजापर्यंत आपल्यासमोर येतो, पण त्याचं मनाला आनंद देणारं रूप मात्र सिनेमाभर तसंच असतं. या सिनेमाचं संगीत आणि ध्वनी यांनीही या सिनेमाची लय तितकीच खुलवली आहे.\nएकूणच गुलाबजाम हा पंक्तीतला राजा आहे हे या सिनेमाच्या शीर्षकातनं तर येतंच, पण सिनेमा बघूनही ते मनोमन पटतं. गरज असते ती मनापासनं ही चव घ्यायची. चवीच्या चाहत्या प्रेक्षकांनी या सिनेमाचा आनंद मोठय़ा पडद्यावर नक्की घ्यावा. तरच दर्दी चवीच्या प्रेक्षकांना या पंक्तीचा खरा आनंद लाभू शकेल.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमराठीचा झेंडा फडकला पण…\nपुढीलयुपीएत घोटाळा सुरू, मोदींच्या काळात ५० पटींनी वाढला\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी...\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nछत्तीसगडमध्ये निवडणूक हिंसाचार; चकमकीत पाच कमांडो जखमी\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nजागतिक तापमानवाढीचा परिणाम; एसीची मागणी पाचपट वाढली\nविद्यार्थीही ग्राहक मंचाकडे दाद मागू शकतो परीक्षेस परवानगी नाकारणाऱ्या विद्यार्थ्याला दिलासा\nभाजपला शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही; शरद पवार यांची टीका\nआयआरसीटीसीवरून तिकीट बुकिंगसाठी 15 मिनिटे जादा मिळणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/politics/asha-bhosle-celebrates-diwali-with-raj-thackeray-at-shivaji-park/photoshow/66559148.cms", "date_download": "2018-11-13T08:08:49Z", "digest": "sha1:DYBVLVS6MGBZAALZVEMXIPRZJGU34LWB", "length": 51231, "nlines": 389, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "शिवाजी पार्क दीपोत्सव:आशा भोसलेंच्या हस्ते सांगता - Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nयुपीः हिंदू मुलांना सोप्या अतिशय ..\nराफेल विक्रीत अंबानींना लाभ पोहोच..\nसैनिकाप्रमाणे सर्वांनी पृथ्वीचं स..\nराफेल, नोटाबंदीवरून, माजी कर्मचाऱ..\nचेन्नईः भंगारातून साकारलेल्या कला..\nबहुतेक मुस्लिम संघटनांचा राम मंदि..\nवाराणसीः PM मोदींनी दिल्या छठ पूज..\nलक्ष लक्ष दिव्यांनी उजळला 'शिवाजी पार्क'\nभाऊबीजेच्या मुहूर्तावर ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी शिवाजी पार्कला हजेरी लावली. त्यांच्या हस्ते सोहळ्याची सांगता होणार आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | वर्चुअल कीबोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | वर्चुअल कीबोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nशिवाजी पार्क परिसरात रोषणाईचा उत्सव\n1/5शिवाजी पार्क परिसरात रोषणाईचा उत्सव\nराज्यभरात दिवाळीच्या उत्साह पहायला मिळतोय. दिवाळीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवाजी पार्क परिसरात दीपोत्सवाचं आयोजन केलं होतं.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n2/5रोषणाईने सजले शिवाजी पार्क\nशिवाजी पार्क परिसर दिवाळीच्या कालावधीत विद्युत रोषणाईने सुशोभित करण्यात आला आहे. हा उत्सव पाहण्यासाठी मुंबईकरांनी दिवाळीच्या पहिल्या दिवसापासूनच गर्दी केली.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nरोषणाईचा हा सोहळा पाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनीही यावेळी पार्कात हजेरी लावली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते रोषणाईला सुरुवात झाली.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n4/5आशा भोसलेंच्या हस्ते सांगता\nभाऊबीजेच्या मुहूर्तावर ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी शिवाजी पार्कला हजेरी लावली. त्यांच्या हस्ते सोहळ्याची सांगता होणार आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांचे फोटो काढण्याचा मोह यावेळी खुद्द राज ठाकरेंनाही अनावर झाला.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-41453205", "date_download": "2018-11-13T08:18:31Z", "digest": "sha1:MLGE4HJXX7ESKV5ILYVJ7FL5AC26CALF", "length": 6949, "nlines": 113, "source_domain": "www.bbc.com", "title": "वेणू चितळे : 1942मधला बीबीसी मराठीचा पहिला आवाज - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nवेणू चितळे : 1942मधला बीबीसी मराठीचा पहिला आवाज\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nबीबीसी रेडिओवर 1942 मध्येच पहिल्यांदा मराठी बातम्या प्रसारित झाल्या. दुसऱ्या महायुद्धादरम्यान वेणू चितळे लंडनहून या बातम्या द्यायच्या.\nबीबीसीमध्ये वेणूताईंनी जॉर्ज ऑरवेल, टी.एस.इलियट, मुल्कराज आनंद, बलराज साहनींसोबत काम केलं. 1950 साली त्यांनी इंग्रजीत 'इन ट्रान्झिट' ही कादंबरी लिहिली. सविस्तर वाचा 1942च्या 'बीबीसी'तला पहिला मराठी आवाज\nऐका : बीबीसी मराठीचा पहिला आवाज\nकेसरबाईंच्या भैरवीचे सूर पोचले अंतराळात 20 अब्ज किमी दूर\nपाहा व्हीडिओ : अंतराळातून अशा दिसतात चमकणाऱ्या विजा\nवाळवंटात पाणी आणणाऱ्या 'वॉटर मदर' कोण\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nव्हिडिओ कॅलिफोर्नियात लागलेल्या वणव्यामुळे अडीच लाख नागरिक विस्थापित\nकॅलिफोर्नियात लागलेल्या वणव्यामुळे अडीच लाख नागरिक विस्थापित\nव्हिडिओ ...आणि पाठीचा कणा मोडलेला डेव्हीड 'त्या' यंत्रामुळे चालू लागला\n...आणि पाठीचा कणा मोडलेला डेव्हीड 'त्या' यंत्रामुळे चालू लागला\nव्हिडिओ तुम्ही फेकन्यूजपासून स्वतःला असं वाचवू शकता\nतुम्ही फेकन्यूजपासून स्वतःला असं वाचवू शकता\nव्हिडिओ पहिलं महायुद्ध : इथं गाडले आहेत युद्धातील अनेक मृत सैनिक\nपहिलं महायुद्ध : इथं गाडले आहेत युद्धातील अनेक मृत सैनिक\nव्हिडिओ हा अँकर बातम्या देतोय पण तो खराय का\nहा अँकर बातम्या देतोय पण तो खराय का\nव्हिडिओ 'पहिल्या महायुद्धानं पेरली भारतीय स्वातंत्र्यलढ्याची बीजं'\n'पहिल्या महायुद्धानं पेरली भारतीय स्वातंत्र्यलढ्याची बीजं'\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.casino.strictlyslots.eu/mr/top-10-mobile-casino-games/", "date_download": "2018-11-13T07:29:21Z", "digest": "sha1:4XB6GMTBVQPPWDZIXZVVW4VBPAFWAACM", "length": 16847, "nlines": 135, "source_domain": "www.casino.strictlyslots.eu", "title": "Top 10 Mobile Casino Games | Slot Fruity Mobile | £500 Bonuses", "raw_content": "\nमेल कॅसिनो | £ 205 मध्ये आपले स्वागत आहे बोनस | मोफत नाही\nपेपल कॅसिनो ऑनलाइन एक दृष्टीक्षेप & मोबाइल\nPaypal कॅसिनो ठेवी - फायदे & तोटे\nपेपल ऑनलाइन कॅसिनो कार्य: प्रारंभ करणे & हे कसे कार्य करते\nPlay गेम्स पेपल कॅसिनो वर पैसे जमा कसे\nPaypal स्वीकारा कॅसिनो प्रणाली कॅसिनो वापर कसा करण्यात आले\nऑस्ट्रेलिया आणि पोपल इंटरनेट कॅसिनो गेमिंग साइट\nआयफोन मोबाइल कॅसिनो लाट आणि पोपल\nजाणून घ्या अधिक माहिती कॅसिनो पेपल कॅनडा बद्दल\nबद्दल पेपल कॅसिनो एक प्रकारचा जुगाराचा खेळ मोफत अधिक जाणून घ्या\nयूएस मध्ये ऑनलाइन कॅसिनो साइट पोपल द्वारा समर्थित\nऑनलाइन पेपल आणि Blackjack कॅसिनो प्ले | मोफत बोनस\nAndroid डिव्हाइसवर पोपल Android कॅसिनो प्लॅटफॉर्म कॅसिनो\nपोपल मंजूर कॅसिनो - यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया\nपोपल कॅसिनो मोफत बोनस ऑफर - एक क्रोध\nपेपल कॅसिनो UK - ठेव, प्ले आणि सहज पुरे\nपेपल मोबाइल कॅसिनो नाही ठेव बोनस धोरण\nबेस्ट मोबाइल मनोरंजन फोन कॅसिनो अनुप्रयोग\nगोष्टी सर्वोत्तम पेपल कॅसिनो साइट चेक\nजगातील सर्वोत्तम कॅसिनो ब्रांड – फुकट\nशीर्ष कॅसिनो स्लॉट गेम | Coinfalls £ 505 बोनस मिळवा\nस्लॉट पृष्ठे | सर्वोत्तम स्लॉट आणल्या जातात ऑनलाइन | रत्नजडित स्ट्राइक खेळ खेळा\nफोन वेगास | नवीन कॅसिनो बोनस खेळ | निऑन Staxx मोफत नाही प्ले\nस्लॉट रोख गेम कॅसिनो बोनस | स्लॉट मधूर £ 5 + £ 500 मोफत\nकसे ऑनलाईन स्लॉट जिंकण्यासाठी | येथे LiveCasino.ie £ 200 बोनस रोख सौदे\nSlotmatic ऑनलाइन कॅसिनो रोख ऑफर - £ 500 आता मिळवा\nकाटेकोरपणे रोख | रुबाबदार हातोडा प्ले | मोफत स्लॉट नाही\nस्लॉट लिमिटेड | जंगल जिम मोफत बोनस नाही प्ले | बक्षिसे ठेवा\nपाउंड स्लॉट | ऑनलाईन मोफत नाही प्ले | तुम्ही जिंकलात काय ठेवा\nफोन वेगास | नवीन कॅसिनो बोनस खेळ | निऑन Staxx मोफत नाही\nPocketWin मोबाइल स्लॉट नाही ठेव बोनस\nसर्वोत्तम यूके स्लॉट साइट सौदे - स्लॉट मोबाइल कॅसिनो गेमिंग\nशीर्ष स्लॉट बोनस साइट - छान प्ले शीर्ष कॅसिनो ऑनलाइन सौदे\nऑनलाईन मोबाइल कॅसिनो | एक्सप्रेस कॅसिनो | आनंद घ्या 100% बोनस\nmFortune डेस्कटॉप & मोबाइल सर्वात मोठा मोफत प्ले कॅसिनो & स्लॉट\nमोबाइल फोन स्लॉट फ्री Casino.uk.com येथे | £ 5 मोफत मिळवा\nSlotmatic ऑनलाइन कॅसिनो रोख ऑफर - £ 500 आता मिळवा\nस्लॉट पृष्ठे | सर्वोत्तम स्लॉट आणल्या जातात ऑनलाइन | रत्नजडित स्ट्राइक खेळ खेळा\nखिशात मधूर £ 10 मोबाइल कॅसिनो मोफत बोनस – स्लॉट & एक प्रकारचा जुगाराचा खेळ\n2018/9 कॅसिनो ऑनलाईन मोबाईल रोख मार्गदर्शक - £ विजय\nखूप वेगास | मोबाइल स्लॉट & एक प्रकारचा जुगाराचा खेळ रिअल पैसे मोफत नाही\n | मोबाइल कॅसिनो नाही ठेव\nWinneroo खेळ – सर्वोत्तम मोबाइल कॅसिनो यूके बोनस | तपासा ताज्या बोनस\n स्लॉट मधूर £ 5 + £ 500 मध्ये आपले स्वागत आहे संकुल\nSlotjar आणि £ 200 प्रथम पर्यंत स्लॉट ठेव बोनस ...\nशीर्ष स्लॉट साइट - फोन आणि ऑनलाईन कॅसिनो गेम साइट\nTopSlotSite च्या नव्याने सुरू मोबाइल कॅसिनो बोनस. करून ...\nकाटेकोरपणे स्लॉट कॅसिनो बोनस | £500 Deposit Match Site\nCoinfalls शीर्ष कॅसिनो स्लॉट गेम बोनस\nCoinfalls मोफत £ 505 शीर्ष कॅसिनो स्लॉट गेम बोनस आनंद घ्या ...\nछान प्ले कॅसिनो शीर्ष स्लॉट मोबाइल ऑफर\nछान कॅसिनो गेमिंग – आपला उत्कृष्ट स्लॉट बोनस साइट एक छान ...\nPocketwin मोबाइल कॅसिनो आणि स्लॉट नाही ठेव बोनस व £ 5 मोफत मिळवा\nरोमांचक मोबाइल स्लॉट नाही ठेव बोनस प्ले & £ 5 मिळवा ...\nमेल कॅसिनो | £ 5 फोन बिल करून भरा व £ 1 + jackpots मोफत बोनस\nमेल कॅसिनो सामील व्हा: ब्रिटन च्या नवीन मोबाइल ऑनलाइन स्लॉट, &...\nmFortune | नवीन मोबाइल कॅसिनो मोफत बोनस देयके\nmFortune सर्वात अद्वितीय मोबाइल कॅसिनो यूके एक आहे\nस्लॉट रोख खेळ स्लॉट मधूर येथे\nस्लॉट मधूर येथे स्लॉट रोख खेळ खेळा आणि विन चेंडू फिरकी ...\nफोन वेगास | नवीन कॅसिनो बोनस खेळ | £ 200 बोनस + 10 मोफत नाही, निऑन Staxx प्ले\nफोन वेगास - आपले मजा अनुभव येथे प्रारंभ – मिळवा ...\nस्लॉट पृष्ठे | सर्वोत्तम स्लॉट आणल्या जातात ऑनलाईन आणि £ 200 बोनस\nऑनलाइन आश्चर्यकारक स्लॉट पृष्ठे खेळ खेळा आणि प्रचंड पैसे कमवा ...\nपाउंड स्लॉट | ऑनलाईन मोफत प्ले | मृत जागतिक स्लॉट गेम प्ले करा\nपाउंड स्लॉट: ब्रिटन च्या नवीन ऑनलाइन कॅसिनो कधीच ...\nकाटेकोरपणे रोख | ग्रेट जुगार अनुभव आनंद घ्या | मिळवा 20 मोफत नाही\n काटेकोरपणे रोख येथे जिंकण्यासाठी फिरकी ...\n2 शीर्ष स्लॉट साइट - फोन आणि ऑनलाईन कॅसिनो गेम साइट कॅसिनो भेट द्या\n3 काटेकोरपणे स्लॉट कॅसिनो बोनस | £500 Deposit Match Site\nTopSlotSite मोफत एक प्रकारचा जुगाराचा खेळ खेळ आनंद घ्या & £ 5 मोफत बोनस मिळवा\nSlotjar येथे आणि £ 200 प्रथम ठेव सामना बोनस ऑनलाइन स्लॉट ठेव बोनस & मोबाइल फोन स्लॉट करून द्या ...\nशीर्ष स्लॉट साइट - फोन आणि ऑनलाईन कॅसिनो गेम साइट\nTopSlotSite च्या नव्याने सुरू मोबाइल कॅसिनो बोनस. सारा अॅडम्स आणि जेम्स सेंट करून. जॉन Jnr. www.Casino.StrictlySlots.eu पीपल्स दिवस-दिवस जीवन आहे, कारण ...\nकाटेकोरपणे स्लॉट कॅसिनो बोनस | £500 Deposit Match Site\nCoinfalls शीर्ष कॅसिनो स्लॉट गेम बोनस\nCoinfalls ऑनलाईन मोफत £ 505 शीर्ष कॅसिनो स्लॉट गेम बोनस आनंद घ्या आपण वरच्या अड्ड्यात स्लॉट खेळ साइन अप करण्यात सज्ज आहेत ...\nकॉपीराइट © 2018. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/then-we-take-right-actions-against-terrorist-121694", "date_download": "2018-11-13T07:40:50Z", "digest": "sha1:AW3UD2LNLVNOV5IKUBUA6FK2ACKVFY7O", "length": 12042, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "then we take right actions against terrorist ...तर दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देणार : संरक्षणमंत्री | eSakal", "raw_content": "\n...तर दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देणार : संरक्षणमंत्री\nमंगळवार, 5 जून 2018\nदहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने यापूर्वीच स्पष्ट केले. त्यानंतर आता आमच्या सरकारची हीच भूमिका आहे.\n- निर्मला सीतारामण, संरक्षणमंत्री\nनवी दिल्ली : पाकिस्तानकडून सीमारेषेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. तसेच रमजान महिन्याच्या काळातही शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. यावर संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या, की ''भारत शस्त्रसंधीच्या कराराचा आदर करतो. मात्र, आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केल्यास चोख प्रत्युत्तर दिले जाईल''.\nरमजान महिन्याच्या काळात पाकिस्तानकडून अद्यापही शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. यावर सीतारामण म्हणाल्या, \"भारताकडून शस्त्रसंधीच्या कराराचा आदर केला जात आहे. मात्र, आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. रमजानच्या काळात जम्मू काश्मीरमध्ये शस्त्रसंधी लागू करण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने लष्कराशी चर्चा करून घेतला होता. मात्र, जर पाकिस्तानकडून अशाप्रकारे हल्ले केले जात असतील तर त्यास प्रत्युत्तर देताना कारवाई करण्याचा अधिकार लष्कराला आहे. त्यामुळे लष्कराला डिवचल्यास लष्कराकडून चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असेही सीतारामण म्हणाल्या.\nतसेच त्या पुढे म्हणाल्या, दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने यापूर्वीच स्पष्ट केले. त्यानंतर आता आमच्या सरकारची हीच भूमिका आहे.\nबंदीनंतरही ‘ट्रामाडोल’च्या सात कोटी गोळ्या जप्त\nमुंबई - इसिस या दहशतवादी संघटनेचे ‘फायटर ड्रग्स’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘ट्रामाडोल’ या गोळीवर एप्रिलमध्ये बंदी घालण्यात आल्यानंतर देशभरातून सात...\nब्रेक टेस्ट ट्रॅकच्या जागेचा प्रश्‍न मार्गी\nसातारा - धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत वर्ये (ता. सातारा) येथील गायरानातील दोन हेक्‍टर जागा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या नावावर करण्याचे आदेश...\nपुणे : जवान प्रसाद बेंद्रे यांना अखेरची मानवंदना\nपुणे : सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवान प्रसाद प्रकाश बेंद्रे (वय 27) यांचे मणिपूरमध्ये हृदयविकाराने निधन झाल्यानंतर रविवारी त्यांना सश्रुनयनांनी...\nभाजपचा दक्षिणेतील चेहरा हरपला; अनंत कुमार यांचे निधन\nबंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री व दक्षिण बंगळूरूचे खासदार अनंत कुमार (वय 59) यांचे आज (सोमवार) पहाटे कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या मागे...\nमा. ना. ना. नानासाहेब फडणवीस, यांसी शतप्रतिशत प्रणाम. पांढरकवड्याची नरभक्षक वाघीण अवनी ऊर्फ टी-वन हिच्या शिकारीप्रकरणी विरोधक माझाच गेम करून राहिले...\nराज्याच्या \"ई-बालभारती'चा प्रकल्प देशभरात राबविणार\nराज्याच्या \"ई-बालभारती'चा प्रकल्प देशभरात राबविणार नागपूर : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाद्वारे दीड वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेला \"ई-बालभारती'...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/career-can-be-marathi-39023", "date_download": "2018-11-13T07:26:49Z", "digest": "sha1:CDSVZRHNPCGUL73LR4AJBWUWZN2RRH2H", "length": 14233, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Career can be in Marathi मराठीतूनही करिअर करता येते - शेखर निकम | eSakal", "raw_content": "\nमराठीतूनही करिअर करता येते - शेखर निकम\nशनिवार, 8 एप्रिल 2017\nसावर्डे - प्रत्येक पालकाला वाटते की, माझा पाल्याला इंग्रजी फाडफाड बोलता आले पाहिजे. पालकांची ही अपेक्षा रास्त आणि स्वाभाविक असली तरी केवळ इंग्लिश बोलले म्हणजे झाले नाही. त्यासाठी चांगले संस्कार होण्यासाठी मराठी शाळेतील शिक्षण कित्येक पटीने सरस आहे. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना भविष्यात करिअरची संधी आहे, असे मत सह्याद्री संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम यांनी व्यक्त केले.\nसावर्डे - प्रत्येक पालकाला वाटते की, माझा पाल्याला इंग्रजी फाडफाड बोलता आले पाहिजे. पालकांची ही अपेक्षा रास्त आणि स्वाभाविक असली तरी केवळ इंग्लिश बोलले म्हणजे झाले नाही. त्यासाठी चांगले संस्कार होण्यासाठी मराठी शाळेतील शिक्षण कित्येक पटीने सरस आहे. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना भविष्यात करिअरची संधी आहे, असे मत सह्याद्री संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम यांनी व्यक्त केले.\nसावर्डे (ता. चिपळूण) येथील सह्याद्री प्राथमिक शाळेतील ७७ विद्यार्थी नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षा पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकली आहेत. त्यांचा सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब भुवड, सचिव अशोक विचारे, संचालक आकांक्षा पवार, शांताराम खानविलकर, चंद्रकांत सुर्वे, प्रताप सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.\nपहिली ते चौथीमधील विद्यार्थ्यांमध्ये राज्यातील गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी असे ः समर घाणेकर, सोहम लवटे, श्रावणी मोटे (पहिली, सर्वजण राज्यात दुसरे), प्रतीक गडदे, स्वरा खातू (चौथे), सेजल तोडकर (पाचवी), दुसरीमधील आर्या नांदिवडेकर (दुसरी), आर्या गमरे, आरोही क्षीरसागर (चौथी), तिसरीमधील प्रतीक कारंडे (पहिला), प्रणव मोहिरे (दुसरा), मधुराणी कातकर, विशाखा पवार (दोघी तिसऱ्या), वेदांत सुर्वे (पाचवा), तर चौथीमधील शर्वरी रेडेकर (प्रथम), अर्थव नांदिवडेकर, आदिती पाटील (चतुर्थ), श्रुती सरवदे (पाचवी).पहिलीमधील अक्षरा महाडिक, कुणाल वाझे, सई शेवाळे, मैथिली सोनवणे, समिधा खाडे, आदित्य मोरे, सुजल चव्हाण, नंदिनी राडे, ओंकार घाणेकर, दुसरीतील साक्षी गायकवाड, शार्दूल लकेश्री, सायली खानविलकर, आर्या जोंधळे, वेदिका जोशी, श्रवण घाणेकर, जुईली केळकर, मयुरेश कुळ्ये, राजवर्धन निंबाळकर, गायत्री राडे, सार्थक मोहिरे, तिसरीतील ऋतुराज धडस, सुयश जाधव, दीप्ती पवार, प्रार्थना गावणंग, कृष्णाई शिरगावकर, शुभम गुरव, चौथीतील आर्यन दडस, यश मोरे, सृष्टी कदम, विनित कदम यांच्यासह राज्याच्या यादीत अकरा ते अठरा क्रमांकापर्यत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके\nएक हजार शिक्षक ठरणार अतिरिक्त\nनागपूर - अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फटका शहरातील महाविद्यालयांना बसला आहे. शहरात अकरावीच्या १९ हजार ९३१ जागा...\nआयुक्तालयासाठी केवळ ४२ वाहने\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाचे क्षेत्रफळ ५१८ चौ. किलोमीटर आहे, तर पुणे आयुक्‍तालय त्यापेक्षा कमी आहे. पिंपरीत नवीन आयुक्‍तालयासाठी...\nमतदारांत जनजागृती करा - सुनील अरोरा\nपुणे - आगामी निवडणूकप्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणुकीशी संबंधित, तसेच ‘ईव्हीएम’ आणि ‘व्हीव्हीपॅट’ मशीनबाबत सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्तम...\nपुणे महापालिकेची १५ टीएमसी पाण्याची मागणी\nपुणे - पुणे शहराला पंधरा टीएमसी पाणी द्यावे, या मागणीसंदर्भात महापालिकेने राज्य जलसंपदा नियामक प्राधिकरणासमोर बाजू मांडली आहे. या मागणीच्यासंदर्भात...\n#PMRDAIssue अनधिकृत बांधकामांना दिलासा\nपुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत कपात केली आहे....\nपुणे लोकसभा जागेचा निर्णय प्रलंबित- पृथ्वीराज चव्हाण\nपुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, पुणे लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/thane-district-bank-has-closed-functioning-because-internet-service-closed-129858", "date_download": "2018-11-13T07:11:14Z", "digest": "sha1:2JVFLONI2GKPIBU4VWCYIVWI6DI2DNVA", "length": 12847, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Thane district bank has closed the functioning because Internet service is closed ठाणे जिल्हा बँकेचे व्यवहार झाले ठप्प; इंटरनेट सेवा कोलमडली | eSakal", "raw_content": "\nठाणे जिल्हा बँकेचे व्यवहार झाले ठप्प; इंटरनेट सेवा कोलमडली\nबुधवार, 11 जुलै 2018\nदोन्ही जिल्हयातील आदिवासी दुर्गम भागातील शाखा बंद असल्याची माहिती बँक व्यवस्थापनाने दिली आहे. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांचे प्रचंड हाल झाले आहेत. ​\nमोखाडा - ठाणे आणि पालघर जिल्हयातील ग्रामीण भागात अग्रगण्य असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवहार, मुख्य कार्यालयातील इंटरनेट सेवा बंद पडल्याने, दोन्ही जिल्हयातील आदिवासी दुर्गम भागातील शाखा बंद असल्याची माहिती बँक व्यवस्थापनाने दिली आहे. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांचे प्रचंड हाल झाले आहेत.\nया बँकेमार्फत शेतकऱ्यांना पिक कर्ज दिले जाते. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे पगार, निवृत्ती वेतन, संजय गांधी निराधार योजना, तसेच व्यापारी व छोट्या - मोठ्या कंपन्या यांचे व्यवहार होत आहेत. सध्यस्थितीत खरीप हंगामासाठी पीक कर्ज दिले जात आहे. मोठ्या संख्येने शेतकरी हे कर्ज घेतात. कर्ज घेण्यासाठी आदिवासी भागातील शेतकरी गेली तीन दिवसांपासून भरपावसात बँकेपुढे रांग लाऊन ऊंबरठे झिजवत आहेत. मात्र, इंटरनेट सेवा बंद पडल्याने, सर्व बँकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे वयोवृद्ध ग्राहक आणि शेतकर्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे.\nयाबाबत बँक व्यवस्थापनाला विचारले असता, बँकेच्या मुख्य शाखेतील सर्वर डाऊन झाल्याने सर्व शाखांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. तेथील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. लवकरच व्यवहार सुरू होतील असे सांगितले आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nमंगळवेढ्यात कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या\nमंगळवेढा - तालुक्यातील पाटकळ येथील भारत गडदे वय 60 यांनी कर्जाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. तालुक्यातील या तीन आठवड्यातील ही तिसरी आत्महत्या...\nशासनाला कापूस मिळणे कठीण\nअमरावती - दिवाळी आटोपल्यानंतरही शासकीय खरेदीचा मुहूर्त निघालेला नाही. खुल्या बाजारात हमीदरापेक्षा पाचशे रुपये अधिक मिळत असल्याने शेतकरी समाधानी असून...\nबंदीनंतरही ‘ट्रामाडोल’च्या सात कोटी गोळ्या जप्त\nमुंबई - इसिस या दहशतवादी संघटनेचे ‘फायटर ड्रग्स’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘ट्रामाडोल’ या गोळीवर एप्रिलमध्ये बंदी घालण्यात आल्यानंतर देशभरातून सात...\nविकासाच्या वेगाला हवे सुविधांचे लॅंडिंग\nदेशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या...\nरस्त्यांवर थुंकणाऱ्या तीनशे जणांना दंड\nपुणे - रस्त्यांवर थुंकणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलली असून, तीनशे जणांवर दंडात्मक कारवाई केली. विशेष म्हणजे, अस्वच्छता...\nपिंपरी - पोलिस आयुक्तालय सुरू झाल्यानंतर सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी गुन्हे शाखेतील पोलिसांच्या संख्येत लक्षणीय वाढ केली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/parag-purohits-article-on-air-force-5980016.html", "date_download": "2018-11-13T06:55:07Z", "digest": "sha1:FMZSHJIIW3ZUABFS67HCLQIUTID3ITDA", "length": 21886, "nlines": 158, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "parag purohit's article on air force | व्यूहात्मक भारतीय हवाई दल", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nव्यूहात्मक भारतीय हवाई दल\nइतक्या अवाढव्य क्षेत्रातील भारताच्या सीमांचे संरक्षण करत आहे.\nआज ८६ वर्षांनंतर भारतीय हवाई दलात आमूलाग्र परिवर्तन झालेले आहे. जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे असलेले भारतीय हवाई दल आता पश्चिमेला होर्मुझची सामुद्रधुनी आणि एडनच्या आखातापासून दक्षिण चीन सागरापर्यंत तसेच मध्य आशियापासून दक्षिण हिंदी महासागरापर्यंत, इतक्या अवाढव्य क्षेत्रातील भारताच्या सीमांचे संरक्षण करत आहे.\nऑस्ट्रेलियामध्ये अलीकडेच आयोजित केल्या गेलेल्या ‘पिच ब्लॅक २०१८’ या हवाई दलांच्या आंतरराष्ट्रीय युद्धसरावांमध्ये भारतीय हवाई दलाने आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली. यानिमित्ताने भारतीय लढाऊ विमानांनी विषुववृत्त ओलांडून दक्षिण गोलार्धात प्रथमच प्रवेश केला होता. तसेच या युद्धसरावांच्या निमित्ताने भारतीय हवाई दलाने ‘सी-१७’ ‘ग्लोबमास्टर-३’ या विशाल मालवाहू विमानाच्या मदतीने बजावलेल्या आणखी एका कामगिरीतून त्याची क्षमता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. भारतीय हवाई दलाच्या ‘सी-१७’ विमानाने १६ ऑगस्ट २०१८ रोजी चेन्नईहून सूर्योदयापूर्वी उड्डाण केले. त्यानंतर सुमारे ८,१२० किलोमीटरचे अंतर ११ तासांमध्ये विनाथांबा कापत हे विमान ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावरील टाऊन्सव्हिल येथील रॉयल ऑस्ट्रेलियन एअर फोर्सच्या तळावर उतरले.\nभारतीय हवाई दलाने आपल्या इतिहासात केलेले हे सर्वात दीर्घ उड्डाण ठरले. ‘सी-१७’सारख्या विमानाच्या मदतीने इतके दीर्घ उड्डाण हवाई दलाकडून केले जाण्याला महत्त्व आहे. भारताच्या राष्ट्रहिताच्या संरक्षणाबरोबरच भारताचे विविध देशांबरोबरील संबंध अधिक बळकट करण्यालाही अशा मोहिमांमधून मदत होत असते.\n‘पिच ब्लॅक’ हे ऑस्ट्रेलियातील डार्विन आणि टिंडल येथे होणारे जगभरातील हवाई दलांचे संयुक्त युद्धसराव आहेत. भारतीय हवाई दल पहिल्यांदाच या सरावांमध्ये प्रत्यक्ष सहभागी झाले होते. भारतासाठी या सरावांमधील सहभाग सामरिकदृष्ट्याही महत्त्वाचा होता. भारतीय हवाई दल या सरावांमध्ये चार ‘सुखोई-३० एमकेआय’, एक ‘सी-१३०’ जे सुपर हर्क्युलिस’ आणि ‘सी-१७’ ‘ग्लोबमास्टर-३’ या विमानांसह सहभागी झाले होते. या सरावांसाठी जाताना आणि परत येताना ‘सुखोई’ आणि ‘हर्क्युलिस’ विमानांमध्ये ‘आयएल-७८ एमकेआय’ या इंधनवाहू विमानातून हवेत उडत असतानाच इंधन भरले गेले होते.\nकाही वर्षांपूर्वी माजी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अरूप राहा यांनी भारतीय हवाई दल ‘व्यूहात्मक हवाई दल’ (सामरिक हवाई दल) झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर अमेरिकेत पार पडलेल्या ‘रेड फ्लॅग’ सरावांमध्ये सहभागी होऊन भारतीय हवाई दलाने पुन्हा एकदा आपण ‘व्यूहात्मक हवाई दल’ असल्याची प्रचिती दिली होती. तसेच अशा ‘खंडपार तैनाती’मध्येही उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली होती. अशा युद्धसरावांमुळे जगातील कोणत्याही प्रदेशात कार्यरत राहण्याचा अनुभव हवाई दलाला मिळत असतो.\nआवश्यकतेनुसार हवाई शक्ती एका ठिकाणाहून अन्य ठिकाणी जलदरीत्या तैनात केली जाऊ शकते. आपल्या मायभूमीपासून दूरवर वसलेल्या एखाद्या ठिकाणी हवाई दल आवश्यक तेव्हा त्वरित पोहोचून आपल्या राष्ट्रहिताचे संरक्षण करू शकते किंवा एखाद्या देशातून संकटकाळात आपल्या नागरिकांची सुखरूप सुटकाही करू शकते. अलीकडील काळात भारतीय हवाई दलाने युद्धग्रस्त लिबिया, येमेन, इराक, दक्षिण सुदान इत्यादी देशांमधून आपल्या नागरिकांची सुखरूप सुटका करून त्यांना मायदेशात परत आणले होते. त्याचबरोबर परदेशात आलेल्या नैसर्गिक संकटांच्या वेळीही संबंधित देशांमध्ये तातडीने मदत पोहोचवण्याची कामगिरी भारतीय हवाई दल वेळोवेळी पार पाडत आहे. भारतीय हवाई दलाच्या या क्षमतेची पहिल्यांदा प्रचिती ठळकपणे आली २००४मध्ये. त्या वेळी अमेरिकेत ‘कॅटरिना’ चक्रीवादळानंतर मोठे नुकसान झालेले होते. त्या वेळी तेथे मदत साहित्य घेऊन भारतीय हवाई दलाचे विमान तातडीने पोहोचले होते, जे परदेशातून मदत साहित्य घेऊन पोहोचलेले पहिले विमान होते. त्यानंतर डिसेंबर २००४ मध्येही हिंदी महासागरात आलेल्या सुनामीच्या वेळी भारतीय हवाई दलाने श्रीलंका, इंडोनेशिया या शेजारी देशांनाही त्वरित मदत पोहोचवली होती.\nहवाई दलाला ‘व्यूहात्मक पोच’ प्राप्त करून देण्याच्या हेतूने गेल्या काही वर्षांमध्ये ‘सी-१७’ ‘ग्लोबमास्टर-३’, हवेत उडत असतानाच दुसऱ्या विमानात इंधन भरू शकणारी इंधनवाहू ‘आयएल-७८ एमकेआय’ आणि अन्य शस्त्रास्त्रे सामील केली गेली आहेत. मात्र, हवाई दलाला आपली क्षमता कायम टिकवून ठेवण्यासाठी अशाच प्रकारची आणखी विमाने आणि शस्त्रसामग्रीची अतिशय आवश्यकता भासत आहे. हवाई दलाच्या शक्तीत वाढ करण्याच्या दृष्टीने ‘सुखोई-३० एमकेआय’ या बहुउद्देशीय, दीर्घ पल्ल्याच्या अवजड लढाऊ विमानाबरोबरच ‘रफाल’ या अत्याधुनिक बहुउद्देशीय मध्यम पल्ल्याच्या विमानांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. हवाई दलाची शक्ती वाढवण्यात अवकाशातील दूरसंपर्क उपग्रहही अतिशय मदत करत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये ‘भारतीय अवकाश संशोधन संस्थे’ने (इस्रो) अवकाशात स्थापित केलेल्या ‘नाविक’ उपग्रह मालिकेचा या दृष्टीने उपयोग होणार आहे. भारतीय हवाई दलात अलीकडील काळात सामील झालेल्या अवजड मालवाहू विमानांमुळे त्याची ‘व्यूहात्मक पोच’ वाढण्यास मदत झालेली आहे. अशा ‘शक्तिवर्धक’ ठरणाऱ्या विमाने आणि हेलिकॉप्टरचा हवाई दलात समावेश करण्यामागे तोही एक हेतू होताच.\nजागतिकीकरणाच्या प्रक्रियेत सहभागी झाल्यावर भारताच्या हितसंबंधांचा विस्तारही जगाच्या विविध क्षेत्रांमध्ये झालेला आहे. त्यातच ‘सकल देशांतर्गत उत्पन्ना’नुसार (जीडीपी) विचार केल्यास आज भारत जगातील सहावी सर्वात मोठी आर्थिक शक्ती म्हणून उदयाला आलेला आहे. अलीकडील काळात चीनच्या लष्करी हालचालींमुळे भारत चिंताग्रस्त झाला आहे. या सर्व परिस्थितीत भारतासमोरील आव्हाने आव्हाने परतवून आपल्या राष्ट्रहिताचे प्रभावीपणे संरक्षण करण्यासाठी हवाई दलाची ‘व्यूहात्मक पोच’ वाढणे आवश्यक ठरत आहे.\nआज भारतीय हवाई दलाकडे ती क्षमता आलेली असून तिचीच प्रचिती ‘सी-17’ विमानाने चेन्नई ते टाऊनव्हिलपर्यंत केलेल्या थेट उड्डाणातून पुन्हा एकदा आलेली आहे. त्यामुळे भारतीय हवाई दल भारताच्या देशांतर्गत आणि देशाबाहेरील हितसंबंधांचे संरक्षण करण्यास सक्षम असल्याचे दिसत आहे.\nभारतीय हवाई दलाने गेल्या दोन दशकांमध्ये विविध देशांमधील युद्धसरावांमध्ये सहभाग घेतला आहे. त्या वेळी मिळालेल्या अनुभवांचा हवाई दलाला आपली ‘व्यूहात्मक पोच’ वाढवण्यासाठी उपयोग झालेला आहे. हवाई युद्धसरावांमधील अत्यंत क्लिष्ट समजल्या जाणाऱ्या ‘रेड फ्लॅग’ सरावांमध्ये भारतीय हवाई दल सहभागी होत असते. या सरावांच्या २०१६च्या सत्रात सहभागी होण्यासाठी गुजरातमधील जामनगरच्या हवाई तळावरून चार ‘सुखोई-३० एमकेआय’, ‘चार जग्वार डॅरिन-२’, दोन ‘आयएल-७८ एमकेआय’ आणि दोन ‘सी-१७ ग्लोबमास्टर-३’ या विमानांनी अलास्काच्या दिशेने उड्डाण केले होते. वाटेत या विमानांच्या ताफ्याने बहारीन, इजिप्त, फ्रान्स, पोर्तुगाल, कॅनडा आणि यूएई अशा विविध देशांमध्ये थांबे घेतले होते. अखेर ही विमाने चार खंडांमधून सुमारे २० हजार किलोमीटरचे अंतर १८ दिवसांमध्ये पार करत नियोजित स्थळी पोहोचली होती.\nदरवर्षी आठ ऑक्टोबर रोजी भारतीय हवाई दल आपला स्थापना दिवस साजरा करते. १९३२ मध्ये याच दिवशी भारतीय हवाई दलाने अवघ्या चार वापिटी विमानांसह आपली कारकीर्द सुरू केली होती. आज ८६ वर्षांनंतर भारतीय हवाई दलात आमूलाग्र परिवर्तन झालेले आहे. जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे असलेले भारतीय हवाई दल आता पश्चिमेला होर्मुझची सामुद्रधुनी आणि एडनच्या आखातापासून दक्षिण चीन सागरापर्यंत तसेच मध्य आशियापासून दक्षिण हिंदी महासागरापर्यंत, इतक्या अवाढव्य क्षेत्रातील भारताच्या सीमांचे संरक्षण करत आहे.\nया रुंदावलेल्या कार्यक्षेत्रावर आपला प्रभाव टिकवण्याची जबाबदारी भारतीय हवाई दल उपलब्ध साधनसामग्रीच्या मदतीने पार पाडत आहे. असे असले तरी भारताच्या सुरक्षेसमोरील आव्हानांचा विचार करता भारतीय हवाई दलाला अधिकाधिक अत्याधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देण्याची नितांत आवश्यकता आहे. ती उपलब्ध करून देण्यासाठी वेगाने निर्णय प्रक्रिया राबवली जाणेही तितकेच आवश्यक आहे.\nशिकार अवनीची, सापळ्यात मुनगंटीवार\nप्रासंगिक : आत्महत्या एक, प्रश्न अनेक\nज्येष्ठांना राष्ट्रीय संपत्तीचा दर्जा देणारा प्रस्ताव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/economics1.html", "date_download": "2018-11-13T06:42:11Z", "digest": "sha1:LG3R4HHCHVAD5P7TEJIBA742QEL2UCAJ", "length": 126597, "nlines": 949, "source_domain": "mahamtb.com", "title": " अर्थकारण", "raw_content": "\nसंवत्सराच्या पहिल्या दिवशी बाजार घसरला\nदिवाळीनंतर सुरू झालेल्या शेअर बाजारात शुक्रवारी उतार चढाव पाहायला मिळाले. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही घसरणीसह बंद झाले. सवंत्सर २०७५च्या पहिल्या दिवशी बाजारात किरकोळ घसरण नोंदवण्यात आली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ७९ अंशांनी घसरुन ३५ हजार १५९ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १३ अंशांच्या घसरणीसह १० हजार ५८५ अंशांवर बंद झाला.\nआरबीआयकडून ३.६ लाख कोटी घेण्याचा प्रस्तावच नाही : सुभाष चंद्र गर्ग\nरिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून केंद्र सरकारने कोणत्याही रकमेची मागणी केली नसल्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिले आहे.\nमुहूर्त ट्रेडिंगने बाजारात तेजी\nशेअर बाजारात बुधवारी लक्ष्मीपूजनानिमित्त सायंकाळी ५.३० ते ६.३०च्या दरम्यान मुहूर्त ट्रेडिंग पार पडले. लक्ष्मीपूजनानिमित्त दीड तासांच्या या विशेष सत्रात सेन्सेक्स २५० अंशांनी मजबूत झाला तर निफ्टी ६८ अंशांनी वधारला. मंगळवारी संवत्सराला तेजीने निरोप घेतलेले दोन्ही निर्देशांक मुहूर्तानिमित्त पुन्हा वधारले.\n५९ मिनिटांत १ कोटींचे कर्ज \nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुक्ष्म लघू आणि मध्यम (एमएसएमई) उद्योगांसाठी सहाय्य कर्ज देण्याच्या ‘एमएसएमई सपोर्ट एण्ड आऊटरिच’ योजनेचे उद्घाटन केले. देशातील एमएसएई क्षेत्राला जाणवत असणारी चलन तरलता वाढवण्यासाठी यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. दिल्लीतील विज्ञान भवन येथे झालेल्या कार्यक्रमात मोदी यांनी उद्योजकांना केवेळ ५९ मिनिटांमध्ये कर्ज देण्यासाठीच्या घोषणेसह अन्य १२ प्रमुख घोषणा केल्या.\nलघु उद्योजकांना सरकारचे पाठबळ\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी (एमएसएमई) सहाय्य आणि व्याप्ती वाढवण्यासाठीच्या ‘एमएसएमई सपोर्ट एण्ड आऊटरिच’ कार्यक्रमाचा प्रारंभ करणार आहेत. शंभर दिवस हा कार्यक्रम देशभरातल्या शंभर जिल्ह्यात राबवला जाणार आहे.\nगेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली शेअर बाजारातील घसरण बुधवारी बंद झाली. दुपारच्या सत्रानंतर आयटी, फायनांशिअल आणि फार्मा सेक्टरमध्ये झालेल्या जोरदार खरेदीमुळे बाजारात तेजी परतली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ५११ अंशांनी वधारुन ३४ हजार ४४२ अंशांवर पोहोचला. निफ्टी १८८ अंशांनी वाढून १० हजार ३८७ अंशांवर बंद झाला.\nबाजारात पुरेशा प्रमाणात रोकड रिझर्व्ह बॅंकेची ग्वाही\nबिगरबॅंकिंग वित्त संस्थांना (एनबीएफसी) भेडसावणाऱ्या रोकड टंचाईबाबत रिझर्व्ह बॅंकेने अर्थ खात्याला माहिती दिली आहे.\nआर्थिक उलाढालीचा नवा मार्ग\nसध्याच्या इन्स्टंट आणि ‘रेडी टू कूक’च्या जमान्यात प्रक्रियायुक्त पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. साहजिकच या क्षेत्रात आर्थिक उलाढाल वाढत असून उद्योजकांना उत्तम नफा मिळवणं शक्य होत आहे. त्यादृष्टीने शेतकर्यांनीही शेतमाल प्रक्रिया उद्योगावर भर द्यायला हवा.\nरिलायन्स जिओची फाईव्हजीसाठी तयारी सुरू\nटेलिकॉम क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘जिओ’ आता ‘फाईव्ह जी’ क्षेत्रात पदार्पण करत असल्याचे संकेत मुकेश अंबानी यांनी दिले आहेत.\nइथे नोकरी केल्यास मिळेल कार बोनस\nगुजरातच्या हिरा व्यापाऱ्याने सलग चौथ्या वर्षी कर्माचऱ्यांना बंपर बोनस दिला आहे.\nशेअर बाजारात घसरण कायम\nकच्च्या तेलाचे वाढते दर, रुपयाची घसरण आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढता दबाव यामुळे झालेल्या चौफेर खरेदीचा एकत्रित परिणाम मंगळवारी शेअर बाजारावर दिसून आला.\nप्रत्यक्ष करसंकलनात १५.७ टक्क्यांनी वाढ\nचालू वर्षात प्रत्यक्ष कर संकलनात १५.७ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे.\nकाळ्यापैशाविरोधात मोदी सरकारची कठोर पावले\nपरदेशात लपवल्या जाणाऱ्या काळ्यापैशांविरोधात मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे. परदेशातील काळ्या पैशांविरोधात कारवाईसाठी आयकर विभागाला निर्देश देण्यात आले आहेत.\nनफेखोरीमुळे शेअर बाजार घसरला\nसुरुवातीला दमदार कामगीरी करणारे निफ्टी व सेन्सेक्स दिवसअखेर घसरणीसह बंद झाले. बाजार बंद होण्यापूर्वी दिवसभरातील सर्व तेजी निघून गेली.\nशेअर बाजारावर ‘चीनी’ सावट\nमुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४६४ अंशांनी घसरून ३४ हजार ३१६ अंशांवर बंद झाला तर निफ्टी १५० अंशांनी घसरून १० हजार ३०३ अंशांवर स्थिरावला.\nदिवाळीपर्यंत सरकार सोनेखरेदीसाठी नवे धोरण आणण्याच्या तयारीत आहे.\nअरुंधती भट्टाचार्य रिलायन्सच्या संचालकपदी\n‘स्टेट बॅंक ऑफ इंडिया’च्या माजी प्रमुख अरुंधती भट्टाचार्य या ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’च्या स्वतंत्र संचाकल पदावर रुजू झाल्या आहेत.\n‘रिलायन्स’ समुहाला विक्रमी नफा\nतेल रिफायनरी आणि मोबाईल क्षेत्रातील प्रमुख कंपनी ‘रिलायन्स’ समुहाने दुसऱ्या तिमाहीत १७.३५ टक्के नफा नोंदवला आहे.\nशेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक\nसलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बाजाराच्या तेजीला बुधवारी ब्रेक लागला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३८३ अंशांनी घसरुन ३४ हजार ७८०वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १३२ अंशांनी घसरून १० हजार ४५३च्या स्तरावर बंद झाला.\nरेमंड ग्रुपच्या संस्थापकांना अध्यक्षपदावरुन हटवले\nरेमंड ग्रुपचे संस्थापक विजयपथ सिंघानिया आणि त्यांचे पुत्र गौतम सिंघानिया यांच्यातील तणाव गेल्या काही काळापासून वाढतच चालला आहे. सद्यस्थितीतील कंपनीच्या अध्यक्षपदावरुन विजयपथ सिंघानिया यांना हटवल्याचे एका पत्राद्वारे त्यांना कळवण्यात आले आहे.\nसलग तिसऱ्या दिवशी बाजार तेजीत\nगुंतवणूकदारांनी भारतीय बाजरपेठेवर दाखवलेला विश्वास, मजबूत झालेला रुपया, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे स्थिरावलेले भाव याचा एकत्रित परिणाम मंगळवारी शेअर बाजारावर जाणवला.\nपरवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन\nपरवडणारी घरांच्या निर्मितीसाठी मंच उपलब्ध व्हावा यादृष्टीने ‘नॅशनल इन्व्हेस्टमेंट अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर फंड’ (एनआयआयएफ) आणि ‘एचडीएफसी’ अंतर्गत करार करण्यात आला आहे. ‘एनआयआयएफ’तर्फे एचडीएफसीची उपकंपनी असलेल्या ‘एचडीएफसी कॅपिटल अॅडवायझर कंपनी’तर्फे चालवल्या जाणाऱ्या परवडणाऱ्या घरांसाठीच्या निर्मिती प्रकल्पासाठी (एचकेअर-२) ६६० कोटींच्या गुंतवणूकीसाठी करार झाला आहे.\nशेअर बाजारात तेजी परतली\nमहिन्याभरापासून गडगडत चाललेल्या शेअर बाजारात सोमवारी तेजी परतली. गुंतवणूकदारांनी आयटी आणि फार्मा शेअरमध्ये केलेल्या खरेदीमुळे निफ्टी आणि सेन्सेक्स वधारले\nपाच वर्षांत करदात्यांची संख्या दुप्पट होईल : जेटली\nयेत्या पाच वर्षांत प्रत्यक्ष करदात्यांची संख्या दुप्पट होतील, असा अंदाज केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे.\nस्टेट बॅंक ऑफ मॉरिशस, मुंबई शाखेच्या १४३ कोटींवर डल्ला\nनरीमन पॉईंट येथील स्टेट बॅंक ऑफ मॉरिशसच्या शाखेतील १४३ कोटींची रक्कम सायबर हल्लेखोरांनी देशाबाहेर वळती केल्याची तक्रार बॅंकेने मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे दिली आहे.\nनैसर्गिक आपत्तीमुळे देशाचे ८० अब्ज डॉलर्सचे नुकसान\nहवामान बदलाचे परिणाम जगभरात जाणवत असताना त्याचे भारताच्या अर्थव्यवस्थेवरही पडसाद उमटत आहेत.\nपाच मिनिटांत चार लाख कोटींचा चुराडा\nरुपयाचा नवा विक्रमी तळ आंतरराष्ट्रीय शेअर बाजार गडगडल्याचे पडसाद गुरुवारी शेअर बाजारावर उमटले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १ हजार ३७.३६ अंकांनी घसराला.\nनव्या सँन्ट्रोची बुकींग सुरू\nकोरियन कार निर्मिती कंपनी ह्युंडाईने वीस वर्षांपूर्वी बाजारात आणलेल्या सेंन्ट्रो कारच्या नव्या आवृत्तीची घोषणा केली आहे.\nशेअर बाजारावर रुपयाच्या पडझडीचे सावट\nरुपयाने गाठलेला तळ, कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती याचा थेट परिणाम शेअर बाजारावर झाल्याने सेन्सेक्स १७५ अंकांनी गडगडत ३४ हजार २९९ स्तरावर थांबला.\nसोनेखरेदीदारांसाठी सरकारची गुंतवणूक योजना\nकेंद्र सरकारतर्फे १५ ऑक्टोबरपासून सुवर्ण बॉण्ड गुंतवणूक योजनेची सुरुवात केली जाणार आहे. रिझर्व्ह बॅंकेने सोमवारी ही माहिती जाहिर केली.\nविकासदरात देश चीनपेक्षा पुढे\nक आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) या संस्थेने भारताचा आर्थिक विकासात चीनपेक्षाही जास्त चांगली कामगिरी करणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.\nआरबीआयकडून व्याजदर ‘जैसे थे’\nरिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेली सहा सदस्यीय पतधोरण आढावा बैठक शुक्रवारी संपली.\nशेअर बाजार ८०० अंकांनी कोसळला\nमुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स बंद होताना तब्बल ७९२ अंकांनी घसरला.\nप्रत्यक्ष कर संकलनात वाढ\nचालु आर्थिक वर्ष २०१८-१९मध्ये सप्टेंबरपर्यंत प्रत्यक्ष कर संकलनात १६.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सप्टेंबरपर्यंत ५.४७ लाख कोटी इतके झाले आहे.\n'आयसीआयसीआय'च्या सीईओ चंदा कोचर यांचा राजीनामा\nचंदा कोचर यांनी आयसीआयसीआय बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा गुरुवारी राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी संदीप बक्षी हे पदभार सांभाळणार आहेत\nशेअर बाजार तीन महिन्यांच्या निचांकावर\nमुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५५१ अंशांनी घसरुन ३५ हजार ९७५.६३ वर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५० अंशांनी घसरून १० हजार ८५८वर बंद झाला.\nवेल्थ क्रिएटर्स ही राष्ट्राची संपत्ती : नितीन गडकरी\nदै. ‘मुंबई तरूण भारत’च्या ‘वेल्थ क्रीएटर्स’ या विशेषांकाचे प्रकाशन मंगळवारी गडकरी यांच्या हस्ते झाले,यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.\nसप्टेंबरमध्ये जीएसटीतून ९४ हजार ४४२ कोटी महसूल\nसप्टेंबरमध्ये जीएसटी करसंकलनात वाढ झाली असून एकूण ९४ हजार ४४२ कोटींचा महसूल जमा झाल्याची आकडेवारी केंद्रीय अर्थमंत्रालयाने जाहिर केली आहे.\nस्टेट बॅंकेतून काढता येणार इतकीच रक्कम\nएटीएममधून एकावेळी काढता येणाऱ्या रकमेची मर्यादा स्टेट बँक ऑफ इंडियाने निम्म्याने कमी केली आहे.\nकेरळ सेसवर चर्चेसाठी सात सदस्यांची नियुक्ती\nकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तीसाव्या जीएसटी कौन्सिलमध्ये केरळ उपकर (सेस), राज्यांतील वित्तीय तूट आदींवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली.\nविकासदर ७.८ टक्क्यांवर : ‘फिच ’चा अंदाज\nफिच ’ या जागतिक मानांकन संस्थेने २०१८-१९ या वर्षी भारताचा विकासदर ७.८ टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. .\nहिंदूस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड (एचपीसील) आणि हिंदूस्तान मित्तल एनर्जी लिमिटेड यांच्यात (एचएमइएल) दिर्घावधीसाठी बिटूमेन टर्मिनल वापराबाबत करार झाला आहे.\nपरकीय उद्योगांचे ‘इन्व्हेस्ट इन इंडीया’\nकेंद्र सरकारच्या सकारात्मक धोरणांमुळे भारताबाहेरील उद्योजकांचा देशात गुंतवणूक करण्याकडे ओढा असल्याचे दिसून येत आहे.\nशेअर बाजारात मोठे चढ-उतार\nमुंबई शेअर बाजारामध्ये शुक्रवारी सेंसेक्समध्ये मोठे चढ उतार पाहायला मिळाले. सेंसेक्स सुमारे ११०० अंकांनी घसरल्यानंतर दुपारी २.३० नंतर पुन्हा सावरला.\nकेंद्राच्या ‘झेड’ प्रोजेक्टमध्ये एसबीआयचा सहभाग\nदेशातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक आफ इंडीयाने (एसबीआय) केंद्र सरकारच्या झिरो डीफेक्टस, झिरो इफेक्ट (झेड) या ‘क्वालिटी कौन्सिल आफ इंडीया’च्या योजनेअंतर्गत एक करार केला आहे.\nछोट्या गुंतवणूकदारांसाठी खुशखबर : बचत व्याजदरांत वाढ\nकेंद्र सरकारने छोट्या गुंतवणूकदारांच्या फायद्याचा निर्णय घेतला आहे. तिसऱ्या तिमाहीतील म्हणजेत १ आक्टोबर ते ३१ डिसेंबरपर्यंत छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात मोठी वाढ केली आहे.\nम्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा निर्णय\nसेक्युरीटीज बोर्ड एक्सचेंज ऑफ इंडीयाने (सेबी) मंगळवारी म्युचल फंडांच्या खर्चिक गुणोत्तरात घट करण्याचा निर्णय घेतला आहे.\nएसबीआयच्या सीएफओ पदी प्रशांत कुमार\nप्रशांत कुमार यांनी स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या (एसबीआय) मुख्य वित्तीय अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे.\nभारतात किरकोळ व्यापार क्षेत्रामुळे संघटित, असंघटित क्षेत्रातील चार कोटी लोकांना रोजगार मिळतो. देशात एक कोटी चाळीस लाख दुकानं आहेत. त्यातही पाचशे चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या दुकानांची संख्या मोठी आहे. किरकोळ क्षेत्रात बड्या खेळाडूंचा प्रवास झाला, तर आपलं काय अशी भीती त्यांना सतावत होती; परंतु किरकोळ व्यापार क्षेत्रातील घटकांवर त्याचा फारसा परिणाम झाला नाही.\n‘विप्रो’ला 10 हजार 500 कोटींचे विक्रमी कंत्राट\n‘विप्रो’ला 10 हजार 500 कोटींचे विक्रमी कंत्राट\nबँकांच्या नफ्यातील घसरण आणि अफरातफरींमध्ये वाढ\nबँकांचे नफ्याचे प्रमाण घसरत चालले आहे. बऱ्याच बँकांनी भागधारकांना लाभांश देणेही बंद केले आहे. पण, बँकांची अफरातफरीची प्रकरणे व त्यात अडकलेल्या रकमा मात्र वाढत चालल्या आहेत. या विषयावर अधिक प्रकाश टाकणारा हा लेख...\nशेअर मार्केट आणि तांत्रिक विश्लेषण\nमागील लेखात आपण शेअर बाजारात वापरत असलेले वेगवेगळे शब्द, जे आपल्याला ठाऊक नव्हते, त्याची ओळख करून घेतली. आता या लेखात थोडे Technical analysis विषयी जाणून घेऊया.\nरुपयाच्या किंमतीत घसरण, सत्तरी गाठली\nडॉलरच्या तुलनेत रुपया पुन्हा एकदा घसरला आहे. यावेळी रुपयांच्या किंमतीत तब्बल ७० रुपयांची घसरण झाली आहे. यापूर्वी रुपयाच्या किंमतीत इतकी घसरण कधीच झाली नव्हती.\nपावसाळा सुरू झाला, वाहन विमा आहे ना\nपावसाळ्यात वाहनांची साहजिकच सर्वाधिक काळजी घ्यावी लागते. त्यातही रस्त्यात पाणी साचल्यावर इंजिन खराब होणे, पूरपरिस्थितीत गाडीत पाणी शिरणे, रस्त्यावर पार्क केलेल्या गाडीवर झाड कोसळणे वगैरे अपघातही संभवतात.\nअमेरिकेच्या व्यापार युद्धाला भारताचे प्रत्युत्तर\nअमेरिकेतून येणाऱ्या मोटारसायकल, फळे, सुका मेवा यासारख्या ३० उत्पादनांवर ५० टक्के अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.\nभीम, रूपे आणि युपीआय अॅप आता आंतरराष्ट्रीय स्तरावर\nदेशांतर्गत ऑनलाईन व्यवहारांसाठी वापरल्या जाणाऱ्या रूपे कार्ड, भीम आणि यूपीआय अॅपला भारत सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले असून नुकतेच या भारतीय व्यवहार पद्धतींचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिंगापूर येथे उद्घाटन करण्यात आले आहे.\nविशेष म्हणजे जगभरातील अर्थतज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजपेक्षा देखील ०.५ टक्क्यांनी हा दर अधिक असून यामुळे देशाने विकासाच्या बाबतीत चीनच्या अर्थव्यवस्थेला देखील मागे टाकले आहे.\n कर्नाटकात आतापर्यंत १६५ कोटी रुपये जप्त\nआतापर्यंत आयकर विभागाने एकूण १६५ कोटी २८ लाख ८२ हजार ४४५ रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल आपल्या ताब्यात घेतला आहे.\nजीएसटीएन बनणार सरकारी कंपनी : अरुण जेटली\nजीएसटीएनचे ओनर स्ट्रक्चर बदलण्याविषयी एक महत्त्वपूर्ण प्रस्ताव या बैठकीमध्ये मांडण्यात आला होता.\nएप्रिल महिन्यात सरकारकडे १ लाख कोटी रुपयांचा जीएसटी जमा\nमंत्रालयाने जाहीर केलेल्या पत्रानुसार एप्रिल २०१८ मध्ये सरकारकडे एकूण १ लाख ३ हजार ४५८ कोटी रुपये इतका जीएसटी जमा झाला आहे.\nबेळगावमध्ये ७ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त\nकर्नाटकातील बेळगाव येथील विश्वेश्वरय्या नगर येथे ७ कोटी रुपयांच्या बनावट नोटा मध्यरात्री कर्नाटक पोलिसांनी धाड टाकून जप्त केल्या.\nबँकांकडे पुरेसी रोकड उपलब्ध : आरबीआय\nमाध्यमांकडून आरबीआयकडे चलनाचा तुटवडा असल्याचे जे वृत्त दाखवले जात आहे, त्यामध्ये कसल्याही प्रकारचे तथ्य नसल्याचे सांगत आरबीआयच्या व्हॉलेट आणि करन्सी चेस्टमध्ये आवश्यक तेवढी रोकड उपलब्ध असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.\nनोटाबंदी आणि जीएसटीच्या प्रभावातून भारत बाहेर : वर्ल्ड बँक\nवर्ल्ड बँकेने नुकत्याच प्रकाशित केलेल्या आपल्या अहवालामध्ये याविषयी माहिती जाहीर केली असून भारत सरकारच्या या दोन निर्णयांचा भारतीय अर्थव्यवस्थेला खूप मोठा फायदा झाला आहे, असे देखील वर्ल्ड बँकेने जाहीर केले आहे.\nजीएसटी आणि नोटाबंदीचा 'इम्पॅक्ट'\n२०१७-१८ च्या आर्थिक वर्षामध्ये केंद्रकडे तब्बल १० लाख २ हजार ६०७ कोटी रुपये इतका प्रत्यक्ष कर जमा झाला आहे, असे जेटली यांनी सांगितले आहे.\nचीनकडून भारताला व्यापार संतुलन करण्याचे वचन\nचीनकडून भारतात येणाऱ्या मालामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. परंतु या बदल्यात भारताकडून मात्र चीन फार कमी प्रमाणात मालाची आयात करत आहे.\nआधार कार्ड जोडणीची मुदत वाढवली\nआज सर्वोच्च न्यायालयाने ‘आधार कार्ड’ इतर सेवांशी जोडण्यासाठीची मुदत वाढवली आहे. सध्या केवळ थेट रोख हस्तांतरणासाठी आधार आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.\nकार्ती चिदंबरम यांना २४ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी\nकाँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र आणि आयएनएक्स मीडिया कंपनीसंबंधी भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले कार्ती चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत आता पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे.\nकार्ती चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ\nमाजी अर्थ मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम् यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.\nकेंद्रीय अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या सत्राला आजपासून सुरुवात\nआज सकाळी ११ वाजता संसदेच्या कामकाजाला नेहमी प्रमाणे सुरुवात होणार आहे.\nपीएनबी घोटाळा : मुख्य लेखापरीक्षक सीबीआय कोठडीत\nपंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी सीबीआय ने काल १ मार्च रोजी निवृत्त मुख्य लेखापरीक्षक बिष्णूब्रत मिश्रा याला अटक केली\nकार्ती चिदंबरम् यांना अटक, केंद्रीय अन्वेषण विभागाची कारवाई\nमाजी अर्थ मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम् यांचे पुत्र कार्ती चिदंबरम् यांना आज केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे.\nकार्ती चिदंबरम यांच्या समस्येत दिवसेंदिवस वाढ\nआयएनएक्स घोटाळ्यात अडकलेले आणि माजी अर्थ मंत्री व काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी.व्ही. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या समस्येत दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे.\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी आणि मेहुल चौकसी यांचे समभाग जप्त\nप्रसिद्ध दागिने निर्माते निरव मोदी आणि त्यांचे सहकारी मेहुल चौकसी यांचे कंपनीतील समभाग जप्त करण्यात आले आहेत.\nपीएनबी घोटाळा : सीबीआयने केले जनरल मॅनेजरला अटक\nराजेश जिंदाल असे त्याचे नाव असून, २००९ ते २०११ या दरम्यान पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रेडी हाउस या शाखेचा मुख्य व्यवस्थापक म्हणून काम पाहत होता.\nरेपो दरात कुठलाही बदल नाही : उर्जित पटेल\nरेपो दरात कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही, रेपो दर ६% आणि रिझर्व रेपो दर ५.७५% असा कायम ठेवण्यात आलेला आहे, अशी माहिती भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी दिली. भारतीय रिझर्व बँकेचे आज त्रैमासिक पतधोरण जाहीर करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.\nनरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘जागतिक गुंतवणूकदार परिषदे’चे उद्घाटन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज जागतिक गुंतवणूकदार परिषदेचे उद्घाटन करण्यात आले आहे.\nहा तर जेटलींचा शेवटचा अर्थसंकल्प \nएकूण सगळ्याच आघाडीवर हा अर्थसंकल्प अपयशी ठरला असल्याची टीका चिदंबरम यांनी केली आहे.\nयंदाचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी फायद्याचा : जेटली\n२०१८ चा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी फायद्याचा ठरणार आहे असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले आहे.\nअर्थसंकल्प २०१८ : काय स्वस्त, काय महाग\nसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अर्थसंकल्पाचा विचार केला तर यावर्षीच्या अर्थसंकल्पानंतर काय महाग झाले आणि काय स्वस्त झाले हाच प्रश्न प्रथम सामान्य जनतेला पडत असतो.\nग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणार 'बूस्ट'\nकृषी क्षेत्रासाठी अनेक नवीन योजनांची घोषणा, कृषी कर्जांसाठी ११ लाख कोटी रुपयांची घसघशीत तरतूद\nदावोसच्या दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रवाना\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज दावोस दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. नवी दिल्ली येथील विमानतळावरून आज त्यांनी दावोस दौऱ्यासाठी उड्डाण केले आहे. ४८ व्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी नरेंद्र मोदी दावोस शहराच्या दौऱ्यावर गेले आहेत.\nपंतप्रधान मोदी उद्यापासून स्वित्झर्लंड दौऱ्यावर\nविशेष म्हणजे १९९७ नंतर पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधान डब्ल्यूइएफच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी जाणार आहेत.\n४९ वस्तू व सेवांवरील करात कपात\nदरकपात अर्थसंकल्पापूर्वी होत असल्याचे यावर सर्वांचे लक्ष लागून होते.\nअरुण जेटली यांची अर्थसंकल्प पूर्व बैठक संपन्न\nदिल्ली येथील विज्ञान भवनात ही बैठक झाली असून, यात राज्यांतील कॅबिनेट मंत्र्यांसोबतच राज्यमंत्री देखील सामील होते.\nअर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर जीएसटी परिषदेची आज बैठक\nगेल्या सहा महिन्यामध्ये जीएसटीमुळे देशातील कर व्यवस्था आणि बाजारपेठेवर पडलेला प्रभाव या मुख्य विषयावर या बैठकीत चर्चा होणार आहे.\nनोव्हेंबर पर्यंत होणार ७० लाख नोकऱ्यांची निर्मिती\nभारतीय स्टेट बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. सौम्य कांती घोष आणि आय आय एम बंगलोरचे प्राध्यापक पुलक घोष यांनी केलेले एका अभ्यासातून ही आकडेवारी पुढे आली आहे.\nलाच प्रकरणात कार्ती चिदंबरम यांच्या घरी छापे\nमाजी अर्थ मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी.व्ही. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या दिल्ली आणि चेन्नई येथील घरावर आज सक्तवसुली संचालनालय अर्थात ‘ईडी’कडून छापे मारण्यात आले आहे.\nयंदाच्या अर्थ संकल्पाच्या पार्श्वभूमीवर मोदींची तज्ञांबरोबर बैठक\nकृषी, रोजगार, ग्रामीण विकास, नगर विकास, पायाभूत सुविधा, व्यापार, आरोग्य आणि मायक्रोइकोनॉमिक बॅलेंस हे विषय आजच्या या बैठकीमध्ये केंद्रस्थानी असणार असून या बैठकीला 'इकोनॉमिक पॉलिसी : द रोड अहेड' असे नाव देण्यात आले आहेत.\nआता लवकरच १० रुपयांच्या नवीन नोटाही चलनात\nभारतीय रिझर्व्ह बँक लवकरच १० रुपयांच्या नोटाही चलनात आणत आहे. सध्या चलनात असलेल्या नोटांमध्ये काही बदल करुन या नव्या नोटा आणल्या जाणार आहेत. तपकीरी रंगात आणि नव्या डिझाईनसह या नवीन नोटा उपलब्ध होणार आहेत.\nशिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक करणे गरजेचे: रामनाथ कोविंद\nभारतामध्ये सध्या शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक करणे गरजेचे आहे असे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मांडले आहे.\nआर्थिक गैरव्यवहार प्रकरण: मिसा भारती यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल\nआर्थिक गैरव्यवहार प्रकरणी लालू प्रसाद यादव यांची कन्या मिसा भारती यांच्यावर आज सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nस्वित्झर्लंडमधील काळ्या पैशाच्या माहितीचा मार्ग मोकळा\nभारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात काळ्या पैशाच्या संबंधी झालेल्या करार स्वित्झर्लंडच्या संसदीय मंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या १ तारखेपासून स्वित्झर्लंडमधील भारतीय पैशांची माहिती भारत सरकारला ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.\n२०१८ मध्ये भारताचा जीडीपी ७ टक्क्यांच्या पुढे - संयुक्त राष्ट्र\n२०१७ मध्ये भारताचा जीडीपी हा ६.७ टक्के इतका राहिला आहे. हाच दर येत्या २०१८ मध्ये ७.२ टक्के तर २०१९ मध्ये तो ७.४ टक्के इतका असणार असल्याचे या अहवालात म्हटले आहे.\nचलनविषयक धोरणात्मक आढाव्यातील व्याजदरांमध्ये बदल नाही - उर्जित पटेल\nभारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय)ने २०१७-१८ साठी आपल्या पाचव्या द्विमासिक चलनविषयक धोरण आढाव्यामध्ये ६ टक्के व्याजदर कायम ठेवले असल्याची माहिती आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी दिली आहे.\nएकूण देशांतर्गत उत्पादनात भरघोस वाढ - अरुण जेटली\nआतापर्यंत फक्त गेल्या तिमाहीत भारताचे एकूण देशांतर्गत उत्पादन ६ टक्क्यांहून कमी होते. आज केंद्रीय सांख्यिकी कार्यालयने जाहीर केलेल्या द्वितीय आर्थिक सर्वेक्षणाच्या आकडेवारीत एकूण देशांतर्गत उत्पादनात भरघोस वाढ झाली आहे. आज जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार ६.३ टक्के इतके एकूण देशांतर्गत उत्पादन आहे.\n'जीइएस'चे आज हैदराबादमध्ये होणार उद्घाटन\nया परिषदेत जगभरातील जवळपास दीड हजाराहून अधिक उद्योजक, व्यापारी, गुंतवणूकदार आणि सरकारी अधिकारी सहभागी होणार आहेत. व्यापार जगताची ओळख आणि त्यासाठी सध्या भारत-अमेरिका या देशांमध्ये असलेल्या संधी यांची ओळख करून देणे हा मुख्य उद्देश या परिषदेचा असणार आहे.\n१५ व्या वित्त आयोगाच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी\nसंविधानाच्या कलम २८०(१) नुसार हे एक नियतकालिक कायदेशीर बंधन आहे. १५ व्या वित्त आयोगासाठी संदर्भ अटी योग्यवेळी अधिसूचित केल्या जातील.\nहॉटेलामधील जेवण आजपासून स्वस्त\n१८ टक्क्यांऐवजी आता केवळ ५ टक्के जीएसटी द्यावा लागणार. जीएसटी परिषदेच्या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून सुरू\nजेटलींनी सांगितले ते ‘अर्धसत्य’ - काँग्रेसच्या रणदीप सुरजेवालांची टीका\nसेवा व वस्तू करांबाबतच्या दरांमध्ये सातत्याने बदल झाल्याने विरोधकांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली आहे. काँग्रेसचे रणदीप सिंह सुरजेवाला यांनी आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीनंतर अर्धसत्य जनतेला सांगितल्याचा आरोप केला आहे.\nजीएसटीतील नव्या बदलांचे पंतप्रधान मोदींकडून देखील स्वागत\nजनता सरकारच्या कामात आपला सहभाग नोंदवून त्यासाठी मार्गदर्शन करत आहे. हे एक अत्यंत चांगले लक्षण असून जनतेच्या भल्यासाठी हे सरकार काम करत असून जनतेकडून सातत्याने मिळत असलेल्या प्रतिक्रियांमुळे आपले काम आणखीन उत्तमरित्या करण्याची प्रेरणा सातत्याने मिळत आहे, अ\nभाजपला गब्बरसिंग टॅक्स लादू देणार नाही - राहुल गांधी\nयामुळे लघु आणि मध्यम व्यवसायांना फटका बसलेला आहे. याचा परिणाम म्हणून हे क्षेत्र खचले असून याचा परिणाम रोजगार निर्मितीवर होत आहे.\nजीएसटीबाबत मोठा दिलासा, १७७ वस्तूंवरील कर १० टक्क्यांनी कमी केला\nगेल्या काही दिवसांत वाढलेल्या महागाई विरोधात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. मात्र आता सरकारच्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.\nजीएसटी परिषदेच्या २३ व्या बैठकीला आज पासून प्रारंभ\nही बैठक दोन दिवस चालणार असून जीएसटी लागू केल्यानंतरच्या काळातील बाजारातील बदलांचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच जीएसटीमधील अनेक वस्तूंवरील कर कमी करण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.\nडिजिटल व्यवहारामुळे दहशतवादी गुंतवणुकीला आळा - अरुण जेटली\nनोटाबंदीला १ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना नवी दिल्ली येथे ते बोलत होते.\nपॅराडाईज पेपरच्या चौकशीसाठी मल्टी एजेंसी ग्रुपची स्थापना\nमल्टी एजेंसी ग्रुपमध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (सीबीडीटी), इनकम टॅक्स डिपार्टमेंट, अंमलबजावणी संचालनालय (ईडी), फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्यासह काही अन्य सरकारी संस्थांचा समावेश करण्यात आला आहे.\nनोटाबंदीनंतर २.२४ लाख नकली कंपन्या बंद - अर्थ मंत्रालय\nनोटाबंदीनंतर ज्या कंपन्याच्या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा जमा झाला तसेच त्या खात्यातून कोट्यावधींचे व्यवहार करण्यात आले,\nस्मार्टफोन वापरामध्ये भारत बनला जगातील दुसरा सर्वात मोठा देश\n२०१७ च्या तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतामध्ये एकूण ४ कोटी स्मार्टफोनची विक्री झाल्याचे या अहवालात म्हटले गेले आहे.\nपेट्रोलियम उत्पादनांना सुधारित जीएसटी अंतर्गत आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील: धर्मेंद्र प्रधान\nकेंद्र सरकार पेट्रोलियम उत्पादनांना सुधारित वस्तू व सेवा कर अर्थांत ‘जीएसटी’ अंतर्गत आणण्यासाठी प्रयत्नशील असेल असा विश्वास आज केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जनतेला दिला आहे.\nदेशात ८ नोव्हेंबर काळा पैसा विरोधी दिवस म्हणून साजरा केला जाईल: अरुण जेटली\nदेशामध्ये येणारा ८ नोव्हेंबर हा दिवस काळा पैसा विरोधी दिवस म्हणून साजरा केला जाईल अशी माहिती आज केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे.\nकोळसा आणि 2G घोटाळे करणाऱ्यांना जीएसटीबद्दल अनेक तक्रारी - अरुण जेटली\n५ वर्षात ६ लाख ९२ हजार कोटी रुपये खर्च करून ८३ हजार ६७७ किमीचा रस्त्याचे निर्माण केले जाणार असल्याची माहिती अर्थसचिव यांनी दिली.\nभारताचा विकासदर पुन्हा एकदा पूर्वस्थितीवर येत आहे - अरुण जेटली\nवॉशिंग्टन येथे सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व आर्थिक समितीच्या (आयएमएफसी) बैठकीत ते बोलत होते.\nभारतीय अर्थव्यवस्था अत्यंत मजबूत स्थितीत - आंतरराष्ट्रीय मुद्रांक कोष\nआंतरराष्ट्रीय मुद्रांक कोषाच्या (आयएमएफ') प्रमुख क्रिस्टीन लेगार्ड यांनी म्हटले आहे.\nतेल आणि वायू क्षेत्रातील जागतिक कंपन्यांचे कार्यकारी अधिकारी आणि तज्ञांशी पंतप्रधानांची चर्चा\nरोसनेफ्ट,बीपी, रिलायन्स, सौदी अरमाको, एक्झॉन मोबिल, रॉयल डच शेल, वेदान्ता, वुड मॅकॅन्झी, आयएचएस मार्किट, श्लमबर्गर, हॅली बर्टन, एक्सकोल, ओएनजीसी, इंडियन ऑईल, गेल, पेट्रोनेट एलएनजी, ऑईल इंडिया, एचपीसीएल, डिलोनेक्स एनर्जी, एनआयपीएफपी, आंतरराष्ट्रीय वायू संघटना, जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.\nआज होणार जीएसटी परिषदेची २२ वी बैठक\nजीएसटी करप्रणाली संबंधी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आज चर्चा होणार असून यामध्ये छोट्या व्यापाऱ्यांच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय परिषदेकडून घेण्यात येऊ शकतात.\nरिझर्व्ह बँकेने ठेवला रेपो दर कायम...\nरेपो दरात बदल न केल्यामुळे नागारीकांच्या ई.एम.आय. मध्ये देखील कुठलाही बदल घडून येणार नाही.\nरजनीश कुमार भारतीय स्टेट बँकेचे नवे अध्यक्ष\n७ ऑक्टोबरला रजनीश कुमार भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.\nजयंत सिन्हांचा लेख म्हणजे सरकारी प्रसिद्धी पत्रक - पी. चिदंबरम\nयावर भाजपच्या कोणत्याही नेत्याने प्रतिक्रिया दिली नाही, त्याचबरोबर जयंत सिन्हा यांच्या लेखाची चर्चा अनेक ठिकाणी केली जात आहे.\nयशवंत सिन्हांच्या लेखाला पुत्र जयंत सिन्हांनी दिले प्रत्युत्तर\nअर्थव्यवस्थेत होणाऱ्या बदलांचा दूरगामी परिणाम कसा ठरेल, याबद्दल माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी विश्लेषण लिहिले असून, यशवंत सिन्हा यांच्या २७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या लेखाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.\nमागील ३ वर्षात भारत वेगाने प्रगती करणारी अर्थव्यवस्था - पियुष गोयल\nआज जागतिक पातळीवर देश प्रगती करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तीन वर्षे भारत वेगाने प्रगती करणारी अर्थव्यवस्था म्हणून उद्याला येत आहे असे वक्तव्य केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी काल माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केले. माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे मार्गदर्शक मंडळाचे सदस्य यशवंत सिन्हा यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना ते बोलत होते.\nयशवंत सिन्हांनी भाजपला दिला घरचा आहेर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अर्थ धोरणांवर टीका करून भाजपला घराचा आहेर दिला आहे.\nआठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण\nशेअर बाजारातील चढउतार ही नेहेमीचीच बाब असून आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण पहायला मिळाली. आज सेन्सेक्समध्ये ३४७ अंकांची घसरण होऊन सेन्सेक्स ३१,५४८ अंकांवर पोहोचला आहे.\nसेन्सेक्समध्ये ४४७ अंकांची घसरण\nशेअर बाजारातील चढउतार ही नेहेमीचीच बाब असून आजही शेअर बाजार तब्ब्ल ४४७ अंकांनी घसरला आहे. त्यामुळे आज सेन्सेक्स ३१९२२ वर पोहोचला आहे. तर निफ्टीमध्येही १५८ अंकांची घसरण झाल्यामुळे निफ्टी ९९६३ अंकांवर पोहोचला आहे.\nआठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स ३१ हजारांवर उघडला\nआठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी शेअर बाजाराने तेजीत सुरूवात केली आहे. आज सकाळी सेन्सेक्स ९९ अंकांनी वधारून ३२, ५२२ अंकावर पोहोचला आहे. त्याचबरोबर आज शेअर बाजार सुरू होतानाच आज निफ्टीमध्ये २२ अंकांची वाढ होऊन निफ्टीने १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे.\nनरेंद्र मोदी आणि शिंजो अॅबे यांनी व्यापार परिषदेत घेतला भाग\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांनी काल अहमदाबाद येथे व्यापार परिषदेत भाग घेतला. भारत आणी जपान या दोन देशांमध्ये व्यापार वृद्धी होण्यासाठी या परिषदेचे आयोजन काल करण्यात आले होते. जपानमधील १५ कंपन्यांनी गुजरातमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा या परिषदेमध्ये व्यक्त केली आहे.\nजन धन योजनेअंतर्गत शून्य बॅलेंस असलेल्या खात्यांची संख्या कमी - अरूण जेटली\nमागील तीन वर्षात ७७ टक्के बँक खात्यात शून्य बॅलेंस होता, मात्र आता हे प्रमाण २० टक्क्यांवर आले आहे. पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत शून्य बॅलेंस असलेल्या खात्यांची संख्या आता कमी झाली आहे असे वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केले. नवी दिल्ली येथे यूएन इन इंडियाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी जन धन रेवॉल्यूशन कॉन्क्लेव्हमध्ये ते बोलत होते.\nमेक माय ट्रीपचे अध्यक्ष आशिष कश्यप यांचा राजीनामा\nगेल्या वर्षीच गो आयबीबो आणि मेक माय ट्रीप या दोन्ही कंपन्या एकत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.\n​कंपनी नियम उल्लघंन प्रकरणी २ लाखांहून अधिक कंपन्यांची बँक खाती बंद\nशासनाच्या संकेतस्थळावर या कंपन्यांची सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे.\nआंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदेसाठी सुषमा स्वराज रशियात दाखल\nभारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज रशियात आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदेसाठी पोहोचल्या आहेत. या परिषदेत भारतासोबत जपान, दक्षिण कोरिया, चीन, व्हिएतनाम व इतर अनेक देश सहभागी होणार आहेत.\nथकीत कर कमी करण्यासाठी 'अॅक्शन प्लान' बनवा; पंतप्रधानांची साद\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे राजस्व ज्ञान संगमाचे उद्घाटन प्रसंगी केले.\nकाळ्या पैश्यांविरोधात सरकारची लढाई नोटाबंदीमुळे यशस्वी\nयामुळे कोट्यावधीची छुपी मालमत्ता मुख्यप्रवाहात आली असून, मोठ्या प्रमाणात करदाते देखील वाढले आहेत.\n'सरकारच्या अपेक्षाहून अधिक कर जमा' - अरुण जेटली\n'जीएसटी लागू केल्यानंतर जवळजवळ ६४ टक्के करदात्यांनी कर भरला आहे.\nनॉन क्रिमी लेअरची ८ लाखांची मर्यादा आता सार्वजनिक क्षेत्रालाही लागू : अरुण जेटली\nइतर मागासवर्गीयांसाठी नॉन क्रिमी लेअरची मर्यादा ६ लाखाहून ८ लाखांपर्यंत वाढविण्यात आली होती. आता तीची व्याप्ती सार्वजनिक क्षेत्रांपर्यंत विस्तारण्यात आली आहे.\nनोटाबंदी नंतर ९८.६% जुन्या नोटा जमा - रिझर्व्ह बँकेचे स्पष्टीकरण\nबाजारपेठेत उपलब्ध ६३२.६ कोटी हजारच्या नोटांपैकी ८.९ कोटी रुपयांच्या नोटा अद्याप परत आलेल्या नसल्याचा निर्वाळा रिझर्व्ह बॅंकेतर्फे दिला गेला आहे.\nजेटली 1st क्लासने उत्तीर्ण ; पहिल्याच महिन्यात ६४.४२% लोकांनी भरला जीएसटी\n९२ हजार २८३ कोटी रुपये एवढा कर पहिल्या महिन्याच्या जीएसटी भरण्यातून सरकार दरबारी जमा झाला आहे.\nएक दिवस आधीच २०० रुपयाच्या नोटाचे चित्र रिझर्व्ह बँकेद्वारे जारी\nपिवळ्या रंगाची ही नोट भारतचे सांस्कृतिक वैभव दाखविणारे सांची स्तूप याचे चित्र यावर छापले गेले आहे.\nआता नॉन-क्रिमीलेअरची मर्यादा ८ लाखापर्यंत\nयामुळे शैक्षणिक प्रणालीत मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.\nब्रिटेनमधील अघोषित संपत्ती: कार्ती चिदंबरम यांना नोटीस\nकार्ती चिदंबरम यांच्या सहित त्यांच्या मातोश्री, आणि पत्नी यांना देखील आयकर विभागाची नोटीस बजावली गेली आहे.\nगांधींच्या चित्रासह ५० रुपयाच्या नव्या नोटा लवकरच येणार\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियातर्फे ५० रुपयांच्या नव्या नोटा लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. याविषयी आज एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आरबीआयने माहिती दिली आहे.\nविशाल सिक्कांना काढणे इन्फोसिसला पडले महागात\nसेन्सेक्स २७१ अंकांनी घसरला असून शेअर बाजार ३१,५२५ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी ९,८३७ अंकांवर बंद झाला आहे.\nबदलत्या काळानुसार आम्ही कामाचे स्वरूप बदलले: नरेंद्र मोदी\nआजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असल्याने बदलत्या काळानुसार सरकारने प्रशासन कार्य आणि कामाच्या स्वरूपाला बदलले आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.\nनव्या मेट्रो पॉलिसीला कॅबिनेटची मंजुरी\nया माध्यमातून येत्या चार वर्षामध्ये संपूर्ण देशभरात ९०० किमीचे रेल्वे मार्ग उभारण्यात येणार आहेत.\nराज्यसभेत बँकिंग नियमन विधेयक-२०१७ पारित\nअनुत्पादक मालमत्तांवरून आज राज्यसभेत चर्चा झाली. आज राज्यसभेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बँकिंग नियमन विधेयक-२०१७ या विषयी राज्यसभेत चर्चा केली.\nअनुत्पादक मालमत्तांच्या कर्जाविषयी काँग्रेस सरकार जबाबदार - जेटली\nआज राज्यसभेत बँकिंग नियमन विधेयक २०१७ वर चर्चा झाली. या चर्चेत अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले, देशातील बँक व्यवसाय अनुत्पादित मालमत्ता (नॉन-परफॉर्मिंग अॅसेट)मुळे सध्या विविध समस्यांना सामोरा जात आहे. शासकीय बँकांची स्थिती यात सर्वाधिक नाजुक आहे.\nप्रत्यक्ष कर संकलनात पहिल्या ४ महिन्यात १९.१ टक्के वाढ\nकेंद्रीय वित्त मंत्रालयाने आज जाहीर केलेल्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्ष २०१७-१८मध्ये पहिल्या ४ महिन्यात प्रत्यक्ष कर संकलनात १९.१ टक्के वाढ झाली आहे. जुलै २०१७पर्यंत झालेल्या कर संकलनातील परताव्याची रक्कम १.९० लाख कोटी आहे.\nप्राप्तिकर परतावा भरणाऱ्यांच्या संख्येत नोटाबंदीमुळे ४२ टक्के वाढ\nप्राप्तिकर अग्रीम कर संकलनात २०१६-१७ च्या तुलनेत २०१७-१८ मध्ये ४१.७९ टक्के वाढ झाली आहे.\nजीएसटीची आज महत्वपूर्ण अंमलबजावणी आढावा बैठक\nवस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आज एक बैठक घेण्यात येणार आहे. जीएसटीची ही १९ वी बैठक असून केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली १ जुलै पासून लागू करण्यात आलेल्या जीएसटीचा आढावा घेण्यात येणार आहे.\nभारतीय पेट्रोलियम अभियांत्रिकी संस्था विधेयक लोकसभेत पारित\nआज लोकसभेत भारतीय पेट्रोलियम अभियांत्रिकी संस्था विधेयक २०१७ पारित करण्यात आले आहे. आज लोकसभेत पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या विधेयकासंबंधी माहिती दिली आहे. देशात नैसर्गिक संसाधन मोठ्या प्रमाणात असले, तरी देखील त्या संसाधनांचा योग्य वापर करता येण्याकरिता मानवीबळ आणि मानव संसाधन असणे खूप गरजेचे आहे.\nथकित कर्जांविषयी आरबीआयच्या अधिकार कक्षेचा विस्तार : जेटली\nलोकसभेत आवाजी मतदानाने ‘बँकिंग नियमन कायदा १९४९’ संदर्भातील सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले. आजपासून हा ‘बँकिंग नियमन कायदा २०१७’ म्हणून ओळखला जाणार आहे.\nपेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना ऑगस्टपासून किमान वेतन देणे बंधनकारक\nपेट्रोलपंप कर्मचाऱ्यांना देशभरात किमान वेतन देणे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने बंधनकारक केले आहे. यामध्ये ५० टक्केपर्यंत पगारवाढ देण्यात येणार असल्याची घोषणा आज राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली आहे.\nआरबीआयकडून रेपो दरात ०.२५ टक्क्यांनी कपात,बँकांचे कर्ज स्वस्त होण्याची शक्यता\nभारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयकडून नागरिकांना दिलासा देण्यात आला आहे. आरबीआयकडून रेपो दरात ०.२५ टक्क्यांनी कपात करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीच्या सहा सदस्यांची दोन दिवसीय बैठक गर्व्हनर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झाली. त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nरिझर्व्ह बँकेचे पतधोरण आज जाहीर होणार\nभारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयकडून आज चालू वर्षाचे तिसरे व्दैमासिक पतधोरण जाहीर करण्यात येणार आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीच्या सहा सदस्यांची दोन दिवसीय बैठक गर्व्हनर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत सुरू असून या बैठकीनंतर पतधोरण जाहीर करण्यात येणार आहे.\nविमुद्रीकरणानंतर प्राप्तिकर देयकांमध्ये वाढ\nभारतात विमुद्रीकरण प्रक्रिया कार्यान्वित झाल्यावर प्राप्तिकर भरणा करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती आज राज्यसभेत राज्य वित्त मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी दिली आहे. राज्यसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात लिखित प्रश्नांना त्यांनी उत्तर दिले.\nमला पदमुक्त करा - नीती आयोगाच्या उपाध्यक्षांची पंतप्रधान यांना विनंती\nमला ३१ ऑगस्ट पर्यंत पदमुक्त करा, अशी विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. मात्र या राजीनाम्याची स्वीकृती अद्याप पंतप्रधान कार्यालयाकडून केली गेलेली नाही.\nआयकर भरण्याची मुदतवाढ - ५ ऑगस्ट पर्यंत भरता येणार आयकर\nआज दुपार पर्यंत आयकर विभागाने मुदतवाढ करणार नाही म्हणून जाहीर केले होते. मात्र दुपारनंतर हा निर्णय बदलावा लागला आहे.\nजीएसटी हे सरकारच्या अथक परिश्रमाचे प्रतिक : अरुण जेटली\n'गेल्या अनेक वर्षांपासून जीएसटीवर फक्त चर्चा केली जात होती. परंतु सध्याच्या केंद्र सरकार गेल्या तीन वर्षांमध्येच जीएसटीचा मार्ग मोकळा करून संपूर्ण देशामध्ये एक करप्रणाली लागू केली आहे. देशभरात जीएसटी लागू होणे हे एक प्रकारे सरकारच्या अथक परिश्रमाचेच प्रतिक असल्याचे मत केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी आज व्यक्त केले. चेन्नई येथे आयोजित करण्यात आलेल्या जीएसटी कॉन्क्लेवमध्ये ते बोलत होते.\nनिफ्टी निर्देशांक १० हजारांच्या पल्याड\nआजचा दिवस शेअर बाजारासाठी ऐतिहासिक ठरला आहे. शेअर बाजारात नेहेमीच अनेक चढ-उतार पहायला मिळतात त्यानुसार आज निफ्टीने १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज सकाळी शेअर बाजार उघडताच तब्ब्ल ३४ अंकांनी वाढ होऊन निफ्टी १० हजाराच्या वर गेला आहे.\nकेंद्र सरकारचे प्रत्येक निर्णय हा दूरगामी : अरुण जेटली\n'देशातील प्रत्येक क्षेत्रांमध्ये काळ्या पैशाचा सर्रास वापर केला जात होता. छोट्या छोट्या व्यापाऱ्यांबरोबर देशातील मोठमोठे नेते देखील काळ्या पैशाचा वापर करत होते. यानंतर १९८८ मध्ये काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी बेनामी प्रॉपर्टी कायदा तयार करण्यात आला, परंतु त्याचवर प्रत्यक्ष कृती करण्यासाठी २०१६ चा काळ उजाडावा लागल्याचे ते म्हणाले.\n‘२२ व्या दिल्ली इकोनॉमिक संमेलना’चे उद्घाटन अरुण जेटली यांच्या हस्ते होणार\nकेंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते २२ जुलै २०१७ रोजी २२ व्या दिल्ली इकोनॉमिक संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी या संमेलनात सिंगापूरचे उपपंतप्रधान थर्मन शंमुगरतनम उपस्थित राहणार आहे.\nसिगारेटवरील जीएसटी करात वाढ\nकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडलेल्या जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत सिगारेटवरील सेस वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये ६५ मिमी ते ७५ मिमीपर्यंतच्या फिल्टर आणि नॉन फिल्टर सिगारेटच्या दरावर ५ टक्क्यांनी जीएसटी वाढवण्यात आला आहे. या निर्णयामुळे सरकारला अंदाजे ५ हजार कोटी रुपयांचा फायदा होणार आहे.\nजीएसटीची आज दिल्लीत बैठक\nवस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी संपूर्ण देशात १ जुलै रोजी लागू झाले असून आज जीएसटीची नवी दिल्ली येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत नवीन कर प्रणाली लागू केल्यानंतर बदललेल्या परिस्थितीचे पुनरावलोकन करणार आहेत.\nऑपरेशन क्लीन मनी - २ ऱ्या टप्प्यात ५.५६ लाख लोकांनी भरली रोख रक्कम\nयासंदर्भातील संपूर्ण माहिती https://incometaxindiaefiling.gov.in या पोर्टलवर उपलब्ध आहेत.\nविद्यार्थ्यांच्या हॉस्टेल फीवर जीएसटी लागू नाही\nशैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या वसतीगृहातील वास्तव्य शुल्कावर वस्तु सेवा कराची आकारणी केली जाणार नाही, असे वित्त मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. शिक्षणाशी संबंधित काही बाबींवरील कराच्या दरात कपात झाल्याचेही मंत्रालयाने सांगितले.\nएस बी आय च्या NEFT आणि RTGS दरात कपात\nत्यामुळे आता ग्राहकांच्या ऑनलाईन व्यवहार खिशाला परवडणारे असतील.\nसेन्सेक्स पहिल्यांदाच ३२००० च्या पल्ल्याड\nमुंबई शेअर बाजाराने पहिल्यांदाच ३२ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज सकाळ्चया सुमारास शेअर बाजार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्सने विक्रमी उंची गाठली आहे. शेअर बाजाराने ३२ हजारांचा टप्पा ओलांडला असून निफ्टी मध्येही ५० अंकांनी वधारून ९८०० पर्यंत गेला आहे.\nधार्मिक स्थळी होणारे अन्नदान जीएसटी मुक्त\nभारतातील धार्मिक स्थळावर केले जाणारे अन्न दान यावर कोणत्याही प्रकारचा वस्तू व सेवा कर अर्थांत जीएसटी लावला जाणार नाही अशी घोषणा वित्त मंत्रालयाने केली आहे.\n५० हजार रुपये प्रतिवर्ष मूल्यापर्यंतच्या भेटींवर जीएसटीची आकारणी नाही.\nजीएसटीची अंमलबजावणी झाल्यानंतर भेटवस्तूंसंदर्भात असलेल्या संभ्रमावर आज केंद्र सरकारने आखलेले धोरण जाहीर केले. त्यामुळे आता ५० हजारांपेक्षा अधिक रकमेच्या भेटी या जीएसटीच्या कर रचनेत मोडतील\nनोटाबंदीनंतर महसुलात १४.८ टक्क्यांची वाढ\nनोटाबंदीच्या निर्णयानंतर सरकारच्या महसुलामध्ये १४.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या दोन तिमाहीमध्ये सरकारकडे १ लाख ४२ हजार कोटी रुपयांच्या महसूल गोळा झाल्या माहिती प्राप्तीकर विभागाने दिली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १४.८ टक्क्यांनी जास्त असल्याचे प्राप्तीकर विभागाने म्हटले आहे.\nआता यापुढे 'एक कर, एक देश'...देशभरात जीएसटी लागू\nबहुचर्चित वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी करप्रणाली काल (शुक्रवार) मध्यरात्रीपासून संपूर्ण देशभर लागू करण्यात आली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्यरात्री १२ वाजता संसद भवनात या करप्रणालीची उद्घाटन करण्यात आले. '\n५०० व १००० च्या जुन्या नोटा आरबीआय स्विकारणार - केंद्रसरकारचा निर्णय\nझर्व्ह बँकेत जुन्या नोटा जमा केल्यानंतर नव्या स्वरुपातील रक्कम संबंधित बँकेच्या खात्यात जमा केली जाईल, असे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.\nजीएसटी कायद्याला जम्मू काश्मीर वगळता सर्व राज्य / केंद्रशासित प्रदेशांची मंजूरी\nजम्मू आणि काश्मीर राज्याने या कायद्याला अजून मंजुरी दिली नाही. देशातील सर्व १३ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश १ जुलै २०१७ पासून वस्तू आणि सेवा कर कायद्याची अंमलबजावणी करायला सज्ज आहेत.\nवस्तू आणि सेवा कर(जीएसटी) परिषदेची १८ जूनला बैठक\nनवी दिल्ली येथे विज्ञान भवनात होणार आहे. या एक दिवसीय बैठकीला वेगवेगळया राज्यांचे तसेच केंद्रशासित प्रदेशांचे वित्तमंत्री उपस्थित राहणार आहेत.\nजीएसटी बैठकीत ६६ वस्तूंच्या करांचे दर ठरले - अरूण जेटली\nअर्थमंत्रालयाला एकूण १३३ वस्तूंच्या किमतीत बदल करण्याचा प्रस्ताव मिळाला होता, त्याचा विचार करूनच ६६ वस्तूंचे दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केले.\nआज होणार जीएसटीची १६ वी बैठक\nअर्थ मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या बैठकीचा मुख्य अजेंडा हा जीएसटी संबंधीच्या तयारींचा आढावा घेणे तसेच १५ व्या बैठकीत ठरवण्यात आलेल्या दरांवर पुनर्विचार करणे हा आहे.\nजीएसटी बैठक - सोन्याचे दर निश्चित\nकेंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली आजची बैठक संपन्न झाली असून यात पादत्राणे, टेक्सटाईल्स, बिस्कीट, तंबाखूजन्य पदार्थांचे दर निश्चित करण्यात आले आहेत.\nGST बद्दल मनात शंका आहे\nGST बद्दल विशेषतः व्यापारी वर्गात अनेक प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गाने सर्व प्रश्न विचारावेत अर्थ मंत्रालय याचे उत्तर देईल, असे केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले आहे.\nतीन वर्षात अर्थव्यवस्थेवरील विश्वसनीयता पुन्हा वाढली - अरूण जेटली\nमागील तीन वर्षात अर्थव्यवस्थेवरील विश्वसनीयता पुन्हा एकदा वाढली आहे. जागतिक स्थितीचा विचार करता देशाचा जीडीपी दर उत्तम आहे असे वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज केले.\nजीएसटी ग्राहकाभिमुख असेल - अरूण जेटली\nआरोग्यसेवा आणि शैक्षणिक सेवा या जीएसटीमधून सूट देण्यात आली असून जीएसटी ग्राहकाभिमुख असेल असे वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केले आहे.\nखाद्य पदार्थ स्वस्त, सोने, सिगारेट महाग; GST च्या बैठकीत नवीन करप्रणाली निश्चित\nचहा, कॉफी, धान्य, तेल, दुध, इत्यादी जीवनावश्यक खाद्य पदार्थ स्वस्त असणार आहेत, तर सोने, बिडी-सिगारेट इत्यादी सारख्या वस्तूंवरील कर वाढविण्यात आला आहे.\nपॅन कार्डच्या दुरुपयोगाला थांबवण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे: केंद्र सरकार\nपॅनकार्डच्या होणाऱ्या दुरुपयोगाला थांबवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्र सरकारतर्फे देण्यात आली आहे.\nईडीने आपल्या अधिकारांचा वापर करावा - जेटली\nप्राप्तिकर कायद्याचे पालन न केल्यास जनहित आणि राष्ट्रहीताला नुकसान पोहचते. प्राप्तिकर कायद्याचे पालन केले गेले नाही असे प्रकरण समोर आल्यास सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने शिक्षा करण्याच्या आपल्या अधिकाराचा वापर केला पाहिजे.\nकर पालनासाठी कठोर उपाय गरजेचे - अरूण जेटली\nभारतीय उद्योग मंडळ अर्थात सीआयआयच्या कार्यक्रमात केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. भारताकडे मोठी बाजारपेठ, मानव संसाधन, पायाभूत सुविधा आणि उत्तम सुधारणांची क्षमता आहे. भारताचा वृद्धी दर आधी अत्यंत कमी होता, मात्र आता तो सुधारत आहे.\nकारण यात फिंगरप्रिंट, बायोमॅट्रिक यासारख्या अत्याधुनिक आणि अद्वितीय पद्धतींचा वापर केला जातो.\nविमुद्रीकरणामुळे घसरलेल्या जीडीपीत जोमाने वाढ होणार - उर्जित पटेल\nनोटाबंदीमुळे झालेल्या जीडीपी घसरणात आता जोमाने वाढ होणार आहे, असे वक्तव्य रिसर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी एका मुलाखती दरम्यान केले. नोटाबंदीमुळे झालेल्या जीडीपी घसरणात आता जोमाने वाढ होणार आहे, असे वक्तव्य रिसर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी एका मुलाखती दरम्यान केले.\nकर संकलनात वाढ: अर्थमंत्री अरुण जेटली\nकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज पत्रकार परिषदेस केले. त्यांनी एप्रिल २०१६ ते डिसेंबर २०१६ या कालावधीतील कर संकलनाची आकडेवारी सदर केली.\nराज्यातील सुतगिरण्यांना शासनाचे अर्थसहाय्य\nराज्यातील सहकारी सूत गिरण्यांना वित्तीय संस्था अथवा राष्ट्रीय सहकारी विकास निगम यांच्याकडून पाच वर्षे मुदतीसाठी घेण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याज शासनाकडून देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य करण्यात आला.\nदेशाची सारीच प्रगती उद्योग-व्यवसायावर अवलंबून त्यांना कर्जे न मिळाल्यास विकास होणारच नाही. हे लक्षात घेऊन शासन बँकिंगवर पूर्ण नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते.\nकेंद्रीय कर्मचाऱ्यांचे ऑगस्टपासून अच्छे दिन\nकेंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगाची सूचना मंगळवार (२६ जुलै) लागू केली आहे. त्यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्याना ऑगस्टपासून या आयोगाप्रमाणे सुधारित वेतन मिळणार आहे. दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाने जूनमध्ये सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीना मंजुरी दिली होती.