{"url": "http://chaupher.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A2%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2018-10-19T14:18:47Z", "digest": "sha1:SV5ORFQGXPVNIUJR5UD5MC4PKAP7O6FN", "length": 10260, "nlines": 115, "source_domain": "chaupher.com", "title": "पिंपरी चिंचवडमध्ये आढळले स्वाईन फ्लूचे ३ रूग्ण | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड पिंपरी चिंचवडमध्ये आढळले स्वाईन फ्लूचे ३ रूग्ण\nपिंपरी चिंचवडमध्ये आढळले स्वाईन फ्लूचे ३ रूग्ण\nचौफेर न्यूज – दोन वर्षापूर्वी पिंपरी चिंचवड शहरात ६५ बळी घेतलेल्या स्वाईन फ्लूने यंदाच्या वर्षी पुन्हा आपले तोंड वर काढण्यास सुरूवात केली आहे. शहरात आज स्वाईन फ्लूची लागण झालेले ३ रूग्ण आढळल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन वेगवेगळ्या खाजगी रूग्णालयात या तीन रूग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.\nपिंपरी चिंचवड शहरात या वर्षाच्या सुरूवातीला स्वाईन फ्लूने आपले तोंड वर काढले होते. त्यावेळी एका रूग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर बदलत्या वातावरणामुळे हा भयानक आजार आटोक्यात आला होता. आता पाऊस आणि वाढत असलेल्या हवेतील गारव्यामुळे स्वाईन फ्लू पुन्हा सक्रीय झाला आहे. आज शहरात एकाच दिवशी स्वाईन फ्लूची लागण झालेले तीन रूग्ण आढळले आहेत. या रूग्णांवर शहरातील दोन खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.\n१ जानेवारी २०१८ पासून ७ लाख ५५ हजार १२७ रूग्णांची महापालिकेच्या सर्व रूग्णालयात तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३६०४ रूग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. तर वर्षभरात ६ रूग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली होती. त्यापैकी एका रूग्णाचा जानेवारी महिन्यात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर आज स्वाईन फ्लूची लागण झालेले ३ रूग्ण आढळले आहेत.\nदोन वर्षा ६५ बळी घेतलेल्या स्वाईन फ्लू ने यंदाच्या वर्षी शहरात पुन्हा आपला उद्रेक दाखविण्यास सुरूवात केली आहे. बदलत्या वातावरणामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिका प्रशासनाने त्याबाबत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.\nPrevious articleपिंपरी महापालिकेच्यावतीने क्रांतिवीरांना अभिवादन\nNext articleयमुनानगर येथे पालिकेच्या वाहनाची तोडफोड\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\nपिंपळे सौंदागरच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार जगताप\nडीजेचा आवाज बंद, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश\nचौफेर न्यूज - गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव झाल्यावर मुंबई उच्च न्यायालयाने डीजेवरील बंदी उठवावी, अशी मागणी ‘प्रोफेशनल आॅडिओ अ‍ॅण्ड लाईटिंग असोसिएशन’संघटनेद्वारे (पाला) करण्यात आली होती....\nउदयनराजेंचा राष्ट्रवादीला हादरा ; प्रचार कार्यालयाचे केले उदघाटन\nचौफेर न्यूज - दस-याच्या मुहूर्तावर खा. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला मोठा हादरा दिला. स्वतःच्या उमेदवारीला राष्ट्रवादीतीलच काहींचा विरोध होत असताना थेट प्रचार कार्यालयाचेच उदघाटन...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/swayampakgharatil-vidnyan/", "date_download": "2018-10-19T13:31:58Z", "digest": "sha1:KJZ5SHGC4FGX77Y4CYGCCMEKCF6SWWYX", "length": 11592, "nlines": 239, "source_domain": "www.loksatta.com", "title": "स्वयंपाकघरातील विज्ञान | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nसर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘शर्करा’ आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचं काम करते.\n‘ब्रोकोफ्लॉवर’मध्ये कबरेदके आणि कॅलरीज अगदी कमी प्रमाणात असतात.\nडोळ्यांच्या आरोग्यासाठी कॉलिफ्लॉवरपेक्षा, ब्रोकोली केव्हाही उत्तम\nआरोग्य रक्षणासाठी अ‍ॅण्टीऑक्सिडंटची गरज असते. प्राणवायू (ऑक्सिजन) हा सर्वासाठी जीवनच आहे\nचहाच्या उत्पादन पद्धतीनुसार त्याचे मूळ तीन प्रकार कसे होतात, ते आपण २५ जुलैच्या लेखात पाहिले.\nचहा ही ब्रिटिश कॉलनीवाल्या देशांना त्यांनी दिलेली देणगी आहे,\nताक, दही आणि योगर्ट\nभोजनामुळे पचनसंस्थेच्या आतल्या नाजूक अस्तराला त्रास होऊ नये याची काळजी घेतं,\nलांब सडक ‘घातक’ मोड\nजोपर्यंत ही कडधान्यं डबाबंद आणि कोरडी असतात; तोपर्यंत ती संपूर्णपणे निद्रिस्त अवस्थेत असतात.\nआपली जीभ आपल्याला सहा चवींची जाणीव करून देत असते.\nहल्ली आपण सर्वच जण ‘आहारा’विषयी खूप चौकस झालो आहोत.\nपिझ्झाचा सर्वात खालचा भाग म्हणजे ‘बेस’ हा गव्हाच्या पिठाचा असतो.\n‘जंक’ फूड म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर पिझ्झा, बर्गर किंवा तत्सम पदार्थ तरळायला लागतात\nतूप म्हणजे ९९-९९.५ टक्के फॅट. सर्वसामान्यपणे फॅट म्हणून वर्गवारी होणाऱ्या द्रव्यांची रासायनिक रचनासारखी असते.\nलोणी, बटर आणि चीज..\nलोणी, बटर आणि चीज.. दुधापासून बनणारे आणि दुधातील स्निग्धता भरलेले हे तीनही पदार्थ.\nखाद्यतेल / फॅट असणारे पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये गरम केले तर त्यांच्या पोषण मूल्यावर परिणाम होऊ शकतो.\nप्रत्येक स्वयंपाकघर हे एक प्रक्रिया घरच असते.\nहिरवा, पिवळा आणि लाल.. रस्त्यावरच्या सिग्नलचे रंग\nहिरवा आणि जांभळा कोबी याचंच उदाहरण घेऊ या. तसं बघायला गेलं तर दोन्हीत तसा काही खूप फरक नाही.\nघटक पदार्थाच्या स्वभावांची दखल, ‘स्मार्ट’ गृहिणी घेत असते.\nआपण अन्न का खातो आपल्याला जगायला, काम करायला शक्ती मिळावी म्हणून\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/533707", "date_download": "2018-10-19T13:35:22Z", "digest": "sha1:INFKQIUX2DJLEWP2KGG7QNMFQG4M5FU4", "length": 8205, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अंगाला कवसकुली लावून चोरटय़ांनी रोकड लांबवली - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » अंगाला कवसकुली लावून चोरटय़ांनी रोकड लांबवली\nअंगाला कवसकुली लावून चोरटय़ांनी रोकड लांबवली\nस्टेट बँक कृषी शाखेच्या परिसरातील घटना;\nभारत गॅस एजन्सीमध्ये कलेक्शन गोळा झालेली रक्कम भरण्यासाठी गणेश तानाजी सोनावणे (वय 27, रा. विरमाडे, ता. जावली) हे सकाळी स्टेट बँकेत निघाले होते. बँकेजवळ पोहचलेही, परंतु त्यांच्या अंगावर चोरटय़ांनी कवसकुली टाकून त्यांच्याजवळील तब्बल 3 लाख 82 हजार रुपयांची रोकड लांबवल्याची घटना बुधवारी सकाळी 11.30 च्या सुमारास घडली. दिवसभर त्या बँकेच्या परिसरात पोलीस चौकशी करत होते. रात्री उशीरा सातारा शहर पोलिसात तक्रार देण्याचे काम सुरु होते. या घटनेमुळे बँकेच्या परिसरात दबक्या आवाजात जोराची चर्चा रंगत होती.\nयाबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सातारा शहरात भारत गॅस एजन्सीची शाखा आहे. त्यामध्ये गणेश तानाजी सोनावणे हे कर्मचारी आहेत. त्यांच्याकडे बुधवारी एजन्सीमध्ये जी रक्कम जमा झाली होती. ती हिशोब करुन एजन्सीच्या खात्यावर जमा करण्यासाठी त्यांच्याकडे जबाबदारी दिली होती. सुमारे 3 लाख 82 हजार रुपयांची रोखड एका पिशवीत घेऊन ते सातारा बसस्थानकाच्या पाठीमागे पारंगे चौकातील स्टेट बँकेच्या कृषी शाखेत आले. बँकेच्या जवळ पोहचल्यानंतर बँकेत गर्दी होती. बॅकेच्या परिसरात सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास अनोळखी तीन ते चार जणांनी बोलण्याच्या नादात कवसकुली अंगावर टाकली. त्यामुळे गणेश सोनावणे यांच्या अंगाला खाज आल्याने ती खाजवण्यासाठी त्यांनी हातातील पैशाची पिशवी बाजूला ठेवली. हेच चोरटय़ांनी पाहून व गणेशचे दुर्लक्ष असल्याचे निदर्शनास येताच पैशाची पिशवी घेवून तेथून पोबारा केला. गणेशला जेव्हा पिशवी नसल्याचे समजले तेव्हा तो भांबावून गेला. बँकेत इकडेतिकडे पिशवीची शोधशोधही केला. अनेकांच्या ही बाब निदर्शनास आली. तेव्हा अनेकांनी त्याला विचारणाही केली. त्याने पैसे गेल्याची माहिती एजन्सीमध्ये दिली. रात्री उशीरा सातारा शहर पोलिसात तक्रार देण्याचे काम सुरु होते. पोलिसही त्या दृष्टीने खातरजमा करत होते. मात्र, या घटनेने बँकेमध्ये या चोरीमुळे कर्मचारी आणि आलेल्या ग्राहकांमध्ये भितीचे वातावरण झाल्याची चर्चा रंगत होती.\nबेपत्ता विघ्नेश शानभागचा मृतदेह पाचगणीच्या दरीत\nनीरा केंद्रावर बारावीच्या परिक्षार्थीचे गुलाबपुष्प देऊन केले स्वागत\nआनेवाडी येथील वार्षिक बैल बाजारास सुरुवात\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nशिर्डीत पंतप्रधानांकडून विकासकामांचे उद्घाटन\nसलीम-सुलेमान यांचा मराठीत प्रवास\nएसबीआयच्या माजी प्रमुख अरूंधती भट्टाचार्य रिलायन्स इंडस्टीजच्या संचालकपदी\n#METOO : एम.जे.अकबर यांच्या याचिकेवरील सुनावणी 31 ऑक्टोबरला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-mumbai-goa-four-track-highway-issue-82412", "date_download": "2018-10-19T14:12:29Z", "digest": "sha1:KVYYXS6UHZFKDLMCHSEDN7KZHKQ6P3ZC", "length": 15730, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News Mumbai-Goa four track highway issue चाैपदरीकरणातील बेकायदा बांधकामांना लाखोंची भरपाई | eSakal", "raw_content": "\nचाैपदरीकरणातील बेकायदा बांधकामांना लाखोंची भरपाई\nबुधवार, 15 नोव्हेंबर 2017\nदेवरूख - कशेडी ते हातखंबादरम्यान काही खासगी जागेत जमीनमालकांकडून परवानगी न घेताच बांधकामे उभी करण्यात आली. या बांधकामांचे मोजमाप करून त्यांचे लाखो रुपये अशा बेकायदा बांधकामे करणाऱ्यांना देण्यात आल्याच्या अनेक तक्रारी महसूल विभागाकडे करण्यात आल्या आहेत. या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आक्षेप जमीनमालकांचा आहे.\nदेवरूख - कशेडी ते हातखंबादरम्यान काही खासगी जागेत जमीनमालकांकडून परवानगी न घेताच बांधकामे उभी करण्यात आली. या बांधकामांचे मोजमाप करून त्यांचे लाखो रुपये अशा बेकायदा बांधकामे करणाऱ्यांना देण्यात आल्याच्या अनेक तक्रारी महसूल विभागाकडे करण्यात आल्या आहेत. या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आक्षेप जमीनमालकांचा आहे.\nकशेडी ते हातखंबा दरम्यान ज्यांच्या मालमत्तांचे चुकीचे सर्वेक्षण करण्यात आले, त्या जमीनमालकांनी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागून फेरसर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. मात्र यासंदर्भात फार विलंब लागत असल्याने जमीनमालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. काही जमीनमालकांनी केलेल्या फेरसर्वेक्षणाच्या मागणीबाबत निर्णय अजून प्रलंबित असल्याने चौपदरीकरणाचे काम आणखी वर्षभर रखडण्याची भीती व्यक्‍त होत आहे. याबाबत लवकर निकाल न झाल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय मालकांनी घेतला आहे.\nशासकीय जमिनीवर अतिक्रमणे केलेल्या बांधकामांचा मोबदला प्रशासनाने चुकता केला आहे. तसेच बांधकामाचे असेसमेंट नसतानाही संशयितरीत्या लाखो रुपयांचे वाटप करण्यात आल्याने मोबदला वाटपही संशयाच्या फेऱ्यात सापडले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी संपादित जमिनीचे मोबदला वाटप योग्यरीतीने होत असल्याचा दावा भूसंपादन विभागाने केला असला, तरी प्रत्यक्षात कागदपत्रांची पूर्तता करूनही संगमेश्‍वर तालुक्‍यातील आरवली ते तळेकांटे दरम्यानच्या अनेकांना त्यांचा मोबदला मिळालेला नाही.\nसंगमेश्‍वर तालुक्‍यातील शास्त्री पुलाच्या चौपदरीकरणाचे काम ५० टक्‍के पूर्ण झाल्यानंतर ते गेले चार महिने ठप्प आहे. सप्तलिंगी पुलाचे काम सुरू होऊन बंद पडले आहे. बावनदी आणि सोनवी पुलाच्या रुंदीकरणाचा तर पत्ताच नाही. यामुळे केंद्र सरकारला महामार्ग खरंच चौपदरी करायचा आहे की नाही, असा प्रश्‍न सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे.\nआरवली, तुरळ, आंबेड येथील घरे पाडण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. ज्यांना मोबदला मिळाला आहे, त्यांनी आपली घरे, दुकाने याआधीच खाली केली आहेत. संगमेश्‍वर, माभळेतही मोबदला न मिळताच जागा खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्याने नाराजी व्यक्‍त होत आहे. यातच काही भागात मोबदला मूळ मालकांना द्यायचा की बांधकाम केलेल्या मालकांना द्यायचा यावरून गोंधळ सुरू झाला आहे.\nमहामार्ग चौपदरीकरणात पहिल्यांदा आमची अर्धी जागा संपादित केली होती. त्याचा मोबदला जाहीर झाला; मात्र अद्याप तो आम्हाला मिळालेला नाही. उलट पैसे न मिळताच जागा खाली करण्याच्या नोटिसा मिळाल्या. आता तर आमची पूर्ण जागा संपादित केली आहे. पूर्ण मोबदला मिळाल्याशिवाय आम्ही जागा खाली करणार नाही. याबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील केले आहे.\nपुण्यातील ब्लड बँकेने दिले 'एक्स्पायरी डेट' संपलेलं रक्त\nपुणे : मंगळवार पेठे येथे असलेल्या ओम ब्लड बँकेने एका रुग्णासाठी 'एक्स्पायरी डेट' (मुदत संपलेले) रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत अन्न...\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nआयुक्त मुंढेंना घेरण्याची भाजप, विरोधकांची तयारी\nनाशिक - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नगरसेवकांना दुखावणाऱ्या कार्यशैलीविरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी झाल्या, पण त्यांचा फारसा फायदा...\n‘डोंगरदऱ्यात वसलेली जिंतूर शहरापासून तीस किलोमीटर अंतरावरची दोन गावं, पोखर्णी व पोखर्णी तांडा. लोकसंख्या दोन हजार. त्यातही साठ टक्के मजूर, उर्वरित...\nऔरंगाबाद - कचरा पुरणे, जाळून टाकण्याचे महापालिका प्रशासनाचे अघोरी प्रयोग सुरूच आहेत. काही वॉर्डांचा कचरा थेट बीड बायपासवर टाकून तो पेटवून दिला जात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/saiyami-kher-entertainment-bollywood-nashik-north-maharashtra-12123", "date_download": "2018-10-19T13:54:06Z", "digest": "sha1:WSNZUMFUSDJFULY2XET46YESLLI7ER6K", "length": 12437, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "saiyami kher, entertainment, bollywood, nashik, north maharashtra नाशिकची संयमी झळकणार रुपेरी पडद्यावर | eSakal", "raw_content": "\nनाशिकची संयमी झळकणार रुपेरी पडद्यावर\nशुक्रवार, 2 सप्टेंबर 2016\nनाशिक - नाशिकमधील आणखी एक अभिनेत्री रुपेरी पडद्यावर यायला सज्ज आहे. यंदाच्या बहुचर्चित ब्लॉकबस्टर \"मिर्झिया‘ चित्रपटातून प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांचा पुत्र हर्षवर्धनसह नाशिककर संयमी खेर बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे.\nनाशिक - नाशिकमधील आणखी एक अभिनेत्री रुपेरी पडद्यावर यायला सज्ज आहे. यंदाच्या बहुचर्चित ब्लॉकबस्टर \"मिर्झिया‘ चित्रपटातून प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांचा पुत्र हर्षवर्धनसह नाशिककर संयमी खेर बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे.\n\"मिर्झिया‘ या चित्रपटाचे टायटल सॉंग प्रदर्शित झाले असून, दोनच दिवसांत हजारोंनी हिट्‌स मिळत आहेत. \"रंग दे बसंती‘ आणि \"भाग मिल्खा भाग‘चे निर्माते असलेले राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा \"मिर्झिया‘ हा वेगळा चित्रपट असून, या चित्रपटातून नाशिककर असलेली संयमी खेर प्रथमच बॉलिवूडमध्ये दाखल होत आहे. प्रख्यात गीतकार गुलजार यांचे चित्रपटातील टायटल सॉंगचे शब्द आहेत. चित्रपटात प्रख्यात गायक दलेर मेहंदीच्या आवाजात गाणी असणार आहेत. पंजाबी लोककथेवर आधारित या चित्रपटाची कथा-पटकथाही गुलजार यांची असून, चित्रपटाला शंकर- एहसान- लॉय जोडीचे संगीत लाभलेले आहे.\nनाशिकची संयमी ही हिंदी चित्रपटातील एकेकाळच्या प्रख्यात अभिनेत्री उषाकिरण यांची नात आहे; तर एकेकाळच्या \"मिस इंडिया‘, प्रख्यात मॉडेल उत्तरा खेर आणि प्रख्यात मॉडेल अद्वैत खेर यांची कन्या आहे. नाशिकला झालेले शिक्षण व घरातच अभिनयाचे बाळकडू मिळालेल्या संयमीने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यावर काही ऍड फिल्म्समध्ये काम केले. काही प्रख्यात ब्रॅंड्‌सच्या जाहिरातीही केल्या. लेवीस, पॅन्टलून, लॉरिअल, आयडी आयवेअरच्या जाहिरातींमधून काम केल्यावर तिला चित्रपटांच्या ऑफर आल्या. वर्षभरापासून चर्चेतील हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे.\nविश्‍वशांती अहिंसा संमेलनासाठी सोमवारी राष्ट्रपती मांगीतुंगीला\nनाशिक ता. 19: संपूर्ण जगात शांतीचा संदेश पोहचवावा, सर्वांना अहिंसेच्या मार्गावर चालावे, जैन धर्माच्या शिकवणीप्रमाणे संपूर्ण जगाने जगा आणि जगू...\nदहा लाख खर्चून नामको रुग्णालयाचे आधुनिकीकरण\nनाशिक ः गरजू आणि गरीब रुग्णांवरील दर्जेदार उपचारांसाठी उत्तर महाराष्ट्रातील नामको रुग्णालयाचे आधुनिकीकरण आणि विस्तारीकरणासाठी 10 कोटींची कर्ज...\nदहा लाख खर्चून नामको रुग्णालयाचे आधुनिकीकरण\nनाशिक, ः गरजू आणि गरीब रुग्णांवरील दर्जेदार उपचारांसाठी उत्तर महाराष्ट्रातील नामको रुग्णालयाचे आधुनिकीकरण आणि विस्तारीकरणासाठी 10 कोटींची कर्ज...\nतेलतुंबडेंना 26 ऑक्टोबरपर्यंत अटक न करण्याचे न्यायालयाचे आदेश\nमुंबई : कथित नक्षलवादी कनेक्‍शनचा आरोप असलेले प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाच्या या...\nपुण्यातील ब्लड बँकेने दिले 'एक्स्पायरी डेट' संपलेलं रक्त\nपुणे : मंगळवार पेठे येथे असलेल्या ओम ब्लड बँकेने एका रुग्णासाठी 'एक्स्पायरी डेट' (मुदत संपलेले) रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत अन्न...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A6%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-3-51-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82/", "date_download": "2018-10-19T13:08:45Z", "digest": "sha1:QV3P4LCUB4DBGYD6NJZCKBCV4H3HCXF2", "length": 6792, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दाऊदच्या इमारतीचा 3.51 कोटींना लिलाव | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदाऊदच्या इमारतीचा 3.51 कोटींना लिलाव\nमुंबई – कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या मालकीच्या आणखी एका इमारतीचा गुरूवारी लिलाव झाला. सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने (एसबीयूटी) ती इमारत 3 कोटी 51 लाख रूपयांना विकत घेतली. लिलावात विकली गेलेली दाऊदची चार मजली इमारत दक्षिण मुंबईच्या भेंडी बाजार परिसरात आहे.\nलिलावाची संबंधित प्रक्रिया केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आली. एसबीयूटीने याआधीच्या लिलावांत दाऊद आणि त्याच्या कुटूंबीयांच्या मालकीच्या तीन मालमत्ता 11 कोटी 58 लाख रूपयांना खरेदी केल्या होत्या. भारतातून पलायन केलेल्या दाऊदने पाकिस्तानात आश्रय घेतला आहे. मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा तो सूत्रधार आहे. अमेरिकेने त्याला याआधीच जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशेत जमिन खरेदीसाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा प्रयत्न करणार : पालकमंत्री विजय शिवतारे\nNext articleभारत ‘अ’ संघाची फलंदाजी कोलमडली दक्षिण अफ्रिकेचे जोरदार प्रत्युत्तर\nशिर्डी : पंतप्रधान मोदींनी केली साईबाबांची आरती\nचीनने रोखले ब्रह्मपुत्रेचे पाणी : अरुणाचल प्रदेशमध्ये दुष्काळाची शक्यता\nशेअर बाजारात लागलाय डिस्काउंट सेल\nअमेरिकेचे विशेष दूत ब्रायन हुक भारत, युरोपच्या दौऱ्यावर\nभारतात ‘इंटरनेट सेवा’ ठप्प होणार नाही, सायबर सिक्युरिटी अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण\nसंयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेवर भारताची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/facebook-flashback-video-19781", "date_download": "2018-10-19T13:37:14Z", "digest": "sha1:GIB3Q34FY3B36Z6X7O7JYHWAK5JJUPBT", "length": 10540, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "facebook flashback video फेसबुकच्या फ्लॅशबॅक व्हिडिओला तुफान प्रतिसाद | eSakal", "raw_content": "\nफेसबुकच्या फ्लॅशबॅक व्हिडिओला तुफान प्रतिसाद\nसोमवार, 12 डिसेंबर 2016\nसोलापूर : फेसबुकने इयर इन रिव्ह्यू 2016 हा व्हिडिओ बनवून नेटकऱ्यांना नव्या वर्षाची भेट दिली आहे. लाखो फेसबुक युजर्स 2026 वर्षातील आपले आनंदी क्षण उत्सुकतेने पाहत असून #yearinreview2016 हा हॅशटॅग तुफान प्रतिसादासह लोकप्रिय होत आहे.\nसध्या फेसबुकवर प्रत्येक युजरने इयर इन रिव्ह्यू 2016 हा व्हिडिओ शेअर केल्याचे दिसत आहे. ज्या फोटोला जास्तीत जास्त लाइक मिळाले आहेत, असेच फोटो या व्हिडिओमध्ये दाखवले जात आहेत. यासोबतच उत्तम ऍनिमेशन व संगीताची जोडही व्हिडिओला देण्यात आली आहे.\nसोलापूर : फेसबुकने इयर इन रिव्ह्यू 2016 हा व्हिडिओ बनवून नेटकऱ्यांना नव्या वर्षाची भेट दिली आहे. लाखो फेसबुक युजर्स 2026 वर्षातील आपले आनंदी क्षण उत्सुकतेने पाहत असून #yearinreview2016 हा हॅशटॅग तुफान प्रतिसादासह लोकप्रिय होत आहे.\nसध्या फेसबुकवर प्रत्येक युजरने इयर इन रिव्ह्यू 2016 हा व्हिडिओ शेअर केल्याचे दिसत आहे. ज्या फोटोला जास्तीत जास्त लाइक मिळाले आहेत, असेच फोटो या व्हिडिओमध्ये दाखवले जात आहेत. यासोबतच उत्तम ऍनिमेशन व संगीताची जोडही व्हिडिओला देण्यात आली आहे.\n'ठॉय... ठॉय' आवाज काढणाऱया पोलिसाला मिळणार पुरस्कार\nमेरठ (उत्तर प्रदेश): पोलिस व गुंडांमध्ये सुरू झालेल्या चकमकीदरम्यान ऐनवेळी पोलिस उपनिरीक्षकाचा पिस्तूल लॉक झाला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिस...\nतासाभराच्या खोळंब्यानंतर यू ट्यूब पुन्हा सुरु\nनवी दिल्ली : जगभरात व्हिडिओ पाहण्यासाठी वापरण्यात येणारे यू ट्यूब तासभर बंद पडल्याने युजर्सकडून नाराजी दर्शविण्यात आली. अखेर तासाच्या खोळंब्यानंतर यू...\nमुंबई - \"राज्यातील प्रमुख 11 मोटार वाहन कार्यालयांतून (आरटीओ) वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र देताना कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही....\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nपीएमपीएल बस वेळापत्रक फलकाची दुरवस्था\nपुणे : औंध येथील परिहार चौकातील आयटीआय बस थांब्यावरील बस वेळापत्रक फलक हा अत्यंत जीर्ण झाला आहे. तसेच त्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्याचा काही भाग गंजला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/kolhapur/page/232", "date_download": "2018-10-19T14:12:50Z", "digest": "sha1:3UD635XWYPFJ64VGTOV5LTIGCFOWRNMH", "length": 10506, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कोल्हापुर Archives - Page 232 of 469 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर\nमहात्मा ज्योतिबा फुले यांना विविध संघटनांकडून अभिवादन\nप्रतिनिधी/ कोल्हापूर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त शहरातील विविध शाळा, संघटनांकडून महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच काही शाळांतर्फे व्याख्यानांचे आयोजनही करण्यात आले होते. भारिप बहुजन महासंघ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त बिंदू चौकातील महात्मा फुले यांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संजय गुदगे यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी ...Full Article\nशहिद अवमान प्रकरणी शिवसेना व बजरंग दलाकडून निषेध\nप्रतिनिधी/ इचलकरंजी येथे मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहिद जवान व पोलिसांना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत डॉल्बीच्या तालावर झिंगाट नृत्य करण्याचा प्रकार घडला. मंगळवारी इचलकरंजीतील शिवसेना व बजरंग ...Full Article\nरेंदाळ बँकेची आदर्शातून रचनात्मक प्रगती\nमाजी खासदार आवाडे यांचे प्रतिपादन वार्ताहर/ हुपरी सहकारात आदर्श ठरलेल्या रेंदाळ सहकारी बँकेने रचनात्मक प्रगती केलेली आहे. ज्या भागामध्ये बँकींग सुविधा उपलब्ध नाहीत, असा परिसर हेरून लिंबू चौक, इचलकरंजी ...Full Article\nविद्यापीठातर्फे पुस्तकाच्या गावाला 517 ग्रंथांची भेट\nप्रतिनिधी/ कोल्हापूर देशातील पहिले पुस्तकांचे गाव म्हणून महाराष्ट्र शासनाने विकसित केलेल्या भिलार गावाला शिवाजी विद्यापीठाच्या वतीने 517 ग्रंथ प्रदान करण्यात आले. सातारा जिल्हा ग्रंथालय संघाचे 45 वे अधिवेशन, मातृ-पितृ ...Full Article\nराज्यघटना बेदखल करण्याचे प्रयत्न\nप्रतिनिधी/ कोल्हापूर भारतीय राज्यघटना जगातील सर्वात आदर्श आणि मोठी आहे. राज्यघटनेने सर्वोच्च न्यायालयाला स्वायतत्ता दिली आहे. पण सर्वोच्च न्यायालय आज किती स्वायत्त आहे असा प्रश्न निर्माण झाला असून हे ...Full Article\nनियमित अभ्यासक्रमात संविधानाचा समावेश करावा\nप्रतिनिधी/ कोल्हापूर भारतीय संविधानाविषयी नागरिकांत जास्तीत जास्त जागृती करण्याची गरज असून संविधानाचा नियमित अभ्यासक्रमात समावेश करणे आवश्यक आहे, असा सूर शिवाजी विद्यापीठात आयोजित केलेल्या परिसंवादातील व्यक्त्यांचा होता. भारतीय संविधान ...Full Article\nवारणा दूध संघ कार्यस्थळावर नवचंडी यज्ञाचा प्रारंभ\nप्रतिनिधी/वारणानगर तात्यासाहेब कोरेनगर येथील वारणा दूध संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त नवचंडी यज्ञाचा शुभारंभ संघाचे अध्यक्ष व माजी मंञी विनय कोरे, व सावित्री महिला औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे यांच्या हस्ते ...Full Article\nराज्य मार्गाशेजारील ‘जनसुविधा केंद्र’ कार्यवाहीला वेग\nविजय पाटील/ सरवडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असणाऱया राज्यमार्गालगत महिला प्रवांशासाठी प्रसाधन गृह व सर्वसामान्य प्रवांशासाठी जनसुविधा केंद्र बांधण्याचा निर्णय जून 2017 मध्ये घेण्यात आला होता. त्यानुसार जनसुविधा केंद्र ...Full Article\nराष्ट्रवादीचा करवीर तहसिल कार्यालयावर हल्ला बोल\nप्रतिनिधी/ कोल्हापूर राज्यामध्ये सत्तेवर असलेले भाजप – शिवसेना सरकार सर्वच आघाडय़ांवर अपयशी ठरले असून त्यांनी राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. राज्यामध्ये शेतीसह शेतकऱयांचे, रस्त्याचे, तसेच वाढती महागाई व बिघडलेल्या ...Full Article\nइचलकरंजीत दिव्यांगांचा प्रांत कार्यालयावर मोर्चा\nप्रतिनिधी/ इचलकरंजी येथे पालिकेच्या वतीने दिव्यांगांसाठी राखीव असणाऱया निधीच्या वितरणात विलंब होत असल्य़ाच्या निषेर्धात अंध अपंग कल्याण संघाच्यावतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी दिव्यांगांनी प्रांत कार्यालयासमोर बोंब मारो ...Full Article\nवाचन संस्कृती : काही प्रश्न\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://simollanghan.blogspot.com/2016/04/blog-post_94.html", "date_download": "2018-10-19T14:33:57Z", "digest": "sha1:34X4GZD25U6MCPCQRHWZLC7GFM5CNXOT", "length": 6774, "nlines": 101, "source_domain": "simollanghan.blogspot.com", "title": "सीमोल्लंघन: अशी होळी सुरेख बाई", "raw_content": "\n'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...\nसमाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...\n'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे \"सीमोल्लंघन\"\nगेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम\nअशी होळी सुरेख बाई\n‘होळी’ चा सण साजरा करायला नागपूर गटाची काही मित्रमंडळी ‘रवाळा’ या गावी गेली. रवाळ्याला वसंतभाऊ व करूणाताई फुटाणे आणि कुटुंबिय नेैसर्गिक शेतीचे प्रयोग करत आहेत. चार दिवसांच्या अभ्यास सहलीत या मित्रमंडळींनी होलिकादहन, धुळवड या गोष्टी भलेही केल्या नसतील, पण त्यांनी निसर्गातील ज्या रंगांचा अस्वाद घेतला; गौरी, करुणाताई आणि घरातील सर्वांमधील जे प्रेमाचे, मायेचे रंग अनुभवले; वसंतभाऊ, तन्मय यांच्या प्रेरणादायी विचारांचे रंग अनुभवले; शेतात काम करून शेतकरी आणि शेतमजूर यांना कराव्या लागणा-या ढोरमेहनतीचेही रंग अनुभवले; त्यांची काही क्षणचित्रे ...\nतुरीच्या दाण्यांपासून १, २ नाही तर चक्क ८०० किलो तुरीची डाळ तयार केली\n२०-२२ प्रजातींनी नटलेली आमराई मोठ्या उत्साहाने फिरून दाखवताना वसंतभाऊ\nआदिवासी जत्रा – संपूर्ण गावाच्या कल्याणासाठी गावातील भागातला उंच खांबावरून\nस्वतःहून काहीतरी करत, धडपडत स्वतः शिकणं फारच आनंददायी असतं . . .\nसीमोल्लंघन : मार्च - एप्रिल २०१६\nआणि गोष्ट ‘कुलर त्यागाची’\nडॉक्टर - जिथे गरज आहे तिथे . . .\nचावी घेऊन कुलूप शोधताना...\nसाक्षर लोक अन्न साक्षर असतात का\nआपली वने, आपली माणसे, आपले देव\nअशी होळी सुरेख बाई\nआणि ‘माणूस’ समजू लागला\nपुणे ते आहुपे, व्हाया आनंद मामा\nयू कॅननॉट चूज टू स्टे सोबर अॅंड टेस्ट इट टू\nनिर्माणीच्या नजरेतून . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/maratha-andolan-maratha-arakshan-suicide-purandar-jejuri/", "date_download": "2018-10-19T13:06:02Z", "digest": "sha1:W2FXSDEYLRM2IZ4S5ROWOIL5PYQTILOD", "length": 11559, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आणखी एका मराठा आंदोलकाची आत्महत्या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआणखी एका मराठा आंदोलकाची आत्महत्या\nदौंडज गावानजीक रेल्वेखाली संपविले जीवन; खिशात सापडले मुख्यमंत्र्यांचे नावे पत्र\nपुरंदर तालुक्‍यात संतापाची लाट; पोलिसांकडून स्थिती नियंत्रणात\nजेजुरी – पुरंदरमधील पिंगोरी गावच्या भूमिपुत्र आंदोलकाने मराठा आरक्षण मागणीसाठी बलिदान दिले. दत्तात्रय तुकाराम शिंदे (वय 40) असे या तरुणाचे नाव आहे. पुणे-कोल्हापूर लोहमार्गावरील दौंडज गावानजीक रेल्वेखाली शुक्रवारी (दि.3) सकाळी 6.22 च्या सुमारास आत्महत्या केली. याबाबत रेल्वे स्टेशनमास्टर विवेक यादव यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात खबर दिली.\nपोलिसांना शिंदे यांच्या खिशात सुसाईड नोट मिळाली आहे. या सुसाईड नोट मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण तत्काळ मंजूर करावे अन्यथा दि. 5 ऑगस्टला नीरा नदीत जलसमाधी घेणार असल्याचा मजकूर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आत्महत्या केलेल्या दत्तात्रय शिंदे यांच्या मागे चार वर्षाचा मुलगा, गर्भवती पत्नी, आई, एक अविवाहित भाऊ असा परिवार आहे. दत्तात्रय हे घरातील एकमेव कमवती व्यक्ती होती.\nया घटनेचे सविस्तर वृत्त असे की, जेजुरी रेल्वे स्टेशन मास्तर विवेक यादव यांनी दौंडज गावच्या हद्दीत रेल्वे मार्गावर रेल्वेखाली येऊन एक व्यक्ती मरण पावली असल्याची खबर जेजुरी पोलिसांना देताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मृत व्यक्ती दत्तात्रय तुकाराम शिंदे असल्याचे समजले तसेच त्यांच्याकडे प्रिंट केलेली सुसाईड नोटही आढळून आली.\nपुरंदर तालुक्‍यात मराठा आंदोलकाची आत्महत्या झाल्याचे समजताच सर्वत्र संतापाची तीव्र लाट उसळली. क्रांती मोर्चातील संदीप जगताप, प्रशांत वांढेकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजयसिंह सावंत, नगरसेवक गणेश जगताप, अजिंक्‍य देशमुख, विक्रम फाळके, कामगार नेते सुरेश उबाळे, निलेश जगताप, राजाराम शिंदे, भरत निगडे, राहुल शिंदे, प्रकाश पवार, प्रकाश शिंदे आदी शेकडो आंदोलकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा पेच त्वरित सोडवावा, आत्महत्या केलेल्या शिंदे यांच्या परिवाराला 50 लाख रुपयांची आर्थिक मदत त्वरित जाहीर करावी, त्यांची पत्नी किंवा भाऊ यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.\nसंतप्त वातावरण पाहून उपायुक्त सुहास गरुड, पोलीस उपविभागीय अधिकारी आण्णासाहेब जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने, तहसीलदार सचिन गिरी, मंडलाधिकारी डी. एस. यादव, राजाराम भामे आदी अधिकाऱ्यांसह तहसीलदार सचिन गिरी यांनी पोलीस ठाण्यात येत कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे, संयम ठेवण्याचे आवाहन केले.\nआत्महत्येचा मार्ग अवलंबू नये…\nमराठा आरक्षण मागणीतील समाजबांधवांनी लोकशाहीच्या मार्गाने कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून आंदोलन करावे. मात्र, यासाठी कोणी आत्महत्येसारखा घातक मार्ग अवलंबू नये. आपल्यावर आपले सर्व कुटुंब अवलंबून आहे, याचा विचार करावा. आरक्षण मिळवण्याचे इतर मार्ग आहेत, असे भावनिक आवाहन करीत मुख्यमंत्री फडणवीस यांनीही समाजाचा अंत पाहू नये, असे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष लोकेश सावंत यांनी केले सांगितले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभारतीय निवडणुकांमध्येही होऊ शकतो रशियाचा हस्तक्षेप\nNext articleनिर्भया फंड अंतर्गत मुंबईसाठी 225 कोटी\n ब्लड बँकेने दिले एक्स्पायरी डेट संपलेले रक्त\nVideo: कालव्यावरील रस्ता खचला\nशबरीमाला प्रकरण : तृप्ती देसाई यांना पुण्यातून अटक\nपंचसुत्री उपक्रमाची उद्यापासून अंमलबजावणी\nबंद जलवाहिनीचे काम महिनाभरात होणार\nपालिकेचे 3 हजार कर्मचारी वेतनाविना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/kolkatta-112121800008_1.html", "date_download": "2018-10-19T14:03:13Z", "digest": "sha1:Z6TJAOMRG5UFVYVWLGYNPICUGEJ53LXW", "length": 9794, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "राजवाड्यांचे शहर : कोलकाता | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nराजवाड्यांचे शहर : कोलकाता\nसांस्कृतिक क्षेत्राची भारताची राजधानी मानल्या जाणारे कोलकाता हे शहर निसर्ग पर्यावरणाशी सलोख्याचे असे शहर आहे. हे शहर ब्रिटिशकालीन राजशाही शिल्पकलेचेच नमुने त्याचबरोबर जगातील सर्वात जास्त संख्येत असलेले कवी, लेखक, कलाकार या सर्वांचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे.\nपूर्वेकडील भौगोलिक खंडात पाश्चिमात्य राजेशाहीच्या राजधानीचे दार्शनिक रुप असलेले हे शहर भविष्यात स्वत:च्या साम्राज्याचे स्वप्न पाहणार्‍यांचे वंशज व 18-19व्या शतकात अफगाण, बर्मा, चीन, डेन्स, डच, इंग्रजी, फ्लेम, फ्रांस, ग्रीक, आयलंड, ज्यू, बगदाद, काबुल, पोर्तुगाल, स्कॉट, स्विडन अशा जगभरातून कोलकाता शहरात शहराच्या भरभराटीच्या काळात शरणार्थी म्हणून आलेले लोक या सर्वांमुळे ‍विविध संस्कृतींचे माहेर घर किंवा वैश्विक शहर म्हणवले जाते.\nइतर शहराला भेटी देऊन आलेले व तिथल्या भेटीने स्तंभित झालेले पर्यटक जेव्हा कोलकात्याचे दर्शन घेतात तेव्हा त्यांना जाणवते, की हे शहर स्वत:च्या सौंदर्याचे मंत्र स्वतन करीत आहे, ज्या शहराचे रहिवासी कलेच्या एका उच्च वर्गाचे ऐश्वर्य धारण करून आहेत. हे शहर आहे कलांच्या विविध दालनांचे, संगीत समारंभाचे, सिनेगृह, पुस्तकांच्या व चित्रांच्या मेळाव्यांचे. आशियातील हे शहर इथे भेटीस येणार्‍या पर्यटकांसमोर इतिहासाच्या वरच्या पायरीपासून चालत चालत खाली येते व त्यांना जुने राजप्रसाद, मंदिरे, थडगे, चर्च, राजकला यांचे दर्शन घडवते. इथे जास्त काळ थांबणार्‍या पर्यटकाला या शहराला परत परत भेट देण्याची लालसा किंवा नशाच चढून जातो.\nचला सहलीला, कोलकाता ते अंदमान, सवलतीच्या दरात\nकोलकाता : देशातील पहिला पाण्यावर तरंगणारा बाजार\nपावसाळ्यात या ठिकाणांना द्या आवर्जून भेट\nजगातील सर्वात लहान द्वीप\nयेथे केली जाते दानवांची पूजा\nयावर अधिक वाचा :\n.आपली एकी टिकवून ठेवा........\nमी जर तुम्हाला एक सफरचंद दिला तर तुम्ही ते आवडी ने खाल. ते संपल्यावर लगेच दुसरे दिले तर ...\nडिजिटल दुनियेवर दीपिका आणि सलमानचीच सत्ता\nदीपिका पदुकोण आणि सलमान खानचीच 2017-18 साली डिजिटल दुनियेवर सत्ता होती, हे नुकतेच समोर ...\nऐकल का, प्रियांकाच्या लग्नाची तारीख ठरली\nबॉलिवूड अभिनेत्री प्रियांका आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्या लग्नाची तारीख अखेर पक्की ...\nकाजोलच्या मुलांनाच आवडतनाहीत तिचे चित्रपट\nअलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा 'हेलिकॉप्टर ईला' हा चित्रपट रिलीज झाला. प्रेक्षकांचा ...\nलोकप्रिय गाण्यावर सोनाक्षी थिरकणार\nबॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने आपल्या अभिनय व डान्स कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/1/23/Article-on-Masta-puran-.html", "date_download": "2018-10-19T13:25:44Z", "digest": "sha1:XREAHMCOG4M2YRDWEUWU3HLBYPL3U4W7", "length": 10897, "nlines": 17, "source_domain": "mahamtb.com", "title": " सूर्य... काही वैदिक संदर्भ! सूर्य... काही वैदिक संदर्भ!", "raw_content": "\nसूर्य... काही वैदिक संदर्भ\nमत्स्य पुराणात म्हटले आहे की,\nसर्वांचे आरोग्य भास्कराच्या (सूर्य) इच्छेवर अवलंबून आहे. या विश्‍वामध्ये ज्या असंख्य सूर्यमाला, आकाशगंगा आहेत त्यांना जे प्रकाश ऊर्जा देतात त्या प्रत्येक तार्याला सूर्य म्हटले जाते. या सर्वांची अधिष्ठात्री देवता म्हणून हिंदू संस्कृतीत सूर्यनारायणाची पूजा केली जाते. सूर्य समस्त गृहमंडळांचा व त्यावरील सृष्टीचा संरक्षणकर्ता आहे. रामायणातील सुग्रीव व महाभारतातील कर्ण हे सूर्यतेजापासून निर्माण झाले, अशी आख्यायिका आहे. प्रत्येक दिवशी दर्शन घडते असा सूर्य ही पंचायतनातील देवता तेज तत्त्वाची अधिष्ठात्रा म्हणूनही ओळखली जाते. पृथ्वीवर असलेला अग्नी हे सूर्याचेच रूप समजले जाते.\nऋग्वेदामधील सौरसूक्ते, यजुर्वेद, अथर्ववेद यातील वेगवेगळी सूक्ते, तसेच सूर्य अथर्वशीर्ष उपनिषद, सूर्यतापिनी उपनिषद या प्राचीन रचनेवरून सूर्यदेवतेच्या पूजेचे प्राचीनत्त्व लक्षात येते.\nसूर्यसाधनेसाठी विश्‍वामित्रप्रणित ‘गायत्रीमंत्र’ तसेच गुरुज्ञानवशिष्ठ सत्यसारायण ग्रंथातील सूर्यगीता हे ग्रंथ तत्त्वज्ञानदृष्ट्या प्रसिध्द आहेत. पौराणिक साहित्यात स्कंदपुराण, भविष्यपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, सौरपुराण व सांबपुराण ही सौरपुराणे म्हणून प्रसिध्द आहेत.\nवेदांमध्ये आदित्य, सूर्य, पूषन, सवितृ अशा कित्येक नामकरणांमुळे या देवतेचे महात्म्य गायिलेले आहे. अथर्ववेदामध्ये सप्तसूर्याचा (अ. वे. १३-३-१०) उल्लेख असून, तैत्तिरीय अरण्यक मते, ते आरोग, भ्राज, पटर, पतंग, स्वर्णर, ज्योतिषीमत् विभास असे होत.\nसूर्यकिरणांचे शास्त्रीय पृथ्थकरण सात रंगांमध्ये होऊन आपल्याला इंद्रधनुष्याचे रंग दिसतात. हेच सातरंगी किरण व त्यांचा आरोग्यवरील परिणाम हे जगभर सर्वश्रूत आहेच. सप्तरंगी किरण म्हणजेच सूर्याच्या रथाचे सप्त अश्‍व नाहीत का प्राचीन रोम शहरात ‘सूर्य उपचारगृहांची’ निर्मिती केलेली असायची. जेथे रोगी व्यक्तीला विनामूल्य सूर्यकिरण चिकित्सेने बरे केले जात असे. त्यामुळे रोममध्ये जवळजवळ ६०० वर्षे कोणत्याही डॉक्टरची गरज भासली नाही, असे रोमचे प्रसिध्द निसर्ग चिकित्सक डॉ. टिलनिका यांचे मत आहे.\nआपण प्रवास जर असत्याकडून सत्याकडे केला तर अंधाराकडून प्रकाशात येऊ. त्यामुळे मृत्यूकडून मोक्षाकडे जाऊ. वाग्भट, चरक अशा सर्व आयुर्वेद विशारद ऋषीमुनींनी आरोग्यासाठी सूर्यसाधनेचा उपयोग सांगितला आहे. ऋग्वेदातील (१.५०.११-१३) ५० व्या सूक्तातील ११-१३ या ऋचा हृदयरोग, हरिमा (रक्तक्षय, कावीळ) हे रोग बरे करण्याबद्दलचा उल्लेख करतात. महर्षि याज्ञवल्क्य यांना शुक्ल यजुर्वेदाचे उपदेशक तसेच श्रीहनुमानाचे विद्या-गुरुसुद्धा सूर्यदेवांनाच मानले जाते.\nजगात पारशी धर्मासहित कित्येक प्राचीन धर्म सूर्योपासक होते. ओरिसा भागात ‘सौर संप्रदाय’ थोडासा अस्तित्त्वात असून, सूर्याची निष्ठेने पूजा करणारे लोक आहेत. सूर्यमंदिरे जगभर वेगवेगळ्या स्वरुपात असली तरी कोणार्कच्या सूर्यमंदिरात १२ महिन्यांच्या शुक्ल व कृष्ण पक्षाच्या प्रतीकरुप सप्त अश्‍वांनीयुक्त अशा विशाल सूर्यरथाचे शिल्प कोरलेले आहे.\nआपले पृथ्वीसहित सर्व ग्रह व उपग्रह सूर्यापासून निर्माण झालेले आहेत. हे सर्व सूर्याभोवती फिरत असतात आणि सूर्यामुळेच अस्तित्त्वात आहेत. पृथ्वीवर असणारी जीवसृष्टी ही सूर्यकिरणांच्या शक्तीवरच जिवंत आहे. आपण जे अन्न घेतो ते अन्न म्हणजेच सूर्यकिरणांचे पृथक्करण करून वनस्पतीने जी सूर्यशक्ती खेचून घेतलेली असते ती शक्ती म्हणजेच आपले खरे अन्न आहे. ती वनस्पती खाणारे शाकाहारी प्राणी किंवा त्या शाकाहारी प्राण्यांना खाणार्या मांसाहारी प्राण्यांच्या मांसामधूनसुध्दा आपण घेतो ती ‘सूर्यशक्ती’च होय. हिमालयामध्ये हजारो फूट उंचीवर साधना करणारे हजारो ऋषीमुनी आजही फक्त सूर्यकिरणातील शक्तीवरच जगत आहेत. आपल्याला ही पृथक्करणाची माहिती नसल्यामुळे आपल्याला अन्नासाठी वनस्पतीवरच अवलंबून राहावे लागणार आहे. ती प्रक्रिया आपल्याला समजली तर आपणही अन्न म्हणून फक्त सूर्यकिरणांचा उपयोग करू शकू. परंतु हिमालयातील ऋषी आपल्याला ही प्रक्रिया सांगणार नाहीत. त्यामुळे आपण सूर्योदयानंतर एक तास ते सूर्यास्ताअगोदर एक तास या वेळेतील सौम्य सूर्यकिरणांचा उपयोग करून घेऊन आपल्या वेगवेगळ्या व्याधी दूर करू शकतो. ताप, खोकल्यासारखे प्रासंगिक, कावीळ, क्षयासारखे, दुर्धर चर्मरोग असे असंख्य रोग सूर्यचिकित्सेने बरे होण्यास मदत होते. कृष्णपुत्र सांबाचा महारोग सूर्यकृपेनेच नष्ट झाला, तर महाकवी मयुराचा महारोग ‘सूर्यशतका’च्या रचनेने बरा झाला, अशी आख्यायिका आहे. बुध्दी आणि आरोग्याची देवता म्हणून सूर्याचे पूजन केले पाहिजे.\n(संदर्भ - वेदान्ती सूक्ते)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/international-42891367", "date_download": "2018-10-19T13:21:55Z", "digest": "sha1:JYHGDB4GE7PWR4FJV7ZPAFRB5WZHSSE3", "length": 11007, "nlines": 122, "source_domain": "www.bbc.com", "title": "आजची चंद्रग्रहणाची रात्र वेगळी का? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nआजची चंद्रग्रहणाची रात्र वेगळी का\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nपाहा व्हीडिओ : चंद्राबाबत घडणाऱ्या या तीन घटना तुम्हाला माहित आहेत का\nसुपर मून, ब्लू मून आणि ब्लड मून हे सगळं एकाच वेळी दिसणार आणि त्यातून हे खग्रास चंद्रग्रहण. असा दुर्मीळ खगोलीय योग आला आहे 152 वर्षांनी. म्हणूनच आत्ताचं हे चंद्रग्रहण विशेष आहे.\nचंद्राशी संबंधित 3 खगोलीय घटना 31 जानेवारीला घडत आहेत. आजचं खग्रास चंद्रग्रहण भारतासह ऑस्ट्रेलिया आणि आणखी काही पूर्व आशियायी देशांतून दिसणार आहे. 6.21 ला सुरू होणारं ग्रहण 7.37 पर्यंत असेल. ही 76 मिनिटं कुठल्याही दुर्बिणीशिवाय बघता येईल.\nमुंबईच्या नेहरू तारांगणाच्या प्रांगणातून हा तिहेरी सोहळा पाहण्यासाठी गर्दी जमली आहे. नेहरू तारांगणाचे संचालक अरविंद परांजपे यांच्याकडून बीबीसी मराठीने या घटनेचं महत्त्व जाणून घ्यायचा प्रयत्न केला.\nकाय सांगतेय कल्की - बॉलीवूडमध्ये लैंगिक शोषण होतं का\nआदित्य ठाकरे शिवसेनेचे नेते झाले, महाराष्ट्राचे नेते होऊ शकतील का\nअरविंद परांजपे यांच्याबरोबर फेसबुक लाईव्हचा व्हीडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.\nचंद्रग्रहण : सुपरममून, ब्लू मून आणि खग्रास चंद्रग्रहण असा तिहेरी सोहळा बघा थेट मुंबईतून तज्ज्ञांसोबत.\nया चंद्रासंदर्भातल्या 3 महत्त्वाच्या घटना कुठल्या\nब्लूमून - इंग्रजी कॅलेंडरनुसार एका महिन्यात दोन पौर्णिमा आल्या की, त्यातल्या दुसऱ्या पौर्णिमेला ब्लूमून असं म्हणतात. या वेळी जानेवारीमध्ये आलेली ही दुसरी पौर्णिमा असल्याने हा ब्लूमून डे आहे.\nसुपरमून - चंद्र पृथ्वीच्या जवळ आला की त्या घटनेला सुपर मून म्हणतात. 14 पट जवळ आल्यामुळे तो मोठा दिसतो. पौर्णिमेचा चंद्र असल्यानं तो आणखी मोठा दिसतो आहे. या अगोदर 3 डिसेंबर आणि 1 जानेवारीला सुपरमून होता. चंद्र पृथ्वीपासून 3, 56,500 किलोमीटरच्या परिघावरून फिरतोय. ही सर्वांत जवळची स्थिती आहे.\nब्लडमून - चंद्रग्रहणादरम्यान पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि त्यामुळे पृथ्वीवरून बघताना चंद्र काळा दिसायला हवा. पण पृथ्वीवरच्या वातावरणामुळे तो लाल दिसतो. पूर्ण अंधारात, खग्रास चंद्रग्रहणाच्या पूर्णावस्थेत चंद्र लालसर रंगाचा दिसणार आहे. याला ब्लडमून म्हणतात. याचं कारण सूर्याचा प्रकाश चंद्रापर्यंत पोचत असतो आणि त्यामध्ये पृथ्वी येते. सूर्यप्रकाशातली सर्वांत मोठी तरंगलांबी लाल रंगाची असल्यानं हा रंगच या वेळी प्रकर्षानं दिसतो. म्हणून हा लाल चंद्र दिसतो.\nही दुर्मीळ पर्वणी पाहण्याचा योग 152 वर्षांनी आला आहे.\nजगभरातले खगोलप्रेमी या घटनेची नोंद घ्यायला उत्सुक आहेत. 'नासा'च्या वेबसाईटवरून या घटनेचं चित्रिकरण दाखवलं जात आहे.\nतुम्ही हे वाचलं का\nमाकडांच्या क्लोननंतर आता मानवी क्लोन शक्य होईल का\nतुम्हाला 'पॅडवुमन' माया माहीत आहे का\n#HerChoice आईबाबा असतानाही मी पोरकी झाले तेव्हा...\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nमनोहर पर्रिकरांचं आजारपण आणि गोवा भाजपचं बिघडलेलं आरोग्य\nशबरीमाला : मंदिराजवळ पोहोचलेल्या 2 महिला माघारी\nकॉफीवर तुमची सेल्फी प्रिंट करून मिळाली तर\nचीनचा विकासाला ब्रेक; ट्रेडवॉर आणि कर्जांमुळे GDP घटला\nविराट कोहली झाला व्हिगन, कारण...\n'खाशोग्जी यांचं निधन झालं असल्याची खात्री वाटते' - डोनाल्ड ट्रंप\nलंडन : आंबेडकर स्मारकात रोज जाणाऱ्या शारदाताई\nएका मराठी संशोधकाचा आईनस्टाईनच्या नावानं गौरव होतो तेव्हा...\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/503788", "date_download": "2018-10-19T13:37:04Z", "digest": "sha1:KZS35HF67WZSGYUUAHYLMPJKM2ZAXF2Z", "length": 12853, "nlines": 46, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "वैफल्यग्रस्त विरोधकांकडून जातीच्या दाखल्याची बालीश तकार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » वैफल्यग्रस्त विरोधकांकडून जातीच्या दाखल्याची बालीश तकार\nवैफल्यग्रस्त विरोधकांकडून जातीच्या दाखल्याची बालीश तकार\nविरोधकांच्या चारीमुंडय़ा चित करणाऱया पालिकेतील पराभवानंतर कोणतीच सत्ता नसल्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांच्याकडे कोणतीच सत्ता नसल्याने उचापती काढण्याचा उद्योग म्हणून माझ्या जातीच्या दाखल्यावर विरोधक आक्षेप घेत आहेत. त्यांच्या आडाणी व बालिश तक्रारीत कोणतेही तथ्य नसून न्यायदेवतेवर आपला विश्वास आहे. कायद्याच्या चौकटीत बसलेल्या दाखल्याबाबत बोगसगिरी उघड झाली तर कोणतीही शिक्षा भोगण्यास आपण तयार आहोत. मात्र तक्रारी सिध्द न झाल्यास 50 लाखाचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहोत अशी माहिती मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी दिली.\nदोनच दिवसापूर्वी संदिप भारमलांसह विरोधकांनी नगराध्यक्ष जमादार यांचा ओबीसीचा बोगस दाखला असल्याने त्याविरोधात आपण हायकोर्टात आपिल केल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली होती. त्याला प्रत्यूत्तर म्हणून आज नगराध्यक्ष जमादार यांनी पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी समर्थकांसह पालिकेचे अनेक नगरसेवक उपस्थित होते. विरोधकांच्या या खेळीचा खरपूस शब्दात जमादार यांनी समाचार घेतला.\nजमादार म्हणाले, पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत थेट मतदारांकडून माझी 2 हजाराहून अधिक मतांनी निवड केली आहे. प्रा. संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली अपक्षंासह 14 नगरसेवक असलेल्या शिवसेनेची पालिकेवर सत्ता आहे. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ती करणारी पालिकेची विकासाभिमूख वाटचाल सुरू आहे. निवडणूकीतील अपयशाने वैफल्यग्रस्त झालेल्या विरोधकानी व्यक्तीद्वेषापोटी जातीच्या दाखल्याबाबत खोटे आरोप केले आहेत. पालिकेच्या राजकारणात गेली 20 वर्षे आपण सक्रिय आहे. 1996 साली पालिकेत पहिल्यांदा नगरसेवक झालो. 2006 साली प्रभाग 6 मध्ये ओबीसी आरक्षणातून निवडणूक लढवली. 2010 साली बिद्री कारखान्याच्या निवडणूकीत विरोधकांच्याच आघाडीतून आरक्षणातून निवडणूक जिंकली. तत्पूर्वी 2007ची मंडलिक कारखाना निवडणूकदेखील या आरक्षणातून लढलो. मात्र एवढय़ा प्रदिर्घ कालखंडानंतर विरोधकांना हा दाखला बोगस असल्याचा साक्षात्कार झाला आहे.\nलोकशाहीमध्ये विकासकामे आणि त्यांच्या कमी-अधिक प्रमाणाबाबत आरोप-प्रत्यारोप झाले तर आपण समजून घेऊ पण जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांविरोधात खोटे-नाटे आरोप करून बदनामी केल्याने विरोधकांनी लोकभावनेचा अनादर व स्वाभिमानी जनतेचा अपमान केला आहे. सत्ता असो वा नसो लोकांच्या अडचणी सोडवण्यास आपण नेहमीच प्राधान्य दिले आहे. लोकांच्या भल्यासाठी सक्रीय राहण्याची शिकवण दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांनी दिली आहे. विरोधकांच्या नाहक आरोपांवर सुज्ञ जनता अजिबात विश्वास ठेवणार नाही. विरोधकांनी व्यक्तीद्वेशापोटी आदळा-आपट करू नये.\nजमादार यांचा न्यायालयीन लढाईचा खर्च लोकवर्गणीतून करण्याचा यावेळी निर्णय घेण्यात येऊन दत्ता मंडलिक, भगवान लोकरे, सम्राट मसवेकर आदींनी त्यासाठीच्या रकमाही देण्याचे जाहिर केले. यावेळी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले, नगरसेवक शिवाजी चौगले, दिपक शिंदे, विशाल सुर्यवंशी, मारूती कांबळे, प्रतिभा सुर्यवंशी, रंजना मंडलिक, रूपाली सणगर, वर्षाराणी मेंडके, अमर सणगर, सचिन मेंडके, अनिल राऊत, राजेंद भाट, अमर सणगर, सुहास खराडे, पांडुरंग चौगले, दिपक माने, संजय चौगले यांच्यासह मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते.\nभ्रष्टाचाराची चौकशी लावली म्हणूनच तक्रार\nविरोधकांनी पालिकेत केलेल्या भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू केली आहे. लवकरच त्याबाबत आम्ही माहिती पुरवून भ्ा्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढू. या प्रयत्नामध्ये अडथळा आणण्यासाठीच जातीच्या दाखल्याच्या तक्रार करून आमचे लक्ष विचलीत करण्याचा विरोधक दुबळा प्रयत्न करीत असल्याचा आरोप नगराध्यक्ष जमादार यांनी केला.\n‘कुणबी’साठी तुम्ही केलेल्या धडपडीचे काय\nआरक्षित नगराध्यक्ष पदाचा उमेदवार होण्यासाठी कुणबी दाखला मिळवण्याकरीता 10-15 गाडय़ा नेऊन आमदारांमार्फत अधिकाऱयांवर दबाव आणण्याचा विरोधी नेत्यांनी प्रयत्न केला. पण कर्तव्यदक्ष अधिकाऱयांपुढे तुमची डाळ कांही शिजली नाही. अशी पुष्टीही नगराध्यक्ष जमादार यांनी माहिती देताना जोडली.\nज्ञान हे आयुष्यभर उपयोगी पडत असते\nकागल पालिका उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे प्रविण काळबर\nदोन कोटी शालेय विद्यार्थ्यांना विमा संरक्षण मिळणार ; तावडेंची घोषणा\nहिंदु-मुस्लिम ऐक्याचा देशाला संदेश देणारा कार्यक्रम\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nशिर्डीत पंतप्रधानांकडून विकासकामांचे उद्घाटन\nसलीम-सुलेमान यांचा मराठीत प्रवास\nएसबीआयच्या माजी प्रमुख अरूंधती भट्टाचार्य रिलायन्स इंडस्टीजच्या संचालकपदी\n#METOO : एम.जे.अकबर यांच्या याचिकेवरील सुनावणी 31 ऑक्टोबरला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7_%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2018-10-19T13:22:01Z", "digest": "sha1:SLYR3DS6WVMPHBLZT6BZ6W5M6HGAM2TG", "length": 17417, "nlines": 225, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बौद्ध सणांची यादी - विकिपीडिया", "raw_content": "\nबौद्ध धर्मातील सण व उत्सव हे बौद्ध राष्ट्रांसह जगभरात साजरी केले जातात. जपानी सण आणि बरुवा सण हे मुख्यतः बौद्ध संस्कृतीवर विशेषतः प्रादेशिक संस्कृतीनुसार साजरे केले जातात. पॅगोडा उत्सव हा म्यानमार येथे यात्रेच्या स्वरूपात असतो. तिबेटी सणांत चाम नृत्य उल्लेखनीय बौद्ध सण आहे. भारतीय बौद्ध सणांत बुद्ध जयंती, आंबेडकर जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन व लोसर हे प्रामुख्याने साजरे होतात. तर अन्य बौद्ध सण व उत्सव नेपाळ व भूतानसारख्या देशात साजरे केले जातात. म्यानमारमध्ये पारंपरिक उत्सवात \"चांद्र नववर्ष\" हा सण साजरा होतो. तसेच हा सण आग्नेय देशात एकसारख्या प्रमाणात साजरा होतो.\nजगातील अनेक देशात विविध बौद्ध सण व उत्सव साजरी केली जातात, त्यांची यादी खालिप्रमाणे.\n२१ हे ही पहा\nअश्विनी पौर्णिमा (महाप्रवारणा पौर्णिमा)\nअसाल्हा पुजा (Asalha Puja)\nभुकेला दैत्य (Hungry ghost)\nचौत्रूल दुचेन (Chotrul Duchen)\nद्रूपका तेशी (Drupka Teshi)\nपरिनिर्वाण दिवस (Parinirvana Day)\nफुकागावा मात्सुरी (शिंतो) (Fukagawa Matsuri)\nगोझान नो ओकुरीबी (Gozan no Okuribi)\nगिओन मात्सुरी (शिंतो) (Gion Matsuri)\nगुरू पौर्णिमा (Guru Purnima)\nकँन्डी इसेला पेराहेरा (Kandy Esala Perahera)\nकानामारा मात्सुरी (शिंतो) (Kanamara Matsuri)\nकांदा मात्सुरी (शिंतो) (Kanda Matsuri)\nवान ओके फान्सा (Wan Ok Phansa)\nसांजा मात्सुरी (शिंतो) (Sanja Matsuri)\nसान्नो मात्सुरी (शिंतो) (Sannō Matsuri)\nटांगो नो सेक्यू (Tango no sekku)\nताडो उत्सव (शिंतो) (Tado Festival)\nत्सागान सार (Tsagaan Sar)\nराजपुत्र वेस्सानत्रा उत्सव (Prince Vessantara festival)\nबौद्ध सण आणि उत्सव\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ नोव्हेंबर २०१७ रोजी १०:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/489236", "date_download": "2018-10-19T13:48:19Z", "digest": "sha1:F3YLO4TRWHNKCMQDMDR2ZTYNZZHELY4I", "length": 6156, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सायना नेहवाल, बी.साई प्रणित उपांत्य फेरीत - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » सायना नेहवाल, बी.साई प्रणित उपांत्य फेरीत\nसायना नेहवाल, बी.साई प्रणित उपांत्य फेरीत\nयेथे सुरु असलेल्या 120,000 अमेरिकन डॉलर्स बक्षीस रकमेच्या थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा स्टार खेळाडू बीसाई प्रणितने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. महिला एकेरीत दुसऱया मानांकित सायना नेहवालने आगेकूच कायम राखताना उपांत्य फेरी गाठली आहे.\nशुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत जागतिक क्रमवारीत 24 व्या स्थानी असलेल्या प्रणितने थायलंडच्या निमबतुर स्टेडियमला 21-16, 21-17 असे नमवताना सहजरित्या उपांत्य फेरी गाठली. 50 मिनिटे चाललेल्या या लढतीत प्रणितने प्रारंभापासून वर्चस्व गाजवताना निमबतुरला वरचढ होण्याची संधीच दिली नाही. आता उपांत्य फेरीत प्रणितसमोर मलेशियाच्या सिकंदर झुकेरननचे आव्हान असणार आहे. महिला एकेरीतील लढतीत दुसऱया सायना नेहवालने संघर्षमय लढतीत जपानच्या हारुकी सुझुकीला 21-15, 20-22, 21-11 असे नमवताना थाटात उपांत्य फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत 11 व्या स्थानी असलेल्या सायनाची थायलंडच्या चौथ्या मानांकित बुसाननशी होईल. याआधी सायनाने मलेशियाच्या यिंग यिंगला 21-11, 21-14 असे पराभूत करताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. सायना व प्रणित वगळता या स्पर्धेत इतर भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले आहे.\nफेडरर, रेऑनिक, केर्बर, वोझ्नियाकी तिसऱया फेरीत\nबिगरमानांकित चुंगचा ज्योकोव्हिकला ‘दे धक्का’\nमेंडीस, डिक्वेला यांची दमदार अर्धशतके,\nरॉजर्स चषक स्पर्धेत स्पेनचा नदाल चॅम्पियन\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nशिर्डीत पंतप्रधानांकडून विकासकामांचे उद्घाटन\nसलीम-सुलेमान यांचा मराठीत प्रवास\nएसबीआयच्या माजी प्रमुख अरूंधती भट्टाचार्य रिलायन्स इंडस्टीजच्या संचालकपदी\n#METOO : एम.जे.अकबर यांच्या याचिकेवरील सुनावणी 31 ऑक्टोबरला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/1/30/25-percent-quota-is-being-reserved-for-the-youth-in-upcoming-local-bodies-elections-pok.html", "date_download": "2018-10-19T14:26:37Z", "digest": "sha1:ZBVZFWPDQMMPKUY3PQ4ZO6OFUH3TKHOA", "length": 3284, "nlines": 8, "source_domain": "mahamtb.com", "title": " पाकव्याप्त काश्मीरमध्ये तरुणांसाठी निवडणुकांमध्ये आरक्षण ! पाकव्याप्त काश्मीरमध्ये तरुणांसाठी निवडणुकांमध्ये आरक्षण !", "raw_content": "\nपाकव्याप्त काश्मीरमध्ये तरुणांसाठी निवडणुकांमध्ये आरक्षण \nइस्लामाबाद : काश्मीर तरुणांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी पाकिस्तान सरकारने आता आणखीन एक नवीन प्रयत्न सुरु केला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये या पुढे होणाऱ्या स्थानिक निवडणूकांमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील तरुणांना २५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिक प्रशासनाने घेतला आहे.\nपाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून नियुक्त करण्यात आलेले पंतप्रधान राजा फारुख हैदर खान यांनी याविषयी आज घोषणा केली आहे. काश्मीरच्या राजकारणामध्ये तरुणांना देखिल थेट सहभाग घेता यावा, तसेच काश्मीरमधील तरुणांचा राजकारणातील सहभाग वाढवा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे हैदर खान यांनी म्हटले आहे. तसेच हे नवीन आरक्षण येत्या निवडणुकांपासून लागू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.\nकाश्मीरमध्ये यावर्षी स्थानिक निवडणुका घेण्यात येणार आहेत. या निवडणुकांमध्ये काश्मीरमधील तरुणांना प्रत्येक स्थानिक निवडणुकीमध्ये २५ टक्के आरक्षण यापुढे देण्यात येणार आहे. यामुळे तरुणांच्या राजकारणाकडे कल वाढेल व काश्मीरच्या राजकारणात त्यांच्या सक्रीय सहभाग होईल, अशी आशा पाकिस्तानला वाटत आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-ganesh-visarjan-youth-dead-indrayani-river-aalandi-70638", "date_download": "2018-10-19T14:09:37Z", "digest": "sha1:FNEBMI7HA4R37BNVAW24T4ZXVBM3VUBL", "length": 14311, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news ganesh visarjan youth dead indrayani river in aalandi आळंदीः इंद्रायणी नदीत गणपती विसर्जन करताना युवकाचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nआळंदीः इंद्रायणी नदीत गणपती विसर्जन करताना युवकाचा मृत्यू\nबुधवार, 6 सप्टेंबर 2017\nआळंदी (पुणे): मरकळ येथील इंद्रायणी नदीत गणपती विसर्जन करताना अठरा वर्षीय तरूणाचा पाण्यात बूडून दर्दैवी मृत्यू झाला. आकाश सुनिल वर्पे (रा. मरकळ, ता. खेड)असे तरूणाचे नाव आहे.\nआळंदी (पुणे): मरकळ येथील इंद्रायणी नदीत गणपती विसर्जन करताना अठरा वर्षीय तरूणाचा पाण्यात बूडून दर्दैवी मृत्यू झाला. आकाश सुनिल वर्पे (रा. मरकळ, ता. खेड)असे तरूणाचे नाव आहे.\nआळंदी पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरिक्षक नंदकुमार गायकवाड यांनी सांगितले की, मंगळवारी (ता. 5) विसर्जनाच्या दिवशी मरकळ येथील इंद्रायणी नदीत आकाश वर्पे घरचा गणपती विसर्जन करण्यासाठी गेला होता. येथील नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने तरूण बूडाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक साठ ते सत्तर तरूणांच्या सहाय्याने पाण्यात बुडालेल्या आकाशचा शोध घेतला. मात्र, मृतदेह काही आढळला नाही. अखेर आपत्ती व्यवस्थापन म्हणून एनडीआरफचे पथक बोलावून मृतदेह शोधण्याचे काम सुरू करण्यात आले. रात्री सात वाजेपर्यंत मृतदेह सापडला नाही. आणि एनडीआरएफचे पथकही पुन्हा माघारी गेले. दरम्यान, आज सकाळी बुडालेल्या ठिकाणापासून चारशे फूट पुढे आकाशचा मृतदेह मिळाला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेह पाण्यावर तरंगून दिसून आला. मृतदेहाचा पंचनामा आणि शवविच्छेदन करून मृतदेह कुटूंबियाच्या ताब्यात दिला.\nदरम्यान, आकाशला पोहता येत नव्हते. मात्र, घरचा गणपती असल्याने तो पाण्यात उतरला. आकाश मरकळ येथील खासगी कंपनीत कामाला जात होता. आकाश वर्पे कुटूंबात एकटाच मुलगा होता. यामुळे गावातील लोक हळहळ व्यक्त करत होते.\nमरकळ येथील जूनी स्मशानभूमी ते इंद्रायणीवरिल पुलालगत धरणापर्यंत वाळू उपसा करण्यासाठी मरकळ ग्रामस्थांनी परवानगी दिली नाही. मात्र, तुळापूर हद्दीत परवानगी दिला गेलेला ठेकदार मरकळ हद्दीतही बेकायदा वाळू उपसा करत आहे. यामुळे स्मशानभूमीजवळ नदीपात्रात वीस ते तीस फूट खोलवर अनाधिकृत वाळू उपसा झाला आहे. महसूल विभागाने ठेकेदारावर कारवाई करणे अपेक्षित आहे.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या\nकलमाडींचे सक्रिय राजकारणात सहभागाचे संकेत\nमंत्रिमंडळ विस्तार व खातेपालट - अन्वयार्थ\nबीड: सोलापूर-धुळे महामार्गावर अपघातात तिघांचा मृत्यू\nनाशिक: गणेशोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून अनाथ मुलांना ड्रेसचे वाटप\nबाप्पाच्या निरोपासाठी लोटला जनसागर\nरस्त्याच्या मालकीवरून पर्यटकांची कोंडी\nमाहितीच्या सुरक्षेला कुठे आहे 'आधार'\n'त्यांनी' विद्यार्थीच नव्हे, तर गावालाही घडवले\nनागरिक बनले पोलिस अधिकारी\nपुण्यातील ब्लड बँकेने दिले 'एक्स्पायरी डेट' संपलेलं रक्त\nपुणे : मंगळवार पेठे येथे असलेल्या ओम ब्लड बँकेने एका रुग्णासाठी 'एक्स्पायरी डेट' (मुदत संपलेले) रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत अन्न...\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nदेवांच्या भेटीलाही न्यायालयाचा अडसर\nभिलार : दसऱ्याच्या दिवशी दांडेघरच्या श्री केदारेश्वर आणि पसरणीच्या श्री काळभैरवनाथाच्या पालखी भेटीचा सोहळा नेहमीच्याच पारंपरिक वादग्रस्त जागेत न...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/65372", "date_download": "2018-10-19T13:29:08Z", "digest": "sha1:AOMJD6IE2JI7TNLHXPD5WT43KNLIL7PI", "length": 29206, "nlines": 240, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शेंगा आणि टरफले | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शेंगा आणि टरफले\nलोकमान्य टिळकांची सुप्रसिद्ध गोष्ट आपण ऐकली असेलच. \"मी शेंगा खाल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही\" हे ज्या बाणेदारपणे त्यांनी निक्षून (बाणेदारपणे हे नेहमी निक्षूनच असते किंवा जे निक्षून असते ते बाणेदारच असते) सांगितले तो बाणेदारपणा आजकाल कमी होत चालला आहे असे निरीक्षणात आले आहे. पूर्वी मराठी हिंदी सिनेमात तो बाणेदारपणा अगदी ठासून भरलेला असे उदा. विश्वासराव सरपोतदार कसे आठवणीने सत्तर रुपये परत मागतात किंवा जब तक बैठने के लिए ना कहा जाए चुपचाप खडे रहो ये पुलिस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नही - आठवलं तरी वाटतं की नंतर प्राण एकटा असतानाही खुर्चीवर बसत नसेल. तर सांगायचा मुद्दा हा की हा बाणेदारपणा हरवत चालला आहे.\nआज आपल्याला व्हॉट्सॅपवर कितीतरी प्रकारचे मेसेजेस येत असतात आणि त्यावर मला \"मी शेंगा खाल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही\" असे निक्षून सांगावेसे वाटते पण धीर होत नाही कारण सामजिक हितसंबंध लोकमान्य टिळकांनी या हितसंबंधांचे काय केले हे कळाल्याशिवाय काही खरे नाही. म्हणून सहन करतो आम्ही हे जुनं जागेपण.. सहन करतो न खाल्लेल्या शेंगांची टरफले.. हे विधात्या लोकमान्य टिळकांनी या हितसंबंधांचे काय केले हे कळाल्याशिवाय काही खरे नाही. म्हणून सहन करतो आम्ही हे जुनं जागेपण.. सहन करतो न खाल्लेल्या शेंगांची टरफले.. हे विधात्या तू इतका कठोर का झालास तू इतका कठोर का झालास एका बाजूला ज्याला आम्ही मेसेज करतो ते आम्हाला रिप्लाय करत नाही आणि दुसर्‍या बाजूला जे आम्हाला मेसेज करतात त्यांना आम्हाला रिप्लाय करवत नाही.. मग हे करुणाकरा... भरकटलेल्या व्हॉटसॅपचे मेसेजेस घेऊन आम्ही कुणाच्या इनबॉक्स्मधे डोके आदळायचे एका बाजूला ज्याला आम्ही मेसेज करतो ते आम्हाला रिप्लाय करत नाही आणि दुसर्‍या बाजूला जे आम्हाला मेसेज करतात त्यांना आम्हाला रिप्लाय करवत नाही.. मग हे करुणाकरा... भरकटलेल्या व्हॉटसॅपचे मेसेजेस घेऊन आम्ही कुणाच्या इनबॉक्स्मधे डोके आदळायचे\nपुरेसा मेलोड्रामा झालेला आहे असे समजून आता मंडळ पुढील चौकात सरकत आहे. भाविकांना नम्र विनंती की त्यांनी शांतता व संयम राखावा. रांगेचा फायदा सर्वांना. ३२ लोकांनी बसावे व १८ लोकांनी उभे रहावे. तर असे शेंगा टरफलवाले मेसेजेस कोणते ते पाहू.\n१. कुणीतरी ट्रीपला किंवा घरगुती कार्यक्रमाला गेलेले असते. तिथले किमान ७ तरी फोटो अशा गृपवर टाकतात जिथला एकही माणूस तिथे हजर नसतो. हेच लोक जितक्या गृपवर तुमच्यासोबत असतात त्या सगळ्या गृपमधे हे फोटो आदळतात. - मी ट्रीप/ कार्यक्रमाला आले नाही, मी एवढे फोटो डाऊनलोड करुन वा वा छान लिहीणार नाही. (पण हा बाणेदारपणा मनातलाच).\n२. अचानक आलेले ज्ञान मेसेजेस - यात आरोग्यापासून ते खगोलशास्त्रापर्यंत सगळे शोध कसे आपल्या पुराणांत, वेदांमधे आधीच लागून गेलेले आहेत आणि नासा, अमेरीका कसे लेट करंट आहेत प्रकारचे #थोरभारतीय संस्कृती मेसेजेस. - यांना 'तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म' म्हणायची जाम खुमखुमी येते पण ही म्हातारपणापर्यंत थोपवून धरली आहे कारण तेव्हा जगण्यात 'राम' हवा\n३. फळे आणि भाज्यांचे उपयोग - हे आम्हाला शिक्षण मंडळाने शिकवायचा खूप प्रयत्न केला. तरी डब्यात पडवळ, नवलकोल, सुरण इ भाज्यांना प्रवेश नव्हता आणि आता आमच्या मुलांच्याही डब्यात नसतो. शिवाय रामानंद सागरांनीही आम्हाला (निक्षूनच) सांगितले आहे की 'होनी को कोई नही टाल सकता'- मग भले आम्ही व्हिटॅमिन डेफिशियन्सीत जगू (एवढंच ना) सांगितले आहे की 'होनी को कोई नही टाल सकता'- मग भले आम्ही व्हिटॅमिन डेफिशियन्सीत जगू (एवढंच ना) पण शेवग्याच्या सालांची चटणी खाणार नाही. (पण हा बाणेदारपणा मनातलाच).\n४. राजकीय मेसेजेस - याबददल आपण सोडून सर्वांना सर्वच माहीत असते. त्यामुळे शेंगा आणि टरफलांचा उपयोग नाही. इथे टिळकच पाहिजेत. (पण तेवढं ते बोल्डमधे लिहायचं कमी कराल का राजकीय घडमोडींबद्दल तुम्ही एवढं भरभरुन लिहीताय यातच काय ते बोल्ड आलं असं मानू.)\n५. आज काय स्पेशल फोटो - रोज घरी बनवल्या जाणार्‍या पदार्थांचे फोटो. हल्ली यात आजूबाजूला पसारा चालत नाही म्हणे. म्हणजे तीही काळजी घेणं आलं. पण यात अगदी शेंगा आणि टरफल पोटेन्शियल आहे म्हणजे घटक पदार्थ म्हणूनही आणि आपल्याला ज्याची चवही मिळणार नाही ते पाहून रोज ते जीभ बाहेर आलेले स्मायली का बरं टाकायचे म्हणूनही\n6. कोडी सोडवा - हे मेसेजेस म्हणजे वावटळीला निमंत्रण. एकदम 53 मेसेजेस कशामुळे बघायला जावं तर जनता जीवनमरणाचा प्रश्न असल्यासारखं कोडी सोडवत असते. चित्रं डीकोड करून उत्तर शोधण्याचा हा खेळ आपल्या पूर्वजांनी पूर्वीच खेळून ठेवला आहे.यावर मला स्वतःलाच मुद्दा क्र. 2 टाईप मेसेज लिहायची खुमखुमी येते पण पुन्हा खुमखुमी - म्हातारपण - राम आहेच. (हे चित्रलिपीत द्यायला पाहिजे डिकोड करायला.)\nयाव्यतिरिक्त रोजचे सुप्रभात, शुभरात्री मेसेजेस, नात्यांचे महत्व मेसेजेस किंवा मुलगी आणि वडीलांमधलं प्रेम सांगणार्‍या कविता, घरकाम श्रेष्ठ्काम कविता, प्रेरणादायी भाषणांचे व्हिडीओ, इस्कॉन, साईबाबा, कोल्हापूर आणि हजारो देवळांमधली आजची पूजा फोटो अशा विविधतेने नटलेल्या व्हॉटसॅपचा मला मुळीच अभिमान नाही. या परंपरेची पाई'प' होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी मुळीच प्रयत्न करणार नाही. मी माझ्या पालकांचा आणि गुरुजनांचा मान ठेवीन पण प्रत्येकाशी सौजन्याने वागणे अवघड आहे. माझा देश आणि देशबांधव यांचे कल्याण तर होतच आहे समृद्धीही होत राहो कारण त्यातच माझे सौख्य सामावलेले आहे. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय शेंगा. जय टरफले.\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया परंपरेची पाई'प' >> पाईप च्या पुढे द्राक्षं लावून सगळे नल देवाच्या (आपलं डेव्हनलाच्या) चरणी वाहून टाक.\n पाईप ची उपमा भन्नाट\n पाईप ची उपमा भन्नाट तरी अजून यात रोज येणार्‍या शेकडो फुले, उद्गारचिन्हे व कधीकधी जणू शब्दांत लिहीलेले आपल्याला कळणार नाही म्हणून जो शब्द आहे त्याचा स्माइली - अशा प्रकारांची दखल घेतलेली नाहीस. तसेच स्वतःची किंवा वपुंची पकाउ वाक्ये पुलंच्या नावावर, इतर कोणाची तरी इंग्रजी वाक्ये अब्राहम लिन्कन च्या नावावर, स्थानिक विचारवंताचे वाक्य स्वामी विवेकानंदांच्या नावावर असले प्रकार, किंवा सिगरेट ओढणारे नेहरू, नाचणारे गांधी असली \"विविधता\" - यांची पण\nनल देवाच्या (आपलं डेव्हनलाच्या) >>> हे जरा झेपायला काही सेकंद लागले.\nपाई'प' >> डेव्हनलाच्या >>\nएक अतीशय चीड आणणारा प्रकार म्हणजे आपलेच ओळखीचे, नात्यातील अगदी शिकले सवरलेले जेव्हा काही फॉर्वर्ड्स पाठवतात- जसे की अमुक तमुक महाराज म्हणे पूजा करताना त्यांचे साक्षात गुरू हजर... आणि ती क्लिप विडिईयो वा तत्सम मुद्रण यंत्रणा भारतात येण्या आधीची असते. किंवा कुठलिही शहानीशा न करता अक्षरशः काहिही बातमी वा घटना पाठवतात.. अगदी मॉर्फ व्हिडीयो पाठवणे...\nयावर जर तुम्ही प्रतीप्रश्ण केलात तर- \"मला माहित नाही.. आले तसे पुढे ढकलले आहे\"... तुम्ही अगदीच आक्षेप घेतलात किंवा पाठवणार्‍याला त्याच्या जबादारीची जाणीव वगैरे करून द्यायला गेलात तर- 'अरे सोड ना फॉर्वर्ड आहे.. नाही पटले तर ईग्नोर कर' असाही सला देतात. (तर मग आधी पाठलेच का असा प्रश्ण आपण मनातल्या मनात गिळून टाकतो असा प्रश्ण आपण मनातल्या मनात गिळून टाकतो). आणि एरवी अफवा ऊठल्या म्हणून दुसर्‍यांना दोष देण्यात हेच लोकं पुढे असतात.\nसगळ्यात वाईट्ट प्रकार तर कधि कधी एखाद्या वॅप गृप वर तुम्ही सभासद असाल तर अनुभवास येऊ शकतो. जिथे सर्व तुमचे मित्र, मैत्रिणी वा नातेवाईक असतात... पण त्यांची व्यक्त होण्याची ऊर्मी ईतकी प्रखर असते की त्यांच्या असंस्ख्य वायफळ बडबडीला तुम्ही एकही ऊत्तर दिले नाहीत तरी तुमच्यावर नाके मुरडली जातात... च्यामारी वॅप ने जितके 'वर्चुअल' संबंध निर्माण केले आहेत तितके ब्रह्म्देवाला देखिल सुचले नसतील.\nअसो... आपलेच वॅप आणि आपलेच व्हिप (whips\nपाई'प चा जोक कळला नाही...\nपाई'प चा जोक कळला नाही...\nपाई'प चा जोक कळला नाही...>\nपाई'प चा जोक कळला नाही...>>मलाही\n>> लोकमान्य टिळकांनी या हितसंबंधांचे काय केले हे कळाल्याशिवाय काही खरे नाहीत.\nसगळेच हासतंयत... मलाच एकही\nसगळेच हासतंयत... मलाच एकही जोक कळला नाही या लेखात\nसगळेच पंचेस कोट करावे लागतील.\nमुद्दा ३ अगदी कळवळून पटला.\nयात 'अ स्टिच इन टाईम सेव्ह्ज नाईन' पासून ते 'पळसाला पाने तीन' पर्यंत कोणतेही वचन विश्वास नांगरे पाटील यांच्या नावावर खपवणे हाही मुद्दा अ‍ॅड करा.\nसही पकडे है आशुडी\nसही पकडे है आशुडी\nमी अनु, विश्वास नांगरे पाटील ला +१००००\nकाय वाट्टेल ते खपवतात कुणाच्याही नावावर.\nपण मला एक कळत नाही. आपण सगळेच किंवा माझ्या आजुबाजुचे सगळेच अशा मेसेजबद्दल बोंब मारतात. मग हे असे फॉरवर्ड्स बनवतं कोण\nसंपादकाच्या डुलकीतल्या चुका दुरूस्त करून मुद्दा क्र. 6 ची भर घातली आहे. जुना दागिना मोडला की नवीन करताना भर घालावी असा परवाच एक मेसेज आला होता.\nमस्त लिहीले आहे नेहमीप्रमाणेच\nमस्त लिहीले आहे नेहमीप्रमाणेच. टोटली अ‍ॅग्री.\nमस्त लिहिलय. 'मी शेंगा खाल्या\nमस्त लिहिलय. 'मी शेंगा खाल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही' असा बाणेदार पणा सद्ध्या अंगी आला आहे.. तुझ्या नावासकट शेअर करु का थोडक्यात अजुन एक फॉर्वर्ड. पण हा आ व श्य क आहे गः-)\nपण मला एक कळत नाही. आपण सगळेच किंवा माझ्या आजुबाजुचे सगळेच अशा मेसेजबद्दल बोंब मारतात. मग हे असे फॉरवर्ड्स बनवतं कोण>>> ज्याना ते विद्वान आहेत असा गैरसमज असतो ते.\n जाम आवड्या पाई'प' >>\nमला पण त्या गुडमॉर्निंग\nमला पण त्या गुडमॉर्निंग मेसेजचा, उपदेशाच्या मेसेजचा जाम कंटाळा येतो.\nएक नंबर लिहिले आहे\nएक नंबर लिहिले आहे\nअजून एक जनरल मत असतं लोकांचं.. \"मला मी तुम्हाला पाठवलेल्या मेसेजची (मग तो काहीही असू शकतो.. गुड मॉर्निंग, गुड नाईट पासून संकष्टीच्या शुभेच्छा काहीही असू शकतं), डबल नीळी टीक दिसली तरी तुमचं काही उत्तर नाही \nपण मला एक कळत नाही. आपण सगळेच\nपण मला एक कळत नाही. आपण सगळेच किंवा माझ्या आजुबाजुचे सगळेच अशा मेसेजबद्दल बोंब मारतात. मग हे असे फॉरवर्ड्स बनवतं कोण >> अरे इथे मायबोलीवर समोर दिसेल त्या वस्तू वर लिहिणारे लोकं काय कमी आहेत का >> अरे इथे मायबोलीवर समोर दिसेल त्या वस्तू वर लिहिणारे लोकं काय कमी आहेत का आता हेच घ्या सध्या मला समोर दिसतोय माझा हात. पाडा ललित... जन्मल्यावर दुधाच्या बाटली पासून आज पर्यंत त्या हाताने काय काय पकडलं याची सनावळीत उजळणी. मग बापाचा हात, आईचा हात, ताईचा हात, मास्तरांचा हात, प्रियकराचा हात, याचकाचा हात, सीमेवरील जवानांचा हात, (आम्रविकेत आहात हे सांगायला ट्रंपचा छोटा हात) भगवंताचा हात, काळाचा हात... हायला हात दाखवून अवलक्षण\nहातावरच्या रेघा काढणाऱ्या विधात्याच्या हातावरच्या रेघा कुणी काढल्या असतील असा शेवटी एक रिकार्सिव्ह प्रश्न.\nमस्त लेख. मी तर निरुपयोगी\nमस्त लेख. मी तर निरुपयोगी सगळं इग्नोर करते. जर कुणी जाब विचारण्याचं धाडस केलंच, तर मग आहेच शेंगा/टरफलं असा बाणेदारपणा. पण मी तो बाणेदारपणा दाखवीन अशी सगळ्यांना खात्री असल्यामुळे कोणी विचारायला येत नाही.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/category/desh-videsh/page/11/", "date_download": "2018-10-19T14:15:41Z", "digest": "sha1:XBN26G655BALUZKRWGTA2DEY7GLUZI5E", "length": 12016, "nlines": 145, "source_domain": "chaupher.com", "title": "Desh Videsh | Chaupher News | Page 11", "raw_content": "\nव्हॉट्स अॅप डिलीट करणार तुमचा सगळा डेटा\nचौफेर न्यूज - तरूणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या व्हॉट्स अॅपबाबत महत्त्वाचं वृत्त आहे. व्हॉट्स अॅप लवकरच आपल्या युजर्सचा डेटा डिलीट करणार आहे. यामध्ये तुमचे मेसेज(चॅटिंग),...\nसुवर्णपदक मिळवणारी राही पहिली भारतीय महिला, नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव\nचौफेर न्यूज - आशियाई खेळांच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्राच्या राही सरनौबतने ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदकाची कमाई केली. २५ मी. पिस्तुल प्रकारात राहीने सुवर्णपदक पटकावले. असा...\nयूएईकडून पूरग्रस्त केरळला ७०० कोटी रुपयांची मदत\nचौफेर न्यूज - मुसळधार पावसामुळे पुराचा फटका बसलेल्या केरळला संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) ७०० कोटी रुपयांची मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. केरळचे मुख्यमंत्री पी....\nमहाप्रलयाचा केरळला २० हजार कोटींचा फटका, लाखो बेघर\nचौफेर न्यूज - केरळमध्ये मुसळधार पावसाचा जोर आता कमी झाल्यामुळे सरकारने रेड अलर्टची सूचना मागे घेतली आहे. नागरिकांचे पुर्नवसन सुरू झाले आहे. मात्र केरळमध्ये...\n‘आधार’साठी आता चेहरा ठरणार महत्त्वाचा\nचौफेर न्यूज - आधार कार्डची अंमलबजावणी करणारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) आता व्यक्तीची ओळख प्रमाणित करण्यासाठी ‘लाइव्ह फेस फोटो’ योजना टप्प्याटप्प्याने सुरू...\nव्हॉट्सअॅपचं कार्यालय भारतात हवंच; केंद्राची स्पष्ट भूमिका\nचौफेर न्यूज - भारत दौऱ्यावर आलेले व्हॉट्सअॅपचे सीईओ ख्रिस डॅनियल्स यांनी मंगळवारी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेतली. केंद्राच्या वतीने...\nसिद्धू यांच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल\nचौफेर न्यूज - पाकिस्तानचे नूतन पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीसाठी गेलेले पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांना देशात येताच विरोधाचा सामना करावा लागला. माजी क्रिकेटपटू...\nमहात्मा गांधींना अमेरिकेच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्याचा प्रस्ताव\nचौफेर न्यूज - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘काँग्रेसनल गोल्ड मेडल’ दिला जाऊ शकतो. कारण, अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये (संसद) एक अमेरिकन खासदार...\nमहिला कुस्तीपटू विनेश फोगाटला सुवर्णपदक\nचौफेर न्यूज - आशियाई खेळांमध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गट कुस्तीत भारताच्या विनेश फोगाटने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. अंतिम फेरीत विनेशने जपानच्या युकी आईरीवर...\nपदोन्नतीत मागासवर्गीयांना क्रिमी लेयरचे तत्त्व लागू करता येणार नाही – केंद्र सरकार\nचौफेर न्यूज - सरकारी नोकरभरती केल्यानंतर पदोन्नतीच्या वेळी अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांना बढती देताना क्रिमी लेयरचे तत्त्व लागू करता येणार नाही, असे मत केंद्र...\nउदयनराजेंचा राष्ट्रवादीला हादरा ; प्रचार कार्यालयाचे केले उदघाटन\nचौफेर न्यूज - दस-याच्या मुहूर्तावर खा. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला मोठा हादरा दिला. स्वतःच्या उमेदवारीला राष्ट्रवादीतीलच काहींचा विरोध होत असताना थेट प्रचार कार्यालयाचेच उदघाटन...\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nचौफेर न्यूज - निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळील सिद्धिविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडावे, आकुर्डी पोलीस चौकी आकुर्डीगावात उभारण्यात यावी तसेच रावेतमधील डॉ. डी....\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/nagar.html", "date_download": "2018-10-19T13:19:49Z", "digest": "sha1:MYH4IFSJOPYV5AM52AKL7JEWJCP3KCEB", "length": 45789, "nlines": 315, "source_domain": "mahamtb.com", "title": " नगर", "raw_content": "\nशिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ पुनर्निरीक्षणाचा निर्णय : डॉ. सुरेश हावरे\nशिर्डी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश हा विश्वस्त मंडळाच्या बरखास्तीचा नसून पुनर्निरीक्षणाचा आहे, असे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी स्पष्ट केले.\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी जनलोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुकारलेले उपोषण स्थगित केले आहे.\nपद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार जाहीर\nअॅड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील यांना पत्रकार, लेखक पुरस्कार घोषित\nनगर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात\nआज दुपारी एमएच १२ एचझेड २९५३ ही स्कॉर्पियो गाडी नगरहून सोलापूरच्या दिशेने जात होती.\nशिर्डीत स्वच्छता अभियान कार्यक्रम संपन्न\nश्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त या स्वच्छता अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते\nकडेकोट पोलिस बंदोबस्तात भिडे गुरुजी नगर येथे दाखल\nअनेक कारणांमुळे चर्चे असलेले संभाजी भिडे गुरुजी आज नगर येथे दाखल झाले आहे. आज त्यांची पटेल मंगल कार्यालय येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्ताने नगर येथे झाल्या कारणाने त्यांना कडेकोट पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे.\nनगर येथे पुन्हा एकदा दुहेरी हत्याकांड, जामखेड बंदची मागणी\nअहमदनगर येथे पु्न्हा एकदा दुहेरी हत्याकांड झाल्याची घटना घडली आहे. जामखेड येथे गोळीबार करुन दोन तरुणांची हत्या करण्यात आली, यामुळे संपूर्ण नगर हादरून गेले आहे, नगर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.\nराहुलजी माफी मागा डॉ. सुरेश हावरे यांची मागणी\nअध्यक्ष राहुल गांधींनी या प्रकरणात शिर्डीतील साईबाबांना यामध्ये आणत ‘शिर्डीच्या चमत्कारांची तर काही सीमा नाही,’ असे ट्विट केले. ज्या प्रकरणाशी शिर्डीचा, साईबाबांचा कोणताही संबंध नाही\nकेडगाव हत्याकांड : भाजप आमदार कर्डिले यांना अटक\nया प्रकरणात कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार आणि अतिरिक्त अधीक्षक अक्षय शिंदे यांच्यावर देखील कारवाई करत त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.\nराष्ट्रवादी-कॉंग्रेस-भाजप यांनी मिळून हत्या केली : रामदास कदम\n'आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी आणि शिवसेनाला शह देण्यासाठी राष्ट्रवादी-कॉंग्रेस आणि भाजपने संगनमताने शिवसैनिकांची हत्या केली आहे.' असा आरोप शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आज केला आहे. शिवसैनिकांच्या हत्येनंतर नगर येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.\nराष्ट्रवादीचे आमदार जगताप यांना पोलीस कोठडी\nशिवसेना कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संग्राप जगताप यांच्यासह चार जणांना नगर पोलिसांनी आज अटक केली आहे. अटकेनंतर या सर्व आरोपींना नगर जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून न्यायालयाने या सर्वांना येत्या १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.\nअहमदनगर येथे दोन शिवसेना कार्यकर्त्यांची गोळ्या घालून हत्या, शिवसेनेचा मोर्चा\nअहमद नगर येथे शिवसेनेचे नगर उपशहरप्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ता वसंत ठुबे यांची केडगाव येथे भरचौकात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. केडगाव येथील सुवर्णनगर येथे ही घटना घडली होती. केडगावमधील पोटनिवडणुकीच्या वादातून ही हत्या झाली आहे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे अहमद नगर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात आरोपींनी आत्मसमर्पण केले आहे. या घटनेविरोधात अहमदनगर येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला आहे.\nगिरीश महाजन यांनी घेतली अण्णा हजारे यांची भेट\nज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी सत्याग्रह करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली आहे.\nराज्यात सत्तापरिवर्तन होणारच : सुनील तटकरे\nराज्यातील जनतेच्या मनात सरकारबद्दल प्रचंड असंतोष निर्माण झाला असून जनतेचा संयमाचा बांध फुटत चालला आहे.\nमोदी सरकारच्या काळात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा - अजित पवार\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हल्लाबोल आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात अहमदनगर येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.\nसंघ सीमेवर काय करेल याची कल्पनाच बरी\nसंघाची संपूर्ण कार्यपद्धत ही मला चांगलीच माहित असून संघ सीमेवर युद्धस्थितीत काय करेल याची नुसती कल्पनाच केले बरी' अशी खोचक टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केली आहे. श्रीगोंदा येथे हल्लाबोल यात्रेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.\nनिळवंडे व वांबोरी धरणासाठी ५०० कोटी : मुख्यमंत्री\nराज्‍य शासन नेहमीच शेतकऱ्‍यांच्‍या पाठीशी असून जिल्‍ह्यातील दोन लाख ३७ हजार शेतकरी कर्जमाफी योजनेस पात्र ठरले आहेत. त्‍यापैकी एक लाख १६ हजार शेतकऱ्‍यांच्‍या खाती ८०० कोटी रुपये जमा करण्‍यात आले आहेत.\nकर्जत क्रीडा अकादमीसाठी दहा कोटी : मुख्यमंत्री\nकबड्डी हा भारताच्या मातीत रुजलेला खेळ असून ती जगाला भारताने दिलेली देणगी आहे. ग्रामीण भागात या खेळाला विशेष प्रतिसाद मिळतो. कर्जत येथील स्पर्धेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद कौतुकास्पद आहे.\nवर्षाला अडीच कोटी भाविक, चारशे कोटी देणगी\nशिर्डीतील साईबाबांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी एका तासात सहा हजार भाविकांचे नियोजन आहे. संपूर्ण वर्षात अडीच कोटी भाविक येथे दर्शनाला येतात.\nसमरसतेचे साहित्य समाजापर्यंत पोहोचावे - गिरीश प्रभुणे\nभीमराव गस्ती साहित्य नगरीमध्ये दामू अण्णा दाते सभागृहात १८ व्या समरसता साहित्य संमेलनाचा समारोप झाला.\n१८व्या समरसता साहित्य संमेलनाचे उद्घाटन\nसमरसता साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित १८व्या समरसता साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून श्री. प्रभुणे बोलत होते. ‘भटक्या विमुक्तांचे साहित्य आणि समरसता’ ही या संमेलनाची संकल्पना आहे.\nनितीन आगे हत्या प्रकरण ; सरकारची उच्च न्यायालयात धाव\nअहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथील नितीन आगे या युवकाच्या धक्कादायक हत्येप्रकरणी १३ साक्षीदार फितूर झाल्याने या प्रकरणातील ९ आरोपी निर्दोष सुटले. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने फितूर साक्षीदारांवर कारवाई व्हावी, यासाठी सरकार आता मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.\nकोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीच\nगेल्या १८ तारखेला अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांना दोषी ठरवत शिक्षेस पात्र घोषित केले होते. यानंतर २२ तारखेच्या सुनावणीमध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या तिन्ही आरोपींना फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली होती.\nकोपर्डी खटल्याची अंतिम सुनावणी २९ नोव्हेंबरला\nया तिन्ही आरोपींनी अत्यंत अमानुष असे कृत्य केले असून त्यासाठी या सर्वांना जन्मठेपेऐवजी फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील उज्ज्वल निकम त्यांनी केली आहे\nअहमदनगरमध्ये काँग्रेसच्या राज्यव्यापी जनआक्रोश आंदोलनाला सुरुवात\nभाजपच्या राज्य शासनाला ३ वर्षपूर्तीनिमित्त राज्य सरकारच्या विरोधासाठी महाराष्ट्र काँग्रेस आयोजित जनआक्रोश मेळाव्याला सुरुवात झाली असून राष्ट्रीय व राज्य स्तरावर कार्यरत नेते व कार्यकर्ते उपस्थित आहेत.\nकृषि विदयापीठातील तंञज्ञानाचा वापर करून शेती उत्‍पादन वाढविण्‍याची गरज - कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर\nमहात्मा फुले कृषि विदयापीठ, राहुरी, कृषि विभाग महाराष्ट्र शासन व आत्मा अहमदनगर यांचे सहकार्याने आयोजित न्यू इंडिया मंथन : संकल्प से सिध्दी, उन्नत शेती – समृध्द शेतकरी, किसान आधार संमेलन २०१७ चे उदघाटन कृषी व फलोत्पादन मंत्री फुंडकर याचे शुभहस्ते झाले.\nशिर्डी विमानतळाची यशस्वी चाचणी\nयेत्या १ ऑक्टोंबर, २०१७ रोजी विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. विमानतळावर आगमन झाल्यावर या विमानसेवेमुळे भाविक आणि नागरिकांची सोय होणार असून शिर्डी हे खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय नकाशावर येणार\nसत्तेत राहुन अशी भूमिका घेणे बरे नाही - शरद पवार\nसत्तेत राहुनही विरोध दर्शवणाऱ्या शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुनावले आहेत. शनिवारी शिवसेनेने मुंबईत महागाईच्या विरोधात आंदोलन केले होते. महागाईच्या विरोधात केलेले आंदोलन अभिनंदनीय आहे असे म्हणत शरद पवार यांनी शिवसेनेचे कौतुक केले असून सत्तेत राहून अशी भूमिका घेणे बरे नाही असा टोलाही शिवसेनेला लगावला आहे.\nसाईबाबांचा ९९ वा समाधी उत्सव सोहळा\nयापूर्वी उत्सवाच्या मुख्य दिवशीच समाधी मंदिर उघडे ठेवण्यात येत होते, परंतु साईभक्तांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन उत्सवाच्या प्रथम व मुख्य दिवशी असे दोन दिवस समाधी मंदिर दर्शनासाठी उघडे ठेवण्यात येणार आहे.’\nटायर्सनिर्मिती क्षेत्रातील मुलभूत तंत्रज्ञानाचे आदानप्रदान आवश्यक- मेजर जनरल चड्डा\nगुणवत्ता आश्वासन संचालनालय अर्थात डायरेक्टोरेट जनरल ऑफ क्वालिटी अश्युरन्सच्या रौप्यमहोत्सवानिमित्त अहमदनगर येथील गुणवत्ता आश्वासन नियंत्रक\nश्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ, शिर्डी’ नामकरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी\n‘शिर्डी ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल एअरपोर्ट’ या विमानतळाचे ‘श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ, शिर्डी’ असे नामकरण करण्याची शिफारस केंद्र शासनाकडे करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.\nतिरूपतीमध्ये केसदान तसे शिर्डीत रक्तदान\nश्री साईबाबा संस्थान विश्‍वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने साईमंदिर परिसरातील लेंडीबागेजवळ ’रक्त संकलन केंद्रा’चे उद्घाटन संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्या हस्ते करण्यात आले.\nपुण्यश्लोक अहिल्यादेवी जन्मस्थळ आणि परिसर विकासासाठी भरीव निधी देणार - पर्यटनमंत्री\nपहिल्या टप्प्यात संग्रहालय आणि भक्तनिवासासाठी ४ कोटी ९९ लाख रुपये देण्याची घोषणा राज्याचे पर्यटन व रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावळ यांनी केली.\nगुन्ह्यांचा तपास आधुनिक पद्धतीने होण्यासाठी सायबर पोलीस ठाणे उपयुक्त-पालकमंत्री प्रा. शिंदे\nपालकमंत्री प्रा. शिंदे म्हणाले, सध्या गुन्ह्यांचे स्वरुप बदलत आहे. गुन्ह्यांची पद्धती लक्षात घेऊन तपासाची पद्धत बदलावी लागत आहे.\nशिर्डीत गुरुपौर्णिमेनिमित्त नगर-मनमाड वाहतूक पुणतांबा मार्गे\nश्री क्षेत्र शिर्डी येथे श्री साईबाबा संस्‍थान शिर्डी मार्फत श्री गुरुपौर्णिमा उत्‍सव सन 2017 हा दिनांक 8 ते 10 जूलै, 2017 पावेतो तीन दिवस साजरा करणार आहे.\nगुरु पौर्णिमेनिमित्त शिर्डीत विविध कार्यक्रमांची आयोजन\nश्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने येत्या शनिवार दिनांक ८ जुलै ते सोमवार दिनांक १० जुलै या काळात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार असून या उत्सवात सर्व साईभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी केले आहे.\nकायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बीट मार्शलची गरज - पालकमंत्री प्रा. शिंदे\nनगर शहरात होणारे चेन स्नॅचिंगचे गुन्हे, तसेच रस्त्याने जाताना होणारी छेडछाड, चोरीच्या घटना रोखण्यासाठी हे बीट मार्शल आता शहरातून गस्त घालणार आहेत.\nनगर जिल्ह्यातील भाजप आमदारांचे १ महिन्याचे वेतन शेतकरी कर्जमाफीसाठी\nक महिन्याच्या वेतनाचा चेक यावेळी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर नगर जिल्ह्यातील आमदारांनी सर्वप्रथम कर्जमाफीसाठी मदत केली आहे.\nसामाजिक न्याय भवनाचे काम लवकर मार्गी लावा- रामदास आठवले\nअहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.\nदुधाचा एकच ब्रॅण्ड विकसित करण्यासाठी शासन प्रयत्नशील - महादेव जानकर\nराज्यात दुधाचा एकच ब्रॅण्ड विकसित करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, तसे झाल्यास महाराष्ट्र दुग्ध व्यवसायात प्रथम क्रमांकाचे राज्य असेल, असा विश्वास पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी काल कोपरगाव येथे व्यक्त केला. शा\nजिल्ह्या नियोजन बैठकीत ५ देवस्थानांना 'क वर्ग' दर्जा\nशेवगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, मौजे घोटण येथे स्थलांतरीत करण्याबाबत या बैठकीत मान्यता देण्यात आली.\nपुढाऱ्यांनी शेतकऱ्यांना आधार देण्याचे दायित्व स्वीकारले पाहिजे: विखे पाटील\nविरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी 208 शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबे घेतली दत्तक\nशासकीय योजना जनतेपर्यंत पोहचविण्यास शासन कटिबद्ध-प्रा. राम शिंदे\nपालकमंत्री प्रा. शिंदे यांनी शिवाराची पहाणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या मुलभूत समस्येबरोबच सर्व अडचणी जाणून घेतल्या. शिवार संवाद हा चांगला उपक्रम असून त्यामुळे थेट जनतेशी संवाद साधता येतो, त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्या दूर करता येतात.\nनगरमधील २०८ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांसाठी सहाय्य करणार - राधाकृष्ण विखे पाटील\nयोजनेंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण, मुलींचा विवाह सोहळा, आरोग्य सुविधा इत्यादीसाठीचा खर्च करण्यात येणार आहे.\nनगर जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेला नवीन प्रशासकीय अधिकारी\nमुख्यमंत्र्यांनी आज ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात अहमदनगर जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी व्ही. व्ही. माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nसाईबाबांवर येणार बहुभाषिक मालिका\nश्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव साजरा होत आहे. या निमित्ताने श्री साईबाबांच्या जीवन चरित्रावर आधारित मालिकेची निर्मिती शिर्डी संस्थान करणार असल्याचे श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी जाहीर केले आहे.\nआत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना विखे परिवार घेणार दत्तक\nविधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या वाढदिवशी या योजनेला प्रारंभ केला जाणार आहे, अशी माहिती डॉ. सुजय विखे यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nजिल्‍हयात शस्त्र व जमावबंदी आदेश जारी\nअहमदनगर जिल्‍हयात विविध मागण्‍यांसाठी राजकीय पक्ष व विविध संघटनांच्या वतीने उपोषण, मोर्चा, रास्‍तारोको इत्‍यादी प्रकारचे आंदोलनात्‍मक कार्यक्रम चालू आहेत.\nअहिल्‍यादेवी होळकर यांच्या जन्‍मस्‍थळी राष्‍ट्रीय स्मारकासाठी प्रयत्न- बंडारु दत्‍तात्रय\nअहिल्‍यादेवी होळकर यांचे जन्‍मस्‍थळ राष्‍ट्रीय स्‍मारक होण्‍यासाठी प्रयत्न - बंडारु दत्‍तात्रय\nकर्मवीर शंकरराव काळे यांच्या जयंतीनिमीत्त कुस्ती स्पर्धा संपन्न\nचुरशीच्या सामन्यात मानाच्या गदेची कुस्ती जिंकन्याचा मान महाराष्ट्र केसरी समाधान घोडके यांनी पटकावला.\nग्रामस्थांना वैयक्तिक लाभाच्या तसेच सामूहिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्यात यावा - राम शिंदे\nमुंगेवाडी गावातील ग्रामस्थांना वैयक्तिक लाभाच्या तसेच सामूहिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्यात यावा. मागेल त्याला शेततळे, मुख्‍यमंत्री पेयजल योजना आदी योजनांचाही लाभ देण्यात यावा, असे निर्देश राज्याचे जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिले.\nशिर्डीतील ​​आय.ए.एस.ॲकॅडमीच्या प्रमुखपदी सुधीर ठाकरे ​\n​श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त​ ​व्‍​​​​​​यवस्‍​थे​​ शिर्डी​तर्फे साई पालखी निवारा येथे सुरु करण्यात येणाऱ्या ​​आय.ए.एस.ॲकॅडमीच्या गर्व्हनर कौन्सिल पदाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी संमती दिली असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी दिली.\nरिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने श्री साईबाबा संस्थानला कार्डीयाक रुग्णवाहीका देणगी.\nरिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने श्री साईबाबा संस्थानला कार्डीयाक रुग्णवाहीका देणगी.\nसाईबाबा चरणी दान केलेल्या इमारतीत गरीब विद्यार्थ्यांसाठी होणार आय.ए.एस. अॅकॅडमी\nया इमारतींमध्‍ये राज्‍यातील गोर-गरीब, आदिवासी, वंचित, दुर्बल विद्यार्थ्‍यांसाठी राज्‍य लोकसेवा आयोगाच्‍या परीक्षेची तयारी करुन त्‍यांना प्रशासकीय सेवेचा लाभ मिळवून देणेकामी निवृत्‍त राजपत्रित अधिका-यांच्‍या मार्गदर्शनाखाली आय.ए.एस. अॅकॅडमी सुरु करणेस मान्‍यता देण्‍यात आलेली आहे.\nनवीन पोलीस अधीक्षकांचा अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा धडाका\nअहमदनगर जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांविरोधात जोरदार मोहीम सुरु आहे.\n'गाळमुक्त धरण व गाळमुक्त शिवार' योजनेची प्रेरणा अण्णा हजारेंच्या कामातून- पालकमंत्री राम शिंदे\nज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी राळेगणसिद्धी येथे २५ वर्षापूर्वी सुरु केलेल्या जलसंधारण कामांतून प्रेरणा घेऊनच राज्य शासनाने हे अभियान सुरु केले आहे.\nदेवळाली प्रवरा आणि संगमनेर नगरपरिषदांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल २ कोटींचे बक्षीस\nदेवळाली प्रवरा आणि संगमनेर नगरपरिषदांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल २ कोटींचे बक्षीस\nदारणाच्या बिगरसिंचन आरक्षित पाण्याचे समान वाटप\nदारणा धरणातील बिगरसिंचन आरक्षित पाण्याचे समान प्रमाणात वाटप केले जावे असे आदेश जलसंपदा राज्य मंत्री विजय शिवतारे यांनी दिले.\nमागासवर्गीय घटकांच्या उन्नतीसाठी सामाजिक न्याय भवन - पालकमंत्री प्रा. राम शिंदे\nगोरगरीब आणि सर्वसामान्य मागासवर्गीय घटकांची कामे एकाच ठिकाणी व्हावीत, हा या इमारत उभारणीचा उद्देश\nविचाराला कृतीची जोड दिल्यानेच सहकारातून वैभव उभे राहिले\nसंत तुकाराम महाराज संस्थानचे महंत उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांचे विट्ठलराव विखे पाटील यांच्या ३७ व्या पुण्यतिथी निमित्त प्रतिपादन\nग्रामीण भागात रस्त्यांची कामे करणारे ठेकेदारच ५ वर्षे रस्त्याची देखभाल करणार\nग्रामीण भागात दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण रस्ते बनविण्याचे राज्य शासनाचे प्रयत्न आहेत. त्यामुळेच ग्रामीण भागात रस्त्यांची कामे करणाऱ्या ठेकेदारांवर पाच वर्षांच्या देखभालीचीही जबाबदारी टाकण्यात आली आहे. रस्त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात\n'करणी आणि कथनीत फरक पडल्यामुळेच पराभव '- अण्णांचा आपवर हल्लाबोल\nज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील आप पक्ष आणि केजरीवाल यांच्यावर टीका करत पक्षाच्या पराभवाची करणे सांगितले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/aajchepasaydan/", "date_download": "2018-10-19T13:32:36Z", "digest": "sha1:VPYQYDDVQDKC3GMYXDUYMN7FR6TMCPC7", "length": 15316, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आजचे पसायदान | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nदेता देता घेत जावे..\n‘देता देता मलाच किती उदंड मिळालं आहे’ असं वाटत आहे.\n‘मनाचे श्लोक’ ही तर मानसशास्त्र समजून घेणाऱ्यांसाठी पर्वणीच आहे\nकधी कधी काही घटना दुरुस्त होण्याजोग्या नसतात.\nसमाधानी आयुष्याचा चढता आलेख\nआनंदी आयुष्य’ म्हणजे काय याचा निरंतर शोध घेण्यासाठी आश्वासक मानसशास्त्रातून खूप मदत मिळते.\nराधिका केस मोकळे सोडून आरशासमोर उभी होती. घडय़ाळ्यातला काटा तिची नजर खेचत होता.\nआजोबा आता थकले होते. ऐंशी वर्षे उलटून गेली होती. तसे ते पूर्णपणे निरीश्वरवादी.\n‘कामात तल्लीन होणे’ हा आश्वासक मानसशास्त्राचा पायाचा एक दगडच आहे आपलं एक मन सारखं आपल्याला सांगतं की, ‘कार्यरत राहू या.’\n‘कृतज्ञता’ ही भावना मनोविकासाच्या मार्गावरची महत्त्वाची देणगी आहे.\nआशावादी वृत्ती आणि स्वप्नरंजन यातला फरक नक्की लक्षात ठेवायला हवा. आपलं जगणं सदासर्वदा गुळगुळीत हायवेवरून धावणार नाही हे तर आपल्याला माहीतच असतं.\nकिमान गरजांची, स्वास्थ्याची पूर्ती झाल्यावरही जर मिळवण्याची ‘वखवख’ कायम राहिली तर ती असमाधानाकडेच नेते. दरवर्षी पगारवाढ होते म्हणून त्या प्रमाणात आपलं समाधान खरंच वाढतं का\nभले-बुरे जे घडून गेले..\n‘क्षमा’ करणं फक्त शरीर-मनाला स्वस्थ करतं असं नाही तर निकटच्या नात्यांमधील तीव्र संघर्ष ‘दुरुस्त’ करणारं ते एक प्रभावी साधन आहे.\nस्व-नियमनाला, मनाला लगाम घालायला उशीर झाला तर आयुष्यात किती तरी समस्यांना तोंड द्यावं लागतं.\nमनावरचे ताण पेलण्याची क्षमता येते स्वसन्मानातून पराभवाचं, अपयशाचं कडूपण सहन होतं स्वसन्मानामुळे पराभवाचं, अपयशाचं कडूपण सहन होतं स्वसन्मानामुळे प्रवाहाबरोबर वाहून न जाण्याचं बळ मिळतं तेही स्वसन्मानातूनच.\nआहे हे असं आहे\nकिशोरवय आणि म्हातारपण हे दोन टप्पे सर्वात जास्त ताणाचे, निराशेचे असतात असं बहुतेकांचं म्हणणं असतं.\nजायचे ठरले तेथे जाऊच जाऊ\nप्रत्येक उद्दिष्ट काहीतरी ‘मोजता येणारी गोष्ट’ मिळवण्याचं असतं असं मुळीच नाही. असं फलप्राप्ती देणारं उद्दिष्ट जेवढं आनंद देऊ शकतं, तेवढाच आनंद एखादा प्रसंग साजरा करण्याचं,\nप्रेमाचा पॉवर गेम संपवून स्नेहाचा अनुबंध टिकवून धरायचा असेल, तर एकमेकांच्या त्रुटींना भरून काढणं आणि गुणांना दाद देऊन आपलंसं करणं साधायला हवं.\nपूर्वी कुटुंब- विशेषत: लग्न व्यावहारिक पायावर जास्त अवलंबून होतं, पसा, नाती, वंश चालणे इत्यादी. पती -पत्नींचं एकमेकांवर प्रेम असणं अनिवार्य नव्हतं. पण आज अशा नात्यातून भावनिक ओलाव्याची अपेक्षा आणि\n'आश्वासक मानसशास्त्र' अर्थात वेदनेच्या देणगीचा सखोल अभ्यास. अनेकदा संकटातून बाहेर पडलेली माणसं नंतर म्हणतात, जे घडलं ते वाईटच होतं, पण तरी त्यातून खूप शिकायला मिळालं. हे जे 'शिकणं' असतं\nप्रतिकूल परिस्थितीतही ‘उसळून’ वर येण्याची क्षमता म्हणजेच मनाची जिंकण्याची प्रेरणा अगदी सामान्यातल्या सामान्य व्यक्तीतही असते.\n‘भावनिक घोटाळा वा भावनिक चकवा विचित्र असतो, एखाद्या प्रतिकूल भावनेतून बाहेर पडण्याचा आपण खूप प्रयत्न करतो.\nअनुकूल, सुखद भावना फक्त शरीराची सुदृढता/क्षमता टिकवायला किंवा वाढवायला मदत करतात असं नाही,\nशंभरातील एखादी व्यक्ती स्वतमधील निश्चयशक्तीचा कधीतरी अनुभव घेते आणि त्या क्षणापासून तिचा दृष्टिकोनच बदलून जातो.\nआनंद मोजता येतो का बरं वाटणं, छान वाटणं, मस्त वाटणं अशा चढत्या भाजणीतून हे मोजमाप होईल का बरं वाटणं, छान वाटणं, मस्त वाटणं अशा चढत्या भाजणीतून हे मोजमाप होईल का खूप दिवसांनी भेटलेल्या मित्रमैत्रिणीशी\n‘आजचे पसायदान’ या सदरातून माणसाच्या ‘आश्वासक’, ‘विधायक’ क्षमतांचे, विचारशक्तीचे काही पलू उलगडण्याचा प्रयत्न होणार आहे.\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-fashion/ornaments-that-can-be-used-while-the-summer-wedding-117060500019_1.html", "date_download": "2018-10-19T14:13:57Z", "digest": "sha1:6BMAEUAM3OJR226XAB6OXJZGJQ54ZEP2", "length": 10636, "nlines": 129, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "उन्हाळ्यात लग्न करताना वापरा असे दागिने… | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nउन्हाळ्यात लग्न करताना वापरा असे दागिने…\nलग्न समारंभ म्हणजे आनंदाता क्षण असतो. मात्र उन्हाळ्यात लग्न आणि तेही दिवसा. ही कल्पनाच करू शकत नाही. अशात आपण सुंदर दिसण्यासाठी काय कराव बर… पण सुंदर ही दिसाव आणि दागिने, कपड्‌यांचा उन्हाळ्यात जास्त त्रास होऊ नये यासाठी काय करावे हा प्रश्‍न निर्माण होतो. पण तुम्ही का करता चिंता… आम्ही सांगतोना उन्हाळ्यात दिवसा लग्न असेल तर वापरा हलके दागिने. ज्यामुळे तुम्हाला होणार नाही त्रास. आता हलके दागिने घालायची ट्रेंड आला आहे. तुम्हालाही कमी दागिन्यांमध्ये सुंदर दिसायचे असेल तर तुमच्यासाठी काही टिप्स…\nपाम कफ- हातांचे सौंदर्य वाढवण्यासाठी पाम कफ वापरता येईल. पाम कफमुळे तुमचा हात अधिकच सुंदर दिसेल. पाम कफ निवडताना हलक्‍या, वजनाचा नाजूक डिझाईनचा निवडा.\nपैंजण: पायाचे सौंदर्य वाढवण्यासाठी पैंजनांचा उपयोग करता येईल.\nमोती – मोत्यांची फॅशन कधीच जुनी होत नाही. आपल्या त्वचेच्या रंगाला सूट होईल असा मोत्याचा हार निवडा.\nमोत्याचा हार तुम्हाला एलिगंट स्वरूप देईल.यामुळे लग्नात एन्जॉय करताना त्रास होणार नाही.\nसुंदर कानातले – कानातले झुमके जरा जास्त मोठे असतील तर काही बघायलाच नको. कानातले भारदस्त असतील तर गळ्यात काही घालायची गरज नाही.\nचुकून महादेवाच्या पिंडीवर चढवू नये या वस्तू\nनयना पुजारी बलात्कार आणि हत्या : तिघे दोषी\nफेकू नका यूज्ड टी बॅग\nकाय आपणही चहा बनवल्यानंतर फेकून देता चहा पत्ती\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nप्रत्येक आजारांवर सोपे उपाय\nकैरीच्या कोयीचे चूर्ण दही किंवा पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ घेतल्याने कृमी रोगात आराम ...\nरोजच्या पेहरावाला नवरात्रीचा साज\nभरजरी चनिया चोली, आरशांनी सजिवलेला घागरा, त्याला साजेसे अलंकार असा शृंगार करून नवरात्रीत ...\nपनीरच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्या धोका कमी होतो\nदररोज 40 ग्रॅम पनीर खाल्ल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. चीनमधील सूचो ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/443070", "date_download": "2018-10-19T13:37:45Z", "digest": "sha1:Z3YUKGYWYKNHDKP2QVZMO3ZKOS6Q32A5", "length": 7961, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "नववर्षाचे जल्लोषात स्वागत - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » नववर्षाचे जल्लोषात स्वागत\nशनिवारी रात्री 12 वाजता घडय़ाळाचा ठोका पडला आणि 2016 हे वर्ष मागे सरुन 2017 या नवीन वर्षाला सुरुवात झाली. साहजिकच ज्या आतुरतेने सर्वजण या नवीन वर्षाची वाट पहात होते त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आणि एकमेकांना आलिंगन देत, शुभेच्छांचा वर्षाव करत 2017 या नवीन वर्षाचे स्वागत केले. नववर्षाच्या निमित्ताने अनेकांनी नवीन संकल्प करत विविध सामाजिक उपक्रम राबवले. अनेकांनी रात्र जागवली.\nडिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना वेध लागतात ते सरत्या वर्षाला निरोप देण्याचे आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे. यानिमित्त प्रत्येकाकडून आपल्या परीने या स्वागताचे नियोजन केल जाते. कोणी कुटुंबासोबत नियोजन करतात तर कोणी मित्र मैत्रिणीसोबत. बहुतांशजण गोवा आणि समुद्रकिनारी आणि पर्यटनस्थळी जाऊन नववर्षाचे सेलिब्रेशन करतात. शहरातील हॉटेल्स तर यावेळी हाऊसफुल्ल होतात. कोल्हापूरवासिय शनिवारी सकाळपासूनच नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनच्या तयारीला लागले होते. दिवस मावळतीला जाईल तसे 2017 या नवीन वर्षाच्या स्वागताची उत्कंठा लागली होती. अखेर रात्रीचे बारा वाजले आणि करवीरवासांनी 2016 या सरत्या वर्षाला निरोप देत 2017 चे जल्लोषात स्वागत केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या आतषबाजीने सारा आसमंत उजळून निघाला.\nनवीन वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची उद्याने खुली होती. यामुळे करवीरवासांनी या उद्यानात गर्दी केल्याने उद्याने रात्री उशिरापर्यंत फुलली होती. बरोबर बारा वाजता तरुणाई रस्त्यावर उतरली आणि त्यांनी प्रचंड जल्लोष केला. नवीन लाभदायी, आरोग्यदायी व भरभराटीचे जावो अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी तरुणाईमध्ये एकच उत्साह दिसून येत होता.\nशनिवारमुळे अनेकांनी 31 डिसेंबर साजरा केला घरातच\nशनिवारी बहुतांश लोकांचा उपवास असतो. यामुळे उपवास करणाऱयांनी शुक्रवारीच सेलिब्रेशन केले. तर अनेकांनी आपल्या कुटुंबासोबत शाकाहार ग्रहण करत घरातच नवीन वर्षाचे स्वागत केले. पण या नव वर्षाच्या निमित्ताने उत्साहाला उधाण आले होते.\nजिल्हा परिषदेचे विद्यानिकेतन राज्यात प्रथम\nक्रीडा क्षेत्रात करिअरची उत्तम संधीः झुंझारराव पाटील\nदादा महाराज करंडक एकांकिका स्पर्धेचे परीक्षकांनी केले कौतुक\nचहातून विष देवून पतीचा खून\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nशिर्डीत पंतप्रधानांकडून विकासकामांचे उद्घाटन\nसलीम-सुलेमान यांचा मराठीत प्रवास\nएसबीआयच्या माजी प्रमुख अरूंधती भट्टाचार्य रिलायन्स इंडस्टीजच्या संचालकपदी\n#METOO : एम.जे.अकबर यांच्या याचिकेवरील सुनावणी 31 ऑक्टोबरला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A4%A2%E0%A5%80", "date_download": "2018-10-19T12:55:13Z", "digest": "sha1:MGTUFZYTONBOQGSF7FARAV3D7H2QBJTQ", "length": 3218, "nlines": 54, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पचमढीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख पचमढी या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nपूर ‎ (← दुवे | संपादन)\nपिपरिया ‎ (← दुवे | संपादन)\nनागद्वार ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:नागद्वार ‎ (← दुवे | संपादन)\nकाळ्या डोक्याची मनोली ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/man-remembers-work-not-name-madhura-velankar-131684", "date_download": "2018-10-19T13:39:19Z", "digest": "sha1:QE4K6CJJIUE737YQRYNK5STQNG3WOXMQ", "length": 13267, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "The man remembers by the work, not by name: Madhura Velankar माणूस नावाने नाही, तर कामाने लक्षात राहतो : मधुरा वेलणकर | eSakal", "raw_content": "\nमाणूस नावाने नाही, तर कामाने लक्षात राहतो : मधुरा वेलणकर\nगुरुवार, 19 जुलै 2018\nजुनी सांगवी - माणूस नावाने नाही, तर कामाने लक्षात राहतो. असे जुनी सांगवी येथे रक्तदान शिबिरात बोलताना अभिनेत्री मधुरा वेलणकर यांनी व्यक्त केले. अरविंद ऐज्युकेशन सोसायटी व शितोळेनगर क्रिडा व युवक मंडळाच्या वतीने स्वर्गीय नानासाहेब शितोळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जुनी सांगवीतील लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडियम शाळेत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थी, शिक्षक व नागरीकांनी आदींनी नानासाहेब शितोळे यांच्या प्रतिमेस आदरांजली वाहिली.\nजुनी सांगवी - माणूस नावाने नाही, तर कामाने लक्षात राहतो. असे जुनी सांगवी येथे रक्तदान शिबिरात बोलताना अभिनेत्री मधुरा वेलणकर यांनी व्यक्त केले. अरविंद ऐज्युकेशन सोसायटी व शितोळेनगर क्रिडा व युवक मंडळाच्या वतीने स्वर्गीय नानासाहेब शितोळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जुनी सांगवीतील लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडियम शाळेत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थी, शिक्षक व नागरीकांनी आदींनी नानासाहेब शितोळे यांच्या प्रतिमेस आदरांजली वाहिली.\nया शिबीराचे उद्घाटन अभिनेत्री मधुरा वेलणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, नगरसेवक मयुर कलाटे, संतोष कांबळे, नाना काटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, अजय शितोळे, नंदा शितोळे, भाऊसाहेब शिरोळे, सुषमा तनपुरे, महेश भागवत, जवाहर ढोरे, सुदाम ढोरे, उमेश बोरसे, आप्पा ढोरे, ज्येष्ठ नागरीक संघाचे ईश्‍वरलाल चौधरी, अशोक चव्हाण, रमेश राणे आदी उपस्थित होते. रक्तदान शिबीरासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय रक्तपेढीने सहकार्य केले. यावेळी राजेंद्र जगताप, नाना काटे,सुदाम ढोरे आदींनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माजी महापौर ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते राहिलेल्या स्वर्गीय नानासाहेब शितोळे यांच्या आठवणींना उजाळा दिला.\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nअगली बार जबान कम चलेगी, हात ज्यादा चलेंगे\nऔरंगाबाद : शहरात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद करावे, आज आम्ही समजवण्यासाठी आलो चार दिवसांनंतर परत येऊ तेव्हा बोलणार नाही...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nपंचवटी एक्स्प्रेसला लवकरच 'विस्टाडोम कोच'\nमनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/66161?page=3", "date_download": "2018-10-19T13:52:16Z", "digest": "sha1:LZG3B7I7MLCWSF34MX57SOPE7V5LO6SH", "length": 37978, "nlines": 201, "source_domain": "www.maayboli.com", "title": "परमहंसांची दाल-बाटी | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /परमहंसांची दाल-बाटी\nऐन ऊन्हाळ्याचे दिवस. माझी साईट परळी जवळ सोनपेठ रोडला सुरु होती. निर्जन प्रदेश. सावलीसाठी राखलेले एखादे झाड सोडले तर दुर दुर पर्यंत ऊंच वाढलेले वाळलेले गवत. साईटजवळ एक छोटी वाडी. पण तिही दिवसभर मोकळी. एखाद दोन चुकार कुत्री, काही म्हातारी माणसे. बाकी काही हालचाल नाही. सगळे रानात किंवा औष्णीक केंद्रावर कामाला जायचे. वाडीला वळसा घालून लहाण टेकडीआड दिसेनासा होणारा एक छोटा डांबरी रस्ता. त्यावरचे डांबरही दुपारी वितळायला लागायचे. या टेकडीच्या पायथ्याशीच तात्पुरते ऑफीस आणि डंपर्ससाठी डेपो आणि गॅरेज ऊभारलेले. साईट नऊ किमी पसरलेली. चाळीस डंपर्स आणि दहा-बारा पोकलेन. कामाच्या सुरवातीलाच स्थानिक लोकांनी त्रास दिल्याने मी सर्व ड्रायव्हर्स पुण्याला परत पाठवले आणि स्थानिक ड्रायव्हर्स भरती केले. पोकलेन ऑपरेटर्स युपी साईडचे. एखाद दोन मराठी. काही प्रचंड खडक कामाच्या मध्ये अडचण ठरायचे. ते काढण्यासाठी एक राजस्थानी टोळीही होती. त्यांचे दिवसभर कुठे ना कुठे ड्रिलिंगचे काम सुरु असायचे. कंट्रोल ब्लास्टींगसाठी. पोकलेनचा खडखडाट, ड्रिलर्सची थड थड, डंपर्सची वर्दळ, प्रचंड धुरळा आणि डोक्यावर आग ओकनारा सुर्यनारायण. या सगळ्यातुन साईटच्या एका टोकापासुन दुसऱ्या टोकापर्यंत सतत धावणारी माझी जीप. कधी कधी ड्रायव्हर असायचा पण बरेचदा मलाच ड्राईव्ह करायला लागायचे. कुणाच्या पोकलेन बकेटचा टुथ तुटलाय, तर कुणाच्या हायड्रॉलीक पाईपचा प्रॉब्लेम तर कुठे डंपरचा रॉड निखळलेला. एकुन युध्दभुमीपेक्षा वातावरण काही कमी नसायचे. दुपारी जेवायला ऑफीसवरच यावे लागे. कारण अजुबाजूला जेवायला बसन्यासाठीसुध्दा झाड नाही. मेस नावाची एक मोठी शेड होती. त्यात ड्रायव्हर्सनीच बनवलेले टेबल. त्या शेडखाली टेबलवर बसुन जेवायचे म्हणजे बंकर मध्येच बसल्यासारखे वाटायचे. कामाची डेड लाईन ठरलेली असल्याने काम सुरु करायची वेळ ठरलेली नसे तसेच संपवायची वेळही ठरलेली नसे. सुर्योदयापुर्वी बरेचसे काम ऊरकण्याकडे सगळ्यांचा कल असे. संध्याकाळपर्यंत शरीर अगदी शिणून जाई. पण त्या कामाची एक नशा असल्यासारखं व्हायचं. युध्दज्वर चढावा तसे सगळेच कामाला भिडत.\nपण या सगळ्या शिणवट्याची भरपाई होई ती संध्याकाळ झाल्यावर. ओसाडपणातही खुप सौंदर्य असते हे तिथे कळाले. संध्याकाळ झाली की आजुबाजूचा सगळा परिसर जणू व्हॅन गॉगचे पेंटींग बनुन जाई. नजर जाईल तिथपर्यत पिवळेधमक गवत. सगळे पिवळे डंपर्स रांगोळी काढल्यासारखे रांगेत लावलेले. दिवसभर ज्या मातीशी धडका घेतल्या त्या मातीवरच नांगी टाकून शरण आल्यासारखे ऊभे असलेले पिवळे पोकलेन. अधून मधून नांगरलेली राखाडी शेतपट्टी. दिवसभर खोदलेल्या माती-मुरुमाच्या विटकरी छोट्या छोट्या टेकड्या. व्हॅन गॉगच्याच पेंटीगसारखी दमलेली, घराकडे परतनारी माणसे, खाली निवलेली पण तरीही किंचीत गरम असलेली जमीन आणि अतिशय अल्हाददायक हवेच्या हलक्या झुळकी. ऑफीस समोर खुप मोठे गवताळ मैदान होते. तेथे सगळे डंपर्स लागत. रोज काम संपल्यावर एका मागोमाग एक चाळीस डंपर मैदानकडे येत तेंव्हा या ड्रायव्हर्समधला कलाकार जागा होई. रोज वेगवेगळ्या आकारात, चक्रव्युह रचावा तसे डंपर्स पार्क केले जात. मध्ये आठ-दहा लोखंडी पाईप्सच्या, कॉटन पट्ट्यांनी विणलेल्या बाजा टाकलेल्या असत. त्यांना केंद्रबिंदू धरुन हा व्युह रचला जाई. चाळीस गाड्यांचा हा व्युह काही गम्मत म्हणून आखला जात नसे. सकाळी कामावर निघताना एका गाडीची दुसऱ्या गाडीला किंचीतही अडचण न होता हा ताफा फक्त दहा मिनिटात रस्त्यावर धुळ ऊडवत धावायला लागे. रविवारी संध्याकाळी आवर्जुन विचारपुर्वक गाड्यांची रचना केली जाई. कारण सोमवारी सुट्टी असे. मग आम्ही विरंगुळा म्हणून बाजुची टेकडी चढून जायचो. टेकडीवरुन या गाड्यांची रचना फार सुंदर दिसे.\nसंध्याकाळी या मधल्या वर्तुळातल्या बाजांवर बैठक बसे. सगळे ड्रायव्हर्स, ऑपरेटर्स असत. माझ्याबरोबर सहा ईंजीनीअर्स आणि पाच ‘ईतर काम पहाणारे’ होते पण ते संध्याकाळी परळीला जात. कंपणीने स्टाफसाठी एक छान बंगला भाड्याने घेतला होता. पण मी साईटवरच रहाणे पसंत करी. तर असो. या बाजांवर झालेल्या बैठका म्हणजे माझ्या आयुष्यात आलेल्या अनेक आनंदां पैकी एक होत. यात युपी, राजस्थानी आणि काही मराठी असत. जेवणं वगैरे ऊरकून आमची बैठक एकदा जमली की मग वेळकाळाचे भान नसे. एक युपीचा ड्रायव्हर त्याची एकतारी घेवून येई. एकतारी वाद्य हे ईतकं सुंदर तालवाद्यही आहे हे माहीत नव्हते मला. त्याच्या एकतारीला एका खाली एक अशा दोन तारा होत्या. त्यावर तो एका बोटाने ऱ्हिदम पकडून छान भजने म्हणे. अतिशय सुरेल आवाजात. राजस्थानी गृपमधला एक चिलिम ओढी. गप्पा मारताना अर्धा तास त्याचे चिलिम भरण्याचे कसबी काम चाले. चिलिम भरुन झाली आणि जर वारा नसेल तर तो हाताने खुण करी. सगळे गप्पा थांबवून त्याच्याकडे पहात. हा एक-दोन मोठे दम भरी आणि वर तोंड करुन धुराची ईतकी मोहक रुपे साकारी की विचारता सोय नाही. कुणीतरी एखाद्या डंपरचा हेडलँप ऑन करी. मग ती धुराची एकात एक गुंतलेली वलयं एकदम चमकदार दिसायला लागत. कुणी “माझ्या आजोबाची गोष्ट सांगतो” म्हणत एखादी थरारक घटना सांगे. खरी खोटी त्याची त्याला माहीत. पण सांगण्याच्या हातोटीमुळे आमचा वेळ बाकी मस्त जाई. या कष्टकरी, मुलूखापासून, कुटूंबापासुन दुर असणाऱ्या लोकांचे वेगळेच रुप मला पहायला मिळे.\nसोमवारी सुट्टी असे. आणि सोमवारीच आजुबाजूच्या अनेक छोट्या वाड्या वस्त्यांमध्ये देवळात भजने असत. असाच एकदा रात्री पोकलेनवर बसलो असताना भजनाचा आवाज आला. माझ्या सोबत राजस्थानी गृपचा लिडर ‘बाजी’ होता. त्याला म्हणालो “चल बाजी, येतो का बघू कुठे भजन चाललय ते.” बाजी तयारच असायचा अशा गोष्टींसाठी. तो पळत गेला आणि दहा मिनिटात जीप घेऊन आला. त्याच्या सोबत त्याच्याच गृपमधला एक होता आणि युपीचा ‘बडे’ही त्याची एकतारी घेऊन आला होता. आम्ही दहा पंधरा मिनिटातच भजन सुरु असलेले देऊळ शोधून काढले. मंडळीनी भैरवीच घेतली होती. माझा जरा हिरमोड झाला. पण मला पहाताच भजनी मंडळाने मोठ्या प्रेमाने सतरंजी टाकून जागा करुन दिली. कुणाला तरी “गवळण घ्या रे एखादी. साहेब आलेत ऐकायला.” म्हणत हुकूम दिला. (बहुतेक वाड्यांना मी नुकसानभरपाई मिळवून देताना जरा ढिला हात सोडला होता.) आता आठवत नाही कोणती होती पण गवळण मस्त रंगली. बाजीबरोबर आलेल्या मुलाने खिशातुन त्याच्या लाकडी चिपळ्या (करताल) काढल्या आणि बसल्या जागेवरुनच ताल मिळवला. हे कोण आणि काय वाजवतय हे भजनीमंडळींना समजेना. बाजीने त्याला ऊठवला आणि पुढे नेऊन बसवला. ईतर लोक पहिल्यांदाच हे वाद्य पहात होते. पण त्यांचे आश्चर्य काहीवेळातच बाजूला राहीले आणि त्यांच्या टाळात याच्या चिपळ्या मस्त सामावून गेल्या. मग बाजीने बडेला (हा घरात सर्वात थोरला म्हणून युपी पद्धतीने ‘बडे’) पुढे केले. त्याला भजनाचा काहीही अर्थ कळत नव्हता पण सुरतालात चांगला मुरलेला. त्यामुळे भजनाची सुरावट पकडून बडे एखादे त्याचे कडवे भजनात बेमालून मिसळत होता. थोड्या वेळाने पेटी-पखवाद आणि एकतारी-चिपळी अशी जुगलबंदी सुरु झाली. मला खात्री आहे की त्या देवळातला देव त्या दिवशी नक्की प्रसन्न झाला असणार. रात्री दहा वाजता संपणारे भजन पहाटे नाईलाजाने आवरते घेतले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी वाडीतले लोक साईटवर आले. बडेला आणि त्या राजस्थानी मुलाला जेवायचे आमंत्रण द्यायला. अर्थात सोबत मी आणि बाजीही होतो. पुरणपोळी-गुळवणी, कुरडई खाताना त्यांची होणारी तारांबळ पाहून सगळं घर हसत होतं. दोघांनीही हे पदार्थ पहिल्यांदाच चाखले होते. आणि पहिल्यांदाच भरपुर चापलेही होते. अगदी पोटभर जेवले. जेवणानंतर त्यांना टोपी नारळ आणि परत भजनाला यायचे आमंत्रण मिळाले.\nकामे सुरु होती. अडचणी येत होत्या, तरीही आम्ही काम पुढे रेटत होतो. अशातच पुण्याला हेडऑफीसला काहीतरी गडबड झाली आणि काम दोन दिवस थांबले. दिवसभर बसुन कंटाळा आला होता. मी बाजीला हाक मारली. काही पैसे काढून दिले. बाजी तसा हुशार होता. त वरुन ताकभात ओळखायचा. तासाभरातच बाजीची जीप परळीकडे जाताना दिसली. संध्याकाळी टेकडीच्या दुसऱ्या बाजूला ऊतारावर बाजीने जागा बऱ्यापैकी साफ करवून घेतली, बाजली मांडली. टेकायला दोन रग टाकले. पाच-सहा लाकडे होळीला रचावी तशी रचून पेटवली. बाजूलाच एक बांबू रोवून त्यावर एक बल्ब टांगला. त्याला जीपच्या बॅटरीचे कनेक्शन दिले. मग बाजी आणि त्याची टिम कामाला जुंपली. कुणी तुपामध्ये कणीक मळायला घेतले तर कुणी पातेल्यांच्या बुडांना चिखल लावायला घेतला. दोघांनी डाळी स्वच्छ धुऊन घेतल्या. बाजीने येतानाच वाडीतुन भरपुर गोवऱ्या आणल्या होत्या. त्या एकमेकांना टेकवून त्यांची छोटी रांग केली. त्यावर तुप टाकून पेटवल्या. जो तो कामात गढून गेला. संध्याकाळची अल्हाददायक हवा, सगळीकडे पसरलेला गवताचा पिवळा रंग, समोर सुर्यास्त, मावळत्या सुर्याची सोनेरी किरणे, जीपमध्ये मेहदीसाहेबांचे अलवार ‘गुलोमे रंग भरे, बादे नौबहार चले’, बाजीने कुठूनतरी पैदा केलेली व्होडका, बाजूलाच चाललेली दाल-बाटीची जय्यत तयारी. अहा हा काय सुरेख संध्याकाळ होती ती.\nसाईट पुर्ण झाली. मी पुण्याला परत आलो. तिकडच्या ड्रायव्हर्सने तिकडेच दुसरे काम शोधले. बाजी आणि त्याची टिम पोटामागे अजून कुठे कुठे भटकत गेली. मीही काही दिवसांनी कंपणी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय सुरु केला. कंपणीतल्या सहकाऱ्यांचा संपर्क हळू हळू कमी होत पुर्ण थांबला. पण मधेच त्या दिवशी रंगलेले भजन आठवते, (त्यानंतर अनेक दिग्गजांच्या मैफीली ऐकल्या पण त्या दिवसासारखे भान नाही हरपले.) बडेची एकतारीवरची भजने आठवतात, बाजीची चिपळीच्या तालावर गायलेली राजस्थानी लोकगीते आठवतात. त्याच्या हातची ती दाल-बाटी आठवते. अचाणक आलेल्या वळवाच्या पावसात कोसळलेली मेस आणि त्या दिवशी संध्याकाळी जेवणाच्या नावाखाली बडेनी केलेले मिळेल त्या डाळींचे अत्यंत चवदार सुप आठवते. यातल्या कोणत्याच गोष्टी आता परत मिळणार नाही याची जाणिव असुनही काही गोष्टींसाठी अट्टाहास करतो अधुन मधून. कुठे दाल-बाटी चांगली मिळते असे ऐकले की आवर्जुन जाऊन येतो. परिसरातील एकही हॉटेल सोडलं नाही. चोखी धानीही ट्राय करुन झालं. एकदा तर औरंगाबादजवळ कुठल्या तरी धाब्यावर छान मिळते ऐकून तेथवर धडक मारली. (तिकडे बट्टी म्हणतात.) शेवटी एका राजस्थानी आचाऱ्याला गाडीत टाकून गावाला नेले. मित्राच्या शेतात दाल-बाटीचा कार्यक्रम केला. पण बाजीच्या हातची चव काही मिळाली नाही ते नाहीच.\nहे सगळं आठवायचं कारण म्हणजे काही दिवसांपुर्वी कुठेसे जात असताना रस्त्यात एक छोटेसे हॉटेल दिसले. नाव जरा वेगळे वाटले. “परमहंस”. मला वाटले बंगाली असेल. मला बंगाली डिश आवडतात. हिलसा वगैरे मिळाला तर बरेच होईल असा विचार केला. जेवायचीही वेळ होती. मी गाडी वळवून परत मागे आलो. गाडी पार्क केली आणि परमहंसला गेलो. प्रथमदर्शनीच मुड जरा गेला. कारण फक्त टेबलांच्या दोनच रांगा. मागे किचन असावे. हात धुवायचे बेसीन हॉटेलच्या बाहेरच्या बाजूला. आणि बोर्डवर लिहिलेलं “राजस्थानी थाळी”. टेबलवर बसलो. पत्नीच्या चेहऱ्यावर “मिळू दे बाबा याला एकदाची मनासारखी दाल बाटी” असा भाव. मेन्यूकार्ड पाहीले. १२० रुपयाला दाल-बाटी. म्हटलं १२० रुपयात हे काय देणार पण आता आलोच आहो तर खावूया. मग ऑर्डर दिली दोन थाळ्यांची. पाचच मिनिटात दोन ताटे समोर आली. ताटात फक्त दाल, लाल चटणी, पापड, लोणचे. ईतक्यात दुसरा आला. त्याने दोघांच्याही ताटात दोन दोन बाट्या अगदी बारीक कुस्करुन दिल्या. दोन दोन बाट्या बाजूच्या डिशमध्ये ठेवल्या. तो गेल्यावर दुसरा एकजण तुपाची किटली घेवून आला. छोट्या मापट्याने त्याने भरपुर तुप ताटातल्या आणि डिशमधल्या बाटीवर घातले. अगदी ‘पुरे’ म्हणेपर्यंत वाढले. माझी तब्बेत खुष झाली. कारण बाजीशिवाय मला कोणी हाताने बाटी चुरुन दिली नव्हती आजवर. पहिला घास खाल्ला. आणि काय सांगू पण आता आलोच आहो तर खावूया. मग ऑर्डर दिली दोन थाळ्यांची. पाचच मिनिटात दोन ताटे समोर आली. ताटात फक्त दाल, लाल चटणी, पापड, लोणचे. ईतक्यात दुसरा आला. त्याने दोघांच्याही ताटात दोन दोन बाट्या अगदी बारीक कुस्करुन दिल्या. दोन दोन बाट्या बाजूच्या डिशमध्ये ठेवल्या. तो गेल्यावर दुसरा एकजण तुपाची किटली घेवून आला. छोट्या मापट्याने त्याने भरपुर तुप ताटातल्या आणि डिशमधल्या बाटीवर घातले. अगदी ‘पुरे’ म्हणेपर्यंत वाढले. माझी तब्बेत खुष झाली. कारण बाजीशिवाय मला कोणी हाताने बाटी चुरुन दिली नव्हती आजवर. पहिला घास खाल्ला. आणि काय सांगू चक्क ‘बाजी’ची आठवण झाली. अगदी तशीच नसली तरी बरीचशी जवळ जाणारी चव होती. पहिल्या दोन बाट्या खाईपर्यंत मग मी सगळं विसरुन गेलो. नंरत मग दोन बाट्या अत्यंत चवीने खाल्या. शेवटी ईतक्या दिवसांची ईच्छा “परमहंसां’नी पुर्ण केली.\nवाह, फारा दिवसांनी सकस लेख\nवाह, फारा दिवसांनी सकस लेख दिसला. मग अधाशासारखा एका दमात प्रतिसादांसह चावून (सॉरी वाचून) काढला.\nमी बराच काळ झाला असाच दालबाटीच्या शोधात आहे, पण तुमच्याएवढा शोध घेण्याचा खटाटोप काही केला नाही बुवा.\nआता या परमहंसला जाऊन यावेसे वाटू लागले आहे. धन्यवादच या माहितीबद्दल \nकोणीतरी सांगितले की निगडीला बाबा रामदेव ढाबा आहे, तिथे चांगली दालबाटी मिळते. तिकडेही एकदा जायचे आहे.\nअभिप्राय दिल्याबद्दल आभार महेश\nकुणी कौतुक केलं की बरं वाटतं. तुम्ही म्हणता तितका काही लेख छान नाही पण दाल-बाटीचा विचार केला तर लेख सकस मात्र असावा.\nनिगडीला बाबा रामदेव ढाबा आहे,\nनिगडीला बाबा रामदेव ढाबा आहे, तिथे चांगली दालबाटी मिळते>> हो , छान असते.. अम्ही नेहमी जातो\nमहेश यांनी विषय काढला आणि\nमहेश यांनी विषय काढला आणि किल्ली यांनी अनुमोदन दिले म्हणजे आता रामदेव बाबा ढाब्याला भेट द्यायलाच हवी.\nकाय सुंदर ओघवतं वर्णन आहे\nकाय सुंदर ओघवतं वर्णन आहे\nमैफिली ठरवून होत नाहीत. ते\nमैफिली ठरवून होत नाहीत. ते क्षण एन्जॉय करण्याची आपलीही वृत्ती असावी लागते. अशा ध्यानीमनी नसताना घडलेल्या मैफिलीच अनेकदा अविस्मरणीय ठरतात.\nमाझे मामा खराडीला रहातात.\nमाझे मामा खराडीला रहातात. त्यांना सांगितले होते. ते जाऊन आले रिपोर्ट छान आहे.\nkulu, अभि_नव, mr.pandit, पाथफाईंडर सगळ्यांचे आभार.\nवारजेला आहे ते परमहंस का\nवारजेला आहे ते परमहंस का \nहो डागदार, हेच ते परमहंस. खराडीलाही आहे.\nखूप खूप छान लिहिलंय...\nखूप खूप छान लिहिलंय...\nनिरु, फारएण्ड खुप आभार\nनिरु, फारएण्ड खुप आभार\nसचिन, माझे कसले अभिनंदन करताय. हे तुम्ही सगळ्यांनी केलेले कौतुक आहे. खुप धन्यवाद\nव्वा, काय छान लिहिलय \nव्वा, काय छान लिहिलय डोळ्यासमोर वातावरण उभे केले . यावरून मला आठवण झाली जामनगरची. मी तिथे रिफायनरीच्या उभारणीसाठी गेलो होतो. नुसते सगळे वाळवंट, दिवसा रणरणते ऊन आणि वाळवंटाचे उग्र सौदर्य . पण एकदा संध्याकाळ झाली कि एवढी छान हवा सुटायची आणि ते सगळे खूप सुंदर वाटायला लागायचे. आणि मग आम्ही कुठलेतरी धाबे शोधून , बाजल्यावर बसून जेवायचो.\nतुमचा लेख वाचून तुम्ही मला परत त्या काळात नेलेत. धन्यवाद \nते साईटचं वर्णन आणि भजन\nते साईटचं वर्णन आणि भजन डोळ्यासमोर उभे केलंत...लेखनशैली फारच आवडली. लिहीत रहा...\nअक्षरशः डोळ्यासमोर चित्र उभे\nअक्षरशः डोळ्यासमोर चित्र उभे केलेत शाली.\nव्हॅन गॉगची सगळी चित्रे डोळ्यांपुढून सरकून गेली.\nव्हॅन गॉग च्या चित्राएवढच सुरेख आहे तुम्ही चितारलेले शब्दचित्र.+111111\nइतके दिवस मी हा लेख खादाडी\nइतके दिवस मी हा लेख खादाडी विषयी असावा म्हणून नंतर वाचू केव्हातरी म्हणून ओलांडून जात होतो. आणि आज वाचला.\nखूपच छान लेख, सुंदर वर्णन आणि सुंदर अनुभव\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/15086", "date_download": "2018-10-19T13:24:26Z", "digest": "sha1:HWSHR7YELAFW3RMABXC6RGMBRLG4TVD6", "length": 4246, "nlines": 93, "source_domain": "www.maayboli.com", "title": "टोपी उंदीरमामांची .... : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /टोपी उंदीरमामांची ....\nकस्से पहा ऐटीत चाल्ले\nवाटेत छोटे कापड दिसले\nघेऊन कापड टाण टाण\nशिवा जरा टोपी छान...\"\n\"गोंडा लावा अस्सा न्यारा\nमामा करती हा पुकार -----\nराजा म्हणे -\"कोण तो\n\"काढून आणा त्याची टोपी\nमोडेल त्याची मिजास मोठी..\"\nRead more about टोपी उंदीरमामांची ....\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/in-uttar-pradesh-180-killed-due-to-rain/", "date_download": "2018-10-19T14:09:53Z", "digest": "sha1:AHO76UBPVBHURJX2MQDRTXFLGH2XERYO", "length": 7431, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उत्तर प्रदेशात मुसळधार पावसामुळे गेल्या 24 तासांत 17 जणांचा मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nउत्तर प्रदेशात मुसळधार पावसामुळे गेल्या 24 तासांत 17 जणांचा मृत्यू\nमृतांची संख्या पोहचली 180 वर\nनवी दिल्ली – उत्तर प्रदेशामध्ये नैऋत्य मान्सूनच्या सक्रियतेमुळे मुसळधार पाऊस झाला आहे. या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पावसामुळे घडलेल्या अपघातामुळे गेल्या 24 तासांत आणखी 17 जणांचा मृत्यू झाला आहे तर 5 जण जखमी आहेत.\nहवामान विभागाने सांगितले आहे की, पूर्व उत्तर प्रदेशात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला आहे. पश्चिम भागातील उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी पाऊस पडला आहे. हवामान विभागाचे संचालक जे.पी. गुप्ता यांनी सांगितले आहे की, आणखी एका आठवडा पाऊस थांबण्याची शक्यता नाही आहे.\nआपत्ती व्यवस्थापन आयुक्ताच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार लखनऊ मध्ये 4, गोण्डा, बांदा आणि कानपूर मध्ये प्रत्येकी 2 आणि आंबेडकर नगर, शारजहांपूर, पीलभीत, मिर्जापूर, इलाहाबाद, अमेठी आणि आजमगढ मे प्रत्येकी 1 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे जुलैपासून मृतांची आकडेवारी 180 झाली आहे. अधिक मृत्यू भिंत खचून किंवा घर पडल्याने, झाड पडल्याने आणि वीज पडल्याच्या कारणाने झाले आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनीरा येथे स्वच्छता मोहीम\nNext articleयोगी खडेश्‍वरी महाराजांचे उत्तराधिकारी योगी किशननाथजी महाराज\n, अमित शहा यांच्याकडून तीन नावांवर चर्चा\nउत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री ‘नारायण दत्त तिवारी’ यांचे निधन\nपंचतारांकित हाॅटेलमध्ये बंदूक काढणाऱ्या ‘आशिष पांडेचं’ आत्मसमर्पण\nमायावतींच्या बंगल्यात शिवपाल यादव यांचा गृहप्रवेश\nमोदीजी, संसदेतील पहिले भाषण आठवा\nश्रीनगरातील चकमकीत 3 गनिम ठार ; एक पोलिसही शहीद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/need-to-take-one-water-break-1136940/", "date_download": "2018-10-19T13:34:00Z", "digest": "sha1:4JZYDQQ4TDT56UHQ4TWOLWUHDFEKTDXA", "length": 18052, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "त्यापेक्षा एक दिवस पाणी बंद ठेवा’ मुंबईकरांची वाढती मागणी | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nत्यापेक्षा एक दिवस पाणी बंद ठेवा’ मुंबईकरांची वाढती मागणी\nत्यापेक्षा एक दिवस पाणी बंद ठेवा’ मुंबईकरांची वाढती मागणी\nपावसाने दडी मारल्यामुळे मुंबईत लागू करण्यात आलेल्या २० टक्के पाणीकपातीमुळे मुंबईकरांना असमतोल पाणीपुरवठा होऊ लागला आहे.\nपावसाने दडी मारल्यामुळे मुंबईत लागू करण्यात आलेल्या २० टक्के पाणीकपातीमुळे मुंबईकरांना असमतोल पाणीपुरवठा होऊ लागला आहे. कुणाला मुबलक, तर कुणाला अपुरे पाणी मिळत आहे. वेळ आणि दाब कमी केला असला तरी पंपाच्या मदतीने पाणी भरणाऱ्या चाळकऱ्यांना कपातीचा फारसा फरक पडलेला नाही, तर अधिकृत आणि अनधिकृत नळजोडण्यांमुळे झोपडपट्टीवासीयांनाही पुरेसे पाणी मिळत आहे. केवळ तळमजल्यावर टाकी असलेल्या सोसायटय़ांना कपातीचा फटका बसला असून ते पालिकेकडे टँकरची मागणी करू लागले आहे. पाणीपुरवठय़ातील हा असमतोलपणा दूर करण्यासाठी आठवडय़ातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवावे, अशी मागणी मुंबईकरच करू लागले आहेत. त्यामुळे किती पाण्याची बचत होते हे उमजेल आणि कमी पाणीपुरवठा होणाऱ्यांचे हाल थांबतील. मुंबईमध्ये २० टक्के पाणीकपात लागू झाल्यामुळे मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले होते. चाळींमधील रहिवासी चिंतित झाले होते. परंतु पंपाच्या मदतीने पाणी भरणाऱ्या चाळकऱ्यांना सध्याच्या कपातीचा फारसा फरक पडलेला नाही. केवळ डोंगरावरील वस्त्यांमध्ये पाण्याची चणचण निर्माण झाली असून तेथील रहिवाशांना पायपीट करून पाण्यासाठी पायथ्याशी जावे लागत आहे. या कपातीचा फटका सोसायटय़ांना बसला आहे. नियमानुसार तळमजल्यावरील टाकीवर पंप बसवून पाणी भरता येत नाही. त्यामुळे नियोजित वेळेत येईल तेवढेच पाणी टाकीत जमा होते. वेळ आणि दाब कमी झाल्याने या टाकीत कमी पाणी पडत आहे असून सोसायटय़ांना पूर्वीपेक्षा कमी पाणी मिळू लागले आहे. परिणामी, पालिकेने टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी सोसायटय़ांमधील रहिवासी करू लागले आहेत.\nअजून तरी चणचण नाही\nपालिकेने मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू केली असली तरी त्याचा फारसा फरक पडलेला नाही. पूर्वी सकाळी ५ ते ६.३० या वेळेत पाणीपुरवठा होत होता. आता पाणीपुरवठा थोडा लवकर बंद केला जातो. परंतु आजही पूर्वीप्रमाणेच पुरेसे पाणी भरून होते.\nत्याऐवजी आठवडय़ातून एकदा बंद करावे\nचुनाभट्टी भागात सायंकाळी ५ ते ७.३० वाजता पाणीपुरवठा होत होता. परंतु कपात सुरू झाल्यापासून ७ वाजताच पाणीपुरवठा बंद होतो. वेळेबरोबरच पाण्याचा दाबही कमी झाला आहे. पाणी भरूनच होत नाही. त्यामुळे मोठय़ा काटकसरीने पाणी वापरावे लागत आहे. अशी २० टक्के कपात करण्यापेक्षा प्रत्येक विभागातील पाणीपुरवठा आठवडय़ातून एक दिवस बंद ठेवल्यास नेहमीचा त्रास वाचेल. येत्या १७ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव आहे. त्यावेळी २० टक्के पाणीकपातीमुळे नागरिकांचे हाल होतील. त्यामुळे आठवडय़ातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यावर पालिकेने विचार करावा.\nस्मिता सुधाकर म्हात्रे, चुनाभट्टी\nडोंगरावरील वस्तीत पाणी नाही\nश्रीकृष्णनगरमधून मोठी तानसा जलवाहिनी जात असल्याने लगतच्या झोपडपट्टीला २४ तास पाणीपुरवठा होतो. पण २० टक्के कपात केल्यामुळे पाणीपुरवठय़ाचा दाब कमी करण्यात आला आहे. परिणामी डोंगरावरील वस्तीमध्ये पाणीच पोहोचत नाही. महिलांना हंडे घेऊन डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या वस्तीतील सार्वजनिक नळांवर पाण्यासाठी यावे लागते. असे करण्याऐवजी आठवडय़ातून एक दिवस विभागाचा पाणीपुरवठा पूर्णच बंद ठेवावा.\nश्वेता मसुरकर, साकीनाका सफेद पूल\nआम्हाला ४० टक्के कपात\nम्हात्रे रेसिडन्सीला दररोज १०,००० लिटर पाणीपुरवठा होत होता. पण कपात सुरू झाली आणि तो ६००० लिटरवर आला. २० टक्क्यानुसार २००० लिटर पाणी कमी व्हायला हवे होते. पण तब्बल ४००० लिटर पाणी कमी मिळत आहे. म्हणजे आम्हाला ४० टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे. पाणीकपात लागू करण्यापेक्षा आठवडय़ातून एक दिवस पाणीच बंद ठेवावे. त्यामुळे पाण्याची नासाडी करणाऱ्या मुंबईकरांमध्ये जनजागृती होईल आणि सर्वानाच पाण्याची किंमत कळेल.\nप्रकाश पाटील, म्हात्रे रेसिडन्सी, दहिसर (प.)\nएक दिवस पाणी बंदचा तोडगा उत्तम\nमहाराष्ट्रातील खेडेगावांमध्ये पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष आहे. त्यामुळे तेथे आठवडय़ातून दोन-तीन दिवस पाणी मिळते. मुंबईकरांना मुबलक पाणी मिळत आहे. सध्या कपात केल्यामुळे पाणीपुरवठय़ाची वेळ आणि दाब कमी झाला आहे. आठवडय़ातून एक दिवस पाणी बंदचा तोडगा उत्तम आहे. पण त्याची अंमलबजावणी होईल का\nराजेंद्र परमार, एन. एल. कॉम्प्लेक्स, दहिसर (पू.)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nVideo : पोट धरून हसायला लावणारा हा रन-आऊट तुम्ही पाहिलात का\nअनिल अंबानींच्या रिलायन्सचा एनडिटीव्हीविरोधात 10 हजार कोटींचा दावा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nउद्धव ठाकरे, आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर-राणे\nकेवळ ११ सामने, मानधन २६५९ कोटी .. हा आहे क्रीडाविश्वातील सर्वात महागडा खेळाडू\n'शबरीमला मंदिर म्हणजे सेक्स टुरिझमची जागा नाही'\nबायको घर सोडून गेल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याला बापाने पाण्याच्या टाकीत फेकले\nगौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टाचा दिलासा\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/shouted-slogans-against-opposition-notabandi-21598", "date_download": "2018-10-19T14:38:59Z", "digest": "sha1:GEJF3NNCWTUNGY3Q6LAVKQX4JYLEDNO5", "length": 12166, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shouted slogans against the opposition notabandi नोटाबंदीविरोधात विरोधकांची घोषणाबाजी | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 17 डिसेंबर 2016\nनागपूर - नोटाबंदीच्या मुद्द्यावर शुक्रवारी विधान परिषदेतील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला व विधानभवन परिसरात मोर्चा काढला. विरोधकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले व त्यांचा निषेध नोंदविणाऱ्या घोषणा दिल्या. विधान परिषदेतील कॉंग्रेसचे गट नेते शरद रणपिसे, भाई जगताप, सतेज पाटील, कृष्णबानो खलिफे, अनंत गाडगीळ, हरीभाऊ राठोड आदी सदस्य सहभागी झाले होते.\nनागपूर - नोटाबंदीच्या मुद्द्यावर शुक्रवारी विधान परिषदेतील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला व विधानभवन परिसरात मोर्चा काढला. विरोधकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले व त्यांचा निषेध नोंदविणाऱ्या घोषणा दिल्या. विधान परिषदेतील कॉंग्रेसचे गट नेते शरद रणपिसे, भाई जगताप, सतेज पाटील, कृष्णबानो खलिफे, अनंत गाडगीळ, हरीभाऊ राठोड आदी सदस्य सहभागी झाले होते.\nनोटाबंदीमुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. आज शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. एकीकडे वेगवेगळ्या ठिकाणी कोट्यवधी रुपये सापडतात तर दुसरीकडे नोटाबंदीवर संसदेत कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना बोलू दिले जात नाही. अनेकांचे भ्रष्टाचार उघड पडेल म्हणून त्यांना बोलू दिले जात नाही, असा आरोप विरोधकांनी पत्रकारांशी बोलताना केला. नोटाबंदीमुळे नाहक त्रास सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत दिली जावी तसेच त्यांना अनुदान मिळावे. उत्तर प्रदेशात बॅंकेच्या रांगेत मृत पावलेल्या लोकांना मदत करण्यात आली त्या धर्तीवर महाराष्ट्रातही मदत करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nपंचवटी एक्स्प्रेसला लवकरच 'विस्टाडोम कोच'\nमनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा...\nपैलवान फाउंडेशन शंभर मल्लांना दत्तक घेणार\nकात्रज - समाजाच्या हिताचा विचार करणारी माणसं एकत्र आली की मोठं काम उभं राहतं. कुस्ती क्षेत्रात ते घडतंय याचा आनंद आहे. देशाला ऑलिंपिक पदक मिळवून...\nनाराजांसाठी भाजपची लवकरच वृक्ष, शिक्षण समिती\nनाशिक - आगमी लोकसभा व विधानसभा निवडणुकांत नाराजांची संख्या घटविण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाने दीड वर्षाच्या सत्ताकाळानंतर शिक्षण व वृक्ष...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/node/90429", "date_download": "2018-10-19T14:05:47Z", "digest": "sha1:WZURE45KVOSQZUETK2RAMMDIKV6TI33T", "length": 12458, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news Koregaon Bhima riots Pune Riots Pune News पुण्यात हडपसरमध्ये कडकडीत बंद | eSakal", "raw_content": "\nपुण्यात हडपसरमध्ये कडकडीत बंद\nबुधवार, 3 जानेवारी 2018\nहडपसर : कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ आयोजित महाराष्ट्र बंदला हडपसर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध आंबेडकरवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी हडपसर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला व ठिय्या आंदोलन केले. आंदोलकांनी मिलिंद एकबोटे व भिडे गुरूजी यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. तसेच सरकारचा जाहिर निषेध केला. या घटनेची चौकशी करून आंदोलन घडवून आणलेल्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. सहाय्यक पोलिस आयुक्त मिलिंद पाटील व विष्णू पवार यांनी निवेदन स्वीकारले.\nहडपसर : कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ आयोजित महाराष्ट्र बंदला हडपसर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध आंबेडकरवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी हडपसर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला व ठिय्या आंदोलन केले. आंदोलकांनी मिलिंद एकबोटे व भिडे गुरूजी यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. तसेच सरकारचा जाहिर निषेध केला. या घटनेची चौकशी करून आंदोलन घडवून आणलेल्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. सहाय्यक पोलिस आयुक्त मिलिंद पाटील व विष्णू पवार यांनी निवेदन स्वीकारले.\nदरम्यान सोलापूर रस्त्यावर दोन पीएमपी बसेसवर दगडफेक तसेच भेकराईनगर येथील एका दुकानावर दगडफेक झाल्याच्या किरकोळ घटना वगळता बंद शांतते पार पडला. पोलिस तत्काळ पोहचल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.\nखासगी शाळा, महाविद्यालयां सोबतच खासगी प्रवासी वाहतूक धारक बंदमध्ये सहभागी झाले होते. त्याचबरोबर रामटेकडी चौकात देखील रामटेकडी येथील आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी रस्ता रोको केले व मोर्चा काढून या घटनेचा निषेध केला. मुख्य बाजारपेठ कडकडीत बंद होती. दरम्यान, वानवडी पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चौका-चौकात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nदेवांच्या भेटीलाही न्यायालयाचा अडसर\nभिलार : दसऱ्याच्या दिवशी दांडेघरच्या श्री केदारेश्वर आणि पसरणीच्या श्री काळभैरवनाथाच्या पालखी भेटीचा सोहळा नेहमीच्याच पारंपरिक वादग्रस्त जागेत न...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nपंचवटी एक्स्प्रेसला लवकरच 'विस्टाडोम कोच'\nमनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/anyatha-news/hangzhou-hikvision-digital-technology-captured-cctv-camera-market-in-america-1594220/", "date_download": "2018-10-19T13:33:15Z", "digest": "sha1:EXXABJ5ZP2BSRQGMXZS3HUJF3GJFCDVK", "length": 25720, "nlines": 222, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Hangzhou Hikvision Digital Technology captured CCTV camera market in America | राष्ट्रवाद.. शोभेचा! | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबीजिंग ऑलिम्पिकनंतर चीनमधल्या अनेक शहरांनी या कंपनीकडनं कॅमेरे घ्यायला सुरुवात केली.\nअमेरिकेत ९/११ घडल्यापासून तेथे देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यास सुरुवात झाली. या साठी महत्त्वाचे असतात ते कॅमरे. मग कॅमेरे बनवणाऱ्या एका कंपनीनं अमेरिकेची बाजारपेठ काबीज केली. नानाविध कॅमेरे या कंपनीने बाजारात आणले. पण आता इतक्या वर्षांनंतर एक गोष्ट नव्याने समोर आली आणि अमेरिकेतही अस्वस्थता सुरू झाली.. काय आहे ती\nफ्रेडरिक फोर्सथि यांची एक झकास कादंबरी आहे. द डेव्हिल्स आल्टरनेटिव्ह नावाची. गहू या पिकाची यात मध्यवर्ती भूमिका आहे. म्हणजे कादंबरी गव्हाच्या पिकाभोवती फिरते. रशियातल्या एका रासायनिक कारखान्याच्या चुकीमुळे त्या देशातल्या गव्हाच्या पिकावर संक्रांत येते. अमेरिका आपल्याकडचा गहू त्या देशाला देऊ करतो आणि त्या बदल्यात काही राजकीय, राजनतिक सवलती मिळवू पाहतो. अशी काहीशी त्या कादंबरीतली कथा.\nव्यापारी उत्पादन हा एखाद्या देशाविरोधातल्या कारवायांचा मुद्दा कसा असू शकतो, हे यातनं दिसतं. खरं तर अशी अनेक उदाहरणं सापडतील. जागतिक राजकारणात असे अनेक प्रकार घडलेत की एखाद्या देशानं प्रतिस्पर्धी देशाविरोधात औद्योगिक उत्पादन, आर्थिक निर्बंध वगरेंचा वापर अस्त्र म्हणून केलाय. एखाद्या क्षेत्रात स्वामित्व मिळवायचं, त्या विषयात जवळपास मक्तेदारीच तयार करायची आणि पुढे याचा वापर केवळ स्वतच्या आर्थिक भल्यासाठीच नाही तर आंतरराष्ट्रीय संबंधांत एक अस्त्र म्हणून करायचा. असंही अनेकदा घडलंय.\nयातलं ताजं उदाहरण म्हणजे चीन आणि अमेरिका या जगातल्या दोन बलाढय़ व्यापारी देशांत वरकरणी एका साध्या उपकरणावरनं निर्माण झालेले ताणतणाव.\nहे साधं उपकरण आहे कॅमेरा. हल्ली घरांच्या अंगणांत, दुकानांच्या समोर, विमानळांवर वगैरे जिकडेतिकडे दिसतो तो कॅमेरा. या कॅमेऱ्यानं अमेरिकेला अस्वस्थ केलंय. वास्तविक या दोन देशांत तसं तणाव निर्माण होण्यासाठी काही कारणच हवं असतं. आणि बऱ्याचदा त्यामागे असते ती चीनची कृती. मग कधी आपल्या जवळच्या समुद्रात कृत्रिम बेटं तयार करण्याचा चीनचा प्रयत्न असतो तर कधी पश्चिम आशियातल्या कोणत्या तरी देशातनं थेट घरापर्यंत तेलवाहिनी टाकण्याचा त्या देशाचा निर्णय असो किंवा उत्तर कोरियाला क्षेपणास्त्रं देण्याचा चीनचा प्रयत्न असो. हे दोनही देश अनेक मुद्दय़ांवर एकमेकांसमोर उभे ठाकलेत. आता यात आणखी एका मुद्दय़ाची भर पडलीये.\nझालंय असं की न्यूयॉर्क पोलीस वाहतूक नियमनासाठी वापरतात ते, वॉलमार्टसारखी महादुकानं गिऱ्हाईकांवर लक्ष ठेवण्यासाठी उपयोगात आणतात ते, अमेरिकी संरक्षण दलं विविध कामांसाठी वापरतात ते किंवा अगदी सामान्य अमेरिकी नागरिक आपल्या घराच्या अंगणात वा दरवाजात वापरतात ते. असे यांतले बहुतेक सर्व कॅमेरे एकाच कंपनीनं बनवलेले असतात. ही एकच असे इतक्या तऱ्हेचे कॅमेरे बनवणारी कंपनी चिनी बनावटीची आहे इतकाच यातला प्रश्न नाही. ही कंपनी चिनी तर आहेच. पण आता असं लक्षात आलंय की ती चक्क चीन सरकारच्या मालकीची आहे.\nहँगझाऊ हाइकव्हिजन डिजिटल टेक्नॉलॉजी असं तिचं नाव. या कंपनीत सर्वात मोठा समभागधारक आहे तो म्हणजे चीन सरकार. या कंपनीतल्या मालकीतला ४२ टक्के वाटा चीन सरकारचा आहे. ही बाब अलीकडेच उघड झाली आणि अमेरिकेचं गृहखातं हादरलं. याचं साधं कारण असं की हे सारे कॅमेरे इंटरनेटला जोडता येतात आणि एकदा का तसे जोडले गेले की कुठूनही त्यांचं नियंत्रण करता येतं. म्हणजेच त्यातनं काय काय दिसतंय ते हे कॅमेरे आपल्या नियंत्रकाला दाखवू शकतात. याचाच साधा अर्थ असा की आपल्या कॅमेऱ्यातून चीन अमेरिकेच्या अगदी अंतरंगावर नजर ठेवून आहे.\nया कंपनीची कहाणी आणि तिचं आताचं स्वरूप मोठं रंजक आहे.\nमुळात ती जन्माला घालताना हे असं काही करावं असं तिच्या निर्मात्यांचं उद्दिष्ट नसावं. ती स्थापन झाली साधारण पन्नास वर्षांपूर्वी. पण ती डोळ्यात भरली २००८ सालच्या बीजिंग ऑलिम्पिकच्या निमित्तानं. या कंपनीच्या कॅमेऱ्यांना सरकारकडनं मोठी मागणी आली. इतका आपला प्रचंड देश. त्याच्या कानाकोपऱ्यावर लक्ष ठेवायचं तर इतके पोलीस, सुरक्षा सैनिक वगैरे काही असणं अशक्य आहे. तेव्हा या इलेक्ट्रॉनिक डोळ्यातून लक्ष ठेवता येईल असा या कंपनीच्या निर्मितीमागचा विचार. बीजिंग ऑलिम्पिकनंतर चीनमधल्या अनेक शहरांनी या कंपनीकडनं कॅमेरे घ्यायला सुरुवात केली. याच वेळी चीन सरकारनंही तिच्यात गुंतवणूक केली. सुरुवातीला हे प्रमाण जवळपास ५१ टक्के इतकं होतं. म्हणजे या कंपनीची मालकीच सरकारकडे आली. नंतर काही खासगी गुंतवणूकदारांना या मालकीतला वाटा विकला गेला. त्यामुळे या कंपनीतली सरकारची गुंतवणूक कमी झाली. पण तरी कमी म्हणजे सरकारचं तिच्यावरचं नियंत्रण सुटेल इतकी कमी अर्थातच नाही. आणि दुसरं असं की ज्यांनी कोणी सरकारचे या कंपनीतले समभाग विकत घेतले ते काही कुणी गुंतवणूकदार नव्हते. तर ते होते चिनी सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी. म्हणजे त्या अर्थानंही चीन सरकारचं तिच्यावरचं नियंत्रण वाढलं.\nचीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग यांच्यासाठी सुरक्षा व्यवस्था हा कळीचा मुद्दा. या मुद्दय़ावर त्यांना बोलायला नेहमी आवडतं. सुरक्षेसाठी काय काय करता येईल वगैरे त्यांचं सुरू असतं सारखं नवीन काही. तर त्याचाच एक भाग म्हणून खुद्द जिनिपग यांनी २०१५ साली या कंपनीच्या कॅमेरा निर्मिती कारखान्याला भेट दिली. त्या वेळी नक्की काय झालं हे माहीत नाही. परंतु या भेटीनंतर चीन सरकारच्या मालकीच्या बँका, वित्तसंस्था वगरेंकडनं या कंपनीला मोठय़ा प्रमाणावर भागभांडवल पुरवठा सुरू झाला. चीनमधल्या अनेक शहरांमधनं कॅमेऱ्यांची मागणीही वाढली. त्या एकाच वर्षांत जवळपास १२५ कोटी डॉलरची मागणी कंपनीला आली. ही कंपनी इतकी स्थिरावली की मग अर्थातच पुढचा पर्याय तिला दिसू लागला.\nतो म्हणजे निर्यात. जगात सध्या सर्वात मोठा व्यापार हा सुरक्षा साधनांचा आहे. शंभर वर्षांपूर्वी या व्यापारात आघाडीवर होत्या शस्त्रास्त्रनिर्मिती कंपन्या. लढाऊ विमानं, तोफा, बंदुका, रणगाडे वगैरे. अलीकडच्या काळात त्याच्या जोडीला या अशा इलेक्ट्रॉनिक साधनांनी आघाडी घेतलीये. जगात सगळ्यांनाच ही अशी प्रतिबंधात्मक सुविधा आवडायला लागलीये. साहजिकच या कंपनीच्या कॅमेऱ्यांना जगभरातनं मागणी वाढू लागली. पण कंपनीचा भर एकाच देशावर होता. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका.\n२००१ साली ९/११ घडल्यापासून त्या देशाला या अशा सुरक्षा साधनांचा कोण सोस. त्यामुळे बघता बघता या कंपनीनं अमेरिकेची बाजारपेठ काबीज केली. अनेक नवनवीन कॅमेरे कंपनीनं आणले. अंधारातही सर्व टिपणारे, चेहरे ओळखणारे, वायफाय, इंटरनेटच्या साह्य़ानं मोबाइलला जोडता येणारे. एक ना दोन. खूप लोकप्रिय झाली या कंपनीची उत्पादनं. संरक्षण यंत्रणा ते सामान्य ग्राहक अशा अनेकांनी मिळेल त्या ठिकाणी हे असे कॅमेरे लावून टाकले. आणि तशी किंमतही कमी होती त्यांची.\nपण ते किती महाग आहेत हे आता अमेरिकी सरकारला कळलंय. या कॅमेऱ्यांवर गेल्या महिन्यांत अमेरिकी सरकारनं आयातबंदी घातलीये. त्यामागे कारणंही तसंच आहे.\nहे कॅमेरे हेरगिरी करतायत असा अमेरिकी सुरक्षा यंत्रणांचा वहीम आहे. अलीकडेच हुवाई या प्रचंड लोकप्रिय चिनी मोबाइल फोन कंपनीनं आपल्या उपकरणांच्या साहाय्यानं अमेरिकेत हॅकिंग केल्याचा संशय होता. अमेरिकी काँग्रेसच्या पाहणीनं त्यावर शिक्कामोर्तब केलं. त्यानंतर या कंपनीच्या फोन्सवर अमेरिकेत नियंत्रणं आली. त्यानंतर हाइक व्हिजनच्या कॅमेऱ्यांवर अमेरिकीची नजर होती. तेही हेरगिरी करतायत असा संशय होता. सुरक्षा मंत्रालयानं त्याची खात्री करून घेतली. आता हुवाई फोन्सपाठोपाठ या कॅमेऱ्यांवरही अमेरिकेत बंदी आलीय.\nही दोन्ही उत्पादनं आपल्याकडे सर्रास मिळतायत. यांच्याबाबतचे हे गंभीर मुद्दे आपल्या सरकारला माहीत आहेत की नाही याचीही शंकाच आहे.\nआणि आपण मात्र चिनी बनावटीच्या माळा, शोभेची साधनं वगैरे टिनपाट वस्तूंवर बंदीची मागणी करून आपला राष्ट्रवाद साजरा करतोय.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nVideo : पोट धरून हसायला लावणारा हा रन-आऊट तुम्ही पाहिलात का\nअनिल अंबानींच्या रिलायन्सचा एनडिटीव्हीविरोधात 10 हजार कोटींचा दावा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nउद्धव ठाकरे, आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर-राणे\nकेवळ ११ सामने, मानधन २६५९ कोटी .. हा आहे क्रीडाविश्वातील सर्वात महागडा खेळाडू\n'शबरीमला मंदिर म्हणजे सेक्स टुरिझमची जागा नाही'\nबायको घर सोडून गेल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याला बापाने पाण्याच्या टाकीत फेकले\nगौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टाचा दिलासा\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/2/1/Budget-for-2018-is-beneficial-for-farmers-Arun-Jaitley.html", "date_download": "2018-10-19T13:51:22Z", "digest": "sha1:KRSJ23OQZRPVGMYJ4ZDROIIYH2GTMIKT", "length": 3440, "nlines": 8, "source_domain": "mahamtb.com", "title": " यंदाचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी फायद्याचा : जेटली यंदाचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी फायद्याचा : जेटली", "raw_content": "\nयंदाचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी फायद्याचा : जेटली\nनवी दिल्ली : २०१८ चा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी फायद्याचा ठरणार आहे असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले आहे. अर्थसंकल्प सादर केल्यावर नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी वरील मत व्यक्त केले. यंदाचा अर्थसंकल्प गरीब जनतेच्या हितासाठी असून त्यांच्या उन्नतीसाठी आहे असेही ते यावेळी म्हणाले.\nयंदाच्या अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मदत करण्याला जास्त प्राथमिकता दिली आहे. ग्रामीण क्षेत्राचा विकास करणे आणि त्यांचे भविष्य घडविणे यावर यंदाच्या अर्थसंकल्पात जोर दिला आहे असेही ते यावेळी म्हणाले. देशाची आर्थिक प्रगती करायची आहे आणि सामाजिक सुरक्षिततेवर देखील नजर ठेवायची आहे त्यामुळे काही बाबी सोडल्या तर यंदाचा अर्थसंकल्प दर्जेदार मानला जात आहे.\nकरांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास सगळ्याच क्षेत्रामध्ये सध्या लवकर सूट देता येणार नाही त्यामुळे आता आर्थिक दृष्टीने सरकारला जसे परवडेल तशा पद्धतीने काही वस्तूंमध्ये सूट देण्यात आली आहे. मात्र सामान्य नागरिकांचा विचार केला तर त्यांच्यासाठी हा अर्थसंकल्प फायद्याचा ठरले. पेट्रोल आणि डीझेलमध्ये सूट देण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/528467", "date_download": "2018-10-19T14:09:41Z", "digest": "sha1:YKQINS5SF4WHBADNRDU26Z476Y3LSYVX", "length": 5025, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पाणी पुरवणाऱया टाकीत पाच दिवसांपासून मृतदेह - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » पाणी पुरवणाऱया टाकीत पाच दिवसांपासून मृतदेह\nपाणी पुरवणाऱया टाकीत पाच दिवसांपासून मृतदेह\nऑनलाईन टीम / नाशिक :\nनाशिकरांना पाणी पुवठा करणाऱया पाण्याच्या टाकीत पाच दिवसपांसून मृतदेह पडला होता. पंचवटी पोलिसांनी एका हत्या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर हे धक्कादायक सत्य समोर आले आहे. त्यामुळे नाशिकरांची झोप उडाली आहे.\nदशरथ बाळू ठमके असे पाण्याच्या टाकीत सापडलेल्या मृत इसमाचे नाव आहे. दशरथ 21 तारखेपासून बेपत्ता होता, दशरथचे ज्या महिलेशी अनैतिक संबंध होते त्या महिलेच्या पतीने तीन साथीदारांच्या मदतीने दशरथची हत्या केली. गुन्हा लपवण्यासाठी मारेकरांनी डाळींब मार्केटमधल्या पाण्याच्या टाकीत मृतदेह लपवल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे नाशिकरांना पाच दिवसांपासून मृतदेह पडलेल्या टाकीतले पाणी प्यावे लागल्याने खळबळ उडाली आहे.\nसंयुक्त राष्ट्रात पाकचा कांगावा\nभेंडी बाजार दुर्घटनेतील मृतांची संख्या 34वर\nहेडगेवार हे भारतमातेचे थोर सुपुत्र-प्रणव मुखर्जींनी नोंदवहीत केला उल्लेख\nआमदार जाधवांचा नव्या पक्षाची मोर्चेबांधणी, मराठा समाजाचा मात्र विरोध\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nवाचन संस्कृती : काही प्रश्न\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/539401", "date_download": "2018-10-19T13:57:03Z", "digest": "sha1:F2MJP22VPCIOCPX4PTSH5WNMU3OSJXA6", "length": 6816, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मायक्रोमॅक्स 300 कोटीची गुंतवणूक करणार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » मायक्रोमॅक्स 300 कोटीची गुंतवणूक करणार\nमायक्रोमॅक्स 300 कोटीची गुंतवणूक करणार\nनवी दिल्ली / वृत्तसंस्था:\nग्राहक ईलेक्ट्रॉनिक प्रकारात आपला विस्तार वाढवित वॉशिंग मशिन, रेफ्रिजरेटर, मायक्रोवेव्ह यांचे उत्पादन घेण्याचा निर्णय मायक्रोमॅक्सकडून घेण्यात आला. आपल्या उत्पादन प्रकल्पात 300 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय मायक्रोमॅक्सकडून घेण्यात आला. चालू आर्थिक वर्षाअखेरीसपर्यंत टीव्ही बाजारातील आपला हिस्सा 7 ते 8 टक्क्यांपर्यंत विस्तारण्याचा निर्णय घेण्यात आला असून वर्षात 8 लाख युनिट्सची विक्री करण्यात येईल.\nगेल्या वर्षी एअर कंडिशन क्षेत्रात उतरलेली गुरुग्रामची कंपनी लवकरच नवीन मॉडेल सादर करेल. एका वर्षात ग्राहक ईलेक्ट्रॉनिक प्रकारातील 70 ते 80 टक्के उत्पादनांची निर्मिती करण्याची योजना आहे. पुढील एका वर्षात एसी, एअर कुलर, वॉशिंग यांना बाजारपेठेत दाखल करण्यात येईल. मायक्रोवेव्ह, रेफ्रिजरेटर यासारख्या उत्पादनांना मोठय़ा नियोजनाची आवश्यकता भासत असल्याने पुढील दोन वर्षात दाखल करण्यात येतील असे मायक्रोसॉफ्ट इर्न्फोमेटिक्सचे सहसंस्थापक राजेश अगरवाल यांनी सांगितले. सध्या ग्राहक ईलेक्ट्रॉनिक प्रकारात कंपनीचा हिस्सा 20 ते 25 टक्के असून पुढील तीन वर्षात तो 40 टक्क्यांपर्यंत जाईल. सध्या कंपनीचा राजस्थानातील भिवंडी, उत्तराखंडमधील रुद्रापूर आणि तेलंगणात प्रकल्प असून 200 ते 250 कोटीची गुंतवणूक करण्यात आली आहे.\nएसी आणि एलईडी टीव्ही क्षेत्रात कंपनीचा सध्या हिस्सा वाढत आहे. गेल्या वर्षात टीव्हीच्या 6.5 लाख युनिट्सची विक्री करण्यात आली. देशभरात दरवर्षी 11 दशलक्ष युनिट्सची विक्री करण्यात येते.\nएफडीआयमध्ये 27 टक्क्यांनी वृद्धी\nप्रवासी वाहन विक्रीत 9 टक्के वाढ\nआरबीआयचे आज पतधोरण जाहीर\nअमेरिकेत स्टील आयात शुल्कवाढीने दबाव\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nशिर्डीत पंतप्रधानांकडून विकासकामांचे उद्घाटन\nसलीम-सुलेमान यांचा मराठीत प्रवास\nएसबीआयच्या माजी प्रमुख अरूंधती भट्टाचार्य रिलायन्स इंडस्टीजच्या संचालकपदी\n#METOO : एम.जे.अकबर यांच्या याचिकेवरील सुनावणी 31 ऑक्टोबरला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AC%E0%A5%A7%E0%A5%AA", "date_download": "2018-10-19T13:01:22Z", "digest": "sha1:GO2VX6L5LM3JQ6BPEBH7GNTCNLYX3ZNI", "length": 5516, "nlines": 198, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ६१४ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ६ वे शतक - ७ वे शतक - ८ वे शतक\nदशके: ५९० चे - ६०० चे - ६१० चे - ६२० चे - ६३० चे\nवर्षे: ६११ - ६१२ - ६१३ - ६१४ - ६१५ - ६१६ - ६१७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या ६१० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ७ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१३ रोजी ०९:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/ies-school-fees-increment-stop-1231798/", "date_download": "2018-10-19T13:35:28Z", "digest": "sha1:H43GEFE2IK6AQKXUJY45GKSVCWEYS5AY", "length": 11151, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘आयईएस’ शाळेच्या शुल्कवाढीला स्थागिती | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nके.जी. टू कॉलेज »\n‘आयईएस’ शाळेच्या शुल्कवाढीला स्थागिती\n‘आयईएस’ शाळेच्या शुल्कवाढीला स्थागिती\nगेली दोन वर्षे या शाळेत पहिली-दुसरी इयत्तेच्या शुल्कवाढीवरून पालक आणि संस्थाचालकांमध्ये वाद आहे\nदादरच्या ‘इंडियन एज्युकेशन सोसायटी’ संचलित ‘पद्माकर ढमढेरे प्राथमिक शाळे’तील (इंग्रजी माध्यम) मनमानी शुल्कवाढीच्या चौकशीचे आदेश पालिका उपशिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच, गेल्या तीन वर्षांतील शाळेचे लेखा अहवाल उपशिक्षणाधिकाऱ्यांनी मागविले असून चौकशी होईपर्यंत एकाही विद्यार्थ्यांकडून शुल्क घेऊ नये, असे शाळा व्यवस्थापनाला बजावले आहे.\nगेली दोन वर्षे या शाळेत पहिली-दुसरी इयत्तेच्या शुल्कवाढीवरून पालक आणि संस्थाचालकांमध्ये वाद आहे. गेल्या वर्षी पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्करचनेवरून हा वाद सुरू झाला. शाळेत २०१५पर्यंत इयत्ता पहिलीकरिता २१ हजार रुपये इतके शुल्क आकारले जात होते. परंतु, २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांत पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शुल्क एकदम ४१ हजार रुपये इतके वाढविण्यात आले. पालकांनी शिक्षण उपसंचालक आणि पालिका शिक्षण समितीच्या अध्यक्ष हेमांगी वरळीकर यांच्याकडे तक्रार केली होती.\nशुल्कवाढीच्या प्रश्नावरून पालिका उपशिक्षणाधिकारी मुख्यालयात झालेल्या बैठकीला शाळेचे मुख्याध्यापक, संस्थाचालक, पालक आणि युवा सेनेचे प्रदीप सावंत उपस्थित होते. या बैठकीत शुल्कवाढीला स्थगिती देण्यात आली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nVideo : पोट धरून हसायला लावणारा हा रन-आऊट तुम्ही पाहिलात का\nअनिल अंबानींच्या रिलायन्सचा एनडिटीव्हीविरोधात 10 हजार कोटींचा दावा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nउद्धव ठाकरे, आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर-राणे\nकेवळ ११ सामने, मानधन २६५९ कोटी .. हा आहे क्रीडाविश्वातील सर्वात महागडा खेळाडू\n'शबरीमला मंदिर म्हणजे सेक्स टुरिझमची जागा नाही'\nबायको घर सोडून गेल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याला बापाने पाण्याच्या टाकीत फेकले\nगौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टाचा दिलासा\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/workers-demanded-the-appointment-of-trustees-1136717/", "date_download": "2018-10-19T13:47:29Z", "digest": "sha1:HZ2Y3L27SSJPC6CZ5TG4773J7M4TPAQY", "length": 13779, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "जेएनपीटी कामगार विश्वस्तांची नियुक्ती करण्याची मागणी | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nजेएनपीटी कामगार विश्वस्तांची नियुक्ती करण्याची मागणी\nजेएनपीटी कामगार विश्वस्तांची नियुक्ती करण्याची मागणी\nजेएनपीटीमधील कामगार विश्वस्तांची मुदत मार्च २०१५ ला संपली असतानाही कामगार विश्वस्तांची नियुक्ती अद्याप केलेली नाही.\nजेएनपीटीमधील कामगार विश्वस्तांची मुदत मार्च २०१५ ला संपली असतानाही कामगार विश्वस्तांची नियुक्ती अद्याप केलेली नाही. कामगार विश्वस्तांची नेमणूक करावी, अशी मागणी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली आहे.देशातील प्रमुख ११ बंदरांचे कामकाज पाहण्यासाठी विश्वस्त मंडळे आहेत. या मंडळात कामगारांनी लोकशाही मार्गाने निवडून दिलेले दोन कामगार विश्वस्त असतात. मागील १६ वर्षांपासून जेएनपीटी बंदरात न्हावा-शेवा बंदर कामगार संघटना (अंतर्गत) या सीटू संलग्न संघटनेचे भूषण पाटील हे विश्वस्त म्हणून निवडून येत आहेत. तर दहा वर्षांपासून जेएनपीटी एकता कामगार संघटनेचे दिनेश पाटील विश्वस्त पदावर आहेत. या दोन्ही कामगार नियुक्त विश्वस्तांची मुदत मार्च २०१५ ला संपुष्टात आली आहे. त्यानंतर नव्याने जेएनपीटी विश्वस्त मंडळाचे गठन करण्यात आले असले तरी कामगार विश्वस्ताविनाच जेएनपीटी विश्वस्त मंडळाचा कामकाज सुरू असल्याची माहिती जेएनपीटीचे माजी कामगार विश्वस्त भूषण पाटील यांनी दिली आहे. या संदर्भात नुकतीच आपण दिल्ली येथील वाहतूक भवनात केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन कामगार विश्वस्तांची नियुक्ती करण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.\nकामगार विश्वस्त पद रद्द करण्याची भीती\nसध्या केंद्र सरकार बंदरातील थोडीफार स्वायत्तता असलेले विश्वस्त मंडळ बरखास्त करून बंदराचे महामंडळात रूपांतर करण्याच्या बेतात आहे. त्यासाठीची कार्यक्रम पत्रिकाही केंद्र सरकारने निश्चित केली होती. या केंद्र सरकारच्या निर्णयाला देशातील बंदर कामगार संघटना व महासंघाने विरोध केला होता. त्यामुळे त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. मात्र केंद्र सरकारकडून प्रमुख बंदर कायद्यात बदल करण्याची शक्यता असून त्यातील कलम ३ नुसार विश्वस्त म्हणून कामगारांकडून नेमण्यात यावेत हे कलम रद्द करून कामगार प्रतिनिधी नाकारण्याचा घाट घातला जात असल्याचीही माहिती भूषण पाटील यांनी दिली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘कोयता बंद’मुळे मजुरांचीच कोंडी\nकार्यकर्त्यांची पोलिसांना मारहाण, १५ जणांना अटक\nप. बंगालमध्ये आणखी एका भाजप कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू; CBI चौकशीची मागणी\nशेकापच्या मशाल मोर्चाला कामगारांचा प्रतिसाद\nदळणवळणाच्या सुविधेअभावी कामगारांचे हाल\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nबायको घर सोडून गेल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याला बापाने पाण्याच्या टाकीत फेकले\nकेवळ ११ सामने, मानधन २६५९ कोटी .. हा आहे क्रीडाविश्वातील सर्वात महागडा खेळाडू\nउद्धव ठाकरे, आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर-राणे\nVideo : पोट धरून हसायला लावणारा हा रन-आऊट तुम्ही पाहिलात का\n'शबरीमला मंदिर म्हणजे सेक्स टुरिझमची जागा नाही'\nगौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टाचा दिलासा\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://adityasaigaonkar.blogspot.com/2007/03/", "date_download": "2018-10-19T14:25:56Z", "digest": "sha1:JKHLU4QNDLMEARUMILZFCX6VFTLRQDQO", "length": 4664, "nlines": 43, "source_domain": "adityasaigaonkar.blogspot.com", "title": "गप्पाष्टक gappashtak: March 2007", "raw_content": "\nआपण लहान असतो तेव्हा कधी एकदा मोठं होवू असं वाटत असतं.\nप्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतात;\nउदा. अभ्यास करावा लागत नाही , मोठयांना कोणी प्रश्न विचारत नाही इथपासून ते अगदी काहिही कारणं असतात.\nपण मोठे मात्र बरेचदा नॉस्टेल्जिक होतांना दिसतात. कायम बालपण,तारुण्य त्या वयात केलेली मजा, आलेले अनुभव, शाळा / कॉलेज मधले दिवस ह्या स्मरणयात्रेत रमतात. काय कारण असेल ह्या विरोधाभासाचं \nकारण नेमक सांगता येइल का ते माहित नाही.\nलहानपणी आपलं विश्व तस चाकोरीबद्ध असतं एक ठराविक चार पाच गोष्टींमध्येच आपण गुंतलेलो असतो.\nत्या जागेवरुन मोठ्यांच्या जगाबद्द्ल एक कौतुकमिश्रित कुतुहल असतं . त्यातल्या गमती,मजा अधिकार दिसत /जाणवत असतो पण त्यामागचे कष्ट , स्वाभिमानाला ठेच देणारे प्रसंग, हितशत्रूंचे परतवलेले हल्ले, अनुभव हे आपल्याला तेव्हा जाणवत नाही. जस जसे मोठे होत जातो तसे हे सगळे आपल्या विश्वाच्या परिघात सामिल होवू लागतात आणि बाल्य (इनोसंस) लोप पावू लागतं. तेव्हाच कधीतरी आपल्याला आपल्या बालपण / तरुणपणातले दिवस दिसतात .\nतेव्हा हे काहिच नव्हतं त्यामुळे ते दिवस अजुनच सोनेरी वाटतात आणि आपण नॉस्टॅल्जिक होतो.\nकितीही वाटलं तरी ते दिवस पुन्हा येणार नाहीत ह्या कल्पनेनी अजूनच वाईट वाटतं.\n‘तुमच्यातले बाल्य कायम जपून ठेवा’ असं जेव्हा थोरमोठे म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ हाच असावा की तुम्ही जितकं बाल्य जपाल तेवढा तुमचा नॉस्टॅल्जिया समतोल राहिल कारण हे स्मरण-रमण कितीही छान असलं तरी कधीही परत न येणारं आहे तेव्हा ‘मोठं’ होण्याचं सत्य स्विकारुन पुढेच जायलाच हवं\nमी एक ढोंगी …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://vikrantdeshmukh.blogspot.com/2010/01/blog-post.html", "date_download": "2018-10-19T13:44:44Z", "digest": "sha1:B2WYCHEHBMKEIVK63S2IFOXTEABRX7PI", "length": 28162, "nlines": 146, "source_domain": "vikrantdeshmukh.blogspot.com", "title": "माझे जगणे होते गाणे !!: ’दमलेल्या बाबाची कहाणी’ – अल्बम प्रकाशन", "raw_content": "\nतरी स्वाधिकाराचेनि नांवें| जें वांटिया आलें स्वभावें| तें आचरे विधिगौरवें| शृंगारोनि || - ज्ञानेश्वरी अध्याय १८, ओवी २००\nमी एक चिमुकलं रानफुल...रंग,रूप,गंध नसलेलं... दरीखोर्‍यात कडेकपारीत रानावनात उगवणारं... त्याच्या असण्या वा नसण्याने तसा कुणाला फारसा फरक पडत नाहीचं. रानफुलाची मात्र इच्छा असते जीवन सार्थकी लावण्याची. इथे आलोच आहोत तर समरसून जगण्याची. अश्यातच कधीतरी चुकून वसंताची नजर त्यावर पडते आणि मग हे वेडं फुल गायला लागतं ’रूतुराज आज वनी आला... रुतुराज आज वनी आला’. लौकीक शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनियर. कर्मक्षेत्र - आयटी. दोन-तीन कंटाळवाणे जॉब बदलून झाल्यावर गेली काही वर्षे ओरॅकल ईआरपी प्रणालीवर डोकेफोड करतो आहे. रोहिंटन आगांचे पियानोवादनाबद्दलचे वाक्य कायम नजरेसमोर असते - \"Play to express.... not to impress \nAarya Ambekar (3) GOT (7) Hollywood (1) IBN (1) Little Champs (4) Mind (1) Mugdha Vaishampayan (15) Music (3) Nolan (1) Railway (1) Sa Re Ga Ma (5) Saleel Kulkarni (1) Thoughts (1) अध्यात्म (7) अवधूत गुप्ते (1) आनंद भाटे (1) आर्या आंबेकर (3) आवरा (1) उपहास (1) कन्या (1) कविता (10) काव्य (39) खाणे (1) गझल (1) गाणे (1) गाव (1) गेम ऑफ थ्रोन (6) जीवन (1) ज्ञानेश्वरी (1) झेन (1) ध्यान (1) निरोप (1) निसर्ग (2) पल्लवी जोशी (1) पाऊस (2) पुणे (3) फोटोग्राफी (1) बाबा (1) बाल (1) भावना (2) मन (1) मनोगत (1) मुग्धा वैशंपायन (6) मुंबई (2) मौन (1) राहुल देशपांडे (1) रेल्वे (3) ललित (46) लोकमत (1) वाढदिवस (1) विडंबन (5) विनोदी (23) विसंगती (1) शब्दशलाका (4) शमिका भिडे (1) सकाळ (1) संगीत (10) सलील कुलकर्णी (4) सारेगम (2) सारेगमप (8) सावनी शेंडे (1) स्फूट (2) स्वानुभव (1)\nअशुद्ध मराठी - २\nअशुद्ध मराठी - १\nमुग्धा, भगवान श्रीकृष्ण आणि ’घट डोईवर’\nइंग्रजी ब्लॉग वेगळा केला\nआपल्या पुणे ब्लॉगर्स स्नेहमेळाव्याची बातमी\nनविन गझल - ’सहजंच सुचली म्हणूनी’\n’दमलेल्या बाबाची कहाणी’ – अल्बम प्रकाशन\nया ब्लॉगवरील सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार.\nCopyright © 2008 माझे जगणे होते गाणे \nमाझे जगणे होते गाणे \nजमले अथवा जमले नाही.. खेद-खंत ना उरली काही... अदृश्यातील आदेशांचे, ओझे फक्त वहाणे... माझे जगणे होते गाणे...माझे जगणे होते गाणे\n’दमलेल्या बाबाची कहाणी’ – अल्बम प्रकाशन\nदि. २ जानेवारी २०१०,\nशरद ऋतूतील एक आल्हाददायक संध्याकाळ.....पश्चिमेच्या केशरी रंगात आकाश आपली कृष्णछाया अलगद मिसळू लागलेले.... नदीकिनारी नाजूकपणे वाहणारा तलम वारा… ’घरकुल लॉन्स’ विवीधरंगी दिव्यांनी उजळून गेली होती. कानावर कधी ’बिस्मीला खान’साहेबांची सनई तर ’हरीप्रसाद चौरसियां’च्य बासरीचे मधूर सूर पडत होते.\nअश्या भारलेल्या वातावरणात सुमारे ७०० ते ८०० श्रोते अतिशय प्रसन्नपणे छोटेखानी पण सुबकपणे सजवलेल्या व्यासपीठाकडे पहात होते. नजरेत होती एक आतुरता व खुप सारं कौतुक.....\nआज संदीप-सलील जोडीचा नवीन अल्बम ’दमलेल्या बापाची कहाणी’ प्रकाशित होणार होता. या प्रकाशनासाठी पुण्याची निवड आणि औचित्य म्हणून त्यांच्या अमाप गाजलेल्या ’आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमाचा अजून एक बहारदार प्रयोग.... प्रेक्षकांचा उत्साह ओसंडून वहात होता.\nठीक सात वाजता पुणेकरांचे लाडके संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी आणि कविसम्राट संदीप खरे यांचं स्टेजवर आगमन झालं. ’जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही....चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही’ या सुश्राव्य गीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. संदीप-सलीलच्या हजरजबाबी, चुरचुरीत पण एकदम precise कोट्यांनी हास्याचे फवारे उडवायला सुरूवात केली. अर्थात कवितेचा आशय नेमका पोहोचवणे, गंभीर विषयाचा यथोचित आब राखणे, आवश्यक तेथे प्रेक्षकांना अंतमुर्ख करणे इत्यादी ’आ.बो.का.’ मध्ये प्रकर्षाने आढळणार्‍या वैशिष्ट्यांचं दर्शन घडत होतंचं.\nचढत्या वाढत्या भाजणीने रंगत गेलेल्या या कार्यक्रमाने कळस गाठला सलीलदादांनी ’कोमेजून गेलेली एक परीराणी’ हे बोल आळवायला सुरूवात केल्यावर.... ’दमलेल्या बाबाची कहाणी’ या अखिल मराठी मनाचा बांध फोडून गेलेल्या गाण्याने उपस्थितांना परत एकदा अक्षरशः सुन्न करून टाकलं...\nया सीडीचं प्रकाशनासाठी कोणी सेलिब्रेटी बोलावलेले नव्हते. शीर्षकगीताबद्दल प्रेक्षकातीलचं काही लोकांना त्यांच मनोगत व्यक्त करण्याची संधी देण्यात आली आणि त्यांच्याच हस्ते या अल्बमचं उद्‍घाटन करण्याचा एक अभिनव उपक्रम संदीप-सलीलनी या वेळी केला. नेहमीप्रमाणे ही ध्वनीफित Content and Music या दोन्ही पातळ्यांवर फारचं उत्कृष्ट झालेली आहे.\nनविनच प्रकाशित झालेल्या या ध्वनीफितीतील गाण्यांवर टाकूयात एक नजर....\n(१) बंध मनाचे –\nसलीलदादांनी सुरूवातीलाच सुतोवाच केलं की राग ’यमन’ आपल्याला खुप काही देऊन जातो. आपलं भावविश्व समृद्ध करून टाकतो. त्याबदल्यात आपण मात्र या ’यमना’ला काहीही दिलेले नाही.\nही सल जाण्यासाठी, खास कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी ’बंध मनाचे’ ही कविता ’यमन’ रागात स्वरबद्ध केलेली आहे. आणि हा ’यमन’ झालाय मात्र मोठा अद्‍भूत...व्हायोलीनच्या पहिल्या तुकड्यापासून हे गाणं आपल्याला मोहून टाकायला लागते. शव्दाशब्दातून ठिबकायला लागलेली ’quintessential Saleel Melody’ ऐकणार्‍याला वेडं करायला सुरूवात करते. हळूवारपणाला साद घालत, एकेका श्रुतींचा ठेहराव आपली जादू दाखवू लागतो.\nअंतर्‍यातून समेवर येताना तर ’गायक-गीत-श्रोता’ ही त्रिपुटी जणू संपुष्टात येते...राहतो फक्त एक नादाविष्कार...\nहे गाणं सलीलदादाच्याच ’क्षणात लपून जाशी’, ’माझे जगणे होते गाणे’, ’अताशा असे हे मला काय होते’, ’दूर नभाच्या पल्याड कोणी’ किंवा ’लागते अनाम ओढ श्वासांना’ या भावविभोर करणार्‍या गीतमालेतील पुढचेच पुष्प जणू... आरंभापासून ते Landing Notes पर्यंत अंतःकरणाला सबाह्य वेढून टाकणारी ही कलाकृती कितीही वेळा ऐकलं तरी आपले कान तृप्त होत नाहीत..\n(२) इक्कड राजा –\n’निशाणी डावा अंगठा’ या चित्रपटातील हे गीत या संचात समाविष्ट करण्याचं कारण म्हणजे त्यात वापरलेले अनोखे Music Bridges. ’बबन नमन कर’ ’बे चोक आठ’ ’अ आ इ ई’ ’क ला काना का’ ’अ अ अननसाचा’ वगैरे प्राथमिक शाळेत शिकवल्या व गिरवल्या जाणार्‍या गद्य परवचा, चालीच्या अधूनमधून पेरून सलीलने धमाल उडविली आहे. हा मराठीच काय पण कुठल्याही प्रादेशिक भाषेतल्या संगीतामध्ये प्रथमच केला गेलेला एक अनोखा प्रयोग असावा. प्रौढ शिक्षण योजनेच्या बट्ट्याबोळावर गंमतदार पद्धतीने बोट ठेवणारे शब्द संदीपने खुपच मस्त लिहीले आहेत. कोरस आणि Background Score एकदम अफलातून विशेषतः गाण्याच्या शेवटी गायकवृंद या सर्व absurd signatures चा जो एक गोंगाट करतात तो निव्वळ दणदणीत....\n(३) जाब तुला कुणी पुसावा –\nमी माझ्या आतापर्यंतच्या सांगितीक प्रवासात ऐकलेली सर्वोत्कृष्ट कव्वाली. नेमक पद्धतीने सुफी आविर्भाव उभा करतानाच संगीतकाराने पद्याला जे कवटाळून वर उचलंलेलं आहे तो फक्त अनुभवण्याचाच विषय... पहिल्या दोन ओळीतच आपण पायाने ठेका धरू पाहतो... हाताने ताल देतो... अन् गायल्या जाणार्‍या प्रत्येक शब्दाबरोबर अधिकच विस्मयचकीत होत जातो.... कव्वालीमध्ये शिगोशिग भरलेला गूढार्थ आणि outright अध्यात्म...\n“निर्वाताच्या पोकळीतून कशास रचसी नाटक हे\nस्वतःच सारे अभिनेते अन् स्वतःच नाटक बघणारे \nब्रम्हांडीही मावत नाही, हृदयी माझ्या कसा वसावा\nHats Off to Sandip Khare for this spine-chilling choice of words……… ‘त्या फुलांच्या गंधकोषी’ची आठवण व्हावी किंवा एखाद्या Zen कथेचे सार वाटावे असे ताकदवान पण तितकेच प्रत्यंयकारी तत्वज्ञान संदीपच्या लेखणीतून या निमित्ताने उतरले आहे. ही कव्वाली पुढे कित्येक वर्षे रसिकांच्या स्मरणात रहावी अशीचं विलक्षण सुंदर बनली आहे.\n(४) देते कोण –\nनिसर्गाचे इतके विहंगम वर्णन करणारी कविता फार क्वचित पहायला मिळते. परत एकदा, ‘Sandip-The-Great’ on his poetic best कोकणातला आसमंत जणू आपल्या आजूबाजूला जीवंत होतो. याच्या साथीला ’देते कोण’चं अजून एक बलस्थान म्हणजे त्याला सलीलने दिलेली साधीच पण गोंडस चाल..... प्रकृतीच्या संगतीत धुंद झालेल्या आपल्या मनात ही tune झंकारत राहते अन् अविरतपणे एका अकृत्रिम जगाचा आभास देते... चित्रपटात हे गाणे श्रेया घोषालने तर अल्बममध्ये खुद्द सलील कुलकर्णींनी गायले आहे.\nसलीलदादाच्या भाषेत सांगायचे तर ’संत संदीप खरे यांनी रचलेलं हे आधुनिक भारूड’. रोजच्या जीवनातील विसंगती व व्यावहारीक कोडगेपणावर काय ताशेरे ओढले आहेत या रचनेमध्ये ’नंदेश उमप’च्या पहाडी आवाजात हे ऐकताना एकीकडे ओठावर हसू तर मनात खोल कुठेतरी अस्वस्थता अन् खदखद अशी विषम अनुभूती देणारे हे गीत नक्कीच उल्लेखनीय आहे.\n(६) मी फसलो म्हणुनी –\nपरत एकदा ’यमन’... यावेळी मात्र तो नवीन अंगलेण्यांसह आपल्या पुढ्यात अवतरतो. अर्थात गेयता तीच... कातरता तीच... अर्थवाही सूरांचं आपल्याला छेडत राहणंही तेचं....\nउल्हास बापटांनी वाजवलेला संतूर तुमच्या आमच्या मनाचा त्वरीत ठाव घेतो.......\nदरम्यान संदीपच्या शब्दशृंगाराने नविन परमोच्च बिंदू गाठलेला...\n’ती उन्हे रेशमी होती. चांदणे धगीचे होते’, ’आरोहा बिलगायचा तो धीट खुळा अवरोह’ किंवा ’संकेतस्थळांचे सूर त्या लालस ओठी होते’ असे शब्द फक्त आणि फक्त ’संदीप खरे’च लिहू जाणे.........\nहिंदीच्या तोडीस तोड – किंबहुना काहीसं सरंसच – असं हे ’आयटम सॉंग’ संदीप-सलील द्वयीचं निरनिराळ्या genreमधलं अष्टपैलुत्व सिद्ध करायला पुरेसं आहे असं मला वाटतं. आपल्याही नकळत थिरकायला लावणारं हे गाणं म्हणजे अभिजात संगीताने contemporary styleशी केलेलं एक हस्तांदोलन आहे असं मला वाटतं.\n(८) दमलेल्या बाबाची कहाणी –\nजगाच्या पाठीवर विखुरलेल्या प्रत्येक मराठी संगीतप्रेमीने एव्हाना एकदा तरी ऐकलेले आणि रसिकांच्या काळजाला घरे पाडणारे हे गीत...\nबापाची घालमेल, कळवळ, प्रेम, उद्वेग व्यक्त करायला संदीपने योजलेले शब्द पाषाणालाही पाझर फोडतील असेच आहेत. सलीलने त्याभोवती बांधलेली स्वरांची लाजवाब मांदियाळी, भारावलेल्या वातावरणाला सुसंगत अशी humming line, शेवटच्या कडव्यात गायकाचा सूर टीपेला पोहोचलेला असताना समरस झालेल्या श्रोत्यांच्या मनात उठलेला भावनांचा कल्लोळ आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर वाजत राहणारी नखशिखांत थरारून टाकणारी harmony....\nप्रत्येकाला कुठली ना कुठली वेगळीच ओळ स्तब्ध करून गेलेली....’दमलेल्या बाबाची कहाणी’ या गाण्याचं हे एक अगदी निराळं गूढ... डोळ्यामधलं ओघळणारं पाणी मात्र इथून-तिथून सारखंच...\nहे गाणं संदीप-सलीलला मराठी संगीताच्या प्रांगणात अजरामर करून टाकणार यात शंकाच नाही एका भगिनींनी मनोगतात म्हटलं तस्सं ’सुधीर फडके–ग.दी.मा.’ नंतर ’सलील-संदीप’ हीच जोडी... वारसा यथार्थतेने पुढे चालवणारी... रसिकांना हरतर्‍हेने रिझवणारी... कितीतरी जीवनस्पर्शी... आणि नित्यनूतन \nसंगीतातील वैविध्यपुर्ण प्रकार समर्थपणे हाताळणारी, त्याच बरोबरीने निरतिशय श्रवणसुख देणारी अशी ही सी.डी. प्रत्येक गानप्रेमी मराठी रसिकाने आपल्या संग्रही ठेवण्यायोग्य आहे.\nMeanwhile, कार्यक्रम सुरूच होता. अचानक एक पावसाची सर येऊन गेली. त्यावर सलीलदादांनी केलेली - थोडे अगोदर सादर केलेल्या गाण्यावर आधारीत - ’आकाशाचं भांडं, पावसाळ्यात सुकतंय, उन्हाळ्यात गळतंय’ चाललंय काय’ ही उत्स्फुर्त कोटी जबरदस्त दाद मिळवून गेली. शेवटची कव्वाली झाल्यावर मान्यवरांनी निरोपाचा हात जोडला. पण एकही प्रेक्षक उठायला तयार नव्हता. अजून एक अफाट लोकप्रिय गाण्याची सगळेच जण वाट बघत होते – ’डिपाडी डिपांग’.\nसांप्रत काळी, कोणताही मराठी गीतांचा कार्यक्रम(मग यात गायक-गायिका कोणीही असोत), विवीध गुणदर्शनाचे प्रयोग, स्नेहसंमेलने, फॅमिली पिकनिक, गाडीत अथवा घरात खेळल्या जाणार्‍या भेंड्या, कोणताही Reality Show किंवा कोणत्याही सार्वजनिक उत्सवामधले celebration हे या ’डिपाडी डिपांग’ शिवाय पुर्ण होतचं नाही.\nतमाम महाराष्ट्राने डोक्यावर उचलून धरलेलं हे गाणं प्रचंड लोकाग्रहास्तव सादर केलं गेलं आणि टाळ्या व शिट्ट्यांच्या गजरात उद्‍घाटन सोहळ्याची सांगता झाली. काहीश्या मंतरलेल्या अवस्थेत परत निघालेल्या समुदायाच्या तोंडी एकच परवलीचा शब्दोच्चार होता ..’चालंलय काय\nमाझे जगणे होते गाणे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%A8-michael-jordan-story/", "date_download": "2018-10-19T13:45:07Z", "digest": "sha1:JQFUI2SRQZM77UV3HCQAMTC7HEHXRUDM", "length": 16596, "nlines": 131, "source_domain": "marathimotivation.in", "title": "मायकेल जॉर्डन - जिथे प्रबळ इच्छा असेल तिथे मार्ग नक्की दिसतो..! - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome Home जनरल मायकेल जॉर्डन – जिथे प्रबळ इच्छा असेल तिथे मार्ग नक्की दिसतो..\nमायकेल जॉर्डन – जिथे प्रबळ इच्छा असेल तिथे मार्ग नक्की दिसतो..\nजिथे प्रबळ इच्छा असेल तिथे मार्ग नक्की दिसतो..\nतुमचा रंग, तुमची गरीबी तुमची किंमत ठरवू शकत नाही. यासाठी तुमच्या जवळ प्रबळ इच्छाशक्ती असावी लागते. तिच्या जोरावर तुम्हाला नक्कीच मार्ग सापडू शकतो. यातून एक गोष्ट कळते कि, स्वतः कमीपणा न घेता पुढे-पुढे जात राहिले पाहिजे. हेच सांगणारी प्रेरणादायी स्टोरी पाहूयात…\nही स्टोरी आहे मायकेल जॉर्डन ची. न्यूयॉर्कच्या ब्रूक्लीन प्रांतातल्या झोपडपट्टीत मायकेलचा जन्म झाला. त्याला 4 बहिणी होत्या आणि त्यांच्या वडिलांची कमाई संपूर्ण कुटुंबासाठी पुरेशी नव्हती. त्यांचे शेजारी पण खूप गरीब होते. तिथल्या वातावरणात मायकेल जॉर्डनला त्याचे भविष्य अंध:कारमय दिसत होते. आत्मचिंतनात हरवलेल्या मायकेलला त्याच्या वडिलांनी पाहिले आणि त्यांनी त्याच्यासाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला.\nमग 13 वर्षाच्या जॉर्डनला वडिलांनी वापरलेल्या जुना एक कपडा दिला आणि त्याला विचारले, हा कपडा किती किंमतीचा असेल जॉर्डन म्हणाला, असेल 1 डॉलरचा. वडील म्हणाले, याला तू कुणाला तरी 2 डॉलरला विकू शकशील का जॉर्डन म्हणाला, असेल 1 डॉलरचा. वडील म्हणाले, याला तू कुणाला तरी 2 डॉलरला विकू शकशील का हा जर 2 डॉलरला विकलास तर आपल्या कुटुंबासाठी ती खूप मोठी मदत होईल. जॉर्डनने डोके खाजवले आणि म्हणाला, मी प्रयत्न करतो पण यशाची खात्री देऊ शकत नाही.\nजॉर्डनने कपडा स्वछ धुतला, उन्हात वाळवला. त्याच्याकडे इस्त्री नव्हती, म्हणून त्याने तो कपडा अंथरुणाखाली ठेवला. दुसर्‍या दिवशी एका गर्दीच्या ठिकाणी कपडा विकायला घेऊन गेला. 5-6 तासांच्या प्रतीक्षेनंतर एका गिर्‍हाईकाने तो कपडा जॉर्डनकडून 2 डॉलरला विकत घेतला. जॉर्डन आनंदाने धावतच घरी आला.\n10-12 दिवसांनंतर त्याचे वडील म्हणाले, जे कापड तू 2 डॉलरला विकलेस त्याला 10 डॉलर किंमत येईल का रे जॉर्डन म्हणाला कसं शक्य आहे जॉर्डन म्हणाला कसं शक्य आहे 2 डॉलर मिळताना नाकी नऊ आले वडील म्हणाले, प्रयत्न तरी करून बघ. खूप वेळ विचार केल्यानंतर जॉर्डनला एक आयडिया सुचली. त्याने त्याच्या चुलत भावाच्या मदतीने जुन्या धुतलेल्या कापडावर डोनाल्ड डक आणि मिकी माउसची चित्रे रंगवली आणि ज्या शाळेत श्रीमंत मुलं शिकतात अशा शाळेच्या बाहेर शाळा सुटण्याच्या वेळेत जाऊन कपडा विकायला उभा राहिला.\nएका मुलाला तो चित्रे असलेला कपडा खूप आवडला. त्याने आईजवळ हट्ट करून तो कपडा जॉर्डन कडून 10 डॉलरला विकत घेतला. शिवाय आईने जॉर्डनचे कौतुक केले आणि अजून 10 डॉलर त्याला टीप दिली. 20 डॉलर ही मोठी रक्कम होती, जवळ-जवळ त्याच्या वडिलांच्या महिन्याच्या पगारा इतकी. जेव्हा जॉर्डनने वडिलांना 20 डॉलर दिले आणि ते त्याला कसे मिळाले याची कहाणी सांगितली तेव्हा वडीलांना खूप आनंद झाला आणि त्यांनी अजून एक वापरलेला कापडा जॉर्डनला दिला आणि म्हणाले, हा कपडा तू 200 डॉलरला विकू शकशील का आता यावेळी जॉर्डनने वडिलांचे चॅलेंज कुठलेही आढेवेढे न घेता आत्मविश्‍वासाने स्वीकारले.\n2-3 महिन्यानंतर सुप्रसिद्द चित्रपट “Charlie’s Angels” ची नायिका Farah Fawcett न्यूयॉर्क मध्ये तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली. प्रेस कॉन्फरन्स नंतर जॉर्डन सुरक्षारक्षकां मार्फत तिच्यापर्यंत पोहोचला आणि त्याने तिला कापडावर सही करण्यासाठी विनंती केली. त्याचा निरपराध चेहरा पाहून तिने लगेचच कापडावर सही केली.\nआता जॉर्डन मोठमोठ्याने ओरडू लागला, “Miss Farah Fawcett ने सही केलेले कापड घ्या, Miss Farah Fawcettने सही केलेले कापड घ्या” थोड्याच वेळात ते कापड त्याने 300 डॉलरला विकले. तो जेव्हा घरी आला आणि सर्व हकीकत वडिलांना सांगितली आणि 300 डॉलर त्यांच्या हातात दिले. तेव्हा वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले, “मला तुझा अभिमान आहे, तू करून दाखवलस”.\nमायकल जॉर्डन त्याचा वडिलांसोबत\nरात्री जेव्हा जॉर्डन वडिलांच्या शेजारी झोपला तेव्हा वडिलांनी जॉर्डनला विचारले, “बाळा, तीन जुने कपडे विकण्याच्या अनुभवातून तू काय शिकलास” जॉर्डन म्हणाला, “जिथे प्रबळ इच्छा असेल तिथे मार्ग नक्की दिसतो”. वडिलांनी त्याला घट्ट जवळ घेतले आणि म्हणाले, “तू जे सांगतोस ते काही चूक नाही, पण माझा हेतू वेगळा होता. मला तुला दाखवून द्यायचं होतं की, ज्या जुन्या कपड्याची किंमत 1 डॉलर सुद्धा नाही त्याची किंमत आपण वाढवू शकतो. तर बोलणाऱ्या, चालणाऱ्या, विचार करणाऱ्या माणसांचं काय” जॉर्डन म्हणाला, “जिथे प्रबळ इच्छा असेल तिथे मार्ग नक्की दिसतो”. वडिलांनी त्याला घट्ट जवळ घेतले आणि म्हणाले, “तू जे सांगतोस ते काही चूक नाही, पण माझा हेतू वेगळा होता. मला तुला दाखवून द्यायचं होतं की, ज्या जुन्या कपड्याची किंमत 1 डॉलर सुद्धा नाही त्याची किंमत आपण वाढवू शकतो. तर बोलणाऱ्या, चालणाऱ्या, विचार करणाऱ्या माणसांचं काय” “आपण काळे सावळे असू किंवा गरीब असू, आपली किंमत पण वाढू शकते” वडिलांच्या या वाक्याने जॉर्डन खूपच प्रभावित झाला.\nवापरलेल्या जुन्या कापडाला जर मी प्रतिष्ठा देऊ शकतो, तर स्वतःला का नाही स्वतःला कमी पणा घेण्यात काहीच हित नाही. त्यानंतर जॉर्डनला वाटू लागलं, की माझं भविष्य खूप सुंदर आणि उज्वल असेल. काही वर्षांनी मायकेल जॉर्डन उत्कृष्ट बास्केटबॉल खेळाडू बनला.\nPrevious articleरिस्पॉन्ड अँड रिऍक्ट – गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगीतलेला जबरदस्त किस्सा\nNext articleव्यापक पाया असलेलं शिक्षण म्हणजे काय ( व्यापक शिक्षण )\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-10-19T14:28:13Z", "digest": "sha1:GKJ3WOMGFKSDVTCFA4ZPQ3ZROBAHQW6H", "length": 13131, "nlines": 115, "source_domain": "chaupher.com", "title": "सीबीएसईची प्रचिती इंटरनॅशनल स्कूलला मान्यता | Chaupher News", "raw_content": "\nHome Sakri सीबीएसईची प्रचिती इंटरनॅशनल स्कूलला मान्यता\nसीबीएसईची प्रचिती इंटरनॅशनल स्कूलला मान्यता\nचौफेर न्यूज – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल साक्री तालुक्यातील पहिली सीबीएसई मान्यताप्राप्त शाळा ठरली आहे. दिल्ली येथील सीबीएसई बोर्डाने (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, नवी दिल्ली ) साक्री तालुक्यातील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलला मान्यता दिली आहे. शाळेला सीबीएसई अफिलीटेड क्रमांक – ११३०७५८ मिळाला असून ही शाळा साक्री (जि.धुळे) तालुक्यातील पहिली मान्यताप्राप्त शाळा बनली आहे.\nशाळेची प्रशस्त अशी इमारत, प्रशस्त खेळाचे मैदान, फिजीक्स, मॅथ्स्‌, बायोलॉजी, केमिस्ट्री, आर्ट ॲन्ड क्राफ्ट आर्ट, कॉम्पुटर या विषयांच्या स्वतंत्र अशा अत्याधुनिक प्रशस्त प्रयोगाळा, प्रशस्त व सुविधायुक्त वर्ग, दहा हजार पुस्तके असलेले ग्रंथालय त्याचबरोबर क्रीडा विषयी विविध उपक्रम शैक्षणिक वर्षात शाळेमध्ये राबविले जातात, त्याची दखल घेत दिल्लीच्या सीबीएसई बोर्डाने ही परवानगी दिली आहे, पालकांच्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे सन – २०१८-१९ चे पहिली ते सहावी पर्यंतचे प्रवेश संपले आहेत. आणि सातवी ते नववी वर्गाच्या मोजक्याच जागा शिल्लक आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी दिली आहे.\nआजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना सर्वांगिण विकास होण्यासाठी व ज्ञानात भर पडावी. या दृष्टीकोनातून राष्ट्रीय पातळीवरील अभ्यासक्रम माहिती असणे आवश्यक असते. ही संधी विद्यार्थ्यांना प्रचिती इंटरनॅशनल स्कुलमध्ये उपलब्ध झाली आहे. प्रचिती इंटरनॅशनल स्कूलला सीबीएसई संलग्नता मिळल्याने येथील विद्यार्थ्यांना सीबीएसईचे शिक्षण घेता येणार आहे, अशी माहिती स्कूलचे चेअरमन प्रशांत पाटील यांनी दिली.\nआधुनिक प्रशस्त व विस्तृत इमारत, पुर्व प्राथमिक मुलांसाठी प्रशस्त व आधुनिक साधन युक्त क्रीडांगण, शिस्तबद्ध वातावरणात मुलांचा सर्वांगीण विकास घडविण्याकडे कल, सीबीएसई अभ्यासक्रम प्रशस्त व सुविधा युक्त वर्ग, ग्रंथालय, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयाच्या स्वतंत्र्य प्रयोगशाळा स्कूलमध्ये आहेत. तसेच, प्रसज्ज व सुसज्ज अशी डिजीटल संगणक प्रयोगशाळा, व्यक्तिगत लक्ष देणारा पारंगत अनुभवी शिक्षक वर्ग कार्यरत आहे. स्कूलमध्ये वर्षभरात विद्यार्थ्यांचा मानसिक व शारिरीक विकास साधण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यात विविध स्पर्धा परिक्षा स्कॉलरशीप, नवोद्य परिक्षा सर्व विषयांच्या राष्ट्रीय ऑलम्पियाड स्पर्धा परिक्षा जनरल नॉलेज, फ्लॅट (ऑनलाईन), विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी वेळोवेळी विविध मार्गदर्शनपर तज्ज्ञ व्यक्तींचे व्याख्याने आयोजित केले जातात. तसेच, तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन तालुकास्तरीय विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. भारतीय संस्कृतीची जाण व्हावी, यासाठी शाळेत सर्व जण व उत्सवांचे आयोजन केले जाते, असेही संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी सांगितले.\nPrevious articleपीएमपीच्या निलंबित २९ कर्मचाऱ्यांची पुन्हा सेवेत\nNext articleमागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण द्या : सुप्रीम कोर्ट\nदुष्ट प्रवृत्तीवर मिळविलेला विजय म्हणजेच विजयादशमी – प्राचार्या भारती पंजाबी\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nकासारे विकास सोसायटीच्या चेअरमनपदी सुधाकर देसले\nपिंपळे सौंदागरच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार...\nनगरसेविका निर्मला कुटे यांच्या संपर्क कार्यालयाचे आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन चौफेर न्यूज - निर्मला कुटे या पहिल्यांदाच नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. नवीन असूनही...\nदुष्ट प्रवृत्तीवर मिळविलेला विजय म्हणजेच विजयादशमी – प्राचार्या भारती पंजाबी\nसाक्री येथे प्रचिती प्री प्रायमरी स्कूलच्या प्रांगणात रावण दहन साक्री - सत्प्रवृत्तीने असत्यावर, दुष्ट प्रवृत्तीवर व सद्गुणांनी दुर्गुणांवर मिळविलेला विजय म्हणजेच विजयादशमी. या दिवशी होणारे...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nदुष्ट प्रवृत्तीवर मिळविलेला विजय म्हणजेच विजयादशमी – प्राचार्या भारती पंजाबी\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-kids-stories/krishna-story-116111500022_1.html", "date_download": "2018-10-19T13:37:06Z", "digest": "sha1:LOMPRT4H5V3X4LNWWXLIV2TMTYINLB4M", "length": 11950, "nlines": 134, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कृष्णाला रुक्मिणी मिठासारखी आवडते! | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकृष्णाला रुक्मिणी मिठासारखी आवडते\nएकदा कृष्ण आपल्या दोन्ही बायकांशी गप्पा करीत बसले होते. गप्पांमध्ये सत्यभामेनं विचारले की नाथ मी आपल्याला किती आवडतेस त्यावर कृष्ण म्हणाले, हे 'सत्यभामे त्यावर कृष्ण म्हणाले, हे 'सत्यभामे तू मला साखरेप्रमाणे आवडतेस. लगेच रुक्मिणीनेही हाच प्रश्न विचारला तर कृष्ण म्हणाले, रुक्मिणी खरं सांगतो तू मला मिठासारखी आवडतेस.\nहे ऐकून सत्यभामा खूप खूश झाली की आपण पतीला गोडाप्रमाणे वाटतो आणि तिकडे रुक्मिणी रुसून बसली की की मिठाप्रमाणे. रागात रुक्मिणी तिथून निघून जाते. आपल्या प्रिय रुक्मिणीला रागावले बघून दुसर्‍या दिवशी कृष्णाने स्वयंपाकात मीठ न घालण्याची सूचना केली आणि जेवणात गोड- धोड पदार्थही करायला सांगितले.\nस्वयंपाक तयार झाला. कृष्ण नेहमीप्रमाणे जेवले. परंतू जेव्हा रुक्मिणी व सत्यभामा जेवायला बसल्या तर बघतात तर काय पहिलाच घास तोंडात घातल्याबरोबर जणू काही चवच लागली नाही. वरण, भात, भाजी, आमटी, भजी सर्वांची तीच गत. आधीच रागात असलेली रुक्मिणी स्वयंपाकावर चिडून म्हणाली, स्वयंपाक पार अळणी झालाय. भगवंताच्या सूचनेनुसार स्वयंपाकी म्हणाला, 'आज मीठ संपलं होत म्हणून स्वयंपाक अळणी करणं भाग पडलं.\nअर्धपोट जेवून उठली रुक्मिणी महालात फेर्‍या मारू लागली. तेवढ्यात तिथे कृष्ण आले आणि म्हणाले की जेवण एवढ्या लवकर कसे झाले आज तर गोडा-धोडाचा आस्वाद घेतला नाही वाटतं. त्यावर रुक्मिणी रागाने म्हणाली, गोडाचे कौतुक तुम्हाला असेल, पण इतर पदार्थ अगदी अळणी होते. मिठाशिवाय स्वयंपाकाला जरातरी चव नव्हती. यावर कृष्ण म्हणाले, मीठ नसल्याने स्वयंपाकाला चव नाही, हे तूच म्हणतेस आहे बघ. मग मी तुला मिठासारखी आवडतेस म्हटल्यावर तू रागावली. पतीच्या बोलण्यातला अर्थ समजून रुक्मिणीची कळी एकदम खुलून गेली.\nबाल कथा : देव कसा दिसतो \nसत्य कदाचित वेगळं असू शकतं\nपेला होण्यापेक्षा तळं व्हावे\nअकबर-बिरबल कथा : का रडतोस \nAkbar Birbal Story : आकाशात किती तारे असतील\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nप्रत्येक आजारांवर सोपे उपाय\nकैरीच्या कोयीचे चूर्ण दही किंवा पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ घेतल्याने कृमी रोगात आराम ...\nरोजच्या पेहरावाला नवरात्रीचा साज\nभरजरी चनिया चोली, आरशांनी सजिवलेला घागरा, त्याला साजेसे अलंकार असा शृंगार करून नवरात्रीत ...\nपनीरच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्या धोका कमी होतो\nदररोज 40 ग्रॅम पनीर खाल्ल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. चीनमधील सूचो ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/cozy-theater-complementary-facilities-penurious-18934", "date_download": "2018-10-19T14:02:12Z", "digest": "sha1:BTYRFGZ6ZYJIAOJA4MXRUZ7GX3S7E33J", "length": 15651, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Cozy theater; But complementary facilities penurious नाट्यगृह नेटके; पण पूरक सुविधांत कंजुषी | eSakal", "raw_content": "\nनाट्यगृह नेटके; पण पूरक सुविधांत कंजुषी\nसोमवार, 5 डिसेंबर 2016\nकोल्हापूर - शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या केशवराव भोसले नाट्यगृहाला गेल्या काही वर्षांत आलेली अवकळा दूर होऊन नाट्यगृहाची इमारत अधिक सौंदर्यपूर्ण झाली. ८ कोटींच्या खर्चातून अंतर्बाह्य व्यवस्था सुसज्ज, प्रशस्त, नेटकी बनली. मात्र ध्वनियंत्रणेपासून ते कँटीन सुविधेपर्यंत अवघ्या काही लाखांच्या खर्चासाठी महापालिकेने कामाची कंजुषी केली आहे.\nकोल्हापूर - शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या केशवराव भोसले नाट्यगृहाला गेल्या काही वर्षांत आलेली अवकळा दूर होऊन नाट्यगृहाची इमारत अधिक सौंदर्यपूर्ण झाली. ८ कोटींच्या खर्चातून अंतर्बाह्य व्यवस्था सुसज्ज, प्रशस्त, नेटकी बनली. मात्र ध्वनियंत्रणेपासून ते कँटीन सुविधेपर्यंत अवघ्या काही लाखांच्या खर्चासाठी महापालिकेने कामाची कंजुषी केली आहे.\nसुशोभीकरणानंतर चकाचक झालेली इमारत व आवार कलाकार, रसिकांच्या गर्दीने सतत गजबजतो आहे. यातून महसूल मिळण्याबरोबरच शहराची सांस्कृतिक भूकही भागते. मात्र किमान सुविधांच्या अभावाचा शाप येथे नव्याने लागल्याचे दिसत आहे. इमारत आवारातील स्वच्छतागृहाला अवकळा आली आहे. कँटीनचा कक्ष आहे; पण कँटीन सुरू नाही. या दोन महत्त्वाच्या सुविधा देण्यास पालिकेची चालढकल सुरू आहे.\nनूतनीकरणादरम्यान ८० लाख रुपये खर्चून ध्वनियंत्रणा बनविली. पण ती ऑपरेट करण्यासाठी प्रशिक्षित माणूस मिळत नसल्याचे सांगण्यात येते. थिएटर नव्याने सुरू होण्यापूर्वी काही अनुभवी व्यावसायिक ध्वनितंत्रज्ञ असलेल्या चार व्यक्तींनी संपर्क साधला होता. मात्र तांत्रिक पातळीवर नकार देण्यात आला.\nमुंबईत अद्ययावत रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये काम केलेल्या तांत्रिक कारागिरांची संख्या मोठी आहे. तसेच विविध चित्रपटांचे ध्वनिमुद्रण सांभाळणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत. याशिवाय ध्वनियंत्रणा ज्या कंपनीने दिली त्या कंपनीकडे प्रशिक्षित कर्मचारी, अभियंते असतात. त्यातील एखादा, कोणी निवृत्त झालेला किंवा पर्यायी नोकरीच्या शोधात असलेल्या अनुभवी व्यक्ती सापडल्या नाहीत का याविषयी शंका आहे.\nनाट्यकलावंत मुंबई पुण्यातून येथे येतात. कला सादर करतात जाता-जाता ध्वनियंत्रणेला नावे ठेवून जातात. त्यांची ध्वनिमुद्रण क्षेत्राशी जवळीक असते. त्यातून एखादा तरी जाणकार ध्वनिमुद्रक येथे मिळू शकला असता. पण पदाच्या मंजुरीपासून वेतन भत्त्यापर्यंतच्या तांत्रिक बाबींवर महापालिकेच्या पातळीवर दुर्लक्ष झाल्याचे दिसते.\nविविध कार्यक्रमांच्या निमित्ताने रसिक येथे येतात. दोन-चार तास येथे थांबतात. अशा ठिकाणी स्वच्छतागृहाची सोय सक्षम असणे गरजेचे आहे; पण केशवराव भोसले नाट्यगृहात स्वच्छतागृह असले तरी आत गलिच्छपणा असतो. तेथे स्वच्छतागृहाचा वापर करणे अनेकदा मनस्तापाचे ठरते. त्यामुळे स्वच्छता व सुरक्षेची पुरेशी काळजी घेऊन स्वच्छतागृह सक्षम करणे गरजेचे आहे.\n- वैदेही जोशी, शहर महिला संघटक ग्राहक पंचायत समिती\nमध्यंतरावेळी वा कार्यक्रमाआधी कलावंत-रसिकांना किमान अल्पोपहार व चहा-नाष्टा-कॉफी-शीतपेय आवारात मिळण्यासाठी येथे कँटीनची गरज आहे. अद्यापही कँटीनचा ठेका दिलेला नाही. शुद्ध व्यावसायिक असलेले मग अर्धा कप चहा दहा रुपयांना विकतात. त्याला दर्जाही नसतो. रात्री उशिरा कार्यक्रम संपल्यानंतर कलावंतांसाठी नाष्टा-जेवणाची सोय नाही. त्यामुळे येथे कँटीन सुरू करणे गरजेचे आहे.\n- बी. एम. कांबळे, हौशी रंगकर्मी\nपंचवटी एक्स्प्रेसला लवकरच 'विस्टाडोम कोच'\nमनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा...\n'नाट्य विद्यालयासाठी प्रयत्न करणार'\nपुणे - नाट्य क्षेत्रातील कलावंत, पडद्यामागे काम करणाऱ्या कलाकारांना विम्याचे संरक्षण देण्याबरोबरच ग्रामीण भागातील हौशी नाट्य कलावंतांना...\nबलात्कारप्रकरणी चार जवानांवर गुन्हा\nपुणे - लष्करी रुग्णालयात परिचारक सहायक म्हणून काम करणाऱ्या विकलांग महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून चार जवानांविरुद्ध खडकी पोलिसांनी...\nजयाप्रदा यांनी #MeToo म्हटलं तर...\nनवी दिल्लीः अभिनेत्री जयाप्रदा यांनी #MeToo म्हटलं तर समाजवादी पक्षाचे नेते आझम खान कारागृहात जातील, असे राज्यसभेचे खासदार अमरसिंह यांनी एका...\nदर्जेदार अभिनय, मनोभावे समाजसेवा\nगुजराती कन्या विद्यालयात शिकणारी राजश्री ही विद्यापीठाचे कर्मचारी बलवंत देशपांडे आणि जिल्हा परिषदेच्या कर्मचारी सुनंदा देशपांडे यांची कन्या. आपल्याच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B7-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1/", "date_download": "2018-10-19T14:18:01Z", "digest": "sha1:XIG3DJNB22FLG56RODM4QS47TQUP7BKN", "length": 10902, "nlines": 113, "source_domain": "chaupher.com", "title": "सामन्यादरम्यान मनिष पांडेवर भडकला कॅप्टन कुल | Chaupher News", "raw_content": "\nHome खेळ सामन्यादरम्यान मनिष पांडेवर भडकला कॅप्टन कुल\nसामन्यादरम्यान मनिष पांडेवर भडकला कॅप्टन कुल\nचौफेर न्यूज – जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंह धोनी त्याच्या शांत स्वभावासाठी लोकप्रिय आहे. पण धोनीचाही कधीतरी संयम सुटल्याचेही पहायला मिळाले आहे. सेंच्युरियन मैदानावर काल झालेल्या सामन्यातही असेच काहीसे घडले आणि त्याच्याबरोबर फलंदाजी करणाऱ्या मनिष पांडेवर धोनी संतापला आणि त्याने संतापाच्या भरातच अपशब्द वापरले. सध्या ट्विटवर याच घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.\nकाल झालेल्या सामन्यात धोनी आणि मनीष पांडेने ९८ धावांची नाबाद भागीदारी केली. १८८च्या समाधानकारक धावसंख्येपर्यंत भारतीय संघाला पोहचवण्यासाठी दोघांनीही शेवटच्या पाच षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी केली. भारताचा डाव सुरवातीलाच गडगडल्याने डावाला आकार देण्याची जवाबदारी या दोघांवर होती आणि ती त्यांनी पूर्णपणे निभावली. दोघे शेवटच्या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा काढत नाबाद राहिले. मात्र सामन्याच्या शेवटच्या षटकांमध्ये धावा काढण्याचा दबाव दोन्ही फलंदाजांवर दिसून येत होता. धोनीच्या तोडून यामधूनच पांडेसाठी अपशब्द निघाले.\nत्याचे झाले असे, पांडेने २०व्या षटकातील पहिल्या चेंडूंवर एक धाव काढली आणि धोनी स्टाइकर्स एण्डला गेला. गोलंदाज त्यानंतर पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार झाला तरी नॉन स्टाइकर्स एण्डला क्षेत्ररक्षक कुठे उभे आहेत हे पांडे पाहत होता. पांडेने प्रत्येक धाव महत्वाची असणाऱ्या सामन्यातील अशा क्षणी आपल्याकडे पहावे जेणेकरुन किती धावा पळायच्या आहेत किंवा इतर महत्वाचे संवाद त्याच्याबरोबर करता येईल असे धोनीला वाटत असल्याने त्याने थोड्या रागानेच पांडेला आपल्याकडे लक्ष देण्यास सांगितले. धोनी व्हायरल झालेल्या एका ट्विटमध्ये पांडेवर ओरडताना दिसत आहे. ‘ओए के इधर देख ले, उधर क्या देख रहा है. मै इधर खडा हू ना बॅटिंग कर रहा, असे धोनी रागाने म्हणाला. धोनीने नंतर या षटकामध्ये सतरा धावा काढल्याने भारताने धावफलकावर १८८ धावांचा टप्पा गाठला.\nPrevious articleजाहिरात दोन पक्षांची पण जाहिरातीतील लाभार्थी ‘सेम टु सेम’\nNext articleमोबाइल नंबर १३ अंकी होणार; जाणून घ्या अधिक माहिती…\nविंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पृथ्वी शॉ ला संधी\nमुजोर बीसीसीआयला माहिती अधिकार कायद्याचा लगाम\nआशिया चषकासाठी बीसीसीआय शनिवारी संघाची घोषणा करणार\nदुष्काळात महाराष्ट्राला पूर्ण मदत करु – मोदी\nचौफेर न्यूज - राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून लवकरात लवकर...\nपुणे जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीच्या सदस्यपदी मनिष कुलकर्णी\nचौफेर न्यूज - पुणे यांची जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीच्या सदस्यपदी मनिष कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/image-story-136775", "date_download": "2018-10-19T13:45:06Z", "digest": "sha1:CLMAN7Z3FZEOZSSEHLUWNB2ONOJ4FZBE", "length": 8266, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news adhivasi din आदिवासी दिनानिमित्त पाड्यांवर जणू उत्सव आनंदाचा... | eSakal", "raw_content": "\nआदिवासी दिनानिमित्त पाड्यांवर जणू उत्सव आनंदाचा...\nगुरुवार, 9 ऑगस्ट 2018\nनाशिक जिल्ह्यातील पेठ,हरसूल भागात आदिवासी दिन उत्साहात साजरी करण्यात आला हरसूल जवळील चिंचवड पाड्यावर फेरी काढण्यात आली यात विद्यार्थी बरोबर गावकर्यांनी सहभाग घेत तराफ्या वाद्यावर आदिवासी नृत्य देखील केले तसेच तोरंगण या पाड्यावर आदिवासी मुलांची वेशभूषा लक्ष वेधणारी होती गावातील महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या भाताची पेरणी चे दृश्य त्यांनी करून दाखविले आदिवाशींचे साहित्य घेवून ते नाचत होते तर खरपडी पाड्यावर मुलींनी लेझीम नृत्य केले मुलांनी ढोल वाजवून रंगत आणली\nसर्व फोटो- आनंद बोरा\nनाशिक जिल्ह्यातील पेठ,हरसूल भागात आदिवासी दिन उत्साहात साजरी करण्यात आला हरसूल जवळील चिंचवड पाड्यावर फेरी काढण्यात आली यात विद्यार्थी बरोबर गावकर्यांनी सहभाग घेत तराफ्या वाद्यावर आदिवासी नृत्य देखील केले तसेच तोरंगण या पाड्यावर आदिवासी मुलांची वेशभूषा लक्ष वेधणारी होती गावातील महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या भाताची पेरणी चे दृश्य त्यांनी करून दाखविले आदिवाशींचे साहित्य घेवून ते नाचत होते तर खरपडी पाड्यावर मुलींनी लेझीम नृत्य केले मुलांनी ढोल वाजवून रंगत आणली\nसर्व फोटो- आनंद बोरा\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-19T14:19:50Z", "digest": "sha1:CYUVJ4ZRF5Q675NOFQHG3GVOWKZLNT7Q", "length": 8635, "nlines": 113, "source_domain": "chaupher.com", "title": "पिंपळे सौदागर येथील जुगार अड्ड्यावर छापा, तेरा जणांवर कारवाई | Chaupher News", "raw_content": "\nHome Maharashtra पिंपळे सौदागर येथील जुगार अड्ड्यावर छापा, तेरा जणांवर कारवाई\nपिंपळे सौदागर येथील जुगार अड्ड्यावर छापा, तेरा जणांवर कारवाई\nचौफेर न्यूज – पिंपळे सौदागर येथील स्मशान भूमीमागील पत्राशेड मध्ये खुलेआम पैसे लावून सुरु असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने छापा मारला. यावेळी जुगार खेळणाऱ्या तेरा जणांवर कारवाई करुन ४५ हजार २०० रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.\nपोपट धर्मराज धेंडे, भारतकुमार लखन पंडित, संदीप सुरेश कांबळे, अरविंद नागनाथ साबळे, विकास परमेश्वर वामने, सागर दिनकर मोरे, संदीप अंबादास साळवे, प्रविण भारत मस्के, शिवाजी बाळासाहेब बाबर, निलेश विश्वानाथ शिंदे, सुखदेव बाबुराव सोनवणे , इब्राहिम जावेद खान आणि दिलीप महातप्पा स्वामी या तेरा जणांवर मुंबई जुगार कायद्यानुसार कारवाई केली आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास करण्यात आली.\nPrevious article‘तुमचं काम सिनेमा दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नाही’, उच्च न्यायालयाने सिनेमागृह चालकांना फटकारलं\nNext articleशिक्षकांच्या अंगी असणारा उत्साह हा नवकल्पनांच्या निर्मितीचा पाया – नाना शिवले\nशिवसेनेऐवढे नीच राजकारण देशात कुणीही केल नसेल – निलेश राणे\nडीजेचा आवाज बंद, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश\nउदयनराजेंचा राष्ट्रवादीला हादरा ; प्रचार कार्यालयाचे केले उदघाटन\nशानसोबत संधी देण्यासाठी अन्नू मलिकने किस मागितला\nचौफेर न्यूज - प्रसिद्ध पार्श्वगायिका सोना मोहापात्राने प्रख्यात संगीतकार-गायक अन्नू मलिक यांना लैंगिक शोषणकर्ता म्हटल्यानंतर गायिका श्वेता पंडितनेही त्यांच्यावर आरोप केला आहे. शान, सुनिधी...\nपुणे जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीच्या सदस्यपदी मनिष कुलकर्णी\nचौफेर न्यूज - पुणे यांची जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीच्या सदस्यपदी मनिष कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%87%E0%A4%A1", "date_download": "2018-10-19T12:54:49Z", "digest": "sha1:COY62QUX7H7BQPO476ZDFZSWQHCOY2NK", "length": 14153, "nlines": 267, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अॅन्ड्रॉइड - विकिपीडिया", "raw_content": "\n(अँड्रॉइड या पानावरून पुनर्निर्देशित)\nगूगल, ओपन हॅन्डसेट अलायन्स\nअँड्रॉईड पी (Android P)\nमिश्र (मुक्तस्त्रोत आणि गुप्तस्त्रोत)\n३२ आणि ६४ बिट ए.आर.एम, x८६ आणि x८६-६४\nइंग्लिश (प्रमुख), १००+ (भाषांतरीत)\nअपाचे २.०, ग्नू जीपीएल २.० (लिनक्स गाभा आणि त्यामधील बदलांसाठी)\nअँड्रॉईड (इंग्लिश: Android) ही मोबाईल फोनसाठी गूगल कंपनीने विकसित केलेली एक संचालन प्रणाली आहे. ही संचालन प्रणाली लिनक्सवर आधारभूत आहे. गूगलने ही प्रणाली लिनक्सप्रमाणे ठेवण्याचे जाहीर केले आहे.[१] जावा प्रोग्रॅमिंग भाषेसाठी विकासकांना स्वातंत्र्य मिळाले आहे.[३] २१ ऑक्टोबर २००८ ला प्रारंभिक आवृत्ती प्रदर्शित करण्यात आली. सध्या ९ डिसेंबर २०१३ रोजी ४.४.२ (जेली बीन) ही आवृत्ती प्रकाशित करण्यात आली आहे. आता मोबाईल पाठोपाठ टॅबलेट पी.सी. साठीही अँड्रॉईड लोकप्रिय होत आहे. वापरकर्त्यांच्या संख्येच्या दृष्टीने आयफोन (आयओएस) खालोखाल दुसरा क्रमांक लागतो. नोकिया, ब्लॅकबेरी ह्या मोठ्या मोबाईल उत्पादक कंपन्या वगळता जगभरातील जवळजवळ सर्व मोठ्या मोबाईल फोन उत्पादकांनी (सॅमसंग, एलजी, सोनी एरिक्सन, मोटोरोला, एचटीसी, डेल, इत्यादी) चालणारे स्मार्टफोन व टॅबलेट पी.सी. तयार केले आहेत.\nइ.स. २०१० च्या शेवटी अँड्रॉईड कार्यप्रणाली जगातील सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन प्लॅटफॉर्म बनला आणि त्याद्वारे आधी सुमारे १० वर्षे अधिपत्य गाजवणाऱ्या नोकियाच्या सिंबियन कार्यप्रणालीचे वर्चस्व संपले. कॅनालिस (Canalys) या रिसर्च संस्थेच्या अहवालानुसार इ.स. २०१० च्या शेवटी जगभरातून अँड्रॉईड ३३% स्मार्टफोन विकले गेले तर नोकियाच्या सिंबियनचे ३१% स्मार्टफोन विकले गेले.[४][५]\nअँड्रॉईड मुक्त स्रोत असल्यामुळे अँड्रॉईड विकास करण्यासाठी जगभरात खूप मोठ्या संख्येत विकासकांचा समुदाय आहे. अँड्रॉईड फोनसाठी आतापर्यंत २,००,००० पेक्षा जास्त उपयोजने (ऍप्स) उपलब्ध आहेत. त्यातील बहुसंख्य उपयोजने मोफत आहेत.\nगूगलतर्फे अधिकृतरित्या ग्राहकांसाठी वितरीत केलेल्या अथवा करणार असणाऱ्या अँड्रॉईड आवृत्त्यांची यादी.[६]\nकोणतेही सांकेतिक नाव नाही १.० २३/०९/२००८ कालबाह्य\nपेटीट फ़ोर १.१ ०९/०२/२००९ कालबाह्य\nकपकेक १.५ २७/०४/२००९ कालबाह्य\nडोनट[७] १.६ १५/०९/२००९ कालबाह्य\nइक्लेअर[८] २.० ते २.१ २६/१०/२००९ कालबाह्य\nफ्रोयो[९] २.२ ते २.२.३ २०/०५/२०१० कालबाह्य\nजिंजरब्रेड[१०] २.३ ते २.३.७ ०६/१२/२०१० कालबाह्य\nहनीकोंब[११] ३.० ते ३.२.६ २२/०२/२०११ कालबाह्य\nआइस्क्रीम सॅन्‍डविच[१२] ४.० ते ४.०.४ १८/१०/२०११ कालबाह्य\nजेली बीन[१३] ४.१ ते ४.३.१ ०९/०७/२०१२ कालबाह्य\nकिटकॅट[१४] ४.४ ते ४.४.४ ३१/१०/२०१३ कालबाह्य\nलॉलीपॉप[१५] ५.० ते ५.१.१ १२/११/२०१४ कालबाह्य\nमार्शमॅलो[१६] ६.० ते ६.०.१ ०५/१०/२०१५ समर्थित\nनौगट ७.० ते ७.१.२ २२/१०/२०१६ समर्थित\nओरिओ ८.० ते ८.१ २१/१०/२०१७ समर्थित\nपाई ९.० ते - ०६/१०/२०१८ अंतर्गत विकास आवृत्ती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ ऑक्टोबर २०१८ रोजी १५:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://simollanghan.blogspot.com/2017/05/blog-post_70.html", "date_download": "2018-10-19T14:33:38Z", "digest": "sha1:ZJFPT4L7MOSE7DIUTMWDHW2D5RXD42NQ", "length": 5905, "nlines": 114, "source_domain": "simollanghan.blogspot.com", "title": "सीमोल्लंघन: या अंकात", "raw_content": "\n'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...\nसमाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...\n'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे \"सीमोल्लंघन\"\nगेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम\nवार्षिक कौतुक कार्यक्रम ‘अपनी शाला’, मुंबई\nनमिताला ‘जिल्हा स्वच्छ भारत प्रेरक’ ची फेलोशिप\nडॉक्टर - जिथे गरज आहे तिथे\nनिर्माणी झाले परिवर्तन दूत\nभूतान देशाची मलेरीयाशी झुंज\nवर्धिष्णूचे जळगावातील कचरावेचक मुला-मुलींसाठी आनंदघराचे दुसरे केंद्र सुरु\nपुस्तक परिचय – शाळा आहे शिक्षण नाही\nसीमोल्लंघन : मार्च एप्रिल २०१७\nवार्षिक कौतुक कार्यक्रम ‘अपनी शाला’, मुंबई\nनमिताला ‘जिल्हा स्वच्छ भारत प्रेरक’ ची फेलोशिप\nडॉक्टर - जिथे गरज आहे तिथे\nनिर्माणी झाले परिवर्तन दूत\nभूतान देशाची मलेरीयाशी झुंज\nवर्धिष्णूचे जळगावातील कचरावेचक मुला-मुलींसाठी आनंद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://directmap.mx/mr/ecatepec-de-morelos/comida-a-domicilio", "date_download": "2018-10-19T13:01:44Z", "digest": "sha1:67RUQQMQKT6NWOCADY4KQ3VOSVPNCJ25", "length": 4697, "nlines": 98, "source_domain": "directmap.mx", "title": "बाहेर पदार्थ पाठविणारे उपाहारगृह — Ecatepec, Mexico, पत्ता, आढावा आणि उघडणे तास", "raw_content": "\nबाहेर पदार्थ पाठविणारे उपाहारगृह\nबाहेर पदार्थ पाठविणारे उपाहारगृह\nबाहेर पदार्थ पाठविणारे उपाहारगृह\nबाहेर पदार्थ पाठविणारे उपाहारगृह\nबाहेर पदार्थ पाठविणारे उपाहारगृह, इटालियन रेस्टॉरन्ट, उपाहारगृह\nबाहेर पदार्थ पाठविणारे उपाहारगृह, उपाहारगृह, पिझ्झा रेस्टॉरन्ट\nबाहेर पदार्थ पाठविणारे उपाहारगृह, पिझ्झा रेस्टॉरन्ट, उपाहारगृह\nबाहेर पदार्थ पाठविणारे उपाहारगृह, पिझ्झा रेस्टॉरन्ट, उपाहारगृह\nबाहेर पदार्थ पाठविणारे उपाहारगृह, पिझ्झा रेस्टॉरन्ट, उपाहारगृह\nबाहेर पदार्थ पाठविणारे उपाहारगृह, पिझ्झा रेस्टॉरन्ट, उपाहारगृह\nपान 1 पासून 6\nएसीएस करून तयार केले.\n© 2018 सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4685328743278734563&title=Lokmanya%20festival%20inaugrated&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-10-19T13:07:49Z", "digest": "sha1:KFNHPJJQUVA66KIFA364JGSKQ2NWGZ7V", "length": 8164, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘पुणे लोकमान्य फेस्टिव्हल’चा शुभारंभ", "raw_content": "\n‘पुणे लोकमान्य फेस्टिव्हल’चा शुभारंभ\nपुणे : शहरातील लोकप्रिय अशा ‘पुणे लोकमान्य फेस्टिव्हल’चे उद्घाटन घटस्थापनेच्या मुहूर्तावर बुधवारी (दि.१०) झाले. या वेळी ‘महाकाल’ या ढोल पथकाच्या गजरात देवीची प्राणप्रतिष्ठापना नरेश मित्तल यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून, उद्योजक कृष्णकुमार गोयल, संजय चोरडिया, भारत देसडला,विनायक रासकर, गोरख सातपुते, लोकमान्य फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष अॅड. गणेश सातपुते यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.\nया महोत्सवानिमित्त लोकमान्यनगर येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे लोकमान्य फेस्टिव्हलचे हे एकविसावे वर्ष असून, सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच दांडिया महोत्सव, तसेच रावण दहनाचा कार्यक्रम हे खास आकर्षण असणार आहे.\nपुणे लोकमान्य फेस्टिव्हलमध्ये शिव बँड, माझ्या मना (मराठी, हिंदी गाण्यांचा कार्यक्रम) नृत्य स्पर्धा, ‘नटले मी तुमच्यासाठी’ हा लावणी महोत्सव, जादुगार रघुवीर यांचे जादूचे प्रयोग; तसेच कोजागरी पौर्णिमानिमित्त होम मिनिस्टर (खेळ रंगला वहिनींचा) कार्यक्रम होणार आहेत. पुणे शहरातील नऊ कर्तृत्वान महिलांचा सन्मानही या महोत्सवात करण्यात येणार आहे.\nया महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष गणेश सातपुते असून, उत्सवाचे अध्यक्ष नरेश विठ्ठल आणि संयोजक महेश महाले, शुभांगी सातपुते आदित्य सातपुते, गौरव शेठ, ऋषिकेश भोसले, चेतन सोनवणे हे आहेत.\nया महोत्सवात समुहनृत्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संपर्क :\nआदित्य सातपुते : ८८८८७ ३३८८६, गौरव सैतवाल : ९७३०३ ८०९०२\nTags: पुणेलोकमान्य फेस्टिव्हलगणेश सातपुतेदांडिया महोत्सवरावण दहनPunePune Lokmanya FestivalLokmanyanagarNaresh MittalGanesh SatputeBOI\n‘पार्किंग पॉलिसी’ विषयावर सर्वपक्षीय चर्चा ‘लाल चंद्र’ पाहण्याची संधी ‘ओवाळू आरत्या सुरवंट्या येती’ ‘सेरेब्रल पाल्सीच्या उपचारांमध्ये शस्त्रक्रिया, फिजिओथेरपी महत्त्वपूर्ण’ टीसीएस, पेट्रोलियम कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mumbaihikers.net/blog/2017/08/05/sion-fort-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-19T14:31:26Z", "digest": "sha1:SA5WV2PHG4ZNA4WHGXAQIOWOV5EAGYWP", "length": 6502, "nlines": 100, "source_domain": "mumbaihikers.net", "title": "Sion Fort सायन/शीवचा किल्ला - Mumbai Hikers Network", "raw_content": "\nSion Fort सायन/शीवचा किल्ला\nमुंबई पुणे महामार्गावर सायन म्हणजेच शीव मध्ये रस्त्याच्या पूर्वेला असलेल्या टेकडीवर सायनचा/शीवचा किल्ला आहे.\nमाहीमच्या खाडीमुळे मुंबई बेटे, मुख्य जमिनीपासून व साष्टी बेटांपासून वेगळी झाली होती. त्या काळात माहीमच्या खाडीतून व्यापार चालत असे. तसेच साष्टी बेट पोर्तुगिजांच्या ताब्यात होते. त्यामुळे माहीमच्या खाडीतून चालणार्‍या व्यापारावर नजर ठेवण्यासाठी व उत्तरे कडून होणार्‍या पोर्तुगिज व मराठ्यांच्या संभाव्य हल्ल्यांना तोंड देण्यासाठी इंग्रज जेरॉल्ड ऑगियरने इ.स. १६७२ मध्ये हा किल्ला बांधला.\nइतिहासात किल्ल्यासंदर्भात महत्वाची घटना घडावी नसली तरीही इंग्रजांच्या दृष्टीने शीवचा किल्ला हे एक महत्वाचे लष्करी ठाणे होते.\nकिल्ल्याच्या पायथ्याच्या उतारावर सध्या महानगरपालिकेने बगीचा (नेहरू उद्यान) केला आहे.\nपुरातत्व खात्याचे कार्यालय बाजूलाच आहे, पायर्यांनी गड चढायला सुरवात केली कि बगीचामध्ये गडाच्या पायऱ्यांवर व कुंपणावर बसलेले बाजूच्या कॉलेज चे प्रेमवीर/वीरांगना एकमेकांना चिकटून अभ्यासा/प्रेम चे गीत गाताना दिसतात.\nमोठ्या पायऱ्या चढत आपण किल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो, माथ्यावर जुन्या किल्ल्याची इमारत अजूनही तग धरून आहे. किल्ल्यावर तटबुरुज, ब्रिटीश कार्यालयाचे अवशेष, दारुकोठाराची खोली व चौकोनी आकाराचा मोठा हौद असे अवशेष अजून तग धरुन आहेत.\nकिल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या बुरुजावरुन माहीमची खाडी व आजुबाजूच्या खाडीपर्यन्त पसरलेल्या शहराचे दृश्य दिसते.\nWorli Fort वरळी किल्ला →\nश्री छत्रपती शिवाजी महाराज घोषणा | शिव गर्जना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/1/23/Article-Overcoming-the-energy-crisis-through-renewable-energy.html", "date_download": "2018-10-19T12:55:06Z", "digest": "sha1:TK44PLRFZZQZML3HPI4IYLNZR6BURHR4", "length": 10301, "nlines": 11, "source_domain": "mahamtb.com", "title": " अपारंपरिक ऊर्जेच्या माध्यमातून भविष्यातील ऊर्जा संकटावर मात अपारंपरिक ऊर्जेच्या माध्यमातून भविष्यातील ऊर्जा संकटावर मात", "raw_content": "\nअपारंपरिक ऊर्जेच्या माध्यमातून भविष्यातील ऊर्जा संकटावर मात\nपृथ्वीसाठी सूर्य हा मोठा ऊर्जेचा स्त्रोत अनादी अनंत काळापासून ठरलेला आहे. सौर ऊर्जेसह अपारंपरिक ऊर्जेच्या माध्यमातून भविष्यातील ऊर्जा संकटाला चांगले उत्तर देता येईल. जैन इरिगेशनने अपारंपरिक ऊर्जेत केलेल्या कार्याची ओळख ‘तरुण भारत’च्या वाचकांसाठी करून देत आहोत...\nमानवाचा जसजसा विकास होवू लागला तस-तशी त्याला जास्त ऊर्जेची गरज भासू लागली. वाहनांसाठी पेट्रोल, डिझेल स्वरूपाची ऊर्जा, कारखादारीसह अन्य कामांसाठी विजेच्या स्वरुपात मानवाने ऊर्जा निर्माण केली. वाढती लोकसंख्या आणि वाढलेल्या ऊर्जेचा वापर पाहता पेट्रोल, डिझेल, कोळसा, क्रुड ऑईलपासून निर्माण केलेल्या ऊर्जेस कुठेतरी मर्यादा येवू लागल्यात. खनिज तेलाचे साठे संपण्याचे वास्तव मानवास उमगू लागले. त्यातच पेट्रोल, डिझेल, रॉकेल, कोळसासह अन्य संसाधनापासून ऊर्जा तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडसारखा पर्यावरणाचा र्‍हास करणारा घटक मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागला. यातून पर्यावरणपूरक मात्र शाश्वत ऊर्जचा मार्ग शोधण्यासाठी प्रयत्न होवू लागलेत. या प्रयत्नांतूनच सौर ऊर्जचा शोध लागला. मुबलक व भरवशाची घरांघरांवर विद्युत ऊर्जा, उष्णता देणारी ऊर्जा भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आणि शाश्वत अपारंपारिक स्त्रोत म्हणून समोर आली आहे. सौर ऊर्जेबरोबर, पवन ऊर्जा, घन कचर्‍यापासून इंधन निर्मिती, समुद्र लाटांपासून वीजनिर्मिती करण्याचे प्रयोग देशभर सुरू असून प्रत्येक कुटूंबीयांना त्याचा कळत- नकळत फायदा होत आहे. यामध्ये जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या संशोधक नजरेतून ग्रीन एनर्जी प्रकल्प साकारण्यात आला. याव्दारे जैन सोलर, जैन ज्योत, जैन सोलर पंम्प, जैन बायोएनर्जी, जैन फोटोवोल्टिकच्या माध्यमातून शाश्वत ऊर्जेचे मार्ग सर्वांना खुले झाले. ‘वेळ, काळ, परिस्थितीनुसार जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलविणे आणि देशाच्या उत्पादकतेमध्ये भर टाकताना समाज जीवनाला जास्त समृद्ध करता येईल. अशा पद्धतीने कार्य केले तर ही समाजाची खर्‍या अर्थाने सेवा होईल.’ असे श्रद्धेय मोठ्याभाऊंचे विचार होते. या विचारातून आपल्याला आणि आपल्या भावी पिढीला हा फायदा व्हावा असे जैन ग्रीन एनर्जीचे सोलरवरील उत्पादने आहेत. भूमिपुत्रांना विकासाची गंगा पार करता यावी, यासाठी जैन सौर कृषी पंपाव्दारे शाश्वत शेतीचा मंत्र जैन इरिगेशनने शेतकर्‍यांना देवून परिवर्तनाचा अध्यायच रचला आहे.\nसौर ऊर्जेचा देश म्हणून भारताची ओळख आहे. ३६५ दिवस उत्तम सूर्यप्रकाश आणि उष्णता मोफत मिळत असल्याने सौर ऊर्जेच्या वापराकडे सर्व देशवासीयांनी समाजभिमुख होवून लक्ष द्यायला पाहिजे. दर दिवशी सूर्याकडून १ चौ.मी. क्षेत्रफळावर १ किलोवॅट प्रतितास एवढी विद्युत ऊर्जा मिळत असते. या ऊर्जेपासून १०० वॅटचा एक दिवा दहा तास चालू शकतो एवढी क्षमता त्याच्यात असते. वीजनिर्मितीकरिता, अन्न शिजविण्यासाठी, पाणी गरम करण्याकरीता, वेगवेगळे पदार्थ वाळविण्यासाठी, औद्योगिक क्षेत्रातील निरनिराळ्या कामांकरिता या क्षेत्रफळावर पडणार्‍या सौर ऊर्जेचा वापर आपण करू शकतो. जगात सर्वात जास्त सौर ऊर्जेची उपकरणे वापरण्यात भारत अग्रेसर आहे. तरी ज्या पद्धतीने ग्लोबल वॉर्मिंगचे चटके बसू लागले आहेत त्या तुलनेने समाजात सौर ऊर्जेविषयीची जागरूकता, त्या विषयीच्या उपाय योजना करण्याबाबत समाजात अनास्था दिसून येत आहे.\nदेशाच्या ग्रामीण भागात ६५ टक्के जनता राहते. १८ कोटी कुटुंबे अन्न शिजवण्यासाठी जंगलातील लाकूडफाटा वापरतात. लाकडाचे ज्वलन झाल्यानंतर निर्माण होणार्‍या धुरामुळे दर वर्षी सुमारे ५ लाख गृहिणींना जीव गमवावा लागतो. सुमारे ८ लाख कुटुंब अजूनही केरोसीनच्या दिव्यांचा वापर करतात. यातून करोडो टन कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. याचे विपरीत परिणाम पर्यावरणावर होतो. दिव्यांचा झगमगाट पर्यावरणाला हानी पोहचवत आहे.\nऊर्जेच्या पारंपरिक आणि अपारंपरिक साधनांचा काळजीपूर्वक वापर केल्यास आजच्या ऊर्जा संकटावर थोडी मात केली जाऊ शकते. जैन सोलर कृषि पंम्प यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. जैन सोलर, जैन ज्योत त्याच्या जोडीला आहेत. सूर्यचुल, सौर उष्णजल संयत्र, सौर फवारणी यंत्र, सौर सिंचन व्यवस्था, सौर गृह प्रकाश प्रणाली, जैव वायू संयत्र, पवन चक्की, कृषी अवशेषापासून विद्युत निर्मिती प्रकल्प आदी वापरतात आणून देशाच्या भविष्यातील ऊर्जा संकटावर मात करता येवू शकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%B2-%E0%A4%AB%E0%A4%BC%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-19T14:14:45Z", "digest": "sha1:IBPXUQGKYWRFDSQQPA44RFJY2JHH6YLV", "length": 11176, "nlines": 117, "source_domain": "chaupher.com", "title": "थेरगाव सोशल फ़ाउंडेशनचा “गणेशनगर वॉक” उपक्रम | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड थेरगाव सोशल फ़ाउंडेशनचा “गणेशनगर वॉक” उपक्रम\nथेरगाव सोशल फ़ाउंडेशनचा “गणेशनगर वॉक” उपक्रम\nस्वच्छता फेरीतून शहर विद्रपीकरण मुक्तचा नारा\nचौफेर न्यूज – “थेरगाव सोशल फौंडेशन” मार्फत “गणेशनगर वॉक” हा उपक्रम नुकताच राबविण्यात आला. या उपक्रमाद्वारे शहर विद्रुपीकरणाच्या विरोधात झाडांना खिळेमुक्त करण्याचे काम हाती घेण्यात आले. गणेश मंदिरापासून या उपक्रमाची सुरुवात झाली.\nया उपक्रमाद्वारे गतिरोधक दर्शक फलकाचा अँगल सरळ करून रस्त्यातील खड्डा बुजण्यात आला. तसेच, गणेशनगर, लोकमान्य कॉलनी, दुर्गा कॉलनी, मयूरबाग कॉलनी या ठिकाणच्या विद्युत दिव्यांच्या खांबावरील अनधिकृतपणे करण्यात आलेल्या जाहिरातींचे स्टिकर्स, पोस्टर्स, पॅम्प्लेट्स, फ्लेक्स काढून सौंदर्यीकरणाला हातभार लावण्यात आला. त्याचबरोबर झाडांवरील बोर्ड्स, खिळे, तारा, स्टेपलर पिन्स, बाइंडिंग वायर्स काढून झाडांना खिळेमुक्त करण्यात आले.\nहे सर्व काम करत असताना ज्या नागरिकांच्या घरासमोर हे विद्युत खांब, महावितरण डीपी व झाडे होते, त्यांना शहर विद्रुपीकरणाच्या विरोधात आणि झाडांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात जागरूक व सजग राहण्याचे आवाहन केले\nत्यानंतर गणेशनगरचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या गणेश मंदिराजवळील वाहतूक कोंडी निवारण्यासाठी परिसरातील दुकानदारांना मार्गदर्शन करण्यात आले. विक्रेत्यांनी न चुकता स्वतःहून जबाबदारी घ्यावी, असे आवाहन यावेळी फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केले. गणेशनगर वॉक या उपक्रमाचे आयोजन अनिकेत प्रभू, राहुल सरवदे, निलेश पिंगळे, अनिल घोडेकर व सुशांत पांडे यांनी केले.\nराहुल जाधव, जनक क़सबे, अंकुश कुदळे, प्रशांत चव्हाण, मयूर गुंडगळ, मयूर कांबळे, प्रकाश गायकवाड, शंतनू तेलंग, शेखर गांगर्डे, स्वप्नील मंडल, अमोल शिंदे, रोहित ढोबळे, अभिजित खानविलकर, तुषार कांबळे, सचिन क्षीरसागर, दशरथ रणपिसे, दत्ता एरंडे, बापू खोसे, महेश येळवंडे, संकेत निकम, सुरज जोशी, पंकज पाटील, आनंद जाधव यांनी उपक्रमात सहभाग घेतला.\nPrevious article‘व्हिजन महाराष्ट्र पुणे 2018’ या भव्य प्रदर्शनास सुरुवात\nNext articleनदी संरक्षण समिती स्थापन करून नद्यांचे प्रदूषण रोखा, खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\nपिंपळे सौंदागरच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार जगताप\nरिलायन्स इंडस्ट्रिजच्या संचालकपदी अरुंधती भट्टाचार्य\nचौफेर न्यूज - स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) माजी प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या स्वतंत्र संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीच्या संचालक...\nशिर्डीत पंतप्रधान मोदींनी लाभार्थ्यांशी मराठीतून साधला संवाद\nचौफेर न्यूज - साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव समारोपाच्या कार्यक्रमासाठी आज शिर्डीमध्ये आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घरकुल लाभार्थ्यांशी मराठीतून संवाद साधला. ११ हजार लाभार्थ्यांना घरकुलाचं...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\nपिंपळे सौंदागरच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z101020045200/view", "date_download": "2018-10-19T13:35:18Z", "digest": "sha1:RC7WCZ3GLH3HG3BXYMBT7BJEYDUTGVP7", "length": 20445, "nlines": 233, "source_domain": "www.transliteral.org", "title": "सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १८५१ ते १९००", "raw_content": "\nमराठीत जुन्या कवींच्या साधारण किती कविता उपलब्ध असतील\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|\nओव्या १८५१ ते १९००\nओव्या १ ते ५०\nओव्या ५१ ते १००\nओव्या १०१ ते १५०\nओव्या १५१ ते २००\nओव्या २०१ ते २५०\nओव्या २५१ ते ३००\nओव्या ३०१ ते ३५०\nओव्या ३५१ ते ४००\nओव्या ४०१ ते ४५०\nओव्या ४५१ ते ५००\nओव्या ५०१ ते ५५०\nओव्या ५५१ ते ६००\nओव्या ६०१ ते ६५०\nओव्या ६५१ ते ७००\nओव्या ७०१ ते ७५०\nओव्या ७५१ ते ८००\nओव्या ८०१ ते ८५०\nओव्या ८५१ ते ९००\nओव्या ९०१ ते ९५०\nओव्या ९५१ ते १०००\nओव्या १००१ ते १०५०\nओव्या १०५१ ते ११००\nओव्या ११०१ ते ११५१\nओव्या ११५१ ते १२००\nओव्या १२०१ ते १२५०\nओव्या १२५१ ते १३००\nओव्या १३०१ ते १३५०\nओव्या १३५१ ते १४००\nओव्या १४०१ ते १४५०\nओव्या १४५१ ते १५००\nओव्या १५०१ ते १५५०\nओव्या १५५१ ते १६००\nओव्या १६०१ ते १६५०\nओव्या १६५१ ते १७००\nओव्या १७०१ ते १७५०\nओव्या १७५१ ते १८००\nओव्या १८०१ ते १८५०\nओव्या १८५१ ते १९००\nओव्या १९०१ ते १९५०\nओव्या १९५१ ते २०००\nओव्या २००१ ते २०५०\nओव्या २०५१ ते २१००\nओव्या २१०१ ते २१५०\nओव्या २१५१ ते २२००\nओव्या २२०१ ते २२५०\nओव्या २२५१ ते २३००\nओव्या २३०१ ते २३५०\nओव्या २३५१ ते २४००\nओव्या २४०१ ते २४५०\nओव्या २४५१ ते २५००\nओव्या २५०१ ते २५५०\nओव्या २५५१ ते २६००\nओव्या २६०१ ते २६५०\nओव्या २६५१ ते २७००\nओव्या २७०१ ते २७५०\nओव्या २७५१ ते २८००\nओव्या २८०१ ते २८५०\nओव्या २८५१ ते २८७५\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १८५१ ते १९००\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nओव्या १८५१ ते १९००\nत्याहून भिन्न चिद्धन अनंत \nयया पदीं ईशादि तृणादिकांचे गुणदोष जे धर्म सर्वांचे \nहें आजि बोलिलें म्हणोन नूतन भिन्न नव्हे विकाराहून \nपहिलेंचि असे चिद्रूप पूर्ण अनंत कल्पें होतां ॥५३॥\nचिद्रूप एक नाम घेतलें हें उगेचि उपलक्षण केलें \nपरी सच्चिदानंद अनंत संचलें \nऐसा आत्मा ब्रह्म परिपूर्ण तेंचि कीं स्वयें सर्व असून \nकैसें हे नेणो पडिलें अज्ञान अभिमानें अन्य जाहलें ॥५५॥\nस्फुरणादि देहांत नसून जाहले \n मी हाचि म्हणोनी ते देह तरी बहुत होती \nएक त्यागून एक पावती परी मीपण याचे न त्यागिती \nअन्य योनीस तों काय म्हणावें मूढचि असती पश्वादि सर्वें \nपरी देव दैत्य मानवें हे तो ज्ञानाधिकारी ऐक्यज्ञानासी पात्र\n बळेंचि घेऊन बैसले अहंता \nमीच जन्मलों मीच सुरूप मीच स्त्री पुरुष मीच कुरूप \nमीच वाढतों तरुण वृद्धाप्य पावलों मीच मरें ॥६०॥\nनेणें देहीं बहु समुदाय नेणती कैसा व्यापार होय \nउगाचि देह हा मांसमय \nमी चालतों बोलतों पाहतों देतों घेतों वास घेतों \nखातों स्पर्शतों सुख भोगितों \nतेंचि भोगीन अचुक जन्म \nमागां हे बहुधा निरूपिलें \nतेंचि प्रस्तुत प्रसंगा ऐसें \nहें असो जागृतीचें पिसें मीपण स्वप्नींही गळेना ॥६५॥\nतेथें देहध्यासासी मी म्हणून बैसला सुखदुःखें पावे शीण \nएवं जागृति स्वप्न सुषुप्ति देहबुद्धिची न फिटे भ्रांति \nऐसेचि जन्मती आणि मरती \nअनंत जन्मी अनंत साधन करितां देहबुद्धि नव्हे न्यून \nजरी पावले सत्यलोकादि स्थान तरी बंधन तुटेना ॥६८॥\nहे देहबुद्धि तेव्हांचि हरे \n निपटून देहबुद्धि जातां रज्जु रज्जुत्वें तेव्हांचि मिळे \nज्या समयीं सर्प मावळे सर्पही तयाचि समईं पळे सर्पही तयाचि समईं पळे यथार्थ रज्जु कळतां ॥१८७०॥\nएवं हे परस्परें साह्यभूत एक मावळे एक होय निश्चित \nतस्मात् मुमुक्षें एक करावें आपुलें ब्रह्मत्व दृढ धरावें \nयेथें रविदत्ता ऐसें म्हणसी कीं ब्रह्मत्व कैसे अन्य जीवासी \nतरी ऐकावी उपपत्ति कैशी \n तो स्वप्नीं अत्यंज जाहला \n अन्यासी तूं राजा म्हणे ॥७४॥\nतैसा आत्मा ब्रह्म स्वयें आपण मायेनें देह केला निर्माण \nतोचि होऊन बैसला कृपण अन्य साकारा देव म्हणे तो\nमहारपणा खरा न होये तरी झोंप जाता कां राजपदा नये \nराजाचि असतां स्वप्नं जरी न जाये तरीही खरा राजा ॥७६॥\nजीवत्व जातां होय अंगें देखणा तरी जीव ब्रह्म नव्हे कैसा जो वृक्षीं बैसलियामुळें \n तो भ्रम जरी यथार्थ निवळे तरी पडिलाचि कीं वृक्षस्थ ॥७८॥\nतैसा कीं जीव हा अज्ञानें जाहला \nतें अज्ञान निमित्तां ऐक्य पावला तस्मात् जीवचि ब्रह्म ॥७९॥\n तें काय गगनींहून भिन्न पडिलें \nतैसें बुद्धीस्तव आत्मया जीवत्व आलें \nअन्यें दोरीसी मानिला विखार तरी कां दोरपणा मुके दोर \nतैसा जीवत्व कल्पी अहंकार तरी कां ब्रह्मत्व गेलें शिंपपणा\n उगाचि रजतभाव कल्पी चित्ता \n ब्रह्मत्व न जाय तरंगाचेंचि अंग पाणी \nमेघ नाहीच गगन गगनीं तैसा जीवचि ब्रहात्मा पूर्णपणीं \nदुजा नाहीं नाहीं ॥८३॥\nचित्रांचे निजांग ते भिंती \nतैशी आभासीं स्वरूपता चिती \nनगाचें अंगचि की सुवर्ण चोराचें दिसणें स्थाणु आपण \nतैसा जीवचि परमात्मा चिद्घन येथें संशय तो काय ऐशिया बहूत दृष्टांत उपपत्ति \nसाम्यता पडे या नांव युक्ति येथें कोणी मानील विशाळमति येथें कोणी मानील विशाळमति कीं नुसधी युक्ति अप्रमाण ॥८६॥\nतरी त्या विशाळमतीसी पुसावें कीं त्वां शास्त्र तरी पाहिलें आघवें \n अनंत होत असती जीव ब्रह्मत्व\n तया महावाक्य हें अभिधान \n कोठें मुख्यत्वें ऐक्य ॥८८॥\n अर्थ घेईजे भाग त्यागून \nतैसेंचि अहंब्रह्मास्मि जें वचन \nअहं पदाचा त्याग बोलिला तरी सर्वांश न जाय त्यागिला \nविशेष त्यागून सामान्य पावला \nहें पुढें असे निरूपण अहं कैसें ब्रह्म कवण \nअयमात्मा ब्रह्म या वाक्यासी \nजैसें जलाकाश त्यागून आकाश घ्यावें \n हें भागत्याग लक्षण समजावे ऐक्यत्वाविशीं ॥९३॥\nहे असो अनंत श्रुति \nह्या गर्जना होती त्या नायकती \n विचारें ब्रह्म व्हावें ॥९६॥\nनुसधी श्रुति युक्तीच प्रमाण बोलणें नव्हें आहाच वचन \nपाहें पाहें ब्रह्मविद ब्रह्म निजांगें होऊन पावलें उपरम \nमागें जाहलें पुढें होणार नेम \nआपुलें ब्रह्मत्व जें साचें प्राप्त जयाचें तया ॥९९॥\n आणि साधकही पावतसे साचा \nजरी जीवब्रह्म म्हणतां कैचा तरी बहू विरोध तस्मात् श्रुति युक्ति अनुभवें कडोन \nबोलतां कानकोंडें नव्हे वचन ॥१९००॥\nवि. जितका , जितकावा पहा .\nपंचप्राणांना भोजनापूर्वी आहुती का द्यावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/agralekh/page/143", "date_download": "2018-10-19T14:04:28Z", "digest": "sha1:ZYMZQYQITU4O762P4MR56FAYJPXK6ZV2", "length": 9514, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "संपादकिय / अग्रलेख Archives - Page 143 of 274 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nनोटाबंदीच्या क्रांतिकारक निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण झाले. 8 नोव्हेंबर 2016 च्या रात्री 8 वा. पंतप्रधान मोदींनी रु. 500 व रु. 1000 या उच्च मूल्यांच्या नोटा चलनातून रद्दबातल केल्याची ऐतिहासिक घोषणा करून देशवासियांना सुखद धक्का दिला. जगभरात त्याचे स्वागत झाले. तशी देशांतर्गत खळबळ माजली. 1946 व 1978 सालीही नोटाबंदीचा निर्णय झाला होता. पण त्याचे परिणाम न्यूनतम होते. 2016 चा ...Full Article\nअन्य उपायही करता आले असते…\nपूर्वापारपासून आपण आपले सण दरवर्षी नित्यनेमाने साजरे करतो. कालांतराने यात नवीन पिढीच्या आवडी-निवडीनुसार व्हॅलेंटाईन दिवस, माता दिन, पिता दिन यांची भर पडली. आता तर नवीन राजकीय परिस्थितीनुसार कालपरत्वे विविध ...Full Article\nकृषी व्यवस्थेवरील परिणाम चिंताजनक\nनोटाबंदीवरील तिढा सोडविण्यासाठी खूप उशिरा उपाययोजनाना सुरुवात झाली. त्याची पूर्वतयारी व्यवस्थित केली असती तर ग्रामीण अर्थव्यवस्थेवर इतके दूरगामी परिणाम झाले नसते. बँकेतील कर्मचाऱयांनीदेखील ग्रामीण व्यवस्थेचे दुखणे समजून घेऊन काम ...Full Article\nपंतप्रधानांचे एक फसलेले धोरण\nनिश्चलीकरण किंवा ‘नोटाबंदी’ हा एक अत्यंत धाडसी, दूरगामी परिणाम करणारा निर्णय केवळ भारतीय अर्थव्यवस्थेतच नव्हे तर जागतिक स्तरावर एक दखलपात्र घटना ठरली. धोरणलकवा ते धोरण आक्रमकता हा बदल निश्चितपणे ...Full Article\nमहाराष्ट्राचे जलसंपदा तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री गिरीश महाजन हे जरासे उत्साही आणि उत्सवी प्रवृत्तीचे मंत्री आहेत. जीन पॅन्टच्या खिशात रिव्हॉल्वरचे प्रदर्शन, प्रोटोकॉल विसरून बुलेटवरून राउंड असे अनेक ‘जिंदा ...Full Article\nकाही व्यक्तींना आपल्या सुखाचे साधन बनवून जेव्हा त्यांच्यावर अन्याय केला जातो, तेव्हा ज्या व्यक्ती अशा साधन मानल्या गेलेल्या व्यक्तींच्या जीवनात साहजिकच दु:ख निर्माण होते. त्याचबरोबर जेव्हा साधन समजल्या गेलेल्या ...Full Article\nसरकारी काम, सहा महिने थांब\nदोन मित्र होते. एक सरकारी कारकून होता आणि दुसरा सुतारकाम करणारा कारागीर होता. सुतारकाम करणाऱया कारागिराला वाटायचं की सरकारी नोकराला काम कमी असतं आणि पगार मात्र खूप जास्त असतो. ...Full Article\nशिवसेना, राष्ट्रवादीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्हमजकूर\nमहाराष्ट्राचे जलसंपदा तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री गिरीश महाजन हे जरासे उत्साही आणि उत्सवी प्रवृत्तीचे मंत्री आहेत. जीन्स पॅन्टच्या खिशात रिव्हॉल्वरचे प्रदर्शन, प्रोटोकॉल विसरून बुलेटवरून राउंड असे अनेक ‘जिंदादिल’ ...Full Article\n21 व्या शतकात भारत महासत्ता होणार, अशी ठाम अपेक्षा अनेक तज्ञ व राजकीय नेते विविध कारणासाठी करतात. त्यातले एक महत्त्वाचे कारण म्हणजे भारताच्या लोकसंख्येची वयोरचना. सध्या 50 टक्के लोकसंख्या ...Full Article\nसर्वोत्तम कंपन्या-2016 : शोध आणि बोध\nया वषीच्या आपल्या सर्वेक्षणासाठी ‘ग्रेट प्लेस टू वर्क’ इन्स्टिटय़ूटने जे चार प्रमुख निकष ठेवले होते त्यामध्ये संबंधित कंपन्यांमधील करिअर-बढतीच्या संधी, कर्मचारी-सहकाऱयांमध्ये कौटुंबिक स्वरूपातील परस्पर सलोखा-संबंध, परस्पर संबंधांवर आधारित उचित ...Full Article\nवाचन संस्कृती : काही प्रश्न\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nशिर्डीत पंतप्रधानांकडून विकासकामांचे उद्घाटन\nसलीम-सुलेमान यांचा मराठीत प्रवास\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z151219090314/view", "date_download": "2018-10-19T13:51:05Z", "digest": "sha1:2KIGJDNJ2JBUPWAXBCBFSSUIJPD4VIF4", "length": 10130, "nlines": 104, "source_domain": "www.transliteral.org", "title": "सापिंड्यनिषेध", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|धर्मशास्त्रानुसार वधूपरीक्षा|\nधर्मशास्त्रदृष्ट्या एकंदर गुणांची यादी\nकुले वर्ज्य करण्याची कारणे\nवधूंची निषिद्ध व ग्राह्य बाह्यलक्षणे\nसूक्ष्म दृष्टीने ओळखण्याची लक्षणे\nस्त्रीचे ‘ अनन्यपूर्विका ’\nमाता आणि सापत्नमातेपासून होणारे सापिंड्य\nसापिंड्यनिषेधाची देशभेदाने भिन्न व्यवस्था\nसपिंडगणनेची कमीत कमी संख्या\nवधू वरापेक्षा लहान असावी\nस्त्रीस भाऊ असण्याची आवश्यकता\nस्त्रीसंततीवर कटाक्ष; पुत्रसंततीची हौस\nगोत्र व प्रवर यांचे भेद व संख्या\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nसपिंडसंबंधाचा अर्थ, विस्तार व मर्यादा\n‘ सपिंड ’ शब्दाचा समासदृष्टीने विचार करिता ज्यांचे पिंड समान म्हणजे मूळचे एकच आहेत ते, असा या शब्दाचा अर्थ होतो. मत्स्यपुराणात या शब्दाची व्याख्या लिहिली आहे, तीत श्राद्धी पिंड देणारा पुरुष व त्याच्या वरच्या पिढीचे सहा पुरुष मिळून सात पुरुषांमध्ये सपिंडसंबंध राहात असल्याचे सांगितले आहे. श्राद्धकर्त्याचा आजा, व पणजा यास ‘ पिंडभाक ’ आणि त्यांच्या वरच्या तीन पिढ्यांच्या पुरुषास ‘ लेपभाक ’ अशा विशेस्ष संज्ञा या व्याख्येत दिल्या आहेत.\nविवाहाचे नाते जोडले गेल्याबरोबर पत्नीची योग्यता पतीच्या बरोबरीचे व अर्धांगीपणाची होते, यामुळे तिची गणना सपिंडात समजावी लागते; एवढेच नव्हे, तर श्राद्धकर्ता आपल्या चुलत्याचेही श्राद्ध करू शकतो; यामुळे चुलत्याची पण गणना सपिंडात होऊ शकते. अशा रीतीने श्राद्ध करिता आले की श्राद्धाचा विषयीभूत मनुष्य सपिंडांत शिरू लागेल; व गयाश्राद्द इत्यादी प्रसंगी पाहिजे त्या मनुष्याच्या नावाने पिंड देता येतो. यासाठी ज्याचे श्राद्ध केले त्याच्या कनेस सपिंड संज्ञा प्राप्त होऊन तिच्याशी विवाह करण्याची गोष्टही मनात आणिता कामाची नाही असा प्रसंग साहजिकच येईल. हा अनवस्था प्रसंग टाळण्याकरिता ‘ अवयवांपासून अवयव झालेले ’ असणे याचे नाव ‘ सपिंडसंबंध ’ अशी या शब्दाई एक निराळी व्याख्या लिहिला आहे.\nही व्याख्या कबूल केली असता प्रत्येक मनुष्यप्राण्याची उत्पत्ती ब्रह्मदेवापासून झाली असल्याने प्रत्येक पुरुष व प्रत्येक स्त्री यांमध्ये सापिंड्य उत्पन्न होऊन कोणीही कोणाशी विवाह करू नयेअ असेही पण मानण्याचा साहसिक प्रसंग येऊ पाहणार. यासाठी तो टाळण्याकरिता, मातेच्या बाजूने सातव्या पिढीची कन्या ही सपिंडसंबंधाची परमावधी मानून त्या वधीच्या पलीकडच्या स्त्रीपुरुषांचा संबंध होण्यास अडचण नाही असा संकोचपक्ष शास्त्रकारांनी स्वीकारिला आहे. ही पाचवी व सातवी पिढी पाहू लागण्याचा आरंभ मूळात एकाच पुरुषापासून करावा लागतो, व अशा पुरुषास ‘ कूटस्थ पुरुष ’ म्हणतात. वधूच्या बाजूच्या पिढ्यांच्या गणनेत सर्वच पिढ्या पुरुषांच्या असल्या पाहिजेत असा नियम नसून स्त्रियांच्या पिढ्या परगोत्रात गेल्या असल्या तरी चालतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavchhayablog.wordpress.com/category/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80/", "date_download": "2018-10-19T12:54:37Z", "digest": "sha1:YFTBRWWOFOQ7WD2SCS2MGN2TNGFMX52N", "length": 27876, "nlines": 84, "source_domain": "vaibhavchhayablog.wordpress.com", "title": "पुरोगामी | Vaibhav Chhaya Writes...", "raw_content": "\nपुरोगामी संकल्पनेचे भारतातील दोन मूळ प्रवाह आपण मागील भागात पाहीले. त्याची युरोपीय राष्ट्रांनी केलेली जडणघडण आणि जगात घडलेली दोन महायुद्धे यांचा फार मोठा प्रभाव प्रोग्रेसिव्ह चळवळ म्हणजेच प्रागतिक चळवळीवर पडलेला दिसून आला आहे. त्यामुळे या प्रगातिक चळवळींची जगभरात होणारी मांडणी ही तीन टप्प्यांत होते. ती म्हणजे युरोप खंडातील रेनेसांस म्हणजे प्रबोधनाचा कालखंड ते एकोणीसाव्या शतकातलं शेवटचं पाव शतक. यात धर्मसुधारणा, औद्योगिक क्रांती, बेसुमार शहरीकरण, मानवी जीवन जगण्याच्या बदललेल्या तऱ्हा यांचा समावेश होतो. पण या साऱ्या घटना फक्त सत्ताधाऱ्यांच्या चष्म्यातूनच लिहील्या गेल्या आहेत. त्यांची उभारणी आणि मांडणी सुद्धा सत्ताधाऱ्यांनीच केलेली होती. म्हणून वीसाव्या शतकाच्या पाव शतकआधी पर्यंत ही सर्व स्वतःला प्रागतिक म्हणवणारी राष्ट्रे अख्ख्या जगाला स्वतःच्या गुलामीखाली वागवत होते. वसाहतवादी धोरणं बाळगून ही राष्ट्रे स्वतःला प्रागतिक म्हणवून घेत होती.\nया धारणेला पहिला सुरूंग लागला तो 1890 मध्ये जेव्हा जर्मनीचा तत्कालीन चँसेलर बिस्मार्क याने सुरू केलेला वर्चस्ववादाचा प्रय़त्न युरोपमधलं वातावरण अस्थिर करून गेला. पुढे त्याचे पर्यावसन दुसऱ्या महायुद्धात झाले.\nपहिलं महायुद्ध घडून त्याच्या परिणामांतून बाहेर यायला युरोपाला 1920 साल उजाडावं लागलं. तोच हा दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा म्हणजे महायुद्धानंतरचं दुसरं महायुद्ध, शीतयुद्ध, दहशतवाद, फॅसीझम आणि सिक्रेट सोसायटीची कारस्थानं, तंत्रज्ञानाचा जगातील काही मुठभरांकडे असलेला भरणा आणि त्याची सत्ता, अर्थव्यवस्थेतील प्रागतिक पावलं, शहरीकरणाचे बदललेले अर्थ, त्याचा मानवी आयुष्यावर झालेला परिणाम, मानवी मूल्यांमध्ये घडून आलेला कमालीचा बदल, स्वार्थ, विचारधारा या साऱ्या घटकांचा अंतर्भाव तिसऱ्या टप्प्यात होतो.\nयाच तिसऱ्या टप्प्यात 2001 सालचं ट्विन टॉवर पाडलं गेल्यानंतर एंड ऑफ आयडीयोलॉजीचा जो गवगवा करण्यात आला होता त्याचा सर्वात जास्त व्यापक परिणाम भारतासारख्या चळवळींचं आणि कार्य़कर्त्यांचं मोहोळ\nजपणाऱ्या देशावर झालेला आहे. याबाबतचं विवेचन फारच थोड्या समाजशास्त्रज्ञांनी केलेलं आहे. ते सहजपणे उपलब्ध आहे. वाचता येईल.\nमार्क्स आणि फ्रेडरिक एंजल्सने प्रोग्रेसिव्हीजम च्या अंध आणि बेसुमार अंगिकारामुळे होणाऱ्या परिणामांची जी मांडणी केली होती तीच मांडणी दुसऱ्या टप्प्यात अख्ख्या जगाने पाहीली. त्यानंतर जगात नवीन विचारप्रवाह सुरू झाले. आणि युद्धाच्या परिणामांमुळे संवेदनशील झालेल्यांनी मार्क्स आणि एंजल्स ने सुचवलेल्या, मांडणी केलेल्या प्रोग्रेसेव्हिजमचा अॅक्सेप्टंस करायला सुरूवात केली. युरोपातून आलेल्या या प्रागतिक वादात फ्रेंच राज्यक्रांतीच्या तत्वांचा प्रचंड मोठा रोल होता. इथं मी युरोपातून आलेल्या थॉट बद्दल बोलत आहे. हा थॉट भारतात अतिशय वेगानं दाखल झाला तो १९२० ते १९२५ च्या सुमारास. इथे पुन्हा एक गोष्ट अधोरेखित व्हावी ती अशी की मी इथे तिसऱ्या टप्प्याबद्दल बोलत आहे.\nपुरोगामी हा शब्द मराठी भाषेतला. पण संपूर्ण भारतात प्रोग्रेसिव्ह चळवळीसाठी प्रागतिक, प्रगतीशील हिदीसाठी, तर ऊर्दू भाषेनं तरक्की पसंद शब्द स्विकारला खरा पण जाहीर संबोधनात त्यांनीही प्रगतीशील शब्दाला मान्यता दिली.\nब्रिटीशपूर्व भारतात पहिली प्रोग्रेसिव्ह संघटना उभी राहीली. ( इथे मी संघटना म्हणत आहे.)\nअंजुमन तरक्की पसंद मुस्सनाफिन-ए-हिंद …\nज्याचे इंग्रजी नाम हे प्रोग्रेसिव्ह रायटर्स होते तर\nहिंदी आणि मराठी वृत्तपत्रात त्यांचा उल्लेख हा अखिल भारतीय प्रगतिशील लेखक संघ म्हणूनच केला जात असे. ही संघटना प्रागतिक विचारांच्या ऊर्दू लेखक-कवी-शायर-गझलाकारांची चळवळ होती. जी संपूर्ण भारताचं प्रतिनिधित्व करत असे. उपलब्ध कागदपत्रांवरून असे लक्षात येते की ही चळवळ सर सय्यद अहमद यांच्या चळवळीच्या ताकदीची होती. यातील सर्वच लेखक-कवी हे डाव्या विचारांचे होते.\nआणि हे बिल्कूल नाकारून चालणार नाही की भारतात प्रोग्रेसिव्ह चळवळ ही डाव्यांनीच आणली. भारतातला थॉट हा नंतर त्यात जोडला गेला हा भाग वेगळा. या चळवळीची सुरूवात 1930 च्या दरम्यानची. लंडन, कोलकाता पासून देशातल्या मोठमोठ्या शहरात ही चळवळ पसरली होती. या चळवळीनेच भारताला आणि पाकिस्तानला फैज अहमद फैज, मंटो, ईस्मत चुगताई, साहीर लुधयानवी सारखे विचारवंत, कृतीशील कलावंत दिले.\nदुसरा सगळ्यात मोठा पाया भरला गेला तो स्वातंत्र्योत्तर भारतात… जेव्हा सदानंद बाकरे, हरी अंबादास गाडे आणि त्यांच्या सात आठ साथीदारांनी मिळून 1960 च्या दशकात बाँम्बे प्रोग्रेसिव आर्टिस्ट ग्रुपची स्थापना केली. कलेच्या प्रांतातील हा सर्वात मोठा बदल होता. या सोसायटीनं सत्तांतरण झाल्यानंतर आलेल्या सरकारकडून जे अपेक्षाभंग झाले त्यावर कडक ताशेरे ओढायला सुरूवात केली. ते ही आपल्या कलेतून. चित्रांतून. फोटोतून. त्या सहाही चित्रकारांची नावे आता आठवत नाहीत. शोधून जरूर टाकेन. ते सर्वच्या सर्व डावे होते. मार्क्सवादाने प्रभावित होते. त्यांनी भारतीय परिप्रेक्षातलं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कलेतून भाष्य केलं. एम एफ हुसैन सुद्धा याच परंपरेचा भाग.\nपण दूर्दैव असं होतं की. या चळवळीचं नेतृत्व स्वातंत्र्यानंतर समाजातील सवर्ण आणि सर्व प्रकारच्या सत्ता उपभोगणाऱ्या समुहाच्या प्रतिनिधींकडेच राहीलेले होते. त्यामुळे डाव्यांखेरीज फारसे कुणी आलेले नव्हते. साठच्या दशकात समाजवाद्यांनी या परिघात स्वतःला जोडून घेणे पसंत केले परंतू परत मुद्दा तोच उद्भभवला अॅप्रोप्रिएशन आणि लीडरशीपचा. तिथं मागासवर्गीयांना तेव्हा कोणतं स्थान होतं ना नंतरच्या काळात मिळेल असं काही वाटलं … त्यातूनच मग मागास चळवळींनी स्वतःचे परिघ उभारले. स्वतःचं साहित्य डेवलप केलं आणि पँथरसारखी संघटना सुद्धा…\nप्रोग्रेसिव्ह असणं म्हणजे केवळ उजव्यांविरोधात बोलणं नाही. विरोध करताना सशक्त विद्रोह आणि त्याला पुरक साहित्याची संसाधनाची उभारणी मांडणी करणे गरजेचे असते. ते दूर्दैवाने ऐंशीच्या दशकापासून झालेले नाही.\nही संकल्पना सवर्णांनी दोन प्रकारे वापरून घेतली…\n1. स्वतःचा गिल्ट काँशीयसनेस लपवण्यासाठी\n2. स्वतःचं उजव राजकारण शाबूत ठेवण्यासाठी त्यांना एका शत्रुची गरज लागते म्हणून… पुरोगामी चळवळीला बदनाम करणे, संकल्पनेला, थॉटला बदनाम करणे घडते…\nभारतात मुस्लिम आले आणि मुसलमानांना जात चिकटली. ख्रिश्चनांना चिकटली… मग प्रागतिक चळवळ कशी अपवाद राहील… बरं…\nपुरोगामी ही संकल्पना वेगळी. पुरोगामीत्व वेगळं आणि पुरोगामीत्वाचे वाहक वेगळे. मला पुरोगामीत्वाचे असलेले आकलन या तीनही संज्ञांचे योग्य आणि सैंद्धांतिक पृथ्थःकरण केल्यानंतरच आलेले आहे. ते असे.\nभारतात सध्या पुरोगामी विचारधारेचे दोन मूळ प्रवाह नांदत आहेत. ते दोन प्रवाह म्हणजे बुद्ध, महावीर, चार्वाक यांच्या परंपरेतून आलेला प्रगतीचा मार्ग. ज्याची भाषिक अंगाने जरी फोड केली, त्याची उत्पत्ती आणि व्युत्पत्ती शोधली तरी प्रागतिक या शब्दाने होते. पुरोगामी हा शब्द फार नंतरच्या काळातला.\nदुसरा प्रवाह हा पाश्चात्य जगात असलेला प्रोग्रेसिव्हिझम नावाचा थॉट जो युरोपात जन्माला आला कालांतराने बदलत गेला. बदलत गेला म्हणण्याऐवजी तो अपडेट होत गेला असे म्हणणे जास्त उचित ठरेल. तो प्रोग्रेसिव्हीजम ब्रिटिशांच्या आगमनासोबत भारतात दाखल झाला.\nवर उल्लेख केलेल्या दोन्ही विचारप्रवाहासंबंधी बोलायचे झाल्यास सध्या भारतात पाश्चात्य विचारांतून आलेला प्रोग्रेसिव्हिजमच कार्य़रत आहे असे म्हणण्यास बराच वाव आहे. कारण 1947 पूर्व भारतात जेव्हा भारत नावाचा देश अस्तित्वात नव्हता त्या काळात प्रतिक्रांतीनंतर बाबासाहेब येईपर्यंत बुद्ध विचार इथल्या मातीला शिवला नव्हता. महावीरांच्या एकुण विचारांत जितकी भेसळ झाली ते आजचे जैनांचे रुप पाहील्यानंतर आपल्या लक्षात येईलच. जोतीबा फुल्यांचा वैचारिक आधार हा पाश्चात्या शिक्षणाचा होता पण त्यांचे कार्य इथल्या मातीतले होते. त्यांचे एकुण कार्य़ रेनिसांसच्या कालखंडातील कार्याच्या दहापट अधिक तीव्र होते. त्याची पृष्ठभूमीही तेवढीच तीव्र होती. त्यामुळे या विषयावर आपण कालांतराने येऊ.\nजगभरात जे पुरोगामीत्वाचे प्रवाह आहेत त्याची सुरूवात युरोपात झाली. त्याला थॉट ऑफ प्रोग्रेसीव्हिजमचे नाव देण्यात आले. या थॉटची अनेक महान राज्यशास्त्र तज्ञांकडून सैद्धांतिक मांडणी करण्यात आली आहे. त्यांच्या व्याख्या लिहील्या गेल्या. एवढेच नव्हे तर त्या व्याख्या क्रमाक्रमाने बदलत रहाव्या यासाठी मोठा वाव सुद्धा ठेवला गेला. याचं संज्ञापण जपताना युरोपीयन आणि अमेरिकन तत्ववेत्यांनी सुरूवातीला या मॉडर्निटी असे म्हटले. कालांतराने याचे रुपांतरण आयडीया ऑफ प्रोग्रेस असे केले गेले.\nआयडीया ऑफ प्रोग्रेस मधूनच जन्माला आला मॉडर्न लिब्रलिझम.. ज्याचा जनक होता जॉन स्टुअर्ट मिल. मॉडर्न लिब्रलीझमच्या संकल्पनेला अधिक पुढे नेलं ते कार्ल मार्क्सने कार्ल मार्क्स हा जॉन स्टुअर्ट मिल पेक्षा बारा वर्षांनी लहान होता. मार्क्सने मॉडर्न लिब्रलिझम ला अधिक खोलात जाऊन डेवलप केलं. डेवलप करण्यासोबत त्यावर सडेतोड टिकाही केली. मार्क्सचं म्हणणं होतं ते असं…\nमॉडर्न लिब्रलिझम हा ज्या प्रोग्रेसची, प्रगतीची भाषा करतोय ती भाषा गरीबी विरूद्ध शहरीकरण अशी आहे. विचारांतील प्रगती म्हणून ज्या प्रोग्रेसिव्हीजमची चळवळ सुरू झाली होती तीचे रुपांतरण दोन टप्प्यांत झाले आहे. पहिले म्हणजे, प्रगतीचा मार्ग म्हणजे चांगले नागरिक होऊन सर्व सुखसोयी, संधी मिळवणे… दुसरं… त्यासाठी शहरीकरण, औद्योगिकिकरण यांच्या वाढीसाठी वाव देणे. या प्रोसेसमध्ये गरीबीचा धाक दाखवून आणलेले लोक ही मानवी यंत्रे म्हणूनच इथल्या शोषकांसाठी उपलब्ध होणार आहेत त्यामुळे सत्तेत असलेल्या कोणत्याही समुहाने प्रोग्रेसीव्हीजमची भाषा करणे हे निव्वळ फसवे आहे.\n(वरिल परिच्छेदाच्या संदर्भासाठी मार्क्सच्या लेखनातील लिनिअर प्रोग्रेसिव्ह हिस्टरी चाळता येईल.)\nतर अशा पुरोगामी संकल्पनेला युरोपातून, अमेरिकन विद्यापीठातून गृहितकांचे अधिष्ठान मिळाले. तो थॉट प्रोसेस म्हणून अभ्यासक्रमात स्विकारला गेला. त्यावर थेअरी लिहील्या गेल्या. त्या थेअरी कालानुरूप अपडेट होत राहतील याची काळजीही घेतली गेली. आजही घेतली जाते. रॉबर्ट निस्बेट ने जे कथन करून ठेवलं, जे गृहीतक मांडून ठेवलं ते आज समोरासमोर घेऊन त्या आधारे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, सामुहिक आणि राजकीय प्रागतिक वादाची काय सुत्रे आहेत, त्यांची मांडणी कशी करावी, त्याचे आकलन कसे असावे याची एक संहिता उपलब्ध आहे. त्या संहितेला युरोपीयन एका सशक्त समाजाच्या पायाभरणीची मूल्ये म्हणून स्विकारतात. आचरणात आणतात. भले त्या प्रोग्रेसिव्हीजमला डाव्या चळवळीचा सौम्य भाग अथवा उदारमतवाद म्हणत असले तरी युरोपातले भांडवलवादी देश आणि भांडवलवादी नागरिक प्रोग्रेसिव्हीजमला आपलंसं करतात. कारण ती संकल्पना त्यांनी मिळून आकाराला आणली. त्यासंदर्भातले अनेक किस्से घटना सांगता येतील.\nपण भारतात यापैकी काय घडले आहे. पुरोगामी ही संकल्पना, हा शब्द कसा प्रचलित झाला त्याची उत्पत्ती आणि व्यूत्पत्तीचे श्रेय कुणास द्यावे. त्याची भारतीय परिप्रेक्षातील मांडणी काय त्याची उत्पत्ती आणि व्यूत्पत्तीचे श्रेय कुणास द्यावे. त्याची भारतीय परिप्रेक्षातील मांडणी काय त्यात किती संशोधकांनी तत्ववेत्त्यांनी, सैद्धांतिक भर घातलीये ते जाणून घेणे येणाऱ्या पिढीपर्य़ंत पोहोचवणे हे खुप महत्त्वाचे आहे. असे किती लोकांना कधी पासून वाटते आहे\nजर फार आधीपासून वाटत असेल तर भारतातील पुरोगामी चळवळीचा आर्थिक कार्यक्रम काय किमान जमीन धारणेच्या समस्येवर तोडगा काय किमान जमीन धारणेच्या समस्येवर तोडगा काय आर्थिक बाबींवर नेमकी भूमिका काय आर्थिक बाबींवर नेमकी भूमिका काय धार्मिक बाबींवर युरोपाने चर्चला आव्हान दिले. पोपला आव्हान दिले. भारतातील लोक देव, पुजाऱ्यांना आव्हान देतील काय धार्मिक बाबींवर युरोपाने चर्चला आव्हान दिले. पोपला आव्हान दिले. भारतातील लोक देव, पुजाऱ्यांना आव्हान देतील काय मनुष्यबळ वाया घालवणाऱ्या वारी, मिरवणूका, मूर्तीपुजांना आव्हान देतील काय मनुष्यबळ वाया घालवणाऱ्या वारी, मिरवणूका, मूर्तीपुजांना आव्हान देतील काय त्यासाठी प्रत्येक संकल्पनेची राज्यशास्त्राच्या हिशोबाने जडणघडण होणे गरजेचे असते. म्हणून रॉबर्ट निस्बेट म्हणाला होता. प्रोग्रेसिव्हीजम ची योग्य मांडणी आणि बांधणी ही सशक्त समाजाचा पाया असते.\nअजून पुढे भरपूर आहे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/shrikant-paranjpes-donald-trump-article-saptarang-16405", "date_download": "2018-10-19T13:58:52Z", "digest": "sha1:JOTCHIY4CNFFBWBX33BVGR6MG5SULCHL", "length": 38264, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "shrikant paranjpe's donald trump article in saptarang अन्वयार्थ ट्रम्प यांच्या ट्रायम्फचा ! (श्रीकांत परांजपे) | eSakal", "raw_content": "\nअन्वयार्थ ट्रम्प यांच्या ट्रायम्फचा \nसोमवार, 14 नोव्हेंबर 2016\nसगळ्यांचा अपेक्षाभंग करत, सगळ्यांचे अंदाज साफ चुकवत डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. ट्रम्प यांचा हा ट्रायम्फ अर्थात ‘मोठा, महत्त्वपूर्ण विजय’ विविध पैलू असलेला आहे. ट्रम्प यांच्या विजयानं अमेरिकेची सत्ता आता प्रदीर्घ काळानंतर रिपब्लिकन पक्षाच्या हाती जाईल. हा निकाल कसा ‘अनपेक्षित’ होता यावर सध्या भर दिला जात आहे; पण खरंच तसा तो होता का ‘हिलरी क्‍लिंटन यांच्याशी सामना करताना ट्रम्प हरतीलच,’ अशी समजूत अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांनी करून घेतली होती का\nसगळ्यांचा अपेक्षाभंग करत, सगळ्यांचे अंदाज साफ चुकवत डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. ट्रम्प यांचा हा ट्रायम्फ अर्थात ‘मोठा, महत्त्वपूर्ण विजय’ विविध पैलू असलेला आहे. ट्रम्प यांच्या विजयानं अमेरिकेची सत्ता आता प्रदीर्घ काळानंतर रिपब्लिकन पक्षाच्या हाती जाईल. हा निकाल कसा ‘अनपेक्षित’ होता यावर सध्या भर दिला जात आहे; पण खरंच तसा तो होता का ‘हिलरी क्‍लिंटन यांच्याशी सामना करताना ट्रम्प हरतीलच,’ अशी समजूत अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांनी करून घेतली होती का ‘हिलरी क्‍लिंटन यांच्याशी सामना करताना ट्रम्प हरतीलच,’ अशी समजूत अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांनी करून घेतली होती का तसं असेल तर एरवी उदारमतवादी असलेल्या या प्रसारमाध्यमांना सर्वसामान्य अमेरिकी जनतेची मानसिकता समजूच शकली नाही, असंच मानावं लागेल. ट्रम्प आल्यानं अमेरिकेच्या परराष्ट्रीय धोरणात काही मूलभूत बदल होतील, हे मानणंदेखील चुकीचं आहे. कारण, परराष्ट्रीय धोरण हे काही व्यक्तिकेंद्रित नसतं. ते राष्ट्रहितावर आधारित असतं.\nट्रम्प यांच्या विजयाचा हा अन्वयार्थ.\nअमेरिकी राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीच्या निकालाबाबत चर्चा करताना ‘हा निकाल कसा ‘अनपेक्षित’ होता,’ यावर सतत भर दिला जात आहे. हा निकाल खरंच अनपेक्षित होता का की ‘हिलरी क्‍लिंटन यांच्याशी सामना करताना ट्रम्प हरतीलच,’ अशी समजूत अमेरिकेच्या मेन स्ट्रीम मीडियानं - खासकरून प्रमुख वृत्तपत्रं आणि टीव्ही - करून घेतली होती का की ‘हिलरी क्‍लिंटन यांच्याशी सामना करताना ट्रम्प हरतीलच,’ अशी समजूत अमेरिकेच्या मेन स्ट्रीम मीडियानं - खासकरून प्रमुख वृत्तपत्रं आणि टीव्ही - करून घेतली होती का आणि इतरांचीही करून दिली होती का आणि इतरांचीही करून दिली होती का तसं असेल तर मग अमेरिकेतल्या या उदारमतवादी प्रसारमाध्यमांना सर्वसामान्य अमेरिकी जनतेची मानसिकता समजू शकली नाही, असंच मानावं लागेल. ट्रम्प व हिलरी यांच्या भूमिकेतला फरक बघण्यासाठी कदाचित त्यांच्यामधल्या पक्षीय पातळीवर झालेल्या प्राथमिक निवडणुकांचा उल्लेख करावा लागेल. हिलरी यांचे खरे प्रतिनिधी हे बर्नी सॅंडर्स हे होते. त्यांना डेमॉक्रॅटिक पक्षाच्या अनुयायांचा बराच पाठिंबा होता; परंतु ते साम्यवादी विचारसरणीचे होते आणि ते मागं पडण्याचं महत्त्वाचं कारण त्यांची साम्यवादी विचारसरणी हेच होतं.\nअमेरिकी जनतेला साम्यवाद मान्य नाही, ती जनता जरी उदारमतवादी असली तरी ट्रम्प यांची भूमिका ही भांडवलशाहीच्या चौकटीत मांडली जात होती. अमेरिकेत उद्योगधंदा पुन्हा एकदा पूर्वीसारखा आणण्याची गरज ते मांडत होते. औद्योगिक उत्पादनातून बेरोजगारी संपेल, हे त्यांचं सांगणं होतं.\nनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान ट्रम्प व हिलरी यांच्या ज्या भूमिका होत्या, त्या त्यांचे धोरणात्मक दृष्टिकोन स्पष्ट करतात. अर्थव्यवस्थेबाबत ट्रम्प यांची भूमिका ही खासगी उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देऊन उत्पादन वाढवायची व त्यामार्गे रोजगार वाढवायचा ही होती. अर्थतज्ज्ञांच्या मते, या भूमिकेत तथ्य नसेल; परंतु सर्वसामान्य अमेरिकी जनतेला त्यात तथ्य वाटत असणार. हिलरी यांनी या नादात बराक ओबामा यांच्या अर्थव्यवस्थेचा आधार घेतला. ओबामा यांच्या काळात अर्थव्यवस्था सुधारली गेली, हे त्या सांगत राहिल्या. आज अमेरिकी नागरिकांशी संवाद साधला तर ते असं म्हणतात, की ज्या गोऱ्या अमेरिकी मध्यमवर्गीय ग्रामीण, तसंच लहान शहरी नागरिकांनी ओबामा यांना पाठिंबा दिला होता, त्या वर्गानं आता पाठ फिरवली आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे ओबामा यांचं फसलेलं अर्थकारण याबाबतीत या अमेरिकी वर्गाचा अपेक्षाभंग झाला होता. ट्रम्प यांनी उत्तर अमेरिकेदरम्यान (कॅनडा, अमेरिका व मेक्‍सिको) केलेल्या मुक्त व्यापाराच्या करारावरदेखील टीका केली होती. ‘या करारानंदेखील अमेरिकी रोजगार हा मेक्‍सिकोत गेला,’ असं त्यांचं म्हणणं होतं.\nअमेरिकेतली आफ्रिकी-अमेरिकी जनता ही नेहमीच डेमॉक्रॅटिक पक्षाच्या बाजूनं आहे, असं सामाजिक पातळीवर गृहीत धरलं जात होतं.\nत्यांची ‘एकगठ्ठा’ मतं गृहीत धरली जात होती. ही जनता कदाचित ओबामांच्या बाजूनं असेल; पण ती हिलरी यांना मतं देईल, हे मानणं धाडसाचं होतं. ही जनता म्हणजे एक व्होट बॅंक नाही, हे लक्षात घेण्यासारखं आहे. कारण, त्यांच्या ज्या अस्मिता आहेत, त्या पुरवण्याचं कार्य डेमोक्रॅटिक पक्षानं केलेलं नाही. त्यात अमेरिकेतलं बदलत असलेलं लोकसंख्येचं चित्र बघता अनेक अल्पसंख्याक आता आपलं भवितव्य दोन्ही पक्षांमध्ये शोधताना दिसून येतात.\nराजकीय पातळीवर ट्रम्प यांनी इस्लामिक दहशतवादाच्या वाढत्या समस्येवर बोट ठेवलं होतं. ‘अमेरिकेत येऊ पाहणारे सीरियन किंवा पश्‍चिम आशियाई स्थलांतरित इथं दहशतवाद पसरवू शकतील,’ अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. इस्लामिक मूलतत्त्ववादी धोक्‍याचा उच्चार ते सातत्यानं करत होते. या स्थलांतरितांवर बंदी घालण्याविषयीही ते उघडपणे बोलले. या समस्येबाबत हिलरी यांची भूमिका अतिशय सावध होती. त्यांची वक्तव्यं मोघम स्वरूपाची होती. ट्रम्प यांचं भाष्य कदाचित ‘पॉलिटिकली करेक्‍ट’ नसेल; परंतु ते सर्वसामान्य अमेरिकी नागरिकाला पटत होतं, असं दिसतं. स्थलांतरितांमुळं युरोपमध्ये निर्माण झालेल्या समस्या जगजाहीर होत्या. पॅरिस किंवा ब्रुसेल्स इथले बॉम्बहल्ले ते बघत होते. त्यांनी ‘९/११’ चा अनुभव घेतलेला होता. ‘इस्लामिक स्टेट’चा वाढता धोका ते पाहत होते. ओबामा सरकारचं आणि त्यात सहभागी असलेल्या हिलरी यांच्या पश्‍चिम आशियाई धोरणांचं अपयश त्यांना दिसत होतं. अमेरिकी जनतेसाठी हा प्रश्‍न जिव्हाळ्याचा असणं साहजिकच होतं.\nगेली २०-२५ वर्षं सरकारमध्ये कार्यरत असलेल्या हिलरी यांचा राज्य कारभाराचा अनुभव दांडगा होता. त्यांनी परराष्ट्रीय खातं सांभाळलं होतं. नंतर त्या अमेरिकी सिनेटच्या सभासदही होत्या. शासनव्यवस्थेच्या आपल्या अनुभवाबाबत त्या नेहमीच बोलत असत. ‘अमेरिकी राष्ट्राध्यक्ष हा नवोदित नसावा, राज्य कारभार जाणणारा असावा,’ असं त्यांचं मत होतं. ही सगळी त्यांची जमेची बाजू होती; परंतु तीच त्यांना अडचणीचीदेखील ठरत होती. कारण, त्या अनुभवाव्यतिरिक्त तिथलं अपयश हेही त्यांच्या नावे मांडलं जाणार होतं. त्यात लीबियामध्ये अमेरिकी दूतावासावर झालेल्या हल्ल्याविषयी त्यांना जबाबदार धरलं जात होतं, तर पश्‍चिम आशियाई; विशेषतः ‘इस्लामिक स्टेट’बाबतच्या धोरणाविषयी त्यांच्यावर टीका होत होती. परराष्ट्र मंत्रिपद सांभाळत असताना संवेदनशील मजकूर खासगी ई-मेलवर पाठवण्याबाबत आणि त्याविषयीची माहिती दडवण्याबाबत त्यांची चौकशीदेखील झाली होती. हिलरी यांच्याकडं अनुभव होता; परंतु त्या पदावर राहताना जी एक विश्‍वासार्हता अपेक्षित असते, ती त्यांनी गमावली होती.\nट्रम्प यांच्यानिमित्तानं अमेरिकेत आता नवीन पर्व सुरू होत आहे. आजपर्यंत प्रसारमाध्यमांनी त्यांच्याबद्दल केवळ नकारात्मक अपेक्षा मांडल्या होत्या. आता त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांतून त्यांचा अमेरिकेच्या भवितव्याविषयीचा दृष्टिकोन शोधावा लागेल ज्या अनेक गोष्टींवर दोघा प्रतिस्पर्ध्यांमध्ये चर्चा झाली, त्या चर्चेत सर्वसामान्यांचे जिव्हाळ्याचे विषय होते. सोशल सिक्‍युरिटी, आरोग्यविमा इत्यादी...अमेरिकेतले गरीब नागरिक या दोन्ही गोष्टींवर अवलंबून असतात. त्यात सोशल सिक्‍युरिटीची आर्थिक पुंजी संपत येत असल्याची भीती आहे; तसंच आजारपणाला सामोरं जाण्यासाठी ओबामा यांनी ‘ओबामा केअर’ या नावानं नवीन विमायोजना काढली होती. तीत समस्या आहेत. सर्वसामान्यांच्या हिताच्या रक्षणासाठी ट्रम्प यांना यावर लक्ष केंद्रित करून ठोस उपाययोजना कराव्या लागतील. आज रिपब्लिकन पक्षाला संसदेतदेखील बहुमत आहे. त्यामुळं नवीन योजना प्रत्यक्षात आणण्याबाबत अडचण येऊ नये. अर्थात त्या नवीन योजनांची सविस्तर मांडणी अजून केली गेलेली नाही; त्यामुळं तिथून सुरवात करावी लागेल.\n‘अमेरिकी अर्थव्यवस्थेची वार्षिक औद्योगिक उत्पादनाला चालना देऊन अर्थव्यवस्थेला गती देऊ,’ असं ट्रम्प यांनी सांगितलं होतं. ते प्रत्यक्षपणे साकारण्यासाठी सरकारी पातळीवर पुढाकार घेण्याची गरज आहे. ट्रम्प जर केवळ खासगी उद्योजकांवर अवलंबून राहिले, तर नवीन समस्या निर्माण होऊ शकतात, असं बोललं जात आहे. एकीकडं ‘कमीत कमी सरकार’ आणि दुसरीकडं वैयक्तिक पातळीवर पुढाकाराची भाषा करणाऱ्या रिपब्लिकन पक्षाला धोरणांची आखणी करताना कसरत करावी लागणार आहे. मात्र, कारखानदारीला प्रोत्साहन, खासगी उद्योजकांना पाठिंबा, औद्योगिक उत्पादनवाढ हा रोजगारवाढीचा मार्ग योग्य आहे, यावर दुमत दिसत नाही.\nसामाजिक पातळीवर आफ्रिकी-अमेरिकी; तसंच हिस्पॅनिक जनतेला त्रास होईल, असं चित्र निर्माण केलं जात असलं, तरी त्यात फारसं तथ्य नाही, हे बरेच अमेरिकी नागरिक मान्य करतात. कारवाई होईल तर ती बेकायदेशीरपणे आलेल्या किंवा व्हिसा नसताना राहत असलेल्या स्थलांतरितांवर होऊ शकते. मात्र, गेलेला काळ बघता, अशी कारवाई ओबामा यांनी सुरू केलेली दिसून येते. अमेरिका हा स्थलांतरितांचा देश आहे, इथं अनेक वंशांचे लोक राहतात. पूर्वी या संदर्भात ‘मेल्टिंग पॉट’ या संकल्पनेचा उल्लेख केला जात असे. ही सगळी वेगवेगळी वांशिक प्रजा कशी एकत्रित होत असे, हे त्यातून सांगितलं जात होतं. आज ‘इंग्लंड बाऊल’चं (कोशिंबीर) उदाहरण दिलं जातं, ज्याआधारे हे वांशिक गट आपली अस्मिता जपतात; परंतु ते अमेरिकी म्हणून वावरतात, असं सांगितलं जातं. ही व्यवस्था ट्रम्प बदलतील असं नाही. त्यांचा जो रोख आहे, तो इस्लामिक मूलतत्त्ववादी स्थलांतरितांवर. तो धोका आज सर्वसामान्य अमेरिकी नागरिकदेखील पचवू शकणार नाहीत.\nभारताबरोबरचे संबंध कसे असतील\nट्रम्प आल्यानं अमेरिकी परराष्ट्रीय धोरणात काही मूलभूत बदल घडून येतील, हे मानणंदेखील चुकीचं आहे. परराष्ट्रीय धोरण हे व्यक्तिकेंद्रित नसतं. ते राष्ट्रहितावर आधारित असतं. म्हणूनच त्या धोरणात बऱ्याच प्रमाणात सातत्य दिसण्याची शक्‍यता आहे आणि परराष्ट्रीय धोरणाबाबत अमेरिकेत या दोन्ही पक्षांमध्ये मूलभूत मतभेद कधीच नव्हते. भारताबाबत विचार केला तर रिपब्लिकन पक्षाचे जॉर्ज बुश यांनी भारत-अमेरिकेदरम्यान आण्विक सहकार्याबाबत पुढाकार घेतला होता. त्याला ड्रेमॉक्रॅटिक पक्षाचं बहुमत असलेल्या संसदेनं मान्यता दिली होती. नंतर ओबामा यांनी हे सहकार्य पुढं नेण्यासाठी पावलं उचलली होती. आज हे दोन्ही देश शीतयुद्धकालीन विचारप्रणालीच्या दबावाच्या चौकटी मोडू पाहत आहेत. एका वास्तववादी वैचारिक बैठकीवर संबंध उभारले जाताना दिसत आहेत. आज जशी भारताला अमेरिकेची गरज आहे, तशीच अमेरिकेलादेखील भारताची गरज जाणवते. चीनचं वाढतं आक्रमक धोरण आणि इस्लामिक दहशतवादाच्या समस्या दोन्ही मुद्द्यांवर एकमत दिसून येतं. त्यामुळं सुरक्षाविषयक क्षेत्रातलं सहकार्य आहे, तसंच पुढं जाण्याची शक्‍यता आहे. अमेरिकी कंपन्या आता अमेरिकेबाहेर कामं देतील का,\nही भीती भारतात व्यक्त केली जात आहे. भारतात जर अमेरिकी कंपन्या मुख्यतः सेवाक्षेत्रात काम देत असतील- उत्पादनक्षेत्रात नव्हे- तर त्यावर नजीकच्या काळात विपरीत परिणाम घडेल, असं वाटत नाही.\nगेल्या काही वर्षांत अमेरिकेच्या जागतिक धोरणात काही बदल होत गेले होते. त्यात पश्‍चिम आशियाच्या संघर्षातून बाहेर पडण्याची गरज, चीनला इंडोपॅसिपिक क्षेत्रात सामोरे जाण्याची तयारी, रशियाबाबत वाढती कठोरता, दहशतवादासंदर्भात जागरूकता यांचा समावेश होतो. जागतिक पातळीवर शांतता व स्थैर्य राखण्याची जबाबदारी ही केवळ अमेरिकेची नाही, हे सूचित केलं जात होतं. आज ट्रम्प जेव्हा नाटोनं युरोपीय सुरक्षितेसाठीची काही आर्थिक जबाबदारी घेतली पाहिजे’ किंवा ‘जपाननंदेखील संरक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे,’ असं म्हणतात, तेव्हा ते तोच मुद्दा मांडत असतात. कदाचित ते इराणबाबत अधिक कडक भूमिका घेतील. सीरियासंदर्भात रशियाबरोबरचा संवाद वाढवतील. अमली पदार्थांच्या व्यापारासंदर्भात मेक्‍सिकोवर दबाव आणतील. सौदी अरेबियाबरोबरच्या घनिष्ठ संबंधांचा विचार करतील. आण्विक प्रसारबंदीबाबत उत्तर कोरिया किंवा इराणवगळता फारसा आग्रह धरणार नाहीत; परंतु अमेरिकी परराष्ट्रीय भूमिकेत आमूलाग्र पद्धतीचा क्रांतिकारी बदल आणणार नाहीत.\nट्रम्प यांची अमेरिकी प्रसारमाध्यमांनी निर्माण केलेली प्रतिमा ही संपूर्णतः नकारात्मक स्वरूपाची होती. ‘ट्रम्प म्हणजे एक असंस्कृत, बेजबाबदार, राज्यव्यवस्थेची जाण नसलेलं, श्रीमंत, भांडवलशाही चौकटीतलं व्यक्तिमत्त्व आहे’ असं ते सांगत होते. ट्रम्प यांच्या वक्तृत्वाकडं कुणीच फारसं लक्ष दिलं नाही किंवा त्यांनी अमेरिकेच्या भविष्याबाबतचे मांडलेले विचार समजून घेतले गेले नाहीत. आज प्रसारमाध्यमांनी तयार केलेल्या मुखवट्यामागचे ट्रम्प नक्की कसे आहेत, हे बघण्याची गरज आहे. हे ट्रम्प जेव्हा ‘आपल्याला पुन्हा एकदा अमेरिकेला एक मोठं राष्ट्र बनवायचं आहे,’ असं म्हणतात, तेव्हा ते त्याच राष्ट्रप्रेमाच्या भावनेचा उच्चार करत असतात, जी भावना ही केवळ हिलरी यांच्याकडं आहे, असं भासवलं जात होतं. आपण अमेरिकी राष्ट्रवादाच्या आधारे राष्ट्रहित सांभाळणार आहोत, असं ट्रम्प सतत सांगत आहेत.\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nनागरिकांना नीट उत्तरे देता येत नसतील तर बदली करुन घ्या - भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांच्या विजेच्या समस्यांची सोडवणूक करताना नीट उत्तरे देता येत नसेल तर स्वताहून बदली करून जा असा इशारा...\nकाश्मीरात 3 दहशतवाद्यांचा खात्मा\nबारामुल्ला : काश्मीरातील बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांची आज (शुक्रवार) चकमक झाली. या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ही...\nमी, गरीबांची सेवा करू शकलो, याचे समाधानः मोदी\nशिर्डी: गरीब असो किंवा मध्यम परिवार असेल, त्यांना घर देण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले आहेत. प्रयत्न यापूर्वीही झाला, पण दुर्दव्याने त्यांचे लक्ष...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/kaydyacha-nyay/", "date_download": "2018-10-19T13:35:15Z", "digest": "sha1:FHVOYPJMT2CXISKSCGJJEOQ6SLLVRIVS", "length": 14167, "nlines": 248, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कायद्याचा न्याय | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nया एकंदर चर्चेतून स्त्री विरुद्ध पुरुष असा हा संघर्ष नाही हे माझे मत आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न झाला.\nहिंसामुक्त समाज प्रत्येकाची गरज\nआपल्याकडेही देशभरामध्ये विविध संस्था-संघटना एकत्र येऊन गेली अनेक वष्रे हा पंधरवडा पाळतात.\nआज मोठय़ा संख्येने स्त्रिया कौटुंबिक नातेसंबंधांतील लैंगिक छळाबाबत बोलत आहेत.\nअत्यंत बिकट आणि हलाखीच्या परिस्थितीतील स्त्रिया-मुलांना निवारागृहांचा आसरा घ्यावा लागतो.\n१ ऑक्टोबर २००७ मध्ये भारत सरकारने या करारनाम्याचे सदस्यत्व घेतले.\nस्त्रीच्या नाही म्हणण्याचा अर्थ अजूनही आपल्या सोयीनेच लावला जातो आहे.\nसवलती सर्व प्रकारच्या स्त्रियांना मिळण्यासाठी अजूनही प्रयत्न करावा लागणार आहे.\nसंपत्तीत हिस्सा मागावा तर भावाशी नाते दुरावते..\n‘‘नवरा रागानं घराबाहेर हो, म्हणाला तर पाटी दाखवून सांगीन त्याला की घर माझंबी हाये.’’\nपेशा निवडण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला आहे.\n‘मी मुलगा असते ना तर माझे नाव मी नक्की विजय किंवा आनंद ठेवले असते.’’\nसमान वेतन कायद्याची निष्पत्ती\nसमान वेतन कायदा आला परंतु समान प्रकारचे काम आणि समान मूल्य असलेले काम यातील फरकांच्या तांत्रिकतेमध्ये तसेच स्त्रीविरोधी मानसिकतेमध्ये काही प्रमाणात तो अडकून पडला असे म्हटले पाहिजे. कायदा अस्तित्वात\nहमाल वस्तीत एका सकाळी काही बांधकाम मजूर, महिला व त्यांच्या लहानग्यांचे मृतदेह सापडले.\nरखमाबाईंचा विवाह १९व्या शतकात तेव्हाच्या प्रथेनुसार लहान वयात लावून देण्यात आला.\nविवाह आणि विवाहसंस्कार हा विषय इतिहास काळापासून अनेक समूहांच्या अनेक अर्थानी जिव्हाळ्याचा आहे.\nपोटगी हक्क की मोबदला\nहुंडा, पोटगी अशा स्त्रीला दुय्यम मानणाऱ्या आणि तिला दयाबुद्धीने पाहाणाऱ्या तरतुदी\nकौटुंबिक छळ : गुन्हेगाराला शिक्षा की पीडितेला संरक्षण\nखून, खुनी हल्ले, मारामाऱ्या, दंगली अशा प्रकारची अत्यंत भडक आणि निर्घृण प्रकरणे पोलीस हाताळत असतात.\nसरोगसीसंदर्भात सरोगेट माता ही या प्रक्रियेतील सर्वात दुबळा घटक आहे.\nप्रजनन हक्क आणि अपराधभाव\nवैद्यकीय व्यावसायिकांच्या संकल्पना आणि एकंदर समाजाच्या पाप-पुण्याच्या कल्पनांमुळे कायदेशीर गर्भपात करून घेताना\nजुनी विषमता, नवे तंत्रज्ञान, आंदोलन नित्य-नवे\nहा कायदा नफेखोर आणि समाजहिताचा विचार न करणाऱ्या व्यावसायिकांना जाचक वाटणे स्वाभाविक आहे\nगर्भधारणा ही खरे म्हणजे सर्वसामान्यपणे अत्यंत स्वागतार्ह बाब मानली जाते\nदेशातील अ‍ॅसिड बळींची संख्या २०१४ मध्ये होती २६७. या अ‍ॅसिड हल्ल्यातून होणाऱ्या जीवघेण्या दुखापतींमुळे, विद्रूपीकरणामुळे स्त्री एकाकी, परावलंबी बनते. लक्ष्मीचा लढा त्याच्याच विरोधातला. सर्वोच्च न्यायालयाने या बळींचा समावेश अपंगांमध्ये\nस्त्री हक्कांवर मोहोर कायद्याची\nविशिष्ट समाजघटकांबद्दलचे न्यायाधीशांच्या ठिकाणी असलेले पूर्वग्रह त्यांनी दिलेल्या निवाडय़ांतून ठळकपणे समोर आले\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/muktapeeth/advocate-renu-deo-write-article-muktapeeth-131888", "date_download": "2018-10-19T13:48:15Z", "digest": "sha1:ZJNR4HOEHAP6Q2M3X4AW63IU2GAWWQM4", "length": 12956, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "advocate renu deo write article in muktapeeth डॉक्‍टर, तुम्ही सुद्धा... | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 20 जुलै 2018\nवैद्यकीय व्यवसायातील मूल्य विसरून एखाद्या डॉक्‍टरकडून पैशासाठी फसवणूक होण्याचं दुःख मोठं असतं.\nवैद्यकीय व्यवसायातील मूल्य विसरून एखाद्या डॉक्‍टरकडून पैशासाठी फसवणूक होण्याचं दुःख मोठं असतं.\nहार्टऍटॅक. अठ्ठेचाळीस तास ऑब्झर्व्हेशन. त्यांना तिसऱ्या मजल्यावर हलवा, अगदी हळू काळजीच्या स्वरात सूचना देऊन डॉक्‍टर रूमबाहेर पडले. ही घटना आहे तीस-बत्तीस वर्षांपूर्वीची. डॉक्‍टरांचं निदान ऐकून हृदयापेक्षाही मोठा आघात माझ्या मनावर झाला. तेव्हा फोनची सुविधा सर्वत्र नसूनही बातमी वाऱ्यासारखी पसरली. मित्र, मैत्रिणी, नातेवाइकांची दुःख-काळजीने भरल्या चेहऱ्यांनी भेटण्यासाठी गर्दी होत होती.\n अपघातामध्ये मोडलेल्या पायावर मी नुकतीच उभी राहत होते. त्यातच आईचे अचानक निधन झाले. चालू \"लेक्‍चररशिप'मध्ये माझ्या \"मेरीट'पेक्षा दुसऱ्यांचा वशिला श्रेष्ठ होण्याचा ताण अशा आयुष्यावर खोल परिणाम करणाऱ्या तीन असह्य आघातांनी मी खचले. प्रकृती ठीक नाही म्हणून डॉक्‍टरांकडे गेले तर त्यांनी हे निदान केलं. माझं वय होतं 27 वर्षं. आमची मुलगी होती पाच वर्षांची, मुलगा दीड वर्षाचा अशा आयुष्यावर खोल परिणाम करणाऱ्या तीन असह्य आघातांनी मी खचले. प्रकृती ठीक नाही म्हणून डॉक्‍टरांकडे गेले तर त्यांनी हे निदान केलं. माझं वय होतं 27 वर्षं. आमची मुलगी होती पाच वर्षांची, मुलगा दीड वर्षाचा मी काळजी आणि दुःखाने सुन्न. एकीकडे मी \"बेडरेस्ट' तर सोडाच, पण औषधांसाठी तीन मजले चढ-उतर करीत होते. डॉक्‍टरही दरवाज्यातूनच प्रकृतीची चौकशी करायचे, असं कसं हे मला समजत नव्हतं. शेवटी भरपूर बिल भरून मी घरी आले. पतींच्या मित्राने \"सेकंड ओपिनियन'साठी दुसऱ्या डॉक्‍टरांकडे नेले. त्यांनी सर्व प्रकारच्या तपासण्या केल्या. म्हणाले, \"यांना हेलिकॉप्टरमधून खाली सोडलं तरी काही होणार नाही, तेव्हाही काही झालं नव्हतं.' त्यांच्या या सांगण्यामुळं आमच्या मनावरचं ओझं उतरलं.\nआम्ही पहिल्या डॉक्‍टरांना भेटायला गेलो. म्हटलं, 'वकील, डॉक्‍टर या व्यवसायात काही मूल्य, तत्त्व आणि कर्तव्य आहेत. ते सर्व विसरून डॉक्‍टर तुम्ही सुद्धा पैशाच्या मागे लागून आम्हाला फसवलंत. मला तर दुःखानं आयुष्यातून उठवलंत. आम्ही तुमच्यावर फसवणुकीच्या गुन्ह्यासाठी फौजदारी व नुकसान भरपाईसाठी दिवाणी दावा करू शकतो. पण असे करून आम्ही तुम्हाला आयुष्यातून उठविणार नाही. पण एक लक्षात ठेवा, अशी चूक दुसऱ्या रुग्णाबाबत करू नका.'\nनाशिक - विजयादशमीच्या मुहूर्तावर गुरुवारी (ता. १८) अनेकांनी फ्लॅटची बुकिंग केली. यामुळे रिअल इस्टेट व्यवसायाला चालना मिळाली. रेडीपझेशन फ्लॅटला अधिक...\nरस्ते. शहरातले असो वा गावोगावच्या गल्लीतले; माणसांना चालण्यासाठी आणि वाहनांना धावण्यासाठी त्रासदायक ठरू नयेत, अशी किमान अपेक्षा आहे. पण हे रस्ते...\nशहरी नक्षलवाद फोफावतोय - मोहन भागवत\nनागपूर - ‘दुर्गम भागांमधील हिंसक कारवायांचे पालनपोषण करणारा शहरी नक्षलवाद सध्या वेगाने फोफावतो आहे. छोट्या संघटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी...\nअपघात झालेल्या गाडीतून संशयास्पद पांढरी पावरड खाली पडली\nबोर्डी : पालघर जिल्ह्यातील चिंचणी (बुरुजपाडा) येथे समुद्रकिनारी फाँरच्युनर गाडी पलटी झाल्याने भिषण अपघात झाला आहे. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली...\nशत्रू राष्ट्रांच्या मदतीने शहरी नक्षलवाद : मोहन भागवत\nनागपूर : \"दुर्गम भागांमधील हिंसक कारवायांचे पालनपोषण करणारा शहरी नक्षलवाद सध्या वेगाने फोफावतो आहे. छोट्या संघटनांच्या माध्यमातून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/suspended-teacher-sexually-abused-student-amravati-136909", "date_download": "2018-10-19T13:55:13Z", "digest": "sha1:EL2IO23JV3KASFEA4GKTKKNHHEIXJZXL", "length": 12819, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Suspended teacher with sexually abused student in amravati विद्यार्थिनींसोबत अश्‍लील चाळे करणारा शिक्षक निलंबित | eSakal", "raw_content": "\nविद्यार्थिनींसोबत अश्‍लील चाळे करणारा शिक्षक निलंबित\nशुक्रवार, 10 ऑगस्ट 2018\nधारणी (जि. अमरावती) - तालुक्‍यातील पाटीया येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींसोबत अश्‍लील चाळे करणारऱ्या शिक्षकास धारणी पंचायत समितीचे बीडीओ उमेश देशमुख यांनी निलंबित केले आहे. तसेच त्याच शाळेतील मुख्याध्यापकाची वार्षिक वेतनवाढ रोखण्याचे आदेश दिले आहेत. वरील प्रकारामुळे खळबळ उडाली असून, अनेक संघटनांनी शिक्षकांविरोधात उडी घेतली आहे.\nधारणी तालुक्‍यातील पाटीया जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत विषय शिक्षक प्रदीप चऱ्हाटे यावर्षी रुजू झाले.\nधारणी (जि. अमरावती) - तालुक्‍यातील पाटीया येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींसोबत अश्‍लील चाळे करणारऱ्या शिक्षकास धारणी पंचायत समितीचे बीडीओ उमेश देशमुख यांनी निलंबित केले आहे. तसेच त्याच शाळेतील मुख्याध्यापकाची वार्षिक वेतनवाढ रोखण्याचे आदेश दिले आहेत. वरील प्रकारामुळे खळबळ उडाली असून, अनेक संघटनांनी शिक्षकांविरोधात उडी घेतली आहे.\nधारणी तालुक्‍यातील पाटीया जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत विषय शिक्षक प्रदीप चऱ्हाटे यावर्षी रुजू झाले.\nयापूर्वी ते धामणगाव येथे होते. पाटीया येथे रुजू झाल्यानंतर त्यांनी आपले कारनामे सुरू केले. या शाळेत एकूण ९ मुली आहेत. विषय शिक्षकाने अश्‍लील चाळे शाळेतच केल्याचे विद्यार्थिनींनी आपल्या बयानात सांगितले. या प्रकाराची तक्रार बीडीओ उमेश देशमुख यांच्याकडे येताच त्यांनी तत्काळ दखल घेतली.\nतसेच चौकशीसाठी गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुख यांना शाळेत पाठविले. संबंधित प्रकार आपल्यासोबत होत असल्याचे विद्यार्थिनींनी त्यांना सांगितले. शिक्षक प्रदीप चऱ्हाटे याला तत्काळ निलंबित करण्यात आले. तर मुख्याध्यापक नंदू बठकर यांची वार्षिक वेतनवाढ थांबविल्याचे आदेश बीडीओंनी काढले.\nयासंदर्भात युवक काँग्रेसचे महासचिव पंकज मोरे यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामध्ये केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकारी यांना निलंबित करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.\nसहकार क्षेत्राचे नेतृत्त्व राज्य बँक करणार: अनास्कर (व्हिडिओ)\nपुणे- राज्यातील सहकार क्षेत्रातील सेवा सोसायट्यांपासून जिल्हा बँका, नागरी बँकांच्या सक्षमीकरणासाठी राज्य बँक नेतृत्व करणार असल्याची माहिती राज्य...\nपाणी तपासणीत १३ जिल्हे नापास\nहिंगोली - राज्यात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची रासायनिक व जैविक तपासणी करण्यास तेरा जिल्ह्यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. ...\nपहिला डाव विजयदादांचा की संजयमामांचा\nभाजपमध्ये जाण्याच्या चर्चेत असलेले माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील. राष्ट्रवादी व भाजपला समान अंतरावर ठेवून जिल्ह्याच्या राजकारणातला सस्पेन्स...\nशहरी नक्षलवाद फोफावतोय - मोहन भागवत\nनागपूर - ‘दुर्गम भागांमधील हिंसक कारवायांचे पालनपोषण करणारा शहरी नक्षलवाद सध्या वेगाने फोफावतो आहे. छोट्या संघटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी...\nयेवल्यात दोन ते अडीच लाख क्विंटल कांदा शिल्लक\nयेवला - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज उन्हाळ कांद्याला सर्वोच्च असा दोन हजार ७०० रुपये भाव मिळाला. भावातील वाढीमुळे आवकेतही वाढ होऊन रोज दहा ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://vvcmc.in/vvmc/", "date_download": "2018-10-19T13:15:53Z", "digest": "sha1:C75G22U35ZYQYXKUDXCSYILRU7V6LMZR", "length": 14617, "nlines": 178, "source_domain": "vvcmc.in", "title": "वसई विरार शहर महानगरपालिका", "raw_content": "\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१६-१७\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१७-१८\nमा. श्री. रुपेश जाधव\nआपले शहर स्वच्छ ठेवण्यास आम्हास सहकार्य करा.\nमा. श्री. सतिश लोखंडे, (भा.प्र.से.)\nफॅक्स नं :- ०२५०- २५२९८८९\nवसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले सर्वांचे स्वागत आहे. आम्ही वसई विरार शहरातील नागरिकांना उत्तम आणि सहज वापरण्या योग्य सुविधा प्रदान करण्याचा प्रयत्न करीत आहोत. या संकेतस्थळावर नागरिकांना विविध विभागातून माहिती मिळविणे सोपे व सहज उपलब्ध होणार आहे. तसेच आपल्या सहभागाचे आणि सुचनांचे स्वागत आहे.\nमा. श्री प्रकाश राॅड्रिग्ज\nशहराच्या वातावरण संतुलनासाठी झाडे लावा\nअनधिकृत इमारतीमध्ये मालमत्ता खरेदी करू नका, मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी इमारत अधिकृत आहे का ते वसई विरार शहर महानगरपालिकेच्या विरार पूर्व येथील मुख्य कार्यालयातील नगररचना विभागाकडून तपासून घ्या.\nजन्म किंवा मृत्यू दाखला शोध\nवसई विरार परिवहन सेवा\nट्री साईट(वृक्ष प्राधिकरण विभाग)\nपोटनिवडणूक २०१८-वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांना जाहीर सूचना\nनिविदा व दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\nसेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी भरती\nवैद्यकीय आरोग्य विभागा अंतर्गत भरती\nराष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान थेट मुलाखती\nसमारंभ तपासणी पथकाची यादी\nमहानगरपालिकेमध्ये सेवानिवृत्त राज्यशासकीय क्रीडा अधिकारी भरती\nखड्डे संदर्भात तक्रारीबाबतची जाहीर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अधिनस्त असलेल्या नऊ प्रभाग निहाय मालमत्तेच्या देयक रकमेचे शंका निरसनाबाबत\nअनधिकृत इमारती बाबत -जाहिर सूचना\nवृक्ष कापण्याबाबत सुचना व हरकत बाबतची जाहीर सुचना\nवसई विरार शहर महानगरपालिकेतील वैद्यकिय आरोग्य अधिकारी या मंजूर रिक्त पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती होणेबाबत\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ मधे रिक्त पदाची पोटनिवडणूक मतदार यादी-जाहीर सुचना\nमुळ प्रारूप मतदार यादी -वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका-आपत्कालीन स्थितीत मदद कार्य करणाऱ्या शासकीय यंत्रणांचे संपर्क क्रमांकांची यादी\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ रिक्त पद (एक जागा) पोटनिवडणूक-जाहिर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिका,प्रभाग क्र.९७-साईनगर व मानव मंदिर परिसर या रिक्त पदाच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम\nमहाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले नियम व आदेश\nवसई-विरार शहर महानगरपालिका-शांतता क्षेत्र घोषित केलेले ठिकाण\nघरपट्टी, पाणीपट्टी ऑनलाईन भरण्याची सुविधा चालू करण्यात येत आहे, तरी नागरिकांनी ह्या सुविधेचा फायदा घ्यावा.\nसेवा हमी कायदा दिनांक २६-०१-२०१६ पासून ऑनलाईन पेमेंट सह चालू करण्यात येत आहे.\nस्वच्छते संबंधीच्या तक्रारी दाखल करणेसाठी \"Swachhata APP\" चा वापर करावा.\n*अग्निशमन व जीवसंरक्षक साहित्यांचे माहिती व प्रदर्शन*\nवसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन व�\n*MR लसीकरण मोहीम नोव्हेंबर २०१८*\n*MR लसीकरण मोहीम नोव्हेंबर २०१८* २७ नोव्हेंबर ते २७ डिसेंब�\n*कौशल्य विकास प्रशिक्षण,मार्गदर्शन शिबिर व रोजगार मेळावा*\n*दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिविका अभिया�\n*१५ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी ७:३० वाजता मा.श्री.रुपेश जाधव या�\n*माता बालसंगोपन केंद्र,जूचंद्र लोकार्पण सोहळा*\n*१५ ऑगस्ट २०१८ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका संचलित मा�\nवसई विरार शहर महानगरपालिका-*दिनदयाल अंत्योदय योजना राष्�\nवसई-विरार शहर महानगरपालिका सर्व ० ते ५ वर्ष वयोगटातील बा�\n*जाहीर आवाहन* वसई-विरार शहर महानगरपालिका-वृक्ष लागवडीबाब\n*“२४ मार्च जागतिक क्षयरोग दिवस”*\n*वसई-विरार होणार टी.बी. मुक्त: महापौर श्री रूपेश जाधव* *“२४ �\nटोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३\nपोलीस स्थानक : १००\nअग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११\nवैद्कीय मदत : १०८\nठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७\nई निविदा / दर पत्रक\nइथे क्लिक करा:- ई- निविदा\nवसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nCopyright © 2015-2016 वसई विरार शहर महानगरपालिका.\nएकूण संकेतस्थळी भेट देणारे :-\nई निविदा / दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4937065057886467089&title=Reuse%20of%20Plastic&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-10-19T13:08:33Z", "digest": "sha1:6GTUAA4GQECET5JT3MI2BEMXWIVQK4PX", "length": 16995, "nlines": 141, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "कचरा नव्हे, ही तर संपत्ती!", "raw_content": "\nकचरा नव्हे, ही तर संपत्ती\nकचरा पुनर्वापरामध्ये दापोलीच्या निवेदिता प्रतिष्ठानचे उल्लेखनीय कार्य\nरत्नागिरी : कचऱ्याचा प्रश्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे उग्र रूप धारण करतो आहे. त्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावली न जाणे हे त्यामागचे कारण; पण बहुतांश प्रकारच्या कचऱ्याचा पुनर्वापर करता येतो. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील निवेदिता प्रतिष्ठानने हे स्वतःच्या प्रयोगांतून सिद्ध केले आहे. त्यांनी प्लास्टिक कचऱ्यापासून बाकडे, स्टूल, फुटपाथ, कंपाउंड वॉल, टिकाऊ विटा तयार केल्या आहेत. ही संस्था प्लास्टिकच्या टाकाऊ बाटल्यांपासून गिफ्ट आर्टिकल्स, थर्माकोलपासून गोंद (ग्ल्यू), फ्लेक्स-बॅनरपासून ऑफिस फोल्डर तयार करते. लवकरच शेण- गोमूत्रापासून तयार केलेली प्रेझेंट पाकिटे उपलब्ध केली जाणार आहेत. ही पाकिटे वापरानंतर फाडून कुंडीत टाकल्यावर झेंडूची रोपे तयार होतात.\nनिवेदिता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत या संदर्भातील माहिती दिली. संस्थेने टाकाऊ प्लास्टिकपासून तयार केलेल्या विटा संपूर्ण पावसाळाभर पाण्यात ठेवून निरीक्षण करण्यात आले होते. त्या वेळी त्यांची उपयुक्तता सिद्ध झाली. संस्थेने दापोलीत रविवारी सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेत प्लास्टिक संकलन केंद्र सुरू केले आहे. प्लास्टिकच्या पाण्याच्या आणि थंड पेयांच्या बाटल्या आणि ज्याप्रमाणे आपण इस्त्रीला कपडे देतो त्याप्रमाणे प्लास्टिकचा स्वच्छ केलेला कचरा स्वीकारला जातो. रत्नागिरी जिल्ह्यातील हे पहिलेच संकलन केंद्र असून, या केंद्राकडे स्वच्छ प्लास्टिक कचरा देऊन निसर्गरक्षणाचे एक वर्तुळ आपण पूर्ण करू शकतो. नागरिकांनी या केंद्राचा लाभ घेऊन पर्यावरण संवर्धनासाठी सहकार्य करण्याचे आवाहन निवेदिता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी केले आहे.\nदापोलीतील जालगाव येथील सिद्धिविनायक रेसिडेन्सी हे गृहसंकुल संस्थेच्या प्रयत्नांतून कचरामुक्त झाले आहे. या गृहसंकुलात ओल्या कचऱ्याचे खत तयार होते. प्लास्टिक कचरा पुनर्वापर प्रकल्पाकडे पाठवला जातो आणि सांडपाण्यावर शुद्धीकरण प्रकल्पात प्रक्रिया करून ते झाडांना घातले जाते. इतर भंगार, कचरा भंगारवाला घेऊन जातो.\nसंस्थेतर्फे सॅनिटरी नॅपकिन डिस्ट्रॉयरही अवघ्या पाच हजार रुपयांत उपलब्ध करण्यात आला आहे. प्रत्येक गृहसंकुल, लेडीज हॉस्टेल, महिलाश्रम आणि पाच घरे मिळून असा एक डिस्ट्रॉयर बसवण्यात आला, तर स्वच्छता होऊ शकते आणि आरोग्यरक्षणही होईल, असा त्यांचा आशावाद आहे. प्रतिष्ठानने शंभर टक्के नैसर्गिक सॅनिटरी नॅपकिनही उपलब्ध केले आहेत. हे नॅपकिन आठ दिवसांत जमिनीत मिसळून जातात. याचा वापर महिलांनी केला, तर आरोग्यरक्षण आणि पर्यावरण संतुलनासाठी हातभार लागेल.\nनिवेदिता प्रतिष्ठान, समर्थ भारत व्यासपीठ, अँटी प्लास्टिक ब्रिगेड, पर्यावरण सेवा संस्था केअर फॉर नेचर या संस्थांच्या माध्यमातून ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या विशेष सहयोगाने ठाणे येथे ३० सप्टेंबर २०१८ रोजी राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेमधील चर्चेनुसार पर्यावरण रक्षणार्थ आवश्यक असा मसुदा तयार करून तो मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येणार आहे.\nमार्च २०१८मध्ये केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांना निवेदिता प्रतिष्ठानतर्फे दापोलीत एक निवेदन देण्यात आले. कोकणातील प्रत्येक तालुक्यात कचरा पुनर्वापर प्रकल्प उभा करावा आणि कोकण एक आदर्श मॉडेल म्हणून देशासमोर ठेवावे, असे त्यात नमूद करण्यात आले होते. राज्यात तेरा कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले, त्या वेळी निवेदिता प्रतिष्ठानतर्फे राज्याचे वनमंत्री, जिल्हाधिकारी, विभागीय वन अधिकारी, दापोलीचे तहसीलदार, प्रांत, गटविकास अधिकारी आणि वन विभाग दापोली अशा सर्वांना एक निवेदन देण्यात आले होते. १३ कोटी रोपांची लागवड करताना होणारा १३ कोटी प्लास्टिक पिशव्यांचा म्हणजेच सुमारे ४३ हजार किलो कचरा प्रतिष्ठानकडे पाठवल्यास त्याचे सुयोग्य नियोजन करून तो पुनर्वापर प्रकल्पांकडे पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे निवेदनात नमूद केले होते; मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याचे परांजपे यांनी सांगितले. त्यामुळे सरकारी यंत्रणेकडे या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले नसल्याचे ते म्हणाले आणि सर्वसामान्यांप्रमाणेच वन मंत्रालयालाही दंड करणार का, असा सवालही परांजपे यांनी उपस्थित केला.\nप्लास्टिकच्या पुनर्वापरासंदर्भात निवेदिता प्रतिष्ठान प्रशिक्षणही देते आणि संस्थेने विविध ठिकाणी इको सेंटर्सही उभी केली आहेत. त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन परांजपे यांनी केले आहे.\nप्रशांत परांजपे, मु. जालगाव, घर नं. ५५४, दाभोळ मार्ग, ता. दापोली, जि. रत्नागिरी\nमोबाइल : ९५६११ ४२०७८\nफोन : (०२३५८) २८३२१४\nनिवेदिता प्रतिष्ठानची इको सेंटर्स\nदापोली : मिलिंद जोशी, मधु मिलिंद फार्मा, गिम्हवणे, दापोली\nचिपळूण : अनिकेत बापट, जितेंद्रिय, डॉ. आंबेडकर भवनाशेजारी, चिपळूण प्रांत ऑफिसच्या मागे\nरत्नागिरी : गौरी सावंत, बाळकृष्ण अपार्टमेंट, साळवी स्टॉप.\nसिंधुदुर्ग : मैत्रेयी बांदेकर, समर्थ कृपा कॉम्प्लेक्स, धुरीवाडा, मालवण\nठाणे पश्चिम : जाई कुलकर्णी, ए ५, ६०३, हायलँड गार्डन, ढोकाली, ठाणे\nठाणे पूर्व : स्मिता कुलकर्णी, १/७, कांचनगंगा सोसायटी, मीठबंदर रोड, जिजामाता मंदिराजवळ.\n(प्रशांत परांजपे यांचे विचार सोबतच्या व्हिडिओत...)\nTags: Be PositiveNivedita PratishthanPrashant Paranjapeप्रशांत परांजपेनिवेदिता प्रतिष्ठानदापोलीDapoliRatnagiriजालगावप्लास्टिककचरा पुनर्वापरRecycleReuseBOI\nनूतन प्रशांत परांजपे About 10 Days ago\nआमच्या निवेदिता प्रतिष्ठानया संस्थेच्याआणि बाबांच्या पर्यावरण विषयी कार्याची उत्तम दखल घेऊन अचूक वृत्तसंकलन केल्याबद्दल खूप अभिनंदन आणि आभार. नूतन प्रशांत परांजपे.\nअपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी स्वतंत्र बँक खाते आनंदाचा झुळझुळता झरा - आसूदबाग सुंदर एकदांडी वनस्पती वाचवू या ‘देवगड हापूस’ला जीआय मानांकन पावसचे आदर्श कर्मयोगी भाऊराव देसाई आंबेवाले\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-19T13:41:34Z", "digest": "sha1:YTCV4O6KPU7XTUZ7MDUW5Q3FQUQAEHV7", "length": 14004, "nlines": 130, "source_domain": "marathimotivation.in", "title": "वालचंद हिराचंद - ज्यानी भारतातील पहिला विमाननिर्मितीचा कारखाना काढला - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome जीवन चरीत्र indian tech वालचंद हिराचंद – ज्यानी भारतातील पहिला विमाननिर्मितीचा कारखाना काढला\nवालचंद हिराचंद – ज्यानी भारतातील पहिला विमाननिर्मितीचा कारखाना काढला\nवालचंद हिराचंद – ज्यानी भारतातील पहिला विमाननिर्मितीचा कारखाना काढला.\nजन्मदिन – २३ ऑक्टोबर इ.स. १८८२\nवालचंद हिराचंद यांचा जन्म २३ ऑक्टोबर इ.स. १८८२ ला सोलापूर येथे झाला. वालचंद यांचा कल शिक्षणापेक्षा धंद्याकडे असल्याने त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकून व्यवसायात पदार्पण केले. वडिलांच्या आडत कामात त्यांचे मन रमत नव्हते. त्यात त्यांना, ज्वारीच्या व कापसाच्या व्यापारात झळ सोसावी लागली होती, म्हणून ते जिद्दीने बांधकाम व्यवसायात उतरले.\nबांधकाम व्यवसायाचे माहीतगार असलेल्या फाटक यांच्याबरोबर फाटक-वालचंद लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून हे काम सुरू केले. बार्शी लाइट रेल्वेच्या कंत्राटापासून सुरुवात करून सुमारे १४ वर्षे त्यांनी भागीदारीत अनेक पुलांची उभारणी केली. एडशी-तडवळ, बोरीबंदर-करी रोड-ठाणे-कल्याण व हार्बर ब्रँच लाइन यांसारखे मोठे प्रकल्प त्यांनी हाती घेतले व तडीस नेले.\nमुंबईतील व ब्रिटिशांच्या मर्जीतील नावाजलेल्या व्यावसायिकांना मागे सारून त्यांनी ही कामगिरी केली. मुंबईचा तानसा प्रकल्प, बोरघाट बोगदा, सिंधू नदीवरील व इरावती नदीवरील पूल बांधण यांसह अनेक छोट्या मोठ्या प्रकल्प उभारणीमध्ये वालचंद हिराचंद यांनी त्यांच्यातील धडाडी दाखवली.\nब्रिटिश जहाज कंपन्यांना झुकते माप देण्याच्या भूमिकेमुळे या व्यवसायात त्यांना अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागले होते; मात्र न डगमगता ब्रिटिश व्यवस्थेशी त्यांनी संघर्षाची भूमिका घेतली; तसेच ब्रिटिशांच्या मर्जीतील जहाजे चालवणारी बीआय(ब्रिटिश इंडिया स्टीम नेव्हिगशन कंपनी) ही कंपनी विकत घेण्याची भाषा केली.\nजहाज बांधणीसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासह देशात प्रथमच बोगदा बनवण्याचे तंत्रज्ञान अंमलात आणले. बॉम्बे सायकल अ‍ॅन्ड मोटार ही मोटारनिर्मिती कंपनी आणि विमाननिर्मितीसाठी हिंदुस्थान एअरक्राफ्ट या कंपन्या त्यांनी स्थापन केल्या.\nपाइप फाउंड्री, खाणकाम, रायफल बनवणे, सॉ मिल, चॉकलेट व साखर कारखाना आदी क्षेत्रे त्यांनी काबीज केली. साखर उद्योगासाठी साखर कारखाने निर्मितीचा प्रकल्प राबविला. उद्योजकांच्या अडचणी सोडविण्याकरिता इंडियन मर्चंट्‌स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्री (फिक्की) आदी संस्थांची उभारणी केली.\nप्रीमिअर इलेक्‍ट्रॉनिक्‍स, हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड, सिंदिया स्टीमशिप कंपनी, रावळगाव शुगर फॅक्टरी, अ‍ॅक्रो इंडिया, बॉम्बे सायकल अ‍ॅन्ड मोटार कंपनी, हिंदुस्थान कन्स्ट्रक्‍शन, इंडियन ह्यूम पाइप, प्रीमिअर ऑटोमोबाईल्स, नॅशनल रायफल्स, वालचंद कूपर लिमिटेड, वालचंदनगर इंडस्ट्रीज आदी कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. कामगारांशी सलोख्याचे संबंध राखून त्यांच्या अडचणी जाणून पावले टाकली.\nडिसेंबर २३, इ.स. १९४० रोजी हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड हा भारतातील पहिला विमाननिर्मितीचा कारखाना त्यांनी, तत्कालीन म्हैसूर राज्यात बंगलोर येथे सुरू केला. याच ‘हिंदुस्थान एअरक्रॉफ्ट लिमिटेड’ कंपनीचे पुढे इ.स. १९६४ साली हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड असे नामांतर झाले. या कंपनीने आजपर्यंत, भारतातील अत्याधुनिक विमानांच्या निर्मितीचे आणि देखभालीचे काम केले आहे.\nसंकलन :- सतीश अलोनी\nPrevious articleनेपोलियन बोनापार्ट या कुशल सेनापती विषयीची एक कथा\nNext articleभारतातील अणुऊर्जा प्रकल्पाचे जनक – डॉ होमी भाभा\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/agro/animal-care-winter-17609", "date_download": "2018-10-19T14:11:35Z", "digest": "sha1:44UBO2SAV5USXLLIVHSJ3UEPJEYM3YIW", "length": 16691, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "animal care in winter हिवाळ्यात जनावरांची काळजी घ्या | eSakal", "raw_content": "\nहिवाळ्यात जनावरांची काळजी घ्या\nडॉ. प्रफुल्लकुमार पाटील, डॉ. मत्स्यगंधा पाटील\nबुधवार, 23 नोव्हेंबर 2016\nप्रत्येक ऋतूमध्ये जनावरांच्या समस्या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे जनावरांच्या शरीरावर त्याचे विपरीत परिणाम दिसून येतात. हे टाळण्यासाठी हवामानानुसार जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये काही बदल करणे आवश्यक असते. अतिथंडीचाही जनावरांच्या शरीरावर अनिष्ट परिणाम होतो. पर्यायाने उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट येते.\nअतिथंडीमुळे होणारे दुष्परिणाम :\n- अतिथंडीमुळे जनावरांचे स्नायू आखडतात. काही जनावरे लंगडतात. तसेच त्यांची त्वचा खरबरीत होते.\n- बऱ्याच वेळा जनावरांचे पोट गच्च होऊन रवंथ कमी होते.\n- सडावर भेगा पडून दूध काढताना रक्त येते किंवा जनावर दूध काढू देत नाही, अस्वस्थ होते.\n- ऊर्जेची गरज वाढते त्यामुळे जनावरांना या काळात चाऱ्याची जास्त गरज असते. चारा कमी पडल्यास जनावर अशक्त दिसते.\n- दुधाळ जनावर पान्हा व्यवस्थित सोडत नाही त्यामुळे दूध उत्पादनात घट होऊन दुधाच्या प्रतिवरही परिणाम होतो.\n- शेळ्यांची करडे अाणि म्हशीची वासरं अतिथंडीमुळे गारठून मृत्युमुखी पडतात.\n- हिवाळ्यात पाणी कमी पिण्यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनात घट होते.\n- गोठा लवकर कोरडा होत नाही. त्यामुळे दुर्गंधी उद्‌भवू शकते. दुधाळ जनावरांना दुग्धज्वर अाजार होण्याची शक्यता वाढते.\n- हिवाळ्यात उघड्या गोठ्याच्या चारही बाजूने, खिडक्यांना पोत्याचे पडदे तयार करून बांधावेत. हे पडदे रात्रभर किंवा जास्त थंडीमध्ये बंद ठेवावेत व सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत उघडे ठेवावेत. जनावरांना एकदम उघड्या गोठ्यामध्ये ठेवू नये. गोठ्यामध्ये जनावरांना उबदारपणा मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. उबदारपणासाठी गोठ्यात जास्त वॅटचे बल्ब लावावेत. गोठ्यामध्ये जनावरांना बसण्यासाठी भाताचे किंवा गव्हाचे काड, भसा वापरून गादी तयार करावी.\n- जनावरांना थंडीच्या काळात दुपारी ऊन असताना धुवावे. जनावरांना धुण्यासाठी शक्यतो गरम-कोमट पाण्याचा वापर करावा.\n- सकाळचे व सायंकाळचे ऊन येईल अशी गोठ्याची रचना करावी.\n- सडाची त्वचा मऊ राहावी, भेगा पडू नयेत, यासाठी ग्लिसरीनचा वापर करावा. सडाला भेगा पडल्यास तात्काळ उपचार करावेत.\n- दूध दोहनावेळी कास धुण्यासाठी गरम-कोमट पाण्याचा वापर करावा.\n- हिवाळ्यातील जास्तीच्या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी जनावरांना पोषक चारा जास्त प्रमाणात उपलब्ध करून द्यावा. जास्त ऊर्जायुक्त खाद्य पदार्थांचा आहारात वापर करावा. संरक्षित स्निग्ध पदार्थांचा जनावरांच्या आहारात वापर करावा. जेणेकरून जास्तीच्या ऊर्जेची गरज पूर्ण होऊन जनावरातील अपचन टाळता येईल.\n- जनावराने व्यवस्थित पान्हा सोडण्यासाठी कास धुन्यासाठी अाणि वासरांना धुन्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा. दुधाळ जनावरांना शक्यतो ज्याठिकाणी एकदम थंड वारे लागणार नाही अशा ठिकाणी ठेवावे.\n- करडांना उबदारपणा मिळण्यासाठी लाकडी डालीखाली गव्हाचे काड, भाताचे तूस पसरवून किंवा पोत्यावर ठेवावे. शेडमध्ये जास्त वॅटचे बल्ब लावावेत किंवा रुम हिटरचा वापर करावा. सायंकाळी शेडमध्ये थंड हवेचा पिलांशी प्रत्यक्ष संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी. गायी-म्हशीच्या वासरांनांही ऊबदार ठिकाणी ठेवावे.\n- हिवाळ्यात हवामान थंड असल्यामुळे तसेच पाणीही थंड असल्यामुळे जनावर पाणी कमी पिते. जनावरे भरपूर पाणी प्यावेत, यासाठी कोमट पाणी उपलब्ध करून द्यावे. शक्यतो दुपारच्या वेळी जनावरांना उन्हात राहता येईल अशी सोय करावी व दुपारच्या वेळेस पाणी पिण्यास द्यावे.\n- बहुवर्षीय चारा पिकांची वाढ अति थंडीमुळे हळूहळू होत असल्यामुळे या काळात लसूणघास, बरसीम किंवा चवळी या हिवाळ्यात वाढणाऱ्या पिकांची लागवड करून चारा उत्पादन घ्यावे. आहारात कडबा किंवा मुरघासाचा वापर करावा.\n- गोठ्यातील सांडलेले पाणी, मूत्र निघून जावे यासाठी गोठ्यातील जमिनीला उतार देऊन नाली काढावी व गोठा कोरडा करावा. सकाळी पडदे उघडून हवा खेळती राहील अशी सोय करावी.\nसंपर्क : डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ९४२३८७०८६३\n(पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)\nमांजरीतील साडेसतरानळीचा पाणीप्रश्न गंभीर\nमांजरी : साडेसतरानळी ग्रामपंचायतीचा पालिकेत समावेश होऊन अकरा महिने उलटले. तरीदेखील येथील नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल अजूनही 'जैसे...\nनाशिक - इंधन दरवाढीसह महागाईचा दणका, टंचाई स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. १८) दसरा- दिवाळी खरेदीचा जेमतेम उत्साह होता. आकर्षक विक्री...\nपाणी तपासणीत १३ जिल्हे नापास\nहिंगोली - राज्यात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची रासायनिक व जैविक तपासणी करण्यास तेरा जिल्ह्यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. ...\nनाशिक जिल्ह्यातील अडीचशे गावांत टॅंकर\nनाशिक - आठ तालुक्‍यांत दुष्काळसदृश स्थितीमुळे टॅंकरची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील अडीचशेवर गावांत सध्या पाणीटंचाई असून, ५७ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू...\nधरणांत ३० टक्‍केच पाणी\nऔरंगाबाद - पावसाळा संपला. परतीच्या पावसाचीही आशा संपत आलीय. तरीही मराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा दिवसागणिक आटत चालला आहे. मोठ्या, मध्यम आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/marathi-news-senior-journalist-gauri-lankesh-shot-dead-70505", "date_download": "2018-10-19T13:40:53Z", "digest": "sha1:6DJGQIRGT6DL5D2HKFHCU5AEH7CBMIWS", "length": 14323, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news senior journalist Gauri Lankesh shot dead ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या | eSakal", "raw_content": "\nज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या\nमंगळवार, 5 सप्टेंबर 2017\nबंगळूर : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची आज संध्याकाळी अनोळखी मारेकऱयांनी गोळ्या घालून हत्या केली.\nलंकेश यांच्या घरी राजराजेश्वरी नगर येथे हा प्रकार घडला. आतापर्यंतच्या माहितीनुसार, लंकेश यांच्यावर मारेकऱयांनी जवळून तीन गोळ्या झाडल्या. त्या जागीच कोसळल्या. मारेकरी एकापेक्षा अधिक असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चार मारेकरी असल्याची माहितीदेखील येते आहे.\nबंगळूर पोलिस आयुक्तालयाने या घटनेबद्दल प्राथमिक माहिती दिली असून वरीष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.\nबंगळूर : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची आज संध्याकाळी अनोळखी मारेकऱयांनी गोळ्या घालून हत्या केली.\nलंकेश यांच्या घरी राजराजेश्वरी नगर येथे हा प्रकार घडला. आतापर्यंतच्या माहितीनुसार, लंकेश यांच्यावर मारेकऱयांनी जवळून तीन गोळ्या झाडल्या. त्या जागीच कोसळल्या. मारेकरी एकापेक्षा अधिक असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चार मारेकरी असल्याची माहितीदेखील येते आहे.\nबंगळूर पोलिस आयुक्तालयाने या घटनेबद्दल प्राथमिक माहिती दिली असून वरीष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.\nगौरी लंकेश या उजव्या विचारसरणीच्या कट्टर विरोधक म्हणून प्रसिद्ध होत्या. लंकेश पत्रिके या साप्ताहिकाच्या त्या संपादक होत्या. शिवाय, अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांचे स्तंभलेखन प्रसिद्ध होत असे. टीव्ही वाहिन्यांवरील चर्चेत त्यांचा हिरीरीने सहभाग असे.\nलंकेश यांनी भाजपच्या काही नेत्यांविरुद्ध लिखाण केल्याबद्दल खासदार प्रल्हाद जोशी यांनी त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल केला होता. त्यामध्ये लंकेश यांना दोषी ठरविण्यात आले होते. लंकेश यांचे बंधू इंद्रजित यांनी लंकेश यांच्याविरुद्धचे बदनामीचे सर्व खटले सीबीआयकडे चालविण्यास देण्याची मागणी मध्यंतरी केली होती. लंकेश यांच्यावर बदनामीचे अनेक खटले दाखल केले जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते.\nगौरी लंकेश ट्वीटरसह अन्य सोशल मीडियामध्येही लिखाण करीत असत. त्यांच्या हत्येने धक्का बसल्याचे अनेकांनी ट्विटरवर म्हटले आहे.\nकम्युनिस्ट पक्षाच्या कविता कृष्णन यांनी लंकेश यांची हत्या दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी मालिकेतील हत्या असल्याचे म्हटले आहे.\nमराठीतील मान्यवर अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीही अशाच स्वरुपाचे मत मांडले आहे.\nलंकेश या उदारमतवादी दृष्टीकोनाच्या होत्या. त्यांनी विशेषतः कट्टर हिंदुत्ववादी प्रवृत्तींविरोधात सातत्याने आवाज उठविला होता.\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nदेवांच्या भेटीलाही न्यायालयाचा अडसर\nभिलार : दसऱ्याच्या दिवशी दांडेघरच्या श्री केदारेश्वर आणि पसरणीच्या श्री काळभैरवनाथाच्या पालखी भेटीचा सोहळा नेहमीच्याच पारंपरिक वादग्रस्त जागेत न...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nसहकार क्षेत्राचे नेतृत्त्व राज्य बँक करणार: अनास्कर (व्हिडिओ)\nपुणे- राज्यातील सहकार क्षेत्रातील सेवा सोसायट्यांपासून जिल्हा बँका, नागरी बँकांच्या सक्षमीकरणासाठी राज्य बँक नेतृत्व करणार असल्याची माहिती राज्य...\nपित्याने पोटच्या मुलीची कोयत्याने गळा चिरुन हत्या\nपाली, ता. १९ (वार्ताहर) सुधागड तालुक्यातील दहिगाव येथे एका पित्याने आपल्या चार वर्षीय मुलीची शुक्रवारी (ता.१९) कोयत्याने गळा चिरुन हत्या केली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/bhusawal-jalgav-news-murder-bhusawal-70678", "date_download": "2018-10-19T14:04:54Z", "digest": "sha1:CIDFTCVFC3ZZYQJQGU54VS3TOQUTBVZZ", "length": 10081, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "bhusawal jalgav news murder in bhusawal विसर्जन मिरवणुकीत भुसावळमध्ये खून | eSakal", "raw_content": "\nविसर्जन मिरवणुकीत भुसावळमध्ये खून\nगुरुवार, 7 सप्टेंबर 2017\nभुसावळ - शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत तरुणाचा धारदार हत्याराने भोसकून खून झाल्याची घटना काल (ता. 5) रात्री घडली.\nभुसावळ - शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत तरुणाचा धारदार हत्याराने भोसकून खून झाल्याची घटना काल (ता. 5) रात्री घडली.\nललित ऊर्फ विक्की हरी मराठे (वय 21, महात्मा फुलेनगर, भुसावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला मंडळातील सदस्य राजेंद्र ऊर्फ गोलू सुभाष सावकारे (तुळजापूर मंदिराजवळ, न्यू एरिया वॉर्ड, भुसावळ) रस्त्याच्या पलीकडे घेऊन गेला. तेथे राजेंद्र सावकारे याने ललितच्या छातीवर धारदार शस्त्राने भोसकले. यात ललितचा मृत्यू झाला. त्यानंतर संशयित राजेंद्र पळून गेला. खुनाचे कारण स्पष्ट झाले नसले, तरी मुलीकडे वाईट नजरेने पाहात असल्याच्या कारणावरून हा प्रकार घडला असावा, असा कयास आहे. पोलिसांनी सावकारे याला आज सकाळी शिवपूर-कन्हाळा रोडवर अटक केली.\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nनाशिक - इंधन दरवाढीसह महागाईचा दणका, टंचाई स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. १८) दसरा- दिवाळी खरेदीचा जेमतेम उत्साह होता. आकर्षक विक्री...\nओला दुष्काळ बरा, कोरडा नको रे बाबा \n‘‘दुष्काळ आमच्या मानगुटीलाच बसलेला हाय. त्यो काय पाठ सोडायला तयार न्हाई. औंदा तं पानकळ्यातबी दुष्काळाचे चटके बसलेत. दुष्काळाच्या झळा सोसताना जीव...\nपाणी तपासणीत १३ जिल्हे नापास\nहिंगोली - राज्यात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची रासायनिक व जैविक तपासणी करण्यास तेरा जिल्ह्यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/health/chewing-gum-health-benefits-supplemented-chewing-gums-good-you/", "date_download": "2018-10-19T14:32:53Z", "digest": "sha1:QHCDZM6YGT6QBDO63SCIPIYROFEZJTDS", "length": 31850, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Chewing Gum Health Benefits, Supplemented Chewing Gums Is Good For You | तुमची व्हिटॅमिनची कमतरता भरुन काढेल १ रुपयात मिळणारा 'हा' पदार्थ! | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १९ ऑक्टोबर २०१८\nडोक्यात दगड टाकून विवाहितेची निर्घृण हत्या\nअति तिथे माती... हातात ४५ लाखांचे चोरीचे सोने तरी अधिक हव्यासापोटी गमावला जीव\nअमृतसरमध्ये रावणदहन कार्यक्रमादरम्यान अपघात, अनेकजणांचा मृत्यू झाल्याची भीती\nबीडच्या खंडेश्वरी यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या\nविभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदके\nदेवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 ऑक्टोबर\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nShivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने\nचोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न\nMetoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nतुमची व्हिटॅमिनची कमतरता भरुन काढेल १ रुपयात मिळणारा 'हा' पदार्थ\nतुमची व्हिटॅमिनची कमतरता भरुन काढेल १ रुपयात मिळणारा 'हा' पदार्थ\nच्युईंगम हे शरीरासाठी किती नुकसानकारक आहे याबाबत तुम्ही अनेकदा वाचलं असेल. पण च्युईंगमचे शरीरासाठी अनेक फायदेही आहेत हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.\nतुमची व्हिटॅमिनची कमतरता भरुन काढेल १ रुपयात मिळणारा 'हा' पदार्थ\nच्युईंगम हे शरीरासाठी किती नुकसानकारक आहे याबाबत तुम्ही अनेकदा वाचलं असेल. पण च्युईंगमचे शरीरासाठी अनेक फायदेही आहेत हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. अनेकांना च्युईंगम खाण्याची सवय चुकीची वाटते, पण आता याचे फायदेही समोर आले आहेत. शरीराला काही व्हिटॅमिन्स देण्यास च्युईंगम प्रभावी ठरत असल्याचं समोर आलं आहे. वैज्ञानिकांनी सांगितलं आहे की, ही सवय जगभरात व्हिटॅमिनची कमतरता असण्याची गंभीर समस्या कमी करण्यास मदत होऊ शकते.\nव्हिटॅमिनची कमतरता होते दूर\nपहिल्यांदाच संशोधकांनी च्युईंगमच्या माध्यमातून शरीरात व्हिटॅमिन पोहोचण्यावर अभ्यास केला. अमेरिकेतील पेन्सिलवेनिय स्टेट यूनिव्हर्सिटीमधील प्राध्यापक जोशुआ लॅम्बर्ट म्हणाले की, 'मी हा विचार करुन हैराण आहे की, बाजारात च्युईंगमची इतकी उप्तादने असूनही कुणी यावर आधी का अभ्यास केला नाही. पौष्टिक च्युईंगम हे पूरक आहार श्रेणीमध्ये येतात त्यामुळे त्यांच्या प्रभावांचा अभ्यास करण्याची गरज नाहीये'. शरीरात व्हिटॅमिन पोहोचवण्याच च्युईंगमची भूमिका याबाबत जाणून घेण्यासाठी अभ्यासकांनी १५ लोकांना च्युईंगम दिले आणि त्यांच्या लाळेतील आठ व्हिटॅमिनचं प्रमाण मोजण्यात आलं.\n१) स्मरणशक्ती वाढवण्यास फायदेशीर\nजेव्हा तुम्ही च्युईंगम खाता तेव्हा हिप्पोकॅम्पस अधिक सक्रिय होतो. हिप्पोकॅम्पस हा भाग स्मरणशक्तीबाबत महत्त्वाची भूमिका बजावतो. स्मरणशक्ती वाढवण्यासोबतच च्युईंगममुळे मेंदुमध्ये रक्तप्रवाह वाढण्यासही मदत मिळते. जेव्हा तुम्ही च्युईंगम खाता तेव्हा हृदयाचे ठोके वाढतात आणि मेंदुला अधिक ऑक्सिजन मिळतं.\n२) चिंता आणि तणाव दूर करण्यास मदत\nच्युईंगम तणाव आणि चिंता दूर करण्यासही मदत करतो. रिसर्चमधून समोर आले की, ज्या लहान मुलांनी परिक्षेदरम्यान च्युईंगम खाल्लं ते अधिक सजग होते. च्युईंगम खाल्याने केवळ तणावच दूर होतो असे नाही तर याने तुम्ही चिडचिडपणाही कमी होतो. याने तुम्हाला रिलॅक्स वाटू शकतं.\n३) वजन होतं कमी\nजर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुमच्यासाठी च्युईंगम फायदेशीर ठरु शकतं. जेव्हा तुमचं मन स्नॅक्स किंवा काही गोड खाण्याचं झालं तर च्युईंगम खा, कारण यात सर्वात कमी कॅलरी असतात. त्यामुळे हेच तुमच्यासाठी योग्य स्नॅक्स ठरु शकतं आणि याने तुमच्या डाएटलाही नुकसान होणार नाही.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nHealth TipsFitness Tipsहेल्थ टिप्सफिटनेस टिप्स\nWorld Arthritis Day : सांधेदुखीचे 100पेक्षा अधिक प्रकार, पुरुषांमध्ये वयाच्या विशीत मणक्यातील संधिवात\nWorld Arthritis Day: जाणून घ्या आजाराची लक्षणे आणि उपाय\nवजन आणि शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी खास अॅपल टी; जाणून घ्या रेसिपी\nबदलत्या जीवनशैलीमुळे संधिवाताचा धोका अधिक\nवजन कमी करण्याच्या नादात लिंबाचं जास्त सेवन करता जाणून घ्या याचे ५ तोटे\n'या' छोट्या छोट्या गोष्टी पुरुषांना करतील अधिक हॅन्डसम, एक्सपर्टच्या टिप्स\nBreast Cancer Cure : 'या' उपायांमुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका होतो कमी\n जाणून घ्या कारणं, लक्षणं आणि उपाय\nसतत वजन कमी-जास्त होणे हृदयासाठी घातक, जाणून घ्या तथ्य\nहृदयरोगाच्या रुग्णांनी हिवाळ्यात 'या' गोष्टींची घ्या खास काळजी\nनऊ दिवसांचे उपवास सोडताय या गोष्टींची घ्या काळजी\nयुरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन झाल्यास या ५ गोष्टींची घ्या काळजी\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nVedio : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा\nबंगाली महिलांनी लुटला सिंदुर खेळाचा आनंद\nसोलापूर जिल्ह्यात फक्त ४० टक्के पाऊस, ४७० गावात टँकरने पाणीपुरवठा\nदुष्काळी स्थितीवर जिल्हा परिषद सादर करणार ‘ग्राऊंड रिपोर्ट’\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nSabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nकाश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nPro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/health/world-arthritis-day-know-symptoms-arthritis-disease-and-ways-prevent-it/", "date_download": "2018-10-19T14:34:08Z", "digest": "sha1:GQO36OXSWHJY4BEMFH3OKU3FC4DXKYG4", "length": 34144, "nlines": 417, "source_domain": "www.lokmat.com", "title": "World Arthritis Day: Know The Symptoms Of Arthritis Disease And Ways To Prevent It | World Arthritis Day: जाणून घ्या आजाराची लक्षणे आणि उपाय! | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १९ ऑक्टोबर २०१८\nडोक्यात दगड टाकून विवाहितेची निर्घृण हत्या\nअति तिथे माती... हातात ४५ लाखांचे चोरीचे सोने तरी अधिक हव्यासापोटी गमावला जीव\nअमृतसरमध्ये रावणदहन कार्यक्रमादरम्यान अपघात, अनेकजणांचा मृत्यू झाल्याची भीती\nबीडच्या खंडेश्वरी यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या\nविभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदके\nदेवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 ऑक्टोबर\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nShivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने\nचोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न\nMetoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nWorld Arthritis Day: जाणून घ्या आजाराची लक्षणे आणि उपाय\nWorld Arthritis Day: जाणून घ्या आजाराची लक्षणे आणि उपाय\nWorld Arthritis Day: आर्थरायटिस या आजाराला सर्वसामान्यपणे 'आमवात' म्हटले जाते. वाढत्या वयात होणारा सर्वात कॉमन आजार आहे. हा आजार होण्याच्या प्रमुख कारणांमध्ये बदलती लाईफस्टाईलचा समावेश होतो.\nWorld Arthritis Day: जाणून घ्या आजाराची लक्षणे आणि उपाय\nआर्थरायटिस या आजाराला सर्वसामान्यपणे 'आमवात' म्हटले जाते. वाढत्या वयात होणारा सर्वात कॉमन आजार आहे. हा आजार होण्याच्या प्रमुख कारणांमध्ये बदलती लाईफस्टाईलचा समावेश होतो. १२ ऑक्टोबरला वर्ल्ड आर्थरायटिस दिवस जगभरात पाळला जातो. या दिवसाच्या निमित्ताने लोकांना या आजाराबाबत जागरुक केले जाते.\nजर तुम्हाला पायांची बोटे, गुडघे आणि टाचांमध्ये वेदना होत असतील तर समजा की, तुमच्या रक्तात यूरिक अॅसिडचं प्रमाण वाढलं आहे. हे हात आणि पायांच्या जॉईंटमध्ये क्रिस्टलच्या रुपात गोठतं आणि याने संधिवात होतो.\nकिती प्रकारचा असतो आमवात\nआमवात हा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो पण सर्वात कॉमन आहे ऑस्टियो-आर्थरायटिस आणि रुमॅटायड आर्थरायटिस. त्यासोबतच इन्फेक्शन आणि मेटाबॉलिज्म आर्थरायटिसच्या केसेसही अधिक पाहण्यात आल्या आहेत.\nहा वाढत्या वयासोबत सामान्यपणे ५० वयानंतर जास्त त्रास देतो. पण आता बदलत्या लाईफस्टाईलमुळे तरुणांमध्येही ही समस्या बघायला मिळत आहे. यात सामान्यपणे गुडघ्यांवर प्रभाव पडतो. त्यासोबतच बोटं आणि कंबरेतही समस्या होते, पण भारतात जास्त गुडघ्याची समस्या बघायला मिळते.\nहा एक ऑटोइम्यूनिटी असलेला आजार आहे. यात शरीर आपल्याच विरोधात काम करु लागतं. घरात आधी कुणाला हा आजार असेल तर परिवारातील इतरांना होण्याची शक्यता अधिक असते. यात हाताचे कोपरे, बोटं, खांदे, पायांचे जॉईंट्स यात वेदना होतात. नेहमी वेदना शरीराच्या दोन्ही बाजूने म्हणजे दोन्ही पाय, मनगटांमध्ये होते. यात हिवाळ्यात ही समस्या अधिक वाढते.\nजॉईंट्समध्ये सूज, असहनीय वेदना, जॉईंट्समधून आवाज येणे, बोटांमध्ये वेदना होणे.\nऑस्टियो आर्थरायटिस हा आजार वाढत्या वयामुळे जॉईंट्समध्ये होणाऱ्या कमजोरीमुळे होतो. वयानुसार तुमचं वजन फार जास्त असेल तर तुमच्या गुडघ्यांवर परिणाम होतो. तसेच शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्याने ऑस्टियो आर्थरायटिसचं कारण ठरतं. त्यासोबतच एखाद्या जागेवर पुन्हा पुन्हा जखम झाल्यास, टीबीचं इन्फेक्शन झाल्यास किंवा हार्मोन बदल झाल्यास हा आजार होण्याची शक्यता असते.\nनियमीतपणे कार्डियो, स्ट्रेथनिंग आणि स्ट्रेचिंग एक्सरसाईज करा. आठवड्यातून कमीत कमी ५ दिवस ४५ ते ५० मिनिटे एक्सरसाईज करा. कार्डियोसाठी जॉगिंग, ब्रिस्क वॉक, स्विमिंग आणि सायकलिंग करु शकता. ब्रिस्क वॉक प्रत्येक वयाच्या व्यक्तींसाठी सोपा आणि फायदेशीर आहे. काही एक्सपर्ट्सचं म्हणनं आहे की, ट्रेडमिलऐवजी पार्कमध्ये जॉगिंग करणे चांगलं आहे.\nफिजिकली तुम्ही जितके जास्त अॅक्टिव्ह असाल तितका आर्थरायटिस होण्याचा धोका कमी असतो. छोटी छोटी कामे आळस न करता स्वत: करा. जास्त वेळ एकाच पोजिशनमध्ये बसू नका. कोणत्याही भागावर जास्त दबाव टाकू नका. ऑफिसमध्ये कामातून दर ३० मिनिटांनंतर ५ मिनिटांचा ब्रेक घ्यावा.\nप्रोटीन आणि कॅल्शिअम असलेले पदार्थ भरपूर खावेत. त्यात पनीर, दूध, दही, ब्रोकली, पालक, राजमा, शेंगदाणे, बदाम यांचा समावेश आहे. हिरव्या भाज्या आणि फळेही खावीत. दिवसभरात किमान ८ ते १० ग्लास पाणी प्यावे.\nस्मोकिंग आणि ड्रिकिंग सोडा\nधुम्रपान हृदयासाठी, फुफ्फुसांसाठी तसेच हाडांसाठी नुकसानकारक आहे. स्मोकिंग सोडल्याने आर्थरायटिसच्या रुग्णांना वेदना कमी होतात आणि त्यांच्या आरोग्यात सुधारणा होते. जास्त मद्यसेवन केल्याने हाडांना नुकसान होतं.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nतुमची व्हिटॅमिनची कमतरता भरुन काढेल १ रुपयात मिळणारा 'हा' पदार्थ\nजळगावात रॅलीद्वारे नेत्रदानाविषयी जनजागृती\nWorld Arthritis Day : सांधेदुखीचे 100पेक्षा अधिक प्रकार, पुरुषांमध्ये वयाच्या विशीत मणक्यातील संधिवात\nजागतिक वातरोग दिवस; वातरोगाचा फुफ्फुस, हृदय, मेंदूवरही परिणाम\nमुलाखत ; कोणत्याही वयात उद्भवतो संधिवाताचा धोका - डॉ. मुकुंद राय\nवजन आणि शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी खास अॅपल टी; जाणून घ्या रेसिपी\nBreast Cancer Cure : 'या' उपायांमुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका होतो कमी\n जाणून घ्या कारणं, लक्षणं आणि उपाय\nसतत वजन कमी-जास्त होणे हृदयासाठी घातक, जाणून घ्या तथ्य\nहृदयरोगाच्या रुग्णांनी हिवाळ्यात 'या' गोष्टींची घ्या खास काळजी\nनऊ दिवसांचे उपवास सोडताय या गोष्टींची घ्या काळजी\nयुरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन झाल्यास या ५ गोष्टींची घ्या काळजी\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nVedio : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा\nबंगाली महिलांनी लुटला सिंदुर खेळाचा आनंद\nसोलापूर जिल्ह्यात फक्त ४० टक्के पाऊस, ४७० गावात टँकरने पाणीपुरवठा\nदुष्काळी स्थितीवर जिल्हा परिषद सादर करणार ‘ग्राऊंड रिपोर्ट’\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nSabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nकाश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nPro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/man-of-the-match/1999-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%A8-%E0%A4%91%E0%A4%AB-%E0%A4%A6-%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%9A-115012200016_1.html", "date_download": "2018-10-19T13:38:20Z", "digest": "sha1:BS4DP4BPRYSMQ2CK2J7T7IMYRE5BJCKW", "length": 11264, "nlines": 142, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "1999 विश्वकपचे मॅन ऑफ द मॅच | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nवर्ल्डकप मॅन ऑफ द मॅच\n1999 विश्वकपचे मॅन ऑफ द मॅच\n1999 : शेन वॉर्न (33 धावा देऊन 4 विकेट) ऑस्ट्रेलियाचे शेन वॉर्नला स्पिनचा जादूगार म्हटले जात होते. 1999च्या वर्ल्ड कपमध्ये\nवॉर्नने फायनलमध्ये फक्त 33 धावा देऊन चार विकेट घेऊन 'मॅन ऑफ द मॅच' बनण्याचा सन्मान मिळवून घेतला. 13 सप्टेंबर 1969ला\nजन्म घेणार्‍या शेन वॉर्नला क्रिकेटच्या बायबिल 'विस्डन'च्या पॅनलने सदीचे पाच सर्वश्रेष्ठ गोलंदाजांमध्ये सामील करण्यात आले होते.\nवॉर्नने टेस्ट आणि वनडेमध्ये 1000पेक्षा अधिक विकेट घेतले. वॉर्नने 2 जानेवारी 1992मध्ये भारताच्या विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण\nकेले होते आणि शेवटच्या सामना 2 जानेवारी 2007मध्ये इंग्लंडच्या विरुद्ध खेळला होता.\nवॉर्नने पहिला वनडे मॅच 24 मार्च 1993 रोजी न्यूझीलंडच्या विरुद्ध खेळला होता, जेव्हाकी अंतिम वनडे त्यांनी 10 जानेवारी 2005ला विश्व\nएकादश तर्फे आशिया एकादशच्या विरुद्ध खेळला होता. जुलै 2013मध्ये त्यांनी सर्व प्रकाराच्या क्रिकेटशी संन्यास घेतला.\nशेन वॉर्नने 145 टेस्ट मॅचमध्ये 708 विकेट घेतले. त्यांनी 37 वेळा एक डावात पाच, 10 वेळा एक टेस्टमध्ये 10 विकेट घेतले. त्यांचा\nसर्वश्रेष्ठ प्रदर्शन 71 धावा देऊन 8 विकेट घेण्याचा राहिला. टेस्ट मॅचमध्ये त्यांनी 3154 धावा काढल्या. वॉर्न यांनी 194 वनडे मॅचमध्ये ऐकूण\n293 विकेट घेतले आणि 1018 धावापण त्याच्या बल्लेतून निघाले.\n1996 विश्वकपचे मॅन ऑफ द मॅच\n1992 विश्व कपचे मॅन ऑफ द मॅच\n1987 विश्वकपचे मॅन ऑफ द मॅच\n1983 विश्व कपचे मॅन ऑफ द मॅच\n1979 विश्व कपचे मॅन ऑफ द मॅच\nयावर अधिक वाचा :\nवर्ल्ड कप क्रिकेट 2015\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nमागणी मान्य, पत्नीला किंवा गर्लफ्रेंडला सोबत नेता येणार\nबीसीसीआयच्या न्यायालय नियुक्त कार्यकारी समितीने परदेशी दौऱ्यावर पत्नी किंवा गर्लफ्रेंडला ...\nदुसऱ्या कसोटीच्या विजयासह 2-0 ने मालिकाही जिंकली\nभारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्याची मालिका भारताने 2-0 अशी जिंकली आहे. ...\nIND VS WI : कोहलीचे शतक पण रिषभ पंतचे शतक हुकले\nपहिल्या दिवशी पृथ्वी शॉने केलेल्या शतकानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही वेस्ट ...\nभारताला नवीन क्रिकेट स्टार मिळाला आगमनात पृथ्वी शॉच शतक\nभारतीय क्रिकेट मध्ये पुन्हा एकदा एक नवीन स्टार मिळाला आहे. विशेष म्हणजे भारत विरुद्ध ...\nधोनी चिडला म्हणाला 'बॉलिंग करेगा या बॉलर चेंज करे'\nमाईकमध्ये कैद झाला असून, खेळाडूंना सूचना देण्याचं काम धोनी खूपच वेगळ्या अंदाजात करतो. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2018-10-19T13:44:45Z", "digest": "sha1:BPIWT4JP4HSACWKPIIOBSOLLSFXWSAFR", "length": 4942, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "महावितरण - विकिपीडिया", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित किंवा महावितरण (इंग्लिश: Maharashtra State Electricity Distribution Company Limited; MSEDCL) ही महाराष्ट्र शासनाची विद्युत वितरण करणारी कंपनी आहे. विद्युत कायदा २००३ अस्तित्वात आल्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची पुनर्रचना होऊन दि. ६ जून २००५ रोजी महावितरण, महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती) व महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) या तीन कंपन्या अस्तित्वात आल्या.\nमुंबई शहर वगळता महाराष्ट्र राज्यामधील विजेचे वितरण करण्याची जबाबदारी महावितरणकडे आहे. सध्या महावितरण १ कोटी ८६ लाख ग्राहकांना वीज पुरविते. यात सुमारे १ कोटी ३१ लाख घरगुती, ३० लाख कृषी, १३ लाख ४६ हजार वाणिज्यिक व २ लाख ५० हजार औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. यातून महावितरणला सुमारे ३३ हजार कोटी रुपयांचा वार्षिक महसूल मिळतो. महावितरणचे ७६,००० कर्मचारी आहेत.\nमहावितरणचे मराठीमधील अधिकृत संकेतस्थळ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जून २०१६ रोजी १०:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/marathi-news-koregaon-bhima-riots-pune-riots-maharashtra-band-90484", "date_download": "2018-10-19T13:39:04Z", "digest": "sha1:B56F6OZB4KNYXSPXLWJDHEYG4EPDR2DR", "length": 20666, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news Koregaon Bhima riots Pune Riots Maharashtra Band अपवाद वगळता बंद शांततेत; जनजीवन विस्कळीत | eSakal", "raw_content": "\nअपवाद वगळता बंद शांततेत; जनजीवन विस्कळीत\nबुधवार, 3 जानेवारी 2018\nपुणे : जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेनंतर जाहीर 'महाराष्ट्र बंद'ला आज काही हिंसक अपवाद वगळता राज्यात प्रतिसाद मिळाला. बंदमुळे शेतमाल वाहतुकीला फटका बसला, तर राज्यातील अनेक बाजार समित्यांचे व्यवहार ठप्प राहिल्याने शेतकऱ्यांची गैरसोय झाली.\nपुणे : जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेनंतर जाहीर 'महाराष्ट्र बंद'ला आज काही हिंसक अपवाद वगळता राज्यात प्रतिसाद मिळाला. बंदमुळे शेतमाल वाहतुकीला फटका बसला, तर राज्यातील अनेक बाजार समित्यांचे व्यवहार ठप्प राहिल्याने शेतकऱ्यांची गैरसोय झाली.\nकोरेगाव भीमा येथील दंगलप्रकरणी राज्यात डाव्या आणि दलित संघटनांकडून बुधवारी (ता. ३) बंद पुकारण्यात आला होता. यास राज्यातील बहुतांश भागांत प्रतिसाद मिळाला. संसदेतही या घटनेचे पडसाद उमटले. काँग्रेसकडून कोरेगाव भीमा येथील दंगलीचा मुद्दा लोकसभेत काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी उपस्थित केला. दलित संघटनांनी अनेक ठिकाणी रास्ता रोको केले, शहरात रॅली काढून बंदचे आवाहन केले. अनेक भागात शैक्षणिक, खासगी संस्था, खासगी आणि सरकारी वाहतूक व्यवस्था बंद होत्या, यामुळे जनजीवन विस्कळित झाले. सायंकाळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बंद मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर केले.\nदलित संघटनांचा रत्नागिरीत तीन ठिकाणी रास्ता रोको\nरत्नागिरी - भीमा कोरेगाव दंगलीचे तीव्र पडसाद आज शहरात उमटले. दंगलीच्या निषेधार्थ विविध दलित संघटनांनी शहरात जयस्तंभ, बस स्थानक आणि जिल्हा रुग्णालयासमोर रास्ता रोको केला. यामुळे सुमारे साडेतीन तास वाहतूक कोंडी झाली.\nअक्कलकोट बंद शंभर टक्के यशस्वी; शांततेत निषेध मोर्चा काढत दिले निवेदन\nअक्कलकोट - कोरेगाव भीमा येथे द्विशताब्दीच्या समारोहाच्या निमित्ताने सोमवारी विजयस्तंभस्थळी अभिवादनाचा मोठा कार्यक्रम होत असतानाच कोरेगाव भीमा परीसरात अनुचित घटना घडली होती. त्याचा निषेध म्हणून आज अक्कलकोट तालुका मागासवर्गीय संघर्ष समितीच्या वतीने अक्कलकोट बंद ठेवण्यात आला होता.\nकल्याणमध्ये चक्का जाम आंदोलन\nकल्याण : कोरेगाव भीमामधील घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज बुधवारी (ता. 3) दिलेल्या महाराष्ट्र् बंदच्या हाकेला कल्याण पूर्व पश्चिम भागात चांगलेच पडसाद उमटले. अनेक भागात 4 तासाहून अधिक काळ चक्का जाम आंदोलन करत आपला निषेध व्यक्त केला. यावेळी फोटो काढणाऱ्यांना मारहाण, खासगी वाहन, एसटी बस, रेल रोको, केडीएमटी बसची तोडफोड केल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते.\nतळेगाव दाभाडेत शांततेत बंद\nतळेगाव : कोरेगाव भीमा येथील दगडफेकीच्या निषेधार्थ बुधवारी (ता.०३) पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला तळेगाव दाभाडे (ता.मावळ) आणि स्टेशन विभागात चांगला प्रतिसाद मिळाला. तळेगाव स्टेशन परिसरात व्यापारी व्यवसायिकांनी आपापली दुकाने बंद ठेवली होती.\nदादरमध्ये आंदोलकांचा आक्रमक पवित्रा\nमुंबई : भीमा कोरेगाव येथील दंगलीनंतर भारिप बहुजन महासंघाने पुकारलेल्या बंदला मुंबईत बुधवारी सकाळी संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी देखील शहरातले जनजीवन विस्कळीत झाले. प्रामुख्याने मुंबईकरांची लाइफलाइन असलेली मुंबईची लोकल आंदोलकांनी ठिकठिकाणी रोकल्यामुळे या बंदचा त्रास सामान्य नागरीकांनी आणि चाकरमान्यांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागला.\nकुर्डुवाडी - भिमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त जमलेल्या बौद्ध समाज बांधवांवर झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ कुर्डुवाडी मध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आला.\nरायगड जिल्ह्यासह सुधागडमध्येही कडकडीत बंद\nपाली : कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या निषेधार्थ बुधवारी (ता.३) रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. सुधागड तालुक्यातील पाली, परळी, पेडली या मोठ्या बाजारपेठा देखील बंद ठेवण्यात आल्या होत्या.\nधुळे शहरात 'बंद'ला हिंसक वळण\nधुळे: कोरेगाव भीमाच्या घटनेच्या निषेधार्थ संविधान संरक्षण समितीतर्फे पुकारण्यात आलेल्या आजच्या \"बंद'ला हिंसक वळण लागले. धुळे शहरात आग्रा रोड, साक्री रोड परिसरात दुकानांवर दगडफेक करण्यात आली. शिरपूर येथे आगारात उभ्या असलेल्या दोन बसवर दगडफेक केली.\nजंक्शनमध्ये बारामती-इंदापूर राज्यमार्गावर अडीच तास रास्तारोको\nवालचंदनगर : कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये कडकडीत बंद पाळून जंक्शन येथे बारामती-इंदापूर राज्य महामार्गावर सुमारे अडीच तास रास्तारोको आंदोलन करुन घटना घडविण्यास कारणीभूत असलेल्या मिलिंद एकबोट व संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.\nसंघ कार्यालयावर दगडफेक करून कार्यालय जाळण्याचा प्रयत्न\nपरभणी : कोरेगाव भीमा येथील घटनेचे पडसाद सलग तिसऱ्या दिवशीही (ता. 3) परभणी शहरात पहावयास मिळाले. संपप्त जमावाने स्टेशनरोडवरील संघ कार्यालयावर दगडफेक करून कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.\nमहाराष्ट्राच्या जनतेचे अभिनंदन आणि आभार. त्यांनी आमच्या भावना समजून घेतल्याबद्दल त्यांना धन्यवाद. या प्रकरणातील दोषींना सरकारने लवकर अटक करावी.\n- प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, भारिप बहुजन महासंघ\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nअगली बार जबान कम चलेगी, हात ज्यादा चलेंगे\nऔरंगाबाद : शहरात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद करावे, आज आम्ही समजवण्यासाठी आलो चार दिवसांनंतर परत येऊ तेव्हा बोलणार नाही...\nपंचवटी एक्स्प्रेसला लवकरच 'विस्टाडोम कोच'\nमनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा...\nपैलवान फाउंडेशन शंभर मल्लांना दत्तक घेणार\nकात्रज - समाजाच्या हिताचा विचार करणारी माणसं एकत्र आली की मोठं काम उभं राहतं. कुस्ती क्षेत्रात ते घडतंय याचा आनंद आहे. देशाला ऑलिंपिक पदक मिळवून...\nआता राज्‍यात आणा सर्वसामान्यांची सत्ता - आनंदराज आंबेडकर\nनाशिक रोड - धर्माच्या नावाखाली नागरिकांना फसविले गेले, त्यांना अशिक्षित ठेवून सत्ता, संपत्तीपासून दूर ठेवले गेले. राज्यातील बहुजन समाज, आंबेडकरवादी,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/54568", "date_download": "2018-10-19T13:28:26Z", "digest": "sha1:XOX2C5SRAKS4GMEP2NKEHMLUXQFSPWZK", "length": 24214, "nlines": 110, "source_domain": "www.maayboli.com", "title": "'हायवे'च्या निमित्ताने श्री. सुनील बर्वे यांच्याशी गप्पा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /'हायवे'च्या निमित्ताने श्री. सुनील बर्वे यांच्याशी गप्पा\n'हायवे'च्या निमित्ताने श्री. सुनील बर्वे यांच्याशी गप्पा\n'हायवे' हा उमेश कुलकर्णी दिग्दर्शित व गिरीश कुलकर्णी लिखित मराठी चित्रपट येत्या २४ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. श्री. सुनील बर्वे यांची या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका आहे. 'आत्मविश्वास', 'लपंडाव', 'अस्तित्व', 'आई', 'आनंदाचं झाड', 'तू तिथं मी', 'निदान' अशा गाजलेल्या चित्रपटांमधून, अनेक टीव्हा मालिकांमधून आणि नाटकांमधून गेली पंचवीस वर्षं त्यांचा अभिनय वाखाणला गेला आहे.\n'हायवे'च्या प्रदर्शनानिमित्त श्री. सुनील बर्वे यांच्याशी साधलेला संवाद -\n’हायवे’मधल्या तुमच्या भूमिकेबद्दल सांगाल का\n’हायबे’मध्ये माझी भूमिका आयटी-क्षेत्रात खूप वरच्या पदावर काम करणार्‍या एका व्यक्तीची आहे. या चित्रपटात अनेक महत्त्वाच्या व्यक्तिरेखा आहेत आणि त्यांचा एकमेकांशी संबंध आहेच असं नाही. हे सगळे एका प्रवासाला निघाले आहेत. त्यांच्यातला प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या दैनंदिन आयुष्याच्या रहाटगाडग्यात अडकलेला आहे. त्यांना स्वत:कडे पाहण्यास वेळच नाहीये. माझी जी व्यक्तिरेखा आहे, तिलाही स्वत:च्या आत डोकावून पाहायला सवड नाही. त्याच्या कामाचे रोजचे आठ-दहा तास हे फक्त कागदावर आहेत. पण प्रत्यक्षात मात्र चोवीस तास तो ऑफिसच्या कामात किंवा कामाच्या विचारांत गढलेला आहे. आपल्या पदाबद्दल, ऑफिसमधल्या कामगिरीबद्दल तो सतत धास्तावलेला आहे. आयुष्यातला शांतपणा तो पूर्ण गमावून बसला आहे. त्याच्या या व्यग्रतेमुळे अवतीभवती असलेल्या सुंदर गोष्टी त्याला दिसतच नाहीत. तर अशी ही माझी व्यक्तिरेखा ’हायवे’वर प्रवासाला निघाली आहे.\nहल्ली शहरी जगणं फार धकाधकीचं, कर्णकटु असं झालं आहे. कर्कश आवाज, जगण्यासाठीची स्पर्धा आणि धावपळ यांचा ताण असह्य असतो. ’हायवे’मधली भूमिका साकारताना काही ओळखीच्या जागा सापडल्या का\nमाझा आयटी-क्षेत्राशी संबंध नाही. मी कधी नोकरी केली नाही. नोकरीतल्या ताणाचा, स्पर्धेचा मला काहीच अनुभव नाही. त्यामुळे दिग्दर्शक, लेखक यांच्या सांगण्यानुसार आणि माझं निरीक्षण आणि वाचन यांच्यावर विसंबून मी अभिनय केला. पण मी त्या भूमिकेशी समरस होऊ शकलो, मलाही जाणवतं की, आपण खूप कर्णकटु असं आयुष्य जगत आहोत. मी ज्या अभिनयक्षेत्रात आहे, त्या व्यवसायातही ताणतणाव आहेत. मी काम संपवून घरी जातो, तेव्हा काम बाजूला ठेवून मी पूर्णपणे स्वत:बरोबर, घरच्यांबरोबर कधी असतो, हे आता मलाही शोधावं लागेल. एकही निवांत क्षण मला मिळत नाही आणि याबाबतीत मी निश्चितपणे त्या व्यक्तिरेखेला समजून घेऊ शकतो.\n१९८९ साली ’आत्मविश्वास’ हा तुमचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. गेल्या वर्षी चित्रपटक्षेत्रातल्या तुमच्या कारकिर्दीला पंचवीस वर्षं पूर्ण झाली. या काळात ’लपंडाव’, ’आनंदाचं झाड’, ’तू तिथं मी’, ’दिवसेंदिवस’, ’आई’ अशा अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये तुमच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. त्यावेळी प्रेक्षकांना काहीतरी वेगळं आणि उत्तम देणारे हे चित्रपट होते. गेल्या काही वर्षांत मराठीत तरुण दिग्दर्शकांनी पुन्हा एकदा वेगळी वाट चोखाळण्याचा प्रयत्न केला आहे. या नव्या लाटेतल्या चित्रपटांमध्ये आणि तुम्ही यापूर्वी भूमिका केलेल्या चित्रपटांमध्ये तुम्हांला काही फरक जाणवतो का\nतू ज्या चित्रपटांचा उल्लेख केलास, ते तयार होत असताना जागतिकीकरणाला नुकतीच सुरुवात होत होती. परदेशी चित्रपट आपल्यापर्यंत अगदी मर्यादित स्वरूपात पोहोचला होता आणि म्हणून या चित्रपटाचा आपल्यावर फारसा प्रभाव नव्हता. त्यामुळे झालं काय की, आपण अनेक वर्षं चित्रपटाची भाषाच बदलली नाही. अगदी मोजके अपवाद वगळता आहे त्याच पद्धतीनं मराठी चित्रपट बनत राहिले. अगदी अभिनयसुद्धा ठरावीक साच्यातला असायचा. नवनवे दिग्दर्शक पुढे येत होते, पण तेसुद्धा ’मेनस्ट्रीम’ चित्रपटातच गुरफटत होते. १९९५ सालानंतर मात्र मराठी चित्रपटांमध्ये खूप मोठा बदल झालेला मला दिसतो. हे मराठीतच झालं असं नाही, हिंदी चित्रपटांमध्येही मोठा बदल घडून आला. अगोदर केवळ फॅंटसीवर विसंबणारे खोटे चित्रपट निघत होते, ते आता वास्तववादाकडे झुकू लागले. गोष्ट सांगण्याची पद्धत बदलली. ती अधिक खरी झाली. गेल्या दहा वर्षांत तर हा फरक मराठीमध्ये खूपच दिसून येतो. अतिशय आशयगर्भ आणि तांत्रिकदृष्ट्या सकस असे चित्रपट मराठी भाषेत तयार झाले आहेत, होत आहेत.\nतांत्रिक फरकांबद्दल बोलायचं झालं तर, हिंदीत आणि मराठीत अनेक चित्रपट आता डिजिटल कॅमेर्‍याने चित्रित केले जात आहेत. ’वळू’, ’विहीर’, ’देऊळ’ हे उमेश कुलकर्णी यांचे चित्रपट ३५ मिमीवर चित्रित केले होते, ’हायवे’ डिजिटल कॅमेर्‍यानं चित्रित केला आहे. तुम्हांला दोन्ही प्रकारच्या चित्रीकरणांचा अनुभव आहे. दोन्ही माध्यमांचे फायदे-तोटे आहेत. या दोन वेगवेगळ्या माध्यमांबद्दल तुम्हांला काय वाटतं\nदोन्ही माध्यमांचे आपापले फायदे आणि तोटे आहेतच. फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर, पूर्वी रीटेक करताना फिल्म 'एक्स्पोज' होते आहे, याचं मोठं ओझं दिग्दर्शक, छायालेखक, कलाकार अशा सगळ्यांच्याच मनावर असायचं. आता हे ओझं कमी झालं आहे. पूर्वी एका दृश्याचे चार रीटेक झाले, तर त्यातून मिळेल तेवढं घ्या आणि उरलेलं क्लोज-अपमधून मिळवा, असा प्रकार असायचा, कारण फिल्म मोजकी उपलब्ध असायची. आता जर तीन वेगवेगळ्या कोनांतून मास्टरशॉट घ्यायचे असतील किंवा तीन वेगवेगळ्या कोनांतून क्लोज-अप घ्यायचे असतील, तर खर्च वाढण्याचा ताण दिग्दर्शकाच्या मनावर नसतो.\nडिजिटल तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यामुळे अजून एक गोष्ट चांगली झाली, ती म्हणजे कलर करेक्शनसारख्या तांत्रिक बाबतींतही चांगला फरक पडला. पूर्वी ही खूप खर्चिक बाब होती. मराठी निर्मात्यांना हा खर्च परवडत नसे. पण आता अनेक तांत्रिक गोष्टी सुकर, सोप्या झाल्या आहेत आणि दिग्दर्शकाला, निर्मात्याला याची मदतच होते. पण असंही होतं की, सोपं झालं आहे म्हणून अनेक क्लोज-अप, मास्टरशॉट घेतले जातात. संकलक मग ठरवतो चित्रपटात त्यांतलं काय ठेवायचं ते. पण असंही होतं की, पहिल्या ’टेक’ला एखादं दृश्य जितक्या उत्कटतेनं साकारलं होतं, तितकी उत्कटता क्लोज-अपच्या पाचव्या ’टेक’ला नसू शकते. मग असा फरक असलेले शॉट एकत्र जोडले गेले की डबिंग करताना कलाकाराला आणि दिग्दर्शकाला जास्त काळजी घ्यावी लागते, डबिंग करताना अशा काही गोष्टी सुधाराव्या लागतात.\n’हायवे’ हा चित्रपट बराचसा गाड्यांमध्ये चित्रित केला गेला आहे आणि त्यामुळे त्यात समीपदृश्यंच अधिक आहेत. त्यामुळे अभिनय करताना तुम्हांला काही काळजी घ्यावी लागली का\nसतर्कता पाळावीच लागली, कारण गाडीत सतत दोन कॅमेरे असत. मला गाडीत फक्त बसून राहायचं नव्हतं, गाडी चालवायचीही होती. त्यामुळे समोर खड्डा आला, तर तो चुकवून जाणं मला शक्य नव्हतं. खड्ड्यामुळे, स्पीडब्रेकरमुळे कॅमेरा हलला, तर ते संपूर्ण दृश्य मला पुन्हा करावं लागायचं. त्यामुळे अगदी सपाट रस्त्यावर चित्रीकरण करण्याचा आमचा सारखा प्रयत्न असे. चित्रीकरण करताना अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावं लागे. प्रकाशाची दिशा, ट्रॅफिक हेतर होतंच. पण कॅमेरा अशा जागी असावा की जेणेकरून मला गाडी चालवताना अडथळा येऊ नये, रेअर-व्ह्यू आरशात मागच्या गाड्या स्पष्ट दिसाव्यात, याकडेही लक्ष द्यावं लागे. शिवाय नुसतं वाक्य बोलून चालत नव्हतं, कारण उमेशची ती पद्धत नाही. संवादांमधून ती व्यक्तिरेखा उभी राहणं हे उमेशला फार महत्त्वाचं वाटतं. गिरीशने लिहिलेले संवादही खूप अर्थवाही असल्यानं त्यांचा योग्य तो परिणाम प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं, ही जबाबदारी होती. गाडी चालवताना मला असा अभिनय करायचा होता, जो अभिनय आहे, असं वाटता कामा नये. एकंदर जरा अवघड पण मजेदार असा हा अनुभव होता.\nउमेश कुलकर्णी व गिरीश कुलकर्णी यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता\nउमेश हा आताच्या पिढीतला अतिशय हुशार आणि तंत्रज्ञानाचा यथायोग्य वापर करणारा असा दिग्दर्शक आहे. चित्रपटाची गोष्ट कशी सांगायची, याचं त्याला जबरदस्त भान आहे. गोष्ट सांगण्याची त्याची पद्धत खूपच रंजक आणि मस्त आहे. उमेश खूप बुद्धिमान आहे, पण महत्त्वाचं म्हणजे त्याची टीमसुद्धा तेवढीच हुशार आहे. गिरीश कुलकर्णी हा उत्तम लेखक त्याचा सहकारी आहे. गिरीशची संवादांची, पटकथेची जाण खूप प्रगल्भ आहे. ’विहीर’मध्ये हे खूप प्रकर्षाने जाणवतं. काय सुरेख चित्रपट आहे तो ’देऊळ’, ’मसाला’, ’वळू’ हे चित्रपटही उत्कृष्ट लेखनाची उदाहरणं आहेत. 'मसाला' हा गिरीशने लिहिलेला चित्रपटही मला खूप आवडला होता. खूपच मस्त टीम आहे उमेश आणि गिरीश यांची आणि त्यांच्याबरोबर काम करण्याची मला अनेक दिवसांपासून इच्छा आणि उत्सुकता होती. ही उत्सुकता काही पूर्ण झाली नाही, कारण चार दिवसच मी त्यांच्याबरोबर चित्रीकरण केलं. त्यामुळे त्यांच्या पुढच्या चित्रपटातही काम करण्याची मला इच्छा आहे.\nतुमच्या बाबतीत अनेकांचं असं म्हणणं आहे की, तुमच्या कामातला ताजेपणा, प्रामाणिकपणा सतत जाणवत राहतो, तुमचा अभिनय कायम उत्स्फूर्त असतो.\nलेखकानं मला दिलेली वाक्यं मी मनापासून म्हणतो. एखाद्या दृश्यांचं चित्रीकरण करताना ’या सीनमध्ये मला तोडून टाकायचं आहे’ असा विचार मी चुकूनसुद्धा कधी करत नाही. अभिनय करताना मला कोणावर कुरघोडी करायची नसते. भूमिकेचा, व्यक्तिरेखेचा विचार करून माझा अभिनय मी प्रामाणिकपणे करतो.\n'हायवे' येत्या २४ तारखेला प्रदर्शित होत आहे. त्यासाठी आपल्याला शुभेच्छा\nहा संवाद अर्धवट पोस्ट झाला\nहा संवाद अर्धवट पोस्ट झाला आहे का\nगप्पा छान आहेत. पण अचानक\nगप्पा छान आहेत. पण अचानक संपल्या त्यामुळे बस्के म्हणत्ये तसं अर्धवट पोस्ट झालय की काय असं वाटलं.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-kids-poetry/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-111120900013_1.htm", "date_download": "2018-10-19T13:03:28Z", "digest": "sha1:QXSUR2SOKNGE22WHQHKE24UWOJDV7LWT", "length": 11519, "nlines": 134, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मराठीत सुविचार! | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n1. आघात करायचा पण रक्त काढायचे नाही; जीव ओतायचा पण जीवन हरपायचे नाही; विसर्जित व्हायचे पण स्वत्व गमवायचे नाही. साधेपणात फार मोठे सौंदर्य असते.\n2. आपली बाग सजवताना दुसऱ्यांची फ़ुले विस्कटणार नाहीत याची काळजी घ्या. उच्चरावरुन विद्वत्ता, आवाजावरुन नम्रता व वर्तनावरुन शील समजते. ओळख पटते.\n3. आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर उचंबळत असतात. आळसात आरंभी सुख वाटते, पण त्याचा शेवट दु:खात होतो. आळस माणसाचा शत्रू असतो.\n4. आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो, माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो पण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का माणूसकीची वागणूक महत्त्वाची.5. अन्यायापुढे मान झुकवू नका. स्वाभिमानाने लढा. फ्रत्येक जुलूमाविरुध्द योग्य मार्गाने लढा. उच्च नीचतेच्या कल्पना बदलून टाका. जातीपाती सोडून द्या.\n6. अपराध्याला पुन्हाःपुन्हा क्षमा करणं हे अपराध करण्याइतकंच धोक्याचं आहे. समुद्राचा तळ शोधल्याशिवाय मोती मिळत नाहीत. प्रयत्नांशिवाय यश मिळत नाही.\n7. आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात की तुमचा उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजा. प्रवासावरुन केव्हा परतावे हे ज्याला कळते तोच उत्तम प्रवासी.8. एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू देऊ नये. जिथे आपल्या अस्तित्वाची गैरहजेरी जाणवत नाही तिथे उपस्थित राहण्यात काय अर्थ\n9. एखाद्या गोष्टीचा आरंभ केव्हा करावा हे समजायला हवे आणि शेवट केव्हा करावा हेही समजायला हवे. नाही म्हणायचे असते तेव्हा नाही म्हणण्याची हिमंत ठेवा.\n10. आळसाचा प्रवास इतका सावकाश असतो की दारिद्र्य त्यास ताबडतोब गाठते. महापुरात झाडे वाहून जातात पण लव्हाळे मात्र वाचते. एकीत खूप मोठे बळ असते हे खरे.\nसिल्क स्मिताचा सेक्सी डांस\nवास्तूप्रमाणे असे असावे किचन\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nप्रत्येक आजारांवर सोपे उपाय\nकैरीच्या कोयीचे चूर्ण दही किंवा पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ घेतल्याने कृमी रोगात आराम ...\nरोजच्या पेहरावाला नवरात्रीचा साज\nभरजरी चनिया चोली, आरशांनी सजिवलेला घागरा, त्याला साजेसे अलंकार असा शृंगार करून नवरात्रीत ...\nपनीरच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्या धोका कमी होतो\nदररोज 40 ग्रॅम पनीर खाल्ल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. चीनमधील सूचो ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurtoday.in/umesh-chaube-senior-social-worker-nagpur-dissolves-infinity/08092210", "date_download": "2018-10-19T13:01:38Z", "digest": "sha1:XYKLMSV25H2IKNVQH4WAEHRSQ4LTYFUN", "length": 10247, "nlines": 69, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "नागपुरातील ज्येष्ठ समाजसेवी उमेश चौबे अनंतात विलीन – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nनागपुरातील ज्येष्ठ समाजसेवी उमेश चौबे अनंतात विलीन\nनागपूर : ज्येष्ठ समाजसेवी व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष उमेश चौबे यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. गुरुवारी मोक्षधाम घाट येथे शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.\nगुरुवारी सकाळपासूनच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गुजरवाडी डालडा कंपनी चौक येथील निवासस्थानी चाहत्यांनी गर्दी केली होती. दरम्यान पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून उमेशबाबू यांचे एकूण कार्य पाहता व त्यांचे समाजासाठीचे योगदान बघता त्यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार व्हावे, अशी विनंती केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगेच ही विनंती मान्य करीत जिल्हा प्रशासनाला तसे आदेश दिले.\nयानंतर तातडीने प्रशासन कामाला लागले. दुपारी ४ वाजता तिरंग्यात लपेटलेले त्यांचे पार्थिव घेऊन अंत्ययात्रा निघाली. नया खूनचे कार्यालय, संत्रा मार्केट चौक, विजय टॉकीजमार्गे अंत्ययात्रा मोक्षधाम घाटावर पोहोचली. यावेळी उमेशबाबू अमर रहेच्या घोषणांनी आसमंत निनादला होता. येथे पोलिसांच्या जवानांनी बंदुकीच्या ११ फैरी झाडून उमेशबाबूंना सलामी दिली.\nयानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा पार पडली. यावेळी पालकमंत्री आणि गिरीश गांधी यांनी आपली शोकसंवेदना व्यक्त केली. शोकसभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख, रिपाइंचे आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी आमदार यादवराव देवगडे, माजी खासदार प्रकाश जाधव, आ. सुधाकर कोहळे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. आशिष देशमुख, आ. गिरीश व्यास, जिल्हाधिकरी अश्विन मुदगल, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, बाबुराव तिडके, माजी आमदार मोहन मते, एस.क्यू. जमा, काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे, विशाल मुत्तेमवार, अभिजित वंजारी, हरिभाऊ नाईक, शब्बीर विद्रोही, डॉ. गोविंद वर्मा, उज्ज्वल ठेंगडी, राजाभाऊ टांकसाळे, डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, हरीश अड्याळकर, डॉ. हरीश धुरट, विलास गजघाटे, भीमराव फुसे, वंदना भगत, सुरेश घाटे, प्रदीप मैत्र, ब्रम्हाशंकर त्रिपाठी आदींसह राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, पत्रकारितासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.\nSwitzerland में एन्जॉय कर रही हैं अनिता अनीता हसनंदानी, शेयर की बोल्ड तस्वीर\nसुष्मिता सेन ने दुर्गा पंडाल में बेटियों संग किया धुनुची डांस, Video वायरल\nसॉफ्टवेअर अद्ययावत प्रक्रीया तीन महिन्यात पूर्ण करणार\nदीक्षाभूमीला जागतिक दर्जाचे वारसास्थळ बनविण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही\nVideo: विधायक निवास की छत पर चढ़कर सैकड़ो लोगो ने किया प्रदर्शन\nएफडीआई या कुछ उद्योगपतियों के और अमीर हो जाने से देश स्ववलंबी नहीं हो जाता – कैलाश सत्यार्थी\nसॉफ्टवेअर अद्ययावत प्रक्रीया तीन महिन्यात पूर्ण करणार\nVideo: विधायक निवास की छत पर चढ़कर सैकड़ो लोगो ने किया प्रदर्शन\nजब गाड़ियों की भिड़ंत युवकों के बीच भिड़ंत का कारण बनी\nएफडीआई या कुछ उद्योगपतियों के और अमीर हो जाने से देश स्ववलंबी नहीं हो जाता – कैलाश सत्यार्थी\nसॉफ्टवेअर अद्ययावत प्रक्रीया तीन महिन्यात पूर्ण करणार\nदीक्षाभूमीला जागतिक दर्जाचे वारसास्थळ बनविण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही\nनागपुरातील जयताळा येथे रावणदहन : सज्जनशक्तीचा दुर्जनशक्तीवर विजय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nराम मंदिरासाठी सरकारनं कायदा करावा- मोहन भागवत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://vvcmc.in/vvmc/?page_id=679", "date_download": "2018-10-19T13:40:42Z", "digest": "sha1:KFCLIKKNTGWQMVHQPOGOLS42FYGQBVCA", "length": 14089, "nlines": 192, "source_domain": "vvcmc.in", "title": "नगर रचना | वसई विरार शहर महानगरपालिका", "raw_content": "\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१६-१७\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१७-१८\nYou are here: Home लोकोपयोगी माहिती नगर रचना\nमहाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५२ क नुसार अनधिकृत बांधकामे प्रशमन आकार लावून “प्रशमित संरचना “म्हणून घोषित करण्यासाठी अधिनियमाचे कलम १५८(१) अन्वये कार्यवाही करणे बाबत Download\nवसई विरार उपप्रदेशाची विकास योजना अहवाल Download\nमंजूर विकास नियंत्रण नियमावली Download\nप्रारूप विकास नियंत्रण नियमावली 2013 Download\nविकास परवानगी यादी(३१ मार्च २०१७ पर्यंत ) Download\nविकास परवानगी यादी(एप्रिल २०१७ ते जून २०१७ ) Download\nविकास परवानगी यादी(जुलै २०१७ ते सप्टेंबर २०१७) Download\nविकास परवानगी यादी(ऑक्टोबर २०१७ ते डिसेंबर २०१७) Download\nविकास परवानगी यादी(जानेवारी २०१८ ते मार्च २०१८) Download\nविकास परवानगी यादी(एप्रिल २०१८ ते जून २०१८) Download\nसुधारित विकास परवानगी यादी(R.D.P)\nसुधारित विकास परवानगी यादी(३१ मार्च २०१७ पर्यंत ) Download\nसुधारित विकास परवानगी यादी(एप्रिल २०१७ ते जून २०१७) Download\nसुधारित विकास परवानगी यादी(जुलै २०१७ ते सप्टेंबर २०१७) Download\nसुधारित विकास परवानगी यादी(ऑक्टोबर २०१७ ते डिसेंबर २०१७) Download\nसुधारित विकास परवानगी यादी(जानेवारी २०१८ ते मार्च २०१८) Download\nसुधारित विकास परवानगी यादी(एप्रिल २०१८ ते जून २०१८) Download\nभोगवटा दाखला यादी(O. C.)\nभोगवटा दाखला यादी(३१ मार्च २०१७ पर्यंत ) Download\nभोगवटा दाखला यादी(एप्रिल २०१७ ते जून २०१७) Download\nभोगवटा दाखला यादी(जुलै २०१७ ते सप्टेंबर २०१७) Download\nभोगवटा दाखला यादी(ऑक्टोबर २०१७ ते डिसेंबर २०१७) Download\nभोगवटा दाखला यादी(जानेवारी २०१८ ते मार्च २०१८) Download\nभोगवटा दाखला यादी(एप्रिल २०१८ ते जून २०१८) Download\nटि डी आर जनरेशन तपशील\nटि डी आर जनरेशन तपशील (३१ मार्च २०१७ पर्यंत ) Download\nटि डी आर जनरेशन तपशील (एप्रिल २०१७ ते जून २०१७ ) Download\nटि डी आर जनरेशन तपशील(जुलै २०१७ ते सप्टेंबर २०१७) Download\nजोते प्रमाणपत्र यादी (P.C.C)\nजोते प्रमाणपत्र यादी (31 मार्च 2017 पर्यंत) Download\nजोते प्रमाणपत्र यादी (एप्रिल २०१७ ते जून २०१७) Download\nजोते प्रमाणपत्र यादी(जुलै २०१७ ते सप्टेंबर २०१७) Download\nजोते प्रमाणपत्र यादी(ऑक्टोबर २०१७ ते डिसेंबर २०१७) Download\nजोते प्रमाणपत्र यादी(जानेवारी २०१८ ते मार्च २०१८) Download\nजोते प्रमाणपत्र यादी(एप्रिल २०१८ ते जून २०१८) Download\nपोटनिवडणूक २०१८-वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांना जाहीर सूचना\nनिविदा व दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\nसेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी भरती\nवैद्यकीय आरोग्य विभागा अंतर्गत भरती\nराष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान थेट मुलाखती\nसमारंभ तपासणी पथकाची यादी\nमहानगरपालिकेमध्ये सेवानिवृत्त राज्यशासकीय क्रीडा अधिकारी भरती\nखड्डे संदर्भात तक्रारीबाबतची जाहीर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अधिनस्त असलेल्या नऊ प्रभाग निहाय मालमत्तेच्या देयक रकमेचे शंका निरसनाबाबत\nअनधिकृत इमारती बाबत -जाहिर सूचना\nवृक्ष कापण्याबाबत सुचना व हरकत बाबतची जाहीर सुचना\nवसई विरार शहर महानगरपालिकेतील वैद्यकिय आरोग्य अधिकारी या मंजूर रिक्त पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती होणेबाबत\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ मधे रिक्त पदाची पोटनिवडणूक मतदार यादी-जाहीर सुचना\nमुळ प्रारूप मतदार यादी -वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका-आपत्कालीन स्थितीत मदद कार्य करणाऱ्या शासकीय यंत्रणांचे संपर्क क्रमांकांची यादी\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ रिक्त पद (एक जागा) पोटनिवडणूक-जाहिर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिका,प्रभाग क्र.९७-साईनगर व मानव मंदिर परिसर या रिक्त पदाच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम\nमहाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले नियम व आदेश\nवसई-विरार शहर महानगरपालिका-शांतता क्षेत्र घोषित केलेले ठिकाण\nटोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३\nपोलीस स्थानक : १००\nअग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११\nवैद्कीय मदत : १०८\nठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७\nई निविदा / दर पत्रक\nइथे क्लिक करा:- ई- निविदा\nवसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nCopyright © 2015-2016 वसई विरार शहर महानगरपालिका.\nएकूण संकेतस्थळी भेट देणारे :-\nई निविदा / दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/bollywood/go-and-asked-my-308-gf-munnabhai-got-angry-metoo-question/", "date_download": "2018-10-19T14:33:29Z", "digest": "sha1:H7Y2PDSWB7K5ZCDC7UKRTVQUWNDD4FTA", "length": 32683, "nlines": 391, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Go And Asked My 308 Gf, Munnabhai Got Angry On #Metoo Question | जा, त्या माझ्या ३०८ गर्लफ्रेंड्सना विचारा, #Metooच्या प्रश्नावर मुन्नाभाईचा चढला पारा | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १९ ऑक्टोबर २०१८\nडोक्यात दगड टाकून विवाहितेची निर्घृण हत्या\nअति तिथे माती... हातात ४५ लाखांचे चोरीचे सोने तरी अधिक हव्यासापोटी गमावला जीव\nअमृतसरमध्ये रावणदहन कार्यक्रमादरम्यान अपघात, अनेकजणांचा मृत्यू झाल्याची भीती\nबीडच्या खंडेश्वरी यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या\nविभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदके\nदेवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 ऑक्टोबर\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nShivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने\nचोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न\nMetoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nजा, त्या माझ्या ३०८ गर्लफ्रेंड्सना विचारा, #MeTooच्या प्रश्नावर मुन्नाभाईचा चढला पारा\nGo and asked my 308 Gf, Munnabhai got angry on #MeToo Question | जा, त्या माझ्या ३०८ गर्लफ्रेंड्सना विचारा, #MeTooच्या प्रश्नावर मुन्नाभाईचा चढला पारा | Lokmat.com\nजा, त्या माझ्या ३०८ गर्लफ्रेंड्सना विचारा, #MeTooच्या प्रश्नावर मुन्नाभाईचा चढला पारा\nदुसरीकडे #MeToo संदर्भात आजवर जे काही खुलासे झालेत ते फक्त हिमनगाचे टोक असल्याचे बोललं जात आहे. हे खुलासे म्हणजे फक्त 1 टक्के इतकेच आहेत. जर सगळ्या अभिनेत्रींनी पोलीस तक्रारी दाखल करण्यास सुरूवात केली तर निम्म्याहून अधिक चित्रपटसृष्टी कारागृहात असेल असं मत चित्रपटसृष्टीतील जाणकार व्यक्त करत आहेत.\nजा, त्या माझ्या ३०८ गर्लफ्रेंड्सना विचारा, #MeTooच्या प्रश्नावर मुन्नाभाईचा चढला पारा\nहिंदी चित्रपटसृष्टीत सध्या #MeTooचं वादळ आलं आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर छेडछाडीचे आरोप केल्यानंतर चित्रपटसृष्टीत दररोज असे नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. विकास बहल, आलोकनाथ, सलमान खानसह चित्रपटसृष्टीतील बड्या सेलिब्रिटींबाबत असे खुलासे होत आहेत. #MeToo अंतर्गत दररोज एक नव्या आरोपांनी हिंदी चित्रपटसृष्टीला हादरे बसत आहेत. याच पार्श्वभूमीवर विविध सेलिब्रिटींच्या या मुद्यावर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी प्रसारमाध्यमं उत्सुक आहेत.\nमीटू या चळवळीबाबत हिंदी चित्रपटसृष्टीचा मुन्नाभाई अर्थात अभिनेता संजय दत्त याचं मत जाणून घेण्याचा माध्यमांनी प्रयत्न केला. या मोहिमेमुळे तुला भीती तर वाटत नाही ना असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी संजय दत्तला विचारला. मात्र #MeTooबाबत हा प्रश्न विचारताच मुन्नाभाई चांगलाच संतापला. या प्रश्नावर त्याचा पारा असा काही चढला की त्याने प्रश्न विचारणाऱ्या माध्यम प्रतिनिधीलाच प्रतिप्रश्न केला.\n“जा, माझ्या त्या 308 गर्लफ्रेंड्सना याबाबत विचारा, ज्यांच्यासोबत माझं अफेअर होते, ज्यांच्यासोबत मी अनेकदा झोपलो त्यांना विचारल्यास तुम्हाला कळेल की मी माणूस म्हणून कसा होतो” असा प्रतिप्रश्न संजूबाबाने केला. आपण कुणासोबत कधीही जबरदस्ती केली नाही किंवा जिच्याशी सहमती होती तिला सोडलं नाही अशी कबूली त्याने दिली. यानंतर कोणतीही प्रतिक्रिया न देता संजूबाबाने तिथून काढता पाय घेतला.\nयानंतर संजय दत्तला भेटण्यासाठी दबंग खान सलमान तिथे पोहचला. यावेळी दोघांमध्ये मीटू या मोहिमेबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. जवळपास दोन तासांहून अधिक काळ दोघं या विषयावर बोलत असल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय चित्रपटसृष्टीतील बडे सेलिब्रिटी आणि प्रसिद्ध निर्माते आपापल्या वकीलांसह या विषयावर सल्लामसलत करत असल्याचे बोललं जात आहे. दुसरीकडे #MeToo संदर्भात आजवर जे काही खुलासे झालेत ते फक्त हिमनगाचे टोक असल्याचे बोललं जात आहे. हे खुलासे म्हणजे फक्त 1 टक्के इतकेच आहेत. जर सगळ्या अभिनेत्रींनी पोलीस तक्रारी दाखल करण्यास सुरूवात केली तर निम्म्याहून अधिक चित्रपटसृष्टी कारागृहात असेल असं मत चित्रपटसृष्टीतील जाणकार व्यक्त करत आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n#MeToo: आलोकनाथची सून अशिता धवन म्हणाली, प्रत्येक माणसामध्ये असतो दानव\nvideo: कुणी काय बोलावं, हे मी कसं ठरवणार तनुश्री दत्ताच्या आरोपांवर नाना पाटेकर यांनी सोडले मौन\nआलोकनाथ यांच्या मुलावर गुन्हा दाखल\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\nप्रियांका चोप्रा व निक जोनासचे लग्न लांबणीवर\nMetoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स\n#MeToo : मुकेश छाबडा यांचे दिग्दर्शक होण्याचे स्वप्न भंगले, फॉक्स स्टारकडून सर्व करार रद्द\nसलमान खानच्या 'माय लव'ने घेतला जगाचा निरोप\nBadhaai Ho Review : प्रत्येकाने आवर्जून पाहावा असा चित्रपट18 October 2018\nHelicopter Eela Review: आई-मुलाच्या नात्याचा भावनिक प्रवास \nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nVedio : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा\nबंगाली महिलांनी लुटला सिंदुर खेळाचा आनंद\nसोलापूर जिल्ह्यात फक्त ४० टक्के पाऊस, ४७० गावात टँकरने पाणीपुरवठा\nदुष्काळी स्थितीवर जिल्हा परिषद सादर करणार ‘ग्राऊंड रिपोर्ट’\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nSabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nकाश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nPro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/thousands-sids-ball-produced-nimsakar-131026", "date_download": "2018-10-19T14:38:37Z", "digest": "sha1:WJRTFJNRCMVJMN37XKS753VRWQLVJSMA", "length": 13704, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "thousands of Sids Ball produced in Nimsakar निमसाखरमध्ये वरुणराज्याच्या साक्षीने हजारो सिडस् बॉलची निर्मिती | eSakal", "raw_content": "\nनिमसाखरमध्ये वरुणराज्याच्या साक्षीने हजारो सिडस् बॉलची निर्मिती\nसोमवार, 16 जुलै 2018\nवरुणराज्याच्या साक्षीने निमसाखर (ता.इंदापूर) येथे निमसाखर एज्युकेशन सोसायटीच्या एनईएस हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी विद्यार्थ्याकडून हजारो शिडस बॉलची निमिर्ती करुन घेतली.\nवालचंदनगर - वरुणराज्याच्या साक्षीने निमसाखर (ता.इंदापूर) येथे निमसाखर एज्युकेशन सोसायटीच्या एनईएस हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी विद्यार्थ्याकडून हजारो शिडस बॉलची निमिर्ती करुन घेतली.\nशरयू फाउंडेशनने पर्यावरणाचे रक्षण करुन जास्तीत जास्त झाडांची लागवड करण्यासाठी शिडस् बॉल निर्मितीचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत हजारो शिडस् बॉल तयार करुन पावसाळ्यामध्ये गावातील गावठाण जागा, शाळा-महाविद्यालये, शासकीय कार्यालये, ओढे, रस्त्याच्या रिकाम्या जागा, स्मशानभूमीमध्ये ठेवले जातात. शिडस् बॉल तयार केल्यानंतर आठ ते दहा दिवसामध्ये त्याला अंकुर येत असतो. आज सोमवार (ता.16) रोजी शर्मिला पवार यांनी शाळेतील शेकडो मुलांसह सिडस् बॉल निर्मितीचा उपक्रम राबविला.\nशरयू फाउंडेशनच्या वतीने मातीमध्ये शेणाचे मिश्रण तयार करुन विद्यार्थ्याना दिले. पवार यांच्यासह मुलांनी गोलाकार गोळे तयार करुन त्यांच्यामध्ये करंज, चिंच व कडूनिंबाच्या बियांचे राेपन केले. या उपक्रमामध्ये शाळेतील सुमारे एक हजार विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. आज दिवसभर पावसाची रिमझिम सुरु असल्याने पावसामध्ये भिजत-भिजत सिडस् बॉल तयार करण्यात आले. आठ-दहा दिवसानंतर तयार झालेले सिडस् बॉल शरयू फाउंडेशनच्या वतीने रोपन करण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये शरयू फाउंडेशनचे सदस्य अनिल काटे, महादेव कचरे, राहुल घुले, विजयसिंह रणवरे, शुभम निंबाळकर,वीरसिंह रणसिंग,सागर मिसाळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन निमसाखर एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष सुशिला रणवरे, सचिव रविंद्र रणवरे, शाळा समितीचे अध्यक्ष डाॅ.एन.जी.रणवरे, अरुणा रणवरे, मुख्याध्यापक नवनाथ बागल यांनी केले.\nसिडस् बाॅल निर्मितीमध्ये वारकऱ्यांचाही सहभाग\nकामथडी (ता.भोर) येथील सद्गुरु आनंदाश्रम स्वामी यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे जात असताना आज दुपारचा विसावा शाळेमध्ये होता. पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी ही सिडस् बॉल निर्मितीच्या उपक्रमामध्ये सहभाग घेवून सिडस् बॉलची निर्मिती केली. वृक्षवल्ली आम्हा सोयरेचा अनोखा संदेश दिला.\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nआयुक्त मुंढेंना घेरण्याची भाजप, विरोधकांची तयारी\nनाशिक - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नगरसेवकांना दुखावणाऱ्या कार्यशैलीविरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी झाल्या, पण त्यांचा फारसा फायदा...\nओला दुष्काळ बरा, कोरडा नको रे बाबा \n‘‘दुष्काळ आमच्या मानगुटीलाच बसलेला हाय. त्यो काय पाठ सोडायला तयार न्हाई. औंदा तं पानकळ्यातबी दुष्काळाचे चटके बसलेत. दुष्काळाच्या झळा सोसताना जीव...\nपाणी तपासणीत १३ जिल्हे नापास\nहिंगोली - राज्यात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची रासायनिक व जैविक तपासणी करण्यास तेरा जिल्ह्यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/marathi-news-gaur-lankesh-murder-twitter-controversy-70589", "date_download": "2018-10-19T13:59:06Z", "digest": "sha1:PAZ5FSE7LD5ZPCFQ5XBQGKCOUUQMUY46", "length": 13949, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi News Gaur Lankesh murder Twitter controversy गौरी लंकेश हत्या : 'ते' आक्षेपार्ह्य ट्विट गायब | eSakal", "raw_content": "\nगौरी लंकेश हत्या : 'ते' आक्षेपार्ह्य ट्विट गायब\nबुधवार, 6 सप्टेंबर 2017\nज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येवरून सोशल मीडियात, विशेषतः ट्विटरवर सुरू असलेल्या वाद-विवादात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओढले गेले आहे. मोदी ज्या निवडक कार्यकर्त्यांना, तरूणांना ट्विटरवर फॉलो करतात, त्यांनी लंकेश यांच्या हत्येनंतर आक्षेपार्ह्य ट्विट केली आहेत, त्यावरून काँग्रेस आणि अन्य विरोधी विचाराच्या ट्विटर युजर्सनी मोदी आणि या कार्यकर्त्यांना लक्ष्य बनविले आहे.\nनिखील दधिच या सुरत (गुजरात) येथील ट्विटर युजरने गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर 'एक कुतिया कुत्ते की मौत क्या मरी सारे पिल्ले एक सुर में बिलबिला रहे है' अशा विखारी भाषेत ट्विट केले.\nज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येवरून सोशल मीडियात, विशेषतः ट्विटरवर सुरू असलेल्या वाद-विवादात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओढले गेले आहे. मोदी ज्या निवडक कार्यकर्त्यांना, तरूणांना ट्विटरवर फॉलो करतात, त्यांनी लंकेश यांच्या हत्येनंतर आक्षेपार्ह्य ट्विट केली आहेत, त्यावरून काँग्रेस आणि अन्य विरोधी विचाराच्या ट्विटर युजर्सनी मोदी आणि या कार्यकर्त्यांना लक्ष्य बनविले आहे.\nनिखील दधिच या सुरत (गुजरात) येथील ट्विटर युजरने गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर 'एक कुतिया कुत्ते की मौत क्या मरी सारे पिल्ले एक सुर में बिलबिला रहे है' अशा विखारी भाषेत ट्विट केले.\nया युजरच्या प्रोफाईलवर 'Honored To Be Followed By PM Sh. @narendramodi Ji' असे लिहिले आहे. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी या भाषेचा समाचार घेतानाच, 'मोदी ज्यांना फॉलो करतात, त्यांचे विचार वाचा' असे ट्विट केले.\nत्यामुळे उठलेल्या गदारोळानंतर दधिच याने हे ट्विट ट्विटरवरून काढून टाकले आहे. मात्र, आपण गौरी लंकेश यांना उद्देशून हे ट्विट केले नव्हते, अशी सारवासारव केली आहे.\nमैंने अपने ट्वीट में कहीं भी #GauriLankesh का जिक्र नहीं किया लेकिन कुछ नीच सोच के लोग इसे #GauriLankesh से जोड़ रहे है\nमोदी ज्या निवडक कार्यकर्त्यांना ट्विटरवर फॉलो करतात, त्यापैकी अनेकांनी उघडपणे गौरी लंकेश यांच्या हत्येवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर टीका करणाऱयांना विरोध दर्शविला आहे. संघाची बाजू घेणारी ट्विटस् यापैकी अनेकांनी रिट्विट करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.\nदुष्काळमुक्ती, महागाईविरोधात राष्ट्रवादीचा निफाड तहसीलवर धडक मोर्चा\nनिफाड : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप शिवसेनेच्या फसव्या सरकारविरोधात एल्गार पुकारत माजी आमदार दिलीप बनकर यांच्या...\nसहकार क्षेत्राचे नेतृत्त्व राज्य बँक करणार: अनास्कर (व्हिडिओ)\nपुणे- राज्यातील सहकार क्षेत्रातील सेवा सोसायट्यांपासून जिल्हा बँका, नागरी बँकांच्या सक्षमीकरणासाठी राज्य बँक नेतृत्व करणार असल्याची माहिती राज्य...\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुन्नरला विजयादशमीला पथ संचलन\nजुन्नर - विजयादशमी उत्सवाचे निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जुन्नर शहरात पथसंचलन, शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गणवेशातील...\nनाराजांसाठी भाजपची लवकरच वृक्ष, शिक्षण समिती\nनाशिक - आगमी लोकसभा व विधानसभा निवडणुकांत नाराजांची संख्या घटविण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाने दीड वर्षाच्या सत्ताकाळानंतर शिक्षण व वृक्ष...\nमी, गरीबांची सेवा करू शकलो, याचे समाधानः मोदी\nशिर्डी: गरीब असो किंवा मध्यम परिवार असेल, त्यांना घर देण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले आहेत. प्रयत्न यापूर्वीही झाला, पण दुर्दव्याने त्यांचे लक्ष...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5600042867515544203&title=Yamaha%20motor%20launched%20MB%20divine%20dealership%20in%20pune&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-19T13:46:03Z", "digest": "sha1:JE3YPIGCKN3AE27XKRI42BSB52F6QXCL", "length": 5573, "nlines": 117, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘इंडिया यामाहा मोटर’ची पुण्यात नवीन डीलरशीप", "raw_content": "\n‘इंडिया यामाहा मोटर’ची पुण्यात नवीन डीलरशीप\nपुणे : आघाडीच्या दुचाकी उत्पादक असलेल्या इंडिया यामाहा मोटर प्रा.लि.ने पुण्यात एमबी डिव्हाईन मोबिलिटी एलएलपी ही नवीन डीलरशीप सुरू केली आहे.\nइंडिया यामाहा मोटरची ही पुण्यातील १२ वी व राज्यातील ४१वी डीलरशीप आहे. चार हजार ४०० चौरस फुट जागेवर विस्तारलेल्या या डीलरशीपमध्ये यामाहाच्या बाईक्स व स्कुटर्सचा अखंड संच असेल;तसेच विक्री,सेवा व सुटे भाग याही सेवा येथे मिळतील.\nTags: PuneIndiaYamaha MotorMB Divine Mobilityपुणेइंडिया यामाहा मोटरएमबी डिव्हाईन मोबिलिटी एलएलपीप्रेस रिलीज\nसाहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर माधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/panasonic-lumix-gh4-mirrorless-camera-black-price-p8FtpI.html", "date_download": "2018-10-19T13:16:12Z", "digest": "sha1:DI6OCPK7552ONI3SBAUWF3K35C3YPLIS", "length": 20840, "nlines": 473, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पॅनासॉनिक लुमिक्स घ्४ मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच घ्४ मिररवरलेस कॅमेरा\nपॅनासॉनिक लुमिक्स घ्४ मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक\nपॅनासॉनिक लुमिक्स घ्४ मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nपॅनासॉनिक लुमिक्स घ्४ मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक\nपॅनासॉनिक लुमिक्स घ्४ मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये पॅनासॉनिक लुमिक्स घ्४ मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nपॅनासॉनिक लुमिक्स घ्४ मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत Sep 27, 2018वर प्राप्त होते\nपॅनासॉनिक लुमिक्स घ्४ मिररवरलेस कॅमेरा ब्लॅकऍमेझॉन, इन्फिबीएम, फ्लिपकार्ट, शोषकलुईस उपलब्ध आहे.\nपॅनासॉनिक लुमिक्स घ्४ मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे शोषकलुईस ( 1,48,150)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nपॅनासॉनिक लुमिक्स घ्४ मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया पॅनासॉनिक लुमिक्स घ्४ मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nपॅनासॉनिक लुमिक्स घ्४ मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 10 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nपॅनासॉनिक लुमिक्स घ्४ मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nपॅनासॉनिक लुमिक्स घ्४ मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nलेन्स तुपे Single Lens\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 MP\nऑडिओ विडिओ इंटरफेस Monaural Type\nईमागे स्टॅबिलिझेर Yes (POWER O.I.S.)\nस्क्रीन सिझे 3 Inches\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 4:3, 3:2, 16:9, 1:1\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nपॅनासॉनिक लुमिक्स घ्४ मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/sachin-tendulkar-marathi/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%B7%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-110042300046_1.htm", "date_download": "2018-10-19T13:56:07Z", "digest": "sha1:OPOKFD4Z5TVAX7SV54SW5GUFZ5RSDEMW", "length": 10869, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कादीरला आजही आठवतात सचिनचे ''ते'' षटकार | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकादीरला आजही आठवतात सचिनचे 'ते' षटकार\n21 वर्षांपूर्वी पेशावर येथे खेळल्या गेलेल्या त्या सामन्यातील आठवणी पाकिस्तानचा माजी कसोटीपटू आणि पाक निवड समितीचे माजी अध्यक्ष अब्दुल कादीर यांना आजही जशाच्या तशा आठवतात. 16 वर्षांच्या चिमुरडा सचिनने मारलेले लागोपाठ तीन षटकार आपण आजही विसरलेलो नाही, अशी कबुली अब्दुल कादीरने दिली.\nपाकिस्तान संघाचे माजी फिरकीपटू कादीर म्हणाले, की श्रीकांतला एक षटक मी निर्धाव टाकले होते. त्यावेळी दुसर्‍या बाजूला उभा असलेल्या सचिनला म्हणालो की, 'हिंमत असेल तर मला षटकार मारुन दाखव' आणि मी क्षेत्ररक्षणासाठी गेलो. त्यानंतर एका षटकारानंतर मी पुन्हा गोलंदाजीला आलो. त्यावेळी माझा टोमणा तो विसरला नव्हता. त्याने माझ्या पहिल्याच चेंडूला स्टेडियमबाहेर भिरकावून दिले. त्यानंतर अजून दोन षटकार मारले. माझ्या त्या षटकात 28 धावा गेल्या. तुम्हाला वाटेल 'बच्चा' खेळत असेल म्हणून मी लॅलिपॉट चेंडू टाकले असतील. परंतु, हे सत्य नाही. मी माझा सर्व अनुभव पणाला लावून गोलंदाजी केली होती. त्यावेळी मला सचिनमधील ती गुणवत्ता थक्क करुन गेली होती. आजही सचिनने विक्रमाचे एव्हरेस्ट सर केले असले तरी मला त्याने मारलेले ते तीन षटकार कायम आठवितात.\nराज्यसभेत सचिनला 'भारतरत्न' देण्याची मागणी\nक्रीडा क्षेत्रात सचिन सर्वात प्रभावशाली व्यक्ती\nसचिनला भारतरत्न देण्याची लोकसभेत मागणी\nभारतरत्न हे प्रत्येक भारतीयांचे स्वप्न- सचिन\nसचिन आणि 10 चा संबध\nयावर अधिक वाचा :\nकादीरला आजही आठवतात सचिनचे ते षटकार\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nमागणी मान्य, पत्नीला किंवा गर्लफ्रेंडला सोबत नेता येणार\nबीसीसीआयच्या न्यायालय नियुक्त कार्यकारी समितीने परदेशी दौऱ्यावर पत्नी किंवा गर्लफ्रेंडला ...\nदुसऱ्या कसोटीच्या विजयासह 2-0 ने मालिकाही जिंकली\nभारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्याची मालिका भारताने 2-0 अशी जिंकली आहे. ...\nIND VS WI : कोहलीचे शतक पण रिषभ पंतचे शतक हुकले\nपहिल्या दिवशी पृथ्वी शॉने केलेल्या शतकानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही वेस्ट ...\nभारताला नवीन क्रिकेट स्टार मिळाला आगमनात पृथ्वी शॉच शतक\nभारतीय क्रिकेट मध्ये पुन्हा एकदा एक नवीन स्टार मिळाला आहे. विशेष म्हणजे भारत विरुद्ध ...\nधोनी चिडला म्हणाला 'बॉलिंग करेगा या बॉलर चेंज करे'\nमाईकमध्ये कैद झाला असून, खेळाडूंना सूचना देण्याचं काम धोनी खूपच वेगळ्या अंदाजात करतो. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/$aurabh_More", "date_download": "2018-10-19T14:03:14Z", "digest": "sha1:K4XENBGOZ3ZX5TRH7KSIPJYTXBZWUP2Z", "length": 3202, "nlines": 53, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "$aurabh More साठी सदस्य-योगदान - विकिपीडिया", "raw_content": "\n$aurabh More (चर्चा | रोध नोंदी | अपभारणे | नोंदी | संपादन गाळणी नोंदी) साठी\nकेवळ नवीन सदस्य खात्यांचे योगदान दाखवा\nआंतरजाल अंकपत्ता किंवा सदस्यनाम:\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nकेवळ नवीनतम आवर्तने असलेलीच संपादने दाखवा ज्याने नविन पान तयार झाले, केवळ अशीच संपादने दाखवा छोटी संपादने लपवा\nया मानदंडाशी जुळणारे बदल सापडले नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-19T14:18:43Z", "digest": "sha1:5OHIFST6G7GRLZZVN6UPXZVLAXB3QHQG", "length": 7973, "nlines": 113, "source_domain": "chaupher.com", "title": "पिंपरी चिंचवडमध्ये वाहनांची तोडफोड सुरुच | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड पिंपरी चिंचवडमध्ये वाहनांची तोडफोड सुरुच\nपिंपरी चिंचवडमध्ये वाहनांची तोडफोड सुरुच\nचौफेर न्यूज – पिंपरी चिंचवडमध्ये तोडफोडीचे सत्र अद्यापही सुरुच आहे. निगडी येथे रात्री आठ ते दहा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. अज्ञातांनी धारदार शस्त्र आणि दगडाच्या सहाय्याने वाहनांची तोडफोड केली आहे.\nगेल्या चोवीस तासातील ही दुसरी घटना असल्याने पसिरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. याआधी भोसरीत 18 वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. एकीकडे तोडफोडीचं सत्र सुरु असताना पोलीस मात्र तपासात अपयशी ठरत आहेत.\nPrevious articleपुण्यात चालत्या एसटीत तरुणाची हत्या\nNext articleआकुर्डी रेल्वे स्टेशनच्या तिकीट घराचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते उद्घाटन\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\nपिंपळे सौंदागरच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार जगताप\nरिलायन्स इंडस्ट्रिजच्या संचालकपदी अरुंधती भट्टाचार्य\nचौफेर न्यूज - स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) माजी प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या स्वतंत्र संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीच्या संचालक...\nएनडिटीव्हीविरोधात अनिल अंबानींच्या रिलायन्सचा 10 हजार कोटींचा दावा\nचौफेर न्यूज - एनडीटिव्ही या वृत्तवाहिनीविरोधात अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहानं अहमदाबाद न्यायालयामध्ये 10 हजार कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. राफेल करारासंदर्भात एनडीटिव्हीच्या ट्रूथ विरुद्ध...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/will-virat-take-revenge-by-defeating-england-in-ongoing-test-series/", "date_download": "2018-10-19T14:21:21Z", "digest": "sha1:M4SALOTGFIUZNDGTL2PKW7S367BVLPPH", "length": 8359, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#Video: विराट २०१४चा सूड उगवणार का?? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#Video: विराट २०१४चा सूड उगवणार का\nआजपासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. २०१४ नंतर प्रथमच भारतीय संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळणार आहे. २०१४ च्या कसोटी मालिकेत भारताला ३-१ अश्या मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते.\n२०१४च्या मालिकेत भारताच्या पराभवाचे मोठे कारण म्हणजे भारतीय बलाढ्य फलंदाजांना आलेले अपयश होते. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्या अनुपस्थितीत मधल्या फळीतील सर्व जबाबदारी विराट कोहली याच्यावर होती. परंतु विराट या मालिकेत सपशेल अपयशी ठरल्याने भारताला या मालिकेत प्रभावी कामगिरीने करता आली नाही.\nत्या मालिकेत विराट आपल्या कारकिर्दीतील सर्वात खराब कामगिरी करीत होता. त्याचबरोबर इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्याच्या फलंदाजीतील उणिवा बाहेर आणल्या. उजव्या यष्टीबाहेर जाणाऱ्या चेंडूंना खेळताना तो सतत बाद होत होता. जेम्स अँडरसन आणि स्टुवर्ट ब्रॉड त्याला मैदानावर टिकू देत नव्हते. पण सध्याचा विराट हा खूप बदलेला आहे. या वर्षीचा ‘क्रिकेटर ऑफ द इअर’ विराट टेस्टमध्ये खोऱ्याने धाव जमवतो आहे. ६६ कसोटीमध्ये त्याने ५३ पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आहेत.\nमागील दौऱ्यात विराट आला होता तेव्हा त्याच्यासाठी इंग्लंडमधील वातावरण नवखे होते आणि तो देखील खूप प्रगल्भ झाला नव्हता. परंतु मागील काही वर्षातील त्याची कामगिरी पाहता आपणास सहज लक्षात येईल की तो या वेळी मागील पराभवाचे उट्टे काढण्यास सज्ज आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleप्रशासन विभागातील लुडबुडीला लगाम\nNext articleपहिली कसोटी: चहापानानंतर इंग्लड ३ बाद २१५\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त सट्टेबाज हे ‘भारतीय’\nPAK vs NZ: न्यूझीलंडला धक्का, मार्टिन गुप्टिल दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर\nउस्मान ख्वाजा दुखापतग्रस्त, भारताविरूध्द मालिकेत खेळण्याची शक्यता कमीच\nपाकिस्तानचा आॅस्ट्रेलियावर 373 धावांनी विजय,मालिकाही घातली खिशात\nपहिल्या स्थानावर पोहचण्यासाठी पलटण समोर पँथर्सचे कडवे आव्हान\nदानिश कनेरियाच्या ‘कबूल है’ नंतर पाकिस्तानात नाराजीचा सूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2018-10-19T13:31:50Z", "digest": "sha1:SF3B33PT22JN2PA522JLYRW32R5L4FY5", "length": 6053, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कानपूर जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\n(कानपूर नगर जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)\nउत्तर प्रदेश राज्याचा जिल्हा\nउत्तर प्रदेशच्या नकाशावरील स्थान\nकानपूर नगर जिल्हा अथवा 'कानपूर जिल्हा' हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\nयाचे प्रशासकीय केंद्र कानपूर येथे आहे.\nअमरोहा • अमेठी • अलाहाबाद • अलीगढ • आंबेडकर नगर • आग्रा • आझमगढ • इटावा • उन्नाव • एटा • औरैया • कनौज • कानपूर देहात • कानपूर नगर • कासगंज • कुशीनगर • कौशांबी • गाझियाबाद • गाझीपूर • गोंडा • गोरखपूर • गौतम बुद्ध नगर • चंदौली • चित्रकूट • जलौन • जौनपूर • झांसी • देवरिया • पिलीभीत • प्रतापगढ • फतेहपूर • फरुखाबाद • फिरोझाबाद • फैझाबाद • बदायूं • बरेली • बलरामपूर • बलिया • बस्ती • बहराईच • बांदा • बागपत • बाराबंकी • बिजनोर • बुलंदशहर • मऊ • मथुरा • महाराजगंज • महोबा • मिर्झापूर • मुझफ्फरनगर • मेरठ • मैनपुरी • मोरादाबाद • रामपूर • रायबरेली • लखनौ • लखीमपूर खेरी • ललितपूर • वाराणसी • शामली • शाहजहानपूर • श्रावस्ती • संत कबीर नगर • संत रविदास नगर • संभल • सहारनपूर • सिद्धार्थनगर • सीतापूर • सुलतानपूर • सोनभद्र • हमीरपूर • हरदोई • हाथरस • हापुड\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ ऑगस्ट २०१७ रोजी १९:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nashik/sukhoi-aircraft-collapsed-nashik/", "date_download": "2018-10-19T14:31:52Z", "digest": "sha1:GGW7FVQGCTBP3XNS6YSMOBUAHZHZOBZZ", "length": 27798, "nlines": 398, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sukhoi Aircraft Collapsed In Nashik | नाशकात सुखोई Su-30mki विमान कोसळले, प्रसंगावधान दाखवल्यानं दोन वैमानिक बचावले | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १९ ऑक्टोबर २०१८\nबीडच्या खंडेश्वरी यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या\nविभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदके\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\nपत्नी दुसऱ्यासोबत पळून गेल्याने पतीची आत्महत्या\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nदेवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 ऑक्टोबर\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nShivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने\nचोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न\nMetoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nनाशकात सुखोई Su-30MKI विमान कोसळले, प्रसंगावधान दाखवल्यानं दोन वैमानिक बचावले\nओझर (नाशिक)- एचएएलचे सुखोई विमान निफाड तालुक्यातील गोरठाण-वावी शिवारात सराव करत असताना अचानक तांत्रिक बिघाड होवून कोसळले.\nओझर (नाशिक)- एचएएलचे सुखोई विमान निफाड तालुक्यातील गोरठाण-वावी शिवारात सराव करत असताना अचानक तांत्रिक बिघाड होऊन कोसळले. त्यातील दोन वैमानिक पॅराशूटच्या सहाय्याने सुखरूप खाली उतरले. सदर घटना बुधवारी सकाळी १०.३० वाजता घडली. ओझर येथील धावपट्टीवरून उड्डाण केलेले एचएएलचे सुखोई विमान काही तांत्रिक बाबीमुळे कोसळल्यामुळे परिसरात जोरदार आवाज झाला.\nजमिनीवर आपटताच आगीचे लोळ पसरले होते. आवाजामुळे परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी दाखल झाले. मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे वणीच्या पाच किलोमीटर अंतरावर वावी ठुशी भागात सदर विमान कोसळले असले तरी यातील वैमानिकांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने ते सुखरूप आहेत. घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती तर एचएएलच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे. सदर घटना सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली असून विमान कोसळतात मोठा आवाज झाला. त्यात विमान पूर्णपणे जळून खाक झाले आहे. सदर लढाऊ विमान संदीप ढोमसे यांच्या द्राक्ष बागेवर कोसळले आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nइगतपुरीजवळील अशोका धबधब्याची वाट सुकर\nपर्यावरणमंत्र्यांसमोर व्यापाºयांनी मांडल्या समस्या\nत्र्यंबक विश्वस्तपदासाठी उद्यापासून मुलाखती\nमराठा परीट मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी सगर\nयेवला तालुक्यात चाऱ्याला आग\nलासलगाव बाजारात कांदा भावात घसरण\nहरणबारी धरणातील पाणी आरक्षणाला विरोध\nविश्वशांती अहिंसा संमेलनासाठी तयारी पूर्ण\nस्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव\nनायगाव घाटाचे सौंदर्य धोक्यात \nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nVedio : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा\nबंगाली महिलांनी लुटला सिंदुर खेळाचा आनंद\nसोलापूर जिल्ह्यात फक्त ४० टक्के पाऊस, ४७० गावात टँकरने पाणीपुरवठा\nदुष्काळी स्थितीवर जिल्हा परिषद सादर करणार ‘ग्राऊंड रिपोर्ट’\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nSabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nकाश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nPro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://adityasaigaonkar.blogspot.com/2006/01/blog-post_16.html", "date_download": "2018-10-19T14:30:08Z", "digest": "sha1:L5QO4YY2UXT4M6BAJ2B3B4SEQPU2VE3X", "length": 2508, "nlines": 52, "source_domain": "adityasaigaonkar.blogspot.com", "title": "गप्पाष्टक gappashtak: अंधारातील वाट", "raw_content": "\nसूर्य बुडलेला अंधार दाटलेला..\nकाळोखाच्या खोलाईत आत बघत राहिलो\nन दिसणाऱ्या मुक्कामाची वाट शोधत राहिलो.\nठेचकाळत अडखळत चालत राहिलो\nफसवे तारे फसव्या दिशा माझी वाट चुकवत होत्या\nचकव्याला माझ्या मागे लागण्यासाठी खुणावत होत्या.\n मीच का छळला जावू\nधूळ दगडधॊंड्यातून मीच का मळला जावू\nमाझ्यासाठी कधीच कोणी उजेड दाखवणार नाही का \nमग उलगडा झाला सगळा..\nकोणीतरी बोललं मनात नीट ऐकू येइल असं\nअरे तुझी वाट तूच शोधायचीस\nनसलीच पायवाट तर नवी बनवायचीस\nतुझे डोळे आणि कान उघडे ठेव\nउजेड आपोआप दिसत राहिल\nस्वत:वरच्या विश्वासाने वाट सोपी बनेल\nतुझा तूच जात रहा .\n- १६ जानेवारी २००६\nखूप साध्या शब्दात मोठी गोष्ट मांडली आहे. आणि महत्वाचं म्हणजे कमी शब्दात.\nनव्या वर्षाचे काही संकल्प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2018/05/blog-post_21.html", "date_download": "2018-10-19T14:27:42Z", "digest": "sha1:CUDNL7QAEMZYFHWQGMSDORMNQFN7FRAQ", "length": 29649, "nlines": 197, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: कथा कुणाची व्यथा कुणा?", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nकथा कुणाची व्यथा कुणा\nकागदावर आकडे दाखवणे आणि आमदारांना विधानसभेत उभे करून डोकी मोजणे, ही लोकशाही आपण आता स्विकारलेली आहे. पण त्यामुळे जे सरकार स्थापन होते, ते पुढे चालवावे लागते आणि अनेक पक्षांचे संयुक्त सरकार वा पक्षांतर्गत गटबाजीने ग्रासलेले सरकार चालवणे, ही तारेवरची कसरत असते. त्यात कुणाला जरासा धक्का लागला तरी सत्ता ढासळायला वेळ लागत नाही. नेमकी तीच गोष्ट विसरून जेव्हा बहूमताची गणिते मांडली जातात, तेव्हा त्या सरकारला टिकावू मानता येत नाही. कर्नाटकात कॉग्रेस आणि जनता दलाचे जे संयुक्त सरकार येऊ घातले आहे, ते अशाच गणितावर बेतलेले आहे. म्हणूनच ते स्थापन होण्यापेक्षा किती काळ चालू शकेल, अशी शंका व्यक्त होणे स्वाभाविक आहे. कारण आजवर अशी अनेक सरकारे स्थापन झाली, पण टिकलेली नाहीत. त्याला केरळ व बंगालचे अपवाद आहेत. त्या राज्यांमध्ये डाव्या आघाडीतल्या अर्धा डझन पक्षांना सोबत घेऊन मार्क्सवादी नेत्यांनी पुर्ण पाच वर्षे ही सरकारचे चालविली आहेत. वर्षानुवर्षे या आघाड्या टिकल्या आहेत. त्यापैकी केरळात कॉग्रेसनेही अशी आघाडी चालवून दाखवलेली आहे. मात्र त्यांच्यात आलेले प्रौढत्व अन्य कुठल्या राज्यात वा पक्षात दिसलेले नाही. वेगळ्याच पक्षा़च्या मुख्यमंत्र्याला सोसण्याचा कॉग्रेसी विक्रमही केरळातलाच आहे. आपली संख्या अधिक असताना १९७० च्या दशकात कॉग्रेसने आघाडीचा पहिला प्रयोग केरळात केला व तिथे कम्युनिस्ट पक्षाचे अच्युत मेनन संपुर्ण पाच वर्षे कारभार करू शकलेले आहेत. पण तेवढा अपवाद केल्यास अन्य कुठेही कॉग्रेसच्या पाठींब्यावर मुख्यमंत्री वा पंतप्रधान मुदत पुर्ण करू शकल्याचा इतिहास नाही. म्हणूनच मग कुमारस्वामी सरकार स्थापन करतील, पण कितीकाळ चालवतील; याविषयी शंका घेतली जात आहे. त्याची काही चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत.\nयेदीयुरप्पा यांनी आपल्या पदाचा राजिनामा दिल्यानंतर कुमारस्वामी कॉग्रेसच्या पाठींब्याने मुख्यमंत्री होणार हे ठरलेलेच होते. त्यांनी आपल्या समर्थकांची यादी आधीच राज्यपालांना दिलेली होती. म्हणून तर शनिवारीच राज्यपालांनी कुमारस्वामींना आमंत्रणही देऊन टाकलेले आहे. मात्र त्यांच्या शपथविधीला विलंब होत आहे. अगोदर त्यांनी २१ मे रोजी शपथ घेणार असल्याचे जाहिर केले होते. पण नंतर तो राजीव गांधी यांचा स्मृतीदिन असल्याचे लक्षात आले. म्हणून सोहळा आणखी दोन दिवस पुढे ढकलण्यात आला. मग मंत्रीपदे व सत्तावाटपाच्या बातम्या येऊ लागल्या. कोणाला किती मंत्रीपदे व कुठली खाती यावरची खलबते सुरू झाली. आता गंमत अशी आहे, की आधीच्या सरकारमध्ये सर्वच खाती कॉग्रेसकडे होती आणि आता त्यातली काही खाती जनता दलाकडे जायची आहेत. सहाजिकच सत्तेचा हिस्सा कमी झालेला आहे आणि मागल्या आठवड्यात ज्यांनी सत्ता टिकवण्यासाठी झुंज दिली, त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यापैकी किती आमदारांची कॉग्रेस आपल्या हिश्श्यात वर्णी लावू शकणार आहे त्यात पुन्हा उपमुख्यमंत्रीपद मिळायला अनेकजण उत्सुक आहेत. त्यापैकी ज्यांची सोय होणार नाही, त्यांच्या नाराजीचा प्रश्न आहे. कालपर्यंतचे नेते सिद्धरामय्यांना तर कोरडेच रहावे लागणार आहे. पक्षाकडे सत्ता आहे आणि त्यात या माजी नेत्याचा शब्द चालणार नसेल, तर त्यांनी किती माघार घ्यायची त्यात पुन्हा उपमुख्यमंत्रीपद मिळायला अनेकजण उत्सुक आहेत. त्यापैकी ज्यांची सोय होणार नाही, त्यांच्या नाराजीचा प्रश्न आहे. कालपर्यंतचे नेते सिद्धरामय्यांना तर कोरडेच रहावे लागणार आहे. पक्षाकडे सत्ता आहे आणि त्यात या माजी नेत्याचा शब्द चालणार नसेल, तर त्यांनी किती माघार घ्यायची निदान आपल्या विश्वासू हस्तकांची वर्णी लागावी, इतकी त्यांची अपेक्षा पुर्ण होणार आहे काय निदान आपल्या विश्वासू हस्तकांची वर्णी लागावी, इतकी त्यांची अपेक्षा पुर्ण होणार आहे काय स्टुडिओत बसून पुरोगामी विजयाच्या गप्पा माराणार्‍यांना असे प्रश्न पडत नाहीत. पण व्यवहारी राजकारण करणारे विचारवंत नसतात. त्यांना व्यवहार संभाळावा लागत असतो आणि व्यवहार कधी पुरोगामी वा प्रतिगामी नसतो. व्यवहार अत्यंत निर्दय व निष्ठूर असतो. त्याला पक्षपात वगैरे करता येत नाही.\nया नव्या सरकारी जुळवाजुळवीने सुखावलेल्यांना आता शांत चित्ताने झोप काढता येणार नाही. कारण ह्या सत्ताप्रयोगाशी २०१९ ची लोकसभा निवडणूक अभ्यासक वर्गाने जोडलेली आहे आणि त्यावर कर्नाटकबाह्य विविध पक्षांचे भवितव्य अवलंबून आहे. कर्नाटकात पुरोगामी एकजुटीने मोदी भाजपाला पराभूत करता येते, असा नवा सिद्धांत मांडला गेला आहे. सहाजिकच त्याच सिद्धांताच्या पावलावर पाऊल टाकून २०१९ ची लढाई होईल, असे तमाम पुरोगामी पक्षांनी जाहिर केलेले आहे. ती लढाई यशस्वीपणे जिंकायची असेल, तर कर्नाटकातील हा प्रयोग निदान वर्षभर तरी सुखनैव चालला पाहिजे. कॉग्रेस व जनता दलाने कुठल्याही कुरबुरी केल्याशिवाय सरकार चालविणे ही केवळ त्याच दोन पक्षांची गरज नसून, त्याचाच देशव्यापी प्रयोग करायला निघालेल्या २०-२५ पक्षांची ती अगतिकता आहे. कारण मोदींसाठी देश अडून बसलेला नाही, हे दाखवण्याचे ते उत्तम उदाहरण आहे. आमचा एकच पक्ष नसेल व वेगवेगळ्या राज्यात प्रभाव असलेले आम्ही प्रादेशिक पक्ष असलो तरी एकदिलाने व एकजुटीने लोकहितासाठी काम करू शकतो, याचा विश्वास या प्रयोगातून जनतेला दिला जाणार आहे. त्याची गरज आहे. कारण आजवर शेकड्यांनी असे प्रयोग झाले असून प्रत्येकवेळी असे प्रयोग फ़सल्याचाच इतिहास आहे. परिणामी कुमारस्वामींच्या शपथविधीला किती राज्यांचे नेते येणार, याला महत्व नसून कुमारस्वामी कॉग्रेसशी केलेला घरोबा किती काळ टिकवणार, ही त्या सर्व पक्षांची चिंता असणार आहे. थोडक्यात कॉग्रेस व जनता दलाने आपापले मतलब या गणितातून सिद्ध केले आहेत. पण त्यांना पाठींबा देण्यासाठी अगत्याने पुढे आलेल्यांना त्यातून थेट काही मिळालेले नाही. ते आगामी निवडणूकीत मिळावे अशी त्यांची अपेक्षा आहे. सहाजिकच जो कर्नाटकी प्रयोग आहे, त्याच्या यशावर इतर समर्थक पक्षांचे भवितव्य बेतलेले आहे.\nसोप्या शब्दात सांगायचे, तर मुलगा मुलगी यांचे लग्न लावून द्यायला वा जुळवायला अनेकजण पुढाकार घेतात. पुढे त्या दोघांनी गुण्यागोविंदाने नांदावे अशीच अपेक्षा बाळगलेली असते. त्यासाठीच शुभेच्छा दिलेल्या असतात. पण संसारात धुसफ़ुस सुरू झाली, मग अशा मध्यस्थांची तारांबळ उडत असते. त्यांचे पटत नसले तरी घराची अब्रु वा इज्जत यासाठी नवरा बायकोने एकत्र नांदण्यासाठी आप्तस्वकीयांना नाकदुर्‍या काढाव्या लागत असतात. तीच याही आघाडीतली समस्या आहे. कर्नाटक प्रयोग म्हणून अतिशय नाजूक अवस्थेतला आहे. ह्या दोन पक्षांनी समजूतदारपणे सरकार चालवले व एकदिलाने काम केले, तर आघाडी सरकारही केंद्रात कारभार करू शकते, हे सिद्ध होऊ शकेल. युपीएच्या काळात बाकीचे पक्ष पाठींब्यापुरते व कारभार कॉग्रेसच्या हाती एकवटलेला होता. जेव्हा पटले नाही तेव्हा ममता, मार्क्सवादी वा अन्य काही पक्ष बाहेरही पडले. पण कॉग्रेसपाशी मोठी सदस्यसंख्या होती. आज तशी स्थिती नाही आणि वर्षभराने कॉग्रेस नेतृत्वावर दावा करील इतक्या जागा मिळवू शकेल अशी स्थिती नाही. त्या स्थितीत अन्य कुणा नेता वा पक्षाच्या नेतृत्वाखाली कॉग्रेस बिगरभाजपा सरकार चालवू देईल, अशीही शाश्वती कोणी देऊ शकत नाही. ते शक्य असल्याची ग्वाही कुमारस्वामी सरकार चालवून कॉग्रेस देऊ शकेल. पण ते सोनिया राहुलना मान्य असले, म्हणून कर्नाटकात सत्तेपासून वंचित झालेल्या कॉग्रेस नेत्यांना कितपत जमू शकणार आहे आणि तसे होणार नसेल तर नाचक्की समर्थनाला धावलेल्या माया ममता वा नायडूंची होणार आहे. त्यामुळे कर्नाटकचा प्रयोग ही जनता दल कॉग्रेसची कथा असली तर अन्य पुरोगामी पक्षांसाठी कायम व्यथाच असणार आहे. त्यात सरकार स्थापना वा शपथविधीला महत्व नसून, स्थापन केलेले सरकार किमान वर्षभर बिनबोभाट चालवण्याला प्राधान्य असायला हवे.\nभाऊ तुमचा बिनबोभाट हा शब्द फारच समर्पक आहे. \"सुखाने संसार नसला\" तरी तो किरकोळ कुरबुरी दुर्लक्षित करून, असलेल्या मतभेदाचा बोभाटा न करता, सरकार चालवत आले तरच बाहेरच्या मोदींविरोधकांना हायसे वाटणार आहे. सो बिनबोभाट\nभाऊ कर्नाटकात ज्या म्हैसूर विभागात कुमारस्वामीच्या पक्षाची ताकद आहे तिकडे भाजपने आपली काही मते कुमारस्वामीच्या मागे वळवली असे म्हटले जाते मात्र एका रात्रीत कुमार स्वामीने काँग्रेसशी हातमिळवणी करून काँग्रेस विरोधी मतांवरचा अधिकार गमावला आहे मोदी विरोधी मतांची बेरीज ही गोष्ट नेत्यांसाठी बोलायला सोपी असली तरी प्रत्यक्ष खालच्या स्तरावर लढणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी अतिशय अवघड आहे उदा उत्तर प्रदेशात सपा आणि बसपा बंगाल मध्ये ममता आणि कॉम्मुनिस्ट किव्हा केरळ मध्ये काँग्रेस आणि कम्युनिस्ट या पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येणे अतिशय कठीण आहे अशा स्थितीत विरोधी मतांचे घबाड आपोआप भाजपच्या पदरात पडू शकेल अमित शहा यांची व्युहरचना तीच असावी गोराखपूरला किंव्हा फुलपूरला पाठिंबा देणे वेगळे आणि सार्वत्रिक निवडणुकीत आख्या उत्तर प्रदेशात 80 जागांवर समझोता करून अखिलेश मायावती काँग्रेस अजितसिंग ही मंडळी एकदिलाने निवडणूक लढवतील आणि असे प्रत्येक राज्यात घडेल हे आज तरी अशक्य वाटत आहे त्यामुळे भाऊ तुम्ही कर्नाटकच्या प्रयोगावर अतिशय मार्मिक असे विश्लेषण केले आहे\nसंस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे\n‘हमाम मे सब नंगे है’, अशी एक हिंदीतली उक्ती आहे आणि त्याचीच प्रचिती सध्या येत आहे. चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर या अ...\nराफ़ायलवर मोदी गप्प का\nराफ़ायल लढावू विमान खरेदीच्या विषयावर इतके रणकंदन माजलेले असतानाही सातत्याने इतर विषयावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, याच बाबतीत मौनव्र...\nअर्थात सनातनी पुरोगामीत्व पाच वर्षापुर्वी मोदी बहूमत मिळवू शकतात, हे मी सांगू शकलो, त्याचा पाया मला इब्न खालदूनच्या मुकदीमा या चौदाव्या ...\nमतचाचणी विश्लेषण (४) मागल्या विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपाने युती मोडली व एकहाती शत-प्रतिशत सत्ता बळकावण्याचा कावा केलेला होता. ...\nसाडेचार वर्षापुर्वी लोकसभेची निवडणूक ऐन भरात होती आणि जवळपास ६० टक्के मतदान उरकलेले होते. अशावेळी नरेंद्र मोदींची लोकप्रियता इतकी शिगेला ...\nमतचाचणी विश्लेषण (५) आगामी लोकसभेच्या निवडणूका आणि त्यात मतदान कसे होईल, याविषयीची उत्सुकता स्पष्ट आहे. जितकी ती प्रत्येक पक्षातील नेत्...\n२०१९ ची लोकसभा, जिंकणार ‘कॉग्रेसच’\n(लेखांक पहिला) येत्या डिसेंबर महिन्यात पाच विधानसभांचे मतदान उरकलेले असेल आणि निकाल लागलेले असतील. त्यानंतर विनाविलंब सतराव्या लोकसभा ...\nसरडा मोसमाप्रमाणे आपले रंग बदलतो असे म्हणतात. ते सिद्धही झालेले आहे. त्याचे कारणही स्पष्ट आहे. निसर्गाने सुरक्षेसाठी सरडा नावाच्या प्राण्...\nबाजारबुणगे आणि रा. स्व. संघ\nSunil Tambe 3 August at 23:32 · प्लासी ते सांगली बंगालचा शेवटचा नबाब सिराज उद्दौला मातला होता. नबाबाचं सैन्य ब्रिटीश सैन्याच्या दुप्...\nमतचाचणी विश्लेषण (३) आगामी लोकसभा निवडणूकीचा संदर्भ घेऊन रिपब्लिक व एबीपी यांनी सी-व्होटरच्या मदतीने केलेल्या मतचाचणीचे निष्कर्ष बहुता...\nकुठे ६३ आणि कुठे ३७\nदोन ओसाड एक वसेचिना\nबैल, बेडकी आणि खुर्दा, चिल्लर\nकथा कुणाची व्यथा कुणा\nबुडत्या राहुलचा पाय खोलातच\nसहन होत नाही आणि सांगता येत नाही\nसत्याचा आवाज ऐकू येतो\nभाजपा जिंकेल, पण येदींचे काय\nलेकी बोले सुने लागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/1/14/article-on-Today-s-Makar-Sankranta-festival-.html", "date_download": "2018-10-19T13:53:08Z", "digest": "sha1:AG7Q6IAFNMENR6EFL3NAQ4W46HQL3WUD", "length": 5897, "nlines": 9, "source_domain": "mahamtb.com", "title": " आज मकर संक्रांत आज मकर संक्रांत", "raw_content": "\nआज मकर संक्रांत. या सणाबद्दल आपण सगळ्यांनीच खूप ऐकलं आहे. दरवर्षी हर्षोल्लासात आपण हा सण साजरा करतो. या सणानिमित्त तिळगुळ घ्या गोड गोड बोलाचे आपण कितीतरी मॅसेजेस सकाळपासून फॉर्व्ड केले असतील. तुमच्या माझ्या किती तरी काकू मावशी आत्यांना या दिनानिमित्त हळदी कुंकवाची आमंत्रणं आली असतील. कपाटात जपून ठेवलेल्या काळ्या जरीच्या साड्या बाहेर निघाल्या असतील. नवीन पतंगा घरी आल्या असतील. लग्नानंतर पहिल्यांदाच ज्यांची संक्रांत आहे त्यांचे हलव्याचे दागिने तयारही झाले असतील. आणि लहान बाळांच्या लुटीची, बोरनाहणाची तयारीही झाली असणार.\nपण या सणानिमित्त हे सगळं आपण का करतो या मागे काय कारण या मागे काय कारण यादिवशी काळेच कपडे का घालायचे, या दिनानिमित्त तिळगुळच का यादिवशी काळेच कपडे का घालायचे, या दिनानिमित्त तिळगुळच का असे कितीतरी साधे साधे प्रश्न आपल्या मनात उपस्थित होत असतील नाही. आज याच प्रश्नांची उत्तरं आपण शोधणार आहोत. आपपण सगळ्यांनाच लहान असताना आजीने अनेकदा सांगितलं असेल की दृष्ट लागू नये म्हणून काळे कपडे, आपल्या स्वकीयांशी संबंध चांगले रहावेत म्हणून गोड गोड वड्या अशी आपल्या कडे प्रथा आहे. पण या मागचं कारण म्हणजे हिवाळा. आपल्या संस्कृतीतील सगळ्याच सणांच्या मागे ऋतुचक्र असतं. संक्रांतीचा सण हिवाळ्यात येतो, याकाळात शरीरात ऊष्णता निर्माण व्हावी यासाठी तिळ आणि गुळाच्या वड्या, लाडू केले जातात. तसंच काळ्या रंगामागेही हेच कारण आहे, त्यामुळे दृष्ट न लागण्यासोबतच ऊष्मा आत्मसात करणारा काळा रंग घातला की ऊब निर्माण होते. म्हणूनच या काळात तिळ गुळ आणि काळ्या रंगाला महत्व असतं.\nआपली संस्कृती कृषी प्रधान संस्कृती आहे. त्यामुळे याकाळात शेतात पिकलेलं अन्न म्हणजेच चणे, वाटाणे, गाजर याची ओटी भरल्या जाते. जुन्या काळी श्रीमंत गरीब असे भेदभाव न करता सर्व महिलांना हळदी कुंकवाला बोलवणं असायचं. याकाळात पौष्टिक अन्न पोटात जावं यासाठी या धान्याची ओटी भरल्या जायची. महिलांना मान सन्मान म्हणून छोटंसं का होईना पण वाण लुटल्या जायचं.\nपतंग उत्सवाचंही तसंच आहे. उन्हाळ्यात गरम झळांनी पतंग खराब होवू शकते, पावसाळ्यात पावसाने पतंग फाटू शकते, मात्र हिवाळ्यात हवा स्वच्छ असते, त्यामुळे पतंग उत्सवासाठी हा सगळ्यात योग्य काळ आहे. आपल्या प्रत्येक सणामागे प्रथेमागे काहीतरी वैज्ञानिक कारण आहेच. या सणांमुळे आपण कुटुंब म्हणून, समाज म्हणून एकत्र तर येतोच पण सोबतच आपण निसर्गाच्याही जवळ जातो. त्यामुळे आजी आजोबांनी जशा या परंपरा जपल्या तशा आपणही जपूयात. नवीन रेशमाचं, फर असलेल ब्लँकेट कितीबी गरम असलं तरी खरी ऊब आजीच्या गोधडीतच येते नाही का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%BF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%82/", "date_download": "2018-10-19T13:09:49Z", "digest": "sha1:HCRRFPJBTACZTYCLVVR5OU2VF2HHBRSR", "length": 10114, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दि विश्वेश्वर सहकारी बॅंकेकडून 10 टक्‍के लाभांश | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदि विश्वेश्वर सहकारी बॅंकेकडून 10 टक्‍के लाभांश\nपुणे: दि विश्वेश्वर सहकारी बॅंक लि., पुणे ची 47 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच अत्यंत उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.\nया प्रसंगी बोलताना बॅंकेचे अध्यक्ष अनिल गाडवे यांनी सांगितले की, मार्च 2018 अखेर बॅंकेच्या ठेवी रुपये 1539 कोटी असून कर्जे रुपये 811 कोटी आहेत. एकूण व्यवसाय रुपये 2350 कोटी झाला आहे. बॅंकेचा सीआरएआर 18.49 टक्के असून बॅंकेचा सकल नफा रुपये 35.73 कोटी आहे. बॅंकेने वर्ष 2017-18 साठी सभासदांना 10 टक्के लाभांश जाहीर केला. तसेच जाहीर केलेला लाभांश बॅंकेने त्याच दिवशी सर्व सभासदांच्या खात्यात जमा देखील केला.\nगाडवे यांनी पुढे सांगितले की, चालू आर्थिक वर्षात गतवर्षीच्या तुलनेत अधिक चांगली व्यवसाय वाढ व सर्वोत्तम वसुली करण्याचा आम्ही संकल्प केला आहे. रिझर्व्ह बॅंकेने प्रत्येक बॅंकेत विद्यमान संचालक मंडळाव्यतिरिक्त जादा व्यवस्थापक मंडळ नेमण्याचे सूतोवाच केले आहे. या गोष्टीला सहकार क्षेत्राने आपला विरोध नोंदविला असल्याचे त्यांनी सभासदांना सांगितले. विश्वेश्वर बॅंक मुख्यतः गरीब व गरजू लोकांना आर्थिक मदत करीत असते. त्या दृष्टीने आपण लवकरच महिलांच्या बचत गटांना कर्ज देण्याची विशेष योजना सुरू करीत असल्याची घोषणा त्यांनी केली.\nबॅंक लवकरच काही निवडक शाखांमध्ये कॅश स्वीकारून एटीएमसारखे पेमेंट करणारे रिसायकल मशीन ग्राहकांच्या सेवेत दाखल करणार आहे. यापुढील काळात इंटरनेट बॅंकिंग सुविधा सुरू करण्याचा बॅंकेचा प्रयत्न राहील. ग्राहकांना लवकरच शाखांमध्ये लाईट बिल, टेलिफोन बिल इ. भरण्याची सुविधा बॅंक उपलब्ध करून देणार आहे.\nया सभेत बॅंकेचे ज्येष्ठ संचालक सुनिल रुकारी व बॅंकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांनी उपस्थितांना या क्षेत्रातील घडामोडीवर उपयोगी मार्गदर्शन केले.\nवयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ सभासदांचा आणि विविध क्षेत्रात यश प्राप्त केलेल्या व्यक्तींचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष राजेंद्र मिरजे यांनी कृतज्ञता व्यक्‍त केली.\nविश्वेश्वर बॅंक गरीब व गरजू लोकांना मदत करते. त्यादृष्टीने लवकरच महिला बचत गटांना कर्ज देण्याची विशेष योजना सादर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बॅंकेचा अधुनिकरणावर भर असून बॅंक लवकरच रिसायकल मशीन ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध करणार आहे. इंटरनेट बॅंकिंगवर अगामी काळात भर देण्यात येईल. त्यामुळे ग्राहकांना विविध बिले भरता येतील.\nअध्यक्ष, दि. विश्वेश्वर सहकारी बॅंक\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमराठा आंदोलनातील दगडफेकीत पाच पोलीस जखमी\nNext articleमहिला अत्याचारांवर पंतप्रधानांचे मौन का\nएनबीएफसींना पुरेसे भांडवल मिळणार\nनकारात्मक जागतिक संकेतामुळे सोने-चांदीच्या दरात घट\nइतर देशांच्या तुलनेत रूपयाचे मूल्य अजूनही योग्य पातळीवर\nचार दिवसांत 9 लाख कोटींचे नुकसान\nरिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात वाढ नाही\nवोडाफोन आयडियाची पेटीएमबरोबर भागीदारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/marathi-news-marathi-websites-delhi-news-supreme-court-modi-government-87479", "date_download": "2018-10-19T14:06:00Z", "digest": "sha1:NABQXDE57JW26HI26TBM32ANOS7FWEK6", "length": 12680, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi websites Delhi News Supreme Court Modi Government लोकप्रतिनिधींविरुद्धच्या न्यायालयांसाठी निधी द्या | eSakal", "raw_content": "\nलोकप्रतिनिधींविरुद्धच्या न्यायालयांसाठी निधी द्या\nगुरुवार, 14 डिसेंबर 2017\nनवी दिल्ली : खासदार, आमदारांच्या विरोधात प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या सुनावणीसाठी 12 विशेष न्यायालयांची स्थापना करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या योजनेला मंजुरी दिली आहे. विशेष न्यायालयांच्या स्थापनेसाठी केंद्र सरकारने संबंधित राज्यांना 7.80 कोटी रुपयांचा निधी देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.\nन्यायालयाने 1 मार्चपर्यंत विशेष न्यायालयांची स्थापना करणे आणि त्यांचे काम सुरू करण्याचेही आदेश दिले. त्यानंतर न्यायालय 7 मार्चला परिस्थितीचा आढावा घेणार आहे.\nनवी दिल्ली : खासदार, आमदारांच्या विरोधात प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या सुनावणीसाठी 12 विशेष न्यायालयांची स्थापना करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या योजनेला मंजुरी दिली आहे. विशेष न्यायालयांच्या स्थापनेसाठी केंद्र सरकारने संबंधित राज्यांना 7.80 कोटी रुपयांचा निधी देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.\nन्यायालयाने 1 मार्चपर्यंत विशेष न्यायालयांची स्थापना करणे आणि त्यांचे काम सुरू करण्याचेही आदेश दिले. त्यानंतर न्यायालय 7 मार्चला परिस्थितीचा आढावा घेणार आहे.\nदेशभरातील लोकप्रतिनिधींच्या विरोधातील प्रलंबित प्रकरणांची माहिती गोळा करण्यासाठी सरकारला दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.\nदीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या खासदार आणि आमदारांविरुद्धच्या गुन्हेगारी खटल्यांचा तातडीने निपटारा करण्यासाठी विशेष न्यायालयांच्या स्थापनेची मागणी केली जात होती. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून म्हटले होते की, सद्यःस्थितीत 1581 खासदार आणि आमदारांवर सुमारे 13500 गुन्हेगारी खटले प्रलंबित आहेत आणि एका वर्षात या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी 12 विशेष न्यायालयांची स्थापना होईल. त्यासाठी 7.80 कोटी रुपये खर्च येणार आहे. अर्थ मंत्रालयाने याला 8 डिसेंबरला मंजुरीही दिली आहे. आता सर्वोच्च न्यायालयानेही केंद्राच्या या याचिकेला मंजुरी दिली.\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nपहिला डाव विजयदादांचा की संजयमामांचा\nभाजपमध्ये जाण्याच्या चर्चेत असलेले माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील. राष्ट्रवादी व भाजपला समान अंतरावर ठेवून जिल्ह्याच्या राजकारणातला सस्पेन्स...\nलाखो सामान्यांच्या नशिबात विषाचा डंख झालेले भेसळयुक्त दूधच आहे. त्याचे प्रमाण किती आहे याची एक छोटीशी झलक परवाच्या कारवाईतून दिसली. अन्न व औषध...\nशहरी नक्षलवाद फोफावतोय - मोहन भागवत\nनागपूर - ‘दुर्गम भागांमधील हिंसक कारवायांचे पालनपोषण करणारा शहरी नक्षलवाद सध्या वेगाने फोफावतो आहे. छोट्या संघटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी...\nमुंबई - शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा हा ‘ऐतिहासिक’ ठरणार, त्यात ‘महत्त्वपूर्ण घोषणा’ होणार, अशा अपेक्षा शिवाजी पार्कवर घोंघावत असलेल्या वाऱ्यात उडवून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%B8/", "date_download": "2018-10-19T12:54:35Z", "digest": "sha1:GKNQY4Z6SSI5SQ4H3FCSHKPB4JQBCAY4", "length": 5648, "nlines": 142, "source_domain": "www.marathimati.net", "title": "तुळस | मराठीमाती", "raw_content": "\nजय देवी जय देवी जय माये तुळशी \nनिजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हें तुळसी ॥ ध्रु० ॥\nब्रह्मा केवळ मूळीं मध्यें तो शौरी \nअग्रीं शंकर तीर्थें शाखापरिवारीं \nसेवा करिती भावें सकळहि नरनारी \nदर्शनमात्रें पापें हरती निर्धारीं ॥ जय देवी जय० ॥ १ ॥\nशीतल छाया भूतलव्यापक तूं कैसी \nमंजिरिची बहु आवड कमलारमणासी \nतव दलविरहित विष्णू राहे उपवासी \nविशेष महिमा तूझ शुभ कार्तिकमासीं ॥ जय देवी० ॥ २ ॥\nअच्युत माधव केशव पीतांबरधारी \nतुझे पूजनकालीं जो हें उच्चारी \nत्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी \nगोसावीसुत विनवी मजला तूं तारी ॥ जय देवी जय० ॥ ३ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/527906", "date_download": "2018-10-19T14:13:18Z", "digest": "sha1:NKT354UTGXWLJPNMNPS4RV6YL6CJAPJ6", "length": 7118, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘चला हवा येऊ द्या’ची लंडनवारी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » ‘चला हवा येऊ द्या’ची लंडनवारी\n‘चला हवा येऊ द्या’ची लंडनवारी\nऑनलाईन टीम / मुंबई :\nयुनायटेड किंगडम (यु के) मधील मराठी रसिकांसाठी भारतीय आणि खासकरून मराठी मनोरंजन विश्वातील विविध प्रयोग करण्यासाठी ‘बाराखडी एंटरटेनमेंटस्’ ने पुढाकार घेतला असून, रविवार दि. 12 नोव्हेंबर रोजी ’चला हवा येऊ द्या’ टीम लंडनमध्ये खास शो करणार आहे.\nलंडनमधील ‘बाराखडी एंटरटेनमेंटस्’चे संचालक अमोघ धामणकर, गंधार बाबरे यांनी ही माहिती दिली.लंडनमध्ये ‘ट्रॉक्सी थिएटर’मध्ये हा खास शो होत असून, ‘झी मराठी’ ची गाजलेली टीम तिथे शो साठी जात आहे.\nअमोघ धामणकर आणि गंधार बाबरे या चित्रपटवेड्या दोन अभियंता मराठी तरुणांनी मनोरंजन विश्वातील चांगले प्रयोग, उपक्रम युनायटेड किंगडम वासियांना दाखवायच्या उद्देशाने ‘बाराखडी एंटरटेनमेंटस्’ची स्थापना केली. 2016 मध्ये ‘एक अलबेला’ हा मराठी सिनेमा त्यांनी इंग्लंडमधील 25 ठिकाणी प्रदर्शित केला आाणि त्याचे 75 शो झाले. ‘ब्रिटिश फिल्म सर्टीफिकेशन बोर्ड’कडून प्रमाणित होऊन प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला अशा तर्‍हेने ब्रिटिश टेरीटरी मराठी सिनेमाला ‘बाराखडी’च्या माध्यमातून खुली झाली.\nनोव्हेंबर 2016 मध्ये त्यांनी ‘लई बाराचे’ हा कार्यक्रम 4 ठिकाणी केला. त्यात कुशल बद्रीके, भाऊ कदम, मंगेश देसाई, संतोष जुवेकर, विजू माने यांचा समावेश होता. ‘स्ट्रगलर साला’ या कॉमेडी शो च्या चित्रीकरणात त्यांनी लंडनमध्ये मदत केली.\nया पार्श्वभूमीवर ‘चला हवा येऊ द्या’ चा खास प्रयोग 12 नोव्हेंबरला ‘ट्रॉक्सी थिएटर’मध्ये होत आहे. ‘चला हवा येऊ द्या’चे डॉ. नीलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रीके, श्रेया बुगडे, सागर कारंडे, भारत गणेशपुरे हे कलावंत लंडनमधील शो मध्ये सहभागी होणार आहेत. ’ट्रॉक्सी’ हे प्रख्यात थिएटर असून, तेथे यापूर्वी डॅनी बॉयल (स्लम डॉग मिलेनियर), रिचर्ड ब्रॅनसन (व्हर्जिन ग्रुप) अशा दिग्गजांनी शो केले आहेत.\n‘कंग फू योगा’ चित्रपटाने केली तब्बल 1000 कोटींची कमाई\nभटक्या-विमुक्त समाजाचे प्रश्न मांडणारा वाक्या\nअशोक समर्थ दिसणार बॉक्सिंग ट्रेनरच्या भूमिकेत\nवाचन संस्कृती : काही प्रश्न\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE-four-technique-to-increase-your-focus/", "date_download": "2018-10-19T13:40:49Z", "digest": "sha1:T7KGOA4VTM2E67R44HBISJXNTBKOJDJR", "length": 18148, "nlines": 141, "source_domain": "marathimotivation.in", "title": "एकग्रता (focus) वाढविण्याचे 4 उपाय | four technique to increase your focus - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nमित्रांनो जपान मध्ये एक सुपर कॉम्प्युटर बनवण्यात आला. ज्यात 7,05,024 एवढे प्रोसेसर आणि 14,00,000 GB एवढा रॅम होता. या कॉम्पुटर ला मानवाचा मेंदूच्या 1 सेकंड्स चे काम करायला तब्बल 40 मिनिट लागले. आता विचार करा आपला मेंदू किती शक्तीशाली असेल. या शक्तीशाली मेंदूनी आपण काहीही करू शकतो पण सर्वकाही करू शकत नाही. हो सुपरकॉम्पुटर पेक्षा वेगवान अश्या आपल्या मेंदूला एक खूप मोठी मर्यादा आहे. ती म्हणजे हा ऐका वेळी एकच काम करू शकतो. पण हे आजकाल कोणाला कळतच नाहीये.\nआजकालची पिढी ही मोबाईल सारखंच मल्टी टास्किंग होऊ पाहत आहे. गाणे ऐकत पुस्तक वाचणे, टीव्ही बघत जेवणे अशे प्रकार सर्रास लोक करताना दिसतात. याने आपण आपल्या सुपरफास्ट मेंदू ला सुपर स्लो करतोय एवढं नक्की. परिणामी कोणतेही काम किंवा अभ्यास करायची इच्छा असून देखील आपण लवकर कंटाळतो किंवा तुमच्या भाषेत बोर होतो. हे सगळे एकाग्रतेच्या अभावामुळे होते. तर आज आपण एकाग्रता कशी वाढवता येईल हे बघू.\nएकाग्रतेची व्यख्या आणि महत्व:\nतुम्हाला एकाग्रता म्हणजे काय माहिती असेलच तरीही, हा पूर्ण लेख समजण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर एकाग्रता म्हणजे नेमके काय हे समजणे आवश्यक आहे. तर एकाग्रता म्हणजे एखादं काम करते वेळी दुसरे कोणते काम न करणे किंवा दुसऱ्या कोणत्या कामाचा विचार न करणे होय.\nआजकाल च्या जीवनात खूप जास्ती अडथळे आहेत. त्यात मुख्य म्हणजे स्मार्टफोन आणि social Media होय. जेंव्हा कधी तुम्ही एकाग्र होण्याचा प्रयत्न करता तेंव्हा व्हाट्सअप चा एकदा मेसेज येतो आणि त्यात आपण एखादा तास रमतो. परत एकाग्र होऊच शकत नाही. जवळपास 80 टक्के तरुण पिढी या गोष्टीपासून त्रस्त असेल.\nआजकालच्या या अडथळ्या नी (distractions) जसे व्हाट्सअप, फेसबुक, स्मार्टफोन इत्यादी नी भरलेल्या जीवनात एकग्रता ही एक कौशल्य (skill) बनली आहे. या skill चा उपयोग करून जो कोणी काम करतो तो इतरांपेक्षा लवकर आणि उत्तम काम करतो आणि यशस्वी होतो.\nएकग्रता वाढविण्यासाठी चे काही उपाय\n1) लहान सुरुवात करा.\nजर एखाद्याने भाऊबली चित्रपट पाहून, सिक्स पॅक बनवायचे ठरवले आणि पहिल्या दिवशी जिम मध्ये जाऊन, जिम ट्रेनर ला म्हणाला की मला आजच्या आज सिक्स पॅक बनवायचे आहेत, तर हे शक्य आहे का.\nजिम ट्रेनर त्याला पहिल्या दिवशी लहान सहान व्यायाम करायला लावेल, कारण आणखी त्याचे शरीर मोठे व्यायाम करण्यास सर्मथ नसेल. तसेच आपल्या मेंदूचं देखील आहे. तुम्हाला लहान गोष्टी एकाग्र होऊन करावं लागतिल.\nजसे 5 मिनिटे एकाग्र होऊन आभास किंवा कोणतेही काम करा. सुरुवातीला 5 मिनिटं देखील तुम्ही एकाग्र होऊ शकणार नाही, पण दररोज च्या 5 5 मिनिटांच्या सरावा नंतर तुम्ही आरामात ते साध्य करू शकता. त्यानंतर हा वेळ 10 मिनिट, मग नंतर 15 असे करून वाढवू शकता.\n2) संयम आणि इच्छाशक्ती\nकाही शाळकरी मुलांवर एक प्रयोग करण्यात आला. त्यात त्यांचा वर्गात त्यांचे आवडते चॉकलेट ठेवण्यात आले, आणि मुलांना सांगण्यात आले की वर्ग शिक्षक येई पर्यंत जो कोणी चॉकलेट खाणार नाही त्याला दोन चॉकलेट देण्यात येईल. या प्रयोगात दर 3 मधून 2 मुलांनी शिक्षक येण्याअगोदर च चॉकलेट खाल्ले. 3 पैकी एकाच मुलाला दोन चॉकलेट मिळले. या प्रयोगाचा खरा निष्कर्ष हा 15 वर्षा नंतर समोर आला तो असा होता. ज्या एक विद्यार्था ने ते चॉकलेट खाल्ले नव्हते तो इतर दोन मुलांपेक्षा आयुष्यात यशस्वी ठरला.\nआता यात चॉकलेट म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी, कामापासून किंवा अभ्यासा पासून दूर घेऊन जाती ती गोष्ट होय. जसे व्हाट्सअप्प स्मार्टफोन इत्यादी. आणि तुम्ही म्हणजे विध्यार्थी होय. आता तुमच्या मधील इच्छाशक्ती किंवा संयमच तुम्हाला ते चॉकलेट खण्यासपासून वाचवू शकते. इच्छाशक्ती देखील एकदम येणारी गोष्ट नाही त्याला देखील हळू हळू वाढवी लागेल.\nतुम्हाला जर यशस्वी बनायचं असेल तर, तुमचा तुमच्या मनावर आणि तुमच्या सर्व इंद्रियांवर ताबा असले आवश्यक असते. लक्षात ठेवा मेंदू आणि शरीर यांचा उपयोग करून, आपले ध्येय, स्वप्न पूर्ती साध्य करायची असते. जर तुम्ही स्वतः ला नियंत्रित करू शकत नाही तर तुम्ही काहीच करू शकणार नाही.\nआपण रागात किंवा इतर भावनेत आपल्या वरचा ताबा सोडून देतो. परिणामी दुःखशिवाय काहीच हाती लागत नाही. या उलट आपण कोणत्याही परिस्थितीत आपल्या वरचा ताबा जाऊ दायचं नसतो. आपले सगळे इंद्रिय आपल्या ताब्यात हवेत, आपण इंद्रियांच्या ताब्यात नकोत. एकाग्रतेसाठी हे सर्वात महत्त्वाचे आहे.\nआपल्या पूर्वजांनी दिलेली अमूल्य देणगी म्हणजे योग होय. तसे तर योगाचे हजरो फायदे आहेत पण त्याचा आणखी एक फायदा हा आहे कि याने आपले आपली एकाग्रता आणि एखाद्या गोष्टीला समझुन घेण्याची सक्ती खूप वाढते. नेमके होते काय तर योग करत असताना आपण आपले पूर्ण लक्ष हे आपल्या श्वासांवर घेऊन जातो. याने आपल्या मेंदूचा एखाद्या गोष्टीवर एकाग्र होण्याचा जणू व्यायाम होतो.\nयोग तुमच्या मेंदूला रिलॅक्स करेल ज्याने तुमच्या भावणा तुमच्या ताब्यात राहतील याने तुमचे शरीर तुमच्या नियंत्रणात राहील व तुम्ही तुमच्या मनाला देखील कण्ट्रोल करू शकाल आणि चांगले एकाग्र होऊन आभास इत्यादी करू शकाल. तुम्ही जेवढे स्वतःला स्वतःचा ताब्यात ठेवाल तेवढं आयुष्यात यशस्वी व्हाल.\nशेवटी कसा वाटला हा लेख कॉमेंट करून प्रतिक्रिया कळवा आणि आमचे फेसबुक पेज मराठी मोटिव्हेशन ला लाईक करायला विसरू नका.\nPrevious articleहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे\n जागतिक कंपनीचे भारतीय CEO अणि त्यांची पगार\n जागतिक कंपनीचे भारतीय CEO अणि त्यांची पगार\nध्येयावर लक्ष – इतर गोष्टींवर नव्हे तर आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करा.\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/behind-every-successful-men-there-is-a-woman-marathi/", "date_download": "2018-10-19T13:42:56Z", "digest": "sha1:R72SZJZXIK5HUFOSUQCEYEIQ5MNFHOIK", "length": 8135, "nlines": 125, "source_domain": "marathimotivation.in", "title": "प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एक स्त्री असते - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome Home प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एक स्त्री असते\nप्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एक स्त्री असते\n“एका संध्याकाळी अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा अणि त्यांची पत्नी मिखेलि सहज गम्मत म्हणून एक सर्वसाधारण हॉटेल मध्ये जेवायला गेले होते.\nहॉटेलचा मालक त्यांच्या जवळ आला अणि अध्यक्षांना आदबिने विचारले महोदय “मी तुमच्या पत्नीशी जरा खाजगित बोलू शकतो का..”\nत्यांचे बोलणे झाल्यावर ओबामांनी तिला उत्सुकतेने विचारले ” असं काय विशेष की त्याला तुझ्याशी खाजगित बोलवेसे वाटले..\nतिने सांगितले की, माझ्या तरुणपणी हा माझ्याशी लग्न करण्यासाठी अगदी वेडा झाला होता..\nओबामांनी म्हटले , अगं बरं झालं असतं नां…”आज तू ह्या छान हॉटेलची मालकींण असतीस…”\nती आत्मविश्वासाने उत्तरली, “अजिबात नाही..जर त्याने माझ्याशी लग्न केलं असतं तर आज तो अमेरिकेचा\n“आत्मविश्वास असावा तर असा..\nप्रत्येक यशस्वी पुरुषांच्या यशामागे स्त्रीचाच हात असतो….”\nPrevious articleबिजनेस लोन आणि प्रोजेक्ट लोन या दोन कर्जाचा घोळ ….\nNext articleबोधकथा – गोष्ट जिराफाच्या पिलाची\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/rajnikanth-marathi-bio/", "date_download": "2018-10-19T13:44:57Z", "digest": "sha1:N4M3TQIQQAGBE5FJIIYXOLKW3ZXIKNX7", "length": 21174, "nlines": 163, "source_domain": "marathimotivation.in", "title": "रजनीकांत याचं प्रेरक जीवन चरित्र(Marathi biography)- A-to-Z-मराठी", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome जीवन चरीत्र अभिनेता रजनीकांत यांच प्रेरक जीवन चरित्र(marathi biography)\nरजनीकांत यांच प्रेरक जीवन चरित्र(marathi biography)\nशीवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेता, मनोरंजन व्यवसायातील सर्वांत प्रसिद्ध व्यक्ती, चित्रपटातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व, आणि ख्यातनाम तमिळ चित्रपट अभिनेते व परोपकारी/लोककल्याणकारी व्यक्ती आहेत. एम.जी.रामचंद्रन ह्यांच्यानंतरचे सर्वात यशस्वी कलाकार म्हणून रजनीकांत ह्यांची ख्याती आहे.\nरजनीकांत गेल्या तीन दशकांहून अधिक काळ तमिळ चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवत आहेत. तमिळ आणि एकंदरीतच दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीचे अनभिषिक्त सम्राट, प्रेक्षकांची अलोट गर्दी खेचून आणणारे, आपल्या संवादफेकीबद्दल आणि आपल्या विशिष्ट अभिनय शैलीसाठी ते प्रसिद्ध आहेत.\nरजनीकांत ह्यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळूर येथे एका महाराष्ट्रीयन मराठा (मराठी भाषक) कुटूंबात झाला.त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असून वडिलांचे रामोजीराव आणि आईचे जीजाबाई गायकवाड असे आहे.गायकवाड कुंटुंबीयांच्या चार अपत्यांपैकी ते सर्वात लहान आहेत.\nत्यांचे मुळ गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कोयाळी आहे असे सांगीतले जाते.तसेच जेजूरीचा खंडेराय त्यांचे कुलदैवत असल्याचे मध्यंतरी रजनीकांत ह्यांनी सकाळ ह्या वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.\nबंगळूर येथील आचार्य पाठशाळा ह्या शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले व रामकृष्ण मिशनच्या बंगळूरमधील महाविद्यालयात त्यांचे उच्चशिक्षण पूर्ण झाले. महाविद्यालयांत ते नाटकात भाग घेत. येथेच शिवाजीराव मधला एक कलाकार जन्माला आला.\nबस कंडक्टर ते सुपरस्टार\n१९६८-१९७३ दरम्यान रजनीकांत मद्रास आणि बंगळूर मध्ये अनेक ठिकाणी कुली आणि कारपेंटर सारखी वेगवेगळी कामं केली. नंतर त्यांना बंगळूर बस ट्रांस्पोर्ट सर्व्हिस मध्ये कंडक्टर (वाहक) म्हणून काम मिळाले. पण अभिनयाची आवड त्यांनी जोपासली होती.\nअसाच एका दिवशी त्यांनी मद्रास फिल्म इन्स्टिट्यूट ची जाहिरात बघितली, मग काय त्यांच्यातला अभिनेता गप्प बसेना. ते घराचांचा विरोध असतांना, राज बहादूर या मित्राच्या मदतीनेे चेन्नैला चित्रपटातील अभिनय शिकण्यासाठी गेले.\nमद्रास फिल्म इंस्टीट्यूट मध्ये एका नाटकांत त्यांना के.बालचंद्र या तमिळ डिरेक्टर ने बघितलं, आणि त्यांना तमिळ शिकण्याचा सल्ला पण दिला. शेवटी के बालचंद्र यांनीच रजनीकांत यांना त्यांचा तामिळ ड्रामा फिल्म अपुर्वा रांगनगाल मध्ये एक लहानसा रोल दिला. हाच रजनीकांत यांचा डेबू फिल्म होय.\nसुरुवातीला रजनीकांत याना लहानसहान ते पण निगेटिव्ह रोल्सच मिळाल असत. त्यांनी 4 वर्षात 4 वेगळ्या भाषांमध्ये 50 सिनेमे केले ते पण तरी त्यांना फारसे यश कुठे मिळाले नाही. 1980 मध्ये डॉन या हिंदी सिनेमा च्या तमिळ रिमेक बिल्ला साठी रजनीकांत याना लीड रोल ऑफर मिळाली. या सिनेमाने त्यांना चांगलं नाव मिळवून दिल.\nइथून त्यांचे सिनेमे एका पाठोपाठ एक हिट झाले, आणि ते तमिळ सुपरस्टार झाले. त्यांचा बॉलिवूड मध्ये अंधा कानून हा पहिला सिनेमा होय. हळूहळू ते बॉलिवूड मध्ये पण त्यांची पकड मजबूत करत गेले.\nव्यक्तिगत जीवन / लग्न\nरजनीकांत यांचा पत्नीचे नाव लता रंगचारी असे आहे. ज्या एथिराज कॉलेज च्या विद्यार्थिनी होत्या, त्यानी कॉलेज मॅगझीन साठी रजनीकांत यांची मुलाखत घेतली होती. 26 फेब्रुवारी 1981 मध्ये तिरुपती येथे त्यांचं लग्न झालं.\nरजनीकांत आपल्या कुटुंबा सोबत\nआज त्यांना ऐश्वर्या आणि सौंदर्या या दोन मुली आहेत. यात ऐश्वर्या यांचं लग्न धनुष या तमिळ सुपरस्टार सोबत झाले आहे. लता हे ‘द आश्रम’ नावाची शाळा चालवतात.\nदक्षिण भारतात त्यांच्या नावावर सर्वात जास्त यशस्वी चित्रपट आहेत. त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिळ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. त्यांची मातृभाषा मराठी असली, तरीही त्यांनी मराठी चित्रपटांत कधीही काम केले नाही.\nते भारतातील व आशिया खंडातील (‘शिवाजी द बॉस’ या चित्रपटानंतर) सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. ‘शिवाजी द बॉस’ चित्रपटासाठी त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते.\nरजनीकांत हे भारताबाहेर अनेक देशात लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे.जपान मध्ये त्यांचे चित्रपट अधिक लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे व त्यांचे फॅनक्लब्स देखील आहेत.\nगौरव, पुरस्कार आणि सन्मान\n२००० सालचा भारत सरकारतर्फे दिल्या जाणार्या पद्मभूषण ह्या नागरी गौरवाचे मानकरी.\nजर्मनीतील सर्वोच्च नागरी सन्मान/पुरस्कार द फ्युरिअर ने सन्मानीत.\nजपानचा एमटीव्ही सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, जागतीक चित्रपटातील योगदानाबद्दल.\nटाईम्स मॅगझीन ने रजनीकांत ह्यांना जगातील सर्वात प्रभावी १०० व्यक्तींच्या यादीत स्थान दिले आहे\n६ वेळा (सर्वोत्कृष्ट अभिनेता) तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार विजेता तसेच अनेकदा नामांकन.\n९ वेळा (सर्वोत्कृष्ट अभिनेता) सिनेमा एक्सप्रेस चित्रपट पुरस्कार विजेता तसेच अनेकदा नामांकन.\n१० वेळा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेता तसेच लेखक, निर्माता,सहकलाकार, अशा अनेक भूमिकांबद्दल अनेक नामांकन आणि पुरस्कार.\nमहाराष्ट्र शासनाचा २००७ चा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार (राज कपूर पुरस्कार) विजेता.\nभारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोत्तम कामगिरीचा चेवलिर शिवाजी गणेशन पुरस्कार विजेता.\nरजनीकांत यांच जीवन चरित्र आपल्याला खूप काही शिकवून जात. ते अगदी कुली च काम करत आज सुपर स्टारच्या थाटात राहतात. त्यांनी आपल्या ध्येयाला चिकटून राहत जे हवे आहे ते मिळवायची धमक दाखवली. हे एवढं सगळं करायला त्यांना किती परिश्रम करावं लागले असतील हे आपण विचार करू शकतो.\nरजनीकांत तुमच्या माझा सारखे सामान्य दिसतात. या मुळे एक चांगला अभिनेता असून बरेच वर्षे त्यांचा दुर्लक्ष केलं गेलं. पण रजनीकांत यांनी आपल्या कलेच्या जोरावर सर्वांना त्याचा कडे लक्ष द्यायला भाग पडलं.\nरजनीकांत यांनी आजपर्यंत असे काही गोष्टी केलेलं आहेत जे दुसरं कोणी केलं नाही म्हणून तर त्यांचा वर खूप विनोद होतात ज्यात ते काहीही असंभव करू शकतात. असा हे प्रेरणा दाई व्यक्तिमत आज पण सगळ्यांच्या मना वर राज करतात.\nNote: हा लेख विकिपीडिया आणि तत्सम वेबसाईट वरून माहिती घेऊन लिहला गेला आहे. तरी तुम्हाला हा लेख आवडला असेल तर कंमेन्ट करून नक्की कळवा आणि या वेबसाईट ला सपोर्ट म्हणून शेर आणि लाईक करा धन्यवाद…\nPrevious articleअल्बर्ट आइंस्टाइन यांचे 6 मोटीव्हेशनल विचार (quotes)\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/agro/agrowon-news-cotton-88045", "date_download": "2018-10-19T14:09:10Z", "digest": "sha1:6CMLVUY55RX2IBWMFQVNEEJD3KNC2FHZ", "length": 13194, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "agrowon news cotton कापसात तेजीचा माहाैल | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 18 डिसेंबर 2017\nआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाच्या दरात तेजीचा माहौल आहे. अमेरिकी वायदे बाजारामध्येही (आयसीई) कापसाचे दर तेजीत आहेत. त्यामुळे भारतातील बाजारपेठेतही तेजीचे संकेत मिळत आहेत. देशातील वायदे बाजारात (एमसीएक्स) कापसाचे दर चढे आहेत. अमेरिकी वायदे बाजारात पुढच्या टप्प्यात दर कमी झाले तर भारतातील स्थानिक बाजारपेठेत दर स्थिर राहतील, अशी चिन्हे आहेत.\nआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाच्या दरात तेजीचा माहौल आहे. अमेरिकी वायदे बाजारामध्येही (आयसीई) कापसाचे दर तेजीत आहेत. त्यामुळे भारतातील बाजारपेठेतही तेजीचे संकेत मिळत आहेत. देशातील वायदे बाजारात (एमसीएक्स) कापसाचे दर चढे आहेत. अमेरिकी वायदे बाजारात पुढच्या टप्प्यात दर कमी झाले तर भारतातील स्थानिक बाजारपेठेत दर स्थिर राहतील, अशी चिन्हे आहेत.\nअमेरिकी कृषी विभागाच्या (यूएसडीए) अहवालानुसार अमेरिकेत यावर्षीचे कापूस उत्पादन आधीच्या अंदाजापेक्षा पाच लाख गाठी कमी राहण्याचा अंदाज आहे, तर ओपनिंग स्टॉक (गेल्या वर्षीचा शिल्लक साठा धरून उपलब्ध माल) १० लाख गाठींनी कमी राहण्याची शक्यता आहे. कापूस उत्पादनात आणखी घट होईल, अशी स्थिती आहे. पाकिस्तानने काही अटींवर भारतातून होणाऱ्या कापूस आयातीवरची बंधने हटवली आहेत. त्यातच अमेरिकी डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया घसरला आहे. आयात महाग झाल्याने पाकिस्तानात कापसाचे दर अचानक वाढले आहेत. गेल्या आठवडाभरात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाच्या दरात सातत्याने तेजी दिसून आली.\nभारतात स्थानिक बाजारात कापसाचे दर चढे आहेत. मागणी अधिक आणि तुलनेने विक्री कमी अशा स्थितीत कापसाच्या दरात प्रति खंडी १००० रुपये वाढ झाली आहे. कापसाच्या धाग्याच्या लांबीपेक्षा आता प्रतवारी आणि ताकद यावर दर अवलंबून आहेत. बहुतांश मिलधारक आणि निर्यातदार यांच्याकडे कापसाची उपलब्धता कमी आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांत कापसावर गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. बोंडअळीच्या प्रश्नावर तातडीची उपाययोजना काय करावी, याबाबत केंद्र सरकार, राज्य सरकार, वस्त्रोद्योग आणि बियाणे कंपन्यांनी त्वरेने हालचाल करण्याची गरज आहे.\n(लेखक कापूस बाजार विश्लेषक असून कॉटनगुरूचे प्रमुख आहेत.)\nपुण्यातील ब्लड बँकेने दिले 'एक्स्पायरी डेट' संपलेलं रक्त\nपुणे : मंगळवार पेठे येथे असलेल्या ओम ब्लड बँकेने एका रुग्णासाठी 'एक्स्पायरी डेट' (मुदत संपलेले) रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत अन्न...\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nजुन्नरमध्ये कांद्याला उच्चांकी भाव\nजुन्नर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात गुरुवारी जुन्या कांद्याला दहा किलोला 281 रुपये असा उच्चांकी भाव मिळाला...\nपंचवटी एक्स्प्रेसला लवकरच 'विस्टाडोम कोच'\nमनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2018/06/blog-post_75.html", "date_download": "2018-10-19T13:20:03Z", "digest": "sha1:LMSRO7RW3KYWVGSPD2HMOKERPR6GVPO6", "length": 32537, "nlines": 203, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: उपर्‍या वरपित्यांचा गदारोळ", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\n(शरद पवार आणि सोनियांचे डावे-उजवे हात बघा)\nआजही खेड्यापाड्यात कोवळ्या वयातच मुलांची लग्ने निश्चीत केली जातात. त्या मुलांच्या इच्छा भावनांना कोणी विचारत नाही. काहींचे बालविवाह उरकले जातात, तर काही विवाह निश्चीत करून मुले वयात आल्यावर विधीवत पुर्ण होतात. पण आतस्वकीयात गोतावळ्यात असे विवाहसंबंध निश्चीत करण्याची ही प्रथा कालबाह्य असून, पुढारलेल्या पुरोगामी जगात मुलांच्या इच्छेला प्राधान्य असले पाहिजे. कारण त्यांना पुढल्या आयुष्यात एकमेकांशी जुळवून एकत्र जगायचे असते. पण इतके शहाणपण आपल्या समाजात अजून आलेले नाही आणि अशी लग्ने होत असतात. त्यातील अनेकांचा विचकाही होऊन जात असतो. त्याच्या विरोधात कायदे झालेले आहेत अणि न्यायालयेही त्याची दखल घेऊन हस्तक्षेप करीत असतात. अशा विवाह किंवा प्रथापरंपरांना व रुढीप्रियतेला कडाडून विरोध करणारा एक पुरोगामी वर्ग आपल्या देशात आहे. ते अशा रुढींच्या विरोधात मोहिमाही चालवित असतात. पण त्या कालबाह्य परंपरेतही एक जी काळजी घेतली जाते, तितका शहाणपणा राजकारणात दिसत नाही. तो शहाणापणा म्हणजे अशी लग्ने व विवाह निदान मुलगा मुलगी अस्तित्वात असल्याचे बघूनच ठरवली जात असतात. तुमच्या मुलीला आमच्या घरात देऊन टाका, असा सौदा किंवा व्यवहार त्या मागासलेल्या समाजघटकातही होत नाही. कुणाच्या मुलीला मागणी घालण्यापुर्वी आपल्या घरात विवाहयोग्य मुलगा आहे, याचीही आधी खातरजमा करून घेतली जात असते. नुसतीच तुमची मुलगी द्या आणि नवरामुलगा कोण, ते नंतर सवडीने बघता येईल; असा व्यवहार त्या मागासलेल्या वर्गात कधी होत नाही. पण राजकीय विश्लेषणात तेवढ्याही शहाणपणाचा मागमूस दिसत नाही. इथे अनेक अभ्यासक व विश्लेषकांनी मतदाराकडे मुलगीची मागणी करून टाकलेली आहे आणि मुलगा कोण त्याचे उत्तरही त्यांना अजून माहित नाही.\nमध्यंतरी कर्नाटक विधानसभेच्या निवडणूका झाल्या आणि भाजपाचे बहूमत सहासात जागांनी हुकले. तर भाजपाला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी कॉग्रेसने विनाविलंब तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या जनता दल सेक्युलरचे नेता कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठींबा जाहिर केला. मग काय, तमाम राजकीय पुरोगामी विश्लेषक बुजूर्गांना महागठबंधन वा महाआघाडीचे वेध लागले. अजून लोकसभेच्या निवडणूकीला वर्ष शिल्लक असताना त्यांनी मतदाराकडे मुलीला मागणी घालावी, तशी मोदींच्या विरोधात असलेल्या काल्पनिक नवरामुलासाठी मतदाराच्या सत्तेची मागणी घालून टाकलेली आहे. अर्थात मतदाराने त्याविषयी काही मत बनवलेले नसतानाच विवाह निश्चीत झाल्याचा डंकाही पिटणे सुरू केले. विरोधकांची एकजुट होऊन देशातील सत्ता त्यांच्यापाशी येण्यासाठी त्या सत्तेचा बोजा उचलणारा कोणी नेता आवश्यक असतो. तर त्या नेत्याचे म्हणजे नवर्‍यामुलाचे नाव किंवा चेहरा कोणाला ठाऊक नाही. पण सत्तेची व बहूमताची मुलगी त्यांनी आपल्या घरी नांदायला येणार, असे आधीच जाहिर करून टाकलेले आहे. मग नवरामुलगा कोण असा प्रश्न विचारला की उत्तर येते, तो मुलगा नंतर सवडीने शोधता येईल. आधी आपण लग्न उरकून घेऊ. आधीच मंडप बांधायला घेऊ, आताच ढोलताशे वाजवायला काय हरकत आहे अजून लग्न लागलेले नाही, इतक्यात मुलाचे नाव विचारून त्या लग्नात विघ्न कशाला आणता अजून लग्न लागलेले नाही, इतक्यात मुलाचे नाव विचारून त्या लग्नात विघ्न कशाला आणता असा उलटा प्रश्न केला जातो. मात्र गंमतीची गोष्ट अशी, की या पद्धतीने मागास खेड्यातला मुलीचा बापही आपली मुलगी अशा कुठल्या घरी देत नाही, हे सत्य असल्या शहाण्यांच्या गळी उतरत नाही. पण सगळेच तितके मुर्ख नसतात. शरद पवार यांच्यासारख्या जाणत्याने त्याची ग्वाही आताच देऊन टाकलेली आहे. महागठबंधन वगैरे काही शक्य नाही. फ़ार तर राज्यनिहाय जागावाटप होऊ शकते. निवडणूकपुर्व आघाडी नाही.\nपवारांच्या विधानाचा अर्थ सोपा नाही. असे कुठलेही देशव्यापी गठबंधन वा सर्वपक्षीय आघाडी होऊ शकणार नाही, असे त्यांचा अनुभव सांगतो आहे. पवारांनी त्याचाच उच्चार केलेला आहे. ते या देशातील राजकारणाचे दिर्घकालीन वास्तव आहे. प्रत्येक राज्यात स्थानिक पक्षात मतभेद व वैरभावना आहे आणि प्रत्येक पक्षांतर्गत नेत्यांचे मतभेद कायम विकोपास गेलेले आहेत. त्यात आपला प्रतिस्पर्धी वा शत्रू पुढे जाणार असेल, तर पक्षाला अपयश आले तरी बेहत्तर; अशी धारणा वसलेली आहे. आपला शत्रूपक्ष मोठा होण्यापेक्षा मोदी वा भाजपा जिंकला तरी चालेल, अशीही धारणा आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी एकत्र येण्याचा मुद्दा गैरलागू आहे. फ़ारतर ज्या राज्यात एक मोठा पक्ष आहे आणि त्याचा प्रभाव आहे, तो पक्ष व नेत्याच्या नेतृत्वाखाली भाजपा विरोधातली तिथली आघाडी उभी राहू शकते. कारण अशा प्रत्येक स्थानिक पक्ष व नेत्याला आपला प्रभाव भाजपाने संपवू नये, इतकीच अपेक्षा आहे. कॉग्रेसला देशभर भाजपा नको असला, तरी इतर प्रादेशिक पक्षांना आपले राज्यातले साम्राज्य तितके टिकवण्याची इच्छा आहे. पण त्यातला स्पर्धक एकटा भाजपाच नसून कॉग्रेसही अनेक राज्यातला अशा प्रादेशिक पक्षांचा स्पर्धक आहे. म्हणूनच अशा पक्षांना भाजपाच्या विरोधात स्थानिक पातळीवर लढायचे असताना, कॉग्रेसचा प्रतिस्पर्धी शिरजोर व्हायला नको आहे. सगळे घोडे तिथेच येऊन अडते आहे. ते शरद पवारांनी महाराष्ट्रापुरते सांगितले आणि तेच अखिलेशने उत्तरप्रदेशसाठी सांगितले आहे. त्याला मायावतींशी तडजोड हवी असली, तरी कॉग्रेसशी हातमिळवंणी नको आहे. ममताचे बंगालमध्ये डाव्यांशी जुळवून घेणे अशक्य आहे. म्हणजेच देशव्यापी सत्तेची मुलगी असेल, तर नवरा कोण ह्या प्रश्नाचे उत्तर नाही. राज्यातली नवरीमुलगी ज्याला हवी अशा मुलांची कतार उभी आहे. दिल्लीच्या स्वयंवरात जाणारा कोणी चेहरा वा नाव नाही.\nआता पवार यांनी हे सत्य बोलून दाखवले, तर त्यांच्यावर टिकाही होईल, पण चुकून का होईना पवार अधूनमधून चव बदलण्यासाठी सत्य बोलत असतात. हे त्यापैकीच एक सत्य आहे. आघाडीच्या वा महाआघाडीच्या मनोरंजनात रमून जाण्यापेक्षा, राज्य पातळीवर विगर भाजपा पक्षांनी जागावाटपाचा विचार सुरू करावा. त्यात जितके यश मिळेल. त्यातून आपोआप जागांची शक्यता वाढेल. त्यातून भाजपाच्या जिंकायच्या जागा कमी होतात आणि पर्यायाने भाजपाच्या लोकसभेतील जागा घटल्यावर सत्ता मिळणेच अशक्य होऊन जाते. अशा वेळी लग्नमंडपात मुहूर्त वाया जाऊ देण्यापेक्षा मुलीचा बाप कोणाही होतकरू मुलाला आपली मुलगी देण्यास राजी असतो. तेच इथेही आहे. आधीच मुलगा कोण वा वराड घेऊन लग्नाला निघण्य़ाची गरज नाही. प्रत्येक पक्षाने व नेत्याने आपापल्या राज्यात आपल्या प्रभावानुसार इतरांशी जुळवून घ्यावे आणि भाजपा शिरजोर ठरणार नाही याची काळजी घ्यावी. तोपर्यंत लग्नातले आमंत्रित म्हणून मंडपात पोहोचण्याचे प्रयास करावेत. मात्र त्या मंडपात भाजपाचा नवरामुलगा पोहोचू शकणार नाही, यासाठी आपापल्या राज्यातून मंडपाकडे जाणारा मार्ग रोखून धरावा. तसे केल्यास भाजपाच्या नवरदेवाचा घोडाच पुढे सरकू शकणार नाही. मुहूर्तापर्यंत नवराच पोहोचला नाही, तर तिथे उपलब्ध असलेल्या योग्य मुलाला बोहल्यावर चढवून सत्तेचा विवाह उरकून घेता येऊ शकतो. आतापासून स्वयंवराला निघालेल्या राजेरजवाडे वा राजकुमारासारखे एकमेकांच्या उरावर बसण्यात अर्थ नाही. असा पवारांच्या बोलण्यातला आशय आहे. अर्थात तो उतावळ्या व उसन्या उपर्‍या मोदी विरोधक विश्लेषक बापाच्या मेंदूत शिरणार नाही. जे अशा कुठल्याही मोदी विरोधी पक्षाचे बापही नाहीत, तेच वरपिता म्हणून मिरवत असल्याने महाआघाडीच्या नवर्‍याला घोड्यावर बसवण्याची घाई चाललेली आहे. त्यापेक्षा पवारांचा सल्ला योग्य आहे.\nमुळात जे महागठबंधंन आहे ते UP च आहे ,तिथे काँग्रेस घेणे व ना घेणे दोन्ही अवघड काम आहेत ,मायावती जस अखिलेश बरोबर जाण्याचा वेगळा निर्णयघेतला तसा पोटनिवडणूक लढण्याचा पण घेतला असता तर कळलं तरी असत कि SP ची मते त्याना trnsfer होतायत ,कारण राज्यसभा वेळी SP चे निवडून आलेले आमदार पण आले नाहीत ,इथे मतदार कसे येतील कैराना मध्ये दिसलं कि नाव RLD च होता पण उमेदवार sp होता म्हणून मते पडली .लोकसभेत असा प्रत्येक ठिकाणी होऊ शकत नाही\nभाऊ जरा वेगळा विषय आहे ,टर्की मध्ये एर्दोगन निवडून आल्यापासून जगभरातले पुरोगामी लोक लोकशाहीतून कशी हुकूमशाही तयार होतेय त्यावर चिंतीत होतायत ,पण हे विसरतायत कि लोकशाहीतून म्हणजे लोकच हुकूमशहा निवडतायत ,लोकांना नावे ठेवण्यापेक्षा ते हुकूमशहा का निवडतात ,लोकशाही अति झाली कि त्यांना त्रास झाला हा विचार करत नाहीत,जिथे अमेरिकेने पण एक हुकूमशाहचं निवडलाय तिथे इतरांची काय कथा\n पण हसून हसून वाट लागली \nसर्व प्रादेशिक पक्षांची अपेक्षा आहे की भाजपा आणि कॉंग्रेस यांनी आमच्या राज्यात आम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी अधिक जागा सोडाव्यात. तसेच लोकसभेत ही प्रतिनिधित्व द्यावे. हे काँग्रेस ही मान्य करणार नाही भाजपाचा तर प्रश्नच नाही. असेही पुढील लोकसभेत काँग्रेस ला सत्ता मिळायची शक्यता नाहीच मग प्रादेशिक पक्षांचा साप भाजपाकडून मारला जात असेल तर त्यांना चांगलंच आहे की. चंद्राबाबू ला बाजूला करून त्यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे, आता नितीश आणि सेनेचा प्रश्न कसा सोडवितात ते पाहू. मुळात आता द्विपक्षीय पध्द्त असावी असे वाटू लागले आहे.\nभाऊ एकदम मस्त सत्तेसाठी हापापलेले आहेत पण स्वार्थी पणा व आपले गड किल्ले सोडेयला तयार नाहीत.\nयासाठी घटनात्मक बदल आवश्यक आहे.\n1:जर निवडणूक पुर्वी युती/आघाडी करुन काही पक्षांनी मिळुन युती केली तर आणि अशा युतीतुन ऊभा केलेला उमेदवार निवडणूक जिंकला तर या गठबंधना बरोबरच त्याला सरकार मध्ये अथवा विरोधी पक्षा मध्ये रहावे लागेल. जर अशा पक्षाच्या बरोबर युती मोडली तर आमदार खासदारकी चा राजीनामा देऊन परत निवडणूक लढावी लागेल.\n2: प्रादेशिक पक्षाला केवळ राज्य सरकार निवडणूक लढता येतील आणि नॅशनल पार्टी ला लोकसभा निवडणूक लढावता येतील असा घटनात्मक निर्णय घेणं आवश्यक आहे.\nअननुभवा मुळे 2014 मध्ये मोदी नी अनेक आश्वासन दिली पण राज्यसभा बहुमत हा एक अडसर आहे हे विसरले.\nपरंतु आता राज्य सभेच्या निवडणूक होतील त्यावेळी पुर्णपणे बहुमत भाजपला मिळेल तेव्हा मोदी काय करतात हे बघणे रोमांचकारक असेल.\nपण राज्यसभा बहुमत नाही मिळेल तर अत्यंत केविलवाणी अवस्था या कधी मधी लोकसभा निवडणूक जिंकण्यार्या पक्षाची होईल.\nपण हे पत्ते राखुन ठेवलेत का हे त्यावेळी च समजेल. का राज्य निवडणूक जिंकण्याच्या नादात मोदी शहांना याचा विसर नक्कीच पडला नसेल. कारण आयत्या वेळी आॅर्डिनन्स पास करुन असा प्रयत्न केला तरी हे आधी पण करता आले असते अशी टिका होईल.\nपण चुकून का होईना पवार अधूनमधून चव बदलण्यासाठी सत्य बोलत असतात. हे त्यापैकीच एक सत्य आहे.\nसंस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे\n‘हमाम मे सब नंगे है’, अशी एक हिंदीतली उक्ती आहे आणि त्याचीच प्रचिती सध्या येत आहे. चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर या अ...\nराफ़ायलवर मोदी गप्प का\nराफ़ायल लढावू विमान खरेदीच्या विषयावर इतके रणकंदन माजलेले असतानाही सातत्याने इतर विषयावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, याच बाबतीत मौनव्र...\nअर्थात सनातनी पुरोगामीत्व पाच वर्षापुर्वी मोदी बहूमत मिळवू शकतात, हे मी सांगू शकलो, त्याचा पाया मला इब्न खालदूनच्या मुकदीमा या चौदाव्या ...\nमतचाचणी विश्लेषण (४) मागल्या विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपाने युती मोडली व एकहाती शत-प्रतिशत सत्ता बळकावण्याचा कावा केलेला होता. ...\nसाडेचार वर्षापुर्वी लोकसभेची निवडणूक ऐन भरात होती आणि जवळपास ६० टक्के मतदान उरकलेले होते. अशावेळी नरेंद्र मोदींची लोकप्रियता इतकी शिगेला ...\nमतचाचणी विश्लेषण (५) आगामी लोकसभेच्या निवडणूका आणि त्यात मतदान कसे होईल, याविषयीची उत्सुकता स्पष्ट आहे. जितकी ती प्रत्येक पक्षातील नेत्...\n२०१९ ची लोकसभा, जिंकणार ‘कॉग्रेसच’\n(लेखांक पहिला) येत्या डिसेंबर महिन्यात पाच विधानसभांचे मतदान उरकलेले असेल आणि निकाल लागलेले असतील. त्यानंतर विनाविलंब सतराव्या लोकसभा ...\nसरडा मोसमाप्रमाणे आपले रंग बदलतो असे म्हणतात. ते सिद्धही झालेले आहे. त्याचे कारणही स्पष्ट आहे. निसर्गाने सुरक्षेसाठी सरडा नावाच्या प्राण्...\nबाजारबुणगे आणि रा. स्व. संघ\nSunil Tambe 3 August at 23:32 · प्लासी ते सांगली बंगालचा शेवटचा नबाब सिराज उद्दौला मातला होता. नबाबाचं सैन्य ब्रिटीश सैन्याच्या दुप्...\nमतचाचणी विश्लेषण (३) आगामी लोकसभा निवडणूकीचा संदर्भ घेऊन रिपब्लिक व एबीपी यांनी सी-व्होटरच्या मदतीने केलेल्या मतचाचणीचे निष्कर्ष बहुता...\nझुंडशहा कुठे धडा शिकतात\nतुमची पगडी, आमची विहीर\nसदा अध्यक्ष बना रहता\nअच्छे दिन, बुरे दिन\nमनोहर जोशी विजयी झाले\nकोडग्या कोडग्या लाज नाही\nगावस्कर, सचिन आणि विराट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/hingoli.html", "date_download": "2018-10-19T13:20:11Z", "digest": "sha1:X7JWLVKI5XN64HM7FYVMTRGV5HMWL2X2", "length": 3673, "nlines": 25, "source_domain": "mahamtb.com", "title": " हिंगोली", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ शेतकरी कर्जमाफीसाठी मुदतवाढ\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 योजनेअंतर्गत शासन निर्णय दिनांक 9 मे, 2018 अन्वये सदर योजनेच्या व्याप्तीमध्ये वाढ करण्यात आली.\nजिल्ह्यासाठी ९८४.४५ क्विंटल साखरेचे नियतन मंजूर\nसार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेअंतर्गत हिंगोली जिल्‍हयातील अंत्‍योदय शिधापत्रिकाधारकांसाठी शासनाने जून, जुलै आणि ऑगस्ट २०१८ या तीन महिन्यांसाठी नियमित नियतन साखर प्रति शिधापत्रिका एक किलो याप्रमाणे मंजूर केले आहे.\nजात प्रमाणपत्र वितरणाकरीता शिबीराचे आयोजन\nविशेष मोहिमेतंर्गत जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, हिंगोली यांच्यावतीने माहे फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यातील विद्यार्थी, सेवा, निवडणूक इत्यादी लाभार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी संचयीकेची तपासणी करुन जवळपास १ हजार ५९५ जात वैधता प्रमाणपत्र तयार केली आहेत.\nकयाधू नदीच्या पुनरुज्जीवनासाठी जनतेकडून प्रयत्न\nमराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या कयाधू नदीचे पुनरुज्जीवन करण्यात यावे, या करिता लोकांकडून प्रयत्न केले जात आहेत. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने जलयुक्त शिवार योजना काम करत आहे. परंतु हिंगोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या कयाधू नदीचे पुनरुज्जीवन करण्यात यावे यासाठी उगम या स्वयंसेवी संस्थेतर्फे प्रयत्न केले जात आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/jalgaon/farmers-death-filling-water-onion-erandole/", "date_download": "2018-10-19T14:32:31Z", "digest": "sha1:CBHWAFVLEOUW3CQIPVNJQOETQAHJDJ3H", "length": 27488, "nlines": 398, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Farmer'S Death By Filling Water For Onion At Erandole | एरंडोल येथे कांद्याला पाणी भरताना शेतकऱ्याचा मृत्यू | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १९ ऑक्टोबर २०१८\nडोक्यात दगड टाकून विवाहितेची निर्घृण हत्या\nअति तिथे माती... हातात ४५ लाखांचे चोरीचे सोने तरी अधिक हव्यासापोटी गमावला जीव\nअमृतसरमध्ये रावणदहन कार्यक्रमादरम्यान अपघात, अनेकजणांचा मृत्यू झाल्याची भीती\nबीडच्या खंडेश्वरी यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या\nविभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदके\nदेवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 ऑक्टोबर\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nShivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने\nचोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न\nMetoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nएरंडोल येथे कांद्याला पाणी भरताना शेतकऱ्याचा मृत्यू\nएरंडोल येथे कांद्याला पाणी भरताना शेतकऱ्याचा मृत्यू\nमूगपाट शिवारात कांद्याला पाणी देत असताना लक्ष्मण नारायण भिल (वय-३८) यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.\nएरंडोल येथे कांद्याला पाणी भरताना शेतकऱ्याचा मृत्यू\nठळक मुद्देएरंडोलपासून काही अंतरावर असलेल्या मूगपाट शिवारातील घटनागुराखी पाणी पिण्यासाठी आल्यानंतर उघड झाली घटनाग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी केले मयत घोषित\nएरंडोल : तालुक्यातील मूगपाट शिवारात कांद्याला पाणी देत असताना लक्ष्मण नारायण भिल (वय-३८) यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास एक गुराखी पाणी पिण्यासाठी शेतात आला त्यावेळी लक्ष्मण भिल हे कोसळलेले आढळून आले. या घटनेबाबत गुराख्याने ग्रामस्थांना माहिती दिली. लक्ष्मण भिल यांना रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या शेतकºयाचा मृत्यू हृदयविकाराने झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nतोरनाळे वनविभागात आढळला महाविद्यालयीन तरुणाचा मृतदेह\nयेवल्यात अपघातात एक ठार\n‘मराठवाड्याचा गांधी’ नावाचा तारा कायमचा निखळला\nज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल अनंतात विलिन\nखवळलेल्या समुद्रात मध्य प्रदेशचा युवक बुडाला\nयावल येथे नवरात्रोत्सवानिमित्ताने आदर्श मातांचा गौरव\nजळगाव व भुसावळ तालुक्यातील वनजमिन विक्री घोटाळ्यातील दोषींपर्यंत पोहोचण्याची गरज\nजळगाव येथे ५१ फुटी रावणाचे दहन\nदगडफेकीत जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू\nजळगावात गॅस टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nVedio : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा\nबंगाली महिलांनी लुटला सिंदुर खेळाचा आनंद\nसोलापूर जिल्ह्यात फक्त ४० टक्के पाऊस, ४७० गावात टँकरने पाणीपुरवठा\nदुष्काळी स्थितीवर जिल्हा परिषद सादर करणार ‘ग्राऊंड रिपोर्ट’\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nSabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nकाश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nPro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/shiv-smarak-complete-information/", "date_download": "2018-10-19T13:45:11Z", "digest": "sha1:7NO7DEBSNVJPCKHI5TX5X7CCY332CARS", "length": 14051, "nlines": 133, "source_domain": "marathimotivation.in", "title": "असे असेल शिवस्मारक- शिवस्मारक संपूर्ण माहिती - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome जनरल एंटरटेनमेंट असे असेल शिवस्मारक- शिवस्मारक संपूर्ण माहिती\nअसे असेल शिवस्मारक- शिवस्मारक संपूर्ण माहिती\nअरबी समुद्रातील बहुचर्चित शिवस्मारकच्या (shiv smarak) भूमिपूजनासाठी येत्या २४ डिसेंबरची तारीख निश्चित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडेल. हा कार्यक्रम आणि हे स्मारक दोन्हीही वैशिष्ट्यपूर्ण असणार आहेत…\nभूमिपुजना बद्दलची काही वैशिट्ये\nशिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देशभरातल्या १९ ठिकाणांवरील माती आणि विविध नद्यांचे पाणी भूमिपूजनासाठी वापरले जाणार आहे. शिवनेरी, रायगड, सिंधुदुर्ग, पन्हाळा, राजगड, प्रतापगड या गडकिल्ल्यांसह शिखर शिंगणापूर, तुळजापूर, सिंदखेड राजा, कराड, जेजुरी, देहू आळंदी, रामटेक, वेरूळ, नाशिक, आग्रा, तंजावर आणि श्री शैल्यमवरून माती आणण्यात येणार आहे.\nशिवस्मारक साकारण्यासाठी खर्च- ३६०० कोटी रुपये.\nस्मारक सारकरण्यासाठी जवळपास 3600 कोटी एवढा खर्च येणार आहे. हे स्मारक गिरगाव चौपाटी पासून 3.6 किलोमीटर वर समुद्रात उभारण्यात येणार आहे. पाण्यातील खडकावर 15.86 हेक्टरवर स्मारक उभारणार येणार आहे. मुखमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि हा जगातला सर्वात उंच स्मारक असेल.\nशिल्पकार राम सुतार यांनी हा महाराजांचा अश्वारूढ पुतळा साकारला आहे. या पुतळ्याची उंची 126 मीटर एवढी असणार आहे. हा आकडा बिना चौथऱ्या चा आहे, चौथऱ्या ला पकडून हा 210 मीटर एवढा भव्य दिव्य होईल. हा गुजरात मध्ये उभारला जण्याऱ्या सरदार वल्लभ पटेल यांच्या पुतळ्याचा दुप्पट आहे.\nया अश्या भव्य दिव्य स्मारकाचे पहिल्या टप्प्याचे काम १९ फेब्रुवारी २०१९ पर्यंत पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्याचे कामाची चाचणी करून पुढे काम सुरु होईल. हे काम फ्रान्सच्या ईजीआयएस या कंपनी ला देण्यात आला असून त्या कंपनीने स्मारकाचा आराखडा तयार केला आहे.\nकाय काय असेल मधे\n१)महाराजांची माहिती आणि देखावे\nपर्यटकांनी या स्मारका च्या परिसरात प्रवेश केला तेंव्हा त्यांना तुळजाभवानी मातेचे दर्शन मिळणार आहे. या साठी तुळजापूर च्या मंदिराची प्रतिकृती उभारली जाणार आहे. या क्षेत्रा पुढे जलदुर्गासारखी दगडाची तटबंदी साकारली जाणार आहे.\nस्मारका मध्ये महाराजांचा जीवनपट उलगडणारा अर्ध्या तासाचा लघुपट दाखवला जाणार आहे. स्मारका मध्ये दररोज दोन वेळा दोनशे कलाकारांच्या माध्यमातून राजेंच्या राज्याभिषेकाचा प्रसंग साकारण्यात येणार आहे. सोबत थ्री डी आणि फोर डीच्या लाईट व साऊंड यांचे शो बघायला मिळणार आहे.\nस्मारकात महाराजांच्या विषयीचे ग्रंथ संग्रहालय, कला संग्रहालय हे उभारण्यात येणार आहेत. मत्स्यालय, ऑडीटोरीअम, विस्तीर्ण बाग बगिचे, आयमॅक्स सिनेमागृह यांचे निर्माण केले जाणार आहे. या भव्य आणि दिव्य पुतळ्याचे मनमोहक रूप हे अॅम्पिथिएटर मध्ये बसून अनुभवता येणार आहे.\nसुरक्षेसाठी पर्यटकांना एक सिक्युरिटी बँड परिधान करणे बंधन कारक असणार आहे. या बँड च्या मदतीने पोलीस पर्यटकांच्या हालचालींन वर लक्ष ठेवणार आहेत. जर काही संधिग्ध बाब आढळले तर त्यावर त्वरित कारवाई होणार आहे. स्मारकाच्या ठिकाणी दोन जेट्टींसह हेलीपॅडही उभारले जाणार आहे. याशीवाय पर्यटकांसाठी उपहारगृह, वैद्यकीय सेवेची व्यवस्था केली जाणार आहे. चौथऱ्यामध्ये वेगवेगळ्या मजल्यावरून दृश्यावलोकनाची सुविधा उपलब्ध होणार आहे.\nजगातल्या या सर्वात भव्य दिव्य स्मारक बद्दल तुमचं काय मत आहे. कॉमेंट करून कालवा आणि आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nPrevious articleहे आहेत मराठीतले सिक्सपॅक वाले डॅशिंग हीरोज…\nNext articleभारतरत्न अटल बिहारी वाजपेयीं बद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्टस\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे अरबोमध्ये\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे पूर्ण\n जागतिक कंपनीचे भारतीय CEO अणि त्यांची पगार\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/55532", "date_download": "2018-10-19T13:42:06Z", "digest": "sha1:2CG5RGD4OP24J4PFILQE625AUZ2JJXDX", "length": 27368, "nlines": 235, "source_domain": "www.maayboli.com", "title": "डिनर सेट! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /डिनर सेट\nचार दिवसावर गणपती येणार घरात आवरा आवरी सुरु झाली. त्यात आईनं स्वच्छता करायचं फर्मान सोडलं... उगीचच घरात आवरा आवरी सुरु झाली. त्यात आईनं स्वच्छता करायचं फर्मान सोडलं... उगीचच घराची स्वच्छता करणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे हे मी लाखवेळा सांगून पण तिला कधीही पटलेले नाहीच. स्वच्छता केल्यावर दोन तीन दिवस ते स्वच्छ राहणार मग परत कोळी, मुंग्या, पाली वगैरे येणार ते येणारच घराची स्वच्छता करणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे हे मी लाखवेळा सांगून पण तिला कधीही पटलेले नाहीच. स्वच्छता केल्यावर दोन तीन दिवस ते स्वच्छ राहणार मग परत कोळी, मुंग्या, पाली वगैरे येणार ते येणारच परत पाली , मुंग्या वगैरे म्हणजे मुलं-बाळं असलेल्या सवाष्णीसारख्या; त्याना असं सणासुदीला घराबाहेर बाहेर काढू नये असं इमोशनल ब्लॅकमेल वगैरे करून पाहिलं पण काही उपयोग झाला नाही. मुलांचे लॉजिकल सल्ले ऐकणे वगैरे गोष्टी आई या व्याख्येत येत नाहीतच परत पाली , मुंग्या वगैरे म्हणजे मुलं-बाळं असलेल्या सवाष्णीसारख्या; त्याना असं सणासुदीला घराबाहेर बाहेर काढू नये असं इमोशनल ब्लॅकमेल वगैरे करून पाहिलं पण काही उपयोग झाला नाही. मुलांचे लॉजिकल सल्ले ऐकणे वगैरे गोष्टी आई या व्याख्येत येत नाहीतच\nआज पहिला दिवस हॉल स्वच्छ करायचा ठरला. सुरुवात शोकेस पासून. आमच्या शोकेस मध्ये मी साठवलेले शिंपले, लहानपणीची खेळणी, कधीकाळी आईने पेंट केलेल्या मुर्त्या, चांदीचे गणपती, ग्लास सेट , मेणबत्त्या अन असल्या एकमेकांशी काहीही संबंध नसलेल्या अनेक वस्तू सुखनैव नांदत असतात आज त्यातल्या नको असलेल्या बऱ्याच गोष्टी भंगारात द्यायला काढल्या मी. \"अरे जुनं झालं म्हणून काय लगेच सगळं भंगारात काढायचं, उद्या मला पण भंगारात टाकशील\" \"अरे ते तुला नववीत मिळालेलं मेडल आहे , ते तरी टाकू नको\" \"अरे तो जुना फोटो टाकू नको\" असं आईचं बोलण चालू होतं, आणि त्यावर \"अगं तुला भंगारात टाकून कसं चालेल, मग माझ्या डझनभर पोराना कोण सांभाळणार, मला न माझ्या बायकोला प्रायव्हसी हवी असेल त्यावेळी\", \"अगं ते गंजलय मेडल आता\", \"तो फोटो मोबाईल मध्ये घेतलाय ग ममडे मी, नवा करून आणू \" अशी उत्तरं सुरु होती\nत्याच शो केस मध्ये एक डिनर सेट पण आहे. जुना , बराच. अगदी पेशव्यांच्या काळातला. जुनं प्लास्टिक ते. आता त्याची पुटं निघत होती एकतर हॉल च्या शोकेस मध्ये डिनर सेट का हे लॉजिक मला काय झेपलेलं नाही. मी कधी विचारलेलं पण नाही म्हणा. पण आज साफ करताना लक्ष्यात आलं की केवढ जुनाट कायतरी आहे म्हणून हे पण भंगारात टाकूया असं मी म्हणताना नुसता \"भं\" म्हणून होईपर्यंत आईनं तो डिनर सेट माझ्या हातातून काढूनच घेतला एकतर हॉल च्या शोकेस मध्ये डिनर सेट का हे लॉजिक मला काय झेपलेलं नाही. मी कधी विचारलेलं पण नाही म्हणा. पण आज साफ करताना लक्ष्यात आलं की केवढ जुनाट कायतरी आहे म्हणून हे पण भंगारात टाकूया असं मी म्हणताना नुसता \"भं\" म्हणून होईपर्यंत आईनं तो डिनर सेट माझ्या हातातून काढूनच घेतला \"हे मात्रं आजिबात भंगारात द्यायचं नाही \"हे मात्रं आजिबात भंगारात द्यायचं नाही फार महत्वाचं आहे हे फार महत्वाचं आहे हे\"... असं जेव्हा जनरली लग्नं झालेल्या बायका कायतरी जपून ठेवतात तेव्हा ते माहेरचं कायतरी असतं. आमच्यात केस जरा उलटी आहे, आमची आई सासरच्याच जुन्या घरातल्या गोष्टी जपून ठेवते\n\"लग्न होऊन महिनाच झालेला बाबा मला. तुमचं मोऱ्यांचं खानदान गंगावेशीत एकदम श्रीमंत. माझं यादवांच गरीब माहेर. शेजार्यापाजार्यान्च्यात बघून माहीत असलेल्या गोष्टी संसारात प्रत्यक्ष वापरायला मिळत होत्या. त्यात तुझे पप्पा रसिक \" लग्नाला ३८ वर्षे झाली तरी पप्पांचा उल्लेख आला की मम्मीच्या डोळ्यांत लकाकी येते भारी एकदम \"कधी कुठली गोष्ट मागायलाच लागली नाही, सगळ्या गोष्टी हजर. पहिला रेडिओ, त्याला ती इडली एवढी मोठी बटनं. बिनाका गीतमाला ऐकायला मिळाली पहिल्यांदा स्वतःच्या रेडिओवर. टीव्ही आला त्यावेळी आख्ख्या शुक्रवार पेठेत कुणाकडे नव्हता तो, रामायण बघायला माणसं यायची हारतुरे घेऊन.. \"कधी कुठली गोष्ट मागायलाच लागली नाही, सगळ्या गोष्टी हजर. पहिला रेडिओ, त्याला ती इडली एवढी मोठी बटनं. बिनाका गीतमाला ऐकायला मिळाली पहिल्यांदा स्वतःच्या रेडिओवर. टीव्ही आला त्यावेळी आख्ख्या शुक्रवार पेठेत कुणाकडे नव्हता तो, रामायण बघायला माणसं यायची हारतुरे घेऊन..\" कोल्हापुरी ठसका बरं का इथे\n\"हे सगळं आप्पांमुळं मात्र \" आप्पा म्हणजे माझे आजोबा, आईचे सासरे. \"आप्पा म्हणजे मजेशीरच पण. असा सासरा मिळाल्यावर हुंडाबळी वगैरे कशाला राहतंय रे समाजात \" आप्पा म्हणजे माझे आजोबा, आईचे सासरे. \"आप्पा म्हणजे मजेशीरच पण. असा सासरा मिळाल्यावर हुंडाबळी वगैरे कशाला राहतंय रे समाजात पोरीसारखी माया. बाकीच्या बायकाना सासुरवास होतो. मला माहेराला जायचं म्हणजे माहेरवास वाटायचं, एवढ मस्त सासर. सुनाना पाहिजे ते सगळं आहे काय हे बघायला आधी आप्पा हजर. एकदा असंच घरी टीव्ही वर एका पिक्चर मध्ये रेखा एका डिनर सेट मध्ये जेवायाला वाढत होती म्हणून मी सहज म्हटलं घरी असा एक डिनर सेट पाहिजे. झालं आप्प्पा दुसर्‍यादिवशी डिनर सेट घेऊन हजर. मोती कलर चा सेट होता. गुलाबी निळ्या फुलांची सुंदर नक्षी, प्लेट्स बाउल सगळ्यावर. पालवी फुटल्यासारखी पाने पण त्यावर होती. दिवाळीतच उद्घाटन करायचं ठरवलं मग आम्ही. खर आप्पा खायच्या बाबातीत पण रसिक,.. पण पथ्यं फार सगळी- अल्सर, डायबेटीस आणि ब्लडप्रेशर यामूळ सगळं आळणी खाणार, पण बाकीच्यानी चवीचं खायलाच पाहिजे यावर कटाक्ष पोरीसारखी माया. बाकीच्या बायकाना सासुरवास होतो. मला माहेराला जायचं म्हणजे माहेरवास वाटायचं, एवढ मस्त सासर. सुनाना पाहिजे ते सगळं आहे काय हे बघायला आधी आप्पा हजर. एकदा असंच घरी टीव्ही वर एका पिक्चर मध्ये रेखा एका डिनर सेट मध्ये जेवायाला वाढत होती म्हणून मी सहज म्हटलं घरी असा एक डिनर सेट पाहिजे. झालं आप्प्पा दुसर्‍यादिवशी डिनर सेट घेऊन हजर. मोती कलर चा सेट होता. गुलाबी निळ्या फुलांची सुंदर नक्षी, प्लेट्स बाउल सगळ्यावर. पालवी फुटल्यासारखी पाने पण त्यावर होती. दिवाळीतच उद्घाटन करायचं ठरवलं मग आम्ही. खर आप्पा खायच्या बाबातीत पण रसिक,.. पण पथ्यं फार सगळी- अल्सर, डायबेटीस आणि ब्लडप्रेशर यामूळ सगळं आळणी खाणार, पण बाकीच्यानी चवीचं खायलाच पाहिजे यावर कटाक्ष\nआई सगळं अशा आवेगात सांगत होती की , ती कुठे तरी दूर गेल्याचा भास होता, दूर भूतकाळात.... किती सुंदर दिसते ती. जुन्या काळाच्या सोज्वळ सुंदर नितळ त्वचेच्या मराठी अभिनेत्र्यांसारखी. \" सारखं त्यामुळं आप्पा किचन मध्ये यायचे आप्पा. आई तर म्हणायच्या या बाबामूळ एखाद्या बाईच नांदणं जायचं आप्पाना लहान पोरांची आवड. पण घरात नातवंड नाही म्हणून आतल्या आत झुरायचे. माझ्या तर केवढ्याच्या काय थेरप्या ट्रीटमेंट सुरु होत्या. औषधांनी त्रास व्हायचा रे. आणि मला पाहुन आप्पाना. आता नको अजून औषध , इंजेक्शनं घेऊन घेऊन चाळणी झाली गं शरीराची निर्मला, असं म्हणायचे मला. मला कुणीतरी सांगितलं की सोमवारी सकाळी पांढरी वस्त्र नेसून सूर्योदयाच्या आत नदीवर आंघोळ करायची आणि ओल्या साडीनिशी घरात येऊन पूजा करायची. आप्पा न पप्पा नको नको म्हणताना मी करायचं ठरवलं तर दुसर्या दिवशी आप्पा माझ्याबरोबर नदीवर. दर सोमवारी आप्पाना लहान पोरांची आवड. पण घरात नातवंड नाही म्हणून आतल्या आत झुरायचे. माझ्या तर केवढ्याच्या काय थेरप्या ट्रीटमेंट सुरु होत्या. औषधांनी त्रास व्हायचा रे. आणि मला पाहुन आप्पाना. आता नको अजून औषध , इंजेक्शनं घेऊन घेऊन चाळणी झाली गं शरीराची निर्मला, असं म्हणायचे मला. मला कुणीतरी सांगितलं की सोमवारी सकाळी पांढरी वस्त्र नेसून सूर्योदयाच्या आत नदीवर आंघोळ करायची आणि ओल्या साडीनिशी घरात येऊन पूजा करायची. आप्पा न पप्पा नको नको म्हणताना मी करायचं ठरवलं तर दुसर्या दिवशी आप्पा माझ्याबरोबर नदीवर. दर सोमवारी सांग आता ह्या माणसाला काय म्हणावं सांग आता ह्या माणसाला काय म्हणावं शेजारच्या बायका म्हणायच्या दुसरं लग्नं करां लेकाचं , आप्पा म्हणायचे, माझ्या पोरीला जर मुल नसतं तर तिच्या सासरच्यांनी तिला सवत आणलेली चाललं नसतं मला आणि मी लेकीसारख्या सुनेचं असं करू होय. बघाच तुम्ही, नातवाचं पेढे आधी तुम्हालाच देणार शेजारच्या बायका म्हणायच्या दुसरं लग्नं करां लेकाचं , आप्पा म्हणायचे, माझ्या पोरीला जर मुल नसतं तर तिच्या सासरच्यांनी तिला सवत आणलेली चाललं नसतं मला आणि मी लेकीसारख्या सुनेचं असं करू होय. बघाच तुम्ही, नातवाचं पेढे आधी तुम्हालाच देणार....... पप्पा तर असं कुणी म्हटलं की मारायलाच निघायचे त्या व्यक्तीला....... पप्पा तर असं कुणी म्हटलं की मारायलाच निघायचे त्या व्यक्तीलाआणि ऑगस्ट मध्ये भर पावसात तू जन्माला आलास. १२ वर्षानंतर नातू बघितला म्हणून आप्पा तर आनंदानं बेभान झाले होते. सगळ्यात आधी पत्कींच्या दवाखान्यात येऊन डॉक्टरना गिफ्ट दिल आणि भर पावसात सगळीकड पेढे वाटत सुटले. ज्यांनी ज्यांनी मुल होत नाही मुलाच दुसरं लग्न करून टाका असं सल्ला दिला त्या सगळ्यांच्या घरात आधी पेढे दिले. दोन महिन्यात १० किलोनं वजन वाढल आनंदान नुसत्या. नातवाला मांडीवर खेळवलं आता कधीही पांडुरंगाने बोलावलं तर मी जायला तयार असं म्हटले आणि दोन महिन्यांनी दिवाळीत त्याना हार्टऍटॅक आला. सगळ केलं, आप्पा गेलेच.आणि ऑगस्ट मध्ये भर पावसात तू जन्माला आलास. १२ वर्षानंतर नातू बघितला म्हणून आप्पा तर आनंदानं बेभान झाले होते. सगळ्यात आधी पत्कींच्या दवाखान्यात येऊन डॉक्टरना गिफ्ट दिल आणि भर पावसात सगळीकड पेढे वाटत सुटले. ज्यांनी ज्यांनी मुल होत नाही मुलाच दुसरं लग्न करून टाका असं सल्ला दिला त्या सगळ्यांच्या घरात आधी पेढे दिले. दोन महिन्यात १० किलोनं वजन वाढल आनंदान नुसत्या. नातवाला मांडीवर खेळवलं आता कधीही पांडुरंगाने बोलावलं तर मी जायला तयार असं म्हटले आणि दोन महिन्यांनी दिवाळीत त्याना हार्टऍटॅक आला. सगळ केलं, आप्पा गेलेच.\" आईच्या डोळ्यात कालवाकालव झाली. अश्रू नाहीत पण\" आईच्या डोळ्यात कालवाकालव झाली. अश्रू नाहीत पण अश्रूनी वाहून जाईल एव्हढ साधं दु:ख नसावं ते अश्रूनी वाहून जाईल एव्हढ साधं दु:ख नसावं ते बराच वेळ शांत होती\n\"या सगळ्यात तो डिनर सेट तसाच राहिला. जपून ठेवला मी. अप्पांच्या मायेचा हात म्हणून बरीच वर्षं तो तसाच न वापरता राहिलाय. तसाच असू दे. आप्पानी प्रेमाने आणलेल्या त्या वस्तूला कशाला आपल्या खरकट्यानं उष्टं करायचं म्हणून ठेवलंय मी\" असं म्हणून हातातल्या मलमल च्या कापडानं एकदम प्रेमानं तो सेट पुसायला घेतला, लहान पोराला कुरवाळाव तसं ती आठवणीना कुरवाळत बसली बरीच वर्षं तो तसाच न वापरता राहिलाय. तसाच असू दे. आप्पानी प्रेमाने आणलेल्या त्या वस्तूला कशाला आपल्या खरकट्यानं उष्टं करायचं म्हणून ठेवलंय मी\" असं म्हणून हातातल्या मलमल च्या कापडानं एकदम प्रेमानं तो सेट पुसायला घेतला, लहान पोराला कुरवाळाव तसं ती आठवणीना कुरवाळत बसली ती निघालेली पुटं प्लास्टीकची नव्हती , काळाच्या थरांची असावीत ती निघालेली पुटं प्लास्टीकची नव्हती , काळाच्या थरांची असावीत \"बाबु, आता तुमच्या पिढीला आमचं हे पटणार नाहीच म्हणा , आईला खूळ लागलंय म्हटलास तरी हा सेट काही भंगारात जाऊ द्यायची नाही मी\"\nआणि डिनर सेट परत आपल्या नेहमीच्या जागी गेला...आठवणींची एफडीच जणू\n सुरेख लिहिलेय. अश्या या\nअश्या या वस्तू निव्वळ वस्तू राहत नाहीत. आपल्या आठवणीन्शी त्यांची नाळ जोडली गेलेली असते.\nमस्त लिहिलय... आठवणींची एफ\nआठवणींची एफ डी..आहा .. मला नसत सुचल अस काही..\nजमल तर डिनर सेट चा फोटो टाका न .. बघायला आवडेल..\nकुलु काळजात कालवाकालव झाली\nकुलु काळजात कालवाकालव झाली रे. काय लिहिलंस पोरा.\nतुझे आप्पा, पप्पा, मम्मी, तुझं घर आणि तो डिनर सेट त्यावर फिरणारा आईचा हात. भर पावसात पेढे वाटणारे आप्पा सर्व डोळ्यासमोर उभं केलंस. खूप ताकद आहे तुझ्या लेखणीत.\nअसे आप्पा, सासरे म्हणून मिळणं, किती भाग्याचं.\nविनोदी लिहिता लिहिता एकदम करुण झाला लेख. डोळ्यातून पाणी आणलंस.\nफार सुरेख लिहिलंय. खूप आवडलं.\nफार सुरेख लिहिलंय. खूप आवडलं.\n>>फार सुरेख लिहिलंय. खूप\n>>फार सुरेख लिहिलंय. खूप आवडलं.>>+१\n तुमच्या फोटो सिरीज प्रमाणेच तुमचं लेखनही अमेझिंग आहे\n.आठवणींची एफडीच >>> कल्पना आवडलीच.\nनाई पटले. त्यानी तो सेट\nत्यानी तो सेट तुम्ही वापरावा म्हणून आणला होता.\n तुमच्या फोटो सिरीज प्रमाणेच तुमचं लेखनही अमेझिंग आहे\nकिती सुंदर लिहिलंयस , पाणी\nकिती सुंदर लिहिलंयस , पाणी आणलंस ना डोळ्यांत\nअसे आजोबा, असे आई बाबा, कुलू, तू खराच भाग्यवान आहेस रे\nछान लिहीलय कुलु. अगदी तुझ्या\nछान लिहीलय कुलु. अगदी तुझ्या फोटोन्सारखे नितळ् आणी पारदर्शी.\nसुंदर लिहिलं आहेस. अशा\nसुंदर लिहिलं आहेस. अशा व्यक्ती आयुष्यात आल्या तरी आयुष्य समृद्ध होऊन जातं. फार आवडलंय हे लिखाण.\nकिती सुंदर लिहिलयस रे अगदी\nकिती सुंदर लिहिलयस रे अगदी सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं. आईला म्हणावं जप बाई जप बाई तो डिनर सेट. अन मला खात्री आहे पुढची पिढीही अशीच जपेल हा वारसा\nफार सुंदर लिहिलंय. लिहित रहा.\nफार सुंदर लिहिलंय. लिहित रहा.\nखूप छान लिहिलंय .. हळवं,\nखूप छान लिहिलंय .. हळवं, सुंदर, भावपूर्ण\nसुरेख लिहिलंय तुम्ही लिहित\nतुम्ही लिहित जा नियमित... ओघवतं लिखाण आहे तुमचं.\nकुलु.. किती सुंदर लिहलयसं..\nकुलु.. किती सुंदर लिहलयसं.. आता तर तुही जपशील तो सेट व्यवस्थित हे नक्की\nमस्तच लिहिलंय्स रे मित्रा,\nमस्तच लिहिलंय्स रे मित्रा, जियो \nछान लिहिले आहे, आवडले.\nछान लिहिले आहे, आवडले.\nकुलू, मनापासून लिहिलयस अगदी.\nकुलू, मनापासून लिहिलयस अगदी. चित्रदर्शी \n फारच ह्रदयस्पर्शी >> + १\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/10092", "date_download": "2018-10-19T13:44:22Z", "digest": "sha1:R3X37MHXDDHYBIQS46KKERJ3PQFFB2PT", "length": 4870, "nlines": 99, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ऊर्जा : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ऊर्जा\nभारनियमन. आता का बरं\nगेले काही दिवसापासून समाजमाध्यमांतून \"आमच्याकडे इतके इतके तास भारनियमन आहे,\" अशी वाक्ये वारंवार दिसत आहेत. आज तर वृत्तपत्राच्या पहिल्या पानावरच भारनियमनाची ठळक बातमी झळकली.\nRead more about भारनियमन. आता का बरं\nघरात एकटी राहणारी म्हातारी माणसे कदाचित अशीच राहत असतील\nभर दुपार, आकाशात तळपणारा सूर्य\nकाळाकुट्ट डांबरी रस्ता, गरम लाटा फेकणारा\nसर्वत्र विचित्र शांतता, झाडे ही निस्तब्ध उभी\nतितक्याच स्तब्धपणे पाहते आहे,\nमधेच एक उसासा सोडते, काहीतरी पुटपुटते\nबाहेरच्या वातावरणा प्रमाणे तिचे घर ही शांत आहे\nचारा आणायला गेलेली पाखरे संध्याकाळी घरट्यात परततील\nमग घर गजबजून जाईल, म्हातारी हसेल, बोलेल, रमून जाईल\nउद्याचा निस्तब्ध दिवस ढकलण्यासाठी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/washim.html", "date_download": "2018-10-19T13:38:44Z", "digest": "sha1:UA4OFVKBNJNCZVKSM6CHKGP6RP7JNV5Y", "length": 61554, "nlines": 420, "source_domain": "mahamtb.com", "title": " वाशीम", "raw_content": "\nअपूर्ण सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करा : मुख्यमंत्री\nपाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन जिल्ह्यात सिंचन प्रकल्पाचे काम करावे. जे प्रकल्प होऊ शकतात, तेच प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष लक्ष देण्यात यावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.\nयोगा- योगाने गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड- सतत तीन वेळा विश्वकीर्तिमान\nएखादी गोष्ट सहज जुळून आली तर त्याला ‘योगायोगाने झाले’, असे म्हणतात. मात्र एका योगवेड्याने अत्यंत परिश्रमाने सतत तीन वेळा जागतिक स्तरावर विक्रम केला. आता त्याला खर्‍या अर्थाने ‘योगा’-‘योगा’ने म्हणायचे नाही तर काय\nशेतीपूरक व्यवसाय सुरु केल्यास शेतकऱ्यांना फायदा : जिल्हाधिकारी मिश्रा\n‘आत्मा’ने केलेल्या आवाहनानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व्यवसाय प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिकांसाठी आपली मागणी आणि नावे नोंदविली आहे.\nजिल्ह्याकडे यंदा साडे बारा लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट\nवाशिम जिल्ह्याला १२ लक्ष ८४ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून जिल्हा प्रशासनाने एकूण १३ लक्ष ८८ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे\nकामरगावांत भरते पाखरांची शाळा...\n‘पाखरांचीही शाळा भरे उंचावरी...’ ही एक गोजिरी कविसंकल्पना मात्र जवळच असलेल्या कामरगावांत उन्हाळ्याच्या सुटीत खरोखरीच पाखरांची शाळा भरते. लहानग्या विद्यार्थ्यांचा चिवचिवाट संपल्यावर त्यांचेच ‘चिवचिवाट मंडळ’ त्याची काळजी घेते. जिल्हा परिषद विद्यालयांत तब्बल एका तपापासून पाखरांसाठी अन्न व पाण्याचे छत्र सुरू अव्याहत सुरू आहे. एक छोटीशी घटना याच्या मुळाशी आहे.\nजिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी\nकाल दुपारपर्यंत जिल्ह्यातील वातावरण सामान्य होते. परंतु दुपारनंतर जिल्ह्यात जोरदार वादळी वारा सुरु झाला.\nकर्णासारखेच दानी शेलूबाजारचे सुरेशचंद्र कर्नावट\nदया धर्मका मूल है, असे वाक्य आपण वारंवार ऐकतो किंवा धर्मस्य मूल दया असे ऋषिमुनींनीसुद्धा सांगितले आहे. समाजामध्ये आमच्या अवतीभवती दीन, असहाय, पीडित, विविध आजाराने त्रस्त अनेक लोक असतात. दुसर्‍याच्या मदतीची अपेक्षा करीत लाचारपणे पाहत असतात. त्यामध्ये आपणाला देव दिसतो का\nजिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी\nगेल्या तीन दिवसांमध्ये वाढलेल्या तापमानामुळे काल जिल्ह्यातील एका महिलेचा सरपंचाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्माघातापासून सावध करण्याची गरज निर्माण झाली आहे.\nजिल्ह्यातील तंटामुक्त गावांचे आज होणार मूल्यमापन\nजिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चाबरीया यांनी गठीत केलेल्या या समितीला हिंगोल्याचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी देखील मान्यता दिली आहे.\nपोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी २५ कोटींचा निधी\nपोहरादेवी तीर्थक्षेत्र विकासासाठी २५ कोटी रुपयांच्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने पहिल्या टप्प्यात मंजुरी दिली आहे.\nमाणसाच्या घरावरती चिमण्यांची वसती...\nचिमण्या आणि कावळे यांच्याशी माणसाचे प्राचीन काळापासून नाते आहे. माणूस त्यांना दाणा देतो, पाणीही देतो... मग मात्र भुर्रकन्‌ उडून जा, असेही म्हणतो. चिमण्यांना खरेतर माणसांच्या घरांत घरटी बांधायला आवडते.\nशिवसेनेकडून कृषी विभागाची प्रेतयात्रा\nकृषी विभागाच्या दुर्लक्षामूळेच जिल्ह्यात बीटी बियाणांची लागवड शेतकऱ्यांनी केली. परिणामी कपाशीवर गुलाबी बोंडअळी पडून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले.\n‘गांधारी’ची मुलं झाली सुयोधन\nमहाभारतात गांधारीने पतीव्रता म्हणून डोळ्यावर पट्टी बांधली आणि तिची मुलं नाव सुयोधन असूनही दुर्योधन झाली... आडरानांत असलेल्या खेड्यांमध्ये शिक्षण, अभ्यास, स्पर्धा परीक्षांच्या प्रशिक्षणाचा अभाव यांचे अंधळेपण असल्याने तिथल्या तरुणाईच्या वाट्याला अंधारच येतो, मात्र रिसोड तालुक्यातील ‘गांधारी’ या गावच्या तरुणांनी आठ वर्षांपूर्वी स्टडी सर्कल स्थापन करण्याचा डोळस निर्णय घेतला आणि बघता बघता या गावचे अनेक तरुण प्रशासनांत सुशासन देणारे अधिकारी झाले आहेत.\nजिल्ह्याच्या विकासासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर विशेष भर - पालकमंत्री संजय राठोड\nशासनाच्या जलयुक्त शिवार अभियानासारख्या विविध योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्याचा विकास साधण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसेच जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर विशेष भर दिला जात असल्याचे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.\n‘बेटर टुमारो’चा समाजसुगंध; गंधाळला रिसोड, मालेगाव\nकॉर्पोरेट क्षेत्रात मोठ्या हुद्यावर नोकरी करणारे वामनराव सानप यांनी जन्मभूमीत येऊन ‘बेटर टुमारो’ फाऊंडेशनच्या माध्यमातून रिसोड, मालेगाव तालुक्यांतील ५० च्या वर शाळांना नि:शुल्क संगणक उपलब्ध करून दिले.\nजिल्हास्तरीय लोकशाही दिनात १६ तक्रारी निकाली\nकाल झालेल्या लोकशाही दिनानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांकडे २६ तक्रारी आल्या होत्या. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांची बैठक घेऊन सर्व तक्रारी संबंधित विभाग प्रमुखांकडे जमा केल्या. यानंतर त्यावर तातडीने कारवाई करत एकाच दिवसामध्ये १६ तक्रारी निकाली काढल्या. व उरलेल्या तक्रारी येत्या २ दिवसांमध्ये सोडवण्यात येतील\nअगदी ग्रामीण भागातही अगदी काव्यमय आणि आषघन असे सूत्रसंचालन करणारे तयार होत आहेत.\nभाजपचा परतीचा प्रवास आता सुरु - माणिक ठाकरे\nभाजपने गेल्या तीन वर्षांमध्ये फक्त फसव्या जाहिराती करून राज्यातील सामान्य जनतेला फसवले आहे. जनतेच्या मनात या विषयी प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.\nकर्जमाफीसाठी अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचे मदतकेंद्र\nकर्जमाफीसाठी सरकारने लावलेल्या जाचक अटींमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत.\nसमृद्धी महामार्गासाठी जिल्ह्यातील ६ गावांमधील जमीन खरेदी प्रक्रिया पूर्ण\nसमृद्धी महामार्गासाठी मंगळूरपीरमधील एकूण ९ गावांमधील ५०६ पैकी ७२ शेतकऱ्यांची आतापर्यंत ४१ हेक्टर ७६ आर जमिनीची खरेदी निबंधक कार्यालयाकडून करण्यात आली आहे.\nपाण्यासाठी जिल्ह्यात लघु प्रकल्पांची संख्या वाढवण्याची मागणी\nजिल्ह्यात सध्या ३ मध्य आणि १२३ लघु प्रकल्प अस्तित्वात आहेत. परंतु त्यांचे बांधकाम योग्यरित्या न झाल्यामुळे त्यामध्ये पाणीसाठा होत नाही.\nपरतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकांचे नुकसान\nदरम्यान परतीच्या पावसामुळे पैनगंगा नदीला मात्र पूर आला आहे.\nजिल्ह्यातील स्टॅम्प विक्रेत्यांनी पुकारला बेमुदत बंद\n१० टक्के मनोती बरोबर आणखीन काही मागण्या देखील त्यांनी केल्या असून शासनाने या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.\nआज लागणार निवडणुकांचे निकाल\nजिल्ह्यातील २७३ पैकी २६१ ग्रामपंचायातींसाठी शनिवारी जिल्ह्यात निवडणुका घेण्यात आल्या होत्या\nखरीप हंगाम संपण्याच्या मार्गावर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र सोयाबीन, मूग आदी खरीप पिकांची काढणी सुरु झाली आहे.\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रचाराला उद्धाण\nदारावर टकटक वाजते...आतमधून मतदार बाहेर...आणि वर्षानुवर्षांची ओळख असल्याप्रमाणे दारात असलेले उमेद्वार हसून मतदाराला रामराम करतात. सद्या असेच चित्र संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहेत. निमित्त ग्रामपंचायत निवडणुकांचे...\nसरपंचपदासाठी ९२२ तर पदाकरिता ३ हजार ६०२ उमेदवार मैदानात\nउमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख काल संपली. यानंतर जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमध्ये दाखल झालेल्या उमेवारी अर्जाचे एकत्रीकरण करून त्यांची मोजणी करण्यात आली. यंदा उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आल्यामुळे अनेक उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी चांगलीच तारांबळ झाली. तसेच अर्ज व्यवस्थित न भरल्यामुळे अनेक अर्ज रद्द करण्यात आले आहेत.\nजिल्ह्याला पाणी पुरवठा करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात २ मध्यम आणि १२३ लघु प्रकल्प आहेत,जिल्ह्यात या सर्व प्रकल्पांमध्ये केवळ २५ टक्के पाणीसाठा उपलब्ध\nकाळाकामठा येथील आदिवासी अनुदानित आश्रम शाळेची मान्यता रद्द\nएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात एकूण १९ आश्रमशाळा कार्यरत आहेत. त्यापैकी काळाकामठा, ता. मालेगांव, जि. वाशिम येथील अनुदानितआश्रमशाळेची मान्यता आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी रद्द केली. दरम्यान आश्रमशाळेमध्ये शिकत असलेल्या पहिली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून पालकांनी तातडीने आपल्या पाल्यांचे प्रवेश आश्रमशाळे जवळ असलेल्या शासकीय/अनुदानित आश्रमशाळेमध्ये करावे, यासाठी प्रकल्पाचा कार्यालयाला भेट द्यावी, असे ते म्हणाले.