\nनिर्देशांक पुन्हा 28 हजारावर\nसंसदेत याच आठवड्यात वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी विधेयक पारित होण्याची शक्यता बळावलेल्या उत्साहित झालेल्या गुंतवणूकदारांनी आज सोमवारी खरेदीवर विशेष भर दिला. यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने २९२ अंकांच्या कमाईसह २८ हजाराचा स्तर पुन्हा एकदा पार केला. राष्ट्रीय शेअर बाजारही १५ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/video/udayan-raje-bhosle-drive-dumper-at-satara-302329.html", "date_download": "2018-11-13T07:02:33Z", "digest": "sha1:DTCIWYD2GGYVY7Y4WSMR232352OBOILM", "length": 4208, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - VIDEO : कार नव्हे, उदयनराजेंनी डंपर घेऊन शहरात मारला फेरफटका–News18 Lokmat", "raw_content": "\nVIDEO : कार नव्हे, उदयनराजेंनी डंपर घेऊन शहरात मारला फेरफटका\nसातारा, 25 आॅगस्ट : नेहमीच वेगळया स्टाईलसाठी प्रसिध्द असलेले साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यानी आज सातारा नगरपालिकेतील डंपर घेऊन सातारा शहरातून फेरफटका मारला. सातारा नगरपालिकेच्यावतीने रस्ता दुरुस्तीचे काम ठेकेदारामार्फत सुरु आहे या कामाची पाहणी खासदार उदयनराजे करीत होते अचानक त्यानी डंपरची चावी हातात घरुन शहरातून रपेट मारली. यावेळी नगराध्यक्ष, नगरसेवकांसह अधिका-याची मात्र चांगलीच धावपळ झाली. उदयनराजेंच्या डंपर सफारीची चर्चा मात्र सातारा शहरात आज खुमासदार सुरू होती.\nसातारा, 25 आॅगस्ट : नेहमीच वेगळया स्टाईलसाठी प्रसिध्द असलेले साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यानी आज सातारा नगरपालिकेतील डंपर घेऊन सातारा शहरातून फेरफटका मारला. सातारा नगरपालिकेच्यावतीने रस्ता दुरुस्तीचे काम ठेकेदारामार्फत सुरु आहे या कामाची पाहणी खासदार उदयनराजे करीत होते अचानक त्यानी डंपरची चावी हातात घरुन शहरातून रपेट मारली. यावेळी नगराध्यक्ष, नगरसेवकांसह अधिका-याची मात्र चांगलीच धावपळ झाली. उदयनराजेंच्या डंपर सफारीची चर्चा मात्र सातारा शहरात आज खुमासदार सुरू होती.\nVIDEO: मुंबईत दहशत, भर चौकात पत्नीसमोर पतीवर वार करून केली हत्या\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nसामन्यादरम्यान हरमनप्रीत कौरने बेशुद्ध झालेल्या मुलीला उचलले VIDEO VIRAL\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-209787.html", "date_download": "2018-11-13T07:24:32Z", "digest": "sha1:U67DOIDCAUGH5WWFIQXTHAAAYMPKCDJU", "length": 13226, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सहकारी बँक बुडवणार्‍या नेत्यांविरोधात गुन्हे दाखल होईल -चंद्रकांत पाटील", "raw_content": "\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nVIDEO VIRAL- मॅरेथॉनमध्ये धावताना फ्रॅक्चर झाला पाय, रक्ताळलेल्या गुडघ्यांवर चालत दिली बॅटन\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\nMorning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\n14 वर्षाच्या मुलापासून ते शिवसेना नेत्याच्या भाच्यापर्यंत, मुंबईत 11 दिवसात 8 हत्या\n'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'\nVIDEO: मुंबईत दहशत, भर चौकात पत्नीसमोर पतीवर वार करून केली हत्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nआम्ही डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करत आहोत : मुकेश अंबानी\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nनोव्हेंबर महिन्यात लाँच होणार हे 5 टॉप स्मार्टफोन\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\nICC Women's World T20 : भारतीय महिला टीमने पाकचा उडवला धुव्वा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nसहकारी बँक बुडवणार्‍या नेत्यांविरोधात गुन्हे दाखल होईल -चंद्रकांत पाटील\nउस्मानाबाद - 27 मार्च : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बुडवणार्‍या राजकीय पुढार्‍यांविरोधात गुन्हे दाखल केला जाईल, असं सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय. त्यामुळे तुळजापूरचे आमदार मधुकर चव्हाण, राष्ट्रवादीचे आमदार राणा पाटील आणि शिवसेनेचे माजी आमदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह उस्मानाबाद जिल्ह्यातल्या स्थानिक नेत्यांवर कारवाई करणार असल्याचे संकेत मिळाल्याचं मानलं जातंय. यामुळे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते अडचणीत येणार आहेत.\nजिल्हा मध्यवर्ती बँक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकार याबँकेला मदत करण्यासंदर्भात बैठक घेणार असून या बँकेतून सहकारी साखर कारखान्यांना अपुर्‍या तारणावर जी मोठी कर्जे दिली त्यांच्यावर सहकार कलम 88 नुसार कारवाई चालू केली आहे अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. चंद्रकांत पाटील तुळजापूर तालुक्यात दुष्काळ पाहणी करण्यासाठी आले असता बोलत होते. तसंच अवैध सावकारी प्रकरण लवकर निकाली काढण्यासाठी प्राधिकरण स्थापन करून फास्ट ट्रॅक कोर्टात सावकारी प्रकरणे निकाली काढणार असल्याची माहितीही पाटील यांनी दिली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: chandrakant patilचंद्रकांत पाटीलसहकारमंत्रीसहकारी बँक\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nVIDEO VIRAL- मॅरेथॉनमध्ये धावताना फ्रॅक्चर झाला पाय, रक्ताळलेल्या गुडघ्यांवर चालत दिली बॅटन\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nVIDEO VIRAL- मॅरेथॉनमध्ये धावताना फ्रॅक्चर झाला पाय, रक्ताळलेल्या गुडघ्यांवर चालत दिली बॅटन\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.anandmore.com/2017/10/blog-post.html", "date_download": "2018-11-13T07:51:29Z", "digest": "sha1:TTKG4HKI64F47B7YXQAWBTPABOQFXR6P", "length": 35491, "nlines": 247, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: नो रिग्रेट्स", "raw_content": "\nकाही काही गाणी प्रचंड नशीबवान असतात.\nमी हे गाणं पहिल्यांदा ऐकलं २०१० मध्ये. म्हणजे हे गाणं प्रसिद्ध झाल्यानंतर जवळपास ५१ वर्षांनी. क्रिस्तोफर नोलानच्या इन्सेप्शन चित्रपटात हे गाणं वारंवार येतं. इतकंच काय पण संपूर्ण चित्रपटात हेच गाणं पार्श्वसंगीत म्हणून संथ लयीत वाजत रहातं. बॅटमॅन आणि जोकरमुळे नोलानचा फॅन बनलेल्या मला इन्सेप्शनमध्ये मात्र फसगत झाल्यासारखं वाटलं. अतिशय सुंदर बांधलेला हा चित्रपट जरी मला आवडला असला तरी यात प्रेक्षक कसा विचार करतील त्याची गणितं मांडून पटकथेची मांडणी केल्यासारखी मला वाटली होती. हे काही वाईट नाही. पण मग हा जादूचा किंवा नजरबंदीचा प्रयोग ठरतो, चित्रपट नाही; असं माझं मत पडलं होतं त्यामुळे थोडा उदास होऊन घरी परतलो होतो. नोलानने आपल्याला गोष्ट न सांगता आपल्याला गोष्टीचा भाग बनवलं आणि त्या गोष्टीतून प्रेक्षकाला बाहेर पडता येणार नाही अशी योजना केली हे माझं मत झाल्याने मी नंतर नोलानच्या चित्रपटापासून थोडा दूर राहिलो. इतका की नंतर त्याचा इंटरस्टेलार हा चित्रपट, चित्रपटगृहात न पहाता मी तो टीव्हीवर येऊन पुन्हा पुन्हा दाखवला जाऊ लागला तेव्हाच पाहिला. इतके सगळे झाले तरी ते गाणे मात्र माझ्या डोक्यात इन्सेप्शनने घट्ट बसवून टाकले होते. त्याची संथ लय. तो एक वेगळा स्त्री आवाज. त्यातली आर्तता. सगळं भारून टाकणारं होतं. किंबहुना इन्सेप्शनच्या परिणामकारकतेत त्या गाण्याचा मोठा वाट आहे असं माझं पक्क मत आहे.\nमग २०१२ मध्ये मादागास्कर या चित्रपटाचा तिसरा भाग आला. मुलांबरोबर पाहायला गेलो होतो. त्या चित्रपटात “कॅप्टन शेंटेल शॅनॉन ड्यू बॉइस” ही खलनायिका असते. न्यूयॉर्क मधून युरोपात आलेल्या अलेक्स या सिंहाला आणि त्याच्या प्राणी मित्रांना पकडण्यासाठी ती जीवाचं रान करते. त्यात तिचे साथीदार जायबंदी होतात. हॉस्पिटलात ते सारे प्लॅस्टर लावून आपापली हाडं जुळवून घ्यायला पलंगावर झोपलेले असतात. ड्यू बॉइस तिथे येते. त्यांना सांगते, 'चला उठा, आपल्याला सगळ्या प्राण्यांना पकडायचं आहे.' नखशिखांत प्लॅस्टर मध्ये बांधले गेलेले सहकारी हलतसुद्धा नाहीत. ती पिस्तूल काढते. आणि छताला लागलेला एकेक दिवा फोडत जाते. पार्श्वसंगीत चालू होतं. शेवटच्या दिव्याच्या प्रकाशात जणू स्पॉटलाईट टाकला आहे अश्या अविर्भावात उभी राहून गाणं म्हणू लागते. सगळे सहकारी हलू लागतात. त्यांची प्लॅस्टर तडकू लागतात. ते उभे राहतात. आणि गाण्याच्या शेवटापर्यंत सगळे ठणठणीत होऊन तिच्या सेवेत रुजू होतात.\nमला गाण्याचे बोल कळले नाहीत, कारण ते फ्रेंच भाषेत आहेत. पण हे कुठेतरी ऐकलंय इतकं आठवत होतं. मग एकदा टीव्हीवर मादागास्कर ३ पुन्हा बघताना मध्ये गुड नाईटची ‘नऊ मिनिटात सलमान बना’ अशी जाहिरात लागली. त्यात ते संगीत पुन्हा ऐकू आलं. आणि लिंक लागली. मग नेटवर शोधाशोध केली. तर कळलं की हे गाणं फार प्रसिद्ध आहे. ते जवळपास पाच सहा चित्रपटात वापरलं आहे. आणि दोन तीन जाहिरातीतसुद्धा. आता प्रश्न हा होता की ते गाणं ऐकू आल्याबरोबर ड्यू बॉइसचे सगळे साथीदार लगेच ठीकठाक कसे होतात मग शोधाशोध चालूच राहिली. आणि त्यातून जे मिळालं फार विस्मयकारक आणि आनंददायक होतं. मी इंटरनेटच्या काळात जन्माला आलो म्हणजे मी भाग्यवान आहे याचा पुनःप्रत्यय करून देणारं होतं.\nसन १९१५. फ्रान्समध्ये एक 'गाणारी चिमणी' जन्माला आली. वडील रस्त्यावर डोंबाऱ्यासारखे खेळ करून पैसे कमावणारे, आई बारमध्ये गाणारी तर आजी वेश्यागृह चालविणारी होती. लहानपणी आजीकडे वाढूनही कुपोषित राहिलेल्या या मुलीची मूर्ती छोटी होती. आणि स्वभाव इतका भित्रा होता की तिच्या हालचालीत तिची अस्थिरता जाणवायची. पण ती इतके सुंदर गाणे म्हणायची की तिचं नाव पडलं भित्री, छोटेखानी, गाणारी मुलगी म्हणजे 'गाणारी चिमणी'. तिचं नाव होतं एडिथ पिफ. (मी तिला वाचून ओळखतो, आणि माझं फ्रेंच; झुलू, मंडारिन, किंवा रशियन इतकंच चांगलं असल्याने तिच्या नावाचा उच्चार मी माझ्या मनाने करत आहे. चुकला असल्यास तिथे दुर्लक्ष करा.)\nएडिथच आयुष्य खडतर होतं. पण त्यात रोलर कोस्टर सारखे चढउतार होते. भरपूर हाल अपेष्टा आणि उदंड यश; वैयक्तिक आयुष्यात अपयशी प्रेमप्रकरणं आणि अपयशी विवाह पण सामाजिक आयुष्यात प्रचंड लोकप्रियता तिच्या वाट्याला आले. सगळ्यांना धुंद करणारा आवाज असलेली एडिथ स्वतः मात्र ,मादक द्रव्यांच्या आहारी गेली होती. हे गाणं तिच्या आयुष्यात यायच्या आधीच एडिथ प्रसिद्ध आणि लोकप्रिय झालेली होती.\n१९५६ मध्ये मायकेल व्होकेरने, लोकप्रिय फ्रेंच गायिका रोसेल ड्यू बॉइससाठी एक गाणं लिहिलं. पण नंतर ते गाणं एडिथने म्हणावं असं वाटल्याने त्याने गाण्याचे बोल बदलले. त्यानंतर १९५९ मध्ये गीतकार मायकेल, संगीतकार चार्ल्स ड्यू मॉँट बरोबर एडिथच्या घरी गेला. एडिथचा मूड वाईट होता. तुसडेपणाने ती म्हणाली, 'एकदा काय ते म्हणून दाखवा माझा वेळ फुकट घालवू नका.' घाबरत घाबरत तिच्या घरच्या पियानोवर ते गाणं चार्ल्सने म्हटलं. गाणं संपलं. एडिथ शांत होती. तिने चार्ल्सला गाणं पुन्हा म्हणायला सांगितलं. पुन्हा ऐकत असताना ती अतिशय आनंदी होत गेली. आणि तिने ते गाणं म्हणायचं कबूल केलं. आणि मग या जगप्रसिद्ध गाण्याचा एडिथच्या गळ्यातून जन्म झाला. मूळ फ्रेंच गाणं आहे Non, je ne regrette rien.\nत्यानंतर हे गाणं जवळपास चौदा गायकांनी गायलं आहे आणि किमान बारा भाषांत त्याचा अनुवाद झाला आहे. माझ्या फ्रेंच ज्ञानाची कुवत मी वर सांगितलेली आहे. त्यामुळे मी ह्या गाण्याच्या शब्दांसाठी त्याच्या इंग्रजी अनुवादाकडे वळलो. तो इंग्रजी अनुवाद असा आहे.\nकष्ट अवहेलना आणि प्रतिकूल परिस्थितीशी झगडत यशस्वी झालेल्या एडिथला या गाण्यात आपलं आयुष्य दिसलं नसतं तर नवलंच. हे गाणं म्हणजे भित्र्या स्वभावाच्या लहानखुऱ्या मुलीनं आयुष्यभर केलेल्या झगड्यानंतर त्यावर केलेलं भाष्य होतं. आयुष्याच्या संध्याकाळी तिला कुणी त्या खडतर प्रवासाबद्दल तिचं मत विचारलं असतं तर जणू त्याचं उत्तरंच ह्या गाण्यात होतं. इथपर्यंत कळल्यावर माझे डोळे पाणावले होते.\nपण मादागास्करमध्ये हे गाणं ऐकल्यावर जखमी पोलिसांच्या अंगात वीरश्री का संचारते, ते काही कळत नव्हतं. मिळेल तसा शोध घेत होतो.\nएकदा अल्जीरियाच्या स्वातंत्र्यलढ्याबद्दल वाचत होतो तेव्हा अचानक एक लिंक मिळाली. अल्जीरिया किंवा अल्जीयर्स ही उत्तर अफ्रिकेतील फ्रान्सची वसाहत. खरं तर वसाहत नाहीच त्यांनी अल्जीरियाला फ्रान्सची भूमी घोषित केलेलं होतं. या अल्जीरियामध्ये दोन प्रकारचे नागरिक रहात होते. मूळचे इस्लामिक अरब आणि नंतर तिथे आलेले कॅथलिक आणि ज्यू फ्रेंच लोक. अर्थात इस्लामी अरबांना समाजात खालच्या दर्जाचे स्थान मिळाले होते. इतका खालचा दर्जा की अरब नागरिकाच्या मताची किंमत फ्रेंच नागरिकाच्या १/७ होती. तिथे स्वातंत्र्यलढा धुमसत होता. तो रक्तरंजित होता. खून, बलात्कार, मारझोड, सामूहिक हत्याकांड, लुटालूट दोन्ही बाजूकडून चालू होते. फ्रेंच सरकार प्रचंड दमनकारी होते. दुसऱ्या महायुद्धानंतर अल्जीरियाचा लढा तीव्र होत गेला. १९५४ पासून तीव्रता वाढत गेली. अल्जीरियामधील फ्रेंच लोकांना अल्जीरिया सोडायचे नव्हते. पण फ्रान्समधील कम्युनिस्ट लोकांच्या मदतीने अल्जीरियन स्वातंत्र्यसैनिक आपला लढा जागतिक व्यासपीठावर नेऊ शकले.\nशेवटी फ्रान्सचे चौथे प्रजासत्ताक या प्रश्नावर कोसळले. आणि चार्ल्स द गॉलला पुन्हा पाचारण करण्यात आले. त्याच्या अधिकारात राष्ट्रपती राजवट लागू झाली. आणि हे सगळे होण्यात अल्जीरियातील फ्रेंच लोकांचा मोठा हात होता. त्यांची अपेक्षा होती की चार्ल्स द गॉल अल्जीरियातील बंडाळी मोडून काढतील आणि जुनी व्यवस्था अधिक मजबूत करतील. पण आंतरराष्ट्रीय राजकारणाचा दबाव इतका होता की संपूर्ण स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर अल्जीरियात सार्वमत घेण्यास चार्ल्स द गॉलने संमती दिली. सार्वमत घेतले गेले. अल्जीरिया आणि फ्रान्समधील ७५% लोकांनी अल्जीरियाला स्वातंत्र्य द्यावे असे मत दिले. अल्जीरियातील फ्रेंच नागरिकांना मात्र यामुळे आपली फसवणूक झाली आहे असे वाटले. त्यांनी फ्रांस सरकारविरोधात आणि या सार्वमताच्या विरोधात बंड पुकारले. बंडाला सगळ्यात पहिला पाठिंबा दिला होता तो फ्रेंच लीजन या लष्करी तुकडीने. एडिथने आपलं No Regrets हे गाणं या फ्रेंच लीजन तुकडीला अर्पण केलं होतं.\nफ्रेंच लीजन म्हणजे फ्रेंच नागरिक नसलेल्या पण फ्रान्ससाठी लढू इच्छिणाऱ्या लोकांची फ्रान्सने परदेशात उभारलेली सेना. हिची सुरुवातच मुळी अल्जीरियात झाली. या सेनेत सहभागी असलेल्या परदेशी नागरिकाने फ्रान्सच्या बाजूने लढताना जर युद्धात रक्त सांडले तर त्याला लगोलग फ्रान्सचे नागरिकत्व मिळते. ही जगातील एकमेव सैन्य तुकडी असावी की जी आपल्या देशाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ न घेता आपल्या तुकडीशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेते.\nतर अश्या या फ्रेंच लीजनच्या अल्जीरियातील तुकडीने सार्वमताचा विरोधातील बंडाला आपले समर्थन दिले. पण बंड तकलादू ठरले. चार दिवसात त्याचा निःपात करण्यात आला. बंडाचे सूत्रधार पकडले गेले. त्यांना शिक्षा झाल्या आणि सैन्य तुकडीतील शिपायांना अल्जीरियातील आपल्या बराकी सोडून दुसऱ्या ठिकाणी रुजू होण्यास सांगितले गेले. जवळपास १५० वर्षांचा इतिहास असलेली आपली शक्तिस्थाने सोडून सैनिक बराकीबाहेर निघाले तेच मुळी एडिथचं No Regrets हे गाणं म्हणत.\n१५० वर्षाचा बऱ्यावाईट अनुभवांचा ऋणानुबंध सोडून चालले होते ते सैनिक. नवीन मोहिमेवर. जुनं सगळं सोडून. ज्याला त्यांनी अल्जीरियातील स्वातंत्र्यलढा मोडून काढण्यासाठी सर्वाधिकारी राष्ट्रपती होण्यास मदत केली होती त्यानेच अल्जीरियाला स्वातंत्र्य मिळवून दिले होते आणि फ्रेंच लीजनच्या शक्तीला उखडून टाकले होते. काव्यगत न्याय म्हणावा की काय अशी परिस्थिती. आणि म्हणून ते जणू No Regrets म्हणत स्वतःचं सांत्वन करत होते. त्यानंतर ते गाणं फ्रेंच लीजनचं स्फूर्तीगीत बनलं आहे.\nजुनी जखमी मोहीम सोडून पुन्हा नवीन मोहिमेवर रुजू होण्याची आज्ञा देताना हे स्फूर्तीगीत जेव्हा मादागास्करची खलनायिका म्हणते तेव्हा तिच्या साथीदारांच्या मनात स्फूर्ती दाटून येणे स्वाभाविक असते. हे जाणवल्याने माझा शोध संपत आला. मादागास्करच्या दिग्दर्शकाच्या कल्पकतेचे आणि विनोदबुद्धीचे कौतुक वाटले. पण एडिथच्या गाण्याच्या प्रवासाने दिपून गेलो असतानाच अजून एक गोष्ट जाणवली. की या गाण्याचा प्रवास अजून थांबलेला नाही.\nएकंच मूल, छोटी कुटुंब, पंचविशी आणि तिशीपर्यंत चालणारी शिक्षणं, तोपर्यंत होऊन जाणारी एखाद दोन प्रेम प्रकरणं, त्यानंतर त्याच जोडीदाराशी किंवा दुसऱ्या कुणाशी होणारे प्रेमविवाह किंवा जमवून आणलेले विवाह, मग नोकरी आणि घर यांचा सुवर्णमध्य साधण्याची धडपड, त्यात समाजमाध्यमामुळे जवळ आलेलं जग, त्यातून दिसणारे मित्र मैत्रिणींचे आनंदी चेहरे, त्यातून आपण सोडून जग आनंदात असल्याचा होणारा आभास आणि शेवटी त्यातून स्वतःसाठी येणारी अस्वस्थता, जवळ आलेल्या जगामुळे नवीन मित्र मैत्रिणी मिळण्याच्या वाढलेल्या संधी, त्यातून वाढू लागलेले विवाहबाह्य संबंध, आई वडिलांशी उडणारे खटके, मुलांच्या शिक्षणाविषयी वाढणारी अपराधी भावना, आपण आता आयुष्याच्या केंद्रभागी नाही हे कळल्यावर होणारी मनाची घालमेल, त्या घालमेलीतून बाहेर पडण्यासाठी स्वतःशी चाललेली झटापट, त्यात काही जणांचे उध्वस्त मनोविश्व, काही जणांना जीवनाचा जाणवलेला फोलपणा, काहीजणांना पुन्हा सापडलेला नवा सूर… या सगळ्याचे व्यवस्थित सार म्हणजे मायकेलने लिहिलेले, चार्ल्सने संगीतबद्ध केलेले आणि एडिथने अजरामर करून ठेवलेले हे गीत. ज्यांना नवीन सूर सापडतो त्यांना तर हे गीत आवडेल याची मला खात्री आहे. आणि ज्यांना तो सापडत नाही त्यांच्याही जुन्या जखमा या गीतातील शेवटचं कडवं ऐकताना चटकन बऱ्या होवोत, बांधून ठेवणारे प्लॅस्टर गाळून पडो आणि नवीन सूर सापडण्यासाठी, सापडलेला सूर आळवण्यासाठी शेवटचं कडवं प्रेरणा देणारे ठरो हीच सदिच्छा.\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट तंत्रज्ञान निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\nभाग १ - पाणीपुरवठा आणि इंटरनेट\nभाग २ - इंटरनेटची जन्मकथा\nभाग ३ - गुगलचा जन्म\nभाग ४ - फेसबुकचा जन्म\nभाग ५ - स्मार्टफोन आणि आयफोन\nभाग ६ - प्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट\nभाग ७ - केम्ब्रिज ऍनालिटिका\nभाग ८ - सायकोग्राफिक डेटा\nभाग ९ - धिस इज युअर लाईफ\nभाग १० - समाजमाध्यमे आणि पाणवठा\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.idainik.com/2018/09/blog-post_602.html", "date_download": "2018-11-13T06:41:53Z", "digest": "sha1:UWF46DX5LMVWCO5E2FVNL7Z3J36XYOGZ", "length": 14956, "nlines": 83, "source_domain": "www.idainik.com", "title": "‘टेंभू’चा वीजपुरवठा तोडला - iDainik.com", "raw_content": "\nकराड : कराड तालुक्यासह सांगली, सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी गावांना वरदायी ठरणार्‍या टेंभू उपसा सिंचन योजनेला निधीचे ग्रहण लागले आहे. निधीअभावी बहुतेक कामे बंद असताना 21 कोटी रुपयांच्या थकीत वीज बिलापोटी योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. थकीत वीज बिल भरण्यासंदर्भात टेंभू प्रशासनास वीज कंपनीने नोटीस बजावली आहे.\n19 फेबु्रवारी 1996 मध्ये टेंभू उपसा सिंचन योजनेचा नारळ फुटला. आज 20 वर्षांनंतरही योजना पूर्ण होऊ शकलेली नाही. सुरुवातीला 1416.59 कोटी इतका अंदाजित खर्च काढण्यात आला होता. या योजनेतून सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील कराड, कडेगाव, खानापूर, तासगाव, आटपाडी, कवठेमहंकाळ व सांगोला या सात तालुक्यातील सुमारे 79 हजार 600 हेक्टर क्षेत्रास योजनेअंतर्गत सिंचना लाभ देण्याचे नियोजित होते. नंतर यामध्ये वाढ होवून ते 80 हजार 472 हेक्टर क्षेत्रापर्यंत वाढविण्यात आले.\nकोयना धरणासह प्रस्तावित वांग, तारळी व पावसाळ्यातील पुराचे पाणी या योजनेअंतर्गत दुष्काळी गावांना देण्याचे नियोजन आहे. मात्र, सुरू झाल्यापासून योजनेला निधीचे ग्रहण आगले आहे ते अद्याप सुटलेले नाही. धक्के खात ही योजना कशीबशी सुरू करण्यात आली.\nसुर्ली कालवा, कामथी कालवा व जोड कालवे एक व दोन याद्वारे योजनेचे पाणी सध्या सांगली जिल्ह्यातील दुष्काळी गावांना देण्यात येत आहे. मात्र कालव्यांची कामे अद्याप रखडलेली आहेत.\nसात तालुक्यातील साधारण अडीचशे गावांना या योजनेच्या पाण्याचा लाभ देण्यात येत आहे. वास्तविक या योजने अंतर्गत येणारे सिंचन क्षेत्र हे 80 हजार 472 हेक्टर इतके आहे. प्रत्यक्षात 30 हजार हेक्टर इतक्याच क्षेत्राला पाणी देण्यात येत आहे. कारण निधी अभावी कॅनॉलची कामे अपुरी आहेत. 31 पंप आहेत पण यातील 16 ते 18 पंप सुरू करणे शक्य झाले आहे. कामे रंगाळल्याने योजनेचा खर्च चौपटीने वाढला आहे. अद्याप तीस टक्के पर्यंत कामे अपुरी आहेत. योजना पूर्ण होण्यासाठी भरीव निधीची गरज आहे, पण शासन पातळीवर मोठी उदासिनता दिसून येत आहे.\nयावर्षी उन्हाळ्यात टेंभूू योजनेतून चार टीएमसी पर्यंत पाणी उचलण्यात आले. पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामात उभारी आलेल्या पिकांना सध्या पाण्याची अत्यंत गरज आहे. पण गेल्या महिनाभरापासून टेंभू योजनेचा वीज पुरवठा थकीत वीज बिलापोटी खंडीत करण्यात आला आहे. 21 कोटी रूपयांचे थकीत वीज बिल असल्याने वीज कंपनी कार्यालयातून सांगण्यात आले. याबाबत त्यांना नोटीसही बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.\nटंचाई काळात दुष्काळी गावांना दिलेल्या पाण्याचे लाखो रूपयांचे थकीत बिल सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेले नाही. शिवाय साखर कारखान्यांनी अद्याप पाणी पट्टीची रक्कम अदा केलेली नाही. कृष्णा खोर्‍याकडूही निधी प्राप्त नसल्याने थकीत बिल भरायचे कसे या विवंचनेत टेंंभू प्रकल्पाचे प्रशासन आहे.\nदरम्यान पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांना पाण्याची निकड निर्माण झाली आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक गांवानी टेंभूचे पाणी सोडावे अशी मागणी केली आहे. मात्र योजनेचा वीज पुरवठा खंडीत असल्याने पाणी देता येणे शक्य नाही. निधी कधी पर्यंत उपलब्ध होईल, याबाबत अधिकारी काही सांगू शकत नसल्याने योजनेवर अवलंबून असणारी शेती धोक्यात आली आहे.\nमी ‘कोणापेक्षा’ तरी चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही, पण मी ‘कोणाचे’तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल……\nबातम्या तुमच्या inbox मध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/7490-floods-in-kerala-324-people-have-died-more-8-thousand-crores-lost", "date_download": "2018-11-13T06:25:48Z", "digest": "sha1:ZOOSELQJSU6R4ZUWJBNWV6UYXEZXRMFN", "length": 7868, "nlines": 150, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "केरळमध्ये पूरपरिस्थिती, मदतीचं आवाहन - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकेरळमध्ये पूरपरिस्थिती, मदतीचं आवाहन\nकेरळमध्ये मुसळधार पावसानं थैमान घातले आहे. या पावसामुळे केरळमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामध्ये आतापर्यंत 324 जणांचा बळी घेतला आहे, तर दोन लाख नागरिक बेघर झाले आहेत. तसंच जोरदार पावसानं आलेल्या केरळ पुरात आतापर्यंत 8 हजार कोटींचं नुकसान झालं आहे.\nहवामान खात्यानं राज्यातील 14 पैकी 13 जिल्ह्यांत पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच सेंट्रल वॉटर कमिशनही पुराचं पाणी तुंबणा-या भागावर नजर ठेवून आहे.\nकेरळमध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहता एनडीआरएफच्या पाच टीम तिरुअनंतपुरममध्ये दाखल झाल्या आहेत. सध्या एनडीआरएफच्या टीमकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. तसेच एनडीआरएफची आणखी जवान केरळमध्ये दाखल होणार आहेत.\nकेरळच्या मुख्यमंत्र्यांचं मदतीचं आवाहन -\nकेरळमधल्या पथनमतित्ता जिल्ह्यातील रन्नी, अरनमुला, कोझेनचेरी गावांतील लोक मुसळधार पावसामुळे घरातच अडकून पडली आहेत. पथनमतित्ता, एर्नाकुलम आणि थरिस्सूर जिल्ह्यांतील अनेक भागात पाण्याची पातळी 20 फुटांहून अधिक आहे. त्यामुळे गल्लीबोळाला नद्यांचं स्वरूप आलं आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य केंद्रीय मंत्र्यांकडे जास्तीची मदत मागितली आहे.\nकेरळमध्ये पावसाचा हाहाकार, 37 जणांचा मृत्यू\nकेरळमध्ये पावसाचा कहर; आतापर्यंत 115जणांचा मृत्यू...\nकेरळात जलप्रलय; बचाव कार्य वेगात\nकेरळमध्ये जलप्रलय , सेलिब्रेटींच्या ट्विटरवरुन प्रतिक्रिया...\nपूरग्रस्त केरळला मोदींची अशी भेट...\nसुपरहिरोचे जनक स्टेन ली यांचं निधन\n‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची धमाल, पाहा फोटो\n‘केदारनाथ’… ट्रेलर पाहून तुम्हाला ‘टायटॅनिक’ आठवला का\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\nपुरुष आणि तृतीयपंथीयांवर होणाऱ्या बलात्काराचं काय\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या\nआता फेसबुकवर तयार करा मजेशीर व्हिडीओ, फेसबुकचं नवं अॅप लाँच\n#MeToo प्रकरणी ‘कुक्कू’ ‘गायतोंडे’च्या पाठीशी\nहिवाळ्यात 'अशी' घ्या आरोग्याची काळजी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/sonali-bendre-husband-goldie-behl-tweet-on-rumors/", "date_download": "2018-11-13T06:25:39Z", "digest": "sha1:RVKPVE5PMDN22PZ4C7FTGJOATJHKG7PE", "length": 17387, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "आमदार राम कदम यांच्यावर सोनाली बेंद्रेचे पती भडकले, वाचा सविस्तर | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nमुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर तेल गळती, वाहनं घसरली\nराफेल प्रकरणी ‘दसॉल्ट एव्हिएशन’च्या सीईओंचा मोठा दावा, राहुल गांधींचे आरोप फेटाळले\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी…\nछत्तीसगडमध्ये निवडणूक हिंसाचार; चकमकीत पाच कमांडो जखमी\nस्पायडरमॅन, हल्कच्या जन्मदात्याचे निधन\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nहिंदुस्थानातील फेक न्यूजचा प्रसार हा राष्ट्रभक्तीच्या मोहिमेचा एक भाग\nजपानची चालकरहित बुलेट ट्रेन अतिसुसाट\nधूळफेक करत उत्तर कोरियाची अण्वस्त्र मोहीम सुरुच; 16 मिसाइल केंद्रांची स्थापना\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nतरुणांना लग्नासाठी प्रोत्साहन देणार महेद्र सिंग धोनी\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\n‘टिळक आणि आगरकर’, ‘वाजे पाऊल आपुले’ नव्या ढंगात\n‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ला प्राइम टाइम शो द्या, शिवसेना चित्रपट सेनेची…\nमाझ्या बायकोचा प्रियकरचं दुसरं पोस्टर प्रदर्शित\n‘फाईट’ चित्रपटाचा अॅक्शनपॅक टीझर प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nआमदार राम कदम यांच्यावर सोनाली बेंद्रेचे पती भडकले, वाचा सविस्तर\nमहिलांवर आक्षेपार्ह वक्तव्य करून अडचणीत आलेले राम कदम यांनी जिवंतपणीचे अभिनेत्री सोनाली बेंद्रेला श्रद्धांजली अर्पण केली. अर्ध्या तासानंतर त्यांनी ही चूक लक्षात आली आणि माफी मागून त्यांनी हे ट्विट काढून टाकले. या प्रकरणी सोनाली बेंद्रेचे पती गोल्डी बेहेल हे नाराज झाले असून त्यांनी ट्विट करून सोशल मिडियाचा वापर सांभाळून करण्याचा सल्ला दिलेला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी राम कदमांचे नाव घेणे टाळले आहे.\nराम कदमांची घसरगुंडी सुरूच… अभिनेत्री सोनाली बेंद्रेला वाहिली श्रद्धांजली\nबेहेल म्हणाले की “सर्वांना सोशल मिडिया जबाबदारी वापरण्याचे मी आवाहन करतो. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, त्या पसरवू नका. त्यामुळे संबंधित लोकांच्या भावना दुखावतात. धन्यवाद”\nराम कदम यांनी अर्ध्या तासानंतर श्रध्दांजलीचे ट्विट काढून टाकले आणि याबद्दल माफी मागितली. पण नेटकर्‍यांच्या प्रक्षोभाला त्यांना यामुळे पुन्हा सामोरे जावे लागले.\nVideo: तुमच्यासाठी मुलगी पळवून आणेन, भाजप आमदार राम कदम यांचं बेताल वक्तव्य\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\n बोरवेलमधून चक्क पेट्रोल ..\nपुढीलपाथरीतील ज्ञानेश्वर नगरात दरोडा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी...\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nछत्तीसगडमध्ये निवडणूक हिंसाचार; चकमकीत पाच कमांडो जखमी\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nजागतिक तापमानवाढीचा परिणाम; एसीची मागणी पाचपट वाढली\nविद्यार्थीही ग्राहक मंचाकडे दाद मागू शकतो परीक्षेस परवानगी नाकारणाऱ्या विद्यार्थ्याला दिलासा\nभाजपला शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही; शरद पवार यांची टीका\nआयआरसीटीसीवरून तिकीट बुकिंगसाठी 15 मिनिटे जादा मिळणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/sangli-ganesh-festival-2016/articleshow/54021350.cms", "date_download": "2018-11-13T08:09:46Z", "digest": "sha1:VBMHXE2HLBAC262KED5IJDTFZAT7O7Z4", "length": 14256, "nlines": 143, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Kolhapur News: sangli ganesh festival 2016 - सांगलीत संस्थानच्या गणेशाची प्राणप्रतिष्ठा | Maharashtra Times", "raw_content": "\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवती\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवतीWATCH LIVE TV\nसांगलीत संस्थानच्या गणेशाची प्राणप्रतिष्ठा\nसांगली संस्थानच्या श्री गणरायासह सांगली आणि परिसरात सोमवारी सजविलेल्या शामीयान्यात गणराज विराजमान झाले. श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन, श्रीमंत रोहिणीदेवी, अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन, हिमालयराजे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, जिल्हा पोलिस अधीक्षक दतात्रय शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत दरबारातील मानाच्या संस्थान गणेशाची प्रतिष्ठापना सोमवारी सकाळी झाली.\nम. टा. वृत्तसेवा, सांगली\nसांगली संस्थानच्या श्री गणरायासह सांगली आणि परिसरात सोमवारी सजविलेल्या शामीयान्यात गणराज विराजमान झाले. श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन, श्रीमंत रोहिणीदेवी, अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन, हिमालयराजे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, जिल्हा पोलिस अधीक्षक दतात्रय शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत दरबारातील मानाच्या संस्थान गणेशाची प्रतिष्ठापना सोमवारी सकाळी झाली.\nगणपती बाप्पा मोरया...च्या जयघोषात अवघा सांगली जिल्हा दणाणून गेला. पारंपारिक वाद्याच्या गजरात घरा-घरात आणि सार्वजनिक गणेश मंडपात गणेशाचे आगमन उत्साहात झाले. तरुणाईचा प्रचंड उत्साह, डोक्याला टोपी घालून, उत्सवमूर्ती सावरत, घंटीचा निनाद करीत कुटुंब वत्सल सांगलीकरांचा बाप्पांचा जयघोष सुरू होता. विघ्नहर्त्या देवतेला रस्त्यातील खड्ड्यांच्या, वाहतूक कोंडीच्या विघ्नांतून मंडपापर्यंत नेताना भाविक अत्यंत काळजी घेत होते.\nदीड दिवसांपासून ते पाच, सात, नऊ आणि अकराव्या दिवसांपर्यंत भक्ताच्या पाहुणचारासाठी गणराय अवतरतात. सोमवारी दुपारपर्यंत घरातल्या श्रींच्या प्रतिष्ठापनेची धांदल आणि त्यानंतर गल्लीतील सार्वजनिक गणेशोत्सवातील उत्सवमूर्तीचा आरास करण्यात अनेकांची धडपड सुरू होती. या आनंदात बालगोपालही मागे नव्हते. रात्री उशीरापर्यत या मिरवणुका सुरू होत्या. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात गणेशाचे आगमन उत्साही वातावरणात झाले.\nसाडेचार हजार गणेशोत्सव मंडळे\nसांगली जिल्ह्यात एकूण ४ हजार ६०६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे यंदा उत्सव साजरा करीत असून, त्यापैकी १३६९ मंडळांनी डॉल्बीचा वापर करणार नाही, असे पोलिसांना लिहून दिले आहे. पोलिसांनी निर्विघ्नपणे उत्सव पार पडावा म्हणून एकूण २२२० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. काहींना पंधरा दिवसांसाठी हद्दपार केले आहे तर काहींना कारवाईची समज दिली आहे. एक पोलिस अधीक्षक, सात पोलिस उपाधीक्षक, सव्वाशे पोलिस अधिकारी, १९३० पोलिस कर्मचारी एक हजार गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात असल्याचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले.\nमिळवा कोल्हापूर बातम्या(Kolhapur + Western Maharashtra News News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nKolhapur + Western Maharashtra News News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nयुपीः हिंदू मुलांना सोप्या अतिशय पद्धतीने उर्दु भाषेचे शिक्ष\nराफेल विक्रीत अंबानींना लाभ पोहोचवला नाहीः दसॉल्ट CEO\nसैनिकाप्रमाणे सर्वांनी पृथ्वीचं संरक्षण करावंः राष्ट्रपती\nराफेल, नोटाबंदीवरून, माजी कर्मचाऱ्याचे राष्ट्रपतींना पत्र\nचेन्नईः भंगारातून साकारलेल्या कलाकृतींनी वाढवली रस्त्याची शो\nबहुतेक मुस्लिम संघटनांचा राम मंदिराला पाठिंबाःNCM अध्यक्ष\nपाच राज्यातील निकालानंतर युतीवर शिक्कामोर्तब\nकोल्हापूरमध्ये तलवारीने हल्ला, आठजण जखमी\nएकरी शंभर टन ऊस उत्पादकांना विमान प्रवास\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसांगलीत संस्थानच्या गणेशाची प्राणप्रतिष्ठा...\nसावत्र आईच्या हल्ल्यात तरुण गंभीर...\nपानसरे हत्या: तावडेचे तपासात असहकार्य...\n‘धनुष्यबाणा’ वरच निवडणूक लढणार...\nचेतनाने जोडले पर्यावरणाशी नाते...\nराजारामपुरीतील डॉल्बीवर पोलिसांची नजर...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/shivsena-agitation-loanwaiver-39436", "date_download": "2018-11-13T08:05:48Z", "digest": "sha1:4XRCSS2HPHY6DVJBVUO2UCHN2O3M5DEE", "length": 10103, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "shivsena agitation for loanwaiver कर्जमाफीसाठी शिवसेनेचे धरणे आंदोलन | eSakal", "raw_content": "\nकर्जमाफीसाठी शिवसेनेचे धरणे आंदोलन\nमंगळवार, 11 एप्रिल 2017\nऔरंगाबाद - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना रस्त्यावर उतरली असून, शेकडो शिवसैनिकांनी शेतकऱ्यांसह सोमवारी (ता. 10) येथील क्रांती चौकात धरणे आंदोलन केले. \"शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे', अशा जोरदार घोषणा या वेळी देण्यात आल्या. आंदोलनात लोकप्रतिनिधींसह शिवसेना व त्यांच्या संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते. या वेळी आमदार संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, जिल्हा परिषद अध्यक्षा ऍड. देवयानी डोणगावकर आदींनी मनोगत व्यक्‍त केले.\n'त्याने' धरण बांधण्यासाठी दिला तब्बल 8 कोटींचा निधी\nकराची : पाकिस्तानमधील एका व्यक्तीने धरणाच्या उभारणीसाठी तब्बल 8 कोटी रुपयांचा (80 मिलियन) निधी दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचे...\nचार संच बंद, उर्वरित संचांनाही फटका; ५ वर्षांतील सर्वांत कमी कोळसासाठा नागपूर - राज्यात विजेची मागणी वाढली असतानाच कोळशाअभावी चार वीजसंच बंद...\nप्रतिक शिवशरणच्या हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार : प्रकाश आंबेडकर\nब्रह्मपुरी (सोलापुर) - माचणूर (ता. मंगलवेढा) येथील प्रतिक शिवशरण या निष्पाप लहान बालकाचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. तसेच ही हत्या नसून एक...\nमंगळवेढ्यात कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या\nमंगळवेढा - तालुक्यातील पाटकळ येथील भारत गडदे वय 60 यांनी कर्जाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. तालुक्यातील या तीन आठवड्यातील ही तिसरी आत्महत्या...\nउसाच्या ट्रॉलीला धडकून दोघांचा मृत्यू\nकऱ्हाड- ऊसाच्या ट्रालीला मागून दुचाकीने जोराची धडक दिल्याने दोन युवक ठार झाले आहेत. गणेश दिलीप आटोळे (वय 28) व अमर तुकाराम शेळके (30 दोघे रा. उंब्रज...\nचिमुकल्या विराजकडून योगेश सुळका सर\nपिंपरी - खेड तालुक्‍यातील वाहागाव व आवळेवाडीदरम्यान असलेला १३० फूट उंचीचा योगेश सुळका (शिंडीचा डोंगर) विराज चौधरी (वय ७) या चिमुकल्याने रविवारी (ता....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mahitisagar.com/0222.php", "date_download": "2018-11-13T07:26:55Z", "digest": "sha1:666PYRPEDFF5NT3MWV37JS7SRFYONQZQ", "length": 6470, "nlines": 54, "source_domain": "mahitisagar.com", "title": " २२ फेब्रुवारी", "raw_content": "दिनविशेष : २२ फेब्रुवारी : आंतरराष्ट्रीय स्काउट दिवस\nहा या वर्षातील ५३ वा दिवस आहे.\n: ’सेंट लुशिया’ ला (ब्रिटनपासून) स्वातंत्र्य मिळाले.\n: श्री. यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी भारताचे १६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. या पदावर सर्वात प्रर्दीघ काळ (२६९६ दिवस) त्यांनी काम केले.\n: झेकोस्लोव्हाकियामध्ये कम्युनिस्ट क्रांती.\n: दुसरे महायुद्ध – फिलिपाईन्समध्ये जपानी सैन्याकडुन पराभव अटळ दिसत असल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एफ. डी. रूझवेल्ट यांनी जनरल डग्लस मॅकआर्थरला माघार घ्यायचा हुकुम दिला.\n: स्पेनने फ्लोरिडा हा प्रांत अमेरिकेला ५० लाख डॉलरच्या मोबदल्यात विकला.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n: व्ही. जी. जोग – व्हायोलिनवादक (मृत्यू: ३१ जानेवारी २००४)\n: इफ्तिखार – चरित्र अभिनेता (मृत्यू: ४ मार्च १९९५)\n: फ्रिट्झ स्ट्रासमान – जर्मन भौतिकशात्रज्ञ (मृत्यू: २२ एप्रिल १९८०)\n: हेन्‍रिच हर्ट्‌झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: १ जानेवारी १८९४)\n: लॉर्ड बेडन पॉवेल – बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते (मृत्यू: ८ जानेवारी १९४१)\n: महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र ’न्यायरत्‍न’ भट्टाचार्य (मृत्यू: १२ एप्रिल १९०६)\n: जॉर्ज वॉशिंग्टन – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १४ डिसेंबर १७९९)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n: लक्ष्मण देशपांडे – ’वर्‍हाड निघालंय लंडनला’ साठी प्रसिद्ध असलेले लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक (जन्म: ५ डिसेंबर १९४३)\n: विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे – लेखक व पत्रकार (जन्म: ११ ऑगस्ट १९२८)\n: दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी – प्रकाशन व्यवसायात नवनवीन प्रयोगांसाठी ख्याती मिळवलेले प्रकाशक, ’श्री विद्या प्रकाशन’चे संस्थापक (जन्म: २३ आक्टोबर १९२३)\n: जोश मलिहाबादी – ऊर्दू कवी (जन्म: ५ डिसेंबर १८९४)\n: मौलाना अबूल कलाम आझाद – स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्‍न (जन्म: ११ नोव्हेंबर १८८८)\n: कस्तुरबा गांधी यांचे पुण्यातील आगाखान पॅलेसमधे निधन (जन्म: ११ एप्रिल १८६९)\n: सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट – ज्वरमापीचा (Clinical thermometer) शोध लावणारे इंग्लिश डॉक्टर (जन्म: २० जुलै १८३६ - ड्युजबरी, यॉर्कशायर, इंग्लंड)\n: चार्ल्स विल्सन पील अमेरिकन – चित्रकार, निसर्गवैज्ञानिक व सैनिक (जन्म: १५ एप्रिल १७४१)\n: स्मिथसन टेनांट – हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरुन सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ. त्यांनी ऑस्मिअम व इरिडिअम या मूलद्रव्यांचा शोध लावला. त्यांच्या सन्मानार्थ तांब्याच्या एका धातुकाला टेन्नाटाईट (Cu12As4S13) असे नाव दिले आहे. (जन्म: ३० नोव्हेंबर १७६१)\n सूचना / तक्रारी / प्रतिक्रिया / माहिती देण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/3/13/RSS-Pashchim-Maharashtra-Prant-Sanghachalak-briefs-media-about-ABPS-2018.html", "date_download": "2018-11-13T07:20:19Z", "digest": "sha1:TSNB425DPZDPYWIGPI3LYVHVNWTDE5IO", "length": 22041, "nlines": 33, "source_domain": "mahamtb.com", "title": " संघाच्या ८३ हजार शाखांमधून चालते राष्ट्रप्रेमी समाजनिर्मितीचे कार्य : नाना जाधव संघाच्या ८३ हजार शाखांमधून चालते राष्ट्रप्रेमी समाजनिर्मितीचे कार्य : नाना जाधव", "raw_content": "\nसंघाच्या ८३ हजार शाखांमधून चालते राष्ट्रप्रेमी समाजनिर्मितीचे कार्य : नाना जाधव\nपुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ९२ वर्षांच्या प्रवासात देशातील ६० हजारांहून अधिक गावांमधून ८३ हजारांहून अधिक संघ शाखांव्दारे राष्ट्रप्रेमी समाजनिर्माणाचे कार्य करत आलेला आहे. राष्ट्रव्यापी जनसंघटन असलेला संघ समाजातील तेढ नष्ट करणे, सकारात्मकतेची व्याप्ती वाढविणे व राष्ट्रीय विचारांच्या प्रसार अधिक व्यापक करण्यासाठी यापुढे अधिक समर्पित राहील आणि संघाच्या याच भूमिकेशी सुसंगत पश्चिम महाराष्ट्र प्रांताने मागील वर्षभरात पूरक असे उपक्रम राबविले आहेत, अशी माहिती रा.स्व.संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक सुरेश तथा नाना जाधव यांनी दिली.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक ९ ते ११ मार्च २०१८ दरम्यान नागपूर स्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय रेशीमबाग येथे झाली. देशभरातील विविध क्षेत्रातील १ हजार ४६१ हून अधिक संघ कार्यकर्ते त्यात उपस्थित होते. त्यानंतर पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते.\nयाप्रसंगी संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे नवनियुक्त सह प्रांत संघचालक प्रताप भोसले, कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, प्रांत कार्यकारिणीचे सदस्य व माजी प्रांत कार्यवाह विनायक थोरात, संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, कार्यवाह महेश करपे आदींची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित संघाच्या अधिकाऱ्यांनी संघाच्या देशपातळीवरील कार्यस्थितीसह पश्चिम महाराष्ट्रातील तसेच विशेषतः पुणे महानगरातील संघकार्याचा विस्तार व कामांचा आढावा विस्ताराने मांडला.\nसंघ शाखांमध्ये सातत्याने वाढ\nसंघात येणाऱ्या तरूणांची संख्या वाढल्यामुळे स्वाभाविकपणे संघ शाखांमध्ये देखील वाढ झाली आहे. त्याचबरोबर नियमित तसेच नैमित्तिक उपक्रम यांच्यात सातत्याने वाढ होत आहे. २०१७-१८ या कालावधीत रा.स्व. संघाच्या देशभरातील दैनंदिन शाखांची संख्या ५८ हजार ९६७ इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे साप्ताहिक शाखा (साप्ताहिक मिलन) १६ हजार ४०५ असून संघमंडळी (मासिक शाखा) ७ हजार ९७६ इतक्या आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.\nविशेष म्हणजे देशभरातील संघाच्या स्वयंसेवकांद्वारे चालविल्या जाणाऱ्या सेवाकार्यांंची संख्या तब्बल पावणे दोन लाखांपर्यंत पोहोचली आहे. या सर्व माध्यमातून संघाचा विचार सर्वदूर परिणामकारकपणे पोहोचतो आणि रूजतो आहे. त्याचा परिणाम म्हणून नागरिकांमध्ये विशेषतः तरूणांमध्ये संघाची स्वीकारार्हता वाढते आहे व त्याचा एकूण प्रभाव राष्ट्रजीवनावर दिसू लागलेला आहे असे जाधव यावेळी म्हणाले.\nभारतीय भाषा संवर्धनाचा प्रस्ताव एकमुखाने पारित\nसंघाच्या प्रतिनिधी सभेत पारित केल्या जाणाऱ्या विविध ठरावांकडे संपूर्ण देशाचे लक्ष असते. यावेळी सभेने भारतीय भाषांच्या संवर्धनासाठीचा ठराव पारित केला आहे. भाषा ही कोणत्याही व्यक्ती आणि समाजाची ओळख म्हणून एक महत्त्वाचा घटक आहे. तसेच ती त्या संस्कृतीचा जिवंत झरा असते, असे या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे मत आहे. देशात प्रचलित असणाऱ्या विविध भाषा आणि बोली ह्या आपली संस्कृती, उदात्त परंपरा, उत्कृष्ट ज्ञान आणि विपुल साहित्य, या गोष्टींचे कायमस्वरूपी जतन करण्यासाठी आणि त्याबरोबरच वैचारिक नवनिर्मितीसाठीही अत्यावश्यक आहेत. विविध भाषांमध्ये उपलब्ध असलेल्या लिखित साहित्यापेक्षा किती तरी पटीने अधिक ज्ञान हे गीते, म्हणी-वाक्प्रचार, तसेच लोककथांच्या माध्यमातून मौखिक परंपरेच्या रूपात सामावलेले असते. आज विविध भारतीय भाषा आणि बोलींच्या कमी होत जाणाऱ्या व्यावहारिक वापरामुळे आणि उपयोगामुळे त्यातील अनेक शब्द लुप्त होत आहेत. त्यांच्या जागी येत असलेला विदेशी भाषांमधील शब्दांचा पर्याय हे एक मोठे आव्हान म्हणून समोर उभे ठाकले आहेत. अनेक भाषा आणि बोली आज लुप्त झाल्या आहेत, तर इतर काहींचे अस्तित्व संकटात आहे. देशातील विविध भाषा आणि बोली यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी शासकीय पातळीवर, तसेच धोरण निश्चिती करणारी मंडळे आणि स्वयंसेवी संस्थांसह सर्व समाजाने शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत, असे मत ठरावात मांडण्यात आले आहे.\nठरावातील काही ठळक मुद्दे -\n१. देशभरात प्राथमिक शिक्षण मातृभाषा किंवा अन्य कोणत्याही भारतीय भाषेत झाले पाहिजे. हे उद्दिष्ट समोर ठेवून भाषा संरक्षकांनी आपले मन घडवावे. तसेच, त्याच दिशेने सरकारांनी योग्य धोरणे आखून नियम व व्यवस्था निर्माण करावी.\n२. तांत्रिक तसेच आयुर्विज्ञानासह उच्चशिक्षणाच्या स्तरावरील सर्व विद्यापीठात शिक्षण, अभ्याससामग्री तसेच परीक्षांचा पर्याय भारतीय भाषांमध्ये सुलभपणे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.\n३. राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट), तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे भारतीय भाषांमध्ये परीक्षा घेण्यास सुरुवात झाली आहे, हे स्वागतार्ह पाऊल आहे. याच्याच बरोबरीने इतर प्रवेशपरीक्षा व स्पर्धापरीक्षा, ज्या अद्यापही भारतीय भाषांमध्ये आयोजित केल्या जात नाहीत, त्यातही हा पर्याय उपलब्ध करून दिला गेला पाहिजे.\n४. सर्व शासकीय तसेच न्यायालयीन कामांमध्ये भारतीय भाषांना प्राधान्य दिले गेले पाहिजे. याचबरोबर शासकीय आणि खासगी क्षेत्रांतील नेमणुका, पदोन्नती व सर्व प्रकारच्या कामकाजात इंग्रजी भाषेला दिले जाणारे प्राधान्य सोडून भारतीय भाषांना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे.\nपश्चिम महाराष्ट्र प्रांतातील संघ कार्यस्थिती\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे महानगर, पुणे जिल्हा, नगर, नाशिक आणि सोलापूर या ७ शासकीय जिल्ह्यांचा समावेश होतो. येथे मागील वर्षभरात संघ कामाची व्याप्ती खालीलप्रमाणे सांगता येईल. २०१७-१८ या कालावधीत रा.स्व. संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांतात दैनंदिन शाखांची संख्या ७०५ आहे, साप्ताहिक शाखा (साप्ताहिक मिलन) ५९३ तर मासिक शाखा (संघमंडळी) १२० आहेत.\nरा.स्व. संघ राष्ट्रव्यापी जनसंघटन आहे. समाजातील तेढ कमी करणे, सकारात्मकतेची व्याप्ती वाढविणे व राष्ट्रीय विचारांचा प्रसार अधिक व्यापक करण्यासाठी यापुढे अधिक समर्पित व प्रयत्नांची दिशा निश्चित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्र प्रांताने मागील वर्षभरात काही पूरक असे उपक्रम राबविले आहेत. ज्यात निर्मलवारी, पंढरपूर येथे पार पडलेले संत-संमेलन आणि व्याख्यानमला संयोजकांची परिषद या उपक्रमांचा विशेषत्वाने उल्लेख करता येईल.\n१. निर्मलवारीच्या माध्यमातून पंढरपूरला जाणारी आषाढी वारी अधिक निर्मल कशी होईल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न झाले. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गावर निर्मलवारीच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर मागील वर्षात निर्मलावारीच्या उपक्रमाची नाशिक जिल्ह्यातही सुरवात झाली आहे.\n२. दि. १८ जानेवारी २०१८ रोजी पंढरपूरमध्ये संत संगमाचे आयोजन करण्यात आले होते. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत हे संमेलन झाले. राज्यभरातील प्रमुख ३७ संतांसह सुमारे ३२७ धर्माचार्य या संत संगमात पूर्णवेळ सहभागी झाले होते. संतशक्तीने समाजातील कुटुंब व्यवस्था बळकट करण्यासाठी व गावागावांत सामाजिक सद्भाव निर्माण करण्यासाठी संतांनी मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा सरसंघचालकांनी या कार्यक्रमातून व्यक्त केली.\n३. समाज घटकांतील परस्पर तेढ संपविण्यासाठी, त्यांच्यात सकारात्मकता वाढविण्याच्या दृष्टीने केल्या जाणाऱ्या महत्वाच्या प्रयत्नांमध्ये संवादाचे उत्तम व्यासपीठ निर्माण करणाऱ्या व्याख्यानमाला मोठी भूमिका बजावतात, असा संघाचा विश्वास आहे. त्यादृष्टीने या संवाद व्यासपीठांचा दर्जा वाढावा या हेतूने विविध व्याख्यानमाला संयोजकांची परिषद १८फेब्रुवारी २०१८ रोजी आयोजित करण्यात आली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, प्रचार विभाग (पश्चिम महाराष्ट्र प्रांत) यांच्या संयुक्त विद्यमाने कॅप्टन जी.एस.कदम सभागृह, स्वातंत्र्यवीर सावरकर सदन, निगडी प्राधिकरण येथे ही परिषद संपन्न झाली. त्यास पश्चिम महाराष्ट्र प्रांतातून ३० हून अधिक व्याख्यानमालांचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nपुणे महानगरांच्या सीमावर्ती भागात संघकामाच्या विस्ताराला वेग\nयावेळी जाधव यांनी पुण्यातील संघकामाचीही माहिती दिली. पुणे महानगरातील संघ कामाचा विचार केला असता पुणे महानगराच्या सीमावर्ती भागात संघ कामाने गती घेतली आहे. महानगराच्या सीमावर्ती भागात ज्यात उरळी कांचन, लोणी काळभोर, नऱ्हे, किरकटवाडी, वाघोली, बालेवाडी, मारूंजी यांसह चारही दिशांच्या सीमावर्ती भागात संघ पोहोचला असून मागील वर्षभरात तिथे अनेकविध उपक्रम राबविले जात आहेत.\nपुणे महानगरातील इतर कार्यक्रम –\n- पुणे महानगरात नागरिकांचा संघकार्यातील सहभाग वाढतो आहे. सामाजिक रक्षाबंधनानिमित्त झालेल्या \"प्लास्टिक व ई-कचरा\" संकलनाच्या यशस्वी व पथदर्शी उपक्रमानंतर मागील वर्षी (७ ते १३ ऑगस्ट २०१७ दरम्यान) रद्दी संकलन उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमात घरोघरी संपर्कातून रद्दी एकत्र करण्यात आली. एकत्र केलेली रद्दी विकून गरजू सामाजिक संस्थांना भरीव अशी आर्थिक मदत करण्यात आली.\n- २ व ३ डिसेंबर २०१७ रोजी पुणे महानगरात समरसता विषयातील एका अखिल भारतीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात देशभरातील ३३ प्रातांमधून ७० महिला आणि पुरूष कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. बैठकीत देशभरातील विविध प्रातांमधून सुरू असलेल्या समरसता कार्यांबाबतच्या माहितीचे आदानप्रदान करण्यात आले.\n- पुणे महानगरातील सातही भागांमध्ये विविध वयोगटातील स्वयंसेवकांच्या शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्यात सुमारे पाच हजार जणांहून अधिक शिबिरार्थींनी सहभाग घेतला होता असे जाधव यांनी यावेळी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/12-year-old-boy-finds-instagram-success-by-posing-as-girl-5980381.html", "date_download": "2018-11-13T06:29:02Z", "digest": "sha1:5FOCL5LL7FJSKANLU656JGHRLQ6X4LA5", "length": 6694, "nlines": 160, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "12-Year-Old Boy Finds Instagram Success by Posing as Girl | याला पाहून अनेक लोकांना होतो धोका, फक्त 12 वर्षाच्या वयात मिळाले इतके यश, आई-वडिलांसाठी घेतले स्वत:चे घर...", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nयाला पाहून अनेक लोकांना होतो धोका, फक्त 12 वर्षाच्या वयात मिळाले इतके यश, आई-वडिलांसाठी घेतले स्वत:चे घर...\nसोशल मीडियावर आहेत 3 लाखांपेक्षा जास्त फॅन्स.\nफांग गा- थायलंडमध्ये एका मुलाने आपल्या आवडिला एका वेगळ्याच उंचीवर नेले, आणि त्यातुन सेलिब्रिटी बनला. फक्त 12 वर्षाच्या वयात तो जगाला मेकअप आणि ड्रेसिंगच्या टिप्स देत आहे. यातुन होणाऱ्या कमाईतुन त्याने आई-वडिलांसाठी घर खरेदी केले. पण चकित करणारी बाब म्हणजे मुलींसारखा दिसणारा तो मुलगा आहे.\nजगाला देतो मेकअप टिप्स\n- फांग गा प्रोविन्समध्ये राहणाऱ्या नेसला लहानपणापासून त्याच्या आईचा मेकअप लावायची आवड होती. त्याचे आई-वडिल त्याला या कामात सपोर्ट करायचे. त्यानंतर नेसने यात प्राविण्य मिळवले. आता तो जगाला ब्यूटी टिप्स देत आहे.\n- फक्त 12 वर्षाच्या वयात इंस्टाग्रामवर त्याचे 280000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तो मुलींच्या अवतारातले त्याचे फोटो शेअर करतो ज्यांना पाहून कोणी पण धोका खाऊ शकतो.\n- नेस इंस्टाग्रामवर त्याच्या घरच्यांच्या मदतीने मेकअप ट्यूटोरियलचे व्हडिओ पोस्ट करतो. त्यातुन होणाऱ्या कमाईतुन त्याने एक नवीन घर घतले आहे.\nस्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपर हिरोंचे जनक स्टॅन ली यांचे निधन...\nस्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपर हिरोंचे जनक स्टॅन ली यांचे निधन...\nOMG: सेक्स टॉईजने घेतली स्त्रियांची जागा; सेलिब्रिटीसारख्या डॉलसोबत लोक घालवताहेत रात्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/marathi-news-uttar-pradesh-news-vinay-katiyar-rajyasabha-ticket-cancelled-102932", "date_download": "2018-11-13T07:46:56Z", "digest": "sha1:2DYTU6FSXW67BHVGO5L2ONQGARII2NTF", "length": 13574, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news uttar pradesh news vinay katiyar rajyasabha ticket cancelled खा. विनय कटियार यांचे राज्यसभेचे तिकीट कापले | eSakal", "raw_content": "\nखा. विनय कटियार यांचे राज्यसभेचे तिकीट कापले\nबुधवार, 14 मार्च 2018\nराम मंदिर निर्माणासाठी अडवाणी यांना पाठिंबा देऊन नरेंद्र मोदींवर दबाव आणण्यात आला या निर्णयामुळे त्यांचे तिकीट कापले गेले अशी चर्चा त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये चालू असल्याचे कळते.\nलखनौ : उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिर संबंधित आंदोलनात महत्त्वाची भूमिका असलेले खासदार विनय कटियार यांचे राज्यसभेचे तिकीट कापण्यात आले आहे. कटियार हे भाजपचे पाच वेळा खासदार राहिले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभेच्या 10 जागा आहेत, पण भाजपने कटियार यांना उमेदवारी दिली नाही.\n1984 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजप केवळ दोन लोकसभा मतदारसंघापुरती मर्यादित होती, 1989 मध्ये भाजपला 85 जागांवर पोहोचवण्याच्या यशात त्यांचेही मोलाचे योगदान आहे. कटियारांना वगळून त्यांच्यापेक्षा कनिष्ठ सहकाऱ्यांना यावेळी उमेदवारी देण्यात आली आहे. राम मंदिर निर्माणासाठी अडवाणी यांना पाठिंबा देऊन नरेंद्र मोदींवर दबाव आणण्यात आला या निर्णयामुळे त्यांचे तिकीट कापले गेले अशी चर्चा त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये चालू असल्याचे कळते.\n2006 पासून कटियार हे राज्यसभा सदस्य आहेत. येत्या 2 एप्रिलला त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपेल. उत्तर प्रदेशमधील फैजाबादमधून ते तीन वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. पण तिकीट कापल्यामुळे इतक्या वर्षांनी प्रथमच ते संसदेत जाऊ शकणार नाहीत. काही वेळी त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये त्यांच्याबाबत नाराजी असल्याची चर्चा आहे.\nअरूण जेटली, विजयपालसिंह तोमर, सकलदीप राजभर, कांता कर्दम, अनिल जैन, जीव्हीएल नरसिम्हा राव, हरनाथसिंह यादव, अशोक वाजपेयी या नेत्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. जेटली आणि राव हे राष्ट्रीय पातळीवरील नेते आहेत. तर अशोक वाजपेयी हे समाजवादी पक्ष सोडून भाजपात आले आहेत. इतर पाच नेते हे उत्तर प्रदेशमधील स्थानिक नेते आहेत. त्यामुळे हे सर्व नेते हे कटियार यांच्यापेक्षा कनिष्ठ आहेत.\nकटियार हे 1970 मध्ये राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी जोडले गेले. 1984 मध्ये त्यांनी बजरंग दलाची स्थापना केली. कटियार हे उत्तर प्रदेशमधील ओबीसी समाजातील चेहरा आहेत.\n...तर भाजप धोकादायक पक्ष- रजनीकांत\nचेन्नई- विरोधी पक्षांना जर भारतीय जनता पक्ष हा धोकादायक आहे असे वाटत असेल तर, नक्कीच तसे असू शकते असे विधान सुपरस्टार रजनीकांत यांनी केले आहे....\nभीमा सहकारी साखर कारखाना दुसरे बिल 100 रुपये प्रति टनाप्रमाणे काढणार\nमोहोळ- टाकळी सिकंदर ता. मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2017-18 मधील शेतकऱ्यांची एफआरपी प्रमाणे निघणारी पूर्ण रक्कम...\nपुणे - शेतकऱ्यांना उसाच्या एफआरपीची थकीत रक्कम न देणाऱ्या साखर कारखान्यांना गाळप परवाना दिलाच कसा, असा प्रश्‍न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार...\nपुणे लोकसभा जागेचा निर्णय प्रलंबित- पृथ्वीराज चव्हाण\nपुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, पुणे लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाने...\nकॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या निधनाने नगर जिल्ह्यातील खंडकरी शेतकऱ्यांचा आवाज राज्य पातळीवर उठवून, त्यांना त्यांच्या जमिनी परत मिळवून देणारा एक...\nअपंगांची आरोग्य विमा योजना बारगळली\nमुंबई - केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अपंगांसाठी सुरू झालेली स्वावलंबन आरोग्य विमा योजना बारगळली आहे. केंद्र सरकारने विमा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96/", "date_download": "2018-11-13T07:17:13Z", "digest": "sha1:BVDNOEMVDV44NZ63J3XW7ZJMP7Y7XNCL", "length": 8429, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "काँग्रेस आयटी सेल प्रमुख दिव्या स्पंदनांचे मोदींबाबत मानहानीकारक ‘ट्विट’; नेटिझन्सने झापले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकाँग्रेस आयटी सेल प्रमुख दिव्या स्पंदनांचे मोदींबाबत मानहानीकारक ‘ट्विट’; नेटिझन्सने झापले\nकाँग्रेस आयटी सेल प्रमुख दिव्या स्पंदना पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील एका टीकात्मक ट्विटमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. जगातील सर्वाधिक उंच असलेल्या सरदार पटेलांच्या पायाजवळ उभे राहून पंतप्रधान पुतळ्याचे निरीक्षण करत असतानाच एक फोटो दिव्या स्पंदना यांनी ट्विट केला असून पंतप्रधान मोदींना उद्देशून अत्यंत खालच्या भाषेत “ती खाली पडलेली पक्षांची विष्ठा आहे का” असे ट्विट केले आहे.\nस्पंदना यांच्या या ट्विटमुळे त्यांच्यावर सोशलमीडियावर सडकून टीका करण्यात येत आहे. दरम्यान या ट्विटबाबत भाजपाच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून या वादग्रस्त ट्विटवर टिप्पणी करण्यात आली, “काँग्रेसची मूल्ये घटत चालली असून, राहुल गांधी जो ‘प्रेमाच्या’ राजकारणाचा दावा करतात ते ‘राजकारण’ हेच का” असा खोचक प्रश्न देखील भाजपाने ट्विटद्वारे विचारला आहे.\nदरम्यान काँग्रेसने स्पंदना यांच्या ‘या’ ट्विटसोबत पक्षाचा काहीही संबंध नसल्याचे म्हंटले आहे. स्पंदना यांनी याआधी देखील पंतप्रधानांवर टीका करताना शाब्दिक मर्यादा न पाळल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleहातातील धागा, कानातील बाळीवरून खुनातील मृतदेहाची पटली ओळख\nछत्तीसगडच्या पहिल्या टप्प्यात 70 टक्के मतदान\nअयोध्या प्रकरणी तातडीने सुनावणी नाही\nदारू पिउन विमान उडवण्याच्या होते तयारीत\nकेंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे निधन\nअखेर राफेल कराराची माहिती उघड\nसंघावर बंदी घालण्याचा कुठलाही उल्लेख जाहीरनाम्यात नाही : कॉंग्रेसचे स्पष्टीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE/", "date_download": "2018-11-13T06:25:02Z", "digest": "sha1:TURFFTFY77TDEOOISYJIQAGDAKZAA5TT", "length": 6922, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये 1 पैसा कपात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये 1 पैसा कपात\nनवी दिल्ली – सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ होत असल्याने वैतागलेल्या नागरिकांना बुधवारी छोटा दिलासा मिळाला. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये आज चक्क 1 पैशाची दरकपात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 60 पैशाची कपात झाली, असे सकाळी जाहीर झाले होते. मात्र ही मानवी चूक होती. असे सरकारी कंपन्यांनी स्पष्ट केले आणि तासाभरातच कपात केवळ 1 पैशाची असल्याचे जाहीर करण्यात आले.\nकर्नाटकच्या निवडणूकांच्या पार्श्‍वभुमीवर थांबवलेली पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 14 मे पासून सलग 16 दिवस वाढ होत होती. गेल्या पंधरवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये प्रति लीटर 3.8 रुपये वाढ करण्यात झाली आहे. सातत्याने झालेल्या या वाढीमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्‍त होत असताना केवळ 1 पैसा दरकपात झाल्याने दिलासा मिळण्याऐवजी चेष्ठाच झाल्याची भावना व्यक्‍त होऊ लागली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleतीन लाख जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलींची नोंदणी\nNext articleकृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन\nपाकिस्तानकडून 12 भारतीय मच्छिमारांना अटक\nशेजारी राष्ट्रांकडून लष्करी आधुनिकता ही चिंतेची बाब\n“भारत’च्या शूटिंगसाठी सलमान पंजाबला रवाना\nशाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी “बालरक्षक”\nचीन भारताकडून १५ लाख टन साखर निर्यात करणार\nअमेरिकेतील भारतीय दूतावासात प्रथमच दिवाळी साजरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/deepika-padukone-on-5th-january-ranveer-singh/", "date_download": "2018-11-13T06:44:08Z", "digest": "sha1:LJJ6LNP4BWK2N5PJLGA6L5DT37SWWOUW", "length": 14359, "nlines": 226, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "साखरपुडा 5 जानेवारीला दीपिका पदुकोण-रणवीर सिंहचा | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/मनोरंजन/साखरपुडा 5 जानेवारीला दीपिका पदुकोण-रणवीर सिंहचा\nसाखरपुडा 5 जानेवारीला दीपिका पदुकोण-रणवीर सिंहचा\n5 जानेवारी रोजी दीपिकाचा वाढदिवस असून ती वयाची 32 वर्षे पूर्ण करणार आहे.\n0 180 एका मिनिटापेक्षा कमी\n5 जानेवारी रोजी साखरपुडा करणार असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे दीपिकाने साखरपुड्यासाठी स्वतःच्या वाढदिवसाचा मुहूर्त निवडला आहे. 5 जानेवारी रोजी दीपिकाचा वाढदिवस असून ती वयाची 32 वर्षे पूर्ण करणार आहे.दीपिका आणि रणवीर न्यू इयर सेलिब्रेशनसाठी श्रीलंकेत आहेत. 5 जानेवारीला दीपिका तिचा 32 वा वाढदिवसही श्रीलंकेतच साजरा करणार आहे. यानिमित्ताने रणवीर-दीपिका आपल्या नात्याला नवं नाव देण्याची शक्यता आहे.बॉलिवूडमधील राम-लीला म्हणजेच रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण लवकरच विवाहसोहळा थाटणार असल्याची तुफान चर्चा सुरू आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, रणवीर व दीपिकानं श्रीलंकेमध्ये वाढदिवसा साजरा करण्याची योजना आखली आहे. रणवीर श्रीलंकेमध्ये एका जाहिरातीच्या शुटिंगसाठी गेला होता. तर रणवीरसोबत न्यू इअर साजरा करण्यासाठी दीपिका तेथे पोहोचली होती. यादरम्यान, त्यांच्या साखरपुड्याचीही माहिती समोर येत आहे.\nदरम्यान, दीपिका तसंच रणवीर दोघांकडूनही अद्यापपर्यंत साखरपुड्यासंदर्भातील वृत्तांना दुजोरा देण्यात आलेला नाही. मात्र दीपिकाच्या वाढदिवशीच तिचा रणवीरसोबत साखरपुडा होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.\nदीपिका-रणवीरनं कधीही आपल्या नातेसंबंधांबाबत उघडपणे चर्चा केलेली नाही, मात्र काही दिवसांपूर्वीच रणवीर बॉयफ्रेंड असल्याचं दीपिकानं कबुल केले होतं. शिवाय, नुकतंच रणवीरनं दीपिकाच्या पालकांचीही भेट घेतली होती. दीपिका व रणवीरनं ‘रामलीला’, ‘बॉम्बे टॉकीज’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमांमध्ये काम केले आहे. तर पद्मावती या बहुचर्चित व बहुप्रतिक्षित सिनेमांमध्येही हे दोघं दिसणार आहेत. मात्र वादविवादांमुळे हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकण्यास विलंब होत आहेत. या सिनेमामध्ये रणवीर सिंह अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत आहे तर दीपिका पादुकोण राणी पद्मावतीची भूमिका साकारत आहे.\nनागपूरमध्ये व्यापाऱ्याकडे काम करणाऱ्या अकाऊंटंटचा खून\nजिग्नेश मेवाणी-उमर खालिदवर पुण्यात गुन्हा दाखल .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nश्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट काँग्रेसच्या अंगाशी प्रतिक्रिया श्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट काँग्रेसच्या अंगाशी\nNGO बीईंग ह्युमनला बीएमसीने केलं ब्लॅकलिस्ट: सलमान खानला मोठा झटका\nNGO बीईंग ह्युमनला बीएमसीने केलं ब्लॅकलिस्ट: सलमान खानला मोठा झटका\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/due-to-the-dusk-there-was-a-crowd-to-showcase-tulajbhavani-5980335.html", "date_download": "2018-11-13T07:17:49Z", "digest": "sha1:H5IU2W5TIZQ4GZBHSEJLG3BO7ZV6V37L", "length": 8973, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Due to the dusk, there was a crowd to showcase Tulajbhavani | सुट्यांमुळे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गर्दी वाढली,दिवसभर दर्शन मंडप फुल्ल", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nसुट्यांमुळे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गर्दी वाढली,दिवसभर दर्शन मंडप फुल्ल\nवाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने भाविकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.\nतुळजापूर- दीपावली सुटीच्या पार्श्वभूमीवर तुळजाई नगरी भाविकांनी गजबजली आहे. दर्शन मंडप दिवसभर फुल्ल आहे तर पेड दर्शनाला गर्दी आहे. दरम्यान, अतिक्रमण आणि बेशिस्त पार्किंगमुळे भाविकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने भाविकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.\nसलगच्या दीपावली सुटीत पर्यटनाला देवदर्शनाची जोड देत मोठ्या संख्येने चाकरमानी बाहेर पडल्याने शुक्रवारी (दि.९)तसेच शनिवारी (दि.१०) तुळजाई नगरी भाविकांनी गजबजून गेली आहे. शहरातील सर्वच रस्ते भाविकांनी ओसंडून वाहत आहेत. त्याच वेळी दर्शन मंडप भाविकांनी खचाखच भरलेला आहे. मोठ्या संख्येने असलेले चाकरमानी सशुल्क दर्शनाला प्राधान्य देत असल्याने मंदिर संस्थानच्या उत्पन्नात भर पडत आहे. पुढील काही दिवस भाविकांची गर्दी कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nअरुंद रस्त्यांमुळे सर्वत्र होते वाहतूक कोंडी\nसंपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातून कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना तुळजाई नगरीत सर्वत्र वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुळातच अरुंद असलेल्या शहरातील रस्त्यांवर अतिक्रमण आणि बेशिस्त पार्किंगमुळे शहरात सर्वत्र सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. तासन‌्तास वाहतूक कोंडीत अडकलेल्या भाविकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.\nमहामार्गावर वाहनांच्या रांगा, पालिकेसह पोलिसांचे दुर्लक्ष\nतीर्थक्षेत्र तुळजापुरातून जाणाऱ्या महामार्गावर वाहनांच्या रांगा लागणे नित्याचेच झाले आहे. अतिक्रमण हटवण्याकडे पालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. तर वाहतूक पोलिस शहराबाहेर महामार्गावर चिरीमिरी वसूल करण्यात धन्यता मानत असल्याने शहरातील वाहतूक विस्कळीत होत आहे. याचा फटका आपत्कालीन परिस्थितीत शहरातील अाबालवृद्धांना बसत आहे.\nतुळजापूर-दिवाळी सुट्यांमुळे शनिवारी तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारासमोर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. तसेच वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी झाली.\nमाढ्यातील वडाची वाडीच्या शेतकर्‍याच्या मुलाने शेतात बसून लिहिले स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तक\nप्रेक्षकांपुढे रिंकू राजगुरू पुन्हा येतेय 'कागर'मधून\nरायगडावर धनगर समाज बांधवांसोबत सोलापूरच्या शिवप्रेमींची दिवाळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/rape-kidnapping-case-will-be-filed-on-bjp-mp-dilip-gandhi/", "date_download": "2018-11-13T07:34:40Z", "digest": "sha1:JV75WNDPW2CHK3N5PKI6YAVGOX6CA3JH", "length": 20913, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "भाजप अडचणीत; खंडणी, अपहरण प्रकरणी खासदारावर होणार गुन्हा दाखल | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nमुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर तेल गळती, वाहनं घसरली\nतरुणीला वश करण्यासाठी दिला घुबडाचा बळी, पण झाला वडिलांचा मृत्यू\nतनुश्रीने महिला रेसलरला पैसे दिले होते, आता मीच तिला धरून आपटेन\nLIVE: थेट अयोध्येतून संजय राऊत यांची पत्रकार परिषद\nराफेल प्रकरणी ‘दसॉल्ट एव्हिएशन’च्या सीईओंचा मोठा दावा, राहुल गांधींचे आरोप फेटाळले\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\nस्पायडरमॅन, हल्कच्या जन्मदात्याचे निधन\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nहिंदुस्थानातील फेक न्यूजचा प्रसार हा राष्ट्रभक्तीच्या मोहिमेचा एक भाग\nजपानची चालकरहित बुलेट ट्रेन अतिसुसाट\nधूळफेक करत उत्तर कोरियाची अण्वस्त्र मोहीम सुरुच; 16 मिसाइल केंद्रांची स्थापना\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nतरुणांना लग्नासाठी प्रोत्साहन देणार महेद्र सिंग धोनी\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\n‘टिळक आणि आगरकर’, ‘वाजे पाऊल आपुले’ नव्या ढंगात\n‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ला प्राइम टाइम शो द्या, शिवसेना चित्रपट सेनेची…\nमाझ्या बायकोचा प्रियकरचं दुसरं पोस्टर प्रदर्शित\n‘फाईट’ चित्रपटाचा अॅक्शनपॅक टीझर प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nभाजप अडचणीत; खंडणी, अपहरण प्रकरणी खासदारावर होणार गुन्हा दाखल\nनगरचे भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांच्या विरूध्द खंडणी, अपहरण, दहशत निर्माण करणे यासारख्या गंभीर आरोपाखाली दुपारपर्यंत गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. गांधी यांच्यावर तात्काळ एफआयआर दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने नगर पोलिसांना दिले आहेत. नगरचे वाहन वितरक भूषण बिहानी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. याशिवाय या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवून विशेष पथकाची नियुक्ती करावी, असेही निर्देश विशेष पोलीस महानिरीक्षकांना दिले आहेत.\nदिलीप गांधींनी डिसेंबर २०१४ ते मार्च २०१५ दरम्यान बिहानी यांच्याकडून फोर्ड एन्डेव्हर गाडी खरेदी केली होती. त्यानंतर काही दिवसांनी चॉईस नंबर आणि वाहनाच्या कार्यक्षमतेबाबत गांधी यांनी वाहन वितरक बिहानी यांच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली. वाहनाच्या कार्यक्षमतेबाबत वाहन उत्पादक कंपनीकडे विचारणा करणे अपेक्षित असताना गांधी यांनी बिहानी यांना त्रास देण्यास सुरूवात केली. २९ सप्टेंबर २०१५ रोजी खासदार गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी तसेच सहकारी सचिन गायकवाड व पवन गांधी सह अन्य सहकार्‍यांनी बिहानी यांच्याकडे सेल्समन असलेले ओस्तवाल आणि रसाळ यांचे अपहरण केले. याप्रकरणी ओस्तवाल आणि रसाळ यांना मारहाण करणे, धमक्या देऊन पैशांची मागणी केल्याप्रकरणी बिहानी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्याऐवजी बिहानी यांच्याकडे एसएमएस, कॉल रेकार्डिंग, व्हिडीओ फुटेज अशा पुराव्यांची मागणी केली. त्यामुळे एमआयडीसी पोलीस ठाणे आणि पोलीस अधिक्षक मदत करीत नसल्याने बिहानी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.\nबिहानी यांनी याचिका दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशपत्रात नगर पोलीस अधीक्षक, एमआयडीसी पोलिस ठाणे यांनी या प्रकरणात जाणीवपूर्वक खासदार दिलीप गांधींना पक्षपातीपणाने सहाय्यभूत ठरणारी भूमिका घेतल्याचं म्हटल आहे. याचिकाकर्त्याला नैसर्गिक न्याय नाकारला जाईल अशा पध्दतीने संबंधीत प्रकरण हाताळले गेले. तसेच पोलिसांनी एफआयआर दाखल करून तपास करण्याचे कर्तव्य बजावलायला हवे होते. या विशिष्ट प्रकरणात एसएमएस , व्हिडीओ फुटेज या सारख्या पुराव्यांची केलेली मागणी अवास्तव आहे, असं न्यायालयाने म्हटलं आहे. याचिकाकर्त्यांनी चोवीस तासाच्या आत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे आदेश उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले आहेत. विशेष पोलिस महानिरिक्षकांनी हे प्रकरण राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करावे तसेच सीआयडीच्या विशेष पथकाने तपास करावा असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलएयरोनॉटिकल इंजिनीअरचे क्षेत्र विशेष आव्हानात्मक\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nतरुणीला वश करण्यासाठी दिला घुबडाचा बळी, पण झाला वडिलांचा मृत्यू\nतनुश्रीने महिला रेसलरला पैसे दिले होते, आता मीच तिला धरून आपटेन\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nतरुणीला वश करण्यासाठी दिला घुबडाचा बळी, पण झाला वडिलांचा मृत्यू\nतनुश्रीने महिला रेसलरला पैसे दिले होते, आता मीच तिला धरून आपटेन\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी...\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nछत्तीसगडमध्ये निवडणूक हिंसाचार; चकमकीत पाच कमांडो जखमी\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nजागतिक तापमानवाढीचा परिणाम; एसीची मागणी पाचपट वाढली\nविद्यार्थीही ग्राहक मंचाकडे दाद मागू शकतो परीक्षेस परवानगी नाकारणाऱ्या विद्यार्थ्याला दिलासा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/swach-bharat-abhiyan-investigating-team-officers-trapped-red-handed-taking-bribe/", "date_download": "2018-11-13T06:26:00Z", "digest": "sha1:UB7HBSBS2CD2M6DEP2NW7VVJDWDUVKTU", "length": 17673, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "स्वच्छ भारत मोहिमेच लाचखोरी, ३ अटकेत | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nमुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर तेल गळती, वाहनं घसरली\nराफेल प्रकरणी ‘दसॉल्ट एव्हिएशन’च्या सीईओंचा मोठा दावा, राहुल गांधींचे आरोप फेटाळले\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी…\nछत्तीसगडमध्ये निवडणूक हिंसाचार; चकमकीत पाच कमांडो जखमी\nस्पायडरमॅन, हल्कच्या जन्मदात्याचे निधन\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nहिंदुस्थानातील फेक न्यूजचा प्रसार हा राष्ट्रभक्तीच्या मोहिमेचा एक भाग\nजपानची चालकरहित बुलेट ट्रेन अतिसुसाट\nधूळफेक करत उत्तर कोरियाची अण्वस्त्र मोहीम सुरुच; 16 मिसाइल केंद्रांची स्थापना\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nतरुणांना लग्नासाठी प्रोत्साहन देणार महेद्र सिंग धोनी\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\n‘टिळक आणि आगरकर’, ‘वाजे पाऊल आपुले’ नव्या ढंगात\n‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ला प्राइम टाइम शो द्या, शिवसेना चित्रपट सेनेची…\nमाझ्या बायकोचा प्रियकरचं दुसरं पोस्टर प्रदर्शित\n‘फाईट’ चित्रपटाचा अॅक्शनपॅक टीझर प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nस्वच्छ भारत मोहिमेच लाचखोरी, ३ अटकेत\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत मोहिमेला संभाजीनगर येथे घडलेल्या लाचखोरीच्या प्रकरणामुळे डाग लागला आहे. केंद्र सरकारकडून संभाजीनगरमधील स्वच्छता मोहिमांची पाहणी करण्यासाठी आलेल्या ३ जणांच्या पथकाने पालिकेच्या आयुक्तांकडे लाच मागितली. संभाजीनगर शहराला अव्वल शहरांच्या यादीत समाविष्ट करुन देण्याच्या बदल्यात पाहणी करण्यासाठी आलेल्यांनी आयुक्तांकडे पैसे मागितले.\nमहानगरपालिका आयुक्त प्रकाश बकोरिया यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला लाच प्रकरणाची माहिती दिली आणि सापळा रचण्यात आला. लाच मागणाऱ्यांना पहिल्या टप्प्याचे १ लाख ७० हजार रुपये देण्याची तयारी आयुक्तांनी दाखवली. हे पैसे घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोर पथकाच्या सदस्यांना पकडले.\nस्वच्छ भारत मोहिमेंतर्गत पाहणीचे काम खासगी कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीतून आलेल्या तीन सदस्यांच्या पथकाने लाच म्हणून ५ लाख रुपये रोख रक्कम मागितली होती. तसेच पाहणीच्या निमित्ताने संभाजीनगरमध्ये राहून तिघेजण दररोज २५-३० हजार रुपयांची दारू ढोसत होते; अशी माहिती पुढे आली आहे.\nपकडण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी संभाजीनगरच्या आधी पिंपरी-चिंचवड, नांदेड, हिंगणघाट, वर्धा या ठिकाणी पाहणी केली होती.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलराष्ट्रपतींनी सामूहिक हत्याकांडील ४ गुन्हेगारांची फाशी माफ केली\nपुढीलआसाम रायफल्सच्या संरक्षणातील पर्यटकांवर अतिरेक्यांचा हल्ला, २ ठार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमालवणचे क्रिकेटपटू निलेश केळुसकर यांचा अपघाती मृत्यू\nकर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या\nआमदार नागेश पाटील आष्टीकरांनी प्रशासनाला न जुमानता कालव्याचे उघडले दरवाजे\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी...\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nछत्तीसगडमध्ये निवडणूक हिंसाचार; चकमकीत पाच कमांडो जखमी\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nजागतिक तापमानवाढीचा परिणाम; एसीची मागणी पाचपट वाढली\nविद्यार्थीही ग्राहक मंचाकडे दाद मागू शकतो परीक्षेस परवानगी नाकारणाऱ्या विद्यार्थ्याला दिलासा\nभाजपला शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही; शरद पवार यांची टीका\nआयआरसीटीसीवरून तिकीट बुकिंगसाठी 15 मिनिटे जादा मिळणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/2516", "date_download": "2018-11-13T06:45:55Z", "digest": "sha1:XRPDYPYYMLZXYFBLAUV5XVQ5V7JPH4VE", "length": 13215, "nlines": 195, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मनाली : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मनाली\nअधिक आषाढ शुद्ध पौर्णिमा (२ जुलै)\nRead more about अविश्वसनीय लडाख \nअधिक आषाढ शुद्ध त्रयोदशी (३० जून)\nRead more about अविश्वसनीय लडाख \nअधिक आषाढ शुद्ध दुर्गाष्टमी (२५ जून)\nRead more about अविश्वसनीय लडाख \nअधिक आषाढ शुद्ध विनायक चतुर्थी (२० जून)\nRead more about अविश्वसनीय लडाख \nजेंव्हा केंव्हा भूगोल ह्या विषयात नकाशे येणे सुरू झाले, तेंव्हापासून तो माझा जास्तच आवडता विषय झाला. मला वाटत सहावी सातवीमधे असेल. पहिल्यांदा भारताचा नकाशा पाहीला तेंव्हा दोन नावांनी माझ लक्ष वेधून घेतल होत. एक लेह आणि दुसर गिलगिट. तेंव्हा या दोन जागांना कधितरी भेट द्यायची तीव्र इच्छा निर्माण झाली होती. ती २, ३ वर्ष टिकली. नंतर ते मनातून निघून गेल. त्यानंतर दोन वेळा हिमालयात जाऊन आलो. पण लेहची काही आठवण झाली नाही.\nRead more about अविश्वसनीय लडाख \nनिद्रेविण स्वप्नांच्या ओळी - हिमालयातली एक रात्र\nरात्री नऊ वाजता बस सुटली आणि मी सुटकेचा मोठा नि:श्वास टाकला. 'जय भवानी', 'जय शिवाजी' च्या जयघोषात कुणाला तो ऐकू गेला नसावा, पण वेळच तशी होती. ह्या बसवर आणि त्यापेक्षाही त्या बसच्या उतारूंवर गेल्या काही दिवसांत इतके प्रसंग ओढवले होते (कुणी खोडसाळ म्हणेल की 'ओढवून' घेतले होते.) की आता हा प्रवास सुरु होऊन आम्ही इप्सित स्थळी पोहोचणे हाच मुळी बोनस होता. दोनच दिवसांपूर्वी आम्ही हृषीकेशला गंगेचे रौद्र रूप भयचकित होऊन पाहिले होते. नदीचे शांत, प्रेमळ रूप मी ह्याआधी अनेकदा पाहिलेले आहे, परंतु कालीमातेचा हा संचार मी प्रथमच पाहत होतो. देवभूमी उत्तराखंडवर देवांची अवकृपा झाली होती.\nRead more about निद्रेविण स्वप्नांच्या ओळी - हिमालयातली एक रात्र\n\"हिमभूल\" - रोहतांग पास आणि मनाली (अंतिम भाग)\n\"हिमभूल\" या मालिकेतील हा शेवटचा भाग. सर्व भागांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासुन आभार.\n१. \"चांद्रभूल\" — स्पिती व्हॅली\n२. \"हिमभूल\" — किन्नौर (हिमाचल प्रदेश)\n३. \"हिमभूल\" — छितकुल गाव\n४. \"हिमभूल\" — किन्नौर कैलाश (कल्पा)\nRead more about \"हिमभूल\" - रोहतांग पास आणि मनाली (अंतिम भाग)\nसिमला व मनाली - रहायला चांगले ठिकाण सुचवा\nजुने १ ते ७ सिमला व मनाली ट्रिप करणार आहोत. प्रवासात १० लोक आहेत.\nरहायला TripAdvisor वगैरेवर शोधत आहेच पण कोणाला अनुभव असेल तर दोन्हीकडचेही रहायला चांगले ठिकाण सुचवा. फार महाग, ५ स्टार नको आहे.\nतिथे खायला जे मिळेल ते खाऊच पण तरी आवर्जुन काही जाऊन खावेच असे एखादे ठिकाण असेल तर तेपण सांगा.\nRead more about सिमला व मनाली - रहायला चांगले ठिकाण सुचवा\nजम्मु , मनाली, हिमाचल प्रदेश सहल\nजम्मु आणि मनाली सहलीचे काही फोटो:\nहा फोटो मी वैश्नोदेवीच्या डोंगरा वरतून काड्ला आहे.\nहा पण फोटो मी वैश्नोदेवीच्या डोंगरा वरतून काड्ला आहे. समोरच्या डोंगरा वरती थंडीच्या वेळी सगळा डोंगर बर्फाने भरलेला असतो.\nवैष्णो देवीच्या मंदिरा कडे जाण्याचा हा रस्ता आहे.\nRead more about जम्मु , मनाली, हिमाचल प्रदेश सहल\nउदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग १६ (अंतिम) - सारांश ... अर्थात माझ्या मनातला ... \nही लेखमालिका आजच्या ह्या पोस्टने संपतोय. खरे सांगायचे तर ‘आता काही लिहायचे उरले नाही’ असे एकेठिकाणी वाटते आहे तर ‘हुश्श्श्.. झाले बाबा एकदाचे लिहून पूर्ण’ असेदेखील मनात आल्यावाचुन राहिलेले नाही. लडाखला बाईकवर जाउन येणे हे जितके परीक्षा पाहणारे होते तितकेच त्यावर लिखाण करणे सुद्धा परीक्षा पाहणारे होते. अर्थात माझे लिखाण वाचणे हे देखील तुमची परीक्षा पाहणारे होते बहुदा.. माझे इतके लांबलचक लिखाण खरच कित्ती वाचकांनी पूर्णपणे वाचले असेल काय माहीत.\nRead more about उदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग १६ (अंतिम) - सारांश ... अर्थात माझ्या मनातला ... \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/en/jaya-bachchan-may-be-nominated-4th-time-for-rajya-sabha-member/", "date_download": "2018-11-13T07:45:20Z", "digest": "sha1:MWRJLBU6EE7RQP2XKZAD37Y3D3PF3N4H", "length": 11549, "nlines": 226, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "जया बच्चन चौथ्यांदा राज्यसभेच्या खासदारपदी? | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Political/जया बच्चन चौथ्यांदा राज्यसभेच्या खासदारपदी\nजया बच्चन चौथ्यांदा राज्यसभेच्या खासदारपदी\n0 205 एका मिनिटापेक्षा कमी\nनवी दिल्ली : समाजवादी पक्षाच्या नेत्या जया बच्चन चौथ्यांदा राज्यसभेच्या खासदारपदी नियुक्त होण्याची चिन्हं आहेत. तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमधील जागेवरुन जया यांचं नामांकन करण्याची शक्यता आहे.\nजया बच्चन 2004 मध्ये समाजवादी पक्षाकडून पहिल्यांदा उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर निवडून आल्या. सध्या त्या तिसऱ्यांदा खासदारपदी नियुक्त झाल्या आहेत. जया बच्चन यांची तिसरी टर्म 3 एप्रिल 2018 रोजी संपणार आहे.\nतृणमूलकडून खासदारकीच्या उमेदवारांमध्ये जया बच्चन यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे. तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या अंतिम निर्णयानंतर जया बच्चन यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. 18 मार्च रोजी याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.\nबंगालशी जया बच्चन यांचं असलेलं नातं आणि राज्यातील लोकप्रियता पाहता त्यांची वर्णी लागण्याची चिन्हं आहेत.\nएप्रिल महिन्यात राज्यसभेचे 58 खासदार निवृत्त होणार आहेत. उत्तर प्रदेशातील 10 जागांचा समावेश आहे. भाजपला याचा फायदा होण्याचा अंदाज आहे.\nसौजन्य : ABP माझा\nनोटाबंदीच्या काळात नीरव मोदीकडून हिरे खरेदी करणारे आयकर विभागाच्या रडारवर\nनागपुरात १८८ कोटी रुपयांचा संरक्षण हब\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे मुंबईत निधन\nराज्यावर ४ लाख १३ हजार कोटींचे कर्ज : मुनगंटीवार\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/prabhag-27-31220", "date_download": "2018-11-13T07:08:25Z", "digest": "sha1:JAQMSDO6GK4XXR5ZWQSXXZ6XGTZVOE2H", "length": 14918, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "prabhag 27 मतदानाच्या प्रमाणावर निकाल फिरण्याची शक्यता | eSakal", "raw_content": "\nमतदानाच्या प्रमाणावर निकाल फिरण्याची शक्यता\nसोमवार, 20 फेब्रुवारी 2017\nपुणे - अप्पर-सुपर इंदिरानगर या २७ क्रमांकाच्या प्रभागामध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला समान संधी निर्माण झाली आहे. वस्तीचा भाग ७० टक्के आणि सोसायट्यांचा भाग ३० टक्के अशी या नव्या प्रभागाची रचना असल्यामुळे मतदानाच्या प्रमाणावर या प्रभागातील निकाल फिरण्याची शक्‍यता आहे.\nपुणे - अप्पर-सुपर इंदिरानगर या २७ क्रमांकाच्या प्रभागामध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला समान संधी निर्माण झाली आहे. वस्तीचा भाग ७० टक्के आणि सोसायट्यांचा भाग ३० टक्के अशी या नव्या प्रभागाची रचना असल्यामुळे मतदानाच्या प्रमाणावर या प्रभागातील निकाल फिरण्याची शक्‍यता आहे.\nहा प्रभाग तीन सदस्यांचा आहे. त्यामध्ये एकूण ४०,४८८ मतदार आहेत. त्यापैकी २१,४१५ पुरुष, तर १९,०७३ महिला मतदार आहेत. प्रभागामध्ये खुल्या प्रवर्गासाठी एक जागा, नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी एक आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी एक जागा आहे. बिबवेवाडीतील पुष्पम गॅस एजन्सीजवळ असलेल्या कॅनरा बॅंकेपासून सुरू होणाऱ्या या प्रभागात महेश सोसायटी, चिंतामणीनगर, चैत्रबन सोसायटी, विघ्नहरनगर, अप्पर-सुपर इंदिरानगर, अंबिकानगर, आईमाता मंदिर हा संपूर्ण परिसर येतो. विद्यमान नगरसेवक पिंटू ऊर्फ दिनेश धाडवे आणि नगरसेविका दीपाली ओसवाल यांच्या जुन्या प्रभागाचा बहुतांश भाग नव्या प्रभागरचनेत आहे. व्हीआयटी वसतिगृहाजवळचा काही भाग मात्र नव्याने जोडण्यात आला आहे. काँग्रेसचीही काही पारंपरिक मते या प्रभागात आहेत, मात्र तिन्ही ठिकाणी काँग्रेसने उमेदवार दिलेला नाही.\nधाडवे यांनी राष्ट्रवादीतून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यांची पत्नी रूपाली या ‘ब’ गटातून म्हणजे नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिला उमेदवारांसाठी असलेल्या गटामध्ये भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. धाडवे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या वर्षाराणी कुंभार, शिवसेनेच्या शारदा भोकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माधुरी जोशी रिंगणात उतरल्या आहेत.\nअनुसूचित जाती प्रवर्गातील महिला उमेदवारासाठी असलेल्या ‘अ’ गटामध्ये भाजपच्या वर्षा साठे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या शिंदू बसवंत, शिवसेनेच्या बालिका जोगदंड आणि मनसेच्या कविता वाघमारे लढत आहेत. प्रभागातील चुरशीची लढत ही खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या ‘क’ गटामध्ये होत आहे. शिवसेनेचे बाळासाहेब ओसवाल यांच्या विरोधात भाजपचे गौरव गणेश घुले आणि मनसेचे राहुल गवळी उभे ठाकले आहेत.\nभाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार मोठ्या संख्येने असलेला काही ठराविक भाग या प्रभागामध्ये आहेत. ही पारंपरिक मते कोणाच्या पारड्यात पडणार, पक्षांतर आणि लाटेचा प्रभाव कितपत राहील या प्रश्‍नांच्या उत्तरावर या प्रभागातील जय-पराजयाची गणिते अवलंबून आहेत.\nवाघापेक्षा शेतकऱ्यांचा जीव मोलाचा - विजय वडेट्टीवार\nनागपूर - यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनक्षेत्रात टी १ (अवनी) वाघिणीला ठार करण्याच्या मुद्यावरून काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी...\nआयुक्तालयासाठी केवळ ४२ वाहने\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाचे क्षेत्रफळ ५१८ चौ. किलोमीटर आहे, तर पुणे आयुक्‍तालय त्यापेक्षा कमी आहे. पिंपरीत नवीन आयुक्‍तालयासाठी...