\nआज होणार निवडणूक अर्जांची छाननी\nजिल्ह्यातील २७३ ग्राम पंचायतींची निवडणूक ७ ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे.\nउमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छित उमेदवारांची लगबग\nयंदा पहिल्यांदाच सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्यात येणार आहे.\nजिल्ह्यात आजपासून नवरात्र उत्सवाची धामधूम\nपार्श्वभूमीवर देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सार्वजनिक मंडळांनी जिल्ह्यात जागोजागी मंडप उभारून देवीस्थापणेसाठी आकर्षक आरास तयार केली आहे.\nजिल्ह्यात ७ तारखेला होणार सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुका\nआज दि.१५ सप्टेंबरपासून ते २२ सप्टेंबरपर्यत इच्छुक उमेदवारांना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. त्यानंतर २५ सप्टेंबरला अर्जांची छाननी करण्यात येणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २७ सप्टेंबर असणार आहे,\nअधिकाऱ्यांनी सोयाबीन पिकांची पाहणी करावी\nमान्सूनच्या सुरुवातील पाऊस चांगला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर सोयाबीन पिकांची पेरणी करून घेतली. त्यानंतर तुरळ प्रमाणात झालेल्या पावसावर पिके जगली, परंतु पिकांना फुले लागण्याच्या वेळीच पावसाने दांडी मारल्यामुळे अनेक ठिकाणी रोपांना शेंगा लागलेल्या नाहीत.\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेचा मोर्चा\nराज्य सरकारने गेल्या जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे जाहीर केले परंतु अडीच महिने उलटून देखील याचा लाभ शेतकऱ्यांना मिळालेला नाही.\nयंदा झालेल्या अपुऱ्या पावसामुळे वाशीम जिल्हा आता दुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. पावसाअभावी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पामध्ये अवघा १५ टक्के पाणी साठा उरला आहे. त्यामुळे नगर परिषदेने शहराला करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.\nजिल्ह्यात पिकांची स्थिती अत्यंत वाईट\nखरीप हंगाम सुरु होऊन तीन महिने झाले असले तरी अजूनही विदर्भात पावसाने हवा तसा जोर धरलेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पिकांची वाढ अपुरी झाली आहे.\nईदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक बंदोबस्त\nतसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देखील नागरिकांना उत्सवात शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nपाणीच नाही तर गणेशविसर्जन करावे कुठे \nमान्सून सुरु होऊन तिसरा महिना संपत आला तरी देखील पावसाने विदर्भाकडे आपली हजेरी लावलेली नाही. गे\nकमी पावसामुळे पिक उत्पादकता घटण्याची शक्यता\nहवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाला खोटे ठरवत, यंदा पावसाने विदर्भातील शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडवली आहे.\nजिल्ह्यात यंदा २१२ गावांमध्ये 'एक गाव, एक गणपती'\nमागील वर्षीच्या तुलनेत यंदा ७ गावांनी या उपक्रमात नव्याने भाग घेतला असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.\nजातपडताळतीची प्रलंबित प्रकरणे मार्गी लागणार \nमागील कित्येक महिन्यांपासून जिल्ह्यातील जात पडताळणीचे हजारो प्रस्ताव समाज कल्याण विभागाकडे धूळ खात पडलेले आहेत. यासाठी संबंधी अधिकाऱ्यांचा वारंवार पाठपुरावा करून देखील याकडे दुर्लक्ष केले जात होते.\nगणेशोत्सवा अगोदर रस्ते दुरुस्त करा\nजिल्ह्यातील रस्त्यांची स्थिती अत्यंत वाईट झाली असून येणाऱ्या उत्सव काळात नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये, म्हणून जिल्ह्यातील रस्ते उत्सव काळापूर्वीच दुरुस्त केले जावेत, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून केली जात आहे. यासंबंधी एक निवेदन देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मनोरा तहसीलदारांना देण्यात आले आहे.\nशाळा आपत्ती व्यवस्थापनेबाबत जिल्हा प्रशासन घेणार कार्यशाळा\nजिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षा वाशीम तसेच यशदा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने उद्या जिल्ह्यात शाळा आपत्ती व्यवस्थापनावर एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली हे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. यामध्ये कार्यशाळेसाठी तालुक्यातील अंदाजे ६० शाळा व महाविद्यालयांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.\nजिल्ह्यात मराठा मोर्चाची रंगीत तालीम\nरॅलीची नियोजन वेळ आणि स्थळानुसार जिल्ह्यातील मराठा समाज काल वाशीममधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमले. त्यानंतर एका मुलीने महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून उपस्थित सर्वांनी मूर्तीला अभिवादन केले.\nवाशिम जिल्ह्यात ८ ऑगस्टला साजरा होणार 'लोकशाही दिन'\nजिल्हा प्रशासनाकडून घेण्यात येणारा जिल्हास्तरीय 'लोकशाही दिन' येत्या मंगळवारी ८ तारखेला घेण्यात येणार असल्याचे वाशिम जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. सोमवारी रक्षाबंधनाची शासकीय सुट्टी असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.\n'बेटर टुमॉरो'कडून जिल्हा परिषद शाळेला ई-लर्निंग साहित्याचे वाटप\nविद्यार्थांना उत्तम दर्जाचे तसेच आधुनिक शिक्षण मिळावे या उद्देशाने 'बेटर टुमॉरो फाउंडेशन या संस्थेकडून गिव्हा येथील जिल्हा परिषद शाळेला संगणक आणि ई-लर्निंग प्रणालीचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष वामन सनप यांच्या हस्ते या प्रणालीचे वाटप करण्यात आले.\nकर्जमाफीचे अर्ज ग्रामपंचायतीत उपलब्ध करू द्या \nशासने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी या योजनेचा फायदा सामन्य शेतकऱ्यांना घेता यावा, यासाठी कर्जमाफीचे अर्ज प्रत्येक ग्रामपंचायतीत उपलब्ध करू द्या, अशी मागणी आमदार बच्चू कडू यांचे समर्थक आणि प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. यासाठी कार्यकर्त्यांकडून मालेगाव तहसीलदार कार्यालयात अर्ज देखील देण्यात आला आहे.\nवाशीम तहसील होतंय 'डिजिटल'\nएटीएम मशिन प्रमाणेच कार्यपध्दती असलेल्या या एटीडीएम मशिनमधून ऑनलाईन सातबारा, फेरफार, हक्क नोंदणी रजिस्टर, कोतवाल बुक नक्कल व पेरेपत्रक अशी पाच प्रकारच्या कागदपत्रांच्या प्रती मिळविता येणार आहेत.\nजिल्हाधिकाऱ्यांनी केली बँकांची पाहणी\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज शहरातील काही प्रमुख बँकांना भेट देऊन तेथील कर्जवाटप आणि कर्जमाफीसंबंधीच्या परिस्थितीचा आढावा घेतला. राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीसाठी भरण्यात येणारे अर्ज आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांकडून १० हजारांचे कर्ज दिले जात आहे का हे पाहण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आज बँकांना भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.\nसरकारच्या कर्जमाफी विरोधात कॉंग्रेसचे आजपासून धरणे आंदोलन\nसरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही सामान्य शेतकऱ्यांची फसवणूक असून सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी वाशीम कॉंग्रेसकडून जिल्हा व्यापी आंदोलनाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. 'माझी कर्जमाफी झालीच नाही' या संकल्पनेवर आधारित या आंदोलनाला मंगरूळपीर येथील तलाठी कार्यालयासमोर आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. तसेच आंदोलनाला आलेल्या शेतकऱ्यांकडून 'माझी कर्जमाफी झालीच नाही' असा फॉर्म भरून घेण्यात आला आहे.\nकॉंग्रेस करणार जिल्हाभर धरणे आंदोलन\nराज्य सरकारने केली कर्जमाफी ही फसवी असून घोषणे प्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेलीच नाही, याच्या निषेधार्थ वाशीम जिल्हा कॉंग्रेस कमिटीकडून जिल्हाभर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती वाशीम कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. दिलीपराव सरनाईक यांनी दिली आहे. हे आंदोलन दिनांक २१ जुलै ते २६ जुलै या दरम्यान जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात घेण्यात येणार आल्याचे त्यांनी सांगितले आहे.\nतुरीला भोंगा लागल्यावर तूर खरेदी करणार का \nयंदा राज्यात तुरीचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे तुरीच्या खरेदीचा प्रश्न निर्माण झाला होता. यावर सरकारने ३१ मे पर्यंत मुद्दत वाढ देत. नाफेडला तूर खरेदीचे आदेश दिले होते.\nवाशीममध्ये पहिल्यांदाच पार पडले अंनिसाचे प्रशिक्षण शिबीर\nमंगरूळपीर येथे अंधश्रध्दा निर्मुलन समितीकडून काल जिल्ह्यात पहिल्यांदाज जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या एकदिवसीय प्रशिक्षण शिबिरात वेगवेगळी सत्रे आणि प्रात्यक्षिकांच्या सहाय्याने अंधश्रद्धा म्हणजे काय या विषयी कार्यकर्त्यांना माहिती दिली गेली.\nवाशीममध्ये नवाज शरीफ यांच्या पुतळ्याचे दहन\nसोमवारी रात्री अमरनाथ गुहेचे दर्शन करून परत असलेल्या भाविकांच्या गाडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये ७ भाविक ठार झाले होते,\nजिल्ह्यात ७० टक्क्या पेरण्या पूर्ण, पावसाच्या दडीमुळे शेतकरी चिंतेत\nजिल्ह्यामध्ये खरीप हंगामाची ७० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. परंतु गेल्या काही दिवसापासून पावसाने विदर्भाकडे पाठ फिरवल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत. पाऊस न आल्यास पावसाअभावी या पेरण्या उलटण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.\nवाशीममध्ये जलयुक्त शिवारचे यश\nमहाराष्ट्र शासनाकडून सुरु करण्यात आलेल्या 'जलयुक्त शिवार' अभियानच्या माध्यमातून जिल्ह्यात कोट्यावधी रुपयांची जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. यामध्ये नाला खोलीकरण, बंधाऱ्यांचे बांधकाम, शेतामध्ये आडवे चर खोदणे तसेच जिल्ह्यातील तलावांचे खोलीकरण इ. सुमारे ३८१ कामे सुरु करण्यात आली होती. यातील जवळजवळ ९२ टक्के कामे पावसाळ्याच्या अगोदर पूर्ण झाली आहेत. यामुळे जिल्ह्यात पावसाचे पाणी जिरवण्याची क्षमता लक्षावधी टीसीएमवर जाऊन पोहचली आहे.\nआमदार अमित झनक यांच्या गाडीला अपघात\nमालेगाव ते रिसोड या मार्गावर असलेल्या चांडस येते हा अपघात झाला आहे. झनक हे काल रात्री आपल्या स्कोर्पियो गाडीने शेलू बाजार येथे आयोजित एका सभेला जात होते.\nवाशीम 'विस्तारीत समाधान शिबिरा'चे आयोजन\nजिल्ह्यातील नागरिकांनी दाखल केल्या तक्रारी त्यात्या संबंधी अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थिती सोडवण्यात आल्या. यामध्ये वाशिम तालुक्यातील ९२, रिसोड तालुक्यातील २१६ व मालेगाव तालुक्यातील ५८ तक्रारींचा समावेश करण्यात आला होता.\nआज वाशीममध्ये सुप्रिया सुळे यांच्या 'संवाद दौरा'\nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या आज आपल्या एकदिवसीय वाशीम दौऱ्यावर आल्या होत्या. आपल्या या एकदिवसीय संवाद दौऱ्या दरम्यान सुळे यांनी जिल्ह्यातील शेतकरी, डॉक्टर, अंगणवाडी सेविका तसेच औषध विक्रेते यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. तसेच सरकारचे नवीन कायदे आणि धोरणांमुळे त्यांना होत असलेला अडचणींचा आढावा घेतला.\nविरोधी पक्षांचा सरकारविरोधात निषेध मोर्चा\nराज्यभर पेटलेल्या शेतकरी आंदोलनाची धक अजूनही वाशीम जिल्ह्यात कायम आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांची पूर्ती केली जावी, यासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांबरोबर विरोध पक्षांनीही काल ठिकठिकाणी निषेध सभा आणि मोर्चाचे आयोजन केले होते.\nसमृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध\nराष्ट्रवादी कॉंग्रेसकडून काल जिल्ह्यात शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली तसेच त्यांच्या समस्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गासाठी आपल्या सुपीक जमिनी देण्याला विरोध केला.\n'यशासाठी संघर्ष करण्याची तयारी हवी' - मोक्षदा पाटील\nस्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी संघर्ष बरोबर आत्मविश्वासही अत्यंत महत्त्वाचा आहे. परीक्षांना सामोरे जाताना अनेक गोष्टींचा त्याग करण्याची तयारी ठेवावी लागते,\nजिल्ह्यात अनेक ठिकाणी शुकशुकाट, 'महाराष्ट्र बंद'ला शेतकऱ्यांचा पाठींबा\n'जोप्रयत्न शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत हे आंदोलन असे चालू राहील, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन नये, तर थेट कृती करावी' अशी प्रतिक्रिया जिल्ह्यातील काही प्रमुख शेतकरी संघटनांनी दिली आहे.\nवाशीममधील नवदाम्पत्याची भेट म्हणून मिळालेली रक्कम 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'साठी\nगेल्या १४ मे ला अश्विनी आणि शाम या दोघांचा विवाह मंगरूळपीर येथे पार पडला होता. या विवाह सोहळ्यात या नवदाम्पत्यास ५ हजार रुपये भेट म्हणून मिळाले होते.\nवाशीममध्ये 'रानमाळ महोत्सवा'चे आयोजन\nशेतामध्ये पिकालेले उत्तम दर्जाचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचावा तसेच शेतकऱ्यांना शेतमालासाठी चांगला भाव मिळावा, यासाठी जिल्ह्यातील कृषी विभाग आणि 'आत्मा' या संस्थेच्या पुढाकाराने जिल्ह्यात तीन दिवशीय शेतकरी ते ग्राहकापर्यंत माल पोहचावा यासाठी 'रानमाळ महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे.\nगावागावत होत आहे 'सातबारा' वाचन\nयेत्या १५ जून पर्यंत जिल्ह्यातील १२७ गावांमध्ये जाऊन या सातबारा उताऱ्यांचे वाचन करण्यात येणार आहे.\nसमृद्धी महार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीवरील शेतीकर्ज माफ करा\nजमिनी संपादित करून देखील अनेक शेतकऱ्यांना जमिनींच मोबदला मिळालेला नाही, तसेच या जमिनीवर खरीप पिकांची पेरणी करू नये, असे देखील महामार्ग अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जमीन ही नाही आणि मोबदला देखील नाही अशी अवस्था झाली आहे. त्यातच शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करायची कशी हा मोठा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.\nनाफेडच्या टोकनसाठी शेतकऱ्यांच्या रांगा\nराज्य शासनाने नाफेडमार्फत तूर खरेदीला ३१ मे पर्यंतची मुद्दत वाढ दिली आहे. परंतु तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांकडे नाफेडचे टोकन असणे अनिवार्य असल्याचे नाफेडकडून सांगण्यात आले.\nजिल्ह्यात पेरणीपूर्व कामांना वेग\nयंदाचा मान्सून काही दिवस अगोदरच महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. तसेच यंदाच्या पाऊसचे प्रमाण देखील ९६ टक्क्यांहून अधिक होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवला आहे. मे महिना संपायला अवघे काही दिवस राहिले आहेत.\nजिल्ह्यात वृक्ष लागवडीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी खोदले अडीच हजार खड्डे\nकारंजा तालुक्यातील भामदेवी येथे काल जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने 'वाटर कप स्पर्धा' आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत गावकऱ्यांनी देखील मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. या श्रमदानाच्या माध्यमातून १ जुलैपासून राज्यात होणाऱ्या 'वृक्ष लागवड मोहिमेसाठी भामदेवी आणि इतर ठिकाणी खड्डे खोदण्यात आले\n'जिल्ह्यातील विद्युत यंत्रणा सक्षमीकरणाची कामे दीड वर्षात पूर्ण करा'- ऊर्जामंत्री बावनकुळे\nजिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेतील तीन उपकेंद्राचे भूमिपूजन काल बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. इन्फ्रा-२ योजने अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या कुऱ्हा, डोंगरकिन्ही या वीजकेंद्रांची कामे लवकरच सुरु करण्यात येतील.\nतूरखरेदीचे टोकन घेण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ\nआपली नाव नोंदणी करून टोकन मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु झाली.\n'गाळमुक्त धरण...' योजनेत ग्रामपंचायतीनीही सहभागी व्हावे - वाशीम जिल्हाधिकारी\nपर्यंत शेतकरी आणि अशासकीय संस्था हे काम करत होत्या. परंतु आता यामध्ये ग्रामपंचायतींना देखील सहभागी होता येणार आहे. तसेच ० ते १०० हेक्टर सिंचन क्षेत्रासाठी शासनाकडून कसलाही निधी दिला जात नव्हता. पण आताही अट शिथिल करण्ण्यात आली असून ० ते १०० हेक्टरसाठी देखील इंधन खर्च प्रशासनाकडून दिली जाईल,\nसमृद्धी महामार्गाच्या जमिनीवर खरीपात पेरणी करू नका \nमुंबई ते नागपूर यांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीवर शेतकऱ्यांनी खरीपात कसलीही पेरणी करू नये असे आवाहन समृद्धी महामार्ग क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांना केले आहे.\nवाशीममध्ये राबविल जाणार 'सातबारा आपल्या दारी' अभियान\nजिल्ह्यामध्ये राबविल्या जात असलेल्या चावडी वाचन मोहिमे अंतर्गत हा प्रकल्प राबविला जाणार आहे. यासाठी येत्या १५ मे ते १५ जून या एक महिन्याच्या कालावधीत प्रत्येक गावात ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे.\nवाशीम, अकोला यांना देखील उडान योजन योजनेचा लाभ व्हावा\nउडान योजनेमध्ये महाराष्ट्रातील मुंबई, नांदेड, नाशिक, पुणे, कोल्हापूर, जळगाव आणि सोलापूर या सात विमानतळांचा समावेश करण्यात आला आहे. यामार्फत महाराष्ट्र पाच हवाई मार्ग उडान योजनेसाठी ठरविण्यात आली आहेत.\n'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' योजनेचा वाशीममध्ये शुभारंभ\nमहाराष्ट्र सरकारकडून राबविल्या जात असलेल्या जलयुक्त शिवार अभियान मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आत ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ अभियान सुरु करण्यात आले आहे.\nवाशीम नगरपरिषदेला शासनाचा 'ब' वर्ग पुरस्कार\nमहाराष्ट्र शासनातर्फे प्रत्येक वर्षी राज्यातील काही नगरपरिषदा आणि महापालिकांची पुरस्कारासाठी निवड केली जाते.\n'जिल्ह्यात शेतीसाठी वेगवेगळी विकासकामे राबविण्यावर भर' - पालकमंत्री राठोड\nवाशीम जिल्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार सर्व प्रयत्न करत आहे.\n'उत्पादनकर्त्यांनी व्यावसायिक होणे गरजेचे' - हंसराज अहिर\nहिर यांच्या हस्ते गो पूजा करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.\nमोक्षदा पाटील वाशिमच्या नव्या पोलीस अधीक्षक\nमोक्षदा पाटील या वाशीमच्या दुसऱ्या महिला पोलीस अधीक्षक आहेत.\nवाशीमच्या सायकलस्वारांचा अनोखा उपक्रम\nया प्रवासा दरम्यान त्यांनी रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवून रस्ता सुरक्षतेचा संदेश देखील दिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/international-42913824", "date_download": "2018-10-19T13:26:14Z", "digest": "sha1:ZLMQNOQJHWDPFJGD2FUH3UCWTYKZ5MV6", "length": 12011, "nlines": 131, "source_domain": "www.bbc.com", "title": "मालदीवमध्ये विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या सुटकेचे आदेश - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमालदीवमध्ये विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या सुटकेचे आदेश\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद\nसध्या युनायटेड किंगडम आश्रय घेतलेले मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद यांच्यावर नव्याने खटला चालवण्याचे, तसंच अटकेत असलेल्या विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या सुटकेचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलं आहेत.\nमोहम्मद नशीद आणि इतर विरोधी पक्षातील नेत्यांवर गुन्हे नोंदवून त्यांना अटक करण्यात आली होती.\nलोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच शक्य आहेत का\nरामगोपाल वर्मांच्या 'पॉर्न' फिल्ममुळे आंध्र प्रदेशात एकच गदारोळ\nहे खटले ज्या पध्दतीनं चालवण्यात आले त्यात देशाची घटना आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांची पायमल्ली झाली आहे, असं सुप्रीम कोर्टानं प्रसिद्धीपत्रात म्हटलं आहे.\nकोर्टाच्या या निकालामुळे, 12 सदस्यांना त्यांचं संसद सदस्यत्व पुन्हा मिळालं आहे. त्याचाच अर्थ संसदेत आता पुन्हा विरोधी पक्षांचं बहुमत झालं आहे.\nया निकालानंतर विरोधी पक्षाचे समर्थकांनी रस्त्यावर उतरुन जल्लोष केला.\nमोहम्मद नशीद हे 2008मध्ये लोकशाहीच्या मार्गाने मालदीवचे राष्ट्राध्यक्ष बनले. 2012 साली त्यांना राजीनामा दिला.\nतेव्हापासून त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या विरोधकांमधील दरी वाढत गेली. त्यांच्यातील संघर्ष विकोपाला गेल्यानंतर सत्ताधारी पक्षाने त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचं हत्यार उपसलं.\nनशीद आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत खटला भरण्यात आला होता.\n2015 साली मोहम्मद नशीद यांना 13 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी युनायटेड किंगडममध्ये आश्रय घेतला होता. विरोधी पक्षातील 12 जणांनाही पदावरुन काढण्यात आलं होतं.\nतेव्हापासून मालदीवमध्ये राजकीय अशांततेचं वातावरण आहे.\nमोहम्मद नशीद यांनी केलं निर्णयाचं स्वागत\nनशीद यांनी या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.\nमालदीवमध्ये शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे, असं ट्वीट नशीद यांनी केलं आहे.\nसध्याचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही नशीद यांनी केली आहे.\nसध्या नशीद हे युनायटेड किंगडममध्ये आहेत. आपण लवकरच मालदीवमध्ये परत येऊ असं ते म्हणाले आहे. पक्षातील इतर नेत्यांचा सल्ला घेऊन पुढचं पाऊल आपण उचलणार आहोत असं त्यांनी म्हटलं आहे.\nनशीद यांच्या समर्थकांचा जल्लोष\nनशीद यांच्या सुटकेच्या निर्णयानंतर त्यांचे समर्थक मालदीवची राजधानी मालेमध्ये जल्लोष करत आहेत.\nमालदीव हे अनेक बेटांचा समूह आहे. इथं ब्रिटिशांची सत्ता होती. 1965मध्ये मालदीव स्वतंत्र झालं. अब्दुल गय्यूम यांनी या ठिकाणी एकाधिकारशाहीनं अनेक वर्षं सत्ता राबवली आहे. 2008मध्ये नशीद निवडून आले आणि राष्ट्राध्यक्ष बनले.\nमहात्मा गांधींशी नातं असलेल्या 'त्या' 8 महिला\n जेव्हा ग्रँड स्लॅम जिंकणारा फेडरर जगासमोर व्यक्त होतो...\nआदित्य ठाकरे शिवसेनेचे नेते झाले, महाराष्ट्राचे नेते होऊ शकतील का\nट्रंप-रशिया यांचा जांगडगुत्ता आहे तरी काय\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nमनोहर पर्रिकरांचं आजारपण आणि गोवा भाजपचं बिघडलेलं आरोग्य\nशबरीमाला : मंदिराजवळ पोहोचलेल्या 2 महिला माघारी\nकॉफीवर तुमची सेल्फी प्रिंट करून मिळाली तर\nचीनचा विकासाला ब्रेक; ट्रेडवॉर आणि कर्जांमुळे GDP घटला\nविराट कोहली झाला व्हिगन, कारण...\n'खाशोग्जी यांचं निधन झालं असल्याची खात्री वाटते' - डोनाल्ड ट्रंप\nलंडन : आंबेडकर स्मारकात रोज जाणाऱ्या शारदाताई\nएका मराठी संशोधकाचा आईनस्टाईनच्या नावानं गौरव होतो तेव्हा...\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4701319795661231732&title=Celebrate%20World%20Gratitude%20Day&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-19T13:33:31Z", "digest": "sha1:66GKIHJ5JA4PTMAM3X6XD65WVVIXXLNS", "length": 5672, "nlines": 117, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पुण्यात जागतिक कृतज्ञता दिवस साजरा", "raw_content": "\nपुण्यात जागतिक कृतज्ञता दिवस साजरा\nपुणे : पी. ए. इनामदार स्कूल ऑफ व्हिज्युअल इफेक्टस्, डिझाइन अॅंड आर्टस् यांच्या वतीने पुणे पोलिसांना पुस्तक भेट देऊन २१ सप्टेंबर हा जागतिक कृतज्ञता दिवस साजरा करण्यात आला.\nया उपक्रमाअंतर्गत प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी लष्कर पोलीस स्टेशनला भेट दिली. पुण्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिसांची भूमिका मोठ्ठी आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल या वेळी पोलिसांचे आभार मानण्यात आले.\nTags: पुणेजागतिक कृतज्ञता दिवसWorld Gratitude DayPunePoliceपी. ए. इनामदार स्कूल ऑफ व्हिज्युअल इफेक्टस्डिझाइन अॅंड आर्टस्P. A. Inamdar School of Visual EffectsDesign and Artsप्रेस रिलीज\n‘वेदा कॉलेज’ची एनडी फिल्म वर्ल्डला भेट ‘वेदा’तर्फे इंडस्ट्री व्हिजिटचे आयोजन लहान मुली देणार वाहतुकीच्या नियमांचे धडे साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/449322", "date_download": "2018-10-19T13:38:37Z", "digest": "sha1:GV5YKNUTS2G6Q5RZILU72TLLWWZ5CN3D", "length": 5685, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "तमिळनाडूच्या संस्कृतीवर गर्व : मोदी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » तमिळनाडूच्या संस्कृतीवर गर्व : मोदी\nतमिळनाडूच्या संस्कृतीवर गर्व : मोदी\nऑनलाईन टीम /तमिळनाडू :\nसर्वोच्च न्यायालयाने तमिळनाडूचे पारंपारिक खेळ असलेल्या जलिकट्टूवर बंदी आण्ल्याच्या विरोधात तमिळनाडूची जनता रस्त्यावर आली. या खेळाच्या समर्थनार्थ जोरदार अंदोलन सुरू असताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तमिळनाडूच्या संस्कृतीवर गर्व असल्याचे म्हटले आहे.\nमोदींनी आज ट्विट करताना म्हटले की, नागरिकांच्या सांस्कृतिक अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सार्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. केंद्र सरकार तमिळनाडूच्या विकासाठी कटाबध्द आहे.\nकेंद्र सरकारने जीलकट्टूच्या समर्थनार्थ तमिळनाडू सरकारने मंजुर केलेल्या अध्यादेश मंजुरी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून तमिळनाडूमध्ये सुरु असलेल्या आंदोलनामुळे सार्वजनिक जनजीवन विस्कळीत झाले आहे. मध्यंतरी याच मागणीवरून मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली असून , बैलाला आता कसरती करणाऱया प्राण्यांच्या श्रेणीतून वगळण्यात आले आहे.\nमुकेश अंबानी पुन्हा एकदा सर्वाधिक श्रीमंत भारतीय\nगुलबर्गा येथे अपघातात पाच जण ठार\n26/11 नंतर पहिल्यांदाच भारतात येणार ‘मोशे’\nहुड्डा यांच्या विरोधातील आरोपपत्रामुळे काँग्रेस संतप्त\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nशिर्डीत पंतप्रधानांकडून विकासकामांचे उद्घाटन\nसलीम-सुलेमान यांचा मराठीत प्रवास\nएसबीआयच्या माजी प्रमुख अरूंधती भट्टाचार्य रिलायन्स इंडस्टीजच्या संचालकपदी\n#METOO : एम.जे.अकबर यांच्या याचिकेवरील सुनावणी 31 ऑक्टोबरला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://vikrantdeshmukh.blogspot.com/2010/12/blog-post.html", "date_download": "2018-10-19T13:34:51Z", "digest": "sha1:QTYTKKTCWD2BQHBV5D5EAFYRVODHIYFR", "length": 7898, "nlines": 117, "source_domain": "vikrantdeshmukh.blogspot.com", "title": "माझे जगणे होते गाणे !!: कोण?", "raw_content": "\nतरी स्वाधिकाराचेनि नांवें| जें वांटिया आलें स्वभावें| तें आचरे विधिगौरवें| शृंगारोनि || - ज्ञानेश्वरी अध्याय १८, ओवी २००\nमी एक चिमुकलं रानफुल...रंग,रूप,गंध नसलेलं... दरीखोर्‍यात कडेकपारीत रानावनात उगवणारं... त्याच्या असण्या वा नसण्याने तसा कुणाला फारसा फरक पडत नाहीचं. रानफुलाची मात्र इच्छा असते जीवन सार्थकी लावण्याची. इथे आलोच आहोत तर समरसून जगण्याची. अश्यातच कधीतरी चुकून वसंताची नजर त्यावर पडते आणि मग हे वेडं फुल गायला लागतं ’रूतुराज आज वनी आला... रुतुराज आज वनी आला’. लौकीक शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनियर. कर्मक्षेत्र - आयटी. दोन-तीन कंटाळवाणे जॉब बदलून झाल्यावर गेली काही वर्षे ओरॅकल ईआरपी प्रणालीवर डोकेफोड करतो आहे. रोहिंटन आगांचे पियानोवादनाबद्दलचे वाक्य कायम नजरेसमोर असते - \"Play to express.... not to impress \nAarya Ambekar (3) GOT (7) Hollywood (1) IBN (1) Little Champs (4) Mind (1) Mugdha Vaishampayan (15) Music (3) Nolan (1) Railway (1) Sa Re Ga Ma (5) Saleel Kulkarni (1) Thoughts (1) अध्यात्म (7) अवधूत गुप्ते (1) आनंद भाटे (1) आर्या आंबेकर (3) आवरा (1) उपहास (1) कन्या (1) कविता (10) काव्य (39) खाणे (1) गझल (1) गाणे (1) गाव (1) गेम ऑफ थ्रोन (6) जीवन (1) ज्ञानेश्वरी (1) झेन (1) ध्यान (1) निरोप (1) निसर्ग (2) पल्लवी जोशी (1) पाऊस (2) पुणे (3) फोटोग्राफी (1) बाबा (1) बाल (1) भावना (2) मन (1) मनोगत (1) मुग्धा वैशंपायन (6) मुंबई (2) मौन (1) राहुल देशपांडे (1) रेल्वे (3) ललित (46) लोकमत (1) वाढदिवस (1) विडंबन (5) विनोदी (23) विसंगती (1) शब्दशलाका (4) शमिका भिडे (1) सकाळ (1) संगीत (10) सलील कुलकर्णी (4) सारेगम (2) सारेगमप (8) सावनी शेंडे (1) स्फूट (2) स्वानुभव (1)\nया ब्लॉगवरील सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार.\nCopyright © 2008 माझे जगणे होते गाणे \nमाझे जगणे होते गाणे \nजमले अथवा जमले नाही.. खेद-खंत ना उरली काही... अदृश्यातील आदेशांचे, ओझे फक्त वहाणे... माझे जगणे होते गाणे...माझे जगणे होते गाणे\n(बर्‍याच दिवसांनी अशी प्रहसनात्मक, डीप मिनींग असलेली रचना सुचली. मान्यवर खुश आहेत त्यामुळे... लिहीताना मज्जा आली एकदम..... बाकी यात लपलेले अर्थ प्रत्येकाने आपापल्या परीने उचलावेत. Misinterpretations ना लेखक जबाबदार नाही.)\nरोजचीच बात, जन्माचा घात,\nकाढून दात, उगा हसतंय कोण\nपायाला चाक, कश्याचाबी धाक,\nकापलेलं नाक, त्याला फसतंय कोण\nघेताना उडी, काढून खोडी,\nपायात पाय, घालतंय कोण\nहाताला काम, कामाला दाम,\nछदामाच्या नावानं, झुलतंय कोण\nकरून पूजा, गावाची मजा,\nआलियासी भोगा, भोगतंय कोण\nनुसत्याच फुका, देवाला हाका,\nपायरीवर डोकं, घासतंय कोण\nवाहणारा मेळा, हिच्या-तिच्या गळा,\nबांधायला हार, झाड शोधतंय कोण\nरूपाला भुलून, नको तिथं बोलून,\nघोड्यावर ओझं, लादतंय कोण\nवस्तीला पाहुणा, राहतोय शाहणा,\nजन्माची सोयरीक, दळतंय कोण\nचावडीला हसणं, गोधडीत रडणं,\nमुखवट्याचा खेळ, आता खेळतंय कोण\nकुठं झालं सुरू, आता कसं करू,\nप्रश्नांच्या मागे, धावतंय कोण\nउद्याचीच गाणी, तीही मनोमनी,\nगोष्ट नवी-जुनी, आता सांगतंय कोण\nLabels: कविता, काव्य, ललित, विनोदी\nमाझे जगणे होते गाणे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://nwcmc.gov.in/newsdetail.php?fid=859", "date_download": "2018-10-19T14:30:55Z", "digest": "sha1:VO6NU4NE7JHCW3GLHOMTVTWI7F27RDAR", "length": 3381, "nlines": 72, "source_domain": "nwcmc.gov.in", "title": "News Detail", "raw_content": "\nNanded Waghala City Municipal Corporation Nanded नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड.\nNews & Notification बातम्या आणि सूचना समाचार एवं अधिसूचना प्रधानमंत्री आवास योजनेमधील आजपर्यंत स्वत: बांधकाम करणेसाठी अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांची यादी खाली दिलेल्यी Pmay section मध्ये पाहावे || नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत रस्त्यावरील खडडयांच्या संदर्भात तसेच रस्त्यांच्या नादुरुस्तीबाबत नागरीकांकडुन शासन निर्णयात नमुद तक्रार नोंदविण्याबाबत जाहीर प्रगटन || नांवाशमनपा जाहीर सुचना || सन्माननीय सदस्य यांची यादी || English मराठी हिन्दी\nअभिनव उपक्रम - महापालिका कर्मचा-यांची क्षमता बांधणी\nप्रेस-नोट दिनांक - 12/08/2016\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://vvcmc.in/vvmc/?page_id=107", "date_download": "2018-10-19T13:25:44Z", "digest": "sha1:KPFDOTYCAZLIPBQUJUQBHSSORTWSKOT7", "length": 12256, "nlines": 160, "source_domain": "vvcmc.in", "title": "सर्व साधारण सभा | वसई विरार शहर महानगरपालिका", "raw_content": "\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१६-१७\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१७-१८\nYou are here: Home कार्यालयीन कामकाज सर्व साधारण सभा\nसर्व साधारण सभा ९ जुलै २०१५ डाउनलोड\nसर्व साधारण सभा १९ ऑगस्ट २०१५ डाउनलोड\nसर्व साधारण सभा १४ सप्टेंबर २०१५ डाउनलोड\nसर्व साधारण सभा २० ऑक्टोंबर २०१५ डाउनलोड\nसर्व साधारण सभा ९ नोव्हेंबर २०१५ डाउनलोड\nसर्व साधारण सभा १७ डिसेंबर २०१५ डाउनलोड\nसर्व साधारण सभा २० जानेवारी २०१६ डाउनलोड\nसर्व साधारण सभा २० फेब्रुवारी २०१६ डाउनलोड\nसर्व साधारण सभा १६ मार्च २०१६ डाउनलोड\nसर्व साधारण सभा १९ मार्च २०१६ डाउनलोड\nसर्व साधारण सभा १६ एप्रिल २०१६ डाउनलोड\nसर्व साधारण सभा २५ एप्रिल २०१६ डाउनलोड\nसर्व साधारण सभा १८ जून २०१६ डाउनलोड\nसर्व साधारण सभा १९ जुलै २०१६ डाउनलोड\nसर्व साधारण सभा १९ ऑगस्ट २०१६ डाउनलोड\nसर्व साधारण सभा १९ सप्टेंबर २०१६ डाउनलोड\nसर्व साधारण सभा १९ ऑक्टोबर २०१६ डाउनलोड\nसर्व साधारण सभा १८ नोव्हेंबर २०१६ डाउनलोड\nसर्व साधारण सभा १९ डिसेंबर २०१६ डाउनलोड\nसर्व साधारण सभा २० फेब्रुवारी २०१७ डाउनलोड\nसर्व साधारण सभा ६ मार्च २०१७ डाउनलोड\nसर्व साधारण सभा १३ एप्रील २०१७ डाउनलोड\nसर्व साधारण सभा (क्रीडा अनुदान) १४ जुलै २०१७ डाउनलोड\nसर्व साधारण सभा २० मे २०१७ डाउनलोड\nसर्व साधारण सभा १९ जून २०१७ डाउनलोड\nसर्व साधारण सभा १४ जुलै २०१७ डाउनलोड\nसर्व साधारण सभा १४ ऑगस्ट २०१७ डाउनलोड\nसर्व साधारण सभा १८ सप्टेंबर २०१७ डाउनलोड\nसर्व साधारण सभा १३ ऑक्टोबर २०१७ डाउनलोड\nसर्व साधारण सभा २० नोव्हेंबर २०१७ डाउनलोड\nसर्व साधारण सभा १९ डिसेंबर २०१७ डाउनलोड\nसर्व साधारण सभा २७ डिसेंबर २०१७ डाउनलोड\nसर्व साधारण सभा १९ जानेवारी २०१८ डाउनलोड\nसर्व साधारण सभा १७ फेब्रुवारी २०१८ डाउनलोड\nसर्व साधारण सभा १६ मार्च २०१८ डाउनलोड\nसर्व साधारण सभा (बजेट) १६ मार्च २०१८ डाउनलोड\nसर्व साधारण सभा २० एप्रिल २०१८ डाउनलोड\nसर्व साधारण सभा २० जुलै २०१८ डाउनलोड\nसर्व साधारण सभा २८ ऑगस्ट २०१८ डाउनलोड\nपोटनिवडणूक २०१८-वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांना जाहीर सूचना\nनिविदा व दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\nसेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी भरती\nवैद्यकीय आरोग्य विभागा अंतर्गत भरती\nराष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान थेट मुलाखती\nसमारंभ तपासणी पथकाची यादी\nमहानगरपालिकेमध्ये सेवानिवृत्त राज्यशासकीय क्रीडा अधिकारी भरती\nखड्डे संदर्भात तक्रारीबाबतची जाहीर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अधिनस्त असलेल्या नऊ प्रभाग निहाय मालमत्तेच्या देयक रकमेचे शंका निरसनाबाबत\nअनधिकृत इमारती बाबत -जाहिर सूचना\nवृक्ष कापण्याबाबत सुचना व हरकत बाबतची जाहीर सुचना\nवसई विरार शहर महानगरपालिकेतील वैद्यकिय आरोग्य अधिकारी या मंजूर रिक्त पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती होणेबाबत\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ मधे रिक्त पदाची पोटनिवडणूक मतदार यादी-जाहीर सुचना\nमुळ प्रारूप मतदार यादी -वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका-आपत्कालीन स्थितीत मदद कार्य करणाऱ्या शासकीय यंत्रणांचे संपर्क क्रमांकांची यादी\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ रिक्त पद (एक जागा) पोटनिवडणूक-जाहिर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिका,प्रभाग क्र.९७-साईनगर व मानव मंदिर परिसर या रिक्त पदाच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम\nमहाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले नियम व आदेश\nवसई-विरार शहर महानगरपालिका-शांतता क्षेत्र घोषित केलेले ठिकाण\nटोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३\nपोलीस स्थानक : १००\nअग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११\nवैद्कीय मदत : १०८\nठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७\nई निविदा / दर पत्रक\nइथे क्लिक करा:- ई- निविदा\nवसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nCopyright © 2015-2016 वसई विरार शहर महानगरपालिका.\nएकूण संकेतस्थळी भेट देणारे :-\nई निविदा / दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/mumbai/mhada-release-date-1194-apartments-sale-will-be-announced-ten-days/", "date_download": "2018-10-19T14:33:02Z", "digest": "sha1:GUEQSWWR5KOSLIBPS2SKCJZD2X4OMSTG", "length": 33540, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Mhada Release Date Of 1194 Apartments For Sale Will Be Announced In Ten Days | विक्रीसाठी काढण्यात येणा-या ११९४ सदनिकांच्या सोडतीची तारीख दहा दिवसांत होणार जाहीर | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १९ ऑक्टोबर २०१८\nडोक्यात दगड टाकून विवाहितेची निर्घृण हत्या\nअति तिथे माती... हातात ४५ लाखांचे चोरीचे सोने तरी अधिक हव्यासापोटी गमावला जीव\nअमृतसरमध्ये रावणदहन कार्यक्रमादरम्यान अपघात, अनेकजणांचा मृत्यू झाल्याची भीती\nबीडच्या खंडेश्वरी यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या\nविभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदके\nदेवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 ऑक्टोबर\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nShivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने\nचोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न\nMetoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nविक्रीसाठी काढण्यात येणा-या ११९४ सदनिकांच्या सोडतीची तारीख दहा दिवसांत होणार जाहीर\nविक्रीसाठी काढण्यात येणा-या ११९४ सदनिकांच्या सोडतीची तारीख दहा दिवसांत होणार जाहीर\nमुंबईत हक्काचे घर घेण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांकरिता मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या अखत्यारितील सुमारे ११९४ सदनिकांची विक्री सोडतीची तारीख येत्या दहा दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे.\nविक्रीसाठी काढण्यात येणा-या ११९४ सदनिकांच्या सोडतीची तारीख दहा दिवसांत होणार जाहीर\nमुंबई- मुंबईत हक्काचे घर घेण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांकरिता मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या अखत्यारितील सुमारे ११९४ सदनिकांची विक्री सोडतीची तारीख येत्या दहा दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. या सोडतीमध्ये विकास नियंत्रण नियमावली ३३(५), (७) व विनियम १६ अंतर्गत विविध गृहनिर्माण योजनेतून म्हाडास प्राप्त होणाऱ्या सरप्लस सदनिकांचा समावेश असणार आहे. नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावून त्यांना अधिकाधिक परवडणारी घरे मिळवून देण्याकरीता या सरप्लस सदनिकांची विक्री किंमत कमी करण्याचा निर्णय आज प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी आज जाहीर केले.\nआज म्हाडा मुख्यालयात झालेल्या प्राधिकरणाच्या २७७व्या बैठकीत नागरिक व म्हाडा कर्मचाऱ्यांच्या हितार्थ अनेक निर्णय घेण्यात आले. म्हाडाच्या धोरणानुसार विकासकामार्फत सदनिका विनामूल्य बांधून मिळालेल्या आहेत. त्यामुळे या सदनिकांची विक्री किंमत निश्चित करतेवेळी उच्च उत्पन्न गटाकरिता रेडी रेकनर दराच्या ७० टक्क्यांपर्यंत, मध्यम उत्पन्न गटाच्या सदनिकांकरिता ६० टक्क्यांपर्यंत, अल्प उत्पन्न गटातील सदनिकांकरिता ५० टक्क्यांपर्यंत तर अत्यल्प उत्पन्न गटातील सदनिकांकरिता ३० टक्क्यांपर्यंत, किमती कमी करण्याबाबतचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला, असे सामंत यांनी सांगितले.\n२०१८ ची मुंबई मंडळाची सदनिका विक्री सोडत वगळता यापुढे म्हाडातर्फे उभारण्यात आलेल्या गृहप्रकल्पांच्या सदनिकांची सोडत व विकास नियंत्रण नियमावली ३३(५), (७) व विनियम १६ अंतर्गत विविध गृहनिर्माण योजनेतून म्हाडास प्राप्त होणाऱ्या सरप्लस सदनिकांची सोडत स्वतंत्ररीत्या काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बाजारातील मंदीमुळे म्हाडाचे विभागीय क्षेत्र मंडळ नागपूर, औरंगाबाद व नाशिक येथे सुमारे २४४१ सदनिका काही वर्षांपासून पडून आहेत. या सदनिकांच्या किमती १४ ते ४७ टक्क्यांपर्यंत कमी करून नागरिकांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यात येतील, त्यामुळे म्हाडाचा अडकलेला निधी परत मिळणार आहे, असेही सामंत यांनी सांगितले.\nयापुढे म्हाडाच्या गृहप्रकल्पाला तीन वर्षांपर्यंत भाववाढ (एसकलशन) देण्यात येणार नाही. मात्र न्यायालयीन प्रक्रियेत समाविष्ट असलेले प्रकल्प या निर्णयातून वगळण्यात येतील. नवीन किमतींविषयक धोरणानुसार म्हाडाच्या गृहप्रकल्पांकरिता तंत्रज्ञानमुक्त निविदा काढल्या जातील. प्रकल्प पूर्ण होईपर्यंत म्हाडा अभियंत्यांचा एकच समर्पित गट प्रकल्प पूर्ण होईपर्यंत कार्यरत राहील, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. म्हाडातील अधिकारी /कर्मचारी यांना २०१७-१८ या वर्षाकरिता प्राधिकरणातर्फे रु. १७,००० इतके सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. म्हाडातील कर्मचाऱ्यांना वैद्यकीय भत्ता देखील वाढवून देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. नवीन धोरणानुसार कर्मचाऱ्यांना रु. ५००० वैद्यकीय भत्ता घोषित करण्यात आला आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nतीन वर्षीय बालिका अपहरण प्रकरण, संशयित रिझवानची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमोठी खाती मुख्यमंत्र्यांकडेच राहणार, काही मंत्र्यांचा अपेक्षाभंग\nगोव्याच्या समुद्राला उधाण, ‘लुबान’ व ‘तितली’ या चक्रीवादळांचा धोका\nखवळलेल्या समुद्रात मध्य प्रदेशचा युवक बुडाला\nगोव्याच्या नद्या दूषित का\nम्हापसा अर्बन बँकेवर आर्थिक निर्बंध, भागधारक चिंताग्रस्त\n तापाचं औषध दिल्यानं तरुणाचा मृत्यू\nFuel Price Today: सलग दुसऱ्या दिवशी इंधन दरात घट; पेट्रोल 24, तर डिझेल 10 पैशांनी स्वस्त\nमुंबईतील ‘आॅनलाइन जॉब रॅकेट’चा पर्दाफाश; बंगळुरूपर्यंत धागेदोरे\nअकरावी प्रवेशासाठी आज शेवटची संधी\nअभय योजनेतून झाली चार कोटींची ‘बेस्ट’ वसुली\nआता पालिका दवाखान्यात मिळणार ‘डाएट’ सल्ला\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nVedio : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा\nबंगाली महिलांनी लुटला सिंदुर खेळाचा आनंद\nसोलापूर जिल्ह्यात फक्त ४० टक्के पाऊस, ४७० गावात टँकरने पाणीपुरवठा\nदुष्काळी स्थितीवर जिल्हा परिषद सादर करणार ‘ग्राऊंड रिपोर्ट’\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nSabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nकाश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nPro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.nashikfame.com/recipes/ganpati-naivedya-recipes/", "date_download": "2018-10-19T13:14:55Z", "digest": "sha1:F2FVF2FBGRA3CPALGMS2LQEP67YTMFYJ", "length": 19471, "nlines": 223, "source_domain": "www.nashikfame.com", "title": "Ganesh Chaturthi Recipes | vinayaka chaturthi Naivedya Recipes | Modak recipe | NashikFame", "raw_content": "\nगणेशोत्सव – अतिशय सुंदर, उत्साही आणि आनंददायी उत्सव. संपूर्ण महाराष्ट्र हे १० दिवस वेगळ्याच जोशात पाहायला मिळतो. रस्त्याने चालताना ऐकू येणारा तो ढोल ताशांचा आवाज, वेगवेगळ्या पद्थतीने सजवलेल्या गणेशाची सुंदर मूर्ती आणि सामाजिक संदेश देणारा अप्रतिम देखावा पाहून मन एकदम शांत होते. गणेशाला सजवणे अत्ताच्या काळात काही अवघड नाही पण त्याचसोबत प्रत्येकाची सजवण्याची कल्पना सुद्धात तेवढीच आगळी. गणरायाच्या मुकुटापासून तर त्यांचा वाहनापर्यंत सगळेच बाहेर अगदी सहज उपलब्ध आहे पण स्वताहून की तरी करण्याचा हुरूप वेगळाच.बाप्पा येणार हा आनंद तर फारच मोठा असतो पण त्याहून जास्त आनंद याचा असतो कि बाप्पा सोबत आपल्याला हि रोज गोड गोड पदार्थ प्रसादच्या स्वरुपात खायला मिळेल. रोजचाच प्रश्न असतो आज प्रसादाला काय बनवूया गणेशाचा कालखंडातील मिष्टान्नाचा सम्राट “मोदक ” म्हणजे महाप्रसादच मानला जातो. त्याला टाळून तर अजिबात नाही चालणार पण प्रसादात पण नाविन्य पाहिजे ना गणेशाचा कालखंडातील मिष्टान्नाचा सम्राट “मोदक ” म्हणजे महाप्रसादच मानला जातो. त्याला टाळून तर अजिबात नाही चालणार पण प्रसादात पण नाविन्य पाहिजे ना चला या वर्षी बाप्पाला मोदक सोबत अजून वेगवेगळ्या मिश्टानानी खुश करूयात आणि आपण हि त्याची मजा लुटूयात.\n१. १/२ कप तांदळाचे पीठ\n२. २/३ कप पाणी\n४. १ चमचा तूप/ तेल\nउकड बनवण्याची कृती –\n१. २/३ कप पाणी उकळून त्यात चवीनुसार मीठ, थोडे तूप घालून त्यात तांदळाचे पीठ घालून चांगले ढवळा.\n२. त्यावर झाकण ठेऊन १० minute तसेच ठेवा.\n१. सारण बनवण्यासाठी नारळ खवून घ्यावा. प्रमाणासाठी एक स्टीलची वाटी घ्यावी. जितकया वाट्या खवलेला नारळ असेल त्याच्या निमपट किसलेला गूळ घ्यावा.पातेल्यात खवलेला नारळ आणि गूळ एकत्र करून मंद आचेवर ढवळत राहावे. गूळ वितळला कि वेलची पूड घालावी. ढवळून बाजूला ठेवून द्यावे.\n२. एका मोठ्या ताटात उकड काढून घ्यावी आणि ती चांगली मळून घ्यावी. उकड मळताना त्यात थोडे तेल आणि गरम पाण्याचा हाथ लाऊन उकड चांगली मऊसर मळावी .\n३. त्याचे छोटे गोळे लारून त्याची पारी करावी. त्यात १ चमचा सारण भरून पारी चुण्या कराव्यात. त्या चुण्या एकत्र आणून मोदकाचा आकार द्यावा\n४. मोदकपात्रात पाणी उकळत ठेवावे त्यातल्या चाळणीत स्वच्छ धुतलेला सुती कपडा टाकावा त्यावर मोदक ठेवून झाकण लाऊन द्यावे आणि १०-१२ minute वाफ काढावी.\n५. नंतर झाकण उघडून गरम गरम मोदक प्रसादासाठी ठेवावे.\n१. १ वाटी जाड रवा\n४. १ वाटी साखर\n५. १ १/२ वाटी दुध\n६. १/२ वाटी पाणी\n१. जाड कढईत तूप घालून रवा खमंग भाजून घ्यावा.\n२. अननसाच्या फोडी बारीक करून त्याची paste करून घ्यावी.\n३. एका भांड्यात थोडे तूप घालून त्यात अननसाची paste परतून घ्यावी.\n४. दुसऱ्या भांड्यात थोडे दुध आणि पाणी मंद आचेवर तापवत ठेवावे .\n५. तुपात परतलेली अननसाच्या paste मध्ये रवा घालून चांगला एकजीव करून २-३ मिनिट परतून घ्यावा.\n६. दुध आणि पाण्याला उकळी आलेली असेल ते मिश्रण रव्यात घालावे. रवा फुगून येईल मग झाकण ठेऊन वाफ काढावी.\n७. त्या नंतर त्यात साखर घालून चांगले मिक्स करून त्यावर झाकण ठेऊन वाफ येऊ द्यावी. वरून सुका मेवा घालावा.\n१. १ किलो काजू\n१. काजू बारीक कुटून त्याची पूड करून घ्या. साखरेचा एक तारी पाक करून त्यात वेलची पूड आणि काजू ची पूड घालावी.\n२. मिश्रण आटत ठेवावे. मधून मधून हलवत राहावे. मिश्रण चांगले घट्ट झाले कि नीट गोल होई पर्यंत घोटत राहा . त्यात थोडी पिठी साखर घालून हलून घ्या.\n३. ताटाला तुपाचा हाथ फिरवून त्यावर मिश्रण थापून घ्यावे . त्यावर चांदीचा वर्ख लाऊन त्याच्या वड्या कापून घ्याव्या.\n२. ३५० ग्राम साखर\n१. एक आख्खे नारळ खोउन घ्यावे (त्यातले काळसर भाग सोडून).\n२. कढई मध्ये २-३ चमचे तूप घ्यावे ते गरम झाले कि त्यात खोवलेले नारळ घालून मंद आचेवर चांगले परतून घ्यावे .\n३. ३-४ मिनिटांनी त्यात साखर घालून मंद आचेवरच ढवळत रहावे.\n४. १ चमचा वेलची पूड टाकून मिश्रण घट्ट होई पर्यंत ढवळत राहावे.\n५. एका मोठ्या ताटाला तूप लाऊन मिश्रण त्यात ओतून घ्यावे. एका वाटीच्या तळाला तूप लाऊन ते मिश्रण एकसारखे करून घ्यावे.\n६. मिश्रण गरम असतानाच हलक्या हाताने वड्या पाडून घ्याव्या.\n७. मिश्रण थंड झाले कि वड्या काढून घ्याव्या.\n१. १ १/२ कप बेसन\n३. ३/४ कप पिठीसाखर\n५. वाटी भर दुध\n६. बेदाणे आणि सुका मेवा (तुकडा)\n१. तूप गरम करून त्यात रवा खमंग भाजून घ्यावा, भाजताना सारखे ढवळत राहावे म्हणजे रवा तळाला लागून जाळणार नाही.\n२. बेसन भाजताना खमंग वास आला कि समजावे कि बेसन नीट भाजल्या गेले आहे नंतर आंच बंद करावी. नंतर त्यावर दुधाचा हबका मारावा. (दुधामुळे आधी बेसन थोडे फसफसेल आणि नंतर घट्ट होईल.)\n३. बेसन लगेच दुसऱ्या भांड्यात काढून घ्यावे. १५-२० मिनिटांनी त्यात सुका मेवा, बेदाणे, वेलची पूड घालून माळून घ्यावे आणि थंड झाले कि त्याचे लाडू वळावे.\n१. १/२ कप खिरापत\n२. १/२ कप मैदा\n३. १/२ बारीक रवा\n५. तळण्यासाठी तेल किंवा तूप\n१. रवा आणि मैदा एकत्र करून घ्यावा त्यात २ चमचा तेल (कडकडीत गरम केलेलं ) मोहन घालावे. चावि पुरते मीठ घालून हाताने मिक्स करून घ्यावे. थोडे पाणी घालून घट्ट माळून घ्यावे. त्या नंतर अर्धा तास ते झाकून ठेवावे.\n२. अर्ध्या तासाने पीठे परत माळून त्याचे छोटे गोळे बनवावे. त्याची पारी बनवून त्यात मध्ये थोडा खोल जागा करून त्यात १ चमचा सारण भरून त्याच्या सर्व बाजूने चुण्या ओअदुन त्या हाताने एकत्र करून मोदकाचा आकार देऊन १ थेंब दुधाचा बोट लाऊन कळी नीट बंद करून घ्यावी.\n३. सर्व मोदक मंद आचेवर तेलात किंवा तुपात खुर्पूस टाळून घ्यावे.\n१. २ कप बेसन\n२. ३/४ कप साखर\n३. खाण्याचा केशर रंग\n१. बेसन पाण्यात मिसळून घट्ट मिश्रण तयार करून घ्यावे. त्यात केशर रंग टाकावा.\n२. कढई मध्ये तूप गरम करून त्यात चाळणीने बेसन पाडून बुंदी करून घ्यावी.\n३. काढई मध्ये सम प्रमाणात पाणी आणि साखर घेऊन साखरेचा एक तारी पाक करून घ्यावा.\n४. त्यात वेलची आणि बुंदी आणि बदामाचा काप घालून एकत्र करून घ्यावे.\n५. मिश्रण त्याचे लाडू वळावे.\n1. किसलेला गुळ – १ कप\n2. तांदूळ – १ कप\n3. तूप – १ चमचा\n4. तळण्यासाठी तूप किंवा तेल\n1.तांदूळ ३ दिवस भिजत घालावे (रोज दिवशी पाणी बदलावे).2. चौथ्या दिवशी चाळणीत पाघळत ठेवावे. तांदूळ नीट कोरडे करून मिक्सर मधून बारीक करून घ्यावे.\n3. १ चमचा तुप त्यात किसलेला गुळ बारीक केलेले तांदूळ एकत्रं करून मळून घेऊन.तो ५-६ दिवस डब्ब्यात भरून ठेवावं (प्लास्टिकचा हवा बंद डब्बा वापरावा ).\n4. ५-६ दिवसांनी ते बाहेर काढून त्याचे छोटे गोळे करून खसखसवर छोट्या पुऱ्या लाटून घ्याव्या. त्या पुऱ्या गरम तेलात सोडून तळून घ्याव्या (खसखसीची बाजू वर ठेवावी आणि पुरी तळताना ती पालटू नये नाई तर खसखस जळू शकते )\n5. बऱ्याच वेळा अनारसे तळताना तो फसफसतो अशा वेळे ते कणिक परत बंद करून ठेऊन द्यावे काही दिवस.\n6. अनारसे बारीक आचेवर तळून घ्यावे आणि झाऱ्यात उभे ठेवावे.\nगणेशोत्सव – अतिशय सुंदर, उत्साही आणि आनंददायी उत्सव. संपूर्ण महाराष्ट्र हे १० दिवस वेगळ्याच जोशात पाहायला मिळतो. रस्त्याने चालताना ऐकू येणारा तो ढोल ताशांचा आवाज, वेगवेगळ्या पद्थतीने सजवलेल्या गणेशाची सुंदर मूर्ती आणि सामाजिक संदेश देणारा अप्रतिम देखावा पाहून मन एकदम शांत होते. गणेशाला सजवणे अत्ताच्या काळात काही अवघड नाही पण त्याचसोबत प्रत्येकाची सजवण्याची कल्पना सुद्धात तेवढीच आगळी. गणरायाच्या मुकुटापासून तर त्यांचा वाहनापर्यंत सगळेच बाहेर अगदी सहज उपलब्ध आहे पण स्वताहून की तरी करण्याचा हुरूप वेगळाच.बाप्पा येणार हा आनंद तर फारच मोठा असतो पण त्याहून जास्त आनंद याचा असतो कि बाप्पा सोबत आपल्याला हि रोज गोड गोड पदार्थ प्रसादच्या स्वरुपात खायला मिळेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/koyana-almatti-water-exchange-proposal-17636", "date_download": "2018-10-19T14:08:30Z", "digest": "sha1:CVM3VMMOO72W4XR7ULAKNJT7RGQ4F2ZQ", "length": 15793, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "koyana & almatti water exchange proposal कोयनेचे पाणी कर्नाटकला, आलमट्टीचे महाराष्ट्राला | eSakal", "raw_content": "\nकोयनेचे पाणी कर्नाटकला, आलमट्टीचे महाराष्ट्राला\nगुरुवार, 24 नोव्हेंबर 2016\nबेळगाव - महाराष्ट्राने आपल्यासमोर प्रस्ताव ठेवला आहे की 4 टीएमसी पाणी आम्ही कोयनेतून कृष्णेमार्फत कर्नाटकला देतो. परंतु, या बदल्यात तुम्ही आम्हाला आलमट्टीतून 4 टीएमसी पाणी द्या. हा प्रस्ताव खरोखरच चांगला असून, राज्य शासनाने शिष्टमंडळ महाराष्ट्राकडे नेऊन हा प्रस्ताव स्वीकारावा, अशी विनंती अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी आज विधानसभेत कॉंग्रेसच्या मंत्र्यांना केली. गतवर्षीची उसाची बाकी न देणाऱ्या कारखान्यांकडून ती कठोरपणे वसूल करण्यासाठीही सहकारमंत्र्यांनी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.\nबेळगाव - महाराष्ट्राने आपल्यासमोर प्रस्ताव ठेवला आहे की 4 टीएमसी पाणी आम्ही कोयनेतून कृष्णेमार्फत कर्नाटकला देतो. परंतु, या बदल्यात तुम्ही आम्हाला आलमट्टीतून 4 टीएमसी पाणी द्या. हा प्रस्ताव खरोखरच चांगला असून, राज्य शासनाने शिष्टमंडळ महाराष्ट्राकडे नेऊन हा प्रस्ताव स्वीकारावा, अशी विनंती अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी आज विधानसभेत कॉंग्रेसच्या मंत्र्यांना केली. गतवर्षीची उसाची बाकी न देणाऱ्या कारखान्यांकडून ती कठोरपणे वसूल करण्यासाठीही सहकारमंत्र्यांनी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.\nराज्यातील दुष्काळावरील चर्चेच्यावेळी आमदार सवदी त्यांचे मत मांडत होते. यंदा मार्च-एप्रिलमध्ये कृष्णा कोरडी पडली. मलप्रभा, दूधगंगेत पाणी नव्हते. यावेळी भाजपचे शिष्टमंडळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटले होते. यावेळी त्यांनी आपल्याला 2 टीएमसी पाणी दिले. पूर्वी ते पाण्यासाठी रक्कम घेत. परंतु या वर्षी पिण्यासाठी म्हणून त्यांनी ते मोफत दिले. या वेळी त्यांनी एक प्रस्तावही ठेवला आहे. तुम्हाला आम्ही दरवर्षी कोयनेतून 4 टीएमसी पाणी देतो. परंतु, त्या बदल्यात तुम्ही आम्हाला आलमट्टी धरणातून जमखंडी बॅरेजजवळून 4 टीएमसी पाणी द्यावे जेणेकरून ते आम्हाला सोलापूर जिल्हा व अक्कलकोट भागाला पुरवता येईल. लिफ्ट इरिगेशनद्वारे ते नेण्याची जबाबदारी आमची. महाराष्ट्राचा हा प्रस्ताव चांगला आहे.\nमहाराष्ट्राचा हा प्रस्ताव चांगला असून, उन्हाळ्यात उत्तर कर्नाटकातील बेळगाव, बागलकोट व विजापूर जिल्ह्यातील सुमारे 300 खेड्यांना पाण्याची भीषण टंचाई जाणवते. यासाठी 2 टीएमसी पाणी मिळवून ते पुरवून वापरले जाते. परंतु, जर 4 टीएमसी पाणी मिळाले तर दरवर्षीची या खेड्यांची पाणी समस्या संपुष्टात येणार आहे. तेव्हा सरकारने यासाठी एक शिष्टमंडळ बनवून हा प्रस्ताव महाराष्ट्राला द्यावा. यासाठी भाजपचे काही आमदारही सोबत येतील, असेही सवदी म्हणाले.\nसाखर कारखाने यंदा उसाचे क्षेत्र कमी आहे म्हटल्यानंतर 2500 ते 2700 प्रतिटन दर जाहीर करीत आहेत. परंतु, गतवर्षी 2500 दर जाहीर करून बहुतांशी कारखान्यांनी अंतिम बिले दिलेली नाहीत. शासनाने कठोर पाऊल उचलून ही बिले वसुली करून शेतकऱ्यांना द्यावीत. दुष्काळी स्थितीत आर्थिक गरजा भागविण्यासाठी त्यांना याचा उपयोग होईल.\nबेळगाव, बागलकोट व विजापूर जिल्ह्यातील 300 खेड्यातील जनता दरवर्षी पाण्यासाठी दाहीदिशा फिरते. या वर्षी महाराष्ट्राने दया दाखवली अन्‌ 2 टीएमसी पाणी मिळाले. त्यामुळे महाराष्ट्राचे अभिनंदन करायला हवे, असेही लक्ष्मण सवदी विधानसभेत म्हणाले.\nदुष्काळमुक्ती, महागाईविरोधात राष्ट्रवादीचा निफाड तहसीलवर धडक मोर्चा\nनिफाड : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप शिवसेनेच्या फसव्या सरकारविरोधात एल्गार पुकारत माजी आमदार दिलीप बनकर यांच्या...\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nअगली बार जबान कम चलेगी, हात ज्यादा चलेंगे\nऔरंगाबाद : शहरात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद करावे, आज आम्ही समजवण्यासाठी आलो चार दिवसांनंतर परत येऊ तेव्हा बोलणार नाही...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida/rio-2016-olympics/virender-sehwag-urges-government-to-honour-dipa-karmakar-lalita-babar-1285492/", "date_download": "2018-10-19T13:33:48Z", "digest": "sha1:AYWJT24YOOXRZDSAYUSKAQ6RS6PUTSIK", "length": 13093, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Virender Sehwag urges government to honour Dipa Karmakar Lalita Babar | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nरिओ २०१६ ऑलिम्पिक »\nRio 2016 : दीपा कर्माकर आणि ललिता बाबरच्या नावाने विमान आणि ट्रेन सुरू करा- सेहवाग\nRio 2016 : दीपा कर्माकर आणि ललिता बाबरच्या नावाने विमान आणि ट्रेन सुरू करा- सेहवाग\nदीपा कर्माकर आणि ललिता बाबर या दोघींनीही आपापल्या क्रीडाप्रकारात अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती.\nDipa Karmakar and Lalita Babar : सध्या सुरू असलेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत दीपा कर्माकर आणि ललिता बाबर या दोघींनीही आपापल्या क्रीडाप्रकारात अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. या दोघींनाही भारताला पदक मिळवून देण्यात अपयश आले असले तरी त्यांच्या कामगिरीचे अनेकांकडून कौतूक करण्यात आले होते.\nभारताची जिमनॅस्ट दीपा कर्माकर आणि धावपटू ललिता बाबर यांच्या नावाने ट्रेन आणि विमानसेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने सरकारकडे केली आहे. सेहवागने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे ही विनंती केली. प्रत्येकजण उगवत्या सुर्याला सलाम करतो. दीपा आणि ललिता यांना ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळाले नसले तरी त्यांची प्रवाहाविरुद्ध पोहण्याची जिद्द कौतुकास्पद आहे. आपण त्यांच्या या प्रयत्नांचा सन्मान केला पाहिजे, असे वीरेंद्र सेहवागने ट्विटरवरील संदेशात म्हटले आहे.\nRio 2016 : दीपा कर्माकरची ‘ती’ मागणी क्रीडा प्राधिकरणाने फेटाळली होती\nसध्या सुरू असलेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत दीपा कर्माकर आणि ललिता बाबर या दोघींनीही आपापल्या क्रीडाप्रकारात अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. या दोघींनाही भारताला पदक मिळवून देण्यात अपयश आले असले तरी त्यांच्या कामगिरीचे अनेकांकडून कौतूक करण्यात आले होते. जिम्नॅस्टिक व्हॉल्ट प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱया दीपा कर्माकरचे रविवारी झालेल्या अंतिम फेरीत कांस्य पदक थोडक्यात हुकले. दीपाला अंतिम फेरीत दोन प्रयत्नांत सरासरी १५.२६६ गुणांसह क्रमवारीत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. अवघ्या ०.१५० गुणांनी दीपाचे कांस्य पदक हुकले. तर ललिता बाबर हिला तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीच्या अंतिम फेरीत अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. रिओमध्ये अंतिम फेरीत स्थान मिळविताना ९ मिनिटे १९.७६ सेकंद वेळ नोंदवताना राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता.\n‘सावरपाडा एक्स्प्रेस’ची ऑलिम्पिकवारी पक्की\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nVideo : पोट धरून हसायला लावणारा हा रन-आऊट तुम्ही पाहिलात का\nअनिल अंबानींच्या रिलायन्सचा एनडिटीव्हीविरोधात 10 हजार कोटींचा दावा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nउद्धव ठाकरे, आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर-राणे\nकेवळ ११ सामने, मानधन २६५९ कोटी .. हा आहे क्रीडाविश्वातील सर्वात महागडा खेळाडू\n'शबरीमला मंदिर म्हणजे सेक्स टुरिझमची जागा नाही'\nबायको घर सोडून गेल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याला बापाने पाण्याच्या टाकीत फेकले\nगौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टाचा दिलासा\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/difficult-level-73923/", "date_download": "2018-10-19T13:34:08Z", "digest": "sha1:B7ZCNEAQ2TLYDWFFG2BTZRA4UYQJX2RX", "length": 24000, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "काठिण्यपातळी! | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\n‘समजायला सोपं’ किंवा ‘समजायला कठीण’ असे चित्रांचे सरळ दोन भाग करणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक खास इशारा : तुम्हाला जे चित्र समजायला सोपं वाटतंय, ते कठीणही\n‘समजायला सोपं’ किंवा ‘समजायला कठीण’ असे चित्रांचे सरळ दोन भाग करणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक खास इशारा : तुम्हाला जे चित्र समजायला सोपं वाटतंय, ते कठीणही असू शकेल.. त्यातले अनेक संदर्भ तुम्हाला माहीतच नसतील तर मग ‘चित्राचा अर्थ’ जाणून घेण्याच्या जवळपाससुद्धा तुम्ही पोहोचणार नाही. त्याहून वाईट हे की, हे सोपं नाहीये हेसुद्धा तुम्हाला कळणार नाही मग यावर उपाय काय\nथेट विषयाला हात घालण्यापूर्वी फक्त एकच खुलासा- शीर्षकात वापरलेला शब्द चित्रकलेशी दूरान्वयानंही संबंधित नसताना तो उधार घेतला आहे, तोही बारावी विज्ञान शाखेकडून भौतिकशास्त्राचा पेपर कठीण गेल्यावर आणि तो पाठय़पुस्तकावरच आधारित असल्याचं स्पष्ट झाल्यावर प्रश्नपत्रिकेतल्या प्रश्नांच्या ‘काठिण्यपातळी’ची चर्चा गेल्याच आठवडय़ात सुरू झाली होती, तिथला हा शब्द.\nपण ‘वर’ (पानाच्या उजवीकडे, शीर्षकाच्या शेजारी) जे म्हटलंय, ते नीट वाचलंत तर चित्राच्या काठिण्यपातळीचं टेन्शन घेण्यात अर्थ नाही, असा निष्कर्ष तुम्हाला काढता आलेलाच असेल. तिथं म्हटल्याप्रमाणे अज्ञानाचं ज्ञानही होणार नसेल, तर मग कसली चिंताच नको की आपण आपली चित्रं पाहायची.\nआधी चित्रं पाहायची. नीट पाहायची.. हे असं केलंत तर मात्र, आपण चित्रात कायकाय पाहायचंय, कशाकशाबद्दल प्रश्न पाडून घ्यायचेत आणि आपल्याच तर्कानं कशी उत्तरं शोधायचीत, हे सगळंच तुम्हाला कळू लागेल किंवा कळत असेलच.\nउदाहरणार्थ, ही इथली दोन चित्रं तुम्ही पाहात आहात. एकात चटकन दिसणारं दृश्य आहे ते ‘बाजीगर’ या चित्रपटाच्या पोस्टरसारखं दिसतंय, पण शाहरुख खानऐवजी दुसरंच कुणी तरी आहे. तो स्वत: चित्रकार अतुल दोडियाच आहे, असं त्या वेळच्या त्याच्या फोटोंवरून तुम्हाला कळेलच. त्याच्या गॉगलवर दोन चित्रं काढलीत. खाली काही तरी, पोहणाऱ्या आकृती काढल्यात आणि वरच्या डाव्या बाजूला तुम्हाला, चित्रीकरणादरम्यान वापरतात तशी फटमारपट्टी दिसू शकते आहे. बॉलीवूडची ती खूण आणि ‘बाजीगर’चं पोस्टर हे तर बॉलीवूडमधनंच घेतलेलं, पण त्या गॉगलवर जी दोन चित्रं आहेत, ती पाहिलीत तर तुम्हाला प्रश्न पडू लागतील. चित्रात केलेली ही चित्रं कुणाची शैली तर निराळीच दिसते आहे आणि त्यापैकी दुसरं- त्या गॉगलधाऱ्याच्या उजव्या डोळ्यावरलं चित्र तर बटबटीत, वेंधळंच दिसतं आहे. ही कुणाची चित्रं शैली तर निराळीच दिसते आहे आणि त्यापैकी दुसरं- त्या गॉगलधाऱ्याच्या उजव्या डोळ्यावरलं चित्र तर बटबटीत, वेंधळंच दिसतं आहे. ही कुणाची चित्रं तीच इथे का आहेत तीच इथे का आहेत स्वत:च्या डोळ्यांवर मी हा या चित्रांचा चष्मा लावलाय, असं हा चित्रकार धडधडीतपणे का सांगतोय\nगॉगलधारी पुरुषाच्या उजव्या डोळ्यावर ब्रिटिश चित्रकार डेव्हिड हॉकनी, तर डाव्यावर भूपेन खक्कर यांची चित्रं आहेत. योगायोगानं ते दोघेही चित्रकार अविवाहित राहून स्वत:चा पर्यायी लैंगिक जीवनक्रम अबाधित राखणारे होते. ते दोघे दूर असले तरी चित्रकार म्हणून हॉकनीमुळे भूपेन यांना दिलासा मिळाला होता. विषयवासनेची वाट चारचौघांपेक्षा निराळी असणारे हे दोघे, चित्रंदेखील चारचौघांच्या सौंदर्यकल्पनांपेक्षा निराळी काढणारे होते. त्यांच्या पुढल्या पिढीतले अतुल आणि त्यांची पत्नी अंजू दोडिया. त्यापैकी अतुलनं, ही अमुकच माझी चित्रशैली असं बंधन स्वत:वर न घेता फोटोबरहुकूम आणि ‘फोटोरिअ‍ॅलिझम’च्या पाश्चात्त्य चळवळीची आठवण करून देणारी चित्रं काढली. मात्र अतुलच्या अशा फोटोबरहुकूम चित्रांतला फोटो हा त्या पेंटिंगसाठी खास काढवून घेतलेला फोटो, असं कधीही नव्हतं. उलट, ‘सापडलेल्या फोटो-प्रतिमां’वर काम करण्याची नवी वाट अतुल दोडियांनी शोधली. मात्र आपल्याच अवतीभोवतीचं वास्तव कसं पाहायचं किंवा चित्रविषय कसा ठरवायचा, हे शिकण्यासाठी हॉकनी आणि भूपेन यांच्या चित्रांची फारच मदत होऊ शकते, हे अतुलनं ओळखलं होतं. चित्रं पाहून त्यातला विचार जसाच्या तसा न स्वीकारता आपल्या विचारासाठी यातलं काय घेण्यासारखं आहे हे शोधायचं, असा मार्ग सर्वच हुशार- होतकरू चित्रकार स्वीकारतात. त्या मार्गावर अतुल दोडियांना ‘साधेच आजूबाजूचे विषय’ घेणारे हे दोन चित्रकार ठळकपणे दिसले असल्यास नवल नाही, पण मग त्या उमेदवारीच्या कालखंडात ज्येष्ठ वाटलेल्या दोघांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग म्हणून हे आत्मचित्र (सेल्फ पोट्र्रेट) काढलंय का\nहो आणि नाही. अतुलची बाकीची चित्रं पाहिलीत तर हे कळेल. आत्मपर संदर्भ या सर्व चित्रांमध्ये भरपूर असतात. गेल्या दहा-पंधरा वर्षांत ते थेटपणे चित्रात येत नाहीत इतकंच, पण हे चित्र आत्मपर असलं तरी, केवळ ‘कृतज्ञताचित्र’ नाही. माझी ओळख काय नि माझी दृष्टी काय, हा प्रश्न अतुल दोडिया जेव्हा बाजारप्रिय होऊ लागले, त्याच काळात- वेळच्या वेळीच त्यांनी स्वत:ला या चित्राद्वारे विचारला असावा, असं मानण्यास जागा आहे.\nचित्रातले आत्मपर तपशील अतुल दोडिया सहजपणे सांगतात.. त्यामुळे हॉकनी आणि भूपेनबद्दल ते सांगतात, तसे याच चित्रातल्या प्रत्येक आकृतीच्या आत्मपर बाजूवर ते प्रकाश टाकू शकतात, पण चित्रप्रतिमा याच साऱ्या असण्यामागचा हेतू काय होता किंवा अगदी तपशिलात जायचं तर, शर्टावरल्या चौकोनी रेघांना घडी पडल्यावर स्विमिंग पूलमध्ये पाण्याखाली दिसणाऱ्या टाइल आठवल्या की काय, याचं उत्तर त्यांनी सांगितलेल्या त्या तपशिलांतूनच आपण का म्हणून शोधावं तसं असेल तर सर्वच चित्रकारांच्या सर्वच शब्दांवर विश्वास ठेवावा लागेल.. तेव्हा कोणत्याही चित्रकाराचा हेतू त्याची चित्रं सांगतातच, हे लक्षात घेऊन अतुल दोडियांची त्या काळातली वा त्या चित्राच्या आसपासची चित्रं पाहिल्यास असं लक्षात येईल की, घडण्याच्या काही पायऱ्या चढून गेल्यानंतर अतुलनं, आपण असेच का घडलो आणि आपल्या लेखी ‘चित्रकार असणं’ याचा अर्थ काय आहे, याचा शोध घेण्यासाठी ही चित्रं काढली असणार. यापैकी काहीच माहीत नसलं, तरी अतुल दोडियांच्या चित्रात जे काही दिसतं आहे, त्याचा आनंद घेता येतो आहेच.\nत्याहीपेक्षा, दुसऱ्या चित्रातली पानं आणि चिमण्या हे फारच झटकन आनंद देतंय.. अगदी काही जणांच्या चेहऱ्यावर पाहता क्षणी स्मितरेषा उमटवतंय. ‘डिझाइन’च्या तत्त्वांवर – तोल, लय आणि पुनरावृत्ती यांच्यावर हे चित्र आधारलेलं असल्याचं शाळेत डिझाइन वगैरे शिकलेल्यांना सहज कळतंय.. पण छत्तीसगढहून कोलकाता शहरात आणि तिथून फक्त आठ दिवसांच्या चित्रप्रदर्शनासाठी २०१० साली मुंबईत आलेल्या या चित्रकर्तीचं हे चित्र पाहण्याची एक निराळीही तऱ्हा असू शकते. तद्दन डिझाइनवजा चित्र म्हणून हे चित्र सोडून द्यायचं की प्रश्न पाडून घ्यायचे लोकचित्रकलेशी या चित्राचं काही नातं आहे का, हा प्रश्न कदाचित त्या चित्रकर्तीचं कौतुक वा दोषदिग्दर्शन करण्यापेक्षा जास्त महत्त्वाचा ठरेल.. झाडाचं पान ठसठशीतपणे चितारण्याची रीत आणि पानं-चिमण्या यांच्या गुंफणीतून सुटलेल्या मोकळय़ा जागेमध्ये पोतनिर्मितीसाठी आदिवासी कलेत जो लाकडी कंगवा वापरतात, त्याची आठवण करून देणारा रंग-वापर, ही या चित्राची दोन वैशिष्टय़ं आहेत.\n‘त्यापेक्षा नुस्तं बघूयात’ असं म्हणून चित्रापासून सुटका करून घेतलीत, तर चित्रांपासून लांबच राहाल. एक चित्र तुम्हाला दुसऱ्या- संबंधित वा असंबद्ध चित्राची आठवण करून देऊ लागले आणि दृश्यातून प्रश्न पडू लागले की मग मात्र चित्रांची भाषा कळू लागते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफोटोग्राफीमुळे चित्रकलेचा आयाम बदलला\nवाहतूक विभागाच्या चित्रकला स्पर्धेत विद्यार्थी रमले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nउद्धव ठाकरे, आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर-राणे\nकेवळ ११ सामने, मानधन २६५९ कोटी .. हा आहे क्रीडाविश्वातील सर्वात महागडा खेळाडू\n'शबरीमला मंदिर म्हणजे सेक्स टुरिझमची जागा नाही'\nबायको घर सोडून गेल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याला बापाने पाण्याच्या टाकीत फेकले\nगौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टाचा दिलासा\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/railway-protection-force-start-campaign-against-mobile-robber-1135683/", "date_download": "2018-10-19T13:31:23Z", "digest": "sha1:AF5CBBEGVV7Q6X2PVYTCY7S2NC7RINCY", "length": 11940, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "भ्रमणध्वनी चोरटय़ांच्या विरोधात रेल्वे सुरक्षा बलाची मोहीम | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nभ्रमणध्वनी चोरटय़ांच्या विरोधात रेल्वे सुरक्षा बलाची मोहीम\nभ्रमणध्वनी चोरटय़ांच्या विरोधात रेल्वे सुरक्षा बलाची मोहीम\nउपनगरी गाडी सिग्नलला थांबली किंवा हळू झाली असता दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या हातावर दंडुक्याचा फटका मारून भ्रमणध्वनी चोरणाऱ्या चोरटय़ांच्या विरोधात रेल्वे सुरक्षा बलाने मोहीम उघडली\nउपनगरी गाडी सिग्नलला थांबली किंवा हळू झाली असता दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या हातावर दंडुक्याचा फटका मारून भ्रमणध्वनी चोरणाऱ्या चोरटय़ांच्या विरोधात रेल्वे सुरक्षा बलाने मोहीम उघडली आहे. रेल्वे सुरक्षा बलाने मध्य आणि हार्बर रेल्वेवर गेल्या काही दिवसांत भ्रमणध्वनी व सोनसाखळी चोरीचे २० गुन्हे उघडकीस आणले आहेत.\nमध्य आणि हार्बर रेल्वेवर भ्रमणध्वनी चोरीच्या प्रकारात गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली होती. प्रवाशांच्या हातावर फटका मारून भ्रमणध्वनी चोरण्याचे तंत्र चोरांकडून अवलंबिण्यात येत होते. मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोडे यांनी या प्रकरणात लक्ष घालून या चोऱ्या रोखण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे.\nवडाळा, कल्याण, डोंबिवली, ठाणे, ऐरोली, कोपर, नाहूर, कोपरखैरणे, रबाळे, कोपरी पूल, विटावा पूल आदी ठिकाणी भ्रमणध्वनी चोरले जात असल्याचे आढळून आले होते. येथे पाळत ठेवून पोलिसांनी चोरटय़ांना अटक केली. यात अल्पवयीन मुलांपासून गर्दुल्ल्यांचाही समावेश आहे. त्यांच्यावर यापूर्वी अशाच प्रकारचे गुन्हे नोंदविण्यात आल्याचे चौकशीत आढळून आले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nVideo : पोट धरून हसायला लावणारा हा रन-आऊट तुम्ही पाहिलात का\nअनिल अंबानींच्या रिलायन्सचा एनडिटीव्हीविरोधात 10 हजार कोटींचा दावा\nनोकरी नसल्यामुळे मोबाइल चोरीचा मोह\nकल्याण पलिकडील रेल्वे स्थानकांची सुरक्षा रामभरोसे\nकर्करुग्णांसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाईचा बडगा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nउद्धव ठाकरे, आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर-राणे\nकेवळ ११ सामने, मानधन २६५९ कोटी .. हा आहे क्रीडाविश्वातील सर्वात महागडा खेळाडू\n'शबरीमला मंदिर म्हणजे सेक्स टुरिझमची जागा नाही'\nबायको घर सोडून गेल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याला बापाने पाण्याच्या टाकीत फेकले\nगौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टाचा दिलासा\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5253738644754621313&title=International%20Women's%20Day%202018&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-19T13:51:21Z", "digest": "sha1:2DAZOMPOIZZS4ZHEQSPUQDT5H4L72SIL", "length": 8494, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "महिला दिनी ‘गौरीज’चा वेगळा उपक्रम", "raw_content": "\nमहिला दिनी ‘गौरीज’चा वेगळा उपक्रम\nपुणे : महिलांनी विद्यार्थिनींसाठी चालविलेल्या ‘अँग्लो उर्दू गर्ल्स कँटीन’मध्ये जागतिक महिला दिनी फर्माइशीच्या प्रत्येक डिशबरोबर पेढे आणि अत्तरचे वाटप केले जाणार आहे, अशी माहिती ‘अँग्लो कँटीन’च्या संचालक गौरी बिडकर यांनी ही माहिती दिली.\nगौरी यांच्या ‘गौरीज किचन’ या स्टार्ट अप फर्मने ‘अँग्लो उर्दू गर्ल्स कँटीन’ या महिन्यातच चालविण्यास घेतले आहे. अँग्लो उर्दू गर्ल्स गर्ल्स स्कूल आणि आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय परिसरात असलेल्या या कँटीनमध्ये विद्यार्थिनींची कायम गर्दी असते; तसेच कँटीनमध्ये काम करणाऱ्या सर्व महिला आहेत. यामध्ये कँटीन संचालक बिडकर यांच्यासह सहाय्यक सुलताना मुलतानी आणि मदतनीस मीरा अडागळे यांचा समावेश आहे.\nया नव्याने जडलेल्या स्नेहापोटी बिडकर यांनी आठ मार्च या महिला दिनी कँटीनला फर्माइश सांगणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीचे स्वागत अत्तर लावून आणि पेढा देऊन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारितेतून फूड इंडस्ट्रीत पदार्पण केलेल्या बिडकर भारती विद्यापीठ मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आणि अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल अशी दोन कँटीन चालवित असून, तिसऱ्या कँटीनची तयारी करत आहेत.\nसमाजातील मान्यवरांना घरी निमंत्रित करून उत्तमोत्तम पदार्थ करून वाढण्याचा साप्ताहिक उपक्रम त्यांनी सलग तीन वर्षे चालवल्यानंतर त्यांना फूड इंडस्ट्रीत उतरण्याचा आग्रह झाला. आपल्याला चवदार पदार्थ आणि आतिथ्यशीलतेचा वारसा आई अपर्णा भावे यांच्याकडून मिलाल्याचे त्या आवर्जून सांगतात. भारती विद्यापीठ येथे भारतभरातील कॉस्मोपॉलिटिन विद्यार्थी-विद्यार्थिनी, तर अँग्लो उर्दू हायस्कूल येथे सर्वधर्मीय विद्यार्थिनींना आवडणारे पदार्थ करून देताना खूप शिकायला मिळाले, असे त्या म्हणाल्या.\n‘कुटुंबाच्या पाठिंब्यानेच महिला होतील स्वयंसिद्धा’ ‘वुशु’ची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये नोंद भित्तिपत्रक स्पर्धेला प्रतिसाद साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/khopoli-mahatma-gandhi-sanitation-campaign-22643", "date_download": "2018-10-19T13:52:22Z", "digest": "sha1:AO5NKNVZPES5E34CBZR7M7ZBTYA4DTYK", "length": 14148, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Khopoli - Mahatma Gandhi sanitation campaign खोपोली पालिकेचे एक पाऊल पुढे | eSakal", "raw_content": "\nखोपोली पालिकेचे एक पाऊल पुढे\nशनिवार, 24 डिसेंबर 2016\nखोपोली - महात्मा गांधी स्वच्छता अभियान आणि नगरविकास मंत्रालयाच्या वतीने गेल्या वर्षी शहरांसाठी राबवण्यात आलेल्या हागणदारीमुक्त विशेष कार्यक्रमात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते खोपोली नगरपालिकेला प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले. यात मागेल त्या कुटुंबाला शौचालय देणे, सार्वजनिक शौचालयाची संख्या वाढवणे, त्यांची सुधारणा करणे, झोपडपट्टीत या योजनेला अधिक प्राधान्य आदींचा या उपक्रमात समावेश होता.\nखोपोली - महात्मा गांधी स्वच्छता अभियान आणि नगरविकास मंत्रालयाच्या वतीने गेल्या वर्षी शहरांसाठी राबवण्यात आलेल्या हागणदारीमुक्त विशेष कार्यक्रमात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते खोपोली नगरपालिकेला प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले. यात मागेल त्या कुटुंबाला शौचालय देणे, सार्वजनिक शौचालयाची संख्या वाढवणे, त्यांची सुधारणा करणे, झोपडपट्टीत या योजनेला अधिक प्राधान्य आदींचा या उपक्रमात समावेश होता.\nकेंद्र व राज्याच्या योजनांचा फायदा घेत खोपोली नगरपालिकेने वर्षभर शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी मोहीम राबवली. यात वर्षभरात झोपडपट्टीत तीन हजार खासगी शौचालये बांधून सार्वजनिक शौचालयांच्या संख्येत वाढ केली. नागरिकांनी उघड्यावर शौचाला जाऊ नये यासाठी जनजागृती केली. याची दखल घेऊन केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने नगरपालिकेचा गौरव केला. या योजनेत हागणदारीमुक्त व कचरामुक्त शहराला केंद्र सरकारकडून दोन कोटींचा जादा विकास निधी देण्याची तरतूद आहे. याचा फायदा शहराला होणार आहे. नगरपालिकेच्या वतीने मावळते नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, नवनियुक्त नगराध्यक्षा सुमन औसरमल, उपनगराध्यक्ष रमेश जाधव, मुख्याधिकारी दीपक सावंत यांनी नायडू यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र स्वीकारले.\n‘हागणदारीमुक्त खोपोली शहर’ असा दावा नगरपालिकेने केला असला, तरी प्रत्यक्षात मात्र येथे वेगळीच परिस्थिती आहे. नगरपालिका कार्यालयापासून विविध झोपडपट्ट्यांच्या शेजारची मैदाने, रेल्वेस्थानकानजीकची मोकळी जागा आणि शहराच्या मध्य भागातून वाहणारा नाला येथे नागरिक नेहमी मोठ्या प्रमाणात उघड्यावर शौचाला बसलेले असतात. यात बांधकाम मजुरांची संख्या अधिक आहे. दुसरीकडे कचरा व्यवस्थापन, डास निर्मूलन, सांडपाणी व्यवस्थापनाबाबत अनेक त्रुटी आहेत. ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील यांनी चार-पाच महिन्यांत सर्वसाधारण सभांमध्ये पालिकेचे पितळ उघडे पाडले आहे. विशेष म्हणजे त्यानंतरही कोणत्या आधारावर ही निवड झाली याचे गौडबंगाल कुणालाच कळलेले नाही.\nमी, गरीबांची सेवा करू शकलो, याचे समाधानः मोदी\nशिर्डी: गरीब असो किंवा मध्यम परिवार असेल, त्यांना घर देण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले आहेत. प्रयत्न यापूर्वीही झाला, पण दुर्दव्याने त्यांचे लक्ष...\nऔरंगाबाद - धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाला तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी गुरुवारी (ता. १८) बुद्धलेणी...\nसुलभ प्रवासासाठी कोस्टल रोडवर ‘आंतरजोड’\nमुंबई - सागरी किनारी मार्गावर (कोस्टल रोड) प्रवास करणाऱ्यांना आवश्‍यकतेनुसार मार्ग बदलता यावा किंवा मार्गावरून बाहेर पडता येण्यासाठी मार्गावरील...\nविष्णुचा अकरावा अवतार बरोबर असताना का काही होत नाही: उद्धव\nमुंबई : महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ, महिलांवर अत्याचार यासारख्या विषयांवर केंद्रीयमंत्री रवीशंकर प्रसाद म्हणत आहेत, आमच्या हातात काहीच नाही. तुमच्या...\nमी अयोध्येला जाणार आणि तेथून मोदींना विचारणार: उद्धव\nमुंबई : राम मंदिर उभारण्याचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार विसरले आहे. गेल्या चार वर्षांत मोदी एकदाही अयोध्येला गेले नाही. पण, मी येत्या 25...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dydepune.com/photogallary.asp", "date_download": "2018-10-19T14:03:18Z", "digest": "sha1:B5XUYF5BGNK6KPYMNIAWIEIZLT5OEPVY", "length": 2409, "nlines": 24, "source_domain": "www.dydepune.com", "title": ".: Deputy Director of Education,Pune :.", "raw_content": "कार्यालय संपर्क मुख्य पान\n0) सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑफलाईन पध्दतीने करणेबाबत. 1) शै. वर्ष २०१८-१९ च्या पहिल्या सत्रातील सहविचार सभा आयोजित करणॆबाबत 2) सहविचार सभा दि. ०९.१०.२०१८ रोजी स ११ वाजता. 3) शै. वर्ष २०१८-१९ च्या पहिल्या सत्रातील सहविचार सभा आयोजित करणॆबाबत. 4) नियमित वेतनश्रेणीतील प्रस्तावाबाबत 5) शासन निर्णय दि.२१.०५.२०१४ व २६.११.२०१४ अन्वये राज्यातील खाजगी अनुदानित उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ९३५ पदे मंजुर केलेली आहेत. 6) पुणे जिल्ह्‍यातील प्राचार्य / मुख्याध्यापकांसाठी विभागीय शिक्षण परिषद आयोजनाबाबत..\nशिष्यवृत्ती / वाणिज्य |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://mahamarkfed.org/", "date_download": "2018-10-19T13:37:49Z", "digest": "sha1:6K6BLUYFDCETGZMTAVAXSCPGT6E6HF3Z", "length": 4000, "nlines": 41, "source_domain": "mahamarkfed.org", "title": "MAHAMARKFED", "raw_content": "दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड\nप्रोक्युरिंग आणि प्रोसेसिंग ओपरेशन्स\nदि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. अर्थात महाराष्ट्र राज्य सरकारी पणन महासंघ मर्यादित, मुंबई या संस्थेची स्थापना महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा १९६० अंतर्गत झाली. महाराष्ट्र राज्यातील सहकारी पणन संस्थांची ही शिखर संस्था असून तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे. या संस्थेचे पंजीकरण (रजिस्ट्रेशन) मुंबई सहकारी कायदा १९२५ अंतर्गत झाले होते. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर संस्थेचे पंजीकरण दि. २५/११/१९५८ रोजी झाले आहे.\n1) शेतमालाच्या विक्रीची व्यवस्था करणे.\n2) शेती माल खरेदी करणे व विक्री करणे आणि त्याचप्रमाणे शेतक-यांना लागणारी अवजारे खरेदी करणे व विक्री करणे.\n3) केंद्र शासन / राज्य शासन तसेच केंद्र व राज्य शासन अंगीकृत संस्थांना कडधान्ये / अन्नधान्ये पुरवठा करण्याचा व्यवसाय करणे. अधिक माहिती >>\nकामकाज/योजना माहितीसाठी येथे क्लिक करा\nदि. 09/05/2018 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याबाबत\nदि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि.\nकनमुर हाउस, नरसी नाथा स्ट्रीट, मुंबई - ४००००९\nCopyright©2017 दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड. Designed by Ihante Business Services", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.nishantvaity.com/brain-dead-dr-pravin-survashe/", "date_download": "2018-10-19T13:28:32Z", "digest": "sha1:GGR5EZEDALFHE3GZHSA2AYD3ZDU5N6K2", "length": 31960, "nlines": 97, "source_domain": "www.nishantvaity.com", "title": "ब्रेन डेड - डॉ. प्रवीण सुरवशे - ", "raw_content": "\nब्रेन डेड – डॉ. प्रवीण सुरवशे\nपुण्‍याच्‍या कोलंबिया एशिया हॉस्‍पिटलला न्‍युरोसर्जरी कन्‍सल्‍टंट म्‍हणून जॉईन होऊन मला एखादाच महिना झाला असेल. मुंबईच्‍या जे. जे. हॉस्‍पिटल मधून न्‍युरोसर्जरीची पदवी संपादन करुन, तिथे केलेल्‍या ५००० पेक्षा अधिक शस्त्रक्रियांचा प्रदीर्घ अनुभव घेऊन मी पुण्‍याला आलो होतो.\nशनिवारी रात्री पूर्ण परिवारासोबत जेवण चालू होते. तेवढ्यात माझा फोन खणखणला. कोलंबिया एशियाच्‍या इमर्जन्‍सी रुम मधून फोन होता. डॉक्‍टर बोलत होते.\n“सर, एका २० वर्षाच्‍या तरुणाला त्याचे नातेवाईक घेऊन आलेत. तीन तासापूर्वी त्याची गाडी स्‍लीप होऊन तो रस्‍त्‍यावर पडला होता. डोक्‍याला मार लागला आहे. सुरूवातीला त्‍याला जवळच्‍या हॉस्‍पिटलमध्‍ये नेले होते. पण त्‍यांना तिथे कळले की, तो जवळजवळ ‘ब्रेन डेड’ आहे. पुढे काही करुन फार उपयोग होणार नाही. त्‍यामुळे ते पेशंटला इकडे घेऊन आलेत.”\n‘ब्रेन डेड’ म्‍हणजे ज्‍या पेशंटचा श्‍वास बंद झाला असून मेंदूचे कार्य थांबलेले आहे व फक्‍त हृदय चालू आहे असा पेशंट.\nमी डॉक्‍टरना विचारले की, “आता काय स्‍टेटस आहे” त्‍यांनी सांगितले की, “सर त्‍याचा श्‍वास बंद पडलेला होता म्‍हणून आम्‍ही कृत्रिम श्‍वासाची नळी बसवलीय आणि व्‍हेंटिलेटरने श्‍वास देतोय. त्‍याचे दोन्‍ही प्‍युपिल्‍स (बुबुळ) डायलेट (पूर्णपणे प्रसरण पावलेले) झालेले आहेत.” सहसा नॉर्मल माणसामध्‍ये डोळ्‍यांच्‍या बुबुळावर लाईट पडला की, ती आकुंचन प्रसरण पावतात. (परंतू ब्रेन डेड पेशंटमध्‍ये ती रिअ‍ॅक्‍शन दिसत नाही.)\n“सर, मी ब्रेन चा सी.टी. स्‍कॅन करून वॉट्सअ‍ॅपवर पाठवला आहे.”\nमी स्‍कॅन उघडून पाहिला तर पेशंटच्‍या मेंदूमध्‍ये उजव्‍या बाजूला मोठा रक्‍तस्त्राव झालेला होता व पूर्ण मेंदू डाव्‍या बाजूला सरकला होता. स्‍कॅन बघितला आणि मी हातातला घास तसाच ताटात ठेऊन ताटावरून उठलो. कपडे बदलत बदलतच मी त्‍यांना सूचना दिल्‍या व ताबडतोब पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्‍ये घेण्‍यास सांगितले गाडीची चावी घेऊन पळतच मी घराबाहेर पडलो.\nतोच पप्‍पा म्‍हणाले “मी येतो सोडायला, तुम्‍ही केसच्‍या नादात गाडी फास्‍ट चालवाल” सगळेचजणं जेवणावरून उठले. पण मी त्‍यांना सांगितलं, “काळजी करू नका. मी गाडी सावकाश चालवतो.\nमला १० वाजता फोन आला होता. केवळ ०७ मिनिटातच मी हॉस्‍पिटलमध्‍ये पोहोचलो. गाडी मी इमर्जन्‍सी रूमच्‍या दारापर्यंत नेवून तशीच सोडून दिली. दार उघडे, चावी गाडीलाच आणि मी पळतच हॉस्‍पिटलमध्‍ये घुसलो. सिक्‍युरिटी गार्डनी सांगितले, “सर पेशंट वरती आय.सी.यू. मध्‍ये शिफ्‍ट केलाय.” लिफ्‍टसाठी न थांबताच जीना चढून मी पळतच आय.सी.यू. मध्‍ये पोहोचलो. पेशंटला बघितलं तर त्‍याची दोन्‍ही बुबुळं प्रसरण पावलेल्‍या अवस्‍थेत होती. श्‍वास पूर्णपणे बंद पडलेला होता आणि व्‍हेंटिलेटर द्वारा श्‍वास देण्‍यात येत होता.\nनातेवाईकांशी बोलणे गरजेचे होते. मी त्‍यांना म्‍हणालो, “पेशंट वाचण्‍याचे चान्‍सेस ५% पेक्षा कमी आहेत. तरी देखील ऑपरेशन करावं हा माझा निर्णय आहे. कारण पेशंट तरुण आहे व मार लागून फार वेळ झालेला नाही. पेशंटला जगण्‍याची एक संधी द्यायला हवी. थोडा देखील वेळ वाया घालवला तर पेशंट हाती लागणार नाही. तुम्‍ही ठरवा.”\nनातेवाईक चांगलेच हडबडले होते. त्यांचा अजूनही विश्‍वास बसत नव्‍हता. तीन तासांमध्‍ये सगळं होत्‍याचं नव्‍हतं झालं होतं ते कोणताही निर्णय घेण्याच्या परिस्थितीत नव्हते पण त्‍यांची परवानगी येईपर्यंत मला थांबणं शक्‍य नव्‍हतं. मी जोरात ओरडलो,”पेशंट ताबडतोब ऑपरेशन थिएटरमध्‍ये घ्‍या.” आजूबाजूला १०-१५ स्‍टाफ उभे होते. सर्वजण माझं ते रुप पाहून हादरले होते. बेडसकटच पेशंट ऑपरेशन थिएटर मध्‍ये शिफ्‍ट केला. १० वा. १० मि. नी पेशंट ऑपरेशन टेबलवर होता.\nजनरली ऑपरेशन करण्‍याआधी इन्‍फेक्‍शन कंट्रोल म्‍हणून पेशंटचं डोकं बिटाडीन आणि सॅव्‍हलॉन ने १० मिनिटं स्‍वच्‍छ धुतलं जातं, तसेच ऑपरेशन करणारे डॉक्‍टर व नर्स देखील ७ मिनिटे वॉश घेतात आणि मगच सर्जरीला सुरूवात होते पण ती १७ मिनिटे सध्‍या मी देऊ शकत नव्‍हतो कारण मेंदूमध्‍ये प्रेशर खूपच वाढत होते आणि अशा अवस्‍थेत एका सेकंदाला हजारो न्‍यरॉन्‍सची(मेंदूच्या पेशी) डेथ होते (मरण पावतात). मेंदूमधील या मेलेल्या पेशी कधीही रिजनरेट (परत तयार ) होत नाहीत. त्‍यामुळे लवकरात लवकर ऑपरेशन करून झालेला रक्‍तस्त्राव बाहेर काढणे व मेंदूवरील प्रेशर कमी करणे गरजेचे होते. वॉर्डबॉयनी पटकन पेशंटचे केस कापले आणि तोपर्यंत मी वॉश घेऊन आलो. सिस्‍टरना सांगितले, “ऑपरेशनच्‍या साहित्‍याची ट्रॉली लावत बसू नका. सर्व साहित्‍य पसरून ठेवा. लागेल तसे साहित्‍य मी घेतो.”\nऑपरेशन थिएटर मधील सर्वजण अतिशय वेगाने काम करत होते, जणू काही प्रत्‍येकाला चार चार हात फुटले होते. आता प्रश्‍न होता भूलतज्ञांचा. त्‍यांना यायला ४-५ मिनिटे लागणार होती आणि ते आल्‍यावरही पूर्ण भूल देण्‍यासाठी १०-१५ मिनिटे वेळ गेलाच असता, त्‍यामुळे मी पूर्ण भूल न देता जागीच भूल देऊन (लोकल अनेस्‍थेशिया) ऑपरेशन सुरू केले. मी कवटी ड्रील करण्‍यास सुरूवात केली आणि तोपर्यंत भूलतज्ञ आले. सहसा भूलतज्ञांनी परवानगी दिल्‍याशिवाय कोणताही पेशंट ऑपरेशन थिएटर मध्‍ये घेतला जात नाही, परंतु इथे सर्वच नियमांचे उल्लंघन झाले होते. पण त्‍यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून मला एक शब्‍दही न विचारता पेशंटचा ताबा घेतला. मी कवटी उघडून रक्ताच्या गाठीपर्यंत पोहोचलो. साधारणपणे अर्धा लिटर रक्‍त गोठून रक्‍ताची गाठ तयार झाली होती व मेंदूवर प्रेशर निर्माण करत होती. मी रक्‍ताची गाठ काढून टाकली व मेंदूच्‍या रिस्‍पॉन्‍सची वाट बघू लागलो. पुढच्‍या १-२ मिनिटात दबलेला मेंदू पूर्वास्‍थितीत आला आणि मेंदूचे पल्‍सेशन (हालचाल) दिसू लागली. आता मी डोके वर काढून घड्याळाकडे पाहिले तर १० वा. २७ मि. झाली होती. म्‍हणजेच मला फोन आल्‍या पासून केवळ २७ मिनिटात ऑपरेशन पूर्ण होऊन त्‍याच्‍या मेंदूवरील प्रेशर काढून घेतले होते. आता मी पूर्ण टीमला रिलॅक्‍स होण्‍यास सांगितले व उर्वरित ऑपरेशन पूर्ण केले.\nऑपरेशन पूर्ण झाले होते. परंतु अजूनही मन बैचेन होते. काहीतरी चुकत असल्‍याची जाणीव होत होती. आज माझा सिक्‍स्‍थ सेन्‍स मला सांगत होता की काहीतरी अपूर्ण आहे. म्‍हणून मी लगेचच सीटी स्‍कॅन करून बघायचे ठरवले. पेशंटला ओ. टी. मधून डायरेक्‍ट सी.टी.स्‍कॅन युनिटमध्‍ये शिफ्‍ट करण्‍यात आले. आणि माझा अंदाज खरा ठरला. आता पेशंटच्‍या मेंदूच्‍या दुसर्‍या बाजूला (डाव्‍या बाजूला) रक्ताची तेवढीच मोठी गाठ तयार झाली होती. पहिल्‍या स्‍कॅनमध्‍ये हा रक्‍तस्त्राव अजिबातच दिसला नव्‍हता. आता दुसरे ऑपरेशन करून तो रक्तस्त्रावही काढणे गरजेचे होते. मी पेशंटचे बुबुळ परत तपासले, त्‍यामध्‍ये कोणतीही रिअ‍ॅक्‍शन दिसत नव्‍हती. आता मला प्रश्‍न पडला की जवळपास ब्रेन डेड झालेल्या अशा पेशंटवर दुसरी सर्जरी करणे योग्‍य आहे का पण मी घेतलेली जबाबदारी पूर्ण करावयाचे ठरवले. नातेवाईकांना सांगितले की, ताबडतोब दुसरे ऑपरेशन करावे लागेल. पेशंटचे नातेवाईक आधीच भेदरलेले होते.\nते म्‍हणाले, “सर, आम्‍ही आमचा पेशंट गेलाच आहे असे समजत होतो, परंतू तुमची धडपड पाहून आम्‍हाला वाटते की आपणास जो योग्‍य वाटेल तो निर्णय घ्‍या. त्‍याला आमची सहमती आहे.”\nमी लगेचच पेशंटला ऑपरेशन थिएटर मध्‍ये हालवले व ऑपरेशनला सुरूवात केली. पण यावेळी आणखीनच मोठा प्रॉब्‍लेम निर्माण झाला होता. एवढ्या सगळ्‍या रस्क्तस्त्रावानंतर पेशंटची रक्त गोठण्‍याची प्रक्रियाच बंद झाली होती. रक्‍त पाण्‍यासारखे वाहू लागले व काहीच करणे शक्‍य होईना. भूलतज्ञानी दुसर्‍या बाजूने त्‍याची लढाई चालू ठेवली. ते पेशंटला रक्‍त चढवत होते. मी कवटी उघडून शक्‍य होईल तेवढी रक्ताची गाठ काढली, पण मला माहित होते की, रक्‍त गोठण्‍याची प्रक्रिया बंद पडल्‍याने तेथे रक्‍तस्त्राव होत राहणार.म्‍हणून मी एक युक्ती केली. जिथे रक्तस्त्राव होत होता तिथे एक ड्रेन ठेवला. (ड्रेन म्‍हणजे एक रबरी नळी असून तिचे एक टोक कवटीमध्‍ये ठेवले जाते व दुसरे टोक बाहेर पिशवीमध्‍ये सोडले जाते) या ड्रेनचा हेतू हा असतो की, आत होणारा रक्तस्त्राव तिथेच थांबून मेंदूवर प्रेशर निर्माण करण्‍याऐवजी, रक्‍त बाहेर पिशवीमध्‍ये सोडले जावे. ऑपरेशन पूर्ण करून मी पेशंटला आय. सी. यू मध्‍ये शिफ्‍ट केले. परंतु पेशंटच्‍या बुबुळांमध्‍ये अजूनही कोणतीही रिअ‍ॅक्‍शन आली नव्‍हती.\nआता मात्र मन अत्‍यंत निराश झाले. एवढे करूनही काही फायदा होईल असे वाटेना. मी डॉक्‍टर रूममध्‍ये जायला निघालो, तेवढ्यात एक सिक्‍युरिटी गार्ड पळत आला आणि म्‍हणाला, “सर, तुम्‍ही तुमची गाडी कॅज्‍युअल्‍टिच्‍या दारामध्‍ये तशीच उघडी ठेवली होती, मी ती पाठीमागच्‍या बाजूस पार्किंगमध्‍ये पार्क केली आहे. ही चावी घ्‍या.” मी त्‍याला धन्‍यवाद दिले व डॉक्‍टर रुममध्‍ये जाऊन बसलो.\nआता माझे सर्व प्रयत्न करून संपले होते. वेळ होती ती परमेश्‍वराला शरण जाण्‍याची मी परमेश्‍वराचे नामस्‍मरण करू लागलो. या सर्व प्रयत्नांना यश येण्‍यासाठी नम्रपणे निवेदन ठेवले. तोच काय तो आधार होता मी परमेश्‍वराचे नामस्‍मरण करू लागलो. या सर्व प्रयत्नांना यश येण्‍यासाठी नम्रपणे निवेदन ठेवले. तोच काय तो आधार होता साधारण अर्धा तास असाच गेला असेल एवढ्यात इंटेन्‍सिव्‍हीस्ट पळत आले आणि म्‍हणाले, “सर, लवकर चला. पेशंटला बघा चला” मी लगेचच जावून पाहिलं तर काय चमत्‍कार साधारण अर्धा तास असाच गेला असेल एवढ्यात इंटेन्‍सिव्‍हीस्ट पळत आले आणि म्‍हणाले, “सर, लवकर चला. पेशंटला बघा चला” मी लगेचच जावून पाहिलं तर काय चमत्‍कार त्‍याच्‍या दोन्‍ही बुबुळांमध्‍ये आता रिअ‍ॅक्‍शन दिसत होती.\nमाझ्‍याही जीवात जीव आला. नातेवाईकांनाही तसं समजावलं.\nत्‍यानंतर मी निर्णय घेतला की, पेशंटला पुढचे ४८ तास बेशुद्धच ठेवायचे. कारण मेंदूमधील रक्‍तस्त्राव पूर्णपणे थांबला नव्‍हता. त्‍यानंतर पेशंटला जवळ जवळ १५ बाटल्‍या रक्‍त/पांढर्‍या पेशी दिल्‍या गेल्‍या. पुढचे ४८ तास माझ्‍यासाठी खूपच अवघड होते. त्‍या पेशंटसाठी जवळपास ३०-४० जणांचे फोन आले असतील. सर्वांचीच आशा माझ्‍यावरती होती. “मी प्रयत्न करतो” या एका शब्‍दावर ते सगळे तग धरून होते. ४८ तास त्‍याचे सर्व नातेवाईक आय. सी. यू. च्‍या दारात बसूनच होते. मी देखील दिवसातून १०-१५ वेळा पेशंटला बघायचो. जर अचानक त्‍याची बुबुळे प्रतिसाद देणे बंद झाले तर पेशंटची तिसरी सर्जरी करावी लागण्‍याची शक्‍यता होती. नातेवाईकांना खूप शंका असायच्‍या. ते म्‍हणायचे डॉक्‍टर, पहिल्‍या स्‍कॅनमध्‍ये दुसर्‍या बाजूचा रक्तस्त्राव अजिबातच दिसला नाही असे कसे झाले” या एका शब्‍दावर ते सगळे तग धरून होते. ४८ तास त्‍याचे सर्व नातेवाईक आय. सी. यू. च्‍या दारात बसूनच होते. मी देखील दिवसातून १०-१५ वेळा पेशंटला बघायचो. जर अचानक त्‍याची बुबुळे प्रतिसाद देणे बंद झाले तर पेशंटची तिसरी सर्जरी करावी लागण्‍याची शक्‍यता होती. नातेवाईकांना खूप शंका असायच्‍या. ते म्‍हणायचे डॉक्‍टर, पहिल्‍या स्‍कॅनमध्‍ये दुसर्‍या बाजूचा रक्तस्त्राव अजिबातच दिसला नाही असे कसे झाले आणि पहिले ऑपरेशन झाल्‍यानंतर दुसर्‍या बाजूस एवढी मोठी रक्‍ताची गाठ कशी काय तयार झाली आणि पहिले ऑपरेशन झाल्‍यानंतर दुसर्‍या बाजूस एवढी मोठी रक्‍ताची गाठ कशी काय तयार झाली मग मी त्‍यांना सांगितले की, पेशंट ज्‍या वेळी पडला त्‍यावेळी त्‍याला डोक्‍याच्‍या दोन्‍ही बाजूला मार लागला असावा त्‍यामुळे दोन्‍ही बाजूला रक्‍तस्त्राव सुरू झाला पण उजव्‍या बाजूला मोठी रक्तवाहीनी फुटल्‍यामुळे थोड्याच वेळात खूप रक्त जमा झाले व त्‍यामुळे मेंदूवर खूप प्रेशर आले. उजव्‍या बाजूने प्रेशर आल्‍याने मेंदू डाव्‍या बाजूस सरकला गेला आणि डाव्‍या बाजूचा रक्तस्त्राव तात्‍पुरता बंद झाला. पण जसे मी उजव्‍या बाजूची रक्ताची गाठ काढुन घेतली तसे मेंदूवरील प्रेशर कमी होऊन मेंदू पूर्वस्‍थितीत आला. त्‍यामुळे डाव्‍या बाजूने थांबलेला रक्‍तस्त्राव पुन्‍हा सुरू झाला. त्‍यामुळेच दुसरे ऑपरेशन करून तिही रक्‍ताची गाठ काढणे आवश्‍यक वाटले. अशा तर्‍हेने त्‍यांच्‍या बहुतेक शंकाचे निरसन मी केले होते.\nपुढचे ४८ तास मी घरीही बैचैन असायचो माझी तगमग बघून माझ्‍या पप्‍पांनी व माँसाहेबांनी ही देवाला साकडे घातले. सर्व घरच परमेश्‍वर चरणी लीन झाले होते. आणि ४८ तासानंतर माझ्‍या परीक्षेचा दिवस उजाडला पेशंटला स्‍कॅन करण्‍यासाठी शिफ्‍ट केले आणि काय आश्‍चर्य मी केेलेली ती ड्रेनची युक्ती उपयोगी पडली होती. पेशंटचा स्‍कॅन एकदम छान होता. दोन्‍ही बाजूंचा रक्तस्त्राव पूर्णपणे निघाला होता. पेशंटला आय. सी. यू. मध्‍ये शिफ्‍ट केले व त्‍याला शुद्धीवर आणण्‍यासाठी प्रयत्न सुरू केले. पेशंटची भूल बंद केली आणि तासाभरात पेशंटने हातपाय हालवण्‍यास व डोळे उघडण्‍यास सुरूवात केली. आय .सी. यू. च्‍या पूर्ण टीमने जल्लोष केला. प्रत्‍येकजण एकमेकांचे अभिनंदन करीत होता. पुढच्या ३/४ तासात त्‍याचा श्‍वासही चांगला चालू लागला त्‍यामुळे मी व्‍हेंटिलेटरही काढून घेतला.\nआता त्याच्या आई-वडीलांना आय.सी.यू. मध्ये बोलाऊन घेतले गेले. ते बिचारे घाबरतच आत आले. काय माहित आपल्या मुलाला कुठल्या अवस्थेत बघावे लागेल त्याची आई तर अजूनही मुलाला बघण्याआधी डोळे घट्ट मिटून देवाचा धावा करीत होती. मी त्यांना त्यांच्या मुलासमोर घेऊन गेलो आणि काय आश्चर्य त्याची आई तर अजूनही मुलाला बघण्याआधी डोळे घट्ट मिटून देवाचा धावा करीत होती. मी त्यांना त्यांच्या मुलासमोर घेऊन गेलो आणि काय आश्चर्य तो डोळे उघडून आईवडिलांकडे बघून हसत होता. त्याच्या आई वडिलांना खरच सुखद धक्का बसला. मी त्याला विचारले हे कोण आहेत तो डोळे उघडून आईवडिलांकडे बघून हसत होता. त्याच्या आई वडिलांना खरच सुखद धक्का बसला. मी त्याला विचारले हे कोण आहेत तू ओळखतोस का यांना तू ओळखतोस का यांना तर तो म्हणाला, “यस दे आर माय मॉम अँण्ड डॅड.” आईवडील तर जणू स्तब्धच झाले होते. दोघांच्याही तोंडातून शब्दच फुटत नव्हते. मनातल्या साऱ्या भावना डोळ्यांतील अश्रूवाटे बाहेर पडत होत्या. वडिलांनी अजूनही माझा हात घट्ट पकडून ठेवला होता. त्यांचा हात माझ्या हातात तसाच ठेऊन मी म्हणालो. “ही इज अ बॉर्न फायटर\nतुमचा मुलगा सुखरूप परत आला” आणि आम्‍ही लढाई जिंकली होती” आणि आम्‍ही लढाई जिंकली होती एक जवळजवळ ब्रेन डेड होणारा पेशंट जागा होऊन आमच्‍याशी बोलत होता. विशेष म्‍हणजे त्‍याला कोणतेही व्‍यंग (न्‍यूरॉलॉजिकल डेफिसिट) आले नव्‍हते. त्‍यांच्‍या नातेवाईकांच्‍या आनंदाला पारावार राहिला नव्‍हता. डोळ्‍यातून वाहणार्‍या पाण्‍याला सीमा राहिली नव्‍हती\nहॉस्‍पिटलमध्‍ये आनंदाचे वातावरण होते. पुढच्या ७-८ दिवसांमध्ये तो पूर्णपणे बरा झाला आणि डिश्चार्ज होऊन घरी जाताना त्याने मला आश्वासन दिले की, इथून पुढे मला बोनस म्हणून मिळालेल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण सत्कारणी लावेन.\n आयुष्‍यामध्‍ये असे काही अनुभव येतात की, जे तुम्‍हाला त्‍या दैवी शक्‍तीचे सामर्थ्‍य आणि अस्‍तित्‍व मान्‍य करण्‍यासाठी भाग पाडतात \nकोलंबिया एशिया हॉस्‍पिटल , पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/marathi-news-parbhani-news-attacked-sangh-office-90415", "date_download": "2018-10-19T14:07:36Z", "digest": "sha1:VG5EPPBCWHL6MGXDZA2TRHEEMK4BUBHE", "length": 11720, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news Parbhani news attacked on sangh office संघ कार्यालयावर दगडफेक करून कार्यालय जाळण्याचा प्रयत्न | eSakal", "raw_content": "\nसंघ कार्यालयावर दगडफेक करून कार्यालय जाळण्याचा प्रयत्न\nबुधवार, 3 जानेवारी 2018\nपरभणी : कोरेगाव भीमा येथील घटनेचे पडसाद सलग तिसऱ्या दिवशीही (ता. 3) परभणी शहरात पहावयास मिळाले. संपप्त जमावाने स्टेशनरोडवरील संघ कार्यालयावर दगडफेक करून कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला आहे.\nपरभणी : कोरेगाव भीमा येथील घटनेचे पडसाद सलग तिसऱ्या दिवशीही (ता. 3) परभणी शहरात पहावयास मिळाले. संपप्त जमावाने स्टेशनरोडवरील संघ कार्यालयावर दगडफेक करून कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला आहे.\nशहरातील स्टेशनरोड, बसस्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय या परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बुधवारी कोरेगाव भीमा प्रकरणामुळे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे सकाळपासूनच शहरातील बाजारपेठ बंद होत्या. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या काही घरे व दुकांनावर अज्ञात जमावाने तुफान दगडफेक केली. त्यानंतर स्टेशनरोडवरील केशव प्रेरणा या संघ कार्यालयावर अज्ञात जमावाने दगडफेक करत कार्यालयास जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात कार्यालयाची खडकी, खोलीतील गादी व पुस्तके जळाली.\nया दोन घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेषत:स्टेशनरोड, बसस्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय या परिसरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे\nदेवांच्या भेटीलाही न्यायालयाचा अडसर\nभिलार : दसऱ्याच्या दिवशी दांडेघरच्या श्री केदारेश्वर आणि पसरणीच्या श्री काळभैरवनाथाच्या पालखी भेटीचा सोहळा नेहमीच्याच पारंपरिक वादग्रस्त जागेत न...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nपंचवटी एक्स्प्रेसला लवकरच 'विस्टाडोम कोच'\nमनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा...\nपित्याने पोटच्या मुलीची कोयत्याने गळा चिरुन हत्या\nपाली, ता. १९ (वार्ताहर) सुधागड तालुक्यातील दहिगाव येथे एका पित्याने आपल्या चार वर्षीय मुलीची शुक्रवारी (ता.१९) कोयत्याने गळा चिरुन हत्या केली....\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुन्नरला विजयादशमीला पथ संचलन\nजुन्नर - विजयादशमी उत्सवाचे निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जुन्नर शहरात पथसंचलन, शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गणवेशातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/dhule-district/", "date_download": "2018-10-19T14:00:26Z", "digest": "sha1:2NRPOY47NVK3PQ73TE7CLXYXEUPTHLDB", "length": 7698, "nlines": 144, "source_domain": "www.marathimati.net", "title": "धुळे जिल्हा | dhule district", "raw_content": "\nहा प्रदेश प्राचीन काळी ‘रायका’ नावाने ओळखला जाई. यादवकाळात याच प्रदेशाचा ‘साऊन देश’ असा उल्लेख केलेल आढळतो. पुढे बहामनी काळात हा प्रदेश खानाचा देश म्हणून ‘खानदेश’ या नावाने ओळखल जाऊ लागला. ब्रिटिशकाळात जळगाव व धुळे मिळून ‘खानदेश’ हा एकच जिल्हा होता. जिल्ह्याने मुख्यालय ‘धुळे’ येथे होते. पुढे खानदेशाचे ‘पूर्व खानदेश’ व ‘पश्चिम खानदेश’ असे दोन भाग करण्यात आले. पश्चिम खानदेश म्हणजेच थोड्याफार फरकाने आजचा धुळे जिल्हा १९६१ मध्ये पश्चिम खानदेशाचे ‘धुळे जिल्हा’ असे नामकरण केले गेले.\nप्राचीन काळी अभीर-अपभ्रंश अहीर- राजे सध्याच्या धुळे-जळगाव किंवा पूर्वीच्या खानदेश परिसरात राज्य करीत होते. या अहीरांची बोली ती ‘अहीराणी’ या भागात बोलली जाते.\n‘भिल्ल’ ही राज्यातील एक प्रमुख आदिवासी जमात धुळे जिल्ह्यात केंद्रीत झाली आहे. या जमातीने स्वतःची वेगली अशी सामाजिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये प्राचीन काळापासून जपली आहेत. या प्राचीन जमातीचा उल्लेख रामायण व महाभारतातही आढळतो. ही जमात मूळची भू-मध्य सागरी हवामानाच्या प्रदेशातील असावी व हवामान स्थितीत परिवर्तन झाल्यामुळे तिने स्थलांतर केले असावे, असे मानले जाते.\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in महाराष्ट्रातील जिल्हे and tagged खानदेश, धुळे, धुळे जिल्हा, महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य, साऊन देश on जानेवारी 3, 2011 by प्रशासक.\n← चिकू आईस्क्रीम सांभर सरोवर →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/reviews/marathi-cinema/shubh-lagna-savdhan-review-old-story-new-version/", "date_download": "2018-10-19T14:34:23Z", "digest": "sha1:PFWHVTA776WB6XB3KM6JRHY67VBVBP4J", "length": 33272, "nlines": 401, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Shubh Lagna Savdhan Review : जुन्या कथेला नवा तडका | Shubh Lagna Savdhan Review : जुन्या कथेला नवा तडका | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १९ ऑक्टोबर २०१८\nडोक्यात दगड टाकून विवाहितेची निर्घृण हत्या\nअति तिथे माती... हातात ४५ लाखांचे चोरीचे सोने तरी अधिक हव्यासापोटी गमावला जीव\nअमृतसरमध्ये रावणदहन कार्यक्रमादरम्यान अपघात, अनेकजणांचा मृत्यू झाल्याची भीती\nबीडच्या खंडेश्वरी यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या\nविभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदके\nदेवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 ऑक्टोबर\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nShivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने\nचोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न\nMetoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nहा चित्रपट पाहताना या चित्रपटाच्या दिगदर्शकावर हम आपके है कौन या चित्रपटाचा चांगलाच प्रभाव असल्याचे जाणवते. हम आपके है कौन प्रमाणेच लग्न, लग्न घरातील मंडळी, त्यांच्यातील मजा मस्ती सगळे काही आपल्याला पाहायला मिळते.\nCast: सुबोध भावे,श्रुती मराठे,रेवती लिमये,गिरीश ओक, निर्मिती सावंत, विद्याधर जोशी, किशोरी आंबिये\nProducer: अभय शेवडे Director: समीर रमेश सुर्वे\nलग्न संस्थेवर विश्वास नसलेला नायक अथवा नायिका, त्यांचे मत परिवर्तन करणारा त्यांचा जोडीदार अशा आशयाचे अनेक चित्रपट आजवर आपण बॉलीवूड मध्ये पाहिले आहेत. काहीसा याच विषयावर आधारित शुभ लग्न सावधान हा चित्रपट आहे. हा चित्रपट पाहताना या चित्रपटाच्या दिगदर्शकावर हम आपके है कौन या चित्रपटाचा चांगलाच प्रभाव असल्याचे जाणवते. हम आपके है कौन प्रमाणेच लग्न, लग्न घरातील मंडळी, त्यांच्यातील मजा मस्ती सगळे काही आपल्याला पाहायला मिळते. विशेष म्हणजे हम आपके है कौन मधला पासिंग पिल्लो हा खेळ देखील या चित्रपटात आहे.\nअनिकेत (सुबोध भावे) आणि ऋचा (श्रुती मराठे) यांचे एकमेकांवर प्रचंड प्रेम असते. अनिकेत व्यवसायासाठी दुबईत राहत असतो. त्याचा लग्नसंस्थेवर विश्वास नसतो. ऋचावर त्याचे खूप प्रेम असले तरी तो तिच्याशी लग्न करायला तयार नसतो. ती त्याच्याशी या विषयावर अनेक वेळा बोलते. पण तो आपल्या मतावर ठाम असतो. त्याच दरम्यान ऋचाची मावस बहीण इरा (रेवती लिमये) चे लग्न ठरते. लग्नाच्या वातावरणात तरी अनिकेत त्याचा निर्णय बदलेल असे ऋचाला वाटत असते. इराच्या लग्नाच्या दरम्यान एका कामानिमित्त अनिकेत भारतात आलेला असतो. त्याचाच फायदा घेत ऋचा अनिकेतला इराच्या लग्नाला यायला लावते. या लग्नात काय होते अनिकेत आपला निर्णय बदलतो की यामुळे अनिकेत आणि ऋचा मध्ये दुरावा निर्माण होतो. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शुभ लग्न सावधान हा चित्रपट पाहिल्यावरच मिळेल.\nशुभ लग्न सावधान या चित्रपटाच्या कथेत काहीही नावीन्य नाहीये. आजवर अनेक चित्रपटात वापरण्यात आलेला फॉर्म्युला या चित्रपटात देखील वापरण्यात आलेला आहे. या चित्रपटात मध्यंतरापर्यंत काही घडतेय असे वाटतच नाही. चित्रपट खूपच संथ वाटतो. तसेच चित्रपटात इतक्या साऱ्या जाहिराती करण्यात आल्या आहेत की आपण चित्रपट पाहतोय की जाहिरात हाच प्रश्न पडतो. मध्यंतरानंतर चित्रपट चांगली पकड घेतो. पण उत्तरार्धात चित्रपट खूपच ताणला गेला असल्याचे जाणवते. चित्रपटात अनेक उपकथा उगाचच टाकण्यात आल्या आहेत. तसेच एडिटिंग मध्ये देखील उणिवा जाणवतात.\nचित्रपटात खरी बाजी मारतात ते सुबोध भावे आणि श्रुती मराठे. त्या दोघांनीही खूप चांगला अभिनय केला आहे. त्या दोघांची केमिस्ट्री देखील मस्त जुळून आली आहे. चित्रपटाचे संवाद चांगले आहेत. गिरीश ओक, निर्मिती सावंत, विद्याधर जोशी, किशोरी आंबिये, रेवती लिमये यांनी देखील चांगले काम केले आहे. चित्रपटात लग्न, लग्नाच्या आधीची मजा मस्ती या सगळ्यात जास्त वेळ घालवला आहे. त्यापेक्षा अनिकेत आणि ऋचाच्या नात्यावर अधिक लक्ष केंद्रीत करणे गरजेचे होते असे चित्रपट पाहताना जाणवते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n'आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर' चित्रपटाचा दुसरा टीझर प्रदर्शित\nअगडबम नाजुकाचा थरारक ट्रेलर लाँच\nVideo:अगडबम नाजुकाचा थरारक ट्रेलर लाँच, तर सोशल मीडियावर मिळतायेत अशा कमेंटस\nZee Marathi Awards 2018 च्या नॉमिनेशन पार्टीला कलाकारांची मांदियाळी\nसुबोध भावे ‘या’ अभिनेत्रीला करतोय मिस, सोशल मीडियावर शेअर केला Throwback फोटो\n‘माझी कुणाशीही स्पर्धा नाही’-अभिनेता सुबोध भावे\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n'श्री स्वामी समर्थ' स्वामींचा अगाध महिमा लवकरच मोठ्या पडद्यावर,या कलाकरांच्या असणार भूमिका\nमराठी चित्रपट ‘आरॉन’मध्ये परदेशी कलाकारांची वर्णी \nरूपेरी पडद्यावर अवतरणार ‘व्हॅनिला स्ट्रॅाबेरी अॅण्ड चॉकलेट’\nरंगभूमीवर पुन्हा गुंजणार कुणी घर देता का घर, तो ‘नटसम्राट’ नाना पाटेकर नाही तर हा अभिनेता साकारणार\n'बॉईज-2'च्या 'स्वाती डॉर्लिंग'ची होतेय सर्वत्र चर्चा\nBadhaai Ho Review : प्रत्येकाने आवर्जून पाहावा असा चित्रपट18 October 2018\nHelicopter Eela Review: आई-मुलाच्या नात्याचा भावनिक प्रवास \nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nVedio : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा\nबंगाली महिलांनी लुटला सिंदुर खेळाचा आनंद\nसोलापूर जिल्ह्यात फक्त ४० टक्के पाऊस, ४७० गावात टँकरने पाणीपुरवठा\nदुष्काळी स्थितीवर जिल्हा परिषद सादर करणार ‘ग्राऊंड रिपोर्ट’\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nSabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nकाश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nPro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://simollanghan.blogspot.com/2015/04/blog-post_29.html", "date_download": "2018-10-19T14:32:54Z", "digest": "sha1:SITD6GKDD55R527JJ2WMNBUUU27SIAAM", "length": 9587, "nlines": 101, "source_domain": "simollanghan.blogspot.com", "title": "सीमोल्लंघन: एक रुपयाची देणगी!", "raw_content": "\n'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...\nसमाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...\n'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे \"सीमोल्लंघन\"\nगेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम\nभारत हा असा देश आहे जिथे हिमालय, वाळवंट आणि समुद्र अश्या तिन्ही प्रकाराची भौगोलिक विविधता आढळते. अश्या जैवविविधता संपन्न देशामध्ये तेथील पर्यावरणाचे संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वन्यजीव, निसर्ग, पर्यावरण आणि शेती ह्यांचे संरक्षण आणि संवर्धन करू असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या सरकारने दिले होते. मात्र सत्तेवर आल्यानंतर सुरुवातीच्या शंभर दिवसातच सुब्रम्हण्यम समिती स्थापन करुन पर्यावरणाला विघातक असलेल्या शिफारशी सरकारने मान्य केल्या. तसेच पर्यावरण आणि निसर्गाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी असलेला निधी १५ टक्क्यांनी कमी केला. सध्या अर्थमंत्र्यांनी दिलेल्या अर्थसंकल्पानुसार सरकार फक्त १६८१.६० कोटी रूपये पर्यावरणासठी देत आहे. ह्यात मूलभूत घटकांमधील तरतुदी उल्लेखनीय प्रमाणात कमी केल्या आहेत. त्याविरुद्धचा आवाज पंतप्रधानांपर्यंत पोहविण्याचा निर्णय जीविधा संस्थेचे संस्थापक श्री. राजीव पंडित आणि पर्यावरण अभ्यासक श्री. संतोष शिंत्रे ह्यांनी घेतला. आवाज उठविण्यासाठी असलेले आंदोलन हे सकारात्मक असायला हवे असे त्यांना वाटले. त्यामुळे ह्या निधीमधे वाढ करण्यासाठी राष्ट्रीय मदत निधीला एक रुपयाचा चेक आणि एक निषेधपत्र पाठविण्याचे लोकांना आवाहन केले आहे. ह्या निषेधपत्राद्वारे खालील गोष्टींची मागणी करण्यात आली आहे.\n१. निसर्ग, पर्यावरण, वन्यजीव आणि शेतीसाठी अधिक भरघोस आर्थिक तरतुदी मंजूर करणे.\n२. सुब्रम्हण्यम समितीच्या शिफारसी समूळ फेटाळून पर्यावरण विषयक कायदे हे तज्ञ आणि लोक यांच्या सहभागाने आणखी पर्यावरणस्नेही करणे.\nहे आंदोलन पुढील काही दिवस जीविधा संस्था चालू ठेवणार आहे. ह्या पुढचे पाउल म्हणजे चेक पाठविलेल्या सर्व नागरीकांच्या नावांची यादी राष्ट्रपतींना पाठविण्यात येणार आहे.\nईशा घुगरी (निर्माण ६) जीविधा संस्थेबरोबर काम करते. “ह्या संस्थेबरोबर मी voluntarily काम करते. एखाद्या कार्यक्रमाचे व्यवस्थापन तसेच निवेदनाचे काम मी करते. हे काम करतानाच पर्यावरण जागृतीचे काम कसे करतात हे मी सध्या शिकत आहे” असे ती म्हणाली.\nअधिक माहितीसाठी: ईशा घुगरी, ishaghugari@gmail.com\nसीमोल्लंघन : मार्च - एप्रिल २०१५\nया अंकात . . .\nआपण ‘नरेगा’बद्दल हे जाणता का\nडॉक्टर मित्रांची उल्लेखनीय कामगिरी \nविशेष मुलांच्या शिक्षणासाठी धीरज वाणीचे प्रयत्न\nमुंबईतील कॉर्पोरेशनच्या शाळांबरोबर आसावरी पाटीलचे ...\nरसिका बाळगे करणार छत्तीसगढमधील सरकारी शाळांबरोबर क...\nकुलभूषणच्या जिवती मधील आरोग्य सेवेला जेनेरिक औषधीं...\nअॅनिमल फार्म - जॉर्ज ऑरवेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.baliraja.com/", "date_download": "2018-10-19T14:29:56Z", "digest": "sha1:VLY7HL4KJIIFGEKVNAWFE4V6RXIWZTLT", "length": 16517, "nlines": 274, "source_domain": "www.baliraja.com", "title": " बळीराजावरील नवीन लेखन | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nशेतकरी संघटना मोबाईल ऍप\nहे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे. प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा.\nडाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\n16/10/2018 IT तंत्रज्ञानाची ओळख गंगाधर मुटे 13 1 16/10/18\n12/10/2018 माणसांच्या जिवापेक्षा..तुमचा भाव जास्त का\n12/10/2018 मासिक अंगारमळा : अंक - ८ गंगाधर मुटे 181 12/10/18\n11/10/2018 दीडपट हमीभावाचा सर्जिकल स्ट्राईक आदिनाथ ताकटे 41 11/10/18\n11/10/2018 दिशा विचारांची –जीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी आदिनाथ ताकटे 33 11/10/18\n11/10/2018 आम्ही वृक्षासाठी,वृक्ष सर्वांसाठी आदिनाथ ताकटे 15 11/10/18\n03/09/2018 विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१८ : नियम आणि अटी गंगाधर मुटे 463 7 11/10/18\n10/10/2018 सरकारी धोरण, रचे बापाचे सरण बालाजी कांबळे 40 2 11/10/18\n10/10/2018 आरक्षणाचे आकर्षण संपवणे गरजेचे\n21/09/2018 कवडीमोल दाम मुक्तविहारी 71 3 09/10/18\n03/10/2018 किसान क्रांती आशिष आ. वरघणे 34 1 09/10/18\n11/06/2011 पहाटे पहाटे तुला जाग आली गंगाधर मुटे 4,399 7 08/10/18\n01/10/2018 व्यापार्यांना कैद, शेतकर्यांना फाशी. Anil Ghanwat 23 01/10/18\n27/09/2018 लढू गड्यांनो लक्ष्मण खेडकर 61 3 29/09/18\n27/09/2018 करपलयं शिवार लक्ष्मण खेडकर 31 27/09/18\n27/09/2018 कविता समजून घेताना ... लक्ष्मण खेडकर 16 27/09/18\n26/09/2018 आणि तिनं खुरप्याच्या पाठीला धार लावली... Raosaheb Jadhav 33 26/09/18\n26/09/2018 बैल म्हणाले आशिष आ. वरघणे 16 26/09/18\n18/09/2018 बदलेल धोरण, तर टळेल मरण\n24/09/2018 कवा हासू कवा रडू आशिष आ. वरघणे 32 1 24/09/18\n24/09/2018 एकीच्या गीताचा जोपासू छंद \nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nसेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता (36)\nरानमेवा - भूमिका (18)\nभोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा (11)\nमाझा बाप शेतकरी (9)\nनागपुरी तडका - ई पुस्तक (7)\nशेतकरी संघटना मोबाईल ऍप (6)\nमाझे फेसबूक स्टेटस (6)\nएक होती मावशी (6)\nमहाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात (6)\nमासिक अंगारमळा : अंक - ८ (6)\nनागपुरी तडका - ई पुस्तक (45,554)\nमाझे फेसबूक स्टेटस (30,483)\nसेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता (28,073)\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. (17,073)\nकापसाचा उत्पादन खर्च. (16,654)\nभोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा (11,862)\nकुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....\nउद्देश आणि भूमिका (10,920)\n“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ (9,778)\nशेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन (8,064)\nहंबरून वासराले चाटते जवा गाय (7,852)\n 2 दिवस 8 तास आधी\nअतिशय सुंदर मार्गदर्शन. 3 दिवस 6 तास आधी\nधन्यवाद भाऊ 4 दिवस १ तास आधी\nखुप खुप आभार भाऊ. 6 दिवस १ तास आधी\n 6 दिवस 2 तास आधी\nकवितेविषयी १ आठवडा 2 तास आधी\nप्रवेशिकेचा समावेश करण्याविषयी .... १ आठवडा 19 तास आधी\nकवितेविषयी १ आठवडा 23 तास आधी\nकवितेविषयी १ आठवडा 23 तास आधी\nशुभेच्छा १ आठवडा १ दिवस आधी\nखुप खुप आभार धिरज भाऊ. १ आठवडा १ दिवस आधी\nसंकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९\n© लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन. नियमावली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5250349102254309390&title=Dockless%20Cycle%20Sharing%20Service&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-19T13:56:59Z", "digest": "sha1:IFZMFFXXLSWXYFNH5QTD4CCUKIKGWPAR", "length": 9415, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘सायकल शेअरिंग’चा पुण्यात शुभारंभ", "raw_content": "\n‘सायकल शेअरिंग’चा पुण्यात शुभारंभ\nमुंबई : भारतातील पहिली डॉकलेस सायकल शेअरिंग सुविधा मोबीसीने पुण्यात आपल्या कार्याचा शुभारंभ केला आहे. पुणे शहरातील विमान नगर, खराडी, चंदन नगर अशा महत्त्वाच्या ठिकाणी २०० सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.\nया बाईक्स ईओएन आणि डब्ल्यूटीसी आयटी पार्क, विमान नगरमधील सिम्बॉयसिस कँपस, विमानतळ क्षेत्र आदी वर्दळीच्या ठिकाणी भाड्याने उपलब्ध होतील. या सुविधेचा फायदा जवळचे अंतर गाठण्यासाठी कॉलेज विद्यार्थ्यांसोबत, कार्यालयात जाणाऱ्या पुणेकरांना घेता येईल.\nमोबीसीचे सह-संस्थापक आकाश गुप्ता यांनी सांगितले की, ‘पुणे हे विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर आहे. माझा सुरुवातीपासूनच पुणे शहरात ही सेवा सुरू करण्याचा मानस होता. कारण येथे विद्यार्थ्यांची आणि तरुण वर्गाची संख्या अधिक आहे. ज्यांना या सेवेचा सर्वाधिक फायदा होऊ शकेल. आम्ही शहरातील विविध ठिकाणी या सायकली उपलब्ध करून दिल्या आहेत, ज्याचे बुकिंग अॅपच्या माध्यमातून करता येईल. पुण्यातील प्रवेशद्वारे सायकली सहजसाध्य आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देऊन कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी रोजच्या प्रवाशांमध्ये सायकलिंगला प्रोत्साहन देण्याचा आमचा उद्देश आहे.’\nभारताला अधिक हरित, अधिक तंदुरूस्त सायकलिंग राष्ट्र बनवण्याचे स्वप्न आणि मोहीम हाती घेऊन या स्टार्टअपची सुरुवात करण्यात आली आहे. मोबीसीच्या स्मार्ट बाइक्सच्या कलेक्शनमध्ये आयओटी लॉक्स आणि जीपीएस ट्रॅकिंग यांचा समावेश आहे आणि त्यामुळे त्याचा वापर पार्किंगसाठी डॉक किंवा स्टेशनशिवाय केला जाऊ शकतो. वापरकर्ते मोबीसी अॅप डाऊनलोड करून आसपासच्या परिसरात बाइक्स शोधू शकतात. क्यूआर कोडचा वापर करून त्या अनलॉक करू शकतात आणि आसपासच्या परिसरात त्या सुरक्षितपणे पार्क करू शकतात. वापरकर्त्यांना ३-६ किलोमीटरवरील ठिकाणापर्यंतचे अंतर कधीही, कुठेही उपलब्ध सायकलवर पार करता यावे, हे या स्टार्टअपचे उद्दिष्ट आहे. मोबीसी सध्या प्रति राइडसाठी दर तासाला १० रुपये आकारात आहे. मासिक योजनेअंतर्गत ९९ रुपये शुल्क भरून वापरकर्त्यांना रोज दोन तास या सेवेचा लाभ घेता येईल.\nTags: मुंबईपुणेडॉकलेस सायकल शेअरिंगमोबीसीआकाश गुप्ताPuneMumbaiMobycyDockless Cycle SharingAkash GuptaPuneप्रेस रिलीज\nलोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ‘सरकारने मूलभूत गरजांवर खर्च करावा’ हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी शासकीय जमीन देण्यास मंजुरी ‘सूर नवा ध्यास नवा’च्या ऑडिशन्सला पुणेकरांचा प्रतिसाद ‘अॅड्रेस वन’ला ग्राहकांचा उत्कृष्ट प्रतिसाद\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5136765308202275365&title=Jivamrut&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-10-19T13:48:28Z", "digest": "sha1:RKTUN3P6S5ECLNB2WXG7RSKUVYBOETXO", "length": 6789, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "जीवामृत", "raw_content": "\nनिरोगी व सुदृढ आरोग्यासाठी दूध पिण्याचा सल्ला डॉक्टरांपासून अनेकजण देतात. बाल जन्माला आल्यानंतर पहिले काही महिने त्याला केवळ दुधाचाच आहार असतो. दूध प्राशनाने ताकद, दीर्घायू लाभते. त्यातही देशी गाईचे दूध सेवन होणाऱ्या फायद्यांचा उल्लेख करीत डॉ. कुणाल रसाळ यांनी ‘जीवामृत’मधून दूधरूपी पोषणरसाचे महत्त्व स्पष्ट केले आहे.\nभारतीय परंपरेतील ग्रंथांमधून वर्णन केलेले दुधाचे उपयोग यात विशद केले आहेत. आचार्य वाग्भटांनी दुधाचे वर्गीकरण आठ प्रकारांत केले आहे. त्याप्रमाणे गाय, म्हैस, बकरी, हत्तीण, मेंढी, उंटीण व एका खुराच्या प्राण्याचे दूध (घोडा, गाढव) असे प्रत्येक दुधाचे वर्णन, गुणधर्म व त्याचा उपयोग या पुस्तकातून सांगितला आहे. त्याचप्रमाणे पक्क व अपक्क दूध, देशी व विदेशी (जर्सी) गाय यांच्यातील फरक, दुधाचे प्रकार, गाईच्या दुधातील घटक, दुधापासून तयार होणारे दही, ताक, लोणी, तूप, खरवस खाण्याने होणारे फायदे यात दिले आहेत.\nप्रकाशक : शिवमुद्रण प्रकाशन\nकिंमत : १८० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: जीवामृतकुणाल रसाळप्राणीविषयकमाहितीपरशिवमुद्रण प्रकाशनJivamrutKunal RasalShivmudran PrakashanBOI\nयुनायटेड वेस्टर्न बँक पुनर्जन्म मिथ्य की तथ्य पगारातून आयकरकपात मार्गदर्शिका (२०१८-२०१९) मॅन इटर्स अॅंड मेमरीज सोळा संस्कार- का आणि कसे + व्रतवैकल्ये कोणी- कोणती-का करावी\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://tattoosartideas.com/mr/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A5%82/", "date_download": "2018-10-19T13:29:11Z", "digest": "sha1:KNP2CKZ4DOBWSL3JS557I6PELUK2ZFM3", "length": 17619, "nlines": 83, "source_domain": "tattoosartideas.com", "title": "पुरुष आणि स्त्रियांसाठी राजा आणि राणी टॅटूज शाई डिझाइन आयडिया - टॅटू कला कल्पना", "raw_content": "\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nपुरुष आणि स्त्रियांना राजा आणि राणी टॅटू स, इंक डिझाइन आयडिया\nपुरुष आणि स्त्रियांना राजा आणि राणी टॅटू स, इंक डिझाइन आयडिया\nसोनिटॅटू जानेवारी 5, 2017\n1 हाताने राजा आणि राणी टॅटू बनवा जोडप्यांना तेजस्वी आणि मोहक पाहणे\nजोडप्यांना भव्य स्वरूप देण्यासाठी त्यांना खाली असलेल्या हाताने राजा आणि राणी टॅटू प्रेम करतात\n2 राजा आणि राणी मनगट वर टॅटू जोडी आकर्षक बनवते\nब्राऊन जोडप्यांना त्यांच्या मनगटावर राजा आणि राणी टॅटू आवडतात; या टॅटूचे डिझाइन त्यांना आकर्षक आणि सुंदर दिसत आहे\n3 आपल्या बोटभोवती राजा आणि राणी टॅटूज स्मृती बद्दल लावतात किंवा स्मरणपत्राच्या रूपात ते बनविते\nबहुतेक लोक राजा आणि राणीकडे जातात बोटांवर टॅटू त्यांच्या आयुष्यात एक विशेष प्रसंगी त्यांना स्मरण.\n4 मनगटावर राजा आणि राणी टॅटूज एक माणूस दिग्गज दिसतो\nतपकिरी जोडप्यांना किंग आणि रानी टॅटूस त्यांच्या मनगटावर प्रेम करतात; ब्लॅक शाई रंग असलेल्या या टॅटू डिझाइनला ते सुंदर बनविण्यासाठी त्वचेचा रंग जुळतात\n5 मनगट वर किंग आणि राणी टॅटू बनवू जोडप्यांना चमकदार देखावा आहे\nकाळ्या शाई डिझाइनसह जोडप्यांना त्यांच्या मनगटावर राजा आणि राणी टॅटू प्रेम करतात. हे चमकदार स्वरूप देते\n6 राजा आणि राणी हात वर टॅटू आश्चर्यकारक रूप आणते\nब्राऊन जोडपी होईल प्रेम काळी शाई डिझाइन राजा आणि राणी टॅटू त्यांच्या हातावर; हे टॅटू डिझाइन त्यांना आश्चर्यकारक आणि सुंदर दिसत करा\n7 आपल्या बोटभोवती राजा आणि राणी टॅटूज स्मृती बद्दल लावतात किंवा स्मरणपत्राच्या रूपात ते बनविते\nबहुतेक लोक त्यांच्या आयुष्यात राजा आणि राणी टॅटू यांच्यासाठी विशेष प्रसंगी आठवण करून देतात.\n8 काळ्या आणि गुलाबी शाई डिझाइनसह राजा आणि राणी टॅटूस एक भव्य स्वरूप आणते\nकाळा आणि गुलाबी डिझाइनसह ब्रॅंड जोडप्यांना राजा आणि राणी टॅटू आवडेल; हे टॅटू डिझाइन सामने त्यांची त्वचा रंग त्यांना आकर्षक आणि आकर्षक बनविण्यासाठी\n9 जोडप्यांना हात वर किंग आणि राणी टॅटू तिला प्रचंड टक लावून पाहणे तिला द्या\nहलक्या रंगाच्या बहुतेक जोडप्यांना राजा आणि रानी टॅटू यांच्या या डिझाइनसाठी हात वर केले जाईल. हे त्यांना उत्कृष्ट देखावा देते\n10 बोटांवर राजा आणि राणी टॅटूज जोडणार्या जोडप्यांना उत्कृष्ट आणि प्रशंसनीय दिसले\nजोडप्यांना राजा आणि रानी टॅटू या काळ्या रचनांवर बोटांवर प्रेम आहे जेणेकरून ते प्रशंसनीय दिसतील\n11 राजा आणि राणी टॅटू या जोडप्यांना सुंदर आणि कौतुकास्पद वाटते\nजोडप्यांना त्यांच्या मनगटावर असलेल्या राजा आणि राणी टॅटू या ब्लॅक डिझाइनची रूपरेखा आणि उच्च छाती आवडतात जेणेकरून ते प्रशंसनीय दिसतील\n12 राजा आणि राणी टॅटूजच्या वरच्या हातावर तेजस्वी आणि भव्य स्वरूप आणते\nजोडपे राजा आणि राणी प्रेम करतात हात वर टॅटू त्यांना आकर्षक आणि आकर्षक दिसण्यासाठी\n13 काळ्या स्याह मिश्रणासह मनगटावर किंग आणि रानी टॅटूस हे अधिक मनोरम बनविते\nराजा आणि राणी टॅटूज यांच्यासाठी काही जोडप्यांना त्यांची एकमेकांबद्दलची चिरंतन प्रेम दाखवण्याबद्दल\n14 जोडप्यांना त्याच्या सुंदर देखावा आणण्यासाठी मनगट येथे एक राजा आणि राणी टॅटू साठी जा.\nशॉर्ट-बाइट्स टॉप्स वापरणार्या जोडप्यांना राजा आणि रानी टॅटू यांच्यासाठी त्यांच्या मनगटाच्या मागच्या बाजूला जायला आवडेल आणि इतर लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि त्यांना आकर्षक देखावा देतील.\n15 जोडप्यांना हात वर किंग आणि राणी टॅटू तिला तिच्या उत्कृष्ट टक लावून पाहणे द्या\nप्रकाश आणि त्वचेची जोडपी राजा आणि राणी या डिझाईनसाठी जातील हात वर टॅटू. हे त्यांना उत्कृष्ट देखावा देते\n16 राजा आणि राणी आधीच सज्ज वर टॅटू जोडी आकर्षक बनवते\nराजा आणि राणी टॅटूज हे दोघेही जनतेला आकर्षक आणि आकर्षक वाटतात.\n17 तारखेसह आपल्या बोटाच्या भोवती राजा आणि राणी टॅटूस स्मृती बद्दल सांगते किंवा स्मरणपत्र म्हणून ते बनवते\nबहुतेक लोक त्यांच्या आयुष्यात राजा आणि राणी टॅटूज यांना विशेष संधी देतात.\n18 राजा आणि राणी हात वर टॅटू आश्चर्यकारक रूप आणते\nकाळ्या शाईचे डिझाइन राजा आणि रानी टॅटूस त्यांच्या हातावर ब्राउन जोडप्यांना आवडेल; हे टॅटू डिझाइन त्यांना आश्चर्यकारक आणि सुंदर दिसत करा\n19 काळ्या शाई मिश्रणाने हात वर राजा आणि राणी टॅटूस तो अधिक मनोरम करा\nराजा आणि राणी टॅटूज यांच्यासाठी काही जोडप्यांना एकमेकांबद्दल आपले सार्वभौम प्रेम दाखवण्यावर हात ठेवून\n20 जोडप्यांना हात वर राजा आणि राणी टॅट्तुस तिच्या तेजस्वी टक लावून द्या\nप्रकाश त्वचेतील जोडप्यांना राजा आणि राणी टॅटू यांच्या या डिझाइनसाठी त्यांच्या हातात निळा शाई मिळेल. हे त्यांना आश्चर्यकारक स्वरूप देते\n21 हात वर राजा आणि राणी टॅटू जोडप्यांना मोहक दिसत करते\nब्राऊन जोडप्यांना त्यांच्या हातात राजा आणि राणी टॅटू आवडतात; या टॅटूचे डिझाइन त्यांना आकर्षक आणि सुंदर दिसत आहे\n22 राजा आणि राणी हात वर टॅटू जोडी आकर्षक बनवू\nजोड्या हाताने मागे राजा आणि राणी टॅटू आहेत प्रेम. हे त्यांना सुबोध दिसतात.\n23 हात वर राजा आणि राणी टॅटू एक दोन आकर्षित मोहक दिसते\nब्राऊन जोडपे त्यांच्या हातात राजा आणि राणी टॅटू प्रेम करतात; या टॅटूचे डिझाइन त्यांना आकर्षक आणि सुंदर दिसत आहे\n24 हात वर राजा आणि राणी टॅटू उत्कृष्ट देखावा आणते\nत्यांच्या उजव्या हातातील सुंदर राजा आणि राणी टॅटू सारख्या जोड्या हे टॅटू डिझाइन त्यांना उत्कृष्ट देखावा देते\nनमस्कार, मी सोनी आणि या टॅटू कला कल्पना वेबसाइट मालक मीना, अर्धविराम, क्रॉस, गुलाबाची, फुलपाखरू, सर्वोत्तम मित्र, मनगट, छाती, जोडप्यांना, बोट, फुल, डोक्याची खोडा, अँकर, हत्ती, घुबड, पंख, पाय, शेर, मेंढी, परत, पक्षी आणि हृदयाची टॅटू डिझाइन . मला माझी वेबसाइटवरील वेगवेगळ्या वेबसाइट शेअरमध्ये नवीन टॅटू कल्पना आवडली. आम्ही चित्रांवर कोणतेही हक्क सांगत नाही, फक्त त्यांना सामायिक करत आहे. आपण माझे अनुसरण करू शकता गुगल प्लस आणि ट्विटर\nड्रॅगन गोंदअँकर टॅटूबहीण टॅटूबटरफ्लाय टॅटूहार्ट टॅटूवॉटरकलर टॅटूमांजरी टॅटूचंद्र टॅटूपाऊल गोंदणेस्लीव्ह टॅटूफूल टॅटूकमळ फ्लॉवर टॅटूबाण टॅटूपुरुषांसाठी गोंदणेमान टॅटूउत्तम मित्र गोंदणेजोडपे गोंदणेमुलींसाठी गोंदणेमेहंदी डिझाइनहात टॅटूपक्षी टॅटूशेर टॅटूदेवदूत गोंदणेक्रॉस टॅटूस्वप्नवतडवले गोंदणेपाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा टॅटूमागे टॅटूछाती टॅटूआदिवासी टॅटूराशिचक्र चिन्ह टॅटूफेदर टॅटूमोर टॅटूडायमंड टॅटूहात टैटूगरुड टॅटूमैना टटूहोकायंत्र टॅटूडोक्याची कवटी tattoosचेरी ब्लॉसम टॅटूगुलाब टॅटूहत्ती टॅटूटॅटू कल्पनाअर्धविराम टॅटूगोंडस गोंदणताज्या टॅटूडोळा टॅटूअनंत टॅटूसूर्य टॅटूचीर टॅटू\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकॉपीराइट © 2018 टॅटू कला कल्पना\nट्विटर | फेसबुक | गुगल प्लस | करा\nआमची वेबसाइट आमच्या अभ्यागतांना ऑनलाइन जाहिराती दाखवून शक्य झाले आहे. कृपया आपला जाहिरात ब्लॉकर निष्क्रिय करून आम्हाला समर्थन करण्याचा विचार करा.\nही वेबसाइट आपला अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरते. आपण असे समजू की आपण यासह ठीक आहात, परंतु आपण इच्छित असल्यास आपण निवड रद्द करू शकता.स्वीकारा पुढे वाचा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/nav-vashyat-asehi-sanklp-kara/", "date_download": "2018-10-19T13:42:26Z", "digest": "sha1:7DJSFXQHAOOC5MOUVJEDBKGP2LCG3Q5V", "length": 16847, "nlines": 148, "source_domain": "marathimotivation.in", "title": "या वर्षात करा हे खास नववर्ष संकल्प - a-to-z marathi.com", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome Home Personality development या वर्षात करा हे खास नववर्ष संकल्प\nया वर्षात करा हे खास नववर्ष संकल्प\n​बघता बघता वर्ष 2017 केंव्हा संपले हे कळलेच नाही. काल होते 31 डिसेंबर, हा दिवस म्हणजे पूर्ण वर्षा चे गोळा बेरीज करण्याचा दिवस.वर्ष भरात आपण काय प्रगती केली हे तपासण्याचा दिवस. हे सगळं झालं की, 2018 चा पहिला दिवसी येतो. हा म्हणजे येणाऱ्या संपूर्ण वर्षाचं प्लॅनिंग करण्याचा दिवस, नववर्ष संकल्प करण्याचा दिवस.\nवर्षच्या पहिल्या दिवशी आपण काही तरी संकल्प करतो. तुम्ही देखील खूप सारे संकल्प केलेले असतील. जरी खूप सारे केले नसतील तरी एखादा दुसरा तर नक्कीच केलेलं असेल. या संकल्पात काही कॉमन संकल्प हे खूप लोकांनी केलेले असतात जसे आज पासून लवकर उठेन, व्यायाम नियमित करेन इत्यादी.\nहे केलेले संकल्प आपण किती पाळतो हे वेगळे सांगायला नको. सुरुवातीला काही दिवस आपण संकल्प एकदम उत्साहाने पाळतो, पण त्या नंतर काहीना काही कारण देऊन संकल्प मोडून काढतो, म्हणून यंदा असा संकल्प करून पहा जो तुम्हाला जगण्याची प्रेरणा देईल.\nमी तर संकल्प केलं आहे. मराठी मोटिव्हेशन च्या माध्यमातून सर्वाना नेहमी मोटिव्हेट करायच, नवीन काही तरी वाचायला दायचं. नेमकी हीच गोष्ट मला पण मोटिव्हेटेड ठेवते. आज मी तुम्हाला काही संकल्प सुचवणार आहे जे तुम्हाला या नव्या वर्षात करायला हवे. मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडतील हे संकल्प.\nमी दर वर्षी आवर्जून डायरी लिहतो आणि तुम्हाला पण हाच सल्ला देईन. तुम्हाला दिवसातील आठ्वड्यातील किंवा महिन्यातील चांगल्या गोष्टी त्यात लिहून ठेवायच्या आहेत. बराच वेळा आपल्याला डायरी लिहायची असते पण लक्षात रहात नाही किंवा आपण विसरतो आणि शिवाय भीती असते कोणी ते वाचले तर.\nयाला उपाय म्हणून तुम्ही मोबाईल मध्ये journey हा अँप घेऊन त्यात डायरी लिहू शकता. या अँप ला पासवर्ड घालता येत शिवाय हा तुम्ही सुचवलेल्या वेळी तुम्हाला डायरी लिहण्याची आठवन हि करून देतो, आहे ना भारी\nमग या वर्षी डायरी लिहण्याचा संकल्प करा. तुम्ही या डायरी ला 31 डिसेंबर ला वाचाल. तेव्हा तुम्हाला पूर्ण वर्षाचा लेखा जोखा मिळेल. तुम्ही तुमच्या चांगल्या गोष्टींमध्ये हरवून जाल हे नक्की.\n2दिवतील उत्तम गोष्ट निवडणे\nमागे काही दिवसा खाली व्हाट्सअप वर एक मेसेज फिरत होता. त्यात सांगितले होते की, आपण दररोच्या दिवसात काय चांगले घडले ते शोधायचं आणि आपल्या मित्रानं सोबत, किंवा जवळच्या व्यक्ती सोबत ते शेर करायच. हे तुम्ही दररोज डायरी मध्ये देखील लिहून ठेवू शकता.\nमग या वर्षी संकल्प करा, दिवसातील चांगली गोष्ट शोधून लिहणाच किंवा फ्रेंड्स सोबत शेर करण्याच. या गोष्टी मुळे तुमच्यातील सकरात्मक वाढेल. दिवस कसाही गेला तरी तुम्ही त्या दिवसातली चांगली गोष्ट शोधाल.\n3मोबाईल आणि सोशल मीडिया\nमी खूप लोकांची तक्रार ऐकतो कि त्यांना अमुक काम करायला वेळ नाही मिळत. पण असे लोक खूप वेळ हे फालतू खर्च करत असतात.जसे टीव्ही वर फालतू शो बघणे, व्हाट्सअप, फेसबुक वर आवश्यकते पेक्षा जास्ती राहणे इत्यादी. आजकाल प्रत्येक माणूस खूप वेळ हा मोबाईल मध्ये घालवायला लागलाय. म्हणून यावर देखील एक संकल्प कराच\nसंकल्प करा या वर्षी टीव्ही, मोबाईल, व्हाट्सअप किंवा फेसबुक कमी वापरण्याचा. याशिवाय तुम्ही तुमच्या क्षेत्राशी निगडीत पुस्तके किंवा महान व्यक्तींची जीवन चरित्र वाचू शकता. तुमचे स्किल्स वाढवू शकता.\nतुम्ही कधी आरशात बघितलं आहे का. तिकडे भेटणाऱ्या स्पेशल व्यक्ती सोबत बोललात का नसेल भेटलात तर भेटा. आपण पूर्ण जगाला ओळखतो पण स्वतःला ओळखण्याचा पर्यंत नाही करत. मग या वर्षात स्वतः मधल्या ग्रेट व्यक्ती ला भेट द्या.\nया वर्षी संकल्प करा की दिवसातील काही वेळ स्वतः सोबत घालवाल. स्वतः सोबत चर्चा कराल. याने तुम्ही नेमके कोण, तुम्हाला नेमके काय करायच आहे. हे कळेल.\nलक्षात ठेवा स्टिव्ह जॉब्स यांचे हे कोट्.\nमी रोज सकाळी स्वःला आरशात पाहून विचारतो की ‘जर आजचा दिवस माझा जीवनाचा शेवटचा दिवस असेल तर मी तेच कारेन का जे आज करणार आहे’. जर या प्रश्नाचं उत्तर सलग काही दिवस ‘नाही’असे मिळाले तर मला कळते काही तरी चुकतंय आणि मला ते बदलायला हवं.\nआज कालच युग फॅशनच आहे. काही फरक पडत नाही तुम्ही मुलगा आहात किंवा मुलगी. तुम्हाला आकर्षक पेहराव करायलाच हवं. आकर्षक पेहराव साठी तुम्हाला योग्य ड्रेसची निवड करायला हवं. याने तुम्ही आणखी कॉन्फिडेन्ट आणि पॉवरफुल दिसता.\nया नवं वर्षात संकल्प करा की तुम्ही आकर्षक ड्रेसिंग कराल. हे तुमच्या आत्मविश्वासात भर टाकेल. याचे चांगले परिणाम तुम्हाला लवकरच दिसायला लागतील.\nमग मित्रानो हे 5 संकल्प नक्की करा आणि संकल्प करून अमलात पण आणा. जर हा लेख किंवा हे संकल्प यादी आवडली असेल तर कॉमेंट्स करा मराठी मोटिव्हेशन पेज ला लाईक करा. याने मला आणखी चांगले लिहायला प्रोत्साहन मिळेल.\nPrevious articleवर्ष 2016 मधील सर्वात जास्ती गाजलेल्या 10 गोष्टी\nNext articleखास आहे आजचा गुगल डूडल-मुलींनी आवश्य वाचायला हवे\nधेयप्राप्ती साठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निश्चित ध्येय\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%AE_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95", "date_download": "2018-10-19T13:06:14Z", "digest": "sha1:SEMYS37NX555EHDQC5I7IRSR3CQ45QUA", "length": 5398, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१९९८ महिला हॉकी विश्वचषक - विकिपीडिया", "raw_content": "१९९८ महिला हॉकी विश्वचषक\n१९९८ महिला हॉकी विश्वचषक\nॲलिसन ॲनान (८ गोल)\n← १९९४ (आधीची) (नंतर) २००२ →\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nबार्सेलोना १९७१ · ॲमस्टल्वीन १९७३ · क्वालालंपूर १९७५ · बुएनोस आइरेस १९७८ · मुंबई १९८२ · लंडन १९८६ · लाहोर १९९० · सिडनी १९९४ · उट्रेख्त १९९८ · क्वालालंपूर २००२ · म्योन्शनग्लाडबाख २००६ · दिल्ली २०१० · द हेग २०१४\nमंडेलियू १९७४ · बर्लिन १९७६ · माद्रिद १९७८ · बुएनोस आइरेस १९८१ · क्वालालंपूर १९८३ · अॅमस्टल्वीन १९८६ · सिडनी १९९० · डब्लिन १९९४ · उट्रेख्त १९९८ · पर्थ २००२ · माद्रिद २००६ · रोसारियो, २०१० · द हेग २०१४\nइ.स. १९९८ मधील खेळ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ डिसेंबर २०१६ रोजी १८:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/party-marathi-movie-coming-soon-126895", "date_download": "2018-10-19T14:31:42Z", "digest": "sha1:LXYDSPDOVKCV7MPZBS6ONBW4RUWQEWAV", "length": 11380, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Party marathi movie coming soon सचिन दरेकर यांची 'पार्टी' | eSakal", "raw_content": "\nसचिन दरेकर यांची 'पार्टी'\nगुरुवार, 28 जून 2018\nयेत्या ऑगस्ट महिन्यात 24 तारखेला सचिन दरेकरांच्या या धम्माल पार्टीचा आनंद प्रेक्षकांना लुटता येणार आहे.\nआपल्या आशयसमृद्ध लेखणीतून 'झेंडा', 'मोरया', 'कॅंडल मार्च’, ‘गोलमाल’ यांसारख्या सिनेमांची मुहूर्तमेढ रोवणारे, प्रसिद्ध कथा पटकथालेखक सचिन दरेकर आता दिग्दर्शकाच्या भूमिकेतून लोकांसमोर येणार आहेत. 'पार्टी' असे या सिनेमाचे नाव असून, येत्या ऑगस्ट महिन्यात 24 तारखेला सचिन दरेकरांच्या या धम्माल पार्टीचा आनंद प्रेक्षकांना लुटता येणार आहे. नुकताच या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर टीझर पोस्टर लाँँच करण्यात आला.\nनवविधा प्रोडक्शन प्रस्तुत आणि सुपरहिट 'बकेट लिस्ट' सिनेमाचे निर्माते डार्क हॉर्स प्रोडक्शन्स यांच्या सौजन्याने जितेंद्र चीवेलकर, जमाश्प बापुना आणि अमित पंकज पारीख यांची निर्मिती असलेल्या 'पार्टी' या सिनेमात, मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहऱ्यांचा समावेश आहे. मात्र, या कलाकारांचे चेहरे नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या टीझर पोस्टरवर लपवण्यात आली असल्यामुळे, याविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nआता राज्‍यात आणा सर्वसामान्यांची सत्ता - आनंदराज आंबेडकर\nनाशिक रोड - धर्माच्या नावाखाली नागरिकांना फसविले गेले, त्यांना अशिक्षित ठेवून सत्ता, संपत्तीपासून दूर ठेवले गेले. राज्यातील बहुजन समाज, आंबेडकरवादी,...\nफ्लोरा सैनीची गौरांगला कायदेशीर नोटीस\nमुंबई - ‘स्त्री’ चित्रपटातील अभिनेत्री फ्लोरा सैनी हिने तिचा ‘लिव्ह इन पार्टनर’ व निर्माता गौरांग दोशी याला कायदेशीर नोटीस पाठवली. बदनामीकारक लिखाण...\n'नाट्य विद्यालयासाठी प्रयत्न करणार'\nपुणे - नाट्य क्षेत्रातील कलावंत, पडद्यामागे काम करणाऱ्या कलाकारांना विम्याचे संरक्षण देण्याबरोबरच ग्रामीण भागातील हौशी नाट्य कलावंतांना...\nबलात्कारप्रकरणी चार जवानांवर गुन्हा\nपुणे - लष्करी रुग्णालयात परिचारक सहायक म्हणून काम करणाऱ्या विकलांग महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून चार जवानांविरुद्ध खडकी पोलिसांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/market-committee-elected-unopposed-132347", "date_download": "2018-10-19T14:11:12Z", "digest": "sha1:Q5OQCLSTZVDAQVOA4YLVEVDDL2UQRQIL", "length": 12494, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Market Committee elected unopposed बाजार समिती उपसभापतीची बिनविरोध निवड | eSakal", "raw_content": "\nबाजार समिती उपसभापतीची बिनविरोध निवड\nशनिवार, 21 जुलै 2018\nजळगाव जामोद : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे संचालक सहदेवराव सपकाळ यांची बिनविरोध निवड झाली. शांताराम धोटे यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. तालुक्यातील भेंडवड बु. चे रहिवासी असलेले सपकाळ यांचा एकमेव अर्ज उपसभापती पदासाठी दाखल झाला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी आर टी अंभोरे यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.\nजळगाव जामोद : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे संचालक सहदेवराव सपकाळ यांची बिनविरोध निवड झाली. शांताराम धोटे यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. तालुक्यातील भेंडवड बु. चे रहिवासी असलेले सपकाळ यांचा एकमेव अर्ज उपसभापती पदासाठी दाखल झाला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी आर टी अंभोरे यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.\nकृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काँग्रेस नेते प्रसेनजीत पाटील यांची एकहाती सत्ता आहे. शहादेवराव सपकाळ यांचे निवडीमुळे काँग्रेस च्या एका निष्ठावान कार्यकर्त्याला न्याय मिळाल्याची भावना काँग्रेसजणांमध्ये आहे. ह्या निवडी प्रसंगी सभापती प्रसेनजीत पाटील यांचेसह सहयोगी संचालक अशोक दाय्या, विश्वासराव पाटील, शांताराम धोटे, अशोक गवळी गजानन सरोदे, पप्पू गावनडे व इतर संचालकांची उस्थिती होती. यांची उपस्थिती होती.\nनिवडीनंतर छोटेखानी सत्कार समारंभास महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अॅड ज्योतिताई ढोकने, माजी नागराध्यक्षा डॉ स्वातीताई वाकेकर, काँग्रेस नेते रंगराव देशमुख, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश उमरकर, जिल्हा सरचिटणीस बालगजानन पाटील, युनूस खान, शहर अध्यक्ष अर्जुन घोलप, तालुका शिवसेना प्रमुख गजानन वाघ, शहर महिला अध्यक्षा लताताई तायडे, दादाराव धंदर सह काँग्रेस व मित्रपक्षाचे कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.\nदुष्काळमुक्ती, महागाईविरोधात राष्ट्रवादीचा निफाड तहसीलवर धडक मोर्चा\nनिफाड : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप शिवसेनेच्या फसव्या सरकारविरोधात एल्गार पुकारत माजी आमदार दिलीप बनकर यांच्या...\nजुन्नरमध्ये कांद्याला उच्चांकी भाव\nजुन्नर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात गुरुवारी जुन्या कांद्याला दहा किलोला 281 रुपये असा उच्चांकी भाव मिळाला...\nनाराजांसाठी भाजपची लवकरच वृक्ष, शिक्षण समिती\nनाशिक - आगमी लोकसभा व विधानसभा निवडणुकांत नाराजांची संख्या घटविण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाने दीड वर्षाच्या सत्ताकाळानंतर शिक्षण व वृक्ष...\nऔरंगाबाद - दसरा आणि झेंडूची फुले यांचे मोठे महत्त्व. घर-अंगण सजविण्यापासून ते अगदी वाहनांपर्यंत झेंडूचा वापर होतो. त्यामुळे मागणी मोठी असते. ती पूर्ण...\nपहिला डाव विजयदादांचा की संजयमामांचा\nभाजपमध्ये जाण्याच्या चर्चेत असलेले माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील. राष्ट्रवादी व भाजपला समान अंतरावर ठेवून जिल्ह्याच्या राजकारणातला सस्पेन्स...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/congress-waived-by-vakacaure-cm-383167/", "date_download": "2018-10-19T13:31:44Z", "digest": "sha1:IQCUBIBFJQHLJPA45Y6BCUVMGQANVI4W", "length": 20507, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "वाकचौरे यांनी काँग्रेसची चूक पदरात घेतली- मुख्यमंत्री | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nवाकचौरे यांनी काँग्रेसची चूक पदरात घेतली- मुख्यमंत्री\nवाकचौरे यांनी काँग्रेसची चूक पदरात घेतली- मुख्यमंत्री\nभाऊसाहेब वाकचौरे यांना गेल्या वेळीच उमेदवारी देणे गरजेचे होते. मात्र आघाडीच्या राजकारणामुळे त्या वेळी ती देता आली नाही, ती आमची चूकच होती अशी कबुली मुख्यमंत्री\nभाऊसाहेब वाकचौरे यांना गेल्या वेळीच उमेदवारी देणे गरजेचे होते. मात्र आघाडीच्या राजकारणामुळे त्या वेळी ती देता आली नाही, ती आमची चूकच होती अशी कबुली मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. खासदार होऊन वाकचौरेंनी त्यांची लोकप्रियता सिद्ध केली, शिवाय काँग्रेसची मागची चूकही त्यांनी आता पदरात घेतली असे ते म्हणाले.\nखासदार वाकचौरे यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा नेवासे रस्त्यावरील मंगल कार्यालयात पार पडला. या वेळी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश, सहप्रभारी शौर्यराजे वाल्मीकी, आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार भाऊसाहेब कांबळे, सुधीर तांबे, माजी खासदार बाळासाहेब विखे, माजी आमदार जयंत ससाणे, माजी मंत्री विजयनवल पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के उपस्थित होते. वाकचौरे यांच्यासमवेत सदा पटारे, रवि गरेला, शिवाजी दौंड आदींसह ५० शिवसैनिकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.\nमुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, तीन मंत्री असलेला शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा राज्यात एकमेव आहे. त्यांच्यामुळे मतदारसंघाचा कायापालट होईल, वाकचौरे यांना काँग्रेस पक्षात उज्ज्वल भवितव्य आहे. ते काँग्रेसच्याच विचाराचे होते. आता ते मुख्य प्रवाहात आले. यापूर्वी अनेक प्रश्नावर त्यांनी भेटी घेतल्या. अंगणवाडी सेविकांना निवृत्तिवेतन व मानधनवाढीचा प्रश्न मार्गी लागला. त्याकरिता त्यांनी प्रयत्न केले होते. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे गरिबी हटविण्याचे स्वप्न अन्नसुरक्षा कायद्यामुळे पूर्ण होत आहे. महिला विद्यार्थी व गरिबांसाठी अनेक निर्णय आघाडी सरकारने घेतले. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजीमहाराजांचा पुतळा लवकरच उभा राहात असून इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभे करण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले.\nकेंद्रीय गृहमंत्री शिंदे यांनी वाकचौरे हे शिवसेनेत असले तरी ते मनाने काँग्रेसमध्ये होते. ते सर्वधर्मसमभावाचे आचारण करतात. त्यांनी चूक दुरुस्त केली. साईबाबांची आयुष्यभर सेवा करणारे वाकचौरे हे आता देवाच्या आळंदीला पोहोचले आहेत. संसदेत ते कार्यक्षम खासदार होतील. गरिबांच्या प्रश्नावर सतत ते माझा पक्ष पाहू नका, सामान्य माणूस हाच माझा पक्ष आहे, अशी भूमिका घेत त्यांना पक्षात स्थान मिळेल, असे ते म्हणाले.\nकाँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश यांनी काँग्रेसकडे विचारधारा आहे. मोदी हे फॅन्सी कपडे घालून गुजरात पॅटर्न राजकारणात आणू पाहात आहे. मोदी यांच्या मंत्रिमंडळातील गृहमंत्री गुजरातमधून तडीपार झाला. एकाला २८ वर्षे शिक्षा झाली, तर तीन मंत्री शिक्षा होऊनही मंत्रिमंडळात आहेत. हुकूमशाह असलेल्या मोदींनी कुठलाही विकास केलेला नाही. त्यांचा केवळ प्रचार सुरू आहे असे ते म्हणाले. आदिवासी विकासमंत्री पिचड यांनी देशात चुकीचे राज्य आले तर सामाजिक परिस्थिती बिघडेल त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीत एकीची आवश्यकता आहे असे सांगितले.\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी काँग्रेस पक्षात येण्यासाठी अनेक माजी आमदार, माजी खासदार तयार आहेत. पण जागा सोडता येत नसल्याने अडचण येते. पक्षात ओघ सुरू आहे. वाकचौरे यांच्यामागे थोरात व विखे हे दोघे मंत्री, माजी खासदार बाळासाहेब विखे हे असून पिचड यांची साथ आहे. त्यामुळे त्यांचा विजय होईल, पण आता देशात सुरू असलेले वेगळे वारे हाणून पाडण्याचे काम करा, असे आवाहन त्यांनी केले.\nखासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी मी मागील निवडणुकीत काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. पण राजकीय गणितामुळे वाव मिळाला नाही. सेनाप्रमुख ठाकरे व कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी न्याय दिला. साडेचार वर्षे काम करताना पक्षाचा विचार केला नाही. काँग्रेसमध्ये मी लोकांचे भले करण्याकरिता आलो आहे. काँग्रेसच देशाला समृद्ध करू शकतो, असे त्यांनी सांगितले.\nकाँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ससाणे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी कृषिमंत्री विखे, महसूलमंत्री थोरात, माजी खासदार विखे, आमदार भाऊसाहेब कांबळे, तांबे, शौर्यराज वाल्मीकी, विनायक देशमुख, माजी मंत्री म्हस्के आदींची भाषणे झाली. आभार सचिन गुजर यांनी मानले. कार्यक्रमास माजी मंत्री विजयनवल पाटील, रामहरी रूपनर, बाळासाहेब चव्हाण, शिवाजी गाडे, बाळासाहेब मुरकुटे, नगराध्यक्ष राजश्री ससाणे, उबेद शेख, भाऊसाहेब कडू, दीपक पटारे आदी उपस्थित होते.\nअकोले, शेवगाव, नेवासेला नगरपंचायती\nराज्य सरकारने तालुक्याच्या गावी असलेल्या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याचा निर्णय घेतला असून दोन दिवसांत त्याचा आदेश निघेल. अकोले, शेवगाव, नेवासे येथे नगरपंचायती स्थापन केल्या जातील. तळेगावनजीक जागा मिळाली तर औद्योगिक वसाहत स्थापन करू. शिर्डी येथील विमानतळाच्या धावपट्टीचे काम पूर्ण झाले असून, प्राधिकरणाची परवानगी मिळाल्यानंतर चाचणी घेऊन विमानसेवा सुरू केली जाईल, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nतृप्ती देसाईंकडून मुख्यमंत्री आणि पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा\n‘नागपूरकर व्यक्तीने मुंबईचा विकास केल्याचे दाखवून देईन’ – मुख्यमंत्री\nनाशिकच्या धर्तीवर प्रत्येक तालुक्यात एकात्मिक बसपोर्ट- मुख्यमंत्री\nनितीश कुमार हे खूप मोठे संधीसाधू; लालूंची घणाघाती टीका\nभायखळा तुरुंग हत्याप्रकरण-‘मंजुळा शेट्येच्या गुप्तांगावर जखमा नाहीत’\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nउद्धव ठाकरे, आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर-राणे\nकेवळ ११ सामने, मानधन २६५९ कोटी .. हा आहे क्रीडाविश्वातील सर्वात महागडा खेळाडू\n'शबरीमला मंदिर म्हणजे सेक्स टुरिझमची जागा नाही'\nबायको घर सोडून गेल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याला बापाने पाण्याच्या टाकीत फेकले\nगौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टाचा दिलासा\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/ips-vishwas-nangre-patil-kavita/", "date_download": "2018-10-19T13:58:13Z", "digest": "sha1:YYFUX5FWMQXGMACL2ZIA7WAUQCOUJ6RE", "length": 10396, "nlines": 173, "source_domain": "marathimotivation.in", "title": "IPS विश्वास नांगरे पाटील ( Vishwas Nangre Patil ) यांनी भाषणात बोललेली एक सुंदर कविता नक्की वाचा", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome Home IPS विश्वास नांगरे पाटील यांनी भाषणात बोललेली एक सुंदर कविता नक्की वाचा\nIPS विश्वास नांगरे पाटील यांनी भाषणात बोललेली एक सुंदर कविता नक्की वाचा\nIPS विश्वास नांगरे पाटील यांनी भाषणात बोललेली एक सुंदर कविता नक्की वाचा ….\nते स्वप्न मला पहाचय…\nज्या शञुचा कोणी पराभव करु शकत नाही\nकोणालाही सहन होत नाही अस दुःख मला सहन कराचय…\nज्या ठिकाणी धाडसी माणस जाण्यास धाडस करत नाही\nत्या ठिकाणी मला जाऊन धावाचय…\nज्या वेळी माझे भाऊ थकलेत\nपाय थकलेत, हात थकलेत,\nशरीर थकलय, त्या वेळेस मला,\nसमोर मला ” एव्हरेस्ट ” दिसतय त्या वेळी मला माझे\nएक एक पाऊल त्या ” एव्हरेस्ट ” च्या दिशेने टाकाचय…\nतो ” स्टार ” मला गाठाचाय मला ” सत्यासाठी ” झगडाचय सर्घष कराचाय..\nकुठलाही प्रश्न त्यासाठी विचरायचा नाही\nमाझी नर्कात जायची सुद्धा तयारी आहे पण\nत्याला कारण ” स्वर्गीय ”\nमूळ कविता ज्याची विश्वास सरानी अनुवाद केलं आहे.\nPrevious articleबोधकथा – सर्वात सुखी पक्षी कोण\nNext articleमन मे हे विश्वास – विश्वास नांगरे पाटील\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nकाविता वाचत असतात, बोलत नसतात. मराठी येत नसेल तर लिहु नका. मुंबई आणि कोकणातले लोक, “म्हणणे”, “सांगणे” कशालाही बोलणे हा एकच शब्द. फार विचित्र वाटतं असं अशुद्ध मराठी ऐकायला.\nकाविता वाचत असतात, बोलत नसतात. मराठी येत नसेल तर लिहु नका. मुंबई आणि कोकणातले लोक, “म्हणणे”, “सांगणे” कशालाही बोलणे हा एकच शब्द वापरतात. फार विचित्र वाटतं असं अशुद्ध मराठी ऐकायला.\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://mahaforest.nic.in/fieldoffice/news.php?lang_eng_mar=Mar&oid=24", "date_download": "2018-10-19T14:26:42Z", "digest": "sha1:VYLKKWE53EH5JKFWKQ2YOEBCUUWSJXSX", "length": 2031, "nlines": 54, "source_domain": "mahaforest.nic.in", "title": " Maharashtra Forest Department", "raw_content": "\nधुळे >> बातम्या आणि घटना\nअनुकंपा यादी दिनांक ३१ डिसेंबर २०१७ अखेर More..\nशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामासाठी घेण्याबाबत 31/05/2018\nशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामासाठी घेण्याबाबत More..\nबदलीपात्र कर्मचारी यांची यादी वनरक्षक 08/05/2018\nबदलीपात्र कर्मचारी यांची यादी वनरक्षक More..\nअनुकम्पा प्रतिक्शा यादि 30/08/2016\nअनुकम्पा प्रतिक्शा यादि More..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2018/06/blog-post_30.html", "date_download": "2018-10-19T14:23:36Z", "digest": "sha1:E4256WOP46YE34MED3E7Y5YXQCOSBPXJ", "length": 33839, "nlines": 205, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: शौरींचा फ़र्जिकल स्ट्राईक", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nचार वर्षापुर्वी १६ मे रोजी लोकसभेच्या निवडणूकीची मतमोजणी संपलेली होती आणि भाजपाला एकपक्षीय बहूमत मिळाल्याचा निकाल समोर आलेला होता. त्याच्या दुसर्‍याच दिवशी नरेंद्र मोदी राजधानी दिल्लीत दाखल झाले आणि दोन दिवसात त्यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन सरकार बनवण्याचा दावा केला होता. त्याला राष्ट्रपतींची मान्यता मिळाल्यावर मोदींनी आपले सहकारी व नेत्यांशी मंत्रीमंडळाच्या स्वरूपाबद्दल प्रदिर्घ चर्चा केलेली होती. मग त्यांच्या मंत्रीमंडळात कोणाकोणाची वर्णी लागणार, याविषयी गावगप्पांची लाट आलेली होती. मोदी गुजरात भवनमध्ये बसून विविध नेत्यांना व जाणकारांनाही भेटत बोलत होते. त्यात एक नाव होते अरूण शौरी यांचे. बहुधा मोदी त्यांनाच आपल्या सरकारमध्ये अर्थंमंत्री करणार असल्याच्या गप्पा जोरात होत्या. पण प्रत्यक्ष शपथविधीचा दिवस उजाडला, तरी कोणत्याही पत्रकार किंवा माध्यमाकडे एकाही मंत्र्याचे नाव आलेले नव्हते. राजदीप वा बरखा दत्त हिच्यासारख्या सरकारची बित्तंबातमी बाळगणार्‍यांनाही कोण मंत्रीमंडळात असणार, याचा सुगावा लागू शकला नव्हता. बरखाने तर तेव्हा अचंबित होऊन काही तास उरले असताना साधी अफ़वाही नाही म्हणून नवलाई व्यक्त केलेली होती. अशा स्थितीत केवळ दोनतीन तास आधी मंत्रीमंडळात सहभागी होणार्‍यांची नावे जाहिर झाली आणि त्यात अरुण शौरी यांचे नाव अजिबात नव्हते. मग त्यांना मोदींनी बोलावले तरी कशाला बहुधा तो राग शौरी अजून विसरलेले नसावेत. कारण मंत्रीमंडळ बनवताना मोदींनी वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेल्यांना कटाक्षाने बाहेर ठेवलेले होते. एकदा असा काही निकष बनवला, मग बर्‍याच ढुढ्ढाचार्यांना परस्पर बाजूला केले गेले. त्यापैकी एक शौरी आहेत आणि इतरही आहेत. त्यांना आपल्या ज्येष्ठत्वाचा सन्मान राखला गेला नाही म्हणून अजून दुखवट्यातून बाहेर पडता आलेले नाही.\nखरे तर शौरी हे राजकारणी नव्हेत. ते मुळचे व हाडाचे पत्रकार आहेत. पण भाजपाविषयी आरंभापासून आस्था असल्याने वाजपेयी सरकारमध्ये त्यांची मंत्रीमंडळात वर्णी लागलेली होती. तेव्हापासून त्यांची एक नवी ओळख निर्माण झाली. त्यांचाही उल्लेख पुढल्या काळात भाजपानेते असा होऊ लागला. पण भाजप नावाच्या पक्षासाठी त्यांनी कधी नेमके काय केले, त्याचा खुलासा कोणी दिलेला नाही. वाजपेयी सरकार २००४ सालात सत्तेतून गेल्यापासून शौरी यांनी नेते म्हणवून घेण्य़ाइतके भाजपासाठी नेमके काय केले त्याचे उत्तर खुद्द शौरी देऊ शकणार नाहीत की त्यांचा नेता म्हणून उल्लेख करणारे कोणी देऊ शकणार नाहीत. मग आज कुठल्याही वादविवादात वा चर्चेत शौरींचा उल्लेख भाजपानेते म्हणून कशाला होत असतो त्याचे उत्तर खुद्द शौरी देऊ शकणार नाहीत की त्यांचा नेता म्हणून उल्लेख करणारे कोणी देऊ शकणार नाहीत. मग आज कुठल्याही वादविवादात वा चर्चेत शौरींचा उल्लेख भाजपानेते म्हणून कशाला होत असतो तर ते मोदी विरोधात हिरीरीने बोलत असतात म्हणून. २००२ पासून माध्यमे व नरेंद्र मोदी यांच्यात छेडली गेलेली लढाई अजून संपलेली नाही. मध्यंतरी २०१४ सालात मोदींनी लोकसभा जिंकली, तेव्हापासून माध्यमातल्या मोदीविरोधी लढाईचे दिग्गज शिलेदार बाजूला पडत गेलेले आहेत. नामोहरम होऊन गेलेले आहेत. पण ते संपलेले नाहीत. विविध विधानसभा व अन्य लहानमोठ्या निवडणूकांत भाजपाचा पराभव झाल्यावर त्यांच्यात नवा उत्साह संचारत असतो आणि ते मोदींना संपण्याचे नवे संकल्प करीतच असतात. मात्र त्यांच्या दुर्दैवाने अजून तरी मोदी संपलेले नाहीत, की त्यांचा करिष्मा वगैरे म्हणतात, तो संपताना दिसत नाही. त्यामुळेच आता आगामी लोकसभेत मोदींना कायमचा धक्का दिला जाईल, अशा आशेवर नवी लढाई सुरू झालेली आहे. त्याचा भाग म्हणून मग शौरी, यशवंत सिन्हा वा शत्रुघ्न सिन्हा यांना पुढे करून शरसंधान चालू असते. यशवंत सिन्हा थंडावले, मग शत्रुघ्न सिन्हा फ़ॉर्मात येतात आणि त्यांना जर थकवा आला, मग यशवंत सिन्हा जोशात येतात. त्यांनी पक्ष सोडल्यामुळे आता बहुधा शौरीं तेजीत आलेले असावेत.\nकुठलीही केस लढवताना शत्रू गोटातला साक्षीदार फ़ोडण्याला महत्व असते. शत्रू गोटातला कोणी खास तुमच्या बाजूने साक्षीला उभा राहिला, म्हणजे तुमच्या बाजूला बळ मिळत असते. म्हणून जे कोणी असे मोदीविरोधी आघाडी लढवणारे पत्रकार संपादक आहेत, त्यांना कोणीतरी भाजपातलाच मोदींना शिव्याशाप देऊ लागला, मग ऊत येत असतो. यशवंत सिन्हा थंडावले आहेत. शत्रुघ्न सिन्हांनी आप वा लालूंच्या तिकीटावर पुन्हा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने ते दोन्ही साक्षीदार कामाचे राहिलेले नाहीत. त्यामुळे नवा कोणी भाजपाचा नेता शिव्याशाप देण्यासाठी आवश्यक होता. तो मिळत नसेल, तर निर्माण करायला हवा होता. त्यामुळे आपोआप शौरी यांची गणना भाजपानेता अशी होऊ लागलेली आहे. तसे बघायला गेल्यास शौरी आरंभापासूनच मोदी सरकारचे विरोधक राहिलेले आहेत. किंबहूना शपथविधीची नावे समोर आल्यापासूनच त्यांना मोदी सरकार चुकीच्या मार्गाने जात असल्याचा साक्षात्कार झालेला होता. पण ते तितके ‘आतल्या गोटातले’ नसल्याने माध्यमांनी त्यांना फ़ारसा भाव दिला नव्हता. त्यापेक्षा यशवंत सिन्हा व शत्रुघ्न वजनदार मोहरे होते. त्याही दोघांची तीच वेदना होती. वाजपेयी सरकारचे मानकरी असूनही त्यांना वयाचा निकष लावून बाहेर बसवण्यात आले वा दुर्लक्षित करण्यात आलेले होते. शौरींचे तसे नव्हते. ते मुळात मंत्रीपदापुरतेच भाजपात आलेले होते. बाकी त्यांचा भाजप पक्षाशी काहीही व्यवहारी संबंध नाही. त्यांनी कधी पक्षाच्या बैठकात भाग घेतला नाही, की पक्षाचे प्रचारकार्य वा अन्य कामे केली नाहीत. आपल्या बुद्धीमत्तेमुळे मंत्रॊपद भोगले हेच त्यांचे पक्षकार्य होते. इतक्या महान पक्षकार्याचा सन्मान पक्षाला सत्ता मिळाल्यानंतरही राखला गेला नाही, म्हणून ते नाराज असल्यास नवल नाही. मग आपली नाराजी त्यांनी कुठे काढायची ते शब्दप्रभू असल्याने शब्दाची हत्यारे त्यांच्या भात्यात सज्ज असतात.\nअलिकडल्या काळात त्यांनी मोदी विरोधाची आघाडी संभाळलेली आहे. ज्या कुठल्या वाहिनी वा वर्तमानपत्राला मोदी विरोधात बातमी टिप्पणी हवी असेल, त्यांच्यासाठी शौरींनी आपले दरवाजे सताड उघडे ठेवलेले आहेत. मग त्यांचे स्वागत मोदी विरोधकांनी केले नाहीतर नवलच होते ना सध्या कॉग्रेसचे एक काश्मिरी नेते सैफ़ुद्दीन सोझ यांना पक्षातून दुर ठेवले गेलेले आहे. त्यांच्या काश्मिरविषयक मतप्रदर्शनाने कॉग्रेसला अडचणीत आणलेले आहे. त्यामुळे त्यांनी काश्मिरवर लिहीलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याकडेही कॉग्रेसने पाठ फ़िरवली होती. मग त्या सोहळ्याची बातमी होणार कशी सध्या कॉग्रेसचे एक काश्मिरी नेते सैफ़ुद्दीन सोझ यांना पक्षातून दुर ठेवले गेलेले आहे. त्यांच्या काश्मिरविषयक मतप्रदर्शनाने कॉग्रेसला अडचणीत आणलेले आहे. त्यामुळे त्यांनी काश्मिरवर लिहीलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याकडेही कॉग्रेसने पाठ फ़िरवली होती. मग त्या सोहळ्याची बातमी होणार कशी म्हणून सोझ यांनी प्रसिद्धी मिळवून देणारा हुकमी पत्ता प्रकाशनासाठी आमंत्रित केला, शौरींनाच मुख्य पाहुणा म्हणून आणले आणि त्यांची अपेक्षा शौरींनी पुर्ण केली. मात्र शौरी यांच्यासारखे लोक भरकटलेल्या क्षेपणास्त्रासारखे असतात. ते कुठे जाऊन कोसळतील, याचा भरवसा नसतो. त्यामुळेच शौरी यांनी सोझ यांचे गुणगान करतानाच भाजपाला शिव्याशाप दिले व मोदींना तर झोडपून काढले. तितकीच तर अपेक्षा होती. पण आपल्या तटस्थतेचे प्रदर्शन मांडताना व सोझ यांचे अतिरीक्त कौतुक करताना, शौरी कॉग्रेस पक्षावरही घसरले. सोझ यांच्या पुस्तक व प्रकाशन सोहळ्याकडे पाठ फ़िरवल्याने शौरींनी कॉग्रेसलाही यथेच्छ झोडपून घेतले. सोझ यांची ही अपेक्षा नक्कीच नसावी. कारण या मोदीनिंदेने त्यांच्यासह कॉग्रेस खुश असली, तरी शौरी क्षेपणास्त्र कॉग्रेसवरच उलटल्याने सोझ यांना आता पक्षात नाराजीला तोंड द्यावे लागणार आहे. माध्यमांसाठी सनसनाटी मिळालेली असली तरी सोझ यांना मात्र त्याची किंमत मोजावी लागेल. शौरी यांना त्याची फ़िकीर करण्याचे कारण नाही. त्यांना आपली जळजळ व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ हवे होते आणि सोझ यांनी ते पुरवले. बाकी मोदींवर असल्या अस्त्रांचा काही परिणाम होत नाही. म्हणूनच शौरींनी मोदींवर केलेला सर्जिकल स्ट्राईक फ़र्जिकल होऊन गेला आहे.\nयशवंत सिन्हा , शत्रुघ्न सिन्हा , अरूण शौरी हे नेते व राहूल गांधी .अरविंद केजरीवाल हे विरोधक मोदींना विरोध करून प्रसिद्धी देत आहेत .\nभाऊ, शौरी वगैरे काही जण भाजपचे डीप असेट असावेत अशी शंका येते...\nउद्या ह्या लोकांनी ते ज्या पक्षात गेले आहेत त्याना सुधा असाच त्रास दिला तर\nशौरी मंत्रीपद न मिळाल्याने भाजप विरोधात गेलेत म्हनजे मोदींनी या मानसाला आधिच ओळखले असनार.इथे पक्षाचे काम केलेल्या सर्वांनाच संधी मिळते असे नाही काही लोक संघटनेत पन ठेवले जातात पन म्हनुन कोनी पक्ष विरोधात जात नाही शहा पन कुठे मंत्री आहेत पन २०१४ पासुन सतत जिंकुन ते मंत्री पेक्षा मोठे झालेत\nया लोकांची मानसिकता समजत नाही. मोदी आवडत नसतील तर त्यांना विरोध करायचा पूर्ण अधिकार आहे. पण मोदी आवडत नाहीत म्हणून ज्या तत्वांना आयुष्यभर विरोध केला त्यांच्याशीच हातमिळवणी कसे करू शकतात हे लोक असे केल्याने त्यांनी आयुष्यभर जे काही चांगले केले असेल त्या सगळ्यावर त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी पाणी फेरले जाते हे या लोकांना समजत नाही का\nमी कम्युनिस्टांना कितीही नावे ठेवत असलो तरी असल्या लोकांपेक्षा कम्युनिस्ट लोक बरेच जास्त वरचढ आहेत हे नक्कीच. त्यांची तत्वे कितीही गंडलेली असली तरी त्यांची त्यांच्या तत्वांवर आणि विचारांवर अढळ श्रध्दा असते.सोमनाथ चॅटर्जींना पक्षातून काढून टाकल्यावरही त्यांनी २००९ च्या निवडणुकांमध्ये मत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षालाच दिले होते,भाजपला नाही.कारण एकच. त्यांची त्या पक्षाच्या विचारांवर श्रध्दा होती. पक्षाशी मतभेद झाले म्हणून आयुष्यभर ज्या भाजपला विरोध केला त्याच भाजपला स्वत:च्या आयुष्याच्या संध्याकाळी मत द्यायचा करंटेपणा त्यांनी केला नाही.\nत्यातूनही एखाद्याचे मतपरिवर्तन कोणत्याही प्रकारच्या ideological conviction मुळे झाले तरी समजू शकतो. अरूण शौरींच्या बाबतीत तो प्रकारही दिसत नाही. ज्या लोकांना आयुष्यभर शिव्या घातल्या ते लोक आपले वाटायला लागले आहेत याचे कारण एकतर नेता आवडत नाही किंवा त्याहूनही महत्वाचे म्हणजे आपल्याला मंत्रीपद मिळाले नाही हे. असे लोक स्वत:चे हसे करून घेतात.\nभाऊ , तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. पण त्याच पार्श्वभूमीवर डॉ . सुब्रहमण्यम स्वामी मात्र खरंच उठून दिसतात. नुसत्या निवडणुकीच्या काळातच नव्हे तर त्याच्याही आधी आणि नंतर सुद्धा ज्यापद्धतीने ते पक्षाची बाजू मांडतात. ते मुळचा हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन पक्षात आलेले नेते आहेत. उच्च शिक्षित तरुण वर्गावर त्यांचा खास प्रभाव आहे. सगळ्यत महत्वाची गोष्ट म्हणजे ते कधीही मोदी किंवा सत्तेतल्या मंत्र्यांची वाट पाहत बसत नाहीत. ज्या विषयी त्याना खात्री असते ते स्वतः लढा देतात. खरोखर गुणी नेते आहेत. पण दुर्दैवाने त्यांची कदर होताना दिसत नाही. तुमचा काय मत आहे ..\nहे ठराविक ४ पादरे पावटे आहेत...............अतृप्त आत्मे........ यशवंत सिन्हा , शत्रुघ्न सिन्हा , अरुण शौरी आणि चौथा नाना पटोले पूर्वीच बी.जे.पी तुन बाहेर पडला होता. यशवंत सिन्हाही ' बी.जे.पी ' बाहेर पडलं आहे. आता हे २ पावटे उरलेले आहेत. यांनी कितीही मोदींवर दुगाण्या झाडल्या तरी मोदींना काहीही फरक पडत नाही. लालकृष्ण अडवाणी हेही ज्येष्ठ ' अतृप्त आत्मा ' याच सदरात मोडतात. २०१९ च्या निवडणुकीनंतर मोदी परत निवडून आले तर हे सर्वजण ' अडगळीत ' जातील हे निश्चित.\nकागदी क्षेपणास्त्र आहे शौरी\nअडगळीतले शहाणे आहेत शौरी\nसंस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे\n‘हमाम मे सब नंगे है’, अशी एक हिंदीतली उक्ती आहे आणि त्याचीच प्रचिती सध्या येत आहे. चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर या अ...\nराफ़ायलवर मोदी गप्प का\nराफ़ायल लढावू विमान खरेदीच्या विषयावर इतके रणकंदन माजलेले असतानाही सातत्याने इतर विषयावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, याच बाबतीत मौनव्र...\nअर्थात सनातनी पुरोगामीत्व पाच वर्षापुर्वी मोदी बहूमत मिळवू शकतात, हे मी सांगू शकलो, त्याचा पाया मला इब्न खालदूनच्या मुकदीमा या चौदाव्या ...\nमतचाचणी विश्लेषण (४) मागल्या विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपाने युती मोडली व एकहाती शत-प्रतिशत सत्ता बळकावण्याचा कावा केलेला होता. ...\nसाडेचार वर्षापुर्वी लोकसभेची निवडणूक ऐन भरात होती आणि जवळपास ६० टक्के मतदान उरकलेले होते. अशावेळी नरेंद्र मोदींची लोकप्रियता इतकी शिगेला ...\nमतचाचणी विश्लेषण (५) आगामी लोकसभेच्या निवडणूका आणि त्यात मतदान कसे होईल, याविषयीची उत्सुकता स्पष्ट आहे. जितकी ती प्रत्येक पक्षातील नेत्...\n२०१९ ची लोकसभा, जिंकणार ‘कॉग्रेसच’\n(लेखांक पहिला) येत्या डिसेंबर महिन्यात पाच विधानसभांचे मतदान उरकलेले असेल आणि निकाल लागलेले असतील. त्यानंतर विनाविलंब सतराव्या लोकसभा ...\nसरडा मोसमाप्रमाणे आपले रंग बदलतो असे म्हणतात. ते सिद्धही झालेले आहे. त्याचे कारणही स्पष्ट आहे. निसर्गाने सुरक्षेसाठी सरडा नावाच्या प्राण्...\nबाजारबुणगे आणि रा. स्व. संघ\nSunil Tambe 3 August at 23:32 · प्लासी ते सांगली बंगालचा शेवटचा नबाब सिराज उद्दौला मातला होता. नबाबाचं सैन्य ब्रिटीश सैन्याच्या दुप्...\nमतचाचणी विश्लेषण (३) आगामी लोकसभा निवडणूकीचा संदर्भ घेऊन रिपब्लिक व एबीपी यांनी सी-व्होटरच्या मदतीने केलेल्या मतचाचणीचे निष्कर्ष बहुता...\nझुंडशहा कुठे धडा शिकतात\nतुमची पगडी, आमची विहीर\nसदा अध्यक्ष बना रहता\nअच्छे दिन, बुरे दिन\nमनोहर जोशी विजयी झाले\nकोडग्या कोडग्या लाज नाही\nगावस्कर, सचिन आणि विराट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/34173/by-subject", "date_download": "2018-10-19T14:07:36Z", "digest": "sha1:Y5TJTEAH6PDU74OP73HILIDYWQARLEAA", "length": 2837, "nlines": 68, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चिंटू - चर्चा विषयवार यादी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चिंटू - चर्चा /चिंटू - चर्चा विषयवार यादी\nचिंटू - चर्चा विषयवार यादी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/37944", "date_download": "2018-10-19T14:28:37Z", "digest": "sha1:STOT7UXI52WBDFM6QMJAF6O4Z2EQGUFL", "length": 14057, "nlines": 110, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गोष्ट आनंदाच्या गोष्टीची. | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गोष्ट आनंदाच्या गोष्टीची.\nजीवनात सर्वाधीक आनंदाची अशी कोणती गोष्ट आहे .. या प्रश्नाला तसं एकच एक उत्तर असेल असं कधी होणार नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती या नियमाप्रमणे अनेकांची अनेक वेगवेगळी उत्तरे असतील. पण मला तरी वाटतं कि, ज्यावेळी एखाद्यास त्याच्या आयुष्यात प्रथमत:च अत्यानंद होतो. आणि त्याला झालेला तो आनंद हा केवळ आपल्यामुळे झालेला आहे. हे जेंव्हा कळते तेंव्हा आपल्याला होणारा आनंद हीच आपल्या आयुष्यातील सर्वाधीक आनंदाची गोष्ट आसते. एका आनंदातून निर्माण झालेला दुसरा अवर्णनिय आनंद. म्हणजेच एका सुखातून उत्पत्ती पावलेलं दुसरं अमर्याद सुख.\nआनंद नावाच्या एका माणसाने, आनंद निर्भर होत याच आनंददायी जीवनाची ही अपुर्व संकल्पना आपल्या शैलीदार अभिनयातून मांडली आहे. कोण हा माणुस... देवानंद.... अगदी बरोबर. ... दिग्दर्शक अमिया चक्रवर्ती यांनी दिग्दर्शीत केलेला पतिता- १९५३. या चित्रपटामध्ये राधा नावच्या एका पतित मुलीची हृदयद्रावक कहाणी आहे. जी आपल्या एका हताने पांगळ्या असलेल्या वडीलांचा व स्वत:चा भिक्षा मागून उदरनिर्वाह करत असते. आणि तृतिय स्तरावर असलेल्यांचे जगणे म्हणजे क्षणा क्षणाला एक तारेवरची कसरतच असते. याच मानवी समाज्यातील प्रत्येक घटकाला बांधील नसतानाही प्रत्येक गोष्टीला मनाविरूध्द पण तोंड द्यावेच लागते. तशी ही राधा, एका भिक्षूकेच जगणं जगत असताना देखील या निर्दय जगाला शिताफ़ीने तोंड देत जगता जगता अक्षरशा हैराण झालेली. एकाकी जीवनाला कसलाच आधार नाही. चुरगळलेल्या कागदासारखं आयुष्य आणि ते ही जीव मुठीत धरून जगावं लागतं. एकाकी स्त्री म्हणजेच अबला म्हणून उंबर्‍याबाहेर पडताच प्रत्येक परपुरूषाची नजर एखाद्या विषारी सर्पाप्रमाणे काळजाला डसते. रात्र काळी झाली की, काश्याची चकाकणारी घागर देखिल काळीच दिसते. अशावेळी कसं जगायचं कोणावर विश्वास ठेवायचा चहूबाजूने अंधारलेल्या राधाच्या आयुष्यात तिच्या दुबळ्या ही मनाची केवढी तरी उलाघाल होत असते. आणि अशाच एका काळीजवेळी पैसामागून पैस पार करत आनंद नावाची एक रोशनी अचानक तिच्या आयुष्यात येते. निर्मल (देवानंद) हा कोण कुठला परका माणुस पण जिव्हाळ्याचं काळीज असलेला कोणीतरी आयुष्यात तिला प्रथमच भेटतो. आणि मग सुरू होते नजरेची जुगलबंदी. अनोळखीतील संकोच्याची आणि संकोच्यातून सलज्ज भावनांची डोळ्यातून स्पष्ट होत जाणारी एक अबोल कविता. आता राधाला ज्या क्षणांचा स्वप्नातही भरवसा नव्हता त्याची प्रत्यक्ष अनुभूतीच येऊ लागते.आत्तापर्यंतच्या आयुष्यात तिला भेटलेले सारेच तिचा अव्हेर करणारे, तिला फेटाळणारे होते. पण आज तिचं आंतरमन जाणून घेणारं आणि आत्मीयतेनं बोलणारं व पुढे कधी ना कधीतरी हे जीवनच आपलंस करून घेण्याची आपेक्षा असणारं असं कोणीतरी भेटलं होतं. तिच्या चेहर्‍यावर कधी नव्हे ती हास्याची लाली दिसू लागते, एका अंधार्‍या गुहेतून ती प्रथमच सोनेरी सुर्यप्रकाशात आल्याप्रमाणे स्वत:ला विसरून तनाने आणि मनानेही आत्मनिर्भर होऊन गाऊ लागते......\nकिसीने आपना बनाके मुझको, मुस्कुराना सिखा दिया\nअन्धेरे घरमें किसीने हसके, चिराग जैसे जला दिया |\nशरमके मारे मै कुछ ना बोली, नजरने परदा गिरा दिया\nमगर वो सबकुछ समज गये है, के दिल भी मैने गवाँ दिया \nना प्यार देखा, ना प्यार जाना, सुनी थी लेकिन कहानीयाँ\nजो ख्वाब रातों में भी ना आया, वो मुझको दिन में दिखा दिया \nवो रंग भरते है जिन्दगी में, बदल रहा हैं मेरा जहाँ\nकोई सितारे लूटा रहा था, किसी ने दामन बिछा दिया \nया गाण्यातील मराठी अभिनेत्री राधा म्हणजेच उषा किरण हिने गाण्यातील भावमधूर शब्दाला तितकीच साजेशी अशी अदाकारी पेश केली आहे. शब्दांचे वेड असलेल्या एखाद्याला केवळ तिच्या आदाकारीच्या मोहामुळेच हे गाणे प्रत्यक्ष पुन्हा पुन्हा पहावेसे वाटेल. उषा किरणची ही लाजवाब आदाकारी वर्णन करताना खरेतर शब्दच कमी पडतात.\nशरमके मारे मै कुछ् ना बोली, नजरने परदा गिरा दिया\nमगर वो सबकुछ् समज गये है, के दिल भी मैने गवाँ दिया \nना प्यार् देखा, ना प्यार जाना, सुनी थी लेकिन कहानीयाँ\nजो ख्वाब रातों में भी ना आया, वो मुझको दिन में दिखा दिया \nनवतारूण्यातील् ही किती चपखल अशी शब्द योजना आहे. उभरत्या वयात प्रेमाच्या अनेक् अनोळखी भावनांची आपल्या मनात कशी अगदी चलबिचल होत असते. परंतू प्रत्येक भावनेचे वा जाणिवेचे इतक्या सहज सुंदर शब्दात कधीच वर्णन करता येत नाही.\nजुन्या सिनेमांमध्ये कित्येकदा कथानक सुमार असतानाही अनमोल गाणी हाताशी लागतात. मग चांगले कथानक अन सुंदर गीतांचा मेळ असल्यावर तर..\nगीतांमधल्या शब्दयोजनेकडे छान लक्ष वेधलेत. ले.शु.\n(ऊशा नाही उषा .तसंच न्हवताचं नव्हता करा .)\nमनापासून धन्यवाद भारतीजी, दुरूस्ती केली आहे.\nजुन्या सिनेमांमध्ये कित्येकदा कथानक सुमार असतानाही अनमोल गाणी हाताशी लागतात. खरे आहे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/1/30/pakistan-is-now-deepening-its-relationship-with-Russia-and-China-as-well-as-Europe-for-military-supplies-.html", "date_download": "2018-10-19T14:23:36Z", "digest": "sha1:7RYS4DFZ6PEDIXXJNECAXZ4RMF2E2Y5Z", "length": 5334, "nlines": 10, "source_domain": "mahamtb.com", "title": " पाकिस्तानने धरला रशिया, चीन आणि युरोपचा रस्ता पाकिस्तानने धरला रशिया, चीन आणि युरोपचा रस्ता", "raw_content": "\nपाकिस्तानने धरला रशिया, चीन आणि युरोपचा रस्ता\nसैनिकी साहित्यांसाठी यापुढे अमेरिकेचे सहाय्य नाही\nपाक संरक्षण मंत्र्यांची घोषणा\nइस्लामाबाद : अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात मैत्रीपूर्ण संबंधांमध्ये निर्माण झालेला तणाव आता अखेरच्या टोकाला पोहचत असल्याचे दिसत आहे. कारण यापुढे पाकिस्तानसाठी अमेरिकेकडून कसल्याही प्रकारचे सैनिकी सहाय्य घेण्यात येणार नसल्याचे पाकिस्तानकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पाकिस्तान आपल्या परराष्ट्र धोरणांमध्ये आता काही महत्त्वाचे बदल करणार असून सैनिकी साहित्यांसाठी तसेच साहाय्यासाठी यापुढे पाकिस्तान अमेरिकेवर अवलंबून राहणार नाही, अशी घोषणा पाकिस्तानचे संरक्षण मंत्री खुर्रम दस्तगीर यांनी केली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध आता नेमक्या कोणत्या वळणावर जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nइस्लामाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दस्तगीर यांनी आज ही घोषणा केली. 'पाकिस्तान आपल्या परराष्ट्र धोरणांमध्ये काही नवीन बदल करत असून आपल्या शेजारील आणि युरोपीय देशांची संबंध आणखीन बळकट करण्यासाठी यापुढे प्रयत्न करण्यात येणार आहे' असे दस्तगीर यांनी म्हटले. तसेच आपल्या शेजारील राष्ट्रांबरोबर असलेले संबंध आणखीन दृढ करण्यासाठी यापुढे पाकिस्तान आपल्याला लागणारे सैनिकी साहित्य आणि सहाय्यांसाठी चीन, रशिया आणि युरोपियन देशांवर अवलंबून राहील, असे दस्तगीर यांनी स्पष्ट केले आहे.\nगेल्या वर्षभरात अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने दहशतवादावरून पाकिस्तानला गेल्या वर्षभरात अनेक वेळा लाथाडले आहे. तसेच अमेरिकेकडून देण्यात येणारी सर्व प्रकारची आर्थिक मदत देखील रोखली आहे. याचाच फायदा घेत अमेरिका पारंपारिक शत्रू समजल्या जाणाऱ्या रशियाने पाकिस्तानला मदतीचा हात पुढे केला आहे. तसेच चीनचे सहाय्य तर नेहमीच पाकिस्तानला मिळत आले आहे. त्यामुळे अमेरिकेला उत्तर देण्यासाठी पाकिस्तान आत नवीन खेळी खेळत असल्याचे दिसत आहे, त्यामुळे पाकिस्तानच्या या नव्या डावाचा पाक-अमेरिका संबंधावर आणि मुख्य म्हणजे पाकिस्तानवर काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/first-test-the-draw-for-the-selection-of-batsmen-in-front-of-the-batsmen/", "date_download": "2018-10-19T13:44:08Z", "digest": "sha1:7FCPX7XJP3VZFKZ7XAEYMK76EA4ZZQCA", "length": 8042, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पहिला कसोटी सामना: भारातोसमोर फलंदाजांच्या निवडीचा पेच | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपहिला कसोटी सामना: भारातोसमोर फलंदाजांच्या निवडीचा पेच\nलंडन: विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्या संघनिवडीवर बरीच टीका झाली आहे. विराटने चेतेश्‍वर पुजाराला बाजूला ठेवून शिखर धवनची निवड केली. तसेच लोकेश राहुलला संघात स्थान दिले. परंतु हा जुगार भारतावर उलटला. शास्त्री-कोहली जोडीने अत्यंत महत्त्वाच्या तिसऱ्या क्रमांकाबाबत जुगार खेळण्याची ही पहिील वेळ नाही. 2014-15 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटीत शास्त्री-कोहली यांनी पुजाराच्या जागी रोहित शर्माला खेळविले होते.\nदोन कसोटींनंतर रोहितला खालच्या क्रमांकावर पाठविण्यात आले व अजिंक्‍य रहाणेला तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळाली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुजारा पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर आला व सहा कसोटींनंतर त्याला पुन्हा वगळण्यात आले. विंडीजविरुद्ध कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळला.\nयंदाच्या कौंटी मोसमात पुजारा खेळला असूनही तो संघात असावा असे शास्त्री-कोहली यांना वाटते की नाही हाच खरा प्रश्‍न आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या 36 कसोटी सामन्यांत प्रत्येक वेळी वेगवेगळे 11 खेळाडू खेळले आहेत. त्यामुळे ठराविक खेळाडू वगळता बाकीच्यांना पुढच्या कसोटीत आपण असणार की नाही हेही माहीत नसते. आता इंग्लंड दौऱ्यात तरी शास्त्री-कोहली जोडीने संघनिवडीत थोडे सातत्य राखावे आणि त्याला तर्कशास्त्राची जोड द्यावी अशी अपेक्षा आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleएलओयू सेवा रद्द केल्याबद्दल संसदीय समिती नाराज\nNext article…त्यामुळे ज्येष्ठ जगतात भिकऱ्यांचे आयुष्य- डॉ. अभिजीत सोनवणे\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त सट्टेबाज हे ‘भारतीय’\nPAK vs NZ: न्यूझीलंडला धक्का, मार्टिन गुप्टिल दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर\nउस्मान ख्वाजा दुखापतग्रस्त, भारताविरूध्द मालिकेत खेळण्याची शक्यता कमीच\nपाकिस्तानचा आॅस्ट्रेलियावर 373 धावांनी विजय,मालिकाही घातली खिशात\nपहिल्या स्थानावर पोहचण्यासाठी पलटण समोर पँथर्सचे कडवे आव्हान\nदानिश कनेरियाच्या ‘कबूल है’ नंतर पाकिस्तानात नाराजीचा सूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/534141", "date_download": "2018-10-19T13:49:32Z", "digest": "sha1:IMU6BBTQLFUBDKI7HYMCOFWYHFBR6C77", "length": 6219, "nlines": 47, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "वनप्लस 5टी भारतात सादर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » वनप्लस 5टी भारतात सादर\nवनप्लस 5टी भारतात सादर\nप्रिमियम प्रकारात स्मार्टफोन बनविण्यासाठी प्रसिद्ध असणाऱया वनप्लस या चिनी कंपनीने वनप्लस 5टी हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत सादर केला. न्यूयॉकमधील आयोजित कार्यक्रमादरम्यान हा स्मार्टफोन आंतरराष्ट्रीय पातळीवर उतरविण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये फेस अनलॉक सुविधेचा वापर करण्यात आला आहे. याव्यतिरिक्ती स्क्रीन 2.5 डी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चे संरक्षण देण्यात आले आहे. वनप्लस 5 ला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी हा स्मॉर्टफोन दाखल केल्याचे सीईओ पेटे लाऊ यांनी म्हटले. ऍमेझॉन, वनप्लस स्टोअर आणि बेंगळुरातील वनप्लस एक्सपरियन्स स्टोअर्समध्ये 21 नोव्हेंबरपासून उपलब्ध होईल. 28 नोव्हेंबरपासून स्मार्टफोनची खुली विक्री सुरू होईल. मिडनाईट ब्लॅक रंगामध्ये उपलब्ध असून 64 जीबी आणि 128 जीबी प्रकारात अनुक्रमे रु 32,999 आणि 37,999 रुपये किंमत आहे. भारतातील प्रिमियम स्मार्टफोन बाजारात वनप्लसचा हिस्सा 12 टक्के असून गेल्या दोन तिमाहीत त्याच्यात 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे.\nरिअर कॅमेरा 16, 20 मेगापिक्सल\nसेल्फी कॅमेरा 16 मेगापिक्सल\nरॅम 6 जीबी, 8 जीबी\nस्टोरेज 64 जीबी, 128 जीबी\nऑपरेटिंग प्रणाली ऍन्ड्रॉईड 7.1.1\n200 रुपयांची नोट एटीएममधून वितरित करण्याचा आदेश\nचालू वर्षात पहिल्यांदाच बाजारात तेजी\nवाढत्या महागाईने बाजारात विक्रीचे वर्चस्व\nसलग चौथ्या सत्रात बाजारात घसरण\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nशिर्डीत पंतप्रधानांकडून विकासकामांचे उद्घाटन\nसलीम-सुलेमान यांचा मराठीत प्रवास\nएसबीआयच्या माजी प्रमुख अरूंधती भट्टाचार्य रिलायन्स इंडस्टीजच्या संचालकपदी\n#METOO : एम.जे.अकबर यांच्या याचिकेवरील सुनावणी 31 ऑक्टोबरला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2018/07/blog-post_84.html", "date_download": "2018-10-19T13:16:05Z", "digest": "sha1:T7DNMR5J7FLE66FOOLWNTSKJX3C4N4T2", "length": 32828, "nlines": 235, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: देणार्‍याचे हात घ्यावे", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nमराठा मूक मोर्चाचा गाजावाजा झाला आणि आता त्याचाच आडोसा घेऊन मराठा आरक्षणाचा विषय पुढे रेटण्याचे राजकारण सुरू झालेले आहे. प्रत्येकजण आरक्षण लगेच देता येईल, अशा थाटात युक्तीवाद करतो आहे. जणू मुख्यमंत्री हाच झारीतला शुक्राचार्य असावा, असे मतप्रदर्शन करतो आहे. खरोखरच इतके एकमत शक्य असेल तर असा विषय इतकी वर्षे खितपत पडण्याची काहीही गरज नव्हती. मुळात दहा वर्षापुर्वी अनेक मराठा संघटनांनी आरक्षणासाठी शिबीरे, संमेलने व अधिवेशने भरवलेली होती. पण त्याला एकूण मराठा समजाकडून फ़ारसा प्रतिसाद मिळताना कधी दिसला नाही. तो प्रतिसाद जसा सामान्य जनतेकडून मिळाला नाही, तसाच कित्येक वर्षे व अनेक पिढ्या राजकीय सत्ता उपभोगणार्‍या राजकीय मराठा घराण्यांकडूनही मिळाला नाही. अशा स्थितीत कायम अशी मागणी हे आरुण्यरुदन ठरलेले होते. आज जे अनेक मराठा राजकीय नेते त्याविषयी अगत्याने बोलत आहेत, त्यांच्याच हाती पंधरा वर्षे सत्ता होती आणि त्यांनी कधी गंभीरपणे त्यासाठी हालचाल केली नव्हती. जेव्हा केव्हा काही करण्याचे अधिकार आपल्या हाती नसतात, तेव्हा कोणालाही ‘जो जे वांच्छील ते ते लाहो म्हणणार्‍या’ माऊलींचा एकूण राजकारणात कायम सुकाळ असतो. म्हणूनच आज प्रत्येकजण मराठा समाजाला वा मोर्चाला होकारार्थी प्रोत्साहन देताना दिसतो आहे. पण त्यांच्याच हाती सत्ता असताना नेमके काय केले, त्याचा गोषवारा कोणी देत नाही. ही स्थिती फ़क्त महाराष्ट्रातली वा मराठा आरक्षणापुरती मर्यादित नाही. गुजरातमध्ये पटेल आरक्षण, हरयाणात जाट आरक्षण वा राजस्थानात गुज्जर आरक्षणाचे घोंगडे तसेच भिजत पडलेले आहे. कारण विषय राजकीय इच्छाशक्ती वा अधिकाराचा नसून, कायदेशीर घटनात्मक चौकटीत निर्णय बसवण्याचा आहे. कोणाला तरी काही द्यायचे असेल, तर घेणार्‍याप्रमाणेच देणाराही आवश्यक असतो. विंदा करंदीकरांची एक कविता आहे.\nदेणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे;\nघेता घेता एक दिवस, देणार्‍याचे हात घ्यावे.\nयातला गहन गंभीर आशय कितीजणांना समजून घ्यावा असे वाटलेले आहे गरजूला दिले पाहिजे. पण ते देणारा कोणी असावा लागतो आणि त्याच्यापाशी देण्यासाठीचे औदार्यही असावे लागते. जेव्हा केव्हा हे आरक्षण पिडीत वंचितांसाठी सुरू झाले, तेव्हा त्या अशा जागा नोकर्‍या ज्यांना गुणवत्ता व कुवतीच्या आधारे होणार्‍या स्पर्धेतून मिळत होत्या, त्यांना आपल्या हक्कावर पाणी सोडण्याचे औदार्य दाखवावे लागलेले आहे. शंभर टक्क्यातून दहापंधरा टक्के आरक्षण गेले, तेव्हा कोणाला टोचलेही नव्हते. पण पुढल्या काळात विविध समाज घटकांना सामाजिक न्याय म्हणून मिळणारे आरक्षण विस्तारत पन्नास टक्केपर्यंत गेले. तितकी गुणवत्ता कुवतीला मिळणारी जागा संकुचित होत गेली. कारण सवलतीतून सरकून गुणवत्ता व पात्रतेलाही मागे टाकून आरक्षण पुढे जाऊ लागले. तिथून त्याविषयी तक्रारी सुरू झाल्या. सात दशकात आपण आज इतकी प्रचांड सामाजिक प्रगती केलेली आहे, की एक एक पुढारलेला समाजघटक स्वत:ला मागासलेला जाहिर करण्यासाठी मैदानात उतरू लागला आहे. हात पसरणार्‍यांची संख्या वाढत गेलेली असून, त्या हातांना देणारे हात संख्येने घटत गेलेले आहेत. म्हणून तर मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आला, तेव्हा ओबीसीचे नेता म्हणून दिर्घकाळ मिरवलेले छगन भुजबळ त्याचे पहिले खंदे विरोधक होते. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार असेल, तर मराठा आरक्षणाला आपला पहिला विरोध असेल, अशीच त्यांची भूमिका होती. कधीतरी कोणीतरी मागास वंचितांना आपल्यातला हिस्सा तोडून देण्याचे औदार्य दाखवले, ते देणारे हात होते. त्यांनी आपले गमावण्याला विरोध केला असता, तर इतक्या सहजासहजी आरक्षणाच्या सवलती पोहोचल्या नसत्या. म्हणून विंदा म्हणतात, देणार्‍याने देत जावे आणि घेणार्‍याने घेत जावे. पण नेहमीच घेत राहू नये. कधी तरी देण्यासाठीही आपले हात पुढे करावेत.\nकुठलीही सवलत सामाजिक सबलीकरणासाठी असते, तेव्हा त्यातून सबल होणार्‍यानेही हळुहळू आपल्या हाताने देण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे. कितीही सवलती दिल्या गेल्या वा मदत देण्याचा प्रयास अखंड चालू राहिला, तरी समाजात कोणीतरी वंचित शिल्लक उरत असतो आणि त्याला उभे रहायला हात देणे ही उर्वरीत समाजाची सामुहिक जबाबदारी असते. गेल्या सहासात दशकात ज्यांनी विविध सवलती घेतल्या आहेत आणि त्यातून त्यांच्या कुटुंबाचे व घराण्याचे सबलीकरण झालेले असेल, त्या वर्गाने म्हणूनच देण्यात पुढाकार घेतला पाहिजे. अनेक ओबीसी वा दलित आदिवासी कुटुंबे अशी आहेत, त्यांचे सबलीकरण झालेले आहे. पण मिळणारी सवलत सोडून आपल्यातल्याच कुणा गरजवंताला देण्यासाठी किती पुढाकार घेतला गेला गेला असता, तर कोर्टाला हस्तक्षेप करून क्रिमी लेयर असा भेद करण्याची वेळ कशाला आली असती गेला असता, तर कोर्टाला हस्तक्षेप करून क्रिमी लेयर असा भेद करण्याची वेळ कशाला आली असती अगदी आज ज्या वर्गांना जातींना आरक्षण उपलब्ध आहे, त्यापैकी किती सुखवस्तु कुटुंबे आपल्याच जात वर्गातील अन्य खर्‍या गरीब गरजूंसाठी सवलत सोडायला राजी असतात अगदी आज ज्या वर्गांना जातींना आरक्षण उपलब्ध आहे, त्यापैकी किती सुखवस्तु कुटुंबे आपल्याच जात वर्गातील अन्य खर्‍या गरीब गरजूंसाठी सवलत सोडायला राजी असतात कशाला नसतात इतर जातींनी व अन्य वर्गांनी आपल्या जाती वर्गासाठी हक्क सोडणे, हा सामाजिक न्याय असतो. पण आपल्याच जातीच्या गरजूसाठी आपली गरज नसताना घेतलेली सवलत सोडण्याचे औदार्य दाखवले जात नाही. ही खरी समस्या आहे. भुजबळ यांची भूमिका त्या कसोटीवर तपासून बघणे आवश्यक आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठयांना आरक्षण दिल्यास भुजबळांना मान्य आहे. याचा अर्थ आम्ही घेणारे हात आहोत आणि देणारे हात व्हायची आमची अजिबात तयारी नाही. जो जे वांच्छील तो ते लाहो. पण कुठून लाहो जे द्यायचे आहे, ते आणायचे कुठून जे द्यायचे आहे, ते आणायचे कुठून असलेल्यातूनच द्यावे लागणार ना असलेल्यातूनच द्यावे लागणार ना ते कोणी सोडणारच नसेल, तर द्यायचे कुठून ते कोणी सोडणारच नसेल, तर द्यायचे कुठून हे दुर्दैवी सत्य आहे.\nकालपरवा कोणीतरी या मराठा आरक्षणाचा भडका उडाल्यावर अकरा मराठा मुख्यमंत्री झाले तेव्हा झोपले होते काय, असाही बोचरा प्रश्न विचारलेला आहे. तार्किक दृष्ट्या तो योग्यही वाटेल. पण त्याची दुसरी बाजूही लक्षात घेतली पाहिजे. अकरा मुख्यमंत्री व दोनशेच्या आसपास आमदारही नेहमी मराठाच राहिलेले आहेत. पण इतकी मोठे संख्याबळ त्याच जातीचे वा वर्गाचे असूनही, त्यांनीच इतर जातींना आरक्षण व सवलती देण्याचे औदार्य दाखवलेले आहे. आपल्या जातीचा अभिनिवेश अंगिकारून त्यांनी सामाजिक न्यायामध्ये टांग अडवलेली नाही. म्हणून अन्य जातीपातींसाठी निर्धोक आरक्षण मिळू शकलेले आहे. पण ज्या हातांनी हे औदार्य दाखवले, तेच हात दुबळे झालेले असताना त्यांच्यासाठी कोणी औदार्य दाखवायचे की नाही ज्या देशात देणारे हात दुबळे होतात, त्या देशाला भवितव्य शिल्लक उरत नाही. आज मराठे किंवा तत्सम जातिवर्गाचे हात दुबळे झालेले आहेत आणि त्यातूनच मग सामाजिक आर्थिक न्यायासाठी ते हात पसरण्याची नामुष्की त्यांच्यावर आलेली आहे. आरक्षणाची मागणी भले राजकीय वाटत असेल, पण त्यातली गरज व अगतिकता दुर्लक्षित करता येणार नाही. दीडदोन कोटी सुखवस्तु नागरिकांनी घरगुती गॅसवरचे अनुदान सोडले, म्ह्णून आणखी काही कोटी गरजू गरीब कुटुंबांना नव्या जोडण्या देण्यात यश आलेले आहे. कुठलेही अनुदान वा सवलती सबलीकरणासाठी असतात. त्याचे लाभ घेतल्यावर त्या सोडण्यातले औदार्य हे खरे सशक्तीकरण असते. अन्यथा सामाजिक न्याय होणार कसा आणि करणार कोण ज्या देशात देणारे हात दुबळे होतात, त्या देशाला भवितव्य शिल्लक उरत नाही. आज मराठे किंवा तत्सम जातिवर्गाचे हात दुबळे झालेले आहेत आणि त्यातूनच मग सामाजिक आर्थिक न्यायासाठी ते हात पसरण्याची नामुष्की त्यांच्यावर आलेली आहे. आरक्षणाची मागणी भले राजकीय वाटत असेल, पण त्यातली गरज व अगतिकता दुर्लक्षित करता येणार नाही. दीडदोन कोटी सुखवस्तु नागरिकांनी घरगुती गॅसवरचे अनुदान सोडले, म्ह्णून आणखी काही कोटी गरजू गरीब कुटुंबांना नव्या जोडण्या देण्यात यश आलेले आहे. कुठलेही अनुदान वा सवलती सबलीकरणासाठी असतात. त्याचे लाभ घेतल्यावर त्या सोडण्यातले औदार्य हे खरे सशक्तीकरण असते. अन्यथा सामाजिक न्याय होणार कसा आणि करणार कोण सबलीकरण मुळातच समाजातले देणारे हात वाढवण्यासाठी होते. त्याचा परिणाम फ़क्त घेणार्‍या हातांची संख्या वाढण्यात झालेला असेल, तर त्याला सामाजिक न्याय कसे म्हणता येईल सबलीकरण मुळातच समाजातले देणारे हात वाढवण्यासाठी होते. त्याचा परिणाम फ़क्त घेणार्‍या हातांची संख्या वाढण्यात झालेला असेल, तर त्याला सामाजिक न्याय कसे म्हणता येईल दुर्दैवाने तीच समज कुठल्या कुठे बेपत्ता झालेली आहे. सवलतीचा अधिकार झाला, मग न्याय रसातळाला जात असतो.\nपण आपल्याच जातीच्या गरजूसाठी आपली गरज नसताना घेतलेली सवलत सोडण्याचे औदार्य दाखवले जात नाही. ही खरी समस्या आहे.\nछान लेख.. आरक्षणाचे पिल्लू सोडल्यावर ओ बी सी नेते ब्रिगेडमधून कसे बाहेर पडले ते साऱ्यांनाच माहीत आहे\nभाऊसाहेब अजून काही तरी खूप लिहायचं ठेवलय मनात तुम्ही असे वाटतंय .........\nभाऊ सर्वांना योग्य रीतीने शालवातून जोडा दिला व् डोळ्यात अंजन घातले हे योग्यच केले\nभाऊ, विचार समजाला. हा विचार कोणीच कसा केला नाही याचे वाईट वाटते.\nकाय गंमत आहे ना\nगल्ली पासून दिल्ली पर्यंत अचानक मराठा आरक्षणाचा पान्हा फुटलेल्या सर्व\n*पुरोगामी पुतनामावशी* अचानक कशा शांत झाल्या\nबहुतेक देवेन्द्रांनी त्याच्या मांडीवर\nतुमचं वाक्य \"पण ज्या हातांनी हे औदार्य दाखवले, तेच हात दुबळे झालेले असताना त्यांच्यासाठी कोणी औदार्य दाखवायचे की नाही\" पटलं नाही. स्वराज्य मिळाल्या पासून गावकुसा पासून ते राज्या पर्यंत मग ते सरपंच, जि.प. अध्यक्ष, नगर, महानगर, राज्य ह्या सर्व स्तरांवर मराठा समाजाचे नेते होते. खूपसा मराठा समाज भू-धारक पण आहे. पूर्वी शिवकालीन महाराष्ट्रात सुद्धा मराठा समाजाचाच प्रशासनात वरचष्मा राहिलेला आहे, त्या शिवाय सहकारी कारखाने, पतपेढ्या, जिल्हा बँका, बाजार समित्या सर्व ठिकाणी मराठा समाजाचे वर्चस्व राहिले आहे. सामाजिक न्याय ह्या तत्वाने जो समाज शतकानु शतके विकासा पासून वंचित राहिला त्यांच्या करता आरक्षण योग्य आहे. जर सर्व ठिकाणी वर्चस्व असताना देखील एखादा समाज प्रगतीत मागे पडला तर त्यांना आरक्षण देणं म्हणजे सामाजिक अन्याय नाही का\nहाच जो औदार्य दाखवणारा जो समाज आहे ना त्याच समाजाने हजारो वर्षांपासून दलीत व मागासर्गीयांना त्यांच्या मुलभूत हक्कांपासून पासून वंचित ठेवले होते, हे विसरलात का.\nदलितांना आरक्षण मिळून फक्त 70 वर्षे झालीत आणि तुम्ही हजारो वर्षांपासून आपापल्या क्षेत्रात जे 100 टक्के आरक्षण घेतले त्याचे काय\nसंस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे\n‘हमाम मे सब नंगे है’, अशी एक हिंदीतली उक्ती आहे आणि त्याचीच प्रचिती सध्या येत आहे. चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर या अ...\nराफ़ायलवर मोदी गप्प का\nराफ़ायल लढावू विमान खरेदीच्या विषयावर इतके रणकंदन माजलेले असतानाही सातत्याने इतर विषयावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, याच बाबतीत मौनव्र...\nअर्थात सनातनी पुरोगामीत्व पाच वर्षापुर्वी मोदी बहूमत मिळवू शकतात, हे मी सांगू शकलो, त्याचा पाया मला इब्न खालदूनच्या मुकदीमा या चौदाव्या ...\nमतचाचणी विश्लेषण (४) मागल्या विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपाने युती मोडली व एकहाती शत-प्रतिशत सत्ता बळकावण्याचा कावा केलेला होता. ...\nसाडेचार वर्षापुर्वी लोकसभेची निवडणूक ऐन भरात होती आणि जवळपास ६० टक्के मतदान उरकलेले होते. अशावेळी नरेंद्र मोदींची लोकप्रियता इतकी शिगेला ...\nमतचाचणी विश्लेषण (५) आगामी लोकसभेच्या निवडणूका आणि त्यात मतदान कसे होईल, याविषयीची उत्सुकता स्पष्ट आहे. जितकी ती प्रत्येक पक्षातील नेत्...\n२०१९ ची लोकसभा, जिंकणार ‘कॉग्रेसच’\n(लेखांक पहिला) येत्या डिसेंबर महिन्यात पाच विधानसभांचे मतदान उरकलेले असेल आणि निकाल लागलेले असतील. त्यानंतर विनाविलंब सतराव्या लोकसभा ...\nसरडा मोसमाप्रमाणे आपले रंग बदलतो असे म्हणतात. ते सिद्धही झालेले आहे. त्याचे कारणही स्पष्ट आहे. निसर्गाने सुरक्षेसाठी सरडा नावाच्या प्राण्...\nबाजारबुणगे आणि रा. स्व. संघ\nSunil Tambe 3 August at 23:32 · प्लासी ते सांगली बंगालचा शेवटचा नबाब सिराज उद्दौला मातला होता. नबाबाचं सैन्य ब्रिटीश सैन्याच्या दुप्...\nमतचाचणी विश्लेषण (३) आगामी लोकसभा निवडणूकीचा संदर्भ घेऊन रिपब्लिक व एबीपी यांनी सी-व्होटरच्या मदतीने केलेल्या मतचाचणीचे निष्कर्ष बहुता...\nआंधळा मागतो एक डोळा\nमोदींसाठी सोनियांचे व्हीजन डॉक्युमेन्ट\nमेलेल्या मनाची जीवंत माणसे\nपाकिस्तानी निकालाचा भारतीय अर्थ\nराहुल, मोदी आणि ‘आनंद’\nओन्ली हॅपन्स इन इंडिया\nबेशरम मान्यवरांचे अभिमानास्पद अत्याचार\nमजबूर ‘शरीफ़’ मुजीबूर होईल का\nसोनिया गांधी जिंकल्या... हरले मात्र विरोधी पक्ष\nतोच सापळा, तीच तडफ़ड\nराजसत्ता आणि धर्मसत्तेचा संघर्ष\nअंजन, डोळे आणि पापण्या\nशरियत कोर्ट आणि खाप पंचायत\nसनातनी पुरोगामी धर्माचे निरूपण\nदेव बाजारचा भाजीपाला नाही रे\nवाजपेयींची सोच आणि सैफ़ुद्दीन सोझ\nदेरसे आये, दुरूस्त आये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/yatharth.html", "date_download": "2018-10-19T13:00:27Z", "digest": "sha1:BOSQEGGOQBEU2M7QHDK63B7SHWDE27ZT", "length": 42661, "nlines": 127, "source_domain": "mahamtb.com", "title": " यथार्थ", "raw_content": "\nस्वत:लाच विचारा, ‘‘श्रीमान तुम्हीसुद्धा...\nऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते मायकल हेनेन यांनी या मोहिमेची संभावना ‘वीच हंट’- महिलांकडून फसविले जाणे, अशी केली आहे. ही भावना केवळ पुरुषांचीच आहे, असे नाही. फ्रेंच अभिनेत्री कॅथरीन डेनेवो, जर्मन अभिनेत्री इनग्रीड कॅचेन यांनीही या मोहिमेवर टीका केली आहे. फ्रान्सचे आघाडीचे दैनिक ला मॉन्डेने यावर संपादकीयच लिहिले होते आणि त्याच्या समर्थनार्थ मोहिमेत या जगातल्या अनेक अभिनेत्रींनी सह्या केल्या होत्या. पुरुषांचा तिरस्कार करणार्यांचा हा नवनैतिकतावाद आहे...\nराशोमानची कथा थोडक्यात अशी- जंगलातून एक सैनिक त्याच्या बायकोसोबत जात असतो. आता सैनिक आहे म्हणजे तो तरुण आहे, हे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही अन् त्याची बायकोही तरुणच असणार त्यांना वाटेत एक दरोडेखोर अडवितो. तो सैनिकाला गोळी घालून ठार करतो आणि त्याच्या बायकोवर अत्याचार करतो. ही घटना एक लाकूडतोड्या पाहतो. आता हा खटला न्यालालयात उभा राहतो...\n‘स्पॉटलाईट’ केरळच्या जोगिणींच्या शोषणावरही\nएकतर ही स्टोरी काही माध्यमांनी बाहेर काढली नाही. त्या जोगिणीने तक्रार केल्यावर त्याची दखल माध्यमांनीही तत्काळ घेतली नाही. समाजमाध्यमांवर हे प्रकरण सर्वदूर पसरले आणि आटोक्याच्या बाहेर गेल्यावर माध्यमांनी त्याची दखल घेतली. तीही केवळ या एकाच प्रकरणाच्या बाबत. हे हिमनगाचे टोक असू शकते, त्याचा तळ शोधण्याचे माध्यमांचे काम माध्यमांनी अद्याप तरी केलेले नाही...\nराजकारणाची नजर आणि नजरेतलं राजकारण\nआयुष्यातल्या अपयशाचे कारण आपल्याला चलाखी हे कौशल्य आत्मसातच करता आले नाही, असेच चिंतन असते. वि. स. खांडेकर म्हणाले होते, राजकारणात कपटालाच कौशल्य म्हणतात. आता त्यांचा काळ हा नेहरू- इंदिरा गांधी यांचा होता म्हणून त्यांनी ते राजकारण पाहूनच हे विधान केले, असाच राजकीय विचार आम्ही करू शकतो...\nपोळा अन् जीव झाला गोळा...\nखूप काळ गेला असेही नाही, पण अगदी 30-40 वर्षांत हे चित्र पालटले आहे. पाठीवर नुसता हात ठेवला तरीही थरथरणारी संवेदनशीलता असलेले बैल आता राहिले नाहीत. त्यामुळे आता पोळ्यात बैलांच्या रांगा दिसत नाहीत. तान्हा पोळा मात्र जोरात असतो. त्यासाठी लाकडाचे बैल लागतात अन् ते शहरातही भेटतात...\nगुरू, गुरुजी, शिक्षक, मास्तर...\nएक मात्र नक्की की, शिक्षकांचा गुरू होण्याचा प्रवास अगदी सहज सुरू होऊ शकतो. ते त्या वाटेवर असतात तसं गुरू आणि आई या व्यक्ती नाहीतच. त्या समष्टी आहेत. त्या कुठेही आणि कशाही, कुणाच्याही रूपात प्रकट होऊ शकतात. गोठ्यातच बाळंत झाल्यावर पान्हाही फुटत नसताना गोठ्यातल्या गायीला त्या नवजात अर्भकाच्या भुकेल्या टाहोने पान्हा फुटल्याच्या उदाहरणांचे आपण चष्मदीद की काय म्हणतात तसे गवाह आहोत...\nरंगार्तता लपविता येत नाही, हे जमिनीला माहीत नसतं. माहीत असण्यासाठी रंगांची सवय असावी लागते. रंगांचं वेड असणं वेगळं आणि थेंबांच्या कुंचल्यावर अलगद रंग तोलून ते नेमकेपणाने पसरविणं वेगळं. एखादीही छटा चुकली तर बेरंग व्हायचा. म्हणून मग जमीन अशी रंगबावरी झाली की, आकाशालाच तिची काळजी घ्यावी लागते...\nस्पर्धेसाठी नाटक; पण प्रयोगांचे काय\nविदर्भात यवतमाळसारख्या ठिकाणी रंगमंदिर नाही. वर्धेला नाही. झाडीपट्टी नाट्य महोत्सव तर जागतिक रंगभूमीने दखल घ्यावी असा असतो; मात्र भंडारा, गोंदिया, गडचिरोलीत थिएटर्स नाहीत. राज्य नाट्यच्या निमित्ताने यावरही मंथन व्हायला हवे. नाट्य परिषदेने याची दखल घ्यायला हवी...\nयाद अगर वो आए, बजने लगे तनहाई...\nत्या काळात देव आनंद यांचा ‘प्रेमपुजारी’ या चित्रपटाचे काम सुरू होते. सचिनदांना त्याच्यासाठी काही अनवट अशी गाणी हवी होती. रंगिला या शब्दापासून सुरू होणारे गाणे हवे होते. नीरज यांनी तिथेच त्यांच्या कार्यालयात बसूनच हे गाणे लिहून दिले- ‘रंगिला रे... तेरे रंग में...’ अर्धशतकानंतरही ते तसेच ताजे आहे- 50 वर्षांनंतरही तसेच ताजे टवटवीत वाटते...\nभारतासारख्या कुटुंबवत्सल देशात कुटुंब व्यवस्था टिकावी म्हणून प्रयत्न करावे लागत आहेत. त्यासाठी सामाजिक प्रबोधन आणि समुपदेशानाची मोहीम राबविण्याची वेळ आली आहे. घरच्यांशी संवाद साधा, हेही सांगण्याची वेळ यावी इतका संवाद संपत यावा का श्रावणबाळाच्या देशांत, वडिलांचे वचन पाळण्यासाठी वनवासांत जाणार्‍या मर्यादापुरुषोत्तमाच्या देशांत आता आपल्या म्हातार्‍या आई-वडिलांना सांभाळा, असे सांगण्याचे काम शासनाचे अन्‌ न्यायव्यवस्थेचे असावे का श्रावणबाळाच्या देशांत, वडिलांचे वचन पाळण्यासाठी वनवासांत जाणार्‍या मर्यादापुरुषोत्तमाच्या देशांत आता आपल्या म्हातार्‍या आई-वडिलांना सांभाळा, असे सांगण्याचे काम शासनाचे अन्‌ न्यायव्यवस्थेचे असावे का\nमानवी नैसर्गिक प्रेरणा आणि नैतिकता\nहे खरेच आहे की, एखादी गोष्ट करायची नाही म्हटल्यावर हमखास ती करण्याची इच्छा निर्माण होते. त्यातही ‘आम्ही विशेष’ प्रवृत्तीमुळे सामान्यांसाठी जे कायदे असतात ते आपल्याला लागू होत नाहीत, असे मानून चालणारा एक वर्ग समाजात असतोच. आजकाल तर या ‘आम्ही खास’ गटात आपण असावे, ही प्रवृत्ती सार्वत्रिक झालेली आहे. त्या अर्थाने कुणीच सामान्य राहिलेले नाही. कायद्यातून सूट मिळण्याचा विशेषाधिकार असणारी सेलिब्रेटी मंडळी वाढत चालली आहेत. त्यामुळे राजकीय हस्तक्षेप वाढत चालला आणि कायदे क्षीण होत आहेत...\nसंमेलनाध्यक्षांची निवड, नियुक्ती आणि सुयश...\nअखिल भारतीय साहित्य महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्रीपाद जोशी... माफ करा, श्रीपाद भालचंद्र जोशी हे, त्यांच्या हातात या पदाची सूत्रे आल्यापासूनच काहीतरी दणकेबाज परिवर्तन करण्याच्या भावावस्थेत होते. एकतर सुरुवातीलाच त्यांनी संमेलन अगदी साधेपणाने व्हावे, यासाठी आग्रह धरला होता...\nवापरा आणि फेका : एक कचकड्याची संस्कृती\nप्लॅस्टिक हा ज्यांच्या धंद्याचा, कमाईचा विषय आहे, अशांची आर्थिक गणिते पुन्हा एकदा नव्याने मांडण्यासाठी ते तोंड उघडतील आणि मग प्लॅस्टिकबंदी उठेल असे नाही मात्र, तिच्या अंमलबजावणीकडे कानाडोळा केला जाईल, अशी स्पष्ट धारणा सामान्यांची आहे. अर्थात आजवरच्या अनुभवातूनच ती आलेली आहे. ही बंदी उपकारक आहे, हे कळते; पण तरीही ते स्वीकारता येत नाही, अशी एकुणात अवस्था आहे...\nआम्ही कोण म्हणोनी काय पुसता...\nपरवा अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा भारतीय सहकारी यांच्या डायर्‍या साडपल्याची बातमी होती. त्यात त्यांनी भारतीय लोकांबद्दल फार चांगले शेरे मारलेले नाहीत. त्यांनी भारतीय लोकांना चक्क मूर्खच म्हटले. अर्थात गुरू रवींद्रनाथ टागोर यांचा अपवाद केला. त्यांना त्याने गुरुस्थानी ठेवले..\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा...\nआताचा पाऊस हा सामान्य नाही. त्यावर अनेक गोष्टींचा अधिभार आहे. त्यात माणसाच्या अनैसर्गिक जीवनशैलीचा प्रभाव तर खूप मोठा आहे. आपण निसर्गाच्या अगदी विरुद्ध वागायचे ठरवूनच टाकले आहे. आपले निसर्गाशी युद्धच आहे, असे समजून सतत त्यात विजयी होण्यासाठी आपण आक्रमक वागत असतो...\nअच्छे दिन, बुरे दिन\nगेल्या काही वर्षांत मी दर एक-दोन महिन्यांनी सातारा जिल्ह्यातील एका दुर्गम दुष्काळी खेड्यात विश्रांतीसाठी जात असतो. हे माझ्या मित्राचे गाव आहे. सतत त्याच्यासोबत फिरायला जात असताना गावकर्‍यांशी गट्टी जमली आणि आता मी एकटाच ये-जा करीत असतो. सातारा- पंढरपूर रस्त्यावर हे महिमानगड नावाचे गाव आहे..\nराजकारण म्हटले की पांढरपेशी माणसं नाक मुरडतात. आपल्या आयुष्यात ते शिंतोडे नकोतच, असे म्हणतात. राजकारण्यांपेक्षाही जास्त राजकारण जे स्वत:ला सामान्य (लघु अर्थाने नव्हे, नॉर्मल या अर्थाने) म्हणवून घेतात, तेच करतात. कुटुंबापासून संस्थांपर्यंत राजकारण असतेच...\nही हिंस्रता येतेय्‌ कुठून\nकधी बायकोने, ऑफिसमधून आल्यावर गरम पोळ्या करून वाढल्या नाही म्हणून तिचे केसच कापून टाकले नवर्‍याने, हे वाचण्यात येते. जन्मदाता बापच आपल्या तान्ह्या लेकराला अमानुष मारहाण करतो आहे, असे व्हिडीओदेखील व्हॉटस्‌अॅपवर आपल्याला नको असताना येतात अन्‌ आपल्याला ते बघावे लागतात. परवा एका कंपनीत एका महिला कर्मचार्‍याने पगार मागितला म्हणून तिला केवळ ठारच केले नाही, तर तिची खांडोळी केल्याची बातमी वाचनांत आली...\nकाऊिंचग : नैसर्गिक मोहाची विकृती\nमोह हादेखील नैसर्गिकच भाव आहे. खूप साहजिक आहे. सार्‍यांनाच मोह होत असतो. त्यातूनच भ्रष्टाचार आणि अनाचार जन्माला येतो. लाच म्हणून पैसा देण्याची कुणाचीच इच्छा नसते पण तरीही तो अगदी सहज आनंदाने देतो आहे, असेच दर्शवित असतो. कारण त्याला कापले कार्य साध्य करून घ्यायचे असते. नियमात बसवायचे असते...\nअक्षरस्नेह जपणारी सोयरी पुस्तके...\nवाचनसंस्कृती लोप पावली म्हणून सुतक पाळणार्‍यांनी त्यांच्या आयुष्यात क्रमिक अभ्यासक्रमाव्यतिरिक्त किती पुस्तके वाचलेली असतात काही काळ आधी किमान दिवाणखाना सजविण्यासाठी आणि आपली अभिजात आवड दाखविण्यासाठी पुस्तकांच्या रॅक्स असायच्या घरात. आता नव्या गृहसजावटीच्या नियमात पुस्तके सजावटीसाठीही बसत नाहीत. मुळात आम्हाला आमची भाषाच राहिलेली नाही...\nनिषेधाच्या मेणबत्त्यांनी काही अंधार दूर होणार नाही...\nएक काटेरी अस्वस्थता दाटून आलेली आहे. त्या मागे एक असुरक्षिततेची भावनाही आहे. अत्याचार झालेल्या मुलींबद्दलचा कळवळा आहे; पण दुसर्‍याचा उंबरा अपवित्र करणारा हा विकार थांबविण्याचा माझ्याकडे काहीच मार्ग नाही, त्यापासून आपले घर कसे सुरक्षित ठेवायचे, हा काळजीचा भाग जास्त आहे...\nचिमणीच्या दाताने वाटून खाल्लेल्या कैर्‍यांची गोष्ट...\nकैर्‍यांचे मग आंबे होतात. पाडाला पिकलेले आंबे अन्‌ पोपटाने चोच मारलेले आंबे खूपच गोड असतात, हे ऐकले होते अन्‌ ते खरे असल्याचा अनुभवही घेता आला. एकच कैरी असेल अन्‌ चार मित्र असतील तर चिमणीच्या दाताने, म्हणजे कापडात गुंडाळून मग तिचा दाताने लचका तोडून तिचे वाटप करायचे... त्यात झालेली ही दोस्तीची चव अजूनही गोडच आहे.....\nप्रमोद कांबळेच्या स्टुडिओचे काय झाले\nअशीच एक जिव्हारी लागलेली आग म्हणजे अहमदनगरचे चित्रकार, शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओला लागलेली आग. कलावंतांची निर्मिती त्याची वैयक्तिक असली, तरीही त्यावर सकल समाजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक धारणा उभ्या झालेल्या असतात. संस्कृती ही कलेतूनच निर्माण होत असते. त्यामुळे प्रमोद कांबळे यांच्या कला स्टुडिओला लागलेली आग सखोल अर्थाने भीषण होती. एका नव्या चित्राची अन्‌ शिल्पाची निर्मिती करणे, ही त्या कलावंताची वर्षानुवर्षांची साधना असते. त्यातून ती निर्मिती झालेली असते...\nसध्या खासगीपणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आधी, आधारच्या निमित्ताने वैयक्तिक माहिती गुप्त राहात नाही, ती सार्वजनिकच होत नाही तर तिचा गैरवापरदेखील होण्याची शक्यता आहे, अशी अवस्थता पसरली आहे...\nपंछी चुपचाप नही मरा हैं, पत्थर बेदाग नही बचा हैं...\nआम्ही या देशाचे नागरिक आहोत म्हणजे नेमके काय आहोत, हा सवाल कधीकधी पडतो ते मग अस्वस्थ होतात आणि त्याचे यथार्थ उत्तर शोधण्याची पहिली पायरी असते. ती पायरी गाठली की, लगेच प्रगती होते आपली नागरिक म्हणून असे नाही. ते उत्तर स्वीकारावे लागते. नुसतेच स्वीकारूनही आयुष्य उजळते असेही नाही. ते कृतीत आणावे लागते. आपल्याला प्रश्न निर्माण करायला आवडते. अगदी विलक्षण असा छंदच आहे आपला तो. त्याची उत्तरे शोधण्याचे काम नेहमीच ‘दुसर्‍यांचे’ असते. हेही एक वळणापर्यंत ठीक आहे. किमान प्रश्न तर निर्माण केले जातात. लोक आजकाल ..\nप्रश्न थोडा वेगळा आहे. अनेक बाबतीत प्रश्न पडतच असतो, आमची यत्ता कोंची भाषेच्या संदर्भातही तो पडतोच. आमची भाषा नेमकी कुठली भाषेच्या संदर्भातही तो पडतोच. आमची भाषा नेमकी कुठली लिपी वेगळ्या आणि भाषा वेगळी. प्रशासकीय आणि शैक्षणिक अवकाशातही अनेक रकाने भरावे लागतात. त्यात मग ‘मी कोण लिपी वेगळ्या आणि भाषा वेगळी. प्रशासकीय आणि शैक्षणिक अवकाशातही अनेक रकाने भरावे लागतात. त्यात मग ‘मी कोण’ या प्रश्नाची ठेवणीतली परंपरागत उत्तरे लिहावी लागतात. त्यात धर्म, जात, पंथ नमूद करावा लागतो. वय, लिंग, शरीराच्या खुणा... म्हणजे डोळे कसे, चामखीळ आहे का, वगैरे. त्यात भाषाही असते. भाषेच्या रकान्यात आपण मातृभाषाच लिहितो. त्याव्यतिरिक्त ज्ञात असलेल्या भाषांचाही उल्लेख करतो. जितक्या ..\nआम्ही सुसंस्कृत असतो म्हणजे काय...\nश्रीदेवीच्या जाण्याने अनेक प्रश्न नव्याने उभे झाले आहेत. माध्यमांनी अन्‌ त्यातही इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांनी जे काय केले, त्याबद्दल खंतही व्यक्त करणे हादेखील भाबडेपणा झाला. प्रगल्भ, समंजसपणे ते कधी वागले आहेत संसदेवरचा हल्ला असो, की मग मुंबईवरचा दहशतवाद्यांचा हल्ला असो. व्यावसायिक वृत्तवाहिन्या असण्याच्या सीमा त्यांनी नेहमीच ओलांडल्या आहेत. लोकशाहीचा तो चौथा स्तंभ आहे, असे म्हणतात. आता व्यावसायिक न्यायाधीशासम असू शकते का संसदेवरचा हल्ला असो, की मग मुंबईवरचा दहशतवाद्यांचा हल्ला असो. व्यावसायिक वृत्तवाहिन्या असण्याच्या सीमा त्यांनी नेहमीच ओलांडल्या आहेत. लोकशाहीचा तो चौथा स्तंभ आहे, असे म्हणतात. आता व्यावसायिक न्यायाधीशासम असू शकते का मग वृत्तसंस्था व्यावसायिकता ओलांडून निव्वळ धंदेवाईक कशा असू शकतात मग वृत्तसंस्था व्यावसायिकता ओलांडून निव्वळ धंदेवाईक कशा असू शकतात आम्ही ते स्वीकारून ..\nखरेच का आम्ही राहिलो मराठी...\nपरवा मराठी भाषा दिन साजरा झाला. आता समाजमाध्यमांवर त्या दिवशी दणक्यात हा दिवस साजरा करण्यात आला. ‘डे असो की मग ‘दिन’असो, त्या त्या दिवशी त्याच्या प्रयोजनाची दिवाळी साजरी केली जाते. मराठी भाषा दिनाला मराठी प्रेम उफाळून आले होते. त्यात काही गैर नाही; किंबहुना त्या दिवसापुरतेतरी मराठी भाषाप्रेम जागे झाले, हेही नसे थोडके मराठी ही किमान १० कोटी लोक बोलतात, अशी भाषा आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या १० कोटींच्या वर आहे. महाराष्ट्र हे मराठीभाषक राज्य आहे. देशातल्या मोठ्या आणि महत्त्वाच्या राज्यांपैकी हे एक राज्य ..\nसंपत्ती निर्मितीचे अध्यात्म आणि विज्ञान\n म्हणजे चार पुरुषार्थ सांगण्यात आले आहेत. एक एक काळ एका पुरुषार्थाचा असतो. त्या काळाच्या उन्नती आणि गतीसाठी त्या पुरुषार्थाची गरज असते. सध्याचा काळ हा अर्थ या पुरुषार्थाचा आहे. ज्याच्याकडे पैसा आहे तो बलदंड, प्रभावी पुरुष समजला जातो. त्याच्याकडेच सत्ता असते, कारण पैसा नावाची शक्ती त्याच्याकडे असते. त्यासाठी मग अर्थार्जन हे आजच्या काळाचे व्यवच्छेदक लक्षण मानले गेले आहे. कुठल्याही मार्गाने का होईना पण पैसा कमवायचा असतो. पैसा आला की मग शुचिताही आपोआपच गाठीशी बांधली जात असते. अर्थ पुरुषार्थ ..\nप्रेम म्हणजे नक्की काय असतं\nआयुष्य इतकं धकाधकीचं आणि त्यामुळे तांत्रिक झालं आहे, की मग प्रेमाचा म्हणून एक दिवस काढावा लागतो. तो दिवस तसा पाळावा लागतो. ..\nसंधीच्या शोधात असलेल्या पुरुषांचा संधिविग्रह...\nएकटी स्त्री म्हणजे पुरुषांना संधीच वाटत असते, हे आता जुने झालेले आहे. कुठलीही स्त्री संधीच वाटते अन् स्त्रीचं संधीत रूपांतर करण्याचा चोरटा प्रयत्न सतत सुरू असतो. असे वाटावे इतके हे वातावरण दुष्टावले आहे. रस्त्यावरून भरधाव जातानाही बाजूने जाताना कुठल्याही वयाची स्त्री दुचाकीवर असेल, तर बोचरे शब्दबाण मारले जातात. सिग्नलवरच्या थांब्याचा त्याच्याचसाठी उपयोग केला जातो. गर्दीत, सार्वजनिक कार्यक्रमांत, थिएटरमध्ये आपल्या बाजूला बसलेली स्त्रीदेखील संधीच वाटते... काही वेळासाठीच हा त्रास होत असल्याने स्त्रिया ..\n...सारे जहाँ से अच्छा\nआज २४ जानेवारी आहे, याचा अर्थ परवा २६ जानेवारी आहे. आता २६ जानेवारी म्हणजे नेमके काय आहे, हे विचारले तर अनेकांना ते कळत नाही. कळण्याचे तसे काही कारणही नाही. काही माध्यमे दरवर्षी ही गंमत करत असतात. तरुण पिढीला, आज २६ जानेवारी आहे म्हणजे नेमके काय आहे, असे विचारले जाते. दूरचित्रवाणी, आकाशवाणी आणि वर्तमानपत्रांत मग तरुणाईने दिलेली धमाल उत्तरे प्रसारित, प्रकाशित केली जातात. प्रजासत्ताक दिन म्हणजे नेमके काय, हे बहुतांना माहिती नसते. अगदी भारतीय घटना हा अस्मितेचा विषय करणार्‍यांना आणि ती अस्मिता वारंवार ..\nहृदयातील भगवंत राहतो, हृदयातच उपाशी...\nकलावंत हे नक्षत्रांचेच देणे असते. कलावंत हा काळजातला भगवंत आहे. त्यांच्या कलेला दाद मिळाली की त्यांना बिदागी मिळाल्याचे समाधान लाभत असते...\nगेल्या आठवड्यात त्या रोबोबाईबद्दल लिहिताना, यंत्रं कशी माणसाळत आहेत, यावरच बोलता आले. रोबो म्हणजे माणसाळलेली यंत्रेच आहेत. ती माणसांची कामे बिनदिक्कत करतात. माणसांनाही जमणार नाही इतक्या कौशल्याने रोबो आता काही कामे करू लागली आहेत. तिकडे जपानमध्ये एका विद्यापीठात आता समुपदेशनाला (अर्थात माणसांच्या) रोबो असतात. ती माणसांचे म्हणणे नीट ऐकून घेतात अन् त्यांचे विश्लेषण करतात. त्यावर मग भाष्य करतात. अगदी मोजक्या शब्दांत बोलतात. अभ्यासक, शास्त्रज्ञांचे म्हणणे असे की, माणसांचे समुपदेशन करण्यासाठी रोबोच उत्तम ..\nमाणसांची यंत्रे आणि यंत्राची माणसे...\nनुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये जातीय आणि धार्मिक समीकरणे किती, कुठल्यातरी विजयस्तंभावरून उसळलेल्या जातीय दंगली अन् अन्नसुरक्षेच्या बाबत भारत जगात ११९ व्या स्थानावर, अशा काही बातम्यांच्या गर्दीत सोफियाची बातमी दडून गेलेली...\nसाहित्यातील सवंगता आणि भावगर्भता, बुद्धीनिष्ठता\nबडोद्याचे अखिल भारतीय साहित्य संमेलन नव्या वर्षांत होऊ घातले आहे. ..\nसगळे काय विदर्भालाच द्यायचे का\nगेल्या तीन वर्षांत हा नवाच प्रश्न निर्माण झाला आहे. खरेतर विदर्भाला आधी प्रश्न पडायचा की, ‘सगळे काय पश्चिम महाराष्ट्रालाच द्यायचे का’ तेव्हा तिकडची मंडळी विदर्भातल्या लोकांना आळशी, इथल्या लोकप्रतिनिधींना स्वार्थी अन् बेजबाबदार ठरवायचे. प्रश्न मात्र आता कायम आहे. ‘सगळे काय विदर्भालाच द्यायचे का’ तेव्हा तिकडची मंडळी विदर्भातल्या लोकांना आळशी, इथल्या लोकप्रतिनिधींना स्वार्थी अन् बेजबाबदार ठरवायचे. प्रश्न मात्र आता कायम आहे. ‘सगळे काय विदर्भालाच द्यायचे का’ खरे आहे असला प्रश्न विचारणार्‍याचे. त्यांनी विदर्भाला अनुशेषाचे आकडे दिलेत...\nयंदा विदर्भात पाऊस कमी झाला, फवारणीने शेतकरी दगावले, कापसावर बोंडअळीने आक्रमण केले... हे असे दरवर्षीच होत असते. गावांची ही समस्या आहे. त्यावर मात करायची, असा विचार सकारात्मकतेने अन् राजकारण बाजूला ठेवून केला तर ही समस्या सुटू शकते...\nतो गेला तेव्हा अनवट पाऊस कोसळत होता...\nत्रिशूलमध्ये चट्ट्याबट्ट्याचे शर्ट घालून खळीदार हसणार्‍या शशीला हेमामालिनी, ‘जानेमन तूम कमाल करते हो...’ म्हणते. तो खरेच अशी कमाल त्या काळात करत होता. त्याचा धर्मपुत्र आला तो १९६१ चा काळ...\nटीका आणि तारतम्य... मोदी आणि इंदिरा\nनाकर्ती माणसं सतत कर्त्यांच्या चुकाच काढतात, कारण ते काहीच करत नाहीत अन् त्यांना त्यांचा वेळ क्रिएटिव्हली घालवायचा असतो. तुम्ही घटनांची नोंद घेतली अन् त्यावर संयम आणि समंजसपणाचे प्रोसेसिंग झाले नाही, तर थेट प्रतिक्रिया द्याल अन् हा हल्ला असेल. त्याचा पहिला आघात मात्र तुमच्यावरच उमटला असेल. देशाचे प्रमुख म्हणून पंतप्रधान मोदींच्या बाबत नेमके हेच सुरू आहे. खरेतर ते काही या देशाचे पहिले पंतप्रधान नाहीत. मात्र, राष्ट्राच्या भल्याची संपूर्ण जबाबदारी अंगावर घेणारे पहिलेच आहेत, अशी केवळ त्यांच्या समर्थकांचीच ..\n२६/११ च्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांबद्दलचा आदर कमालीचा दुणावला होता. पोलिस सामान्यांच्या सुरक्षेसाठी सतत जागे असतात, त्यांना सुट्ट्याही नसतात. सामान्यजन सण साजरा करत असताना पोलिस मात्र ड्युटीवर असतात. त्यांच्या संघटना नाहीत. त्यांना त्यांच्यावरच्या अन्यायाविरुद्ध आवाजही करता येत नाही. नेत्या-पुढार्‍यांच्या सुरक्षेत राहावे लागते. साधे शिपाई तर बड्या अधिकार्‍यांच्या बंगल्यावरची कामे करतात... पडेल ती कामे हे सारेच नेहमी चर्चेत असते. त्यामुळे माध्यमे नेहमीच पोलिसांबद्दल सहानुभूती निर्माण करण्याचे ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/526673", "date_download": "2018-10-19T13:38:06Z", "digest": "sha1:RSUDDAAEHWLSG44R5V623HC2GU3NMFEY", "length": 9571, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कॉमेडीची जीएसटी एक्प्रेसमध्ये श्रेयस तळपदे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » कॉमेडीची जीएसटी एक्प्रेसमध्ये श्रेयस तळपदे\nकॉमेडीची जीएसटी एक्प्रेसमध्ये श्रेयस तळपदे\nसगळीकडेच आनंदी वातावरण आहे. कंदील, पणत्या अंगणात दिसायला सुरुवात झाली आहे. प्रेक्षकांच्या आवडत्या कार्यक्रमात आणि मालिकेमध्ये देखील दिवाळीची तयारी जोरात सुरू झाली आहे. कलर्स मराठीवरील प्रेक्षकांच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये म्हणजेच कॉमेडीची जीएसटी एक्प्रेसच्या मंचावर सगळीकडेच आनंदी वातावरण आहे. कंदील, पणत्या अंगणात दिसायला सुरुवात झाली आहे. प्रेक्षकांच्या आवडत्या कार्यक्रमात आणि मालिकेमध्ये देखील दिवाळीची तयारी जोरात सुरू झाली आहे. कलर्स मराठीवरील प्रेक्षकांच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये म्हणजेच कॉमेडीची जीएसटी एक्प्रेसच्या मंचावर लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्राच्या लाडक्या श्रेयस तळपदेने नुकतीच हजेरी लावली.\nश्रेयसने आपल्या दमदार अभिनयाने अवघ्या महाराष्ट्राचे मन जिंकले आहे. पण, या कार्यक्रमामध्ये आलेल्यांवर कार्यक्रमाच्या विनोदवीरांनी श्रेयसचे मन जिंकले. या विनोदवीरांच्या स्कीटसने श्रेयसला पोट धरून हसण्यास भाग पाडले. मंचावर श्रेयसने बरीच धम्माल मस्ती केली. हा भाग नुकताच प्रसारित झाला.\nकॉमेडीची जीएसटी एक्प्रेसच्या मंचावर या दिवाळी विशेष आठवडय़ामध्ये श्रेयस तळपदे बरोबरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अशोक हांडे, शरद उपाध्ये आणि सुप्रसिद्ध जादुगार जितेंद्र रघुवीर. एकूणच या संपूर्ण आठवडय़ामध्ये प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे हे नक्की. लक्ष्मीपूजनच्या दिवशी महाराष्ट्राचा लाडका अभिनेता श्रेयस तळपदेने मंचावर हजेरी लावली. या मंचावर त्याला एक नाही तर दोन सरप्राईज मिळाले. एक म्हणजे श्रेयसची पत्नी दीप्तीला देखील कार्यक्रमामध्ये बोलावण्यात आले. या दोघांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आले. तसेच कलर्स मराठी आणि कॉमेडीची जीएसटी एक्प्रेस टीमच्यावतीने त्यांना त्यांच्या फोटोचे स्केच भेट म्हणून देण्यात आले जे त्यांना खूप आवडले. श्रेयसला किशोर चौघुले यांचा पक्या भाईंचे स्कीट खूप आवडले. तसेच संदीप गायकवाड यांनी अजय देवगण, अक्षय कुमार आणि नसिरुद्दीन शहा यांची केलेली मिमिक्री विशेष आवडली आणि मी अजय देवगण यांनी या स्कीटबद्दल नक्कीच सांगेन असा शब्द दिला.\nया मंचावर समीर चौघुले यांनी त्यांची श्रेयसबरोबर असलेली एक विशेष आठवण देखील शेअर केली. समीर आणि श्रेयस कॉलेजमध्ये असताना एका प्रतीयोगीतेमध्ये श्रेयसला द्वितीय तर समीरला सर्वोत्कृष्ट अभिनेता असे पुरस्कार मिळाले होते. ज्याचं वफत्तपत्रामध्ये आलेलं कात्रण अजूनही समीर चौघुलेकडे आहे आणि ते कात्रण तो आपल्या मुलाला नेहमी दाखवतो. हे ऐकून श्रेयसला कॉलेजचे दिवस आठवले आणि त्याने समीरला सांगितले. माझ्यासाठी तू तेव्हाही उत्तम अभिनेता होतास आणि अजूनही आहेस हे ऐकून समीर खूप भारावून गेला.\nविद्या बालनचा ‘बेगम’ अवतारातला पोस्टर रिलीज\nदीपिकाच्या आगामी ‘पद्मावती’चित्रपटाचे पोस्टर रिलीज\nअजय गोगावलेंच्या आवाजाने ‘वणवा’ पेटणार\nरहस्यमय राक्षसचा उत्कंठावर्धक टीजर\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nशिर्डीत पंतप्रधानांकडून विकासकामांचे उद्घाटन\nसलीम-सुलेमान यांचा मराठीत प्रवास\nएसबीआयच्या माजी प्रमुख अरूंधती भट्टाचार्य रिलायन्स इंडस्टीजच्या संचालकपदी\n#METOO : एम.जे.अकबर यांच्या याचिकेवरील सुनावणी 31 ऑक्टोबरला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/536221", "date_download": "2018-10-19T14:01:59Z", "digest": "sha1:5VLLFUCQC4W3YEBZZAMTABKE5MRZMCKV", "length": 5051, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सुमित नागल उपांत्य फेरीत - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » सुमित नागल उपांत्य फेरीत\nसुमित नागल उपांत्य फेरीत\nयेथे सुरू असलेल्या बेंगळूर खुल्या एटीपी चॅलेंजर पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत भारताचा बिगर मानांकित टेनिसपटू सुमित नागलने स्लोव्हेनियाच्या टॉपसिडेड कॅव्हीसिकचा 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत एकेरीची उपांत्यफेरी गाठली. उपांत्य फेरीत सुमित नागलची गाठ भारताच्या युकी भांबरीशी होणार आहे. युकीने उपांत्य पूर्वफेरिच्या लढतीत भारताच्या पी. गुणेश्वरनवर 7-5, 6-2 अशी मात केली. एक लाख डॉलर्स एकूण बक्षिस रक्कमेच्या या स्पर्धेत चीन तैपेईच्या यांगने फ्रान्सच्या इस्कोफियरचा 6-4, 6-4, ब्रिटनच्या क्लार्कने क्रोयेशियाच्या पॅव्हिकचा 6-2, 4-6, 7-6 असा पराभव करत उपांत्यफिरी गाठली आहे.\nकर्णधारपदाच्या कारकीर्दीविषयी खेद ना खंत : धोनी\n2026 विश्वचषक स्पर्धा यजमानपदाची निवड आज\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nशिर्डीत पंतप्रधानांकडून विकासकामांचे उद्घाटन\nसलीम-सुलेमान यांचा मराठीत प्रवास\nएसबीआयच्या माजी प्रमुख अरूंधती भट्टाचार्य रिलायन्स इंडस्टीजच्या संचालकपदी\n#METOO : एम.जे.अकबर यांच्या याचिकेवरील सुनावणी 31 ऑक्टोबरला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/538300", "date_download": "2018-10-19T13:38:09Z", "digest": "sha1:FZYMOIACHH4YYE3TRU5Z7QXUQE2Q25MB", "length": 6785, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सोना मोहपात्रा करणार ज्ञानोबा माऊलीचा गजर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » सोना मोहपात्रा करणार ज्ञानोबा माऊलीचा गजर\nसोना मोहपात्रा करणार ज्ञानोबा माऊलीचा गजर\nटाटा सॉल्ट कल का भारत है आणि क्लोज अप पास आओ ना या प्रसिद्ध जिंगल्स तसेच दिल्लीबेल्ली, फुक्रे, हंटर, रामण राघव 2.0 यासारख्या अनेक हिंदी चित्रपटातील गीतांना स्वरसाज देणाऱया गायिका सोना मोहपात्रा यांनी आगामी ‘घाट’ या मराठी सिनेमातील भक्तीमय गीत नुकतेच स्वरबद्ध केलं आहे. ‘घाट’ चित्रपटाची निर्मिती सचिन जरे यांची असून दिग्दर्शन राज गोरडे यांचं आहे. एका वेगळय़ा विषयाला स्पर्श करणारा घाट हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nघुमला गजर आभाळी… ज्ञानराज माझी माऊली… ज्ञानोबा माऊली चित्त तुझ्या पावली… ज्ञानोबा माऊली चंदनाची सावली… असे बोल असलेले हे गीत वैभव देशमुख यांनी लिहिले असून रोहित नागभिडे यांनी संगीतबद्ध केलं आहे. माझ्या मनाला स्पर्शून गेलेलं हे भावगीत प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेईल, असा विश्वास व्यक्त करताना मराठीत गाण्याचा अनुभव माझ्यासाठी नेहमीच चांगला राहिला असल्याचे ही सोना मोहपात्रा आवर्जून सांगतात. या गाण्याच्या निमित्ताने गायिका सोना मोहपात्रा यांच्यासोबत काम करायला मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना माऊलीचा हा गजर म्हणजे माऊलीची सेवाच असल्याचे संगीतकार रोहित नागभिडे सांगतात.\nआयुष्याची अनाकलनीय आव्हाने आणि घटनांकडे किती वेगवेगळय़ा बाजूने बघता येते याचा वेध घाट चित्रपटातून घेण्यात आला आहे. या चित्रपटाची कथा-पटकथाöसंवाद राज गोरडे यांचे आहेत. छायांकन अमोल गोळे तर संकलन सागर वंजारी यांचे आहे. प्रोडक्शन मॅनेजर विनायक पाटील आहेत.\nटायगरच्या ‘मुन्ना मायकल’चा ट्रेलर रिलीज\nपाच राज्य आणि 30 दिवसात फुर्ररचे चित्रीकरण\nमि. परफेक्शनिस्ट घेऊन येतोय ‘महाभारत’\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nशिर्डीत पंतप्रधानांकडून विकासकामांचे उद्घाटन\nसलीम-सुलेमान यांचा मराठीत प्रवास\nएसबीआयच्या माजी प्रमुख अरूंधती भट्टाचार्य रिलायन्स इंडस्टीजच्या संचालकपदी\n#METOO : एम.जे.अकबर यांच्या याचिकेवरील सुनावणी 31 ऑक्टोबरला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1/", "date_download": "2018-10-19T14:18:57Z", "digest": "sha1:KBWGMOWKWFEEGCU5NQC56WJGS5K2LRX6", "length": 11080, "nlines": 130, "source_domain": "chaupher.com", "title": "शिवसेनेची पिंपरी चिंचवड कार्यकारिणी जाहीर | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड शिवसेनेची पिंपरी चिंचवड कार्यकारिणी जाहीर\nशिवसेनेची पिंपरी चिंचवड कार्यकारिणी जाहीर\nचौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. पिंपरी विधानसभा प्रमुखपदी नगरसेवक प्रमोद कुटे, चिंचवड विधानसभा प्रमुखपदी माजी नगरसेवक अनंत को-हाळे, भोसरी धनंजय आल्हाट यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यलायतून शिवसेना, सचिव खासदार अनिल देसाई यांनी पाठविलेल्या पत्राद्वारे ही माहिती कळवली आहे.\nपदाधिकारी पद, नाव पुढीलप्रमाणे :-\nविधानसभाप्रमुख : प्रमोद कुटे.\nउपशहरप्रमुख : अमोल निकम (प्र.क्र.१०,१४,१५), तुषार नवले (प्र.क्र.१९,२०,२१,३०).\nविधानसभा संघटक : जितेंद्र ननावरे (प्र.क्र.१९,२०,२१,३०), रोमी संधू (प्र.क्र.१०,१४,१५).\nविधानसभा समन्वयक : किरण मोटे (प्र.क्र.१९,२०,२१,३०), माधव मुळे (प्र.क्र.१९,२०,२१,३०), अमित धुमाळ (प्र.क्र.१०,१४,१५), भाविक देशमुख (प्र.क्र.१०,१४,१५).\nकार्यालयप्रमुख : बशीर सुतार (पिंपरी चिंचवड शहर कार्यालय).\nकार्यालय सचिव : ज्ञानेश्वर शिंदे (पिंपरी चिंचवड शहर कार्यालय).\nविधानसभाप्रमुख : अनंत को-हाळे.\nउपशहरप्रमुख : नवनाथ तरस (प्र.क्र.१६,१७,१८), सोमनाथ गुजर (प्र.क्र.२३,२४,२५), सुनिल ढोरे (प्र.क्र.२९,३१,३२).\nविधानसभा संघटक : हरेश नखाते (प्र.क्र.२२,२६,२७,२८,२९,३१,३२), संतोष सौदणकर (प्र.क्र.१६,१७,१८,२३,२४,२५).\nविधानसभा समन्वयक : संपत पवार (प्र.क्र.२३,२४,२५), दीपक ढोरे (प्र.क्र.२९,३१,३२), विजय साने (प्र.क्र.२२,२६,२७,२८,२९,३१,३२), रामभाऊ जमखंडी (प्र.क्र.१६,१७,१८,२३,२४,२५).\nविधानसभाप्रमुख : धनंजय आल्हाट.\nउपशहरप्रमुख : युवराज कोकाटे (पिंपरी चिंचवड शहर), अभिमन्यू लांडगे (पिंपरी चिंचवड शहर).\nविधानसभा संघटक : नेताजी काशिद (भोसरी विधानसभा), राहुल गवळी (भोसरी विधानसभा).\nविधानसभा समन्वयक : अनिल सोमवंशी (भोसरी विधानसभा), वसंत भोसले (भोसरी विधानसभा),सर्जेराव भोसले (भोसरी विधानसभा),परशुराम आल्हाट (भोसरी विधानसभा), दत्तात्रय भालेराव (भोसरी विधानसभा – शासकीय योजना).\nPrevious articleअखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने पिंपरी चिंचवड आयडॉलचे आयोजन\nNext article भारतीय महिला बुद्धिबळ स्टार खेळाडूची एशियन चॅम्पिअनशिपमधून माघार\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\nपिंपळे सौंदागरच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार जगताप\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nचौफेर न्यूज - निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळील सिद्धिविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडावे, आकुर्डी पोलीस चौकी आकुर्डीगावात उभारण्यात यावी तसेच रावेतमधील डॉ. डी....\nसांगलीत तीन लेकरांसह महिलेची विहिरीत उडी मारुन आत्महत्या\nचौफेर न्यूज - सांगलीत विवाहित महिलेने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली आहे. जत तालुक्यात ही घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून महिलेने आत्महत्या केली असल्याचं...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/category/pimpalner/?filter_by=popular", "date_download": "2018-10-19T14:20:30Z", "digest": "sha1:6Z3N2GJQYIM7E4ETAEWTC2ONN55APQDF", "length": 12170, "nlines": 145, "source_domain": "chaupher.com", "title": "Pimpalner | Chaupher News", "raw_content": "\nबुक बॅलेन्स, लिंबू चमचा, संगीत खूर्ची\nपिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलच्या क्रीडा स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पिंपळनेर : लिंबू चमचा, बुक बॅलेन्स, शंभर मीटर धावणे, संचलन, संगीत खूर्ची आदी खेळांचा पूर्व...\nपिंपळनरे प्री-प्रायमरी स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा\nचौफेर न्यूज – पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये ६९ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला माधवराव पंडिराव शेवाळे हे प्रमुख पाहुणे...\nगीत गायन, गणपती स्त्रोत पठण स्पर्धा उत्साहात\nचौफेर न्यूज – गणेशोत्सवानिमीत्त पिंपळनेर येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये गुरुवारी गीत गायन व स्त्रोत पठण स्पर्धा उत्साहात पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या...\n68 वा प्रजासत्ताक दिन साजरा\nप्रचिती प्री-प्रायमरी स्कुल, पिंपळनेर येथे 68 वा प्रजासत्ताक दिन जयघोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून श्री.डॉ. निलेश भामरे हे उपस्थित होते....\nपिंपळनेर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी आज निवडणूक\nचौफेर न्यूज - पिंपळनेर येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी दि.२६ सप्टेंबरला दुपारी २ वाजता विशेष सभा होणार आहे. उपसरपंचपदासाठी राजेंद्र शिरसाठ यांचे नाव चर्चेत असून निवडणूक...\nदेश स्वातंत्र्यासाठी टिळकांचे मोठे योगदान – वैशाली लाडे\nपिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमीत्त कार्यक्रम चौफेर न्यूज – भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लोकमान्य टिळकांनी मोठी रणनीती आखून चळवळी उभारल्या होत्या. त्या चळवळींचे फलित...\nशेतीविरोधी धोरणामुळेच शेतकरी आत्महत्या : घनवट\nपिंपळनेर : सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळेच शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहेत. शेतकरी समृध्द होण्यासाठी शरद जोशी यांनी सूचविलेल्या कृषी टास्क फोर्सच्या शिफारशी लागू...\nप्रचिती प्री प्रायमरी स्कूल पिंपळनेर येथे क्रीडा स्पर्धांचे आयोजन\nदिनांक १९/०१/२०१७ वार गुरुवार रोजी प्रचिती प्री प्रायमरी स्कूल पिंपळनेर येथे वार्षिक क्रीडा स्पर्धा चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी क्रीडांगण आखून सुशोभित करण्यात...\nरक्षाबंधन बहिण – भावाचे नाते जोपासणारा सण – वैशाली लाडे\nचौफेर न्यूज - हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. समाजात या सणाला मोठे स्थान असून बहिण – भावाचे नाते रक्षाबंधनातून...\nभावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेणे म्हणजेच रक्षाबंधन – प्राचार्या वैशाली लाडे\nपिंपळनेर - भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घ्यायची या संकल्पनेचे प्रतीकात्मक सांस्कृतिक रूप म्हणजे रक्षाबंधनाचा सण. श्रावणातल्या या महत्त्वाच्या सणामागे विविध कहाण्या प्रचलित आहेत. आपल्या...\nएनडिटीव्हीविरोधात अनिल अंबानींच्या रिलायन्सचा 10 हजार कोटींचा दावा\nचौफेर न्यूज - एनडीटिव्ही या वृत्तवाहिनीविरोधात अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहानं अहमदाबाद न्यायालयामध्ये 10 हजार कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. राफेल करारासंदर्भात एनडीटिव्हीच्या ट्रूथ विरुद्ध...\nरिलायन्स इंडस्ट्रिजच्या संचालकपदी अरुंधती भट्टाचार्य\nचौफेर न्यूज - स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) माजी प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या स्वतंत्र संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीच्या संचालक...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2018/08/blog-post_95.html", "date_download": "2018-10-19T13:24:37Z", "digest": "sha1:QUNG7XUR7265AVALAI4YLJFRZWHJA7AS", "length": 29405, "nlines": 212, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: #इशानी_पुराण", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\n नात्याने माझी नात. अवघ्या चौदा दिवसांपुर्वी माझी तिची प्रत्यक्ष भेट झाली. तिचा जन्म वॉशिंग्टन डीसी अमेरिकेतला. गेल्या शनिवारी २८ जुलै रोजी तिचा पहिला वाढदिवस होता आणि तोच नात्या गोतावळ्यात साजरा करण्यासाठी माझा भाचा अद्वैत आणि त्याची पत्नी शिल्पा, इशानीला घेऊन मुद्दाम भारतात आलेले होते. शनिवारी ठाण्यातल्या टिपटॉप या संकुलातील डॅफ़ोडिल्स हॉलमध्ये इशानीचा वाढदिवस साजरा झाला आणि तमाम आज्या, आजोबा, मावश्या, आत्या, मामा, काका इत्यादिकांनी तिला यथेच्छ छळले. बिचार्‍या त्या बाळाला काय चालले आहे आणि कशासाठी, त्याचाही पत्ता नव्हता. सत्तरऐंशी नातलग परिचितांची झुंबड होती आणि प्रत्येकाला इशानीचे कौतुक करून घ्यायचे होते. पहिले दोन तास फ़ोटोसेशन औक्षण व इतर सोपस्कारात गेले आणि नंतर क्रमाक्रमाने प्रत्येकजण आपल्या परिने या बाळाला छळून घेत होता. दोन तासाने तिला पित्याकडून मी हातात घेतले, तेव्हा इशानी जवळपास माझ्याकडे झेपावलीच. मात्र त्यानंतर ती कोणाकडे जायला राजी नव्हती. मला चिकटून बसली होती आणि भाऊ आजोबाचा मुलीला लळा लागला, असे माझेही अनाठायी कौतुक तिचे चालू झाले. मलाही त्याची गंमत वाटत होती. दहाबारा दिवसात लळा वगैरे लागणे शक्य नव्हते. पण खरोखरच इशानी मला सोडायला अजिबात तयार नव्हती. सोबतचा फ़ोटो बारकाईने अभ्यासला, तर त्यात तिचा बोलका चेहरा खुप काही सांगतो. तिने डावा हात माझ्या खांद्यावर टाकलेला आहे, तो आधार म्हणून अजिबात नाही. मागल्या बाजूने तिने माझ्या शर्टाची बाही घट्ट पकडून ठेवली असतानाचा हा फ़ोटो आहे. तिला माझ्या हातून कोणी ओढून हिसकावून घेऊ नये, म्हणून तिने घेतलेली ती काळजी होती. मलाही तिचे असे बिलगणे चमत्कारीक वाटलेले होते. खुप उशिरा त्याचे कारण माझ्या लक्षात आले. माझ्या हाती येण्यापुर्वी इशानी आई व पित्याच्या हातातच होती. काही काळ आजीकडे. या सगळ्यांकडे असताना कोणीही येऊन तिचे गालगुच्चे घेत होता, पापा घेत होता आणि दोन तासात किमान दोनअडीचशे वेळा तरी तिच्या गालाला हाताला कोणाचा तरी स्पर्श झालेला होता. वर्षभराच्या कोवळ्या बाळाची त्वचा खुप नाजुक असते आणि इतक्या वेळा अनेकांचा स्पर्श, म्हणजे चक्क छळ होता. त्यामुळे इशानी कंटाळली व दमलेली होती. पण बोलता येत नाही की कोणाला रोखता येत नाही, म्हणून ती हताश निराश झालेली होती. अशावेळी ती माझ्या हाती आली आणि त्यानंतर मी कुणालाही तिला स्पर्श करू दिलेला नव्हता. लांबून काय ते बोला-खेळा, असा माझा दंडक म्हणजे इशानीसाठी कवचकुंडल झालेले होते. परिणामी भाऊ आजोबा तिचा कंफ़र्ट झोन झाला होता आणि तो तिला सोडायचा नव्हता. इतरांना मात्र तिचे वागणे लळा लागल्यसारखे वाटलेले होते. बाकीच्या प्रत्येकाने इशानीसाठी काहीतरी भेटवस्तु गिफ़्ट आणलेले होते. मीच एक करंटा आजोबा होतो. स्वभावानुसार मी कुणालाच शुभेच्छा देत नाही, की गिफ़्ट वगैरे देत नाही. इशानीही त्याला अपवाद नव्हती. यावेळी मात्र मला माझ्या स्वभावाचे व हट्टाचे थोडे वाईट वाटले. आपण या बाळाला काहीच गिफ़्ट न देण्यात कंजुषी केल्याचे वाईटही वाटले. पण त्याच शनिवारी म्हणजे त्या वाढदिवस सोहळ्यानंतर चार तासांनी मी सोलापूरला जायला निघणा्र होतो. सोहळा उरकून घरी परतलो आणि मी निघण्य़ापुर्वी या पोरटीने एक अशी गंमत केली, की तिच्या पहिल्या वाढदिवशी मी तिला सर्वात अप्रतिम व आयुष्यभर पुरणारी गिफ़्ट दिल्याचे तिनेच दाखवून दिले. कुठली गिफ़्ट ते सवडीने पुढल्या पोस्टमध्ये सांगेन. एक आताच सांगतो. सत्तर वर्षाच्या आयुष्यात शंभरावर तरी लहान बाळांना हाताळले, संभाळले, शिस्त लावली वा धाक घातला असेल. पण त्यातले हे सर्वात लबाड मुल आहे. इशानीचा फ़ोटो बारकाईने बघा, तिचा बोलका चेहरा अजिबात निरागस नाही, की मनातले काहीही व्यक्त करणारा नाही. ती प्रत्येकाला या कोवळ्या वयातही अजमावते आणि मगच व्यक्त होते.\nसाधारणपणे नवव्या दहाव्या महिन्यात मुले आपल्या पायावर उभी राहून चालू लगली पाहिजेत, हा माझा अनुभव आहे. मी माझ्या मुलीला तसे चालायला लावलेले होते आणि कुटुंबातली जी मुले माझ्या हाती लागली, त्यांनाही त्यांच्या पायावर उभे रहायला त्याच वयात मी भाग पाडलेले होते. एका अर्थाने माझा तो छंद किंवा हट्ट म्हणायला हरकत नाही. पण इशानी १३ जुलैच्या रात्री अमेरिकेतून भारतात आली, तेव्हा वर्षाची व्हायला दोन आठवडे शिल्लक होते आणि ती अजून चालत नाही म्हटल्यावर स्वभावानुसार मी तिच्या मातापित्यांची पहिल्याच दिवशी हजेरी घेतली. आमच्या पुढल्या पिढीतले सगळेच माझ्या असल्या शिव्याशापांना आता सरावलेले आहेत. म्हणूनच अद्वैत आणि शिल्पाने सारवासारव केली. पण त्याचा माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. मी त्याच दिवशी त्यांना सांगून टाकले, रांगणार्‍या इशानीला घेऊन आलाय, पण परत जाताना ही पोर आपल्या पायानेच निघेल इथून. मी सध्या रहातो ते घर ऐसपैस मोठे असल्याने त्यांचा येऊनजाऊन मुक्काम माझ्याकडेच होता. सहाजिकच दहाबारा दिवस मला ते मुल जणू ताब्यात मिळालेले होते. त्याच पहिल्या दिवशी तिला भिंतीला पाठ लावून उभी केली आणि एका मिनीटातच ती खाली बसली. ही चालण्यासाठीची पहिली पायरी असते. बालकाला आपले वजन आपल्या पायावर आणि गुडघ्यात तोलता आले पाहिजे. पोरीची अडचण माझ्या लक्षात आली होती. मग पुढल्या दोनचार दिवसात तिच्याशी खेळताना अधूनमधून तिला भिंतीला पाठ लावून उभा करायचो आणि त्यातून तिला ताठ उभे रहायला सक्तीने भाग पाडत गेलो. त्याला ती सरावली आणि मग पुढले पाऊल टाकले. दोन्ही हात पकडून तिला चालवायचा उद्योग आरंभला. आठदहा दिवसात इशानी एक हात पकडून चालूच नव्हेतर दौडू लागली होती. पण अजून हात सोडून जागीच उभे रहायला राजी नव्हती. हात सोडला की बसकण मारत होती. पण तिचा आजोबाही कमी चेंगट नाही. मी जराही हट्ट सोडला नाही. ती चार दिवस पुण्याला जाऊन माघारी आल्यावर तिला कामाला जुंपलेली होती. आता ती अधिक निर्वेधपणे माझे बोट पकडून चालू व दौडू लागली होती. थोडा वेळ उभीही राहू लागली होती. हा खेळ तिच्या वाढदिवसापर्यंत अव्याहत चालू होता आणि मी काहीसा खजील होऊन गेलो होतो. मला त्याच दिवशी कार्यक्रमासाठी सोलापूरला निघायचे होते आणि त्या संध्याकाळपर्यंत ही पोर हात सोडून चालायचे नाव घेत नव्हती. अगदी समारंभाच्या हॉलमध्येही मी तिला चालवण्याचा अट्टाहास करून बघितला, पण तो निष्फ़ळ ठरला होता. मग घरी परतल्यावर माझे सामान आवरणे व सोलापूरला निघण्याच्या तयारीत दोन तास गेले. साडेआठला निघायचे होते आणि शेवटचा तासभर माझ्यापाशी उरला होता. तो तिच्याशी खेळण्यात खर्च करायचे ठरवून बसलेला होतो. तिची एक छोटी प्लस्टीकची खुर्ची तिथे होती आणि मोठ्या माणसाप्रमाणे तिला पाठ करून खुर्चीत बसायचे होते, ते काही साधत नव्हते. तिची चिडचिड चालली होती आणि ती संधी साधून मी एक खेळी केली. खुर्ची धरून ती उभी राहिली असताना मी खुर्ची जरा मागे ओढली आणि ती पकडायला इशानी एक पाऊल पुढे सरकली. तर मी खुर्ची अणखी मागे ओढली. तर ती आणखी दोन पावले आधाराशिवाय पुढे आली. तशी नऊदहा पावले ती स्वत:च चालली आणि मग असेच काहीबाही दाखवून मी तिला एकटीने चालायला भाग पाडले. पडायच्या भितीने एक एक पाऊल जपून टाकत अकस्मात इशानी चालू लागली. तेव्हा मी घर गोळा केले आणि इशानीच्या आईला, शिल्पासह सर्वांना तो चमत्कार दाखवला. सगळ्यांनाच गंमत वाटली. त्याक्षणी मला लक्षात आले, की इशानीच्या वाढदिवशी मी तिला सर्वांपेक्षा वेगळी आणि आयुष्यभर पुरणारी गिफ़्ट दिली होती. पहिल्या वाढदिवशी इशानी तिच्या छळवादी हट्टी आजोबासाठी आपल्या पायावर उभी राहून चालू लागली होती. इथे टाकलेला इशानीचा चालतानाचा फ़ोटो वॉशिंग्टन डीसीला पोहोचल्यानंतर शिल्पाने मला अगत्याने शुक्रवारी पाठवलेला आहे. इतरांनी तिला कपडे, वस्तु, दागिने खुप काही दिले. त्यापैकी काहीही तिला आयुष्यभर पुरणार नाही. पण उर्वरीत आयुष्यात इशानीला चालवणारे पाय भाऊ आजोबाने ऍक्टीव्हेट करून दिलेले आहेत. सोलापूरला जायला निघालो तेव्हा या इवल्या बाळाने तिच्या वाढदिवशी किती सुंदर रिटर्न गिफ़्ट आजोबाला दिले ना\n ... अभिनंदन तुमचं आणि इशानी च ही \nरोजच्या राजकीय लेखातून असा कौटुम्बिक जिव्हाल्याचा प्रसंग शेयर केल्याबद्दल धन्यवाद\nआनंदी आणि सुदृढ़ जीवनासाठी तुम्हाला आणि इशानी ला आमच्या शुभेच्छा \nभाऊ, मला एखादा वर मिळाला तर मी मागीन की तुम्ही एखादं गुरुकुल चालवावे.\nअसंच एक गीफ्ट तुम्ही आम्हांला ही दिलेय\nज्या गोष्टी आम्हांला कधीच कळत नव्हत्या त्या साध्या सोप्या आणि कळणाऱ्या भाषेत शिकवून\nभाऊ मस्त, आजी, आजोबा हरवल्या काळात तुमचा हा हट्ट खूप छान आहे. घरात म्हताऱ्यांची अडगळ असेल पण ती समृद्ध अडगळ पण उपयोगाला येते\nखुप छान भाऊ साहेब,तुमचे लेख ही चिकीत्सक व्हायला शिकवतात.\nसंस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे\n‘हमाम मे सब नंगे है’, अशी एक हिंदीतली उक्ती आहे आणि त्याचीच प्रचिती सध्या येत आहे. चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर या अ...\nराफ़ायलवर मोदी गप्प का\nराफ़ायल लढावू विमान खरेदीच्या विषयावर इतके रणकंदन माजलेले असतानाही सातत्याने इतर विषयावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, याच बाबतीत मौनव्र...\nअर्थात सनातनी पुरोगामीत्व पाच वर्षापुर्वी मोदी बहूमत मिळवू शकतात, हे मी सांगू शकलो, त्याचा पाया मला इब्न खालदूनच्या मुकदीमा या चौदाव्या ...\nमतचाचणी विश्लेषण (४) मागल्या विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपाने युती मोडली व एकहाती शत-प्रतिशत सत्ता बळकावण्याचा कावा केलेला होता. ...\nसाडेचार वर्षापुर्वी लोकसभेची निवडणूक ऐन भरात होती आणि जवळपास ६० टक्के मतदान उरकलेले होते. अशावेळी नरेंद्र मोदींची लोकप्रियता इतकी शिगेला ...\nमतचाचणी विश्लेषण (५) आगामी लोकसभेच्या निवडणूका आणि त्यात मतदान कसे होईल, याविषयीची उत्सुकता स्पष्ट आहे. जितकी ती प्रत्येक पक्षातील नेत्...\n२०१९ ची लोकसभा, जिंकणार ‘कॉग्रेसच’\n(लेखांक पहिला) येत्या डिसेंबर महिन्यात पाच विधानसभांचे मतदान उरकलेले असेल आणि निकाल लागलेले असतील. त्यानंतर विनाविलंब सतराव्या लोकसभा ...\nसरडा मोसमाप्रमाणे आपले रंग बदलतो असे म्हणतात. ते सिद्धही झालेले आहे. त्याचे कारणही स्पष्ट आहे. निसर्गाने सुरक्षेसाठी सरडा नावाच्या प्राण्...\nबाजारबुणगे आणि रा. स्व. संघ\nSunil Tambe 3 August at 23:32 · प्लासी ते सांगली बंगालचा शेवटचा नबाब सिराज उद्दौला मातला होता. नबाबाचं सैन्य ब्रिटीश सैन्याच्या दुप्...\nमतचाचणी विश्लेषण (३) आगामी लोकसभा निवडणूकीचा संदर्भ घेऊन रिपब्लिक व एबीपी यांनी सी-व्होटरच्या मदतीने केलेल्या मतचाचणीचे निष्कर्ष बहुता...\nनक्षल्यांचा ‘तहलका’ झाला काय\nजोडलेले जग, तुटलेली माणसे\nतेव्हा वय किती होते\nउत्तरप्रदेशची तुट बंगाल भरणार\nझेन पोरी, लाजवलंस ग\nगांधी रोज मारला जातो.\nराहुल गांधी आगे बढो....\nकपील, सुनील आणि सिद्धू ‘पाजी’\nसंघाच्या मुशीत घडलेला, अखेरचा ‘अटल’ नेहरूवादी\nहिडीस फ़ुटीरवादाचे जातीयवादी मुखवटे\nगळ्यात पट्टा बांधलेल्या अभिव्यक्तीची गळचेपी\nतुमची लाचारी, आमचा अधिकार\nया ‘हाता’ने द्या, त्या ‘हाता’ने घ्या\nन्या. लोया गौप्यस्फ़ोटाला तिलांजली\n‘’पिपात’ मेले ‘तेलिया’ उंदिर\nदुबे, चौबे आणि छब्बे\nनरेंद्र मोदी पत्रकारांशी बोलावेच कशाला\nखोटी, पण सोपी उत्तरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/ram-navami-marathi/sjhriramnavami-108041200019_1.html", "date_download": "2018-10-19T14:08:10Z", "digest": "sha1:7YE5PRXJEGOHJFOJ3Y7QJYLXHIHULTID", "length": 15785, "nlines": 170, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "श्रीमहादेवकृतं रामस्तोत्रम्‌ | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nश्री महादेव उवाचः नमोऽस्तु रामाय सशक्तिकाय नीलोत्पलश्यामल कोमलाय \nकिरीटहारांगदभूषणाय सिंहासनस्थाय महाप्रभाय ॥१॥\nत्वमादिमध्यान्तविहीन एकः सृजस्यवस्यत्सि च लोकजातज्ञ्म्‌ \nस्वमायया तेन ने लिप्यसे त्वं यत्स्वे सुखेऽजस्ररतोऽनवद्यः ॥२॥\nलीलां विधत्से गुणसंवृतस्त्वं प्रपन्नभक्तानुविधानहेतोः \nनानावतारैः सुरमानुषाद्यैः प्रतीयसे ज्ञानिभिरेव नित्यम्‌ ॥३॥\nस्वांशेन लोकं सकलं विधाय तं बिभर्षि च त्वं त्वदधः फणीश्वरः \nउपर्यधो भान्वनिलोडुपौषधीप्रवर्षरूपोऽवसि नैकधा जगत्‌ ॥४॥\nत्वमिह देहभृतां शिखिरूपकः पचसि भक्तमशेषमजस्रम्‌ \nपवनपंचकरूपसहायो जगदखंडमनेन बिभर्षि ॥५॥\nचंद्रसूर्यशिखिमध्यगतं यत्तेज ईश चिदशेषतनूनाम्‌ \nप्राभवत्तनुभृतामिह धैर्यं शौर्यमायुरखिलं तव सत्त्वम्‌ ॥६॥\nवादिनां पृथगिवेश बिभासि ब्रह्म निश्चितमनन्यदिहैकम्‌ ॥७॥\nमत्स्यादिरूपेण यथा त्वमेकः श्रुतो पुराणेषु च लोकसिद्धः \nतथैव सर्वं सदसद्विभागस्त्वमेव नान्यद्भवतो बिभाति ॥८॥\nयद्यत्सभुत्पन्नमनंतसृष्टावुत्पत्स्यते यंच भवंच यंच \nन दृश्यते स्थावरजंगमादौ त्वया विनाऽतः परतः परस्त्वम्‌ ॥९॥\nतत्वं न जानंति परात्मनस्ते जनाः समस्तास्तव माययाऽतः \nत्वद्भक्तसेवामलमानसानां बिभाति तत्वं परमेकमैशम्‌ ॥१०॥\nब्रह्मादयस्ते न विदुःस्वरूपं चिदात्मतत्वं बहिरर्थभावः \nततो बुधस्त्वामिदमेव रूपं भक्त्या भजन्मुक्तिमुपैत्यदुःखः ॥११॥\nअहं भवन्नामगुणैः कृतार्थो वसामि काश्यामनिशं भवान्या \nमुमृर्षमाणस्य विमुक्तयेऽहं दिशामि मंत्रं तव रामनाम ॥१२॥\nइमं स्तवं नित्यमनन्यभक्त्या श्रृणवन्ति गायन्ति लिखन्ति ये वै \nते सर्वसौख्यं परमं च लब्ध्वा भवत्पदं यान्तु भवत्प्रसादात्‌ ॥१३॥\n॥ इति श्रीमदध्यात्मरामायणे श्रीमहादेवकृतं रामस्तोत्रं संपूर्णम्‌ ॥\nयावर अधिक वाचा :\nशमीपूजनाची गणेशपुराणात दिलेली कथा\nमालव देशात और्व नावाचा महाज्ञानी व तपोनिष्ठ ऋषी रहात असे. योगसामर्थ्याने त्याला वस्तू ...\nकरा दसरा पूजन आपल्या राशीनुसार\nरामाच्या दरबारात बेसनाचे लाडू चढवा. कर्क: देवी सीता आणि रामाला गोड पान अर्पित करा.\nकोट्यधीश व्हायचे असल्यास दसर्‍याला करा नारळाचे हे 9 उपाय\nहिंदू धर्मात कोणत्याही धार्मिक कार्यात नारळाचे अत्यंत महत्त्व आहे. नारळाला श्रीफळ असेही ...\nदुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री\nदुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी ...\nदक्षिण भारतीय लोकात नवरात्र उत्सवात 'बोम्मला कोलुवू' साजरा करतात. बोम्माला कोलुवू म्हणजे ...\n\"एखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा. साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते. व्यापार-व्यवसायात...Read More\n\"चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. मानसिक स्थिती आनंददायक राहील. वैवाहिक जीवनात...Read More\n\"काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. कार्यात विलंब झाला...Read More\nहातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका. कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक...Read More\n\"शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू...Read More\n\"वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. भावनात्मकतेमुळे नुकसान होण्याची शक्यता...Read More\n\"आजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा. आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. मोठ्यांचा सल्ला घ्या. आरोग्य चांगले राहील. एखाद्या जुन्या मित्राशी...Read More\n\"भावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. पैशासंबंधी स्थिती ठीक राहिल. इच्छित विषयांमध्ये यश मिळेल....Read More\n\"वडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. धर्मविषयक कामामध्ये पैसा खर्च होईल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर...Read More\n\"भावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील. स्त्री पक्षाकडून लाभ...Read More\n\"सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये...Read More\n\"प्रेम व रोमांसच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील. मित्रांचा सहयोग मिळेल. शुभ...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/raigad/jnpts-high-court/", "date_download": "2018-10-19T14:32:39Z", "digest": "sha1:HDYRSWROOH4MC7VN6NM44HXXTKQK7PXX", "length": 33106, "nlines": 399, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Jnpt'S High Court | जेएनपीटीची उच्च न्यायालयात दाद | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १९ ऑक्टोबर २०१८\nडोक्यात दगड टाकून विवाहितेची निर्घृण हत्या\nअति तिथे माती... हातात ४५ लाखांचे चोरीचे सोने तरी अधिक हव्यासापोटी गमावला जीव\nअमृतसरमध्ये रावणदहन कार्यक्रमादरम्यान अपघात, अनेकजणांचा मृत्यू झाल्याची भीती\nबीडच्या खंडेश्वरी यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या\nविभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदके\nदेवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 ऑक्टोबर\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nShivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने\nचोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न\nMetoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nजेएनपीटीची उच्च न्यायालयात दाद\nलवादाच्या आदेशाला विरोध : तेल, रासायनिक, शिपिंग कंपन्यांकडे ४८४ कोटींची थकबाकी\nउरण : येथील केमिकल्स आणि तेल कंपन्यांकडे असलेली ४८४ कोटी थकबाकीची वसुली करण्यासाठी जेएनपीटीनेच नियुक्त केलेल्या आरबीट्रेबर (लवाद) यांनी मनाई केली आहे. आरबीट्रेबरच्या निर्णयाविरोधात दाद मागण्यासाठी उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय जेएनपीटीने घेतला असल्याची माहिती जेएनपीटी पीपीडी विभागाचे अधिकारी नितीन देशपांडे यांनी दिली. याबाबत २५ जुलै रोजी होणाऱ्या जेएनपीटी बोर्ड आॅफ ट्रस्टीच्या बैठकीतही यावर चर्चा होणार असल्याचेही ट्रस्टींकडून सांगण्यात येत आहे.\nजेएनपीटीने आपल्या मालकीच्या अनेक जमीन तेल, रासायनिक, शिपिंग कंपन्या आणि एजंट, सीएफएसना १९९४ पासून भाड्याने दिल्या आहेत. तेल आणि रासायनिक कंपन्यांनी तर जेएनपीटी परिसरात मोठमोठे टँकफार्म उभारले आहेत. भाडेतत्त्वावर दिलेल्या भाडेकरूंचा जेएनपीटी पाणी, वीज आणि देखभालीचाही खर्च करते. मात्र, भाडेकरू कंपन्या जेएनपीटीला भाडे देण्यास चालढकलपणा करीत आहेत, त्यामुळे परिसरातील १२ तेल, रासायनिक कंपन्यांकडेच जेएनपीटीची १६ मे २०१८ अखेर ४२९ कोटी २८ लाख ७५ हजार ७०४ रुपयांची, तर शिपिंग कंपन्या आणि एजंट, सीएफएसने घरभाड्यापोटीची ५५ कोटी अशी एकूण ४८४ कोटींची रक्कम थकविली आहे.\nकाही थकबाकीदार तेल आणि रासायनिक कंपन्यांचा भाडेपट्टीचा करार मागील साडेचार वर्षांपूर्वीच संपुष्टात आला आहे. मात्र, तरीही थकबाकीदार कंपन्या भाड्याने दिलेल्या जमिनीच्या क्षेत्रापेक्षा अधिक पटीने जमिनीचा वापर करून कोट्यवधींचा नफा मिळवत आहेत. मात्र, जेएनपीटीच्याच जमिनीवर कोट्यवधींचा नफा कमाविणाºया तेल व रासायनिक कंपन्या थकीत रकमेचा भरणा करण्यास तयार नाहीत. जेएनपीटीने वारंवार नोटीस, मागणीनंतरही थकीत रकमेचा भरणा करण्यास तेल, रासायनिक कंपन्या टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे बड्या भांडवलदार कंपन्या जेएनपीटीला जुमानत नसल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. महसूल बुडव्या या बड्या भांडवलदार कंपन्यांना केंद्र, राज्यातील मंत्री, राजकीय पुढारी, नेत्यांचा वरदहस्त असल्यानेच जेएनपीटीला जुमानत नसल्याचा आरोप कामगारांकडून केला जात आहे. कामगारांकडून एक रुपयाची वसुलीही वेतनातून कापून जेएनपीटी करते. मात्र, मोठ्या थकबाकीदार कंपन्यांकडे जेएनपीटी अधिकारी का दुर्लक्ष करतात, असा प्रश्न कामगारांना पडला आहे. जेएनपीटी तेल, रासायनिक कंपन्यांबरोबरच विविध कंटेनर यार्ड, कार्यालये, गाळे, दुकाने, निवासस्थाने छोट्या-मोठ्या शिपिंग कंपन्या आणि एजंटांना भाड्याने दिल्या आहेत. त्यांच्याकडेही सुमारे ५५ कोटींची रक्कम थकीत असल्याची माहिती जेएनपीटी अधिकृत सूत्रांनी दिली. त्यामुळे जेएनपीटीच्या थकीत रकमेचा आकडा ४८४ कोटींपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे थकीत रकमेचा भरणा केल्याशिवाय तेल, रासायनिक कंपन्या आणि कंटेनर यार्ड यांच्यातील भाडेपट्टीचा करार केला जाणार नसल्याचा निर्णय जेएनपीटी बोर्ड आॅफ ट्रस्टींच्या बैठकीत याआधीच घेतला असल्याची माहितीही जेएनपीटी अधिकाºयांनी दिली.\n४८४ कोटींच्या थकीत रकमेचा वसुलीचा निर्णय जेएनपीटीने नियुक्त केलेल्या आरबीट्रेबर (लवाद)कडे सोपवला होता. या आरबीट्रेबरमध्ये सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त झालेल्या न्यायाधीशांचा समावेश होता. आरबीट्रेबरने जेएनपीटी आणि थकबाकीधारक कंपन्यांनी आपापसात परस्पर चर्चा करून तोडगा काढण्याचे सुचवले होते. मात्र, त्यालाही काही थकबाकीदार कंपन्यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. उलट जेएनपीटी आकारत असलेली भूभाड्याची रक्कम अन्यायकारक आणि अवास्तव असल्याचे सांगत थकीत रकमेची वसुली करण्यास तेल आणि रासायनिक कंपन्यांनी विरोध दर्शविला होता.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nJNPTMumbai High Courtजेएनपीटीमुंबई हायकोर्ट\nसिंगेंनी मागितली कोर्टाची माफी\nलोकलमध्ये अपंगांचा डबा विशेष डिझाईन करा : हायकोर्ट\nसिंचन घोटाळ्याचे खटले तातडीने निकाली काढा- हायकोर्ट\nशैक्षणिक संस्थांचा दर्जा घसरू देऊ नका\nप्लॅस्टिकबंदीमुळे पाणी तुंबण्याचे प्रमाण कमी; पालिकेची हायकोर्टाला माहिती\nशिवशाहीचा चालक पोलिसांच्या ताब्यात\nघरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा\nदसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी झुंबड\nपरतीच्या पावसाने भातशेतीचे नुकसान\nरस्त्यासाठी निधी मंजूर तरी काम रखडले\nआंग्रेकालीन सीमोल्लंघन परंपरेस रघुजी राजे आंग्रे यांनी दिला आधुनिक स्नेहाचा आयाम\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nVedio : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा\nबंगाली महिलांनी लुटला सिंदुर खेळाचा आनंद\nसोलापूर जिल्ह्यात फक्त ४० टक्के पाऊस, ४७० गावात टँकरने पाणीपुरवठा\nदुष्काळी स्थितीवर जिल्हा परिषद सादर करणार ‘ग्राऊंड रिपोर्ट’\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nSabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nकाश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nPro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/reviews/bollywood/jalebi-movie-review/", "date_download": "2018-10-19T14:31:58Z", "digest": "sha1:6UGJ2VJ55KGDKP4RS33EFTI2MQ3I4RDN", "length": 33122, "nlines": 401, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Jalebi Movie Review: ना गोड, ना कुरकुरीत खमंग | Jalebi Movie Review: ना गोड, ना कुरकुरीत खमंग | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १९ ऑक्टोबर २०१८\nबीडच्या खंडेश्वरी यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या\nविभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदके\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\nपत्नी दुसऱ्यासोबत पळून गेल्याने पतीची आत्महत्या\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nदेवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 ऑक्टोबर\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nShivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने\nचोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न\nMetoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nJalebi Movie Review: ना गोड, ना कुरकुरीत खमंग\nJalebi Movie Review: ना गोड, ना कुरकुरीत खमंग\nमहेश भट्ट आणि विशेष फिल्म्स निर्मित ‘जलेबी’ हा चित्रपट प्रदर्शित झालाय. पुष्पदीप भारद्वाज दिग्दर्शित या चित्रपटात रिया चक्रवर्ती आणि वरूण मित्रा मुख्य भूमिकेत आहेत.\nJalebi Movie Review: ना गोड, ना कुरकुरीत खमंग\nCast: रिया चक्रवर्ती, वरुण मित्रा, दिगांगना सुर्यवंशी\nProducer: महेश भट्ट, विशेष फिल्म्स Director: पुष्पराज भारद्वाज\nमहेश भट्ट आणि विशेष फिल्म्स निर्मित ‘जलेबी’ हा चित्रपट प्रदर्शित झालाय. पुष्पदीप भारद्वाज दिग्दर्शित या चित्रपटात रिया चक्रवर्ती आणि वरूण मित्रा मुख्य भूमिकेत आहेत. रिया यापूर्वी अनेक चित्रपटात दिसली असली तरी वरूण मित्राचा हा पहिला चित्रपट आहे. तेव्हा जाणून घेऊ यात, कसा आहे हा चित्रपट ...\nचित्रपटाची कथा सुरू होते एका ट्रेन जर्नीने अर्थात रेल्वे प्रवासाने. प्रेमभंग झालेली आयशा(रिया चक्रवर्ती) मुंबई ते दिल्ली या रेल्वेप्रवासाला निघालेली असते. तिच्या समोरच्या सीटवर एक महिला आपल्या सात वर्षांच्या मुलीसोबत प्रवास करत असते. त्या महिलेच्या गप्पा ऐकून तिचे आपल्याशी भूतकाळाशी नाते असल्याचे आयशाला जाणवते. काहीच वेळात, ज्याने आपला प्रेमभंग केला, त्याचीच ही पत्नी असल्याचे आयशाला कळते. याचदरम्यान तिच्या भूतकाळातील एक एक घटना समोर यायला लागतात आणि मध्यांतरापर्यंत ज्याच्यावर आयशा स्वत:पेक्षाही अधिक प्रेम करत असते तो देव (वरूण मित्रा) ही समोर येतो. देवशी ब्रेकअप झाल्यानंतर आयशाचे अख्खे आयुष्य जणू थांबलेले असते. याऊलट देव आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात करत बराच पुढे गेलेला असतो. सरतेशेवटी गत स्मृतींच्या अनेक तुकड्यांना जोडणाºया या प्रवासात देव काही गोष्टींची प्रांजळ कबुली देतो.\nया चित्रपटाचे नाव ‘जलेबी’ आहे. पण ही ‘जलेबी’ ना गोड आहे, ना कुरकुरीत, खमंग. ‘जलेबी’च्या कथेत ना पुरेसा गोडवा आहे, ना ती योग्यप्रकारे तळल्या गेली आहे. परिणामी एक अख्खा चित्रपट बेचव झाला आहे.\nचित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखांची कथा गुंफली गेलीय. पण ट्रेनमधील अन्य प्रवासांच्यी साधी तोंडओळखही चित्रपट करून देत नाही. नेमक्या याच कारणाने चित्रपटात अपूर्णता जाणवते. तो अपूर्ण वाटतो. दिग्दर्शक ते पटकथा या सगळ्यांच टप्प्यांवर चित्रपट उणा ठरतो. चित्रपटाची कथा खरे तर चांगली होती. पण ती योग्यरित्या गुंफली गेलेली नाही. अभिनयाचे सांगाल तर कलाकारांनी जणू अभिनय केलाच नाही किंवा केला तो अतिरेक केला.\nप्रेग्नंट रिया चक्रवर्तीचा बेबी बम्प आधी मोठा दिसतो, मग अचानक लहान. तिच्या नखांवरचा रंग अर्थात नेलपेंटही सुरूवातीपासून शेवटपर्यंत बदलत नाही. म्हणायला दिगांगना ठीक ठाक अभिनय केलाय, पण मुळातचं तिच्या वाट्याला आलेल्या भूमिकेत ती कुठेच फिट बसतनाही. क़ाही दृश्यात वरूण मित्रा बरा दिसतो. पण काही दृश्यात त्याच्या चेहºयावरचे भाव विचित्र गटात मोडतात. संगीतही फार सुखावणारे नाही.\nखरे तर प्रेमकथा बॉक्सआॅफिसवर कमाल करतात. पण ‘जलेबी’ मात्र कमाल कमी अन् निराशाचं अधिक करते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nअनूप जलोटा व जसलीनसोबत तुलना झाल्याने बिथरली रिया चक्रवर्ती\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करून फसली रिया चक्रवर्ती नेटकऱ्यांनी केली अनूप-जसलीनसोबत तुलना\n‘बिग बॉस9’ची प्रिन्सेस दिगांगना सूर्यवंशीचा एकाच दिवशी दोन चित्रपटांतून डेब्यू\nमहेश भट्टच्या ‘जलेबी’चे पोस्टर पाहून हसू आवरेना...पाहा एकापेक्षा एक भारी memes\nभट्ट कॅम्प घेऊन येतोयं ‘जलेबी’ पहिल्याच पोस्टरने वाढवली उत्कंठा\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\nप्रियांका चोप्रा व निक जोनासचे लग्न लांबणीवर\nMetoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स\n#MeToo : मुकेश छाबडा यांचे दिग्दर्शक होण्याचे स्वप्न भंगले, फॉक्स स्टारकडून सर्व करार रद्द\nसलमान खानच्या 'माय लव'ने घेतला जगाचा निरोप\nBadhaai Ho Review : प्रत्येकाने आवर्जून पाहावा असा चित्रपट18 October 2018\nHelicopter Eela Review: आई-मुलाच्या नात्याचा भावनिक प्रवास \nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nVedio : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा\nबंगाली महिलांनी लुटला सिंदुर खेळाचा आनंद\nसोलापूर जिल्ह्यात फक्त ४० टक्के पाऊस, ४७० गावात टँकरने पाणीपुरवठा\nदुष्काळी स्थितीवर जिल्हा परिषद सादर करणार ‘ग्राऊंड रिपोर्ट’\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nSabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nकाश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nPro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z150422034040/view", "date_download": "2018-10-19T13:36:59Z", "digest": "sha1:NOBZKUAFG7ZA47UV5HBH7FAXVRX7LA6A", "length": 12004, "nlines": 196, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गज्जलाञ्जलि - किती सृष्टीमधे सौन्दर्य द...", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|\nकिती सृष्टीमधे सौन्दर्य द...\nकेला पद्यप्रपञ्च हा कष्टा...\nही तल्लख गोड कोण बाल \nप्याला भरला तुझ्याच साठी,...\nमाझ्या हृदयांत तूच राणी \nअपार शास्त्रीं रमे म्हणो ...\nसतेज काळे टपोर डोळे दिसाव...\nबुवा निस्सङग बैरागी श्मशा...\nन झाली भावगीताची अजुनी पू...\nमिळेना अन्तरीं तूझ्या मला...\nसखे तू पूस, चण्डोला, त्यज...\nबुझावूं मी किती तूते \nरुक्याचीं सोयरीं सारीं, फ...\nभवानी आमुची आऊ, शिवाजी आम...\nपदें पाण्यांत सोडूनी बसे ...\nकुणापाशी अता मीं प्रेम मा...\nकिती सृष्टीमधे सौन्दर्य द...\nमनीं होती असूया ती पळाली,...\nतुझ्या सम्भाषणाची मला लाभ...\nप्रेमावीण जीवाला कशाचा जी...\nशोकाच्या समुद्रीं खाऊनी ग...\nकिती करिशी विकाप कवे, असा...\nमी श्यामले, बन्दी तुझा वन...\nनाही तुझ्या मी पोटया गोळा...\nकिति मैल अन्तर राहिलें अप...\nजरि यौवनीं शिरलीस चञ्चल प...\nझुरतों तुझ्यासाठी परी कळण...\nतू आणि मी मिळुनी ऊथे द्दश...\nस्फूर्ती दिली तू, गाऊलीं ...\nनिज मैत्रिणीला घेऊनी तरुण...\nयेथेच गे तू चाखिली कवितें...\nकेला तिने सहजेक्षणें हत्प...\nप्रेम कोणीही करीना कां अश...\n“प्रेम होतें, तें निमालें...\nवहवा रे वाचिवीर प्रेमपाठी...\nदैवयोगें ध्येय आता भेटण्य...\nऐकटे येऊनि येथे ऐकटें जाण...\nजीव तूजा लोभला माझ्यावरी ...\nती म्हणाली, “साङग हे होती...\nप्रेम होऊना तुझ्याने, प्र...\nवानिती काव्यांत जेथे भाट ...\nप्राशितों सौन्दर्य तूझें ...\nजीवघेणी काय लीला ही तुझी ...\nपुष्प नामी तू लताग्रीं पा...\nरम्य लाली अम्बरीं राहिली ...\nसर्वदा सञ्जीवनी तुझिया स्...\nरसज्ञ हो, पहा वसन्त पातला...\nवाट किती पाहुं तरी \nमानिनि, जाणार तुझा राग कध...\nलाज जरा, हास जरा, हास तू ...\nभिल्लीण न तू सुन्दरि, बाण...\nश्यामाच म्हणूं काय तुला श...\nकोठे तरि जाऊं बसुनी शीघ्र...\nहोतास कसा मित्र निका तू \nसखये, काय करूं मी \nव्यर्थ पूर्वी म्हटलें की ...\nभावपुष्पें फुललीं ही मधु ...\nतूजवाचूनि सुनी नीरस जाऊ र...\nशैशवींचा सहज स्नेह पुन्हा...\nजहाली ऊषा जागी सखे, तूहि ...\nगडे, नको छळुं आता, सुचे न...\nअगोट लागुनि ही तर्त जाहली...\nफिरायला हवाशीर थण्ड या प्...\n“तिच्यासमक्ष न ये ओळ ऐकही...\nतुझाच दास न लागे सखे, तुझ...\nहाल काय दासाचे, काळजी न ख...\nमी तुझ्यावरी कवनें गाऊलीं...\nमोतियाचा सतेज हा गजरा चेह...\nमूर्ति तुझी देखतांच मी पड...\nद्दष्टि तुवां फेकतांच देह...\nकाय करूं यापुढे प्रेय कुठ...\nऊठ, ऊठ, नदीकाठ पाहुं सर्व...\nरसोदात्त भावगीत रचूनी तुझ...\nपहा कसें गौरविलें कुठे कु...\nआनन्दकन्द लोकीं हा शाहु ब...\nआहेस तू जागीं हें खोटें ख...\nजमल्यास आज तारा अथवा खुशा...\nतू भासलीस मागे काव्यात्म ...\nगोरी सलील सुन्दर तू भेटता...\nअव्याज आणि राजस तू भेटतां...\nयेतां दिनान्त सन्निध येती...\nजातां टळूनि आवस वाढेल ह्र...\nहें काय सृष्टिवैभव चौफेर ...\nहें काय असें होऊ \nकां दया ये न तूते दीननाथा...\nकुणाला कुणी निर्मिलें आणि...\nपूरे पूर्वजांच्या जयांची ...\nअसो देव किंवा नसो, कां बर...\nअसे यौवनीं केस कां पाण्ढर...\nगमे स्वामि, संसार सारा तु...\nपाहतां सुन्दरी या पथीं &n...\nये राज्य कोण, कोणा फकीरी,...\nतुजवीण सखे, मज कोणि नसे, ...\nगज्जलाञ्जलि - किती सृष्टीमधे सौन्दर्य द...\nडॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.\nTags : gazalkavitamadhav julianpoemकविताकाव्यगजलमराठीमाधव जूलियन\nकिती सृष्टीमधे सौन्दर्य देखावे,\nपरी तेथे न माझें गीत झेपावे.\nकरी आक्रोश हें रानीं तमीं जेथे\nपडे घायाळ आशा प्रीतिच्या घावें.\nकुणी ओढूनि याला आणिलें येथे\nसफाऊने अरण्यीं देऊनी कावे \nहवें जीवास तें लाभे रडूनी का \nसदाच जीव हा वार्‍यावरी धावे\nमुखीं घोळे जनांच्या शब्द गीताचा -\nपरन्तू गूज शब्दाचें तुला ठावें.\nन ऐकूं ये तुला, तू ऊन्च शैलाग्रीं -\nतिथे दूरान्तरें गोडीच तो पावे.\nहिंदू धर्मियांत विधवा स्त्रिया कुंकू का लावत नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://vvcmc.in/vvmc/?p=2624", "date_download": "2018-10-19T13:22:28Z", "digest": "sha1:JORWMHYO3EVNCVS6CEPSRFT2MZOYPEC6", "length": 9388, "nlines": 121, "source_domain": "vvcmc.in", "title": "एड्स दिन व एड्स जनजागृतीसाठी रॅली…. | वसई विरार शहर महानगरपालिका", "raw_content": "\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१६-१७\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१७-१८\nYou are here: Home बातम्या आणि कार्यक्रम एड्स दिन व एड्स जनजागृतीसाठी रॅली….\nएड्स दिन व एड्स जनजागृतीसाठी रॅली….\nजागतीक एड्स दिनानिमित्त आज दिनांक:-30 नोव्हेंबर रोजी ना.प्रा.आ.केंद्र निदान विरार प. याच्या अंतर्गत व उत्कर्ष विदयालय यांच्या सहकार्याने एड्स दिन व एड्स जनजागृती साठी रॅली आयोजन करण्यात आली.सदर प्रसंगी ना.प्रा.आ.केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.तृप्ती कोकाटे तसेच आरोग्य केंद्रातील स्टाफ व शाळेतील सहशिक्षक व विद्यार्थी यांचा समावेश होता.एड्स जनजागृती साठी रॅलीत विद्यार्थी मार्फत घोषणा व फलक दर्शवण्यात आले.\nपोटनिवडणूक २०१८-वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांना जाहीर सूचना\nनिविदा व दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\nसेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी भरती\nवैद्यकीय आरोग्य विभागा अंतर्गत भरती\nराष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान थेट मुलाखती\nसमारंभ तपासणी पथकाची यादी\nमहानगरपालिकेमध्ये सेवानिवृत्त राज्यशासकीय क्रीडा अधिकारी भरती\nखड्डे संदर्भात तक्रारीबाबतची जाहीर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अधिनस्त असलेल्या नऊ प्रभाग निहाय मालमत्तेच्या देयक रकमेचे शंका निरसनाबाबत\nअनधिकृत इमारती बाबत -जाहिर सूचना\nवृक्ष कापण्याबाबत सुचना व हरकत बाबतची जाहीर सुचना\nवसई विरार शहर महानगरपालिकेतील वैद्यकिय आरोग्य अधिकारी या मंजूर रिक्त पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती होणेबाबत\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ मधे रिक्त पदाची पोटनिवडणूक मतदार यादी-जाहीर सुचना\nमुळ प्रारूप मतदार यादी -वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका-आपत्कालीन स्थितीत मदद कार्य करणाऱ्या शासकीय यंत्रणांचे संपर्क क्रमांकांची यादी\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ रिक्त पद (एक जागा) पोटनिवडणूक-जाहिर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिका,प्रभाग क्र.९७-साईनगर व मानव मंदिर परिसर या रिक्त पदाच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम\nमहाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले नियम व आदेश\nवसई-विरार शहर महानगरपालिका-शांतता क्षेत्र घोषित केलेले ठिकाण\nटोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३\nपोलीस स्थानक : १००\nअग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११\nवैद्कीय मदत : १०८\nठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७\nई निविदा / दर पत्रक\nइथे क्लिक करा:- ई- निविदा\nवसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nCopyright © 2015-2016 वसई विरार शहर महानगरपालिका.\nएकूण संकेतस्थळी भेट देणारे :-\nई निविदा / दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/samvadane-rachala-paya/", "date_download": "2018-10-19T14:14:27Z", "digest": "sha1:CHB44WEMWJFLV6H5ZH3OPB7EKKQ4UDTO", "length": 12591, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "संवादाने रचला पाया | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nजाता जाता चार शब्द\nवाचकहो, या सदराला आपण सर्वानी उदंड प्रतिसाद दिलात.\nअस्वस्थ, नकोशा भिडस्तपणाच्या प्रसंगाला टाळण्याऐवजी त्याच्याकडे नीट पाहायचं.\nतुझं लाडाचं पूर्वायुष्य, एकटेपणातून तुझी चिडचिड त्यानंही समजून घ्यायला हवीच होती.\nवेगळं (खरंच) व्हायचंय मला\n‘‘या घरात मी परकीच’’\nअजूनही त्या कचऱ्याच्या पायघडय़ा फेकून देणं तुझ्याच हातात आहे.\nगेलं वर्षभर राधा एकटीच होती.\n‘या’ मुलांशी वागायचं कसं\nदोघंही सतत मोबाइल नाही तर इंटरनेटवर.\nकंपनीचं पॅकेज चांगलं असलं, तरी ‘देतोय ते घ्या आणि निघा’\nतीव्र भावनांचा पुन:पुन्हा विरस झाला की संताप आणि निराशा येते.\nजुईचं, सख्ख्या मैत्रिणीचं ई-मेलवरचं पत्र वाचून मानसीला कौतुक वाटलं.\nती दोघं वैवाहिक समस्या घेऊन आली होती. तो संतापलेला, उद्विग्न. ती निर्विकार, थकलेली.\nसंशयकल्लोळ : अपघात नि अविश्वास\nनिरंजन एका मुलीसोबत दिसतो हल्ली, त्यामुळे निशा वैतागलीय.\n‘‘आता मला तुझ्या सोबतीची गरज आहे. बिझनेसचे ताण झेपत नाहीत तुला.’’\nआज वर्षांचा नवरा टूरवर गेल्यामुळे मैत्रिणींनी तिच्याकडे निवांतपणे गप्पांचा अड्डा जमवला होता\nधंद्यात मंदी आणि बायकोची नाराजी. दिवास्वप्नातून बाहेर आलास की वास्तव कळेल तुला\nतो क्लिनिकमध्ये आला तेव्हा डोळ्यांत भरलेलं दु:ख स्वच्छ वाचता येत होतं.\nमलाच वाईट वाटलं. मग घरात काही वेगळं केलं की मी त्यांना आठवणीनं डबा द्यायला लागले.\nनातं टिकण्यासाठी संवाद आणि स्वीकार लागतातच.\nएकदा भर दुपारी एक अनोळखी फोन आला. ‘‘ मी तुम्हाला आत्ता भेटू शकते का जवळच राहते. मला खूप कसं तरी होतंय.’’\nमै तो पनिया भरन से छूटी रे\n‘फेसबुक’ची ओळख झाल्यावर जुन्या मित्र-मैत्रिणींना शोधून काढायचं गौरीला व्यसनच लागलं.\nबिचारेपण मनात असतं. ते सोडून स्वत:कडे सन्मानानं बघायला हवं. मनाविरुद्ध घटना घडतात आयुष्यात, त्याकडे तटस्थपणे बघता आलं पाहिजे. एखादा उदास दिवस येईलही, पण मोकळं हसणं सोबत ठेवलं तर ‘मूव्ह\nसासूबाईंशी कसं वागायचं मला कळतच नाही मावशी. काहीही केलं तरी मी वाईटच असते\nसंवाद असा आणि तसाही\nसकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता सापडली आणि मनातला झगडा संपला.\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/viva-category/lekhaa/", "date_download": "2018-10-19T13:47:03Z", "digest": "sha1:I2BFJQZGTDHWTEUR5YYUUA75TUUEHFIR", "length": 13950, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "लेख | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nपबजी व्हायरल झालं जी..\nया गेममध्ये हिंसकपणा आहे यात आता काही नवल नाही. कारण अनेक व्हिडीओ गेम्समध्ये हिंसा असतेच\nगाऊन्स म्हणजे आपल्या डोळ्यासमोर सगळे वेस्टर्न लाँग ड्रेस, रेड कार्पेटवरची फॅशनच आठवते.\nआहाराचा विचार करता विविध जातीच्या श्वानांचा आहार वेगवेगळ्या स्वरूपाचा असतो.\nनया है यह : दरवळ सुगंधाचा..\nगुड गर्ल’, ‘सी. के. वन’, ‘वर्सेस’ या इतर ब्रॅण्डकडूनही १,००० ते २,०००च्या घरात परफ्यूम्स मिळातील.\n‘जग’ते रहो : लक्झ्मबर्ग.. नाम तो सुना होगा\nमाझा पुण्यातला प्रोजेक्ट संपला आणि नवीन प्रोजेक्टसाठी माझी निवड झाली ती थेट लक्झ्मबर्ग देशात.\nफारसं कौतुकाचं नसलेलं ‘लीजण्ड’ हे संबोधन फार काही वाईट अर्थाने किंवा निगेटिव्हही वापरलं जात नाही\n‘पॉप्यु’लिस्ट : झिरपलेले संगीत..\nअमेरिकी बॅण्ड्सोबत स्कॉटिश स्थानिक कलाकारांची गाणीही या सिनेमात एकत्रित करण्यात आली आहेत.\nब्रॅण्डनामा : जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन\nया सगळ्या उत्पादनांत जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनच्या बेबी उत्पादनांची लोकप्रियता विलक्षण आहे.\nकॅफे कल्चर : भव्यदिव्य रेडिओ रेस्टॉरंट\n१९९० पर्यंत अनेक इराणी पदार्थ येथे मिळत असत. तेव्हा कोळशाच्या शेगडीवर सर्व पदार्थ तयार केले जात.\nफॅशनदार : बदलते फॅशन‘पर्व’\nएव्हाना या काळानंतर स्त्रिया पूर्ण उंचीऐवजी गुडघ्याच्या उंचीचे कपडे घालू लागल्या होत्या.\nव्हिवा दिवा : सुरभी माने\nव्हिवा दिवा हा प्लॅटफॉर्म आहे अपकमिंग मॉडेल्ससाठी.\nलैंगिक ओळख हा प्रत्येकाचा खासगी मुद्दा आहे. जी आपल्याला जन्मत:च मिळते.\nफॅशन ब्रॅण्ड आणि सरकारचा ‘मेक इन इंडिया’ आग्रह यांच्यामुळे ‘खादी इज न्यू फॅशन’ झाली आहे.\n‘जग’ते रहो : फिर भी दिल हैं हिंदुस्थानी\nइथले लोक जास्त बोलके नसले तरी मदतीस तत्पर असतात. हवामान फारच बेभरवशाचं आहे.\nविरत चाललेले धागे : स्वयंसिद्धा साडी\nसाडी हा हजारो वर्षांच्या भारतीय समाजजीवनातील महत्त्वाचा समान दुवा आहे.\nनया है यह : नाकापेक्षा नथ भारी..\nयंदाच्या फेस्टिवल सीझनमध्ये काही ट्रेण्डी नोझ रिंग पारंपरिक तसेच मॉडर्न लुकसह बाजारात आहेत.\n‘प्रो’ ही संज्ञा क्वॉलिटी दाखवणारी आणि तरीही व्यवसाय नसणारी अशी आहे\n‘पॉप्यु’लिस्ट : पर्यायी संगीतजग..\nजंगो जंगो हा ब्रिटिश बॅण्ड २००९ साली तयार झाला. त्यांची गाणी ब्रिटनखेरीज इतर देशांत फार प्रचलित नाहीत\nहिंदुस्थान लिव्हर कंपनीने लिंबाच्या गंधाचा हा साबण बाजारात आणला तेव्हा त्या लिंबुगटात तो एकमेव होता.\nबॉटम्स अप : ‘अल्कोबेव्ह’चे भारतीय चेहरे\nगौतम मेनन हे केरळात ‘वाइल्ड टायगर’ नावाची जागतिक स्तरावरील रम उत्पादित करीत आहेत.\n१ ऑक्टोबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस’ म्हणून साजरा केला जातो.\nव्हिवा दिवा : पोर्णिमा बुद्धिवंत\nव्हिवा दिवा हा प्लॅटफॉर्म आहे अपकमिंग मॉडेल्ससाठी.\nसेट डिझायनर आणि आर्टिस्ट असलेल्या सुमित पाटीलने यंदाच्या गणपतीत नवा उपक्रम हाती घेतला\nपाळीव प्राण्यांसाठीही सुरु झाली डबा सेवा\n‘मी साधारण चार ते पाच वर्षांपासून वसिफसोबत पाळीव दोस्तांसाठी डबा सेवा देण्याचं काम करीत होतो.\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/2/13/special-search-operation-in-jammu-kashmir.html", "date_download": "2018-10-19T14:09:47Z", "digest": "sha1:TPPKZRLLDXJWRMIGGU4SUMKDFKZDZ5KD", "length": 3790, "nlines": 8, "source_domain": "mahamtb.com", "title": " काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या शोधासाठी लष्कराची विशेष मोहीम काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या शोधासाठी लष्कराची विशेष मोहीम", "raw_content": "\nकाश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या शोधासाठी लष्कराची विशेष मोहीम\nकरणनगरसह काही भागात दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरु\nश्रीनगर : सुंजवान येथील भारतीय लष्कराच्या तळावर झालेल्या हल्लानंतर जम्मू-काश्मीरमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराने विशेष शोधमोहीम सुरु केली असून काश्मीरमधील काही भागांमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक देखील सुरु झाली आहे.\nजम्मू-काश्मीरमधील करणनगर आणि रायपुर येथे काही दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने घेराव टाकला असून दहशतवाद्यांबरोबर भारतीय लष्कराची चकमक सुरु आहे. यामध्ये करण नगर येथे दोन दहशतवादी लपून बसले असून लष्कराची कारवाई शेवटच्या टप्प्यात आली असल्याची माहिती लष्कराचे अधिकारी स्वयम प्रकाश पानी यांनी दिली आहे. तर रायपूर येथे सुरू असलेल्या चकमकीविषयी जास्त माहिती असून देखील, समोर आलेली नाही.\nयाच बरोबर काश्मीर खोऱ्यात देखील अनेक ठिकाणी भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांविरोधात शोध मोहिमा सुरु करण्यात आल्या आहेत. अनेक संशयित ठिकाणी भारतीय लष्कराकडून घेराव टाकण्यात आला असून त्याठिकाणी दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. 'काश्मीरमधील सार्वजनिक आणि वयक्तिक मालमत्तेचे कसल्याही प्रकारची नुकसान न करता या दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याचा प्रयत्न केला जात असून देशविरोधी कृत्य करू पाहणाऱ्या सर्व दहशतवाद्यांविरोधात योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सीआरपीएफचे अधिकारी झुल्फकार हसन यांनी दिली आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2018-10-19T12:50:06Z", "digest": "sha1:LZSFO573TFCMQ7FBBJT7Z2NYNEL7ODYG", "length": 7389, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रशियावरील निर्बंधांवरून अमेरिकेने भारताला वगळले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nरशियावरील निर्बंधांवरून अमेरिकेने भारताला वगळले\nवॉशिंग्टन – अमेरिकेच्या संसदेने राष्ट्रीय संरक्षण विधेयक, 2019 पारित केले आहे, त्यामुळे भारताच्या रशियासोबतच्या संरक्षण करारासाठी अमेरिकेने वाट मोकळी झाली आहे. सीएएसटीएस कायद्यांतर्गत भारतावर कारवाई करून निर्बंध लादण्यात येण्याची शक्‍यता आता मावळली आहे. सीएएसटीएस कायद्यांतर्गत अमेरिका रशियाकडून महत्त्वपूर्ण संरक्षण सामुग्री खरेदी करणाऱ्या देशांवर निर्बंध लादते.\nया विधेयकामध्ये सीएएसटीएसएमधील 231 ही तरतूद रद्द करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. व्हाइट हाऊसमधील राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलेल्या जोसुआ व्हाइट यांनी सांगितले की, सीएएसटीएसएच्या नव्या संशोधित तरतुदींना कायदेशीर रूप मिळाल्यानंतर भारताला रशियाकडून एस-400 मिसाईल प्रणाली खरेदी करणे सोपे होईल. अमेरिका आणि संरक्षण क्षेत्रातील अमेरिकेच्या महत्त्वपूर्ण भागीदार असलेल्या देशांना राष्ट्राध्यक्ष एक विशेष प्रमाणपत्र देऊन सीएएसटीएसएमधील निर्बंधांपासून सूट देऊ शकतील, अशी तरतूद या संरक्षण विधेयकात करण्यात आली आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे विद्यापीठात आता “अॅॅस्ट्रोस्टॅटिस्टिक्‍स’चे धडे\nNext articleपुणे – वर्गीकरण केले असेल, तरच कचरा घेणार\nशिर्डी : पंतप्रधान मोदींनी केली साईबाबांची आरती\nचीनने रोखले ब्रह्मपुत्रेचे पाणी : अरुणाचल प्रदेशमध्ये दुष्काळाची शक्यता\nसहा दशकांनंतर उत्तर आणि दक्षिण कोरियांत सुरू होणार वाहतूक\nचीनच्या बाबतीत डोनाल्ड ट्रम्प निवळले \nवातावरण बदलाच्या समस्येशी लढताना त्याचा अमेरिकेला तोटा होऊ नये: ट्रम्प\nदुबईत जाऊन मुशर्रफ यांचा जबाब नोंदवणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/killa-raigarh-115070200021_1.html", "date_download": "2018-10-19T14:29:48Z", "digest": "sha1:Q47UVISP3IL44VIPG536T7WPFUCL2MO7", "length": 19076, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "महाराष्ट्राची अस्मिता किल्ले रायगड | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमहाराष्ट्राची अस्मिता किल्ले रायगड\nसंपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. गडकोट हेच राज्य. गडकोट म्हणजे राज्याचे मूळ. गडकोट म्हणजे खजिना. गडकोट म्हणजे सैन्याचे मूळ. गडकोट म्हणजे राज्य लक्ष्मी. गडकोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण असे रामचंद्रपंत अमात्य यांनी आपल्या आज्ञापत्रात लिहिले होते. हे सारेच्या सारे वर्णन छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वच किल्ल्यांसाठी आहे. तथापि महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या किल्ले रायगडला तर ते तंतोतंत लागू पडते.\nरायगड-अलिबाग जिल्ह्यात असलेल्या या किल्ल्याला दरवर्षी लाखो पर्यटक, शिवप्रेमी भेट देऊन छत्रपती शिवरायांच्या समाधीस्थळी नतमस्तक होतात आणि नवप्रेरणा घेऊन मोठ्या उत्साहात छत्रपतींचे गुणगाण गातात. अगदी दोन दिवसाची सुट्टी लक्षात घेऊन आपण गडकिल्ले रायगडवर जाऊन याची देही याची डोळा महाराष्ट्राची अस्मिता हृदयात साठवू शकतो. त्यासाठीची ही थोडक्यात माहिती...\nमहाराष्ट्राची अस्मिता असलेला रायगड किल्ला हा कोकणाच्या ऐतिहासिक वैभवाची महत्वपूर्ण साक्ष म्हणून मोठ्या गौरवाने अलिबाग-रायगड जिल्ह्यात लाखो पर्यटकांना शिववैभवाची व शिवपराक्रमाची कहाणी सांगत उभा आहे. 6 जून 1674 रोजी याच किल्ल्यावर शिवछत्रपतींचा राज्याभिषेक होऊन ते छत्रपती झाले. हिंदवी स्वराज्याची ही एक महत्वपूर्ण घटना असून महाराजांची राजधानी म्हणून रायगड किल्ल्याला अनन्यसाधारण महत्व आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या किल्ल्यावर येऊन छत्रपती शिवरायांचे आशीर्वाद घेतले.\nमहाड या शहरापासून अवघ्या 24 कि.मी. अंतरावर पाचाड हे गाव आहे. या गावात राजमाता जिजाऊंचा वाडा, समाधी हे पवित्र तिर्थस्थळ आहे. येथील दर्शनाने मन शांत होऊन किल्ला रोहणास सुरूवात करता येते. पाचाडच्या चित्त दरवाज्यापासून 3 कि.मी. अंतरावर रायगड किल्ला आहे. रायगडावर चढण्यासाठी 1450 पायऱ्या चढून जावे लागते. यासाठी साधारण दोन तास सहज लागू शकतात. तथापि सध्या रायगडावर जाण्यासाठी ‘रोपवे’ची व्यवस्था झाली आहे.\nरायगडावर पाहण्यासारखी बरीच स्थळे आहेत. त्यात होळीचा माळ, भवानी मंदिर, चित्त दरवाजा, खुबलढा बुरुज, महादरवाजा, मेणादरवाजा, राणीवसा, पालखी दरवाजा, राजभवन, राजसभा, गंगासागर तलाव, नगारखाना, जगदिश्वर मंदिर, बारा टाकी, वाघ दरवाजा, टकमक टोक, रामेश्वर मंदिर व शिवछत्रपती समाधी इत्यादी ठिकाणे आहेत. महाराजांच्या होळी माळावरील सिंहासनाधीश्वर पुतळा दारुची कोठारे अशीही अनेक स्थळे नजरेत व हृदयात साठवण्यासारखी आहेत.\nराजधानीस आवश्यक असलेले गुण किल्ले रायगडमध्ये शिवरायांना आढळले. त्यामुळेच त्यांनी या गडाची राजधानी म्हणून निवड केली. प्रचंड उंची, वर जाण्याचा एकच मार्ग, अतिशय विस्तृत पठार या सर्व गोष्टीबरोबरच रायगडाची समुद्राशी असलेली जवळीक, आणखी काय हवे होते. दुरदृष्टीपणा हा महाराजांचा महत्वपूर्ण गुण. त्याचीच साक्ष या किल्ल्याची निवड सहजतेने देते.\nहिरोजी इंदुलकर यांना रायगडावर राजधानी करण्यासाठी बांधकाम करण्यास महाराजांकडून आदेश प्राप्त झाला आणि आपले संपूर्ण कसब पणाला लावून त्यांनी या किल्ल्यावर राजसभा, राजनिवास, न्यायसभा, कल्याणसभा, विवेक सभा, दारु कोठारे, अंबरखाने, मंत्र्यांची निवासस्थाने, कचेऱ्या, नगरपेठ, किर्तीस्तंभ, तलाव, मंदिरे, खलबतखाना, हत्तीशाळा, अश्वशाळा वस्त्रागार, रत्नागार, जगदीश्वर प्रासाद, करमणुकीची स्थाने याबरोबरच गडाच्या संरक्षण व्यवस्थेतील कडे तासणे, तटबंदी बांधणे, महाद्वार आणि बुरुज, चोरवाटा उभारल्या.\nकिल्ल्यावर जाण्यासाठी चढण सुरू करताच काही वेळात उजव्या बाजूस खुबलढा बुरुज लागतो. पायथ्यांच्या खिंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही बुरुजाची जागा अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. इथून पुढे जाताना डाव्या बाजूस उंच कडा दिसतो ते टकमक टोक आणि उजव्या बाजूस हिरकणी टोक दिसते. महाद्वाराकडे जाण्यासाठी दुसरी वाट नाना दरवाज्यातून जाते. मात्र उंच चढण व उंच पायऱ्या यामुळे ही वाट परीक्षा पहाते. दोन बुलंद बुरुजांच्या मध्ये असणाऱ्या या महाद्वाराची बांधणी अतिशय मजबूत आहे. काळ्या दगडांची ही सुबक बांधणी आतल्या अंगास पहारेकऱ्यांच्या देवड्यांनी युक्त आहे. दरवाज्याच्या कमानीवर दोन्ही बाजूस राजसत्तेचे प्रतिक असलेले सिंहासारखे शरभ हे प्राणी कोरलेले आहेत. पुढे गेल्यावर आपणास एक तलाव दिसतो हाच तो हत्ती तलाव. तेथून काही अंतरावर आणखी एक भव्य भव्य असा गंगासागर तलाव दिसतो. एका बाजूने चिरेबंदी दगडी बांधणीने बंदिस्त केलेला हा तलाव आजही रायगडावरील पाणीपुरवठयाचे काम करतो. पुढे महाराजांचा राजवाडा, राणीवसा ओलांडून आपण सिंहासनाच्या चौथऱ्यापाशी येतो. येथे धातूच्या सुंदर नक्षीकामाने मढविलेली मेघडंबरी आहे. येथेच समोरील बाजूस नगारखान्याची इमारत असून सिंहासन ते नगारखाना जवळपास 160 फुटाचे अंतर आहे. मात्र नगारखान्याजवळ बोललेले सिंहासनाजवळ उभे राहिल्यासही स्पष्ट ऐकू येते.\nपुढे होळीचा माळ तसेच तेथे असलेला शिवरायांचा सिंहासनारुढ पुतळा, माळाच्या डाव्या बाजूस असलेले शिकाई मंदिर, पुढे बाजारपेठ आणि जगदीश्वराचे मंदिर, दरम्यान डावीकडे असलेले टकमक टोक शिववैभवाची साक्ष देत शिवभक्तांना प्रेरणा देत उभे आहेत. जगदीश्वराच्या पुढील बाजूस छत्रपतींची समाधी आहे. आलेला प्रत्येक शिवभक्त हा येथे नतमस्तकच होतो आणि शिवसमाधीचे तेजस्वी स्वरुप नजरेत भरुन पावतो.\nकसे जाल- रायगड जिल्ह्यातील महाड हा महत्वपूर्ण असा तालुका आहे. साताऱ्याहून महाबळेश्वरमार्गे महाडला जाता येते. पुण्याहून भोरमार्गे महाडला एसटीची सोय आहे. मुंबई-गोवा मार्गावरील पोलादपूर येथून महाडला जाता येते. महाडहून पाचाड या गावातून आपण पुढे रायगडाच्या पायथ्याशी येतो.\nसोयी- गडावर महाराष्ट्र राज्य पर्यटन मंडळाची निवासस्थाने आहेत. शिवाय खाजगी हॉटेलमध्येही निवासाची सोय होऊ शकते. शिवभक्तांनी दोन दिवसांचा वेळ काढून रायगड किल्ल्याचे दर्शन घेण्यास हरकत नाही.\n१० वीचा निकाल, राज्यात ३३ शाळांचा निकाल शून्य टक्के\nअखेर १० वी चा उद्या निकाल\nदहावीचा निकाला 11 जून रोजी, येथे आणि असा पहा निकाल\nबारावीचा निकाल आज लागणार\nयावर अधिक वाचा :\n.आपली एकी टिकवून ठेवा........\nमी जर तुम्हाला एक सफरचंद दिला तर तुम्ही ते आवडी ने खाल. ते संपल्यावर लगेच दुसरे दिले तर ...\nडिजिटल दुनियेवर दीपिका आणि सलमानचीच सत्ता\nदीपिका पदुकोण आणि सलमान खानचीच 2017-18 साली डिजिटल दुनियेवर सत्ता होती, हे नुकतेच समोर ...\nऐकल का, प्रियांकाच्या लग्नाची तारीख ठरली\nबॉलिवूड अभिनेत्री प्रियांका आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्या लग्नाची तारीख अखेर पक्की ...\nकाजोलच्या मुलांनाच आवडतनाहीत तिचे चित्रपट\nअलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा 'हेलिकॉप्टर ईला' हा चित्रपट रिलीज झाला. प्रेक्षकांचा ...\nलोकप्रिय गाण्यावर सोनाक्षी थिरकणार\nबॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने आपल्या अभिनय व डान्स कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/", "date_download": "2018-10-19T13:08:30Z", "digest": "sha1:5A3EYXVWN5S5NVKUZUKUSORBFOJRWYTJ", "length": 14569, "nlines": 164, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "Bytes of India - Press Release Network", "raw_content": "\nसमृद्धीची वाट मनी मानसी लेणे समाजाचे क्रीडारत्ने स्मरणचित्रे अनवट वाटेवरचे वाटसरू चविष्ट रेसिपींची मेजवानी पोषणमंत्र करू या देशाटन सिनेसफर कविता... स्वरांनी मोहरलेल्या राजकारण-भाषा-तंत्रज्ञान ##कोलाज सुनहरे गीत आमची सदरं – दिनमणी\nकतारमधील माजी विद्यार्थ्याची रत्नागिरीतील शाळेला देणगी\nरत्नागिरी : सध्या कतारमध्ये असलेले अनिरुद्ध रामकृष्ण भुर्के यांनी रत्नागिरीतील आपल्या शाळेला देणगी दिली आणि त्यांच्या आईचे नाव शाळेतील ...\nहिंदू महिला सभेतर्फे शीतल चव्हाण यांना दुर्गा पुरस्कार प्रदान\nपुणे : हिंदू महिला सभेतर्फे यंदाचा दुर्गा पुरस्कार शवविच्छेदन करणाऱ्या शीतल चव्हाण यांना नुकताच देण्यात आला. ‘आपलं घर’ या संस्थेचे ...\n‘आई आणि संगीत हे सकारात्मक ऊर्जेचे स्रोत’\nसंगीत देवबाभळी या नाटकातून अभिनेत्री म्हणून पदार्पण केलेली गायिका म्हणजे शुभांगी सदावर्ते. ‘आई आणि संगीत हे माझ्यासाठी सकारात्मक ऊर्जेचे ...\nपुणे : आज महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, अगदी राजकारणातही. घरातला कारभार तर महिलाच चालवतात; पण आई आणि मुलगी मिळून एखाद्या गावाचा ...\nबोलताना शब्दांची उंची मोठी असावी, आवाजाची नव्हे.\nवैविध्यपूर्ण सदरं आणि लेख\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nचित्राच्या माध्यमाला मर्यादा नसतातच. अगदी काच या माध्यमातही चित्रे असतात. ही चित्रे ‘काचचित्रे’ या नावाने ओळखली जात असली, तरी फार थोड्या ...\nमुगेर जिलेबी तुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती पाती शप्ता बेक्ड् सरप्राइज मूल चुकतंय का आपण झुंज भाषेची, धडपड पुनरुत्थानाची\nकावेरीच्या खोऱ्यातील रम्य प्रदेश\n‘करू या देशाटन’ या सदरात आपण सध्या कर्नाटक राज्याची सैर करत आहोत. बेंगळुरूहुन म्हैसूरला जाताना मंड्या जिल्हा पार करून जावे लागते. कावेरीच्या ...\nसफर म्हैसूरची – भाग तीन\n‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण कर्नाटकमधील म्हैसूर शहरातील राजवैभव व तसेच वृंदावन उद्यानाची माहिती घेतली. या भागात पाहू ...\nअवघड विज्ञान सोपं करणाऱ्या अंजलीबाई\nविज्ञान हा जास्तीत जास्त प्रात्यक्षिकांद्वारे शिकवायचा विषय आहे. म्हणूनच नवी मुंबईतील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये कार्यरत असलेल्या ...\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा टिळक आळीतील लोकोत्तर पुरुष - चिंतूतात्या जोशी मल्लखांबातील जोडगोळी वनदेवी लक्ष्मीकुट्टी पहिल्या स्त्री संपादक तानुबाई बिर्जे बहुपैलू व्यक्तिमत्त्वाच्या कमलादेवी चट्टोपाध्याय\nविचारांवर लक्ष ठेवा. त्यांचे शब्द होतात. शब्दांवर लक्ष ठेवा. ते कृतीत उतरतात.\nजगातील सर्वांत बलाढ्य, संपन्न देश असे अमेरिकेचे वर्णन केले जाते. हे खरे असले, तरी त्याला दुसरी बाजूही आहे, ती म्हणजे या देशाची वर्चस्ववादी वृत्ती ...\nदेवबोध समग्र अण्णा भाऊ साठे श्रीकृष्ण चरित्र जेहान मधुराज् रेसिपी घनगर्द\n‘आविष्कार’च्या वस्तू एक नोव्हेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध\nरत्नागिरी : दर वर्षीप्रमाणे याही वर्षी आविष्कार संस्थेच्या श्री. शामराव भिडे कार्यशाळेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पणत्या, आकाशकंदील ...\nपीएनजी ज्वेलर्सचे औंधमध्ये पहिले फ्रँचायजी स्टोअर ‘सीप’ तर्फे सातव्या ‘पुणे कनेक्ट’चे आयोजन सिद्धार्थ शिरोळे करणार ‘ग्लोबल मास ट्रान्झिट’मध्ये सादरीकरण ऑकलँडमध्‍ये दिवाळीनिमित्त विविध कार्यक्रम सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनतर्फे स्त्रीशक्ती पुरस्कारांचे वितरण\n‘मुळशी पॅटर्न’च्या कलाकारांचे अनोखे शस्त्रपूजन\nपुणे : लेखक, अभिनेता प्रविण विठ्ठल तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाच्या कलाकारांनी खंडेनवमी आणि दसऱ्यानिमित्त ...\nसंस्कार मूल्यांचा संदेश देणारा लघुपट ‘मेरी सायकल’ ‘परंपरेसोबतच स्त्रियांनी आधुनिक विचारांची कास धरावी’ ‘आयपार’तर्फे नाट्यवाचन स्पर्धा ‘मधुमती’च्या आठवणी जागवणारा कार्यक्रम ‘छत्रीवाली’च्या शीर्षकगीताला तरुणाईकडून प्रतिसाद\nदाते आणि गरजूंना जोडणारा ई-सेतू\nआपल्या समाजात वस्तू दान करू इच्छिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर विविध वस्तूंची गरज असलेल्यांचीही संख्या लक्षणीय आहे; पण या दोन्ही ...\n‘मधुर भावा’ने सेवा करणारा वृद्धाश्रम अध्ययन अक्षम मुलांच्या क्षमता वाढविणारी संस्था स्वमग्नांसाठी ‘प्रसन्न’पणे कार्यमग्न असलेली संस्था आम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो... निराधार बालकांना मायेचा आधार देणारी ‘सोफोश’\nMy District - माझा जिल्हा\nऑकलँडमध्‍ये दिवाळीनिमित्त विविध कार्यक्रम\nटाटा पॉवरतर्फे जलसाक्षरता जनजागृती फेरी\nदुर्गम भागातील शाळांसाठी डिजिटल क्लासरूम\nमनसेच्या आस्थापना विभाग जिल्हाध्यक्षपदी जगदीश वाल्हेकर\n‘विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करावी’\n‘इंडसइंड बँकेच्या ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये वाढ\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कार्यशाळा\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘सी-ब्रीज’चे उद्घाटन\n‘रंगूनवाला इन्स्टिट्यूट’मध्ये निबंध स्पर्धा\n‘लेखकाचे भरकटलेपण दूर करण्यासाठी लेखन कार्यशाळा उपयुक्त’\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photo-news/manoranjan/1584686/aishwarya-rai-bachchan-abhishek-bachchan-show-what-pure-love-looks-like-in-this-pic/", "date_download": "2018-10-19T13:52:10Z", "digest": "sha1:WQ46BLL3GYEE5KFE6RQASVZSUDMULZR3", "length": 8136, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Aishwarya Rai Bachchan Abhishek Bachchan Show What Pure Love Looks Like In This Pic | .. अशी सुरु झालेली अभिषेक-ऐश्वर्याची प्रेमकहाणी | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\n.. अशी सुरु झाली अभिषेक-ऐश्वर्याची प्रेमकहाणी\n.. अशी सुरु झाली अभिषेक-ऐश्वर्याची प्रेमकहाणी\nया चित्रपटाच्या प्रीमियरनंतर अभिषेकने ऐश्वर्याला लग्नासाठी प्रपोज केले.\nसध्या ज्युनिअर बी म्हणजेच अभिषेक बच्चन आणि त्याची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन यांचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका लग्नसोहळ्यातील या जोडप्याचा फोटो त्यांच्या चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. अभिषेक – ऐश्वर्याकडे पाहताच क्षणी अनेकांच्या तोंडून ‘मेड फॉर इच अदर’ असे शब्द आल्यावाचून राहत नाहीत. पण, या दोघांची प्रेमकहाणी तुम्हाला माहितीये\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-dolby-free-ganeshotsav-kolhapur-70668", "date_download": "2018-10-19T13:50:49Z", "digest": "sha1:VYCN6IQ5MEVDK4FQGAVXY6I6PXUKEYSH", "length": 17523, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news dolby free ganeshotsav in kolhapur चंद्रकांतदादांनी करून दाखवलं | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 7 सप्टेंबर 2017\nडॉल्बीमुक्त विसर्जन मिरवणूक यशस्‍वी; ढोलाने बंद केला डॉल्बीचा आवाज\nकोल्हापूर - राजकीय फायदा, तोटा याचा विचार न करता पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेली डॉल्बीविरोधातील भूमिका, डॉल्बी लागता कामा नये, अशा त्यांनी प्रशासनाला दिलेल्या सक्त सूचना आणि त्यांच्या या आवाहनाला सर्वसामान्यांतून मिळालेला मोठा पाठिंबा, यामुळे कोल्हापूरची गणेश विसर्जन मिरवणूक डॉल्बीमुक्त करून दाखवण्याचे अवघड काम दादांनी करून दाखवले.\nडॉल्बीमुक्त विसर्जन मिरवणूक यशस्‍वी; ढोलाने बंद केला डॉल्बीचा आवाज\nकोल्हापूर - राजकीय फायदा, तोटा याचा विचार न करता पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेली डॉल्बीविरोधातील भूमिका, डॉल्बी लागता कामा नये, अशा त्यांनी प्रशासनाला दिलेल्या सक्त सूचना आणि त्यांच्या या आवाहनाला सर्वसामान्यांतून मिळालेला मोठा पाठिंबा, यामुळे कोल्हापूरची गणेश विसर्जन मिरवणूक डॉल्बीमुक्त करून दाखवण्याचे अवघड काम दादांनी करून दाखवले.\nगणेशोत्सव आणि राजकीय नेतृत्व यांचे मोठे ऋणानुबंध आहेत. मंडळांना राजकीय नेतृत्वामुळे मोठा देणगीदार, तर मंडळामुळे मोठी ताकद राजकीय नेतृत्वामागे असे समीकरणच तयार झाले होते. त्यामुळे गेल्या चार-पाच वर्षांत विसर्जन मिरवणूक म्हणजे या मार्गावरील लोकांनी घर सोडूनच जायची परिस्थिती होती. डॉल्बीच्या उंचच उंच भिंती, त्यातून काळजात धडकी भरेल, असा निघणारा आवाज आणि या आवाजावर वेडेवाकडे नृत्य करणारी तरुणाई, असे ओंगळवाणे चित्र कोल्हापुरात पाहायला मिळाले होते. २०१४ ला सर्वोच्च न्यायालयाने मोठ्या आवाजावर बंदी घातल्यानंतर कोल्हापुरात त्याचा काहीएक परिणाम झाला नव्हता. अनेकांची आयुष्ये या डॉल्बीमुळे उद्‌ध्वस्त झाल्याच्या घटना कोल्हापुरात घडल्या आहेत.\nया पार्श्‍वभूमीवर यावर्षी पालकमंत्री पाटील यांनी मात्र डॉल्बीविरोधात कठोर भूमिका घेतली. कोल्हापूर जिल्ह्यात भाजपची ताकद तशी जेमतेमच. या उत्सवाच्या माध्यमातून भाजपचा विस्तार करण्याची संधी होती. त्यासाठी मंडळांना डॉल्बी लावू द्यावा, असे कार्यकर्त्यांचे मत होते. परंतु, राजकीय फायदा किंवा तोटा याचा विचार न करता दादांनी डॉल्बीला विरोध केला.\nकोणत्याही परिस्थितीत डॉल्बी लागणार नाही, असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. एवढेच नव्हे, तर डॉल्बीला परवानगी द्या, म्हणून बैठकीसाठी आलेल्या मंडळांच्या कार्यकर्त्यांनाही खडे बोल सुनवायला दादांनी मागे-पुढे पाहिले नाही. तरीही काही मंडळे आम्ही डॉल्बी लावणारच, असा हट्ट धरून होते. अशा मंडळांना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या रूपाने नेतृत्व मिळाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार दोन बेस, दोन टॉप लावण्यास परवानगी द्यावी, यासाठी श्री. क्षीरसागर यांनी उपोषण केले; पण त्यालाही दादा असो किंवा प्रशासनाने दाद दिली नाही. आमच्या व्यवसायावर पाणी फिरल्याची तक्रार घेऊन आलेल्या व्यावसायिकांनाही दादांनी डॉल्बी सोडून बोला, असे सांगितले. त्यांची ही कठोर भूमिका आणि त्यांनी पोलिस व प्रशासनाला दिलेले पाठबळ, केवळ यामुळेच कोल्हापूरची मिरवणूक डॉल्बीमुक्त झाली.\nकोणत्याही परिस्थितीत मिरवणुकीत डॉल्बी लागणार नाही, हे ज्या वेळी श्री. पाटील यांनी जाहीर केले, तेव्हापासून मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर टोकाची टीका झाली. सोशल मीडियावर तर त्यांना बदनाम करणारे अनेक संदेश, व्हिडिओ क्‍लिप फिरू लागल्या. विरोधी पक्षातील लोकांनीही त्यांच्यावर टीकाटिपण्णी केली नसेल त्यापेक्षा जादा टीका त्यांच्या या एका निर्णयाने झाली; पण असल्या प्रकाराकडेही श्री. पाटील यांनी दुर्लक्ष केले.\nश्री. पाटील यांनी डॉल्बीमुक्तीची भूमिका जाहीर करून त्यावरच ते शेवटपर्यंत ठाम राहिले. त्यांच्या या आवाहनाला मंडळांनीही सहकार्य केले; तर पोलिस प्रशासनानेही योग्य त्या वेळी योग्य ती पावले उचलली. श्री. पाटील यांचे यात मोठे योगदान आहे. त्याचबरोबर डॉल्बी न लावलेली मंडळे व पोलिस यांच्याही प्रयत्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.\nपुण्यातील ब्लड बँकेने दिले 'एक्स्पायरी डेट' संपलेलं रक्त\nपुणे : मंगळवार पेठे येथे असलेल्या ओम ब्लड बँकेने एका रुग्णासाठी 'एक्स्पायरी डेट' (मुदत संपलेले) रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत अन्न...\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nअगली बार जबान कम चलेगी, हात ज्यादा चलेंगे\nऔरंगाबाद : शहरात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद करावे, आज आम्ही समजवण्यासाठी आलो चार दिवसांनंतर परत येऊ तेव्हा बोलणार नाही...\nदेवांच्या भेटीलाही न्यायालयाचा अडसर\nभिलार : दसऱ्याच्या दिवशी दांडेघरच्या श्री केदारेश्वर आणि पसरणीच्या श्री काळभैरवनाथाच्या पालखी भेटीचा सोहळा नेहमीच्याच पारंपरिक वादग्रस्त जागेत न...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/campuskatta-news/various-college-festivals-in-mumbai-1583779/", "date_download": "2018-10-19T13:57:31Z", "digest": "sha1:IYPCLS4DBI6Q44IXORY2MNXEGBULNC7I", "length": 23250, "nlines": 218, "source_domain": "www.loksatta.com", "title": "various college festivals in Mumbai | महोत्सवांचीच ‘परीक्षा’ | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nडिसेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात महोत्सवाची रणधुमाळी सुरू होईल.\nकाही महत्त्वाच्या महाविद्यालयांत येत्या काळात साजरे होणारे वार्षिक महोत्सव आणि विलंबाने सुरू झालेल्या परीक्षा एकाच मोसमात येत असल्याने महोत्सवाच्या तयारीवर त्याचा परिणाम होणार असल्याने महोत्सवाच्या तयारीत स्वत:ला झोकून द्यायचे की दूर उभे राहून उदासीचे गाणे गायचे, अशा द्विधा मन:स्थितीत विद्यार्थी आहेतच, पण महोत्सवाच्या काळातच परीक्षा आल्याने महोत्सवांचीच ‘परीक्षा’ असल्याचे वारे सध्या अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये वाहत आहे.\nया परीक्षांच्या विलंबाला कारणही तसेच आहे. ते म्हणजे ‘ऑनस्क्रीन’ मूल्यांकनातील घोळ आणि त्यामुळे निकालांना झालेला उशीर. त्यामुळे महोत्सवांच्या टप्प्यात आनंद आणि जल्लोष साजरा करण्याचे क्षण हिरावून घेतल्याची भावना सध्या विद्यार्थ्यांच्या मनात आहे.\nडिसेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात महोत्सवाची रणधुमाळी सुरू होईल. त्याची तयारी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात सुरू होते. विद्यार्थ्यांच्या उत्साहाला उधाण येते. यंदा सर्वच शाखांतील दुसऱ्या आणि शेवटच्या वर्षांला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात सुरुवात होत आहे. महोत्सवाच्या प्रारंभिक तयारीचा कालावधी वाया गेला आहे. महोत्सवासाठी पूर्ण वेळ उपलब्ध होऊ शकलेल्या पहिल्या वर्षांतील विद्यार्थी उत्साहाने परिपूर्ण असले तरी अननुभवी असतात. त्यामुळे महोत्सवाची तयारी पूर्णावस्थेत नेण्यास तितकेसे सक्षम नसतात, ही वस्तुस्थिती आहे.\nमहोत्सव संकल्पना, व्यवस्थापन, प्रायोजक, संकलन आणि जनसंपर्क अशा पातळ्यांवर काम करणाऱ्या विद्यार्थी गटाची निर्मितीच झालेली नाही. मुख्य आर्थिक स्रोत म्हणून प्रायोजकांकडे पाहिले जाते. मात्र परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना वेळ काढणे जवळपास अशक्य होऊन बसले आहे. त्यामुळे यंदा महोत्सवांचे आर्थिक गणित सांभाळायचे कसे, हा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा आहे. त्यातही महोत्सव तयारीतून शिक्षक सोडल्यास महाविद्यालय प्रशासनाने काढता पाय घेतला आहे. त्यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे.\nदिवाळी काळात बरेच प्रायोजक महोत्सवांसाठी तयार होते. मात्र परीक्षांमध्ये गुंतलेल्या विद्यार्थ्यांमुळे प्रसिद्धीसाठीचा काळ फारच कमी मिळाला आहे. त्यामुळे प्रायोजकांनी माघार घेण्यास सुरुवात केली आहे. महाविद्यालयीन स्तरावर सांस्कृतिक प्रगतीपेक्षा शैक्षणिक आघाडीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे महोत्सवांच्या तयारीवर अघोषित बंदी असल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. महाविद्यालयांच्या व्यवस्थापनानेच महोत्सवाचा पाठिंबा काढून घेतल्याने अनेकांचा उत्साह मावळला आहे.\nया साऱ्या गोंधळात चित्रपट आणि मालिकांमधील कलाकार तरी महोत्सवांमध्ये का सहभागी होतील, असा प्रश्न आहे. पदव्युत्तर आणि काही अन्य शाखांच्या परीक्षा महोत्सवांच्या काळातच सुरू होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थीच येणार नसतील तर कलाकार तरी येऊन काय करणार, हा प्रश्न आहे. कलाकारांची गर्दी ही एकच अट असते. या अटीवरच ही मंडळी महोत्सवांना हजेरी लावतात.\nत्यामुळे यंदा विद्यार्थीच नाहीत तर कलाकार मंडळींचे काय, असे एकूण चित्र आहे. परीक्षाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत, पण महोत्सवही महत्त्वाचा आहे. पण तयारीच नाही अशी स्थिती आहे. महाविद्यालयातील वेगवेगळे विभाग स्वतंत्र महोत्सव साजरे करतातच, पण मोठय़ा महोत्सवाचे काय, हा मुद्दा आहेच, असे मत अनेक प्राध्यापकांनी व्यक्त केले.\nविलंबाने परीक्षा सुरू झाल्याने मुलांबरोबरीनेच महोत्सवाची तयारी कशी करावी या पेचात आम्ही सापडलो आहोत. एका वर्षांच्या परीक्षेनंतर तातडीने दुसऱ्या वर्षांच्या परीक्षांची तयारी सुरू होते. त्यामुळे मनुष्यबळ कमी पडणारच आहे. यंदाच्या महोत्सवासाठी फारच कमी अवधी मिळणार आहे.\n– प्रा. गजेंद्र देवडा, साठय़े महाविद्यालय, माध्यम विभागप्रमुख\n१० डिसेंबरला परीक्षा आणि दोन दिवसांनी वार्षिक महोत्सव सुरू होत आहे. अवघ्या एका दिवसात तयारी करणे शक्य नसल्याने परीक्षांमध्ये सुट्टय़ांच्या काळात तयारी सुरू आहे. गेल्या वर्षी नोटाबंदीचा फटका बसला. यंदा मात्र परीक्षांचे कारण सांगत प्रायोजक आर्थिक पाठबळ देण्यास नकार देत आहेत.\n– सायली वारंग, विद्यार्थी महोत्सव समन्वयक, सिडनहॅम महाविद्यालय\nआयआयटीच्या तंत्रमहोत्सवात शालेय विद्यार्थ्यांना संधी\nरोबो आणि विविध तंत्राविष्कार यांनी रंगणाऱ्या आयआयटी मुंबईतील तंत्रमहोत्सवात यंदा विशेष आकर्षण ठरणार आहे ते नवउद्योगांच्या विश्वचषकाचे. सॅनफ्रॅन्सिस्को येथे होणाऱ्या अंतिम फे रीत भारतातून कोणता नवउद्योग सहभागी होईल त्याची निवड या तंत्रमहोत्सवात होणार आहे. विजेत्याला अंतिम फेरीत दहा लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक मिळवण्याची संधी मिळणार आहे. याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांच्या कल्पनांना वाव देण्यासाठी इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात आले आहे.\nदेशभरातील तंत्रप्रेमींचे आकर्षण असलेल्या आयआयटी मुंबईचा तंत्रमहोत्सव २९ ते ३१ डिसेंबर या कालावधीत रंगणार आहे. यामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही तंत्राविष्कार अनुभवण्यास मिळणार आहे. तसेच विविध स्पर्धाचेही आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी शालेय विद्यार्थ्यांनाही या महोत्सवात संधी देण्यात आली आहे. दोन टप्प्यांमध्ये या विद्यार्थ्यांची स्पर्धा होणार असून इस्रो आणि नॅशनल सायन्स ऑलिम्पियाडच्या सहकार्याने ही स्पर्धा पार पडणार आहे. पहिला टप्पा २४ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा द्यायची आहे. ही दहा प्रश्नांची कलचाचणी असून त्यात बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येणार आहेत, तर पहिल्या टप्प्यातील १५ विद्यार्थ्यांना २९ डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यासाठी आयआयटी संकुलात बोलावण्यात आले आहे. त्यांची तीन तासांची परीक्षा होणार आहे. यातून विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे. या स्पध्रेत सहभागी होण्यासाठी http://www.techfest.org/innovationchallenge या संकेतस्थळावर भेट द्या.\nया वर्षीचा हा तंत्रमहोत्सव मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया या उपक्रमांना प्रोत्साहन देणारा असणार आहे. तसेच यामध्ये महिला सक्षमीकरणासाठी विशेष भर देण्यात आला आहे. याअंतर्गत देशभरातील चाळीस निमशहरे, शहरे आणि गावांमध्ये ४० लाख सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप केले जाणार आहे. तसेच महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.\nतंत्रमहोत्सवात आयोजित केल्या जाणाऱ्या विविध स्पर्धाच्या विभागीय फेऱ्या यंदा मुंबई, जयपूर, हैदराबाद, भोपाळ आणि भुवनेश्वर येथे पार पडणार आहेत. या फेऱ्यांदरम्यान सर्व विद्यार्थ्यांना विविध कार्यशाळा आणि विविध विषयांवर मार्गदर्शन करणाऱ्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धाच्या माहितीसाठी www.techfest.org/ca. या संकेतस्थळावर भेट द्या.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nगौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टाचा दिलासा\nहॉलिवूडचा 'हा' अभिनेताही देसी गर्लच्या प्रेमात \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nबायको घर सोडून गेल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याला बापाने पाण्याच्या टाकीत फेकले\nVideo : पोट धरून हसायला लावणारा हा रन-आऊट तुम्ही पाहिलात का\nकेवळ ११ सामने, मानधन २६५९ कोटी .. हा आहे क्रीडाविश्वातील सर्वात महागडा खेळाडू\nउद्धव ठाकरे, आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर-राणे\n'शबरीमला मंदिर म्हणजे सेक्स टुरिझमची जागा नाही'\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/22851", "date_download": "2018-10-19T14:43:24Z", "digest": "sha1:EK42GWFNQB4WEMEBOMOIAUPILUG3WUGS", "length": 2953, "nlines": 69, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अबॅकस : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अबॅकस\nअबॅकस बाद्दल माहिती हवी होती. कितव्या वर्षी मुलांना सुरुवात करू श्कतओ.\nया बद्दल अनुभव असटील तर प्लीज शेअर करा. किती उपयोगाचे आहे \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/aurangabaad.html", "date_download": "2018-10-19T12:49:01Z", "digest": "sha1:UKOANF3VBS7HUXXCEBS2S2WND7CYWZT5", "length": 58778, "nlines": 365, "source_domain": "mahamtb.com", "title": " औरंगाबाद", "raw_content": "\nएमआयएम व भारिप बहुजन महासंघाच्या हातमिळवणीची घोषणा\nदोन्ही पक्षांचे प्रमुख अ‍ॅड. असदुद्दीन ओेवेसी व अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची राज्यातील पहिली संयुक्त सभा मंगळवारी औरंगाबाद येथे झाली\nहे फळ खाल्यास अपत्यप्राप्ती, मौलनाचा अजब दावा\nज्यांना मुल नाही त्यांनी माझ्याकडे या, आमच्या दर्ग्यातील या झाडाचे फळ खाल्यास केवळ निपुत्रीकांनाच नव्हे तर तृतीयपंथीयांनाही मुले होतात, असा दावा दर्ग्यातील एका मौलानाने केला आहे.\nउस्मानाबादमध्ये उंटांची तस्करी करणारे जेरबंद\nराजस्थानमधून येऊन उंटाची तस्करी केली जाते. उंटांच्या मांस आणि कातडीची तस्करांना मोठी किमंत मिळते.\nमराठा आरक्षणासाठी 'जिवंत समाधी'\nसवने हे गेल्या २४ दिवसांपासून क्रांती चौकात उपोषणाला बसले आहेत.\nऔरंगाबादेत आणखी एका मराठा तरुणाची आत्महत्या\nमराठा समाजाला आरक्षण मिळावी, यामागणी औरंगाबादमध्ये आज आणखी एका मराठा तरुणाने आत्महत्या केली आहे.\nमराठा आरक्षणामुळे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा\nमराठा समाजाच्या आरक्षणाविषयी मागणीचा मुद्दा आता खूपच चिघळला आहे. गेले दोन दिवस यासाठी मुंबई बंद, आणि अनेक हिंसक घडामोडी घडल्या आहेत. मात्र यासांबंधी ठोस निर्णय न झाल्यामुळे शिवसेनेचे कन्नड येथील आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी आज राजीनामा विधानसभा अध्यक्षांना ई मेल केला असून उद्या ते थेट राजीनामा देणार आहेत.\nमराठा आंदोलकांकडून शिवसेना खासदार खैरेंना धक्काबुक्की\nआज औरंगाबादेतील कायगाव येथे आज शिंदे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.\nशिंदेच्या कुटुंबियांना सरकारकडून १० लाखांची मदत\nसरकारकडून शिंदे कुटुंबियांना रुपये १० लाखांची मदत करण्यात येणार आहे. तसेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी म्हणून कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देखील देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.\nजूनच्या पहिल्या आठवाड्यात गाव पातळीवर ग्राम समन्वय सभा आयोजित करणार - डॉ. पुरुषोत्तम भापकर\nग्राम समन्वय सभा गाव पातळीवर घेऊन अकरा कलमी कार्यक्रमाचा निर्णय घ्यावा. या बैठकीस तलाठी कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांनी उपस्थित रहावे, येत्या २ ते ५ जून दरम्यान या सभा घ्याव्यात\n४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट साध्य करावे-पुरुषोत्तम भापकर\nराज्य शासनाच्या महत्वाकांक्षी वृक्ष लागवड मोहीमेत गेल्यावर्षी मराठवाडा विभागाने १ कोटी ५ लाख वृक्षांची लागवड झाली असून यावर्षीचे ४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट सर्व यंत्रणांनी लोकसहभागातुन व्यापक प्रमाणात साध्य करावे असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी येथे दिले.\nऔरंगाबाद येथे रोजगार मेळाव्याचे २४ मे रोजी आयोजन\nजिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व नॅशनल करिअर सर्व्हिस औरंगाबाद यांचे संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन दि. २४ मे २०१८ रोजी सकाळी १० वा. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुष्पनगरी, बस स्टँड रोड, रिलायन्स पेट्रोल पंपाशेजारी, औरंगाबाद येथे करण्यात आले असल्याचे सहाय्यक संचालक, जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, औरंगाबाद यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.\nसंभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे – जिल्हाधिकारी\nसंभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे. उद्भवणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी एकमेकांत समन्वय ठेऊन कार्यवाही त्वरीत पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज अधिका-यांना दिल्या.\nग्रँड पार्टी सेलेब्रेशनला फाटा देत, वनवासी बांधवांसह साजरा केला वाढदिवस\nमाझ्या चिमुकलीला देखील लहानपणापासून ही सवय जडल्यास ती देखील आयुष्यात हे संस्कार विसरणार नाही. अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.\nज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे यांचे निधन\nपानतावणे यांच्या जाण्यावर साहित्यिक विश्वाबरोबरच राजकीय क्षेत्रातून देखील दु:ख व्यक्त केले जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तसेच विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी देखील पानतावणे यांच्या जाण्यावर दु:ख व्यक्त केले आहे.\nऔरंगाबादचे पोलीस आयुक्त सक्तीच्या रजेवर\nगेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबादमध्ये पेटलेला कचराप्रश्न अद्यापही शांत झाला नाही. या प्रकरणी औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवले, असल्याची माहिती विधानपरिषदेचे सभागृह नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.\nशाश्वत सिंचन, वीज आणि बाजारपेठेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करणार- मुख्यमंत्री\nजलसंधारणाच्या माध्यमातून शाश्वत सिंचन, वीज आणि बाजारपेठेची उपलब्धता यातून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करणार असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लासूर येथे व्यक्त केले.\nस्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता पुस्तकाचे थाटात प्रकाशन\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे मराठवाडा विभागाचे माहिती संचालक देवेंद्र भुजबळ लिखित व भरारी प्रकाशनाच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता’ पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच मुंबई\nसैन्यदलात अधिकारी होण्यासाठी प्रशिक्षण वर्ग\nभारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवारांसाठी एसएसबी प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे.\nशेतकऱ्यांची क्षमताधणी करणारा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प उपयुक्त\nशेतकऱ्यांची क्षमता बांधणी करणारा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प उपयुक्त असून गावांचा कायापालट या योजनेमुळे होईल, असे मत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी येथे व्यक्त केले.\nमुस्लिम महिलांचे उत्थान केवळ एक कारण खरे लक्ष शरियत आहे : ओवैसी\nतिहेरी तलाक सद्द करण्याचा कायदा म्हणजे सरकारचे एक षडयंत्र आहे. या काद्यासाठी देण्यात आलेले 'मुस्लिम महिला उत्थानाचे' कारण केवळ एक बहाणा आहे, केंद्र सरकारचे खरे लक्ष्य शरियत कायदा आहे. जर आता आपण काही केले नाही तर एके दिवशी मुस्लिमांच्या शरियत वर देखील बंदी येईल. असे विवादास्पद प्रतिपादन एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केले. औरंगाबाद येथे आोयजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.\n'अशा' नेत्यांना बाजूला ठेवून एकत्र या : आठवले\nऔरंगाबाद : 'प्रकाश आंबेडकरांना जर ऐक्याची भाषा मान्य नसेल तर आंबेडकरवादी जनतेनी स्वतः ऐक्याविषयी विचार केला पाहिजे व ऐक्याला विरोध करणाऱ्या अशा नेत्यांना बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे' असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज केले आहे. औरंगाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nविकासकामे वेळेत पूर्ण करा- खासदार चंद्रकांत खैरे\nकेंद्र आणि राज्य शासनाच्या शहरी विकासासाठी असलेल्या विविध योजना प्रभावीपणे राबवून नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रासह शहरांच्या विविध विकासकामांना गती देण्याचे निर्देश खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज दिले.\nऔरंगाबादेत सामाजिक न्याय चित्ररथाचे उद्घाटन\nया चित्ररथाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरजूंसह पात्र लाभार्थ्यांना लाभ होणार आहे. या चित्ररथामुळे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजना गावागावापर्यंत पोहचविण्यास मदतच होईल.\nमहाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे उद्घाटन\nमोठ्या प्रमाणात कौशल्यपूर्ण प्रशिक्षित मानवसंसाधनाच्या निर्मितीसाठी शासन प्रयत्नशील असून येत्या दोन वर्षात महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.\nराज्यातील एकही व्यक्ती आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही : मुख्यमंत्री\nलासूर स्टेशन येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत महाआरोग्य शिबिराच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.\nराज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द\nखोतकर यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्जांची तारीख ओलांडल्यानंतर आपला अर्ज गैरमार्गाने दाखल केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. कॉंग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी या संबंधी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत खोतकर हे निवडणुकीसाठीच अपात्र होते, त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी केली होती.\nलोकसेवा हमी विधेयकाची प्रभावी अंमलबजावणी करावी : नीलम गोऱ्हे\nजनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम लोकाभिमुखपणे करून लोकसेवा हमी विधेयकाची प्रभावी अंमलबजावणी होईल याकडे लक्ष देण्यात यावे, असे निर्देश गोऱ्हे यांनी दिले.\nभरड धान्याची खरेदी हमीभावानेच करा: नवल किशोर राम\nजिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ज्वारी, बाजरी, मक्याची विक्री हमीभावाने करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.\nमराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबद्ध - मुख्यमंत्री फडणवीस\nमराठवाडा मुक्तीदिनानिमित्त आज शहरातील सिध्दार्थ उद्यानात पार पसलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन करून फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण यावेळी ध्वजारोहण करण्यात आले. तसेच मराठवाड्यातील सर्व नागरिकांना मराठवाडा मुक्तीदिनाच्या शुभेच्छा देखील त्यांनी दिल्या.\n‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा औरंगाबाद येथे शपथ घेऊन शुभारंभ\nजिल्हा परिषदेमार्फत केंद्र शासनाद्वारे निर्देशित ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान दि. १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०१७ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ आज दि. १५ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती देवयाणी डोणगांवकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे अर्दड यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांद्वारे स्वच्छतेची शपथ घेऊन करण्यात आला.\nमिशन फुटबॉल १ ‍मिलीयन महोत्सावाचे हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते उद्घाटन\nआरोग्य संपन्न जीवनशैलीमध्ये शारिरीक व्यायामाचे, मैदानी खेळाचे महत्व हे अनन्यसाधारण असून प्रामुख्याने विद्यार्थी दशेत सर्व मुलां- मुलींनी मैदानी खेळ खेळण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले. मिशन फुटबॉल १ ‍मिलीयन महोत्सावाचे औरंगाबाद येथे हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.\nऔरंगाबाद जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे शहरातील विविध भागात पाणी गेल्यामुळे संपूर्ण शहर परिसर जलमय झाले आहे.\nकेंद्रीय मंत्रीपदापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे - राजू शेट्टी\n“मला केंद्रीय मंत्रीपदापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे अधिक महत्त्वाचे आहे, असे वाटते.” खासदार राजू शेट्टी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सिल्लोड येथे आयोजित केलेल्या कर्जमुक्ती मेळाव्यामध्ये ते बोलत होते.\nऔरंगाबाद विद्यापीठात गुरूवारी मेगा जॉब फेअर\nजिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, व राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स एवं सुचना प्रौद्योगिकीसंस्थान, औरंगाबाद यांचे संयुक्त विद्यमाने विद्यापीठात दि. १० रोजी मुख्य सभागृहात (ऑडिटोरियम) रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.\nयोजनांच्या योग्य अंमलबजावणीद्वारे गतीमान विकास शक्य\nराज्याच्या सर्वांगिण विकासासाठी लोकोपयुक्त योजना तयार करण्यात येत असून या योजनांच्या योग्य अंमलबजावणीद्वारा गतीमान विकास करणे शक्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी केले.\nलेखिका तस्लिमा नसरीन यांच्या औरंगाबाद भेटीला एमआयएमचा विरोध\nनसरीन यांच्या बरोबर झालेल्या या घटनेवर सोशल मिडियावरून जोरदार टीका केली जात आहे. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलणारे विचारवंत आता कुठे गेले असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात आहे.\nपुढील वर्षीच्या वृक्ष लागवड मोहिमेचे नियोजन करा : मुनगंटीवार\nवृक्ष लागवड सप्ताहामध्ये ४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्टे असतांना तब्बल ५ कोटी ४३ लाख ३५ हजार ४९ वृक्षांनी लागवड करणाऱ्या नागरिक, सेवाभावी संस्था, शासकीय आस्थापना आणि अधिकारी कर्मचाऱ्यांचे मी हृदयापासून आभारी आहे. यावर्षीच्या यशस्वी मोहिमेनंतर यापुढे असेच निरंतर कार्ये करावे लागणार असल्याने पुढील वर्षीच्या १३ कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन आतापासूनच करण्याच्या सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केल्या.\nशेतकऱ्यांसाठी अभ्यास गट तयार करणे गरजेचे- उद्धव ठाकरे\nआपल्याला शेतकऱ्यांना जपायचे आहे, त्यांची कुठेही फसगत होऊ नये असे वाटत असून शेतकऱ्यांसाठी अभ्यास गट तयार करणे गरजेचे आहे असे मत शिवसेना पत्रप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केले.\nकर्जमाफीप्रमाणे समृद्धी महामार्गाबाबतही शेतकऱ्यांनी एकत्र यावे - शरद पवार\nसमृद्धी महामार्ग प्रकल्पासंबंधी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून विरोध होत असतनाच, आता यात राष्ट्रवादी काँग्रेसने उडी घेतली आहे. यासंबंधात पवार यांनी समृद्धी महामार्गाविरोधात संघर्ष समितीद्वारे या प्रकल्पाच्या विरोधात रान उठविणार असल्याचे संकेत दिले आहेत.\nकर्जमाफी केल्यामुळे पवारांनी केले सरकारचे अभिनंदन\nराज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा घेतलेल्या निर्णयानंतर औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत पवार यांनी आपली भूमिका मांडत राज्यातील शेतकरी आणि सरकारचे अभिनंदन केले.\nऔरंगाबाद जिल्ह्याचा वार्षिक योजना आराखडा २४४ कोटींचा\nऔरंगाबाद जिल्ह्याचा वार्षिक योजना आराखडा २४४ कोटींचा सन २०१७-१८ साठीच्या जिल्हा वार्षिक योजना आराखड्यासाठी अतिरिक्त २० कोटी ७५ लाख रुपये एवढा निधी शासनाने मंजूर केला आहे. त्यामुळे आता औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासकामांसाठी एकूण २४४ कोटी ४७ लाख एवढ्या खर्\nऑल मराठी चेस असोसिएशनच्या कार्यकारी अध्यक्षपदी विजय देशपांडे\nमहाराष्ट्रातील बुद्धीबळ खेळाचे नियमन करण्यासाठी अखिल भारतीय बुद्धीबळ महासंघाने मान्यता आणि संलग्नता दिलेल्या ऑल मराठी चेस असोसिएशनच्या कार्यकारी अध्यक्षपदी औरंगाबादचे विजय देशपांडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.\nऔरंगाबाद महापालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केले प्रेझेन्टेशन\nकामगार दिनानिमित्त औरंगाबाद महनगरपालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आज शहरातील नागरिकांसमोर तसेच महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांसमोर स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी प्रेझेन्टेशन दिले.\nऔरंगाबाद शहरातील रस्त्यांसाठी दीडशे कोटी रूपये मंजूर\nमहाराष्ट्र शासनातर्फे औरंगाबादमधील रस्त्यांसाठी दीडशे कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी आज दिली. औरंगाबाद मधील ज्योतीनगर परिसरात बांधण्यात येत असलेल्या डांबरी रस्त्याच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. \"औरंगाब\nशरद पवार आणि जब्बार पटेल यांना मसापतर्फे पुरस्कार\nमराठवाडा साहित्य परिषद -मसाप तर्फे देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रदान करण्यात आला तसेच नटवर्य लोटुभाऊ पाटील नाट्य पुरस्कार ज्येष्ठ नाट्य-चित्रपट दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांना यावेळी प्रदान करण्यात आला..\nऔरंगाबाद शहरात १० ठिकाणी आठवडे बाजार भरणार\nग्राहकांसाठी संत शिरोमणी श्री. सावता माळी आठवडे बाजार भरविण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी केले आहे.\nवाहनांसाठी नविन नोंदणी क्रमांक मालिका सुरु\nया मालिकेतील आकर्षक क्रमांकाचे वाटप महाराष्ट्र मोटार वाहन नियम व परिवहन आयुक्तांचे परिपत्रकानुसार करण्यात येईल.\n‘समृद्ध शेतकरी उन्नत शेती’ अभियान गुढीपाडव्यापासून राबविणार - कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर\nप्रधानमंत्री पीक विमा योजनेतून खरीप हंगाम २०१६ च्या सहभागी शेतकऱ्यांना १ हजार ६२४ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. राज्यातील २४ लाख शेतकरी मदतीस पात्र ठरले आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढविण्यासाठी राज्यात प्रायोगिक तत्त्वावर समृद्ध शेतकरी उन्नत शेती हे अभियान गुढीपाडव्यापासून सुरु करण्यात येणार आहे, असे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी विधानसभेत सांगितले.\n`मनरेगा सप्ताह` सर्वसमावेशक व्हावा - डॉ.पुरुषोत्तम भापकर\nडॉ.भापकर यांनी मनरेगा सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी औरंगाबाद विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, रोजगार हमी योजनेचे संबंधित अधिकारी, वन अधिकारी, कृषी अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते,अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, सचिन बारावकर, चेतन गिरासे, जिल्हा कृषी अधीक्षक शिरीष जमदाडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब\nलेखा परिक्षकांनी आक्षेपार्य संस्थांची माहिती द्यावी -सहकार मंत्री सुभाष देशमुख\nगावखेडयाला सक्षम करण्याची ताकत असलेल्या सहकार क्षेत्राचे शुद्धीकरण गरजेचे असून चाचणी लेखा परिक्षणात आक्षेपाहार्य, संशयास्पद बाबी आढळल्यास त्याबाबतची माहिती लेखा परिक्षकांनी ३१ मार्च पर्यंत सादर करण्याचे निर्देश सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाची विभागीय आढावा बैठक महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. सिडको औरंगाबाद येथे राज्य सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.\nमराठी भाषा दिनानिमित्त उद्या विविध ग्रंथांचे प्रदर्शन\nमराठी भाषा दिनानिमित्त नागरिकांमध्ये आपल्या मातृभाषे बद्दल अभिमान निर्माण व्हावा तसेच मराठी भाषेबद्दल जागरुकता निर्माण व्हावी यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्या आले आहे. या ग्रंथप्रदर्शनामध्ये माहिती व जनसंपर्क विभागाच्या १९६३ पासूनच्या दूर्मिळ लोकराज्य मासिकाचे अंक तसेच कविवर्य वि. वा. शिरवाडकर व इतर लेखकांच्या ग्रंथाचा समावेश राहणार आहे.\nऔरंगाबाद जिल्हा परिषद निवडणूक तालुका निहाय निकाल\nजिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. निधी पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुका पार पडल्यात\nजलयुक्त शिवार योजना लवकरच मराठवाड्यातील इतर ठिकाणीही राबवणार\nया बैठकीत राज्य सरकारकडून राबविण्यात आलेल्या एकूण ७ योजनांचा आढावा काल घेण्यात आला. बैठकीस मराठवाड्यातील २० नगरपालिकांचे अध्यक्ष तसेच जवळपास सर्वंच ७५ नगरपालिकांचे मुख्य अधिकारीही यावेळी उपस्थित होते.\nमराठवाड्यातील शहरी भागात स्वच्छता अभियान\nमराठवाडयातील 8 जिल्हयामध्ये 122 कोटी 16 लक्ष रुपये खर्चाची स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी योजना जोमाने राबवून हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प 100 % यशस्वी होईल\nकामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी\nअनेकवेळी मतदानाची इच्छा असून देखील कामगार गट रोजंदारी बुडेल या नुकसानापोटी मतदान करण्याचे टाळत. अश्या सर्वांना आता आपला संविधानिक हक्क बजावण्याची उत्तम संधी आहे.\nलोकसभाध्यक्षांची औरंगाबाद येथे ऐतिहासिक स्थळांना भेट\nलोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आज औरंगाबाद येथील ऐतिहासिक स्थळांना भेट दिली. बीबी का मकबरा, पानचक्की आणि सोनेरी महल या पर्यटन स्थळांतील भेटी दरम्यान त्यांनी समाधान व्यक्त केला.\nजि.प. निवडणूक काळात औरंगाबाद येथे अवैध मद्य जप्त\nनिवडणूक प्रचार काळात अनेक ठिकाणी मद्यविक्री केली जाते तसेच अवैध मद्यसाठा ठिकठिकाणी जमा असतो त्यावर औरंगाबाद येथील जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी विविध खात्यांच्या भरारी पथकाची नियुक्ती केली आहे.\nआठवा शारंगदेव पुरस्कार पद्मश्री रतन थय्याम यांना प्रदान\nआठवा शारंगदेव पुरस्कार प्रसिद्ध रंगकर्मी पद्मश्री रतन थय्याम यांना काल औरंगाबाद इथं शारंगदेव महोत्सवात प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार लीला व्यंकटरमण यांच्याहस्ते मानपत्र देऊन थय्याम यांना गौरवण्यात आले.\nअॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०१७ चे उद्घाटन\nअॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०१७ चे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते औरंगाबाद येथे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मराठवाड्यातील उद्योजक अनेक उपक्रम स्वत:हून राबवित असतात...\nखान्देश आणि मराठवाड्याच्या ५०० महिलांनी घेतला ग्रामविकासाचा संकल्प\nअनेक बचतगट तसेच विविध सामाजिक उपक्रमांद्वारे गावाच्या विकासात महिलांचा सिंहाचा वाटा असू शकतो हीच प्रेरणा महिलांमध्ये या कार्यक्रमात जागविली गेली.\nपक्षी संवर्धनासाठी वृक्ष संवर्धन आवश्यक- सुधीर मुनगंटीवार\nपक्षांचा अधिवास जंगलात असल्यामुळे जंगलांचे संवर्धन ही काळाची गरज आहे. शासनाने त्यामुळे २ कोटी वृक्ष लागवड मोहीम यशस्वीरित्या राबविली. त्यातून वन आणि वन्यजीवांचे संवर्धन होण्यास हातभार लागला. त्यासाठी पक्ष्यांच्या संवर्धनासाठी वनसंवर्धन करण्याकरीता सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन अर्थ व नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले...\nनगरपालिका निवडणुकीच्या मतदानाची आज मतमोजणी\nऔरंगाबाद, नांदेड, भंडारा आणि गडचिरोली या चार जिल्ह्यातल्या तिसऱ्या टप्प्यातल्या १९ नगरपालिका आणि २ नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या मतदानाची आज मतमोजणी होणार आहे. काल या सर्व ठिकाणी सरासरी ७३ टक्के मतदान झालं...\nऔरंगाबाद आणि नांदेडमध्ये आज सार्वत्रिक निवडणुका\nमराठवाड्यातल्या नांदेड आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या एकूण १३ नगरपरिषद आणि २ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकींसाठी आज मतदान होत आहे. सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. तर उद्या मतमोजणी होणार आहे.\nऔरंगाबाद शहरात फटाका बाजाराला आग, कोट्यवधी रुपयांचं नुकसान\nऔरंगाबाद इथं काल फटाका बाजाराला आग लागून कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं. काल सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. आग लागण्याचं नेमकं कारण कळू शकलं नसलं तरी प्रथमदर्शनी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे...\nऔरंगाबाद येथे दिवाळी निमित्त झेडपी मैदानावर लागलेल्या फटाका बाजारात लागलेल्या आगीमुळे १४० हून जास्त दुकाने जळून खाक झाली आहेत.\nमुख्यमंत्री आज वेरूळ अजंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे उद्घाटन करणार\n१४, १५ व १६ ऑक्टोबर या तीन दिवशी हा महोत्सव भरणार असून आज या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.\nऔरंगाबाद शिक्षक मोर्चा प्रकरणी ३०० शिक्षकांवर गुन्हा तर १२ शिक्षक गजाआड\nऔरंगाबाद येथे विनाअनुदानित शिक्षण संस्थांमधल्या शिक्षकांनी काढलेल्या मोर्चाच्यावेळी पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी ३०० शिक्षकांविरूद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम...\nमराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा- धनंजय मुंडे\nमराठवाड्यातील सर्व धरणे तुडुंब भरून वाहत आहेत. अतिवृष्टीमुळे पिकांचे ही बरेच नुकसान झाले असून पावसाने आजवर अनेक लोकांचे बळी गेले आहेत.\nमराठवाडा विभागात सरासरी ३५.१८ मि.मि. पाऊस\nमराठवाडा विभागात आज दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात सरासरी ३५.१८ मिलीमिटर पावसाची नोंद झाली. या कालावधीत लातूर जिल्हयात सर्वाधिक ६९.७६ मि.मी. पाऊस झाला तर औरंगाबाद जिल्हयात सर्वात कमी...\nबीड, परभणी, जालना जिल्हात सोडणार जायकवाडीतून पाणी\n२ आणि ३ सप्टेंबर या दोन दिवशी धरणातून पाणी सोडण्यात येईल.\nकोपर्डी अत्याचाराच्या निषेधार्थ मराठा समाजाचं मूक मोर्चाचं आंदोलन\nअहमदनगरमध्ये घडलेल्या कोपर्डीतील अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करत औरंगाबादमध्ये मराठा समाजाने मूक मोर्चा काढला. या मोर्चात २० ते २५ हजार जण सहभागी झाले होते. या शहरातील क्रांती चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन क\nऔरंगाबाद शहरात जमावबंदी व शस्त्रबंदी\nऔरंगाबाद शहर भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी औरंगाबाद मधील प्रभारी पोलीस आयुक्तांनी जिल्ह्याच्या शहरी हद्दीत जमावबंदी आणि शस्त्रबंदीचा आदेश लागू केला आहे. अधिनियम 1951 च्या 37 (1) व (3) कलमान्वये हा आदेश लागू करण्यात आल्याचे सांगितल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.wysluxury.com/about-us/?lang=mr", "date_download": "2018-10-19T14:11:35Z", "digest": "sha1:M7DZH4VJ2ASGEOXXZEDWXMPCSGSJKJO3", "length": 9115, "nlines": 67, "source_domain": "www.wysluxury.com", "title": "आमच्या विषयी", "raw_content": "कार्यकारी व्यवसाय किंवा माझ्या जवळ वैयक्तिक रिक्त लेग विमान हवाई वाहतूक उतारा\nरिक्त लेग जेट सनद\nजेट कंपनी सामील व्हा\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nआम्ही आपला अभिप्राय आवडेल संबंधित आमच्या सेवा\nरेटिंग अजून कुणीही बाकी. प्रथम व्हा\nआपले रेटिंग जोडा एक तारा क्लिक करा\n5.0 पासून रेटिंग 4 पुनरावलोकने.\nसर्व काही परिपूर्ण होते - सुधारण्यासाठी काहीही. खुप आभार\nअनुभव सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रथम वर्ग होता.\nही ट्रिप तरल रोजी सेट केले होते आणि उत्तम प्रकारे साधले होते. अप्रतिम काम आणि एक उत्कृष्ट उड्डाण\nमी अटलांटा खासगी जेट चार्टर ग्राहक सेवा प्रभावित करणे सुरू धन्यवाद सर्वकाही इतका - मी पुन्हा काम करण्यासाठी उत्सुक\nखासगी सनद जेट बुक\nखाजगी जेट सनद खर्च\nफ 55 विक्रीसाठी खाजगी जेट\nमंजूर Cardone खासगी जेट सनद उड्डाणाचा वि खरेदी विमानाचा प्लेन एव्हिएशन\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nमाझ्या जवळचे खासगी जेट विमानाचा सनद उड्डाणाचा सेवा झटपट कोट\nप्रकाश खाजगी जेट सनद\nखासगी जेट सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ | रिक्त लेग प्लेन भाड्याने कंपनी\nशीर्ष 10 ख्यातनाम सर्व सुविधांनी युक्त खाजगी जेट्स\nपासून किंवा कॉलोराडो विमान भाड्याने खाजगी जेट सनद उड्डाणाचा भाड्याने\nआर्कान्सा खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS लक्झरी चार्टर विमान उड्डाण गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS विमान चार्टर भाड्याने देण्याची सेवा सनद एक खाजगी जेट ट्यूसॉन सनद एक खाजगी जेट विस्कॉन्सिन Chartering खाजगी जेट वायोमिंग सनद खाजगी जेट विस्कॉन्सिन कॉर्पोरेट जेट मेम्फिस सनदी कुत्रा फक्त उड्डाणे घेणारे हवाई परिवहन फोर्ट माइस खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च आखात प्रवाह 5 विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमानाचा सनदी आखात प्रवाह 5 खासगी विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमान चार्टर Gulfstream G550 Gulfstream G550 अंतर्गत Gulfstream व्ही रिक्त पाय जेट चार्टर वैयक्तिक जेट चार्टर ट्यूसॉन पाळीव प्राणी जेट्स खर्च खाजगी जेट्स वर पाळीव प्राणी खाजगी विमानाचा मेम्फिस सनदी खाजगी विमानाचा चार्टर ट्यूसॉन खासगी विमान भाड्याने मेम्फिस खासगी विमान भाड्याने ट्यूसॉन खाजगी जेट चार्टर आर्कान्सा खाजगी जेट चार्टर कंपनी डेलावेर खाजगी जेट चार्टर कंपनी सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर कंपनी वायोमिंग खाजगी जेट चार्टर उड्डाण डेलावेर खाजगी जेट चार्टर उड्डाण सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर फोर्ट माइस खाजगी जेट चार्टर पाळीव प्राणी अनुकूल खाजगी जेट चार्टर डेलावेर दर खाजगी जेट चार्टर फ्लोरिडा दर खाजगी जेट चार्टर किंमत सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर टेनेसी दर खाजगी जेट चार्टर दर फ्लोरिडा खाजगी जेट चार्टर दर टेनेसी खाजगी जेट चार्टर सेवा डेलावेर खाजगी जेट चार्टर सेवा सॅन दिएगो भाडे वायोमिंग खाजगी जेट्स खासगी विमान चार्टर विस्कॉन्सिन भाडे मेम्फिस खाजगी विमान एक खाजगी जेट वायोमिंग भाड्याने विस्कॉन्सिन खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च\nकॉपीराइट © 2018 https://www.wysluxury.com- या वेबसाइट वर माहिती फक्त सामान्य माहिती उद्देशांसाठी आहे. सर्व ठिकाणी वैयक्तिकरित्या मालकीच्या व कायर्रत आहेत. - सामान्य दायित्व आणि कामगार नुकसान भरपाई. आपल्या क्षेत्रातील आपल्या स्थानिक व्यावसायिक लोकप्रतिनिधी सेवा संपर्कात मिळवा ****WysLuxury.com नाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आहे \"हवा वाहक\" आणि स्वत: च्या किंवा कोणत्याही विमान काम करत नाही,.\nएक मित्र या पाठवा\nआपला ई - मेल प्राप्तकर्ता ईमेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%95/", "date_download": "2018-10-19T14:17:58Z", "digest": "sha1:3PC4CIAFOO6AGSCXC5NWVGGJ7IGWZ6A4", "length": 9774, "nlines": 114, "source_domain": "chaupher.com", "title": "‘सर्जा-राजा’ची जोडी अलंकापुरीत दाखल | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड ‘सर्जा-राजा’ची जोडी अलंकापुरीत दाखल\n‘सर्जा-राजा’ची जोडी अलंकापुरीत दाखल\nचौफेर न्यूज – संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी यात्रा सोहळ्यासाठी ‘श्रींचा’ पालखी रथ ओढण्यासाठी मानाची ‘सर्जा-राजा’ची बैलजोडी अलंकापुरीत दाखल झाली आहे. शेतकरी रामकृष्ण घुंडरे पाटील यांच्या बैलजोडीस हा मान मिळाला आहे. ‘सर्जा-राजा’ आळंदीत आल्याने ही बैलजोडी बघण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत. पालखी समितीने येथील शेतकरी घुंडरे यांना यावर्षीची सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवेसाठी ८ अर्ज आले होते. रथाला बैलजोडी देण्यासाठी घुंडरे पाटील यांना संधी देण्याचा निर्णय झाल्याने त्यांनी राज्याभर फिरून ही बैलजोडी खरेदी केली. वाई, बावधन या गावातून प्रत्येकी एक एक बैल घेत जोडी खरेदी केली. ही बैलजोडी पांढरीशुभ्र, वशिंड लक्षवेधी, शिंगाने अधिक भारदस्त आहेत.\nआळंदीचे माजी उपनगराध्यक्ष वासुदेव घुंडरे, ज्ञानेश्वर घुंडरे, रामकृष्ण घुंडरे, सचिन घुंडरे म्हणाले की, यावर्षी श्रींच्या सेवेची संधी मिळाल्याने मोठा आनंद झाला आहे. सर्जा-राजाची सेवा, त्यांचा खुराक, पशुवैद्यकीय तपासणी नियमित केली जाणार आहे. तसेच सर्जा-राजा शिवाय अजून एक बैलजोडी पर्यायी व्यवस्था म्हणून तयार ठेवली आहे. सर्जा-राजाची बैलजोडी माऊलींच्या पालखी सोहळ्यात सर्वांचेच लक्ष वेधून घेणार आहे. त्यांच्यामुळे या वर्षी पालखी सोहळ्याची शान नक्कीच वाढणार आहे.\nPrevious articleनिहालची हत्या मित्रांनीच गोळ्या घालून केल्याचे तपासात उघड\nNext articleमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी रुग्णालयात दाखल\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\nपिंपळे सौंदागरच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार जगताप\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसाक्री – येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व कॉलेजच्या प्रांगणात विजया दशमीनिमीत्त वाईट विचाराच्या रावणाचे दहन करण्यात आले. तसेच, समाजातील विकृत गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा संकल्प...\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\nचौफेर न्यूज - सोसायटीमध्ये कमी पाणी आले, याची तक्रार एका नागरिकाने नगरसेवकाच्या कार्यालयात जाऊन केली. याचा राग मनात धरून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांनी तक्रारदार नागरिकाच्या घरी...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ganeshfestival2016-news/ganpati-visarjan-in-home-1294669/", "date_download": "2018-10-19T13:34:22Z", "digest": "sha1:BBBLWSJXRCE4XDIUYFPIM5VWSEDHMCAM", "length": 14752, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ganpati visarjan in home | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nगणेश उत्सव २०१६ »\nघरच्या घरीच गणपतीचे विसर्जन\nघरच्या घरीच गणपतीचे विसर्जन\nया योजनेनुसार गणेशभक्तांना मूर्तीचे घरच्या घरीच विसर्जन करणे शक्य होणार आहे.\nपुण्याच्या धर्तीवर मीरा–भाईंदर महापालिकेचा अनोखा प्रयोग; विसर्जनानंतरच्या गाळाचा उपयोग खतासाठी\nपर्यावरणाच्या रक्षणासाठी कृत्रिम तलांवाची योजना प्रत्यक्षात उतरली नसली तरी घरगुती गणपतींसाठी पर्यावरणपूरक विसर्जन योजना राबविण्याचा निर्णय मीरा-भाईंदर महानगरपालिकेने घेतला आहे. या योजनेनुसार गणेशभक्तांना मूर्तीचे घरच्या घरीच विसर्जन करणे शक्य होणार आहे. पुण्यात हा प्रयोग यशस्वी ठरला असल्याने महानगरपालिका त्याची मीरा-भाईंदरमध्ये अंमलबजावणी करणार आहे.\nगणेशमूर्तीसाठी वापरण्यात येणारे प्लॅस्टर ऑफ पॅरिस अर्थात कॅल्शियम सल्फेट हे पाण्यात सहजासहजी विरघळत नाही. गणेशमूर्ती विसर्जित केल्यानंतर वर्षांनुवर्षे त्या पाण्यात तशाच रहातात. यात पर्यावरणाला धोका निर्माण होतोच, शिवाय मूर्तीसाठी वापरण्यात आलेल्या रासायनिक रंगांमुळे जलसृष्टीलाही मोठी हानी पोहोचते. यासाठी कमिन्स इंडिया लिमिटेड यांनी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने गणेशमूर्तीच्या पर्यावरणपूरक विसजर्नाचा उपाय शोधून काढला आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे बेकरीत वापरण्यात येणाऱ्या खाण्याच्या सोडय़ात अर्थात अमोनियम बाय काबरेनेटमध्ये शास्त्रीय पद्धतीने विघटन करणे सहज शक्य असल्याचे राष्ट्रीय प्रयोगशाळेतील संशाधकांनी शोधून काढले आहे. याचाच उपयोग करून कमिन्स इंडिया या संस्थेने गणेशमूर्तीच्या विसर्जनाची पद्धत विकसित केली आहे. पुण्यात हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. त्यामुळे मीरा-भाईंदरमध्ये त्याची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने महापालिका प्रयत्नशील आहे. विसर्जनासाठी लागणाऱ्या या रसायनाची किंमत साधारणपणे १४ ते १५ रुपये किलो असून महापालिका ते कमिन्स इंडियाकडून विकत घेणार आहे आणि गणेश भक्तांना ते मोफत उपलब्ध करून देणार आहे. महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयात ते उपलब्ध असेल.\nकशी आहे विसर्जन पद्धत\nमूर्तीच्या उंचीची बादली घेऊन त्यात मूर्ती पूर्ण बुडेल एवढे पाणी घ्यायचे.\nत्यात साधारणपणे मूर्तीच्या वजनाएवढा खायचा बेकरी सोडा (अमोनियम बाय काबरेनेट) घालून मिश्रण चांगले ढवळून घ्यायचे.\nगणेशमूर्तीवरील निर्माल्य तसेच सजावटीच्या वस्तू बाजूला करून मूर्ती त्यात विसर्जित करायची.\nदर दोन ते तीन तासांनी मिश्रण ढवळायचे.\n४८ तासांत मूर्ती पूर्णपणे पाण्यात विरघळते.\nबादलीत स्थिर झालेले पाणी म्हणजे अमोनियम सल्फेट हे उच्च प्रतीचे खत असून त्याचा बागेतील झाडांसाठी उपयोग करता येतो.\nया मिश्रणातून तयार होणाऱ्या वायूचा अजिबात त्रास होत नाही.\nमीरा-भाईंदरमध्ये दरवर्षी १५०००हून अधिक घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येते. त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी ही पद्धत अवलंबावी. सध्या घरगुती गणेशमूर्तीसाठी ही पद्धत राबविण्याचा प्रयत्न असला तरी सार्वजनिक गणेशमूर्तीसाठीदेखील त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न आहेत.\n-गीता जैन, महापौर, मीरा-भाईंदर\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nVideo : पोट धरून हसायला लावणारा हा रन-आऊट तुम्ही पाहिलात का\nअनिल अंबानींच्या रिलायन्सचा एनडिटीव्हीविरोधात 10 हजार कोटींचा दावा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nउद्धव ठाकरे, आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर-राणे\nकेवळ ११ सामने, मानधन २६५९ कोटी .. हा आहे क्रीडाविश्वातील सर्वात महागडा खेळाडू\n'शबरीमला मंदिर म्हणजे सेक्स टुरिझमची जागा नाही'\nबायको घर सोडून गेल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याला बापाने पाण्याच्या टाकीत फेकले\nगौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टाचा दिलासा\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/chintandhara/", "date_download": "2018-10-19T13:34:59Z", "digest": "sha1:CSHOJQVO3SDVOU3R3VZLFWRSYFHGXAEY", "length": 12860, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "चिंतनधारा | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nअक्षय सुख कोणतं आणि ते कसं प्राप्त होतं, हे खऱ्या सत्संगाशिवाय कळू शकत नाही. आणि हा सत्संग बाजारात लाभत नाही.\n२०२. दुखं आणि सुख : २\nसुख मिळविण्याची अखंड धडपड करीत असतानाच माणूस दुखच भोगत असतो.\n२०१. दुख आणि सुख : १\nसंतही कधीकधी शारीरिक व्याधीदुखं भोगताना दिसतात. रामकृष्ण परमहंस यांना घशाचा कर्करोग झाला होता.\nआपल्या जगण्याचं थोडं परीक्षण आपण वारंवार करीत गेलं पाहिजे.\nसाधकानं सतत सतर्क आणि दक्ष राहायला हवं, असं स्वामी विवेकानंद सांगत, असं तुरीयानंदांच्या बोधातून आपण पाहिलं.\nकोणी अध्यात्माच्या मार्गानं मनानं व्यापक होत उन्नत जीवन जगू लागतो.\nस्वामी तुरीयानंद यांनी इथं मनुष्यानं का जगावं, कशासाठी जगावं, हे सांगितलं आहे.\nजगाच्या आधारावर जेवढी भिस्त असते तेवढा ईश्वराच्या आधारावर विश्वास नसतो.\nमनाच्या धारणेतच असतं. अमुक एक वस्तू मिळाली की मी सुखी होईन, हे वाटण्यात कल्पनेचा भाग मोठा असतो.\nसाधकासाठी म्हणून श्रीअरविंद आश्रमाच्या ‘साधकाची चिंतनिका’ या पुस्तिकेतला बोध आपण पाहात आहोत.\nकल्पनेच्या वारूवरून मनाला भटकू देता कामा नये, असंही सांगितलं आहे.\nमनाला सुख ओरबाडण्याची लालसा असते आणि ते अमुक एका कर्मातूनच मिळेल, याची भ्रामक खात्री असते.\n१९१. उद्दिष्ट आणि कृती\nसाधना ही दिवसभरातील काही तासांपुरती गोष्ट नव्हे. साधना म्हणजे सावधानता\nचांगल्याचं चांगुलपण पटण्यासाठी त्यानं वाईटाचं वाईटपण घेतलं आहे.\nगडय़ांनो ऐका, परमेश जगाचा पैका रूपक वापरलंय पैशाचं, पण ते रूपकही सामान्यच आहे\n१८८. व्याप्तं येन चराचरम्\nमाणसानं स्वत:च्या सोयीसाठी पैसा जन्माला घातला आणि आता तोच पैसा माणसाला जन्मभर नाचवत आहे.\nदेवभीरू माणसाला धर्माच्या पायरीवरून अध्यात्माच्या उंबरठय़ावर नेऊन सोडणारी फार मोठी कला आहे.\n१८६. मागणी आणि पूर्ती\nसाधकाला जागं करणारं वाक्य आहे हे जे आज हवंसं वाटतं तेच गरजेचंही वाटतं, हा आपला स्वभाव आहे.\nअहंकारापायी मनाचं प्रवाहीपण अडून त्याचं डबकं होण्याची भीती असते. ती भीती अज्ञानाच्या ज्ञानानं मावळते\nजो कोणी या अथर्वशीर्षांचं अध्ययन करील, तो ब्रह्मरूप होईल.\nश्रीगणपती अथर्वशीर्षांच्या अखेर फलश्रुतीत म्हटलं आहे की, ‘एतदथर्वर्शीष योधीऽते\nश्रीगोंदवलेकर महाराज एकदा अत्यंत संतप्त होऊन कुणाला तरी ओरडत होते.\nदुसरी बाजू म्हणजे कृतज्ञता म्हणजे प्रार्थना न करताही तो जे अविरत कृपाकार्य करीत आहे,\n१८०. कर्ता, धर्ता, हर्ता\nया अवघ्या चराचराचा विस्तार ॐ या आकारात आहे\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta/", "date_download": "2018-10-19T13:32:46Z", "digest": "sha1:UNV6VDKNXENKTP2QWJ64CZBRKOL3OIJD", "length": 18005, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Vrutant, News from Vrutant, वृत्तान्त Articles on Loksatta | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nमोहन भागवत यांचे राम मंदिराबाबतचे वक्तव्य म्हणजे बेडकाची डराव डराव-काँग्रेस\nभाजपाने प्रत्येक निवडणुकीच्या वेळी रामाला वनवासात पाठवल्याचीही टीका काँग्रेसने केली आहे.\nठाणे शहरात २६ शांतता क्षेत्रे\nठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा या शहरांतील शांतता क्षेत्रांची घोषणा गुरुवारी सायंकाळी करण्यात आली.\nमराठा आरक्षणाबाबत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन होणार : मुख्यमंत्री\nराज्यात मराठा आंदोलन सुरु असल्याने यावर चर्चेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात विविध महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.\nअखेर दूधकोंडी फुटली, राज्य सरकार दूध उत्पादकांना ५ रुपये प्रतिलिटर अनुदान देणार\nही रक्कम थेट खात्यात जमा केली जाणार नाही तर दूध संघांमार्फत हे ५ रुपये दूध उत्पादकांना मिळणार आहेत. प्रत्येक दूध संघाला या ५ रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे.\nरांगेत उभे राहून पोलिसांसोबत मुख्यमंत्र्यांचे जेवण; अधिवेशनातील कामाचे केले कौतुक\nउपराजधानी नागपूरमध्ये सध्या राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यासाठी राज्यातील १५ जिल्ह्यांतील ११६० पोलीस कर्मचारी येथे बंदोबस्तासाठी तैनात आहेत.\nPranab Mukherjee at RSS Event : आरएसएसच्या कार्यक्रमाला आले म्हणून प्रणव मुखर्जींची विचारधारा बदलणार नाही – मोहन भागवत\nराष्ट्र उभारणीत जेव्हा समाज सहभागी होतो तेव्हाच सरकार काही तरी करु शकते. स्वातंत्र्य मिळण्याआधी देशासाठी आपल्याला एकत्र काम केले पाहिजे यावर सर्वांचे एकमत होते.\nPranab Mukherjee at RSS Event : प्रणवदा आज लाखो काँग्रेस कार्यकर्ते दुखावले – आनंद शर्मा\nप्रणव दा, आज तुम्हाला नागपूर संघ मुख्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावरपाहून लाखो काँग्रेस कार्यकर्त्यांना दु:ख झाले आहे असे आनंद शर्मा यांनी म्हटले आहे.\nPranab Mukherjee at RSS Event : पाहा नागपूर संघ मुख्यालयातील LIVE कार्यक्रम\nनागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात संघाच्या तृतीय वर्षाचा समारोपाचा कार्यक्रम सुरु आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी मुख्य अतिथी म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.\nसंघ स्वयंसेवकांच बौद्धिक घेण्यासाठी प्रणव मुखर्जी नागपुरात दाखल, विमानतळावर RSS पदाधिकाऱ्यांनी केलं स्वागत\nमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उद्या होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. बुधवारी संध्याकाळी नागपुर विमानळावर स्वयंसेवकांनी त्यांचे स्वागत केले.\nकोरेगाव-भीमा प्रकरण : कोण आहे अटक झालेले सुधीर ढवळे आणि सुरेंद्र गडलिंग\nकोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात आज पुण्याच्या विश्रामबाग पोलिसांनी तीन जणांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे.\n‘त्या’ वाघिणीला ठार करण्यास न्यायालयाची परवानगी\nप्राणिमित्रांची विरोध याचिका फेटाळली\nदिवाळीत भारनियमन नाही, ऊर्जामंत्र्यांचे आश्वासन\nकेवळ नगरपालिका भागात होणार तात्पुरते भारनियमन\nनेहमी हिंदू सणांना विरोध का, हायकोर्टाचा याचिकाकर्त्यांना सवाल\nतुम्ही याचिका मागे घ्या किंवा मग दंड भरा असा दमच हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना भरला आहे.\nनागपूरमध्ये सहा महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू\nनागपूरमध्ये हरितालिका पुजनाच्या कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. सावंगी देवळी गावात हरतालिका पुजनासाठी गेलेल्या महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.\nअकलूजजवळ ‘एसटी’च्या भीषण अपघातात ३ ठार, तर २२ जण जखमी\nमृतांची ओखळ पटविण्यात देखील अडचण येत आहे\nसोशल मीडियावरील ‘बाइक छत्री’चा ट्रेण्ड प्रत्यक्षात\nपावसाळा सुरू होण्याअगोदर सोशल मीडियावर बाइक छत्र्यांचे फोटो फिरले होते.\nसंगमनेरला नदीपात्रातच गणेश विसर्जन\nप्रवरा पात्रात धरणातून पाणी सोडल्याने अखेर शहरातील गणेश विसर्जन निर्विघ्नपणे पार पडले.\nअकोले येथे डीजेला फाटा\nगणपती बाप्पा मोरयाच्या गजरात भक्तिमय वातावरणात अकोलेकरांनी रविवारी उत्साहात गणरायाला निरोप दिला.\nशनिशिंगणापूर देवस्थानच्या आजी-माजी १९ विश्वस्तांच्या चौकशीचे आदेश\nशनिशिंगणापूर येथील आजी व माजी अशा १९ विश्वस्तांनी पात्रता नसताना सग्यासोयऱ्यांना, नातेवाईकांना, मित्रांना नोकरी घेतले आहे.\nमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना मानसोपचाराची गरज\nमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना मानसोपचाराची गरज असल्याने त्यांना आधी मानसोपचार केंद्रात दाखल करा.\n‘दुष्काळ कायमस्वरूपी मिटावा, अशी शरद पवारांची इच्छाच नाही’\nमहाराष्ट्रातील दुष्काळाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा, अशी शरद पवारांची कधीच इच्छा नव्हती\nतंबाखू कर्करोगाला मारक आणि तारकही..\nतंबाखू संदर्भातील एक नवे संशोधन सर्वानाच आश्चर्यात टाकणारे आहे\nपाटबंधारेच्या अभियंत्यांचा कामबंदचा इशारा\nशेतकऱ्यांकडुन मारहाणीसारखे प्रकार घडू लागल्याने सरकारी अधिकारी, कर्मचारी अस्वस्थ झाले असुन त्यांनी कामबंदचा इशारा दिला आहे.\nदुष्काळाचे हलाहल पचवण्याची शक्ती समाजाला मिळो : मुख्यमंत्री\nसमाजाला दुष्काळाचे हलाहल पचवण्याची शक्ती मिळो, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/yawatmal.html", "date_download": "2018-10-19T13:51:51Z", "digest": "sha1:HDWCNDZENGBY4AZLZ74CQHO52WXHFEWS", "length": 83968, "nlines": 580, "source_domain": "mahamtb.com", "title": " यवतमाळ", "raw_content": "\nमुले पळविणा-या टोळीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका\nकायदा हातात घेवून कोणालाही मारहाण केल्यास अशा वेळी खूनाचा गुन्हा नोंद होवून आयुष्यभर जेलमध्ये घालवण्याची वेळ येऊ शकते.\nयवतमाळमधील भीषण अपघातामध्ये १० जण ठार\nपहाटेच्या अंधारमध्ये वाहन चालक अंदाज न आल्यामुळे दोन्ही वाहने अत्यंत वेगाने एकमेकांना समोरासमोर येऊन धडकली. यामुळे दोन्ही गाड्यांचे अक्षरशः चक्काचूर झाला.\nयंदा जिल्ह्यात दोन हजार एकरवर रेशीम लागवडीचे नियोजन\nरेशीम लागवडीकरीता जिल्ह्यातील १ हजार ६०० शेतक-यांनी पुढाकार घेतला असून यापैकी १ हजार २५० शेतक-यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती येरावार यांनी यावेळी दिली.\nबचत गटामुळे महिलांनी साधली आर्थिक प्रगती : केंद्रीय मंत्री अहीर\nआज देशातील महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कौटुंबिक, सामाजिक व राष्ट्रीय कार्यात बरोबरीने योगदान देत आहेत. त्यामुळे कधीकाळी पुरुष प्रधान असलेला देश आता महिला प्रधान झाला आहे.\nपिक कर्जापासून एकही जण वंचित राहू नये\nयावर्षी जिल्ह्यात खरीप हंगामासाठी २ हजार ७८ कोटी रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nरोज अर्धा किलो माती खाऊनही तंदुरुस्त\nमाती ही वेगवेगळे खनिज, सेंद्रिय वस्तू, वायू, तरल पदार्थ व अगणित सूक्ष्म जिवांचे मिश्रण असते. माती हे मिश्रण पृथ्वीवरच्या जीवनास साह्यभूत ठरत असते. माती सर्व सजिवांच्या वाढीचे मुख्य माध्यम आहे. वनस्पतींची वाढ या मातीच्या आधाराने होत असते. परंतु, वणी येथील एका व्यक्तीने या मातीलाच आपल्या आरोग्याची किल्ली बनवली आहे.\nपालकमंत्र्यांच्या हस्ते सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून भारतीय समाजामध्ये स्वातंत्र, समता व बंधुत्वाची भावना पोहोचविण्याचे महान कार्य केले आहे.\nजमीन अधिग्रहणातून मिळालेला मोबदला शेतीमध्येच गुंतवा\nआपल्या हक्काची जमीन ही शेतकऱ्याला आपल्या आई प्रमाणेच असते.\nगारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी १४ कोटीं रुपयांचा निधी वितरीत\nगेल्या महिन्यात १२ आणि १३ तारखेला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती. या गारपीटमुळे जिल्ह्यात एकूण ११ हजार ९० हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितले.\nयशस्वी पिढी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांची : पालकमंत्री मदन येरावार\nशिक्षण हा तर राष्ट्राचा आत्माच आहे. शिक्षक हा नवीन पिढी घडविण्याचे काम करीत असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करेल, तो गुरगुरतो, असे सांगितले आहे.\nजलसंधारणाच्या माध्यमातून दुष्काळाशी सामना करू\nवॉटर कप स्पर्धेच्या प्रशिक्षणासाठी यवतमाळ तालुक्यातील ९ गावातील नागरिकांची निवड करण्यात आली आहे.\nतालुका संघचालक दत्तात्रय तुकाराम बनगिनवार यांची मांडवा येथे २५ एकर शेती आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांचे पारंपारिक शेतीवरील प्रबोधनाने प्रभावित होऊन ते सेंद्रीय शेतीकडे वळले. पहिल्याच प्रयत्नात त्यांना अपेक्षेपेक्षा अधिक फायदा झाला. यामुळे उत्साहित झालेले बनगिनवार शेतीवर नवनवीन प्रयोग करून पीक घेत आहेत.\nलेखकांच्या लेखणीत राष्ट्रनिर्मितीचे सामर्थ्य : नितीन गडकरी\nवाणी येथे गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या ६६ व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.\nकेंद्रात आणि राज्यात जनतेचे सरकार : मदन येरावार\nशासन आणि प्रशासन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.\nगोवंश तस्करी करणाऱ्या 'त्या' तिघांना न्यायालयीन कोठडी\nगेल्या दोन दिवसांपूर्वी ट्रकमध्ये निर्दयपणे जनावरे कोंबून त्यांची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना यवतमाळ जिल्हा न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या घटनेचा पूर्ण तपास झाल्यानंतर या आरोपींना पुढील शिक्षा सुनावली जाईल असे न्यायालयाने म्हटले आहे.\nनव्या नियोजन समितीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा\nनियोजन समिती ही जिल्ह्याचा मुख्य गाभा आहे, त्यामुळे त्यांच्या अधिकाऱ्यांमध्ये सुसंगत आणि कामाची तत्परता असे अत्यंत गरजेची आहे, असे येरावार यांनी यावेळी म्हटले.\nयवतमाळकरांना दुष्काळाची झळ बसणार नाही\nयावर्षी जिल्ह्यात अल्प प्रमाणात पाऊस झाल्यामुळे यवतमाळमध्ये पाण्याची समस्या भीषण होण्याची शक्यता आहे. परंतु शासने आणलेल्या अमृत योजनेचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु असून यवतमाळमधील नागरिकांना दुष्काळाची झळ बसणार नाही' असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी दिले आहे.\n६८ वर्षीय बनारसीबाईंची रक्तदानाची पंचाहत्तरी\nमहिला रक्तदानात मागे आहेत. त्याला कारणेही अनेक आहेत. मात्र बनारसीबाई ‘बी निगेटिव्ह’ या दुर्मिळ गटाच्या रक्तदात्या आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचे ७५ वेळा रक्तदान करणे अत्यंत मोलाचे मानले जायला हवे.\nराज्य पोलीस दलाच्या स्थापनादिनानिमित्त जिल्हा पोलिसांचा अभिनव उपक्रम\nमहाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापनदिनानिमित्त यवतमाळ पोलिसांकडून जिल्ह्यात 'वर्धापनदिन साप्ताह' या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आहे.\nपुसद, उमरखेड, महागाव तालुक्यातील १३,३३४ शेतकर्‍यांचे कर्ज माफ\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पुसद विभागातील १३,३३४ शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी ८३ कोटी ४१ लाखांचा निधी प्राप्त झाला. हा निधी संबंधित सोसायट्यांमार्फत शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यात वळता करण्यात आला आहे.\nहिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शेतकर्‍याची आत्महत्या\nतालुक्यातील मोख येथील शेतकर्‍याने शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवार, १० डिसेंबरला दुपारी घडली.\nकुलवृक्ष म्हणून पूजलेला निघाला ‘कल्पवृक्ष\nआज झाडे लावा अन् जगवा असे सांगितले जात आहे. तुम्ही झाडांवर प्रेम करा ते तुम्हाला जीवन देतात, असेही सांगितले जाते. पुसद तालुक्यातील शिंदे कुटुंबाच्या शेतात गेल्या तीनेक पिढ्यांपासून असलेल्या अनाम वृक्षाची ते ‘कुलवृक्ष’ म्हणून पूजा करत आले आणि नेमका तोच वृक्ष रक्तचंदनाचा निघाला... त्याची किंमत गेलाबाजार एक कोटीच्या घरांत आहे\n'कर्जमाफी' झालेल्या शेतकऱ्यांची यादी मागणार - अजित पवार\n'मुख्यमंत्री म्हणतात ६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी झाली, परंतु प्रत्यक्षात मात्र एकाही शेतकऱ्यांच्या तोंडून कर्जमाफी मिळाल्याचे ऐकवत नाही. सरकार मात्र आम्ही कर्जमाफी दिली आहे, अशी ठाम घोषणा करत आहे. त्यामुळे कर्जमाफीचे पैसे गेले कुठे हा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यातील सत्यता पडताळण्यासाठी म्हणून हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची नावे जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात येणार आहे' असे पवार यांनी यावेळी सांगितले.\nएक टक्का देखील कर्जमाफी झालेले नाही - सुप्रिया सुळे\n'राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सगळीकडे कर्जमाफी केल्याचे सांगत आहेत. परंतु राज्यातील एक टक्के शेतकऱ्यांची देखील कर्जमाफी झालेले नाही.\nराज्याचे कृषी खाते झोपले आहे. - धनंजय मुंडेंचा ‘हल्लाबोल’\nबोंडअळीच्या संकटामुळे मराठवाडा आणि विदर्भात कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे २५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. राज्याचे कृषी खाते झोपले आहे. बोंडअळीच्या संकटासंदर्भात सरकारला कळवूनही दखल घेतली नाही.\nनव्या मतदारांसाठी 'मिलेनियम वोटर' उपक्रम\nप्रत्येक व्यक्तीसाठी त्याची जन्मतारखी ही अत्यंत महत्त्वाची असते. त्यातच एखाद्या विशिष्ट दिवशी कोणाचा जन्म झाला असेल तर तो दिवस त्यांच्यासाठी अविस्मरणीय आणि निरंतर लोकांच्या लक्षात राहणारा असतो.\nसरकारी योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचवणे हेच मुख्य ध्येय\nतकऱ्यांना धडक मनरेगाच्या विहिरींचा लाभ देण्याचे सरकारचे धोरण आहे. शेतीचा खर्च कमी करून जास्त उत्पादन येण्यासाठी सरकारने मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार, धडक सिंचन, कृषी पंप वीज जोडणी अशा अनेक योजना आणलेल्या आहेत.\nराज्यात पुन्हा सुरू होणार टंकलेखन संस्था\nमहाराष्ट्रातील हजारो टंकलेखन संस्था शासनाच्या नव्या निर्णयामुळे बंद पडल्या होत्या. केवळ संगणकावरच टायपिंग शिकविले जावे, अशी अट घालून या संस्था बंद करण्याचे फर्मान राज्य शासनाने जारी केले होते.\nकिल्ला म्हणजे दुर्ग, आईच्या पायी स्वर्ग\nमोफत म्हणजे फ्री, झाड म्हणजे ट्री तीनला इंग्रजीत म्हणतात थ्री...विद्यार्थ्यांच्या सहज तोंडी बसतील अन् शब्दांच्या करामतींनी त्यांचे ज्ञानरंजनही होईल, अशा चारोळ्या शिक्षक महादेव निमकर यांनी सुरू केल्या अन् बघता बघता ते विद्यार्थ्यांच्या गळ्यातला ताईत झाले ‘चारोळीतून गुणवत्तेकडे’ उपक्रमाला शिक्षण आयुक्त विपीन शर्मा यांनीही भेट दिली. विद्यार्थ्यांची अशी गर्दी तर नेहमीच उसळलेली असते.\nअंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांचे अन्न कमी केले\nराज्यात लाखो आदिवासी, गरीब, कोलाम, पारधी, दलित, अंत्योदय योजनेच्या लाभार्थींना उपरोक्त योजनेतून कमी करून त्यांना अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट केल्यामुळे याचा फटका वयोवृद्ध, निराधार, अपंग, विधवा या सर्वांना बसला आहे. कुपोषणग्रस्त भागात याची झळ मोठ्या प्रमाणात बसली आहे.\nयवतमाळ जिल्ह्यात जनधनचे ५.३६ लाख बचत खाते\nजिल्ह्यात प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत आतापर्यंत ५ लाख ३६ हजार ४९३ नागरिकांचे बचत खाते काढण्यात आले आहेत. तर प्रधानमंत्री जीवनज्योती व जीवन सुरक्षा विमा योजनेंतर्गत ५८ खातेदारांना १ कोटी १६ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे.\nकृषी अधिकार्‍याला शिवसैनिकांनी कपाशी बोंडाची दिली चव\nआर्णी तालुक्यातील शेतकरी बोंडअळीमुळे अडचणीत आला आहे. असे असतानाही तालुका कृषी विभाग मात्र झोपेचे सोंग घेऊन असल्याने शिवसेनेने काल तालुका कृषी कार्यालय गाठून कृषी अधिकार्‍याला कपाशीच्या बोंडाची चव घेण्यास भाग पाडले.\nयवतमाळ जिल्ह्यात २८ हजार कामे पूर्ण, १९३ कोटी रुपये मजूरी वितरित\nयवतमाळ जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत नरेगा अंतर्गत २८ हजार कामे पूर्ण करण्यात आली असून यात मजूरी म्हणून स्थानिक मजुरांना आतापर्यंत १९३ कोटी रुपये देण्यात आले आहेत. यवतमाळ जिल्हा माहिती कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.\nकापूस बियाणे अधिनियमातील तरतुदीनुसार नुकसानग्रस्त शेतकर्‍यांकडून नमुना ‘जी’नुसार अर्ज भरून घेऊन त्यांच्या शेतीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश राठोड यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना दिले.\nयवतमाळ जिनिंगची बेभाव विक्री\nयवतमाळ सहकारी जिनिंग अ‍ॅण्ड प्रेसिंग फॅक्टरीची २४ कोटी रुपये बाजारभाव असलेल्या या जमिनीची सरकारी किंमतही १३ कोटी रुपये ठरवण्यात आली आहे. तरीही ही जागा ७ कोटीत विकण्याचा जिल्हा बँकेचा मनसुबा प्रसार माध्यमांमुळे उघड झाला.\nग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर करणार\nग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर करण्यासाठी विद्युत मंडळाला मेडा मधून २ कोटी रुपये तर जिल्हा नियोजनमधून १ कोटी रुपये देण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात सरासरी ५० टक्के कमी पाउस झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या योजना १०० टक्के सुरळीत करून\nविविध उपक्रमातून उभ्या राहिल्या 'डिजिटल शाळा'\nविशेष म्हणजे या सर्व शाळांमधील डिजिटल वर्गांच्या निर्मितीसाठी अनेक प्रकल्पांमधून प्रयत्न करण्यात आले आहेत.\nजिल्हातील अधिकाधिक भूमी सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न करा\nजिल्ह्यात ९ लाख १० हजार हेक्टर क्षेत्र विविध पिकांच्या लागवडीखाली आहे. सिंचनामुळे या क्षेत्राचा मुलभुत विकास होणार आहे.\nसहकाराच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक - येरावार\nपंडीत दीनदयाळ उपाध्याय यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विचार केला आहे. सर्वसामान्य शेतक-यांचा जवळचा संबंध सहकार क्षेत्रासोबत येत असतो. जिल्ह्यात शेतक-यांची संख्या जवळपास ४ लाख ६० हजार ऐवढी आहे.\nसोयाबीन लिलाव बंद केल्यामुळे शेतकऱ्यांचा दोन रस्ता रोको\nगेल्या गुरुवारी बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी रात्री उशिरा लिलावाला सुरुवात केली होती. यामुळे दूरवरून आलेल्या शेतकरी वर्ग चांगलाच नाराज झाला होता.\nकापूस आणि सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करण्याचे जिल्हाधिका-याचे आदेश\nजिल्ह्यामध्ये झालेल्या कापूस आणि सोयाबीन पिकांची यंदा झालेली लागवड लक्षात घेऊन देशपांडे यांनी काही महत्त्वाच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.\nजिल्हातील वाघाची दहशत संपणार कधी \nगेल्या वर्षभरात जिल्ह्यामध्ये वाघांच्या हल्ल्यामध्ये सहा ते सात शेतकऱ्यांना आपला प्राण गमवावा लागला आहे.\nविषबाधेमुळे विदर्भात आतापर्यंत ३४ शेतकऱ्यांचा मृत्यू\nविषबाधेमुळेआतापर्यंत यवतमाळमधील २०, नागपूरमधील ७, अकोल्यात ६ तर अमरावतीमध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून २५० ते ३०० शेतकरी अजूनही विषबाधेने ग्रस्त आहेत.\nदारव्हा पाणी पुरवठा योजनेचे काम जलदगतीने करा\nदारव्हा तालुक्यात पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्या असून त्यासाठी निधीसुध्दा आला आहे.\nजिल्ह्यातील दुर्धर आजारांनी ग्रस्त नागरिकांवर मुंबईत होणार उपचार\nदुर्धर आजार असणा-या रुग्णांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संपर्क साधावा. जेणेकरून त्यांना उपचारासाठी मुंबईला पाठविण्यात येईल. या संपूर्ण उपचाराचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत्‍ करण्यात येणार आहे,\nविकासादरम्यान शेतकऱ्यांवर अन्याय अमान्य - संजय राठोड\nजिल्ह्याच्या विकासासाठी रेल्वे आवश्यक आहे. येथील शेतकरीसुध्दा रेल्वेच्या भुसंपादनासाठी आपली शेतजमीन देत आहे.\nकृषी विभागाच्या कार्यालयात मनसेची गुंडगिरी\nमनसे कार्यकर्त्यांनी थेट कृषी विभागाच्या कार्यालयावर हल्लाबोल करत धडक मोर्चा नेला. तसेच या ठिकाणी जाऊन मनसेच्या नावाने घोषणा देत कार्यालयाची तोडफोड करण्यास सुरुवात केली.\nविषबाधेमुळे आतापर्यंत २० शेतकऱ्यांचा मृत्यू\nजिल्ह्यामध्ये विषबाधेचे हे प्रकरण अत्यंत गंभीर असून या विषयाची दाखल संपूर्ण राज्यभर घेतली जाऊ लागली आहे.\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अतिरिक्त औषधसाठा ठेवा - पालकमंत्री मदन येरावार\nरुग्णांच्या नातेवाईकांना कुठलेही औषध बाहेरून विकत घ्यावे लागणार नाही, यासाठी वैद्यकीय महाविद्यालयात अतिरिक्त औषधसाठा ठेवावा, असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी दिले आहे.\nरुग्णालयात भर्ती असलेल्या शेतकऱ्यांसाठी तत्काळ तरतूद करा - सदाभाऊ खोत\nजिल्ह्यात किटकनाशकांच्या फवारणीमुळे विषबाधा होऊन मृत्यु झालेल्या शेतक-यांचा विषय अतिशय गंभीर आहे.\nविषबाधेमुळे मृत झालेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून २ लाख रुपयांची मदत\nगेल्या काही दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात किटकनाशकांच्या फवारणी वेळी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना विषबाधा झाली होती. यामध्ये एका शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू देखील झाला होता.\nफवारणी दरम्यान विषबाध होऊन शेतकऱ्याचा मृत्यू\nशेतामध्ये कीटकनाशकाची फवारणी करत असताना कळंब येथील देविदास मडावी यांना विषबाधा झाली होती. त्यानंतर उपचार दरम्यान मडावी यांचा मृत्यू झाला.\nविषबाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या - हंसराज अहिर\nजिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना विषबाधा झाली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून यासाठी प्रशासन काय उपाययोजना करता आहे, याचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.\nफवारणी दरम्यान विषबाधा झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ उपाय द्या - येरावार\nशेतामध्ये रसायन खतांची फवारणी करत असताना मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना विषबाधा झाली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून यावर तातडीने कारवाई करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अशा शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर तातडीने वैद्यकीय सुविधा पुरवावी, असे त्यांनी म्हटले.\nफवारणीसंदर्भात शेतक-यांना मिळणार फिल्डवर मार्गदर्शन\nकिटकनाशक फवारणी आणि त्या संबधित घ्यावयाची काळजी याबाबत कृषी विभागाने जनजागृती अभियान राबवणे गरजेचे असल्याचे देशमुख यांनी यावेळी म्हटले.\nपुढील वर्षी जिल्ह्यात होणार ५९ लाख वृक्षलागवड\nमहावृक्ष लागवड मोहीम ही शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.\nवाघाच्या हल्ल्यात एक जण जखमी\nकाल दुपारी दीड वाजण्याच्या सुमार आडे हे आपल्या शेता जवळील रानात आपली गुरे चरण्यासाठी गेले होते.\nकुमारी मातांच्या पुनर्वसनाची गरज - जिल्हाधिकारी देशमुख\nउच्च न्यायालयाने कुमारी मतांचा प्रश्नासंबंधी गांभीर्याने विचार करण्याचे आदेश दिल्यानंतर काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली होती.\n'महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा' - महसूल मंत्री राठोड\nसमाजातील शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनता यांचा दररोज थेट संबंध या विभागाशी येतो.\nयुवकांनी कौशल्य शिक्षण घेणे गरजेचे - पालकमंत्री येरावार\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी खेड्यांकडे चला हा संदेश आपल्याला दिला होता. खरा भारत हा ग्रामीण भागात आहे, असे त्यांचे म्हणणे होते. आपण सर्व रोजगारक्षम आहोत.\nविकासासाठी निधी कमी पडू देणार नाही - पालकमंत्री येरावार\nअमृत योजनेअंतर्गत जिल्ह्यात भोसा येथे ९.५ लक्ष लीटर क्षमता असलेली पाण्याची टाकी आणि ३५ किमी लांबीच्या पाईप लाईन काम काल सुरु करण्यात आले. या कामाच्या भुमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.\nमहामार्ग आणि रेल्वेमार्गासंदर्भातील अडचणी तातडीने दूर करा - मदन येरावार\nवर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्ग हा विदर्भातील जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प मंजूर करण्यात आला तेव्हा याची किमत ६२५ कोटी रुपये इतकी होती.\nनव्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारला कार्यभार\nयवतमाळचे जुने जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्या पुणे येथे कृषी आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतर देशपांडे यांची यवतमाळचे नवे जिल्हाधिकारी म्हणून निवड करण्यात आली.\nआरोग्य विभागातील एक पद रिक्त राहणार नाही - पालकमंत्री येरावार\nजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या अधिकार नुसार वैद्यकीय अधिका-यांच्या स्थानिक पातळीवर मुलाखती घेणे सुरु आहे. या मुलाखतीसाठी विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक डॉक्टर्स येत आहेत.\nबेंबळा प्रकल्पासाठी १५० कोटी रुपये मंजूर\nमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.\n'खेळामुळे मन निरोगी राहते' - पालकमंत्री येरावार\nआताचा स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी अभ्यासाबरोबरच चांगले स्वास्थ असणे देखील अत्यंत गरजेचे आहे. आपला पाल्या स्पर्धेच्या टिकून राहावा म्हणून पालक सतत मुलांवर अभ्यासाचा भडीमार करतात.\nमरावे परी, अवयवदान रुपी उरावे - पालकमंत्री येरावार\nअवयवदानाबाबत नागरिकांमध्ये जेवढी जास्त जनजागृती होईल, तेवढा याचा फायदा लोकांना होणार आहे.\nजि.प. शाळांची कागदपत्रे स्कॅन करा\nकागदपत्रे स्कॅन करण्याचे आदेश जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी देऊन सुद्धा त्यावर कसलीच कारवाई होत नसल्याचे पाहून नाईलाजाने शिक्षण अधिकाऱ्यांना या विषयी पुन्हा एकदा स्मरणपत्र काढण्याची वेळ आली आहे.\nदक्षता पेट्रोलपंप ग्राहकसेवेसाठी 'दक्ष'\nया मार्फत मिळणारा सर्व नफा हा पोलीस कल्याण निधीला देण्यात येणार आहे.\nपोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांना राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर\nएम राजकुमार हे २०१० बॅच चे थेट आयपीएस आहेत.\nजनसुविधा केंद्राद्वारे नागरिकांचे पूर्ण समाधान करा -मदन येरावार\n''आपले सरकार' या वेब पोर्टलद्वारे देण्यात येणा-या विविध सेवांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.\nपोलीसांनी प्रशासन आणि जनता यांच्यातील समन्वय साधावा - जिल्हाधिकारी सिंह\nउत्सव काळात जिल्ह्यात कसलाही अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस प्रशासनासह घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.\nजिल्ह्यात लवकरच सुरु होणार 'दक्षता पेट्रोल पंप'\nखाकी वर्दी परिधान करून जनतेच्या रक्षणासाठी २४ दक्ष असणाऱ्या पोलीस जवानांना देखील कधी कधी आर्थिक अडचणींचा सामना करवा लागतो. जनतेच्या सेवेसाठी झटणाऱ्या पोलिसांना कसल्याही प्रकारची आर्थिक समस्या निर्माण होऊ नये, या उद्देशाने 'पोलीस कल्याण निधी' अंतर्गत लवकर जिल्ह्यात 'दक्षता पेट्रोलियम' नावाने नव्या पेट्रोलपंपाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या पेट्रोल पंपातून मिळणारा सर्व नफा पोलीस कल्याण निधीत जमा होणार असून त्या द्वारे गरजू पोलीस कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे.\n'लोकशाही दिनी आलेल्या तक्रारी जलदगतीने सोडवा' - सचिंद्र प्रताप सिंह\nलोकशाही दिनी नागरिकांनी दाखल केलेल्या तक्रारींवर प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करून त्यांचे निवारण करावे, आदेश जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या 'लोकशाही दिनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.\nवाहतूक पोलिसांबरोबर साजरा केला रक्षाबंधन\nरक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या नात्याला आणखीन दृढ करणारा सण. रक्षा बंधनाच्या दिवशी बहिण भावाला राखी बांधून एकमेकांची सुरक्षा करण्याचे वचन एकमेकांना देतात.\nपिक विमा योजनेच्या अमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांनाच पाठवले फिल्डवर \nपिक विमा योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांनाच फिल्डवर पाठवले होते. पिक विम्यासाठी शासनाकडून देण्यात आलेल्या मुद्दत वाढीचा कालचा शेवटचा दिवस असल्यामुळे जिल्ह्यातील जास्तीतजास्त शेतकऱ्यांना याचा लाभ घेता यावा, या उद्देशाने जिल्धाधिकारी सिंह यांनी हा उपक्रम राबवला होता. त्यानंतर आज या उपक्रमात सामील झालेल्या सर्व अधिकाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केले.\nजिल्ह्यात कुष्ठरोग निवारणासाठी विशेष प्रयत्न\nजिल्ह्यातील वाढत असलेले कुष्ठरोगाचे प्रमाण नियंत्रित करण्यातसाठी जिल्हा प्रशासनाकडून संपूर्ण जिल्ह्यात कुष्ठरोग निर्मुलन मोहीम राबवली जाणार असून अधिकाऱ्यांनी आणि नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन कुष्ठरोगाच्या निर्मूलनात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग यांनी केले आहे. कुष्ठरोगाबाबत जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा काल जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.\nमहसूल विभाग हा जिल्हा प्रशासनाचा कणा : जिल्हाधिकारी द्विवेदी\n'महसूल विभाग हा जिल्हा प्रशासनाचा कणा असून विभागाशी संबंधित सर्व तक्रारींचे समाधान करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे.' असे मत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केले. महसूल दिनानिमित्त काल जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.\nजिल्ह्यात अतिसार नियंत्रण पंधरवाडा मोहिमेची सुरुवात\nया मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ० ते ५ वर्ष वयोगटातील २ लाख ९५ हजार २४५ लहान मुलांची तपासणी करून त्यांना झिंग गोळ्या, ओआरएसचे वाटप करणार येणार आहे.\nशेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यावर भर द्या : व्ही गिरीराज\nकृषी विभागाने जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शेतक-यांच्या उत्पादनाबाबत माहिती ठेवावी. शासनाच्या योजनेतून निर्माण करण्यात आलेले शेततळे, नाला खोलीकरण, जलयुक्त शिवार आदी माध्यमातून त्या शेतक-यांच्या उत्पादनात किती वाढ झाली. याची माहिती ठेवावी. तसेच कृषी सेवकांच्या माध्यमातून पाच – सहा गावांची स्वतंत्रपणे पाहणी करून पिकाबाबत मुल्यमापन करावे.' असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.\n'बँकांनी शेतकऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण करावा' - जिल्हाधिकारी सिंह\n'सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्जमाफी देऊन त्यांना तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत, परंतु जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका अत्यंत संथगतीने काम करत असून याचा लाभ सामान्य शेतकऱ्यांना मिळत नसल्याची खंत सिंह यांनी यावेळी व्यक्त केली. त्यामुळे बँकांनी या कामाला गती देऊन या योजनेचा लाभ सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.\nजिल्हा प्रशासनाकडून राबवण्यात येणार 'अतिसार नियंत्रण पंधरवाडा'\nया मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यात ३ हजार २२१ ओआरटी कॉर्नर प्रत्येक अंगणवाडी, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, आयुर्वेदिक दवाखाना, ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी २४ तास कार्यरत राहणार आहेत. गावातील गरोदर माता व स्तनदा माता करीता प्रात्यक्षिक व समुपदेशन करण्यात येणार आहे. कुपोषित बालकांना देखील कुपोषणासंदर्भातील सर्व प्रकारच्या सेवा देण्यात येणार असल्याचे सिंग यांनी सांगितले.\nजिल्ह्यात अमृत योजनेचा शुभारंभ\nया योजनेंतर्गत ४ मेगावॅटच्या सोलर सिस्टिमसाठीसुद्धा २० एकर जागा घेण्यात आली आहे. त्यामुळे योजनेसाठी लागणारी वीज देखील निर्माण करता येईल. अशा एक ना अनेक अत्याधुनिक तंत्र प्रणालीचा वापर अमृत योजनेत असल्याची माहिती येरावार दिली.\n'ग्राहकांच्या तक्रारीच येऊ नये, यासाठी प्रयत्न करावे' - मदन येरावार\nजिल्ह्यातील नागरिकांना योग्य दाबानी वीज पुरवठा आणि तत्पर सेवा देण्याबरोबर महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना कसलीही तक्रारच निर्माण होऊ नये, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी काल व्यक्त केले.\nनव्या विभागीय आयुक्तांनी घेतली जिल्ह्याची आढावा बैठक\nअमरावती विभागाचे आयुक्त पियुष सिंग यांनी काल जिल्ह्याला भेट देऊन जिल्ह्यात सुरु असलेल्या सर्व विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार सिंगला तसेच प्रत्येक विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.\n'शेतकऱ्यांना अधिक मोबदला मिळावा यासाठी प्रयत्न करू'- संजय राठोड\nवर्धा-नांदेड हा रेल्वे मार्ग यवतमाळ-वाशीमसह इतर जिल्ह्यातील ९२ गावांना जोडणार आहे. त्यामुळे गावांच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणत हातभार लागणार आहे.\n'शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून द्या'-मदन येरावार\nराज्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व बँकांना शेतकऱ्यांना या विषयी माहिती द्यावी, शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळत असल्याचे सांगा, त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या दारापर्यंत जा. बँका या शेतकऱ्यांसाठी आहेत, त्या फक्त नफा कमवण्यासाठी नाहीत हे लक्षात असू द्या, असे स्पष्ट आदेश त्यांनी यावेळी या बैठकीत दिले.\nआत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना रोजगार प्रशिक्षण\nआत्‍महत्‍याग्रस्‍त कुटुंबातील महिला आत्‍मनिर्भर होऊन स्‍वतःच्‍या पायावर उभ्‍या रहाव्यात तसेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने बळीराजा चेतना अभियान, कस्‍तुरबा ट्रस्‍ट आणि सहयोग ट्रस्‍ट यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने काल गृहउद्योगाबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते. यवतमाळमधील महावीर विद्यामंदिर शाळेत ही कार्यशाळा घेण्यात आली होती.\nविद्यार्थी दिनानिमित्त अभाविपचे 'स्वच्छता अभियान'\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या यवतमाळ शाखेकडून काल गुरुपौर्णिमा आणि राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त जिल्ह्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहरातील प्रमुख बसस्थानकावर स्वच्छता मोहीम तसेच गुणवंत विद्यार्थी आणि महाविद्यालयांचा सत्कार अशा स्वरूपाचे कार्यक्रम घेण्यात आले. विशेष म्हणजे अभाविपचे यंदाचे स्वच्छता मोहिमेचे हे चौथे वर्ष ठरले आहे.\nलाच घेतल्या प्रकरणी तलाठ्याला अटक\nविठ्ठल महादेव बोभाटे असे अटक करणायत आलेल्या तलाठ्याचे नाव असून तक्रारदाराचे नाव मात्र जाहीर करण्यात आलेले नाही.\nसर्वाधिक कर्जमाफी मिळालेल्या जिल्ह्यात यवतमाळ दुसऱ्या क्रमांकावर\nशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार बुलडाण्यातील २ लाख ४९ हजार ८१८ तर यवतमाळ जिल्ह्यातील २ लाख ४२ हजार ४७१ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. यापाठोपाठ बीडमधील २ लाख ८ हजार ४८० तर नगरमधील २ लाख ८६९ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.\nयवतमाळमध्ये वाघाच्या हल्लात तीन जण जखमी\nयवतमाळ जिल्ह्यातील मंगळी येथे काल तीन नागरिकांवर वाघाने हल्ला केला आहे. एका दिवसामध्ये या वाघाने तीन जणांना जखमी केले आहे. यामुळे संपूर्ण गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वाघाला पकडण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत.\nयवतमाळमध्ये शेतकऱ्यांचे 'मुंडण आंदोलन'\nजिल्ह्यातील अर्जुना येथे सरकार विरोधात 'सरण फुक' आंदोलन करण्यात आले. तर अनेक ठिकाणी रस्त्यावर चक्काजाम करण्यात आला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी काही ठिकाणी पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीमार करत काहीना अटक देखील केली. यावेळी पोलिसांच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले सर्व केस काढून 'मुंडण आंदोलन' केले.\nजिल्ह्यात 'महाराष्ट्र बंद'ला चांगला प्रतिसाद, राज्य मार्गावर चक्काजाम\nराज्यात सुरु असलेल्या 'महाराष्ट्र बंद' आंदोलनाला यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणत पाठींबा दिला आहे.\nजिल्ह्यात अजूनही शेतकऱ्यांचा संप सुरू, विरोधकांचे संप चालू ठेवण्याचे आवाहन\nविशेष म्हणजे या संपामध्ये शेतकऱ्यांपेक्षा राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्तेच मोठ्याप्रमाणत सहभागी झाले आहेत.\nजिल्ह्यातील तूर खरेदी अजूनही संथच\nज्या शेतकऱ्यांची तूर खरेदी केली आहे, त्यांना अद्याप त्याचा मोबदला मिळालेला नाही. तर ज्यांना टोकन मिळाले आहे, त्यांची तूर अद्याप खरेदी केली गेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nजिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुडगूस\nगेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने काल दुपारनंतर जोर धरण्यास सुरुवात केली. पावसाबरोबर आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेले वृक्ष उन्मळून पडले आहेत.\nगृहमंत्र्यांच्या हस्ते वणी येथे विविध विकासकामांचा शुभारंभ\nकेंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या यवतमाळ दौऱ्यात काल वणी येथे वेगवेगळ्या विकासकामांचे शुभारंभ करण्यात आला. शहरातील तलावाचे खोलीकरण आणि गाळ उपसा करण्याच्या कामाचा देखील शुभारंभ अहिर यांच्या हस्ते करण्यात आला.\nयुवक कॉंग्रेसचे 'जबाब दो, हिसाब दो' आंदोलन\nयवतमाळ लोकसभा व वाशीम विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले,\nशेतकऱ्यांसाठी 'कृषी तंत्रज्ञान प्रचार आणि प्रसार' पंधरवड्याचे आयोजन\n'उन्नत शेती आणि समृद्ध शेतकरी' या अभियानाच्या माध्यमातून येत्या २०२२ पर्यत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे आहे. या अभियानांतर्गत शेतकऱ्यांपर्यत शेती क्षेत्राचे आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्यात येणार आहे.\nयवतमाळ जिल्ह्याचा यंदा २४ लाख वृक्ष लागवडीचा संकल्प\nयंदाच्या वर्षी संपूर्ण राज्यात १ जुलै ते ७ जुलै दरम्यान ४ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प वन विभागाकडून करण्यात आला आहे. यासाठी प्रत्येक जिल्हाची कार्यक्षमता आणि आकारावरून त्यांच्या वाट्याला वृक्ष लागवडीची संख्या ठरवून दिली आहे. यात यवतमाळ जिल्ह्याच्या वाट्याला २४ लाख वृक्षलागवड आली आहे.\nजिल्ह्यात पावसाळ्याच्या अगोदर स्वच्छता मोहीम राबवावी\nनुकत्याच झालेल्या स्वच्छता सर्वेक्षणात यवतमाळ जिल्ह्याला देशभरात २३० वा क्रमांक मिळाला आहे.\n'बळीराजा चेतना अभियाना' मार्फत शेतकऱ्यांच्या मुलांचा सामुहिक विवाह\nतुर खरेदीचा प्रश्न आणि तुरीला हमीभाव न मिळाल्यामुळे जिल्हातील शेतकऱ्यांवर मोठ्याप्रमाणत आर्थिक संकट कोसळले आहे. त्यातच शेतीसाठी घेण्यात आलेल्या बँकेच्या कर्जाने शेतकऱ्यांचे चांगलीच कंबरडे मोडले आहे.\n'जिल्हा रुग्णालयातील सेवेचा दर्जा वाढवा' - पालकमंत्री येरावार\nनाईक रुग्णालयाच्या अभ्यागत मंडळाची पुनर्रचना गेल्या दोन वर्षांपासून रखडली होती. पालकमंत्री येरावार यांनी हा प्रश्न मार्गी लावत मंडळाची पुनर्रचना केली. यानंतरच्या मंडळाच्या या पहिलीच्या बैठकीत येरावार यांनी जिल्ह्यातील रुग्णसेवा सुधारण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या.\nवृक्षलागवड चित्ररथाचे यवतमाळमध्ये आगमन\n२०१७ बरोबर आगामी, २०१८ आणि २०१९ या वर्षात अनुक्रमे ४ कोटी, १३ कोटी आणि ३३ कोटी असे एकूण ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प वनविभागाने केला आहे.\nहंसराज अहिर यांनी घेतली जिल्ह्याची आढावा बैठक\nजिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या मनरेगा पं. दीनदयाळ ग्रामीण विकास विद्युत योजना, प्रधानमंत्री रस्ते विकास योजना, प्रधानमंत्री आवास योजनांसह महिला सक्षमीकरणाकरिता आवश्यक अंत्योदय योजनांचा यशस्वी अंमलबजावणी करिता आवश्यक असलेल्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.\nछत्र हरवलेल्या युवकास गावकऱ्यांची अशीही मदत\nअमोलची ही परीस्थित गावकऱ्यांच्या लक्षात आली. वयाने कमी असलेल्या या अमोलप्रती गावकऱ्यांनी सहानुभूती दाखवत त्याच्या शेतात लोकवर्गणीतून तलावातील तब्बल ५० ट्रॉली गाळ टाकला.\nउन्हाळा संपून पावसाळ्याच्या आगमनाला अवघा एक महिना राहिला आहे. त्यामुळे शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या 'जलयुक्तशिवार आणि 'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' या योजनांना गती देण्यात आली आहे. या कामांची पाहणी करण्यासाठी यवतमाळ जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग यांनी काल जिल्हातील काही गावांना भेटी देऊन तेथील कामांचा आढावा घेतला.\nजिल्ह्यात जलसंधारण प्रकल्पांना गती\n'गाळमुक्त धरण - गाळयुक्त शिवार' अभियानांतर्गत जिल्ह्यात येत्या काही वर्षात ४५० तलाव, धरणे गाळमुक्त करून हा गाळ शेतांमध्ये टाकण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने समोर ठेवले आहे. त्यात यावर्षी शंभर तलाव गाळमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे.\nमोबदल्याचा वापर योग्यरीत्या केला पाहिजे - राम शिंदे\n'नागरिकांच्या जमिनींचा मोबदला त्यांना लवकरात लवकर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. परंतु मिळालेल्या मोबदल्याचा वापर योग्यरीत्या केला पाहिजे. शेतकऱ्यांनी या मोबदल्यातून नवीन व्यवसाय सुरु करावेत\n'शासन आपल्या दारी' शेतकऱ्यांच्या घरी जाऊन भूसंपादनाचा मोबदला\nसरकारी विकासकामामध्ये शेती किंवा शेतजमीन गेली तर तिचा मोबदला परत कधी मिळणार हा आपल्या देशातील खूप मोठा यक्षप्रश्न आहे.\nशिवसेनेचा महाराष्ट्र दिन साजरा, तर विदर्भवाद्यांची 'स्वतंत्र विदर्भाची' मागणी\nशहरामध्ये विदर्भवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र विदर्भाच्या घोषणा देत नेताजी चौकात काळे झेंडे हाती घेऊन रास्ता रोको आंदोलन केले.\nपडीक जमिनींवर जिल्हा परिषद उभारणार गाळे\nयवतमाळ शहरात परिषदेची १०० मी. लांब आणि ८०० मी रुंदीची पडीक जागा आहे. या जागेवर अंदाजे २५ ते ३० दुकानांचे बांधकाम होई शकते.\nलक्ष्मीनगरमध्ये आयपीएलवर सट्टेबाजी करणारा अटकेत\nलक्ष्मीनगरमध्ये गौरव जयस्वाल हा आयपीएलच्या सामन्यांवर अवैध्यरीत्या सट्टेबाजी करत होता.\nबळीराजाची चेतना जाणणाऱ्यांचा सन्मान\nगेल्या वर्षी यवतमाळ जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना प्रबोधन करण्यासाठी सुशिक्षित नागरिकांनी तसेच समाजसेवी संस्थांनी पुढे यावे असे आवाहन केले होते,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://vikrantdeshmukh.blogspot.com/2010/05/happy-birthday-deccan-queen.html", "date_download": "2018-10-19T13:02:03Z", "digest": "sha1:5OJKYZBWUKJFFAD4VVIPDHNATU7KFHIO", "length": 10759, "nlines": 96, "source_domain": "vikrantdeshmukh.blogspot.com", "title": "माझे जगणे होते गाणे !!: Happy Birthday, Deccan Queen !!", "raw_content": "\nतरी स्वाधिकाराचेनि नांवें| जें वांटिया आलें स्वभावें| तें आचरे विधिगौरवें| शृंगारोनि || - ज्ञानेश्वरी अध्याय १८, ओवी २००\nमी एक चिमुकलं रानफुल...रंग,रूप,गंध नसलेलं... दरीखोर्‍यात कडेकपारीत रानावनात उगवणारं... त्याच्या असण्या वा नसण्याने तसा कुणाला फारसा फरक पडत नाहीचं. रानफुलाची मात्र इच्छा असते जीवन सार्थकी लावण्याची. इथे आलोच आहोत तर समरसून जगण्याची. अश्यातच कधीतरी चुकून वसंताची नजर त्यावर पडते आणि मग हे वेडं फुल गायला लागतं ’रूतुराज आज वनी आला... रुतुराज आज वनी आला’. लौकीक शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनियर. कर्मक्षेत्र - आयटी. दोन-तीन कंटाळवाणे जॉब बदलून झाल्यावर गेली काही वर्षे ओरॅकल ईआरपी प्रणालीवर डोकेफोड करतो आहे. रोहिंटन आगांचे पियानोवादनाबद्दलचे वाक्य कायम नजरेसमोर असते - \"Play to express.... not to impress \nAarya Ambekar (3) GOT (7) Hollywood (1) IBN (1) Little Champs (4) Mind (1) Mugdha Vaishampayan (15) Music (3) Nolan (1) Railway (1) Sa Re Ga Ma (5) Saleel Kulkarni (1) Thoughts (1) अध्यात्म (7) अवधूत गुप्ते (1) आनंद भाटे (1) आर्या आंबेकर (3) आवरा (1) उपहास (1) कन्या (1) कविता (10) काव्य (39) खाणे (1) गझल (1) गाणे (1) गाव (1) गेम ऑफ थ्रोन (6) जीवन (1) ज्ञानेश्वरी (1) झेन (1) ध्यान (1) निरोप (1) निसर्ग (2) पल्लवी जोशी (1) पाऊस (2) पुणे (3) फोटोग्राफी (1) बाबा (1) बाल (1) भावना (2) मन (1) मनोगत (1) मुग्धा वैशंपायन (6) मुंबई (2) मौन (1) राहुल देशपांडे (1) रेल्वे (3) ललित (46) लोकमत (1) वाढदिवस (1) विडंबन (5) विनोदी (23) विसंगती (1) शब्दशलाका (4) शमिका भिडे (1) सकाळ (1) संगीत (10) सलील कुलकर्णी (4) सारेगम (2) सारेगमप (8) सावनी शेंडे (1) स्फूट (2) स्वानुभव (1)\nया ब्लॉगवरील सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार.\nCopyright © 2008 माझे जगणे होते गाणे \nमाझे जगणे होते गाणे \nजमले अथवा जमले नाही.. खेद-खंत ना उरली काही... अदृश्यातील आदेशांचे, ओझे फक्त वहाणे... माझे जगणे होते गाणे...माझे जगणे होते गाणे\nउद्या १ जून २०१०. 'डेक्कन क्वीन' ऐंशी वर्षे पुर्ण करून ऐक्यांशीव्या वर्षात पदार्पण करत आहे. इतर अनेक पुणेकरांसारखी माझ्या भावविश्वात अढळ स्थान मिळवलेली ही गाडी. रूळांवरचं चालतं-बोलतं एक उत्कट जगच... बहुरंगी, बहुढंगी..... हवंहवंस वाटणारं..... माझे आणि डेक्कन क्वीनचे ऋणानुबंध जवळपास गेल्या बारा वर्षांचे. त्यामुळे आठवणीही अगणित...........\nसकाळी सव्वासातला (कधीही न चुकता सोडलेला) पुणे स्टेशनचा फलाट..... खंडाळ्यातला थरार... नेरळ जंक्शन किंवा डोंबिवली पास करताना गाडीने घेतलेला तुफान वेग.... पावसाळ्यात हिरव्याकंच आसमंतात तिने घेतलेले नेत्रदीपक वळण...पॅंट्रीकारमधून गरमगरम सर्व्ह होणारे चीज सॅंडविच आणि टोमॅटो सूप.... येताना दादर स्टेशनचा फलाट न थांबता ओलांडताना अंगावर उभे राहणारे रोमांच.... पारसिक बोगद्यात शिरण्यापूर्वी इंजिनाने दिलेली शिट्ट्यांची सलामी...कर्जतला मिळणारा दिवाडकरांचा वाफाळलेला वडा... दोन-दोन बॅंकर इंजिने पाठीमागे लावून गाडीने वेगात चढलेला घाट... दिवा जंक्शन किंवा मळवली सारख्या स्थानांवर अंगात वारं भरल्यासारखं चौखुर उधळलेलं WACM किंवा WCM इंजिनाचं वारू..... काय काय सांगू आणि किती किती डेक्कन क्वीन म्हणजे डेक्कन क्वीन. तिचा डौल, तिचा थाट, तिचं लोभसवाणं रूपडं, तिचा वक्तशीरपणा वगैरे गुणांचं गायन करायला लागलो तर अनेक लेख लिहून होतील.\nमराठी भावगीतांमध्ये आढळणारी किंवा“तुझ्या संगतीचा जीवा ध्यास लागे, तुझ्या हासण्याने मनी प्रीत जागे” “मन लोभले, मन मोहले” \"गेले द्यायचे राहुनी, तुझे नक्षत्रांचे देणे\" अशी पदे जणू डेक्कन क्वीनसाठीच लिहीली गेली असावीत \nदरवर्षी १ जूनला कट्टर डेक्कन-क्वीन प्रेमी आणि काही उत्साही प्रवासी तिचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करत असतात. दृष्ट लागेल अश्या पद्धतीने सजवलेली ’दख्खनची राणी’ आपल्या जन्मदिनीही वेळेवर सुटते आणि वेळेवर परतते. गेल्या ऐंशी वर्षात फक्त १६ दिवस सुट्ट्या घेतलेल्या या राणीची अपार ओढ शेकडो लोकांना न लागेल तरच नवल \nयावर्षी वाढदिवसाबरोबरच डेक्कन क्वीनचा ’सहस्त्रचंद्रदर्शन’ सोहळा आहे. प्रवाश्यांच्या व रेल्वेप्रेमींच्या अंतःकरणात विशेष घर करून राहिलेली ही आपली लाडकी आगगाडी असे अनेक वर्धापनदीन साजरे करो आणि भारतीय रेल्वेच्या वैभवात रोज नवनवी भर घालत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना \nमाझे जगणे होते गाणे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5036537794856080115&title=Ghangard&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-10-19T13:47:40Z", "digest": "sha1:LQBXUEYOAIEAED524GNFMB37Q4XV3YC5", "length": 6571, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "घनगर्द", "raw_content": "\nभय आणि अद्भुतता यांचे मिश्रण असणाऱ्या कथा हे हृषीकेश गुप्ते यांचे वैशिष्ट्य ‘घनगर्द’ कथासंग्रहातील कथांमधून जाणवते. पहिल्या ‘घनगर्द’ या कथेतून पौगंडावस्थेतील गार्गीला आपण खोल दरीत पडत आहोत, बचावासाठी धावलेल्या बाबाचाही तोल जातो, अशी जाणवणारी भीती व वास्तवात ज्या प्रसंगांना सामोरे जावे लागते त्यातून होणारी तिची घालमेल दिसते.\nलेखनासाठी बैठक मारलेली असताना बाहेर पावसात भिजून आलेली अनोळखी व्यक्ती व जाताना त्याने नायकाला दिलेली कथांची अनेक बीजे असलेली कुपी, लहानपणी केलेल्या आंब्यांची चोरी यामुळे निर्माण झालेली अपराधाची भावना व देवधर काकुंचे पात्र यातून नायकाचे भयाने भारलेले आयुष्य ‘पानगळ’मधून समोर येते. भूतकाळाच्या सावटात मनासारखे आयुष्य पेलताना द्यावा लागणाऱ्या मोबदल्याचे रूप ‘मुआवजा’मधून जाणून घेताना दाहक भय समोर येते. ‘रामवाटा’तील वास्तव व कल्पनांच्या मिश्रणातून उमटलेले भय वाचकांना खिळवून ठेवते.\nप्रकाशक : रोहन प्रकाशन\nकिंमत : २५० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: घनगर्दहृषीकेश गुप्तेकथाकादंबरीरोहन प्रकाशनGhangardHrushikesh GupteRohan PrakashanBOI\n‘चांगल्या साहित्याला वाचकवर्ग आहे’ रहें ना रहें हम प्रेमाची किंमत काय\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/chief-minister-should-decide-milk-price-today-otherwise-agitation-will-be", "date_download": "2018-10-19T13:47:07Z", "digest": "sha1:F7LEGDFUVKXA3IFUF7HURZ76SRLM4G4I", "length": 12863, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "The Chief Minister should decide the milk price today, otherwise the agitation will be aggressive दूध दरवाढीचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी आजच घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र | eSakal", "raw_content": "\nदूध दरवाढीचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी आजच घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र\nगुरुवार, 19 जुलै 2018\nराहुरी फॅक्टरी - दूध दरवाढीचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी आजच घ्यावा. अन्यथा आंदोलनाची धार तीव्र होईल. त्यास, सरकार जबाबदार असेल. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नगर (उत्तर) जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिला.\nआज (गुरुवारी) सकाळी अकरा वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटने तर्फे राहुरी बाजार समिती समोर नगर-मनमाड मार्गावर वीस मिनिटे रस्ता रोको झाला. यावेळी मोरे बोलत होते. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे, रिपाईं च्या कार्यकर्त्यांनी भाग घेऊन, आंदोलनास पाठींबा दिला.\nराहुरी फॅक्टरी - दूध दरवाढीचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी आजच घ्यावा. अन्यथा आंदोलनाची धार तीव्र होईल. त्यास, सरकार जबाबदार असेल. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नगर (उत्तर) जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिला.\nआज (गुरुवारी) सकाळी अकरा वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटने तर्फे राहुरी बाजार समिती समोर नगर-मनमाड मार्गावर वीस मिनिटे रस्ता रोको झाला. यावेळी मोरे बोलत होते. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे, रिपाईं च्या कार्यकर्त्यांनी भाग घेऊन, आंदोलनास पाठींबा दिला.\nशिवसेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे म्हणाले, \"शिवसेना सत्तेत असली. तरी, शेतकरी हिताची भूमिका कायम असल्याने शिवसैनिक या आंदोलनात शेतकऱ्यांबरोबर आहेत.\" स्वाभिमानी युवकचे तालुकाध्यक्ष प्रकाश देठे, राष्ट्रवादीचे बाळासाहेब उंडे, रिपाईंचे बाळासाहेब जाधव यांची भाषणे झाली. सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. नंदकुमार गागरे, ज्ञानेश्वर गाडे, दिनेश वराळे, अरुण डौले, सुनील इंगळे, प्रताप जाधव, सतीश पवार, अनिल इंगळे, अशोक कदम, दिनेश वराळे, अमोल मोढे, विशाल तारडे, विजय ढोकणे उपस्थित होते. आंदोलनस्थळी पोलिस बंदोबस्तासह राज्य राखीव दलाची तुकडी तैनात होती. तहलीलदार अनिल दौंडे यांनी निवेदन स्विकारले.\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nदेवांच्या भेटीलाही न्यायालयाचा अडसर\nभिलार : दसऱ्याच्या दिवशी दांडेघरच्या श्री केदारेश्वर आणि पसरणीच्या श्री काळभैरवनाथाच्या पालखी भेटीचा सोहळा नेहमीच्याच पारंपरिक वादग्रस्त जागेत न...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nपित्याने पोटच्या मुलीची कोयत्याने गळा चिरुन हत्या\nपाली, ता. १९ (वार्ताहर) सुधागड तालुक्यातील दहिगाव येथे एका पित्याने आपल्या चार वर्षीय मुलीची शुक्रवारी (ता.१९) कोयत्याने गळा चिरुन हत्या केली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6/", "date_download": "2018-10-19T14:27:26Z", "digest": "sha1:PUDDIXKGLVJAHBO5JGCWQHLZM3A53EOV", "length": 12884, "nlines": 115, "source_domain": "chaupher.com", "title": "अल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी दोनशे कोटीचा निधी – दिलीप कांबळे | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड अल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी दोनशे कोटीचा निधी – दिलीप कांबळे\nअल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी दोनशे कोटीचा निधी – दिलीप कांबळे\nचौफेर न्यूज – हज यात्रेच्या अनुदानातून वाचलेले दोनशे कोटी रुपये यावर्षी महाराष्ट्र सरकार अल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी वापरणार आहे. यामुळे अल्पसंख्यांक समाजाच्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण आणि रोजगार, व्यवसाय मिळण्यासाठी मदत होईल असे प्रतिपादन सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी भोसरी येथे केले.\nआमदार महेश लांडगे यांनी सोमवारी (दि. 11 जून) भोसरी येथे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थितांना शुभेच्छा देताना कांबळे बोलत होते. नमाज पठण मौलाना अजिजी, मौलाना आझाद, मौलाना मारुफ, मौलाना अबरार यांनी केले. यावेळी महापौर नितीन काळजे, ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलिस उपायुक्त सतिश पाटील, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष भाईजान काझी, फजल शेख, पक्षनेते एकनाथ पवार, माजी उपमहापौर मुरलीधर ढगे, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, भीमाताई फुगे, निर्मला गायकवाड, योगिता नागरगोजे, नम्रता लोंढे, सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, नगरसेवक राजेंद्र लांडगे, वसंत बोराटे, संतोष लोंढे, तुषार हिंगे, कुंदन गायकवाड, सागर गवळी, माजी नगरसेवक बबन बोराटे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब गव्हाणे, अस्लम शेख, झिशान सैय्यद, अजहर खान, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदिप बेलसरे, भोसरी पोलिस निरीक्षक नरेंद्र जाधव, भोसरी एमआयडीसी पोलिस निरीक्षक भिमराव शिंगाडे, निगडी पोलिस निरीक्षक दिनकर आवताडे आदी उपस्थित होते.\nकांबळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणानुसार अल्पसंख्यांक समाजाला देखील विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. देशातील प्रत्येक व्यक्तीला संविधानानुसार शिक्षणाचा हक्क आहे. त्यानुसार अल्पसंख्यांक समाजाच्या सर्व विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्यवृत्ती दिली जाईल. हज यात्रेच्या अनुदानातून वाचलेले दोनशे कोटी रुपये महाराष्ट्र सरकार अल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी वापरणार आहे. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण आणि रोजगार, व्यवसाय मिळण्यासाठी मदत होईल. यातूनच ‘सबका साथ सबका विकास’ हे ध्येय गाठणे शक्य होईल, असेही कांबळे म्हणाले.\nकार्यक्रमाचे आयोजक आमदार महेश लांडगे, महापौर नितीन काळजे, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी उपस्थितांना रमझान निमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या संयोजनात आमदार पै. महेशदादा स्पोटर्स फाऊंडेशन मित्र परिवार व पिंपरी चिंचवड शहर मुस्लिम महासंघाच्या सर्व पदाधिका-यांनी सहभाग घेतला.\nPrevious articleपिंपरी महापालिकेची अनधिकृत बांधकामावर कारवाई\nNext articleआमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते स्वप्नील जावळेचा लॅपटॉप देऊन सत्कार\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\nपिंपळे सौंदागरच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार जगताप\nशिर्डीत पंतप्रधान मोदींनी लाभार्थ्यांशी मराठीतून साधला संवाद\nचौफेर न्यूज - साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव समारोपाच्या कार्यक्रमासाठी आज शिर्डीमध्ये आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घरकुल लाभार्थ्यांशी मराठीतून संवाद साधला. ११ हजार लाभार्थ्यांना घरकुलाचं...\nडीजेचा आवाज बंद, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश\nचौफेर न्यूज - गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव झाल्यावर मुंबई उच्च न्यायालयाने डीजेवरील बंदी उठवावी, अशी मागणी ‘प्रोफेशनल आॅडिओ अ‍ॅण्ड लाईटिंग असोसिएशन’संघटनेद्वारे (पाला) करण्यात आली होती....\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nदुष्ट प्रवृत्तीवर मिळविलेला विजय म्हणजेच विजयादशमी – प्राचार्या भारती पंजाबी\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/dattajayanti-marathi/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%87-109113000047_1.htm", "date_download": "2018-10-19T13:33:59Z", "digest": "sha1:NMV3Q5QAMWLTQVUBOUQY3SBGBZIRRIVM", "length": 14814, "nlines": 143, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "dattaguru, dattatreya mantra, shree Guru Dataa Lord Dattatreya, Shri Dattatreya, | श्रीनरसिंह सरस्वतींचे जन्मस्थान- कारंजे | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nश्रीनरसिंह सरस्वतींचे जन्मस्थान- कारंजे\nश्रीनरसिंह सरस्वतींचे जन्मस्थान असलेले हे गाव आज लाड कारंजे या नांवाने ओळखले जाते. शिवपूर्वकाळापासून वैभवसंपन्न असलेले हे गाव वर्‍हाडांतील अकोला जिल्ह्यात आहे. हे स्थानच श्रीगुरुंचे जन्मस्थान होय, हे प्रथम श्रीवासुदेवानंद सरस्वतींनी प्रकट केले. येथील काळे उपनावाच्या घराण्यांत श्रीगुरूंनी जन्म घेतला. त्यांच्या बंधूंची वंश-परंपरा अद्याप नांदती आहे. या वंशाच्या शाखा काशी आणि नागपूर या ठिकाणीं आहेत.\nश्रीगुरूंचें जन्मस्थान असलेला काळ्यांचा वाडा सुमारें साठ वर्षीपूर्वी काशीच्या काळ्याचे मुनीम श्री. घुडे यांना विकला गेला. काशी येथील पंचगंगेश्वरमठाधिपती श्रीब्रह्मानंद सरस्वती ऊर्फ श्रीलीलादत्त यांनी या वाड्यासमोरची मोकळी जागा मिळवून आणि तेथें मंदिर उभारून त्यांत चैत्र व. 1, श. 1856 या दिवशी श्रीगुरूंच्या पादुकांची स्थपना केली आणि पूजेअर्चेची शाश्वत व्यवस्थाही केली. श्रीलीलादत्तांच्या निष्ठेने आणि कर्तृत्वानें प्रसिद्धीस आलेले हे स्थान आज हजारों दत्तोपासकांच्या नित्य-नैमित्तिक गर्दीने गाजते-जागते बनलें आहे.\nया स्थानाचें प्राचीन माहात्म्य दाखविणारी 'श्रीकरंजमाहात्म्य' नांवाची संस्कृत पोथी उपलब्ध आहे. त्या पोथीनुसार या स्थानाचें नाव वशिष्ठ ऋषीचे शिष्य करंजमुनी यांच्याशी निगडित आहे. कारंजे येथें जैनांचे हस्तलिखित ग्रंथांचें मोठें भांडार आहे.\n(संत साहित्याचे गाढे अभ्यासक रा. चिं. ढेरे यांच्या दत्त संप्रदायाचा इतिहासमधून साभार)\nतो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा\nयावर अधिक वाचा :\nश्रीनरसिंह सरस्वतींचे जन्मस्थान कारंजे\nशमीपूजनाची गणेशपुराणात दिलेली कथा\nमालव देशात और्व नावाचा महाज्ञानी व तपोनिष्ठ ऋषी रहात असे. योगसामर्थ्याने त्याला वस्तू ...\nकरा दसरा पूजन आपल्या राशीनुसार\nरामाच्या दरबारात बेसनाचे लाडू चढवा. कर्क: देवी सीता आणि रामाला गोड पान अर्पित करा.\nकोट्यधीश व्हायचे असल्यास दसर्‍याला करा नारळाचे हे 9 उपाय\nहिंदू धर्मात कोणत्याही धार्मिक कार्यात नारळाचे अत्यंत महत्त्व आहे. नारळाला श्रीफळ असेही ...\nदुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री\nदुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी ...\nदक्षिण भारतीय लोकात नवरात्र उत्सवात 'बोम्मला कोलुवू' साजरा करतात. बोम्माला कोलुवू म्हणजे ...\n\"एखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा. साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते. व्यापार-व्यवसायात...Read More\n\"चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. मानसिक स्थिती आनंददायक राहील. वैवाहिक जीवनात...Read More\n\"काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. कार्यात विलंब झाला...Read More\nहातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका. कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक...Read More\n\"शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू...Read More\n\"वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. भावनात्मकतेमुळे नुकसान होण्याची शक्यता...Read More\n\"आजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा. आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. मोठ्यांचा सल्ला घ्या. आरोग्य चांगले राहील. एखाद्या जुन्या मित्राशी...Read More\n\"भावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. पैशासंबंधी स्थिती ठीक राहिल. इच्छित विषयांमध्ये यश मिळेल....Read More\n\"वडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. धर्मविषयक कामामध्ये पैसा खर्च होईल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर...Read More\n\"भावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील. स्त्री पक्षाकडून लाभ...Read More\n\"सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये...Read More\n\"प्रेम व रोमांसच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील. मित्रांचा सहयोग मिळेल. शुभ...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4948029667517951944&title=Sanskrit%20Language&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-10-19T13:40:01Z", "digest": "sha1:F323C3DWPSE3RA6DBMESSVPTLKYLLVY3", "length": 21885, "nlines": 133, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "मित्रात् न इच्छेत्‌ पराजयम्‌...!", "raw_content": "\nमित्रात् न इच्छेत्‌ पराजयम्‌...\nनेपाळमधील राज्यघटना दिवसाच्या निमित्ताने नेपाळ सरकारच्या मालकीची वाहिनी असलेल्या ‘एनटीव्ही’ने अलीकडेच संस्कृत भाषेतील बातमीपत्राचे प्रक्षेपण करण्यास सुरुवात केली आहे. फ्रान्समध्ये संस्कृत हेरिटेज वेबसाइट तयार करण्यात आली आहे. विविध देशांनी संस्कृतच्या संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा आणि भारताने त्याच्या मागोमाग जावे, हे काही बरे नाही. संस्कृतच्या पुनरुत्थानाचे प्रयत्न भारतातूनही व्हायला हवेत. मित्राने आपला पराभव करायला नको, हेच बरे\n‘आकाशवाणी’ म्हणजेच ‘ऑल इंडिया रेडिओ’ची सिग्नेचर ट्यून ही अनेकांच्या भावविश्वातील एक महत्त्वाचा घटक आहे. अगदी मनोहर आणि मनोवेधक म्हणता येईल अशी ही धून ही वॉल्टर कॉफमन नावाच्या एका जर्मन कलाकाराची देणगी स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच ‘आकाशवाणी’साठी त्यांनी रचलेली ही सुरावट आजही कानांना तृप्त करते आहे, अनेकांचा दिवस या सुरावटीने सुरू होत आहे. याच वॉल्टर कॉफमन यांच्या नावे आणखी एक श्रेय नोंदलेले आहे, ते म्हणजे जगातील संस्कृतचे पहिले प्रक्षेपण सुरू करण्याचे\nदूरचित्रवाणी वाहिन्यांनी लोकांच्या मनावर राज्य करण्यापूर्वीच्या काळात नभोवाणी केंद्रांच्या कार्यक्रमांची जगावर सत्ता होती. त्यातील एक नभोवाणी केंद्र होते ‘डॉयट्‌शे वेले’ या संस्थेचे. आधी पश्चिम जर्मनीच्या व नंतर एकीकृत जर्मनीच्या सरकारचे प्रचाराचे साधन असणाऱ्या या केंद्राचे भारताशी विशेष नाते होते. या केंद्राला मिळणाऱ्या श्रोत्यांच्या पत्रांमध्ये, भारतातून येणाऱ्या पत्रांची संख्या कित्येक वर्षे सर्वाधिक होती.\n‘डॉयट्‌शे वेले’ याचा अर्थ होतो ‘जर्मन तरंग.’ मॅक्सम्युलर, शॉपेनहाउएर आणि गोएथेच्या परंपरेला जागून या केंद्रावर २००४पर्यंत संस्कृतमधून कार्यक्रमांचे प्रसारण होत होते. संस्कृतमधून सादर होणाऱ्या या कार्यक्रमात संस्कृतविषयक घडामोडींची चांगली माहिती मिळत असे. या केंद्राचे हिंदीतील कार्यक्रम दररोज ४५ मिनिटे प्रसारित करण्यात येत असत, त्यातील दर पंधरवड्याला सोमवारी १५ मिनिटे संस्कृतच्या वाट्याला येत असत. त्यामुळे जगभरच्या संस्कृतप्रेमींना विविध विद्यापीठांमध्ये चालणारे संशोधन, विविध चर्चासत्रे आदींची माहिती मिळत असे. नव्या व्यापारी हिशेबांच्या काळात हे कार्यक्रम चालू ठेवणे ‘डॉयट्‌शे वेले’ला परवडेनासे झाले. त्यामुळे आधी संस्कृत आणि नंतर हिंदीतील प्रक्षेपण थांबविण्यात आले.\n‘डॉयट्‌शे वेले’च्या हिंदी प्रसारणाला सुरुवात झाली १५ ऑगस्ट १९६४ रोजी. त्यानंतर तीन फेब्रुवारी १९६६ रोजी या केंद्रावरून संस्कृत कार्यक्रमांचे प्रसारण सुरू झाले. त्यामागे शफर यांनी केलेली शिफारसच होती. ‘डॉयट्‌शे वेले’च्या या उपक्रमाचे भारतात भरघोस स्वागत झाले. देशातील २०हून अधिक वर्तमानपत्रांनी या घटनेचे स्वागत केले. अलाहाबाद येथे झालेल्या जागतिक हिंदू परिषदेत ‘डॉयट्‌शे वेले’च्या अभिनंदनाचा खास ठराव संमत करण्यात आला.\nत्याचप्रमाणे जर्मनीतून संस्कृत कार्यक्रम ऐकू येतो आणि भारतातून नाही, यावर भारतीय संसदेत जोरदार चर्चा झाली. अनेकांना हा आपल्या देशाचा अपमान वाटला. सरकारवर टीका झाली. पुण्यातील संस्कृत पंडित वसंतराव गाडगीळ यांनीही पंतप्रधानांच्या नावे एक खरमरीत पत्र लिहिले. त्यानंतर सूत्रे हलली आणि ’आकाशवाणी’वरून संस्कृतमधून बातम्या सादर करण्यात येऊ लागल्या.\nनंतरच्या काळात भारतात वाढत गेलेल्या ‘मॅक्सम्युलर भवन’ आणि ‘गोएथे इन्स्टिट्यूट’चा पाया या केंद्राने घातला. ‘डॉयट्‌शे वेले’ आजही चालू आहे; मात्र त्यावरील हिंदी नभोवाणी कार्यक्रम बंद आहेत. संस्कृत कार्यक्रम तर केव्हाच बंद झाले. या केंद्रांवरील संस्कृत ‘वाणी’ नाहीशी झाल्याने सुमारे चार दशकांच्या सु‘संस्कृत’ ऋणानुबंधांची इतिश्री झाली.\nहे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे नेपाळ सरकारच्या मालकीची वाहिनी असलेल्या नेपाळ टेलिव्हिजनने (एनटीव्ही) अलीकडेच उचललेले पाऊल. नेपाळ सरकारच्या मालकीची वाहिनी असलेल्या ‘एनटीव्ही’ने संस्कृत भाषेतील बातमीपत्राचे प्रक्षेपण करण्यास सुरुवात केली आहे. या संस्कृत बातम्या प्रत्येक शनिवारी नऊ वाजता ‘एनटीव्ही’वर प्रसारित केल्या जातात. ‘बहुभाषक देश म्हणून ओळख असलेल्या नेपाळच्या भावना व्यक्त करण्यासाठी संस्कृतमधील हे बातमीपत्र चालू करण्यात येत आहे. यातून जगातील सर्वांत प्राचीन भाषांपैकी एक असलेल्या संस्कृतच्या प्रचारासाठी आणि संवर्धन करण्यासाठी मदत होईल,’ असे ‘एनटीव्ही’चे कार्यकारी अध्यक्ष महेंद्र बिस्ता यांनी ही घोषणा करताना सांगितले.\nसध्या एनटीव्ही थारू, लिम्बू, भोजपुरी, मैथिली, नेवारी, अवधी भाषेतील नियमित कार्यक्रम सादर करते. तसेच नेपाळी आणि इंग्रजी भाषेतील बातम्या वाहिनीवरून सादर होतात. या बातमीपत्राला मिळणारा प्रतिसाद पाहून विविध संस्कृत ग्रंथांवर आधारित रेडिओ टॉक शो सुरू करण्याचीही सरकारची योजना आहे.\nनेपाळमधील राज्यघटना दिवसाच्या निमित्ताने हा उपक्रम सुरू करण्यात आला. ‘रेडिओ नेपाळ’वरून १९९५पासून संस्कृत बातम्या प्रक्षेपित होत आहेतच. भारतात आकाशवाणीवरील संस्कृत बातम्या दिवसातून दोनदा प्रत्येकी पाच मिनिटांच्याच असतात. ‘रेडिओ नेपाळ’वरील संस्कृत बातम्या दररोज साडेसहा मिनिटांच्या असतात.\nयाच नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडूमध्ये जगातील सर्वांत प्राचीन मंदिरांपैकी एक असलेले आणि हिंदूंसाठी सर्वांत महत्त्वाच्या असलेल्या धर्मस्थानांपैकी एक मंदिर आहे ते म्हणजे पशुपतिनाथ मंदिर. अन् याच मंदिरात आहे श्री भागवत संन्यास आश्रम आणि गुरुकुल स्कूल. या गुरुकुलात संस्कृत भाषा शिकविली जाते. आपल्याकडे असणारी तक्रारच तेथेही आढळते. ‘पाश्चिमात्य जगतात संस्कृत लोकप्रिय होत आहे. परंतु नेपाळमध्ये तिची लोकप्रियता घसरत आहे. नेपाळची ८० टक्के लोकसंख्या हिंदू असली, तरी संस्कृत शाळा आणि शिक्षणाला सरकारकडून कोणतेही प्रोत्साहन मिळत नाही,’ असे या शाळेतील एक वरिष्ठ शिक्षक डॉ. धुर्बा श्री यांनी सांगितले होते. आज ही शाळा ३५ वर्षे जुनी झाली आहे. हिंदू धर्मशास्त्र शिकविण्यासाठी, तसेच संस्कृतचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी तिची स्थापना झाली आहे.\nआज संस्कृतचे दूरचित्रवाणी कार्यक्रम भारतातही प्रक्षेपित होतात. दूरदर्शनवर दर आठवड्याला साधारण अर्ध्या तासांचा ‘वार्तावली’ कार्यक्रम असतो. केरळमधील ‘जनं’ या मल्याळी वाहिनीवरही संस्कृत बातम्या सादर होतात. केरळमध्येच ‘सम्प्रति वार्ताः’ हे संकेतस्थळ मल्टिमीडिया बातम्यांद्वारे संस्कृतचा प्रसार करत आहे. (हे संकेतस्थळ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.) मृत भाषा म्हणून हिणवण्यात येणाऱ्या संस्कृतचा हा नवोन्मेष पाहून आनंद होण्यासाठी संस्कृतप्रेमीच असले पाहिजे असे नाही. कोणत्याही भाषाप्रेमीसाठी ही एक पर्वणीच असायला हवी.\n...मात्र संस्कृतचे प्रेम एकीकडे आणि तिच्या जतनासाठी-संवर्धनासाठी प्रयत्न होणे वेगळे. संगणकासाठी संस्कृत सर्वांत उपयोगी भाषा आहे म्हणणे वेगळे आणि प्रत्यक्ष संगणनाच्या साहाय्याने संस्कृतचा वापर करणे वेगळे. ते कसे करायचे हे फ्रान्समधील इन्रिया (INRIA) या संस्थेची संस्कृत हेरिटेज साइट पाहिल्यावर कळते. (ती साइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)\n‘शिष्यात् इच्छेत्‌ पराजयम्‌’ असे एक संस्कृत वचन आहे. प्रत्येक गुरूची हीच इच्छा असते, की शिष्याने त्याचा पराभव करावा. जर्मनी काय किंवा नेपाळ काय, हे काही भारताचे शिष्य नाहीत, तर मित्रच म्हणता येतील; मात्र त्या देशांनी संस्कृतच्या संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा आणि भारताने त्याच्या मागोमाग जावे, हे काही बरे नाही. संस्कृतच्या पुनरुत्थानाचे प्रयत्न भारतातूनच व्हायला हवेत. मित्राने आपला पराभव करायला नको, हेच बरे\n(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)\nTags: Devidas DeshpandeBOIColumnSanskritसंस्कृतनेपाळ टीव्हीVARTHA SAMSKRITHAMवार्तावलि:एनटीव्हीसंस्कृत भाषाडॉयट्‌शे वेलेDeutsche WelleGermanनभोवाणीआकाशवाणी\nवाढता वाढता वाढे... मराठीचा टक्का पुन्हा महासंगणक, पुन्हा संस्कृत.... पुन्हा महासंगणक, पुन्हा संस्कृत.... गोष्ट एका ‘ञ’सलेल्या अक्षराची गोष्ट एका ‘ञ’सलेल्या अक्षराची अस्मितेच्या शोधात असलेली आसामी वाचाल तर...सर्वच वाचाल\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/502815", "date_download": "2018-10-19T13:43:41Z", "digest": "sha1:AYVPIWVSTHNWUGKQLGMY5PSJHYZBLWX6", "length": 7484, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "प्रेमाला नव्याने भेटवणारा भेटली तू पुन्हा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » प्रेमाला नव्याने भेटवणारा भेटली तू पुन्हा\nप्रेमाला नव्याने भेटवणारा भेटली तू पुन्हा\nअसं म्हणतात एखादी व्यक्ती आवडली तर पहिल्याच नजरेत आवडते. पहिल्याच भेटीत तिच्याशी जन्मोजन्मीचे नाते निर्माण होते. या पहिल्याच नजरेत घडणाऱया प्रेमाबद्दल खूप काही लिहिले, बोलले गेले आहे. प्रेम जरी आयुष्यात एकदाच होत असलं तरी एकाच व्यक्तीच्या पुन्हा नव्याने प्रेमात पडण्याची जादू काही औरच असते आणि म्हणूनच स्वरूप रीक्रिएशन अँड मीडिया प्रा. लिमिटेड प्रस्तुत, गणेश हजारे निर्मित आणि चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘भेटली तू पुन्हा’ हा चित्रपट खास आहे. कारण ‘भेटली तू पुन्हा’च्या ट्रेलरद्वारे दुसऱया नजरेत घडणाऱया प्रेमाची नशा अनुभवायला मिळत आहे.\nप्रेमात पडण्यासाठी सूर जुळायला लागतात. मग प्रेमकथा तरी नादमधुर गाण्यांशिवाय पूर्ण कशी होईल ‘भेटली तू पुन्हा’ या चित्रपटाच्या ट्रेलरप्रमाणेच संगीतदेखील तितकेच श्रवणीय आहे. चित्रपटात एकूण 5 गाणी असून जी शब्दबद्ध केली आहेत मंगेश कांगणे आणि संजय जमखंडी यांनी आणि संगीतबद्ध केली आहेत चिनार-महेश या द्वयीने. या व्यतिरिक्त चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जानू जानू या खास गाण्याची देखील निर्मिती करण्यात आली आहे. आणि चित्रपटाचे ‘भेटली तू पुन्हा’ हे शीर्षकगीत संगीतबद्ध केले आहे विवेक देऊळकर यांनी. या सर्व गीतांना स्वप्नील बांदोडकर, आनंदी जोशी, निखील मोदगी आणि सिद्धार्थ महादेवन यांचा आवाज लाभला आहे.\nवैभव तत्ववादी आणि पूजा सावंत अशी फ्रेश जोडी असणारा हा चित्रपट मुंबई ते गोवा या प्रवासादरम्यान फुलणाऱया प्रेमकथेवर आधारित आहे. अतिशय फ्रेश दिसणाऱया या चित्रपटाचे छायाचित्रण प्रदीप खानविलकर यांनी केले असून संकलन सतीश पाटील यांचे आहे. पूजा सावंत आणि वैभव तत्ववादी यांच्या लुकचे श्रेय संतोष गावडे यांना जाते. प्रेम या संकल्पनेला पुन्हा नव्याने भेटवणारा हा चित्रपट येत्या 28 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.\nमातफत्वाची शौर्यगाथा मांडणारी हिरकणी मोठय़ा पडद्यावर\nसुमीत राघवन-मृणाल कुलकर्णी पहिल्यांदाच एकत्र\nमुळशी पॅटर्न चित्रपटात नाचवले खरे गुन्हेगार\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nशिर्डीत पंतप्रधानांकडून विकासकामांचे उद्घाटन\nसलीम-सुलेमान यांचा मराठीत प्रवास\nएसबीआयच्या माजी प्रमुख अरूंधती भट्टाचार्य रिलायन्स इंडस्टीजच्या संचालकपदी\n#METOO : एम.जे.अकबर यांच्या याचिकेवरील सुनावणी 31 ऑक्टोबरला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-600d-with-18-135mm-lens-combo-tripod-black-price-pdljs2.html", "date_download": "2018-10-19T13:20:08Z", "digest": "sha1:EWEY7O7E55GH7CIT75376TAHV3JFTD63", "length": 14027, "nlines": 351, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन ६००ड विथ 18 १३५म्म लेन्स कॉम्बो ट्रायपॉड ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन येतोस ६००ड दसलर\nकॅनन ६००ड विथ 18 १३५म्म लेन्स कॉम्बो ट्रायपॉड ब्लॅक\nकॅनन ६००ड विथ 18 १३५म्म लेन्स कॉम्बो ट्रायपॉड ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन ६००ड विथ 18 १३५म्म लेन्स कॉम्बो ट्रायपॉड ब्लॅक\nवरील टेबल मध्ये कॅनन ६००ड विथ 18 १३५म्म लेन्स कॉम्बो ट्रायपॉड ब्लॅक किंमत ## आहे.\nकॅनन ६००ड विथ 18 १३५म्म लेन्स कॉम्बो ट्रायपॉड ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन ६००ड विथ 18 १३५म्म लेन्स कॉम्बो ट्रायपॉड ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन ६००ड विथ 18 १३५म्म लेन्स कॉम्बो ट्रायपॉड ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन ६००ड विथ 18 १३५म्म लेन्स कॉम्बो ट्रायपॉड ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 2 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन ६००ड विथ 18 १३५म्म लेन्स कॉम्बो ट्रायपॉड ब्लॅक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16.1 Above\nकॅनन ६००ड विथ 18 १३५म्म लेन्स कॉम्बो ट्रायपॉड ब्लॅक\n3/5 (2 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-19T14:15:49Z", "digest": "sha1:QRMC32EGPQGRSS7UGMWRLVUB63WTHW2W", "length": 9307, "nlines": 114, "source_domain": "chaupher.com", "title": "मनोरूग्ण महिलेवर अत्याचार करणारा नराधम गजाआड | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड मनोरूग्ण महिलेवर अत्याचार करणारा नराधम गजाआड\nमनोरूग्ण महिलेवर अत्याचार करणारा नराधम गजाआड\nभोसरी ः रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एका 60 वर्षीय मनोरूग्ण महिलेवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली. हा प्रकार गुरुवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास एमआयडीसी भोसरी येथे घडला. आरोपीला न्यायालयात हजर केले असता 13 जून पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.\nविजय लुलु बोंगा (वय-21, रा. गोदाळवाही, कारवाफा, गडचिरोली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 25 वर्षीय तरूणाने फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास एमआयडीसी येथील प्रगती इंजिनिअरींग कंपनीसमोरील पत्राशेडमध्ये मनोरूग्ण महिला झोपली होती. त्यावेळी आरोपी विजय बोंगा याने झोपलेल्या महिलेच्या डोक्यात दगड घातला. बेशुध्द झालेल्या झालेल्या महिलेवर आरोपीने अत्याचार केला. शुध्दीवर आलेल्या महिलेने आरडाओरडा केल्याने तरुण पळून जाऊ लागला. परिसरातील नागरिकांनी पाठलाग करून आरोपी पकडले. त्याला चांगला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. मनोरूग्ण महिलेला ससून रूग्णालयात दाखल केले आहे. फौजदार एच. बी. कोकणी अधिक तपास करत आहेत.\nPrevious articleपाचशे रूपयात कपडे दे; अन्यथा बघून घेण्याची दुकान मालकाला धमकी\nNext articleमालकाच्या घरातील सोन्यावर मोलकरणीचा डल्ला\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\nपिंपळे सौंदागरच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार जगताप\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nचौफेर न्यूज - निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळील सिद्धिविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडावे, आकुर्डी पोलीस चौकी आकुर्डीगावात उभारण्यात यावी तसेच रावेतमधील डॉ. डी....\nशिवसेनेऐवढे नीच राजकारण देशात कुणीही केल नसेल – निलेश राणे\nचौफेर न्यूज - शिवसेनेऐवढे नीच राजकारण देशात कुणीही केलं नसेल, असे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी म्हटले आहे. शिवाजी पार्कवर...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/1/26/Article-on-11t-hour-submission-for-daughter-by-deepali-patwadkar-.html", "date_download": "2018-10-19T13:03:35Z", "digest": "sha1:YEVGWCYYY6UX2FUYVZ4NSYMCJU7Y6OSF", "length": 12869, "nlines": 23, "source_domain": "mahamtb.com", "title": " जागरण जागरण", "raw_content": "\nशुक्रवारी संध्याकाळी शरू शाळेतून आली, की आमचा ठरलेला संवाद. “शरू, शनिवार – रविवारसाठी काही प्रकल्प, काही गृहपाठ, Worksheet काही दिलाय का गं\n”, शरू प्रश्न उडवून लावते.\n”, असे म्हणून शरू खेळायला पळते.\nशुक्रवार संपतो. अख्खी शनिवारची दुपार उडाणटप्पूपणा करण्यात जाते. शनिवारी संध्याकाळी, शरूच्या आग्रहाखातर आम्ही डिस्नेचा लहान मुलांचा पिक्चर पाहतो. हा पिक्चर मी आणि नरेन सातवेळा पाहून कंटाळलो असतो. तरी परत पाहतो. शरुची रविवारची सकाळ लोळण्यात जाते. दुपारी मस्त पत्ते खेळून होतात. नंतर मैत्रिणीकडे वाढदिवसाला जाऊन येते. खेळणं होतं. संध्याकाळ संपते. अंधार पडायला लागतो. शरू दमून भागून घरी येते. हातपाय धुवून देवाला नमस्कार केला की मग पुढचा संवाद –\n“आई, उद्या ना शाळेत ‘My Hobby’ असा तक्ता करून द्यायचा आहे\n पण हे आत्ता सांगतात का शुक्रवार पासून विचारात आहे ना मी शुक्रवार पासून विचारात आहे ना मी\n“पण मला आत्ता आठवलं ना”, शरुचे निरागस उत्तर.\n दुकाने बंद होण्याच्या आत नरेन चार्ट पेपर आणतो. कुठले कुठले स्टीकर आणतो. तोपर्यंत मी आणि शरू नेटवर शोधाशोध करून माहिती मिळवतो. इथे नुसत ‘मला गाणं आवडतं’ असं म्हणून चालत नाही. गाण्याचं गणित, इतिहास, भूगोल, विज्ञान इत्यादी आधुनिक देवतांनी तक्त्यामध्ये अवतार घेतला नाही, तर त्या तक्त्याला दुसरा जन्म जन्म घ्यावा लागतो आता रात्री जागल्याशिवाय पर्याय नसतो. आम्हा दोघींना मिळून कापाकापी, चिटकवा चिटकवी, खाडाखोड, रंगरंगोटी आणि राग राग करून तो तक्ता संपवायचा असतो. या नाटकाचा अजून एकच अंक झाला असतो, तोपर्यंत शरू पेंगायला लागते. इतका वेळ राग राग केल्यामुळे असेल कदाचित, पण शेवटी एकदाचे माझ्यातले आईचे हृदय द्रवते. तिला झोपायला सांगून मीच एकटी प्रकल्प – प्रकल्प खेळत बसते. रात्री उशिरा तो तक्ता पूर्ण होतो आता रात्री जागल्याशिवाय पर्याय नसतो. आम्हा दोघींना मिळून कापाकापी, चिटकवा चिटकवी, खाडाखोड, रंगरंगोटी आणि राग राग करून तो तक्ता संपवायचा असतो. या नाटकाचा अजून एकच अंक झाला असतो, तोपर्यंत शरू पेंगायला लागते. इतका वेळ राग राग केल्यामुळे असेल कदाचित, पण शेवटी एकदाचे माझ्यातले आईचे हृदय द्रवते. तिला झोपायला सांगून मीच एकटी प्रकल्प – प्रकल्प खेळत बसते. रात्री उशिरा तो तक्ता पूर्ण होतो Chart रोल करून बांधून पिशवीत ठेवते. ती पिशवी शाळेच्या दप्तर जवळ ठेवते. कात्री, सुरी, टाचण्या असला अणुकुचीदार आणि टेप, फेविकॉल, डिंक असला चिकट पसारा आवरून मगच झोपायला जाते.\nआईने रविवारी रात्री जागरण मांडून प्रकल्प केले नाहीत, तर सोमवार उजाडूच शकत नाही, हा सृष्टीचा नियम आहे ते जागरण नीट व्हावे यासाठी त्या सृष्टीच्या नियंत्याने ठिकठिकाणी शाळा स्थापन केल्या असून घराघरात आपले निरागस आणि गोंडस हेर नियुक्त केले आहेत. असले विचार करत करत मला झोप लागते.\nप्रकल्पांचा अजून एक अत्यंत तापदायक प्रकार म्हणजे ‘Best out of waste’ नामक प्रकल्प. आता घरात काय कोणी ‘कचरा’ ठेवतात का का असले प्रकल्प देतात का असले प्रकल्प देतात बरे काही बाही जमवूनही ठेवलं, तरी हवं तेंव्हा हवा तो ‘कचरा’ मिळलेच असे नाही. मग ‘घरातच पडून होता’, असे वाटावं असलं सामान पैसे देऊन विकत आणावे लागते. कधी जाऊन खपटे विकत आण. तर कधी नारळ आणून खावणून मग त्या करवंट्या सुताराकडून छान कापून आण. तर कधी मुद्दाम प्रोजेक्टसाठी २ लिटरची मोठी कोकची बाटली आणून संपव, असले उद्योग करावे लागतात\nअशाच एका ‘कचऱ्यातून कला’ च्या प्रकल्पासाठी, खारवलेले पिस्ते आणले. सोलता सोलता तोडांत टाकण्यातून वाचलेले, पिस्ते एका बरणीत भरून ठेवले. इकडे पिस्त्याच्या कवचांचा ढीग पडला. मग त्या ‘कचऱ्याच्या’ ढिगाऱ्या पासून pen-stand, greeting card व तत्सम ‘best’ वस्तू तयार करण्यात आल्या.\nया प्रयोगानंतर ice-cream च्या काड्यांनी एक घर तयार करून आणायाला सांगितले होते. शरुला आता खूप ice-cream खायला मिळतील असे वाटत होते बहुतेक. उड्या मारताच घरी आली, आणि चक्क ज्या दिवशी प्रकल्प दिले त्याच दिवशी घरी बातमी दिली मी ice-cream च्या काड्यांचे पाकीट विकत आणल्याने तिच्या आनंदाला विरजण लागले मी ice-cream च्या काड्यांचे पाकीट विकत आणल्याने तिच्या आनंदाला विरजण लागले ते पाकीट पाहून, शरूचा त्या project मधला सगळा interest च संपला. शेवटी तिची वाट पाहून पाहून एका रविवारी रात्री जागून मीच ते घर, बाग, कुंपण वगैरे तयार करून दिले. तरी शरूचा रुसवा जाईना ते पाकीट पाहून, शरूचा त्या project मधला सगळा interest च संपला. शेवटी तिची वाट पाहून पाहून एका रविवारी रात्री जागून मीच ते घर, बाग, कुंपण वगैरे तयार करून दिले. तरी शरूचा रुसवा जाईना मग दोन – चार वेळा जाऊन आम्ही ice-cream खाऊन आलो, तेंव्हा कुठे तिची गाडी रुळावर आली. या प्रकल्पाने फक्त आईचे वजन तेवढे वाढले\nविज्ञानाचे मॉडेल्स करणे वगैरे प्रकल्प बरे असतात. काहीतरी शिकल्याचे, केल्याचे समाधान तरी मिळते. पण नुसतंच माहिती मिळावा, फोटो जमवा, सुशोभित करा असले प्रकल्प, आई – वडिलांना लहानपणी अभ्यास न केल्याचे पाप फेडण्यासाठी दिले जाणारे प्रायश्चित आहे असे मला वाटते.\nअशा प्रकल्पांमधून प्रवास करत करत आमची बढती “ग्रुप प्रोजेक्टस्” मध्ये झाली. ४-५ मैत्रिणी मिळून प्रोजेक्ट करू लागल्या. या मध्ये आई-वडिलांची फारशी मदत लागली नाही. नवीन शाळेने पण भन्नाट प्रकल्प दिले. ४ – ५ वाण्याच्या दुकानात जाऊन वेगवेगळ्या डाळी आणि तांदळाचे भाव काय आहेत याची चौकशी करून त्याचा तक्ता बनवा आणि एका सकाळी २-२ मुलींचे गट करून त्यांना काही रक्कम दिली. दिवसभर काहीपण business करा आणि संध्याकाळी हिशोब द्या. कोणी फुलं आणून गजरे करून विकले. कोणी लिंबू आणून लिंबू सरबत करून विकले. कोणी होलसेल मध्ये पेन आणून विकले. हा प्रकल्प पालकांना भारी आवडला\n९ वी – १० वी मध्ये या जागरणात प्रकल्पा बरोबरच जर्नल, सबमिशन, असाइंमेंट या खेळांची भर पडली आहे. हे नवीन खेळ गाणी ऐकत, जागून पूर्ण करायचे असतात हे ज्ञान प्राप्त झाले. प्रकल्प तर फारच फोरवर्ड झाले आहेत. आता जर पालकांनी “काही मदत हवी का ग” असे विचारले तर, “तुम्हाला यातलं काही जमणार आहे का” असे विचारले तर, “तुम्हाला यातलं काही जमणार आहे का” अशा आशयाचा एक कटाक्ष पदरात पडतो” अशा आशयाचा एक कटाक्ष पदरात पडतो सध्या ४ – ५ जणी मिळून project report करत आहेत. प्रत्येकीकडे एक एक laptop. एकच document share करून एकत्र लिहिणे. असलं काही बाही चालू आहे. पण शेवटी एकीच्या घरी जमून, रात्रभर जगल्याशिवाय तो report संपतच नाही. जिच्या घरी जागरण असते, तिची आई रात्रीतून कॉफी करून दे, चहा करून दे, मुली जाग्या आहेत की नाही बघ, आणि अधून मधून “झोपा ग आता सध्या ४ – ५ जणी मिळून project report करत आहेत. प्रत्येकीकडे एक एक laptop. एकच document share करून एकत्र लिहिणे. असलं काही बाही चालू आहे. पण शेवटी एकीच्या घरी जमून, रात्रभर जगल्याशिवाय तो report संपतच नाही. जिच्या घरी जागरण असते, तिची आई रात्रीतून कॉफी करून दे, चहा करून दे, मुली जाग्या आहेत की नाही बघ, आणि अधून मधून “झोपा ग आता” असं म्हणत स्वत:ही जागते” असं म्हणत स्वत:ही जागते ते compulsory च असते कारण प्रकल्पासाठी आईने रविवारी रात्री जागरण केले नाही तर सोमवार उजाडत नाही म्हणजे नाहीच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2018/06/blog-post_7.html", "date_download": "2018-10-19T13:01:30Z", "digest": "sha1:PTFDCFYBPC6MCLK5VEH3JMBEX75UBNT7", "length": 30137, "nlines": 188, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: युवराजसिंग आणि धोनी", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nदहाअकरा वर्षापुर्वी २०-२० षटकांच्या नव्या क्रिकेटची सुरूवात झाली. तेव्हा वेस्ट ईंडिजमध्ये झालेल्या विश्वचषकाच्या स्पर्धेत प्राथमिक फ़ेरीतच द्रविडच्या नेतृत्वाखाली पराभूत होऊन भारतीय संघ मायदेशी परतला होता. लगेच दक्षिण आफ़्रिकेत २०-२० या नव्या प्रकारची स्पर्धा व्हायची होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्यात ज्येष्ठ खेळाडू बाजूला ठेवून नवख्या पोरांचा संघ महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली तिकडे धाडला होता. आता हा प्रकार कमालीचा यशस्वी झाला असून त्याचे व्यापारीकरण जबरदस्त झालेले आहे. ती पहिलीवहिली २०-२० स्पर्धा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकली. पण त्या स्पर्धेच्या दरम्यान व नंतर गाजत राहिला तो धोनी नव्हेतर युवराजसिंग. मधल्या फ़ळीत फ़लंदाजीला येऊन विजयी फ़टका मारण्यासाठीच त्याची तेव्हा ख्याती होती आणि इंग्लंडच्या नामवंत गोलंदाजाच्या एकाच षटकात सहाही चेंडूवर षटकार ठोकल्याने युवराज भारतीय क्रिकेटशौकिनांच्या गळ्यातला ताईत बनुन गेला होता. त्याच्यासमोर भारताला कुशल नेतृत्व देवून अजिंक्यपद मिळवून देणारा धोनीही पुरता झाकोळून गेला होता. पुढल्या काळात युवराजने किती षटकार ठोकले वा आपल्या संघाला किती विजय संपादन करून दिले, हा इतिहास आहे. मात्र कालपरवा त्याच २०-२० आयपीएल स्पर्धेत पुन्हा एकदा चेन्नईला विजेतेपद मिळवून दिल्याबद्दल धोनीचे दहा वर्षानंतरही कोडकौतुक चालले होते. पण आज कोणाला तो सहा षटकार ठोकणारा युवराज आठवतही नाही. याला काळाचा महिमा म्हणायचे, की गुणवत्तेची कदर म्हणायची खेळातले सातत्य म्हणायचे, की एखाद्या वेळी लागणार्‍या लॉटरीचे गुणगान म्हणायचे खेळातले सातत्य म्हणायचे, की एखाद्या वेळी लागणार्‍या लॉटरीचे गुणगान म्हणायचे कौतुकाचे निकष तरी काय असतात. गुणवत्ता कशावर ठरत असते कौतुकाचे निकष तरी काय असतात. गुणवत्ता कशावर ठरत असते पोटनिवडणूकीतले यश आणि सार्वत्रिक निवडणूकीतली बाजी, यात नेमका तितकाच फ़रक असतो.\nक्रिकेटचा खेळ नेहमीचा असतो आणि सातत्याने खेळावा लागतो. एखादा सामना किंवा गंमतीचा तात्पुरता खेळ विरंगुळ्याचा असतो. हौसेचा भाग असतो. नेहमीचे क्रिकेट हे अगत्याचे असते. धोनी आरंभीच्या काळात हाणामारी करून जबरद्स्त वेगाने धावा ठोकणारा म्हणूनच भारतीय संघात प्रस्थापित झाला. यष्टीरक्षक फ़लंदाज म्हणूनच त्याला संघात स्थान मिळालेले होते. पण त्याला जोडून त्याने आपल्या फ़लंदाजीने धमाल उडवून देण्याच्या क्षमतेला सातत्याची जोड देण्याचा प्रयत्न केला. उत्साहाला लगाम घालून संयम व आक्रमकता यांची उत्तम सांगड घातली. त्यासाठी आवश्यक असेल तेव्हाच ठोकाठोकी व षटकार -चौकार आणि गरज असेल, तेव्हा संयत फ़लंदाजी करून आपले स्थान पक्के केले. दहाबारा वर्षानंतर धोनी खेळातला ज्येष्ठ झाला आहे आणि यशस्वी कर्णधार वा नव्या संघाचा शिल्पकार म्हणून बाजूला झाला आहे. पण आरंभीच्या काळातला त्याचा स्पर्धेत सहकारी युवराज कुठल्या कुठे गायब होऊन गेला आहे. एखाद्या षटकात वा एका डावात धुवांधार फ़टके मारण्याने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होते. जेव्हा तुमचा संघ चांगला खेळत असतो आणि दिवस चांगले असतात, तेव्हा अशा चैनीला स्थान असते. पण जेव्हा दिवस फ़िरलेले असतात व प्रतिकुल परिस्थिती असते, तेव्हा टिकून रहाण्याला प्राधान्य असते. तिथे जो टिकून रहाण्याचा संयम दाखवू शकतो, त्यालाच सातत्याने क्रिकेटच्या खेळात ख्यातकिर्त होता येत असते. हा धडा धोनीने गिरवला आणि आजही दहाबारा वर्षे पुर्वीइतकाच तो क्रिकेटमध्ये टिकून आहे. त्याचे कौतुक टिकून आहे. युवराजला लोक विसरूनही गेले आहेत. कालपरवा किंवा मधल्या चार वर्षातल्या पोटनिवडणूका मोदी विरोधकांनी जिंकल्याचे कौतुक नेमके तसेच आहे. पण त्याच कालावधीत मोदींनी एकट्या खांद्यावर पक्षाचा डोलारा घेऊन, जिंकलेल्या अनेक विधानसभा व राज्याची किंमत काहीच नाही.\nमागल्या आठवडाभरात पोटनिवडणूकांतील भाजपाच्या पराभवाचे ढोल पिटून २०१९ मध्ये मोदी कसे पराभूत होतील, त्याच्या रसभरीत कहाण्या ऐकायला मिळाल्या. मग हा काळ व त्यातल्या घटना आठवल्या. हरयाणा, महाराष्ट्र, झारखंड, आसाम, उत्तरप्रदेश, त्रिपुरा अशी नवी राज्ये मोदींनी याच कालावधीत भाजपाच्या छत्राखाली आणली त्याचे कोणालाच कौतुक नाही. पण मधल्या किती पोटनिवडणूका भाजपा हरला यावर निष्कर्ष काढायचे असतील, तर युवराजच्या एका षटकातील सहा षटकारांनीच भारताला त्या स्पर्धेत अजिंक्यपद मिळाले, असे म्हणावे लागेल ना ज्यांना असे निष्कर्ष काढायचे असतील, त्यांनी जरूर काढावेत आणि ‘युवराजा’चे आजही कौतुक जरूर करावे. त्यामुळे तेव्हाही धोनी विचलीत झाला नव्हता आणि आजच्या टवाळी टिकेने मोदीही विचलीत होत नाहीत. दोघांचे कारण स्पष्ट आहे. युवराजला तेव्हा केवळ प्रेक्षकांची वहावा हवी होती आणि आपल्या क्रिकेट कारकिर्दीचा विसर पडला होता. धोनीला दिर्घकालीन क्रिकेट खेळायचे होते आणि तो आजही खेळतो आहे. प्रेक्षकांना खुश करणारी व वहावा मिळवणारी फ़लंदाजी धोनीही करतो. पण तिच्याच आहारी जाऊन त्याने आपल्या कारकिर्दीचा सत्यानाश करून घेतलेला नाही. कारण प्रत्येक चेंडूवर षटकार मारण्याची अपेक्षाच गैरलागू असते आणि त्यात वहावत गेलेला फ़लंदाज दिर्घकाळ खेळपट्टीवर टिकत नसतो. पण प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या आहारी गेलेला फ़लंदाज ‘युवराज’ होऊन जातो. मोदींनी प्रत्येक निवडणूक व पोटनिवडणूक जिंकण्याची अपेक्षा तशीच गैरलागू आहे आणि आपली प्रतिष्ठा त्यांनी अशी लहानसहान गोष्टीत पणाला लावण्याची अपेक्षा असेल, तर ती अपेक्षा करणारे धोनीचा युवराज करायला निघालेले असतात. धोनीने धोनी रहाण्यातच मोठेपण असते आणि मोदींनी कायम मोदी रहाण्यातूनच इतका पल्ला गाठलेला आहे.\nपोटनिवडणूकातले यश फ़ालतू वा नगण्य नक्कीच नाही. पण त्यातले यश सत्तांतर घडवणारे राजकारण नसते. निकालानंतर बहूमत हुकलेल्या पक्षाला बेरजेतून पराभूत करण्याचा प्रकार डकवर्थ लुईस या नियमासारखा असतो. त्यातला विजेता हा परिस्थितीने विजेता ठरत असतो. तो खेळातल्या गुणवत्तेमुळे विजेता झालेला नसतो. या़चे भान निदन विजेत्याने तरी ठेवले पाहिजे. जेव्हा डकवर्थ लूईस नियमानुसारच्या विजेत्याला अजिंक्यपद मिळते व तीच गुणवत्ता वाटू लागते, तेव्हा क्रमाक्रमाने त्याच नियमावर विसंबून विजेतेपद मिळवण्याची प्रवृत्ती जोपासली जात असते. त्या दोन षटके वा दोनतीन चेंडूतला खेळ त्या सामन्यापुरता असतो आणि त्यावर सगळे सामने जिंकता येणार नसतात. म्हणूनच त्यातला फ़सवा विजय ओळखून सावध होण्याला प्राधान्य असायला हवे. पोटनिवडणूकातील विरोधकांचे यश नेमके तसेच आहे. कारण ज्या काळात मोदी व भाजपाने पोटनिवडणूका गमावल्या आहेत. त्याच काळात त्यांनी सहासात राज्यातील सत्ता विरोधकांच्या हातून हिसकावून घेतलेली आहे. पण विरोधकांचा उत्साह किंवा माध्यमातील उतावळेपणा बघितला, तर त्याना डकवर्थ लूईसच क्रिकेटचा वास्तविक नित्यनियम वाटत असल्याची खुणगाठ पटते. पोटनिवडणूका ह्या एखाद्या षटकातल्या खेळासारख्या असतात आणि सार्वत्रिक निवडणूक निर्णायक क्रिकेट असते. एका षटकात दोनचार चेंडूवर धावा निघाल्या नाहीत म्हणून बिघडत नाही. सामन्याची जितकी षटके असतात, त्यांत मिळून एकत्रित धावसंख्या गाठायची असते. एखाददुसर्‍या षटकात सामना जिंकण्याची कल्पना सामना गमावण्यालाच आमंत्रण असते. विरोधकांची नेमकी तीच अवस्था आहे. त्यांचा खेळ षटकात बाजी मारण्याचा असून सामने जिंकण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही. माध्यमे व पत्रकारांच्या टाळ्या पिटण्यावर विरोधकांची गोलंदाजी व फ़लंदाजी चाललेली असते.\nगेल्या लोकसभेनंतर कर्नाटकात दोन विधानसभा पोटनिवडणूका झाल्या होत्या आणि त्यात कॉग्रेसच जिंकली होती. आताही परवा राजराजेश्वरीनगर ही पोटनिवड्णूक कॉग्रेसनेच जिंकली. पण एकूण विधानसभा मतदानात भाजपाने मोठी झेप घेतली. ४० वरून १०४ इतकी झेप घेतली आणि कॉग्रेस मात्र १२२ वरून ७८ पर्यंत घसरली. त्रिपुरात शून्यावरून भाजपा सत्तेपर्यंत पोहोचला आणि गुजरातची सहावी विधानसभा भाजपाने सलग जिंकली. बारा बारातेरा वर्षे वनवासात गेलेल्या भाजपाला उत्तरप्रदेश राज्यात प्रचंड बहूमताने विधानसभा कोणी जिंकून दिली त्याच्याआधी उत्तरप्रदेशात भाजपाला पोटनिवडणूक जिंकता आलेली नव्हतीच. पण सार्वत्रिक निवडणूकीत बाजी भाजपाने मारली. यातला फ़रक ज्यांना समजून घ्यायचा नसेल, त्यांनी ‘युवराज’ व्हायला भाजपाचा विरोध कशाला असेल त्याच्याआधी उत्तरप्रदेशात भाजपाला पोटनिवडणूक जिंकता आलेली नव्हतीच. पण सार्वत्रिक निवडणूकीत बाजी भाजपाने मारली. यातला फ़रक ज्यांना समजून घ्यायचा नसेल, त्यांनी ‘युवराज’ व्हायला भाजपाचा विरोध कशाला असेल चांगला सातत्याने सराव करून सामना जिंकायची इच्छा महत्वाची आहे. ज्यांना एखाद्या षटकात सहाही छक्के मारण्याचा पराक्रम गाजवण्यात धन्यता वाटते, किंवा डकवर्थ लूईसनुसार सामने जिंकण्याची आकांक्षा आहे, त्यांना कोण समजावू शकणार आहे चांगला सातत्याने सराव करून सामना जिंकायची इच्छा महत्वाची आहे. ज्यांना एखाद्या षटकात सहाही छक्के मारण्याचा पराक्रम गाजवण्यात धन्यता वाटते, किंवा डकवर्थ लूईसनुसार सामने जिंकण्याची आकांक्षा आहे, त्यांना कोण समजावू शकणार आहे डकवर्थ लूईसचा प्रसंग आकस्मिक परिस्थितीने उदभवत असतो. तो उदभवणार नाही, हेच सामना आयोजकांचे आणि सामना खेळणार्‍यांचे भान असले पाहिजे. पण तशीच परिस्थिती येईल आणि आपल्याला डकवर्थ लुईस नियम़च सामना जिंकून देईल; अशा समजूतीवर ज्यांची रणनिती उभारलेली आहे, त्यांना ‘युवराज’ होण्याच्या शुभेच्छा देण्यापलिकडे काय करता येईल डकवर्थ लूईसचा प्रसंग आकस्मिक परिस्थितीने उदभवत असतो. तो उदभवणार नाही, हेच सामना आयोजकांचे आणि सामना खेळणार्‍यांचे भान असले पाहिजे. पण तशीच परिस्थिती येईल आणि आपल्याला डकवर्थ लुईस नियम़च सामना जिंकून देईल; अशा समजूतीवर ज्यांची रणनिती उभारलेली आहे, त्यांना ‘युवराज’ होण्याच्या शुभेच्छा देण्यापलिकडे काय करता येईल अशा अजिंक्यवीरांचे नेतृत्व कॉग्रेसचे युवराजच करीत असावेत हा निव्वळ योगायोग मानता येईल काय अशा अजिंक्यवीरांचे नेतृत्व कॉग्रेसचे युवराजच करीत असावेत हा निव्वळ योगायोग मानता येईल काय मागल्या दोनचार महिन्यातले राजकीय वातावरण तसे आहे, म्हणून त्यातले धोके सांगणे अगत्याचे वाटले. बाकी ज्याची त्याची मर्जी आहे. धोनी होण्याची सक्ती ‘युवराज’वर कोणी करू शकत नाही ना\nसंस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे\n‘हमाम मे सब नंगे है’, अशी एक हिंदीतली उक्ती आहे आणि त्याचीच प्रचिती सध्या येत आहे. चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर या अ...\nराफ़ायलवर मोदी गप्प का\nराफ़ायल लढावू विमान खरेदीच्या विषयावर इतके रणकंदन माजलेले असतानाही सातत्याने इतर विषयावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, याच बाबतीत मौनव्र...\nअर्थात सनातनी पुरोगामीत्व पाच वर्षापुर्वी मोदी बहूमत मिळवू शकतात, हे मी सांगू शकलो, त्याचा पाया मला इब्न खालदूनच्या मुकदीमा या चौदाव्या ...\nमतचाचणी विश्लेषण (४) मागल्या विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपाने युती मोडली व एकहाती शत-प्रतिशत सत्ता बळकावण्याचा कावा केलेला होता. ...\nसाडेचार वर्षापुर्वी लोकसभेची निवडणूक ऐन भरात होती आणि जवळपास ६० टक्के मतदान उरकलेले होते. अशावेळी नरेंद्र मोदींची लोकप्रियता इतकी शिगेला ...\nमतचाचणी विश्लेषण (५) आगामी लोकसभेच्या निवडणूका आणि त्यात मतदान कसे होईल, याविषयीची उत्सुकता स्पष्ट आहे. जितकी ती प्रत्येक पक्षातील नेत्...\n२०१९ ची लोकसभा, जिंकणार ‘कॉग्रेसच’\n(लेखांक पहिला) येत्या डिसेंबर महिन्यात पाच विधानसभांचे मतदान उरकलेले असेल आणि निकाल लागलेले असतील. त्यानंतर विनाविलंब सतराव्या लोकसभा ...\nसरडा मोसमाप्रमाणे आपले रंग बदलतो असे म्हणतात. ते सिद्धही झालेले आहे. त्याचे कारणही स्पष्ट आहे. निसर्गाने सुरक्षेसाठी सरडा नावाच्या प्राण्...\nबाजारबुणगे आणि रा. स्व. संघ\nSunil Tambe 3 August at 23:32 · प्लासी ते सांगली बंगालचा शेवटचा नबाब सिराज उद्दौला मातला होता. नबाबाचं सैन्य ब्रिटीश सैन्याच्या दुप्...\nमतचाचणी विश्लेषण (३) आगामी लोकसभा निवडणूकीचा संदर्भ घेऊन रिपब्लिक व एबीपी यांनी सी-व्होटरच्या मदतीने केलेल्या मतचाचणीचे निष्कर्ष बहुता...\nझुंडशहा कुठे धडा शिकतात\nतुमची पगडी, आमची विहीर\nसदा अध्यक्ष बना रहता\nअच्छे दिन, बुरे दिन\nमनोहर जोशी विजयी झाले\nकोडग्या कोडग्या लाज नाही\nगावस्कर, सचिन आणि विराट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://tattoosartideas.com/mr/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A5%82-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%95/", "date_download": "2018-10-19T14:06:08Z", "digest": "sha1:SS3UINIZZXGTCWDUUQXRU7R2JM4SVTMK", "length": 16893, "nlines": 85, "source_domain": "tattoosartideas.com", "title": "हिना मेहेन्दी टॅटू डिझाईनची संकल्पना मागे परत - टॅटूज कला कल्पना", "raw_content": "\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nहिना मेहेन्दी टॅटू कमी बॅकसाठी डिझाईन डिझाइन करते\nहिना मेहेन्दी टॅटू कमी बॅकसाठी डिझाईन डिझाइन करते\nसोनिटॅटू डिसेंबर 17, 2016\nहिना टॅटू म्हणजे वेअरर्ससाठी महत्त्वपूर्ण काहीतरी. हे शरीरावर एक प्राचीन शाप आहे ज्यामध्ये अनेक अर्थ आहेत. तो आनंद, नशीब प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरले जाते आणि लढाई, जन्म, आशीर्वाद आणि विवाह दर्शविले शकता. द #लाज टॅटू अंतर्ज्ञानी आणि मुक्तहस्त बद्दल बोलण्यासाठी वापरले जाते. मेणाचा वापर करणे ही अशी एक गोष्ट आहे जी तुम्हाला आध्यात्मिक संबंध देईल आणि या भयानक भावनांना लागू होतील.\nमाणाचे शरीर असलेल्या प्रत्येक भागाचे महत्त्व आणि विशेष अर्थ आहेत. हे आशीर्वादांबद्दल बोलायचे आहे आणि हात वर ठेवले आहे तेव्हा ते वस्त्रांच्या तळवेवर ठेवता येते, ते संरक्षणाविषयी बोलते आणि त्यास ढाल देखील जोडते.\nहिना टॅटू एक आहे #टॅटू जे लोक कामकाजाच्या महत्त्वपूर्णतेमुळे लोकांना अपवादात्मक वाटतात. त्यांना एक विशेष अर्थ किंवा कथा सांगण्यासाठी त्यामध्ये जोडता येणारे आयटम आहेत म्यानेवर ताकद आहे #डिझाइन आणि अर्थ. आपण नेहमी जगाला सांगू इच्छित आहात असे ठळक विधान करण्यासाठी हेना टॅटू वापरताना आपण गर्दीमधून बाहेर पडू शकता आणि आपण तसे करण्यास सक्षम नाही.\n1. आश्चर्यकारक मेहेन्डी डिझाईनने तिला परत इतिहासाकडे नेले\nऐतिहासिक भागातून प्रवास करण्याची इच्छा असलेल्या स्त्रीच्या खालच्या भागात हे एक चांगले मेहेन्नी डिझाईन आहे.\n2. गडद उंच फुलांचा मेहेन्नी डिझाइन तिच्या कमी परत सौंदर्य वाढ\nहे एक चांगले गडद आहे #मेहंदी डिझाइन ती खरोखर एक स्त्री म्हणून प्रेम होईल\n3. तीन फुलं एका महिलेसाठी एक विशेष मेहंदी डिझाइन तयार करतात\nहा एक स्वच्छ फुलांचा डिझाईन आहे जो तिला गर्व वाटेल.\n4. तिच्या खाली परत साठी सुंदर बाभूषीय टॅटू तिला एक नवीन देखावा देत\nएक निळ्या सुती कापड आणि लहान शीर्षस्थानी परिधान हे अद्वितीय flaunting एक फायदा होईल #कमी #परत हेना टॅटू डिझाइन\n5. लाईट मेहेन्दी डिझाइन, तिच्या खाली असलेल्या सच्चावरच्या प्रेमास स्पर्श करून\nहा एक सुरेख मेहहारी डिझाईन आहे, ज्याने तिला तिचे कमी बॅकअप आवडेल.\n6. तिच्या खाली परत एक लहान पण आकर्षक झांडू टॅटू डिझाइन\nही एक स्वच्छ मोगन टॅटू आहे आणि ती फक्त या डिझाइनसह प्रेमात पडेल.\n8. आधुनिक स्पर्शाने तिच्या खाली परत येण्यासाठी स्वच्छ मेहंदी डिझाइन\nहे स्वच्छ मेहंदी डिझाइन एका स्त्रीच्या खाली परत उचित पद्धतीने वर्णन करते.\n9. त्याच्या छान छोट्या छोट्याश्या वेतासाठी मेहेन्डी डिझाईनचे वर्तुळ\nहे एका छोट्या छोट्या पद्धतीने मुलीच्या खालच्या मागे उघडणारे हे डिझाईन आहे.\n10. एक adoring महिला कमी परत साठी तारा-आकार मावळ्या टॅटू डिझाइन\nगर्भधारणेदरम्यान या तारा डिझाइनमुळे एका मुलीने तिच्या पाठीमागून फडफडवण्यास मदत केली.\n11. तिच्या खाली परत साठी फुलांचा नमुन्यांसह तपकिरी mehendi डिझाइन\nहा स्टॅक फुलांचा नमुना मेहेन्डी डिझाईन केल्याने आश्चर्यकारक कमी बॅकेशी एक मुलगी सुंदर दिसली.\n12. आपल्या छोट्या छोट्या छोट्या पिढीसाठी आधुनिक मयन्ना टॅटू डिझाईन, खरे नर्मदावाद प्रकट करते\nहे त्याच्या खाली परत एक छान आधुनिक आणि झोकदार mehendi डिझाइन आहे.\n13. ही खऱ्या स्त्रीच्या खालच्या पायासाठी छायांकित मेहेन्नीची रचना आहे\nतिने आता तिच्या छोट्या छोट्या छान मेहेन्डी डिझाइनसह सुंदर दिसू शकतो.\n14. विस्तीर्ण विडंबन टॅटू डिझाइन तिच्या खाली परत छान flaunting\nहे एक विस्तृत मादा टेटू डिझाइन आहे जे एका आश्चर्यजनक खालच्या पार्श्वभूमीवर एक मुलीला आत्मविश्वास देते.\n15. लहराती लोह असलेला टॅटू डिझाइन तिच्या शैलीतील आधुनिक शैलीसह खाली आणत आहे\nविशेष लहरी मेहंदी डिझाइन एक स्त्री परिपूर्ण दिसत करते\n16. तिच्या मागे कमी वेळात आरामासाठी डिझाईन केलेले हे वर्तुळ डिझाइन\nहे एका सुंदर मुलीच्या लोअर बॅकसाठी डिझाईन केलेले हे वर्तुळ आहे.\n17. हिरव्या रंगाची छटा असलेले मेहेन्डी डिझाइन त्याच्या छोट्या छोट्या रंगाचे डिझाइन होते\nहा एक ट्रेंडी मेहेन्डि डिझाइन आहे ज्याने तिच्या मागे एक छान देखावा दिला.\n18. तिच्या छोट्या छोट्या छोटय़ा छोट्या छोट्या छोट्या मेहेन्डी डिझाइनच्या\nतिच्या पाठीमागे हे मेहंदी डिझाइन परिधान करणारा एक मुलगी असेल.\n19. फुलर मेहंदी डिझाइन तिच्या खालच्या दिशेने आकर्षक बनविण्यासाठी डिझाइन\nया मेहंदी डिझाइनमुळे मुलीला खरी जादू मिळाली.\n20. पारंपारिक मेहंदी डिझाइन एक झोकदार आणि तरतरीत देखावा divulging\nहे एक पारंपारिक मेहेन्डी डिझाइन आहे जे तिच्या खाली पाठिंबा देणारी आहे.\n21. तिच्या सुंदर निम्न पार्श्वभूमीसाठी स्वच्छ फुलांचा मेहंदी डिझाइन\nही एक सुंदर फुलांचा मेहंदी डिझाइन आहे ज्यामुळे स्त्रीला खरी आत्मविश्वास दिला जातो.\n22. तिच्या सुंदर छोट्या मागे आधुनिक फुलपाखरू mehendi डिझाइन\nआता ती सुंदर दिसत आहे आणि ती एक स्त्री असल्याबद्दल अभिमान वाटू शकते.\n23. तिच्या छोट्या छोट्या छोट्या छोट्या फुलांचा रचना केल्याने तिला छान दिसले\nआकर्षक डिझाईन्ससाठी खास मेहेन्डी डिझाइनसह तिने आता सुंदर दिसू शकते.\nटॅग्ज:मैना टटू मेहंदी डिझाइन\nनमस्कार, मी सोनी आणि या टॅटू कला कल्पना वेबसाइट मालक मीना, अर्धविराम, क्रॉस, गुलाबाची, फुलपाखरू, सर्वोत्तम मित्र, मनगट, छाती, जोडप्यांना, बोट, फुल, डोक्याची खोडा, अँकर, हत्ती, घुबड, पंख, पाय, शेर, मेंढी, परत, पक्षी आणि हृदयाची टॅटू डिझाइन . मला माझी वेबसाइटवरील वेगवेगळ्या वेबसाइट शेअरमध्ये नवीन टॅटू कल्पना आवडली. आम्ही चित्रांवर कोणतेही हक्क सांगत नाही, फक्त त्यांना सामायिक करत आहे. आपण माझे अनुसरण करू शकता गुगल प्लस आणि ट्विटर\nचेरी ब्लॉसम टॅटूगुलाब टॅटूस्लीव्ह टॅटूमान टॅटूचंद्र टॅटूपुरुषांसाठी गोंदणेडायमंड टॅटूशेर टॅटूफूल टॅटूदेवदूत गोंदणेसूर्य टॅटूअँकर टॅटूमागे टॅटूमेहंदी डिझाइनहार्ट टॅटूबहीण टॅटूजोडपे गोंदणेस्वप्नवतड्रॅगन गोंदहत्ती टॅटूहोकायंत्र टॅटूहात टैटूपाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा टॅटूगोंडस गोंदणक्रॉस टॅटूपक्षी टॅटूमुलींसाठी गोंदणेमांजरी टॅटूछाती टॅटूमैना टटूबटरफ्लाय टॅटूटॅटू कल्पनाचीर टॅटूवॉटरकलर टॅटूगरुड टॅटूबाण टॅटूडवले गोंदणेमोर टॅटूअर्धविराम टॅटूफेदर टॅटूताज्या टॅटूडोक्याची कवटी tattoosहात टॅटूराशिचक्र चिन्ह टॅटूउत्तम मित्र गोंदणेआदिवासी टॅटूपाऊल गोंदणेडोळा टॅटूअनंत टॅटूकमळ फ्लॉवर टॅटू\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकॉपीराइट © 2018 टॅटू कला कल्पना\nट्विटर | फेसबुक | गुगल प्लस | करा\nआमची वेबसाइट आमच्या अभ्यागतांना ऑनलाइन जाहिराती दाखवून शक्य झाले आहे. कृपया आपला जाहिरात ब्लॉकर निष्क्रिय करून आम्हाला समर्थन करण्याचा विचार करा.\nही वेबसाइट आपला अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरते. आपण असे समजू की आपण यासह ठीक आहात, परंतु आपण इच्छित असल्यास आपण निवड रद्द करू शकता.स्वीकारा पुढे वाचा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A5%A8%E0%A5%A6-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-19T14:16:02Z", "digest": "sha1:SPBIM7QPMUH4IYH6M7SXBKNEXHFR6V6H", "length": 10156, "nlines": 114, "source_domain": "chaupher.com", "title": "ट्वेन्टी-२० मालिका विजयाचा भारताचा निर्धार | Chaupher News", "raw_content": "\nHome खेळ ट्वेन्टी-२० मालिका विजयाचा भारताचा निर्धार\nट्वेन्टी-२० मालिका विजयाचा भारताचा निर्धार\nचौफेर न्यूज – एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताने अधिराज्य गाजवले. आता ट्वेन्टी-२० मालिकेमध्येही वर्चस्व गाजवण्यासाठी विराट कोहलीची युवा सेना सज्ज झाली आहे. पहिल्या ट्वेन्टी-२० लढतीत भारताने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला होता. बुधवारी होणारी दुसरी एकदिवसीय लढत जिंकल्यास तीन सामन्यांची मालिका भारताला खिशात टाकता येणार आहे. दुसरीकडे यजमान दक्षिण आफ्रिकेला मालिका वाचवण्याची ही अखेरची संधी असेल. कारण हा सामना गमावल्यावर त्यांचे मालिकेतील आव्हान संपुष्टात येणार आहे.\nकसोटी मालिका गमावल्यावर भारताने एकदिवसीय सामन्यांमध्ये जोरदार पुनरागमन केले. त्यांचा हाच फॉर्म ट्वेन्टी-२० मालिकेत पाहायला मिळाला. आतापर्यंत सातत्यपूर्ण धावा करणारा भारताचा सलामीवीर शिखर धवन ट्वेन्टी-२० सामन्यांमध्येही आपली छाप पाडत आहे. विराट कोहलीही चांगल्या फार्मात आहे, पण अन्य फलंदाजांना मात्र अजूनही छाप पाडता आलेली नाही. गेल्या सामन्यात भुवनेश्वर कुमारने पाच बळी मिळवत दमदार कामगिरीचा नजराणा पेश केला होता. ही खेळपट्टी संथ होत जाणारी आहे. त्यामुळे या सामन्यात कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांना अंतिम अकरा जणांच्या संघात स्थान मिळणार आहे. डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलला अजूनही खेळवण्यात आलेले नाही, त्यामुळे संघ निवडताना त्याच्या नावाचाही विचार करण्यात येणार आहे.\nदुसऱ्या स्थानाची संधी ….\nआयसीसी ट्वेन्टी-२० क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर जाण्याची भारताला या मालिकेत संधी असेल. भारताने ही मालिका ३-० अशा फरकाने जिंकली तर ते क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचू शकतात.\nPrevious articleसुनील गावसकरांकडून जयदेव उनाडकटची खिल्ली\nNext articleअमरावतीचा विजय भोईर राज्यस्तरीय शरिरसौष्ठव स्पर्धेत विजयी\nविंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पृथ्वी शॉ ला संधी\nमुजोर बीसीसीआयला माहिती अधिकार कायद्याचा लगाम\nआशिया चषकासाठी बीसीसीआय शनिवारी संघाची घोषणा करणार\nएनडिटीव्हीविरोधात अनिल अंबानींच्या रिलायन्सचा 10 हजार कोटींचा दावा\nचौफेर न्यूज - एनडीटिव्ही या वृत्तवाहिनीविरोधात अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहानं अहमदाबाद न्यायालयामध्ये 10 हजार कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. राफेल करारासंदर्भात एनडीटिव्हीच्या ट्रूथ विरुद्ध...\nउदयनराजेंचा राष्ट्रवादीला हादरा ; प्रचार कार्यालयाचे केले उदघाटन\nचौफेर न्यूज - दस-याच्या मुहूर्तावर खा. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला मोठा हादरा दिला. स्वतःच्या उमेदवारीला राष्ट्रवादीतीलच काहींचा विरोध होत असताना थेट प्रचार कार्यालयाचेच उदघाटन...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/fashion/navratri-2018-try-bollywood-actress-ghagara-look-garaba/", "date_download": "2018-10-19T14:33:43Z", "digest": "sha1:7BK5S75VUCFD22EBZXJOXQ3GM5SNQXUX", "length": 22584, "nlines": 385, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Navratri 2018 : Try This Bollywood Actress Ghagara Look For Garaba | Navratri 2018 : गरब्यासाठी ट्राय करा बॉलिवूड तारकांचे 'हे' घागऱ्यातील हटके लूक्स! | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १९ ऑक्टोबर २०१८\nडोक्यात दगड टाकून विवाहितेची निर्घृण हत्या\nअति तिथे माती... हातात ४५ लाखांचे चोरीचे सोने तरी अधिक हव्यासापोटी गमावला जीव\nअमृतसरमध्ये रावणदहन कार्यक्रमादरम्यान अपघात, अनेकजणांचा मृत्यू झाल्याची भीती\nबीडच्या खंडेश्वरी यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या\nविभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदके\nदेवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 ऑक्टोबर\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nShivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने\nचोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न\nMetoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nNavratri 2018 : गरब्यासाठी ट्राय करा बॉलिवूड तारकांचे 'हे' घागऱ्यातील हटके लूक्स\nNavratri 2018 : गरब्यासाठी ट्राय करा बॉलिवूड तारकांचे 'हे' घागऱ्यातील हटके लूक्स\nफॅशन बॉलिवूड आदिती राव हैदरी राणी मुखर्जी जान्हवी कपूर करिना कपूर\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nव्हाईट शर्ट घेण्याचा विचार करताय 'या' बॉलिवूड अभिनेत्रींकडून घ्या टिप्स\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nNavratri 2018 : नवरात्रीमध्ये दुर्गापुजेसाठी ट्राय करा रेखाप्रमाणे कांजीवरम साड्यांचा लूक\nNavratri 2018 : गरब्यासाठी ट्राय करा 'हे' हटके जॅकेट्स\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nVedio : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा\nबंगाली महिलांनी लुटला सिंदुर खेळाचा आनंद\nसोलापूर जिल्ह्यात फक्त ४० टक्के पाऊस, ४७० गावात टँकरने पाणीपुरवठा\nदुष्काळी स्थितीवर जिल्हा परिषद सादर करणार ‘ग्राऊंड रिपोर्ट’\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nSabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nकाश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nPro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2018-10-19T14:17:53Z", "digest": "sha1:YJ3FBDDKDG5262KUCXBV2YYEOPTACUBV", "length": 14233, "nlines": 117, "source_domain": "chaupher.com", "title": "कासारेत बालसंस्कार निवासी शिबीराचे आयोजन | Chaupher News", "raw_content": "\nHome Pimpalner कासारेत बालसंस्कार निवासी शिबीराचे आयोजन\nकासारेत बालसंस्कार निवासी शिबीराचे आयोजन\nचौफेर न्यूज – साक्री तालुक्यातील जेष्ठ वारकरींच्या मार्गदर्शनाने युवा किर्तनकारांनी कासारे येथे साक्री तालुका वारकरी बालसंस्कार निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.\nशिबिराचे उदघाटन 1 मे रोजी सकाळी 11.30 वाजता हभप यशोदा आक्का(श्री. क्षेत्र जायखेडा), व महंत सदाशिव गिरी महाराज(श्री क्षेत्र नागाई)यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आधुनिक विज्ञान युगाला आध्यात्मिक मुल्यांची जोड देऊन बालकांच्या मनातील आत्मविकार साध्य करणे ही खरी गरज आहे. कारण जिवनाला संस्कांराची शिदोरी असल्याशिवाय सर्वागसुंदर व्यक्ती महत्व घडू शकत नाही. हेच सुसंस्कार संत विचारातुन नित्य प्रगट होत असतात. आणि याच विचारांचा सुगंध बाल मनातुन फुलवण्यासाठी व पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा हल्लीच्या तरूण पिडीवर निर्माण झाल्यामुळे आई, वडील, जेष्ठ व्यक्ती व गुरूजन यांच्या विषयी आत्मियता संपुन, तरूण पिढी अनेक व्यसनांनी जिवन जगत आहे. त्यांना आपली धर्मसंस्कृती किती श्रेष्ठ आहे. हे आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यासाठीच साक्री तालुक्यातील युवा किर्तनकारांनी सर्व शालेय सुटीच्या काळात श्री स्वामी समर्थ मंदिर, कासारे येथे 1 ते 15 मे दरम्यान पंधरा दिवसाचे मोफत राहण्या-खाण्यासह मोफत, शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिरात येणारा विद्यार्थाने स्वतासाठी सोबत आंथरून, ताट, ताटली, तांब्या, ग्लास, वही, पेन व एक स्वताचा पासपोर्ट फोटो सोबत आणावे.\nया साक्री तालुका बालसंस्कार निवासी शिबिरात तालुक्यातील नामवंत जेष्ठ, किर्तनकार, गायनाचार्य, मृंदूंगाचार्य, तसेच शैक्षणिक व सामाजिक कार्य करणारे प्रतिनिधीचे मार्गदर्शन मिळनार आहे.\nशिबिराला कासारे, मालपुरसह परिसरातील छाईल, प्रतापुर नाडसे, उंबर, उंबर्टी, शैवडीपाडा, कोकले कावठे, साक्री, निजामपुर, छडवेल कोर्डे, सामोडे, पिंपळनेर, दहिवेल, देशशिरवाडे, चिकसे, बल्हाणे, साक्री तालुक भजनी मंडळ आदी भजनी मंडळांची सातसंगत लाभणार आहे. शिबीरासाठी ह.भ.प. कैलास गुलाबराव देसले, ह.भ.प. बबलु माऊली उंबरेकर, ह.भ.प. नरेंद्र महाराज बल्हाणेकर, ह.भ.प. निवृत्ती महाराज चिकसे, ह.भ.प. शंकर आप्पा मालपुरकर, ह.भ.प. बाजीराव आप्पा दिघावे, ह.भ.प. देवबा आण्णा उंबरे, तसेच सरपंच,उपसरपंच, सदस्य, व ग्रामंस्थ, कासारे तसेच जिल्हातील सर्व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचे विशेष सहकार्य लाभले आहे.\nशिबिराचा समारोप 15 मे रोजी सकाळी 11 वाजता जेष्ठ वारकरी गुणगौरव सोहळा व विद्यार्थांना मान्यवराच्या हस्ते शिबिराचे प्रशिस्तीपत्र देऊन व महाप्रसादाने शिबिरीची सांगता होणार आहे. तरी परिसरातील पालकांनी आपल्या पाल्यावर सुसंस्कार घडावेत म्हणुण आपल्या पाचवी ते बारावी पर्यतच्या मुलांना शिबिरात पाठवावे, असे आवाहन आयोजक युवा किर्तनकार दिनेश महाराज सामोडेकर यांनी केले आहे.\nव्यायाम, गितापाठसह कीर्तनाचे प्रशिक्षण\nशिबिरात सकाळी व्यायाम, आरती, गितापाट, वाद्य संगीत पाट, बौध्दीक सत्र व्याख्यान, हरिपाठ व रात्री किर्तन यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी किर्तनकार ह.भ.प. पुरषोत्तम महाराज, पिंपळनेर, ह.भ.प. विजय महाराज पिंपळनेर, ह.भ.प. पंकज महाराज एकतासकर, ह.भ.प. प्रविन महाराज हताणेकर, ह.भ.प. तेजस महाराज मोराणेकर, ह.भ.प. सुप्रिम महाराज खोडावळ, ह.भ.प. नरेंद्र महाराज बल्हाणेकर ह.भ.प. हेमंत महाराज वडनेर, ह.भ.प.निवृत्ती महाराज चिकसे, ह.भ.प.दिनेश महाराज सामोडेकर, ह.भ.प. महिला किर्तकार शिवानीताई आळंदी, ह.भ.प. बबलु माऊली सांजोरी आदी महाराजांची किर्तने होणार आहेत.\nPrevious articleसंत तुकडोजी महाराज जयंती निमित्त अभिवादन\nNext articleजिल्हा बँकेतर्फे प्रत्यक्ष पीक कर्ज वाटप सुरु\nपिंपळनेर प्री प्रायमरी स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा\nपिंपळनेर प्री प्रायमरी स्कूलमध्ये ब्लु डे निमीत्त कार्यक्रम\nपिंपळनेर प्रचिती प्री प्रायमरी स्कूलच्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप\nएनडिटीव्हीविरोधात अनिल अंबानींच्या रिलायन्सचा 10 हजार कोटींचा दावा\nचौफेर न्यूज - एनडीटिव्ही या वृत्तवाहिनीविरोधात अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहानं अहमदाबाद न्यायालयामध्ये 10 हजार कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. राफेल करारासंदर्भात एनडीटिव्हीच्या ट्रूथ विरुद्ध...\nपिंपळे सौंदागरच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार...\nनगरसेविका निर्मला कुटे यांच्या संपर्क कार्यालयाचे आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन चौफेर न्यूज - निर्मला कुटे या पहिल्यांदाच नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. नवीन असूनही...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%82/", "date_download": "2018-10-19T14:21:06Z", "digest": "sha1:MGKB5HVBN2JNFQCF4VLBGIZ6JETH2P4A", "length": 13227, "nlines": 115, "source_domain": "chaupher.com", "title": "‘तुमचं काम सिनेमा दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नाही’, उच्च न्यायालयाने सिनेमागृह चालकांना फटकारलं | Chaupher News", "raw_content": "\nHome Maharashtra ‘तुमचं काम सिनेमा दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नाही’, उच्च न्यायालयाने सिनेमागृह चालकांना फटकारलं\n‘तुमचं काम सिनेमा दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नाही’, उच्च न्यायालयाने सिनेमागृह चालकांना फटकारलं\nचौफेर न्यूज – सिनेमागृहांमध्ये घरचे वा बाहेरून खाद्यपदार्थ आणण्यास घातलेल्या बंदीबाबत आज मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मल्टिप्लेक्स असोसिएशनला चांगलंच फटकारलं आहे. सार्वजनिक ठिकाणी नागरीक घरचे खाद्यपदार्थ बाळगतात तेव्हा सुरक्षेचा मुद्दा येत नाही, मग सिनेमागृहांमध्येच का असा प्रश्न विचारत उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. तसंच, सिनेमा दाखवणं तुमचं काम आहे, पदार्थ विकणं नाही असं म्हणत न्यायालयाने मल्टिप्लेक्स असोसिएशनलाही झापलं.\nसिनेमागृहांमध्ये घरचे वा बाहेरील खाद्यपदार्थांच्या बंदी सुरक्षेच्या कारणास्तव योग्यच असल्याचा दावा करत राज्य सरकारने बंदीच्या निर्णयाचे समर्थन करणारे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात दाखल केले होते. याशिवाय याचिका निकाली काढण्याची मागणीही केली होती. त्यावर आज सुनावणी करताना उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी नागरीक घरचे खाद्यपदार्थ बाळगतात तेव्हा सुरक्षेचा मुद्दा येत नाही का की केवळ घरच्या खाद्यपदार्थांमुळे सुरक्षा धोक्यात येते असा सवाल विचारला आहे. बाहेरील खाद्यपदार्थांच्या बंदीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या आंदोलनावरही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. कुणीही कायदा हातात घेण्याची गरज नाही असं न्यायालयाने म्हटलं आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी ३ सप्टेंबर रोजी होणार आहे. सिनेमागृहांमध्ये घरचे वा बाहेरून खाद्यपदार्थ आणण्यास करण्यात येणाऱ्या बंदीविरोधात जैनेंद्र बक्षी यांनी जनहित याचिका केली आहे.\nकाय आहे राज्य सरकारचं प्रतिज्ञापत्र –\nराज्य सरकारतर्फे न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येऊन याप्रकरणी भूमिका स्पष्ट करण्यात आली होती. त्यानुसार घरचे तसेच बाहेरून खाद्यपदार्थ आणण्यास घातलेला बंदीच्या निर्णय मागे घेण्याची वा त्याबाबत बहुपडदा सिनेमागृहाच्या परवान्यांमध्ये सुधारणा करण्याची किंवा बहुपडदा सिनेमागृहांवर आणि त्यातील खाद्यपदार्थाच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याबाबत सध्याच्या नियमांमध्ये दुरुस्ती करण्याची गरज भासत नसल्याचे सरकारने म्हटले आहे. किंबहुना सुरक्षेच्या कारणास्तव ही बंदी योग्यच असून न्यायालयाने याचिका निकाली काढण्याची मागणी सरकारने केली आहे. महाराष्ट्र सिनेमा (नियमन) नियमांनुसार प्रेक्षकांना सिनेमागृहांमध्ये घरचे वा बाहेरून खाद्यपदार्थ नेण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यास परवानगी दिली तर सुरक्षेच्या दृष्टीने मोठी समस्या निर्माण होऊ शकते, अशी भीतीही सरकारने निर्णयाचे समर्थन करताना केली आहे. तसेच प्रेक्षकांच्या सुरक्षेची जबाबदारी सिनेमागृहांवर असते. त्यादृष्टीने ही बंदी योग्यच असल्याने त्यासाठी सध्याच्या नियमांत सुधारणा करण्याची गरज नसल्याचा पुनरुच्चारही सरकारने केला आहे.\nPrevious articleमुंबई आणि ठाण्यात बंद न पाळण्याचा मराठा आंदोलकांचा निर्णय\nNext articleपिंपळे सौदागर येथील जुगार अड्ड्यावर छापा, तेरा जणांवर कारवाई\nशिवसेनेऐवढे नीच राजकारण देशात कुणीही केल नसेल – निलेश राणे\nडीजेचा आवाज बंद, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश\nउदयनराजेंचा राष्ट्रवादीला हादरा ; प्रचार कार्यालयाचे केले उदघाटन\nशिवसेनेऐवढे नीच राजकारण देशात कुणीही केल नसेल – निलेश राणे\nचौफेर न्यूज - शिवसेनेऐवढे नीच राजकारण देशात कुणीही केलं नसेल, असे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी म्हटले आहे. शिवाजी पार्कवर...\nएनडिटीव्हीविरोधात अनिल अंबानींच्या रिलायन्सचा 10 हजार कोटींचा दावा\nचौफेर न्यूज - एनडीटिव्ही या वृत्तवाहिनीविरोधात अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहानं अहमदाबाद न्यायालयामध्ये 10 हजार कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. राफेल करारासंदर्भात एनडीटिव्हीच्या ट्रूथ विरुद्ध...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://vvcmc.in/vvmc/?page_id=115", "date_download": "2018-10-19T13:14:54Z", "digest": "sha1:BQSSYZQGM6AK7P7MT5FXECPUMG7J5FFW", "length": 14575, "nlines": 224, "source_domain": "vvcmc.in", "title": "इस्पितळ | वसई विरार शहर महानगरपालिका", "raw_content": "\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१६-१७\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१७-१८\nYou are here: Home शहरातील सुविधा इस्पितळ\nवसई विरार शहर महानगरपालिका वैदयकीय अधिकारी – वैदयकीय आरोग्य विभाग /रुग्णालय/नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र\nवसई विरार शहर महानगरपालिका वैदयकीय अधिकारी – वैदयकीय आरोग्य विभाग /रुग्णालय/नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र यांची यादी डाउनलोड\nहॉस्पिटलचे नाव व पत्ता\nसंजीवनी हॉस्पिटल, दत्तमंदिराजवळ, विरार (प)\n(०२५०) २५०२२८४, (०२५०) २५०५०२९ / ९८९००७७४२७\nडॉ. प्रमोद ससाळेकर(एम. एस.)\nकार्डिनल ग्रेशियस मेमोरेबल हॉस्पिटल, बंगली, वसई\n(०२५०) २३२४२२०, (०२५०) २३२२३८३ / ९८२३३०१८८०\nडॉ. एम. एस. मेनन(एम. डी.)\nकृपा नर्सिंग होम, एचआयव्ही/ एडस केअर मॅनेजमेन्ट, कृपा व्यसनमुक्ती केंद्र , पापडी ,वसई ४०१२०१\n(०२५०) २३२६०६९, (०२५०) २३२४५८८\nडॉ. आर. डी. जोशी\nवसई ब्लाईंड रिलिफ असोसिएशन, आय अँण्ड जनरल हॉस्पिटल, आझाद रोड, पारनाका, वसई ४०१२०१\nडॉ. डी. एस. सक्सेना(एम.एस.)\nस्वामी श्रध्दानंद हॉस्पिटल, निर्मळ, नालासोपारा (प.)\nलोकनायक जयप्रकाश नारायणदास हॉस्पिटल, वालीव, वसई (पूर्व)\n(०२५०) २०२३५६५ / ९८६०५१८९१६\nमहालक्ष्मी हॉस्पिटल, राममंदिर समोर, अर्नाळा\nराष्ट्र सेवा समिती संचलित\n१) नरवीर चिमाजी अप्पा मोफत फिरता दवाखाना\n२) संत गाडगेबाबा रुग्ण सहाय्यक केंद्र (केअरटेकर)\n३) स्वामी विवेकानंद रुग्णसाहित्य केंद्र\nराजेंद्रकुमार अग्रवाल हॉस्पिटल, गोलानी नाका, वालीव, वसई (प.)\n(०२५०) ३२९७६६६, (०२५०) ६४५३१४०\nप्लॅटिनम हॉस्पिटल प्रा.लि., श्री संकल्प सिद्धी कॉम्प्लेक्स, रेंज ऑफिससमोर, गोखीवरे, वसई(पूर्व)\nहॉस्पिटलचे नाव व पत्ता\nग्रामीण रुग्णालय, विरार (प.)\nप्राथमिक आरोग्य केंद्र, आगाशी, विरार (प.)\nप्राथमिक आरोग्य केंद्र, चंदनसार, विरार (पु.)\nप्राथमिक आरोग्य केंद्र, सोपारा, विरार (पु.)\nप्राथमिक आरोग्य केंद्र, निर्मळ, नालासोपारा (प.)\nप्राथमिक आरोग्य केंद्र, नवघर स्टेशन रोड, वसई प. ४०१२०२.\nप्राथमिक आरोग्य केंद्र, कामण, वसई.\nआरोग्य पथक, पाणजू, वसई(प.)\nपोटनिवडणूक २०१८-वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांना जाहीर सूचना\nनिविदा व दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\nसेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी भरती\nवैद्यकीय आरोग्य विभागा अंतर्गत भरती\nराष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान थेट मुलाखती\nसमारंभ तपासणी पथकाची यादी\nमहानगरपालिकेमध्ये सेवानिवृत्त राज्यशासकीय क्रीडा अधिकारी भरती\nखड्डे संदर्भात तक्रारीबाबतची जाहीर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अधिनस्त असलेल्या नऊ प्रभाग निहाय मालमत्तेच्या देयक रकमेचे शंका निरसनाबाबत\nअनधिकृत इमारती बाबत -जाहिर सूचना\nवृक्ष कापण्याबाबत सुचना व हरकत बाबतची जाहीर सुचना\nवसई विरार शहर महानगरपालिकेतील वैद्यकिय आरोग्य अधिकारी या मंजूर रिक्त पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती होणेबाबत\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ मधे रिक्त पदाची पोटनिवडणूक मतदार यादी-जाहीर सुचना\nमुळ प्रारूप मतदार यादी -वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका-आपत्कालीन स्थितीत मदद कार्य करणाऱ्या शासकीय यंत्रणांचे संपर्क क्रमांकांची यादी\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ रिक्त पद (एक जागा) पोटनिवडणूक-जाहिर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिका,प्रभाग क्र.९७-साईनगर व मानव मंदिर परिसर या रिक्त पदाच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम\nमहाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले नियम व आदेश\nवसई-विरार शहर महानगरपालिका-शांतता क्षेत्र घोषित केलेले ठिकाण\nटोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३\nपोलीस स्थानक : १००\nअग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११\nवैद्कीय मदत : १०८\nठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७\nई निविदा / दर पत्रक\nइथे क्लिक करा:- ई- निविदा\nवसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nCopyright © 2015-2016 वसई विरार शहर महानगरपालिका.\nएकूण संकेतस्थळी भेट देणारे :-\nई निविदा / दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://nwcmc.gov.in/newsdetail.php?fid=868", "date_download": "2018-10-19T14:34:17Z", "digest": "sha1:4IU35ATYUSKX2YXOM4HTOZVVA365YYD5", "length": 3379, "nlines": 72, "source_domain": "nwcmc.gov.in", "title": "News Detail", "raw_content": "\nNanded Waghala City Municipal Corporation Nanded नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड.\nNews & Notification बातम्या आणि सूचना समाचार एवं अधिसूचना प्रधानमंत्री आवास योजनेमधील आजपर्यंत स्वत: बांधकाम करणेसाठी अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांची यादी खाली दिलेल्यी Pmay section मध्ये पाहावे || नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत रस्त्यावरील खडडयांच्या संदर्भात तसेच रस्त्यांच्या नादुरुस्तीबाबत नागरीकांकडुन शासन निर्णयात नमुद तक्रार नोंदविण्याबाबत जाहीर प्रगटन || नांवाशमनपा जाहीर सुचना || सन्माननीय सदस्य यांची यादी || English मराठी हिन्दी\nपुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/kodak-easyshare-m583-digital-camera-black-price-p5i0H.html", "date_download": "2018-10-19T13:57:12Z", "digest": "sha1:X6TWGSNUOW7QYS7AIKRPQETGN4I567TI", "length": 15536, "nlines": 392, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कोडॅक इत्स्यशारे म५८३ डिजिटल कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकोडॅक इत्स्यशारे म५८३ डिजिटल कॅमेरा\nकोडॅक इत्स्यशारे म५८३ डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nकोडॅक इत्स्यशारे म५८३ डिजिटल कॅमेरा ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकोडॅक इत्स्यशारे म५८३ डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nवरील टेबल मध्ये कोडॅक इत्स्यशारे म५८३ डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nकोडॅक इत्स्यशारे म५८३ डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकोडॅक इत्स्यशारे म५८३ डिजिटल कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया कोडॅक इत्स्यशारे म५८३ डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकोडॅक इत्स्यशारे म५८३ डिजिटल कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकोडॅक इत्स्यशारे म५८३ डिजिटल कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nफोकल लेंग्थ 28 - 224 mm\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 14 MP\nसेन्सर तुपे CCD Sensor\nसेन्सर सिझे 1/2.33 Inches\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/1400 sec\nमिनिमम शटर स्पीड 1/8 sec\nऑडिओ विडिओ इंटरफेस A/V Output\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230000 dots\nमेमरी कार्ड तुपे MicroSD/SDHC\nइनबिल्ट मेमरी 18 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nकोडॅक इत्स्यशारे म५८३ डिजिटल कॅमेरा ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-19T13:47:50Z", "digest": "sha1:UWBEDMWYLGKKWQCAYXYDMVTZ7IWMHDBB", "length": 8798, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मालवाहतुकीसाठी टनांची मर्यादा वाढविली | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमालवाहतुकीसाठी टनांची मर्यादा वाढविली\nपाठपुराव्याचे यश : केंद्राचे परिपत्रक आता राज्यानेही स्वीकारले\nपुणे, दि. 4 – ट्रकमधून मालवाहतुकीसाठी आवश्‍यक टनांची मर्यादा आता वाढविण्यात आली आहे. त्यामुळे मालवाहतूकदारांना त्याचा फायदा होणार असून जादा माल वाहून नेणे सुलभ होणार आहे त्याचबरोबर डिझेलचीही बचत होणार आहे.\nगेल्या महिन्यात माल वाहतूकदारांनी विविध मागण्यांसाठी सहा दिवस देशव्यापी संप पुकारला. यावेळी मालवाहतूकदारांच्या विविध मागण्या मान्य करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यामध्ये ट्रक मधून मालवाहतूक करण्यासाठी आवश्‍यक असणारी टनांची मर्यादा वाढविण्यात यावी, अशीही मागणी होती. याची तातडीने दखल घेत केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने मालवाहतुकीत टनांची मर्यादा वाढविल्याचे परिपत्रक काढले. दरम्यान, याबाबत राज्य शासनाने आतापर्यंत आदेश काढला नव्हता. मालवाहतूकदारांनी कळविल्यानंतर आता राज्य शासनाने केंद्राच्या नवीन परिपत्रकाचा स्वीकार केला आहे. ही मर्यादा वाढविल्याने त्याचा फायदा मालवाहतूकदारांना होणार आहे. शिवाय आर्थिक बचत आणि पोलिसांकडून होणारी अडवणूक थांबणार आहे.\n– टू-टायर ट्रकसाठी 16 टनांची मर्यादा वाढवून आता 18.5 टन\n– थ्री-टायर ट्रकसाठी 25 टनांची मर्यादा वाढवून 28 टन\n– छोट्या कंटनेरची 44 टनांची मर्यादा 49 टन.\n– मोठ्या कंटेनरची 49 टनांची मर्यादा आता 55 टन.\nशहरांतर्गत ज्या टुरिस्ट टॅक्‍सी धावतात, त्या चालकांना यापुढे बॅचची गरज लागणार नाही. या टॅक्‍सी चालकांना पूर्वी परवाना नूतनीकरण करताना आरटीओकडून बॅच घेणे बंधनकारक होते. गेल्या आठवड्यात राज्य शासनाबरोबर वाहतूक व टॅक्‍सी चालक संघटनांच्या झालेल्या बैठकीत बॅचची अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे याबाबतचा “जीआर’ लवकरच काढण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.