\nकोठारीत बिबट झाला ‘सैराट’\nकोठारी (जि. चंद्रपूर) - परिसरात आधीच वाघाची दहशत. शेतकऱ्यांनी जागलीला जाणे सोडले. त्यातच आता बिबट्याने धुमाकूळ घातला असून चार दिवसात तिघांना जखमी...\nमतदारांत जनजागृती करा - सुनील अरोरा\nपुणे - आगामी निवडणूकप्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणुकीशी संबंधित, तसेच ‘ईव्हीएम’ आणि ‘व्हीव्हीपॅट’ मशीनबाबत सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्तम...\nपुणे महापालिकेची १५ टीएमसी पाण्याची मागणी\nपुणे - पुणे शहराला पंधरा टीएमसी पाणी द्यावे, या मागणीसंदर्भात महापालिकेने राज्य जलसंपदा नियामक प्राधिकरणासमोर बाजू मांडली आहे. या मागणीच्यासंदर्भात...\n#PMRDAIssue अनधिकृत बांधकामांना दिलासा\nपुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत कपात केली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.anandmore.com/2017/09/blog-post_19.html", "date_download": "2018-11-13T07:50:35Z", "digest": "sha1:FTKVSZCR3HT3HDJC3UYDT6WNN6BEIHZT", "length": 30493, "nlines": 226, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: बुलेट ट्रेन (भाग ३)", "raw_content": "\nबुलेट ट्रेन (भाग ३)\nज्याला जगभरात बुलेट ट्रेन म्हणतात त्याला जपानमध्ये शिन्कान्सेन म्हणतात. शिन्कान्सेन या जपानी शब्दाचा इंग्रजीत शब्दशः अर्थ होतो New Trunk Line. आपण मराठीत त्याला म्हणूया 'नवी रेल्वे लाईन'. यातलं बाकीचं सगळं नंतर बघूया पण 'नवी' या शब्दात जपानमधल्या या प्रकल्पाचे कारण दडले आहे. ही जर नवी रेल्वे लाईन आहे तर जुनी रेल्वे लाईन असणारंच. आणि कुठल्या ना कुठल्या कारणाने जपानी लोकांना नवी रेल्वे लाईन चालू करावीशी वाटले असणार. काय होती ती कारणं आणि नवी रेल्वे लाईन आल्यावर जपानमधली जुनी रेल्वे लाईन बंद झाली का\n१८५३मध्ये भारतातील पहिली प्रवासी ट्रेन बोरीबंदर ते ठाणे धावली असली तरी भारतातील पहिली ट्रेन मालवाहतूकीसाठी होती. ती धावली मद्रासमध्ये, १८३७ ला. याउलट जपानमध्ये पहिली ट्रेन धावली १८७२ला म्हणजे तसं बघायला गेलं तर भारतापेक्षा जवळपास ३५ वर्ष उशीरा. फरक एव्हढाच की भारतात रेल्वेगाडी धावली ती ब्रिटिशांच्या प्रयत्नाने तर जपानात धावली ती जपान्यांच्या इच्छेने.\nभारतात रेल्वे सुरु होण्यामागे ब्रिटिश कंपन्यांची नफ्याची लालसा हे कारण होते तर जपानात रेल्वे धावण्यामागे पेट्रोलचा वापर नसलेले सार्वजनिक वाहतुकीचे साधन सुरु व्हावे ही इच्छा होती. कारण जपानदेखील भारताप्रमाणे पेट्रोलियमवर आधारित इंधनांच्या बाबतीत परदेशांवर अवलंबून होता (अजूनही आहे). आपल्या देशाची अर्थव्यवस्था पेट्रोलियमजन्य इंधनांवर अवलंबून राहू नये म्हणून जपान्यांनी रेल्वेचे जाळे विणायला सुरवात केली.\nभारताची भूमी आणि जपानची भूमी यात बराच फरक आहे. भारतात डोंगराळ प्रदेश आहेत आणि सपाट मैदानी प्रदेश देखील आहेत. तुलनेत जपानात मात्र डोंगराळ प्रदेश जास्त आहेत. डोंगराळ प्रदेशात नॅरोगेज किंवा मीटरगेज ट्रेन वापरली जाते. कारण तिचा खर्च कमी असतो आणि डोंगर चढणे-उतरणे नॅरोगेज किंवा मीटरगेज ट्रेनला सोपे जाते. गेज म्हणजे रेल्वेच्या दोन रुळातील अंतर.जगभरात ते वेगवेगळ्या देशात वेगवेगळं आहे. ढोबळमानाने आपण असं म्हणू शकतो की दोन रुळातील अंतर जर ४ फूट ८.५ इंच असेल तर ते झालं स्टॅंडर्ड गेज. त्यापेक्षा कमी असेल तर झालं नॅरोगेज आणि त्यापेक्षा जास्त असेल तर झालं ब्रॉडगेज.\nब्रॉडगेज उभारण्याचा आणि ती चालवण्याचा खर्च नॅरोगेजपेक्षा जास्त असतो. जपान्यांना त्यांची रेल्वे स्वतः उभारायची होती ती पण स्वतःच्या पैशातून आणि जास्त करून डोंगराळ मुलखात. म्हणून त्यानी जपानात नॅरोगेज रेल्वेचं जाळं विणलं आणि स्वतःचा खर्च वाचवला. त्यांच्या रेल्वे रुळातील अंतर होतं ३ फूट ६ इंच.\nभारतात तर अशी काही अडचण नव्हती. कारण भारतात भारतीय सरकार रेल्वे उभारत नव्हते. वेगवेगळ्या ब्रिटिश कंपन्या रेल्वेचे जाळे उभारत होत्या. पुलंच्या अंतू बर्व्याच्या मुलाच्या आंतरजातीय विवाहाचा उल्लेख करताना अंतू बर्व्याचा मित्र अण्णा साने म्हणतो 'बीबीशीआयला जायपीचा डबा जोडलाय'. यातली बीबीशीआय म्हणजे BBCI म्हणजे बॉंबे बरोडा अँड सेंट्रल इंडिया रेल्वे जी पुढे जाऊन पश्चिम रेल्वे झाली (ही मीटरगेज होती). तर जायपी म्हणजे GIP म्हणजे ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे, जी पुढे जाऊन मध्य रेल्वे झाली. (ही ब्रॉडगेज होती. म्हणून बीबीशीआयला जायपीचा डबा जोडलाय म्हणजे आंतरजातीय विवाह). अशा केवळ दोन नाही तर तब्बल ५९ कंपन्या भारतात रेल्वेमार्गाचे जाळे उभारण्यासाठी ब्रिटनमध्ये स्थापन झाल्या.\nया कंपन्या ब्रिटिश जनतेकडून स्टॉक मार्केटमध्ये भाग भांडवल उभारायच्या. ब्रिटिश सरकारने यातल्या अनेक कंपन्यांना कर्ज दिलं होतं. असं तगडं भांडवल असल्यामुळे या कंपन्या हातचं न राखता खर्च करायच्या. खरं पहायला गेलं तर ब्रिटिश सरकारने कर्ज या कंपन्यांना दिलेलं असल्याने त्या कर्जाची परतफेड कंपन्यांनी करणं आवश्यक होतं. पण कर्ज आणि त्यावरचे व्याज यांची परतफेड होणार केव्हा, तर रेल्वे चालू होऊन त्यावरचे उत्पन्न मिळू लागले की मग त्यानंतर. त्याला वेळ लागणार. तोपर्यंत ब्रिटिश सरकारचा खजिना कोरडा पडायचा. म्हणून मग ब्रिटिश सरकार भारतीयांवरचा कर वाढवायचे. आणि कंपन्यांना दिलेल्या कर्जाची परतफेड परस्पर भारतीयांकडून कराच्या रूपाने केली जायची.\nगोष्ट इथेच थांबत नाही. रेल्वे उभारण्याचं काम कंपन्यांनी पूर्ण केल्यावर आता या वेगवेगळ्या रेल्वे चालल्यादेखील पाहिजेत. त्यांना स्वतःचा खर्च भागवता आला पाहिजे. आणि ब्रिटिश सरकारने त्यांना दिलेलं कर्ज (जे खरं तर भारतीयांनी वाढीव कराच्या रूपाने आधीच फेडलेलं होतं) आणि त्यावरचं व्याज ब्रिटिश सरकारकडे भरता आलं पाहिजे. इतकं सगळं करून पुन्हा भागधारकांना नफ्याचा लाभांशदेखील देता आला पाहिजे, तोही भरघोस. म्हणून मग ब्रिटिश सरकार या वेगवेगळ्या रेल्वे कंपन्यांना मक्तेदारी द्यायची.त्या रेल्वेच्या तिकिटाचे दर ठरवायला त्या कंपन्यांना पूर्ण मुभा असायची आणि मालवाहतूक जर त्या रेल्वेतून केली तर इतर ब्रिटिश कंपन्यांकडून त्या मालाचा उठाव मिळायचा. मग आपापला माल विकण्यासाठी भारतीय व्यापारी या अतिजलद आणि महाग रेल्वेतून आपापली मालवाहतूक करायचे.\nत्यामुळे मुक्त हस्ताने खर्च करून भारतीयांवर प्रचंड कर्ज चढवून नंतर भारतीयांवरचे कर वाढवून ब्रिटिश सरकार आणि ब्रिटिश कंपन्या गबर होत चालल्या होत्या. भारताचे 'ग्रँड ओल्ड मॅन', ब्रिटिश पार्लमेंटचे पहिले भारतीय सभासद दादाभाई नौरोजी यांना देखील रेल्वेच्या उभारणीतील ब्रिटिशांचा कुटील कावा जाणवला. त्यांनी याला नाव दिले 'ड्रेन थियरी' (भारतातून संपत्ती इंग्लंडात वाहून नेण्याची व्यवस्था). ही आहे भारताच्या ब्रॉडगेज रेल्वेच्या जन्माची संक्षिप्त कहाणी. जिने भारतीयांच्या पैशाने ब्रिटनला धनाढ्य केले.\nमला आता नक्की संदर्भ आठवत नाही पण कुठल्या तरी एका पुस्तकात, ब्रिटिशांनी भारतात ब्रॉडगेज निवडण्यामागे भारताची शिस्तबद्ध लूट हे एक कारण होते आणि त्याशिवाय अजून एक कारण वाचल्याचे आठवते. रशियामध्ये झारची राजवट होती. रशियन रेल्वेचे गेज होते ५ फूट ३ इंच. मग ब्रिटिश साम्राज्य गिळंकृत करायला झारने रेल्वेने सैन्य पाठवले तर ब्रिटिशांनी उभी केलेली भारतीय रेल्वे वापरून त्यांनी भारतात खोलवर मुसंडी मारू नये म्हणून भारतीय रेल्वेचे गेज ५फूट ६ इंच इतके मोठे ठेवले गेले. हा मुद्दा मी वाचलेला आहे हे नक्की पण कुठल्या पुस्तकात वाचला ते मात्र आठवत नाही. त्यामुळे याबद्दल फार खात्रीलायक सांगता येणार नाही. तरीही इतकं नक्की आहे की भारतात पहिल्यापासून जास्त क्षमता असणारी महागडी ब्रॉडगेज रेल्वे आहे आणि जपानात मात्र कमी क्षमता असणारी नॅरोगेज रेल्वे होती.\nब्रॉडगेज रेल्वे उभारण्याचा आणि चालवण्याचा खर्च जास्त, क्षमता मोठी, आणि वेगही जास्त असतो. म्हणजे जपानने नॅरोगेज रेल्वे चालू करून जपानी रेल्वेचा खर्च कमी झाला हे जरी खरे असले तरी तिची माल आणि प्रवासी वाहून नेण्याची क्षमता कमी होती. त्याहून वाईट म्हणजे तिचा वेगही मंद होता. दुसऱ्या महायुद्धानंतर जपानमध्ये झालेल्या नव्या औद्योगिकीकरणाच्या वेळी शहरांची उपनगरे वसू लागली. म्हणजे उद्योग एका ठिकाणी पण त्याचे कामगार मात्र दूर उपनगरात. त्यांचे येण्याजाण्याचे वाहतुकीचे एकमेव साधन म्हणजे अपुऱ्या क्षमतेची, मंदगतीने धावणारी जुनी जपानी नॅरोगेज रेल्वे. यातून जपान्यांना वेगवान रेल्वेची गरज भासू लागली. म्हणून तयार झाली 'नवी रेल्वे लाईन' म्हणजे जपानी भाषेत 'शिन्कान्सेन'.\nशिन्कान्सेन वापरते स्टॅंडर्ड गेज. म्हणजे ४ फूट ८.५ इंच. हे अंतर जुन्या ३फूट ६ इंच वाल्या जपानी रेल्वेपेक्षा जास्त आहे. पण भारतातील ५ फूट ६ इंचवाल्या ब्रॉडगेजपेक्षा कमी. मग एक प्रश्न उभा राहतो, की जर रुळातील अंतर कमी असेल तर वेग कमी, रुळातील अंतर वाढलं तर वेग जास्त, हे जर खरं असेल तर भारतीय ब्रॉडगेजचा वेग जपानी शिन्कान्सेनपेक्षा जास्त असायला हवा. कारण भारतीय रेल्वेचं गेज शिन्कान्सेनपेक्षा जास्त आहे. मग भारतीय रेल्वे शिन्कान्सेनपेक्षा हळू कशी काय धावते कारण रेल्वेमार्गाची अवस्था. सिग्नलयंत्रणेची स्थिती आणि मालवाहतूक व प्रवासी वाहतूक यासाठी एकंच व्यवस्था. या सगळ्यामुळे भारतीय रेल्वे ब्रॉडगेजची असूनही शिन्कान्सेनपेक्षा हळू धावते. आता जेव्हा बुलेट ट्रेनसाठी आपण स्वतंत्र रेल्वेमार्ग तयार करू जो स्टॅण्डर्ड गेजचा असेल. ज्यावर वेगळी सिग्नल यंत्रणा आणि केवळ बुलेट ट्रेन धावतील तेव्हा त्यांचा वेग जास्त असल्यास नवल ते काय\nबुलेट ट्रेनमुळे वाहतुकीचा वेग वाढेल आणि प्रवाश्यांचा वेळ वाचेल यात शंका नाही. किंबहुना तो मुद्दाच नाही. मुद्दा हा आहे, की जपानची औद्योगिक प्रगती होत होती. उपनगरे वाढत चालल्याने उद्योगक्षेत्रे आणि कामगारांची घरे यातील अंतर वाढत चालले होते. जुनी रेल्वे नॅरो गेज होती. तिचा वेग वाढणे अशक्य होते. म्हणून केवळ प्रवासी वाहतुकीसाठी शिन्कान्सेनचा पर्याय जपानने निवडला. असे असले तरी अजूनही शिन्कान्सेनने जपानमध्ये व्यापलेले क्षेत्र जुन्या जपानी रेल्वेपेक्षा कमी आहे. म्हणजे जपानने शिन्कान्सेन का सुरु केली असावी याची कारणे स्पष्ट आहेत. त्यांच्या शिन्कान्सेनसाठी तिसऱ्या प्रकारचे लाभार्थी प्रचंड संख्येने तयार होते. आपल्याकडे मुंबई अहमदाबाद मार्गासाठी तिसऱ्या प्रकारचे किती लाभार्थी तळमळत वाट बघत आहेत\nस्टॅंडर्ड गेजवर वेगाने धावणारी शिन्कान्सेन, नॅरो गेजवल्या जपानमध्ये औद्योगिक क्षेत्रात सुरु होणं योग्य होतं आणि आहे. आपलं काय\nम्हणजे, मनमोहन सरकारच्या काळात फिजिबिलिटी स्टडी करणाऱ्या फ्रान्सने, चीनने आणि आता जपानने आपल्याला फसवले आहे का ज्या रेल्वेची आपल्याला तातडीने गरज नाही ती आपल्या गळ्यात मारली आहे का ज्या रेल्वेची आपल्याला तातडीने गरज नाही ती आपल्या गळ्यात मारली आहे का हे जग असेच फसवाफसवीवर चालते का हे जग असेच फसवाफसवीवर चालते का या प्रश्नांची उत्तरे पुढील भागात देतो.\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट तंत्रज्ञान निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nबुलेट ट्रेन (भाग ६)\nबुलेट ट्रेन (भाग ५)\nबुलेट ट्रेन (भाग ४)\nबुलेट ट्रेन (भाग ३)\nबुलेट ट्रेन (भाग २)\nबुलेट ट्रेन (भाग १)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\nभाग १ - पाणीपुरवठा आणि इंटरनेट\nभाग २ - इंटरनेटची जन्मकथा\nभाग ३ - गुगलचा जन्म\nभाग ४ - फेसबुकचा जन्म\nभाग ५ - स्मार्टफोन आणि आयफोन\nभाग ६ - प्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट\nभाग ७ - केम्ब्रिज ऍनालिटिका\nभाग ८ - सायकोग्राफिक डेटा\nभाग ९ - धिस इज युअर लाईफ\nभाग १० - समाजमाध्यमे आणि पाणवठा\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%97/", "date_download": "2018-11-13T07:43:26Z", "digest": "sha1:367P23TO4BZ7I4UZJRZX55JE7FLPZLSZ", "length": 13626, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विज्ञानविश्‍व : मंगळावर ग्लुकोज | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nविज्ञानविश्‍व : मंगळावर ग्लुकोज\nमंगळ ग्रहाकडे आता अनेक जणांचं लक्ष लागून राहिलं आहे. स्पेसएक्‍स या अवकाश प्रवासी कंपनीला दोनशे जणांचा चमू मंगळावर न्यायचा आहे. त्यासाठी रॉकेट तंत्रज्ञानावर त्यांचं लक्ष आहे. मार्स वन हा आणखी एक प्रकल्प, मंगळावर माणूस घेऊन जाण्याचा. या प्रकल्पाला प्रतिसाद भरपूर मिळाला तरी अजून त्यांना पुरेसं भांडवल मिळालेलं नाही. आणखी काही खाजगी कंपन्यांसुद्धा टूरिझमच्या दृष्टीने मंगळाचा विचार करत आहेत. नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेलाही लवकरच मंगळावर वसाहत उभी करायची आहे. त्यादृष्टीने त्यांची जोरदार तयारी सुरू आहे. प्रवासासाठी म्हणा, मंगळावर राहण्यासाठी खास घरं म्हणा आणि इतरही नवनवे प्रयोग त्यासाठी सुरू आहेत. त्यात आता भर पडली आहे ती कार्बन डायऑक्‍साइडपासून ग्लुकोज बनवण्याच्या चॅलेंजची.\nमंगळावर वातावरण अतिशय विरळ आहे आणि त्यात बहुतांशी कार्बन डायऑक्‍साइड आहे. वनस्पती याच कार्बन डायऑक्‍साइडचा वापर करून प्रकाश संश्‍लेषणाने (फोटोसिन्थेसिस) अन्न तयार करतात. आपल्याला जर ही प्रक्रिया कृत्रिमरीत्या पार पाडता आली, तर मंगळावर माणसांच्या अन्नाचा प्रश्‍नच मिटेल. कार्बन डायऑक्‍साइड हा कच्चा माल तिथे थोडाफार उपलब्ध आहे. सूर्यप्रकाश अंधुक असला तरी योग्य प्रक्रियेने वापरता येईल. म्हणूनच नासाने यासाठी खास दहा लाख म्हणजे एक मिलियन डॉलर्सचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. आणि हे आवाहन केवळ संशोधकांना नाही, तर तुम्हा-आम्हालाही त्यात भाग घेता येईल. खरं तर कृत्रिम प्रकाश संश्‍लेषण ही कल्पना नवी नाही. कित्येक वर्षांपासून शास्त्रज्ञ यासाठी धडपडत आहेत. वनस्पतींमध्ये हरितद्रव्य (क्‍लोरोफिल) हे काम करतं, तेव्हा कृत्रिम क्‍लोरोफिल बनवून किंवा नैसर्गिक क्‍लोरोफिल घेऊन प्रकाश संश्‍लेषण करायचे प्रयत्न खूप संशोधकांनी केले आहेत. त्यात थोडंफार यशही मिळवलं आहे. आता मंगळ वसाहतीच्या निमित्ताने हा प्रयोग पुन्हा पुढे आला आहे.\nप्रकाश संश्‍लेषणात वनस्पतींच्या पानांमधील हरितद्रव्य प्रकाशऊर्जेच्या सहाय्याने पाण्याच्या रेणूचे विघटन करतात आणि हायड्रोजन मुक्‍त करतात. पानातलं रिब्युलोज बायफॉस्फेट हे द्रव्य वातावरणातला कार्बन डायऑक्‍साइड ग्रहण करून त्याचा हायड्रोजनबरोबर संयोग करतात आणि ग्लुकोजचा एक रेणू बनवतात. हे कॅल्विन सायकल. याला प्रकाश लागत नाही.\nही पूर्ण प्रक्रिया कृत्रिमरित्या करायची तर पहिल्यांदा प्रकाशाच्या वापराने पाण्यातून हायड्रोजन वेगळा करावा लागेल. त्यासाठी टायटॅनिअम डायऑक्‍साइडच्या नॅनो कणांचा उपयोग करता येईल. ते वापरून सूक्ष्म प्रमाणात विद्युतऊर्जा मिळवून तिने पाण्याच्या रेणूचे विघटन करता येईल.\nपुढचा टप्पा आहे कॅल्विन सायकलचा. त्यात रिब्युलोज बायफॉस्फेट कसं वापरावं यावर शास्त्रज्ञांचं आता लक्ष आहे. प्रयोगशाळेत प्रयोग करणं वेगळं आणि मोठ्या प्रमाणात असं ग्लुकोजचं उत्पादन करणं वेगळं. त्यातून प्रकाश संश्‍लेषणासाठी लागणारा सूर्यप्रकाश मंगळावर कमी आहे.पाणीही कष्टाने मिळवायला लागणार आहे. तेव्हा नॅनोटेक्‍नॉलॉजी, सौरघट आणि इतर नवीन तंत्रज्ञान जोडीने वापरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रकाश संश्‍लेषणात प्रकाशाचा वापर होतो, त्याऐवजी सूर्याच्या उष्णतेचा वापर करता येईल का, या दिशेने काही प्रयोग सुरू आहेत. तर रासायनिक प्रक्रियेत कोबाल्टची उत्प्रेरक म्हणून मदत होईल का, प्रक्रियेचा वेग वाढवता येईल का, तिची कार्यक्षमता वाढवू शकतो का, यावरही काम सुरू आहे. अर्थात, नैसर्गिक प्रकाश संश्‍लेषणापेक्षा कृत्रिम प्रक्रियांवर भर असेल.\nजानेवारी 2019 पर्यंत यासाठी नासाला प्रस्ताव पाठवायचे आहेत. आजच्या ओपन सोर्स चळवळीमध्ये जसा सर्वांना भाग घेता येतो, तसा हा चॅलेंजही आम जनतेसाठी खुला आहे. पाहूया किती जण या आवाहनाला प्रतिसाद देतील आणि अभिनव कल्पना मांडतील. हे प्रयोग यशस्वी झाले तर पृथ्वीवरदेखील वातावरणातला कार्बन डायऑक्‍साइड कमी करण्यासाठी ते वापरता येतील. प्रदूषण कमी करणे, ग्लोबल वॉर्मिंगला आळा घालणे यासाठीही त्यांचा उपयोग होऊ शकतो. त्यादृष्टीने मंगळावर ग्लुकोज बनवण्याचा हा चॅलेंज खूपच महत्त्वाचा आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकहे कबीर : प्रभू प्रेमाचा मेघ….\nNext articleपाकिस्तानी माऱ्यात भारतीय जवान शहीद\nकलंदर : हम सब एक है\nविविधा : नाटककार गोविंद बल्लाळ देवल\nसाद-पडसाद : दहशतवाद आता “काश्‍मीर निवासी’ सैनिकांच्या दारी\nविदेशरंग : भारत-जपान संबंधांना बुलेट वेग\nविज्ञानविश्‍व : महत्त्व कार्बन बजेटचं\nकथाबोध : आजीबाईची खिचडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://reshamaachyaa-reghaani.blogspot.com/2017/09/blog-post.html", "date_download": "2018-11-13T07:56:51Z", "digest": "sha1:HRX3MFILNM3ORNHWQOTZ5ZPSBHONUPC3", "length": 4351, "nlines": 87, "source_domain": "reshamaachyaa-reghaani.blogspot.com", "title": "रेशमाच्या रेघानी: टाकाऊतून टिकाऊ -कमीझचे बेडशीट", "raw_content": "\nटाकाऊतून टिकाऊ -कमीझचे बेडशीट\nमाझे बरेच जुने सलवार कमीझ मी बाजुला ठेवुन दिले होते की यांचे काहीतरी करू म्हणुन. तसेच बर्‍याच ओढण्या पण ठेवल्या आहेत काहीतरी करु म्हणुन. तर त्याची एक बेडशीट बनवली. ५ टॉप + १ ओढणी असे मिळून हे बनवले आहे. थोडे दिवस का होईना बरे दिसेल असे वाटतेय घरच्यांना तरी आवडलेय रंग वगैरे. आयडिया माझ्या वहिनीच्या आईची. त्या असे बरेच काही काही करुन घेतात शिंप्याकडून. इथे शिंंपी आणि कष्टंबर आम्हीच एक दिवस पदर खोचून लावल्या कात्र्या टॉपना आणि हे बनवले\nप्रोजेक्ट १: टेबल मॅट\nसाडी, ड्रेस, टेबक्लॉथ सारखे मोठे काम करताना --\nमधे ब्लॉगवर एका मुलीने मला विचारले की मला साडीवर भरतकाम करायचे आहे कोणते डिझाईन घेऊ, कोणते टाके घेऊ असे विचारले. बरेच दिवस विचार केला यावर आ...\nHat Ready अलिकडे एका मैत्रिणीला तिच्या वाढदिवसाला काय द्यावे असा विचार चालला होता. अगदी ड्रेस, पुस्तक, मिक्सर, स्वेटर इत्यादी प्रकार शोधु...\nMotif on a dress या वर्षात मी बरेच उद्योग हातात घेतले आणि पूर्ण देखिल केले. भारतभेटीत कोणी केलेल्या साड्या, ड्रेसेस वगैरे पाहिले आणि लगेच...\nटाकाऊतून टिकाऊ -कमीझचे बेडशीट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.sog-pump.com/mr/", "date_download": "2018-11-13T07:03:30Z", "digest": "sha1:PGZ5UIOZ3VVP3B6FRDAKIX2CVDCVUSI7", "length": 4906, "nlines": 163, "source_domain": "www.sog-pump.com", "title": "SOG: चीन पाणी पुरवठा पंप, स्टेनलेस स्टील केंद्रापासून पाणी पंप", "raw_content": "\nसंशोधन आणि नवीन उपक्रम\nऔद्योगिक, महापालिका आणि बांधकाम फील्ड सारख्या अनेक फील्ड करा.\nवातानुकूलन प्रणाली औद्योगिक द्रव वाहून आणि थंड\nटोलेजंग इमारत पाणी पुरवठा आणि मुख्य पाइपलाइन वाढविणे\nपाणी पाणी फिल्टर आणि वाहतूक महापालिका प्रकल्प काम\nपर्यावरण कचरा पाणी आणि पाणी उपचार\nशांघाय SOG कंपनी, लिमिटेड 2005 मध्ये स्थापना केली होती पंप हे उच्च दर्जाचे पंप निर्मिती समर्पित आणि प्रदान व्यस्त \"उच्च दर्जाचे, उच्च कार्यक्षमता, ऊर्जा बचत, आणि पर्यावरणविषयक अनुकूल\" pumps.It अभिनव अग्रगण्य उपक्रम आहे स्टेनलेस स्टील केंद्रापासून दूर पंप आणि सबमर्सिबल सांडपाणी पंप फील्ड चीन मध्ये.\nआमच्या कंपनी प्रत्येक क्लाएंट, उद्योग आणि व्यवसाय पर्यायी पंप उपलब्ध करते.\nWQGS सबमर्सिबल सांडपाणी पंप\nCHLF समांतर Multistage स्टेनलेस स्टील टक्के ...\nCHL समांतर Multistage स्टेनलेस स्टील Centr ...\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nप्रतिष्ठापन स्टेनलेस stee टिपा ...\nकेंद्रापासून दूर पंप चाचणी मार्ग काय आहेत\nकेंद्रापासून दूर पंप देखभाल मी फूट आहे ...\n पंप खालील situati आहे ...\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/virat-kohli-and-anushka-sharma-are-getting-married-next-week-86140", "date_download": "2018-11-13T07:59:10Z", "digest": "sha1:TTJHRTEEXX2E42PW66XH2WBHBLFLPCSA", "length": 11788, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Virat Kohli and Anushka Sharma are getting married next week विराट कोहली-अनुष्काच्या विवाहाचा मुहूर्त ठरला | eSakal", "raw_content": "\nविराट कोहली-अनुष्काच्या विवाहाचा मुहूर्त ठरला\nगुरुवार, 7 डिसेंबर 2017\nविराट श्रीलंकेविरुद्धच्या उर्वरित कसोटी सामन्यांत खेळणार नाही. त्याने बीसीसीआयकडे खासगी कामांसाठी रजा मागितली होती; मात्र, ही रजा लग्नासाठी घेतल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. विराट आणि अनुष्काच्या प्रेमसंबंधांविषयी चार वर्षांपासून चर्चा सुरू आहे.\nमुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे प्रेमसंबंध जगजाहीर आहेत. पुढील आठवड्यात ते लग्नबेडीत अडकणार असल्याचे समजते.\nसूत्रांच्या माहितीनुसार हे दोघे 9 किंवा 10 डिसेंबरला इटलीमध्ये लग्न करणार आहेत. यासाठी विराट गुरुवारी (ता. 7) इटलीला जाणार आहे. अनुष्का लग्नामध्ये \"सब्यसाची'ने डिझाइन केलेला ड्रेस परिधान करणार आहे. विराट आणि अनुष्का यांच्या मित्रमंडळींच्या राहण्याची सोय इटलीतील एका हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. त्यानंतर 21 डिसेंबरला मुंबईत स्वागत समारंभ होणार असल्याचेही समजते; मात्र या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.\nविराट श्रीलंकेविरुद्धच्या उर्वरित कसोटी सामन्यांत खेळणार नाही. त्याने बीसीसीआयकडे खासगी कामांसाठी रजा मागितली होती; मात्र, ही रजा लग्नासाठी घेतल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. विराट आणि अनुष्काच्या प्रेमसंबंधांविषयी चार वर्षांपासून चर्चा सुरू आहे.\nफक्त पाच लाख द्या, वधूच आणून देतो\nऔरंगाबाद - बंगला, कार, पैसाअडका आहे; पण लग्नच जुळत नाही, अशा लोकांची संख्या सर्वच जाती, समाजांमध्ये वाढत चालली आहे. त्यामुळे आपसूकच अशा लोकांना...\nअमिताभ बच्चन यांचा नागपुरात महिनाभर मुक्काम\nनागपूर - भारतीय चित्रपट सृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’च्या चित्रीकरणासाठी जवळपास पंचवीस दिवस नागपुरात मुक्काम असणार आहे, यावर खुद्द...\nआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची पुण्यात दिवाळी\nपुणे - भोई प्रतिष्ठानतर्फे पुण्यजागर प्रकल्पाअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्‍यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची दिवाळी...\nचांगली स्थळे सुचवतो, आधी खात्यात पैसे टाका\nऔरंगाबाद - मुलामुलींच्या लग्नाच्या चिंतेत असलेल्या पालकांना फोन करून चांगली स्थळे सुचविण्याचे आमिष दाखवून पैसे उकळण्याचे प्रकार समोर येत आहेत....\nमुंबई - \"अवनी' या वाघिणीची हत्या केल्याच्या निषेधार्थ रविवारी (ता. 11) देशभरात सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. मुंबईत शिवाजी पार्क येथे...\nदिवाळीत 75 किलो सोन्याची विक्री\nजळगाव ः दिवाळीच्या मंगलमय पर्वात सोने, दुचाकी, चारचाकी वाहने, नवीन कपडे, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, ड्रायफ्रूट, विविध प्रकारची मिठाई, फराळांची मोठ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/married-woman-and-her-lover-throw-away-their-baby-girl-after-extramarital-affair-5979155.html", "date_download": "2018-11-13T07:28:39Z", "digest": "sha1:PUIGQAEFSIGTACAEQT3QBHESCDWTYTLH", "length": 9499, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Married woman and her lover throw away their baby girl after extramarital affair in punjab arrested | पत्नीला प्रियकराकडून झाली गर्भधारणा; मग दोघांनी ठरवले, मुलगा झाला तर ठेवू, मुलगी झाल्यास फेकून देऊ...", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nपत्नीला प्रियकराकडून झाली गर्भधारणा; मग दोघांनी ठरवले, मुलगा झाला तर ठेवू, मुलगी झाल्यास फेकून देऊ...\nगेल्या 2 वर्षांपासून ती माहेरी राहात होती. याच दरम्यान तिचे अफेअर सुरू झाले.\nचंदीगड - पंजाबच्या मोगा शहरात एका नाल्यामध्ये स्त्री अर्भक सापडले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेला संशयाच्या आधारावर ताब्यात घेतले. यानंतर तिच्या चौकशीमध्ये आणखी एका आरोपीचे नाव समोर आले. पोलिसांनी कसून चौकशी केली असताना त्या महिलेने संपूर्ण हकीगत मांडत आपल्या कृत्याची कबुली दिली. ती एक विवाहिता होती आणि पतीपासून दूर राहताना तिचे एका युवकासोबत अवैध शारीरिक संबंध जुळले होते. पोलिसांनी तिच्यासह आणखी एकाला अटक केली असून त्यांच्या विरोधात हत्येचा खटला दाखल करण्यात आला आहे.\nपंचायतीच्या आदेशावर दूर गेले पती-पत्नी\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोगा जिल्ह्यातील बाघापुराना गावात राहणाऱ्या अमनदीप कौर (28) हिचा विवाह राजपाल सिंग उर्फ राजूसोबत झाला होता. लग्नाच्या काही महिन्यांतच दोघांमध्ये भांडण सुरू झाले. कुटुंबाने पंचायतीकडे तक्रार केली असता पंचांनी त्या दोघांना एकमेकांपासून दूर राहण्याचे आदेश दिले. गेल्या 2 वर्षांपासून अमनदीप कौर आपल्या पतीपासून दूर माहेरी राहत होती.\nमोबाईलवर झाली दुसऱ्याशी मैत्री\nपतीपासून दूर माहेरी आल्यानंतर अमनदीप एकटी पडली होती. याच दरम्यान अवघ्या 6 महिन्यांत ती जतिंदर नावाच्या एका युवकाच्या संपर्कात आली. घरापासून अगदी जवळ राहणाऱ्या जतिंदरचे आणि अमनदीप यांचे रोजच फोनवर चॅटिंग आणि बोलणे सुरू झाले. याच दरम्यान दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. यातून अमनदीपला गर्भधारणा झाली. परंतु, जतिंदर आधीच विवाहित होता. सोबतच त्याला एक मुलगा देखील होता. सुरुवातीला त्याने अमनदीपच्या पोटातील बाळ स्वीकारण्यास नकार दिला. परंतु, चर्चेनंतर दोघांमध्ये एक डील झाली.\nमुलगा झाला तर ठेवू अन्यथा फेकून देऊ...\nजतिंदरने बाळ स्वीकारण्यास नकार दिला तेव्हा अमनदीपने वारंवार जतिंदरवर दबाव टाकला. यानंतर दोघांमध्ये चर्चेतून एक डील झाली. त्यानुसार, मुलगा जन्माला आल्यास सोबत ठेवू आणि मुलगी जन्मल्यास एखाद्या नाल्यात फेकू असे ठरले. याच दरम्यान 1 नोव्हेंबर रोजी अमनदीपने एका मुलीला जन्म दिला. डीलनुसार, दोघांनी त्या मुलीला गावापासून काही अंतरावर एका नाल्यात फेकले. कित्येक तास पाण्यात राहून त्या नवजात अर्भकाचा जीव गेला.\nदर वाढवण्यासाठी ‘ओपेक देश’ कच्च्या तेलाचे उत्पादन घटवणार\nसंतापजनक: 3 वर्षीय चिमुरडीची बलात्कारानंतर हत्या, गुप्तांगात टाकले लाकूड, मग दगडाने ठेचले डोके\nबस्तरमध्ये मतदानासाठी लोक आले, मात्र बोटावरील शाई पुसून परतले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-marathi-websites-pune-news-pune-police-buddycop-72404", "date_download": "2018-11-13T08:04:17Z", "digest": "sha1:VQRUOQUEFT3SDTYDHNUFCHDR2C2XBAOB", "length": 22116, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi websites Pune News Pune Police BuddyCop महिलांना 'बडीकॉप'चे सुरक्षा कवच | eSakal", "raw_content": "\nमहिलांना 'बडीकॉप'चे सुरक्षा कवच\nरविवार, 17 सप्टेंबर 2017\nपुणे : शहरात विविध क्षेत्रांत कार्यरत काही महिलांना कामाच्या ठिकाणी छेडछाड अथवा लैंगिक अत्याचाराच्या घटनांना सामोरे जावे लागते. मात्र, बऱ्याचदा महिला 'जाऊ दे' म्हणत तक्रार करत नाहीत. अशा नोकरदार महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांनी 'बडीकॉप' संकल्पना राबविण्यास सुरवात केली आहे. 'बडीकॉप' ग्रुपवर तक्रार केल्यास पोलिस त्या महिलेच्या मदतीसाठी धावून येत आहेत. येत्या आठ-दहा दिवसांत सर्वच पोलिस ठाण्यात 'बडीकॉप' व्हॉट्‌सऍप ग्रुप स्थापन करण्यात येणार आहेत. त्यामुळे महिलांना पोलिसांकडून सुरक्षेचे कवच प्राप्त होणार आहे.\nपुणे : शहरात विविध क्षेत्रांत कार्यरत काही महिलांना कामाच्या ठिकाणी छेडछाड अथवा लैंगिक अत्याचाराच्या घटनांना सामोरे जावे लागते. मात्र, बऱ्याचदा महिला 'जाऊ दे' म्हणत तक्रार करत नाहीत. अशा नोकरदार महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांनी 'बडीकॉप' संकल्पना राबविण्यास सुरवात केली आहे. 'बडीकॉप' ग्रुपवर तक्रार केल्यास पोलिस त्या महिलेच्या मदतीसाठी धावून येत आहेत. येत्या आठ-दहा दिवसांत सर्वच पोलिस ठाण्यात 'बडीकॉप' व्हॉट्‌सऍप ग्रुप स्थापन करण्यात येणार आहेत. त्यामुळे महिलांना पोलिसांकडून सुरक्षेचे कवच प्राप्त होणार आहे.\nआयटी कंपनीतील अंतरा दास आणि रसिला राजू या दोन महिला कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला. तसेच नोकरदार महिलांच्या छेडछाडीच्या घटना पाहता पोलिस आयुक्‍त शुक्‍ला यांनी आयटी हब असलेल्या हिंजवडी, हडपसर, येरवडा आणि विमानतळ या चार पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा उपक्रम सुरू केला. सध्या परिमंडळ तीन आणि चारच्या अंतर्गत 19 पोलिस ठाण्यांच्या हद्दीत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानंतर लवकरच संपूर्ण शहरात बडीकॉप ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या ग्रुपमध्ये नोकरदार आणि अन्य महिलांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे.\n1. स्वारगेट परिसरातील मुकुंदनगर येथील एका महाविद्यालयात सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक राधिका फडके बडीकॉपच्या उपक्रमानिमित्त गेल्या होत्या. त्यांचे मार्गदर्शन झाल्यानंतर तीन-चार महिला कर्मचारी आणि काही विद्यार्थिनी त्यांना भेटल्या. महाविद्यालयातील अरुण शिंदे नावाचा प्राध्यापक या महिलांना काही दिवसांपासून अश्‍लील शेरेबाजी करून लज्जास्पद वर्तन करत आहे. मात्र, भीतीपोटी अद्याप तक्रार केली नसल्याचे सांगितले. मात्र, त्या महिला कर्मचाऱ्यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अखेर पोलिसांनी त्या प्राध्यापकाच्या मुसक्‍या आवळल्या.\n2. आयटी कंपनीत उच्चपदस्थ महिलेला एक व्यक्‍ती वेगवेगळ्या मोबाईलवरून सतत फोन आणि मेसेज पाठवून त्रास देत होती. या महिलेने बडीकॉपच्या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर वानवडी विभागाचे सहायक पोलिस आयुक्‍त समीर शेख यांना हा प्रकार कळविला. त्यांनी महिलेशी संपर्क साधून तक्रार समजावून घेतली. पोलिस निरीक्षक विष्णू पवार, अंजुम बागवान यांच्या पथकाने तो मोबाईल नेमका कोणाचा आहे, हे शोधून संबंधित व्यक्‍तीला समज दिली. त्यानंतर त्या व्यक्‍तीकडून फोन आणि मेसेज येण्याचे थांबले.\n3. मुंढवा येथील पिंगळे वस्तीमधील एक महिला पतीपासून विभक्‍त राहते. तर, पती वडगावशेरी येथे मुलीसह वास्तव्यास आहे. त्या मुलीला भेटण्यासाठी गेल्यानंतर पतीने महिलेला मारहाण करून घरातून बाहेर ढकलून दिले. त्या वेळी त्यांच्या डोक्‍यास मार लागला. या महिलेने हा प्रकार बडीकॉप ग्रुपवर कळविला. त्यावर येरवडा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन महिलेला मदत केली. हडपसर पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n4. वडगावशेरी येथील एक 20 वर्षीय युवती खराडी येथील आयटी कंपनीत कामास आहे. त्यांच्या कंपनीत काम करणारा तिशीतील किशोर रामदास औटी हा कर्मचारी त्या युवतीला 'तू खूप छान दिसतेस. तू मला आवडतेस' असे म्हणत हावभाव करीत असे. युवतीने हा प्रकार बडीकॉपवर पोलिसांना कळविला. त्यावर चंदननगर पोलिसांनी युवतीची छेड काढणाऱ्या औटी याला अटक केली.\n5. खराडी येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील एका कंपनीत महिला कर्मचारी स्वच्छतागृहात गेली. त्या वेळी थिटे वस्तीमधील रजकलम राजबहादूर यादव हा तरुण महिलांच्या स्वच्छतागृहात घुसला. तेथे त्याने या महिलेसोबत लज्जास्पद वर्तन केले. महिलेने ही बाब पोलिसांना कळविल्यानंतर त्यांनी तरुणाला अटक केली.\n6. वानवडी येथील रुबी हॉल क्‍लिनिकमध्ये रुग्णाच्या वडिलांनी उपचाराबाबत महिला डॉक्‍टरसोबत वाद घालण्यास सुरवात केली. त्यावर या महिला डॉक्‍टरने बडीकॉपवर तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन हा वाद सामोपचाराने मिटवला.\n7. कल्याणीनगर येथील एका बॅंकेतील महिलेने स्वच्छतागृहाच्या बाहेरून भिंतीवरून एकजण टक लावून बघत असल्याची तक्रार केली. येरवडा पोलिसांनी बडीकॉप ग्रुपवर आलेल्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत मॉडेल कॉलनी येथील सौरभ राजू विटकर याला अटक केली.\nप्रत्येक पोलिस ठाण्यातील 20 कर्मचाऱ्यांची 'बडीकॉप' म्हणून नेमणूक\nसंबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षण\n'बडीकॉप'च्या प्रत्येक ग्रुपमध्ये पोलिस चौकीतील अधिकारी, वरिष्ठ निरीक्षकासह अडीचशे महिला\n'बडीकॉप' ग्रुपची जबाबदारी संबंधित वरिष्ठ पोलिस निरीक्षकांवर\nशहरात सध्या 710 'बडीकॉप' ग्रुप स्थापन\n78 हजार 382 महिला ग्रुपच्या सभासद\nआयटी कंपनी, बॅंकांसह तीनशे कंपन्यांमध्ये सुसंवाद कार्यक्रमांचे आयोजन\nशंभराहून अधिक महिलांना पोलिसांकडून मदत\nओला, उबेर टॅक्‍सीमध्ये प्रवासी महिलांसाठी हेल्पलाइन क्रमांक देणार\nबडीकॉपच्या व्हॉट्‌सऍप ग्रुपचे सदस्य बनण्यासाठी महिलांना स्थानिक पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.\nमहिलांची सुरक्षा प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. 'बडीकॉप'मुळे नोकरदार महिलांसाठी सुरक्षित आणि निर्भय वातावरण निर्माण होईल. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस 24 तास तत्पर आहेत. त्यामुळे महिलांनी त्यांच्याशी कोणी वाईट कृत्य करण्याचा प्रयत्न केल्यास तक्रार देण्यास पुढे यावे.\n- रश्‍मी शुक्‍ला, पोलिस आयुक्‍त, पुणे\nफक्त पाच लाख द्या, वधूच आणून देतो\nऔरंगाबाद - बंगला, कार, पैसाअडका आहे; पण लग्नच जुळत नाही, अशा लोकांची संख्या सर्वच जाती, समाजांमध्ये वाढत चालली आहे. त्यामुळे आपसूकच अशा लोकांना...\nएक हजार शिक्षक ठरणार अतिरिक्त\nनागपूर - अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फटका शहरातील महाविद्यालयांना बसला आहे. शहरात अकरावीच्या १९ हजार ९३१ जागा...\nप्रतिक शिवशरणच्या हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार : प्रकाश आंबेडकर\nब्रह्मपुरी (सोलापुर) - माचणूर (ता. मंगलवेढा) येथील प्रतिक शिवशरण या निष्पाप लहान बालकाचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. तसेच ही हत्या नसून एक...\nउसाच्या ट्रॉलीला धडकून दोघांचा मृत्यू\nकऱ्हाड- ऊसाच्या ट्रालीला मागून दुचाकीने जोराची धडक दिल्याने दोन युवक ठार झाले आहेत. गणेश दिलीप आटोळे (वय 28) व अमर तुकाराम शेळके (30 दोघे रा. उंब्रज...\nप्रेमभंग झाल्याने फेसबुकवर पोस्ट लिहून आत्महत्या\nशहापूर : प्रेयसीकडून प्रियकराचा प्रेमभंग झाल्याप्रकरणी शहापुरातील एका 28 वर्षीय तरुणाने जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाने...\nआयुक्तालयासाठी केवळ ४२ वाहने\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाचे क्षेत्रफळ ५१८ चौ. किलोमीटर आहे, तर पुणे आयुक्‍तालय त्यापेक्षा कमी आहे. पिंपरीत नवीन आयुक्‍तालयासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-13T06:57:59Z", "digest": "sha1:UBXD3OCO5JYKPLHJNEZF6NHFHBMKF74B", "length": 7214, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भुलेश्वर वनउद्यानात जागतिक वनदिन साजरा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभुलेश्वर वनउद्यानात जागतिक वनदिन साजरा\nमाळशिरस – महाराष्ट्रात जागृत देवस्थान तसेच पुणे जिल्ह्यात शिल्प सौंदर्याचा खजिना म्हणून ओळख असणाऱ्या पुरंदर तालुक्‍याच्या पूर्व भागातील एक टेकडीवर भुलेश्वर महादेवाचे मंदीर आहे. याच टेकडीच्या पायथ्याला असणाऱ्या भुलेश्वर वन उद्यानात आज जागतिक वन दिन साजरा झाला. जागतिक वन दिनाचे औचित्य साधून सध्या असणारा प्रचंड उन्हाळा व त्यामुळे प्राण्यांची पाण्यासाठी होणारी वणवण याची जाणीव ठेवून सामाजिक बांधिलकी जपत महादेव बोरावके मित्र परिवाराच्या वतीने वन उद्यानातील वन्य प्राणी व वृक्षांसाठी पाण्याची सोय केली. यावेळी महादेव बोरावके मित्र परिवाराचे सदस्य मारुती बोरावके यांनी भुलेश्वर वन उद्यानाचे कर्मचारी काळूराम शेंडगे याना गरजेच्या वेळी सातत्याने वन्य जीवांसाठी पाणी पुरविण्याचे आश्वासन दिले. यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी जे. डब्लू. जाधव, वनपाल सी. एम. जगताप, वनरक्षक जी. ए. पवार, माजी उपसरपंच हिरालाल यादव, माजी ग्राम पंचायत सदस्य सुनील यादव, राजेंद्र यादव, सामाजिक कार्यकर्ते सतीश यादव, शरद यादव, आदिनाथ यादव, चंद्रकांत जगताप, राजेंद्र जाधव, नवनाथ ईश्वरे, दीपक माने उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआंबेगाव तालुक्‍यात ऊस तोडणी संपुष्टात\nNext articleबारामतीत सत्ताधाऱ्यांना उपोषणाची डोकेदुखी\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\nबांधकाम क्षेत्रातील मंदीचे मळभ हटतेय\nजुना पुणे-मुंबई महामार्गावरील कोंडी फुटणार\n‘धर्मादाय’ वापरा, अन्यथा कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://alhadmahabal.wordpress.com/tag/%E0%A4%A4%E0%A5%82/", "date_download": "2018-11-13T06:41:21Z", "digest": "sha1:EEJLYGBBFFE466DG3QS74UYM54DZ4NO4", "length": 12873, "nlines": 152, "source_domain": "alhadmahabal.wordpress.com", "title": "तू – आल्हादक प्रतिबिंब!", "raw_content": "\nआल्हादने लिहीलेल्या गोष्टी, कविता वगैरे वगैरे…\nइथून उचलेगिरी करू नये\nब्लॉगवर वाचकांचे हार्दिक स्वागत. ब्लॉगवर फिरायला, वाचायला, प्रतिक्रिया देण्याला कसलीही आडकाठी नाही. पण या ब्लॉगवरील माझे लेखन मेल, ई बुक, फेबु नोट्स, वेबसाईट, फेबु/ऑर्कुट/गूगल/याहू व तत्सम आंतरजालीय समुदायांवर किंवा पुस्तकात, मासिकात व तत्सम कोणत्याही वस्तूत पुनःप्रकाशित/पोस्ट करायचे असल्यास माझी लेखी परवानगी आवश्यक आहे. परवानगीसाठी तशी कमेंट देऊन माझ्याशी संपर्क साधू शकता.\nता.क.: आवडलेल्या लेखनाची/ब्लॉगची लिंक देऊन नवीन वाचकांना माझ्या ब्लॉगपर्यंत पोचवण्यास मात्र पूर्ण मुभा आहे.\nकुठून कुठून येतात लोकं…\nतू काय आहेस हे तुझं तुला कळल्याशिवाय तुला कोण हवं आहे हे कसं कळेल आपण आपल्याच जगण्याच्या बेड्या तोडून बाहेर पडलो नाही तर दुसर्‍याचं जगणं आपल्याला कसं समजून घेता येईल. तुला कळतंय का, आपण एका मोठ्ठ्या जिगसॉ पझलचे तुकडे आहोत. आपल्या आजूबाजूला कुठले तुकडे बरोबर बसतात हे बघण्यासाठी आपण आपल्या तुकडेपणातून बाहेर यायला नको आपण आपल्याच जगण्याच्या बेड्या तोडून बाहेर पडलो नाही तर दुसर्‍याचं जगणं आपल्याला कसं समजून घेता येईल. तुला कळतंय का, आपण एका मोठ्ठ्या जिगसॉ पझलचे तुकडे आहोत. आपल्या आजूबाजूला कुठले तुकडे बरोबर बसतात हे बघण्यासाठी आपण आपल्या तुकडेपणातून बाहेर यायला नको उणीवा आणि ओळख वाचन सुरू ठेवा\nPosted on ऑगस्ट 30, 2015 Categories MarathiTags उणीवश्रेण्याओळखश्रेण्याकंपॅनियनशिपश्रेण्याकवेतश्रेण्यातूश्रेण्यातोश्रेण्याप्रेमश्रेण्यासेक्स1 टिप्पणी उणीवा आणि ओळख वर\nमला खूप काही म्हणायचं असतं\nबोलून दाखवायचं असतं तुला अर्थ-अनर्थाची कविता वाचन सुरू ठेवा\nPosted on जून 18, 2012 Categories MarathiTags अनर्थश्रेण्याअर्थश्रेण्याअलंकारश्रेण्याआख्यानश्रेण्याउपमाश्रेण्याचुंबनश्रेण्यातूश्रेण्यादीपमाळश्रेण्यायमकश्रेण्याशब्द2 टिप्पण्या अर्थ-अनर्थाची कविता वर\nमी जरा थांबलो तू ही मागे वळून बघशील का\nमी जरा थांबलो तू ही मागे वळून बघशील का\nसंधिकालच्या धुंद क्षणांना पाऊस देशील का मी जरा थांबलो तू ही मागे वळून बघशील का मी जरा थांबलो तू ही मागे वळून बघशील का\nPosted on मे 17, 2012 Categories MarathiTags आम्रछायाश्रेण्याचंद्रश्रेण्यातूश्रेण्यापहाटेश्रेण्यापैंजणश्रेण्यापौर्णिमरातश्रेण्यामागेश्रेण्यामीश्रेण्यासंधिकालLeave a comment on मी जरा थांबलो तू ही मागे वळून बघशील का\nतुझी आरास, तुझी आरती\nहा डाव आहे तुला विसरण्याचा\nतेजाळ प्रकाशगोल लपवण्याचा एका भक्ताची शोकांतिका वाचन सुरू ठेवा\nPosted on नोव्हेंबर 25, 2011 नोव्हेंबर 25, 2011 Categories MarathiTags अभिषेकश्रेण्याआरासश्रेण्याकृपाश्रेण्याकौलश्रेण्यातूश्रेण्यातेजाळश्रेण्यानवसश्रेण्यानारळश्रेण्याफ्लेक्सश्रेण्याभक्तश्रेण्यावशीकरणश्रेण्याशरीरविक्रयश्रेण्याशोकांतिका4 टिप्पण्या एका भक्ताची शोकांतिका वर\nदव, पारिजात, दूर्वा आणि तू\nका सुसाट संध्याकाळीच यावी तिची आठवण\nनिरभ्र आकाशात तिच्याच हास्याची प्रकाशलकेर\nसूर्य जाता जाता उधळून जावा\nदव, पारिजात, दूर्वा आणि तू वाचन सुरू ठेवा\nPosted on ऑक्टोबर 7, 2011 ऑक्टोबर 7, 2011 Categories MarathiTags ओंजळश्रेण्याओठश्रेण्याखळीश्रेण्याचांदीनथश्रेण्यातूश्रेण्यादवश्रेण्यादूर्वाश्रेण्यापहाटश्रेण्यापारिजात4 टिप्पण्या दव, पारिजात, दूर्वा आणि तू वर\nएकटेपणाची गातो गाणी तू नसताना\nमोजत बसतो श्वास एकटे आलेगेले\nतू नसताना तू नसताना वाचन सुरू ठेवा\nPosted on जून 19, 2011 Categories MarathiTags अनुभूतीश्रेण्याआत्माश्रेण्यागाणेश्रेण्याजपश्रेण्यातूश्रेण्यानसतानाश्रेण्याप्रेमश्रेण्याशरीरश्रेण्याश्वास3 टिप्पण्या तू नसताना वर\nतू मान तिरपी करून\nमी खूप काही बोल्लो\nभडास काढली, सगळी तू मान तिरपी करून वाचन सुरू ठेवा\nPosted on मार्च 31, 2011 मार्च 31, 2011 Categories MarathiTags ओठश्रेण्याकवीश्रेण्यातिरपीश्रेण्यातूश्रेण्याबोल्लोश्रेण्याभडासश्रेण्यामानLeave a comment on तू मान तिरपी करून\nपान 1 पान 2 पुढील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/2/20/Article-on-narendra-vichare-by-yogita-salavi-.html", "date_download": "2018-11-13T06:34:02Z", "digest": "sha1:RRDQRDADAHW5JLKDQK2LG2TIWXI6KI45", "length": 9029, "nlines": 9, "source_domain": "mahamtb.com", "title": " आनंदयात्री रंगवल्ली विचारे सर आनंदयात्री रंगवल्ली विचारे सर", "raw_content": "\nआनंदयात्री रंगवल्ली विचारे सर\nप्रजासत्ताक दिनी राजपथावर राष्ट्रीय संचालनात महाराष्ट्र शिवराज्याभिषेक सोहळ्याचा रथ अवतरला आणि या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला. या चित्ररथ डिझाईनचे संकल्पनाकार आहेत नरेंद्र विचारे. १९८४ सालापासून आतापर्यंत नरेंद्र यांची राष्ट्रीय संचलनासाठी १७ डिझाईन निवडली गेली. त्यांच्या चित्ररथांना लागोपाठ तीन वेळा प्रथम पारितोषिक ही मिळाले. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्‌समध्ये शिक्षक असणार्‍या नरेंद्र यांच्या सर्जनशील यशस्वी कलागाथांची प्रेरणा काय असावी \nनरेंद्र म्हणतात, ‘‘लहानपणी परळच्या झोपडपट्टीत दहा बाय दहाचे आमचे घर. सुप्रसिद्ध चित्रकार मुळगांवकर यांनी काढलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र आमच्या घराच्या भिंतीवर लावलेले होते. बाबा कामाहून थकून यायचे. दररोज संध्याकाळी त्यांचे पाय चेपत असताना वजन पडावे म्हणून त्यांच्या पायावर उभा राही. त्यावेळी नेमका डोळ्यासमोर महाराजांचा तो फोटो असायचा. सातत्याने फोटो डोळ्यासमोर येत असताना मनाला एक चाळा लागला की, या चित्रात रंग कसे भरले गेले चित्रामध्ये महाराजांचे भाव कोणत्या रेषेने कसे व्यक्त केले आहेत चित्रामध्ये महाराजांचे भाव कोणत्या रेषेने कसे व्यक्त केले आहेत दररोज ते चित्र माझ्यासाठी संशोधनाचा विषय झाला. त्यातूनच चित्रांचे जादूमयी जग माझ्यासाठी उघडले गेले. आम्ही आठ भावंडं, बाबा तृतीय श्रेणी कामगार. घरात हातातोंडाची मिळवणी करताना आईबाबांना काय सोसावे लागले असेल, याची कल्पनाच करवत नाही. पण, या अशा गरिबीतही आई उरीपोटी राबून बांगड्यांना सजवून त्याचे कलात्मक शोपीस बनवायची. तिला ती कला कुठून आली देव जाणे. मी ते पाहत आलो. मोठा भाऊ विजय यालाही रंगांचे वेड. रांगोळ्यांची हौस. ते पाहत पाहत मीही त्यात रंगून जायचो. शाळेत बापट बाई होत्या. त्या मला प्रोत्साहन द्यायच्या. मी चित्रकलेच्या दुनियेत ओढलो गेलो, यामध्ये त्यांचेही योगदान आहे. आमच्या चाळीत सुप्रसिद्ध नेपथ्यकार रघुवीर तळाशीकर, चित्रकार पार्वतीकुमार, गणपतीवाले वायंगणकर या त्रयींमुळे चित्रकला, शिल्पकला रंगांच्या दुनियेतला वैभवशाली संपन्नता मी कळत-नकळत शिकत होतो. पण, हे सगळं करताना गंभीरता नव्हती. पुढे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्‌सला प्रवेश घेतला. एकदा परीक्षेची फी भरायला पैसे नव्हतेच. रात्रभर आईबाबा विचारमग्न बसलेले. दुसर्‍या दिवशी बाबांनी फी भरली, पण आईच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हते.’’ हे सांगताना अचानक आकाशात काळे ढग जमावे तसे भाव त्यांच्या चेहर्‍यावर जमा झाले आणि त्यांचे नितळ डोळे अश्रूने तुडुंब भरले. एकच क्षण थांबून भरल्या आवाजात ते म्हणाले,’’ते मी आजही विसरलो नाही. तेव्हापासून आयुष्याचा गंभीरपणे विचार करू लागलो.’’ पुढे पुन्हा त्यांच्या चेहर्‍यावर प्रसन्नता दाटली आणि ते सांगू लागले, ’’नाना पाटेकर जे. जे. मधला माझा वर्गमित्र. सतीश पुळेकर एक वर्ष मला सिनियर. तृतीय वर्षी परीक्षेची फी भरण्यासाठी हणमंते सरांनी मला आणि नानाला कुटुंबनियोजन विषयाचं चित्रसंकल्पनेचे सरकारी काम मिळवून दिलं. नानाने आणि मी ते काम पूर्ण केले आणि आलेल्या पैशातून फी भरली. पुढे सुदैवाने मी जे. जे स्कूल ऑफ आर्ट्‌समध्ये कामाला लागलो. चित्र आणि विद्यार्थी यामध्ये जगण्याला अर्थ आला. सगळ्या धकाधकीत म. गो. राजाध्यक्ष, बाबुराव सडविलकर वगैरेंनी मला शब्दातीत मार्गदर्शन मदत केली. स्वामी समर्थांची कृपाही आहेच.’’ आज नरेंद्र विचारे यांचा गोतावळा खूप मोठा आहे, पण त्यांना मानणार्‍या विद्यार्थ्यांची तर गणतीच नाही. पैशांच्या श्रीमंतीपेक्षा माणसांच्या संपत्तीवर श्रीमंती मोजणारे नरेंद्र हे अवलिया कलाकार आहेत. परळच्या झोपडपट्टीतला सामान्य मुलगा असलेले नरेंद्र आज राष्ट्रीय कला जगतातला मानबिंदू झाले आहेत, पण त्यांच्या बोलण्यात कुठेही आयुष्याच्या संघर्षाचा, ‘मी हे केले... ते केले’ असा बडेजाव नव्हता किंवा गरिबीमुळे झालेल्या होरपळीचा विद्रोह नव्हता. आहे ते चेहर्‍यावर निस्सीम समाधान, जे एका आनंदयात्री रंगवल्लीलाच शोभेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mahitisagar.com/1020.php", "date_download": "2018-11-13T06:45:25Z", "digest": "sha1:DS4NUBBQQTAOP4L7OW4BE6VTWCEA4MTY", "length": 8624, "nlines": 69, "source_domain": "mahitisagar.com", "title": " २० आक्टोबर : राष्ट्रीय एकात्मता दिन, लोकशक्ती दिन, जागतिक अस्थिसुषिरता (Osteoporosis) दिन", "raw_content": "दिनविशेष : २० आक्टोबर : राष्ट्रीय एकात्मता दिन\nहा या वर्षातील २९३ वा (लीप वर्षातील २९४ वा) दिवस आहे.\nजागतिक अस्थिसुषिरता (Osteoporosis) दिन\n: लिबीयन गृहयुद्ध - राष्ट्रीय परिवर्तन परिषदेच्या (National Transitional Council) च्या सैनिकांनी हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांना पकडून ठार केले.\n: रंगभूमीवर सुमारे ४० वर्षे विविध प्रयोग करणारे पंडित सत्यदेव दुबे यांना ’विष्णुदास भावे गौरवपदक’ जाहीर\n: ’ट्वेंटिएथ सेंचुरी फॉक्स’ या संस्थेकडून हिन्दी चित्रपटांतील अभिनेते देव आनंद यांना ’मॅन ऑफ द सेंचुरी’ हा सन्मान जाहीर\n: उत्तरकाशी मधे ६.८ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १,००० पेक्षा अधिक जण मृत्यूमुखी पडले.\n: मंदीच्या तडाख्यामुळे नेपाळमधील रोखेबाजार कोसळला.\n: हरितक्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना नोबेल पारितोषिक जाहीर\n: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची (PDKV) अकोला येथे स्थापना\n: चीनने भारतावर आक्रमण केले. लडाख आणि ईशान्य भारतात (नेफा) चीनचे सैन्य घुसले आणि त्यांनी भारतीय ठाणी काबीज केली.\n: केनियामधे आणीबाणी जाहीर करण्यात आली. जोमो केन्याटा व इतर प्रमुख नेत्यांचे अटकसत्र सुरू.\n: कृ. भा. बाबर यांनी ’समाजशिक्षणमाला’ स्थापन केली. नवशिक्षीत आणि ग्रामीण भागातील जिज्ञासूंना ज्ञानाच्या विविध अंगांची ओळख व्हावी यासाठी श्री. बाबर व त्यांच्या कन्या डॉ. सरोजिनी बाबर यांनी या मालेत शेकडो पुस्तके प्रकाशित केली.\n: अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात (पहिल्यांदाच) राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.\n: चिली आणि बोलिव्हिया यांनी शांतता करारावर सह्या करून उभय देशांतील सीमा निश्चित केल्या.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n: वीरेन्द्र सहवाग – धडाकेबाज फलंदाज\n: नवजोत सिंग सिद्धू – क्रिकेटपटू, समालोचक व खासदार\n: मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ ’शाहीर अमर शेख’ – लोकशाहीर (मृत्यू: २९ ऑगस्ट १९६९)\n: गोवर्धनराम त्रिपाठी – गुजराथी लेखक, ’सरस्वतीचंद्र’ हा गाजलेला चित्रपट त्यांच्याच चार भागांतील कादंबरीवर आधारलेला आहे. (मृत्यू: ४ जानेवारी १९०७ - मुंबई)\n: जोमो केन्याटा – केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २२ ऑगस्ट १९७८)\n: सर जेम्स चॅडविक – अणूमधील न्यूट्रॉनच्या शोधाबद्दल १९३५ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक (मृत्यू: २४ जुलै १९७४)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n: मुअम्मर गडाफी – लिबीयाचे हुकूमशहा (जन्म: ७ जून १९४२)\n: पार्थसारथी शर्मा – क्रिकेटपटू (जन्म: ५ जानेवारी १९४८)\n: वीरसेन आनंदराव तथा ’बाबा’ कदम – गुप्तहेरकथालेखक (जन्म: ४ मे १९२९)\n: माधवराव लिमये – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार (जन्म: \n: दि. वि. तथा ’बंडोपंत’ गोखले – पत्रकार, युद्धशास्त्राचे अभ्यासक (जन्म: \n: पॉल डायरॅक – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ८ ऑगस्ट १९०२)\n: कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा ’मास्टर कृष्णराव’ – प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार, त्यांच्या गायनात ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर घराण्यांचा संगम दिसून येई. ’वंदे मातरम’ला त्यांनी दिलेली चाल लोकप्रिय ठरली. (जन्म: २० जानेवारी १८९८)\n: हर्बर्ट हूव्हर – अमेरिकेचे ३१ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १० ऑगस्ट १८७४)\n: व्ही. एस. गुहा – मानववंशशास्त्रज्ञ. १९४६ मध्ये त्यांच्या प्रयत्‍नांनी कलकत्ता येथे भारतीय मानववंशशास्त्र संशोधन संस्था स्थापन झाली. भारतात जनगणनेच्या कार्यात त्यांनी मौलिक भर घातली. (जन्म: \n: सर रिचर्ड बर्टन – ब्रिटिश लेखक, कवी, संशोधक, मुत्सद्दी आणि गुप्तहेर (जन्म: १९ मार्च १८२१)\n सूचना / तक्रारी / प्रतिक्रिया / माहिती देण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9/word", "date_download": "2018-11-13T07:13:41Z", "digest": "sha1:BC23ZQX5HSBIPWOFRLZ4QJCPHLCJV3FW", "length": 5683, "nlines": 93, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - सत्कर्मसंग्रह", "raw_content": "\nप्रस्तुत ग्रंथात हठ योगासंबंधी विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे.\nप्रस्तुत ग्रंथात हठ योगासंबंधी विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे.\nप्रस्तुत ग्रंथात हठ योगासंबंधी विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे.\nप्रस्तुत ग्रंथात हठ योगासंबंधी विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे.\nप्रस्तुत ग्रंथात हठ योगासंबंधी विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे.\nप्रस्तुत ग्रंथात हठ योगासंबंधी विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे.\nप्रस्तुत ग्रंथात हठ योगासंबंधी विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे.\nप्रस्तुत ग्रंथात हठ योगासंबंधी विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे.\nप्रस्तुत ग्रंथात हठ योगासंबंधी विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे.\nप्रस्तुत ग्रंथात हठ योगासंबंधी विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे.\nगणेश गीता कोणी वाचावी \nवर्णाश्रमधर्मनिर्णय - राजा व राजसभा\nवर्णाश्रमधर्मनिर्णय - प्रजा कर्तव्य\nराजधर्म विचार- व्यवहार नीति\nराजधर्म विचार- राजनीतीचे वर्णन\nराजधर्म विचार- राजाचा आवश्यक व्यवहार\nराजधर्म विचार- राजाचे गुण\nराजधर्म विचार- राजधर्म वर्णन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/jodhpur-bengaluru-express/articleshow/30806303.cms", "date_download": "2018-11-13T08:02:30Z", "digest": "sha1:7LZHS3NGVQ6DGNYN7VVENVXAECNH5237", "length": 14790, "nlines": 143, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Kolhapur + Western Maharashtra News News: jodhpur bengaluru express - जोधपूर-बेंगळुरू एक्स्प्रेस लुटली | Maharashtra Times", "raw_content": "\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवती\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवतीWATCH LIVE TV\nजोधपूर-बेंगळुरू एक्सप्रेसमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घालत प्रवाशांचा रोख रक्कम, मोबाइल हॅण्डसेट, सोन्याचे दागिने व कपडे असा सुमारे चार लाखांचा ऐवज लुटला. शुक्रवारी रात्री वसई ते पुणे दरम्यान सहा बोगींमध्ये चोरी करून चोरटे पसार झाले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रवाशांनी पुणे, कराड आणि सातारा स्थानकात फिर्याद दाखल करण्याचा प्रयत्न केला.\nरोख रकमेसह चार लाखांचे साहित्य लंपास\nम. टा. वृत्तसेवा, मिरज\nजोधपूर-बेंगळुरू एक्सप्रेसमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घालत प्रवाशांचा रोख रक्कम, मोबाइल हॅण्डसेट, सोन्याचे दागिने व कपडे असा सुमारे चार लाखांचा ऐवज लुटला. शुक्रवारी रात्री वसई ते पुणे दरम्यान सहा बोगींमध्ये चोरी करून चोरटे पसार झाले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रवाशांनी पुणे, कराड आणि सातारा स्थानकात फिर्याद दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची भेट घ्यायलाही कुणी अधिकारी किंवा गार्ड आला नाही. त्यामुळे गाडी मिरज स्थानकात आल्यानंतर प्रवाशांनी गोंधळ घालून तब्बल दीड तास गाडी रोखून धरली.\nरात्रीच्या सुमारास चोरटे गाडीत घुसले. प्रवासी गाढ झोपेत असल्याचे लक्षात आल्यावर चोरट्यांनी एस-आठ ते अकरा या बोगीतील दहा ते पंधरा प्रवाशांच्या बॅगा लंपास केल्या. झोपेत असल्यामुळे हा प्रकार कुणाच्याच लक्षात आला नाही. एकेक प्रवासी जागा झाल्यानंतर बॅगा चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. प्रवाशांनी पहाटे चार वाजता पुणे स्थानकावर चोरीची तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र एक्सप्रेस जास्त वेळ थांबत नसल्याच्या कारणावरून धावत्या गाडीत चोरीची तक्रार घेण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र सातारा स्थानकापर्यंत गाडीतील पोलिस कर्मचारी, तिकीट तपासनीस किवा गार्ड चोरीची तक्रार घ्यायला आला नसल्याने प्रवाशांनी गोंधळ घालायला सुरूवात केली. सातारा ते कराड दरम्यान बारा वेळा साखळी ओढून प्रवाशांनी गाडी थांबविली. कराड स्थानकातही चोरीची तक्रार घेण्यासाठी प्रवाशांनी रेल्वे रोखली. मात्र तेथे प्रवाशांची समजूत काढून गाडी मिरजेपर्यंत आणण्यात आली.\nस्थानक अधीक्षक मोहन शंकर मुराद यांनी संबंधीत रेल्वे कर्मचाऱ्यांविरूद्ध कारवाईचा अहवाल पाठविण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर सहा प्रवाशांनी रेल्वे पोलिसांत फिर्याद दिली. बॅगा गेलेले आणखी काही प्रवासी पुणे ते मिरज दरम्यान उतरल्याची माहिती मिळाली. नरयतासिंग भुरमल पुरोहित (रा. रामनगर, धारवाड) सुनील शेजमलजी जैन व जयंतीलाल झुरमलजी जैन (रा. हुबळी) रमेश रईसचंद चैन (रा. म्हैसूर) कनकमल नेमीचंद हिगड (रा. उदयपूर) आणि मेहुल बाबुलालजी (रा. चिकपेठ, बेंगळुरू) या सहा प्रवाशांनी फिर्याद दिली आहे.\nस्लिपर कोचमधील एक प्रवाशाने सर्व साहित्य बॅगेत ठेवले होते. त्यात कपडेही होते. चोरट्यांनी ही बॅगच लंपास केल्याने त्याची तारांबळ उडाली. त्यामुळे पुढील सर्व प्रवास लुंगीवरच करावा लागला.\nमिळवा कोल्हापूर बातम्या(Kolhapur + Western Maharashtra News News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nKolhapur + Western Maharashtra News News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nयुपीः हिंदू मुलांना सोप्या अतिशय पद्धतीने उर्दु भाषेचे शिक्ष\nराफेल विक्रीत अंबानींना लाभ पोहोचवला नाहीः दसॉल्ट CEO\nसैनिकाप्रमाणे सर्वांनी पृथ्वीचं संरक्षण करावंः राष्ट्रपती\nराफेल, नोटाबंदीवरून, माजी कर्मचाऱ्याचे राष्ट्रपतींना पत्र\nचेन्नईः भंगारातून साकारलेल्या कलाकृतींनी वाढवली रस्त्याची शो\nबहुतेक मुस्लिम संघटनांचा राम मंदिराला पाठिंबाःNCM अध्यक्ष\nफडणवीस ऑक्टोबरपर्यंतच आहेत: प्रकाश आंबेडकर\nपाच राज्यातील निकालानंतर युतीवर शिक्कामोर्तब\nपंढरपूर: वाखरीत बिबट्याची दहशत, गायीवर हल्ला\nकोल्हापूरमध्ये तलवारीने हल्ला, आठजण जखमी\nएकरी शंभर टन ऊस उत्पादकांना विमान प्रवास\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nपोलिसांचा जनतेशी संपर्क कमी...\nडॉ. आंबेडकरांना ‘सत्यशोधक’ साथ...\nदेवस्थान समितीकडून ३० ठिकाणी फलक...\nअंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मानधनवाढीसाठी मोर्चा...\nअखेर सापडला तो चोर......\nकेएमटीला सिंगल बेल की डबल...\nमहायुतीची उमेदवारी कळीचा मुद्दा...\nबीडकर प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://techbase.kde.org/index.php?title=Welcome_to_KDE_TechBase/mr&diff=78929&oldid=78900", "date_download": "2018-11-13T06:53:31Z", "digest": "sha1:PEZXED3ROUY5MLZ3NZGROISDZIOP27TF", "length": 4556, "nlines": 85, "source_domain": "techbase.kde.org", "title": "Difference between revisions of \"Welcome to KDE TechBase/mr\" - KDE TechBase", "raw_content": "\nएपीआय प्रलेखन ] | [[विशेष:माझी-भाषा/विकास/वारंवार विचारलेले प्रश्न ]]\nआणि खूप काही .\nआणि खूप काही .\nकेडीई विकास वातावरणाची स्थापना\nशिका कसे केडीई मिळवायचे , घडवायचे व चालवायचे.\nवर्ग पाठ | ई - पुस्तक | ए पी आय प्रलेखन | वारंवार विचारलेले प्रश्न आणि खूप काही .\nसंबंधित प्रकाशन अनुसूची आणि प्रमुख योजना | कोडरुपी योगदान व विकास दिशानिर्देश\nके डी ई तैनाती व्यस्थापन करणाऱ्या तंत्र प्रबंधकासाठी माहिती.\nसहभागी व्हा केडीई टीम मध्ये व योगदान द्या\nठिगळाचे योगदान द्या, संपर्कात रहा व समुदायात सहभागी व्हा.\nसंबंधित : केडीई चे परियोजना धोरण | रक्कम दान करा\nस्वतंत्र सौफ्टवेयर विक्रेत्यांसाठी विकासक माहिती.\nविविध केडीई परिजानांसाठी विकास विकी , कार्य सूची, आदी साठी लागेबांधे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-pmrda-house-86104", "date_download": "2018-11-13T07:50:10Z", "digest": "sha1:INXA4D6LQAJF3XIQXXMWBEIOL6BPQUJM", "length": 14418, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news PMRDA house \"पीएमआरडीए' उभारणार सहा हजार परवडणारी घरे | eSakal", "raw_content": "\n\"पीएमआरडीए' उभारणार सहा हजार परवडणारी घरे\nगुरुवार, 7 डिसेंबर 2017\nपुणे - \"प्रधानमंत्री आवास योजना' पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतही लागू होणार आहे. त्याअंतर्गत सुमारे पाच ते सहा परवडणारी घरे बांधण्यात येणार असून, गरजूंनाच याचा लाभ मिळावा आणि विकसक, बॅंका आणि ग्राहकांमध्ये समन्वय राहण्यासाठी \"पीएमआरडीए'ने स्वतंत्र घरबांधणी विभागाची (हाउसिंग सेल) स्थापना केली आहे.\nपुणे - \"प्रधानमंत्री आवास योजना' पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतही लागू होणार आहे. त्याअंतर्गत सुमारे पाच ते सहा परवडणारी घरे बांधण्यात येणार असून, गरजूंनाच याचा लाभ मिळावा आणि विकसक, बॅंका आणि ग्राहकांमध्ये समन्वय राहण्यासाठी \"पीएमआरडीए'ने स्वतंत्र घरबांधणी विभागाची (हाउसिंग सेल) स्थापना केली आहे.\nपीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते म्हणाले, \"\"पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत संपूर्ण देशभरात परवडणाऱ्या घरांना चालना दिली जात आहे. ही योजना फक्त महापालिका क्षेत्रामध्येच लागू होती. आता या योजनेचा विस्तार करण्यात आला असून, इतर नियोजन प्राधिकरणांच्या हद्दीतही लाभार्थ्यांना या योजनेद्वारे स्वस्तात घर उपलब्ध होऊ शकणार आहे. या घरांची नेमकी माहिती ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी स्वतंत्र विभाग कार्यान्वित केला आहे. नांदेड सिटी, ऍमेनोरा टाउनशिप यासारख्या मोठ्या प्रकल्पांमध्येही परवडणारी घरे बांधली जातील. त्याचा फायदा लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी पीएमआरडीए प्रयत्नशील असेल.''\nपीएमआरडीए हद्दीत अग्निशामक केंद्र\nपीएमआरडीएच्या क्षेत्रात आगीची घटना घडल्यास पुणे महापालिकेच्या हद्दीतून अग्निशामक दलाच्या गाड्या पोचण्यास विलंब होतो. त्यामुळे वाघोलीमध्ये पहिले अग्निशामक केंद्र सुरू करण्यात येणार आहे. नांदेड सिटी, ऍमेनोरा आदी टाउनशिपमध्ये अग्निशामक केंद्राची व्यवस्था केली आहे. परंतु त्याचा पुरेसा वापर होत नाही. या केंद्रांचा वापर होण्यासाठी धोरण निश्‍चित करण्याची विनंती सरकारकडे केली आहे. त्यातून पीएमआरडीए हद्दीतील अग्निशामक केंद्रांचा प्रश्न मिटू शकेल,'' असा विश्‍वास गित्ते यांनी व्यक्त केला.\nपरवडणारी घरे ही योजना यशस्वी करण्यासाठी बांधकाम व्यावसायिक, घरांसाठी कर्ज पुरविणाऱ्या बॅंकांचे अधिकारी आणि ग्राहक यांना एकत्रित आणण्यासाठी विशेष कार्यशाळा घेण्यात येईल. पीएमआरडीएच्या जागांवर विकसकांसोबत भागीदारीमध्ये घरबांधणी प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. तसेच पाच नगररचना योजनांमध्ये (टीपी स्कीम) पाच टक्के जागा परवडणाऱ्या घरांसाठी राखीव ठेवली आहे. त्या ठिकाणी आणखी साडेतीन हजार घरे उपलब्ध होऊ शकतील.\n- किरण गित्ते, महानगर आयुक्त, पीएमआरडीए\nएक हजार शिक्षक ठरणार अतिरिक्त\nनागपूर - अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फटका शहरातील महाविद्यालयांना बसला आहे. शहरात अकरावीच्या १९ हजार ९३१ जागा...\nवाघापेक्षा शेतकऱ्यांचा जीव मोलाचा - विजय वडेट्टीवार\nनागपूर - यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनक्षेत्रात टी १ (अवनी) वाघिणीला ठार करण्याच्या मुद्यावरून काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी...\nमंगळवेढ्यात कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या\nमंगळवेढा - तालुक्यातील पाटकळ येथील भारत गडदे वय 60 यांनी कर्जाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. तालुक्यातील या तीन आठवड्यातील ही तिसरी आत्महत्या...\nमहापालिकेचे भंगार कोठार ‘फुल’\nपिंपरी - महापालिकेच्या भंगार साहित्याच्या लिलाव प्रक्रियेला विलंब होत असल्याने नेहरूनगर कोठार पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे विविध विभागांकडील...\nआयुक्तालयासाठी केवळ ४२ वाहने\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाचे क्षेत्रफळ ५१८ चौ. किलोमीटर आहे, तर पुणे आयुक्‍तालय त्यापेक्षा कमी आहे. पिंपरीत नवीन आयुक्‍तालयासाठी...\n...तर भाजप धोकादायक पक्ष- रजनीकांत\nचेन्नई- विरोधी पक्षांना जर भारतीय जनता पक्ष हा धोकादायक आहे असे वाटत असेल तर, नक्कीच तसे असू शकते असे विधान सुपरस्टार रजनीकांत यांनी केले आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/9572", "date_download": "2018-11-13T07:46:46Z", "digest": "sha1:ELPQFP6AKIOP6EAP44KPEPFOYBH6LN6Q", "length": 12298, "nlines": 146, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोलीचा सदस्य शोधायचा असेल तर कसे शोधावे? सदस्यांची लिस्ट आहे का? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मदतपुस्तिका /मायबोलीसंबंधी प्रश्नोत्तरे /मायबोलीचा सदस्य शोधायचा असेल तर कसे शोधावे सदस्यांची लिस्ट आहे का\nमायबोलीचा सदस्य शोधायचा असेल तर कसे शोधावे सदस्यांची लिस्ट आहे का\n\"मायबोलीकरांची सूची\" [निळ्या वर्तुळात दाखवलेला] हा दुवा \"मदतपुस्तिका\" विभागात [लाल वर्तुळात दाखवलेला] आहे. तिथे गेल्यावर तुम्हाला मायबोलीच्या सर्व सदस्यांची सूची पाहता येईल व तिथली शोध-सुविधा वापरून सदस्य शोधता देखील येतील.\n‹ \"रंगीबेरंगी\" या विभागात नवीन पान कसे घ्यावे up मायबोलीवर नियमितपणे वापरल्या जाणार्‍या एखाद्या विशिष्ट शब्दाचा अर्थ काय up मायबोलीवर नियमितपणे वापरल्या जाणार्‍या एखाद्या विशिष्ट शब्दाचा अर्थ काय\n>>>> \"मायबोलीकरांची सूची\" हा\n>>>> \"मायबोलीकरांची सूची\" हा दुवा \"मदतपुस्तिका\" विभागात आहे\nहा दुवा नेमका कुठे आहे सापडतच नाही, चकवा बसल्याप्रमाणे फिरुनफिरुन एकाच पानावर येतोय मदतपुस्तिकेच्या\nडोक्यावर निळी पट्टी येते\nडोक्यावर निळी पट्टी येते त्यावर दिसतो तो.\nलालू, तू पण जाऊन फिरून ये\nलालू, तू पण जाऊन फिरून ये बर...... अग ते सगळ येतोयएक भलीमोठी यादी अन मग पुन्हा याच पानावर येतोय\nओके, लालू, मिळाल ते, पण तिथे\nओके, लालू, मिळाल ते, पण तिथे आजच्या दिवसात सदस्य झालेले कुठे कळताहेत पूर्वी कसा सगळ टेबल दिसायच\nमी मायबोलीची नवी सदस्य\nमी मायबोलीची नवी सदस्य आहे_क्रुपया मला विवेक शरच्चन्द्र pande हा मायबोली चा सदस्य आहे का हे kunee सान्गेल का\nमीनु ये क्या हो रहा है\nमीनु ये क्या हो रहा है कुछ लेती क्यूं नही\nमला सुद्धा \"मायबोलीकरांची सूची\"हा दुवा \"मदतपुस्तिका\" विभागात सापडत नाही आहे.\nतुम्ही 'मदतपुस्तिका' ह्या टॅबवर क्लिक केल्यावर त्याखाली येणार्‍या पट्टीत 'मायबोलीकरांची सूची' आणि 'आम्ही कोण' असे दोन टॅब दिसतील पहा.\nअशी लिंक दिली तर काम सोपे होते....\nमदतपुस्तिकेवर क्लिक केल्यावर नवीन लेखन टॅबच्याच खाली ही मायबोलीकरांची सूची असलेली लिंक दिसते.\n-----\"मायबोलीकरांची सूची\" हा दुवा \"मदतपुस्तिका\" विभागात आहे. तिथे गेल्यावर तुम्हाला मायबोलीच्या सर्व सदस्यांची सूची पाहता येईल व तिथली शोध-सुविधा वापरून सदस्य शोधता देखील येतील......\n मला सापडला नाही मदतपुस्तिकेत. त्यापेक्षा \"मायलीकरांची सूची\" हे जिथे लिहलं आहे वरच्या वाक्यात तिथेच नाही का दुवा करता येणार, सोपं पडेल शोधणार्‍यांना.\nमोहना, आता नक्की समजेल\nमोहना, आता नक्की समजेल तुम्हाला...\nसानी धन्यवाद, थोडा गोंधळच\nसानी धन्यवाद, थोडा गोंधळच उडतो सगळं शोधताना\n\"मायबोलीकरांची सूची\" हा दुवा\n\"मायबोलीकरांची सूची\" हा दुवा फक्त आपण \"येण्याची नोंद\"(Log In) केलं असेल तरच दिसतो नाहीतर फक्त 'आम्ही कोण' हाच टॅब दिसतो.\nहर्षदा अधिक माहितीबद्दल धन्यवाद.\nमला आजच जयवी ह्यांची कविता\nमला आजच जयवी ह्यांची कविता असलेला bookmark मिळाला आहे.\nमला त्यांच्या विपुत अभिप्राय कळवायचाय म्हणून मी इथे मदत समितीवर येऊन सदस्य कसे शोधायचे ते बघितले. वरचे सगळे वाचून 'मायबोलीकरांची सूची' ह्या tab वर जाऊनही बघितले. पण त्यांचे नाव शोधता येत नाहीये.. कोणी मदत करेल का\nमुग्धा : जयवी हे घ्या. नाव\nमुग्धा : जयवी हे घ्या.\nनाव का शोधता आले नाही तुम्हाला, याचे कारण कळू शकेल काय\nमी शोधपट्टीवर नाव घालून\nमी शोधपट्टीवर नाव घालून पाहिलं तर Unable to find user : जयवी असं आलं.\nनुसतं 'जयवी' टाईप केल्यावरच\nनुसतं 'जयवी' टाईप केल्यावरच ऑप्शन दिसतो. पण 'जयवी' एवढंच लिहून 'apply' क्लिक केलं तर सापडत नाही. अगदी बरोबर पूर्ण आयडी लिहिला तरंच तसं सापडतं.\nलोला> ओह्ह..मी apply च क्लिक\nलोला> ओह्ह..मी apply च क्लिक करत होते सारखी..धन्यवाद\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/toddler-miraculously-survives-swallowing-dummy-whole-5980046.html", "date_download": "2018-11-13T06:52:45Z", "digest": "sha1:K7FHL2A7KDGPCJ7IWZJGKMDJ3PBHFVW3", "length": 6761, "nlines": 153, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Toddler miraculously survives swallowing dummy whole and mum finds it in her nappy the next day | दीड वर्षांची मुलगी करत होती विचित्र वर्तन, आईला कळत नव्हते नेमके काय झाले, नॅपी बदलताना समोर आले सत्य....", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nदीड वर्षांची मुलगी करत होती विचित्र वर्तन, आईला कळत नव्हते नेमके काय झाले, नॅपी बदलताना समोर आले सत्य....\nआईच्या झोपेची शिक्षा भोगावी लागली असती बाळाला.\nमॅके - ऑस्ट्रेलियातील एकाला आपल्या दीड वर्षांच्या मुलीची नॅपी बदलताना धक्काच बसला. नॅपीमध्ये तिला हरवलेले टीथर दिसून आले. विशेष म्हणजे, तिच्या मुलीने ते गिळले होते आणि तेच शौचातून सकाळी बाहेर आले. आपल्या मुलीला आतून इजा झाली या भीतीने तिने वेळीच रुग्णालय गाठले.\nमुलीचे विचित्र वागणे आईला कळत नव्हते\n>> ही स्टोरी ऑस्ट्रेलियाच्या मॅके शहरात राहणाऱ्या स्टेसी विलेटची आहे. तिची 18 महीन्याची मुलगी ऑरोराने तिचे टीथर गिळले.\n>> स्टेसीला या घटनेची माहिती तेव्हा मिळाली जेव्हा ती तिच्या मुलीची नॅपी बदलत होती. तिला नॅपीमध्ये हरवलेले टिथर मिळाले.\n>> टीथर मिळाल्यानंतर ती खुप घाबरून गेली होती. डॅाक्टरांच्या चेकअपमध्ये कळाले, की तिला काहीच झाले नाही.\n>> ब्रिस्बेन रॉयल हॉस्पिटलचे चाइल्ड स्पेशलिस्ट डॉक्टर पॉल कोल्डिट्ज यांनी सांगितले की, त्यांनी यापूर्वी अशी घटना पाहिलेली नाहि. हा एक चमत्कार म्हणावा लागेल की, ती मुलगी या बालंबाल बचावली.\nस्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपर हिरोंचे जनक स्टॅन ली यांचे निधन...\nस्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपर हिरोंचे जनक स्टॅन ली यांचे निधन...\nOMG: सेक्स टॉईजने घेतली स्त्रियांची जागा; सेलिब्रिटीसारख्या डॉलसोबत लोक घालवताहेत रात्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-loadshading-effect-cctv-camera-transport-signal-71715", "date_download": "2018-11-13T07:25:31Z", "digest": "sha1:RQMYX6NCBZHN6PQ7I75V4W3VPOFDKHRT", "length": 14149, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news loadshading effect on cctv camera, transport signal सेफसिटी कॅमेरे, वाहतूक सिग्नलला भारनियमनाचा फटका | eSakal", "raw_content": "\nसेफसिटी कॅमेरे, वाहतूक सिग्नलला भारनियमनाचा फटका\nबुधवार, 13 सप्टेंबर 2017\nऔरंगाबाद - राज्यभर सुरू असलेल्या वीज भारनियमनाचा मोठा फटका सेफसिटी कॅमेरे, वाहतूक सिग्नलला मंगळवारी (ता. १२) बसला. परिणामी कुठे वाहतूक कोंडी, तर कुठे किरकोळ अपघात झाले. शहरात विविध ठिकाणी, वेगवेगळ्या वेळी सुरू झालेल्या भारनियमनामुळे वाहतूक सिग्नल बंद झाले. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला. शहर पोलिसांना हातावर वाहतूक नियमन करून कसरत करावी लागली.\nऔरंगाबाद - राज्यभर सुरू असलेल्या वीज भारनियमनाचा मोठा फटका सेफसिटी कॅमेरे, वाहतूक सिग्नलला मंगळवारी (ता. १२) बसला. परिणामी कुठे वाहतूक कोंडी, तर कुठे किरकोळ अपघात झाले. शहरात विविध ठिकाणी, वेगवेगळ्या वेळी सुरू झालेल्या भारनियमनामुळे वाहतूक सिग्नल बंद झाले. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला. शहर पोलिसांना हातावर वाहतूक नियमन करून कसरत करावी लागली.\nमहावितरणने अचानकपणे भारनियमन घोषित करून पोलिस, महापालिका प्रशासनाला वाहतूक सिग्नल, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत उपाय योजण्यास वेळच दिला नाही. मंगळवारी सकाळी शहरातील विविध भागांत भारनियमन सुरू झाल्यानंतर वाहतूक सिग्नल बंद झाले; तसेच सीसीटीव्ही कॅमेरेही बंद पडले. सुमारे चार ते पाच तास हा प्रकार सुरु होता. भारनियमनाचा मोठा फटका जालना रस्त्यावर बसला. नियमित वर्दळीच्या वेळीच सिग्नल बंद झाल्याने पोलिसांना वाहतूक नियमन करण्यास मोठा अडसर निर्माण झाला. सिग्नल्स नसल्याने त्यांना हातावर वाहतूक नियमन करावे लागले. यामुळे एकाचवेळी कुठे कोंडी, तर कुठे वाहतूक संथावली. यामुळे वाहनधारकांना फटका बसला. विशेषत: पोलिसांना सुमारे चारपेक्षा अधिक तास हातवारे करून वाहतूक नियमन करावे लागल्याने त्यांचीही मोठी कसरत झाली.\nसेफसिटीअंतर्गत सुमारे पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यातील काही कॅमेरे मेंटेनन्सअभावी बंद असतानाच भारनियमनाच्या काळात सर्वच कॅमेरे बंद पडले. बंद कॅमेरे, बंद सिग्नल्समुळे सुरक्षेसोबतच वाहतूक पणाला लागली होती.\nभारनियमनामुळे नागरिकांसोबतच पोलिसांची मोठी दमछाक झाली. हातवारे करून त्यांना वाहतूक नियमन करावे लागले. भारनियमनाच्या वेळेत वाहतूक सुरळीत व्हावी, कॅमेरे सुरू राहावेत यासाठी महापालिकेच्या अभियंत्यांशी बोलणी झाली आहे. यावर तत्काळ उपाय योजण्याचे प्रयत्न होत आहेत.\n- सी. डी. शेवगण, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा.\nअमिताभ बच्चन यांचा नागपुरात महिनाभर मुक्काम\nनागपूर - भारतीय चित्रपट सृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’च्या चित्रीकरणासाठी जवळपास पंचवीस दिवस नागपुरात मुक्काम असणार आहे, यावर खुद्द...\nप्रतिक शिवशरणच्या हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार : प्रकाश आंबेडकर\nब्रह्मपुरी (सोलापुर) - माचणूर (ता. मंगलवेढा) येथील प्रतिक शिवशरण या निष्पाप लहान बालकाचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. तसेच ही हत्या नसून एक...\nमंगळवेढ्यात कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या\nमंगळवेढा - तालुक्यातील पाटकळ येथील भारत गडदे वय 60 यांनी कर्जाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. तालुक्यातील या तीन आठवड्यातील ही तिसरी आत्महत्या...\nकित्येक शब्दांनी समजावूनही कळले नसते, माणुसकी म्हणजे काय आजोबांच्या कृतीने मनात ठसले कायमचे. आजोबांना सारखा चहा लागायचा म्हणून नेहमी थर्मास भरून...\nउसाच्या ट्रॉलीला धडकून दोघांचा मृत्यू\nकऱ्हाड- ऊसाच्या ट्रालीला मागून दुचाकीने जोराची धडक दिल्याने दोन युवक ठार झाले आहेत. गणेश दिलीप आटोळे (वय 28) व अमर तुकाराम शेळके (30 दोघे रा. उंब्रज...\nप्रेमभंग झाल्याने फेसबुकवर पोस्ट लिहून आत्महत्या\nशहापूर : प्रेयसीकडून प्रियकराचा प्रेमभंग झाल्याप्रकरणी शहापुरातील एका 28 वर्षीय तरुणाने जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%A7_%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%A8_%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE", "date_download": "2018-11-13T06:55:51Z", "digest": "sha1:AGEYBBQLWATZMURZ7E7OIV6IEIXFZ3XW", "length": 34488, "nlines": 488, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२००१ फॉर्म्युला वन हंगाम - विकिपीडिया", "raw_content": "२००१ फॉर्म्युला वन हंगाम\n२००१ एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम\nमागील हंगाम: २००० पुढील हंगाम: २००२\nयादी: देशानुसार | हंगामानुसार\nमिखाएल शुमाखर, १२३ गुणांसोबत २००१ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक.\nडेव्हिड कुल्टहार्ड, ६५ गुणांसोबत २००१ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.\nरुबेन्स बॅरीकेलो, ५६ गुणांसोबत २००१ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक.\n२००१ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ५५वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १७ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात ११ संघांच्या एकूण २३ चालकांनी सहभाग घेतला. ४ मार्च २००१ रोजी ऑस्ट्रेलिया मध्ये पहिली तर १४ ऑक्टोबर रोजी जपान मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.\n१ संघ आणि चालक\n२००१ फॉर्म्युला वन हंगामात एकुन ११ संघांनी भाग घेतला. खालील यादीत २००१ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २००१ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २००१ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतीहासीक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.\nफेरारी एफ.२००१ फेरारी ०५० ब १ मिखाएल शुमाखर सर्व\n२ रुबेन्स बॅरीकेलो सर्व\nमॅकलारेन एम.पी.४-१६ मर्सिडीज एफ.ओ.११०.के ब ३ मिका हॅक्किनेन सर्व\n४ डेव्हिड कुल्टहार्ड सर्व\nबी.एम.डब्ल्यू. विलियम्स एफ१ संघ\nविलियम्स एफ.डब्ल्यु.२३ बी.एम.डब्ल्यू. पी.८० म ५ राल्फ शुमाखर सर्व\n६ उवान पाब्लो मोन्टाया सर्व\nमाइल्ड सेव्हेन बेनेटन रेनोल्ट स्पोर्ट\nबेनेटन बि.२०१ रेनोल्ट आर.एस.२१ म ७ जियानकार्लो फिसिकेला सर्व\n८ जेन्सन बटन सर्व\nलकी स्ट्राईक बि.ए.आर होंडा\nबि.ए.आर ००३ होंडा आर.ए.००१.ई ब ९ ऑलिव्हीयर पॅनीस सर्व\n१० जॅक्स व्हिलनव्ह सर्व\nबेन्सन अँड हेजेस जॉर्डन होंडा\nजॉर्डन ग्रांप्री-होंडा रेसिंग एफ१\nजॉर्डन ई.जे.११ आर.ए.००१.ई ब ११ हाइंस-हाराल्ड फ्रेट्झेन १-७, ९-११\nरिक्कार्डो झोन्टा ८, १२\nॲरोज ए.२२ आशियाटेक ००१ ब १४ जो व्हर्सटॅपन सर्व\n१५ एन्रिके बेर्नोल्डी सर्व\nरेड बुल सौबर पेट्रोनास\nसौबर सि.२० पेट्रोनास ०१.ए ब १६ निक हाइडफेल्ड सर्व\n१७ किमी रायकोन्नेन सर्व\nजॅग्वार रेसिंग एफ.१ संघ\nजॅग्वार आर.२ कॉसवर्थ सि.आर.३ म १८ एडी अर्वाइन सर्व\n१९ लुसीयानो बुर्ती १-४\nपेड्रो डी ला रोसा ५-१७\nमिनार्डी पी.एस.०१ युरोपियन म २० टारसो मार्केस १-१४\n२१ फर्नांदो अलोन्सो सर्व\nप्रॉस्ट ए.पी.०४ प्रॉस्ट ०१.ए म २२ जिन अलेसी १-१२\n२३ गॅस्ट्रन मॅझाकान १-४\nक्वॉन्टास ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ऑस्ट्रेलियन ग्रांप्री मेलबर्न ग्रांप्री सर्किट मेलबर्न मार्च ४\nपेट्रोनास मलेशियन ग्रांप्री मलेशियन ग्रांप्री सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट क्वालालंपूर मार्च १८\nग्रांडे प्रीमियो मार्लबोरो दो ब्राझिल ब्राझिलियन ग्रांप्री अटोड्रोम जोस कार्लोस पेस साओ पाउलो एप्रिल १\nग्रान प्रीमियो वॉरस्टाइनर डी सान मरिनो सान मरिनो ग्रांप्री अटोड्रोमो एन्झो ए डिनो फेरारी इमोला एप्रिल १५\nग्रान प्रिमीयो मार्लबोरो डी इस्पाना स्पॅनिश ग्रांप्री सर्किट डी काटलुन्या बार्सिलोना एप्रिल २९\nग्रोसर ए.१ प्रिस वॉन ऑस्टेरीच ऑस्ट्रियन ग्रांप्री ए१-रिंग झेल्टवेग मे १३\nग्रांप्री डी मोनॅको मोनॅको ग्रांप्री सर्किट डी मोनॅको मॉन्टे कार्लो मे २७\nग्रांप्री एयर कॅनडा कॅनेडियन ग्रांप्री सर्किट गिलेस व्हिलनव्ह माँत्रियाल जून १०\nवॉरस्टाइनर ग्रांप्री ऑफ युरोप युरोपियन ग्रांप्री नुर्बुर्गरिंग नुर्बुर्ग जून २४\nमोबील १ ग्रांप्री डी फ्रान्स फ्रेंच ग्रांप्री सर्किट डी नेवेर्स मॅग्नी-कौर्स नेवेर्स जुलै १\nफोस्टर्स ब्रिटिश ग्रांप्री ब्रिटिश ग्रांप्री सिल्वेरस्टोन सर्किट सिल्वेरस्टोन जुलै १५\nग्रोसर मोबील १ प्रिस वॉन डुस्चलँड जर्मन ग्रांप्री हॉकेंहिम्रिंग हॉकेनहाईम जुलै २९\nमार्लबोरो माग्यर नागीदिज हंगेरियन ग्रांप्री हंगरोरिंग बुडापेस्ट ऑगस्ट १९\nफोस्टर्स बेल्जियम ग्रांप्री बेल्जियम ग्रांप्री सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस बेल्जियम सप्टेंबर २\nग्रान प्रीमिओ काम्पारी डी'इटालिया इटालियन ग्रांप्री अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा मोंझा सप्टेंबर १६\nसॅप युनायटेड स्टेट्स ग्रांप्री युनायटेड स्टेट्स ग्रांप्री इंडियानापोलिस मोटर स्पीडवे इंडियानापोलिस सप्टेंबर ३०\nफुजी टेलेविजन जपानी ग्रांप्री जपानी ग्रांप्री सुझुका सर्किट सुझुका ऑक्टोबर १४\nऑस्ट्रेलियन ग्रांप्री मिखाएल शुमाखर मिखाएल शुमाखर मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती\nमलेशियन ग्रांप्री मिखाएल शुमाखर मिका हॅक्किनेन मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती\nब्राझिलियन ग्रांप्री मिखाएल शुमाखर राल्फ शुमाखर डेव्हिड कुल्टहार्ड मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती\nसान मरिनो ग्रांप्री डेव्हिड कुल्टहार्ड राल्फ शुमाखर राल्फ शुमाखर विलियम्स एफ१-बी.एम.डब्ल्यू. माहिती\nस्पॅनिश ग्रांप्री मिखाएल शुमाखर मिखाएल शुमाखर मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती\nऑस्ट्रियन ग्रांप्री मिखाएल शुमाखर डेव्हिड कुल्टहार्ड डेव्हिड कुल्टहार्ड मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती\nमोनॅको ग्रांप्री डेव्हिड कुल्टहार्ड डेव्हिड कुल्टहार्ड मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती\nकॅनेडियन ग्रांप्री मिखाएल शुमाखर राल्फ शुमाखर राल्फ शुमाखर विलियम्स एफ१-बी.एम.डब्ल्यू. माहिती\nयुरोपियन ग्रांप्री मिखाएल शुमाखर उवान पाब्लो मोन्टाया मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती\nफ्रेंच ग्रांप्री राल्फ शुमाखर डेव्हिड कुल्टहार्ड मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती\nब्रिटिश ग्रांप्री मिखाएल शुमाखर मिका हॅक्किनेन मिका हॅक्किनेन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती\nजर्मन ग्रांप्री उवान पाब्लो मोन्टाया उवान पाब्लो मोन्टाया राल्फ शुमाखर विलियम्स एफ१-बी.एम.डब्ल्यू. माहिती\nहंगेरियन ग्रांप्री मिखाएल शुमाखर मिका हॅक्किनेन मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती\nबेल्जियम ग्रांप्री उवान पाब्लो मोन्टाया मिखाएल शुमाखर मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती\nइटालियन ग्रांप्री उवान पाब्लो मोन्टाया राल्फ शुमाखर उवान पाब्लो मोन्टाया विलियम्स एफ१-बी.एम.डब्ल्यू. माहिती\nयुनायटेड स्टेट्स ग्रांप्री मिखाएल शुमाखर उवान पाब्लो मोन्टाया मिका हॅक्किनेन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती\nजपानी ग्रांप्री मिखाएल शुमाखर राल्फ शुमाखर मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती\nमिखाएल शुमाखर १ १ २ मा. १ २ १ २ १ १ २ मा. १ १ ४ २ १ १२३\nडेव्हिड कुल्टहार्ड २ ३ १ २ ५ १ ५ मा. ३ ४ मा. मा. ३ २ मा. ३ ३ ६५\nरुबेन्स बॅरीकेलो ३ २ मा. ३ मा. ३ २ मा. ५ ३ ३ २ २ ५ २ १५† ५ ५६\nराल्फ शुमाखर मा. ५ मा. १ मा. मा. मा. १ ४ २ मा. १ ४ ७ ३ मा. ६ ४९\nमिका हॅक्किनेन मा. ६ मा. ४ ९† मा. मा. ३ ६ सु.ना. १ मा. ५ ४ मा. १ ४ ३७\nउवान पाब्लो मोन्टाया मा. मा. मा. मा. २ मा. मा. मा. २ मा. ४ मा. ८ मा. १ मा. २ ३१\nजॅक्स व्हिलनव्ह मा. मा. ७ मा. ३ ८ ४ मा. ९ मा. ८ ३ ९ ८ ६ मा. १० १२\nनिक हाइडफेल्ड ४ मा. ३ ७ ६ ९ मा. मा. मा. ६ ६ मा. ६ मा. ११ ६ ९ १२\nयार्नो त्रुल्ली मा. ८ ५ ५ ४ अ.घो. मा. ११† मा. ५ मा. मा. मा. मा. मा. ४ ८ १२\nकिमी रायकोन्नेन ६ मा. मा. मा. ८ ४ १० ४ १० ७ ५ मा. ७ मा. ७ मा. मा. ९\nजियानकार्लो फिसिकेला १३ मा. ६ मा. १४ मा. मा. मा. ११ ११ १३ ४ मा. ३ १० ८ १७† ८\nएडी अर्वाइन ११ मा. मा. मा. मा. ७ ३ मा. ७ मा. ९ मा. मा. मा. मा. ५ मा. ६\nहाइंस-हाराल्ड फ्रेट्झेन ५ ४ ११† ६ मा. मा. मा. प्रक्टी. मा. ८ ७ मा. ९ मा. १० १२ ६\nऑलिव्हीयर पॅनीस ७ मा. ४ ८ ७ ५ मा. मा. मा. ९ मा. ७ मा. ११ ९ ११ १३ ५\nजिन अलेसी ९ ९ ८ ९ १० १० ६ ५ १५† १२ ११ ६ १० ६ ८ ७ मा. ५\nपेड्रो डी ला रोसा मा. मा. मा. ६ ८ १४ १२ मा. ११ मा. ५ १२ मा. ३\nजेन्सन बटन १४† ११ १० १२ १५ मा. ७ मा. १३ १६† १५ ५ मा. मा. मा. ९ ७ २\nजो व्हर्सटॅपन १० ७ मा. मा. १२ ६ ८ १०† मा. १३ १० ९ १२ १० मा. मा. १५ १\nरिक्कार्डो झोन्टा ७ मा. ०\nलुसीयानो बुर्ती ८ १० मा. ११ ११ ११ मा. ८ १२ १० मा. मा. मा. मा. ०\nएन्रिके बेर्नोल्डी मा. मा. मा. १० मा. मा. ९ मा. मा. मा. १४ ८ मा. १२ मा. १३ १४ ०\nटारसो मार्केस मा. १४ ९ मा. १६ मा. मा. ९ मा. १५ पा.ना. मा. मा. १३ ०\nफर्नांदो अलोन्सो १२ १३ मा. मा. १३ मा. मा. मा. १४ १७† १६ १० मा. मा. १३ मा. ११ ०\nगॅस्ट्रन मॅझाकान मा. १२ मा. मा. ०\nअ‍ॅलेक्स योंग मा. मा. १६ ०\nसुवर्ण विजेता रजत उप विजेता कांस्य तिसरे स्थान हिरवा पुर्ण, गुण मिळाले निळा पुर्ण, गुणांशिवाय\nनिळा पुर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) जांभळा अपुर्ण (अपु.) माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.) लाल पात्र नाही (पा.ना.) काळा अपात्र घोषित (अ.घो.)\nपांढरा सुरवात नाही (सु.ना.) हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.) रिक्त सहभाग नाही (स.ना.) रिक्त जखमी (जख.)\nरिक्त वर्जीत (वर्जी.) रिक्त प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) रिक्त हाजर नाही (हा.ना.) रिक्त हंगामातुन माघार (हं.मा.) रिक्त स्पर्धा रद्द (स्प.र.)\n† चालकाने ग्रांप्री पुर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पुर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.\nस्कुदेरिआ फेरारी १ १ १ २ मा. १ २ १ २ १ १ २ मा. १ १ ४ २ १ १७९\n२ ३ २ मा. ३ मा. ३ २ मा. ५ ३ ३ २ २ ५ २ १५ ५\nमॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ३ मा. ६ मा. ४ ९ मा. मा. ३ ६ सु.ना. १ मा. ५ ४ मा. १ ४ १०२\n४ २ ३ १ २ ५ १ ५ मा. ३ ४ मा. मा. ३ २ मा. ३ ३\nविलियम्स एफ१-बी.एम.डब्ल्यू. ५ मा. ५ मा. १ मा. मा. मा. १ ४ २ मा. १ ४ ७ ३ मा. ६ ८०\n६ मा. मा. मा. मा. २ मा. मा. मा. २ मा. ४ मा. ८ मा. १ मा. २\nसौबर-पेट्रोनासपेट्रोनास १६ ४ मा. ३ ७ ६ ९ मा. मा. मा. ६ ६ मा. ६ मा. ११ ६ ९ २१\n१७ ६ मा. मा. मा. ८ ४ १० ४ १० ७ ५ मा. ७ मा. ७ मा. मा.\nजॉर्डन ग्रांप्री-होंडा रेसिंग एफ१ ११ ५ ४ ११ ६ मा. मा. मा. ७ मा. ८ ७ मा. १० ६ ८ ७ मा. १९\n१२ मा. ८ ५ ५ ४ अ.घो. मा. ११ मा. ५ मा. मा. मा. मा. मा. ४ ८\nब्रिटिश अमेरिकन रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ ९ ७ मा. ४ ८ ७ ५ मा. मा. मा. ९ मा. ७ मा. ११ ९ ११ १३ १७\n१० मा. मा. ७ मा. ३ ८ ४ मा. ९ मा. ८ ३ ९ ८ ६ मा. १०\nबेनेटन फॉर्म्युला-रेनोल्ट एफ१ ७ १३ मा. ६ मा. १४ मा. मा. मा. ११ ११ १३ ४ मा. ३ १० ८ १७ १०\n८ १४ ११ १० १२ १५ मा. ७ मा. १३ १६ १५ ५ मा. मा. मा. ९ ७\nजॅग्वार रेसिंग-कॉसवर्थ १८ ११ मा. मा. मा. मा. ७ ३ मा. ७ मा. ९ मा. मा. मा. मा. ५ मा. ९\n१९ ८ १० मा. ११ मा. मा. मा. ६ ८ १४ १२ मा. ११ मा. ५ १२ मा.\nप्रॉस्ट-एसर २२ ९ ९ ८ ९ १० १० ६ ५ १५ १२ ११ ६ मा. ९ मा. १० १२ ४\n२३ मा. १२ मा. मा. ११ ११ मा. ८ १२ १० मा. मा. मा. मा. १२ १४ मा.\nॲरोज-आशियाटेक १४ १० ७ मा. मा. १२ ६ ८ १० मा. १३ १० ९ १२ १० मा. मा. १४ १\n१५ मा. मा. मा. १० मा. मा. ९ मा. मा. मा. १४ ८ मा. १२ मा. १३ १५\nमिनार्डी-युरोपियन २० मा. १४ ९ मा. १६ मा. मा. ९ मा. १५ पा.ना. मा. मा. १३ मा. मा. १६ ०\n२१ १२ १३ मा. मा. १३ मा. मा. मा. १४ १७ १६ १० मा. मा. १३ मा. ११\nसुवर्ण विजेता रजत उप विजेता कांस्य तिसरे स्थान हिरवा पुर्ण, गुण मिळाले निळा पुर्ण, गुणांशिवाय\nनिळा पुर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) जांभळा अपुर्ण (अपु.) माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.) लाल पात्र नाही (पा.ना.) काळा अपात्र घोषित (अ.घो.)\nपांढरा सुरवात नाही (सु.ना.) हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.) रिक्त सहभाग नाही (स.ना.) रिक्त जखमी (जख.)\nरिक्त वर्जीत (वर्जी.) रिक्त प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) रिक्त हाजर नाही (हा.ना.) रिक्त हंगामातुन माघार (हं.मा.) रिक्त स्पर्धा रद्द (स्प.र.)\n† चालकाने ग्रांप्री पुर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पुर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.\nस्कुदेरिआ फेरारीने त्यांच्या फेरारी एफ.२००१ कार वापरुन, सलग तिसऱ्यांदा कारनिर्माते विश्व अजिंक्यपद मिळवले.\nफॉर्म्युला वन ग्रांप्री यादी\nफॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी\nफॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी\nफॉर्म्युला वन सर्किटांची यादी\nफॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ\nफॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद\n१९५० • १९५१ • १९५२ • १९५३ • १९५४ • १९५५ • १९५६ • १९५७ • १९५८ • १९५९ • १९६० • १९६१ • १९६२ • १९६३ • १९६४ • १९६५ • १९६६ • १९६७ • १९६८ • १९६९\n१९७० • १९७१ • १९७२ • १९७३ • १९७४ • १९७५ • १९७६ • १९७७ • १९७८ • १९७९ • १९८० • १९८१ • १९८२ • १९८३ • १९८४ • १९८५ • १९८६ • १९८७ • १९८८ • १९८९\n१९९० • १९९१ • १९९२ • १९९३ • १९९४ • १९९५ • १९९६ • १९९७ • १९९८ • १९९९ • २००० • २००१ • २००२ • २००३ • २००४ • २००५ • २००६ • २००७ • २००८ • २००९\n२०१० • २०११ • २०१२ • २०१३ • २०१४ • २०१५ • २०१६ • २०१७\nग्रांप्री यादी • चालक यादी • चालक अजिंक्यपद यादी • कारनिर्माते अजिंक्यपद यादी • सर्किटांची यादी\nइ.स. २००१ मधील खेळ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ फेब्रुवारी २०१८ रोजी १०:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.anandmore.com/p/index.html", "date_download": "2018-11-13T07:51:20Z", "digest": "sha1:S2RN6NCYKWPSYEQ4AROFFLSXXQ6UXOUP", "length": 14693, "nlines": 283, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: Index", "raw_content": "\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ | भाग २ भाग ३ \nसिटी लाईट्स इन मॉडर्न टाईम्स\nमी आणि शाळेचे Reunion\nभाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६\nमैत्रीण जेंव्हा फोटो मागते\nदिवाळीतल्या किल्ल्यांचा गाळीव इतिहास\nतंत्रज्ञान, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\n भाग ७ | भाग ८ | भाग ९ \nभाग १ | भाग २ \nडिमॉनेटाझेशन अँड ब्लॅक मनी\nसंघ, कम्युनिस्ट आणि संस्थांचे भविष्य\n भाग ७ | भाग ८\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\nमराठा मोर्चा, फेसबुक-व्हॉट्स ऍप आणि विखारी प्रचार\nऐ दिल है मुश्किल आणि पाकिस्तानी कलाकार\nपतंजली संस्था, बाबा रामदेव आणि जीन्स\nभाग १ | भाग २ भाग ३ भाग ४ | भाग ५\nकाळे धन खरोखरंच अपायकारक आहे का\nनोटा बदलणे विरुद्ध निश्चलनीकरण\nबोकिलांची अर्थक्रांती मूळ स्वरूपात राबवणे शक्य आहे काय\nऑक्सफॅम, संपत्ती विषमतेचा निर्देशांक आणि बिगुल मधला टीकालेख\nभाग १ | भाग २ भाग ३ \nफळाला झुलत्यात झाडं हो \n भाग २.२ | भाग २.३ भाग २.४ \nऑर्फिअस, जी ए आणि मी\nभाग १ | भाग २ भाग ३ \nभाग १ | भाग २ \nपुनः त्वम् मूषक: भव\nभाग १ | भाग २ भाग ३ \nनॉट जस्ट अ मसाया\nपरतीचे दरवाजे बंद करणारा समाज\nयाकूबची फाशी आणि देहांत शिक्षेची आवश्यकता\nजेव्हा श्रीराम कोर्टात खटला दाखल करतात\nमी आणि नाविक चिरतरुणी\nआस्तिक आणि नास्तिकचा सी-सॉ\nआतां आमोद सुनांस जाले\nसगुणातून निर्गुणाकडे, साकारातून निराकाराकडे, वरदायी कडून जबाबदारीकडे\nअपाचे लोकांची दंतकथा आणि यमराज\nस्वानंदचा बावरा आणि कबीराचा निरंजन\nसगोत्र विवाह आणि प्रवीणचा प्रश्न\nबॉब डिलन, नोबेल पुरस्कार, मॉन्टी पायथॉन आणि इंडिविज्युअल्स\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट तंत्रज्ञान निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nसारं काही परत येतं (भाग ५)\nसारं काही परत येतं (भाग ४)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\nभाग १ - पाणीपुरवठा आणि इंटरनेट\nभाग २ - इंटरनेटची जन्मकथा\nभाग ३ - गुगलचा जन्म\nभाग ४ - फेसबुकचा जन्म\nभाग ५ - स्मार्टफोन आणि आयफोन\nभाग ६ - प्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट\nभाग ७ - केम्ब्रिज ऍनालिटिका\nभाग ८ - सायकोग्राफिक डेटा\nभाग ९ - धिस इज युअर लाईफ\nभाग १० - समाजमाध्यमे आणि पाणवठा\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/agriculture-businessman-instead-job-36963", "date_download": "2018-11-13T07:10:07Z", "digest": "sha1:K5QAHKJEZTOTQ2BDUKD7YCK2BLLFQYXZ", "length": 13704, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "agriculture businessman instead of job नोकरीऐवजी कृषी उद्योजक व्हा - डॉ. पंजाबसिंग | eSakal", "raw_content": "\nनोकरीऐवजी कृषी उद्योजक व्हा - डॉ. पंजाबसिंग\nरविवार, 26 मार्च 2017\nपरभणी - दर्जेदार शिक्षण, संशोधन, विस्तार कार्यामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने शेती विकासासाठी सक्षम मनुष्यबळ, कृषी तंत्रज्ञाननिर्मितीचे उल्लेखनीय कार्य केले आहे. यापुढे मराठवाड्यातील पारंपरिक शेतीचे विज्ञानधिष्ठीत शेतीत परिवर्तन करण्यासाठी येथील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. विशेषतः \"कृषी' च्या विद्यार्थ्यांनी निव्वळ नोकरीसाठी शिक्षण न घेता कृषी उद्योजक होऊन ग्रामीण भागात रोजगार निर्माण केला पाहिजे, असे प्रतिपादन झाशी येथील राणी लक्ष्मीबाई कृषी विद्यापीठाचे कुलपती प्रा. डॉ. पंजाबसिंग यांनी केले.\nविद्यापीठाचा एकविसावा दीक्षान्त समारंभ शनिवारी झाला. त्या वेळी प्रा. डॉ. पंजाबसिंग बोलत होते. कृषिमंत्री तथा प्रकुलपती पांडुरंग फुंडकर अध्यक्षस्थानी होते. प्रा. सिंग म्हणाले, \"कृषी विद्यापीठे हा देशाच्या कृषी विकासातील महत्त्वाचे स्रोत आहे. देश, जगातील सामाजिक-आर्थिक प्रगतीच्या वेगासोबत राहण्यासाठी कृषी विद्यापीठीय शैक्षणिक यंत्रणा सक्षम केली पाहिजे. हवामान बदल, नैसगिक आपत्ती, जमिनीची धूप, पाणीटंचाई, शेतमाल दरात चढउतार, जमिनीची टुकडे पद्धती, मजूर टंचाई, अजैविक तण, तापमानवृद्धी, अन्नद्रव्यांची कमतरता आदी समस्या सध्या उद्‌भवल्या आहेत. परिणामी, वाढीव शेती उत्पादकतेत शाश्‍वतता राखणे कठीण होत आहे. विद्यार्थ्यांनी संशोधन करून यावर उपाययोजना केल्या पाहिजेत. यासाठी माहिती, नॅनो, जैव तंत्रज्ञान, सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर संशोधन, विकासासाठी प्रयत्न आवश्‍यक आहेत.\nमराठवाड्यातील शेती विकासासाठी पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. यासाठी गावपातळीवर \"वॉटर बजेट' संकल्पना राबवावी लागेल. पीक पद्धतीत बदल करावा लागेल. अल्पभूधारकांचा विचार करून प्रतिएकरी उत्पादकता वाढवावी लागेल. एकात्मिक पीक व्यवस्थापनाचा अवलंब करावा लागेल. लहान शेतीसाठी योग्य यांत्रिकीकरणाचा आधार घ्यावा लागेल. शेतकऱ्यांना पीक लागवडीत विविधता आणून पशुपालन, कृषी संलग्न जोडधंद्यांचा आधार घ्यावा लागेल.'\nदरम्यान, विद्यापीठातील विद्याशाखांतील एकूण पाच हजार 643 जणांना पदवी, पदव्युत्तर पदवी, आचार्य पदवी प्रदान करण्यात आली.\nएक हजार शिक्षक ठरणार अतिरिक्त\nनागपूर - अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फटका शहरातील महाविद्यालयांना बसला आहे. शहरात अकरावीच्या १९ हजार ९३१ जागा...\nभीमा सहकारी साखर कारखाना दुसरे बिल 100 रुपये प्रति टनाप्रमाणे काढणार\nमोहोळ- टाकळी सिकंदर ता. मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2017-18 मधील शेतकऱ्यांची एफआरपी प्रमाणे निघणारी पूर्ण रक्कम...\nपुणे महापालिकेची १५ टीएमसी पाण्याची मागणी\nपुणे - पुणे शहराला पंधरा टीएमसी पाणी द्यावे, या मागणीसंदर्भात महापालिकेने राज्य जलसंपदा नियामक प्राधिकरणासमोर बाजू मांडली आहे. या मागणीच्यासंदर्भात...\n#PMRDAIssue अनधिकृत बांधकामांना दिलासा\nपुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत कपात केली आहे....\nथंडीत घ्या आरोग्याची काळजी\nपुणे- भल्या पहाटे हुडहुडी भरविणारी थंडी... दुपारी उन्हाचे चटके, तर रात्री पुन्हा थंडी, असा अनुभव पुणेकर सध्या घेत आहेत. यंदा दिवाळीपाठोपाठ थंडीचा...\n\"समाजमाध्यमातून चांगल्या गोष्टीच निवडा...'\nपुणे - \"\"अंगणात टाकलेल्या धान्यातून कोंबड्या चोचीने धान्यच टिपतात. खडे-माती तसेच पडू देतात. समाजमाध्यमांचेही तसेच आहे. आपण माध्यमांतून चांगल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/mahasugran/4284-mahasugran-chicken-bhujing-recipe-jhatpat-chicken-recipe", "date_download": "2018-11-13T06:50:16Z", "digest": "sha1:2P6LRPKBIU3FLFRRPSHTLWVOEO5UXJ7P", "length": 4066, "nlines": 132, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "चिकन भुजिंग आणि झटपट चिकन - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nचिकन भुजिंग आणि झटपट चिकन\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nचिकन भुजिंग आणि झटपट चिकन\nसुपरहिरोचे जनक स्टेन ली यांचं निधन\n‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची धमाल, पाहा फोटो\n‘केदारनाथ’… ट्रेलर पाहून तुम्हाला ‘टायटॅनिक’ आठवला का\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\nपुरुष आणि तृतीयपंथीयांवर होणाऱ्या बलात्काराचं काय\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या\nआता फेसबुकवर तयार करा मजेशीर व्हिडीओ, फेसबुकचं नवं अॅप लाँच\n#MeToo प्रकरणी ‘कुक्कू’ ‘गायतोंडे’च्या पाठीशी\nहिवाळ्यात 'अशी' घ्या आरोग्याची काळजी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/57869", "date_download": "2018-11-13T07:59:56Z", "digest": "sha1:3DWJN737HH5KJE3Y46GUFIE3XNSZ4ZNU", "length": 11759, "nlines": 223, "source_domain": "www.maayboli.com", "title": "एक उनाड सकाळ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /एक उनाड सकाळ\nसहज म्हणून कुडाळ - वेंगुर्ले ची फेरी केली ,सकाळी ५.३० ला घर सोड्ले\nइतर वेळी सायंकाळी पाहला जाणारा समुद्र सकाळच्या कोवळ्या उन्हात पाहता यावा एवढ्यासाठी ...माझ्या घरापासून जवळपास तासा - डीड तासाच्या अंतरावर कुडाळ पाट पर्यंत सूर्योदयाच्या पूर्वी पोहचण्याचे उधिष्ट ..\nसूर्याच्या पहिल्या किरणात पाट चा तलाव क्लिक झाला आणि मग कट लाईट मिळविण्यासाठी धडपड ,... निवती , कोचारे , खवणे , मोबारा , आणि मग वेंगुर्ले ..दुपारी जेवायला घरी ,\nप्रची १: कोचरे गाव , वेंगुर्ले\nप्रची २ : कोचरे गाव , वेंगुर्ले\nप्रची ३ : खवणे खाडी\nप्रची ४ : खवणे किनारा .\nप्रची ५ : खवणे किनारा .\nप्रची ६ : खवणे किनारा .\nप्रची ७ : पाण मांजर , पाट , कुडाळ\nक्लासिक. ते शेवटच्या फोटोत,\nते शेवटच्या फोटोत, कासव डोकावतंय की मुंगुस \nछान फ्प्टो. गावची आठवण\nछान फ्प्टो. गावची आठवण आली.\nमित, वर लिहिलंय. पाण मांजर.\nमी लहान असतांना पाटाचं तळं\nमी लहान असतांना पाटाचं तळं स्वच्छ होतं. आता बराच गाळ साठलेला दिसतो. कमळं फुललेली असतात तेव्हा मात्र अगदी विलोभनीय\nपाण मांजर.>> ओके मिसलं होतं\nपाण मांजर.>> ओके मिसलं होतं फोटो पहायच्या नादात.\nमस्त आहेत प्रचि. कॅननचे फोटो\nमस्त आहेत प्रचि. कॅननचे फोटो असे जास्त डोळ्यात येतात का का सॉफ्टवेअरमुळे झाले आहे.\nखूप सुंदर. हे असे फोटो बघितले\nखूप सुंदर. हे असे फोटो बघितले की अस वाटत कुठेतरी फिरायला जायची तयारी करावी. ईंडोनेशियातील बालिची आठवण झाली. हिरवीकंच भातशेत बघून खूप प्रसन्न वाटत.\nअप्रतिम फ्रेम्स.. एक नंबर\nअप्रतिम फ्रेम्स.. एक नंबर\nमला ४ नंबरचा एकच फोटो दिसतोय.\nमला ४ नंबरचा एकच फोटो दिसतोय. अप्रतिम आहे.\nमस्त छायाचित्रे.. असे वाटते\nमस्त छायाचित्रे.. असे वाटते मार्च सोडवा आणि कुठे तरी निवांत जावे...\nमन आनंदाने भरून गेले इतकी\nमन आनंदाने भरून गेले इतकी सुंदर चित्रे नजरेसमोर येत राहिल्यामुळे. वाटत आहे लेखक (आणि छायाचित्रकार) यांच्या वाट्याला अशा अनेक उनाड सकाळी येत राहोत....कॅमेर्‍याचा क्लिकक्लिकाट असाच चालू राहावा.\n(प्रचि क्रमांक ६ तर पीसीवर वॉलपेपर म्हणून लावावे इतके देखणे आले आहे....)\nमा बो करांच्या प्रतिसादची भुक\nमा बो करांच्या प्रतिसादची भुक ....क्लीक क्लीकाट चालूच राहील\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://mahitisagar.com/0302.php", "date_download": "2018-11-13T06:45:23Z", "digest": "sha1:QGIGEZCIG3PVVUEZMSCAG7NTRDWCV63J", "length": 5984, "nlines": 54, "source_domain": "mahitisagar.com", "title": " २ मार्च", "raw_content": "दिनविशेष : २ मार्च\nहा या वर्षातील ६१ वा (लीप वर्षातील ६२ वा) दिवस आहे.\n: मध्य अफगाणिस्तानातील बामिया शहराजवळ प्राचीन आणि अमूल्य ठेवा असलेल्या सुमारे ६,००० बुद्ध मूर्ती धर्मबाह्य ठरवून मूलतत्त्ववादी तालिबानने उखळी तोफा आणि रणगाड्यांच्या साहाय्याने उद्‍ध्वस्त करण्यास सुरूवात केली.\n: फ्रेन्च बनावटीच्या ’कॉन्कॉर्ड’ या पहिल्या स्वनातीत (ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्‍या) विमानाचे यशस्वी उड्डाण\n: स्वित्झर्लंडमधील दफनभूमीतुन चार्ली चॅप्लिनची शवपेटिका चोरीला गेली.\n: ब्रिटनकडून स्वातंत्र्य घेऊन र्‍होडेशिया प्रजासत्ताक बनले.\n: मोरोक्‍कोला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.\n: पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सिंद्री येथील खत कारखान्याचे उद्‍घाटन\n: न्यू मिलफोर्ड, कनेक्टिकट येथे रस्त्यावरील स्वंयंचलित दिवे बसविण्यात आले.\n: हो ची मिन्ह यांची उत्तर व्हिएतनामचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली.\n: ’मार्था वॉशिंग्टन हॉटेल’ हे फक्त महिलांसाठी असलेले जगातील पहिले हॉटेल न्यूयॉर्क मधे सुरू झाले.\n: जे. जे. स्कूल ऑफ आर्टस सुरू झाले\n: अलेक्झांडर (दुसरा) हा रशियाचा झार बनला.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n: अँड्र्यू स्ट्रॉस – इंग्लिश क्रिकेटपटू\n: राम शेवाळकर – मराठी साहित्यिक (मृत्यू: ३ मे २००९)\n: मिखाईल गोर्बाचेव्ह – सोविएत संघाचे शेवटचे अध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते\n: शांता जोग – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री (मृत्यू: १२ सप्टेंबर १९८०)\n: विश्वासराव – पानिपतच्या ३ र्‍या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव (मृत्यू: १४ जानेवारी १७६१)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n: पं. श्रीपादशास्त्री जेरे – धर्म व अध्यात्माचे गाढे अभ्यासक, करवीरभूषण, वेदशास्त्रसंपन्न (जन्म: \n: डॉ. काशिनाथ घाणेकर – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील अभिनेते (जन्म: १४ सप्टेंबर १९३२)\n: सरोजिनी नायडू – प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी, रौलेट कायदा, मॉन्टेग्यू - चेम्सफर्ड सुधारणा, खिलाफत चळवळ, साबरमती करार, असहकार आंदोलन यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. (जन्म: १३ फेब्रुवारी १८७९)\n: डी. एच. लॉरेन्स – इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार, टीकाकार आणि चित्रकार (जन्म: ११ सप्टेंबर १८८५)\n: मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचे सिंहगडावर निधन (जन्म: २४ फेब्रुवारी १६७०)\n: मीरा रत्‍नसिंह राठोड ऊर्फ संत मीराबाई (जन्म: \n सूचना / तक्रारी / प्रतिक्रिया / माहिती देण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/-/articleshow/25606376.cms", "date_download": "2018-11-13T08:01:43Z", "digest": "sha1:EMBKZ42CIW3COWYDICDZWSSUAC5TKKKV", "length": 13395, "nlines": 140, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Aurangabad + Marathwada News News: - चर्चा होणारच, ‘होऊ दे खर्च’ | Maharashtra Times", "raw_content": "\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवती\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवतीWATCH LIVE TV\nचर्चा होणारच, ‘होऊ दे खर्च’\n'आली लहर केला कहर', 'टेंशन नको घेऊ घरच होऊ दे खर्च', 'होऊ दे तोटा, बाप आहे मोठा' कशा वाटतात या ओळी अगदी मस्त, मजेशीर. मूड फ्रेश करणाऱ्या आहेत ना. सध्या अशा स्लोगनचा वापर करून विविध वॉलपेपरनी सोशल वेबसाईटवर सर्वांचाच मूड फ्रेश करून टाकला आहे.\nसोशल साइटवर मजकुराने सर्वांचा मूड फ्रेश\n'आली लहर केला कहर', 'टेंशन नको घेऊ घरच होऊ दे खर्च', 'होऊ दे तोटा, बाप आहे मोठा' कशा वाटतात या ओळी अगदी मस्त, मजेशीर. मूड फ्रेश करणाऱ्या आहेत ना. सध्या अशा स्लोगनचा वापर करून विविध वॉलपेपरनी सोशल वेबसाईटवर सर्वांचाच मूड फ्रेश करून टाकला आहे. जवळच्या मित्र मैत्रीणींनी काही खरेदी केली असल्यास अथवा काही वेगळे काम केल्यास त्यांची गंमत करण्याचा प्रकार सुरू आहे.\nफेसबूक, वॉटसअप, लाईन, वुई चॅट, व्हायबर यासारख्या सोशल साईटवर तरुणाईच्या उड्या पडतात. स्मार्टफोनवर इंटरनेटची सुविधा आल्यामुळे तर या साईटवर तरुणवर्ग रात्रंदिवस ऑनलाईन असतात. दिवाळी सणाच्या काळात अनेकांनी काही ना काही खरेदी केली आहेच. यावेळी खर्च किती होतोय याकडे कोणाचेही लक्ष नव्हतेच. यावरच एकमेकांचे अभिनंदन करताना ‘चर्चा तर होणारच, होऊ दे खर्च’ अशा वेगळ्या स्टाईलचा वापर तरूणाईने वापर केला आहे. तरुणाईच्या सुपिक डोक्यातून निघालेल्या या अनोख्या स्टाईलची अनेक दिलखेचक वाक्य वॉट्सअपवर इकडून तिकडे फॉरवर्ड होताना दिसत आहेत. जवळच्या मित्राचा फोटो मनोरंजक पद्धतीने वापरून त्यावरदेखील अशीच मनोरंजक वाक्ये टाकली जाऊ लागली आहेत. त्याला दुसरीकडूनही तितक्याच दिलदारपणे प्रतिसादही दिला जात आहे. मात्र, हे करीत असताना समोरील व्यक्तीला राग येणार नाही याची देखील काळजी घेतली जात आहे. असेच सोशल साईटवर काही मनोरंजन करणारे स्लोगन व वॉलपेपर वाचकांसाठी देत आहोत.\nया वॉलपेपरमध्ये कोणी बुट घेतल्याबद्दल तर कोणी बुलेट घेतल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले आहे. काहींनी तर चक्क बुलेटमध्ये हवा भरल्याबद्दल तसेच स्वखर्चाने चहा पिल्याबद्दलही अभिनंदन करण्यात आले आहे. एका बहाद्दराने तर त्याच्या परिचिताने गॅलरीत सीएफएल लाईट बसवल्याबद्दल अभिनंदन केले आहे तर राजकीय मंडळीना देखील जनतेच्या पैशाने होऊ खर्च म्हणत वॉलपेपरमधून शालजोडे दिले आहे. थोडक्यात बुरा ना मानो असे म्हणत आपल्या मित्रांना दिवाळीची आगळीवेगळी भेट या कल्पक मंडळीनी दिली आहे.\nमिळवा औरंगाबाद बातम्या(Aurangabad + Marathwada News News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nAurangabad + Marathwada News News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nयुपीः हिंदू मुलांना सोप्या अतिशय पद्धतीने उर्दु भाषेचे शिक्ष\nराफेल विक्रीत अंबानींना लाभ पोहोचवला नाहीः दसॉल्ट CEO\nसैनिकाप्रमाणे सर्वांनी पृथ्वीचं संरक्षण करावंः राष्ट्रपती\nराफेल, नोटाबंदीवरून, माजी कर्मचाऱ्याचे राष्ट्रपतींना पत्र\nचेन्नईः भंगारातून साकारलेल्या कलाकृतींनी वाढवली रस्त्याची शो\nबहुतेक मुस्लिम संघटनांचा राम मंदिराला पाठिंबाःNCM अध्यक्ष\nपैठणमध्ये दारुड्यांसाठी लकी ड्रॉ\nमंत्री,अधिकाऱ्यांना पोत्यात घालून हाणा\nस्वत:चे सरण रचून शेतकऱ्याची आत्महत्या\nभाजप-सेनेची युती व्हावी ही विरोधकांचीच इच्छा: दानवे\nट्रकखाली दबल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nचर्चा होणारच, ‘होऊ दे खर्च’...\nआयुक्तांना प्रदुषण नियंत्रण मंडळाची नोटीस...\nबाजार समितीवर सीसीटीव्ही कॅमेरे...\nकमी धमाका उत्साह वाढवणारा...\nNCP पराभवानंतर लोह्यात धोंडगे सक्रिय...\nटंचाई निवारणाचे ४.५ कोटी आले...\nजनसुविधा अंतर्गत ७.७५ कोटींचे वाटप...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/best-kolhapur-district-legal-services-authority-state-31223", "date_download": "2018-11-13T07:53:44Z", "digest": "sha1:PZNHELJCVPJKKKJIMBA2WJ3QILR44Z5C", "length": 14305, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Best Kolhapur District Legal Services Authority in the state कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण राज्यात सर्वोत्कृष्ट | eSakal", "raw_content": "\nकोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण राज्यात सर्वोत्कृष्ट\nसोमवार, 20 फेब्रुवारी 2017\nमुंबई - कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने गेल्या वर्षभरात राज्यात सर्वोत्कृष्ट काम केले. या कामाची दखल घेऊन उच्च न्यायालयाने जिल्हा विधी सेवा\nप्राधिकरणास सर्वोत्कृष्ट विधी सेवा प्राधिकरणाचा पुरस्कार जाहीर केला. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झालेल्या समारंभात जिल्हा विधी प्राधिकरणचे चेअरमन न्या. आर. जी. अवचट आणि सचिव न्या. उमेशचंद्र मोरे यांना उच्च न्यायालयाच्या मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.\nमुंबई - कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने गेल्या वर्षभरात राज्यात सर्वोत्कृष्ट काम केले. या कामाची दखल घेऊन उच्च न्यायालयाने जिल्हा विधी सेवा\nप्राधिकरणास सर्वोत्कृष्ट विधी सेवा प्राधिकरणाचा पुरस्कार जाहीर केला. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झालेल्या समारंभात जिल्हा विधी प्राधिकरणचे चेअरमन न्या. आर. जी. अवचट आणि सचिव न्या. उमेशचंद्र मोरे यांना उच्च न्यायालयाच्या मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.\nजे लोक न्याय यंत्रणेपर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांना वेळेत, तसेच सुलभतेने न्याय मिळावा यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने महत्त्वाचे योगदान दिले आहे. दिवाणी खटले, मिटवता येण्यासारखे फौजदारी खटले, मोटार अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे, जमीन अधिग्रहण खटले, विमा कंपनी, बॅंक वसुलीसंबंधी खटले, कौटुंबिक वादासंबंधी खटले, अशा सर्व दाखल व दाखलपूर्व खटल्यांचा जास्तीत जास्त निपटारा करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने काम केले आहे. यासाठी वेळोवेळी जनजागृती करून न्यायापासून वंचित राहणाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न विधी सेवा प्राधिकरणने केला आहे. या कामाची दखल घेऊन उच्च न्यायालयाने कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला राज्यातील सर्वोत्कृष्ट कार्याचा पुरस्कार देण्यात आला.\nयाशिवाय जिल्हा राष्ट्रीय लोक अदालत पुरस्कार सातारा येथील बी. यू. देवाडवार, समन्वय पुरस्कार बीड येथील ए. एल. पानसरे, समन्वयक न्यायाधीश पुरस्कार पुण्याचे आर. व्ही. कोकरे, रेफरल न्यायाधीश बांद्रे येथील पी. ए. साने, तर समन्वय वकीलचा पुरस्कार शर्मिला चारलवार आणि विधी शाखेचा विद्यार्थी अनुज वानखेडे यांना देण्यात आला. याशिवाय न्यायव्यवस्थेतील पैलूंचा वेध घेणाऱ्या चर्चासत्रात मान्यवरांनी मते प्रदर्शित केली.\n'त्याने' धरण बांधण्यासाठी दिला तब्बल 8 कोटींचा निधी\nकराची : पाकिस्तानमधील एका व्यक्तीने धरणाच्या उभारणीसाठी तब्बल 8 कोटी रुपयांचा (80 मिलियन) निधी दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचे...\nउसाच्या ट्रॉलीला धडकून दोघांचा मृत्यू\nकऱ्हाड- ऊसाच्या ट्रालीला मागून दुचाकीने जोराची धडक दिल्याने दोन युवक ठार झाले आहेत. गणेश दिलीप आटोळे (वय 28) व अमर तुकाराम शेळके (30 दोघे रा. उंब्रज...\nचिमुकल्या विराजकडून योगेश सुळका सर\nपिंपरी - खेड तालुक्‍यातील वाहागाव व आवळेवाडीदरम्यान असलेला १३० फूट उंचीचा योगेश सुळका (शिंडीचा डोंगर) विराज चौधरी (वय ७) या चिमुकल्याने रविवारी (ता....\nटोल नाक्यावरील रांगा टळल्या\nखेड शिवापूर - पुणे- सातारा रस्त्यावर पुण्याच्या दिशेने रोज वाहणाऱ्या वाहनांच्या तुलनेत रविवारी (ता. ११) वाहनांची संख्या दुप्पट होती. मात्र,...\nविकासाच्या वेगाला हवे सुविधांचे लॅंडिंग\nदेशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या...\nब्रेक टेस्ट ट्रॅकच्या जागेचा प्रश्‍न मार्गी\nसातारा - धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत वर्ये (ता. सातारा) येथील गायरानातील दोन हेक्‍टर जागा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या नावावर करण्याचे आदेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/bolero-hit-two-teachers-who-had-gone-to-morning-walk-two-people-killed-5979753.html", "date_download": "2018-11-13T07:02:10Z", "digest": "sha1:AK7DRU2TWBEYQQ2SVZTC43FEBGETKQX7", "length": 6314, "nlines": 145, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bolero hit two teachers who had gone to Morning Walk, two people killed | मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिक्षकांना बोलेरोची धडक, दोन जण ठार", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या शिक्षकांना बोलेरोची धडक, दोन जण ठार\nछिंदवाड्याहून माळेगावकडे जात असलेल्या एका बोलेरो वाहनाने तिघांनाही मागून धडक मारली\nनागपूर - माॅर्निंग वाॅकला फिरायला गेलेले २ शिक्षक अपघातात ठार झाल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे घडली. नागोराव बनसिंगे (४१) व हेमंत लाडे (५२) हे शिक्षक दुर्गेश्वर चौधरी यांच्यासह बुधवारी सकाळी फिरायला निघाले. छिंदवाड्याहून माळेगावकडे जात असलेल्या एका बोलेरो वाहनाने तिघांनाही मागून धडक मारली. यात दोघे ठार, तर चौधरी जखमी झाले.चालक दिलीप वाघाडाला अटक झाली अाहे. मृत व जखमी हे सर्व शिक्षक आहेत. दिवाळीच्या सुटीनिमित्त हे तिघेही एकत्र आले होते.\nत्यांनी काही बेत आखले होते. एरवी कामात व्यग्र असल्याने एकमेकांची भेट होत नसल्याने त्यांनी एकत्र येत सकाळी साडेपाचच्या दरम्यान मॉर्निंग वॉकसाठी जाण्याचे ठरवले आणि हा अपघात घडला. घटनास्थळावरून काही अंतरावरच पोलिसांनी अपघातास कारणीभूत असलेले वाहन जप्त केले आहे.\nवाघिणीला मारण्यासाठी विमानातून आली होती कुत्री, हत्तीही आले होते: कहाणी शेवटच्या 52 दिवसांची\nनागपूर Murder चा Live Video; प्रतिस्पर्धी ऑटोरिक्शा चालकाला काठ्यांनी मारून घेतला जीव\nआम्ही प्रेम प्रकट करतो, शिवसेना मात्र लपून प्रेम करते : मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/raj-thackeray-criticises-pm-modi-and-central-government-by-his-new-cartoon/articleshow/66551833.cms", "date_download": "2018-11-13T08:11:34Z", "digest": "sha1:T5DDYMHV6SLQTH5JDDKYE2UU5H3LBV5H", "length": 14443, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: raj thackeray criticises pm modi and central government by his new cartoon - '...यापुढे ओवाळणार नाही': राज ठाकरेंचे फटकारे | Maharashtra Times", "raw_content": "\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवती\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवतीWATCH LIVE TV\n'...यापुढे ओवाळणार नाही': राज ठाकरेंचे फटकारे\nभाऊबीजेचे औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्याद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. या व्यंगचित्राद्वारे २०१४मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदींनी केलेल्या आकर्षक घोषणा आणि सध्याचे वास्तव याची तुलना करताना राज यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर टीका करत अपयशाचा पाढा वाचला आहे.\n'...यापुढे ओवाळणार नाही': राज ठाकरेंचे फटकारे\nभाऊबीजेचे औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्याद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. या व्यंगचित्राद्वारे २०१४मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदींनी केलेल्या आकर्षक घोषणा आणि सध्याचे वास्तव याची तुलना करताना राज यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवरच्या अपयशाचा पाढा वाचला आहे.\nपंतप्रधान मोदी भाऊबीजेसाठी पाटावर बसले आहेत आणि नाराज भारतमाता त्यांच्याकडे पाठ फिरवून उभी आहे. यावेळी आपण ओवाळणार नाही असा निश्चय तिने केला आहे असे व्यंगचित्रात दिसत आहे. ' गेल्या वेळेस ओवाळले, पण आता यापुढे नाही ओवाळणार', हे वाक्य भारतमातेच्या तोंडी घालत राज यांनी पुढील निवडणुकीत जनता मोदी यांना नाकारेल असे संकेत दिले आहेत.\nया व्यंगचित्राद्वारे राफेल भ्रष्टाचाराच्या आरोपासह 'रिझर्व बँकेवर घाला', 'सुप्रीम कोर्टाच्या स्वायत्ततेवर घाला', 'वर्तमानपत्रे आणि मीडियाची मुस्कटदाबी', 'पेट्रोल डिझेलच्या किंमती', 'निवडणूक आयोगाची गळचेपी', 'महिलांवरील अत्याचारात वाढ', 'बेरोजगारीत प्रचंड वाढ', 'फरार मल्ल्या', 'निरव मोदी', 'मेहूल चोक्सी', 'काळा पैसा', 'रुपयाची घसरण', 'शेतकरी आत्महत्या' आणि 'भाजपच्या तिजोरीत वाढ', असे मुद्दे उपस्थित करत राज यांनी टीकेची झोड उठवली आहे.\nराज ठाकरे यांच्या व्यंगचित्रात २०१४मधील मोदी यांच्या आकर्षक घोषणा लिहिलेले फलक दिसत आहेत. ५ वर्षात देशात १०० स्मार्ट सिटी करणार, देशाबाहेरचा काळा पैसा देशात आणणार, पाकिस्तानला धडा शिकवणार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख देणार, दर वर्षी २ कोटी नोकऱ्या देणार, १०० दिवसांत महागाई कमी करणार, गंगा स्वच्छ करणार या घोषणांची आठवण देत राज यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारला जाब विचारला आहे. तर, या आकर्षक घोषणा म्हणजे थापा असल्याचे दाखवत मोदी सरकारवर कुंचल्याचे फटकारे मारले आहेत.\nदिवाळी सुरू झाल्यानंतरचे राज यांचे हे ६वे व्यंगचित्र आहे. राज यांनी धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, अभ्यंगस्नान, लक्ष्मी पूजन, पाडवा या व्यंगचित्रांनंतर आज भाऊबीजेनिमित्त प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्राद्वारे सरकारवर ताशेरे ओढले आहेत.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:राज ठाकरे|मोदींवर टीका|पंतप्रधान मोदी|कार्टून|raj thackeray|PM Modi|cartoon\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nराफेल विक्रीत अंबानींना लाभ पोहोचवला नाहीः दसॉल्ट CEO\nबहुतेक मुस्लिम संघटनांचा राम मंदिराला पाठिंबाःNCM अध्यक्ष\nटिपू सुल्तानच्या जयंतीविरोधात बोलल्याने पत्रकाराला अटक\nआमचं काम चुकीची माहिती हटवण्याचंः ट्विटर CEO\nशबरीमला मंदिर प्रवेशः सुप्रीम कोर्टात आज सुनावणी\nराज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर\nभाऊ कदम यांचा माफीनामा\n'...यापुढे ओवाळणार नाही': राज ठाकरेंचे फटकारे\nमानसिक संतुलन बिघडलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार\nविद्यार्थीही ग्राहक, मागू शकतो न्याय: ग्राहक मंच\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n'...यापुढे ओवाळणार नाही': राज ठाकरेंचे फटकारे...\nमुंबईः वांद्र्यात झोपड्यांना आग; जीवितहानी नाही...\nमुंबईकरांची यंदाची दिवाळी कानठळ्या बसवणारी...\nAir India Strike: एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा संप...\nआदिवासी विभागाच्या १ कोटींच्या वस्तू गोदामातच...\nRaj Thackeray: 'सरकारला दमडीचीही ओवाळणी देऊ नका'...\nघरफोडी करणाऱ्या दोघांना अटक...\nफ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत वृद्धेचा मृत्यू...\nअवेळी फटाके फोडल्याने गुन्हा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%AA", "date_download": "2018-11-13T06:29:44Z", "digest": "sha1:GBQYMKIYOZFHCWWUCGOKQTO3SXAMUJRA", "length": 6205, "nlines": 168, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गाझियान्तेप - विकिपीडिया", "raw_content": "\nसमुद्रसपाटीपासुन उंची ३०० फूट (९१ मी)\nगाझियान्तेप (तुर्की: Gaziantep) हे तुर्कस्तान देशाच्या अनातोलिया भागातील एक प्रमुख शहर आहे. गाझियान्तेप प्रांताच्या राजधानीचे ठिकाण असलेले गाझियान्तेप तुर्कस्तानमधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. गाझियान्तेप तुर्कस्तानच्या दक्षिण भागात तुर्कस्तान-सीरिया सीमेजवळ वसले असून ते अदनाच्या १८५ किमी पूर्वेस तर सीरियामधील अलेप्पोच्या ९७ किमी उत्तरेस स्थित आहे. २०१५ साली येथील लोकसंख्या सुमारे १५.५६ लाख होती.\nगाझियान्तेप जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक आहे.\nविकिव्हॉयेज वरील गाझियान्तेप पर्यटन गाईड (इंग्रजी)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी १४:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0/word", "date_download": "2018-11-13T07:14:48Z", "digest": "sha1:3KJAT4DK35LJATJ4Y2P7HLYPF5KZGACF", "length": 9387, "nlines": 116, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - हरिपाठ", "raw_content": "\nयज्ञोपवीत ( जानवे ) म्हणजे काय त्याला किती दोरे असतात त्याला किती दोरे असतात त्याच्या गाठीला काय म्हणतात\nश्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.\nहरिपाठ - अभंग १\nश्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारयण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.\nहरिपाठ - अभंग २\nश्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारयण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.\nहरिपाठ - अभंग ३\nश्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.\nहरिपाठ - अभंग ४\nश्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.\nहरिपाठ - अभंग ५\nश्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.\nहरिपाठ - अभंग ६\nश्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.\nहरिपाठ - अभंग ७\nश्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.\nहरिपाठ - अभंग ८\nश्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.\nहरिपाठ - अभंग ९\nश्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.\nहरिपाठ - अभंग १०\nश्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.\nहरिपाठ - अभंग ११\nश्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.\nहरिपाठ - अभंग १२\nश्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.\nहरिपाठ - अभंग १३\nश्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.\nहरिपाठ - अभंग १४\nश्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.\nहरिपाठ - अभंग १५\nश्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.\nहरिपाठ - अभंग १६\nश्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.\nहरिपाठ - अभंग १७\nश्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.\nहरिपाठ - अभंग १८\nश्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.\nहरिपाठ - अभंग १९\nश्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.\n( विद्या , पराक्रम इ० बद्दल ) पदवी ; सन्मानार्थ योजावयाचा शब्द . जसें - भट्टाचार्य ; समशेरबहाद्दर . राजे असा मरातीब मेळविला . - रा ४ . २३ .\nदर्जा ; बहुमान . त्यांचा मरातब दादासाहेबांनीं वाढविला . - रा १९ . ९१ .\nअव . गोष्टी ; मजकूर . लिहावयाचे मरातब बोलण्यांत येतील त्या प्रमाणें तुम्ही लिहावें . - रा ५ . १५६ . [ अर . मरातिब - मर्तबाचें अव . ]\nवर्णाश्रमधर्मनिर्णय - राजा व राजसभा\nवर्णाश्रमधर्मनिर्णय - प्रजा कर्तव्य\nराजधर्म विचार- व्यवहार नीति\nराजधर्म विचार- राजनीतीचे वर्णन\nराजधर्म विचार- राजाचा आवश्यक व्यवहार\nराजधर्म विचार- राजाचे गुण\nराजधर्म विचार- राजधर्म वर्णन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavishriji.com/2016/04/30/dushkalawar-maat/", "date_download": "2018-11-13T07:58:46Z", "digest": "sha1:R2MDGFLSFRMNU5J3H3BNLHH5YC4R536A", "length": 11697, "nlines": 101, "source_domain": "vaibhavishriji.com", "title": "सामूहिक प्रयत्नातून दुष्काळावर मात शक्य – Devi Vaibhavishriji", "raw_content": "\nसामूहिक प्रयत्नातून दुष्काळावर मात शक्य\nआताच एप्रिलमध्ये मराठवाड्यातील अंबेजोगाई तालुक्यातील पूस येथे श्रीमद् भागवत कथेसाठी जाण्याचा योग आला. मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न तसा युद्धजन्य आणि गंभीरच आहे. कुणीतरी म्हटलेलंच आहे कि “पुढचं युद्ध तेल आणि पाण्यासाठी होईल” पण ते आता खरं होईल कि काय असं वाटायला लागलंय…\n“तहान लागल्यावर विहीर खणायची” हे जरी मूर्खपणाचं लक्षण आहे, तेवढाच मूर्खपणा आपण एप्रिल महिना सुरु झाल्यावरच जे “पाणी वाचवा” ओरडतो, त्यात ही आहे. पाणी हे काय फक्त एप्रिल लागल्यावर जपून वापरण्यासाठी असतं का आज आपल्यापुढे पाण्याचे संकट आहे, दुष्काळाची स्थिती आहे, पण अजूनही येणारा महिना-दीड महिन्याचा काळ आपल्या हातात आहे. “पाणी जपून वापरा” ही मोहीम आपण वर्षभर का राबवू शकत नाही \nपाच-सातशे वर्षांपूर्वी, चंद्रगुप्त मौर्याने कुणाशी विवाह करून कुठचा मौर्य जन्माला घातला आणि महम्मद गजनी ने कुणासोबत काय काय केले या अभ्यासक्रमापेक्षा आता पाण्याचे व्यवस्थापन अर्थात (Water Management and Water Conservation) हा विषय शाळेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करायला हवा असं माझं वैयक्तिक मत आहे. आपण शेतकरी असाल किंवा शहरी, हा विषय शिकलाच पाहिजे अशी सक्ती असायला हवी. जाती-धर्माच्या, राजकीय पक्षांच्या नावाखाली एकमेकांची ‘जिरवण्या’पेक्षा आपण आजपासूनच पाणी कसं ‘जिरवायचं’ याकडे लक्ष दिले तर पाऊस आणि दुष्काळ आपली ‘जिरवणार’ नाही, हे लक्षात घ्या.\nआज इजराइल सारख्या देशात आपल्या १० टक्के पाऊस पडतो तरीही तिथे नंदनवन फुलू शकतं. ह्याचं कारण म्हणजे त्यांचा Water Management हा अभ्यास इतका पक्का आहे, कि एकदा नळातून पडलेलं पाणी, हे जवळपास सात वेळा Recycle & Reuse होऊनच शेवटी जमिनीवर पडतं. हे आपण अमलात का आणू शकत नाही \nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात यावेळी जलसंवर्धनाचा विषय मांडला. पावसाच्या पाण्याला वाहून न जाऊ देता ते जमिनीत मुरविण्यासाठी अनेक कल्पनाही त्यांनी त्यात मांडल्या आणि त्यानुसार प्रयत्न सुरु आहेत पण मग आपण अजून किती दिवस फक्त सरकारवर अवलंबून राहू शकतो “एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपंथ” या उक्तीनुरुप सर्वांच्या प्रयत्नातून या भीषण दुष्काळावर मात करण्यासाठी सामाजिक कार्य करणाऱ्या आर्ट ऑफ लिविंग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नाम फौंडेशन यांसारख्या अनेक संस्था, मंडळे आणि विविध कंपन्या आपापल्या परीने खारीचा वाटा उचलून पाणी अडवण्याकडे गंभीरतेने प्रयत्नशील आहेत. आपणही गणेशोत्सव, नवरात्री-उत्सवात ‘पाणी वर्षभर कसं वाचवता येईल’ ह्यावर देखावा करुन जागरूकता निर्माण करू शकतो. प्रत्येक धर्माच्या लोकांनी आपापल्या सणाला हे पाळायलाच हवं.\nयंदा पाऊस चांगला पडणार ही बातमी आपल्यासाठी जितकी आनंद देणारी आहे, तितकीच आपल्या सगळ्यांसाठी एक संधी निर्माण करणारी आहे. एक आव्हान निर्माण करणारी आहे. गावागावांत पाणी वाचवण्यासाठी एखादी मोहीम आत्तापासूनच आपण हातात घेऊ शकतो का शेतकऱ्याना मातीची गरज असते. शेतात पिकांसाठी ती उपयोगी ठरते. मग गावातल्या तळ्यातला गाळ काढून तो आम्ही शेतात टाकला तर शेतकऱ्याना मातीची गरज असते. शेतात पिकांसाठी ती उपयोगी ठरते. मग गावातल्या तळ्यातला गाळ काढून तो आम्ही शेतात टाकला तर शेतीसाठी फायदा होईलच त्याचबरोबर तळ्यात पाणी साठण्याची क्षमता वाढेल. सिमेंटच्या रिकाम्या गोण्यांमधून, खताच्या रिकाम्या पोत्यांमधून दगड आणि माती भरुन आपण ते पाणी वाहून जाण्याच्या मार्गावर टाकले तर शेतीसाठी फायदा होईलच त्याचबरोबर तळ्यात पाणी साठण्याची क्षमता वाढेल. सिमेंटच्या रिकाम्या गोण्यांमधून, खताच्या रिकाम्या पोत्यांमधून दगड आणि माती भरुन आपण ते पाणी वाहून जाण्याच्या मार्गावर टाकले तर पाणी अडवता येईल का पाणी अडवता येईल का पाणी पाच दिवस साठेल, सात दिवस साठेल, ते पाणी जमिनीत मुरेल. जमिनीतली पाण्याची पातळी वाढेल. पावसाचे पाणी, गावात पडणारे पाणी गावात राहील. साऱ्यांनी मिळून संकल्प केला आणि सुरुवात केली तर सामूहिक प्रयत्नांमधून हे शक्य आहे.\nदेवी शक्ति के तीन प्रमुख रूप October 12, 2018\nचैतन्याची देवता – गणपती September 22, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/information-related-loans-granted-adani-group-cannot-be-disclosed-18053", "date_download": "2018-11-13T07:43:31Z", "digest": "sha1:DLC2VZWK4NGATZY45YNLCPJF7VTL77UC", "length": 12443, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "information related to loans granted to adani group cannot be disclosed \"अदानी यांच्या कर्जांची माहिती देता येत नाही' | eSakal", "raw_content": "\n\"अदानी यांच्या कर्जांची माहिती देता येत नाही'\nरविवार, 27 नोव्हेंबर 2016\nअदानी समुहास देण्यात आलेल्या प्रचंड मोठ्या कर्जांची माहिती तसेच ऑस्ट्रेलियामधील कोळशाच्या खाणींशी संबंधित असलेल्या कर्जाचा पुरावा बॅंकेकडून देण्यात यावा, अशी मागणी जोशी यांनी केली होती.\nनवी दिल्ली - उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी संबंधित असलेल्या कंपन्यांना देण्यात आलेल्या कर्जांची माहिती \"गोपनीय' असून उघड करता येणे शक्‍य नसल्याचे केंद्रीय माहिती आयोगाने म्हटले आहे.\nयासंदर्भात रमेश रणछोडदास जोशी यांनी भारतीय स्टेट बॅंकेकडून माहिती मागविली होती. अदानी समुहास देण्यात आलेल्या प्रचंड मोठ्या कर्जांची माहिती तसेच ऑस्ट्रेलियामधील कोळशाच्या खाणींशी संबंधित असलेल्या कर्जाचा पुरावा बॅंकेकडून देण्यात यावा, अशी मागणी जोशी यांनी केली होती.\n\"\"यासंदर्भात मागविण्यात आलेली माहिती ही व्यावसायिक व गोपनीय स्वरुपाची असल्याने माहिती अधिकारांतर्गत उघड करता येणे शक्‍य नसल्याचे अर्जदारास कळविण्यात आले आहे,'' असे माहिती आयुक्त मंजुळा पराशर यांनी म्हटले आहे.\nही माहिती मागविण्यामागे जोशी यांचा कोणताही सार्वजनिक कल्याण हेतु (पब्लिक इंटरेस्ट) नसल्याचा दावाही बॅंकेच्या केंद्रीय माहिती अधिकाऱ्याकडून करण्यात आला होता. माहिती अधिकार कायद्यांतर्गत इतरवेळी प्रतिबंधित असलेली माहिती सार्वजनिक करण्यामधून जर समाजाचा फायदा होणार असेल; तर उघड करण्याची परवानगी आहे. जोशी यांच्या अर्जामधून असे काही दिसत नसल्याचे बॅंकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.\nया पार्श्‍वभूमीवर, या कायद्यामधील तरतुदीनुसार ही माहिती नाकारण्यात आली आहे.\nमंगळवेढ्यात कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या\nमंगळवेढा - तालुक्यातील पाटकळ येथील भारत गडदे वय 60 यांनी कर्जाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. तालुक्यातील या तीन आठवड्यातील ही तिसरी आत्महत्या...\nबिगर बॅंकिंग कंपन्यांवर रिझर्व्ह बॅंकेचा बडगा\nमुंबई - बिगर बॅंकिंग वित्त क्षेत्रातील घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेने कडक पावले उचलली आहेत. गैरप्रकार करणाऱ्या बिगर बॅंकिंग...\nमुंबई - खनिज तेल उत्पादक देशांनी उत्पादनात कपातीची घोषणा केल्यानंतर तेलाचा भाव वधारला. यामुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी चौफेर विक्री...\nविकासाच्या वेगाला हवे सुविधांचे लॅंडिंग\nदेशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या...\nरस्त्यांवर थुंकणाऱ्या तीनशे जणांना दंड\nपुणे - रस्त्यांवर थुंकणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलली असून, तीनशे जणांवर दंडात्मक कारवाई केली. विशेष म्हणजे, अस्वच्छता...\nआंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागात तीव्र दुष्काळ; टॅकर चारा डेपोची मागणी\nपारगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागातील नऊ गावांमध्ये यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने तीव्र दुष्काळ पडला आहे. त्यामुळे टॅंकर व चारा डेपो...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/18786", "date_download": "2018-11-13T07:54:15Z", "digest": "sha1:EAHAR2FVZVGEPRGO4FFF5WYUSO2LBOOV", "length": 35210, "nlines": 226, "source_domain": "www.maayboli.com", "title": "१७ ऑगस्ट १६६६... आग्र्याहून सुटका... एक थरारक पलायन... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /१७ ऑगस्ट १६६६... आग्र्याहून सुटका... एक थरारक पलायन...\n१७ ऑगस्ट १६६६... आग्र्याहून सुटका... एक थरारक पलायन...\n१६६५च्या मार्च महिन्यात शिवाजीराजे मराठा आरमाराची पहिली मोहीम संपवून गोकर्ण महाबळेश्वर येथे पोचले होते. मराठा हेरांनी पक्की बातमी आणली. मिर्झाराजा जयसिंग लाखभर फौज घेऊन स्वराज्यावर चालून येतोय. राजांनी घाईघाईने राजगड गाठला. औरंगाबादहून निघालेल्या शाही फौजा सासवडला पोचल्या होत्या. २९ मार्च रोजी पुरंदरला वेढा पडला. १५ दिवस घमासान लढाई झाली. १४ एप्रिल रोजी पुरंदरचा जोडकिल्ला वज्रगड मुघलांनी काबीज केला. आता अंतिम लढाई सुरु झाली होती. किल्लेदार मुरारबाजी यांनी जीवाची बाजी लावली. मराठा इतिहासामध्ये ते अमर झाले. आजही तुम्ही कधी पुरंदरला गेलात तर मुरारबाजींचा पुतळा बघून त्यांच्या शौर्याची गाथा कळते. किल्लेदाराबरोबर किल्लाही पडला.\nतह व्हायच्या आधी शिवाजीराजांनी मिर्झाराजाला एक पत्र पाठवले होते. या पत्रामधून तत्कालीन परिस्थितीचे आणि शिवरायांच्या मन:स्थितीचे यथार्थ चित्रण झाले आहे. हे पूर्ण पत्र वाचावे असेच आहे. पत्रामध्ये राजे म्हणतात,\"तुर्काचा जवाब तुर्कितच दिला पाहिजे.\"\nसर्वत्र सुरु असलेल्या परिस्थितीचा अंदाज घेऊन राजांनी मुघलांशी तह करायचे ठरवले. पुरंदरचा तह घडला. १६ वर्षात जे कमावले ते सर्व या तहात राजांनी गमावले. लढण्याची किमान ताकद शिल्लक राहिली होती. सोबत होती ती फक्त प्रचंड आत्मविश्वासाची, निर्धाराची, जिजाउंच्या आशीर्वादाची आणि स्वराज्यस्वप्न साकार करायचेच ह्या ध्येयाने झपाटलेल्या सोबतींची. तहानंतर शिवाजीराजे कुतुबशहा आणि आदिलशहाच्यासाथीने मुघलांविरुद्ध संयुक्त आघाडी उभी करतील अशी भिती मिर्झाराजाला होती म्हणून त्याने बादशहाला कळवले की 'कुठल्याही परिस्थितीत शिवाजीला आपल्याकडे वळवून घ्यायला हवे. त्यासाठी मी शिवाजीला आपल्या दरबारी पाठवत आहे.' मिर्झाराजाने राजांना आग्रा येथे जाण्यास तयार केले आणि त्याप्रमाणे ५ मार्च १६६६ रोजी राजे आग्रा येथे जाण्यास निघाले. स्वतःच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त खुद्द औरंगजेबाने त्यांना पत्र पाठवून आमंत्रित केले होते. 'मनात कुठलीही चिंता किंवा शंका न ठेवता मला भेटायला या. आपला येथे सत्कार केला जाईल आणि तुम्हाला पुन्हा दख्खनेत जाण्याची मुभा असेल.' मजल-दरमजल करत शिवाजीराजे १२ मे रोजी तेथे पोचले.\n................ आणि 'दिवाण-ए-खास' मध्ये जे घडले तो इतिहास आहे.\nजोगळेकर त्यांच्या सह्याद्री ग्रंथात म्हणतात,''आग्र्याच्या किल्ल्यात कोणाची मर्दुमकी प्रकट झाली असेल तर ती श्री शिवछत्रपति महाराजांची. धन्य त्यांची की मोगल साम्राज्य वैभवाच्या कळसावर व सामर्थ्याच्या शिखरावर असताना आणि स्वतः एकाकी असताना त्यांनी शहेनशहाचा जाहीर निषेध केला. धन्य त्यांची की हे वैभव पाहून स्वदेशी परत आल्यावर त्यांनी मोगलांचे अनुकरण करून रंगमहल उठवले नाहीत, तर त्यांच्या प्रतिकारासाठी, त्यांच्याच मूलखातून गोळा केलेल्या लूटी मधून, स्वदेशाच्या स्वातंत्र्य-साधनेसाठी जागोजागी दुर्गम दुर्ग उभारले.\"\nपरिणाम ठरलेला होता. राजे नजरकैदेत टाकले गेले. अर्थ स्पष्ट होता. मृत्यू.... कधी केंव्हा काहीच ठावूक नव्हते. दख्खनेतून जयसिंगने 'शिवाजीस मारू नये. तसे केल्यास इकडे परिस्थिती हाताबाहेर जाईल पण इकडे सुद्धा येऊ देऊ नये' असे पत्र औरंगजेबाला पाठवले. औरंगजेबाने राजांना काबुल मोहिमेवर पाठवायचे ठरवले. अर्थात राजांनी बादशहाची कुठलीच गोष्ट मानायला साफ नकार दिला. परिस्थिती अधिक बिकट होत होती. कुठल्याही क्षणी आपला मृत्यू समोर येईल हे राजांना ठावूक होते. अखेर एक योजना आखली गेली. थरारनाट्य ठरले. राजांबद्दल आग्र्याच्या बाजारात अफवा पसरत होत्या. खुद्द जसवंतसिंग औरंगजेबाला सांगत होता. 'शिवाजीकडे दैवी शक्ती आहे. तो १४-१५ हात लांब उडी मारू शकतो. एका फटक्यात ४०-५० कोस अंतर तो चालून जातो.' दुसऱ्या दिवसापासून बादशाहने स्वतःभोवतीची सुरक्षा अधिक वाढवली. राजांबरोबर असलेले संभाजीराजे मात्र नजर कैदेत नव्हते. त्यांना फिरायला मुभा होती. त्यांच्या सोबत सर्जेराव जेधे आग्र्याबद्दल इत्यंभूत माहिती काढत. योजना हळूहळू पुढे सरकत होती. ७ जून रोजी राजांनी सोबत असलेल्या सर्व सेवक आणि सैन्याला परत दख्खनेत पाठवून दिले. सोबत होते फक्त संभाजीराजे, हिरोजी फर्जंद, सर्जेराव, रघुनाथ बल्लाळ कोरडे, त्र्यंबक सोनदेव डबीर आणि मदारी मेहतर.\n१७ ऑगस्ट १६६६. दिवसा-ढवळ्या, १००० सैनिक खडा पहारा देत असताना राजे नजरकैदेतून पसार झाले. ते नेमके कसे निसटले ह्याबाबाबत कुठलाच ठोस पुरावा उपलब्ध नाही. 'मिठाईचा पेटारा'ची कथा जी काल्पनिक आहे ती मुघली कागदपत्रांमधून घेतलेली आहे. औरंगजेबाने शोध मोहीम काढली. पण आता खूप उशीर झाला होता. एक थरारक पलायन यशस्वी झाले होते. राजांनी मुघलांची शेवटची चौकी २० ऑगस्ट रोजी चक्क खोटे दस्तक दाखवून पार केली. चौकीदार होता लातिफखान. औरंगजेबाला जेंव्हा हे कळले तेंव्हा त्याने 'लातिफखान बेवकूफ है' असे उद्गार काढल्याची नोंद मुघल कागदपत्रांमध्ये आहे. आता संभाजीराजांना मथुरेला विश्वासरावांकडे ठेवून शिवाजीराजे वेगाने पुढच्या मार्गाला निघाले. आपल्या ९ वर्षाच्या मुलाला मागे ठेवून जाताना त्यांना काय वाटले असेल...\nपण एकत्र जाणे धोक्याचे होते तेंव्हा त्यांना काळजावर दगड ठेवून तो निर्णय घ्यावा लागला असणार. तिकडे आग्र्यामध्ये रघुनाथ बल्लाळ कोरडे व त्र्यंबक सोनदेव डबीर हे शिवाजी महाराजांचे अत्यंत जवळचे साथीदार फुलौतखानाला सापडले. शिवाजीराजांचे आग्र्याहून सुटकेचे गुढ उकलवून घेण्यासाठी यांचे आनन्वित हाल करण्यात आले. पण त्या स्वामिनिष्ठांच्या मुखातून 'ब्र' ही निघाला नाही. बोलले असते तर संभाजीराजे मथुरेतून खासच पकडले गेले असते, व दोघांनाही औरंगजेबाने मालामाल केले असते. राजांनी थेट दख्खनेचा रस्ता न धरता मुघलांच्या आवाक्याबाहेरचा मार्ग घेतला होता. मथुरेवरून अलाहाबाद - बनारस - गया - गोंडवन आणि तिथून गोअळकोंडा. वाटेत ठिकठिकाणी शत्रूशी त्यांची गाठ पडली. त्यांनी संन्याश्याचा वेश धारण केला. जास्तीतजास्त प्रवास पायी केला. अथक परिश्रम करून राजे दख्खनेत पोचले. पण अजून संभाजीराजे मथुरेमध्येच होते. शिवाजीराजे राजगडी पोचल्याची बातमी आग्र्याला पोचली तेंव्हा मुघलांची शोध मोहीम थांबली. रस्ता अधिक सुरक्षित झाल्यावर विश्वासराव संभाजीराजांना घेऊन खुद्द राजगडी पोचले.\nहताश झालेला औरंगजेब आता फारसे काही करू शकत नव्हता. आता काय कधीच काही करू शकत नव्हता. त्याच्या मनात एकच सल होता. 'एक क्षणाच्या निष्काळजीपणाचं पर्यावसान शिवाजीच्या पलायनात झाल्यामुळे खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. मराठ्यांबरोबरच्या युद्धाला आता कधीही अंत नाही.'\n३१ वर्षानंतर '२१ फेब्रुवारी १७०७' रोजी म्हातारा बादशहा हाच सल घेऊन 'अल्लाला प्यारा' झाला. दख्खन तो कधीच जिंकू शकला नाही...\nछान लेख लिहला आहेस.\nछान लेख लिहला आहेस.\nभारतीय इतिहासातले सोनेरी पान \n(संदर्भहीनः काल न्युक्लीअर डिसेप्शन वाचताना, झिया उल हक चा मृत्यु पण १७ ऑगस्ट (१९८८) लाच झाल्याचे कळाले) हा दिवस कदाचित मोगलांच्या शेवटाची सुरुवात ठरते असे दिसते) हा दिवस कदाचित मोगलांच्या शेवटाची सुरुवात ठरते असे दिसते... झिया उल हल नंतर पाक्यांना अमेरिकेला वापरु शकणारा दुसरा एकही खमक्या नेता भेटला नाही. मुशर्र्फ ने प्रयत्न केला म्हणा...)\nचांगलं लिहिलंय. 'मिठाई पेटारा' गोष्ट मात्र आवडायची.\n>>झिया उल हक चा मृत्यु पण १७ ऑगस्ट १९६६\n नाही, १९८८. ती बातमी मी स्वतः ऐकल्याचे आठवते, तेव्हा ६६ नक्की नाही.\nचंपकला अनुमोदन. अशी अनेक\nअशी अनेक सोनेरी पाने वाचण्यास मिळोत, हि ईच्छा.\nछ. शिवाजी महाराज की जय\nछ. शिवाजी महाराज की जय\nछानच लिहीलय >>>>>> ते नेमके\n>>>>>> ते नेमके कसे निसटले ह्याबाबाबत कुठलाच ठोस पुरावा उपलब्ध नाही. 'मिठाईचा पेटारा'ची कथा जी काल्पनिक आहे ती मुघली कागदपत्रांमधून घेतलेली आहे. <<<<<\nअशा बर्‍याच गुपित गोष्टी अज्ञातच रहातात - रहाव्यात\nते तेथुन निसटले (पळाले नव्हे - पळणे व निसटणे यात फरक आहे - तसेच ती \"सुटका\" देखिल नव्हती - ते स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या व सहकार्‍यान्च्या अक्कलहुषारीने शत्रूच्या डावपेचान्वर मात करीत तिथुन निसटले - आम्ही मराठीतील अगणित शब्दसंपदा विसरुन सरधोपट एकच एक शब्द सगळीकडे वापरतो - [वरील लेख अभिप्रेत नाही] - कारण हे फरकच आम्हाला शिकवले जात नाहीत)\nछान लिहिल आहे. आता\nछान लिहिल आहे. आता श्रीमानयोगी परत वाचावस वाटायला लागल\nलालु चुक दुरुस्त केली आहे\nचुक दुरुस्त केली आहे मला तारखेवर भर द्यायचा होता.....\nसर्वांचे आभार... प्रतिक्रियामुळे लिखाणाचा उत्साह वाढतो... पुढचे लिखाण लवकरच करतो....\nजय शिवाजी , जय भवानी\nजय शिवाजी , जय भवानी .\nमहाराजांना मानाचा मुजरा ,\nमा.बो. आल्यापासुन महाराजाबद्दल लेख येण्याची वाट पाह्त होतो आणी तुम्ही ती सुरवात केली आहे या बद्दल पभ तुमचे अभिनंदन .\nछान लिहीलयं.. पळाले नव्हे -\nपळाले नव्हे - पळणे व निसटणे यात फरक आहे - तसेच ती \"सुटका\" देखिल नव्हती - ते स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या व सहकार्‍यान्च्या अक्कलहुषारीने शत्रूच्या डावपेचान्वर मात करीत तिथुन निसटले>>>>>> प्रचंड अनुमोदन.\nलिंबूटिंबू.... आपली प्रतिक्रिया अतिशय सकारात्मकरित्या घेतली आहे.. अधिक योग्य शब्दप्रयोग वापरण्याचा प्रयत्न करीन.... आभार...\nभटक्या, धन्यवाद (पण तुमच्या\n(पण तुमच्या लेखाला उद्देशून ते नव्हते, तर लेखाच्या निमित्ताने वाचताना जे जाणवले ते विचारार्थ मान्डले , इतकेच - योग्य शब्दप्रयोगाबाबत माझ्याकडून देखिल गफलती होऊ शकतात)\nखुप आवडले. शिवाजी राजांचा\nखुप आवडले. शिवाजी राजांचा विजय असो.\n<<अशी अनेक सोनेरी पाने\n<<अशी अनेक सोनेरी पाने वाचण्यास मिळोत, हि ईच्छा....अनुमोदन \nराजांचे डावपेच आणि सगळीच कारकीर्द थक्क करणारी आहे.\nखरंच श्रीमानयोगी परत वाचायला हवी आता.\n>>>>>> ते नेमके कसे निसटले\n>>>>>> ते नेमके कसे निसटले ह्याबाबाबत कुठलाच ठोस पुरावा उपलब्ध नाही. 'मिठाईचा पेटारा'ची कथा जी काल्पनिक आहे ती मुघली कागदपत्रांमधून घेतलेली आहे. <<<<<\nकविराज भूषणाने या वर एक सुन्दर छंद रचला आहे, भूषण हे शिवाजी महाराजांचे राजकवि म्हणुन मान्यता पावले होते त्यामुळे महाराज भोयाचा वेष करुन मिठाईच्या पेटार्याबरोबर निघाले असे मानण्यास जागा आहे.\nछंद आणि त्याचा अनुवाद -\nचारि चारिचौकी जहाँ चकत्ताकी चहूं और, साँज अरु भोर लगी रही जिय लेवा की \nकँधे धरी कांवर, चल्यो जब चाँवसे, एकलिए एक जात जात चले देवा की \nभेंस को उतारी डार्यो डम्बर निवारी डार्यो, धर्यों भेंस और जब चल्यो साथ मेवा की \nपौन हो की पंछी हो कि गुटखान कि गौन हो, देखो कौन भाँति गयो करामात सेवा की ॥\nचारी बाजूला या चुग़ताई वंशाच्या म्हणजेच औरंगजेबाच्या प्राणघातक चौक्या दिवसरात्र लागलेल्या आहेत. कावड खांद्यावर घेऊन एक एक जण मोठ्या डौलाने, अत्यंत आरामात देवाकडे निघालेले आहेत. अशा वेळी त्यांनी (शिवाजी महाराजांनी ) आपला वेष उतरवला, अवडंबर (जे आजारपणाचे अवडंबर माजवलं होतं ते) टाळलं, वेष बदलला आणि मेवा मिठाईच्या त्या पेटार्याबरोबर ते निघाले आणि निसटले.\nशिवाजी महाराजांची ही करामत बघून ( आग्र्याचे ) लोक थक्क झाले. त्यांना कळेना की ते (शिवाजी महाराज ) वार्याच्या झुळकीसारखे गेले की पक्ष्यासारखे उडून गेले की गुटखा खाऊन एकदम गुप्त झाले. शिवरायांच्या या करामतीला काय म्हणावे हे कोणांस कळेनासे झाले \n\"तुर्काचा जवाब तुर्कितच दिला पाहिजे.\" हे मात्र अगदी खरे\n'एक क्षणाच्या निष्काळजीपणाचं पर्यावसान शिवाजीच्या पलायनात झाल्यामुळे खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. मराठ्यांबरोबरच्या युद्धाला आता कधीही अंत नाही'\nमस्त आहे पंच लाईन.. आणी अगदी बरोबर पण..\nमी बाबासाहेब पुरंदरे ह्यांचे\nमी बाबासाहेब पुरंदरे ह्यांचे शिवाजी राजें बद्दल लिहीलेले पुस्तक (नाव नाही आठवत) वाचले. खुपच मार्मिक. वाचुन भारावुन जायला होत. खरं तर अशी पुस्तके ग्रुप मधे वाचावित आणि त्यावर चर्चा करावी. मी अशा गोष्टी खुप मिस करते. इथे हा छोटासा लेख वाचुन इतिहासाची दालने ऊघडल्या सारखे वाटते. जरा जास्तच लिहिले, पण असो.\nगुटखा खाऊन एकदम गुप्त झाले.\nगुटखा खाऊन एकदम गुप्त झाले. इथे गुटखा म्हणजे काय\nमागच्याच महिन्यात आगर्‍याला जाउन आलो. आगरा- आग्रा नव्हे. आगर्‍याचा किला पाहिला. उत्सुकता होती ती महाराजान्ना जिथे ठेवले होते ती जागा पाहण्याची. पण दुर्दैवाने कोणीही ती दाखवू शकले नाही. गाईडलाही काही माहीत नव्हते. मुळात बर्‍याच लोकाना महाराजच माहीत नव्हते. आगर्‍याच्या किल्ल्याचा ७५ टक्के भाग आर्मीच्या ताब्यात आहे आणि त्यानी तो बण्दिस्त करून टाकला आहे. तिकडे जाताच येत नाही. २५ टक्के भाग पर्यटकाना खुला आहे. त्यात शाह्जहान इ. संबंधी महाल वगैरे आहेत. गाइडच्या मते बहुधा आर्मीच्या ताब्यातील भागात बर्‍याच कोठड्या आहेत तिथे असावे. मात्र आगरा किल्ल्याच्या दरवाज्याच्या बाहेर रस्त्याचा मोठा चौक आहे तिथे महाराजाण्चा अश्वारूढ पुतळा आहे.\nगुटखा खाऊन एकदम गुप्त झाले\nगुटखा खाऊन एकदम गुप्त झाले\nहे भाषांतर चुकीचे आहे याची मला १००% खात्री आहे. मुळात गुटखा हा शब्द व पदार्थ त्याकाळी नव्हतेच, शिवाय ते वाक्यही वेगळे वाटते.\nदुर्दैवाने सगळीकडे कॉपी पेस्ट असल्याने जालावर सगळीकडे हाच अर्थ सापडला.\n\"बहुनी मे व्यतीनानी जन्मानी तव चार्जुना\" चे कुणीतरी \"माझा जन्म चार जून ला झाला आहे\" असे केले होते.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/musical-instruments-accessories/expensive-musical-instruments-accessories-price-list.html", "date_download": "2018-11-13T06:57:19Z", "digest": "sha1:MOY5AYRIEPXD6KWDZGHWJU4537OP2UM7", "length": 8474, "nlines": 137, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग मुसिकल इंस्ट्रुमेंट्स असिसिससोरिएस | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nExpensive मुसिकल इंस्ट्रुमेंट्स असिसिससोरिएस Indiaकिंमत\nExpensive मुसिकल इंस्ट्रुमेंट्स असिसिससोरिएस India 2018मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 79,000 पर्यंत ह्या 13 Nov 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग मुसिकल इंस्ट्रुमेंट्स असिसिससोरिएस. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग मुसिकल इन्स्ट्रुमेंट आकससूर्य India मध्ये यामाहा डिजिटल पियानो P १०५ब Rs. 54,784 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी मुसिकल इंस्ट्रुमेंट्स असिसिससोरिएस < / strong>\n2 मुसिकल इंस्ट्रुमेंट्स असिसिससोरिएस रुपये अधिक उपलब्ध आहेत. 47,400. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 79,000 येथे आपल्याला रोलँड हँड 3 V ड्रम लिट उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 12 उत्पादने\nशीर्ष 10 मुसिकल इंस्ट्रुमेंट्स असिसिससोरिएस\nताज्या मुसिकल इंस्ट्रुमेंट्स असिसिससोरिएस\nरोलँड हँड 3 V ड्रम लिट\nयामाहा डिजिटल पियानो P १०५ब\nयामाहा र्सव्ह 473 5 1 चॅनेल आव रेसिओव्हर\nआरसा ऑडिओ ऍम्प्लिफायर कस 500 1 मिनी\nजबल गतो ७००१ए ऍम्प्लिफायर\nजबल गतो ३५०१ए ऍम्प्लिफायर\nरोलँड कबे लत रद्द गिटार ऍम्प्लिफायर\nपेलवेय पण 6 उब ४क्सलर इनपुट नॉन पॉवर मिक्सर\nकॅसिओ कंटक 240 इलेक्ट्रॉनिक कीबोर्ड\nकॅबळे मत्तेरस अल्ट्रा हिंग परफॉर्मन्स 5 पोर्ट्स छ्द्मी ऍम्प्लिफायर स्वीटच\nटॉपिकस एंटरटेनमेंट इन्स्टंट प्ले गिटार\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/interview/-/articleshow/23006995.cms", "date_download": "2018-11-13T08:11:41Z", "digest": "sha1:UYBQ3MOZ2TBDBF6KJZ2QE3ELQNOM3UAW", "length": 16645, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "interview News: - वास्तवदर्शी ‘अरे आवाज कोणाचा...’ | Maharashtra Times", "raw_content": "\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवती\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवतीWATCH LIVE TV\nवास्तवदर्शी ‘अरे आवाज कोणाचा...’\nमेहनत, ससेहोलपट, दोलायमान मन:स्थिती आणि दैनंदिनकामातून येणारा अनुभव यामुळे ‘कार्यकर्त्या’चे आयुष्य तावूनसुलाखून निघते. ‘अरे आवाज कोणाचा..’ या सिनेमातुन हेच कार्यकर्त्याचे जीवन मांडले जाणार आहे.\nमेहनत, ससेहोलपट, दोलायमान मन:स्थिती आणि दैनंदिनकामातून येणारा अनुभव यामुळे ‘कार्यकर्त्या’चे आयुष्य तावूनसुलाखून निघते. ‘अरे आवाज कोणाचा..’ या सिनेमातुन हेच कार्यकर्त्याचे जीवन मांडले जाणार आहे. त्याचा निर्माता व गीतकार बीडचा चिद्विलास क्षीरसागर आहे. त्याच्याशी झालेला संवाद...\nतुझ्या करिअरविषयी अन् एकंदरीतच वाटचालीविषयी काय सांगशील\nमी तसा बीडचा बारावीपर्यंतचे शिक्षण मी बीडमध्येच घेतले. अकरावी व बारावी सायन्स केलं नंतर मग ही साईड सोडून बी.ए. फिलॉसॉफी करण्याचं ठरवलं. पुण्यात एस.पी.कॉलेजला मग अॅडमिशन घेतली. तिथेच पदवी घेतली. याआधी बीडला बीडच्याच लोकल न्यूज चॅनलला वृत्तनिवेदक होतो. या दरम्यान माझं कविता, चारोळी, गीतलेखन, कथा लेखन सुरूच होतं. आईबाबा बीडला शिक्षक असल्याने त्याचे बाळकडू होतेच. २००५ पासून २००८ पर्यंत पुण्यात शिकताना विविध संस्था, संघटना, पक्ष, राजकीय संघटना, वंदेमातरमसारखी संस्था, एस. पी. कॉलेजचा परिवार, सहकारी-मित्र यांच्या सहकार्याने कविता, गीतलेखन, कथालेखन वगैरे बहरत गेले. कलर्स वाहिनीवरील आयडिया रॉक्स इंडियाच्यासाठी माझे गीतलेखन उल्लेखनीय ठरले. सांस्कृतिक कार्यक्रम, गणेशोत्सव, गीतलेखन, कवितावाचन, कविता लेखन असे विविध कार्यक्रम केले. ८-१० वर्षांत कार्यकर्ता म्हणून घडत गेलो. एसपी कॉलेजचा कट्टा धमालमस्ती ते आजपर्यंत २०१३ चा पहिला येणारा मराठी सिनेमा व त्यासाठी असलेले गीतलेखन नक्कीच पाठीशी खूप अनुभव व संघर्ष देऊन गेला एवढे खरे. आगामी काळात दोन सिनेमे असून काही गीतांचे लेखनही सुरू आहे.\nहा सिनेमा तुला का करावासा वाटला\nराजकीयपक्ष, संघटना, संस्था, मेळावा, परिषदा, गणेशोत्सव किंवा कोणताही उत्सव असो त्यात मरमर करणारा कार्यकर्ता असतो. त्याची अवस्था, त्याची ससेहोलपट मी स्वत: अनुभवली आहे. माझा बीड ते पुणे असा संघर्षाचा प्रवास खूप मोठा होता. कार्यकर्त्यांचा संघर्षच याच सिनेमात मांडण्यात आला आहे, या अनुषंगानेच मग गीतलेखनही झाले व त्यानुसार निर्माता व गीतकार या दुहेरी भूमिकेत शिरलो.\nतू खास यासाठी संस्था वगैरे स्थापन केलीस\nहो,‘कॉमनमॅन पिक्चर्स’ नावाची संस्था मी चार-पाच मित्रांच्या सहकार्याने स्थापन केली असून याद्वारे हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. वैभव वाघ, हर्षल गरूड, स्वप्नील नाईक यांच्या सहकार्याने ही निर्मितीसंस्था स्थापन केली आहे. हे सर्वजण पुण्याचे असून मी एकटा बीडचा आहे.\nया सिनेमाविषयी व तांत्रिक बाजूंविषयी काही सांग\nया सिनेमाचं दिग्दर्शन हेमंत देवधर यांनी केलं आहे. कॅमरामन म्हणून संजय जाधव आहेत तर याला संगीत शैलेंद्र बर्वे यांचं आहे. मी यासाठी चार गाणी लिहिली असून त्याला ज्येष्ठ गायक हरिहरन, आनंद शिंदे, डॉ. नेहा राजपाल, कृष्णा ब्युअरा, होनाजी मावळे यांचा स्वरसाज लाभला आहे. कार्यकर्त्यांच्या जीवनावर याआधी दोन सिनेमे येऊन गेले आहेत, त्यापेक्षा हा वेगळा आहे. ते सिनेमे घटना व त्याच्या अनुषंगाने होता. आमचा हा सिनेमा जरा वेगळा आहे, कार्यकर्त्याच्या जीवनाविषयी व त्याच्या अवस्थेवर प्रकाश टाकणारा हा सिनेमा आहे. या सिनेमाचा हिरो डॉ. अमोल कोल्हे आहे. हा माझा पहिलाच सिनेमा आहे. हेमंत देवधर, शैलेंद्र बर्वे यांच्यासह माझ्या सहकार्यांनी यासाठी खूप मेहनत घेतली आहे. आज नुकताच गणेशोत्सव संपला आहे, यात आम्ही खूप उत्तम प्रमोशन केले आहे. यूट्यूब व सोशलसाईट्सवर या सिनेमाला रिलीजच्या आधीच लाखो हिट्स मिळाल्या आहेत, याची खूप चर्चा आहे. कार्यकर्त्यांच्या भावनेशी निगडीत असलेला सिनेमा युवावर्गाला खूप आवडेल यात शंका नाही. १८ ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होतोय. या सिनेमाकडून खूप अपेक्षा आहेत. खूप वाचन, चर्चा, आजूबाजूची परिस्थिती यावर लिखाण होत आहे आता यातच करिअर करत स्थिर व्हायचे आहे.\nमिळवा गप्पाटप्पा बातम्या(interview News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ninterview News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nयुपीः हिंदू मुलांना सोप्या अतिशय पद्धतीने उर्दु भाषेचे शिक्ष\nराफेल विक्रीत अंबानींना लाभ पोहोचवला नाहीः दसॉल्ट CEO\nसैनिकाप्रमाणे सर्वांनी पृथ्वीचं संरक्षण करावंः राष्ट्रपती\nराफेल, नोटाबंदीवरून, माजी कर्मचाऱ्याचे राष्ट्रपतींना पत्र\nचेन्नईः भंगारातून साकारलेल्या कलाकृतींनी वाढवली रस्त्याची शो\nबहुतेक मुस्लिम संघटनांचा राम मंदिराला पाठिंबाःNCM अध्यक्ष\nक्रिकेटकडे वळले हेच आश्चर्य\nमलायका म्हणते, फॅशनशी वयाचा काय संबंध\n#MeToo: थोडी हिंमत दाखवाच\nहत्तींशी जुळलं अनोखं नातं\n‘रिस्क’ घेऊन काम करणं आवडतं\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nवास्तवदर्शी ‘अरे आवाज कोणाचा...’...\nमी आणि बाप्पा, शब्दांच्या पलीकडले......\nझिरो फिगरचा अट्टहास नको...\nलेखनाला माध्यमाचं कुंपण नको...\nस्वतःवर विनोद करण्यात गैर काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mahitisagar.com/0209.php", "date_download": "2018-11-13T06:45:35Z", "digest": "sha1:HNEMSV7BR2NQOEEDRESZ5WYW7ZGS3HXY", "length": 5034, "nlines": 45, "source_domain": "mahitisagar.com", "title": " ९ फेब्रुवारी", "raw_content": "दिनविशेष : ९ फेब्रुवारी\nहा या वर्षातील ४० वा दिवस आहे.\n: संगीतकार रवींद्र जैन यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.\n: बिजू पटनायक ओरिसा विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले.\n: बोइंग-७४७ विमानाचे पहिले चाचणी उड्डाण झाले.\n: स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू\n: साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना ’श्यामची आई’ या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.\n: लॉन टेनिस या खेळातील ’डेव्हिस कप’ या करंडकाची सुरूवात झाली.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n: ग्लेन मॅकग्रा – ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज\n: जिम लेकर – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (मृत्यू: २३ एप्रिल १९८६)\n: होमी जे. एच. तल्यारखान – गांधीवादी नेते, सिक्‍कीमचे पहिले राज्यपाल, मंत्री व आमदार (मृत्यू: २७ जून १९९८)\n: स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद – लहानपणीच तापामुळे कमरेखालील सर्व अंग लुळे पडून त्यांना कायमचे अपंगत्व आले, त्यामुळे त्यांचे शिक्षणही होऊ शकले नाही. कविता मात्र बालपणापासून करीत होते. स्वातंत्रवीर सावरकरांशी निकटचे संबंध आल्यानंतर त्यांच्या कवितेला उत्कट राष्ट्रभक्तीची आणि तीव्र स्वातंत्र्याकांक्षेची दिशा गवसली. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९२६ - नाशिक)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n: डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे – कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक (जन्म: २६ डिसेंबर १९१४)\n: शोभना समर्थ – चित्रपट अभिनेत्री व निर्माती (जन्म: \n: तंजोर बालसरस्वती – भरतनाट्यम नर्तिका (जन्म: १३ मे १९१८)\n: एम. सी. छागला – न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री (जन्म: ३० सप्टेंबर १९००)\n: राजा परांजपे – चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते (जन्म: २४ एप्रिल १९१०)\n: दामूअण्णा जोशी – बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक. या संस्थेने प्रल्हाद केशव अत्रे यांची अनेक नाटके केली. (जन्म: \n: फ्योदोर दोस्तोवस्की – रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ (जन्म: ११ नोव्हेंबर १८२१)\n सूचना / तक्रारी / प्रतिक्रिया / माहिती देण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80/", "date_download": "2018-11-13T07:18:51Z", "digest": "sha1:34MKIIMJSSWNJ6WRQ6W52TJSZXO4X3GE", "length": 8373, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आंध्रच्या मागण्यांविषयी केंद्र सरकार इतके ताठर का? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआंध्रच्या मागण्यांविषयी केंद्र सरकार इतके ताठर का\nमुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा सवाल\nअमरावती – आंध्रप्रदेशच्या रास्त मागण्यांविषयी केंद्र सरकारने इतकी ताठर भूमिका कशासाठी घेतली आहे असा सवाल त्या राज्याचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी केला आहे. या ताठरपणा मागे भाजपची नेमकी काय भूमिका आहे हे आकलना पलिकडील आहे असे ते म्हणाले.\nते म्हणाले की आम्ही प्रथम आमच्या दोन मंत्र्यांना राजीनामा द्यायला लावला. त्यानंतर आम्ही एनडीएतून बाहेर पडलो. आता आम्ही त्यांच्या विरोधात अविश्‍वास ठरावही आणला आहे आणि त्याला चांगला पाठिंबाही मिळत आहे तरीही हे सरकार ढिम्म हलले नाही. या मागे त्यांची भूमिका काय आहे हेच समजेनासे झाले आहे. त्यांच्या या ताठर भूमिकेकडे राज्यातील जनता पहात आहे आणि या सगळ्या घडामोडींची त्यांना जाण आहे. आंध्रप्रदेशच्या रास्त मागण्यांकडे साफ दुर्लक्ष करण्याच्या त्यांच्या आत्मविश्‍वासाचा मूळ स्त्रोत शोधायला हवा असेही ते म्हणाले.\nतेलंगणा राज्य आमच्यापासून वेगळे काढल्यानंतर आमचे राज्य प्रगती आणि विकासाच्या बाबतीत 20 वर्ष मागे गेले आहे. ही गॅप भरून काढण्यासाठी केंद्र सरकार आम्हाला कशी मदत करणार आहे हे त्यांनी समजाऊन सांगायला पाहिजे. त्यांनी आजवर आम्हाला जे काही दिले आहे ते इतके अत्यल्प आहे की त्यातून आमची ही 20 वर्षांची गॅप भरून निघणार नाहीं. राज्याचे विभाजन करताना जो कायदा संमत झाला आहे त्यातील 19 महत्वाच्या बाबी अपुर्ण राहिल्या आहेत त्याची पुर्तता झालीच पाहिजे यासाठी आम्ही आग्रही राहणार आहोत असे नमूद करून त्यांनी पक्षाच्या खासदारांना संसदेत आग्रही राहण्याच्या सूचनाही केल्या आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमाओवादी संपण्याच्या मार्गावर – रमणसिंह\nNext articleशालेय शिक्षणाची वाटचाल आणि भविष्यातील आव्हाने…\nपाकिस्तानकडून 12 भारतीय मच्छिमारांना अटक\nछत्तीसगडच्या पहिल्या टप्प्यात 70 टक्के मतदान\nअयोध्या प्रकरणी तातडीने सुनावणी नाही\nदारू पिउन विमान उडवण्याच्या होते तयारीत\nकेंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे निधन\nअखेर राफेल कराराची माहिती उघड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF/word", "date_download": "2018-11-13T07:14:33Z", "digest": "sha1:QNH7QHLK3QWML4B3QX6SVZQTTQOIOGXT", "length": 10574, "nlines": 114, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - सूर्य", "raw_content": "\nलग्न ठरवितांना पत्रिका पाहणे किती योग्य आहे पत्रिका पाहूनही कांही विवाह अयशस्वी कां होतात\nसूर्य सिद्धान्त सूर्यकांत खांडेकर सूर्यकांत चव्हाण सूर्यकांत त्रिपाठी\nभगवान सूर्य - जय कश्यप नन्दन, ऊँ जय अदि...\nआरती सूर्याची - जयदेव जयदेव जयजय श्रीसूर्...\nदेवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.\nसूर्याच्या आरत्या - जगदात्मा जगचक्षू उदयाचलिं...\nदेवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.\nसूर्याच्या आरत्या - नारायण चतुराक्षर वेदीं जो...\nदेवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.\nसूर्याच्या आरत्या - ब्रह्मादिस्तंभातेऽखिलजीवस...\nदेवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.\nसूर्याच्या आरत्या - आरती तिमिर हारकाची \nदेवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.\nसूर्याच्या आरत्या - जय जय जगतमहरणा दिनकर सुखक...\nदेवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.\nसूर्याच्या आरत्या - सप्तमुखी अतिचपळ रथिं तुझ्...\nदेवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.\nघुबडे, वटवाघुळे आणि सूर्य\nश्रीसूर्यकचचस्तोत्रम् - श्रीसूर्यध्यानम् रक्तांबु...\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्यान..\nश्री सूर्य सहस्त्रनामावलि: - १. ॐ विश्वविदे नम: \nहिंदू देवी देवतांची एक हजार नावे म्हणजेच सहस्त्रनामावली. हिंदू धर्मिय रोज सकाळी संध्याकाळी या नावांचा जप करतात. A sahasranamavali is a type of H..\nसूर्य ग्रह नवग्रहांतील प्रमुख देवता आहे. वैदिक काळापासून प्रकाश आणि जीवन देणार्‍या सुर्याला देवता मानले आहे. Sun is leader of the nine planets Accord..\nआदित्यहृदय स्तोत्र - सूर्य पूजनविधि आवाहन ॐ ...\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्यान..\nसूर्य स्तोत्रे - प्रस्तावना\nसूर्य ग्रह नवग्रहांतील प्रमुख देवता आहे. वैदिक काळापासून प्रकाश आणि जीवन देणार्‍या सुर्याला देवता मानले आहे. Sun is leader of the nine planets Accor..\nसूर्य ग्रह नवग्रहांतील प्रमुख देवता आहे. वैदिक काळापासून प्रकाश आणि जीवन देणार्‍या सुर्याला देवता मानले आहे. Sun is leader of the nine planets Acco..\nसूर्य ग्रह नवग्रहांतील प्रमुख देवता आहे. वैदिक काळापासून प्रकाश आणि जीवन देणार्‍या सुर्याला देवता मानले आहे. Sun is leader of the nine planets Acco..\nसूर्य ग्रह नवग्रहांतील प्रमुख देवता आहे. वैदिक काळापासून प्रकाश आणि जीवन देणार्‍या सुर्याला देवता मानले आहे. Sun is leader of the nine planets Accor..\nसूर्य ग्रह नवग्रहांतील प्रमुख देवता आहे. वैदिक काळापासून प्रकाश आणि जीवन देणार्‍या सुर्याला देवता मानले आहे. Sun is leader of the nine planets Accor..\nBot. शाक मज्जा कुट्टिम (रोग)\nमंगळवारी येणार्‍या संकष्टी चतुर्थीस ‘ अंगारकी चतुर्थी ’ असे कां म्हणतात \nवर्णाश्रमधर्मनिर्णय - राजा व राजसभा\nवर्णाश्रमधर्मनिर्णय - प्रजा कर्तव्य\nराजधर्म विचार- व्यवहार नीति\nराजधर्म विचार- राजनीतीचे वर्णन\nराजधर्म विचार- राजाचा आवश्यक व्यवहार\nराजधर्म विचार- राजाचे गुण\nराजधर्म विचार- राजधर्म वर्णन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-shantanu-dixit-write-electricity-artilce-105799", "date_download": "2018-11-13T08:00:14Z", "digest": "sha1:VWER74IVCMVZVPOWUZ6REXZIKRCB6F2N", "length": 24694, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial shantanu dixit write electricity artilce वीजक्षेत्रातील बदलते वास्तव | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 28 मार्च 2018\nवीजपुरवठ्याचा वाढता खर्च व कमी होणारी क्रॉस सबसिडी अशा कात्रीत वीज वितरण क्षेत्र सापडले आहे. अशा वेळी तंत्रज्ञानात व वीजनिर्मिती दरात होणारे बदल लक्षात घेऊन नवीन धोरणे आखणे गरजेचे आहे.\nवीजपुरवठ्याचा वाढता खर्च व कमी होणारी क्रॉस सबसिडी अशा कात्रीत वीज वितरण क्षेत्र सापडले आहे. अशा वेळी तंत्रज्ञानात व वीजनिर्मिती दरात होणारे बदल लक्षात घेऊन नवीन धोरणे आखणे गरजेचे आहे.\nगे ल्या दोन दशकांहून अधिक काळ वीजगळती, वीजचोरी, शेतीचा प्रत्यक्षातील व अंदाजे वर्तविलेला वीजवापराचा आकडा, ग्राहक सेवेचा व वीजपुरवठ्याचा दर्जा हे कायमच वादग्रस्त व आव्हानात्मक प्रश्न राहिले आहेत. यावर उत्तर म्हणून स्वायत्त नियामक आयोगाची स्थापना, वीज मंडळाचे त्रिभाजन व वीज कायदा२००३ द्वारे प्रत्यक्ष वीज विक्रीच्या क्षेत्रात स्पर्धेला प्रोत्साहन, असे अनेक प्रयत्न करण्यात आले. परंतु, या प्रयत्नांना म्हणावे तसे यश आलेले नाही व हे प्रश्न अजूनही बव्हंशी तसेच आहेत. त्यात आता गेल्या पाच वर्षांत सौरऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात झालेल्या बदलांमुळे नवीन आव्हाने उभी आहेत.\nगेली अनेक दशके वीजक्षेत्र काही मूलभूत गृहीतकांवर उभे आहे. पहिले म्हणजे वीजनिर्मिती केंद्र उभारायचे, तर हजारो कोटींची गुंतवणूक गरजेची आहे. उदाहरणार्थ पारंपरिक कोळशावर आधारित फक्त २५० मेगावॉटचे निर्मिती केंद्र उभारायचे, तर १५०० कोटींची गुंतवणूक लागते. त्यामुळे साहजिकच वीजनिर्मिती फक्त सरकारी कंपन्या व मोठ्या खासगी उद्योगांनी करायचा व्यवसाय होता. दुसरे म्हणजे विजेची मागणी कायम विजेच्या पुरवठ्यापेक्षा जास्त होती. त्यामुळे वीजनिर्मिती क्षमता वाढवणे हे प्रमुख ध्येय होते. अतिरिक्त वीजनिर्मिती व त्यामुळे पडणारा आर्थिक बोजा याची काळजी न करता जास्तीत जास्त वीजनिर्मिती कशी करता येईल, याकडे लक्ष दिले जायचे. तिसरे महत्त्वाचे गृहीतक वा खरे म्हणजे धोरण म्हणजे क्रॉस सबसिडीचे. याद्वारे काही ग्राहकांना (छोटे घरगुती यंत्रमागधारक, शेतकरी) खर्चापेक्षा कमी दराने वीजपुरवठा करायचा आणि व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांना खर्चापेक्षा जास्त दरात वीजपुरवठा करायचा. उदा. महाराष्ट्रातील (मुंबई सोडून) वीजपुरवठ्याचा सध्याचा सरासरी खर्च सुमारे सात रुपये आहे, तर शेतीसाठी वीजपुरवठा तीन रुपये प्रतियुनिट दराने केला जातो व औद्योगिक ग्राहकांसाठी हाच दर नऊ रुपये आहे. वीजपुरवठ्याच्या एकूण खर्चाचा ताळमेळ घालण्यासाठी व शेतीचा दर कमी ठेवण्यासाठी राज्य सरकार दरवर्षी साधारण ४५०० कोटी रुपये अनुदान देते.\nयेत्या काळात वीज क्षेत्रातील ही तिन्ही गृहीतके मुळापासून बदलण्याची परिस्थिती निर्माण होत आहे. महाराष्ट्र, गुजरात, पंजाब यांसारख्या अनेक राज्यांना गरजेपेक्षा अतिरिक्त वीजनिर्मिती क्षमता व त्याचा मोठा आर्थिक बोजा या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. महाराष्ट्रातील ग्राहकांना या अतिरिक्त क्षमतेसाठी दरवर्षी चार हजार कोटी रुपये खर्च करावे लागतात. गेल्या पाच वर्षांत सौरवीजनिर्मितीच्या क्षेत्रात क्रांतिकारक बदल झाले आहेत. एका बाजूला सौरवीजनिर्मितीचा दर २०११मध्ये पंधरा रुपये प्रतियुनिट होता, तो आज साडेतीन रुपये इतका आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सौरऊर्जानिर्मिती आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात म्हणजे अगदी एक किलोवॉटपासून (यासाठी गुंतवणूक फक्त ८० हजार रुपये) ते हजारो मेगावॉटपर्यंत करता येऊ शकते. या निर्मिती प्रकल्पांना फक्त एक-दोन वर्षांचा कालावधी लागतो. सौरवीजनिर्मितीचा खर्च वीज वितरण कंपनीच्या वीजदरापेक्षा खूपच कमी असल्यामुळे येत्या काही वर्षांत व्यावसायिक व औद्योगिक ग्राहक, जे सर्वांत जास्त दराने वीज खरेदी करतात, ते सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करून वीज कंपनीकडून होणारी खरेदी कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न करतील. अर्थात सौरऊर्जेच्या काही उणिवा (वीजनिर्मिती फक्त दिवसा होते.) लक्षात घेता सध्यातरी फक्त सौरऊर्जेवर अवलंबून राहणे शक्‍य नाही. परंतु, सौरऊर्जेचा वापर करण्यात होणारा आर्थिक फायदा लक्षात घेता व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांना होणारी वीज कंपनीची वीज विक्री मोठ्या प्रमाणात वाढणार नाही हे निश्‍चित. याचबरोबर केंद्र सरकारचे धोरण व वीज कायदा २००३ नुसार मोठ्या ग्राहकांना मुक्त प्रवेश धोरणाद्वारे (Open access) इतर पुरवठादारांकडून वीज खरेदीचे स्वातंत्र्य आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून वीज वितरण कंपनीला किती विजेची मागणी आहे, याबद्दल मोठ्या अनिश्‍चिततेला सामोरे जावे लागणार आहे. त्याचबरोबर औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांची वीज मागणी वाढत नसल्याने क्रॉस सबसिडी क्षमता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. अशा रीतीने एका बाजूने वीजपुरवठ्याचा कायम वाढणारा खर्च व कमी होणारी क्रॉस सबसिडी अशा कात्रीत वीज वितरण क्षेत्र सापडत आहे. या परिस्थितीशी सामना करायचा तर काही कठोर व अपरिहार्य पावले उचलणे गरजेचे आहे. पहिले म्हणजे मोठ्या, कोळशावर आधारित प्रकल्पातील गुंतवणूक वा वीजखरेदी करार टाळले पाहिजे. याद्वारे अतिरिक्त वीजनिर्मिती क्षमता, त्याचा आर्थिक भार व चुकीचे वीजकरार टाळणे शक्‍य होईल. त्याचबरोबर व्यावसायिक व औद्योगिक मोठे घरगुती ग्राहक यांना स्वतंत्र वीजनिर्मिती वा पाहिजे त्या वीजपुरवठा करणाऱ्याकडून वीज खरेदीची परवानगी दिली पाहिजे, परंतु कायमसाठी. पाहिजे तेव्हा बाजारातून वीजखरेदी व पाहिजे तेव्हा वीज कंपनीकडून, अशी सवलत देणे थांबवणे गरजेचे आहे. याद्वारे सध्याची वीजनिर्मिती क्षमता प्रामुख्याने लहान घरगुती व शेतीच्या ग्राहकांसाठी वापरता येईल व मोठ्या ग्राहकांना वीजनिर्मितीची जबाबदारी, किफायतशीर दरात वीजपुरवठ्याची संधी, त्यातील धोके व फायदे यासह घ्यावी लागेल. दुसरे म्हणजे वीजदर रचनेची मूलभूत पुनर्रचना करावी लागेल. क्रॉस सबसिडीवर आधारित दररचना बदलून खर्चावर आधारित दररचना अवलंबावी लागेल. अत्यंत गरजू ग्राहक (उदा. महिना ३० युनिटपर्यंत वीज वापरणारे) सोडता इतर सर्व ग्राहकांना वीजपुरवठ्याचा किमान सरासरी दर लावणे व शेतीसारख्या इतर ग्राहकांना सवलतीत वीज देण्याचा बोजा राज्य सरकारने उचलणे अपरिहार्य आहे. शेतीला किफायतशीर दरात वीजपुरवठा करण्यासाठी शेतीला पुरवठा करणाऱ्या फीडरवर एक ते दहा मेगावॉट क्षमतेचे सौरप्रकल्प उभारल्यास राज्य सरकारवर पडणारा अनुदानाचा बोजा मोठ्या प्रमाणात कमी होईल. वीजगळती कमी करणे, ग्राहक सेवेचा दर्जा सुधारणे अशा पारंपरिक प्रश्नांवर उपाययोजना निश्‍चितच आवश्‍यक आहेत. परंतु, वर उल्लेख केलेल्या तंत्रज्ञानातील व वीजनिर्मिती दरात होणारे बदल लक्षात घेता भविष्यातील वीज वितरण क्षेत्रासाठी स्वयंप्रेरणेने नवीन धोरणे आखणे गरजेचे आहे. वीज क्षेत्र मुख्यतः सार्वजनिक मालकीचे आहे व त्याला बहुतांश वित्तपुरवठा सार्वजनिक बॅंकांकडून केला जातो. त्यामुळे वीज क्षेत्रातील कुठल्याही चुकीच्या निर्णयांचा अथवा धोरणांचा परिणाम वीजग्राहक वा करदात्यांनाच भोगावा लागतो. त्यामुळे अशा बदलांना स्वतःहून सामोरे जाण्यासाठी तयारी केली नाही, तर त्याचे दूरगामी दुष्परिणाम वीजक्षेत्र व परिणामी सर्व राजकीय अर्थव्यवस्थेवर पडणार आहेत.\nफक्त पाच लाख द्या, वधूच आणून देतो\nऔरंगाबाद - बंगला, कार, पैसाअडका आहे; पण लग्नच जुळत नाही, अशा लोकांची संख्या सर्वच जाती, समाजांमध्ये वाढत चालली आहे. त्यामुळे आपसूकच अशा लोकांना...\nराजकीय द्वेषातून पलूस, कडेगावला दुष्काळी यादीतून डावलले - डॉ. विश्‍वजित कदम\nकडेगाव - पलूस-कडेगाव हा काँग्रेसचा मतदारसंघ असल्याने भारतीय जनता पक्ष सरकारने राजकीय द्वेषातून या दोन्ही तालुक्‍यांना दुष्काळी यादीतून जाणीवपूर्वक...\nमोबाईल चोरीसाठी महाविद्यालयीन युवकाच्या अपहरणाचा प्रयत्न\nसांगली - मोबाईल चोरीसाठी महाविद्यालयीन युवकाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार दिवसाढवळ्या घडला. कॉलेज कॉर्नर चौकातील पेट्रोल पंपाजवळ सकाळी अकराच्या...\n'त्याने' धरण बांधण्यासाठी दिला तब्बल 8 कोटींचा निधी\nकराची : पाकिस्तानमधील एका व्यक्तीने धरणाच्या उभारणीसाठी तब्बल 8 कोटी रुपयांचा (80 मिलियन) निधी दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचे...\nहुल्लडबाज पर्यटक रोखण्यासाठी खमक्‍या वनअधिकाऱ्याची गरज\nराशिवडे बुद्रुक - वन्यजीवांसाठी असलेल्या अभयारण्यासाठी नियमही कडक आहेत. स्थानिकांना वाळलेल्या काटकीलाही हात लावू दिला जात नाही, तसेच विनापरवाना...\nझेडपीची सभा ठरणार वादळी\nनागपूर - जिल्हा परिषदेत गेली चार वर्षे शांत असलेल्या विरोधकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. सत्ताधाऱ्यांच्या घोटाळ्यांसोबत दुष्काळाचा मुद्दा येत्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://nmk.co.in/s/nmk-umed-msrlm-washim/8986/", "date_download": "2018-11-13T06:39:01Z", "digest": "sha1:PQGUFRY4AUJ5Y72K6GWS7SOKSN3VUXD5", "length": 8769, "nlines": 106, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - वाशीम येथे राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत विविध पदाच्या ७१ जागा - NMK.CO.IN", "raw_content": "\nवाशीम येथे राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत विविध पदाच्या ७१ जागा\nनवीन जाहिराती मागोवा प्रवेशपत्र निकाल\nवाशीम येथे राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत विविध पदाच्या ७१ जागा\nमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत जिल्हा/ तालुका अभियान कक्ष, वाशीम यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ७१ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nलेखापाल (आकाऊटंट) पदाची १ जागा\nशैक्षणिक पात्रता – वाणिज्य शाखेतील पदवी, MS-CIT किंवा समकक्ष कोर्स/ Tally आणि ३ वर्षे अनुभव आवश्यक.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय २५ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत.)\nप्रशासन सहायक पदाची १ जागा\nशैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि., MS-CIT किंवा समकक्ष कोर्स आणि ३ वर्षे अनुभव आवश्यक.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय २५ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत.)\nप्रभाग समन्वयक पदाच्या एकूण ४९ जागा\nशैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी किंवा बीएसडब्ल्यू/ एमएसडब्ल्यू/ बीएस्सी (Agree)/ पदव्युत्तर पदवी (ग्रामीण विकास/ व्यवस्थापन) आणि ३ वर्षे अनुभव आवश्यक.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय २५ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत.)\nप्रशासन/ लेखा सहाय्यक पदाच्या एकूण ६ जागा\nशैक्षणिक पात्रता – वाणिज्य शाखेतील पदवी, MS-CIT किंवा समकक्ष कोर्स, Tally आणि ३ वर्षे अनुभव.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय २५ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत.)\nडाटा एंट्री ऑपरेटर पदाच्या एकूण ७ जागा\nशैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण, मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि., MS-CIT किंवा समकक्ष कोर्स आणि ३ वर्षे अनुभव आवश्यक.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय २५ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत.)\nशिपाई पदाच्या एकूण ७ जागा\nशैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण आणि 3 वर्षे अनुभव आवश्यक.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय २५ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत.)\nनोकरीचे ठिकाण – वाशीम जिल्हा\nपरीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३७४/- रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी २७४/- आहे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ सप्टेंबर २०१८ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nअधिकृत NMK करिता NMK.CO.IN सर्च करा आणि इतरांना आवश्य सांगा\nहिंगोली येथे राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत विविध पदाच्या ६९ जागा\nराज्य कर्मचारी विमा महामंडळात सामाजिक सुरक्षा अधिकारी पदांच्या ५३९ जागा\nमहाराष्ट्र आदिवासी पब्लिक स्कूल विविध पदांच्या १६१ जागा (मुदतवाढ)\nठाणे येथे ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत विविध पदांच्या २६ जागा\nपालघर येथे ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत विविध पदांच्या ५७ जागा\nबुलढाणा येथे ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत विविध पदांच्या ९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-murder-crime-82378", "date_download": "2018-11-13T07:37:30Z", "digest": "sha1:O3DZGKZ25DEXVIMGWBFGBSIB5SEXQTJY", "length": 12773, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news murder crime मालकाच्या १० वर्षांच्या मुलाचा खंडणीसाठी खून | eSakal", "raw_content": "\nमालकाच्या १० वर्षांच्या मुलाचा खंडणीसाठी खून\nबुधवार, 15 नोव्हेंबर 2017\nमुंबई - पवईतील व्यावसायिकाच्या १० वर्षांच्या मुलाचे त्याच्या नोकराने आपल्या साथीदाराच्या मदतीने खंडणीसाठी अपहरण करून नंतर त्याची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आज दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.\nअमर सिंग (२०) आणि लालू सिंग (२१) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. पवई तुंगा परिसरात फॅब्रिकेशनचा व्यवसाय करणारे बबलू सिंग (३७) यांच्याकडे आरोपी अमर सिंग काम करीत होता. त्याने लालू सिंगच्या मदतीने बबलू यांचा मुलगा रितेशचे खंडणीसाठी अपहरण केले आणि अटकेच्या भीतीने भाईंदर येथे गळा दाबून त्याची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.