\nगेल्या महिन्यात आम्ही जो संप केला, त्यावळी ही मागणी केली होती. केंद्र शासनाने तातडीने त्याला मान्यता देऊन परिपत्रकही काढले, पण राज्य शासनाने दखल घेतली नव्हती. त्यामुळे आम्ही जाणीव करुन दिल्यानंतर त्यांनी या परिपत्रकाला मान्यता दिली आहे. त्याचा फायदा मालवाहतूकदारांना होणार आहे.\n– बाबा शिंदे, सदस्य, ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट असोसिएशन\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचाकण हिंसाचाराप्रकणी आणखी 12 जणांना अटक\nNext articleनारायणगावमध्ये रुरर्बन योजना राबविणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://ameyainspiringbooks.com/index.php?apg=bookdetails&bid=4&lid=1", "date_download": "2018-10-19T13:42:50Z", "digest": "sha1:7SCKQXOMEKCG7FMKKHBBJVXENYIPAWFX", "length": 3840, "nlines": 44, "source_domain": "ameyainspiringbooks.com", "title": "गिव्हिंग", "raw_content": "\nसामान्य व्यक्तींच्या असामान्य कर्तृत्वगाथा जग बदलण्याचा विश्र्वास मनात रुजवणारे पुस्तक\nवेळ, कौशल्ये किंवा पैशांचे दान करून मानसिक समाधान आणि आनंद मिळवणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांविषयी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी या पुस्तकात लिहिले आहे. समाजासाठी दान करण्याचे विविध मार्ग आहेत. त्यांचा अवलंब केला तर समाजात निश्र्चितपणे बदल घडून येतो. सर्वसामान्य नागरिक स्वत:च्या बळावर काय काय करू शकतात, त्यासाठी काय केले पाहिजे, दान करणे आवश्यक का आहे, ते किती महत्त्वाचे आहे या गोष्टींचे विश्लेषण या पुस्तकात करण्यात आले आहे. या पुस्तकातील विविध उदाहरणे, व्यक्ती, घटना आपल्या हृदयाला स्पर्श करतील, प्रोत्साहनही देतील. हे जग बदलण्यासाठी सामान्य नागरिकांचा पुढाकार आणि काम किती महत्त्वाचे आहे, हे या पुस्तकावरून स्पष्ट होते.\nप्रकाशन दिनांक : 12 मे 2009\nआवृत्ती : प्रथम आवृत्ती\nलेखक: पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी\nद Z फॅक्टर - जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास\nलेखक: सुभाष चंद्रा यांच्यासह प्रांजल शर्मा\nअनुवाद: डॉ. उदय निरगुडकर, सुनील घुमे, प्रकाश दांडगे, विठोबा सावंत, संदीप साखरे\nसबका साथ, सबका विकास\nलेखक: पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी\nअनुवाद: अजय कौटिकवार, अमित मोडक\nSTAY हंग्री STAY फूलिश\nआमचंदेखील एक स्वप्न आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/height-of-a-man-is-measured-from-the-morals/", "date_download": "2018-10-19T13:50:45Z", "digest": "sha1:EGN2IY553XYRFPS5G7AWZGQJQAYR2VLI", "length": 9400, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#चिंतन: नैतिक उंची (भाग २) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#चिंतन: नैतिक उंची (भाग २)\nकुणाच्या शिक्षण संस्थेला मान्यता हवी होती. कुणाला शाळेसाठी अनुदान हवे होते. कुणाला सरकारी कोट्यातून फ्लॅट हवा होता. कुणाला मुख्यमंत्री निधीतून मदत हवी होती. तर कुणाला नोकरी, तर कुणाला महत्त्वाच्या जागेवर बढती हवी होती. अनेकांची अनेक कारणे होती. त्यासंबंधीच्या फाईल्स मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर होत्या. फाईलवर मुख्यमंत्र्यांची सही झाली की काम फत्ते होणार होते. म्हणून अनेकजण मुख्यमंत्र्यांच्या केबिनबाहेर बसून होते.\nप्रधान सरांनी केबिन बाहेरची ही गर्दी बघून मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा बेत रद्द केला. ते स्वीय सहायकाला म्हणाले,\n“”अरे चंद्रकांत, इथं गर्दी फार आहे. आपण नंतर भेटायला येऊ.” त्यावर चंद्रकांत म्हणाला, “”सर, आत चिठ्ठी तर पाठवा. आत झटपट बोलावलं तर भेटू; नाही तर जाऊ निघून.” मग प्रधान सरांनी क्षणभर विचार केला. नंतर स्वतःच्या नावाची चिठ्ठी लिहिली.केबिनबाहेरच्या चोपदाराने ती चिठ्ठी आत पोहोचवली.\nती प्रधान सरांची चिठ्ठी आत पोहोचताच चमत्कार घडला. अंगठा आणि तर्जनी या दोन बोटांत ती चिठ्ठी धरून स्वतः मुख्यमंत्री केबिनबाहेर आले. मुख्यमंत्री बाहेर येताच बाहेर ताटकळत बसलेले लोक क्षणात उठून उभे राहिले. त्या लोकांनी हसून मुख्यमंत्र्यांना नमस्कार केला. मुख्यमंत्र्यांनी प्रति नमस्कार केला. मात्र, मुख्यमंत्र्यांचे डोळे प्रधान सरांना शोधत होते. प्रधान सर दृष्टीस पडताच, मुख्यमंत्री म्हणाले,\n“”अहो प्रधान, तुम्ही कशाला तसदी घेतलीत” नंतर सभोवातल्या लोकांकडे पाहून मुख्यमंत्री म्हणाले, “”यांना माझ्याकडून काही ना काही अपेक्षा असतात. तुमचं तसं नाही. तुमच्यासारखी बोटावर मोजण्याइतकी समाजवादी मंडळी आहेत, त्यांना स्वतःसाठी काही नको असतं. ते समाजासाठी मागतात. तुम्ही दहा पैशांचं कार्ड जरी टाकलं असतं, तरी ते पाहून तुम्ही स्वतः आलात असं मी समजलो असतो.”\nनंतर माननीय मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी हसत हसत प्रधान सरांना हाताला धरून केबिनमध्ये नेलं. दोन महान व्यक्तींची सदिच्छा भेट झाली. जणू रामलक्ष्मणाची भेट. भेट घेऊन प्रधान सर हसत हसत बाहेर पडले, तेव्हा केबिनबाहेर मुख्यमंत्र्यांची भेट व्हावी म्हणून वाट पाहणाऱ्या मंडळींना प्रधान सरांची नैतिक उंची उमगली. ती उंची शारीरिक उंचीच्या कितीतरी पट मोठी होती.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#HBD काजोल देवगणचा आज वाढदिवस…\nNext articleवनडे वा टेस्ट विराटच बेस्ट \nसाडेतीन शक्तिपीठांचं एकत्रित दर्शन ‘कोल्हापूर भागवतीपुर’ (भाग २)\nसाडेतीन शक्तिपीठांचं एकत्रित दर्शन ‘कोल्हापूर भागवतीपुर’ (भाग १)\nनको रे मना …. (भाग ३)\nनको रे मना …. (भाग २)\nनको रे मना …. (भाग १)\nसीमोल्लंघन कराच (भाग २)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/i151023005028/view", "date_download": "2018-10-19T14:08:21Z", "digest": "sha1:TZPWIOF5YRLEYIKE6S3MHNI4BTF5SLBD", "length": 6012, "nlines": 94, "source_domain": "www.transliteral.org", "title": "संगीत विक्रमोर्वशीय", "raw_content": "\nगणेश गीता कोणी वाचावी \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाटक|संगीत विक्रमोर्वशीय|\nसन १८८९ साली ‘ संगीत विक्रमोर्वशीय ‘ नाटक प्रथम प्रसिद्ध झाले व प्रथम प्रयोग २१ नोव्हेंबर १९५५ रात्रौ ९-३० वा. झाला.\nTags : dramagovind ballal devalvikramorvasheeyगोविंद बल्लाळ देवलनाटकमराठीविक्रमोर्वशीयसाहित्य\nसंगीत विक्रमोर्वशीय - अंक पहिला\nसन १८८९ साली ‘ संगीत विक्रमोर्वशीय ‘ नाटक प्रथम प्रसिद्ध झाले व प्रथम प्रयोग २१ नोव्हेंबर १९५५ रात्रौ ९-३० वा. झाला.\nसंगीत विक्रमोर्वशीय - अंक दुसरा\nसन १८८९ साली ‘ संगीत विक्रमोर्वशीय ‘ नाटक प्रथम प्रसिद्ध झाले व प्रथम प्रयोग २१ नोव्हेंबर १९५५ रात्रौ ९-३० वा. झाला.\nसंगीत विक्रमोर्वशीय - अंक तिसरा\nसन १८८९ साली ‘ संगीत विक्रमोर्वशीय ‘ नाटक प्रथम प्रसिद्ध झाले व प्रथम प्रयोग २१ नोव्हेंबर १९५५ रात्रौ ९-३० वा. झाला.\nसंगीत विक्रमोर्वशीय - अंक चवथा\nसन १८८९ साली ‘ संगीत विक्रमोर्वशीय ‘ नाटक प्रथम प्रसिद्ध झाले व प्रथम प्रयोग २१ नोव्हेंबर १९५५ रात्रौ ९-३० वा. झाला.\nसंगीत विक्रमोर्वशीय - अंक पाचवा\nसन १८८९ साली ‘ संगीत विक्रमोर्वशीय ‘ नाटक प्रथम प्रसिद्ध झाले व प्रथम प्रयोग २१ नोव्हेंबर १९५५ रात्रौ ९-३० वा. झाला.\nसंगीत विक्रमोर्वशीय - प्रस्तावना\nसन १८८९ साली ‘ संगीत विक्रमोर्वशीय ‘ नाटक प्रथम प्रसिद्ध झाले व प्रथम प्रयोग २१ नोव्हेंबर १९५५ रात्रौ ९-३० वा. झाला.\nजननशांतीचे महत्व स्पष्ट करा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://ameyainspiringbooks.com/index.php?apg=bookdetails&bid=5&lid=1", "date_download": "2018-10-19T12:51:37Z", "digest": "sha1:3DPLC2MX4GJB2UYRWO6PXUHLPXKUJHVC", "length": 5467, "nlines": 47, "source_domain": "ameyainspiringbooks.com", "title": "भावयात्रा", "raw_content": "\nभारताचेपंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांचा मराठीतला पहिलाच कविता संग्रह\nमा. श्री. नरेंद्र मोदीयांचं व्यक्तिमत्त्व जाणून घेण्याची, त्यांची संस्कार व विचारधारा समजून घेण्याचीइच्छा असणाऱ्या प्रत्येकाने वाचलेच पाहिजे, असे पुस्तक\nचांगल्या व सक्षम समाजनिर्मितीची प्रेरणा देणारे काव्यमय चिंतन.\nलेखक: पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी\nनरेंद्र मोदी हे नाव राजकीय क्षेत्राशी घट्ट जुळलेलं आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी तब्बल तीन वेळा सांभाळणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी विकासाभिमुख आणि सामान्य जनतेच्या हिताच्या प्रशासनाची एक नवीन दिशा स्वतःच्या नेतृत्वातून दाखवली. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय प्रखर विचारांमुळे सतत चर्चेत असणारे हे नेते राजकीय क्षेत्रात धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे प्रसिद्ध असणाऱ्या मा. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या कणखर व्यक्तिमत्त्वाची एक संवेदनशील बाजूही आहे. गुणग्राहक, चतुरस्र वाचक व प्रभावी वक्ता असणारे श्री. नरेंद्र मोदी उत्तम लेखक व कवी आहेत. ‘भावयात्रा’ या कवितासंग्रहाद्वाराश्री. नरेंद्र मोदी यांच्यातील संवेदनशील मनाच्या कवीचं दर्शन वाचकांना होतं. राजकीय क्षेत्रात कार्यरत होण्यापूर्वी अनेक वर्षं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी मोठं कार्य केलं आहे. त्यांनी भरपूर प्रवास केलाय. उत्तम तेघेण्याची सौंदर्यदृष्टी त्यांच्यात आहे. चांगल्या गोष्टींना दाद देण्याची गुणग्राहक वृत्तीदेखील त्यांच्यापाशी आहे. या साऱ्याचे प्रतिबिंब ‘भावयात्रा' या कविता संग्रहात दिसून येते.\nप्रकाशन दिनांक : 30 जुलै 2013\nआवृत्ती : प्रथम आवृत्ती\nलेखक: पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी\nद Z फॅक्टर - जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास\nलेखक: सुभाष चंद्रा यांच्यासह प्रांजल शर्मा\nअनुवाद: डॉ. उदय निरगुडकर, सुनील घुमे, प्रकाश दांडगे, विठोबा सावंत, संदीप साखरे\nसबका साथ, सबका विकास\nलेखक: पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी\nअनुवाद: अजय कौटिकवार, अमित मोडक\nSTAY हंग्री STAY फूलिश\nआमचंदेखील एक स्वप्न आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2018/04/blog-post_4.html", "date_download": "2018-10-19T12:52:04Z", "digest": "sha1:7SRN4GHYWTW5JC3WXGNCPQHWVIILR54U", "length": 28451, "nlines": 197, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: अण्णा आणि मोदी", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nअण्णांचे फ़सलेले उपोषण चालू असताना आणि संपल्यावर अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व सत्ताधारी भाजपाला शिव्याशाप देताना अण्णांच्या मागल्या उपोषणामुळे मोदी सत्तेत आल्याचा आवर्जून उल्लेख वा आरोप केलेला आहे. कुठल्याही यश वा विजयाची हीच तर गंमत असते. त्या विजयाला अनेक बाप असतात. पण अपयश नेहमी अनौरस असते. बिहार वा दिल्ली विधानसभात मोदी व भाजपाचा पराभव झाला, तेव्हा त्याला एकटे मोदी जबाबदार होते. तेव्हा अण्णा वा अन्य कोणाला ती जबाबदारी नको होती. पण २०१४ लोकसभा वा अन्य कुठल्या निवडणूकीत मोदी जिंकले, तर मात्र अण्णांसहीत अनेकजणांना त्याचे श्रेय असते. खरेच अण्णा वा अन्य कोणाला मोदींच्या पंतप्रधान होण्याचे इतके श्रेय घ्यायचे वा द्यायचे असेल, तर नोटाबंदी वा जीएसटीसह विविध बाबतीतले खापर एकट्या मोदींच्या माथी कशाला फ़ोडायचे जे कोणी २०१४ च्या विजयाचे शिल्पकार आहेत, त्यांनीही तितक्याच उत्साहात पुढे येऊन आमच्याच पापामुळे असा त्रास झाला, म्हणून जगाची माफ़ीही मागण्याचे औदार्य दाखवायला हवे होते. पण तसे सहसा घडत नाही. कारण श्रेयाचे सगळे मानकरी असतात आणि जबाबदारीची वेळ आल्यावर प्रत्येकजण पाय काढता घेत असतो. उलट अशी जबाबदारी आपल्या शिरावर घ्यायला तयार असतो, त्याच्याकडे सामान्य माणूस म्हणूनच नेता म्हणून बघत असतो. पण सध्या अण्णांच्या उपोषणाच्या निमीत्ताने काही गोष्टी स्पष्ट करणे अगत्याचे ठरेल. लोकपाल आंदोलन चालू होते, तेव्हा मोदींनी त्याला पाठींबा तरी दिला होता काय जे कोणी २०१४ च्या विजयाचे शिल्पकार आहेत, त्यांनीही तितक्याच उत्साहात पुढे येऊन आमच्याच पापामुळे असा त्रास झाला, म्हणून जगाची माफ़ीही मागण्याचे औदार्य दाखवायला हवे होते. पण तसे सहसा घडत नाही. कारण श्रेयाचे सगळे मानकरी असतात आणि जबाबदारीची वेळ आल्यावर प्रत्येकजण पाय काढता घेत असतो. उलट अशी जबाबदारी आपल्या शिरावर घ्यायला तयार असतो, त्याच्याकडे सामान्य माणूस म्हणूनच नेता म्हणून बघत असतो. पण सध्या अण्णांच्या उपोषणाच्या निमीत्ताने काही गोष्टी स्पष्ट करणे अगत्याचे ठरेल. लोकपाल आंदोलन चालू होते, तेव्हा मोदींनी त्याला पाठींबा तरी दिला होता काय पुढे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत मोदी उतरले, तेव्हा अण्णांनी तरी त्यांचे समर्थन केले होते काय पुढे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत मोदी उतरले, तेव्हा अण्णांनी तरी त्यांचे समर्थन केले होते काय नसेल तर अण्णाच्या उपोषणामुळे मोदी पंतप्रधान पदावर आरुढ झाल्याच्या वल्गना निव्वळ धुळफ़ेक आहे. दिशाभूल आहे. वास्तविक तेव्हा अण्णाही मोदी विरोधातच होते.\nपहिल्या म्हणजे जंतरमंतर येथील प्रासंगिक उपोषणाने त्या आंदोलनाचा आरंभ झाला होता आणि त्यात अनेक स्वयंसेवी संस्था सहभागी झालेल्या होत्या. त्याची सांगता झाल्यावर अण्णा एका जागी म्हणाले होते, विकास कसा असतो, ते गुजरातला जाऊन बघा. ह्या विधानावरून त्यांच्या स्वयंसेवी पाठीराख्यांची तारांबळ उडालेली होती. अण्णा राजकीय प्रचार करतात, असा गदारोळ करीत मेधा पाटकर यांच्यासह अनेकांनी लोकपाल आंदोलनातून बाजुला होण्याचा निर्णय घेतला होता. मग अण्णाही आपले शब्द सावरत मोदी विरोधाची भाषा बोलू लागले होते. त्यामुळे २०१४ च्या शर्यतीमध्ये अण्णांचा आशीर्वाद घेऊन मोदी सत्तेपर्यंत पोहोचल्याचा दावा फ़क्त दिशाभूल करणारा आहे. अण्णांचे तात्कालीन आंदोलन ज्या कारणाने यशस्वी झाले होते, त्याचे खरे श्रेय मनमोहन सिंग व सोनिया गांधींना होते. तितकेच मोदींच्या विजयाचे श्रेयही त्याच दोन महानुभावांचे होते. या दोघांनी व त्यांच्याभोवती जमा झालेल्या टोळक्याने देशात जे अराजक माजवलेले होते, त्यामुळे लोकमत कमालीचे युपीए व कॉग्रेस विरोधात झालेले होते. ते समजून घेऊन त्यावर फ़ुंकर घालण्यापेक्षा त्यांनी दडपशाहीचा मार्ग अवलंबिला. त्याची जी तीव्र प्रतिक्रीया तात्काळ उमटली, त्याने अण्णांना महात्मा करून टाकलेले होते. तरीही त्या नाराजीला ओळखून वागण्याचे वा सुधारण्याचे कुठलेही प्रयत्न कॉग्रेस नेत्यांनी अजिबात केले नाहीत आणि पर्यायाने सत्ताबदलाचे वारे वाहू लागले. त्याचे वादळ व चक्रीवादळ करण्याची किमया मोदींनी आपल्या प्रचारातून केली. त्यात अच्छे दिन वा इतर आश्वासनांमुळे सत्तापरिवर्तन झाले. थोडक्यात मोदी पंतप्रधानपदी पोहोचण्यासाठी शेकडो कारणे व निमीत्ते झालेली आहेत. त्यापैकी कोणा एकाने श्रेय घेण्याचे अजिबात कारण नाही, की आपला महिमाही सांगण्याची गरज नाही. ज्या अण्णा समर्थकांना असे वाटते, ते मुर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत.\nखरे तर अण्णांच्या यशाचे वा महात्म्याचे मोठे श्रेय सोनिया व मनमोहन सिंग यांना आहे. अण्णांनी कधी ते श्रेय त्या दोघांना दिले आहे काय देशात इतके मोठे अराजक माजवायचे आणि जनतेला सैरभैर करून टाकायचे. पुढे त्यावर अण्णा उपोषणाला बसले असताना जनतेच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे अण्णांवर पोलिसही घालायचे. याचे श्रेय अण्णांचे नक्कीच नाही. सभोवार वातावरण चिघळलेले असताना ते शांत करण्याचे प्रयास युपीएने केले असते, तर अण्णांच्या आंदोलनाला इतकी प्रसिद्धी वा प्रतिसाद मिळाला असता काय देशात इतके मोठे अराजक माजवायचे आणि जनतेला सैरभैर करून टाकायचे. पुढे त्यावर अण्णा उपोषणाला बसले असताना जनतेच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे अण्णांवर पोलिसही घालायचे. याचे श्रेय अण्णांचे नक्कीच नाही. सभोवार वातावरण चिघळलेले असताना ते शांत करण्याचे प्रयास युपीएने केले असते, तर अण्णांच्या आंदोलनाला इतकी प्रसिद्धी वा प्रतिसाद मिळाला असता काय पण अण्णांनी एकदाही त्या दोघांचे वा कॉग्रेसचे आभार मानलेले नाहीत. उलट मोदींकडे बघता येईल. त्यांनी अनेकदा आपल्या यशाचे श्रेय राहुल-सोनिया व मनमोहन सिंग यांना दिलेले आहे. ते वास्तव आहे. युपीएने इतका वाईट कारभार केला नसता वा अराजक माजवलेच नसते, तर देशभरात मोदींना इतका जबरदस्त प्रतिसाद कशाला मिळाला असता पण अण्णांनी एकदाही त्या दोघांचे वा कॉग्रेसचे आभार मानलेले नाहीत. उलट मोदींकडे बघता येईल. त्यांनी अनेकदा आपल्या यशाचे श्रेय राहुल-सोनिया व मनमोहन सिंग यांना दिलेले आहे. ते वास्तव आहे. युपीएने इतका वाईट कारभार केला नसता वा अराजक माजवलेच नसते, तर देशभरात मोदींना इतका जबरदस्त प्रतिसाद कशाला मिळाला असता गुजरातमधे मोदींनी कितीही विकास केलेला असला, म्हणून त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला देशाच्या कानाकोपर्‍यातून इतका प्रतिसाद मिळणे निव्वळ अशक्य होते. पण मोदींना पंतप्रधान करूनच थांबायचे, असा चंग बांधलेल्या कॉग्रेस शासनाने त्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण केली. त्याचा लाभ केजरीवाल यांनी जितका उठवला, त्याच्या अनेकपटींनी मोठी संघटना हाताशी असलेल्या मोदींनी देशव्यापी राजकीय लाभ घेतला. म्हणूनच अण्णांमुळे मोदी सत्ता मिळवू शकले, ही निव्वळ धुळफ़ेक आहे. म्हणूनच यावेळी सरकारने अण्णांची दखल घेतली नाही, तर शिव्याशाप देण्यात काही अर्थ नाही. अण्णांची इतकीच राजकीय महत्ता असती, तर मोदीच कशाला, त्यापुर्वीच्या युपीए सरकारनेही त्यांच्यासमोर तेव्हाच लोटांगण घालले असते. अरेरावी करून आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला नसता. सोनियांची मदार मग कोणावर होती\nभले आपल्या विरोधात कितीही लोकमत गेलेले असले आणि आपला कारभार उत्तम नसला, तरी आपल्याला मतदार झिडकारू शकत नाहीत, अशी मस्ती कॉग्रेस पक्षाला इतक्या टोकाला घेऊन गेलेली होती. निवडणूक चाचणी शास्त्रामध्ये त्याला ‘टिना’ घटक म्हणतात. त्याचा अर्थ अन्य कोणी पर्याय नाही, म्हणून होणारी निवड. २००९ साली त्याच कारणास्तव युपीएला दुसर्‍यांदा लोकांचा कौल मिळाला होता. तो उत्तम कारभारासाठी नव्हता. सोनिया मनमोहन यांचा कारभार उत्तम नसला तरीही त्यांना हटवल्यास पुढे काय या प्रश्नाचे उत्तर जनतेपाशी नव्हते. कोणी अन्य विरोधी पक्ष त्याचे उत्तर देण्यास पुढे सरसावलेला नव्हता. तसे बाकीचे विरोधी पक्ष सरकारला शिव्याशाप देत असले तरी पुन्हा पुरोगामी म्हणून त्यांच्याच पाठीशी उभे रहात होते आणि एकमेव खरा पर्याय असलेल्या भाजपाकडे अडवाणी यांचे दुबळे नेतृत्व होते. त्यापेक्षा असलेले मनमोहन सोनिया लोकांनी चालवून घेतलेले होते. २०१३ नंतर तसा पर्याय देण्याची हिंमत करीत मोदी पुढे सरसावले आणि लोकांनी त्यांना पर्याय म्हणूनच स्विकारले. अण्णांचे आशीर्वाद घेऊन मोदी पुढे आले नव्हते. युपीएविरोधी लाटेवर स्वार होऊन त्यांनी आपली प्रचार मोहिम हाती घेतलेली होती. म्हणूनच आता पुढल्या वर्षी काय होईल याचे उत्तर २००९ सालात शोधणे भाग आहे. मोदींनी लोकाच्या अपेक्षा पुर्ण केल्या नाहीत, असे विश्लेषणातून सांगितले जात असले, तरी मोदींना पर्याय म्हणून काही समोर आणलेला नाही. त्यामुळे मोदी सरकारविषयी भासवले जात तितकी नाराजी जनमानसात नाही. २०११ च्या तुलनेत निम्मे नाराजी असती, तरी रामलिला मैदानातल्या उपोषणाने मोदींचे धाबे दणाणले असते. बाकीच्यांची गोष्ट सोडून द्या, मोदीच धावत तिथपर्यंत आले असते आणि हातापाया पडून त्यांनी अण्णांसमोर शरणागती पत्करली असती. त्याची कारणे अण्णा समर्थकांनी शोधली तरी त्यांना सत्याचा साक्षात्कार होऊ शकेल.\nअण्णा हे दिल्ली करांच्या द्रुष्टीने बाहेरचे , जोपर्यंत तिथल्या कोणाचा पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत उपोषण successfull होण्याचे प्रमाण फार कमी होते .\nत्याचप्रमाणे नरेंद्र मोदींनी घेतलेले निर्णय लोकांनी 100%स्वीकारले असल्यामुळे अण्णांच्या उपोषणाला पाठिंबा मिळू शकला नाहि .\nत्याचप्रमाणे आत्ता विरोधक फक्त विरोध करत आहेत .त्यांच्याकडे कोणताही कार्यक्रम नाही .\nमोदी पंतप्रधान झाले हे कॉंग्रेसचा बेमूवर्तपणा , स्वतःचा कार्यक्रम व करून दाखवीलेला विकास यामुळे .\nमुद्देसूद मांडणी आणि सत्य परिस्थिती वरील विश्लेषण\nपहिल्या वाक्यात तुम्ही म्हणताय मोदींची किती प्रशंसा करताय आणि शेवटच्या वाक्यात म्हणताय उत्तर भारत सोडून कुठेच मोदी विजयासाठी लाभ मिळाला नव्हता..याचा अर्थ उरलेल्या प्रदेशात मोदींनी विजयासाठी परिश्रम केले असाच होतोय.\nमहाराष्ट्र, गोवा, कर्नाटक उत्तर भारतात येतात काय\nसंस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे\n‘हमाम मे सब नंगे है’, अशी एक हिंदीतली उक्ती आहे आणि त्याचीच प्रचिती सध्या येत आहे. चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर या अ...\nराफ़ायलवर मोदी गप्प का\nराफ़ायल लढावू विमान खरेदीच्या विषयावर इतके रणकंदन माजलेले असतानाही सातत्याने इतर विषयावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, याच बाबतीत मौनव्र...\nअर्थात सनातनी पुरोगामीत्व पाच वर्षापुर्वी मोदी बहूमत मिळवू शकतात, हे मी सांगू शकलो, त्याचा पाया मला इब्न खालदूनच्या मुकदीमा या चौदाव्या ...\nमतचाचणी विश्लेषण (४) मागल्या विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपाने युती मोडली व एकहाती शत-प्रतिशत सत्ता बळकावण्याचा कावा केलेला होता. ...\nसाडेचार वर्षापुर्वी लोकसभेची निवडणूक ऐन भरात होती आणि जवळपास ६० टक्के मतदान उरकलेले होते. अशावेळी नरेंद्र मोदींची लोकप्रियता इतकी शिगेला ...\nमतचाचणी विश्लेषण (५) आगामी लोकसभेच्या निवडणूका आणि त्यात मतदान कसे होईल, याविषयीची उत्सुकता स्पष्ट आहे. जितकी ती प्रत्येक पक्षातील नेत्...\n२०१९ ची लोकसभा, जिंकणार ‘कॉग्रेसच’\n(लेखांक पहिला) येत्या डिसेंबर महिन्यात पाच विधानसभांचे मतदान उरकलेले असेल आणि निकाल लागलेले असतील. त्यानंतर विनाविलंब सतराव्या लोकसभा ...\nसरडा मोसमाप्रमाणे आपले रंग बदलतो असे म्हणतात. ते सिद्धही झालेले आहे. त्याचे कारणही स्पष्ट आहे. निसर्गाने सुरक्षेसाठी सरडा नावाच्या प्राण्...\nबाजारबुणगे आणि रा. स्व. संघ\nSunil Tambe 3 August at 23:32 · प्लासी ते सांगली बंगालचा शेवटचा नबाब सिराज उद्दौला मातला होता. नबाबाचं सैन्य ब्रिटीश सैन्याच्या दुप्...\nमतचाचणी विश्लेषण (३) आगामी लोकसभा निवडणूकीचा संदर्भ घेऊन रिपब्लिक व एबीपी यांनी सी-व्होटरच्या मदतीने केलेल्या मतचाचणीचे निष्कर्ष बहुता...\nआता हसावं की रडावं\nचला, ‘मागे-मागे’ उभे राहू\nज्याची त्याला प्यार कोठडी\nआसिफ़ाचे जग आणि जगातल्या आसिफ़ा\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nकायदा व्यवस्था की अवस्था\nकौरव, पांडव आणि घटोत्कच\nसहानुभुतीचे मुखवटे गळून पडले\nअण्णा हजारे आगे बढो\nव्यापारी बॅन्का बुडवल्या आता व्होटबॅन्काही बुडवणा...\nदुसरी तिसरी चौथी आघाडी\nसभी मिले हुवे है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://searchkar.com/2018/02/", "date_download": "2018-10-19T13:17:26Z", "digest": "sha1:UXSCZQKLM7ABSZZIH3EHE22KT6R5IGUL", "length": 3704, "nlines": 36, "source_domain": "searchkar.com", "title": "February 2018 – SearchKar.com", "raw_content": "\nरेडमी नोट 5 नंतर, शाओमीने हे तीन स्मार्टफोन्स लॉन्च केले: तुम्हला माहिती आहेत का \nशाओमीने हे नुकतेच 2018 स्मार्टफोन लॉन्च केले – रेडमी नोट 5 आणि रेडमी नोट 5 प्रो माय मिडी टीव्हीसह भारतातील 4. रेडमी नोट सिरीज लॉन्च […]\n“अय्यारी” चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर निराशाजनक 3.25 कोटी रुपयांची कमाई मिळाली आहे, सिद्धार्थ मल्होत्राची सर्वात कमी सुरवात\nनीरज पांडेचा नुकताच थरारक, अयायरी, ज्याने समीक्षकांकडून जोरदार पुनरावलोकनांची सुरुवात केली, त्याला बॉक्स ऑफिसवर सुस्त सुरुवात झाली. बॉक्स ऑफिस इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, मनोज वाजपेयी आणि […]\nहानिकारक रसायनांसह स्वच्छतागृह रोजच्या 20 दिवसाच्या धूम्रपानापेक्षा वाईट आहे, तज्ञांची चेतावणी\nएक नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की, साफसफाईच्या फवारण्यांचा नियमित वापर दररोज सिगरेटचा पॅक धूम्रपान करण्याशी तुलना करता फुफ्फुसांच्या आरोग्यावर परिणाम करतो. अभ्यासाचे असे […]\nचंद्रयान 2 “नासाच्या अपोलो मोहिन्सपेक्षा अधिक शक्तीशाली”: मंत्री\nभारतातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प अद्याप सुरू असून चंद्रपूरला रोबोटिक रोव्हर बसविण्याची आशा आहे. यावर्षी एप्रिलच्या सुरुवातीलाच रोबोटिक रोव्हर बसविण्याची अपेक्षा आहे. डॉ. जितेंद्र सिंग यांनी […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/506700", "date_download": "2018-10-19T14:04:33Z", "digest": "sha1:5KUYWPJGGGA4EBVNSWCIGMXORRXQS2ZK", "length": 7138, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "डबल सीटच्यानंतर समीर म्हणतोय मला काहीच प्रॉब्लेम नाही - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » डबल सीटच्यानंतर समीर म्हणतोय मला काहीच प्रॉब्लेम नाही\nडबल सीटच्यानंतर समीर म्हणतोय मला काहीच प्रॉब्लेम नाही\nटाईमप्लीज, डबलसीट यांसारख्या उत्तमोत्तम चित्रपटांचे दिग्दर्शन करून मराठी चित्रपटसफष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा दिग्दर्शक समीर विद्वांस याच्या वायझेड या वेगळय़ा धाटणीच्या चित्रपटाने देखील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. कौटुंबिक आणि सर्वसामान्यांच्या वास्तविक जीवनावर आधारित घडामोडींवर देखील इतके सुंदर चित्रपट होऊ शकतात याची झलक समीरचे चित्रपट बघताना येते. बिनधास्त म्हणा मी वायझेड आहे असे सांगणारा समीर आता बिनधास्त मला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणायला सज्ज झालेला आहे.\nएका चांगल्या दिग्दर्शकाची नजर आणि त्याची निवड तीक्ष्ण असते म्हणतात ते समीरच्या बाबतीत अगदी खरं आहे. चित्रपटाचा विषय असो वा चित्रपटाची कास्ट प्रत्येक गोष्टीत त्याचे परफेक्शन दिसून येते. आजवर त्याने दिग्दर्शित केलेल्या प्रत्येक चित्रपटाचे विषय आणि टाईम प्लीज मधील प्रिया बापट-उमेश कामतची जोडी, डबल सीटमधील मुक्ता बर्वे आणि अंकुश चौधरीची जोडी आणि आता समीरच्या आगामी चित्रपटातील स्पफहा जोशी आणि गश्मीर महाजनी यांची जोडी यांना इतर कशाचीच सर नाही. ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ या चित्रपटाद्वारे स्पफहा जोशी आणि गश्मीर महाजनी ही नवीन जोडी प्रथमच आपल्या समोर येत आहे. त्यांच्याबरोबरच निर्मिती सावंत, कमलेश सावंत, विजय निकम, मंगल पेंकरे, साहील कोपर्डे, सीमा देशमुख, मास्टर आरश गोडबोले, स्नेहलता वसईकर, विनोद लव्हेकर व सतीश आळेकर यासारखे नामवंत कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत.\nपी. एस. छतवाल, रिचा सिन्हा, रवि सिंग यांच्या फिल्मी किडा प्रोडक्शन्स निर्मित समीर, स्पफहा आणि गश्मीर या त्रिकुटाचा ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ हा चित्रपट येत्या 11 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.\nदीप्ती बनली रेडिओ जॉकी\nअशोक पत्की यांचा पहिला संपूर्ण गझल संग्रह\nविदेशात हाफ तिकिटचा डंका\nतायक्वांदो खेळाडू झाला अभिनेता\nवाचन संस्कृती : काही प्रश्न\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nशिर्डीत पंतप्रधानांकडून विकासकामांचे उद्घाटन\nसलीम-सुलेमान यांचा मराठीत प्रवास\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z110107223152/view", "date_download": "2018-10-19T13:42:46Z", "digest": "sha1:AF5ZBIXRGTYEAJKTS7FIPGGNJ6W6FJP7", "length": 13164, "nlines": 300, "source_domain": "www.transliteral.org", "title": "विविध विषय - करुणा प्रार्थना", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|\nविविध विषय - करुणा प्रार्थना\nश्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .\nजन्मोनियां तुज भजलो याचि बुद्धी कळे वोळखण न सांगतां ॥१॥\nन सांगतां जाणे अंतरीचा हेत पुरवी आरत सर्व कांही ॥२॥\nसर्व कांही जाणे चतुरांचा राणा धन्य नारायणा लीला तुझी ॥३॥\nतुझी लीला जाणे ऐसा कोण आहे विरंचि तो राहे चाकाटला ॥४॥\nचाकाटला मनु देवासी पहातां दास म्हणे आतां हद्द जाली ॥५॥\nजोडलासी बापा धरिलासी भावे आतां तुज जीवे विसंबेना ॥१॥\nविसंबेना देवा नित्य निरंतर मेलिया विसर पडो नेदी ॥२॥\nपदो नेदी वाचा रामनामेविण देव हा सगुण रामदासी ॥३॥\nमाझे सर्व जावे देवाने रहावे देवासी पहावे भक्तपणे ॥१॥\nभक्तपणे मज देवचि जोडला अभ्यास मोडला सर्व कांही ॥२॥\nसर्व कांही जावो येक देव राहो माझो अंतरभावो ऐसा आहे ॥३॥\nअसे अंतरभावो तैसाचि जाहला दिवस पाहला कोण्ही येक ॥४॥\nकोण्ही येक पुण्य जे सांचिले दास म्हणे जाले समाधान ॥५॥\nमाझा देह तुज देखतां पडावा आवडी हे जीवा फार आहे ॥१॥\nफार होती परी पुरली पाहातां चारी देह आतां हारपले ॥२॥\nहारपले माझे सत्य चारी देह आतां निःसंदेह देहातीत ॥३॥\nदेहातीत जाले देवा देखतांचि चिंतिले आतांचि सिद्ध जाले ॥४॥\nसिद्ध जाले माझे मनीचे कल्पिले दास म्हणे आले प्रत्ययासी ॥५॥\nतूंचि कर्ता आणि करविता सर्व ठायी तुझी सत्ता ॥१॥\nतुझ्या ठायी नसे अन्य अनन्यभावे कैचे दैन्य ॥२॥\n न विसंबावे शरणांगता ॥३॥\nतुझे नाम आणि रुप तूंचि अद्वैत तूं अरुप ॥१॥\n येणे जाणे कैचे दुरी ॥३॥\n दास म्हणे न विसंबावे ॥४॥\nयेई रामराया भेटावे सखया भवरोग लया पाववावा ॥१॥\nव्यापक तूं खरा बोलती सर्वही मज लाभ काई यांत जाला ॥२॥\nउसामध्ये गुळ दुग्धी तूप असे परिपाके कैसे उपयोगी ये ॥३॥\nकाष्ठी वन्हि से तिळामाजी तेल प्रसंगिक वेळ नये कामा ॥४॥\nनिजलक्ष दासा द्यावे कृपादान अनन्याची खूण चालवावी ॥५॥\nउपेक्षा ही माझी नको करुं आतां सांभाळी अनंता नारायणा ॥१॥\nप्रपंच दुस्तर घोर हा संसार मन अनिवार विषय लोभी ॥२॥\nनावडे भजन पूजन परमार्थ रात्रंदिवस स्वार्थ विषयाचा ॥३॥\nपरी तुझा दास म्हणवीत आहे कृपादृष्टी पाहे दीनानाथ ॥४॥\nदास म्हणे ब्रीद सांभाळी आपुले माझे काय गेले लाज तुज ॥५॥\nनलगे गायनकळा नलगे रंगमाळा भक्तीचा जिव्हाळा मज दे रामा ॥१॥\nनलगे मज प्रतिष्ठा कुतर्क करुं चेष्टा आपुले चरणी निष्ठा मज दे रामा ॥२॥\nनलगे मज संपत्ति बरवीया विपत्ती नामविक्रयविकृती मज दे रामा ॥३॥\nनलगे मजला सौभाग्य यौवनता आरोग्य संसारी वैराग्य मज दे रामा ॥४॥\nरामदास म्हणे इतुके तुज मागणे देई उदारपणे दीननाथ ॥५॥\nआषाढी एकादशीला \"देवशयनी एकादशी\" का म्हणतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/state-education-department-10th-student-1231405/", "date_download": "2018-10-19T13:32:50Z", "digest": "sha1:GYY7YJZDA7FS5BSQD7SLDGTIJ4OR3ODS", "length": 12840, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कलचाचणीच्या संकेतस्थळात पहिल्याच दिवशी बिघाड | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nके.जी. टू कॉलेज »\nकलचाचणीच्या संकेतस्थळात पहिल्याच दिवशी बिघाड\nकलचाचणीच्या संकेतस्थळात पहिल्याच दिवशी बिघाड\nराज्यात शिक्षण विभागाकडून पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या कलचाचणीचे निष्कर्ष विभागाने सोमवारी जाहीर केले.\nराज्यात शिक्षण विभागाकडून पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या कलचाचणीचे निष्कर्ष विभागाने सोमवारी जाहीर केले. मात्र नेहमीप्रमाणे पहिल्याच दिवशी विभागाचे संकेतस्थळ कोलमडल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचा विरस झाला. संकेतस्थळातील तांत्रिक अडचणी येत्या दोन दिवसांत दूर करण्यात येतील, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.\nराज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांची पहिल्यांदाच शिक्षण विभागाकडून यावर्षी कलचाचणी घेण्यात आली. या कलचाचणीचे निष्कर्ष लेखी स्वरूपात दहावीच्या निकालाबरोबर विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. मात्र, त्यापूर्वी सोमवारपासून हे निष्कर्ष ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार होते. मात्र पहिल्याच दिवशी संकेतस्थळ कोलमडल्यामुळे विद्यार्थ्यांचा विरस झाला.\nराज्यात दहावीच्या परीक्षेला बसलेल्या १५ लाख ४७ हजार २५३ विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांचा कल आणि संबंधित क्षेत्राची माहिती विद्यार्थ्यांना ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार होती.\n‘एकदम लाखो मुलांनी दुपारी संकेतस्थळाला भेट दिली, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या निकालाच्या फाईल्सचा डेटा खूप होता. त्यामुळे तांत्रिक अडचणी आल्या. येत्या दोन दिवसांत त्या दूर केल्या जातील,’ असे व्यवसाय मार्गदर्शन केंद्राच्या दीपाली दिवेकर यांनी सांगितले.रोज आठ तास समुपदेशनकलचाचणीच्या निष्कर्षांवरून विद्यार्थ्यांना समुपदेशनही करण्यात येणार असून त्यासाठी ३ मेपासून हे संकेतस्थळ सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचे गुण व आवड संकेतस्थळावर नमूद केल्यास त्यांना विविध शैक्षणिक संस्था, अभ्यासक्रम, प्रवेशप्रक्रिया, शिष्यवृत्ती इत्यादी माहिती या संकेतस्थळावरून मिळणार आहे. त्याचप्रमाणे ८२७५१००००१ या क्रमांकावर करिअर मार्गदर्शन तसेच त्यांच्या शंका विचारता येणार आहेत. राज्यभरात ३० समुपदेशक रोज आठ तास समुपदेशन करणार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nVideo : पोट धरून हसायला लावणारा हा रन-आऊट तुम्ही पाहिलात का\nअनिल अंबानींच्या रिलायन्सचा एनडिटीव्हीविरोधात 10 हजार कोटींचा दावा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nउद्धव ठाकरे, आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर-राणे\nकेवळ ११ सामने, मानधन २६५९ कोटी .. हा आहे क्रीडाविश्वातील सर्वात महागडा खेळाडू\n'शबरीमला मंदिर म्हणजे सेक्स टुरिझमची जागा नाही'\nबायको घर सोडून गेल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याला बापाने पाण्याच्या टाकीत फेकले\nगौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टाचा दिलासा\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/category/pimpalner/?filter_by=popular7", "date_download": "2018-10-19T14:19:32Z", "digest": "sha1:WJUDWR4G4OJS2KLPREFI6HFZAGE2JP5R", "length": 5277, "nlines": 105, "source_domain": "chaupher.com", "title": "Pimpalner | Chaupher News", "raw_content": "\nसांगलीत तीन लेकरांसह महिलेची विहिरीत उडी मारुन आत्महत्या\nचौफेर न्यूज - सांगलीत विवाहित महिलेने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली आहे. जत तालुक्यात ही घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून महिलेने आत्महत्या केली असल्याचं...\nशिवसेनेऐवढे नीच राजकारण देशात कुणीही केल नसेल – निलेश राणे\nचौफेर न्यूज - शिवसेनेऐवढे नीच राजकारण देशात कुणीही केलं नसेल, असे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी म्हटले आहे. शिवाजी पार्कवर...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://vvcmc.in/vvmc/?page_id=119", "date_download": "2018-10-19T13:14:43Z", "digest": "sha1:S7NAP77HAXMHLLXJODZZRLVJKXM63X57", "length": 12220, "nlines": 249, "source_domain": "vvcmc.in", "title": "रुग्णवाहिका | वसई विरार शहर महानगरपालिका", "raw_content": "\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१६-१७\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१७-१८\nYou are here: Home शहरातील सुविधा रुग्णवाहिका\nकार्डिनल ग्रेशस मेमो. हॉस्पिटल\nगोकुळ पार्क चॅरिटेबल ट्रस्ट\nठाकूर स्मृती रुग्णवाहिका सेवा\nसर डी.एम.पेटीट मनपा रुग्णालय\nलायन्स क्लब ऑफ वसई\nलायन्स क्लब ऑफ वसई रोड\nलायन्स क्लब ऑफ नवघर\nमहाराष्ट्र वि. एकता प्रभोधिनी\nलायन्स क्लब ऑफ वसई युनिक\nशिवछाया मित्र मंडळ अॅम्ब्युलन्स\nश्री साई मंदिर, दिवाणमान\nसाई संजीवनी कार्डिॲक ॲम्ब्युलन्स\nपोटनिवडणूक २०१८-वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांना जाहीर सूचना\nनिविदा व दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\nसेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी भरती\nवैद्यकीय आरोग्य विभागा अंतर्गत भरती\nराष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान थेट मुलाखती\nसमारंभ तपासणी पथकाची यादी\nमहानगरपालिकेमध्ये सेवानिवृत्त राज्यशासकीय क्रीडा अधिकारी भरती\nखड्डे संदर्भात तक्रारीबाबतची जाहीर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अधिनस्त असलेल्या नऊ प्रभाग निहाय मालमत्तेच्या देयक रकमेचे शंका निरसनाबाबत\nअनधिकृत इमारती बाबत -जाहिर सूचना\nवृक्ष कापण्याबाबत सुचना व हरकत बाबतची जाहीर सुचना\nवसई विरार शहर महानगरपालिकेतील वैद्यकिय आरोग्य अधिकारी या मंजूर रिक्त पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती होणेबाबत\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ मधे रिक्त पदाची पोटनिवडणूक मतदार यादी-जाहीर सुचना\nमुळ प्रारूप मतदार यादी -वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका-आपत्कालीन स्थितीत मदद कार्य करणाऱ्या शासकीय यंत्रणांचे संपर्क क्रमांकांची यादी\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ रिक्त पद (एक जागा) पोटनिवडणूक-जाहिर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिका,प्रभाग क्र.९७-साईनगर व मानव मंदिर परिसर या रिक्त पदाच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम\nमहाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले नियम व आदेश\nवसई-विरार शहर महानगरपालिका-शांतता क्षेत्र घोषित केलेले ठिकाण\nटोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३\nपोलीस स्थानक : १००\nअग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११\nवैद्कीय मदत : १०८\nठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७\nई निविदा / दर पत्रक\nइथे क्लिक करा:- ई- निविदा\nवसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nCopyright © 2015-2016 वसई विरार शहर महानगरपालिका.\nएकूण संकेतस्थळी भेट देणारे :-\nई निविदा / दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.slicesoflife.me/2011/04/blog-post.html", "date_download": "2018-10-19T13:08:49Z", "digest": "sha1:SQQWYSN27LPRUD5I77PW6DM3K3HPLKRH", "length": 23165, "nlines": 174, "source_domain": "www.slicesoflife.me", "title": "Slices Of My Life: फ्लायओवर", "raw_content": "\nकितीतरी महिने रेंगाळत राहिलेला तो फ्लायओवर. काहीतरी झालं आणि बंद पडलं काम. नुसता सांगाडा बांधून झालाय.\nरस्त्यापासून पन्नासेक फूट उंचावर. त्याच्या सिमेंटच्या जाडजूड पिलर्सच्या जोडीला मांडवासारखे लोखंडी खांब आहेत फक्त.\nदोन उभ्या पिलर्सना जोडणारे आडवे दोन पिलर्स. मध्ये रस्ता नाहीचे, मोठ्या मोठ्या पिलर्सचे टप्पे आणि मध्ये सिमेंटच्या आडव्या पिलर्सच्या मोकळ्या चौकटी.\nअपूर्ण फ्लायओवरचा अजस्त्र सांगाडा....\n.. रात्रीची वेळ... रस्त्यावरच्या दिव्यांचा पिवळा-भगवा रणरणता प्रकाश आहे... वर्दळ नाहीये अजिबात... सगळंच शांत.......\nएका पिलरवर तो बसलाय.. जाडजूड मोठा पिलर, आजूबाजूला पसरलेला फ्लायओव्हरचा अवाढव्य सांगाडा आणि त्याच्या एका टोकाला हा एकटा...\nमधूनच हा दोन पिलर्सना जोडणाऱ्या आडव्या पिलरवरून इकडे-तिकडे फिरतोय. या पिलरवरून त्या पिलरवर. आणि परत दुसऱ्या पिलरच्या टोकाला येऊन बसतो..\nपिलरपुढे तो मोठ्या खांबावर मारलेल्या खिळ्यासारखा वाटतोय- खुजा, पण पिलरसारखाच भाग झाल्यासारखा ...\nत्याच्या हातात एक जुनाट वही आहे, जीर्ण पानांच्या चिंध्या झालेली, लिहायला जागाच न उरलेली, लिहिलेलं पण अर्ध-अधिक पुसट झालंय आता.\nएकदम लहान, टोक बोथट झालेली, संपत आलेली शिसपेन्सिल..\nबसून काहीतरी खरडतो आहे तो. मधुनच स्वतःशीच बोलतोय....\n\"फ्लायओव्हर....... थांबलाय हा पण. याला पण धावायचं होतं. त्रेपन्न फुटांवरून उडी घेत होता साला...चौपदरी झाला असता पूर्ण झाला असता तर..\nयावेळी पण भन्नाट वेगात गाड्या गेल्या असत्या याच्या अंगावरून. या प्रकाशात स्वताला मिरवत बसला असता ..\nपण...आता नुसता हाडाचा सांगाडा होऊन बसलाय हा, एकटा ..\nतसा एकटा नाही - अजून एक हाडाचा सांगाडा याच्या वर फेऱ्या मारतोय कि आता...\nपण केवळ कोणीतरी बरोबर 'दिसतंय' याला 'सोबत' नाही म्हणता येणार. असे 'दिसायला' कितीतरी लोकं होते कि आपल्यापण बरोबर. शेवटी किती जणांनी 'सोबत' केली\nशेवटी आपल्याच हाडांनी स्वतःलाच आधार द्यायचा असतो.\nआता या सांगाड्याच्याच आड लपून राहतोय न मी एका सांगाड्याच्या आधाराने दुसरा...तसंही या दोन्ही सांगाड्यात काय फरक उरलाय आता\nपण बरंय एका अर्थाने.. हा असा थांबून राहिलाय..नाहीतर मला कोणी जागा दिली असती अशी \nलोकांपासून इतकी वर..तरीहि लोकांच्या नकळत त्यांना पाहत राहण्याइतकी त्यांच्या जवळहि..\"\n\"दिवसभर झोपून राहून गुपचूप लोकांना पाहत राहायचं. नाहीतर या पिलरच्या कपारीत कोंडून घ्यायचं स्वतःला.\nखाली मानसं गोंधळ घालत असतात, भांडत असतात-कुरवाळत-कुस्करत असतात. कधी स्वार्थ जपून एकमेकांना मदत तर बऱ्याचदा एकमेकांवर जळत असतात.\nदुसऱ्यावर पाय देऊन, पाय ओढून-तोडून पुढे जायची धडपड करताना दिसतात सगळे. स्वतः चिखलात माखलेले असताना दुसऱ्यावरचे डाग मोजत असतात.\nदुसऱ्यावर वार करायचा एकही मौका सोडत नाहीत. केविलवाणे, किडा-मुंगी सारखे लोळत-खुरडत-जगत असताना दिसतात ते मला..\nदिवसा या खांबावरून मस्त न्याहाळता येतं त्यांना..इथून-वरून..\"\n\"पण मग हि रात्र माझी आहे आणि हे स्थान माझं आहे-अढळ....\nनाही कोणी हिसकावून घेऊ शकणार....\nकि हिसकावून घेतलं तरी आता काही वाटणार नाही \n(ओरडून) घ्या...सगळं घ्या माझं.... कपडे घ्या, पैसे घ्या... शरीर ओरबाडा माझं, मांस घ्या...अब्रू घ्या माझी, माझा मान-माज सगळं-सगळं हिसकावून घ्या.. माझ्या इच्छा-आकांक्षा-स्वप्नं सगळंच ओरबडलत कि.... अजून काय हवंय\nजे होतं ते सगळं घेतलंत... आता जे माझं नाहीचे ते पण घ्या...\nपण..पण तरी नाहीच मिळणार तुम्हाला मी कधी.. 'मी'.. 'मी' जो आहे आता तो....\nतुमच्यापासून पन्नास फुट उंचावर उभा. तुमच्या पेक्षा कितीतरी पट उंचच राहील मी...\nकितीही ओरबाडलं-खेचलं मला तरी नाहीच उतरणार कधी खाली मी. तुमच्या पातळीला येणं नाही कधीच...\nफक्त तुमच्यासारख्या लोकांना किडामुंगीसारखं पाहत राहील... इथून-वरून\"\n\"तसंही काही उरलंय का आता माझ्यात\nनाही दिसत मला काहीच आता...\nसूर्योदय पाहताना रंग नाहीच दिसत आता. पिलरखाली लपायला जायची सूचना वाटते फक्त - सूचना नाहीच सक्ती.\nसुर्यास्त अनिमिष डोळ्याने पाहायचो हे आठवून पण आता हसू येतं...\nहाच सूर्य उद्या येणारे आणि असाच मावळणारे. कितेक कोटी वेळा हा असाच दिसलेला असणार, कितेक कोटी वेळा कितेक कोटी मानसं याच्याकडे बघत सुखावले असणार- हे सत्य जाणवत राहत - बोचत नाही, फक्त जाणवतं...\nसूर्याला ते जितकं सवयीचं झालं असेल तितकंच कदाचित मला पण सवयीचं झालंय आता.\nघड्याळाकडे जितक्या कंटाळवाण्या नजरेने बघायचो तितक्याच, कदाचित त्याहून जास्ती कंटाळवाण्या नजरेने बघतो मी सूर्याकडे.\nत्यालापण माझी ही नजर सवयीची झालीये. केविलवाण्या नजरेने चुकवत राहतो तो माझी नजर..\nबाकी लोकांच्या नजरेत celeb म्हणून वावरताना माझी अशी तुच्छ, विरक्त नजर खुपत असेल कदाचित त्याला...खुपोत....\nकाही फरक नाही पडत.. त्याला नाहीच. मला तर त्याहूनही नाही.\nरंगीबेरंगी कपडे घालून लोकं खाली सर्कशीचे खेळ करत असतात, काही डोंबारी असतात, काही नुसते तारेवरच्या कसरतीला cheer-up करणारे, काही नुसते बघे, तर काही त्या सर्कशीपासून नजर चुकवीत बसून-झोपून असतात.\nत्यांच्या कपड्यांचे रंग नाही दिसत. चेहऱ्यावर फासलेल्या रंगखालाचे त्यांचे खरे चेहरे दिसत राहतात नुसते.\nरंगांची वखवख नाही दिसत, सगळे gray दिसत राहतात. काही फिकट gray ,काही डार्क gray\nआणि दिसतात ती कपड्याआतून व्यवहार करणारी शरीरं...\nउंचच उंच बिल्डींग मध्ये राहणारे खुजे लोक...वारुळातून भसाभसा बाहेर पडत असतात आणि खुरडत-खुरडत परत वारुळात जाऊन पोखरत राहतात स्वतःचीच घरं...\"\nखालचा कोलाहल पण सवयीचा झालाय. कान बंद केले तरी आतला कल्लोळच ऐकू यायचा, त्यापेक्षा परवडतो हा.\nपहाटेच चौकातल्या मंदिराचा घंटानाद सुरु झाला कि प्रार्थनेच्या ऐवजी लोकांची देव्हाऱ्यात फेकलेली अपेक्षांची-इच्छा -आकांक्षांची रडगाणी ऐकू येतात.\nचौकातल्या कबुतरांच्या फडफडीमध्ये मला उलट त्यांच्या बंदिस्तपणाची तडफडच ऐकू येते. पंख असूनही आकाशच बंदिस्त असण्याची तडफड....\nहि लोकं एकमेकांशी बोलतात किंवा जे ऐकू जातं तेच त्यांना बोलायचं असतं\nबोलतात त्यापेक्षा हजारपटीने जास्ती सांगायचं असतं त्यांना. पण नाही होत त्यांच्या कडून...\nतोंडातून बाहेर पडणारे शब्द नाही ऐकू येत. आतल्या आत कोंडलेले, कधीच बाहेर न पडणारे शब्द घुसत राहतात माझ्या कानात. ती घुसमट ऐकू येते मला. नकोसं होतं तेव्हा दिवसभर ते ऐकणं...त्यांच्या गाभाऱ्यातला आवाज माझ्या कानात घुमत राहतो दिवसभर.\nम्हणून रात्रीची हि वेळ खरी माझी -\nकाहीच ऐकू न येण्याही.. किंवा स्वतःचं ऐकायची- स्वतःला ऐकायची.\nतेही खूप आवडतं असं नाहीच...पण बोलावं लागतं स्वतःशी आणि ऐकावं पण लागतं स्वतःचं.\nनाही ऐकलं स्वतःचं- नाही बोललो स्वतःशी तर उडी मारावी लागेल मला खाली या लोकांच्यामध्ये...परत..\nत्यांनी माझं ऐकावं यासाठी भिक मागत राहणं, त्यांच्या आवाजात माझा आवाज मिसळू देण्याची धडपड आणि तरीही स्वतःचा आवाज शाबूत राखण्याचा केविलवाणा प्रयत्न...\nत्यापेक्षा नकोच न हे ऐकणं-ऐकवणं इतरांना. स्वतःचीच शांतता ऐकत राहायचं.....\"\n\"वास ... कसा असतो गंध\nबधीर झालंय नाक. सतत सर्दी झाल्यासारखं किंवा त्याहूनहि वाईट..... कोरडीठक्क होऊन-होऊन आतली रंध्र सुकून गेलीत.\nवास आणि त्याचा आजूबाजूला असणाऱ्या आठवणीपण तशाच सुकून गेल्यात....\nकानाच्या पाळीजवळचा शिकेकाईचा मंद वास, उदबत्तीचा जळकट-उग्र वास, बाळाचा दुधाळ वास, फिनैलचा/मुतारीचा नाकातले केस जाळून टाकणारा वास, रात्रभर कुस्करलेल्या फुलांचा दुपारी जाणवणारा वास, घरातल्या कोनाड्या-कपारीतला ओळखीचा वास..\nगंध-सुगंध-वास-सुवास सगळे विसरून टाकलेत मी.\nएकुनेक वासाची एकूण एक रंध्र आणि त्यांना चिकटलेल्या एकूण एक आठवणी-मानसं-स्थळ - सगळी बधीर करून टाकलीयेत मी.\nनाक नाहीचे... नुसता एक मोठा अवयव आहे. तोंडावर वाढलेला-वयोमानानुसार वाढत जाणारा-बिनकामाचा. बाकीच्या बिनकामाच्या शरीरासारखा. फक्त इतकंच .. \"\nपाऊस नाहीच मुरत आता आतवर. भिजभीज भिजलो तरी कोरडाच राहतो, एकाही सरीचा ओला ओरखडा पण नाही उठत कुठेच..\nथंडी शहारे नाही आणत कि तोंडातून वाफा हि नाही काढत. हाडं पण कुडकुडत नाहीत- नुसती एकमेकांना पकडून-सावरून कशीबशी उभी असतात...\nउन्हाने त्वचा काळी पडून पडून करपून गेलीये कधीच. हाडाला गच्च चिकटून राहिलेली असते नुसती.. खालच्या मांसाची उब्ब किंवा आधार तर कधीच गेलाय.\nसुरकुतलेली-चुणीदार दिसते नुसती. सोसल्याच्या हजार चुण्या जपत-दाखवत... अंगावर सैलसर पांघरलेल्या जुनाट वस्त्रासारखी सारखी...जीर्ण-शीर्ण..\nकोट्यावधी गोष्टींना स्पर्श करून शिसारी आलीये आता स्पर्शाची पण..\nगरमशार-गारकच्च-ओले-कोरडे-घामट-उगाच.... हजारो स्पर्श, त्याचे लाखो अर्थ आणि त्यांच्या अगणित आठवणी......\nनको वाटतं आता कशालाही स्पर्श करायला. हि पेन्सिल राहते कशीबशी हातात.... अगदी स्वतःच स्पर्श पण नकोसा झालाय...\"\n\"भुकेने वखवखलेली जीभ नुसती वळवळत राहते मोकळ्या बोळक्यात...दातांच्या संद्या-कपारीत सतत काहीतरी शोधत असते...दातांची चव तेव्हडी लक्षात आहे तिच्या आता..\"\n\"पंचेद्रियाचा इतकी वर्ष जपलेला माज ...सगळा कधीच उतरलाय... कदाचित सगळ्या शरीराचाच माज उतरून पण वर्षं झाली..\nनसलेल्या बुद्धीचा माज पण उतरला हळूहळू... अविवेकी लोकांच्यामध्ये राहून जपलेला विवेक पण पायदळी तुडवला गेलाय...त्यांच्या जगात मीच वेळोवेळी वेडा ठरविला गेलोय.\nमनातल्या भाव-भावना कधी काळी होत्या कि नव्हत्या अशी शंका यावी इतकं रिक्त झालंय मन..\nआतपर्यंत काही पोचतच नाही.. निबर झालाय सगळं, कोडग्या कातडीचं...\nनुसता एक भव्य रिकामेपणा उरलाय मनात...या फ्लायओव्हरच्या सांगाड्यापेक्षाही भव्य..\"\n\"पण मग सगळं जाऊनही 'मी' अजून उरलोय इथे..\nहा 'मी' कोण आहे मग शरीर नाही... बुद्धी नाही.. मन नाही....\nमग आता जे उरलंय ते काय आहे..\nजे निरासक्त आहे.. अविकारी, विरक्त आहे...स्वतंत्र आहे..मुक्त आहे...\nया क्षुद्रजीवांच्या खूप वरून उडतोय मी आकाशात ...\nखरच फ्लायिंग ओवर ... फ्लायओवर\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/533189", "date_download": "2018-10-19T13:43:23Z", "digest": "sha1:OWOR3WVUE2IUDKHTC4ZTI2ZIQ53RCHQF", "length": 7698, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "डॉक्टरांच्या संपामुळे रूग्णांमध्ये नाराजी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » डॉक्टरांच्या संपामुळे रूग्णांमध्ये नाराजी\nडॉक्टरांच्या संपामुळे रूग्णांमध्ये नाराजी\nकेपीएमई ऍक्टच्या निषेधार्थ खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी संप पुकारला. परिणामी सोमवारी शहरातील वैद्यकीय सुविधा कोलमडली. डॉक्टरांच्या विरोधानंतरही खासगी रुग्णालय वैद्यकीय विधेयक अधिवेशनात संमत करण्याचा घाट सरकारने घातला आहे. संबंधित कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी सोमवारी डॉक्टरांनी सुवर्णसौधपुढे निदर्शने करत संप पुकारला. खासगी रुग्णालयांची सुविधा बंद असल्याने रुग्णांची गैरसोय झाली.\nरुग्णांना सरकारी इस्पितळांचा आधार घ्यावा लागला. किरकोळ आजरांसाठी देखील सरकारी रुग्णालयांत ताटकळत थांबावे लागले. शहरातील बहुसंख्य नागरिक खासगी वैद्यकीय सुविधांचा लाभ घेतात. एक दिवस वैद्यकीय सुविधा बंद करणे म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करण्याचा प्रकार आहे. सरकारचे धोरण आणि खासगी डॉक्टरांची भूमिका यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा नाराजीचा सूर नागरिकांमधून व्यक्त करण्यात आला.\nशहरातील मोठय़ा हॉस्पिटलच्या आवारात शुकशुकाट होता. या संपाची माहिती नसणाऱया रुग्णांना वैद्यकीय सुविधांअभावी घरी परतावे लागले. सोमवारचा दिवस असल्याने परगावाहून वैद्यकीय सुविधांसाठी बेळगावात दाखल झालेल्या रुग्णांना संपाची माहिती नसल्याने जिल्हा रुग्णालयाचा आधार घ्यावा लागला.\nसरकारी जिल्हा रुग्णालयात पहाटेपासून दुपारी 12 पर्यंत ओपीडीमध्ये 1810 रुग्णांची नोंद झाली होती. सोमवारी ओपीडीचा दिवस असल्याने रुग्णालयात नेहमीच गर्दी असते मात्र यावेळी संप असल्याने गर्दीत वाढ झाली आहे. सायंकाळपर्यंत ही संख्या 4 हजारपर्यंत जाण्याची शक्मयता येथील कर्मचाऱयांनी व्यक्त केली. अत्यवस्थ तसेच गंभीर जखमी असणाऱया रुग्णांना 108 रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परिणामी संपामुळे येथील जिल्हा रुग्णालयावर कामाचा ताण वाढला असल्याचे चित्र पहायला मिळाले.\nआजपासून माध्यमिक तर 20 पासून प्राथमिक शाळांची परीक्षा\nकेंपवाड येथे दोन लाखाचा गांजा जप्त\nसमर्थनगर येथे दोन मोटार सायकली पेटविल्या\nमहांतेशनगर येथे 3 लाखांची घरफोडी\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nशिर्डीत पंतप्रधानांकडून विकासकामांचे उद्घाटन\nसलीम-सुलेमान यांचा मराठीत प्रवास\nएसबीआयच्या माजी प्रमुख अरूंधती भट्टाचार्य रिलायन्स इंडस्टीजच्या संचालकपदी\n#METOO : एम.जे.अकबर यांच्या याचिकेवरील सुनावणी 31 ऑक्टोबरला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4642333.html", "date_download": "2018-10-19T14:24:23Z", "digest": "sha1:OW7UCV3K57SBE6YHAO42F4WXLBVOXCI6", "length": 2537, "nlines": 56, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - ॥ मला आठवत नाही आपण पहिले कधी हसलो ॥", "raw_content": "\n॥ मला आठवत नाही आपण पहिले कधी हसलो ॥\n॥ मला आठवत नाही आपण पहिले कधी हसलो ॥\nमला आठवत नाही आपण पहिले कधी हसलो\nप्रयत्न केला , तरी नाही आठवले\nतेव्हापासून आतापर्यंत मी प्रत्येक सुखाला\nमाझ्या कॅमेऱ्यात साठवले ॥\nमला माहीत नाही, असे का होते\nमी सुखी असतो तेव्हापण\nअन दुःखात रडत असतो तेव्हाही\nहे साठवलेले सुखद क्षण बघून, अजून रडायला येते ॥\nह्या आठवणी जरी च्छान असल्या\nतरी किंमत त्यांची , साठवलेली माणसं ठरवतात\nफोटोतलं कुणी एकजरी जवळ नसेल\nत्यांच्या आठवणी अजून बेचैन करतात ॥\nइतरांना त्याची किंमत नसते\nत्यांच्यासाठी ती फक्त तसबीर असते\nआपण मात्र हरवतो त्या दृश्यात\nबाहेर फक्त आपले शरीर असते ॥\nसिद्धेश्वर विलास पाटणकर C\nRe: ॥ मला आठवत नाही आपण पहिले कधी हसलो ॥\nRe: ॥ मला आठवत नाही आपण पहिले कधी हसलो ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5336981800921853038&title=Rally%20by%20Maharashtra%20Gandhi%20Smarak%20Nidhi&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-19T14:32:40Z", "digest": "sha1:CAN7S66LJEF2K5RG2TPOGE6B4HGAXGW2", "length": 7637, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "गांधी जयंतीनिमित्त शांती मार्चचे आयोजन", "raw_content": "\nगांधी जयंतीनिमित्त शांती मार्चचे आयोजन\nपुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त शांती मार्चचे आयोजन करण्यात आले होते.\nमहाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे सलग नवव्या ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. शांती मार्च हा त्यातील एक भाग होता. गांधी जयंती म्हणजेच दोन ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक अहिंसा दिन’ म्हणून पाळला जातो. या निमित्ताने महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे शांती मार्चचे आयोजन सकाळी केले होते. अलका चौक, सेनापती बापट पुतळा ते लोकमान्य टिळक पुतळा महात्मा फुले मंडई असा याचा मार्ग होता. मंडई येथे समारोप झाला.\nशांती मार्चच्या प्रारंभी लोकशाही उत्सव समितीने ‘आजची लोकशाही’ विषयावर मिलिंद चव्हाण आणि सहकाऱ्यांनी पथनाट्य सादर केले. या मार्चमध्ये रेव्हरंड चित्रलेखा जेम्स, झाएदभाई हे धर्मगुरू यांच्यासह सर्वोदय मंडळाचे जयवंत मठकर, नानासाहेब जाधव, हरीश बुटले, युक्रांदचे सचिव संदीप बर्वे, युक्रांदच्या शहराध्यक्ष मयुरी शिंदे, आप्पा अनारसे, विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.\n‘चालूया दंगलमुक्त समाजासाठी... ’ हे आवाहन करण्यासाठी दरवर्षी दोन ऑक्टोबरला हा शांती मार्च काढला जातो.\nTags: पुणेयुवक क्रांती दलगांधी जयंतीमहात्मा गांधीमहाराष्ट्र गांधी स्मारक निधीPuneGandhi JayantiMahatma GandhiYuvak Kranti DalMaharashtra Gandhi Smarak Nidhiप्रेस रिलीज\n‘गांधी स्मारक निधी’तर्फे गांधी सप्ताहानिमित्त परिसंवाद महात्मा गांधी सप्ताहानिमित्त ‘फिल्म शो’चे आयोजन ‘रंगूनवाला इन्स्टिट्यूट’मध्ये निबंध स्पर्धा पुण्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचे आयोजन ‘गांधीजींचे विचार वैश्विक कल्याणाचे’\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%9A", "date_download": "2018-10-19T12:54:41Z", "digest": "sha1:MR2SKFLCHC4QB6LK5M7HUPLYTXRJPOG4", "length": 5788, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भरूच - विकिपीडिया", "raw_content": "\nभरूच येथील स्वामीनारायण मंदिर\nभरूच (गुजराती: ભરૂચ) हे भारताच्या गुजरात राज्यामधील एक शहर व भरूच जिल्ह्याचे मुख्यालय आहे. भरूच शहर गुजरातच्या दक्षिण भागात नर्मदा नदीच्या उत्तर काठावर वसले असूने ते राजधानी गांधीनगरपासून २१० किमी तर सुरतहून ७० किमी अंतरावर स्थित आहे. २०११ साली भरूचची लोकसंख्या १.६९ लाख इतकी होती. अंकलेश्वर हे भरूच जिल्ह्यामधील दुसरे शहर नर्मदेच्या दक्षिण काठावर वसले असून ही दोन शहरे १८८१ साली बांधण्यात आलेल्या ब्रिटिशकालीन पुलाद्वारे जोडली गेली.\nभरूच राष्ट्रीय महामार्ग ८ वर स्थित असून ते पश्चिम रेल्वेवरील एक स्थानक आहे. भरूच भागाचे मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण झाले असून येथे सध्या अनेक मोठ्या कंपन्यांचे कारखाने व कार्यालये आहेत.\nभरूच माय सीटी डॉट कॉम\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ सप्टेंबर २०१६ रोजी १८:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8/", "date_download": "2018-10-19T14:20:57Z", "digest": "sha1:CKKRI3XKFUFGDABM4SF42GHSMJQ6J2IU", "length": 14854, "nlines": 116, "source_domain": "chaupher.com", "title": "नदी संरक्षण समिती स्थापन करून नद्यांचे प्रदूषण रोखा, खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड नदी संरक्षण समिती स्थापन करून नद्यांचे प्रदूषण रोखा, खासदार श्रीरंग बारणे यांची...\nनदी संरक्षण समिती स्थापन करून नद्यांचे प्रदूषण रोखा, खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी\nचौफेर न्यूज – देशातील नद्यांचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी तसेच नद्यांचे संवर्धन करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवावी अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी खाजगी विधेयकाद्वारे लोकसभेत केली. शहरातील सांडपाणी, रासायनिक द्रव्ये, कारखान्यातील सांडपाणी, पूजेचे निर्माल्य व इतर टाकाऊ वस्तू नदीमध्ये टाकल्याने नदीचे पाणी दुषित होते व याचा दुष्परिणाम नदी परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर होतो त्यामुळे नदीचे होणारे प्रदूषण रोखणे व नदीचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे. या अनुशंघाने नदी संरक्षण समिती स्थापन करून\nखासदार बारणे यांनी सादर केलेल्या खाजगी विधेयकात म्हटले आहे की, आपल्या देशातील नद्या या देशाची जीवनरेखा म्हणून ओळखल्या जातात त्याचबरोबर देशाची संस्कृती आणि सभ्यतेचा दर्पण म्हणून नद्यांकडे पहिले जाते. भारतीय संस्कृती, समाज, राज्यकर्ते आणि संतांनी या नद्यांना आईचे उपमा दिली आहे आणि आईसारखीच योग्य वागणूक दिली आहे. परंतु गेल्या काही वर्षांत वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण तसेच लोकसंख्या वाढल्यामुळे मोठ्या नद्यांमध्ये शहरातील सांडपाणी सोडले जाते त्यामुळे नदीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. सिंचन, वीजनिर्मिती, पिण्याचे पाणी आणि इतर कारणांसाठी नदीच्या पाण्याचा वापर अमर्याद वाढला आहे त्यामुळे आज भारतातील अनेक नद्या जैविक दृष्ट्या कोरड्या पडल्या असून जवळपास दीडशे नद्या प्रदूषित झाल्या आहेत. याचा परिणाम पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.\nएका जागतिक स्रोतांच्या अहवालानुसार, भारतातील ७० टक्के नागरिक प्रदुषणयुक्त पाणी पितात त्यामुळे कॉलरा, कावीळ, टॉयफाइड इत्यादींसारखे रोग अशा दूषित पाण्यामुळे होतात. १८८०-९० च्या दशकातील कायद्यामुळे कारखान्यांकडून दररोज हजारो लिटर गॅस दूषित पाणी नदीमध्ये सोडण्यात येते तसेच रासायनिक द्रव्यांमुळे, होम-हवन यासारख्या पूजेचे निर्माल्य नदीमध्ये टाकल्याने नदीचे पाणी अधिकच खराब होत आहे. तसेच हिमालयमधील अनेक नद्या वाढत्या पर्यटकांकडून दूषित होत आहेत.\nगंगा नदी स्वच्छ व प्रदूषणमुक्त करण्यासाठी न्यायमूर्ती सुरत कुमार यांच्या नेतृत्वाखालील दिनांक १३ जुलै २०१७ रोजी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने हरिद्वार आणि उन्नव यांच्या दरम्यान गंगा नदीच्या दोन्ही बाजूंचे क्षेत्र हे नॉन-कंस्ट्रक्शन व डम्पिंगची सक्त मनाई असलेले क्षेत्र म्हणून घोषित केले असून नदीच्या पाचशे मीटर क्षेत्राच्या परिसरात नदी प्रदूषित करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर पन्नास हजार रुपये दंड आकारण्याचा निर्देश दिला असल्याने या परिसरातील नदी प्रदूषणाला काही प्रमाणात आळा बसलेला आहे. अंदाजे २५२७ किलोमीटर लांबीच्या गंगा नदीचा भाग हिमालयापासून बंगालच्या खाडीपर्यंत जवळपास ४८० कोटी लिटर सांडपाण्यापैकी केवळ एक चतुर्थांश पाण्यावर जलशुद्धीकरण प्रक्रिया केली जात आहे. कानपूरसारख्या औद्योगिक शहरामध्ये पुलाच्या खालून वाहणाऱ्या गंगा नदीचा रंग गडद राखाडी झाला आहे, जेथे औद्योगिक टाकाऊ वस्तू आणि सांडपाणी नदीत सोडण्यात येते त्याठिकाणच्या पाण्याच्या पृष्ठभागावर सतत प्रदूषित फेस तयार होऊन वाहू लागतो.\nम्हणूनच नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी व नदीचे संवर्धन करण्यासाठी नदी संरक्षण समिती स्थापन करून याबाबत ठोस उपाययोजना राबवावी अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी खाजगी विधेयकाद्वारे लोकसभेत केली असे बारणे यांनी दिलोल्या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सांगितले आहे.\nPrevious articleथेरगाव सोशल फ़ाउंडेशनचा “गणेशनगर वॉक” उपक्रम\nNext articleजिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\nपिंपळे सौंदागरच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार जगताप\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nचौफेर न्यूज - निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळील सिद्धिविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडावे, आकुर्डी पोलीस चौकी आकुर्डीगावात उभारण्यात यावी तसेच रावेतमधील डॉ. डी....\nसांगलीत तीन लेकरांसह महिलेची विहिरीत उडी मारुन आत्महत्या\nचौफेर न्यूज - सांगलीत विवाहित महिलेने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली आहे. जत तालुक्यात ही घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून महिलेने आत्महत्या केली असल्याचं...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://annahazaresays.wordpress.com/2011/09/29/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2018-10-19T12:53:41Z", "digest": "sha1:G5CYKFSBFHMXJBAQPWC4SLOM2RSVGIRW", "length": 15062, "nlines": 90, "source_domain": "annahazaresays.wordpress.com", "title": "क्रांती ! मोठ्या पल्ल्याची लढाई… | Anna Hazare Says", "raw_content": "\nबर्‍याच काळानंतर मी आपल्याशी थेट संपर्क साधत आहे.\nयापुढे याच ब्लॉगवरुन मी आपल्याशी वेळोवेळी संपर्क साधणार आहे.\nभारतात ‘जनलोकपाल विधेयक’ लागू व्हावे या मागणीसाठी मी आणि आपण सर्वांनी मिळून जे आंदोलन सुरु केले होते त्याचीच पुढे रामलीला मैदानावर क्रांतीची मशाल झाली. संपूर्ण देशातून तुम्ही – विशेषतः माझे युवक-युवती सहकारी उभे ठाकलात . बघता बघता उभ्या भारतमातेचा तिसरा नेत्र उघडला. संपूर्ण जगभरातून केवळ भारतीयच नव्हेत, तर अन्याय-अत्याचार-भ्रष्टाचाराविरुद्ध असणारे अन्य देशवासीयहीं सक्रीय पाठिंब्यासाठी पुढे आले. बहुसंख्य प्रसारमाध्यमांनी जनतेचा हा लढा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतला. या सार्‍यातून एक झंझावात उभा राहिला. ती क्रांतीची सुरुवात होती. दुसर्‍या स्वातंत्र्यासाठीच्या लढाईचा तो प्रारंभ होता.\nजनलोकपाल विधेयकासंबंधीच्या काहीं मागण्या संसदेत मांडून मान्य करण्याची ग्वाही संसदेने आपल्याला दिली. पण ग्वाही दिली म्हणजे कायदा झाला असे नाही. अजून आपल्याला बरेच लढावे लागणार आहे. सत्ताधारी वर्ग, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, भ्रष्टाचारामध्ये एवढा बुडालेला आहे की जनतेच्या हिताची आणि भ्रष्टाचाराविरोधातली कोणतीही सूचना ऐकण्याच्या मनस्थितीत तो नाही. त्यामुळे आपल्याला अहिंसात्मक क्रांती अखंड चालू ठेवावी लागेल. तिचा ठोस कृती कार्यक्रम काय असेल आणि आपण कोणत्या दिशेने जायचे आहे, ते मी याच ब्लॉग वरुन थेट संपर्क करून आपणाला लवकरच सांगेन. तोपर्यंत काहीं गोष्टी आपल्याशी मन-मोकळे करून आपल्याला मला सांगायच्या आहेत.\nदिल्लीमध्ये रामलीला मैदानावर मी जेव्हा उपोषणाला बसलो होतो तेव्हापासून सरकारने आणि सत्ताधारी वर्गातल्या काहीं घटकांनी माझ्याबद्दल आणि आंदोलनाबद्दल अनेक अफवा पसरवण्याचे उद्योग केले. जेणेकरून तुमच्या मनात आंदोलनाबद्दल आणि अण्णांबद्दल गैरसमज निर्माण व्हावेत आणि क्रांतीची मशाल पेटत जाण्याअगोदरच विझावी. परंतु त्यांचे प्रयत्न सुदैवाने आणि तुम्हा सार्‍या भारतीय बांधवांच्या शहाणपणामुळे फोल ठरले. तरीहीं क्रांतीच्या प्रक्रियेत खोडा घालण्याचे काहीं व्यक्तींचे आणि शक्तींचे प्रयत्न सुरूच आहेत आणि यापुढेहीं ते थांबतील असे नाही. माझ्या उपोषण सोडण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत जेव्हा बोलणी होत होती तेव्हा सरकारतर्फे जी माणसे आमच्या टीम मधल्या ज्यांना भेटत होती, त्यातला प्रत्येक माणूस, प्रत्येक मंत्री, प्रत्येक वेळी वेगळे बोलत होता. वेगळे आश्वासन देत होता. शेवटच्या क्षणापर्यंत आंदोलन मोडण्यासाठी असा खेळ चालू होता. सरकारतर्फे वाटाघाटी करण्यासाठी माझ्यापर्यंत जी माणसे येत होती आणि आली त्यातली कोण स्वच्छ चारित्र्याची होती आणि कोण भ्रष्ट होती याची शहानिशा सरकारने करायला हवी होती. मी त्यांच्याशी चर्चा केली ते सरकारचे प्रतिनिधी म्हणून. स्वच्छ माणसे कुठून आणणार असा प्रश्न सरकारला पडला होता का, हे सरकारलाच माहित. माझ्या दृष्टीने ती माणसे मंत्री असतील किंवा लोकप्रतिनिधी. ती काहीं चळवळीवर उपकार करायला आली नव्हती त्या व्यक्ती, ते नेते सरकारकडून निरोप घेऊन येत होते. आमच्याकडून निरोप घेऊन जात होते. सर्वात शेवटी मी उपोषण सोडले ते माझ्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवून आणि सरकारकडून ठोस आश्वासन आल्यावरच त्या व्यक्ती, ते नेते सरकारकडून निरोप घेऊन येत होते. आमच्याकडून निरोप घेऊन जात होते. सर्वात शेवटी मी उपोषण सोडले ते माझ्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवून आणि सरकारकडून ठोस आश्वासन आल्यावरच हे मी इथे लिहित आहे कारण आपणच सगळे काहीं घडवून आणले असा आभास आणि प्रचार काहीं मध्यस्थ म्हणवून घेणार्‍यांनी त्यांच्या लाडक्या मंत्री-महोदयांना श्रेय देण्यासह केल्याचे माझ्या निदर्शनास आणण्यात आले आहे. स्वतःचे गोडवे गाणारे लेख, मुलाखती त्यांनी प्रसिध्द केल्या. परंतु तो सगळा धादांत खोटा प्रचार आहे. सत्याच्या लढाईत आजवर मी कधीच मनाला न पटणारे निर्णय घेतलेले नाहीत. आपणच आंदोलन मिटविल्याचा दावा करणारे भारतीय जनतेच्या आणि स्वातंत्र्याच्या दुसर्‍या लढाईच्या विरोधात काम करीत आहेत, असे म्हणावे लागेल. भ्रष्टाचारविरोधी लढा संपविण्यासाठी भ्रष्टाचाराचाच अवलंब करण्याचा प्रयत्न काहीं मंडळी करीत आहेत असे यातून दिसत आहे. हा धोका लक्ष्यात घेऊन आपणा सर्वांना सदैव सावध रहावे लागेल.\nउत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत संपूर्ण भारताने ज्या आंदोलनाला पाठिंबा दिला, ते आपले आंदोलन, मी उपोषण सोडल्याने संपलेले नाही. उलट हीं तर सुरुवात आहे. लांब पल्ल्याची हीं लढाई आहे. ती दिवसेंदिवस उग्र होत जाईल आणि नेटाने ती लढावी लागेल. सरकारला आणि सर्वच राजकीय पक्षाच्या लोकांना भारतीय जनतेच्या मनात त्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल आणि त्यातून ते करत असलेल्या ऐयाशिन्बद्दल किती राग खदखदतो आहे याची कल्पनाच नाही. ती कल्पना त्यांना लवकरच या देशातील एकूणच जनता आणि विशेषतः युवक-युवती आणून देतील असा माझा विश्वास आहे.\nआपणा सर्वांशी थेट संवाद साधण्यासाठी मी लवकरच संपूर्ण देशाचा दौरा सुरु करणार आहे. तसेच विविध विषयांवरचे, देशातल्या पिचलेल्या जनतेच्या विविध समस्यांवरचे माझे विचार मी या ब्लॉगवर, माझ्या या ब्लॉगसाठी मी निवडलेल्या सदस्यांच्या माध्यमांतून मांडणार आहे. आपणहीं याच ठिकाणी माझ्याशी संवाद साधू शकाल अशी व्यवस्था लवकरच करण्यात येईल.\nत्या त्या वेळी संबंधित विषयावर माझे अधिकृत विचार तुम्हाला आता या ब्लॉगवर वाचायला मिळतील.\nमाझे हे प्रारंभीचे मनोगत संपवण्याअगोदर मी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या आणि भारतीय जनतेच्या वतीने ब्रम्ह्देशाच्या (म्यानमार) महान, त्यागी आणि नोबेल पारितोषिक विजेत्या नेत्या Aung San Suu kyi यांचे विशेष आभार मानतो. त्यांनी आमच्या लढ्याला ‘टाइम्स नाऊ’ या वाहिनीच्या माध्यमातून पाठिंबा दिला. Aung San Suu kyi यांचा ब्रम्ह्देशातील (म्यानमार) हुकूमशाही विरोधी लढा हा जगाच्या इतिहासातील एक महान लढा आहे. त्यालाहीं आमचा पूर्ण पाठिंबा आहे.\nभारत माता की जय जय हिंद \nमी आणि माझा ब्लॉग \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/hitguj/marathi-recipes?page=2", "date_download": "2018-10-19T14:13:22Z", "digest": "sha1:CAHUC4HNPR35AS3YNXPN5AD7J6Q44PC6", "length": 6067, "nlines": 114, "source_domain": "www.maayboli.com", "title": "3500+ मराठी रेसिपीज marathi recipes, पाककृती, पाककला, maharashtrian Cuisine Page 3 | Maayboli", "raw_content": "\n(उदा. शाकाहारी, मांसाहारी, व्हेगन )\n(उदा. आमटी, कढी, पिठले , चटणी, कोशिंबीर, लोणचे , चिकनचे (कोंबडी) प्रकार)\n(उदा. खानदेशी, कोल्हापुरी, इटालियन)\n(उदा. अळकुड्या, कदंबम, खेंगट, गूळचून, टाकळा )\nहितगुज ग्रूप:आहारशास्त्र आणि पाककृती\nहा ग्रूप सुरु होण्याअगोदर\nजुन्या हितगुजवर : आहारशास्त्र आणि पाककृती\n3500+ पाककृती असलेला इंटरनेटवरचा सगळ्यात जुना आणि सगळ्यात मोठा मराठी पाककृतींचा संग्रह. मराठी पाककृतीं चं (Marathi recipes , mraatthii resipiij) भारतीय पाककलेमधे (indian cusine) स्वतःचं एक वेगळं स्थान आहे. पाककला (Maharashtrian, Recipes, Marathi Food) आणि आहारशास्त्र (Marathi Cusine) म्हणजे चविष्ट आणि रुचकर आहार बनवण्याची कला अथवा शास्त्र. मराठी पाककृतींमधे शाकाहारी किंवा निरामिष (vegetarian marathi recipes) आणि त्याचबरोबर मांसाहारी किंवा सामिष (non-vegetarian maharashtrian recipes) या दोन्ही प्रकारचे पदार्थ महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागात चवीने खाल्ले जातात.\nमायबोलीचे अँड्रोईड अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरमधे\nमोड आलेल्या मेथी दाण्याची उसळ/ भाजी पाककृती\nआलू चला के लेखनाचा धागा\nभाजा मुंगेर/मुगेर दाल - माझे इंप्रॉव पाककृती\nदुधी भोपळ्याचे थालीपीठ पाककृती\nमूग डाळीचा हलवा पाककृती\nहुलग्याची उसळ आणि सार पाककृती\nदुधी ची सुकी भाजी - दाक्षिणात्य चवीची पाककृती\nनारळीभात (जुन्या मायबोलीवरुन) पाककृती\nएयर फ्रायर दाल बाटी : स्वातंत्र्यदिन स्पेशल पाककृती\nनागपंचमी स्पेशल ऊंडे लेखनाचा धागा\nमधुमेहींसाठी औषध भेंडी लेखनाचा धागा\nपास्ते के वास्ते लेखनाचा धागा\nभानवले (एक पारंपारिक डोसा) पाककृती\nAug 18 2018 - 1:59am जागू-प्राजक्ता-प-म्हात्रे\nमासे १७) रावस पाककृती\nAug 18 2018 - 12:13am जागू-प्राजक्ता-प-म्हात्रे\nतुमचा रात्रीचा मेन्यु काय असतो\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/64408", "date_download": "2018-10-19T13:59:48Z", "digest": "sha1:ULG7A6YCGPO3DA3AORK23SMPKRYPNRSS", "length": 14002, "nlines": 120, "source_domain": "www.maayboli.com", "title": "स्पिती - मंतरलेले दिवस ! .... भाग ५ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /स्पिती - मंतरलेले दिवस \nस्पिती - मंतरलेले दिवस \nआषाढ कृष्ण द्वितीया (११ जुलै) - नाको\nसकाळी आम्ही दोघे उठून निघेपर्यंत बाकीची मंडळी गाड्या काढून पुढे निघून गेली होती. आम्ही घाईघाईत दुचाकीपाशी जाताना मी दुचाकीची चावी कुठेतरी हरवली. एकदम ब्रह्मांडच आठवलं मग शोधाशोध तंबूपासून दुचाकीपर्यंतचा रस्ता चाळून काढला तेव्हा ती मिळाली. जीव भांड्यात पडला. आता लगबगीने दुचाकी काढून पळवत सुटलो. झुंजूमुंजू नुकतेच झाले होते. पण तरी दिवे लावावे लागत होते. कारण भरपूर धुकं आणि अगदी बारीकसा पाऊस होता. आत्ता आम्ही सगळं सामान बरोबर घेतला नव्हतं कारण परत कॅम्पवर येऊन नाश्ता करायचा होता. मारवाडी लोकांपैकी एक दोन जणच तिकडे निघाले होते. पाचदहा मिनिटातच उजाडले आणि फारच अवर्णनीय हिमालय दिसू लागला. अगदी आपण जुन्या चलतचित्रांमध्ये पहायचो तसा. सगळीकडे एकदम शांत होते. मस्त मस्त फुलं फुलली होती. अधूनमधून एखादे हिरवेगार शेतही दिसत होते. अधून मधून पक्षांचा किलबिलाट ऐकू येत होता. 4 गुरांना घेऊन जाणारा गुराखी दिसला. सकाळच्या व्यायामाला बाहेर पडलेले आपले सैनिकही दिसले. वर्णनातीत वातावरण होते.\nचिटकूलला पोचलो तर पुढे गेलेली मंडळी चहा बिस्कीट हाणताना दिसली. गरज होतीच त्यामुळे आम्हीदेखील आडवा हात मारला. इथून फक्त तीन किलोमीटर पुढे आपल्याला जाता येते. तिथे जाऊन चौकीवर सैनिकांना भेटून आलो. ते म्हणाले डोकलामच काय घेऊन बसलात, इथे आम्ही दहा वर्षांपूर्वी जिथे जाऊ शकायचो त्यापासून दहा किलोमीटर तरी मागे आलो आहोत. चीन सगळीकडेच आपल्याला मागे रेटतो आहे. आता आम्ही देखील मागे फिरलो. हो चिन्यांशी आत्ता लढणे आम्हाला परवडण्यासारखे नव्हते परत येताना आमचा हा विचार पक्का होत नव्हता की कोणाला चिटकूलला रहा असे सांगावे की सांगलाला. अर्थात चिटकूलला निवासस्थाने अगदी एक-दोनच आहेत.\nकॅम्पवर परतलो तोपर्यंत इतर मंडळी उठली होती आणि त्यांचा नाश्ता चालला होता. आम्हीपण जोरदार नाश्ता केला आणि लगेच इतक्या नितांतसुंदर स्थानाला अलविदा केला. अक्षयचं खोगीर कुठेतरी खाली घासत होतं त्यामुळे त्याने आता ते दुरुस्ती गाडीत टाकलं. फक्त शेवटच्या दिवशी त्याने ते परत दुचाकीवर घेतलं. सांगला उतरून परत तिठ्यावर आलो जेथे एक मोठे जलविद्युत केंद्र आहे. इथून आम्हाला पुन्हा मुख्य रस्त्याला लागून काजाच्या दिशेला जायचे होते. काही मंडळी अजून यायची होती. त्यामुळे आम्ही साकव ओलांडून पलीकडे गप्पा टप्पा करत बसलो. एकाची हिमालयन दुचाकी होती. या दुचाकीवर लावायच्या इतर गोष्टी त्याच कंपनीकडून घ्याव्या लागतात. तसे त्याने इंधनाचे ५ लिटरचे दोन डबे टाकीच्या आजूबाजूला बसवून घेतले होते. त्याची गाडी म्हणे पुण्यात फक्त २५ किलोमीटर प्रतिलिटर जायची. म्हणजे इथे कदाचित २० पण देईल. त्यामुळे त्याचे आपण दुरुस्ती गाडीत देखील इंधन भरून ठेवूया का असे सारखे चालू होते. त्याची भीती रास्तच होती. कारण रेकाँग पीओ या जागेनंतर काजापर्यंत मधे कुठे पेट्रोल पंप नव्हता.\nआता जरा रखरख जाणवू लागली होती. धूळही भरपूर उडत होती. डांबरी रस्ता हा प्रकार कालच संपला होता. आता बऱ्याचदा धुळीचाच किंवा डांबर पूर्ण गेलेला असाच रस्ता दिसत होता. असेच बराच वेळ गेल्यावर एक वर वर जाणारा घाट सुरु झाला आणि लक्षात आले की हा शेवटचा घाट आजचा. ह्या घाटाच्या टोकावरून दरीकडचे खुपच छान दृश्य दिसत होते.\nतिथून आम्ही लवकरच नाको या गावी अगदी नाको तलावाला लागूनच असलेल्या निवासस्थानी पोचलो. आमच्या खोलीसमोर तलाव व पुढे दूरवर हिमाच्छादित शिखरे दिसत होती.\nसंधिप्रकाश पसरला होता. डावीकडे उंच डोंगर दिसत होता. आता आम्ही आधी अंघोळी करून घेतल्या. ताजेतवाने झाल्यावर चहा आणि भजी हा कार्यक्रम झाला. थोडा वेळ गप्पा मारल्यावर जेवणाची आरोळी आली आणि आम्ही वर टेकडीवर चालत जाऊन जेवायच्या ठिकाणी पोहोचलो. पाच-दहा मिनिटेच चालायचे होते. पण तरी धाप लागली. उंचीचा परिणाम जाणवत होता. जेवायच्या इथे एक मोठा कुत्रा होता. तिबेटी मास्टिफ नावाचा. जवळपास वासराएव्हढा तरी मोठा होता. गर्दी वाढू लागली म्हणून त्याला बाहेर नेण्यात आले. जेवणाची जागा छोटीशीच पण स्वच्छ होती. आणि जेवणही चांगले होते. जेवण करून आल्यावर जेमतेम दहा मिनिटे बाहेर बसलो आणि लगेच पडी टाकली. काय सही झोप लागली \nप्रवासाचे अनुभव - भारतात\n माझी लडाखवारी देखील जरूर वाचा. संदर्भपण लागेल काही काही व्यक्तींचा.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nप्रवासाचे अनुभव - भारतात\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4641581.html", "date_download": "2018-10-19T14:00:39Z", "digest": "sha1:Z62RVRI2OGDH5D52B5G5TXUWE7VBJMCU", "length": 1471, "nlines": 40, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - कविता", "raw_content": "\nहा असा का वागतो\nका नेहमीच जीव लावतो\nहे पण त्याला पटत नसत\nनेहमीच त्याला झुलायच असत\nत्याला कधीच कळत नाही\nचूक त्याला दिसत नाही\nमला खरच नाही कळत\nनेमकं काय तुझं गणित आहे\nका तुला कठीण आहे\nका रे मग असा\nलाचार होऊन सहन करतोस\nविश्वास म्हणतोस ना स्वतःला\nमग का स्वतःवरच अविश्वास दाखवतोस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/mumbai/metoo-tanushree-dutta-controversy-nana-patekar-steps-out-housefull-4-0/", "date_download": "2018-10-19T14:32:05Z", "digest": "sha1:W57Y4HH2PXYCZJU6YX3OV5DEMGFNXUIA", "length": 30256, "nlines": 401, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Metoo Tanushree Dutta Controversy Nana Patekar Steps Out Of Housefull 4 | #Metoo: 'हाऊसफुल्ल 4' मधून साजिद खानपाठोपाठ नाना पाटेकरदेखील बाहेर | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १९ ऑक्टोबर २०१८\nबीडच्या खंडेश्वरी यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या\nविभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदके\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\nपत्नी दुसऱ्यासोबत पळून गेल्याने पतीची आत्महत्या\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nदेवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 ऑक्टोबर\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nShivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने\nचोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न\nMetoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nAll post in लाइव न्यूज़\n#MeToo: 'हाऊसफुल्ल 4' मधून साजिद खानपाठोपाठ नाना पाटेकरदेखील बाहेर\n#MeToo: 'हाऊसफुल्ल 4' मधून साजिद खानपाठोपाठ नाना पाटेकरदेखील बाहेर\nमहिलांकडून गंभीर आरोप झालेल्या व्यक्तींसोबत काम न करण्याचा अक्षय कुमारचा निर्णय\n#MeToo: 'हाऊसफुल्ल 4' मधून साजिद खानपाठोपाठ नाना पाटेकरदेखील बाहेर\nमुंबई: अभिनेत्री तनुश्री दत्तानं गैरवर्तनाचे आरोप केल्यानंतर अभिनेते नाना पाटेकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. नाना पाटेकर हाऊसफुल्ल 4 चित्रपटातून बाहेर पडले आहेत. महिलांकडून गैरवर्तनाचे आरोप झालेल्या व्यक्तींसोबत काम करणार नसल्याचं अक्षय कुमारनं एका ट्विटमध्ये म्हटलं होतं. हाऊसफुल्ल 4 मध्ये अक्षय कुमार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अक्षय कुमारच्या या निर्णयानंतर नाना पाटेकर चित्रपटातून बाहेर पडले असल्याची माहिती समोर येत आहे.\nनाना पाटेकर यांनी हाऊसफुल्ल 4 मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती टाईम्स ऑफ इंडियानं सूत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. तनुश्री दत्तानं केलेल्या आरोपानंतर पाटेकर यांनी हा निर्णय घेतला आहे. हाऊसफुल्ल 4 चित्रपटाचा दिग्दर्शक साजिद खानवरही अनेक महिलांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. या प्रकरणांची दखल घेत चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या अक्षय कुमारनं आज दुपारी एक महत्त्वपूर्ण ट्विट केलं. चित्रपटाशी संबंधित व्यक्तींवरील आरोपांची चौकशी होईपर्यंत चित्रपटाचं चित्रीकरण थांबवण्याची विनंती आपण निर्मात्यांनी केल्याचं अक्षयनं ट्विटमध्ये म्हटलं होतं.\nअक्षय कुमारच्या ट्विटनंतर दिग्दर्शक साजिद खाननं चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानं या निर्णयाची माहिती ट्विटरवर दिली. 'माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे आणि माझं कुटुंब, हाऊसफुल्ल 4 चे निर्माते आणि कलाकार यांच्यावर आलेल्या दबावामुळे मी चित्रपटातून बाहेर पडत आहे. या प्रकरणातील सत्य समोर येईलच,' असं साजिदनं ट्विटमध्ये म्हटलं होतं.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n#MeToo : माझ्या भावाने असे काही केले असे तर त्याला भोगावेच लागेल- फराह खान\nनाना-तनुश्रीपैकी दोषी कोण, हे ठरविणारे आपण कोण \n#MeToo: जगानेही महिलांचे म्हणणे ऐकले पाहिजे - अनिल कपूर\n#MeToo मोहीम म्हणजे मूर्खपणा; इंडस्ट्रीत सर्व सहमतीनं होतं- शिल्पा शिंदे\nजा, त्या माझ्या ३०८ गर्लफ्रेंड्सना विचारा, #MeTooच्या प्रश्नावर मुन्नाभाईचा चढला पारा\n#MeToo: लवकरच कायदेतज्ज्ञांच्या समितीची स्थापना; सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\n तापाचं औषध दिल्यानं तरुणाचा मृत्यू\nFuel Price Today: सलग दुसऱ्या दिवशी इंधन दरात घट; पेट्रोल 24, तर डिझेल 10 पैशांनी स्वस्त\nमुंबईतील ‘आॅनलाइन जॉब रॅकेट’चा पर्दाफाश; बंगळुरूपर्यंत धागेदोरे\nअकरावी प्रवेशासाठी आज शेवटची संधी\nअभय योजनेतून झाली चार कोटींची ‘बेस्ट’ वसुली\nआता पालिका दवाखान्यात मिळणार ‘डाएट’ सल्ला\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nVedio : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा\nबंगाली महिलांनी लुटला सिंदुर खेळाचा आनंद\nसोलापूर जिल्ह्यात फक्त ४० टक्के पाऊस, ४७० गावात टँकरने पाणीपुरवठा\nदुष्काळी स्थितीवर जिल्हा परिषद सादर करणार ‘ग्राऊंड रिपोर्ट’\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nSabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nकाश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nPro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/karun-nair-records/", "date_download": "2018-10-19T14:13:21Z", "digest": "sha1:BDRUGH2YQGGYAVFUNETSUQIUX7CB4MD7", "length": 10049, "nlines": 126, "source_domain": "marathimotivation.in", "title": "Karun Nair च्या 303 ने बनलेले आठ रेकॉर्डस् - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome नुज Karun Nair च्या 303 ने बनलेले आठ रेकॉर्डस्\nKarun Nair च्या 303 ने बनलेले आठ रेकॉर्डस्\nचैन्नई मध्ये इंग्लड सोबत चालू असलेले 5 व्या टेस्ट मध्ये 4 थ्या दिवशी karun nair च्या रूपाने वादळ च आले. काही दिवसा खाली चक्री वादळ अनुभवलेले चैन्नई करानी आणखी एक वादळ अनुभवला ‘करून नायर’ च्या रूपाने. हा वादळ भारतीयांना आवडला पण इंग्लडच्या प्लेयर्स ना कदाचीत आवडला नसेल.\n303 चा स्कोर करायला करून ने फक्त 381 बॉल्स खर्च केले, त्यात 4 षटकार आणि 32 चौकरांचा समावेश आहे. या त्याचा वादळी खेळी मुळे एम ए चिदम्बरम स्टेडियम मध्ये रेकॉर्डस् चा पाऊसच पडला चला बघू आज बनलेले आणि तुटलेले रेकॉर्डस्.\nरिकी पॉन्टिंग बद्दलचे काही इंट्रेस्टिंग फैक्ट्स\n2008 साली वीरेंद्र सेहवाग ने देखील येथेच त्रीशतक ठोकले होते.\nभारताचा टेस्ट मधला highest स्कोर हा 726/9 होता जो 2009 मध्ये श्रीलंका विरुद्ध बनवलेलं होत. आज हा रेकॉर्ड तुटला भारताने आज 759/7 एवढे बनवले आहेत.\nकरून हा पहिला भारतीय बनला ज्याने आपले पहिले international हा century ला 300 मध्ये कन्व्हर्ट करू शकला. या अगोदर विनोद कांबळी ने आपल्या पहिल्या शतकांत 224 धावा काढल्या होत्या.\nशेहवाग नंतर दुसरा भारतीय ज्याने त्री शतक केले.\nपाचव्या स्थानी येऊन सर्वात जास्ती रन कडण्याचं रेकॉर्ड त्याने तोडले. या अगोदर एम एस धोनी ने पाचव्या स्थानी येऊन 224 काढले होते.\nकरून ने ट्रिपल century करायला फक्त 3 innings घेतले. अगोदर इंग्लड चा महान खेळाडू लेन हटन याने हे करायला 9 innings घेतले होते.\n303 सोबत करून इंग्लड सोबतचा सर्वात जास्ती वयक्तिक रन करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. या अगोदर विराट कोहली ने 235 केले होते.\nट्रिपल सेंच्युरी करणारा करून हा 25 वर्षे 13 दिवसाचा आहे. म्हणून तो असा करणारा 6 वा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. या बाबतीत गॅरी सोबर्सनी असा विक्रम 21 वर्षाचे असताना केलं होतं.\nPrevious articleरिकी पाँटिंग (Ricky ponting)याचे काही इंटरेस्टिंग फॅक्टस\nNext articleभारतातील सर्वात श्रीमंत पाच मंदिरे-संपत्ती ऐकून बसेल धक्का.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे अरबोमध्ये\nबिटकॉईन (bitcoin) – भाग 1 माहिती आणि ओळख\nवर्ष 2016 मधील सर्वात जास्ती गाजलेल्या 10 गोष्टी\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/jalgaon/replica-adishakti-2100-kg-rangoli/", "date_download": "2018-10-19T14:34:58Z", "digest": "sha1:NIK6ETA6HCVRES426Y3NNXIGFQKNR7E3", "length": 28058, "nlines": 399, "source_domain": "www.lokmat.com", "title": "A Replica Of 'Adishakti' From 2100 Kg Rangoli | पाचोऱ्यात २१०० किलो रांगोळीतून ‘आदिशक्ती’ ची प्रतिकृती | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १९ ऑक्टोबर २०१८\nडोक्यात दगड टाकून विवाहितेची निर्घृण हत्या\nअति तिथे माती... हातात ४५ लाखांचे चोरीचे सोने तरी अधिक हव्यासापोटी गमावला जीव\nअमृतसरमध्ये रावणदहन कार्यक्रमादरम्यान अपघात, अनेकजणांचा मृत्यू झाल्याची भीती\nबीडच्या खंडेश्वरी यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या\nविभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदके\nदेवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 ऑक्टोबर\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nShivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने\nचोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न\nMetoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nपाचोऱ्यात २१०० किलो रांगोळीतून ‘आदिशक्ती’ ची प्रतिकृती\nA replica of 'Adishakti' from 2100 kg rangoli | पाचोऱ्यात २१०० किलो रांगोळीतून ‘आदिशक्ती’ ची प्रतिकृती | Lokmat.com\nपाचोऱ्यात २१०० किलो रांगोळीतून ‘आदिशक्ती’ ची प्रतिकृती\nपाचोरा तालुका शिवसेना महिला आघाडीच्या संकल्पनेतून नवरात्रोत्सवा निमित्त आदिशक्ती देवीची भव्य रांगोळीची कलाकृती आशीर्वाद हॉलमध्ये साकारण्यात आली.\nपाचोऱ्यात २१०० किलो रांगोळीतून ‘आदिशक्ती’ ची प्रतिकृती\nठळक मुद्देशिवसेना महिला आघाडीचा पुढाकार९० फुट उंच व ४५ फुट रुंद अशी प्रतिकृतीनवरात्रोत्सवात रांगोळी पाहण्यासाठी खुली\nपाचोरा : पाचोरा तालुका शिवसेना महिला आघाडीच्या संकल्पनेतून नवरात्रोत्सवा निमित्त आदिशक्ती देवीची भव्य रांगोळीची कलाकृती आशीर्वाद हॉलमध्ये साकारण्यात आली. २१०० किलो रांगोळीचा वापर करीत ९० फुट उंच व ४५ फुट रुंद अशी प्रतिकृती साकारण्यात आली.\nनवरात्रोत्सवात पाचोरा शिवसेना महिला आघाडीने पहिल्यांदाच सहभाग घेतला आहे. काहीतरी आगळे वेगळे करण्याचा संकल्प करीत शिवसेना आघाडीच्या महिलांनी स्थानिक रांगोळी कलाकारांच्या सहकार्यातून भडगांव रोड वरील आशिर्वाद हॉलमध्ये हा उपक्रम राबविला. ही कलाकृती पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भक्तांना आवाहन केले आहे. रांगोळी कलाकार राहुल पाटील, जितेंद्र काळे, सुबोध कांतायन प्रा. निरंजन शेलार, करण पवार परिश्रम घेतले\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nएरंडोल येथे कांद्याला पाणी भरताना शेतकऱ्याचा मृत्यू\nरक्षा खडसेंना ५६ तर एकनाथराव खडसे यांना ५१ टक्के पसंती\nजळगाव जिल्ह्यातील १३ तालुके दुष्काळाच्या दुसऱ्या निकषात पात्र\nगिरीश महाजनांचा अभ्यास कच्चा - खासदार सुप्रिया सुळे यांची टीका\nजळगावात रॅलीद्वारे नेत्रदानाविषयी जनजागृती\nयावल येथे नवरात्रोत्सवानिमित्ताने आदर्श मातांचा गौरव\nजळगाव व भुसावळ तालुक्यातील वनजमिन विक्री घोटाळ्यातील दोषींपर्यंत पोहोचण्याची गरज\nजळगाव येथे ५१ फुटी रावणाचे दहन\nदगडफेकीत जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू\nजळगावात गॅस टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nVedio : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा\nबंगाली महिलांनी लुटला सिंदुर खेळाचा आनंद\nसोलापूर जिल्ह्यात फक्त ४० टक्के पाऊस, ४७० गावात टँकरने पाणीपुरवठा\nदुष्काळी स्थितीवर जिल्हा परिषद सादर करणार ‘ग्राऊंड रिपोर्ट’\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nSabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nकाश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nPro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/narendra-modi-government-should-bring-ordinance-ram-mandir-says-shiv-sena-mp-sanjay-raut/", "date_download": "2018-10-19T14:35:33Z", "digest": "sha1:7ANDD7QBIHFKI5RNLNXTBHSKU3KQRYFL", "length": 30611, "nlines": 399, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Narendra Modi Government Should Bring Ordinance For Ram Mandir Says Shiv Sena Mp Sanjay Raut | तिहेरी तलाकवर अध्यादेश काढता, मग राम मंदिरासाठी का नाही?; शिवसेनेचा सवाल | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १९ ऑक्टोबर २०१८\nडोक्यात दगड टाकून विवाहितेची निर्घृण हत्या\nअति तिथे माती... हातात ४५ लाखांचे चोरीचे सोने तरी अधिक हव्यासापोटी गमावला जीव\nअमृतसरमध्ये रावणदहन कार्यक्रमादरम्यान अपघात, अनेकजणांचा मृत्यू झाल्याची भीती\nबीडच्या खंडेश्वरी यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या\nविभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदके\nदेवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 ऑक्टोबर\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nShivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने\nचोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न\nMetoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nतिहेरी तलाकवर अध्यादेश काढता, मग राम मंदिरासाठी का नाही\n; शिवसेनेचा सवाल | Lokmat.com\nतिहेरी तलाकवर अध्यादेश काढता, मग राम मंदिरासाठी का नाही\nशिवसेना खासदार संजय राऊत यांचा मोदी सरकारला सवाल\nतिहेरी तलाकवर अध्यादेश काढता, मग राम मंदिरासाठी का नाही\nलखनऊ: आगामी लोकसभा निवडणुकीआधी अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात व्हायला हवी, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकार एससी-एसटी कायदा आणि तिहेरी तलाकबद्दल अध्यादेश काढतं. मग त्यांनी राम मंदिराबद्दलही अध्यादेश काढावा, असं राऊत म्हणाले. खासदार संजय राऊत सध्या अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत मोदी सरकारवर निशाणा साधला.\nअयोध्या दौऱ्यादरम्यान अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी बांधण्यात आलेल्या अतिथीगृहात थांबलेल्या संजय राऊत यांनी पत्रकारांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्यावरुन मोदी सरकाराला लक्ष्य केलं. 'केंद्र आणि राज्यात भाजपाचं सरकार आहे. इतकंच काय, राष्ट्रपती भवनातही भाजपाची सत्ता आहे. अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. आता मंदिर उभारलं नाही, तर मग कधी उभारणार', असा सवाल त्यांनी उपस्थित केला.\nतिहेरी तलाकविरोधात अध्यादेश आणणाऱ्या मोदी सरकारवर संजय राऊत यांनी सडकून टीका केली. 'एससी-एसटी कायदा, तिहेरी तलाकबद्दल अध्यादेश आणता. मग राम मंदिरासाठी अध्यादेश का काढला जात नाही,' असा प्रश्न त्यांनी विचारला. अयोध्येत आजही राम तुरुंगात आहेत. त्यांना जास्त काळ या स्थितीत ठेवता येणार नाही, असं राऊत यांनी म्हटलं. लवकरच सर्वोच्च न्यायालयात अयोध्येतील राम जन्मभूमी प्रकरणाची नियमित सुनावणी होणार आहे. या न्यायालयीन प्रक्रियेवरदेखील त्यांनी भाष्य केलं. आस्थेचा निर्णय न्यायालयात होऊ शकत नाही. या प्रकरणात न्यायालयाचा निर्णय कोणी मान्यदेखील करणार नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी या प्रकरणात अध्यादेश काढावा, असं ते म्हणाले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nRam MandirShiv SenaNarendra ModiBJPराम मंदिरशिवसेनानरेंद्र मोदीभाजपा\nमोदी हे विष्णूचे 11वे अवतार; भाजपा नेत्याचा जावईशोध\nसण अंधारात साजरे करायचे का , अजित पवारांचा सरकारला प्रश्न\nभाजप महिला पदाधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी ताब्यात\nत्या चौकशी समितीधून भाजपासह राष्ट्रवादीही पडणार बाहेर, थीम पार्कचे प्रकरण आले वेगळ्या वळणावर\nनरेंद्र मोदी VS शत्रुघ्न सिन्हा; शत्रूच्या 'शत्रू'ला समाजवादीचं तिकीट\nसंभाजी महाराजांची बदनामी, सोलापूरसह पंढरपूरात आंदोलन\nकाश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nSabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी\nDelhi 5-star hotel brawl: 'पिस्तुल पांडे'ला पोलीस कोठडी, पुढील सुनावणी सोमवारी\n'या' पाणीपुरीवाल्यांची संपत्ती ऐकून ठसका लागेल; 'लखपती' भजीवाल्यालाही टाकलं मागे\nSabarimala Temple : प्रवेश नाही म्हणजे नाही; महिलांची माघार, पोलीस यंत्रणाही हतबल\n भारतात कोट्यधीशांची संख्या वाढली; जाणून घ्या, एकूण संपत्ती\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nVedio : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा\nबंगाली महिलांनी लुटला सिंदुर खेळाचा आनंद\nसोलापूर जिल्ह्यात फक्त ४० टक्के पाऊस, ४७० गावात टँकरने पाणीपुरवठा\nदुष्काळी स्थितीवर जिल्हा परिषद सादर करणार ‘ग्राऊंड रिपोर्ट’\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nSabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nकाश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nPro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/chhattisgarh-news-police-helping-sick-woman-dantewada-70380", "date_download": "2018-10-19T14:01:16Z", "digest": "sha1:2XCEQFJGB7PB3YPKYKBVBAL44FQPV5MX", "length": 12095, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "chhattisgarh news police Helping the sick woman in Dantewada दंतेवाड्यात पोलिसांची आजारी महिलेला मदत; स्ट्रेचरवरून वाहून आणले | eSakal", "raw_content": "\nदंतेवाड्यात पोलिसांची आजारी महिलेला मदत; स्ट्रेचरवरून वाहून आणले\nसोमवार, 4 सप्टेंबर 2017\nरायपूर: छत्तीसगडमधील दंतेवाडा या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील आजारी आदिवासी महिलेला केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या पोलिसांनी (सीआरपीएफ) स्ट्रेचरवरून सात कि. मी.पर्यंत पायी चालत वाहून आणले.\nरायपूर: छत्तीसगडमधील दंतेवाडा या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील आजारी आदिवासी महिलेला केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या पोलिसांनी (सीआरपीएफ) स्ट्रेचरवरून सात कि. मी.पर्यंत पायी चालत वाहून आणले.\nकाटेकल्याण पोलिस स्थानकांतर्गत नक्षलग्रस्तांविरोधात मोहिमेवरुन \"सीआरपीएफ'च्या 195 व्या बटालियनच्या पोलिसांचा गट रविवारी (ता.3) परतत असताना नयनार गावात रस्त्याच्या कडेला एक महिला पडलेली दिसली. त्यांनी चौकशी केली असता कोसी (वय 40) नावाच्या महिलेने तिला ताप आल्याचे सांगितले. तिचे दोन महिन्यांचे बाळ जवळच रडत होते. तिचा पती किंवा नातेवाईक मात्र कोणी नव्हते. हा भाग डोंगराळ असल्याने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने तिला तेथून हलविणे शक्‍य नव्हते. तसेच नक्षलवाद्यांनी या भागातील रस्ते उखडल्याने गावाचा अन्य जगाची संपर्क तुटलेला आहे. त्यामुळे रुग्णवाहिका बोलवून उपयोग होणार नव्हता. त्यामुळे पोलिसांनी काटक्‍यांचे स्ट्रेचर तयार केले. त्यात आजारी महिलेला ठेवून मुलाला खांद्यावर उचलून जवानांनी सात कि. मी.पर्यंतचे अंतर पायी पार केले. डोंगर नद्या ओलांडत ते गाताम गावात पोचले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून तिला काटेकल्याण येथील आरोग्य केंद्रात पोचविण्यात आले. संबंधित महिला व तिच्या मुलावर रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nदेवांच्या भेटीलाही न्यायालयाचा अडसर\nभिलार : दसऱ्याच्या दिवशी दांडेघरच्या श्री केदारेश्वर आणि पसरणीच्या श्री काळभैरवनाथाच्या पालखी भेटीचा सोहळा नेहमीच्याच पारंपरिक वादग्रस्त जागेत न...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nपित्याने पोटच्या मुलीची कोयत्याने गळा चिरुन हत्या\nपाली, ता. १९ (वार्ताहर) सुधागड तालुक्यातील दहिगाव येथे एका पित्याने आपल्या चार वर्षीय मुलीची शुक्रवारी (ता.१९) कोयत्याने गळा चिरुन हत्या केली....\nमी, गरीबांची सेवा करू शकलो, याचे समाधानः मोदी\nशिर्डी: गरीब असो किंवा मध्यम परिवार असेल, त्यांना घर देण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले आहेत. प्रयत्न यापूर्वीही झाला, पण दुर्दव्याने त्यांचे लक्ष...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/kolkata-news-use-indian-language-scientific-communication-modis-appeal-90002", "date_download": "2018-10-19T13:59:18Z", "digest": "sha1:RDJ7XKNKYVUX4TVXOYD3L25G3Y275RJ7", "length": 12635, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolkata news Use indian language for scientific communication; Modi's appeal वैज्ञानिक दळणवळणासाठी देशी भाषा वापरा; मोदींचे आवाहन | eSakal", "raw_content": "\nवैज्ञानिक दळणवळणासाठी देशी भाषा वापरा; मोदींचे आवाहन\nमंगळवार, 2 जानेवारी 2018\nगेल्या वर्षात सर्व भारतीयांनी पूर्वजांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्याची प्रतिज्ञा केली होती. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व भारतीयांनी आपल्या संपूर्ण ऊर्जेचा वापर करावा.\n- नरेंद्र मोदी, पंतप्रधान\nविज्ञानाबाबत प्रेम निर्माण करण्यासाठी पंतप्रधान मोदींचे आवाहन\nकोलकता : युवकांमध्ये विज्ञानाबाबत प्रेम निर्माण व्हावे, यासाठी शास्त्रीय ज्ञानाचे आदान-प्रदान करताना देशी भाषांचा मोठ्या प्रमाणावर वापर करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. भाषा ही अडचण न ठरता माध्यम ठरावे, असेही मोदी या वेळी म्हणाले.\nज्येष्ठ शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त कोलकत्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला. भाषणाच्या सुरवातीलाच मोदी यांनी बंगाली भाषेतून येथील नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी विज्ञानप्रसारासाठी योगदान देण्याचे आवाहन युवकांना केले. नव्या भारताच्या निर्माणासाठी देशातील शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी नवनवीन संकल्पना आणि संशोधन यांच्यासाठी दिशादर्शन करावे, असे मोदी या वेळी म्हणाले. \"युवकांमध्ये विज्ञानाची समज आणि प्रेम निर्माण व्हावे यासाठी वैज्ञानिक ज्ञानाचे दळणवळण मोठ्या प्रमाणावर वाढणे आवश्‍यक आहे. त्यासाठी स्थानिक भाषांचा मोठ्या प्रमाणावर वापर व्हावा. संशोधनाचा गरीब जनतेला किती फायदा होतो, यावरून त्याचा दर्जा ठरविला जावा. युवा संशोधकांनी चौकटीबाहेर विचार करत तंत्रज्ञानाला वेगळी दिशा द्यावी. प्रत्येक शास्त्रज्ञाने एका तरी बालकाला वैज्ञानिक दृष्टिकोन द्यावा,' असे आवाहन मोदींनी या वेळी केले.\nकेंद्र सरकारने सौरऊर्जा, हरित ऊर्जा, जलसंवर्धन या क्षेत्रांमध्ये संशोधनासाठी विविध प्रकल्प सुरू केले असल्याचेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.\nमेट्रोची घोषणा नाशिककरांसाठी मृगजळ\nनाशिक - नागरी भागात एखादा प्रकल्प उभा करायचा झाल्यास सल्लागार संस्थेकडून प्रथम सर्वेक्षण करून घेतले जाते. नंतर प्रकल्प अमलात आणायचा की नाही, याचा...\nमी, गरीबांची सेवा करू शकलो, याचे समाधानः मोदी\nशिर्डी: गरीब असो किंवा मध्यम परिवार असेल, त्यांना घर देण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले आहेत. प्रयत्न यापूर्वीही झाला, पण दुर्दव्याने त्यांचे लक्ष...\nमी वाघीणच - पंकजा मुंडे\nबीड - मी वाघीणच आहे. वाघाच्या पोटी जन्म घेतलाय. माझा आवाज तुम्हाला तर ऐकू येतच आहे; पण अख्ख्या महाराष्ट्राला ऐकू येत आहे. आपल्याला कुठल्याही पदाची...\nमुंबई - शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा हा ‘ऐतिहासिक’ ठरणार, त्यात ‘महत्त्वपूर्ण घोषणा’ होणार, अशा अपेक्षा शिवाजी पार्कवर घोंघावत असलेल्या वाऱ्यात उडवून...\nमांडूळाच्या तस्करीच्या प्रयत्नातील अभियांत्रिकीचे तिघे विद्यार्थी तुरुंगात\nसटाणा - अभ्यास करण्याऐवजी मांडूळ तस्करीच्या मार्गातून लाखो रुपये कमविण्याच्या नादात अभियांत्रिकीच्या तिघा विद्यार्थ्यांना तुरुंगाची हवा खावी लागली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5/", "date_download": "2018-10-19T14:17:55Z", "digest": "sha1:M2SMATXQWKCDG3RGC6DIIIKHWHFT2ILM", "length": 10626, "nlines": 114, "source_domain": "chaupher.com", "title": "शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांचे उज्वल यश | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांचे उज्वल यश\nशहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांचे उज्वल यश\nपिंपरी ः पिंपरी-चिंचवड शहरातील विविध शाळातील दहावीच्या मुलांनी चांगले गुण मिळविले आहे.\nभोसरीतील श्री स्वामी समर्थ विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचा दहावीचा 100 टक्के निकाल लागला आहे. महाविद्यालयात सायली जाधव हिने 95.60 टक्के गुण मिळवत प्रथम, अमेय हांडे 95.20 टक्के, शुभांगी हजारे 94.40 टक्के गुण मिळविले आहेत. तर इंग्रजी माध्यमामध्ये अवंतिका बहिरट हिला 95.40, शेजल पवार हिला 93, आशुतोष रोकडे याने 92.20 टक्के गुण मिळविले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वाय. बी. बाबर, सुवर्णा बाबर आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.\nचिंचवड स्टेशन येथील श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा 95.55 टक्के निकाल लागला. नयन भालेरावला 93.80, अश्विनी पुजारीला 91, श्वेता लष्करे याला 84.20 टक्के गुण मिळाले. या विद्यार्थ्याचे संस्थेचे ऍड. राजेंद्रकुमार मुथा आदींनी अभिनंदन केले. निगडी येथील शिवभूमी विद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला आहे. स्नेहल खडके हिला 94.40, दिक्षा चौधरीला 94, अक्षय क्षीरसागरला 93.60 टक्के गुण मिळाले आहेत. या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कोंडे, प्राचार्य सुर्यकांत कडू आदींनी अभिनंदन केले. पुनावळे येथील श्रीमती अनुसाई ओव्हाळ व उच्च माध्यमिक विद्यालयाचा 78 टक्के निकाल लागला. अंजली रानवडे हिला 90.40, अजय सोनवणेला 86.40, पुष्कर नेवाळेने 82.40 टक्के गुण मिळविले. संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद ओव्हाळ, मुख्याध्यापक गणेश गवळी यांनी विद्यार्थ्यांचे अभिऩंदन केले. काळेवाडी येथील बेबीज इंग्लिश हायस्कूलचा 100 टक्के निकाल लागला आहे. रेणुका लोलगे हिला 92.80, रंजना कुमावत हिला 92.20, आकांक्षा पवार हिला 91.80 टक्के गुण मिळाले.\nPrevious articleप्रिमीयर कामगारांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठींबा\nNext articleमहापालिका कामगार प्रतिनिधींची राज्यस्तरीय बैठक पिंपरीत संपन्न\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\nपिंपळे सौंदागरच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार जगताप\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\nचौफेर न्यूज - सोसायटीमध्ये कमी पाणी आले, याची तक्रार एका नागरिकाने नगरसेवकाच्या कार्यालयात जाऊन केली. याचा राग मनात धरून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांनी तक्रारदार नागरिकाच्या घरी...\nउदयनराजेंचा राष्ट्रवादीला हादरा ; प्रचार कार्यालयाचे केले उदघाटन\nचौफेर न्यूज - दस-याच्या मुहूर्तावर खा. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला मोठा हादरा दिला. स्वतःच्या उमेदवारीला राष्ट्रवादीतीलच काहींचा विरोध होत असताना थेट प्रचार कार्यालयाचेच उदघाटन...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mahaforest.nic.in/view_event.php?FID=54&lang_eng_mar=Mar", "date_download": "2018-10-19T14:08:37Z", "digest": "sha1:3ARDSDP47ELPVJBI4ZWVADBJNNIFXAX7", "length": 5347, "nlines": 139, "source_domain": "mahaforest.nic.in", "title": " Maharashtra Forest Department", "raw_content": "\nमाहिती अधिकार / सेवा योग्य\nमुख्य पृष्‍ठ >> कार्यक्रम\nप्रधान मुख्‍य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) श्रीभगवान सेवानिवृत्‍त\nप्रधान मुख्‍य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) श्रीभगवान सेवानिवृत्‍त\nडॉ. सुभाष आशुतोष (डायरेक्‍टर जनरल) फॉरेस्‍ट सर्व्‍हे आॅॅॅफ इंडिया यांची वनभवन येथे भेट (17/10/2018)\nवन्‍यजीव सप्‍ताह २०१८ (07/10/2018)\nवनभवन येथे पालकमंत्र्यांची भेट (05/10/2018)\nवन्‍यजीव सप्‍ताहाचा पहिला दिवस साजरा करतांना (01/10/2018)\n- उपग्रह आधारीत सनियंत्रण\n- संयुक्‍त वनव्‍यवस्‍थापन (अ.नि.व.वि.)\nहे करा आणि करु नका\nतेंदु आणि आपटा पाने\n- कायदे, नियम व संहिता\n- वन संरक्षण - राज्यस्तरीय समिती\n- मानव संसाधन व्‍यवथापन\n- मानव संसाधन व्‍यवथापन\nभारतीय वन सेवा प्रोफाइल\nभारतीय वन सेवा अपार\nमहाराष्‍ट्र वन सेवा प्रोफाईल\n- मध्य वन ग्रंथालय\n- मानद वन्‍यजीव रक्षक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/navi-mumbai/plans-against-municipal-corporation-campaign-action-traders-vashi-nerul-koparkhairane-and-belapur/", "date_download": "2018-10-19T14:33:54Z", "digest": "sha1:2PD7IDMDLHS2ABMWWTUNAOBV55HIMROK", "length": 32444, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Plans Against Municipal Corporation Campaign; Action On Traders In Vashi, Nerul, Koparkhairane And Belapur | प्लॅस्टिकविरोधात महापालिकेची मोहीम सुरूच; वाशी, नेरुळ, कोपरखैरणे, बेलापूरमध्ये व्यापाऱ्यांवर कारवाई | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १९ ऑक्टोबर २०१८\nडोक्यात दगड टाकून विवाहितेची निर्घृण हत्या\nअति तिथे माती... हातात ४५ लाखांचे चोरीचे सोने तरी अधिक हव्यासापोटी गमावला जीव\nअमृतसरमध्ये रावणदहन कार्यक्रमादरम्यान अपघात, अनेकजणांचा मृत्यू झाल्याची भीती\nबीडच्या खंडेश्वरी यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या\nविभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदके\nदेवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 ऑक्टोबर\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nShivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने\nचोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न\nMetoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nप्लॅस्टिकविरोधात महापालिकेची मोहीम सुरूच; वाशी, नेरुळ, कोपरखैरणे, बेलापूरमध्ये व्यापाऱ्यांवर कारवाई\nप्लॅस्टिकविरोधात महापालिकेची मोहीम सुरूच; वाशी, नेरुळ, कोपरखैरणे, बेलापूरमध्ये व्यापाऱ्यांवर कारवाई\nप्रदूषण नियंत्रण मंडळ व महानगरपालिकेने प्लॅस्टिकविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. वाशी, नेरुळ, कोपरखैरणे व बेलापूरमध्ये धाडी टाकून प्लॅस्टिकचा साठा जप्त केला असून, व्यापाºयांवर दंडात्मक कारवाई केली आहे.\nप्लॅस्टिकविरोधात महापालिकेची मोहीम सुरूच; वाशी, नेरुळ, कोपरखैरणे, बेलापूरमध्ये व्यापाऱ्यांवर कारवाई\nनवी मुंबई : प्रदूषण नियंत्रण मंडळ व महानगरपालिकेने प्लॅस्टिकविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. वाशी, नेरुळ, कोपरखैरणे व बेलापूरमध्ये धाडी टाकून प्लॅस्टिकचा साठा जप्त केला असून, व्यापाºयांवर दंडात्मक कारवाई केली आहे.\nनेरु ळ विभाग कार्यक्षेत्रात विभाग अधिकारी संजय तायडे यांच्या नियंत्रणाखाली सेक्टर-६ येथील दुकाने व हॉटेल व्यावसायिकांवर प्लॅस्टिक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. या मोहिमेमध्ये मॉलमधील सर्व व्यावसायिकांकडून वापरल्या जाणाºया प्लॅस्टिकच्या वस्तू जप्त करून ११ व्यावसायिकांवर प्रत्येकी पाच हजार प्रमाणे दंड वसूल करण्यात आला. कोपरखैरणे विभागात सहा. आयुक्त अशोक मढवी व बेलापूर कार्यक्षेत्रात विभाग अधिकारी शशिकांत तांडेल यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात आलेल्या प्लॅस्टिक प्रतिबंध व सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाºया दुकाने व हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई केली. कोपरखैरणेत १३ हजार, तर बेलापुरात १० हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. यापूर्वी वाशी विभाग कार्यक्षेत्रात नवी मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी संयुक्त कारवाई केली होती.\n११ व्यावसायिकांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे इनॉर्बिट मॉलमध्ये १२ व्यावसायिकांकडून ६० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आणि २.५ टन प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. या कारवाईमध्ये वाशीचे विभाग अधिकारी महेंद्रसिंग ठोके व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी क्षेत्रीय अधिकारी इंद्रजित देशमुख व राजेंद्र पाटील, तसेच महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक सुधीर पोटफोडे व कविता खरात, उप स्वच्छता निरीक्षक सुषमा देवधर सहभागी होते.\nमहाराष्ट्र राज्यात असलेल्या प्लॅस्टिकबंदीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारच्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करणे, तसेच बंदी घातलेले प्लॅस्टिक घटक यांची विक्र ी, साठा अथवा वापर कोणीही करू नये, असे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. तरीही अशा प्रकारचा प्लॅस्टिक वापर करणाºयांवर दंड व जप्तीची कारवाईदेखील करण्यात येत आहे. तथापि, प्लॅस्टिक हे आपल्याच जीवनासाठी हानिकारक आहे हे लक्षात घेऊन नागरिकांनी बंदी घातलेल्या प्लॅस्टिक व थर्माकोलचा वापर पूर्णपणे टाळावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nबंदी असलेल्या प्लास्टिकची गुजरातमधून आयात : कारवाईत उघड\nनागपुरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची धडक कारवाई\nआरतीसाठी आले अन् कारवाई करुन गेले; तुकाराम मुंढेंचा मंदिराबाहेरील दुकानदारांना दणका\nप्लास्टिक आढळल्यास दुकानाचा परवाना रद्द; पर्यावरण मंत्र्यांच्या आढावा बैठकीत निर्णय\nपरभणी : जिंतुरात पाच व्यापाऱ्यांवर कारवाई\nपरंडा येथे दहा व्यापाऱ्यांकडून ७० किलो प्लास्टिक जप्त\nनवी मुंबई अधिक बातम्या\n#MeToo : बॉलिवूड व्यवस्थापकाचा आत्महत्येचा प्रयत्न, बदनामीमुळे कंपनीच्या भागीदारांनी केले दूर\nअतिक्रमण विभागाच्या कारभाराची तक्रार\nवंडर्स पार्कमधील आश्चर्यांच्या प्रतिकृतींना आले ‘अच्छे दिन’\n‘नैना’ प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आक्रमक; गो बॅकचा नारा\nसराईत गुन्हेगाराची तिसऱ्यांदा हुलकावणी\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nVedio : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा\nबंगाली महिलांनी लुटला सिंदुर खेळाचा आनंद\nसोलापूर जिल्ह्यात फक्त ४० टक्के पाऊस, ४७० गावात टँकरने पाणीपुरवठा\nदुष्काळी स्थितीवर जिल्हा परिषद सादर करणार ‘ग्राऊंड रिपोर्ट’\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nSabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nकाश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nPro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.slicesoflife.me/2010/06/rape-me.html", "date_download": "2018-10-19T13:08:17Z", "digest": "sha1:YXF4TLHLFKDMYXXR3ZLNHUE5CMOXLBEJ", "length": 9244, "nlines": 125, "source_domain": "www.slicesoflife.me", "title": "Slices Of My Life: Rape me !", "raw_content": "\nकाहीपण \"बादरायण\" संबंध काढायची सवय जात नाही...\nबादरायण संबंध --- घटनांचे एकमेकींशी असणारा, लोकांचा एकमेकांशी असणारा आणि स्वतःचा दुसऱ्यांबरोबर असणारा....\nएकदा एका Academy winner actor चा हा video मित्राने पाठवला होता (seek to 4:44 min)....त्यात तुकारामांचा एक अभंग आहे.....\nबरे झाले देवा निघाले दिवाळे बरी या दुष्काळे पीडा केली \nभारी वाटलेला हा video तेव्हा.. भरपूर comments मारले होते सगळ्यांनी.............\nपण .............पण आज काल काही सुचतच नाहीये लिहिण्यासारखं, मांडण्याजोगं.\nसगळं diabetic , goody-goody सुचतंय पण तेही मांडण्यासारखं नाहीचे..\n...काही सल नाहीयेत सध्या .....किंवा आहेत पण ते जरा झाकले गेलेत...\n..चिडचिड पण नाही होत......निराशा आलेली राहत नाही जास्ती वेळ...blue-blue-black-black पण नाही वाटत आजकाल ....\nआतून काही भरूनही येत नाहीये....पण त्यामुळे सुचत नाहीये काहीच ... खुश आहे मी...\n\"The Kite Runner\" मध्ये खालिद हुसैनी एक गोष्ट सांगतो ...\nएकदा एका माणसाला एक जादूचा पेला सापडतो. त्या पेल्यात ढाळलेल्या अश्रुंचे मोती बनत. तो माणूस जरी गरीब असला तरी तो सुखी होता त्यामुळे क्वचितच अश्रू ढाळत असे.\nपण मग त्याने स्वतःला दुःखी करण्याचे मार्ग शोधायला सुरुवात केली जेणेकरून अधिकाधिक अश्रू मिळतील आणि तो अधिकाधिक श्रीमंत होईल.\nजशी जशी मोत्यांची रास वाढत गेली तशी तशी हाव ही..\nगोष्टीच्या अखेरीस मोत्यांच्या ढिगारयावर बसून तो माणूस अगतिकपणे त्या जादूच्या पेल्यात आसवे ढाळत बसलेला असतो.\nत्याच्या हातात रक्ताने भरलेला एक सुरा आणि कुशीत त्याच्या बायकोचं गळा चिरलेलं कलेवर असतं .....\n..........तेव्हा भरून असायचो, अगदी काठोकाठ - सांडायच्या बेतात.... मग पेला ही शब्दांने भरून वाहायचा, माझ्याबरोबर.\nत्यातले काही शब्दं मोती पण व्हायचे ....\nमग ती रास वाढायची आणि हाव ही.\n..............आज खूप दाटून आणलं तरी सुचेना. आवंढे गिळले , डोळे बंद केले, काय काय आठवायचा प्रयत्न केला. पण नाहीच ....\nस्वतःलाच जखमी करून बघितलं, खपल्या काढल्या, ओरबाडलं स्वतःला. पण तरीही नाहीच सुचलं काही .\n'त्याच्या'बद्दलची चीड हीच कितेक दिवस उभं रहायची ताकद होती. 'त्याच्या'कडे नजर भिडवून पाहायचो. बेरकी- न भिता.\nकितीही झोडपलं तरी परत उभं राहायचो. स्प्रिंग म्हणायचो स्वतःला ... जितकी जास्ती तो दाबेल त्याहून जास्ती बळाने bounce back होणारी स्प्रिंग.......\nआता रमलोय मी इथे. वर बघून नजरेला नजर देण्यापेक्षा आजूबाजूला बघतो मी. 'आव्हान' तर विसरूनच गेलोय कुठे ठेवलंय ते.\nरमतोय मी त्यांच्यात. छान बसून गप्पा मारतो त्यांच्याशी. उभं राहायलाच विसरलोय. इथेच मांडी घालून बसलोय 'आव्हानावर'... ....\nमाहितीये लिमिट आहे ही माझी. ती चिडचिड, तो राग, तो निषेध, नियतीला केलेलं आव्हान, त्यामुळे आलेलं अपयश-दुःख हेच कारण होतं या लिखाणाला.....\nआता ते कारण झाकोळल गेलंय....\nमग आता किती जखमा करू आणि कसा भरू हा पेला \nतुकारामांनी यासाठीच दुःख, कष्ट, पीडा मागितल्या होत्या का देवाकडे \nआणि Kurt Cobain ही याच कारणासाठीच म्हणाला होता का -----------\nनाटकात एकदाच काम केलाय, सहावीत असताना... त्यात मला मोजून २ dialogs आलेले... एक होता \"म्हणजे रे काय \" आणि दुसरा होता \"(कोणालातरी) मी अनुमोदन देतो..\"\n'अनुमोदन' हा शब्द त्यानंतर आता वापरतोय... \"AR च्या या quote ला मी अनुमोदन देतो....\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A1", "date_download": "2018-10-19T13:09:00Z", "digest": "sha1:AK2JGZGR2M7EEQAZVCNZCJPNZNQN72QL", "length": 8549, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "खोकड - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nखोकड ( शास्त्रीय नावः Vulpes bengalensis (व्हल्पिस बेंगॉलेन्सिस); इंग्रजी:Bengal Fox ( बेंगाल फॉक्स );) हा भारतीय उपखंडातील पाकिस्तान, भारत, नेपाळ व बांग्लादेश या देशात आढळणारा मांसाहारी वर्गातील सस्तन प्राणी आहे. मांसाहारी गणातील ज्या कुलातला कोल्हा आहे त्याच कॅनिडी कुलातील हा प्राणी आहे.\nह्याचे डोके आणि धड मिळून लांबी ४५–६० सेंमी.; शेपूट २५–३५ सेंमी.; वजन २–३ किग्रॅ. असते. आकाराने लहान व सडपातळ; पाय बारीक; शेपटीचे टोक काळे; शरीराचा रंग करडा किंवा राखी; डोके, मान आणि कानाची मागची बाजू पुसट काळसर; थंडीत याचा रंग पांढुरका होतो पण पाय तांबूसच असतात. हिवाळ्यात उत्तर भारतातील खोकडांना दाट आणि सुंदर केस येतात व त्यांनी थंडीचे निवारण होते.\nखोकड मोकळ्या मैदानात राहतो; दाट जंगलात तो नसतो. वाळवंटी प्रदेशालगतच्या वैराण आणि झुडपे असलेल्या भागात तो नेहमी राहतो. काही खोकड लागवडीखालच्या जमिनीत, कालव्यांच्या आसपास किंवा खडकाळ जमिनीत बिळे करून राहतात. बिळात पाणी साठेल असे वाटले, तर लहानशा टेकाडावर तो बीळ करतो. बिळात ६०–९० सेंमी. खोलीवर एक दालन असते; बिळाला अनेक वाटा असतात, काही बंद तर काही दालनात जातात. खोकड निशाचर आहे; दिवसा तो झोप घेतो व तिन्हीसांजेनंतर भक्ष्य शोधण्याकरिता बाहेर पडतो. अंधार दाटून आल्यावर याचे ओरडणे सुरू होते. लहान सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी, खेकडे आणि कीटक हा खातो. कलिंगडे, बोरे आणि हरबऱ्याचे घाटे देखील तो खातो. कोंबड्यांवर हा क्वचितच हल्ला करतो. उंदीर व खेकडे यांचा नाश करीत असल्यामुळे हा शेतकऱ्यांना हितकारक आहे.[२]\n↑ दातार, म. चिं. \"खोकड\". मराठी विश्वकोश. खंड ४ (मुंबई: महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ). ६९१५.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ डिसेंबर २०१७ रोजी १०:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://simollanghan.blogspot.com/2015/02/blog-post_13.html", "date_download": "2018-10-19T14:34:28Z", "digest": "sha1:H4NQSPNXKAGW3VRPINETKCGSDRWKRMT3", "length": 7006, "nlines": 109, "source_domain": "simollanghan.blogspot.com", "title": "सीमोल्लंघन: या अंकात . . .", "raw_content": "\n'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...\nसमाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...\n'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे \"सीमोल्लंघन\"\nगेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम\nया अंकात . . .\nनिर्माण ६ ची नवी शिबीरे आणि मित्रमंडळी, ‘कर के देखो’ फेलोशिप आणि येऊ घातलेल्या चंद्रपूर दारूबंदीबद्दल...\nई - प्रशासन गावोगाव पोहोचवताना . . .\nनव्या दोस्तांचे नवे अनुभव\nबीजोत्सव २०१५: प्रश्नांकडून उपायांकडे\nचारुता गोखलेच्या संशोधनाला प्रथमपारितोषिक \nचारूताने संशोधनासाठी असा विषय निवडला, जो भारतात आज तितका लोकप्रिय नाही. कशाबद्दल आहे तिचे संशोधन\nनव्या वर्षाची अशीही सुरुवात \nमूल तालुक्यातील खेड्यातल्या बचतगटातील महिलांसोबत नव्या वर्षाची सुरुवात करताना ‘डेंटिस्ट’ अपूर्वा घुगेचे काय शिक्षण झाले\nगणेशबिराजदारचे ‘धरामित्र’ सोबत काम सुरु\nवडाळ्यातील वाहनचालकांची आरोग्य तपासणी\nपृथ्वी गोल आहे हे सिद्ध झालेले असताना ‘THE WORLD IS FLAT’ चा अर्थ काय या आगळ्यावेगळ्या पुस्तकाचा विवेक पाटीलने करून दिलेला परिचय...\nभारत-पाकिस्तान संबंध सुधारावे यासाठी कार्यरत असणाऱ्या PiPFPD सोबत अद्वैत दंडवते काम करतो. PiPFPD बद्दल लेखमालेतील अद्वैतचा शेवटचा लेख...\nसीमोल्लंघन: जानेवारी - फेब्रुवारी २०१५\nया अंकात . . .\nई – प्रशासन गावोगाव पोहोचवताना . . .\nबीजॊत्सव २०१५ – प्रश्नांकडून उपायांकडे...\nचारुता गोखलेच्या संशोधनाला प्रथम पारितोषिक \nनव्या वर्षाची अशीही सुरुवात \nगणेश बिराजदारचे धरामित्र सोबत काम सुरु\nवडाळ्यातील वाहनचालकांची आरोग्य तपासणी\nपाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस & डेमोक्रसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.ambabai.com/khasbaug-maidan.html", "date_download": "2018-10-19T14:25:08Z", "digest": "sha1:EJYHMYZQ4UMYQR2JKWPCRMNU5EAB3FYW", "length": 3981, "nlines": 50, "source_domain": "www.ambabai.com", "title": "Khasbaug Maidan - Ambabai Mahalaxmi Kolhapur", "raw_content": "\n4) खासबाग मैदान व पॅलेस थिएटर\nकरवीर छत्रपती थोरले शाहुमहाराज हे कला व क्रिडा यांचे निस्सीम आश्रयदाते होते. इथल्या तमाम जनतेसारखे स्वत: महाराजदेखील कुस्तीचे चाहते होते. रोम येथील ऑलिंपिक मैदान पाहून दुरदृष्टीच्या या लोकराजाने कोल्हापुरात त्याच धर्तीवर कुस्त्यांचे मैदान बांधले. तेच हे खासबाग मैदान. खासबाग मैदानात, कोल्हापुरच्या मातीत कुस्ती खेळणं हे हिंदुस्थानातील प्रत्येक मल्लाचं स्वप्न असतं. देशातील एकमेवाद्वितीय अन् वैशिष्ट्यपूर्ण असे हे कुस्त्यांचे मैदान गोलाकृती असून इथल्या हिरवळीवर बसून एकाच वेळी 30 ते 40 हजार कुस्तीशौकीन लढतीचा आनंद लुटू शकतात. खासबाग मैदानाच्या लाल मातीमध्ये अनेक जगप्रसिद्ध मल्लांनी स्पर्धा गाजवल्या आहेत. कुठेही बसले तरी मैदानातील लढत व्यवस्थित दिसेल अशी इथली रचना आहे. सन 1912 ते 1918 या सहा वर्षांच्या कालावधीत बांधलेलं हे मैदान खोलगट तबकाप्रमाणे असून याच्या बाजूलाच एक भव्य खुला रंगमंच आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी याचा वापर केला जातो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://www.dydepune.com/rti.asp", "date_download": "2018-10-19T13:20:53Z", "digest": "sha1:64XXUWBICC7H2XWGWPI5TS7NSEZNWAI3", "length": 4371, "nlines": 35, "source_domain": "www.dydepune.com", "title": ".: Deputy Director of Education,Pune :.", "raw_content": "कार्यालय संपर्क मुख्य पान\nया कार्यालयाची संलग्न माहिती\n0) सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑफलाईन पध्दतीने करणेबाबत. 1) शै. वर्ष २०१८-१९ च्या पहिल्या सत्रातील सहविचार सभा आयोजित करणॆबाबत 2) सहविचार सभा दि. ०९.१०.२०१८ रोजी स ११ वाजता. 3) शै. वर्ष २०१८-१९ च्या पहिल्या सत्रातील सहविचार सभा आयोजित करणॆबाबत. 4) नियमित वेतनश्रेणीतील प्रस्तावाबाबत 5) शासन निर्णय दि.२१.०५.२०१४ व २६.११.२०१४ अन्वये राज्यातील खाजगी अनुदानित उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ९३५ पदे मंजुर केलेली आहेत. 6) पुणे जिल्ह्‍यातील प्राचार्य / मुख्याध्यापकांसाठी विभागीय शिक्षण परिषद आयोजनाबाबत..\nमाहिती आधिकार शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग.\nअधिक माहीतीसाठी येथे टिचकी मारा\nविभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या अधिनस्त येणार्‍या पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्‍हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, आध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयातील कामाचा उरक तात्काळ व्हावा. प्रशासकीय गतिमानता व पारदर्शकता वाढावी, कार्यालयांमध्ये केलेल्या चालू / सुरु असलेल्या कामाची माहिती लोकांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केलेल्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो.\nअधिक माहीतीसाठी येथे टिचकी मारा\nशिष्यवृत्ती / वाणिज्य |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/article-on-raag-yaman-48175/", "date_download": "2018-10-19T13:33:32Z", "digest": "sha1:B4PRQPR2BGO5Z2X7FZBAYVPHCKXY66TW", "length": 27980, "nlines": 224, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सर्वव्यापी यमन | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nनकळत्या वयापासून संगीत हाच श्वास अन् ध्यास कसा होत गेला, संगीतसागरातले माणिक-मोती कसे सापडत गेले, त्यातून ब्रह्मानंदी कशी टाळी लागली, याचा सुरेल प्रवास कथन करणारे\nनकळत्या वयापासून संगीत हाच श्वास अन् ध्यास कसा होत गेला, संगीतसागरातले माणिक-मोती कसे सापडत गेले, त्यातून ब्रह्मानंदी कशी टाळी लागली, याचा सुरेल प्रवास कथन करणारे सदर..\n‘पाणी’ या मराठीतल्या शब्दाला संस्कृत भाषेत ‘जीवन’ असा अत्यंत समर्पक आणि अर्थपूर्ण समानार्थी शब्द आहे. खरोखरीच जिवंत राहण्याकरिता ऑक्सिजन (प्राणवायू) आणि त्याचेच संयुग असलेलं H2O म्हणजे पाणी हे जसे अनिवार्य आहे, तितकेच मला जगण्याकरिता अनिवार्य वाटत राहिले- स्वर.. संगीताचे स्वर. प्राणवायू, पाणी आणि स्वर- तिन्ही सारखेच विशुद्ध.. प्रवाही आणि जीवनदायी. जब से होश संभाले, तेव्हापासून संगीतस्वर ही माझी जगण्यातली अनिवार्य बाब होऊन गेलीय..\nसंगीतातल्या सप्तकातले सात शुद्ध, चार कोमल आणि एक तीव्र असे बाराही स्वर खरं तर सगळेच विशुद्ध.. पवित्र. अकोल्याला विदर्भ संगीत विद्यालयात माझ्या गुरू डॉ. शकुंतला पळसोकर यांच्याकडे गाणं शिकताना स्वरांची रागाच्या माध्यमातून नव्यानं ओळख होत गेली. पुढं अनेकानेक रागांची जानपेहचान होऊन मैत्री जडली. अशीच एक सदाबहार रागिणी भैरवी मध्यम पंचम वगळता सर्व स्वर कोमल.. तर ‘यमन’ हा एक तीव्र मध्यमाचा अपवाद वगळता शुद्ध स्वरांचा राग.\nमाझा एक मित्र तर गमतीनं म्हणतोच, की खरे राग फक्त दोनच- एक यमन- शुद्ध स्वरांचा; तर दुसरा भैरवी- कोमल स्वरांचा. बाकी सगळे राग म्हणजे त्यांची वेगवेगळी संयुगं.. कॉम्बिनेशन्स.\nप्रतिभावंत संगीतकार गाण्याची चाल बांधताना (निष्णात पाककर्ता/ पाककर्ती जशी खाद्यपदार्थ रांधताना लसूण, हिरवी मिरची, आलं यांच्या नेमक्या प्रयोगानं चवीत जान आणते तसेच) कोमल स्वरांचा अगर कोमल स्वर बलस्थानी असणाऱ्या रागांचा अप्रतिम प्रयोग करून गाण्यात दु:ख, आर्त, करुण रसभाव आणतात.\nपण कधी कधी काहींनी कोमल स्वरांचा- रागांचा भावनिर्मितीकरिता शॉर्टकट म्हणून वापर केला म्हणजे फार डोकं चालवायला नको. कोमल करुण स्वरांच्या रसात बुचकळून गाण्यात तथाकथित दु:ख, दर्द ठासून भरायचे म्हणजे सॅड साँग तयार. मराठी/ हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत एक ज्येष्ठ संगीतकार होऊन गेले. त्यांचा खाक्या काही वेगळाच होता. गीतात कुठेही- अगदी उपमेच्या निमित्तानं पावसाचा, विजेचा वा ढगांचा लखलखाट, गडगडाटाचा पुसटसा संदर्भ वा उल्लेख आला की लगेचच त्या गाण्याकरिता ‘मल्हार’ रागाच्या कुठल्यातरी प्रकाराची- म्हणजे मेघमल्हार.. गौड मल्हार.. रामदासी मल्हार अशी काहीतरी योजना करत. पुन्हा ते अभिजात भारतीय संगीताचे पुरस्कर्ते म्हणून मिरवायला मोकळे. (गीतातल्या एखाद्या कडव्यात अगर ओळीत पावसाचं सूचन असेल तर तेवढय़ा ओळीच्या स्वरावलीतून मल्हारची छाया दाखवता येते.)\nमला मात्र अशा शॉर्टकट मेथडऐवजी वेगळ्या पद्धतीनं, मार्गानं हवा तो रस, रंग गाण्याच्या चालीत बांधणाऱ्या संगीतकारांची प्रतिभा मोहवीत आलीय. अगदी साधं, शुद्ध स्वरांनी सिद्ध झालेल्या राग यमनचं उदाहरण घेऊ.\nएक तीव्र मध्यमाचा अपवाद वगळता सारे स्वर शुद्ध. म्हणजे पाण्यासारखे नितळ. रंग-रसहीन. पण एकेका प्रतिभावंतांनी त्यातून करुण, विरह, प्रीती, वैफल्य, समर्पण, भक्ती, चिंतन अशा विविध भावांची अशी काही उत्कट, मनभावन गीतशिल्पे साकारली आहेत, की दरवेळी ती गाणी ऐकताना त्या-त्या महान संगीतकारांना मी मनोमन सलाम करत राहतो.\nप्रतिभावंत संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांनी कविवर्य भा. रा. तांब्यांची ‘तिन्हीसांजा सखे मिळाल्या.. देई वचन तुला’ ही प्रीतीची ग्वाही देणारी प्रेमकविता स्वरबद्ध करताना यमन रागाच्या स्वरावलीतून पक्व प्रीतीची अभिव्यक्ती किती आश्वासक, अभिजात अंदाजानं पेश केलीय लताबाईंचा अमृतस्वर आणि साथीला तितकेच तरल अन् अलवार संतूरस्वर. विलक्षण मूड यमनातून मांडलाय हृदयनाथांनी.\nकविवर्य भा. रा. तांब्यांचीच ‘नववधू प्रिया मी बावरते.. लाजते.. पुढे सरते.. फिरते’ ही नववधूच्या रूपकातून ‘बाबुल मोरा नैहर छूटो जाय’ या ठुमरीतला अध्यात्मभाव सांगणारी कविता संगीतबद्ध करताना संगीतकार वसंत प्रभूंनी पुन्हा यमनच्याच स्वरावलीतून अतिशय गोड, लडिवाळ गाण्याची अक्षय ठेव रसिकांना दिली.\nमहाकवी ग. दि. माडगूळकर आणि विसाव्या शतकातले मराठीतले सर्वश्रेष्ठ संगीतकार-गायक सुधीर फडके यांच्या ‘गीतरामायणा’तलं काव्यस्वराचा अद्भुत मिलाप म्हणून ओळखलं जाणारं असं गाणं ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ बाबुजींना यमनमध्येच स्वरांकित करावंसं वाटणं, हे जसं यमनचं सामथ्र्य आहे तसंच ते बाबुजींच्या अलौकिक प्रतिभेचंही\nहिंदी चित्रपटसृष्टीत प्रचंड लोकप्रिय संगीतकार म्हणून गाजलेल्या शंकर-जयकिशन या जोडगोळीनं संगीतबद्ध केलेलं ‘जंगली’ या चित्रपटातील ‘एहसान तेरा होगा मुझपर..’ हे नितांतसुंदर गाणं यमनमध्ये अप्रतिमच बांधलंय. लयीतला सुकून आणि ठेहराव.. व्हायोलिन- व्हियोला- चेलो अशी स्ट्रिंग सेक्शनच्या समृद्ध साथीनं सतारीतून उलगडणाऱ्या नाजूक स्वरावली.. आणि या सर्वावर कडी करणारा रफीसाहेबांचा मखमली स्वर..\n‘चित्रलेखा’ या चित्रपटासाठी श्रेष्ठ शायर साहीरसाहेबांनी लिहिलेलं ‘मन रे तू काहे न धीर धरे’ हे सुंदर काव्य तितक्याच सुंदर, आशयघन चालीत बांधताना अभिजात संगीतकार रोशनसाहेबांनी त्यांच्या लाडक्या यमनचाच आधार घेतला. सरोद, बासरी आणि व्हायोलिन सेक्शनचा अतिशय मोजका व नेमका प्रयोग करत हिंदी चित्रपटसृष्टीतले सर्वश्रेष्ठ म्युझिक अ‍ॅरेंजर सोनिक ऊर्फ मास्टरजींनी रचलेल्या शांत, संयत स्वरावलीने स्वर-शब्दांतला आशय अधिकच गहिरा केला. रफीसाहेबांच्या गाण्याची तारीफ करायला तर माझ्याकडे खरोखरीच शब्द नाहीत.\nअसंच माझ्या मर्मबंधाच्या ठेवीतलं दुसरं गाणं शायर मजरुह सुलतानपुरी-रोशन या जोडीची निर्मिती आहे. ‘छुपा लो यूं दिल में प्यार मेरा.. के जैसे मंदिर में लौ दिये की’ (चित्रपट- ममता) समर्पणाच्या उत्कट भावनेनं परस्परांवरील विदग्ध प्रीतीचं पावित्र्य प्रतिभावंत रोशनसाहेबांनी यमन रागातल्या शुद्ध स्वरांतून गाण्यात अशा काही बेमिसाल अंदाजानं उतरवलंय या गाण्याकरिता रोशनसाहेबांना लताबाईंशिवाय दुसरा पर्याय असूच शकत नव्हता. पण त्यांनी दीदीच्या साथीला हेमंतकुमारसारख्या खर्जयुक्त गहिरा, थोडीशी नक्की (सानुनासिक) असलेल्या आवाजाची योजना करून प्रीतीची उदात्तता, पावित्र्य अधोरेखित करत गाण्याला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे.\nअभिजात शास्त्रीय संगीताचा आधार घेत, पण रागसंगीतातले व्याकरण, रागांचे नेमनियम यांची चौकट झुगारून देत चित्रपटातल्या गाण्याची सिच्युएशन आणि गीताचे शब्द यांचाच केवळ विचार करून अतिशय मधुर, भावोत्कट गाणी रचणारे सर्जनशील प्रतिभावंत म्हणजे संगीतकार मदनमोहनसाहेब. ‘हकीकत’ या चित्रपटासाठी उर्दूतले विख्यात शायर कैफ़ी आझमी यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेलं ‘जरासी आहट होती है.. तो दिल बोलता है.. कही ये वो तो नहीं’ हे गीत मदनमोहनसाहेबांनी यमनच्या नेहमीच्या रागस्वरूपाची छायासुद्धा जाणवू न देता अतिशय हटके अशा मुश्कील अंदाजात स्वरबद्ध केलंय आणि लताबाईंनी तितक्याच उत्कटतेने गायलंही. विशेषत: अंतऱ्यात ‘छू गई जिस्म मेरा.. उसके दामन की हवा’ या ओळीतल्या ‘मेरा’ आणि ‘हवा’ या शब्दांच्या स्वररचनेतल्या अतिशय नाजूक हरकती लताबाईंच्या स्वरातून नायिकेच्या रोमांचित अवस्थेची अनुभूती देतात.\nविविध रस-भाव गाण्यातून आविष्कृत करण्यासाठी वेगवेगळ्या प्रतिभावंत संगीतकारांनी केलेले शुद्ध स्वरांनी युक्त यमन रागाचे विविध रंग-रसयुक्त उपयोजन आपण पाहिले. आणि शॉर्टकट मेथडनं दिवसाचे प्रहर, वर्षांतले ऋतू यांच्याशी अनुबंधित राग किंवा अशाच क्लृप्त्या वापरून संगीतनिर्मिती करणारे संगीतकार पूर्वीही होते.. आताही आहेत.\nनिकोलो पागानिनी (१७८२ ते १८४०) या विश्वविख्यात इटालियन व्हायोलिनवादक व संगीतकाराला कुठल्याशा गुन्ह्य़ाकरिता तत्कालीन न्यायालयानं कारावासाची शिक्षा फर्मावली. राजकृपेनं त्याला कारागृहात त्याचं लाडकं व्हायोलिन, संगीताचं नोटेशन लिहिण्याकरिता विशिष्ट कोरे कागद आणि शिसपेन्सिल नेण्याची परवानगी मिळाली. कारागृहाच्या वास्तव्यात त्यानं व्हायोलिन एकलवादनाकरिता अनेक उत्तम संगीतरचना लिहिल्या. (साहित्यात जो कविता लिहितो तो कवी; त्याचप्रमाणे पाश्चिमात्य अभिजात संगीतात जो नवी संगीतरचना स्वरलिखित करतो त्यालाच ‘संगीतकार’ म्हणून मान्यता मिळते.) शिक्षेच्या शेवटच्या दिवसांत त्याच्या व्हायोलिनच्या तीन तारा तुटल्या असता उरलेल्या एका तारेवर वाजू शकतील एवढय़ाच सुरांमध्ये निबद्ध अशी त्यानं लिहिलेली संगीतरचना सादर करण्याचे स्वप्न त्यानंतरच्या प्रत्येक सोलो व्हायोलिनवादकाने कायम पाहिले आहे.. पाहतोय.\nमेइस्त्रो निकोल पागानिनीशी संबंधित ही आख्यायिका कुणातरी वादकानंच मला सांगितली. ती खरी असेल वा खोटी; पण त्याच्यातल्या अभिजात, प्रतिभावंत कलाकाराच्या प्रतिभेला त्याच्या सभोवतालच्या मर्यादा, अपुरी साधनसामग्री अशा सर्वस्वी प्रतिकूल परिस्थितीमध्येच नवसर्जनाचे आविष्कार स्फुरतात आणि अलौकिक अशा कलेची निर्मिती होते.. हे फलित मला फार महत्त्वाचं वाटतं आणि मोलाचंही…\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n..काय म्या द्यावे दुजे\nतेरे सूर और मेरे गीत\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nउद्धव ठाकरे, आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर-राणे\nकेवळ ११ सामने, मानधन २६५९ कोटी .. हा आहे क्रीडाविश्वातील सर्वात महागडा खेळाडू\n'शबरीमला मंदिर म्हणजे सेक्स टुरिझमची जागा नाही'\nबायको घर सोडून गेल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याला बापाने पाण्याच्या टाकीत फेकले\nगौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टाचा दिलासा\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4-%E0%A4%A8/", "date_download": "2018-10-19T14:31:20Z", "digest": "sha1:QNW6RZIKEXM3LXZCIA4BTPSF2XWRF4Z7", "length": 10694, "nlines": 115, "source_domain": "chaupher.com", "title": "तुटपुंज्या पगारात भागत नाही – एसटी कर्मचारी | Chaupher News", "raw_content": "\nHome Maharashtra तुटपुंज्या पगारात भागत नाही – एसटी कर्मचारी\nतुटपुंज्या पगारात भागत नाही – एसटी कर्मचारी\nचौफेर न्यूज – मध्यरात्रीपासून एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसह अनेक मागण्यासाठी बेमुदत संप पुकारला आहे. कमी पगार संसाराला पुरत नाही, असे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. पुरेसा पैसा नसल्याने आमच्या मुलांनी चांगल्या शाळेत शिकूनही नये का असा सवाल हे कर्मचारी करीत आहेत. लोकसत्ताने या कर्मचाऱ्यांची अवस्था जाणून घेण्याचा प्रयत्न केला.\nसंपामुळे पिंपरी-चिंचवड येथील वल्लभनगर बस स्थानकात बस उभ्या आहेत. यातील काही कर्मचाऱ्यांचा भावना लोकसत्ता ऑनलाइन ने जाणून घेतल्या आहेत. यातील एक कर्मचारी तुषार कांबळे (नाव बदलले) म्हणाले, मी औरंगाबादचा असून मुलांच्या शिक्षणासाठी औरंगाबाद शहरात राहत आहे. घर भाड्याने आहे त्यासाठी सहा हजार रुपये भाडे द्यावे लागते. १९९८मध्ये मोठी स्वप्न घेऊन कंडक्टर (वाहक) म्हणून एसटी खात्यात नोकरीला लागलो. त्यावेळी मला केवळ ९०० रुपये महिना पगार मिळायचा, महागाई नव्हती त्यात कसं तरी कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हायचा. मात्र, आता २० वर्षानंतर या महागाईच्या जमान्यात जेमतेम ९ हजार रुपये पगार मिळतो.\nहा तुटपुंजा पगार देऊन सरकार एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा करीत आहे. मुलगा आठवीत शिकत आहे तर मुलीने नुकतीच दहावीची परीक्षा दिली. एवढ्या तुटपुंज्या पगारात संसार कसा चालवायचा, दोन्ही मुलांची शिक्षणं कशी करायची हा प्रश्न सतावतो. आमच्या मुलांना चांगल्या शाळेत शिकू नये का मोठी होऊ नये का मोठी होऊ नये का असा सवाल कांबळे यांनी केला. हे सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले.\nकांबळे पुढे म्हणाले, माझी पत्नी शिलाई काम करते म्हणून कसं तरी आमचं भागतं, माझे सर्व मित्र सरकारी नोकरीत आहेत. त्यांना उत्तम पगार मिळतोय आम्हीच काय केलं आहे. गेल्या संपात चार दिवसांचा पगार कापला गेला, त्याचाही त्रास झाला. दिवसेंदिवस महागाई वाढत असताना सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.\nPrevious articleमुख्यमंत्री फडणवीस यांना नक्षलवाद्यांकडून धमकीचे पत्र\nNext articleदहावीचा निकाल जाहीर, यंदा मुलींचीच बाजी…\nशिवसेनेऐवढे नीच राजकारण देशात कुणीही केल नसेल – निलेश राणे\nडीजेचा आवाज बंद, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश\nउदयनराजेंचा राष्ट्रवादीला हादरा ; प्रचार कार्यालयाचे केले उदघाटन\nरिलायन्स इंडस्ट्रिजच्या संचालकपदी अरुंधती भट्टाचार्य\nचौफेर न्यूज - स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) माजी प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या स्वतंत्र संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीच्या संचालक...\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसाक्री – येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व कॉलेजच्या प्रांगणात विजया दशमीनिमीत्त वाईट विचाराच्या रावणाचे दहन करण्यात आले. तसेच, समाजातील विकृत गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा संकल्प...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nपिंपळनेर प्री प्रायमरी स्कूलच्या प्रांगणात रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन\nदुष्ट प्रवृत्तीवर मिळविलेला विजय म्हणजेच विजयादशमी – प्राचार्या भारती पंजाबी\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/2/7/mahamastakabhisheka-program-at-karnataka-.html", "date_download": "2018-10-19T14:15:53Z", "digest": "sha1:4VCN53WBOGXEEN47QJHAESL47QC4VQF4", "length": 3626, "nlines": 9, "source_domain": "mahamtb.com", "title": " महामस्तकाभिषेक सोहळ्याला दिमाखात सुरुवात, राष्ट्रपतींची उपस्थिती महामस्तकाभिषेक सोहळ्याला दिमाखात सुरुवात, राष्ट्रपतींची उपस्थिती", "raw_content": "\nमहामस्तकाभिषेक सोहळ्याला दिमाखात सुरुवात, राष्ट्रपतींची उपस्थिती\nश्रवणबेलगोला (कर्नाटक) : कर्नाटक येथील जैन समाजाच्या प्रसिद्ध महामस्तकाभिषेक सोहळ्याला दिमाखात सुरुवात झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ८८व्या महामस्तकाभिषेक सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. हा सोहळा १२ वर्षातून एकदा आयोजित करण्यात येतो. त्यामुळे यांदाचा महामस्तकाभिषेक सोहळा अत्यंत खास असा मानला जात आहे.\nदक्षिण कर्नाटक येथील श्रवणबेलगोला या गावात दर १२ वर्षांनी हा सोहळा साजरा करण्यात येतो. यंदाच्या सोहळ्याच्या उद्घाटनाप्रसंगी रामनाथ कोविंद यांनी भगवान गोमतेश्वर यांचे सपत्नीक दर्शन घेतले. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात जैन समाज उपस्थित आहे. जैन समाजासाठी अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणारा हा सोहळा ८८ वा सोहळा आहे. या आधी १२ वर्षांच्या अंतराने हा सोहळा गेली कित्येक वर्षे साजरा करण्यात येत आहे.\nमहामस्तकाभिषेक सोहळा कर्नाटकातील एक प्रसिद्ध सोहळा आहे, जो दर १२ वर्षांनी साजरा करण्यात येतो. श्रवणबेलगोला या गावातील भगवान गोमतेश्वर बाहुबली यांच्यावर या सोहळ्यात अभिषेक करण्यात येतो. भगवान गोमतेश्वरांची ही मूर्ती ५७ फुट उंच आहे. ९८१ व्या शतकात या सोहळ्याला सुरुवात झाली..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-18/", "date_download": "2018-10-19T14:15:10Z", "digest": "sha1:GWVE47PELF3P3SJWXGUQTUXUY45E6LKV", "length": 7279, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे-सोलापूर महामार्गावर तुरळक वाहतूक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे-सोलापूर महामार्गावर तुरळक वाहतूक\nलोणी काळभोर- मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला नागरिकांनी आज (दि. 9) दिवसभर लोणी काळभोर (ता. हवेली) येथे उत्स्फूर्तपणे बंद ठेवून प्रतिसाद दिला. मागच्या वेळी तरुणांनी नागरिकांना दुकाने बंद करा म्हणून आवाहन केले होते. आज मात्र एकाही तरुणाने दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले नव्हते. मात्र, व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळे आज दिवसभर लोणी काळभोर व कदमवाक वस्ती ग्रामपंचायतींच्या हद्दीतील सर्व व्यवहार बंद होते. पुणे-सोलापूर महामार्ग सुरळीतपणे सुरू होता; परंतु महामार्गावर एसटी, ट्रक अशा कुठल्याही मोठ्या गाड्या सुरू नव्हत्या. पीएमपीची बससेवाही बंद होती. खासगी वाहनेही अत्यंत तुरळक प्रमाणात रस्त्यावर दिसत होत्या, त्यामुळे महामार्ग मोकळा होता. परिसरातील शाळा, महाविद्यालयेही बंद होती. बंद अगोदरच जाहीर केलेला असल्याने नागरिकांनी बाहेर पडण्याचे टाळले. परिणामी वाहतूक साधनांअभावी होणारा त्रास कुणालाच झाला नाही. वैद्यकीय सेवा सेवा सुरू होत्या.\nलोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलिसांनी दिवसभर चोख बंदोबस्त ठेवला होता. एक पोलीस निरीक्षक, सात सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी, 35 कर्मचारी, शीघ्र कृती दलाच्या दोन तुकड्या, गृहरक्षक दलाचे 15 जवान, पोलीस मित्र तसेच सेवानिवृत्त सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक असा बंदोबस्त होता.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवाहतुकीच्या नियमांसाठी टॉम क्रूझची मदत\nNext article#टिपण : मतदारसंघ, उमेदवारीच्या आगाऊ चर्चा निरर्थकच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%95/", "date_download": "2018-10-19T13:48:08Z", "digest": "sha1:W4U3WS5HOIMP6ZMZAEZ25OWGMTDOMBZ7", "length": 8974, "nlines": 129, "source_domain": "marathimotivation.in", "title": "नक्की वाचा कांदा एक फायदे अनेक - कंदा बद्दल खूपच उपयुक्त माहिती - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome जनरल हेल्थ नक्की वाचा कांदा एक फायदे अनेक – कंदा बद्दल खूपच उपयुक्त माहिती\nनक्की वाचा कांदा एक फायदे अनेक – कंदा बद्दल खूपच उपयुक्त माहिती\nकांद्यामुळे जेवण तर उत्तम बनतच पण बाकी काही गोष्टी मध्येहि गुणकारक आहे .\nपहा असेच काही कांद्याचे फायदे जे माहित नाही कोणाला…\nकुठे हि किड्याने किंवा मच्छराने चावले तर त्या जागी कांदा घासावा…\nहे थोडेसे विचित्र वाटेल ऐकायला पण खूप गुणकारी आहे , थोड्याच वेळात तुम्हाला फरक जाणवू लागेल…\nहातांची जळजळ होत असेल तरी कांदा लावावा .\nकांदा-हा खूप थंड आणि औषधी असतो , त्यामुळे हातांना लावल्यास जळजळ थांबते .\n♥ शरीरातील ब्लड शुगरला नियंत्रित करते. मधुमेह असेल तर नियमित कच्चा कांदा खावा.\n♥ जर तुम्हाला मुतखड्याचा त्रास असेल तर दररोज सकाळी दोन चमचे कांद्याचा रस प्यावा.\n♥ ज्यांचे केस गळतात त्यांनी कांदा खावा.\n♥ मासिक पाळीदरम्यान पोट दुखत असेल, किंवा पाळी अनियमित असेल तर कांद्याचं सेवन करावं.\n♥ ज्यांच्या शरीरात रक्त कमी आहे, त्यांच्यासाठी कांदा रामबाण आहे. दररोज कांदा खाल्ल्याने हृदयाचे आजारांचा धोका कमी होतो.\n♥ किडनी स्टोनची समस्या असल्यावर कांद्याचा रस खुप फायदेशीर असतो. कांद्याचा रस प्यायल्याने स्टोन आपोआप तूटतो आणि यूरीनच्या साहय्याने बाहेर निघते. कांद्याचा रस साखरेसोबत मिळवून प्यायल्याने देखील किडनी स्टोनची समस्या दूर होते.\nPrevious articleमन मे हे विश्वास – विश्वास नांगरे पाटील\nमकर संक्रांती चे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/devendra-fadanvis-cancelled-pandharpur-ashadhi-visit-132567", "date_download": "2018-10-19T13:54:59Z", "digest": "sha1:HMJHIFUHJSH6KQPMD2EYWRLQD2XTD2TK", "length": 12722, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "devendra fadanvis cancelled pandharpur ashadhi visit मुख्यमंत्री आषाढी पुजेला येणार नाहीत; गिरीश महाजनांची माहिती | eSakal", "raw_content": "\nमुख्यमंत्री आषाढी पुजेला येणार नाहीत; गिरीश महाजनांची माहिती\nरविवार, 22 जुलै 2018\nपंढरपूर- मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाच्या महापुजेला न येण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली.\nआरक्षणासाठी मराठा समाजाच्या वतीने आंदोलन सुरु आहे. पंढरपूर आषाढीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जक्का जाम अांदोलन सूरू असून मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पुजा करु देणार नाही असा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पुजेला न येण्याचा निर्णय घेतला आहे. आरक्षणासाठी सरकार प्रयत्न करत असून त्यासाठी आणखी पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागेल अशी माहिती महाजन यांनी दिली.\nपंढरपूर- मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाच्या महापुजेला न येण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली.\nआरक्षणासाठी मराठा समाजाच्या वतीने आंदोलन सुरु आहे. पंढरपूर आषाढीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जक्का जाम अांदोलन सूरू असून मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पुजा करु देणार नाही असा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पुजेला न येण्याचा निर्णय घेतला आहे. आरक्षणासाठी सरकार प्रयत्न करत असून त्यासाठी आणखी पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागेल अशी माहिती महाजन यांनी दिली.\n...तर मंत्रीपदाचा राजीनामा देणार\nपंढरपूरला जाताना माचणूर येथे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मराठा समाजाच्या आंदोलकांची भेट घेतली. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात आंदोलकांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत फोनद्वारे बोलणे करून दिले. पुढील आषाढी वारीपर्यंत मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास मंत्री पदाचा राजीनामा देईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nआता राज्‍यात आणा सर्वसामान्यांची सत्ता - आनंदराज आंबेडकर\nनाशिक रोड - धर्माच्या नावाखाली नागरिकांना फसविले गेले, त्यांना अशिक्षित ठेवून सत्ता, संपत्तीपासून दूर ठेवले गेले. राज्यातील बहुजन समाज, आंबेडकरवादी,...\nमेट्रोची घोषणा नाशिककरांसाठी मृगजळ\nनाशिक - नागरी भागात एखादा प्रकल्प उभा करायचा झाल्यास सल्लागार संस्थेकडून प्रथम सर्वेक्षण करून घेतले जाते. नंतर प्रकल्प अमलात आणायचा की नाही, याचा...\nमी, गरीबांची सेवा करू शकलो, याचे समाधानः मोदी\nशिर्डी: गरीब असो किंवा मध्यम परिवार असेल, त्यांना घर देण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले आहेत. प्रयत्न यापूर्वीही झाला, पण दुर्दव्याने त्यांचे लक्ष...\nनाशिक जिल्ह्यातील अडीचशे गावांत टॅंकर\nनाशिक - आठ तालुक्‍यांत दुष्काळसदृश स्थितीमुळे टॅंकरची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील अडीचशेवर गावांत सध्या पाणीटंचाई असून, ५७ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/mangesh-kale-write-article-saptarang-87830", "date_download": "2018-10-19T13:51:16Z", "digest": "sha1:YWREWRUTOTAE5YIN2TDNBHOKAONGIUYP", "length": 49281, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "mangesh kale write article in saptarang अज्ञाताचा प्रदेश... (मंगेश नारायणराव काळे) | eSakal", "raw_content": "\nअज्ञाताचा प्रदेश... (मंगेश नारायणराव काळे)\nरविवार, 17 डिसेंबर 2017\nकोणत्याही ललितकलेच्या संदर्भातल्या अजून एका समानधर्मी गोष्टीचा इथं उल्लेख करता येईल. तो म्हणजे ‘कल्पिता’च्या, अज्ञाताच्या प्रदेशाची ओढ. निर्मिक, कलावंत त्या कलेच्या संदर्भात किती आसुसलेला आहे, त्याला त्या कलेच्या पूर्वसुरी, वर्तमानातल्या रूपांचं किती ज्ञान, भान, आहे नि त्याच्या ठायी ‘कल्पिता’च्या प्रदेशाची किती आसक्ती आहे, यावर त्याची सर्जनप्रक्रिया अवलंबून आहे.\nकोणत्याही ललितकलेच्या संदर्भातल्या अजून एका समानधर्मी गोष्टीचा इथं उल्लेख करता येईल. तो म्हणजे ‘कल्पिता’च्या, अज्ञाताच्या प्रदेशाची ओढ. निर्मिक, कलावंत त्या कलेच्या संदर्भात किती आसुसलेला आहे, त्याला त्या कलेच्या पूर्वसुरी, वर्तमानातल्या रूपांचं किती ज्ञान, भान, आहे नि त्याच्या ठायी ‘कल्पिता’च्या प्रदेशाची किती आसक्ती आहे, यावर त्याची सर्जनप्रक्रिया अवलंबून आहे. केवळ कलानिर्मिती करणं, निर्मितीचा प्रदेश शाकारणं, भवतालाला प्रतिसाद देणं, एवढ्यापुरतं हे दायित्व मर्यादित असणार नाही, तर त्या कलापरंपरेतल्या जुन्याचा त्याग करणं, ‘नवी’ भर घालणं, त्यासाठी प्रतिरोध निर्माण करणंही अभिप्रेत आहे.\nजें होये ना नव्हे जे नाहिं ना आहे\n(ज्ञानेश्वरी ः अध्याय १२, ओळ ४४)\nद र्शन, कला नि विज्ञान या तीनही घडणींत समानधर्मी कोणती गोष्ट असेल, तर ते म्हणजे निसर्गदत्त कुतूहल. मानवी सभ्यतेच्या जवळजवळ दहा लाख वर्षांच्या मोठ्या कालखंडात अगदी अलीकडच्या काळात मानवी सभ्यता विचारप्रवण झालेली दिसत असली, तरी विश्वासंबंधीचं कुतूहल नेहमीच त्याच्यासोबत होतं. त्याचे असंख्य पुरावे आपल्याला आपल्या पुरातन संचितातून, वारशातून पाहता येतात. त्यामुळं क्रमच लावायचा झाला तर कला, दर्शन नि विज्ञान असा हा प्रवास पाहता येतो. अर्थात हे विधानही तसं पुरेसं नाही. कारण या लाखो वर्षांतल्या प्रवासातला एक मोठा कालखंड आपल्यासाठी अज्ञातातच आहे. एक मात्र निश्‍चित, की मानवी सभ्यतेच्या या प्रदीर्घ प्रवासात मानवाला समृद्ध करणारी; त्याचं माणूसपण, निर्मिकपण घडवणारी जी काही महत्त्वाची घटितं आहेत त्यात दर्शन, कला नि विज्ञानाला आतोनात महत्त्व आहे. या तीन तत्त्वांच्या उपस्थितीशिवाय मानवी जीवनाचा विचार जवळजवळ अशक्‍य आहे. कलेचा बंध जसा थेट पाषाणयुगापर्यंत मागं जाऊन पाहता येतो, तसाच दर्शनाचा बंधही थेट इसवीसनपूर्व सहाव्या-सातव्या शतकापर्यंत मागं जाऊन पाहता येतो. भारतापुरतं बोलायचं झालं, तर दार्शनिक चिंतनाची सुरवात थेट उपनिषदांपासून झालेली दिसते. या दर्शनांनी मानवाला, निर्मिकाला विश्वाचा नि त्याचा नेमका काय बंध आहे, नातं आहे याचा बोध देण्याचं महत्त्वाचं कार्य केलं आहे. ‘कुतूहलातून’ मानवी कला अवतरत गेल्या असल्या, तरी दर्शनांनी मानवी मन समृद्ध नि विचारप्रवण केल्यामुळं ‘निर्मिक’ म्हणून त्याला पहिल्यांदा त्याच्या अभिव्यक्तीचं प्रयोजन सापडलं. विज्ञानानं मानवाचं भौतिक आयुष्य जसं समृद्ध केलं, तसंच कलेच्या सानिध्यासाठी त्याला अनेक माध्यमं उपलब्ध करून दिली. विज्ञानात लागलेल्या नवनवीन शोधांमुळं विकसित झालेल्या तंत्रामुळं मानवाचा कलेशी असलेला संबंध अधिक दृढ होत गेला. मानवी सभ्यता, समाज, संस्कृतीची जडणघडण सुकर होत गेली. त्यामुळं असं म्हणता येईल, की कोणत्याही दर्शनांचा, कलांचा, विज्ञानाचा विस्तार जसजसा निसर्गदत्त कुतूहलातून होत गेला, तसतसा त्याचा प्रवास ‘अज्ञाता’च्या प्रदेशाकडं होत गेला. कला नि विज्ञानाची नवनवी रूपं त्याला या कल्पित प्रदेशात सापडली. कलांच्या संदर्भात सांगायचं, तर त्या एक मानवनिर्मित ‘प्रॉडक्‍ट’ असल्या, तरी त्यांचं अस्तित्व, असणं हे मानव नि विश्वाच्या नात्यावर, साहयर्चावर बेतलेलं आहे. दुसऱ्या बाजूनं असंही म्हणता येईल, की कोणत्याही कलेचं अवतरीत होणं हे निर्मिकाशी, कलावंताशी, त्याच्या भवतालाशी जोडलं गेलेलं आहे.\nनिर्मिक, कलावंत, कला, दर्शन नि विज्ञानाच्या या परस्परावलंबी घडणीच्या पार्श्वभूमीवर काही प्रश्न समोर येतात. ते म्हणजे, कलावंत, निर्मिक, त्याचा भवताल, त्याचा वर्तमान, त्याचा भूतकाळ नि भविष्यासंबंधीची असोशी यांचं काही एक नातं असतं का या नात्यातून तो काय स्वीकारतो नि काय टाकून देतो या नात्यातून तो काय स्वीकारतो नि काय टाकून देतो कलावंत म्हणून, निर्मिक म्हणून तो त्याच्या समूहापेक्षा वेगळा कसा घडतो कलावंत म्हणून, निर्मिक म्हणून तो त्याच्या समूहापेक्षा वेगळा कसा घडतो वेगवेगळ्या अनुभवातून स्वतःला पुनःपुन्हा घडवत, आकारत तो सर्जनाकडं कोणत्या प्रेरणेनं जातो वेगवेगळ्या अनुभवातून स्वतःला पुनःपुन्हा घडवत, आकारत तो सर्जनाकडं कोणत्या प्रेरणेनं जातो सर्जन हे त्याचं साध्य असतं की साधन\n‘जें होये ना नव्हे जे नाहीं ना आहे जे नाहीं ना आहे’ असं जे ज्ञानेश्वर विश्व नि वस्तुमात्रांच्या बंधावर भाष्य करतात, त्याप्रमाणं जर ‘असणारं’ सगळंच मिथ्या असेल नि जे प्रत्यक्षात नाही, अप्रकट आहे ‘त्याच्या’ असण्याविषयी दृष्टांताची अपेक्षा व्यक्त केली जात असेल, तर कलावंत, निर्मिक या आभासी (व्हर्चुअल) जगाला कसा सामोरा जात असेल’ असं जे ज्ञानेश्वर विश्व नि वस्तुमात्रांच्या बंधावर भाष्य करतात, त्याप्रमाणं जर ‘असणारं’ सगळंच मिथ्या असेल नि जे प्रत्यक्षात नाही, अप्रकट आहे ‘त्याच्या’ असण्याविषयी दृष्टांताची अपेक्षा व्यक्त केली जात असेल, तर कलावंत, निर्मिक या आभासी (व्हर्चुअल) जगाला कसा सामोरा जात असेल नि अशा अनेक प्रश्नांच्या शोधात निघालेल्या कलावंताला, निर्मिकाला स्वतःच स्वतःचं आकलन, पुनर्मूल्यांकन करता येणं शक्‍य असेल का नि अशा अनेक प्रश्नांच्या शोधात निघालेल्या कलावंताला, निर्मिकाला स्वतःच स्वतःचं आकलन, पुनर्मूल्यांकन करता येणं शक्‍य असेल का ...असे अनेक प्रश्न जे सर्वसामान्य माणसाला प्रसंगी क्‍लिष्ट, अनाकलनीय वाटण्याची शक्‍यता असली, तरी कलावंत, निर्मिक ज्या अज्ञाताच्या प्रदेशाची असोशी बाळगतो त्या ‘कल्पित’ प्रदेशात अशा प्रश्नांसाठी नेहमीच खूप मोठी ‘स्पेस’ कायम उपलब्ध असते. कारण हा निसर्गदत्त अशा कुतूहलाचा प्रदेश असतो. या भूमीवरच तो त्याचा कलाव्यवहार त्याच्या अनुभूतीच्या परिघात घडवत असतो, घडवू देत असतो. उत्तराधुनिक कलेत तर हा परीघ विस्तीर्ण नि जाणीवपूर्वक घडवलेला पाहता येतो. कारण उत्तराधुनिक दृश्‍यकलेनं जेवढ्या मोठ्या प्रमाणावर कलेत दर्शन नि विज्ञानाचा हस्तक्षेप स्वीकारला, तितक्‍या प्रमाणातला हस्तक्षेप आधुनिक कलेच्या परिप्रेक्ष्यात या दोन्ही तत्त्वांचा (दर्शन नि विज्ञान) दिसून येत नाही.\n‘कला नि मानव’ या संबंधात ‘कला ही सगळ्यांसाठी नाही नि कला ही सगळ्यांसाठी आहे,’ हे प्रख्यात अमूर्त चित्रकार पिएट मॉन्द्रिअनचं कोड्यात टाकणारं विधान आपल्याला समोर ठेवता येईल. ‘कला नि मानवी जीवन’ हे द्वैत मॉन्द्रिअनला अभिप्रेत होतं. या काहीशा गूढ वाटणाऱ्या विधानातून मॉन्द्रिअन मानवी जीवन नि कलेचा संबंध ‘मर्यादित’ समूहापर्यंत कल्पितो तसाच तो ‘अमर्याद’ समूहासाठीसुद्धा कल्पितो. थोडक्‍यात काय, कला नि मानवी जीवनाचा संबंध हा परस्परपूरक आहे, तसाच तो काही एक ‘विशेष तत्त्वाची’ अटही घालणारा आहे. शिवाय मानवी मनाला, संवेदनशीलतेला आकर्षून घेण्याचं, भुरळ घालण्याचं कार्य विविध कला नि त्यांची कलारूपं सातत्यानं करत असल्यानं ज्याप्रमाणे विश्वातल्या निसर्ग, प्रकृतीतत्वाची ओढ मानवी जीवनात प्रत्येक वळणावर पाहता येते, तशीच ओढ निसर्गतत्वातून प्रेरित होऊन अवतरणाऱ्या विविध कलारूपांमध्येही दिसून येते. यात थेट कलेशी संबंध असणारं, रीतसर शिक्षण, तंत्र आत्मसात केलेले निर्मिक दिसून येतात, तसेच कलेशी थेट कोणताही संबंध नसणारेही दिसून येतात. इथं असंही म्हणता येईल, की कोणतीही कला तिच्या सर्जनासाठी, नव्या कलारूपाच्या निर्मितीसाठी स्वतःच आपल्या ‘साधकाचा’ शोध घेत असते.\nकोणत्याही ललितकलेच्या संदर्भातल्या अजून एका समानधर्मी गोष्टीचा इथं उल्लेख करता येईल. तो म्हणजे ‘कल्पिता’च्या, अज्ञाताच्या प्रदेशाची ओढ. ललितकलांचा नि मानवी संवेदनशीलतेचा बंध हा कुतूहलावर बेतलेला असल्यानं तर या ‘कल्पिता’च्या भूमीचं कलेच्या संदर्भात अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. ‘सर्जनाची भूमी’ म्हणूनही या प्रदेशाचा उल्लेख करता येईल. आज आपल्यासमोर असलेलं जे कलासंचित, कलावारसा आहे, यातली जी असंख्य कलारूपं आहेत ही सगळी काही एक अर्थानं तत्कालीन मानवानं, निर्मिकानं स्वतःच्या ‘असण्या’ला बळ देण्यासाठी घडवलेली, घडू दिलेली कलारूपं आहेत. या पार्श्वभूमीवर ‘कला नि मानव’ या द्वैताचाही विचार इथं आपल्याला करता येईल. कोणत्याही कलेची ‘घडण’ समजून घ्यायची असेल, तर त्या कलेचं मानवी जीवनातलं स्थान, उपयुक्तता, अपरिहार्यता याचा सगळ्यात आधी विचार करावा लागतो. कारण हे असं एक द्वैत आहे, जे कलेच्या प्रदेशात प्रत्येक वेळी निर्मिक, कलावंताकडून सोडवलं जातं नि पुढच्या वळणावरच्या निर्मिक, कलावंतासाठी पुन्हा अनाकलनीय बनून साद घालतं. एकार्थानं ते पुनःपुन्हा रचलं जाणारं असं द्वैत आहे. या द्वैतात निर्मिक, कलावंताचं कलेकडं आकर्षिलं जाणं-कुतूहलातून कलेला साद घालणं, घडवणं-नि कलानिर्मिती-अशी ही एकरेषीय रचना आहे. निर्मिक, कलावंत त्या कलेच्या संदर्भात किती आसुसलेला आहे, त्याला त्या कलेच्या पूर्वसुरी, वर्तमानातल्या रूपांचं किती ज्ञान, भान, आहे नि त्याच्या ठायी ‘कल्पिता’च्या प्रदेशाची किती आसक्ती आहे, यावर त्याची सर्जनप्रक्रिया अवलंबून आहे. निर्मिक, कलावंत जितक्‍या जास्त पूर्वतयारीनं, भान, ज्ञान, ओढ आसक्तीनं सामोरा जाईल, तितकी निर्माण होणारी कलाकृती ही सशक्‍त निपजेल. ‘जें होये’वर विसंबून न राहता, ‘जें नाही’ त्याचा पाठलाग इथं अपेक्षित आहे. तरच तो त्या त्या कलेच्या परंपरेत आपली उपस्थिती नोंदवू शकेल. स्वतःची ओळख निर्माण करू शकेल. हे करायचं असेल, तर त्याला त्याच्या ‘दायित्वा’चा परीक्ष समजून घ्यावा लागेल. केवळ कलानिर्मिती करणं, निर्मितीचा प्रदेश शाकारणं, भवतालाला प्रतिसाद देणे, एवढ्यापुरतं हे दायित्व मर्यादित असणार नाही, तर त्या कलापरंपरेतल्या जुन्याचा त्याग करणं, ‘नवी’ भर घालणं, त्यासाठी प्रतिरोध निर्माण करणंही अभिप्रेत आहे. अर्थातच प्रत्येक निर्मिकाला, कलावंताला हे शक्‍य नाही. फार थोडे निर्मिक, कलावंत ही कसोटी पार करू शकतात. मात्र, ‘सर्जनाची वाट नेहमीच निसरडी असते,’ ही धारणा उभी करून ही कसोटी पार करता येणं शक्‍य आहे. इथं ‘निसरडी वाट’ ही धारणा जशी अवघड, अप्राप्य लक्ष्याचा पाठलाग करणारी आहे, तशीच ती प्रसंगी ‘कपाळमोक्षा’चं सूचन करणारीही आहे. म्हणजे कोणतीही कलानिर्मिती ही एक अप्राप्य, अवघड, सहजासहजी न घडणारी अशी घटना आहे. या घटनेत निर्मिक, कलावंताचं भान, ज्ञान नि संतुलन पणाला लागलेलं आहे. एकतर अतिशय समृद्ध अशी कलानिर्मिती किंवा सपशेल अपयश, अशा दोन टकमक टोकांवर कल्पिलेली ही ‘सर्जना’ची गोष्ट. इथं ही धारणा कलानिर्मितीला अनन्यसाधारण महत्त्व देणारी नि सहजता, उत्कटतेला नाकारणारी वाटत असली, तरी या धारणेचा बंध सर्जनापूर्वीच्या पूर्वतयारीला निर्मिक, कलावंताच्या सर्जनक्षमतेला ठळक करणारा आहे. तिचं साध्य हे कलानिर्मितीचं अत्युच्च शिक्षर गाठण्याचं आहे. तिथं कलानिर्मितीकडं सहजतेनं, सोपेपणानं पाहण्याला वाव नाही.\nकाही एक अर्थानं कलेच्या उच्चतम अभिव्यक्तीची, कलेच्या ‘घडणी’तल्या प्युअरिटीची आस नि किशोरी आमोणकर यांसारख्या गानसरस्वती सर्जनासाठी ज्या ‘सुख सुखासि भेटो आले’ या ‘ब्रह्मानंदी’ अवस्थेला पोचण्याची अट घालतात, ती धारणा इथं अनुस्युत आहे.\nकदाचित त्यामुळंच कलेच्या हजारो वर्षांच्या इतिहासात जवळजवळ प्रत्येक वळणावर ही कलाधारणा पुनःपुन्हा नव्या रूपात अवतरीत झालेली दिसते. केवळ चित्र काढण्याचा, शिल्प घडवण्याचा प्रयत्न करणारी कोणतीही व्यक्ती- ज्यानं चित्र-शिल्पकलेचा इतिहास, वर्तमान समजून घेतलेला नाही, कलाइतिहासातल्या संप्रदायांची, प्रवाहांची ओळखदेखील नाही, तो त्यानं घेतलेल्या कलाशिक्षणातून त्याच्यापर्यंत पोचलेल्या तोकड्या ज्ञानावर नि शिकलेल्या तंत्रावर विसंबून राहून फार तर रंगाची आतषबाजी करण्यात किंवा पूर्वसुरींच्या आकारांना नव्यानं गिरवण्यात यशस्वी होईल किंवा रंग-रेषांच्या सलगीतून काही परिचित, अपरिचित आकार कॅनव्हासवर उतरवेल. मात्र, त्यातून कोणतीही ‘कृती’ घडणार नाही. ज्याला आपण कलावंताची ‘अनुभूती’ म्हणतो, तीसुद्धा प्रक्षेपित होणार नाही. कारण त्याचा भर हा अनुकरणावर नि शिकलेल्या ज्ञानावर असेल. त्यातच चित्रकलेच्या क्षेत्रात असलेल्या कलाबाजाराचं अस्तित्व त्याला सातत्यानं खुणावत असल्यानं कलेच्या भूमीत स्थिरावण्यापेक्षा त्याचा कल हा ‘कलाबाजारा’त स्थिरावण्यावरच जास्त असेल. दुर्देवानं कलाशिक्षणाकडं पाहण्याचा दृष्टिकोन हा कलेपेक्षा व्यावसायिक जास्त असल्यानं ती त्याची गरजही असल्यानं उमेदीच्या काळात अतिशय समृद्धपणे कलेचा मागोवा घेणारे अनेक कलाविद्यार्थी या ‘रॅट-रेस’मध्ये हरवून जातात. स्वतःला काय नि कसं व्यक्त करायचं आहे यापेक्षा कलाबाजारात काय ‘विकलं’ जाऊ शकेल, या चिंतातूरतेतून तो आपलं कलारूप निवडतो, घडवतो. विशेषतः आज अमूर्त चित्रांची निर्मिती करणाऱ्या नव्या फळीतल्या (किंवा गेल्या पिढीतल्या) अनेक चित्रकारांच्या कलाकृतींना सामोरं जाताना जाणवतं, की पूर्वसुरी ज्येष्ठ चित्रकारांच्या प्रभावातून मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते आहे. ‘प्रत्येक कलावंताला, निर्मिकाला आपला रंग, रेषा घडवाव्या लागतात. स्वतःची एक रंगसंहिता तयार करावी लागते,’ याची जाणीव कुठंच दिसत नाही.\nइथं जतीन दास या ज्येष्ठ चित्रकाराची आजच्या नव्या चित्रकारांच्या संदर्भातली प्रतिक्रिया आठवतेय. कलावंताच्या ‘घडणी’संदर्भात ते रियाजाचा आग्रह धरताना दिसतात. ‘ड्रॉइंग इज लाइक रियाज. अँड आय एम सॅड दॅड ९९.९% हॅव निग्लेक्‍टेड इट,’ असं ते म्हणतात. रियाजाशिवाय कलावंत त्याला हवा असलेला आकार, रंग शोधू शकणार नाही, हेच ते अधोरेखित करतात. हा प्रश्न पडतो, की नव्या पिढीमध्ये ही असोशी का दिसत नाही हे असं का व्हावं हे असं का व्हावं पूर्वसुरींचा प्रभाव ही कोणत्याही कलेतली एक अपरिहार्य घटना असली, तरी त्या प्रभावातून मुक्त होण्यासाठी काय करावं याचं आकलन न झाल्यानं त्याचा प्रवास दिशाहीन होतो. खरं तर प्रभावमुक्तीसाठी पूर्वसुरी कलावंताच्या निर्मितीचं सखोल ‘आकलन’ ही प्राथमिक अट आहे. मात्र, आवडणाऱ्या, प्रभाव टाकणाऱ्या ज्येष्ठ कलावंताच्या निर्मितीपासून दूर जाऊन, तिचे आकलन टाळून हा ‘प्रभाव’ टाळता येतो, या गैरसमजात तो पुन्हा त्वेषानं ‘नेणिवे’त रुतून बसलेल्या पूर्वसुरींचंच अनुकरण करत राहतो. या निर्मितीतून त्याला त्याची ‘ओळख’ मिळणार नाही. ती त्याच्या पूर्वसुरीची ‘ओळख’ असते. कलेच्या प्रातांत नेहमीच आपलं अनुकरण करणाऱ्या शिष्याला गुरूकडून शाबासकी मिळत असते, किंवा गुरूस्थानी असलेला कलावंत आपल्या शिष्यात स्वतःला कल्पत असतो. एका विशिष्ट अंतरापर्यंत असं अनुकरण स्वीकारार्हही असतं. मात्र, त्यातून बाहेर पडण्याचा रस्ता ना तो जाणून घ्यायचा प्रयत्न करतो ना त्याचा पूर्वसुरी त्याला तो सांगतो. (इथं अपवाद असू शकतात.) कलाइतिहासाचा धांडोळा घेतला तर दिसून येतं, की आधुनिक कलेत प्रत्येक वळणावर महत्त्वाच्या कलावंताचं अनुकरण मोठ्या प्रमाणावर पुढच्या पिढीतल्या कलावंतांनी केलं. मात्र, फार थोड्यांना हा प्रभाव पचवून मुक्त होता आलं, स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करता आलं.\nया संदर्भात जॅक्‍सन पॉलक या जगप्रसिद्ध चित्रकाराचं उदाहरण देता येईल. जॅक्‍सन पॉलाकच्या ‘ॲक्‍शन’ तंत्राचं गारुड इतकं विलक्षण होतं, की जगभरातल्या अनेक कलासमाजांत हा प्रभाव खूप दूरपर्यंत झिरपत गेला. मात्र या ‘ॲक्‍शन’ तंत्रानं दृश्‍यकलेच्या इतिहासात दुसरा पॉलाक घडवला नाही. याउलट अमूर्तातल्या ज्या अध्यात्माला पॉलाकनं पायदळी तुडवलं, त्याच पॉलकच्या समकालीन असलेल्या नि दुसऱ्या महायुद्धानंतरच्या अराजक, असुरक्षिततेच्या भावनेतून उभ्या राहिलेल्या अमूर्त अभिव्यक्तीवादी चळवळीत पॉलाकच्या बरोबरीनं सक्रिय असलेल्या मार्क रोथकोसारख्या महत्त्वाच्या चित्रकारानं अमूर्ततेतलं एक नवं अध्यात्म रचलं. तेही एका विस्तीर्ण नि आवेगी परीघात. पॉलाकच्या ॲक्‍शन तंत्रातून अवतरलेलं कलारूप हे जसं मानवी जीवनाच्या निरर्थकतेचं, आगतिकतेचं, अनिश्‍चिततेचं प्रतीक होतं, तसंच याच चळवळीतल्या रोथकोचं कलारूप मानवी क्षणभंगुरतेला लोकेट करणारं नि निसटून चाललेल्या मानवी मूल्यांना जपण्यासाठी स्पिरीच्युअलिटीला नव्यानं रचणारं होतं. त्यामुळं ‘प्रभावा’त वाहून न जाता किंवा त्याचा बाऊ न करता नवी पिढी आपल्या पूर्वसुरीकडून किंवा समकालीनांकडून प्रेरणा, घेऊन स्वतःला कशी घडवते, घडवू शकते ही घटना इथं महत्त्वाची ठरते. कलेचा इतिहास सांगतो, की प्रत्येक कालखंडात पूर्वसुरी परंपरेला स्वीकारून-नाकारूनच नव्या पिढीनं स्वतःला स्थापित केलं आहे. एका नव्या परंपरेची पायाभरणी केलेली आहे. ही खरं तर कोणत्याही कलेत घडणारी नैसर्गिक अशी ‘प्रभाव’वहनाची नि ‘प्रभाव’हरणाची गोष्ट आहे. म्हणजे जोपर्यंत नवी पिढी पूर्वसुरींच्या प्रभावाचं जाणीवपूर्वक ‘वहन’ करणार नाही, तोवर प्रभावहरणाच्या वळणावर त्याला पोचता येणार नाही नि स्वतःचं वेगळंपणही त्याला अधोरेखित करता येणार नाही.\nकलेचा इतिहास सांगतो, की कोणत्याही कलेत ‘नवं’ असं काहीच नसतं. असते ते प्रत्येक वेळी केलं गेलेलं पुनर्सर्जन. फार तर पुनर्सर्जनाच्या या प्रक्रियेत काळाचे तुकडे मागं-पुढं होत असतात. म्हणजे हा किती विलक्षण योगायोग होता. की ज्यावेळी आधुनिक कलेत कॅन्डिन्स्की, पॉल क्‍ली, पिएट मॉन्ड्रीअन काझीमीर मस्थेविच अशी आकृतीलयाच्या (अमूर्ताच्या) शोधात निघालेली चित्रकारांची एक विलक्षण पिढी आकार घेत होती, त्याच वेळेस पिकासो-ब्राकच्या घनवादानं जगभरातल्या कलासमाजाला वेडावून टाकलं होतं. या प्रभावातून तत्कालीन काळात घनवादाचा अतिरेक इतका वाढला, की कॅनव्हासवरच्या प्रतिमेचा जवळजवळ लोप झालेला होता. ही घटना आकार-लयाच्या शोधात (अमूर्ततेच्या) असलेल्यांसाठी एका अर्थानं इष्टापत्ती ठरली. हे उदाहरण इथं सांगण्याचं प्रयोजन एवढंच, की कलावंत-निर्मिक हा त्याच्या कलाइतिहासातून, वर्तमानातून स्वतःच कलारूप ‘रचणं’ शिकत असतो. नि त्याला हे ‘प्रभावा’चं शास्त्र नीट समजून घेता येणं अपरिहार्य असतं.\nइथं हेराल्ड ब्लूम या विख्यात अमेरिकन समीक्षकाची साक्ष ‘प्रभाव’धारणेच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची आहे. ब्लूमचा ‘प्रभाव’ निष्कर्ष हा कवितेच्या संदर्भात असला, तरी तो साहित्याप्रमाणंच चित्र-शिल्पकला, संगीत आदी कलांच्या संदर्भात तंतोतंत वापरता येण्यासारखा आहे. ‘अँक्‍झायटी ऑफ इन्फ्लूएन्स’(प्रभावचिंता) हा शब्दप्रयोग ब्लूमनं या संदर्भात केला आहे. त्याच्या मते, ‘वर्तमानातल्या कवीची (कलावंताची) ताकद ही आपल्या पूर्वसुरींच्या प्रभावाशी लढण्यातूनच प्राप्त होत असते. काही एक अर्थाने ही ‘लव्ह अँड हेट’ या स्वरूपातली रिलेशनशिप असते.’ ब्लूमच्याच शब्दांत सांगायचं, तर ‘पूर्वजांबद्दलच्या सुरवातीच्या प्रेमाचं रूपांतरण झपाट्यानं द्वंद्वात्मक संघर्षात होते. त्याशिवाय कवीचा (कलावंताचा) विकास शक्‍य नसतो.’\nप्रभावचितेनं ग्रासलेल्या कलावंत, निर्मिकांनी ब्लूमच्या धारणेला समजून घेतलं, तर तो निश्‍चितच ‘नव्या’ निर्मितीसाठीच्या अज्ञाताच्या भूमीच्या शोधात जाऊ शकेल.\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nपंचवटी एक्स्प्रेसला लवकरच 'विस्टाडोम कोच'\nमनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा...\nनागरिकांना नीट उत्तरे देता येत नसतील तर बदली करुन घ्या - भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांच्या विजेच्या समस्यांची सोडवणूक करताना नीट उत्तरे देता येत नसेल तर स्वताहून बदली करून जा असा इशारा...\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुन्नरला विजयादशमीला पथ संचलन\nजुन्नर - विजयादशमी उत्सवाचे निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जुन्नर शहरात पथसंचलन, शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गणवेशातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/arupache-rup-satya-margadarshak255-ghunghat-12322/", "date_download": "2018-10-19T13:46:12Z", "digest": "sha1:HPODECAQJD6BJC5JBVF4RYVIBR5WRAQT", "length": 14931, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २५५. घूँघट | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक »\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २५५. घूँघट\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २५५. घूँघट\nपरमात्मरसात जो निमग्न आहे तो मला सांगतो की संकुचित ‘मी’ ला त्या व्यापक परमात्म्याचं दर्शन होणार नाही. त्यासाठी तुला व्यापकच व्हावं लागेल. स्वतत उतरणं म्हणजे\nपरमात्मरसात जो निमग्न आहे तो मला सांगतो की संकुचित ‘मी’ ला त्या व्यापक परमात्म्याचं दर्शन होणार नाही. त्यासाठी तुला व्यापकच व्हावं लागेल. स्वतत उतरणं म्हणजे स्वतचं खरं स्वरूप जाणणं. स्वतचं स्वरूप जाणणं म्हणजे ज्या भ्रामक ‘मी’ला मी माझं स्वरूप मानत आहे, तो भ्रमाचा लेप खरवडून सुटणं. जोवर हा भ्राक ‘मी’पणाचा पडदा आहे तोवर अनंताला जाणणं शक्य नाही. जो बंधनरहित आहे तो मला बंधनातून क्षणार्धात सोडवू शकतो हे खरं पण जर पुन्हा मीच मला वारंवार बांधून घेऊ लागलो आणि बंधनात अडकल्याचं दुखंही कुरवाळत बसू लागलो तर मला सोडवणं कुणालाच शक्य नाही. तेव्हा आधी सुटकेची माझी इच्छाही प्रामाणिक हवी. माझ्या जगण्यातला भ्रामक ‘मी’चा पडदा दूर करण्याच्या प्रयत्नांचा अभ्यास मलाही करावा लागेल. हा अभ्यास काय आहे कबीरांचं एक अत्यंत ख्यातनाम भजन आहे-\nघूँघट का पट खोल रे, तो को पीव मिलैंगे\nघट घट में वहि साईं रमता, कटुक बचन मत बोल रे\nधन जोबन का गरब न कीजै, झूठा पँचरंग चोल रे\nसुन्न महल में दियना बारि ले, आसा से मत डोल रे\nजोग जुगत से रंग महल में, पिय पाये अनमोल रे\nकहै कबीर अनंद भयो है, बाजत अनहद ढोल रे\nकबीरदास सांगतात, घुंगटाचं आवरण दूर केलंस तर प्रियकराला पाहू शकशील. हे घूँघट म्हणजे ‘मी’पणाचं आवरण. ते आवरण आहे तोवर परमात्म्याला कसं पाहाता येणार आता हे ‘मी’पणाचं आवरण दूर करण्याचे उपाय कबीरजी सांगतात त्यातला पहिला उपाय म्हणजे प्रत्येक घटाघटात, अर्थात प्रत्येक जीवमात्रात तोच साई (साक्षात ईश्वर) विद्यमान आहे त्यामुळे कुणालाच कटु वचन बोलू नकोस. भगवंतानंही गीतेत आपल्या विभूतींचं वर्णन करताना ‘मन मीच आहे,’ असं सांगितलं आहे. याचा अर्थ कुणाचं मन दुखावणं म्हणजे भगवंतालाच दुखावणं. आता हा उपाय पचनी पडणं कठीणच आहे. आपण अगदी सहजपणे दुसऱ्याचं मन दुखावणारं बोलण्यात तरबेज असतो. मग दुसऱ्याचं मन दुखावणारं कटु वचन बोलू नका, हा अभ्यास सांगण्यामागचा हेतू काय आता हे ‘मी’पणाचं आवरण दूर करण्याचे उपाय कबीरजी सांगतात त्यातला पहिला उपाय म्हणजे प्रत्येक घटाघटात, अर्थात प्रत्येक जीवमात्रात तोच साई (साक्षात ईश्वर) विद्यमान आहे त्यामुळे कुणालाच कटु वचन बोलू नकोस. भगवंतानंही गीतेत आपल्या विभूतींचं वर्णन करताना ‘मन मीच आहे,’ असं सांगितलं आहे. याचा अर्थ कुणाचं मन दुखावणं म्हणजे भगवंतालाच दुखावणं. आता हा उपाय पचनी पडणं कठीणच आहे. आपण अगदी सहजपणे दुसऱ्याचं मन दुखावणारं बोलण्यात तरबेज असतो. मग दुसऱ्याचं मन दुखावणारं कटु वचन बोलू नका, हा अभ्यास सांगण्यामागचा हेतू काय तर हा अभ्यास मनापासून केला तर राग, लोभ, स्वार्थ, क्रोध यांच्या ऊर्मी रोखण्याचाच अभ्यास होऊ लागतो. आपण दुसऱ्याला कटु बोलतो त्यामागे आपला स्वार्थ जपण्याचाच हेतू असतो, ‘मी’पणाचाच जोर असतो. शब्दाचा बाण एकदा निसटला की निसटला. एकवेळ शारीरिक जखम भरून येते पण मनाला कठोर शब्दांनी होणारी जखम भरून येत नाही. पण बरेचदा आपण नको ते बोलून बसतो आणि मग खंतावत राहातो. त्यापेक्षा बोलण्यावर नियंत्रण, म्हणजेच जिभेवर नियंत्रण येणे. ज्याचे जिभेवर नियंत्रण साधले त्याला अर्धा परमार्थ साधला. तेव्हा पहिलाच उपाय असा अर्धा परमार्थ साधून देणारा आहे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n२७७. मुंगी आणि मोहरी\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २७६. आकलन आणि आचरण\nशनिवारवाडय़ाच्या खुल्या रंगमंचावर रविवारी समरसता महानाटय़ साकारणार\nराज्यात समता, समरसता वर्ष\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nबायको घर सोडून गेल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याला बापाने पाण्याच्या टाकीत फेकले\nकेवळ ११ सामने, मानधन २६५९ कोटी .. हा आहे क्रीडाविश्वातील सर्वात महागडा खेळाडू\nउद्धव ठाकरे, आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर-राणे\nVideo : पोट धरून हसायला लावणारा हा रन-आऊट तुम्ही पाहिलात का\n'शबरीमला मंदिर म्हणजे सेक्स टुरिझमची जागा नाही'\nगौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टाचा दिलासा\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://nwcmc.gov.in/ptarrears.php", "date_download": "2018-10-19T14:32:29Z", "digest": "sha1:OA653B52K7ZEKOUD7ZP34SBDVTVAMOGI", "length": 268195, "nlines": 1457, "source_domain": "nwcmc.gov.in", "title": "nwcmc", "raw_content": "\nNanded Waghala City Municipal Corporation Nanded नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड.\nNews & Notification बातम्या आणि सूचना समाचार एवं अधिसूचना प्रधानमंत्री आवास योजनेमधील आजपर्यंत स्वत: बांधकाम करणेसाठी अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांची यादी खाली दिलेल्यी Pmay section मध्ये पाहावे || नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत रस्त्यावरील खडडयांच्या संदर्भात तसेच रस्त्यांच्या नादुरुस्तीबाबत नागरीकांकडुन शासन निर्णयात नमुद तक्रार नोंदविण्याबाबत जाहीर प्रगटन || नांवाशमनपा जाहीर सुचना || सन्माननीय सदस्य यांची यादी || English मराठी हिन्दी\nभांडवली मुल्याधारित कर आकारणी नियम\nभांडवली मुल्याधारित कर आकारणी नियम\nकर आकारणी आक्षेप फॉर्म\nकर आकारणी आक्षेप फॉर्म\nमुल्याधारीत पध्दतीने मालमत्ता कर आकारणी बाबत - ठराव व आदेश\nमुल्याधारीत पध्दतीने मालमत्ता कर आकारणी बाबत - ठराव व आदेश\nमागणी वसुली व शिल्लक दर्शविणारा तक्ता\nमागणी वसुली व शिल्लक दर्शविणारा तक्ता\nरु.१,०००,०० च्या वरील थकबाकी दारांची यादी\nरु.१,०००,०० के उपर बकायेदारों की सुची\n2 1 1 BLOCK 23 4020114584 द.म.रेल्वे विभागीय रेल्वे प्रबंधक कार्यालय, नांदेड 166, सांगवी (बु) नांदेड 39946356.65\n4 3 1 Block 03 4010101784 मख्याध्यापक नृसिंह विद्या मदींर 496, महावीर नगर नांदेड 12140790.00\n5 5 9 BLOCK 07 40309070873 श्री मंडल रेल प्रबंधक नांदेड मालटेकडी रेल्वे स्टेशन 9/7 मालटेकडी रेल्वे स्टेशन 7769162.70\n6 4 2 BLOCK 12 4040204187 श्री शामराव माधवराव बोधणकर / प्रतिभा निकेतन महाविद्यालय, नांदेड. 480, दिलीपसिंह कॉ. नांदेड 6358813.82\n8 5 6 BLOCK 02 4030600806 प्रतिभा निकेतन विद्यालय होळी 21, होळी नांदेड 5136752.16\n9 6 11 Block 01* 4051110520 श्री विशेष पोलिस महानिरीक्षक, नांदेड वसरणी लातूर रोड 4618494.80\n10 4 3 BLOCK 03 4040402901 गुरूद्वारा बोर्ड रामदास यात्री निवास - यात्री निवास 4346471.21\n11 2 1 BLOCK 17 4020108454 प्रतीभा निकेतन शिक्षण संस्था 445, कैलाश नगर नांदेड 4218322.40\n12 2 1 BLOCK 12 4020116919 एकजीटिव्ह इंजिनिअर यु.पी.पी सब डिव्हीजन सिंचन भवन 405, सहयोग नगर नांदेड 4165126.72\n13 5 9 BLOCK 07 4030908211 म.नदीम अहेमद खान पि.मसूद अहेमद खान अबरार अहेमद खान पि.मसूद अहेमद खान 970/2, मिल्‍लत नगर नांदेड 3735543.22\n14 6 11 BLOCK 06 4051103158 सिडको / शिवाजी विदयालय सिडको 1020, शंकर नगर एन डी 120 नांदेड 3697093.80\n15 1 12 Block 1(KH) 40112010057 श्री सुभाष केवल पाटील भाडेकरु-रिलायन्स मोबाइल टॉवर 12/1 गट क्रं.136 पैकी प्लॉट क्रं.24 सिंचन नगर तरोडा खु..नांदेड 3305380.00\n16 6 11 BLOCK 01 4051107414 वसंतराव नाईक महाविद्यालय वसरणी 718, वसरणी नांदेड 3260478.02\n17 4 4 BLOCK 02 40404020007 श्री साहेबजादा बाबा फत्तेसिंघजी मंगल कार्यालय, गुरुद्वारा अबचलनगर 273/16 अबचलनगर, नांदेड. 3232600.68\n18 4 3 BLOCK 04 4040305545 गुरुव्दारा संचखंड बोर्ड - - - गुरुव्‍दारा संचख्‍ड गेट क्र. 01 नांदेड 3225989.62\n19 2 1 BLOCK 18 4020108601 क्र.उ.बा.ज./अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालय, नांदेड 278, नवा मोंढा नांदेड 3218777.14\n20 4 3 BLOCK 03 4040402902 गुरूद्वारा बोर्ड श्री गुरू गोविंद सिंघजी एन आर आय यात्री निवास - - यात्री निवास 3034072.16\n22 2 1 BLOCK 18 4020108250 राजस्थानी वस्तीग्रह व मुकबधिर/मंतीमंद विद्यालय 464, मगनपुरा नांदेड 2762116.54\n24 2 1 BLOCK 13 4020101887 ए. एज्युकेशन सोसायटी श्री आर.आर. मालपाणी 1038, टिळक नगर नांदेड 2536577.34\n25 6 11 BLOCK 01 4051100026 श्री गणेशा इन्फ्रासिटी प्रा.लि.तर्फे श्री मनिष विजयकुमार कत्रुवार व इतर 831/1, - नांदेड 2419759.28\n26 2 1 BLOCK 21 40201210469 - डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन/ विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी, नांदेड 1/21- हिंगोली रोड, नांदेड 2329513.94\n27 4 3 BLOCK 03 4040402903 गुरूद्वारा बोर्ड पंजाब भवन - यात्री निवास 2319903.01\n29 6 10 BLOCK 02 40510020092 श्री बाबा दिपसिंघ गुुरुद्ववारा,कौठा नांदेड /भो/ 1.संतबाबा नरेंद्रसिंघ ,चेअरमेन 2.संतबाबा बलविंद्रसिंघ, उप चेअरमन 10/2 मेन राेड कौठा, नांदेड 2189793.28\n30 4 3 BLOCK 03 4040300077 गुरुद्वारा बोर्ड नांदेड महाराजा रंजितसिंघ यात्री निवास - 3-3-546 546, - नांदेड 2165940.90\n31 2 1 BLOCK 21 4020117235 आनंद ईश्वर एज्युकेशन चारीटेबल ट्रस्ट 73/1, नंदीग्राम सोसायटी नांदेड 2143193.28\n32 3 1 BLOCK 25 4020100098 पोलिस स्टेशन शिवाजीनगर नांदेड - 1-25-124 124, औद्योगिक वसाहत नांदेड 2136858.60\n33 6 10 BLOCK 02 40410020141 श्रीमती इंदरचंद पि. रामनिवास दायमा / टॉवर व्हिजन (आय) प्रा. लि. पूणे 10/2 मौजे जुना कौठा गट नं. 21 पैकी प्लॉट नं. 37 वर टॉवर व्हिजन इंडीया प्रा. लि. या कंपनीचे टावर 2136673.52\n34 2 1 BLOCK 24 4020115431 म.न.पा / नांदेड जिल्हा क्रिडा संकूलण समिती नांदेड (वस्तीगृह) 880, स्टेडियम नांदेड 1892188.30\n35 6 11 Block 02* 4051106843 खा. विठ्ठलराव माधवराव जाधव ( जवाहरलाल नेहरु इ. ऑ कॉ सा कॉ टेकना ) 146, वसरणी नांदेड 1886368.64\n37 2 1 BLOCK 20 4020119834 गोपालसा व्‍यंकोबासादमाम/ /जि.टी.एल. इन्फ्रास्‍ट्रक्चर 1135/M गट नं. 25 पैकी पुरुषार्थ नगर 1853379.48\n38 2 1 BLOCK 20 4020119839 जी.नागय्या पी.जी.बसवय्या / / भारती एेअरटेल लि. 1/20 गट नं. 24 पैकी हिंगोली रोड 1850089.60\n40 2 1 BLOCK 16 4020100899 टेलकॉम जिल्‍हा मॅनेजर,जिल्‍हा नांदेंड 531/1, हनुमान गड जानकीनगर नांदेड 1818407.46\n41 2 1 BLOCK 24 4020114948 श्री मनपा / नांदेड जिल्हा क्रिडा अधिकारी बॅटमिंटण हॉल 961, स्टेडियम गॅलरी नांदेड 1773882.32\n42 6 11 BLOCK 08 4051100416 हडको /शारदाभवन शिक्षण संस्था 635, हडको नांदेड 1762413.27\n43 2 1 BLOCK 16 4020100876 महात्मा गांधी मिशन इंजिनिअरींग कॉलेज 328, विश्वनाथ नगर नांदेड 1718952.65\n44 6 11 Block 02** 4051100067 वसंतराव नाईक कनिष्ठ महा (महात्मा गांधी विद्यालय हायस्कुल सिडको) 289, - नांदेड 1716953.90\n46 6 11 Block 01** 40511010229 श्री ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ,सचंलित, ग्रामीण तंत्रनिकेतन,विष्णुपूरी ता.जि.नांदेड तर्फे प्राचार्य डॉ. विजय पिता शिवराम पवार 11/1 मौजे असदवन शेत गट नं. 51 पैकी 40 आर जागा 1579411.55\n47 4 3 BLOCK 06 4040300054 खालसा प्राथमीक शाळा / 300 सालाना शॉपींग कॉम्पलेक्स - 3-6-477 477, - नांदेड 1531988.00\n48 2 1 BLOCK 17 4020120680 शारदाभवन शिक्षण संस्था यशवंत कॉलेज विस्तारीत क्लॉस रुम . यशवंत कॉलेज, पि कार्ड 6334 1453733.90\n49 5 9 BLOCK 02 40309020038 श्री नजमा बेगम भ्र. मोहम्म्द सिदीख/भाडेकरु- रिलायन्स मोबाईल टॉवर-4G 384/1A/M भावेश्र्वर नगर मरघाट रोड 1448720.64\n50 2 1 BLOCK 17 40201170045 श्री गोपालसिंह बसंतसिंह ठाकुर/ एअरटेल मोबाईल टॉवर 1/17 पाटनुरकरनगर 1440691.28\n51 6 10 BLOCK 02 4051000350 सरस्वती शिक्षण प्रसार मंडळ ( बी पी एस कॉलेज ) 1066, कौठा नांदेड 1426087.80\n53 4 2 BLOCK 02 4040204524 कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ भिमघाट - 2-2-461 461, - नांदेड 1339091.02\n54 6 10 BLOCK 02 40410020280 श्री अविनाश विश्वनाथराव भोसीकर/इंडसकंपनी मोबाईल टॉवर 10/2 दयानंद नगर कौठा 1311249.60\n55 1 13 Block 2(BU) 40113020001 श्री भाडेकरु एअरटेल टॉवर कं.लिमीटेड 13/2 ग.नं.250 प्लॉट नं.15 स्वस्तिक नगर तरोडा बु. 1296219.76\n56 2 1 BLOCK 17 4020117107 प्राचार्य ज्यु.कॉलेज ऑफ एज्युकेशन 755, इंद्रप्रस्त नगर नांदेड 1291161.94\n57 4 4 BLOCK 02 4040400824 मागीलाल बंकटलाल सारडा गणेश टॉकीज 172, लोहार गल्ली नांदेड 1270639.90\n59 2 1 BLOCK 18 4020108310 अध्यक्ष मराठवाडा शिक्षण संस्था 1022, वसंतनगर नांदेड 1240413.80\n60 6 11 BLOCK 01 4051100081 ग्रामीन शिक्षण प्र म संचलीत तंत्रनिकेतन तर्फे शिवराम पवार 910/2, असदवन नांदेड 1235621.95\n61 4 2 BLOCK 09 4040203531 राजस्थानी ए संस्था नेहरु इ स्कुल 185, सुमेश कॉलनी नांदेड 1200398.82\n62 6 10 BLOCK 02 40510020093 श्री बाबा दिपसिंघ गुुरुद्ववारा,कौठा नांदेड /भो/ 1.संतबाबा नरेंद्रसिंघ ,चेअरमेन 2.संतबाबा बलविंद्रसिंघ, उप चेअरमन 10/2 कौठा, नांदेड 1198540.16\n63 2 1 BLOCK 20 40201200023 श्री नागेश्वर बसवय्या / भाडेकरु व्होम नेटवर्क लि. 1/20 हिगोली रोड 1187703.00\n64 2 1 BLOCK 21 40201210074 श्री भोगवटार/ कोटलवार दिनकरराव 1/21 बालाजीनगर 1145384.74\n65 2 1 BLOCK 19 40201190013 श्री लक्ष्मण धोंडीबा कदम/ (भाडेकरु) मोबाईल टॉवर GTL 616/19 शामनगर 1142693.92\n66 2 1 BLOCK 17 40201170079 - श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी/ प्राचार्य, यशवंत महाविद्यालय क्रिडा संकुल, नांदेड यशवंत कॉलेज रोड, नांदेड 1132764.00\n67 5 9 BLOCK 07 4030910018 श्री 1) म आमेर 2) म. विखार 3) म. रहिम सर्व पि. मसुद अहेमद खान . मालटेकडी रोड 1132350.89\n68 2 1 BLOCK 12 4020100925 कार्यकारी अभियंता परिसर अभियांत्रिकी बांधकाम विभाग जलभवन 441, वर्कशॉप रोड नांदेड 1121194.60\n69 2 1 BLOCK 17 4020100447 सचिव शारदा भवन शिक्षण संस्था व प्राचार्य विधी महाविद्यालय नांदेड 1459, विसावा नगर नांदेड 1113364.08\n71 6 11 BLOCK 01 4051110719 1महमद खालेद अहेमद महमद अब्दुल रशिद 2 आसेमा खमर भ्र महमद खालेद 3 महमद खलील शेख पिता शेख नन्हे . - सर्वे न 15 पैकी मोकळी जागा वसरणी नांदेड 1103225.12\n72 4 2 BLOCK 05 40402050081 श्री शमीम परवीन सिद्दी फारुख साब / भाडेकरु इंडस मोबाईल टाॅवर लिमीटेड 901/M सारा कॉलनी 1094261.40\n74 2 1 BLOCK 15 40201150230 श्रीमान श्रीनाथ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स नांदेड चे भागीदार 1) सौ चंद्रभागाबाई भ्र ओमप्रकाश गिल्डा, 2) सौ बसंतीबाई भ्र भगवानदास गिल्डा, 3) सौ ताराबाई भ्र भास्करराव खतगांवकर, 4) श्री संभाजी पिता लक्ष्मणराव पवार, 5) श्री राजेश पिता संभाजी पवार, 6) सौ प्रेमावती सुधाकर शेट्टी, 7) श्री सुभाष पिता हनुमानदास धुत 714/1 शारदानगर, नांदेड 1078668.00\n75 3 1 BLOCK 25 4020100147 महाव्यवस्थापक नांदेड जिल्हा उद्योग केंद्र - 1-25-47 47, औद्योगिक वसाहत नांदेड 1068146.49\n76 4 4 BLOCK 05 4040402168 भारतीय व्यवस्थपक राजपुत संघ 428, गाडीपुरा नांदेड 1065662.84\n77 2 1 BLOCK 16 40201160014 श्री महात्मा गांधी मिशन इंजिनिअरींग कॉलेज 328/1 हिंगोली रोड, नांदेड 1055706.32\n78 4 3 BLOCK 01 4040300194 सचिन संभाजी पाटील उमरेकर 445/2, घामोडिया फॅक्टरी नांदेड 1051107.15\n79 6 11 BLOCK 05 40511050010 श्री माऊली कर्मशियल गाळे धारकांची संस्था म. एम.आय.डी.सी. नांदेड तर्फे सचिव सुर्यकांत पि. हरीभाऊ कोटगीरे 11/5 उस्माननगर रोड सिडको,नांदेड 1032654.62\n80 6 11 Block 02** 4051100068 सेक्रेटरी नौकरी करणाब्या महीला करीता वसतीगृह 288, - नांदेड 1028434.06\n82 4 3 BLOCK 03 40303030009 - बचनकौर लालसिंघ गाडीवाले / रिलायंस जियो इन्फोकॉम लि.मुंबई 457/1M बडपुरा 981590.48\n83 6 11 Block 02** 4051106831 सौ शांतीदेवि नारायणराव जाधव (ज ने स का म वि नविन नांदेड) 287, वसरणी सिडको नांदेड 972046.06\n84 2 1 BLOCK 17 4020100375 सचिव शारदा भवन महात्मा फुले हायस्कुल 1454, विसावा नगर नांदेड 969345.36\n86 3 1 BLOCK 06 40201060008 श्रीमती / श्री विठ्ठलराव माधवराव भालेराव/ भाडेकरु व्ही ओम मोबाईल टॉवर 1/6- पिवळी गिरणी 968299.32\n87 4 3 BLOCK 01 4040301554 घामोडिया फॅक्टी/भारत बिल्डर्स गुलाबसिंह रामसिंह 278, स्टेशन रोड नांदेड 967040.27\n88 3 1 BLOCK 25 4020116609 रेवती भारत गव्हाणे 83, औद्योगिक वसाहत नांदेड 964848.00\n90 2 1 BLOCK 13 40201130012 - अजीजबी शेख इब्राहीम/ व्हीओम नेटवर्क लिमिटेड मोबाईल टॉवर 1/13- पिरनगर, नांदेड 954879.88\n91 2 1 BLOCK 17 4020100377 सचिव शारदा भवन यशवंत महाविद्यालय क्लासरुम हॉल 1458, विसावा नगर नांदेड 952542.36\n92 4 3 BLOCK 05 4040303809 लक्ष्मणसिघ जवाहरसिघ 594, गुरुद्वारा रोड नांदेड 950670.18\n93 4 2 BLOCK 10 4040203357 पोलीस अधिक्षक कार्यालय 166, वजीराबाद नांदेड 939193.44\n95 1 12 Block 3(KH) 40612030041 श्री भाडेकरु वोडाफोन मोबाईल टॉवर / मद्रेवार भानुदास पुंडलिकराव 12/3 ग.नं.156 प्लॉट नं.15 चा उ.भाग भवितव्य नगर तरोडा खु. 917122.20\n96 2 1 BLOCK 17 4020117108 प्राचार्य ज्यु.कॉलेज ऑफ एज्युकेशन 756, इंद्रप्रस्त नगर नांदेड 892699.14\n97 2 1 BLOCK 12 40201120052 - प्रतिभा मुरलीधर जिंतूरकर/भाडेकरु इंड्स मोबाईल टॉवर 1/12- उदय नगर, नांदेड 888096.96\n98 5 9 BLOCK 07 4030906665 मो ईसामोददीन मो ईमामोददीन 345, इमरान कॉलनी नांदेड 882245.52\n101 6 11 Block 03** 4051109764 इंदीरागांधी महाविदयालय 2, सिडको नांदेड 873231.52\n102 1 12 Block 3(KH) 40612030006 श्री भाडेकरु इंडस टावर्स लिमिटेड 23 राधिका नगर तरोडा (खु.) 868597.52\n103 4 3 BLOCK 03 40403030034 श्री नविन प्रशासकीय ईमारत /तहशील कार्यालय नांदेड नविन प्रशासकीय ईमारत/तहशील कार्यालय नविन प्रशासकीय ईमारत/तहशील कार्यालय नांदेड 311/2 चिखलवाडी रोड चिखलवाडी रोड 861574.18\n104 6 11 BLOCK 01 4051111098 ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ मौ. असदवन, अकँडमीक व वर्कशॉप इमारत बांधकाम ` /ग.क्र.88,90 प्लॉ.नं.1,2 ग.क्र.88,90 प्लॉ.नं.1,2 असदवन, नांदेड 838248.94\n106 2 1 BLOCK 24 40201240013 श्री सौ शोभाबाई भ्र. रामनिवास मुरक्या/व्हीओम नेटवर्क लि. 2/24 विष्णुनगर 823678.83\n107 6 11 Block 02* 40511020100 श्री पांडुरंग रंगनाथ दुरपडे 2, रामराव रंगनाथ दुरपडे 3 अंगद रंगनाथ दुरपडे / VOM Network Ltd. 11/2 रहीमपुर 823637.70\n108 2 1 BLOCK 12 4020100954 श्री लाभक्षेत्र विकास प्राधिकरण उर्ध्व पैनगंगा / कार्यकारी अभियंता ऑफुस बिल्डींग/ नांदेड पाटबंधारे विभाग नांदेड चैतन्य 406, सहयोग नगर नांदेड 823119.12\n109 1 13 Block 5(BU) 40613050025 श्री भाडेकरु एअरटेल मोबाईल टॉवर 13-5-506 ग.नं.219 प्लॉट नं.8 चा भाग एकता नगर तरोडा बु. 816544.57\n110 4 3 BLOCK 01 4040300204 डॉ. विकास गोविंदराव राठोड 423/1, घमोडीया नांदेड 810279.06\n111 3 1 BLOCK 08 4010100428 औद्योगाक प्रशिक्षण केंद्र आय टी आय 415, लेबर कॉलनी नांदेड 807861.56\n112 6 10 BLOCK 02 40510020094 श्री बाबा दिपसिंघ गुुरुद्ववारा,कौठा नांदेड /भो/ 1.संतबाबा नरेंद्रसिंघ ,चेअरमेन 2.संतबाबा बलविंद्रसिंघ, उप चेअरमन कौठा, नांदेड 801255.36\n115 3 1 BLOCK 01 4010100095 दिलीप श्रीराम पाठक / भाडेकरु व्होडाफोन टॉवर 198, महाविर नगर नांदेड 794547.38\n116 4 2 BLOCK 12 40402120005 श्री मे. तीरूपती ट्रेंडीग कं. चे भागीदार तिरूपती रामचंद्र बंदाघाट, नांदेड 792558.00\n117 4 3 BLOCK 01 4040300342 फतेसिंह कल्याणजी ठक्कर 799, वजिराबाद नांदेड 783811.68\n118 2 1 BLOCK 17 4020100407 सचिव शारदा भवन प्राचार्य, यशवंत महाविद्यालय, इतिहास विभाग डिपार्टमेंट ऑफ इंफॉरमेंट सायन्स मायक्रोबायोलॉजी 1445, विसावा नगर नांदेड 780418.18\n119 5 9 BLOCK 07 400000004 श्री इमरानखान पिता महमद इलियासखान 2 वलीउन्निसाबेगम भ्र म इलियासखान 1485/1 रहेमतनगर रहेमतनगर 780023.18\n120 4 7 BLOCK 03 4030701936 रार्ष्टीय शिक्षण संस्थां भारत विद्यालय 1047, शक्तीनगर नांदेड 765517.48\n121 4 2 BLOCK 10 4040206055 सैफउल्हाखॉंन बिस्मीला खान /चा भाग वजिराबाद 765096.18\n123 1 13 Block 1(BU) 40112020003 श्री भाडेकरु - ओडाफोन कंपनी मोबाईल टॉवर मराठा दरबार. ग.नं.236 प्लॉट नं.19 ,20 कल्याण नगर तरोडा बु. 756102.37\n125 6 11 BLOCK 01 4051110283 सचिव वसंतराव नाईक महाविद्यालय, मुलींचे (हॉस्टेल ) वस्तिगृह वसरणी, नांदेड वसरणी 754578.20\n126 6 11 BLOCK 01 4051110282 वसंतराव नाईक तंत्रनिकेतन संस्था, वसरणी - वसरणी 753985.68\n127 4 3 BLOCK 03 4040300219 गुरुद्वारा बोर्ड नांदेड यात्री निवास अगत देवजी - 3-3-547 547, - नांदेड 750121.70\n128 3 1 BLOCK 10 4010100250 कार्यकारी अभियंता यांत्रिकी विभाग, नांदेड 735, वर्कशॉप नांदेड 730362.99\n129 4 3 BLOCK 02 4040301265 गांधी राष्टीय हिंदी विदयालय 216, गवळीपुरा नांदेड 726783.40\n130 4 3 BLOCK 03 40403030035 श्री निवीन प्रशासकीय ईमारत/पंचायत समिती कार्यालय नांदेड 311/3 चिखलवाडी रोड चिखलवाडी रोड 722572.34\n131 4 3 BLOCK 02 4040302230 आंध्रा समिती तेलगु हायस्कुल 213, गवळीपुरा नांदेड 722390.48\n132 6 11 Block 07 40511070002 श्री भुजंगराव पुंडलीकराव हंबर्डे/व्हीओम नेटवर्क लि. 11/7 ज्ञानेश्वरनगर हाडके 721152.56\n133 3 1 BLOCK 10 4010100289 कार्यकारी अभियंता विभाग क्र. 1 1087, ज्ञानेश्वर नगर नांदेड 717824.80\n135 4 3 BLOCK 07 4040303617 गुरुद्वारा सचखंड बोर्ड नांदेड 728, पुंडलिकवाडी नांदेड 708811.70\n136 5 9 BLOCK 07 4030900013 मनपाजा/ कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र विद्युत डिस्स्ट्रीब्युशन कंपनी 830/1, टेचिंग ग्राउंड नांदेड 705876.50\n137 2 1 BLOCK 17 4020117139 सचिव शारदा भवन मुलांचे वसतीगृह 1447, विसावा नगर नांदेड 705764.00\n138 3 1 BLOCK 10 4010100287 कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग नांदेड 1134, भगीरथ नगर नांदेड 703925.60\n139 2 1 BLOCK 17 4020100386 सचिव शारदा भवन मुलींचे वसतीगृह 1449, विसावा नगर नांदेड 701452.71\n140 2 1 BLOCK 19 40201190008 श्री मनपा दवाखाना कस्तुरबामातृ सेवा केंद्र नांदेड/ भाडेकरू भारत संचार निगम लिमीटेड 585/19 शामनगर 700985.36\n141 2 1 BLOCK 17 40201170030 श्री डॉ. सुभाष पिता विश्वनाथ हुरणे , डॉ. शंकर विश्वनाथ हुरणे बि.एस.एन.एल. मोबाईल टावर 1/17 विसावा नगर नांदेड 699777.60\n142 4 3 BLOCK 03 4040305413 भुंजग केशवराव संग्गारेड्डीकर / / राहुल अजित जिल्हेवार चिखलवाडी रोड, नांदेड 687102.32\n143 5 9 BLOCK 07 4030910036 श्री मो. साबेर पि. अ. खादर ( राज उर्दु प्राथमिक शाळा ) . . सयद साबेर सयद खादर ( राज उर्दु प्राथमिक शाळा ) महमदीया कॉलनी 681443.33\n145 4 4 BLOCK 06 4040402101 गुरु बाळगिर महाराज मठ 71, गाडीपूरा नांदेड 680318.94\n146 3 1 BLOCK 11* 4010110070 अनिलकुमार श्रीनिवासराव लखोटिया, राजेशकुमार श्रीनिवासराव लखोटिया 1079, अंबिका नगर नांदेड 675922.25\n147 3 1 BLOCK 25 4020117806 1. नागनाथ पालदेवार 2. विजयालक्ष्मी पालदेवार 3.प्रशांत नागनाथ पालदेवार 4.प्रविण नागनाथ पालदेवार 5.सचिन नागनाथ पालदेवार 491, गोकुळनगर नांदेड 674950.96\n148 2 1 BLOCK 17 40201170031 श्रीमती सुशिलाबाई अवधुतराव चव्हान बि.एस.एन.एल. मोबाईल टावर 1/17 कैलास नगर नांदेड 654999.16\n150 4 2 BLOCK 12 4040204778 जिल्हापरिषद मुलांचे हायस्कुल 516, - नांदेड 647897.84\n151 4 3 BLOCK 02 4040302223 गिरीष महेश्वर आनंदीप लव्हेकर 601, वजिराबाद नांदेड 640656.18\n152 1 1 BLOCK 23 40201230109 भाडेकरु एअरटेल मोबाईल टॉवर सांगवी बु. 1/23 शिवनेरी 637610.22\n153 4 3 BLOCK 04 4040303685 अजायबसिंह मोहनसिंघ 117, चिखलवाडी कुभार गल्ली नांदेड 627716.82\n154 1 12 Block 5(KH) 40112050002 - -वि-ओम वर्कस लि.पुएो मोबाईल टॉवर काळबांडे बिल्डींग 12/5 ग.नं.116 प्लॉट नं. A-35 मंत्री नगर तरोडा खु. 620410.84\n155 3 1 BLOCK 10 4010100364 कार्यकारी अभियंता म.रा.विद्युत मंडळ भांडार नांदेड 1082, ज्ञानेश्वर नगर नांदेड 619819.22\n156 3 1 BLOCK 03* 4010100864 जिअ/डॉ. बाबासाहेब आंबेडकर / मुलांचे वस्तीगृह 790, जयभीम नगर नांदेड 617769.50\n157 4 4 BLOCK 05 4040401701 गांधी राष्ट्रीय हिंदी विद्यालय 1, गाडीपुरा नांदेड 612321.24\n158 4 3 BLOCK 04 4040302810 अजायबसिंघ मोहनसिंघ 113, चिखलवाडी कुभार गल्ली नांदेड 611784.10\n159 5 6 BLOCK 04 40306040002 श्री जाविद अहेमद, मुजिब अहेमद, नसिर अहेमद, माजिद अहेमद सर्व पि. अमिराद्दीन अन्सारी भाडेकरु टाटा टेलि सर्व्हिसेस महाराष्ट्र (टाटा इंडीकॉम टॉवर) 6/4 बागवान गल्ली, सराफा नांदेड 611020.50\n160 2 1 BLOCK 19 4020120393 भोगवटदार / जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड . 50 1-19-536/1 किशोर नगर भाग्यनगर रोड 609857.03\n161 6 10 BLOCK 02 40410020543 सौ. शबाना भ्र.निझार लालाणी हे में.यश एंटरप्राईझेस तर्फे भागीदार व इतर 10/2 मौजे कौठा गट क्र.55 पैकी मोकळी जागा 608832.00\n162 2 1 BLOCK 17 4020120681 सचिव शारदा भवन,आय टी एम विस्तारीत . यशवंत कॉलेज , पि कार्ड 6334 604987.30\n163 2 1 BLOCK 17 4020100432 सचिव शारदा भवन शिक्षण संस्था यशवंत महाविद्यालय (क्लासरुम कार्यालय) 1456, विसावा नगर नांदेड 602789.20\n164 3 1 BLOCK 07 40201070049 - मे. रिलायन्स इन्फरटेल लि., मोबाईल टॉवर पुष्पनगर, नांदेड 602121.52\n165 2 1 BLOCK 21 4020111556 फैसुलउलम एज्युकेशन सोसायटी सेक्रेटरी अब्दुल करीम शिदीकी पि. अ. रहमान 597, बालाजी नगर नांदेड 596602.10\n167 5 9 BLOCK 05 40309050059 श्रीमती मुखिद अहेमद महमद साब/ रिलायन्स जिओ इंनफोकॉम लिमिटेड 262/m1 खुदबईनगर खुदबईनगर 595506.60\n169 4 4 BLOCK 01 4040402790 वि सचिव राजस्थानी एज्युकेशन सोसायटी 359, चिरागगल्ली नांदेड 591112.06\n170 3 1 BLOCK 09 4010110466 सौ लक्ष्मीबाई दशरथ गुंजकर 151, विवेक नगर नांदेड 590110.64\n171 2 1 BLOCK 17 4020100406 सचिव शारदा भवन प्राचार्य, यशवंत महाविद्यालय, ग्रंथालय 1446, विसावा नगर नांदेड 589696.32\n172 4 4 BLOCK 06 4040402127 गांधी राष्ट्रीय हिन्दी विद्यालय 2, गाडीपूरा नांदेड 588653.16\n173 4 3 BLOCK 03 4040305225 गुरूद्वारा बोर्ड रामगडीया निवास - गुरुद्वारा रामगडीया निवास 584608.84\n174 6 11 BLOCK 06 40511060014 श्री सिडकाे / दत्तमराम भाऊराव भोस्कर / रिलायन्स जिओ इन्फोकॉम लि.,मुबंई 11/6 सिडको एन.डी.5 पैकी प्लॉट नं. 32 577272.36\n175 3 1 BLOCK 25 4020115103 श्री डॉ. विद्याधर विश्वनाथराव भेदे, डॉ. दिपक अमृता पालांडे, ज्योती दिपक पालांडे 9, औ. वसाहत नांदेड 575962.32\n177 3 1 BLOCK 10 40201100006 - बी.एस.एन.एल. मोबाईल टॉवर (भारत संचार निगम लि.) 1/11- पुर्णा रोड, नांदेड 570549.00\n178 1 12 Block 1(KH) 40112010015 श्री भाडेकरु एअरटेल मोबाईल टॉवर (I.B.S.) राजेश नगर तरोडा खु. 12/1 ग.नं.128 प्लॉट नं.25 चा भाग राजेश नगर तरोडा खु.नांदेड 568857.60\n179 4 3 BLOCK 02 4040304760 अधिष्ठाता, नर्सेस हॉस्टेल श्री गुरु गोविंद सिंघ मोमेरियल हॉस्पीटल 403, वजीराबाद नांदेड 568772.25\n181 4 2 BLOCK 12 4040204257 रुपा हिरामन / सत्यनारायण शितल गवळी 106, वजीराबाद नांदेड 565387.09\n182 4 3 BLOCK 07 40303070055 - विशालसिंह सत्यनारायणसिंह हजारी / भाडेकरु मेसर्स आयडीया सेल्युलर इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हीस लिमीटेड 475/1 तारासिंह मार्केट 561578.40\n184 2 1 BLOCK 15 40201150104 श्री आबासाहेब लक्ष्मणराव पाटील/ भाडेकरु भारत संचार निगम (BSNL) 1/15 गितानगर 558108.56\n186 1 1 BLOCK 23 40101230433 श्रीमती भाडेकरु / इंडस टॉवर लिमिटेड पुणे (आयडीया मोबाईल टॉवर) 1/23 गट क्रं.175 पैकी प्लॉट क्रं.02 दुस-या मजल्यावर टॉवर रऊफ कॉलनी सांगवी बु.नांदेड 552861.00\n187 3 1 BLOCK 10 4010107908 कार्यालय भारत संचार निगम लि.तरोडा नाका 1147, पुर्णा रोड नांदेड 547109.20\n188 5 9 BLOCK 07 40309070061 श्री मे.ईमिरौल्ड बिल्डस अैन्ड लैन्ड डेव्हलपस 608/T गोदावरी नगर 546944.83\n189 4 3 BLOCK 01 40303010024 डॉ. खमर सुल्ताना खुर्शिद अहेमद/भाडेकरु ओडा फोन मोबाईल टावर 289/M घामोडीया फॅक्ट्री नांदेड 546315.15\n190 4 3 BLOCK 02 40403020002 श्री गोदावरी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. वजिराबाद नांदेड अध्यक्ष प्रा. डॉ. रविकांत दत्तराव देशमुख 601/5 वजिराबाद, नांदेड 544213.82\n191 2 1 BLOCK 16 4020100877 म. औ. वि. म. विभागीय कार्यालय / विमानतळ 325, विश्वनाथ नगर नांदेड 543719.04\n192 5 9 BLOCK 07 4030907645 केळी संशोधन केंद्र 9-7-7 to 10 7, केळी संशोधन केंद्र, देगलुर रोड नांदेड 536722.06\n193 4 3 BLOCK 03 4040300076 मे मंगु ऑटोमोटीव्हज प्रो प्रा सुरजितकौर परमजितसिंघ टुटेजा 1149, देगलूर रोड नांदेड 536572.04\n194 4 2 BLOCK 12 4040204779 श्री जिल्हापरिषद मुलांचे हायस्कुल / के.आर. एम. महिला कला महाविद्यालय नांदेड 517, - नांदेड 535558.08\n195 6 10 BLOCK 03 40510030182 श्री विठ्ठल भुजंगराव हंबर्डे / रिलायन्स टॉवर ,वाघाळा 10/3 वाघाळा 534737.42\n197 4 3 BLOCK 01 4040302185 रामदास प्रल्‍हाद शक्‍करवार 439, घामोडीया फॅक्‍टरी नांदेड 522655.40\n198 5 9 BLOCK 07 40309070829 श्रीमान कुलसचिव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी (कापुस संशोधन केंद्र) 9/7 कापूस संशोधन केंद्र, देगलुर रोड कापूस संशोधन केंद्र, देगलुर रोड 522447.00\n199 4 3 BLOCK 06 4040302662 लक्ष्मणसिंघ नारायणसिंघ 386, गुरुव्दारा गेट नं 1 नांदेड 522105.92\n200 4 3 BLOCK 03 4040302101 चॉद सुलताना सय्यद गालिब 815, देगलुर रोड नांदेड 515490.82\n201 2 1 BLOCK 16 4020103982 मनपाज/प्रीयदर्शनी मेमोरीयल ट्रस्ट 33, स्वातंत्र सैनिक कॉलनी नांदेड 514520.46\n202 3 1 BLOCK 01 40201010035 श्रीमती कांताबाई पांडुरंग मांडे/इंडज टॉवर 1/1- तेहरानगर 513446.28\n204 6 11 BLOCK 02 4051109418 संभाजी पवार ( शांती निकेतन प्रायमरी स्कूल 11/2 मौजे वसरणी,नांदेड वसरणी,नांदेड 512352.17\n207 4 3 BLOCK 01 4040300338 गोविंदराज रिफामनरिजचे प्रो.प्रा.सौ.श्रीकांता ओमप्रकाश धुत 509, वजिराबाद नांदेड 509210.74\n208 2 1 BLOCK 17 4020100390 सचिव शारदा भवन सावित्रीबाई फुले कन्याशाळा 1452, विसावा नगर नांदेड 505123.01\n209 4 2 BLOCK 05 4040201993 ताहेराबेगम म रहिमोदीन 420 2-5-1006 दुलेशहा रहेमान नगर नांदेड 503766.54\n210 3 1 BLOCK 09 4010110684 महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र नांदेड - /19 बी स्नेहनगर 502645.60\n211 6 10 BLOCK 03 4051002581 भगवानराव बाबाराव इंगेवाड 403, वाघाळा चंपानगर नांदेड 495431.88\n212 4 3 BLOCK 01 4040300658 पारसी अंजुमन / दवाखाना 647, पारसी अंजुमन नांदेड 494865.80\n214 1 1 BLOCK 23 40101230065 - भो.रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमीटेड ,मुंबई मोबाईल टॉवर ग.नं.175 प्लॉट नं.37 रऊफ कॉलनी सांगवी बु.नांदेड 480870.00\n216 6 10 Block 03** 4051003331 कार्यकारी अभियंता, (एमएसईबी गोडाऊन) 445, शाहुनगर नांदेड 472914.23\n217 3 1 Block 11 4010109010 सौ. शारदादेवी राठोड 446, ज्ञानेश्वर नगर नांदेड 472084.44\n218 6 11 BLOCK 08 4051109975 अनसाजी पाटील घोगरे / एयरटेल मोबाईल टावॅर 15/1, हडको नांदेड 466531.08\n219 5 9 BLOCK 07 4030908615 [बेग साहेब यांचे नविन आफिस ]कापुस संशोधन केंद्र, नांदेड 6/1 CTS NO. 1-71-0 देगलूर रोड, नांदेड 466404.25\n220 2 1 BLOCK 17 4020106576 पोलिस अधिक्षक कार्यालय, नांदेड 984, स्नेह नगर नांदेड 463856.96\n221 4 2 BLOCK 12 4040203548 संजय वैजनाथराव देशपांडे 78, वजिराबाद नांदेड 462865.40\n222 3 1 BLOCK 08 4010107453 म.गृ.नि.म./नोबल प्राथमीक शाळा 666, लेबर कॉलनी नांदेड 459548.00\n223 3 1 BLOCK 10 4010109929 शरीफा बेगम मो इब्राहीम मो युनूस म इब्राहीम 387, जंगमवाडी नांदेड 457257.24\n224 4 3 BLOCK 03 4040300218 परमजितसिंघ अत्तरसिंघ टुटेजा 1147, देगलूर रोड नांदेड 456235.10\n227 4 2 BLOCK 11 4040203115 तोष्णीवाला गंगाप्रसाद रामेश्‍वर त्तोष्णीवाला दुर्गाप्रसाद रामेश्‍वर 76, बोरबन नांदेड 447560.72\n228 3 1 BLOCK 25 4020115738 शहा शामजी धारसी ऑयल मिल 94, औद्योगिक वसाहत नांदेड 446737.12\n229 6 11 BLOCK 01 4051110526 अनुसयाबाई प्रकाशराव खेडकर - - - वसरणी नांदेड 444198.84\n230 1 13 Block 1(BU) 40112020004 श्री विओम नेटवर्कस लि.श्रीकृष्ण नगर तरोडा बु. ग.नं.264 श्रीकृष्ण नगर तरोडा बु. 439900.69\n231 1 1 BLOCK 22 40201220116 श्रीमान भास्कर भुजंगराव हंबर्डे / भाडेकरु/रिलायन्स टॉवर 1/22- ब्रम्‍हासिंग नगर 439182.40\n232 5 9 BLOCK 05 4030903268 म,आसेफ म.इब्राहीन 712, हमिदियाँ काँलनी नांदेड 436148.12\n234 3 1 BLOCK 10 4010108438 पिपल्स एज्येकेशनप सोसा नागसेन हायस्कॅल प्रभातनगर 122, प्रह्ररभात नगर नांदेड 435597.12\n236 4 3 BLOCK 04 4040305546 गुरुव्दारा संचाखंड बोर्ड - - - गुरुव्‍दारा संचख्‍ड गेट क्र. 01 नांदेड 433437.48\n237 2 1 BLOCK 21 4020111366 दिलीप जीनिंग फॅक्ट्री 177, नंदीग्राम सोसायटी नांदेड 428110.00\n238 4 3 BLOCK 03 4040304806 कौशल्याबाई कोंडुमल लालवाणी / जरनल मॅनेजर भारत संचार निगम लि. नांदेड 804, - नांदेड 427457.44\n239 5 6 BLOCK 02 4030600014 हाजी म याकुब पि म इब्राहीम 206, कलाल गल्ली नांदेड 425134.82\n240 3 1 BLOCK 25 4020115663 व्यंकटेश ऑयल मिल 143, औद्योगिक वसाहत नांदेड 422971.98\n241 6 11 Block 04** 4051103116 सिडको / भो / छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था 384, एन डी 120 नांदेड 421465.14\n242 2 1 BLOCK 17 4020100418 सचिव शारदा भवन शिक्षण संस्था व प्राचार्य विधी महाविद्यालय नांदेड (कर्मचारी विद्यार्थी भांडार) 1460, विसावा नगर नांदेड 419807.28\n243 2 1 BLOCK 20 40201200001 श्री शंकरराव धोंडीबा कपाटे, सौ. कान्हापात्रा शंकरराव कपाटे . . . 1/20 दत्तनगर, नांदेड 417520.49\n244 4 3 BLOCK 02 4040302042 अधिक्षक गुरुदवारा बोर्ड 217, कवडी बेगम नांदेड 414035.80\n245 1 1 BLOCK 23 40101230064 - भो. रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमीटेड मोबाईल टॉवर 1/23 ग.नं.106 प्लॉट नं रेणुका नगर सांगवी बु.नांदेड 407632.50\n246 4 2 BLOCK 12 4040204782 जिल्हापरिषद मुलांचे हायस्कुल 518, - नांदेड 407596.04\n247 4 3 BLOCK 02 40303020007 - विठ्ठल लालु गवळी / रिलांयस जिओ इंफोकॉम लि.मुंबई 331/1M गवळीपुरा 405362.88\n248 4 3 BLOCK 01 4040300900 1. जयेंद्र योगेंद्रपाल बरारा 2. पंकज सुरेंद्रपाल बरारा 458, घामोडिया फॅक्टरी नांदेड 401565.26\n249 5 6 BLOCK 02 4030600833 सुशिलाबाई दतोपंत पोतदार 207, कलाल गल्ली नांदेड 397045.72\n250 3 1 BLOCK 09 4010100402 प्राचार्य सायन्स कॉलेज नांदेड 54, स्नेह नगर नांदेड 392454.60\n251 2 1 BLOCK 17 4020100374 सचिव शारदा भवन शिक्षणसंस्था उपहारगह पतपेढी सायकल स्टँड 1455, विसावा नगर नांदेड 389447.80\n252 5 9 BLOCK 07 40309070765 श्रीमती पठान नईमुद्दीन बुरहन्द्दीन / जिओ रिलायंस इन्फोटेड कंपनी /M 9/7 गुलशन कॉलनी 389196.34\n253 5 6 BLOCK 02 4030601182 ब्रीजकिशोर कचरुलाल धुत / भारत संचार निगम लि (BSNL) मर्यादित नांदेड 278, सराफा लोहार गल्ली नांदेड 387984.00\n254 4 3 BLOCK 03 4040302159 स.सुरजितसिंघ पि. स. किशनसिंघ खालसा 115, चिखलवाडी नांदेड 387875.89\n257 3 1 BLOCK 08 4010100038 औद्योगाक प्रशिक्षण केंद्र आय टी आय 416, लेबर कॉलनी नांदेड 381204.18\n258 5 9 BLOCK 07 40309070001 श्री मो.शरजील अली सिद्दीकी पि महंमद जाफर अली सिद्दीकी 113421 हैदरबाग - 1,नांदेड 379750.68\n259 1 13 Block 7(BU) 40613070072 श्री बाबुराव शेष्‍ाराव देशमुख 13/7 गट नं.126 प्लॉट नं.बी.01ते बी.38 तरोडा बु. 375638.25\n260 2 1 BLOCK 20 4020110835 श्री शंकरराव धोंडीबा कपाटे, सौ. कान्होपात्रा शंकरराव कपाटे 898, गु.संघ. दत्तनगर नांदेड 374047.27\n261 5 6 BLOCK 03 4030600908 1) मोहम्मद अकबर, 2) मोहम्मद ताहेर 3) मो. सिकंदर सर्व पि. मो. इब्राहीम 24, सराफा लोहार गल्ली नांदेड 373135.66\n262 4 4 BLOCK 01 4040400907 शारदाभवन शिक्षण संस्था 350, चिरागगल्ली नांदेड 371242.08\n263 2 1 BLOCK 14 4020103365 हौसाजी रामचंद्र मंगनाळे 752, नाईकनगर नांदेड 368540.74\n264 4 3 BLOCK 03 4040305611 महेश गोविंदराव केशटवार /1151 चा भाग देगलुर रोड, 367880.22\n265 3 1 BLOCK 25 4020116791 मनपाजा/ फैजुल उलुम हायस्कूल 942, गोकुळनगर नांदेड 367703.50\n266 5 6 BLOCK 04 4030600720 श्री जावीद अहेमद, मुजीब अहेमद, नसीर अहेमद, माजिद अहेमद सर्व पि.अमीरोद्दीन अन्सारी 204, बागवान गल्ली नांदेड 366789.66\n267 4 2 BLOCK 11 4040203850 बाबुलाल गणेशलाल यादव 434, दिलीपसिंग कॉ. नांदेड 365917.88\n268 4 2 BLOCK 11 4040205854 सिध्दीविनायक कंपनीचे भागीदार /विजय मोतीलाल पाटणी व इतर /चा भाग बोरबन 365784.98\n269 4 3 Block 03* 40303030027 श्री स. जसपालसिंघ स. गुलाबसिंघ गाडीवाले / भाङेकरू- इंङस टाँवर लि. पुणे. 500/1M बडपुरा 365040.00\n270 4 3 BLOCK 07 4040304518 सुरेशसिहं प्रकाशसिंह सर्व पिता नारायणसिंह हजारी 494, तारासिंह मार्केट नांदेड 363047.68\n271 4 3 BLOCK 01 4040300190 भाडेकरु भारत संचार निगम लिमीटेड, नांदेड मोबाईल टावर 456, बरारा टावर घमोडीया नांदेड 362372.40\n272 5 9 BLOCK 07 4030906539 युसुफखाँ पठाण चांदखाँ पठाण 1554, रहमत नगर नांदेड 361472.38\n273 4 3 BLOCK 01 4040300814 गिताबाई माधवराव धर्माधिकारी 491, वजिराबाद नांदेड 360662.72\n274 4 3 BLOCK 02 4040300661 1. भानुदास गणपतराव देशपांडे 2. सौ. सिंधु भ्र. भानुदासराव देशपांडे 3. सौ. कल्पना भ्र. युक्रांद देशपांडे 4. सौ. कविता भ्र. देवदत्त देशपांडे 11, गांधी पुतळा नांदेड 360417.40\n275 4 2 BLOCK 05 4040204903 नौनिहाल प्राथमिक शाळा - - - /40 R नौनिहाल प्राथमिक शाळा दु.रहेमान नगर 360275.68\n276 4 3 BLOCK 01 4040300210 डॉ. सुनिल श्रीकांत चिन्नावार, डॉ. सुनिता सुनिल चिन्नावार 394/1, - नांदेड 360035.51\n277 2 1 BLOCK 24 4020115647 पिपल्स को ऑपरेटीव्‍ह बँक हिंगोली शाखा नांदेड 46, विष्णुनगर नांदेड 358365.82\n278 5 9 BLOCK 07 40309070882 श्रीमान मोहमद हिस्सामुद्दीन पिता मोहमद मुसलेहुद्दीन /वीरेट्स टी टी इन्फो सेरुसेस लिमिटेड पुणे 345/M इम्रान कॉलनी 353543.00\n279 3 1 BLOCK 25 4020116316 साईनाथ रमाकांत देबडवार 467, गोकुळनगर नांदेड 348041.76\n280 6 10 Block 02** 4051003306 सुरेश सारंग बुलबुले / गोविंद सुरेश बुलबुल 1391/1, 0 नांदेड 346538.33\n281 4 3 BLOCK 03 4040301090 गोदावरीबाई बालाजी पांचाळ 812, देगलुर रोड नांदेड 346446.97\n282 3 1 BLOCK 25 4020116289 गोरक्षण/ सौ.गोदावरीबाई भानुदास झांगडे 922, गोरक्षण नांदेड 346347.07\n283 5 9 BLOCK 07 4030907253 महमंद खलीलखान पि महमद खाजाखान 1620, गुलजार कॉलनी नांदेड 346022.92\n284 3 1 BLOCK 25 4020115426 विष्णु दाल मिल राम विलास ओझा 24, औद्योगिक वसाहत नांदेड 345387.10\n286 4 3 BLOCK 01 4040300537 विजय, प्रकाश, प्रदिप सर्व पिता नारायणदास रिझवाणी 156, वजीराबाद नांदेड 343681.00\n287 4 2 BLOCK 11 40402110003 श्री सिध्दी विनायक कन्स्ट्रक्शनचे भागीदार श्री विजय मोतीलाल पाटणी व इतर बोरबन, नांदेड 343012.02\n288 4 3 BLOCK 07 4040304007 अभिनव भारत शिक्षण संस्था 725, पुंडलीकवाडी नांदेड 342759.40\n290 3 1 BLOCK 02 4010100835 मे.शुभम इन्टरप्रायझेस भागीदार 1.प्रभाकर बा पाटील 2.सौ तारा भास्करराव ख्रतगांवकर 3.सुचिता दि.शेट्टी 4.कमलकिशोर भ. गिल्डा 5.सौ चंद्रभागाबाई ओ.गिल्डा 6.ब 48, - नांदेड 338572.90\n291 2 1 BLOCK 12 4020101095 रहेना बेगम भ्र.मुस्तफा खॉ 13, असद नगर नांदेड 337050.32\n292 4 2 BLOCK 12 4040203762 गुलजेवर खातुन मकसुद हसन खा 29, वजिराबाद नांदेड 337014.46\n293 2 1 BLOCK 19 4020108060 स. खाजा अहमद अब्बास पि. स. अब्दुल वाहेद 292, आनंद नगर नांदेड 336543.79\n294 4 3 BLOCK 05 4040302390 सौ.मंजू प्रभाकरराव सराफ उर्फ मंजु डाँ.शिरीष अर्धापुरकर 74, चिखलवाडी नांदेड 335352.86\n295 5 9 Block 07* 40309070469 श्रीमती म न पा/ अधक्षय नेशनल एजुकेशन सोसायटी नांदेड 829/8 टेचिगा ग्राउंड आयटीया परिसर 335293.24\n296 6 11 BLOCK 04 4051106098 सिडको / जि प के प्रा शाळा सिडको 28, राम नगर सिडको नांदेड 334676.14\n297 3 1 BLOCK 04* 4010104740 मनपाजा/ मराठवाडा दलित वर्ग संघ वस्तीगह मार्फत सचिव आय.सी. जोंधळे 622, नई आबादी नांदेड 332617.76\n298 6 11 BLOCK 01 4051109392 श्री 1.महमद ईमरान पि अब्दुल रशिद 2.म. अब्दुल रहेमान पि. अ.रशिद 721/6, वसरणी नांदेड 332420.40\n299 4 3 BLOCK 03 4040305646 सौ. इंदरजितकौर अमलोकसिंघ ढिल्लो - /चा भाग बडपुरा 332180.88\n300 3 1 BLOCK 25 4020115595 मे रमेश प्रिंटींग प्रेस/ भागीदार श्रीमती कुसमावती रसाळ (कै. देविदास रसाळ यांच्या पत्नी), रमेश देविदासराव रसाळ 134, औद्योगिक वसाहत नांदेड 329718.98\n301 4 4 BLOCK 01 4040400549 श्री हनुमान मंदिर स्ट्रस्टी 5, हनुमान टेकडी नांदेड 327584.88\n302 3 1 BLOCK 25 4020116648 सौ विमलबाई मुरलीधर चरखा 1021, गोकूळ नगर नांदेड 327105.60\n303 2 1 BLOCK 17 40201170062 श्रीमान शिरीष नागनाथराव गिते/ भाडेकरु रिलायन्स मोबाईल टॉवर 764/M कैलासनगर, नांदेड 326851.20\n304 2 1 BLOCK 12 4020100885 कार्यकारी अभियंता उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्रं 8 404, सहयोग नगर नांदेड 326825.23\n305 5 9 BLOCK 07 4030909026 श्री हसिना बेगम अब्दुल जब्बार गट नंबर 159 ममता नगर 326608.44\n308 2 1 BLOCK 17 4020118355 पोलिस अधिक्षक / भाडेकरु दुरध्वनी केंद्र महाव्यवस्थापक भारत दुरसंचार लि. नांदेड स्‍नेह नगर पोलिस कॉलोनी 323766.12\n309 1 12 Block 4(KH) 40112040054 - भाडेकरु रिलायन्स जिओ इन्फोकॉम लि.मोबाईल टॉवर 12/4 ग.नं.104 प्लॉट नं.9 रतन नगर तरोडा खु. नांदेड 321691.50\n310 2 1 BLOCK 18 4020110212 रविदह्रर देविदास रसाळ / पालदेवार नागनाथ 1084, वसंतनगर नांदेड 319718.06\n311 2 1 BLOCK 17 4020108846 बालाजी फर्टीलायर्स प्रा. लि. अध्यक्ष व कार्यकारी संचालक प्रदिप बालाजी चक्करवार 1439, विसावा नगर नांदेड 319294.35\n312 5 9 Block 06* 4030906696 अब्दुल हमीद अब्दुल रज्जाक 1197, रहेमत नगर नांदेड 315611.63\n313 2 1 BLOCK 17 4020117956 प्रविण लिंगराम महाजन पाटनुरकरनगर 315126.11\n314 3 1 BLOCK 08 4010100211 विनोदकुमार, सुरेशकुमार, रमेशकुमार भाडेकरु रिलायन्स मोबाईल टॉवर 41/1, एच.आय.जी.कॉ. नांदेड 315060.00\n315 2 1 BLOCK 18 40201180126 - नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी, 1/18- रा. नवा मोंढा, नांदेड 314586.44\n317 2 1 BLOCK 24 4020117744 सौ.अनुसयाबाई नारायण दमाम 40, विष्णुनगर नांदेड 312988.79\n318 3 1 BLOCK 09 4010100410 कार्यकारी अभियंता सा.बां. विभाग नांदेड 24, स्नेह नगर नांदेड 312684.72\n319 2 1 BLOCK 16 4020106359 ओमप्रकाश सत्यनारायण लाहोटी 450, नाथ नगर नांदेड 312083.90\n321 4 3 BLOCK 04 4040304611 अमरजितकौर स चरणसिंघ पेशकार 95/1, चिखलवाडी नांदेड 307912.14\n322 3 1 BLOCK 08 4010106177 मगृनिम / श्रीपाद सखाराम पंथ नर्सीकर 85, एच.आय.जी.कॉ. नांदेड 307795.48\n323 4 3 BLOCK 01 4040300398 गंगाधर पि संतुकराव वट्टमवार 350, घामोडिया फॅक्टरी नांदेड 307594.38\n324 2 1 BLOCK 17 4020117138 सचिव शारदा भवन लॉ कॉलेज वाचनालय (आय टी एम) 1442, विसावा नगर नांदेड 306909.33\n325 5 9 BLOCK 07 4030905424 महंमद इलियासखान पिता हाजी अंबियाखान 1485, रहेमतनगर नांदेड 306581.74\n328 1 1 BLOCK 23 4020100988 जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमीक शाळा सांगवी बु..नांदेड 317, बाजीराव नगर सांगवी नांदेड 305052.24\n329 5 9 BLOCK 07 40309070828 श्रीमान कुलसचिव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी (केळी संशोधन केंद्र) 9/7 कापूस संशोधन केंद्र, देगलुर रोड कापूस संशोधन केंद्र, देगलुर रोड 303760.80\n330 3 1 BLOCK 25 4020115090 तारासिंह विठठल हजारी 133, औद्योगिक वसाहत नांदेड 303281.36\n331 4 4 BLOCK 01 4040401104 लक्ष्मणसिंह नारायणसिह 477, मुरमरा गल्ली नांदेड 303182.72\n332 1 13 Block 1(BU) 40113020002 श्री भाडेकरु -रिलायन्स कम्युनिकेशन लिमीटेड मो.टॉवर ग.नं.225 प्लॉट नं.1 चैैतन्य नगर तरोडा बु.नांदेड 302759.66\n333 6 11 Block 04** 404110003 - सिडको/भो/छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था 11/4 मौजे एन.डी.120 संभाजी चौक, सिडको, नविन नांदेड 302472.00\n334 4 3 Block 02* 40303020009 श्री श्री महीला विकास मंडळ / माेनार्क कँसर हाॅस्पिटल 215/1 गवळीपुरा 302452.00\n335 4 3 BLOCK 01 4040300780 घामोडिया फॅक्ट्री / श्री डेव्हलपर्स 347, घामोडिया फॅक्टरी नांदेड 302097.23\n336 3 1 BLOCK 01 4010101070 डॉ. संजयकुमार सोपानराव मारकवाड, डॉ. शैलेशकुमार श्रीधरराव देशमुख, डॉ. सौ. रेश्मा भ्र. शिवराम इंगोले 175, नरोजवाडीया नांदेड 301477.49\n339 4 3 BLOCK 03 4040302133 हरपालसिंह पिता भगवंतसिंघ गुलाटी 350, कंनकय्थया कंपाऊड नांदेड 298265.54\n340 2 1 BLOCK 12 4020102527 सय्यद असदउल्ला पि सय्यद अब्दुल रसीद 70, सहयोग नगर नांदेड 297602.24\n341 1 1 BLOCK 23 40101230350 सौ. सईदाबी शॆख हमीद शाह 1/23 मौजॆ सांगवी गट क्रं.110पैकी प्लॉट क्रं.08 सांगवी,नांदॆड 296966.00\n342 5 9 BLOCK 07 4030906621 खेरुन्नीसा बेगम शेख फारुख 153, गुलजार बाग नांदेड 296226.34\n344 4 4 BLOCK 01 4040400373 बालक मंदिर शिक्षण संस्था हनुमान टेकडी 2, जुना मोंढा नांदेड 293056.21\n345 3 1 BLOCK 09 4010100413 प्राचार्य सायन्स कॉलेज नांदेड 60, स्नेह नगर नांदेड 292921.06\n346 4 2 BLOCK 12 4040204777 श्री जि.प. मुलांचे हायस्कुल /नांदेड भारत स्कॉऊट गाईड कार्यालय 516, - नांदेड 292123.84\n347 5 9 BLOCK 07 40309070288 श्री भोगवटदार/- डॉ. ह‍िसामोदीन पि. मसलोदीन गुलशन कॉलनी 291437.19\n348 2 1 BLOCK 12 4020100893 गंजेवार पांडुरंग चंद्रकांत 895, हनुमान नगर नांदेड 290127.83\n350 1 12 Block 5(KH) 40112050001 श्री भाडेकरु - -मे. रिलायन्स टेलीकॉम लिमीटेड बोकारे बिल्डीग ग.नं.117 प्लॉट नं.1 व 2 मंत्री नगर तरोडा खु. नांदेड 288421.56\n351 6 10 Block 02** 4051001840 अध्यक्ष माहेश्वरी प्रगती मंडळ नांदेड 1091, मेन रोड कौठा नांदेड 287227.09\n352 3 1 BLOCK 10 4010100395 भोगवटदार / पोलिस ठाणे भाग्‍यनगर 760/1, वर्कशाप नांदेड 286997.42\n353 6 11 BLOCK 01 4051107065 नागोराव पब्लीक स्कूल पांढरे 719, वसरणी नांदेड 286453.52\n354 4 3 BLOCK 07 4040305139 श्री गुरु नानकदेवजी गुरुव्दारा नानकसर मार्फत 1. बाबा शेरसिडघजी पि.बाबा जिवनसिडघ 2. बाबा जस्सासिडघ गुरु पि. शिशासिडघजी 734/2, - नांदेड 285980.07\n355 4 3 BLOCK 03 4040303003 गेंदाबाई गंगारामसिंह चव्हाण 878, देगलुर रोड नांदेड 285201.98\n356 2 1 BLOCK 19 4020100582 मुख्‍याध्‍यापक शासकीय तंत्र प्रशाला केंद्र, शासकीय तंत्रनिकेतन प्रांगण आनंदनगर रोड, बाबानगर नांदेड 977/1, बाब नगर नांदेड 285003.60\n358 4 7 BLOCK 03 4030700401 1म हूसंन 2 म हनीफ 3 म सखर 4 म गेस 5 अ हुसेन म उस्मान 439, साई नगर नांदेड 283769.98\n359 4 2 BLOCK 11 4040205844 हरिदास नृसिंगदास भट्टड /सौ. अरुणा हरिदास भट्टड /चा भाग ़ बोबन 283367.91\n360 4 4 BLOCK 05 40304050002 - भारतीय व्यवस्थापक राजपुत संघ / भाडेकरु, रिलायंस जिओ इन्फोकॉम लिमीटेड 431/5 गाडीपुरा 283159.50\n361 2 1 BLOCK 17 4020100617 सचिव शारदा भवन प्राचार्य, यशवंत महाविद्यालय, डेअरी व व्यावसायिक शिक्षण 1451, विसावा नगर नांदेड 281491.20\n362 4 2 BLOCK 11 4040200345 1.डॉ.मोहीनी निळकंठवार भोसीकर 2.डॉ.निळकंठवार भोसीकर 30/1, बोरबन नांदेड 279040.66\n363 2 1 BLOCK 24 4020116344 जमनाबाई भ्र. बालाजी गोकुळे सौ सुनिता राजू गोकूळे/ प्रकाश रामचद्र गोकूळे / सजय रामचंद्र गोकूळे 681, विष्णूनगर नांदेड 278707.02\n364 5 6 BLOCK 02 4030601141 कमलसिंह करणसिंह नारायणसिंह कनय्यासिंह सर्व पि शंकरसिंह 242, सराफा लोहार गल्ली नांदेड 277869.89\n365 2 1 BLOCK 18 4020107829 शुभकरण हरदेव शर्मा / श्यामसुंदर शुभकरण शर्मा 66, नवा मोंढा नांदेड 277473.75\n369 4 3 BLOCK 03 4040301924 हरजितसिंघ बलवंतसिंघ हुंदल 428, बडपुरा नांदेड 275123.44\n370 4 3 BLOCK 03 4040302093 करतारकौर मोहनसिंघ कंधारवाले 382, कनकय्या कंपाऊंड नांदेड 274037.08\n371 2 1 BLOCK 14 4020102688 सटवाजी मष्णाजी सोंडारे 705, नाईकनगर नांदेड 273633.00\n372 5 6 BLOCK 03 4030600502 1) संदिप पंडितराव चौलवार 2) सौ.यमुनाबाई भ्र. पंडितराव चौलवार 200, जुना गंज नांदेड 271434.96\n373 2 1 BLOCK 12 40201120034 श्री युक्रांत भानुदासराव देशपांडे, श्री देवदत्त भानुदासराव देशपांडे - 599, उदय नगर नांदेड 270987.81\n374 4 2 BLOCK 11 4040205850 सतिष पुरूषोत्तम माहेश्वरी /आशिष जयप्रकाश बियाणी /काबरा /चा भाग बोरबन 270337.34\n375 2 1 BLOCK 18 4020108042 क्र.उ.बा.स.सत्यनारायण जगनाय तोष्णीवाल 68, नवा मोंढा नांदेड 270257.12\n376 2 1 BLOCK 19 40201190061 - जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, नांदेड 1/19- आनंद नगर रोड, नांदेड 270116.61\n377 5 6 BLOCK 03 4030600501 प्रणिता प्रकाश चोलवार 199, जुना गंज नांदेड 268981.06\n378 2 1 BLOCK 20 4020111524 चरणकौर बिशनसिंघ 1071, ओ.ब्री.रोड हिंगोली रोड नांदेड 268297.76\n379 2 1 BLOCK 17 4020100448 अरुणाबाई भ्र. रविंद्र काला 1201/1, विसावा नगर नांदेड 268268.10\n380 2 1 BLOCK 19 4020110124 शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालय नांदेड / मुख्य इमारत 977, दयानंद नगर नांदेड 267768.95\n381 4 3 BLOCK 03 4040402904 गुरूद्वारा बोर्ड भाईजोगा सिंघ जी निवास एस जी पी सी - यांत्री निवास 267403.41\n383 4 5 BLOCK 04 4030500241 विठ्ठल व्यंकटराव नांदेडकर 160, मारवाड गल्ली नांदेड 266328.88\n384 2 1 BLOCK 12 4020102178 मनपाजमीन/करीम खाँ चाँद खाँ 1044, पिरबु-हाणनगर नांदेड 266171.12\n385 5 9 BLOCK 05 4030905995 शमीम बेगम स. मेहंदी दायमी 924, हिलाल नगर नांदेड 265894.36\n386 3 1 BLOCK 09 4010100416 प्राचार्य सायन्स कॉलेज नांदेड 57, स्नेह नगर नांदेड 264988.20\n389 4 2 BLOCK 11 4040205856 सौ. संगिता उत्तम चक्रवार / सौ. उषा चंद्रकांत चक्रवार 75/चा भाग बोरबन 261896.71\n390 4 3 BLOCK 02 4040300066 जिल्हाधिकारी कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत - 3-2-407 407, - नांदेड 261215.05\n391 4 3 BLOCK 03 4040305168 अध्यक्ष आंनंदनगर सहकारी - - ग्रह निर्माण संस्था मर्या नांदेड CTS no11298 11300 11712 दशमेशनगर 260354.22\n392 1 13 Block 1(BU) 40613060003 श्री भाडेकरु भारत दुरसंचार निगम लि.म. मोबाईल टॉवर गट नं 225 प्लॉट 29 अ / संभाजी नगर तरोडा बु नांदेड 260053.36\n393 5 9 BLOCK 07 40309070090 श्री अब्दुल्ला पि.अब्दुल रहीम इसलामपुरा, नांदेड 259834.15\n395 3 1 BLOCK 25 4020116214 सौ.कृष्णाबाई दुलिचंद यादव 920, गोरक्षण नांदेड 257798.28\n396 5 9 Block 06* 4030906380 नुसरत सुलतान मिर्झा अनवर अली बेग 1187, रहेमत नगर नांदेड 257645.40\n397 4 4 BLOCK 02 4040400627 संतबाबा नरेन्‍दरसिंघजी. गुरुपिता संतबाबा शिशासिंघजी चेअरमन बाबा हरनामसिंघजी. चिफ ऑफ लंगर साहेब गुरुव्दरा ट्रस्ट, नांदेड 164, लोहार गल्ली नांदेड 257316.15\n399 4 3 BLOCK 04 4040301665 हरबंसकौर देवासिंघ पेशकार 96, कुंभार गल्ली नांदेड 253782.52\n401 1 1 BLOCK 22 4020112297 सौ भाग्यश्री बालासाहेब मादसवाड 613, बजरंग कॉलनी नांदेड 250906.24\n402 2 1 BLOCK 15 4020119186 श्री उदय उत्तमराव पवार 1 उइय उतमराव पवार गांधीनगर, नांदेड 249406.32\n403 4 2 BLOCK 09 4040203369 सुधाकर सुर्यकांत बंडेवार, राजेश्वर ज्ञानेश्वर नलबलवार अनंत चंद्रकांत कोटलवार 222, सुमेश कॉलनी नांदेड 248895.01\n406 4 3 BLOCK 03 40403030036 श्री नविन प्रशासकीय ईमारत/उप विभागीय अधिकारी कार्यालय नांदेड ( एस डी ओ ऑफीस) 311/4 चिखलवाडी रोड चिखलवाडी रोड 247782.88\n407 3 1 BLOCK 08 4010100507 विनोदकुमार, सुरेशकुमार, रमेशकुमार सर्व पि. बालाप्रसाद शुक्ला भाडेकरु/ डी.इंजिनीअर बी.एस.एन.एल.मो.टॉवर 43/1, आय.टी.आय.रोड नांदेड 247776.00\n408 4 2 BLOCK 12 4040202341 1 .सरजुबाई रामक्ष्वर रोडा 2. महाविर रामक्ष्वर रोडा 3) ऊमेश रामेश्वर रोडा 49, वजिराबाद नांदेड 247196.68\n409 3 1 BLOCK 06 40201060007 श्रीमती बोलीकर सुमनबाई पांडुरंग/भाडेकरु एअरटेल मोबाईल टावर 1/6 पिवळी गिरणी 247063.90\n410 4 2 BLOCK 12 4040203483 सेकेटेरी गुजराथी हॉयक्जल शिक्षण संस्थां 382, दिलीपसिंघ कॉलनी नांदेड 246313.75\n412 3 1 BLOCK 25 4020116273 रामप्रसाद तोष्णीवाल भाडेकरु उपमुख्य लेखा परिक्षक स्थानिक निधी लेखा नांदेड 138/2, औद्योगिक वसाहत नांदेड 244637.22\n413 4 3 BLOCK 01 4040300383 कांतीबेन कांतीलाल लोटीया 110, वजीराबाद नांदेड 243825.62\n415 4 3 BLOCK 03 4040300095 हजुर साहिब औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड - 3-3-1005 1005, - नांदेड 243551.00\n416 5 9 BLOCK 07 4030905474 श्री जहीरा शेख अमीर शेख सदाम हूसैन / मो.अशरफ पि. मो अ.कादर पाटील 205, गुलजार बाग नांदेड 243367.64\n417 4 3 BLOCK 03 4040303146 रणजितसिंह गंगारामसिंह चव्हाण 979, यंकटेश नगर नांदेड 242450.72\n418 4 4 BLOCK 03 4040402852 मनपाज / पोलिस ठाणे इतवारा 177, चिरागगल्ली नांदेड 240135.51\n419 4 2 BLOCK 12 4040200016 निर्मलबाई चंद्रकांत खोत, सुधाकर प्रकाश सुरेश सर्वपिता बळवंतराव खोत 239, - नांदेड 240047.48\n420 3 1 BLOCK 10 4010108516 श्रीराम हरिशचंद्र पांचाळ 711, रविनगर नांदेड 239628.56\n422 2 1 BLOCK 19 40201190011 श्री उत्तम बापुजी पोपळे/ भरती एअरटेल मोबाईल टॉवर 75/19 वसंतनगर 239419.28\n423 6 10 BLOCK 02 4051000128 महेद्र विष्णूपंथ परळीकर / इसार मोबाईल टॉवर 322, - नांदेड 237559.06\n424 5 9 BLOCK 08 40309080206 श्री एम. डी. उल्लाऊददीन पिता मोईनोददीन 9/8 ब्रम्हपुरी, नांदेड 237406.55\n425 6 10 Block 02** 4051000889 शिवाजी कर्मचारी स म प स ता जि नांदेड 1035, मेनरोड सिडको नांदेड 237206.82\n426 3 1 BLOCK 02 4010103203 मनपाज/वत्सलाबाई लक्ष्मणराव गायकवाड 338, आंबेडकर नगर नांदेड 236974.32\n427 2 1 BLOCK 15 4020105039 संभाजी आत्माराम सुगावे 455, सन्मीत्र नगर नांदेड 236128.08\n428 3 1 BLOCK 02 4010100827 मे.शुभम इन्टरप्रायझेस भागीदार 1.प्रभाकर बा पाटील 2.सौ तारा भास्करराव ख्रतगांवकर 3.सुचिता दि.शेट्टी 4.कमलकिशोर भ. गिल्डा 5.सौ चंद्रभागाबाई ओ.गिल्डा 6.ब 51, - नांदेड 236096.80\n430 6 11 BLOCK 01 4051106965 आर के सिंग कुदनसिंग डी आय जी ऑफीस बॉम्ब शांघपथक कार्यालय 964, वसरणी नांदेड 233989.58\n431 4 3 BLOCK 02 4040300927 श्री किशनलाल पि कन्हैयालाल अहीर/मोहनलाल किशनलाल अहीर 300, गवळी पुरा नांदेड 233970.44\n433 6 11 BLOCK 02 4051100320 गंगाराम छोटूलाल मानावाला / पवन गंगाराम मागवाला एअरटेल टॉवर 133/1, - नांदेड 233438.21\n435 4 2 BLOCK 12 4040204280 इंदमोहणसिंघ, राजेदरसिंघ भाटीया 495, दिलीपसिंह कॉ. नांदेड 231075.88\n436 4 4 BLOCK 02 4040402831 गो. विभाग गुरुव्दारा बोर्ड 248, शक्तीनगर रोड नांदेड 230912.60\n437 3 1 BLOCK 10 4010100524 कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग नांदेड 1116, भगिरथ नगर नांदेड 230291.60\n438 3 1 BLOCK 02 4010102429 बाबूलाल मानसींग गवळी 201, शिवाजीनगर नांदेड 228839.95\n439 2 1 BLOCK 18 4020109354 श्री गुलाबराव विठ्ठलराव जाधव, मारोतराव विठ्ठलराव तिडके 976, वसंत नगर नांदेड 228105.67\n440 3 1 BLOCK 08 4010106716 आंनदीदास विनायकराव पाध्ये 877, यशवंत नगर नांदेड 228004.13\n441 2 1 BLOCK 12 4020101592 स.दाउदअली मोहसीन अली 970, पिरबु-हाणनगर नांदेड 227926.48\n442 4 3 BLOCK 01 4040300959 अमोल सुभाष कदम, सौ सुरेखा सुभाष कदम,वत्सालाबाई शामराव कदम, सुभाष शामराव कदम 355, घामोडिया फॅक्टरी नांदेड 227914.77\n443 4 3 BLOCK 02 4040304724 गुरु तेख बहाद्दुर मार्केट पार्ट अ 181, हिंगोली गेट रोड नांदेड 227160.50\n444 4 3 BLOCK 01 4040300878 1. जयेंद्र योगेंद्रपाल बरारा 2. पंकज सुरेंद्रपाल बरारा 457, घामोडिया फॅक्टरी नांदेड 226651.47\n445 2 1 BLOCK 17 4020107350 प्रकाश नारायण चीद्रावार 1144, विसावा नगर नांदेड 226609.00\n446 2 1 BLOCK 18 4020108037 नरसिंग दत्तात्रय जेठेवाड 1149, वसंत नगर नांदेड 225921.50\n448 5 6 BLOCK 04 4030601071 प्रकाश काशीनाथ मोगडपल्ली 77, चौक बाजार नांदेड 224892.48\n450 4 3 BLOCK 01 40403010022 श्री पांडुरंग सखाराम पाटील/भाडेकरु व्हेम नेटवर्क लि. मोबाईल टावर वजिराबाद 224640.00\n451 5 9 BLOCK 07 4030906639 श्री सलीमा बेगम भ्र.मुझफरखान 1160, महोमदीया कॉलनी नांदेड 224484.71\n452 3 1 BLOCK 10 4010100328 कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प, नांदेड पाटबंधारे 1088, ज्ञानेश्वर नगर नांदेड 224428.40\n456 3 1 BLOCK 08 4010106635 मगृनिम / लक्ष्मणराव सदाशीवराव गायकवाड 110, डी.आर.टी.कॉ नांदेड 223205.22\n457 3 1 BLOCK 09 4010106530 श्री माधवराव हिंगोले 811, लिंबोनी नगर नांदेड 222185.64\n458 2 1 BLOCK 19 4020110647 नर्सीकर विजया सुभाष / ख्‍रेदीदार सौ मथुरा बालासाहेब देशमुख 315, टिळक नगर नांदेड 222158.08\n459 4 2 BLOCK 11 4040205898 जनरेल सिंघ अमरीक सिंघ दत्ता /चा भाग गोवर्धन घाट 221020.94\n461 4 2 BLOCK 12 4040204109 चरणसिंघ हुजुरासिंध रामगडीया 376, दिलीपसिंघ कॉलनी नांदेड 219262.04\n462 4 3 BLOCK 01 40403010011 श्री नांवाशमनपा / भाडेकरु स. जितेंद्रसिंघ स. अवतारसिंघ वजिराबाद, नांदेड. 218390.66\n463 3 1 BLOCK 07 40201070048 - मे. एजीस सी.आर.एम. सोल्युशन प्रा.लि.मोबाईल टॉवर 1/7- पुष्पनगर, नांदेड 218228.00\n464 2 1 BLOCK 17 4020106151 शिरीष नागनाथराव गीते 764, कैलास नगर नांदेड 217740.56\n465 4 3 BLOCK 07 4040303432 संतबाबा हरनामसीघ सं.मेमोरियल.हॉ. 231, जि.जि.रोड नांदेड 217615.89\n466 6 11 BLOCK 08 40511080005 श्री अनसाजी बाबाराव घोगरे/व्ही ओम नेटवर्क कं. 11/8 दत्त नगर,वाघाळा हडको 217372.97\n467 6 11 BLOCK 01 4051105349 रोहित लक्ष्मणराव आडकटलवार 932/1, वसरणी नांदेड 217273.57\n468 4 3 BLOCK 03 4040302014 सौ.प्रभावती भ्र दत्तात्रय निळैकर 324, कनकयया कंपाऊंड नांदेड 216550.84\n469 1 12 Block 8(KH) 40112080056 श्री भाडेकरु इंडिया टेलीकॉम इन्फ्रा प्रा.लि.पुणे ग.नं 34 ते 38 प्लॉट नं.3/1 वृंदावन कॉलनी तरोडा खु.नांदेड 216522.97\n471 3 1 BLOCK 09 4010107322 सुधाकर पुरुषोत्तम रोडे 87, स्नेहनगर नांदेड 215712.20\n472 5 9 BLOCK 07 4030906048 म फारुख साब म इब्राहिम साब 1197, हैदरबाग नांदेड 214439.08\n473 5 9 BLOCK 05 4030903601 सौ.सईदा बेगम भ्र सय्यद महेमुद हाश्मी 370, हमीदीया कॉलनी नांदेड 212624.46\n474 4 3 BLOCK 02 4040301920 श्री महीला विकास मंडळ 215, गवळीपुरा नांदेड 212314.77\n478 3 1 BLOCK 25 4020100056 1.सौ.कलीयाबाई दगडूलाल यादव 2. यशोदाबाई भ्र. मोहनलाल बालापुरे 919/1, गोरक्षण नांदेड 210503.68\n480 4 2 BLOCK 10 4040203611 ओमप्रकाश, शमप्रकाश पिता शामलाल सौ ज्योती मदणलाल सौ राशी अतिशकुमार राठोड 214, वजीराबाद नांदेड 207996.30\n482 5 9 BLOCK 04 40309040019 श्रीमती भोगवटदार शबाना निझार लालानी 300/2 देगलुरनाका रोड, नांदेड 207429.71\n483 2 1 BLOCK 17 4020117989 उमेश,मिरा किशनचंद परमाणी /अनिल गोविंदराव माचेवार कैलाशनगर 206820.82\n485 2 1 BLOCK 15 4020119188 श्री देवेंद्र उतमराव पवार 4 देवेंद्र उतमराव पवार गांधीनगर, नांदेड 206361.22\n487 2 1 BLOCK 20 4020119841 शेषराव माध्‍वराव ईरमलवार /भारती एअरेटेल टावर दत्तनगर 206106.40\n488 2 1 BLOCK 17 4020105196 अशिष प्रभाकर मुंढे, येयाती प्रभाकर मुंढे, अपाक शैला प्रभाकर मुंढे 858, कैलास नगर नांदेड 206089.85\n490 2 1 BLOCK 17 4020106981 दुरशेट्टी संजीवाचारी हनमंताचार्य व्यंकटेशम 283, कैलासनगर नांदेड 205476.41\n491 2 1 BLOCK 12 40201120007 श्री मनपाजमीन/अ. नईम अ. गफुर/म. शहबाज बारी पि. अ. जब्बार पिरबु-हाननगर 204980.22\n492 3 1 BLOCK 25 4020116360 रामप्रसाद गोपीकिशन तोष्णीवाल 138, औद्योगिक वसाहत नांदेड 204673.94\n493 2 1 BLOCK 17 4020100378 सचिव शारदा भवन यशवंत महाविद्यालय स्टेज 1457, विसावा नगर नांदेड 204283.88\n494 6 10 BLOCK 02 4051003100 अलोककमार बद्रीनारायण धुत 1112, श्री साईराम नगर कौठा नांदेड 202843.86\n497 4 3 BLOCK 07 4040304274 सुरेशसिहं नारायणसिंह हजारी 445, तारासिंह मार्केट नांदेड 202127.12\n498 4 2 BLOCK 11 4040206091 सिध्दी विनायक कं / विजय मोतीलाल पाटणी 49/चा भाग बोरबन 202052.99\n499 5 9 BLOCK 05 4030904592 मुमताज हुसेन सरदार हुसेन 4, हबीबीया कॉलनी नांदेड 201842.28\n500 3 1 BLOCK 10 4010100340 कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग नांदेड 1090, ज्ञानेश्वर नगर नांदेड 200547.40\n502 4 3 BLOCK 03 4040301910 मंजितसिघ पि.अत् तरसिंघ टुटेजा 690, भगतसिंग रोड नांदेड 199664.01\n503 5 9 Block 06* 4030905087 जमातुनिसा बेगम पिता कमालादिन सिद्दिकी 1192, रहेमत नगर नांदेड 199589.85\n504 3 1 BLOCK 10 4010109739 जनाबाई त्रिंबकराव कदम 384, जंगमवाडी नांदेड 199457.46\n505 2 1 BLOCK 24 4020115482 हरीसिंह पिता चतुरसिंह परमार 3, बिसेन नगर नांदेड 198986.64\n506 4 3 BLOCK 01 4040305625 महेद्र बंसीलाल जैन घामोडीया फॅक्ट्री, नांदेड 198733.89\n507 6 11 Block 02* 4051107485 सिडको / धूत शांता बद्रीनारायणराव 290, सिडको नांदेड 198714.69\n508 2 1 BLOCK 24 40201240014 श्री पृथ्वीराज सरजिवनप्रसाद जैस्वाल/इसार नेटवर्क लि. 1/24 विष्णु नगर 198686.00\n509 2 1 BLOCK 18 4020107741 दिपक,कष्णा,सिध्दार्थ s/o नागोराव नरवाडे 1121, वसंत नगर नांदेड 198583.80\n510 2 1 BLOCK 19 4020109280 श्रीधर मुरहारी नरवाडे 357, जवाहर नगर नांदेड 198202.64\n511 6 10 Block 01** 4051001181 जि प्र प्रा शाळा धुमाळवाडी 379, धुमाळवाडी फत्तेजंगपूर नांदेड 197982.72\n514 2 1 BLOCK 12 4020100554 सतीशकुमार पि तुकाराम बिडवई 835/1, हनुमान नगर नांदेड 197072.76\n515 4 3 BLOCK 05 40403050001 श्री स. मदणसिंघ चंदासिंघ रामगडीया /स्टेट बँक ऑफ पटियाला 420/1 जी.जी. रोड, नांदेड 197014.84\n516 6 11 BLOCK 10 4051110151 श्री श्री गजानन पि. किशनराव गिरडे 192/5, दत्त नगर हडको नांदेड 196917.69\n517 3 1 BLOCK 10 4010108796 अब्दुल अलीम अ रज्जाक 320, निजाम कॉलनी वर्क. नांदेड 196687.72\n518 4 4 BLOCK 01 4040402762 अधिक्षक सचखंड गुरुद्वारा बोर्ड, नांदेड / 58, हनुमान टेकडी नांदेड 196229.50\n519 4 3 BLOCK 05 4040304872 बंदा बहादुरजी मार्केट 275, चिखलवाडी नांदेड 196037.50\n520 2 1 BLOCK 12 4020103384 सौ मैनाबाई बंन्सीसिंह ठाकुर 789, भाग्यनगर नांदेड 195783.11\n521 2 1 BLOCK 19 40201190107 - कार्यालय, विभागीय शिक्षण सहसंचालक (उच्च शिक्षण), नांदेड विभाग नांदेड, शासकीय तंत्रनिकेतन परिसर, आनंदनगर रोड, नांदेड 1/19- दयानंद नगर, नांदेड 195635.70\n522 2 1 BLOCK 16 4020105454 हानमंत दिगांबर हंबर्डे 348, नाथ नगर नांदेड 195557.76\n528 4 7 BLOCK 03 4030701496 सरदार सुरेद्र सिंग अजयबसिंग एम सलीमोदीन 820, देगलूर रोड नांदेड 193283.50\n529 2 1 BLOCK 17 4020107263 लक्ष्मीबाई दामोदर टाक 610, पाटनुरकर नगर नांदेड 193251.52\n531 4 5 BLOCK 03 4030501147 वामन पि.विश्वनाथ मांजरमकर 176, बुरुड गल्ली नांदेड 192118.20\n534 4 3 BLOCK 03 4040300265 कमलजितकौर नेरंद्रसिंद्य बुंगई 678/1, भगतसिंघ रोड नांदेड 191693.82\n535 4 3 BLOCK 07 4040303882 नोनिहालसिंघ गुलाबसिंघ जहागीरदार 560, जी.जी.रोड नांदेड 191059.70\n536 4 2 BLOCK 08 4040202099 किशनसिह गणेशसिह ठाकुर 283, मील एरिया नांदेड 191048.40\n537 5 9 BLOCK 07 4030908246 श्री आलिम अ‍लि पि गुलाम नबी 1174/1, महोमदीया कॉलनी नांदेड 190980.62\n538 4 3 BLOCK 03 4040301514 टि महेंद्र / ग्यानी हरदिपसिंघ बुटासिंघ 390, कनकय्या कंपाऊंड नांदेड 190896.84\n539 3 1 BLOCK 07 4010110446 शेतकी शाळा ऑफीस 1047, विस्तारित रामानंद नगर नांदेड 190671.90\n541 5 9 BLOCK 07 4030909902 मुख्तार खॉन पि.चॉंद खॉ पठाण 2 उस्मानपुरा, नांदेड 190461.38\n542 4 3 BLOCK 03 4040302768 भावनदास मगनानी मंगल कार्यालय 844, देगलुर रोड नांदेड 190403.26\n543 4 2 BLOCK 11 4040206093 सिध्दी विनायक कं / 1 सौ. अनिता राजेश तिवाडी 2 राजेश शंकरलाल तिवाडी /चा भाग बोरबन 190339.08\n544 4 3 BLOCK 01 40303010070 श्रीमती म.न.पा.ज.दु/भाडेकरु-मैत्री सुवर्ण सिद्दी प्रा.लिमिटेङ 201/S43 सन्मान प्रेस्टीज दु. क्र. 12,13,26,27 (SF) रेल्वे स्टेशन रोड, नांदेड. नांदेड 190083.56\n546 3 1 BLOCK 25 4020116618 पावडे इंडस्ट्रिज मोहनराव भोजराव 135, औद्योगिक वसाहत नांदेड 189776.79\n548 2 1 BLOCK 20 4020111785 नागेश्वर बसवय्या 1152, नागार्जुननगर नांदेड 188272.00\n549 3 1 BLOCK 25 4020114814 श्री विजयकुमार शिवचरन अग्रवाल 37, औद्योगिक वसाहत नांदेड 188240.23\n551 5 9 BLOCK 02 4030901285 पदमशाली भवन धर्मशाळा / जि प शाळा 443, चौफाळा ब्रहमपुरी नांदेड 188003.22\n552 4 2 BLOCK 11 4040205840 रवि धोंडीराज बरडे /अर्चना रवि बरडे /चा भाग बोरबन 187566.68\n554 3 1 BLOCK 08 4010106666 सौ सिंधुताई शंकरराव टाले 1092, यशवंत नगर नांदेड 187193.42\n555 2 1 BLOCK 19 4020109584 शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालय नांदेड / मुलांचे वसतीगृह नविन 973, दयानंद नगर नांदेड 186723.62\n556 2 1 BLOCK 17 4020100537 व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषि ग्रामीण विकास बँक मुंबई शाखा नांदेड 1155, विसावा नगर नांदेड 186620.00\n557 6 11 BLOCK 01 40511010092 श्री गोपाल भगवानदास अग्रवाल, 2 दुर्गादास अग्रवाल डॉ. अग्रवाल 4 शिवनारायण गोयंका,5 विठलदास अग्रवाल 11/1-721/2b वसरणी दुधडेअरी रोड 186599.73\n558 1 1 BLOCK 22 4020113261 श्री गुरुविंदरकौर जसवंतसिंघ भाटीया 256, पांडूरंग नगर नांदेड 186355.88\n560 4 5 BLOCK 04 4030500773 जगदीश पुनमचंद रोडा 131, मारवाड गल्ली नांदेड 186293.27\n561 2 1 BLOCK 18 4020109410 दत्तात्र्यय, शिवाजी, आनंद s/o रावसाहेब देशमुख 958, मगणपुरा नांदेड 185928.28\n562 4 7 BLOCK 01 4030702072 जि. प्र. शाळा इतवारा 73, भुसारलाईन (इतवारा) नांदेड 185360.86\n564 5 6 BLOCK 04 4030601036 1) रविडद्र कमलाकर तरटे 2) राजेंद्र कमलाकर तरटे 97, सराफा नांदेड 185295.48\n565 4 3 BLOCK 04 4040301917 श्री हरबंसकैर देवासिंघ पेशकार / हस्ते कालुसिंघ देवासिंघ पेशकार 95, कुंभार गल्ली नांदेड 185170.88\n567 4 2 BLOCK 12 4040203977 राजेंदरकौर राजेंदरसिंघ भाटीया 438, दिलीपसिंह कॉ. नांदेड 183171.32\n569 4 3 BLOCK 03 4040302153 उषा आत्माराम खंडागडे/अमरीकसिंघ निरंजन सिंघ 1144, दशमेश नगर नांदेड 182708.86\n570 4 4 BLOCK 01 4040401508 जिवनसिंघ ईश्वरसिंघ 572, भगतसिंघ रोड नांदेड 182640.58\n571 4 3 BLOCK 02 4040304650 माता गुजरीजी मार्केट 110, वामन नाईक नांदेड 182347.60\n572 2 1 BLOCK 24 4020115315 म.न.पा दु / विनोद बालाप्रसाद बाहेती 908, स्टेडियम नांदेड 181613.96\n573 2 1 BLOCK 12 4020101662 मनपाजमीन/रफियाबेगम शे.अन्वर 995, पिरबु-हाणनगर नांदेड 181554.10\n574 4 7 BLOCK 02 4030701286 श्री बाबूराव रामराव रायलवारम / मुख्तार अहेमद पि ताजादीन / मोहम्मद सिराज हाजी यासीन अबला 27, इतवारा नांदेड 181346.20\n575 3 1 BLOCK 25 4020116628 दतातय आत्माराम रुद्रावार 85, औद्योगिक वसाहत नांदेड 181256.92\n576 3 1 BLOCK 25 4020100003 गोरक्षण / सौ.गंगासागर मारोतराव कोळी 910, गोरक्षण नांदेड 181092.44\n578 2 1 BLOCK 24 4020115686 पांडूरंग यलप्पा कोडेवार 488, विष्णु नगर नांदेड 180869.84\n579 1 13 Block 1(BU) 40113010014 श्री 1.महमद आयुब म.इस्माईल 2.मो.नाजेर मो. इस्माईल 13/1 ग.नं.227 प्लॉट नं. 40 बी विठृठल नगर तरोडा बु.नांदेड 180441.00\n580 2 1 BLOCK 15 4020105062 निसारअली हा गुलाम अहमद 619, शारदा नगर नांदेड 180282.22\n581 4 2 BLOCK 11 4040206094 सिध्दी विनायक कं / 1 नरेंद्रकुमार भास्कर महाजन 2 अली मोहम्मद पंजवानी /चा भाग बोरबन 180105.42\n582 4 2 BLOCK 10 4040203813 म न पा ज/शंकर गोमाजी मांजरमकर 87, देगांवचाळ नांदेड 179961.60\n583 2 1 BLOCK 14 4020104279 व्यंकटराव मारोतराव गंगलवाड 725, नाईकनगर नांदेड 179608.03\n584 6 11 Block 05** 4051102653 आरगुलवार विजयकूमार गोविद 59, सिडके उस्मान नगर नांदेड 178716.42\n585 2 1 BLOCK 18 4020107117 सौ. सुरेखा शेषराव तूप्पेवार 58, नवा मोंढा नांदेड 178505.72\n586 2 1 BLOCK 19 4020108636 लक्ष्मीबाई पिराजी सोनसळे 407, हर्ष नगर नांदेड 178111.90\n587 1 1 BLOCK 22 4020112537 माधव मसनाजी वाडेकर 435, विस्तारीत नाथ नगर नांदेड 178008.98\n588 3 1 BLOCK 25 4020116495 गुप्ता ऑइल इटंडस्ट्रीज गोविंद नारायण गुप्ता 18, औद्योगिक वसाहत नांदेड 177916.68\n589 4 3 BLOCK 03 4040303147 रणजितसिंह गंगारामसिंह चव्हाण 980, यंकटेश नगर नांदेड 177364.00\n590 5 9 BLOCK 07 4030907019 म. अस्लम अब्दुल रज्‍जाक 1015, मोहमद्याकॉलनी नांदेड 177306.26\n591 3 1 BLOCK 01 4010101139 इंदुबाई गंगाधर देशमुख 123, पारस नगर नांदेड 177185.86\n594 5 9 BLOCK 07 4030910308 1.गुलाम रसुल पि.गुलाम दस्तगीर 2.महंमद मेराज 3.सिराज ऊल हख 4.महंमद अबरार 5.ऊबेद ऊल हख सर्व पि.गुलाम रसुल 6.नसरीन बेगम भ्र.गुलाम रसुल सर्वे नं 136 A/2 ममता नगर 176663.80\n595 3 1 BLOCK 02 4010102397 प्रकाश किशनालाल साबू 42, शिवाजीनगर नांदेड 176637.74\n596 2 1 BLOCK 20 4020100558 विजेंद्र रामक्रष्ण गुंडावार/ श.