\nमुंबई - पवईतील व्यावसायिकाच्या १० वर्षांच्या मुलाचे त्याच्या नोकराने आपल्या साथीदाराच्या मदतीने खंडणीसाठी अपहरण करून नंतर त्याची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आज दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.\nअमर सिंग (२०) आणि लालू सिंग (२१) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. पवई तुंगा परिसरात फॅब्रिकेशनचा व्यवसाय करणारे बबलू सिंग (३७) यांच्याकडे आरोपी अमर सिंग काम करीत होता. त्याने लालू सिंगच्या मदतीने बबलू यांचा मुलगा रितेशचे खंडणीसाठी अपहरण केले आणि अटकेच्या भीतीने भाईंदर येथे गळा दाबून त्याची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.\nमालकाच्या मुलाचे अपहरण केले, तर खंडणी सहज मिळेल, अशी अटकळ बांधून अमर सिंगने रितेशच्या अपहरणाचा कट शिजवला. त्यानुसार रविवारी त्याने रितेशला बोलावले आणि रिक्षात बसवून अंधेरी रेल्वेस्थानक गाठले. भाईंदर येथील लालू सिंगकडे त्याने रितेशला ठेवले. तोपर्यंत रितेशच्या आई-वडिलांनी रितेशचा शोध सुरू केला. त्यांनी अमर सिंगलाही रितेशविषयी विचारले. त्यामुळे तो घाबरला. मुलाला सोडून दिल्यास आपल्याला अटक होईल, या भीतीने त्याने रितेशचा खून केला, असे पोलिसांनी सांगितले.\nकॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या निधनाने नगर जिल्ह्यातील खंडकरी शेतकऱ्यांचा आवाज राज्य पातळीवर उठवून, त्यांना त्यांच्या जमिनी परत मिळवून देणारा एक...\nविकासाच्या वेगाला हवे सुविधांचे लॅंडिंग\nदेशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या...\nरिक्षातून महिलांची बॅग हिसकावून मोटरसायकलस्वार पसार\nमुंबई - विमानतळाकडे (टी-2) रिक्षाने जाणाऱ्या महिलेची बॅग चोरट्यांनी पळवली. याप्रकरणी पोलिसांनी काही रिक्षाचालकांची चौकशी केली आहे. ही महिला...\nगूळ प्रक्रियेच्या आधुनिक पद्धती\nआरोग्यासाठी गूळ उत्तम असून, त्याची लोकप्रियता वाढवण्यासाठी आधुनिक उत्पादने बाजारात आणणे आवश्यक आहे. आधुनिक उत्पादनामध्ये गुळाचे छोटे घन, द्रवरूप गूळ...\nलातूर - भजे तळण्यापासून फळे विकण्यापर्यंत, कपड्यांपासून कापडी बॅगांपर्यंत, मोबाईलपासून किराणा मालापर्यंतची विक्री शहरातील पदपथांवर (फुटपाथ)...\nसॉ मिलला फुकट जागा\nलातूर - तत्कालीन नगरपालिकेने खिरापत वाटावी तशा स्वतःच्या जागा वाटप केल्याने याचे परिणाम सध्याच्या महापालिकेला भोगावे लागत आहेत. मोक्‍याच्या ठिकाणच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7162-11-bodies-found-same-house-delhi", "date_download": "2018-11-13T07:18:01Z", "digest": "sha1:MMEAVLW63QDN4A6AZADE7IXV7CFAU54H", "length": 6815, "nlines": 138, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "राजधानीत उडाली खळबळ, एकाचं घरात 11 जणांचे मृतदेह... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nराजधानीत उडाली खळबळ, एकाचं घरात 11 जणांचे मृतदेह...\nदिल्लीतील बुराडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. या परिसरातील एकाच घरात तब्बल 11 जणांचे मृतदेह सापडल्याने एकचं खळबळ उडाली आहे. या मृतदेहांमध्ये 7 महिलांचा आणि 4 पुरुषांचा समावेश आहे, पोलिसांच्या माहितीनुसार 10 मृतदेहांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली होती तसेच त्यांचे हातही बांधलेले होते. तसेच ते सर्वजण फासावर लटकले होते.\nमिळालेल्या प्राथामिक माहितीनुसार मृत्यू झालेले सर्व जण एकाच कुटुंबातले आहेत. एकाचं घरात एकाचं कुटुंबातील 11 जणांचे मृतदेह सापडल्याने ही आत्महत्या असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nमात्र या 11 मृतदेहांमध्ये पोलिसांना 1 मृतदेह जमिनीवर पडलेला सापडला त्यामुळे ही सामुहिक आत्महत्या आहे की हत्याकांड आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.\nया परिसरात पोलिसांनी नाकाबंदी केली असून या प्रकारणाचा तपास सुरु आहे. या घटनेनं परिसरात भितीचं वातावरण पसरलं आहे.\nधुळ्यातील कुख्यात गुंड्याच्या हत्येचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद\n म्हणून पत्नीनेच शिवसेनेच्या कार्यकर्त्याला सुपारी देवून केली पतीची हत्या\nपत्नीची गळा आवळून पतीने स्वत:च्या हाताच्या नसा कापून घेतल्या\nतिचा गळा आवळून केली हत्या; मग दिला स्वत: चा जीव\nमध्य प्रदेशात पत्रकाराची निर्घृण हत्या\nसुपरहिरोचे जनक स्टेन ली यांचं निधन\n‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची धमाल, पाहा फोटो\n‘केदारनाथ’… ट्रेलर पाहून तुम्हाला ‘टायटॅनिक’ आठवला का\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\nपुरुष आणि तृतीयपंथीयांवर होणाऱ्या बलात्काराचं काय\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या\nआता फेसबुकवर तयार करा मजेशीर व्हिडीओ, फेसबुकचं नवं अॅप लाँच\n#MeToo प्रकरणी ‘कुक्कू’ ‘गायतोंडे’च्या पाठीशी\nहिवाळ्यात 'अशी' घ्या आरोग्याची काळजी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/subodh-bhaves-film-balgandharva-look-trail-photos-5979822.html", "date_download": "2018-11-13T06:26:57Z", "digest": "sha1:IMJSEVXVMBRZXIHDGKNZ2NUIACB3XC3E", "length": 8437, "nlines": 165, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Subodh Bhaves Film Balgandharva Look Trail Photos | B'day: सुबोधने साकारलेल्या या भूमिकेने घडविला मराठी चित्रपटात इतिहास, असा घडला 'बालगंधर्व'", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nB'day: सुबोधने साकारलेल्या या भूमिकेने घडविला मराठी चित्रपटात इतिहास, असा घडला 'बालगंधर्व'\nसुबोधने केलेल्या सर्वच भूमिका आतापर्यंत चांगल्याच गाजल्या आहेत.\nएन्टरटेनमेंट डेस्क - मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रगल्भ अभिनेता सुबोध भावे आज त्याचा 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. यासोबतच त्याचा 'काशीनाथ घाणेकर' हा सिनेमा दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर रिलीज झाला. प्रेकक्षकांची या चित्रपटाला चांगली पसंती मिळतेय. यामधील त्याती घाणेकरांची भूमिका चांगली गाजतेय. सुबोधने केलेल्या सर्वच भूमिका आतापर्यंत चांगल्याच गाजल्या आहेत. त्यात बालगंधर्वचे नाव घेतले जाणार नाही असे होऊच शकत नाही. आज आपण ताच्या बालगंधर्वमधील भूमिकेविषयी सविस्तर जाणुन घेऊया. स्त्रीरुपात आतापर्यंत इतके सुंदर कोणीच दिसू शकणार नाही इतका सुरेख सुबोध भावे त्या चित्रपटात दिसला होता. असा मिळाला होता चित्रपट...\nसुबोध असा बनला बालगंधर्व...\nफोटोग्राफर अतुल शिधाये यांनी याबाबतीत एक आठवण सांगितली आहे. त्यांनी म्हटले, \"एके दिवशी अचानक सुबोध भावेचा मला फोन आला आणि त्याने एक्सपिरीमेंटल फोटोशूट करायचे आहे असे सांगितले. सुबोध म्हटला, मी माझा पर्सनल मेकअप आर्टीस्ट आणि संयोगिता भावे कॉश्च्युम्स आणि ज्वेरली अरेंज करणार आहे. तु मला फक्त झटपट काही फोटोज् काढून दे. ते फोटो मी नितीन देसाई यांना दाखवणार आहे कारण ते बालगंधर्व यांच्या आयुष्यावर एक चित्रपट बनवत आहेत. हे संभाषण झाल्यावर एका तासातच सुबोध त्याच्या टीमसह आला आणि काही फोटोज् घेऊन तो गेला.\" हे फोटोज् जर आता पाहिले तर खरोखरीच नितीन यांनी सुबोधची केलेली निवड किती योग्य होते ते कळते.\nसुबोधला बालगंधर्व या चित्रपटातील भूमिकेसाठी 2012 साली झी गौरव पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि 2011 साली मिफ्ता येथे सर्वोत्कृष्ट अभिनेता असा पुरस्कार मिळाला.\n(सर्व फोटो- अतुल शिधाये, फेसबुक)\nपुढच्या स्लाईडवर पाहा, फोटोग्राफर अतुल शिधाये यांनी सुबोधचे केलेले फोटोशूट...\n‘मी पण सचिन’ 1 फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर, पोस्टर रिलीज\nआज्या, विक्या, राहुल्या अन् शितली.. 'लागिरं..' मधल्या या सर्वांची खरी नावे आहेत अशी\n...अखेर अभिनेते भाऊ कदम यांनी मागितली आगरी, कोळी समाजाची माफी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/technology-2/new-power-bank-for-charging-phone-quick-274750.html", "date_download": "2018-11-13T07:36:12Z", "digest": "sha1:ABF726INX7RRDQQ34RQ2YBN4IQXVAHJX", "length": 3974, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - फोन कनेक्ट करताच फुल चार्ज करणारा पाॅवर बँक–News18 Lokmat", "raw_content": "\nफोन कनेक्ट करताच फुल चार्ज करणारा पाॅवर बँक\nहा पाॅवर बँक अँड्रॉइड आणि आईफोनला कनेक्ट करता येतो. याची किंमत 45 डॉलर्स म्हणजेच 2900 रुपये आहे.\n20 नोव्हेंबर : आताच्या तंत्रज्ञानाच्या युगात आपला फोन खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यात जर त्याची चार्जिंग संपलं तर मग झालंच पण यावर उपायही खूप आहेत. असाच एक उपाय म्हणजे पाॅवर बँक. त्यातही आता जर फोन कनेक्ट करताच जर चार्ज झाला तर पण यावर उपायही खूप आहेत. असाच एक उपाय म्हणजे पाॅवर बँक. त्यातही आता जर फोन कनेक्ट करताच जर चार्ज झाला तरहोय, इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या टेस्ला कंपनीने आता एक नवा पाॅवर बँक बाजारात आणला आहे. या पाॅवर बँकचं खास वैशिष्ट्य म्हणजे आपण या पाॅवर बँकला फोन कनेक्ट करताच तो पूर्ण चार्ज होतो. हा पाॅवर बँक अँड्रॉइड आणि आईफोनला कनेक्ट करता येतो. याची किंमत 45 डॉलर्स म्हणजेच 2900 रुपये आहे. हा पाॅवर बँक विकत घेतल्यास त्याच्याबरोबर युएसबी, माइक्रो युएसबी आणि अॅप्पल लाइटनिंग कनेक्शन मिळेल.या पाॅवर बँकची काय आहेत वैशिष्ट्य\n- यात एक सिंगल 18650 सेल वापरण्यात आला आहे.- दिसायला इतर पाॅवर बँकसारखाच आहे पण सगळ्यात जास्त क्षमता या टेस्लाने बनवलेल्या पाॅवर बँकमध्ये आहे.- हा पावर बँक खूप पातळ आणि छोटा आहे त्यामुळे आपण त्याला कोणत्याही ठिकाणी घेऊन जाऊ शकतो.\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nसामन्यादरम्यान हरमनप्रीत कौरने बेशुद्ध झालेल्या मुलीला उचलले VIDEO VIRAL\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/category/special-program/", "date_download": "2018-11-13T07:27:42Z", "digest": "sha1:44SLIDUNLBKC2TWUI34WBFN357FEX342", "length": 9714, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Special Program News in Marathi: Special Program Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat", "raw_content": "\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nVIDEO VIRAL- मॅरेथॉनमध्ये धावताना फ्रॅक्चर झाला पाय, रक्ताळलेल्या गुडघ्यांवर चालत दिली बॅटन\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\nMorning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\n14 वर्षाच्या मुलापासून ते शिवसेना नेत्याच्या भाच्यापर्यंत, मुंबईत 11 दिवसात 8 हत्या\n'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'\nVIDEO: मुंबईत दहशत, भर चौकात पत्नीसमोर पतीवर वार करून केली हत्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nनोव्हेंबर महिन्यात लाँच होणार हे 5 टॉप स्मार्टफोन\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\nICC Women's World T20 : भारतीय महिला टीमने पाकचा उडवला धुव्वा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nनलेश पाटील यांच्या कवितांचा कार्यक्रम - हिरवं भान\nकार्यक्रम Jul 23, 2017 क्राईम टाईम -भाग 74\nव्हिडिओ Feb 11, 2017 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस IBN लोकमतमध्ये\nव्हिडिओ Dec 4, 2016 क्राईम टाइम भाग-51\nकवीमनाचा जवान मनोज ठाकूरशी न्यूजरूम चर्चा\nराज ठाकरेंची संपूर्ण मुलाखत\nमुलगा आहे म्हणून...(भाग 1)\nमुलगा आहे म्हणून...(भाग 2)\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nVIDEO VIRAL- मॅरेथॉनमध्ये धावताना फ्रॅक्चर झाला पाय, रक्ताळलेल्या गुडघ्यांवर चालत दिली बॅटन\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87/photos/", "date_download": "2018-11-13T06:42:06Z", "digest": "sha1:PIK4TDCUVWYDH2CGOM3Z4SZVMMWTHIX7", "length": 10351, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुणे- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\nMorning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nVIDEO : पोलीस अधिकाऱ्यावर महिलेने उगारला हात, व्हिडिओ व्हायरल\n14 वर्षाच्या मुलापासून ते शिवसेना नेत्याच्या भाच्यापर्यंत, मुंबईत 11 दिवसात 8 हत्या\n'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'\nVIDEO: मुंबईत दहशत, भर चौकात पत्नीसमोर पतीवर फिरवला चाकू\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nआम्ही डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करत आहोत : मुकेश अंबानी\n#ChattisgarhElections : मतदान केंद्राचा आँखो देखा हाल; 'या' सिनेमाची येईल आठवण\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nVideo : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nनोव्हेंबर महिन्यात लाँच होणार हे 5 टॉप स्मार्टफोन\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\nICC Women's World T20 : भारतीय महिला टीमने पाकचा उडवला धुव्वा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nपुण्यातील होर्डिंग दुर्घटनेचे भीषण PHOTOS\nउजव्या मुठा कालव्याला भगदाड, पुण्यात अनेक भागात पाणीच पाणी\nPHOTOS: पुण्यात 'आवाज वाढीव DJ तुला आईची शपथ हाय'\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : पुण्यात साजरा झाला चक्क कोंबड्याचा वाढदिवस\nPHOTOS: मुंबई-पुणे एक्सप्रेसवर कारचा भीषण अपघात, 4 जण जखमी\nमुंबई-पुणे एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडी, कोकणात जाण्याआधी जाणून घ्या LATEST UPDATE\nBharat Bandh : मुंबई, पुणे, दिल्ली बंदची स्थिती\nफोटो गॅलरी Sep 6, 2018\nPHOTOS : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेजवळ एकूण 10 गाड्यांचा विचित्र अपघात\nकोण आहेत वरवर राव\nऐ भाई जरा देख के चलो...नाहीतर कंबरडं मोडेल \nमराठा आंदोलक घुसले थेट हिंजवडी आयटी पार्कच्या ऑफिसमध्ये, केली दमबाजी\nमहाराष्ट्र Aug 7, 2018\nPHOTOS : पुण्यात चार गाड्यांचा विचित्र अपघात\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/uddhav-thackery/all/page-7/", "date_download": "2018-11-13T06:43:11Z", "digest": "sha1:QTKORY2FPEF7XEWEOILTNDWXC63A6XWV", "length": 10117, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Uddhav Thackery- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\nMorning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nVIDEO : पोलीस अधिकाऱ्यावर महिलेने उगारला हात, व्हिडिओ व्हायरल\n14 वर्षाच्या मुलापासून ते शिवसेना नेत्याच्या भाच्यापर्यंत, मुंबईत 11 दिवसात 8 हत्या\n'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'\nVIDEO: मुंबईत दहशत, भर चौकात पत्नीसमोर पतीवर फिरवला चाकू\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nआम्ही डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करत आहोत : मुकेश अंबानी\n#ChattisgarhElections : मतदान केंद्राचा आँखो देखा हाल; 'या' सिनेमाची येईल आठवण\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nVideo : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nनोव्हेंबर महिन्यात लाँच होणार हे 5 टॉप स्मार्टफोन\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\nICC Women's World T20 : भारतीय महिला टीमने पाकचा उडवला धुव्वा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nघ्या निवडणुका आम्ही परिवर्तनासाठी तयार -उद्धव ठाकरे\nभाजप नको म्हणून हात पुढे केला होता, आता विषय संपला -राज ठाकरे\nकोणता हा झेंडा घेऊ हाती \nकुणाशीही युती करणार नाही, उद्धव ठाकरेंकडून 'टाळी' नाहीच \nयुती तुटली, सेना स्वबळावर लढणार ; उद्धव ठाकरेंची घोषणा\n'साहेब बोलायचे आणि करुन दाखवायचे'\n26 तारखेनंतर खरा अंक सुरू होईल -उद्धव ठाकरे\nउद्धव जे बोलता ते करुन दाखवत नाही -नारायण राणे\nपाचशे स्कवेअर फुटापर्यंतच्या घरांना कर माफ, उद्धव ठाकरेंचा वचननामा\nनिवडणुका होईपर्यंत अर्थसंकल्प सादर करू नका -उद्धव ठाकरे\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida/sports-news-fernando-verdasco-tennis-102469", "date_download": "2018-11-13T07:35:32Z", "digest": "sha1:K2Q6FRHEARM3KETZIHD647AGXR74QJCS", "length": 11833, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news Fernando Verdasco tennis अनुभवी फर्नांडो व्हेर्डास्कोचा तिसऱ्या मानांकित दिमित्राववर विजय | eSakal", "raw_content": "\nअनुभवी फर्नांडो व्हेर्डास्कोचा तिसऱ्या मानांकित दिमित्राववर विजय\nसोमवार, 12 मार्च 2018\nइंडियन वेल्स - स्पेनच्या अनुभवी फर्नांडो व्हेर्डास्को याने आपल्या ताकदवान सर्व्हिसच्या जोरावर इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत सनसनाटी निकालाची नोंद केली. त्याने तिसऱ्या मानांकित ग्रिगॉर दिमित्रावचा ७-६(७-४), ४-६, ६-३ असा पराभव केला.\nव्हेर्डास्कोने कारकिर्दीत दुसऱ्यांदाच दिमित्राववर विजय मिळविला. त्याने १२ बिनतोड सर्व्हिस केल्या. यातील सहा सर्व्हिस या निर्णायक तिसऱ्या सेटमधील होत्या. पाचव्या मानांकित डॉमिनिक थिएमने ग्रीकच्या युवा स्टेफॅनोस सिट्‌सीपास याचे आव्हान ६-२, ३-६, ६-३ असे मोडून काढले. केविन अँडरसन, फॅबिओ फॉग्निनी, अल्बर्ट रामोर विनोलास यांनीही विजय मिळविले.\nइंडियन वेल्स - स्पेनच्या अनुभवी फर्नांडो व्हेर्डास्को याने आपल्या ताकदवान सर्व्हिसच्या जोरावर इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत सनसनाटी निकालाची नोंद केली. त्याने तिसऱ्या मानांकित ग्रिगॉर दिमित्रावचा ७-६(७-४), ४-६, ६-३ असा पराभव केला.\nव्हेर्डास्कोने कारकिर्दीत दुसऱ्यांदाच दिमित्राववर विजय मिळविला. त्याने १२ बिनतोड सर्व्हिस केल्या. यातील सहा सर्व्हिस या निर्णायक तिसऱ्या सेटमधील होत्या. पाचव्या मानांकित डॉमिनिक थिएमने ग्रीकच्या युवा स्टेफॅनोस सिट्‌सीपास याचे आव्हान ६-२, ३-६, ६-३ असे मोडून काढले. केविन अँडरसन, फॅबिओ फॉग्निनी, अल्बर्ट रामोर विनोलास यांनीही विजय मिळविले.\nयुद्धविरोधी दिन साजरा करण्यासाठी पॅरिसमध्ये जमलेल्या जगभरातील नेत्यांमधील शह-काटशहामुळे नको त्या शंका उपस्थित झाल्या आहेत. पहिल्या महायुद्धाच्या...\nकॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या निधनाने नगर जिल्ह्यातील खंडकरी शेतकऱ्यांचा आवाज राज्य पातळीवर उठवून, त्यांना त्यांच्या जमिनी परत मिळवून देणारा एक...\nप्रतिक मारेकऱ्यांना फाशी झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हत्येच्या घटनाचे प्रमाण वाढले असून, प्रतिक आपल्या कुटुंबातला मुलगा आहे. त्याच्या...\nशिंदेमध्ये विहिरीत आढळला बिबट्या\nनाशिक रोड - नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे गावातील झाडे मळ्यातील दिनकर खाडे यांच्या विहिरीत रविवारी (ता. ११) दुपारी एकच्या सुमारास विहिरीत बिबट्याचा...\nअजेय भारत... अटल भाजप... अस्वस्थ भाजप...\n\"अजेय भारत'चा नारा देत आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा देश पादाक्रांत करायला निघालेल्या भाजपने विजयासाठी \"अटल' निर्धार केलाय. त्यादृष्टीने पक्षाचे \"...\nगोटेंच्या आव्हानापुढे महाजनांची कसोटी\nळे ः आमदार आणि स्थानिक दोन मंत्र्यांमधील वादाचा परिणाम येथील महापालिका निवडणुकीवर होऊ नये, परिवर्तनातून सत्ता पक्षाच्या ताब्यात यावी म्हणून भाजपने \"...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/no-alliance-shiv-sena-says-bjp-21863", "date_download": "2018-11-13T07:55:15Z", "digest": "sha1:ZJ6YIC7SGBIXXUSWYADDW4SZAP6V6G4X", "length": 19680, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "no alliance with shiv sena, says bjp शिवसेनेशी युती नकोच! - भाजप आमदार | eSakal", "raw_content": "\nमंगेश कोळपकर ः सकाळ वृत्तसेवा\nसोमवार, 19 डिसेंबर 2016\nपुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती होणार की नाही, याबद्दल सध्या अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. शहरात भाजपची ताकद वाढलेली असल्यामुळे युती करण्याची गरज नाही, असा आग्रही सूर भाजपमधील काही आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी लावला आहे तर, समाधानकारक जागांसाठी शिवसेनेचा आग्रह आहे.\nआमदार मेधा कुलकर्णी यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली असून भाजपच्या इतर दोन आमदारांनीही युतीची गरज नसल्याचे मत नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर व्यक्त केले आहे.\nपुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती होणार की नाही, याबद्दल सध्या अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. शहरात भाजपची ताकद वाढलेली असल्यामुळे युती करण्याची गरज नाही, असा आग्रही सूर भाजपमधील काही आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी लावला आहे तर, समाधानकारक जागांसाठी शिवसेनेचा आग्रह आहे.\nआमदार मेधा कुलकर्णी यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली असून भाजपच्या इतर दोन आमदारांनीही युतीची गरज नसल्याचे मत नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर व्यक्त केले आहे.\nमहापालिका निवडणुकीसाठी युती करायची किंवा नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, स्थानिक पातळीवरील निर्णय घेण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शिफारस करावी त्यानंतर वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल, असे दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले आहे. त्यानुसार भाजप-शिवसेनेमध्ये चर्चेची फेरी येत्या चार-आठ दिवसांत सुरू होईल, असे दोन्ही पक्षांतील सूत्रांनी सांगितले. शिवसेना किमान 62 जागांवर दावा करणार असल्याचेही पक्षाकडून सांगितले जात आहे. भाजपने उर्वरित 100 जागांत आयात उमेदवार, रिपब्लिकन पक्षाच्या इच्छुकांना संधी द्यावी, अशा आशयाचा शिवसेनेचा फॉर्म्युला आहे. याशिवाय प्रभागनिहाय परिस्थितीवरही उमेदवार निश्‍चित करू, असेही त्यांचे म्हणणे आहे.\nप्रभाग पद्धतीने निवडणूक होणार असल्यामुळे पक्षीय पातळीवर मतदान होईल, असा भाजपचा होरा आहे. त्यामुळे भाजपकडे यंदा इच्छुकांची संख्या वाढली आहे. नगर परिषदांच्या निवडणुकांतही भाजपला मिळालेल्या मतांमुळे शहरातील भाजपचा हुरूप वाढला आहे. आठही विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या आमदारांनी त्यांच्या-त्यांच्या भागातील प्रभागांवर लक्ष केंद्रित केले असून त्यानुसार इच्छुकांमधून उमेदवारांची शिफारस करण्यासाठी ते याद्या तयार करीत आहेत.\nशिवसेनेने शहरस्तरावर प्रभागनिहाय बैठका घेतल्या आहेत. पक्षाचे चिन्ह प्रत्येक प्रभागात पोचले पाहिजे, या भूमिकेबरोबरच सेनेचे उमेदवार विजयी होण्याची शक्‍यता असलेल्या ठिकाणी अधिक लक्ष केंद्रित करण्याची व्यूहरचना सेनेने केली आहे.\nकोथरूड, कसबा आणि पर्वतीमध्ये भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठी असून पाच मतदारसंघांतून विरोधी पक्षांतून काही उमेदवार भाजपमध्ये येत आहेत. त्यामुळे युती करायची असेल तर, दोन्ही पक्षांना इच्छुकांची समजूत घालावी लागणार आहे.\nकोथरूड ठरणार कळीचा मुद्दा\nमहापालिकेच्या गेल्या निवडणुकीवेळी युतीच्या जागा वाटपात कोथरूड विधानसभा मतदारसंघातील जागांवर कमालीचा वाद झाला होता. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपला प्रचंड मताधिक्‍य मिळाले आहे. त्यामुळे मताधिक्‍य मिळालेल्या प्रभागांतील जागा शिवसेनेला का सोडायच्या, असा प्रश्‍न भाजपचे काही निष्ठावान करीत आहेत.\n...म्हणून भाजपला युती नको\nयुती झाली तर, शिवसेनेला किमान 30 टक्के जागा द्याव्या लागतील. अन्य पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या इच्छुकांना किमान 20 टक्के जागा द्यावा लागतील. तसेच रिपब्लिकन पक्ष व घटक पक्षालाही पाच टक्के जागा द्याव्या लागतील. त्यामुळे भाजपच्या निष्ठावान उमेदवारांसाठी एकूण जागांपैकी 45 टक्केच जागा शिल्लक राहतात. सर्वच प्रभागांतील इच्छुकांची संख्या लक्षात घेतली तर, 45 टक्के जागांवर कार्यकर्त्यांचे समाधान कसे करायचे, हा प्रश्‍न आहेच. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर भाजपने स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवावी आणि निवडणुकीनंतर शिवसेनेबरोबर युती करावी, असे एक खासदार, काही आमदार आणि शहर स्तरावरील पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याबाबत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही त्यांनी म्हणणे मांडले आहे.\nगेल्या महापालिका निवडणुकीपेक्षा भाजपची ताकद शहरात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील मतदानावरूनही ते दिसून आले आहे. महापालिकेत भाजपचा महापौर होणार असल्याचे निवडणुकीच्या काही सर्वेक्षणातूनही दिसून आले आहे. त्यामुळे पक्षाने शिवसेनेशी युती करण्याची काहीही गरज नाही, अशी भूमिका आम्ही पक्षाकडे मांडली आहे. या भूमिकेला अनेक आमदार, नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनाही पाठिंबा दिला आहे.\nयुतीची भाजपला गरज नाही.\n- मेधा कुलकर्णी, आमदार\nप्रतिक शिवशरणच्या हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार : प्रकाश आंबेडकर\nब्रह्मपुरी (सोलापुर) - माचणूर (ता. मंगलवेढा) येथील प्रतिक शिवशरण या निष्पाप लहान बालकाचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. तसेच ही हत्या नसून एक...\nमहापालिकेचे भंगार कोठार ‘फुल’\nपिंपरी - महापालिकेच्या भंगार साहित्याच्या लिलाव प्रक्रियेला विलंब होत असल्याने नेहरूनगर कोठार पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे विविध विभागांकडील...\nआयुक्तालयासाठी केवळ ४२ वाहने\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाचे क्षेत्रफळ ५१८ चौ. किलोमीटर आहे, तर पुणे आयुक्‍तालय त्यापेक्षा कमी आहे. पिंपरीत नवीन आयुक्‍तालयासाठी...\nमतदारांत जनजागृती करा - सुनील अरोरा\nपुणे - आगामी निवडणूकप्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणुकीशी संबंधित, तसेच ‘ईव्हीएम’ आणि ‘व्हीव्हीपॅट’ मशीनबाबत सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्तम...\nपुणे महापालिकेची १५ टीएमसी पाण्याची मागणी\nपुणे - पुणे शहराला पंधरा टीएमसी पाणी द्यावे, या मागणीसंदर्भात महापालिकेने राज्य जलसंपदा नियामक प्राधिकरणासमोर बाजू मांडली आहे. या मागणीच्यासंदर्भात...\n#PMRDAIssue अनधिकृत बांधकामांना दिलासा\nपुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत कपात केली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/1992-ajit-pawar-on-blue-whale-game", "date_download": "2018-11-13T06:39:50Z", "digest": "sha1:GPRG2TGQQ2U7VW4RHSVTZ5JJ7AY35K74", "length": 6063, "nlines": 140, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "अजित पवारांनी विधानसभेत मांडला ब्ल्यू व्हेल गेमचा मुद्दा - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअजित पवारांनी विधानसभेत मांडला ब्ल्यू व्हेल गेमचा मुद्दा\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nब्ल्यू व्हेल गेमनं मुंबईत एका मुलाचा बळी घेतला आहे. ब्ल्यू व्हेल गेमचा धोका त्यामुळे आणखीनच गंभीर होत चालला आहे. हा जीवघेणा गेम कसा थांबवता येईल यावर\nकेंद्राशी चर्चा करु. त्यानंतर या गेमवर कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिले.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडला होता. ब्ल्यू व्हेल गेमच्या वेडापायी अंधेरीत मनप्रीत सिंग या 14 वर्षाच्या मुलानं इमारतीवरुन उडी\nमारत आत्महत्या केली होती.\nपीक विमा अर्ज भरण्याची मुदत 10 ऑगस्टपर्यंत करा- अजित पवार यांची विधानसभेत मागणी\n... तर वाट लागेल असं म्हणत अजित पवारांनी सभागृहाला दाखवली अंडी\nअजित पवारांच्या सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहारांची कसून चौकशी करा – उच्च न्यायालय\nअधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृह बंद पाडणार – अजित पवार\n...म्हणून अजित पवारांनी घेतली जखमी शेतकऱ्यांची भेट\nसुपरहिरोचे जनक स्टेन ली यांचं निधन\n‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची धमाल, पाहा फोटो\n‘केदारनाथ’… ट्रेलर पाहून तुम्हाला ‘टायटॅनिक’ आठवला का\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\nपुरुष आणि तृतीयपंथीयांवर होणाऱ्या बलात्काराचं काय\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या\nआता फेसबुकवर तयार करा मजेशीर व्हिडीओ, फेसबुकचं नवं अॅप लाँच\n#MeToo प्रकरणी ‘कुक्कू’ ‘गायतोंडे’च्या पाठीशी\nहिवाळ्यात 'अशी' घ्या आरोग्याची काळजी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://mahitisagar.com/0927.php", "date_download": "2018-11-13T06:57:33Z", "digest": "sha1:FKQ6E2BB4MQI2KBIXEXQUH3SIWBJ32YB", "length": 5231, "nlines": 53, "source_domain": "mahitisagar.com", "title": " २७ सप्टेंबर : जागतिक पर्यटन दिन, राष्ट्रीय ग्रंथालय दिन", "raw_content": "दिनविशेष : २७ सप्टेंबर : जागतिक पर्यटन दिन\nहा या वर्षातील २७० वा (लीप वर्षातील २७१ वा) दिवस आहे.\n: तालिबानने अफगाणिस्तानातील काबूल शहर जिंकले. राष्ट्राध्यक्ष बुर्‍हानुद्दीन रब्बानी यांनी पलायन केले तर मोहम्मद नजीबुल्लाह यांना भर चौकात फाशी देण्यात आले.\n: सिएरा लिओनचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश\n: मिहीर सेन हा इंग्लिश खाडी पार करणारा पहिला आशियाई जलतरणपटू बनला.\n: दुसरे महायुद्ध – बर्लिन येथे जर्मनी, जपान व ईटली या देशांत त्रिपक्षीय तह झाला.\n: डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.\n: मेक्सिकोला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n: लक्ष्मीपती बालाजी – क्रिकेटपटू\n: ब्रॅन्डन मॅककलम – न्यूझीलंडचा क्रिकेटपटू\n: गेव्हिन लार्सन – न्यूझीलंडचा क्रिकेटपटू\n: यश चोप्रा – चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते (मृत्यू: २१ आक्टोबर २०१२)\n: वामनराव देशपांडे – संगीत समीक्षक (मृत्यू: \n: लुई (तेरावा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: १४ मे १६४३)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n: महेन्द्र कपूर – पार्श्वगायक (जन्म: ९ जानेवारी १९३४ - अमृतसर)\n: शोभा गुर्टू – शास्त्रीय गायिका (जन्म: ८ फेब्रुवारी १९२५)\n: डॉ. मेबल आरोळे – रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहुद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका (जन्म: २६ डिसेंबर १९३५)\n: अनुताई वाघ – समाजसेविका (जन्म: १७ मार्च १९१०)\n: तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री – रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ३ फेब्रुवारी १९००)\n: एस. आर. रंगनाथन – भारतीय गणितज्ञ व ग्रंथालयशास्त्रतज्ञ (जन्म: १२ ऑगस्ट १८९२)\n: शिवराम महादेव परांजपे – ’काळ’ कर्ते, विद्वान, वक्ते, लेखक, स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार (जन्म: २७ जून १८६४)\n: राजा राम मोहन रॉय – समाजसुधारक, धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक, कन्याविक्रय, कन्याहत्या, बालविवाह इ. चालींमधून स्त्रीला मुक्त करण्यासाठी त्यांनी आंदोलन उभारले. (जन्म: २२ मे १७७२)\n सूचना / तक्रारी / प्रतिक्रिया / माहिती देण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/36847/by-subject/14/18158", "date_download": "2018-11-13T08:09:13Z", "digest": "sha1:VWJJRGY7SBYSJO6V2AFBE3VVO7YA6MYS", "length": 3162, "nlines": 71, "source_domain": "www.maayboli.com", "title": "bhuibavada | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /प्रकाशचित्रण /गुलमोहर - प्रकाशचित्रण विषयवार यादी /शब्दखुणा /bhuibavada\nज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, ३४३ वा श्रीशिवराज्याभिषेक सोहळा २०१६ (१८ जून २०१६) लेखनाचा धागा गणेश पावले 10 Mar 28 2017 - 1:57am\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://awesummly.com/news/7634842/", "date_download": "2018-11-13T06:55:43Z", "digest": "sha1:ZHZKOXW4N4XZYCIZYJOMCOUKDBRY4X2F", "length": 2418, "nlines": 37, "source_domain": "awesummly.com", "title": "हृदयाची काळजी घेणारे हिरवे वाटाणे | Awesummly", "raw_content": "\nहृदयाची काळजी घेणारे हिरवे वाटाणे\nहिरव्या वाटण्यांमध्ये व्हिटामीन 'के' भरपूर प्रमाणात असते. यामुळे हाडे मजबूत होतात. हे व्हिटामीन ऑस्टियोपोरोसिस च्या विरोधात चांगले काम करते. एकूणच हिरवे वाटाणे एक पॉवर बुस्टरसारखे काम करते आणि चांगले आरोग्य राखण्याच्या दृष्टीने उपयोगी खाद्य आहे. २) कोलेस्टेरॉल दूर ठेवते:- हिरव्या वाटण्यात शरीरातील कोलेस्टेरॉल वाढू न देणारे आरोग्यदायी घटक असतात. हिरव्या वाटाण्यात शरीरात ट्रायग्लिसरीन कमी करणारे गुण असतात. आणि याच्या नियमित सेवनाने कोलेस्टेरॉलचे प्रमाण संतुलित राहते. शरीरातील अनेक व्याधीही वाटाण्याच्या नियमित सेवनाने दूर होतात. ३) हृदयाची काळजी घेते:- हिरव्या वाटाण्यांच्या नियमित सेवनाने हृदयविषयक समस्याही दूर होतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/3/24/Article-on-Hunger-Deprivation-in-Venezuela-by-Sonali-Raskar.html", "date_download": "2018-11-13T06:50:22Z", "digest": "sha1:TN6SOZP2KFEGEKGRL3PP5GTVTW7QF3RG", "length": 9243, "nlines": 10, "source_domain": "mahamtb.com", "title": " अशी झाली अधोगती अशी झाली अधोगती", "raw_content": "\nदेशा-विदेशामध्ये ’विकासाची गंगा’ सर्व स्तरापर्यंत पोहोचविण्याची आश्वासने दिली जात असली तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती काही वेगळं चित्र दर्शवते. ज्या गोष्टींमध्ये आपण प्रगती, विकास केला आहे, निव्वळ त्याच्याकडे लक्ष ठेवण्यापेक्षा आपण कुठं कमी पडत आहोत, कोणत्या समस्यांचा निपटारा करण्यामध्ये अपयशी ठरलो आहोत याचा विचार करण्याची गरज आहे. भारताबरोबरच देश-विदेशामध्ये आज अन्नाचा तुटवडा भासत आहे. याचं ताजं उदाहरण द्यायचं झालं तर दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात असलेल्या व्हेनेझ्युएलाचं देता येईल. नुकताच तीन विद्यापीठांनी अन्नटंचाई, उपासमारीसंदर्भात संशोधन करून एक अहवाल सादर केला. या अहवालानुसार देशातील गरिबी आणि भूकबळींच्या संख्येत यावर्षी वाढ झाली आहे.\nव्हेनेझ्युएलाच्या ६० टक्के नागरिकांमधून करण्यात आलेल्या संशोधनानुसार या लोकांकडे पुरेसा पैसा नसल्याने ते अन्नधान्याची खरेदी करू शकत नाहीत. ज्यामुळे या लोकांना अन्न न मिळाल्याने गेल्या तीन महिन्यांपासून ते दिवसातील एक वेळ उपाशी राहत आहेत. ज्याचा येथील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला आहे. विद्यापीठांनी देशातील २० ते ६५ वयोगटांतील नागरिकांच्या वजनाची तपासणी केली. त्यात पुरेशा जेवणाच्या अभावामुळे त्याचे आठ किलो वजन कमी झाले आहे. व्हेनेझ्युएलामध्ये सध्या लोकांच्या जीवनमरणाचा संघर्ष सुरू आहे. देशावर आलेल्या मोठ्या आर्थिक संकटामुळे तसेच अन्नधान्याच्या कमतरतेमुळे येथील नागरिकांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. व्हेनेझ्युएलामध्ये अन्नाच्या कमतरतेतून बळी पडणार्‍यांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी तिथल्या नागरिकांनी शेजारच्या देशांमध्ये स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. या मानवनिर्मित अन्नाच्या दुष्काळाचा फटका प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना बसला आहे. ज्यामुळे येथील प्राण्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. परंतु, राष्ट्रीय प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना इथल्या स्थानिकांसारखे स्थलांतर करता येत नसल्याने प्राण्यांची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. झुलिया प्राणी संग्रहालयातील काही दुर्मीळ प्राण्यांचे फोटो प्रकाशित झाले असून त्याचे कुपोषण स्पष्टपणे दिसून येत आहे. यामध्ये बंगाल टायगर, चित्ता यासोबतच दक्षिण अमेरिकेतील पक्ष्यांचाही समावेश आहे. देशातील प्राण्यांच्या हक्कासाठी काम करणार्‍या संस्थांच्या माहितीनुसार मोठ्या प्राण्यांच्या अन्नाची गरज भागविण्यासाठी संग्रहालयातीलच बदक, डुक्कर, शेळी यांसारख्या प्राण्यांचा बळी दिला जात आहे. खरंतर व्हेनेझ्युएलामध्ये पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. आधीचं चित्र काही वेगळं होतं.\n१९९९ मध्ये अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर डाव्या विचारांचे ह्युगो चावेझ यांनी देशात अनेक कल्याणकारी योजना राबविल्या होत्या. तेल-इंधनाचे उत्पन्न हा देशाचा मुख्य मिळकत स्रोत होता. कल्याणकारी धोरणांमुळे व्हेनेझ्युएलाच्या सामाजिक निर्देशांकात सुधारणा झाली होती. इतर क्षेत्रांमध्ये प्रगती केल्याने लोकांचे जीवनमान बर्‍यापैकी उंचावले होते. आपल्या समाजवादी विचारसरणीमुळे ’गरीबांचे हिरो’ म्हणून ओळखले जाणारे व्हेनेझ्युएलाचे राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेझ यांचे कर्करोगामुळे २०१३ मध्ये निधन झाले. तब्बल १४ वर्षं त्यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली होती. तेलाच्या बळावर व्हेनेझ्युएलाला ताठ मानेने चालण्यास मदत करणार्‍या ह्युगो चावेझ यांच्या निधनानंतर तिकडची राजकीय, सामाजिक स्थिती खालावली. तेलाच्या घटत्या किमती आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मडुरो यांच्याविरोधात असणार्‍या तीव्र असंतोषामुळे सगळी घडी विस्कटली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये कच्च्या तेलाच्या किमती कोसळल्यामुळे व्हेनेझ्युएलाच्या अर्थव्यवस्थेचा कणाच मोडला आहे. व्हेनेझ्युएलाचे अंतर्गत राजकारण, वाढती महागाई, बेसुमार वाढलेली बेकारी आणि असंतोषामुळे त्याचा थेट परिणामी देशाच्या प्रगतीवर झाला आणि ते अधोगतीकडे प्रवास करू लागले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/article-on-handloom-industry-in-maharashtra/", "date_download": "2018-11-13T06:26:03Z", "digest": "sha1:LZU3NGA6JK42SQ7IBXUWEE3EEOMKBNBM", "length": 29012, "nlines": 264, "source_domain": "www.saamana.com", "title": "यंत्रमागाची धडधड तेलंगणाच्या वाटेवर | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nमुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर तेल गळती, वाहनं घसरली\nराफेल प्रकरणी ‘दसॉल्ट एव्हिएशन’च्या सीईओंचा मोठा दावा, राहुल गांधींचे आरोप फेटाळले\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी…\nछत्तीसगडमध्ये निवडणूक हिंसाचार; चकमकीत पाच कमांडो जखमी\nस्पायडरमॅन, हल्कच्या जन्मदात्याचे निधन\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nहिंदुस्थानातील फेक न्यूजचा प्रसार हा राष्ट्रभक्तीच्या मोहिमेचा एक भाग\nजपानची चालकरहित बुलेट ट्रेन अतिसुसाट\nधूळफेक करत उत्तर कोरियाची अण्वस्त्र मोहीम सुरुच; 16 मिसाइल केंद्रांची स्थापना\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nतरुणांना लग्नासाठी प्रोत्साहन देणार महेद्र सिंग धोनी\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\n‘टिळक आणि आगरकर’, ‘वाजे पाऊल आपुले’ नव्या ढंगात\n‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ला प्राइम टाइम शो द्या, शिवसेना चित्रपट सेनेची…\nमाझ्या बायकोचा प्रियकरचं दुसरं पोस्टर प्रदर्शित\n‘फाईट’ चित्रपटाचा अॅक्शनपॅक टीझर प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nयंत्रमागाची धडधड तेलंगणाच्या वाटेवर\nवस्त्रोद्योगाचे माहेरघर असलेल्या सोलापूर शहरातील वस्त्रोद्योजकांना तेलंगाणा सरकारने निमंत्रित केले आहे. तेलंगाणा राज्यातील वरंगल शहरात हिंदुस्थानातील सर्वात मोठय़ा टेक्सटाईल पार्कची उभारणी सुरू झाली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्याकडून महाराष्ट्रातील यंत्रमागधारकांना विविध सवलतींची खैरात करून आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी या उद्योगाच्या सद्यस्थितीबाबत मांडलेले हे विश्लेषण.\nयंत्रमाग उद्योग म्हणजे सोलापूरचे व महाराष्ट्राचे वैभव. मात्र शासनाच्या निर्णयांमुळे ही ओळख पुसली जाते की काय अशी स्थिती यंत्रमाग उद्योगाबाबत दिसून येत अहे. कलात्मक चादर-टॉवेल बनवणाऱ्या सोलापुरातल्या तीनशे यंत्रमाग उद्योजकांनी तेलंगणात जाण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगण सरकारने व्यावसायिकांना राज्यात येण्यासाठी औद्योगिक सुविधांच्या पायघडय़ा घातल्या आहेत. महाराष्ट्र सरकारच्या अनास्थेमुळे डबघाईला आलेला उद्योग पुनरुज्जीवित करण्यासाठी यंत्रमाग उद्योगाचं स्थलांतर सुरू झालं आहे.\nतेलंगणा असो वा कर्नाटक ही राज्ये सोलापुरातील यंत्रमागधारकांना आकर्षित करण्याचा प्रयत्नात आहेत. महाराष्ट्रात हा यंत्रमाग उद्योग अडचणीत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पायाभूत सुविधांकडे होणारे दुर्लक्ष. या सुविधांच्या उपलब्धतेबरोबरच उद्योगासाठी कमी भांडवलात व्याज पुरवठा मिळाल्यास आगामी काळात हा उद्योग पुन्हा उभारी धरू शकेल असा विश्वास वाटतो. तेलंगाणा राज्यातील वरंगल शहरात हिंदुस्थानातील सर्वात मोठय़ा टेक्सटाईल पार्कची उभारणी सुरू झाली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्याकडून महाराष्ट्रातील यंत्रमागधारकांना विविध सवलतींची खैरात करून आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. वस्त्रोद्योगाचे माहेरघर असलेल्या सोलापूर शहरातील वस्त्रोद्योजकांना तेलंगाणा सरकारने निमंत्रित केले आहे. जागतिकीकरण मंदीचे सावट सोलापुरातील वस्त्रोद्योगावरही जाणवते. मात्र देशांतर्गत घेतलेल्या निर्णयाचाही परिणाम जाणवतो. आम्ही जीएसटीला विरोध केला नाही परंतु माल घेणारा खरीददार हा जीएसटीचा अवलंब करण्यास विलंब लावत असल्याने खरेदी संथगतीने झाली आणि त्याचा परिणामही जाणवत आहे.\nसोलापूरमध्ये १०-१५ वर्षांपूर्वी २० ते २२ हजार यंत्रमाग होते आणि सुमारे एक लाख कामगार या उद्योगात काम करीत होते. सध्या १४ हजार यंत्रमाग असून त्यावर ४० ते ५० हजार कामगार काम करीत आहेत. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी आधुनिकीकरण महत्त्वाचे आहे. भांडवलाचा अभाव आणि अद्ययावत मशिनरी घेऊन सोलापुरातील यंत्रमागाचे आधुनिकीकरण झाले नाही. त्याचाही फटका थोडय़ा फार प्रमाणात बसला आहे. चीन, पाकिस्तान, बांगलादेश, व्हिएतनाम या देशातील स्पर्धा तसेच देशांतर्गत तामीळनाडू, हरयाणा या राज्यातील स्पर्धेला सोलापुरातील चादर व टॉवेल उद्योजकांना तोंड द्यावे लागते. महाराष्ट्र शासनाने यापूर्वी यंत्रमागाला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी वीज दरात थोडी फार सवलत दिली आणि काही प्रमाणात कर्ज पुरवठा केला, मात्र तो तुटपुंजा होता. अलीकडच्या काळात नोटबंदी, जीएसटी यामुळेही यंत्रमाग उद्योगाला अडचणीला सामोरे जावे लागत आहे.\nसोलापुरातील यंत्रमाग उद्योग हा महापालिका हद्दीत आहे. त्यामुळे पायाभूत सुविधाचा अभाव आहे. सहकारी बँकाकडून १४ ते १५ टक्के दराने कर्जपुरवठा केला जातो. व्याजाचा दराचा बोजाही उद्योजकांनवर आहे. इतर राज्यात कमी व्याज दरात भांडवल पुरवठा केला जात आहे. त्यामुळे उत्पादन मूल्यही वाढत आहे. महाराष्ट्रात एक उद्योग उभा करायचा असल्यास इतर राज्याप्रमाणे जी तत्परता दाखविली जाते ती दिसत नाही. यासाठी आठ ते १० परवाने घ्यावे लागतात. जागेचा अभाव असल्याने तेथूनच अडचणींना सुरुवात होते. सोलापूर शहरात अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीत यंत्रमाग उद्योग वसलेला आहे. शहरातील वाढते प्रदूषण, निवासी पट्टे, जागेचा अभाव त्यामुळे या वसाहतीत आगामी काळात उद्योग वाढीची शक्यता नाही.\nसोलापुरातील यंत्रमाग कामगारही कुंभारी परिसरातील घरकुलात राहत आहे. शासनाने कुंभारी परिसरात औद्योगिक वसाहत सुरू करावी ही गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. त्याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. कुंभारी परिसरात नवीन औद्योगिक वसाहत झाल्यास तेलंगणाला सोलापुरातील उद्योग स्थलातंरित होणार नाहीत. सध्या सोलापुरातील ५० उद्योजकांनी यंत्रमागाचे आधुनिकीकरण केलेले आहे. आगामी काळात यात वाढ होऊ शकते. शेती खालोखाल यंत्रमाग उद्योग हा महत्त्वाचा असल्याने सहा टक्के दराने कर्जपुरवठा मिळणे गरजेचे आहे.\nपायाभूती मूलभूत सुविधा, चांगले रस्ते, ड्रेनेज याकडे लक्ष दिल्यास तेलंगाणाकडे जाण्याची मानसिकता थांबेल. तेलंगाणा राज्य नवीन आहे. उद्योग वाढीसाठी भांडवल, जागा अशा सुविधा, आवश्यक परवाने तिथे तात्काळ उपलब्ध करुन दिले जात आहेत. भांडवली अनुदान, वीज दर सवलत, व्याज दरात सवलत या सुविधा देत यंत्रमागधारकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने आपल्या उद्योग धोरणांचा पुनर्विचार करायला हवा. शासनाने उद्योग धोरण तर आखले आहे परंतु सध्या कार्यरत असणाऱ्या यंत्रमागधारकांच्या अडचणीही समजून घेतल्या पाहिजेत.\nयात अनेक प्रश्न अधांतरीच आहेत. साधे लूम असणाऱ्या यंत्रमागधारकांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देणे, कच्च्या मालाच्या दरात स्थिरता, यंत्रमाग कामगारांसाठी कामगार कल्याण मंडळ, किमान कौशल्य विकास कार्यक्रम, सामाजिक सुरक्षितता, आरोग्य, शिक्षण, घरकुल या योजना राबविल्यास व प्रश्नांवर तोड काढल तरच महाराष्ट्रातील हा उद्योग टिकेल. केंद्र शासनाने निर्यात वाढीसाठी पूर्वी डय़ुटी ड्रॉ बॅक प्रोत्साहन अनुदान कमी केले आहे. ते पूर्वीप्रमाणे करावे आणि बाहेरील देशातून आयात होणाऱया मालावर वाढीव आयात शुल्क आकारावे, अशीही मागणी यानिमित्त केली जात आहे. तसेच मंदीच्या काळात वेअर हाऊस उपलब्ध होऊन तारण मालावर कर्ज मिळाल्यास यंत्रमागधारकांना मदत होऊ शकते.\nकेवळ तेलंगणाचा नाही तर राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक ही राज्येही अशा पद्धतीने वस्त्रोद्योग वाढीसाठी प्रयत्नशील आहेत. सायेसवलतींचे आमिष दाखवत यंत्रमागधारकांना आकर्षित केले जात आहे ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येक राज्यात ही स्पर्धा सुरू आहे. रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आम्ही तेलंगणात जन्मलो असलो तरी आमची कर्मभूमी महाराष्ट्र आहे. त्यामुळे कुंभारी परिसरात एमआयडीसी होणे महत्त्वाचे आहे. मेक इन इंडियाचा निर्धार केलेल्या महाराष्ट्र शासनाने याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.\nशब्दांकन – भगवान परळीकर\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकर्ज घेताय; ‘क्रेडिट’ सांभाळा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी...\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nछत्तीसगडमध्ये निवडणूक हिंसाचार; चकमकीत पाच कमांडो जखमी\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nजागतिक तापमानवाढीचा परिणाम; एसीची मागणी पाचपट वाढली\nविद्यार्थीही ग्राहक मंचाकडे दाद मागू शकतो परीक्षेस परवानगी नाकारणाऱ्या विद्यार्थ्याला दिलासा\nभाजपला शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही; शरद पवार यांची टीका\nआयआरसीटीसीवरून तिकीट बुकिंगसाठी 15 मिनिटे जादा मिळणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-junnar-taluka-10th-exam-starts-100611", "date_download": "2018-11-13T07:14:59Z", "digest": "sha1:TOK3ADGWEEH425EFNTSDOJF3IUGPTLQJ", "length": 13469, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news pune news junnar taluka 10th exam starts पुणे- जुन्नर तालुक्यात दहावीची परीक्षा सुरळीत सुरू | eSakal", "raw_content": "\nपुणे- जुन्नर तालुक्यात दहावीची परीक्षा सुरळीत सुरू\nगुरुवार, 1 मार्च 2018\nजुन्नर (पुणे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता दहावीची परीक्षा आज (ता.1) जुन्नर तालुक्यात सुरळीतपणे सुरु झाली. या परीक्षेसाठी तालुक्यात आळे, पिंपळवंडी, बेल्हे, ओतूर, येणेरे, निमगावसावा, मढ, आपटाळे, येथे प्रत्येकी एक तर जुन्नरला दोन अशी एकूण दहा केंद्र असून एकूण 5 हजार 347 परीक्षार्थी आहेत. याशिवाय नारायणगाव येथील केंद्रात 1 हजार 100 परीक्षार्थी आहेत. हे केंद्र मंचर ता.आंबेगाव येथील कस्टोडीयनच्या नियंत्रणाखाली कार्यरत आहे.\nजुन्नर (पुणे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता दहावीची परीक्षा आज (ता.1) जुन्नर तालुक्यात सुरळीतपणे सुरु झाली. या परीक्षेसाठी तालुक्यात आळे, पिंपळवंडी, बेल्हे, ओतूर, येणेरे, निमगावसावा, मढ, आपटाळे, येथे प्रत्येकी एक तर जुन्नरला दोन अशी एकूण दहा केंद्र असून एकूण 5 हजार 347 परीक्षार्थी आहेत. याशिवाय नारायणगाव येथील केंद्रात 1 हजार 100 परीक्षार्थी आहेत. हे केंद्र मंचर ता.आंबेगाव येथील कस्टोडीयनच्या नियंत्रणाखाली कार्यरत आहे.\nआज मराठीचा पहिलाच पेपर असल्याने आपल्या पाल्यास सोडविण्यासाठी तसेच शुभेच्छा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर पालक मोठ्या संख्येने आले होते. सर्व परीक्षार्थींचे गटशिक्षणाधिकारी के.डी.भुजबळ व विस्तार अधिकारी,केंद्र संचालक यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांना निर्भय वातावरणात परीक्षा देता यावी म्हणून सर्व परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.\nपरीक्षा कालावधीत गैरप्रकार रोखण्यासाठी जुन्नर तालुक्यात तीन भरारी पथके व 11 बैठी पथके स्थापन केली आहेत. केंद्रावर कोणताही गैरप्रकार होणार नाही याबाबत दक्षता घेण्याबाबत सर्व केंद्रसंचालक यांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. जुन्नर तालुक्यातील केंद्रांचे बाबतीत तसेच परिक्षेबाबत विद्यार्थ्यांना काही अडचणी असल्यास संबंधितांनी गटशिक्षणाधिकारी तथा कष्टोडीयन के. डी. भुजबळ मो.क्र.९८२२८०२०१९ यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.\nएक हजार शिक्षक ठरणार अतिरिक्त\nनागपूर - अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फटका शहरातील महाविद्यालयांना बसला आहे. शहरात अकरावीच्या १९ हजार ९३१ जागा...\nप्रतिक शिवशरणच्या हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार : प्रकाश आंबेडकर\nब्रह्मपुरी (सोलापुर) - माचणूर (ता. मंगलवेढा) येथील प्रतिक शिवशरण या निष्पाप लहान बालकाचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. तसेच ही हत्या नसून एक...\n'नो पार्किंग'ची पाटी लावा\nपुणे : बिबवेवाडी येथील पर्पल प्लाझा या व्यावसायिक इमारतीत स्वतःची पार्किंग आहे. पण त्याचा वापर पार्किंगसाठी होत नाही. तेथील रस्त्याच्या दोन्ही...\nपुणे लोकसभा जागेचा निर्णय प्रलंबित- पृथ्वीराज चव्हाण\nपुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, पुणे लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाने...\n\"समाजमाध्यमातून चांगल्या गोष्टीच निवडा...'\nपुणे - \"\"अंगणात टाकलेल्या धान्यातून कोंबड्या चोचीने धान्यच टिपतात. खडे-माती तसेच पडू देतात. समाजमाध्यमांचेही तसेच आहे. आपण माध्यमांतून चांगल्या...\nकॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या निधनाने नगर जिल्ह्यातील खंडकरी शेतकऱ्यांचा आवाज राज्य पातळीवर उठवून, त्यांना त्यांच्या जमिनी परत मिळवून देणारा एक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/tech/7041-xiaomi-launches-mi-rollerball-pen-mi-pillow-mi-charger-and-more-everyday-use-products", "date_download": "2018-11-13T06:29:21Z", "digest": "sha1:NPWRWSVCTQDE7LBXPFY7L7JRR6SWCRTE", "length": 6255, "nlines": 143, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "शाओमीचे नवीन स्वस्त आणि मस्त प्रोडक्ट्स... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nशाओमीचे नवीन स्वस्त आणि मस्त प्रोडक्ट्स...\nशाओमीने भारतात नुकताच आपला लेटेस्ट Redmi Y2 लाँच केला होता. आता शाओमी कपंनीने भारतात पुन्हा आपले 4 नवीन प्रोडक्ट्स लाँच केले आहेत, मात्र हे प्रोडक्ट्स कंपनीच्या स्मार्टफोन लाइनअपशी संबंधित नसून, या नवीन प्रोडक्ट्समध्ये Mi रोलर बॉल पेन चे फोटो, Mi ट्रॅव्हल यू – शेप पिलो, Mi आय लव Mi टी-शर्ट, Mi Band 2 आणि Mi Band HRX चार्जिंग केबल या गोष्टींचा समावेश आहे.\nशाओमीने लाँच केलेले प्रोडक्ट्स ग्राहक शाओमीच्या Mi.com या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकणार आहेत.\nशाओमीने लाँच केलेल्या प्रोडक्ट्सची किंमत :\nMi रोलर बॉल पेन - 179 रुपये.\nMi आय लव Mi टी-शर्ट - 399 रुपये.\nMi ट्रॅव्हल यू - शेप पिलो - 999 रुपये.\nपाकिस्तानला भारताचं जशाच तसं उत्तर\nजम्मू-कश्मीरमध्ये भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान\nभारतीय जवानांकडून लष्कर-ए-तोएबाच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान\nडोकलाममध्ये अजुनही 53 भारतीय सैनिक असल्याचा चीनचा दावा\nपंतप्रधान मोदींनी देशभरातील तरुणांशी साधला संवाद \nसुपरहिरोचे जनक स्टेन ली यांचं निधन\n‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची धमाल, पाहा फोटो\n‘केदारनाथ’… ट्रेलर पाहून तुम्हाला ‘टायटॅनिक’ आठवला का\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\nपुरुष आणि तृतीयपंथीयांवर होणाऱ्या बलात्काराचं काय\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या\nआता फेसबुकवर तयार करा मजेशीर व्हिडीओ, फेसबुकचं नवं अॅप लाँच\n#MeToo प्रकरणी ‘कुक्कू’ ‘गायतोंडे’च्या पाठीशी\nहिवाळ्यात 'अशी' घ्या आरोग्याची काळजी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/stop-fear-of-the-wicked/articleshow/66547711.cms", "date_download": "2018-11-13T08:11:06Z", "digest": "sha1:RGVKY6TDJXIK24YHHST3JQ23MYLK4VAB", "length": 19191, "nlines": 137, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Editorial News: stop fear of the wicked! - दुर्जनांची दहशत थांबवा! | Maharashtra Times", "raw_content": "\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवती\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवतीWATCH LIVE TV\nएखाद्या गोष्टीवर बंदी घातली की दोन पडसाद ठरलेले असतात. एकतर बंदी असलेली गोष्ट संबंधित भागात हमखास मिळणार याची लोकांना खात्री असते. दुसरी म्हणजे संबंधित गोष्टीची दुप्पट दराने विक्री सुरू होते.\nएखाद्या गोष्टीवर बंदी घातली की दोन पडसाद ठरलेले असतात. एकतर बंदी असलेली गोष्ट संबंधित भागात हमखास मिळणार याची लोकांना खात्री असते. दुसरी म्हणजे संबंधित गोष्टीची दुप्पट दराने विक्री सुरू होते. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीची कथा याहून वेगळी नाही. 'कायदा तिथे पळवाटा' ही म्हण उगाच पडलेली नाही. वर्धा, गडचिरोली पाठोपाठ चंद्रपुरात दारूबंदी लागू झाली आणि अवैध व्यापाऱ्यांचे चांगलेच फावले. अवैध वाळू विकणाऱ्यांची जशी एक समांतर साखळी आहे, तशीच व्यवस्था गुटखा विक्रेत्यांनी करून घेतली आहे. दारूविक्रेत्यांचेदेखील जाळे असेच आहे. कुठे मिळणार नाही आणि कुठे नक्की मिळेल याचे ठोकताळे संबंधित 'तज्ज्ञां'ना नक्की माहिती असतात. यंत्रणेतील कच्चे दुवे कुठे हाती लागतात याचा भलामोठा सराव त्यांनी केलेला असतो. एखादा बाका प्रसंग निर्माण झालाच तर सुटकेसाठी कोणता दूत धावून येतो याचाही त्यांना बऱ्यापैकी अभ्यास असतो. अशा अवैध विक्रेत्यांच्या समांतर साखळीने गुन्हेगारी पोसली असते. त्यातून सामान्य माणसांना त्रास होतो. त्यांच्या तक्रारी चव्हाट्यावर येऊ न देण्याची पद्धतशीर काळजीसुद्धा समांतर व्यवस्थेकडून घेतली जाते. दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात परवा दारूतस्करांनी केलेला हल्ला म्हणजे गुन्ह्यांच्या वाढलेल्या व्याप्तीचे भयकारी प्रत्यंतर आहे. या कारस्थानांमध्ये एखाद्या जबाबदार आणि कर्तव्यनिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा बळी गेला असेल तर वेळीच सावध होण्याची गरज असते. तस्करांची फौज अतिशय बेगुमान आणि मस्तवाल असते. याच प्रवृत्तीच्या वाळू आणि गुटखा तस्करांनी यापूर्वी भंडारा, नागपूर आणि अकोला जिल्ह्यात पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी कायद्याची जरब बसली असती, तर चंद्रपुरातील प्रकार घडला नसता. मूळ यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस उपनिरीक्षक छत्रपती चिडे चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीडमध्ये कार्यरत होते. प्रामाणिक कार्याबद्दल त्यांचा अलीकडेच सत्कारही झाला होता. दारूची अवैध तस्करी करणाऱ्या गाडीचालकाला पकडण्याचा प्रयत्न केला म्हणून संतापलेल्या गाडीचालकाने तीच गाडी माघारी घेत त्यांना भररस्त्यातच चिरडून टाकले. एखाद्या पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर आपण गाडी घालतो आहोत याची यत्किंचितही तमा न बाळगणाऱ्या संबंधित तस्करावर कडक कारवाई अपेक्षित आहे.\nएखाद्या तस्कराची ही हिंमत यापूर्वीच्या तकलादू कारवाईमुळे दुणावते. उपचारादरम्यान या पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्वसामान्य जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नदीकाठावरची वाळूतस्करी थांबलेली नाही. शाळा महाविद्यालयानजीकच्या गुटखाविक्रीवर बंधने आणण्यात पोलिसांना यश मिळालेले नाही. बंदी घातलेल्या पदार्थांच्या सोयीनुसार उपलब्धतेमागे पोलिसांचेच सहकार्य असल्याचा आरोप बरेचदा होतो. पोलिस विभागातील अशा कामचुकारांवर थेट कडक कारवाई व्हायला हवी. सरकारी उदासीनतेमुळे ही जरब निर्माण होत नाही. पोलिसांवर जीवघेणे हल्ले झाल्यानंतरही तस्करांचे दात घशात घालण्याचे काम झाले नाही. चार वर्षांपासून दारूबंदीची आढावा बैठक होत नाही, तिथे कठोर कारवाईची अपेक्षा करणेही व्यर्थ आहे. चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली या दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात संयुक्त पोलिस यंत्रणा उभारण्याची चर्चा कागदावरच आहे. पोलिस उपनिरीक्षक चिडे यांच्या चिरडून केलेल्या हत्येमागे दारूतस्करांच्या वाढत्या बेदरकारपणाचा वाटा आहे हे नाकारण्यात अर्थ नाही, मात्र ढिसाळ व्यवस्थेलाही या पापात समान वाटेकरी ठरवायला हवे. अवैध दारू वाहून नेणारी जीप जीवावर उदार होऊन अडविण्याचे धाडस पोलिस अधिकारी चिडे यांनी केले. त्यांना चाकांखाली चिरडून मारण्याची हिंमत मद्यतस्करांनी दाखविली. आज गडचिरोलीतील पानटपऱ्यांवर दारू मिळते. वर्धेतील एसटीतून दोन महिन्यांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील रोहा येथे वाळूतस्करांनी पोलिसांवर हल्ला केला होता. नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे वाळूतस्करांनी नायब तहसीलदाराला चिरडण्याचा प्रयास केला. गुटखामाफियांनी अकोल्यातील पोलिसांनाही अशाच पद्धतीने संपविण्याचा प्रयत्न केला. कायद्याचा धाक राहिला नाही की गुन्हेगारांचे कसे फावते याचे उदाहरण देणाऱ्या या तिन्ही घटना आहेत. दुर्जनांची दहशत अशी वाढू लागली असताना सज्जनांचे हात बळकट करण्याची जबाबदारी सामान्यांनी स्वीकारायला हवी. भूमिका घ्यायला हवी. अशा पद्धतीची तस्करी लक्षात येताच संबंधित यंत्रणेला तातडीने क‌ळविण्याचे काम सामान्यजन निश्चितपणे करू शकतात. देशाच्या सीमा आधीच चिंताक्रांत झाल्या असताना अंतर्गत व्यवस्थेला व्यसनाधीनतेच्या खाईत ढकलणे कदापि योग्य नाही. पोलिसांचे नैतिक धेर्य वाढविण्यासाठी दोषींवर तातडीने कारवाई होणे अभिप्रेत आहे. अशा प्रकरणांमध्ये कारवाईमधील दिरंगाई प्रामाणिक अधिकाऱ्यांची उमेद खचविणारी ठरू शकते. उत्कृष्ट पोलिस अधिकाऱ्याचा हकनाक मृत्यू प्रशासनाकडून अलक्षित राहता कामा नये. त्यांच्या मुलाला नोकरी दिल्याने जबाबदारी संपली, असे समजण्याचे कारण नाही. नियमांचे चिरडले जाणे परवडणारे नाही. व्यवस्थेतील कच्चे दुवे शोधून हैदोस संपविला तरच कायदेशीर बंदीमागील जरब प्रत्यक्षात येऊ शकेल.\nमिळवा अग्रलेख बातम्या(Editorial News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nEditorial News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nबहुतेक मुस्लिम संघटनांचा राम मंदिराला पाठिंबाःNCM अध्यक्ष\nटिपू सुल्तानच्या जयंतीविरोधात बोलल्याने पत्रकाराला अटक\nआमचं काम चुकीची माहिती हटवण्याचंः ट्विटर CEO\nशबरीमला मंदिर प्रवेशः सुप्रीम कोर्टात आज सुनावणी\nमिशेल ओबामांची आपल्या हायस्कूलला भेट\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nदिलासा न्यावा सर्वदूर …...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/7171-heavy-rains-in-mumbai-for-upcoming-2-days", "date_download": "2018-11-13T06:48:41Z", "digest": "sha1:7TU6TSLBE33Q5E5NDVV7GDDZF3TZ6EY7", "length": 6900, "nlines": 142, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मुंबईत येत्या 2 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमुंबईत येत्या 2 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता...\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nमुंबईसह उपनगरात आज म्हणजेच मंगळवार पहाटेपासून मुसळधार पाऊस हजेरी लावली आहे. मुंबईतील अनेक भागात पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे मुंबईतूल सखोल भागात पाणी साचलं आहे.\nया मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवरही पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबईतूल रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. सर्व लोकल गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत.\nत्यातचं सकाळच्या सुमारास अंधेरी स्टेशनजवळ पुलाचा भाग कोसळल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. या दुर्घनेमुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने मुंबईकरांचे हाल झाले आहेत. तसेच येत्या 2 दिवसांत मुंबईत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घ्यावा.\nजस्टीन बिबरच्या शोसाठी 'या' दिग्गजांची हजेरी\nदादरच्या शिवाजी पार्क चौपाटीवर पोहायला गेलेल्या 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू\n9 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी जय्यत तयारी सुरू\nगृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी संजय निरूपम आणि कार्यकर्त्यांचं आंदोलन\nयुवक काँग्रेसचे कलिना विद्यापीठासमोर आंदोलन\nसुपरहिरोचे जनक स्टेन ली यांचं निधन\n‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची धमाल, पाहा फोटो\n‘केदारनाथ’… ट्रेलर पाहून तुम्हाला ‘टायटॅनिक’ आठवला का\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\nपुरुष आणि तृतीयपंथीयांवर होणाऱ्या बलात्काराचं काय\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या\nआता फेसबुकवर तयार करा मजेशीर व्हिडीओ, फेसबुकचं नवं अॅप लाँच\n#MeToo प्रकरणी ‘कुक्कू’ ‘गायतोंडे’च्या पाठीशी\nहिवाळ्यात 'अशी' घ्या आरोग्याची काळजी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/3/13/News-On-Urban-Maoist-Mania-Morcha-in-the-name-of-farmers.html", "date_download": "2018-11-13T06:25:23Z", "digest": "sha1:C6XY42OOOYQZN55L4W76B76YHJ7USTBO", "length": 8416, "nlines": 8, "source_domain": "mahamtb.com", "title": " शेतकऱ्यांच्या नावावर शहरी माओवाद्यांचा उन्माद मोर्चा शेतकऱ्यांच्या नावावर शहरी माओवाद्यांचा उन्माद मोर्चा", "raw_content": "\nशेतकऱ्यांच्या नावावर शहरी माओवाद्यांचा उन्माद मोर्चा\nमुंबई : लाखो शेतकर्‍यांचा मोर्चा मुंबईमध्ये आला. चार दिवस मुंबईमध्ये या मोर्चाबद्दल सहानुभूतीची त्सुनामी लाटच आली. तीच लाट माझ्याही हदयात होती. प्रत्यक्ष आझाद मैदानात पाऊल ठेवले, तेव्हा ते १४ ते १५ हजार लोक जमेल तसे गटातटाने बसलेले. त्या गटाला कवच केलेले किंवा त्यांच्यामध्ये बसलेले प्रत्येकी एक किंवा दोन टापटीप पोषाखातले पुरुष आणि स्त्रिया. अरे, यांना कुठे तरी पाहिलेले. हे तर मुंबई किंवा इतर शहरी भागात विद्रोही कविता, शाहिरी किंवा विचार मांडणारे माझे शहरी दोस्त होते. मोर्चामध्ये सामील झालेल्या वेगवेगळ्या गटाशी मी बोलले होतेच. त्यापैकी शेतकरी कुणीच नव्हते. होते ते शेतमजूर वनवासी बांधव. त्यामुळे मी तरी या मोर्चाला शेतकर्‍यांचा मोर्चा म्हणणार नाही.\nया मोर्चात शहरातले माओवादी विचारसरणीचे लोक काय करत होते या सर्वांना या ना त्या विद्रोही कार्यक्रमात, मोर्चात ती विचारसरणी मांडताना मी पाहिले होते. आज त्यांच्या डोक्यावर लाल टोपी होती. त्यांच्यामधील एकीला विचारले, ’’तू इथे कशी या सर्वांना या ना त्या विद्रोही कार्यक्रमात, मोर्चात ती विचारसरणी मांडताना मी पाहिले होते. आज त्यांच्या डोक्यावर लाल टोपी होती. त्यांच्यामधील एकीला विचारले, ’’तू इथे कशी’’ यावर चपापत ती म्हणाली, ’’छे, छे’’ यावर चपापत ती म्हणाली, ’’छे, छे आम्ही तर असेच आलो आहोत.’’ आम्ही तर असेच आलो आहोत म्हणणारेच जास्त लोक आझाद मैदानात होते. याच मोर्चात एक अतिशय वृद्ध लोकांचा गट होता. ते सांगत होते, ’’आम्हाला कसली जमीन आम्ही तर असेच आलो आहोत.’’ आम्ही तर असेच आलो आहोत म्हणणारेच जास्त लोक आझाद मैदानात होते. याच मोर्चात एक अतिशय वृद्ध लोकांचा गट होता. ते सांगत होते, ’’आम्हाला कसली जमीन आम्ही मजुरी करतो. इथे येऊन जमीन मिळेल म्हणून आलो. त्यांच्याशी बोलत असतानाच एक चांगल्या पोषाखातली युवती अरेरावीने अडवत म्हणाली, ’’काय चालू आहे आम्ही मजुरी करतो. इथे येऊन जमीन मिळेल म्हणून आलो. त्यांच्याशी बोलत असतानाच एक चांगल्या पोषाखातली युवती अरेरावीने अडवत म्हणाली, ’’काय चालू आहे त्यांना काय विचारता’’ त्यावेळी तापलेले ऊन, शेतकर्‍यांच्या नावाने वनवासी बांधवांना फसवून आणले म्हणून हा मोर्चा काढणार्‍या लाल बावट्यांवाल्यांबद्दलचा राग माझ्या डोक्यात गेला होता. त्यात त्या मुलीची बोलण्याची उर्मट पद्धत. तिला विचारले,’’तू कोण विचारणारी तू शेतकरी आहेस का तू शेतकरी आहेस का’’ तोपर्यंत तिच्या सख्याही जमल्या. तिच्या सारख्याच अप टू डेट. त्यांच्यातली एकजण सारवासारव करत म्हणाली, ’’या आमच्या सरपंचताई कम्युनिस्ट पक्षातून सरपंच झाल्यात. गरीब निरक्षर गाववाल्यांना काय विचारता आम्हाला विचारा. आम्ही कार्यकर्त्या आहोत.’’ पुढे काही तरुण होते.\nलाल टोपी घातलेले पण टिशर्ट, टॅ्रक्स वगैरे पोषाख. आतापर्यंत तर कळून चुकले होते की हा मोर्चा गरीब शेतकर्‍यांचा नव्हताच. तरीही त्यांना विचारले, ’’तुम्ही मोर्चात आलात’’ यावर त्यांचे म्हणणे आम्ही कम्युनिस्ट पक्षाच्या स्टुडंट फ्रंटचे कार्यकर्ते आहोत. आम्ही नोकरी करतो. पण मोर्चाला आलो. वेगवेगळ्या नावाने डाव्या विचारधारेचे समर्थन करणारे, नक्षली चळवळींना हक्काची चळवळ म्हणून येनकेनप्रकारे समर्थन करणारे डाव्या विचारसरणीचे तमाम शहरी कार्यकर्ते मला दिसले. ज्या गावचा सरपंच कम्युनिस्ट पक्षाचा आहे, त्या ठराविक भागातून म्हणजे डहाणू, नाशिकच्या सुरगणा, त्र्यंबक भाग तसेच शहापूर आणि उरण पट्ट्यातील वनवासी बांधवांना तिथे डाव्यांनी आणले होते. या गरीबभोळ्या जीवांना वनजमिनी तुमच्या नावावर करून देतो म्हणून आमिष दाखवून आणले होते. याहीपेक्षा दुःखद गोष्ट हीच की, शहरी भागातले सुशिक्षित डावे कार्यकर्ते झाडून या मोर्चात शेतकरी म्हणून सामील झाले होते. शेतकर्‍यांचा मोर्चा शेतकर्‍यांचा मोर्चा म्हणून संपूर्ण महाराष्ट्राकडून या डाव्यांनी आपली पाठ थोपटवून घेतली. इतका खोटारडेपणा’’ यावर त्यांचे म्हणणे आम्ही कम्युनिस्ट पक्षाच्या स्टुडंट फ्रंटचे कार्यकर्ते आहोत. आम्ही नोकरी करतो. पण मोर्चाला आलो. वेगवेगळ्या नावाने डाव्या विचारधारेचे समर्थन करणारे, नक्षली चळवळींना हक्काची चळवळ म्हणून येनकेनप्रकारे समर्थन करणारे डाव्या विचारसरणीचे तमाम शहरी कार्यकर्ते मला दिसले. ज्या गावचा सरपंच कम्युनिस्ट पक्षाचा आहे, त्या ठराविक भागातून म्हणजे डहाणू, नाशिकच्या सुरगणा, त्र्यंबक भाग तसेच शहापूर आणि उरण पट्ट्यातील वनवासी बांधवांना तिथे डाव्यांनी आणले होते. या गरीबभोळ्या जीवांना वनजमिनी तुमच्या नावावर करून देतो म्हणून आमिष दाखवून आणले होते. याहीपेक्षा दुःखद गोष्ट हीच की, शहरी भागातले सुशिक्षित डावे कार्यकर्ते झाडून या मोर्चात शेतकरी म्हणून सामील झाले होते. शेतकर्‍यांचा मोर्चा शेतकर्‍यांचा मोर्चा म्हणून संपूर्ण महाराष्ट्राकडून या डाव्यांनी आपली पाठ थोपटवून घेतली. इतका खोटारडेपणा शेतकर्‍यांच्या नावावर आपल्या कार्यकर्त्यांना मोर्च्यात उतरवून या डाव्यांनी महाराष्ट्राचा विश्वासघात केला आहे. शोषित वंचित जीवांच्या दुःखाचा बाजार मांडून त्यामध्ये आपल्या रक्तलांछित अभद्र इतिहासात आणखी एक अभद्र लबाडीचा डाव साधला आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://scitechinmarathi.com/2017/08/31/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9C/", "date_download": "2018-11-13T07:16:55Z", "digest": "sha1:SSEJ6GF5SEUINZOJDCQV2KHKNZMP6QUM", "length": 27242, "nlines": 134, "source_domain": "scitechinmarathi.com", "title": "क्षणिक बदलांची गोळाबेरीज व संख्यामालिका : अंदाजातील अचूकतेकडे मारलेली हनुमानउडी (Integration and number series : Quantum leap towards exactness in approximations) – विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात", "raw_content": "विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात\nपदार्थविज्ञानातील(Physics) रटाळ वाटणाऱ्या गोष्टींमधली खरी गंमत आणि अंदर की बात..\n१२ वी नंतरचं Physics\nगोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)\nक्षणिक बदलांची गोळाबेरीज व संख्यामालिका : अंदाजातील अचूकतेकडे मारलेली हनुमानउडी (Integration and number series : Quantum leap towards exactness in approximations)\nपुन्हा तोच चंद्रविरहित प्रहर, पुन्हा तो रातकिड्यांच्या आवाजाने भरलेला आसमंत, पुन्हा नव्याने ऐकू येणारी शिकार झालेल्या वनचराची वेदनायुक्त विव्हळणी, पुन्हा शिकार केलेल्याने दिलेली उन्मादी डरकाळी, संधीसाधू तरसांनी दरम्यानच्या वेळात केलेली स्वार्थी टेहळणी अशा एक ना अनेक नित्याच्या झालेल्या घटनांची फेरउजळणी ते जंगल राजा विक्रमाला करून देत होते. परंतु प्रजाहितदक्ष राजाला या भयावह घटनाचित्राची दखल घ्यायला सवड होतीच कुठे त्याचे मन नेहमीप्रमाणेच त्याच्या प्रजेच्या हिताची चिंता करण्यात मग्न झालेलं होतं. त्याने सवयीने लावलेले अंदाज आणि प्रत्यक्ष निरीक्षण यातून त्याच्या अंदाजांना अधिकाधिक अचूक कसं करता येईल याकडे त्याचं मन वेधलं गेलेलं होतं.\nनेहमीप्रमाणेच विक्रमाच्या विचारांना नितळ पाण्यात विहरणाऱ्या चंचल माश्यांइतकं स्वच्छपणे पाहू शकणाऱ्या वेताळाने तो विचार आणि तो क्षण एकदमच पकडला व त्याच्या खांद्यावर स्वार होत म्हणाला, “इतकी सूत्रे, इतके नियम, इतके वाद-अपवाद, आलेख, समीकरणे मांडूनही तुम्हा मानवांची बुद्धी बदलांची अचूक गोळाबेरीज करूच नाही शकली यावर तुम्हाला उपाय नाहीच मिळाला यावर तुम्हाला उपाय नाहीच मिळाला पण मी तुला इतकं मोघमपणे विचारणार नाही. मला सांग, एक पोलादाचा गोळा एका मल्लाने उचलून सर्वशक्ती निशी जोरात खाली जमिनीवर फेकला. त्यामुळे तो गोळा वेगाने घरंगळू लागला. तुमच्या समीकरणाच्या भाषेत त्याचा वेग v(t) = 3t या सूत्राने दाखवता येत असेल तर तो गोळा कोणत्याही विशिष्ठ क्षणी त्या मल्लापासून किती अंतरावर असेल पण मी तुला इतकं मोघमपणे विचारणार नाही. मला सांग, एक पोलादाचा गोळा एका मल्लाने उचलून सर्वशक्ती निशी जोरात खाली जमिनीवर फेकला. त्यामुळे तो गोळा वेगाने घरंगळू लागला. तुमच्या समीकरणाच्या भाषेत त्याचा वेग v(t) = 3t या सूत्राने दाखवता येत असेल तर तो गोळा कोणत्याही विशिष्ठ क्षणी त्या मल्लापासून किती अंतरावर असेल शिवाय आपण असे समजू की मल्ल हा आरंभस्थानापासून १० मीटर अंतरावर आहे व तेथून गडगळू लागला. म्हणजे प्रवासाची सुरुवात त्या गोळ्याने आरंभस्थाना पासून १० मी. अंतरावर सुरु केली.\nसांग विक्रमा सांग..इतके दिवस मी विचारलेल्या प्रश्नांची काही बाही उत्तरे देऊन तू माझ्या तावडीतून सुटत आलास. पण आजच्या अमावस्येला लोपलेला चंद्र तुझ्या आयुष्यात पुन्हा कधीच उगवणार नाहीये..हो मरणाला तयार…हाऽहाऽऽहाऽऽऽ\nरानाच्या हृदयाला चिरणारी भीषण शांतता तेथील स्थिरचर-वनचरांना जागच्याजागीच थिजवून गेली. भीषण आवाज करणाऱ्या वटवाघळांनी, थंडरक्ताच्या विषारी सर्पांनी, अजगारांनी, घुबडांनी विक्रमाचे पार्थिव मिळण्याच्या लालसेने या घटनास्थळाकडे अपेक्षेने धाव घेतली…विक्रम उत्तर देतो की शरणागती पत्करून वेताळाकडे प्राणांची भीक मागतो याकडे सर्वांचे कान लागलेले होते…काळ फार संथपणे पुढे सरकत होता..\n“वेताळा, या पद्धतीचे प्रश्न माणसांना फार पूर्वी पासून पडत आले आहेत. तुझ्या प्रश्नाचे चांगले उत्तर मी देइनच आणि ते शोधण्यासाठीच्या पद्धती कशा विकसित झाल्या तेही मी सांगतो. तू दिलेल्या उदाहरणावरून आपल्याला हे लक्षात येते की आपल्याला वेगाचे सूत्र माहित आहे. हे एकरेषीय समीकरण (Linear Equation) आहे. शिवाय आपल्याला हे सुद्धा माहित आहे की वेग (velocity) हा विस्थापनाचा (displacement) विखंडित(first derivativeवेग हा विस्थापानाचा विखंडित आहे. म्हणूनच वेगाचे हे सूत्र आपण खालीलप्रमाणे लिहू शकतो\nआणि त्याचा आलेख खालील प्रमाणे दिसतो\nया सूत्रावरून विस्थापनाचे सूत्र मांडायचे झाल्यास ते खालीलप्रमाणे मांडता येते:\nया ठिकाणी c या स्थिरांकाची किंमत 10 एवढी आहे. त्यामुळे विस्थापनाचे वर्गसमीकरण (Quadratic Equation) पुढील प्रमाणे लिहिता येईल:\nआणि त्याचा आलेख खालील प्रमाणे दिसतो\n“अरेच्चा विक्रमा एकरेषीय समीकरणाच्या पोटातून वर्गसमीकरण बाहेर आलं म्हणजे ही बदलांची गोळाबेरीज करताना समीकरणातील चलाचाही वर्ग, घन होतो म्हणजे ही बदलांची गोळाबेरीज करताना समीकरणातील चलाचाही वर्ग, घन होतो समीकरणच बदलते\n“होय वेताळा, खूपच अचूक निरीक्षण..”\n“ बर बर, पुढे बोल..”\n“मल्लाने ज्या क्षणी गोळा फेकला तो क्षण म्हणजे t = 0 धरला तर त्या क्षणी असलेला वेग म्हणजे ० आणि त्या क्षणीचे विस्थापन १० मीटर होय. पाहिल्या सेकंदाला असलेला वेग म्हणजे f’(3)= 3 मी/सेकंद. त्या वेळेपर्यंत झालेले विस्थापन f(3)= 3/2 + 10 = 11.5 मीटर.\nपण एक सेकंद हा ही दहा भागात विभागला तर ०.१ एवढ्या सेकंदात झालेले विस्थापन पहायचे झाल्यास f’(0.1) = 3(0.1) = 0.3मी/सेकंद. त्याक्षणाचे विस्थापन f(0.1)= .3 * .1 = .03 मीटर. अशा क्षणिक विस्थापनांची बेरीज खालील पद्धतीने दाखवता येईल:\nया हिशोबाने पाहू गेल्यास मल्लापासून तो गोळा 11.35 मीटर अंतरावर पोहोचलेला असेल. या हिशोबाने पाहू गेल्यास पहिल्या सेकंदात मल्लापासून तो गोळा 11.35 मीटर अंतरावर पोहोचलेला असेल.समजा t=0 ते t=2 सेकंद याकालावधीतील प्रत्येक सेकंदाचे १० भाग केले, म्हणजे एकूण २० भाग केले तर त्या सूक्ष्म कालांमधील विस्थापने खालील आलेखाने दाखवता येतील.\n“अरे विक्रमा, आधीच्या आलेखात t=0 ते t=2 हा आलेख सरळ वाटत होता. पण आता तर तो थोडा वक्राकार होत चालला आहे..”\n“बरोबर वेताळा, जसं जसं सूक्ष्मात जाऊ तसे कंगोरे अधिकाधिक स्पष्ट होतात, अधिक तपशील दिसतात, तसं आहे ते..”\n“बरोबर..हे म्हणजे भिंग जसं शक्तिशाली होत तसं अधिक सूक्ष्म गोष्टी दिसू लागतात. दुरून सरळ दिसणाऱ्या, व्यवस्थित आकार असणाऱ्या वस्तूंचा ओबडधोबडपणा दिसावा तसं वाटतंय..असो..तू बोलत रहा.. ”\n“बरं..वर मिळालेलं उत्तर तितकंसं बरोबर नाही हे आपल्याला माहित आहे, कारण पहिल्या ढोबळ पद्धतीवरून आपल्याला कळलंय की विस्थापन ११.५ मीटर एवढे झालेले आहे. मग हा फरक भरून काढण्यासाठी काय करता येईल\nतर या 0.1 सेकंद कालावधीचेही दहा भाग करू, म्हणजे मिळेल 0.01 सेकंद. तर या दर 0.01 सेकंदांना होणाऱ्या सुमारे १०० छोट्या छोट्या विस्थापनांची बेरीज करत जाऊ:\n“अरे विक्रमा ही बेरीज तर ०.१ सेकंद धरून केलेल्या बेरजेपेक्षा जास्त अचूक वाटते. पण दर वेळेला १०० बेरजा करायच्या\n“एक वेळ वेताळ या बेरजा करेलही, पण माणूस करणार नाही. अशा ठिकाणी संख्यामाला (number series) ची संकल्पना माणसाने काढली. करायचे असे की या काळाचे n एवढे तुकडे करायचे. काळ t=0 असताना वेग असेल (0.0)(1/n)=0.\nपाहिल्या कालावधीत म्हणजे t=1/n ते t=2/n या कालावधीत गोळ्याने केलेला प्रवास असेल :\nया कालावधीला जर आपण एक आकडा i दिला तर त्या काळाच्या i व्या तुकड्यात त्या गोळ्याने कापलेले अंतर असेल (3(i-1)/n)(1/n)=3(i-1)/n2.\nतर 0*(1/n) पासून सुरुवात करून व त्यानंतर अशा काळाच्या तुकड्यां(i) मध्ये १ ते n-1 असे आकडे टाकत गेले तर विस्थापनाचे सूत्र खालील प्रमाणे मिळते:\n“अरे विक्रमा हा कुठला n चा पाढा वाचतोयस कायहे सारं किती झालं विस्थापन कळतच नाहीये या लांबड्या सूत्रातून\n“सांगतो सांगतो. थोडं सोपं करुया. 3 आणि (1/n2) हा भाग समान काढला तर:\nम्हणजेच (n-1) इतक्या पूर्ण संख्यांच्या बेरजेच्या (1/n2) पट विस्थापन असेल.\nदुसऱ्या एका सूत्रानुसार पहिल्या k इतक्या पूर्णांकांची बेरीज 1+2+3+4+…+k = k(k+1)/2.\nयाचा वापर करून कापलेले अंतर पुढील सूत्राने मिळते :\n“अरे काय हे विक्रमा..पुन्हा n चा पाढा..विस्थापन किती झाले\n“वेताळा यात आता n साठी आकडे घालू. विस्थापनासाठी लागलेल्या काळाचे १० भाग केले, n=10, तर विस्थापन = 3/2(1-1/10)=3/2(1-0.1)=(1.5)(0.9)=1.35\nकाळाचे १,००,००० भाग केले, n=1,00,000, तर ..वि..”\n“बास बास..आम्ही वेताळ डोक्याची १०० शकले म्हणजे भाग करतो..पण तू तर काळाचे १,००,००० भाग करायला निघालास..आणि माझ्या हेही लक्षात येतंय की n जसा वाढतोय, अगणिता कडे(Infinity) जातोय, तसं उत्तर १.५ च्या अधिकाधिक जवळ येत चाललंय..”\nहो वेताळा, हीच गोष्ट फलिताच्या (function) च्या स्वरूपात अधिक सोपी करून सांगायची असल्यास…आपण ते फलित (v=3t) मर्यादित स्वरूपात विचारात घेउन करु शकतो. उदाहरणार्थ काळ t=a पासून ते t=b पर्यंतचा विचार केल्यास\nt=a होईपर्यंत झालेले विस्थापन s(a)= 3(a2)/2+ k\nt=b होईपर्यंत झालेले विस्थापन s(b)=3(b2)/2 + k\nमग a ते b या काळात झालेले विस्थापन = 3(b2)/2-3(a2)/2\nआता याठिकाणी विस्थपनासाठी लागलेला काळ(t)=(b-a). या काळाचे आपण n तुकडे केले तर प्रत्येक तुकडा(Δt) आपल्याला पुढील सूत्राने मिळेल : Δt=(b-a)/n.\nया कालावधीचा पहिला तुकडा आपल्याला a+(i-1)(b-a)/n या सूत्राने मिळेल, त्या कालावधीला आपण ti-1असे म्हणूया. मग त्या कालावधीतील विस्थापन f(ti-1)* Δt इतके असेल. तर त्या गोळ्याचे विस्थापन साधारणपणे\nहीच गोष्ट बेरजेच्या स्वरूपातलिहायची झाल्यास ती अशी दाखवता येईल\nवर पाहिल्याप्रमाणे n ची किंमत अगणिता कडे नेत गेलो तर उत्तर अचूक मिळेल..म्हणून n ची किंमत ∞ (Infinity) कडे नेत असता (आकृती १)\n“बापरे विक्रमा, आता या अदृश्य भूतांवर सोटा उगारण्या पर्यंत तुमची मजल गेली. हद्द झाली तुम्हा मानवांची..पण मला हे सांग की मोजमाप सुरु करण्याआधी(t0) त्या फलिताची काही ठरीव किंमत असेल: f(t0) तर हे समीकरण कसे लिहिशील\n“वेताळा, आपण गतीसमीकरणांचे उदाहरण घेऊन बोलूया. समजा एक वस्तू आरंभस्थाना पासून s0 एवढ्या अंतरावर असताना बाह्यबला मुळे ती t एवढ्या कालापर्यंत पुढे जात राहिली तर t0 ते t या कालावधीतील विकलांच्या (definite integral) भाषेत तिचे समीकरण खालीलप्रमाणे लिहिता येईल (आकृती २)\n“विक्रमा हे अजूनही क्लिष्टच वाटते. ती गतीसमीकरणे की काय तू सांगितली होतीस, ती या समीकरणावरून सिद्ध करून दाखव बरं..अरे पण हे काय तुझ्या लांबड्या गप्पांमध्ये एक प्रहर टळून गेला तरी मला अपेक्षित उत्तर मिळाले नाही..निदान माझे उत्तर देण्यासाठी तरी तुला मी जिवंत ठेवतोय..आज वाचलास..पण नेहमीच नशीब साथ देईल असे नाही..पुन्हा भेटू राजा..हाऽहाऽऽहाऽऽऽ”\nविक्रम राजा वरचं संकट यावेळेस तरी टळलं या विचाराने जंगलातल्या सर्व स्थिरचरांनी सुटकेचा निश्वास टाकला..कोणत्या तरी त्या विकला बद्दल बोलल्यामुळे तो वेताळ विक्रमराजाला मारु शकला नाही. त्यामुळे हा विकलाचा कोणतातरी अक्राळ विक्राळ सोटाधारी(∫) आग्यावेताळच असावा असे सर्वांना वाटले व सर्वांनी या महावेताळाचे आभार मानले.\nमुख्य पान: विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात\nविकलांची गोळाबेरीज: हे n व त्यांची पिल्लावळ कुठून पैदा झाली\n[…] नीट उत्तरे देतच नाहीस. मागील वेळी मी क्षणिक बदलांच्या गोळाबेरजेबद्दल (Integrati… विचारले तर कुठल्याकुठे गेलास\nNext story विकलांची गोळाबेरीज: हे n व त्यांची पिल्लावळ कुठून पैदा झाली\nआधीच विज्ञानात उल्हास..त्यात घुसलं मॅथ्स (Relation between Physics and Mathematics)\nहे पदार्थविज्ञान शिकायचं तरी कशाला \nआधीच विज्ञानात उल्हास..त्यात घुसलं मॅथ्स (Relation between Physics and Mathematics)\nपदार्थविज्ञानात इतके नियम आणि अटी का असतात (Importance of Laws and Conditions in Physics)\nहे पदार्थविज्ञान शिकायचं तरी कशाला \nस्वत: विषयी थोडेसे…ब्लॉगविषयी बरेचसे\nपदार्थधर्मसंग्रह – प्रशस्तपाद ऋषी\nहा ब्लॉग कोणासाठी आहे\nडोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं\nविक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात © 2018. All Rights Reserved.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/taxonomy/term/104", "date_download": "2018-11-13T06:30:15Z", "digest": "sha1:24GCTT7F7J24AVCNRAYM52Z5U3KTP3SV", "length": 18929, "nlines": 168, "source_domain": "aisiakshare.com", "title": " छोटेमोठे प्रश्न | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nमनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - ९५\nही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.\nयापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या जवळ झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.\nअजूनही सिनेमाच्या सुरुवातीला सर्टफिकेटवर 【 हिन्दी 】 【 रंगीन 】 【 सिनेमास्कोप 】 असं टाईप करतात का\nकंसाची नक्षी जरा वेगळी असायची लहानपणी.\nइतक्यात लक्षच गेलं नाही.\nRead more about मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - ९५\nमनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ८०\nही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.\nयापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००पेक्षा अधिक आहेत म्हणून हा पुढचा धागा.\nएकेकाळी मला बॉलीवूड मधली सर्जनशीलता संपुष्टात येण्याचं स्वप्न पडायचं. तर, माझा असा प्रश्न आहे की, ती संपली आहे का\nRead more about मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ८०\nहल्लीच काय खरेदी केलंत \nअमेझॉनकृपेने किंवा लोकल बाजारात काहीना काही खरेदी चालूच असते. रीटेल थेरपीचा वापर वाढतोच आहे.\nएखाद्या अतिभव्य मॉलपासून ते गावच्या आठवडी बाजारापर्यंत कुठेही काहीतरी खास हवं असलेलं मिळून जातं अतीव समाधान किंवा भ्रमनिरास होतो.\nकदाचित इकडेतिकडे चार रिव्ह्यूज टाकले जातात आणि ती वस्तू मागे पडते.\nतर एकंदरीत आपण खरेदी केलेल्या सामानाबद्दल काही सांगावंसं वाटलं तर इथे नोंदवून ठेवावं अशी इच्चा आहे.\nRead more about हल्लीच काय खरेदी केलंत \nमनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७९\nही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.\nयापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००पेक्षा अधिक आहेत म्हणून हा पुढचा धागा.\nRead more about मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७९\nमनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७८\nही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.\nयापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००पेक्षा अधिक आहेत म्हणून हा पुढचा धागा.\nआजकाल आंजावर जे फिरतंय ते- एका कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये एका कैद्याने लिहीलेलं- \"If there's a God, he will have to beg for my forgiveness.\" दन्तकथा, की कितपत खरंय ते नाही माहित ब्वॉ. पण त्यातला 'पंच' सॉलिडे.\nRead more about मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७८\nमनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७७\nही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.\nयापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या आसपास आहेत म्हणून हा पुढचा धागा.\nRead more about मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७७\nमनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७६\nRead more about मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७६\nमनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७५\nही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.\nयापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या आसपास आहेत म्हणून हा पुढचा धागा.\nमेट्रो घराजवळून जात असल्यास आवाजाचा कितपत त्रास होतो\nRead more about मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७५\nमनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७४\nही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.\nयापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या आसपास आहेत म्हणून हा पुढचा धागा.\nइतरांना लिंका डकवायला विरोध न करणे म्हणजे स्वतः पिंका न डकवणे नव्हे.\nRead more about मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७४\nमनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७३\nकाही काळाने ऐसीचे दिवाळी अंकातील लेख फक्त जयदीप चिपलकट्टी आणि धनंजय यांनाच समजतील\nRead more about मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७३\nजॉनी वॉकर (जन्म : ११ नोव्हेंबर १९२६)\nजन्मदिवस : शिखांचे महाराजा रणजीत सिंग (१७८०), भौतिकशास्त्रज्ञ जेम्स क्लर्क मॅक्सवेल (१८३१), लेखक रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन (१८५०), लेखक, विधिज्ञ, पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर (१८७३), के जीवनसत्त्व शोधणारा नोबेलविजेता एडवर्ड डॉईजी (१८९३), लेखक, विचारवंत व 'नवी क्षितिजे'चे संस्थापक संपादक विश्वास रघुनाथ पाटील (१९२८), अभिनेत्री जीन सेबर्ग (१९३८), लेखक हुमायूँ अहमद (१९४८), सन मायक्रोसिस्टम्सचा सहसंस्थापक स्कॉट मकनीली (१९५४), अभिनेत्री व्हूपी गोल्डबर्ग (१९५५), अभिनेत्री जुही चावला (१९६७), लेखिका अयान हिरसी अली (१९६९)\nमृत्युदिवस : चित्रकार लुदोव्हिको काराच्ची (१६१९), संगीतकार रोसिनी (१८६८), चित्रकार कामिय पिसारो (१९०३), लेखक हेक्टर ह्यू मन्रो उर्फ साकी (१९१६), सिनेदिग्दर्शक व्हित्तोरिओ द सिका (१९७४)\n१६८१ : संभाजींनी औरंगजेबाविरोधात बंड करून त्याचा मुलगा अकबर याची महाराष्ट्रात भेट घेतली.\n१९५६ : अलाबामा राज्यातील बसमध्ये गौर-कृष्णवर्णीयांसाठी वेगळे राखीव विभाग ठेवण्याची तरतूद बेकायदेशीर असल्याचा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या समान हक्कांसाठीच्या लढ्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता.\n१९७१ : बालभारतीने 'किशोर' मासिकाचा अंक प्रायोगिक पातळीवर प्रथम प्रकाशित केला. जाने. ७२ पासून नियमित प्रकाशन.\n१९९५ : सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार.\n२००१ : अमेरिकन फौजांनी तालिबानकडून काबूलचा ताबा मिळवला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 5 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/homeindia-news-congress-launch-nationwide-movement-expose-%E2%80%98real-motive%E2%80%99-behind-demonetisation", "date_download": "2018-11-13T07:58:57Z", "digest": "sha1:5PWXPR2EBRA67RAZIT22MT7UBKEO4CXO", "length": 12766, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "HomeIndia news Congress to launch nationwide movement to expose ‘real motive’ behind demonetisation Congress to launch nationwide movement to expose ‘real motive’ behind demonetisation नोटाबंदीविरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन | eSakal", "raw_content": "\nनोटाबंदीविरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन\nशनिवार, 31 डिसेंबर 2016\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी काँग्रेसकडून जानेवारीमध्ये देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी काँग्रेसकडून जानेवारीमध्ये देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.\nयाबाबत काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी माहिती दिली. ते म्हणाले, 'नोटाबंदी हा स्वतंत्र भारतातील सर्वांत मोठा गैरव्यवहार आहे. हा गैरव्यवहार समोर आणण्यासाठी काँग्रेस देशव्यापी आंदोलन करणार आहे. हे आंदोलन तीन टप्प्यात होईल. पहिला टप्पा 1 ते 10 जानेवारीदरम्यान, दुसरा टप्पा 11 ते 20 जानेवारी, तर तिसऱ्या टप्पातील आंदोलन 21 ते 30 जानेवारीदरम्यान होईल. नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध आणि मोदींवरील भ्रष्टाचाराचे आरोप हा या आंदोलनाचा प्रमुख विषय असेल.'\nकाँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बिर्ला आणि सहारा यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर 'आम्ही एक साधा प्रश्‍न विचारतो. तुम्ही (मोदी) पैसे घेतले होते का जर तुम्ही पैसे घेतले नसतील तर या प्रकरणी तुम्ही स्वतंत्र चौकशी का करत नाही जर तुम्ही पैसे घेतले नसतील तर या प्रकरणी तुम्ही स्वतंत्र चौकशी का करत नाही', असा प्रश्‍न सूरजेवाला यांनी उपस्थित केला आहे. नोटाबंदीविरोधातील आंदोलन यशस्वी करण्यासाठी काँग्रेसचे देशभर साधारण 15 हजार कार्यकर्ते कार्यरत असल्याचे वृत्त आहे.\nप्रतिक शिवशरणच्या हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार : प्रकाश आंबेडकर\nब्रह्मपुरी (सोलापुर) - माचणूर (ता. मंगलवेढा) येथील प्रतिक शिवशरण या निष्पाप लहान बालकाचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. तसेच ही हत्या नसून एक...\n...तर भाजप धोकादायक पक्ष- रजनीकांत\nचेन्नई- विरोधी पक्षांना जर भारतीय जनता पक्ष हा धोकादायक आहे असे वाटत असेल तर, नक्कीच तसे असू शकते असे विधान सुपरस्टार रजनीकांत यांनी केले आहे....\nभाजपचा भरोसा मोदींवर; काँग्रेसचा राहुलवर\nजयपूर : राजस्थानात यंदा सत्तेवर येण्याची दाट शक्‍यता असल्यामुळे कॉंग्रेसच्या गोटात उत्साह असला, तरी सत्तारूढ भाजपनेही काही पत्ते राखून ठेवले आहेत....\nपुणे लोकसभा जागेचा निर्णय प्रलंबित- पृथ्वीराज चव्हाण\nपुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, पुणे लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाने...\nपाणीपुरवठ्याबाबत पुढील सुनावणी 13 डिसेंबरला\nपुणे - पुणे शहराला पंधरा टीएमसी पाणी द्यावे, या मागणीसंदर्भात महापालिकेने राज्य जलसंपदा नियामक प्राधिकरणासमोर बाजू मांडली आहे. या...\n'पुण्याचे नाव बदलून जिजापूर करा'\nपुणे - पुणे शहर हे राष्ट्रमाता जिजाऊ मॉंसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखले जाते. त्यामुळे पुण्याचे नाव बदलून जिजापूर करण्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/the-two-books-are-published-on-monday/articleshow/66168153.cms", "date_download": "2018-11-13T08:09:36Z", "digest": "sha1:UWXZKLQFILG6RVP32CG26AJK2RU3AZZL", "length": 10704, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nashik News: the two books are published on monday - दोन पुस्तकांचे सोमवारी प्रकाशन | Maharashtra Times", "raw_content": "\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवती\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवतीWATCH LIVE TV\nदोन पुस्तकांचे सोमवारी प्रकाशन\nम टा प्रतिनिधी, नाशिक सुरेखा बोऱ्हाडे लिखित 'बालक पालक' आणि 'लाडकी लेक' या पुस्तकांचा प्रकाशन सोमवारी (दि...\nम. टा. प्रतिनिधी, नाशिक\nसुरेखा बोऱ्हाडे लिखित 'बालक पालक' आणि 'लाडकी लेक' या पुस्तकांचा प्रकाशन सोमवारी (दि. १५) सायंकाळी साडेपाच वाजता 'मविप्र'च्या सीएमसीएस महाविद्यालय, उदोजी मराठा बोर्डिंग कॅम्पस, प्रसाद सर्कल, गंगापूर रोड येथे होणार आहे.\nमाजी मंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील, ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने, ज्येष्ठ साहित्यिक विवेक उगलमुगले यांच्या हस्ते हा प्रकाशन समारंभ होणार आहे. 'मविप्र'च्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रकाशन समारंभ होणार आहे. सुरेखा बोऱ्हाडे यांनी या पुस्तकातून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी करावयाचे संस्कार तसेच मुले आणि पालक यांच्यातील सहजसुंदर संवाद मांडला आहे. तर 'लाडकी लेक'या पुस्तकातून मुलींशी पालकांचा हस-खेळत सुसंवाद मांडला आहे. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन 'संवाद', नाशिक आणि 'आम्ही निफाडकर फाउंडेशन'च्या वतीने करण्यात आले आहे.\nमिळवा नाशिक बातम्या(Nashik + North Maharashtra News News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nNashik + North Maharashtra News News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nयुपीः हिंदू मुलांना सोप्या अतिशय पद्धतीने उर्दु भाषेचे शिक्ष\nराफेल विक्रीत अंबानींना लाभ पोहोचवला नाहीः दसॉल्ट CEO\nसैनिकाप्रमाणे सर्वांनी पृथ्वीचं संरक्षण करावंः राष्ट्रपती\nराफेल, नोटाबंदीवरून, माजी कर्मचाऱ्याचे राष्ट्रपतींना पत्र\nचेन्नईः भंगारातून साकारलेल्या कलाकृतींनी वाढवली रस्त्याची शो\nबहुतेक मुस्लिम संघटनांचा राम मंदिराला पाठिंबाःNCM अध्यक्ष\nलष्कराच्या ताफ्यात आधुनिक होवित्झर, वज्र तोफा\nसंरक्षणमंत्री सीतारामन आज नाशकात\nशिर्डी: साईदर्शनाहून परतताना अपघात; ५ भाविक ठार\nकॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे निधन\nडिसेंबरमध्ये विवाहाच्या अवघ्या दोन तारखा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nदोन पुस्तकांचे सोमवारी प्रकाशन...\nराष्ट्रपती दौऱ्याबाबत प्रशासनास सूचना...\nभगवानबाबा स्मारकाचे दसऱ्याला होणार लोकार्पण...\nमाजी कबड्डीपटूचा अपघातात मृत्यू...\nपोलिसाने वृक्षतोड केल्याचा आरोप...\nउपनगरला १२ गायी टेम्पोमधून जप्त...\nअन जिल्हा परिषदेत आले दहशतवादी...\nनांदगाव तालुक्यात शेतकरी आत्महत्या...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida-football/champion-league-football-competition-39993", "date_download": "2018-11-13T07:56:08Z", "digest": "sha1:6RXIH3PDYHCINOAMKJ722U5QRGMLSOR4", "length": 13139, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "champion league football competition झुंजार डॉर्टमंडच्या पराभवाची चर्चाही मागे | eSakal", "raw_content": "\nझुंजार डॉर्टमंडच्या पराभवाची चर्चाही मागे\nशुक्रवार, 14 एप्रिल 2017\nचॅंपियन्स लीग - बसवरील हल्ल्यानंतर 24 तासांत मैदानात उतरले; 2-3 हार\nडॉर्टमंड - आपल्या बसमध्ये तीन बॉम्बस्फोट झाल्यानंतरही डॉर्टमंडचा संघ 24 तासांच्या आत मैदानात उतरला. प्रतिस्पर्धी मोनॅकोच्या पाठीराख्यांनी डॉर्टमंडची जर्सी परिधान करीत त्यांनाच प्रोत्साहन दिले; पण अखेर मैदानावरील लढत जिंकण्यात ते अपयशी ठरले.\nचॅंपियन्स लीग - बसवरील हल्ल्यानंतर 24 तासांत मैदानात उतरले; 2-3 हार\nडॉर्टमंड - आपल्या बसमध्ये तीन बॉम्बस्फोट झाल्यानंतरही डॉर्टमंडचा संघ 24 तासांच्या आत मैदानात उतरला. प्रतिस्पर्धी मोनॅकोच्या पाठीराख्यांनी डॉर्टमंडची जर्सी परिधान करीत त्यांनाच प्रोत्साहन दिले; पण अखेर मैदानावरील लढत जिंकण्यात ते अपयशी ठरले.\nमोनॅकोविरुद्ध पराजित झाल्यानंतरही सामना हरल्यापेक्षा डॉर्टमंडचे खेळाडू आपण स्फोटातून वाचलो, याबद्दल दैवाचे आभार मानत होते. मैदानात उतरेपर्यंत आमच्या मनात फुटबॉलचा विचारही मनात येत नव्हता, असेच संघातील प्रत्येक खेळाडू सांगत होता. त्याचबरोबर लढतीसाठी पुन्हा हॉटेल ते स्टेडियम प्रवास 24 तासांत करावा लागला, त्या वेळी कोणीही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हते.\nचॅंपियन्स लीगचे संयोजक असलेल्या युरोपीय फुटबॉल संघटनेने आपला विचारच केला नाही. सामना 24 तासांतच होणार असल्याचे एसएमएसवरून कळवण्यात आले. खरे तर ही लढत काही दिवस तरी लांबणीवर टाकणे योग्य ठरले असते, या डॉर्टमंड मार्गदर्शक थॉमस टशेल यांच्या मताशी सर्वच सहमत होते.\nनवोदित खेळाडू किलाईन बॅप्पे याने दोन गोल करीत मोनॅकोला पहिला टप्पा 3-2 असा जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. डॉर्टमंड खेळाडूंना खेळावर लक्ष केंद्रित करणेच अवघड जात होते. पूर्वार्धात ते 0-2 असे मागे पडले होते. मोनॅकोने या मोसमात 31 लढतींत 88 गोल केले आहेत. त्यांची योजनाबद्ध आक्रमणे लक्षवेधकच होती. त्यातही 18 वर्षीय बॅप्पे लक्ष वेधून घेत होता. साखळीत तो 25 मिनिटेच खेळला होता; पण त्याचा या लढतीतील खेळ परिपक्व खेळाडूस साजेसा होता.\n...तर भाजप धोकादायक पक्ष- रजनीकांत\nचेन्नई- विरोधी पक्षांना जर भारतीय जनता पक्ष हा धोकादायक आहे असे वाटत असेल तर, नक्कीच तसे असू शकते असे विधान सुपरस्टार रजनीकांत यांनी केले आहे....\nयुद्धविरोधी दिन साजरा करण्यासाठी पॅरिसमध्ये जमलेल्या जगभरातील नेत्यांमधील शह-काटशहामुळे नको त्या शंका उपस्थित झाल्या आहेत. पहिल्या महायुद्धाच्या...\nप्रतिक मारेकऱ्यांना फाशी झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हत्येच्या घटनाचे प्रमाण वाढले असून, प्रतिक आपल्या कुटुंबातला मुलगा आहे. त्याच्या...\nअजेय भारत... अटल भाजप... अस्वस्थ भाजप...\n\"अजेय भारत'चा नारा देत आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा देश पादाक्रांत करायला निघालेल्या भाजपने विजयासाठी \"अटल' निर्धार केलाय. त्यादृष्टीने पक्षाचे \"...\nमहिला फुटबॉल संघाचे बांगलादेशवर सात गोल\nमुंबई - भारतीय महिला फुटबॉल संघाने ऑलिंपिक पात्रता मोहिमेस नवी चालना देताना बांगलादेशचा ७-१ असा पाडाव केला. भारतास सलामीला नेपालविरुद्ध गोलशून्य...\nभारतीय कुस्तीचा नवा चेहरा (नाममुद्रा)\nएका वर्षात चार आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये पदके मिळवून बजरंग पुनिया याने भारताची मान उंचावताना भारतीय कुस्तीचा नवा चेहरा अशी आपली ओळख निर्माण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahitisagar.com/1007.php", "date_download": "2018-11-13T07:33:34Z", "digest": "sha1:D45F4LNO7ES4JFDDWBPA5AIS5ADBTRMY", "length": 6502, "nlines": 56, "source_domain": "mahitisagar.com", "title": " ७ आक्टोबर : वन्य पशू दिन", "raw_content": "दिनविशेष : ७ आक्टोबर : वन्य पशू दिन\nहा या वर्षातील २८० वा (लीप वर्षातील २८१ वा) दिवस आहे.\n: सप्टेंबर ११ च्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला चढवला.\n: ओमानचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश\n: जर्मन डेमॉक्रेटिक रिपब्लिक (पूर्व जर्मनी) ची स्थापना\n: पाच छोट्या कंपन्यांचे एकत्रीकरण करुन ’एअर फ्रान्स’ ही कंपनी स्थापण्यात आली.\n: महात्मा गांधींनी ’नवजीवन’ हे वृत्तपत्र सुरू केले.\n: के. एल. एम. (KLM) या विमानकंपनीची स्थापना झाली.\n: हेलसिंकी स्टॉक एक्सचेंज सुरू झाले.\n: पुण्यात विलायती कपड्यांची होळी करण्यात आली. परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी केलेला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्‍न होता.\n: हिब्रू दिनदर्शिकेनुसार जगाचा पहिला दिवस\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n: जहीर खान – जलदगती गोलंदाज\n: आश्विनी भिडे-देशपांडे – शास्त्रीय गायिका\n: व्लादिमीर पुतिन - रशियाचे ४ थे राष्ट्राध्यक्ष\n: बेगम अख्तर – गझल, दादरा आणि ठुमरी गायिका. गझल गायकीला त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. (मृत्यू: ३० आक्टोबर १९७४)\n: विनायक महादेव तथा ’वि. म.’ कुलकर्णी – कवी आणि बालकुमार-साहित्यिक (मृत्यू: १३ मे २०१० - पुणे)\n: प्रागजी डोस्सा – गुजराथी नाटककार व लेखक, नेहरू पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (मृत्यू: २० ऑगस्ट १९९७)\n: हाइनरिक हिमलर – जर्मन नाझी अधिकारी (मृत्यू: २९ एप्रिल १९४५)\n: नील्स बोहर – अणूचे अंतरंग स्पष्ट करणार्‍या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थवैज्ञानिक (मृत्यू: १८ नोव्हेंबर १९६२)\n: कृष्णाजी केशव दामले तथा ’केशवसुत’ – मराठी काव्याचे प्रवर्तक. त्यांच्या सुमारे १३५ कविता आज उपलब्ध आहेत. त्यांच्या हयातीत त्यांची एकही कविता प्रसिद्ध झाली नाही. ’केशवसुतांची कविता’ हा त्यांचा कवितासंग्रह त्यांच्या निधनानंतर ह. ना. आपटे यांनी प्रकाशित केला. त्यांच्या ’तुतारी’, ’नवा शिपाई’, ’गोफण केली छान’ इ. कविता प्रसिद्ध आहेत. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९०५)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n: उमाकांत निमराज ठोमरे – साहित्यिक, अनेकांना लिहिते करणारे, वाचकप्रिय ‘वीणा‘ या दर्जेदार मासिकाचे संपादक, बालसाहित्यकार (जन्म: १५ ऑगस्ट १९२९ - अहमदनगर)\n: भाऊसाहेब वर्तक – महाराष्ट्राचे महसूलमंत्री, काँग्रेसचे नेते, पद्मश्री (जन्म: \n: देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी. व्ही. जी. – कन्नड कवी व विचारवंत (जन्म: १८ जानेवारी १८८९ - मुळबागल, कोलार, कर्नाटक)\n: एडगर अ‍ॅलन पो – अमेरिकन (गूढ व भयकथांचा) लेखक व कवी (जन्म: १९ जानेवारी १८०९)\n: गुरू गोविंद सिंग – शिखांचे १० वे गुरू (जन्म: २२ डिसेंबर १६६६)\n सूचना / तक्रारी / प्रतिक्रिया / माहिती देण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/career/career-news/identity-of-unique-institutions/articleshow/66496816.cms", "date_download": "2018-11-13T08:01:32Z", "digest": "sha1:P7GUKO24SYEP3CCHAIYFFCZAXXUGIKH4", "length": 18257, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "career news News: identity of unique institutions - अनोख्या संस्थांची ओळख | Maharashtra Times", "raw_content": "\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवती\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवतीWATCH LIVE TV\nआनंद मापुस्कर, करिअर मार्गदर्शकपदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर पीएचडीचा अभ्यास कोणत्या इन्स्टिट्यूटमधून करावा सोशल सायन्ससाठी कोणतं कॉलेज चांगलं सोशल सायन्ससाठी कोणतं कॉलेज चांगलं\nआनंद मापुस्कर, करिअर मार्गदर्शक\nपदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर पीएचडीचा अभ्यास कोणत्या इन्स्टिट्यूटमधून करावा सोशल सायन्ससाठी कोणतं कॉलेज चांगलं सोशल सायन्ससाठी कोणतं कॉलेज चांगलं असे अनेक प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हालाही भेडसावत असतील तर आज अशाच काही वेगळ्या इन्स्टिट्यूटविषयी जाणून घेऊया.\nइंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हल्पमेंट रिसर्च\nविद्यापीठ अनुदान आयोगाकडून या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाला आहे. संस्थेची सुरुवात पूर्णत: संशोधन संस्था म्हणून झाली. यानंतर पीएचडी अभ्यासक्रमाची सुरुवात झाल्यानंतर आता संस्थेची वाटचाल शैक्षणिक आणि संशोधन या दोन्ही मार्गावर सुरू आहे. अर्थशास्त्र, ऊर्जा आणि पर्यावरणबाबतच्या धोरणविषयींच्या समस्यांवर उत्तरं शोधण्यासाठी विविध क्षेत्रातील अभ्यासाची पार्श्वभूमी असणारे संशोधक घडवणं हा पीएचडी अभ्यासक्रम सुरू करण्यामागे हेतू होता. १९९५ साली संस्थेत एमफिल अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. २००३ साली विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्राची ओळख लवकर व्हावी, या हेतूनं एम.एससी अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली.\nरिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत तर संचालक मंडळामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, दिल्ली स्कूल ऑफ इकोनॉमिक्स, इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन अँड क्रेडिटिंग एजन्सी (कोलकाता) यामधील मान्यवरांचा समावेश आहे.\nसंपर्क- इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हल्पमेंट रिसर्च, जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ४०००६५ दूरध्वनी- ०२२- २८४००९१९, वेबसाइट- www.igidr.ac.in\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस\nविविध सामाजिक समस्यांवर स्वतंत्रपणे अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली आहे. आज समाजशास्त्राशी निगडीत विविध विषयावर प्रशिक्षण देणारी संस्था म्हटल्यावर एक नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस. १९६४ साली विद्यापीठ अनुदान आयोगानं या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा बहाल केला. विविध सामाजिक समस्यांवर या संस्थेत सातत्याने क्षेत्रीय अभ्यास, संशोधन प्रकल्प हाती घेतले जातात. या संशोधनाच्या आधारे सरकारला दलित, आदिवासी, स्त्रिया, लहान मुलं, असंघटित कामगार इ. वंचित/दुर्बल घटकांसाठी अनेक उपयुक्त योजना आखण्यात मोलाची मदत झाली आहे. मानवी संसाधन विकासाच्या दृष्टीनं प्रशिक्षणही संस्थेद्वारे वेळोवेळी आयोजित केलं जातं. परदेशी विद्यापीठं, संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अनेक उपक्रम टीआयएसएसमध्ये चालवले जातात. अमेरिकेतील दहा, युरोपमधील वीसहून अधिक, ऑस्ट्रेलियातील पाच तर कॅनडातील एका विद्यापीठाबरोबर टीआयएसएसचा सहकार्य करार आहे. याद्वारे स्टुडंट अ‍ॅब्रॉड प्रोग्रॅम तसंच फॅकल्टी एक्स्चेंज प्रोग्रॅम्स, जॉइंट डिग्री प्रोग्रॅम, स्टडी इन इंडिया प्रोग्रॅम असे पर्याय विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना उपलब्ध करून दिले जातात. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांच्या भारतातील संशोधन आणि मदतकार्यात टीआयएसएसचं मोलाचं मार्गदर्शन आणि सहभाग असतो.\nसंपर्क- टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, देवनार- मुंबई- ४०००८८. दूरध्वनी- ०२२-२५५२५०००.\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च\nडॉ. होमी भाभांनी १९४५ साली सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या मदतीनं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही संस्था सुरु केली. या संस्थेतून तयार झालेल्या शास्त्रज्ञांनी विज्ञान क्षेत्रातील विविध विषयांमध्ये जागतिक स्तरावर कार्य केलं आहे. संस्थेच्या अंतर्गत स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्स, स्कूल ऑफ नॅचरल सायन्सेस आणि स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी अँड कम्प्युटर सायन्स या तीन शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. तसंच नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस (बंगलोर), नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स (पुणे) आणि होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन(मुंबई) ही तीन राष्ट्रीय केंद्रे देखील टीआयएफआरच्या अंतर्गत काम करतात. नव्यानंच हैद्राबाद येथे सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी सायन्सेस तसंच बंगलोर येथे सेंटर फॉर थिअरॉटिकल सायन्सेस या दोन संस्था सुरु करण्यात आल्या आहेत. सध्या टीआयएफआर भारत सरकारच्या अणु ऊर्जा विभागांतर्गत काम करते. या संस्थेला २००२ साली अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त असून मास्टर्स आणि डॉक्टरल अभ्यासक्रम या संस्थेत चालवले जातात. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, संगणक शास्त्र व विज्ञान शिक्षण या विषयातील मूलभूत संशोधन या संस्थेत केलं जातं. संस्थेचे मुख्य केंद्र मुंबई येथे असून पुणे, बेंगळुरु आणि हैद्राबाद येथे देखील अतिरिक्त केंद्रं आहेत. मूलभूत विज्ञानामध्ये संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी http://univ.tifr.res.in/ या वेबसाइटला भेट द्यावी.\nमिळवा करिअर न्यूज बातम्या(career news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ncareer news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nराफेल विक्रीत अंबानींना लाभ पोहोचवला नाहीः दसॉल्ट CEO\nसैनिकाप्रमाणे सर्वांनी पृथ्वीचं संरक्षण करावंः राष्ट्रपती\nराफेल, नोटाबंदीवरून, माजी कर्मचाऱ्याचे राष्ट्रपतींना पत्र\nचेन्नईः भंगारातून साकारलेल्या कलाकृतींनी वाढवली रस्त्याची शो\nबहुतेक मुस्लिम संघटनांचा राम मंदिराला पाठिंबाःNCM अध्यक्ष\nकरिअर न्यूज याा सुपरहिट\nबेनेटमध्ये इंजिनीअरिंग फिजिक्सचा पर्याय\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nगेम डिझायनिंमध्ये करियर करायचंय...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mahitisagar.com/0524.php", "date_download": "2018-11-13T07:26:38Z", "digest": "sha1:4B65DIHUXNAWQZUITBXAQC2J5CQDXIEU", "length": 5600, "nlines": 47, "source_domain": "mahitisagar.com", "title": " २४ मे : राष्ट्रकुल दिन, जागतिक स्किझोफ्रेनिया जागरूकता दिन", "raw_content": "दिनविशेष : २४ मे : राष्ट्रकुल दिन\nहा या वर्षातील १४४ वा (लीप वर्षातील १४५ वा) दिवस आहे.\nजागतिक स्किझोफ्रेनिया जागरूकता दिन\n: भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) विकसित केलेला ’इन्सॅट-३बी’ हा उपग्रह पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण\n: २६ फेब्रुवारी १९९३ रोजी न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणार्‍या चार मुस्लीम दहशतवाद्यांना प्रत्येकी २४० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.\n: एरिट्रियाला (इथिओपियाकडून) स्वातंत्र्य मिळाले.\n: ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्‍या काँकॉर्ड विमानाची लंडन ते न्यूयॉर्क अशी सेवा सुरू झाली.\n: न्यूयॉर्क मधील ब्रूकलिन ब्रिज वाहतुकीस खुला झाला.\n: तारायंत्राचे संशोधक सॅम्युअल मोर्स यांनी स्वत: विकसित केलेल्या सांकेतिक भाषेत पहिला संदेश वॉशिंग्टन येथून बाल्टिमोर येथे पाठवला.\n: पीटर मिन्युईटने स्थानिक लोकांकडून मॅनहटन बेट २४ डॉलरला विकत घेतले.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n: राजेश रोशन – संगीतकार\n: माधव गाडगीळ – पर्यावरणतज्ञ\n: हेमचंद्र तुकाराम तथा बाळ दाणी – रणजी व कसोटी क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक (मृत्यू: १९ डिसेंबर १९९९)\n: रघुवीर भोपळे ऊर्फ ’जादूगार रघुवीर’ – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगार. त्यांनी ‘फिरता जादूगार‘ व ‘मी पाहिलेला रशिया‘ ही पुस्तके लिहिली आहेत. (मृत्यू: २० ऑगस्ट १९८४)\n: व्हिक्टोरिया – इंग्लंडची राणी (मृत्यू: २२ जानेवारी १९०१)\n: डॅनियल फॅरनहाइट – जर्मन शास्त्रज्ञ (मृत्यू: १६ सप्टेंबर १७३६)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n: मजरुह सुलतानपुरी – दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (१९९३) शायर, गीतकार आणि कवी (जन्म: १ आक्टोबर १९१९)\n: विजयपाल लालाराम तथा ’गुरू हनुमान’ – पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रक्षिशक (जन्म: १५ मार्च १९०१)\n: हॅरॉल्ड विल्सन – इंग्लंडचे पंतप्रधान (जन्म: ११ मार्च १९१६)\n: बुलो चंदीराम रामचंदानी ऊर्फ बुलो सी. रानी – जुन्या पिढीतील संगीतकार व गायक (जन्म: ६ मे १९२० - हैदराबाद)\n: निकोलस कोपर्निकस – सूर्यकेन्द्री विश्वाच्या संकल्पनेचा सिद्धांत मांडणारा पोलिश खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ (जन्म: १९ फेब्रुवारी १४७३)\n सूचना / तक्रारी / प्रतिक्रिया / माहिती देण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mahitisagar.com/1107.php", "date_download": "2018-11-13T06:45:37Z", "digest": "sha1:33YNNOZDH4QURHH2XBY53VQVXFOHE5V6", "length": 6902, "nlines": 55, "source_domain": "mahitisagar.com", "title": " ७ नोव्हेंबर", "raw_content": "दिनविशेष : ७ नोव्हेंबर\nहा या वर्षातील ३११ वा (लीप वर्षातील ३१२ वा) दिवस आहे.\n: बेल्जियमची राष्ट्रीय विमान वाहतुक कंपनी ’सबीना’ (SABENA) दिवाळखोरीत गेली.\n: मेरी रॉबिन्सन या आयर्लंडच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या.\n: एम. पातंजली शास्त्री यांनी भारताचे २ रे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.\n: ’प्रभात’चा ’संत तुकाराम’ हा चित्रपट पुण्यातील ’प्रभात’ चित्र्पटगृहात रिलीज झाला.\n: पहिले महायुद्ध – गाझाच्या तिसर्‍या लढाईत ब्रिटिश फौजांनी गाझा ताब्यात घेतले.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n: कमल हासन – अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, पटकथालेखक\n: गोवर्धन धनराज पारिख – महाराष्ट्रातील विचारवंत व शिक्षणतज्ञ (मृत्यू: \n: प्रा. गोगिनेनी रंगा नायकुलू ऊर्फ ’एन. जी. रंगा’ – स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, शेतकरी चळवळीतील नेते आणि काँग्रेसचे पुढारी (मृत्यू: ९ जून १९९५)\n: सर चंद्रशेखर वेंकट रमण – नोबेल पारितोषिक विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: २१ नोव्हेंबर १९७०)\n: डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे – क्रांतिकारक, विद्वान, कृषीतज्ञ, इतिहासकार आणि ’गदर पार्टी’ चे शिल्पकार (मृत्यू: २२ जानेवारी १९६७)\n: लिऑन ट्रॉट्स्की – रशियन क्रांतिकारक (मृत्यू: २१ ऑगस्ट १९४०)\n: मोरो केशव दामले – व्याकरणकार व निबंधकार (मृत्यू: ३० एप्रिल १९१३)\n: मेरी क्यूरी – नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ४ जुलै १९३४)\n: बिपिन चंद्र पाल – ’लाल-बाल-पाल’ या त्रयीतील स्वातंत्र्यसेनानी (मृत्यू: २० मे १९३२)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n: सुनीता देशपांडे – लेखिका व स्वातंत्र्यसैनिक (जन्म: ३ जुलै १९२६)\n: सी. सुब्रम्हण्यम – गांधीवादी नेते, केन्द्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल (जन्म: ३० जानेवारी १९१०)\n: पं. जितेंद्र अभिषेकी – शास्त्रीय गायक, संगीतकार व शास्त्रीय संगीताचे अभ्यासक (जन्म: २१ सप्टेंबर १९२९)\n: विल डुरांट – अमेरिकन इतिहासकार व तत्त्वज्ञ (जन्म: ५ नोव्हेंबर १८८५)\n: स्टीव्ह मॅकक्‍वीन – हॉलिवूड अभिनेता (जन्म: २४ मार्च १९३०)\n: कृष्णाजी केशव दामले तथा ’केशवसुत’ – मराठी काव्याचे प्रवर्तक. त्यांच्या सुमारे १३५ कविता आज उपलब्ध आहेत. त्यांच्या हयातीत त्यांची एकही कविता प्रसिद्ध झाली नाही. ’केशवसुतांची कविता’ हा त्यांचा कवितासंग्रह त्यांच्या निधनानंतर ह. ना. आपटे यांनी प्रकाशित केला. त्यांच्या ’तुतारी’, ’नवा शिपाई’, ’गोफण केली छान’ इ. कविता प्रसिद्ध आहेत. (जन्म: ७ आक्टोबर १८६६)\n: यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी – मराठी लघुकथाकार व ’प्रसाद’ मासिकाचे संपादक. ’वहिनीच्या बांगड्या’, ’शेवग्याच्या शेंगा’ या त्यांच्या कथांवर चित्रपट काढण्यात आले. ’दुधाची घागर’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. (जन्म: १७ डिसेंबर १९०१)\n: बहादूरशहा जफर – दिल्लीचा शेवटचा बादशहा (जन्म: २४ आक्टोबर १७७५)\n सूचना / तक्रारी / प्रतिक्रिया / माहिती देण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/ravivar-mata/death-of-lions-at-gir-national-park/articleshow/66195968.cms", "date_download": "2018-11-13T08:05:36Z", "digest": "sha1:FZWUPDGALENVJ5FW3D334OTW7YU33AGB", "length": 33635, "nlines": 155, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Death Of Lions: death of lions at gir national park - जंगलाच्या राजावर संकट | Maharashtra Times", "raw_content": "\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवती\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवतीWATCH LIVE TV\n'जंगलाचा राजा' अशी बिरुदावली मिरवणाऱ्या सिंहांचे गीर अभयारण्यात एका पाठोपाठ मृत्यू होऊ लागल्याने गुजरातसह संपर्ण देश हादरून गेला. आधीच नामशेषमार्गावर असलेली ही प्रजात नष्ट झाल्यास पुढच्या पिढीला सिंह हे केवळ चित्रातच दाखवावे लागणार की काय, अशी धास्ती वन्यप्रेमींकडून व्यक्त होऊ लागली. या पार्श्वभूमीवर या आशियाई सिंहाच्या आगमनापासून ते त्यांच्यावर सध्या ओढावलेल्या संकटापर्यंतचा हा बहुआयामी आढावा...\n'जंगलाचा राजा' अशी बिरुदावली मिरवणाऱ्या सिंहांचे गीर अभयारण्यात एका पाठोपाठ मृत्यू होऊ लागल्याने गुजरातसह संपर्ण देश हादरून गेला. आधीच नामशेषमार्गावर असलेली ही प्रजात नष्ट झाल्यास पुढच्या पिढीला सिंह हे केवळ चित्रातच दाखवावे लागणार की काय, अशी धास्ती वन्यप्रेमींकडून व्यक्त होऊ लागली. या पार्श्वभूमीवर या आशियाई सिंहाच्या आगमनापासून ते त्यांच्यावर सध्या ओढावलेल्या संकटापर्यंतचा हा बहुआयामी आढावा...\nआशियाई सिंह पश्चिमी द्विकल्पातील देश आणि अरेबिया अशी मजल-दरमजल करत पर्सियामार्गे भारतात आले. मात्र, ब्रिटिश अधिकारी आणि राजांच्या शिकारीच्या छंदामुळे अनेक जंगलांतून हळहळू ते नामशेष होत गेले. १९०५मध्ये गीरच्या जंगलातील काठियावार भागात केवळ ६० ते १०० सिंह शिल्लक असल्याचे समोर आले. तत्पूर्वी १८७९मध्ये जुनागडचे सहावे नवाब माहबत्खंजी दुसरे यांनी वन्यजीव संरक्षण कायदा लागू केला होता; परंतु त्याची काटेकोर अंमलबजावणी केली गेली नाही. सिंहांचे संरक्षण आणि संवर्धनाला खऱ्या अर्थाने गती मिळाली ती १९००मध्ये. ब्रिटिश व्हाइसरॉय एच.ई.लॉर्ड जार्ज कर्झोन यांना नवाब रसूलखंजी तिसरे यांनी शिकारीसाठी निमंत्रित केले होते. त्याचवेळी एका दैनिकात 'व्हाइसरॉय ऑर वेंडल' (व्हाइसरॉय की नासधूस करणारा) या शीर्षकाखाली एक पत्र छापून आले. एका सूज्ञ नागरिकाने लिहिलेल्या या पत्रात व्हाइसरॉय यांच्या शिकार मोहिमेवर सडकून टीका करण्यात आली होती. लॉर्ड कर्झोन यांना याची माहिती मिळेपर्यंत ते जुनागडपर्यंत पोहोचलेसुद्धा होते. मात्र ते पत्र वाचताच त्यांनी आपला शिकारीचा निर्णय तत्काळ रद्द केला. एवढेच नव्हे तर जुनागडहून माघारी परतताना सिंहांचे कटेकोर संरक्षण करण्याच्या सूचनाही त्यांनी नवाब रसूलखंजी यांना दिल्या. तेव्हापासून राज्य आणि केंद्रातील विविध सत्ताधारी, पशुप्रेमी स्थानिक रहिवासी, शास्त्रज्ञ आणि स्वयंसेवी संस्था आदींच्या एकात्रित प्रयत्नांतून संवर्धनाचा हा सिलसिला आजतागायत जिवंत ठेवण्यात आला आहे.\n१९६५मध्ये गीरला अभयारण्य घोषित करण्यात आले. यामध्ये १९७५मध्ये घोषित केलेल्या राष्ट्रीय उद्यानाच्या २५८.७ चौ.किमी. मुख्य क्षेत्रासह १४१२.१ चौ.किमी. क्षेत्राचा समावेश होतो. संरक्षण-संवर्धनावर अधिक भर देण्यात आल्याने येथील हरणे, नीलगाई, रानडुक्कर किंवा सांबर यांसारख्या वन्यजीवांची संख्या ९,६००वरून (१९७४) तब्बल ८३,०००वर (२०१५) पोहोचली. याच कालावधीत सिंह आणि बिबळ्यांची संख्याही ३२२वरून ८३३वर सरकली.\n१९८०पासून झाडपाल्यावर जगणाऱ्या वन्यप्राण्यांनी गीरच्या संरक्षित क्षेत्राबाहेर संचार करण्यास सुरुवात केली. हळूहळू वाघ-सिंहदेखील त्यांचे अनुकरण करू लागले. याचदरम्यान, गिरनार, पनिया आणि मितियाला ही नवी अभयारण्य घोषित केली गेली. पाच वर्षांच्या मागील शिरगणतीनुसार (मे २०१५) येथे ५२३ सिंह मोजले गेले. यातील सुमारे २०० सिंह संरक्षित क्षेत्राच्या बाहेर आढळून आले. सध्याच्या आकडेवारीनुसार येथे ७०० सिंह आहेत व यातील ५० टक्के हे २० हजार चौ. किमीवर पसरलेल्या सुमारे १५०० गावांमध्ये संचार करतात. (सिंहांची नेमकी संख्या २०२०च्या शिरगणतीत स्पष्ट होईल.) २० हजार चौ.किमीचा हा परिसर ग्रेटर गीर म्हणून ओळखला जातो. हिंस्र मांसाहारी वन्यजीव आणि माणसांच्या वास्तव्याचा अनोखा एकोपा येथे पाहावयास मिळतो. अर्थात, योग्य संघर्ष व्यवस्थापन न झाल्यास ग्रामस्थांच्या उद्वेगामुळे येथील वन्यजीव व्यवस्थापकांपुढे आव्हान उभे राहिल्याच्या घटनाही येथे समोर आल्या आहेत.\nशाकाहारी वन्यप्राण्यांकडून पिकांची नासधूस होत असल्याच्या तक्रारी या भागात सातत्याने केल्या जातात. त्यावर नियंत्रण मिळवण्याचे विशेष पर्यायही उपलब्ध नाहीत. अशात अनेक शेतकऱ्यांना सिंहांचे अस्तित्व दिलासादायी वाटते. कारण त्यामुळे अन्य वन्यजीव शेताकडे फारसे फिरकत नाहीत. हे सिंह त्यांच्या शेतांना नैसर्गिक संरक्षण देण्याचे काम करतात. असे असले तरी मानवी वस्तीतील वावर आधीच धोक्यात असलेल्या या प्रजातीपुढे अनेक धोके निर्माण करतो. विहिरी, वेगवान वाहने आणि रेल्वे किंवा शेतांच्या रक्षणार्थ बेकायदा उभारलेली विद्युत प्रवाहित कुंपणे त्यांच्या जिवावर बेतण्याची भीती असते. याशिवाय शिकारीचा धोका हा वेगळाच. स्थानिक रहिवासी या सिंहांची शिकार करत नसले तरी अन्य राज्यांतील शिकाऱ्यांच्या गोळीचे ते केव्हाही लक्ष्य ठरू शकतात. शिकारीच्या तीन वेगवेगळ्या घटनांत २००७मध्ये आठ सिंह दगावले होते. हे सर्व शिकारी मध्य प्रदेशमधून आले होते. यातील अनेकांना पकडून योग्य शिक्षा सुनावण्यात आली; परंतु अनेकदा पुराव्यांअभावी अनेक जण अशा प्रकरणांतून सुखरूप सुटतात, हे वास्तव आहे. याही पुढे पूर किंवा धोकादायक विषाणू अशा नैसर्गिक आपत्तींचा धोका वेगळाच २०१५मध्ये जोरदार पावसामुळे शेंत्रूंजी नदीला आलेल्या महापुरामुळे सुमारे १२०० वन्यजीव वाहून गेल्याची नोंद आहे.\n१२ सप्टेंबरला पूर्व गीरमधील दल्खनिया भागात सिंहाचे छावे, मध्यम वयाचे व काही प्रौंढ सिंह मृतावस्थेत आढळले. पुन्हा काही दिवसांत याच भागात आणखी काही सिंहांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. विषाणूच्या तपासणीसाठी या सिंहाचे नमुने फॉरन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले असतानाच, परस्परांसोबतची लढाई आणि फुफ्फुसाच्या संसर्गामुळे या सिंहाचा मृत्यू झाला असल्याची शक्यता शवविच्छेदन अहवालात वर्तवण्यात आली. काही दिवसांत एकूण सात सिंह दगावल्याने तत्काळ सुमारे ६०० कर्मचारी नियुक्त करून १००हून अधिक पथके तयार केली व विविध भागांतील सिंहाची पाहणी सुरू केली. यामध्ये आणखी १९ सिंह आजारी स्थितीत आढळले. त्यांना तातडीने पशूसेवा केंद्रांमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, फॉरन्सिककडून प्राथमिक अहवाल प्राप्त झाले. काही सिंहाचा मृत्यू घातक विषाणूमुळे झाल्याचे यांत नमूद करण्यात आले होते. त्यानंतर सातत्याने उपचार करूनही १६ सिंहांचा मृत्यू झाला व बचावाच्या सर्वतोपरी प्रयत्नांनंतरही १२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान मृत्युमुखी पडलेल्या सिहांचा आकडा २३वर पोहोचला. फॉरन्सिकच्या अंतिम अहवालात १७ सिंहांचा 'कॅनिन डिस्टेंपर व्हायरस'मुळे (सीटीव्ही), तर तिघांचा एकमेकांसोबतच्या लढाईमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. तीन सिंहाच्या मृत्यूचे कारण मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे.\nएवढ्या मोठ्या प्रमाणात सिंह दगावल्याने हादरलेल्या प्रशासनाने स्थानिक पथकांना मार्गदर्शन करण्यासाठी भारतातील आणि झुलॉजिकल सोसायटी ऑफ लंडनमधील अनेक अनुभवी पशुवैधक, तसेच अमेरिकेतील 'सीडीव्ही'तज्ज्ञ डॉ. क्रेग पेकर यांना पाचारण केले. त्याचप्रमाणे 'सीडीव्ही'प्रतिबंधक लसही अमेरिकेकडून तातडीने मागवण्यात आली. आजारी वाटणारे जे सिंह पकडण्यात आले होते, त्यांना योग्य प्रमाणात लसीकरण करण्यात आले असून, नियुक्त करण्यात आलेली पथके या परिसरातील सिंहांवर डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवून आहेत.\nदल्खनिया हा गीरमधील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा परिसर आहे. धरी व अमरेली जिल्ह्यांचा बराचसा परिसर या भागात येतो. येथे कुत्रे व गुरांची संख्या जास्त आहे. गाई-म्हैशींसारख्या सहज मिळवता येणाऱ्या शिकारीमुळे सिंहांचा या भागाकडील ओढा आणि वावर अधिक आहे. त्यांच्याकडून एखाद्या गुराची शिकार केल्याची खबर मिळताच ग्रामस्थ सिंहाला पाहण्यासाठी त्या दिशेने येऊ लागतात. परिणामी सिंह आपली शिकार तिथेच टाकून जंगलात पळून जातात. त्या शिकारीवर कुत्रे ताव मारतात व या कुत्र्यांपासूनच सीडीव्हीचा फैलाव होतो.\nकोल्हा किंवा लांडग्यांसारख्या प्राण्यांपासून 'सीडीव्ही'चा प्रसार होत असला, तरी मुख्यत्वे कुत्र्यांमुळे त्याचा सर्वाधिक फैलाव होतो. थेट मज्जासंस्था, फुफ्फुस आणि आतड्यावर हल्ला करणाऱ्या या व्हायरसमुळे बाधित प्राण्याला जोरदार ताप, शिंका आणि उलट्या सुरू होतात. त्याच्या डोळ्यांवरही या व्हायसरचा परिणाम होतो. अगदी सिंह, बिबळ्यांसारखे बलवान प्राणीही याची सहज शिकार ठरतात. 'सीडीव्ही' प्रामुख्याने रक्त, लाळ आणि लघवीच्या माध्यमातून पसरतो. तो संसर्गजन्य असल्याने बाधित प्राणी शिंकल्यास किंवा खोकल्यास त्याच्या सानिध्यातील प्राण्यालाही लगेचच त्यांचा संसर्ग होतो. सिंहासाठी हा अधिक धोकादायक ठरण्याचे कारण म्हणजे या प्राण्याची दिनचर्या. सिंह निशाचर असल्याने दिवसातील सरासरी १८ तास आराम करतो. अशा स्थितीत तो आराम करत आहे की, त्याला सीडीव्हीची लागण झाली आहे, याचा अंदाज बांधणे कठीण होऊन जाते. जोपर्यंत याची लक्षणे आढळून येतात, तोपर्यंत खूपच उशीर झालेला असतो.\n'सीडीव्ही'प्रतिबंधक लसीच्या सुरक्षिततेबद्दल तज्ज्ञांमध्ये दुमत आहे. काही प्रकरणांत ती धोकादायक ठरल्याचे भारतीय वन्यजीव संस्थेतील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वाय. व्ही. झाला सांगतात. या लसीमुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होत असल्याने सिंहासारख्या प्राण्याला ती देऊ नये, असे त्यांचे मत आहे.\nभविष्यात काय खबरदारी घ्यावी\n'सीडीव्ही'प्रतिबंधक लसीचा प्रभाव केवळ तीन वर्षे राहतो. यातच जंगलातील प्रत्येक सिंहाला लस देणे व्यवहारिक व शक्यही नाही. शिवाय त्यांच्यावर २४ तास अखंड देखरेख ठेवणेही अशक्य आहे. त्यामुळे या सिंहांना स्वच्छ पर्यावरण उपलब्ध करून देणे हाच सर्वांत प्रभावी पर्याय ठरतो. त्यासाठी संरक्षित क्षेत्रामधील गुरांचे सातत्याने लसीकरण करणे आवश्यक आहे. कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असलेल्या ग्रेटर गीरमध्येही लसीकरण आणि निर्जंतुकीकरण मोहीम राबवण्याची नितांत गरज आहे. गुजरात वनविभागाने पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यादृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केल्याचे समजते.\nसर्वोच्च न्यायालयाने १५ एप्रिल २०१३रोजी गीरमधील सिहांना मध्य प्रदेशमधील कुनो पल्पूर अभयारण्यात स्थलांतरित करण्याच्या समर्थनार्थ निकाल दिला होता. ही प्रक्रिया निसर्ग संरक्षण आंतरराष्ट्रीय संघाच्या (आययूसीएन) मार्गदर्शक तत्त्वांनुसार पार पाडावी, अशी सूचनाही न्यायालयाने दिली होती. त्यासाठी तज्ज्ञांची एक समिती नेमण्यात आली होती. परंतु, न्यायालयाच्या निकालाच्या पाच वर्षांनंतरही कुनोमध्ये बरीच कामे मार्गी लागली नसल्याचे समजते. अर्थात, काही जण गुजरात राज्य आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी स्थलांतरणाला विरोध करत असल्याचा प्रचार करतात. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय पूर्णत: तज्ज्ञांच्या समितीवर सोपावला असून, कुनो अभयारण्य पूर्णपणे तयार नसल्यानेच ही समिती स्थलांतरणाचा निर्णय घेत नसल्याचे उघड आहे.\nराज्याचे मुख्यमंत्री, पर्यावरण व वनमंत्री आणि वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार व गीरमधील कर्मचाऱ्यांनी सिंहांवर ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. ज्या ३६ सिंहांना लस देण्यात आली आहे, त्यांची प्रकृती सुधारत असून, लवकरच त्यांना अभयारण्यात सोडले जाईल, असे सांगण्यात येते. अर्थात, वाईटातून चांगले पाहताना या आपत्तीमुळे सिंहांच्या अनेक दशकांच्या संवर्धन प्रयत्नांना अधिक बळकटी मिळेल यात शंका नाही.\n(लेखक गुजरात वन्यजीव मंडळाचे सदस्य आहेत.)\nअनुवाद : लहू सरफरे\nमिळवा रविवार मटा बातम्या(Ravivar MATA News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nRavivar MATA News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nयुपीः हिंदू मुलांना सोप्या अतिशय पद्धतीने उर्दु भाषेचे शिक्ष\nराफेल विक्रीत अंबानींना लाभ पोहोचवला नाहीः दसॉल्ट CEO\nसैनिकाप्रमाणे सर्वांनी पृथ्वीचं संरक्षण करावंः राष्ट्रपती\nराफेल, नोटाबंदीवरून, माजी कर्मचाऱ्याचे राष्ट्रपतींना पत्र\nचेन्नईः भंगारातून साकारलेल्या कलाकृतींनी वाढवली रस्त्याची शो\nबहुतेक मुस्लिम संघटनांचा राम मंदिराला पाठिंबाःNCM अध्यक्ष\nरविवार मटा याा सुपरहिट\nकायद्याचे बोलू काही: विचार हवा साऱ्यांचा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nआदिवासी छात्रांची ‘एव्हरेस्ट मोहीम’...\nपरराष्ट्र धोरणात आत्मविश्वासाचा अभाव...\nसंत साहित्य जगण्याचे शास्त्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%9F-%E0%A4%8F%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2018-11-13T06:24:16Z", "digest": "sha1:24PPMLKWXHSDBKTEL55YQSHIZTEL2HSB", "length": 7795, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘सोफिया’ माउंट एव्हरेस्ट सर करणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘सोफिया’ माउंट एव्हरेस्ट सर करणार\nकाठमांडू : मानवाप्रमाणे दिसणाऱ्या जगातील पहिल्या यंत्रमानव ‘सोफिया’ने नवी घोषणा केली आहे. जगातील सर्वाधिक ऊंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर करणारा पहिला यंत्रमानव होण्याचा मान सोफिया मिळवणार आहे. जगातील अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमता असणारा यंत्रमानव असणाऱ्या सोफियाने काठमांडूत संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाकडून आयोजित एका समारंभात भाग घेतला. माउंट एव्हरेस्टची मोहीम कधी राबवणार याची माहिती मात्र सोफियाने दिली नाही.\nसोफिया सौदी अरेबियाचे नागरिकत्व मिळविणारी पहिली रोबोट आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने विकासाच्या अनेक संधी उपलब्ध केल्याने सोफियाने यावेळी म्हटले. भविष्याकरता पृथ्वीला सुरक्षित करा असे आवाहनही सोफियाने सर्वांना केले आहे. या महिला रोबोटला हाँगकाँगच्या ‘हॅनसन रोबोटिक्स’ नावाच्या कंपनीने तयार केले आहे. मानवी लक्षणांसोबत निर्माण करण्यात आलेला हा पहिलाच रोबोट आहे. सोफियाने नेपाळसारख्या देशातील गरीबी दूर करणे आणि गरीबांचे जीवनमान उंचाविण्यासाठी तांत्रिक क्रांती घडवून आणण्याचे आवाहन देखील केले आहे. यंत्र आणि रोबोट जीवनला सुलभ करण्यासाठी निर्माण करण्यात आले आहेत. इंटरनेटच्या मदतीने आम्ही देशाच्या दुर्गम भागाला जगाशी जोडू शकतो. तसेच चांगले शिक्षण, उत्तम सुविधा पुरवू शकतो असे सोफियाने म्हटले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article‘या’ मराठी अभिनेत्रीने ट्विटरवर पार केला विक्रमी आकडा\nNext articleइसिसकडून पुन्हा फ्रान्स टार्गेट\nअफगाणिस्तानमध्ये आत्मघातकी बॉम्बस्फोटात 6 ठार\nअमेरिकन नौदलाचे लढाऊ जेट जपानमध्ये कोसळले-वैमानिक सुरक्षित\nचीनी अत्याचारांविरोधात तिबेटी युवकाचे आत्मदहन\n68 दहशतवाद्यांना न सोडण्याचा पाक सर्वोच्च न्यायालयाचा आदेश\nसोमालियात चर कार बॉम्बस्फोट; किमान 20 ठार\nकॅलिफोर्नियात बारमध्ये गोळीबार ; १३ ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/man-turned-old-cave-into-luxurious-house-now-became-center-of-attraction-5979799.html", "date_download": "2018-11-13T06:27:37Z", "digest": "sha1:Y7NML3Y7IGX7UPLQISZ75QB6P74JRAWH", "length": 8740, "nlines": 159, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Man Turned Old Cave Into Luxurious House, Now Became Center of Attraction | लोक समजत होते जुनी गुहा; निघाले मात्र आलीशान घर... अनेक वर्षांपूर्वी एका व्यक्तीने गुहेचे केले होते घरात रुपांतर", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nलोक समजत होते जुनी गुहा; निघाले मात्र आलीशान घर... अनेक वर्षांपूर्वी एका व्यक्तीने गुहेचे केले होते घरात रुपांतर\nया गुहेत रात्र घालवण्यासाठी लोक मोजायला तयार आहेत मागेल ती किंमत.\nलंडन- 2015 मध्ये इंग्लंडमधील वॉरसेस्टरशायरमध्ये अॅन्जेलो मास्ट्रोपिएट्रो नावाच्या व्यक्तिचे नाव चर्चेचा विषय बनला आहे. या व्यक्तीने स्वत:च्या कतृत्वावर 700 वर्षांपूर्वीच्या गुहेचे शानदार घरामध्ये रुपांतर केले. आज ही जागा इतकी प्रसिद्ध झाली असून लोक येथे रात्र घालवण्यासाठी मागेल तेवढी किंमत देण्यासाठी तयार आहे. या जागेचे नाव 'द रॉक हाउस रिट्रीट' असे असून, या गुहेच्या आतमध्ये अनेक सुविधा देण्यात आल्या आहे. अॅन्जेलो यांनी या गुहेला शानदार घराचे रुप देण्यासाठी जवळपास 1 कोटी 56 लाख रुपये खर्च केला आहे.\nया गुहेचा शोध लागला तेव्हा ही पडीत जागा होती. 2015 मध्ये अॅन्जेलो यांनी या जागेला एका शानदार घराचे रुप दिले. या घराच्या आतमध्ये शानदार बेडरूम, सुविधायुक्त किचन, म्युझिक सिस्टिम, वाय-फाय, डायनिंग टेबल, कॉफी मशीन उपल्बध आहे. या गुहेचे क्षेत्रफळ जवळपास 700 स्क्वेअर फूट आहे.\nया गुहेजवळ आहे सफारी पार्क\n> अॅन्जेलोच्या या घरामध्ये शॉवरसोबत ड्रेसिंग रूमसुद्धा आहे. या घराच्या काही अंतरावर रेन फॉरेस्ट आहे. अॅन्जेलो सांगतात की, ज्या लोकांना निसर्ग जवळून पाहायचा आहे, त्यांच्यासाठी ही एक उत्तम जागा आहे. इथून 40 किलोमीटर दूर अंतरावर वॉकिंग ट्रॅल्स आणि मिडलँड सफारी पार्क आहे.\nमहिन्याला होत आहे लाखोंची कमाई\n> या घराच्या माध्यमातून अॅन्जेलो यांना महिन्याला लाखोंची कमाई होत आहे. मॉर्डन मेटमध्ये छापून आलेल्या एका इंटरव्हिव्युनूसार ही जागा आता वेबसाईटच्या माध्यमातूनसुद्धा बुक केली जाऊ शकते. अॅन्जेलो यांच्यामतानूसार, कपल्ससाठी ही जागा चांगला पर्याय आहे.\nपुढच्या स्लाइडवर बघा फोटोज\n62 वर्षांचा पती आणि 54 वर्षांची पत्नी, ब्रिटनमध्ये सगळ्यात जास्त वयात आई होणारी पहिली महिला, तिच्या संर्घषाची गोष्ट\nआतुन असे दिसते रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे ठिकाण, नैसर्गिक सैांदर्याने भरलेली ही जागा आहे 10 हजार वर्षे जुनी, एका दिवसाच्या बुकिंगचा खर्च आहे लाखांपर्यंत\nमहिलेला महिनाभरापासून सुरू होते पीरियड्स, प्रचंड थकवा आल्याने केले चेकअप, मग डॉक्टरांनी जे सांगितले त्यामुळे सुरू झाली अंत्यविधीची तयारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.anandmore.com/2018/03/blog-post_22.html", "date_download": "2018-11-13T07:52:03Z", "digest": "sha1:6NFXXM7U7Q6RNN2NVIVUBOGCVAVUC2KO", "length": 13344, "nlines": 227, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: गाणी आणि वर्तमान (भाग ३.५)", "raw_content": "\nगाणी आणि वर्तमान (भाग ३.५)\nभाग १ | भाग २ भाग ३ \nजेव्हा आपल्या कलाकृतीचे किंवा विचाराचे किंवा रचनेचे विडंबन होते तेव्हा आपण उत्कृष्ट निर्मिती केली असं समजायला हरकत नसते.\nकाल गाणी आणि वर्तमान ही सिरीज पूर्ण केली. विषय थोडा नाजूक असल्यामुळे अपेक्षेप्रमाणे कमी प्रतिसाद मिळाला. पण माझ्या काही आवडत्या गाण्यांची, सद्यकाळातील घटनांशी आणि समाजमाध्यमांवर होणाऱ्या हाणामारीशी ज्या प्रकारे माझ्या डोक्यात संगती लागली होती, त्याच प्रकारे मी ती शब्दात उतरवू शकलो होतो. म्हणून मी खूष होतो.\nआणि आता इंद्रनीलचा मेसेज आला. त्रिपुरा निकाल, लेनिन पुतळा, पेरियार पुतळा आणि श्यामाप्रसाद मुखर्जी पुतळा प्रकरण त्यावरून समाजमाध्यमांत रोज बदलत जाणाऱ्या भूमिका, सर्वपक्षीय समर्थकांची होणारी गोची आणि तरीही त्यांच्या उत्साहाला कधी न लागणारी ओहोटी पाहून त्याला जे वाटलं ते त्याच्याच शब्दात मांडतो.\nवाचून आणि गाणं बघून पोट धरून हसलो.\nआणि मग Ralph E. Wolf and Sam Sheepdog - A Sheep In The Deep आठवलं. समाजमाध्यमांवरील सर्वपक्षीय समर्थक असेच आहेत याची उगाच खात्री पटली.\nइंद्रनील, माझ्या लेखनावर विडंबन सुचवून माझ्या लेखनाचं महत्व वाढवल्याबद्दल धन्यवाद ;-)\nLabels: पद्य, मुक्तचिंतन, समाजविचार\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट तंत्रज्ञान निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nगाणी आणि वर्तमान (भाग ३.५)\nगाणी आणि वर्तमान (भाग ३)\nगाणी आणि वर्तमान (भाग २)\nगाणी आणि वर्तमान (भाग १)\nगुजराथी आणि मारवाडी उद्योजक (भाग ३)\nगुजराथी आणि मारवाडी उद्योजक (भाग २)\nगुजराथी आणि मारवाडी उद्योजक (भाग १)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\nभाग १ - पाणीपुरवठा आणि इंटरनेट\nभाग २ - इंटरनेटची जन्मकथा\nभाग ३ - गुगलचा जन्म\nभाग ४ - फेसबुकचा जन्म\nभाग ५ - स्मार्टफोन आणि आयफोन\nभाग ६ - प्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट\nभाग ७ - केम्ब्रिज ऍनालिटिका\nभाग ८ - सायकोग्राफिक डेटा\nभाग ९ - धिस इज युअर लाईफ\nभाग १० - समाजमाध्यमे आणि पाणवठा\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/6861-karnataka-government-formation-yeddyurappa-sworn-in-as-23rd-chief-minister-of-karnataka", "date_download": "2018-11-13T07:14:38Z", "digest": "sha1:JHBTXSVHF7PXZRMID6TMUAK6P7BM2EJB", "length": 7794, "nlines": 143, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "येडियुरप्पा तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nयेडियुरप्पा तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान\nजय महाराष्ट्र न्यूज, मु्ंबई\nकर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदी बी.एस. येडियुरप्पा विराजमान झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयात मध्यरात्री झालेल्या युक्तीवादानंतर अखेर येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.\nभाजप नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी सरकार राखण्यासाठी त्यांच्यावरील टांगती तलवार कायम आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. आता कर्नाटकात येत्या 15 दिवसांत बहुमत सिद्ध करावं लागलं आहे. एकट्या बी.एस. येडियुरप्पा यांनी शपथ घेतली आहे.\nभाजपकडे सध्या १०४ आमदारांचं पाठबळ आहे. बहुमतासाठी त्यांना आणखी ८ आमदारांचा पाठिंबा हवा आहे. दोन अपक्ष आणि बीएसपीच्या एका आमदाराने त्यांना पाठिंबा दिला तर हा आकडा १०७ पर्यंत पोहोचेल. त्यामुळे त्यांना आणखी ५ आमदारांच्या पाठिंब्याची गरज पडणार आहे. मात्र पाच आमदारांचा पाठिंबा मिळवणं कठिण असल्यानं येडियुरप्पा त्यात यशस्वी होणार की नाही याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.\nकर्नाटक राज्यपालांवर राज ठाकरेंनी डागली तोफ - http://bit.ly/2L3PHaM\nकर्नाटक निकालांवर राज ठाकरेंचं खोचक भाष्य - Http://Bit.Ly/2rHPVfN\nयेडियुरप्पा तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान\nभाजपचे चाणाक्ष फसले; म्हणाले, ‘येडियुरप्पा सरकार सर्वाधिक भ्रष्टाचारी’\nगौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांची ओळख पटली\nश्वानाच्या मृत्यूचा मालकाला धक्का; रुग्णालयात केले भजन\nकर्नाटकला झटका; अपघातग्रस्त कुटुंबाला 27 लाखाची नुकसान भरपाई\nकर्नाटकात शिवसेना लढवणार 50 ते 55 जागा\n#Karnatakaelections2018: कर्नाटकच्या बाहुबलीसाठी आज मतदान\nसुपरहिरोचे जनक स्टेन ली यांचं निधन\n‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची धमाल, पाहा फोटो\n‘केदारनाथ’… ट्रेलर पाहून तुम्हाला ‘टायटॅनिक’ आठवला का\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\nपुरुष आणि तृतीयपंथीयांवर होणाऱ्या बलात्काराचं काय\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या\nआता फेसबुकवर तयार करा मजेशीर व्हिडीओ, फेसबुकचं नवं अॅप लाँच\n#MeToo प्रकरणी ‘कुक्कू’ ‘गायतोंडे’च्या पाठीशी\nहिवाळ्यात 'अशी' घ्या आरोग्याची काळजी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://nmk.co.in/s/nmk-academy-ekalavya-pune/8934/", "date_download": "2018-11-13T07:23:44Z", "digest": "sha1:TJQEDS5KJCOHNRN36IMHHZ5UKBP22RJJ", "length": 2953, "nlines": 72, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - पुणे येथे आगामी पोलीस भरती/ सरळसेवा भरती स्पेशल बॅचेस उपलब्ध - NMK.CO.IN", "raw_content": "\nपुणे येथे आगामी पोलीस भरती/ सरळसेवा भरती स्पेशल बॅचेस उपलब्ध\nनवीन जाहिराती मागोवा प्रवेशपत्र निकाल\nपुणे येथे आगामी पोलीस भरती/ सरळसेवा भरती स्पेशल बॅचेस उपलब्ध\nपुणे येथील एकलव्य अकॅडमीत आगामी पोलीस भरती/ सरळसेवा भरती परीक्षेची तयारी करण्यासाठी स्पेशल/ निवासी बॅच करिता प्रवेश देणे सुरु आहे. प्रवेश मर्यादित असल्याने पूर्व नाव नोंदणी करणे आवश्यक असून नाव नोंदणी करिता एकलव्य अकॅडमी, नारायण पेठ पोलीस चौकी जवळ, पुणे किंवा ०२०-२४४४७०२०/ ९९२१९९३४३२ वर संपर्क साधावा. (जाहिरात)\nमहाराष्ट्र आदिवासी पब्लिक स्कूल विविध पदांच्या १६१ जागा (मुदतवाढ)\nभारतीय रिजर्व बँकेच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या २७० जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/ashvini-bhave%E2%80%99s-latest-photo-proves-she-timeless-beauty-esakal-news-70637", "date_download": "2018-11-13T08:10:54Z", "digest": "sha1:AEDKLTV5QCI32JS72KJ6CYAGYIORIT6Q", "length": 12134, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ashvini Bhave’s latest photo proves that she is a timeless beauty esakal news चर्चा अश्विनी भावे यांच्या फोटोशूटची | eSakal", "raw_content": "\nचर्चा अश्विनी भावे यांच्या फोटोशूटची\nबुधवार, 6 सप्टेंबर 2017\nमुंबई : नुकतंच अश्विनी भावे यांनी एक फोटोशूट केलं आणि त्यातला एक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या या फोटोला प्रेक्षकांकडून खूप छान प्रतिसाद देखील मिळत आहे. फोटोमध्ये त्या खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. असे सौंदर्य जे आजच्या तरुण अभिनेत्रींना ही लाजवेल. त्यांनी परधान केलेला लाल कलरचा गाऊन हा तिच्या सौंदर्यामुळे अजूनच खुलून येत आहे.\nमुंबई : नुकतंच अश्विनी भावे यांनी एक फोटोशूट केलं आणि त्यातला एक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या या फोटोला प्रेक्षकांकडून खूप छान प्रतिसाद देखील मिळत आहे. फोटोमध्ये त्या खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. असे सौंदर्य जे आजच्या तरुण अभिनेत्रींना ही लाजवेल. त्यांनी परधान केलेला लाल कलरचा गाऊन हा तिच्या सौंदर्यामुळे अजूनच खुलून येत आहे.\nत्यांच्या या ग्लॅमरस फोटो टाकण्यामागे काय कारण हे अजून कोणालाच माहित नाही पण त्यांचा असा फोटो पाहून सर्वच तरुण अभिनेत्रींच्या भुवया उंचावल्या आहेत हे नक्कीच. वयाला लाजवणारे असे अद्वितीय सौंदर्य फोटोला अजूनच सुंदर बनवत आहे. या फोटोला पाहून अनेक तर्क येत आहेत ते म्हणजे अश्विनीचा नवीन चित्रपट येत आहे का कि त्या काही नवीन उपक्रम करणार आहे कि त्या काही नवीन उपक्रम करणार आहे काहीच कळायला मार्ग नाहीये आणि म्हणूनच सर्वच त्यांच्या पुढच्या वाटचालीकडे लक्ष ठेवून आहेत आणि त्यावरचा पडदा अश्विनीच हटवू शकतात म्हणूच आता आपल्याकडे त्याची वाट पाहण्याशिवाय काहीच पर्याय नाही. तर वाट पाहूया नक्की काय पाहायला मिळेल याची.\nझेडपीची सभा ठरणार वादळी\nनागपूर - जिल्हा परिषदेत गेली चार वर्षे शांत असलेल्या विरोधकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. सत्ताधाऱ्यांच्या घोटाळ्यांसोबत दुष्काळाचा मुद्दा येत्या...\nअमिताभ बच्चन यांचा नागपुरात महिनाभर मुक्काम\nनागपूर - भारतीय चित्रपट सृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’च्या चित्रीकरणासाठी जवळपास पंचवीस दिवस नागपुरात मुक्काम असणार आहे, यावर खुद्द...\nमुंबई - खनिज तेल उत्पादक देशांनी उत्पादनात कपातीची घोषणा केल्यानंतर तेलाचा भाव वधारला. यामुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी चौफेर विक्री...\nस्पायडरमॅन, आयर्नमॅनचा निर्माता काळाच्या पडद्याआड\nन्यायॉर्क- अमेरिकेतील प्रसिद्ध मार्वल कॉमिक्सचे जनक आणि स्पायडर मॅन, आयर्नमॅन, हल्क यांसारख्या सुपरहिरोच्या पात्रांची निर्मिती करणारे प्रसिद्ध...\nपौड रस्ता - कोथरूडमधील होर्डिंग, फ्लेक्‍स, बॅनरबाजीचे पेव नागरिकांच्या चर्चेपुरतेच मर्यादित होते; मात्र सोशल मीडियावरील एका व्हिडिओने झोपेचे सोंग...\nपुणे - कौटुंबिक कलह, बेरोजगारी, प्रेमभंग, नात्यातील दुरावा, कुटुंबाकडून वाढलेला दबाव, आधुनिक जीवनशैली, वाढत्या अपेक्षा आणि नोकरीच्या ठिकाणी वाढता ताण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/50095", "date_download": "2018-11-13T06:59:13Z", "digest": "sha1:G4P2WC2IJN5FLN4IPI4YGXK5XUREUVBL", "length": 11517, "nlines": 143, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कुसुमाग्रजांच्या स्मृतीप्रित्यर्थ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कुसुमाग्रजांच्या स्मृतीप्रित्यर्थ\nजागतीक मराठी दिनाच्या प्रसंगी २-३ वर्षांपूर्वी केलेलं हे गाणं. सहज कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांना आदरांजली म्हणून त्यांची ही कविता संगीतबद्ध केली, प्रोग्राम केली, रेकॉर्ड केली, आणि माझ्या पार्टनर लहु पांचाळला गायला सांगितली.\nऐकून नक्की प्रतिसाद द्या\nधन्य ते गायनी कळा\nकोणालाही आवडलं नाही वाटतं\nकोणालाही आवडलं नाही वाटतं\nलाल्या, गाणे ऐकले. प्रयत्न\nगाणे ऐकले. प्रयत्न खूपच चांगला आहे. मी तुमच्या चालीवर/ संगीतावर काही प्रतिसाद देणे इतकी माझी पात्रता नाही, पण ऐकताना एक श्रोता म्हणून जे वाटले ते लिहितो आहे. अति-स्पष्ट झाले असेल तर माफ करा.\nहा कुसुमाग्रजांनी लिहिलेला 'फटका' आहे. त्याचा बाज/ जोश चालीत तितकासा प्रभावीपणे उतरलाय असे वाटले नाही.\nतुम्ही संपूर्ण कविता संगीतबद्ध केलेली दिसते आहे. तिच्या लांबीमुळे अनेक कडव्यात तुम्हाला सलग गायन योजावे लागले आहे. त्यामुळे एकाच चालीत फार वेळ काहीतरी ऐकतोय असा फील येतोय.\nत्या ऐवजी, काही मोजकीच कडवी संगीतबद्ध केली असती तर तुम्हाला चालीतले वैविध्य वापरता आले असते असे वाटते.\nकाहीसा 'महेंद्र कपूर' यांनी गायलेली मराठी गाणी ऐकताना येतो तसा फीलही आला उच्चारांच्या बाबतीत/ आवाजाच्या बाबतीत(नका... या शब्दावर आवाजाचं कंपन अगदी महेंद्र कपूर यांच्यासारखे वाटले)\nधन्यवाद चैतन्य. स्पष्ट फीडबॅक\nधन्यवाद चैतन्य. स्पष्ट फीडबॅक नेहमीच हवा असतो. माझ्या बाजूने स्पष्टीकरण देत आहे. अर्थात बाजू मांडत नसून बाजू सांगतोय\nही कविता करताना चाल बनवण्यापेक्षा कविता पूर्णपणे लोकांपर्यंत पोचवावी हा एकमेव उद्देश्य होता. म्हणून कवितेचे कोणतेही शब्द अथवा कडवी वगळण्याचा प्रश्नच नव्हता ही एक आदरांजली कविवर्य कुसुमाग्रजांना वाहीलेली असून त्याच्यात काव्यामध्ये कसलंही एडिटींग करणं मूळ उद्देश्यालाच डिफीट करणारं ठरलं असतं. चाल साधी आणि रीपीटेटिव्ह ठेवण्यामागेही काव्याला प्राधान्य हाच उद्देश्य होता\nएक संगीतकार म्हणून माझं एक प्रामाणिक मत आहे कि शब्द जर ताकदवान असतील आणि त्यांचाच जर प्रभाव दाखवायचा असेल तर गाण्यात संगीत दिग्दर्शनाची पेहेलवानी करण्यात अर्थ नसतो उच्चतम शब्दांना साध्या चालीचीच जोडी उठून दिसते\nअर्थात हे माझं वैयक्तीक मत आहे\nया गाण्याचा शुद्ध हेतू हा शब्दांना आदरांजली देणं हाच आहे\nप्रयत्न उत्तम आहे. चाल जुनी\nया कवितेत जोश अन आज्ञा आहे - आर्जव नव्हे\nतुमच्या भावात आर्जव आहे.\nकाव्यावर काय भाष्य करणार\nखुल्या दिलाने प्रतिसाद स्वीकारलात त्याबद्दल धन्यवाद\nतुमचे स्पष्टीकरणही पटण्याजोगेच आहे.\nप्रत्येकाचा दृष्टीकोण वेगळा. मला यात जोशापेक्षा आर्जवच जास्त दिसले. कवितेचं नावही \"स्वातंत्र्यदेवतेची विनवणी\" असं आहे.\nपण प्रत्येक व्यक्ती यातनं वेगळा अर्थ काढू शकते\n\"चाल जूनी आहे\" याचा अर्थ नाही कळला\nप्रथमतः एका सुंदर कवितेची सुरेख ओळख करून दिल्याखातर तुमचे हार्दिक अभिनंदन.\nकविता, चाल, गायन सर्वच उत्तम झाले आहे आवडले.\nचित्रदर्शन आणि कवितेतील आशय ह्यांच्या सुसंगतीस आणखीही वाव आहे.\nधन्यवाद गोळे साहेब. चित्रदर्शन नवख्या माणसाने केलं आहे....अर्थात मी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nधन्य ते गायनी कळा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/59104", "date_download": "2018-11-13T06:48:35Z", "digest": "sha1:LDGGLL7TVDCQKPRARGOP2HK35OO6474I", "length": 6778, "nlines": 83, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शेरू | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शेरू\nएक आटपाट नगर होत . तेथे एक सावकार राहायचा . त्या सावकाराच त्याच्या कुत्र्यावर खूप प्रेम होत. त्याचे नाव होते शेरू . सावकाराची सकाळच मुळी शेरू बरोबर सुरु व्हायची . मग दिवसभर शेरू मालकाच्या अवती भवती रेंगाळत राहायचा. सावकाराचे हे शेरू प्रेम जग जाहीर होते .\nएके दिवशी अचानक सावकाराच्या पोटात जोरात दुखू लागले . सावकाराच्या बायकोने , घरातल्या वडील धारयांनी सगळे घरगुती उपाय केले , पण काहीच फरक पडेना. दुपार पर्यंत सावकार पोट धरून इतका वाकला कि त्याला सरळच होता येईना . आता काय करावे तो पर्यंत वैदू आले . त्यांनी काही जडी बुट्टी आणून त्याचा काढा करून सावकाराला पाजला . तरी सावकाराच्या पोटात दुखणे चालूच होते.\nअसे करता करता दोन दिवस झाले , पण सावकार काही बराच होईना . सर्व जन चिंतातूर झाले. तिसऱ्या दिवशी वैदू पहाटे लवकर आला . आल्या आल्याच त्याने सावकाराला समोर बसवले व त्याच्या कानात काहीतरी सांगितले. आणि काय आश्चर्य , ताडकन सावकार जो दुखण्यामुळे वाकडा झाला होता तो पटकन सरळ झाला व काही बोलणार तेव्हाच त्यांच्या लक्षात आले कि पोटात दुखायचे थांबलेले आहे .\nसगळे जण अगदी आश्चर्य चकित झाले. सर्वांना आनंद हि झाला सावकार बरा झाला म्हणून . पण सावकाराच्या पत्नीला कळेच ना कि असे काय त्या वैदुने सावकाराच्या कानात सांगितले कि जेणे करून औषध न देताही सावकार बरा कसा झाला. तिने वैद्याला विचारताच वैद्याने सांगितले कि सावकाराच्या पोटातील आतड्यांना केसांचा पीळ बसला होता. काल रात्री हे माझ्या लक्षात आले . जेव्हा मी सावकाराला बरे करण्याच्या बदल्यात त्यांचा लाडका शेरू मागितला तेव्हा तो धक्का सहन न झाल्यामुळे सावकाराला झटका बसला व तेव्हाच पीळ बसलेला केस तुटला .\nअश्या तर्हेने शेरू वरच्या अति प्रेमाने सावकाराचे दुखणे पळाले.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/8041", "date_download": "2018-11-13T06:57:18Z", "digest": "sha1:5QMBINSLXKPEFDJLG76GXITJLJSFMZVG", "length": 13065, "nlines": 169, "source_domain": "www.maayboli.com", "title": "खादाडी: तुळशीबाग, शनिपार | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /खादाडी: तुळशीबाग, शनिपार\nतुळशीबाग, शनिपार, मंडई, लक्ष्मीरोड भागात कुठं काय चांगलं मिळतं\nया पानावर पहिला मान मिसळीला\nपुण्यात मिसळ खावी ती खालील ठिकाणी :\n१. श्रीकृष्ण मिसळ (तुळशीबाग)\n२. बेडेकर मिसळ (पत्र्या मारुती जवळ)\n३. श्री मिसळ (शनिपाराजवळ)\n४. रामनाथ (टिळक रोड)\nभेळ खायची असेल तर पुष्करणी ला पर्याय नाही. पुष्करणी विश्रामबाग वाड्यासमोर आहे. चितळे दही चक्का दुकान आहे त्याच्या जवळ.\nग्रीन बेकरी - चितळ्यांचे पलिकडे, शनिपार ला लागून, पॅटीस आणि कसली कसली नावे आहेत, वाचायला नी खायला झक्कास...\nमंडई त एक \"हॉटेल मंडई\" आहे, रात्रभर चालू असते [FYI]\nशनिवार वाड्याच्या समोर, पोलीस चौकीजवळ एक अण्णाची टपरी आहे - पोहे, इडली, वडा चांगला असतो - इथे चहा पिऊ नये, बकवास असतो\nशनिपारा कडुन तुळ्शी बागे कडे जाणार्‍या रस्त्याला -अनोखा केंद्रा चा डोसा\nकांता बेन चे खाकरा, तिथेच बाहेर भजी वडे मस्त गरम गरम असतात तिथेच आत अमृततुल्य चा चहा छान असतो\nश्री मिसळ च्या समोर अणि सुजाता मस्तानी ची स्तुती वर झालेलीच आहे त्या समोर ची पाणिपुरी ही मस्त असते\nविश्राम बाग वाड्याच्या समोर वडापाव छान मिळतो\nमन्डईच्या आजू बाजूला - देसाइ बन्धुच्या बाजूला एक उसाच्या रसाचे गु-र्हाळ आहे. साधरण १९७५ च्या पासुन आईने घेउन दिलेला अर्धा ग्लास रस आठवतो.\nश्रीक्रिष्ण ची मिसळ फरच उत्तम. तसेच कावरे कोल्ड्रिन्क्स आणि स्वीट होम - हया दोन आठवणी कायम लक्षात रहतिल - जवळ फरसे पैसे नसताना आइ वडिला.बरोबर केलेलि मजा आणि बालपण..\nरामचन्द्र भगवन्त चिवदा खुप\nरामचन्द्र भगवन्त चिवदा खुप फेमस आहे . फरास खाना चॉका मधला. कान्दा चिवदा झकास.\nविस वर्शा पुरवी पुन्यात्त खुप\nविस वर्शा पुरवी पुन्यात्त खुप पैसा कोनाहि काडे नवता. अमेरिकेतुन येनारा तर अजिबात नवता . पन ते दीवस परत कधि येनार नाहित. फास्त फूद च्या जमान्यात आप्ले बालपान आथवते . आपले मन मारुन मुलान ची हाउस पुरवनारए पालक हि गेले. त्या मुले पुन्यात कधि कधि पोरके वाताते.\nलक्ष्मीरोडला कॅनरा बँकेसमोर पूना गेस्टहाऊस मध्ये (पहिला मजला) ग्रामीण थाळी मिळते. भरली वांगी, भाकरी, मिर्चीचा खर्डा, चटण्यांची रेलचेल असते. स्पेअर रुमाल घेऊनच जावे ग्रामीण थाळी जेवायला. आणि शनिवारी गेलात तर बरे मिर्चीचा खर्डा चेपला तर दुस-या दिवशीचा रविवार घरी आराम करण्यास सोयीचा होतो.\nविश्रामबाग वाड्यासमोरचा वडापाव छान. पण वडेवाले जोश्यांचा वडा; म्हणजे त्याच्या समोर खरवस चमचमित असा गुळचट म्हणावा लागेल. असो\nए , अनोखाची सुरळीची वडी खा रे\nए , अनोखाची सुरळीची वडी खा रे . एकतर मला फार आवडते. आणि आनोखाची तिखट असते .\nग्रीन बेकरि शेजारी गौरव\nग्रीन बेकरि शेजारी गौरव स्नौक्स मधे पन खुप छान पदार्थ असतात.\nगौरव स्नॅक्स-मोदक, सुरळीच्या वड्या, मटार करंजी.\nमुरलीधर मध्ये उसाचा रस.\nया पानावर पहिला मान\nया पानावर पहिला मान मिसळीला\nपुण्यात मिसळ खावी ती खालील ठिकाणी :\n१. श्रीकृष्ण मिसळ (तुळशीबाग) --- मस्तच\n२. बेडेकर मिसळ (पत्र्या मारुती जवळ)----आरारा...हि काय मिसळ आहे.फ्रिज मध्ये ठेवुन खाल्ली तर स्विट डिश होइल\n३. श्री मिसळ (शनिपाराजवळ) --- ठिक\n४. रामनाथ (टिळक रोड)--- सगळि कडुन पाणि पाणि होते.. लैच भारी...\nजोगेश्वरीच्या गल्लीतले sandwich ची गाडी - मसाला टोस्ट , बॉम्बे sandwich\n@सुयाशतात्या : नशिबाने आपण लिहिलेल्या चारही मिसळी खाण्याचे योग आले . उत्तम \nमहबँकेकडु तुळशीबागेत शिरताना पूर्वी दवे स्वीट लागायचे. इथे मिळणारी पापडी (जेठालालचा फाफडा) व चटणी म्हणजे स्वर्गसुख होते. काळाच्या ओघात दवे स्वीटच गायब झाले.\n२. बेडेकर मिसळ (पत्र्या\n२. बेडेकर मिसळ (पत्र्या मारुती जवळ)----आरारा...हि काय मिसळ आहे.फ्रिज मध्ये ठेवुन खाल्ली तर स्विट डिश होइल\n३. श्री मिसळ (शनिपाराजवळ) --- ठिक\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 26 2009\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/archive/201707?type%5Bwebform%5D=webform&type%5Bmiscellaneous%5D=miscellaneous&type%5Bhelp%5D=help&type%5Babout%5D=about&type%5Btupdates%5D=tupdates", "date_download": "2018-11-13T07:39:19Z", "digest": "sha1:M5ABC5SZXA7XKSEEACLRGPC2WWVZUHIZ", "length": 6373, "nlines": 63, "source_domain": "aisiakshare.com", "title": " July 2017 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nBook pageWebformऑलिंपिक २०१२कलादालनकविताकौलचर्चाविषयछोट्यांसाठीजपमाळकथापाककृतीबातमीभटकंतीमाहितीमौजमजारिकामे धागेललितवगैरेवाविप्रविकीपानांसाठीविशेषविशेषांकसंस्थळाची माहितीसध्या कायसध्या काय ...समीक्षा\nसमीक्षा शोधिता लावण्य थोरवें नील लोमस 4 गुरुवार, 06/07/2017 - 00:12\nललित अंदाज करा - १ ते १०० ची वर्गमुळं राजेश घासकडवी 51 रविवार, 09/07/2017 - 05:02\nसमीक्षा गेट आउट : एकदा तरी पहावाच असा थरार अ. ब. शेलार 9 सोमवार, 03/07/2017 - 13:56\nजॉनी वॉकर (जन्म : ११ नोव्हेंबर १९२६)\nजन्मदिवस : शिखांचे महाराजा रणजीत सिंग (१७८०), भौतिकशास्त्रज्ञ जेम्स क्लर्क मॅक्सवेल (१८३१), लेखक रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन (१८५०), लेखक, विधिज्ञ, पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर (१८७३), के जीवनसत्त्व शोधणारा नोबेलविजेता एडवर्ड डॉईजी (१८९३), लेखक, विचारवंत व 'नवी क्षितिजे'चे संस्थापक संपादक विश्वास रघुनाथ पाटील (१९२८), अभिनेत्री जीन सेबर्ग (१९३८), लेखक हुमायूँ अहमद (१९४८), सन मायक्रोसिस्टम्सचा सहसंस्थापक स्कॉट मकनीली (१९५४), अभिनेत्री व्हूपी गोल्डबर्ग (१९५५), अभिनेत्री जुही चावला (१९६७), लेखिका अयान हिरसी अली (१९६९)\nमृत्युदिवस : चित्रकार लुदोव्हिको काराच्ची (१६१९), संगीतकार रोसिनी (१८६८), चित्रकार कामिय पिसारो (१९०३), लेखक हेक्टर ह्यू मन्रो उर्फ साकी (१९१६), सिनेदिग्दर्शक व्हित्तोरिओ द सिका (१९७४)\n१६८१ : संभाजींनी औरंगजेबाविरोधात बंड करून त्याचा मुलगा अकबर याची महाराष्ट्रात भेट घेतली.\n१९५६ : अलाबामा राज्यातील बसमध्ये गौर-कृष्णवर्णीयांसाठी वेगळे राखीव विभाग ठेवण्याची तरतूद बेकायदेशीर असल्याचा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या समान हक्कांसाठीच्या लढ्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता.\n१९७१ : बालभारतीने 'किशोर' मासिकाचा अंक प्रायोगिक पातळीवर प्रथम प्रकाशित केला. जाने. ७२ पासून नियमित प्रकाशन.\n१९९५ : सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार.\n२००१ : अमेरिकन फौजांनी तालिबानकडून काबूलचा ताबा मिळवला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 6 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://laturcorporation.blogspot.com/2012/12/latur-corporations-lbt-registered-firms.html", "date_download": "2018-11-13T07:02:53Z", "digest": "sha1:2TU524BGQS4R4OJ53RQF6WP75YHEWZCH", "length": 1972, "nlines": 17, "source_domain": "laturcorporation.blogspot.com", "title": "लातूर महानगरपालिका ,लातूर: Latur Corporations LBT Registered Firms List", "raw_content": "\nमहाराष्‍ट्र शासनाने दि 25 ऑक्‍टोंबर 2011 चे निर्णयान्‍वये लातूर नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रुपांतर झाले आहे.लातूर महानगरपालिकेच्‍या संकेतस्‍थळाचे पुर्नबांधणीचे काम सुरु असल्‍याने तुर्त विविध उपक्रमाची माहिती शहरवासीयांना व्‍हावी या उद्देशाने हा ब्‍लॉग तयार करण्‍यात आला आहे.आपण लातूर महानगरपालिकेच्‍या Facebook page वरही भेट देवू शकता.आपणास काही प्रतिक्रीया द्यावयाची असल्‍यास किंवा माहिती आवश्‍यक असेल तर mclatur@yahoo.co.in किंवा mclatur@gmail.com वर e-mail करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/9/14/abvp-big-win-in-dusu-election.html", "date_download": "2018-11-13T06:52:45Z", "digest": "sha1:7USC36ASM4T4GIART24LPMNOG2L2PZEE", "length": 4313, "nlines": 18, "source_domain": "mahamtb.com", "title": " अभाविपचा दिल्ली युनिव्हर्सिटीवर शानदार विजय अभाविपचा दिल्ली युनिव्हर्सिटीवर शानदार विजय", "raw_content": "\nअभाविपचा दिल्ली युनिव्हर्सिटीवर शानदार विजय\nनवी दिल्ली : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने (अभाविप) दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकांत बाजी मारली. विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संयुक्त सचिव पदावर अभाविपने मोठा विजय मिळवत महत्वाच्या तिन्ही पदांवर कब्जा मिळवला. या निवडणुकीसाठी दिल्लीतील ५२ केंद्रांवर मतदान झाले होते. तर रात्री उशिरा या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. आगामी काळातील निवडणुकांमुळे विद्यार्थी संघटनेच्या या निवडणुकांना महत्व प्राप्त झाले होते.\nमतदान यंत्रांमध्ये फेरफार झाल्याच्या आरोपावरून मतमोजणी काही काळ थांबवण्यात आली होती. मात्र पुन्हा मतमोजणीला सुरुवात होऊन निकाल समोर आले. यात अभाविपला तीन तर काँग्रेसप्रणित एनएसयुला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. या विजयानंतर संघटनेच्या अध्यक्षपदी अंकिव बेसोया, उपाध्यक्षपदी शक्ती सिंग, सह सचिवपदी ज्योती चौधरी विराजमान होणार आहेत.\nदिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकांत अभाविपने मोठा विजय मिळवल्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी ट्विटरवरून शुभेच्छा देत म्हणले की, हा विजय राष्ट्रवादी विचारांचा असून देशात दुफळी निर्माण करणाऱ्यांना ही जोरदार चपराक आहे.\nभाजपाच्या युवा मोर्च्याच्या राष्ट्रीय अध्यक्षा व खा. पूनम महाजन यांनी देखील या शानदार विजयाचा आनंद व्यक्त करत कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. तसेच निवडून आलेल्या कार्यकर्त्यांना ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/7643-video-caught-on-cctv-auto-rickshaw-accident-3-student-injured", "date_download": "2018-11-13T07:28:25Z", "digest": "sha1:MEVORJBTTB6Y4YIOBNA335H64GVFGLWB", "length": 6604, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या रिक्षेचा अपघात... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nविद्यार्थी घेऊन जाणाऱ्या रिक्षेचा अपघात...\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, पूणे\nपिंपरी- चिंचवडमध्ये विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या रिक्षेचा अपघात झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या अपघातात 3 विद्यार्थी जखमी झाले असून रिक्षेने पुणे मेट्रोच्या कामासाठी लावलेल्या बॅरिगेट्सला धडक दिल्याने हा अपघात झाला. सतर्क नागरिकांनी रिक्षेतून वेळीच विद्यार्थ्यांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.\nमंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षेचा अपघात झाला. चालकाचे रिक्षेवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. मेट्रोचे काम सुरु असल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. मेट्रोच्या कामासाठी ठिकठिकाणी बॅरिगेट्स लावले आहेत. अरुंद रस्त्यावर चालक रिक्षा वेगाने चालवत होता. अपघाताच्या वेळी पाच विद्यार्थी रिक्षेत होते. यातील दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. सर्व विद्यार्थी हे खडकीतील सेंट जोसेफ शाळेतील विद्यार्थी असल्याची माहिती समोर येत आहे.\nब्लू व्हेल गेमच्या नादात मुलाने जीव गमावला असता...\nदगडूशेठ बाप्पाला भरजरी 'अलंकार' \n....म्हणून 'त्या' तरुणाने डॉक्टरवर केले कोयत्याने सपासप वार\nहजारो घराण्यांचे कुलदैवत असलेली तुळजापूरची तुळजाभवानी\nसुपरहिरोचे जनक स्टेन ली यांचं निधन\n‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची धमाल, पाहा फोटो\n‘केदारनाथ’… ट्रेलर पाहून तुम्हाला ‘टायटॅनिक’ आठवला का\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\nपुरुष आणि तृतीयपंथीयांवर होणाऱ्या बलात्काराचं काय\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या\nआता फेसबुकवर तयार करा मजेशीर व्हिडीओ, फेसबुकचं नवं अॅप लाँच\n#MeToo प्रकरणी ‘कुक्कू’ ‘गायतोंडे’च्या पाठीशी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/7672-teacher-molests-teacher", "date_download": "2018-11-13T06:26:07Z", "digest": "sha1:UQD6QERF2RCXMWKKRZII2ARTBYXBPWKH", "length": 6327, "nlines": 140, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "मुख्याध्यापकांकडून शिक्षिकेचा विनयभंग - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, खामगाव\t 30 August 2018\nजेथे 'विद्या विनयेन शोभते' असं शिकवलं जातं, त्याच शाळेमध्ये चक्क मुख्याध्यापकांनीच शिक्षिकेचा विनयभंग केल्याची लज्जास्पद घटना घडली आहे.\nखामगाव तालुक्यातील रोहणा या गावातील एका शाळेत 31 वर्षीय शिक्षिका हजेरी रजिस्टर वर सही करत असतांना येथील मुख्यधयापक ‘बाहेकर’ यांनी तिचा विनयभंग केला. .\nयावर शिक्षिकेने आक्षेप घेऊन विरोध केला असता ही घटना कोणाला सांगितली तर तुला जीवे मारून टाकेन अशी धमकी सुद्धा दिली.\nया संपूर्ण प्रकरणाबाबत शिक्षिकेने पोलिसांकडे तक्रार नोंदवली.\nशिक्षिकेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुख्यध्यापकाच्या विरोधात भा.दं.वि., 354 , 506 , नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nशेतकरी संपावर, राज्यभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन\nविदर्भात होणार 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी 3 हजार पानांचं आरोपपत्र; सुनिल तटकरेंचं मात्र नाव नाही\nसुपरहिरोचे जनक स्टेन ली यांचं निधन\n‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची धमाल, पाहा फोटो\n‘केदारनाथ’… ट्रेलर पाहून तुम्हाला ‘टायटॅनिक’ आठवला का\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\nपुरुष आणि तृतीयपंथीयांवर होणाऱ्या बलात्काराचं काय\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या\nआता फेसबुकवर तयार करा मजेशीर व्हिडीओ, फेसबुकचं नवं अॅप लाँच\n#MeToo प्रकरणी ‘कुक्कू’ ‘गायतोंडे’च्या पाठीशी\nहिवाळ्यात 'अशी' घ्या आरोग्याची काळजी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A7-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-13T06:52:44Z", "digest": "sha1:PZIZXIJS6JHGHIHO3BLQE3SJCY2O5ZGO", "length": 19024, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "नीरा नदीत अवैध मातीउपसा | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nमुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर तेल गळती, वाहनं घसरली\nLIVE: थेट अयोध्येतून संजय राऊत यांची पत्रकार परिषद\nराफेल प्रकरणी ‘दसॉल्ट एव्हिएशन’च्या सीईओंचा मोठा दावा, राहुल गांधींचे आरोप फेटाळले\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी…\nस्पायडरमॅन, हल्कच्या जन्मदात्याचे निधन\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nहिंदुस्थानातील फेक न्यूजचा प्रसार हा राष्ट्रभक्तीच्या मोहिमेचा एक भाग\nजपानची चालकरहित बुलेट ट्रेन अतिसुसाट\nधूळफेक करत उत्तर कोरियाची अण्वस्त्र मोहीम सुरुच; 16 मिसाइल केंद्रांची स्थापना\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nतरुणांना लग्नासाठी प्रोत्साहन देणार महेद्र सिंग धोनी\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\n‘टिळक आणि आगरकर’, ‘वाजे पाऊल आपुले’ नव्या ढंगात\n‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ला प्राइम टाइम शो द्या, शिवसेना चित्रपट सेनेची…\nमाझ्या बायकोचा प्रियकरचं दुसरं पोस्टर प्रदर्शित\n‘फाईट’ चित्रपटाचा अॅक्शनपॅक टीझर प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nनीरा नदीत अवैध मातीउपसा\nसुपे – बारामती आणि फलटण तालुक्यासाठी वरदाई ठरलेल्या नीरा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात मातीउपसा करण्यात येत आहे. याकडे दोन्ही तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष होत होते. नागरिकांनी वारंवार आवाज उठवल्यावर बारामती व फलटण तालुक्यातील तहसीलदारांनी एकत्र येऊन रविवारी पहाटे बारामती तालुक्यातील कोर्‍हाळे खुर्द येथील नीरा नदीपात्रात चाललेला अवैधरीत्या मातीउपशावर कारवाई केली. यामध्ये वडगाव निंबाळकर पोलिसांनी दोन पोकलॅण्ड मशीन ताब्यात घेतल्या आहेत.\nयेथील नदीपात्रातील बेटावरून मोठ्या प्रमाणात मातीउपसा करण्यात येत होता. या मातीउपशामुळे निसर्गाचाही र्‍हास होत होता तसेच नदीकाठच्या रस्त्यांचीही वाट लागली होती. याबाबत परिसरातील अनेक नागरिकांनी महसूलच्या अधिकार्‍यांकडे तक्रारी केल्या होत्या. अधिकार्‍यांनी याबाबतची खातरजमा करत बारामतीचे तहसीलदार हनुमंत पाटील, नायब तहसीलदार एम. ए. भोसले, मंडल अधिकारी महेश गायकवाड, तलाठी अंकुश भगत, आशीष कदम यांच्यासोबत वडगाव निंबाळकर पोलीस आणि सातारा जिल्ह्यातील फलटण येथील तहसीलदार विजय पाटील, मंडल अधिकारी बी. पी. ढवळे यांच्यासोबत साखरवाडी पोलिसांच्या पथकाने पहाटे साडेचारच्या दरम्यान नदीपात्रात कारवाई केली. अधिकारी येत असल्याची माहिती मिळताच मातीमाफियांनी आपली वाहने पळवून नेली. मात्र, अवजड पोकलॅण्ड मशीन माफियांना नेता आले नाही. यामुळे ती तेथेच सोडून त्यांनी पळ काढला.\nअधिकार्‍यांनी मशीन ताब्यात घेऊन खोदकाम केलेल्या जागेचे मोजमाप केले. नदीच्या दोन्ही बाजूंकडून सुमारे पाचशे ब्रास माती काढल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. पथकाने पळून गेलेल्या वाहनांचे क्रमांक घेतले असून, ते बारामती आरटीओ कार्यालयाला कळवले जाणार असल्याचे तहसीलदार पाटील यांनी सांगितले. हद्दीचा वाद असल्याने बारामती भागाकडून महसूल अधिकारी कारवाईसाठी गेले तर हद्दीचे कारण सांगून माफिया अधिकार्‍यांनाच धमकावत होते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलनिधीखर्चासाठी जिल्हा परिषदेत धावाधाव\nपुढीलदूधवाल्याने केला विधवेचा खून, १५ दिवसांनी गुन्हा उघडकीस\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nमालवणचे क्रिकेटपटू निलेश केळुसकर यांचा अपघाती मृत्यू\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी...\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nछत्तीसगडमध्ये निवडणूक हिंसाचार; चकमकीत पाच कमांडो जखमी\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nजागतिक तापमानवाढीचा परिणाम; एसीची मागणी पाचपट वाढली\nविद्यार्थीही ग्राहक मंचाकडे दाद मागू शकतो परीक्षेस परवानगी नाकारणाऱ्या विद्यार्थ्याला दिलासा\nभाजपला शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही; शरद पवार यांची टीका\nआयआरसीटीसीवरून तिकीट बुकिंगसाठी 15 मिनिटे जादा मिळणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/stop-shooting-padmavati-and-talk-to-rajput-leaders-hardik-patel/articleshow/54462052.cms", "date_download": "2018-11-13T08:07:47Z", "digest": "sha1:MHRXQQE3TTV4UUH3GVA4U5OPCFV2ME4T", "length": 14238, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "entertainment news News: Stop shooting Padmavati and talk to Rajput leaders: Hardik Patel - 'पद्मावती' चित्रपटाला हार्दिक पटेलचा विरोध | Maharashtra Times", "raw_content": "\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवती\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवतीWATCH LIVE TV\n'पद्मावती' चित्रपटाला हार्दिक पटेलचा विरोध\nनिर्माता आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा आगामी 'पद्मावती' चित्रपट चित्रीकरण सुरू होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दीपिका पदुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंह यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला गुजरातमधील पटेल-पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलने विरोध केला आहे.\nनिर्माता आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा आगामी 'पद्मावती' चित्रपट चित्रीकरण सुरू होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दीपिका पदुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंह यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला गुजरातमधील पटेल-पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलने विरोध केला आहे.\nचित्तौडचे राजे रतनसेन यांची पत्नी पद्मिनी (पद्मावती) हिच्या जीवनावर हा चित्रपट बेतलेला आहे. पद्मावतीची भूमिका दीपिका, रतनसेनची भूमिका शाहिद तर अलाउद्दीन खिलजीची भूमिका रणवीर साकारत आहे. या चित्रपटाचे शुटिंग लवकरच सुरू करण्यात येणार असतानाच गुजरात आणि राजस्थानमधून विरोधाचा सूर निघू लागला आहे. राजस्थानमध्ये राजपूत करणी सेना तर गुजरातमध्ये हार्दिक पटेलच्या नेतृत्वाखालील पाटीदार नवनिर्माण सेनेने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला तीव्र विरोध केला आहे.\nहार्दिकने संजय लीला भन्साळी यांना पत्र लिहून इतिहासाची तोडमोड केल्यास खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराच दिला आहे. याबाबत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत गुजरातमध्ये चित्रीकरण होऊ दिले जाणार नाही, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. लोकांच्या विरोधानंतरही हा चित्रपट बनवण्यात आला आणि त्यात इतिहासाशी छेडछाड केल्याचे लक्षात आले तर हा चित्रपट आम्ही थिएटर्समध्ये चालू देणार नाही. त्यामुळे भंसाळी यांनी चित्रपटाचे काम सुरू करण्याआधी राजपूत नेत्यांशी चर्चा करावी, अशी मागणीही हार्दिकने केली आहे.\nदरम्यान, या चित्रपटाचे चित्रीकरण ऐतिहासिक चित्तोडगड किल्ल्यात होणार होते मात्र वाढत्या विरोधामुळे चित्रीकरण मुंबईत हलवण्यात आले आहे. मुंबईत चित्तौडगडाचा सेट उभारण्यात आला असून तिथेच चित्रीकरण होईल.\nभंसाळी यांच्या पद्मावती चित्रपटात राणी पद्मिनी ही अलाउद्दीन खिलजीची प्रेयसी असल्याचे दाखवले जाणार असल्याची चर्चा आहे. तसे झाल्यास चित्तौडच्या आत्मसन्मानासाठी धगधगत्या कुंडात झोकून देणाऱ्या राणी पद्मिनीच्या शौर्याचा तो अपमान ठरेल. त्यामुळे लोकभावना दुखावल्या जातील, असे या चित्रपटाला विरोध करणाऱ्यांचे म्हणणे आहे.\nमिळवा सिनेन्यूज बातम्या(entertainment news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nentertainment news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:हार्दिक पटेल|संजय लीला भन्साळी|पद्मावती\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nयुपीः हिंदू मुलांना सोप्या अतिशय पद्धतीने उर्दु भाषेचे शिक्ष\nराफेल विक्रीत अंबानींना लाभ पोहोचवला नाहीः दसॉल्ट CEO\nसैनिकाप्रमाणे सर्वांनी पृथ्वीचं संरक्षण करावंः राष्ट्रपती\nराफेल, नोटाबंदीवरून, माजी कर्मचाऱ्याचे राष्ट्रपतींना पत्र\nचेन्नईः भंगारातून साकारलेल्या कलाकृतींनी वाढवली रस्त्याची शो\nबहुतेक मुस्लिम संघटनांचा राम मंदिराला पाठिंबाःNCM अध्यक्ष\n'चला हवा येऊ द्या'वर आक्षेप; माफी मागण्याची मागणी\n#metoo : नवाजुद्दीनने बळजबरी मिठी मारली\nमला कधीच राष्ट्रीय पुरस्कार मिळणार नाही: नवाजुद्दीन\nSanjay Dutt: संजूबाबाचा दिवाळीत शिमगा; छायाचित्रकारांना शिवी...\nआता अभिनेते डॅनी यांच्या मुलाचंही बॉलिवूडमध्ये पदार्पण\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n'पद्मावती' चित्रपटाला हार्दिक पटेलचा विरोध...\nराधिकाने केला 'कास्टिंग काऊच'चा सामना...\nझू झू परत मायदेशी...\nफॉलो ट्विटर पे, टॅग फेसबुक पे...\nस्टार को गुस्सा क्यूं आता है\nरजनीकांतच्या मुलीचे लग्न धोक्यात...\nरजनीकांतच्या मुलीचे लग्न धोक्यात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-pest-paddy-crop-71559", "date_download": "2018-11-13T07:52:26Z", "digest": "sha1:NNCTIQCNTND6CD4GKKGVBFW5URSXUC2I", "length": 16581, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "sindhudurg news pest on paddy crop सिंधुदुर्गात भातशेतीवर घोंघावते किडीचे संकट | eSakal", "raw_content": "\nसिंधुदुर्गात भातशेतीवर घोंघावते किडीचे संकट\nमंगळवार, 12 सप्टेंबर 2017\nजिल्ह्यात भातशेतीवर करपा व निळे भुंगेरेचे संकट निर्माण होण्याच्या मार्गावर आहे. भातशेती फुलोऱ्याच्या ३१ हेक्‍टर क्षेत्रावर करपा व निर्माण झाला आहे. तर अद्यापर्यत ३ हेक्‍टर क्षेत्रावर निळे भुुंगेऱ्याचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे. अल्पप्रमाण पावसाच्या सरिचा शिडकाव न झाल्यास आणखी काही हेक्‍टर क्षेत्र बाधित होण्याचा संभव आहे.\nसावंतवाडी - जिल्ह्यात भातशेतीवर करपा व निळे भुंगेरेचे संकट निर्माण होण्याच्या मार्गावर आहे. भातशेती फुलोऱ्याच्या ३१ हेक्‍टर क्षेत्रावर करपा व निर्माण झाला आहे. तर अद्यापर्यत ३ हेक्‍टर क्षेत्रावर निळे भुुंगेऱ्याचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे. अल्पप्रमाण पावसाच्या सरिचा शिडकाव न झाल्यास आणखी काही हेक्‍टर क्षेत्र बाधित होण्याचा संभव आहे.\nपावसाळ्याच्या उत्तरार्धात मोठ्या जिल्ह्यात करपा व निळे भुंगेरे या दोन्ही किडींचा शिरकाव होतो. दरम्यान भातशेती फूलोऱ्यावर असतानाच किरकोळ पावसाची गरज असते. अशातच सिंधुदुर्गात विशेषतः सावंतवाडी, मालवणचा काही भाग, कुडाळ परिसरातील भागात करपा रोगाचा शिरकाव होतो. येथील तालुक्‍यात भातशेतीचे मोठे क्षेत्र आहे, असे असतानाही वन्यप्राण्याच्या उपद्रवानंतर करपा या रोगाचा सामना करण्याची वेळ येणे हे दरवर्षीचे बनले आहे. येथील तालुक्‍यातील विशेषतः करपा सोबत निळे भुंगेरेची समस्या खरीपाच्या उत्पन्नातील घटास कारणीभूत ठरते. वेंगुर्ले, सावंतवाडी सोबत कुडाळ मध्ये निळ्या भुंग्याऱ्याच्या रोगाची लागण झालेली आहे.\nभातशेतीच्या दाणा धरण्याच्या (पळींज) महत्वाच्या काळात भातशेती पुन्हा एकदा संकटात येण्याच्या मार्गावर आहे. या महत्वाच्या टप्प्यात ४ ते ५ हेक्‍टरवर निळ्या भुंग्याऱ्याचाही प्रादुर्भाव झाला असल्याचे सांगितले आहे. जिल्ह्यात कडधान्य पिक ५०० हेक्‍टर क्षेत्रावर तर कुळीथ ३७० हेक्‍टरक्षेत्रावर, नाचणी १ हजार ८०० हेक्‍टर क्षेत्रावर तर भूईमुग ६०० हेक्‍टर क्षेत्रावर आले आहे. सर्वपिके ४० टक्‍याच्याही वर आली असल्याने भईमुग पिकाला भर देण्याचे काम वेगात आहे.\nपिकांच्या अशा स्थितीत पाऊसाच्या भूमिकेकडे बळीराजा सोबत कृषी अधिकाऱ्याचे लक्ष लागून राहिले आहे. मोठ्या स्वरुपाचा पाऊस भात पिकांच्या कणसातील दाणा पोल करु शकतो, अशी शक्‍यताही वर्तविण्यात येत आहे. यामुळे पाऊस समाधानकारक आणि करपा पासून पिकांचे संरक्षण झाल्यास बळीराजाला पिक उत्पन्नातून समाधान प्राप्त होवू शकते. निसर्गापुढे कोणतेही उपचार नसले तरी करपा व निळे भुंगेरेसाठी औषध फवारणी करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून दिला आहे. यंदाच्या वर्षी नवी औषधे उपलब्ध झाली नसल्याचे सांगितले असून बाधित क्षेत्रासाठी गतवर्षीचा औषध पुरवठा उपलब्ध आहे. यात सीओसी गंधक, सीमेक्रॉन, कारवॉईल अशा औषधांचा समावेश करपासाठी उपयुक्त आहे.\nचांगले उत्पन्न मिळण्याची आशा\nजिल्ह्यातील ५३ हजार ३२० हेक्‍टर क्षेत्रावर भातशेती लागवड केली होती. सद्यस्थितीत ५ टक्के भातपिक हे लोंबे बाहेर पडण्याच्या स्थितीत (पोटरी) बाकी आहे. त्यापैकी आता ४० टक्के भातशेती फुलोऱ्यावर असल्याची माहिती देण्यात आली आहे; मात्र वेळीच करपावर नियंत्रण मिळविणे शक्‍य झाल्यास यंदा गतवर्षीपेक्षा पीक उत्पन्नही चांगले मिळू शकते.\nस्थितीत सुधारणेसाठी दुपारनंतर पाऊस होणे आवश्‍यक आहे. सद्य:स्थितीत अल्प प्रमाणात होत असलेला पाऊस भातपिकाला फायदेशीर ठरू शकतो; मात्र करपा व निळे भुंगेरेबाधित क्षेत्रात शेतकऱ्यांनी औषध फवारणी केल्यास त्याचा फायदा रोगावर नियंत्रण आणण्यासाठी होऊ शकतो.\nकृषी तांत्रिक अधिकारी सिंधुदुर्ग\nएक हजार शिक्षक ठरणार अतिरिक्त\nनागपूर - अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फटका शहरातील महाविद्यालयांना बसला आहे. शहरात अकरावीच्या १९ हजार ९३१ जागा...\nकित्येक शब्दांनी समजावूनही कळले नसते, माणुसकी म्हणजे काय आजोबांच्या कृतीने मनात ठसले कायमचे. आजोबांना सारखा चहा लागायचा म्हणून नेहमी थर्मास भरून...\n...तर भाजप धोकादायक पक्ष- रजनीकांत\nचेन्नई- विरोधी पक्षांना जर भारतीय जनता पक्ष हा धोकादायक आहे असे वाटत असेल तर, नक्कीच तसे असू शकते असे विधान सुपरस्टार रजनीकांत यांनी केले आहे....\nभीमा सहकारी साखर कारखाना दुसरे बिल 100 रुपये प्रति टनाप्रमाणे काढणार\nमोहोळ- टाकळी सिकंदर ता. मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2017-18 मधील शेतकऱ्यांची एफआरपी प्रमाणे निघणारी पूर्ण रक्कम...\n'नो पार्किंग'ची पाटी लावा\nपुणे : बिबवेवाडी येथील पर्पल प्लाझा या व्यावसायिक इमारतीत स्वतःची पार्किंग आहे. पण त्याचा वापर पार्किंगसाठी होत नाही. तेथील रस्त्याच्या दोन्ही...\nशासनाला कापूस मिळणे कठीण\nअमरावती - दिवाळी आटोपल्यानंतरही शासकीय खरेदीचा मुहूर्त निघालेला नाही. खुल्या बाजारात हमीदरापेक्षा पाचशे रुपये अधिक मिळत असल्याने शेतकरी समाधानी असून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/divya-marathis-article-on-karnataka-by-election-5979550.html", "date_download": "2018-11-13T07:41:29Z", "digest": "sha1:V26VTBHPM7DJEMSE3PZW3CCYPKSR6HFS", "length": 15191, "nlines": 149, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "divya marathi's article on karnataka By-election | कर्नाटकचा सांगावा! (अग्रलेख)", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nसुषमा स्वराज यांचा बालेकिल्ला मानली जाणारी बेल्लारी भाजपकडून हिसकावून घेत अाणि मांड्या मतदारसंघावर वर्चस्व\nभारतीय राजकारणास या दिवाळीने दाेन संदेश दिले अाहेत. एक म्हणजे उत्तर प्रदेशात ‘दीपाेत्सव अयाेध्या २०१८’च्या निमित्ताने भाजपने केलेली धूम, दुसरे कर्नाटकातील लाेकसभेच्या तीन, विधानसभेच्या दाेन जागांसाठीच्या पाेटनिवडणुकीत काँग्रेस-जद (नि) अाघाडीने ४-१ अशा फरकाने भाजपवर मिळवलेल्या विजयाचा जल्लाेष. एकीकडे धर्म अाणि राजकारणाचे भ्रामक एेक्य, दुसऱ्या बाजूला स्थिरतेचा संभ्रम निर्माण करणाऱ्या विराेधी पक्षांच्या अाघाडीची अाश्वासक एकता. एका अर्थाने भारतीय लाेकशाहीची ही दोन रूपे या दिवाळीने प्रकाशात आणली आहेत. सुषमा स्वराज यांचा बालेकिल्ला मानली जाणारी बेल्लारी भाजपकडून हिसकावून घेत अाणि मांड्या मतदारसंघावर वर्चस्व राखत काँग्रेस-जद (नि)ने राजकीय स्थैर्याचे आणि विरोधकांच्या ऐक्याचेही संकेत दिले आहेत.\nविराेधी पक्ष एकत्र अाले तर लाेकसभेच्या अागामी निवडणुकीत भाजपप्रणीत रालाेअासमाेर तगडे अाव्हान उभे करू शकतात, असा संदेश त्यातून बिहारपाठोपाठ पुन्हा एकदा मिळाला आहे. या पाेटनिवडणुकीत काँग्रेस-जद (नि) अाघाडीची ताकद, समन्वय, मतदारांवरील पकड यांचा प्रभाव पाहायला मिळाला. माजी मुख्यमंत्री येदियुराप्पा यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेली जागा त्यांचे पुत्र बी. एस. राघवेंद्र यांनी राखली हाच काय ताे भाजपला दिलासा ठरला.\n‘पाेटनिवडणुकीतील विजय ही पहिली पायरी अाहे. अाता लाेकसभेच्या २८ जागा जिंकण्याचे अामचे उद्दिष्ट अाहे. हा विजय म्हणजे जनतेने अामच्यावर दाखवलेला विश्वास अाहे,’ हे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे विधान साधे-सरळ वाटत असले तरी त्यातील ध्वन्यार्थ खूप काही सांगून जाताे.\nकेंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणीत एनडीए सरकार स्थापन झाल्याच्या चार वर्षांत लाेकसभेच्या ३० जागांसाठी पाेटनिवडणुका झाल्या. त्यातील स्वपक्षाच्या १६ जागांपैकी अवघ्या ६ जागांवर भाजप झेंडा फडकवू शकला. अर्थातच २०१४ मध्ये लाेकसभेच्या २८२ जागांवर विजय मिळवणाऱ्या भाजपच्या हाती अाता २७२ जागा अाहेत. याचा अर्थ विद्यमान रालाेअा सरकारला धाेका नसला तरी भाजपची सद्दी अाेसरते अाहे असाच हाेताे. अागामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांत राजकीय समीकरणांची गाेळाबेरीज सुरू अाहे. त्यामुळे कर्नाटकातील निकालाकडे देशाचे लक्ष लागले हाेते. भाजपच्या महत्त्वाकांक्षेला सुरुंग लावण्यात ही अाघाडी यशस्वी ठरली. परिणामी राजकारण नव्या वळणावर येऊन ठेपले अाहे. ज्या वेळी कर्नाटकात कुमारस्वामी आणि काँग्रेस एकत्र आले आणि भाजप सर्वात मोठा पक्ष असूनही त्यांनी सरकार स्थापन केले त्या वेळी ही जनतेच्या इच्छेविरुद्धची युती आणि सरकार आहे असे भाजपकडून ओरडून सांगण्यात येत होते. जनतेने जद (नि) आणि काँग्रेस यापैकी कोणालाही बहुमत दिलेले नव्हते. त्यामुळे भाजपच्या त्या रुदनाला अर्थ आहे, असे सर्वसामान्यांना वाटतही होते. पण या पोटनिवडणुकीने भाजप नेत्यांची आणि प्रवक्त्यांची ती बोलतीही बंद केली आहे.\nकुमारस्वामींचा जनता दल आणि काँग्रेस यांची युती आम्हाला मान्य आहे, असेच कर्नाटकातील मतदारांनी आता स्पष्ट केले आहे. त्या अर्थाने या निकालांकडे पाहायला हवे. या निकालांचे श्रेय देताना ते काँग्रेस नेतृत्वापेक्षाही जदच्या कुमारस्वामींनाच अधिक द्यायला हवे. राजकीय गरज म्हणून काँग्रेसने कुमारस्वामींना मुख्यमंत्री तर केले, पण आघाडीचे हे सरकार चालवणे किती कठीण आहे याचा प्रत्यय कुमारस्वामींना लगेच यायला लागला. अगदी डोळ्यातून अश्रू गळेपर्यंतची वेळ या मुख्यमंत्र्यांवर आलेली साऱ्या देशाने पाहिली आहे. तरीही ही आघाडी टिकवून ठेवायची आणि पोटनिवडणुकीत यश खेचून आणायचे हे काम सोपे नव्हते. कुमारस्वामींना त्याचे श्रेय म्हणूनच निर्विवादपणे जाते. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडसाेबतच तेलंगण, मिझाेराममध्ये निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर शह-काटशहाचे डावपेच रंगले अाहेत. अशा स्थितीत कर्नाटकातून अालेला हा सांगावा काँग्रेस अाघाडीचे मनाेधैर्य उंचावणारा ठरेल हे निश्चित. हे संकेत लक्षात घेऊनच भाजपने तामिळनाडूत द्रमुकशी हातमिळवणी चालवली अाहे. केरळात सबरीमालाच्या मुद्द्यावरून हिंदुत्ववादाला खतपाणी घातले जात असले तरी लक्षणीय यश अावाक्याबाहेर दिसते. वायएसअार काँग्रेसशी अांध्र प्रदेशात, तर चंद्रशेखर राव यांच्याशी तेलंगणात सूत जमवण्यासाठी धडपड सुरू अाहे. बिजद भलेही भाजपला समर्थन देईल, परंतु माेदींवर कितपत विश्वास दाखवेल याची खात्री नाही. ममता बॅनर्जींकडून राजकीय रसद मिळण्याची शक्यताच नाही.\nअशा वातावरणात २०१४ मध्ये मिळवलेल्या २८२ जागा पुन्हा तेवढ्याच संख्येने भाजपच्या ताब्यात राहण्याची शक्यता नाही. महाराष्ट्र, बिहार, अांध्र प्रदेश, प. बंगाल, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, झारखंड, हरियाणा, तेलंगण, कर्नाटकमध्ये प्रादेशिक पक्षांची नवी समीकरणे उदयास येत अाहेत. ती निर्णायक ठरणार अाहेत. कारण लाेकसभेच्या ३४३ जागा या राज्यात अाहेत. कर्नाटकात सर्वात मोठा पक्ष बनूनही सरकार बनवता आले नाही तेव्हापासून माेदी, शहा यांच्या मनाजाेगते फारसे काही घडताना दिसत नाही. त्यात आता कर्नाटकातील निकालांची भर पडली आहे.\nऊस दरातील गफलत (अग्रलेख)\nनोटबंदी आठवणीत रेंगाळताना (आग्रलेख)\nयोगींची दणकेबाज दिवाळी (अग्रलेख)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/arthavishwa-news-r-infra-commission-transfer-license-91637", "date_download": "2018-11-13T07:19:03Z", "digest": "sha1:Z3UEVQS4ZXK3XZO7N2YYLE7RROEU5KMW", "length": 11263, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "arthavishwa news R Infra Commission for transfer of license परवाना हस्तांतरासाठी ‘आर इन्फ्रा’ आयोगाकडे | eSakal", "raw_content": "\nपरवाना हस्तांतरासाठी ‘आर इन्फ्रा’ आयोगाकडे\nबुधवार, 10 जानेवारी 2018\nमुंबई - रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेडने वीज वितरण आणि पारेषण परवाना हस्तांतर प्रक्रियेसाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे मंगळवारी अर्ज केला.\nअदानी ट्रान्समिशन लिमिटेडला हा परवाना हस्तांतराची मंजुरी मिळावी, याकरिता आर इन्फ्राने ही प्रक्रिया सुरू केली आहे. काही दिवसांत वितरण आणि पारेषण व्यवसायाचा ताबा अदानीमार्फत घेतला जाणे अपेक्षित आहे. यात स्टॉक एक्‍सचेंजशीही पत्रव्यवहार करण्यात आला आहे. आर इन्फ्रा आणि अदानी यांच्यात झालेल्या करारानुसार संपूर्ण व्यवहार १३ हजार २५१ कोटींचा आहे.\nमुंबई - रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेडने वीज वितरण आणि पारेषण परवाना हस्तांतर प्रक्रियेसाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे मंगळवारी अर्ज केला.\nअदानी ट्रान्समिशन लिमिटेडला हा परवाना हस्तांतराची मंजुरी मिळावी, याकरिता आर इन्फ्राने ही प्रक्रिया सुरू केली आहे. काही दिवसांत वितरण आणि पारेषण व्यवसायाचा ताबा अदानीमार्फत घेतला जाणे अपेक्षित आहे. यात स्टॉक एक्‍सचेंजशीही पत्रव्यवहार करण्यात आला आहे. आर इन्फ्रा आणि अदानी यांच्यात झालेल्या करारानुसार संपूर्ण व्यवहार १३ हजार २५१ कोटींचा आहे.\nमुंबई - खनिज तेल उत्पादक देशांनी उत्पादनात कपातीची घोषणा केल्यानंतर तेलाचा भाव वधारला. यामुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी चौफेर विक्री...\nकित्येक शब्दांनी समजावूनही कळले नसते, माणुसकी म्हणजे काय आजोबांच्या कृतीने मनात ठसले कायमचे. आजोबांना सारखा चहा लागायचा म्हणून नेहमी थर्मास भरून...\nदेवाच्या रूपात मित्रच मदतीला धावला\nतिसऱ्या मजल्यावरून कोसळूनही वाचले प्राण पुसद (जि. यवतमाळ) - ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय रविवारी (ता.११) सायंकाळी पुसद शहरातील...\nपुणे लोकसभा जागेचा निर्णय प्रलंबित- पृथ्वीराज चव्हाण\nपुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, पुणे लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाने...\nकॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या निधनाने नगर जिल्ह्यातील खंडकरी शेतकऱ्यांचा आवाज राज्य पातळीवर उठवून, त्यांना त्यांच्या जमिनी परत मिळवून देणारा एक...\nविकासाच्या वेगाला हवे सुविधांचे लॅंडिंग\nदेशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/marathi-news-student-agrowon-buldhana-102489", "date_download": "2018-11-13T08:05:22Z", "digest": "sha1:QGJCDKCNMVETGX65ITET5ZHZTRF3W5DZ", "length": 15355, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news student agrowon buldhana विद्यार्थ्यांनी बनवले स्वस्त, कार्यक्षम फवारणी यंत्र | eSakal", "raw_content": "\nविद्यार्थ्यांनी बनवले स्वस्त, कार्यक्षम फवारणी यंत्र\nसोमवार, 12 मार्च 2018\nशेगाव (जि. बुलढाणा) येथील सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसमधील स्कूल अाॅफ इंजिनिअरींग ॲंड रिसर्च टेक्नॉलॉजीच्या मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बहुउपयोगी फवारणी यंत्र बनविले अाहे. हे ट्रॅक्टरशिवाय चालणारे यंत्र स्वस्त असून, लहान शेतकऱ्यांना उपयुक्त ठरू शकते.\nशेगाव (जि. बुलढाणा) येथील सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसमधील स्कूल अाॅफ इंजिनिअरींग ॲंड रिसर्च टेक्नॉलॉजीच्या मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बहुउपयोगी फवारणी यंत्र बनविले अाहे. हे ट्रॅक्टरशिवाय चालणारे यंत्र स्वस्त असून, लहान शेतकऱ्यांना उपयुक्त ठरू शकते.\nसिद्धिविनायक टेक्निकल कँम्पसमधील स्कूल ऑफ इंजीनिअरिंग अँड रिसर्च टेक्नॉलॉजीमधील गणेश रामेश्वर गळस्कार, कृष्णा रवींद्र महारखडे, निशिकांत दत्तात्रय बोंडे, अंकित बळीराम खोंदले, अतुल दिलीप रावणकार या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी शेतामध्ये फवारणीदरम्यान येणाऱ्या विविध अडचणींचा अभ्यास केला. त्यावर मात करण्यासाठी सुलभ अशा फवारणी यंत्राची निर्मिती केली आहे. या यंत्राच्या निर्मितीसाठी दहा हजार रुपये खर्च आला आहे. या यंत्राचा विविध उंचीच्या पिकामध्ये व फळबागेमध्येही फवारणीसाठी होऊ शकतो.\nअाधी केली यंत्रांची चाचणी\nबाजारामध्ये उपलब्ध विविध फवारणी यंत्रांचे प्रकार, त्यांची फवारणी क्षमता यांचा प्रथम अभ्यास करण्यात आला. फवारणीसाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींचा विचार करून, यंत्राची निर्मिती करण्यात आला. या अंतिम वर्षाच्या प्रकल्पाला यंत्र अभियांत्रिकी विभागाचे सहा. प्रा. अनुप गावंडे यांनी मार्गदर्शन केले असून, प्राचार्य डॉ. अनंत कुलकर्णी यांनी प्रोत्साहन दिले.\nकृषी महोत्सवांमध्ये ठरले अाकर्षण\nअमरावती येथे एक ते पाच फेब्रुवारी दरम्यान झालेल्या कृषी महोत्सवात या यंत्राचे प्रदर्शन केले होते. त्या वेळी पालकमंत्री प्रवीण पोटे, अामदार सुनील देशमुख यांनी भेट देऊन कौतुक केले.\nखामगाव येथे १६ ते २१ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या कृषी महोत्सवातही यंत्राने शेतकऱ्यांना अाकर्षित केले. या वेळी राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, जिल्हाधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार, अामदार आकाश फुंडकर यांनी या यंत्राविषयी माहिती घेतली.\nतीन चाकांवर उभारलेल्या प्लॅटफॉर्मवर ४० लिटर टाकी बसवली आहे. तिथे टू स्ट्रोक (२५ सीसी) पेट्रोल इंजिन आणि सिंगल पिस्टन एचटीपी (१ एचपी) क्षमतेचा पंप बसवला आहे. दिशा देण्यासाठी त्याला एक हॅण्डल बसवला आहे.\nआडव्या पाइपवर गरजेनुसार सहापासून १० पर्यंत नोझल बसवता येतात. तसेच हे नोझल असलेले पाइप आडवे किंवा उभे करता येते.\nलागवड चाकांतील अंतर कमी जास्त करता येते.\nपिकाच्या उंचीनुसार प्लॅटफॉर्मची उंची १० फुटापर्यंत कमी अधिक करता येते.\n: गणेश गळस्कार, ९९२१८८८८७४\n: प्रा. अनुप गावंडे, ९७६४००८९७९\nदुष्काळाचे राजकारण करणाऱ्या सरकारला उलथवून टाका : डॉ. राजीव सातव\nहिंगोली : दुष्काळाचे राजकारण करणाऱ्या केंद्र व राज्‍यातील भाजप सरकारला उलथवून टाका असे आवाहन खासदार डॉ. राजीव सातव यांनी सोमवारी (ता.12) औंढा येथील...\nआंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागात तीव्र दुष्काळ; टॅकर चारा डेपोची मागणी\nपारगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागातील नऊ गावांमध्ये यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने तीव्र दुष्काळ पडला आहे. त्यामुळे टॅंकर व चारा डेपो...\nजिल्ह्यात पावणेदहा लाख मेट्रिक टन चारा\nजळगाव ः यंदा पाऊस कमी झाल्याने दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. अशा जनावरांना चाऱ्याचा तुटवडा देखील जाणवण्याची शक्‍यता असून, कृषी विभागाकडील खरीप...\nराजकारण करू नका भाऊ, हा दुष्काळ आहे....\nनागपूर - जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा तालुका म्हणून काटोलची ओळख आहे. राजकीय असो किंवा सांस्कृतिक काटोलने सर्वच बाबतीत आघाडी कायम ठेवली आहे....\nदुरुस्तीच्या नावाखाली भुसार बाजारात बांधकाम\nपुणे - मार्केटयार्ड येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या किराणा भुसार मालाच्या बाजारात दुरुस्तीच्या नावाखाली पूर्ण बांधकाम करण्याचे प्रकार सुरूच...\nविदर्भ, मराठवाड्यातील कापूस उद्‌ध्वस्त\nअमरावती - राज्यातील आत्महत्याग्रस्त विदर्भ व मराठवाड्यातील सुमारे 44 लाख हेक्‍टर जमिनीवरील कापसाचे पीक उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/10597", "date_download": "2018-11-13T06:56:36Z", "digest": "sha1:CON46CV4IM5NWL66MCXGEHGTBRKS4YKW", "length": 3371, "nlines": 76, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लघुलेखन स्पर्धा मतदान | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /लघुलेखन स्पर्धा मतदान\nप्रवेशिका क्र. १ : दिसते तसे नसते\nप्रवेशिका क्र. २ : इश्श\nप्रवेशिका क्र. ३ : हार कर भी जीतने वाले को बाजीगर कहते है\nप्रवेशिका क्र. ४ : आधी संवाद, मग परिसंवाद\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/5346", "date_download": "2018-11-13T06:33:03Z", "digest": "sha1:KTGPQQJQPPHIGGFVNLABR2DRRHV56WT5", "length": 52567, "nlines": 340, "source_domain": "aisiakshare.com", "title": " गोव्यातील इन्क्विझिशन | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n’इन्क्विझिशन’ ही रोमन चर्चमधील एक संस्था कॅथलिक चर्चचे पावित्र्य अबाधित ठेवण्याच्या हेतूने ९व्या ग्रेगरी - पोप असण्याचा काल १२२७ ते १२४१ - ह्या पोपने सुरू केली. पाखंड शोधून त्याचा नाश करणे हा त्याचा हेतु होता. त्या काळामध्ये युरोपात बहुतेक सर्व देशांमध्ये कॅथलिक चर्चचेच आदेश पाळले जात. प्रत्येक राजाने आपापल्या सत्तेच्या भागात इन्क्विझिटर नावाचे खास अधिकारी नेमून चौकशी करून शिक्षा देण्याचे विशेष अधिकार त्यांना द्यावेत आणि त्यांच्यासाठी विशेष सोयी निर्माण कराव्यात असा पोपचा आदेश होत. तदनुसार ’होली रोमन एम्परर’ दुसरा फ़्रेडेरिक आणि फ्रान्सचा राजा ९वा लुई ह्यांनी इन्क्विझिटर्स नेमले आणि संशयित पाखंडी व्यक्तींना पकडून अमर्याद काळापर्यंत तुरुंगात डांबून, तसेच त्यांना शारीरिक यातना देऊन त्यांच्याकडून पाखंड कबूल करवून घेण्याची अमर्याद सत्ता अशा इन्क्विझिटर्स कोर्टांना बहाल केली. पाखंड सिद्ध झाल्यास मृत्युदंड द्यायचे अधिकारहि त्यांना होते आणि राजसत्ता त्यांच्या कारभारात कसलाहि हस्तक्षेप न करण्यास बांधलेली होती.\nलवकरच इन्क्विझिटर्स कोर्टांची ’न भूतो न भविष्यति’ अशी दहशत सर्व युरोपात पसरली. कबुली मिळेपर्यंत संशयिताचा छळ करणे, सांगोवांगीवरून किंवा कोणाच्या तक्रारीवरून संशयिताला ताब्यात घेणे असे प्रकार फैलावले. कोणाच्या पाखंडाची माहिती असतांनाहि ती कोर्टापुढे न आणणे हाहि गुन्हा ठरला आणि त्यामुळे स्वत:च्या सुरक्षिततेच्या भीतीमधून दुसर्‍यावर आरोप करणे असले प्रकार बळावले आणि इन्क्विझिटर्स कोर्टांची सत्ता आणि दहशत अमर्याद झाली.\nज्यू धर्म हा येशूच्या मारेकर्‍यांचा धर्म म्हणून आणि मुस्लिम धर्म ख्रिश्चनांची पवित्र स्थाने ताब्यात ठेवणारा प्रतिस्पर्धी धर्म म्हणून इन्क्विझिशनचे विशेष लक्ष्य ठरले. तसेच ख्रिश्चन धर्मविरोधी वर्तन, समलिंगी आणि अनैसर्गिक प्रकारचे लैंगिक वर्तन, एकाहून अधिक बायका असणे अशी गुन्ह्यांची संख्या वाढू लागली.\nपश्चिम युरोपात, विशेषत: स्पेनमध्ये, मूरिश अरबांची सत्ता सुमारे ४०० वर्षे टिकून होती. फ्रान्सच्या सीमेपर्यंत त्यांचा प्रसार झाला होता. चार्ल्स मार्टेलने ७३२ मध्ये तूरच्या लढाईत अरबांचा फ्रान्समधील प्रसार थोपवला होता पण सर्व स्पेन अरबांच्या कमीअधिक ताब्यात होते. कास्तिलची राणी इझाबेला आणि आरगॉनचा राजा फर्डिनंड ह्याच्या विवाहानंतर स्पेनमधील ख्रिश्चन पक्षातील दुफळी मिटून आधुनिक स्पेनचा उदय होण्यास सुरुवात झाली - १५व्या शतकाचा दुसरा अर्धभाग - आणि त्यांच्या सत्तेच्या काळात इन्क्विझिशनला आणखीनच बळ मिळाले. अरब सत्तेचा शेवट करायला प्रारम्भ तर त्यांनी केलाच पण त्या बरोबरच सर्व ज्यू- धर्मियांची आपल्या देशातून त्यांनी हकालपट्टी केली. त्यांच्या ह्या कॅथलिक निष्ठेमुळे Their Most Catholic Majesties असे स्वत:ला म्हणवून घ्यायची मुभा पोपने त्यांना दिली होती.\nवर वर्णिलेल्या पाखंडाला आणखी एक जोड ज्यू हकालपट्टीबरोबर मिळाली. ती म्हणजे relapsed christians असण्याचा आरोप. पुष्कळ ज्यू लोकांनी देश सोडण्याऐवजी धर्म बदलून कॅथलिक होणे पसंत केले होते. असे बाटगे हे धर्माशी खरेखुरे एकनिष्ठ नाहीत अशी शंका उपस्थित करून ज्यू लोकांना relapsed christians म्हणून त्रास देण्याचा नवा प्रकार सुरू झाला. कोणी असा ख्रिश्चन डुकराचे मांस खात नाही अशी शंका घेऊन त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याची प्रथा पडली. (Goya's Ghosts नावाचा चित्रपट यूट्यूबर उपलब्ध आहे. गोया ह्या प्रख्यात स्पॅनिश चित्रकाराची मैत्रीण इनेस ही डुकराचे मांस खात नाही ह्या आरोपावरून इन्क्विझिशनने तिल्या ताब्यात घेतले. दरबारामध्ये आणि चर्चमध्ये असलेले आपले वजन वापरून तिची सुटका घडवण्याचे गोयाचे प्रयत्न हा ह्या चित्रपटाचा विषय आहे.\nइन्क्विझिशनचे काम मोठ्या गंभीरपणे चालत असे. आरोपींची शारीरिक छळ, बनावट साक्षी असे सर्व मार्ग वापरून चौकशी झाल्यावर काही सुदैवी सुटून बाहेर येत पण गुन्हा सिद्ध झालेल्यांना मालमत्ता जप्तीपासून जळून मारण्यापर्यंत अनेक शिक्षा होऊ शकत. वर्षामधून एक किंवा दोन वेळा अशा शिक्षांची सार्वजनिक अमलबजावणी होत असे. माद्रिद शहरामध्ये Plaza Mayor हा शहरातील प्रमुख चौक ही तेथील इन्क्विझिशनची जागा आजचे महत्त्वाचे टूरिस्ट डेस्टिनेशन झाले आहे. गावातील प्रमुख चौकामध्ये चारी बाजूंनी प्रेक्षकांची बसायची सोय करून उच्चासनावर इन्क्विझिटर न्यायालय बसत असे आणि दंडित आरोपी तेथे समारंभाने आणले जात. त्यांच्या शिक्षा येथे त्यांना वाचून दाखवल्या जात पण आपापल्या शिक्षा दुर्दैवी दंडितांना आधीच ठाऊक असत कारण शिक्षेच्या वेळी त्यांनी वापरायचे कपडे त्या त्या शिक्षेनुसार ठरलेले असत. जाळून मारण्याची - burning at stake - san benito नावाची पिवळी उंच निमुळती टोपी घातलेली असे आणि त्यांच्या अंगावरच्या पिवळ्या लांब कपड्यावर क्रूस, विस्तवाच्या ज्वाला आणि सैतानाच्या दूतांच्या चित्रांनी वेढलेले त्याचे स्वत:चे चित्र असे. हाच वेष पण क्रूसाशिवाय असा वेष केलेले म्हणजे गुन्हा सिद्ध झालेले आणि तरीहि माफी मिळालेले. स्वत:च्याच कपड्यात आलेले म्हणजे दंड भरून सुटका करण्यायोग्य गुन्हेगार अशा त्यांच्या दर्जाप्रमाणे शिक्षा असत. शिक्षा वाचून दाखविल्यानंतर धार्मिक अधिकारी दंडिताचा आत्मा जीजसच्या काळजीवर सोपवला आहे असे जाहीर करून दंडितांना राजाच्या हवाली करत आणि राजाचे यमदूत तेथेच आधी उभ्या केलेल्या शेकोट्यांवर दंडितांना बांधून जागीच शिक्षेची अंमलबजावणी करत असत. अशा ह्या मोठया नाटकी आणि गंभीर देखाव्याला auto da fe - act of faith असे नाव होते. (किंचित् अवान्तर. औरंगजेबाने संभाजीराजाला हालहाल करून ठार मारण्याची शिक्षा सुनावली. तेव्हाचे जे वर्णन आहे त्यामध्ये उंटावर बसवून आणि दोक्यावर विदूषकाची उंच टोपी घालून त्यांची मुघल छावणीभर मिरवणूक काढण्यात आली असे वाचले आहे. तशीच ही उंच टोपी दिसते.)\nपोर्च्युगाल आणि स्पेनने अशिया-अमेरिकेमध्ये पाय पसरायला सुरुवात केल्यावर इन्क्विझिशन राजसत्तेपाठोपाठ ह्या नव्या प्रदेशांमध्येहि पोहोचले\nनव्याने ताब्यात आलेल्या मेक्सिकोमध्ये असे auto da fe होत असत. मेक्सिको शहरातील नॅशनल पॅलेसमध्ये दिएगो गार्सिया ह्या प्रख्यात म्यूरलिस्टने रंगविलेली आणि मेक्सिकोचा सर्व इतिहास चित्ररूपाने दाखविणारी एक म्यूरल चित्रांची मालिका उंच जिन्याच्या दोहो बाजूस रंगविलेली आहेत. त्यातील auto da fe चे चित्र येथे खाली पहा. उंच टोपीतील दंडित आगीत जळण्याची वाट पाहात तेथे दिसतात.\nअसेच इन्क्विझिशन गोव्यातहि येऊन पोहोचले आणि जुन्या गोव्यात आदिलशहाच्या पूर्वकालीन वाड्यामध्ये त्याची जागा होती. डेलॉन - M Dellon - नावाचा एक फ्रेंच डॉक्टर दमणमध्ये असतांना इन्क्विझिशनमध्ये सापडला. पवित्र कुमारी मेरीच्या चित्राला त्याने पुरेसा आदर दाखविला नाही अशा आरोपावरून त्याला ताब्यात घेण्यात आले. दमणमधील एका ख्रिश्चन बाईबरोबर त्याचे मैत्रीचे संबंध स्थापन होत होते ते दुसर्‍या एका प्रतिष्ठिताला आवडले नाही आणि त्याने डेलॉनला खोट्या आरोपात गोवले होते. आधी दमणमध्ये काही दिवस आणि नंतर सुमारे दोन वर्षे गोव्यामध्ये इन्क्विझिशनच्या कैदेत कष्टात काढल्यानंतर मोठ्या मुष्किलीने त्याची सुटका झाली आणि मोझांबिक-ब्राझील-पोर्च्युगालमार्गे तो अखेर मायदेशी म्हणजे फ्रान्सला पोहोचला. तेथे आपल्या गोव्यातील अनुभवावर एक पुस्तक लिहून १६८० साली प्रसिद्ध केले. ते आता भाषान्तररूपात उपलब्ध आहे. अनंत काकबा प्रियोळकरांनी गोवा इन्क्विझिशनच्या विषयावर जे पुस्तक लिहिले आहे त्यात डेलॉनचे अनेक संदर्भ मिळतात असे वाटते. (प्रियोळकरांचे पुस्तक मी पाहिलेले नाही.)\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nअतिशय माहीतीपूर्ण लेख आहे. हे\nअतिशय माहीतीपूर्ण लेख आहे. हे काहीच माहीत नव्हते. इथे दिल्याबद्दल धन्यवाद.\nलेख माहितीपूर्ण आहे. अतिशय आवडला.\nडेलॉन् विषयी एक वेगळा पदर दाखवणारी छोटीशी टीप, उद्या.\nअनिर्बंध सत्ता, धर्म आणि मूल्यांची झालेली फारकत, व्यक्तिगत आकसापोटी लोकांना धर्माच्या तोंडी देणं, कोणे एके काळी ज्यू लोकांनी ख्रिस्ताला मारलं म्हणून सद्यकालीन ज्यू लोकांशी हिणकस वागणूक, कोणत्याशा मुस्लिमांनी चर्च किंवा पवित्र स्थानं पळवली म्हणून भलत्या मुस्लिमांना शिक्षा ... तपशीलाच्या जंत्रीतून जे व्यापक चित्र दिसतं ते रंगवणारे लोक आजही दिसतात. पात्र बदलली, भूमिका बदलल्या, तपशील काही किंचित बदलले. निदान अनिर्बंध सत्ता कोणा एका संस्था किंवा व्यक्तीच्या हातात नसते हा स्वागतार्ह बदल आहे.\nआजच्या दिनवैशिष्ट्यात ही नोंदही दिसत आहे - सूर्यमालेच्या केंद्रस्थानी पृथ्वी असल्याचे गॅलिलेओने पोपच्या दबावाखाली कबूल केले. (१६३३)\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nकॅथॉलिक चर्चच्या प्रभावामुळे विज्ञानाची 1000 वर्षांनी पीछेहाट\nकॅथॉलिक चर्चच्या प्रभावामुळे विज्ञानाची किमान 1000 वर्षांनी पीछेहाट झाली असे मानले जाते आजही विज्ञान-तंत्रज्ञानाच्या बाबतीत कॅथॉलिक प्रभाव असलेले देश प्रोटेस्टंट देशांच्या कितीतरी मागे आहेत.\nसही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.\nदेलाँ च्या (गोव्यातील इन्किझिसांवबाबत) पुस्तकाच्या इंग्रजी भाषांतराचे गूगल पुस्तक सध्या तरी विनामूल्य आहे - ते येथे सापडेल.\nत्यात बहुतेक गोर्‍या आरोपींबाबत माहिती आहे - हे समजण्यासारखे आहे. काळ्या/स्थानिक लोकांबाबत मला कुतूहल वाटत होते, त्याबाबत दोनच तपशील भराभर चाळताना सापडले :\n१. काळ्या आरोपींना फक्त कांजी हेच अन्न मिळत असे,\n२. ज्या दिवशी लेखकाची गोव्यापुरती सुटका झाली, त्या दिवशी अन्य खटल्यांत एका काळ्या स्त्रीला आणि एका काळ्या पुरुषाला दोषी ठरवण्यात आले. हे दोघेही ख्रिस्ती होते, परंतु स्वीकारलेल्या ख्रिस्ती धर्मापासून मागे फिरल्याबाबत (apostasy) आणि चेटूक करण्याबाबत त्यांना दोषी ठरवले गेले.\n> पाखंड सिद्ध झाल्यास मृत्युदंड द्यायचे अधिकारहि त्यांना होते आणि राजसत्ता त्यांच्या कारभारात कसलाहि हस्तक्षेप न करण्यास बांधलेली होती.\nफेथ अँड द क्राऊन आर द टू पिलर्स ऑफ द वर्ल्ड. वन कोलॅप्सेस सो डझ द अदर\nलेखाबद्दल अनेक धन्यवाद सरजी.\nलेखाबद्दल अनेक धन्यवाद सरजी. घरी गेलो की प्रियोळकरांचे पुस्तक पुनरेकवार वाचून गोवास्पेसिफिक तपशील देतो. तूर्तास एका स्त्री कैद्याच्या छळाचे वर्णनच आठवतेय त्यातले. हॉरिबल आहे.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nगोव्यातील इन्क्विझिशनबद्दल तपशीलात मराठीतून वाचायला आवडेल.\nते कोणते मराठी पुस्तक म्हणालात त्याचा दुवा आहे का\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nत्यांनी उल्लेख केलेले पुस्तक\nत्यांनी उल्लेख केलेले पुस्तक मराठीत नाही. ते इंग्रजीत आहे. ललित मध्ये त्याची जाहिरात मी बरेचदा वाचली आहे, आणि नेहमीच त्याबद्दल उत्सुकता वाटली आहे. लेख उत्तम आहे, छान माहिती मिळते. पुस्तक घ्यावे असे वाटू लागले आहे, थोडे महाग आहे.\nफर्डिनंड आणि इझाबेला ह्यांच्या काळातील त्यांची अमर्याद सत्ता आणि ऐश्वर्य ह्याची थोडी कल्पना त्यांच्या स्पेनमधील सेगोविआ गावातील अल्कझार ह्या किल्ल्यावरून करता येते. त्याची मी काढलेली काही चित्रे वानगीदाखल येथे दाखवीत आहे.\nफर्डिनंड आणि इझाबेला ह्यांचा विवाह\nउत्तम माहितीपूर्ण लेखाबद्दल आभार.\nइन्क्विझिशनचे सध्याचे नाव : कॉन्ग्रेशन फॉर द डॉक्ट्रिन ऑफ द फेथ\n२००५ ते २०१३ काळात कॅथोलिक चर्चप्रमुख पोप म्हणजे बेनेडिक्ट (क्रमांक १६), पोप होण्यापूर्वी कार्डिनल राट्झिंगर.\nकार्डिनल म्हणून Congregation for the Doctrine of the Faith संस्थेचे प्रमुख. त्या निमित्ताने या संस्थेबाबत माहिती माझ्या वाचनात आली.\nया संस्थेचे पूर्वीचे नाव (इंग्रजीत) Supreme Sacred Congregation of the Roman and Universal Inquisition असे होते. ही संस्था १५४२ साली पोप पौल (तिसरा) याने स्थापिली, आणि हिचे नाव १९०८ आणि १९६५ साली बदलण्यात आले.\nसध्या ही संस्था व्यक्तींना पाखंडाकरिता दंड वगैरे करत नाही. परंतु कॅथलिक धर्माअंतर्गतच्या पंथा-संस्थांची धर्मशुद्धता/पाखंड वगैरे ठरवण्याचे काम अजून याच संस्थेकडे आहे.\nगोव्यातील‌ इन्क्विझिश‌न‌ - आण‌खी थोडे काही.\nप्रा.अनंत काकबा प्रियोळकरांचे Inquisition in Goa हे पुस्तक मला DLI मध्ये सापड‌ले. त्यावरून गोव्यातील इन्क्विझिशनबाबतची ही अधिक माहिती थोडक्यात नोंदवीत आहे.\nस्पेनमधील इन्क्विझिशन आणि ज्यू समाजाची हकालपट्टी ह्याचा परिणाम म्हणजे बरेच ज्यू शेजारच्या पोर्तुगालमध्ये स्थलान्तरित झाले. तेथेहि आसपासच्या समाजाच्या ज्यू-द्वेशामुळे बर्‍याच ज्यूंनी ख्रिश्चनधर्म स्वीकारला. कालान्तराने स्पेनच्या दबावाखाली पोर्तुगालमध्ये १५४१ मध्ये इन्क्विझिशनचा प्रवेश झाला. परिणामत: ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या अनेक पूर्व-ज्यू व्यक्तींवर ते गुप्तपणे अजूनहि ज्यू धर्माचेच पालन करतात अशा संशयावरून इन्क्विझिशनची कारवाई होऊ लागली. ह्या वेळापर्यंत पोर्तुगालने दूरदूरचे गोवा, मोझांबिक, मलाक्का असे प्रदेश आपल्या अंमलाखाली आणले होते. इन्क्विझिशनची भीति असलेल्या नवख्रिश्चनांनी अशा प्रदेशांमध्ये वसतीला जायला सुरुवात केली. त्यामागोमागच हे नवख्रिश्चन गुप्तपणे अजूनहि ज्यू धर्माचेच पालन करतात हा संशयहि गोव्यात येऊन पोहोचला.\nगोव्यामध्ये इन्क्विझिशन लागू करावी अशी पहिली मागणी फ्रान्सिस झेवियर ह्यांनी पोर्तुगालचा राजा जॉन तिसरा ह्याला १५४५ मध्ये पत्र पाठवून केली. अशा मागण्यांचा जोर वाढत गेला आणि १५६० मध्ये इन्क्विझिशन गोव्यामध्ये येऊन पोहोचले आणि पूर्वीच्या आदिलशाही काळातील मुस्लिम गवर्नरच्या वाड्यामध्ये - ज्याला स्थानिक प्रजा Orlem Gor (The Big House) ह्या नावाने ओळखत असे - इन्क्विझिशनचे दमनचक्र सुरू झाले..\nप्रारंभी इन्क्विझिशनची झळ अशा ज्यू नवख्रिश्चनांना लागत होती. पण एव्हांना ख्रिश्चन होण्यासाठीच्या आर्थिक प्रलोभनामुळे आणि हिंदुधर्मातील जातीपातींच्या उतरंडीचा उबग आल्यामुळे बरेच हिंदु - विशेषेकरून खालच्या जातींचे - ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करू लागले होते. असे नवख्रिश्चन नावाचे ख्रिश्चन असले तरी त्यांच्या हाडीमाशी खिळलेल्या जुन्या चालीरीती आणि जुने समज त्यांनी पूर्णपणे टाकलेले नसत. शिमग्यासारखे सण साजरे करणे, गावातील दगडधोंड्यामधील वेताळ-मरीआईसमोर कोंबडे कापणे अशा गोष्टी त्यांच्या श्रद्धेमध्ये खोलवर रुतलेल्या होत्या. अशा नव्या ख्रिश्चनांविरुद्ध जुन्या चालीरीती न सोडल्याच्या कारणावरून इन्क्विझिशनची कारवाई होऊ लागली. कालान्तराने हीच अहिष्णुता पोर्तुगीज सत्तेखाली राहणार्‍या हिंदूंच्या कडे वळली. मूर्तिपूजा करणार्‍या आणि अनेक भोळ्या समजुतींच्या अन्धकारामध्ये अडकून पडलेल्या हिंदूंना येशूच्या सच्च्या मार्गाकडे आणणे आणि गोव्यातील हिंदु धर्माचे अस्तित्व उखडून टाकणे हे आपले परमकर्तव्य आहे अशा समजुतीने झपाटलेले ख्रिश्चन राज्यकर्ते आणि धर्मगुरु हिंदूंच्या दैनंदिन जीवनात त्यांनी काय करावे आणि काय करू नये हे ठरवू लागले. उदाहरणार्थ हिंदु घरातील विवाह आणि मुंजीसारखे सारखे सोहळे चार भिंतीआड आणि बाहेर आवाज येऊ न देता झाले पाहिजेत, ख्रिश्चन धर्म स्वीकारू पाहणार्‍याला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणे हा इन्क्विझिशनसमोर खेचले जाण्यायोग्य गुन्हा आहे असले नियम तयार झाले. ख्रिश्चन धर्माच्या प्रसाराला अडचण करू शकतील अशा वहिमावरून पुष्कळ हिंदूंना हद्दपार केले गेले, त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आणि अज्ञ वयाच्या मुलांना ताब्यात घेऊन अनाथालयात पाठविण्यात आले, जेथून ते ख्रिश्चन धर्मात भरती करण्यात आले. इन्क्विझिशनने घालून दिलेले नियम मोडणार्‍यांविरुद्ध सक्त कारवाई होऊ लागली. इन्क्विझिशनचा असा धुमाकूळ कमी अधिक प्रमाणात १५६० पासून १८१२ साली इंग्रजी दबावाखाली इन्क्विझिशन बंद होईपर्यंत चालत राहिला. ह्याचे उदाहरण म्हणून जानेवारी ३१, १६२० चा पुढील हुकूम पहा:\nमधूनमधून गोव्याचा एखादा पोर्तुगीज गवर्नर वा पोर्तुगालचा राजा इतरांहून कमी कडवा असे आणि त्याच्या कारकीर्दीत इन्क्विझिशनचा कडकपणा कमी जाणवत असे. (पोर्तुगालचा प्रख्यात उदारमतवादी मुख्य प्रधान मार्क्विस ऑफ पोंबाल ह्याच्या काळामध्ये त्याच्या हुकुमाने १७७२ ते १७७९ ह्या वर्षांमध्ये इन्क्विझिशन बंद पडले होते. मार्क्विस ऑफ पोंबालची स्मृति अद्यापि पोर्तुगालमध्ये टिकून आहे. एका उच्च स्तंभावरचा त्याचा पुतळा लिस्बनच्या मध्यवर्ती चौकामध्ये उभा आहे.)\nइन्क्विझिशनने दिलेल्या शिक्षा अमलात आणण्याचा Auto da Fe (Act of Faith) हा विधि मोठ्या गंभीरपणे दर दोन ते तीन वर्षांनी पार पाडला जाई. १६०० ते १७७३ ह्या काळामध्ये ७१ Auto da Fe झाल्याची नोंद आहे. त्यांमध्ये एकूण ४०४६ व्यक्तींना निरनिराळ्या सजा मिळाल्या. त्यामध्ये १०५ पुरुष आणि १६ स्त्रियांना Burning at the Stake ही जिवंत जाळण्याची शिक्षा मिळाली.\nसर्वच पोर्तुगीज प्रतिष्ठितांना आणि धर्मगुरूंना हे इन्क्विझिशनचे खूळ मान्य होते असे नाही. इन्क्विझिशनमुळे व्यापारी पोर्तुगीज प्रदेशातून निघून जात आहेत आणि एकूण व्यापार कमीकमी होत आहे अशी भीति अनेकांनी व्यक्त केली आहे. पोर्तुगीज गोव्यामध्ये आले त्यावेळी गोवा हे पश्चिम किनार्‍यावरचे श्रीमंत बंदर होते आणि कापडचोपड, चामड्याच्या वस्तु, सागवान आणि अन्य लाकूड, मसाल्याचे पदार्थ अशा गोष्टी निर्यात करणारे प्रमुख केन्द्र होते. हा व्यापार करणारे हिंदु आणि अरब व्यापारी गोव्यापासून दूर राहू लागल्याने गोवा हळूहळू गरीब होत गेले.\nगोव्यातील इन्क्विझिशनशी संबंधित काही चित्रे पुढे दाखवीत आहे:\nमाद्रिदमधील प्लाझा मायोर येथे इन्क्विझिशनची कारवाई\nशिक्षेसाठी चाललेले पाखंडी. सर्वप्रथम डोमिनिकन पाद्री, त्यांच्यामागे दंडित हातात मेणबत्ती धरून आणि दंडिताचा वेष घालून, त्यामागे पूर्वी जाळून मारलेल्यांच्या प्रतिकृति आणि त्यांची हाडे भरलेल्या पेट्या घेऊन चाललेले\nसमारा Samarra हा पाखंडी ठरलेल्याने शिक्षेसाठी घालायचा वेष.\nइन्क्विझिशनचा ध्वज (Standard). त्यावरील शब्द Misericordia et Justitia करुणा आणि न्याय.\nलहानपणी खेळतानाचे नियम आठवले.\nलहानपणी खेळतानाचे नियम आठवले. ज्याचा कॅरम बोर्ड, बॅटबॅाल त्याचेच नियम लागू होत. त्यापेक्षा खेळणेच बंद केले\nरोचक आहे डार्क हिस्टरी ऑफ पोप्स मध्ये ह्याचे ओझरते संदर्भ आहेत. तुम्ही म्हणता ते वाचायला हवे\nजॉनी वॉकर (जन्म : ११ नोव्हेंबर १९२६)\nजन्मदिवस : शिखांचे महाराजा रणजीत सिंग (१७८०), भौतिकशास्त्रज्ञ जेम्स क्लर्क मॅक्सवेल (१८३१), लेखक रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन (१८५०), लेखक, विधिज्ञ, पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर (१८७३), के जीवनसत्त्व शोधणारा नोबेलविजेता एडवर्ड डॉईजी (१८९३), लेखक, विचारवंत व 'नवी क्षितिजे'चे संस्थापक संपादक विश्वास रघुनाथ पाटील (१९२८), अभिनेत्री जीन सेबर्ग (१९३८), लेखक हुमायूँ अहमद (१९४८), सन मायक्रोसिस्टम्सचा सहसंस्थापक स्कॉट मकनीली (१९५४), अभिनेत्री व्हूपी गोल्डबर्ग (१९५५), अभिनेत्री जुही चावला (१९६७), लेखिका अयान हिरसी अली (१९६९)\nमृत्युदिवस : चित्रकार लुदोव्हिको काराच्ची (१६१९), संगीतकार रोसिनी (१८६८), चित्रकार कामिय पिसारो (१९०३), लेखक हेक्टर ह्यू मन्रो उर्फ साकी (१९१६), सिनेदिग्दर्शक व्हित्तोरिओ द सिका (१९७४)\n१६८१ : संभाजींनी औरंगजेबाविरोधात बंड करून त्याचा मुलगा अकबर याची महाराष्ट्रात भेट घेतली.\n१९५६ : अलाबामा राज्यातील बसमध्ये गौर-कृष्णवर्णीयांसाठी वेगळे राखीव विभाग ठेवण्याची तरतूद बेकायदेशीर असल्याचा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या समान हक्कांसाठीच्या लढ्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता.\n१९७१ : बालभारतीने 'किशोर' मासिकाचा अंक प्रायोगिक पातळीवर प्रथम प्रकाशित केला. जाने. ७२ पासून नियमित प्रकाशन.\n१९९५ : सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार.\n२००१ : अमेरिकन फौजांनी तालिबानकडून काबूलचा ताबा मिळवला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/sports/7215-iaaf-world-u20-championships-golden-girl-hima-das-cried-with-joy-when-national-anthem-was-played", "date_download": "2018-11-13T06:52:00Z", "digest": "sha1:GUAWBQCD5X7TXB67FM4QHO5V2KSIQGN3", "length": 7415, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "हिमाचा भावनिक व्हिडिओ व्हायरल... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nहिमाचा भावनिक व्हिडिओ व्हायरल...\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nअसामची 18 वर्षीय हिमा दासने 12 जुलैला फिनलॅंडच्या टॅम्पॅरेमध्ये अंडर-20 ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत गोल्ड मेडल जिंकून देशाचं नाव उंचावलं आहे.\nस्पर्धा जिंकल्यावर हिमाला सुवर्ण पदक देण्यात आलं आणि त्यावेळी भारताचे राष्ट्रगीत सुरू होताच हिमाला अश्रू अनावर झाले. तिचा हा भावनिक व्हिडिओ समोर आला आहे.\nया ऐतिहासिक विजयावर हिमाला अनेक बॉलीवूड स्टार्सने शुभेच्छा दिल्या आहेत. या विजयावर हिमाला देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.\nहिमाला बॉलीवुडमधून अमिताभ बच्चनसह शत्रुघ्न सिन्हा, अक्षय कुमार, फरहान अख्तर यांनी सोशल मीडियाच्यामाध्यमातून या यशाबाबत शुभेच्छा दिल्या आहेत.\nआसामच्या नागाव जिल्ह्यातील एका छोट्याशा ढिंग गावात हिमाचा जन्म\nतिच्या वडिलांच्या भाताच्या शेतातच तिचं प्रशिक्षण झालं\nमात्र गेल्या वर्षीपासूनच तिनं रेसिंगमधील सहभाग गंभीरपणे घेतला\nया वर्षी एप्रिलमध्ये झालेल्या गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थमध्ये हिमानं सहावा क्रमांक पटकावला\nत्यावेळी तिनं ४०० मीटरचं हे अंतर ५१.३२ सेकंदामध्ये पार केलं\nया खेळानंतर सातत्यानं तिची कामगिरी उंचावत गेली.\nदरम्यान तिनं नुकतंच आंतरराज्य चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं.\nतर आता जागतिक स्तरावर सुवर्णपदक मिळवत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.\nया कामगिरीनंतर तिनं नीरज चोप्राच्या कामगिरीसह बरोबरी केली\nनीरज चोप्रानं २०१६ मध्ये पोलंडमध्ये सुवर्णपदक पटकावलं\nतर, या श्रेणीतील सर्वप्रथम भारतीय महिला हा मानदेखील तिनं प्राप्त केला\nएथलीट हिमाने रचला इतिहास, बॉलीवुड देतयं शुभेच्छा...\nएथलीट हिमाने रचला इतिहास, बॉलीवुड देतयं शुभेच्छा...\n\"MIM प्रमाणेच आमचाही 'वंदे मातरम'च्या सक्तीला विरोध\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://nmk.co.in/s/nmk-upsc-technical-posts-recruitment/9658/", "date_download": "2018-11-13T06:33:44Z", "digest": "sha1:54BWKR6OME2AOZA3JZ2CAZY4Z5VNMCS3", "length": 7275, "nlines": 92, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त विविध तांत्रिक पदाच्या एकूण ८१ जागा - NMK.CO.IN", "raw_content": "\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त विविध तांत्रिक पदाच्या एकूण ८१ जागा\nनवीन जाहिराती मागोवा प्रवेशपत्र निकाल\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त विविध तांत्रिक पदाच्या एकूण ८१ जागा\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त विविध तांत्रिक पदाच्या ८१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १ नोव्हेंबर २०१८ आहे.\nविविध तांत्रिक पदाच्या एकूण ८१ जागा\nपदे – असिस्टंट इंजिनिअर पदाच्या २ जागा, असिस्टंट इंजिनिअर (मेकॅनिकल) पदाची १ जागा, डेप्युटी आर्किटेक्ट पदाच्या ७ जागा,\nप्रिंसिपल डिझाइन ऑफिसर पदाची १ जागा, रेफ्रिजरेशन इंजिनिअर पदाची १ जागा, डेप्युटी डायरेक्टर (सेफ्टी) (सिव्हिल) पदाची १ जागा, ॲडिशनल असिस्टंट डायरेक्टर (सेफ्टी) (मेकॅनिकल) पदाची १ जागा, डेप्युटी डायरेक्टर, माईन सेफ्टी (इलेक्ट्रिकल) पदाच्या २३ जागा आणि डेप्युटी डायरेक्टर, माईन सेफ्टी (मायनिंग) पदाच्या ४४ जागा\nशैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी आणि २ वर्षे अनुभव, मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी आणि २ वर्षे अनुभव, आर्किटेक्चर पदवी आणि २ वर्षे अनुभव, इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी आणि १० वर्षे अनुभव, इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी आणि १ वर्ष अनुभव, सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी आणि ५ वर्षे अनुभव, मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी आणि २ वर्षे अनुभव, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी आणि १० वर्षे अनुभव, मायनिंग इंजिनिअरिंग पदवी आणि १० वर्षे अनुभव आवश्यक आहे.\nवयोमर्यादा – उमेदवारांचे वय १ नोव्हेंबर २०१८ रोजी ३५, ४० आणि ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)\nनोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही\nपरीक्षा फीस – सर्वसाधारण/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी २५/- रुपये आणि अनुसूचित जाती- जमाती/ महिला/ अपंग उमेदवारांसाठी फीस मध्ये पूर्णपणे सवलत.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १ नोव्हेंबर २०१८ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nअंबिका रिचार्ज सोल्यूशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ११ जागा\nकेंद्रीय गुप्तचर विभागात सुरक्षा सहाय्यक पदाच्या एकूण १०५४ जागा\nकर्मचारी राज्य विमा महामंडळात वैद्यकीय अधिकारी पदाच्या ७७१ जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदाच्या ११४१ जागा (मुदतवाढ)\nहिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या १२२ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/9-crore-forensic-lab-building-121069", "date_download": "2018-11-13T07:07:58Z", "digest": "sha1:DRN5I2XLUBZRNPG4BSKUPFDQ2UXFZQMU", "length": 11407, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "9 crore for forensic lab building फॉरेन्सिक लॅबच्या इमारतीस मिळाले 9 कोटी | eSakal", "raw_content": "\nफॉरेन्सिक लॅबच्या इमारतीस मिळाले 9 कोटी\nशनिवार, 2 जून 2018\nगुन्हेगाराला शिक्षेपर्यंत पोचविण्यासाठी पोलिस व न्यायदानातील महत्वाचा दुवा म्हणून फॉरेन्सिक लॅब काम करते. येथील ही लॅब सध्या तत्कालीन कै. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीत मागील चार वर्षांपासून सुरू आहे.\nनांदेड : येथील विभागीय प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या (फॉरेन्सिक) इमारात बांधकामासाठी गृहविभागाने 9 कोटींचा निधी गृहनिर्माण विभागाच्या खात्यात वर्ग केला. एवढेच नाहीतर या इमारतीचे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्याची माहिती सहाय्यक संचालक संदीप चट्टे यांनी दिली.\nगुन्हेगाराला शिक्षेपर्यंत पोचविण्यासाठी पोलिस व न्यायदानातील महत्वाचा दुवा म्हणून फॉरेन्सिक लॅब काम करते. येथील ही लॅब सध्या तत्कालीन कै. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीत मागील चार वर्षांपासून सुरू आहे. परंतु शासन दरबारी पाठपुरावा करून अखेर या कार्यालयाला स्वत:ची विष्णूपुरी परिसरात तीन एकर जागा मिळाली. या जागेवर आता आधुनिक पध्दतीने सर्व सोयीयुक्त सुसज्ज अशी इमारत तयार होणार आहे. यासाठी गृहविभागाने पोलिस गृहनिर्माण संस्थेकडे 9 कोटींचा निधी वर्ग केला आहे.\nएक हजार शिक्षक ठरणार अतिरिक्त\nनागपूर - अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फटका शहरातील महाविद्यालयांना बसला आहे. शहरात अकरावीच्या १९ हजार ९३१ जागा...\nप्रतिक शिवशरणच्या हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार : प्रकाश आंबेडकर\nब्रह्मपुरी (सोलापुर) - माचणूर (ता. मंगलवेढा) येथील प्रतिक शिवशरण या निष्पाप लहान बालकाचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. तसेच ही हत्या नसून एक...\nउसाच्या ट्रॉलीला धडकून दोघांचा मृत्यू\nकऱ्हाड- ऊसाच्या ट्रालीला मागून दुचाकीने जोराची धडक दिल्याने दोन युवक ठार झाले आहेत. गणेश दिलीप आटोळे (वय 28) व अमर तुकाराम शेळके (30 दोघे रा. उंब्रज...\nप्रेमभंग झाल्याने फेसबुकवर पोस्ट लिहून आत्महत्या\nशहापूर : प्रेयसीकडून प्रियकराचा प्रेमभंग झाल्याप्रकरणी शहापुरातील एका 28 वर्षीय तरुणाने जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाने...\nआयुक्तालयासाठी केवळ ४२ वाहने\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाचे क्षेत्रफळ ५१८ चौ. किलोमीटर आहे, तर पुणे आयुक्‍तालय त्यापेक्षा कमी आहे. पिंपरीत नवीन आयुक्‍तालयासाठी...\n'नो पार्किंग'ची पाटी लावा\nपुणे : बिबवेवाडी येथील पर्पल प्लाझा या व्यावसायिक इमारतीत स्वतःची पार्किंग आहे. पण त्याचा वापर पार्किंगसाठी होत नाही. तेथील रस्त्याच्या दोन्ही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/3236-pandharpur-police", "date_download": "2018-11-13T07:09:07Z", "digest": "sha1:FVC64X2NXI4V5H6IJFRC3WN23VXR6CIO", "length": 6430, "nlines": 139, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "पोलीस अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे बंदुकीतून गोळी सुटली अन्... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपोलीस अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे बंदुकीतून गोळी सुटली अन्...\nजय महाराष्ट्र न्यूज, पंढरपुर\nपंढरपुरात एका पोलीस अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याला गोळी लागलीय. एका पोलीस अधिकाऱ्याच्या या निष्काळजीपणामुळे हा पोलीस अधिकारी जखमी झालाय.\nपंढरपुरात कार्तिकी यात्रेच्या बंदोबस्तासाठी पोलीस ठाण्याच्या आवारातील कँटीनमध्ये काही पोलीस बसले होती. यावेळी पीएसआय बाळासाहेब जाधव यांच्या बंदुकीतून सुटलेली गोळी पीएसआय राजेंद्र कदम यांना लागली आणि ते जखमी झाले.\nसुदैवानं यात राजेंद्र कदम बचावले. पीएसआय जाधवांकडून मिस फायरींग झाल्याची माहिती पीआय विठ्ठल दबडे यांनी दिली. दरम्यान जखमी राजेंद्र कदम यांच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.\nआता टोकनद्वारे होणार विठुरायाचे दर्शन \nविठुरायाच्या पंढरीत शिवसैनीकांचे आंदोलन\n‘राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू दे’ - चंद्रकांत पाटलांचे विठ्ठलाकडे साकडे\nपंढरपूरमधील नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, अज्ञातांकडून गोळीबार आणि कोयत्याने वार\nआषाढी यात्रेपूर्वी होणार टोकन दर्शन सुविधा सुरू\nसुपरहिरोचे जनक स्टेन ली यांचं निधन\n‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची धमाल, पाहा फोटो\n‘केदारनाथ’… ट्रेलर पाहून तुम्हाला ‘टायटॅनिक’ आठवला का\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\nपुरुष आणि तृतीयपंथीयांवर होणाऱ्या बलात्काराचं काय\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या\nआता फेसबुकवर तयार करा मजेशीर व्हिडीओ, फेसबुकचं नवं अॅप लाँच\n#MeToo प्रकरणी ‘कुक्कू’ ‘गायतोंडे’च्या पाठीशी\nहिवाळ्यात 'अशी' घ्या आरोग्याची काळजी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/6391-satara-hallabol-movement-government-issue-demands-protest", "date_download": "2018-11-13T07:20:06Z", "digest": "sha1:SMWVDYG7VCIXD7I6MTDEV63QXRMVA7M4", "length": 5305, "nlines": 130, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन, साताऱ्याच्या कोरेगावात शक्तीप्रदर्शन - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nराष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन, साताऱ्याच्या कोरेगावात शक्तीप्रदर्शन\nजय महाराष्ट्र न्यूज, सातारा\nभाजप सरकारविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचं हल्लाबोल आंदोलन सुरु आहे. साताऱ्यातील कोरेगावमध्ये सुद्धा शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांचे पुत्र तेजस शिंदे यांनी भव्य बाईक रॅली काढत शक्ती प्रदर्शन केलं.\nयामध्ये हजारोंच्या संख्यने तरुण सहभागी झाले. हल्लाबोलच्या माध्यमातून विविध मागण्यांकरिता सरकारला धारेवर धरण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस करतयं. यावेळी अजित पवारांनी देखील फडणवीस सरकारच्या कारभाराचा आढावा घेत टीका केली.\nसुपरहिरोचे जनक स्टेन ली यांचं निधन\n‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची धमाल, पाहा फोटो\n‘केदारनाथ’… ट्रेलर पाहून तुम्हाला ‘टायटॅनिक’ आठवला का\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\nपुरुष आणि तृतीयपंथीयांवर होणाऱ्या बलात्काराचं काय\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या\nआता फेसबुकवर तयार करा मजेशीर व्हिडीओ, फेसबुकचं नवं अॅप लाँच\n#MeToo प्रकरणी ‘कुक्कू’ ‘गायतोंडे’च्या पाठीशी\nहिवाळ्यात 'अशी' घ्या आरोग्याची काळजी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/7782-political-parties-protest-against-comment-by-ram-kadam", "date_download": "2018-11-13T06:26:03Z", "digest": "sha1:TB7E2AZUVIVIMM3TN5UGRHA7W7DVHGVI", "length": 6547, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "राम कदम आणि मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर मनसेची बॅनरबाजी - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nराम कदम आणि मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर मनसेची बॅनरबाजी\nदहीहंडीच्या कार्यक्रमात महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याबाबत आमदार राम कदमांवर सर्वत्र टीका होत आहे. राष्ट्रवादीकडून राम कदम यांच्या घरी मोर्चाही काढण्यात येणार आहे.\nमनसे सुद्धा राम कदम यांच्या विरोधात आंदोलन करणार आहे, साधारण सकाळी १०:३० वा. ही आंदोलने करण्यात येणार आहेत. भाजपा आमदार राम कदम यांच्या वक्तव्याचा मनसेने निषेध केला आहे.\nघाटकोपरमध्ये राम कदम यांच्या घराबाहेर मनसेने बॅनर लावले तसंच मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर मनसेने बॅनर लावले आहे. पोलिसांनी घाटकोपरमधील बॅनर जरी हटवले असले तरी राम कदमांविरोधात मनसेकडून मोर्चा मात्र काढण्यात येणार आहे. तसंच वेगवेगळ्या संघटना व राजकीय पक्षही राम कदम यांच्या घरी मोर्चा काढणार आहेत. कायदा सुव्यस्था बिघडू नये यासाठी राम कदम यांच्या निवासस्थानी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nव्यंकय्या नायडू एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार\nराहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक प्रकरणी भाजप कार्यकर्त्याला अटक\nव्यंकय्या नायडू देशाचे 15वे उपराष्ट्रपती\n...तर ‘त्या’ नेत्यांची शिवसेनेतून हाकालपट्टी होणार\nसुपरहिरोचे जनक स्टेन ली यांचं निधन\n‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची धमाल, पाहा फोटो\n‘केदारनाथ’… ट्रेलर पाहून तुम्हाला ‘टायटॅनिक’ आठवला का\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\nपुरुष आणि तृतीयपंथीयांवर होणाऱ्या बलात्काराचं काय\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या\nआता फेसबुकवर तयार करा मजेशीर व्हिडीओ, फेसबुकचं नवं अॅप लाँच\n#MeToo प्रकरणी ‘कुक्कू’ ‘गायतोंडे’च्या पाठीशी\nहिवाळ्यात 'अशी' घ्या आरोग्याची काळजी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/37110/by-subject/14?page=10", "date_download": "2018-11-13T07:52:10Z", "digest": "sha1:7M2MCOLW5NLVFT7AXEBM6NHWU5LGCYFF", "length": 3163, "nlines": 89, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शब्दखुणा | Page 11 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /चित्रकला /गुलमोहर - चित्रकला विषयवार यादी /शब्दखुणा\n६B व ८B पेन्सिलस वापरुन (2)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4.%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%AD%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0/word", "date_download": "2018-11-13T07:19:09Z", "digest": "sha1:OQVRP7PBPS52UQD5CLFUTHAW7OXMEBCZ", "length": 6770, "nlines": 88, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - संगीत सौभद्र", "raw_content": "\nआषाढी एकादशीला \"देवशयनी एकादशी\" का म्हणतात\nसंगीत सौभद्र - प्रथम प्रयोग\n’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.\nसंगीत सौभद्र - नमुनि ईशचरणा \n’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.\nसंगीत सौभद्र - झाली ज्याची उपवर दुहिता \n’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.\nसंगीत सौभद्र - कन्येपूर्वी तिच्या पतीते ...\n’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.\nसंगीत सौभद्र - तुझी चिंता ती दूर करायाते...\n’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.\nसंगीत सौभद्र - जन्म घेति ते कोणच्या कुली...\n’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.\nसंगीत सौभद्र - मम जिवाची प्रियकरिणी \n’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.\nसंगीत सौभद्र - जेव्हा जेव्हा वाढायाते ये...\n’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.\nसंगीत सौभद्र - प्राप्त होय जे निधान करि ...\n’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.\nविवाहासाठीच्या मुहूर्तांची नांवे काय\nवर्णाश्रमधर्मनिर्णय - राजा व राजसभा\nवर्णाश्रमधर्मनिर्णय - प्रजा कर्तव्य\nराजधर्म विचार- व्यवहार नीति\nराजधर्म विचार- राजनीतीचे वर्णन\nराजधर्म विचार- राजाचा आवश्यक व्यवहार\nराजधर्म विचार- राजाचे गुण\nराजधर्म विचार- राजधर्म वर्णन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/news/article-256951.html", "date_download": "2018-11-13T07:12:02Z", "digest": "sha1:IVRM47UVMFQDAUQVEOHIBDPSXVVF453T", "length": 4179, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - नारायण राणेंबद्दल लवकरच कळेल -रवींद्र चव्हाण–News18 Lokmat", "raw_content": "\nनारायण राणेंबद्दल लवकरच कळेल -रवींद्र चव्हाण\n28 मार्च : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे येणार आहे की नाही येणार याचा निर्णय पक्षातील वरिष्ठ मंडळी घेतील. त्याबद्दलच लवकरच कळेल असं सुचक वक्तव्य राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं.डोंबिवलीच्या शोभायात्रेत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण सहभागी झाले. यावेळी आमचे न्यूज एडिटर राजेंद्र हुंजे यांनी त्यांच्याशी बातचीत केली. मराठी नववर्षाच्या आजच्या दिवशी शत:प्रतिशत भाजप होण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांची पावलं पडावी अशी प्रार्थना आम्ही करतोय असं चव्हाण म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपची राजकीय उलथापालथ करण्याची जबाबदारी चव्हाण यांच्यावर आहे. नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करतील का असा प्रश्न विचारला असता चव्हाण म्हणाले की, नारायण राणे येणार आहे की नाही येणार याचा निर्णय पक्षातील वरिष्ठ मंडळी घेतील. राणेंच्याबाबतीत लवकरच काही कळेल असं सुचक वक्तव्य त्यांनी केलं. तसंच शिवसेना आणि भाजपची युती अभद्य आहे. आम्ही आमचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nसामन्यादरम्यान हरमनप्रीत कौरने बेशुद्ध झालेल्या मुलीला उचलले VIDEO VIRAL\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B5-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87/videos/page-2/", "date_download": "2018-11-13T07:43:42Z", "digest": "sha1:DTZHJZJVDOCFOUUHVAHF5O2YVZOMFMWT", "length": 10078, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उद्धव ठाकरे- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\n‘Realme2’ Budget Phone चा नवा पर्याय, फिचर्स एकदा वाचाच\nVIDEO जुही चावलामुळे हिट झाली बॉलिवूडमधल्या २ खानांची 'ही' गाणी\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\nMorning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\n14 वर्षाच्या मुलापासून ते शिवसेना नेत्याच्या भाच्यापर्यंत, मुंबईत 11 दिवसात 8 हत्या\n'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'\nVIDEO: मुंबईत दहशत, भर चौकात पत्नीसमोर पतीवर वार करून केली हत्या\nमुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार थंडीसाठी प्रतिक्षा\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nVIDEO जुही चावलामुळे हिट झाली बॉलिवूडमधल्या २ खानांची 'ही' गाणी\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nअमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nPHOTOS : रुग्णालयातून सुटी मिळताच राखी सावंत म्हणाली, 'मुझे मां के पास जाना है'\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nया 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा\nनोव्हेंबर महिन्यात लाँच होणार हे 5 टॉप स्मार्टफोन\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nएका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\nICC Women's World T20 : भारतीय महिला टीमने पाकचा उडवला धुव्वा\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाऐंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nनाणारच्या रहिवाशांना काय वाटतं\n'उद्धव साहेबांसोबत योग्य वेळी बैठक घेऊ'\n'..अशा माणसांना निवृ्त्ती कधीच नसते'\n'उद्धवजींनी मला पुन्हा राज्यसभेत जाण्याची संधी दिली'\n'शेतकरी व्यथा घेऊन येतायत, हे बरं नाही'\n'तुमच्यात कुवत नसेल तर महाराजांवर छत्र आम्ही उभारू'\n'अटक करताना आपुलकी कुठे गेली'\n'मी मुलाखत पाहिलीच नाही'\n'उद्धवजींनी दिलेली जबाबदारी पार पाडीन'\n'न्यायदेवतेला मुकबधिर करण्याचा प्रयत्न'\n'तो नेता कुठल्याही पक्षाचा असो,आयुक्तांनी आपलं काम करावं'\n'मी कधीच साहेबांना त्रास दिला नाही'\n‘Realme2’ Budget Phone चा नवा पर्याय, फिचर्स एकदा वाचाच\nVIDEO जुही चावलामुळे हिट झाली बॉलिवूडमधल्या २ खानांची 'ही' गाणी\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\n#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://scitechinmarathi.com/2017/12/30/%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%8C%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2018-11-13T07:21:56Z", "digest": "sha1:OS5BBGNNDOQXCGADUCONL6A3UNYFRRER", "length": 18412, "nlines": 96, "source_domain": "scitechinmarathi.com", "title": "पदार्थात होणाऱ्या भौतिक बदलांचा अभ्यास (Appreciating the physical changes in substances) – विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात", "raw_content": "विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात\nपदार्थविज्ञानातील(Physics) रटाळ वाटणाऱ्या गोष्टींमधली खरी गंमत आणि अंदर की बात..\n१२ वी नंतरचं Physics\nगोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)\nबदल हा तर निसर्गाचा स्वभाव गुण..सतत बदलत राहणं, जुन्याच्या जागी नवं घेणं, नवी पालवी फुटणं. नवेपणा जाऊन जीर्णपणा येणं. उन्हा मागून पाऊस, पावसानंतर शिशिर, मग शरद असं फेर धरून चालणं हे निसर्गाचं नित्याचं काम. काही बदल होत राहतात. यातील काही कायम टिकतात. काही तात्कालिक व पुन्हा मागील पाढे पंचावन्न. नदीच्या पाण्यात घासल्या जाणाऱ्या दगडांचे क्षार मिसळून नष्ट झाले म्हणता म्हणता उन्हाळ्यात नदी कोरडी झाली की क्षारांनी पुन्हा आपलं डोकं वर काढाव. एखाद्या टपून बसलेल्या शत्रूने संधी येताच डोकं काढावं तसं.\n“विक्रमा खरंच मला तर ह्या बदलांचं काही कळेनासंच झालंय बघ. पाण्यात मीठ मिसळाव. मग ते नष्ट झाल्याचं वाटून पाणी मात्र खारट झालेलं असतं. पुन्हा त्या पाण्याला उकळलं तर पाण्याचं बाष्प व्हावं व मीठ खाली राहावं..ही काय भानगड आहे ह्या बदलाला कारण झालं कोण ह्या बदलाला कारण झालं कोण स्पर्श किंवा तापमान बदललं कशामुळे स्पर्श किंवा तापमान बदललं कशामुळे\n“वेताळा, तेजाचा तापमानाशी समवाय संबंध आहे असं आपण मागच्या एका अमावस्येला बोललो होतो. तापमानात घट झाली म्हणजे तेज गुण बदलला. प्रशस्तपाद म्हणतात\nदुसऱ्या कशालातरी कारण होणे हे विशेषत्व सोडून बाकी सर्वांना लागू होते.”\n“नाही, म्हणजे ते ठीक आहे. पण हे विशेष अंग सोडून बाकी अंगे ते पदार्थ बदलतात कधी आणि कोण त्यांना बदलतं आणि कोण त्यांना बदलतं\n“अगदी बरोबर ठिकाणी नेम धरतोयस वेताळा..वर सांगितल्या प्रमाणे पदार्थाची सर्व अंगे ही द्रव्यांमुळेच असतात. म्हणूनच हा बदल सुद्धा कोणत्यातरी द्रव्यानेच होतो. याचा अर्थ असा होतो की पदार्थातील द्रव्ये ही त्यातील इतर द्रव्यांवर परिणाम घडवून आणतात. वर मी सांगितलंच आहे तेज गुण पाण्यावर कसा परिणाम करतो ते.”\n“पण विक्रमा हा बदल घडवतं कोण\n“वेताळा मागे सुद्धा मी हे सांगतलं होतं. प्रशस्तपादऋषींनी म्हटलंय\nगुणादीनां पञ्चानामपि निर्गुणत्वनिष्क्रियत्वे |\nफक्त द्रव्यांनाच गुण(properties) असतात व त्यांच्याच बाबतीत कर्मे(actions) संभवतात, सामान्य संभवतात, विशेष असतात व समवाय संबंधही असतात. पण द्रव्यांशिवाय गुण, कर्म, सामान्य,विशेष व समवाय हे निष्क्रीय असतात व त्यांना स्वत:चे कोणतेही अस्तित्त्व उरत नाही.\nयाचा एवढाच अर्थ होतो की पदार्थातील पृथ्वी, आप, तेज, वायू व मन ही द्रव्ये एकमेकांवर परिणाम करत असतात. स्थल, काल ही केवळ नैमित्तिक आहेत. प्रशस्तपाद ऋषी म्हणतात\nस्थायू, द्रव, वायू, तेज व मन हे हालचाल करत असतात, त्यांना मूर्त स्वरूप असते, ते जवळ येऊ शकतात व लांब जाऊ शकतात आणि ते बलप्रयोग करून गती निर्माण करू शकतात.\n“अच्छा म्हणजे ही द्रव्ये बलप्रयोगाने बदल घडवतात…पण विक्रमा हे बदल कुठपर्यंत\n“वेताळा हीच ती भौतिक व रासायनिक बदल यांमधील सीमारेषा..पदार्थात होणारा बदल जोपर्यंत त्याचा विशेष कायम ठेवतो म्हणजे पाण्याचा रेणू हा कायम राहतो तोपर्यंत तो भौतिक बदल(physical change). लाकडाच्या ओंडक्याचे तुकडे करत गेलो तर तोही भौतिक बदल. कारण या दोन्ही उदाहरणात पाणी किंवा लाकडाचा विशेषकण हा पाण्याचा रेणू व लाकडातील लहानात लहान रेणूच राहिला. पण मी जर ते लाकुड शेकोटीला वापरले तर तो भौतिक बदल राहिला नाही कारण लाकडाची राख झाली व उष्णता बाहेर पडली. लाकडाचं विशेष अंग बदललं व राख निर्माण झाली. हा झाला रासायनिक बदल(chemical change).”\n“अच्छा म्हणजे पदार्थाचे विशेष अंग कायम राखून बाकी द्रव्य, गुण, कर्म, सामान्य व समवाय संबंध यांमध्ये जर बदल झाला तर तो झाला भौतिक बदल. पण जर पदार्थातला हा बदल विशेषत्वाला बदलून गेला तर त्या पदार्थाचे मूळच बदलले व त्यात रासायनिक बदल झाला असे आपण म्हणू शकतो.”\n“एखादे उदाहरण देतोस विक्रमा\n“म्हणजे पाणी, साखर, चहा यांच्या मिश्रणाला उष्णता दिली तर तो एक भौतिक बदल झाला. पण याच मिश्रणात दूधही ओतलं व ते नेमकं नासलं तर त्या दुधात रासायनिक बदल झाला व तो चहाच वाया गेला.”\n“असं असं..पण या द्रव्यांच्या गुणांमध्ये फरक झाल्याने इतरांवर परिणाम होतोय हे खरंय. पण हे सगळं करतंय कोण कशासाठी\n“पाश्चात्य भौतिकशास्त्रामध्ये एखाद्या बाह्यबलावर यासर्वाची जबाबदारी ढकलली जाते. पण वैशेषिकात या बाह्यबलासोबतच मन व आत्मा ही द्रव्ये असल्याने हे बदल घडवण्याची जबाबदारी साहजिकच आत्म्यावर येऊन पडते. आत्म्याचे बुद्धि, सुख, दु:ख, इच्छा, द्वेष व प्रयत्न हे गुण सांगितले आहेत. शिवाय त्याला हेतु सुद्धा असतो. या हेतूवरही या भौतिक तसेच रासायनिक बदलांची जबाबदारी येऊन पडते. हा आत्मा मनाच्या सहाय्याने हे प्रयत्न करतो. वैशेषिकात मनाचे संख्या(number), परिमाण(unit), पृथकत्व(separateness), संयोग(conjunction), विभाग(disjunction), परत्व(largeness), व अपरत्व(smallness) हे गुण सांगितले आहेत. आत्मा हा या अवयवांमधील पेशींच्या सहाय्याने हे बदल करतो किंवा तसा प्रयत्न तरी करतो.”\n“सूत्ररूपात सांगायचं तर कसं बरं सांगशील विक्रमा\n“तसं वैशेषिकात तर तसं थेट सूत्र नाही, पण संक्षेपात सांगायचं झाल्यास\nपदार्थाच्या द्रव्य, गुण, कर्म, सामान्य व समवाय यांच्यात बदल झाला पण विशेष बदललं नाही, तर तो भौतिक बदल\nपदार्थाच्या द्रव्य, गुण, कर्म, सामान्य व समवाय यांच्यातील कोणत्याही बदलासह विशेष अंगात बदल झाला तर तो रासायनिक बदल.”\n“चांगला प्रयत्न आहे विक्रमा..पदार्थविज्ञानात असलेले हेतूचे स्थान सांगण्याचा. पण आता या ठिकाणी मला थांबता येणार नाही. तसा प्रयत्नही करु नकोस. मला जावंच लागेल. आत्मा तर माझ्यातही आहे. फक्त भूतद्रव्ये नाहीत तुझ्या शरीरात आहेत तशी. असो. पण पदार्थाच्या अवयवांना जाणवणाऱ्या द्रव्य, गुण व कर्म या अंगांमध्ये काही साम्ये आहेत का प्रशस्तपादांनी त्याबाबतीत काही म्हटलंय का प्रशस्तपादांनी त्याबाबतीत काही म्हटलंय का तेच सामन्य, विशेष व समवाया संबंधातही विचारायंय..त्यांच्यातही काही समानता आहे का तेच सामन्य, विशेष व समवाया संबंधातही विचारायंय..त्यांच्यातही काही समानता आहे का पण आता मी निघतो. पुन्हा भेटू..हाऽहाऽऽहाऽऽऽ”\nवेताळही पदार्थविज्ञानाच्या कक्षेत येतो..निदान तो तसं म्हणतो हे पाहून जंगलातील इतर अदृष्य आत्म्यांनीही कान टवकारले. विक्रम वेताळाच्या गोष्टींचा पोरकटपणा म्हणून उपहास करणारे ते आत्मेसुद्धा पुढच्या अवसेची व त्यांच्या भेटीची वाट पाहू लागले..\nमूळ कथा: विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात\nविकलांची गोळाबेरीज: हे n व त्यांची पिल्लावळ कुठून पैदा झाली\nNext story पदार्थाच्या दृष्य किंवा भौतिक अंगाची पारख कशी करायची\nPrevious story पदार्थाच्या सहा अंगांच्या अभ्यासाची सुरुवात कशी करायची\nआधीच विज्ञानात उल्हास..त्यात घुसलं मॅथ्स (Relation between Physics and Mathematics)\nहे पदार्थविज्ञान शिकायचं तरी कशाला \nआधीच विज्ञानात उल्हास..त्यात घुसलं मॅथ्स (Relation between Physics and Mathematics)\nपदार्थविज्ञानात इतके नियम आणि अटी का असतात (Importance of Laws and Conditions in Physics)\nहे पदार्थविज्ञान शिकायचं तरी कशाला \nस्वत: विषयी थोडेसे…ब्लॉगविषयी बरेचसे\nपदार्थधर्मसंग्रह – प्रशस्तपाद ऋषी\nहा ब्लॉग कोणासाठी आहे\nडोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं\nविक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात © 2018. All Rights Reserved.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-urban-and-rural-part-105994", "date_download": "2018-11-13T07:29:09Z", "digest": "sha1:YZV7ZNIAK5MZLOXWL7APYKEAALCDUF2R", "length": 15283, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news urban and rural part नगररचनाकडून शहर-ग्रामीणवासियांना धमकविण्याचे प्रकार | eSakal", "raw_content": "\nनगररचनाकडून शहर-ग्रामीणवासियांना धमकविण्याचे प्रकार\nबुधवार, 28 मार्च 2018\nनाशिक : अनाधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचे राज्य शासनाचे धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नगररचना विभागावर असताना त्याउलट काम होताना दिसतं आहे. नगररचना विभागाकडून शहरातील ग्रामिण भागात शेतकऱ्यांना नोटीसा देवून घाबरवून सोडण्याचे उद्योग सुरु आहे. शहर विकास आराखड्यात हरित पट्ट्यावरून पिवळ्या पट्ट्यात रुपांतर झालेल्या जमिनींचे मोजमाप नकाशे मागविले जात असल्याने शेतकऱ्यांना अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागतं असून अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक बाबी माहित नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.\nनाशिक : अनाधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचे राज्य शासनाचे धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नगररचना विभागावर असताना त्याउलट काम होताना दिसतं आहे. नगररचना विभागाकडून शहरातील ग्रामिण भागात शेतकऱ्यांना नोटीसा देवून घाबरवून सोडण्याचे उद्योग सुरु आहे. शहर विकास आराखड्यात हरित पट्ट्यावरून पिवळ्या पट्ट्यात रुपांतर झालेल्या जमिनींचे मोजमाप नकाशे मागविले जात असल्याने शेतकऱ्यांना अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागतं असून अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक बाबी माहित नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.\nराज्य शासनाने अनाधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी गेल्या वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात धोरण जाहिर केले आहे. त्यानुसार ठराविक शुल्क आकारून बांधकामे नियमित करता येणार आहे त्यासाठी 31 मे 2018 हि अखेरची मुदत आहे. आतापर्यंत योजनेला फारसा प्रतिसाद मिळतं नाही परंतू 31 मे तारीख जवळ येवू लागल्याने प्रशासनाने देखील नोटीस बजावण्याचे काम सुरु केले आहे. ग्रामिण भागात अनाधिकृत बांधकामाचे अधिकृत मेध्य रुपांतरीत करण्याच्या धोरणाची माहिती नाही त्यामुळे नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना घाबरवून सोडले जात आहे.\nजमिनीचा मोजणी नकाशा व अन्य कागदपत्रे मागवून आर्थिक भुर्दंड देण्याचे काम होत असल्याचा आरोप नगरसेवक उध्दव निमसे यांनी केला आहे. महापालिकेचा शहर विकास आराखडा सरकारच्या मोजणी नकाशानुसार होतो. त्याव्यतिरिक्त गुगल मॅपवर देखील जमिनीचे मोजमाप करता येणे शक्‍य असताना देखील नगररचना विभागाकडून त्रास देण्याचे उद्योग सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना तांत्रिक बाबींची माहिती नाही, मोजमाप नकाशे गोळा करण्याची किचकट प्रक्रियेमुळे शेतकरी भांडावले असून यातून काही बिल्डर्स त्या जमिनी घेण्यासाठी सरसावल्याचा आरोप त्यांनी केला.\nनागरिकांना मिळणार सखोल माहिती\nअनाधिकृत बांधकामे अधिकृत करण्याच्या धोरणाची महापालिकेच्या वतीने एकदाचं जाहिरात करण्यात आली त्यानंतर थेट नोटीसा पाठविल्या जात असल्याने नागरिकांना योजनेचा लाभ घेताना व प्रक्रिया समजून घेताना अडचण येत आहे. त्यापार्श्‍वभूमीवर स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके यांनी योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या सुचना दिल्या आहेत.\nएक हजार शिक्षक ठरणार अतिरिक्त\nनागपूर - अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फटका शहरातील महाविद्यालयांना बसला आहे. शहरात अकरावीच्या १९ हजार ९३१ जागा...\nप्रतिक शिवशरणच्या हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार : प्रकाश आंबेडकर\nब्रह्मपुरी (सोलापुर) - माचणूर (ता. मंगलवेढा) येथील प्रतिक शिवशरण या निष्पाप लहान बालकाचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. तसेच ही हत्या नसून एक...\nमंगळवेढ्यात कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या\nमंगळवेढा - तालुक्यातील पाटकळ येथील भारत गडदे वय 60 यांनी कर्जाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. तालुक्यातील या तीन आठवड्यातील ही तिसरी आत्महत्या...\nमहापालिकेचे भंगार कोठार ‘फुल’\nपिंपरी - महापालिकेच्या भंगार साहित्याच्या लिलाव प्रक्रियेला विलंब होत असल्याने नेहरूनगर कोठार पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे विविध विभागांकडील...\nभीमा सहकारी साखर कारखाना दुसरे बिल 100 रुपये प्रति टनाप्रमाणे काढणार\nमोहोळ- टाकळी सिकंदर ता. मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2017-18 मधील शेतकऱ्यांची एफआरपी प्रमाणे निघणारी पूर्ण रक्कम...\n'नो पार्किंग'ची पाटी लावा\nपुणे : बिबवेवाडी येथील पर्पल प्लाझा या व्यावसायिक इमारतीत स्वतःची पार्किंग आहे. पण त्याचा वापर पार्किंगसाठी होत नाही. तेथील रस्त्याच्या दोन्ही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/akola-vidarbha-news-old-currency-seized-63439", "date_download": "2018-11-13T07:18:49Z", "digest": "sha1:HD7ULWYZ7LTTKQPNSKX467XZBGUPVRDH", "length": 11821, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "akola vidarbha news old currency seized चलनातून बाद केलेल्या नोटा अकोल्यात जप्त | eSakal", "raw_content": "\nचलनातून बाद केलेल्या नोटा अकोल्यात जप्त\nसोमवार, 31 जुलै 2017\nअकोला - नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेल्या हजार व पाचशे रुपयांच्या नोटा रविवारी (ता.30) पहाटे स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केल्या. नोटा नागपूर येथून अकोल्यात आल्याची माहिती असून, येथील खोलेश्‍वर परिसरातून त्या जप्त केल्या. ज्यांच्याकडे नोटा सापडल्या त्यांना नोटीस बजावण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी एक दुचाकीही ताब्यात घेतली.\nअकोला - नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेल्या हजार व पाचशे रुपयांच्या नोटा रविवारी (ता.30) पहाटे स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केल्या. नोटा नागपूर येथून अकोल्यात आल्याची माहिती असून, येथील खोलेश्‍वर परिसरातून त्या जप्त केल्या. ज्यांच्याकडे नोटा सापडल्या त्यांना नोटीस बजावण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी एक दुचाकीही ताब्यात घेतली.\nनागपूरहून हजार रुपयांच्या नोटांचे नऊ बंडल व पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल घेऊन राकेश अशोक तोहगावकर (रा. कौलखेड) हा दुचाकीवर खोलेश्‍वर परिसरात फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यांनी सापळा रचून राकेशला अडवून चौकशी केली असता, त्याने चलनातून बाद झालेल्या हजार व पाचशेच्या नोटा आणल्याचे सांगितले. या नोटा बदलून देण्यासाठी नागपूर येथून आणल्याची माहितीही त्याने सांगितली. पोलिसांनी त्याच्याकडील दुचाकी व चलनातून बाद झालेल्या नोटा जप्त केल्या असून, त्याला नोटीस देऊन सोडून दिले. पुढील तपास नागपूर प्राप्तिकर विभागाकडून करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nएक हजार शिक्षक ठरणार अतिरिक्त\nनागपूर - अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फटका शहरातील महाविद्यालयांना बसला आहे. शहरात अकरावीच्या १९ हजार ९३१ जागा...\n...तर भाजप धोकादायक पक्ष- रजनीकांत\nचेन्नई- विरोधी पक्षांना जर भारतीय जनता पक्ष हा धोकादायक आहे असे वाटत असेल तर, नक्कीच तसे असू शकते असे विधान सुपरस्टार रजनीकांत यांनी केले आहे....\n'नो पार्किंग'ची पाटी लावा\nपुणे : बिबवेवाडी येथील पर्पल प्लाझा या व्यावसायिक इमारतीत स्वतःची पार्किंग आहे. पण त्याचा वापर पार्किंगसाठी होत नाही. तेथील रस्त्याच्या दोन्ही...\nपुणे महापालिकेची १५ टीएमसी पाण्याची मागणी\nपुणे - पुणे शहराला पंधरा टीएमसी पाणी द्यावे, या मागणीसंदर्भात महापालिकेने राज्य जलसंपदा नियामक प्राधिकरणासमोर बाजू मांडली आहे. या मागणीच्यासंदर्भात...\nपाणीपुरवठ्याबाबत पुढील सुनावणी 13 डिसेंबरला\nपुणे - पुणे शहराला पंधरा टीएमसी पाणी द्यावे, या मागणीसंदर्भात महापालिकेने राज्य जलसंपदा नियामक प्राधिकरणासमोर बाजू मांडली आहे. या...\nअपंगांची आरोग्य विमा योजना बारगळली\nमुंबई - केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अपंगांसाठी सुरू झालेली स्वावलंबन आरोग्य विमा योजना बारगळली आहे. केंद्र सरकारने विमा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://shikshansanvad.blogspot.com/", "date_download": "2018-11-13T07:40:58Z", "digest": "sha1:53YZDY2S244R7UDOSMJFEZDXO527NPMB", "length": 7237, "nlines": 53, "source_domain": "shikshansanvad.blogspot.com", "title": "शिक्षण संवाद", "raw_content": "\nशिक्षणातील नाविन्यपूर्ण प्रयोग,उपक्रमशील शिक्षकांनी केलेल्या रचनात्मक कामाबद्दल विवेचन... शिक्षक,पालक यांच्यासाठी ब्लॉगवर वाचायला मिळेल.शिक्षणातील नवनवीन संकल्पना बद्दल इथं महत्त्वपूर्ण माहिती वाचायला मिळेल.\nअभ्यासक्रम का बदलला जातो\nअनुस्वार शिकताना शिकवताना भाग २\nमाझा विद्यार्थी - Download\nमूलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम प्रशिक्षण\nमूलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम प्रशिक्षण ---------------------------------------------------------- दिनांक- 29 ते 30 नोव्हेंबर 2017 स...\nमूलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम\n*मूलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम आढावा बैठक* आज उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुकास्तरावरील सुलभकांची आढावा बैठक DIECPD उस्मानाबाद येथे संपन्...\nशाळा सिद्धी कार्यक्रम समजून घेऊया\nशालेय मूल्यांकनाच्या माध्यमातून शालेय सुधारणा हेच लक्ष्य ठेवून महाराष्ट्रात समृध्द शाळा उपक्रमांतर्गत प्रायोगिक तत्वावर ७२ शाळांचे निर्धारका...\nमा.विनोदजी तावडे,मंत्री शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी सर्व अभ्यासमंडळ सदस्यांशी संवाद साधला. सर्वांचे कौतुक केले.\nAnil Sonune arvindguptatoys.com Innovations Tech Savvy Whatapp group अध्ययन अक्षमता अध्ययन अनुभव अभ्यासक्रम समिती अभ्यासक्रम समिती कार्यशाळा अभ्यासमंडळ अहवाल आठवणी आभा भागवत आर्यन ई बुक ई शिक्षण उपक्रम उपक्रमशील शिक्षक एक क्लिक कल्पकता.... कार्यशाळा कार्यशाळा पं. स. भूम कार्यशाळा हाडोंग्री किशोर मासीक कौतुक सोहळा ग्रामीण बोली छावणी भेट जि.प. शाळेची सहल विमानाने गेली. टाचण की शिक्षक दैनंदिनी तंत्रस्नेही शिक्षक तंत्रस्नेही शिक्षकांसाठी महत्वपूर्ण माहिती दिनविशेष दैनिक दिव्य मराठी दि. 18 जुलै.2015 द्वैमासीक नवोपक्रम निरीक्षण निवड नोंदणी पत्र परिसंवाद पर्यावरण पायाभूत चाचणी पुरस्कार पुस्तक प्रकाशन प्रयोगशिल शिक्षक प्रयोगशील अधिकारी प्रयोगशील शिक्षक प्रशिक्षण कसे असावे प्रेरणा प्रेरणादायी उपक्रम प्रेरणादायी बातमी फारूख काझी..... बातमी भाऊसाहेब चासकर भारूड भेट माझा विद्यार्थी मुल समजून घेताना मुलं समजून घेताना मुलांना समजून घेताना मुलांना समजून घेताना..... रचनावाद राष्ट्रीय परिसंवाद लेख वही द्या अभियान.... वाचन संस्कृती वाचनानंद विभागीय प्रशिक्षण (Leaval based Learning) वेच्या गावीत वैशाली गेडाम व्हिडिओ शशिकला पाटील शाळा भेट शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण शिक्षण शिक्षण परिषद शिक्षण संमेलन शिक्षणातील मुळ विचार शुटिंग शैक्षणिक बातमी शैक्षणिक बातमी शैक्षणिक मासीक संकलित मूल्यमापन समृद्ध शाळा संमेलन संवेदनशीलता संवेदना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/9/14/Central-Raiway-schedule-collapse-again.html", "date_download": "2018-11-13T07:28:54Z", "digest": "sha1:XVFSNLWDB22UTZOZFBYXDHNS5ROGLKBV", "length": 4125, "nlines": 18, "source_domain": "mahamtb.com", "title": " मध्य रेल्वे पुन्हा कोलमडली मध्य रेल्वे पुन्हा कोलमडली", "raw_content": "\nमध्य रेल्वे पुन्हा कोलमडली\nमुंबई: पहाटे ओव्हरहेड वायर दुरुस्त करणारी व्हॅन उंबरमाळी स्थानकात रुळावरून घसरली. यामुळे कसाऱ्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. पहाटेपासून रुळावरुन घसरलेली व्हॅन रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या सर्व लांब पल्ल्यांच्या गाड्या आणि लोकलवरही याचा परिणाम झाला आहे. कसारा ते आसनगाव यादरम्यान एकही लोकल सोडण्यात न आल्यामुळे कामावर निघालेल्या कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आपला रोष व्यक्त करण्यासाठी संतप्त प्रवाशांनी वासिंद येथे रेल रोको केला होता. 'झालेल्या प्रकाराबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. सकाळी ११ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होईल असे ट्विट मध्य रेल्वेने सकाळी केले होते. परंतु अद्यापही वाहतूक सुरळीत झाली नसून काम चालू असल्याचं रेल्वेने सांगितले आहे.\nया सर्व प्रकारामुळे, काही लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काहींचे मार्ग बदलण्यात आले आहेत. नाशिकहून निघालेली पंचवटी एक्सप्रेस देवळाली स्थानकात गेल्या चार तासापासून खोळंबली आहे. मुंबईला जाणाऱ्या अनेक नोकरदारांनी मुंबईला जाण्यासाठीं अन्य मार्ग शोधले आहेत. परंतु अन्य प्रवासी देवळाली स्थानकात अडकले आहेत.\nगीतांजली एक्सप्रेस, नांदेड तपोवन एक्सप्रेस आणि गोरखपूर एक्सप्रेस या पुणे-मनमाड मार्गे वळवण्यात आले आहे. गोदावरी आणि राज्यराणी एक्सप्रेस या रद्द करण्यात आल्या आहेत. या सर्व बदलेल्या वेळापत्रकाची माहिती रेल्वे प्रशासन ट्विटरवरून दिली आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/dhavte-jag/need-political-unity/articleshow/66546179.cms", "date_download": "2018-11-13T08:02:03Z", "digest": "sha1:DPUCBJQLCXDM3MIKB2W2MXCWABV3MBYE", "length": 13082, "nlines": 137, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Dhavte Jag News: need political unity - राजकीय एकजूट हवी | Maharashtra Times", "raw_content": "\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवती\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवतीWATCH LIVE TV\nछत्तीसगडमध्ये सक्रिय असलेल्या ६२ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याने माओवाद्यांच्या अंतर्गत व्यवस्थेला मोठा हादरा बसला, असे मानले जात आहे. बव्हंशी ते खरेही असले तरी गेल्या काही दिवसांतल्या घटनांची मालिका बघता, माओवाद्यांचा बिमोड आजही सोपा होत नसल्याचे दिसून येते.\nछत्तीसगडमध्ये सक्रिय असलेल्या ६२ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याने माओवाद्यांच्या अंतर्गत व्यवस्थेला मोठा हादरा बसला, असे मानले जात आहे. बव्हंशी ते खरेही असले तरी गेल्या काही दिवसांतल्या घटनांची मालिका बघता, माओवाद्यांचा बिमोड आजही सोपा होत नसल्याचे दिसून येते. दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी माओवाद्यांनी दंतेवाडा भागात एक मिनी बस उडविली. यात सीआयएसएफचा एक जवान शहीद झाला, तर चार नागरिकांना प्राण गमवावे लागले. गेल्या दहा दिवसांतील ही तिसरी मोठी घटना आहे. यापूर्वी बीजापूर भागात झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे चार जवान शहीद झाले. दंतेवाड्याच्याच अरनपूर पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात माओवाद्यांनी घात लावून केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले तसेच दूरदर्शनच्या एका पत्रकाराचा मृत्यू झाला. या मृत्यूचे तीव्र पडसाद उमटले. छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे.\nविधानसभेसाठीचे पहिल्या टप्प्यातील मतदान १२ नोव्हेंबर रोजी आहे. यात बस्तर आणि राजनांदगाव जिल्ह्यातील १८ जागांसाठी मतदान होत असून हा प्रदेश माओवादप्रभावित आहे. भाजपला मतदान देऊ नका, अशी पत्रके माओवाद्यांनी प्रसारित केली आहेत. वाढत्या हल्ल्यांचा या लोकशाहीप्रक्रियेशी संबंध आहे. माओवाद्यांचा लोकशाहीला कायम विरोध राहिला आहे. माओवादाला विकास हेच उत्तर, असा बहुतांश विचारधारेचा कल आहे. विकास होऊच द्यायचा नाही, हा माओवाद्यांचा हट्ट आहे. हा हट्ट ते सामान्य आदिवासींवर थोपवत असतात. एकीकडे मतदारांवर दबाव आणायचा आणि दुसरीकडे हिंसक कारवायांच्या माध्यमातून व्यवस्थेला आव्हान द्यायचे, ही माओवाद्यांची जुनी कार्यपद्धत आहे. तेव्हा निवडणुका नीट पार पडतील तसेच पुन्हा रक्तपात होणार नाही, याची पुरेशी खबरदारी घेण्याचे कौशल्य सुरक्षा यंत्रणांना दाखवावे लागणार आहे. माओवादी कारवायांनी उचल खाल्ली की त्यांचा बंदोबस्त कसा करायचा, याविषयीचे मंथन प्राधान्यक्रमावर येते. अन्यथा विषय मागे पडतो. विषय मागे पडू देण्यामागे राजकीय गणितेही असतात. तेव्हा राजकारण थोडे बाजूला ठेऊन लोकशाहीसाठी या समस्येविरुद्ध राजकीय एकजूट व्हायलाच हवी. सामान्य नागरिकांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी तसेच सुरक्षा यंत्रणांचे मनोबल उंचावण्यासाठी ते गरजेचे आहे.\nमिळवा धावते जग बातम्या(Dhavte Jag News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nDhavte Jag News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nयुपीः हिंदू मुलांना सोप्या अतिशय पद्धतीने उर्दु भाषेचे शिक्ष\nराफेल विक्रीत अंबानींना लाभ पोहोचवला नाहीः दसॉल्ट CEO\nसैनिकाप्रमाणे सर्वांनी पृथ्वीचं संरक्षण करावंः राष्ट्रपती\nराफेल, नोटाबंदीवरून, माजी कर्मचाऱ्याचे राष्ट्रपतींना पत्र\nचेन्नईः भंगारातून साकारलेल्या कलाकृतींनी वाढवली रस्त्याची शो\nबहुतेक मुस्लिम संघटनांचा राम मंदिराला पाठिंबाःNCM अध्यक्ष\nधावते जग याा सुपरहिट\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://scitechinmarathi.com/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2018-11-13T07:36:29Z", "digest": "sha1:KETUBXW3TTCAFHVJQN5IIIYMQ2N2QRTU", "length": 16658, "nlines": 65, "source_domain": "scitechinmarathi.com", "title": "डोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं! (Tribute to Dr. N. G. Dongare, who unearthed the roots of Physics in ancient Indian texts ) – विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात", "raw_content": "विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात\nपदार्थविज्ञानातील(Physics) रटाळ वाटणाऱ्या गोष्टींमधली खरी गंमत आणि अंदर की बात..\n१२ वी नंतरचं Physics\nगोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)\nडोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं\nआज तुम्ही लिहिलेल्या ‘Physics in Ancient India’ या सुंदर पुस्तकाचे पूर्ण वाचन झाल्यानंतर पहिले पान वाचले आणि त्यात आपल्या विषयी जन्म: १९३९ व मृत्यू: २००९ असे वाचले. खरं सांगतो हळहळ वाटली. मनुष्य जात्याच स्वार्थी असल्याने ही हळहळ तुम्ही जगात नाही यापेक्षा तुमच्याकडून खरंच काही ऐकायला मिळालं असतं ते आता मिळणार नाही याचं वाईट वाटलं. खरं सांगतो, डोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं\n[responsivevoice_button voice=”Hindi Female” buttontext=”ही पोस्ट इथे ऐकू शकता..जरा हिंदी टोन आहे पण वाचायचं तरी टळलं\nविज्ञानविषय मराठीत लिहिण्याचा किडा डोक्यात गेल्यापासून व लिहायला लागल्यापासून एक विचार राहुन राहुन मनात येत असे. इतके भारतीय ऋषी जर गणितात भारी होते, इतके खगोलशास्त्रात गुरू होते तर भौतिकशास्त्रासारखा मूलभूत विषय त्यांनी कसा सोडला गणित कळणाऱ्या लोकांनी त्या गणिताचा भौतिकशास्त्रात वापर कसा केला नसेल गणित कळणाऱ्या लोकांनी त्या गणिताचा भौतिकशास्त्रात वापर कसा केला नसेल हे त्यांना का सुचलं नसेल हे त्यांना का सुचलं नसेल पण माझी इच्छा भारतीयांनी विमान आधीच बनवलं होतं हे सिद्ध करण्याची वगैरे नव्हती, म्हणजे ते खरं असेलही. पण एक सामान्य विचार करता केवळ भौतिकशास्त्राचा पाया भारतीय आद्यग्रंथात कुठे आहे हे मी शोधत होतो, तसे करता मला India’S Glorious Scientific Tradition हे सुरेश सोनी यांचं पुस्तक वाचायला मिळालं. त्या पुस्तकाच्या प्रकरण ५: Mechanics and Mechanical Science मध्ये न्यूटनने सांगितलेली गतीसूत्रे ही ऋषी कणादांनी वैशेषिक दर्शन या ग्रंथात आहे असे म्हटले आणि त्यात तुमच्या पुस्तकाचा संदर्भ दिला. सुरेश सोनी यांनी दिलेले संदर्भ तपासावेत म्हणून तुमचं ‘Physics in Ancient India’ हे पुस्तक हाती घेतले आणि तुम्ही प्रत्येक विधानाला दिलेल्या संस्कृत श्लोकाच्या मूळ पुस्तकातील क्रमांकासह दिलेल्या पुराव्याला पाहून थक्कच झालो.\nबरं तुमच्या पुस्तकात तुम्ही भारतीयांचा मान वाढवलात, पण आधुनिक पाश्चात्त्य शास्त्रज्ञाना जराही अवमानित केलं नाहीत. उलटपक्षी, सर्व साधने हाती असताना, ज्ञान असताना, गणित माहिती असताना ऋषींनी या तत्वांची गणितीसूत्र पद्धतीने मांडणी का केली नाही असा शब्द तुम्हालाही पडला. (ते प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत)..पण तरीही तुम्ही आशावाद कायम ठेवत या तत्त्वांचा शास्त्रज्ञ, संस्कृत पंडित, तंत्रज्ञ यांनी एकत्रपणे अभ्यास केल्यास नक्कीच काहीतरी वेगळं हाती लागेल असा विश्वास जपलात.\nपण तुमचा विश्वास केवळ भोळा विश्वास नव्हता, तर त्याला तुम्ही शास्त्राच्या पट्टीवर तोललंत, निरीक्षणाच्या कॅलिपर मध्ये मोजलंत आणि प्रयोगाच्या भट्टीत भाजून भारतीय विज्ञानाचं नाणं खणखणित असल्याचं दाखवलंत. बनारस विश्वविद्यालयामध्ये याबाबतचे अनेक शोध प्रबंध लिहिले. एवढंच नाही तर महर्षि भारद्वाज यांनी लिहिलेल्या (व बोधानंद यांनी भाष्य केलेल्या ) अंशुबोधिनी या ग्रंथावरून ध्वांतप्रमापक (Spectrometer or Monochrometer) हे यंत्र Sah Industrial Research Institute, काशी येथे तयार केलंत आणि हे यंत्र भारतीयांना साधारण ७व्या शतकामध्येच माहिती होतं व त्याची रचनाही आधुनिक यंत्रापेक्षा वेगळी असल्याचं दाखवून दिलंत. म्हणजेच अतिनील(ultraviolet), दृश्य(visible) व अवरक्त(infrared) किरणांच्या तरंगलांबीचं मोजमाप त्या काळात ज्ञात होतं हे ही सिद्ध झालं.\nपण डोंगरे सर हे वाचून मला तुम्हाला विचारायचं होतं की तुम्ही हे सर्व करताना तुम्हाला सगळं सोपं गेलं का तुम्ही ज्या काळात हेसर्व केलंत त्या काळात US, UK ला जाऊन ‘स्वतंत्र’ वातावरणात काम करावंसं वाटलं नाही तुम्ही ज्या काळात हेसर्व केलंत त्या काळात US, UK ला जाऊन ‘स्वतंत्र’ वातावरणात काम करावंसं वाटलं नाही तसं कुणी म्हटलं नाही. जुन्या ग्रंथात नवे तंत्रज्ञान शोधायच्या प्रयत्नांना कोणी नस्ती उठाठेव म्हटलं नाही तसं कुणी म्हटलं नाही. जुन्या ग्रंथात नवे तंत्रज्ञान शोधायच्या प्रयत्नांना कोणी नस्ती उठाठेव म्हटलं नाही १८५७ च्या आधीचा भारताचा इतिहास वाचणे हा केवळ वेळ वाया घालवण्याचा उद्योग आहे असे बहुसंख्यांना वाटत असताना तुम्हाला काही असे ‘सल्ले’ मिळाले नाहीत १८५७ च्या आधीचा भारताचा इतिहास वाचणे हा केवळ वेळ वाया घालवण्याचा उद्योग आहे असे बहुसंख्यांना वाटत असताना तुम्हाला काही असे ‘सल्ले’ मिळाले नाहीत अशा कुत्सित टोमण्यांनी तुम्ही कधी विव्हल झाला नाहीत अशा कुत्सित टोमण्यांनी तुम्ही कधी विव्हल झाला नाहीत शिवाय एवढे प्रयोग करताना तुम्हाला पाठिंबा देणारे कोण होते शिवाय एवढे प्रयोग करताना तुम्हाला पाठिंबा देणारे कोण होते हे प्रयोग सिद्ध होतानाचे किस्से, कहाण्या, रोमहर्षक प्रसंग, प्रलोभने काय होते हे प्रयोग सिद्ध होतानाचे किस्से, कहाण्या, रोमहर्षक प्रसंग, प्रलोभने काय होते अपयश किती वेळा आले अपयश किती वेळा आले\nशिवाय अश्या पुरातन पुस्तकात Spectrometer चे तत्व सापडल्यावर होणारा क्षण म्हणजे साक्षात्काराच्या क्षणा इतकाच बहुमोल असणार. तेव्हा Eureka Eureka असे म्हटलात का आम्हाला न्यूटन च्या पडणाऱ्या सफरचंदाविषयी माहिती आहे, आर्किमिडिज ने Eureka म्हणत पळत सुटलेलं माहिती आहे..पण भारतीय शास्त्रज्ञांच्या कहाण्या काय आहेत आम्हाला न्यूटन च्या पडणाऱ्या सफरचंदाविषयी माहिती आहे, आर्किमिडिज ने Eureka म्हणत पळत सुटलेलं माहिती आहे..पण भारतीय शास्त्रज्ञांच्या कहाण्या काय आहेत वाटलं होतं तुम्हाला हे सर्व विचारता येईल. डोंगरे सर तुम्हाला खरंच भेटायचं होतं.\nभारतीयांना त्यांच्या पुरातन ठेव्याविषयी पुन्हा प्रेम, आपुलकी, सार्थ विश्वास वाटू लागण्याच्या काळात तुमचं असणं पुढच्या पिढ्यांना दीपस्तंभासारखं वाटलं असतं. तुम्ही तिकडे काशीमध्ये संशोधन करत होतात. तुमच्यानंतर आता तुमची धुरा कोण वाहतंय त्यांना काही असं नवीन सापडलंय का त्यांना काही असं नवीन सापडलंय का ते शास्त्रज्ञ कोण आहेत ते शास्त्रज्ञ कोण आहेत त्यांच्या कहाण्या काय आहेत त्यांच्या कहाण्या काय आहेत त्यांनी काही नवीन लिहिलंय का\nशिवाय एक मराठी माणूस काशीमध्ये संशोधन करतो. नवीन गोष्टी शोधतो. प्रवाहा विरुद्ध पोहतो. यशस्वी होतो. पण मराठी लोकांना मात्र काहीच माहिती नाही. कदाचित मला माहित नसेल. म्हणजे सर्वसाधारण माझ्या आधीच्या व नंतरच्या पिढीला तुमची ओळख नाही. आम्हाला जयंत नारळीकर माहिती आहेत, वसंत गोवारीकर माहिती आहेत, डॉ. रघुनाथ माशेलकर माहिती आहेत..पण तुम्ही अनोळखी राहिलात…अमेरिकेचे नागरिकत्व असलेल्या (व मनाने अमेरिकन झालेल्या) भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाला नोबेल मिळाल्यावर भारतीय लोक डोक्यावर घेतात..पण तुम्ही इथेच राहून, इथल्या संस्कृतीची उज्ज्वल परंपरा पदार्थविज्ञानाच्या प्रकाशात पहिलीत. वैशेषिक दर्शन हेच प्राचीन भारतीय पदार्थविज्ञान हे साधार सिद्ध केलंत तरीही एकंदर सामान्य जनांसाठी, त्यातही मराठी लोकांसाठी अनोळखीच राहिलात.\nसर या बद्दल सॉरी म्हणायला तरी तुम्हाला एकदातरी भेटायचं होतं\nN. G. Dongre यांची पुस्तके व प्रकाशने यांची यादी (अपूर्ण)\nमूळ पान : विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात\nआधीच विज्ञानात उल्हास..त्यात घुसलं मॅथ्स (Relation between Physics and Mathematics)\nहे पदार्थविज्ञान शिकायचं तरी कशाला \nआधीच विज्ञानात उल्हास..त्यात घुसलं मॅथ्स (Relation between Physics and Mathematics)\nपदार्थविज्ञानात इतके नियम आणि अटी का असतात (Importance of Laws and Conditions in Physics)\nहे पदार्थविज्ञान शिकायचं तरी कशाला \nस्वत: विषयी थोडेसे…ब्लॉगविषयी बरेचसे\nपदार्थधर्मसंग्रह – प्रशस्तपाद ऋषी\nहा ब्लॉग कोणासाठी आहे\nडोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं\nविक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात © 2018. All Rights Reserved.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/fisher-agitation-23046", "date_download": "2018-11-13T07:32:53Z", "digest": "sha1:4KGQEJHGPTJ4ZA5JUQ4I6I2CAYGM2D67", "length": 23928, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "fisher agitation वेंगुर्लेत पारंपरिक मच्छीमार एकवटले | eSakal", "raw_content": "\nवेंगुर्लेत पारंपरिक मच्छीमार एकवटले\nमंगळवार, 27 डिसेंबर 2016\nमिनी पर्ससीनविरुद्ध आंदोलन - नौका बंदरात लावल्या; २६ जानेवारीला आंदोलनाचा इशारा\nवेंगुर्ले - मिनी पर्ससीनविरोधात येथील पारंपरिक मच्छीमार आज एकवटले. आपल्या नौका येथील बंदरात आणत त्यांनी आंदोलन केले. अखेर मिनी पर्ससीन मासेमारी बंद करण्याचे आश्‍वासन मत्स्य विभागाच्या प्रभारी सहायक आयुक्त सुगंधा चव्हाण यांनी दिले.\nमिनी पर्ससीनविरुद्ध आंदोलन - नौका बंदरात लावल्या; २६ जानेवारीला आंदोलनाचा इशारा\nवेंगुर्ले - मिनी पर्ससीनविरोधात येथील पारंपरिक मच्छीमार आज एकवटले. आपल्या नौका येथील बंदरात आणत त्यांनी आंदोलन केले. अखेर मिनी पर्ससीन मासेमारी बंद करण्याचे आश्‍वासन मत्स्य विभागाच्या प्रभारी सहायक आयुक्त सुगंधा चव्हाण यांनी दिले.\nसमुद्रात मिनी पर्ससीन नेटधारकांकडून सुरू असलेल्या अनधिकृत मासेमारीबाबत सातत्याने कारवाईची आश्‍वासने दिली जातात; मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई त्यांच्यावर गेल्या वर्षभरात झालेली नाही. पर्ससीन, परप्रांतीय आणि अनधिकृत मासेमारीमुळे येथील पारंपरिक मच्छीमारांचे जीवनमान धोक्‍यात आले असून समुद्रात राजरोसपणे सुरू असलेल्या पर्ससीन मासेमारीला वेळीच निर्बंध न घातल्यास पारंपरिक मच्छीमारांची मुले उपाशी राहतील.\nयाशिवाय मच्छीमारांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल. याला फक्त शासनच जबाबदार असेल, असे खडे बोल मत्स्य विभागाच्या प्रभारी सहायक आयुक्त सुगंधा चव्हाण यांना आंदोलनात मच्छीमार महिलांनी सुनवत धारेवर धरले; तर जानेवारीपासून पूर्णत: पर्ससीन मासेमारी बंद केली जाणार असून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे आश्‍वासन चव्हाण यांनी दिले; मात्र पर्ससीनवर कडक कारवाई न केल्यास २६ जानेवारीला जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन पुकारण्याचा इशारा वेंगुर्ले पारंपरिक मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष दत्ताराम रेडकर यांनी दिला.\nसागरी भागात राजरोसपणे सुरू असलेल्या मिनी पर्ससीन मासेमारीवर कारवाई करण्यास शासनाचा मत्स्य विभाग टाळाटाळ करत असल्यामुळे प्रशासनाच्या निषेधार्थ वेंगुर्ले बंदर येथे वेंगुर्ले तालुका पारंपरिक मच्छीमार संघटनेच्या वतीने भव्य लाक्षणिक धरणे आंदोलन पुकारण्यात आले. या आंदोलनात नॅशनल फिश वर्कर फोरमचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या व भाजप मच्छीमार सेलचे जिल्हाध्यक्ष रविकिरण तोरसकर, मालवण येथील नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे रमेश धुरी, आचरा बंदर संघटनेचे अध्यक्ष नारायण कुबल, आचरा महिला मच्छीमार नेत्या आकांक्षा कांदळगांवकर, वेंगुर्ले तालुका पारंपरिक मच्छीमार संघटना अध्यक्ष दत्ताराम रेडकर, ज्येष्ठ मच्छीमार नेते जयहरी कोचरेकर, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष खलील वस्त, श्रमिक मच्छीमार संघटनेचे मिथुन मालवणकर, संजय केळुसकर, भाऊ मोर्जे, मूठ मच्छीमार सोसायटी चेअरमन सुभाष गिरप, केळुस सहकारी संस्था सदस्य गुरू जोशी, वेंगुर्ले तालुका मच्छीमार संघटना सल्लागार हेमंत गिरप, रामचंद्र राऊळ, भाग्यवान गिरप, दशरथ कुर्ले यांच्यासह जवळपास २०० हून अधिक पारंपरिक मच्छीमारांनी सहभाग घेतला होता.\nसकाळी आंदोलनाला सुरवात होण्यापूर्वी समुद्रात आपले ट्रॉलर्स उभे करून ठेवत काळे झेंडे दाखवून प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. त्यानंतर आंदोलनाला सुरवात होऊनही प्रशासनाचा एकही अधिकारी तसेच तहसीलदार आंदोलनस्थळी दाखल झाला नसल्याने मच्छीमारांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.\nआंदोलनावेळी महिला मच्छीमार यांनी भर उन्हात बसून आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. अखेर उशिरा मालवण मत्स्य विभागाच्या प्रभारी सहाययक आयुक्त सुगंधा चव्हाण यांनी या आंदोलनाला भेट दिली. या वेळी त्यांनी पारंपरिक मच्छीमारांच्या समस्या जाणून घेतल्या. वेंगुर्ले तालुका पारंपरिक मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष दत्ताराम रेडकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्रातील सागरी भागात सुरू असलेली पर्ससीन मासेमारी पूर्ण बंद झाली पाहिजे. सागरी अधिनियम कायदा करूनही मिनी पर्ससीनवर कारवाई होत नाही याला मत्स्य विभागच जबाबदार आहे. एका वर्षात किती अनधिकृत बोटींवर कारवाई झाली याची माहिती द्यावी. तर सातत्याने कारवाईची आश्‍वासने दिली जातात. प्रत्यक्ष कारवाई कधी होणार, असा सवाल केला. महिला मच्छीमार सौ. आकांक्षा कांदळगावकर यांनी मत्स्य विभाग कारवाई करण्यासाठी असमर्थ आहे, कारवाईबाबत विचारणा केली असता पुरेशी यंत्रणा, कर्मचारी वर्ग नसल्याची करणे दिली जातात. त्यामुळे कारवाईसाठी आम्ही सुविधा द्यायच्या का, एक वर्ष झालं तरी मत्स्य विभाग कारवाई करत नाही. त्यातून पारंपरिक मच्छिमारांचे खूप मोठे नुकसान होत असल्यामुळे आमची मुले उपाशी राहत आहेत त्यांना पोसणार कोण, त्याच्या शिक्षणाचा खर्च कोण करणार, असा उघड सवाल करत प्रशासनाचा चांगलाच समाचार घेतला. पालकमंत्री दीपक केसरकर यांचा हा मतदारसंघ असूनही ते पारंपरिक मच्छीमारांकडे दुर्लक्ष करत आहेत. ते आंदोलनाकडे फिरकले पण नाही, या पुढील निवडणुकांमध्ये त्यांना मच्छीमारांचा उद्रेक दाखवून देऊ. यापूर्वीच्या वाळू बंद आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो राजकीय पदाधिकारी सामील झाले होते. मात्र मच्छीमारांच्या आंदोलनाला त्यांनी पाठ फिरवली. परिणामी मत मागायला येणार, त्यावेळी याचा जाब विचारू, असे सांगत या जिल्ह्याचे पालकमंत्रीच सक्षम नसल्यामुळे मत्स्य विभाग निष्काळजीपणाचा कारभार करत आहे, असा आरोप त्यांनी केला.\nया वेळी नाईक यांना आदेश देण्यात आला. पूर्वीचा रस्ता तयार झाल्याने पर्यटन हेडखाली बाजूने केलेल्या निधीतून कोणतेही काम या ठेकेदाराने केलेच नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी बांधकाम खात्याकडे चौकशी केली. मात्र माहिती केल्यास टाळाटाळ करण्यात आल्याने गणपत केळुसकर व प्रकाश मोठे यांनी माहिती अधिकारात या रस्त्याची माहिती मिळविली. त्यामुळे या कारभारात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे उघड झाला आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.\nसिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आश्‍वासन दिल्यानंतरसुद्धा पर्ससीनवर अद्यापपर्यंत ठोस कारवाई झालेली नाही. त्यानंतर पालकमंत्री यांनी मच्छीमार संघटना व त्यांच्या मागण्यांकडे पूर्णत: दुर्लक्ष केला. याबाबतही आंदोलनात त्याचा समाचार घेण्यात आला.\nप्रशासनाकडून पर्ससीनवर कारवाई करताना भेदभाव केला जातो. अनधिकृत तसेच परप्रांतीय मासेमारीवर १० पट दंडाची तरतूद केली जावी. सागरी भागात होणारे अतिक्रमण थांबवावे याकरिता तहसीलदार यांनी फौजदारी गुन्ह्राची तरतूद करण्याची मागणी करावी तसेच अातापर्यंत झालेल्या कारवाई चा सविस्तर अहवाल द्यावा.\n- रविकिरण तोरसकर, राष्ट्रीय सदस्य, नॅशनल फिश वर्कर फोरम\nअमिताभ बच्चन यांचा नागपुरात महिनाभर मुक्काम\nनागपूर - भारतीय चित्रपट सृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’च्या चित्रीकरणासाठी जवळपास पंचवीस दिवस नागपुरात मुक्काम असणार आहे, यावर खुद्द...\nएक हजार शिक्षक ठरणार अतिरिक्त\nनागपूर - अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फटका शहरातील महाविद्यालयांना बसला आहे. शहरात अकरावीच्या १९ हजार ९३१ जागा...\nप्रतिक शिवशरणच्या हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार : प्रकाश आंबेडकर\nब्रह्मपुरी (सोलापुर) - माचणूर (ता. मंगलवेढा) येथील प्रतिक शिवशरण या निष्पाप लहान बालकाचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. तसेच ही हत्या नसून एक...\nमंगळवेढ्यात कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या\nमंगळवेढा - तालुक्यातील पाटकळ येथील भारत गडदे वय 60 यांनी कर्जाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. तालुक्यातील या तीन आठवड्यातील ही तिसरी आत्महत्या...\nउसाच्या ट्रॉलीला धडकून दोघांचा मृत्यू\nकऱ्हाड- ऊसाच्या ट्रालीला मागून दुचाकीने जोराची धडक दिल्याने दोन युवक ठार झाले आहेत. गणेश दिलीप आटोळे (वय 28) व अमर तुकाराम शेळके (30 दोघे रा. उंब्रज...\nमहापालिकेचे भंगार कोठार ‘फुल’\nपिंपरी - महापालिकेच्या भंगार साहित्याच्या लिलाव प्रक्रियेला विलंब होत असल्याने नेहरूनगर कोठार पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे विविध विभागांकडील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://scitechinmarathi.com/", "date_download": "2018-11-13T07:47:51Z", "digest": "sha1:IUSESWJ7TJJRQVX44UM6ZYRWTDOA7BM4", "length": 13448, "nlines": 63, "source_domain": "scitechinmarathi.com", "title": "विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात – पदार्थविज्ञानातील(Physics) रटाळ वाटणाऱ्या गोष्टींमधली खरी गंमत आणि अंदर की बात..", "raw_content": "विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात\nपदार्थविज्ञानातील(Physics) रटाळ वाटणाऱ्या गोष्टींमधली खरी गंमत आणि अंदर की बात..\n१२ वी नंतरचं Physics\nगोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)\nजगातल्या जवळजवळ सर्वच संस्कृतींमध्ये कपोल कल्पित कथांची रेलचेल आहे. त्यांच्यात भुताखेताच्या, झाडावरील भुता-खेताच्या, हडळींच्या, हैवानांच्या गोष्टी तर असतातच. अशीच काही भुते आपल्या आजुबाजूला कायम वावरत असतात. माणूस बसला असला किंवा फिरत असला, जमिनीवर, पाण्यात, हवेत असला, झोपला असला किंवा उतारवरून गडगळत खाली जात असला तरीही त्याला ही पदार्थविज्ञानातली भुते पछाडल्याशिवाय राहत नाहीत. गोष्टीतल्या राक्षसाच्या रक्तातून दुसरा राक्षस निर्माण व्हावा तसे वस्तूने जागा बदलली तर त्यातून विस्थापन (Displacement) हे भूत, विस्थापनातून वेग (Velocity), वेगातून त्वरण (Acceleration), त्वरणातून संवेग (Momentum) आणि त्या संवेगापासून ढकलणाऱ्या बलाचा (Force) शोध लागत जातो. किंबहुना वस्तूचे विस्थापन ज्या दिशेत होते त्या दिशेच्या मागावरच ही भुते टपून बसलेली असतात व सतत वाकुल्या दाखवतात. हेच सदीश (vectors), यांच्या उलट अदिश (scalars). ते अहिल्येच्या शिळेप्रमाणे एकाच जागी असतात, दिशाविरहित असतात. वस्तुमान (Mass), अंतर (Distance) व चाल (Speed) ही ती शापित भावंडे.\nविचार करणाऱ्या शास्त्रज्ञांमुळेच या भुतांचे मोजमाप करण्याची सिद्धी आपल्याला प्राप्त झाली. ऋषी कणाद(कश्यप) यांनी आपल्या वैशेषिक दर्शन या आद्यग्रंथात पदार्थविज्ञानाची मुहूर्तमेढ रोवली. प्रशस्तपादांनी (२रे शतक) त्याचा अर्थ समाजावा म्हणून पदार्थ धर्म संग्रह हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर दशपदार्थशास्त्र(इ.स. ६४८), व्योमशिव यांचे व्योमवती (८वे शतक), श्रीधर यांचे न्यायकंदली, उदयन यांचे किरणावली अशी अन्य भाष्येही याच परंपरेतील. शिवाय आर्यभट्ट, वराहमिहिर इत्यादि गणितज्ञ व खगोलविदांनी त्यानंतरच्या काळातही महत्वाची भर घातली.\nगलिलिओ, प्लेटो, लिबनिझ या पाश्चात्य शास्त्रज्ञांनी आर्वाचीन काळात हा विचार रुढीवाद्यांच्या विरोधाला पत्करूनही पुढे नेला. त्यांच्यामुळेच या भुतांचा वापर आपण फायद्यासाठी करून घेतला. या ठिकाणी भूत हा शब्द अंधश्रद्धा म्हणून न वापरता अज्ञातांचा उल्लेख करण्यासाठी वापरला आहे. या भुतांविषयीची माहिती अधिक मनोरंजक पणे मांडून ते विचार अधिक आत्मसात करण्यासाठी कथारूपात लिहिण्याचा हा एक प्रयत्न.\nविक्रम वेताळाच्या कथांइतका चांगला साचा अजून कुठला मिळायला. म्हणूनच या कथांचं नाव विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात. भारतीय तत्वज्ञानात व इतर ज्ञानशाखांमध्ये प्रश्नोत्तर पद्धत अगदी श्रीमद्भगवद्गीते पासून चालत आली आहे. ग्रंथराज दासबोधामध्ये ती आहे. लिहिता हात सद्गुरुंचाच. प्रेरणा त्यांचीच. त्याबरोबरच अच्युत गोडबोले या अवलियाला ही सलाम. त्यांच्या पुस्तकांच्या वाचनातूनही प्रेरणामिळाली. विक्रम वेताळाच्या बालसाहित्यामध्ये पदार्थविज्ञान घुसवणे तसे अघोरीच आहे. पण हा धोका पत्करूनही जर पदार्थविज्ञान समजावण्यात सुलभता व रंजकता आणू शकलो तर ती मातृभाषेची व या प्रश्नोत्तर पद्धतीची ताकद समजावी. न झाल्यास लेखकाची मर्यादा समजावी.विषय सूची (Topic Index)\nही माहिती मी नवीन शिकू पाहणाऱ्यांसाठी लिहित आहे. Physics, Applied Physics, Mechanics हे विषय शिकताना त्यांमधली सौंदर्यस्थळे निसटून गेली कारण तेव्हा ‘Marks’वादी विचारसरणीनेच अभ्यास झाला. आता हे विषय ‘भोगणाऱ्या'(कर्मभोग या अर्थी) विद्यार्थ्यांना थोडा दिलासा देण्याच्या व त्यांचे कुतुहल थोडे अधिक जागे करण्याचा हा प्रयत्न.\n–> मुखपृष्ठ पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार-सवडीनुसार खालील गोष्टी करू शकाल:\nभौतिकशास्त्र सहसा शाळा-कॉलेजात ज्या क्रमाने शिकवले जाते त्या क्रमाने जायचे असल्यास खालील पानांना भेटी देऊ शकता:\nभौतिकशास्त्रातील संकल्पनांवर आधारेित कथांची पूर्ण यादी इथे पाहू शकता:\nगोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)\nप्राचीन भारतीय भौतिकशास्त्रात म्हणजेच वैशेषिक सूत्रांमध्ये इंटरेस्ट असेल तर इथे जा:\nपदार्थधर्मसंग्रह – प्रशस्तपाद ऋषी\nप्रशस्तपाद ऋषी – भारताचे विज्ञानेश्वर आणि त्यांचा पदार्थधर्मसंग्रह – भारताची पदार्थविज्ञानेश्वरी\nडोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं\nया ब्लॉग वर मी नवीन पोस्ट लिहिली की लगेच ती तुम्हाला तुमच्या Gmail Account वर मेल करायची असेल तर Follow बटन दाबा आणि राहिलेली माहिती भरा.\nमाझे लिखाण आवडल्यास जरूर कळवा. अशाप्रकारच्या गोष्टी वाचून ज्यांना फायदा होऊ शकतो त्यांच्याशी हा ब्लॉग Facebook किंवा Twitter वर जरूर Share करा..\nमी या विषयात स्वत:ला तज्ञ मानत नाही. माझे अभियांत्रिकी पर्यंतचे शिक्षण, काही पुस्तकांचे वाचन व विकीपिडिया यांचा आधार मी घेतला आहे. तात्विक/तांत्रिक त्रुटी आढळल्यास सूचित कराव्यात. त्या सुधारून घेण्यात येतील. कळावे लोभ असावा ही विनंती\nआधीच विज्ञानात उल्हास..त्यात घुसलं मॅथ्स (Relation between Physics and Mathematics)\nहे पदार्थविज्ञान शिकायचं तरी कशाला \nआधीच विज्ञानात उल्हास..त्यात घुसलं मॅथ्स (Relation between Physics and Mathematics)\nपदार्थविज्ञानात इतके नियम आणि अटी का असतात (Importance of Laws and Conditions in Physics)\nहे पदार्थविज्ञान शिकायचं तरी कशाला \nस्वत: विषयी थोडेसे…ब्लॉगविषयी बरेचसे\nपदार्थधर्मसंग्रह – प्रशस्तपाद ऋषी\nहा ब्लॉग कोणासाठी आहे\nडोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं\nविक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात © 2018. All Rights Reserved.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-p-chidambar-comment-121520", "date_download": "2018-11-13T07:46:43Z", "digest": "sha1:R3RCBIVSHQMLFGNV7L3YQ43XHAVT4HUP", "length": 19339, "nlines": 198, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News P Chidambar Comment जीएसटीने अर्थव्यवस्था कोलमडली - पी. चिदंबरम | eSakal", "raw_content": "\nजीएसटीने अर्थव्यवस्था कोलमडली - पी. चिदंबरम\nमंगळवार, 5 जून 2018\nकोल्हापूर - नोटाबंदी आणि ‘जीएसटी’मुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. त्यामुळे चार वर्षांत चांगलं न करता आलेल्या केंद्रातील भारतीय जनता पक्ष सरकारने उरलेल्या वर्षभरात वाईट काही करू नये, असा उपहासात्मक टोला माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी लगावला.\nकोल्हापूर - नोटाबंदी आणि ‘जीएसटी’मुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. त्यामुळे चार वर्षांत चांगलं न करता आलेल्या केंद्रातील भारतीय जनता पक्ष सरकारने उरलेल्या वर्षभरात वाईट काही करू नये, असा उपहासात्मक टोला माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी लगावला.\nकोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजतर्फे पी. चिदंबरम यांचे ‘अर्थव्यवस्था-सद्यस्थिती व परिणाम’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. एक तास पाच मिनिटांच्या भाषणात चिदंबरम यांनी केंद्र सरकारच्या कारभाराची चांगलीच सर्जरी केली. केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या व्याख्यानास महापौर शोभा बोंद्रे, माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज पाटील, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, आनंद माने, आमदार शरद रणपिसे, उद्योजक चंद्रकांत जाधव यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, उद्योजक उपस्थित होते.\nभारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती चांगली नसल्याने त्यावर बोलणे समाधानकारक वाटत नसतानाही या विषयावर बोलावे लागत असल्याची खंत चिदंबरम यांनी सुरवातीलाच व्यक्‍त केली. केंद्र सरकारकडून पेट्रोलजन्य पदार्थांवर उत्पादन शुल्क, तर राज्य सरकार व्हॅट आकारत आहे. त्यामुळे लिटरमागे २१ रुपये जादा जात आहेत. याचा परिणाम पेट्रोल-डिझेल स्वस्त मिळण्याऐवजी ते महाग मिळत आहे. यामुळे महागाईचा भडका देशात उडाल्याचे चिदंबरम यांनी सांगितले.\nते म्हणाले, की २०१७-१८ काळात असलेला विकासदर ७.९ वरून घसरून ६.७ इतका खाली आला आहे. येणाऱ्या काळात हा दर आणखी कमी होण्याची शक्‍यता आहे. व्यावसायिक मोठा असो की छोटा, शेतकरी, कामगार, बेरोजगारी, आर्थिक नीती, कृषी अशा एकाही क्षेत्रात सरकारने समाधानकारक कामगिरी केलेली नाही. हे कमी होते की काय म्हणून नोटाबंदीसारखा अत्यंत घातकी निर्णय या सरकारने घेतला. यूपीए सरकारच्या काळात म्हणजेच पूर्ण बहुमत नसलेल्या सरकारमध्ये मी दहा वर्षे अर्थमंत्री होतो. या काळात ४० कोटी लोकांना दारिद्य्ररेषेतून बाहेर काढले. दरडोई उत्पन्नही ८.५ टक्‍क्‍यांनी वाढले. मात्र, पूर्ण बहुमतात असलेल्या भाजप सरकारने यापेक्षा अधिक प्रगती करणे आवश्‍यक होते. त्यांच्याकडून आमच्यासह जनतेच्या खूप अपेक्षा होत्या. या सरकारने ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविले.\nमात्र, हे ‘अच्छे दिन’ काही आलेच नाहीत. त्यामुळे जनतेला ‘बुरे दिन’च अच्छे वाटू लागल्याचे सांगताच सभागृहात चांगलाच हशा पिकला. व्याख्यानास डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संजय शेटे, सभापती सुरेखा शहा, प्रदीपभाई कापडिया, शिवाजीराव पोवार, धनंजय दुग्गे, जयेश ओसवाल, प्रल्हाद चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.\nशरद पवारांनी केली कृषी क्रांती\nशरद पवार यांनी यूपीएच्या काळात सलग दहा वर्षे कृषिमंत्रिपद सांभाळले. या काळात कृषीचा विकासदर हा ४.२ टक्‍के राहिला. हा विकासदर आतापर्यंतचा उच्चांकी आहे. पवार हे कृषिमंत्री असताना सर्वच कृषिमालाची निर्यात होत होती. या काळात खऱ्या अर्थाने पवार यांनी कृषिक्रांती केली. मात्र, चार वर्षात कृषी उत्पन्नात ०.४ टक्‍क्‍यांचीच वाढ झाली असून, कृषी विकासदर २.७ टक्‍क्‍यांवर आला आहे. एकेकाळी कृषी उत्पादनाची निर्यात करणारा देश आयात करू लागला आहे. आज संपूर्ण कृषी क्षेत्राचीच दुर्दशा झाली असल्याची टीका चिदंबरम यांनी केली.\nकेंद्र सरकारने नोटाबंदीचा मोठा गवगवा केला. पाचशे, हजार रुपयांच्या नोटा जमा केल्या. मात्र, आजपर्यंत रिझर्व्ह बॅंकेला या नोटांचा हिशेब लागलेला नाही. जेव्हा-केव्हा ‘आरबीआय’कडे चौकशी करण्यात येते, तेव्हा ते एकच उत्तर देतात, ते म्हणजे पैशांची मोजदाद सुरू आहे. यांच्यापेक्षा तिरुपतीच्या हुंडीतील पैसे मोजणाऱ्यांकडे हे काम द्यावे. ते हे काम जलदगतीने पूर्ण करतील, असा टोला चिदंबरम यांनी लावला.\nदेशात जीएसटी आणण्याचा प्रस्ताव आपणच सादर केला होता. मात्र, त्याला भाजपच्या राज्यातील अर्थमंत्र्यांनी विरोध केला. आमचे यूपीए सरकार बहुमतात नसल्याने ही करप्रणाली लागू करता आली नाही. सरकार बदलल्यानंतर एनडीए सरकारने याची अंमलबजावणी केली. या करात समानता नसून, वेगवेगळी आकारणी केली आहे. जो कर १५ टक्‍के असायला हवा, तो आता १८ टक्‍के केला आहे. अशा अनेक त्रुटी राहिल्याने जीएसटी करप्रणाली गब्बरसिंग टॅक्‍स बनल्याची टीका पी. चिदंबरम यांनी केली.\nझेडपीची सभा ठरणार वादळी\nनागपूर - जिल्हा परिषदेत गेली चार वर्षे शांत असलेल्या विरोधकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. सत्ताधाऱ्यांच्या घोटाळ्यांसोबत दुष्काळाचा मुद्दा येत्या...\nवाघापेक्षा शेतकऱ्यांचा जीव मोलाचा - विजय वडेट्टीवार\nनागपूर - यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनक्षेत्रात टी १ (अवनी) वाघिणीला ठार करण्याच्या मुद्यावरून काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी...\n...तर भाजप धोकादायक पक्ष- रजनीकांत\nचेन्नई- विरोधी पक्षांना जर भारतीय जनता पक्ष हा धोकादायक आहे असे वाटत असेल तर, नक्कीच तसे असू शकते असे विधान सुपरस्टार रजनीकांत यांनी केले आहे....\nदेवाच्या रूपात मित्रच मदतीला धावला\nतिसऱ्या मजल्यावरून कोसळूनही वाचले प्राण पुसद (जि. यवतमाळ) - ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय रविवारी (ता.११) सायंकाळी पुसद शहरातील...\nआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची पुण्यात दिवाळी\nपुणे - भोई प्रतिष्ठानतर्फे पुण्यजागर प्रकल्पाअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्‍यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची दिवाळी...\nपुणे - शेतकऱ्यांना उसाच्या एफआरपीची थकीत रक्कम न देणाऱ्या साखर कारखान्यांना गाळप परवाना दिलाच कसा, असा प्रश्‍न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/way-way-discipline-18613", "date_download": "2018-11-13T08:00:39Z", "digest": "sha1:7227XIGATWF6ZQ6Z2QXX5BBGEWMSBD6K", "length": 16081, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "way way of discipline शिस्तीचा मार्ग प्रशस्त (परिमळ) | eSakal", "raw_content": "\nशिस्तीचा मार्ग प्रशस्त (परिमळ)\nशुक्रवार, 2 डिसेंबर 2016\nछोट्या-छोट्या गोष्टीत मोठे आनंद दडलेले असतात. असे क्षण आपल्याला पदोपदी भेटत असतात. परंतु, तो क्षण ओलांडल्यानंतर अनेकदा त्याचं महत्त्व पटतं. तथापि, काही जणांनी मात्र त्या क्षणांचं महत्त्व बरोबर ओळखलेलं असतं. रस्त्यात पडलेला अडथळा- मग तो कचऱ्याच्या पिशवीचा का असेना, उचलून कचरा पेटीत टाकून देणाऱ्याबद्दल आपण मनातल्या मनात कौतुक करतो. परंतु आपण स्वतः मात्र आपल्याच कंबरेतून वाकून ते उचलण्याची तसदी पुढच्या वेळी का होईना घेतली; तर ते आपल्यातील परिवर्तन असते. एका छोट्याशा गोष्टीने आपल्यात घडवलेले ते परिवर्तन असल्याने; ती खूप मोठी गोष्ट असते.\nछोट्या-छोट्या गोष्टीत मोठे आनंद दडलेले असतात. असे क्षण आपल्याला पदोपदी भेटत असतात. परंतु, तो क्षण ओलांडल्यानंतर अनेकदा त्याचं महत्त्व पटतं. तथापि, काही जणांनी मात्र त्या क्षणांचं महत्त्व बरोबर ओळखलेलं असतं. रस्त्यात पडलेला अडथळा- मग तो कचऱ्याच्या पिशवीचा का असेना, उचलून कचरा पेटीत टाकून देणाऱ्याबद्दल आपण मनातल्या मनात कौतुक करतो. परंतु आपण स्वतः मात्र आपल्याच कंबरेतून वाकून ते उचलण्याची तसदी पुढच्या वेळी का होईना घेतली; तर ते आपल्यातील परिवर्तन असते. एका छोट्याशा गोष्टीने आपल्यात घडवलेले ते परिवर्तन असल्याने; ती खूप मोठी गोष्ट असते. प्रदूषणात सहभागी व्हायचं नाही; म्हणून ‘आम्ही या वर्षी फटाके जाळलेच नाहीत’ असे म्हणणाऱ्या हाताच्या बोटावर मोजता येतील अशा लोकांनी कितीतरी मोठं कार्य केलेले असते. आपल्या आवाक्‍यात येणारी अशी छोटी छोटी कामे म्हणजे आपल्या मनाची शिस्त असते. ही शिस्तच आपल्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करीत जाते.\n‘स्मॉल इज ब्युटिफूल’ (१९७३) या ई. एफ. शूमाकरच्या पुस्तकात त्यांनी अर्थशास्त्रीय लेख संकलित केलेले आहेत. त्यात छोट्या-छोट्या गोष्टीतील काटकसर किती आवश्‍यक असते, याविषयीचे विचार सांगत असताना ‘एखाद्या वस्तूचा कमीत कमी उपभोग अर्थात प्रमाणबद्ध उपभोग हा जास्तीत जास्त आनंदाकडे नेतो’ असे म्हटले आहे. हे विचार आपल्याला महात्मा गांधींच्या ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ या तत्त्वाकडे नेतात. तसेच ‘हे विश्‍व आपल्या गरजेसाठी पुरेसे आहे; परंतु, आपल्या हावेसाठी अपुरे असल्याच्या’ महात्मा गांधीजींच्या विचारांची आठवण करून देतात. याच विचारांचे प्रत्यंतर महात्मा गांधींच्या आचरणात होते.\nएकदा रस्त्याने चालताना महात्मा गांधीजींनी पाहिले; की एक गृहस्थ रस्त्यात थुंकला. त्यांनी त्याची थुंकी रुमालाने उचलली होती; आपला देश हे आपले घर आहे. आपल्या घरात जसं आपण वाट्टेल तेथे थुंकत नाहीत; तर मग आपण रस्त्यात तरी का थुंकावे, हा संदेश गांधीजींनी किती साध्या गोष्टीतून दिला\nआर्य चाणक्‍यांची गोष्ट आठवते. एकदा रात्रीच्या वेळी दिव्याच्या प्रकाशात आर्य चाणक्‍य आपले काम करीत बसले होते; त्यांचा मित्र त्यांना भेटायला आला; तेव्हा त्यांनी एक दिवा विझवला आणि दुसरा लावला. तेव्हा त्यांचा मित्र त्यांना म्हणाला, ‘तू असे का केलेस’ आर्य चाणक्‍य म्हणाले, की आधीचा दिवा हा सरकारी मोबदल्यातून जाळलेला दिवा होता. तेव्हा मी सरकारी काम करीत होतो. आता तू आल्यावर माझे वैयक्तिक बोलणे चालले आहे. त्यामुळे आती मी माझ्या स्वतःच्या पैशावर असलेल्या तेलाचा दिवा जाळत आहे. किती हे प्रामाणिकपण आणि किती ही तत्त्वनिष्ठा’ आर्य चाणक्‍य म्हणाले, की आधीचा दिवा हा सरकारी मोबदल्यातून जाळलेला दिवा होता. तेव्हा मी सरकारी काम करीत होतो. आता तू आल्यावर माझे वैयक्तिक बोलणे चालले आहे. त्यामुळे आती मी माझ्या स्वतःच्या पैशावर असलेल्या तेलाचा दिवा जाळत आहे. किती हे प्रामाणिकपण आणि किती ही तत्त्वनिष्ठा या तत्त्वनिष्ठेच्या दिव्याच्या प्रकाशात आपल्यासारख्या सामान्य माणसांचेही मार्ग उजळत राहतात.\nबिगर बॅंकिंग कंपन्यांवर रिझर्व्ह बॅंकेचा बडगा\nमुंबई - बिगर बॅंकिंग वित्त क्षेत्रातील घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेने कडक पावले उचलली आहेत. गैरप्रकार करणाऱ्या बिगर बॅंकिंग...\nभाजपचा भरोसा मोदींवर; काँग्रेसचा राहुलवर\nजयपूर : राजस्थानात यंदा सत्तेवर येण्याची दाट शक्‍यता असल्यामुळे कॉंग्रेसच्या गोटात उत्साह असला, तरी सत्तारूढ भाजपनेही काही पत्ते राखून ठेवले आहेत....\nथंडीत घ्या आरोग्याची काळजी\nपुणे- भल्या पहाटे हुडहुडी भरविणारी थंडी... दुपारी उन्हाचे चटके, तर रात्री पुन्हा थंडी, असा अनुभव पुणेकर सध्या घेत आहेत. यंदा दिवाळीपाठोपाठ थंडीचा...\nअंधेरी, मालाडमध्ये अतिधोकादायक हवा\nमुंबई - दिवाळीनंतर पश्‍चिम उपनगरातील हवेचा दर्जा खालावू लागला आहे. शनिवारी अंधेरीत सर्वाधिक प्रदूषण नोंदवण्यात आले असून, त्या खालोखाल मालाड परिसरातील...\nपिचकारी बहाद्दर दंडाचे धनी\nपुणे - रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर महापालिकेने जोरदार कारवाई सुरू ठेवली आहे. गेल्या आठवड्यात दीडशेहून अधिक जणांकडून दंड वसूल केला आहे. केंद्राने एप्रिल...\nदिवाळीच्या सुटीत पर्यटनाचाही आनंद\nपुणे - बागांमध्ये फिरायचे. लहानग्यांसोबत खेळायचे आणि त्यांना वाघ, सिंह, हत्ती, बिबट्या, अस्वल दाखवायचे याचसाठी दिवाळी पर्यटनाला नागरिक घराबाहेर पडत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahitisagar.com/0316.php", "date_download": "2018-11-13T06:44:59Z", "digest": "sha1:ETLHOHJPMJHBKJZ7ZWDJBSEHC7VHBTX4", "length": 5828, "nlines": 52, "source_domain": "mahitisagar.com", "title": " १६ मार्च", "raw_content": "दिनविशेष : १६ मार्च\nहा या वर्षातील ७५ वा (लीप वर्षातील ७६ वा) दिवस आहे.\n: नेल्सन मंडेला यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते 'गांधी शांतता पुरस्कार' प्रदान\n: हॉकीपटू धनराज पिल्ले आणि मध्य अंतराची धावपटू ज्योतिर्मय सिकदर यांना ’के. के. बिर्ला पुरस्कार’ जाहीर\n: इंग्लंडचे पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांनी राजीनामा दिला.\n: अमल कुमार सरकार यांनी भारताचे ८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.\n: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने तुफानी बॉम्बफेक करून जर्मनीच्या वुर्झबर्ग शहराचा २० मिनीटांत विनाश केला.\n: ’प्रभात’चा ’नई कहानी’ हा चित्रपट रिलीज झाला.\n: शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी शहजादा मुराद (शहाजहानचा मुलगा) यास पत्र लिहीले.\n: फत्तेपूर-शिक्री येथे राणा संग व बाबर यांचे घनघोर युद्ध होऊन राणा संग याचा पराभव झाला. [चैत्र शु. १४]\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n: भास्कर चंदावरकर – संगीतकार (मृत्यू: २६ जुलै २००९)\n: फहाद – सौदी अरेबियाचा राजा (मृत्यू: १ ऑगस्ट २००८)\n: प्र. बा. गजेंद्रगडकर – भारताचे ७ वे सरन्यायाधीश (मृत्यू: १२ जून १९८१)\n: जॉर्ज ओहम – जर्मन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ६ जुलै १८५४)\n: जेम्स मॅडिसन – अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २८ जून १८३६)\n: कॅरोलिन हर्षेल – जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ, ही प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्षेलची बहिण असुन तिने ८ धुमकेतू व ३ तारकासमुह शोधले आहेत. (मृत्यू: ९ जानेवारी १८४८)\n: मल्हारराव होळकर – इंदूरच्या राज्याचे संस्थापक, मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती व मुत्सद्दी (मृत्यू: २० मे १७६६)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n: मंजुरूल इस्लाम – बांगला देशचा क्रिकेटपटू (जन्म: ४ मे १९८४)\n: कुमुदिनी पेडणेकर – गायिका (जन्म: \n: कुमुदिनी रांगणेकर – इंग्रजी लेखकांची मराठी वाचकांना ओळख करुन देणार्‍या लेखिका (जन्म: \n: वि. स. पागे – स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते, संत वाङ्‍मयाचे अभ्यासक, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती, रोजगार हमी योजनेचे जनक (जन्म: २१ जुलै १९१०)\n: ’गान सम्राट’ उस्ताद अल्लादियाँ खाँ – जयपूर -अत्रौली घराण्याचे संस्थापक व कोल्हापूर दरबारचे प्रसिद्ध गायक (जन्म: १० ऑगस्ट १८५५)\n: गणेश दामोदर तथा 'बाबाराव' सावरकर – कट्टर हिंदुत्त्ववादी आणि ’अभिनव भारत’ संघटनेचे संस्थापक (जन्म: १३ जून १८७९)\n सूचना / तक्रारी / प्रतिक्रिया / माहिती देण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%A7/", "date_download": "2018-11-13T06:37:58Z", "digest": "sha1:ETJQUBDHUAYKKLE6HGZWZZCCVKDTJWI6", "length": 11561, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जिओच्या खोदकामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजिओच्या खोदकामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार\nतळेगाव-दाभाडे – रिलायन्स जिओ ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याच्या कामात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा गंभीर आरोप तळेगाव-दाभाडे नगर परिषदेच्या नियोजन समिती सभापतींनी केला आहे. सभापती अमोल शेटे यांनी या प्रकरणाची कायदेशीर चौकशी करुरून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.\nनागरिकांना वेगळा न्याय व कंपनीला वेगळा न्याय असा प्रकार नगर परिषदेत होत आहे. जिओच्या केबल टाकण्याच्या प्रक्रियेत 1 कोटी, 94 लाख, 84 हजार 800 रुपयांचे नगर परिषदेला नुकसान झाले आहे. नगर परिषदेची विकास कामे या खोदकामामुळे उद्‌ध्वस्त होत असल्याने नागरिकांमध्ये चीड आहे. नगर परिषद हद्दीत रिलायन्स जिओ ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी सन्‌‌‌ 2016-17 मध्ये अंदाज पत्रकात केबल भुईभाडे प्रती रनिंग मीटर 2,500 रुपये, तर खोदाई रक्‍कम प्रती रनिंग मीटर डांबरी रस्ता 2,500 रुपये, माती रस्ता 300 रुपये व डब्ल्यू, बी, एम 500 रुपये असा दर मार्च 2016 ला ठरला होता.\n2017 -18 च्या अंदाज पत्रकात केबल भुईभाडे प्रती रनिंग मीटर 3,500 रुपये, खोदाई प्रती रनिंग मीटर डांबरी रस्ता 2,500 रुपये, माती रस्ता 300 रुपये व डब्ल्यू, बी, एम 500 रुपये असा दर मार्च 2017 मध्ये ठरला असताना दि.23 जनू 2017 रोजी नगर परिषदेने 2016-17 च्या अंदाज पत्रकप्रमाणे कमी दराने व कमी रक्कम भरून घेतली. नगर परिषदेचे जवळजवळ 2 कोटी रुपयांचे नुकसान व तेवढ्याच भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नियोजन समिती सभापती अमोल शेटे यांनी केला आहे.\nकंपनीला अमानत रक्‍कम परत का करायची\nनगर परिषद हद्दीतील सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या वैयक्‍तीक कामासाठी जर रस्ता खोदाई करायची असेल, तर प्रती रनिंग मीटर 2,500 रुपये घेतले जातात. विनापरवाना रस्ता खोदाई केल्यास विहित केलेल्या शुल्काच्या दुप्पट आकारणी केली जाते. ती रक्कम त्यांना कधीच परत केली जात नाही. खोदाई केलेल्या रस्त्याची दुरुस्ती नगर परिषद करत असते. अनामत रक्कम 1 कोटी, 23 लाख, 14 हजार, 800 रुपये अनामत रक्कम रिलायन्स जिओला परत का करणार नागरिकांना वेगळा न्याय व कंपनीला वेगळा न्याय, असा प्रकार नगर परिषदेत सुरू आहे.\nभुईभाडे 2 कोटी, 50 लाख, 95 हजार रुपये, खोदाई 1 कोटी, 23 लाख, 14 हजार, 800 रुपये असून एकूण 3 कोटी, 74 लाख, 9800 रुपये होतात. यापैकी 1 कोटी, 94 लाख, 84 हजार 800 रुपयांचे नगर परिषदेला नुकसान झाले आहे.\nसुस्थितील रस्ते खोदले जात असून बीएसएनएल केबल, पाण्याचे नळ जोडणी, तसेच सांडपाण्याची गटारे तोडली जात आहे. हा खर्च नागरिकांच्या खिशातून केला जात आहे. या खोदाईत वृक्षांच्या खोडांना तसेच मुळांना इजा झाल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. रिलायन्स जिओ केबल टाकण्याचे काम मागील दोन महिन्यांपासून सुरू आहे. खोदाईत रस्त्यावर मोठ्या आकाराचे खड्डे पडले असून अपघाताला कारण बनत आहे. नगर परिषदेचे नुकसान करून नागरीक व कंपनीत भेदभाव करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नियोजन समिती सभापती अमोल शेटे यांनी केली.\nनगर परिषद मुख्याधिकारी वैभव आवारे म्हणाले, रिलायन्स जिओ कंपनीचे केबल टाकण्याचे काम नियमानुसार सुरू आहे. यात कसलाही भ्रष्टाचार नाही. खोदाई करताना नुकसान झालेले रस्ते, गटार, नळ जोडणी आदी कामे त्वरित केली जात आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजलपर्णी कुजू लागली; नागरिकांच्या त्रासात भर\nNext articleबी. जे खताळ आजच्या युवापिढीसमोर एक आदर्श\nमासुळकर कॉलनीतील “आवास’ योजनेला विरोध\nपादचारी पूल, रस्ता दुभाजक उभारावा\n“आषाढघन’ काव्‍यसुमनांच्‍या वर्षावात रसिक चिंब\nVideo : पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत संत तुकाराम महाराज पालखीचे उत्साहात आगमन\nशहरातील वाहतूक मार्गात शुक्रवारी बदल\nपालखीसोबत 225 जणांची सायकलवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/ahmedabad-news-gujarat-legislative-assembly-and-congress-rahul-gandhi-70436", "date_download": "2018-11-13T07:37:17Z", "digest": "sha1:DJUZLQTPPW2YBSWMMEWK4M46HQDKAZN7", "length": 13304, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "ahmedabad news Gujarat Legislative Assembly and congress Rahul Gandhi गुजरात विधानसभेसाठी राहुल गांधींचे कार्यकर्त्यांना आवाहन | eSakal", "raw_content": "\nगुजरात विधानसभेसाठी राहुल गांधींचे कार्यकर्त्यांना आवाहन\nमंगळवार, 5 सप्टेंबर 2017\nकाँग्रेसचे 125 जागांचे लक्ष्य\nअहमदाबाद: गुजरातच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचाराचा प्रारंभ करताना पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज कार्यकर्त्यांसमोर 125 जागांचे लक्ष्य ठेवले.\nकाँग्रेसचे 125 जागांचे लक्ष्य\nअहमदाबाद: गुजरातच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचाराचा प्रारंभ करताना पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज कार्यकर्त्यांसमोर 125 जागांचे लक्ष्य ठेवले.\nराहुल गांधी हे आज एका दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आले होते. त्या वेळी साबरमती नदी पात्राजवळ झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास ते मार्गदर्शन करत होते. ते म्हणाले,\"\"गुजरातमधील भाजप सरकारच्या तसेच केंद्रातील मोदी सरकारच्या विविध आघाड्यांवरील अपयशामुळे काँग्रेसला चांगली संधी उपलब्ध झाली आहे. राज्य आणि देशातील शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार आहे. शेतकऱ्यांसाठीच्या कर्जाचा फायदा उद्योजकांना दिला जात आहे.''\nमोदी सरकारने केलेली नोटाबंदी आणि जीएसटी करप्रणाली सदोष असल्याची टीका त्यांनी केली. गुजरातमधील दलित आणि आदीवासी समाज, महिला तसेच मुलांच्या प्रश्‍नांकडेही त्यांनी लक्ष वेधले. गुजरातमधील सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी, शैक्षणिक तज्ज्ञ आदींशी थेट संवाद साधताना राहुल यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन केले.\nगुजरातमध्ये काँग्रेसच्या प्रचारासाठी राहुल गांधी प्रथमच चार हजार किलोमीटरचा रोड शो करणार आहेत. ते आठ दिवसांच्या रोड शो ला येत्या 22 सप्टेंबरपासून द्वारका येथून प्रारंभ कारणार आहेत. ते 22 व 23 सप्टेंबरला सौराष्ट्रात त 24 व 25 ला उत्तर गुजरातमध्ये असणार आहेत. त्यानंतर पुढील चार दिवस ते मध्य आणि दक्षिण गुजरातमधील पक्षाच्या विविध प्रचार फेऱ्यांमध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती काँग्रेस नेते अर्जुन मोधवाडिया यांनी दिली.\nअमिताभ बच्चन यांचा नागपुरात महिनाभर मुक्काम\nनागपूर - भारतीय चित्रपट सृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’च्या चित्रीकरणासाठी जवळपास पंचवीस दिवस नागपुरात मुक्काम असणार आहे, यावर खुद्द...\nवाघापेक्षा शेतकऱ्यांचा जीव मोलाचा - विजय वडेट्टीवार\nनागपूर - यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनक्षेत्रात टी १ (अवनी) वाघिणीला ठार करण्याच्या मुद्यावरून काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी...\nमंगळवेढ्यात कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या\nमंगळवेढा - तालुक्यातील पाटकळ येथील भारत गडदे वय 60 यांनी कर्जाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. तालुक्यातील या तीन आठवड्यातील ही तिसरी आत्महत्या...\n...तर भाजप धोकादायक पक्ष- रजनीकांत\nचेन्नई- विरोधी पक्षांना जर भारतीय जनता पक्ष हा धोकादायक आहे असे वाटत असेल तर, नक्कीच तसे असू शकते असे विधान सुपरस्टार रजनीकांत यांनी केले आहे....\n'पुण्याचे नाव बदलून जिजापूर करा'\nपुणे - पुणे शहर हे राष्ट्रमाता जिजाऊ मॉंसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखले जाते. त्यामुळे पुण्याचे नाव बदलून जिजापूर करण्यात...\nविकासाच्या वेगाला हवे सुविधांचे लॅंडिंग\nदेशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://devanaguide.huertatipografica.com/glyph.php?nombre=uu-deva", "date_download": "2018-11-13T07:53:27Z", "digest": "sha1:YZ72ZZASZDOMVTLGTZVCOFIM33NQ47AV", "length": 2408, "nlines": 41, "source_domain": "devanaguide.huertatipografica.com", "title": "Devanaguide- uu-deva", "raw_content": "\nठहराऊ उडाऊ थकाऊ बदलाऊ लुभाऊ फैलाऊ हंसाऊ उपजाऊ बदलाऊ रिझाऊ झाऊ उडाऊपन खडाऊं खडाऊं चिऊंटी उडाऊपन जडाऊ धसाऊ बदलाऊ उपजाऊ उडाऊपन बचाऊ उडाऊपन जडाऊ उडाऊपन खडाऊं खडांऊ उडाऊ नाऊ उपजाऊ टिकाऊ खडांऊ खडांऊ टिकाऊ टिकाऊ थकाऊ चलताऊ उपजाऊपन उपजाऊ खडाऊं खाऊ फैलाऊ दिखाऊ चलाऊ खाऊ दिखाऊ उडाऊ हंसाऊ नाऊ धसाऊ खाऊ चलताऊ खडाऊं टिकाऊ टिकाऊ दिखाऊ उडाऊ धसाऊ लुभाऊ टिकाऊ टिकाऊ बदलाऊ धसाऊ धसाऊ फाडखाऊ बचाऊ धसाऊ उडाऊ चलाऊ लुभाऊ बदलाऊ हंसाऊ चलाऊ उपजाऊपन नाऊ खडाऊं उपजाऊ टिकाऊ उपजाऊ खडाऊं हंसाऊ नाऊ उडाऊपन उपजाऊ रिझाऊ थकाऊ बचाऊ अनुपजाऊ धसाऊ खाऊ खडांऊ हंसाऊ झाऊ जडाऊ खडाऊं ठहराऊ दिखाऊ रिझाऊ लुभाऊ बदलाऊ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://mahitisagar.com/0504.php", "date_download": "2018-11-13T07:25:02Z", "digest": "sha1:4ICHMCTXMFIM3RJS2RLLO7R3QPMLEIOX", "length": 7671, "nlines": 63, "source_domain": "mahitisagar.com", "title": " ४ मे : आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस, कोळसा खाण कामगार दिन", "raw_content": "दिनविशेष : ४ मे : आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस\nहा या वर्षातील १२४ वा (लीप वर्षातील १२५ वा) दिवस आहे.\nकोळसा खाण कामगार दिन\n: जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताला सहा पदके, एन. कुंजुरानीदेवीला दोन रौप्यपदके\n: महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने ’बॉम्बे’ चे ’मुंबई’ असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला.\n: संगीतकार भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर\n: सर्व पंचायत समित्यांमधे महिलांसाठी ३० टक्‍के जागा राखीव ठेवल्या जातील, अशी पंतप्रधान राजीव गांधी यांनी घोषणा केली.\n: अमेरिकेने पनामा कालव्याच्या बांधकामास सुरुवात केली.\n: भारतातील पहिले टपाल तिकीट प्रकाशित झाले.\n: श्रीरंगपट्टणमच्या लढाईत टिपू सुलतान ब्रिटिशांकडून मारला गेला.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n: मंजुरूल इस्लाम – बांगला देशचा क्रिकेटपटू (मृत्यू: १६ मार्च २००७)\n: एन. राम – ज्येष्ठ पत्रकार\n: सत्यनारायण गंगाराम तथा सॅम पित्रोडा – भारतातील दूरसंचारसेवांचा विस्तार करण्यास कारणीभूत असलेले शास्त्रज्ञ, पंतप्रधानांचे विज्ञान व तंत्रज्ञानविषयक सल्लागार\n: रॉबिन कूक – इंग्लिश कादंबरीकार\n: अरुण दाते – भावगीत गायक\n: वीरसेन आनंदराव तथा ’बाबा’ कदम – गुप्तहेरकथालेखक (मृत्यू: २० आक्टोबर २००९)\n: ऑड्रे हेपबर्न – ब्रिटिश अभिनेत्री, संयुक्त राष्ट्रांच्या बालक निधीच्या (UNICEF) सदिच्छा प्रतिनिधी, ’रोमन हॉलिडे’ या चित्रपटातील अभिनयाबद्दल त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला. (मृत्यू: २० जानेवारी १९९३)\n: होस्‍नी मुबारक – इजिप्तचे चौथे राष्ट्राध्यक्ष\n: ज्योतिरिंद्रनाथ टागोर – थोर बंगाली साहित्यिक, नाटककार, संगीतकार, चित्रकार व संपादक, रविंद्रनाथ टागोर यांचे वडील बंधू, त्यांनी लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्याचे बंगालीत भाषांतर केले (मृत्यू: ४ मार्च १९२५ - रांची, झारखंड)\n: महर्षी विनायक रामचंद्र उर्फ अण्णासाहेब पटवर्धन – धार्मिक आणि राष्ट्रीय मनोवृत्तीचे पुण्यातील एक नामांकित धन्वंतरी व लोकमान्य टिळकांचे स्‍नेही (मृत्यू: २ फेब्रुवारी १९१७)\n: थॉमस हक्सले – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ, विज्ञानकथालेखक आणि डार्विनच्या उत्क्रांतिवादाचा खरा समर्थक (मृत्यू: २९ जून १८९५ - इस्ट्बोर्न, इंग्लंड)\n: त्यागराज – दाक्षिणात्य संगीतकार (मृत्यू: ६ जानेवारी १८४७)\n: छत्रसाल बुंदेला – बुंदेलखंडचा महाराजा (मृत्यू: २० डिसेंबर १७३१)\n: ख्वाजा अब्दूल्ला अन्सारी – पर्शियन सूफी संत (मृत्यू: \n: हेन्‍री (पहिला) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: ४ ऑगस्ट १०६०)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n: किशन महाराज – तबलावादक (जन्म: ३ सप्टेंबर १९२३)\n: अनंत काणेकर – चतुरस्त्र साहित्यिक, कवी व पत्रकार, ’पद्मश्री’ व ’सोविएत लँड नेहरू पुरस्कार’ विजेते. मुंबईतील ’नाट्यमन्वंतर’ या प्रयोगशील नाट्यसंस्थेचे ते एक संस्थापक होते. (जन्म: २ डिसेंबर १९०५)\n: जोसेफ टिटो – क्रांतिकारक आणि युगोस्लाव्हियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: ७ मे १८९२)\n: [चैत्र व. १५ शके १७२१] हैदरअलीचा थोरला मुलगा व मैसूरचा वाघ, शहाबहादूर फतेह अली खान ऊर्फ टिपू सुलतान इंग्रजांबरोबर झालेल्या लढाईत ठार झाला. (जन्म: २० नोव्हेंबर १७५०)\n सूचना / तक्रारी / प्रतिक्रिया / माहिती देण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/122-uttar-maharashtra-nashik/6858-nashik-dynamic-company-manager-assulted-by-employees", "date_download": "2018-11-13T07:31:13Z", "digest": "sha1:FX5DPG2LJ4ECVGXMG2AXXOZCXNMGMF2O", "length": 5920, "nlines": 139, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "बघा हा राग... कंपनी मॅनेजरला कर्मचाऱ्यांकडून मारहाण - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nबघा हा राग... कंपनी मॅनेजरला कर्मचाऱ्यांकडून मारहाण\nजय महाराष्ट्र न्यूज, नाशिक\nनोटीस बजावल्याच्या रागातून कंपनी मॅनेजरला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. नाशिकमध्ये सातपूर परिसरात असणाऱ्या औद्योगिक वसाहतीतील डायनॅमिक प्रायव्हेट लिमिडेट या कंपनीत ही घटना घडली.\nकंपनीने कर्मचाऱ्यांना नोटीस पाठविल्याच्या रागातून मॅनेजरला मारहाण करण्यात आली. कंपनी मॅनेजर सचिन दळवीला यास लोखंडी रॉडने मारहाण केली असून हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.\nयाप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात कंपनीमधल्या दोन कामगारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअल्पवयीन गतिमंद मुलीवर सामुहिक बलात्कार\nनवजात बालकांचा जीव धोक्यात; एकाच पेटीत तीन ते चार बालकांवर उपचार\nगणपती मिरवणुकीदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी\n...म्हणून अरविंद केजरीवाल एक, दोन नाही तर दहा दिवस नाशिकमध्ये येऊन राहणार\nसुपरहिरोचे जनक स्टेन ली यांचं निधन\n‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची धमाल, पाहा फोटो\n‘केदारनाथ’… ट्रेलर पाहून तुम्हाला ‘टायटॅनिक’ आठवला का\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\nपुरुष आणि तृतीयपंथीयांवर होणाऱ्या बलात्काराचं काय\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या\nआता फेसबुकवर तयार करा मजेशीर व्हिडीओ, फेसबुकचं नवं अॅप लाँच\n#MeToo प्रकरणी ‘कुक्कू’ ‘गायतोंडे’च्या पाठीशी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/3/13/Government-Offices-To-Order-Tobacco-free-Office-.html", "date_download": "2018-11-13T06:55:37Z", "digest": "sha1:3ULSUH4Y42STHQZ44K7YL6S3E2D7UGNG", "length": 3650, "nlines": 10, "source_domain": "mahamtb.com", "title": " शासकीय कार्यालये तंबाखू मुक्त करण्याचे कार्यालय प्रमुखांना आदेश शासकीय कार्यालये तंबाखू मुक्त करण्याचे कार्यालय प्रमुखांना आदेश", "raw_content": "\nशासकीय कार्यालये तंबाखू मुक्त करण्याचे कार्यालय प्रमुखांना आदेश\nअति. जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांचे आदेश\nचंद्रपूर : सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.उमेश नावाडे यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, सामान्य रुग्णालय चंद्रपूर, अंतर्गत अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कंलत्रे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यालये तंबाखू मुक्त करण्यासाठी \"तंबाखूयुक्त पदार्थाचे सेवन व COTPA कायद्याची अमलबजावणी\" या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.\nया कार्यशाळेत जिल्हा सल्लागार NTCP डॉ कैलाश नगराळे,तसेच दंत चिकित्सक डॉ संदीप पिपरे यांनी \"तंबाखूचे सेवन,त्याचे दुष्परिणाम, COTPA कायदा व त्याची अमलबजावणी\" यावर चित्रफितीच्या माध्यमातून सखोल मार्गदर्शन केले.\nअतिरीक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्ह्यात तंबाखू युक्त पदार्थाचे सेवन मोठ्या प्रमाणात (३४ %) असून अगदी शाळकरी मुलांपासून तर वृद्धापर्यंत मोठ्या प्रमाणात लोक तंबाखूच्या दुष्परिणामांचे बळी पडलेले आहेत. त्यामुळे सर्व कार्यालय प्रमुखाना आपले कार्यालय तसेच शैक्षणिक संस्था, शाळा, तंबाखू मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्याच प्रमाणे पानठेला चालकांनी १८ वर्षांखालील मुलांना तंबाखू युक्त पदार्थ विकणे कायद्याने गुन्हा आहे \" असे फलक लावण्याच्या सूचना दिल्या.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-13T06:43:23Z", "digest": "sha1:PZ7QMVSLVP2TZE4KSMB4GOHS3CNGAETU", "length": 7786, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाघिणीला ठार मारण्याच्या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करू- देवेंद्र फडणवीस | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवाघिणीला ठार मारण्याच्या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करू- देवेंद्र फडणवीस\nमुंबई: अवनी या वाघिणीची ज्या निर्दयी पद्धतीने हत्या करण्यात आली, त्याचे मला अतीव दु:ख होत आहे. ही हत्याच आहे, हा गुन्हा आहे. अनेकांनी विनंती करुनही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या वाघिणीला ठार मारण्याचे आदेश दिले, असा संताप केंद्रीय मंत्री मनेका गांधी व्यक्‍त करत अवनी वाघिणीची ही हत्याच असल्याचा आरोप त्यांनी केला. एकापाठोपाठ एक असे सलग ट्विट करत त्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि वन खात्याला फैलावर घेतले आहे. वाघिणीवर गोळी झाडणाऱ्या नवाब शाफत अली खान याच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.\nदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. अवनी वाघिणीला गोळ्या घालून ठार करण्याचा निर्णय घ्यावा लागणे ही दुःखद घटना आहे. पण या वाघिणीला मारण्याच्या प्रक्रियेत त्रुटी राहिल्यात का याची सखोल चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.\nमुख्यमंत्री म्हणाले, वाघिणीला ठार मारण्याचा निर्णय घ्यावा लागणे ही दु:खद बाब आहे. मनेका गांधींचे प्राणीप्रेम आम्हाला माहित असून त्यांनी कठोर शब्दात केलेली टीका आम्ही समजू शकतो. वाघिणीला ठार मारण्याच्या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करुन या प्रक्रियेत काही त्रुटी होत्या का, याचा तपास केला जाईल,\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमोक्काअंतर्गत फरार गुन्हेगार गावठी पिस्तूलासह ताब्यात\nNext articleसर्वपक्षीय नेत्यांच्या गप्पांचा रंगला फड\nपानाच्या पिचकारीचे डाग सहज होणार “स्वच्छ”\nबंदोबस्तासाठी आता 50 लाख शुल्क\nभिवंडीत जमिनीच्या वादातून भररस्त्यावर एकाची हत्या\nराफेल प्रकरणाची सत्यता बाहेर येईलच\nआमदार अनिल गोटे महापौरपदाच्या रिंगणात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.marathidhamaal.com/news/sunil-shetty-and-amruta-devendra-fadnavis-at-the-launch-of-aa-ba-ka", "date_download": "2018-11-13T07:53:05Z", "digest": "sha1:Z4F2CBN2MJUSVLPCHZ46TSZDNF5RG437", "length": 7314, "nlines": 59, "source_domain": "www.marathidhamaal.com", "title": "Sunil Shetty and Amruta Devendra Fadnavis at the launch of ‘Aa Ba Ka’ | Marathi Dhamaal", "raw_content": "\nसुनील शेट्टी आणि अमृता देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते 'अ ब क'चा शुभारंभ\nग्रॅव्हेटी एन्टरटेनमेन्ट व गोल्डन ग्लोब प्रस्तुत आणि मिहीर सुधीर कुलकर्णी निर्मित 'अ ब क' या मराठी चित्रपटाचा शुभारंभ प्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी आणि मा. अमृता देवेन्द्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते नुकताच करण्यात आला. या प्रसंगी 'लायन' फेम सनी पवार याचे आजोबा भीमराव पवार, चित्रपटाचे दिग्दर्शक रामकुमार शेडगे, लेखक आबा गायकवाड, महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रपटाचे निर्माते मिहीर सुधीर कुलकर्णी आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.\nग्रॅव्हेटी ग्रुप गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. ग्रॅव्हेटी एन्टरटेनमेन्ट या पुढे सामाजिक विषयावरील दर्जेदार चित्रपटाची निर्मिती करून आपला समाजसेवेचा वसा कायम ठेवणार आहे. असे मत निर्माते मिहीर कुलकर्णी यांनी व्यक्त केले. सध्या मराठी चित्रपट उत्तुंग यश संपादित करत आहे. या चित्रपटात मी हि काम करतोय मला मराठी चित्रपट खूप आवडतात.\nमी उत्तम मराठी बोलतो. ‘अ ब क’ हा हि चित्रपट खूप यश संपादन करेल याची मला खात्री आहे. अशी भावना अभिनेते सुनील शेट्टी यांनी व्यक्त केली.\nसामाजिक समस्या सोडवण्यासाठी ‘अ ब क’ सारख्या वेगळ्या विषयावरील चित्रपटाची आज गरज आहे. मुला मुलींमध्ये भेदभाव न करता मुलींना ही दर्जात्मक शिक्षण दिले पाहिजे. अशी भावना व्यक्त करत अमृता फडणवीस यांनी मिहीर कुलकर्णी आणि त्यांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.\n'अ ब क' या चित्रपटाचे दिग्दर्शन रामकुमार शेडगे करणार असून चित्रपटाचे कथा, पटकथा, संवाद आबा गायकवाड यांचे आहेत. तर संगीत राहुल रानडे यांचे आहे. या चित्रपटात सनी पवार सह नवाजुद्दीन सिद्दकी, तमन्ना भाटिया, सुनील शेट्टी, तन्वी सिन्हा आदी दिग्ग्ज कलावंत काम करणार आहेत.\nया चित्रपटाचे वैशिष्टय असे कि हा चित्रपट एकाच वेळी मराठी,हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगू, अशा पाच भाषेत निर्माण होणार आहे. या चित्रपटासाठी अमृता देवेंद्र फडणवीस पार्श्वगायण करणार असून चित्रपटाचे चित्रिकरण १५ ऑगस्ट पासून सुरु होणार आहे.\nतुम्हाला हे वाचायला आवडेल \n‘चला हवा येऊ द्या’ का घेतायेत विश्रांती...\nफर्जंद येतायेत ११ मे ला...\n'गच्ची' वर झाला होता गंभीर अपघात\nहि मराठी अभिनेत्री लवकरच करतेय लग्न...\nअमृताला कोणी लिहिल पत्र...\nअंकुश आणि तेजस्विनीच नवीन रॉमेंटीक गाण...\nआता काय नवीन करतोय स्वप्नील जोशी...\n‘माझा एल्गार’ येणार १० नोव्हेंबरला...\nबघा शनायाने आयुष्यात पहिल्यांदा काय घेतला विकत\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/dashavtar-drama/", "date_download": "2018-11-13T06:44:40Z", "digest": "sha1:RVPVZLRRNEHUDNIJZNWAAXGX2NQEIRKU", "length": 21603, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "दशावतारी खेळ | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nमुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर तेल गळती, वाहनं घसरली\nLIVE: थेट अयोध्येतून संजय राऊत यांची पत्रकार परिषद\nराफेल प्रकरणी ‘दसॉल्ट एव्हिएशन’च्या सीईओंचा मोठा दावा, राहुल गांधींचे आरोप फेटाळले\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी…\nस्पायडरमॅन, हल्कच्या जन्मदात्याचे निधन\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nहिंदुस्थानातील फेक न्यूजचा प्रसार हा राष्ट्रभक्तीच्या मोहिमेचा एक भाग\nजपानची चालकरहित बुलेट ट्रेन अतिसुसाट\nधूळफेक करत उत्तर कोरियाची अण्वस्त्र मोहीम सुरुच; 16 मिसाइल केंद्रांची स्थापना\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nतरुणांना लग्नासाठी प्रोत्साहन देणार महेद्र सिंग धोनी\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\n‘टिळक आणि आगरकर’, ‘वाजे पाऊल आपुले’ नव्या ढंगात\n‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ला प्राइम टाइम शो द्या, शिवसेना चित्रपट सेनेची…\nमाझ्या बायकोचा प्रियकरचं दुसरं पोस्टर प्रदर्शित\n‘फाईट’ चित्रपटाचा अॅक्शनपॅक टीझर प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nदशावताराला जवळपास चारशे ते पाचशे वर्षांपासूनची जुनी परंपरा आहे. भगवान विष्णूने दुःखाचे निवारण करण्यासाठी दहा अवतार घेतले अशी आख्यायिका आहे.\nकोकणातील वेंगुर्ले, मालवण, सावंतवाडी, गोवा भागातील जत्रा, यात्रांच्या उत्सवाप्रसंगी ग्रामदेवतेच्या उपासनेपोटी दशावतारी खेळांचे आयोजन केले जाते. दशावताराला जवळपास चारशे ते पाचशे वर्षांपासूनची जुनी परंपरा आहे. भगवान विष्णूने दुःखाचे निवारण करण्यासाठी दहा अवतार घेतले अशी आख्यायिका आहे. तीच दशावतारी नाटय़ मंडळी नाट्यरूपाने प्रेक्षकांचे मनेरंजन करतात. दहा अवतार सादर करताना पूर्वरंग आणि उत्तररंग असे दोन भाग दशावतारात पाहावयास मिळतात. पूर्वरंगात मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कलकी इ. पण दशावतारी मंडळी आठच अवतार सादर करतात. उत्तररंगात रामायण, महाभारत, पुराणातील पौराणिक आख्याने सादर करतात. परमेश्वराची कृपा संपादन करण्यासाठी व त्याची महती गायन, वादन, नृत्य आणि अभिनय याद्वारे लोकरंजनासाठीच दशावतार खेळला जातो, अशी कलावंतांची धारणा आहे. कोकणात सुगीचा हंगाम आला की, दशावतारी खेळाचे आयोजन केले जाते, सातेरी रवळनाथ या ग्रामदेवतेच्या उत्सवातील दशावतारी खेळ दशावतारातील मंडळे करण्यास सज्ज होतात. दशावतारी खेळ सुरू करण्यापूर्वी कलावंत स्नान करून वडिलोपार्जित चालत आलेल्या पेटाऱयाची पूजा करतात. हा पेटारा वेळूच्या बांबूपासून तयार केलेला असतो.\nपेटाऱ्यात असलेला गणपतीचा लाकडी मुखवटा, सरस्वतीचा मोर, विष्णूची गदा, ब्रह्मदेवाचे चार तोंडे असलेला मुखवटा यांची पूजा करतात. ज्या ग्रामदेवतेसमोर दशावताराचा खेळ आहे तिथे पालखी काढून ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढतात. या ढोलताशाच्या माध्यमातून वातावरण निर्मिती केली जाते. हळूहळू देवस्थानाच्या गाभाऱयात गर्दी जमते आणि मध्यरात्रीनंतर दशावताराच्या खेळास प्रारंभ होतो. दशावताराची भाषा ही मराठीच, पण संस्कृतप्रचूर असते. असे असूनसुद्धा संकासुर मालवणी भाषेचा वापर करताना दिसतो. तो सूत्रधाराला मी इतरांपेक्षा कसा वेगळा आहे हे पटवून देताना दिसतो. तो तमाशातील बतावणीप्रमाणे बडय़ा बडय़ा बाता मारत असतो. चमत्कारिक भाषा करीत असतो. दशावतारातील वेषभूषा आणि रंगभूषा अतिशय आकर्षक असते. त्यातील संगीत, गीत, नृत्य हे कूळ कळसूत्री बाहुल्यांच्या हालचालींचे दिसतात. पूर्वरंग संपला की उत्तररंगात एखादे पौराणिक आख्यान लावण्याची परंपरा आहे.\nआख्यानातील विषय जरी पौराणिक असले तरी अलीकडच्या काळात संवादातून वर्तमान संदर्भ कलावंत देत असतात. दशावतारात पुरुषच स्त्रीयांच्या भूमिका करताना दिसतात. त्यांच्या स्त्री पात्रवेषात प्रामुख्याने पुरुषीपणा दिसतो.\nअलीकडच्या काळात स्त्रीयांची सुद्धा दशावतारी मंडळे उदयास आलेली दिसतात. दशावताराचे अभ्यासक डॉ. तुलसी बेहरे यांनी लोककला अकादमीच्या मुलामुलींना घेऊन दशावतारी नाटकाचा प्रयोग केलेला आहे. असे असले तरी दशावतारात स्त्रीयांना काम करण्याची परवानगी नाही. पूर्वरंग आणि उत्तररंग मिळून दशावताराचा खेळ उत्तररात्रीपासून सकाळी तांबडं फुटेपर्यंत आजही सादर होताना दिसतो. इतर प्रयोगात्मक लोककलांच्या तुलनेत दशावताराला आजही मोठय़ा प्रमाणात लोकाश्रय मिळालेला दिसतो. म्हणूनच या कलेला मरगळ आलेली नाही की ती इतर कलेसारखी अस्तंगत होत चाललेली दिसत नाही.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलएका ट्विटमुळे टोयोटाचं ८१५६ कोटींचं नुकसान\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n‘टिळक आणि आगरकर’, ‘वाजे पाऊल आपुले’ नव्या ढंगात\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी...\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nछत्तीसगडमध्ये निवडणूक हिंसाचार; चकमकीत पाच कमांडो जखमी\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nजागतिक तापमानवाढीचा परिणाम; एसीची मागणी पाचपट वाढली\nविद्यार्थीही ग्राहक मंचाकडे दाद मागू शकतो परीक्षेस परवानगी नाकारणाऱ्या विद्यार्थ्याला दिलासा\nभाजपला शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही; शरद पवार यांची टीका\nआयआरसीटीसीवरून तिकीट बुकिंगसाठी 15 मिनिटे जादा मिळणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/section-370-can-not-be-cancelled-says-supreme-court/", "date_download": "2018-11-13T07:26:30Z", "digest": "sha1:KRR4S64LD2K7L6VU6FCWOQNBW5VNMEKZ", "length": 18405, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "३७० कलम रद्द करता येणार नाही,सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nमुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर तेल गळती, वाहनं घसरली\nतरुणीला वश करण्यासाठी दिला घुबडाचा बळी, पण झाला वडिलांचा मृत्यू\nतनुश्रीने महिला रेसलरला पैसे दिले होते, आता मीच तिला धरून आपटेन\nLIVE: थेट अयोध्येतून संजय राऊत यांची पत्रकार परिषद\nराफेल प्रकरणी ‘दसॉल्ट एव्हिएशन’च्या सीईओंचा मोठा दावा, राहुल गांधींचे आरोप फेटाळले\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\nस्पायडरमॅन, हल्कच्या जन्मदात्याचे निधन\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nहिंदुस्थानातील फेक न्यूजचा प्रसार हा राष्ट्रभक्तीच्या मोहिमेचा एक भाग\nजपानची चालकरहित बुलेट ट्रेन अतिसुसाट\nधूळफेक करत उत्तर कोरियाची अण्वस्त्र मोहीम सुरुच; 16 मिसाइल केंद्रांची स्थापना\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\n…म्हणून फलंदाजीला येण्याआधीच हिंदुस्थानच्या बिनबाद 10 धावा\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nतरुणांना लग्नासाठी प्रोत्साहन देणार महेद्र सिंग धोनी\nआजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो\n– सिनेमा / नाटक\n‘टिळक आणि आगरकर’, ‘वाजे पाऊल आपुले’ नव्या ढंगात\n‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ला प्राइम टाइम शो द्या, शिवसेना चित्रपट सेनेची…\nमाझ्या बायकोचा प्रियकरचं दुसरं पोस्टर प्रदर्शित\n‘फाईट’ चित्रपटाचा अॅक्शनपॅक टीझर प्रदर्शित\nरात्री झोपताना केस मोकळे ठेवता\nनियमित आरोग्य नियमित चक्र\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\n३७० कलम रद्द करता येणार नाही,सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले\nसामना ऑनलाईन, नवी दिल्ली\nजम्मू-कश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे आणि त्या राज्यासाठी कायदे करण्याच्या केंद्र सरकारच्या अधिकारावर मर्यादा घालणारे राज्यघटनेतील कलम ३७० ला अढळस्थान प्राप्त झाले आहे. ते कलम हटवता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.\nकलम ३७० रद्द करण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका कुमारी विजयालक्ष्मी झा यांनी न्यायालयात दाखल केली होती. जम्मू-कश्मीर राज्याची घटना ही देशाच्या संविधानाचे उल्लंघन करणारी आहे असा दावा त्यांनी केला होता. झा यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती आदर्श के. गोयल आणि न्यायमूर्ती आर. एफ. नरीमन यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली.\nन्यायमूर्ती नरीमन यांनी सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयानेच २०१७ सालात दिलेल्या एका निकालाकडे ऍडिशनल सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांचे लक्ष वेधले. स्टेट बँक ऑफ इंडिया विरुद्ध संतोष गुप्ता या प्रकरणात न्यायालयाने कलम ३७० ला कायमस्वरूपी स्थान प्राप्त झालेले असून ते हटवता येणार नाही असे स्पष्ट केले होते, असे न्यायमूर्ती नरीमन यांनी नमूद केले.\nकलम ३७० हे जर रद्द करायचे असेल तर राज्यघटना संमत करणाऱया संसदेचा प्रस्ताव राष्ट्रपतींकडून सर्वोच्च न्यायालयाकडे आला पाहिजे. पण राज्यघटना संमत करणारी संसद आता अस्तित्वातच नाही. त्यामुळे ते कलम आपल्याला रद्द करता येणार नाही-सर्वोच्च न्यायालय\nसर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेले निरीक्षण हे स्वागतार्ह आणि कश्मिरी जनतेसाठी आश्वासक आहे. कलम ३७० मुळे जम्मू-कश्मीरची प्रादेशिक अखंडता आणि धार्मिक, सांस्कृतिक, भाषिक एकात्मतेचे रक्षण होते-मेहबुबा मुफ्ती ,मुख्यमंत्री जम्मू-कश्मीर\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलकल्याणमध्ये तीनशे रुपयांसाठी गर्दुल्ल्यांनी केली तरुणाची हत्या\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nतरुणीला वश करण्यासाठी दिला घुबडाचा बळी, पण झाला वडिलांचा मृत्यू\nतनुश्रीने महिला रेसलरला पैसे दिले होते, आता मीच तिला धरून आपटेन\nLIVE: थेट अयोध्येतून संजय राऊत यांची पत्रकार परिषद\nतरुणीला वश करण्यासाठी दिला घुबडाचा बळी, पण झाला वडिलांचा मृत्यू\nतनुश्रीने महिला रेसलरला पैसे दिले होते, आता मीच तिला धरून आपटेन\nशिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका\nविधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन\n महिला सहकाऱ्याची न्यायालयात साक्ष\n‘सीबीआय’मधील वादळ; ‘सीव्हीसी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण कलमांमध्ये वाढ करण्यासाठी मुदतवाढ द्यावी\nशिवसेनेच्या सहकार्यानेच राममंदिर होणार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी...\nकिम जोंगने ट्रम्पंना गंडवले; उत्तर कोरियाचे 13 छुपे आण्विक तळ सुरूच\nछत्तीसगडमध्ये निवडणूक हिंसाचार; चकमकीत पाच कमांडो जखमी\nशालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते\nऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अग्निपरीक्षाच\nवृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत\nजागतिक तापमानवाढीचा परिणाम; एसीची मागणी पाचपट वाढली\nविद्यार्थीही ग्राहक मंचाकडे दाद मागू शकतो परीक्षेस परवानगी नाकारणाऱ्या विद्यार्थ्याला दिलासा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/bjp-leader-pandurang-phundkar-passed-away-due-to-heart-attack/articleshow/64393949.cms", "date_download": "2018-11-13T08:08:59Z", "digest": "sha1:YVGPKLWHRRCZRUCGCMLWGKSLRZDO6XPH", "length": 12479, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: bjp leader pandurang phundkar passed away due to heart attack - कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन | Maharashtra Times", "raw_content": "\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवती\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची सौंदर्यवतीWATCH LIVE TV\nकृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन\nराज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर याचं आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. मुंबईतील सोमय्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी फुंडकर यांचं निधन झालं.\nकृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन\nराज्याचे कृषीमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर याचं आज पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. मुंबईतील सोमय्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. फुुंडकर यांच्या पार्थिवावर खामगाव येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.\nश्वसनाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पहाटे हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. फुंडकर यांच्या निधनामुळे शेती प्रश्नाची जाण असलेला नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.\nपांडुरंग फुंडकर यांनी सलग तीन वेळेस अकोला लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केले होतं. १९८९ मध्ये पहिल्यांदा त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. वर्ष १९९१ ते १९९६ या दरम्यानच्या काळात त्यांनी भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. महाराष्ट्र विधानसभेवर १९७८ आणि १९८० साली निवडून गेले होते. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात २०१६ मध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. राज्यात भाजप वाढवण्यासाठी फुंडकर यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासह मोठे प्रयत्न केले. ग्रामीण भागात भाजपला जनाधार मिळवून देण्यात फुंडकर यांचा मोठा वाटा होता.\nअतिशय वाईट आणि धक्कादायक बातमी आमचे ज्येष्ठ नेते, माझे मंत्रिमंडळातील सहकारी, राज्याचे कृषीमंत्री श्री भाऊसाहेब… https://t.co/vYqgCu4TnH\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nयुपीः हिंदू मुलांना सोप्या अतिशय पद्धतीने उर्दु भाषेचे शिक्ष\nराफेल विक्रीत अंबानींना लाभ पोहोचवला नाहीः दसॉल्ट CEO\nसैनिकाप्रमाणे सर्वांनी पृथ्वीचं संरक्षण करावंः राष्ट्रपती\nराफेल, नोटाबंदीवरून, माजी कर्मचाऱ्याचे राष्ट्रपतींना पत्र\nचेन्नईः भंगारातून साकारलेल्या कलाकृतींनी वाढवली रस्त्याची शो\nबहुतेक मुस्लिम संघटनांचा राम मंदिराला पाठिंबाःNCM अध्यक्ष\nराज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर\nभाऊ कदम यांचा माफीनामा\n'...यापुढे ओवाळणार नाही': राज ठाकरेंचे फटकारे\nमानसिक संतुलन बिघडलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार\nविद्यार्थीही ग्राहक, मागू शकतो न्याय: ग्राहक मंच\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nकृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन...\nमनसे देणार स्वस्तात पेट्रोल...\nशीनाच्या भावाला हवे संरक्षण...\nव्हीजेटीआयतील विनयभंग; राज्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश...\nफरीद हत्येप्रकरणी सहाजणांना जन्मठेप...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/marathi-news-maharashtra-news-radha-krishna-vikhe-patil-criticize-government-100025", "date_download": "2018-11-13T07:51:16Z", "digest": "sha1:VXYVW36SRGZFODUAR2TX4YS22TLHQFUG", "length": 13656, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news Maharashtra news Radha Krishna Vikhe Patil criticize Government सरकारलाच निराशेने ग्रासले आहे : विखे पाटील | eSakal", "raw_content": "\nसरकारलाच निराशेने ग्रासले आहे : विखे पाटील\nसोमवार, 26 फेब्रुवारी 2018\nसरकारचं कर्तृत्व शून्य आहे. अधिवेशनात विरोधी पक्ष आपल्याला घेरणार याची जाणीव असल्यामुळे त्यांनी बरोबर अधिवेशनाच्या दोन दिवस अगोदर बोंडअळी व तुडतुडाग्रस्त शेतकऱ्यांना मदत निर्गमित करण्याचा आदेश काढला. आपल्याला आठवत असेल गेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दोन दिवस अगोदर शनिवार-रविवार बॅंका उघड्या ठेवून यांनी कर्जमाफीचे पैसे वितरीत करायला सुरूवात केली होती.\nमुंबई : विरोधक नव्हे तर सरकारच निराशेने ग्रासले आहे, असे प्रत्युत्तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. आज पासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.\nविरोधक वैफल्यग्रस्त असल्याचे विधान काल मुख्यमंत्र्यांनी केले होते. यावर बोलताना विखे पाटील म्हणाले की, मला त्यांना इतकेच सांगायचे आहे की, नैराश्यग्रस्त विरोधक नाहीत, तर सरकारच निराशेनं ग्रासलेलं आहे.\nसरकारचं कर्तृत्व शून्य आहे. अधिवेशनात विरोधी पक्ष आपल्याला घेरणार याची जाणीव असल्यामुळे त्यांनी बरोबर अधिवेशनाच्या दोन दिवस अगोदर बोंडअळी व तुडतुडाग्रस्त शेतकऱ्यांना मदत निर्गमित करण्याचा आदेश काढला. आपल्याला आठवत असेल गेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दोन दिवस अगोदर शनिवार-रविवार बॅंका उघड्या ठेवून यांनी कर्जमाफीचे पैसे वितरीत करायला सुरूवात केली होती.\nऐन अधिवेशनाच्या अगोदर सरकारला असे निर्णय घ्यावे लागतात, यावरून घाबरलेलं कोण आहे हतबल कोण आहे\nराज्यपालांच्या अभिभाषणाबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले की, गेल्या आठवड्यात काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्यांक,महिला आणि बेरोजगारांना न्याय देण्यासंदर्भात सरकारची ठाम भूमिका आजच्या अभिभाषणामध्ये स्पष्ट करावी, अशी मागणी केली होती. राज्यातील सर्व समाजघटकांना न्याय देण्याबाबत आम्ही केलेल्या मागणीला सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्राला आहे. मात्र सर्वांचा अपेक्षभंग झाला आहे.\nवाघापेक्षा शेतकऱ्यांचा जीव मोलाचा - विजय वडेट्टीवार\nनागपूर - यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनक्षेत्रात टी १ (अवनी) वाघिणीला ठार करण्याच्या मुद्यावरून काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी...\nप्रतिक शिवशरणच्या हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार : प्रकाश आंबेडकर\nब्रह्मपुरी (सोलापुर) - माचणूर (ता. मंगलवेढा) येथील प्रतिक शिवशरण या निष्पाप लहान बालकाचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. तसेच ही हत्या नसून एक...\nपुणे लोकसभा जागेचा निर्णय प्रलंबित- पृथ्वीराज चव्हाण\nपुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, पुणे लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाने...\nकॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या निधनाने नगर जिल्ह्यातील खंडकरी शेतकऱ्यांचा आवाज राज्य पातळीवर उठवून, त्यांना त्यांच्या जमिनी परत मिळवून देणारा एक...\nपाणीपुरवठ्याबाबत पुढील सुनावणी 13 डिसेंबरला\nपुणे - पुणे शहराला पंधरा टीएमसी पाणी द्यावे, या मागणीसंदर्भात महापालिकेने राज्य जलसंपदा नियामक प्राधिकरणासमोर बाजू मांडली आहे. या...\n'पुण्याचे नाव बदलून जिजापूर करा'\nपुणे - पुणे शहर हे राष्ट्रमाता जिजाऊ मॉंसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखले जाते. त्यामुळे पुण्याचे नाव बदलून जिजापूर करण्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-fire-bhiwandi-godown-86091", "date_download": "2018-11-13T07:25:18Z", "digest": "sha1:35HKAA6K5CSZDRA5QM2YJGQECKY6CECI", "length": 11374, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news fire bhiwandi godown आगीमध्ये सोळा गोदामे खाक | eSakal", "raw_content": "\nआगीमध्ये सोळा गोदामे खाक\nगुरुवार, 7 डिसेंबर 2017\nभिवंडी - तालुक्‍यातील ओवळी गावातील सागर कॉम्प्लेक्‍समधील ‘चेक पॉईंट’ या कागद व फर्निचरचा साठा असलेल्या कंपनीला सकाळी दहाच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत कंपनीबरोबरच १६ गोदामे खाक झाली. या गोदामांमधील कागद, फर्निचर, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू आदी लाखो रुपयांचे साहित्य भस्मसात झाले. गोदामांमध्ये आग विझविण्यासाठी प्रतिबंधक साहित्य नसल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझविताना सुमारे सात तासांची झुंज द्यावी लागली.\nभिवंडी - तालुक्‍यातील ओवळी गावातील सागर कॉम्प्लेक्‍समधील ‘चेक पॉईंट’ या कागद व फर्निचरचा साठा असलेल्या कंपनीला सकाळी दहाच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत कंपनीबरोबरच १६ गोदामे खाक झाली. या गोदामांमधील कागद, फर्निचर, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू आदी लाखो रुपयांचे साहित्य भस्मसात झाले. गोदामांमध्ये आग विझविण्यासाठी प्रतिबंधक साहित्य नसल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझविताना सुमारे सात तासांची झुंज द्यावी लागली.\nधनराज दासवानी यांच्या मालकीच्या कंपनीतील रासायनिक द्रव्याच्या साठ्याला आग लागली. रासायनिक द्रव्यांमुळे काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. काही वेळातच आग लगतच्या इंटरव्हेट इंडिया या कंपनीच्या औषधे साठविलेल्या गोदामात पसरली. त्यानंतर परिसरातील १६ गोदामे खाक झाली.\nअमिताभ बच्चन यांचा नागपुरात महिनाभर मुक्काम\nनागपूर - भारतीय चित्रपट सृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’च्या चित्रीकरणासाठी जवळपास पंचवीस दिवस नागपुरात मुक्काम असणार आहे, यावर खुद्द...\n...तर भाजप धोकादायक पक्ष- रजनीकांत\nचेन्नई- विरोधी पक्षांना जर भारतीय जनता पक्ष हा धोकादायक आहे असे वाटत असेल तर, नक्कीच तसे असू शकते असे विधान सुपरस्टार रजनीकांत यांनी केले आहे....\n'नो पार्किंग'ची पाटी लावा\nपुणे : बिबवेवाडी येथील पर्पल प्लाझा या व्यावसायिक इमारतीत स्वतःची पार्किंग आहे. पण त्याचा वापर पार्किंगसाठी होत नाही. तेथील रस्त्याच्या दोन्ही...\nमैं सब जानता हूँ (ढिंग टांग\nबेटा : (उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽऽण...मम्मा, आयॅम बॅक मम्मा मॅडम : (टीव्हीवरल्या बातम्या बघण्यात मग्न) हं मम्मा मॅडम : (टीव्हीवरल्या बातम्या बघण्यात मग्न) हं\nरेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या\nमुंबई - कुलाबा येथील बधवार पार्क वसाहतीतील इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून 58 वर्षीय महिलेने आत्महत्या केली. नीता अनिलकुमार अगरवाल असे...\nवंचित, गरजू आणि दिनदुबळ्यांची दिवाळी 'त्यांनी' केली गोड\nभिलार : आपल्या सभोवतालच्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. याच समाजातील गरीब घटकांच्यासाठी आपल्याच आनंदातील काही क्षण त्यांच्यासाठी देण्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.lc-tech.com/rescuepro/?lang=mr", "date_download": "2018-11-13T06:39:28Z", "digest": "sha1:7ZE33PUDADIGN3DXSWB3MQG4IR4XB3FS", "length": 3837, "nlines": 26, "source_domain": "www.lc-tech.com", "title": "SanDisk® RescuePRO® Extreme Offer | डेटा पुनर्प्राप्ती", "raw_content": "LC Technology Int'l | पुनर्प्राप्ती सॉफ्टवेअर & सेवा\nहे पृष्ठ आपल्या ब्राउझर भाषा ओळखू येईल 12 त्या संबंधित भाषेत भाषा आणि प्रदर्शन.\nआपली भाषा प्रदर्शित न केल्यास, इंग्रजी पृष्ठ साठी येथे क्लिक करा की आपल्या ब्राउझरद्वारे भाषांतर करणे शक्य.\nविंडोज सॉफ्टवेअर Macintosh सॉफ्टवेअर\nविंडोज सॉफ्टवेअर Macintosh सॉफ्टवेअर\n1. खाली कृपया आपल्या SanDisk SSD प्राप्त जे कूपन निवडा.\n>>>>इशारा: आपले कूपन SSD RescuePRO® डिलक्स म्हणतील.\nSSD च्या या सॉफ्टवेअर आहे (सॉलिड स्टेट ड्राइव्ह).\nफ्लॅश मीडियासाठी, अशा SD कार्ड म्हणून, मायक्रो कार्ड, USB ड्राइव्ह, या पृष्ठाच्या शीर्षस्थानी RescuePRO® मानक किंवा RescuePRO® डिलक्स निवडा.2. कृपया आपल्या ऑपरेटिंग प्रणाली परस्पर आपल्या निवडलेल्या कूपन खालीलपैकी एक बटण निवडा.3. पुनरावलोकन करा एलसी टेक सक्रियन प्रक्रिया मार्गदर्शक आपल्या RPSSD सिरीयल क्रमांक वापरून एक सक्रियन कोड मिळविण्यासाठी आपल्या सूचना.साठी SSD RescuePRO® डिलक्स\nविंडोज सॉफ्टवेअर Macintosh सॉफ्टवेअर\nआपल्या डिजिटल साधन करीता PC साठी डेटा पुनर्प्राप्ती सॉफ्टवेअर आणि मॅक-डेटा पुनर्प्राप्ती सेवा\n© 2018 एलसी तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय,इन्क सर्व हक्क राखीव\n© 2018 एलसी तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय, इन्क. सर्व हक्क राखीव. गोपनीयता धोरण\nआम्ही प्रदान व आमच्या सेवा सुधारण्यासाठी कुकीज वापरतो. आमच्या साइटवर वापरून, आपण कुकीज संमती देता. अधिक जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039741294.2/wet/CC-MAIN-20181113062240-20181113084240-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}