नबी शे. यतीम 747, टाउन मार्केट हिंगोली रोड नांदेड 176375.38\n600 5 9 BLOCK 07 40309070297 श्रीमती सौ. शहनााज सुलताना भ्र. मिर्झा खुर्शिद बेग गुलजार बाग 175775.44\n601 6 10 BLOCK 02 4051002619 गितादेवी अलोककुमार धुत 1111, श्री साईराम नगर कौठा नांदेड 175440.30\n602 3 1 BLOCK 25 4020115826 विनोद बालाप्रसाद बाहेती 19, औद्योगिक वसाहत नांदेड 175325.12\n603 2 1 BLOCK 14 4020104358 सौ. रुक्मीनबाई विठ्ठलराव डंक 766, आनंदनगर नांदेड 175191.90\n604 2 1 BLOCK 15 4020104329 श्री संजय वसंतराव कोटलवार 382, सन्मित्र नगर नांदेड 175179.36\n606 2 1 BLOCK 17 4020107286 जगदिश पुंडलिक कुलकर्णी राहेगावकर 318, टकैलासनगर नांदेड 174406.88\n607 2 1 BLOCK 19 4020109196 विनोदकुमार बनवारीलाल कपाडिया (जांगीड) 751, बाबानगर नांदेड 174301.39\n608 4 3 BLOCK 03 4040303445 गुरुमुखसिंघ/बलवंतसिंघ बुंगई 240, चिखलवाडी नांदेड 173956.06\n609 2 1 BLOCK 12 4020100896 कार्यकारी अभियंता उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्रं. 8 403, सहयोग नगर नांदेड 173804.80\n610 2 1 BLOCK 20 4020110266 सत्यपाल बाबुलाल राठौर 144, टावून मार्केट नांदेड 173767.32\n611 4 3 BLOCK 01 4040300714 श्रीन‍िवास तुळश‍िदास भुसेवार, संजय तुळश‍िदास भुसेवार 546, वजिराबाद नांदेड 173392.09\n612 1 13 Block 7(BU) 40613070079 श्री 1.नारायण पि माणिकराव देशमुख 2. गोपीनाथ गणेशराव देशमुख 3. नामदेवराव माणिकराव देशमुख 13/7 गट नं 145 पैकी प्लॉट नं 1,2,3 ‍तरोडा बु नांदेड 173276.45\n613 3 1 BLOCK 25 4020115424 गणपतराव शामराव तिडके 455, गोकुळनगर नांदेड 172965.60\n614 3 1 BLOCK 25 4020116270 हिंद ट्रंक स्टील वर्क 59, औद्योगिक वसाहत नांदेड 172888.60\n616 2 1 BLOCK 17 4020118651 पोलिस अधिक्षक - दवाखाना, शाळा, व्यायाम शाळा, स्‍नेहनगर पोलिस कॉलोनी 172424.10\n617 3 1 BLOCK 25 4020115732 मइनोदिन खान एलोरा स्टील इंडस्ट्रीज 41, औद्योगिक वसाहत नांदेड 172372.96\n618 6 11 BLOCK 10 4051110817 1. राजेश नारायण गिरडे 2. साईनाथ नारायण गिरडे 3. सौ तिर्थबाई नारायण गिरडे . . . 1. राजेश नारायण गिरडे 2. साईनाथ नारायण गिरडे 3. सौ तिर्थबाई नारायण गिरडे दत्तनगर हडको 172203.07\n619 4 2 BLOCK 11 4040204750 अधिक्षक, पोलिस अधिक्षक कार्यालय नांदेड 9, - नांदेड 172117.40\n620 4 2 BLOCK 12 4040204075 प्रविणकुमार शांतीराम काबरा - 290, दलिपसिंघ कॉलनी नांदेड 172084.13\n622 3 1 BLOCK 09 4010108002 श्री जयराम व्यंकटराव गोरे 155, विवेक नगर नांदेड 171879.60\n623 4 2 BLOCK 09 4040202533 सत्यव्रत सत्यंद्र शिवराम जिंदम 52, सुमेश कॉलनी नांदेड 171755.68\n625 5 6 BLOCK 04 4030600946 सय्यद युसुफ पि. सय्यद आसिफ 246, बागवान गल्ली नांदेड 171482.58\n628 3 1 BLOCK 25 4020116024 करण झांगडे/ छोटूराम उदाराम झांगडे 483, गोकुळनगर नांदेड 170773.42\n629 2 1 BLOCK 16 40201160091 - प्रकाश शंकरअप्पा कोळीकर/ ऐअरटेल मोबाईल टॉवर रायगड नगर, नांदेड 170638.04\n630 2 1 BLOCK 16 40201160090 - श्री बळीराम पुंजाप्पा जिल्हेवार/ डेल्टा टेलिकॉम मोबाईल टॉवर 1/16- नाथ नगर, नांदेड 170638.04\n631 2 1 BLOCK 17 4020100385 कार्यकारी अभियंता सा.बा. विभाग नांदेड 1093, स्नेह नगर नांदेड 170391.42\n632 6 11 BLOCK 10 4051110834 भगवान पिता गोविंदराव घोगरे . . . भगवान पिता गोविंदराव घोगरे 11-10-498/15/1 जिजाईनगर 169790.97\n633 2 1 BLOCK 15 4020119187 श्री उदय उत्तमराव पवार 3 उदय उतमराव पवार गांधीनगर, नांदेड 169746.02\n634 4 4 BLOCK 01 4040402758 अधिक्षक सचखंड गुरुद्वारा बोर्ड, नांदेड / नवरंग क्रॉकरी हाऊस 54, हनुमान टेकडी नांदेड 169557.90\n635 4 3 BLOCK 02 4040300582 श्री किशनलाल पि कन्हैयालाल अहीर/मोहनलाल किशनलाल अहीर 301, गवळीपुरा नांदेड 169521.43\n636 2 1 BLOCK 17 4020118011 नरेंद्र पि. फतनदास परमानी कैलाश्‍नगर 169334.62\n637 5 9 BLOCK 06 4030905178 शे आस्लाम शे उमर पिता शे हुसेन 31, नंदीग्राम सोसायटी देगलूर नाका नांदेड 169195.22\n638 4 3 BLOCK 01 4040300160 अधिष्ठता वैद्यकीय महाविद्यालय नांदेड - 3-1-80 80, - नांदेड 168856.30\n639 2 1 BLOCK 14 4020105860 बालाजी माणिक भारसावडे 623, नाईक नगर नांदेड 168851.49\n640 4 3 BLOCK 03 4040300304 जसबीरसिंघ पि. अमरीकसिंघ चड्डा / एस्सार टेलीकॉम इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रा.लि.मुंबई 504/1, - नांदेड 168706.40\n641 5 6 BLOCK 02 4030601006 पुरुषोत्तम शंकरराव पाठक 202, कलाल गल्ली नांदेड 168673.16\n643 4 2 BLOCK 05 40302050402 श्री १. मुकेश मोहनराव पाटिल टाकळीकर २.योगेश मोहनराव पाटिल टाकळीकर 332/2 जीेेएम काँलनी 168321.97\n644 6 11 BLOCK 01 40411010245 श्री मनीष गोपाळदास हिराणी 11/1 सर्वे क्रं. /गट क्रं. 38 प्लॉट क्रं. 11 व 12 वसरणी,नांदेड 168090.80\n646 2 1 BLOCK 14 4020103660 पिराजी कोंडिबा फुले 459, पोर्णीमा नगर नांदेड 167389.04\n647 2 1 BLOCK 16 4020105665 गंगाधर बंन्सीधर पांढरे 574, हिंगोली रोड नांदेड 167201.84\n648 5 6 BLOCK 04 4030601154 शिवाजी माधवराव सराफा आसोसियशन 126, सराफा नांदेड 166907.52\n649 4 5 BLOCK 02 4030500950 आरुण काशीनाथ रुद्रकंठवार 34, किल्लारोड नांदेड 166823.63\n650 4 2 BLOCK 12 4040203211 श्री कैलास बालाप्रसाद, सुदेश योगेंद्रपाल, सुरेंद्रपाल बरारा, निलवतीवाई जयंतीलाल नागडा, शकुंतला गोपाल अजमेरा 394, दिलीपसिंघ कॉलनी नांदेड 166792.00\n653 5 9 BLOCK 05 40309050020 श्री सय्यद मजहर अहेमद सय्यद अहेमद अब्बास हिलाल नगर, नांदेड 166358.02\n654 3 1 BLOCK 10 4010109177 जहुरुल्लाबेग नुरुउल्लाबेग 313, निजाम कॉलना, वर्कशॉप रोड नांदेड 166287.82\n656 4 4 BLOCK 01 4040402765 अधिक्षक सचखंड गुरुद्वारा बोर्ड, नांदेड / 61, जुना मोंढा नांदेड 166193.60\n657 2 1 BLOCK 13 4020102224 मनपाज/ताहेराबी महमंद इस्माईल 608, इंदिरानगर नांदेड 165890.28\n659 2 1 BLOCK 12 4020119614 भोगवटदार राजेंद्र श्रीराम बियाणी 68/51 भाग्यनगर, नांदेड 165694.49\n660 5 9 BLOCK 05 4030903650 मुर्तूजाखान शाहेबाजखान 885, हिलाल नगर नांदेड 165393.81\n661 3 1 BLOCK 09 4010107767 सुरेशसिंह गोविंदसिंह तेहरा 2, स्नेहनगर नांदेड 165387.40\n662 2 1 BLOCK 17 4020117971 1उमेश2मिरा किशनचंद परमानी / डा दता मारोती धनवे कैलाशनगर 165211.20\n664 6 10 Block 02** 4051003292 गंगाराम रामजी गोरे 1067/1, कौठा मेनरोड सिडको नांदेड 165059.00\n665 2 1 BLOCK 18 4020107097 लक्ष्मीनारायण चुन्नीलाल भारडीया 390, मगणपूरा नांदेड 164892.42\n666 4 2 BLOCK 09 4040202602 सत्यव्रत सत्यंद्र शिवराम जिंदम 46, सुमेश कॉलनी नांदेड 164828.84\n667 2 1 BLOCK 20 4020110507 गोपालसा व्यंकोबासा दमाम 1135, पुरूषार्थी नगर नांदेड 164673.92\n668 4 3 BLOCK 03 4040305671 जितेंद्र प्रकाशचंद्र जेठानी / परमज्योत अर्जुनसिंघ चाहेल /चा भाग गणराज नगर 164430.34\n669 3 1 BLOCK 25 4020114945 गोदावरी इंजेनिअरींग वर्क्स / भारत ऍग्री को सुरेश गोविंद नारायण गूप्ता 122, औद्योगिक वसाहत नांदेड 164189.00\n670 3 1 Block 04 4010110351 बाळासाहेब तातेराव पावडे 100, फुले नगर नांदेड 164043.22\n671 5 9 Block 07* 40309070511 श्री भोगवटदार /शेख गॉस शेख लाल उस्‍मानपुरा 163968.42\n675 5 9 BLOCK 07 4030907174 श्री शाजेदा बेगम सादुल्हाबेग 1591, रहमत नगर नांदेड 162836.08\n676 4 3 BLOCK 01 4040301540 डॉ.देशमुख दासराव रावसाहेब 399, घामोडिया फॅक्टरी नांदेड 162794.99\n678 4 3 BLOCK 02 4040300132 गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदेड 413, - नांदेड 162299.10\n679 4 3 BLOCK 05 4040304896 बंदा बहादुरजी मार्केट/ अपुर्वा हॉटेल 299, चिखलवाडी नांदेड 161991.40\n680 1 12 Block 2(KH) 40112020002 श्री भाडेकरु जी.टी.एल.मोबाईल टॉवर / पिंपळगावकर अशोक माधवराव ग.नं.132 प्लॉट नं.52 स्वागत नगर तरोडा खु. 161867.16\n683 3 1 BLOCK 11* 4010111187 राहुल भगवानराव जोगदंड निळेकर /26 चा पुर्वेकडील भाग शेत सर्वे न 7/ए नंदकीशोरनगर जंगमवाडी 161408.09\n684 2 1 BLOCK 12 4020101326 मिर्झा अहमदबेग मिर्झा अब्दुल्ला बेग 978, पिरबु-हाणनगर नांदेड 161254.84\n686 1 13 Block 1(BU) 4061300450 मनपा जमिन गायरान भो - व्यंकटराव तरोडेकर हायस्कुल व लालबहादुर प्राथमिक शाळा संस्थापक अध्यक्ष - एन. एम. बेद्रीकर - 746/1 गट नं. २३५ कल्याणनगर गट नं. २३५ कल्याणनगर 161090.82\n687 2 1 BLOCK 17 4020118532 पोलिस अधिक्षक - ब्‍लॉक्‍ सी-1, स्‍नेह नगर पोलिस कॉलोनी 161008.16\n689 4 3 BLOCK 02 4040301319 श्री 1. दिलीप पंढरीनाथ मनाठकर 2. अनिल पंढरीनाथ मनाठकर 40, चिखलवाडी रोड नांदेड 160365.78\n690 5 8 Block 04* 4030801423 मुस्तफाखान पिता आजमखान .. . . मुस्तफाखान पिता आजमखान 8-4-416 चा बाजु लक्ष्मीनगर 160157.26\n691 2 1 BLOCK 18 4020107551 दिपक प्रभाकरराव पाटील 1161, वसंत नगर (आनंद नगर) नांदेड 160147.79\n692 5 6 BLOCK 04 4030601155 प्रताप त्रिबंकराव दाभाडे 127, सराफा नांदेड 160112.08\n693 2 1 BLOCK 17 4020105986 यमुनाबाई हरिभाऊ भालेराव 273, कैलासनगर नांदेड 159876.04\n694 2 1 BLOCK 18 4020117182 श्री अब्दुल वहीद पि. अब्दुल वली 642/1, मगनपुरा नांदेड 159823.71\n695 4 2 BLOCK 11 4040205849 सौ. शिवकांता विश्वाभंर मंगनाळे /चा भाग बोरबन 159215.18\n696 3 1 BLOCK 10 4010107681 अर्जूनराव शिवाजी कांबळे 76, प्रह्ररभात नगर नांदेड 159017.92\n697 4 4 BLOCK 01 4040402763 अधिक्षक सचखंड गुरुद्वारा बोर्ड, नांदेड / संदिप ट्रेडिंग कंपनी 59, हनुमान टेकडी नांदेड 158550.80\n698 3 1 BLOCK 08 4010107343 सौ. रंजना विनादकुमार श्रीरामवार 864, यशवंत नगर नांदेड 158493.32\n699 4 3 BLOCK 07 4040303594 पृथ्वीसिंह नारायणसिंह हजारी 444, तारासिंह मार्केट नांदेड 158293.72\n700 2 1 BLOCK 15 4020119172 सौ किरण पांडुरंग उबाळे /1 व 2 सौ किरण पांडुरंग उबाळे सन्मीत्रनगर, नांदेड 158196.39\n701 5 9 BLOCK 07 4030900033 श्रीमती शहनाज हबीब चाऊस 375/2, गुलशन कॉलनी नांदेड 157279.54\n702 4 4 BLOCK 01 4040402764 अधिक्षक सचखंड गुरुद्वारा बोर्ड, नांदेड / 60, जुना मोंढा नांदेड 157232.30\n703 4 3 BLOCK 05 4040304287 श्री मिनाबाई जुगलकिशोर खियाणी 19, चिखलवाडी नांदेड 157125.35\n704 4 3 BLOCK 04 4040302453 सरस्वतीबाई बालय्या भिमसिंह रुपसिंह चव्हाण 105, चिखलवाडी कुभार गल्ली नांदेड 157092.24\n706 4 3 BLOCK 02 4040304730 गुरु तेख बहाद्दुर मार्केट पार्ट अ 187, हिंगोली गेट रोड नांदेड 156670.30\n709 2 1 BLOCK 19 40201190012 श्री सुरेश प्रेमचंद राठोर/ भाडेकरु भारतीय एअरटेल 179/19 शाहुनगर 156249.00\n710 4 3 BLOCK 03 4040305338 सय्यद सलीम पि. सय्यद मोहियोद्दीन 9 सर्वे नं 23 सैलानी नगर 156036.22\n711 2 1 BLOCK 21 4020119213 सीतलसिंघ पि. ऊजागरसिंघ . . भोगवटाधारक - सीतलसिंघ नंदीग्राम सोसायटी, नांदेड 156026.24\n712 3 1 BLOCK 25 4020116467 व्यंकटेश ऑयल मिल 144, औद्योगिक वसाहत नांदेड 156004.47\n713 3 1 BLOCK 08 4010106037 मगृनिम / मिर अकबर अली मोमीन अली 151, लेबर कॉ. नांदेड 155725.08\n716 2 1 BLOCK 18 4020107119 क्र.उ.बा.स.शार्मा / पालदेवार नागनाथ 60, नवा मोंढा नांदेड 155035.20\n717 4 2 BLOCK 12 4040203939 श्री राजेश गोविंदराव जांभकर / तृप्‍ती, केदार, पि. राजेश जांभकर 154, वजीराबाद नांदेड 154904.84\n718 1 1 BLOCK 23 4020114184 प्रविनभाई करसनभाई पटेल 567, गोपाळनगर, सांगवी नांदेड 154719.52\n719 2 1 BLOCK 17 4020105988 नागनाथ पांडुरंग तरटे 275, कैलासनगर नांदेड 154614.70\n720 3 1 BLOCK 10 4010100382 कर्मचारी निवासी भारत संचार निगम लि. तरोडा नाका 1146, पुर्णा रोड नांदेड 154602.10\n721 4 2 BLOCK 11 4040205841 सतिष पुरूषोत्तम माहेश्वरी /आशिष जयप्रकाश बियाणी / जैन /चा भाग बोरबन 154561.42\n722 4 2 BLOCK 11 4040203631 नारायणदास मधुरादास बजाज 639, वजिराबाद नांदेड 154543.18\n723 4 4 BLOCK 01 4040402766 अधिक्षक सचखंड गुरुद्वारा बोर्ड, नांदेड / 62, जुना मोंढा नांदेड 154478.30\n724 4 3 BLOCK 03 4040302529 अमलोकसिंघ देवासिंघ ढिल्लो 515, यात्री निवास रोड नांदेड 154476.40\n726 4 5 BLOCK 03 4030501289 लक्ष्मीकांत प्रल्हादराव रुदकंठवार 353, मारवाड गल्ली नांदेड 153815.68\n728 2 1 BLOCK 15 4020116949 साई शिक्षण प्रसारक मंडळ अध्‍यक्ष श्री. मधुकर बापुराव खतगावकर 223/1, शाहु नगर नांदेड 153659.11\n729 2 1 BLOCK 16 4020104662 भाऊराव गंगाराम पिलेवाड 535, जानकी नगर नांदेड 153641.51\n730 4 5 BLOCK 04 4030500110 भाडेकरु रिलायंस मोबाइल 38, मारवाड गल्ली नांदेड 153394.40\n731 2 1 BLOCK 19 4020109242 रणजीत आनंदराव कल्याणकर 573, श्यामनगर नांदेड 153346.32\n732 4 2 BLOCK 11 4040202293 आंबादास नरहरराव धरमआधिकारी 109, बोरबन नांदेड 153193.04\n733 4 4 BLOCK 01 4040400871 श्री विजेंद्रसिंघ धरमसिंघ आरतीया 429, लोहरगल्ली नांदेड 153109.32\n734 2 1 BLOCK 18 4020118655 पुरुषोत्तम भगवानदास शुक्ला मगनपुरा 152815.10\n735 4 3 BLOCK 03 4040302232 कमलकिशोर पि. रामगोपाल गुप्ता 855, देगलुर रोड नांदेड 152567.08\n737 5 6 BLOCK 03 4030600219 म युनुस पि म ईस्माईल 31, सराफा लोहार गल्ली नांदेड 152146.53\n738 5 6 BLOCK 02 4030601183 ब्रीजकिशोर कचरुलाल धुत / भारती सेल्युलर (AirTel) 278, सराफा लोहार गल्ली नांदेड 151983.50\n739 5 6 BLOCK 04 4030600950 शे. बन्नेमिया पि. शे. अहेमद 59, मन्यार गली नांदेड 151614.48\n740 3 1 BLOCK 10 4010100327 कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग/ केंद्रीय जलआयोग पूर्णा उपमंडळ 1145, भगीरथ नगर नांदेड 151607.00\n741 4 2 Block 10* 4040203442 जुलेखा बेगम शकर कच्ची 70, देगांवचाळ नांदेड 151510.86\n744 2 1 BLOCK 19 4020109647 अंजनाबाई नामदेव मोडक 485, किशोर नगर नांदेड 151181.02\n745 4 3 BLOCK 03 4040305324 मेवनसिंघ ब-यामसिंघ गाडीवाले /चा भाग भगतसिंघ रोड 151112.04\n746 4 3 BLOCK 01 4040301389 ज्ञानेश्वर गोविंदराव दमकोंडवार 544, वजिराबाद नांदेड 150808.78\n747 5 6 BLOCK 03 4030600308 बिलकिस बानो पी खलीलउल्ला जानवकर 214, मन्यार गल्ली नांदेड 150721.70\n748 6 11 BLOCK 01 4051100084 ग्रामीन शिक्षण प्र म संचलीत तंत्रनिकेतन तर्फे शिवराम पवार 910/3, असदवन नांदेड 150671.77\n751 4 2 BLOCK 11 4040205862 शामसुंदर मुकेशकुमार बंग /चा भाग बोरबन 150400.92\n752 3 1 BLOCK 25 4020113555 औ वसाहत / सुपर प्राडक्ट सुनिल रामकुष्ण वटमवार 106, औद्योगिक वसाहत नांदेड 150353.20\n754 2 1 BLOCK 12 4020103385 सौ स्नेहलता संग्राम शेळकीकर 790, वृंदावन कॉलनी नांदेड 150237.33\n755 3 1 BLOCK 25 4020115937 राम इंडस्ट्रिज / प्रो श्यामकुमार सुरी 89, औद्योगिक वसाहत नांदेड 149891.26\n756 2 1 BLOCK 16 4020107329 बेबीताई अशोकराव केशवे 525, केशवेनगर नांदेड 149879.22\n757 2 1 BLOCK 12 4020102013 रामलिग किशनराव अस्पत 724, भाग्यनगर नांदेड 149796.28\n758 3 1 BLOCK 09 4010108377 पांडुरंग मुकुंद गोरे 196, विवेक नगर नांदेड 149794.90\n759 3 1 BLOCK 09 4010100368 प्राचार्य सायन्स कॉलेज नांदेड 56, स्नेह नगर नांदेड 149630.98\n760 3 1 BLOCK 25 4020100032 गोरक्षण / केशव ग्यानोबा मुंडे 895, गोरक्षण नांदेड 149602.56\n761 4 3 BLOCK 06 4040302859 रामसिंघ प्रेमसिंघ बलबिंदरसिंघ 400, शहीदपूरा नांदेड 149573.60\n762 4 7 BLOCK 01 4030701777 श्री साजीदखान अहेमदखान 148, मन्यार गल्ली नांदेड 149525.06\n763 3 1 BLOCK 10 4010100337 कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग नांदेड 1092, ज्ञानेश्वर नगर नांदेड 149464.00\n764 5 9 BLOCK 07 4030906983 डाँ.काझी मो.जहीरोद्यीन 1158, महोमदीया कॉलनी नांदेड 149138.64\n765 4 3 BLOCK 03 4040301184 गोविंदकौर अर्जूनसिंघ सपुरे 359, कनकयया कंपाऊंड नांदेड 149134.62\n766 2 1 BLOCK 14 4020102090 सहकारी पतपेढी शिक्षण विभाग म.जि.प.नांदेड 552, नाईक नगर नांदेड 149093.90\n767 3 1 BLOCK 02 4010101826 मनपाज/जनता मुलीचे वस्तीगृह 538, आंबेडकर नगर नांदेड 148815.84\n768 2 1 BLOCK 17 4020100371 सौ.सुषमाबाई विनोदकुमार काला 1225/2, विसावा नगर नांदेड 148283.58\n770 2 1 BLOCK 12 4020101585 नाथनाथ रुखमाजी महेंद्रकर 444, अशोक नगर नांदेड 148074.53\n772 2 1 BLOCK 24 4020115739 अर्जून पाचाजी कांबळे 226, विष्णूनगर नांदेड 147952.96\n773 5 9 BLOCK 07 40309070091 श्री अलिमोद्दीन पि.जैनोद्दीन मिल्लत नगर, नांदेड 147861.34\n774 3 1 BLOCK 25 4020115827 मुबारक ऑइल मिल पार्टनर जान महमद 20, औ. वसाहत नांदेड 147781.84\n775 4 7 BLOCK 02 4030700402 महंमद सलीम पि. मोहम्मद मुस्तफा 134, इतवारा नांदेड 147418.00\n776 1 12 Block 8(KH) 4060108553 श्री राजेश केशवराव खनीवाले श्रीकांत केशवराव खनीवाले/भोग - प्रकाश गंगाधरराव वकारे 496 Gut No. ,40,41,50,55 Plot No. 01-34 12-8-496 स्वप्नजा टाऊन तरोडा खु. नांदेड 147361.80\n777 4 2 BLOCK 08 4040201981 श्राधर वामन नाईक/ निजामोद्दीन रफीयोद्दीन 32, मिल एरीया नांदेड 147326.74\n779 1 12 Block 5(KH) 40113010004 - भाउेकरु- बि.एस.एन.एल.मोबाईल टॉवर /सतिष पुरुषोत्तम माहेश्वरी व इतर अनिकेत नगर तरोडा खु. ग.नं.120 प्लॉट नं.4 अ 4 ब 5 व 6 तरोडा खु 147125.16\n780 2 1 BLOCK 12 4020102937 मगृनिम/सौ उषा बाबुराव पाईकराव 280, सहयोग नगर नांदेड 146522.40\n781 2 1 BLOCK 12 4020103483 बाबामियाँ राजेसाब 953, पिरबु-हाणनगर नांदेड 146339.53\n783 4 3 BLOCK 03 4040301819 सौ.माया भास्कर अत्रे 357, कनकयया कंपाऊंड नांदेड 146207.60\n784 2 1 BLOCK 17 4020118543 पोलिस अधिक्षक - ब्‍लॉक सी-10, स्‍नेह नगर पोलिस कॉलोनी 146156.00\n785 2 1 BLOCK 17 4020118541 पोलिस अधिक्षक - ब्‍लॉक सी-8, स्‍नेह नगर पोलिस कॉलोनी 146156.00\n786 4 4 BLOCK 05 4040402636 भारतीय व्यवस्थपक राजपुत संघ 439, गाडीपुरा नांदेड 146097.30\n787 4 3 BLOCK 01 40303010090 श्रीमान गोदावरीबाई मदनलाल लड्डा, व इतर / अमितकुमार प्रकाशचंदजी मुथा वजिराबाद, नांदेड. 146055.28\n788 3 1 BLOCK 25 4020114942 टभारती मेटल रोलींग मिल्स अतुल कांतीलाल लोटीया 119, औद्योगिक वसाहत नांदेड 145588.88\n789 5 9 BLOCK 07 4030908611 कापुस संशोधन केंद्र, नांदेड . 3 कापुस संशोधन केंद्र, नांदेड कापुस संशोधन केंद्र, नांदेड 145475.17\n790 2 1 BLOCK 19 4020110685 शांताबाई गणपतराव सोनकांबळे 404, हर्ष नगर नांदेड 145466.89\n791 4 3 BLOCK 01 4040300324 श्यामसिंह अँन्ड गोपालसिंह गूरुसिंह बिशेन 81, वजीराबाद नांदेड 145425.56\n792 3 1 BLOCK 25 4020117769 सुधीर शंकरराव गादेवार 201/1, गोकुळनगर नांदेड 145382.64\n793 4 2 BLOCK 12 4040203985 कुंवरबाई गणेशलाल यादव 199, वजीराबाद नांदेड 145229.59\n794 2 1 BLOCK 14 4020103132 सौ. मनोजा लक्ष्मीनारायणराव रायबारपु 813, आनदं नगर नांदेड 145175.96\n795 2 1 BLOCK 17 4020118573 पोलिस अधिक्षक - ब्‍लॉक C-14, स्‍नेहनगर पोलिस कॉलोनी 145138.96\n796 2 1 BLOCK 17 4020118548 पोलिस अधिक्षक - ब्‍लॉक सी-11, स्‍नेह नगर पोलिस कॉलोनी 145138.96\n799 3 1 BLOCK 25 4020114789 मंजुळाबाई शयासुंदर अग्रवाल 224, गोकुळनगर नांदेड 144780.80\n800 5 9 BLOCK 07 4030906446 महमंद फारुक म उस्मान 1143, महोमदीया कॉलनी नांदेड 144723.08\n801 4 3 BLOCK 04 4040305526 स. सुखदेवसिंघ दिवानसिंघ सोडी /स. जसवंतसिंघ दिवाणसिंघ सोडी /चा भाग गुरूवार गेट नं. 1 144593.87\n803 2 1 BLOCK 12 4020101583 म.अहेमददोद्दीन निजामोद्दीन 973, पिरबु-हाणनगर नांदेड 144284.40\n804 6 11 BLOCK 02 4051100009 श्री अध्यक्ष,महाराष्ट्र आर्यवैश्य महासभा,नांदेड 11/2 कॅन्सर हॉस्पीटलच्या मागे ,सिडको रोड वसरणी नांदेड सिडको रोड, नांदेड 144256.38\n805 6 11 BLOCK 01 4051105416 आकाशवाणी असिस्टंट इंजीनअर दूरदर्शन केंद्र 564, वसरणी नांदेड 143844.38\n808 4 4 BLOCK 01 4040401762 श्री गोविंदराव मारोतराव नवघरे 272, लोहार गल्ली नांदेड 143597.55\n809 4 2 BLOCK 05 40402050025 श्री सय्यद खाजा सय्यद मोईनोद्दीन 198/2 दुल्हेशाह रहेमान नगर, नांदेड 143574.20\n810 2 1 BLOCK 18 4020117144 सौ प्रमीला देवी विजयकुमार पोकार्णा शांतादेवी ओमप्रकाश पोकर्णा दगडाबाई गणेशलाल पोकर्णा विजयकुमार गणेश पोकर्णा 92, नवा मोंढा नांदेड 143502.26\n811 4 2 BLOCK 05 4040202180 भोगवटदार / श्री प्रदीप सोनाजी कांचनगीरे 296 2-5-836 दुलेशहा रहेमान नगर नांदेड 143204.62\n814 5 6 BLOCK 02 4030600773 मारोती संतोबा यशवंतकर 273, सराफा लोहार गल्ली नांदेड 142607.14\n815 2 1 BLOCK 17 4020118357 पोलिस अधिक्षक - स्‍नेहनगर पोलिस कॉलोनी 142272.44\n817 4 2 BLOCK 09 4040201973 सेक्रेटरी उस्मानशही मील वर्क्स युनियन 411, सुमेश कॉलनी नांदेड 142006.44\n818 3 1 Block 03 4010101761 सेक्रेटरी सुंध्याछाया वृध्दाश्रम 781, उद्योगनगर नांदेड 141975.92\n819 4 2 BLOCK 11 4040203244 शिला चंदुसिंह परदेशी 661, वजिराबाद नांदेड 141963.80\n820 5 9 BLOCK 07 4030909354 माेहमद अबदुल हफीज माेहमद युसुफ 597/1 132/Bगुलशन कॉलनी गुलशन कॉलनी 141942.49\n821 5 8 BLOCK 03 4030800885 व्यंकटी गोपीनाथ गंधळवार 83, मंढाई नांदेड 141905.98\n822 6 11 Block 02** 4051110564 - 1) श्री शेखर पांडूरंग घुंगरवार 2) सौ.सिमा भ्र.शेखर घुंगरवार - - 10/6 / B वसरणी 141756.12\n823 2 1 BLOCK 17 4020118356 पोलिस अधिक्षक - स्‍नेह नगर पोलिस कॉलोनी 141734.02\n825 4 2 BLOCK 11 4040204749 अधिक्षक, पोलिस अधिक्षक कार्यालय नांदेड 8, - नांदेड 141512.56\n827 3 1 BLOCK 08 4010108120 ईश्वरराव चंपतराव गाडेगावकर 963, गणेश नगर नांदेड 141445.36\n829 1 13 Block 5(BU) 40613050008 श्री श्रीकांत एकनाथराव / इंडीया टेलीकॉम इन्फ्रा प्रा लि मोबाईल टॉवर 13-5-505 एकतानगर तरोडा बु 141327.30\n831 3 1 BLOCK 07 4010100011 शेतकी शाळा ऑफीस 1039, विस्तारित रामानंद नगर नांदेड 141211.80\n833 2 1 BLOCK 17 4020118359 पोलिस अधिक्षक - स्‍नेहनगर पोलिस कॉलोनी 141176.00\n834 2 1 BLOCK 17 4020118360 पोलिस अधिक्षक - स्‍नेहनगर पोलिस कॉलोनी 141176.00\n835 2 1 BLOCK 21 4020110925 घनशाम आसाराम जांगीड 858, तानाजी नगर नांदेड 141141.48\n836 2 1 BLOCK 16 4020105416 सखाराम चंपतराव येवलीकर 501, केशवेनगर नांदेड 141006.50\n837 4 3 BLOCK 01 4040301033 पारसी अंजुमन / बारीया हाँल 686, पारसी अंजुमन नांदेड 140776.88\n838 2 1 BLOCK 21 4020111771 अजोदयाबाई मदनलाल गूडगिल्ला 42, हिंगोलीरोड नांदेड 140700.14\n839 4 3 BLOCK 03 4040303913 नसरतकौर गुरदिपसिंघ अजितकौर हरदीपसिंघ / कमलकिशोर कोठारी,मंगलस्वरुप कोठारी 1158, देगलूर रोड नांदेड 140623.07\n840 6 11 BLOCK 01 4051100269 सुधाकर हिरामन जोंधळे / भालचंद्र हिरामन जोंधळे / राहित हिरामन कंधारकर 864/14, - नांदेड 140488.80\n842 4 2 BLOCK 12 4040204192 दिनेश हुकुमतराय प्रेमचदांनी 187, वजीराबाद नांदेड 140377.64\n843 2 1 BLOCK 12 4020102124 मगृनिम/रुक्मनीबाई भागवत गुटे 317, सहयोग नगर नांदेड 140301.80\n844 4 4 BLOCK 01 4040400052 महेंद्रसिंघ बसंतसीघ 576, भगतसिंघ रोड नांदेड 140259.07\n846 4 3 BLOCK 03 4040300998 1 चौडम फुलन्ना गोविंदआप्पा 2 सरोजनी नरसिंगमल्लू / धनवंतसिंघ प्रेमसिंघ बूंगई 397, कनकयया कंपाऊंड नांदेड 140190.95\n849 1 12 Block 4(KH) 40612040029 श्री देवराव वामनराव कल्याणकर , शिवाजी वामनराव कल्याणकर 182/प्लॉ.नं.3 ते 93 गट न.182 ,प्लॉ.नं.3 ते 93 तरो.डा खु 139967.44\n850 4 7 BLOCK 03 4030700507 श्री गुलशन बानो पती हाजी महमद इद्रीस 346, साईनगर नांदेड 139946.24\n851 3 1 BLOCK 08 4010105571 मगनिम्/रमेश नवलय्या वडेपल्ली 724, लेबर कॉलनी नांदेड 139859.47\n854 2 1 BLOCK 12 4020101645 महेबुब आलमशहा आलम 982, पिरबु-हाणनगर नांदेड 139573.48\n858 2 1 BLOCK 12 4020101151 प्रमोद प्रेमचंद बजाज 748, भाग्यनगर नांदेड 139162.65\n859 4 2 BLOCK 12 4040203136 विजयकुमार माणिकराव देशपांडे 80, वजिराबाद नांदेड 139089.16\n860 4 2 BLOCK 11 4040204759 अधिक्षक, पोलिस अधिक्षक कार्यालय नांदेड 18, - नांदेड 138941.92\n861 4 4 BLOCK 02 4040402927 कुलवंतसिंघ - बलवंतसिंघ्‍ कडेवाले अबचलनगर 138823.16\n862 5 9 BLOCK 04 40309040010 श्री स.हरसरनसिंघ स.मखनसिंघ 312/1 देगलुर रोड, नांदेड 138629.50\n863 4 3 BLOCK 03 4040300677 टि शामला महेंद्र तुला 388, कनकय्या कंपाऊंड नांदेड 138454.76\n864 2 1 BLOCK 12 40201120006 श्री मनपाजमीन/ अ. नईम अ. गफुर/अफरोज बेगम भ्र. अ. जब्बार पिरबु-हाननगर 138420.19\n865 4 2 BLOCK 09 40302090001 - संभाजी मारोती पवार / रिलायन्स जीओ इन्फोकॉम लि. 348/1M सोमेश कॉलनी, नांदेड 138390.00\n866 4 2 BLOCK 05 4040205007 रुक्साना बेगम स. हबीब सर्वे नं 37 दु.रहेमान नगर 138068.31\n868 5 9 BLOCK 07 4030906155 महमंद अब्दुल कलीम पि.अब्दुल मजीद 1438, रहेमतनगर नांदेड 137896.91\n869 3 1 BLOCK 25 4020115070 सौ कमलाबाई मांगीलाल सारडा 202, गोकुळनगर नांदेड 137891.60\n873 5 6 BLOCK 03 4030600795 सौ. अरुणा भ्र. ओंकार अप्पा रोडे 111, जंगमगल्ली नांदेड 137445.84\n874 4 2 BLOCK 11 4040202981 1. दमयंती भ्र लेहरचंद जिवानी 2. रुपेश पि लेहरचंद जिवानी 3. शांतीलाल पि. हंसराज लापसिया 520, दिलीपसिंग कॉ. नांदेड 137402.31\n876 3 1 BLOCK 02 4010100834 मे.शुभम इन्टरप्रायझेस भागीदार ,कमलकीशोर भगवानदास गिल्डा ,सौ चंद्रभागाबाई ओमप्रकाश गिल्डा, आनंद ओमप्रकाश गिल्डा ,शोभा कमलकीशोर कोठारी ,व इतर भागीदार - 49, - नांदेड 136826.50\n877 4 4 BLOCK 06 4040402246 म. मुस्ताक हुसैन महम्मद मुजफर हुसैन 181, गाडीपूरा नांदेड 136785.78\n878 4 3 BLOCK 03 4040300678 शवेता टि सुंदरम 389, कनकय्या कंपाऊंड नांदेड 136761.72\n879 4 2 BLOCK 11 4040204164 दीपककुमार रविकुमार येवणकर 503, दिलीपसिंग कॉ. नांदेड 136581.34\n880 3 1 BLOCK 10 4010109315 सौ कुसुमबाई भगवानराव वट्टमवार 468, सन्मित्र कॉलनी नांदेड 136384.46\n881 4 3 BLOCK 03 4040301436 दिपसिंघ पुरणसिंघ गाडीवाले 460, बडपुरा नांदेड 136322.80\n882 5 6 BLOCK 04 4030601054 मदिना तुलऊल्लुम शिक्षण संस्था 183, बागवान गल्ली नांदेड 136192.20\n885 2 1 BLOCK 17 4020118030 पोलिस अधिक्षक नांदेड - - श्री शैलम इमारत स्नेहनगर 136025.84\n886 5 9 BLOCK 07 4030900151 अब्दुल सत्तार पि. अब्दुल खादर 249/1, गुलजारबाग नांदेड 135808.40\n887 3 1 BLOCK 09 4010108208 हरीषचंद्र राघोजी पांचाळ 121, विवेक नगर नांदेड 135804.60\n890 4 3 BLOCK 07 4040305091 मजितसीघ सरमुखसिघ जागिरदार 292, जी.जी.रोड नांदेड 135522.64\n892 4 7 BLOCK 02 4030700959 विश्वनाथ गणपती / नारायण विश्वनाथ संगनवार 275, इतवारा नांदेड 135417.40\n893 1 1 BLOCK 23 4020114520 भोगवटदार / गंगाराम नागोजी भुक्तरे 689, गोपाळनगर, सांगवी नांदेड 135385.80\n894 4 7 BLOCK 03 40307030057 श्री मोहम्मद मजहरुलहक्क प‍ि हाजी अब्दुल रहीम 787/1 देशमुख कॉलनी 135359.65\n895 2 1 BLOCK 15 4020102999 महाविरसिंह गगांरामसिंह चव्हाण 821, गांधी नगर नांदेड 135242.44\n896 3 1 BLOCK 10 4010100338 कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग नांदेड 1091, ज्ञानेश्वर नगर नांदेड 135167.20\n897 2 1 BLOCK 19 4020100628 शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालय नांदेड / मुलांचे वसतिगृह जुने 954, दयानंद नगर नांदेड 135154.36\n898 4 3 BLOCK 04 4040305516 रतनसिंघ तारासिंघ /श्रीमती हरबंसकौर बलवंतसिंघ जक्रेवाले स. रविंदरसिंघ बलवंतसिंघ्‍ज्ञ जक्रेवाले - 31/चा भाग चिखलवाडी 135151.82\n899 4 4 BLOCK 03 4040400884 शिवसींह जामसिंह 38, चिरागगल्ली नांदेड 135114.22\n900 5 9 BLOCK 07 4030905828 श्री म उस्मान म इब्राहिम साब 1173, हैदरबाग नांदेड 135103.58\n901 3 1 BLOCK 01 4010102713 माणिकराव आनंदराव देशमुख 143, पारस नगर नांदेड 135094.70\n903 6 11 BLOCK 10 40511100002 श्री गणपती पि.माणिका गिरडे 11/10 दत्तनगर,हडको,नांदेड 135020.99\n904 2 1 BLOCK 15 4020105540 स्वाती प्रथ्वीराज दबडे 637, शारदा नगर नांदेड 135018.80\n905 2 1 BLOCK 20 4020108867 शिवानंद गणपतराव पांचाळ 700, दत्तनगर नांदेड 134964.74\n907 2 1 BLOCK 17 4020108851 गोपलसिंह बसंतसींह ठाकुर 564, पाटनुरकर नगर नांदेड 134769.13\n909 2 1 BLOCK 17 4020106210 सरोज नंदकुमार देशपांडे 625, इद्रप्रस्थ नगर नांदेड 134350.28\n910 2 1 BLOCK 19 4020108219 श्री नागेश देशाईराव कल्याणकर, सौ. तेजस्विनी नागेशराव कल्याणकर 704, बाबानगर नांदेड 134319.20\n911 3 1 BLOCK 25 4020115772 सुभाष राजाराम बल्लेवार 165, गोकुळ नगर नांदेड 134311.92\n913 6 11 BLOCK 01 4051107029 विजय व्यंकटराव शिवनगावकर 856, वसरणी नांदेड 134185.62\n914 4 2 BLOCK 11 4040204738 अधिक्षक, पोलिस अधिक्षक कार्यालय नांदेड 19, - नांदेड 134112.16\n916 4 7 BLOCK 03 4030700201 अब्दुल मुखीत गुलाम दस्तगीर 517, साई नगर नांदेड 133633.00\n920 2 1 BLOCK 12 4020100884 दयालसिंह हनुमानसिंह ठाकुर 834, हनुमान नगर नांदेड 133403.14\n922 2 1 BLOCK 15 4020103168 शारदाबाई मोतीराम राचटकर 112, गीता नगर नांदेड 133387.27\n924 3 1 BLOCK 25 4020116115 चंपा प्रोडक्शन प्र पोमदे इंजीनयरींग 96, औ. वसाहत नांदेड 133237.02\n925 6 11 Block 02* 4051105338 श्रध्दा मंगे रोड लाईन्स नांदेड तर्फे पार्टनर 1) सितल सुरेश भानुशाली(मंगे) 2) शरद रामजीभाई भानुशाली 3) जगदिश रामजीभाई शानुशाली 106, रहीमपूर नांदेड 133005.00\n926 4 5 BLOCK 03 4030500629 नारायन गोविंद जोंधळे 199, नावघाट रोड नांदेड 132850.81\n928 6 10 BLOCK 03 4051000306 धम्मपाल एकनाथ सोनसाळे / एकनाथ मल्हारसाब सोनसळे / अशोक देवराव सोनसळे / देवराव मल्हार सोनसळे 468, वाघाळा कथक नगर नांदेड 132614.18\n929 5 9 BLOCK 07 40309070137 श्री महंमद ईब्राहीम महंमद यूसूफ 2. फातेमा बेगम भ्र. महंमद ईब्राहीम 249/2 गुलजारबाग गुलजारबाग 132558.08\n930 4 4 BLOCK 01 4040401667 जगन्नाथ सीताराम ट्रस्टी / दायमा क्लाथ सेंटर 17, हनुमान टेकडी नांदेड 132247.08\n931 2 1 BLOCK 14 4020101779 नारायणराव भगवानराव केरुळकर 268, समर्थ नगर नांदेड 131833.20\n934 2 1 BLOCK 24 4020115953 शेख हुसेन शेख अहेमद 159, मस्तानपुरा नांदेड 131395.90\n935 6 10 BLOCK 02 40410020469 श्रीमती डॉ.द्रेवेद्रसिंह लाल सिंह पालीवाल २.डॉ. उमेश दिनकरराव देशपांडे 10/2 येशोदा हॉस्पीटल कौठा 131327.12\n936 3 1 Block 04 4010104359 मनपाजा/बैतुल उल्लम प्रा.शाळा 478, नई आबादी नांदेड 131261.88\n938 6 10 BLOCK 02 4051000029 डॉ. रक्‍मीनीकांत विश्‍वनाथराव वडजकर 1172/1, कौठा नांदेड 131051.76\n939 3 1 BLOCK 25 4020116088 अश्विनी इडी. प्रो. आश्विन शहा 95, औद्योगिक वसाहत नांदेड 130981.22\n940 6 11 BLOCK 01 4051110936 अभीनव भारत शिक्षण मंडळ, सिडको /0 सिडको नविन मोंढा 130960.71\n941 6 11 BLOCK 01 4051109867 अनिकेत रोहीत आडकटलवार अ.पा.क. रोहीत पि लक्ष्मणराव अडकटलवार 932/1, वसरणी लातुर रोड नांदेड 130836.26\n942 4 3 BLOCK 03 4040301860 महेंद्रसिंघ पुरणसिंग सुखई 320, कनकयया कंपाऊंड नांदेड 130744.66\n943 4 3 BLOCK 01 4040301390 विजयकुमार शिवप्रसाद माळीवाळ 545, वजिराबाद नांदेड 130616.84\n944 4 3 BLOCK 05 4040305538 यशंवतराव देविदासराव भोरे भोर कॉम्पलेक्स महाविर चौक, नांदेड 130546.79\n945 2 1 BLOCK 14 4020103695 गंगाधर, हनमंत, अजया सर्व पि विठठल राउतवाड 660, नाईक नगर नांदेड 130355.06\n946 2 1 BLOCK 17 4020100443 कार्यकारी अभियंता सा.बा. विभाग नांदेड 1070, स्नेह नगर नांदेड 130220.46\n947 5 9 BLOCK 07 40309070328 श्रीमती मोहम्मद अब्दुल खालेख पि. सय्यद खाजा 665/5 लक्ष्‍मीनगर 130201.26\n948 4 3 BLOCK 05 4040303504 पुरुषोत्तम भिमराव पाठक / नितिन पाठक 148, चिखलवाडी नांदेड 130197.38\n949 4 3 BLOCK 07 4040305283 नौनिहालसिंघ गुलाबसिंघ जहागीरदार . 130099.50\n952 2 1 BLOCK 17 4020107810 हरीहरराव माणिकराव बोकारे 461, कैलाश नगर नांदेड 129793.04\n953 2 1 BLOCK 21 4020100307 बनवारीलाल हनुमानप्रसाद जांगीर 856/2, तानाजीनगर नांदेड 129778.12\n954 6 11 BLOCK 04 4051100275 सिडको/ भेंडेकर टॅक्‍टर एजन्‍सी प्रो. प्रा. अमृतराव नारायण भेंडेकर 629/1, सिडको नांदेड 129714.76\n955 4 3 BLOCK 02 4040300277 गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदेड 412, - नांदेड 129710.10\n956 4 3 BLOCK 06 4040304432 बरयामसिंघ जोगेंदरसिंघ संधु 244, बडपुरा नांदेड 129653.48\n957 4 4 BLOCK 02 4040400405 गंगनसिंग किशनसिंग / हरिसिंग किशनसिंग 56, भगतसिंग रोड नांदेड 129582.12\n958 4 4 BLOCK 01 4040401538 ंसताबाबा शिशासिंह चिफ ऑफ इस्टबाबा / बलजितसिंघ मुख्तारसिंघ टमाणा 526, बाफना रोड नांदेड 129558.08\n959 4 3 BLOCK 04 4040305527 स. सुखदेवसिंघ दिवानसिंघ / स. कुलवंतसिंघ दिवाणसिंघ सोडी /चा भाग गुरूवार गेट नं. 1 129522.80\n962 3 1 BLOCK 08 4010106801 डॉ सुनिल बापुराव देशमुख 1125, यशवंत नगर नांदेड 129305.04\n963 4 3 BLOCK 03 4040305670 अशोककुमार रामदेवजी लोया /चा भाग गणराज नगर 129143.53\n964 2 1 BLOCK 15 4020104641 निसारअली हा गुलाम अहमद 630, शारदा नगर नांदेड 129100.34\n965 4 3 BLOCK 07 4040300031 संतबाबा नरेन्‍दरसिंघजी. गुरुपिता संतबाबा शिशासिंघजी चेअरमन बाबा हरनामसिंघजी. चिफ ऑफ लंगर साहेब गुरुव्दरा ट्रस्ट, नांदेड 228, - नांदेड 128801.86\n966 3 1 BLOCK 04* 4010110348 रामजी दाजिबा पाटील उमरेकर 94, फुले नगर नांदेड 128788.68\n967 4 3 BLOCK 03 4040305462 जसपालसिंघ स. जगजितसींघ खालसा सुखमणी 377/चा भाग कनकय्या कंपाऊड 128627.32\n969 2 1 BLOCK 17 4020107618 जयवंत वसंत दंडवते 654, इंद्रप्रस्थ नगर नांदेड 128428.00\n971 2 1 BLOCK 19 4020108448 रमाकांत नारायण मामीडवार 765, बाबानगर नांदेड 128056.30\n972 5 9 BLOCK 07 40309070293 श्रीमान भोगवटदार/-शेख जिलानी शेख मेहबुब इसलामपुरा 127909.05\n973 2 1 BLOCK 21 4020112084 सोनाबाई वैजनाथराव पवार 828, सैलानी नगर नांदेड 127851.66\n976 4 3 BLOCK 01 40403010037 श्री मनपाज भा./ सन्मान प्रेस्टीज शॉप ओनरर्स को. ऑप. सोसायटी लि. तर्फे सतिष पुरुषोत्तम माहेश्वरी 202/1 रेल्वे स्टेशन रोड, सन्मान प्रेस्टीज,तिसरा मजला नांदेड. 127418.00\n977 4 2 BLOCK 11 40402110016 श्री सुनील पिता बापूराव देशमुख 28/3 बोरबन बोरबन 127307.92\n978 5 6 BLOCK 02 4030601142 कमलसिंह शकरसिंह 243, सराफा लोहार गल्ली नांदेड 127216.76\n979 2 1 BLOCK 19 4020107775 शांताबाई मारोती रायठक 458, हर्ष नगर नांदेड 127107.40\n980 5 6 BLOCK 02 4030601017 सौ लिला उर्फ शिला वसंतराव भोरे 289, होळी नांदेड 127103.90\n981 4 3 BLOCK 03 4040301876 रविंद्रसिंघ पिता गुलाबसिंघ निर्मले 527, यात्री निवास रोड नांदेड 126937.94\n982 2 1 BLOCK 17 4020118542 पोलिस अधिक्षक - ब्‍लॉक सी-9, स्‍नेह नगर पोलिस कॉलोनी 126909.86\n983 1 1 BLOCK 23 4020114912 जि.प.प्राथमिक शाळा सिध्दार्थ नगर सांगवी बु.नांदेड 881, बाजीराव नगर सांगवी नांदेड 126889.08\n986 2 1 BLOCK 18 4020107118 गंगाधर, यशंवत, रामकृष्ण, विरभद्र, भगवान,s/o आनिजि नांदेडकर 59, नवा मोंढा नांदेड 126505.00\n987 2 1 BLOCK 15 4020104173 दत्तात्रय नरसिंग जेठेवाड 135, गिता नगर नांदेड 126499.88\n988 5 9 BLOCK 09 4030909761 मुनी बेगम भ्र. शेख सादेख - महेबुबिया कॉलनी 126276.56\n990 4 3 BLOCK 01 4040301202 घामोडिया फॅक्ट्री / मयूर लॉज 273, स्टेशन रोड नांदेड 126223.96\n991 4 3 BLOCK 01 40303010034 श्रीमती म.न.पा.ज.दु/भाडेकरु दामोधर मोन्नप्पा शेट्टी 201/U7 सन्मान प्रेस्टीज दु. क्र. 4,5,6,7 (UG) रेल्वे स्टेशन रोड, नांदेड. नांदेड 126029.20\n993 4 4 BLOCK 01 4040400695 मनपाज/चिंतामन भाउराव सोळूंके / शेषेराव शंकर तरटे, अरुणा शेषेराव तरटे 509, मुरमरा गल्ली नांदेड 125881.70\n994 4 3 BLOCK 03 4040304802 श्री जितेंद्र प्रकाशचंद जेठाणी1 मंगेश मिश्रीलाल पाटणी 2 निलेश मिश्रीलाल पाटणी 675/2, भगतसिंघ रोड नांदेड 125857.25\n995 4 4 BLOCK 04 4040401766 सौ कृष्णाबाई गणपतराव माळवतकर 91, एम जी रोड नांदेड 125832.50\n998 2 1 BLOCK 17 4020100389 सचिव शारदा भवन महात्मा फुले हायस्कुल 1453, विसावा नगर नांदेड 125727.12\n999 2 1 BLOCK 17 4020118630 पोलिस अधिक्षक - महाबळेश्वर-बी, स्‍नेहनगर पोलिस कॉलोनी 125664.96\n1000 4 3 BLOCK 03 4040302161 मोहनसिंघ भुजंगसिंघ गाडीवाले 464, बडपुरा नांदेड 125603.48\n1001 6 10 BLOCK 01 4051000667 रामचंद्र माणिकराव धुमाळ 393, धुमाळवाडी फत्तेजंगपूर नांदेड 125428.42\n1002 3 1 BLOCK 25 4020114861 पांडूरंग भाउराव पावडे 116, औद्योगिक वसाहत नांदेड 125341.88\n1003 2 1 BLOCK 17 4020118008 नरेद्र फतनदास परमाणी / विकास गोविंदराव राठोड कैलाशनगर 125296.03\n1004 2 1 BLOCK 12 4020101558 मनपाजमीन/चुन्नुमियाँ 983, पिरबु-हाणनगर नांदेड 125176.77\n1006 3 1 BLOCK 08 4010104768 मगृनिम / बालकीशन यलय्या मुराडी 71, एच.आय.जी.कॉ. नांदेड 125137.94\n1007 3 1 BLOCK 25 4020116847 भोजानी इंडस्ट्रीज प्रो कलीम हाजी शकुर 67, औद्योगिक वसाहत नांदेड 125042.18\n1009 4 3 BLOCK 03 4040301425 गुरुबक्षसिंघ अमरसिंघ अ.पा.क. अमरसिंघ ईशवर सिंघ 396, कनकय्या कंपाऊंड नांदेड 124923.20\n1010 2 1 BLOCK 24 4020115401 म.न.पा / नांदेड जिल्हा क्रिडा अधिकारी 881, स्टेडियम नांदेड 124893.60\n1011 2 1 BLOCK 14 4020103924 लक्ष्मणसिंह किशनसिंह ठाकुर 584, नाईकनगर नांदेड 124722.72\n1012 5 9 BLOCK 07 4030908038 सफीयाबेगम भ्र शेख अहमद 684, लक्ष्मीनगर नांदेड 124605.96\n1013 4 2 BLOCK 11 4040204252 श्री सौ. पद्मा उमेश नेहलानी 658, वजिराबाद नांदेड 124557.01\n1014 4 3 BLOCK 03 4040302709 सौ. मोहीनी राम शेवडीकर 554, यात्री निवास रोड नांदेड 124353.94\n1015 6 10 BLOCK 02 40410020693 श्री भो/दत्तराव ऊर्फ राजु गोविंदराव काळे मौजे कौठा गट क्र.17 पैकी प्लॉट क्र. 124213.14\n1017 5 9 BLOCK 07 4030906298 सय्यद जिलानी सय्यद इब्राहीम 183, गुलजार बाग नांदेड 124053.20\n1018 5 9 BLOCK 07 40309070314 श्रीमती महमदी उजमाखॉन भ्र. महमद सलाओदीन इम्रानकॉलनी 124046.37\n1021 1 13 Block 4(BU) 40113040009 श्री भाडेकरु रिलायन्स जिओ इन्फोकॉम लि. मोबाईल टॉवर तरोडा बु. 13/4 ग.नं.241 प्लॉट नं.6 जय नगर तरोडा बु.नांदेड 123832.80\n1022 3 1 BLOCK 08 4010106548 म.गृ.नि.म./महंमद शफीओद्दीन म फसीओद्दीन 655, लेबर कॉलनी नांदेड 123778.48\n1024 4 3 BLOCK 07 4040305095 सरबजितसीघ सरमूखसिघ जाहगिरदार 309, जी.जी.रोड नांदेड 123758.40\n1026 3 1 BLOCK 25 4020114943 अतुल मेटल इंडे. / राजेश कांतीलाल लोटीया 120, औद्योगिक वसाहत नांदेड 123584.98\n1027 5 9 BLOCK 07 40309070057 श्री सिद्दी एकबाल हैदर सिद्दी अजिज हैदर - 179/12 हैदरबाग - 123576.66\n1028 2 1 BLOCK 19 4020100968 जयप्रकाश धर्मय्या पत्रे 627, श्यामनगर नांदेड 123569.05\n1029 4 2 BLOCK 11 4040203861 श्री 1. ओमप्रकाश सत्यनारायण गौड 2. झुंबरलाल काबरा 476, दिलीपसिंग कॉ. नांदेड 123409.20\n1030 4 3 BLOCK 03 4040305456 कल्याण नारायण आष्टुरकर 115/चा भाग चिखलवाडी रोड 123070.09\n1031 4 4 BLOCK 01 4040400043 तुकाराम अंबादास पि.पाडुरंग लाल पोत 333, - नांदेड 122594.60\n1032 5 6 BLOCK 02 4030600459 1. सुदेश 2. राजेश पिता चंद्रकांत पईतवार 291, होळी नांदेड 122514.62\n1033 2 1 BLOCK 17 4020100396 सौ.उज्वलाबाई पुष्पकुमार काला 1225/1, विसावा नगर नांदेड 122276.30\n1034 4 2 BLOCK 11 4040205846 वसंत देविदासराव कळेनुरकर /सौ. आशा वसंतराव कोळनुरकर /चा भाग बोरबन 122211.22\n1035 6 11 BLOCK 01 4051105555 म न पा अति / कचरु लक्ष्मण कल्याणकर 590, वसरणी नांदेड 122129.90\n1036 4 2 BLOCK 11 4040204739 अधिक्षक, पोलिस अधिक्षक कार्यालय नांदेड 20, - नांदेड 122047.28\n1037 3 1 BLOCK 09 4010107561 गोविंदराव वासुदेवराव पार्डीकर 492, श्रीनगर नांदेड 121931.40\n1038 2 1 BLOCK 20 4020109091 रामा,शेषेराव पी दशरथ जाधव 752, हिंगोली रोड नांदेड 121822.22\n1040 4 2 BLOCK 09 4040202234 मनोजसिंह करणसिंह बिसेण 23, दिपक लॉज मिल रोड नांदेड 121682.99\n1041 5 6 BLOCK 03 4030600314 नाना गंगाधर पारटकर/श्री.नसरीन नजिरोद्यीन 151, जंगमगल्ली नांदेड 121648.37\n1043 2 1 BLOCK 18 4020118607 मगनलाल सिताराम शुक्ला /श्यामसुदंर भक्कड मगनपूरा 121585.30\n1044 1 1 BLOCK 22 4020112678 किशन गोविद वाघमारे 137, पांडुरंग नगर नांदेड 121581.62\n1045 2 1 BLOCK 20 4020109005 पुरभाजी गंगाराम हसनपल्ली 204, टावुनमार्वे ट नांदेड 121179.64\n1047 5 6 BLOCK 04 4030600182 श्री मो. शोएब अली कादरी पि. मो. सय्यद अली पि. मो सज्जाद अली 96, सराफा नांदेड 120999.80\n1048 4 3 BLOCK 05 4040303125 यशवंतराव देविदासराव भोरे 240, चिखलवाडी नांदेड 120934.81\n1049 3 1 BLOCK 25 4020100010 मुख्याध्यापक पिपल्स हायस्कुल नांदेड - 1-25-1016 1016, गोकूळ नगर नांदेड 120914.49\n1050 4 4 BLOCK 01 4040400294 श्रीमती अन्नपुर्ना गंगाबीसेन दायमा 320, एम जी रोड नांदेड 120897.94\n1051 5 9 BLOCK 07 4030908594 सिद्दी युसुफ हैदर सिद्दी हैदर हुसेन 276/1 CTS No. 1-71-0 (हैदर गार्डन) फंक्शन हॉल, हैदरबाग 2, नांदेड 120869.80\n1052 3 1 BLOCK 08 4010109389 म.गृ.नि.म./ मिर्झा मुजाहीदबेग अन्वरबेग 506, लेबर कॉ नांदेड 120857.94\n1054 2 1 BLOCK 17 4020100379 कार्यकारी अभियंता सा.बा. विभाग नांदेड 1094, स्नेह नगर नांदेड 120638.07\n1055 2 1 BLOCK 21 4020119741 भो/क्षत्रीयसमाज रजि. रेणुकादेवी मंदीर - /20 हिंगोली रोड 120625.69\n1057 3 1 BLOCK 02 4010101204 शुभद्राबाई शंकर देबडकर 152, शिवाजीनगर नांदेड 120521.20\n1058 2 1 BLOCK 17 4020106949 मानवेंद्र नागनाथ गीते 775, कैलास नगर नांदेड 120310.92\n1060 4 4 BLOCK 05 4040403345 सुबोध ईश्वर जैन .2 रवि बसवराज कडगे / बियानी /चा भाग गाडीपुरा 120249.82\n1061 5 9 BLOCK 06 4030905177 शे हबीब शे मोहसीन शे सालाम पि शेख हुसेन 30, नंदीग्राम सोसायटी देगलूर नाका नांदेड 120224.50\n1063 6 11 BLOCK 02 4051106982 गंगाबाई बाबूराव सदावती / नंदाबाई यशवंत हाटकर / रुकमाबाई गौतम 201, वसरणी नांदेड 119829.20\n1064 4 3 BLOCK 03 4040305491 स. विरजेंदरसिंघ पि. धरमसिंघ आरतीया 1146/चा भाग देगलूर रोड 119803.33\n1065 2 1 BLOCK 15 4020106300 गंगाधर ज्ञानोबा वडजे, दत्तात्रय परशुराम वडजे, मारोती बापुराव वडजे 1348, नंदीग्राम सोसायटी नांदेड 119653.97\n1067 4 3 BLOCK 01 4040301345 पारसी अजुंमन /एस.एस. इटरप्राजेस 740, पारसी अंजुमन नांदेड 119449.42\n1068 5 8 BLOCK 02 4030800780 विठ्ठल श्रीपतराव मोरे 150, जैनमंदीर नांदेड 119445.08\n1069 4 4 BLOCK 01 4040400429 प्रेमसिंह दरबारसिघ 592, भगतसिंघ रोड नांदेड 119424.10\n1070 2 1 BLOCK 18 4020108936 सदाशिव पंडीतराव देशमुख अनिता पंडीतराव देशमुख 1191, वसंत नगर नांदेड 119419.20\n1073 4 3 BLOCK 01 4040300390 श्री मे मंजु हॉटेलचे भागीदार नारायण, मनोहर, राजेश, शास्त्रीबुध्दी सर्व पिता लक्ष्मण नारायण अलकटवार 123, वजिराबाद नांदेड 119145.79\n1074 3 1 Block 03 4010101373 कल्पनाबाई गंगाराम कांबळे 760, श्रावस्ती नगर नांदेड 119098.68\n1075 3 1 BLOCK 08 4010107969 दत्तात्रय गंगाधर कुरुंदकर 1072, यशवंत नगर नांदेड 119094.68\n1076 4 2 BLOCK 09 4040203456 नारायण पांडूरंग चन्नावार 243, सुमेश कॉलनी नांदेड 119052.40\n1080 5 9 BLOCK 07 4030908446 महंमद गौस महमंद इस्माईल रहेमाननगर 118535.74\n1082 6 11 BLOCK 01 4051100105 अब्दूल वहिद पि. अब्दूल सत्तार 2.सालेहानसरीन भ्र.अब्दूल वहिद 721/9, वसरणी नावघाट रोड-वसरणी, नांदेड 118243.25\n1083 3 1 BLOCK 10 4010100529 कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग नांदेड 1121, ज्ञानेश्वर नगर नांदेड 118238.40\n1084 4 3 BLOCK 01 4040300162 नारायणदास नवलराय ठाकूरदास किशनदास / महाव्यवस्थापक टेलिफोन भवन - 3-1-75 75, - नांदेड 118211.72\n1086 5 9 BLOCK 04 4030902701 अ.रहेमान महमद बानईम शाहिन परविन 333, देगलुर रोड नांदेड 118109.88\n1088 5 9 BLOCK 04 4030902355 धर्माजी चन्नप्पा नुरेवार / गोविंद तुळशिराम कोकूलवार 942, विणकर कॉलनी नांदेड 117857.20\n1089 2 1 BLOCK 20 4020117213 चेअरमन लोकमान्य मंगल कार्याल्य 168, टावून मार्केट नांदेड 117785.76\n1090 2 1 BLOCK 16 4020100898 चंदा केशाव पवार / बि.एस.एन.एल.मोबाईल टावर 561, जानकी नगर नांदेड 117634.24\n1091 4 3 BLOCK 03 4040300984 श्री दत्तात्रय नारायण / सौ. सुनिता विजयराज जैन 134, चिखलवाडी नांदेड 117632.96\n1092 2 1 BLOCK 16 4020107175 बालाजी विठठ़लराव भालेराव 144, वैशाखी नगर नांदेड 117612.60\n1093 2 1 BLOCK 14 4020102966 सौ सरस्वतीबाई चंपतराव जाधव 605, नाईक नगर नांदेड 117610.88\n1094 3 1 BLOCK 08 4010107250 श्री म.गृ.नि.म./म. नसीरोदीन म. तुराबोदीन 652, लेबर कॉलनी नांदेड 117577.40\n1096 4 3 BLOCK 07 40303070003 श्रीमान बाबा हरनामसिंघ ऑफ लंगरसाहीब गुरुव्दारा ट्रस्ट नांदेड मार्फत चेअरमन 1. श्री संतबाबा नरिंदरसिंघजी गुरु पिता संतबाबा शिशासिंघजी 2. व्हाईस चेअरमन, श्री संतबाबा बलविंदरसिंघजी गुरु पिता संतबाबा जिवनसिंघजी 729/1 लंगरसाहीब नगीनाघाट रोड,नांदेड 117415.19\n1097 3 1 BLOCK 10 4010110476 गंगाबाई चंद्रशेखर सोनवणे / टाटा मोबाईल टावर 397, सन्मीत्र कॉलनी नांदेड 117396.37\n1098 4 4 BLOCK 04 4040400235 अ हबीब बीन अली मोहम्मद बिन अली 8, हबीब टॉकीज समोर नांदेड 117348.11\n1099 4 7 BLOCK 03 4030701791 सौ संगीता रेवाचंद लाखानी 83, इतवारा नांदेड 117216.86\n1100 4 2 BLOCK 05 4040205884 अफीफा कादरी भ्र, महेफुजुल्लाह कादरी - /185 2-5-1054 समीराबाग नांदेड 117172.98\n1101 1 13 Block 7(BU) 4060206164 श्री सतीषचंद्र शंकरराव गिरी 147 गट क्रं.316 पैकी प्लॉट क्रं.01 तुळशीपार्क तरोडा बु.नांदेड - 117119.63\n1102 4 3 BLOCK 02 4040301875 मस्जिद अवखाल बोर्ड / फैजलुलु कॉलेज 425, वजीराबाद नांदेड 117053.90\n1103 5 9 BLOCK 07 4030908481 हमीद शरीफ पि.खादर शरीफ गोदावरी कॉलनी 116822.50\n1104 2 1 BLOCK 18 4020108499 शिवाजाराव अनंतराव कुलकर्णी 1115, वसंत नगर नांदेड 116758.16\n1105 4 3 BLOCK 01 4040302006 पारसी अजुंमन /एस.एस. इटरप्राजेस 788, पारसी अंजुमन नांदेड 116698.65\n1106 2 1 BLOCK 19 4020110601 प्रतापराव गोविंदराव पाटील 70, वसंतनगर नांदेड 116635.36\n1107 2 1 BLOCK 13 4020104114 सा रुक्मीनबाई भुमन्ना नरोड 1128, पिर नगर नांदेड 116614.88\n1108 2 1 BLOCK 24 4020116569 पंढरिनाथ पूंडलीकराव उपडवाड 673, विष्णूनगर नांदेड 116588.92\n1109 4 3 BLOCK 05 4040305180 श्रीमती पुरूषोत्तम भिमराव पाठक / महानंदाबाई गवारे चिख्‍लवाडी 116551.42\n1111 2 1 BLOCK 13 4020102326 मनपाजा/प्रल्हाद बुडके 89, पिरबुब्हाण नगर नांदेड 116060.68\n1113 2 1 BLOCK 19 40201190235 श्री शासकीय तंत्रनिकेतन महाविदद्यालय, नांदेड/नविन मुलींचे वस्तीग्रह 977/9 दयानंदनगर, नांदेड 115932.00\n1115 2 1 BLOCK 17 4020118527 पोलिस अधिक्षक - अजिंठा स्‍नेह नगर पोलिस कॉलोनी 115515.08\n1116 2 1 BLOCK 17 4020118529 पोलिस अधिक्षक - विद्या-B, स्‍नेह नगर पोलिस कॉलोनी 115515.08\n1117 2 1 BLOCK 17 4020118553 पोलिस अधिक्षक - मानसरोवर स्‍नेहनगर पोलिस कॉलोनी 115515.08\n1118 3 1 BLOCK 10 4010109531 सौ. शांताबाई मारोतराव ढोले 770, वर्कशॉप नांदेड 115495.08\n1119 4 7 BLOCK 03 4030701345 मेहरुनिसाबेगम पिता गुलाम नबी 1064, रजानगर नांदेड 115478.84\n1120 2 1 BLOCK 19 4020100887 राजेश संभाजी पवार (भाग्यनगर पुलीस स्टेशन) 212, आनंद नगर रोड नांदेड 115445.39\n1121 5 6 BLOCK 04 4030600199 मोहीयोद्दीन मस्तान साहब 259, बागवान गल्ली नांदेड 115276.18\n1122 2 1 BLOCK 12 4020102180 मनपाजमीन/ भो/ युनुस अलीखान पि. मनसब अलीखान 1046, पिरबु-हाणनगर नांदेड 115262.92\n1125 2 1 BLOCK 18 4020107557 किशनराव चंपतराव पाचपुते 1067, वसंतनगर नांदेड 115123.28\n1126 3 1 BLOCK 01 4010100226 अजा/करिम खॉ नन्हे खॉ/ शे.यूसूफ शे.बाबू 363, लालवाडी नांदेड 115035.94\n1129 2 1 BLOCK 17 4020118556 पोलिस अधिक्षक - B-48, गंगोत्री, स्‍नेहनगर पोलिस कॉलोनी 114717.96\n1130 2 1 BLOCK 17 4020118365 पोलिस अधिक्षक - स्‍नेहनगर पोलिस कॉलोनी 114717.96\n1131 2 1 BLOCK 17 4020118555 पोलिस अधिक्षक - B-48, धवळगीरी, स्‍नेहनगर पोलिस कॉलोनी 114717.96\n1132 2 1 BLOCK 17 4020118558 पोलिस अधिक्षक - सह्याद्री, स्‍नेहनगर पोलिस कॉलोनी 114717.96\n1133 2 1 BLOCK 17 4020106930 रामसिंह, हनुमानसिंह, हिरासिंह सर्वपिता देवमंनसिंह विदेह 64, कैलाश नगर नांदेड 114563.72\n1134 4 3 BLOCK 05 40303050011 सौ. मिनाबाई जुगलकिशोर खियाणी चिखलावाडी 114476.94\n1136 4 4 BLOCK 04 4040401158 अ. हबीब बीन अली मोहम्मद बीन अली 53, हबीब टॉकीज समोर नांदेड 114422.24\n1137 1 13 Block 1(BU) 4061300422 रामकिशन भोगाजी भद्रे - 657 गट नं. 236 प्‍लॉट नं. 1 /A कल्याण नगर गट नं. 236 प्‍लॉट नं. 1 /A कल्याण नगर 114418.89\n1138 3 1 BLOCK 10 4010100526 कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग नांदेड 1122, ज्ञानेश्वर नगर नांदेड 114293.20\n1139 4 3 BLOCK 03 4040303269 सौ.रिचपालकौर परविरसिघ रामगडिया 696, भगतसिंग रोड नांदेड 114273.41\n1142 6 11 Block 06** 4051102355 सौ नंदा अमृत जैस्वाल 1159, शिवाजी चौक सिडको नांदेड 114128.92\n1143 6 10 BLOCK 04 4051003464 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असदवन 131, असदवन नांदेड 114107.34\n1144 3 1 BLOCK 25 4020115435 नारायणदास नवलदास रिजवानी 32, औद्योगिक वसाहत नांदेड 114063.70\n1145 2 1 BLOCK 20 4020113579 शे. अब्दुल सलीम पी. अब्दुल बाहेद 1044, विनायक नगर नांदेड 114005.76\n1147 4 2 BLOCK 12 40402120008 श्री नितीन प्रेमराज आगळे , निलेश प्रेमराज आगळे 426/2 बंदाघाट, नांदेड. 113532.72\n1148 3 1 BLOCK 01 4010100227 अजा/बाबुमियॉ चुन्नुमियॉ / बानूबी शे.बाबू 362, लालवाडी नांदेड 113460.72\n1150 4 3 BLOCK 06 4040303820 गरुबक्षकौर सुच्यासिंघ चिम्मा 262, बडपुरा नांदेड 113294.38\n1151 5 9 BLOCK 07 40309070060 श्रीमान 1मेहजबीन अबदुल रहेमान 2 अबदुल राफे अबदुल रहेमान 3 अबदुल वासे अबदुल रहेमान गुलजार बाग 113175.12\n1154 2 1 BLOCK 20 4020109238 शेशप्पा नारायण राखेवार 197, टावून मार्केट नांदेड 113103.60\n1155 6 10 BLOCK 02 40510020154 श्री 1.मयुर बालाजीराव अमीलकंठवार 2. श्रीहरी बालाजीराव डुब्बेवार 10/2 मौजे कौठा गट नं.55 पैकी प्लॉट नं. 05 113005.56\n1157 2 1 BLOCK 17 4020118530 पोलिस अधिक्षक - आखळी स्‍नेह नगर पोलिस कॉलोनी 112825.66\n1158 2 1 BLOCK 18 40201180012 श्री बुलढाणा अर्बन ऑप. क्रेडीट सोसायटी लि. बुलढाणा 1/18 नवामोंढा 112759.40\n1159 2 1 BLOCK 17 4020118554 पोलिस अधिक्षक - B-48, यमनोत्री, स्‍नेहनगर पोलिस कॉलोनी 112725.16\n1160 2 1 BLOCK 12 4020101143 मगृनिम / महेंद्र किशनराव आठवले 111, सहयोग नगर नांदेड 112649.12\n1161 4 5 BLOCK 03 4030501141 सौ. मंजुषा भ्र. शेरुसिंह चव्हाण 361, मारवाड गल्ली नांदेड 112643.38\n1162 5 6 BLOCK 02 4030600625 रमाकोंत तुळशिराम बोरलेपवार 267, सराफा लोहार गल्ली नांदेड 112573.30\n1163 3 1 BLOCK 07 4010111243 सुनिल ऱाजेश्वर डोईबळे पुष्पनगर, नांदेड 112538.63\n1165 4 3 BLOCK 02 4040305624 1.सौ. पुनम शामसुंदर रोडा 2.शामसुंदर पि. जगदीशप्रसाद रोडा /चा भाग चिखलवाडी कॉर्नर 112379.92\n1166 1 13 Block 1(BU) 40113010001 - भाडेकरु मोबाईल टॉवर व्हीजन इंडिया प्रा.लिमीटेड 13/1 ग.नं.231 प्लॉट नं.117 A माणिक नगर तरोडा बु. नांदेड 112320.40\n1167 3 1 BLOCK 01 4010100555 1. डॉ. मंगेश विनायकराव नारवाडकर, 2. डॉ. राजेश विनायकराव नारवाडकर, 3. डॉ. विरभद सुरेशराव चौधरी 69/3, नरोजीवाडीया नांदेड 112299.29\n1168 6 10 BLOCK 01 4051003643 अ मुगनी अ गणी ,शमशुन्‍नीस बेगम भ्र अ मुगणी , तसनीय फातेमा पि अ मुगनी - - - /101 फक्तेजंग पुर 112191.62\n1169 2 1 BLOCK 16 4020105436 लक्ष्मण संभाजी डाकोरे 124, वैशाखी नगर नांदेड 111844.70\n1170 3 1 BLOCK 01 4010100988 डॉ गजानन नामदेवराव देशमुख 67/1, नरोजीवाडीया नांदेड 111798.99\n1171 4 2 BLOCK 11 4040202942 शांताबाई पुरुषेत्तम दहाडीया 119, बोरबन नांदेड 111792.46\n1172 2 1 BLOCK 17 4020105632 दत्तात्रय कोंडापंत बा-हाळे देशपांडे 321, कैलासनगर नांदेड 111774.02\n1174 2 1 BLOCK 18 4020118656 राजेशसिंह छनुसिंह ठाकूर मगनपुरा 111685.06\n1175 4 3 BLOCK 05 4040303900 किशनजितसीघ जयमलसीघ शाहु 567, गुरुद्वारा रोड नांदेड 111684.00\n1178 2 1 BLOCK 18 4020100476 सचिव कृषि उत्पन्न बाजार समिती नांदेड (गुळविक्री केंद्र) - 1-18-269 269, नवा मोंढा नांदेड 111405.14\n1180 4 3 BLOCK 07 4040305112 धनुसिंह नारायण सिंह हजारी 442, तारासिंह मार्केट नांदेड 111294.70\n1181 2 1 BLOCK 20 4020111006 बलराजसिंघ प्यारासिंघ 1080, ओ.ब्री.रोड हिंगोली रोड नांदेड 111139.60\n1182 2 1 BLOCK 18 4020117199 सौ जयश्री रामनारायण गगराणी 1120/3, वसंत नगर नांदेड 111125.67\n1183 4 3 BLOCK 06 4040302829 जागीरसिंघ आवतारसिंघ चिम्मा 428, गुरुव्दार गेट न 1 नांदेड 111089.20\n1185 2 1 BLOCK 21 4020112893 श्रीरंग धोंडिबा मांजरमकर 292, गोपाळनगर नांदेड 110906.82\n1186 4 3 BLOCK 03 40403010005 श्री स. इंदरसिंघ नंदासिंघ निर्मले बडपुरा, नांदेड. 110874.26\n1188 2 1 BLOCK 20 4020109482 कृष्णाबाई नागोराव गजभारे 11, हिंगोलीगेट नांदेड 110845.52\n1190 4 3 BLOCK 07 4040304032 सुरेश राजेंद्र बुलबुले 690, पुंडलिकवाडी नांदेड 110759.48\n1193 5 9 BLOCK 07 4030909111 श्री बुर्हानोद्दीन अल्लाबक्ष अतार गट नंबर 162 मिलत नगर 110491.84\n1194 4 3 BLOCK 05 4040301506 अमरसींघ सद्वासींघ /जगजितसींघ अमरसींघ 574, गुरुद्वारा रोड नांदेड 110439.08\n1195 2 1 BLOCK 17 4020100387 सचिव शारदा भवन प्राध्यापक निवास 1448, विसावा नगर नांदेड 110368.90\n1196 3 1 BLOCK 25 4020115697 मनिष पुरुषोत्तम माहेश्वरी 117, औद्योगिक वसाहत नांदेड 110366.32\n1197 2 1 BLOCK 12 4020102632 मनपाजमीन/मनसाब अलीखाँ अजमात अली खाँ 1035, पिरबु-हाणनगर नांदेड 110358.10\n1198 2 1 BLOCK 21 40201210057 भाडेकरु वोडाफोन मोबाईल टॉवर (इंडस टॉवर लि.) 1/23 जयभवानी नगर 110354.60\n1200 4 2 BLOCK 12 4040203010 श्री प्रभाबाई गोविंदराव जांभकर 152, वजीराबाद नांदेड 110335.60\n1201 3 1 BLOCK 08 4010100394 -स्वामी महेद्रानंदजी महाराज 999/1, गणेश नगर नांदेड 110249.07\n1203 4 2 BLOCK 09 4040202741 रामदास हानमय्या मेदीराज 424, सुमेश कॉलनी नांदेड 110095.92\n1205 2 1 BLOCK 17 4020118629 पोलिस अधिक्षक - लोनावळ बी, स्‍नेहनगर पोलिस कॉलोनी 109964.82\n1206 4 3 BLOCK 03 4040301008 दानसिंघ पुरणसिंघ गाडीवाले 461, बडपुरा नांदेड 109919.61\n1209 4 2 BLOCK 05 40302050099 श्री 1) मोहसीन खान पि. महेमुद खान 2) इमरान खान पि. महेमुद खान वाघी रोड, नांदेड. 109857.21\n1211 4 3 BLOCK 02 4040301320 श्री 1.गंगाधर दत्तात्रयबंडेवार 2. विठ्ठल गंगाधर बंडेवार 3. दत्तात्रय गंगाधर बंडेवार 41, चिखलवाडी रोड नांदेड 109832.14\n1212 2 1 BLOCK 20 4020111976 हाजीमहमद इब्राहिम अ रहेमान 64, हिंगोलीगेट नांदेड 109803.34\n1213 5 6 BLOCK 03 4030601264 1) मोहम्मद युनुस पि. मोहम्मद इस्माईल 2. मा. इद्रीस पि. मो. युनूस सराफा लोहार गल्ली, नांदेड 109794.34\n1214 2 1 BLOCK 20 4020109239 राधाबाई महाविर सिंह चव्हाण 198, टावून मार्केट नांदेड 109750.58\n1215 4 3 BLOCK 06 4040303481 शेरसिंघ उत्तमसिंघ माली 473, गुरुव्दारा गेट नं 1 नांदेड 109745.36\n1216 6 11 Block 07 4051101915 भो / माणिक श्रीनिवास देशमुख 381, आनंद सागर नांदेड 109487.24\n1217 2 1 BLOCK 24 4020114600 मदनसिंह संतुकसिंह/ ज्योती मशिनरी 62, विष्णुनगर नांदेड 109396.30\n1218 2 1 BLOCK 12 4020101285 नारायण नवलदास रिजवानी 704, भाग्यनगर नांदेड 109330.60\n1219 4 2 BLOCK 12 4040203502 शामलाल बिराणलाल यादव 139, वजीराबाद नांदेड 109179.70\n1220 4 3 BLOCK 01 4040300522 हमीद उल्ला खॉंन सैफुल्‍लाखान 271, स्टेशन रोड नांदेड 109150.64\n1221 2 1 BLOCK 19 4020108625 सौ.सुलोचनाबाई भ्र.देविदास राठोड 816, बाबानगर नांदेड 109066.50\n1222 3 1 BLOCK 09 4010110698 सौ. सुमन सुर्यकांत बिडवई - /गट 19 बी विद्यानगर नांदेड 108900.11\n1224 2 1 BLOCK 16 4020105664 श्री राज डेव्हलपर्सचे मालक श्री संजय बालाप्रसाद बियाणी 573, हिंगोली रोड नांदेड 108793.78\n1225 6 11 Block 02* 4051109325 सिडको / 1) सौ राधीका गोपाळ कोटलवार 2) सौ दैवशाला बालाजी मद्रेवार 297, सिडको नांदेड 108781.51\n1226 4 3 BLOCK 03 4040302556 हरनामसिंघ फत्तेसिंघ मलहांत्रा 363, कंनकय्थया कंपाऊड नांदेड 108762.40\n1228 2 1 BLOCK 15 4020105041 जसवंतसिंघ दिदारसिंघ शाहु 1230, जनार्दन नगर नांदेड 108738.50\n1229 4 3 BLOCK 03 4040303231 श्री सतिष गंगाधराव पिलंगवाड 906, यंकटेश नगर नांदेड 108611.68\n1230 4 4 BLOCK 02 4040403073 जसवेद्रसिंघ - बचीतरसिंघ बुंगई अबचलनगर 108556.84\n1231 3 1 BLOCK 08 4010107979 म.गृ.नि.म./ बिलकिस बेगम भ्र. सिराजोद्यीन अन्‍सारी 645, लेबर कॉलनी नांदेड 108413.64\n1232 2 1 BLOCK 17 4020117994 नरेद्र फतनदास परमाणी / शिवानंद राघव कैलाशनगर 108230.80\n1234 3 1 BLOCK 08 4010106714 त्र्यंबक गणपत बुरांडे 876, यशवंत नगर नांदेड 108071.63\n1235 4 7 BLOCK 03 4030700450 महेरुनिसा बेगम अकबर हुसेन 555, साई नगर नांदेड 108069.70\n1236 2 1 BLOCK 16 4020105151 प्रतापराव व्यंकटराव पावडे 414, रायगड नगर नांदेड 107936.68\n1239 2 1 BLOCK 24 4020116345 सौ रेखाबाई नरेश गोकूळे 682, विष्णूनगर नांदेड 107717.44\n1240 2 1 BLOCK 17 4020117993 नरेंद्र फतनदास परमाणी / विजय सखाराम राठोड कैलाश्‍नगर 107688.04\n1241 4 7 BLOCK 03 40307030060 श्री 1.हिरामण उर्फ शिवा ज्ञानेश्वर 2.सुवर्णमाला भ्र. ज्ञानेश्वर आकुलवाड/ रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमीटेड 1/M केली मार्केट, इतवारा 107681.02\n1242 3 1 BLOCK 06 4010107019 राजू नामदेवराव गोडबोले 182, पिवळीगिरणी नांदेड 107615.04\n1243 4 3 BLOCK 03 4040303228 बलवंतसिंघ ग्यानसिंघ बुंगई 823, देगलुर रोड नांदेड 107540.93\n1244 4 2 BLOCK 11 4040206106 सिध्दी विनायक कं / नरेंद्र फतणदास परमाणी /चा भाग बोरबन 107437.60\n1245 6 11 BLOCK 01 40511010141 श्री दिगांबर रंगनाथ दमकोंडवार 910 11-1-910 P लातुर रोड असदवन नांदेड 107436.34\n1246 2 1 BLOCK 19 4020109157 राठोड शंकुतलाबाई सखाराम 360, जवाहर नगर नांदेड 107423.78\n1248 4 3 BLOCK 03 4040300433 सुजानसिंघ आयासिंघ शाहु 444, बडपुरा नांदेड 107326.64\n1249 4 2 BLOCK 11 40402110026 श्री संभाजी नथुराम कदम 110/2 बोरबन फॅक्ट्री नांदेड 107262.42\n1250 2 1 BLOCK 18 4020107759 सौ.प्रमिलादेवी विजयकुमार पोकर्णा 94, नवा मोंढा नांदेड 107243.90\n1251 4 3 BLOCK 02 4040300294 प्रकाश दत्तात्रय कुलकर्णी 579, वजिराबाद नांदेड 107191.18\n1252 5 8 BLOCK 01 4030800591 श्री खान अब्दुल गणी पि.अब्दुल रशिद 271, मंढाई नांदेड 107106.62\n1255 3 1 BLOCK 11* 4010110492 संजीवकुमार शिवाजीराव दापकेकर 688/1, नंदकिशोर नगर नांदेड 106872.64\n1256 2 1 BLOCK 17 4020107849 अनुसयाबाई प्रकाशराव खेडकर 1295, विसावा नगर नांदेड 106850.32\n1257 5 6 BLOCK 02 4030600992 अब्दुल माजीद पिता वाहेद 226, कलाल गल्ली नांदेड 106827.90\n1258 6 11 BLOCK 01 4051109862 ज्ञानोबा ऊर्फ दिलीप गोविंदराव पाटील 886/3, वसरणी नांदेड 106819.00\n1260 5 9 BLOCK 07 40309070013 श्री अ.मुजीब गुलाम जिलानी 1786/2 गोदावरी नगर, नांदेड 106800.00\n1261 4 3 BLOCK 02 4040301072 अधिक्षक गुरुद्वारा बोर्ड/ रामसिंग चिरागया 105, चिखलवाडी रोड नांदेड 106769.00\n1263 2 1 BLOCK 16 4020120180 कमल किशोर कदम . . . कमल किशोर कदम नाथनगर हिंगोली रोड नांदेड 106680.00\n1264 3 1 BLOCK 10 4010100523 कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग नांदेड 1124, ज्ञानेश्वर नगर नांदेड 106626.80\n1265 3 1 BLOCK 09 4010100029 कार्यकारी अभियंता सा.बां. विभाग नांदेड 35, स्नेह नगर नांदेड 106604.20\n1266 3 1 BLOCK 09 4010100013 कार्यकारी अभियंता सा.बां. विभाग नांदेड 41, स्नेह नगर नांदेड 106604.20\n1267 3 1 BLOCK 25 4020114750 व्यंकटेश पोहा मिल व्यंकटेश विठठल दमकोंडवार 100, औद्योगिक वसाहत नांदेड 106530.72\n1268 5 9 BLOCK 07 4030907893 अब्दुल्हाबीन अज्जान 573, गुलशन कॉलनी नांदेड 106472.50\n1269 1 13 Block 1(BU) 40113010002 श्री भाडेकरु- रिलायन्स कम्युनिकेशन लिमिटेड मो.टॉवर टि.डी.टी.कॉम्लेक्स 13/1 ग.नं.230 प्लॉट नं.118 माणिक नगर तरोडा बु.नांदेड 106462.44\n1270 4 3 BLOCK 07 4040300030 संतबाबा नरेन्‍दरसिंघजी. गुरुपिता संतबाबा शिशासिंघजी चेअरमन बाबा हरनामसिंघजी. चिफ ऑफ लंगर साहेब गुरुव्दरा ट्रस्ट, नांदेड 229, - नांदेड 106415.45\n1272 4 3 BLOCK 03 4040301643 बलवंतसिंघ भुजंगसिंघ गाडीवाले 463, बडपुरा नांदेड 106345.52\n1273 3 1 BLOCK 08 4010100036 विनोदकुमार, सुरेशकुमार, रमेशकुमार सर्व पि. बालाप्रसाद शुक्ला भाडेकरु/मॅनेजर टाटा टेली मो. टॉवर 43/2, आय.टी.आय.रोड नांदेड 106033.20\n1275 3 1 Block 11 402010002 - श्री रामराव गणपतराव पाटील/ रिलायन्स टॉवर 1/11- दिपक नगर 106005.00\n1276 2 1 BLOCK 21 4020110856 ताराबाई तेजासिंह लागरी 98, नंदीग्राम सोसायटी नांदेड 105913.46\n1278 2 1 BLOCK 12 40201120005 श्री मनपाजमीन/अ.नईम अ.गफुर/म.नदीम फराज पि. अ. जब्बार 1043/3 पिरबु-हाननगर 105889.86\n1279 4 3 BLOCK 04 4040303490 जगतसिंघ मोहनसिंघ दफेदार 146, चिखलवाडी नांदेड 105884.00\n1280 5 9 BLOCK 07 4030908612 कापुस संशोधन केंद्र, नांदेड{ऑफिस } 4 कापूस संशोधन केंद्र, देगलुर रोड कापूस संशोधन केंद्र, देगलुर रोड 105849.71\n1283 4 3 BLOCK 05 4040304035 मंगलदास देविदास कोन्हेकर 493, गुरुद्वारा रोड नांदेड 105712.78\n1284 1 12 KH 4060101392 मुरकुटे भानुदास तातेराव भोग/तुकाराम मुरकुटै /ज्ञानेश्‍वर मुरकुटे/गंगाधर मुरकुठे Gut No. 104,105,106,107.108 Plot No. 4 लक्ष्‍मी कंपाउंन्‍ड नांदेड 105692.60\n1285 2 1 BLOCK 13 4020103248 मनपाज/ नामदेव जळबाजी पाटील 503, इंदिरा नगर नांदेड 105636.55\n1286 2 1 BLOCK 21 4020117257 श्री श्री. मनोजसिंह रघुनाथसिंह ठाकुर / मिर्झा खलील बेग गुलाबबेग 218/1, मित्र नगर नांदेड 105617.18\n1287 4 3 BLOCK 02 4040300142 अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 394, - नांदेड 105562.27\n1289 4 2 BLOCK 10 4040203449 लालचंद, सरदार, मनोहर पि. राजाराम यादव 170, वजीराबाद नांदेड 105489.14\n1290 1 12 Block 8(KH) 40612080244 श्री जिल्हा परिषद प्राथ्मिक शाळा तरोडा खु. 12/8 ग.नं.23 वेदान्त नगर तरोउा खु. 105441.01\n1292 4 7 BLOCK 03 4030701470 सौ हसिनाबेगम शेख अजिमोदीन 1167, रजानगर नांदेड 105289.76\n1293 6 11 Block 02** 4051106777 सिडको / गजभारे निवृत्ती दत्तराम 1001, जिजामाता कॉलनी नांदेड 105273.54\n1294 4 4 BLOCK 05 4040401983 बालाजीसिंह विठठलसिंह 113, गाडीपुरा नांदेड 105197.00\n1296 5 9 BLOCK 06 40309060016 श्री अब्दुल वहीद पि.अब्दुल हमीद उमर कॉलोनी, नांदेड 105076.09\n1297 2 1 BLOCK 17 4020105291 उमेश किशनचंद परमानी 2) सौ. मिरा किशनचंद परमानी 900/2, कैलासनगर नांदेड 105007.24\n1298 1 13 Block 1(BU) 40113010003 श्री भाडेकरु दुरसंचार निगम लि.मोबाईल टॉवर चैतन्य नगर तरोडा बु.नांदेड 13/1 ग.नं.225 प्लॉट नं.29 अ तरोडा बु. 104856.28\n1299 3 1 BLOCK 09 4010100182 कार्यकारी अभियंता सा.बां. विभाग नांदेड 34, स्नेह नगर नांदेड 104797.50\n1300 2 1 BLOCK 12 4020101296 मनपाजमीन/शेख रुस्तुम अली नुर अली 961, पिरबु-हाणनगर नांदेड 104628.30\n1301 4 3 BLOCK 05 4040303949 सौ. दलजितकौर लखमेरसीघ रामगडीया 413, गुरुद्वारा रोड नांदेड 104566.65\n1304 6 11 BLOCK 07* 4051102322 श्री रविंद्र पि.सत्यनारायण मड्डी 405, आनंद सागर सोसायटी नांदेड 104287.32\n1305 2 1 BLOCK 18 4020106743 सुभाष पुंडलिकरराव हंबरडे 1062, वंसत नगर नांदेड 104210.24\n1307 2 1 BLOCK 21 4020118719 खातुन अ.करीम खरेदीदार / शेख जाफर पि. शेख अब्दुल करीम 1-21-1087 57/गट नं. 22 फारुख्‍नगर नांदेड 104179.98\n1308 2 1 BLOCK 24 4020115191 गोपीचंद काबू गोकूले 207, विष्णूनगर नांदेड 104049.00\n1309 3 1 BLOCK 25 4020117790 सत्यव्रत शिवराम जिंदम 167, गोकुळ नगर नांदेड 104022.80\n1310 4 4 BLOCK 01 4040400140 दायमा गंगाकिशन बिशनलाल 307, चिरागगल्ली नांदेड 104010.98\n1311 6 11 BLOCK 02 4051109085 सिडको / खेडकर अनूसायाबाई प्रकाशराव 980, सिडको नांदेड 103837.00\n1315 3 1 BLOCK 01 40101010206 श्री संतशिरोमणी मन्मथ स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ शेवडी (बा) अध्यक्ष शिवराज बाबाराव धोंडे - - 567/1A तेहरानगर, नांदेड 103546.50\n1316 4 2 BLOCK 11 4040205897 प्रदिप चंद्रकांत कदकुर्ते - /चा भाग गोवर्धन घाट 103386.54\n1317 2 1 BLOCK 14 4020102513 मनोहर महादु सोनकांबळे 376, पोर्णीमा नगर नांदेड 103340.13\n1318 3 1 BLOCK 25 4020115518 सत्यनारायण फर्निचर वर्क्स 131, औद्योगिक वसाहत नांदेड 103309.46\n1319 4 4 BLOCK 05 4040401881 सुंदरसिंह इंदरसिंह / सुरजसिंह 143, गाडीपुरा नांदेड 103308.64\n1320 2 1 BLOCK 17 4020118005 नरेद्र फतनदास परमाणी /सुभाष लच्मन्ना आनमुलवार कैलाशनगर 103222.35\n1321 1 13 Block 1(BU) 4061300432 राजारेड्डी रामारेड्डी कोमुलवाड - 166 गट नं. २३४ प्लाँट नं. ७४ सहयाद्री नगर गट नं. २३४ प्लाँट नं. ७४ सहयाद्री नगर 103155.00\n1322 4 2 BLOCK 11 4040202102 साहेबसिंघ मानसिंघ 362, गोवर्धनघाट नांदेड 103131.02\n1324 4 4 BLOCK 03 40304030001 श्रीमती भोगवाटदार / दीपक हरीशचन्द्र प्रेमचंदनानी / दीपक ड्रेसेस 137/1 एम जी रोड एम जी रोड 102669.13\n1325 3 1 BLOCK 08 4010106265 नांदेड म.न.पा. दुकान भाडेकरु / सुधीर किशनराव बोडके 39, म.फले मार्केट नांदेड 102637.20\n1328 6 11 Block 01** 4051109600 सौ रेखा अनीलकूमार तिवारी 795, न्याय नगर वसरणी नांदेड 102542.42\n1329 3 1 BLOCK 08 4010105825 नांदेड म.न.पा. दुकान भाडेकरु / सौ.रेवती सुभाष शिराढोणकर 27, म.फले मार्केट नांदेड 102534.68\n1330 4 3 BLOCK 07 4040304563 शिवमती देवी तारासिंह हजारी 528, तारासिंह मार्केट नांदेड 102379.92\n1331 4 4 BLOCK 01 4040400358 जगन्नाथ सीताराम ट्रस्टी 25, हनुमान टेकडी नांदेड 102296.34\n1332 3 1 BLOCK 25 4020116353 दिगांबर आत्माराव रुद्रावार 86, औद्योगिक वसाहत नांदेड 102258.50\n1333 2 1 BLOCK 21 4020119227 अब्दुल गनी पिता अब्दुल रज्जाक 51 अब्दुल गनी पिता अब्दुल रज्जाक मित्रनगर, नांदेड 102257.64\n1335 5 9 BLOCK 09 4030909768 अहेमदसाब पि. महमद हयात कुरेंशी - /70 10/A महेबुबिया कॉलनी 102212.08\n1336 4 3 BLOCK 07 4040303471 पृथ्वीसिंह नारायणसिंह हजारी 512, तारासिंह मार्केट नांदेड 102154.50\n1337 2 1 BLOCK 17 4020118526 पोलिस अधिक्षक - ऐलोरा स्‍नेह नगर पोलिस कॉलोनी 102151.86\n1338 2 1 BLOCK 17 4020118525 पोलिस अधिक्षक - सातपूडा स्‍नेह नगर पोलिस कॉलोनी 102151.86\n1341 5 8 BLOCK 04 4030800387 तबसुमबेगम भ्र. खाजा मोईनोदीन 81, सिद्धानाथपुरी नांदेड 102049.10\n1342 2 1 BLOCK 17 4020107359 गीताबाई दत्तात्रय फुलारी 1224, विसावा नगर नांदेड 102025.24\n1343 2 1 BLOCK 17 4020118560 पोलिस अधिक्षक - ब्‍लॉक B-1, स्‍नेहनगर पोलिस कॉलोनी 101976.42\n1345 5 6 BLOCK 04 4030600699 श्री शेख मन्नु शेख हयात 56, मन्यार गली नांदेड 101771.68\n1346 6 11 BLOCK 01 4051110291 अध्यक्ष हनुमान मंदिर देवस्थान, वसरणी , नांदेड वसरणी 101692.97\n1350 4 2 BLOCK 05 40402050004 श्री बेबी तब्बसुम भ्र. खुर्शीद खान 839 2-5-839 दुल्हेशाह रहेमान नगर, वाघी रोड, नांदेड 101444.99\n1351 4 3 BLOCK 01 4040300862 अ कय्युम शेख महेबूब 455, घामोडिया फॅक्टरी नांदेड 101413.47\n1352 1 12 Block 1(KH) 40612010064 श्री शंकरराव गंगाराम चांडोळकर 12/1 ग.नं.120,121,122 प्लॉट नं 51 जि.प.कॉलनी शहाजी नगर तरोडा खु. 101377.16\n1353 2 1 BLOCK 13 4020100853 किशोरकुमार पांडुरंग तगडपल्लेवार 1138/1, पीरनगर नांदेड 101203.98\n1354 2 1 BLOCK 15 4020104965 तेजेराव मारोती बेंद्रीकर 862, श्रीरामनगर नांदेड 101076.50\n1355 5 9 BLOCK 07 40309070180 श्री महंमद अब्दुल माजीद मुबीन पी. महंमद अब्दुल गणी 258/1 गुलजार बाग 100959.25\n1356 5 6 BLOCK 02 4030600714 मुश्ताख अहेमद पि. महंमद एकबाल रमजानी 219, कलाल गल्ली नांदेड 100750.03\n1358 5 9 BLOCK 07 4030907678 1) तौफिक अहेमदखान पि. मो. अहमद खान 2) निसार सुलतान पि. मो. अहेमद खान 288/2, हैदरबाग 1 नांदेड 100590.67\n1359 4 3 BLOCK 03 4040302460 शिवाजी विठ्ठलराव दिवटे 882, व्यंकटेश नगर नांदेड 100526.21\n1360 3 1 BLOCK 09 4010109130 सौ.केशरबाई श्रीराम पांचाळ 208, विवेक नगर नांदेड 100523.30\n1361 2 1 BLOCK 17 4020118000 नरेद्र फतनदास परमाणी /महेश - कनकदंडे कैलाशनगर 100433.21\n1363 2 1 BLOCK 19 4020109230 शकुंतला राजेंद्र गुप्ता 370, जवाहर नगर नांदेड 100352.04\n1365 5 9 BLOCK 07 4030906187 साकेराबेगम सय्यद अशफाक 320, हैदरबाग नांदेड 100229.60\n1366 2 1 BLOCK 24 4020115844 महेशलाल पिता हानमंत नंदे 522, विष्णु नगर नांदेड 100127.20\n1367 2 1 BLOCK 17 4020118561 पोलिस अधिक्षक - ब्‍लॉक B-3, स्‍नेहनगर पोलिस कॉलोनी 100120.32\n1368 3 1 BLOCK 25 4020115485 हिंद मेटल इंडे. प्रा बी बी लोखंडे उमा हॉटेल 129, औद्योगिक वसाहत नांदेड 100106.81\n1369 3 1 BLOCK 25 4020117780 सौ हरजींदरकौर भ्र बलजीतसिंह मिॉााú 70/1, औद्योगिक वसाहत नांदेड 100059.08\n1370 4 3 BLOCK 06 4040302653 राजसिंघ साहेबसिंघ / पदमीनबाई 475, गुरुव्दारा गेट नं 1 नांदेड 100028.12\n1372 5 9 BLOCK 07 4030900057 श्री डॉ.श्री म. मिराजी पि.म.गाझी साब 680/1, लक्ष्मीनगर नांदेड 100023.19", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/mega-block-central-railway-14030", "date_download": "2018-10-19T14:29:24Z", "digest": "sha1:F254YY6L2G4F24IJBDWK4NFSUTLOOHJA", "length": 11269, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "mega block to central railway मध्य रेल्वेवर येत्या रविवारी नऊ तासांचा विशेष ब्लॉक | eSakal", "raw_content": "\nमध्य रेल्वेवर येत्या रविवारी नऊ तासांचा विशेष ब्लॉक\nशुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016\nपुणे - मध्य रेल्वेवर रविवारी (ता. 23) नऊ तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. या मेगा ब्लॉकदरम्यान सीएसटी- कल्याण नवीन जलद मार्गाचं काम केलं जाणार असल्याने, मध्य मार्गावरील लोकलसह अनेक एक्‍स्प्रेस रद्द केल्या आहेत. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सिंहगड आणि प्रगती एक्‍स्प्रेसही रद्द करण्यात आल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.\nपुणे - मध्य रेल्वेवर रविवारी (ता. 23) नऊ तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. या मेगा ब्लॉकदरम्यान सीएसटी- कल्याण नवीन जलद मार्गाचं काम केलं जाणार असल्याने, मध्य मार्गावरील लोकलसह अनेक एक्‍स्प्रेस रद्द केल्या आहेत. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सिंहगड आणि प्रगती एक्‍स्प्रेसही रद्द करण्यात आल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.\nरेल्वे प्रशासनाकडून दिलेल्या माहितीनुसार, दिवा स्थानकात लोकल मार्गाच्या कट- कनेक्‍शन कामांसाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. या कामामुळे सीएसटी ते कल्याण नवीन जलद मार्ग उपलब्ध होणार आहे. या मेगा ब्लॉकचा लोकल सेवांवर परिणाम होणार असल्याने सिंहगड, प्रगती, गोदावरी, राजकन्या या चारही गाड्या रद्द (अप ऍण्ड डाऊन) करण्यात आल्या आहेत. लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी, इतर लोकल गाड्यांना विशिष्ट ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत. या मेगा ब्लॉकमुळे सिंहगड आणि प्रगती एक्‍स्प्रेस रद्द केली आहे. आवश्‍यकता नसल्यास प्रवास टाळावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.\nपुणे : पुणे शहर परिसरात मुसळधार पावसाला आज (शुक्रवार) सुरवात झाली. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यानंतर या पावसामुळे पुण्यात गारवा...\nपंचवटी एक्स्प्रेसला लवकरच 'विस्टाडोम कोच'\nमनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा...\nपैलवान फाउंडेशन शंभर मल्लांना दत्तक घेणार\nकात्रज - समाजाच्या हिताचा विचार करणारी माणसं एकत्र आली की मोठं काम उभं राहतं. कुस्ती क्षेत्रात ते घडतंय याचा आनंद आहे. देशाला ऑलिंपिक पदक मिळवून...\nमेट्रोची घोषणा नाशिककरांसाठी मृगजळ\nनाशिक - नागरी भागात एखादा प्रकल्प उभा करायचा झाल्यास सल्लागार संस्थेकडून प्रथम सर्वेक्षण करून घेतले जाते. नंतर प्रकल्प अमलात आणायचा की नाही, याचा...\nबेस्ट होणार अधिक गतिमान\nमुंबई - बेस्टचे डिजिटायजेशन करण्याचा निर्धार ‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात व्यक्त केला आहे. स्काडा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/gavcha-ganesh/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6-109082700037_1.htm", "date_download": "2018-10-19T13:18:35Z", "digest": "sha1:HRK4CIQKVTO6YT37L7SRWODTJAHMBVCB", "length": 13090, "nlines": 142, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "श्री एकचक्रा गणेश | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकेळझराचा एकचक्रा गणेशाची स्थापना प्रत्यक्ष पांडवांनीच केल्याची दंतकथा आहे. आजचे केळझर पुराणकाळात एकचक्रानगरी या नावाने प्रसिद्ध होते. पांडवांनी कुंतीसह या नगरीत अज्ञातवासात असतांना आश्रय घेतला होता. इथेच त्यांनी बकासुराचा वध केला होता. बकासुराच्या वधानंतर पांडवांनी गणपतीचे पूजन केले हाच तो एकचक्रा गणेश. वसिष्ठ ऋषींनीही याची स्थापना आणि आराधना केली असल्याचे या भागात प्रसिद्ध असलेल्या आख्यायिकांवरुन कळते.\nकेळझरचा एकचक्रा गणेशाचे वैशिष्ट्य म्हणजे इथल्या गणपतीला वैशिष्ट्यपूर्ण रितीने लावण्यात येणारा शेंदूर. शेंदूर लावण्याच्या विशिष्ट पद्धतीमुळे मुळातच सुंदर असलेली गणपतीची मूर्ती अधिकच सुरेख भासते. केळझर हे वर्धा जिल्ह्यात आहे.\nयावर अधिक वाचा :\nशमीपूजनाची गणेशपुराणात दिलेली कथा\nमालव देशात और्व नावाचा महाज्ञानी व तपोनिष्ठ ऋषी रहात असे. योगसामर्थ्याने त्याला वस्तू ...\nकरा दसरा पूजन आपल्या राशीनुसार\nरामाच्या दरबारात बेसनाचे लाडू चढवा. कर्क: देवी सीता आणि रामाला गोड पान अर्पित करा.\nकोट्यधीश व्हायचे असल्यास दसर्‍याला करा नारळाचे हे 9 उपाय\nहिंदू धर्मात कोणत्याही धार्मिक कार्यात नारळाचे अत्यंत महत्त्व आहे. नारळाला श्रीफळ असेही ...\nदुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री\nदुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी ...\nदक्षिण भारतीय लोकात नवरात्र उत्सवात 'बोम्मला कोलुवू' साजरा करतात. बोम्माला कोलुवू म्हणजे ...\n\"एखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा. साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते. व्यापार-व्यवसायात...Read More\n\"चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. मानसिक स्थिती आनंददायक राहील. वैवाहिक जीवनात...Read More\n\"काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. कार्यात विलंब झाला...Read More\nहातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका. कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक...Read More\n\"शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू...Read More\n\"वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. भावनात्मकतेमुळे नुकसान होण्याची शक्यता...Read More\n\"आजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा. आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. मोठ्यांचा सल्ला घ्या. आरोग्य चांगले राहील. एखाद्या जुन्या मित्राशी...Read More\n\"भावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. पैशासंबंधी स्थिती ठीक राहिल. इच्छित विषयांमध्ये यश मिळेल....Read More\n\"वडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. धर्मविषयक कामामध्ये पैसा खर्च होईल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर...Read More\n\"भावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील. स्त्री पक्षाकडून लाभ...Read More\n\"सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये...Read More\n\"प्रेम व रोमांसच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील. मित्रांचा सहयोग मिळेल. शुभ...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/kasav-ani-garud-ani-pakshi-isapniti-katha/", "date_download": "2018-10-19T12:53:27Z", "digest": "sha1:ORD6BLHUIJ2WY3ED2KJ4DHXNJDKTJ5OG", "length": 7064, "nlines": 140, "source_domain": "www.marathimati.net", "title": "कासव आणि गरुड पक्षी | Kasav Ani Garud Ani Pakshi", "raw_content": "\nकासव आणि गरुड पक्षी\nएक कासव भुईवर चालता चालता कंटाळले. त्यास असे वाटले की, आकाशातून पॄथ्वीवरील देखावा कसा दिसतो, तो पहावा. मग ते पक्ष्यांकडे जाऊन त्यांस म्हणाले, ‘जो कोणी मला आकाशातून फिरवील आणि सृष्टीचे कौतुक दाखवील, त्यास मी पृथ्वीच्या पोटातल्या रत्नांच्या खाणी दाखवीन. ’ गरुड पक्ष्याने ती गोष्ट कबूल करून, कासवास आकाशातुन पृथीवरील सर्व चमत्कार दाखवीले. मग खाली उतरल्यावर तो कासवास म्हणाला, ‘अरे, आता तुझ्या रत्नांच्या खाणी कोठे आहेत ते मला दाखव.’ त्या वेळी त्या कासवाने वेडयाचे सोंग घेऊन गरूडास फसविण्याचा विचार केला. ती त्याची लबाडी पाहून गरूडास फार राग आला आणि त्याने त्याच्या नाजूक ठिकाणी आपली नखे रोवून त्यास तात्काळ मारुन टाकले.\nतात्पर्य:- बोलण्याप्रमाणे आपले वर्तन झाले नाही तर लोक आपणास लबाड म्हणतील; इतकेच नव्हे तर लबाडी करून दुसऱ्यास फसविण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य प्रसंगी आपल्या प्राणासही मुकेल\nया वर्गातील आणखी काही लेख\nमुलांना गोष्टी कथा सांगाव्यात\nThis entry was posted in इसापनीती कथा and tagged आकाश, इसापनीती, कथा, कासव, गरुड पक्षी, गोष्ट, गोष्टी, पॄथ्वी, रत्न on जुन 30, 2011 by मराठीमाती.\n← धैर्याची जननी समाजसेवा करण्यास पात्र →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7-focus-on-aim-marathi/", "date_download": "2018-10-19T13:43:10Z", "digest": "sha1:B37Z4AV2MJZA22DZRK4JTDPL2W7BUCUX", "length": 11162, "nlines": 135, "source_domain": "marathimotivation.in", "title": "ध्येयावर लक्ष - इतर गोष्टींवर नव्हे तर आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करा. - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome Home ध्येयावर लक्ष – इतर गोष्टींवर नव्हे तर आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करा.\nध्येयावर लक्ष – इतर गोष्टींवर नव्हे तर आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करा.\nध्येयावर लक्ष – इतर गोष्टींवर नव्हे तर आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करा.\nएक मुलगा प्रिन्सिपलकडे गेला आणि म्हणाला, “मॅडम, आता मी शाळेत येणार नाही.”\nप्रिन्सिपलने विचारले “पण का\nमुलगा म्हणाला ” मी एका शिक्षकाला दुसऱ्या शिक्षकांबद्दल वाईट बोलताना पाहिले ; आपल्याकडे जे शिक्षक आहेत ते चांगल शिकवत नाहीत ; कर्मचारी चांगले नाहीत ; विद्यार्थी त्यांच्या सहकारी विद्यार्थ्यांना त्रास देतात आणि इथे अनेक चुकीच्या गोष्टी होतात ….\nप्रिन्सिपल ने उत्तर दिले “ओके. पण आपण शाळा सोडण्यापूर्वी, माझ्यासाठी कृपा करून मी सांगतो ते काम कर. एका काचेच्या प्यालात पाणी घ्यायचं आणि एकही थेंब न सांडता शाळेभोवती तीन वेळा चक्कर मार व नंतर, तू तुझी इच्छा असल्यास शाळा सोड ”\nमुलाने विचार केला: हे खूप सोपे काम आहे प्राचार्यांनी सांगितले म्हणून त्याने शाळेला तीन वेळा चक्कर मारली . जेव्हा त्याचे तीन राऊंड संपले तेव्हा त्याने प्रिन्सिपलला सांगितले\nप्रिन्सिपलने विचारले “जेव्हा तुम्ही शाळेला राऊंड मारत होता, तेव्हा तुम्ही एका शिक्षकाने दुसर्या शिक्षकांबद्दल वाईट बोलत असताना पाहिले का\n” त्या तरुणाने उत्तर दिले, “नाही.”\n” सिनिअर विद्यार्थी ज्युनिअर विद्यार्थ्यांशी चुकीच्या पद्धतीने वागताना पाहिले का\n“शिक्षक शिकवताना पाहिले का\nतेव्हा प्रिंसिपल त्याला म्हणाले की\n“तुझे लक्ष फक्त पाण्याच्या ग्लासावर होते, त्यामुळे दुसऱ्यांच्या चुकांकडे लक्ष न देता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यामुळे तुझ्या ग्लासातील एकही थेंब न सांडता तू तुझं ध्येय पूर्ण करु शकलास .\nआपल्या आयुष्याचेही असेच आहे .जेव्हा आपण आपले लक्ष्य / ध्येय (Target ) सुनिश्चित करतो व ते पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला इतरांच्या चुकांकडे लक्ष देण्यासाठी वेळच नसतो ”\nइतर गोष्टींवर नव्हे तर आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करा व त्यालाच प्राधान्य द्या …..\nहा सुंदर लेख आवडला असेल तर आमच्या फेसबुक पेज मराठी मोटिव्हेशन ला लाईक करा\nPrevious articleआणि जागतिक इतिहास बदलला एका क्षणात\nNext articleरिस्पॉन्ड अँड रिऍक्ट – गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगीतलेला जबरदस्त किस्सा\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/global/pakistan-news-attempts-take-possession-hafiz-saeeds-property-89988", "date_download": "2018-10-19T13:37:50Z", "digest": "sha1:I2OVV3NNFXQSTJQJOSQX64OMPVRN6MZD", "length": 12645, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "pakistan news Attempts to take possession of Hafiz Saeed's property हाफिज सईदच्या मालमत्ता ताब्यात घेण्याचे प्रयत्न | eSakal", "raw_content": "\nहाफिज सईदच्या मालमत्ता ताब्यात घेण्याचे प्रयत्न\nसोमवार, 1 जानेवारी 2018\nपाकिस्तान सरकारने काढला गोपनीय आदेश\nइस्लामाबाद: लष्करे तैयबाचा संस्थापक हाफिज सईदशी संबंधित मालमत्ता आणि त्याने स्थापन केलेल्या धर्मदाय संस्था ताब्यात घेण्याचा पाकिस्तान सरकारचा विचार असल्याचे वृत्त \"रॉयटर्स' या वृत्तसंस्थेने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. सईदशी संबंधित संस्था आणि मालमत्ता जप्त करण्याचे पाकिस्तान सरकारचे नियोजन असून, त्यासाठी एक गोपनीय आदेश काढण्यात आल्याची माहिती या घडामोडींशी संबंधित अधिकाऱ्यांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर दिली आहे.\nपाकिस्तान सरकारने काढला गोपनीय आदेश\nइस्लामाबाद: लष्करे तैयबाचा संस्थापक हाफिज सईदशी संबंधित मालमत्ता आणि त्याने स्थापन केलेल्या धर्मदाय संस्था ताब्यात घेण्याचा पाकिस्तान सरकारचा विचार असल्याचे वृत्त \"रॉयटर्स' या वृत्तसंस्थेने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. सईदशी संबंधित संस्था आणि मालमत्ता जप्त करण्याचे पाकिस्तान सरकारचे नियोजन असून, त्यासाठी एक गोपनीय आदेश काढण्यात आल्याची माहिती या घडामोडींशी संबंधित अधिकाऱ्यांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर दिली आहे.\nसईदशी संबंधित असलेल्या जमात उद दवा (जेयूडी) आणि फला ए इन्सानियत फाउंडेश (एफआयएफ) या दोन संस्था ताब्यात घेण्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश पाकिस्तान सरकारने दिले असून, त्यासाठी पाकिस्तानातील पाचही प्रांतांच्या सरकारांनी 28 डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. या सरकारी गोपनीय आदेशाची प्रत वृत्तसंस्थेला प्राप्त झाली असून, ती 19 डिसेंबर रोजी जारी करण्यात आली असल्याचे समजते.\n\"लष्करे तैयबा'शी संबंधित असलेली \"एफआयएफ' आणि \"जेयूडी' या दोन्हींवर अमेरिकेने बंदी घातली असून, सईदचे नावही आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड असलेल्या सईदवर कारवाई करावी, अशी मागणी भारताकडून वारंवार करण्यात येत आहे.\nकाश्मीरात 3 दहशतवाद्यांचा खात्मा\nबारामुल्ला : काश्मीरातील बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांची आज (शुक्रवार) चकमक झाली. या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ही...\nआता राज्‍यात आणा सर्वसामान्यांची सत्ता - आनंदराज आंबेडकर\nनाशिक रोड - धर्माच्या नावाखाली नागरिकांना फसविले गेले, त्यांना अशिक्षित ठेवून सत्ता, संपत्तीपासून दूर ठेवले गेले. राज्यातील बहुजन समाज, आंबेडकरवादी,...\nमी, गरीबांची सेवा करू शकलो, याचे समाधानः मोदी\nशिर्डी: गरीब असो किंवा मध्यम परिवार असेल, त्यांना घर देण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले आहेत. प्रयत्न यापूर्वीही झाला, पण दुर्दव्याने त्यांचे लक्ष...\nमी वाघीणच - पंकजा मुंडे\nबीड - मी वाघीणच आहे. वाघाच्या पोटी जन्म घेतलाय. माझा आवाज तुम्हाला तर ऐकू येतच आहे; पण अख्ख्या महाराष्ट्राला ऐकू येत आहे. आपल्याला कुठल्याही पदाची...\nलाखो सामान्यांच्या नशिबात विषाचा डंख झालेले भेसळयुक्त दूधच आहे. त्याचे प्रमाण किती आहे याची एक छोटीशी झलक परवाच्या कारवाईतून दिसली. अन्न व औषध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya/agralekh/", "date_download": "2018-10-19T14:01:13Z", "digest": "sha1:HFB6XMP7P3PQMTQEQXNUCDLN7UOD4IWE", "length": 14219, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Marathi Articles | Sampadakiya | Agralekh | Editorial articles | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nसुमारे ७९ स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीच्या निवडणुका चार टप्प्यांत पार पडल्या. यातील शेवटचा टप्पा या आठवडय़ात संपला.\nआपल्या चिरंजीवाचा हा वाक्प्रपात पाहून हा झोपलेला होता तोच बरा, असे वाटले मोरूच्या वडिलांना.\nव्हिसा, मास्टर वा अमेरिकन एक्स्प्रेस या कंपन्यांची क्रेडिट व्यवसायात जगातच मक्तेदारी आहे.\nअकबर यांच्यावर लैंगिक दुर्वर्तनाचा आरोप करणाऱ्या महिलांची संख्या डझनाहून अधिक झाली आहे.\nमी टू ही चळवळ पुरुषांच्या विरोधात नव्हे, तर अधिकाराचा गैरवापर करून स्त्रियांचे लैंगिक शोषण करणाऱ्या पुरुषांविरोधात आहे..\nप्रा जी डी अग्रवाल यांनी स्वामी सानंद म्हणून स्वीकारलेला आत्मक्लेषाचा मार्ग योग्य आहे असे विज्ञान म्हणेल का\nकर पाचऐवजी १२ टक्के, उद्योगाचा दर्जा नाही, भाराभर ब्रॅण्ड या समस्यांतून दुग्धव्यवसायाला राज्याच्या नेतृत्वाने सोडवायला हवे..\nवंदनीय पुरोहित यांच्या निर्णयास न्यायालयाने आवरले नसते तर एक नवाच पायंडा पडला असता.\nआधीच आपल्या देशातील अनेक राज्यांत प्रादेशिकतेचा विसंवाद संपवण्यात आपणास अजूनही यश आलेले नाही.\nबोफोर्सच्या तोफाही उत्तम आहेत आणि कारगिलच्या युद्धात त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.\nरशियाकडून एस ४०० ही अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदी करण्याचा करार आपण केला, हे योग्य झाले. पण..\nजगभरात आज अत्याधुनिक प्रवासी विमाने दिसत असली तरी त्यांना बोइंग-७४७ सारखी प्रसिद्धी, वलय किंवा सन्मान मिळणार नाही.\nचंदा कोचर यांना राजीनामा द्यावा लागला, यावरच आपली व्यवस्था धन्यता मानेल..\n२०१४ साली मोदी सत्तेवर आले आणि हळूहळू गांधीदेखील काँग्रेसच्या हातून जाऊ लागले\nप्रशासकांवरील आक्षेप घडीभर मान्य केले, तरी ‘बीसीसीआय’च्या मुजोरीला माहिती अधिकाराच्या शृंखलांचीच गरज होती.\nमोदी सत्तेवर आल्या आल्या रघुराम राजन यांनी नेमलेल्या पी जे नायक समितीचा अहवाल सरकारला सादर केला गेला.\nलखनौत एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या व्यवस्थापकावर पोलिसाने गोळी झाडण्यामागील सामाजिक-आर्थिक धागेदोरे उलगडायला हवे..\nशबरीमला मंदिरात महिलांना असलेली प्रवेशबंदी उठवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल स्वागतार्ह आहे..\nविशेष संपादकीय : संतुलनाची संधी\nया संतुलित निकालाबाबत उमटणाऱ्या सोयीच्या प्रतिक्रिया अस्थानी ठरतात..\nविवाह संस्थेचे पावित्र्य राखण्यासाठी व्यभिचार हा फौजदारी गुन्हाच मानला जावा, अशी सरकारची भूमिका होती; ती सर्वोच्च न्यायालयाने एकमताने फेटाळली.\nमनरेगा, वस्तू आणि सेवा कर आदी मुद्दय़ांप्रमाणे सत्ता आल्यावर आधार मुद्दय़ावरही भाजपने घूमजाव केले.\nगंभीर गुन्ह्य़ांची नोंद असलेल्या लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला\nलैंगिक अत्याचारांचे आरोप असलेले जालंदरचे बिशप फ्रान्को मलक्कल यांना अखेर अटक झाली\nताज्या सौद्यानंतर मोअरच्या पाचशेहून अधिक महादुकानांच्या चाव्या अ‍ॅमेझॉनकडे आल्या\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/11/blog-post_39.html", "date_download": "2018-10-19T14:10:27Z", "digest": "sha1:QCQR2SKTAG2VTLMFPWSIV7XK7JERRPNR", "length": 27789, "nlines": 207, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: शिरपेचात नवा तुरा", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nसोमवारी कॉग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली आणि त्यात पक्षाध्यक्षा सोनिया गांधी सहभागी होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनाच बैठकीची अध्यक्षता करावी लागली. तेही स्वाभाविक आहे. कारण मागले वर्षभर तरी पक्षाचे नेतृत्व राहुलच करीत आहेत आणि प्रत्येक काही महिन्यांनी आता त्यांच्याकडेच अध्यक्षपद सोपवले जाणार, अशी बातमी येत असते. मात्र तशी वेळ जवळ आली मग राहुलचे अध्यक्षपद लांबले, अशा बातम्या सुरू होतात आणि विषय अडगळीत जाऊन पडतो. सोनियांनी कॉग्रेसचे अध्यक्षपद दिर्घकाळ भूषवून एक विक्रम केलेलाच आहे. आता राहुल गांधी बहुधा दिर्घकाळ अध्यक्षपदाच्या प्रतिक्षेतले उपाध्यक्ष, असा काही विक्रम प्रस्थापित करतील असे दिसते. तसे बघायला गेल्यास राहुलनी मागल्या पाचसहा वर्षात अनेक विक्रम साध्य केलेले आहेतच. पक्षात त्यांच्यासाठी प्रथमच उपाध्यक्षपद निर्माण झाले. इंदिराजी, संजय वा राजीव किंवा सोनिया यांच्यासाठी असे कुठले पद पक्षाने कधी निर्माण केले नव्हते. पण राहुलसाठी तसे पद निर्माण करण्यात आले आणि अन्य कोणी उमेदवार नसल्याने त्यांचीच तिथे नेमणूक करण्यात आली. सोनिया गांधींनी १९९८ सालात पक्षाची सुत्रे आपल्या हाती घेतली आणि प्रथमच कॉग्रेसला तोपर्यंतच्या सर्वात कमी जागा १९९९ सालात मिळवून देण्य़ाचा विक्रम केला होता. पण २०१४ सालात पक्षाची प्रचारधुरा राहुलनी हाती घेतली आणि पक्षाला थेट ४४ जागांपर्यंत खाली आणून ठेवण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला. त्यामुळेच राहुल हे कॉग्रेसच्या इतिहासात नवनवे विक्रम प्रस्थापित करणारे नेते अशीच इतिहासाला नोंद घ्यावी लागेल. सध्या त्यांनी उपाध्यक्ष म्हणून जसा पक्ष चालविला आहे. त्यात नवा बळी घेण्याचाही एक विक्रम स्थापित होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. तो बळी आधुनिक चाणक्याचा असेल.\nगेल्या लोकसभा निवडणूकीत आजवरच्या तमाम राजकीय अभ्यासकांना व विश्लेषकांना धक्का देत, प्रशांत किशोर नावाचा नवा चाणक्य भारतीय राजकारणात अवतरला होता. मोदींनी भाजपाला बहूमत मिळवून देईपर्यंत प्रशांत किशोरचे नाव कुणाच्या खिजगणतीमध्ये नव्हते. पण मोदींच्या एका हातात भारतीय जनता पक्ष व संघाची संघटना होती. तर दुसर्‍या बाजूला प्रशांत किशोर याचे नवे आधुनिक कल्पक प्रचारतंत्र होते. त्यात मोदींचा दबदबा वाढू लागल्यावर कॉग्रेस गडबडून गेली होती. अशाच एका प्रसंगी कॉग्रेसचे बुद्धीमान नेते मणिशंकर अय्यर यांनी ‘वोह चायवाला’ अशा हेटाळणीयुक्त शब्दात मोदींची टिंगल केली होती. तेच सुत्र पकडून प्रशांतने मोदींच्या देशव्यापी ‘चायपे चर्चा’ योजल्या होत्या. अतिशय नव्या व वेगळ्या प्रचारतंत्राचा वापर करून प्रशांत किशोरने लोकसभा निवडणूकीचे चित्र पालटून टाकले होते. मग वर्षभरातच आलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणूकीत त्याने केजरीवाल यांनाही मदतीचा हात दिला होता. तिथेही भाजपाच्या संघटनेला व प्रचाराला दणका देऊन प्रशांतने आम आदमी पक्षाला मोठे बहूमत मिळवून दिले होते. ‘पाच साल केजरीवाल’ ही त्याचीच घोषणा होती असे म्हणतात. पण नंतर त्याने बिहारच्या निवडणूकीत नितीशकुमार व लालूंना साथ देण्याचा पवित्रा घेतला आणि ती त्याची खरी कसोटी होती. कारण तेव्हाही मोदीलाट अस्तित्वात होती आणि त्यावरच स्वार होण्याचा अमित शहा व भाजपा यांचा मनसुबा प्रशांतने उधळून लावला होता. त्याच्या तालावर लालू व नितीश नाचले आणि भारतीय राजकारणाला नव्या चाणक्याची ओळख झाली होती. कारण बदनाम लालू व निराश नितीश ,यांना एकत्र आणून प्रशांतने भाजपाला मतदानात शह देऊन दाखवला होता. त्यामुळेच प्रथम पंजाबचे कॉग्रेसनेते अमरिंदर सिंग यांनी प्रशांतला हातशी धरले आणि तिथून त्याचे व राहुलचे साटेलोटे जमले.\nपंजाब बाजूला पडला आणि उत्तरप्रदेशात नव्याने कॉग्रेसला संजीवनी देण्याचे कंत्राट प्रशांतने घेतले. तीनशे कोटी रुपये देऊन कॉग्रेसने त्याच्यावर जबाबदारी सोपवल्याचे म्हटले गेले. दोनतीन महिने खपून प्रशांतने उत्तरप्रदेशातील कॉग्रेस संघटना व एकूण राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र त्याच्याशी स्थानिक वा ज्येष्ठ कॉग्रेस नेते सहकार्य करीत नसल्याच्या बातम्या येत राहिल्या. प्रथम त्याने या राज्यात कॉग्रेसने ब्राह्मण चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी पुढे करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी त्याने राहुल वा प्रियंका गांधींचे नाव जाहिर करण्याचा आग्रह धरला होता. प्ण नेहरू खनदानात पंतप्रधानच जन्माला येतात, अशी ठाम श्रद्धा असलेल्या कॉग्रेसी नेतृत्वाने त्याचा सल्ला फ़ेटाळून लावला आणि तिथूनच त्याच्या चाणक्यगिरीला शह मिळू लागला. अखेर तडजोड म्हणून दिल्लीतून निवृत्त झालेल्या शीला दिक्षीतना मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार म्हणून पुढे करण्यात आले. तर उत्तरप्रदेशात राहुलची दिर्घकालीन किसानयात्रा काढायची कल्पना राबवली गेली. चारपाच हजार मैल प्रवास करणारी ही यात्रा, मोठ्या गावात खाटचर्चा करणार होती. पण पहिल्याच अशा खाटचर्चेच्या शेवटी जमलेल्या गर्दीने खाटाच पळवून नेल्या आणि पुढल्या प्रत्येक खाटसभेत त्याचीच पुनरावृत्ती होत गेली. सहाजिकच किसानयात्रेला मिळणार्‍या प्रतिसादापेक्षाही खाट पळवणारा जमाव ,हाच बातमीचा विषय होऊन गेला. मग त्या यात्रेचा पुरता बोजवारा उडाला. तरीही अनेक तडजोडी करीत प्रशांतने कल्पकता राबवली. पण ज्येष्ठ जुन्या कॉग्रेस नेत्यांना हा नवा चाणक्य पचवता आला नाही आणि आता तर त्यालाच हाकून देण्याचा विचार पक्षात बळावला असल्याचे म्हटले जाते. ते कितपत खरे आहे ठाऊक नाही. पण पक्षाचे राजकीय निर्णय परस्पर प्रशांत घेऊ लागल्याने नेते व प्रशांत यांच्यात बेबनाव निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे.\nकिसानयात्रेचा बोजवारा उडाला आणि समाजवादी पक्षात भाऊबंदकी निर्माण झाल्याने, उत्तरप्रदेशी राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. त्यामुळे भाजपाला हरवणे तर कठीण झाले आहेच. पण स्वबळावर कॉग्रेस उभी करणे असंभव होऊन गेले आहे. अशा स्थितीत मुलायम बिहार पद्धतीने महागठबंधन करण्याच्या विचारात असल्याचे कळताच, प्रशांत किशोरने त्यांची थेट भेट घेतल्याची बातमी आली. अशा महाआघाडीत कॉग्रेसही सहभागी होणार असल्याच्या बातम्यांनी ज्येष्ठ कॉग्रेस नेते विचलीत झाले. आपल्याला कल्पनाही न देता प्रशांत परस्पर मुलायमना भेटायला गेल्याने कॉग्रेसच्या गोटात संताप निर्माण झाला आणि त्यातूनच आता प्रशांतला डच्चू देण्याचा विचार होत असल्याचे वृत्त आहे. अर्थात त्यामुळे प्रशांतचे कुठले आर्थिक नुकसान होणार नाही. पण त्याने मोदींना दैदिप्यमान यश मिळवून देत आणि त्यानंतर बिहारमध्ये भाजपाला दणका देऊन संपादन केलेली प्रतिष्ठा मात्र धुळीस मिळणार आहे. कारण उत्तरप्रदेशात कॉग्रेसला सत्ता नाही तरी चांगले यश त्याने मिळवून द्यावे, अशी किमान अपेक्षा होती. पण त्याच्या सर्व कल्पकता किंवा रणनितीचा राहुलनी पुरता बोर्‍या वाजवला आहे. मात्र त्याचे खापर प्रशांत किशोरवर फ़ोडले जाणार आहे. खरेतर त्याने ही जबाबदारी घेण्यापुर्वी देशातील त्या मोठ्या राज्यात कॉग्रेसची असलेली दुर्दशा विचारात घ्यायला हवी होती. मोदींना यश मिळवून देताना संघाची शक्ती पाठीशी होती आणि बिहारमध्ये रणनिती आखताना नितीश-लालूंच्या किमान काही संघटनेचे पाठबळ पाठीशी उभे होते. कॉग्रेसपाशी कुठलेच संघटन नाही की कार्यकर्ते नसतील, तर रणनिती काय उपयोगाची तिथेच प्रशांत किशोर फ़सला आणि त्याच्या अब्रुचे धिंडवडे निघणार आहेत. कॉग्रेससारख्या शतायुषी पक्षानंतर एका आधुनिक राजकीय रणनितीकाराला मातीमोल करण्याचा नवा विक्रम मात्र राहुल गांधींच्या खात्यात जमा होणार आहे.\nमुळात कॉग्रेसला काही नवीन विचारसरणी पचनी पडणे शक्यच नाही.\nसंस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे\n‘हमाम मे सब नंगे है’, अशी एक हिंदीतली उक्ती आहे आणि त्याचीच प्रचिती सध्या येत आहे. चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर या अ...\nराफ़ायलवर मोदी गप्प का\nराफ़ायल लढावू विमान खरेदीच्या विषयावर इतके रणकंदन माजलेले असतानाही सातत्याने इतर विषयावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, याच बाबतीत मौनव्र...\nअर्थात सनातनी पुरोगामीत्व पाच वर्षापुर्वी मोदी बहूमत मिळवू शकतात, हे मी सांगू शकलो, त्याचा पाया मला इब्न खालदूनच्या मुकदीमा या चौदाव्या ...\nमतचाचणी विश्लेषण (४) मागल्या विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपाने युती मोडली व एकहाती शत-प्रतिशत सत्ता बळकावण्याचा कावा केलेला होता. ...\nसाडेचार वर्षापुर्वी लोकसभेची निवडणूक ऐन भरात होती आणि जवळपास ६० टक्के मतदान उरकलेले होते. अशावेळी नरेंद्र मोदींची लोकप्रियता इतकी शिगेला ...\nमतचाचणी विश्लेषण (५) आगामी लोकसभेच्या निवडणूका आणि त्यात मतदान कसे होईल, याविषयीची उत्सुकता स्पष्ट आहे. जितकी ती प्रत्येक पक्षातील नेत्...\n२०१९ ची लोकसभा, जिंकणार ‘कॉग्रेसच’\n(लेखांक पहिला) येत्या डिसेंबर महिन्यात पाच विधानसभांचे मतदान उरकलेले असेल आणि निकाल लागलेले असतील. त्यानंतर विनाविलंब सतराव्या लोकसभा ...\nसरडा मोसमाप्रमाणे आपले रंग बदलतो असे म्हणतात. ते सिद्धही झालेले आहे. त्याचे कारणही स्पष्ट आहे. निसर्गाने सुरक्षेसाठी सरडा नावाच्या प्राण्...\nबाजारबुणगे आणि रा. स्व. संघ\nSunil Tambe 3 August at 23:32 · प्लासी ते सांगली बंगालचा शेवटचा नबाब सिराज उद्दौला मातला होता. नबाबाचं सैन्य ब्रिटीश सैन्याच्या दुप्...\nमतचाचणी विश्लेषण (३) आगामी लोकसभा निवडणूकीचा संदर्भ घेऊन रिपब्लिक व एबीपी यांनी सी-व्होटरच्या मदतीने केलेल्या मतचाचणीचे निष्कर्ष बहुता...\nमोदी हे वाजपेयी नाहीत\nकोण जिंकला कोण हरला\nनितीश बदल रहा है\nनोटाबंदीचा डाव आणि पेच\nसबसे बडा रुपैया की कायदा\nकाळापैसा, राजकारण, गुन्हेगारी अनटचेबल्स (२)\nअग्रलेखांच्या बादशहाला, तुघलकाचे अनावृत्तपत्र\nमारणारे मेले, उरले कोण\nमराठा मूक मोर्चा आणि ट्रंप\nआम आदमी जाम आदमी\nइमान-दारी बांधलेले स्वातंत्र्याचे योद्द्धे\nदुखणे आधी बारकाईने तपासा\n‘आम्ही सारे’ एका माळेचे मणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5462275830712169620&title=Books%20donated%20to%20students%20from%20Gadchiroli&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-10-19T13:30:24Z", "digest": "sha1:GTGP4VEGNQSHCLRJDMBQBLZIAV5O4PPW", "length": 9014, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "गडचिरोलीतील मुलांना सातशे पुस्तके प्रदान", "raw_content": "\nगडचिरोलीतील मुलांना सातशे पुस्तके प्रदान\nदिलीप काळोखे मित्र परिवाराचा पुढाकार\nपुणे : गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागातील मुलांना उत्तमोत्तम पुस्तके वाचायला मिळावीत या उद्देशाने त्यांना लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग, स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या महापुरुषांचे चरित्र सांगणारी सातशे पुस्तके देण्यात आली. तसेच या मुलांना ११ हजार रुपयांची मदतही देण्यात आली. ५० पेक्षा अधिक मुलांना ही मदत देण्यात आली. माजी नगरसेवक दिलीप काळोखे यांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महात्मा गांधींजींच्या वेशातील तरुणाची ग्रंथतुला करून, सातशे पुस्तके या मुलांना देण्यात आली.\nदिलीप काळोखे मित्र परिवारच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, दिलीप कांबळे, प्रदीप रावत, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी, डॉ. अशोक कामत, डॉ. गजानन एकबोटे, महेश करपे, आबा बागूल, अभय छाजेड, माधव जगताप, उदय जगताप यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.\nया वेळी गिरीश बापट म्हणाले, ‘महात्मा गांधीजींचे विचार देशभरात प्रत्येकाने प्रत्यक्षात आणले पाहिजेत. समाजात वाईटापेक्षा चांगल्या गोष्टी जास्त आहेत; मात्र, चांगल्या व्यक्ती शांत आहेत म्हणून चांगले काम पुढे येत नाही. त्यामुळे आपली समाजाप्रती असलेली जबाबदारी ओळखून प्रत्येकाने काम केले पाहिजे.’\nडॉ. अशोक कामत म्हणाले, ‘चारित्र्य, देशभक्ती, त्याग या भावनेने लोकमान्य टिळकांनी समाजात काम करण्यासोबतच देशभक्ती जागविली. आजही अशा चारित्र्याची निखळ माणसे पुण्यामध्ये आहेत. त्यामुळे अनेक संस्था आपल्या सामाजिक कार्यातून मोठया झाल्या आहेत.’\nदिलीप काळोखे मित्र परिवाराच्यावतीने भजनी मंडळांना ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट, वृक्षारोपण, गरजू मुलांना मोफत कपडे असे विविध उपक्रमदेखील यानिमित्ताने राबविण्यात आले.\nTags: पुणेगडचिरोलीविद्यार्थीपुस्तकेदिलीप काळोखे मित्र परिवारग्रंथतुलामहात्मा गांधीडॉ. अशोक कामतडॉ. न. म. जोशीPuneGadchiroliBooksNaxaliteDilip KalokheGirish BapatPradeep RawatAaba BagulDr. Ashok KamatDr. N. M. JoshiBOI\nजीवनोन्नती अभियानात पालघर तृतीयस्थानी ‘हा पुरस्कार ‘भारतरत्न’सारखा...’ ‘लोकबिरादरी’साठी ‘फन फेअर विथ पॉज अँड टेल्स’ पुण्यात बहरतोय मुलांचा वाचनकट्टा ‘त्यांना’ घडली ‘मर्सिडीज’मधून सफर...\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/grahakhit-indian-people-not-get-medicine-low-cost-407646-2/", "date_download": "2018-10-19T14:03:28Z", "digest": "sha1:BX66FBQNCMWC6TJNFDURSPMFXPK6I37T", "length": 13058, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#ग्राहकहित : वेसण गरजेचीच (भाग २) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#ग्राहकहित : वेसण गरजेचीच (भाग २)\n– सूर्यकांत पाठक (कार्याध्यक्ष अ.भा.ग्राहक पंचायत)\n#ग्राहकहित : वेसण गरजेचीच (भाग १)\nदेशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे उलटून गेली तरी नागरिकांना स्वस्त आणि सुरक्षित औषधे मिळू नयेत, हा दैवदुर्विलास म्हणावा लागेल. याचे कारण म्हणजे आरोग्यासारख्या अत्यावश्‍यक सेवेचे व्यापारीकरण झाले असून, भांडवलदार आणि दलालांनी या क्षेत्रावर कब्जा केला आहे. खासगी रुग्णालये जीवनदान देण्याची केंद्रे न ठरता नोटा छापण्याची यंत्रे झाली आहेत. देशाच्या आरोग्य क्षेत्रातून दलाल आणि भांडवलदारांना हद्दपार करून हे क्षेत्र स्वच्छ करणे ही काळाची गरज आहे.\nगेल्या काही वर्षांत माणसावर केल्या जाणाऱ्या औषध परीक्षणाची सर्वांत मोठी प्रयोगशाळा म्हणून भारताचे नाव घेतले जात आहे. ज्या औषधांच्या चाचण्या परदेशांमध्ये प्राण्यांवर घेतल्या जात होत्या, त्या चाचण्या सुरक्षेचे कोणतेही उपाय न योजता भारतात चक्क माणसांवर केल्या जात आहेत. काही वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशातील गुंटूर आणि आसपासच्या परिसरात गर्भनिरोधक औषधांचे परीक्षण थेट महिलांवर केल्यामुळे अनेक महिलांना वंध्यत्व आले. कायद्यात स्पष्ट तरतुदी नसल्यामुळे परदेशी कंपन्या गरिबांना प्रलोभने दाखवून चाचण्यांसाठी तयार करतात, हे भयंकर आहे.\nया प्रक्रियेत डॉक्‍टरांनाही मोठे कमिशन दिले जाते आणि दलालांचे एक मोठे जाळे विणले जाते. या जाळ्यात एकदा अडकल्यानंतर बाहेर पडणे गरिबांसाठी अवघड होऊन बसते. सर्वोच्च न्यायालयानेही औषधांच्या चाचण्यांसंदर्भात आरोग्य कर्मचाऱ्यांवर नुकतेच ताशेरे ओढले होते. ज्या लोकांवर औषधांचे प्रयोग केले जातात, त्यांच्या जीवनाच्या सुरक्षिततेची व्यवस्था केलीच पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले होते. भारतात जेनेरिक औषधांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली जाते.\nआजमितीस आपल्या गरजेच्या 85 टक्के औषधांची निर्मिती आपण देशातच करू शकतो. भारतीय जेनेरिक औषधांची गुणवत्ता प्रत्येक कसोटीत उतरली आहे आणि म्हणूनच युनिसेफ आपल्या गरजेच्या 50 टक्के जेनेरिक औषधे भारताकडून मागविते, हे लक्षात घेतले पाहिजे. अन्य काही देशांमध्येही भारतीय जेनेरिक औषधांना भरपूर मागणी आहे. जेनेरिक औषधांच्या वाढत्या निर्यातीवरूनही आपल्याला त्याचे आकलन होऊ शकते. सध्या भारतातून 245 हजार कोटी रुपयांची जेनेरिक औषधे निर्यात केली जातात.\nजेनेरिक औषधांचा कोणताही विशिष्ट ब्रॅंड नसतो. परंतु तरीही जेनेरिक औषधांची किंमत अन्य औषधांच्या तुलनेत तब्बल 100 टक्‍क्‍यांनी कमी असतात. उदाहरणार्थ, बेयर या बहुराष्ट्रीय कंपनीच्या नॅक्‍सावर या कर्करोगावरील औषधाच्या 120 गोळ्यांची किंमत 2 लाख 80 हजार एवढी आहे, तर नॅटको या देशी कंपनीचे तेच औषध असलेल्या 120 गोळ्यांची किंमत अवघी 8800 रुपये आहे. त्यामुळे भारतीय कंपन्यांनी जेनेरिक औषधे बनविणे बहुराष्ट्रीय कंपन्यांना नको आहे. भारतीय जेनेरिक औषधांची गुणवत्ता चांगली असल्यामुळे अमेरिकेलासुद्धा भारतीय जेनेरिक औषधांची आयात करावी लागते. सध्याच्या काळात भारताकडून जेनेरिक औषधे आयात करणाऱ्या देशांमध्ये अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे.\nसध्याच्या व्यापारी युद्धाच्या काळात अमेरिकेने स्ट्राइड्‌स आर्कोलॅब, वॉकहार्ट, आरपीजी लाइफ सायन्सेस, फ्रासीनियस काबी ऑन्कॉलॉजी आदी भारतीय कंपन्यांबाबत कठोर धोरण स्वीकारले आहे. वस्तुतः जेनेरिक औषधांचा थेट फायदा गरिबांना होतो. ही बाब श्रीमंत देशांना मान्य नाही. कारण यामुळे त्यांच्या देशातील बड्या बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांचे नुकसान होते.\nऔषधाची भारतीय बाजारपेठ विस्तृत असल्यामुळे सर्व बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांना या बाजारपेठेवर कब्जा करायचा आहे. त्यामुळेच, जेनेरिक औषधांच्या निर्मितीच्या बाबतीत आपला देश भले जगात स्वावलंबी असला, तरी अशी औषधे गरीब रुग्णांना सुलभतेने मिळण्याची व्यवस्था करणे आत्यंतिक गरजेचे आहे. त्यासाठी विकसित देशांच्या आकांक्षांना भीक न घालता सरकारने कठोर पावले उचलण्याची गरज आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदेशाचे पहिले महिला SWAT पथक सज्ज\nNext articleअमित शहा यांनी आपल्यावरील कर्ज घोषित करावे\nसाडेतीन शक्तिपीठांचं एकत्रित दर्शन ‘कोल्हापूर भागवतीपुर’ (भाग २)\nसाडेतीन शक्तिपीठांचं एकत्रित दर्शन ‘कोल्हापूर भागवतीपुर’ (भाग १)\nनको रे मना …. (भाग ३)\nनको रे मना …. (भाग २)\nनको रे मना …. (भाग १)\nसीमोल्लंघन कराच (भाग २)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/bollywood/amitabh-bacchan-birthday-special/", "date_download": "2018-10-19T14:33:41Z", "digest": "sha1:Q6B6HXADC6JWKUFQZRN5BXTSPRQVSTPB", "length": 22540, "nlines": 389, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Amitabh Bacchan Birthday Special | Happy Birthday बिग बी अमिताभ बच्चन | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १९ ऑक्टोबर २०१८\nडोक्यात दगड टाकून विवाहितेची निर्घृण हत्या\nअति तिथे माती... हातात ४५ लाखांचे चोरीचे सोने तरी अधिक हव्यासापोटी गमावला जीव\nअमृतसरमध्ये रावणदहन कार्यक्रमादरम्यान अपघात, अनेकजणांचा मृत्यू झाल्याची भीती\nबीडच्या खंडेश्वरी यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या\nविभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदके\nदेवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 ऑक्टोबर\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nShivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने\nचोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न\nMetoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nHappy Birthday बिग बी अमिताभ बच्चन\nHappy Birthday बिग बी अमिताभ बच्चन\nबॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज 76वा वाढदिवस\nवाढदिवसानिमित्त अमिताभ बच्चन यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव\nअमिताभ यांनी ट्विटरवरुन आपल्या चाहत्यांचे आभार मानले\nअमिताभ बच्चन यांनी आपल्या चाहत्यांची भेटदेखील घेतली\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nIn pics: फिटनेस फ्रिक असलेल्या मलाइका अरोराचे हे फोटो व्हायरल\nअभिनेत्री श्रिया पिळगांवकर 'मिर्झापूर' इव्हेंटमध्ये दिसली ग्लॅमरस अंदाजात\n#MeToo: बॉलिवूडच्या 'या' सेलेब्रिटींवरही झालाय लैंगिक शोषणाचा आरोप\nVinod Khanna Birthday: विनोद खन्ना यांनी घेतला नसता हा निर्णय तर बनले असते अमिताभ बच्चनपेक्षाही सुपरस्टार\nकृष्णा राज कपूर यांच्या श्रद्धांजली सभेला बॉलिवूड दिग्गजांची उपस्थिती\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nVedio : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा\nबंगाली महिलांनी लुटला सिंदुर खेळाचा आनंद\nसोलापूर जिल्ह्यात फक्त ४० टक्के पाऊस, ४७० गावात टँकरने पाणीपुरवठा\nदुष्काळी स्थितीवर जिल्हा परिषद सादर करणार ‘ग्राऊंड रिपोर्ट’\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nSabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nकाश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nPro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.slicesoflife.me/2009/04/highway-and.html", "date_download": "2018-10-19T13:11:46Z", "digest": "sha1:3QSC7VUKXASV4FYN5VHTNJJ7WQYHYMMO", "length": 14801, "nlines": 106, "source_domain": "www.slicesoflife.me", "title": "Slices Of My Life: Highway And पायवाट", "raw_content": "\nउन्हाळ्यातल्या एका तापलेल्या दिवशी दोघं भेटले. अगदी गर्द उन्हाने दोघेही रापले होते ...जिकड़ं पहावं तिकडं उन्हाचीच गर्दी आणी एकटे हे दोघं highway आणी पायवाट भेटले म्हणजे नेहमी शेजरुनच जायचे. कधी कधी cross पण करायचे एकमेकांना पण बोलणं नाही झालं कधी. highway आपला नेहमी पायाला भिंगरी लावल्यासारखा पळत रहायचा नाकासमोर. पायवाट कोणी तरी येइल म्हनून वाट पाहत सुस्त लोळत पडलेली असायची. तर खुपच ऊन होतं त्या दिवशी. highway पण शांत होता काही रहदारी नव्हती, कोणाला कुठं सोडायचे नव्हते त्याला. so तो पण जरा विसावला होता, त्याच्या घामाच्या धारा मृगजळ म्हणुन खपून जात होत्या. Out of extream boredom ते दोघं बोलायला लागले.\nHighway: \"कसलं ऊन आहे सालं.पार वितळायला आलोय. मऊ-मऊ झालोय काही ठिकाणी, डाम्बर वितळलयं कुठं कुठं. आणी हे गाडीवाले जातात fast अजुन, घासून-घासून अजुन heat वाढते. फाडतोचं tyre त्यांचे नाहीतर गप्प बसतील म्हणजे\"\nपायवाट : \"अरे काय हे बोलनं. tyre कसलं फ़ाडतोयं त्यांचं. बिचारे त्यांना पण ऊन नकोय म्हणूनच fast जाताहेत ना लवकर घरी जायचय म्हणुन. तू पण Hot-Head झालायं आता उन्हात हिंडून हिंडून. acidity झालिये का तुला लवकर घरी जायचय म्हणुन. तू पण Hot-Head झालायं आता उन्हात हिंडून हिंडून. acidity झालिये का तुला \nHighway: \"hmmm... तुझं बरयं बाई. निवांत झोपयाला मिळतं तुला. मला दिवस-रात्र हीच भुर्र-भुर्र. कुठल्या कुठं जावं लागतं रोजंच. तुझं बरयं ग. शांत पडून असतेस, निवांत आहे सगळं जास्ती fast जायची घाई नाही, speed limit नाही आणी speed limit तोडायची खुमखुमी नाही. मनात आलं की वळा. कुठं काही नविन रानफुला चं रोपटं उगवलं की वळा लगेच त्याच्या बाजूने चिकटून. मस्त, नाजुक turn घेउन हलकासा touch करुन जा त्याला. थोड़ा दगड आला मधे की मारा प्रदक्षिणा त्याला. आमचं नाही बाबा तसं. वळायचा board दिसला कीच वळा. Board म्हणाला left turn की कसरत करत T shape मधे वळा लेफ्टला. इतकं जाड शरीर आता वळत पण नाही पटकन. तुझी figure भारिये राव जास्ती fast जायची घाई नाही, speed limit नाही आणी speed limit तोडायची खुमखुमी नाही. मनात आलं की वळा. कुठं काही नविन रानफुला चं रोपटं उगवलं की वळा लगेच त्याच्या बाजूने चिकटून. मस्त, नाजुक turn घेउन हलकासा touch करुन जा त्याला. थोड़ा दगड आला मधे की मारा प्रदक्षिणा त्याला. आमचं नाही बाबा तसं. वळायचा board दिसला कीच वळा. Board म्हणाला left turn की कसरत करत T shape मधे वळा लेफ्टला. इतकं जाड शरीर आता वळत पण नाही पटकन. तुझी figure भारिये राव कशी सळसळत्या नागिनी सारखी वळतेस, नजाकतीत कशी सळसळत्या नागिनी सारखी वळतेस, नजाकतीत आमचं वळणं म्हणजे अगदी कष्टाने गुडघे धरत वळा ,संधिवाताच्या पेशंट सारखं आमचं वळणं म्हणजे अगदी कष्टाने गुडघे धरत वळा ,संधिवाताच्या पेशंट सारखं मधे डोंगर आला तरी direct घुसा त्याच्यात -बोगदा म्हणे-चायला चिडतो तो सारखं काय म्हणे घुसतोस. mind ur business म्हणे. मीच कसाबसा सावरून-आवरून बसलोय, गोळा करुन स्वताला आणी तू घुस आतून.आधीच भुसभुशीत झालाय तो दरडी टाकतो चिडला की. गप्प गुमान एकून घ्या आणी चलते रहो मधे डोंगर आला तरी direct घुसा त्याच्यात -बोगदा म्हणे-चायला चिडतो तो सारखं काय म्हणे घुसतोस. mind ur business म्हणे. मीच कसाबसा सावरून-आवरून बसलोय, गोळा करुन स्वताला आणी तू घुस आतून.आधीच भुसभुशीत झालाय तो दरडी टाकतो चिडला की. गप्प गुमान एकून घ्या आणी चलते रहो \nपायवाट: \"मला तर हिंडू देतो तो डोंगर मला उलट मीच उनाडक्या करत असते एकटीच त्याच्यावर. पण काय अरे, कधीतरी कोणीतरी भेट्तं मला, आळसटल्यासारखी पडून असते इतरवेळी. मग कोणीतरी हळूच चालत येतं, हळुहळु boring पावलं टाकत जातं. ना कोणाला घाई, ना tyre च्या रेषा घासून जातात. मला पण वाटतं मस्त घुसावं डोंगरात, जे येइल मधे त्याला तुडवत. कशाला adjustment, कशाला आपणच वळावं नेहमी. direct सरळ , fasht उलट मीच उनाडक्या करत असते एकटीच त्याच्यावर. पण काय अरे, कधीतरी कोणीतरी भेट्तं मला, आळसटल्यासारखी पडून असते इतरवेळी. मग कोणीतरी हळूच चालत येतं, हळुहळु boring पावलं टाकत जातं. ना कोणाला घाई, ना tyre च्या रेषा घासून जातात. मला पण वाटतं मस्त घुसावं डोंगरात, जे येइल मधे त्याला तुडवत. कशाला adjustment, कशाला आपणच वळावं नेहमी. direct सरळ , fasht \nHighway: \"वेडी आहेस मग तू .किती दिवस झाले नंगे-पाय कोणी फिरलच नाहीये माझ्यावर. ते नेहमीचे fast tyres, काळे-कुळकुळीत, चट्टे-पट्टे वाले, boring, एका रेषेत जातात सगळे. touch पण त्यांचा जळका वास सोडून जातो. अशी नाजुक पावलं चालावित माझ्यावर, माझ्याशी खेळत, बोलत. त्यांचे ठसे उमटावेत माझ्यावर. मग मी जपून ठेवावे त्यांना, आठवण. माझ्याशी बोलत राहावं पावलांनी. मधुनच खाली वाकून गवताचं फूल तोडावं. कधी ते भेगाळलेले पाय पण भेटावेत. मातीत बर वाटतं त्यांना पण. नाहीतर सारखं दगडांच्या ठेचा खाल्लेले ते तळवे. हळूच मालिश करावी त्यांची. वेडी आहेस तू ,नुसतं जोरात पळुन पळुन थकलोय मी. कशाच्या मागे पळतोय तेच माहित नाहीये. जिकड़ं तिकडं नुस्ता रस्ता, stop असा नाहीच. पळणं ठीक आहे ग , पण stop तरी माहिती असेल तर बरं वाटतं. आणी आता वेगाची नशा पण राहिली नाहीये ....\"\nपायवाट :\"मला वाटते बाबा वेगात जावं. तू कसा अगदी नदी आली तरी लगेच तिच्या वरून उडी मारून जातोस. एका मिनिटात पार नदी ,तलाव जसं किस झाड़ की पत्ती. मला मात्र त्या सगल्या तलावाला प्रदक्षिणा मारून १७६० turns घेउन जावं लागतं. थकतात पाय माझे zig-zag-zig-zag नुस्ता round n round..आणी नदी आली की बास कुठं तरी घाटावर जाउन बसून रहा. stop नदी ,तलाव जसं किस झाड़ की पत्ती. मला मात्र त्या सगल्या तलावाला प्रदक्षिणा मारून १७६० turns घेउन जावं लागतं. थकतात पाय माझे zig-zag-zig-zag नुस्ता round n round..आणी नदी आली की बास कुठं तरी घाटावर जाउन बसून रहा. stop धड होडित पण चढ़ता येत नाही आणी परत पण फिरता येत नाही, थाम्बा तिथच, तो boring प्रवाह बघत धड होडित पण चढ़ता येत नाही आणी परत पण फिरता येत नाही, थाम्बा तिथच, तो boring प्रवाह बघत असं वाटतं direct पळत पळत यावं आणी मोट्ठी उडी मारावी नदीच्या पण वरून. मस्त bridge व्हावं आणी नदीला टुक-टुक करावं...कसली मज्जा ना असं वाटतं direct पळत पळत यावं आणी मोट्ठी उडी मारावी नदीच्या पण वरून. मस्त bridge व्हावं आणी नदीला टुक-टुक करावं...कसली मज्जा ना \nअरे भीती वाटते बाबा नदीवरून जाताना..आवाज change झालेला कळत नाही का तुला bridge वरून जाताना थरकाप होतो माझा अजुन :D\"\nतेव्हढ्यात 1 गळका-tanker जातो highway वरून, पानी सांडत....\n मस्त वाटतय आता. हा गळका tanker आवडतो बाबा मला. मस्त भिजवून जातो. थोडावेळ full थंडगार - chillax पण चायला पानी पिता येत नाही त्याचे.सगळं वाहून जातं अंगावरून त्या गटारात. तुझं बरयं मस्त भिजा, असं पानी पिउन पिउन तृप्त व्ह्या , आणी परत मस्त वास तुझा. अजुनच मऊ-मऊ होतेस तू भिजल्यावर. चिकट-चिकट चिटकुन राहतेस पायाला, पकडून ठेवतेस pant ला. इकडं भिजलो काय किंवा नाही काय - काही फरक नाही पडत. फ़क्त थोड़ा जास्ती काळा वाटतो पाउस झाल्यावर.. \"\nपायवाट: \"अरे कसला सेंटीबाबु (sentibabu) आहेस रे श्रीमंत बापाचं senti पोरं :) वाटतोस रांगडा पण कसले boring ह्ळवे बोलतोस. चल जरा वेळ आहे तर rest घे थोडी. एकेकाचं नशीब असतं बाबा. जे नाही मिळत त्याचच जास्ती अप्रूप वाटतं........\nपायवाट: \"थांब कोणीतरी येतय नंगेपाय इकडं. बघते कसा असतो स्पर्श तळव्यांचा, याच्या आधी कधी लक्षातच नाही आलं इतकं...\"\nHighway: \"हा हा हा ..मी पण परत वेगाची धुंदी घेतो जरा, वारा पिउन बघतो परत. tyres काही इतके पण वाईट नसतात. आजकाल मस्त नक्षी पण असते त्यांच्या वर :) चला C ya....भेटू असेच परत कधी तरी निवांत\"\nआणी मग दोघं परत आपापल्या वाटेला लागले. काही वर्षांनी मग गावागावात डाम्बरी-road झाले. highway वाढले खुप. मग पायवाटेचं पण स्वप्न पूर्ण झालं highway सारखं जगायचं, एका वळणा्वर ती पण highway झाली. आणी जुने highway शेवटचे क्षण मोजत पायवाट होण्याची वाट पाहत बसले होते.\nमग दिवसेंदिवस गावाकडचि भरपूर लोकं शहरात यायला लागली. वेगाच्या, पैशाच्या मागे आपला शांत life सोडून. आणी शहरी लोकांनी गावात घरं बांधायला काढली. पायवाटा शहराकड़ं जायला लागल्या आणी Highway गावात जागा शोधत राहिले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/525299", "date_download": "2018-10-19T13:54:30Z", "digest": "sha1:B3JIQ4XM4BIOG3Q33I24ODE4PTW5UVTB", "length": 5723, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "रामदेव बाबांना विमानतळावर भेटून चूक केली : प्रणव मुखर्जी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » रामदेव बाबांना विमानतळावर भेटून चूक केली : प्रणव मुखर्जी\nरामदेव बाबांना विमानतळावर भेटून चूक केली : प्रणव मुखर्जी\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\n2011मध्ये यूपीए 2 च्या कार्यकाळात विमानतळावर जाऊन योगगुरू रामदेव बाबंची भेट घेणे आपली चुक होती अशी कबुली माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी इंडियना एक्सप्रेसच्या ‘एक्सप्रेस अड्डा’कार्यक्रमात दिली. यूपीए 2च्या कार्यकाळात प्रणव मुखर्जी हे केंद्रीय मंत्री होते. प्रणव मुखर्जी आणि कपिल सिब्बल हे 2011मध्ये दिल्ली विमनातळावर रामदेव बाबांना उपोषण न करण्याची विनंती करण्यासाठी गेले होते.\nप्रणव मुखर्जी आणि कपिल सिब्बल हे 2011मध्ये दिल्ली विमानतळावर रामदेव बाबांना उपोषण न करण्याची विनंती करण्यासाठी गेले होते. एका प्रेक्षकाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले , हा आमचा चुकीचा निर्णय होता. अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे यूपीए सरकार अडचणीत आले होते. त्यामुळे रामदेव बाबांनी उपोषण करण्यापूर्वीच हे प्रकरण मिटवायचे होते, असे ते म्हणाले.\n5 राज्यांमधून आतापर्यंत 83 कोटी हस्तगत\nपिंपरी-चिंचवडमध्ये डोक्यात दगड घालून एकाची हत्या\nचार्जिंगवेळी मोबाईलवर गेम खेळताना स्फोट होऊन मुलाचा मृत्यू\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nशिर्डीत पंतप्रधानांकडून विकासकामांचे उद्घाटन\nसलीम-सुलेमान यांचा मराठीत प्रवास\nएसबीआयच्या माजी प्रमुख अरूंधती भट्टाचार्य रिलायन्स इंडस्टीजच्या संचालकपदी\n#METOO : एम.जे.अकबर यांच्या याचिकेवरील सुनावणी 31 ऑक्टोबरला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/526685", "date_download": "2018-10-19T13:37:17Z", "digest": "sha1:HVLAIFUYVW4SLS35MXCTBMRZLYNY4YSL", "length": 10224, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ईफ्फीमध्ये झळकणार दशक्रिया - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » ईफ्फीमध्ये झळकणार दशक्रिया\nराष्ट्रीय पारितोषिक विजेत्या रंगनील क्रिएशन्स निर्मित दशक्रिया चित्रपटाची येत्या 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोवा राज्यात होणाऱया 48 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (ईफ्फी) मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारच्यावतीने निवडण्यात आलेल्या सहा मराठी चित्रपटांमध्ये निवड झाली असून दशक्रियाच्या सन्मानात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. गोव्यातील रसिक-प्रेक्षकांसोबतच भारतातील आणि जगभरातील विविध जाणकार, समीक्षकांच्या पसंतीची दाद अनुभवता येणार आहे. हा चित्रपट येत्या 17 नोव्हेंबर 2017 रोजी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक इत्यादी राज्यांमध्ये प्रदर्शित होणार आहे.\nरंगनील क्रिएशन्स निर्मित दशक्रिया चित्रपटाला 64 व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट (निर्मिती-दिग्दर्शन), सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता अशा चार पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. एका अत्यंत वेगळय़ा विषयाची निवड करून पदार्पणातच दिग्दर्शकीय कौशल्याची चुणूक दाखवून दिग्दर्शक संदीप भालचंद्र पाटील यांनी चार राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहर उमटवली आहे. सर्वसामान्य माणसांच्या जगण्यातल्या वास्तवतेच्या मुळाशी जाऊन त्यातील मर्म जाणणारे प्रतिभावंत लेखक-गीतकार-कवी म्हणून संजय कृष्णाजी पाटील यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. बाबा भांड यांच्या प्रचंड गाजलेल्या दशक्रिया या कादंबरीवर सूक्ष्म निरीक्षणासोबतच अभ्यासपूर्ण लिहिलेल्या पटकथेमुळे त्यांना दशक्रिया चित्रपटाने पहिले सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथेचे राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देऊन त्यांच्या प्रतिभेचा यथोचित सन्मान केला आहे. दशक्रियासारख्या अत्यंत संवेदनशील विषयासाठी मोठय़ा धैर्याने आणि उत्साहाने पाठीशी उभे राहून आर्थिक पाठबळ देणाऱया कल्पना कोठारी यांच्या रंगनील क्रिएशन्स नेही निर्मितीतले सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचे राष्ट्रीय पुस्कारर पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या चित्रपटासाठी 51 वर्षानंतर पहिल्यांदाच अभिनेते मनोज जोशी यांना राष्ट्रीय सन्मान मिळाला आहे.\nप्रतिभावंत ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफर महेश अणे यांनी दशक्रियाचा बॅकड्रॉप जिवंत केला असून त्यांच्या सिनेमॅटोग्राफीने दशक्रियाच्या भव्यतेत अधिक भर पडली आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी, बालकलाकार आर्य आढाव, विनायक घाडीगावकर, अदिती देशपांडे, मिलिंद शिंदे, मिलिंद फाटक, उमा सरदेशमुख, आशा शेलार, नंदकिशोर चौघुले, संतोष मयेकर यांच्यासोबतच जवळपास दीडशेहून अधिक सन्माननीय कलावंत आणि तितक्याच कुशल तंत्रज्ञांनी साथ आणि योगदान देऊन दशक्रियाला एक उंची दिली आहे. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया, या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सन 2015 पासून एनएफडीसीच्या फिल्मबाजारमध्ये मराठी चित्रपट महाराष्ट्र राज्य सरकारतर्पे पाठविण्यात येत आहे. या महोत्सवात अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय निर्माते, दिग्दर्शक, समीक्षकांनी तसेच चित्रपट रसिकांच्या उपस्थितीमुळे मराठी चित्रपटाला जागतिक स्पर्धेत सहभागी होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होत आहे.\nएक अनाकलनीय प्रेमकहाणी ब्युटी ऍण्ड द बिस्ट\nभटक्या-विमुक्त समाजाचे प्रश्न मांडणारा वाक्या\nपैशांची धम्माल गोष्ट ये रे ये रे पैसा\nमराठवाडय़ाच्या समृद्ध परंपरेतला रॉमकॉम\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nशिर्डीत पंतप्रधानांकडून विकासकामांचे उद्घाटन\nसलीम-सुलेमान यांचा मराठीत प्रवास\nएसबीआयच्या माजी प्रमुख अरूंधती भट्टाचार्य रिलायन्स इंडस्टीजच्या संचालकपदी\n#METOO : एम.जे.अकबर यांच्या याचिकेवरील सुनावणी 31 ऑक्टोबरला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4642457.html", "date_download": "2018-10-19T13:45:07Z", "digest": "sha1:TNJH5TEEMYMDHP6DG3OXZWNB2UU7HXFB", "length": 1934, "nlines": 34, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - कविता ॥ सुखाच्या त्रिज्येने आनंदाचा व्यास काढावा ॥", "raw_content": "\nकविता ॥ सुखाच्या त्रिज्येने आनंदाचा व्यास काढावा ॥\nकविता ॥ सुखाच्या त्रिज्येने आनंदाचा व्यास काढावा ॥\nसुखाच्या त्रिज्येने आनंदाचा व्यास काढावा\nहळूहळू मोक्ष साधावा ॥\nव्यर्थ उगा दुःखाचे परीघ पाहून\nका विवंचनेस क्षेत्रफळात मिसळावे \nपरमार्थी खरा अर्थ जाण मानवा\nमरणास मध्यबिंदू मानुनी जगावे ॥\nहर एक कसोटीत खरे उतरावे\nपरिघांना उचलून दूर फेकून द्यावे\nकर्मास सुखाच्या वर्गाने गुणावे\nपुण्याचे क्षेत्रफ़ळ वाढवत न्यावे\nवाढवत न्यावे , अंतिमतः भगवंती सुखे लीन व्हावे ॥\nसिद्धेश्वर विलास पाटणकर C\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/II-II-td4642016.html", "date_download": "2018-10-19T14:09:15Z", "digest": "sha1:GXJUWPRBKBJD4VQ26LTCDUUTTSUKXBDO", "length": 2385, "nlines": 42, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - कविता II होय मीच आहे तो अनभिषिक्त सम्राट II", "raw_content": "\nकविता II होय मीच आहे तो अनभिषिक्त सम्राट II\nकविता II होय मीच आहे तो अनभिषिक्त सम्राट II\nहोय मीच आहे तो अनभिषिक्त सम्राट\nअनेक कलाकृती जन्म घेतात\nकाही सुखासीन तर काही कल्लोळ माजवतात\nकधी उठतो आणि सलाम करतो\nकधी पडतो आतल्या आत\nकाय वाढून ठेवलंय पुढे \nतरी मीच आहे तो अनभिषिक्त सम्राट\nमाझ्या मनाचा , इथे जन्मणाऱ्या प्रत्येक कलाकृतीचा\nमीच धावतो , वावरतो , मीच फेकतो\nमीच घडवतो प्रारब्ध माझे\nमीच प्राक्तनाच्या दरवाज्यावर बसून\nमीच तोडितो नातेबंद सारे\nमीच तो, जो ओळखी पुढचे इशारे\nतरी रंग भरतो रंगमंचात न्यारे\nमीच तो सम्राट तरी अनभिषिक्त सदैव\nमीच तो नीच ठरतो , प्रत्येक कलाकृतीत\nसम्राट असूनही अवहेलना पदरी\nहे या अनभिषिक्त सम्राटाचे दुर्दैव\nसिद्धेश्वर विलास पाटणकर C\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-news-financial-condition-solapur-municipal-corporation-collapsed-83989", "date_download": "2018-10-19T13:57:31Z", "digest": "sha1:P47CK37O2RLO5LADPPD3MOZVAX3ALBIZ", "length": 12585, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "solapur news The financial condition of Solapur Municipal Corporation collapsed सोलापूर महापालिकेची आर्थिक स्थिती कोलमडली | eSakal", "raw_content": "\nसोलापूर महापालिकेची आर्थिक स्थिती कोलमडली\nशुक्रवार, 24 नोव्हेंबर 2017\nसोलापूरः महापालिकेची आर्थिक स्थिती कोलमडली असून, तब्बल 373 कोटी 52 लाख रुपये महापालिकेवर देणे आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या देय रकमांसह विविध योजनांसाठी भराव्या लागणाऱ्या हिश्‍यांचाही समावेश आहे.\nसोलापूरः महापालिकेची आर्थिक स्थिती कोलमडली असून, तब्बल 373 कोटी 52 लाख रुपये महापालिकेवर देणे आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या देय रकमांसह विविध योजनांसाठी भराव्या लागणाऱ्या हिश्‍यांचाही समावेश आहे.\nमहापालिकेला 2016-17 या आर्थिक वर्षात दर महिन्याला सरासरी 15 कोटी 52 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. मात्र प्रत्येक महिन्यास किमान अत्यावश्‍यक खर्च, वेतन, पेन्शन, वीज बिले, पाणी बिल, शिक्षण मंडळाचे वेतन व पेन्शन, परिवहनला आर्थिक साह्य, डिझेल बिले, विविध योजनांचे हप्ते याशिवाय पाणीपुरवठ्यासारख्या तातडीच्या कामांची बिले देण्यासाठी महिन्याला किमान 20 ते 21 कोटी रुपये लागतात. सध्या सरासरी 27 कोटी 72 लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. अत्यावश्‍यक खर्चाशिवाय, राहिलेल्या रकमेतून मक्तेदारांचे बिल दिले जात आहे.\nमहापालिकेने दिलेल्या इष्टांकाप्रमाणे वसुली होत नाही. त्यामुळे देय रकमांमध्ये दिवसेन दिवस वाढ होत आहे. 2015-16 आणि 2016-17 या कालावधीत विविध वार्डवाईज व विकास कामासाठी अभिप्राय देण्यात आले आहेत. काही रक्कम खर्चीही पडली आहे. त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर वसुली वाढविण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे.\nमनपावर असलेल्या थकीत रकमांचा तपशील\nकर्मचारी व सेनानिवृत्त 93 कोटी 83 लाख\nशिक्षण मंडळ हिस्सा 02 कोटी\nभूसंपादन व इतर 08 कोटी\nनगरोत्थान रस्ते 12 कोटी\nस्मार्ट सिटी हिस्सा 50 कोटी\nशासकीय कर्जे (व्याजासहीत) 27 कोटी 69 लाख\nमक्तेदारांची देय रक्कम 152 कोटी\nएकूण 373 कोटी 52 लाख\nदुष्काळमुक्ती, महागाईविरोधात राष्ट्रवादीचा निफाड तहसीलवर धडक मोर्चा\nनिफाड : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप शिवसेनेच्या फसव्या सरकारविरोधात एल्गार पुकारत माजी आमदार दिलीप बनकर यांच्या...\nपुण्यातील ब्लड बँकेने दिले 'एक्स्पायरी डेट' संपलेलं रक्त\nपुणे : मंगळवार पेठे येथे असलेल्या ओम ब्लड बँकेने एका रुग्णासाठी 'एक्स्पायरी डेट' (मुदत संपलेले) रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत अन्न...\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nमांजरीतील साडेसतरानळीचा पाणीप्रश्न गंभीर\nमांजरी : साडेसतरानळी ग्रामपंचायतीचा पालिकेत समावेश होऊन अकरा महिने उलटले. तरीदेखील येथील नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल अजूनही 'जैसे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/hollywood-marathi/%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F-116013000007_1.html", "date_download": "2018-10-19T14:11:49Z", "digest": "sha1:CL3A2KRT7KHCZWFHHZ33DZRVM24YOPA3", "length": 7753, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "हॉलिवूडच्या या जोडप्याचा होणार घटस्फोट? | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहॉलिवूडच्या या जोडप्याचा होणार घटस्फोट\nहॉलिवूडचे सुपरस्टार ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली हे अतिशय प्रसिद्ध जोडपं. मात्र हे जोडपं आता वेगळं होण्याचं विचार करत असल्याची माहिती आहे. दोघांचा घटस्फोट झाला तर अख्या हॉलिवूड विश्वासाठी ही धक्कादायक घटना असेल. 11 वर्षापूर्वी दोघं सोबत आहेत. त्यांना एकूण 6 मुलं आहेत. 7 वर्ष लिव्ह इन रिलेशननंतर दोघांची एंगेजमेंट झाली होती. त्यानंतर 17 महिन्याअगोदरच त्यांनी विवाहदेखील केला होता.\nदोघंही एकमेकांना योग्य वेळ न देऊ शकत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. दोघेही सध्या वेगवेगळ्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.\nदीपिकासोबत काम करण्यास उत्सुक आहे विन डीजल\nमराठीत येईन पण एका अटीवर\nबिग बींचा लोणावळ्याच्या म्युझियममध्ये मेणाचा पुतळा\nमैडोनाच्या संगीत कार्यक्रमात शकीराची मस्ती\nसमजूतदार व्यक्तीशी विवाह करायचा\nयावर अधिक वाचा :\n.आपली एकी टिकवून ठेवा........\nमी जर तुम्हाला एक सफरचंद दिला तर तुम्ही ते आवडी ने खाल. ते संपल्यावर लगेच दुसरे दिले तर ...\nडिजिटल दुनियेवर दीपिका आणि सलमानचीच सत्ता\nदीपिका पदुकोण आणि सलमान खानचीच 2017-18 साली डिजिटल दुनियेवर सत्ता होती, हे नुकतेच समोर ...\nऐकल का, प्रियांकाच्या लग्नाची तारीख ठरली\nबॉलिवूड अभिनेत्री प्रियांका आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्या लग्नाची तारीख अखेर पक्की ...\nकाजोलच्या मुलांनाच आवडतनाहीत तिचे चित्रपट\nअलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा 'हेलिकॉप्टर ईला' हा चित्रपट रिलीज झाला. प्रेक्षकांचा ...\nलोकप्रिय गाण्यावर सोनाक्षी थिरकणार\nबॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने आपल्या अभिनय व डान्स कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/reporter/sunandan-lele", "date_download": "2018-10-19T14:42:16Z", "digest": "sha1:5WF7JG3ARNMUXZ7PKD7UQMJHYAHQIDA3", "length": 8092, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "सुनंदन लेले | eSakal", "raw_content": "\nबांगलादेशला नमवून भारताची जेतेपदाची सप्तपदी\nदुबई : चिवट प्रतिकार करणाऱ्या बांगलादेशला अखेर तीन विकेट राखून आणि शेवटच्या चेंडूवर चकवित भारताने...\nशनिवार, 29 सप्टेंबर 2018\nदुबई : मोहंमद शेहजादने झळकावलेल्या धडाकेबाज शतकामुळे अफगाणिस्तान संघाला प्रथम फलंदाजी करताना...\nबुधवार, 26 सप्टेंबर 2018\nAsia Cup 2018 : शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत...\nदुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी पाठलाग करत भारतीय संघाने सामना जिंकत अंतिम सामन्यात...\nरविवार, 23 सप्टेंबर 2018\nAsia Cup 2018 : भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा\nदुबई : भुवनेश्‍वर कुमार आणि केदार जाधवने रोखल्यानंतर भारतीय फलंदाजांनी निर्णायक घाव घालत बुधवारी...\nगुरुवार, 20 सप्टेंबर 2018\nAsia Cup 2018 : हाँगकाँगने फोडला भारताला घाम\nदुबई : शिखर धवनच्या शतकाच्या पाठबळावर आशिया कप स्पर्धेच्या पहिल्या साखळी सामन्यात खेळताना भारतीय...\nबुधवार, 19 सप्टेंबर 2018\nभारताचा इंग्लंड दौऱ्याचा शेवटही पराभवानेच\nलंडन : राहुल आणि पंत यांनी बहारदार शतके ठोकत पाचव्या कसोटीत पराभव टाळायचा जिवापाड प्रयत्न केला; पण...\nमंगळवार, 11 सप्टेंबर 2018\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/37959", "date_download": "2018-10-19T13:57:32Z", "digest": "sha1:NHVLJWFNJVHRJZEJL2SO4FLJJTPPDA77", "length": 6193, "nlines": 106, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बालचित्रवाणी (उपक्रम) - प्रवेशिका (मुदत संपल्यामुळे प्रवेशिका स्वीकारणे बंद करत आहोत) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बालचित्रवाणी (उपक्रम) - प्रवेशिका (मुदत संपल्यामुळे प्रवेशिका स्वीकारणे बंद करत आहोत)\nबालचित्रवाणी (उपक्रम) - प्रवेशिका (मुदत संपल्यामुळे प्रवेशिका स्वीकारणे बंद करत आहोत)\nया उपक्रमाचे नियम व प्रवेशिका कशा पाठवाव्यात हे पाहण्यासाठी या दुव्यावर जा.\n'बालचित्रवाणी' ह्या मायबोली गणेशोत्सव २०१२ मधील उपक्रमासाठी आलेल्या प्रवेशिका येथे एकत्रीत स्वरूपात पहावयास मिळतील.\n१) बालचित्रवाणी - सानिका - तोषवी\n२) बालचित्रवाणी - आरोही - गजानन\n३) बालचित्रवाणी - सावलीची बाहुली - सावली\n४) बालचित्रवाणी - अर्जुन - _मधुरा_\n५) बालचित्रवाणी - श्रिया - गायत्री १३ (गाणे)\n६) बालचित्रवाणी - शिरीन- प्राजक्ता_शिरीन\n७) बालचित्रवाणी - श्रिया - गायत्री १३ (गोष्ट)\n८) बालचित्रवाणी - श्रिया - गायत्री १३ (श्लोक)\n९) बालचित्रवाणी - ओजल - ज्ञाती\n१०) बालचित्रवाणी - शार्वी - दीप्स\n११) बालचित्रवाणी - सान्वी - प्राजक्ता३०\n१२) बालचित्रवाणी - श्रीया - प्राजक्ता३०\n१३) बालचित्रवाणी - अर्चिस - बिल्वा\n१४) बालचित्रवाणी - सिद्धेश - मुग्धानंद\n१५) बालचित्रवाणी - रुद्राक्ष - MallinathK\nमुदत संपल्यामुळे प्रवेशिका स्वीकारणे बंद करत आहोत. आपल्या भरघोस प्रतिसादाबद्दल धन्यवाद\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.ambabai.com/videos.html", "date_download": "2018-10-19T13:19:05Z", "digest": "sha1:BCZVWI7Z2ERMDQ3KMH4KJKWYIS3R3RE4", "length": 3963, "nlines": 36, "source_domain": "www.ambabai.com", "title": "Videos - Ambabai Mahalaxmi Kolhapur", "raw_content": "\nशारदीय नवरात्रोत्सव श्री शके 1940 शुभारंभ आजची तिथि प्रतिपदा युक्त द्वितीया\nआजच्या तिथीला देवी नवरात्राला बसली हे दाखवण्यासाठी सर्वसाधारणपणे बैठी पूजा बांधण्याचा प्रघात आहे त्याला अनुसरूनच कोल्लूर मुकांबिका या स्वरूपाचे दर्शन घडवणारी करवीरनिवासिनी श्रीमहालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई ची पूजा आज बांधण्यात आली आहे.\nकोल्लूर हे दक्षिण कर्नाटकातील एक महत्वाचे मंदिर आहे भगवान परशुराम स्थापित या मंदिरात श्री जगदंबा त्रिगुणात्मिका आदिशक्ती रूपातच विराजमान आहे कोल नावाच्या महर्षींच्या प्रार्थनेवरून मुकासुराचा वधासाठी जगदंबा प्रगटली म्हणून तिला मूकांबिका असे नाव मिळाले रेणुका महात्म्या नुसार समुद्रमंथनातून प्रकटलेली लक्ष्मी कोणाचीही काहीही न बोलता मौन धारण करून करून या ठिकाणी विराजमान झाली म्हणून तिला मूकांबिका असे नाव मिळाले या ठिकाणी भगवान विष्णू सिंह रूपात तर भगवान शंकर वीरभद्र रूपात विराजमान आहेत रेणुकेचा पिता रेणू राजा अर्थात प्रसेंनजित यांनी मुक्तांबिकेची उपासना करूनच रेणुकेच्या जन्माचे वरदान मिळवले होते फाल्गुन शुक्ल पंचमीला मूळ नक्षत्रावर या देवीचा उत्सव असतो या ठिकाणी गाभाऱ्यात स्वयंभू लिंग रूपात देवी त्रिगुणात्मिका आदिशक्ती विराजमान आहे तर पाठीमागे असणारी अभय वरद शंख चक्र हे चारी हातात धारण करून पद्मासनात बसलेली आहे अशीही कोल्लूर मुकांबिका स्वरूपिणी श्री महालक्ष्मी आपणा सर्वांवर कृपा करो\nश्री मातृचरणारविंदस्य दास: प्रसन्न सशक्तिक:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/category/cat/biographies/indian-politics/", "date_download": "2018-10-19T13:44:43Z", "digest": "sha1:TBB7UR7EFCEYNUZWPUJVPZKDFUOOP2MG", "length": 6086, "nlines": 109, "source_domain": "marathimotivation.in", "title": "भारतीय राजकारण Archives - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome जीवन चरीत्र भारतीय राजकारण\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nविलासराव देशमुख- सरपंच ते मुखमंत्री प्रवास \nशरद पवार जीवन चरीत्र marathi biography\nजयललिता उर्फ अम्मा यांचा अभिनेत्री ते सीएम संपूर्ण प्रवास\nराजेंद्र प्रसाद-देशाचे पहिले राष्ट्रपती\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2018-10-19T12:55:10Z", "digest": "sha1:S54PY4EBV23EW4FAF3HA6XE2YXJDUUCJ", "length": 5846, "nlines": 125, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सोनाली बेंद्रे - विकिपीडिया", "raw_content": "\nमराठी, हिंदी भाषा, तमिळ\nसरफरोश (१९९९), हम साथ साथ है (१९९९)\nसोनाली बेंद्रे ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. सोनाली बेंद्रेंचा जन्म १ जानेवारी १९७५ साली मुंबईमधे एका महाराष्ट्रीय कुटुंबात झाला[१]. सोनालीने मुख्यतः बॉलीवूडमधे हिंदी सिनेमांत काम केले आहे. याशिवाय काही तेलुगू, मराठी, तमिळ आणि कन्नड सिनेमांतही तिने काम केलेले आहे.\nसोनालीचे १२ नोव्हेंबर २००२ रोजी गोल्डी बहलशी यांच्याशी लग्न झाले[२]. ११ ऑगस्ट २००५ ला सोनालीने एका मुलाला (नाव - रणवीर) जन्म दिला[३].\nइ.स. १९७५ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जुलै २०१८ रोजी ०९:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/career-guidance-marathi/%E0%A4%AB%E0%A5%85%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-116041300021_1.html", "date_download": "2018-10-19T13:09:42Z", "digest": "sha1:XB6AVYQQPGZLYSGVCFEN6IFBAT25YEQZ", "length": 17075, "nlines": 135, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "फॅशनविश्वातील करियरच्या वाढत्या संधी | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nफॅशनविश्वातील करियरच्या वाढत्या संधी\nकोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचं तर अथक मेहनतीबरोबरच योग्य प्रशिक्षणची जोड असायला हवी. फॅशन विश्वात करियरच्या वाटा धुंडाळताना तर त्याला योग्य नावाची जोडही असायला हवी. या क्षेत्रातील यश अजमावण्यासाठी नेमकं कोणत्या स्वरुपाचं कौशल्य असायला हवं व यासाठी कोणतं प्रशिक्षण घ्यायला हवं याबाबत मार्गदर्शन करताहेत श्री.नितीन मगर, संस्थापक, इंडियन फँशन अकँडमी.\nमे महिना आला की सगळ्यांचे शॉपिंग सुरु होते. खरंतर शॉपिंगसाठी कोणतेही निमित्त लागत नाही, पण लग्न, साखरपुडा, पार्टी म्हटले की मात्र आवर्जून शॉपिंग केले जाते. आपल्या सेलिब्रेशनच्या प्रसंगी आपण सगळ्यात जास्त महत्त्व देतो ते पेहरावाला. आपला पेहराव हटके असावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. दर दिवसाला बदलणाऱ्या फॅशनचे ट्रेंड बघता सध्या या क्षेत्रात प्रचंड उलाढाल होत असल्याचेही लक्षात येते. आपल्या व्यक्तिमत्वाला नखशिखांत बदलणाऱ्या या फॅशन इंडस्ट्रीची चलती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.\nआत्तापर्यंत केवळ नावानेच माहीत असणाऱ्या ब्रॅँड्सने आता ऑनलाइनच्या माध्यमातूनही आपल्या वॉर्डरोबमध्ये जागा पटकावली आहे. अगदी नवनव्या डिझायर्नसनाही स्टार्टअपद्वारे ऑनलाइन प्लॅटफॉर्म माध्यमातून उत्पन्नाची साधने उपलब्ध झाली आहेत. आज सेलिब्रेटींसह, उद्योजक ते नववधू-वरांनाही फॅशन डिझानर्सची गरज भासते. केवळ लग्न वा तत्सम कार्यक्रमांसाठीच ड्रेस डिझाइन करून घेण्याचे दिवस गेले असून या क्षेत्राची व्याप्ती आता बरीच वाढली आहे. त्यामुळेच या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांना करियरच्या अनेक संधी आहेत.\nफॅशनविश्व हे आता आपल्या जगण्याचा भागच झाले असून यामुळे या उद्योगात अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. हे क्षेत्र केवळ कपडयांचे डिझाइनइतक्यापुरतेच मर्यादित नाही, तर नवीन कोणतीही कलाकृती ही फॅशन म्हणून समोर येत आहे, यावरून फॅशन उद्योगाचा आवाका लक्षात येईल. सध्या या क्षेत्रात करियर करण्यासाठी दिवसेंदिवस मुलांच्या संख्येत वाढ होतेय, पण फॅशन म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहितीच नसते. स्वत:ची कल्पकता व कौशल्य वापरून लोकांची आवडनिवड आणि जीवनपद्धती यांची सांगड घालत त्याला अनुसरून नाविन्यपूर्ण डिझाइन्स बनवणे म्हणजे फॅशन. म्हणूनच आपल्यात असलेली नाविन्यता, कौशल्य, आपली कला मांडण्यासाठीचा आत्मविश्वास हे गुण फॅशन डिझायनर होण्यासाठी आवश्यक आहेत. याचबरोबर कुशाग्रबुद्धी, व्यवस्थापकीय गुण, मार्केटिंग कौशल्य आणि महत्त्वाचे म्हणजे संवादकौशल्य या गोष्टीतुमच्याजवळ असल्यास तुम्ही निश्चितच या उद्योगात स्वतःला सिद्ध करू शकता.\nदहावी-बारावी झाली की, करिअरचे काही निवडक पर्याय डोळ्यासमोर येतात त्यातील एक म्हणजे फॅशन डिझायनिंगमधील करिअर. या क्षेत्राकडे उत्तम करिअर म्हणून पाहण्याबद्दल अनेकांचे दुमत आहे, पण त्याचबरोबर अनेक गैरसमजही आहेत. हे क्षेत्र केवळ मुलींसाठी आहे असा महत्त्वाचा गैरसमज आहे. आजच्या आघाडीच्या फॅशन डिझायनर्सची नुसती नावं जरी आठवली तरी या समजात तथ्य नसल्याचं लक्षात येते. तसेच केवळ ज्या मुलांना अभ्यासात गती नाही, अशांसाठीच हे क्षेत्र आहे, असंही समजलं जातं. मात्र तुमच्याकडेयोग्य कौशल्य आणि आत्मविश्वास असल्यास तुमची या क्षेत्रातील प्रगती कोणीच रोखू शकत नाही. यासाठी सर्वतोपरी मार्गदर्शन करणारी संस्था म्हणजे इंडियन फॅशन अॅकेडमी. आपले डिझाईन कसे मांडावे, ते कोणत्या भाषेत मांडावे इथपासून ते या क्षेत्रात स्वत:चा उद्योग सुरु करण्यासाठी काय करावे लागते याबाबत या संस्थेकडून संपूर्णत: मार्गदर्शन केलं जातं. विशेषत: मराठी मुलांना या क्षेत्रातील व्यावसायिक संधींबाबतचं माहिती नसते, त्याबाबतही या संस्थेकडून विशेष साहाय्य केले जाते. तुमच्यातील अंगभूत कौशल्य जाणून घेणं,त्याला योग्य प्रशिक्षण देऊन अधिक पारंगत बनवणं, डिझाइन्सच्या सादरीकरणाबाबत आत्मविश्वास निर्माण करणं, अशा सर्वंकष पद्धतीने इथे उमेदवाराला प्रशिक्षण दिल जातं. या क्षेत्रात येण्यासाठी स्वत:मध्ये वेगवेगळ्या स्तरावर बदल केले पाहिजेत, पण याचबरोबर काही बेसिक गोष्टीही जाणून घेतल्या पाहिजेत.\nया 5 चुकींमुळे तुम्ही दिसताय वयस्कर\nइंडियन फँशन अकादमीतर्फे पुर्णवेळ व अर्धवेळ अभ्यासक्रमाची सुरूवात....\nमुलाखतीला या चुका टाळा अन् नोकरी पक्कीच समजा\nओव्हरवेट स्त्रियांनी या 4 वस्तू घालायला नको\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nप्रत्येक आजारांवर सोपे उपाय\nकैरीच्या कोयीचे चूर्ण दही किंवा पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ घेतल्याने कृमी रोगात आराम ...\nरोजच्या पेहरावाला नवरात्रीचा साज\nभरजरी चनिया चोली, आरशांनी सजिवलेला घागरा, त्याला साजेसे अलंकार असा शृंगार करून नवरात्रीत ...\nपनीरच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्या धोका कमी होतो\nदररोज 40 ग्रॅम पनीर खाल्ल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. चीनमधील सूचो ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87-biography/", "date_download": "2018-10-19T13:45:15Z", "digest": "sha1:S4Q6CHM7GQNAPPKZIZK3B2GIE75WEQZX", "length": 19086, "nlines": 141, "source_domain": "marathimotivation.in", "title": "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome Home जीवन चरीत्र हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे\nमराठी माणसाचे मानबिंदू, हिंदुहृदयसम्राट, शिवसैनिकांचे सरसेनापती, शिवसेना या महामंत्राचे जनक, मराठी माणसाचा आवाज बुलंद करणारा नेता, ज्याचा करिश्मा महाराष्ट्रातील मोठय़ा जनसमूहावर होता, उमदा स्वभाव, दोन घ्यावे, दोन द्यावे ही वृत्ती आणि त्या जोडीला कलासक्त मन हे सगळी वैशिष्टय़ ऐकून मराठी माणसाच्या डोळ्यासमोर फक्त एकच माणूस येतो तो म्हणजे बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे.\nबाळासाहेबांनी महाराष्ट्रात सत्ता असताना आणि सत्तेबाहेर असतानाही राज्याच्या राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम ठेवला. सत्ताधीशांच्या प्रत्येक कृतीवर आणि उक्तीवर व्यंगोक्तीपूर्ण टिप्पणी करून सत्ताधीशांचीही भंबेरी उडविण्याची शक्ती ‘व्यंगचित्रकार बाळ ठाकरे’ यांच्या कुंचल्यात होती, तीच शक्ती ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ यांच्या लेखणीत आणि प्रखर वक्तृत्वातही होती. मराठी माणसाच्या मनात आपल्या मराठीपणाचा अभिमान रुजविण्याचा वसा त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून गेली तब्बल ४६ वर्षे अविरतपणे चालविला आणि पार पाडला..\n२३ जानेवारी, इ.स. १९२७ मध्ये प्रबोधनाची परंपरा असणाऱ्या घरात, पुणे येथे बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे त्या काळात आपल्या लेखनातून, वक्तृत्वातून तसेच कार्याच्या माध्यमातून लोकजागरणाची धुरा सांभाळत होते. प्रबोधनकार अन्यायकारक रूढी-परंपरांवर व जातिभेदात्मक वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला चढवत होते. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदानही महत्त्वपूर्ण होते. प्रबोधनाचा, पुरोगामी विचारांचा व आक्रमक वृत्तीचा प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांमध्येही कळत-नकळतपणे उतरला.\nसर्वप्रथम एक कलाकार म्हणून -एक व्यंगचित्रकार म्हणून- त्यांनी सामाजिक प्रश्र्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. इ.स. १९५० मध्ये ते ‘फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच बाळासाहेब विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे-व्यंगचित्रे-जाहिरातीचे डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत असत.\nपुढे बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वत:चे साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट, इ.स. १९६० मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना प्रबोधनकारांनीच सुचविले. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणाऱ्यांना बाळासाहेबांनी प्रथम व्यंगचित्रांच्या माध्यमातून वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला.\nमहाराष्ट्रात निर्माण झालेले – मराठी द्वेषाचे व मराठी माणसांवरील अन्यायाचे – व्यंग केवळ चित्रांनी दूर होणार नाही. त्यासाठी आणखी संघटित प्रयत्न करायला हवेत असा विचार बाळासाहेबांनी केला. एक दिवशी वडिलांनी, प्रबोधनकार ठाकरेंनी प्रश्न विचारला..“बाळ लोके तर जमली पण याला संघटनेचे रूप देणार की नाही काही नाव सुचतंय का संघटनेसाठी काही नाव सुचतंय का संघटनेसाठी” बाळासाहेब बोलले ..”विचार तर चालू आहे..पण संघटनेला नाव…” “मी सांगतो नाव…..शिवसेना. यानंतर बाळासाहेबांनी जून १९, इ.स. १९६६ रोजी ‘शिवसेनेची स्थापना केली.\nसमाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, पण मराठी माणूस दुविधेत आहे. महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार; तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब. ही परिस्थिती बाळासाहेबांनी जाणली. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत) अपमानित होतो आहे. हा विरोधाभास बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिला. यातूनच मराठी माणूस संघटित झाला.\nशिवसेना – भाजप युती\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब व भा.ज.प. चे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या मुत्सद्दीपणातून शिवसेना-भा.ज.प. युती आकाराला आली. तसेच पुढे प्रामुख्याने शिवसेनाप्रमुखांच्या झंझावाती सभांमुळे-दौऱ्यांमुळे इ.स. १९९५ मध्ये शिवसेना-भारतीय जनता पार्टीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले, आणि मनोहर जोशी हे शिवशाहीचे पहिले मुख्यमंत्री बनले. हे महाराष्ट्रातील खर्‍या अर्थाने पहिले काँग्रेसेतर सरकार होते. हा सत्तांतराचा चमत्कार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्व व कार्यशैलीमुळेच घडला.\nहिंदुत्व या मुद्याबाबतही बाळासाहेबांनी आपले विचार रोखठोकपणे मांडले. बाँबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणार्‍या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. मतपेटीचे राजकारण करत अशा मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. भारताला आपला देश मानणार्‍या राष्ट्रवादी मुस्लीम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही – असे स्पष्ट विचार त्यांनी शिवसैनिकांसमोर व जनतेसमोर मांडले. या स्पष्ट व रोखठोक भूमिकेमुळेच हिंदुहृदयसम्राट ही त्यांना प्राप्त झालेली उपाधी सार्थ ठरते. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ या घोषणेला खरा अर्थ महाराष्ट्रात प्राप्त झाला तो शिवसेनाप्रमुखांमुळेच. त्यांना हिंदुहृदयसम्राट तसेच सरसेनापती या नावानेही जाणले जाते.\nबाळासाहेब ठाकरे यांचे १७ नोव्हेंबर, इ.स. २०१२ रोजी भाप्रवेनुसार १५:३० वाजता मुंबईत मातोश्री या निवासस्थानी निधन झाले.\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nबॉलिवूडमधील सर्वाधिक गाजलेला खलनायक गब्बरसिंग साकारणारे अभिनेते अमजद खान\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/district-bank-market-committee-21714", "date_download": "2018-10-19T14:04:41Z", "digest": "sha1:DVIU44GXRSGAHSYTCLCL2D4U5R3IIUIV", "length": 16530, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "district bank, market committee प्रारंभ लई भारी, शेवटी शेवटी हाराकिरी...! | eSakal", "raw_content": "\nप्रारंभ लई भारी, शेवटी शेवटी हाराकिरी...\nरविवार, 18 डिसेंबर 2016\nजिल्हा बॅंकेत यशानंतर खळबळ; बाजार समितीत लाथाळ्या; साखर कडूकडून गोडकडे\nसांगली - सहकार आणि पणन संस्थांना वर्षाच्या प्रारंभापासून राज्य, केंद्र शासनाच्या धोरणांचे तर कधी अंतर्गत राजकारणाचे जोराचे झटके बसले आहेत. विशेषतः जिल्हा बॅंकेच्या विक्रमी ठेवी व नफ्याचे ‘सेलिब्रेशन’ सुरू असताना ‘ब्लॅक मनी एजन्सी’ असे केंद्राचे प्रमाणपत्र मिळाल्याने दुधात मिठाचा खडा पडला. बाजार समिती कारभार ‘ए कहाँ आ गए हम’, असा राहिला.\nजिल्हा बॅंकेत यशानंतर खळबळ; बाजार समितीत लाथाळ्या; साखर कडूकडून गोडकडे\nसांगली - सहकार आणि पणन संस्थांना वर्षाच्या प्रारंभापासून राज्य, केंद्र शासनाच्या धोरणांचे तर कधी अंतर्गत राजकारणाचे जोराचे झटके बसले आहेत. विशेषतः जिल्हा बॅंकेच्या विक्रमी ठेवी व नफ्याचे ‘सेलिब्रेशन’ सुरू असताना ‘ब्लॅक मनी एजन्सी’ असे केंद्राचे प्रमाणपत्र मिळाल्याने दुधात मिठाचा खडा पडला. बाजार समिती कारभार ‘ए कहाँ आ गए हम’, असा राहिला.\nसुदैवाने ‘भानगडखोर’ अशी टीका होणाऱ्या पतसंस्था चळवळीतून वाईट बातमी कानावर आली नाही. सहकारी साखर कारखाने वर्षारंभी अडचणीत आले, मात्र उत्तरार्धात साखर दराने उडी घेतल्याने ती गोड ठरतेय. जिल्हा बॅंक आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या कारभाऱ्यांसाठी मार्च २०१६ चा आर्थिक वर्षाखेर महत्त्वाची ठरणार होते. दोन्ही संस्थांसाठी इथपर्यंतची कामगिरी लक्षवेधीच राहिली. विशेषतः जिल्हा बॅंकेने ८४ कोटींचा नफा घेत विक्रम प्रस्थापित केला. कर्मचाऱ्यांना १२ वर्षांनी पगारवाढ दिली, विकास संस्थांवर बक्षिसाची बरसात झाली. ४५०० कोटींवर ठेवी पोहोचल्या. हा आनंद विरण्याआधी नोटाबंदीचा निर्णय झाला आणि जिल्हा बॅंकांवर ‘काळा पैसा पांढरा करणाऱ्या एजन्सी’ असा ठपका ठेवण्यात आला. सरत्या वर्षात या बॅंकेवर खोल जखमा झाल्या आहेत. त्या भरून यायला काळ लागेल, ही जखम दीर्घकाळ भळभळत राहील, यात शंका नाही. दुसरीकडे बाजार समितीची गाडी रुळावरून लवकरच घसरली. सत्तेच्या साठमारीत कारभारापेक्षा इथला संघर्ष अधिक चर्चेत राहिला. अजितराव घोरपडे त्याच्या केंद्रस्थानी राहिले. वर्ष सरताना सभापती बदल कार्यक्रमात सत्ताधाऱ्यांची शकले उडाली आणि नव्या आघाडीचा जन्म झाला. सहकारात मदनभाऊ-कदम गट एकत्र आला.\nसहकारी साखर कारखानदारीने वर्षभर हेलकावे खाल्ले आणि ऊस उत्पादनातील घटीमुळे ते अजूनही संपलेले नाहीत. साखर दराची १९०० रुपये प्रतिक्विंटल झालेली घसरण थोडी-थोडी सुधारत ती ४००० रुपयांवर आली आणि कारखानदारीला आनंदाच्या उकळ्या फुटल्या, मात्र सहा महिन्यांत चारवेळा धोरण बदलले गेले आणि वारंवार चिंतेचे ढग दाटत राहिले. साखर कारखाने कधी सुरू करायचे, यावरून राजकारण तापले, ऊस दरासाठी मात्र आंदोलनाची वेळ आली नाही.\nबेदाण्यावर जीएसटी लागू होण्याची शक्‍यता\nजिल्हा बॅंक कशी सावरणार, मोठा प्रश्‍न\nसर्वोदय कारखाना निवडणुकीकडे लक्ष\nबॅंक गैरव्यवहारांच्या चौकशा संपणार कधी\nजिल्हा बॅंकेच्या ठेवी ४ हजार कोटींवर\n८४ कोटींचा विक्रमी नफा, पगारवाढीचा लाडू\nसाखर दराचा आलेख १९०० वरून ४००० वर\nवर्षाखेरीस साखर दर उत्तम, कारखानदार खूश\nविकास सोसायट्या ऑनलाइन जोडण्याची निर्णय\nपतसंस्थांच्या घोटाळ्यांची नवी घटना नाही\nपणन राज्यमंत्रिपद सदाभाऊ खोत यांना मिळाले\nसरकारचे सहकारी धोरण अविश्‍वासाचे\nजिल्हा बॅंकांविषयी अविश्‍वासाचे काळे ढग\nनिनाईदेवी-जिल्हा बॅंक, ‘सर्वोदय-राजारामबापू’ संघर्ष वाढला\nबाजार समितीत सत्ताधाऱ्यांच्या लाथाळ्या\nसंचालिका अपहरणाने लागले गालबोट\nतासगाव कारखान्याचे भवितव्य अधांतरीच\nजिल्हा बॅंक, वसंतदादा बॅंक चौकशीचे ‘तारीख पे तारीख’\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nपंचवटी एक्स्प्रेसला लवकरच 'विस्टाडोम कोच'\nमनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा...\nनागरिकांना नीट उत्तरे देता येत नसतील तर बदली करुन घ्या - भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांच्या विजेच्या समस्यांची सोडवणूक करताना नीट उत्तरे देता येत नसेल तर स्वताहून बदली करून जा असा इशारा...\nमेट्रोची घोषणा नाशिककरांसाठी मृगजळ\nनाशिक - नागरी भागात एखादा प्रकल्प उभा करायचा झाल्यास सल्लागार संस्थेकडून प्रथम सर्वेक्षण करून घेतले जाते. नंतर प्रकल्प अमलात आणायचा की नाही, याचा...\nनाराजांसाठी भाजपची लवकरच वृक्ष, शिक्षण समिती\nनाशिक - आगमी लोकसभा व विधानसभा निवडणुकांत नाराजांची संख्या घटविण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाने दीड वर्षाच्या सत्ताकाळानंतर शिक्षण व वृक्ष...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://vikrantdeshmukh.blogspot.com/2018/05/blog-post_1.html", "date_download": "2018-10-19T13:11:00Z", "digest": "sha1:RM6EQJIO4P2MKHFBBSSSZXGHKMFFXB7B", "length": 14259, "nlines": 109, "source_domain": "vikrantdeshmukh.blogspot.com", "title": "माझे जगणे होते गाणे !!: अनामवीरा", "raw_content": "\nतरी स्वाधिकाराचेनि नांवें| जें वांटिया आलें स्वभावें| तें आचरे विधिगौरवें| शृंगारोनि || - ज्ञानेश्वरी अध्याय १८, ओवी २००\nमी एक चिमुकलं रानफुल...रंग,रूप,गंध नसलेलं... दरीखोर्‍यात कडेकपारीत रानावनात उगवणारं... त्याच्या असण्या वा नसण्याने तसा कुणाला फारसा फरक पडत नाहीचं. रानफुलाची मात्र इच्छा असते जीवन सार्थकी लावण्याची. इथे आलोच आहोत तर समरसून जगण्याची. अश्यातच कधीतरी चुकून वसंताची नजर त्यावर पडते आणि मग हे वेडं फुल गायला लागतं ’रूतुराज आज वनी आला... रुतुराज आज वनी आला’. लौकीक शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनियर. कर्मक्षेत्र - आयटी. दोन-तीन कंटाळवाणे जॉब बदलून झाल्यावर गेली काही वर्षे ओरॅकल ईआरपी प्रणालीवर डोकेफोड करतो आहे. रोहिंटन आगांचे पियानोवादनाबद्दलचे वाक्य कायम नजरेसमोर असते - \"Play to express.... not to impress \nAarya Ambekar (3) GOT (7) Hollywood (1) IBN (1) Little Champs (4) Mind (1) Mugdha Vaishampayan (15) Music (3) Nolan (1) Railway (1) Sa Re Ga Ma (5) Saleel Kulkarni (1) Thoughts (1) अध्यात्म (7) अवधूत गुप्ते (1) आनंद भाटे (1) आर्या आंबेकर (3) आवरा (1) उपहास (1) कन्या (1) कविता (10) काव्य (39) खाणे (1) गझल (1) गाणे (1) गाव (1) गेम ऑफ थ्रोन (6) जीवन (1) ज्ञानेश्वरी (1) झेन (1) ध्यान (1) निरोप (1) निसर्ग (2) पल्लवी जोशी (1) पाऊस (2) पुणे (3) फोटोग्राफी (1) बाबा (1) बाल (1) भावना (2) मन (1) मनोगत (1) मुग्धा वैशंपायन (6) मुंबई (2) मौन (1) राहुल देशपांडे (1) रेल्वे (3) ललित (46) लोकमत (1) वाढदिवस (1) विडंबन (5) विनोदी (23) विसंगती (1) शब्दशलाका (4) शमिका भिडे (1) सकाळ (1) संगीत (10) सलील कुलकर्णी (4) सारेगम (2) सारेगमप (8) सावनी शेंडे (1) स्फूट (2) स्वानुभव (1)\nया ब्लॉगवरील सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार.\nCopyright © 2008 माझे जगणे होते गाणे \nमाझे जगणे होते गाणे \nजमले अथवा जमले नाही.. खेद-खंत ना उरली काही... अदृश्यातील आदेशांचे, ओझे फक्त वहाणे... माझे जगणे होते गाणे...माझे जगणे होते गाणे\nआमच्या डेंझील वॉशिंग्टन चा एक चित्रपट आहे 'Unstoppable' नावाचा... एक चालकविरहीत स्वैर सुटलेली रेल्वेगाडी थांबवण्यासाठी, दुसऱ्या इंजिनावर कामाला असणारे दोन सर्वसामान्य रेल्वे चालक, कसा प्रयत्नांचा आटापिटा करतात ते नितांतसुंदर पद्धतीने दाखवणारी ही कथा. शेवटी ती अपघाती गाडी ते थांबवतात आणि कसल्याही शाबासकीची, मानसन्मानाची अपेक्षा न करता चालू पडतात. ज्या ज्या वेळी मी ते दृश्य पाहतो त्या क्षणी, नकळत, लतादिदींच्या ओळी कानात घुमायला लागतात -\n\"अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत\nस्तंभ तिथे ना कुणी बांधला... पेटली ना वात\"\nअसे पडद्याआड राहून काम करणारे आणि यशश्री नंतरच्या गौरवाची यत्किंचितही आस नसणारे कितीतरी जण एरव्ही ही आपल्या नजरेत पडतात. मग ते कोकण रेल्वे चा जगडव्याळ प्रकल्प उभा केल्यावर नम्रपणे नामानिराळे राहणारे ई श्रीधरन असोत की पंढरीच्या वारीला निघालेल्या वारकऱ्याना पुरणपोळीचा ट्रक पाठवणारा मार्केट यार्ड मधील निनावी व्यापारी.... या लोकांचा कर्मयोग लोकाभिमुख नसून तो केवळ कर्तव्यबुद्धीने केलेला एक खासगी यज्ञच असतो. ह्या व्यक्ती कायमचं रूढ लौकीकापासून काही योजने दूर अश्या वावरत असतात. म्हणूनच तर मांडवी नदीचा पूल पडत असताना जीवाचा आकांत करत, शक्य तितक्या गाड्यांना सावध करणारा तिथला स्थानिक इसम, पेपर मधील कुठल्याच बातमीत नसतो. अत्यंत धावपळ करून बाळाच्या पहिल्या वाढदिवसाची खपून तयारी केलेले आजोबा ऐन केक कटींगच्या वेळी गैरहजर आहेत हे ना मुलाला उमगते ना सुनेला... आणि खोल बोअरवेल च्या खड्ड्यात पडलेल्या प्रिन्सला 40 तासांच्या अथक परिश्रमानी बाहेर काढल्या नंतर त्या मिलिटरी तुकडीचा प्रमुख 'We just did our job' असं म्हणून कॅमेराच्या चमचमटातून सहज बाहेर निघून जातो.\n\"धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी\nजळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी \nया लोकांना वेगळं आवाहन करावं लागतं नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत म्हैसूर मतदारसंघात भाजपने पाटील नावाच्या नवख्या उमेदवाराला तिकीट दिलेलं. तसा हा काँग्रेसचा पारंपरिक गड. अचानक कुठून तरी हजारो स्वयंसेवक गोळा झाले आणि पाटलांच्या नकळत त्यांचा प्रचार सुरू झाला. मतदान झालं आणि दुसऱ्या दिवशी जसे आले तसे हे सर्वजण शांतपणे जणू अदृश्य झाले. पुढे पाटील म्हैसूर मधून दणदणीत मताधिक्याने विजयी झाले... असं म्हणतात की निकालानंतर सर्वप्रथम ते RSS च्या कार्यालयात गेले आणि ढसाढसा रडले.\n\"जरी न गातिल भाट डफावर तुझे यशोगान \nसफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान \nकौतुकाची अपेक्षा नाही. साधे धन्यवाद ही त्यांना नकोत. स्कॉलरशिप चे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी ला स्वखर्चांने रोज आपल्या गाडीवर ने-आण करणारे शिक्षक कुठल्या पदकासाठी प्रयत्न करत असतात सचिन तेंडुलकर च्या दिग्विजयावर रकानेच्या रकाने भरून लिहिले जात असताना एक बाजू टिच्चून लाऊन धरणाऱ्या राहुल द्रविड चे योगदान काहीसे कमी प्रकाशित झाले तरी वाया जात नाही.\n\"काळोखातुनि विजयाचा ये पहाटचा तारा\nप्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा \nबलिदान केलेल्या अनामिक जीवांचे स्मरण विजयाच्या अंतिम क्षणांमध्ये ठेवणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. एखादेच छत्रपती शिवाजी महाराज असतात जे राज्याभिषेक प्रसंगी एकेक पाऊल टाकताना 'ही पायरी माझ्या तानाजीची... ही माझ्या बाजीप्रभूची' अशी आठवण काढतात. शूटिंग संपलं की पत्रकार परिषदेत स्पॉट boys पासून ते तंत्रज्ञापर्यंत सर्व कष्टकऱ्यांचे आभार मानणारी आमची अनुष्का शेट्टी विरळीच...\nत्या पडद्याआड राहून अविरत काम करणाऱ्या अज्ञात वीरांना आपण कधी ओळखू शकू का\nत्यांच्या विषयी कृतज्ञता कशी टिकून राहील आणि आनंदाच्या, यशाच्या धुंदीत त्यांचं विस्मरण तर होणार नाही ना\n'अनामवीरा' सुरू झालं की हे सगळे प्रश्न माझ्या डोक्यात घोंगावू लागतात.\nलता गातच राहते... पापण्या ओलावत राहतात. आणि छातीमधले कढ थांबवत,त्या सुराआड लपून, मी एक आभारयज्ञ आरंभतो...\nLabels: अध्यात्म, कविता, ललित, संगीत\nमाझे जगणे होते गाणे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-kids-poetry/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-110041300053_1.html", "date_download": "2018-10-19T14:38:41Z", "digest": "sha1:HXIHMNGXLDV34U2W5W3D6H5KFAG353SQ", "length": 8761, "nlines": 135, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "शाळा | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसोमवार ते शनिवार असते शाळा खरं सांगू अभ्यासाचा मज कंटाळा\nडोळे असून मी बनतो काणा\nगुरुजी म्हणतात मला दीडशहाणा\nगुरुजींचे प्रश्न दोन अधिक दोन\nउत्तर माझे पाच, गुरुजी पकडे माझे कान\nरात्री मला काहीच लिहता वाचता येत नसे\nएकाचे दोन, दोनाचे चार सारे काळेकुट्ट दिसे\nशाळा असता माझे असेच होत राहिले\nरविवारी मात्र माझे सगळे सुरळीत\n फेसबुक अकांउट असणार्‍या मुलांना शाळेत प्रवेश नाही\nलहान वयात पार्लरमध्ये जाणं योग्य की नाही\nग्रॅज्युएशन नंतर नव्या-आर्यनने केले असे इन्जॉय\n शिक्षकांना पगार म्हणून बटाटे- गाजर आणि चिकन...\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nप्रत्येक आजारांवर सोपे उपाय\nकैरीच्या कोयीचे चूर्ण दही किंवा पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ घेतल्याने कृमी रोगात आराम ...\nरोजच्या पेहरावाला नवरात्रीचा साज\nभरजरी चनिया चोली, आरशांनी सजिवलेला घागरा, त्याला साजेसे अलंकार असा शृंगार करून नवरात्रीत ...\nपनीरच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्या धोका कमी होतो\nदररोज 40 ग्रॅम पनीर खाल्ल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. चीनमधील सूचो ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/beed-news-womens-relatives-police-postmortem-70616", "date_download": "2018-10-19T13:46:13Z", "digest": "sha1:D65OCD45BIW6SYMTKGXB365LLKDDOLT4", "length": 12352, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "beed news womens Relatives of police for postmortem बीडः दुसर्‍यांदा शवविच्छेदनासाठी नातेवाईकांचा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या | eSakal", "raw_content": "\nबीडः दुसर्‍यांदा शवविच्छेदनासाठी नातेवाईकांचा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या\nबुधवार, 6 सप्टेंबर 2017\nगेवराई (जिल्हा बीड): शहरातील संजय नगर भागात नव विवाहितेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केलेल्या विवाहितेचे दुसर्‍यांदा शवविच्छेदन करावे, या मागणीसाठी नातेवाईकांनी आज (बुधवार) दुपारी तीनच्या सुमारास पोलिस ठाण्यातच ठिय्या दिला आहे.\nगेवराई (जिल्हा बीड): शहरातील संजय नगर भागात नव विवाहितेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केलेल्या विवाहितेचे दुसर्‍यांदा शवविच्छेदन करावे, या मागणीसाठी नातेवाईकांनी आज (बुधवार) दुपारी तीनच्या सुमारास पोलिस ठाण्यातच ठिय्या दिला आहे.\nतौरा सोहिल पठाण (वय २२) या विवाहितेने आत्महत्या केल्याचे मंगळवारी (ता. ५) सायंकाळी उघडकीस आले होते. दरम्यान, मुलीला पैशासाठी सासरच्यांनी जीवे मारल्याचा आरोप करत आरोपींना अटक करण्याची मागणी करत तिच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला नाही.\nआज (बुधवार) येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनानंतर शवविच्छेदन करणार्‍या डॉक्टरांवर आरोप करून बीड येथे दुसर्‍यांदा शवविच्छेदन करावे, अशी मागणी करत दुपारी तीन वाजता येथील पोलिस ठाण्यात ठिय्या दिला. अद्यापही नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतलेला नाही.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या\nकलमाडींचे सक्रिय राजकारणात सहभागाचे संकेत\nमंत्रिमंडळ विस्तार व खातेपालट - अन्वयार्थ\nबीड: सोलापूर-धुळे महामार्गावर अपघातात तिघांचा मृत्यू\nनाशिक: गणेशोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून अनाथ मुलांना ड्रेसचे वाटप\nबाप्पाच्या निरोपासाठी लोटला जनसागर\nरस्त्याच्या मालकीवरून पर्यटकांची कोंडी\nमाहितीच्या सुरक्षेला कुठे आहे 'आधार'\n'त्यांनी' विद्यार्थीच नव्हे, तर गावालाही घडवले\nनागरिक बनले पोलिस अधिकारी\nदेवांच्या भेटीलाही न्यायालयाचा अडसर\nभिलार : दसऱ्याच्या दिवशी दांडेघरच्या श्री केदारेश्वर आणि पसरणीच्या श्री काळभैरवनाथाच्या पालखी भेटीचा सोहळा नेहमीच्याच पारंपरिक वादग्रस्त जागेत न...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nपित्याने पोटच्या मुलीची कोयत्याने गळा चिरुन हत्या\nपाली, ता. १९ (वार्ताहर) सुधागड तालुक्यातील दहिगाव येथे एका पित्याने आपल्या चार वर्षीय मुलीची शुक्रवारी (ता.१९) कोयत्याने गळा चिरुन हत्या केली....\n‘डोंगरदऱ्यात वसलेली जिंतूर शहरापासून तीस किलोमीटर अंतरावरची दोन गावं, पोखर्णी व पोखर्णी तांडा. लोकसंख्या दोन हजार. त्यातही साठ टक्के मजूर, उर्वरित...\nजळगावात पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार\nजळगाव : शहरातील कोल्हे हिल्स सौखेडा शिवारातील जाणता राजा शाळेजवळच पत्री शेड मध्ये वास्तव्यास असलेल्या बांधकाम मजुरांच्या पाच वर्षीय मुलीला गाढझोपेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/beneficiaries-will-receive-benefit-house-rent-municipal-councils-property-sheet", "date_download": "2018-10-19T13:44:41Z", "digest": "sha1:BEHADIBWB7FG2F5SZBADXU35II2M2EAY", "length": 14661, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Beneficiaries will receive the benefit of the house rent on the Municipal Council's property sheet नगरपरिषदेच्या मिळकत पत्रिकेवर लाभार्थींना घरकुलाचा लाभ मिळावा | eSakal", "raw_content": "\nनगरपरिषदेच्या मिळकत पत्रिकेवर लाभार्थींना घरकुलाचा लाभ मिळावा\nबुधवार, 18 जुलै 2018\nमोहोळ(सोलापूर) - नगरपरिषदेने देण्यात आलेल्या मिळकत पत्रिकेच्या आधारावर रमाई घरकुल योजनेचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात यावा. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हा निरीक्षक तथा राज्य सचिव निर्मला बावीकर यांनी पुणे विभागीय आयुक्त दिपक म्हेसेकर यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली.\nमोहोळ नगरपरिषदेच्या अंतर्गत रमाई आवास योजनेकरिता सन २०१६-१७ या कालावधीत १९८ मागासवर्गीय लाभार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली होती. मंजुरी अंती दीड वर्ष होऊन ही प्रशासन घरकुलाबाबत अनभिज्ञ होते.\nमोहोळ(सोलापूर) - नगरपरिषदेने देण्यात आलेल्या मिळकत पत्रिकेच्या आधारावर रमाई घरकुल योजनेचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात यावा. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हा निरीक्षक तथा राज्य सचिव निर्मला बावीकर यांनी पुणे विभागीय आयुक्त दिपक म्हेसेकर यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली.\nमोहोळ नगरपरिषदेच्या अंतर्गत रमाई आवास योजनेकरिता सन २०१६-१७ या कालावधीत १९८ मागासवर्गीय लाभार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली होती. मंजुरी अंती दीड वर्ष होऊन ही प्रशासन घरकुलाबाबत अनभिज्ञ होते.\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या जिल्हा निरीक्षक निर्मला बावीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या वतीने यशोदा कांबळे यांनी विविध स्वरुपाची आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतल्याने घरकुलाचा प्रलंबित विषय मार्गी लावला.\nमंजुर १९८ घरकुलापैकी ज्या लाभार्थ्याकडे सात बारा उतारा व भुमी अभिलेख कार्यालयाचा उतारा आहे. अशा सुमारे ५० ते ६० घरकुलांचा प्रश्न मार्गी लागला आहे. पंरतु, ज्या लाभार्थ्याकडे सात बारा उतारा किंवा भुमि अभिलेखाचा उतारा नाही. पंरतु, त्यांच्याकडे नगरपरिषदेचा मिळकत उतारा आहे. त्या ठिकाणी सुमारे ३० ते ४० वर्षापासुन वाडवडिल राहत आहेत. मात्र उताऱ्यांची तांत्रिक अडचण अनिवार्य असल्याचे पुढे करीत इतर सर्व सामान्य मागासवर्गीय घरकुल लाभार्थी घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्याचा लालफितीचा प्रयत्न आहे. तरी या उपेक्षीत लाभार्थ्याना हक्काचा निवारा व्हावा याकरीता सरसकट नगरपरिषदेने दिलेले मिळकत पत्रिका असेसमेंट उतारा ग्राह्य धरुन लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळावा व घरकुलापासून एक ही लाभार्थी वंचित राहू नये अशी मागणी आयुक्ता कडे केली आहे. याबाबत आयुक्तांचा संबधित अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनी वरून संपर्क झाला असुन, सकारात्मक मार्ग निघेल अशा आशावाद निर्मल बावीकर यांनी व्यक्त केला.\nपुण्यातील ब्लड बँकेने दिले 'एक्स्पायरी डेट' संपलेलं रक्त\nपुणे : मंगळवार पेठे येथे असलेल्या ओम ब्लड बँकेने एका रुग्णासाठी 'एक्स्पायरी डेट' (मुदत संपलेले) रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत अन्न...\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nनागरिकांना नीट उत्तरे देता येत नसतील तर बदली करुन घ्या - भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांच्या विजेच्या समस्यांची सोडवणूक करताना नीट उत्तरे देता येत नसेल तर स्वताहून बदली करून जा असा इशारा...\nपैलवान फाउंडेशन शंभर मल्लांना दत्तक घेणार\nकात्रज - समाजाच्या हिताचा विचार करणारी माणसं एकत्र आली की मोठं काम उभं राहतं. कुस्ती क्षेत्रात ते घडतंय याचा आनंद आहे. देशाला ऑलिंपिक पदक मिळवून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/vividha.html", "date_download": "2018-10-19T14:20:00Z", "digest": "sha1:EAW7IQBZAMQYIPOU5XJEQQNTVONYFXLQ", "length": 116765, "nlines": 603, "source_domain": "mahamtb.com", "title": " विविध", "raw_content": "\nआई दुर्गाजीच्या सातव्या स्वरूपाचे नाव कालरात्री असून, याच नावाने परिचित आहे...\nकर्तबगार नवदुर्गा - इंद्रा नुयी\nया नवरात्रात MahaMTB च्या ‘कर्तबगार दुर्गा’ या उपक्रमाद्वारे समाजातील विविध क्षेत्रात आपले कर्तुत्व गाजविणाऱ्या महिलांना दिलेली ही मानवंदना...\n'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या या ५१ शाखा होणार बंद\n'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या या ५१ शाखा होणार बंद..\nचांदी ठरणार सापाच्या विषावर रामबाण उपाय\nसर्पदंश झाल्यास त्या सापाचे विष उतरवण्यासाठी एक रामबाण उपाय शोधून काढण्यात आला आहे. सापाचे विष उतरविण्यासाठी चांदीचे कम आता उपयोगी पडणार आहेत. ..\nसौंदर्य दृष्टीने ‘शासकीय’ कार्यालयांचा कायापालट...\nअंबरनाथमध्ये आ. किसन कथोरे यांनी प्रशस्त प्रशासकीय भवन उभारून राज्यात नवा आदर्श घडविला होता. हीच क्रिया त्यांनी मुरबाडमध्ये करावी, अशी सर्वांचीच इच्छा होती. मुरबाडकरांची ही इच्छा कथोरे यांनी पूर्ण केली आहे...\nदेवळात स्थापन झालेल्या देवतेच्या मूर्तीला, मूळ ‘विग्रह मूर्ती’ असे संबोधित केले जाते. अशा मूर्ती निर्माण करण्यासाठी काही निश्चित मार्गदर्शक सूत्रे फार प्राचीन साहित्यात उपलब्ध आहेत...\nघराघरात व अनेक गणेशोत्सव मंडळातही गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाची आज दिवसभरातील काही निवडक छायाचित्रे.....\nअर्द्ध प्रकाश संश्लेषणातून हायड्रोजन निर्मिती\nहायड्रोजनचा सर्वात मोठा लाभ हा आहे की, मानवाला माहिती असलेल्या इंधनांपैकी प्रति युनिट द्रव्यमान ऊर्जा हायड्रोजनमध्ये सर्वाधिक आहे आणि त्याच्या ज्वलनानंतर उप उत्पादनाच्या रुपात पाण्याचे उत्सर्जन होते...\nगेली हजारो वर्षे वड, पिंपळ, बेल, तुळस, आघाडा, कदंब, पारिजातक, चंदन, रुद्राक्ष, आंबा, अशोक, रुई, शमी, आपटा अशा झाडांचं अस्तित्व टिकविण्यात या झाडांप्रती असलेल्या धार्मिक भावनांचा मोलाचा वाटा विसरून चालणार नाही...\n‘आफस्पा’विषयी गैरसमज आणि सर्वोच्च न्यायालयाचा आदेश\n‘आफस्पा’च्या सातव्या कलमानुसार तेथे तैनात असलेल्या लष्कराच्या जवानांना कोणत्याही कायदेशीर कारवाईपासून संरक्षण दिले गेले असूनही मेजर आदित्यांवर सीपीसी कलम ३०२ (खून) आणि कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) याखाली एफआयआर दाखल करण्यात आली...\nमोबाईल नंबर पोर्ट होणार फक्त २ दिवसांत\nत्यामुळे आता आपला एका मोबाईल कंपनीतून दुसऱ्या मोबाईल कंपनीत जाणे अधिक सोप्पे होणार आहे...\nसुंबरान :एक नैसर्गिक कलाकृती\nसकाळच्या सूर्यकिरणांच्या अन् ढगांच्या लपंडावात ‘सुंबरान’ नावाची नैसर्गिक त्रिमिती कलाकृती पाहून सर्व अठराच्या अठराजणं दिग्मूढ झाले. डोंगरात पुण्यापासून 25 ते 30 किमी अंतरावर असलेले ‘सुंबरान’ म्हणजे अभिनव कला महाविद्यालयाचे सेवा निवृत्त प्राचार्य रावसाहेब गुरव सर यांनी पाहिलेल्या स्वप्नांचे मूर्तस्वरूप होते...\nहे ही नसे थोडके...\nइतिहासाची पाने पुन्हा उलटण्याचे कारण म्हणजे, शहीद भगतसिंग यांच्या बलिदानाचा केवळ भारतीयांनाच अभिमान नाही तर, काही पाकिस्तानी नागरिकांनीही भगतसिंगांच्या स्मृती जपल्या जाव्यात, यासाठी पूर्ण निष्ठेने प्रयत्न केले आहेत. ..\nकतार, कामगार आणि कफला\nमध्य-पूर्वेकडील आखाती देशांमध्ये जगभरातून जवळजवळ १.५ दशलक्ष कामगार मजुरीसाठी दाखल होतात. यात मुख्यतः समावेश असतो तो, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि फिलिपिन्स या देशांचा. या व इतर छोटेखानी देशांतून ५४ टक्के लोक कतारमध्ये केवळ मजुरीची कामे करतात...\nदेखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती...\nआज ५ सप्टेंबर. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्मदिवस. जो आपण ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करतो. शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांच्या आदर्शवृत्तीचा मांडलेला आलेख...\n५ सप्टेंबर हा शिक्षक दिन त्यानिमित्ताने केंद्र सरकारने गेल्या चार वर्षांत मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात काही उत्साहवर्धक बदल केले आहेत. त्यात शालेय शिक्षण अधिक जीवनाभिमुख कसे करता येतील, यावर भर दिला आहे. हे बदल नेमके काय आहेत, ते समजून घेण्यासाठीचा हा लेख प्रपंच...\nएक राष्ट्र एक ओळखपत्र सेवा लवकरच\nनीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत म्हणाले की, देशाच्या गतिशीलता धोरणाचा केंद्रबिंदू सार्वजनिक वाहतूक, वाहतूक-आधारित नियोजन आणि डिजिटायझेशनच्या टिकाऊ रीतींवर होता...\nवाडा येथील शाळेसाठी सरसावले इस्रायली विद्यार्थी\nइस्रायली विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीची रंगरंगोटी केली असून शाळेसमोरच्या अंगणात मुलांसाठी वेगवेगळ्या शैक्षणिक खेळांची निर्मिती केली आहे...\nव्यवसायजन्य आजार आणि त्यावरील उपचार : भाग ३\nमागील लेखात हवाईसुंदरींच्या आरोग्याविषयी आपण चर्चा केली होती.विमानातील वातावरणामुळे आणि त्यातील विविध वायुंमुळे श्वसनसंस्थेवर आणि त्वचेवर सर्वाधिक परिणाम होतो. याबद्दल मागील लेखात सविस्तर वर्णन केले होते. हवाईसुंदरीच्या कामाच्या पद्धतीमुळे आणखी काही वेगळ्या तक्रारीही उद्भवतात. आज त्याची सविस्तर माहिती करुन घेऊया.....\nहोमियोपॅथीची मूलभूत तत्त्वे औषध सिद्धता - ( भाग-2)\nमागील भागापासून आपण होमियोपॅथिक ‘औषध सिद्धते’विषयी माहिती घेत आहोत. याबद्दल अजून काही उपयुक्त माहिती आपण आजच्या भागातही घेणार आहोत. आज आपण ज्या माणसांवर ‘औषध सिद्धता’ केली जाते (Prover) अशा सिद्धकर्त्यांच्या गुणांबद्दल माहिती घेऊ...\nमन करा रे प्रसन्न\nआता ‘मी पुढे काय करायला पाहिजे,’ असा विचार करणारी माणसं पुढे यशस्वी होतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भूतकाळात न रमता, भविष्यात न डोकावता, आत्ता वर्तमानात जे घडते आहे, त्याकडे लक्ष केंद्रीत करून समस्यांचे निराकरण करण्यातच शहाणपण आहे. ..\nपाकिस्तान आणि अमेरिकेचे संबंध गेल्या काही काळापासून तणावपूर्ण झाले आहेत. या कलूषित संबंधांचा फटका नव्याने सत्तेत आलेल्या इमरान खान यांच्या सरकारला बसणार, हे तसे अपेक्षित होतेच. पाकिस्तानच्या नाकाखाली टिच्चून दहशतवादाची पैदास करणाऱ्या लष्कर-ए-तोयबा, हक्कानी नेटवर्क आदी दहशतवादी संघटनांच्या मुसक्या आवळण्यापेक्षा त्यांना आश्रय देण्यात पाकिस्तानने धन्यता मानली...\nपोस्ट पेमेंट्स बँकेविषयी सर्वकाही एका क्लिकवर\nग्रामीण भागात ज्या ठिकाणी बँक नाहीत त्या ठिकाणी टपाल खात्याच्या मदतीने बॅंकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे...\nआशियाई क्रीडा स्पर्धा आणि भारत\nनुकत्याच झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतीय खेळांडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. आशियाई स्पर्धा आणि भारत यांच्यातील संबंध तसा जुना आहे. यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या कामगिरीवर टाकलेला एक दृष्टिक्षेप.....\nविश्वातील इतर राष्ट्रांच्या तुलनेत भारताला अधिक उजवे ठरवणाऱ्या अश्या बऱ्याच बाबी आहे. भारतीय मंदिरातील कोरीव काम, शिल्प आणि वास्तुरचना ही जगातील इतर राष्ट्रांतील नागरिकांना नेहमीच अचंबित करत आली आहे...\nश्रीविष्णूंच्या संयुक्त प्रतिमा, मूर्तिविधान आणि चिह्नसंकेत\nप्राचीन भारतीय चिह्नसंकेतानुसार मानवाच्या शरीरात पाच उपशरीरे मानली गेली आहेत. अन्नमयकोष म्हणजे प्रत्यक्ष हाडामासाचे शरीर, प्राणमयकोष म्हणजे श्वास-उच्छवास नियंत्रणाची अव्याहत क्रिया...\nइतिहासात मानाचे सुवर्णपान असलेल्या बाळाजी विश्वनाथ पेशव्यांच्या काळापूर्वी पिंपुटकर या सुभेदारांचा वाडा इथे उभा राहिला.या वाड्याची ऐतिहासिक माहिती आपल्याला प्रस्तुत लेखात घ्यायची आहे...\nनव मतदारांसाठी महाराष्ट्र निवडणूक आयोगाचा डिजिटल प्रचार...\nफेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, युट्युब यांसारख्या सोशल मीडियावर तरुणाईचा सतत वावर असणाऱ्या सोशल मीडियांचा वापर महाराष्ट्र निवडणूक आयोगाने तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी केला आहे. ..\nशैलीतील आणखीही इतर कलाकृती या प्रदर्शनात पाहावयास मिळतात. रंगयोजनांमधील शिस्तीची श्रीमंती विषयघटकांची मांडणी आणि आशय जपण्यासाठी घेतलेली काळजी या तीन वैशिष्ट्यांवर गोपाळ नांदुरकरांची प्रत्येक कलाकृती सजलेली आहे. दि. ३ सप्टेंबरपर्यंत त्यांचे हे प्रदर्शन पाहता येईल...\nहवा के साथ साथ...\n२०२० पर्यंत ‘उबेर’ने जगातील काही मुख्य शहरांत ही हवाई टॅक्सीची सेवा सुरू करण्याचे ठरविले असून यासाठी प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प लॉस एंजेलिस आणि दलास या शहरांमध्ये सुरू करण्यात येईल..\nप्रवास पालिका शाळा ते परदेशी पुरस्कारापर्यंतचा\nजगातल्या इंटिरियर डिझाईन क्षेत्रात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी एकमेव भारतीय म्हणून तिचं नामांकन होईल. हे नामांकन मिळविणारी ती चिमुरडी म्हणजे ‘तनुजा अॅण्ड असोसिएट्स’च्या संचालिका तनुजा योगेश राणे...\nसणासुदीला सगळ्यांमध्ये उठून दिसायचंय\nसणासुदीला सगळ्यांमध्ये उठून दिसण्यासाठी खास टिप्स..\nभगवंताची भक्ती करायची, तर दीनवाणे होण्याची गरज नाही. भक्ती करायची, तर ती हनुमानाने केली तशी करावी. अफाट पराक्रम करीत असूनही विनम्र राहणे आणि स्वामीकार्यात हात जोडून तत्पर असणे, हे हनुमंताकडून शिकायचे आहे...\nशेतकऱ्याचा मित्र होऊन राहणं पसंत करतो. सगळा निसर्ग पूजनातून मनात उतरत जातो. रंगीबेरंगी फुलांनी रानं नटतात. सगळीकडे हिरवाई दृष्टीस पडते. रंगांचा अनोखा मेळ बघताना श्रावण अधिकच सुंदर होऊन जातो...\nरासायनिक खते : एक संथ विष\nजमितीस भारतीय शेतीत वाढणारे रासायनिकीकरणाचे प्रमाण ही कृषिव्यवसायापुढील मोठी समस्या बनली आहे. केवळ भारतातच नव्हे, तर जगातील विकसित राष्ट्रेही शेतीमध्ये रासायनिकीकरणास चालना देताना पाहावयास मिळतात...\n‘संस्कारभारती’ आयोजित राज्यस्तरीय भारूडगायन स्पर्धा संपन्न\nया स्पर्धेमुळे विविध भागांतील गायक, वादक, परीक्षक, श्रोते एकत्र आले. ते एकमेकांशी रक्षाबंधनाच्या पवित्र बंधनांना जोडले गेले.(यावेळी सर्वांना राखी बांधण्यात आली)विविध विषयांवरील प्रबोधन, थोड्यावेळात गाऊन,बोलून आपण सर्वांनी जे भारूड तयार केले आहे..\nकाही गैरप्रकार घडल्यास मग फेसबुक संबंधित प्रोफाईल ब्लॉकही करुन टाकते. आता तर चक्क फेसबुकने म्यानमारच्या लष्करप्रमुखाचेच फेसबुक अकाऊंट बंद केले आहे...\nशहरांचा विकासमंत्र आणि जागतिक क्रमवारी\nनुकताच भारतातील राहण्यायोग्य शहरांचा केंद्र सरकारचा अहवाल प्रसिद्ध झाला व त्यात महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहराने बाजी मारली. त्यानिमित्ताने विविध शहरांचे विकासमंत्र आणि त्यांची क्रमवारी.....\nशहरी महिलांना संधीवाताचा सर्वाधिक धोका\nसंधीवाताचे प्रमाण महिलांमध्ये सर्वाधिक असते, हे आता सर्वश्रुत वास्तव आहे...\nऑफिसमध्ये आरोग्याची काळजी कशी घ्याल\nहोमियोपॅथीची मूलभूत तत्त्वे औषध सिद्धता - ( भाग-1)\nऔषध सिद्धता ही एक सुव्यवस्थित व नियोजनबद्ध क्रिया आहे. ज्यामध्ये औषधाचे रोगनिवारक गुणधर्म, आजार बरे करण्याची ताकदही तपासली जाते. त्यासाठी ही औषधे निरोगी माणसांवर सिद्ध केली जातात...\nमन, मेंदू आणि ‘मुक्त इच्छा’\nमाणूस म्हणून आपल्या आयुष्यातल्या काही निवडी तशा आपल्या मुक्त इच्छेचा अनुभव असू शकतात. बरेच शास्त्रज्ञ म्हणतात, आज आपण ज्याला माणसाची ‘मुक्त इच्छा’ म्हणतो ती मुळात मेंदूच्या कार्यपद्धतीचा भाग आहे...\nएकीकडे आपला शेजारी पाकिस्तानची आर्थिक अवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली असताना लॅटिन अमेरिकेतील व्हेनेझुएलाची स्थिती त्याहूनही भीषण म्हणावी लागेल. ..\nनुकतेच केरळमध्ये प्रलयंकारी महापुराने थैमान घातले. संपूर्ण जनजीवन विस्कळीत करणारे आणि जीवित-वित्तहानीची परिसीमा गाठणारे असे जलरौद्र रूप भारताने या निमित्ताने पाहिले...\nभारतीय व जागतिक भूकंपशीलता भाग ५\nभारतात भूकंप झाल्याची बरीच उदाहरणे आहेत. या भूकंपांमध्ये शेकडो, हजारो लोकांचे बळी गेले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झालेली आहे. ..\nखलिस्तानी दहशतवाद पुनर्जीवित करण्याचा नापाक प्रयत्न\nआपल्या दोन्ही देशांच्या संबंधांचा विचार करून इंग्लंडने अशी प्रकरणे हाताळावीत. याच्या आधीच भारताने इंग्लंडकडे पत्राद्वारे आणि दोन बैठकांमध्ये हा मुद्दा उपस्थित करून निदर्शनांना परवानगी देऊ नये, अशी विनंती केली होती. ..\nसापसुरळी हे नाव ऐकलं कि आपल्या समोर आधी साप हाच सरपटणारा आणि विषारी प्राणी डोळ्या समोर येतो. पण या सापसुरळी मध्ये आणि सापामध्ये काहीही साम्य नाही. जेवढा आहे तेवढा फक्त नावापुरता आहे. ..\nआज रक्षाबंधन... बहिणीने भावाला बांधलेली राखी म्हणजे बंधन नव्हे, तर त्या बंधाच्या पलीकडे जाऊन सशक्‍त करणारं एक आश्वासन रक्षा म्हणजे बहिणीला जपतानाच इतर स्त्रियांनाही आदराने आणि समानतेने वागवण्याची समज. या दृष्टींनी विचार केला तर जाणवतं की, ‘रक्षाबंधन’ हा केवळ सण नसून एक वचन आहे, जे संपूर्ण आयुष्यभरासाठी पाळावं असं आहे. त्या वचनासाठी, ते निभावण्यासाठी भाऊ आणि बहिणीचं नातं मनापासून मानणं गरजेचं आहे.....\nश्रीविष्णू प्रतिमा आणि चिन्हसंकेत\nचिह्नसंस्कृती ‘सिम्बोलिझम’ किंवा प्रतिकशास्त्र म्हणजेच ‘आयकॉनॉलॉजी’ याचा अभ्यास करताना एक वास्तव विशेष प्रकर्षाने जाणवले की, प्राचीन भारतीय समाजाने या चिह्नांचा आणि प्रतिकांचा वापर शिशु-किशोर-कुमार वयातील विद्यार्थी आणि स्त्री-पुरुष नागरिकांच्या शिक्षणासाठी फार चतुराईने केला होता. ..\nयुरोपातील निर्वासितांचे लोंढे व राष्ट्रवादाचा उदय – भाग २\nडेन्मार्क, फिनलंड, स्वीडन आदी युरोपीय देशांत निर्वासित धोरणांचा नेमका काय परिणाम झाला, याची माहिती आपण या लेखाच्या पहिल्या भागात करुन घेतली. आज नॉर्वे, हंगेरी, जर्मनी आणि आपल्या भारत देशात निर्वासितांचे प्रश्न किती गंभीर आहेत, याचा ऊहापोह करुया. ..\n'सोशल मीडिया' आणि 'सामाजिकता'\nभारतात सोशल मीडियामध्ये सक्रीय राहणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढले आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या आंदोलन आणि चळवळींमधून ते स्पष्टपणे दिसून आले. वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रांती घडून आली, हे आपण जाणतोच. ..\nदिल जीत कर आओ – अटलजी\nपाकिस्तानमध्ये रवाना होण्यापूर्वी भारतीय संघ पंतप्रधानांच्या भेटीला गेला. सर्वांना शुभेच्छा देत वाजपेयींनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली..\nअटलजी राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व\nमाझ्या आयुष्यात अटलजींच्या तीन जाहीरसभा ऐकण्याचा योग आला. त्यांना जवळून पाहण्याची संधी मला मिळाली, हा माझ्या आयुष्यातील परमभाग्याचा क्षण आहे..\nराष्ट्राध्यक्ष पदाच्या खुर्चीवर विराजमान झाल्यापासून ट्रम्प आणि वाद हे एक सूत्रच होऊन बसलं आहे. आतातर म्हणे, त्यांच्यावर लवकरच महाभियोग आणला जाऊ शकतो...\nअटल बिहारी वाजपेयी : एकात्म मानवतावाद जपणार समरस नेते\nमी देशातील आजवरच्या सर्व पंतप्रधानांमध्ये अटलजींना आदर्श मानतो. निरपेक्ष, राष्ट्रप्रथम, मग पक्ष त्यानंतर स्वतःला प्राधान्य अशी त्यांची धारणा होती. अटलजी एक निष्कलंक पंतप्रधान होते...\nचीनची लोकसंख्या 1 अब्ज 40 लाख असून त्यापैकी 17.3 टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत. देशातील वृद्धांच्या वाढत्या संख्येमुळे देशाच्या वैचारिक प्रगतीवरही त्याचा परिणाम होतो...\nअटलजी : दूरदृष्टीचे महान नेते\nविज्ञान-अंतराळ क्षेत्रात क्रांती करताना ‘चांद्रयान-१ ’ या मोहिमेचा पाया रोवला गेला. वाजपेयीजींची भारतासाठी सर्वात मोठी देण म्हणून जी पुढे पिढ्यान्पिढ्या गणली जाईल ती म्हणजे अणुचाचणी...\n‘भारतरत्न’ अटल बिहारी वाजपेयी राजकारणातील पितामह\nदेशभक्ती, हजरजबाबीपणा, विनम्रता, वाक्चातुर्य आणि आपल्या वाणीने करोडो देशवासीयांबरोबरच विरोधकांच्याही हृदयसिंहासनावर राज्य करणारे अतुलनीय व्यक्तिमत्त्व म्हणजे भारताच्या राजकारणातील पितामह अटल बिहारी वाजपेयी, असे म्हटले तर ते निश्चितच अतिशयोक्तीपूर्ण ठरणार नाही. तीनवेळा देशाच्या सर्वोच्च अशा पंतप्रधानपदावर आरूढ झाल्यानंतरही त्यांचे पाय सतत जमिनीवरच राहिले आणि यातच त्यांचा खरा मोठेपणा दिसून येतो...\nअन् अटलजी नाशिककरांशी समरस झाले...\nसन १९९१ मध्ये सार्वजनिक वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमासाठी कोणत्या मान्यवराला आमंत्रित करावे, याविषयी कार्यकारी मंडळाची चर्चा सुरू होती. मी तेव्हा ‘सावाना’चा सांस्कृतिक सचिव होतो. मी अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव सुचवले. अटलजी तेव्हा लोकसभेचे विरोधी पक्षनेते होते. एवढा मोठा माणूस आपल्या संस्थेच्या कार्यक्रमासाठी येईल का, याविषयी सर्वांनीच साशंकता व्यक्त केली. ..\n‘आपले अटलजी’ पंतप्रधान म्हणून कसे काम करतात, ते पाहण्यासाठी आम्ही पदाधिकारी मुद्दाम दिल्लीला गेलो होतो. लोकसभेचे अधिवेशन चालू होते. त्यावेळी प्रमोद महाजन संसदीय कार्यमंत्री होते. त्यांच्याबरोबर आम्ही अटलजींच्या केबिनमध्ये जाऊन त्यांना भेटलो...\nस्व. नाना पालकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष आणि नाना पालकर स्मृति समितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार दि. २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा पश्‍चिम, मुंबई येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून रा. स्व. संघ सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत तसेच विशेष अतिथी म्हणून उद्योगपती ‘पद्मभूषण’ रतनजी टाटा उपस्थित राहणार आहेत. यावेळी शेषाद्री चारी लिखित ‘सागा ऑफ इस्त्रायल, नो व्हेअर टू एव्हरीव्हेअर’ या पुस्तकाचे प्रकाशन ..\nदैवत्वाचे परिमाण लाभलेले सेवाकार्य\nरा.स्व.संघाचे निष्ठावान निरलस सेवाभावी प्रचारक नारायण हरी तथा नाना पालकर यांची स्मृती चिरंतन जागविण्यासाठी नाना पालकर स्मृती समितीची स्थापना 1968 मध्ये करण्यात आली. साधू आणि देव ओळखण्याचा एक संतविचार आपल्याकडे आहे तो म्हणजे- जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधु ओळखावा, देव तेथेचि जाणावाते दैवत्व आणि साधूपण ‘नाना पालकर स्मृति समिती’ च्या सेवाकार्यात आणि विचारांत वसले आहे...\nइ.स. १६४४ ते १९५४ या दहा वर्षांच्या काळात स्वामींचे महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी जागोजागी मारुती मंदिरांची स्थापना करून लोकांना सात्विक भक्ती, बलसंवर्धन आणि स्वामीनिष्ठेचे धडे द्यायला सुरुवात केली. लोकांना पुन्हा ताकदीने उभे केले. या मारुतींपैकी अकरा मारुती आजही प्रसिद्ध आहेत. लोक त्यांना ‘वारीचे मारुती’ म्हणूनही ओळखतात...\n मग 'हे' उपाय करून पहा\nहेअरकलर दीर्घकाळ टिकावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर केसांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते...\n॥बहिणी म्हणे येती सुखाचे डोलावे॥\nसामान्य माणसापेक्षा अगदी आगळा असणारा बहिणाबाईचा जीवनप्रवास. स्थैर्य नसलेला. अस्थिर असलेला हा प्रवास. हक्‍काचं घर नसलेला हा प्रवास. माथ्यावर सावली नसली तरी भगवंतांची घनदाट सावली लाभलेला हा प्रवास. सामानाचं ओझं नाही की भार नाही. सगळा भार भगवंतावर सोपवलेला प्रवास प्राक्तनाची पडणारी पावलं, त्याला परमार्थाची भक्कम साथ लाभून जीवनप्रवास सुखाचा करणारी बहिणा प्राक्तनाची पडणारी पावलं, त्याला परमार्थाची भक्कम साथ लाभून जीवनप्रवास सुखाचा करणारी बहिणा\nगोगलगायीची वाढ तिचे खाणे, पाण्यातील आम्लाचे प्रमाण आणि पाण्याचे तापमान यावर अवलंबून असते. गोगलगायीच्या शरीरावरचा चिकटपणा किंवा श्लेष्म हा त्यांना सुकण्यापासून वाचवतो. ..\nनदीला मातृत्वाचा दर्जा देऊनही तिच्या समृद्धीसाठी, शुद्धतेसाठी आणि प्रवाहीपणासाठी आपण नेमके काय करतो याचे अंतर्मुख होऊन विचारमंथन करणे आवश्यक आहे...\nअमेरिकन निवडणुकीत चिनी हस्तक्षेप\nअमेरिका आपले राजकारण अधिक प्रभावी करण्यासाठीही या देशांवर आरोप करत असल्याची शक्यता नाकारता येत नाही...\nपारंपरिक मराठी वेशभूषा करत शेकडो महिला सूर धरत नृत्य करत होत्या. त्या नृत्याचा बाज मंगळागौरीचा होता. चेंबूरच्या ‘चेंबूर एज्युकेशन सोसायटी’च्या मराठी प्राथमिक पूर्व प्राथमिक शाळेनेने पालक महिलांसाठी ‘खेळ श्रावणा’तले असा आगळावेगळा उपक्रम मंगळवार २१ ऑगस्ट रोजी शाळेतच आयोजित केला होता. ..\nकोणत्याही कामाचा शुभारंभ होतो तो श्रीगणेशाच्या स्मरणाने... डोंबिवलीकरांसाठी तर फडके रोडवरील श्रीगणेश मंदिर म्हणजे साक्षात आराध्यदैवतच. या मंदिर संस्थानातर्फे वर्षभर अनेकविध सामाजिक उपक्रम राबविले जातात, ज्यामध्ये डोंबिवलीकरांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. ..\nहोमियोपॅथीची मूलभूत तत्त्वे-भाग ३\nमागील दोन भागांमध्ये आपण होमियोपॅथीच्या मूलभूत तत्त्वांची माहिती घेतली. आजच्या भागातहीआपण अजून एक मूलभूत तत्त्व अभ्यासणार आहोत...\nयश-अपयश या नाण्याच्या दोन बाजू आहेत, अपयश ही यशाची गुरुकिल्ली आहे वगैरे सुवचने सुविचारापुरती अगदी तंतोतंत शोभतात. पण, प्रत्यक्षात या सुविचारांची सुयोग्य अंमलबजावणी करणे तितकेसे सोपे नाही. कारण, अपयशाने माणूस खचून जातो...\nस्तनपानातील ‘वीन ऑफ’चा टप्पा\n‘वीन ऑफ’ अर्थात मुलाचे स्तनपान सोडण्याचा टप्पा मातांनुसार बदलू शकतो. उदाहरणार्थ, आई घरीच असेल तर ती बराच काळ बाळाला स्तनपान देऊ शकते. ती कामासाठी बाहेर जात असेल, तर स्तनपान सोडण्याचा टप्पा लवकर येतो. ..\nफार्मच्या जवळपास सर्व गरजा रिसायलवर व नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून असल्याने प्रदूषण कमी होणार आहे..\n तेथे पिंपळ येती ॥\nमुंबईत रेल्वे प्लॅटफॉर्मवर, इमारतीच्या बाहेर संडासाच्या पाइपांवर, झोपडपट्टीच्या कपारीत, रस्त्याच्या कडेला अशा ठिकठिकाणी पावसाळ्यात वड - पिंपळाचे माडे रुजून आलेले दिसतात. याचं कारण मुंबईत कावळे -कबुतरांची संख्या खूप आहे...\nभूकंपाचे मापन व बरेच काही...\nमागील लेखात आपण भूकंप म्हणजे काय, त्याची कारणे, परिणाम व आपण घ्यायची काळजी यांचा अभ्यास केला. आज आपण भूकंपाचे मापन कसे करतात हे व काही इतर संबंधित आणि महत्त्वाच्या गोष्टी बघू...\nअनेक वाट चुकलेल्या व्यसनाधीनांना मी केवळ योग्य वाट दाखवण्याचे काम करतो आहे...\nअनेकांचे घरसंसार उघड्यावर आणण्यास कारणीभूत ठरणाऱ्या अनेक घटकांपैकी भूकंप एक महत्त्वपूर्ण घटक आहे...\nमहादेव आणि महादेवाशी संबंधित हिंदु धर्मातील चिन्हसंकेतांचा घेतलेला आढावा... ..\nबॅंकांवरील सायबर हल्ले आणि खबरदारी\nहल्लीचे दरोडेखोर संगणकाच्या माध्यमातून नवनवीन प्रकारे लूट करत आहेत. त्यासाठी त्यांनी बँकेमध्ये जाणे गरजेचे नाही...\nभारतीय राज्यांमधील वाढती बांगलादेशी घुसखोरी\nदेशभक्ती भारतीयांच्या गुणसूत्रातच नाही. किमान पाच कोटी बांगलादेशी भारतात आहेत...\nअटलजींचा संघप्रवेश आणि प्रवास\nअटलजींचा संघप्रवेश आणि त्यांच्या आजवरच्या राजकीय प्रवासावर या लेखाच्या माध्यामातून टाकलेला एक दृष्टिक्षेप.....\nअटलजी : अनंत व अथांग\nअटलजींच्या या अष्टपैलु व्यक्तिमत्वावर या लेखाच्या माध्यमातून एक नजर टाकली आहे...\nडॉ. गो. बं. देगलूरकर :- एक महान व ज्येष्ठ मूर्तिशास्त्र अभ्यासक\nभारतीय इतिहास संकलन समितीचा अभ्यासवर्ग १७ व १८ ऑगस्ट रोजी नाशिकमध्ये मूर्तिशास्त्र अभ्यासक आणि मंदिरस्थापत्त्य या विषयातील तज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. त्यानिमित्ताने त्यांचे गहन संशोधन कार्य, बहुमूल्य विचारांचा घेतलेला हा आढावा.....\nब्रिटनमध्ये एक सर्वेक्षण करण्यात आले, ज्यात या देशातले 90 लाख लोक एकटेपणाने ग्रस्त असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले..\nकवी हृदयाचं ’अटल’ व्यक्तित्व\nअटलजींच्या संपूर्ण जीवन प्रवासात त्यांच्यावर हावी होत होता, तो त्यांच्यातील संवेदनशील कवी. ..\nभारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्त्वाने भारावून उत्तरप्रदेशचे राज्यपाल श्री. राम नाईक यांनी ६१ वर्षांपूर्वी राष्ट्रकार्याचे स्वप्न पाहिले होते...\nतुटती बंधने संतांच्या दुरुशनें\nसंतांच्या सहवासात, सेवेमध्ये शक्ती आहे. या प्रपंचामधील भवश्रम निघून जातात. इतर साधनं, श्रम करण्याची आवश्यकता नसल्याचं श्रीकृष्ण ठामपणाने सांगतात. शिवाय “मनातलं गूज तुला सांगतो आहे. तू ते आचरणात आण,” असं उद्धवाला सांगणारे ते परब्रह्माचे अवतार आहे...\nसमर्थ रामदास आणि विनोद (उत्तरार्ध)\nविनोद निंद्य आहे किंवा विनोद करणे वाईट आहे, असे समर्थांनी कुठेही म्हटलेले नाही. उन्मत्त माणसाला छंद आवडतात. तामसी माणसाला स्वस्थ बसवत नाही. तो सतत कुलंगड्या करीत असतो. ..\nभीष्मांच्या जवळ दुर्योधन व त्याचे भाऊ होते. तसेच द्रोण, अश्वत्थामा, भगदत्त, कृतवर्मा, कृप हे सर्व भीष्मांचे रक्षण करण्यासाठी उभे होते. पाठोपाठ शकुनी, कांबोज राजा व त्रीगर्त तयारीत होते. भीष्मांनी बाणांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली...\nभारताला घेरण्यासाठी चीनने प्रशांत महासागरातील इंडो-पॅसिफिक क्षेत्रात सध्या आपल्या हालचालींना वेग आणला आहे. ..\nयंदाचा हा ७२ वा स्वातंत्र्यदिन गेल्या काही वर्षात देशात अनेक बदल झाले. देशातील सध्याच्या आर्थिक व सामजिक विकासाचा आढावा घेतला आहे. ..\nअमेरिकन मालावर चिनी बहिष्कार\nअमेरिका आणि चीन... एक महासत्ता आणि दुसरा महासत्तेच्या मार्गावर वेगाने मार्गक्रमण करणारा देश..\nव्यवसायजन्य आजार आणि त्यावरील उपचार\nलहानपणी भातुकलीचा डाव खेळता खेळता घरातून निघून विमानापर्यंत कधी पोहोचतात, हे त्या चिमुकल्यांनाही कळत नाही. हवाईसुंदरी म्हटली की, सुंदर बांधा, टापटीप राहणी आणि सदैव हसतमुख व्यक्तिमत्व डोळ्यांसमोर उभे राहते. पण ‘या मुखवट्या मागे काय काय दडलय’ ते या लेखातून जाणून घेऊ या- ..\nमागील भागात आपण होमियोपॅथीच्या पहिल्या तत्त्वाचा अभ्यास केला. आजच्या भागात आपण दुसऱ्या तत्त्वाबद्दल जाणून घेऊया. ते तत्त्व म्हणजे ‘एक औषधाचा नियम’ अर्थात ‘लॉ ऑफ सिम्प्लेक्स.’..\n‘स्वातंत्र्य’ हा शब्द उच्चारताच ब्रिटिशांविरोधातील भारतभूमीच्या स्वातंत्र्याचा संघर्ष आणि त्यासाठी लाखोंनी केलेले बलिदान स्मरणात येते...\nनासाचे 'टच द सन'\nनासाला यावर्षी 60 वर्ष पूर्ण होत आहेत..\nसर्वेक्षणात कदाचित भारताची हीच मानसिकता त्याचे स्थान एवढे खाली घसरण्यास बाधक ठरली असावी. याउलट युरोपीयन देश मी, माझं, आपलं या धारणेतून जीवनमान व्यतीत करण्याचा प्रयत्न करतात...\nमहादेव अर्थात शिव यांना अनेक नावांनी संबोधित केले जाते. ‘त्र्यंबक’ हे त्यापैकीच एक नाव. ‘त्र्यंबक’ म्हणजे तीन डोळे असलेली देवता. सूर्य हा शिवाचा उजवा डोळा आहे, तर चंद्र हा त्याचा डावा डोळा आहे. ..\nआपल्या मुलांच्या वर्तनाबद्दल तज्ज्ञांचा सल्ला घेऊन, शास्त्रीय चाचण्यांच्या आधारे त्याचे निदान करणे आवश्यक आहे. सर्वसामान्यपणे, अतिचंचलतेच्या लक्षणांमध्ये वयाबरोबर सुधारणा होत जाते...\n‘बेस्ट’ची अशी ही बनवाबनवी..\nलोकलनंतर मुंबईची दुसरी जीवनवाहिनी म्हणजे ‘बेस्ट’. पण, सध्या या ‘बेस्ट’नेच मुंबईकरांचे जीणे अगदी असह्य करुन टाकले आहे...\n‘लिंक्डइन’ किंवा ‘लिंक्डइन डॉट. कॉम’ ही एक प्रमुख व्यावसायिक वेबसाईट आहे. यामार्फत विविध व्यक्ती किंवा कंपन्या एकमेकांशी जोडलेल्या असतात. लिंक्डइनला एक प्रमुख समाजमाध्यमाच्या यादीतही गणले जाते. ..\nफार प्राचीन म्हणजे अगदी प्रागैतिहासिक काळापासून तर अगदी आत्ताच्या प्रगतावस्थेपर्यंत रांगोळीचा प्रवास आहे. रांगोळीने घराघरात अन् मनामनात स्थान मिळवलेले आहे. पवित्र आणि प्रसन्नतेचं प्रतिक म्हणजे रांगोळी, असं नातं निर्माण झालेलं आहे...\nमानवाने कचरा समजून समुद्रात टाकलेले हेच प्लास्टिक परत किनाऱ्यांवर धडकून त्याची निसर्गाकडून परतफेडही केली जाते..\nमागील वर्षापासून जवळजवळ 21 हजारांपेक्षा जास्त भारतीय अमेरिकेत अनधिकृतरित्या वास्तव्य करीत आहेत..\nमागील लेखात आपण शेअर बाजारात काय करावे आणि काय करू नये, यावर चर्चा केली होती. पण, शेअर मार्केट अभ्यासपूर्वक समजून घेताना काही प्राथमिक शब्दावलीची ओळख करुन घेणे गरजेचे आहे...\nसाधा कार्यकर्ता ते उद्योजकापर्यंतचा प्रवास\nलोकमान्य टिळकांनी देशासाठी शरीर उत्तम असावे म्हणून विद्यार्थीदशेत एक वर्ष शाळा सोडून व्यायाम करून शरीर कमावले होते. ही गोष्ट धीरजच्या बालमनावर कायम कोरली गेली होती. आपणसुद्धा देशासाठी काहीतरी केलेच पाहिजे, हे धीरजच्या मनात लहानपणापासून होतं..\nजागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने...\n९ ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक आदिवासी दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी माणूस हा परिस्थितीने जरी गरीब असला, तरी तो मनाने श्रीमंत असतो...\nजागतिक आदिवासी दिनामागे दडलयं काय\nआज ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन या दिवसामागे नेमके काय आहे या दिवसामागे नेमके काय आहे भारत आणि या जागतिक दिनाचा खरच काही संबंध आहे का भारत आणि या जागतिक दिनाचा खरच काही संबंध आहे का मुळात हा दिवस कोणी, का व कशासाठी सुरू केला, का साजरा होऊ लागला मुळात हा दिवस कोणी, का व कशासाठी सुरू केला, का साजरा होऊ लागला\nजगातील सर्व कलांचा उद्‍गाता आदिवासी\nआज दि. ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन. हा दिवस म्हणजे नाशिक जिल्ह्यासह राज्यात आदिवासींचा उत्सव म्हणून साजरा होणारा दिवस. या दिवशी आपल्या कला, संस्कृतीचे सादरीकरण मोठमोठ्या पारंपरिक वाद्यांसह मिरवणुका काढून केले जाते. या दिवसाच्या निमित्ताने आदिवासी बांधवांच्या विषयी महत्त्वपूर्ण माहिती देणारा हा लेख.....\nखऱ्या अर्थाने शीतयुद्धाच्या दशकात (१९५०-६०) अवकाश स्पर्धेचा (स्पेस रेस) जन्म झाला..\nतुरूंगातील बंदीवानांच्या नजरेतून ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जीवनचरित्र’\nस्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि रामचंद्र प्रतिष्ठानच्यावतीने कारागृहातील बंदिवानांसाठी एक स्तुत्य उपक्रम तो म्हणजे बंदिवानांसाठी स्वा. वि. दा. सावरकरांच्या जीवनविषयावर निबंधस्पर्धा...\nअस्गार्दिया देशाची संकल्पना इगोर रउफोविच अशुरबेली यांची असून ते प्रकाशन, संचार, विज्ञान, शिक्षण आणि अंतरिक्षातील धोक्यापासून वाचण्यासाठीच्या क्षेत्राशी संबंधित आहेत...\nतुमच्या मुलाला हिपेटायटीसपासून वाचवा\nहिपेटायटीस हा यकृताच्या सुजेचा आजार आहे. तो संसर्गजन्य आहे आणि मातेकडून तिच्या नवजात अर्भकाकडे जाऊ शकतो. हिपेटायटीस ग्रस्त मुलांमध्ये मोठं होत असताना अत्यंत गंभीर गुंतागुंतीचे आजार होऊ शकतात...\nलिव्हर सिरॉसिस म्हणजे काय\nयकृताचे आजार हे भारतातील मृत्यूंच्या १० प्रमुख कारणांपैकी एक आहेत. सिरॉसिस हा एक काळाप्रमाणे वाढत जाणारा आजार आहे आणि यामुळे यकृताच्या पेशींचा नाश होतो व यकृताच्या पेशींवर कधीही भरून न निघणारे दुष्परिणाम होतात...\nअठराव्या शतकात ज्यावेळी डॉ. सॅम्युअल हॅनेमान यांनी होमियोपॅथी जगापुढे आणली, त्यावेळी अनेक संशोधनांनंतर त्यांनी होमियोपॅथीची काही मूलभूत तत्त्वे तयार केली..\nआपले आपल्यावरचे नियंत्रण गमावणे, हे मानसिक अस्वास्थ्याचे द्योतक आहे. मनाला थोडेसे काबूत आणताना आपल्या भावनांना समजून घेणे, त्यांच्यावर नियंत्रण आणणे, जितके महत्त्वाचे आहे..\nनेदरलँडमधील एका स्टार्टअप कंपनीने गायीच्या शेणापासून ड्रेस बनवायला सुरु केले आहे..\nआपल्या राज्यातील संदीप जाधव या योगगुरूने कझाकिस्तानमध्ये सुरू केलेल्या प्रज्ञा योगधामच्या माध्यमातून तेथे आजमितीस मोठ्या प्रमाणावर योगसाधनेचा विकास होण्यास मदत झाली आहे. नुकतेच तेथे योगविद्याधामचे विश्वास मंडलिक यांच्या योगविषयक वर्गाला लाभलेली उपस्थिती ही तेथील योगसाधनेच्या लोकप्रियतेची साक्ष देते...\nतब्बल बारा वर्षांनी निळ्या-जांभळ्या रंगाने नटून-थटून प्रत्येकाला मोहिनी घालण्यासाठी, पाहणाऱ्या प्रत्येकाची नजर खिळवून ठेवण्यासाठी आपला पश्चिम घाट आणि दक्षिण भारताचा प्रदेश सज्ज झाला आहे. पश्चिम घाटाच्या उंच उंच पहाडांवर, डोंगर-कड्यांवर, टेकड्यांवर निसर्गाने आपल्या कुंचल्याने निळा-जांभळा रंग भरायला सुरुवात केली आहे...\nभूकंपाशी दोन हात करताना...\nमागील लेखात आपण पृथ्वीच्या पोटात शिरून तिच्या रचनेविषयी माहिती घेतली. याचबरोबर भूकंपलहरींचाही थोडासा अभ्यास केला. या लेखात आपण तोच अभ्यास पुढे नेऊन भूकंपलहरी व भूकंप यांविषयी माहिती घेऊया...\nसोशल मीडिया आणि निर्बंध\nमुळात सरकारला एक असे व्यासपीठ तयार करायचे होते की, ज्याद्वारे फेसबुक, इन्स्टाग्राम, लिंकडीन, गुगल प्लस, ट्विटर, न्यूज ब्लॉग फोरम यांच्या आशयांवरती नजर ठेवली जाऊ शकेल आणि त्यामुळे सरकारला कळेल की, जनता काय विचार करते आहे. ..\nविमान भारी व्हतं भौ, पन प्रवासले मजा नई\n१३३ मिनिटं एवढी त्याची 'स्ट्रेंथ' नव्हती. ९० ते १०० मिनिटांमध्ये हा चित्रपट बसवला असता तर तो अधिक प्रभावी झाला असता...\nजिल्हानेते आ. प्रशांत ठाकूर\nहे कर्तृत्वत्वान व्यक्तिमत्व दिवसेंदिवस अधिकच प्रगल्भ नेतृत्व म्हणून उदयास आले आहे. जिल्ह्यातील कोणत्याही भागात संकट निर्माण झाल्यास त्या ठिकाणी सर्वप्रथम धावून जाणारे, आ. प्रशांत ठाकूर हेच आहेत...\nसमाजप्रिय नेतृत्व - आ. प्रशांत ठाकूर\nमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा लोकसेवेचा वसा समर्थपणे चालवित असलेले भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष पनवेलचे तरुण तडफदार, अभ्यासू आमदार प्रशांत ठाकूर यांचा ५ ऑगस्ट रोजी ४४वा वाढदिवस आहे...\nपुस्तक लेखनाविषयीची लेखक डॉ. विनायक गोविलकर यांनी मांडलेली भूमिका अतिशय सुस्पष्ट आहे. प्रस्तावना आणि लेखकाच्या भूमिकेच्या आधारे पुस्तकाची ओळख करून देणारा लेख देत आहोत. ..\nतीन पिढ्यांचं घर ‘साडीघर’\nभारताच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त मोठा महोत्सव लाल किल्ल्यावर पार पडलेला. त्या कार्यक्रमात स्वामी समर्थ व्यायाम मंदिराच्या मुलींनी ‘साडीघर’च्या रेडिमेड नऊवारी साड्या नेसून आपले कौशल्य सादर केले होते...\nबाह्यरुग्ण उपचारांसाठी आता विम्याचे संरक्षण\n‘ओपीडी’ विमा संरक्षणात डॉक्टरांचे शुल्क, केलेल्या शारीरिक चाचण्या, दंतआरोग्यासाठी केलेले उपचार आणि औषधे इत्यादींवर केलेल्या खर्चाचा दावा मिळू शकेल. नेहमीच्या पॉलिसीपेक्षा ओपीडी संरक्षण असणार्या पॉलिसीवर जास्त ‘प्रीमियम’ भरावा लागतो. ..\nआजपासून सुरु झालेल्या या नवीन लेखमालेचा उद्देश शेअर ट्रेडिंग, त्यात होणाऱ्या चुकांबद्दल, त्यात होणाऱ्या तोट्याची कारणे आणि नफ्याची गमके याबद्दल चर्चा आहे. यातून बोध घेऊन चांगले ट्रेडिंग करणारे, सुजाण गुंतवणूकदार निर्माण झाले तरच या प्रयत्नांना यश आले, असे म्हणता येईल...\nकृष्ण म्हणाला, युधिष्ठिरा, असा निराश नको होऊस. तुझ्यासोबत तुझे भाऊ आहेत, मी आहे. ते भीष्मांवर खूप प्रेम करतात म्हणून त्यांचे धाडस होत नसेल, तर मी त्यांना मारेन. मी भीष्मांना युद्धात आव्हान देतो. मला उद्याचा दिवस दे. जे पांडवांचे शत्रू ते माझेही शत्रूच...\nसमर्थ रामदास आणि विनोद (पूर्वार्ध)\nआपले विचार मांडताना समर्थांच्या अंगी स्पष्टवक्तेपणा आहे हे जाणवते. त्यामुळे त्यांच्या काही विधानांवरून स्वामींवर टीकाकारांनी जातीयतेचे आरोप करून त्यांना ब्राह्मणांचे पुरस्कर्ते ठरवण्याचा खटाटोप केला आहे...\nनाम घेता कृतार्थ बहु झाले ॥\nसामान्य माणसाला विषयांची भूक लागते. प. पू. विष्णूदास महाराजांना नामाची भूक लागलेली आहे. नाम मुखात येऊन ते जीवनात उतरावं, ही इच्छा अनिवार होऊन ते अस्वस्थ होऊन जातात. इथेच सामान्य माणसापेक्षा त्यांचे वेगळेपण आणि वैशिष्ट्य दिसून येते...\nअमेरिका हा तसा लष्करीदृष्ट्या अत्यंत सक्षम आणि सामर्थ्याशाली देश. जगभरातील देशांमध्येही अमेरिकेचे सैन्यबळ आणि एकूणच सैन्यशक्तीचा एक दरारा आहेच. मध्य-पूर्वेकडील देश असो, लॅटिन अमेरिका असो वा जगाच्या कोपऱ्यातला कुठलाही देश अमेरिका एकदा का त्या राष्ट्राच्या राजकारणात ढवळाढवळ करु लागली की, आपल्या शस्त्रास्त्रांच्या ताकदीचे प्रदर्शन करण्याची नामी संधी काही सोडत नाही...\nमातंग समाजात परिवर्तन झालेच पाहिजे\nआज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ९८ जयंती. त्यांचे उत्तुंग व्यक्‍तिमत्व आणि तितकेच उत्तुंग विचार यांच्या प्रेरणाप्रकाशात समाज कालक्रमण करीत आहे. अण्णाभाऊ यांच्या जयंतीनिमित्त समाजातील तरुणांना आवाहन.....\nजपान, सिंगापूरसारख्या देशांमध्ये. आज या देशांमध्ये जन्मदरही कमी झाला असून वैद्यकीय सोयीसुविधांमुळे नागरिकांचे आयुर्मानही पूर्वीपेक्षा वाढले आहे...\nसरकारने नुकतेच शेतमालाचे हमीभाव दीडपटीने वाढवले. त्याचे संमिश्र स्वागत झाले. कुणाला तो चुनावी जुमला वाटला कुणाला दिलासा मिळाला तर कुणाला अंमलबजावणीची साशंकता.....\nव्यवसायजन्य आजार आणि त्यावरील उपाय\nशिक्षकांना शिक्षण व्यवसायामुळे काही शारीरिक त्रास तर होणारच; त्याचबरोबर काही मानसिक तक्रारी पण उद्भवतात. त्याबद्दल सविस्तर बघूया...\nआपण पाहिले की, पेशींनी बनलेला माणूस चैतन्यशक्ती शिवाय मृत आहे. या शक्ती शिवाय कुठलेही काम तो करू शकत नाही आणि जीवंतही राहू शकत नाही. ही चैतन्यशक्ती निरोगी व आजारी माणसात कशी कार्य करते ते आज आपण जाणून घेऊया.....\nनिकाल, निराशा आणि निराकरण\nआजची शिक्षणपद्धती ज्या पद्धतीने चालली आहे, ते पाहता अशा प्रकारचा ताण येणे साहजिकच आहे. या शिक्षणपद्धतीत जी जीवघेणी स्पर्धा आहे, त्यात आपला श्वास वाचवायची प्रत्येकाची धडपडच मनाला शॉक देऊन जाते...\nमूर्त्यांची मुद्रा आणि चिह्नसंकेत\nमूर्त्यांची मुद्रा आणि चिह्नसंकेत..\nझिम्बाब्वेत रात्रीस खेळ चाले...\n३७ वर्ष देशाची सत्ता उपभोगलेले मुगाबे यांना गेल्यावर्षी पक्षांतर्गत बंडाळी आणि लष्कराच्या उठावामुळे सत्तेतून पायउतार व्हावं लागलं होतं..\nब्लॉगिंग : ऑनलाईन कमाईचे एक साधन\nब्लॉगिंग म्हणजे नेमके काय आणि ब्लॉगिंग कसे सुरू करावे आणि ब्लॉगिंग कसे सुरू करावे याबाबत आपण गेल्या आठवड्यात माहिती करुन घेतली. आज ब्लॉगिंगच्या माध्यमातून आपण पैसे कसे कमवू शकतो, याबद्दल थोडेसे जाणून घेऊया...\nमागील लेखात आपण पृथ्वीचा जन्म, तिची प्राकृतिक वैशिष्ट्ये तसेच भूगर्भशास्त्र म्हणजे काय व त्याच्या काही शाखा यांविषयी जुजबी माहिती घेतली. या लेखात आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावरून तिच्या पोटात उतरू आणि तिच्या अंतर्गत रचनेविषयी माहिती घेऊ...\nबालके मातेच्या दुधाला पारखी\nभारतीय समाजव्यवस्थेत मातेचे दूध हा बाळाचा हक्क समजला जातो. तसेच स्तनपानामुळे माता-शिशु यांचे नाते अधिक दृढ होण्यास मदत होते. ..\nपश्चिम बंगालमधील बांगलादेशी आक्रमण : सद्य:परिस्थिती आणि उपाययोजना\nभारतीय नागरिक असल्याची कागदपत्रे, शिधावाटप पत्रिका, मतदार ओळखपत्रे मिळवून बांगलादेशी घुसखोर भारतात स्थायिक झाले आहेत..\nवाटेत येणाऱ्या दगडावरून हे पाणी आदळून होणारा पांढरा शुभ्र फेसाळणारा प्रवाह मंत्रमुग्ध करतो. या धबधब्यातील फेसाळलेला हा प्रवाह पाहण्यासाठी, डोहात मनसोक्त डुंबण्यासाठी पर्यटकांची येथे मोठा कुंभमेळाचा पहावयास मिळतो..\nभारतीय संस्कृतीला व्यासपीठ देऊ पाहणारी ओडिशाची ‘OTIA’\n‘OTIA’च्या कार्यक्रमासाठी ओडिशातील भुवनेश्‍वर, पूरी आणि कोणार्क या शहरांची निवड केली गेली असून तिथे कलाविषयक उपक्रमही राबविले गेले. मे २०१८ मध्ये भुवनेश्‍वर आणि नवी दिल्ली येथे ‘OTIA’चे अनावरण करण्यात आले...\nपाकमधील महिला आणि मतदान\nसौदी अरेबियासारखा कट्टर इस्लामिक देश महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेत असताना पाकिस्तानात मात्र अजूनही दिव्याखाली अंधारच असल्याचे चित्र पाहायला मिळते...\nसंत चोखोबा अध्यासन केंद्राच्या निमित्ताने....\nसंत चोखोबांचा जेथे जेथे उल्लेख येतो, तेथे तेथे हिंदू धर्मातील ‘महार’ या अस्पृश्य आणि हीन समजल्या जाणाऱ्या जातीत त्यांचा जन्म झाला, असे सांगण्यात येते. चोखोबांच्या काळातही जेव्हा समाजाने त्यांना हीच गोष्ट सांगितली होती तेव्हा चोखोबा म्हणाले होते..\nस्टार्टअप आणि घनकचरा व्यवस्थापनाचा जादूगार\n२००२ पासून श्रीकांत परब यांनी स्टार्टअप्समध्ये उडी घेतली. एका ओळखीच्या डॉक्टरांसोबत बोलताना त्यांना कळले की, ‘१६ डीपीए’ नावाची कच्ची सामुग्री संप्रेरकासाठी आवश्यक असते...\nऑनलाईन विल करण्याकरिता बरेच प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. ही सेवा देणारी पोर्टल्स रेडी टू यूज फॉरमॅट देतात. काही पोर्टल्सवर तुम्हाला कायदेशीर सल्लाही मिळू शकतो...\nरस्ता तेथे खड्डे, पण...\nजागतिक रोग असलेल्या खड्ड्यांवर औषध नाही का, हा सर्वसामान्यांना पडलेला मोठा प्रश्न पण, त्यावर औषध आहे. नेदरलँड व जर्मनीसारख्या काही देशांनी ते असल्याचे सिद्ध केले आहे...\nउद्या गुरुपौर्णिमा. गुरुला वंदन करण्याचा, त्यांचे ऋण मानण्याचा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा दिवस. पण, हल्लीच्या काळात कुणाला गुरु मानावे, याचेच भान कुठे तरी समाजात हरवलेले दिसते. आज ज्याप्रमाणे भोंदू गुरूंचा अध्यात्मक्षेत्रात मुक्त वावर दिसून येतो, तसा समर्थकाळातही या भोंदू गुरूंचा सुळसुळाट झाला होता..\nउद्या गुरुपौर्णिमा. गुरुला वंदन करण्याचा, त्यांचे ऋण मानण्याचा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा दिवस. पण, हल्लीच्या काळात कुणाला गुरु मानावे, याचेच भान कुठे तरी समाजात हरवलेले दिसते. आज ज्याप्रमाणे भोंदू गुरूंचा अध्यात्मक्षेत्रात मुक्त वावर दिसून येतो, तसा समर्थकाळातही या भोंदू गुरूंचा सुळसुळाट झाला होता...\nजन्मदात्री माता, तिच्या मातृत्वाला काही अंशी मर्यादा आहेत. सद्गुरू माऊली अमर्याद, अलौकिक आहे. एखाद्या सावलीप्रमाणे ती शिष्याच्यासमवेत असते. त्यामुळेच सद्गुरू माऊलीला चिंतामणी, कल्पवृक्ष अशा उपमा अपुऱ्या ठरतात...\nमतिमंदांचे ‘प्रारब्ध’ बदलविणारे ‘आधार’ \nमतिमंदांचे ‘प्रारब्ध’ बदलविणारे ‘आधार’ \n‘आयटी हब’ म्हणून भारताने जागतिक स्तरावर आपली एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण केली आहेच. आता ‘एज्युकेशन हब’ म्हणूनही भारताचे नाव साऱ्या जगात व्हावे, ही इच्छा. जर तसे झाले तर ती सर्वार्थाने इतिहासाची पुनरावृत्तीच म्हणावी लागेल...\nकर्करोगाच्या अनेक प्रकारांपैकी, हाय ग्रेड कर्करोग हा तुलनेने अधिक आक्रमक असतो आणि त्याचा शरीरातील प्रसारही वेगाने होतो. तेव्हा, या कर्करोगाच्या प्रकाराविषयी अधिक जाणून घेऊया.....\nआपल्याला सर्वसामान्यपणे आनंद केव्हा होतो, जेव्हा आपले इप्सित साध्य होते. आपल्याला यश मिळते. आपली ऐहिक स्वप्ने पूर्ण होतात. योग्य वेळी योग्य गोष्ट होते. एकूण काय, आपल्याला हवे असलेले ते आपल्या आयुष्यात जेव्हा जेव्हा होते तेव्हा तेव्हा आपले मन सुखावते. ..\nचैतन्यशक्तीबद्दल आपण माहिती घेत आहेत. चैतन्यशक्तीचा सिद्धांत मांडताना डॉ. हॅनेमान यांनी या चैतन्यशक्तीचे काही गुणधर्मही विस्ताराने सांगितले आहेत...\nड्रॅगनची शेपटी आता ब्रह्मदेशी\nचीनच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा एक भाग म्हणजे ‘सीपीईसी’ अर्थात चीन-पाकिस्तान आर्थिक मार्ग..\nशाकाहार जरी भारतीयांचा मूळ आहार असला तरी, आजमितीस भारतीय मांसाहारास विशेष पसंती देताना दिसतात..\nआषाढी एकादशी म्हटले की, डोळ्यांसमोर पहिली येते, ती पंढरपूरची वारी भक्तीचा उत्सव, भक्त आणि ईश्वर यांचा अनोखा मेळा म्हणजे पंढरपूरची आषाढी एकादशीची वारी..\n काय उपयोगी ये वेळे॥’\nअविश्वास ठरावाचे सुदर्शनचक्र काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षाने नरेंद्र मोदी सरकारवर सोडले खरे, पण ते गळा चिरण्यासाठी काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांकडेच आले...\nब्लॉगिंग, मायक्रो-ब्लॉगिंग आणि उत्पन्नाचे स्त्रोत\nआजकाल ब्लॉगिंग किंवा ब्लॉगर्सची मोठ्याप्रमाणावर चलती आहे. हे ब्लॉगर्स वेगवेगळ्या माध्यमांतून लोकांमध्ये प्रसिद्ध होतात आणि मग त्याच ब्लॉगद्वारे उत्पन्न देखील मिळवतात. ..\nअविश्वास प्रस्ताव : मोदीविरोधकांचा ‘आ बैल मुझे मार’चा प्रयोग\nया अविश्वासाच्या प्रस्तावाच्या निमित्ताने राहुल गांधींनी जशी आपली अपात्रता सिद्ध केली तशीच शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मिरविणाऱ्या उद्धव ठाकरे यांनीही आपली जणू विनोदबुद्धीच प्रकट केली..\nवीज दरवाढ आणि वस्तुस्थिती\nसन २०१८-१९ मध्ये मागितलेली दरवाढ सरासरी १५ टक्के आहे, ३५ टक्के नाहीच. वस्तुस्थितीला सामोरे जाताना कधीकधी दरवाढ ही करावीच लागणार..\nबाजारपेठा (अर्थकारण) आणि राजकारण या आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्थेला गती देणार्‍या शक्ती असतात. ..\nमुळात बालाद्ना फार्म ही गोशाळा नव्हतीच. ती मेंढीशाळा होती. साधारण 70 हेक्टर्स जागेवर पसरलेल्या बालाद्ना फार्मकडे अवासी या नामांकित जातीचे पाच हजार मेंढे आणि 40 हजार मेंढ्या होत्या. ही संपूर्ण जगातली सर्वाधिक संख्या..\nनिडज: एक निराळा प्रयोग\nसर ज. जी. उपयोजित कला महाविद्यालय, मुंबई ने जगाला अनेक कलाकार बहाल केले. येथे प्रवेश घेणारा प्रत्येक विद्यार्थी हा या कला महाविद्यालयाचा कौटुंबिक सदस्यच बनतो...\nएक स्वतंत्र ज्यू राष्ट्र...\nइस्रायलने स्वतःला स्वतंत्र ज्यू राष्ट्र म्हणून घोषित केले आहे..\nनागरी सहकारी बँकांसाठी प्रस्तावित दुहेरी रचना\nभारतीय रिझर्व्ह बँकेने मालेगाम समितीची स्थापना २०१० साली नवीन सहकारी बँकांना परवाना देण्याबाबतचे धोरण ठरविण्यासाठी केली होती...\nपदवी ते उद्योग यातील एका दुभाजकाचं अंतर- दत्तात्रय आदाटे\nशिक्षण ते स्वकमाई यातील अंतर अवघ्या एका रस्ता दुभाजकांत त्याने पार केलं. यानंतर त्याने मागे वळून पाहिलंच नाही...\nप्राचीन भारतीय मूर्तिशास्त्रातील चिन्हसंकेत\nचिह्नसंस्कृती या ज्ञानशाखेचा अभ्यास करताना प्रथम याचा एक विश्वमान्यता प्राप्त प्राथमिक दृष्टिकोन समजून घ्यायला हवा. जगातील कुठल्याही प्राचीन आणि प्रगत संस्कृतीमधील चिह्न आणि चिह्नसंकेतांचा अभ्यास हा नेहमीच तात्त्विक आणि सैद्धान्तिक स्वरूपाचाच असतो...\nस्थूलापासून सूक्ष्मापर्यंतच्या यशस्वी प्रवासासाठी त्यांच्या साहित्याचा सखोल अभ्यास करणं आवश्यक आहे. विशेष लोकांना ज्ञात नसलेला लेखन प्रकार म्हणजे सवाया..\nदैवी संपदा लेख - १५\nसमर्थ रामदास स्वामी व शिवराय या दोघांनाही माणसाच्या अंगच्या दैवी संपदेची चांगली जाण होती...\nभीष्मांच्या ध्वजाचे तुकडे केले. त्यांचे धनुष्यही तोडले. हे पाहून भीष्म खुश झाले. अर्जुन भीष्मांकडे बाण सोडत होता खरा, पण त्यांना इजा होईल असे करत नव्हता...\nयेथे सन्मानाने जगतात कुष्ठरुग्ण कुष्ठरुग्ण सेवा संस्था, डोंबिवली\nकुष्ठरुग्ण हा समाजात नेहमीच उपेक्षित जीवन जगत असतात. मात्र त्यांनाही सन्मानाने जगण्याचा हक्क आहे...\nअभ्यंगं आचरेत् नित्यम् भाग ६\nअभ्यंगाचे विविध पैलू या लेखमालेतून वाचकांसमोर सादर केले आहेत. अभ्यंग कोणी करावा, कधी व कसा करावा, कुठले तेल वापरावे इ. सर्व मुद्द्यांवर विवेचन केले आहे. याच बरोबर अजून एक मुद्दा म्हणजे Touch therapy च्या बद्दल थोडे आज जाणून घेऊ...\n‘चैतन्यशक्‍ती’ सर्वप्रथम खालावते व त्यामुळे आजार होतात व आजार झाल्यावर शरीरातील पेशींमध्ये बदल होऊ लागतो. ..\nनाती लाखमोलाची, आनंद आणि सुखाची...\nखरा आनंद मिळताना एखाद्या अमुक गोष्टीमुळे तो जर मिळत असेल, तर ती गोष्ट खरंच खूप किंमती आहे. ..\nअन् त्यांचं नाव ‘श्रीमंतांच्या यादी’त आलं...\nनिरमाने करसनभाईंच्या नेतृत्वात बाजारात जम बसविलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांवर विजय संपादन केला आणि आपल्या अनोख्या विपणन शैलीमुळे ग्राहकांची मनं जिंकून घेतली...\nवादळ की वादळापूर्वीची शांतता\nभारतात जम्मू व काश्मीरचा प्रश्न महत्त्वाच्या टप्प्यावर आलेला असताना शेजारील पाकिस्तानात या प्रकारची वादळापूर्वीची शांतता चिंताजनक आहे..\nमै सूरज ना सही..ज्योतही हूं..\nरा.स्व. संघ जनकल्याण समितीचा ’स्व. अप्पा सोहनी पुरस्कार’ चित्रा नलावडे यांना प्राप्‍त झाला, आपण घेतलेल्या सेवाव्रताचा कुठलाही बडेजाव न करता नव्या पिढीकडे अलगद सोपवण्याचे कौशल्य चित्रा नलावडेंकडे आहे...\nसमाजमाध्यमं जबाबदार की संवेदनाहीन समाज\nसमाजमाध्यमांवर समाजाचं नियंत्रण आता राहिलेलं नाही किंवा ते खूप कमी झालं आहे, असं म्हणावं लागेल...\nभाग 1 - पृथ्वीबद्दल जाणून घेताना..\nया लेखमालिकेत आपण पृथ्वी व पृथ्वीवरील अनेक नैसर्गिक घडामोडी(Natural phenomena) तसेच विविध शोध आणि कामाच्या पद्धती (various discoveries and methods of work) यांसंबंधी माहिती घेणार आहोत...\nदुष्काळामुळे साधली गाव आणि गावकीची एकी\nकिराकसळ हे गाव सातारा जिल्ह्यातील ‘मात’या दुष्काळी परिसरातील आहे. या दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी किराकसळ गावचे गावकरी दररोज श्रमदान करत असल्याचे दृष्य या परिसरात दिसते...\nदुष्काळी झाबुआमधील परिवर्तनाचे आक्रीत\nस्थानिक स्तरावरुन पुरेसे पाणी मुबलक स्वरुपात मिळू लागल्याने झाबुआतील इतर गावांप्रमाणेच पखालिया आणि परिसरात सर्वच शेतकर्‍यांना बारमाही शेतीत अधिक उत्पादन घेता येऊ लागले. ..\n‘एनेम’ हे त्यांचे लोकमानसातील आवडीने ठेवलेले व त्यांनाही आवडलेले अल्पाक्षरी नाव... निवृत्ती महादू आव्हाड हे त्यांचे पूर्ण नाव...\nदेवाधिदेव महादेव आदियोगी शिव नटराज नृत्यमुद्रा\nनटराजाचे हे चार हात, प्रत्येक सजीवाची मूलतत्वे किंवा मूळ घटकांची प्रतीके आहेत...\nथरुर यांची भीतीची चावी\nशशी थरुर ‘काळ्या इंग्रजांच्या यादीत मोडणारे असले, तरी त्यांनी ‘गोऱ्या इंग्रजांच्या ‘काळ्या कारवायां’बद्दल हे पुस्तक लिहून भारतीयांची खूप मोठी सेवा केली..\nकांचन यांचा कलाक्षेत्रातील प्रवासही तसा अगदी खडतर. कुठल्याही कलामहाविद्यालयातून रीतसर शिक्षण न घेता कांचनने आवडीपोटी कुंचला हाती घेतला..\nस्वतःच्या चेहऱ्याच्या पूर्ववतीकरणानंतर कदाचित बुद्ध हसला असेल, तो आज दैत्य झालेल्या माणसाच्या (दहशतवाद्यांच्या) माणूसपणाचे पूर्ववतीकरण झाल्यानंतरही हसेल का\nआज ‘महाकवी कालिदास दिन.’ कालिदासाची जन्मतिथी उपलब्ध नाही, पण मेघदूतातल्या ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या शब्दयोजनेमुळे कालिदास या तिथीशी एवढा जोडला गेला की, ‘आषाढ प्रतिपदा’ हा दिवस ‘कालिदास दिन’ म्हणून साजरा केला जातो...\nसर्वसमावेशक प्रगती आणि स्त्री उद्योजिकांचा सहभाग\nभारतीय स्त्री उद्योजकतेचे चित्र आज तेवढे आशादायी नसले तरी शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळे आज स्त्रियांचे आत्मभान जागृत झाले आहे. ..\nप्राप्तिकर रिटर्नसाठीचे फॉर्मचे प्रकार\n२०१७ -१८ या आर्थिक वर्षाचा प्राप्तिकर रिटर्न फाईल करायची तारीख जवळ येऊन ठेपली आहे. ती म्हणजे ३१ जुलै. ..\nहृदयाचा रामचंद्र, रामचंद्राचे हृदय\nहृदय लाड आणि रामचंद्र बांगर... ‘गुरुकृपा मॉकटेल एन मोअर एलएलपी’ असे यांच्या कंपनीचं नाव. शून्यातून जिद्दीने व्यवसाय उभारणार्‍या मराठी उद्योगजगतातील याच दोन जिवलग मित्रांची ही अनोखी कहाणी.....\nस्वामींनी भारतभ्रमण पायी केले. पायात चप्पल न घालता, वाहनात न बसता सर्वत्र पदयात्रा करणारे टेंबेस्वामी त्यांचा शिष्यपरिवार भारतभर पसरलेला आहे. त्यांच्या कृपेने कृतार्थ झालेले अनेक भक्त आहेत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5085552553011548581&title=Growth%20in%20Debt%20Distribution%20and%20Recovery&SectionId=5003950466321844063&SectionName=%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2018-10-19T13:08:22Z", "digest": "sha1:EHIMDRGLOKW3DGR3P54E32FS3TFPDNFY", "length": 12807, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "कर्जवितरण व वसुलीमध्ये वाढ", "raw_content": "\nकर्जवितरण व वसुलीमध्ये वाढ\nमुंबई : व्यावसायिक कर्जे घेण्याच्या प्रमाणात यंदाच्या पहिल्या तिमाहीमध्ये गेल्या वर्षीपेक्षा १०.१ टक्क्यांची वाढ झाली असल्याचे ट्रान्सयुनियन सिबिल-सिडबी एमएसएमइ पल्स रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे; तसेच देशभरात या तिमाहीमध्ये एकूण १०१ लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरण झाले आहे. त्यातील २२.८ लाख कोटी रुपयांची कर्जे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठीची आहेत. यामध्ये व्यावसायिक कारणांसाठी व्यक्तींनी आणि लघु उद्योग कंपन्यांनी घेतलेल्या कर्जांचा समावेश आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.\nएमएसएम उद्योगांकडील थकीत कर्जांचे प्रमाण स्थिर राहिलेले असून, ते मर्यादीत प्रमाणात कमी-जास्त झालेले आहे. सूक्ष्म स्वरूपाच्या उद्योगांकडील थकीत कर्जांचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तिमाहीत ८.९ टक्के होते, ते यंदा कमी होऊन ८.७ टक्के झाले. लघु व मध्यम उद्योगांकडील थकीत कर्जांचे प्रमाण वाढून गेल्या वर्षीच्या ११.२ टक्क्यांवरून ११.५ टक्के झाले आहे.\nविशेष बाब म्हणजे अशी की व्यावसायिक कारणांसाठी कर्ज घेतलेल्या व्यक्तींकडील थकीत कर्जांचे प्रमाण २.५ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. एमएसएमइ पल्स या अहवालात देशातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या तिमाही वाटचालीचा आढावा बारकाईने घेतलेला असतो. ट्रान्सयुनियन सिबिल कमर्शिअल ब्युरोकडे प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप कंपन्यांपासून पब्लिक लिमिटेड कंपन्यांपर्यंतच्या ६७ लाख उद्योगांची नोंदणी झालेली आहे. बॅंका, बॅंकेतर अर्थसंस्था, गृह कर्ज देणाऱ्या कंपन्या, सहकारी बॅंका, प्रादेशिक ग्रामीण बॅंका आणि अन्य संस्थांचा उद्योगांकडील क्रेडीट डाटा दरमहा तपासला जातो व अद्ययावत ठेवला जातो.\nया अहवालाची अधिक माहिती देताना सिडबीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महंमद मुस्तफा म्हणाले, ‘अर्थसंस्थांनी लघु उद्यागांना कर्जे मंजूर करायचा सरासरी कालावधी २०१६मध्ये ३२ दिवसांचा होता, तो आता २६ दिवसांवर आला आहे; तसेच आमच्या ब्यूरोकडून मिळालेल्या माहितीचा उपयोग करण्याचे आणि डिजिटायझेशनचे प्रमाणही वाढले आहे. विविध अर्थसंस्थांच्या कर्ज मंजूर करण्याच्या कालावधीत किती फरक असतो, हेही आमच्या अहवालातून दिसून येते. एमएसएम उद्योगांना कर्ज मंजूर करण्यासाठी बॅंकेतर अर्थसंस्था २०१६मध्ये सरासरी २४ दिवस घ्यायच्या, त्या आता १८ दिवस घेतात. सरकारी बॅंका या कामासाठी सर्वात जास्त वेळ घेतात. २०१६मध्ये त्या ४१ दिवसांचा वेळ घेत असत, त्या आता ३१ दिवसांचा वेळ घेतात. खासगी बॅंका पूर्वी ३२ दिवस लावायच्या, त्या आता २९ दिवस लावतात.’\nबॅंकांशी नव्यानेच संपर्क झालेल्या व व्यावसायिक कारणांसाठी कर्ज घेतलेल्यांची संख्या वाढते आहे. एका वर्षभरातच बॅंकांशी संबंध तोडणाऱ्यांची संख्या १४ टक्के आहे; तसेच बॅंकांशी संबंध जुळवून ठेवणाऱ्या लघु उद्योगांची संख्या दोन टक्क्यांनीच वाढली आहे. एमएसएम उद्योगांनी घेतलेल्या एकूण कर्जांमध्ये झालेल्या २० टक्के वाढीत ३२ टक्के इतका मोठा वाटा याच नवीन ग्राहकांकडून मिळाला आहे.\nट्रान्सयुनियन सिबिलचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश पिल्लई म्हणाले, ‘अर्थसंस्थांना कार्यक्षमतेने काम करण्यासाठी आणि नफ्याची गणिते जुळवण्यासाठी आम्ही त्यांना नेहमीच मदत करतो. सूक्ष्म, लघु, मध्य व मोठ्या कंपन्यांचा विचार केला, तर असे दिसून येते की सूक्ष्म व लघु उद्योगांची कामगिरी खूपच सरस झाली आहे. त्यांची वाढ अनुक्रमे २१ टक्के व १४ टक्के इतकी झाल्याचे दिसते. कर्ज थकीत राहण्याचे प्रमाण या कंपन्यांमध्ये वाढलेले नाही वा कमीही झालेले नाही. मध्यम व मोठ्या कंपन्यांमध्ये मात्र कर्ज घेण्याचे प्रमाण कमी झाले असून, ते थकीत ठेवण्याचे प्रमाण वाढलेले आहे.\nTags: मुंबईमहंमद मुस्तफासतीश पिल्लईMumbaiSatish PillaiMahammad Mustafaट्रान्सयुनियन सिबिल-सिडबी एमएसएमइ पल्स रिपोर्टTransunion CIBIL-SIDBI MSME Pulse Reportप्रेस रिलीज\nछोट्या उद्योगांच्या कर्जविषयक घडामोडींचा अहवाल ‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा ‘भाजपने साधला समाजिक समतोल’ लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ‘लेक्सस’चे पुरस्कार प्रदान\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/navi-mumbai/ajit-pawar-criticizes-government-imposing-rs-25-lakh-crore-loan/", "date_download": "2018-10-19T14:33:36Z", "digest": "sha1:W43KF5DUJUW2CH7JUOJR7DDFDBN3HTGP", "length": 33053, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Ajit Pawar Criticizes Government For Imposing Rs 2.5 Lakh Crore Loan | सरकारने राज्यावर अडीच लाख कोटींचे कर्ज लादले, अजित पवार यांची टीका | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १९ ऑक्टोबर २०१८\nडोक्यात दगड टाकून विवाहितेची निर्घृण हत्या\nअति तिथे माती... हातात ४५ लाखांचे चोरीचे सोने तरी अधिक हव्यासापोटी गमावला जीव\nअमृतसरमध्ये रावणदहन कार्यक्रमादरम्यान अपघात, अनेकजणांचा मृत्यू झाल्याची भीती\nबीडच्या खंडेश्वरी यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या\nविभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदके\nदेवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 ऑक्टोबर\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nShivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने\nचोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न\nMetoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nसरकारने राज्यावर अडीच लाख कोटींचे कर्ज लादले, अजित पवार यांची टीका\nसरकारने राज्यावर अडीच लाख कोटींचे कर्ज लादले, अजित पवार यांची टीका\nभाजपाने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. या सरकारने जनतेची घोर निराशा केली आहे. युती शासनाच्या चार वर्षांच्या कार्यकाळात राज्यावर अडीच लाख कोटींचे कर्ज वाढले असल्याची टीका राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते अजित पवार यांनी केली आहे.\nसरकारने राज्यावर अडीच लाख कोटींचे कर्ज लादले, अजित पवार यांची टीका\nनवी मुंबई : भाजपाने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. या सरकारने जनतेची घोर निराशा केली आहे. युती शासनाच्या चार वर्षांच्या कार्यकाळात राज्यावर अडीच लाख कोटींचे कर्ज वाढले असल्याची टीका राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते अजित पवार यांनी केली आहे.\nवाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात कोकण विभाग राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सरकारची प्रशासनावर पकड नाही. राज्यात स्थिती विदारक असताना मुख्यमंत्री फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिलेली नाही. दुष्काळाची स्थिती असूनही दुष्काळ घोषित केला जात नाही. नोटाबंदीमुळे प्राप्त झालेल्या नकली नोटा आणि काळ्या पैशाचा हिशोब केंद्रीय अर्थमंत्री किंवा आरबीआयचे गव्हर्नरदेखील देत नाहीत. शासनाच्या निर्णयावर जनता खूश नाही. भाजपाचे अनेक ज्येष्ठ नेतेसुद्धा नाराज आहेत. सरदार वल्लभभाई पटेलांच्या स्मारकापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची उंची कमी करण्याचा केविलवाणा प्रयत्नदेखील भाजपा सरकार करीत असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. नोटाबंदी, आर्थिक मंदी, कर्जबुडवे यामुळे देशातील बँकांचा एनपीए ७ लाख ३४ हजार कोटींवर गेला असल्याचा आरोप पवार यांनी केला.\nराज्य सरकारमध्ये सुमारे अडीच लाख जागा रिक्त आहेत. राष्ट्रवादीचे सरकार राज्यातील तरुणांना रोजगार देण्याच्या अनुषंगाने एकही जागा रिक्त राहणार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. या सरकारविरोधात आंदोलन उभे करण्याची गरज असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.\nया मेळाव्याला सुनील तटकरे, गणेश नाईक, आमदार संदीप नाईक, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, अनिकेत तटकरे, महापौर जयवंत सुतार, अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार, नवी मुंबई युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष सूरज पाटील उपस्थित होते.\nमुंबई कोणावाचून थांबणार नाही\nसंजय निरुपम यांच्या वक्तव्याविषयी विचारले असता पवार यांनी सांगितले, ज्या राज्यात राहतो तेथील स्थानिकांच्या भावना दुखावण्याचे वक्तव्य कोणी करू नये. ठरावीक घटकांनी काम न केल्यास मुंबई बंद पडेल यात तथ्य नाही. मुंबई २४ तास चालणारे शहर आहे, विकासात सर्वांचा वाटा असतो. कोणा एकामुळे शहर थांबणार नाही.\nपार्थ पवार यांची मेळाव्याला हजेरी\nनवी मुंबईत आयोजित केलेल्या युवक राष्ट्रवादी काँगे्रसच्या मेळाव्याला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार उपस्थित होते. व्यासपीठाऐवजी ते कार्यकर्त्यांमध्ये बसले होते. माजी मंत्री गणेश नाईक यांनी त्यांना व्यासपीठावर बोलावले. पार्थ यांची उपस्थिती चर्चेचा विषय बनला होता. पार्थ यांच्या राजकीय प्रवेशाबाबत अजित पवार यांना प्रश्न केला असता पक्षश्रेष्ठी याबाबत योग्य निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nAjit PawarNavi Mumbaiअजित पवारनवी मुंबई\nभूसुरुंगामुळे उलवे परिसर हादरला; विमानतळाच्या कामाचा परिणाम\nना पार्थ, ना शरद पवार, लोकसभेसाठी मीच रिंगणात- सुप्रिया सुळे\nसायन-पनवेल महामार्गावरील उलटलेली क्रेन हटवली, वाहतूक संथगतीनं सुरू\nभाजपा सरकारच्या काळात देशाची लूट; चार वर्षांत इंधनदर २५ रुपयांनी वाढले\nजैव कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन; महापालिकेच्या वाशी रुग्णालयातील प्रकार\nऐरोलीतील आरक्षित भूखंडावरील अतिक्रमणावर सिडकोची कारवाई\nनवी मुंबई अधिक बातम्या\n#MeToo : बॉलिवूड व्यवस्थापकाचा आत्महत्येचा प्रयत्न, बदनामीमुळे कंपनीच्या भागीदारांनी केले दूर\nअतिक्रमण विभागाच्या कारभाराची तक्रार\nवंडर्स पार्कमधील आश्चर्यांच्या प्रतिकृतींना आले ‘अच्छे दिन’\n‘नैना’ प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आक्रमक; गो बॅकचा नारा\nसराईत गुन्हेगाराची तिसऱ्यांदा हुलकावणी\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nVedio : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा\nबंगाली महिलांनी लुटला सिंदुर खेळाचा आनंद\nसोलापूर जिल्ह्यात फक्त ४० टक्के पाऊस, ४७० गावात टँकरने पाणीपुरवठा\nदुष्काळी स्थितीवर जिल्हा परिषद सादर करणार ‘ग्राऊंड रिपोर्ट’\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nSabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nकाश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nPro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/corrupt-talathi-sent-police-custody-19578", "date_download": "2018-10-19T13:55:54Z", "digest": "sha1:I3JSOZNQR33AXJRBHFK5EAVVYCDNRANP", "length": 11569, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "corrupt talathi sent to police custody लाचखोर तलाठ्याला पोलिस कोठडी | eSakal", "raw_content": "\nलाचखोर तलाठ्याला पोलिस कोठडी\nशनिवार, 10 डिसेंबर 2016\nरत्नागिरी : जमीन खरेदीखताची नोंद करून त्याप्रमाणे सात-बारा मिळावा यासाठी चार हजारांची लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्याला न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. चंद्रकांत गणू आगरे (वय 49) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.\nरत्नागिरी : जमीन खरेदीखताची नोंद करून त्याप्रमाणे सात-बारा मिळावा यासाठी चार हजारांची लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्याला न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. चंद्रकांत गणू आगरे (वय 49) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.\nही घटना काल (ता. 8) सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास तालुक्‍यातील उक्षी येथे घडली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली होती. आगरे उक्षी येथे तलाठी होते. त्यांच्याकडे करबुडे कार्यालयाचा अतिरिक्त पदभार होता. तक्रारदारांनी मासेबाव येथे जमीन खरेदी करून खरेदीखत केले होते. या खरेदीखताची नोंद सात-बाराला करून नवा सात-बारा मिळावा, यासाठी तक्रारदारांनी तलाठ्यांकडे मागणी केली होती; मात्र नोंदीचा तसा नवा सात-बारा देताना तलाठी चालढकल करीत होते. त्यांनी तक्रारदाराकडे या कामासाठी चार हजारांची लाच मागितली.\nयांसदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. काल उक्षी तलाठी कार्यालयात चारपैकी दोन हजारांची रोकड घेताना लाचलुचपत विभागाने रंगहाथ पकडले होते. संशयित तलाठ्याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने उद्यापर्यंत (ता. 10) पोलिस कोठडी सुनावली आहे.\nपुण्यातील ब्लड बँकेने दिले 'एक्स्पायरी डेट' संपलेलं रक्त\nपुणे : मंगळवार पेठे येथे असलेल्या ओम ब्लड बँकेने एका रुग्णासाठी 'एक्स्पायरी डेट' (मुदत संपलेले) रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत अन्न...\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nदेवांच्या भेटीलाही न्यायालयाचा अडसर\nभिलार : दसऱ्याच्या दिवशी दांडेघरच्या श्री केदारेश्वर आणि पसरणीच्या श्री काळभैरवनाथाच्या पालखी भेटीचा सोहळा नेहमीच्याच पारंपरिक वादग्रस्त जागेत न...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nपित्याने पोटच्या मुलीची कोयत्याने गळा चिरुन हत्या\nपाली, ता. १९ (वार्ताहर) सुधागड तालुक्यातील दहिगाव येथे एका पित्याने आपल्या चार वर्षीय मुलीची शुक्रवारी (ता.१९) कोयत्याने गळा चिरुन हत्या केली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/health/world-arthritis-day-spondyloarthritis-symptoms-and-treatment/", "date_download": "2018-10-19T14:33:57Z", "digest": "sha1:PSWUAGAJDWP4FZLWKZOHCQAKGGA2PRXY", "length": 36098, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "World Arthritis Day : Spondyloarthritis Symptoms And Treatment | World Arthritis Day : सांधेदुखीचे 100पेक्षा अधिक प्रकार, पुरुषांमध्ये वयाच्या विशीत मणक्यातील संधिवात | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १९ ऑक्टोबर २०१८\nडोक्यात दगड टाकून विवाहितेची निर्घृण हत्या\nअति तिथे माती... हातात ४५ लाखांचे चोरीचे सोने तरी अधिक हव्यासापोटी गमावला जीव\nअमृतसरमध्ये रावणदहन कार्यक्रमादरम्यान अपघात, अनेकजणांचा मृत्यू झाल्याची भीती\nबीडच्या खंडेश्वरी यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या\nविभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदके\nदेवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 ऑक्टोबर\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nShivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने\nचोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न\nMetoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nWorld Arthritis Day : सांधेदुखीचे 100पेक्षा अधिक प्रकार, पुरुषांमध्ये वयाच्या विशीत मणक्यातील संधिवात\nWorld Arthritis Day : सांधेदुखीचे 100पेक्षा अधिक प्रकार, पुरुषांमध्ये वयाच्या विशीत मणक्यातील संधिवात\nWorld Arthritis Day : घाटी रुग्णालयातील अस्थिव्यंगोपचार विभागप्रमुख चंद्रकांत थोरात यांच्याशी संवाद\nWorld Arthritis Day : सांधेदुखीचे 100पेक्षा अधिक प्रकार, पुरुषांमध्ये वयाच्या विशीत मणक्यातील संधिवात\nऔरंगाबाद : वाढत्या वयासह जीवनशैलीतील बदल, लठ्ठपणा, फळभाज्यांच्या वाढीसाठी होणारा रासायनिक खतांचा वापर, पोषक आहाराचा अभाव, अशा अनेक कारणांनी सांधेदुखीचे प्रमाण वाढत आहे. सातत्याने सांधे दुखणे ही संधिवाताची सुरुवात असू शकते. सांधेदुखीचे शंभरापेक्षा अधिक प्रकार आहेत. त्यामुळे गंभीर स्वरूप येण्यापूर्वीच खबरदारी घेण्याची गरज असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) अस्थिव्यंगोपचार विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत थोरात म्हणाले. संधिवाताबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी १२ आॅक्टोबर हा दिवस जागतिक संधिवात दिन म्हणून साजरा करण्यात येतो. चालण्याची दुरावलेली सवय, वाढते वजन, कमी होत चाललेल्या शारीरिक हालचाली, यामुळे भारतात संधीवाताचे प्रमाण वाढत आहे. जागतिक संधिवात दिनानिमित्त सांधेदुखीविषयी डॉ. चंद्रकांत थोरात यांच्याशी संवाद साधण्यात आला.\nप्रश्न : सांधेदुखी(आर्थरायटिस) म्हणजे नेमके काय\nडॉ. चंद्रकांत थोरात : शरीरातील सांध्यांमधील होणा-या आजारांना साधारणपणे सांधेदुखी असे म्हणतात. सांध्यातील दोन हाडांमध्ये कमीत कमी घर्षण व्हावे, यासाठी एक जाड गुळगुळीत कार्टिलेज आणि वंगणरुपी द्रव असते. वाढते वय, रोगप्रतिकारशक्तीतील बिघाड, लठ्ठपणा, अनुवंशिकता, जंतूसंसर्ग, बदलेली जीवनशैली, अशा विविध कारणांनी सांध्यातील वंगणास इजा होऊन हाडांतील घर्षण वाढते. परिणामी नसा घासून वेदना व सूज येते. सांधेदुखीची सुरुवात असल्यास वेदनांची तीव्रता वाढत जाते.\nप्रश्न : सांधेदुखीचे किती प्रकार आहेत\nडॉ.चंद्रकांत थोरात: याचे शंभरपेक्षा जास्त प्रकार आहेत. वयोमानानुसार होणारा संधिवात (आॅस्टियो आर्थरायटिस), आमवात(रुमेटाईड आर्थरायटिस), रक्तातील युरिक अ‍ॅसिडच्या वाढत्या प्रमाणामुळे (गाऊट), जंतूसंसर्गामुळे सांधेदुखी, ल्युपस, सोरायसिस आर्थरायटिस,पाठीच्या मणक्यातील सांधेदुखी असे क ाही मुख्य प्रकार आहेत. यामध्ये वयोमानानुसार होणाºया संधिवाताचे सर्वाधिक प्रमाण आहे. वयाच्या ५० ते ६० वर्षांनंतर या आजाराचे प्रमाण अधिक आहे. यात गुडघा, खुबा, मणका, हाताच्या बोटातील सांधे म्हणजे शरीरातील ज्या सांध्यावर अधिक भार असतो, ते बाधित होतात.\nप्रश्न : आॅस्टियो आर्थरायटिस लक्षणे सांगता येईल\nडॉ. चंद्रकांत थोरात : सांधे दुखणे हे प्रमुख लक्षण आहे. सांधेदुखीची तीव्रता कामाबरोबर वाढत जाणे आणि आराम दिल्यावर कमी होणे, सांध्यामध्ये अवजडपणा येणे, सांध्यांना सूज येणे, हालचाली करताना हाडांमधील घर्षण जाणवणे, प्रभावित सांध्यांत वाकडेपणा येणे, दैनंदिनी कामे करता न येणे, सांधे निसटणे ही काही लक्षणे आहेत.\nप्रश्न : मणक्याचा संधिवात कधी होतो \nडॉ. चंद्रकांत थोरात : मणक्यातील संधिवात हा संधिवाताचा प्रकार प्रामुख्याने पुरुषांमध्ये साधारण वयाच्या विशीत होत आहे. यात पाठीच्या मध्यभागातील मणक्यांच्या हालचालीत अखंडपणा येतो.\nप्रश्न : आमवात म्हणजे काय\nडॉ. चंद्रकांत थोरात : रुमेटाईड आर्थरायटिस म्हणजे आमवात. हा दिर्घकाळ चालणारा एक गंभीर आजार आहे. यात शरीराच्या कोणत्याही सांध्यांवर परिणाम होऊ शकतो. तरीही प्रामुख्याने हातांच्या बोटांतील सांधे, मनगट, पायाचा घोटा, गुडघा, खांदा यांच्यात जास्त परिणाम दिसून येतो. तर पुरुषांच्या तुलनेत आमवाताचे प्रमाण महिलांमध्ये ३ ते ४ पटीने अधिक आहे. आमवाताचे नेमके कारण अजूनही अज्ञात आहे.\nप्रश्न : आजारांचे निदान कसे होते \nडॉ. चंद्रकांत थोरात : लक्षणांवरून एक्सरे, सीटी स्कॅन, एमआरआय, बोन स्कॅन, आर्थोस्कोपी, रक्ततपासणी, सीआरपी अशा विविध तपासण्यांतून निदान केले जाते. वाकडे झालेल्या सांध्याच्या उपचारात भौतिक आणि व्यावसायीक उपचार प्रभावी न पडल्यास डॉक्टरांकडून शस्त्रक्रियेचा विचार केला जातो. शस्त्रक्रियने वाकडे हात, पाय सरळ करणे, सांधा बदलणे शक्य झालेले आहे.\nप्रश्न : या आजारांपासून दूर राहण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय\nडॉ. चंद्रकांत थोरात : संधिवातापासून दूर राहण्यासाठी नियमित व्यायाम, योगासन क रणे, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्ये असा संतुलित आहार, वजन आटोक्यात ठेवणे, बैठी जीवनशैली टाळणे, व्यसनांपासून दूर राहाणे, या प्रतिबंधात्मक उपायांवर भर दिला पाहिजे. सांध्यावर जास्त भार पडेल,अशी कामे टाळली पाहिजे. भौतिकपचाराद्वारे स्नायू आणि सांधे मजबूत केली पाहिजे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nWorld Arthritis Day: जाणून घ्या आजाराची लक्षणे आणि उपाय\nजागतिक वातरोग दिवस; वातरोगाचा फुफ्फुस, हृदय, मेंदूवरही परिणाम\nमुलाखत ; कोणत्याही वयात उद्भवतो संधिवाताचा धोका - डॉ. मुकुंद राय\nवजन आणि शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी खास अॅपल टी; जाणून घ्या रेसिपी\nमौखिक आरोग्य तपासणीत नाशिक विभागात अग्रेसर\nआपत्कालीन सेवा म्हणून ओळखली जाणारी १०८ रुग्णवाहिका आजपासून बंद\nBreast Cancer Cure : 'या' उपायांमुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका होतो कमी\n जाणून घ्या कारणं, लक्षणं आणि उपाय\nसतत वजन कमी-जास्त होणे हृदयासाठी घातक, जाणून घ्या तथ्य\nहृदयरोगाच्या रुग्णांनी हिवाळ्यात 'या' गोष्टींची घ्या खास काळजी\nनऊ दिवसांचे उपवास सोडताय या गोष्टींची घ्या काळजी\nयुरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन झाल्यास या ५ गोष्टींची घ्या काळजी\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nVedio : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा\nबंगाली महिलांनी लुटला सिंदुर खेळाचा आनंद\nसोलापूर जिल्ह्यात फक्त ४० टक्के पाऊस, ४७० गावात टँकरने पाणीपुरवठा\nदुष्काळी स्थितीवर जिल्हा परिषद सादर करणार ‘ग्राऊंड रिपोर्ट’\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nSabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nकाश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nPro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%95_%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%B2", "date_download": "2018-10-19T13:37:41Z", "digest": "sha1:WT6ZQOFAQ36UWOYRRBHBQRP6ORZS7LY4", "length": 10321, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दीपक डुबल - विकिपीडिया", "raw_content": "\nडॉ. दीपक प्रकाश डुबल (जन्म : किल्ले मच्छिंद्रगड-वाळवा तालुका-सांगली जिल्हा, इ.स. १९८६) हे स्पेन देशातील बार्सिलोना येथील कॅटलन इन्स्टिट्यूट ऑफ नॅनोसायन्स अँड नॅनोटेक्नॉलॉजी या संस्थेत संशोधन करणारे एक मराठी वैज्ञानिक आहेत.\n१ बालपण आणि शिक्षण\n४ सन्मान आणि पुरस्कार\nअल्पशिक्षित शेतकरी आईवडील आणि बेताची आर्थिक परिस्थिती असलेले दीपक सातवीत असताना त्यांचे वडील वारले. अशा परिस्थितीत दीपक यांच्या आईने दुसर्‍यांच्या शेतात मोलमजुरी करून दीपक आणि त्यांच्या बहिणीला वाढवले. दिवसाला ४० रूपये मजुरीवर तिनेे मुलांचे शिक्षण सुरू ठेवले.\nनववीपर्यंत जेमतेम ५५ ते ५७ टक्क्यांपर्यंत मार्क मिळवणार्‍या दीपकला दहावीला आयुष्यात पहिल्यांदा पहिला वर्ग मिळाला. हा आलेख पुढे वाढत गेला आणि १२ वी सायन्सला ८२ टक्के मार्क मिळाले.\nत्यानंतर दीपक डुबल यांनी कोल्हापूर विद्यापीठातून ८८ टक्के मार्क घेऊन बी.एस्‌‍सी.केले आणि मग एम.एस्‌‍सी. एम.एस्‌सीला डिस्टिंंक्शन घेऊन उत्तीर्ण झाल्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थ विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. सी.डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएच.डी.साठीचे संशोधन सुरू केले. आणि अवघ्या अडीच वर्षात 'एनर्जी स्टोरेज डिव्हायसेस' या विषयात पीएच.डी. पूर्ण केली.\n२०११ मध्ये पीएच.डी. मिळाल्यावर डॉ. दीपक यांनी दक्षिण कोरियातील ग्वांगजू इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी येथे दोन वर्षे संशोधक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांची निवड जर्मनीच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा 'अलेक्झांडर व्हॉन हंबोल्ट' फेलोशिपसाठी झाली. त्याअंतर्गत त्यांनी जर्मनीतील केम्निट्झ युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी येथे दोन वर्षे संशोधन केले. पुढे जगातील आणखी एका प्रतिष्ठेच्या 'मेरी क्युरी' फेलोशिपसाठी त्यांची निवड होऊन दीपक डुबल हे स्पेन येथील संस्थेत संशोधन करण्यासाठी गेले.\nडॉ. डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या दोन स्पॅनिश आणि एक ब्राझिलियन विद्यार्थी पीएचडी करत आहेत.\nसंशोधक म्हणून जागतिक मान्यता असण्यासाठी त्या व्यक्तीचा एच इंडेक्स मोठा असावा लागतो. डॉ. डुबल यांच्या नावावर एक युरोपियन आणि एक स्पॅनिश अशी दोन पेटंट्स जमा असून विविध आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे ९० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या शोधनिबंधांची दोन हजारांहून अधिक सायटेशन्स झाली असून त्यांचा 'एच इंडेक्स' २७ इतका आहे.\nएका शोधनिबंधाला किमान दहा सायटेशन्स मिळाल्यानंतर त्याची दखल घेणार्‍या 'आय टेन इंडेक्स' मध्ये त्यांचा इंडेक्स ४९ इतका सशक्त आहे. 'नेचर' या संशोधन पत्रिकेत त्यांचे तीन शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. लंडनच्या रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीच्या 'केमिकल सोसायटी रिव्ह्यू' या ३३.३८ इतका इम्पॅक्ट फॅक्टर असणार्‍या विज्ञानपत्रिकेत त्यांचा 'हायब्रीड मटेरिअल्स फॉर हायब्रीड डिव्हाइसेस' हा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. 'रिसर्च गेट' वरून सुमारे १८ हजार संशोधकांनी त्यांचे शोधनिबंध डाऊनलोड केले आहेत तर १३ हजार संशोधकांनी पाहिले आहेत. रिसर्चगेटवरील त्यांचा स्कोअर ३७.१६ इतका उत्तम आहे.\nडॉ. दीपक प्रकाश डुबल यांची जागतिक विज्ञानपत्रिकांच्या यादीत अग्रमानांकित असणार्‍या नेचर पब्लिशिंग ग्रुप' च्या संपादकीय मंडळावर निमंत्रित म्हणून निवड झाली आहे.\nइ.स. १९८६ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ ऑगस्ट २०१५ रोजी २३:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/loksatta-blog-bencher-winner-opinion-on-net-neutrality-1601454/", "date_download": "2018-10-19T13:35:24Z", "digest": "sha1:IGM6OJMWD22FWCKVDFKCBVKWMXYEKMIL", "length": 19843, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta blog bencher winner opinion on net neutrality | इंटरनेट : नियंत्रण नको, पण नियमन हवेच! | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nइंटरनेट : नियंत्रण नको, पण नियमन हवेच\nइंटरनेट : नियंत्रण नको, पण नियमन हवेच\nमुळात एखाद्या गोष्टीवर आधी वादग्रस्त म्हणून शिक्का मारायचा.\n‘महाजालाचे मोहजाल’ या अग्रलेखावर प्रथम पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांने मांडलेले मत.\nएखादी साधीशी गोष्ट उगाचच किचकट करत विषयाच्या गाभ्यापासून दूर जात राहणे हे आपल्याकडे नेहमीच होत आलंय. त्यातलाच नवा अध्याय म्हणजे ‘नेट न्युट्रॅलिटी’. मुळात एखाद्या गोष्टीवर आधी वादग्रस्त म्हणून शिक्का मारायचा. आणि त्यावर वादाचे डोंगर रचत शेवटी एकदाची बंदी घालून मोकळं व्हायचं हेच आपण करत आलोय. मग एकदा का बंदी घातली की जणू काही तिचं उल्लंघन कुठे होतंच नाही अशा आविर्भावात वावरत राहायचं. त्यामुळे आपल्याला तिचं नियमन करण्याचेदेखील कष्ट पडत नाहीत. काही आक्षेपार्ह चित्रपटांपासून ते तंबाखूजन्य पदार्थ, मद्यविक्रीवर बंदीपर्यंत आपण हेच करत आलोय. आणि एकदा बंदी घातली म्हणजे जणू रामराज्य अवतरलं आणि आता कुणीही असे चित्रपट पाहतच नाहीये वा कुठली मद्यालये आता चालूच नाहीयेत अशा भ्रमांमध्ये रमायला आपल्याला फार आवडतं. बंदी घातलेल्या गोष्टींच्या किमती, भ्रष्टाचार आणि अनागोंदी वाढवण्यापलीकडे अशा बंदींचा काहीही उपयोग होत नाही हे आपल्याला वारंवार दिसून येऊनही आता पुन्हा इंटरनेटवर प्रत्येकाला ‘स्वतच्या मर्जीनुसार हवं ते आणि हवं तेव्हा’ बघू शकण्याच्या मूलभूत हक्काचा प्रवासही उगाचच याच दिशेने भरकटतो आहे की काय अशी भीती उत्पन्न होते. काही वर्षांपूर्वी एका बडय़ा सामाजमाध्यम कंपनीच्या काही अनाठायी उद्योगांमुळे आणि त्याबरोबर सुरू झालेल्या दूरसंचार कंपन्यांच्या नेट स्पध्रेतील अहमहमिकेमुळे ‘नेट न्युट्रॅलिटी’वरील चच्रेला सुरुवात झाली. त्यावेळी दूरसंचार नियामकांची असलेली भूमिका अनेकांना वादग्रस्त वाटली असली, तरी आता काही वर्षांनी का असेना त्यात आलेल्या स्पष्टतेचे स्वागत करायलाच हवे.\n‘नेट न्युट्रॅलिटी’ म्हणजे सर्व वापरकर्त्यांना, ते कोणत्याही कंपनीची इंटरनेट सेवा वापरत असले तरी, त्यावरचे सर्व कंटेंट एकसमान वेगात आणि मूळ किमतीतच वापरू शकण्याचा अधिकार. कुठलीही सेवा आपल्याला पुरविली जात असताना तिची निर्मिती ही कधीच फुकट होत नसते. म्हणून आपल्याला फुकट इंटरनेट सेवा पुरविताना ‘दुनिया मुठ्ठी’त घेऊ पाहणाऱ्यांना कमाईसाठी इतर मार्गाचा वापर करावाच लागणार हे कुणालाही कळेल. यातूनच मग काही विशिष्ट संकेतस्थळांना अथवा मोबाइल अ‍ॅप्सना उजवं माप देत जास्त वेग पुरविला जातो आणि इतर स्पर्धक कंपन्यांच्या संकेतस्थळांचा उघडण्याचा वेग कमी करविला जातो. यातली मेख अशी की ग्राहक काही याला वैतागून दुसरी दूरसंचार सेवा वापरणार नसतो तर तो जास्त गती असणाऱ्या संकेतस्थळांचा वापर वाढवितो. एकप्रकारे मुक्त व्यापाराला ही बाब मारक असून याने ग्राहकांच्या ‘निवडीच्या अधिकारावर’ गदा येते. त्यामुळे या प्रकारच्या कुठल्याही योजनांना आम्ही मान्यता देऊ शकत नाही, या ठोस भूमिकेसाठी दूरसंचार नियामक मंडळ अभिनंदनास पात्र ठरते. ‘नेट न्युट्रॅलिटी’चा हा विवाद सुरू असतानाच कंपन्यांनी शाब्दिक खेळ करून आपली घोडी पुढे दामटण्यास सुरुवात केली.\n‘नेट न्युट्रॅलिटी’ची मूळ व्याख्याच बदलू पाहत ‘जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत पोहोचणे, म्हणजेच, सर्वाना इंटरनेट वापरायला मिळण्याचा अधिकार’ अशी करण्यास सुरुवात केली. ही ‘गरिबी हटाव’ प्रकारची चकचकीत जाहिरात भारतीयांना भुरळ घालू शकली नसती तरच नवल. मात्र अशा प्रकारच्या योजनांमध्ये प्रत्येक वापरकर्त्यांला कंपनीने घालून दिलेल्या मर्यादित संकेतस्थळांचाच वापर करण्याची मुभा मिळत होती. त्यापलीकडील काहीही वापरण्यासाठी जास्तीचे अधिभार लावणे अशी ही शुद्ध धूळफेक होती. तिलाही या भूमिकेने चाप बसला. आणि भारताची सर्वाना खुणावणारी प्रचंड मोठी इंटरनेट बाजारपेठ संगनमताने मनमानी व्यवसाय करण्यासाठी उपलब्ध नाही असाही संदेश जगात गेला. याच विषयासंदर्भात ‘एआयबी’सारख्या नेट वापरकर्त्यांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या व्यासपीठानेही हा विषय उचलून धरला. त्यात त्यांनी विशद केलेला एक मुद्दा म्हणजे या सर्व गोष्टींचे नियमन करणारा आपला कायदा हा चक्क १८८५ सालचा आहे\nइंटरनेटवर नियंत्रण ही अशक्यप्राय गोष्ट आहे. पण नियंत्रण नसले तरी त्याचे नियमन अत्यावश्यकच. तेव्हा योग्य प्रकारे कायद्यांमध्ये बदल करीत त्यांना कालसुसंगत बनवणे आणि योग्य व्यवस्थांकरवी इंटरनेटचे व्यवस्थापन करवणेच अशा गोष्टींना भविष्यात धरबंद घालू शकतो. मुळात भारताने आता आपण व्यक्तीच्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणाकडे जात राहणार आहोत, की पुन्हा समाजश्रेष्ठतेची वाट धरणार याचा काय तो वाद संपवायला हवा. आणि जर संविधान दाखवते, त्या व्यक्तीला केंद्रस्थानी मानणाऱ्या मार्गानेच जायचे असेल, तर ‘संस्कृतीरक्षणा’सारख्या गोंडस लेबलांखाली चालणाऱ्या इंटरनेटवर बंदी अथवा त्याच्या काही भागाचं सेन्सॉर असल्या बालिश मागण्या सोडून द्यायला हव्यात. अन्यथा अमेरिकादी देशांच्या भूमिकांवर भाष्य करण्याचा कसलाही अधिकार आपल्याला उरत नाही. इंटरनेटच्या शिडीवरूनच डिजिटल इंडियाचा टप्पा गाठायचा आहे. इंटरनेट म्हणजे दिव्यातला राक्षस. त्याची ऊर्जा वापरत पुढे जायचं की त्याचा भस्मासुर होईपर्यंत वाट बघायची, हे मात्र आपण ठरवायचं.\n(एमआयटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, औरंगाबाद)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nVideo : पोट धरून हसायला लावणारा हा रन-आऊट तुम्ही पाहिलात का\nअनिल अंबानींच्या रिलायन्सचा एनडिटीव्हीविरोधात 10 हजार कोटींचा दावा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nउद्धव ठाकरे, आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर-राणे\nकेवळ ११ सामने, मानधन २६५९ कोटी .. हा आहे क्रीडाविश्वातील सर्वात महागडा खेळाडू\n'शबरीमला मंदिर म्हणजे सेक्स टुरिझमची जागा नाही'\nबायको घर सोडून गेल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याला बापाने पाण्याच्या टाकीत फेकले\nगौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टाचा दिलासा\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/category/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD/?filter_by=review_high", "date_download": "2018-10-19T14:16:41Z", "digest": "sha1:JABPGAUMIG7XBADFPKFFBJJROJ3733QH", "length": 5368, "nlines": 105, "source_domain": "chaupher.com", "title": "नोकरी संदर्भ | Chaupher News", "raw_content": "\nउदयनराजेंचा राष्ट्रवादीला हादरा ; प्रचार कार्यालयाचे केले उदघाटन\nचौफेर न्यूज - दस-याच्या मुहूर्तावर खा. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला मोठा हादरा दिला. स्वतःच्या उमेदवारीला राष्ट्रवादीतीलच काहींचा विरोध होत असताना थेट प्रचार कार्यालयाचेच उदघाटन...\nचीन आकाशात सोडणार मानवनिर्मित चंद्र\nखरा चंद्र पृथ्वीपासून ३ लाख ८४ किलोमीटरवर आहे चौफेर न्यूज - चीन या देशाचे नाव घेतल्यावर दोन गोष्टी डोळ्यासमोर येतात पहिली म्हणजे लोकसंख्या आणि दुसरी...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-19T14:25:49Z", "digest": "sha1:RGDABDQHY5S4OWLS5CHNMU2ATVXOEYLI", "length": 15118, "nlines": 138, "source_domain": "marathimotivation.in", "title": "कालबाह्य परंपरा- वेळ काढून वाचाच - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome Home कालबाह्य परंपरा- वेळ काढून वाचाच\nकालबाह्य परंपरा- वेळ काढून वाचाच\nमित्रांनो, वैज्ञानिकांनी एक प्रयोग केला, तो याप्रमाणे…\nएका खोली मध्ये 8-10 माकडांना ठेवण्यात आले. त्या खोलीच्या मध्यभागी एक शिडी सरळ उभी ठेवली आणि त्या शिडीच्या वर  केळीचा एक घड लटकत ठेवण्यात आला.\nथोड्याच वेळात एका माकडाचे लक्ष त्या केळीच्या  घडाकडे जाते आणि ते माकड शिडी चढून केळीकड़े जाण्याच्या प्रयत्न करते. तोच त्याच्या अंगावर गरमा-गरम पाणी पड़ते व इतर\nउरलेल्या माकडांवर सुद्धा पड़ते आणि शिडी चढ़ण्याचा प्रयत्न करणारे माकड खाली परत येतं.\nदुसऱ्या दिवशी दुसरे एक माकड असाच प्रयत्न करते , तेंव्हा सुद्धा त्याच्या अंगावर आणि इतर सर्व माकडांच्या अंगावर गरमा-गरम पाणी पड़ते. असे सतत 3-4 दिवस घडते, त्यामुळे याचे कारण माकडांच्या लक्षात येते की, केळीकड़े धाव घेतल्यामुळे आपल्यासोबत असे होत आहे.\nमग पाचव्या दिवशी जेंव्हा पुन्हा एक माकड केळीसाठी शिडी चढ़ण्याचा प्रयत्न करते तेंव्हा इतर सर्व माकडे मिळून त्याला झोडतात त्यामुळे ते माकड परत येउन कोपर्‍यात जाऊन बसते.\nयामुळे त्या दिवशी कोणावरही पाणी पडत नाही. पुढील 3-4 दिवस असे सतत घडते. कोणी माकड शिडीकडे वळले की इतर सर्व माकडे मिळून त्याला मारायचे.\nअशाप्रकारे सर्व त्या माकडांपैकी कोणीही केळीकड़े बघायला सुद्धा तयार नाही. तेंव्हा मग वैज्ञानिकांनी गरम पाणी घालणेच बंद केले.\nमग वैज्ञानिकांनी त्या माकडांपैकी एक माकड बाहेर काढले आणि दुसरे एक नवीन माकड आत टाकले. या नवीन माकडाने केळी  नजरेत पडताच शिडी चढ़ण्याचा प्रयत्न केला तोच जुनी सर्व माकडं मिळून त्या नवीन माकडाला झोडू लागलीत.\nदुसर्‍या दिवशी वैज्ञानिक जुन्या माकडांपैकी आणखी एक माकड बाहेर काढून नवीन एक माकड आत टाकतात. हे दुसरे नवीन माकड देखील केळी बघून शिडी चढ़ण्याचा प्रयत्न करताच इतर सर्व माकडं त्याला झोड़तात.\nपण यात विशेष हे असते की काल आलेले नविन माकड सुद्धा या झोडणाऱ्या माकडात सामील असते ज्याच्या अंगावर कधीही गरम पाणी पडलेले नसते. आता मारणाऱ्याला माहीत नाही आपण का मारत आहोत आणि मार खाणाऱ्याला माहीत नाही आपण का मार खात आहोत\nया नंतर वैज्ञानिक दररोज जुने माकड काढून नवीन माकड आत घालतात. आणि रोज तोच प्रकार घडतो. नवीन माकड केळीसाठी शिडीकड़े वळले की, उर्वरित सर्व माकडं त्याला मारतात.\nमारणार्‍या माकडांमध्ये जुनी माकडं ज्यांना माहीत होतं की आपण का मारत आहोत आणी त्यांच्यासोबतच नवीन माकडं ही सामील होती ज्यांनी कधीही गरमा-गरम पाणी अंगावर झेलले नव्हते.\nअशा प्रकारे दररोज एक एक करून सर्व जुनी माकडं बाहेर काढून नवीन माकडं आत घालण्यात येतात. प्रत्येक नवीन येणाऱ्या माकडाला शिडी चढण्याचा प्रयत्न केल्यास मार पडत असतो.\nआता मात्र खोलीमध्ये सर्व नवीन माकडं असतात ज्यांनी कधीही त्या खोलीत अंगावर गरम पाणी पडण्याचा प्रकार पाहिलेला नसतो. पण जर कोण्या एखाद्या माकडाने शिडी चढ़ण्याचा प्रयत्न केला की, इतर सर्व माकडं त्याला मारतात.\nकारण आता ही प्रथा तिथे रूढ़ झालेली असते,\nआपण का मारत आहोत याचे मूळ कारण माहीत नसून सुद्धा, फ़क्त कोणी त्या शिडीकड़े वळला की त्याला मारायचे बस्स एवढेच सर्वाना माहीत \nमाणसांचे ही असेच आहे, आपण अनेक रुढी परंपरा मानतो. पण आपल्याला त्यांचे मूळ कारण माहीतच नसते. कारण त्या रुढी परंपरा सुरु झाल्या तेव्हा आपण नव्हतो, म्हणून आपण इतर लोकं करतात म्हणून करतो. त्यामागची कारणे हेतू आम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही.\nबरं, जी कारणे आम्हाला सांगण्यात येतात ती ही निसर्ग नियमानुसार, विज्ञानाच्या नियमानुसार पटणारी नसतात, शिवाय तर्काधिष्टित तर अजिबात नसतात. तरी सुद्धा आम्ही त्या माकडांसारखे “अंधानुकरण” करतो आणि स्वतःला 21व्या शतकातील, विज्ञान युगातील सुशिक्षित व्यक्ती समजतो.\nम्हणून कोणतीही गोष्ट, रुढी, परंपरा यांच्या मागचे कारण नीट समजून, ते वैज्ञानिकदृष्टया, तार्किकदृष्टया खरे आहे किंवा नाही हे जाणून घेतल्याशिवाय त्यावर विश्वास करू नये. फ़क्त इतर लोक असे करतात म्हणून आपण ही करतो , तर मग काही अर्थच नाही आपण घेतलेल्या शिक्षणाचा…\nसर्व सुशिक्षित ज्ञानी लोकांना समर्पित \nनोट:- हे लेखन मराठी मोटिव्हेशन चे नाही. लेखक माहीत नाही, Whatsapp वर आलेला अप्रतिम लेख.\nPrevious articleबोधकथा – गोष्ट जिराफाच्या पिलाची\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2018-10-19T14:19:13Z", "digest": "sha1:55BXXQIL6AL4KUKHBU2ISIZEYNJ5IT4Q", "length": 11180, "nlines": 116, "source_domain": "chaupher.com", "title": "मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी, प्रतिनिधींसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी, प्रतिनिधींसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन\nमावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी, प्रतिनिधींसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन\nचौफेर न्यूज – आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी ‘दंड’ थोपटले आहे. खासदार बारणे यांच्या पुढाकाराने लोणावळा येथील कुमार रिर्साट येथे उद्या (शुक्रवार दि.१५ जून) रोजी एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या हस्ते होणार आहे. या शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी अनेक प्रमुख वक्ते उपस्थित राहणार असुन या शिबिराचा समारोप जलसंपदा मंत्री विजयबापु शिवतारे यांच्या उपस्थित होईल, अशी माहिती खासदार बारणे यांनी दिली आहे.\nया शिबिरासाठी आमदार मनोहरशेठ भोईर, आमदार अँड. गौतम चाबुकस्वार, शिवसेना विभागीय समन्वयक रविंद्र मिर्लेकर, शिवसेना सचिव सुरज चव्हाण, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख बाळाभाई कदम, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय मोरे, रायगड जिल्हा महिला संघटिका रेखाताई ठाकरे, रायगड जिल्हा महिला संपर्कप्रमुख किशोरी पेंडणेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.\n२०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी शिवसेनेच्यावतीने मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थेतिल पदाधिकारी यांना निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेचे वक्ते शशांक मोहिते, दिपक शेडे, नितीन बानगुडे पाटील उपस्थित राहणार आहेत.\nसकाळच्या सत्रात शशांक मोहिते यांचे वक्ता प्रशिक्षण शिबिर या विषयावर मार्गदर्शन होणार असुन दुपारच्या सत्रात दिपक शेडे यांचे निवडणुक व बुथ व्यवस्थापन व शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांचे मी भगवा फडकवणारच या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. या शिबिराचा समारोप जलसंपदामंत्री विजयबापु शिवतारे यांच्या उपस्थित संपन्न होणार आहे.\nPrevious articleदहावीत ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना १ लाखाचे अर्थसहाय्य\nNext articleपिंपरी महापालिका आयुक्तांना राष्ट्रवादीकडून ‘जलपर्णी ’ भेट देत प्रशासनाचा निषेध\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\nपिंपळे सौंदागरच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार जगताप\nउदयनराजेंचा राष्ट्रवादीला हादरा ; प्रचार कार्यालयाचे केले उदघाटन\nचौफेर न्यूज - दस-याच्या मुहूर्तावर खा. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला मोठा हादरा दिला. स्वतःच्या उमेदवारीला राष्ट्रवादीतीलच काहींचा विरोध होत असताना थेट प्रचार कार्यालयाचेच उदघाटन...\nरिलायन्स इंडस्ट्रिजच्या संचालकपदी अरुंधती भट्टाचार्य\nचौफेर न्यूज - स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) माजी प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या स्वतंत्र संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीच्या संचालक...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%AB%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2018-10-19T12:59:46Z", "digest": "sha1:MZQCRS3KCEOF7OEPTR7JC7Z62MFJ2HLP", "length": 8441, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अफगाणिस्तानात भारतीयाचे अपहरण करून हत्या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअफगाणिस्तानात भारतीयाचे अपहरण करून हत्या\nकाबूल – अफगाणिस्तानमध्ये अज्ञात बंदुकधाऱ्यांनी एका भारतीयासह तीन परदेशी नागरिकांचे अपहरण केले. तिन्ही अपहृतांची नंतर हत्या करण्यात आली. हत्या झालेल्या भारतीयाची ओळख तातडीने जाहीर करण्यात आलेली नाही.\nबंदुकधाऱ्यांनी हत्या केलेल्यांमध्ये 39 वर्षीय भारतीयाबरोबरच मलेशियन आणि मॅकडोनियन नागरिकांचा समावेश आहे. ते तिघेही सोडेक्‍सो या खाद्यपदार्थांची सेवा पुरवणाऱ्या आंतरराष्ट्रीय फ्रेंच कंपनीमध्ये आचारी म्हणून काम करत होते. ते सकाळी काबूलमध्ये कंपनीच्या वाहनातून कामासाठी निघाले होते. रस्त्यात चार बंदुकधाऱ्यांनी त्यांचे वाहन रोखले आणि तिन्ही परदेशी नागरिकांना ताब्यात घेतले.\nअपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटून वाहनाचा चालक कंपनीच्या कार्यालयात पोहचला. त्यामुळे अपहरणाची माहिती समजली. कंपनीच्या प्रशासनाने ही घटना कळवल्यावर पोलिसांनी तातडीने अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला. काबूलच्या दुर्गम ठिकाणी कंपनीचे वाहन आढळले. पोलिसांना पाहताच अपहरणकर्त्यांनी दुसऱ्या कारमधून घटनास्थळावरून पयालन केले. कंपनीच्या वाहनात पोलिसांना तिन्ही परदेशी नागरिकांचे मृतदेह आढळले.\nत्यांच्या हत्येची जबाबदारी तूर्त कुठल्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारली नाही. अफगाणमध्ये साधारणपणे तालिबान ही दहशतवादी संघटना परदेशी नागरिकांचे अपहरण करते. काही गुन्हेगारी टोळ्याही खंडणी मिळवण्यासाठी अपहरणाचे कृत्य करतात. दरम्यान, भारताने आपल्या नागरिकासह तिघांच्या हत्येचा तीव्र निषेध केला आहे. अपहरण आणि हत्येच्या घटनेनंतर काबूलमधील भारतीय दूतावास अफगाण अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे – कचरा डेपो आंदोलन अखेर मागे\nNext articleप्रत्यक्ष विमानतळासाठी किती जागा लागणार\nअफगाणि दूतांना भारत आणि चीनचे संयुक्तपणे प्रशिक्षण\nपोलिओ डोसामध्ये पोलिओ जंतूंचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न\nकामावर मृत्यू झाल्यास दहा लाखांचे सानुग्रह अनुदान\nज्येष्ठ हार्मोनियम वादक पं. तुळशीदास बोरकर यांचे निधन\nनाशकात मृत अर्भक रुग्णालय परिसरातच फेकले\nपोलीस नाईक सुनिल पाटीलचा अखेर मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://vvcmc.in/vvmc/?page_id=123", "date_download": "2018-10-19T13:38:23Z", "digest": "sha1:VJIWEQ2ZLT4ZP3TRIABZZ7OWLVPQCCVJ", "length": 16000, "nlines": 317, "source_domain": "vvcmc.in", "title": "पोलिस स्थानक | वसई विरार शहर महानगरपालिका", "raw_content": "\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१६-१७\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१७-१८\nYou are here: Home शहरातील सुविधा पोलिस स्थानक\nपोलिस विभागातील अधिकारी,कार्यालये व दूरध्वनी क्रमांक.\nपोलिस महानिरीक्षक,लाचलुचपत विरोधी पथक, महाराष्ट्र शासन.\nपोलिस महानिरीक्षक,निवडणूक महाराष्ट्र शासन\nअपर पोलिस महानिरीक्षक,कायदा व सुव्यवस्था\nपोलिस महानिरीक्षक,कोकण परिक्षेत्र,नवी मुंबई.\nअपर पोलिस अधिक्षक कार्यालय,वसई\nपोलिस उप अधिक्षक (गृह),पालघर\nपोलिस उपं अधिक्षक (वाहतूक),ठाणे ग्रामीण\nलाचलुचपत विरोधी पथक,ठाणे परिक्षेत्र\nबॉम्बशोध व नाशक पथक,ठाणे\nउपविभागीय पोलिस अधिक्षक कार्यालय,मीरा रोड.\nमीरा रोड पोलिस स्टेशन.\nउपविभागीय पोलिस अधिक्षक कार्यालय,वसई.\nवसई पोलिस स्टेशन,वसई गाव.\nमाणिकपूर पोलिस स्टेशन,अंबाडी रोड,वसई(प.)\t.\nउपविभागीय पोलिस अधिक्षक कार्यालय,पालघर.\nपालघर पोलिस स्टेशन,पालघर .\nउपविभागीय पोलिस अधिक्षक कार्यालय,बोईसर\nउपविभागीय पोलिस अधिक्षक कार्यालय,डहाणू\nउपविभागीय पोलिस अधिक्षक कार्यालय,जव्हार\nउपविभागीय पोलिस अधिक्षक कार्यालय,गणेशपुरी\nउपविभागीय पोलिस अधिक्षक कार्यालय,शहापूर\nउपविभागीय पोलिस अधिक्षक कार्यालय,मुरवाड.\nकल्याण तालुका पोलिस स्टेशन\nस्थानिक गुन्हे शाखा,ठाणे ग्रामीण.\nवाहतूक शाखा वसई कार्यालय,अंबाडी नाका,वसई(प.)\nपोटनिवडणूक २०१८-वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांना जाहीर सूचना\nनिविदा व दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\nसेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी भरती\nवैद्यकीय आरोग्य विभागा अंतर्गत भरती\nराष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान थेट मुलाखती\nसमारंभ तपासणी पथकाची यादी\nमहानगरपालिकेमध्ये सेवानिवृत्त राज्यशासकीय क्रीडा अधिकारी भरती\nखड्डे संदर्भात तक्रारीबाबतची जाहीर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अधिनस्त असलेल्या नऊ प्रभाग निहाय मालमत्तेच्या देयक रकमेचे शंका निरसनाबाबत\nअनधिकृत इमारती बाबत -जाहिर सूचना\nवृक्ष कापण्याबाबत सुचना व हरकत बाबतची जाहीर सुचना\nवसई विरार शहर महानगरपालिकेतील वैद्यकिय आरोग्य अधिकारी या मंजूर रिक्त पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती होणेबाबत\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ मधे रिक्त पदाची पोटनिवडणूक मतदार यादी-जाहीर सुचना\nमुळ प्रारूप मतदार यादी -वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका-आपत्कालीन स्थितीत मदद कार्य करणाऱ्या शासकीय यंत्रणांचे संपर्क क्रमांकांची यादी\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ रिक्त पद (एक जागा) पोटनिवडणूक-जाहिर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिका,प्रभाग क्र.९७-साईनगर व मानव मंदिर परिसर या रिक्त पदाच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम\nमहाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले नियम व आदेश\nवसई-विरार शहर महानगरपालिका-शांतता क्षेत्र घोषित केलेले ठिकाण\nटोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३\nपोलीस स्थानक : १००\nअग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११\nवैद्कीय मदत : १०८\nठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७\nई निविदा / दर पत्रक\nइथे क्लिक करा:- ई- निविदा\nवसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nCopyright © 2015-2016 वसई विरार शहर महानगरपालिका.\nएकूण संकेतस्थळी भेट देणारे :-\nई निविदा / दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5479809192724529811&title=Home%20Delivery%20Banking%20Service%20Started%20by%20Post%20Office&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-10-19T14:00:49Z", "digest": "sha1:HVH5MVUXW7KYCEU573AQPFSESUWNL7A3", "length": 9702, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "टपाल खात्यातर्फे घरपोच बँकिंग सेवा कार्यान्वित", "raw_content": "\nटपाल खात्यातर्फे घरपोच बँकिंग सेवा कार्यान्वित\nरत्नागिरी : ‘टपाल सेवेचा फायदा अगदी दुर्गम भागातील ग्राहकांना मिळावा यासाठी टपाल खात्यामार्फत ‘घरपोच बँकिंग सेवा’ कार्यान्वित केली आहे. एका टोल फ्री क्रमांकावर ग्राहकांना आता घरबसल्या पोस्टमनद्वारे रक्कम हातात मिळेल,’ अशी माहिती डाकघर अधीक्षक ए. बी. कोड्डा यांनी दिली.\nराष्ट्रीय टपाल सप्ताहात नऊ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रधान डाकघर व संगमेश्‍वर, राजापूर, दापोली, देवरूख, उपडाकघर येथे बैठका, शालेय विद्यार्थ्यांना पोस्टाची माहिती, १० ऑक्टोबरला बँकिंग दिवस, सर्व उपविभागीय कार्यालयात बचत बँक कॅम्प, लाभार्थी व स्थानिक पंचायतीच्या प्रतिनिधींची सभा, ११ ऑक्टोबरला टपाल जीवन विमा (पीएलआय) दिवस, १२ ऑक्टोबरला फिलीटॅली दिवस, १३ ऑक्टोबरला ग्राहक मेळावा, १५ ऑक्टोबरला मेल दिवस, शालेय विद्यार्थ्यांच्या भेटी घेऊन पत्रलेखन, पत्ता लिहिणे, पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्राच्या वापराबद्दल माहिती देण्यात येईल.\nजिल्ह्यात १८५४ टपाल सेवा सुरू झाली. टपाल खात्याच्या जिल्ह्यात ५८४ शाखा डाकघर, ७७ उप डाकघर, दोन प्रधान डाकघर असून, बाराशे कर्मचारी अधिकारी सेवा देत आहेत. टपाल खात्यातून ग्राहकांसाठी विविध सेवा देताना १२ ऑगस्टला रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी राजापूर येथे पासपोर्ट सेवा सुरू केली. त्याला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दिवसाला ३० पासपोर्ट तयार केले जात असून, आजतागायत दोन हजार ग्राहकांना लाभ झाला.\n‘संपर्काचे साधन हा जागतिकीकरणाचा आत्मा आहे. मोबाइल, इंटरनेटसारख्या आणखी कितीतरी इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे ग्रामीण दुर्गम भागातही टपाल खात्याची माहिती पोचविण्याचे काम सुरू आहे. ऑनलाइन सेवा सुरू झाल्यानंतर टपाल खात्याने अनेक उपक्रम राबविले आहे. तालुक्यातील वाटद, सैतवडा, भाट्ये, सोमेश्‍वर या ठिकाणी पोस्ट पेमेंट बँकेची सुविधा सुरू करण्यात आली आहे. गोव्यासह कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सांगली, रत्नागिरी या जिल्ह्यांतील ग्रामीण दुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणी वीज पुरवठा नाही, त्या सर्व्हेचे काम शासनाने टपाल खात्याला दिले आहे. यासंदर्भात १५ ऑक्टोबरला प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ग्राहकांच्या संपर्कातील सेवेतील एका दुव्यातील काम मिळाले आहे,’ असे डाकघर अधीक्षक कोड्डा यांनी सांगितले.\nरत्नागिरीत इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे शनिवारी उद्घाटन ‘आविष्कार’ घडविणारी रौप्यमहोत्सवी संस्था रत्नागिरीत पारंपरिक दहीहंडी उत्सवाची गोडी अजूनही टिकून रमणीय रत्नागिरीत पर्यटकांसाठी पर्वणी सोहळा बाप्पाचा स्पर्धेला प्रतिसाद\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavchhayablog.wordpress.com/tag/tata-hospital/", "date_download": "2018-10-19T13:54:03Z", "digest": "sha1:JAC4LLX2CKXCVN2F4WLDTT6MXPTWTO2M", "length": 12693, "nlines": 81, "source_domain": "vaibhavchhayablog.wordpress.com", "title": "Tata Hospital | Vaibhav Chhaya Writes...", "raw_content": "\nऑपरेशन झाल्यानंतर किंवा रोगी अधिकच अत्यवस्थ असेल तर त्याला तेथे ठेवण्याची जागा अतिदक्षता विभाग. चकाचक लाईट्स, मनूष्याच्या आवाजाचा क्वचितच संचार, थंडगार एअर कंडिशन्डने गारठलेलं वातावरण, व्हेंटिलेटरच्या मशीनीचा सातत्याने येणारा बीप साऊंड भल्या भल्यांच्या ऊरात धडकी भरवतो. भरीस भर म्हणून नखशिखांत कपड्यात गुंडाळून घेतलेल्या नर्सेस, वॉर्डबॉईज, मावशी बाया (आया), डॉक्टर… आहट मधल्या सिरियलसारखा फिल यावा फक्त त्यांचे डोळेच तेवढे आपल्याला दृश्यमान. रांगेने बेड्स सलग झोपलेले असतात. हो झोपलेलेच असतात बेड्स. ते कसलाही आवाज करत नाही. कसलीही हालचाल करत नाहीत. पेशंट सोडला तर त्यावर इतर कुणालाही साधा टेकू मिळू देत नाहीत. निष्प्राण पडलेल्या बेडच्या अवयवांना तेवढ्या निरनिराळ्या कॅथरेटरची सवय मात्र झालेली असते. आणि बेड्स सुद्धा आपल्या स्वभावधर्माला जागून साऱ्या कॅथेरटर्सना स्वतःच्या अंगावरून मुक्त संचार करू देतात. पेशंट्स येतात – जातात पण बाकी सारी आहे त्या जागीच स्थिर राहतं.\n23 सप्टेंबर 2005 साली माझं ऑपरेशन झालं. संध्याकाळी सहाच्या सुमारास आयसीयूत दाखल केलं. दहाच्या आसपास डोळे उघडले. थोडी शुद्ध आली. संतोष पवार नावाचा ओळखीचा वॉर्डबॉय जवळ आला. म्हणाला आताच मामा येऊन गेले.. तू झोपला होता.. उठून बसवतो तुला फक्त समोर पाहू नको. झोपून घे परत..\nमी त्याला मुक्या नजरेनं होकार दिल्याचं मला स्मरतंय. पण समोर पाहू नकोस हे का म्हणाला असावा यावर फार विचार न करता मी पुन्हा झोपी गेलो. साधारण तीनच्या आसपास पुन्हा जाग आली. समोरच्या बेडवर कालपरवा पर्यंत माझ्या बाजूला अॅडमिट असलेला शाहिद नावाचा मुलगा पहुडला होता. युरीन कॅटरेटर, आय वी कॅथरेटर, ऑक्सीजन मास्क, आणि बरंच काही काही त्याला जोडलेलं होतं. हलकेच मान वरून पहायचा प्रय़त्न केला तर त्याला व्हेंटिलेटर वर टाकलाय असं कळालं. शाहीद 14 वर्षाचा मुलगा. त्याला ल्युकेमिया आहे हे फार उशीरा डिटेक्ट झालं. आणि जेव्हा झालं तेव्हा तो चौथ्या स्टेज ला होता. एकुलता एक मुलगा. किमोथेरपीसाठी अॅडमीट झाला तेव्हा मला भेटून बराच खुश झाला होता. म्हणाला भाई आप आओगे ना मेरे घर.. इधर ही नूर मुहल्ले में रहता हूँ.. मी त्याला खोटं खोटं हो म्हणून टाकलं. तो हसला. मला बरं वाटलं. हसताना त्याचे खोल खोल गेलेले डोळे थोडे चमकून गेले. डोक्यांवर, भुवयांवर शोधून सापडेल असा एकही केस शिल्लक राहीला नव्हता. जरा काही खाल्लं की उलटी अन् ब्लीडींगही. खंगत चालला होता. त्याचा बाप यायचा. लेकराच्या डोक्यावरून हात फिरवायचा. मिनिट दोन मिनिट त्याच्याकडे पहायचा. आणि तडक परत निघून जायचा. बाप लेकांच्या मुक नजरानजरीकडे पाहून शाहीदची आई मात्र हमसून रडायची. बापाला रडताना मात्र पाहीलं नव्हतं. हा सारा प्रकार सहा दिवस असाच चालू होता. शाहीदच्या बापाचं येणं म्हणजे हातात भरमसाठ औषधं आणि पोरासाठी एखादा ज्युस आणि खिशात पैशांची तजवीज.\nमाझ्या ऑपरेशनच्या दिवशी सकाळी त्याला ग्रीट केलं आणि निघालो. तशी त्याची तब्येत खूपच खंगली होती. इतक्या लवकर हा खेळ सोडेल अशी काही लक्षणं नव्हती. पण टिकला नाही तो. नंतर मला दिसला तो थेट आयसीयू मध्येच. शाहीदच्या बापाची धावाधावच दिसत होती. त्याची आई त्याच्या बेडजवळ खाली जमीनीवर पडून होती. काहीच हालचाल नाही. अगदी स्तब्ध पुतळ्यासारखी. अंदाज आलाच होता. पोराला व्हेंटिलेटरवर टाकलंय. आता काही फार आशा नाही. पहाटे सहाच्या सुमारास डॉक्टरांनी आणि त्याच्या वडीलांनी अगदी आमच्या दोघांच्या बेडमधल्या जागेवर उभं राहून चर्चा केली. स्पष्ट ऐकू येईल अशा भाषेतच…\nबाप म्हणाला.. बच्चे को बस आज के उगते सुरज तक रखना था… अब इसे आझाद कर दो इसका दर्द देखा नही जाता… डॉक्टर म्हणाले.. बस्स आपकी तसल्ली की लिए ये मशीने चालू थी…\nडॉक्टरांनी नंतर सगळ्या मशीनी बंद केल्या. त्याच्या बापानं त्यातही मदत केली. नर्सेसनी त्याच्या आईला वॉर्ड बाहेर नेलं. आणि शेवटची क्रिया म्हणून हिरवं कापड आणलं. ( प्रत्येकाला जाड हिरव्या किंवा निळ्या कापडात गुंडाळतात) पूर्ण कापड गुंडाळलं. मग एका प्लास्टिक बॅग मध्ये पार्थिव चैनीने पॅक केलं. पुन्हा त्यावर हिरवा कापड गुंडाळून बॉडी पॅक केली. आत्ता चेहऱ्यावर सुद्धा कापड गुंडाळलं होतं. चेहरा कापडाआड बंदिस्त झाला अन् बापानं इकडं स्वतःला मोकळं केलं. बऱ्याच वेळानंतर तो सावरला. पण तोवर इथं त्या बेडवर नवी चादर आली. नवी उशी आली. आणि नवा क्रिटीकल पेशंट पण आला होता.\nतसं प्रत्येक हॉस्पीटल ही\nस्वतःतच असते एक कविता\nएक उन्माद पण खंबीर ताल\nबेपत्ता पावसात रोवून राहीलेल्या वडासारखा\nगुटखा खाल्यानंतर स्वतःच्याच तोंडाला येणारा\nवटारून वटारून भिरभिरत राहतात डोक्यावर\nफिनाईलनं आंघोळ करून चमक आणणाऱ्या\nहॉस्पीटलची यंत्रही असतात माणसं\nज्यांना नसते तमा कशाची की\nखोटं बोलावं कधीतरी एखाद्याचं मन राखण्यासाठी\nइथं काम करणारी माणसं असतात\nइच्छा नसतानाही दूःख सारून नव्यानं काम करणारी…\nस्वतःतच असते एक कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ipl2018-news/csk-emotional-after-win-over-srh-1684716/", "date_download": "2018-10-19T14:13:53Z", "digest": "sha1:CPNWN5CKRD6INHE2DOW2PVHBAP6HIMNK", "length": 14333, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Csk emotional after win over srh| CSK च्या फायनलमधील कामगिरीच्या प्रश्नावर एमएस धोनीने शांतपणे दिले ‘हे’ उत्तर | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nCSK च्या फायनलमधील कामगिरीच्या प्रश्नावर एमएस धोनीने शांतपणे दिले ‘हे’ उत्तर\nCSK च्या फायनलमधील कामगिरीच्या प्रश्नावर एमएस धोनीने शांतपणे दिले ‘हे’ उत्तर\nभुवनेश्वर कुमारच्या शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर फाफ डुप्लेसिसने लाँग ऑनला षटकार खेचला आणि वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जची एक भावनात्मक बाजू पाहायला मिळाली.\nभुवनेश्वर कुमारच्या शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर फाफ डुप्लेसिसने लाँग ऑनला षटकार खेचला आणि वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जची एक भावनात्मक बाजू पाहायला मिळाली. डुप्लेसिसच्या त्या षटकारामुळे चेन्नईच्या संघाने आयपीएलच्या ११ व्या सीझनची अंतिम फेरी गाठली. विजयानंतर लगेचच डग आऊटमध्ये बसलेल्या चेन्नईच्या खेळाडूंनी मैदानावर धाव घेत डुप्लेसिस आणि शार्दुल ठाकूर या आपल्या सहकाऱ्यांना मिठी मारली.\nचेन्नईसाठी हा विजय खास आहे कारण दोनवर्षाच्या बंदीनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन केलेल्या या संघाने थेट अंतिम फेरी गाठली. २०१३ च्या सालच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी सापडल्यामुळे या संघावर २०१५ मध्ये दोनवर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे २०१६ आणि २०१७ च्या मोसमात या संघातील खेळाडू पुणे आणि गुजरात संघाकडून खेळले.\nप्रेक्षक गॅलरीत बसलेली सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीची पत्नी आणि चेन्नईच्या अन्य खेळाडूंच्या पत्नीच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद ओसांडून वाहताना दिसत होता. चेन्नईचा संघ सातव्यांदा तर महेंद्रसिंह धोनी आठव्यांदा आयपीएलची अंतिम फेरी खेळणार आहे. आयपीएलच्या ११ सीझनमध्ये सातवेळा अंतिम फेरी गाठणे खूप मोठी गोष्ट आहे.\nसंघातील अन्य खेळाडू विजयाच्या आनंदामध्ये हरवून गेले होते पण धोनी नेहमीप्रमाणे शांत आणि संयमी दिसत होता. सामन्यानंतर धोनीला प्रतिक्रिया विचारली असता त्याने सांगितले कि, फक्त प्लेऑफ जिंकून चालणार नाही, सीएसकेला पुढचा सामनाही जिंकावा लागेल. आठव्यांदा आयपीएलची फेरी गाठल्याबद्दल काय वाटते या संजय मांजरेकरच्या प्रश्नावर धोनी म्हणाला कि, आम्ही जिंकतो तेव्हा नेहमीच आनंद होतो. आयपीएलमधल्या पहिल्या दोन संघांना नेहमीच आणखी एक संधी मिळते.\nधोनीने या आयपीएलमध्ये एक महत्वाचा निर्णय घेतला ज्यामुळे संघाचा भरपूर फायदा झाला. त्याने अंबाती रायुडूला सलामीला पाठवले आणि रायुडूने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत ५८५ धावा केल्या आहेत. धोनी सुद्धा स्वत: उत्तम फॉर्ममध्ये असून त्याने या सीझनमध्ये ४५५ धावा केल्या आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nInd vs Eng : जो रूटला IPL खेळण्यास इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून नकार\nरॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या प्रशिक्षकपदावरुन डॅनिअल व्हिटोरीची गच्छंती\nमुंबई इंडियन्सचा हा खेळाडू म्हणतो २०१९चा वर्ल्ड कप माझ्यासाठी शेवटचा…\nIPLदरम्यान धोनीच्या खोलीत रंगते ‘हुक्का पे चर्चा’\n‘IPL 2019’मध्ये जम्मू-काश्मीरचाही संघ खेळणार’\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nबायको घर सोडून गेल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याला बापाने पाण्याच्या टाकीत फेकले\nछत्रपती शिवराय आणि युवराज शंभूराजे यांची होणार पन्हाळगडावर ऐतिहासिक भेट\nकेवळ ११ सामने, मानधन २६५९ कोटी .. हा आहे क्रीडाविश्वातील सर्वात महागडा खेळाडू\nउद्धव ठाकरे, आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर-राणे\n'शबरीमला मंदिर म्हणजे सेक्स टुरिझमची जागा नाही'\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/kgtocollege-news/mumbai-university-pre-registration-website-running-slow-1251410/", "date_download": "2018-10-19T14:30:37Z", "digest": "sha1:HPUAD4UHZMBKNQLCVYDXZKRTJUQLRW4Q", "length": 13556, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "प्रवेशपूर्व नोंदणीचे संकेतस्थळ पहिल्या दिवशीच कोलमडले | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nके.जी. टू कॉलेज »\nप्रवेशपूर्व नोंदणीचे संकेतस्थळ पहिल्या दिवशीच कोलमडले\nप्रवेशपूर्व नोंदणीचे संकेतस्थळ पहिल्या दिवशीच कोलमडले\nमुंबई विद्यापीठातर्फे याहीवर्षी प्रथमवर्ष प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपूर्व नोंदणी सक्तीची केली आहे.\nमुंबई विद्यापीठाचा घोळ; विद्यार्थ्यांना मनस्ताप\nमुंबई विद्यापीठात ऑनलाइन प्रवेशपूर्व नोंदणी सक्तीची करण्यात आली असून या नोंदणीची मंगळवारपासून सुरुवात झाली. नोंदणीच्या पहिल्याच दिवशी संकेतस्थळ कोलमडल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. दरवर्षी गोंधळास कारणीभूत ठरणाऱ्या ‘एमकेसीएल’ला यावर्षी प्रक्रियेतून बाहेर काढत नव्या कंपनीची नेमणूक करण्यात आली होती. यानंतरही हा गोंधळ झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.\nमुंबई विद्यापीठातर्फे याहीवर्षी प्रथमवर्ष प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपूर्व नोंदणी सक्तीची केली आहे. त्यानुसार या नोंदणीसाठी मंगळवारपासून ँ३३स्र्://े४े.ल्ली३.्रल्ल या संकेतस्थळावर िलक देण्यात आली होती. सकाळी १०.३० पासून हे संकेतस्थळ सुरू झाले. मात्र विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यास एकाच वेळी गर्दी केल्यामुळे संकेतस्थळ काम करणे बंद झाले होते. तर काही वेळाने तर संकेतस्थळ कोलमडल्याने विद्यार्थ्यांना ही प्रवेशपूर्व नोंदणी करण्यास बरेच अडथळे येऊ लागले. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हा गोंधळ असाच सुरू राहिल्याने विद्यार्थी पहिल्याच दिवशी प्रवेशपूर्व नोंदणीपासून वंचित राहिल्याने विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. पहिलाच दिवस फुकट गेल्याने मुदत वाढवावी, अशी मागणीही विद्यार्थी करू लागले आहेत. यातच या नोंदणीच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना अडचण आल्यास मुंबई विद्यापीठाने ९७६९१९९४२१ आणि ९७६९४४९६४४ या हेल्पलाइन सुरू केल्या आहेत. मात्र मंगळवारी दिवसभर उडालेल्या गोंधळाच्या पाश्र्वभूमीवर या क्रमांकातील एक क्रमांक बंद होता. तर एक क्रमांक सतत व्यस्त असल्याने विद्यार्थ्यांना या हेल्पलाइनचा फायदा झाला नसल्याची खंत अनेक विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.\n‘अतिरिक्त सव्‍‌र्हर लावण्यात येणार’\nएकाच वेळी लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर भेट दिल्याने हा प्रकार घडला असून यासाठी अधिक सव्‍‌र्हर लावण्याचे काम सध्या विद्यापीठ स्तरावर युद्धपातळीवर सुरू असल्याचे माहिती उपकुलसचिव (जनसंपर्क) लीलाधर बन्सोड यांनी दिली. पहिल्या दिवशी ३० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून या संकेतस्थळासाठी १२ सव्‍‌र्हर काम करत असून आणखी पाच अतिरिक्त सव्‍‌र्हर लावण्यात येणार असल्याचेही बन्सोड यांनी स्पष्ट केले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nछत्रपती शिवराय आणि युवराज शंभूराजे यांची होणार पन्हाळगडावर ऐतिहासिक भेट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nHappy Journey : रेल्वेत बुक करता येणार 'टू बीएचके फ्लॅट'\nबायको घर सोडून गेल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याला बापाने पाण्याच्या टाकीत फेकले\nरावण दहन करताना भीषण रेल्वे अपघात, ५० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची भीती\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/61792", "date_download": "2018-10-19T14:09:42Z", "digest": "sha1:TNCKSCJLMPUCM76MVDPAOHYTPVYALYS3", "length": 13327, "nlines": 109, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मराठी भाषा २०१७ लेखमाला ( अहिराणी ) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मराठी भाषा २०१७ लेखमाला ( अहिराणी )\nमराठी भाषा २०१७ लेखमाला ( अहिराणी )\nमना मामाना गावमा एक डाव असं घडनं. मी तवयं धाकला व्हतू.पन मना मामा , मना दोस्त व्हता. रातले, मी मामाना जोडे जपाले जाये. तवय मना मामा माले रोज गावमा काय काय घडनं, ते सम्दं सांगे. मामाले चावयानी भलती गोडी व्हती. मामीले आयकाना भलता कटाया व्हता. म्हनिसन माले गावमा काय काय भानगडी चालु शेतस त्या बठ्ठा समजे.\nएक रोज मामा सांगत व्हता. त्या गावमां एक सुतार र्‍हाये. सुतार तसा कामले चांगला व्हता. लोकेस्मा मियि मिसळीसन र्‍हाये. काम कराले बी वाघ व्हता. सम्दा लोके त्याले 'सुतारदादा' म्हनीसनी हाक मारेत. तसं त्यानं नाव व्हत \" रामभाऊ \" रामभाऊ नी बायको मातर कजाग व्हती. अशी कशी बाई व्हती रामभाऊ नी बायको मातर कजाग व्हती. अशी कशी बाई व्हती जवयं देखो तवयं झगडा करे. तीनं नी रामभाऊ नं कधी पटनंच नई. शेजार-पाजारन्या बाया गंज तीले समजाई सांगत , पन ती काही सुधरनी नई. अशी हाई सुतारनी बायको -नाव व्हतं - दुरपदा बिचारा रामभाऊ तीले कटायी गयथा, पन कोनले सांगानं जसा तसा जगत व्हता. हाही दुरपदा बी सोभावथीन वज्जी बाख्खर व्हती. रामभाऊ तीले जे बी सांगे, ती त्यानं उलटंच कर्‍हे.\nरामभाऊ एक रोज घर ऊना आन तीले बोलना,\" दुरपदा, माले आज कुर्डाया नईतर कांदानी भजी खावानं वाटंस. काही करशी का\nदुरपदा :- \" मंग , मी जशी काय घरमां बंगयीवरच बशी र्‍हासंना तुमना करता कुर्डाया नईतर भजी कराले तुमना करता कुर्डाया नईतर भजी कराले मी कोंडाया लावेल शेतस, खाऩं व्हयी ते खाई लेजा, नईतर र्‍हावा तसचं मी कोंडाया लावेल शेतस, खाऩं व्हयी ते खाई लेजा, नईतर र्‍हावा तसचं\nएक रोज असंच रामभाऊ तीले बोलना, \" देख दुरपदा, आते पावसाया सुरु व्हयी गया शे ,गावमा कामे बी भलता कमी व्हयी ग्यात. माले बी कट्टाया येल शे. मना मनमा असं यी र्‍हायनं की मना मायबापले जाईसन भेटी येवा. तु बी चालशी मनाबरोबर \nदुर्पदा :- ( दोन्ही हात ववाळत ) \" काय बोलना तुमना माय बापले कां बरं भेटानं तुमना माय बापले कां बरं भेटानं ते काई जमावू नयी. चालनं व्हयी तं मना मायबापले भेटाले चला.\"\nरामभाऊ :- \" अवं धुरपदा , मना माय-बापनं आते वय व्हयी जायेल शे , त्यास्नी तब्येत नरम-गरम र्‍हास, तुना माय-बाप तरना ताठा शेतस, त्यास्ले कवय भी भेटनं तं चाली जाशे.\"\nधुरपदा :- मी एक डाव सांगी दिधं ना , मंग काबरं जास्ती बोली र्‍हायनात \nरामभाऊ :- ' बरं, तुना माय-बापले भेटाले जासुत, पन एक गोट शे, तुना माय-बापले भेटाले जानं म्हंजी सक्कायनी सात नी एस्टी धरनी पडंस, तु आत्तेच तयारी करी ठेव.\"\nधुरपदा:- ' आडनं मनं खेटर , मी सकायले तयारी करसू , आन दुसरी गोट काई सात नी एस्टी धरानी गरज नयी, घरनी बैल-गाडी शे ना तीच जपी ल्या, \" बिचारा रामभाऊ , त्यानी कोनतीच गोट , दुरपदा कधी आयकीन असं व्हयनंच नयी.जवयं देखो तवयं, मी सांगसू तसंच व्हयनं जोयजे, अशी व्हती धुरपदा\nसकाय मां रामभाऊनी उठीसनी बैल-गाडी जुपी, आनि धुरपदाले बोलना , \" आते चालसं का मंग दुपारले ऊन व्हयी जायी, मंग बैल भी चालाले नखरा करतीन मंग दुपारले ऊन व्हयी जायी, मंग बैल भी चालाले नखरा करतीन \nधुरपदा बैल-गाडीमां बठनी आनि गाडी सुरु व्हयनी. आते पावसायाना दिवस व्हता. चार रोज पासीन धो धो पानी पडेल व्हता. दोनेक घंटा व्हयी गयात आनि त्यास्ना रस्तामां एक नदी ऊनी.नदीमां पानी जोरमां वाही र्‍हायनं व्हतं.रामभाऊ बायकोले बोलना, \" माले वाटंस, पानीले धार जास्ती शे. बैल बी थकेल शेतसं, आठे घंटाभर बशी र्‍हाऊ.पानीनी धार कमी व्हयी जायी, मंग जासू. \"\nपन दुरपदा मंजे दुरपदाच व्हती, तीले कोठे धीर निंघस आन ती काय तीना नवरानं ऐकनारी व्हती ती वरडनी,\" माले मना माय-बापले भेटाले जावानं शे, आत्ते ना आत्ते च चला. काय जास्ती पानी नयी शे, टाका पानीमां गाडी ती वरडनी,\" माले मना माय-बापले भेटाले जावानं शे, आत्ते ना आत्ते च चला. काय जास्ती पानी नयी शे, टाका पानीमां गाडी \n त्यानं बायकोना समूर कधी कायी चालेच नयी, तो बी काय करी बैल गाडी नदीमां टाकी दिधी. जवयं का पानी वाढाले लागनं तवयं तो बी घाबरना. आते काय करवो बैल गाडी नदीमां टाकी दिधी. जवयं का पानी वाढाले लागनं तवयं तो बी घाबरना. आते काय करवो छातीलोंग पानी ऊनं, तवयं रामभाऊनी दोन्ही जोतं सोडी दिधात आनी एक बैलनी शेप पकडी लिधी, तशी दुरपदानी बी दुसरी बैलनी शेप पकडी लिधी. गाडी सोडी दिधी आनी दोन्ही बैलेस्ना शेपट्या धरिसनी दोन्ही जीव पानीमां झेपी र्‍हायना व्हता.\nतितलामां रामभाऊ दुरपदाले बोलना, \" देख, पानीले वढं जास्ती शे, बैलनी शेप जोरमां पकडी ठेव.\" बस्सं , दुरपदाना नवरा बोलना , इतलामा दुरपदीनी दोन्ही हातमांथीन बैलनी शेप सोडीसन बोलनी, \" नयी धरसू जोरमां पकडीसन.\" आते जे व्हयनं नयी जोयजे, तेच व्हयनं पानीना धारमां दुरपदा कथी गयी, कोनलेच सापडनी नयी.\nमना मामा सांगत व्हता की हायी गोठ खरी शे. आते मना मामा , खोटं सांगाऊ नयी अशी माले खातरी व्हतीच.\nगुलमोहर - विनोदी लेखन\nअहिराणी बोलीचा गोडवा पुरेपूर उतरलाय\nभौ, वजीन चाग्लं लिखी\nभौ, वजीन चाग्लं लिखी र्हायनात, अखो लिखा.\nमनी बोली तुमनाजित्ती चांगली नई, पन आठे परयन्त करी र्हायनु.\nछान, मज्जा आली . पु ले शु.\nवा. छान लिखेल शे जयंत भाऊ.\nवा. छान लिखेल शे जयंत भाऊ. तुम्हना मामानी सांगेल गोट आवडनी.\nअहिराणी बोलीचा गोडवा पुरेपूर उतरलाय +१\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/jnpt/", "date_download": "2018-10-19T14:34:30Z", "digest": "sha1:56734WR75PVIJV6H2F37P4AKBDQ5AB7W", "length": 29716, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest JNPT News in Marathi | JNPT Live Updates in Marathi | जेएनपीटी बातम्या at Lokmat.com", "raw_content": "शुक्रवार १९ ऑक्टोबर २०१८\nडोक्यात दगड टाकून विवाहितेची निर्घृण हत्या\nअति तिथे माती... हातात ४५ लाखांचे चोरीचे सोने तरी अधिक हव्यासापोटी गमावला जीव\nअमृतसरमध्ये रावणदहन कार्यक्रमादरम्यान अपघात, अनेकजणांचा मृत्यू झाल्याची भीती\nबीडच्या खंडेश्वरी यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या\nविभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदके\nदेवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 ऑक्टोबर\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nShivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने\nचोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न\nMetoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nटाळेबंदी केलेली मर्क्स कंपनी पुन्हा सुरू\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nउरण : बडतर्फ कामगारांकडून वारंवार होणाऱ्या हिंसक कारवायांमुळे टाळेबंदी केलेली मर्क्स (एपीएम) सीएफएस कंपनी रविवार संध्याकाळपासून सुरू करण्यात आली ... ... Read More\nमालवाहू जहाजाची सिंगापूर पोर्टला धडक\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nउरण : पाकिस्तानहून जेएनपीटी अंतर्गत असलेल्या सिंगापूर पोर्टमध्ये कंटेनर घेऊन आलेल्या जहाजाने थेट जेट्टीलाच धडक दिली. धडक इतकी जबरदस्त ... ... Read More\nजेएनपीटी अध्यक्षांसह टर्मिनलच्या सीईओंची बैठकीला दांडी; आंदोलन पेटण्याची शक्यता\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nजेएनपीटीच्या चौथ्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल बंदर प्रशासन (बीएमसीटी)ने १७ महिलांच्या नोकरभरतीसंदर्भात चर्चेसाठी बोलाविलेल्या बैठकीला जेएनपीटीचे चेअरमन नीरज बन्सल यांच्यासह तीनही टर्मिनलच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने सर्वपक्षीयांच्या वतीने जेएनपीटी ... Read More\nबीएमसीटी प्रशासनाचा नोकरभरतीसाठी ब्रेक\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nजेएनपीटीनेही सर्वपक्षीय फक्त पाचच नेत्यांनी चर्चेला येण्याचे लेखी पत्र देऊन प्रकल्पग्रस्तांमध्येही वादाची ठिणगी टाकली आहे. त्यामुळे बुधवारी चर्चेसाठी बोलाविण्यात आलेली बैठक वादळी होण्याची शक्यता आहे. ... Read More\nजेएनपीटी सेझच्या ४४ एकर जागेला ५६६.३ कोटींचा भाव\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nउरण येथील जेएनपीटी सेझने ४४ एकर जागा दुबईच्या डीपी वर्ल्ड्स इंडिया अम्स हिंदुस्थान इन्फ्रालॉग प्रा. लि. या बंदराला ५६६.३ कोटी या भावाने ६० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा करार केला आहे ... Read More\nदेशातील पहिल्या महिला IAS अन्ना मल्होत्रा यांचे निधन, मुंबईसाठी दिले होते मोठे योगदान\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअन्न रजम यांनी 1951 साली भारतीय प्रशासकीय सेवत पदार्पण केले होते. ... Read More\nजेएनपीटीने पटकावला कंटेनर पोर्ट आॅफ द इयर पुरस्कार\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनवनवीन उपक्रम आणि मालाची ने-आण सुलभ व्हावी, यासाठी पायाभूत सुविधेत केलेली वाढ यासाठी या वर्षाचा कंटेनर पोर्ट आॅफ द इयर अ‍ॅवॉर्ड पटकावला. ... Read More\nइंदूर-मनमाड रेल्वेमार्ग : जेएनपीटीच्या माथी ४,७१६ कोटींचा खर्च\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदेशातील सर्वाधिक कंटेनर हाताळणीचा विक्रम करणाऱ्या जवाहरलाल नेहरू पोर्टकडील (जेएनपीटी) तीन हजार कोटींहून अधिक ठेवींवर डोळा ठेवून केंद्रीय बंदर, जहाजबांधणी आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाने मनमाड ते इंदूर नव्या रेल्वेमार्गाची बांधणी करण्याची जबाबदारी त्यांच ... Read More\nजेएनपीटीची उच्च न्यायालयात दाद\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nलवादाच्या आदेशाला विरोध : तेल, रासायनिक, शिपिंग कंपन्यांकडे ४८४ कोटींची थकबाकी ... Read More\nJNPTMumbai High Courtजेएनपीटीमुंबई हायकोर्ट\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nजेएनपीटीने कामगारांशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता, खासगीकरणाच्या माध्यमातून आॅपरेशन विभागातील एक शिफ्ट ठेकेदारी पद्धतीवर चालविण्याच्या निर्णयावर तिन्ही मान्यताप्राप्त कामगार संघटनांनी तीव्र शब्दात विरोध दर्शविला. ... Read More\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nVedio : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा\nबंगाली महिलांनी लुटला सिंदुर खेळाचा आनंद\nसोलापूर जिल्ह्यात फक्त ४० टक्के पाऊस, ४७० गावात टँकरने पाणीपुरवठा\nदुष्काळी स्थितीवर जिल्हा परिषद सादर करणार ‘ग्राऊंड रिपोर्ट’\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nSabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nकाश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nPro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8B,_%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-10-19T14:00:26Z", "digest": "sha1:S5MXDJORCBKKBIEX5RZLFWUJ5ZVKTHVS", "length": 4919, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सान ब्रुनो, कॅलिफोर्निया - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख सान ब्रुनो (निःसंदिग्धीकरण) याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सान ब्रुनो (निःसंदिग्धीकरण) (निःसंदिग्धीकरण).\nसान ब्रुनोमधील एक दृश्य. मागे सान फ्रांसिस्को महानगर दिसत आहे.\nसान ब्रुनो कॅलिफोर्नियाच्या सान फ्रांसिस्को महानगराच्या दक्षिणेस असलेले सान मटेओ काउंटीमधील एक शहर आहे. महानगराचाच भाग गणल्या जाणाऱ्या या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार ४१,११४ होती. इ.स. १९१४मध्ये स्थापन झालेले हे शहर सांता क्रुझ पर्वतांच्या पायथ्याशी सान फ्रांसिस्को बेच्या तीरावर आहे. सान फ्रांसिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून अगदी जवळ आहे.\nयेथे यूट्यूबचे मुख्यालय आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ एप्रिल २०१५ रोजी ०५:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/brt-wagholi-23098", "date_download": "2018-10-19T13:57:17Z", "digest": "sha1:3RGMXCR2UPPOM3LIZLG4GOGIHS7WTH6H", "length": 13098, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "brt wagholi बीआरटी टर्मिनलच्या कामाचा विसर | eSakal", "raw_content": "\nबीआरटी टर्मिनलच्या कामाचा विसर\nमंगळवार, 27 डिसेंबर 2016\nवाघोली - वाघोलीतील दोन एकर जागा बीआरटी टर्मिनलसाठी देऊन आठ महिने उलटले, तरी अद्यापही टर्मिनलच्या कामाला सुरवात झालेली नाही. जागेचा ताबा मिळाल्यानंतर त्वरित सुसज्ज टर्मिनल उभारले जाईल, असे महापालिकेकडून सांगण्यात येत होते, मात्र त्याचा अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना विसर पडला की काय, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.\nवाघोली - वाघोलीतील दोन एकर जागा बीआरटी टर्मिनलसाठी देऊन आठ महिने उलटले, तरी अद्यापही टर्मिनलच्या कामाला सुरवात झालेली नाही. जागेचा ताबा मिळाल्यानंतर त्वरित सुसज्ज टर्मिनल उभारले जाईल, असे महापालिकेकडून सांगण्यात येत होते, मात्र त्याचा अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना विसर पडला की काय, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.\nजिल्हाधिकारी कार्यालयाने 17 मार्च रोजी वाघोलीतील केसनंद फाट्यावरील दोन एकर जागेचा ताबा महापालिकेला दिला. त्या जागेतील अतिक्रमणेही त्याचदिवशी हटविण्यात आली. जागा ताब्यात मिळाल्यानंतर त्वरित तेथे सुसज्ज टर्मिनल उभारले जाईल, असे महापालिका व पीएमपी अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र टर्मिनल उभारणे दूरच; पण त्या जागेत सपाटीकरणाचे व राडारोडा हटविण्याचे कामही महापालिकेने केलेले नाही. पावसाळ्यात तेथे मोठ्या प्रमाणावर दलदल निर्माण झाली होती. त्यामुळे प्रवासी व पीएमपी कर्मचाऱ्यांचे हाल झाले. ज्या जागेत बसशेड उभारण्यात आले आहे, तेथील जागेचे सपाटीकरण केलेले नाही. खड्ड्यांतून प्रवाशांना बस पकडण्यासाठी पळावे लागते. तेथे बसबरोबरच खासगी वाहनेही थांबतात. या जागेत पुन्हा अतिक्रमणांना सुरवात झाली होती. मात्र पोलिस व महसूल विभागाने ती पुन्हा हटविली. या जागेच्या देखरेखीसाठी महापालिकेचे कर्मचारी नाहीत. तेथे सुविधांचा अभाव असल्याने पीएमपी कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत.\nमहापालिकेला जागा ताब्यात देऊन आठ महिने झाले आहेत. तेथे अद्याप कोणतेही काम केलेले नाही. तेथील गैरसोयींमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्वरित काम सुरू न केल्यास तेथील जागेत बस फिरकू देणार नाही. याबाबत महापालिका आयुक्त व पीएमपी प्रशासनाला पत्र दिले आहे.\nसंदीप सातव, अध्यक्ष, शिरूर-हवेली मनसे.\nपुण्यातील ब्लड बँकेने दिले 'एक्स्पायरी डेट' संपलेलं रक्त\nपुणे : मंगळवार पेठे येथे असलेल्या ओम ब्लड बँकेने एका रुग्णासाठी 'एक्स्पायरी डेट' (मुदत संपलेले) रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत अन्न...\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nआयुक्त मुंढेंना घेरण्याची भाजप, विरोधकांची तयारी\nनाशिक - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नगरसेवकांना दुखावणाऱ्या कार्यशैलीविरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी झाल्या, पण त्यांचा फारसा फायदा...\nमेट्रोची घोषणा नाशिककरांसाठी मृगजळ\nनाशिक - नागरी भागात एखादा प्रकल्प उभा करायचा झाल्यास सल्लागार संस्थेकडून प्रथम सर्वेक्षण करून घेतले जाते. नंतर प्रकल्प अमलात आणायचा की नाही, याचा...\nनाराजांसाठी भाजपची लवकरच वृक्ष, शिक्षण समिती\nनाशिक - आगमी लोकसभा व विधानसभा निवडणुकांत नाराजांची संख्या घटविण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाने दीड वर्षाच्या सत्ताकाळानंतर शिक्षण व वृक्ष...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/11/blog-post_9.html", "date_download": "2018-10-19T13:35:40Z", "digest": "sha1:IMNCQWNFKM7YU4I2NMQJG6RMXHXOUAFG", "length": 29091, "nlines": 209, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: पिवळागांधी तांबडागांधी", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\n२००९ च्या लोकसभा निवडणूका झाल्या तेव्हा शरद पवार यांनी आपला बारामती मतदारसंघ कन्येला सोडून दिला होता आणि ते बाजूच्या माढा मतदारसंघातून लोकसभेत निवडून आले होते. त्यानंतर काहीकाळ ते तिकडे सतत येजा करीत राहिले. पुढल्या काही महिन्यांनी विधानसभा निवडणूका झाल्या, त्यात सातार्‍याच्या माण खटाव मतदारसंघातही त्यांनी प्रचार केलेला होता. पण राष्ट्रवादी व कॉग्रेस यांची युती असूनही, तिथे पवारांच्या निष्ठावान सदाशीव पोळ या उमेदवाराचा जयकुमार गोरे नामक बंडखोर अपक्ष कॉग्रेसनेत्याने पराभव केला होता. पुढल्या खटाव भेटीत एका सभेत त्या पराभवाचा उल्लेख शरद पवार यांनी एका चमत्कारीक शब्दावलीने केला होता. ‘माण-खटावमध्ये गांधीने घोटाळा केला’ असे शब्द पवारांनी वापरले होते. योगायोग असा, की ज्या खटावमध्ये पवारांनी ते शब्द वापरले, तिथूनच गुजरातला जाऊन स्थायिक झालेले रा. स्व. संघाचे एक प्रचारक ‘वकीलसाब’ म्हणून ओळखले जायचे. नरेंद्र मोदी हा त्याच वकीलसाब यांचा शिष्य आणि मंगळवारी त्याच मोदींनी पुन्हा ‘गांधी घोटाळा’ केला. भारतातील बहुतांश वृत्तवाहिन्या अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणूकीचे आकडे व चर्चा करत असताना अकस्मात, पंतप्रधान देशाला उदेशून भाषण करणार असल्याची बातमी आली आणि काही मिनीटातच प्रत्येक दुरदर्शन पडद्यावर मोदी झळकूही लागले. आपल्या नेहमीच्या शैलीत गंभीरपणे मोदींनी देशाला भेडसावणार्‍या अर्थकारणाचा व विविध विषयांचा उल्लेख केला. त्यातच ५०० व १००० रुपयांच्या नोटांचा विविध गुन्ह्यामध्ये कसा वापर होत आहे त्याचीही चर्चा केली. या दोन्ही नोटांवर महात्मा गांधींचे ठळक चित्र छापलेले असते आणि त्याचाच उल्लेख पवारांनी खटावच्या सभेत केला होता. गांधींनी घोटाळा केला म्हणजे अशा मोठ्या रकमेच्या गांधींचे छायाचित्र असलेल्या नोटांनी घोटाळा केला, असेच पवारांना म्हणायचे होते. मंगळवारी तोच घोटाळा मोदींनी संपवला.\nनोटेवरचा गांधी म्हणजे पवारांनी तशा मोठ्या नोटा वाटून निवडणूक जिंकण्यात आली, असे म्हटलेले होते आणि देशात अशा पिवळ्या व तांबड्या गांधींच्या नोटा किती धुमाकुळ घालत आहेत, तेच पवारांनी सुचित केले होते. मोदींनी त्याच नोटावर घाला घातला आहे. कारण सोमवारी मोदींनी अकस्मात जनतेसमोर येऊन या दोन मोठ्या रकमेच्या नोटाच व्यवहारातून बाद केल्याची घोषणा करून टाकली. त्यामुळे आता या दोन नोटांमध्ये लपवून ठेवलेला अब्जावधी कोट्यवधी रुपयांचा काळापैसा निकामी होऊन गेला आहे. एका घोषणेने कोट्यवधी रुपयांचा काळापैसा आता बाजारात आणावा लागेल आणि त्यासाठी गुन्हे अंगावर घ्यावे लागतील. किंवा त्यावर पाणी सोडावे लागणार आहे. या नोटा केवळ काळापैसाच नाही, त्या मोठ्या प्रमाणात खोटापैसाही आहे. कारण पाकिस्तानी गुप्तहेरसंस्था दाऊदच्या टोळीला हाताशी धरून अशा मोठ्या रकमेच्या नोटा छापून भारतात वितरीत करीत असते. त्या अधिकृत नसल्या तरी सामान्य भारतीयांना तो फ़रक कळत नाही आणि पर्यायाने भारतीय अर्थिक व्यवस्थेला त्यातून इजा होत असते. त्याला पायबंद घालण्याचे विविध उपाय आजवर निरूपयोगी ठरलेले आहेत. अशा नोटा रद्द करण्याची मागणी अनेकदा पुढे आलेली होती आणि त्यावर विचार करून बाजूला ठेवली गेली होती. कारण विविध धंदे उद्योग व त्यांचे हितसंबंध यांच्यापुढे सरकारने नेहमीच गुडघे टेकलेले होते. पण नरेंद्र मोदी हा धाडसी राजकारणी आहे आणि त्याला कुणासमोर गुडघे टेकायची वेळ येऊ नये, असे मताधिक्य जनतेने दिलेले आहे. त्याचा अर्थ समजण्याची बुद्धीही मोदींपाशी आहे. म्हणूनच त्यांनी असा निर्णय घेत पिवळागांधी व तांबडागांधी रद्द करण्याचे धाडस केलेले आह. धाडसी निर्णय घेणे सोपे असले तरी निर्णयाची अंमलबजावणी सोपी नसते. त्यासाठी गोपनीयता व आकस्मिकता अगत्याची असते.\nभारतातील सगळ्या वाहिन्या मंगळवारी अमेरिकन अध्यक्षपदाच्या मतदानात रमलेल्या असताना मोदी मंत्रिमंडळाची बैठक चालू होती. ती संपताच पंतप्रधान नरेद्र मोदी राष्ट्रपतींना भेटायला गेले. राष्ट्रपती भवनातून ते बाहेर पडत असताना त्यांचेच राष्ट्राला उद्देशून भाषण होणार असल्याची बातमी आली. अनेक वाहिन्यांनी आपले कान टवकारले आणि तशी घोषणा ब्रेकिंग न्युज म्हणून दिली. काही मिनीटे होण्याच्या आत म्हणजे संध्याकाळी आठ वाजता दुरदर्शनवर मोदींचे देशातील जनतेला साद घालणारे भाषण सुरूही झाले. ज्यांनी बारकाईने बघितले असेल, त्यांच्या लक्षात आले असेल, की हे भाषण लाईव्ह किंवा थेट नव्हते. तर आधीच चित्रीत करून सज्ज ठेवलेले भाषण होते. फ़क्त निर्णय झाल्यावर त्याचे प्रसारण व्हायचे होते. त्या भाषणात त्यांनी व्यवहारातील दोन मोठ्या नोटा रद्दबातल केल्याची घोषणा केली असली तरी त्याचा सुगावा कुणालाही लागू शकला नाही. अन्यथा आपले पत्रकार व वाहिन्या कमालीच्या तेज असतात आणि घटना घडण्यापुर्वीच त्यांच्याकडे बातम्या तयार असतात. पण दुर्दैव असे, की ही बातमी कुणाकडे नव्हती. तसे काही होऊ घातल्याचा सुगावाही कोणाला लागला नव्हता. बहुधा मोदी सरकारने यांना तसा सुगावा लागू दिलेला नव्हता. अशा कृतीचा आधी गाजावाजा झाला असता, तर अब्जावधी रुपयांच्या नोटा कधीच निकालात काढून अनेकांनी आपली काळीसंपत्ती सफ़ेद करून घेतली असती. सप्टेंबर अखेर तशी संधी होती आणि ती मुदत संपली तरी ‘आपला बाल बाका होणार नाही’ याची प्रत्येकाला खात्री होती. म्हणूनच सगळे बेफ़िकीर होते आणि त्यांना तसे बेफ़िकीर ठेवण्यातच घोषणेचे यश झाकलेले होते. त्यात मोदींनी कमालीचे यश मिळवले. कारण भाषणात त्यांनी दोन नोटा रद्द केल्याची घोषणा करताच तमाम अर्थजगताचे धाबे दणाणले. कारण आणखी तीन तासात पिवळा व तांबडा गांधी रद्दबातल व्हायचा होता.\nकिती लोकांना ठाऊक आहे, की मुंबईत काळागांधी व गोरागांधी अशी आडनावे होती. ह्या नावाची अनेक दुकाने मध्यमुंबईत दिसायची. प्रामुख्याने आयुर्वेदिक औषधे व जडीबूट्टी विकणारी ही दुकाने, आजकाल फ़ारशी दिसत नाहीत. पण त्यांच्या नावातला गांधी वेधक असायचा. ताज्या निर्णयानंतर पिवळागांधी (५०० रुपयांची नोट) आणि तांबडागांधी (हजार रुपयांची नोट) असे दोन शब्द प्रचारात येऊ शकतील. कारण अजून दिड महिन्यांनी अशा नोटा बदलणेही अशक्य होणार आहे. कारण ज्यांच्यापाशी अशा नोटा आहेत, त्यांना ३१ डिसेंबरपुर्वी त्या बदलून घ्याव्या लागतील. त्यासाठी बॅन्का, पोस्टकचेर्‍या व अन्य ठराविक जागी अदलाबदलीची व्यवस्था सरकारने केलेली आहे. पण ज्यांच्यापाशी खोट्या वा काळ्या पैशातले असे गांधी असतील, त्यांना बदलून घेताना तारांबळ होणार आहे. ज्यांच्यापाशी लाखो वा करोडोच्या संख्येने अशा नोटा आहेत, ते उजळमाथ्याने आपल्याकडे असलेल्या रकमेचा उल्लेख बोलण्यातही करू शकणार नाहीत. त्यामुळे अशा नोटांची अदलाबदली वा व्यवहारात, पिवळागांधी वा तांबडागांधी असे सांकेतिक शब्द प्रचारात येऊ शकतील. लोकसभा निवडणूकीपुर्वी स्वामी रामदेव यांनी अशा नोटा रद्द करण्याची मागणी केलेली होती. तशी मागणी दिर्घकाळ ‘अर्थक्रांती’ नियतकालिकातून व त्यांनी योजलेल्या चर्चेतूनही पुढे आलेली होती. त्याचे लाभही त्यांनी स्पष्ट केलेले होते. पण त्याविषयी कुठलाही बदल ज्यांना नको असतो, त्यांना आजकाल पुरोगामी म्हटले जात असल्याने, तसे धाडस आधीच्या पुरोगामी सरकारला करता आले नव्हते. मोदी हे मुळातच प्रतिगामी असल्याने प्रतिगामी लोकांची ही़च अपेक्षा होती आणि प्रतिगामी मोदींनी ती पुर्ण केली आहे. त्याच्या व्यापक परिणामांविषयी सवडीने लिहीता येईल. पण पिवळागांधी व तांबडागांधी यांच्या जडीबुट्टीचे रेचक पंतप्रधानांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला दिले हे आज मान्य करावे लागेल.\nमोदी हेभांडवलदारांचे हस्तक आहेत असे म्हणणारांचे दात मोदीनी त्यांच्या च घश्यात घातले. एक मात्र खरे कि मोदीवर जेवढे आरोप झाले किंवा जाणूनबुजून केले गेले ते कालांतराने खोटे पडले. हा माणुस देश हितासाठी कितीही कठोर निर्णय घेउ शकतो. मतपेटीचा विचार न करता .\nगुजरातच्या ' अकिला ' या वर्तमानपत्राने सात महिन्यांपूर्वी सरकार नोटा बदलणार अशी वार्ता छापली होती त्याचे वृत्त लोकसत्ता पान सहावर आले आहे शेवटी तो एप्रिल फुल चा प्रकार होता असेही आहे . तरीपण हा योगायोग लक्षात घेण्यासारखा आहे .\nसंस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे\n‘हमाम मे सब नंगे है’, अशी एक हिंदीतली उक्ती आहे आणि त्याचीच प्रचिती सध्या येत आहे. चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर या अ...\nराफ़ायलवर मोदी गप्प का\nराफ़ायल लढावू विमान खरेदीच्या विषयावर इतके रणकंदन माजलेले असतानाही सातत्याने इतर विषयावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, याच बाबतीत मौनव्र...\nअर्थात सनातनी पुरोगामीत्व पाच वर्षापुर्वी मोदी बहूमत मिळवू शकतात, हे मी सांगू शकलो, त्याचा पाया मला इब्न खालदूनच्या मुकदीमा या चौदाव्या ...\nमतचाचणी विश्लेषण (४) मागल्या विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपाने युती मोडली व एकहाती शत-प्रतिशत सत्ता बळकावण्याचा कावा केलेला होता. ...\nसाडेचार वर्षापुर्वी लोकसभेची निवडणूक ऐन भरात होती आणि जवळपास ६० टक्के मतदान उरकलेले होते. अशावेळी नरेंद्र मोदींची लोकप्रियता इतकी शिगेला ...\nमतचाचणी विश्लेषण (५) आगामी लोकसभेच्या निवडणूका आणि त्यात मतदान कसे होईल, याविषयीची उत्सुकता स्पष्ट आहे. जितकी ती प्रत्येक पक्षातील नेत्...\n२०१९ ची लोकसभा, जिंकणार ‘कॉग्रेसच’\n(लेखांक पहिला) येत्या डिसेंबर महिन्यात पाच विधानसभांचे मतदान उरकलेले असेल आणि निकाल लागलेले असतील. त्यानंतर विनाविलंब सतराव्या लोकसभा ...\nसरडा मोसमाप्रमाणे आपले रंग बदलतो असे म्हणतात. ते सिद्धही झालेले आहे. त्याचे कारणही स्पष्ट आहे. निसर्गाने सुरक्षेसाठी सरडा नावाच्या प्राण्...\nबाजारबुणगे आणि रा. स्व. संघ\nSunil Tambe 3 August at 23:32 · प्लासी ते सांगली बंगालचा शेवटचा नबाब सिराज उद्दौला मातला होता. नबाबाचं सैन्य ब्रिटीश सैन्याच्या दुप्...\nमतचाचणी विश्लेषण (३) आगामी लोकसभा निवडणूकीचा संदर्भ घेऊन रिपब्लिक व एबीपी यांनी सी-व्होटरच्या मदतीने केलेल्या मतचाचणीचे निष्कर्ष बहुता...\nमोदी हे वाजपेयी नाहीत\nकोण जिंकला कोण हरला\nनितीश बदल रहा है\nनोटाबंदीचा डाव आणि पेच\nसबसे बडा रुपैया की कायदा\nकाळापैसा, राजकारण, गुन्हेगारी अनटचेबल्स (२)\nअग्रलेखांच्या बादशहाला, तुघलकाचे अनावृत्तपत्र\nमारणारे मेले, उरले कोण\nमराठा मूक मोर्चा आणि ट्रंप\nआम आदमी जाम आदमी\nइमान-दारी बांधलेले स्वातंत्र्याचे योद्द्धे\nदुखणे आधी बारकाईने तपासा\n‘आम्ही सारे’ एका माळेचे मणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://simollanghan.blogspot.com/2016/04/blog-post_76.html", "date_download": "2018-10-19T14:33:26Z", "digest": "sha1:SBAN7CG63JGXM5G3XBFKADPDOJ56DINK", "length": 15528, "nlines": 125, "source_domain": "simollanghan.blogspot.com", "title": "सीमोल्लंघन: डॉक्टर - जिथे गरज आहे तिथे . . .", "raw_content": "\n'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...\nसमाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...\n'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे \"सीमोल्लंघन\"\nगेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम\nडॉक्टर - जिथे गरज आहे तिथे . . .\nआपल्या बॅचच्या बहुतेक मित्रमैत्रिणी जी गोष्ट हमखास टाळतात तीच निर्माणच्या ६ तरूण डॉक्टरांनी केली आहे. अमित, प्रथमेश, ज्योती, कल्याणी, शिवाजी, दिग्विजय, अविनाश या आपल्या मित्रांनी जेथे गरज आहे अशा ग्रामीण / आदिवासी भागात एक वर्ष आरोग्यसेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. MOship च्या त्यांच्या या निर्णयाबद्दल त्यांच्याच शब्दांत...\nज्योती सदाकाळ (निर्माण ५), PHC, परिंचे, ता. पुरंदर, पुणे\n“मी एका वर्षापूर्वीच Moship करायची हे ठरवले होते आणि त्यामुळे मी इंटर्नशिप मन लावून करत होते, आणि सोबत अभ्यास पण सुरु होता. मला काम करताना पाहून बरेच जण म्हणायचे, की PG entrance मध्ये चांगला rank मिळणार नाही या भीतीने Moship करणे हा excuse आहे. मला रोज समजावीत होते की तू जॉईन नको करू, PG चा अभ्यास कर. पण मी माझ्या निर्णयावर ठाम होते. घरचे सुरवातीला थोडे संभ्रमात होते, पण त्यांनी परवानगी दिली. त्यासोबत खूप साऱ्या अटी पण मान्य कराव्या लागल्या.\nइथे जॉईन होऊन एक महिना झालाय, माझ्या MBBS च्या अभ्यासा व्यतिरिक्त खूप नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत.. नवीन जागा, नवीन लोक, नवीन केसेस, राजकारण... खूप चांगला अनुभव आहे”\nप्रथमेश हेमनानी (निर्माण ६), PHC, पेंढरी, ता. धानोरा, गडचिरोली\n“तुझ डोक फिरलंय का पुढ शिकायचं नाही का पुढ शिकायचं नाही का PG च काय” मी MOship करण्याचा निर्णय घेतल्या नंतर मला ह्या प्रश्नांनी घेरलं. “माझ्या वैद्यकीय शिक्षणाचा खर्च सरकारने केला, आता मी वैद्यकीय सेवा पुरवून ते ऋण परत करणे ही माझी जबाबदारी आहे” माझा निर्णय पक्का झाला होता.\nगडचिरोली सारख्या मागास जिल्ह्यात काम करणे आव्हानात्मक आहे. १८-२० घरांची वस्ती असलेल्या गावात वीज नाही, पावसाळ्यात तर बाहेरच्या जगाशी संपर्क तुटतो. अशा गावात प्राथमिक आरोग्य सुविधा पुरवणे खूप गरजेचे आहे. या वर्षभरात खूप काही शिकायचे आहे, जसे की स्वतंत्रपणे वैद्यकीय प्रॅक्टिस, PHC ची प्रशासकीय व्यवस्था पाहणे, जबाबदारी घेणे, इ. अर्थात गोंडी भाषा (आदिवासींची) शिकणे ह्या यादीत सर्वांत वर आहे...\nकल्याणी पानसरे (निर्माण ६), PHC, मूर्ती, ता. बारामती, पुणे\nमला या निर्णयापर्यंत येण्यात निर्माण प्रक्रियेची खूप मदत झाली. मला स्वतःविषयी व कामाविषयी अधिक स्पष्टता आली. मी इंटर्नशिप करत असतानाच या MOship करण्याच्या दृष्टीने तयारी करायला सुरवात केली होती.\nइथे अंतर्गत राजकारण खूप आहे, तरीपण मी इथेच रहायचा निर्णय घेतला कारण इथे दुसरा कोणी वैद्यकीय अधिकारी नाही. स्वतः प्रॅक्टिस करणे, जबाबदारी घेणे, सर्व स्टाफला सांभाळून काम करणे ह्या गोष्टी शिकायला मिळतील. हे अनुभव मला वैयक्तिक व कामाच्या अशा दोनही पातळीवर अधिक सक्षम करतील अशी खात्री वाटते.”\nअमित ढगे (निर्माण ६), PHC, जिमलगट्टा, ता. अहेरी, गडचिरोली\n“गडचिरोली सारख्या मागास जिल्ह्यात काम करणे गरजेचे आहे आणि अनुभव मिळण्याच्या दृष्टीनेही ते उपयुक्त ठरेल या हेतूने मी गडचिरोली मध्ये MOship करण्याचा निर्णय घेतला. माझ्या या निर्णयाला घरच्यांनी फारसा विरोध केला नाही. कामावर रुजू झाल्याच्या पहिल्या दिवशी खूप एकटे वाटत होते, पण मी हे आव्हान स्वीकारायचे ठरवले.\nइथे येणारा प्रत्येक दिवस माझ्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येतोय. रुग्णांशी बोलताना माझा आत्मविश्वास आता वाढला आहे. जिथे कमी पडतो तिथे पुस्तके आहेतच सोबतीला... माझ्या कामाचा अभ्यासात आणि अभ्यासाचा कामात फायदा होतो आहे. मी जे ठरवले होते ते प्रत्यक्ष करताना मला छान वाटत आहे.”\nअविनाश गिरी (निर्माण ६), PHC, अशवी, ता. संगमनेर, अहमदनगर\nइंटर्नशिप झाल्यानंतर मी PG करणार होतो, पण कोणत्या विषयात करू ते समजत नव्हतं. मी पुढे ग्रामीण भागात काम करणार अस ठरवलं होत. त्यामुळे मला आवडणाऱ्या विषयात PG करण्यापेक्षा या भागातील लोकांचे आरोग्याचे प्रश्न कोणते आहेत, त्यांची गरज काय आहे त्यानुसार विषय निवडायचा असे ठरवले. इथे साखर कारखाना जवळ असल्याने ऊस तोड कामगारांची संख्या जास्त आहे. प्रसूती साठी आलेल्या महिला दवाखान्यात १ तास आधी येतात त्यामुळे कुठल्याही टेस्ट, हिस्ट्री शिवाय उपचार करावे लागतात. काम करताना अनुभवातून खूप शिकतोय.\nदिग्विजय बंडगर (निर्माण ५), PHC, मन्ने राजाराम, ता. भामरागड, गडचिरोली\nमहाराष्ट्रात गडचिरोली दुर्गम, गडचिरोलीत भामरागड तालुका दुर्गम आणि भामरागड तालुक्यात मन्ने राजाराम दुर्गम. मन्ने राजारामला जायला चांगला रस्ता नाही, public transport नाही, फोनला रेंज नाही, बहुतेक आदिवासी लोकसंख्या, गोंडी व तेलगु प्रमुख भाषा. मात्र आरोग्याच्या कठीण समस्या येथे आहेत. आदिवासींचे आरोग्यसेवेसाठी दवाखाना हे प्राधान्य नाही. म्हणजेच आव्हान खूप मोठे. याच PHC त पवन मिल्खेने (निर्माण ३) उत्तम काम केले होते. पवनने निर्माण केलेल्या सदिच्छांची, तसेच लोकबिरादरी प्रकल्प (हेमलकसा) यांची दिग्विजयला खूप मदत होईल. (दिग्विजय प्रतिक्रियांसाठी उपलब्ध होऊ शकला नाही.)\nया सर्वच धाडसी मित्रमैत्रिणींना पुढील एक वर्षाच्या प्रवासात खूप शिकायला मिळो आणि पुढील आयुष्यात या वर्षाचा खूप उपयोग होवो अशा शुभेच्छा\nसीमोल्लंघन : मार्च - एप्रिल २०१६\nआणि गोष्ट ‘कुलर त्यागाची’\nडॉक्टर - जिथे गरज आहे तिथे . . .\nचावी घेऊन कुलूप शोधताना...\nसाक्षर लोक अन्न साक्षर असतात का\nआपली वने, आपली माणसे, आपले देव\nअशी होळी सुरेख बाई\nआणि ‘माणूस’ समजू लागला\nपुणे ते आहुपे, व्हाया आनंद मामा\nयू कॅननॉट चूज टू स्टे सोबर अॅंड टेस्ट इट टू\nनिर्माणीच्या नजरेतून . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-social-media-prachar-photo-132544", "date_download": "2018-10-19T14:00:26Z", "digest": "sha1:6L7F2PFK7AW2VCTRKVFPEBMAF4CL5LFU", "length": 14994, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon social media prachar photo प्रचाराचे फोटो अन्‌ व्हिडिओ होताय शेअर | eSakal", "raw_content": "\nप्रचाराचे फोटो अन्‌ व्हिडिओ होताय शेअर\nरविवार, 22 जुलै 2018\nजळगाव ः केवळ घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यापुरता प्रचार आता राहिलेला नाही, तर त्यासाठी आता सोशल मीडियाचा आधार लागतोच. मुळात प्रचारासाठी सोशल मीडिया हे प्रभावी साधन मानले जात असून, ते उमेदवाराला निवडून देण्यात \"किंगमेकर'ची भूमिका ठरू लागले आहे. यामुळेच घरी नसलेल्या आणि सोशल मीडियावर ऑफलाइन असलेल्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचाराचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करण्याची धूम सध्या सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे.\nजळगाव ः केवळ घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यापुरता प्रचार आता राहिलेला नाही, तर त्यासाठी आता सोशल मीडियाचा आधार लागतोच. मुळात प्रचारासाठी सोशल मीडिया हे प्रभावी साधन मानले जात असून, ते उमेदवाराला निवडून देण्यात \"किंगमेकर'ची भूमिका ठरू लागले आहे. यामुळेच घरी नसलेल्या आणि सोशल मीडियावर ऑफलाइन असलेल्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचाराचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करण्याची धूम सध्या सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे.\nजळगाव महापालिका निवडणुकीचा प्रचार आता हळूहळू जोर धरू लागला आहे. प्रत्येक कॉलन्या, उपनगरांमध्ये प्रचाराच्या रिक्षा फिरताना दिसू लागल्या असून, सकाळी साडेआठ-नऊपासूनच उमेदवार व पक्षातील कार्यकर्ते फिरताना दिसत आहेत. आगामी काही दिवसांत प्रचाराचा जोर आणखी वाढणार असून, सोशल मीडियाचाही प्रभावीपणे वापर करून त्यावरील प्रचाराची गर्दी वाढणार आहे. यामुळे शहरातील प्रत्येक कॉलनी, उपनगरासह सोशल मीडियावरील चित्र जरा वेगळे पाहावयास मिळणार आहे. कारण मतदान महापालिकेचे असले, तरी प्रचारासाठी पक्षातील ज्येष्ठांचे ऑडिओ, फोटो टाकून उमेदवारांकडून एक वेगळी शक्कल लढवून प्रचार केला जात आहे.\nनिवडणूक जशी जाहीर झाली तशी कॉलन्या, उपनगरांमध्ये त्यासंदर्भातील चर्चा रंगू लागली आहे. परंतु आता उमेदवार प्रत्यक्ष प्रचारासाठी येत असल्याने चर्चा अधिकच रंग घेऊ लागली आहे. सकाळ- सायंकाळ एका ठिकाणी एकत्र जमणाऱ्या ज्येष्ठांमध्ये सध्या केवळ निवडणुकीची चर्चा आहे. यात आपल्या भागात प्रचाराला कोण आले, सध्याचा नगरसेवक प्रचारासाठी आल्यास भागातील समस्या मांडाच, आपल्या वॉर्डात कोण निवडून येणार, याचे गणित मांडले जात आहे. यामुळे कॉलन्यांमध्येही सध्या निवडणुकीचा रंग चढलेला पाहण्यास मिळत आहे.\nसोशल मीडियामध्ये \"व्हॉटस्‌ऍप' आणि \"फेसबुक' हे सर्वांत प्रभावी ठरू लागले आहेत. यांचा उमेदवारांकडून अगदी योग्य पद्धतीने वापर केला जात आहे. प्रचाराला जाणाऱ्या उमेदवारांचे फोटो आणि व्हिडिओ कार्यकर्ते मोबाईलमध्ये टिपत आहेत. नुसतेच टिपत नाही, तर ते सोशल मीडियावरून लागलीच व्हायरलही केले जात आहेत. गेल्या दोन दिवसांपासून प्रत्येक नागरिकाच्या व्हॉटस्‌ऍप ग्रुपमधून फोटोंचा भडिमार सुरू आहे. इतकेच नव्हे, तर फेसबुकवर व्हिडिओ शेअर केला जात आहे. यामुळे प्रत्यक्ष न भेटलेल्या मतदारांपर्यंत सहजपणे प्रचार पोहोचविला जात आहे.\nदुष्काळमुक्ती, महागाईविरोधात राष्ट्रवादीचा निफाड तहसीलवर धडक मोर्चा\nनिफाड : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप शिवसेनेच्या फसव्या सरकारविरोधात एल्गार पुकारत माजी आमदार दिलीप बनकर यांच्या...\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nअगली बार जबान कम चलेगी, हात ज्यादा चलेंगे\nऔरंगाबाद : शहरात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद करावे, आज आम्ही समजवण्यासाठी आलो चार दिवसांनंतर परत येऊ तेव्हा बोलणार नाही...\nनाशिक - इंधन दरवाढीसह महागाईचा दणका, टंचाई स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. १८) दसरा- दिवाळी खरेदीचा जेमतेम उत्साह होता. आकर्षक विक्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://searchkar.com/chandrayn2/", "date_download": "2018-10-19T13:19:21Z", "digest": "sha1:NMHR3IULVDIGFDOJIAXJJGJTI3S24QAD", "length": 3701, "nlines": 37, "source_domain": "searchkar.com", "title": "चंद्रयान 2 “नासाच्या अपोलो मोहिन्सपेक्षा अधिक शक्तीशाली”: मंत्री – SearchKar.com", "raw_content": "\nचंद्रयान 2 “नासाच्या अपोलो मोहिन्सपेक्षा अधिक शक्तीशाली”: मंत्री\nभारतातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प अद्याप सुरू असून चंद्रपूरला रोबोटिक रोव्हर बसविण्याची आशा आहे. यावर्षी एप्रिलच्या सुरुवातीलाच रोबोटिक रोव्हर बसविण्याची अपेक्षा आहे. डॉ. जितेंद्र सिंग यांनी पंतप्रधानांच्या कार्यालयातील राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांचे म्हणणे आहे. जागा व्यवहार प्रभारी.\nडॉ. सिंग यांनी एनडीटीव्हीला सांगितले, “चंद्रयान -2 हे 2018 च्या सर्वात उल्लेखनीय इस्त्रो मिशन्सपैकी एक आहे आणि हे जागतिक प्रसंग असेल.”\nकेवळ अमेरिका, रशिया आणि चीन हे चंद्राच्या पृष्ठभागावर मृदु-जमीन प्रवासासाठी सक्षम आहेत. जर भारत यशस्वी ठरला तर, या स्पेस एजन्सी इस्त्रोसाठी एक मोठे यश असेल. नासाच्या युएस स्पेस एजन्सीपेक्षा अंदाजापेक्षा 20 पट कमी आहे.\nडॉ. सिंग म्हणाले की, चंद्रायण -2 आपल्या अनेक वैज्ञानिक क्षमतेसह डेटा लावणार आहे ज्यामुळे “चंद्राच्या भविष्यातील वस्तीची शक्यता उघड होऊ शकते”. भविष्यात चंद्रावर मानवी चौकीची चंचलता येण्याची शक्यता आहे आणि भारत यापूर्वीच मानवीय अंतरिक्ष प्रवासात गुंतवणूक करीत आहे.\n1 मार्चपासून रेल्वेमध्ये आरक्षण नाही; गेल्या सहा महिन्यांपासून रेल्वेची प्रायोगिक योजना\nहानिकारक रसायनांसह स्वच्छतागृह रोजच्या 20 दिवसाच्या धूम्रपानापेक्षा वाईट आहे, तज्ञांची चेतावणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://vvcmc.in/vvmc/?page_id=127", "date_download": "2018-10-19T13:33:54Z", "digest": "sha1:VY7Z7ZDF3YEMCBN5YPIHQJKJBDLNYOT5", "length": 10023, "nlines": 162, "source_domain": "vvcmc.in", "title": "अग्निशमन | वसई विरार शहर महानगरपालिका", "raw_content": "\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१६-१७\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१७-१८\nYou are here: Home शहरातील सुविधा अग्निशमन\nअग्निशमन अधिकारी यांची यादी\nमुख्य अग्निशमन केंद्र – आचोळे, वसई (पूर्व)\nश्रीप्रस्थ अग्निशमन केंद्र – नालासोपारा (पश्चिम)\nसनसिटी अग्निशमन केंद्र – दिवानमान\nफुलपाडा अग्निशमन केंद्र – विरार (पुर्व)\nविराट नगर अग्निशमन केंद्र – विरार(पश्चिम)\nपारनाका अग्निशमन केंद्र – वसई गाव\nफायर स्टेशन कंट्रोल रूम, ठाणे\nठाणे फायर ब्रिगेड, बाळकुम\nभिवंडी- चीफ फायर ऑफिसर, भिवंडी\nमुंबई- फायर स्टेशन, मुख्यालय, भायखळा\nपोटनिवडणूक २०१८-वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांना जाहीर सूचना\nनिविदा व दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\nसेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी भरती\nवैद्यकीय आरोग्य विभागा अंतर्गत भरती\nराष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान थेट मुलाखती\nसमारंभ तपासणी पथकाची यादी\nमहानगरपालिकेमध्ये सेवानिवृत्त राज्यशासकीय क्रीडा अधिकारी भरती\nखड्डे संदर्भात तक्रारीबाबतची जाहीर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अधिनस्त असलेल्या नऊ प्रभाग निहाय मालमत्तेच्या देयक रकमेचे शंका निरसनाबाबत\nअनधिकृत इमारती बाबत -जाहिर सूचना\nवृक्ष कापण्याबाबत सुचना व हरकत बाबतची जाहीर सुचना\nवसई विरार शहर महानगरपालिकेतील वैद्यकिय आरोग्य अधिकारी या मंजूर रिक्त पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती होणेबाबत\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ मधे रिक्त पदाची पोटनिवडणूक मतदार यादी-जाहीर सुचना\nमुळ प्रारूप मतदार यादी -वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका-आपत्कालीन स्थितीत मदद कार्य करणाऱ्या शासकीय यंत्रणांचे संपर्क क्रमांकांची यादी\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ रिक्त पद (एक जागा) पोटनिवडणूक-जाहिर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिका,प्रभाग क्र.९७-साईनगर व मानव मंदिर परिसर या रिक्त पदाच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम\nमहाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले नियम व आदेश\nवसई-विरार शहर महानगरपालिका-शांतता क्षेत्र घोषित केलेले ठिकाण\nटोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३\nपोलीस स्थानक : १००\nअग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११\nवैद्कीय मदत : १०८\nठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७\nई निविदा / दर पत्रक\nइथे क्लिक करा:- ई- निविदा\nवसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nCopyright © 2015-2016 वसई विरार शहर महानगरपालिका.\nएकूण संकेतस्थळी भेट देणारे :-\nई निविदा / दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2018/06/blog-post_3.html", "date_download": "2018-10-19T13:35:05Z", "digest": "sha1:H25GNB3DB6GK3E55SZTPLQNCSBPT3FWG", "length": 25408, "nlines": 172, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: कौनजी ‘माकन’ खायो", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nसध्या सर्वच राजकीय पक्षांना आगामी लोकाभा निवडणूकीचे वेध लागलेले असून, त्यात मोदी व भाजपा विरोधात एकास एक उमेदवार उभे करण्याची चाचपणी सुरू आहे. त्यात मग कोणकोणते पक्ष एकत्र येऊ शकतील, याची छाननी अनेक पुरोगामी विचारवंतही करीत आहेत. त्यासाठी विविध पक्षांना व त्यांच्या नेत्यांनाही भंडावून सोडले जात आहे. अशा गदारोळात देशाच्या राजकारणात आमुलाग्र परिवर्तन घडवायलाच अवतरलेले अरविंद केजरीवाल व त्यांचा आम आदमी पक्ष ओढला गेला असेल तर नवल नाही. सहाजिकच विविध राज्यात कॉग्रेसखेरीज कोणी दुसरा तिसरा पक्ष असेल, तर त्याला कॉग्रेसच्या गोठात नेवून दावणीला बांधण्याचे टेंडर अनेक संपादक व पत्रकारांनी मिळवलेले आहे. त्यामुळेच दिल्लीत दुसरातिसरा पक्ष आम आदमी पक्षच असेल, तर केजरीवाल यांनी कॉग्रेसच्या सोबत हातमिळवणी करण्याला पर्याय उरत नाही. पण एक हाताने टाळी वाजत नसल्याने कॉग्रेस त्यासाठी कितपत राजी आहे, त्याची चाचपणी करण्यात आली. तेव्हा या प्रश्नाचे उत्तर देताना प्रदेश कॉग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनी सडेतोड भूमिका घेतली. मोदी नावाचा राक्षस ज्यांनी उभा केला, त्यांच्याशी हातमिळवणी अशक्य असल्याचे त्यांनी जाहिर करून टाकले. पण त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचे अजिबात कारण नाही. हे माकन महाशय जिथल्या तिथे थुंकलेली थुंकी गिळण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे सुदैव इतकेच, की पत्रकार परिषदेत त्यांनी ही डरकाळी फ़ोडली, त्याच दरम्यान राहुल गांधी तिथे पोहोचले नाहीत. राहुल यांनी केजरीवाल यांचे समर्थन केले असते तर माकन यांनी आपलेच शब्द फ़िरवुन केजरीवाल हे महान संत असल्याचाही हवाला तिथल्या तिथे देऊन टाकला असता. पण तसे होऊ शकले नाही, कारण राहुल दिल्लीतच नाहीत. म्हणून तर केजरीवाल आणि माकन दोघेही बचावले.\nपाच वर्षापुर्वी मोदी नावाचा माकनकथित राक्षस अजून उदयाला यायचा होता आणि अशी एक पत्रकार परिषद माकन यांनी भरवलेली होती. त्याचे निमीत्त पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काढलेला एक अध्यादेश हे होते. तेव्हा सुप्रिम कोर्टाने एक निकाल दिला होता. ज्या व्यक्तीला दोन वर्षापेक्षा अधिक मुदतीची कारावासाची शिक्षा झालेली आहे, त्याचे अपील वरच्या कोर्टात असले तरी त्याच्या निकालाची प्रतिक्षा न करता त्याची निवडणूक रद्द करावी; असा त्या निकालाचा आशय होता. त्यात मग बिहारचे कॉग्रेस सन्मित्र लालूप्रसाद यादव आणि कॉग्रेसचेच नेते रशीद मसूद फ़सलेले होते. त्यांचे संसद सदस्यत्व तात्काळ रद्दबातल होऊ घातलेले होते. तोच निर्णय फ़िरवण्यासाठी मनमोहन सरकारने अध्यादेश काढलेला होता आणि त्यावरून राजकीय कल्लोळ माजलेला होता. आधीच भ्रष्टाचार व घोटाळ्यांच्या जंजाळात फ़सलेल्या कॉग्रेसला हा अध्यादेश म्हणूनच आरोपीच्या पिंजर्‍यात आणून उभा करत होता. त्या संबंधातील अनेक प्रश्न कुठल्याही कॉग्रेस नेत्याला कुठेही विचारले जात होते आणि त्याचीच सफ़ाई देण्यासाठी मुख्य प्रवक्ते म्हणून माकन यांनी ही पत्रकार परिषद घेतली होती. ते हिरीरीने तो अध्यादेश कसा पुरोगामी व न्याय्य असल्याचे सांगत होते आणि अचानक तिथे राहूल गांधी येऊन टपकले. त्यांनाही पत्रकारांनी तोच प्रश्न विचारला आणि राहुल उत्तरले, हा अध्यादेश म्हणजे शुद्ध मुर्खपणा असून तात्काळ तो फ़ाडून कचर्‍याच्या टोपलीत फ़ेकला पाहिजे. इतकेच बोलून राहुल गांधी उठले आणि अंतर्धान पावले. मग माकन यांचा चेहरा बघण्यालायक झालेला होता. कारण आधी ३०-४० मिनीटे ते त्याच अध्यादेशाचे गुणगान करीत होते आणि राहुल गेल्यावर तोच अध्यादेश भिकार असल्याचे खुलासे देत बसण्याची नामुष्की त्यांच्यावरच आलेली होती. सहाजिकच आज माकन काय म्हणत आहेत, त्याच्यावर किंचीतही विश्वास ठेवण्याचे काही कारण उरत नाही.\nकारण कॉग्रेसचे धोरण म्हणजे ‘आले राहुलच्या मना, तिथे कोणाचे चालेना’ अशी स्थिती आहे. सहाजिकच राक्षस, मोदी, वा अण्णा किंवा केजरीवाल अशा बाबतीत आज व आता कॉग्रेसचे जे काही मत असेल, तेच थोड्यावेळाने वा उद्या असेल असे नाही. जोवर राहुल आपले मत बदलत नाहीत, तोपर्यंत ते सत्य असते. पण ते कायमचे सत्य नसते. राहुलचे मत बदलण्यापर्यंतच ते सत्य असते. म्हणूनच मोदी नावाचा राक्षस केजरीवाल यांनी उभा केला म्हणून त्यांच्याशी हातमिळवणी शक्य नसल्याचा निर्वाळा माकन यांनी देण्याला अर्थ नाही. कॉग्रेस कार्यकर्तांना तसे वाटते किंवा कार्यकर्त्याचे तसे मत असल्याचे दावे निरर्थक आहेत. कॉग्रेसमध्ये कार्यकर्त्यांना कुठलेही मत नसते. राहुल यांचे सातत्याने बदलणारे मत, हेच कॉग्रेसचे धोरण असते आणि म्हणूनच ते आपोआप कार्यकर्त्याचे मत असते. सहाजिकच केजरीवाल यांना सोबतीला न घेण्याच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेला अजिबात किंमत नाही. किंबहूना मोदी नावाचा राक्षस असेही मानण्याचे कारण नाही. उद्या अचानक राहुलना मोदी म्हणजे कोणी महान साधूसंत असल्याचाही साक्षात्कार होऊ शकतो. तेव्हा माकन यांची मोदींना राक्षस ठरवण्याची बिशाद आहे काय कर्नाटकात निवडणूक प्रचारात राहुल अखंडवेळ काय सांगत होते कर्नाटकात निवडणूक प्रचारात राहुल अखंडवेळ काय सांगत होते जनता दल सेक्युलर ही भाजपाची बी टीम असल्याची ग्वाही देत होते ना जनता दल सेक्युलर ही भाजपाची बी टीम असल्याची ग्वाही देत होते ना मग त्याच जनता दलाचे नेते कुमारस्वामी यांनाच मुख्यमंत्रीपद बहाल करण्याचा निर्णय कोणी घेतला होता मग त्याच जनता दलाचे नेते कुमारस्वामी यांनाच मुख्यमंत्रीपद बहाल करण्याचा निर्णय कोणी घेतला होता ए टीम राक्षस आणि बी टीम परमेश्वराचा अवतार असू शकतो काय ए टीम राक्षस आणि बी टीम परमेश्वराचा अवतार असू शकतो काय पण राहुल गांधींच्या महान तर्कशास्त्रात असेही घडू शकते आणि असूही शकते. आताही केजरीवाल यांच्यावरचा माकन यांचा आक्षेप काय आहे पण राहुल गांधींच्या महान तर्कशास्त्रात असेही घडू शकते आणि असूही शकते. आताही केजरीवाल यांच्यावरचा माकन यांचा आक्षेप काय आहे ते केजरीवालांना लोकपाल आंदोलनातील भाजपाची बी टीम संबोधत आहेत ना ते केजरीवालांना लोकपाल आंदोलनातील भाजपाची बी टीम संबोधत आहेत ना मग उद्या तीच बी टीम कॉग्रेसला पुरोगामी साधूसंत वाटणार नसल्याची कोणी ग्वाही देऊ शकतो काय\nअर्थात हा सगळा तर्कवाद बाजूला ठेवून या विषयाकडे बघता येईल. आपला दावा मांडताना माकन आपल्या पक्षाची दिल्लीतली ताकद वाढत असल्याचे दावे करताहेत. विधानसभा जिंकताना आपची ५६ टक्के मते होती आणि दोन वर्षात महापालिका मतदानात केजरीवालांची लोकप्रियता २३ टक्क्यांवर आली. म्हणजे झपाट्याने आपची लोकप्रियता घटते आहे, असे गणित त्यांनी पुढे केले आहे. पण त्याच पालिका मतदानात वाढलेल्या टक्क्यांनी कॉग्रेसला किती नगरसेवक मिळाले कुठल्या पालिकेत सत्ता मिळाली, हे मात्र सांगत नाहीत. दरम्यान विधानसभेच्या दोन पोटनिवडणूका झाल्या आणि त्यापैकी एकही जागा कॉग्रेसला मिळवता आली नाही, त्यावर माकन यांचा काय खुलासा आहे कुठल्या पालिकेत सत्ता मिळाली, हे मात्र सांगत नाहीत. दरम्यान विधानसभेच्या दोन पोटनिवडणूका झाल्या आणि त्यापैकी एकही जागा कॉग्रेसला मिळवता आली नाही, त्यावर माकन यांचा काय खुलासा आहे राजोरी गार्डन ही जागा आपने गमावली व ती भाजपाने जिंकली. मग नंतर बवानाची जागा राखताना आपने भाजपाला पराभूत केले होते. पण पालिकेसह विधानसभा पोटनिवडणूकीत कुठेही मतदाराने कॉग्रेसला पुन्हा जवळ करत असल्याचा पुसटसाही इशारा दिलेला नाही. आप व भाजपा यांच्या हाणामारीत कॉग्रेसचे पुरते सॅन्डविच होऊन गेले आहे. दोघांमध्ये कॉग्रेस सतत चिरडली जात आहे. त्यामुळे आपल्या पदरात थोडेतरी यश पडण्यासाठी कॉग्रेसला केजरीवालांची मदत घेण्याची गरज आहे. उलटी स्थिती नाही. हातमिळवणी केली नाही तर आपचे नुकसान जरूर होईल. भाजपाला लाभ जरूर होईल. पण कॉग्रेसला पुन्हा जिवदान मिळेल अशी स्थिती दृष्टीपथात अजिबात नाही. मग छातीठोकपणे केजरीवालांना झिडकारून लावण्याची मस्ती कशाला आहे राजोरी गार्डन ही जागा आपने गमावली व ती भाजपाने जिंकली. मग नंतर बवानाची जागा राखताना आपने भाजपाला पराभूत केले होते. पण पालिकेसह विधानसभा पोटनिवडणूकीत कुठेही मतदाराने कॉग्रेसला पुन्हा जवळ करत असल्याचा पुसटसाही इशारा दिलेला नाही. आप व भाजपा यांच्या हाणामारीत कॉग्रेसचे पुरते सॅन्डविच होऊन गेले आहे. दोघांमध्ये कॉग्रेस सतत चिरडली जात आहे. त्यामुळे आपल्या पदरात थोडेतरी यश पडण्यासाठी कॉग्रेसला केजरीवालांची मदत घेण्याची गरज आहे. उलटी स्थिती नाही. हातमिळवणी केली नाही तर आपचे नुकसान जरूर होईल. भाजपाला लाभ जरूर होईल. पण कॉग्रेसला पुन्हा जिवदान मिळेल अशी स्थिती दृष्टीपथात अजिबात नाही. मग छातीठोकपणे केजरीवालांना झिडकारून लावण्याची मस्ती कशाला आहे केजरीवाल अजून तरी कॉग्रेसच्या दारात वाडगा घेऊन उभे राहिलेले नाहीत आणि जेव्हा २०१३च्या अखेरीस कॉग्रेसने सरकार बनवायला पाठींबा दिला, तेव्हाही लाथा मारूनच केजरीवालांनी तो पाठींबा कुठल्याही अटी नाकारूनच घेतला होता. मग माकन कुठल्या मैयेला आपण माखन खाणार नसल्याचे सांगत आहेत केजरीवाल अजून तरी कॉग्रेसच्या दारात वाडगा घेऊन उभे राहिलेले नाहीत आणि जेव्हा २०१३च्या अखेरीस कॉग्रेसने सरकार बनवायला पाठींबा दिला, तेव्हाही लाथा मारूनच केजरीवालांनी तो पाठींबा कुठल्याही अटी नाकारूनच घेतला होता. मग माकन कुठल्या मैयेला आपण माखन खाणार नसल्याचे सांगत आहेत कौनजी माकन खायो असला सुर कशाला आळवत आहेत\nसंस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे\n‘हमाम मे सब नंगे है’, अशी एक हिंदीतली उक्ती आहे आणि त्याचीच प्रचिती सध्या येत आहे. चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर या अ...\nराफ़ायलवर मोदी गप्प का\nराफ़ायल लढावू विमान खरेदीच्या विषयावर इतके रणकंदन माजलेले असतानाही सातत्याने इतर विषयावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, याच बाबतीत मौनव्र...\nअर्थात सनातनी पुरोगामीत्व पाच वर्षापुर्वी मोदी बहूमत मिळवू शकतात, हे मी सांगू शकलो, त्याचा पाया मला इब्न खालदूनच्या मुकदीमा या चौदाव्या ...\nमतचाचणी विश्लेषण (४) मागल्या विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपाने युती मोडली व एकहाती शत-प्रतिशत सत्ता बळकावण्याचा कावा केलेला होता. ...\nसाडेचार वर्षापुर्वी लोकसभेची निवडणूक ऐन भरात होती आणि जवळपास ६० टक्के मतदान उरकलेले होते. अशावेळी नरेंद्र मोदींची लोकप्रियता इतकी शिगेला ...\nमतचाचणी विश्लेषण (५) आगामी लोकसभेच्या निवडणूका आणि त्यात मतदान कसे होईल, याविषयीची उत्सुकता स्पष्ट आहे. जितकी ती प्रत्येक पक्षातील नेत्...\n२०१९ ची लोकसभा, जिंकणार ‘कॉग्रेसच’\n(लेखांक पहिला) येत्या डिसेंबर महिन्यात पाच विधानसभांचे मतदान उरकलेले असेल आणि निकाल लागलेले असतील. त्यानंतर विनाविलंब सतराव्या लोकसभा ...\nसरडा मोसमाप्रमाणे आपले रंग बदलतो असे म्हणतात. ते सिद्धही झालेले आहे. त्याचे कारणही स्पष्ट आहे. निसर्गाने सुरक्षेसाठी सरडा नावाच्या प्राण्...\nबाजारबुणगे आणि रा. स्व. संघ\nSunil Tambe 3 August at 23:32 · प्लासी ते सांगली बंगालचा शेवटचा नबाब सिराज उद्दौला मातला होता. नबाबाचं सैन्य ब्रिटीश सैन्याच्या दुप्...\nमतचाचणी विश्लेषण (३) आगामी लोकसभा निवडणूकीचा संदर्भ घेऊन रिपब्लिक व एबीपी यांनी सी-व्होटरच्या मदतीने केलेल्या मतचाचणीचे निष्कर्ष बहुता...\nझुंडशहा कुठे धडा शिकतात\nतुमची पगडी, आमची विहीर\nसदा अध्यक्ष बना रहता\nअच्छे दिन, बुरे दिन\nमनोहर जोशी विजयी झाले\nकोडग्या कोडग्या लाज नाही\nगावस्कर, सचिन आणि विराट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/aadhar-card-117102800006_1.html", "date_download": "2018-10-19T13:03:25Z", "digest": "sha1:4Y2PASUOMCCWZRALXFNH2M7QUHEC5PXT", "length": 11639, "nlines": 144, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आधारकार्ड बँकेतही बनवून मिळणार | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआधारकार्ड बँकेतही बनवून मिळणार\nयेत्या नोव्हेंबर महिन्यापासून आधार कार्ड बँकेतही बनवून मिळणार आहेत. तसंच यापूर्वी बनवण्यात आलेल्या आधार कार्डांमध्ये काही चुका असतील तर त्या त्रुटीही बँकांमध्ये सुधारल्या जातील.\nही सुविधा प्रत्येक बँकेच्या दहा शाखांपैंकी एका शाखेत उपलब्ध असेल. या शाखांमध्ये मशीन लावण्यात येणार आहेत तसंच कर्मचारीही नियुक्त करण्यात येतील.\nयाबाबत बँकेच्या शाखांना यासाठी तयारी करण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत.\nबँक खात्यांना आधार लिंक करण्यात होणारा उशीर टाळण्यासाठी ही व्यवस्था केली जातेय. त्यामुळे आधार लिंकचं काम लवकर होऊ शकेल. यासाठी एसीबीआय, पीएनबी समवेत सर्व प्रमुख बँकांच्या दहा शाखांपैंकी एका शाखेला निवडलं जाईल.\nसोनिया गांधी रुग्णालयात दाखल\nआधार सक्तीला ममतांचे सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nआता टपाल विभाग वाय-फाय सुविधा सुरू करणार\n‘ब्लू व्हेल’ च्या धोक्यांबाबत जागरुकता निर्माण करा\nसेल्फीच्या नादात दोन तरुणी बुडाल्या\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nभारताच्या भविष्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी ...\nमतदान करण्याचा अधिकार एक निरोगी, कार्यक्षम लोकशाहीचा पाया आहे. तुमचं मत तुमची आवाज आहे. ...\nमित्राच्या आत्महत्येचा बदला म्हणून केला अपूर्वाचा खून\nकर्नाटकात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या अपूर्वा यादव या तरुणीच्या हत्येचे गूढ उकलण्यात ...\nरिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा\nपेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...\nवेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...\nबीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर\nBSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...\nरिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा\nपेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...\nवेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...\nबीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर\nBSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...\nगुगलवर 'मी टू' चळवळीचा सर्वाधिक शोध\n'मी टू' चळवळीनंतर गुगलने भारताचा नकाशा जारी केलाय. भारतात या मी टू मोहिमेबाबत सर्वाधिक ...\nम्हणे, 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास झाले\nमुंबई विद्यापीठाने तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं अशी धक्कादायक आकडेवारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4642445.html", "date_download": "2018-10-19T12:54:09Z", "digest": "sha1:JZRYS3IG37Z3QKYQAZLCCZF73RYKU7HE", "length": 7531, "nlines": 40, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - लग्न कि करियर", "raw_content": "\nअसे म्हणतात कि लग्नाच्या गाठी ह्या स्वर्गात बांधल्या जातात पण माझ्या मनात एक प्रश्न नेहमी पडतो कि मुलींनी लग्नाला महत्व द्यावे कि करियर ला.. अर्थात लग्न हि गोष्ट आपल्या जीवनात खूप महत्वाची आहे पण तितकेच महत्वाचे करियर पण आहे.. काही ठिकाणी तर मी असे पण बघितले आहे कि मुलगी १६ वर्षाची झाली नाही कि लगेच तिचे आई वडील तिच्या लग्नाचा विचार करतात आणि काही पुढचा मागचा विचार न करता तिचे लग्न लावून टाकतात, अर्थात हळू हळू हि परिस्तिथी बदलत चालली आहे तरी पण मुलींच्या लग्नाच्या बाबतीत आई वडील जरा जास्तच विचार करतात त्यांच्या दृष्टीने हे बरोबर हि असेल.\nमाझी एक वर्ग मैत्रीण होती, शिकायला खूप हुशार दरवेळी क्लास मध्ये तिचा पहिला नंबर यायचा खरेतर मी तिच्यावर जळायचो पण ती खूप कष्टाळू होती. दहावि ला तिला खूप चांगले गूण मिळाले त्यानंतर तिने science ला ऍडमिशन घेतले आणि काम करत करत ती आपले शिक्षण पूर्ण करत होती आणि अशातच तिचे लग्न ठरले, तिच्या नशिबाने तिला चांगला नवरा भेटला ज्यामुळे घर सांभाळून मोठ्या जिद्दीने तिने प्रथम श्रेणी मध्ये बी.sc पूर्ण केली पण त्यानंतर तिच्या परिवारामुळे तिला काहीच करता आले नाही, जर तिला एक चान्स मिळाला असता तर तिने खूप काही साध्य केले असते पण तसे काही झाले नाही. माझी अजून एक मैत्रीण जीची ओळख नागपूर च्या पेपर मिल मध्ये असताना झाली, ती तिथे अँप्रेन्टिस म्हणून जॉईन झाली होती. इंजिनीरिंग करून तिला वर्ष पूर्ण झाले होते खरेतर तिला हैदराबाद किंवा पुण्याला जाऊन आयटी मध्ये काम करायचे होते पण जर ती घरापासून लांब गेली आणि तिच्यासाठी एखादे स्थळ आले तर तिला येता येणार नाही ह्या एका विचाराने तिच्या घरच्यांनी तिला नागपूर बाहेर कधीच जाऊ नाही दिले. आता तिने अँप्रेन्टिस पूर्ण केली आहे आणि जवळ जवळ सहा महिने झाले घरात बसून आहे, जेव्हा पण ती कामासाठी बाहेर जायचे घरच्यांना विचारते तेव्हा तिच्या घरचे तिला काही ना काही कारण देतात. तिचे लग्न करायचे हि खरेच खूप मोठी जबाबदारी आहे पण फक्त मुलीच्या लग्नाचा विचार करणे योग्य आहे का.\nजर तिला तिचे स्वतःचे असे काही अस्तित्व बनवायचे असेल तर त्याचा तिला हक्क नक्कीच आहे, आता काही वडील मंडळी हे पण म्हणतात कि पाहिजे तर तिने लग्न झाल्यावर काय करायचे ते करू शकते पण खरेच लग्न झाल्यावर घरच्या जबाबदारी सांभाळून स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करणे सोपे आहे का. लग्न झाले कि फक्त नवराच नाही तर तिला तिच्या घरच्या सगळ्यांची मने राखावी लागते, कुणाला काय हवे काय नको हे सर्व नीट बघावे लागते. कुणी रुसले कि त्यांना लाडीगोडी लावा, वेळ आलीच तर घरच्यांची बोलणी ऐकून घ्या आणि हे सर्व करताना तिला काय वाटते ह्याचा फार कमी लोक विचार करतात. सावित्रीबाई फुलेंनी लग्नानंतर स्त्रीशिक्षणाचा पाया रचला पण त्यास महात्मा फुले यांचा खूप हातभार लागला, सध्याच्या युगात असे किती महात्मा फुले आपल्याला पाहायला मिळतील. मी असे म्हणत नाही कि मुलींच्या लग्नाचा विचार करू नये तर तो नक्कीच करावा पण ते करताना आपल्या मुलीच्या स्वतःच्या अशा काय भावना आहेत ते जाणून घेणे खूप चांगले.\nRe: लग्न कि करियर\nRe: लग्न कि करियर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://abhijitkale14.wordpress.com/2017/07/04/%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A8/", "date_download": "2018-10-19T13:41:10Z", "digest": "sha1:TVA5ZBLYELSDOZUPRA4LK4G72IAWIZDR", "length": 20944, "nlines": 93, "source_domain": "abhijitkale14.wordpress.com", "title": "तृष्णा …(भाग – २) – झपाटलेल्या वाटा", "raw_content": "\nतृष्णा …(भाग – २)\nआता पुढे काय करायचे ह्याच्या योजना तो मनातल्या मनात आखत होता. त्याने बसल्या जागेवरून सहज आजूबाजूला पाहिले तर घराभोवती त्याला तारांचे कुंपण दिसले. त्याच्या आत आणि बाहेर बरेच रानटी गवत वाढले होते. इतके की त्यात ते कुंपण जवळपास झाकून गेले होते. बराच काळ इथे कोणी राहत नसल्याचे त्याच्या लक्षात आले. हताश होऊन त्याने सिगरेटचा मोठा झुरका मारला आणि त्यामुळे त्याला खोकल्याची एक जोरदार उबळ आली. तो खोकत असताना अचानक त्याच्या मागून कोणीतरी वाऱ्याच्या वेगाने निघून गेलेले जाणवले. तो सावध होऊन उभा राहिला आणि आजूबाजूला पाहिले पण काही वेगळे दिसले नाही. तो पुन्हा जागेवर बसला. पहिली सिगारेट पायाखाली दाबली आणि दुसरी शिलगावत पाऊस कमी होण्याची वाट पाहू लागला.\nमग बराच वेळ कुठेच काहीही हालचाल झाली नाही. त्याने विचार केला की आता पहाटेपर्यंत इथेच थांबावे कारण पाय मुरगळलेल्या अवस्थेत त्या चिखलातून पुन्हा गाडीपर्यंत जाण्याचे धैर्य त्याच्यात नव्हते. त्याने अंगातला कोट काढून बाकड्यावर बाजूला ठेवला आणि डावा हात दुमडून हाताची उशी करत तिथेच बाकड्यावर अंग आडवे केले. आणि बघता बघता तो कधी निद्राधीन झाला हे त्याचे त्यालादेखील कळले नाही. असाच काही वेळ निघून गेला. पावसाचा जोर कमी जास्त होत होता. एव्हाना तो ज्या पायवाटेने आला तिथे बरेच पाणी साठले होते.\nछताला टांगलेल्या कंदिलाची ज्योत आता फडफडायला लागली जी आतापर्यंत इतक्या वाऱ्यापावसात तग धरून होती. आणि आता पुढे जे अपेक्षित होते तेच घडले. ती ज्योत विझली. आजबाजूच्या सर्व जागेवर काळोखाने कब्जा घेतला. अजूनपर्यंत त्याच्या झोपेत कसलीच बाधा आली नाही. परंतु अचानक एका अतिशय थंड वाऱ्याच्या झुळकीने त्याचे अंग गारठले. त्याने डोळे बंद अवस्थेतच कोट पांघरण्यासाठी डोक्याच्यावर हात नेऊन चाचपडले आणि त्याच्या बोटांना ‘तिच्या’ पायाच्या तळव्याचा स्पर्श झाला. ती बाकड्यावर हवेत तरंगत निश्चल उभी होती. अगदी त्याच्या डोक्याच्या बाजूलाच. त्याने खाडकन डोळे उघडले आणि उठून बघितले. पण तिथे कोणीही नव्हते. त्याने विजेरी चालू केली आणि त्या जागेवर पाहिले. परंतु आता तिथे केवळ त्याचा कोट होता. त्याने पाहिले की कंदिलाची ज्योत विझली आहे. लगबगीने त्याने खिशातले लायटर काढले आणि ज्योत पेटवली. पण काही वेळातच ती पुन्हा विझली. त्याने पुन्हा पेटवली. ती पुन्हा विझली. अखेरचा प्रयत्न म्हणून त्याने पुन्हा ती पेटवली मात्र, त्या कंदिलाच्या पलीकडे त्याला दिसला तिचा तो लालभडक दातांचा भयावह हसरा चेहरा. भीतीने तो दोन पावलं मागे सरकला अर्थात पुढच्याच क्षणात कंदिलाची ज्योत विझली.\nतो खाली मान घालून डोकं खाजवत तसाच बाकड्यावर बसला. असा विचित्र भास झाल्याने त्याची झोपच उडाली होती. आता रात्रभर असं जागंच राहायचं त्याने ठरवले. विजेरी तशीच चालू ठेवली. घड्याळात पाहिले तर अडीच वाजले होते. करण्यासारखे दुसरे काहीच नव्हते आणि दिवस उजाडण्यासाठी अजून २-३ तासांचा तरी अवकाश होता. सहज चाळा म्हणून त्याने शेजारी ठेवलेली विजेरी हातात घेऊन तिचे बटन बंद-चालू करू लागला आणि मध्येच एका आवर्तनात त्याला दिसला तिचा तो रक्ताने माखलेला सफेद पायघोळ नि चेहऱ्यावर आलेले तिचे मोकळे केस. तो जागेवरच उडाला. त्याने पटकन विजेरी बंद केली. मग पुन्हा चालू केली. आता तिथे कोणीही नव्हते. भीतीने त्याचे हात पाय थरथर कापू लागले. तरीही हे सगळे मनाचे खेळ आहेत असेच तो स्वत:ला समजावू लागला.\nविजेरी बाजूला ठेऊन तो तसाच बसून राहिला. झाल्या प्रकाराने त्याला इथे आल्याचा पश्चाताप होत होता. पण आता इलाज नव्हता. कारण घराच्या आजूबाजूने पाणी साठले होते आणि तो ज्या वाटेने आला ती आता चिखलपाण्यात लुप्त झाली होती. तेव्हा सकाळपर्यंत त्याला इथेच थांबणे भाग होते. त्याने खाली वाकून पुन्हा पायाकडे बघितले. सूज थोडी ओसरल्यागत जाणवत होती. किंचित हायसं वाटून तो तसाच बसून राहिला. अचानक कोणाच्या तरी खळखळून हसण्याचा आवाज त्याला ऐकू आला. “कोण आहे कोण आहे तिकडे” असे म्हणत त्याने झटकन आजूबाजूला वळून बघितले. ह्या खेपेला देखील तिथे कोणीही नव्हते. तो उठला आणि त्या घराच्या आवारात इकडे तिकडे हळूहळू फिरू लागला. त्याची जवळपास खात्री झाली होती की इथे तो एकटाच नाही.\nफिरता फिरता तो घराच्या खिडकीपाशी आला. खिडकी बंद असली तरी तिला थोडी फट होती. त्यातून तो कोणी दिसतंय का त्याचा अंदाज घेऊ लागला. पण आत पूर्ण काळोख असल्याने त्याला काहीच दिसले नाही. तो तसाच हळूहळू पाय खेचत दरवाजापाशी पोहोचला आणि पचकन आवाज आला. आपला पाय पाण्यात पडल्यागत त्याला जाणवले. ‘पण इथे पाणी कुठून आले’ म्हणत घाईघाईने त्याने बाकड्यावरची विजेरी घेतली आणि खाली बसून बघितले. ते घट्ट लाल-काळे रक़्त होते. चक्कर येता येता त्याने स्वत:ला सावरले. हाताने दरवाजाच्या चौकटीला धरले आणि तिथेच त्या रक्ताच्या बाजूला पाय पसरवून बसून राहिला. ते रक्त हळूहळू ओसरीवर आणखी पसरत होते. आणि तो त्या रक्तापासून लांब लांब सरकण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी तो तिथून उठला आणि पाय घासत पुन्हा बाकड्यावर गेला.\nआता काय करायचे हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. कारण घडणाऱ्या घटना थांबतच नव्हत्या आणि ‘जर असेच चालू राहिले तर भीतीने एकतर आपला जीव तरी जाईल वा आपण वेडे तरी होऊ. तेव्हा लवकरात लवकर काहीतरी हालचाल केलीच पाहिजे,’ असे विचार त्याच्या मनात येऊ लागले. हातात विजेरी घेऊन तो उठला. रक्तातून पचक पचक आवाज करत तो दरवाजापर्यंत पोहोचला. अंदाज घेण्यासाठी त्याने त्या दरवाजाला कान लावला. आतमध्ये गटक गटक गिळण्याचा आवाज येत होता. समोर काय चित्र दिसेल हे बघण्याची त्याच्या मनाची तयारी होत नव्हती. सारखा सारखा तो कडीजवळ हात नेऊन पुन्हा मागे आणायचा. शेवटी देवाचं नाव घेत त्याने कडीला हात लावला आणि वर खाली करत हळू हळू ती बाजूला केली. तेवढ्यात आकाशात धडाडधाड विजेचा आवाज झाला आणि क्षणभर त्या परिसरात लख्ख प्रकाश पडला. दरवाजाचा कर्रर्रर्रर्र… आवाज झाला आणि एका हातात विजेरी धरून दरवाजा त्याने पूर्ण आत ढकलला. विजेरीचा प्रकाश त्याने खोलीत मारला मात्र पुढच्या दोन तीन क्षणांतच तो ग्लानी येऊन खाली पडला. तिथे दरवाजाच्या उंबऱ्यातच. ह्यावेळेस मात्र तो स्वत:ला बिलकुल सावरू शकला नाही. कारण त्याने जे समोर बघितले ते अघोरी होते, विक्षिप्त होते, अविश्वसनीय होते. ‘ती’ उपडी मांडी घालून फरशीवर बसली होती. तिच्या एका हातात लालभडक रक्ताने माखलेला सुरा होता. दुसऱ्या हातातून रक्त पाण्यासारखं वाहत होतं. तेच ती पित होती आणि तिचे ते लालभडक दात विचकावत हसत होती. तिचा पायघोळ रक्ताने माखला होता. आजूबाजूला माणसाच्या शरीराचे भाग विखुरले होते. त्याच्यादेखील रक्ताचा सडा सबंध खोलीभर पसरला होता.\nत्याला जेव्हा जाग आली, तेव्हा समोरचे दृश पाण्यासारखे संथ हलत होते. डोळे किलकिले करत तो आजूबाजूला पाहू लागला. जणूकाही तो एका वेगळ्याच दुनियेत अवतरला होता. ती संध्याकाळची वेळ होती. सभोवतालचे वातावरण अगदी वेगळे होते. काळाची कितीतरी वर्षे अचानक मागे गेली होती. पण तो तोच होता, आताचा. त्याने बघितले तर आत संपूर्ण घर रिकामेच होते. बाहेर किरमिजी प्रकाश पसरलेला. आतले घर व्यवस्थित लावलेले होते. एक मेज होता. मेजासमोर दोन खुर्च्या होत्या. तो संपूर्ण घर फिरत होता. हो आणि त्याच्या पायाचे दुखणेदेखील थांबले होते किंवा आता त्याच्या ते लक्षातदेखील नव्हते. तो दरवाजाबाहेर गेला. सभोवताली सुंदर शेत होते. कुंपणाच्याभोवती रंगीबेरंगी फुलझाडांची विविध तर्हेची रोपटी होती. पक्षांचा किलबिलाट वातावरणात नवरस भरत होता. सर्व कसे मंगलमय दिसत होते. तो पुन्हा घरात आला. फिरता फिरता त्याची नजर भिंतीवरच्या कॅलेंडरवर पडली. तारीख होती २३ जुलै १९९७. तो एकदम चक्रावून गेला. काळाने वीस वर्षे आधी त्याची रवानगी केली होती. तो विचारात गढून जातोय न जातोय तोच बाहेर गाडीचा हॉर्न वाजला. तो पुन्हा दरवाजात गेला. घराच्या मागच्या बाजूस काम करत असलेला गडी खांद्यावरच्या टॉवेलला हात-तोंड पुसत घाईघाईत रस्त्याच्या दिशेने जाऊ लागला. सभोवताली शेत असल्याने गाडी घरापर्यंत आणणे शक्य नव्हते. तेव्हा मालक लोकांना गाडीतून उतरवून घेण्यासाठी हा गडी त्यांच्या गाडीपर्यंत पोहोचला. ‘तो’ दरवाजातूनच हे सर्व पाहत होता.\nPublished by अभिजित काळे\nनमस्कार दोस्तहो, मी अभिजित काळे. लहानपणापासून लिखाणाची आवड असूनही Engineering मध्ये Career केलेला आणि अंती पुन्हा लिखाणाकडे वळलेला एक वेडा.\tView all posts by अभिजित काळे\nतृष्णा …(भाग – १)\nतृष्णा …(भाग – ३)\nअभिजित काळे on तृष्णा …(भाग –…\nअभिजित काळे on सावली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A1-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%83%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%87/", "date_download": "2018-10-19T13:44:31Z", "digest": "sha1:Y5HCE6S3JVCS2QLD336UZ6GZOZAL3PHA", "length": 12580, "nlines": 127, "source_domain": "marathimotivation.in", "title": "बोधकथा गरुड - स्वतःला पुढे जायचे असेल तर जरूर वाचा. - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome Home बोधकथा गरुड – स्वतःला पुढे जायचे असेल तर जरूर वाचा.\nबोधकथा गरुड – स्वतःला पुढे जायचे असेल तर जरूर वाचा.\nएकदा एका राजाने दोन गरुडाचे पिल्लं आणले. त्यातला एक गरुड राजाने आपल्या हातावर घेतला आणि हाताला झटका देऊन त्याला आकाशात उडवले. लगेच तो आकाशात उंचच उंच झेप घ्यायला लागला, तर दुसरा मात्र आपल्या फांदीवर बसूनच होता. तो उडेचना. हे पाहून राजा फार दुःखी झाला.\nत्याने आपल्या राज्यात दवंडी पिटवली, की ‘जो कोणी त्याच्या दुसऱ्या गरुडाला आकाशात उडायला लावील. त्याला सुवर्ण मोहरा बक्षीस म्हणून देण्यात येतील.’\nहे ऐकून बक्षिसाच्या मोहाने अनेक लोक आले, पण कोणीही गरुडाला उडवू शकले नाही. तेव्हा दवंडी ऐकून एक गरीब शेतकरी राजाकडे आला आणि मी गरुडाला उडवण्याचा प्रयत्न करतो अशी त्याने राजाला विनंती केली. अनेक रथी-महारथी थकले, तिथे हा फाटका काय करणार असा विचार राजाच्या मनात आला, पण गरुड उडणे आवश्यक होते, म्हणून त्याने त्याला संमती दिली.\nशेतकरी गरुडाकडे गेला आणि परत आला. राजाने विचारले, “काय रे, उडाला काय गरुड” तेव्हा शेतकऱ्याने आकाशाकडे बोट दाखवले. राजाने बोटाच्या दिशेने आकाशाकडे बघितले आणि काय आश्चर्य” तेव्हा शेतकऱ्याने आकाशाकडे बोट दाखवले. राजाने बोटाच्या दिशेने आकाशाकडे बघितले आणि काय आश्चर्य तो दुसरा गरुड आकाशात पहिल्यापेक्षा उंच भराऱ्या घेत होता. राजा आश्चर्यचकित होऊन बघतच राहिला\nत्या धक्क्यातून सावरल्यावर त्याने शेतकऱ्याला विचारले, “अरे, तू हे कसे केलेस\nतेव्हा शेतकरी म्हणाला, “मी काही फार वेगळं केलं नाही. मी फक्त तो गरुड बसलेला होता, ती फांदी मोडून टाकली त्याचबरोबर त्याने उंच आकाशात भरारी घेतली त्याचबरोबर त्याने उंच आकाशात भरारी घेतली\nआयुष्यात अनेक जण असेच कोणत्यातरी फांद्यांना चिकटून बसलेले असतात. कोणी त्यांच्या शेती-वाडीला, कोणी परंपरागत व्यवसायाला, तर कोणी छोट्या-मोठ्या नोकऱ्यांना या छोट्या-मोठया फांद्यांना चिकटून राहून मिळेल त्यावर भागवण्याच्या नादात आपल्यातला गरुडच ते विसरून जात असतात\nमिळेल ती नोकरी धरायची. मग घर घ्यायचं. मुलं झाली की, त्यांचं शिक्षण, मग त्यांचं सेटलमेंट, लग्न, हे सारं करत-करत निवृत्त व्हायचं, बस्स, संपलं आयुष्य यालाच मध्यमवर्गीय कुपमंडुक मानसिकता म्हणतात\nअरे कधीतरी स्वतःमध्ये डोकावून बघा आयुष्य म्हणज फक्त इतकंच आहे काय आयुष्य म्हणज फक्त इतकंच आहे काय तुमची फांदी तोडायला कोणीही येणार नाही, हे लक्षात असू द्या. तुम्हाला जर आकाशात उंच उडायचं असेल, तर तुमची तुम्हालाच तोडावी लागेल ती फांदी तुमची फांदी तोडायला कोणीही येणार नाही, हे लक्षात असू द्या. तुम्हाला जर आकाशात उंच उडायचं असेल, तर तुमची तुम्हालाच तोडावी लागेल ती फांदी कधीतरी स्वतःच तोडून तर बघा कधीतरी स्वतःच तोडून तर बघा तुम्ही जितकं समजताय ना त्याहूनही अधिक करण्यासारखं खूप आहे हो आयुष्यात तुम्ही जितकं समजताय ना त्याहूनही अधिक करण्यासारखं खूप आहे हो आयुष्यात जग खूप मोठं आहे. विशाल आहे, पण तुम्हीच स्वतःला पारंपरिक मध्यमवर्गीय मानसिकतेच्या चार भिंतींमध्ये कोंडून घेतलंय आणि त्याहूनही अधिक चिंतेची बाब म्हणजे त्या चार भिंतींनाच तुम्ही विश्व समजत आहात\nठीक आहे, तुम्ही जगला आणि जगत असाल असं, पण कृपया तुमच्या मुलांना तरी या फांद्यांना नका बांधून ठेवू त्यांना तरी उडू द्या स्वच्छंद अन मनसोक्तपणे आकाशात. शक्य झालंच तर तुम्ही मोडून टाका त्यांच्या फांद्या\nमग बघा तुमच्या फांदीवरचा तो पक्षी कसा दिगंतराला जातो…\nPrevious articleसचिन तेंडुलकर याचा प्रशंसे मध्ये काढलेले उद्गार\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/hitguj/messages/103387/106473.html", "date_download": "2018-10-19T13:40:52Z", "digest": "sha1:NSGQKQOKU7SJP6BBF3UG62LL4BOCTRQD", "length": 7983, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पित्त - Acidity", "raw_content": "\n>सर्वसामान्य तक्रारी व उपाय <-/*1-\nblack raisins ते supermarket मध्ये लाल छोट्या box मध्ये मिळतात तेच ना\n>मला सुद्धा पित्ताच खूप त्रास होतो. जर बाहेरगवी गेले की झाले पित्त. पित्त झाले कि माझे डोके, मान खूप दुखते. vegeterian असल्यामुळे बाहेर गेले कि ते bread वगेरे शिवाय काहि option बर्‍याचदा मिळत नाहि. त्याने माझे पित्त अजुन वाढते.\nगेले काहि दिवस मी pepcid acid reducer try केल्या जर बरे वाटते.. नाहितर मी कुठलिहि औषधे घेतलि तरि मला पित्तासाठि फ़ायदा व्हायचा नाहि.\nमाझी पित्त प्रक्रुती आहे, त्यामुळे पित्ताचा त्रास तर होतच असतो. पण जर पथ्ये पाळली तर पित्त आटोक्यात ठेवता येते. मला पुढील गोष्टीं चा फ़ायदा झाला.\n१. चहा , कॉफ़ी संपूर्ण बंद.\n२. मेथी, वांग संपुर्ण बंद\n३. शक्यतो जगरण नाही, झाल्यास, झोपतना १/२ कप गार दुध. सुतशेखर १ गोळी.\n४. कमित कमी ४ वेळा आहार. झोपायच्या आधी कमित कमी ३ तास जेवण.\n५. शक्यतो मसालेदार पदार्थ कमी प्रमाणात खातो\n६. आवळा सुपरी, मोरावळा, गुलकंद\n७. उपासाला जास्त प्रमाणात फ़लाहार. आणि इतर पदार्थ कमी.\n८. आंबवलेले पदार्थ ( इडली, उतप्पा ) कमी. डोसा खाउन पित्त वाढत नाही अस लक्शात आलय.\nही पथ्ये पाळल्या मुळे त्रास बराच कमी झाला आहे. वरचे वर होणारा त्रास अता सधारण 3-4 महिन्याने होतो.\n१. vanila icecream ने खुप बर वाटत. जरा त्रास होतोय अस वाटल कि लगेच IceCream\n२. सुतशेखर, Gelucil, हे तर आहेच\n३. नाहिच बर वाटल तर, ३-४ ग्लास कोमट पाण्यात मीठ घालुन प्यायच व उलटी काढायची. एकदा पित्त पडुन गेल कि बर वाटत. ( किमान 3-4 महिने तरी )\nसकाळी दुध, जिलबी खाण्याचा पण पित्त कमी होण्यास उपयोग होतो.\nHomeapathy मधील Nux Vomika चा सुद्धा मला चांगला फ़ायदा झाला आहे.\n>माणसा, पित्ताचे जळजळीत कढ घशात येतात त्याला <-/*3->ने वेगवेगळे त्रास होउ शकतात. जसे पोटात दुखणे, घशात जळजळणे, उलट्या होणे, इ इ <-/*1-\n>माणसा काहीही काय थाप मारतोस.\nacidity वाढली की heartburn होते जेव्हा ते acid घशात येते तेव्हा.\n>हा विभाग इथे हलवला आहे <-/*1-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87/", "date_download": "2018-10-19T14:19:41Z", "digest": "sha1:YRC6BCKTASTHZG4FZC7VLPB7WYJPHELR", "length": 9228, "nlines": 113, "source_domain": "chaupher.com", "title": "रावेतमधील गणेश नगर, शिंदे वस्तीत रस्त्याच्या विकासाकडे महापालिकेचे दुर्लक्ष | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड रावेतमधील गणेश नगर, शिंदे वस्तीत रस्त्याच्या विकासाकडे महापालिकेचे दुर्लक्ष\nरावेतमधील गणेश नगर, शिंदे वस्तीत रस्त्याच्या विकासाकडे महापालिकेचे दुर्लक्ष\nपिंपरी – चिंचवड शहराचा चारही बाजूने भरमरसाठ विकास सुरु आहे. परंतु, पिंपरी- चिंचवड महापालिकेकडून रावेत भागातील रस्त्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून रस्त्याला मंजूरी मिळूनही प्रशासन अधिकारी निव्वल आश्वासन देवून विकासकामांकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप रावेत भागातील गणेश नगर, शिंदे वस्तीमधील नागरिक संदिप भोंडवे, संजय भोंडवे, विश्वास भोंडवे यांनी केला आहे.\nरावेत परिसरातील रेल्वे लाईन, बीआरटीपासून १२ मिटरच्या रस्त्याला मंजूरी मिळाली आहे. याकडे स्थानिक नगरसेवकांकडूनही दुर्लक्ष होत असून रस्त्याचा प्रश्न कायमस्वरुपी निर्माण झाला आहे. महापालिकेच्या ब प्रभागांतर्गत हा परिसर येत असून महापालिकेचा कर भरून देखील येथील नागरिकांना महापालिकेच्या सोयी- सुविधा मिळत नाहीत. पावसाळ्यात येथील मुलांना चिखलातून शाळेत जावे लागते. अधिकारी येतात, मात्र निव्वळ आश्वासन देवून निघून जातात, त्यामुळे येथील विकास रेंगाळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.\nPrevious articleमराठा आरक्षणासाठी रस्त्यांवर आंदोलन होणार नाही\nNext articleपिंपळे गुरव येथे अपंगांना कृत्रिम अवयवांचे वाटप\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\nपिंपळे सौंदागरच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार जगताप\nचीन आकाशात सोडणार मानवनिर्मित चंद्र\nखरा चंद्र पृथ्वीपासून ३ लाख ८४ किलोमीटरवर आहे चौफेर न्यूज - चीन या देशाचे नाव घेतल्यावर दोन गोष्टी डोळ्यासमोर येतात पहिली म्हणजे लोकसंख्या आणि दुसरी...\nशानसोबत संधी देण्यासाठी अन्नू मलिकने किस मागितला\nचौफेर न्यूज - प्रसिद्ध पार्श्वगायिका सोना मोहापात्राने प्रख्यात संगीतकार-गायक अन्नू मलिक यांना लैंगिक शोषणकर्ता म्हटल्यानंतर गायिका श्वेता पंडितनेही त्यांच्यावर आरोप केला आहे. शान, सुनिधी...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://expenziv.blogspot.com/", "date_download": "2018-10-19T13:49:54Z", "digest": "sha1:XPTDRGT5RLIJLHMZGZNLEAV2QIK3B73D", "length": 46827, "nlines": 193, "source_domain": "expenziv.blogspot.com", "title": "|| अहं ब्रह्मास्मि ||", "raw_content": "|| अहं ब्रह्मास्मि ||\nअनादी मी... अनंत मी...\nइतिहासातून शिकणे - अशोकाची अहिंसा \nआजच्या भारताचं क्षेत्रफळ आहे - सुमारे ३३ लाख वर्ग किमी.\nभारतीय उपखंडात सर्वात मोठं एकछत्री राज्य होतं मौर्यांचं. सम्राट अशोकाने उभं केलेलं. किती मोठं होतं हे साम्राज्य तब्बल ५० लाख वर्ग किमी.\nसम्राटाने ख्रिस्त पूर्व २६१ साली कलिंगाच्या प्रसिद्ध युद्धात साम्राज्य पूर्ण केलं. ह्या युद्धात झालेला प्रचंड नरसंहार (सुमारे एक लाख सैनिक आणि अगणित नागरिक) बघून व्यथित झालेल्या अशोकाने शस्त्र खाली ठेवले, ते कायमचेच. त्याने बौद्ध धम्म स्वीकारला आणि अहिंसेचा प्रचार केला असा इतिहास आम्ही वाचतो.\nसमस्या ही, की त्याने स्वतःची अहिंसा त्याच्या साम्राज्याचं धोरण म्हणून राबवली. \"आणखी लढाया करणार नाही\" हे धोरण ठीक, पण अंतर्गत सुरक्षेत कमालीची कपात, सीमांवरील सुरक्षेची नाममात्र सोय आणि नागरी सुविधा निर्माण करणं सोडता संपूर्ण लक्ष धार्मिक शिल्पं उभारण्यात. परिणाम - पुढच्या ५० वर्षात साम्राज्य कोसळलं.\nभारतीय उपखंडात कायमस्वरूप एकछत्री अंमल निर्माण होऊन एक-राष्ट्र भावना वृद्धिंगत होण्याची शक्यता अशोकानंतर ५० वर्षसुद्धा टिकली नाही. आणि - तब्बल १७०० वर्षानंतर, युरोपात आलेल्या \"Age of Discovery\" च्या बळावर इवलंसं ब्रिटन, \"ग्रेट ब्रिटन\" चं महाकाय साम्राज्य उभं करतं झालं. जगावर सत्ता मिळवायला इंग्लंडला दोनशे वर्ष पुरली. पुढचा इतिहास सर्वश्रुत आहे.\nइतिहासातून धडे घ्यायचे असतात ते असे.\n\"साम्राज्य जिंकणं\" ही फक्त पहिली पायरी असते. जिंकल्या \"नंतर\" काय करायचं \"टिकवायचं\" कसं, \"वाढवायचं\" कसं - हे इतिहासातून शिकायला हवं. शिकून झालं की त्यानुसार \"आजच्या\" काळाला हे धडे कसे लागू पडतात हा विचार करायला हवा.\nइतिहासाचा भडक टाईमपास करण्याचं व्यसन लागल्यावर \"आज\" वरून लक्ष उडतं ते उगीचच नाही\n - देशभक्ती म्हणजे काय - भारतात देशभक्तीचा दुष्काळ का आहे\nसध्या सोशलमिडीयावर स्वयंघोषित देशप्रेमी अन आरोपी देशद्रोही ह्यांच्यात शाब्दिक युद्ध चालू आहे. त्या निमित्ताने - \"देश\", \"देशप्रेम\" ह्या गोष्टींचा केलेला उहापोह. त्याचबरोबर, भारतात देशभक्तीचा दुष्काळ का आहे, ह्याचं कारण.\n१) भारत देश (Country) - भारत संघराज्य / राज्य (State) - भारत राष्ट्र (Nation) :\nसर्व सामान्य माणसासाठी तिन्ही \"संकल्पना\" एकच असतात पण technically ह्या तिन्ही भिन्न गोष्टी आहेत.\nदेश-प्रदेश ही भौगोलिक संज्ञा आहे. भारत देश म्हणजे सीमारेषा आखून स्पष्ट केला गेलेला भूभाग. महाराष्ट्र देशा - म्हणजे महाराष्ट्राचा भूभाग. अनेक छोट्या छोट्या भूभागांना प्रदेश/देश म्हणतात - ते केवळ भौगोलिक ओळख म्हणून.\nराज्य - State म्हणजे ४ गोष्टी असणारी गोष्ट - १) ठराविक सीमा २) स्वतंत्र राज्यव्यवस्था ३) Economy चं स्वावलंबन टिकवू शकेल एवढी लोकसंख्या आणि ४) Sovereignty म्हणजेच सार्वभौमत्व - म्हणजेच कुठल्याही परकीय state किंवा शक्तीच्या नियंत्रणात नसणं.\nराष्ट्र - केवळ एका identity च्या भोवती बंधुभाव असणं. जो इस्लाम, क्रिश्चियन, ज्यू लोकांमधे असतो. मला नेहेमी वाटतं भारतात लोकांमध्ये \"भारतीयत्व\" नाहीये - ते भारतीयत्व म्हणजेच हा सर्व भारतीयांमध्ये \"केवळ भारतीय\" म्हणून एकमेकांसाठी असणारा बंधुभाव. हेच राष्ट्रीयत्व.\nआपण सर्व जण \"देश\" हा शब्द \"राज्य / state\" आणि \"राष्ट्र\" ह्या दोन्हींच्या अनुषंगानेच वापरत असतो.\nथोडक्यात, देश ह्या शब्दाचा आपल्याकडे प्रचलित अर्थ - एका राज्यसत्तेखाली असणारा भूभाग असा आहे. तसंच \"एका देशात\" राहणाऱ्या लोकांच्या मनात एकमेकांसाठी बंधुभाव असायला हवा ही अपेक्षा देखील आपल्याकडे गृहीत धरल्या गेली आहे.\n--- वरील विवेचन \"काय चूक - काय बरोबर\" ह्या अर्थाने नसून काय \"आहे\" ह्या अर्थाने आहे. ह्या संकल्पनांमधे तसंच प्रचलित मतांमध्ये चूक-बरोबर असं काहीच नाहीये. आहे हे असं आहे. बास.\n२) देशभक्ती म्हणजे काय\n१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी तसंच भारतीय क्रिकेट टीम - ह्यांच्या पुढे जाणारी देशभक्ती - ही काय चीज आहे, हे ह्या प्रश्नात अभिप्रेत आहे. तसंच - मला माझ्या देशाचा \"अभिमान\" वाटतो, देशाच्या इमेजची फिकीर आहे - ह्या भावनिक गुंतवणूकीच्या पुढे देशभक्ती असणं गृहीत आहे. इथे देशहितासाठी काही कृती अपेक्षित आहे.\nमग अशी देशभक्ती म्हणजे काय\nह्याची उत्तरं ३ प्रकारे दिली जातात.\nपाहिलं आहे: आपापली नागरी कर्तव्य पार पाडणं म्हणजे देशभक्ती. रहदारीचे नियम पाळणे, रस्त्यावर नं थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा नं फेकणे, राष्ट्रगीताचा - राष्ट्रध्वजाचा अन अश्याच राष्ट्रीय प्रतीकांचा मान राखणे इ.\nचांगला, जबाबदार नागरिक = देशभक्त - असं हे समीकरण आहे. म्हणजे, तुम्ही तुमची \"कर्तव्य\" पार पाडली म्हणजे तुमची देशभक्त होता - अशी खूप साधी व्याख्या आहे ही.\nदेशभक्तीचा पहिला प्रकार - माझ्या मते - देशभक्ती फारच सोपी करून टाकतो. तो एका फटक्यात भ्रष्टाचाराविरोधात लढणारे अनेक कार्यकर्ते, अनेक RTI activists, बाबा आमटे, अर्थक्रांतीचे मिलिंद बोकील, \"नाम\" मधे दान देणारे अनेक दानशूर आणि \"नाम\" उभं करणारे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे - ह्या सर्वांना - \"फक्त नागरी कायदे पाळणाऱ्या व्यक्तीसोबत\" आणून ठेवतो. हे चुकीचं वाटतं. देशभक्ती म्हणजे देशासाठी काहीतरी विशेष करणं. प्रत्येक जबाबदार नागरिक हा आपल्या रोजच्या दिनचर्येत अपेक्षेबाहेरचं काही करत असतोच असं नाही. नागरी कायदे पाळणं हे तर प्रत्येकाचं कर्तव्यच आहे. कर्तव्य पाळणारा देशभक्त असेलच असं नाही.\nदुसरं उत्तर आहे: पहिल्या उत्तराच्या चाकोरी बाहेर जाऊन, समाजासाठी काहीतरी करणारी व्यक्ती म्हणजे देशभक्त. खूप दान करत असाल, गरिबांना शिकवत असाल, अनाथांची काळजी वहात असाल, पर्यावरणाच्या सुधारणेवर काही करत असाल --- असं काही करत असाल तर तुम्ही देशभक्त आहात.\nह्या उत्तरात, \"मानवता\" ह्या वैश्विक मूल्याला \"देशभक्ती\" चं रूप मिळालं आहे.\nतिसरं उत्तर: आपण \"देश\" म्हणून जी काही व्याख्या मानतो, त्या देशासमोर असलेल्या समस्यांवर काम करणारे. इथे \"देशासमोरील समस्या\" म्हणजे तो देश ज्या व्यवस्थेच्या रूपाने रहातो - त्या व्यवस्थेमधील दोष किंवा व्यवस्थेसमोरील संकटं.\nदुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकारात फार धूसर फरक आहे. पण ह्या दोन्ही कार्यांमधील result मधे प्रचंड फरक आहे. उदाहरणार्थ - गरिबी. ह्या प्रश्नावर २ प्रकारे काम होऊ शकतं - पाहिलं, स्वतः दानधर्म करा, गरिबांच्या शिक्षण/व्यवसायात त्यांना मदत करा इ. हे वैश्विक मानवतेच्या दृष्टीतून होईल. दुसरं - गरिबी ही \"भारतासमोरील\" मोठी समस्या आहे असं समजून भारतातून गरिबी कमी कशी होईल ह्यावर काही अभ्यासपूर्ण सोल्युशन शोधणं आणि ते implement करण्यासाठी प्रयत्न करणं. दुसरा प्रकार instant result देतो, तिसरा प्रकार permanent solution च्या शोधत असतो.\nदुसरा आणि तिसरा प्रकार देशभक्तीचे २ वेगळे प्रकार म्हटले जाऊ शकतात. फक्त फरक हा, की काही असे लोक असतात जे international कार्य करतात. त्यांचं कार्य जेव्हा केवळ मानवतेने प्रेरित असतं तेव्हा देशभक्तीच्या पलीकडे जातं. आणि \"मानवता\" हे मूल्य \"देशहित\" च्या समोर आव्हान स्वरूप उभं राहिलं तर dilemma निर्माण होतो.\nभारतात देशभक्तीचा दुष्काळ का आहे\n२ स्पष्ट कारणं आहेत.\nपाहिलं - हा देश \"माझा\" आहे, हे लोक \"माझे\" आहेत - ही भावना निर्माण होणं - देश ज्या विवीध formal आणि informal यंत्रणांच्या बळावर उभा असतो, त्यांच्यावर अवलंबून असतं. ज्या देशांमध्ये ह्या यंत्रणा कुचकामी आहेत, गुन्हेगारांच्या हातचं बाहुलं बनल्या आहे, तिथे लोक देशाशी बांधिलकी ठेवत नाही. कारण शेवटी \"देश\" म्हणजे ह्या यंत्रणांचा वेगवेगळा परिणाम असतो. त्यामुळे ह्या यंत्रणाच जर त्रासदायक असतील तर सामान्य माणूस त्या यंत्रणांना विटतो आणि पर्यायाने देशभक्तीपासून दुरावतो.\nदुसरं - वरील पाहिला factor ज्यांच्यावर अवलंबून आहे - त्या civil society च्या निष्क्रियतेमुळे भारतात देशभक्तीची वानवा आहे. इथे निष्क्रियता म्हणजे समस्या-समाधानावर कार्य नं करणं - हे अपेक्षित आहे. आपली सिव्हील सोसायटी एकतर कुठल्यातरी पक्षाची बाजू लावून धरते किंवा केवळ आणि केवळ दोषारोपण करते. ज्यात सामान्य जनतेलाच बरेच दोष दिले जातात. आपल्याकडे victim लाच culprit करण्याची अजब खोड आपल्या civil society मधे आहे, ज्यामुळे सामान्य माणूस ह्या \"फंदात\" पडत नाही आणि नामानिराळा रहातो.\n\"भारतात लोकांना देशाबद्दल काहीच का वाटत नाही\" ह्या प्रश्नाचं उत्तर वरील दोन कारणं आहेत.\nलोकांमधे देशभक्ती चेतवायची असेल तर ह्या दोन समस्या सोडवाव्या लागतील.\nमोदीसरकार स्वतः Start-Up India साठी तयार आहे का\nटायबेरियस ह्या रोमन सम्राटाकडे एक तंत्रज्ञ आला. त्याने न फुटणारी काच बनवली होती. रोमन राज्यात नवनवीन शोधांना प्रोत्साहन दिलं जायचं. त्यामुळे आपला हा शोध राजाला दाखवून मोठं बक्षीस मिळवण्याची त्याची स्वाभाविक आणि साहजिक इच्छा होती. सम्राटाने त्याला प्रश्न केला - अजून कुणाला ह्या शोधाबद्दल बोलला आहेस का नकारार्थी उत्तर मिळताच राजाने त्या तंत्रज्ञाला तात्काळ मृत्युदंडाची शिक्षा दिली. \"चिखलाला किंमत मिळण्यासाठी सोन्याचा ध्वंस आवश्यक असतो\".\nराणी एलिझाबेथ पहिली - हिच्या कारकिर्दीत विल्यम ली ने शिवणयंत्र बनवलं आणि राणीला पेटंट मागितलं. राणीने तात्काळ नकार दिला - तुमच्या ह्या यंत्रामुळे माझी गरीब प्रजा आणखी गरीब होऊन भिकेला लागेल --- असा राणीचा प्रतिवाद होता.\nपुढे, ह्या \"प्रो-प्रजा\" रोखाचं स्वरूप \"प्रो-प्रस्थापित उद्योग\" असं झालं. आणि हे सगळीकडेच झालंय. नवनवीन शोध नेहेमी बदलाचे वारे घेऊन येतात. ह्या बदलाच्या वाऱ्यांच्या झंझावातात प्रचंड उलथापालथ घडून येते. ह्यालाच अर्थतज्ञ जोसेफ शंपटर \"creative destruction\" म्हणतात. हे destruction प्रस्थापित, जुन्या युक्त्या आणि पद्धतींचं असतं. अर्थात असे बदल हे प्रस्थापितांना नकोसे असतात. कारण त्याने नवीन रक्ताकडे मदार जाण्याची शक्यता असते. त्यामुळे जेव्हा जेव्हा अशी वेळ येते तेव्हा तेव्हा प्रस्थापितांचा दबाव सत्तेवर पडतो, सत्ता झुकते आणि बदलाचे वारे थांबवले जातात.\nइंग्लंडमधील वूलन टेक्स्टाईलचा धंदा इम्पोर्टेड लोकरीमुळे धीमा होत होता. म्हणून टेक्स्टाईल लॉबीने १६६६ आणि १६७८ मध्ये इम्पोर्टविरोधी कायदेच करायला लावले होते \nएवढं सगळं पुराण कशासाठी, तर मोदी सरकार स्वतः अश्या दबावाच्या वेळी तग धरेल का - ह्याकडे आपलं लक्ष असावं - ह्यासाठी.\nसद्ध्याचं चित्र फारसं दिलासादायक नाही. प्रस्थापिताना धक्का देणाऱ्या ओला आणि उबर ह्या taxi सर्व्हिसेसला त्रास होत आहे. जागतिक बँकेच्या Ease of Doing Business Rankingमध्ये, १८९ देशांत भारत १५८वा आहे. त्याच्याही पुढे - दक्षिण आशियाई देशांत भारत सर्वात शेवटी - आठवा आहे. हे भयावह आहे. हे बदलायलाच हवं.\nत्यामुळे Start-Up India, Stand-Up India हा केवळ मार्केटिंग यल्गार नसून खरोखर बदल घडवून आणणारी साद असेल तर त्या सादेला creative destructionचा प्रतिसाद मिळणारच. सरकार अश्या creative destructionच्या झंझावातात नवोदित उद्योगांसोबत उभं राहील की हितसंबंध जपण्यासाठी प्रस्थापिताना जपेल, ह्याकडे आपण लक्ष ठेऊन रहायला हवं.\nआर्यन इन्व्हेजन थेओरी आणि \"जैन\" पावभाजी\nनुकतीच \"भारत एक खोज\" ही मालिका बघायला सुरुवात केलीये. तिसरा एपिसोड बघुन झालाय. दुसऱ्या भागापासून 'बाहेरून आलेल्या' लोकांनी सिंधू संस्कृती कशी अतिक्रमित केली, त्यांनी इथल्या काही प्रथा कश्या आत्मसात केल्या, त्यांच्या काही प्रथांचा पायंडा कसा पडला आणि त्यातून कश्या प्रकारे 'भारतीय संस्कृती' तयार झाली ह्यावर भाष्य सुरु आहे. हे भाष्य आरोप-प्रत्यारोपाच्या रुपात नसून केवळ इतिहास कथन करण्याच्या आणि आजच्या भारताची 'खोज' करण्याच्या हेतूने आहे. त्यामुळे हयात objectionable असं काही वाटत नाही.\nमाझा ह्या आर्यन इन्व्हेजन थेओरीचा अभ्यास फारसा नाही. अगदी 'अजिबात नाही' असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. मुळात इतिहासात मला असलेला रस खरं-खोटं करण्यापेक्षा 'धडा शिकण्या'च्या हेतूने जास्त आहे. त्यामुळे आर्य कुठले का असेनात - बाहेरून आलेले वा मूळचे इथलेच - त्यांचीच संस्कृती का टिकली/पसरली, कशी पसरली - ह्या अभ्यासातून \"आज\" आपल्या समाजासमोर असलेल्या प्रश्नांना उत्तरं मिळावीत --- एवढाच माझा हेतू असतो.\nदुर्दैवाने फेसबुकवर भरपूर फॉलोअर्स असणारे विचारवंत इतिहासात घडलेल्या घटनांवरुन वाद पेटवण्यातच धन्यता मानतात. वैदिक-अवैदिक, आर्य-द्रविड, शैव-वैष्णव, हिन्दू-अहिंदू अश्या अनेक बॅनरचे वाद सतत धुमसत ठेवले जातात आणि आमच्या वेळेचा आणि ऊर्जेचा व्यवस्थित अपव्यय \"मुद्दाम\" केला जातो. असो.\nभारत एक खोजच्या निमित्ताने एका सामाजिक सत्याची परत एकदा खात्री पटली. \"पैसा बोलता है\" जी जमात, जो कबीला, जे लोक आर्थिक दृष्टया सुदृढ असतील ते टिकतील. समाजासाठी जर उत्क्रांतीवादाचा सिद्धांत लावायचा असेल, तर \"सर्वायवल ऑफ दी फिटेस्ट\"च्या नियमात \"फिटेस्ट\" समाज कोण - तर तो, जो मोठ्या कालखंडासाठी श्रीमंत राहतो.\nइथे \"मोठ्या कालखंडासाठी श्रीमंत असणं\" हा अनेक कठीण गोष्टी त्या समाजाने आत्मसात केल्याचा परिणाम आहे समाज श्रीमंत किंवा सुखवस्तू आहे ह्याचा अर्थ शेती, व्यापार उदीम व्यवस्थित आहे. म्हणजेच एक बऱ्यापैकी सामाजिक/व्यापारी व्यवस्था अस्तित्वात आहे. लूट लबाडी नाहीये किंवा असली जरी, तरी अंदाधुंदी माजलेली नाहीये. समाजाचं ऐश्वर्य टिकवून ठेवल्या जातंय, म्हणजेच परचक्रापासून वाचवून स्थैर्य येण्यासाठी आवश्यक असलेलं सैन्य आहे. हे सगळं घडत आहे म्हणजे बऱ्यापैकी व्हिजन असणारी शासन व्यवस्था आहे \nअसा समाज विकसित होणार आणि पसरणार - ह्यात नवल ते काय आर्य मूळचे भारतीय उपखंडातील होते की बाहेरून आलेले - हा वाद आज शून्य महत्वाचा आहे. त्यांचा वरील factors मुळे एवढा प्रसार झाला - हे आपल्याला इतिहास सांगतो. आणि ह्यातून आपण आजच्या सामाजिक प्रश्नांकडे अधिक सक्षमपणे बघू शकतो. उदाहरणार्थ --- जैन पावभाजी \nकांदा लसूण नसलेली भाजी काय फक्त जैन लोकच खातात असं नाही. पण अशी भाजी सगळे जैन लोक खातात आणि हे लोक मोठ्या प्रमाणावर हाय-क्लास रेस्टोरंट्समध्ये जातात. त्यामुळे कांदा लसूण नसलेली भाजी म्हणजे \"जैन\"भाजी हे नामाभिधान सहज होऊन गेलं. ह्यात कुणी \"सांस्कृतिक घुसखोरी किंवा दादागिरी\" केल्याचा आरोप जैन लोकांवर केला तर तो कुणाला valid वाटेल तर कुणाला हास्यास्पद. पण असे प्रयत्न झाले जरी असतील तरी त्या प्रयत्नांना आर्थिक आयाम असल्याशिवाय ते यशस्वी झाले नसते - ह्यावर तरी कुणाचंच दुमत नको \nपूर्वी कुर्ता/सदरा-धोतर घालणारे आम्ही टी शर्ट-जीन्स घालायला लागलो आहोत - ही सांस्कृतिक घुसखोरी नसून वाढत्या consumerism चा परिणाम आहे हे आपण समजून घ्यायलाच हवं. Valentine's Day साजरा होतो, promote केला जातो - तो काही कुठली ठराविक संस्कृती पसरवायची म्हणून नव्हे - तर त्या निमित्ताने करोडोंचा माल विकला जातो म्हणून आणि आपण हे आर्थिक धागे-दोरे विसरून केवळ भावनिक अस्मिता मध्ये आणतो.\nभारतीय समाज एकसंध, एकरूप होण्यासाठी दुसऱ्या कुठल्या गोष्टीची गरज नाही तेवढी आर्थिक विकासाच्या समान संधी उपलब्ध होण्याची गरज आहे. दुर्दैवाने आपल्या व्यवस्थेमध्ये तळागाळातील माणूस, स्वतःचं कौशल्य वापरून प्रगती करत \"वर\" जाणं दुरापास्त झालंय. कौशल्यापेक्षा \"right contacts\" असणं महत्वाचं झालंय. अश्याने ठराविक लोक, ठराविक गट विकासाच्या अश्वावर आरूढ झालेत आणि त्यांच्या मागे पायी चालणाऱ्या वाटसरूंची फरफट होतीये.\nह्या सगळ्या गोंधळात जातीय/वांशिक अस्मिता जोपासणारे, चेतवणारे आणि पेटवणारे आहेतच. वैदिक-अवैदिक, शैव-वैष्णव इ आजच्या काळाला अजिबात सुसंगत नसणारे वाद उकरून काढणारे \"विचारवंत\" आपल्या सगळ्यांना मूळ प्रश्नापासून दूर करतात आणि मग सुरु होते खरी गळचेपी.\nविचारांच्या आणि विकासाच्या संस्कृतीची.\nखरं इन्व्हेजन तर हे वाद निर्माण करणारे लोकच करत आहेत.\nसमरस, एकरूप भारतीय समाज निर्माण होण्याच्या शक्यतेवरचं इन्व्हेजन.\nगांधीजी, ५५ कोटी आणि फाळणी\nगांधीजींना शिव्या ठोकण्याआधी आपण खरा इतिहास नीट समजावून घ्यावा. गांधीजी फाळणी व्हावी ह्यासाठी उपोषणाला बसले नव्हते. उगाच उचलली जीभ आणि ला...\nगांधीजी---शंका व समाधान (भाग १)\nफेसबुकवर अनेक विषयांवर घडलेल्या अनेक चर्चा मी अनुभवल्या आहेत. बऱ्याच चर्चांमध्ये हिरीने सहभागही घेतला आहे. त्या सर्व चर्चांमध्ये उजवी वाटले...\nबलात्कार/वाढती गुन्हेगारी, त्यावरचे उपाय आणि जनतेची \"अविश्वासार्हता\"\nजेव्हा जेव्हा समाजासमोर एखादी नवी समस्या, एक नवा प्रश्न उभा राहतो, तेव्हा तेव्हा जनतेच्या वेगवेगळ्या स्तरातून वेगवेगळे सूर निघतात. त्य...\n - देशभक्ती म्हणजे काय - भारतात देशभक्तीचा दुष्काळ का आहे\nसध्या सोशलमिडीयावर स्वयंघोषित देशप्रेमी अन आरोपी देशद्रोही ह्यांच्यात शाब्दिक युद्ध चालू आहे. त्या निमित्ताने - \"देश\", \"देशप...\nइतिहासातून शिकणे - अशोकाची अहिंसा \nआजच्या भारताचं क्षेत्रफळ आहे - सुमारे ३३ लाख वर्ग किमी. भारतीय उपखंडात सर्वात मोठं एकछत्री राज्य होतं मौर्यांचं. सम्राट अशोकाने उभं केलेल...\nगोध्राचं सत्य - मोदींच्या माफीचा प्रश्न येतोच कुठे\n२०१४ चं बिगुल वाजायला लागलंय. परत एकदा स्युडोसेक्युलर शक्ती एकत्र येऊन तेच तेच रडगाणं गात आहेत. जसे जसे मोदी मोठे होत आहेत, त्यांची भाजपा...\nमेरे भारतीय मुस्लीम भाईओंके लिये\nअभी अभी एक मुस्लीम भाई से फेसबुक पे बात हुई | हिंदू धर्म की काफी बुराई कर रहा था | हमारे मुस्लीम भाई हमेशा हिन्दुओ की खामिया दिखाने में ...\n|| अहं ब्रह्मास्मि || - on Facebook\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5389430046769430592&title=MOU%20Signing%20Ceremony&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-19T13:08:48Z", "digest": "sha1:YXYUVQJL7HX7JNOH4CJPNNECFGJCKHST", "length": 17235, "nlines": 128, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "फोक्‍सवॅगन अॅकॅडमीचा ‘एसएसओयू’शी सहयोग", "raw_content": "\nफोक्‍सवॅगन अॅकॅडमीचा ‘एसएसओयू’शी सहयोग\nपुणे : फोक्‍सवॅगन अॅकॅडमीने येथील सिम्बॉयसिस स्किल्‍स अँड ओपन युनिव्‍हर्सिटी सोबत सहयोग जोडला आहे. या सहयोगाच्‍या माध्‍यमातून फ्रंट लेव्‍हल सुपरवायजर्स म्‍हणून बढती देण्‍यात आलेल्‍या कर्मचाऱ्यांसाठी युनिक मॉड्युल तयार करण्‍यात येईल. या कर्मचाऱ्यांना भावी टीम लीडर्स बनवणे हा यामागील मूळ हेतू आहे.\nचाकणमधील फोक्‍सवॅगन पुणे प्‍लांट येथील हे सुपरवायजर्स या प्रोग्रामसाठी पात्र असतील. व्‍यवसाय संचार कौशल्‍ये, संस्‍थात्‍मक व उत्‍पादन प्रणालींची सर्वोत्‍तम सखोल समज विकसित करत सहभागींचे अधिकृत डिप्‍लोमा शिक्षण व वास्‍तविक क्षमता यामधील पोकळी दूर करण्‍यावर या मॉड्युलचा फोकस असेल. सिम्बॉयसिस स्किल्‍स अँड ओपन युनिव्‍हर्सिटी ही महाराष्‍ट्राची पहिली कौशल्‍य विकास युनिव्‍हर्सिटी आहे. ही युनिव्‍हर्सिटी मल्‍टी-एंट्री एक्झिट, आधीच्‍या शिक्षणाची ओळख, क्रेडिट ट्रान्‍सफर आदींसारख्‍या प्रोग्राम्‍समधील अद्वितीय वैशिष्‍ट्ये देते आणि रि-स्किलिंग अधिक आकर्षक करते.\nमॉड्युलमध्‍ये बेसिक टेक्‍नोलॉजिकल कॉम्‍पिटन्‍स, बेसिक मॅनेजेरिअल कॉम्‍पिटन्‍स आणि बेसिक बीहेवीरल कॉम्‍पिटन्‍स यांचा समावेश असेल. सुरुवातीच्‍या प्रोग्रामसाठी फोक्‍सवॅगन अॅकॅडमी १६ कर्मचाऱ्यांची नोंदणी करत आहे आणि टप्‍प्‍याटप्‍प्‍याने अधिक कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्‍यात येईल. हा वीकेंड प्रोग्राम असून, १५ एप्रिल २०१८ पासून सुरू होईल.\nफोक्‍सवॅगन इंडिया प्रायव्‍हेट लिमिटेडचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ. अँड्रीस लॉरमन आणि ‘एसएसओयू’च्या प्रकुलगुरू डॉ. स्‍वाती मुजुमदार यांनी चार एप्रिल २०१८ रोजी ‘एसएसओयू’ येथे सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षऱ्या केल्‍या.\nडॉ. अँड्रीस म्‍हणाले, ‘फोक्‍सवॅगनमधील प्रतिभांचा सन्‍मान करण्‍याची आणि त्‍यांच्‍या करिअर्समध्‍ये वैयक्तिक व व्‍यावसायिक प्रगती करण्‍यासाठी त्‍यांना संधी देण्‍याची आमची पद्धत आहे. हा प्रोग्राम या कर्मचाऱ्यांना पुढील स्‍तरावर घेऊन जाण्‍यासाठी त्‍यांच्‍यामध्‍ये व्‍यवस्‍थापकीय क्षमता विकसित करण्‍यासाठी वैयक्तिक व व्‍यावसायिकमधील पोकळींना दूर करेल. ‘एसएसओयू’ने आमच्‍यासोबत हे युनिक मॉड्युल तयार केले आहे. हे मॉड्युल ऑटोमोटिव्‍ह क्षेत्रामध्‍ये मोठ्या प्रमाणात कौशल्‍य निर्माणासाठी लाभदायी ठरेल.’ हा प्रोग्राम आपल्‍या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या ‘कुशल भारत’ उपक्रमाशी संलग्‍न असल्याचे ते म्हणाले.\n‘एसएसओयू’च्‍या प्रकुलगुरू डॉ. मुजुमदार म्‍हणाल्‍या, ‘फोक्‍सवॅगन अॅकॅडमी व ‘एसएसओयू’ यांनी सहयोगाने तयार केलेला हा अत्‍यंत युनिक प्रोग्राम आहे. हा प्रोग्राम वैयक्तिक व व्‍यावसायिक प्रगती करण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यासाठी योग्‍य व्‍यासपीठ आहे. हा प्रोग्राम विविध स्‍तरांवर कौशल्‍य ज्ञान वितरित करण्‍याच्‍या युनिव्‍हर्सिटीच्‍या दृष्टिकोनाशी संलग्‍न असून, ‘कुशल भारत’ मिशनवर फोकस करतो. आम्‍ही या थोर उपक्रमासाठी अग्रणी भूमिका घेतलेल्‍या फोक्‍सवॅगन इंडिया व फोक्‍सवॅगन अॅकॅडमीचे आभार मानतो.’\nफोक्‍सवॅगन इंडियाने २०१३मध्‍ये फोक्‍सवॅगन अॅकॅडमीची स्‍थापना केली. ही अॅकॅडमी फोक्‍सवॅगन ग्रुप व ग्रुपच्‍या माध्‍यम भागीदारांना तांत्रिक व अतांत्रिक प्रशिक्षण सोल्‍यूशन्‍स देते. याव्‍यतिरिक्‍त पात्र कर्मचाऱ्यांसाठी फोक्‍सवॅगन ग्रुपच्‍या विविध ब्रँड्सच्‍या प्रशिक्षण मागणीची पूर्तता करणे आणि सुसज्‍ज उद्योग व्‍यावसायिकांची निर्मिती करणे हा अॅकॅडमीचा हेतू आहे. ही अॅकॅडमी अद्वितीय टेक्निकल अॅप्रेन्टिस प्रोग्राम (व्‍हीजी-टीएपी) देखील चालवते. या प्रोग्रामच्‍या माध्‍यमातून ऑटोमोटिव्‍ह क्षेत्रासाठी आणि डिलरशिप पातळीवरील पूरक रिक्रूटमेंटसाठी पात्र प्रतिभांची निर्मिती केली जाते.\nफोक्सवॅगन ग्रुप इंडियाबाबत :\nफोक्सवॅगन ग्रुप भारतात मुख्यत: ऑडी, लँबॉर्गिनी, पोर्शे, स्कोडा आणि फोक्सवॅगन या पाच प्रवासी कार ब्रँड्समुळे ओळखला जातो. स्कोडा या ब्रँडच्या माध्यमातून २००१ मध्ये भारतात आलेला फोक्सवॅगन ग्रुप गेल्या १५ वर्षांपासून भारतात आहे. यातील प्रत्येक ब्रँडची आपली अशी एक खासियत आहे आणि प्रत्येक ब्रँड बाजारपेठेत एक स्वतंत्र ओळख टिकवून आहे. फोक्सवॅगन ग्रुपचे भारतात सुमारे ३० मॉडेल्स, सुमारे २४० डिलरशीप्स आणि पुणे आणि औरंगाबाद असे दोन प्लांट्स आहेत. पुण्यातील कारखान्यात दरवर्षी दोन लाख गाड्यांची निर्मिती करण्याची क्षमता आहे (अधिकतम तीन शिफ्टि सिस्‍टममध्‍ये) आणि इथे सध्या फोक्सवॅगन पोलो, अमिओ, वेंटो आणि स्कोडा रॅपिड या गाड्यांची निर्मिती केली जाते. भारतात विकल्या जाणार्‍या ऑडी, स्कोडा आणि फोक्सवॅगनच्या विविध प्रिमिअम आणि लक्झुरी गाड्यांचे असेंब्लिंग औरंगाबाद प्लांटमध्ये होते. या कारखान्याची क्षमता वर्षाला साधारण ८९ हजार गाड्या इतकी आहे.\n‘एसएसओयू’ ही भारताची अग्रणी व महाराष्‍ट्राची पहिली कौशल्‍य विकास युनिव्‍हर्सिटी आहे. अध्‍ययनाचे मॉडेल स्‍थळ निर्माण करण्‍याचे या युनिव्‍हर्सिटीचे व्हिजन आहे, जेथे विद्यार्थी व श्रमजीवी व्‍यावसायिक उद्योगाशी संबंधित व समाजासाठी उपयुक्‍त असे ज्ञान व कौशल्‍ये प्राप्‍त करू शकतात. युनिव्‍हर्सिटीचे कँपस पुणे-मुंबई एक्‍स्‍प्रेसवेजवळील किवले गावामध्‍ये आहे. युनिव्‍हर्सिटीमध्‍ये जागतिक दर्जाच्‍या पायाभूत सुविधा, विशेष कौशल्‍य प्रशिक्षण देणा-या प्रयोगशाळा आणि उद्योगासोबतच्‍या सहयोगाने स्‍थापित करणारे आलेले सेंटर्स ऑफ एक्‍सलन्‍स आहे. युनिव्‍हर्सिटी विभागाशी संबंधित इंजीनिअरिंग, व्‍यवस्‍थापन, विज्ञान व आर्किटेक्‍चर अभ्‍यासक्रमाशिवाय लघुकालीन कोर्सेसची सुविधा देते.\nअधिक माहितीसाठी : www.ssou.ac.in\nसाहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर माधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/538898", "date_download": "2018-10-19T13:38:17Z", "digest": "sha1:F5TLYLRLFYFYCRNJPTNQJGYMW5BPO5HL", "length": 16415, "nlines": 62, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "विचित्र अपघातात आगार व्यवस्थापकासह दोघे ठार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » विचित्र अपघातात आगार व्यवस्थापकासह दोघे ठार\nविचित्र अपघातात आगार व्यवस्थापकासह दोघे ठार\nचिपळूण ः मुंबई-गोवा महामार्गावर कामथे घाटात अपघातग्रस्त झालेल्या डंपरला असे चार क्रेनने बाजूला करण्यात आले.\nअपघातग्रस्त बसचा पंचनामा करत असताना कोळसा भरलेल्या डंपरने चिरडले,\nपोलिसासह आठजण बचावले, महामार्ग चार तास ठप्प\nमुंबई-गोवा महामार्गावर कामथे येथे मंगळवारी सकाळी 11.30 वाजता झालेल्या एस्टी बस व बोअरवेलच्या गाडीचा पंचनामा करत असतानाच भरधाव वेगाने आलेल्या कोळसा भरलेल्या डंपरने येथील आगार व्यवस्थापकासह बोअरवेल गाडीच्या मालकाला चिरडले. हा अपघात दुपारी 2.15 वाजता घडला. मात्र हेड कॉन्स्टेबल पी. बी. शिंदे यांच्यासह एसटीच्या अन्य अधिकारी, कर्मचाऱयांनी उडय़ा मारल्याने तब्बल आठजण या अपघातातून बचावले. या अपघातामुळे महामार्गावर 4 तास कोंडी झाल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबसडक रांगा लागल्या होत्या.\nरमेश एकनाथ शिलेवंत (52, मूळगाव खेड, सध्या चिपळूण आगार), राजू बालासा जमादार (मूळ जयसिंगपूर, सध्या खेंड, चिपळूण) हे दोघेजण ठार झाले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नागेश बिरप्पा मरगाडे (बसचालक मलकापूर आगार) हे आपल्या ताब्यातील मलकापूर-परेल ही बस घेऊन येत असताना शिवाजी महादेव चव्हाण हा आपल्या ताब्यातील बोअरवेलची गाडी चिपळूण-सावर्डे अशी घेऊन जात होता. यावेळी या दोन वाहनांमध्ये अपघात झाला. या बसमध्ये 15 प्रवासी होते. मात्र त्यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र बसचे 4 हजार रूपयांचे नुकसान झाले. हा अपघात 11.5 वाजता घडला.\nसुरूवातीला तो सामंजस्यपणाने मिटवण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र तोडगा न निघाल्याने याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार हेड कॉन्स्टेबल पी. बी. शिंदे हे सहकाऱयांसह घटनास्थळी गेले. याचदरम्यान, आगार व्यवस्थापक शिलेवंत हे वाहतूक नियंत्रक मोहिते, दोन मेकॅनिक यांच्यासह कामथे येथे गेले. यावेळी या सर्वांसह बसचे चालक-वाहक, कादीर इनामदार, गणेश गोंधळेकर, श्रीrराम शेटकर याचा पंचनामा करत हेते. याचदरम्यान, रमेश कोल (28, जयगड) हा आपल्या ताब्यातील डंपरमधून जयगड येथून कोळसा घेऊन खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीत येत होता. मात्र तो भरधाव असल्याने अंगावर येणार याची खात्री सर्वांना झाली. त्यामुळे प्रत्येकजण मिळेल त्याठिकाणी उडय़ा मारू लागले. मात्र शिलेवंत व जमादार हे या डंपरखाली सापडले, तर अन्य आठजण बालबाल बचावले.\nअपघाताची माहिती मिळताच तहसीलदार जीवन देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शितल जानवे, पोलीस निरीक्षक प्रदीप मिसर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी रस्त्यालगत पडलेला जमादार यांचा मृतदेह कामथे रूग्णालयात आणण्यात आला. मात्र शिलेवंत यांचा मृतदेह पलटी झालेल्या डंपरखाली अडकला होता. हा डंपर तीन क्रेन व एका जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करण्यात आला. त्यानंतर जेसीबीने कोळशाचा ढिगारा बाजूला करत शिलेवंत यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला व कामथे रूग्णालयात नेला.\nहा मृतदेह बाहेर काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सतीश मोरे, कामथेचे उपसरपंच प्रदीप उदेग, सचिन चोरगे, नाना महाडिक, सिद्धेश भोजने, समीर काझी, राहूल कांबळे, संदीप सावंत आदींनी विशेष प्रयत्न केले, तर झालेली वाहतूककोंडी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कोकरे व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सोडवली.\nदोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा\nअपघातानंतर अपघातग्रस्त डंपर बाजूला करण्यासाठी 4 तास शर्तीचे प्रयत्न करावे लागले. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या काही किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. तसेच नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. त्यातच घटनेचे भान विसरलेल्या अनेक हौशी कलाकारांनी या सर्व घटनेचे आपल्या मोबाईलमध्ये चित्रिकरण करण्याचा प्रयत्न केला. अशा अनेकांचे मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले होते.\nअपघाताची माहिती मिळताच आमदार भास्कर जाधव, सदानंद चव्हाण, पंचायत समिती सभापती पूजा निकम, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, नगरसेवक शशिकांत मोदी, कामथेचे सरपंच विजय माटे आदींनी कामथे रूग्णालयात येऊन शिलेवंत व जमादार यांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.\nअपघाताची माहिती मिळताच जिल्हा विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के, आगार व्यवस्थापक शकील सय्यद यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. शिलेवंत यांचा कोळशाच्या ढिगाऱयात अडकलेला मृतदेह बाहेर काढताच अधिकारी, कर्मचाऱयांना अश्रू अनावर झाले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर शिलेवंत यांचा भाऊ खेडहून कामथे रूग्णालयात आला. भावाचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला आणि सर्वांचेच डोळे पानावले.\nशिलेवंत यांची 18 वर्षांची सेवा\nशिलेवंत यांची एसटी महामंडळात 18 वर्षांची सेवा झाली आहे. सुरूवातीची 14 वर्षे ते लिपिक म्हणून सेवेत हेते, तर 4 वर्षापूर्वी त्यांची व्यवस्थापक म्हणून बढती झाली होती. या कारकीर्दीत त्यांनी चिपळूणसह वेंगुर्ला, खेड, दापोली आदी ठिकाणी सेवा बजावली आहे.\nशांत आणि तत्पर अधिकारी\nशिलेवंत हे शांत, मनमिळावू व तत्पर अधिकारी होते. कोठेही एसटीचा छोटा-मोठा अपघात झाल्यास ते तात्काळ घटनास्थळी जात असत. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांची दोन्ही मुले इंजिनिअर आहेत. मुलगी मुंबई येथे नोकरी करत असून मुलगा त्यांच्याबरोबरच येथे रहात होता.\nजमादार यांचा मोठा मित्र परिवार\nजमादार हे मुळचे जयसिंगपूरचे असले तरी गेल्या अनेक वर्षापासून येथे रहात होते. त्यांचा बोअरवेलचा व्यवसाय असल्याने मित्रपरिवारही मोठा होता. त्यांच्या अपघाती निधनाची माहिती मिळताच सर्वांनी कामथे येथे धाव घेतली.\nअपघातानंतर डंपरचालक कोल याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.\nटेनिस क्रिकेटचे बादशाहच अखेर ‘चॅम्पियन्स’ \nमागास गावांसाठी ‘ग्राम सामाजिक परिवर्तन’ अभियान\nतब्बल दहा वर्षानंतर चिपळूण भाजी मंडईचे शॉपिंग सेंटर सुरू\nफासकीत अडकलेल्या बिबटय़ाची मुक्तता\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nशिर्डीत पंतप्रधानांकडून विकासकामांचे उद्घाटन\nसलीम-सुलेमान यांचा मराठीत प्रवास\nएसबीआयच्या माजी प्रमुख अरूंधती भट्टाचार्य रिलायन्स इंडस्टीजच्या संचालकपदी\n#METOO : एम.जे.अकबर यांच्या याचिकेवरील सुनावणी 31 ऑक्टोबरला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/humanity-wall-worlds-best-wall/", "date_download": "2018-10-19T13:41:40Z", "digest": "sha1:OUHDDPFA2QF76AUCMOCYWTOHOE4ROE5V", "length": 11504, "nlines": 124, "source_domain": "marathimotivation.in", "title": "माणुसकीची भिंत - जगातील सर्वात सुंदर भिंत - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome सुंदर लेख माणुसकीची भिंत – जगातील सर्वात सुंदर भिंत\nमाणुसकीची भिंत – जगातील सर्वात सुंदर भिंत\n“दुसऱ्यांच विचार करणारी संस्कृती”\nइटलीमधील व्हेनिस शहरातील एका कॉफीशॉपमध्ये मी मित्रांसोबत बसलो होतो. आम्ही गप्पा आणि कॉफीचा आस्वाद घेत होतो. तेवढ्यात एक माणूस आला आणि आमच्यासमोरील टेबलवर बसला. त्याने वेटरला बोलवले आणि ऑर्डर दिली. दोन कॉफी..एक माझ्यासाठी आणि एक त्या भिंतीवर बसणाऱ्यांसाठी.\nमाझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. मी त्या व्यक्तीकडे पाहू लागलो. वेटरने त्याला एकच कॉफी आणून दिली. बिल मात्र दोन कॉफीचे होते. त्या व्यक्तीने दोन कॉफीचे बिल दिले आणि तो निघून गेला. लगेच वेटरने एक चिठ्ठी भिंतीवर चिटकवली आणि ओरडला, एक कॉफी ऑफ कप.\nआम्ही तिथेच गप्पा मारत बसलो. तेवढ्यात आणखी दोघेजण तिथे आले. त्यातील एकाने तीन कॉफीची ऑर्डर दिली. दोघांनी एक-एक कॉफी घेऊन तीन कॉफीचे पैसे दिले. मग पुन्हा वेटरने काहीतरी लिहिलेला कागदाचा एक तुकडा तिथे चिटकवला आणि पुन्हा तेच ओरडला. आमच्यासाठी हे एक नवलच होते. आम्ही कॉफी संपवली आणि बिल देऊन बाहेर पडलो.\nकाही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा त्याच कॉफी शॉपमध्ये जाण्याचा योग आला. आम्ही कॉफीचा स्वाद घेत असतानाच एक गरीब दिसणारी व्यक्ती आली आणि समोरील टेबलावर बसली. त्या व्यक्तीने वेटरला सांगितले की, वन कप ऑफ कॉफी फ्रॉम द वॉल.त्या वेटरने नेहमीच्याच अदबीने त्या व्यक्तीला कॉफी दिली. त्या व्यक्तीने कॉफीचा आस्वाद घेतला आणि बिल न देताच ती व्यक्ती निघून गेली.\nहे सगळे पाहून आम्ही आश्चर्यचकीत झालो होतो. तेवढ्यात त्या वेटरने भिंतीवर चिटकवलेला कागदाचा तुकडा काढून डस्टबिनमध्ये टाकून दिला. या शहरातील गरिबांनाही कॉफीचा आस्वाद घेता यावा यासाठी कुणीतरी काळजी घेणारे होते. ती काळजी अतिशय आदराने आणि कुणालाही कळणार नाही असे पद्धधतीने घेतली जात होती. त्या गरीबाच्या प्रतिष्ठेला कुठेही धक्का लागणार नाही याची पुरेपूर काळजी गंगेण्यात आली.\nनकळत आमच्या डोळ्यात अश्रूंचा थेंब आला. कारण ज्या गरिबाला कॉफी प्यावीशी वाटली होती तो खिशात पैसे नसताना आला होता. त्याला कुणाकडेही हात पसरावे लागले नाहीत किंवा कुणाकडेही याचना करण्याची वेळ आली नाही. एवढेच काय हे दान कुणी दिले याचीही त्याला कल्पना नव्हती. त्याचवेळी आपले दान कुणाला जाणार याची कल्पना नसते; पण त्याला नक्की ठाऊक असते की हे सत्पात्री दान आहे.\n‘मी पाहिलेली जगातील सर्वात सुंदर भिंत’\nPrevious articleविलासराव देशमुख- सरपंच ते मुखमंत्री प्रवास \nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/bal-garbhat-kay-karatey-", "date_download": "2018-10-19T14:41:40Z", "digest": "sha1:4FJJXEIZBTOB6EZU7P4DVRTKBJPLYPPH", "length": 10632, "nlines": 241, "source_domain": "www.tinystep.in", "title": "तुम्हाला, बाळ गर्भात कोणत्या स्थितीत आहे ते जाणून घ्यायचे आहे का ? - Tinystep", "raw_content": "\nतुम्हाला, बाळ गर्भात कोणत्या स्थितीत आहे ते जाणून घ्यायचे आहे का \nगर्भात बाळ असल्यावर प्रत्येक आईला वाटत असते की, बाळ कोणत्या बाजूकडे बसला असेल त्याची आता काय स्थिती असेल, झोपला आहे की, काय करतो. ह्या सर्व गोष्टींविषयी खूपच उत्सुकता असते. आणि ह्याबाबतीत डॉक्टरांना स्कॅनवरून समजून जाते. आईंना ह्यात कळत असेल का हा प्रश्न आहे. पण आईंना सुद्धा गर्भात बाळाची स्थिती समजून जाते कारण त्या बाळासोबत बोलत असतात, त्यांच्यासोबत खूप वेळ असतात आणि महत्वाचे म्हणजे त्याही बाळाची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असल्याने त्यांना तो अंदाज येऊन जातो. आणि तेही अचूक सांगू शकतात की, बाळ आता काय करतोय ते.\nह्या ब्लॉगमधून जाणून घेऊ की, बाळाची स्थिती गर्भात कशी आहे ते आपण जाणून घेऊ.\nतुमच्या बाळाची स्थिती जाणून घेण्यासाठी\n१) जर तुम्हाला जाणवत असेल की, तुमचे पोट व नाभी बाहेर निघालेली आहे आणि बाळाची लात छातीच्या खाली जाणवत असेल तर समजून घ्यायचे की, बाळ त्याच्या पाठीवर पहुडलेला आहे.\n२) तुम्हाला तुमचे पोट थोडे वजनदार लागत असेल तर त्याला हलक्या हातांनी दाबायचे आणि त्याच वेळी जर तुम्हाला बाळ फिरतोय असे जाणवले तर ह्याचा अर्थ आहे तुम्ही बाळाचा मागचा भागाला पकडले आहे. आणि जर त्याने फिरायचे थांबवले नाही तर तेव्हा कदाचित बाळाच्या डोक्याला हात लागला आहे.\n३) तुम्हाला माहितीय का की, तुमच्या बाळाचे डोकं त्याच्या शरीराला न हलवता फिरवू शकतो.\n४) जर तुम्हाला आपल्या बाळाच्या उचक्या जाणवत असतील तर कदाचित बाळाचे डोकं खालच्या भागात आहे.\n५) तुमच्या पोटात खूप दुखत असेल आणि हाडांमध्ये कणकण होत असेल तर समजून घ्यायचे की, तुमच्या बाळाचे डोकं वरच्या दिशेला आहे आणि तुमच्या छातीच्या पिंजऱ्याला ते स्पर्श करतेय.\n६) जर तुम्हाला जाणवत असेल की, तुमचे बाळ नाभीवर लात मारत असेल तर ह्याचा अर्थ असा आहे की, बाळाला आता ह्या जगात यायचे आहे. आणि हा खूप चांगला संकेत आहे. आणि तो आता खूपच खुश आहे.\nआणि ह्याचा तुम्हालाही आनंद आहे की, बाळ आता गर्भातून ह्या जगात अवतरणार आहे. आणि तुम्ही त्याला आता प्रत्यक्ष पाहणार आहात.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5294704881684730167&title=Drama%20Reading%20Competition&SectionId=5174236906929653713&SectionName=%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8", "date_download": "2018-10-19T13:08:20Z", "digest": "sha1:2ZDYTD7ZIKEE356QO37DGNZHQDM4VORI", "length": 6521, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘आयपार’तर्फे नाट्यवाचन स्पर्धा", "raw_content": "\nपुणे : आयपार आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवाअंतर्गत नाट्यवाचन स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी तीन ते १३ ऑक्टोबर या कालावधीत ला सुदर्शन रंगमंच येथे होणार आहे.\nगेल्या दोन वर्षांपासून पुणे येथे आयपार आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव साजरा केला जात आहे. गेल्यावर्षीपासून या महोत्सवांतर्गत नाट्यवाचन स्पर्धेला सुरुवात झाली. गेल्यावर्षी ही स्पर्धा केवळ आंतरमहाविद्यालयीन स्तरावर घेण्यात आली होती; मात्र या वर्षीपासून ही स्पर्धा खुल्या गटातही घेण्यात येणार आहे. यंदा ११ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या महोत्सवादरम्यान नाट्यवाचन स्पर्धा तंत्रज्ञानासारख्या प्रभावी माध्यमांच्या आधाराशिवाय सादरीकरण प्रभावी करताना केवळ वाचिक अभिनयाचा कस पाहणारी असणार आहे.\nअधिक माहितीसाठी संपर्क : ९८२३१ ६२२७१, ९९२३७ ९६०२४\nTags: IAPARPuneआयपारपुणेआयपार आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव २०१८International Theater Festival 2018प्रेस रिलीज\nसाहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर माधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/metoo-campaign/", "date_download": "2018-10-19T14:35:28Z", "digest": "sha1:XMMHLWCKYKWLFTXC3TZMYEQAHALXXAWP", "length": 30642, "nlines": 414, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Metoo Campaign News in Marathi | Metoo Campaign Live Updates in Marathi | मीटू बातम्या at Lokmat.com", "raw_content": "शुक्रवार १९ ऑक्टोबर २०१८\nडोक्यात दगड टाकून विवाहितेची निर्घृण हत्या\nअति तिथे माती... हातात ४५ लाखांचे चोरीचे सोने तरी अधिक हव्यासापोटी गमावला जीव\nअमृतसरमध्ये रावणदहन कार्यक्रमादरम्यान अपघात, अनेकजणांचा मृत्यू झाल्याची भीती\nबीडच्या खंडेश्वरी यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या\nविभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदके\nदेवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 ऑक्टोबर\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nShivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने\nचोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न\nMetoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nबॉलिवूडमध्ये तुनश्री-नाना वादानंतर #Metoo मोहीम पुन्हा प्रकाशझोतात आली आहे. त्यानुसार, इतरही सेलिब्रिटी अभिनेत्रींनी मीडियासमोर 'आपबीती' सांगत आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली.\n#MeToo : बॉलिवूड व्यवस्थापकाचा आत्महत्येचा प्रयत्न, बदनामीमुळे कंपनीच्या भागीदारांनी केले दूर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n#MeToo : नामांकित बॉलिवूड स्टारचे व्यवस्थापक म्हणून काम पाहणाऱ्या अनिर्बान दास बल्ला (४०) यांनी गुरुवारी मध्यरात्री वाशी खाडीपुलावरून आत्महत्येचा प्रयत्न केला. ... Read More\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\nBy अबोली कुलकर्णी | Follow\nअभिनेत्री सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीसह सर्व प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. आत्तापर्यंत अनेक व्यक्तिरेखा तिने भूमिकांमधील नाविण्य शोधून साकारल्या. विविधांगी भूमिका करण्यावर तिचा कायम भर असतो. साध्या, सोज्वळ भूमिकांसोबतच ग्लॅमरस असा प्र ... Read More\n#MeToo : मुकेश छाबडा यांचे दिग्दर्शक होण्याचे स्वप्न भंगले, फॉक्स स्टारकडून सर्व करार रद्द\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n‘किज्जी और मैनी’ या चित्रपटातून मुकेश छाबडा दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवणार होते. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत आणि संजना सांघवी लीड रोलमध्ये आहेत. पण लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर मुकेश छाबडा यांना या चित्रपटातून बाहेर काढण्यात आले आहे. ... Read More\n#MeToo: विपुल शाहने तीन महिने मला नुसते छळले\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n‘मीटू’ मोहिमेअंतर्गत बॉलिवूडमधील लैंगिक शोषण आणि गैरवर्तनाच्या आरोप झेलणा-यांमध्ये आता दिग्दर्शक विपुल शाह याचेही नाव समाविष्ट झाले आहे. ... Read More\nलैंगिक शोषण : मंत्र्यांची समिती नेमणार\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनवी दिल्ली : मी टू मोहिमेच्या माध्यमातून कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक शोषणाची अनेक प्रकरणे उघडकीस आल्यामुळे हे प्रकार ... ... Read More\nनाना उद्धट; पण ‘तसे’ काही करणार नाही - राज ठाकरे\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसध्या विदर्भ दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी नाना पाटेकर आणि तनुश्री वादावर अमरावतीमध्ये पहिल्यांदाच भाष्य केले. ... Read More\nएम. जे. अकबर यांची जबानी ३१ आॅक्टोबरला\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nबदनामी खटल्यात दिल्ली न्यायालयाचा निर्णय ... Read More\nमाझ्यावरील सारे आरोप बिनबुडाचे; नाना पाटेकरने दिले सिंटाच्या नोटिसीला उत्तर\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमुंबई : तनुश्री दत्ताने केलेले लैंगिक शोषणाचे आरोप बिनबुडाचे आणि चुकीचे आहेत, असे उत्तर नाना पाटेकर यांनी सिने अ‍ॅण्ड ... ... Read More\nकंगणाने सँडल फेकून मारत शिवीगाळ केली, बड्या अभिनेत्याच्या लेकाची #MeToo अंतर्गत आपबिती... लोकांनी खिल्ली उडवल्याचंही ट्विट\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमध्यरात्री भररस्त्यात कंगणाने धिंगाणा घालत शिवीगाळ केल्याची आठवणही अध्ययने त्यावेळी सांगितली होती. याशिवाय कंगणा करियरमध्ये यश मिळावं यासाठी काळी जादू करायची असा आरोपही अध्ययनने केला होता. ... Read More\n#MeToo चे वादळ काही शमेना....\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n#MeToo अंतर्गत आपल्यावर झालेल्या अन्याय आणि अत्याचारांना सोशल मीडिया किंवा माध्यमातून वाचा फोडत आहेत. या आरोपांनंतर चित्रपटृष्टीतलं वातावरण पूर्णपणे ढवळून गेले आहे. झालेल्या आरोपांमध्ये नवनवीन गौप्यस्फोट किंवा मग नवा आरोप यामुळे चित्रपटसृष्टीला जणू क ... Read More\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nVedio : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा\nबंगाली महिलांनी लुटला सिंदुर खेळाचा आनंद\nसोलापूर जिल्ह्यात फक्त ४० टक्के पाऊस, ४७० गावात टँकरने पाणीपुरवठा\nदुष्काळी स्थितीवर जिल्हा परिषद सादर करणार ‘ग्राऊंड रिपोर्ट’\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nSabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nकाश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nPro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/illegal-land-acquisition-airport-project-18941", "date_download": "2018-10-19T13:53:42Z", "digest": "sha1:YW7ZMT53IPFDBD5RZ4XXSWXOEZQ6G52I", "length": 14075, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Illegal land acquisition for the airport project विमानतळ प्रकल्पासाठी बेकायदा भूसंपादन | eSakal", "raw_content": "\nविमानतळ प्रकल्पासाठी बेकायदा भूसंपादन\nसोमवार, 5 डिसेंबर 2016\nपुणे - पुरंदर तालुक्‍यात उभारण्यात येणाऱ्या विमानतळ प्रकल्पात पारदर्शकतेचा अभाव असून, २०१३ च्या जमीन अधिग्रहण कायद्यातील तरतुदीनुसार हे प्रस्तावित भूसंपादन बेकायदा ठरते. तेथील संपन्न शेती, उत्पन्न, रोजगार आणि ग्रामस्थांनी त्यास केलेला विरोध लक्षात घेऊन हा प्रकल्प रद्द करावा, ‘सबका विकास’ करायचा असेल तर सिंचन-सुविधा वाढवून शेती व शेतीपूरक व्यवसायांच्या वाढीस चालना देत रोजगारकेंद्री प्रकल्प राबवावेत, अशी मागणी पुरंदर विमानतळविरोधी जनसंघर्ष समितीने पत्रकार परिषदेत केली.\nपुणे - पुरंदर तालुक्‍यात उभारण्यात येणाऱ्या विमानतळ प्रकल्पात पारदर्शकतेचा अभाव असून, २०१३ च्या जमीन अधिग्रहण कायद्यातील तरतुदीनुसार हे प्रस्तावित भूसंपादन बेकायदा ठरते. तेथील संपन्न शेती, उत्पन्न, रोजगार आणि ग्रामस्थांनी त्यास केलेला विरोध लक्षात घेऊन हा प्रकल्प रद्द करावा, ‘सबका विकास’ करायचा असेल तर सिंचन-सुविधा वाढवून शेती व शेतीपूरक व्यवसायांच्या वाढीस चालना देत रोजगारकेंद्री प्रकल्प राबवावेत, अशी मागणी पुरंदर विमानतळविरोधी जनसंघर्ष समितीने पत्रकार परिषदेत केली.\nपुरंदर तालुक्‍यातील प्रस्तावित विमानतळासाठी सुरवातीला बाराशे हेक्‍टर, नंतर चोवीसशे हेक्‍टर जमीन संपादनाचा प्रस्ताव मांडला. त्यामुळे या प्रकल्पासाठी नेमकी किती जागा लागणार आहे, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या प्रकल्पामध्ये समाविष्ट केलेल्या गावांमध्ये वारंवार बदल केला जात आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जमिनींचा मोबदला कशा प्रकारे मिळणार आणि त्यांच्या पुनर्वसनाबाबत प्रशासनाने कोणतीही माहिती दिलेली नाही. याबाबत मुख्यमंत्री, विमानतळ विकास प्राधिकरण, जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार विरोध दर्शवूनही कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे पुढील काळात शेतकऱ्यांसह लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणार असून नवसमाजवादी पर्याय, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, सोशालिस्ट पार्टी इंडिया, विमा कामगार संघटना आदी सामाजिक संस्था आंदोलनात सहभागी होणार आहेत, असेही सांगण्यात आले.\nविमानतळ उभारणीसाठी ज्या गावांची निवड केली आहे त्या गावांमध्ये पुरंदर उपसा प्रकल्पाचे पाणी येत असल्याने या भागात ऊस, डाळिंब अशा फळबागा असून, शेतकरी त्यातून भरघोस उत्पन्न घेत आहेत. मात्र, या विमानतळामुळे या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे विमानतळाचा प्रकल्प रद्द करून शेतकऱ्यांना ‘गुंजवणी’चे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी संघटनेने केली.\nपुण्यातील ब्लड बँकेने दिले 'एक्स्पायरी डेट' संपलेलं रक्त\nपुणे : मंगळवार पेठे येथे असलेल्या ओम ब्लड बँकेने एका रुग्णासाठी 'एक्स्पायरी डेट' (मुदत संपलेले) रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत अन्न...\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nसहकार क्षेत्राचे नेतृत्त्व राज्य बँक करणार: अनास्कर (व्हिडिओ)\nपुणे- राज्यातील सहकार क्षेत्रातील सेवा सोसायट्यांपासून जिल्हा बँका, नागरी बँकांच्या सक्षमीकरणासाठी राज्य बँक नेतृत्व करणार असल्याची माहिती राज्य...\nमांजरीतील साडेसतरानळीचा पाणीप्रश्न गंभीर\nमांजरी : साडेसतरानळी ग्रामपंचायतीचा पालिकेत समावेश होऊन अकरा महिने उलटले. तरीदेखील येथील नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल अजूनही 'जैसे...\nपंचवटी एक्स्प्रेसला लवकरच 'विस्टाडोम कोच'\nमनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/garbhashayacy-kahi-anokhya-goshti--xyz", "date_download": "2018-10-19T14:41:07Z", "digest": "sha1:PFUGNUL57S7MRQZHBKK45V76TYTH4V63", "length": 12093, "nlines": 262, "source_domain": "www.tinystep.in", "title": "गर्भाशयाच्या संदर्भातील काही अनोख्या गोष्टी - Tinystep", "raw_content": "\nगर्भाशयाच्या संदर्भातील काही अनोख्या गोष्टी\nस्त्रियांच्या शरीरातील गर्भाशय हे मल्टी टास्क करणारे एक भाग (अवयव) आहे. हे गर्भाशय मुलीला जन्मताच मिळालेले एक असते. ते मुलीच्या जन्मांपासून ते त्या स्त्रीच्या अंतापर्यँत वेगवेगळे बदल अनुभवत असते. त्यातील सगळ्यात मोठा बदल म्हणजे गरोदर राहणे आणि मुल जन्माला घालणे. या गर्भाशयाबाबत अश्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्याबाबत कदाचित तुम्हांला माहिती नसले.\n१. गर्भाशय हे खूप लवचिक असते\nगर्भाशय हे खूप लवचिक असते. गरोदर असताना बाळाची जस-जशी वाढ होत जाते तसं-तसे ते प्रसारण पावते. मोठे होत जाते . तसेच मुलाच्या जन्मानंतर ते पुन्हा आकुंचन पावते आणि पुर्ववत होते.\n२. गर्भाशय हे खूप शक्तिशाली असते\nगर्भाशयाच्या मासपेशी या शक्तिशाली असातात. त्या बाळाचा पूर्ण भार सांभाळतात. ९ महिने होणारे बदल सांभाळते. तसेच बाळाच्या जन्मांच्या वेळी होणारे बदल देखील सहज पेलते.\n३. समागमा मधील आनंद\nस्त्रीला समागमाचा मिळणार आनंदची सुरवात ही गर्भाशयापासून होते. त्यानंतर योनीच्या पेशी आणि इतर अंगापर्यन्त हा आनंद पोहचतो \n४. स्वतःला ठीक करून पुर्ववत होण्याची क्षमता\nप्रत्येक महिन्यात गर्भधारणा करण्याच्या हेतून गर्भाशयाच्या आतील थरात endometrium मध्ये रक्त आणि ज़रूरी पोषक तत्व जमा होतात. परंतु गर्भ धारण न झाल्यामुळे हा थर गळून पडतो. ही प्रक्रिया गर्भधारणा होत नाही तो पर्यंत चालू राहते. या प्रकारे गर्भाशय दार महिन्याला हि प्रक्रिया करते आणि स्वतःला ठीक करून पुर्ववत करते.\n५. सी-सेक्शन आणि हिस्टरक्टॉमी (hysterectomies) मुळे गर्भाशय दुखवण्याची शक्यता असते . सी सेक्शन नंतर डॉक्टरांनी सांगितलेली काळजी न घेतल्यास गर्भाशयाबाबत गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते.\n६. मुल जन्माला घालण्यासाठी गर्भाशय असणे आवश्यक असते. जर एखाद्या स्त्रीमध्ये गर्भाशय जन्मताच गर्भशय नसेल किंवा काही कारणास्तव गर्भाशय काढून टाकण्यात आले असले तर त्या स्त्रीला मुल होऊ शकत नाही\n७. गर्भाशयात नवीन जीव जन्माला घालण्याची क्षमता असते\nगर्भाशय हे एकच असे अंग या(अवयव) आहे ज्यामध्ये दुसरा जीव जन्माला घालण्याची क्षमता असते. गर्भाशयापासून गर्भनाळ निर्माण होते जी आई-आणि बाळाला एकमेकांशी जोडते\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/2/12/Russian-airliner-crashes-moments-after-takeoff-killing-71.html", "date_download": "2018-10-19T13:07:36Z", "digest": "sha1:AC4C5JHV52V7VV6ZS6HNCDBO2NY3RXHW", "length": 3241, "nlines": 7, "source_domain": "mahamtb.com", "title": " रशियामधील विमान दुर्घटनेत ७१ प्रवाशांचा मृत्यू रशियामधील विमान दुर्घटनेत ७१ प्रवाशांचा मृत्यू", "raw_content": "\nरशियामधील विमान दुर्घटनेत ७१ प्रवाशांचा मृत्यू\nरशिया: रशियामधील मोठे शहर ओर्क्ससाठी उड्डाण घेतलेल्या विमानाचा अपघात झाला असल्याची बातमी नुकतीच मिळाली आहे. या विमान दुर्घटनेत ७१ प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. रविवारी दुपारी हे विमान उड्डाणासाठी सज्ज झाले होते. त्यानंतर काही तास उड्डाण केल्यावर अचानक विमान जमिनीच्या दिशेने जावू लागले आणि एका शहराच्या मध्यभागी अपघातग्रस्त झाले.\nकाल दुपारी उड्डाण केलेले हे विमान दुपारी २.४८ च्या दरम्यान दुर्घटनाग्रस्त झाले. Antonov An-१४८ असे या विमानाचे नाव होते. रामसेस्की जिल्यातील एका मस्जिदजवळ हे विमान पडले आहे. सध्या या विमानातील प्रवाश्यांना बाहेर काढले जात असून बचावतंत्र जोमाने कामाला लागले आहे. या घटनेत ६५ प्रवाशी आणि ६ विमान कर्मचारी यांचा मृत्यू झाला आहे.\nही घटना कशी घडली याचा अध्याप शोध लागला नसल्याने या घटनेचा तपास घेतला जात आहे. मात्र या घटनेत बऱ्याच प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याने संपूर्ण जगातून या घटनेवर दुख: व्यक्त केले जात आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी देखील या घटनेवर दीर्घ शोक व्यक्त करत या घटनेचा तपास करण्याचे आदेश दिले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B6-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B8-jagdish-chandra-bose/", "date_download": "2018-10-19T13:56:24Z", "digest": "sha1:BXGAGF6UT2P5PFKQFHTGIXH7ZD4XQ5JX", "length": 28585, "nlines": 156, "source_domain": "marathimotivation.in", "title": "जगदीश चंद्र बोस - ज्यांना कळल्या झाड्यांच्या वेदना- मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome Home जीवन चरीत्र जगदीशचंद्र बोस – मराठी जीवन चरित्र \nजगदीशचंद्र बोस – मराठी जीवन चरित्र \nआज सर जगदीश चंद्र बोस यांची जयंती होय. जगदीश चंद्र हे एक मल्टी-टॅलेंटेड अशे व्यक्तिमत्व होते. ते हे एक जीवशास्त्रज्ञ (biologist), भौतिकशास्त्रज्ञ (physicist), वनस्पतीशास्त्रज्ञ (botanist), तसेच पुरातत्त्वज्ञ (archaeologist) होते. त्यांनी झाडांमध्ये मानव आणि इतर जिवां सारखी संवेदना असते, झाडे पण आनंदी, दुखी होतात आणि त्यांना देखील वेदना होतात हे सिद्ध केलं.\nजगदीश चंद्र यानी प्रथम बिनतारी (wireless) संदेश पाठवणारा यंत्र विकसित केला होता पण या यंत्राचे श्रेय त्याना मिळाले नाही. आजची मॉडर्न वायरलेस टेकनॉलॉजी त्या अविष्कारावर आधारलेली आहेत. त्यांनी नेमेलाइट रेझोनंट रेकॉर्डर, ऑसिलेटिंग रेकॉर्डर, कंपाऊंड लेव्हलर, क्रेसकोग्राफ, बॅलिन्सिंग अ‍ॅपरेट्स आदी उपकरणे तयार केली.\nपूर्व बंगालमधील डाक्का जिल्ह्यातील राणीखल या खेडेगावात ३० नोव्हेंबर १८५८ रोजी जगदीशचंद्र बोस यांच्या जन्म झाला. त्यांचे वडील भगवानचंद्र बसू हे सरकारी नोकरीत सबडिव्हिजनला आॅफिसर होते. त्या काळी इंग्रजीत जसे ठाकूरचे टागोर झाले, राय आडनावाचे रे झाले तसेच बसू आडनावाचे इंग्रजी स्पेलिंग बोस झाले.\nजगदीश चंद्र बोस यांचे घराणे हे बंगाल प्रांतातील एक खानदानी घराणे होते. त्यांची आई साध्वी व सुशील होती. लहानपणापासूनच जगदीशचंद्र आजूबाजूचा निसर्ग पहायचे, त्याचे निरीक्षण करायचे. निसर्गातील अनेक गोष्टी पाहून त्या अशाच का, असा प्रश्न त्यांना पडे. भगवानचंद्र सुद्धा न कंटाळता छोट्या जगदीशने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असे. सर्व झाडे एकाच वेळी का फुले देत नाहीत एखाद्या झाडाची पालवी पोपटी हिरवी पण दुसर्‍याची तांबूस एखाद्या झाडाची पालवी पोपटी हिरवी पण दुसर्‍याची तांबूस असा फरक का पडतो असे त्यांना वाटे. झाडे, फुले, फुलपाखरे, भोवतीचा निसर्ग यांचे निरीक्षण करणे हा त्यांचा आवडता छंद होता.\nबोस यांच्या वडिलांना भारतावर सत्ता गाजवणाऱ्या ब्रिटिशांच्या शिक्षणपद्धतीविषयी तिरस्कार वाटायचा. पाश्चिमात्य देशांमध्ये ज्या प्रकारे लहान मुलांना शिकवलं जायचं त्याच पद्धतीनं भारतात अगदी एकांगी पद्धतीनं शिक्षण दिलं जातं असं वाटत असल्यामुळे बोसच्या वडिलांनी आपल्या मुलाला एका भारतीय पद्धतीच्या साध्या शाळेत पाठवलं.\nशाळेत जगदीश चंद्र बोस यांनी इतकी विलक्षण प्रतिभा दाखवली की पुढचं शिक्षण भारतात घेण्यापेक्षा बोसनी इंग्लंडला जावं आणि भारतात इंग्रजांसाठी काम करणारा अधिकारी म्हणून काम करण्यासाठीची परीक्षा द्यावी असं त्याच्या शिक्षकांचं मत होतं. पण बोसच्या वडिलांना हे अजिबात पसंत नव्हतं.\nइ.स. १८८५ साली त्यांनी लंडन विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स (D.Sc.) ही पदवी प्राप्त केली. याबरोबरच सृष्टिविज्ञान विषयातील ट्रायपॉस (Tripos) ही पदवी मिळवून ते भारतात परतले. भारतात परतल्यानंतर ते कलकत्ता येथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात पदार्थविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून कार्य करू लागले. हे उच्च पद धारण करणारे ते पहिले भारतीय होते. या उच्च पदावर काम सुरू केल्यानंतर त्यांना समजले की, ब्रिटिश प्राध्यापकांपेक्षा आपल्याला कमी वेतन देण्यात येत आहे. या अपमानास्पद वागणुकीला उत्तर म्हणून बोसनी तीन वर्षं तिथे काम करूनही आपल्या पगाराला हातसुद्धा लावला नाही. अशा प्रकारे, अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवणे हा सत्याग्रहाचाच एक प्रकार होता. पण त्यांचं अफाट ज्ञान आणि शिकवायची उत्कृष्ट पद्धत यामुळे त्यांच्या तासांना विद्यार्थी अगदी उत्साहानं हजर राहायचे. त्यांचा वर्ग अगदी गच्च भरलेला असे. शेवटी कॉलेजच्या अधिकारी वर्गालाच नमतं घ्यावं लागलं, आणि तीन वर्षांनी का होईना पण बोसची तिथे पूर्णपगारी नेमणूक करण्यात आली.\nहेन्रिच हटर्झला पहिल्यांदा सापडलेल्या बिनतारी लहरींचा म्हणजेच रेडिओ वेव्हजचा अभ्यास पुढे आपल्याच जगदीशचंद्र बोस यांनी १८९४ साली सुरू केला. त्याच वर्षी दुर्दैवानं अतिशय प्रतिभावान असलेला हटर्झ वयाच्या ३७ व्या वर्षीच मरण पावला होता.\nबिनतारी लहरींच्या बाबतीतलं बोस यांचं मुख्य संशोधन म्हणजे जास्त लांबीच्या लहरींचा प्रत्यक्ष संदेशवहनासाठीच्या अभ्यासासाठी वापर करणं अवघड आहे हे सिद्ध करणं. १८९४ सालच्या नोव्हेंबर महिन्यात कलकत्त्यामध्ये बिनतारी लहरींचा वापर करून बोस यांनी छोट्या प्रमाणातला दारूगोळा दूरवरून उडवून दाखवला, तसंच एक घंटाही वाजवून दाखवली. अशाच प्रकारे बिनतारी लहरींचा वापर करून संदेशवहन करता येईल अशा आशयाचा एक प्रबंधही त्यांनी लिहिला.\nनंतर दोन वर्षांनी मार्कोनीनं बिनतारी संदेशवहनाचे प्रयोग सुरू केले. त्यावेळी बोस यांनी आर्थिक कारणांसाठी आपल्याला बिनतारी लहरींच्या अभ्यासामध्ये रस नसून त्यासंबंधीचं मूलभूत संशोधन पुढे न्यायचं असल्याचं सांगितलं. नंतरच्या अनेक इतिहासकारांनी बोस यांनाच बिनतारी संदेशवहनाचं खरं श्रेय मिळायला हवं होतं असं नमूद केलं आहे. पण अर्थातच व्यवहारचतुर असलेल्या मार्कोनीनं आपल्या नावावर ते लाटलं असा अनेक जण आरोप करतात. अनेक विदेशी ग्रंथांतून आज बिनतारी संदेश यंत्रणेचा संशोधक म्हणून मार्कोनीची प्रशंसा केली जाते; पण खरे श्रेय मात्र बोस यांनाच आहे. अर्थात त्यामागे बोस यांनी न घेतलेल्या पेटंटचा वाद आहेच.\nकाही काळानंतर आपले बिनतारी लहरींचे प्रयोग पुढे नेत असताना बोसना काही विलक्षण गोष्टी सापडल्या. ज्याप्रमाणे धातूच्या वस्तू बिनतारी लहरींना आपल्याकडे आकर्षून घेतात त्याच पद्धतीनं जीवसृष्टीमधल्या सजीव गोष्टींनासुद्धा त्यांचं अस्तित्व जाणवतं असं बोसांच्या लक्षात आलं.\nत्यातही वनस्पतींना या लहरींचं भान असतं आणि त्या लहरींमुळे त्यांच्यात फरक पडू शकतो असंही बोस यांच्या संशोधनात दिसून आलं. तसंच याहून वेगळा प्रयोग म्हणजे जेव्हा वनस्पतींना हरितद्रव्याचा खुराक दिला जातो तेव्हा त्या अगदी माणूस किंवा प्राणी यांच्यासारखेच भूल दिल्यासारख्या वागायला लागतात असं बोस यांच्या लक्षात आलं.\nहा प्रयोग करताना बोसनी एका अतिशय मोठ्या पाईन वृक्षाला हरितद्रव्य पुरवलं आणि नंतर त्या वृक्षाला नीट कापून दुसरीकडे परत एकदा त्याचं रोपण केलं. सर्वसामान्यपणे जेव्हा एखादं झाड मूळापासून जमिनीतून उपटलं जातं तेव्हा त्याला प्रचंड वेदना होतात. एखाद्या गरीब आणि मुक्या माणसाला किंवा जनावराला खूप त्रास दिल्यावर तो ते नाईलाजानं निमूटपणे सहन करतात पण त्यानं होणारा त्रास त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो तसंच कुठल्याही झाडाच्या बाबतीत होत असतं असं संशोधकांनी वारंवार सांगितलेलं आहे.\nत्यामुळे या पाईन वृक्षाच्या बाबतीतसुद्धा तेच होणार यात बोसना काही शंका नव्हती. पण गंमत म्हणजे हरितद्रव्याचा पोषक खुराक मिळाल्यावर हा वृक्ष आनंदानं त्याच्यावर ताव मारत होता, आणि त्याची मुळं जमिनीतून उपटल्यावरही त्याला त्याची फिकीर नव्हती. आधी म्हटल्याप्रमाणे जणू त्याला बोसनी भूलच दिली होती\nबोस यांनी आपल्या निरीक्षणांविषयी सात शोधनिबंध लिहून ते रॉयल सोसायटीकडे पाठवले. पण काही काळानं बोस यांच्या संशोधनाविषयी विनाकारण संशय निर्माण करणं तसंच त्यांच्या संशोधनाचं श्रेय स्वत:च लाटायचे प्रयत्न करणं असे प्रकार काही जणांनी सुरू केले. त्यामुळे स्वत:ची इच्छा नसूनही बोस यांना आपल्या संशोधनाविषयी एक पुस्तक लिहिणं भाग पडलं. १९०२ साली ‘रिस्पॉन्स इन द लिव्हिंग अँड नॉन-लिव्हिंग’ या नावानं ते प्रसिद्ध झालं. विज्ञानाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असलेला एक निष्कर्ष बोसनी काढला तो म्हणजे, झाडांना किती प्रमाणात कार्बन डायऑॅक्साईडची गरज असते या संदर्भातलं संशोधन हा होता. झाडांना अमर्याद प्रमाणात कार्बन डायऑॅक्साईड दिला तरी ती चांगलीच राहतात, तसंच एकदम टवटवीत असतात असं तोपर्यंत मानलं जायचं. पण यात तथ्य नसून प्रमाणाबाहेर कार्बन डायऑॅक्साईड मिळाल्यावर झाडं गुदमरून जातात, आणि ज्याप्रमाणे गुदमरलेल्या अवस्थेमधल्या माणसांना आणि प्राण्यांना पूर्ववत स्थितीमध्ये आणण्यासाठी ऑॅक्सिजन पुरवावा लागतो त्याचप्रमाणे अशा अवस्थेतल्या झाडांनाही ऑॅक्सिजन पुरवावा लागतो असं बोसनी दाखवून दिलं.\nबोस यांची शास्त्रज्ञ म्हणून जगभर ख्याती पसरली. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. या पदासाठी निवड झालेले ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ ठरले. त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे मोल लक्षात घेऊन ब्रिटिश शासनाने इ.स. १९१७ मध्ये त्यांना ‘सर’ या किताबाने सन्मानित केले. तेव्हापासून ते ‘सर जगदीशचंद्र बोस’ या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांचे समकालीन भारतीय वैज्ञानिक सी.व्ही. रामन यांच्यापेक्षा बोस ३० वर्षांनी मोठे होते. योगायोग असा की, रामन ज्या वित्तीय प्रशासकीय सेवेच्या परीक्षेस बसले होते, त्या परीक्षेतील पदार्थविज्ञान विषयाची प्रश्नपत्रिका बोस यांनी तयार केली होती. आपल्या मृत्यूच्या एक दिवस आधी बोस यांनी तयार केली होती.\n२३ नोव्हेंबर, १९३७ रोजी बिहारमधील गिरिडीह येथे बोस यांची प्राणज्योत मालवली. आपल्या मृत्यूच्या एक दिवस आधी बोस यांनी बोस संशोधन संस्थेच्या निदेशकास सांगितले होते की, ‘मृत्यूनंतर माझी उरलीसुरली संपत्ती विकावी व त्यातून मिळणारे धन संशोधन व सामाजिक कार्यासाठी वापरले जावे.’ त्यांनी स्थापन केलेली ‘बोस संशोधन संस्था’ सर जगदीशचंद्र बोस यांचे नाव उज्ज्वल करत असून यशाच्या उच्चतम शिखरांवर आरूढ आहे. दिवसेंदिवस या संस्थेच्या नावलौकिकात वाढ होत आहे.\nजगदीश चंद्र बोस यांनी सन १९१७मध्ये कोलकाता येथे बोस रिसर्च इन्स्टिट्यूट नावाची संस्था स्थापन करून एक मुखपत्रही सुरू केले.\nजगदीश चंद्र बोस यांनी लिहिलेली पुस्तके\nट्रॉपिक मुव्हमेंट ॲन्ड ग्रोथ ऑफ प्लँट्स\nदि नव्‍‌र्हस मेकॅनिझम ऑफ प्लँट्स\nदि फिजिऑलॉजी ऑफ फोटोसिंथेसिस\nदि मोटार मेकॅनिझम ऑफ प्लँट्स\nरिस्पॉन्सेस इन द लिव्हिंग ॲन्ड नॉन लिव्हिंग (१९०६)\nलाइफ मुव्हमेंट्स ऑफ प्लँट्स (भाग १ ते ४)\nलेख आवडला असेल तर आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरू नका.\nNext articleआता आले ट्रिपल सिम वाले फोन्स\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2018-10-19T13:23:43Z", "digest": "sha1:C3HYDFQATXDXK57KL6UISFHZAHI2P3OD", "length": 7104, "nlines": 135, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पनामा फुटबॉल संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nपनामा फुटबॉल संघ (स्पॅनिश: Selección de fútbol de Panamá‎‎‎; फिफा संकेत: PAN) हा मध्य अमेरिकामधील पनामा देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. कॉन्ककॅफचा सदस्य असलेला पनामा सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ५३ व्या स्थानावर आहे. पनामाने प्रथमच २०१८ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. पनामा आजवर ६ कॉन्ककॅफ गोल्ड चषक स्पर्धांमध्ये खेळला आहे व २००५ आणि २०१३ साली त्याने उपविजेतेपद मिळवले होते.\nउत्तर, मध्य अमेरिका व कॅरिबियनमधील देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ (कॉन्ककॅफ)\nकॅनडा • मेक्सिको • अमेरिका\nबेलीझ • कोस्टा रिका • एल साल्व्हाडोर • ग्वातेमाला • होन्डुरास • निकाराग्वा • पनामा\nअँग्विला • अँटिगा आणि बार्बुडा • अरूबा • बहामास • बार्बाडोस • बर्म्युडा1 • बॉनेअर3 • ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह • केमन द्वीपसमूह • क्युबा • कुरसावो • डॉमिनिका • डॉमिनिकन प्रजासत्ताक • फ्रेंच गयाना2 3 • ग्रेनेडा • ग्वादेलोप3 • गयाना2 • हैती • जमैका • मार्टिनिक3 • माँटसेराट • पोर्तो रिको • सेंट किट्स आणि नेव्हिस • सेंट लुसिया • सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स • सेंट मार्टिन3 • सिंट मार्टेन3 • सुरिनाम2 • त्रिनिदाद आणि टोबॅगो • टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह • यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह\n1: उत्तर अमेरिकेमध्ये असूनही, कॅरिबियन मंडळाचा सदस्य • 2: दक्षिण अमेरिकेमध्ये असूनही, कॉन्ककॅफ व कॅरिबियन मंडळाचा सदस्य • 3: कॉन्ककॅफचा सदस्य परंतु फिफाचा सदस्य नाही\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जानेवारी २०१८ रोजी ११:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/karad-news-tembhu-water-scheme-management-paper-70232", "date_download": "2018-10-19T14:05:34Z", "digest": "sha1:7FNATTLXKN524KVBXHDCPWDB7U36ZMFE", "length": 16964, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "karad news tembhu water scheme management on paper ‘टेंभू’च्या पाण्याचे नियोजन यंदाही कागदावरच | eSakal", "raw_content": "\n‘टेंभू’च्या पाण्याचे नियोजन यंदाही कागदावरच\nसोमवार, 4 सप्टेंबर 2017\nविसर्जनानंतर कृष्णेचे पाणी कमी झाल्याने मूर्ती उघड्या; सूचना मांडूनही कार्यवाही शून्यच\nकऱ्हाड - गणेशमूर्ती विसर्जनादरम्यान दरवर्षीप्रमाणे कृष्णा नदीतील पाण्याचे टेंभू योजनेकडून करण्यात येणारे नियोजन यंदाही कागदावरच राहिले. मूर्ती विसर्जनाअगोदर पाणीपातळी कमी करणे आवश्‍यक असतानाही मूर्ती विसर्जनानंतर ती कमी करण्यात आली. त्यामुळे नदीपात्रात विसर्जित करण्यात आलेल्या गणेशमूर्ती उघड्या पडल्या.\nविसर्जनानंतर कृष्णेचे पाणी कमी झाल्याने मूर्ती उघड्या; सूचना मांडूनही कार्यवाही शून्यच\nकऱ्हाड - गणेशमूर्ती विसर्जनादरम्यान दरवर्षीप्रमाणे कृष्णा नदीतील पाण्याचे टेंभू योजनेकडून करण्यात येणारे नियोजन यंदाही कागदावरच राहिले. मूर्ती विसर्जनाअगोदर पाणीपातळी कमी करणे आवश्‍यक असतानाही मूर्ती विसर्जनानंतर ती कमी करण्यात आली. त्यामुळे नदीपात्रात विसर्जित करण्यात आलेल्या गणेशमूर्ती उघड्या पडल्या.\nदरवर्षीचे ते विदारक चित्र यंदा पालिकेचे आरोग्य कर्मचारी, एन्व्हायरो फ्रेंड्‌स नेचर क्‍लब, अन्य संस्था, संघटना, नागरिकांच्या तत्परतेने तेवढ्या प्रमाणात दिसले नाही. मात्र, उघड्या पडलेल्या मूर्ती पुन्हा विसर्जित कराव्या लागल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत सूचना करूनही टेंभूच्या पाण्याचे नियोजन यंदाही फसल्याचेच स्पष्ट झाले. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी गावांना पाणी मिळावे, यासाठी कृष्णा नदीचे पाणी टेंभू येथे अडवून तेथून उचलून ते देण्यात येते. तेथे पाणी अडविल्यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे नदीकाठच्या मळीच्या जमिनीही पाण्याखाली जातात. दुष्काळी तालुक्‍यातील गावांच्या गरजेनुसार टेंभू योजनेच्या प्रशासनाकडून ते पाणी उचलले जाते. त्यानंतर नदीची पाणीपातळी कमी होते.\nदरवर्षी गणेशोत्सवाच्या अगोदर जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांच्या उपस्थितीत शांतता समितीची गणेश मंडळांसोबत बैठक होते. त्यात गेल्या पाच ते सहा वर्षांपासून टेंभू योजनेच्या पाण्याचे नियोजन करण्याचा मुद्दा गाजतो. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत येथील जयंत बेडेकर यांनी टेंभू योजनेच्या पाण्याचा मुद्दा मांडला होता. त्या वेळी त्यासंदर्भात चर्चाही झाली. मात्र, त्या वेळी टेंभूच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही सूचना मांडली नाही. तीन दिवसांपूर्वी पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. त्या वेळी कृष्णा नदीतील पाण्याची पातळी वाढलेली होती. मात्र, काल अचानक नदीपात्रातील पाणी कमी झाले. त्यामुळे नदीपात्रात विसर्जित केलेल्या गणेशमूर्ती उघड्या पडल्या. मूर्ती उघड्या पडल्याने दरवर्षीचे प्रीतिसंगम घाटावर विदारक चित्र दिसते. ते यंदा दिसू नये यासाठी पालिकेचे आरोग्य कर्मचारी, एन्व्हायरो फ्रेंड्‌स नेचर क्‍लब, अन्य संस्था, संघटना, नागरिकांच्या तत्परतेने त्या मूर्ती तेथून पुन्हा विसर्जित केल्या.\nमात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत सूचना करूनही टेंभूच्या पाण्याचे नियोजन यंदाही फसल्याचेच स्पष्ट झाले. पाण्याची ठराविक पातळी राखण्यासाठी पाणी अडवावे लागत असल्याचे टेंभूच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, पाणी कमी झाल्याने निर्माण होणाऱ्या प्रश्नाला जबाबदार कोण हा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे.\nकृष्णा नदीचे पाणी कमी झाल्याने प्रीतिसंगमासह नदीकाठी विसर्जित करण्यात आलेल्या गणेशमूर्ती उघड्या पडण्यास सुरवात झाली. त्याची माहिती कळल्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काल पहाटे पाचपासून रात्री साडेसात वाजेपर्यंत त्या मूर्ती पुन्हा विसर्जित करण्याचे काम केले.\nपुण्यातील ब्लड बँकेने दिले 'एक्स्पायरी डेट' संपलेलं रक्त\nपुणे : मंगळवार पेठे येथे असलेल्या ओम ब्लड बँकेने एका रुग्णासाठी 'एक्स्पायरी डेट' (मुदत संपलेले) रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत अन्न...\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nदेवांच्या भेटीलाही न्यायालयाचा अडसर\nभिलार : दसऱ्याच्या दिवशी दांडेघरच्या श्री केदारेश्वर आणि पसरणीच्या श्री काळभैरवनाथाच्या पालखी भेटीचा सोहळा नेहमीच्याच पारंपरिक वादग्रस्त जागेत न...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nमांजरीतील साडेसतरानळीचा पाणीप्रश्न गंभीर\nमांजरी : साडेसतरानळी ग्रामपंचायतीचा पालिकेत समावेश होऊन अकरा महिने उलटले. तरीदेखील येथील नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल अजूनही 'जैसे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/shekhar-gupta-writes-about-youth-unemployment-and-narendra-modi-87985", "date_download": "2018-10-19T14:03:05Z", "digest": "sha1:BF62TWOYKR73DMHKZVFUJJYPWYBTJILP", "length": 31616, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shekhar Gupta writes about Youth unemployment and Narendra Modi बेरोजगार तरुणांचे मोदी करणार काय? | eSakal", "raw_content": "\nबेरोजगार तरुणांचे मोदी करणार काय\nसोमवार, 18 डिसेंबर 2017\nबंगालमधील तरुणांसारखे ते गरीब नाहीत. अनेक जणांकडे मोटारसायकली असतात; पण ते बेरोजगार मात्र आहेत. त्यांच्यापैकी अनेक जणांकडे पूर्वी तात्पुरत्या नोकऱ्या होत्या. टाटा नॅनो क्षेत्राच्या मध्यवर्ती भागातील चारल गावात अशा तरुणांचे दोन गट दिसले. ते नरेंद्र मोदींच्या भाषणांची नक्कल करत आपल्या बेरोजगारीचे गाऱ्हाणे मांडत होते.\nमतदानोत्तर चाचण्यांत तथ्य असल्यास आणि योगेंद्र यादव तसे म्हणतात म्हणजे त्यात तथ्य असेलच, मोदी जिंकतील. 2014 मध्ये मिळालेली आघाडी नक्कीच उपयुक्त ठरेल; मात्र भिंतीचे टवके उडाल्याचेही आढळते.\n\"रायटिंग ऑन द वॉल' (अनिष्टाचे संकेत) या रुपकाचा वापर आपण दोन दशकांपासून करत आहोत. देशात आणि देशाबाहेर निवडणुकांच्या काळात आणि अन्य वेळी फिरताना आपण ही \"भिंतीवरची अक्षरे' पाहात आलो आहोत. कान, नाक आणि मनाची कवाडे खुली ठेवून काळजीपूर्वक हे \"भिंतलेखन' वाचल्यास लोकांच्या मनाचा - विचारांचा ठाव घेता येईल. काय बदलत आहे, काय बदलत नाही आणि का, हे उमगेल. त्यातून अगदी नेहमीच नसले; तरी बहुतेक वेळा लोक कोणाला आणि कोणाच्या विरोधात मत देऊ इच्छितात, हे समजते.\n2012 च्या निवडणुकीकडे चाललेल्या गुजरातमध्ये आम्ही अखेरच्या वेळी गेलो होतो (मोदी स्कूल ऑफ मार्केटिंग आणि केवळ डावी- संतप्त सक्रियता मोदींना पराभूत करू शकत नाही), तेव्हा आढळले, की नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील \"भिंती' अगदी वेगळ्या आहेत. इतर ठिकाणच्या भिंतींवर फक्त \"ग्राफिटी' किंवा जाहिरातीच वाचायला मिळतात. गुजरातमधील भिंतींना 2012 मध्ये वेगळा अर्थ होता. त्या भिंती म्हणजे महामार्गांच्या दुतर्फा उभ्या असलेल्या कारखान्यांच्या काळ्या - करड्या न संपणाऱ्या रेषांच्या मालिका होत्या, पाण्याने भरून वाहणारे कालवे होत्या. विमानातून खाली बघितल्यावर अगणित छोटे तलाव आणि बंधाऱ्यांनी चिन्हांकित केलेली जमीन दिसली, की आपण गुजरातवरून जात असल्याचे कळत होते. नरेंद्र मोदी यांची अजिंक्‍यता त्या \"भिंतीं'वर लिहिलेली होती. मोदी यांच्या सत्ताकाळातील गुजरातमधील महत्त्वाची बाब म्हणजे, प्रकट आर्थिक अथवा रोजगारविषयक तणाव आणि \"इतरां'च्या समृद्धीबाबतची चीड तसेच निराशावाद यांचा अभाव. ती स्थिती आता बदलली आहे. हे निश्‍चित; की उत्तर प्रदेशात, विशेषतः उत्तरेकडील भागात निवडणुकीच्या काळात दिसणारा हताशपणा अथवा निराशा गुजरातमध्ये आजही नाही; पण नाराजी मात्र आहे. तरुणवर्ग ही नाराजी लपवतही नाही. गावात गेल्यास, बंगालमध्ये अत्यंत परिचित असलेले चित्र येथे काही प्रमाणात दिसते. बेरोजगार तरुणांचे निरुद्देश भटकणे, धूम्रपान, मोबाईलवर खिळलेल्या नजरा, पत्त्यांचे डाव... फक्त वेळ घालवणे.\nबंगालमधील तरुणांसारखे ते गरीब नाहीत. अनेक जणांकडे मोटारसायकली असतात; पण ते बेरोजगार मात्र आहेत. त्यांच्यापैकी अनेक जणांकडे पूर्वी तात्पुरत्या नोकऱ्या होत्या. टाटा नॅनो क्षेत्राच्या मध्यवर्ती भागातील चारल गावात अशा तरुणांचे दोन गट दिसले. ते नरेंद्र मोदींच्या भाषणांची नक्कल करत आपल्या बेरोजगारीचे गाऱ्हाणे मांडत होते. अर्थात, त्यांच्यापैकी बहुतेक पाटीदार समाजातील होते, त्यामुळे ही विशिष्ट प्रकारची संतापाची भावना अपेक्षित होती. परंतु, हे दृश्‍य पूर्वी गुजरातमध्ये दिसणारे - परिचित नव्हते. हे कुठून आले, ते जाणण्यासाठी अहमदाबादमधील भिंती पाहा.\nकुठल्याही विस्तीर्ण रस्त्याच्या बाजूला पूर्ण भिंतीवर रंगवलेल्या जाहिराती दिसतात. पंजाब आणि देशाच्या इतर भागांतही त्यांचे प्रमाण वाढते आहे. या जाहिराती असतात परदेशांतील निम्न दर्जाच्या शिक्षणसंस्थांत सहजपणे प्रवेश मिळवून देण्याबाबतच्या. गुजरातमध्ये पूर्वीही अशा जाहिराती दिसायच्या; पण त्यांचे प्रमाण एवढे नव्हते. आता फक्त भिंतींवरच नव्हे, तर या जाहिराती रस्त्यावरील फलकांवर, विजेच्या खांबांवर आढळू लागल्या आहेत. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया हे विकसित देश शिक्षणासाठी प्रसिद्ध असल्याचे आपण जाणतो; त्यांच्या यादीत पोलंड नवागताचे नाव समाविष्ट झाले आहे. आता, पोलंड हा देश काही दर्जेदार शिक्षणासाठी ओळखला जात नाही; परंतु काहीही करून बाहेर पडण्याइतकी निकडीची स्थिती असल्यास कोणतेही ठिकाण चालते. यातून तीन गोष्टी पुढे येतात. उच्च शिक्षणाची गरजेच्या तुलनेत कमी उपलब्धता, जे उपलब्ध आहे त्याचा निष्कृष्ट दर्जा, तसेच रोजगार मिळवण्याच्या दृष्टीने अनुपयुक्तता आणि बेरोजगारी. पंजाबमधून परदेशात होणारे स्थलांतर बहुशः अशाच प्रकारच्या हताशपणाचे निदर्शक आहे. त्यापैकी बहुतेकांना आर्थिक निर्वासितही म्हणता येईल. गुजरातमधून पूर्वी परदेशगमन व्हायचे, ते व्यापार- उदिमासाठी. सध्या परदेशी जाण्याची लाट आली आहे, ती आर्थिक निकड आणि बेरोजगारीपायी.\nअर्धवट बांधकाम झालेल्या एका इमारतीमधील सदनिकेत राहणारा 24 वर्षांचा हार्दिक पटेल अशाच प्रातिनिधिक हताशपणाचा वापर त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण राजकारणाचे इंधन म्हणून करत असल्याचे दिसते. राजकारणात अचानक आलेला हार्दिक पटेल आता गुजरातमधील रस्त्यावरचा दुसऱ्या क्रमांकाचा नेता - अलबत्‌ पाटीदार अथवा पटेल या एका जातीचा झाला आहे. अश्रुधूर आणि बंदुकीच्या गोळ्यांची तमा न बाळगता लाखो तरुण पटेल त्याच्या हाकेला प्रतिसाद देतात, त्याच्या मिरवणुकांत आणि रोड-शोमध्ये सहभागी होतात. त्यावरून मला 1980 च्या दशकातील आसाममधील लोकप्रिय नेत्याची आठवण येते. त्याच्या अनुयायांत एक प्रकारची अंधनिष्ठा आढळते. त्यांचा एक पंथच तयार झाला आहे. पाटीदार समाजाला इतर मागासवर्गाचा दर्जा आणि त्याद्वारे आरक्षण मिळावे, ही हार्दिकची मुख्य मागणी आहे. त्याच्या रोड-शोमध्ये नरेंद्र मोदी यांच्याविषयी ऐकू येणारी भाषा त्यांचे अगदी कडवे विरोधकही किमान गुजरातमध्ये वापरत नाहीत. \"देखो, देखो कौन आया, मोदी तेरा बाप आया' ही घोषणा तिथे माझ्या कानावर आदळली. चोवीस वर्षांच्या तरुणाने अशी भाषा वापरणे म्हणजे वेडेपणाच वाटतो. त्याने एका स्थानिक महाविद्यालयात बी.कॉम. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. मात्र, विद्यार्थी राजकारणातून त्याचा उदय झालेला नाही. एका प्रकारच्या पटेल खाप चळवळीचे ते उत्पादन आहे. समाजाच्या चळवळीतील सहभागातून तो पुढे आला.\n\"आमच्या बहिणी- मुलींना इतर समाजांनी पळवून नेण्यापासून वाचवण्यासाठी' चळवळीत भाग घेतला, असे तो सांगतो. त्याच्या मूलभूत प्रेरणेची मुळे जातीयवादात खोलवर रुजलेली, सामाजिकदृष्ट्या प्रतिगामी आणि जनप्रक्षोभाला चिथावणी देणारी आहेत. त्याच्या विचारात अत्यंत स्पष्टता आहे.\nमी का लोकप्रिय आहे, ते तुम्हाला जाणून घ्यायचे आहे माझ्या आजोबांकडे 100 बिघा जमीन होती, माझ्याकडे दोन बिघा आहे. बाकीच्या जमिनीचे काय झाले माझ्या आजोबांकडे 100 बिघा जमीन होती, माझ्याकडे दोन बिघा आहे. बाकीच्या जमिनीचे काय झाले जमिनीचे तुकडे विकून उदरनिर्वाह चालवत आहोत. प्रत्येक पटेल कुटुंबाला अशा दुर्दशेला तोंड द्यावे लागते, असे तो म्हणतो. गुजरातमध्ये कोणालाही नोकरी अथवा चांगला व्यवसाय असल्याशिवाय लग्न करणे शक्‍य होत नाही. हे दोन्ही आता उपलब्ध नाहीत. त्यामुळे मुलांना विवाह करणेही अशक्‍य झाले आहे, असा दावा तो करतो. जनभावनेला हात घालणारी भाषणे करण्याच्या कलेत नवा असला, तरी तो ज्या आत्मविश्‍वासाने बोलतो, त्यावरून त्याच्या अकालपक्व बुद्धिमत्तेबद्दल विस्मय वाटतो किंवा त्याच्या जन्माचा दाखला तरी तपासून पाहावासा वाटतो.\nपन्नास टक्‍क्‍यांहून अधिक आरक्षण शक्‍य तरी आहे असे तो विचारतो. त्याने काय फरक पडतो असे तो विचारतो. त्याने काय फरक पडतो काहीतरी विशेष तोडगा काढावाच लागेल, असे उत्तरही देतो. मोदी यांच्या सरकारने त्याला राज्यातून हद्दपार केले आणि राजस्थानमधील उदयपूर येथे स्थानबद्धतेत ठेवले. पोलिस गोळीबारात सुमारे 15 पाटीदारांचा बळी घेतला आणि एका अनोळखी स्त्रीसोबत हार्दिकच्या कथित लैंगिक संबंधांची चित्रफीत जारी केली. मोदींना पराभूत करणे, हे त्याचे सध्याचे एकमेव उद्दिष्ट आहे. निवडणूक लढवण्यासाठी वय कमी असल्याची आठवण इतरांनी करून देणे त्याला आवडते. आपल्याला कोणत्याही पदात स्वारस्य नाही, असे तो ठासून सांगतो. त्याच्या खोलीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फ्रेम केलेले पोर्ट्रेट आणि उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यासोबत त्याची छायाचित्रे असल्याचे मी बघितले. ते \"ब्रिलियंट' आहेत असे तो म्हणतो. बाळासाहेबांचे पोर्ट्रेट का काहीतरी विशेष तोडगा काढावाच लागेल, असे उत्तरही देतो. मोदी यांच्या सरकारने त्याला राज्यातून हद्दपार केले आणि राजस्थानमधील उदयपूर येथे स्थानबद्धतेत ठेवले. पोलिस गोळीबारात सुमारे 15 पाटीदारांचा बळी घेतला आणि एका अनोळखी स्त्रीसोबत हार्दिकच्या कथित लैंगिक संबंधांची चित्रफीत जारी केली. मोदींना पराभूत करणे, हे त्याचे सध्याचे एकमेव उद्दिष्ट आहे. निवडणूक लढवण्यासाठी वय कमी असल्याची आठवण इतरांनी करून देणे त्याला आवडते. आपल्याला कोणत्याही पदात स्वारस्य नाही, असे तो ठासून सांगतो. त्याच्या खोलीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फ्रेम केलेले पोर्ट्रेट आणि उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यासोबत त्याची छायाचित्रे असल्याचे मी बघितले. ते \"ब्रिलियंट' आहेत असे तो म्हणतो. बाळासाहेबांचे पोर्ट्रेट का ते तुझे दैवत आहेत का ते तुझे दैवत आहेत का हे पाहा, त्यांच्याकडे कधीही, कोणतेही पद नव्हते, तरीही राष्ट्रपती आणि पंतप्रधान त्यांच्या घरी जाऊन भोजन घ्यायचे. बोलत असताना त्याच्या डोळ्यांत ओतप्रोत आदरासोबत आकांक्षाही दिसते. तरुण हार्दिकला पटेलांचा बाळासाहेब व्हायचे आहे. कोणत्याही पदाची शपथ न घेता रस्त्यांवरील सत्ता गाजवायची आहे. व्यापार उदीम आणि आर्थिक व्यवहारांसाठी ओळखल्या जाणाऱ्या, तसेच शेतीचा सर्वांत वेगाने विकास होणाऱ्या राज्यांपैकी एक असणाऱ्या गुजरातमध्ये त्याचा वाढता प्रभाव कोड्यात टाकतो. परंतु, शिक्षण आणि नोकऱ्यांची बिकट स्थिती अधोरेखित करणारी भिंतीवरील लिखिते वाचल्यास त्याचा उलगडा होतो. मूल्यहीन पदवी असलेला अथवा नसलेला बेरोजगार गुजराती युवक हा त्याचा संतप्त सैनिक आहे.\nगुजरातमध्ये काही बदल झालाच आहे. पूर्वीच्या तुलनेत, म्हणजे 2002 नंतरच्या काळात जास्त लोक सरकारबद्दल आणि जीवनमानाबद्दल तक्रारी करत आहेत. याला मुस्लिम वस्त्यांचा अपवाद आढळतो. मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष वस्तुस्थिती निदर्शक असले तर, तसे ते असतील. कारण योगेंद्र यादव तशी ग्वाही देतात, भाजपच जिंकेल; पण या विजयातही लोकांमध्ये असलेला असंतोष कुशाग्र नरेंद्र मोदी यांना जाणवेलच. इंडिया टुडे समूहाने घेतलेल्या \"एग्झिट पोल'मधील आकडेवारी अत्यंत बोलकी आहे. मतदारांच्या सर्व वयोगटांत भाजप किंवा मोदी आघाडीवर असल्याचे दिसते. फक्त 18 ते 25 या एका वयोगटात कॉंग्रेस पुढे आहे.\nहेच इशाऱ्याचे चिन्ह आहे. आतापर्यंत युवक हेच मोदींची शक्ती होते. त्यांच्यावरच आता दबाव आल्याचे आढळते. त्याची कारणे आहेत. शिक्षण, नोकऱ्यांचे संकट, उत्पादन आणि त्यामुळे व्यापारात आलेली मंदी. याच मतदानोत्तर चाचण्यांतून असे अनुमान निघते, की मोदी किंवा भाजप यांच्यावर अधिक वय असलेल्या गटांची निष्ठा कायम आहे. 60 वर्षांवरील गट तर पूर्णतः त्यांचा पाठीराखा आहे. दबावाखाली आहे, तो फक्त युवागट आणि नरेंद्र मोदी जाणतात, की हाच गट भविष्य आहे. भाजपला 2014 मध्ये मिळालेली 27 टक्के मतांची आघाडी या निवडणुकीत उपयुक्त ठरेल. त्यात लक्षणीय घट झाली असली, तरी विजय मिळवण्यासाठी पुरेशी होईल. परंतु पक्षाला गरज आहे, ती अधिक चांगल्या स्थानिक नेतृत्वाची आणि शैक्षणिक सुधारणांची, अन्यथा घसरणीला वेग येईल, हेच 2017 मध्ये गुजरातमधील भिंतीवर लिहिलेले आहे.\nअनुवाद : विजय बनसोडे\nदुष्काळमुक्ती, महागाईविरोधात राष्ट्रवादीचा निफाड तहसीलवर धडक मोर्चा\nनिफाड : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप शिवसेनेच्या फसव्या सरकारविरोधात एल्गार पुकारत माजी आमदार दिलीप बनकर यांच्या...\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nअगली बार जबान कम चलेगी, हात ज्यादा चलेंगे\nऔरंगाबाद : शहरात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद करावे, आज आम्ही समजवण्यासाठी आलो चार दिवसांनंतर परत येऊ तेव्हा बोलणार नाही...\nदेवांच्या भेटीलाही न्यायालयाचा अडसर\nभिलार : दसऱ्याच्या दिवशी दांडेघरच्या श्री केदारेश्वर आणि पसरणीच्या श्री काळभैरवनाथाच्या पालखी भेटीचा सोहळा नेहमीच्याच पारंपरिक वादग्रस्त जागेत न...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z120511211911/view", "date_download": "2018-10-19T14:22:32Z", "digest": "sha1:OJHO3PMUXF7PIHNO2NRKWWAKUOFTWEQS", "length": 5885, "nlines": 149, "source_domain": "www.transliteral.org", "title": "लग्नाची गाणी - सांगणे", "raw_content": "\nउगवत्या सूर्याला नमस्कार, मावळत्या का नाही\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|लग्नाची गाणी|\nचालत लक्ष्मी घरात आली\nलग्नाची गाणी - सांगणे\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nबंधूच्या पारावरी नारली बाग लावेला\nनारली बाग लावेला, नारली डोला देती\nतेठ मारली डोला देती\nमी पतीला सांगू किती\nमाझ्या चोळीच्या झाल्या वाती\n(चोळीच्या वाती होणे-विपन्नावस्था येणे)\nभावाच्या अंगणात नारळीची बाग लावली आहे\nनारळी बागेत हेलकावतात माड....\n(आणि इथे माझी काय अवस्था आहे\nमी पतीला सांगू किती\nमाझ्या चोळीच्या झाल्या वाती\nn. वसिष्ठ ऋषि की कन्या \nगणेश गीतेचा मराठी अनुवाद कुठे आणि कसा मिळेल या बद्दल सांगावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://nwcmc.gov.in/bsup.php", "date_download": "2018-10-19T14:32:20Z", "digest": "sha1:NFLWKXCUH7VHYTWI3HKVQKL3YPYH4MCS", "length": 3194, "nlines": 72, "source_domain": "nwcmc.gov.in", "title": "BSUP", "raw_content": "\nNanded Waghala City Municipal Corporation Nanded नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड.\nNews & Notification बातम्या आणि सूचना समाचार एवं अधिसूचना प्रधानमंत्री आवास योजनेमधील आजपर्यंत स्वत: बांधकाम करणेसाठी अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांची यादी खाली दिलेल्यी Pmay section मध्ये पाहावे || नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत रस्त्यावरील खडडयांच्या संदर्भात तसेच रस्त्यांच्या नादुरुस्तीबाबत नागरीकांकडुन शासन निर्णयात नमुद तक्रार नोंदविण्याबाबत जाहीर प्रगटन || नांवाशमनपा जाहीर सुचना || सन्माननीय सदस्य यांची यादी || English मराठी हिन्दी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3/", "date_download": "2018-10-19T14:19:52Z", "digest": "sha1:YSEJDEJS6LHK4PP47ZCI4NAM3XDN4JYJ", "length": 9300, "nlines": 113, "source_domain": "chaupher.com", "title": "नेपाळ क्रिकेट संघाला मिळाला एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा | Chaupher News", "raw_content": "\nHome खेळ नेपाळ क्रिकेट संघाला मिळाला एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा\nनेपाळ क्रिकेट संघाला मिळाला एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा\nचौफेर न्यूज – विश्वचषक पात्रता क्रिकेट स्पर्धेच्या प्ले-ऑफमध्ये नेपाळने पपुआ न्यू गिनी संघाला सहा विकेट राखून हरवले. दीपेंद्र सिंग ऐरीच्या अष्टपैलू खेळाने नेपाळच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्यानंतर नेपाळ क्रिकेट संघाला गुरुवारी एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा मिळाला.\nसंदीप लॅमिचाने आणि दीपेंद्र यांनी प्रत्येकी चार बळी घेत पपुआ न्यू गिनीचा डाव २४.२ षटकांत ११४ धावांत गुंडाळला. गिनीने या पराभवामुळे आपला एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा गमावला आहे. नेपाळने त्यानंतर चार फलंदाजांच्या मोबदल्यात २३ षटकांत विजयी लक्ष्य पार केले. दीपेंद्रने ५८ चेंडूंत एक चौकार आणि तीन षटकारासह नाबाद ५० धावा काढल्या.\nतर दुसरीकडे अफगाणिस्ताने मुजिबूर रेहमानचा फिरकी मारा आणि रेहमत शाहच्या आक्रमक फलंदाजीच्या बळावर विश्वचषक पात्रता क्रिकेट स्पर्धेतील अव्वल सहा संघांच्या दुसऱ्या फेरीत बलाढय़ वेस्ट इंडिजवर तीन विकेट राखून विजय मिळवला. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १९७ धावा केल्या. त्यानंतर अफगाणिस्तानने ४७.४ षटकांत सात फलंदाजांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य पेलले. शाहने १०९ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकारासह ६८ धावा काढल्या.\nPrevious articleजगातील ९३% बाटलीबंद पाण्यात प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण\nNext articleचंद्राबाबूंचा तेलगू देसम ‘एनडीए’तून बाहेर\nविंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पृथ्वी शॉ ला संधी\nमुजोर बीसीसीआयला माहिती अधिकार कायद्याचा लगाम\nआशिया चषकासाठी बीसीसीआय शनिवारी संघाची घोषणा करणार\nएनडिटीव्हीविरोधात अनिल अंबानींच्या रिलायन्सचा 10 हजार कोटींचा दावा\nचौफेर न्यूज - एनडीटिव्ही या वृत्तवाहिनीविरोधात अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहानं अहमदाबाद न्यायालयामध्ये 10 हजार कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. राफेल करारासंदर्भात एनडीटिव्हीच्या ट्रूथ विरुद्ध...\nरिलायन्स इंडस्ट्रिजच्या संचालकपदी अरुंधती भट्टाचार्य\nचौफेर न्यूज - स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) माजी प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या स्वतंत्र संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीच्या संचालक...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/2/8/Narendra-Modi-to-interact-with-students-on-February-16-Prakash-Javadekar.html", "date_download": "2018-10-19T12:49:48Z", "digest": "sha1:VLJCNTPLJKHIXHRFZOOFOEASYJKL222T", "length": 3289, "nlines": 8, "source_domain": "mahamtb.com", "title": " नरेंद्र मोदी १६ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांशी संवाद साधणार: प्रकाश जावडेकर नरेंद्र मोदी १६ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांशी संवाद साधणार: प्रकाश जावडेकर", "raw_content": "\nनरेंद्र मोदी १६ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांशी संवाद साधणार: प्रकाश जावडेकर\nनवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १६ फेब्रुवारीला देशातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. आज नवी दिल्ली येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लवकरच १०वी आणि १२ वीत असणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा येणार असल्याने नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.\n‘प्रधानमंत्री रिसर्च फेलोशिप योजने’ची माहिती प्रकाश जावडेकर यांनी यावेळी दिली. ‘प्रधानमंत्री रिसर्च फेलोशिप योजने’च्या माध्यमातून प्रतिभावंत विद्यार्थ्यांनी भारतात राहूनच एखाद्या विषयावर शोध करावा तसेच त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग भारताच्या उन्नतीसाठी करावा असा सल्ला त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ फेब्रुवारीला १० कोटी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.\nप्रधानमंत्री रीसर्च फेलोशिप योजनेंतर्गत एक हजार एम.टेक. , बी. टेक विद्यार्थ्यांना ७० ते ८० हजार रुपयांची फेलोशिप प्रती माह दिली जाईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/pune-nijamabad-express-canceled-solapur-pune-station/", "date_download": "2018-10-19T12:57:27Z", "digest": "sha1:ETQADWKTWFWXCT7O7C3XMHJE5BC63Y3A", "length": 6631, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे-निजामाबाद रेल्वे दोन महिने रद्द | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे-निजामाबाद रेल्वे दोन महिने रद्द\nपुणे – मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दौंड-मनमाड दरम्यान तांत्रिक कामे हाती घेण्यात आली आहेत. दि. 2 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या कालावधीत हे काम पूर्ण केले जाणार आहे. यामुळे या विभागातून पुणे स्टेशनवर येणाऱ्या निजामाबाद एक्‍स्प्रेला अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी पुढील दोन महिने पुणे-निजामाबाद एक्‍स्प्रेस रद्द करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.\nसोलापूर विभागात सुरू करण्यात आलेल्या कामाचा फटका पुणे-निजामाबाद एक्‍स्प्रेसला बसला आहे. यामुळे 51421 पुणे-निजामाबाद एक्‍स्प्रेस 2 ऑगस्टपासून बंद राहणार आहे. तर 51422 निजामाबादवरून पुण्याला येणारी निजामाबाद-पुणे एक्‍स्प्रेसही 4 ऑगस्टपासून रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, सलग दोन महिन्यांसाठी या मार्गावरील सेवा बंद राहणार असल्याने प्रवाशांना मोठा फटका सहन करावा लागणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा; विधेयक मंजूर\nNext articleकचरा उचलण्यावरुन सत्ताधारी नगरसेवकाचा जोरदार स्टंट\n ब्लड बँकेने दिले एक्स्पायरी डेट संपलेले रक्त\nVideo: कालव्यावरील रस्ता खचला\nशबरीमाला प्रकरण : तृप्ती देसाई यांना पुण्यातून अटक\nपंचसुत्री उपक्रमाची उद्यापासून अंमलबजावणी\nबंद जलवाहिनीचे काम महिनाभरात होणार\nपालिकेचे 3 हजार कर्मचारी वेतनाविना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%87/", "date_download": "2018-10-19T13:46:55Z", "digest": "sha1:U6KJLTWEKUP7CNZWHA4WHB73ZUFBRWCG", "length": 8455, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सत्ताधारी आमदारांकडून केवळ श्रेय लाटण्याचे काम | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसत्ताधारी आमदारांकडून केवळ श्रेय लाटण्याचे काम\nदत्तात्रय भरणे यांचे नाव न घेता हर्षवर्धन पाटील यांनी लगावाला टोला\nरेडा – सार्वजनिक कामासाठी राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. तसेच सत्ताधारी आमदार हे निष्क्रीयअसून विकास न करता केवळ नारळ फोडून श्रेय घेण्याचे काम करीत असल्याचा टोला माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांचे नाव न घेता लगावला.\nलाखेवाडी (ता. इंदापूर) येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच वृक्षारोपण माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व जिल्हा नियोजन समिती सदस्य माऊली चवरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी पाटील बोलत होते. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, सदस्या रत्नप्रभादेवी पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक वनवे, तालुकाध्यक्ष नाना शेंडे, तालुका उपाध्यक्ष जांबुवंत ढोले,\nनीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, सरपंच सोमनाथ गायकवाड, उपसरपंच वामन थोरवे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व भाजप व कॉंग्रेस पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nमहाराष्ट्र शासनाच्या तेरा कोटी वृक्षलगवड या उपक्रमामध्ये सहभागी होऊन जय भवानीगड विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून आंबा, नारळ, आवळा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 30 हजार झाडांचे वाटप, वृक्षारोपण करण्यात आले. तसेच पुणे जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या लाखेवाडी, चाकाटी रस्ता दुरुस्ती, मंदिर सभामंडप या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. श्रीमंत ढोले म्हणाले की, जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या विकास कामांना मोठ्याप्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात येईल.गावामध्ये अनेक विकासकामे झपाट्याने होत आहेत. पाण्यासाठी जलसंधारण, विहीर दुरुस्ती कामे पूर्ण झाली असून अनेक विकासकामे ग्रामपंचायतीच्या मार्फत भविष्यात मार्गी लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले. माऊली चवरे म्हणाले की, लाखेवाडी गावाला जिल्हा नियोजन मधून जास्तीत-जास्त निधी उपलब्ध करून देण्यात येईल, आणि गावचा विकास केला जाईल, असे त्यांनी नमूद केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशनि अमावस्येनिमित्त अवसरी फाटा येथे भाविकांची गर्दी\nNext articleविहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nashik/nashikpolicegamblingplaceraid/", "date_download": "2018-10-19T14:34:32Z", "digest": "sha1:GQFR2HB6XHF3YJIC5JODRWUGK2XG4RU5", "length": 29469, "nlines": 399, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Nashik,Police,Gambling,Place,Raid | नाशिक शहरातील जुगार अड्ड्यांवर छापे : १२ जुगाऱ्यांना अटक | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १९ ऑक्टोबर २०१८\nडोक्यात दगड टाकून विवाहितेची निर्घृण हत्या\nअति तिथे माती... हातात ४५ लाखांचे चोरीचे सोने तरी अधिक हव्यासापोटी गमावला जीव\nअमृतसरमध्ये रावणदहन कार्यक्रमादरम्यान अपघात, अनेकजणांचा मृत्यू झाल्याची भीती\nबीडच्या खंडेश्वरी यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या\nविभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदके\nदेवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 ऑक्टोबर\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nShivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने\nचोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न\nMetoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nनाशिक शहरातील जुगार अड्ड्यांवर छापे : १२ जुगाऱ्यांना अटक\nनाशिक : शहरातील पंचवटी, इंदिरानगर व भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील तीन जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकून बारा जुगा-यांना अटक केली आहे़ या जुगा-यांकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, जुगार कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़\nठळक मुद्देजुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त ; जुगार कायद्यान्वये गुन्हे दाखल\nनाशिक : शहरातील पंचवटी, इंदिरानगर व भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील तीन जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकून बारा जुगा-यांना अटक केली आहे़ या जुगा-यांकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, जुगार कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़\nपंचवटीतील मालेगाव स्टॅण्ड परिसरातील सिद्धी टॉवरमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पंचवटी पोलिसांनी मंगळवारी (दि़२६) दुपारी छापा टाकला़ या ठिकाणी बाळू पगारे व त्याचे चार साथीदार कल्याण मटका नावाचा जुगार खेळत होते़ या जुगा-यांकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून, पंचवटी पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़\nदुसरी कारवाई इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील वडाळागावात करण्यात आली़ सजरा गल्लीतील जुगार अड्ड्यावर दुपारच्या सुमारास छापा टाकण्यात आला़ या ठिकाणी संशयित शेख अब्दुल पठाण व त्याचे दोन साथीदार पत्त्यांवर पैसे लावून तिरट नावाचा जुगार खेळत होते. या संशयितांकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत जप्त करण्यात आले असून, इंदिरानगर पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nतिसरी कारवाई भद्रकालीतील ठाकरे गल्लीत करण्यात आली़ पिंपळचौक परिसरातील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला असता संशयित नीलेश शेलार व त्याचे तीन साथीदार ताडी दुकानाजवळील बोळीत मटका जुगार खेळत होते़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nनाशिकमध्ये भुरळ पाडून महिलेच्या दागिन्यांची चोरी\nआळंदी नगरपरिषदेचे भाजपा नगरसेवक कांबळे यांच्या हत्याप्रकरणी चौघे ताब्यात\nवटपोर्णिमेच्यादिवशी शहरात चोरट्यांकडून महिला लक्ष्य , १३ सोनसाखळ्या चोरीच्या घटना\nमहिलेचा वाहतुक महिला पोलिसाला चावा\nकाश्मीरमध्ये पोलीस अधिकारी एके-47 सह बेपत्ता; दहशतवादी संघटनेत सामील \nनाशकात सुखोई Su-30MKI विमान कोसळले, प्रसंगावधान दाखवल्यानं दोन वैमानिक बचावले\nयेवला तालुक्यात चाऱ्याला आग\nलासलगाव बाजारात कांदा भावात घसरण\nहरणबारी धरणातील पाणी आरक्षणाला विरोध\nविश्वशांती अहिंसा संमेलनासाठी तयारी पूर्ण\nस्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव\nनायगाव घाटाचे सौंदर्य धोक्यात \nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nVedio : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा\nबंगाली महिलांनी लुटला सिंदुर खेळाचा आनंद\nसोलापूर जिल्ह्यात फक्त ४० टक्के पाऊस, ४७० गावात टँकरने पाणीपुरवठा\nदुष्काळी स्थितीवर जिल्हा परिषद सादर करणार ‘ग्राऊंड रिपोर्ट’\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nSabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nकाश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nPro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/vhuvniti/", "date_download": "2018-10-19T13:32:22Z", "digest": "sha1:6TKZUUNN6KO6XCW5QCXXCU36MFCBI3NY", "length": 14838, "nlines": 242, "source_domain": "www.loksatta.com", "title": "व्यूहनीती | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nअफगाणिस्तान : हार्ट ऑफ एशिया\nआज अमेरिका मध्य आशियाई संघर्षांतून अंग काढून घेण्याचे प्रयत्न करीत आहे.\nरशिया व इराण तेथे अशी कोणतीही नवीन राजवट येऊ देणार नाहीत, जी त्यांच्या हिताला बाधक ठरेल..\nपॅरिस, आयसिस आणि दहशतवाद\nआज पॅरिसमधील घटनांमध्ये सामील झालेल्यांपैकी काही निर्वासित म्हणून युरोपमध्ये आले होते,\nप्रणबदांच्या प.आशिया दौऱ्याचा अर्थ\nराष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचा पश्चिम आशिया दौरा हा भारताच्या बदलत्या दृष्टिकोनाची मांडणी आहे.\nआफ्रिका-भारत शिखर परिषद : नव्या दिशा\nनवी दिल्लीत पुढील आठवडय़ात भारत-आफ्रिका शिखर परिषद होणार आहे.\nसीरिया, इराक, येमेनमधून येणाऱ्या निर्वासितांना कसे सामावून घ्यावे या समस्येने युरोपला ग्रासले आहे.\nमोदींच्या अमेरिका भेटीचे महत्त्व\nएरवी जिथे द्विपक्षीय भेटी घेणे अडचणीचे असेल तिथे संयुक्त राष्ट्रांच्या छत्राखाली अशा भेटी घेणे सोयीचे होते.\nलिव्हॅन्ट -सीरियातील निर्णायक लढा श्रीकांत परांजपे\nसीरिया तर जळतो आहेच, पण आसपासच्या प्रदेशातले सत्तासंतुलन यामुळे बदलत चालले आहे.\nमोदी, यूएई आणि ‘लूक वेस्ट\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या महिन्यातील संयुक्त अरब अमिरातीची भेट हे भारताच्या पश्चिम आशियाई धोरणाच्या संदर्भातील एक महत्त्वाचे पाऊल मानले जाते.\nदहशतवाद : नवी आव्हाने\nभारतात वैचारिक पातळीवरचा दहशतवाद हा जसा धार्मिक स्वरूपाचा आहे तसेच नक्षलवादी विचारसरणीतूनदेखील दहशतवाद निर्माण होताना दिसून येतो.\nद. चिनी समुद्र व शांग्रिला संवाद\nचिनी समुद्रातील आपल्या क्षेत्रात समुद्र हटवून जमीन तयार करण्याचे कार्य चीनव्यतिरिक्त व्हिएतनाम, मलेशिया, फिलिपिन्स, तवान या सर्व राष्ट्रांनी केले आहे\nमध्य आशिया : संघर्षांचे नवे क्षेत्र\nमध्य आशियाई क्षेत्रात भारताला स्वतचे स्थान निर्माण करण्याची गरज आहे. या प्रदेशाशी आपले प्राचीन काळापासूनचे सांस्कृतिक संबंध आहेत.\nम्यानमार : सागरी रणनीतीची वाटचाल\nगत वर्षी म्यानमारने नौदलाच्या खास कवायती केल्या. जहाजविरोधी क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली.\nबांगलादेश : नव्या दिशा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश भेटीत उभय देशांतील सीमा रेषेबाबतच्या कराराइतकाच महत्त्वाचा करार सागरी वाहतुकीबाबत होता.\nभारताने आफ्रिकेत गुंतवणूक करायला केलेली सुरुवात, आफ्रिकन युनियनबरोबरचा संवाद, युरोपियन युनियनबरोबरचा आर्थिक व्यापारी क्षेत्रातील संवाद हे सर्व भूअर्थशास्त्रीय दृष्टिकोनाचा भाग आहेत.\nयेमेन: प्रादेशिक उद्रेकाच्या मर्यादा\nयेमेनच्या समस्येचे जागतिक पातळीवर आर्थिक पडसाद पडण्याची शक्यता असली तरी ही समस्या अजूनही प्रादेशिक स्वरूपाची आहे.\nहिंदी महासागर : भारताचे अधिकार क्षेत्र\nदक्षिण आशियाई तसेच हिंदी महासागरातील देशांसंदर्भात आज केंद्र सरकारच्या धोरणात एक आक्रमकता दिसून येते.\nइंडो-पॅसिफिक : संघर्षांचे नवीन क्षेत्र\nइंडो-पॅसिफिकची भू-राजकीय व्यवस्था ही खऱ्या अर्थाने अमेरिका, चीन, रशिया, भारत आणि जपान यांच्या धोरणांवर आधारित आहे.\nअफगाणिस्तानमधून बाहेर पडणारी दहशतवादाची समस्या ही पाकिस्तानमार्गे भारतात येते, हे आता उघड सत्य आहे.\nआज चीनमध्ये या युद्धाबाबत फारसे बोलले जात नाही. ती एक घटना होऊन गेली, एवढेच त्याला महत्त्व आहे.\nओबामा-मोदी यांच्या दिल्लीतील भेटीला दोन महत्त्वपूर्ण राष्ट्रांतील ‘शिखर परिषद’ मानावे लागेल. या भेटीचे यशापयश जोखताना शिखर परिषदेनंतर दोन्ही राष्ट्रांदरम्यान मैत्रीचे, सौख्याचे, नवीन पर्व सुरू होणार आहे वा नाही, यावर\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/1/24/Nagpur-Article-On-India-s-PM-Modi-s-new-foreign-Policy-by-Gajanan-Nimdev-.html", "date_download": "2018-10-19T13:53:38Z", "digest": "sha1:QPWBBB5QOE74RSCWY3KO5HOUCV3T6JAC", "length": 17268, "nlines": 13, "source_domain": "mahamtb.com", "title": " मोदींची मुत्सद्देगिरी ! मोदींची मुत्सद्देगिरी !", "raw_content": "\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्याच क्षेत्रात आघाडीवर आहेत, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीने सिद्ध केले आहे. पंतप्रधान होण्यापूर्वी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. ते मुख्यमंत्रीही थेट झाले होते अन पंतप्रधानही थेट झाले. त्यांनी कधीही मंत्रिपद भूषविले नव्हते. त्यामुळे त्यांना प्रशासन सांभाळण्याचा अनुभव नाही, जे कधी गुजरातच्या बाहेर पडले नाहीत, ते देश काय सांभाळणार, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. पण, त्या प्रश्नांची उत्तरे तोंडाने देत न बसता मोदी आपले काम करीत राहिले आणि आज त्यांनी सर्व आघाड्यांवर स्वत:ला यशस्वी सिद्ध केले. ज्या व्यक्तीने कधी राज्याबाहेरचे प्रशासन अनुभवले नव्हते, त्या व्यक्तीने म्हणजे मोदी यांनी परराष्ट्र व्यवहार कसा हाताळला हे आपण पाहतोच आहोत. आज जगातल्या सगळ्या प्रमुख राष्ट्रांच्या प्रमुखांशी मोदींनी राजनयिक संबंध प्रस्थापित केले आहेत आणि या राष्ट्रांशी भारताचे सलोख्याचे संबंध राहावेत, या दृष्टीनेही यशस्वी प्रयत्न केले आहेत. राजकीय मुत्सद्देगिरीत आपण कुठेही मागे नाही, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीने दाखवून दिल्याने टीकाकारांची बोलती आपोआप बंद झाली आहे.\nपंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात भारताची विदेशनीती अतिशय मजबूत झाल्याचे तर पाहायला मिळतच आहे, शिवाय वेळोवेळी त्यात लवचिकताही अनुभवास येत आहे. प्रसंगानुरूप मोदी यांनी स्वत:मधील अंगीभूत गुणांचे प्रदर्शनही देशवासीयांना घडविले आहे. ज्या मोदींना देश चालविण्याचा अनुभव नव्हता, त्या मोदींनी जगभर दौरे करून भारताची प्रतिष्ठा वाढविण्याचे महत्कार्य करून सर्व टीकाकारांना समर्पक उत्तर दिले आहे. आताच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू भारताच्या दौर्‍यावर येऊन गेले. राजशिष्टाचार बाजूला सारत मोदी यांनी विमानतळावर त्यांची गळाभेट घेतली आणि जंगी स्वागतही केले. त्यामागेही मोदी यांचा विशिष्ट हेतू आहे. इस्रायलसारखा देश भारताचा कायम मित्र असला पाहिजे या जाणिवेतून मोदी यांनी राजशिष्टाचार मोडला असावा. त्यामुळे त्यांच्या या कृतीवर टीका करणार्‍यांनी विचारपूर्वक बोलायला हवे.\nज्या अमेरिकेने नरेंद्र मोदी यांना व्हिसा नाकारला होता, त्या अमेरिकेशी मोदी यांनी भारताचे अतिशय मित्रत्वाचे नाते तयार केले, ही काही साधारण बाब नाही. त्यासाठी मोदी यांनी आपल्या मुत्सद्देगिरीचा पुरेपूर वापर केला. अमेरिका आज जागतिक महाशक्ती म्हणून ओळखली जाते. कोणत्याही मुद्यावर तातडीने आणि ताकदीने मत मांडण्याची अमेरिकेची क्षमता आहे. त्यामुळे अमेरिकेने मांडलेल्या मताच्या विपरीत भारताचे मत मांडणे तशी काही सोपी गोष्ट नाही. पण, मोदी यांनी याबाबतीतही धाडस दाखविले आहे. अमेरिकेला काय वाटेल, याचा विचार न करता भारताचे हित कशात आहे, याचा विचार करूनच मोदींनी वेळोवेळी मत व्यक्त केले आहे. बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असतानाचे अमेरिकी प्रशासन आणि आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळातले अमेरिकी प्रशासन यातही अंतर आहे. ओबामा यांच्याशी मोदी यांनी प्रयत्नपूर्वक मैत्रीचे संबंध स्थापित केले होते. ट्रम्प यांच्याशीही तसेच संबंध स्थापित करण्याचा मोदी यांचा प्रयत्न जरूर आहे. ओबामा यांना बराक या नावाने एकेरीत हाक मारण्याचे धाडस मोदी यांनी केल्याचे जगाने पाहिले आहे. पण, ट्रम्प यांच्याबाबतीत असे संबंध प्रस्थापित व्हायला कालावधी लागेल, हे निश्चित\nअमेरिकेशी टक्कर देण्याचा प्रयत्न आपला शेजारी देश चीन करीत आहे. जागतिक महाशक्ती बनण्यासाठी चीनचे प्रयत्न सुरू आहेत. असा चीन आज आपला शेजारी आहे. डोकलाम वाद तात्पुरता मिटविण्यात भारताला यश आले असले तरी चीनकडून पुन्हा याच मुद्यावर तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेचे सहकार्य आपल्याला मिळणे आवश्यक आहे, हे न ओळखण्याइतपत मोदी अडाणी नाहीत. मोदींना यासंदर्भातले अमेरिकेचे महत्त्व माहिती आहे आणि इस्रायल व अमेरिकेचे संबंधही माहिती आहेत. त्यामुळे बेंजामिन नेतान्याहू यांचे स्वागत करताना राजशिष्टाचार मोडला असला तरी त्यात आक्षेपार्ह असे काहीच नाही. शेजारी पाकिस्तान आणि चीनसारखे शत्रू असताना आपल्याला इस्रायल व अमेरिकेसारखे मित्र आवश्यकच ठरतात. हीच बाब हेरून मोदी यांनी भारताचे परराष्ट्र धोरण आखले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.\nएकीकडे अमेरिकेशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करायचे, दुसरीकडे अमेरिकेच्या जवळ असणार्‍या इस्रायलशीही मैत्रिपूर्ण संबंध ठेवायचे आणि त्याचवेळी जगाला हेही दाखवायचे की आमचे परराष्ट्र धोरण हे आमच्या मर्जीने चालते. आंतरराष्ट्रीय राजकारणात अशी ताकद आणि परिपक्वता दाखविण्यासाठी राजकीय कौशल्य अंगी असावे लागते आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे, हे त्यांनी कृतीने दाखवून दिले आहे. कोणता देश आपला मित्र होऊ शकतो, संकटात कोण कामात येऊ शकतो, हे ओळखण्याची क्षमता मोदींनी स्वत:मध्ये विकसित केली आहे आणि त्याचाच लाभ ते आज देशाला करून देत आहेत, याला महत्त्व आहेच. मोदी यांच्या प्रामाणिकपणावर देशातील जनतेला कोणतीही शंका नाही. गेल्याच आठवड्यात एका सर्वेक्षणाचा निष्कर्ष समोर आला. आज निवडणुका झाल्यात तर पंतप्रधान म्हणून कोणाला पसंती राहील, या प्रश्नाच्या उत्तरात ६३ टक्के लोकांनी मोदींच्या नावाला पसंती दर्शविली, तर राहुल गांधी यांच्या नावाला १३ टक्केच लोकांनी पसंती दर्शविली. यावरून मोदींची लोकप्रियता आपल्या लक्षात यावी.\nगेलेली सत्ता परत मिळावी यासाठी काँग्रेसकडून सातत्याने मोदींवर टीकाच केली जाणार आहे. मोदी करीत असलेले काम मनातून कितीही पसंत असले तरी वरून त्यावर टीका करण्याची एकही संधी काँग्रेस सोडत नाही अन सोडणारही नाही. राजकारणात कुणी येतो तो सत्ता मिळविण्यासाठीच. त्यात काँग्रेसने सर्वाधिक काळ देशावर राज्य केले आहे. काँग्रेसची अडचण आपण समजून घेतली पाहिजे. मोदींसारखी राजकीय परिपक्वता काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे नाही. त्यामुळे पुढल्या निवडणुकीतही ते काँग्रेसला यश मिळवून देतील याची काँग्रेसलाही खात्री नाही. त्यामुळे त्यांनी मोदी, संघ, भाजपा यांच्यावर टीका करणे समजू शकते. मोदींना न आलेले अपयश जनतेपुढे आणणे ही त्यांची गरज आहे. त्यामुळे जनतेने स्वतंत्रपणे आकलन करून आपले मत निश्चित करणेही तितकेच आवश्यक ठरते.\nअसो. मुद्दा आहे मोदींच्या राजकीय मुत्सद्देगिरीचा. मध्यंतरी इस्रायलची राजधानी जेरुसलेम करण्यासंदर्भात अमेरिकेने घोषणा केली आणि अमेरिकी दूतावास तिथे हलविण्याचेही जाहीर केले. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी तसे आश्वासन दिले होते. त्यामुळे ते आश्वासन पाळण्यासाठी त्यांना घोषणा करणे आवश्यक होते. आता अमेरिका भारताचा मित्र आहे म्हणून भारताने अमेरिकेची पाठराखण केलीच पाहिजे अशी अपेक्षा कुणी केली असेल तर ती चूक नव्हती. पण, भारताने आशियाई देशांची बाजू घेत अमेरिका आणि इस्रायलच्या विरुद्ध मत दिले. विशेषत: पंतप्रधान मोदी काही दिवसांपूर्वीच इस्रायलचा दौरा करून परतले होते आणि त्यानंतर भारताने अशी भूमिका घेणे, सगळ्यांना आश्चर्यचकित करणारे होते. इस्रायलने जेरुसलेमला राजधानी करावे अन तशी घोषणाही अमेरिकेने करावी हे मध्य आशियातील देशांना मान्य नव्हते. पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांनी परस्पर सामंजस्यातून हा प्रश्न सोडवावा असा जो प्रस्ताव मध्य आशियातील देशांनी मांडला होता, त्याच्या बाजूने भारताने मतदान केले होते. याला धाडस लागते आणि राजकीय मुत्सद्देगिरीही लागते. ती दाखवूनही भारताने इस्रायलशी असलेले संबंधही कायम ठेवले आणि अमेरिकेशी असलेले मैत्रिपूर्ण संबंधही बिघडू दिले नाहीत. हे लक्षात घेतले तर मोदी परराष्ट्र धोरणातही किती परिपक्व आहेत, हे दिसून येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/526691", "date_download": "2018-10-19T14:16:29Z", "digest": "sha1:UVJQRC62SITNRKS4VYSUGXATNQV7R3HM", "length": 4414, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आजचे भविष्य सोमवार दि. 23 ऑक्टोबर 2017 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 23 ऑक्टोबर 2017\nआजचे भविष्य सोमवार दि. 23 ऑक्टोबर 2017\nमेष: धनलाभाच्या दृष्टीने अनुकूल वातावरण.\nवृषभः महत्त्वाचे व्यवहार यशस्वी होतील.\nमिथुन: विवाहाच्या दृष्टीने अनुकूल योग, नोकरी, व्यवसायात प्रगती.\nकर्क: न खपणाऱया वस्तूच्या व्यवहारात उत्तम यश.\nसिंह: वास्तू व धनलाभाच्या बाबतीत चांगला योग.\nकन्या: केलेले कोणतेही काम मोठे यश मिळवून देईल.\nतुळ: दैवी व अध्यात्मिक बाबतीत अपेक्षित फळ मिळेल.\nवृश्चिक: वातावरण शांत व पवित्र असेल तर सर्व कामात यश मिळेल.\nधनु: नातेवाईक व शेजारी यांच्याशी संबंध चांगले राहतील.\nमकर: रखडलेले व्यवहार, काही करार मदार पुन्हा सुरु होतील.\nकुंभ: अर्थलाभाच्या दृष्टीने शुभ व महत्त्वाचा दिवस.\nमीन: अचानक धनलाभाचे योग व वाहन खरेदी कराल.\nआजचे भविष्य गुरुवार दि. 5 जुलै 2018\nआजचे भविष्य गुरुवार दि. 30 ऑगस्ट 2018\nवाचन संस्कृती : काही प्रश्न\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/539165", "date_download": "2018-10-19T13:37:29Z", "digest": "sha1:ARWTV7VZOC3MW6CM6YAV37HUQHVBIVDT", "length": 16170, "nlines": 46, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "स्त्री आजही असुरक्षित, अबलाच! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » स्त्री आजही असुरक्षित, अबलाच\nस्त्री आजही असुरक्षित, अबलाच\nकोपर्डी येथील पीडितेला अखेर न्याय मिळाला असे म्हणावे लागेल. जिल्हा आणि सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी या खटल्यात बजावलेली कामगिरी कौतुकास्पद ठरली. आज 21 व्या शतकात जग सर्वच क्षेत्रात फार पुढे गेलेले दिसते. पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियादेखील वावरताना दिसत आहेत. किंबहुना सर्वच क्षेत्रात स्त्रियाच सरस असल्याचे सिद्धही होत आहे. पुरुषांनीही ते मान्य केल्याचे दिसते. प्रत्येक घरातील प्रत्येक स्त्री काहीतरी शिकण्यासाठी, काहीतरी कमविण्यासाठी बाहेर पडताना दिसते. पण आजची ही स्त्री या समाजात वावरताना खरोखरच सुरक्षित आहे का हा प्रश्न कोपर्डीच्या निकालाच्या पार्श्वभूमिवर निर्माण झाला आहे.\nखरंच आजची स्त्री सुरक्षित नाही. कधी ना कधी, कुठे ना कुठे तरी तिला समाजात पुरुषाकडून एखादा तरी वाईट अनुभव येतोच येतो. हे सत्य कोणीच नाकारणार नाही. भले मग तो अनुभव कामाच्या ठिकाणी असो, शाळेमध्ये असो, गर्दीत असो, प्रवासात अथवा अन्य कुठे असो. आपल्या देशात रोज कुठे ना कुठे तरी एखादी तरी स्त्री बलात्कार, विनयभंग, छेडछाड याची शिकार होताना दिसते. मग ती लहान बालिका असो अगर वृद्धा असो. मीडियावाले, टीव्हीवर दाखवतात, पेपरात छापतात तेव्हाच आपल्याला सदरच्या घटना समजतात. त्यावेळी मग स्त्री-अत्याचाराविरोधी आंदोलने, मोर्चांना अगदी ऊत येतो. संपूर्ण समाज द्वेषाने ढवळून निघतो. अपराध्यास कधीतरी शिक्षा होतेच. वासनेची शिकार झालेल्या स्त्रीस, तिच्या नातेवाईकांस न्यायही मिळतो व कालांतराने सगळय़ा चर्चा, मोर्चे, घटना प्रसंगावर पडदा पडतो.\nहे असे किती दिवस चालू राहणार. स्त्री ही पुरुषापेक्षा शरीराने नाजूकच असते. त्याबाबत ती किंबहुना आजही एक अबलाच आहे. पुरुषाच्या दांडगटपणाला, शारीरिक ताकदीने केलेल्या अत्याचाराला ती लगेच बळी पडते. तिने पुरुषाला प्रतिकार करायचा कितीही जरी प्रयत्न केला तरी तिला त्याच्यापुढे हार पत्करावी लागते.\n‘झ्rानहूग्दह ग्s ंाttाr tप्aह म्ल्rा’ आपण आजारावर उपचार करण्याबरोबर आजार होऊच नये म्हणून म्हणजेच आजार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी धडपड करतो. त्याप्रमाणेच स्त्रीवर अत्याचार झाल्यानंतर न्याय मागण्याबरोबर स्त्रीवर अत्याचार होणारच नाहीत, हे आपण पाहिले पाहिजे.\nएका पुरुषाला जन्म देणारी आई, ही एक स्त्रीच असते. अत्याचार करणाऱया पुरुषाला याचा विसर का बरे पडतो तर अत्याचारी नराधमाला जडलेली ती एक विकृत वासना असते. त्याला त्यातून वासनाशमनाचा आसुरी आनंद मिळतो. त्यामुळे अत्याचार, बलात्कार करणारा पुरुष हा वासनांध होऊन, एक नराधम बनून स्त्रीला आपल्या विकृत वासनेची शिकार बनवतो. यासाठीच संपूर्ण समाजानेच अशा पुरुषांचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी कठोर प्रयत्न केले पाहिजेत. पुरुषांच्या असल्या विकृत वासनेला संपविण्यासाठी काय करता येईल यादृष्टीने विचार-परामर्श केला पाहिजे. देशपातळीवर यासाठी चर्चासत्रे, समुपदेशन घडून येण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. केवळ बलात्कारासारख्या घटना घडून गेल्यावर जागे होऊन उपयोग नाही.\nस्त्रीचे महत्त्व पुरुषांना पटवून दिले पाहिजे. ती भोगा-त्यागाची वस्तू नसून ती सुद्धा एक माणूस आहे, याची जाणीव करून दिली पाहिजे. प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात एक तरी स्त्री ही असतेच असते. मग कधी ती त्याची माता म्हणून तर कधी बहीण, कधी पत्नी म्हणून तर कधी मुलगी. आपल्या आयुष्यात एखादी स्त्री असूनदेखील एखादा विकृत पुरुष दुसऱया (परक्मया) स्त्रीवर अत्याचार कसे बरे करतो हा आज खरे तर एक संशोधनाचा विषय मानायला हरकत नाही. आपल्या जवळच्या स्त्रीशी एखादा परका पुरुष गैरवर्तन करतो, त्यावेळी त्या संबंधित पुरुषास ते सहन होत नाही. मात्र आपण ज्या स्त्रीवर अत्याचार करतो तीदेखील दुसऱया कोणाची तरी कुणीतरी लागत असते, याचा तो का विचार करीत नाही हा आज खरे तर एक संशोधनाचा विषय मानायला हरकत नाही. आपल्या जवळच्या स्त्रीशी एखादा परका पुरुष गैरवर्तन करतो, त्यावेळी त्या संबंधित पुरुषास ते सहन होत नाही. मात्र आपण ज्या स्त्रीवर अत्याचार करतो तीदेखील दुसऱया कोणाची तरी कुणीतरी लागत असते, याचा तो का विचार करीत नाही असे करून तो एका अबलेचे जीवन तर उद्ध्वस्त करतोच पण आपल्या जवळच्या स्त्रीलादेखील असुरक्षित बनवतो.\nनिसर्गतःच विधात्याने पुरुषाला सामर्थ्यवान व स्त्रीला कमजोर बनविले आहे, हे सत्य समाजाने स्वीकारायला हवे व स्त्री सुरक्षिततेसाठी पावले उचलली पाहिजेत. केवळ नराधमांना शिक्षा दिल्याने प्रश्न सुटू शकत नाही. स्त्रीने केवळ अन्यायाला वाचा फोडतच बसायचे का तर सामाजिक जनजागृती घडवून आणली पाहिजे. यासाठी पुरुषांना समुपदेशन करणे फार गरजेचे आहे. यासाठी एका ‘स्त्री’चे आपल्यासाठी काय मोल आहे, हे त्याला पटवून दिले पाहिजे. माता आपल्या उदरात 9 महिने मुलाला वाढवून जन्म देते. पुढे तोच मुलगा मोठा झाल्यावर स्त्री-पातक करतो, स्त्री-विकृत बनतो. यापेक्षा नक्कीच दुसरे कोणतेच मोठे दु:ख त्या मातेला नसेल. अशावेळी ‘हा वंशाचा दिवा जन्माला आलाच नसता तर बरे झाले असते.’, असेच ती माता\nस्त्री ही पुरुषांपेक्षा शरीराव्यतिरिक्त इतर कोणत्याच दृष्टीने अबला ठरताना दिसत नाही. त्यामुळे स्त्रीची काळजी समाजानेच घेतली पाहिजे. तिचे संरक्षण समाजानेही केले पाहिजे. तिच्यावर अत्याचार होण्यापूर्वीच समाजाने तिची दखल घेतली पाहिजे. जोवर विकृत-वासनांध पुरुष उजळ माथ्याने स्त्रीचा सर्वनाश करीत राहतील. तोपर्यंत आजचे जग फार विकसित झालेले आहे, असे आपण म्हणूच शकत नाही. अत्याचार, बलात्कार यासारखे प्रसंग स्त्रीच्याबाबतीत घडूच नयेत यासाठी समाजाने, सरकारने योग्य ते शर्थीचे प्रयत्न केले पाहिजेत. पुरुषात सुधारणा घडवून आणली पाहिजे. स्त्री चळवळ संघटित केली पाहिजे. स्त्री आज कितीही प्रगत झाली असली तरी पुरुषाशिवाय ती असुरक्षितच आहे. तिला पुरुषाच्या साथीची, आधाराची गरज पूर्वीही होती तशी आजही आहे. जोवर निसर्ग स्त्रीला सबला बनवू शकत नाही तोवर स्त्री ही अबलाच बनून राहील आणि हेच कटु सत्य आहे\nतुम्ही सहकार्य करा… आम्ही आडमुठेच\nदेशात क्रूझ पर्यटनाला ‘अच्छे दिन’ \nPosted in: संपादकिय / अग्रलेख\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nशिर्डीत पंतप्रधानांकडून विकासकामांचे उद्घाटन\nसलीम-सुलेमान यांचा मराठीत प्रवास\nएसबीआयच्या माजी प्रमुख अरूंधती भट्टाचार्य रिलायन्स इंडस्टीजच्या संचालकपदी\n#METOO : एम.जे.अकबर यांच्या याचिकेवरील सुनावणी 31 ऑक्टोबरला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/krushi-uadyog-mahamandal-corruption/", "date_download": "2018-10-19T14:17:06Z", "digest": "sha1:QXABVEXYKNCCMFATWF6UA5ARG6RSTPHG", "length": 11297, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कृषी उद्योग महामंडळाच्या घोटाळ्याची व्याप्ती वाढली | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकृषी उद्योग महामंडळाच्या घोटाळ्याची व्याप्ती वाढली\n1 कोटी 20 लाखांचा गैरव्यवहार; कृषी विभागाकडून 10 वर्षांची मागविली माहिती\nनगर – गेल्या वर्षी उघडकीस आलेल्या महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाच्या नगर कार्यालयात झालेल्या घोटाळ्याची व्याप्ती वाढली आहे. पुणे विभागीय कार्यालयाकडून झालेल्या लेखापरिक्षणात घोटाळ्याची व्याप्ती 1 कोटी 20 लाखापर्यंत पोहचली आहे. महामंडळाने हा लेखापरिक्षण अहवाल पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी दिला आहे. दरम्यान, महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून मागील दहा वर्षांचे रेकॉड मागितले असून या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.\nमहामंडळामार्फत वैयक्‍तीक शेतकरी,शेतकऱ्यांचे बचतगट, पुरवठादार म्हणून नियुक्‍त केलेले व्यापारी यांना शेती औजारे, खते, किटकनाशके, पशुखाद्य यांचे वितरण केले जाते. जिल्हा परिषद व राज्य सरकारचा कृषी विभागालाही विविध योजनांमार्फत पुरवठा केला जातो. त्याचा निधी हे सर्वजण महामंडळाकडे डीडीच्या स्वरुपात जमा करत असतात. गेल्या वर्षी जून-जुलै 2017 मध्ये व्यापारी संस्था पुरवठादाराने जमा केलेल्या डिमांड ड्राफ्टमध्ये खाडाखोड झाल्याचे लक्षात आल्यानंतर नाशिकच्या विभागीय कार्यालयाने केलेल्या चौकशीत व्यापाऱ्याने आपण हा डिमांड ड्राफ्ट दिला नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर नगर कार्यालयातील व्यवहारांची चौकशी करण्यात आली. या चौकशीत गैरव्यवहार उघड झाला. शेतकरी, बचतगट, व्यापारी यांनी जमा केलेले पैसे परस्पर वापरले जात होते, तसेच डिमांड ड्राफ्टवरील कव्हरिंग लेटर बदलून दुसऱ्याच्या नावावर टाकले जात होते.\nया संदर्भात महामंडळाचे नाशिक विभागीय व्यवस्थापक भागवत लांबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस ठाण्यात 23 नोव्हेंबर 2017 रोजी सहायक व्यवस्थापक राजेंद्र बयाजी होले व महेश मनोहर राजुरकर तसेच लिपिक रामदास भाऊसाहेब कुलट या तिघांविरुद्ध 66 लाख रुपयांच्या गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.तिघांनाही अटक करण्यात आली. सध्या त्यांची जामीनावर सुटका झाली आहे. हा गुन्हा तपासासाठी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.\nत्यानंतर नगरच्या कार्यालयाचे सन 2012 ते 2017 या कालावधीतील लेखापरिक्षण पुणे विभागीय कार्यालयातील सहायक व्यवस्थापक (लेखा) वासुदेव गणेश महाले यांच्यामार्फत करण्यात आले. या चौकशीत ही व्याप्ती 1 कोटी 20 लाखांवर जाऊन पोहोचली आहे. हा अहवाल महामंडळाने आर्थिक गुन्हे शाखेला नुकताच सुपूर्त केला. तमध्ये जिल्हा परिषद, राज्य सरकारचा कृषी विभाग, 25 ते 30 खासगी शेतकरी, 8 शेतकरी बचतगट, 10 व्यापारी संस्था यांचीही यामध्ये फसवणूक झाल्याचे आढळले आहे. हा गैरव्यवहार उघड झाल्यावर आता महामंडळाने व्यवहारांच्या कार्यपद्धतीत बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता महामंडळाने सन 2008-09 पासून झालेल्या व्यवहारांच्या कागदपत्रांची मागणी जिल्हा परिषद व राज्याच्या कृषी विभागाकडे केली आहे. त्यानुसार गेल्या 10 वर्षातील व्यवहाराची तपासणी केली जाणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनियार्तीला चालना देण्यासाठी ऍपचा वापर\nNext articleउस्मानिया विद्यापीठात राहुल गांधीना प्रवेश नाकारला\nजामखेडमध्ये वीस फूट रावणाचे दहन\nनगरमध्ये प्रथमच पं.विश्‍वमोहन भट यांचे मोहनवीणा वादन\nकर्जतमधील पिंपळवाडी तीन दिवसांपासून अंधारात\nसमता परिषदेच्या वतीने रक्तदान शिबिर\nपाण्याची टाकी बनली शोभेची वास्तू\nआशियायी कुस्ती स्पर्धेत ‘भाग्यश्री फंड’ भारताकडून खेळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/5216", "date_download": "2018-10-19T13:23:14Z", "digest": "sha1:2IDKXGS4BGISI542ZUBFMN6TTVSJQEUU", "length": 3800, "nlines": 77, "source_domain": "www.maayboli.com", "title": "फेसबुक ग्रुप : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /फेसबुक ग्रुप\nहा प्रोफाईल तुमच्या फ्रेंड लिस्ट मधे अ‍ॅड करता येईल.\nअजुन तिथे मजकुर लिहिलेला नाही. पण ते काम चालू आहे.\nवेगळा प्रोफाईल बनवण्याची कारणे-\n- एक नविन आय्डेंटीटी देता येईल.\n- वेगळे पेज बनवता येईल\n- भविष्यात अजुन काही ग्रुप्स वगैरे बनवायचे असल्यास तेही शक्य होईल\n- कोणा एकाच्या नावावर ओनरशीप न रहाता, सगळ्यांचा उपक्रम वाटेल.\nया ग्रुप द्वारे काय साध्य करायचे आहे-\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-19T14:15:26Z", "digest": "sha1:FKEBQAFKUHAEZDSPZ5TKOMDMCOQYUKKI", "length": 10892, "nlines": 116, "source_domain": "chaupher.com", "title": "भाजपाविरोधात विरोधकांना एकत्र आणण्यास आवडेल : शरद पवार | Chaupher News", "raw_content": "\nHome Maharashtra भाजपाविरोधात विरोधकांना एकत्र आणण्यास आवडेल : शरद पवार\nभाजपाविरोधात विरोधकांना एकत्र आणण्यास आवडेल : शरद पवार\nचौफेर न्यूज – राष्ट्रीय स्तरावर भाजपाविरोधात विरोधकांना एकत्र आणण्यास आपल्याला आवडेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे. देशात झालेल्या लोकसभेच्या १० जागांसाठीच्या पोटनिवडणुकांत भाजपाला ९ जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले. या मुद्द्यावरून बोलताना त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली.\nपवार म्हणाले, विरोधकांनी सामान्य नागरिकांच्या भावना समजून घ्यायला हव्यात तसेच भाजपाप्रणित सरकारविरोधात एकत्र यायला हवे. दरम्यान, सर्व विरोधकांना एकत्र आणण्यास आपल्याला आनंदच होईल, असे त्यांनी म्हटले आहे. जे भाजपाविरोधात आहेत, ज्यांचा लोकशाही आणि समान हक्कांवर विश्वास आहे त्यांनी गांभीर्याने एकत्र येण्याबाबत विचार करायला हवा असेही पवार यांनी म्हटले आहे. यासाठी सर्व विरोधकांना एकाच व्यासपीठावर आणण्याच्या प्रक्रियेत सामिल होण्यास मला आवडेल. तसेच त्यामुळेच भाजपाविरोधात एकत्र येण्याची हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी यावेळीे आवर्जुन सांगितले.\n१९७७मध्ये एका पक्षाचा पडता काळ सुरु झाला होता, त्यामुळे त्यांचे सरकारही कोसळले होते. सर्व विरोधक एकत्र आले तर, यासारखीच स्थिती आत्ताही निर्माण होऊ शकते, अशा शब्दांत शरद पवार यांनी आगामी निवडणुकीत भाजपाचा पराभव निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला.\nफेब्रुवारी महिन्यांत शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची प्रशंसा करताना काँग्रेससाठी अच्छे दिन येणार असल्याचे सुचित केले होते. दरम्यान, त्यांनी नुकतेच कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या शपथविधीला सर्व विरोधकांसह हजेरी लावली होती.\nमोदी सरकार देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काहीही करीत नाही. त्यामुळेच त्यांना रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागत आहे. समाजाने या काळात शेतकऱ्यांच्या बाजूने उभे रहायला हवे असे आवाहन पवार यांनी केले आहे.\nPrevious articleचिदंबरम यांना दिलासा, 10 जूनपर्यंत अटकेला स्थगिती\nNext articleअण्णासाहेब मगर सहकारी बँकेत अनियमितता व गैरव्यवहार\nशिवसेनेऐवढे नीच राजकारण देशात कुणीही केल नसेल – निलेश राणे\nडीजेचा आवाज बंद, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश\nउदयनराजेंचा राष्ट्रवादीला हादरा ; प्रचार कार्यालयाचे केले उदघाटन\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nचौफेर न्यूज - निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळील सिद्धिविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडावे, आकुर्डी पोलीस चौकी आकुर्डीगावात उभारण्यात यावी तसेच रावेतमधील डॉ. डी....\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसाक्री – येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व कॉलेजच्या प्रांगणात विजया दशमीनिमीत्त वाईट विचाराच्या रावणाचे दहन करण्यात आले. तसेच, समाजातील विकृत गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा संकल्प...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/indian-economy-verge-uncertainty-21910", "date_download": "2018-10-19T13:49:07Z", "digest": "sha1:AOZJESDHOPY3RS67LJ5TYCWD6ADIOQ23", "length": 24596, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Indian Economy on the verge of uncertainty अर्थव्यवस्थेच्या अनिश्‍चिततेच्या उंबरठ्यावर | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 19 डिसेंबर 2016\nऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्याचा आकडा 7.3 अब्ज डॉलरचा आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत थेट परकी गुंतवणूक अपेक्षेनुसार येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच अर्थव्यवस्था ही मोठ्या प्रमाणावर एफआयआय किंवा एफपीआयवर अवलंबून होती. आता तो आधारही निसटला तर परिस्थिती चिंताजनक आहे. त्यात नोटाबंदीमुळेही आर्थिक वातावरण अद्याप अनिश्‍चित आहे. तसेच, तेल उत्पादक राष्ट्रांनी तेल उत्पादनात कपात जाहीर करून तेलाच्या संभाव्य दरवाढीचे सूतोवाच केले आहे. सारांश, आर्थिक आघाडीवरील परिस्थिती विलक्षण तंग आणि तणाव व चिंताजनक आहे.\nअपेक्षेप्रमाणे आणि आधी अंदाज व्यक्त केल्यानुसार नोटाबंदीच्या मुद्यावरून संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू शकले नाही. देशातील प्रत्येक घर-कुटुंब या निर्णयाने ग्रस्त आहे हे कटू वास्तव आहे. यातच जागतिक पातळीवरील परिस्थितीही बिघडू लागली असून, अर्थव्यवस्था अनिश्‍चिततेच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे.\nसरकारने म्हणजेच पंतप्रधानांनी त्यांच्या निर्णयाला सव्वाशे कोटी लोकांचा पाठिंबा असल्याचा दावा केलेला आहे. एकीकडे पंतप्रधान लोकांना कमी खर्च, मर्यादित गरजा यांचे हवाले देतानाच दुसरीकडे स्वतःसकट त्यांच्या सर्व मंत्रिगणांना \"रोकड-रहित', \"विना-चलन' अर्थ व्यवहाराची जाहिरात करायला लावत आहेत. एखाद्या देशाच्या पंतप्रधानाने जाहिरातबाजी करण्याचे उदाहरण इतिहासात क्वचितच असावे. यावरून या सरकारला, या नेत्याला निश्‍चित कोणती अर्थव्यवस्था देशात हवी आहे हे कळेनासे झाले आहे. कारण आजही देशाची अर्थव्यवस्था मुख्यतः मागणी-आधारित आहे. नोटाबंदीनंतर लोकांनी त्यांच्या मागणीत तीव्र कपात केलेली आहे व परिणामी बाजार बसत चालला आहे. आता ते होऊ नये यासाठी पंतप्रधानांनी \"कार्ड आधारित', \"विना-चलन', \"रोकडरहित'चा (कॅशलेस) पुरस्कार सुरू केला. तो अंगाशी येऊ लागल्यानंतर, म्हणजेच एस. गुरुमूर्ती यांच्यासारखे पाठीराखे तज्ज्ञदेखील \"विना-चलन' आर्थिक व्यवहार शक्‍य नसल्याचे म्हणू लागल्यानंतर, पंतप्रधानांनी भाषा बदलून \"लेस-कॅश' - \"अल्प चलनी व्यवहार' अशी नवी संज्ञा वापरण्यास सुरवात केली आहे. आता एकच पुकारा, \"लेस-कॅश', \"लेस कॅश'\nप्रश्‍न आहे की या संगणकीय आधारित आर्थिक व्यवहारांसाठी आवश्‍यक पायाभूत संरचना अस्तित्वात आहे का उत्तर \"नाही' असे आहे. मागील रविवारी देशातल्या प्रमुख शहरांमध्ये व राज्यांमध्ये (गुजरातसह) जेथे \"कार्ड-प्रचलन' मोठ्या प्रमाणात आहे, तेथील कार्ड स्वाइपची यंत्रणा चक्क कोसळली आणि जवळपास तीन तासांनंतर ती पूर्ववत होऊ शकली. दुसरा प्रश्‍न - नागरिकांवर \"विना-चलन' आणि \"कार्ड आधारित' आर्थिक व्यवहारांसाठी एखादे सरकार सक्ती करू शकते काय आणि ते राज्यघटनेत कुठे लिहिले आहे उत्तर \"नाही' असे आहे. मागील रविवारी देशातल्या प्रमुख शहरांमध्ये व राज्यांमध्ये (गुजरातसह) जेथे \"कार्ड-प्रचलन' मोठ्या प्रमाणात आहे, तेथील कार्ड स्वाइपची यंत्रणा चक्क कोसळली आणि जवळपास तीन तासांनंतर ती पूर्ववत होऊ शकली. दुसरा प्रश्‍न - नागरिकांवर \"विना-चलन' आणि \"कार्ड आधारित' आर्थिक व्यवहारांसाठी एखादे सरकार सक्ती करू शकते काय आणि ते राज्यघटनेत कुठे लिहिले आहे अमेरिकेसारख्या प्रगत देशातदेखील आजही 48 टक्के आर्थिक व्यवहार रोखीने होत असताना पंतप्रधान भारताला \"विना-चलनी' करायला निघाले आहेत. त्यांना शुभेच्छा \nसंसदेचे अधिवेशन कामकाज न होता संपले. नोटाबंदीवरील चर्चादेखील अपूर्ण राहिली. पंतप्रधान \"संसद-मौनी' राहिले. त्यांना बाहेर कंठ फुटतो कारण बाहेर संवाद नसतो तर एकतर्फी भाषणे असतात. संसदेत प्रश्‍न विचारले जातात आणि त्यांना उत्तरे देण्याची जबाबदारी पंतप्रधानांवर असते. संसदेच्या शेवटच्या दिवशी सकाळी कामकाज सुरू होण्यापूर्वी भाजप संसदीय पक्षाची बैठक झाली. त्यात पंतप्रधानांचे भाषण होते. ते वृत्तवाहिन्यांवरून थेट दाखविले जाणार असल्याचे सांगण्यात आले; परंतु त्यावरून वादंग होईल म्हणून अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर ते सक्तीने सर्वत्र दाखविले गेले. इतिहासातले अनेक दाखले देत त्यांनी भाषण केले आणि कॉंग्रेसने भ्रष्टाचाराची पाठराखण कशी केली आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. हेच भाषण त्यांनी संसदेत केले असते तर कॉंग्रेसची वाचा बसली असती. ती हिंमत पंतप्रधानांनी का दाखविली नाही हा प्रश्‍न त्यांच्या \"संसद-मौना'मुळे अनुत्तरित आहे.\nदुसऱ्या बाजूला विरोधी पक्षांनी पंतप्रधानांची सभागृहात उपस्थिती आणि मतविभागणीच्या आधारे चर्चा करण्याचा आग्रह सोडला नाही. नोटाबंदीचे दुष्परिणाम समोर येऊ लागले आणि विरोधी पक्षांच्या आक्रमकतेला तोंड देणे अवघड जात असल्याचे लक्षात आल्यानंतर सत्तापक्ष आणि सरकारने आपली रणनीती बदलली. त्यांनी मुख्य विरोधी पक्ष कॉंग्रेसवर आपला रोख वळविला. त्यासाठी त्यांनी ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर व्यवहार त्यात दिल्या गेलेल्या दलालीचा विषय उकरून काढला. त्याआधी सीबीआयचे अतिरिक्त संचालक आर. के. दत्ता यांची बदली केली. कारण ज्येष्ठताक्रमानुसार संचालकपद त्यांच्याकडे जाणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात त्यांची बदली केली गेली. गुजरात केडरचे राकेश अस्थाना यांची संचालक म्हणून नेमणूक केली गेली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी माजी हवाईदलप्रमुख एस. पी. त्यागी यांना या हेलिकॉप्टर व्यवहार प्रकरणात अटक करण्यात आली. या प्रकरणी सीबीआयकडे सव्वालाख पानांचे दस्तऐवज आले आहेत. त्याआधारे कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. लगेचच यामध्ये कॉंग्रेस, कॉंग्रेसचे नेते, सोनिया गांधी, राहुल गांधी, अहमद पटेल यांची नावे घेतली जाऊ लागली. वस्तुतः या प्रकरणी सीबीआयची चौकशी झाली आहे. कॅगचे अहवाल व त्याआधारे संसदेच्या लोकलेखा समितीतर्फे छाननी झालेली आहे. तरीही हे प्रकरण एवढ्या खटपटी करून पुढे आणण्यात आले आहे. अद्याप तपास चालू असताना देखील संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी बेलगामपणे कॉंग्रेस पक्ष आणि नेत्यांवर संसदेत वाटेल ते आरोप लावले. लोकसभेचे कामकाज एवढ्या आंधळ्या एकतर्फीपणे चालविले जाण्याचा प्रकार पूर्वी कधीच झालेला नव्हता.\nया पार्श्‍वभूमीवर राहुल गांधी यांनीही सनसनाटीपणा करण्यात कमी किंवा मागे नाहीत हे दाखविताना थेट पंतप्रधानांच्या विरुद्ध वैयक्तिक भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्याबाबतचे पुरावे व माहिती आपण संसदेच्या पटलावरच मांडू असेही चतुराईने सांगितले. त्यावरून त्यांची अपेक्षित टर उडविण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी हा जोखमीचा जुगार खेळलेला आहे. त्यातून त्यांचे हसे झाले तर ते त्यांच्या अंगाशी येणार आहे. या सर्वच प्रकाराने अतिव्यथित झालेल्या लालकृष्ण अडवानी यांना संसदेचा राजीनामा देण्याची इच्छा झाली. त्यांनी ते दोनवेळेस बोलून दाखवले. एकेकाळी त्यांनी देखील संसदीय गोंधळ हा लोकशाहीमान्य आणि लोकभावनांच्या प्रकटीकरणाचे एक रूप असल्याचे समर्थन केले होते. तरीही त्यांच्या व्यथित अंतःकरणाची आणि भावनांची गंभीर दखल ही घ्यावीच लागेल.\n अमेरिकेतील व्याजदरवाढीची घोषणा झालेली आहे आणि 2017 मध्ये अशा तीन वाढी अपेक्षित आहेत. तात्कालिक परिणाम सुरू झाले आहेत. परकी संस्थागत गुंतवणूक (एफआयआय) आणि फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंटमधून लोकांनी पैसे काढण्यास सुरवात केली आहे. ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्याचा आकडा 7.3 अब्ज डॉलरचा आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत थेट परकी गुंतवणूक अपेक्षेनुसार येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच अर्थव्यवस्था ही मोठ्या प्रमाणावर एफआयआय किंवा एफपीआयवर अवलंबून होती. आता तो आधारही निसटला तर परिस्थिती चिंताजनक आहे. त्यात नोटाबंदीमुळेही आर्थिक वातावरण अद्याप अनिश्‍चित आहे. तसेच, तेल उत्पादक राष्ट्रांनी तेल उत्पादनात कपात जाहीर करून तेलाच्या संभाव्य दरवाढीचे सूतोवाच केले आहे. सारांश, आर्थिक आघाडीवरील परिस्थिती विलक्षण तंग आणि तणाव व चिंताजनक आहे.\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nआयुक्त मुंढेंना घेरण्याची भाजप, विरोधकांची तयारी\nनाशिक - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नगरसेवकांना दुखावणाऱ्या कार्यशैलीविरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी झाल्या, पण त्यांचा फारसा फायदा...\nनाराजांसाठी भाजपची लवकरच वृक्ष, शिक्षण समिती\nनाशिक - आगमी लोकसभा व विधानसभा निवडणुकांत नाराजांची संख्या घटविण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाने दीड वर्षाच्या सत्ताकाळानंतर शिक्षण व वृक्ष...\nमी, गरीबांची सेवा करू शकलो, याचे समाधानः मोदी\nशिर्डी: गरीब असो किंवा मध्यम परिवार असेल, त्यांना घर देण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले आहेत. प्रयत्न यापूर्वीही झाला, पण दुर्दव्याने त्यांचे लक्ष...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/node/89224", "date_download": "2018-10-19T13:58:38Z", "digest": "sha1:RE4VC2VOZ34JTJNKCALOVLNYQDNURNPQ", "length": 22850, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "या पोरांमध्ये लढण्याचे बळ आले कोठून ? | eSakal", "raw_content": "\nया पोरांमध्ये लढण्याचे बळ आले कोठून \nया पोरांमध्ये लढण्याचे बळ आले कोठून \nमंगळवार, 26 डिसेंबर 2017\nहार्दिक पटेलचा जन्म 20 जुलै 1993 चा विरमगावमधील . बारावी झाल्यानंतर त्याने आपल्या वडिलांना व्यवसायात हातभार लावण्यास सुरवात केली. 2010 मध्ये हार्दीकने बी.कॉमची पदवी घेतली. त्याचवेळी त्याने सहजानंद महाविद्यालयात निवडणूक लढविली. विद्यार्थी संघटनेचा तो सरचिटणीसही झाला. पुढे पाटीदार युवक संघटनेच्या सरदार पटेल ग्रुपमध्ये दाखल झाला. विरमगाव शाखेचा अध्यक्ष बनला.\nपत्रकार कवलजित यांनी कन्हैयाकुमारला एक प्रश्‍न विचारला होता. पंतप्रधानांवर टीका करताना तुला भीती वाटत नाही का इतकी हिम्मत येते कोठून इतकी हिम्मत येते कोठून त्यावर कन्हैया म्हणाला होता, की \"\" ये हिम्मत हमे लोकतंत्र देती है त्यावर कन्हैया म्हणाला होता, की \"\" ये हिम्मत हमे लोकतंत्र देती है लोकशाहीचा चौथा खांब आमच्यासोबत असताना घाबरण्याचे कारण तरी काय लोकशाहीचा चौथा खांब आमच्यासोबत असताना घाबरण्याचे कारण तरी काय लोकशाहीत प्रत्येकालाच मत व्यक्त करण्याच स्वातंत्र असते.\nया चार पोरांनी याच लोकशाहीचा आधार घेत थेट बलाढ्य अशा भाजपला शिंगावर घेतले आहे का या पोरांमध्ये बळ आले कोठून या पोरांमध्ये बळ आले कोठून हे पाहणेही महत्त्वाचे आहे.\nगुजरातच्या निवडणुकीनंतर देशातील राजकारणाची दिशा बदलेल असे बोलले जात आहे. आणखी दीड वर्षाने लोकसभेचे मैदान गाजणार आहे. मोदींनी देशातील प्रादेशिक पक्षांना दुखावले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत प्रादेशिक पक्ष आणि काही राष्ट्रीय पक्ष अशा तरुण पोरांना घेऊन देश ढवळून काढू शकतात. गुजरातच्या निवडणुकीत कन्हैयाकुमार सारखे आणखी तीन चेहरे उदयास आले आहेत. या तरुण चेहऱ्याचीही दखल घेण्याची गरज आहे.\nकन्हैयाकुमारचा जन्म 1987 मधील. बिहारच्या बेगुसराई जिल्ह्यातील बिहाट खेड्यातील. तो \"सीपीआय'चा कार्यकर्ता. त्याचे वडीलही साधे शेतकरी आहेत. कष्टकरी समाजातील हा मुलगा जेएनयूमध्ये पीएच डी करण्यासाठी आला आणि थेट नेताच बनला.. त्याने महाविद्यालयात अनेक नाटकांमध्ये आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला. एक फर्डा वक्ता म्हणून तो परिचित.\nनालंदा मुक्त विद्यापीठातून त्याने सामाजिक शास्त्रात एमए केले आहे. तो \"जेएनयू'मध्ये आल्यानंतर त्याने निवडणुकीत सहभागी झाला. त्याला 2016 मध्ये पोलिसांनी अटक केली ती त्याच्या वादग्रस्त विधानाबाबत आणि संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरूला फाशी दिल्याच्या निषेधार्थ त्याने जेएनयूमध्ये सभा आयोजित केली म्हणून. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता.\nपरिवारातील मंडळींनी त्याच्यावर हल्ले केले. तरीही तो डगमगला नाही. तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने देशभर झंझावाती दौरे करून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संघालाही विरोध करण्यास सुरवात केली. कन्हैय्याकुमार आज देशभर गाजतो आहे तो त्याच्या भाषणामुळे. एका खेड्यातून आलेल्या हा पोरालाही अफाट प्रसिद्धी मिळाली. एक वादग्रस्त नेता म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते.\nजिग्नेश, दलितांचा बुलंद आवाज\nजिग्नेश मेवानी यांचा जन्म 11 डिसेंबर 1982 मध्ये मेहसाणा जिल्ह्यातील मेऊ येथे झाला. 2003 मध्ये अहमदाबादमध्ये इंग्रजी साहित्य विषय घेऊन पदवी घेतली. त्यानंतर पत्रकारितेचा डिप्लोमा 2007मध्ये पूर्ण केला. \"अभियान' या गुजराती साप्ताहिकाचे ते पत्रकारही होते.\nपुढे त्यांनी \"एलएलबी'चे शिक्षण पूर्ण केले. उणा मध्ये गोरक्षकांनी जेव्हा दलितांवर हल्ला केला तेव्हा हा तरुण पेटून उठला. अन्यायाविरोधात त्यांनी आवाज बुलंद केला आणि भाजप सारख्या मोठ्या पक्षाला थेट शिंगावर घेतले आणि पंतप्रधान मोदींनाही लक्ष्य केले. गुजरातच्या दंगलीची खुद्द मोदींना दखल घ्यावी लागली.\nएकवेळ माझे प्राण गेले तरी चालेल पण दलितांवर हल्ले होऊ देणार नाही हे जाहीररीत्या त्यांना सांगावे लागले. यामागे ताकद होती ती जिग्नेशची हे नाकारून चालणार नाही. दलितांवरील अन्यायाने भाजपविरोधात जो संदेश जायचा होता तो गेला होता त्याचे परिणामही गुजरात निवडणुकीत भाजपला भोगावे लागले\nपुढे वडगांम मतदारसंघातून तो निवडून आला आणि जनतेच्या गळ्यातील ताईत बनला. हा मुलगा गुजरातमधील एका सामान्य कुटुंबातील असला तरी त्याने थेट पंतप्रधानांनाच लक्ष्य केले. हिमालयात जाऊन त्यांनी हाडे झिजविण्यचा सल्ला दिल्यानंतर तो देशभर चर्चेचा विषय बनला. जिग्नेश हे साधे रसायन नाही हे आता सगळ्या देशाला कळले आहे म्हणूनच की काय भाजपलवाले त्यांच्यावर तुटून पडत आहे.\nहार्दिक पटेलचा जन्म 20 जुलै 1993 चा विरमगावमधील . बारावी झाल्यानंतर त्याने आपल्या वडिलांना व्यवसायात हातभार लावण्यास सुरवात केली. 2010 मध्ये हार्दीकने बी.कॉमची पदवी घेतली. त्याचवेळी त्याने सहजानंद महाविद्यालयात निवडणूक लढविली. विद्यार्थी संघटनेचा तो सरचिटणीसही झाला. पुढे पाटीदार युवक संघटनेच्या सरदार पटेल ग्रुपमध्ये दाखल झाला. विरमगाव शाखेचा अध्यक्ष बनला.\nअर्थव्यवस्था ढासळल्याने गुजरातमधील पन्नास हजाराहून अधिक लोकांचे व्यवसाय बंद झाले. हाताला काम नाही. खासगी नोकरी नाही. आरक्षणामुळे सरकारची दारे बंद झाली होती. त्यातच हार्दीकच्या बहिणीला गुणवत्ता असून शिष्यवृत्ती मिळत नव्हती हे जेव्हा त्याच्या लक्षात आले. तेव्हा हा तरुणही पटेलांच्या मागण्यांसाठी रस्रयावर उतरला. हा पोरगा आम्हाला काय शिकवितो असा समज सत्ताधारी भाजपने करून घेतला.\nत्याला जितके छळायचे तितके छळले. त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला. त्याला तुरुंगात डांबले. पण, तो लढवय्या होता. तो थेट भाजप आणि मोदींविरोधत त्याने दोन हात केले. पाटीदार लढा आजही तो लढतो आहे. गुजरात निवडणुकीत तो ही हिरो ठरला. हार्दिकही पटेलांबरोबर घेऊन थेट मोदींशी लढतो आहे.\nअल्पेश ठाकूरचा जन्म 1977 मधला. त्याला प्रारंभीपासून ओबीसी, एसटी, एससी समाजाचे प्रश्‍न सोडविण्यात रस होता. त्याने गुजरात क्षत्रिय ठाकोर सेनेचे स्थापनाही केली आहे. या वर्गातील तरुणाईला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी तो नेहमीच प्रयत्नशील राहिला. भटक्‍या विमुक्तांना आरक्षणाबरोबरच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्याची धडपड सुरू असते.\nहा चळवळ्या म्हणूनच सरकार दरबारी संघर्ष करीत असतो. जसे ओबीसींना आरक्षण मिळाले पाहिजे तसे पटेलांचेही विचार व्हावा या मताचा तो आहे. त्यासाठी त्याने हार्दीकला पाठिंबा दिला आहे. गुजरातमधील ओबीसी समाजाच्या न्यायहक्कासाठी त्याने 2016 मध्ये मोठे आंदोलन केले. या आंदोलनाची दखल सरकारला घ्यावी लागली.\nअल्पावधीत अल्पेश हे नाव राष्ट्रीयस्तरावर पोचले आहे. सामाजिक कार्यकर्ता म्हणून कार्यरत असताना तो पुढे कॉंग्रेसमध्ये सहभागी झाला. राहुल गांधींचे नेतृत्व त्याला मान्य झाले. त्याने कॉंग्रेसचा हात धरला. गुजरातमध्ये निवडणूक लढवली आणि तो राधनपूर मतदारसंघातून निवडून आला. राहुल यांच्या बरोबर अल्पेशने भाजप आणि मोदींवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही.\nटीव्हीवरील हिंदी-मराठी मालिकेत नायिकेची फॅशन वेगाने लोकप्रिय होते. ही फॅशन...\nजगातील काही प्रमुख पर्वतांपैकी एक असलेल्या हिमालयातील एव्हरेस्ट हे शिखर लहक्‍पा...\nβ बांगलादेशचा प्रवास वहाबी अंध:काराकडे\nबांगलादेशची प्रतिमा ही सर्वसमावेशक, लोकशाहीवादी राज्याची असल्याची येथील सरकारची...\nस्पर्श: 'लग्नानंतर 'डस्टबीन' कोठे ठेवणार\n\"या मुलींना राव काही कळतच नाही. काय बोलावं, कसं बोलावं. कुठं बोलत आहोत. याचं...\nसीमोल्लंघनाची गमावलेली संधी (अग्रलेख)\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\n‘मोहल्ला क्‍लिनिक’ची गुणकारी मात्रा\nमायावती, ममतांच्या आकांक्षांना धुमारे\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/ricky-ponting-known-facts/", "date_download": "2018-10-19T13:41:13Z", "digest": "sha1:MA7AFMYFKSJ6RPPWXFK2E7NPMDXHRCXL", "length": 11929, "nlines": 131, "source_domain": "marathimotivation.in", "title": "रिकी पाँटिंग (Ricky ponting)याचे काही इंटरेस्टिंग फॅक्टस - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome जनरल एंटरटेनमेंट रिकी पाँटिंग (Ricky ponting)याचे काही इंटरेस्टिंग फॅक्टस\nरिकी पाँटिंग (Ricky ponting)याचे काही इंटरेस्टिंग फॅक्टस\nरिकी पाँटिंग उर्फ रिकी थॉमस पाँटिंग याच जन्म १९ डिसेंबर, १९७४ मध्ये लॉन्सेस्टन, टास्मानिया, ऑस्ट्रेलिया येथे झाला. पाँटिंग हा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू आणि माजी कर्णधार आहे.\nटास्मानिया या लहान शहरातून आणलेल्या आणि मिडल क्लास कुटुंबातला पॉंटिंग ने क्रिकेट वर अक्षरशः राज्य केलं. अश्या रिकी पाँटिंग चा आज बर्थडे होय. म्हणून त्याचा बद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्टस खास तुमच्या साठी.\nरिकी पाँटिंग इंटरेस्टिंग फॅक्टस\n1.रिकी पाँटिंग चे nick name ‘पंटर’ असे आहे.\n2. रिकी हा तीन भावंडांमध्ये सर्वात मोठा होय. तो त्याचा लहान भाऊ drew सोबत अंगणात क्रिकेट खेळत असे. तो तासन तास आऊट होत नसे आणि drew ला चान्स मिळाला खेळायचा तर त्याला लवकर बाद करून परत तो बॅटिंग साठी सज्ज असे.\n3. पॉंटिंग हा एक समृद्ध अश्या खेळाडू कुटुंबातून येतो. त्याचा भाऊ ग्राहम एक चांगला क्लब क्रिकेटर होता आणि तो उत्तम फुटबॉल खेळाडू देखील होता. त्याचे वडील थॉमस हे एक चांगले गोल्फ खेळाडू होते.\n4.रिकी पाँटिंग याची आई lorraine हि टास्मानिया कडून vigoro हा खेळ खेळायची. हा खेळ क्रिकेट आणि टेनिस या खेळाचा मिश्रण आहे. रिकी चे काका greg cambell हे ऑस्ट्रेलिया साठी टेस्ट खेळले आहेत.\n5.रिकी पाँटिंग हा ऑस्ट्रेलियन क्रीकेट विश्वातल आता पर्यंत चा सर्वात जास्ती रन आणि सेंच्युरी करणारा खेळाडू होय.\n6.तो सर्वात यशस्वी टेस्ट कॅप्टन देखील आहे आणि कॅप्टन असताना ऑस्ट्रेलिया ने तब्बल 3 वर्ल्ड कप जिंकले आहेत.\n7.रिकी पाँटिंग ने त्याचा पहिला इंटरनाशनल शतक हे इंग्लंड विरुध्द लॉर्डस वर 1997 मध्ये बनवले, यात 127 रन बनवून तो आऊट झाला.\n8.तो मार्च 2006 मध्ये 3 वेळेस टेस्ट पारी मध्ये लगातार शतक बनवले. असा करणारा तो जगातला तिसरा तर ऑस्ट्रेलियातील दुसरा खेळाडू होय. अस्ट्रेलियातून त्याचा अगोदर सर डॉन ब्रॅडमन यांनी ही किमया केली आहे.\n9.पॉंटिंग हा टेस्ट क्रिकेट मध्ये सचिन तेंडुलकर नंतर सर्वात जास्ती रन बनवलेला खेळाडू होय.\n10. पोंटिंग ने झिम्बावे विरुध्द वर्ल्ड कप मधील मॅच मध्ये रन आऊट झाला, नंतर त्याने रागाच्या भरात ड्रेसिंग रूम मध्ये असलेल्या टीव्ही ची तोड फोड केली. या कृत्या साठी त्याला खूप मोठं दंड बसवण्यात आले होते.\n11.पार्थ मध्ये दक्षिण आफ्रिके विरुद्धचा टेस्ट खेळून त्याने स्टिव्ह व्हॉ च्या 168 टेस्ट मॅच खेळण्याचं रिकॉर्ड ची बरोबरी केली.\nहे फॅक्टस आवडले का आवडले असतील तर कंमेन्ट करा तुमचं मत आणि प्रतिक्रिया [email protected] वर मेल करा. Atozmarathi च्या फेसबुक पेज लाईक करा.\nNext article Karun Nair च्या 303 ने बनलेले आठ रेकॉर्डस्\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे पूर्ण\n जागतिक कंपनीचे भारतीय CEO अणि त्यांची पगार\nमहाराज जयसिंहजी या भारतीय राजाने रोल्स रॉयल्स कार कचरा गोळा करण्यासाठी वापरली.\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2018-10-19T13:37:45Z", "digest": "sha1:2WGAEC4WXPWNQI5WF5XT3DVPCFBSQ7X7", "length": 4268, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रोमान पोलान्स्की - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ फेब्रुवारी २०१४ रोजी २२:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://simollanghan.blogspot.com/2015/02/blog-post_52.html", "date_download": "2018-10-19T14:32:52Z", "digest": "sha1:D2LTGA2VFD5YRR2YOJWF432WOCBDD2WK", "length": 9269, "nlines": 96, "source_domain": "simollanghan.blogspot.com", "title": "सीमोल्लंघन: चारुता गोखलेच्या संशोधनाला प्रथम पारितोषिक !", "raw_content": "\n'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...\nसमाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...\n'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे \"सीमोल्लंघन\"\nगेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम\nचारुता गोखलेच्या संशोधनाला प्रथम पारितोषिक \nPreconception care हा विषय भारतात तुलनेने नवीन Preconception care म्हणजे गर्भधारणेपूर्वी किमान ३ महिने बाईने स्वत:च्या शरीराची घ्यायची काळजी. गर्भधारणेपूर्वी लोह, Folic acid आणि जीवनसत्त्वांची कमतरता, मधुमेह, रक्तदाब यासारखे आजार, लैगिक संबंधांतून पसरणारे रोग, कीटकनाशकांशी जवळचा संबंध गर्भाच्या वाढीला घातक ठरू शकतात हे गेल्या १०-१५ वर्षात जगभरात झालेल्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. गर्भधारणेपूर्वी या सर्व घटकांवर उपाय योजना न केल्यास कमी वजनाचे बाळ जन्माला येऊ शकते. तसेच त्यात जन्मजात व्यंगही आढळू शकते. यावर विकसित देशांमध्ये मुबलक संशोधन झाले असले तरी भारतात मात्र यावर कोणताही अभ्यास झालेला नाही. चारुता गोखलेने (निर्माण १) PhDसाठी हा विषय निवडला असून गर्भधारणेपूर्वी काही निवडक घटकांवर (risk factors) उपाययोजना केल्यास त्याचा गर्भाच्या वाढीवर परिणाम होतो का हा तिच्या अभ्यासाचा विषय आहे. या संशोधनाचा एक छोटा भाग म्हणून चारुता आणि तिच्या सहकार्यांनी मिळून पुण्याच्या काही गावांमध्ये Preconception care विषयी बायकांना काय माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी ५ गटचर्चा घेतल्या. यात गर्भधारणेपूर्वी शरीरातील घटक बाळाच्या वाढीवर परिणाम करतात ही संकल्पना बायकांना नवीन होती हे निरीक्षण समोर आले. गरोदरपणात घेतली जाणारी काळजी पुरेशी असते असे सर्वांचे मत होते. परंतु गर्भ राहण्यापूर्वी बाई जाड असल्यास, तिला मधुमेह-रक्तदाब किंवा झटके यापैकी रोग असल्यास व त्यावर उपचार न केल्यास बाळात विविध प्रकारचे व्यंग तयार होऊ शकते अशीही काही निरीक्षणे बायकांनी नोंदवली. या सर्व अभ्यासातून बायकांना Preconception care विषयी अत्यल्प माहिती आहे हा महत्वाचा निष्कर्ष काढला गेला. हे संशोधन IPHA- IAPSM (Indian Public health Association and Indian Association of Preventive and Social Medicine) च्या कॉन्फरन्समध्ये सादर केले गेले. यामध्ये चारुताच्या गटाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. या अभ्यासातून पुढे आलेल्या निष्कर्षांवर आधारित बायकांसाठी आरोग्यशिक्षणाचे साहित्य निर्माण करणे हा चारुताच्या संशोधनातील पुढचा टप्पा असेल.\nसीमोल्लंघन: जानेवारी - फेब्रुवारी २०१५\nया अंकात . . .\nई – प्रशासन गावोगाव पोहोचवताना . . .\nबीजॊत्सव २०१५ – प्रश्नांकडून उपायांकडे...\nचारुता गोखलेच्या संशोधनाला प्रथम पारितोषिक \nनव्या वर्षाची अशीही सुरुवात \nगणेश बिराजदारचे धरामित्र सोबत काम सुरु\nवडाळ्यातील वाहनचालकांची आरोग्य तपासणी\nपाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस & डेमोक्रसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://annahazaresays.wordpress.com/2011/10/24/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%82/", "date_download": "2018-10-19T12:53:34Z", "digest": "sha1:UPLVFED2KKZNTPSJJYZTG4QH4ZBSOGDG", "length": 33673, "nlines": 111, "source_domain": "annahazaresays.wordpress.com", "title": "चांडाळ-चौकडीला नेस्तनाबूत करा ! | Anna Hazare Says", "raw_content": "\nमाझ्या भगिनींनो आणि बांधवांनो ,\nकिरण बेदीवर हवाई प्रवासामध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप होत आहेत, किरण बेदींनी वेळोवेळी हे स्पष्ट केले आहे की, हवाई प्रवासामध्ये मी भ्रष्टाचार करून माझ्या कुटुंबासाठी पैसा वापरला असला तर सरकारकडे ज्या चौकशी यंत्रणा आहेत, अशा यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी आणि मी दोषी असेन तर माझ्यावर कठोर कार्यवाही करा.\nमात्र अशी चौकशी करायला सरकार तयार नाही, फक्त आरोप करून बदनाम करणे एवढयाच उद्देशाने काही लोकांनी उद्योग सुरू केलेला दिसतो. किरण बेदीवर झालेला आरोप हा नवीन आरोप नाही. तर ‘टीम अण्णा’मधील प्रत्येक जणावर आरोप करून ‘टीम अण्णा’ला बदनाम करण्याचा प्रयत्न या चौकडीकडून झालेला आहे. ही आरोप करणारी मंडळी कोण ज्यांना ‘ जनलोकपाल’ बिल नको आहे. अशीच मंडळी या आरोप करणार्‍यांमध्ये असल्याचे दिसून येते.सुरवातीपासूनचे उदाहरण पाहिले तर लक्षात येईल की , जेव्हा ‘जनलोकपाल’ बिलाचा मसुदा करण्यासाठी संयुक्त समिती करावयाची होती. त्या संयुक्त समितीला विरोध करणारे कोण ज्यांना ‘ जनलोकपाल’ बिल नको आहे. अशीच मंडळी या आरोप करणार्‍यांमध्ये असल्याचे दिसून येते.सुरवातीपासूनचे उदाहरण पाहिले तर लक्षात येईल की , जेव्हा ‘जनलोकपाल’ बिलाचा मसुदा करण्यासाठी संयुक्त समिती करावयाची होती. त्या संयुक्त समितीला विरोध करणारे कोण लक्षात येईल की हीच चौकडी होती. नाइलाजास्तव ०५ एप्रिल २०११ रोजी जंतर-मंतरवर माझे उपोषण झाले व देशातील जनता मोठया प्रमाणावर रस्त्यावर उतरली तेव्हा त्यांची चुक त्यांच्या लक्षात आली आणि संयुक्त समिती करण्यास तयार झाले.दिनांक ४ जून २०११ रोजी रामदेवबाबांचे आंदोलन रामलिला मैदानावर चालू असतांना माझी व रामदेवबाबांची भेट दिनांक ५ जून रोजी होणार होती. आम्हा दोघांना एकत्र येऊ नये म्हणून दिनांक ४ जूनच्या रात्री दिड वाजता आंदोलनात सहभागी झालेल्या महिला, पुरूष, मुले यांच्यावर अमानुष लाठी हल्ला करण्यात आला. निष्पाप महिलांवर लाठी चार्ज करणे हाच पुरूषार्थ आहे का लक्षात येईल की हीच चौकडी होती. नाइलाजास्तव ०५ एप्रिल २०११ रोजी जंतर-मंतरवर माझे उपोषण झाले व देशातील जनता मोठया प्रमाणावर रस्त्यावर उतरली तेव्हा त्यांची चुक त्यांच्या लक्षात आली आणि संयुक्त समिती करण्यास तयार झाले.दिनांक ४ जून २०११ रोजी रामदेवबाबांचे आंदोलन रामलिला मैदानावर चालू असतांना माझी व रामदेवबाबांची भेट दिनांक ५ जून रोजी होणार होती. आम्हा दोघांना एकत्र येऊ नये म्हणून दिनांक ४ जूनच्या रात्री दिड वाजता आंदोलनात सहभागी झालेल्या महिला, पुरूष, मुले यांच्यावर अमानुष लाठी हल्ला करण्यात आला. निष्पाप महिलांवर लाठी चार्ज करणे हाच पुरूषार्थ आहे का असा प्रश्‍न उभा राहतो. या महिलांवर लाठी चार्ज करणारे कोण होते असा प्रश्‍न उभा राहतो. या महिलांवर लाठी चार्ज करणारे कोण होते जे आज आरोप करतात तेच होते ना जे आज आरोप करतात तेच होते ना\nसंयुक्त समितीची नियुक्ती झाली, मात्र या लोकांना ‘जनलोकपाल’ विधेयक नको असल्याने श्री.शांती भूषण, प्रशांत भूषण यांच्यावर सिडीचे खोटे आरोप करायला या मंडळींनी सुरूवात केली, त्यावेळी सुध्दा किरण बेदीं प्रमाणे श्री.शांती भूषण, प्रशांत भूषण सांगत होते की , आम्ही दोषी असलो तर कायद्याने आमच्यावर कार्यवाही करा पण त्यांना माहित आहे की , कायदेशीर कार्यवाहीने आपला हेतू सफल होणार नाही, तर फक्त खोटे आरोप करून ‘टीम अण्णा’मध्ये फुट कशी पाडता येईल. जेणेकरून देशातील जनतेमध्ये संदेह निर्माण झाला की, पुढील आंदोलनात लोक पुढे येणार नाहीत.\n‘टीम अणा’चे सदस्य निवृत्त न्यायमुर्ती श्री. हेगडेसाहेब एवढे प्रामाणिकपणे कार्य करणारी व्यक्ती ज्यांनी मुख्यमंत्र्यांनाही जेलची हवा दाखविली त्यांच्यावर आरोप करण्यात आले. कोण होते आरोप करणारे लक्षात येईल की, हीच ४-६ जणांची चौकडी होती. अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप झाले एवढेच नाही सभेत चप्पल फेकणारे कोण होते लक्षात येईल की, हीच ४-६ जणांची चौकडी होती. अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप झाले एवढेच नाही सभेत चप्पल फेकणारे कोण होते यांनीच उभे केलेले लोक होते. दि. १६ ऑगस्ट २०११ रोजी ‘जनलोकपाल’ विधेयकांची मागणीसाठी माझे दिल्लीमध्ये आंदोलन होणार होते. दिड महिन्यापेक्षा ही अधिक काळ आंदोलनासाठी जागा मिळावी म्हणून आम्ही सतत पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेटीतून प्रयत्न करीत राहीलो.\nमात्र जाणूनूबुजून दि.१५ ऑगस्ट २०११ पर्यंत आम्हाला उपोषणाची जागाच दाखविली नाही, दिल्लीमधील सर्व जागांवर खोडसाळपणे कलम १४४ लागू केला गेला. शेवटी नाइलाजास्तव आम्ही निर्णय घेतला की , आम्ही सर्व जणांनी स्वत:ला अटक करवून घ्यायची व जेलमध्ये उपोषण करायचे. या षडयंत्रामागे हीच सर्व मंडळी होती हे स्पष्ट दिसून आले आहे.\nदि.१६ ऑगस्ट २०११ रोजी सकाळी साडे सहा वाजता मला घरी येऊन अटक करण्यात आली. मी कोणताही गुन्हा केलेला नव्हता त्यामुळे घरी येऊन अटक करण्याचे काही कारण नव्हते. मात्र जाणून बुजून या मंडळींना माझ्या बदनामीचा प्रयत्न करायचा होता. दि. १६ ऑगस्टला मला अटक करण्यात येऊन तिहार-जेलमध्ये पाठविण्यात आले. अटक प्रक्रिया दुपारी चार वाजेपर्यंत पूर्ण झाली. तिहार जेलमध्ये आम्हाला नेण्यात आले, ४ वाजता आम्हाला खोली दिली,कपडे दिले आणि सहा वाजता अचानक एक अधिकारी निरोप घेऊन आला की , तुमची सजा माफ करून सुटका करण्यात आली आहे. तुम्हाला ज्या ठिकाणाहून आणले त्या ठिकाणी सोडायचे आहे.\nमी आश्चर्यचकित झालो की , माझ्या आंदोलनामुळे शांततेचा भंग होईल म्हणून अटक करण्यात आली असे सरकार म्हणते आणि दोन तासात मला सोडण्याचा प्रयत्न करते असा सरकारला काय साक्षात्कार झाला की , आता माझ्या आंदोलनामुळे शांततेचा भंग होणार नाही हे सरकार आहे की काय हे सरकार आहे की काय असा प्रश्‍न मला निर्माण झाला. मनाला वाटेल तेव्हा कोणालाही अटक करायची आणि मनाला वाटेल तेव्हा त्याला सोडूनही द्यायचे, हीच लोकशाही आहे काय असा प्रश्‍न मला निर्माण झाला. मनाला वाटेल तेव्हा कोणालाही अटक करायची आणि मनाला वाटेल तेव्हा त्याला सोडूनही द्यायचे, हीच लोकशाही आहे काय रामदेवबाबाला जनतेवर लाठी चार्ज करून रात्री २ वाजता ज्याप्रमाणे विमानात घालून हरिव्दारला नेले आणि दिल्लीमध्ये येण्यासाठी बंदी घातली व ते आंदोलन थांबविले अगदी तोच डाव माझ्यावर ही चौकडी करणार होती. मला जेलमधून सोडायचे व आणले त्या घरी सोडतो म्हणून सांगायचे आणि गाडीत घालून गाडी सरळ दिल्ली एअरपोर्टला न्यायाची यासाठी एअर फोर्सचे विमान तयार ठेवले होते. त्या विमानाने मला पुण्याला न्यायचे आणि पुण्यावरून अज्ञात स्थळी नेऊन ठेवायचे जेणे करून दिल्लीमध्ये आंदोलन होणार नाही. या मागे कोण होते रामदेवबाबाला जनतेवर लाठी चार्ज करून रात्री २ वाजता ज्याप्रमाणे विमानात घालून हरिव्दारला नेले आणि दिल्लीमध्ये येण्यासाठी बंदी घातली व ते आंदोलन थांबविले अगदी तोच डाव माझ्यावर ही चौकडी करणार होती. मला जेलमधून सोडायचे व आणले त्या घरी सोडतो म्हणून सांगायचे आणि गाडीत घालून गाडी सरळ दिल्ली एअरपोर्टला न्यायाची यासाठी एअर फोर्सचे विमान तयार ठेवले होते. त्या विमानाने मला पुण्याला न्यायचे आणि पुण्यावरून अज्ञात स्थळी नेऊन ठेवायचे जेणे करून दिल्लीमध्ये आंदोलन होणार नाही. या मागे कोण होते जे ‘टीम अण्णा’ची बदनामी करतात तेच होते ना जे ‘टीम अण्णा’ची बदनामी करतात तेच होते ना कारण या चौकडीची नियत साफ नाही. मला तिहार जेलमध्येच संशय आला की ज्या अर्थी दोन तासातच माझी सुटका करण्याचे नियोजन केले होते, त्या अर्थी यामध्ये काही तरी गौड-बंगाल आहे, म्हणून मी जेलमधील त्या अधिकार्‍यांला सांगितले की, मी जेलमधून बाहेर जाणार नाही, ज्या अर्थी तुम्ही मला सात दिवसाची सजा दिली, त्या अर्थी मी सात दिवस तिहार जेलमध्येच राहाणार. मी बाहेर जाणार नाही.\nसदर अधिकार्‍याने आपल्या वरिष्ठ अधिकारी डि.आय.जी यांना माझा निरोप दिला आणि त्यांनी ही सांगितले की तुम्ही जेलमधून बाहेर माझ्या ऑफीसमध्ये आल्यामुळे तुम्हाला आता परत जेलमध्ये जाता येणार नाही. मी त्यांना म्हणालो तुम्ही मला चर्चेसाठी बोलावलं आणि आता म्हणता जेलमध्ये जाता येणार नाही, ही बाब बरोबर नाही. मग मी त्यांना सांगितले जर जेलमध्ये मला जाऊ देणार नसाल तर मी जेलच्या गेटच्या बाहेरही जाणार नाही. मला धक्के मारून काढा अन्यथा उचलून गेटच्या बाहेर ठेवा. मी जेलच्या बाहेर जाण्यास नकार दिला आणि शासनामधील याच आरोप करणार्‍या चांडाळ-चौकडीचा डाव त्यांच्यावरच उलटला. रात्री एक वाजेपर्यंत अधिकार्‍यांचे शासनाशी संभाषण चालले होते. मात्र माझ्या निर्णयामुळे ते चांगलेच अडचणीत आले होते.त्यांना काहीच सूचत नव्हते. तीन दिवस मी जेलमध्ये ही नाही आणि जेलच्या बाहेरही नाही, डि.आय.जीच्या कार्यालयातच राहीलो, तीन दिवस आंघोळीची सोय नसल्याने आंघोळही केली नाही. त्यामुळे सरकारची नियत साफ नाही हे जनतेच्या लक्षात आल्याने जनता सरकारवर क्रोधित झाली. जेलमध्ये टाकण्याचे कारस्थान हे या चांडाळ-चौकडीचेच होते जे आम्हा सर्वांना सध्या बदनाम करीत आहेत.\nनाइलाजास्तव सरकारला रामलिला मैदान आंदोलनासाठी द्यावे लागले. जेलमधून बाहेर पडताना जो जनसमुदाय रस्त्यावर आला होता तो ‘न भूतो न भविष्यती’ असाच होता. ज्या ज्या वेळी या मंडळांनी खोडसाळपणा केला त्या त्या वेळी त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटला आणि त्यांना अधिक बदनाम व्हावे लागले आहे. संयुक्त समितीमध्ये अडीच महिन्यात सात बैठका झाल्या ‘टीम अण्णा’ने केलेल्या मसुद्यावर सखोल चर्चा झाल्या आणि शेवटी हे खोडसाळपणा करणारे पलटले. ‘आम्ही तुमचा मसुदा कॅबिनेट समोर ठेऊ’ असं आश्वासन दिलं, मात्र कॅबिनेटसमोर फक्त सरकारचा मसुदा, जो कमजोर मसुदा आहे तोच ठेवण्यात आला. आमचा मसुदा ठेवलाच नाही.\nमी कॉग्रेस सरकारमधील सर्वच मंत्र्यांना किंवा संपूर्ण सरकारला दोष देऊ इच्छित नाही. आज सरकारमध्येही काही चांगली माणसं आहेत, मात्र या चांडाळ-चौकडीमुळे त्यांची गळचेपी झालेली आहे हे नाकारता येत नाही. आम्ही आमच्या टीममधील सर्व सदस्यांना पत्र पाठवित आहोत की संत, महात्मे, महापुरूषांना ही जनहिताचे काम करताना त्रास सहन करावा लागला आहे. आपण या चांडाळ-चौकडीच्या आरोपांना वेळोवेळी उत्तर देऊ नये. फक्त एकदा खुलासा केला की, सत्य काय आहे हे जनतेला समजते. पुन्हा पुन्हा आपण त्या संबंधाने बोलू नये. म्हणजे समोरच्या खोटे आरोप करणार्‍याला काहीच करता येत नाही. जनता भ्रष्टाचारामुळे त्रस्त झालेली आहे. भ्रष्टाचार किती वाढला आहे याची जनतेला चांगली जाणीव झाली आहे. त्यामुळेच तर देशातील जनता या सरकारवर नाराज आहे.\nभ्रष्टाचारामुळे महागाईचा भस्मासुर वाढला आहे, प्रापंचीक माणसाला प्रपंच करणे अवघड झाले आहे, आपण लढतो आहोत ते त्यांच्यासाठीच लढतो आहोत हे सुध्दा जनतेच्या चांगले लक्षात आलेले आहे. त्यामुळे या चांडाळ- चौकडीच्या खोडसाळपणाने केलेल्या आरोपाचा जनतेवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. अनेक संकटाना तोंड देत देत पुढे जावं लागेल. सत्याच्या मार्गाने जाणार्‍या माणसांना त्रास होतो, मात्र इतिहासात सत्य कधीही पराजित झालेले नाही हे नाकारता येत नाही. त्यामुळे आपण सत्याच्या मार्गाने चालत रहा.\nआता ‘टीम अण्णा’ला कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न झाला तरी ‘टीम अण्णा’मध्ये फुट पडणार नाही, या विचाराने आम्ही संघटीत झालो आहोत. खोडसाळपणाने आरोप करणारे आरोप कां करतात त्यालाही काही कारणे आहेत. त्यांच्या हातचे अधिकार ‘जनलोकपाल’ विधेयकामुळे कमी होणार असल्याने त्यांना ते सहन होणार नाही, त्याचप्रमाणे ज्यांना या ना त्या मार्गाने ‘खाण्याची’ सवय लागली आहे आणि त्यांचे ‘खाणेच’ बंद होणार आहे अशा लोकांनाही ते सहन होणार नाही म्हणून ‘जनलोकपाल विधेयक’ (कायदा) कोणत्याही परिस्थितीमध्ये कायदा होऊ नये असाच त्यांचा प्रयत्न राहाणार आहे, त्यासाठी ‘टीम अण्णा’वर ते आरोप करतच राहाणार आहेत.\nमात्र अशा विरोध करणार्‍या लोकांची मंत्रीमंडळामध्ये संख्या कमी आहे. मात्र गावामध्ये ज्या प्रमाणे २/४ गुंड लोक संपूर्ण गावालाच वेठीला धरतात त्यातलाच हा प्रकार आहे. सरकारमध्ये चांगल्या विचारांच्या लोकांची संख्या जास्त आहे, मात्र ते यांच्या विरोधात बोलू शकत नाही अशी अवस्था आहे. ठराविक ४/६ लोक सोडले तर कोणीही आरोप करीत नाहीत.\nपंतप्रधान मनमोहनसिंग यांनी हिवाळी अधिवेशनात आम्ही ‘जनलोकपाल’चा कडक कायदा करू असे लेखी आश्वासनही दिले आहे, त्याचप्रमाणे प्रसार-वाहिन्यांशी बोलतांना त्यांनी आम जनतेला ‘जनलोकपाल’चा कडक कायदा करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याच प्रमाणे कायदा मंत्री श्री.सलमान खुर्शीद यांनीही जनतेला खुले आम आश्वासन दिले आहे की , आम्ही हिवाळी अधिवेशनात ‘जनलोकपाल विधेयक’ हा कडक कायदा करू. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, यांच्या सरकारमघ्ये चांडाळ-चौकडीपेक्षा चांगल्या लोकांची संख्या अधिक आहे. ज्याप्रमाणे ‘टीम अण्णा’वर ही मंडळी आरोप प्रत्यारोप करीत आहेत त्यांना या देशाचे समाजाचे काहीच देणे घेणे नाही. स्वत:च्या स्वार्थापोटी ही माणसं आरोप करीत आहेत. कठोर ‘जनलोकपाल’ आणू नये म्हणून सरकारवरसुध्दा ही मंडळी दबाव आणू शकतील हे नाकारता येत नाही यांच्या विचाराचे संसदेमध्ये थोडे फार लोक विरोधी पक्षाचेही आहेत, त्यांनाही हे हाताशी धरतील हे नाकारता येत नाही.\nमात्र या मंथनामधूनच लालबहादूर शास्त्रींची कॉग्रेस, वल्लभभाई पटेलांची कॉग्रेस, कामराज यांची कॉग्रेस उदयाला येईल असा मला विश्वास वाटतो. आज ‘जनलोकपाल विधेयका’ला विरोध करणार्‍या लोकांना जनता खडयासारखीच वेचून बाजूला करेल आणि तसं होणं, ही काळाची गरज आहे. या देशाला आणि देशातील जनतेला उज्वल भविष्य देण्यासाठी आणि भ्रष्टाचार-मुक्त भारत निर्माण करण्यासाठी ते जनतेला करावे लागेल. त्यासाठी वेळ आली तर मी सुध्दा देशभर फिरून प्रचार करीन.\nमी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पत्र पाठवून कळवित आहे की , ‘जनलोकपाल विधेयका’चा कठोर कायदा करण्यासाठी जो मसुदा तयार होणार आहे तो फक्त संयुक्त समिती पुरताच मर्यादित न ठेवता पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी देशातील जनतेला पाहाण्यासाठी आधी इंटरनेटवर टाकण्यात यावा जेणेकरून जनता तो पाहू शकेल. स्व.पंतप्रधान राजीव गांधीनी ७३ वी आणि ७४ घटना दुरूस्तीपूर्वी देशातील साडेपांच लाख गांवाना पत्र पाठवून ग्रामसभेचा ठराव मागविला होता. लोकशाही, प्रजातंत्र किंवा गणतंत्र जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा जनतेला विश्वासात घेऊनच कायदे करायला हवेत. पंतप्रधानांच्या आणि इतर मंत्र्यांच्या आश्वासनाप्रमाणे हिवाळी अधिवेशनापर्यंत आंदोलन स्थगित करण्याचे ठरविले आहे. हिवाळी अधिवेशनात कायदा न झाल्यास सुरूवातीला विधानसभा निवडणूका लागलेल्या पांच राज्यात माझे दौरे सुरू होतील आणि नंतर राष्ट्रीय निवडणूकांमध्ये देशभर प्रचार करणार आहे. मात्र या अवधीमध्ये देशातील सर्व जनतेने आपापल्या ग्रामपंचायत आणि ग्रामसभेमध्ये, ‘जनलोकपाल’ विधेयक हिवाळी अधिवेशनात आणावे अन्यथा पुन्हा आंदोलन करावे लागेल, अशाप्रकारचे ठराव करून पंतप्रधान मनमोहनसिंग, सोनिया गांधी, राष्ट्रपतींजी यांना पाठवून द्यावेत. देशभरातून किमान ३५ ते ४० लाख ठराव जावेत. ‘जनलोकपाल’ विधेयकाचा ठराव करतांनाच राज्यासाठी ‘लोकायुक्त विधेयक’ आणावे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री,राज्यपाल यांनाही ठराव पाठवावेत. ‘लोकायुक्त विधेयकां’चे आदेश भारत सरकारकडूनच जाणार आहेत. पण त्याआधी आपल्या मागणीचा ठराव आपापल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना व राज्यपालांना पाठवावा. वेळ कमी असल्याने सदर ठराव शक्या तेवढया लवकर पाठवावेत.म्हणजे खोडसाळपणा करणार्‍यांच्या खोडसाळपणाला आळा बसेल. भ्रष्टाचार-मुक्त भारत निर्मीतीसाठी हीच संधी आहे, ‘अभी नही तो कभी नही’, सरकारने पुन्हा जर ‘जनलोकपाल विधेयक’ आणण्यात कसुर केली तर आज या सरकारची जे नुकसान झाले आहे त्यापेक्षाही अधिक नुकसान होईल. मात्र कठोर ‘जनलोकपाल विधेयक’ कायदा केला तर सरकारचे जे नुकसान झाले आहे ते भरून निघेल असे आमचे मत आहे. गेली २५ ते ३० वर्षे आम्ही कोणताही पक्ष, पार्टी, व्यक्ती न पाहता समाज, राज्य, राष्ट्राचा विचार करून आंदोलन केली आहेत. यापुढेही याच विचाराने पुढील आंदोलने होत राहणार आहेत.\n भारत माता की जय \nकि. बा. हजारे (अण्णा)\nमी आणि माझा ब्लॉग \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida/sachin-nikam-write-artilce-virat-kohli-19929", "date_download": "2018-10-19T14:31:16Z", "digest": "sha1:ZSY3APMMIGWEDL64FHQOI4BAAQCQGZFI", "length": 25106, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "sachin nikam write artilce in virat kohli विराट घडवतोय खेळाडू... | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 12 डिसेंबर 2016\nविराटचे वय आहे 28 वर्षे. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील आणखी सात, आठ वर्षांचे सर्वोत्तम क्रिकेट बाकी आहे. कर्णधारपदाचे कधीही दडपण न घेता त्याने आतापर्यंत बहारदार कामगिरी करून दाखविली आहे. विराटच्या या विराट खेळींमुळे त्याने यापुढेही आपल्या धावांचा आणि भारतीय संघाच्या विजयाचा आलेख उंचावत रहावा हीच प्रार्थना कोट्यवधी क्रिकेट चाहते करत आहेत...\nधाडसी निर्णय...आक्रमकपणा...वेगळी स्टाईल...धावा करण्यात सातत्य...जिद्दीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर शिरजोर...खेळाडूंचे मनोबल वाढविण्यात अग्रेसर...अन् खेळाडू घडविण्याची वृत्ती असे सर्व काही एखाद्या खेळाडूत दिसायचे म्हणजे तो दादा अर्थात सौरव गांगूली. आता याच दादाचा वारसदार ठरू पाहतोय तो विराट रनमशीन कोहली. तीन मालिकांमध्ये द्विशतक करणाऱ्या विराटने स्वतःच्या कामगिरीचा आलेख जबरदस्त उंचावला आहेच; शिवाय नवनवीन खेळाडूंनी संधी देऊन खेळाडू घडविण्याचाही विडा उचलला आहे.\nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 2014 मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत महेंद्रसिंह धोनीने कसोटी कर्णधारपद सोडून अचानक निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. या मालिकेत विराटची कामगिरी उत्तम राहिली पण, भारताला ही मालिका जिंकण्यात अपयश आले. लगेचच श्रीलंकेला त्यांच्या मायभूमीत जाऊऩ पराभूत करण्याची किमया करून दाखविली. त्यानंतर मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिकाही भारताने विराटच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम जिंकली. एबी डिव्हिलर्स, हाशिम आमला, डेल स्टेन, जेपी ड्युमिनी यासारखे मातब्बर खेळाडू असूनही विराटने आपल्या संघाचे मनोधैर्य उंचावत विजय मिळविला. त्यापाठोपाठ वेस्ट इंडीजला त्यांच्याच देशात आणि आता न्यूझीलंड व इंग्लंडला जवळपास व्हाईटवॉश देत कसोटी क्रिकेटमध्ये मक्तेदारी सिद्ध करण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. आता वेळ आहे, ऑस्ट्रेलियाची. ज्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वप्रथम कसोटी कर्णधारपद भूषविण्याची संधी मिळाली, त्याच ऑस्ट्रेलियाला पुढील वर्षी फेब्रुवारी, मार्चमध्ये मायदेशात होणाऱ्या मालिकेत पाणी पाजण्याची संधी विराटला आहे. विराटने चार हजार धावांचा टप्पा करून आपली सरासरी 50 च्या वर नेली आहे. वेस्ट इंडीज, न्यूझीलंड आणि इंग्लंड या तिन्ही मालिकांमध्ये द्विशतक करत इतर खेळाडूंनाही सर्वोत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा दिली. याचेच उदाहरण आपल्याला भारताला सलग मिळत असलेल्या विजयांतून दिसून येत आहे.\nअश्विनवर विश्वास, जयंत, राहुल, करुण नवे तारे\nगोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीमध्ये सरस कामगिरी करत आपले अष्टपैलूत्व सिद्ध करणाऱ्या आर अश्विनवर विराटने कायमच विश्वास ठेवल्याचे पहायला मिळते. वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत तर अश्विनला मालिकेचा मानकरी म्हणून निवडण्यात आले होते. आता इंग्लंडविरुद्धही त्याने बळी घेण्याचा रतीबच लावला आहे. अश्विन मायदेशात प्रभावी ठरतोच. त्याचवेळी त्याने आपली योग्यता परदेशातही सिद्ध केली आहे. त्यामुळे विराटने आतापर्यंत तरी विश्वास कायम ठेवल्याचे पहायला मिळते. तसेच काही सलामीला सतत अपयशी ठरलेल्या शिखर धवनच्या ऐवजी त्याने यष्टीरक्षक फलंदाज लोकेश राहुलवर विश्वास दाखविला आहे. राहुलला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत अपयश आले असले तरी त्याने न्यूझीलंडविरुद्ध चांगल्या धावा केल्या होत्या. पण, युवा खेळाडूंमध्ये विराटचा विश्वास त्याच्यावर अधिक आहे. जयंत यादव या खेळाडूबद्दल सांगावे तितके कमीच आहे. कर्णधाराच्या प्रत्येक कसोटीस उतरणारा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहता येऊ शकते. जयंतने आपल्या फिरकीने सर्वांना प्रभावित केलेच. त्याची फलंदाजीही त्याहून आणखी प्रभावी ठरली आहे. करुण नायरसारख्या युवा खेळाडूलाही सलग संधी मिळते आहे. यष्टीरक्षक पार्थिव पटेलवर दिनेश कार्तिकपेक्षा विश्वास विराटने दाखविला. त्याचे फळ भारताला इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत मिळाले. अनुभवी खेळाडू दुखापतीच्या कारणाने असो किंवा अन्य कोणत्याही; त्यांच्या अनुपस्थितीत नवख्या खेळाडूंना घेऊन विजय मिळविणे शक्य आहे, हे विराटने आपल्या खेळीतून दाखवून दिले आहे.\nआपला स्टाईलिश लूक सतत बदलणाऱ्या खेळाडूमध्ये भारतीय संघात सर्वाधिक आघाडीचे नाव हे विराटचे आहे. विराट कायम केसांची स्टाईल बदलत असतो. त्याने आता दाढी राखल्याने देशात कोट्यवधी तरूणांच्या चेहऱयावर दाढी दिसते आहे. मैदानावर आपल्या प्रेमाचा उघडपणे स्वीकार करणारा विराट अगदी सार्वजनिक कार्यक्रमातही खुलेपणाने वागण्यास मागेपुढे पाहत नाही. अनुष्का शर्माबरोबर असलेले प्रेमसंबंध त्याने कधीच लपवून ठेवले नाहीत. अगदी कालपर्यंत युवराजसिंगच्या लग्नातही तो अनुष्कासोबत सहभागी झाला होता. त्याची ही आक्रमक स्टाईल मैदानातही अनेकवेळा पहायला मिळते. स्लेजिंगमध्ये वरचष्मा असलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या जवळपास जाणारा आक्रमक स्वभाव विराटचाही आहे. विकेट मिळविल्यानंतर विराटकडून करण्यात येणारा जल्लोष हा संघातील खेळाडूंचे मनोबल वाढविणारा असतो. पण, मुंबई कसोटीत अश्विन आणि अँडरसन यांच्या वादात शांततादूत म्हणूनही त्याची भूमिका मोलाची राहिली. कर्णधाराकडून एवढे प्रोत्साहन मिळत असेल तर आपोआपच खेळाडूच्या कामगिरीवर त्याचा परिणाम होतो. हे गेल्या काही मालिकांमध्ये स्पष्टपणे दिसून आले आहे. कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये विराट हा भारतीय संघाचा मॅचविनर खेळाडू म्हणून समोर आला आहे. त्याने या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये आपली योग्यता सिद्ध करत धावा केल्या आहेत. विराटची या तिन्ही प्रकारातील धावांची सरासरी 50च्या वर आहे. एकही क्रिकेटपटू अशी कामगिरी करू शकलेला नाही. त्यामुळे स्टाईल आणि आक्रमक वृत्तीमुळे प्रसिद्ध असलेल्या विराटने धावांच्या बाबतीतही आपले वेगळेपण दाखवून दिले आहे.\nपुरी पिक्चर बाकी है\nविराटचे वय आहे 28 वर्षे. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील आणखी सात, आठ वर्षांचे सर्वोत्तम क्रिकेट बाकी आहे. कर्णधारपदाचे कधीही दडपण न घेता त्याने आतापर्यंत बहारदार कामगिरी करून दाखविली आहे. विराटच्या या विराट खेळींमुळे त्याने यापुढेही आपल्या धावांचा आणि भारतीय संघाच्या विजयाचा आलेख उंचावत रहावा हीच कोट्यवधी क्रिकेटचाहते प्रार्थना करत आहेत. विराट हा कोणाचे विक्रम मोडेल, त्याची किती शतके होतील, त्याच्या धावांची संख्या किती असेल याचे आताच अंदाज लावणे कठीण आहे. पण, त्याच्या फटक्यांतून क्रिकेटप्रेमींना मिळणारा आनंद हा काही वेगळाच आहे, याची जागा कोणीच घेऊ शकत नाही.\nसलग 17 कसोटी सामने अपराजित राहून विराट कोहलीने सुनील गावसकर यांच्या विक्रमाची बरोबरी केली\nभारताचा कर्णधार म्हणून सर्वाधिक सलग कसोटी विजय सुनील गावसकर (17) यांच्या नावावर\nकसोटी क्रिकेटमध्ये भारताचा कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा मान विराटकडे\nइंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू विराट ठरला (640 धावा आतापर्यंत), यापूर्वी हा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर (602 धावा).\nवर्षभरात तीन द्विशतके करणारा विराट भारताचा एकमेव खेळाडू\nविराटची 235 धावांची खेळी ही भारताकडून 11 क्रमांकाची सर्वोत्तम खेळी\nकर्णधारपद स्वीकारल्यापासून 21 कसोटीत 65.50 च्या सरासरीने 2096 धावा, कर्णधारपद स्वीकारण्यापूर्वी 31 कसोटीत 41.13 च्या सरासरीने 2098 धावा\nविराटच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत खेळलेल्या 21 कसोटीतील 13 सामन्यांत विजय, 2 सामन्यांत पराभव आणि 6 सामने अनिर्णित राहिले.\nदुष्काळमुक्ती, महागाईविरोधात राष्ट्रवादीचा निफाड तहसीलवर धडक मोर्चा\nनिफाड : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप शिवसेनेच्या फसव्या सरकारविरोधात एल्गार पुकारत माजी आमदार दिलीप बनकर यांच्या...\nपंचवटी एक्स्प्रेसला लवकरच 'विस्टाडोम कोच'\nमनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा...\nपैलवान फाउंडेशन शंभर मल्लांना दत्तक घेणार\nकात्रज - समाजाच्या हिताचा विचार करणारी माणसं एकत्र आली की मोठं काम उभं राहतं. कुस्ती क्षेत्रात ते घडतंय याचा आनंद आहे. देशाला ऑलिंपिक पदक मिळवून...\nहवेच्या प्रदूषणास व पर्यायाने मानवी आरोग्यास कारणीभूत असलेला एक घटक अनेकदा दुर्लक्षित राहतो. तो म्हणजे धूळ. हवेतील धूलिकणांचा फटका केवळ महानगरांनाच...\nरावणदहन म्हणजेच देशविघातक अपप्रवृत्तींचे दहन : डॉ. सुभाष भामरे\nसटाणा - सत्प्रवृत्तीने असत्यावर, दुष्ट प्रवृत्तीवर व सद्गुणांनी दुर्गुणांवर मिळविलेला विजय म्हणजेच विजयादशमी आहे. या दिवशी होणारे रावणाचे दहन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/11/blog-post_7.html", "date_download": "2018-10-19T12:54:14Z", "digest": "sha1:PRPHV62MV26R4YMMOXRK5TAW2VJQXL6Y", "length": 27247, "nlines": 195, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: बाबासाहेब आंबेडकर कोणाचे?", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\n३१ आक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाजतगाजत सरदार पटेल यांची जयंती साजरी केली आणि कॉग्रेसच्या पोटात कळ आली, तर नवल नाही. मोदींनी काहीही केले तर चुकीचे ठरवणार्‍या राजकीय बुद्धीमंतांची जगात कमी नाही. त्यासाठी मोदींनी चुकीचे काही करण्याची गरजही नसते. त्यांनी काहीही करणे पुरेसे असते. मग त्यात मोदी कसे चुकले, हे सिद्ध करण्याची स्पर्धा सुरू होते. त्यामुळेच पटेलजयंती साजरी करण्याच्या मोदींच्या हक्कापासून, संघाचे स्वातंत्र्य चळवळीतले योगदान किती, इथपर्यंत चर्चा सुरू झाल्या. अर्थातच सरदार पटेल कॉग्रेसमध्ये होते आणि संघात नव्हते, हे कोणी नाकारू शकत नाही. अधिक संघावर बंदी आणली गेली, तेव्हा पटेलच गृहमंत्री होते, हे सुद्धा कोणी नाकारू शकणार नाही. पण म्हणून त्यांच्यासारख्या कर्तबगार नेत्याची जयंती साजरी करण्यात कॉग्रेसला पोटदुखी व्हायचे कारण काय आम्ही ज्याचे कर्तृत्व झाकून ठेवले आणि ज्याला इतिहासातून पुसण्याचा आटोकाट प्रयत्न केला, त्याला मोदी उजाळा देतात, ही पोटदुखी आहे काय आम्ही ज्याचे कर्तृत्व झाकून ठेवले आणि ज्याला इतिहासातून पुसण्याचा आटोकाट प्रयत्न केला, त्याला मोदी उजाळा देतात, ही पोटदुखी आहे काय पटेलांपुढे नेहरूंचे कर्तृत्व झाकोळले जाते, अशी या नेहरूवाद्यांची भिती आहे काय पटेलांपुढे नेहरूंचे कर्तृत्व झाकोळले जाते, अशी या नेहरूवाद्यांची भिती आहे काय नसेल तर पोटशूळ कशाला नसेल तर पोटशूळ कशाला उलट ज्यांनी संघावर बंदी घातली, त्याचेच स्मरण संघाला करावे लागते, याचा अभिमान कॉग्रेसने बाळगायला हवा. तमाम पुरोगाम्यांनीही त्यासाठी आनंदित व्हायला हवे ना उलट ज्यांनी संघावर बंदी घातली, त्याचेच स्मरण संघाला करावे लागते, याचा अभिमान कॉग्रेसने बाळगायला हवा. तमाम पुरोगाम्यांनीही त्यासाठी आनंदित व्हायला हवे ना पण अनुभव वेगळाच आहे. प्रत्येक वेळी संघ अथवा मोदींनी सरदार पटेलांचे नाव घेतले, की नेहरूवाद्यांना पोटशूळ सुरू होतो. पटेल तुमचे नाहीत असे सांगायची स्पर्धा सुरू होते. यावेळी त्याच्याही पुढे जाऊन आमचे सरदार पटेल मोदींनी पळवले; अशी भाषा ऐकू आली. ही भाषा मात्र मोठीच विनोदी आहे. म्हणजे असे की दुसर्‍यांची मुले पोरे पळवण्यातच हयात घालवलेल्याने दुसर्‍या कुणावर आपले मुले पळवल्याचा आरोप करण्यासारखे हास्यास्पद वाटले.\nनेते आणि महापुरूष पळवण्याची भाषा कॉग्रेस किंवा नेहरूवाद्यांनी करावी काय यांना आज गुजरातमध्ये कोणी आपला वारसदार उरलेला नाही. ज्याच्यापाशी कॉग्रेसी संस्कृतीत राजकारणाचे संस्कार झालेत, असा कोणी नेता त्या पक्षाकडे नाही. विधानसभेतला विरोधीनेता म्हणून शंकरसिंह वाघेला यांना पुढे करावे लागते. तर पक्षाची संघटना बांधण्यासाठी संघाच्या संस्कारात वाढलेल्या मधूसूदन मिस्त्रींना मोदीविरोधात उभे करावे लागते. ही माणसे कोणी कुणाकडून पळवली यांना आज गुजरातमध्ये कोणी आपला वारसदार उरलेला नाही. ज्याच्यापाशी कॉग्रेसी संस्कृतीत राजकारणाचे संस्कार झालेत, असा कोणी नेता त्या पक्षाकडे नाही. विधानसभेतला विरोधीनेता म्हणून शंकरसिंह वाघेला यांना पुढे करावे लागते. तर पक्षाची संघटना बांधण्यासाठी संघाच्या संस्कारात वाढलेल्या मधूसूदन मिस्त्रींना मोदीविरोधात उभे करावे लागते. ही माणसे कोणी कुणाकडून पळवली वाघेलांना गुजरातमध्ये ओळख कुठून मिळाली वाघेलांना गुजरातमध्ये ओळख कुठून मिळाली कुणाच्या संस्कारातून वाघेला सार्वजनिक जीवनात आले कुणाच्या संस्कारातून वाघेला सार्वजनिक जीवनात आले मधूसूदन मिस्त्री तर राहुल गांधींचे लोकसभा मतदान संपेपर्यंत सल्लागार होते. त्यांना कुठल्या सुतिकागृहात कॉग्रेस नावाच्या मातेने जन्म दिला होता मधूसूदन मिस्त्री तर राहुल गांधींचे लोकसभा मतदान संपेपर्यंत सल्लागार होते. त्यांना कुठल्या सुतिकागृहात कॉग्रेस नावाच्या मातेने जन्म दिला होता अशा शेकडो लोकांची यादी सादर करता येईल. तिकडे उत्तरप्रदेशात आज कॉग्रेसचा प्रांताध्यक्ष कोण आहे अशा शेकडो लोकांची यादी सादर करता येईल. तिकडे उत्तरप्रदेशात आज कॉग्रेसचा प्रांताध्यक्ष कोण आहे राज बब्बर यांना राजकारणात कोणी आणले राज बब्बर यांना राजकारणात कोणी आणले समाजवादी संस्कारात, युवा चळवळीत वाढलेला हा अभिनेता, पुढे मुलायममुळे राजकारणात आला. कॉग्रेसने त्याला दत्तक घेतला, की तेही पळवून आणलेले मुल आहे समाजवादी संस्कारात, युवा चळवळीत वाढलेला हा अभिनेता, पुढे मुलायममुळे राजकारणात आला. कॉग्रेसने त्याला दत्तक घेतला, की तेही पळवून आणलेले मुल आहे आज कॉग्रेसची उत्तरप्रदेश निवडणुक रणनिती ज्याच्या तालावर नाचते आहे, तो प्रशांत किशोर कुणाकडून उधार घेतलेला आहे आज कॉग्रेसची उत्तरप्रदेश निवडणुक रणनिती ज्याच्या तालावर नाचते आहे, तो प्रशांत किशोर कुणाकडून उधार घेतलेला आहे कुठल्या वारसा व संस्काराच्या गोष्टी कॉग्रेसवाले आणि नेहरूवादी बोलत असतात कुठल्या वारसा व संस्काराच्या गोष्टी कॉग्रेसवाले आणि नेहरूवादी बोलत असतात गेल्या तीन दशकात कॉग्रेसची संघटना अशाच पळवून आणलेली मुले व कार्यकर्ते नेत्यांच्या बळावर उभी राहिलेली आहे. मुळचा कॉग्रेस वंश म्हणावा असे आहेच काय गेल्या तीन दशकात कॉग्रेसची संघटना अशाच पळवून आणलेली मुले व कार्यकर्ते नेत्यांच्या बळावर उभी राहिलेली आहे. मुळचा कॉग्रेस वंश म्हणावा असे आहेच काय इतिहासाचे हवाले देणार्‍यांना इतिहास सोयीनुसार वापरता येत नसतो. त्याअर्थाने कॉग्रेसचा कधीच निर्वंश झाला आहे. सगळी उधारी व उसनवारी म्हणजे आजची कॉग्रेस आहे. त्यांनी सरदार पटेल आमचे वा कॉग्रेसची मिळकत असल्यासारखी भाषा बोलणे हास्यास्पद आहे. सरदार पळवले म्हणणे तर त्याहीपेक्षा विनोदी आहे.\nसरदार वा शिवराय हे राष्ट्रीय महापुरूष असतात. त्यांच्यावर कुणा एका घराण्याचा अधिकार नसतो, तर एका पक्षाने वा संघटनेने तसा दावा करणे गैरलागू असते. त्यात पुन्हा ज्यांना केवळ पळवापळवी व उधारीवर संघटना उभी करावी लागते, त्यांनी असे बोलण्यात कसला अर्थ कर्नाटकातले मुख्यमंत्री सिद्धरामय्या कुठून आले कर्नाटकातले मुख्यमंत्री सिद्धरामय्या कुठून आले देवेगौडांचा शिष्य असलेल्या माणसाला आज कर्नाटकात मुख्यमंत्रीपदी बसवावे लागले आहे. जिथे अशी पळवापळवी शक्य नाही, तिथे कॉग्रेसचे नामोनिशाण शिल्लक उरलेले नाही. पण महापुरूषांचाच विषय असेल, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोणाचे असतात देवेगौडांचा शिष्य असलेल्या माणसाला आज कर्नाटकात मुख्यमंत्रीपदी बसवावे लागले आहे. जिथे अशी पळवापळवी शक्य नाही, तिथे कॉग्रेसचे नामोनिशाण शिल्लक उरलेले नाही. पण महापुरूषांचाच विषय असेल, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोणाचे असतात त्यांना अगतिकता म्हणून नेहरूंनी पहिल्या मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेतले होते. मात्र त्यांचा घटना बनवण्यासाठी उपयोग करून घेताना अतिशय महत्वाच्या कुठल्याही मंत्रीपदाचा भार त्यांच्याकडे दिला नाही. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल बनवले त्यांना तोंडघशी पाडून त्यांची घटनासमितीत कोंडी कोणी केली होती त्यांना अगतिकता म्हणून नेहरूंनी पहिल्या मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेतले होते. मात्र त्यांचा घटना बनवण्यासाठी उपयोग करून घेताना अतिशय महत्वाच्या कुठल्याही मंत्रीपदाचा भार त्यांच्याकडे दिला नाही. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल बनवले त्यांना तोंडघशी पाडून त्यांची घटनासमितीत कोंडी कोणी केली होती नेहरूंनीच केली होती ना नेहरूंनीच केली होती ना बाबासाहेबांवर राजिनामा देण्याची वेळ नेहरूंनीच आणली आणि त्यांना राजिनाम्याचे भाषणही करू दिले गेले नाही. अशा बाबासाहेबांचा अखंड नामजप आजची कॉग्रेस करीत असते. आम्हाला बाबासाहेबांनी घटनेतून अमूक अधिकार दिला, तमूक अधिकार दिला; असे सांगणार्‍या कॉग्रेसवाल्यांना आपल्या पुर्वज नेहरूंचा इतिहास कितीसा ठाऊक असतो बाबासाहेबांवर राजिनामा देण्याची वेळ नेहरूंनीच आणली आणि त्यांना राजिनाम्याचे भाषणही करू दिले गेले नाही. अशा बाबासाहेबांचा अखंड नामजप आजची कॉग्रेस करीत असते. आम्हाला बाबासाहेबांनी घटनेतून अमूक अधिकार दिला, तमूक अधिकार दिला; असे सांगणार्‍या कॉग्रेसवाल्यांना आपल्या पुर्वज नेहरूंचा इतिहास कितीसा ठाऊक असतो त्याच नेहरूंनी पहिल्या लोकसभा निवडणूकीत त्याच बाबासाहेबांना पराभूत करण्यासाठी काय काय खेळ केले होते त्याच नेहरूंनी पहिल्या लोकसभा निवडणूकीत त्याच बाबासाहेबांना पराभूत करण्यासाठी काय काय खेळ केले होते बाबासाहेबांना पराभूत करण्यात धन्यता मानणार्‍यांचा आजचा दिवस त्यांच्याच नावाची जपमाळ ओढल्याशिवाय जात नाही. ते बाबासाहेब कॉग्रेसमध्ये कधी होते बाबासाहेबांना पराभूत करण्यात धन्यता मानणार्‍यांचा आजचा दिवस त्यांच्याच नावाची जपमाळ ओढल्याशिवाय जात नाही. ते बाबासाहेब कॉग्रेसमध्ये कधी होते नसतील, तर त्यांच्या नावाचा सर्रास वापर कॉग्रेसवाले कशासाठी करीत असतात नसतील, तर त्यांच्या नावाचा सर्रास वापर कॉग्रेसवाले कशासाठी करीत असतात त्याला पळवापळवी नाहीतर दुसरे काय नाव आहे त्याला पळवापळवी नाहीतर दुसरे काय नाव आहे सरदार पटेल कॉग्रेसचे असतील, तर बाबासाहेब कॉग्रेसचे कसे\nहा प्रश्न फ़क्त कॉग्रेससाठी नाही. जे कोणी बुद्धीमंत विचारवंत किंवा अभ्यासक म्हणून आपली अल्पबुद्धी मिरवत पटेल संघाचे नव्हेत असे शिकवत असतात, त्यांनीही जरा डॉ. बाबासाहेब आबेडकर कोणाचे, तेही तितक्याच आवेशात सांगायला हवे ना बाबासाहेब कॉग्रेसचे नाहीत आणि कधीही नव्हते; असेही तितकेच ठणकावून सांगायला नको काय बाबासाहेब कॉग्रेसचे नाहीत आणि कधीही नव्हते; असेही तितकेच ठणकावून सांगायला नको काय पण असे शहाणे विश्लेषक बाबासाहेबांचा वारसा सांगण्याची वेळ आली, मग गांधीवादी होऊन मौन धारण करतात. मात्र संघाने किंवा नरेंद्र मोदींनी सरदार पटेलांचा गौरव करायचा प्रयास केला; मग त्यांना पटेल कॉग्रेसचे असल्याचे स्मरण होते. पण फ़क्त सरदारांचेच स्मरण वा स्मारक करण्याचा विषय आला, मग मात्र सरदार कोणाचेच नसतात. किंबहूना दुर्लक्षित करायचा मामला असतो. त्यांच्या सोयीचे असेल तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरही कॉग्रेसचे होतात. पण श्रेयाचा प्रसंग आला, मग सर्वकाही नेहरू खानदानाची घरगुती मालमत्ता असते. यातली पोटदुखी मुळात मोदींनी पटेलांचे गुणगान करण्यातही नसते. मोदी कित्येक वर्षे सरदार पटेलांचे गुणगान करीत आहेत. कारण संघातही पटेलांच्या कर्तबगारीचे कौतुक आहे. नेहरू असतानाही आपल्या कुवतीवर पटेलांनी देशातली संस्थाने विलीन करून घेतली आणि त्यात नेहरूंना ढवळाढवळ करू दिली नाही; म्हणून संघाला पटेलांचे कौतुक आहे. त्याच संस्कारात वाढले म्हणून मोदींना सरदारांविषयी आदर आहे. आज सत्ता हातात आल्यावर त्या महापुरूषाची देशाला नव्याने ओळख करून देण्याचे मोदींना अगत्य वाटले. तीच नेहरूवादी व कॉग्रेसी पोटदुखी आहे. आपण पुसलेला खरा राष्ट्रपुरूष लोहपुरूष म्हणून नव्या पिढीसमोर आणला जातो, ही पोटदुखी आहे. म्हणून मग आमचा सरदार पळवल्याची भाषा बोलली जाते. पण आपणच मागली चार दशके इतरांचे कार्यकर्ते नेते पळवून पक्ष चालवतो आहोत, याची शरमही त्यापैकी कुणाला वाटत नाही.\nसंस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे\n‘हमाम मे सब नंगे है’, अशी एक हिंदीतली उक्ती आहे आणि त्याचीच प्रचिती सध्या येत आहे. चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर या अ...\nराफ़ायलवर मोदी गप्प का\nराफ़ायल लढावू विमान खरेदीच्या विषयावर इतके रणकंदन माजलेले असतानाही सातत्याने इतर विषयावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, याच बाबतीत मौनव्र...\nअर्थात सनातनी पुरोगामीत्व पाच वर्षापुर्वी मोदी बहूमत मिळवू शकतात, हे मी सांगू शकलो, त्याचा पाया मला इब्न खालदूनच्या मुकदीमा या चौदाव्या ...\nमतचाचणी विश्लेषण (४) मागल्या विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपाने युती मोडली व एकहाती शत-प्रतिशत सत्ता बळकावण्याचा कावा केलेला होता. ...\nसाडेचार वर्षापुर्वी लोकसभेची निवडणूक ऐन भरात होती आणि जवळपास ६० टक्के मतदान उरकलेले होते. अशावेळी नरेंद्र मोदींची लोकप्रियता इतकी शिगेला ...\nमतचाचणी विश्लेषण (५) आगामी लोकसभेच्या निवडणूका आणि त्यात मतदान कसे होईल, याविषयीची उत्सुकता स्पष्ट आहे. जितकी ती प्रत्येक पक्षातील नेत्...\n२०१९ ची लोकसभा, जिंकणार ‘कॉग्रेसच’\n(लेखांक पहिला) येत्या डिसेंबर महिन्यात पाच विधानसभांचे मतदान उरकलेले असेल आणि निकाल लागलेले असतील. त्यानंतर विनाविलंब सतराव्या लोकसभा ...\nसरडा मोसमाप्रमाणे आपले रंग बदलतो असे म्हणतात. ते सिद्धही झालेले आहे. त्याचे कारणही स्पष्ट आहे. निसर्गाने सुरक्षेसाठी सरडा नावाच्या प्राण्...\nबाजारबुणगे आणि रा. स्व. संघ\nSunil Tambe 3 August at 23:32 · प्लासी ते सांगली बंगालचा शेवटचा नबाब सिराज उद्दौला मातला होता. नबाबाचं सैन्य ब्रिटीश सैन्याच्या दुप्...\nमतचाचणी विश्लेषण (३) आगामी लोकसभा निवडणूकीचा संदर्भ घेऊन रिपब्लिक व एबीपी यांनी सी-व्होटरच्या मदतीने केलेल्या मतचाचणीचे निष्कर्ष बहुता...\nमोदी हे वाजपेयी नाहीत\nकोण जिंकला कोण हरला\nनितीश बदल रहा है\nनोटाबंदीचा डाव आणि पेच\nसबसे बडा रुपैया की कायदा\nकाळापैसा, राजकारण, गुन्हेगारी अनटचेबल्स (२)\nअग्रलेखांच्या बादशहाला, तुघलकाचे अनावृत्तपत्र\nमारणारे मेले, उरले कोण\nमराठा मूक मोर्चा आणि ट्रंप\nआम आदमी जाम आदमी\nइमान-दारी बांधलेले स्वातंत्र्याचे योद्द्धे\nदुखणे आधी बारकाईने तपासा\n‘आम्ही सारे’ एका माळेचे मणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/delhi-vartapatra.html", "date_download": "2018-10-19T14:01:09Z", "digest": "sha1:TOKAYKAQSSDEZGOUY4EYLNP627Z3LX4F", "length": 47223, "nlines": 136, "source_domain": "mahamtb.com", "title": " दिल्लीचे वार्तापत्र", "raw_content": "\nगोव्यातील घटनाक्रमाने कॉंग्रेसचे तोंडही पोळले\nगोव्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीत एखादवेळी भाजपाच्या सरकारला धोका झाला असता तर पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात चुकीचा संदेश गेला असता. भाजपाचे एकेक राज्य कमी होत आहे, असा प्रचार करण्याची संधी विरोधकांना मिळाली असती. विरोधकांना तशी संधी मिळू नये म्हणून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी असा डाव टाकला की त्यात कॉंग्रेस पक्षच अडकला...\nएकदा पंतप्रधान मोदी प्रचाराच्या मैदानात उतरले की, देशातील कोणताच राजकीय पक्ष भाजपाला पराभूत करू शकत नाही, अशी भाजपाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची खात्री आहे. निवडणुकीच्या मैदानात आत्मविश्वास आवश्यक असला, तरी अतिआत्मविश्वास अनेकवेळा धोकादायक ठरत असतो. दुसरीकडे प्रचाराचा सर्व भार पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर सोडून, तळागाळातील कार्यकर्त्यांनी काही प्रमाणात रिलॅक्स होणे योग्य ठरणार नाही...\nछत्तीसगढ : तिरंगी लढतीचा भाजपाला फायदा\nमायावती यांच्या निर्णयाने कॉंग्रेसला मोठा हादरा बसला आहे. बसपा आपल्याशी आघाडी करेल, अशी राज्यातीलच नाही, तर दिल्लीतील कॉंग्रेस नेत्यांनाही पूर्ण खात्री होती, पण मायावती यांनी शेवटच्या क्षणी अजित जोगी यांच्या पक्षाशी हातमिळवणी करत राज्यातील कॉंग्रेसचा पंजा फ्रॅक्चर केला...\nमायावती : राजकारणातील नवे सत्ताकेंद्र\nमध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने बसपाशी आघाडी करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या. मात्र, मायावती या अतिशय धूर्त आणि चलाख अशा नेत्या आहेत. आपल्यासोबत येण्याशिवाय अन्य राजकीय पक्षांना पर्याय नाही, याची पूर्ण कल्पना असल्यामुळे मायावती यांनी सन्मानजनक जागा मिळाल्याशिवाय आघाडी नाही, अशी भाषा सुरू केली...\nबँकांमधील घोटाळे आणि कॉंग्रेस पक्ष\nरिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी संसदेच्या अंदाज समितीसमोर साक्ष देताना, आर्थिक आघाडीवर कॉंग्रेसने घातलेला नंगानाच देशासमोर आणला आहे. बँकांच्या बुडीत कर्जासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ असलेले डॉ. मनमोहनिंसग यांच्या नेतृत्वातील संपुआचे सरकार जबाबदार होते, असा आरोप राजन यांनी केला आहे. नोटबंदी फसल्याचा तसेच जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आल्याचा आरोप करत, मोदी सरकारला आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न राजन यांनी हाणून पाडत कॉंग्रेसचा खरा चेहरा समोर आणला ..\nदिग्विजय सिंह यांना त्यांची जागा दाखवा\nनक्षलवाद्यांच्या पत्रव्यवहारात कॉंग्रेसच्या एका नेत्याच्या नावाचा उल्लेख येत असेल, तर तो प्रकार अतिशय गंभीर म्हटला पाहिजे. हा साधा गुन्हा नाही तर देशद्रोहाचाच प्रकार आहे. त्यामुळे या मुद्यावर पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता कठोर कारवाई केली पाहिजे. जे दोषी असतील त्यांना तातडीने अटक केली पाहिजे. अगदी गरज पडली तर दिग्विजय सिंह यांनाही अटक केली पाहिजे...\nयादवांच्या समाजवादी पक्षातील यादवी...\nमुलायमिंसह यादव यांनी आतापर्यंत जे पेरले त्याचेच हे फळ आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी मुस्लिमांचे तुष्टीकरण करणार्या मुलायमिंसह यादव यांना आतातरी आपली राजकीय चूक कळेल, अशी आशा करायला हरकत नाही. अयोध्येत राममंदिराच्या निर्मितीला आपल्या सत्ताकाळात जेवढा विरोध मुलायमिंसह यादव यांनी केला, तेवढा एखाद्या कट्टर मुस्लिमानेही केला नसेल\nअसा नेता आता होणे नाही\nवाजपेयी यांच्या निधनामुळे भाजपाचीच नाही, तर संपूर्ण देशाची अपरिमित हानी झाली आहे. वाजपेयी देशाची आन, बान आणि शान होते. आचार्य अत्रे यांच्या शब्दांत सांगायचे, तर अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखा नेता गेल्या दहा हजार वर्षांत झाला नाही, पुढील दहा हजार वर्षांत होणार नाही...\nबांगलादेशी घुसखोर आणि एनआरसी\nआसाममधील विद्यार्थ्यांनी देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी छेडलेले हे आंदोलन होते, या आंदोलनातून तेथील विद्यार्थ्यांना स्वत:चा कोणताही राजकीय स्वार्थ साधायचा नव्हता. या आंदोलनाची परिणती म्हणून तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी आसाम करार केला. बांगलादेशी घुसखोरांना आसाममधून हद्दपार करण्याचा निर्धार या करारातून व्यक्त करण्यात आला होता...\nपंतप्रधानपदाची उमेदवारी आणि कॉंग्रेसची कोलांटउडी\nराहुल गांधी यांच्या नावाला कोणत्याच पक्षाचा पाठिंबा मिळणार नाही, याची कॉंग्रेसचीही खात्री पटली आहे. त्यामुळेच रा. स्व. संघाची पार्श्वभूमी सोडून अन्य कोणत्याही पक्षाचा नेता पंतप्रधानपदासाठी आपल्याला मान्य राहील, असे कॉंग्रेस पक्षाने स्पष्ट केले. याचा अर्थ 2019 मध्ये कॉंग्रेस स्वबळावर सत्तेत येणार नाही आणि राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही, हे कॉंग्रेस पक्षाने मान्य केले आहे...\nतीन तलाक, महिला आरक्षण आणि कॉंग्रेस\nमुस्लिम समाजातील महिलांवर अन्याय करण्याची कॉंग्रेसी परंपरा ही शाहबानो प्रकरणापासूनची आहे. त्यामुळेच कॉंग्रेस हा फक्त मुस्लिम पुरुषांचाच पक्ष आहे की मुस्लिम महिलांचाही, अशी जी विचारणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली, त्यात गैर असे काही नाही. या प्रश्नाला कॉंग्रेस पक्षाने आता हो वा नाही मध्ये उत्तर दिले पाहिजे...\nमुद्दा ‘एक राष्ट्र एक निवडणुकी’चा...\nएकत्र निवडणुका घेण्यामागची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका आम्ही समजून घेतली पाहिजे. देशात लोकसभा तसेच राज्य विधानसभांच्या निवडणुका वेगवेगळ्या होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पैशाची नासाडी होते. दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक निवडणुकीच्या आधी लागत असलेल्या आचारसंहितेमुळे विकास कामे खोळंबतात. सरकारी कर्मचारी वर्षभर वेगवेगळ्या निवडणुकीच्या कामात गुंतत असल्यामुळे सरकारी कार्यालयातील सामान्य जनतेची कामे होत नाही...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्याचा विरोधकांचा प्रयत्न\n1977 मध्ये देशातील सर्व विरोधी पक्ष लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आले होते, तर 1989 मध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात सज्ज झाले होते. त्या वेळी विरोधी पक्षांचे ऐक्य फार काळ टिकले नसले तरी त्यांचा प्रयत्न प्रामाणिक होता, त्यांच्या हेतूवर शंका घेता येत नव्हती. पण, आज एकत्र येणार्‍या विरोधकांचा हेतू प्रामाणिक नाही. आजच्या विरोधकांना लोकशाहीशी तसेच भ्रष्टाचाराशीही काहीच देणेघेणे नाही. विरोधकांच्या आघाडीचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न करणारी कॉंग्रेसच भ्रष्टाचाराने पूर्णपणे बरबटलेली आहे. अन्य विरोधी पक्षांची स्थितीही ..\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्याचा विरोधकांचा प्रयत्न\n1977 मध्ये देशातील सर्व विरोधी पक्ष लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आले होते, तर 1989 मध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात सज्ज झाले होते. त्या वेळी विरोधी पक्षांचे ऐक्य फार काळ टिकले नसले तरी त्यांचा प्रयत्न प्रामाणिक होता, त्यांच्या हेतूवर शंका घेता येत नव्हती. पण, आज एकत्र येणार्‍या विरोधकांचा हेतू प्रामाणिक नाही. आजच्या विरोधकांना लोकशाहीशी तसेच भ्रष्टाचाराशीही काहीच देणेघेणे नाही. विरोधकांच्या आघाडीचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न करणारी कॉंग्रेसच भ्रष्टाचाराने पूर्णपणे बरबटलेली आहे. अन्य विरोधी पक्षांची स्थितीही ..\nविधानसभा निवडणुकांचे भाजपासमोर आव्हान\nआतापर्यंत भाजपासमोर दुसर्‍याच्या ताब्यातील राज्य आपल्याकडे हिसकावून घेण्याचे आव्हान होते. या वेळी आपल्या ताब्यातील राज्ये टिकवण्याचे मोठे आव्हान भाजपासमोर आहे. विरोधी पक्षात असताना प्रतिस्पर्ध्यांच्या ताब्यातील राज्य हिसकावून घेणे सोपे असते, पण आपल्या ताब्यातील राज्य कायम ठेवणे तुलनात्मक कठीण असते. कारण विरोधी पक्षात असताना अनेक गोष्टींचा नैसर्गिक फायदा मिळत असतो. सत्तेवर असताना काही फायदे मिळत असले तरी तोटे जास्त असतात...\nकेजरीवाल यांना शहाणपण कधी येणार \nदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपले धरणेआंदोलन मागे घेतल्यामुळे राजधानी दिल्लीत निर्माण झालेली प्रशासकीय कोंडी फुटली आहे.त्यासोबत दिल्लीवासीयांनीही सुटकेचा श्‍वास सोडला आहे. केजरीवाल यांनी धरणे आंदोलनाची हॅटट्रिक पूर्ण केली..\nबिहारमधील जागावाटप ही भाजपाची डोकेदुखी\n2009 मध्ये भाजपा सोबत होती म्हणूनच जदयुला 20 जागा जिंकता आल्या, ही वस्तुस्थिती आहे. 2014 मध्ये भाजपा सोबत नव्हती म्हणून जदयुला 20 वरून दोन जागांवर समाधान मानावे लागले. 2014 ची लोकसभा निवडणूक राज्यात जदयु आणि भाजपाने स्वतंत्रपणे लढवली. याचा फटका भाजपाला नाही तर जदयुलाच बसला...\nविरोधी पक्षांचा पंतप्रधानपदासाठी उमेदवार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भरधाव निघालेला भाजपचा विजय रथ अडवण्याची ताकद आपल्यात नाही, याची जाणीव काँग्रेसला झाली आहे...\nविरोधी पक्षांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण\n२०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने भाजपाविरोधात विरोधी पक्षांची संयुक्त आघाडी उभी करण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भरधाव निघालेला भाजपाचा विजय रथ अडवण्याची ताकद आपल्यात नाही, याची जाणीव कॉंग्रेसला झाली आहे. ..\nअपेक्षापूर्तीची मोदी सरकारची चार वर्षे\nजनतेच्या कल्याणाच्या ज्या योजना राबवायच्या, त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी होते की नाही, यावर पंतप्रधान मोदी यांचे आणि पंतप्रधान कार्यालयाचे जातीने लक्ष असते. एखाद्या योजनेवर पंतप्रधान कार्यालयाचे लक्ष आहे, हे म्हटल्यावर संबंधित मंत्रालयही सतर्क होते. याचा फायदा अनेक योजनांच्या बाबतीत झाला...\nकुमारस्वामी सरकार किती काळ टिकणार\nआघाडी सरकार पाच वर्षे टिकवणे आणि चालवणे हे माझ्यासमोरचे सर्वात मोठे आव्हान असल्याची कबुली कुमारस्वामी यांनी दिली आहे. मुख्यमंत्री म्हणून माझी जबाबदारी सहजपणे पार पाडता येईल, असे मला वाटत नाही, मलाच नाही तर राज्यातील जनतेलाही तसे वाटत आहे, असे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. याचाच अर्थ, कॉंग्रेस कधीही आपल्या सरकारचा पाठिंबा काढून घेईल, याची त्यांच्या मनात धास्ती आहे...\nकर्नाटक निवडणूक निकालाचा शोध आणि बोध...\nराज्यातील तसेच दिल्लीतील पक्षाच्या सर्व नेत्यांना कामाला लावण्यात राहुल गांधी कमी पडले. त्यामुळे कॉंग्रेसच्या 44 जागा कमी झाल्या, 122 वरून कॉंग्रेस 78 जागांवर आली. आपल्याला अजून खूप काही शिकायचे आहे, याचा धडा राहुल गांधींना कर्नाटकच्या निवडणुकीने दिला आहे...\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीत काय होणार\nकर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान तसेच जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे सर्वेसर्वा एच.डी. देवेगौडा यांची मुक्तकंठाने प्रशंसा करून राज्यातील मतमोजणीनंतरच्या राजकारणाचे संकेत दिले आहेत. राज्यात भाजपा मिशन 150 साठी काम करत आहे आणि भाजपाला स्पष्ट बहुमताची खात्रीही आहे...\nमहाभियोग आणि कॉंग्रेसचा दुटप्पीपणा\nकोणतेही ठोस व सबळ पुरावे नसताना कॉंग्रेसने, सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्तावाची सूचना दिली. आपल्याला अपेक्षित असा निकाल सरन्यायाधीशांच्या नेतृत्वातील खंडपीठाने न दिल्यामुळे कॉंग्रेसने न्यायव्यवस्थेला वेठीस धरण्याचा प्रयत्न महाभियोग प्रस्तावाच्या माध्यमातून केला. सुदैवाने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी तो हाणून पाडला...\nराहुल गांधी, फक्त माफी नाही प्रायश्चित्त घ्या\nतिमोथी यांनी भारतातील लष्करच्या कारवायांबाबत प्रश्न विचारला असता राहुल गांधी यांनी लष्करचे भारतात काही पाठीराखे असल्याचे मान्य केले होते, मात्र त्याच वेळी लष्करच्या अतिरेक्यांपेक्षा हिंदू अतिरेकी देशासाठी धोकादायक असल्याचे तारे राहुल गांधी यांनी तोडले होते...\nकर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी देशाच्या राजकारणाला एक दिशा मिळणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंतचा प्रवास कॉंग्रेस आणि भाजपा यांनी कसा करायचा, याचे दिशादिग्दर्शन या निवडणुकीच्या निकालातून होणार आहे, त्यामुळे या निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे.....\nतिसर्‍या आघाडीला कॉंग्रेसचे नेतृत्व चालेल\nशरद पवारांच्या सल्ल्यानंतर तिसर्‍या आघाडीच्या स्थापनेची शक्यता मावळली आहे. तिसरी आघाडी स्थापन करण्यापेक्षा भाजपाविरुद्ध एकास एक लढत देण्यासाठी प्रादेशिक पक्षांनी आपापल्या राज्यात आपली ताकद वाढवावी, असा गुरुमंत्र शरद पवार यांनी या सर्वांना दिला आहे...\nमोदी सरकारविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावाचे राजकारण...\nमोदी सरकारविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावावरून सध्या लोकसभेत गदारोळ सुरू आहे. कधीकाळी भाजपाचे मित्रपक्ष असलेल्या तेलुगू देसमने आणि वायएसआर कॉंग्रेस यांनीच या अविश्वास प्रस्तावाची सूचना दिली आहे. मात्र, हा अविश्वास प्रस्ताव सध्या लोकसभेत दाखल होऊ शकला नाही. अविश्वास प्रस्तावाचे सुदैव वा दुर्दैव म्हणजे, ज्यांनी या प्रस्तावाची सूचना दिली वा ज्या राजकीय पक्षांनी या अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा जाहीर केला, त्यांच्याच गोंधळामुळे हा अविश्वास प्रस्ताव आतापर्यंत लोकसभेत दाखल होऊ शकला नाही. तेलुगू देसम आणि वायएसआर ..\nलोकप्रतिनिधी आणि गुन्हेगारी यांची सांगड...\nदेशातील 1765 आमदार आणि खासदारांवर गुन्हेगारी स्वरूपाचे 3045 खटले प्रलंबित असल्याचे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. राजकारण्यांच्या गुन्हेगारीत अपेक्षेप्रमाणे उत्तरप्रदेश पहिल्या क्रमांकावर, तर बिहारला मागे टाकत तामिळनाडू दुसर्या स्थानावर आहे. बिहारला तिसर्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे, केंद्र सरकारनेच ही आकडेवारी दिल्यामुळे यावर अविश्वास दाखवण्याचे काही कारण नाही. भाजपाचे नेते आणि अॅड. अश्वनीकुमार उपाध्याय यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने, राजकारण्या..\nईशान्य भारतात विधानसभेच्या निवडणुका झालेल्या त्रिपुरा, मेघालय आणि नागालॅण्डमध्ये सत्तापालट झाला आहे. त्रिपुरामध्ये आतापर्यंत डाव्या पक्षांची म्हणजे माकपाची सत्ता होती, माकपाचा 25 वर्षापासूनचा ‘लाल’किल्ला भाजपाच्या ‘भगव्या’गडाने उद्‌ध्वस्त केला. भाजपाच्या ‘हिर्‍या’ने माकपाच्या ‘माणिक’वर मात केली . त्यामुळे त्रिपुरातील विजय हा ऐतिहासिक आणि नव्या मन्वतंराची सुरुवात करणारा आहे. मेघालयात कॉंग्रेसची सत्ता होती, तेथेही सत्ताबदल होत भाजपाच्या पाठिंब्याने नॅशनल पीपल्स पार्टीची सत्ता आली. नागालॅण्डमध्येही ..\nआता लक्ष राज्यसभा निवडणुकीकडे...\nराज्यसभेच्या ५८ जागांसाठी २३ मार्चला निवडणूक होत आहे. निवडणूक आयोगाने या निवडणुकीची घोषणा केल्यामुळे, सर्व राजकीय पक्षांत हालचालींना सुरुवात झाली आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी राज्यसभेची उमेदवारी मिळावी म्हणून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीची भाजपाला दीर्घकाळापासून प्रतीक्षा होती. कारण, या निवडणुकीने राज्यसभेत भाजपाला बहुमत मिळणार नसले तरी भाजपाचे संख्याबळ वाढणार आहे, पर्यायाने भाजपाचे ‘अच्छे दिन’ सुरू होणार आहेत. ..\nमेघालयमध्येही भाजपाचे कमळ फुलणार\nत्रिपुरा विधानसभेची निवडणूक आटोपल्यावर आता सगळ्यांचे लक्ष २७ फेब्रुवारीला होणाऱ्या मेघालय आणि नागालॅण्ड विधानसभेच्या निवडणुकीकडे लागले आहे. ही तीन राज्ये मिळून विधानसभेच्या १८० जागा तर लोकसभेच्या फक्त ५ जागा आहेत. प्रत्येक राज्यात विधानसभेच्या ६० जागा आहेत. त्यामुळे या तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा देशाच्या राजकारणावर कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही, तरीसुद्धा भाजपा, काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी या तीन राज्यातील निवडणुका अतिशय गांभीर्याने घेतल्या आहेत. कारण सध्या त्रिपुरात डाव्या ..\nत्रिपुरा विधानसभेसाठी भाजपाचा ‘हिरा आणि माकपाच्या ‘माणिकमध्ये लढत\nईशान्य भारतातील त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचा ‘हिरा’ आणि माकपचे ‘माणिक’ यांच्यात यावेळी ‘सरकारङ्क स्थापन करण्यासाठी चुरशीचा मुकाबला होत आहे. ईशान्य भारतातील आठपैकी पाच राज्यांत सध्या भाजपाच्या नेतृत्वातील ‘नॉर्थ ईस्ट डेमोक्रेटिक अलायन्स’ म्हणजे ‘नेडा’ची सरकारे आहेत. यातील आसाम, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरमध्ये भाजपाचे सरकार आहे; तर सिक्कीम आणि नागालॅण्डमध्ये भाजपाच्या मित्रपक्षांचे. केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडी स्थापन करणाऱ्या भाजपाने ईशान्य भारतातील राज्यांच्या सामूहिक हिताचे रक्षण करण्यासाठी ..\nलाभाच्या पदामुळे केजरीवाल यांचे नुकसान\nहातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नये, असे म्हटले जाते; पण या त्रिकालाबाधित सत्याचा दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या २० आमदारांना विसर पडला आणि त्यांना सुखासुखी मिळालेली आमदारकी गमवावी लागली. आमदारकीचे जास्तीत जास्त लाभ उपटण्यासाठी हे सर्व जण संसदीय सचिवपदाच्या मृगजळामागे धावायला लागले, त्यात त्यांचे संसदीय सचिवपदही गेले आणि आमदारकी गमावण्याची नामुष्कीही त्यांच्यावर आली\nमोदी यांची लोकप्रियता भारतातच नाही, तर जगातही\n२०१४ मध्ये पंतप्रधान म्हणून विराजमान झाल्यानंतर मोदी यांच्या लोकप्रियतेचा आलेख सतत उंचावत राहिला आहे. मोदी यांच्या या लोकप्रियतेचीच देशातील विरोधी पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी धास्ती घेतली आहे. या नेत्यांची स्थिती सांगताही येत नाही आणि सहनही करता येत नाही, अशी झाली आहे..\nराज्यसभेत सत्ताधारी भाजपाचे लवकरच बहुमत\nमोदी सरकारसाठी अतिशय प्रतिष्ठेचे असलेले तलाकविरोधी विधेयक राज्यसभेत लटकले. काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांचे बहुमत असल्यामुळे तलाकविरोधी विधेयक राज्यसभेत पारित होऊ शकले नाही, तसेच ते प्रवर समितीकडे पाठवण्यातही आले नाही. लोकसभेने पारित केलेल्या या विधेयकावरून सरकारची राज्यसभेत कोंडी झाली. विशेष म्हणजे मोदी सरकारची ही कोंडी २०१४ मध्ये सत्तेत आल्यापासून सुरू आहे. राज्यसभेत बहुमत नसल्यामुळे सत्ताधारी भाजपाची राष्ट्रीय महत्त्वाच्या अनेक मुद्यांवर गोची होत होती...\nथलैवा रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशाचे स्वागत\nराजकारणात उतरण्यासाठी मला कोणी बाध्य करू शकत नाही, त्याचप्रमाणे राजकारणात येण्यापासूनही कोणी मला रोखू शकत नाही,’’ असे ठणकावून सांगणारे, तामीळ चित्रपटसृष्टीत प्रचंड लोकप्रिय असणारे आणि अनेक आख्यायिका ज्यांच्याबद्दल सांगितल्या जातात, असे शिवाजीराव रामोजीराव गायकवाड उपाख्य रजनीकांत यांनी अखेर २०१७ संपायच्या अखेरच्या दिवशी राजकारणात उतरण्याची घोषणा केली...\nचारा घोटाळ्यात अडकले लालूप्रसाद\nचारा घोटाळ्यातील आणखी एका प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवले आहे...\nकाँग्रेसमुक्त भारताच्या दिशेने वाटचाल\nराहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्याबरोबर काँग्रेसला आपले आणखी एक राज्य गमवावे लागले आहे. गुजरात तर काँग्रेसने २२ वर्षांपूर्वी जे गमावले, ते अद्याप त्यांना मिळवता आले नाही. मुळात हिमाचल प्रदेशमध्ये आपले सरकार येणार नाही, याचा काँग्रेसला एवढा विश्वास होता की, त्या राज्यातील निवडणूक काँग्रेसने गांभीर्याने घेतलीच नाही. निवडणुकीपूर्वीच हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने आपला पराभव मान्य केला होता...\nवाचाळवीर मणिशंकर अय्यर यांना धडा शिकवण्याची गरज\nअय्यर यांच्या विधानामुळे काँग्रेसचे देऊळ पाण्यात चालले याची, गुजरातमधील अनेक देवळांना भेटी दिलेल्या राहुल गांधी यांना कल्पना आली, त्यामुळे त्यांनी मणिशंकर अय्यर यांना पंतप्रधान मोदी यांची माफी मागण्याचे निर्देश दिले. अय्यर ही व्यक्ती नाही, तर प्रवृत्ती आहे, त्यामुळे ती ठेचून काढली पाहिजे. देशाच्या पंतप्रधानांना नीच म्हणण्याची अय्यर यांची हिंमत कशी होते विरोधी पक्षाचे नेते म्हणून पंतप्रधानांवर टीका करण्याचा विरोधी पक्षांना आणि अय्यर यांनाही अधिकार आहे. मात्र, या अधिकाराचा वापर करताना सौम्य आणि सभ्य ..\nराहुल गांधी यांना अध्यक्षपदाच्या शुभेच्छा\nअध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे त्यांची अविरोध निवड झाली आहे. मंगळवारी झालेल्या अर्जाच्या छाननीत अध्यक्षपदासाठी राहुल गांधी याचा एकमेव अर्ज असल्याचे तसेच त्यांनी दाखल केलेले उमेदवारी अर्जांचे ८९ संच वैध असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र राहुल गांधी यांची अध्यक्षपदी अविरोध निवड झाल्याचे अजूनपर्यंत अधिकृत रीत्या घोषित करण्यात आले नाही. कारण अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ११ डिसेंबर आहे. हा हास्यास्पद प्रकार म्हणावा लागेल. ..\nहिमाचल प्रदेशात वीरभद्रसिंह यांचे काय होणार\nवयाच्या 83 व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे सांभाळण्याची क्षमता वीरभद्र सिंह यांच्यात आहे का, असा प्रश्न मतदारांना पडला आहे...\nडॉ. फारुख अब्दुल्ला यांचे अकलेचे तारे\nकाही सन्माननीय अपवाद वगळता या देशाचे जेवढे नुकसान आपल्या शत्रूने केले नाही, त्यापेक्षा कितीतरी पट जास्त नुकसान या राजकारण्यांनी आपल्या स्वार्थासाठी केले आहे...\nकाँग्रेसमध्ये सोनियायुगाचा अस्त होऊन राहुलयुगाचा प्रारंभ होणार आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-interviews-marathi/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-24-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-115072300015_1.html", "date_download": "2018-10-19T13:50:20Z", "digest": "sha1:BPHCCG53CIP2ODEWPNMARGUWWJMPS6T7", "length": 8438, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सोनाक्षी सिन्हाबद्दल जाणून घ्या 24 मनोरंजक माहिती | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसोनाक्षी सिन्हाबद्दल जाणून घ्या 24 मनोरंजक माहिती\nसोनाक्षी सिन्हाचे वडील शत्रुघ्न सिन्हाची इच्छा नव्हती की त्यांच्या मुलीने चित्रपटात अभिनय करावे, पण सलमान खानच्या जिद्दीपुढे\nसोनाक्षीने आपल्या वडिलांना सांगितले होते की ती आपल्या परिवाराच्या मान-सन्मानाचे पूर्ण लक्ष्य ठेवेल. म्हणून तिने अद्याप एकाही चित्रपटात बिकनी घातली नाही आणि चुंबन दृश्य देखील दिले नाहीत. ती चित्रपट साइन करण्याअगोदर ही गोष्ट निर्माता-निर्देशकाला स्पष्ट सांगून देते.\nचित्रपट 'दबंग'मध्ये तिला एका गावकरी मुलीचे अभिनय करण्यासाठी आपले वजन 30 किलो कमी करावे लागले होते. या वर्षी मॅक्सीम मॅगझिनच्या इंडियन अंकात कव्हर गर्ल बनली होती. आधी तिचे वजन 90 किलो होते. एवढे वजन कमी करण्यास तिला किमान 2 वर्ष लागले.\nउत्तर मिळेपर्यंत मोदींना ट्विट करत राहणार सलमान\nपुढची दोन वर्ष बाळ नको: करिना\nमधुमेहाच्या औषधांच्या किमतीत होऊ शकते कपात\nमला आई व्हायचं नाही: सनी लिऑन\nअँक्शनपॅक्ड अकिरासाठी 50 कोटी खर्च\nयावर अधिक वाचा :\n.आपली एकी टिकवून ठेवा........\nमी जर तुम्हाला एक सफरचंद दिला तर तुम्ही ते आवडी ने खाल. ते संपल्यावर लगेच दुसरे दिले तर ...\nडिजिटल दुनियेवर दीपिका आणि सलमानचीच सत्ता\nदीपिका पदुकोण आणि सलमान खानचीच 2017-18 साली डिजिटल दुनियेवर सत्ता होती, हे नुकतेच समोर ...\nऐकल का, प्रियांकाच्या लग्नाची तारीख ठरली\nबॉलिवूड अभिनेत्री प्रियांका आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्या लग्नाची तारीख अखेर पक्की ...\nकाजोलच्या मुलांनाच आवडतनाहीत तिचे चित्रपट\nअलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा 'हेलिकॉप्टर ईला' हा चित्रपट रिलीज झाला. प्रेक्षकांचा ...\nलोकप्रिय गाण्यावर सोनाक्षी थिरकणार\nबॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने आपल्या अभिनय व डान्स कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/google-account-and-apps-short-info/", "date_download": "2018-10-19T14:06:27Z", "digest": "sha1:MSHJYVTWOVPSMUBNTPDPAZ6N7EA5BGPH", "length": 15947, "nlines": 147, "source_domain": "marathimotivation.in", "title": "​गुगल अकाऊंट आणि गूगल ऍप्स | Google Account and Apps - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\n​गुगल अकाऊंट आणि गूगल ऍप्स | Google Account and Apps\n​गुगल अकाऊंट आणि गूगल ऍप्स\nमित्रांनो आज आपण अँड्रॉइड स्मार्टफोन मधील असलेल्या गुगल अकाऊंट आणि गुगल ऍप्स बद्दल माहिती घेणार आहोत. मी तरी गूगल चे ऍप्स आणि गूगल अकाउंट खूप एंजॉय करतो तर आज म्हंटले सर्वांना याचा बद्दल थोडी आणखी माहिती द्यावी. एवढं नक्की हा लेख वाचून गूगल ऍप्स कडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलेल.\nगुगल अकाऊंट बद्दल थोडं\nस्मार्टफोन मधील ऑपरेटिंग सिस्टीम अँड्रॉइड हे गुगल कंपनी च्या मालकीचा आहे. गुगल अँड्रॉइड ला कोणत्याही मोबाईल बनवणाऱ्या कंपनीला विनामूल्य वापरण्यास देतो. या मुळेच आज आपल्याला कोणत्याही स्मार्टफोन मध्ये अँड्रॉइड कॉमन सापडतो. आता अँड्रॉइड गूगल चे असल्या कारणाने प्ले स्टोर मध्ये ऍप घेण्यासाठी गुगल अकाऊंट आवश्यक आहे. त्या मुळे जर तुमच्या कडे अँड्रॉइड स्मार्टफोन असेल तर गुगल अकाऊंट नक्की असेलच.\nगुगल अकाऊंट चे वैशिष्ट्ये\n‌तुम्हला गूगल चे खूप सारे ऍप्स वापरण्यासाठी फक्त एक अकाऊंट ची आवश्यकता असते.\n‌तुमचा फोन हरवला तर गूगल अकाऊंट द्वारे तुमचे फोन नेमके कुठे आहे हे कळते. जर चोरीला गेले असेल तर फोन लॉक आणि त्यातला महत्वाचा डेटा डिलीट देखील करता येते.\n‌गुगल अकाउंट सोबत तुमच्या फोन मधील कॉन्टॅक्टस सिनक्रोनाईज करू शकता. सिनक्रोनाईज म्हणजे तुमच्या फोन मधील डेटा तुम्ही जशास तसे गूगल अकाऊंट वर पाहु शकता. जर तुम्ही मोबाईल मधून एखादा कॉन्टॅक्ट डिलीट केलात तर तो गूगल अकाउंट मधून देखील डिलीट होईल याला सिंक्रोनाईज म्हणतात.\n‌15 GB चे ऑनलाईन स्टोरेज\n‌आणखी वैशिष्ट्ये गूगल ऍप्स च्या माध्यमातून बघूया.\nगुगल ड्राईव्ह मध्ये तुम्ही तुमचे महत्वाचे डॉक्युमेंट्स, आवडते pdf फाईल्स असे काहीही स्टोर करून ठेवू शकता ते पण ऑनलाईन. तुम्हीला दिलेल्या 15 GB स्टोरेज मध्ये हे सर्व स्टोर होईल.\nतुम्ही आवश्यक पण कमी वापरात असलेले फोन मधील काही यात ठेवू शकता. मी तर माझा पासपोर्ट साईज फोटो आणि माझे सर्व शैक्षणिक कागद पत्रे त्यात ठेवले आहेत. मला जेंव्हा कधी त्यांची गरज लागते मी गुगल अकाऊंट कॉम्प्युटर वर लॉग इन करून त्यांचे प्रिंट काढून घेतो.\nयात तुम्ही तुमचे फोटोज स्टोर करून ठेवू शकता. जर तुम्ही wifi वापरत असाल तर हा अटोमॅटिक तुमचे फोटोस नेट वर अपलोड करतो. हे फोटोज फक्त तुम्हीच बघू शकता इतर कोणीही नाही. जर फोटोज तुमच्या मोबाईल मधून चुकून डिलीट झाले तरी या ऍप्स मध्ये तुम्हाला ते सापडतील फक्त तुम्ही त्याला यात बॅकअप केलेलं असायला हवे. मी आज पर्यंत 3 मोबाईल बदलले आहेत तरी, मला माझे तिन्ही मोबाईल मधील फोटो या ऍप मध्ये दिसतात.\nहा एक इंटरनेट ब्राउजर आहे. हा तुम्ही भेट दिलेल्या वेबसाईट आणि त्यात वापरलेला पासवर्ड लक्षात ठेवतो. जेंव्हा कधी तुम्ही परत त्या वेबसाईट ला भेट देता तेंव्हा बा ऑटोमॅटिक पासवर्ड आयडी टाकतो, तुम्हाला फक्त लॉग इन करायच काम असते. तुम्ही कोणत्या वेबसाईट ला कोणता पासवर्ड दिलात हे https://passwords.google.com/ या संकेत स्थळा वर बघू शकता. हा तुमचे पासवर्ड, बुकमार्क, जास्ती भेट दिली जाणारी वेबसाईट इत्यादी नोंद ठेवून तुम्हाला खूप फास्ट सर्व्हिस प्रदान करतो.\nगूगल कीप मध्ये तुम्ही महत्वाचे टिपण काढू शकता. जसे आजच्या दिवसात काय काय महत्वाचे करायचे आहे याची यादी. एखादा हिशोब, डोक्यात आलेले विचार, कल्पना. उत्तम आइडिया असे बरेच काही लिहून ठेवू शकता. मी एखादा लेख मोबाईल मध्ये लिहला तर keep मध्ये लिहतो. तो लेख जसास तास कॉम्प्युटर वर दिसतो आणि कॉम्प्युटर वर काही बद्दल केले तर ते बद्दल मोबाईल च्या लेखात ऑटोमॅटिक दिसतात. असा आहे हा कीप.\nजर तुम्ही नवीन फोन घेतलात तर फक्त गुगल अकाऊंट मध्ये लॉग इन केलं की तुम्हाला तुमचे कॉन्टॅक्ट, ड्राईव्ह मधील डेटा, क्रोम मधील बुकमर्क्स, पासवर्ड, गुगल फोटोस मधील पर्सनल फोटो, कीप मधील सर्व मजकूर जशास तसा दिसेल. हि आहे गुगल ऍप्स आणि अकाउंट ची किमया.\nकसा वाटला हा लेख, मला कल्पना आहे यातले बरेच काही किंवा सर्व तुम्हाला अगोदरच माहिती असेल पण आजचा लेख ज्यांना माहिती नाही त्यांना उपयोगी ठरेल. म्हणून लिहायला घेतला.\nतुम्हाला काही शंका असतील तर कॉमेंट्स मध्ये कळवा. आमच्या फेसबुक पेज वर देखील मेसेज करू शकता, आणि शेवटी atoz marathi च्या फेसबुक पेज ला लाईक करा. धन्यवाद…..\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे अरबोमध्ये\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे पूर्ण\n जागतिक कंपनीचे भारतीय CEO अणि त्यांची पगार\nइंग्रजी न समजणारया आमच्या सारखयाना\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%A8_%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%A8", "date_download": "2018-10-19T13:03:39Z", "digest": "sha1:KNI7273AG24TPTJKFTDQGE6NJC3EIVF2", "length": 18177, "nlines": 700, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जून १ - विकिपीडिया", "raw_content": "\n(जॉन बुकॅनन या पानावरून पुनर्निर्देशित)\n<< जून २०१८ >>\nसो मं बु गु शु श र\n४ ५ ६ ७ ८ ९ १०\n११ १२ १३ १४ १५ १६ १७\n१८ १९ २० २१ २२ २३ २४\n२५ २६ २७ २८ २९ ३०\nजून १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५२ वा किंवा लीप वर्षात १५३ वा दिवस असतो.\n१ जून हा भारतातील अनेकजणांचा जन्मदिनांक असतो. आज २०१७ साली हयात असलेल्या पाचपैकी किमान एका वृद्धाचा १ जून हा वाढदिवस असतो.\nपूर्वी जन्म-मृत्यूच्या तारखेची नोंदणी करण्याबाबत एवढी जागरूकता नव्हती. तेव्हा आपले मूल कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला जन्माला आले हे अनेक आईवडिलांच्या लक्षातही नसायचे. तेव्हा आतासारखी बाळंतपणे रुग्णालयात होत नसत, त्यामुळे जन्मतारीख, वेळ, दिवस यांची नोंदणी ठेवण्याचा प्रश्नच यायचा नाही. पुढे ही मुले जेव्हा मोठी झाली, शाळेत जाण्याची वेळ आली तेव्हा अनेकांना आपली जन्मतारीखच माहिती नसायची. तेव्हा अशा मुलांना शाळेचे गुरुजी १ जून ही जन्मतारीख देत. त्यामुळे शाळेत प्रवेश घेणे सोपे होई. काहींचे वडील फिरतीची आणि बदलीची नोकरी करणारे होते. त्‍या गोंधळात महत्त्वाची कागदपत्रे देखील हरवायची. त्यामुळे मुलांच्या जन्मतारखेची नोंद असलेली कागदपत्रेही सापडायची नाहीत. पुढे शाळेत किंवा नोकरीच्या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करताना अडचणी यायच्या. त्यामुळे ही मुले कोणत्याही महिन्यात जन्मलेली असली तरी सबळ पुरावा नसल्याने त्यांची जन्मतारीख १ जूनच केली जायची. त्यामुळे भारतातील अनेकांचा वाढदिवस १ जूनला येतो.\nकामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्यासह डॉ. आ.ह. साळुंखे, रंगनाथ पठारे, डॉ. रमेश धोंडगे, राजन गवस, लक्ष्मण माने, व.बा. बोधे, शरणकुमार लिंबाळे आदी मराठी साहित्यिकांची जन्मतारीख १ जून आहे.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n१९३ - रोमन सम्राट डिडियस ज्युलियानसची हत्या.\n१४८५ - हंगेरीचा राजा मथियासने ऑस्ट्रियातील व्हियेना शहर जिंकले वा तेथे आपली राजधानी वसवली.\n१४९५ - फ्रायर जॉन कॉरने सर्वप्रथम स्कॉच व्हिस्की तयार केली.\n१६६० - अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स प्रांतात बंदी असताना क्वेकर धर्म पाळल्याबद्दल मेरी डायरला फाशी.\n१७९२ - केंटकी अमेरिकेचे १५वे राज्य झाले.\n१७९६ - टेनेसी अमेरिकेचे १६वे राज्य झाले.\n१८१२ - १८१२चे युद्ध - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जेम्स मॅडिसनने अमेरिकन काँग्रेसला युनायटेड किंग्डम विरुद्ध युद्ध पुकारण्याची विनंती केली.\n१८१५ - नेपोलियन बोनापार्टने फ्रांसच्या घटनेशी प्रामाणिक राहण्याची शपथ घेतली.\n१८५५ - अमेरिकेच्या विल्यम वॉकरने निकाराग्वा जिंकले व गुलामगिरीची पद्धत पुनः सुरू केली.\n१९२९ - प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर येथे स्थापना\n१९४५ - टाटा मूलभूत संशोधन संस्थेची भारतीय विज्ञान संस्थेच्या परिसरात स्थापना.\n२००१ - नेपाळच्या युवराज दिपेन्द्रने राजा बिरेन्द्रसह सगळ्या कुटुंबाला गोळ्या घातल्या व नंतर स्वतःवरही गोळी झाडली.\n२००१ - तेल अवीवमध्ये हमासच्या आत्मघातकी मारेकर्‍याने आपल्यासह २१ लोकांना यमसदनी धाडले.\n२००३ - चीनच्या थ्री गॉर्जेस डॅम धरणात पाणी साठण्यास सुरुवात.\n१०७६ - म्स्तिस्लाव पहिला, कीयेवचा राजा.\n१८०४ - ब्रिगहॅम यंग, मॉर्मोन चर्चचा संस्थापक.\n१८१५ - ओट्टो, ग्रीसचा राजा.\n१८३१ - जॉन बेल हूड, अमेरिकेतील दक्षिणेचा सेनापती.\n१९०७ - फ्रँक व्हिटल, जेट इंजिनचा शोधक.\n१९१७ - विल्यम एस. नौल्स, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.\n१९२९ - नर्गिस दत्त, भारतीय अभिनेत्री.\n१९३७ - मॉर्गन फ्रीमन, अमेरिकन अभिनेता.\n१९७० - आर. माधवन, हिंदी चित्रपट अभिनेता.\n१९७३ - हाइडी क्लुम, जर्मन मॉडेल.\n१९८२ - जस्टिन हेनिन-हार्डिन, बेल्जियमची टेनिस खेळाडू.\n१९५ - हानवंशीय गाओझु, चिनी सम्राट.\n१९३ - डिडियस जुलियानस, रोमन सम्राट.\n१४३४ - व्लाडिस्लॉस दुसरा, पोलंडचा राजा.\n१८४६ - पोप ग्रेगोरी सोळावा.\n१८६८ - जेम्स बुकॅनन, अमेरिकेचा १५वा राष्ट्राध्यक्ष.\n१९३४ - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, नाटककार आणि विनोदी लेखक.\n१९४६ - इयॉन अँतोनेस्कु, रोमेनियाचा पंतप्रधान.\n१९६८ - हेलन केलर.\n१९९६ - नीलम संजीव रेड्डी, भारतीय राष्ट्रपती.\n१९९८ - गो.नी. दांडेकर, मराठी कादंबरीकार.\n२००२ - हान्सी क्रोन्ये, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.\nबीबीसी न्यूजवर जून १ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nमे ३० - मे ३१ - जून १ - जून २ - जून ३ (जून महिना)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: ऑक्टोबर १९, इ.स. २०१८\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ जून २०१७ रोजी २३:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photo-news/manoranjan/1594555/after-milind-soman-makrand-deshpande-in-live-in-relationship-with-nivedita-pohankar/", "date_download": "2018-10-19T14:20:48Z", "digest": "sha1:XUPRCFTFFOEY3COJ23HTZUUL2DPZNAPC", "length": 8336, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "after milind soman makrand deshpande in live in relationship with nivedita pohankar | मिलिंदपाठोपाठ मकरंदही प्रेयसीसोबत राहतोय लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये? | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nमिलिंदपाठोपाठ मकरंदही प्रेयसीसोबत राहतोय लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये\nमिलिंदपाठोपाठ मकरंदही प्रेयसीसोबत राहतोय लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये\nजाणून घ्या, मकरंदपेक्षा २० वर्षांनी लहान असणा-या त्याच्या प्रेयसीबद्दल\nप्रेमात सारं काही माफ असतं. यावेळी वय हासुद्धा महत्त्वाचा मुद्दा ठरत नाही हे अभिनेता मिलिंद सोमण आणि मकरंद देशपांडे यांच्याकडे पाहून कळते. काही दिवसांपूर्वी अभिनेता मिलिंद सोमण त्याच्यापेक्षा वयाने कितीतरी वर्षांनी लहान असणाऱ्या प्रेयसीसोबतच्या फोटोंमुळे चर्चेत आला होता. हे दोघं गेल्या काही काळापासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत आहेत. आता मकरंद देशपांडेनेही मिलिंदच्याच पावलावर पाऊल ठेवल्याचे कळते.\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/readers-correspondence-use-evms/", "date_download": "2018-10-19T13:12:45Z", "digest": "sha1:5JRRA5HPZJRUY5ABXOX5RRTSXX4CLS4O", "length": 8344, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#वाचकांचा पत्रव्यवहार: इव्हीएमचा वापर हवाच | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#वाचकांचा पत्रव्यवहार: इव्हीएमचा वापर हवाच\n– शांताराम वाघ, पुणे\nआगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा व पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यानी इव्हीएमच्या विरोधांत आघाडी उघडली असून अनेक विरोधी पक्ष त्यांत सामील होण्याची शक्‍यता आहे. देशांतील 17 विरोधी पक्ष या आघाडीच्या वतीने निवडणूक आयोगाकडे मतदान मतपत्रिकेद्वारे घेण्याची विनंती करणार असल्याचे वाचले.\nसन 1999 च्या निवडणुकानंतर व 2004 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर या मशीनचा वापर निवडणुकासाठी सर्वत्र सुरू झाला. या मशीनमुळे मतदारांचा वेळ वाचतोच शिवाय निकाल लवकर लावणे सोयीचे जाते. पेपर खर्चही वाचतो. वाहतुक, स्टोअरेज व मानधन या खर्चातही कपात होते. निरक्षर व्यक्तींनाही मतदान करणे सोयीचे होते. एकगठ्ठा मतदान करणे शक्‍य होत नाही. बॅलेट पेपरमध्ये शिक्का मारताना अनेक मते बाद होतात. तसे इव्हीएममध्ये होत नाही.\nएका सार्वत्रिक निवडणुकीस अंदाजे 10000 टन कागद लागतो, असे आकडे सांगतात. हे निर्माण करण्यासाठी जी प्रचंड प्रमाणांत झाडे तोडावी लागतील त्यामुळे पर्यावरणाचा प्रश्‍न निर्माण होणार आहे थोडक्‍यांत इव्हीएम वापरणे किंमत, वेळ, सोय, व पर्यावरण या सर्व दृष्टीने सोयीचे आहे. निवडणूक आयोगाने याबाबतीत मागील वर्षी सर्व राजकीय पक्षांना आवाहन करून जाहीररीत्या या इव्हीएममध्ये फेरफार करून दाखविण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी बहुसंख्याक राजकीय पक्षांनी पाठ फिरविली. आता मात्र हेच राजकीय पक्ष फेरफारीचा आरोप करत आहेत. भाजपाचा विजय झाला की, इव्हीएमवर घसरायाचे दिल्ली, पंजाब, बिहार, कर्नाटक येथे जेव्हा भाजपाचा पराभव झाला, तेव्हा विरोधी पक्षांना इव्हीएमची आठवण झाली नाही, हे विशेष.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसंगमनेरमध्ये आखाड पार्ट्यां रंगल्या\nNext articleशिक्षक विकास मंडळाकडून पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात\nविविधा: विजय मिळवून देणारे विजय मांजरेकर\n#लक्षवेधी: रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बोनसमागील अर्थशास्त्र काय\nजागतिक तापमानवाढ : पर्यावरण रक्षणाची नव्याने गरज\nपाणी मिळत नाही, मग मद्य प्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%9C%E0%A4%BC%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-positive-thoughts/", "date_download": "2018-10-19T13:52:07Z", "digest": "sha1:TOXYULZ63SQOCNKHZUPBHSJFTAMWNPJK", "length": 14990, "nlines": 168, "source_domain": "marathimotivation.in", "title": "पॉज़िटिव्ह विचार आणि निगेटिव्ह विचार यांचा फरक - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome Home मोटीव्हेशनल पॉज़िटिव्ह विचार आणि निगेटिव्ह विचार यांचा फरक\nपॉज़िटिव्ह विचार आणि निगेटिव्ह विचार यांचा फरक\nपॉज़िटिव्ह विचार आणि निगेटिव्ह विचार यांचा फरक\nएक सुप्रसिध्द लेखक आपल्या अभ्यासिकेत निवांत बसले होते.\nअचानक काही आठवलं म्हणुन त्यानी एक कागद पेन घेतला आणि लिहायला सुरुवात केली ….\n● या वर्षात माझ्या शरीरातलं पित्ताशय काढुन टाकलं\nआणि त्या आजारपणामुळे मला बरेच दिवस अंथरुणाला खिळुन रहावं लागलं .\n● याच वर्षात मी माझ्या आयुष्यातली 60 वर्षे पुर्ण केली\nआणि मी ज्या प्रकाशन कंपनीत माझी उमेदीची 30 वर्ष नोकरी केली ती नोकरी मी सेवानिवृत्त झाल्याने बंद झाली\n● याच वर्षात माझ्या वडिलांच्या दु:खद निधनाचं दु:ख मला पचवावं लागलं\n● याच वर्षात माझा लाडका मुलगा त्याच्या वैद्यकिय शिक्षणाच्या परिक्षेला मुकला…. त्याच्या झालेल्या कार अपघातामुळे जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिटल आणि घरी बरेच दिवस काढावे लागले\nशिवाय गाडीचे नुकसान झाले ते अजुन वेगळेच ..\nआणि शेवटी त्यांनी लिहिले ..….\n“खरच, किती वाईट आणि दु:खदायक ठरले हे वर्ष माझ्यासाठी इतक्यात त्यांची पत्नी त्या ठिकाणी आली. भरलेले डोळे आणि विचारात गढुन गेलेल्या आपल्या पतिकडे पहाताच त्याना काहितरी वेगळ असल्याचा अंदाज आला.\nसावकाशपणे त्यांनी तो टेबलवरचा कागद वाचला आणि काही न बोलता त्या खोलीतुन निघुन गेल्या. थोड्या वेळाने पुन्हा त्या खोलीत आल्या त्यावेळी त्यांच्या हातात एक दुसरा कागद होता.\nतो कागद त्यानी त्यांच्या पतिच्या कागदा शेजारी ठेवला. लेखक महाशयानी तो कागद उचलुन वाचायला सुरुवात केली.\nत्यात लिहिले होते ..\n● गेले कित्येक वर्ष ज्याचा त्रास मी माझ्या शरीरात काढला ते पित्ताशय अखेर या वर्षात मी काढुन टाकले. आता मला कुठलाही त्रास नाही. मी अत्यंत सुखी झालोय यामुळे ..\n● याच वर्षात मी माझ्या आयुष्याची 60 वर्षे अगदी कुठल्याही अडथळ्याशिवाय यशस्वीरित्या पार पाडली. आणि एक चांगल्या नोकरीतुन सन्मानाने सेवानिवृत्त झालो, आता अजुन चांगलं आणि लक्षपुर्वक लिहायला माझ्याकडे भरपुर वेळ आहे…\n● याच वर्षात माझे तिर्थरुप वडिल वयाच्या 95 व्या वर्षी अगदी कुठलाही आजार नसताना आणि कोणावर अवलंबुन न रहाता इहलोकीची यात्रा संपवुन शांतपणे मार्गस्थ झाले ..\n● याच वर्षी माझ्या मुलाला एक नवीन आयुष्य मिळालं, जीवघेण्या कारच्या अपघातातुन जरी कार पुर्णपणे मोडित निघाली तरी तो बचावला आणि कोणत्याही अपंगत्वाशिवाय परत अभ्यासाला जोमाने लागला ….\nआभारी आहे देवा …\nकिती सुंदर आणि चांगल वर्ष दिलस तु मला ..\nबघा मित्रानो … तेच प्रसंग पण पाहण्याची दृष्टी वेगळी .. नकारात्मक विचार बाजुला सारुन एक सकारात्मक विचार करायला भाग पाडणारी \nआपल्या आयुष्यातही बरे वाईट प्रसंग घडत असतात. आपण ज्या दृष्टीने त्याकडे पहातो तसा आपल्या मनावर वाईट चांगला परिणाम होतो.\nप्रत्येक घटनेला जसा कार्यकारण भाव आहे तसाच वेगवेगळा अर्थ आहे.\nआपण काय अर्थ घ्यायचा तो आपण ठरवायच…..\nत्या घटनेची वाईट बाजु न पहाता चांगली बाजु, सकारात्मक बाजु डोळ्यासमोर ठेवायला शिका.\nजे होत ते चांगल्या साठीच हा आशावाद मनाशी बाळगुन पुढील आयुष्याचा सकारात्मक आणि काळजीपुर्वक विचार करा …\nजगणं अजुन सुखकारक सुसह्य आणि मजेशीर होईल \nप्रत्येक काळ्या ढगाला एक रुपेरी कड असते हे ही लक्षात ठेवा ..\nशेवटी चिडचिड करुन जगायच की आनंद घेत हे आपल्या विचारांवरच ठरणार आहे.\nआपल्याकड काय नाही याचा विचार करण्यापेक्षा जे आहे त्याचा योग्य तो उपभोग घेवुन नसलेल्या किंवा आवश्यक गोष्टी मिळवायचा प्रयत्न करा ..\nदु:खात सुख शोधा, सुखात दु:ख नको \nशेवटी पाडगावकरांच्या ओळी आठवतात….\nपेला अर्धा सरला आहे\nअसं सुद्धा म्हणता येत;\nपेला अर्धा भरला आहे\nअसं सुद्धा म्हणता येत\nकि भरला आहे म्हणायचं\nमित्रानो सकारात्मक व्हा ….आनंद लुटा ..\nPrevious articleबोथकथा बांबूची गोष्ट – बांबूच्या झाडाची प्रेरणादाई गोष्ट नक्की वाचाच\nNext articleमहाराज जयसिंहजी या भारतीय राजाने रोल्स रॉयल्स कार कचरा गोळा करण्यासाठी वापरली.\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/satara/reservation-panchayat-samiti-compulsory-leave-satyarthi-group-education-officer/", "date_download": "2018-10-19T14:35:02Z", "digest": "sha1:MCZZVNZUTBMH7YASEPJ5SI723T6YWG25", "length": 35331, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Reservation In The Panchayat Samiti On The Compulsory Leave Of Satyarthi Group Education Officer | साताऱ्याचे गटशिक्षणाधिकारी सक्तीच्या रजेवर, पंचायत समितीत ठराव | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १९ ऑक्टोबर २०१८\nडोक्यात दगड टाकून विवाहितेची निर्घृण हत्या\nअति तिथे माती... हातात ४५ लाखांचे चोरीचे सोने तरी अधिक हव्यासापोटी गमावला जीव\nअमृतसरमध्ये रावणदहन कार्यक्रमादरम्यान अपघात, अनेकजणांचा मृत्यू झाल्याची भीती\nबीडच्या खंडेश्वरी यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या\nविभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदके\nदेवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 ऑक्टोबर\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nShivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने\nचोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न\nMetoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nसाताऱ्याचे गटशिक्षणाधिकारी सक्तीच्या रजेवर, पंचायत समितीत ठराव\nसाताऱ्याचे गटशिक्षणाधिकारी सक्तीच्या रजेवर, पंचायत समितीत ठराव\nसातारा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा ठराव शुक्रवारी झालेल्या पंचायत समितीच्या सभेत करण्यात आला. धुमाळ यांच्याविरोधात लोकांच्या तक्रारी होत्या. तालुक्यातील शाळांची गुणवत्ता त्यांच्यामुळेच ढासळली असल्याचा आरोप या सभेत सदस्यांनी केला.\nसाताऱ्याचे गटशिक्षणाधिकारी सक्तीच्या रजेवर, पंचायत समितीत ठराव\nठळक मुद्देतालुक्यातील शाळांची शैक्षणिक गुणवत्ता ढासळल्याचा आरोपध्वजदिन निधीची रक्कम उशिरा भरली\nसातारा : तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा ठराव शुक्रवारी झालेल्या पंचायत समितीच्या सभेत करण्यात आला. धुमाळ यांच्याविरोधात लोकांच्या तक्रारी होत्या. तालुक्यातील शाळांची गुणवत्ता त्यांच्यामुळेच ढासळली असल्याचा आरोप या सभेत सदस्यांनी केला.\nसातारा पंचायत समितीची मासिक सभा सभापती मिलिंद कदम, उपसभापती जितेंद्र सावंत यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झाली. या सभेत सदस्य राहुल शिंदे यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कारनाम्यांचा पाढाच वाचला. काम नीट करत नाहीत, शाळांची गुणवत्ता त्यांच्यामुळेच ढासळली आहे.\nध्वजनिधीचे पैसे सरकारी तिजोरीत भरण्याआधी अनेक दिवस त्यांनी स्वत: जवळ ठेवले, समायोजनाच्या कामात अनेकांकडून पैसे घेतल्याचे समोर आल्याचा आरोप शिंदे यांनी केला. अशा अधिकाऱ्यांला पाठीशी घालणे चुकीचे आहे, असे सदस्य संजय पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, धुमाळ यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेला केल्या जातील, असे सभापती मिलिंद कदम यांनी सांगितले.\nसभेच्या सुरुवातीलाच कोडोली गणाचे सदस्य रामदास साळुंखे यांनी मागील सभेत महिला सदस्यांनी मांडलेला विषय घेतला नाही. उलट त्यांच्या गणात मागणी नसताना पिकअप शेडचे काम करण्यात आले, असा आरोप केला. त्यावर उपसभापती जितेंद्र सावंत यांनी तालुक्यात कामे सूचवायचा सर्व अधिकार हा सभापतींना आहे.\nज्या ठिकाणी कामाची मागणी आहे, त्या ठिकाणी ही कामे दिली गेली आहेत. तसेच मागील बैठकीत प्रोसिडिंगला मान्यता दिली गेली आहे. आता त्याचा विषय संपला आहे. त्यावर तुम्हाला बाहेर जाताना हा विषय सांगितला होता, असे महिला सदस्याने सभापतींना सांगितले. तुम्ही कामाची लेखी मागणी केलेली नाही. त्यानंतर आता सभेत विषय मांडताय, मागील सभेत तुम्ही याबाबत बोलला नव्हता. आता विषय घेता येईल, असे सभापती कदम यांनी स्पष्ट केले.\nयानंतर विविध खात्यांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी एसटी, सार्वजनिक बांधकाम, सामाजिक वनीकरण, विद्युत विभाग ग्रामीणचे अधिकारी गैरहजर राहिल्याने सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हे अधिकारी सभेत हजर राहणार नसतील, तर तालुक्यांतील समस्या सोडवणार कशा\nसंबंधित खात्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे. दरम्यान या सभेत तालुक्यातील स्वाईन फ्लूने मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या दुखवट्याचा ठराव घेण्यात आला. तसेच जिल्हा परिषदेला स्वच्छतेच्या बाबतीत देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याने अभिनंदनाचा ठरावही मंजूर करण्यात आला.\nकदम-पाटील यांच्यात शाब्दिक चकमक\nसभापती महिला सदस्यांवर अन्याय करू नका, गणांमध्ये गटारांची अवस्था दयनीय आहे. महिला सदस्यांनी गटाराची मागणी केली होती, असा आरोप संजय पाटील यांनी केला. त्यावर मिलिंद कदम यांनी ह्यसभागृहाची दिशाभूल करू नका, संबंधित महिला सदस्यांनी रस्त्याचा विषय जाता-जाता सांगितला होता. त्यांचा विषय पुढील सभेत घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. यावेळी दोघांत शाब्दिक चकमक उडाली.\nसार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांवर जाळ\nसार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी या सभेत हजर राहिले नव्हते. कनिष्ठ अधिकारी पाठवून आढावा घेण्यात येणार असल्याचे लक्षात आल्यानंतर राहुल शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांला खाली बसवले. तुम्ही आढावा देण्याची गरज नाही. शाखा अभियंत्याने या सभेला उपस्थित राहायला पाहिजे, पुढील सभेपासून त्यांना पाठवा, संबंधित खात्याला सभापतींनी नोटीस काढावी, अशी मागणी शिंदे यांनी केली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\npanchayat samitiSatara areaपंचायत समितीसातारा परिसर\nपुस्तकांच्या गावात पन्नास वाचक करणार बारा तास वाचन\nमाणुसकीचा झरा खोलवर पोहोचविणारी ‘मम्मी’\n‘ती’च्या हातून आजवर सहा हजार शवविच्छेदन\nसातारा जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दमदाटी, एकावर गुन्हा : कार्यालयात घुसून केला दंगा\nसातारा : विवाहितेचा पैशासाठी जाचहाट; पतीसह तिघांवर गुन्हा नोंद\nपिस्तूल बाळगल्याप्रकरणी युवकाला अटक, कऱ्हाड बसस्थानकात कारवाई\nदर नसल्याने मिरची तिखट शेतकऱ्यांवर आर्थिक संकट : खर्चही निघत नसल्याने चिंता\nदर नसल्याने मिरची तिखट, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट : खर्चही निघत नसल्याने चिंता\nसाताऱ्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस; भरदुपारी आले अंधारून\nऔंध : मूळपीठ डोंगर भाविकांनी फुलणार आज अष्टमी उत्सव : औंधमध्ये भक्तिमय वातावरण\n‘त्यांनी’ पीडित महिलांना दिला हक्काचा निवारा\nडोक्यात पार घालून पत्नीचा खून, पती पसार : चारित्र्याचा संशय, निमित्त पैशांवरून भांडणाचे\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nVedio : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा\nबंगाली महिलांनी लुटला सिंदुर खेळाचा आनंद\nसोलापूर जिल्ह्यात फक्त ४० टक्के पाऊस, ४७० गावात टँकरने पाणीपुरवठा\nदुष्काळी स्थितीवर जिल्हा परिषद सादर करणार ‘ग्राऊंड रिपोर्ट’\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nSabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nकाश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nPro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sci-tech/dengue-mosquitoes-developed-occur-18535", "date_download": "2018-10-19T13:50:03Z", "digest": "sha1:WQ7T2K3M7ERJFDPOMFV6ZZSPNG2E4ZVZ", "length": 12698, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dengue mosquitoes developed to occur डेंगी रोखणारे डास विकसित | eSakal", "raw_content": "\nडेंगी रोखणारे डास विकसित\nगुरुवार, 1 डिसेंबर 2016\nजागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार डास हा पृथ्वी वरील सर्वांत धोकादायक \"प्राणी'असल्याचे सिद्ध झाले आहे. मलेरिया, डेंगीसारखे आजार फैलावणाऱ्या डासांमुळे जगभरात दर वर्षी दहा लाख लोकांचा मृत्यू होतो, असा अंदाज आहे.\nडासांच्या नायनाटासाठी अनेक प्रयत्न केले जात असले, तरी त्यात पुरेसे यश आलेले नाही. आता ब्राझीलने डासांशी संबंधित आजारांचा सामना करण्यासाठी जनुकीय फेरफार केलेल्या डासांचा प्रसार सुरू केला आहे. काट्याने काटा काढण्यासारखाच हा प्रकार आहे.\nजागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार डास हा पृथ्वी वरील सर्वांत धोकादायक \"प्राणी'असल्याचे सिद्ध झाले आहे. मलेरिया, डेंगीसारखे आजार फैलावणाऱ्या डासांमुळे जगभरात दर वर्षी दहा लाख लोकांचा मृत्यू होतो, असा अंदाज आहे.\nडासांच्या नायनाटासाठी अनेक प्रयत्न केले जात असले, तरी त्यात पुरेसे यश आलेले नाही. आता ब्राझीलने डासांशी संबंधित आजारांचा सामना करण्यासाठी जनुकीय फेरफार केलेल्या डासांचा प्रसार सुरू केला आहे. काट्याने काटा काढण्यासारखाच हा प्रकार आहे.\n\"ऑक्‍झिटेक'या ब्रिटनमधील कंपनीकडून या डासांची निर्मिती केली जात आहे. ब्राझीलमध्ये पुढील आठवड्यापासून या डासांचा प्रसार वाढविण्यासाठी एक कारखाना सुरू होत आहे. जनुकीयरीत्या विकसित डास तयार करण्यासाठी नर डासांमध्ये घातक जनुक सोडण्यात येईल. हे डास लैंगिकदृष्ट्या परिपक्व होण्याआधीच मृत्युमुखी पडतील व त्यामुळे पुनरुत्पादन करू शकणार नाहीत.\nडासांच्या मादींनी या विशेष विकसित केलेल्या नर डासांची निवड केल्यामुळे नव्याने जन्मणारे डासही पुनरुत्पादन करण्यापूर्वीच मरतील. त्यामुळे डासांच्या संख्येत\nअत्यंत कमी वेळेत लक्षणीय घट होईल,असा दावा करण्यात येत आहे. या डासांमध्ये सोडलेले घातक जनुक मनुष्याच्या शरीरात प्रवेश करू शकणार नाही. त्यामुळे विकसित डासांचे हे तंत्र माणसासाठी सुरक्षित असल्याचेही सांगण्यात आले.\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nआयुक्त मुंढेंना घेरण्याची भाजप, विरोधकांची तयारी\nनाशिक - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नगरसेवकांना दुखावणाऱ्या कार्यशैलीविरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी झाल्या, पण त्यांचा फारसा फायदा...\nमी, गरीबांची सेवा करू शकलो, याचे समाधानः मोदी\nशिर्डी: गरीब असो किंवा मध्यम परिवार असेल, त्यांना घर देण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले आहेत. प्रयत्न यापूर्वीही झाला, पण दुर्दव्याने त्यांचे लक्ष...\nपहिला डाव विजयदादांचा की संजयमामांचा\nभाजपमध्ये जाण्याच्या चर्चेत असलेले माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील. राष्ट्रवादी व भाजपला समान अंतरावर ठेवून जिल्ह्याच्या राजकारणातला सस्पेन्स...\nश्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ सामाजिक सन्मानासाठी ३ कोटी १७ लाखांची ठेव\nअक्कलकोट - श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान म्हणून अन्नछत्र मंडळाकडून ३ कोटी १७...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/maratha-andolan-maratha-arakshan-maharashtra-band-police-security/", "date_download": "2018-10-19T13:51:21Z", "digest": "sha1:DRAD3RW2J2LL7LJMNNCVJ72DZ2VBYWPN", "length": 10446, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अबब… शहरात आज 7 हजार पोलिसांची फौज | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअबब… शहरात आज 7 हजार पोलिसांची फौज\nकडक बंदोबस्त : “वज्र’, “वरूण’ ही दंगलरोधक वाहनेही तयार\nआंदोलन शांततेत करण्याचे आवाहन : नागरिकांनो, कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नका\nपुणे – मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे शहरात गुरूवारी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांसह तब्बल 7 हजार पोलीस तैनात असणार आहेत. दरम्यान, नागरिकांनी शांततेत आंदोलन करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी केले आहे.\nमराठा मोर्च्याच्या वतीने पुणे शहरात जिल्हाधिकारी कार्यालय आणि खडकमाळ येथील प्रांत कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. तेथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असणार आहे. सर्व पोलीस ठाण्यांनाही त्यांच्या हद्दीत बंदोबस्त ठेवण्यास सांगण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये पिंपरी येथील डॉ. आंबेडकर चौकात आंदोलन होणार असल्याने तेथेही बंदोबस्त असणार आहे.\nयाशिवाय शहरात दंगल नियंत्रण पथकासह “वज्र’, “वरूण’ ही दंगलरोधक वाहनेही तयार आहेत. यासह पोलीस नियंत्रण कक्षाकडे इतर कर्मचारी व अधिकारी राखीव असणार आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी दिली.\nनागरिकांनी शांततेत आंदोलन करावे, अफवांवर विश्‍वास ठेऊ नये, त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून माहितीची खातरजमा करून घ्यावी, असे आवाहन केले आहे. तर आयोजकांनी शांततेत आंदोलन करण्याचे आश्‍वासन दिल्याने पोलिसांचा बंदोबस्तही शांततेसाठीच आहे. आंदोलकांनी सहकार्य करावे. नागरिकांनी रोजच्याप्रमाणे कामाला जावे, त्यांना अडथळा होणार नाही, असेही पोलीस आयुक्त व्यंकटेशम यांनी स्पष्ट आहे.\nशहरात असा असेल बंदोबस्त\nया बंदोबस्तामध्ये 4 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 10 पोलीस उपायुक्त, 15 सहाय्यक आयुक्त, 100 पोलीस निरीक्षक, 200 सहाय्यक निरीक्षक/उपनिरीक्षक आणि 6 हजार पोलीस कर्मचारी असा फौजफाटा रस्त्यावर असणार आहे. त्याचप्रमाणे एसआरपीएफचे 3 पथके असून, एक पिंपरी चिंचवड, दुसरे पुण्यात तर तिसरे राखीव ठेवण्यात आले आहे.\nग्रामीण पोलिसांचाही खडा बंदोबस्त\nमराठा आरक्षण आंदोलनात चाकण येथे झालेल्या जाळीपोळीच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. जिल्ह्यातील नाशिक, सातारा, नगर, सोलापूर यासह मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस-वे या सर्व महामार्गांवर अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी घेतली आहे. जिल्ह्यात 2 हजार 200 पोलीस कर्मचारी, 900 होमगार्ड, 3 सीआरपीएफच्या कंपनी, 1 दंगल नियंत्रण पथक, 20 स्ट्रायकिंग कंपनी, असा बंदोबस्त तैनात केला आहे. चाकण येथे शांततेसाठी बैठक घेण्यात आली आहे, असे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार\nNext articleबिहारच्या समाजकल्याण मंत्री मंजू वर्मा यांचा राजीनामा\n#व्हिडीओ : न्यूयॉर्क पोलिसांचा गरबा खेळताना व्हिडीओ व्हायरल\n ब्लड बँकेने दिले एक्स्पायरी डेट संपलेले रक्त\nVideo: कालव्यावरील रस्ता खचला\nशबरीमाला प्रकरण : तृप्ती देसाई यांना पुण्यातून अटक\nपंचसुत्री उपक्रमाची उद्यापासून अंमलबजावणी\nबंद जलवाहिनीचे काम महिनाभरात होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://nwcmc.gov.in/election.php", "date_download": "2018-10-19T14:31:56Z", "digest": "sha1:IWZ3OO7XW2MP6CG37FHTZRHMS5NLCFCQ", "length": 4117, "nlines": 90, "source_domain": "nwcmc.gov.in", "title": "Election 2012", "raw_content": "\nNanded Waghala City Municipal Corporation Nanded नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड.\nNews & Notification बातम्या आणि सूचना समाचार एवं अधिसूचना प्रधानमंत्री आवास योजनेमधील आजपर्यंत स्वत: बांधकाम करणेसाठी अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांची यादी खाली दिलेल्यी Pmay section मध्ये पाहावे || नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत रस्त्यावरील खडडयांच्या संदर्भात तसेच रस्त्यांच्या नादुरुस्तीबाबत नागरीकांकडुन शासन निर्णयात नमुद तक्रार नोंदविण्याबाबत जाहीर प्रगटन || नांवाशमनपा जाहीर सुचना || सन्माननीय सदस्य यांची यादी || English मराठी हिन्दी\n2. महानगरपालिका प्रभाग निहाय मतदार नोंदणी स्विकृती केंद्राची यादी\n3. मतदार जनजागृती अभियान अंतर्गत प्रसिध्दीसाठी दिलेल्या वर्तमानपत्राची कात्रण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://nwcmc.gov.in/newsdetail.php?fid=880", "date_download": "2018-10-19T14:33:10Z", "digest": "sha1:ZT62C66Z6Z3DZDDNMB7WZSXCWOFZSCJK", "length": 3634, "nlines": 74, "source_domain": "nwcmc.gov.in", "title": "News Detail", "raw_content": "\nNanded Waghala City Municipal Corporation Nanded नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड.\nNews & Notification बातम्या आणि सूचना समाचार एवं अधिसूचना प्रधानमंत्री आवास योजनेमधील आजपर्यंत स्वत: बांधकाम करणेसाठी अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांची यादी खाली दिलेल्यी Pmay section मध्ये पाहावे || नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत रस्त्यावरील खडडयांच्या संदर्भात तसेच रस्त्यांच्या नादुरुस्तीबाबत नागरीकांकडुन शासन निर्णयात नमुद तक्रार नोंदविण्याबाबत जाहीर प्रगटन || नांवाशमनपा जाहीर सुचना || सन्माननीय सदस्य यांची यादी || English मराठी हिन्दी\nदिनांक 01.10.2016 रोजी आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेची पुरवणी विषय पत्रिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2018/05/blog-post_58.html", "date_download": "2018-10-19T13:14:48Z", "digest": "sha1:AQHCXRIUTHNK35K45P47FNEQ5CTM2IO4", "length": 54760, "nlines": 192, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: बुडत्या राहुलचा पाय खोलातच", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nबुडत्या राहुलचा पाय खोलातच\nयेत्या काही महिन्यात कर्नाटकची विधानसभा निवडणूक व्हायची असून त्यासाठी राजकीय पक्षांना कधीपासून वेध लागलेले आहेत. प्रत्येक पक्ष आपापली रणनिती आखून कामाला लागलेला आहे. त्यात भाजपाने आपल्या नेहमीच्या शैलीनुसार बुथ पातळीपर्यंत संघटनेची बांधणी घट्ट करण्याचे काम हाती घेतले आहे. तर जनता दल सेक्युलर पक्षाचे नेते देवेगौडा यांनी मायावतींशी साटेलोटे जमवून युती केलेली आहे. त्यातून अधिकची दलित मते पदरात पडल्यास सत्तेपर्यंत पोहोचण्य़ाचे गणित त्यांच्या डोक्यात आहे. तिसरीकडे आजचा सत्ताधारी कॉग्रेस पक्ष असलेली सत्ता कायम राखण्यासाठी एकाहून एक कोलांट्या उड्या मारण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामध्ये आक्षेपार्ह असे काहीच नाही. पंतप्रधान असूनही नरेंद्र मोदी यांनीही गुजरातची पक्षाची सत्ता टिकवण्यासाठी बर्‍याच गोष्टी केल्या होत्या. मग राहुल गांधी व सिद्धरामय्या यांनी कर्नाटकची सत्ता टिकवण्यासाठी काही गडबडी केल्या, तरी त्या क्षम्य मानाव्याच लागतील. पण असे काही करताना आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला जाणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागत असते. रणनिती आखताना आपल्या जमेच्या बाजू बघतानाच आपल्या दुर्बळ बाजूंना विचारात घेणे अगत्याचे असते. अन्यथा त्याच उलटत असतात. कर्नाटकची रणनिती आखताना कॉग्रेसने तिथेच मोठी घोडचुक केली अ़से वाटते. त्यांनी भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येदीयुरप्पा यांना आपले खास लक्ष्य बनवण्याचा घातलेला घाट महागात पडू शकतो. कदाचित ज्या कारणाने कॉग्रेसला गेल्या खेपेस सत्ता व बहूमत मिळाले, त्यावर तो पक्ष अधिक विसंबुन राहिलेला दिसतो. अन्यथा त्यांनी लिंगायत समाजाला वेगळा धर्म म्हणून मान्यता देण्याची वेडी चाल खेळली नसती. येदीयुरप्पा लिंगायत आहेत आणि त्याच समाजात त्यांच्यापेक्षा अधिक मते मिळवण्याचा डाव कितीसा यशस्वी ठरू शकेल\nमागल्या खेपेस येदीयुरप्पा भाजपाला सोडून गेलेले होते. त्यांचे मुख्यमंत्रीपद आरोपांमुळे काढून घेण्यात आलेले होते. पण नंतर आरोप बाजूला झाल्यावर त्यांना सत्तेवर बसवले नाही म्हणून ते चिडलेले होते. त्यांनी पक्ष सोडून वेगळी चुल मांडली आणि तीच भाजपाला महागात पडलेली होती. आपले मुठभर आमदार निवडून आणताना येदीयुरप्पा यांनी भाजपाला धुळ चारली. या दोन गटातील मतविभागणीचा मोठा फ़ायदा कॉग्रेसला मिळाला. शिवाय भाजपाला प्रथमच सत्ता मिळाली असताना नेत्यांच्या ओंगळवाण्या सत्तास्पर्धेचे प्रदर्शनच त्या पक्षाने मांडलेले होते. त्याला विटलेल्या कानडी मतदाराने नाराजी व्यक्त केली होती. परिणामी त्याचा लाभ उठवण्याइतका मजबूत पक्ष म्हणून कॉग्रेसला थेट बहूमत मिळून गेले. भाजपाच्या मतविभागणीने देवेगौडांच्या पक्षालाही लाभ मिळाला आणि त्यांचे भाजपापेक्षा जास्त आमदार निवडून आले. पण हा कॉग्रेस विजय वा भाजपाचा पराभव किती खोटा होता, त्याची साक्ष वर्षभरातच मिळाली. मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले आणि त्यांनी येदीयुरप्पा यांची समजूत घालून त्यांना पुन्हा भाजपात आणले. लोकसभा मतदानात लक्षणिय फ़रक पडला होता. त्या राज्यातल्या निम्मेहून अधिक लोकसभेच्या जागा भाजपाने जिंकल्या. मतांचा फ़रकही मोठा पडला. खरे तर त्यानंतर कॉग्रेस व सिद्धरामय्या यांनी सावध होण्याची गरज होती. तसे झाले नाही आणि चार वर्षे उत्तम कारभाराने कानडी मतदाराची मने जिंकण्याची संधी निसटून गेली. त्यामुळे आता कॉग्रेसला सत्ता टिकवण्यासाठी विविध कसरती कराव्या लागत आहेत. त्यापैकी एक डावपेच म्हणून सिद्धरामय्या यांनी लिंगायत समाजाला वेगळा धर्म म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात संमत करून घेतला व केंद्राकडे पाठवला आहे. तो तिथे मंजूर होण्याची बिलकुल शक्यता नाही. कारण कॉग्रेस व युपीएची सत्ता असतानाच असा प्रस्ताव फ़ेटाळला गेलेला आहे.\nमग प्रश्न असा उरतो, की असा प्रस्ताव करून सिद्धरामय्या वा कॉग्रेसने काय साधले आहे अर्थात राज्यातील १५ टक्के लिंगायत मतांवर डोळा ठेवून हा डावपेच खेळण्यात आला आहे. ती सर्व लिंगायत मते एकगठ्ठा आपल्याला मिळतील, अशी त्यामागची अपेक्षा आहे. कारण लिंगायत समाजाचे बहुतांश मठाधीश त्यावर खुश आहेत. पण त्याखेरीज अनेक लहानमोठे समाजघटक कर्नाटकात आहेत आणि त्यांची मते कशी वळतील, याचा विचार या प्रस्तावाने केलेला नाही. यापैकी एक घटक वीरशैव समाजाचा आहे, हा समाज लोकसंख्येने जवळपास लिंगायत इतकाच आहे आणि त्याची अशा प्रस्तावावर कमालीची नाराजी आहे. वीरशैव हा लिंगायत समाजाचा एक पंथ वा घटक आहे. म्हणजेच लिंगायत एकगठ्ठा आपल्या मागे येईल, ही कल्पनाच गैरलागू आहे. त्यात पुन्हा दिर्घकाळ कॉग्रेसने लिंगायत समाजाच्या नेत्यांना सापत्न वागणूक दिलेली आहे. त्यामुळेच भाजपाला कर्नाटकात पाय रोवून उभे रहाता आले. कॉग्रेसवर नाराज असलेल्या लिंगायत राजकीय नेत्यांना भाजपात महत्वाचे स्थान देऊन भाजपाने त्या राज्यात आपले बस्तान पक्के केले. येदीयुरप्पा यांना राज्याचे नेतृत्व देण्यातून भाजपा तिथे विस्तारला व वाढला. सिद्धरामय्या त्यावरच हल्ला करायला निघालेले आहेत. पण येदीयुरप्पा यांची लिंगायत समाजातील शक्ती ते विसरून गेलेले दिसतात. मागल्या विधानसभा निवडणूकीत येदीयुरप्पा स्वतंत्रपणे मैदानात उतरले व त्यांनी भाजपाला शह दिला, तेव्हा त्यांच्यामागे ठामपणे उभा राहिलेला मतदार प्रामुख्याने लिंगायत होता आणि त्याने पक्षापेक्षाही नेत्याला प्राधान्य देऊन मतदान केलेले होते. मग नुसता धर्म म्हणून मान्यता दिल्याने तो सगळा समाज कॉग्रेसच्या पारड्यात आपले वजन टाकायला धावत सुटेल, अशी कोणाची अपेक्षा आहे काय अर्थात राज्यातील १५ टक्के लिंगायत मतांवर डोळा ठेवून हा डावपेच खेळण्यात आला आहे. ती सर्व लिंगायत मते एकगठ्ठा आपल्याला मिळतील, अशी त्यामागची अपेक्षा आहे. कारण लिंगायत समाजाचे बहुतांश मठाधीश त्यावर खुश आहेत. पण त्याखेरीज अनेक लहानमोठे समाजघटक कर्नाटकात आहेत आणि त्यांची मते कशी वळतील, याचा विचार या प्रस्तावाने केलेला नाही. यापैकी एक घटक वीरशैव समाजाचा आहे, हा समाज लोकसंख्येने जवळपास लिंगायत इतकाच आहे आणि त्याची अशा प्रस्तावावर कमालीची नाराजी आहे. वीरशैव हा लिंगायत समाजाचा एक पंथ वा घटक आहे. म्हणजेच लिंगायत एकगठ्ठा आपल्या मागे येईल, ही कल्पनाच गैरलागू आहे. त्यात पुन्हा दिर्घकाळ कॉग्रेसने लिंगायत समाजाच्या नेत्यांना सापत्न वागणूक दिलेली आहे. त्यामुळेच भाजपाला कर्नाटकात पाय रोवून उभे रहाता आले. कॉग्रेसवर नाराज असलेल्या लिंगायत राजकीय नेत्यांना भाजपात महत्वाचे स्थान देऊन भाजपाने त्या राज्यात आपले बस्तान पक्के केले. येदीयुरप्पा यांना राज्याचे नेतृत्व देण्यातून भाजपा तिथे विस्तारला व वाढला. सिद्धरामय्या त्यावरच हल्ला करायला निघालेले आहेत. पण येदीयुरप्पा यांची लिंगायत समाजातील शक्ती ते विसरून गेलेले दिसतात. मागल्या विधानसभा निवडणूकीत येदीयुरप्पा स्वतंत्रपणे मैदानात उतरले व त्यांनी भाजपाला शह दिला, तेव्हा त्यांच्यामागे ठामपणे उभा राहिलेला मतदार प्रामुख्याने लिंगायत होता आणि त्याने पक्षापेक्षाही नेत्याला प्राधान्य देऊन मतदान केलेले होते. मग नुसता धर्म म्हणून मान्यता दिल्याने तो सगळा समाज कॉग्रेसच्या पारड्यात आपले वजन टाकायला धावत सुटेल, अशी कोणाची अपेक्षा आहे काय नसेल, तर ही खेळी कशासाठी केलेली आहे नसेल, तर ही खेळी कशासाठी केलेली आहे त्याच्या दुष्परिणामांचा तरी विचार आधी केला आहे काय\nवीरशैव हे लिंगायत समाजाचाच घटक असले तरी ते हिंदू चालिरितीप्रमाणे जीवन जगत असतात. ते स्वत:ला वेगळा धर्म न मानता हिंदू समाजातील एक वेगळा पंथ म्हणवून घेतात. सहाजिकच वेगळा धर्म म्हणून मान्यता मिळण्याची त्यांची कधीच मागणी नव्हती. उलट ते अशा कुठल्याही निर्णयाचे कट्टर विरोधक राहिलेले आहेत. लिंगायत समाजातील काही धर्मगुरू व राजकीय नेत्यांचा मात्र वेगळ्या धर्मासाठीचा आग्रह जुनाच आहे. वेगळा धर्म म्हणून मान्यता मिळाली, मग अल्पसंख्यांक म्हणून विविध सवलती मागता येतील, असा त्यामागचा हेतू आहे. पण तशी कुठलीही शक्यता गृहीत धरू नये, अशी तरतुद नव्या प्रस्तावातही आहे. म्हणजेच नव्याने त्यांना वेगळा धर्म म्हणून मान्यता देतानाही सिद्धरामय्यांनी पोरकटपणा केलेला आहे. कुठलाही लाभ नसलेली मान्यता मग काय उपयोगाची त्याचा गवगवा उद्या निवडणूक प्रचारात वाजतगाजत केला जाणार आहे आणि त्याचे उत्तर देताना कॉग्रेसच्या नाकी नऊ येणार आहेत. किंबहूना त्यामुळेच नुसता प्रस्ताव संमत करून कॉग्रेस पक्षाने आपली दिशाभूल केल्याचा आरोप येदीयुरप्पा करू शकतील आणि त्यासाठी कॉग्रेसनेच भाजपाच्या हाती कोलित दिले आहे. परिणामी लिंगायतांची एकगठ्ठा मते मिळण्याचा विषय बाजूला राहिला. पण लिंगायतांपासून वीरशैव समाजाला तोडण्य़ाचा डाव म्हणून त्या पंथाचे लोक कमालीचे संतप्त झालेले आहेत. निवडणुकीची प्रतिक्षा न करताच त्यांनी कॉग्रेसला पराभूत करण्यासाठी मतदान, अशी घोषणा करून टाकलेली आहे. थोडक्यात लिंगायतांची मते मिळण्याची कुठलीही हमी नसताना, वीरशैवांची मते घालवण्याची पक्की तरतुद सिद्धरामय्या यांनी या प्रस्तावातून करून टाकलेली आहे. आता असा प्रश्न येतो, की त्यांनी हे अनवधानाने केले की त्यांना त्याविषयी कसली कल्पनाच आलेली नव्हती त्याचा गवगवा उद्या निवडणूक प्रचारात वाजतगाजत केला जाणार आहे आणि त्याचे उत्तर देताना कॉग्रेसच्या नाकी नऊ येणार आहेत. किंबहूना त्यामुळेच नुसता प्रस्ताव संमत करून कॉग्रेस पक्षाने आपली दिशाभूल केल्याचा आरोप येदीयुरप्पा करू शकतील आणि त्यासाठी कॉग्रेसनेच भाजपाच्या हाती कोलित दिले आहे. परिणामी लिंगायतांची एकगठ्ठा मते मिळण्याचा विषय बाजूला राहिला. पण लिंगायतांपासून वीरशैव समाजाला तोडण्य़ाचा डाव म्हणून त्या पंथाचे लोक कमालीचे संतप्त झालेले आहेत. निवडणुकीची प्रतिक्षा न करताच त्यांनी कॉग्रेसला पराभूत करण्यासाठी मतदान, अशी घोषणा करून टाकलेली आहे. थोडक्यात लिंगायतांची मते मिळण्याची कुठलीही हमी नसताना, वीरशैवांची मते घालवण्याची पक्की तरतुद सिद्धरामय्या यांनी या प्रस्तावातून करून टाकलेली आहे. आता असा प्रश्न येतो, की त्यांनी हे अनवधानाने केले की त्यांना त्याविषयी कसली कल्पनाच आलेली नव्हती असा निर्णय कॉग्रेसने मुळातच कशासाठी घेतला\nयाला नकारात्मकता म्हणतात. आपण जिंकण्याची हमी वा आत्मविश्वास नसला, मग प्रतिस्पर्धी असलेल्याला नामोहरम करण्याची अनावर इच्छा होते. आपल्या लाभापेक्षा दुसर्‍याचे नुकसान करण्याचा विचार प्रभावी बनतो. सिद्धरामय्यांनी भाजपाला हरवण्यापेक्षा येदीयुरप्पा यांना खच्ची करण्याचे मनसुबे आखल्याचा तो पुरावा आहे. आपली वेगळी मतपेढी उभारण्यापेक्षा येदीयुरप्पांची मतपेढी फ़ोडण्य़ाचे हे कारस्थान आहे. लिंगायतांचे नेते असूनही वेगळे लढताना येदीयुरप्पा यांच्याखेरीज भाजपा मोठी मते मिळवू शकला होता. म्हणजेच भाजपाची मदार फ़क्त लिंगायत मतांवर नसून, इतर समाजघटकातला मोठा मतदार गट भाजपासाठी उपलब्ध आहे. खेरीज वेगळ्या धर्माचे खुळ डोक्यात नसलेल्या लिंगायतांचा ओढाही भाजपाकडे राहिला आहे. सहाजिकच येदीयुरप्पांना शह देऊन भाजपला पराभूत करण्याची कल्पनाच चुकीची आहे. पण ते करताना वीरशैव दुखावले गेले आहेत आणि त्यांनी बाकीचे राजकारण सोडून कॉग्रेस विरोधातला पवित्रा घेतला आहे. मग सिद्धरामय्यांनी साधले काय, असा प्रश्न पडतो. एकूणच कॉग्रेसची कर्नाटकातली रणनिती कोण आखतो आहे, असाही प्रश्न आहेच. कारण त्यात नवी मते जोडण्यापेक्षा असलेली वा निष्पक्ष मतदार आपल्या विरोधात ढकलण्याचे काम नेमके झालेले आहे. इथे मग गुजरातची आठवण येते. गुजरात विधानसभेच्या प्रचार धुमाळीत राहुल व कॉग्रेस यांनी पाटीदार समाजाला इतके प्राधान्य दिले, की बाकीच्या समाज घटकांना दुर्लक्षितच केलेले होते. म्हणून विविध नाराजींवर मात करून सहाव्यांदा भाजपाला गुजरातचे बहूमत पुन्हा टिकवता आले. कर्नाटकात नेमकी तीच तशीच्या तशी चुक कॉग्रेसने केलेली आहे. म्हणून नवल वाटते अशा रणनितीकारांचे. कारण यात एका राज्यातील सत्ता कॉग्रेसला महत्वाची नसून देशव्यापी राजकारणात टिकून रहाण्यासाठी कर्नाटक टिकवणे कॉग्रेसला अगत्याचे आहे.\nदेशातली दोनच महत्वाची राज्ये आज कॉग्रेसच्या हाती उरलेली असून त्यात कर्नाटक हे त्यातल्या त्यात मोठे राज्य आहे. शिवाय त्यानंतर अवघ्या बारा महिन्यात लोकसभेचे भवितव्य ठरायचे आहे. पुढल्या सहा महिन्यात आणखी चार विधानसभा निवडल्या जाणार असून, हा प्रत्येक निकाल लोकसभा मतदानाला प्रभावित करणारा असणार आहे. सहाजिकच कर्नाटक कॉग्रेसने टिकवला तर त्याला कॉग्रेसचा जिर्णोद्धार मानला जाऊ शकेल आणि देशभरातील कॉग्रेसचा कार्यकर्ता उत्साहाने कामाला जुंपला जाऊ शकतो. उलट आता कर्नाटक गमावला तर सहा महिन्यानंतर होऊ घातलेल्या चार विधानसभा निवडणूकीतही कॉग्रेसला उभारी घेणे अवघड होऊन जाईल. म्हणूनच कर्नाटक विधानसभेची निवडणूक कॉग्रेससाठी अग्नीपरिक्षा आहे. पण तिथेच इतक्या हास्यास्पद रितीने रणनिती आखली गेलेली आहे. यातली लढतही समजून घेण्यासारखी आहे. भाजपाला कर्नाटकची सत्ता व बहूमत मिळाले तर लोकसभेची निवडणूक सोपी होऊन जाते. उलट बहूमत व सत्ता मिळाली नाही आणि फ़क्त कॉग्रेसची सत्ता ढासळली, तरी भाजपासाठी जमेची बाजू असेल. कारण कर्नाटकात तिरंगी लढती नक्की आहेत. भाजपा व कॉग्रेस अशी ही दुहेरी लढत नाही, तर तिसरा देवेगौडांचाही पक्ष मैदानात आहे आणि त्याची शक्ती नगण्य नक्कीच नाही. त्याच्या मदतीला यावेळी मायावती आलेल्या आहेत. म्हणजेच दलितांची मते जन्मसिद्ध अधिकार म्हणून कॉग्रेसला मिळतात, त्याला छाट बसलेली आहे. ही तिरंगी लढत अटीतटीची झाली तर कॉग्रेसला स्वबळावर बहूमत व सत्ता संपादन करणे सहजशक्य उरत नाही. त्यात कॉग्रेसने बहूमत गमावले तर त्यातून देशव्यापी प्रतिकुल संदेश धाडला जाणार आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आणखी एक राज्य गमावले, हा तो संदेश असून त्यांच्या नेतृत्वाला त्यातून ग्रहण लागणार आहे. मग लोकसभेच्या सामोरे कसे जाणार\nकर्नाटकची निवडणूक पक्षासाठी किती महत्वाची आहे, ते भले सिद्धरामय्यांना ठाऊक नसेल किंवा त्यांना त्याची पर्वाही नसेल. पण कॉग्रेसश्रेष्ठी व राहुल गांधी यांनाही त्याचे भान नसावे काय असेल तर कर्नाटकचे समिकरण व देशाचे समिकरण मांडून त्यांनी तिथली रणनिती आखली पाहिजे होती. पण त्याचा मागमूस कुठे दिसत नाही. सिद्धरामय्या आपल्या मनमानीने कारभार चालवित असून त्याचे दुष्परिणाम एकूण पक्षाला देशाच्या पातळीवर भोगावे लागणार अशी चिन्हे आहेत. कारण तिथे भाजपाला नुसते हरवणे अगत्याचे नसून, राज्य आपल्या हातात राखण्याला प्राधान्य असल्याचे कुठे दिसत नाही. उलट भाजपालाही हे पक्के ठाऊक आहे, की कर्नाटक जिंकला तर पुढली लोकसभा हसतखेळत जिंकता येणार आहे. कारण कर्नाटक गमावणार्‍या कॉग्रेसपाशी लोकसभा लढण्याची क्षमता उरणार नाही, हे अमित शहा पक्के ओळखून आहेत. सहाजिकच त्रिपुरा जिंकण्यासाठी त्यांनी जितकी शक्ती पणाला लावली होती, तितक्या तयारीनिशी अमित शहा कर्नाटकच्या रणभूमीत उतरणार आहेत. एकेक समाजघटक, एकेक मतदारसंघ व त्यातले मतदानाचे पॅटर्न; यांचा अभ्यास करूनच अमित शहा आपली रणनिती आखत असतात. त्यात सिद्धरामय्या खेळतात, तशा पोरखेळाला स्थान नसते. अशावेळी एखादा समाजघटक आपल्यावर नाराज होणार नाही वा आपल्याकडे शत्रू म्हणून पाठ फ़िरवणार नाही, याची काळजी घेऊन डावपेच आखणे भाग असते. लिंगायत प्रकरणातून कॉग्रेसने व सिद्धरामय्यांनी त्याचा अभाव समोर आणला आहे. एका बाजूला त्यांनी वीरशैव घटकाला आपल्या विरुद्ध आपणच आणून उभे केले आहे आणि इतरही अनेक बाबी आपल्या विरोधात जातील याची पुर्ण तरतुद केली आहे. केरळातील मुस्लिम जिहादी संघटना पिपल्स पॉप्युलर फ़्रंट त्यापैकीच एक संकट आहे.\nमागल्या काही दिवसात किनारी कर्नाटकात या संघटनेने इस्लामी दहशतीचा तमाशा सुरू केला आहे आणि त्यातून हिंदू समाजाला विचलीत केलेले आहे. पण मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी त्याला वेसण घालण्याचे कर्तव्य सोडून मुस्लिम मतांसाठी चुंबाचुंबी केलेली आहे. त्याचेही कारण आहे. कर्नाटकात मुस्लिम लोकसंख्या लक्षणिय असून ती किनारी भागात वसलेली आहे. तिथून केरळची सीमा जवळ आहे आणि उत्तर केरळातील ही संघटना कर्नाटकात आपले हातपाय पसरते आहे. सिद्धरामय्या तिला पायबंद घालण्यात अपेशी ठरले असून, त्या संघटनेने आपण विधानसभा निवडणूकीत कॉग्रेसशी हातमिळवणी करणार असल्याच्या वावड्याही उडवल्या आहेत. परिणामी त्यांच्या घातपाती कारवायांनी विचलीत असलेल्या वर्गालाही कॉग्रेसने भाजपाच्या दारात ढकलण्याचा खेळ केला आहे. म्हणजे एका बाजूला लिंगायतांना विचलीत केले व दुसरीकडे हिंदूंना चिथावण्या देण्याचे काम खुद्द कॉग्रेसच करते आहे. भाजपाने त्याचा फ़क्त लाभ उठवण्याचे काम करायचे आहे. ही मोठी चमत्कारीक गोष्ट घडताना दिसते आहे. एका बाजूला राहुल गांधी कर्नाटकातही हिंदू मंदिरे व मठांना भेटी देत फ़िरत आहेत आणि दुसरीकडे पीपीएफ़ या संघटनेला मोकाट सोडून हिंदू धृवीकरण चालू दिलेले आहे. या सगळ्या गडबडीत कर्नाटकात भाजपाने बहूमतापर्यंत मजल मारली तर त्याची किंमत पुढे लोकसभेत मोजावी लागणार आहे. कारण कॉग्रेस पक्षाला अजून चांगला प्रतिसाद देणार्‍या राज्यापैकी कर्नाटक एक राज्य आहे. अशा सावळ्या गोंधळात तेही हातून निसटले तर लोकसभेत भरपूर जागा देऊ शकणारे कुठलेही राज्य कॉग्रेसपाशी शिल्ल्क उरणार नाही. आज लोकसभेत कॉग्रेसला सर्वाधिक प्रतिनिधी पुरवणारे राज्यही कर्नाटक आहे. याचाही विसर राहुल गांधींना पडलेला दिसतो. अन्यथा त्यांनी सिद्धरामय्यांना तिथे इतका मोकाट धुमाकुळ घालू दिला नसता.\nराहुल गांधी वा सोनिया गांधी २०१९ साठी देशव्यापी मोदीमुक्त आघाडी बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्याची खरी सुरूवात कर्नाटकातून होऊ शकली असती. तिथल्या सेक्युलर जनता दलाला म्हणजे देवेगौडांना सोबत घेऊन मोदी-भाजपा यांना शह देण्याची मोठी खेळी राहुल करू शकत होते. देवेगौडाही त्यासाठी पुढे आले असते. दोन वर्षापुर्वी ज्या दोन पोटनिवडणूका कर्नाटकात झाल्या, तेव्हा तसा प्रतिसाद त्यांनी दिलेला होता. तिथे शक्य असूनही देवेगौडांनी उमेदवार टाकलेले नव्हते. म्हणूनच त्या दोन्ही जागा कॉग्रेस जिंकू शकली होती आणि त्याला देवेगौडांचा हातभार लागला होता. आताही विधानसभेसाठी त्यांना सोबत घेऊन जागावाटप केल्यास भाजपाला सत्ता मिळवण्याचे स्वप्नही बघता येणार नाही, इतकी दोन पक्षांच्या मतांची बेरीज होऊ शकते. पण सिद्धरामय्यांनी त्यालाही पाचर मारून ठेवलेली आहे. उत्तरप्रदेशातल्या मायावतींच्या राज्यसभा उमेदवाराचा पराभव खुप चर्चेचा झाला. पण कर्नाटकातील सेक्युलर जनता दलाच्या उमेदवाराचा पराभव कोणी लक्षातही घेतला नाही. तिथे राज्यसभेसाठी चार जागांचे मतदान झाले, त्यात कॉग्रेसने देवेगौडांची मायावती करून टाकली. एक जागा भाजपाला जाणार होती आणि त्यात त्याला कोणी रोखू शकत नव्हता. तर एक जागी देवेगौडांचा उमेदवार येऊ शकला असता. पण कॉग्रेसने तिसरा उमेदवार उभा करून चुरशीची लढत केली. पहिल्या फ़ेरीत पुरेशी मते मिळाली नाहीत, मग जिंकलेल्या उमेदवारांची दुसर्‍या पसंतीची मते मोजली जातात आणि तोच डाव उत्तरप्रदेशात मायावतींना पराभूत करून गेला. कर्नाटकात त्याच पद्दतीने सिद्धरामय्यांनी देवेगौडांचा उमेदवार पराभूत केला. त्याविषयी गौडापुत्र कुमारस्वामी यांनी तक्रारही केलेली आहे. पण त्यातून तो पक्ष दुखावला गेला आणि मोदीमुक्ती आघाडीत येण्य़ाची दारे कॉग्रेसनेच बंद करून टाकली.\nसमजा उद्याच्या विधानसभा निवडणूकीत कॉग्रेसने सत्ता गमावली व भाजपाला सत्ता न मिळता त्रिशंकू विधानसभा निवडून आली. तर सत्तेचे गणित जमवणार कसे त्यात कॉग्रेस व देवेगौडाच समविचारी म्हणून बरोबर येऊ शकतात ना त्यात कॉग्रेस व देवेगौडाच समविचारी म्हणून बरोबर येऊ शकतात ना पण ते दुखावलेले असले तर एकमेकांना बुडवण्यात समाधान मानू लागतात. आज राज्यसभेत पराभव झाल्याने कुमारस्वामी दुखावलेले आहेत. म्हणूनच उद्या विधानसभा त्रिशंकू झाली तर ते सिद्धरामय्यांसाठी कॉग्रेसला किती उठाबश्या काढायला लावतील पण ते दुखावलेले असले तर एकमेकांना बुडवण्यात समाधान मानू लागतात. आज राज्यसभेत पराभव झाल्याने कुमारस्वामी दुखावलेले आहेत. म्हणूनच उद्या विधानसभा त्रिशंकू झाली तर ते सिद्धरामय्यांसाठी कॉग्रेसला किती उठाबश्या काढायला लावतील राष्ट्रीय पातळीवर कॉग्रेसला विरोधकांना एकत्र करून त्यांचे नेतृत्व करायचे असेल, तर एका जागेसाठी राज्यातील पक्षाला सोबत घेण्य़ाची लवचिकता दाखवता आलीच पाहिजे. सिद्धरामय्यांनी तिथे मनाचा कोतेपणा दाखवलेला आहे आणि त्या राष्ट्रव्यापी आघाडीला कर्नाटकात पाचर मारून ठेवलेली आहे. २०१५ सालात मोदीविरोधी आघाडी जुळवताना आपले ११२ आमदार असूनही नितीशकुमार यांनी शंभर जागांवर समाधान मानले आणि लालूंना २४ आमदार असूनही शंभर जागा दिल्या. कॉग्रेस पक्षाला चार आमदार असूनही चाळीस जागा सोडल्या होत्या. कारण त्यांना मोदीलाट परतून लावायची होती. एका राज्यात नितीश इतकी लवचिकता दाखवत असतील तर राष्ट्रीय आघाडी उभारताना कॉग्रेसला आपले प्राबल्य असलेल्या विविध राज्यात किती लवचिकता दाखवली पाहिजे राष्ट्रीय पातळीवर कॉग्रेसला विरोधकांना एकत्र करून त्यांचे नेतृत्व करायचे असेल, तर एका जागेसाठी राज्यातील पक्षाला सोबत घेण्य़ाची लवचिकता दाखवता आलीच पाहिजे. सिद्धरामय्यांनी तिथे मनाचा कोतेपणा दाखवलेला आहे आणि त्या राष्ट्रव्यापी आघाडीला कर्नाटकात पाचर मारून ठेवलेली आहे. २०१५ सालात मोदीविरोधी आघाडी जुळवताना आपले ११२ आमदार असूनही नितीशकुमार यांनी शंभर जागांवर समाधान मानले आणि लालूंना २४ आमदार असूनही शंभर जागा दिल्या. कॉग्रेस पक्षाला चार आमदार असूनही चाळीस जागा सोडल्या होत्या. कारण त्यांना मोदीलाट परतून लावायची होती. एका राज्यात नितीश इतकी लवचिकता दाखवत असतील तर राष्ट्रीय आघाडी उभारताना कॉग्रेसला आपले प्राबल्य असलेल्या विविध राज्यात किती लवचिकता दाखवली पाहिजे त्याची सुरूवात कर्नाटकातून व्हायला हवी होती. पण त्याचा मागमूस दिसलेला नाही. त्यामुळेच राहुल वा सोनियांच्या मोदीमुक्त आघाडीला त्यांचाच मुख्यमंत्री कर्नाटकातून सुरूंग लावत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. या सगळ्या घडामोडी कर्नाटकच्या असल्या तरी त्यावर २०१९ सालच्या लोकसभा निवडणूकीचे भवितव्य कॉग्रेससाठी विसंबून आहे. पण त्या पक्षात कोणालाही त्याची साधी जाणिव नसेल, तर तथाकथित महागठबंधनाचे भवितव्य काय असेल\nवर्षभ्ररापुर्वी या मोदीमुक्त आघाडीचे नेतृत्व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार करीत होते. पण राष्ट्रपती निवडणूकीचे वेध लागले आणि त्यांना नैराश्याने पछाडले. त्यांनी मोदीमुक्त आघाडीला रामराम ठोकून मोदींचेच नेतृत्व पत्करले. त्यांना मोदींचे कौतुक नव्हते. त्यापेक्षा मोदीमुक्त आघाडीच्या पोरखेळाने विचलीत करून टाकले. म्हणून त्यांनी पुन्हा एनडीएत येण्याचा निर्णय घेतला. त्याविषयी खुलासा करताना ते काय म्हणाले होते मोदींच्या स्पर्धेत दुर दुरपर्यंत कोणी दिसत नाही. त्याचा अर्थ असा की मोदी विरोधात नुसती तोंडपाटिलकी चालते. पण त्यांना भिडायची वेळ आली, मग प्रत्येकजण आपले अंग चोरतो. कोणीही लवचिकता दाखवत नाही. लालू यादवांचा आगावूपणा रोखण्यासाठी नितीशनी राहुलकडे दाद मागितली होती. पण तिचा उपयोग झाला नाही. त्यातून राहुलच्या राष्ट्रीय नेता होण्याच्या मर्यादा साफ़ झाल्या आणि एकूणच मोदीमुक्त आघाडीच्या मर्यादाही उघड झाल्या. म्हणून नितीशना नैराश्य आले होते. आज वर्ष उलटून गेल्यावर उत्तरप्रदेश वा कर्नाटकातली स्थिती बघितली तर त्यात तसूभर फ़रक पडलेला दिसत नाही. ज्या मोकाटपणाला कंटाळून नितीश एनडीएच्या वळचणीला गेले, त्यापेक्षा कर्नाटकातील स्थिती भिन्न नाही. अशाच स्थितीला वैतागून कधीकाळी कुमारस्वामी या गौडापुत्राने भाजपाशी हातमिळवणी केली होती. अजून कॉग्रेस सरंजामी मनस्थितीतून बाहेर पडलेली दिसत नाही. मग राष्ट्रीय आघाडीचे गणित जुळणार कसे आणि जुळवणार कोण मोदींच्या स्पर्धेत दुर दुरपर्यंत कोणी दिसत नाही. त्याचा अर्थ असा की मोदी विरोधात नुसती तोंडपाटिलकी चालते. पण त्यांना भिडायची वेळ आली, मग प्रत्येकजण आपले अंग चोरतो. कोणीही लवचिकता दाखवत नाही. लालू यादवांचा आगावूपणा रोखण्यासाठी नितीशनी राहुलकडे दाद मागितली होती. पण तिचा उपयोग झाला नाही. त्यातून राहुलच्या राष्ट्रीय नेता होण्याच्या मर्यादा साफ़ झाल्या आणि एकूणच मोदीमुक्त आघाडीच्या मर्यादाही उघड झाल्या. म्हणून नितीशना नैराश्य आले होते. आज वर्ष उलटून गेल्यावर उत्तरप्रदेश वा कर्नाटकातली स्थिती बघितली तर त्यात तसूभर फ़रक पडलेला दिसत नाही. ज्या मोकाटपणाला कंटाळून नितीश एनडीएच्या वळचणीला गेले, त्यापेक्षा कर्नाटकातील स्थिती भिन्न नाही. अशाच स्थितीला वैतागून कधीकाळी कुमारस्वामी या गौडापुत्राने भाजपाशी हातमिळवणी केली होती. अजून कॉग्रेस सरंजामी मनस्थितीतून बाहेर पडलेली दिसत नाही. मग राष्ट्रीय आघाडीचे गणित जुळणार कसे आणि जुळवणार कोण कारण कर्नाटक ही लोकसभेची नांदी असल्याचे भान सिद्धरामय्यांना नाही की राहुल गांधींना नाही. विरोधी लहानमोठ्या पक्षांना सोबत घेऊन नांदवण्यातले प्रौढत्व वा समजूतदार मोठेपणा त्यासाठी आवश्यक असतो आणि सकारात्मकता त्याची वाट दाखवत असते. त्याचा मागमूस कुठे दिसत नसेल, तर मोदीमुक्त आघाडीचा बोजवारा कर्नाटक विधानसभेतच उडालेला दिसेल.\n२० मार्च अक्षर मैफ़ल\nसंस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे\n‘हमाम मे सब नंगे है’, अशी एक हिंदीतली उक्ती आहे आणि त्याचीच प्रचिती सध्या येत आहे. चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर या अ...\nराफ़ायलवर मोदी गप्प का\nराफ़ायल लढावू विमान खरेदीच्या विषयावर इतके रणकंदन माजलेले असतानाही सातत्याने इतर विषयावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, याच बाबतीत मौनव्र...\nअर्थात सनातनी पुरोगामीत्व पाच वर्षापुर्वी मोदी बहूमत मिळवू शकतात, हे मी सांगू शकलो, त्याचा पाया मला इब्न खालदूनच्या मुकदीमा या चौदाव्या ...\nमतचाचणी विश्लेषण (४) मागल्या विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपाने युती मोडली व एकहाती शत-प्रतिशत सत्ता बळकावण्याचा कावा केलेला होता. ...\nसाडेचार वर्षापुर्वी लोकसभेची निवडणूक ऐन भरात होती आणि जवळपास ६० टक्के मतदान उरकलेले होते. अशावेळी नरेंद्र मोदींची लोकप्रियता इतकी शिगेला ...\nमतचाचणी विश्लेषण (५) आगामी लोकसभेच्या निवडणूका आणि त्यात मतदान कसे होईल, याविषयीची उत्सुकता स्पष्ट आहे. जितकी ती प्रत्येक पक्षातील नेत्...\n२०१९ ची लोकसभा, जिंकणार ‘कॉग्रेसच’\n(लेखांक पहिला) येत्या डिसेंबर महिन्यात पाच विधानसभांचे मतदान उरकलेले असेल आणि निकाल लागलेले असतील. त्यानंतर विनाविलंब सतराव्या लोकसभा ...\nसरडा मोसमाप्रमाणे आपले रंग बदलतो असे म्हणतात. ते सिद्धही झालेले आहे. त्याचे कारणही स्पष्ट आहे. निसर्गाने सुरक्षेसाठी सरडा नावाच्या प्राण्...\nबाजारबुणगे आणि रा. स्व. संघ\nSunil Tambe 3 August at 23:32 · प्लासी ते सांगली बंगालचा शेवटचा नबाब सिराज उद्दौला मातला होता. नबाबाचं सैन्य ब्रिटीश सैन्याच्या दुप्...\nमतचाचणी विश्लेषण (३) आगामी लोकसभा निवडणूकीचा संदर्भ घेऊन रिपब्लिक व एबीपी यांनी सी-व्होटरच्या मदतीने केलेल्या मतचाचणीचे निष्कर्ष बहुता...\nकुठे ६३ आणि कुठे ३७\nदोन ओसाड एक वसेचिना\nबैल, बेडकी आणि खुर्दा, चिल्लर\nकथा कुणाची व्यथा कुणा\nबुडत्या राहुलचा पाय खोलातच\nसहन होत नाही आणि सांगता येत नाही\nसत्याचा आवाज ऐकू येतो\nभाजपा जिंकेल, पण येदींचे काय\nलेकी बोले सुने लागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2018/08/blog-post_28.html", "date_download": "2018-10-19T14:12:53Z", "digest": "sha1:5KFTZUTK62KTPSNKM3AYLT65NNXCC4YP", "length": 40235, "nlines": 207, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: सुदृढ पुरोगामीत्वासाठी", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nरविवार २९ जुलै २०१८ रोजी सोलापूरच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये एका पुस्तक प्रकाशनाच्या निमीत्ताने गेलेला होतो. तिथे माझे व्याख्यान होते. दुसर्‍या दिवशी मराठा आरक्षणाच्या कारणाने सोलापूर बंद असल्याने मला तिथून निघणे शक्य नव्हते. तिथल्या पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांनी मग वार्तालाप गप्पा अशा कार्यक्रमाला आमंत्रित केले. आदल्याच दिवशी तिथेही एक समारंभ पार पडला होता आणि त्यात वादग्रस्त कार्यकर्ते पत्रकार निखील वागळे यांचे भाषण झालेले होते. सहाजिकच माझ्या गप्पांमध्ये पुरोगामी प्रतिगामी वगैरे प्रश्न विचारले जाणार, हे अपेक्षितच होते. कोणीतरी तसा प्रश्न विचारलाही. इतका जुना पत्रकार असूनही मी प्रतिगामी विचारांचे समर्थन कसा करतो त्याला सविस्तर उत्तर देण्य़ाची यामुळे संधी मिळाली. साधारण तिशीचाळीशीतला पत्रकार वर्ग समोर होता. त्यांना एक जुनी आठवण म्हणजे प्रत्यक्ष घटनाच कथन केली. जुनी म्हणजे तब्बल ४६ वर्षे जुनी.\n१९७२ सालाच्या अखेरीस मुंबईच्या नागपाडा भागात महाराष्ट्र कॉलेजमध्ये अखील भारतीय मुस्लिम व्यक्तीगत कायदा मंडळाची परिषद भरलेली होती. तो परिसर पुर्णत: मुस्लिम बहुल वस्तीचा आणि तिथेच तलाकपिडीत महिलांना न्याय देण्यासाठी हमीद दलवाई यांनी एक मोर्चा योजलेला होता. त्या मोर्चात मुठभरही मुस्लिम नव्हते. तर आमच्या सारखे तथाकथित पुरोगामी जन्माने हिंदूच अधिक होते. अधिक म्हणजे तरी किती आमची सगळी मिळून संख्या पन्नासही नव्हती. उलट तिथे दहाबारा हजाराचा अफ़ाट मुस्लिम समुदाय तावातावाने दलवाई मुर्दाबादच्या घोषणा देत गदारोळ करीत होता. आमच्या मोर्चाला चहूकडून पोलिसांनी वेढा दिलेला होता. अखेरीस आम्हाला पोलिसांनी गाडीत भरून नागपाडा पोलिस ठाण्यात नेले. नंतर सोडूनही दिले. त्या तलाकविरोधी मागणी वा मोर्चाला पुरोगामी म्हणावे, की प्रतिगामी असा प्रश्न आहे. कारण त्या मोर्चात कोणीही बिगर पुरोगामी नव्हता. आज तलाकबंदीला कडाडून विरोध करणारे बहुतांश त्यात सहभागी होते आणि मोर्चाची मागणी मात्र तलाकबंदीची होती. त्यात राज्यसभेचे आजचे खासदार हुसेन दलवाई हे हमीदचे बंधू होते आणि पुरोगामी पत्रकार समर खडसचे पिताजी महंमद खडस होते. माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर होते आणि प्रा. नलिनी पंडितही होत्या. मी आजही त्या मागणीच्या पाठीशी ठाम उभा आहे. म्हणूनच मोदी सरकारने आणलेल्या तिहेरी तलाक बंदीच्या कायद्याला माझा पुर्ण पाठींबा आहे. शेहेचाळिस वर्षापुर्वी जिथे भाऊ तोरसेकर उभा होता, तिथेच आजही ठामपणे उभा आहे. त्याच पुरोगामी मागणीच्या पाठीशी मी उभा असेन, तर मी प्रतिगामी कसा होऊ शकतो आमची सगळी मिळून संख्या पन्नासही नव्हती. उलट तिथे दहाबारा हजाराचा अफ़ाट मुस्लिम समुदाय तावातावाने दलवाई मुर्दाबादच्या घोषणा देत गदारोळ करीत होता. आमच्या मोर्चाला चहूकडून पोलिसांनी वेढा दिलेला होता. अखेरीस आम्हाला पोलिसांनी गाडीत भरून नागपाडा पोलिस ठाण्यात नेले. नंतर सोडूनही दिले. त्या तलाकविरोधी मागणी वा मोर्चाला पुरोगामी म्हणावे, की प्रतिगामी असा प्रश्न आहे. कारण त्या मोर्चात कोणीही बिगर पुरोगामी नव्हता. आज तलाकबंदीला कडाडून विरोध करणारे बहुतांश त्यात सहभागी होते आणि मोर्चाची मागणी मात्र तलाकबंदीची होती. त्यात राज्यसभेचे आजचे खासदार हुसेन दलवाई हे हमीदचे बंधू होते आणि पुरोगामी पत्रकार समर खडसचे पिताजी महंमद खडस होते. माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर होते आणि प्रा. नलिनी पंडितही होत्या. मी आजही त्या मागणीच्या पाठीशी ठाम उभा आहे. म्हणूनच मोदी सरकारने आणलेल्या तिहेरी तलाक बंदीच्या कायद्याला माझा पुर्ण पाठींबा आहे. शेहेचाळिस वर्षापुर्वी जिथे भाऊ तोरसेकर उभा होता, तिथेच आजही ठामपणे उभा आहे. त्याच पुरोगामी मागणीच्या पाठीशी मी उभा असेन, तर मी प्रतिगामी कसा होऊ शकतो की तेव्हा पुरोगामी असलेली मागणी आज प्रतिगामी झाली आहे की तेव्हा पुरोगामी असलेली मागणी आज प्रतिगामी झाली आहे आणि तिहेरी तलाक अकस्मात पुरोगामी होऊन गेला आहे आणि तिहेरी तलाक अकस्मात पुरोगामी होऊन गेला आहे नेमके काय बदलले आहे\nसवाल बदलाचा आहे. मी तेव्हा तिहेरी तलाकचा विरोधक म्हणून पुरोगामी होतो. म्हणूनच आजही पुरोगामीच आहे. पण तेव्हाचे माझे अनेक पुरोगामी सहकारी, उदाहरणार्थ हुसेन दलवाई किंवा मुणगेकर मात्र उलट्या टोकाला जाऊन तिहेरी तलाकच्या विरोधालाच विरोध करत आहेत. तर त्यांचे पुरोगामीत्व कुठे शिल्लक राहिले हा सगळा किस्सा ऐकून अनेक उपस्थित पत्रकार अवाक झाले. तेव्हा माझा युक्तीवाद पुढे नेत मी समजावले, की आजही मी तितकाच व तसाच पुरोगामी आहे. पण तेव्हाचे माझे अनेक सोबती मात्र पुरोगामीत्व विसरून इस्लामी प्रतिगामीत्वाला शरण गेलेले आहे. मी अजून पुरोगामी आहे. पण मुणगेकर दलवाई मात्र थेट तालिबानी होऊन गेले आहेत. आज त्यांनी पत्करलेली भूमिका पुरोगामी नाही, तर तालिबानी वा जिहादी झालेली आहे. पण हा बदल केवळ तिहेरी तलाकपुरता मर्यादित नाही. प्रत्येक बाबतीत या तेव्हाच्या पुरोगामी लोकांनी जिहादी तालिबानी भूमिका स्विकारलेल्या आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून इस्लामी जिहादी प्रवृत्ती आपल्याला पुरोगामी म्हणवून घेत पुढे सरसावल्या आहेत. आजकाल कुणालाही पुरोगामी असल्याचे प्रमाणपत्र कुणा मुल्लामौलवी किंवा बिशप फ़ादरकडून मिळवावे लागते. पुरोगामी विचार कधीच संपला असून, त्यावर जिहादी टोळीने कब्जा केलेला आहे. प्रातिगामीत्वालाच पुरोगामी असे लेबल लावण्यात आलेले आहे. अशी ग्राहकाची फ़सवणूक नेहमी लबाड दुकानदार करीतच असतात. कुठल्याही भेसळीच्या मालाला उत्तम दर्जेदार मालाचे लेबल लावून, ग्राहकाच्या गळ्यात मारून झटपट अधिक मफ़ा कमावण्याचा उद्योग कायम चालू असतो. त्याला तात्पुरते यशही मिळते. पण ग्राहकाला हळुहळू आपली फ़सगत लक्षात येते आणि तो सामान्य माणूस अशा डुपिलिकेट मालाकडे पाठ फ़िरवत असतो. मागल्या दोन दशकात हा राजकीय विचारांच्या भेसळीचा उद्योग प्रचंड फ़ोफ़ावला होता आणि त्यांचे पितळ उघडे पडत गेल्याने त्याकडे जनता पाठ फ़िरवत गेली आहे. कालपर्यंत देशावर राज्य करणार्‍या पुरोगामी पक्ष संघटनांचे म्हणून दिवाळे वाजलेले आहे आणि दुकाने बंद पडत गेलेली आहेत. कारण त्यांनी आपल्या दुकानावर कितीही पुरोगामीत्वाचे फ़लक झळकवलेले असोत, किंवा मालावर सेक्युलर लेबले लावलेली असोत. त्या फ़लक व लेबलाच्या आडोशाने प्रतिगामीत्व आपल्य गळ्यात मारत असल्याची जाणिव सामान्य जनता व मतदाराला झालेली आहे.\nमुद्दा असा आहे, की ज्यांला कोणी या नकली पुरोगामीत्वाने स्पर्श केला आहे, त्यांचेही असेच दिवाळे वाजत गेलेले आहे. पत्रकार वा साहित्यिक यांना पुरोगामी प्रतिगामी असायची कुठलीही गरज नसते. समाजाचे प्रबोधन हे अशा वर्गाचे खरे कर्तव्य असते. जेव्हा असा वर्ग विचारधारेचा गुलाम होतो आणि खोटीनाटी प्रमाणपत्रे पुरवून जनतेची दिशाभूल करण्यास हातभार लावण्यात पुढाकार घेतो, तेव्हा त्याचेही दिवाळे वाजू लागते. आज वर्तमानपत्रे, वाहिन्या किंवा साहित्य क्षेत्राची त्यामुळेच धुळधाण उडालेली आहे. नावाजलेले संपादक वा माध्यमे दिवाळखोरीत गेली आहेत. कारण त्यांना नकली पुरोगामीत्वाची बाधा झालेली आहे. त्यातून बाहेर पडण्यापेक्षा त्याच मानसिक आजाराला आपले निरोगीपण सिद्ध करण्याची केविलवाणी धडपड त्यांना अधिकच गर्तेत घेऊन चालली आहे. याचा अर्थ पुरोगामी विचार चुकीचा नसतो. भारतीय जनता नेहमीच पुरोगामी वा प्रगत विचारांची समर्थक राहिलेली आहे. पण त्या सामान्य भारतीयाला अस्सल माल व नकली माल यातला फ़रक उमजण्याची बुद्धी आहे. म्हणूनच एका टोळीने पुरोगामीत्व बळकावले आणि प्रतिगामी करून टाकले, तेव्हा भारतीयांनी लेबल लावलेल्या सर्व प्रकारच्या पुरोगामीत्वाला झुगारून देण्य़ाचा विडा उचललेला आहे. त्याला संघ वा भाजपा हिंदूत्ववादी जबाबदार नसून, ‘जमाते पुरोगामी’ नावाची नकली पुरोगामी टोळी कारणीभूत झालेली आहे. भाऊ तोरसेकर आजही पुरोगामी आहे आणि भारतीय जनता आजही तितकीच प्रगत विचारांची आहे. फ़रक पडला आहे तो पुरोगामीत्वाच्या नावावर खपवल्या जाणार्‍या जिहादी तालिबानी नकली मालाचा. असले जिहादी पुरोगामीत्व लोकांनी नाकारले आहे आणि पर्यायाने त्याचाच भार डोक्यावरून वहाणार्‍या पुरोगामी वर्गाला लोकांनी झिडकारण्याची भूमिका घेतलेली आहे. हे लोक पुरोगामी नाहीत तर इस्लामी धर्मांधतेने ह्या पुरोगाम्यांचा मुखवटा आपल्या हिडीस चेहर्‍याला झाकण्यासाठी वापरला आहे.\nहमीद दलवाईंच्या पुरोगामी विचार वा भूमिकांना हेच लोक पायदळी तुडवत असतील, तर त्यांचे पुरोगामी मुखवटे फ़ाडण्याची गरज आहे आणि त्या मुखवट्याआड लपलेल्या पुरोगामी जमातीचा खरा चेहरा सामान्य माणसाला दाखवणे अगत्याचे आहे. एकवेळ जिहादी कसाब किंवा तालिबानी ओसामा परवडला. कारण तो समोरून येणारा उघड शत्रू असतो. पण जमाते पुरोगामी हा गाफ़ील ठेवून मित्ररुपाने येणारा मायावी राक्षस असतो. त्याच्याविषयी जनतेला सातत्याने सावध करणे व त्याच्या मायावी रुपामागचा हिडीस चेहरा लोकांना दृगोचर करून दाखवणे, हे खरेखुरे पुरोगामी व प्रगतीशील कार्य आहे. प्रवचने व व्याख्यानातून राष्ट्रीय विचारांना उजाळा देत रमलेल्या डॉ. सच्चीदानंद शेवडे व डॉ. परिक्षीत शेवडे या पितापुत्रांनी सवड काढून त्यासाठी लेखणी हाती घेतली हे म्हणूनच एक पवित्र पुरोगामी कार्य आहे. भेसळीचा माल समाजाला दाखवून जागृत करणे, हे म्हणूनच समाज निरोगी बनवण्याचे समाजकार्य आहे. राष्ट्रनिर्मिती वा उभराणी करताना त्याला लागणार्‍या किडीचे निर्मूलन अगत्याचे असते. आज त्या विषाणूंनी पुरोगामी विचारांना रोगट करून टाकले आहे. तिथेच त्याला पायबंद घातला नाही, तर राष्ट्र व समाज त्याच रोगराईत ओढला जाणे अपरिहार्य असते. शेवडे पितापुत्र संयुक्तपणे या कामाला लागले असतील, तर त्यांच्या कामाला शुभेच्छा देण्याला पर्याय उरत नाही. कारण अशा प्रयत्नातूनच हमीद दलवाई किंवा अनेक स्वातंत्र्यवीर स्वातंत्र्यसैनिकांनी रुजवलेला विचारच अधिक प्रभावी व सुदृढ होणार आहे. त्याला जमाते पुरोगामीच्या भुलभुलैयापासून सुखरूप ठेवण्याच्या प्रयासांना म्हणूनच महत्व आहे. आज पुरोगामी म्हणून मिरवणार्‍या नव्या पिढीतल्या रोगट पुरोगाम्यांची भरकटलेली मानसितता या आजाराचे गाभिर्य स्पष्ट करणारी आहे. त्यावरचा जालीम उपाय म्हणून शेवडे पितापुत्रांच्या या लेखमाला ग्रंथाकडे बघणे आवश्यक आहे. हा ग्रंथ प्रामाणिक पुरोगाम्यांना उपयुक्त ठरावा आणि राष्ट्रावर प्रेम करणार्‍यांना मार्गदर्शक ठरेल अशी खात्री आहे.\n(शेवडे पितापुत्रांच्या आगामी पुस्तक ‘जमाते पुरोगामी’साठी पुरस्कार प्रस्तावना)\nउत्तम भाऊ ,तुम्ही सगळ्या पुरोगामी पत्रकारांसमोर त्यांनाच आरसा दाखवलात .हा नकली बुरखा फाटण्याची सुरुवात २०१४ पासून झालीय तोपर्यंत ते विष भीनतच होत समाजामध्ये ,लोकांना वाटत २०१४ साली नुसता सत्ताबदल झाला पण तसं नव्हतं ,भारताची जी यंत्रणा नेहरूंनी उभी केली होती ती पहिल्यांदाच विस्कटली गेली ,त्यात सर्वच आले,हे उचकटन खूप शांत डोक्याने हळू हळू केलं गेलंय ,आता सगळे बुरुज ढासळताना लक्षात येतंय,जे कोसळतायत त्यांना कसं सावरावे ते देखील कळेना. अजून खूप काही येईल समोर\nभाऊ तिहेरी तलाक वर तुम्ही, सगळी भारतीय जनता, मुस्लिम महिला एकाच बाजूच्या आहेत,नाहीत फक्त पुरोगामी म्हणवणारे लोक आणि काँगेस तत्सम पक्ष\nपण ते खुल्यापणे भूमिका का घेत नाहीत NRC ,आरक्षण आंदोलने,राम मंदिर,काश्मीर मधल operation ऑल आऊट ,obc बिल ,सगळ्यातच काँग्रेसला काही ठोस भूमिका घेता येईना ,पुरोगामी लोक वगैरे ठीक आहे त्यांना काय मत मागायची नसतात ,खरं तर विरोधी पक्षाने सरकारला अस भूमिका कोंडीत पकडायचं असत ,इथं उलटंच होतंय .सर्वात मोठ्या विरोधी पक्षाने असं चाचपडावं हे ठीक नव्हे.\nपुरोगामी विषय निघाला म्हणून २ दिवसापूर्वी तामिळनाडूचा पण पुरोगामित्वाचा नकली चेहरा समोर आला ,द्रविडीयन चळवळीचा बोजा dmk आणि admk यांनी फार पूर्वीच वाजवला ,आणि ते पुरोगामी म्हणता कट्टर सनातनी झाले ,नाहीतर अण्णादुराई च्या पायाशी काही फूट जागा द्या यासाठी रात्री कोर्टात कशाला गेले असते,सर्वजण जयललिता पक्षाला लाखोली वाहत होते मोदींना पण ओढत होते ,त्यांना ते असे का करतायत हा प्रश्न वाटला नाही ,त्याचे कारण त्याच जनहित याचिका .dmk ने वापरलेल्या . जयललितांचे निधन झाले तेव्हा पक्ष सत्तेत असल्याने मरिना बीचवर त्यांचं स्मारक झालं ,पण dmk पक्षाने जनहित याचिका नावाने त्याला विरोध सुरु केला होता ,नेहमीच पर्यावरणाचं कारण ,साताधारी पक्षला २ वर्षे कोर्टात उत्तर द्यावं लागत होत आणि ५ याचिका होत्या ,त्या खरंच पर्यावरण वाद्यांच्या होत्या तर करुणानिधींना परवानगी नाकारताच १५ मिन मागे कशा घेतल्यातामिळ नेत्यासाठी मागे घेतल्या अस म्हणावं तर जयललिता तामिळ द्रविड नेत्या नवत्या काय ,मग त्यांना विरोध का होता कोर्टबाजी का चालू होतीतामिळ नेत्यासाठी मागे घेतल्या अस म्हणावं तर जयललिता तामिळ द्रविड नेत्या नवत्या काय ,मग त्यांना विरोध का होता कोर्टबाजी का चालू होतीखरं तर admk महित होत कि स्मारक तिथेच होणार आहे त्यांना त्रास देणाऱ्या नकली याचिका मागे घ्याला लावायच्या होत्या ,तीच वेळ होती कारण परवानगी दिली असती तर करुणाचं स्मारक निर्वेध झालं असत आणि जयललितासाठी कोर्टबाजी चालू राहिली असती म्हणूनच शेवटची याचिका सकाळी मागे घेतली गेली आणि सरकारने भूमिका नरम केली,ते काम स्टालिन लाच करावं लागलं कारण तोच कारणीभूत होता ,नको तिथं राजकारण केला कि असं होतं म्हणून त्याला निकाल आला कि रडू कोसळलं,हे जर केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर झालं असलं तर स्टालिन ला कळलं असेल मोदी काय चीज आहे आणि इथून पुढे समोर काय उभे आहे. विरोध पत्करून गुजरात मध्ये मोदींच्या शपथविधीला येणाऱ्या जयांना त्यांनी न्याय दिला\nभाऊ, हा तेव्हाच्या पुरोगामी मंडळींच्यात आता बदल का आणि कसा झाला, ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते हुसेन दलवाई आणि मुणगेकर यांचे मतपरिवर्तन का झाले हुसेन दलवाई आणि मुणगेकर यांचे मतपरिवर्तन का झाले त्यांची तत्त्वावरची नजर हलली की त्यांचा बुद्धिभंग झाला त्यांची तत्त्वावरची नजर हलली की त्यांचा बुद्धिभंग झाला तसा तो कोणी केला तसा तो कोणी केला हमीद दलवाई हे मुस्लिम समाजातून आले म्हणून त्यांचे पुरोगामीत्व मंजूर आणि बाकीच्या बिगर-मुस्लिम लोकांनी त्याच बदलांचा आग्रह धरला तर ते नामंजूर असे आहे का हमीद दलवाई हे मुस्लिम समाजातून आले म्हणून त्यांचे पुरोगामीत्व मंजूर आणि बाकीच्या बिगर-मुस्लिम लोकांनी त्याच बदलांचा आग्रह धरला तर ते नामंजूर असे आहे का की ती पुरोगामी चळवळ त्यावेळी मुल्ला-मौलवींच्या आणि राजकारण्यांच्या हातात गेली नव्हती, आणि आता गेली आहे, हे कारण आहे की ती पुरोगामी चळवळ त्यावेळी मुल्ला-मौलवींच्या आणि राजकारण्यांच्या हातात गेली नव्हती, आणि आता गेली आहे, हे कारण आहे ह्यावरचे विवेचन उपयुक्त ठरेल कारण खरोखरच ह्यातून खूप शिकण्यासारखे आहे.\nCall the dog mad and shoot him या म्हणीप्रमाणे आपण पुरोगामी आणि पलीकडचे प्रतिगामी असे ठरवले जाते .ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही . मुस्लिमांचा अनुनय करण्याची हिंदूंनाच का गरज भासते मुस्लिम हिंदूंचा अनुनय करत आहेत असे कुठेही दिसत नाही .\n आजच्या भोंदू आणि ढोंगी ' पुरोगामी ' मुखवट्यामागील चेहऱ्याचे वास्तव तुम्ही समोर आणले याबद्दल धन्यवाद. मला वाटते आजच्या पुरोगाम्यांना ' चरितार्थासाठी ' विदेशी ' एन.जी.ओ ' कडून उपकृत केले जात असून त्यासाठीही हे लोक लाचार आणि ' निर्लज्ज ' झाले आहेत असे वाटते.\nसंस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे\n‘हमाम मे सब नंगे है’, अशी एक हिंदीतली उक्ती आहे आणि त्याचीच प्रचिती सध्या येत आहे. चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर या अ...\nराफ़ायलवर मोदी गप्प का\nराफ़ायल लढावू विमान खरेदीच्या विषयावर इतके रणकंदन माजलेले असतानाही सातत्याने इतर विषयावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, याच बाबतीत मौनव्र...\nअर्थात सनातनी पुरोगामीत्व पाच वर्षापुर्वी मोदी बहूमत मिळवू शकतात, हे मी सांगू शकलो, त्याचा पाया मला इब्न खालदूनच्या मुकदीमा या चौदाव्या ...\nमतचाचणी विश्लेषण (४) मागल्या विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपाने युती मोडली व एकहाती शत-प्रतिशत सत्ता बळकावण्याचा कावा केलेला होता. ...\nसाडेचार वर्षापुर्वी लोकसभेची निवडणूक ऐन भरात होती आणि जवळपास ६० टक्के मतदान उरकलेले होते. अशावेळी नरेंद्र मोदींची लोकप्रियता इतकी शिगेला ...\nमतचाचणी विश्लेषण (५) आगामी लोकसभेच्या निवडणूका आणि त्यात मतदान कसे होईल, याविषयीची उत्सुकता स्पष्ट आहे. जितकी ती प्रत्येक पक्षातील नेत्...\n२०१९ ची लोकसभा, जिंकणार ‘कॉग्रेसच’\n(लेखांक पहिला) येत्या डिसेंबर महिन्यात पाच विधानसभांचे मतदान उरकलेले असेल आणि निकाल लागलेले असतील. त्यानंतर विनाविलंब सतराव्या लोकसभा ...\nसरडा मोसमाप्रमाणे आपले रंग बदलतो असे म्हणतात. ते सिद्धही झालेले आहे. त्याचे कारणही स्पष्ट आहे. निसर्गाने सुरक्षेसाठी सरडा नावाच्या प्राण्...\nबाजारबुणगे आणि रा. स्व. संघ\nSunil Tambe 3 August at 23:32 · प्लासी ते सांगली बंगालचा शेवटचा नबाब सिराज उद्दौला मातला होता. नबाबाचं सैन्य ब्रिटीश सैन्याच्या दुप्...\nमतचाचणी विश्लेषण (३) आगामी लोकसभा निवडणूकीचा संदर्भ घेऊन रिपब्लिक व एबीपी यांनी सी-व्होटरच्या मदतीने केलेल्या मतचाचणीचे निष्कर्ष बहुता...\nनक्षल्यांचा ‘तहलका’ झाला काय\nजोडलेले जग, तुटलेली माणसे\nतेव्हा वय किती होते\nउत्तरप्रदेशची तुट बंगाल भरणार\nझेन पोरी, लाजवलंस ग\nगांधी रोज मारला जातो.\nराहुल गांधी आगे बढो....\nकपील, सुनील आणि सिद्धू ‘पाजी’\nसंघाच्या मुशीत घडलेला, अखेरचा ‘अटल’ नेहरूवादी\nहिडीस फ़ुटीरवादाचे जातीयवादी मुखवटे\nगळ्यात पट्टा बांधलेल्या अभिव्यक्तीची गळचेपी\nतुमची लाचारी, आमचा अधिकार\nया ‘हाता’ने द्या, त्या ‘हाता’ने घ्या\nन्या. लोया गौप्यस्फ़ोटाला तिलांजली\n‘’पिपात’ मेले ‘तेलिया’ उंदिर\nदुबे, चौबे आणि छब्बे\nनरेंद्र मोदी पत्रकारांशी बोलावेच कशाला\nखोटी, पण सोपी उत्तरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/holi/holi-109030600049_1.html", "date_download": "2018-10-19T13:40:28Z", "digest": "sha1:2TRIWPK6XHZXZYTE7P76POIB4BXLAPJT", "length": 14412, "nlines": 145, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "रंग खेळताय? ही काळजी घ्या | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nरंगपंचमी हा मौज मस्तीचा उत्सव आहे. आणि त्याची मजा तुम्हाला घ्यायची असेल तर खाली दिलेल्या बाबींकडे लक्ष द्या:\n1. रंग खेळायला बाहेर निघाल तेव्हा तुमच्या अंगाला खोबर्‍याचे तेल किंवा गोड तेल लावायला पाहिजे.\n2. होळी खेळताना तुम्ही जुने कपडे घाला. पण हे लक्षात ठेवा की ते कापड इतकेसुद्धा जुनं नको की रंगाच्या मस्तीत, ओढाओढीमध्ये ते फाटेल.\n3 होळी खेळताना तुम्हाला तुमच्या नखांची सुद्धा काळजी घ्यायला हवी, म्हणून रंग खेळण्याअगोदर त्यांना नेलपेंट लावून घ्या आणि जर नखे वाढली असतील तर त्यांना कापून घ्या.\n4. होळी खेळताना सलवार-सूट, जीन्स-पँटसारखे कपडे घालावे. त्याने पूर्ण अंग झाकले जाते. आणि तुम्ही बिनधास्त रंग खेळू शकाल.\n5. होळीचा रंग खेळताना डार्क रंगांच्या कपड्यांची निवड करावी, कारण पांढरे किंवा हलक्या रंगांचे कपडे भिजल्यावर पारदर्शी होऊन जातात. तेव्हा महिलांना याकडे विशेषत्वाने लक्ष द्यावे.\n6. रंग खेळायच्या आधी आपले दागिने काढून ठेवा. रंगाच्या मस्तीत ते कुठेतरी हरवून जातील.\n7. केसांना तेल लावायला पाहिजे. म्हणजे केसांना रंग लागणार नाही.\n8. हल्ली रासायनिक रंगांचा वापर केला जातो, त्यामुळे शरीराला खाज सुटणे वा ऍलर्जी येण्याचा धोका असतो. पण असे रंग पोटात गेल्यास नुकसानदायी ठरतात.\nहोळीचे विशेष योग, जाणून घ्या होलिका दहनाचे मुहूर्त\nवाईट आत्मेला दूर ठेवते होळीची राख, करा हे 4 प्रयोग\nHoli 2018: होळीच्या दिवशी धनप्राप्तीसाठी अमलात आणा हे साधे उपाय\nयावर अधिक वाचा :\nरंग खेळताय ही काळजी घ्या\nशमीपूजनाची गणेशपुराणात दिलेली कथा\nमालव देशात और्व नावाचा महाज्ञानी व तपोनिष्ठ ऋषी रहात असे. योगसामर्थ्याने त्याला वस्तू ...\nकरा दसरा पूजन आपल्या राशीनुसार\nरामाच्या दरबारात बेसनाचे लाडू चढवा. कर्क: देवी सीता आणि रामाला गोड पान अर्पित करा.\nकोट्यधीश व्हायचे असल्यास दसर्‍याला करा नारळाचे हे 9 उपाय\nहिंदू धर्मात कोणत्याही धार्मिक कार्यात नारळाचे अत्यंत महत्त्व आहे. नारळाला श्रीफळ असेही ...\nदुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री\nदुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी ...\nदक्षिण भारतीय लोकात नवरात्र उत्सवात 'बोम्मला कोलुवू' साजरा करतात. बोम्माला कोलुवू म्हणजे ...\n\"एखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा. साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते. व्यापार-व्यवसायात...Read More\n\"चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. मानसिक स्थिती आनंददायक राहील. वैवाहिक जीवनात...Read More\n\"काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. कार्यात विलंब झाला...Read More\nहातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका. कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक...Read More\n\"शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू...Read More\n\"वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. भावनात्मकतेमुळे नुकसान होण्याची शक्यता...Read More\n\"आजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा. आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. मोठ्यांचा सल्ला घ्या. आरोग्य चांगले राहील. एखाद्या जुन्या मित्राशी...Read More\n\"भावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. पैशासंबंधी स्थिती ठीक राहिल. इच्छित विषयांमध्ये यश मिळेल....Read More\n\"वडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. धर्मविषयक कामामध्ये पैसा खर्च होईल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर...Read More\n\"भावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील. स्त्री पक्षाकडून लाभ...Read More\n\"सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये...Read More\n\"प्रेम व रोमांसच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील. मित्रांचा सहयोग मिळेल. शुभ...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/active-participation-of-old-pensioner-organization/", "date_download": "2018-10-19T14:02:47Z", "digest": "sha1:YXMFLHLCRYLS6Y4ZUSKOK35PHM3X7OVB", "length": 7126, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जुन्या पेन्शनर संघटनेचा संपात सक्रिय सहभाग | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजुन्या पेन्शनर संघटनेचा संपात सक्रिय सहभाग\nनगर- महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या असणाऱ्या महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने संपात सहभागी घेतला आहे. राज्य सरकारी समन्वय समितीला साथ देऊन या संघटनेने संपात सक्रिय सहभाग नोंदवला आहे.\nपेन्शन संघटनेत सर्व शासकीय विभागातील कर्मचारी समाविष्ट आहेत. राज्याध्यक्ष वितेश खांडेकर आणि राज्य सरचिटणीस गोविंद उगले यांच्या सूचनेनुसार संघटनेचे नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र ठोकळ यांनी नियोजन केले. जिल्ह्यातील सर्व जुन्या नव्या पेन्शनधारकांना संपात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्या प्रमाणे सर्व शासकीय विभागातील, अनुदानीत संस्थेतील कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. आज शंभर टक्के कर्मचारी या संपात सहभागी झाल्याची माहिती जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शैलैश खनकर यांनी दिली.\nजुनी पेन्शन, कुटुंब निवृत्तीवेतन, ग्रॅच्युइटी, भविष्य निर्वाह निधीयोजना सुरू करण्यात यावी,त्वरित अनुकंपा लाभ मिळावा, शिक्षकांना 12 वर्षानंतर वरिष्ठ वेतनश्रेणी मिळावी, यासह सातवा वेतन आयोग मिळावा अशा प्रमुख मागण्या आहेत. यात जर जुनी पेन्शन मिळाली नाही, तर पेन्शन संघटना दोन ऑक्‍टोबरपासून मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला. संपकरी कर्मचाऱ्यांना सरकारकडून लवकरच न्याय मिळेल, असा विश्वास विश्वस्त बाजीराव मोढवे, राज्यप्रतिनिधी बाबुराव कदम, राज्यनेते योगेश थोरात, कार्याध्यक्ष सचिन नाबगे, उच्चाधिकार अध्यक्ष केशवराव कोल्हे, उपाध्यक्ष प्रतिक नेटके यांनी व्यक्त केला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसंप कराल, तर शिस्तभंगाची कारवाई\nNext articleकरुणानिधी यांचा जीवनप्रवास…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/post-revenue-in-charge/", "date_download": "2018-10-19T14:08:27Z", "digest": "sha1:LOTOMUX2HMC2LMHMYKWP4IVA7YIT2HOI", "length": 10164, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे- पदे रिक्‍त; महसूलचा कारभार प्रभारींवर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे- पदे रिक्‍त; महसूलचा कारभार प्रभारींवर\nपुणे- सध्याची आंदोलने आणि जिल्ह्याचा वाढता कारभार पाहता जिल्हा प्रशासनातील महत्त्वाची पाच पदे रिक्त आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध आदेश देण्याचे अधिकार असलेले निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारीसह इतर प्रमुख पदे रिक्त आहेत. पुणे हा महत्त्वाचा जिल्हा असताना ही पदे कधी भरणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.\nचाकण येथे घडलेली घटना पाहता येथील खेड तहसीलदार हे पद, राजशिष्टाचार, जिल्हा पुनर्वसन अधिकारी आणि शहर अन्नधान्य वितरण अधिकारी या पदी शासनाने नव्याने अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली नाही. ही पदे एक वर्षांपासून ते एक महिन्यांपर्यंत रिक्त आहे. या पदांवर प्रभारी अधिकारी नेमलेले आहे.\nनिवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी हे जिल्हा प्रशासनातील महत्त्वाचे पद आहे. त्यांच्याकडे ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना आदेश देण्याचे अधिकार आहेत. त्याचबरोबर जमावबंदी लागू करण्याचेही अधिकार आहेत. जिल्हाधिकारी आणि नागरिक यांच्यातील दुवा साधण्याचे काम निवासी उपजिल्हाधिकारी हे करत असतात. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांची मंत्रालयात 1 जून रोजी बदली झाली. तेव्हांपासून हे पद रिक्त आहे.\nखेड तहसीलदार हे पदही मागील दीड महिन्यांपासून रिक्त आहे. चाकण येथील घटना पाहता या ठिकाणी पूर्णवेळ तहसीलदार आवश्‍यक आहे. शहर अन्नधान्य वितरण अधिकारी हे पद मागील एक वर्षांपासून रिक्त आहे. हा पदभार तात्पुरता प्रभारीकडे सोपविण्यात आला आहे.\nदेश आणि राज्यातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा दौऱ्याचे नियोजन तसेच राजशिष्टाचाराचे पालन करण्याची जबाबदारी राजशिष्टाचार अधिकऱ्याकडे असते. यावर उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी नेमण्यात येतात. हेही पद मागील सहा महिन्यांपासून रिक्त आहे. मागील सहा महिन्यांत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे दौरे झाले आहेत. पुणे जिल्ह्यात नेहमीच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची विविध कार्यक्रमांना उपस्थिती असते. अशावेळी त्यांचे राजशिष्टाचार पाळणे आवश्‍यक असते. एवढे महत्त्वाचे पदही रिक्त आहे.\nजिल्हा पुनर्वसन अधिकारी हे पदही एक वर्षांपासून रिक्त आहे. या सर्व महत्त्वाच्या पदांचा कारभार पाहण्याची जबाबदारी दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे. मूळ पदाचा पदभार आणि अतिरिक्त कारभार त्यामुळे या अधिकाऱ्यांनाही तारेवरची कसरत करावी लागत आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशाब्दिक टिपण्णी करणाऱ्या इंग्लंडच्या ‘त्या’ माजी कर्णधाराने केली विराटची प्रशंसा \nNext articleपुण्याचा श्‍वास आणखी किती गुदमरणार\n ब्लड बँकेने दिले एक्स्पायरी डेट संपलेले रक्त\nVideo: कालव्यावरील रस्ता खचला\nशबरीमाला प्रकरण : तृप्ती देसाई यांना पुण्यातून अटक\nपंचसुत्री उपक्रमाची उद्यापासून अंमलबजावणी\nबंद जलवाहिनीचे काम महिनाभरात होणार\nपालिकेचे 3 हजार कर्मचारी वेतनाविना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/539590", "date_download": "2018-10-19T13:38:12Z", "digest": "sha1:4HO66R5P3AQUFH25UJ7O4Q2KKPYBMC6D", "length": 10453, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शोकाकूल वातावरणात खाण दुर्घटनेतील मनोज नाईकांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » शोकाकूल वातावरणात खाण दुर्घटनेतील मनोज नाईकांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nशोकाकूल वातावरणात खाण दुर्घटनेतील मनोज नाईकांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nशोध मेहिमेच्या अथक परीश्रानंतर कोडली येथील सेसा वेदांत या कंपनीत खाण दुर्घटनेत गाढला गेलेल्या खाण ऑपरेटर मनोज नाईक यांच्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात काल गुरूवारी दुपारी 3 वा. सुमारास नाल्लाकोंड येथील स्थानिक स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत ऑपरेटर मनोज याची पत्नी व मुलांच्या भवितव्याची जबाबदारी घेण्याची लेखी हमी कंपनीकडून मिळाल्यानंतरच मृतदेह नातेवाईकांनी हॉस्पिसिओ येथून स्वीकारला. यावेळी स्थानिक आमदार रवी नाईक, पंचसदस्य संदीप खांडेपारकर व सेसा वेदांताचे कर्मचारी व मयत मनोजचे सहकारी अंत्यसंस्काराला उपस्थित होते.\nदुर्घटनेला जबाबदार कंपनी अधिकाऱयांवर तात्काळ गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत तसेच मृत ऑपरेटर मनोज याची पत्नी व मुलांच्या भवितव्याची जबाबदारी घेण्याची लेखी हमी कंपनीकडून मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, असा इशारा त्याच्या नातेवाईकांनी दिला होता. कंपनी अधिकाऱयाशी बोलणीनंतर आश्वसनाच्या हमीनंतर त्याच्या कुठूंबियांनी मयत मनोज यांचा मृतदेह स्वीकारला. दुर्घटनेतील मयत मनोजच्या कुठूबियांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसारमाध्यमांनी वेळोवेळी सहकार्य केल्यानेच हे संभव झाले अशी प्रतिक्रिया त्यांच्या कुठूबियांकडून व्यक्त करण्यात आलीं.\nसदर घटना कोडली येथील सेसा वेदांत या कंपनीत शनिवार 2 डिसें. रोजी सायंकाळी घडली होती. सायं. 5.30 वा. सुमारास रिजेक्टेड मालाचा ढिगारा खचल्याने ही दुर्घटना घडली होती. माल उपसण्याच्या कामात गुंतलेले रिपर मशिन उत्खनन पिठात कोसळले होते, तर त्यावरील ऑपरेटर मनोज नाईक हा ढिगाऱयाखाली गाढला गेला होता. तपालासाला योग्य दिशा देताना राष्ट्रीय आपत्ती बचाव दलातील पुणे येथील पथक बोलावून अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. मनोजच्या मोबाईल संचच्या लोकेशनाचा त्यासाठी महत्त्वाचा उपयोग झाला. त्यामुळेच प्रथम त्याचा मोबाईल संच हाती लागला व काही तासांनी त्याचा मृतदेह सापडला होता. उत्खनन पिठात कोसळलेले रिपर मशीन मात्र अद्याप सापडलेले नाही. शोध मोहिमेच्या चौथ्या दिवशी मंगळवार 5 डिसें. रोजी सायं. 6.20 वा. सुमारास सेसा वेदांत खाणीवर मातीच्या ढिगाऱयाखाली गाढल्या गेलेल्या मनोज अनंत नाईक (42, रा. खांडेपार) या मशिन ऑपरेटरचा मृतदेह सापडला होता. दरम्यान या दुर्घटनेला जबाबदार कंपनी अधिकाऱयांवर तात्काळ गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत तसेच मृत ऑपरेटर मनोज याची पत्नी व मुलांच्या भवितव्याची जबाबदारी घेण्याची लेखी हमी कंपनीकडून मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, असा पवित्रा त्याच्या नातेवाईकांनी घेतला होता. त्यामुळे वेदांत कंपनीसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. अखेर मयत मनोजच्या कुठूंबियांना वाढता पाठिंबा असल्याने जाणून हे प्रकरण चिघळण्याअगोदर कंपनीने योग्य शिष्टाई दाखवित नाईक कुठूबियांच्या भवितव्याच्या जबाबदारीचा निर्णय घेतला.\nदाबोळीतील हवाई सेवेवर पाच दिवस निर्बंध\nचार रस्ता गणेशोत्सवात डॉक्टरांचा सन्मान\nगोमंतकीयांना मिळणार आणखी स्वस्तात मासळी\nपेडणे पालिका बैठकीत बांधकामे, मान्सूनपूर्व कामांवर चर्चा\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nशिर्डीत पंतप्रधानांकडून विकासकामांचे उद्घाटन\nसलीम-सुलेमान यांचा मराठीत प्रवास\nएसबीआयच्या माजी प्रमुख अरूंधती भट्टाचार्य रिलायन्स इंडस्टीजच्या संचालकपदी\n#METOO : एम.जे.अकबर यांच्या याचिकेवरील सुनावणी 31 ऑक्टोबरला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2018-10-19T13:36:03Z", "digest": "sha1:4WHW4OHKIXMFMP2RRUFVACU4KQP2W446", "length": 3978, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:भारतीय सशस्त्र सेना - विकिपीडिया", "raw_content": "\nभारतीय लष्कर • भारतीय नौदल • भारतीय हवाई दल • भारतीय तटरक्षक\nसेना इतिहास • प्रशिक्षण संस्था • विशेष दल • लष्कर हुद्दे व मानचिन्ह • हवाई दल हुद्दे व मानचिन्ह • नौदल हुद्दे व मानचिन्ह • राष्ट्रीय छात्र सेना • भारतीय शांती सेना • अर्धसैनिक दल • Strategic Forces Command • Strategic Nuclear Command • भारताची महासंहारक शस्त्रे • भारताची प्रक्षेपास्त्रे\nआडव्या याद्यांशिवाय असलेले नेव्हीगेशनल बॉक्सेस\nरंगीत पृष्ठभूमी वापरणारे एनएव्ही बॉक्सेस\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ ऑगस्ट २०१७ रोजी १०:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-girish-bapat-talking-87225", "date_download": "2018-10-19T14:15:33Z", "digest": "sha1:6P4CTOA5CJAEBRH5EPHRVWGPDHCVYAA7", "length": 14480, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news girish bapat talking पितळ उघडे पडेल म्हणून विरोधकांचा गोंधळ | eSakal", "raw_content": "\nपितळ उघडे पडेल म्हणून विरोधकांचा गोंधळ\nबुधवार, 13 डिसेंबर 2017\nनागपूर - आघाडी सरकारच्या काळात झालेल्या कर्जमाफीतील घोटाळे चव्हाट्यावर येतील आणि आपण उघडे पडू, या भीतीमुळे कर्जमाफीच्या विषयावर चर्चा करायला विरोधक तयार नाहीत. याच कारणासाठी गोंधळ घालून सभागृहाचे कामकाज तहकूब केले जात असल्याचा आरोप अन्न व नागरी पुरवठा तसेच संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी केला.\nनागपूर - आघाडी सरकारच्या काळात झालेल्या कर्जमाफीतील घोटाळे चव्हाट्यावर येतील आणि आपण उघडे पडू, या भीतीमुळे कर्जमाफीच्या विषयावर चर्चा करायला विरोधक तयार नाहीत. याच कारणासाठी गोंधळ घालून सभागृहाचे कामकाज तहकूब केले जात असल्याचा आरोप अन्न व नागरी पुरवठा तसेच संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी केला.\nगिरीश बापट यांनी मंगळवारी ‘सकाळ’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या कर्जमाफीचा लाभ खरोखरच गरजू शेतकऱ्यांना मिळावा याची खबरदारी घेतली जात असल्याने थोडा विलंब होत असल्याचे सांगितले. आम्ही कर्जमाफीच्या चर्चेला तयार आहोत. आकडेवारीसुद्धा द्यायला तयार आहोत.\nआतापर्यंत ४४ लाख शेतकऱ्यांना लाभसुद्धा दिला आहे. मात्र, विरोधक ऐकून घेण्यास तयारी नाहीत. सभागृहाबाहेर घोटाळ्याचे आरोप करतात. त्यांनी चर्चेला यावे आम्ही २००८ साली झालेली आणि आताची कर्जमाफी याची तुलनात्मक आकडेवारी सांगू. कोणाला किती लाभ मिळाला याचीही माहिती देण्यास तयार आहोत. मात्र, खरी माहिती समोर येईल, अधिवेशनाती मुद्दे संपून जातील, म्हणून ते चर्चेला फाटा देत आहेत. चोरीच केली नसेल, तर भिण्याचे कारण काय, असेही बापट म्हणाले.\nशरद पवार यांनी शेतमालाचे उत्पन्न वाढविण्यासाठी भरपूर काम केले आहे. फक्त शेतीवर अवलंबून न राहता जोडधंदा करण्याचा सल्लासुद्धा शेतकऱ्यांना दिला होता. तो योग्यच आहे, अशा शब्दात बापट यांनी शरद पवार यांची प्रशंसा केली. आम्हीसुद्धा जोडधंद्यासाठी पाठपुरवा करीत आहेत. थोडीजरी नापिकी झाली, नैसर्गिक संकट आले की, शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे गणित बिघडते. त्यातून तो कर्जबाजारी होतो. वर्षभर कुटुंबाच्या पालनपोषणासाठी शेतकऱ्यांना शेतीपूरक जोडधंदा करण्याची अत्यंत गरज आहे. भाजप सरकारतर्फे शेतमालाचे उत्पन्न वाढवण्यासाठी पायाभूत सुविधांवर भर दिला जात आहे. मात्र, यासाठी वेळ लागणार असल्याचे बापट यांनी सांगितले.\nअन्यायाला वाचा फोडण्याचे तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना लोकांसमोर आणण्याचे काम ‘सकाळ’तर्फे सातत्याने केले जात आहे. चांगल्या कामांची दखल घेऊन योग्य प्रसिद्धीसुद्धा दिली जाते. पक्षीय राजकारणाचा विचार करीत नाही, अशा शब्दात बापट यांनी ‘सकाळ’चे कौतुक केले.\nदुष्काळमुक्ती, महागाईविरोधात राष्ट्रवादीचा निफाड तहसीलवर धडक मोर्चा\nनिफाड : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप शिवसेनेच्या फसव्या सरकारविरोधात एल्गार पुकारत माजी आमदार दिलीप बनकर यांच्या...\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nनागरिकांना नीट उत्तरे देता येत नसतील तर बदली करुन घ्या - भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांच्या विजेच्या समस्यांची सोडवणूक करताना नीट उत्तरे देता येत नसेल तर स्वताहून बदली करून जा असा इशारा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/pedicure-kits/vlcc+pedicure-kits-price-list.html", "date_download": "2018-10-19T14:20:23Z", "digest": "sha1:WOYQMJX57ANRM4GFRI2O3P7CXT4UFHBD", "length": 12623, "nlines": 292, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "वलकच पेडिकरे किट्स किंमत India मध्ये 19 Oct 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nवलकच पेडिकरे किट्स Indiaकिंमत\nIndia 2018 वलकच पेडिकरे किट्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nवलकच पेडिकरे किट्स दर India मध्ये 19 October 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 2 एकूण वलकच पेडिकरे किट्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन वलकच पेडिकरे माणिकरे किट आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Homeshop18, Snapdeal, Naaptol, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी वलकच पेडिकरे किट्स\nकिंमत वलकच पेडिकरे किट्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन वलकच पेंडीगलोव फूट सारे किट Rs. 411 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.340 येथे आपल्याला वलकच पेडिकरे माणिकरे किट उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nशीर्ष 10वलकच पेडिकरे किट्स\nवलकच पेंडीगलोव फूट सारे किट\nवलकच पेडिकरे माणिकरे किट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://anaghaspeaks.blogspot.com/2013/04/blog-post.html", "date_download": "2018-10-19T13:37:59Z", "digest": "sha1:G6Y725MLCXVKSAD5PP732VEIE4DVAYA2", "length": 23181, "nlines": 241, "source_domain": "anaghaspeaks.blogspot.com", "title": "पुणे शहराच्या विकास आराखड्या बद्दल घेतलेल्या हरकती व सूचना - मातृभाषा मराठी मध्ये", "raw_content": "\nपुणे शहराच्या विकास आराखड्या बद्दल घेतलेल्या हरकती व सूचना - मातृभाषा मराठी मध्ये\nपुणे विकास आराखडा - २००७-२७ : हरकती व सूचना\n१. सर्व पुण्याच्या नागरिकांना existing landuse survey चे रेपोर्ट ताबडतोप उपलब्ध करून द्यावेत. हा रेपोर्ट उपलब्ध नसल्या मुळे विकास आराखड्या मधील बऱ्याच विशिष्ठ मुद्द्यांवर नागरिकांना कुठलीही हरकत घेणे किंवा सूचना देणे शक्य होत नहिये. त्या मुळे, हा रेपोर्ट उपलब्ध झाल्या नंतरच हरकती-सूचना घेण्याची मुदत निश्चित करावी ही आमची मागणी आहे.\n२. पुणे विकास आराखडा २००७-२७ ह्यात UDPFI (Urban Development Plan Formulation and Implementation), ह्या भारत सरकार ने प्रकाशित केलेल्या कुठल्याही बाबींचा विचार करण्यात आला नहिये. खालील काही ठोस उदाहरणे देऊन ह्या बद्दल आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो:\nअ) commercial land use साठी शहरामध्ये ४ ते ५ % जमिनीचे allocation असावे असे UDPFI norms मध्ये नमूद केले असताना, पुण्याच्या विकास आराखड्या मध्ये फक्त १. ३८ % एवढीच तरतूद का करण्यात आली आहे, ह्याचे स्पष्टीकरण आम्हाला द्यावे, अशी आमची मागणी आहे. commercial activity साठी कमी जागा देऊन, पुढे शहराच्या रहिवासी जागे मध्ये त्याचे \"अतिक्रमण' होण्याची शक्यता आहे. तसेच, informal commercial activity ह्या मधून निर्माण होईल व जास्त प्रमाणात पथारीवाले पुण्याच्या प्रत्येक रस्त्यावरती आणि पादचारी मार्गावरती येण्याची शक्यता आहे.\nब) recreational land use, म्हणजेच शहरात मोकळ्या जागा, खेळण्यासाठी मैदाने व बागा विकसित होण्यासाठी जी तरतूद केलेली आहे ती अतिशय कमी व अपूरी आहे. UDPFI norms चा कुठेही विचार केलेला नाही. UDPFI norms प्रमाणे सरासरी १५ ते २० % जागा ही recreational open space साठी ठेवावी. तसेच माणशी १० ते १२ sq. m एवढी मोकळी मैदाने किंवा बागा शहरात असाव्यात असे नमूद केले असताना, पुण्याच्या विकास आराखड्या मध्ये केलेली तरतूद ही अपूरी आहे. ६. ८९ % ह्या तर्तूदीने सध्याची लोकसंख्या ३० लाख धरली तरी केवळ माणशी ५.५ sq m मोकळी जागा राहील. व जर २०२७ चा विचार केला तर ४५ लाख लोकसंख्ये साठी केवळ माणशी ३.७ sq m, खरे तर त्यापेक्षाही कमीच, जागा शहरात उपलब्ध होईल अशी भीती आहे.\nक) Traffic and Transportation साठी UDPFI ने नमूद केल्या प्रमाणे १५% जागा पुण्याच्या विकास आराखड्या मध्ये आहे, पण existing landuse survey नुसार असे लक्षात येते कि १५.९९% जागा रस्त्याखाली आहे व एकंदर १६.९१ % हि जागा सद्यस्थितीमध्ये पुण्यात traffic and transportation साठी वापरली जाते. हे असताना, ह्या नव्या विकास आराखड्या मध्ये केवळ १५.२५ % जागा आरक्षित केली गेली आहे. पुण्याची आज एक अतिशय महत्वाची गरज ही सार्वजनिक वाहतूक चांगली व्हावी अशी आहे. हे असताना सद्यस्थितीत traffic and transportation साठी असलेली जागा कमी करून कशी चालेल ह्याचा खुलासा करावा अशी आमची मागणी आहे.\nड) तसेच hill tops and hill slopes (HTHS) खाली ८.३८% जागा ही existing landuse survey मध्ये असताना आता ती विकास आराखड्यात एकदम ५.७१% का झाली आहे ह्याचा खुलासा करावा. तसेच water bodies खालील जागा ही existing landuse survey मध्ये ६.३७% दर्शवली असताना आता ती नवीन विकास आराखड्या मध्ये एकदम ४.७२ % का केली आहे ह्या संबंधित खुलासा करावा.\n३. Metro Influence Zone हा Metro alignment च्या दोन्ही बाजूस ५०० m. असा दर्शविला आहे. ह्या zone मध्ये ४.० FSI करण्याला आमचा विरोध आहे. Metro प्रकल्पाला सरकारने मान्यता दिली असली तरी ती पुण्यात येण्यास १० ते १५ वर्षांचा कालावधी घेईल अशी अपेक्षा आहे. परंतु ४.० FSI मुळे पुण्याच्या मध्यभागी, जिथे पुरेसे रस्ते रूंद नाहीत, किंवा जिथे मोकळ्या जागा नाहीत अश्या भागांमध्ये लोकसंख्या जोमाने वाढेल व सद्यस्तिथित तिथे वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. तसेच वाढलेल्या लोकसंख्येसाठी पुरेश्या पाण्याची सोय व अधिक कचऱ्याच्या व्यवस्थापनाची सोय ह्या विकास आराखड्यामध्ये केलेली नाही.\nआपण जर साधे सोपे गणित मांडले तर लक्षात येते की एकूण Metro प्रकल्पा खाली ६० km.(Phase I and II) एवढे क्षेत्र नियोजित केले गेले आहे. ह्या मधील जवळ जवळ ७०% भाग हा पुण्याच्या आराखड्याच्या हद्दीत येतो. म्हणजे साधारणपणे ४० km. Metro line पुण्यात बांधली जाईल. म्हणजेच Metro Influence Zone चे क्षेत्रफळ हे ४२ sq.km होते. संपूर्ण विकास आराखड्याचे क्षेत्रफळ हे २४३ sq km चे आहे. म्हणजे १८ % पुणे हे ४.० FSI च्या खाली येते व आजच्या घडीला पुण्यामध्ये एवढी लोकसंख्या वाढी साठी कुठलीही तरतूद नाही. त्या मुळे आम्हाला ४.० FSI व मेट्रो झोन ह्यावरती आमची हरकत आहे.\n४. विकास आराखड्या मधील Cluster Development पॉलिसी जी पुण्याच्या जुन्या गावठाणासाठी केली आहे त्या मुळे पुण्यातील ऐतिहासिक वस्तूंच्या संवर्धनासाठी धोका होईल असे वाटते. Listed Heritage Buildings वगळता, पुण्यामध्ये बऱ्याच संवर्धन कराव्यात अश्या वास्तु किंवा परिसर आहेत. Cluster Development मुळे छोटे प्लॉट एकत्र होतील, पण जी मूळ Cluster Development ची संकल्पना आहे त्या नुसार गावठाणातील नागरिकांना मोकळ्या जागा, रुंद रस्ते हे न मिळता नुसत्याच उंच नवीन इमारती दिसतील अशी अपेक्षा आहे. उंच इमारतींसाठी लागणारे पार्किंग ह्या साठीच 'podium' तयार होताना दिसतील. तसेच जर एखादा वाडा संवर्धन करायचा असेल तर त्याचे व तिथल्या जीवन शैलीचे पूर्ण पणे अस्तित्वच मिटून जाईल. त्यामुळे , Cluster Development पॉलिसी ही व्यवस्थित आखण्याची गरज आहे. सध्या आखलेल्या Cluster Development Policy in Congested Areas ला आमचा विरोध आहे.\n५. पार्किंग साठी बिल्डिंग उभारण्यासाठी ज्या सवलती (incentives) दिल्या गेल्या आहेत ते पुण्यामध्ये सार्वजनिक वाहतूक चांगली व्हावी ह्या तत्वाच्या विरोधात आहे. जगात कुठले ही शहर बघितले तर असे लक्षात येते कि ज्या शहरांनी 'private vehicle use' महाग किंवा गैरसोयीचे केले आहे त्याच शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक चांगली, सरळ आणि सोपी होऊ शकली आहे. पार्किंग ची जागा फार जास्त प्रमाणात असणे हे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी धोकादायक आहे. पुण्याच्या विकास आराखड्यामध्ये पार्किंग साठी बिल्डिंग ला सवलती देऊन आपण 'parking structures' सारख्या अतिशय खराब दिसणाऱ्या बिल्डिंग तयार होण्यास हातभार लावतो आहोत. ह्या बिल्डिंग दिवसा पार्किंग म्हणून वापरल्या जातील, पण रात्रीच्या वेळेस ह्या बिल्डिंग मध्ये 'anti social elements' यायची खूप शक्यता असते. पार्किंग च्या बिल्डिंग वरती जगातील अनेक शहरांचा अभ्यास आहे व सर्व शहरे आता त्या पासून दूर जात आहेत. आमचा पार्किंग च्या बिल्डिंग करता सवलत देऊ करणे ह्याला हरकत आहे.\n६. सर्व सामान्य मध्यमवर्गीय पुणेकरांच्या Housing Redevelopment साठी कुठली ही सवलत (incentive) देऊ केलेली नाही. सर्व शहरात, तसेच झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आणि वेग वेगळ्या हॉटेल सारख्या व्यवसायांना वाढीव FSI देऊ केला असताना, मध्यम वर्गीयांच्या जुन्या घरांच्या Redevelopment साठी कुठलीही उपाययोजना ह्या विकास आराखड्या मध्ये केलेली नाही. पुण्यामध्ये ज्यांची गेली २०-३० वर्षे घरे आहेत व आताच्या नियमांमध्ये वाढीव घरांची अपेक्षा असणाऱ्या मध्यम वर्गीय, कॉर्पोरेशनचा सातत्याने कर भरणाऱ्या वार्गाला, ह्या आराखड्यामधून, काहीही मिळालेले नाही. ह्यांना, आपण जिथे राहतो तिथेच थोडेसे मोठे घर बांधण्यासाठी भरपूर पैसे मोजावे लागणार आहेत. नाहीतर मोठ्या घरासाठी पुण्याच्या बाहेरच्या परिसरात घर बघावे लागणार आहे. गेली ३० वर्षे ज्या परिसरात राहिलो तिथेच ह्या मध्यम वर्गीयांना मोठे घर मिळण्यासाठी साठी आम्ही ही सूचना देऊ इच्छितो कि ह्या विकास आराखड्या मध्ये ह्यासाठी सवलतीची योजना आखावी.\n७. पुण्याचा विकास आराखडा हा पुढची २० वर्षांचा कालावधी साठी आहे अशी प्रचीती कुठेही येत नाही. लांबच्या काळाचा विचार करून तरतूदी करणे व त्या साठी आत्ता पॉलिसी आखणे हे ह्या आराखड्या मध्ये कुठेही दिसत नाही. उदाहरण म्हणजे, गेली बरेच वर्ष चर्चेत असणारा विषय म्हणजे बांधकामातून निर्माण होणारा राडा रोडा - ह्या सारख्या प्रोब्लेम्स वरती शहर यंत्रणेतून debris recycling centres सारख्या योजना इथे आखलेल्या नाहीत. तसेच शहराच्या पातळीवरती उर्जा निर्मिती करण्या सारखे महत्वाचे, भविष्य काळात गरजेचे असे मुद्दे विचारात घेतले गेले नाहीत.\nपुणे शहराच्या विकास आराखड्या बद्दल घेतलेल्या हरकती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/2/9/prime-minister-narendra-modi-go-to-four-day-visit-in-arab-nations-.html", "date_download": "2018-10-19T13:13:41Z", "digest": "sha1:M5G64BIZYVIODJ6LN65FKTCVHZ43MNVZ", "length": 4481, "nlines": 8, "source_domain": "mahamtb.com", "title": " पंतप्रधान मोदी आजपासून अरब देशांच्या दौऱ्यावर पंतप्रधान मोदी आजपासून अरब देशांच्या दौऱ्यावर", "raw_content": "\nपंतप्रधान मोदी आजपासून अरब देशांच्या दौऱ्यावर\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून युएई, ओमान आणि फिलीस्तान या तीन देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आपल्या या चार दिवसांच्या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी या तिन्ही देशांच्या प्रमुखांच्या भेटी घेणार असून भारत आणि या तीन देशांमधील मैत्रीपूर्ण संबंधांच्या वाढीवर ते चर्चा करणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. तसेच दुबईमध्ये उभारण्यात आलेल्या एका हिंदू मंदिराचे देखील पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.\nपंतप्रधान मोदींनी देखील आपल्या या चार दिवसीय दौऱ्याविषयी माहिती दिली आहे. पंतप्रधानांनी आपल्या सोशल मिडियाच्या माध्यमातून या विषयी माहिती देत २०१४ नंतर अरब देशांमधील हा ५ दौरा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच मध्य आशियातील देशांबरोबर असलेले आपले संबंध हे भारताच्या परराष्ट्र धोरणातील अत्यंत महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या भेटीमध्ये आपण दुबईमध्ये होणाऱ्या डब्ल्यूजीएस परिषदेमध्ये सहभागी होणार असून या ठिकाणी उपस्थित झालेल्या दुबईतील सर्व बड्या उद्योजकांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यानंतर ओमान आणि आणि युएईमध्ये असलेल्या सर्व भारतीय नागरिकांची देखी भेट घेऊन त्यांच्या चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nतसेच या दौऱ्यादरम्यान आपण फिलीस्तानच्या दौऱ्यावर देखील जाणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितलेले आहे. फिलीस्तानचे राजे अब्दुला दुसरे यांच्या आग्रहाच्या आमंत्रणावरून आपण या दौऱ्यावर जात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले आहे. भारत आणि फिलीस्तान यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून मैत्रीपूर्ण संबंध असून या संबंध आणखीन दृढ करण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण ठरेल असेही त्यांनी म्हटले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/bollywood/sapna-bhavnani-calls-amitabh-bachchan-mee-too-statement-big-lie/", "date_download": "2018-10-19T14:35:15Z", "digest": "sha1:E4RGCTZJ7BO57JVFBMIWIPAY2TQXEXHT", "length": 31445, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sapna Bhavnani Calls Amitabh Bachchan Mee Too Statement A Big Lie | #Metoo: तुमचं सत्य लवकरच समोर येईल...! सपना भवनानींचा अमिताभ बच्चन यांच्यावर निशाणा!! | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १९ ऑक्टोबर २०१८\nडोक्यात दगड टाकून विवाहितेची निर्घृण हत्या\nअति तिथे माती... हातात ४५ लाखांचे चोरीचे सोने तरी अधिक हव्यासापोटी गमावला जीव\nअमृतसरमध्ये रावणदहन कार्यक्रमादरम्यान अपघात, अनेकजणांचा मृत्यू झाल्याची भीती\nबीडच्या खंडेश्वरी यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या\nविभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदके\nदेवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 ऑक्टोबर\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nShivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने\nचोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न\nMetoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nAll post in लाइव न्यूज़\n#MeToo: तुमचं सत्य लवकरच समोर येईल... सपना भवनानींचा अमिताभ बच्चन यांच्यावर निशाणा\n सपना भवनानींचा अमिताभ बच्चन यांच्यावर निशाणा\n#MeToo: तुमचं सत्य लवकरच समोर येईल... सपना भवनानींचा अमिताभ बच्चन यांच्यावर निशाणा\nअमिताभ बच्चन यांच्यावर सेलिब्रिटी हेअर स्टाईलिस्ट सपना भवनानीने निशाणा साधला आहे.\n#MeToo: तुमचं सत्य लवकरच समोर येईल... सपना भवनानींचा अमिताभ बच्चन यांच्यावर निशाणा\n‘मीटू’ मोहिमेचे बॉलिवूडमध्ये तीव्र पडसाद उमटत असताना या निमित्ताने आरोप-प्रत्यारोपही रंगत आहेत. कालचं आपल्या वाढदिवसी महानायक अमिताभ बच्चन यांनी ‘मीटू’ मोहिमेला पाठींबा जाहिर केला होता. पण त्याआधी तनुश्री दत्ता-नाना पाटेकर या वादावर बोलणे अमिताभ यांनी सोयीस्कररित्या टाळले होते.\n‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’च्या ट्रेलर लॉन्चवेळी अमिताभ यांना तनुश्री-नाना वादावर प्रतिक्रिया विचारली होती. यावर उत्तर देताना ना मी तनुश्री आहे, ना नाना पाटेकर. मग मी यावर काय बोलू, असे अमिताभ म्हणाले होते. अमिताभ यांच्या या प्रतिक्रियेवर तनुश्रीने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. हे मोठे स्टार सामाजिक मुद्यावर चित्रपट बनवतात. पण खºया आयुष्यात अशा एखाद्या मुद्यावर बोलायची वेळ आली की, मागे लपतात, असे ती म्हणाली होती. पण काल अमिताभ यांनी अचानक ‘मीटू’ मोहिमेला पाठींबा दिला. ‘कुणालाही कुठल्या महिलेसोबत गैरवर्तन करण्याचा अधिकार नाही. कामाच्या ठिकाणी तर अजिबात नाही. अशा मुद्यांवर त्वरित आवाज उचलून कायदेशीर मदत घेऊन आरोपीला शिक्षा द्यायला हवी. कामाच्या ठिकाणी महिलांना आदर मिळत नसेल तर हा एक अक्षम्य गुन्हा आहे, असे ‘मीटू’चे समर्थन करताना अमिताभ यांनी म्हटले होते. पण सेलिब्रिटी हेअर स्टाईलिस्ट सपना भवनानी हिला मात्र अमिताभ यांचा हा पाठींबा फार रूचला नाही.\nया निमित्ताने तिने अमिताभ यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ‘अमिताभ यांचा पाठींबा म्हणजे आतापर्यंत सर्वात मोठं खोटं आहे. सर, ‘पिंक’ चित्रपट आला आणि गेलाही. अशाप्रकारे तुमचा समाजसेवकाचा चेहराही लवकरच जाणार आहे. तुमचे सत्य सर्वांसमोर यायला वेळ लागणार नाही, असे सपना भवनानीने लिहिले आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n#MeToo : मंदाना करिमीने ‘क्या कूल है हम 3’च्या दिग्दर्शकाबद्दल केला धक्कादायक खुलासा\n#MeToo: 'हाऊसफुल्ल 4' मधून साजिद खानपाठोपाठ नाना पाटेकरदेखील बाहेर\n#MeToo : माझ्या भावाने असे काही केले असे तर त्याला भोगावेच लागेल- फराह खान\nनाना-तनुश्रीपैकी दोषी कोण, हे ठरविणारे आपण कोण \n#MeToo: जगानेही महिलांचे म्हणणे ऐकले पाहिजे - अनिल कपूर\n#MeToo मोहीम म्हणजे मूर्खपणा; इंडस्ट्रीत सर्व सहमतीनं होतं- शिल्पा शिंदे\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\nप्रियांका चोप्रा व निक जोनासचे लग्न लांबणीवर\nMetoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स\n#MeToo : मुकेश छाबडा यांचे दिग्दर्शक होण्याचे स्वप्न भंगले, फॉक्स स्टारकडून सर्व करार रद्द\nसलमान खानच्या 'माय लव'ने घेतला जगाचा निरोप\nBadhaai Ho Review : प्रत्येकाने आवर्जून पाहावा असा चित्रपट18 October 2018\nHelicopter Eela Review: आई-मुलाच्या नात्याचा भावनिक प्रवास \nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nVedio : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा\nबंगाली महिलांनी लुटला सिंदुर खेळाचा आनंद\nसोलापूर जिल्ह्यात फक्त ४० टक्के पाऊस, ४७० गावात टँकरने पाणीपुरवठा\nदुष्काळी स्थितीवर जिल्हा परिषद सादर करणार ‘ग्राऊंड रिपोर्ट’\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nSabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nकाश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nPro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoyog-news/samarth-ramdas-philosophy-356-1599945/", "date_download": "2018-10-19T13:32:17Z", "digest": "sha1:6TPBOVJOG3MT5LFSAGFDROT3O4B7ZKDP", "length": 15800, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Samarth ramdas philosophy | ४९५. भोजन | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nसृष्टीच्या आधीपासून त्या हरीबरोबर हा शेष होता.\nमनोबोधाच्या १५८व्या श्लोकात शेषाचा उल्लेख आहे. समर्थ म्हणतात, ‘‘स्वयें शेष मौनावला स्थीर राहे’’ आधीचे सर्व चरण हे शास्त्र धुंडाळूनही परमतत्त्वाचं ज्ञान कसं होत नाही, हे सांगणारे आहेत. त्या अनुषंगानं शेषाच्या मौनाचा अर्थ पाहावा लागेल. मुळात शेष कोण आहे’’ आधीचे सर्व चरण हे शास्त्र धुंडाळूनही परमतत्त्वाचं ज्ञान कसं होत नाही, हे सांगणारे आहेत. त्या अनुषंगानं शेषाच्या मौनाचा अर्थ पाहावा लागेल. मुळात शेष कोण आहे पुराणकथा सांगतात त्यानुसार महाविष्णु त्या शेषावर विराजमान आहे आणि लक्ष्मी त्या महाविष्णुची चरणसेवा करीत आहे. या शेषाला हजारो जिव्हा आहेत आणि त्याचं नाव अनंतशेष आहे. शेष म्हणजे शिल्लक पुराणकथा सांगतात त्यानुसार महाविष्णु त्या शेषावर विराजमान आहे आणि लक्ष्मी त्या महाविष्णुची चरणसेवा करीत आहे. या शेषाला हजारो जिव्हा आहेत आणि त्याचं नाव अनंतशेष आहे. शेष म्हणजे शिल्लक या अर्थानं पाहाता हा जो अनंतशेष आहे तो या सृष्टीच्या अंतानंतरही तसाच राहातो, या पुराणमतांचा संदर्भ लागतो. म्हणजेच सृष्टीच्या आधीपासून त्या हरीबरोबर हा शेष होता. आता हरीचा अर्थ आपण सद्गुरू घेत आहोत त्यानुसार जो या सृष्टीच्या आधीपासूनही सद्गुरूला जाणत आहे त्यालाही सद्गुरूतत्त्व काय आहे, हे पूर्णपणे उमगलं नाही आणि म्हणून तो मौनच आहे या अर्थानं पाहाता हा जो अनंतशेष आहे तो या सृष्टीच्या अंतानंतरही तसाच राहातो, या पुराणमतांचा संदर्भ लागतो. म्हणजेच सृष्टीच्या आधीपासून त्या हरीबरोबर हा शेष होता. आता हरीचा अर्थ आपण सद्गुरू घेत आहोत त्यानुसार जो या सृष्टीच्या आधीपासूनही सद्गुरूला जाणत आहे त्यालाही सद्गुरूतत्त्व काय आहे, हे पूर्णपणे उमगलं नाही आणि म्हणून तो मौनच आहे नुसता मौन नाही तो स्तब्ध आहे.. स्थिर आहे नुसता मौन नाही तो स्तब्ध आहे.. स्थिर आहे आपण मात्र अस्थिर आहोत आणि तसे का आहोत, याचं कारण समर्थ याच १५८व्या श्लोकाच्या अखेरच्या चरणात सांगतात. हे कारण म्हणजे, आपण मीपणाची जाणीव सांडलेली नाही. ती जोवर सांडली जात नाही तोवर मीपणानं जगातलं रूतणं थांबत नाही. समर्थ म्हणतात :\nजेणें मक्षिका भक्षिली जाणिवेची\nतया भोजनाची रुची प्राप्त कैंची\nअहंभाव ज्या मानसीचा विरेना\nतया ज्ञान हें अन्न पोटीं जिरेना\nज्यानं मीपणाच्या जाणिवेची माशी खाऊन टाकली आहे त्याला भोजनाची गोडी कुठून उरणार जगाच्या ओढीनं जगाला अंतरंगात सामावून घेण्याचा सर्व इंद्रियांची धडपड हेच ते भोजन आहे जगाच्या ओढीनं जगाला अंतरंगात सामावून घेण्याचा सर्व इंद्रियांची धडपड हेच ते भोजन आहे केवळ ‘मीपणा’च्या जाणिवेनं ते क्षणोक्षणी सुरू आहे . या जाणिवेची ती माशी आहे केवळ ‘मीपणा’च्या जाणिवेनं ते क्षणोक्षणी सुरू आहे . या जाणिवेची ती माशी आहे माशी जशी चेहऱ्याभोवती घोंगावत राहाते तेव्हा दुसरं काही सुचत नाही. अगदी त्याप्रमाणे ही मीपणाच्या जाणिवेची माशी आपल्या अंत:करणात सतत घोंगावत असते तेव्हा सतत जगाला चिकटण्याचीच धडपड मन करीत असतं. ती भुणभुणणारी, घोंगावणारी माशीच जो खाऊन टाकतो म्हणजेच जो मीपणाची जाणीव नष्ट करतो त्याला मग जगातल्या अशाश्वत सुखाची ओढ उरत नाही. ज्याच्या मनातला हा अहंभाव विरत नाही त्याच्या पोटी शुद्ध तत्त्वज्ञानाचा आहार जिरत नाही आणि पचत नाही माशी जशी चेहऱ्याभोवती घोंगावत राहाते तेव्हा दुसरं काही सुचत नाही. अगदी त्याप्रमाणे ही मीपणाच्या जाणिवेची माशी आपल्या अंत:करणात सतत घोंगावत असते तेव्हा सतत जगाला चिकटण्याचीच धडपड मन करीत असतं. ती भुणभुणणारी, घोंगावणारी माशीच जो खाऊन टाकतो म्हणजेच जो मीपणाची जाणीव नष्ट करतो त्याला मग जगातल्या अशाश्वत सुखाची ओढ उरत नाही. ज्याच्या मनातला हा अहंभाव विरत नाही त्याच्या पोटी शुद्ध तत्त्वज्ञानाचा आहार जिरत नाही आणि पचत नाही त्यामुळे ‘मनोबोधा’च्या १६० ते १६२ या तीन श्लोकांत समर्थ अहंकाराचा निरास करण्याची गरज मांडतात. या अहंकारातूनच नाना वाद आणि भेद निर्माण होतात. त्यातून जो जाणता आहे त्याच्याशीही हुज्जत घालण्याची सवय जडते. त्यातून अहंभाव मनात अधिक घट्ट होतो. (नको रे मना वाद हा खेदकारी त्यामुळे ‘मनोबोधा’च्या १६० ते १६२ या तीन श्लोकांत समर्थ अहंकाराचा निरास करण्याची गरज मांडतात. या अहंकारातूनच नाना वाद आणि भेद निर्माण होतात. त्यातून जो जाणता आहे त्याच्याशीही हुज्जत घालण्याची सवय जडते. त्यातून अहंभाव मनात अधिक घट्ट होतो. (नको रे मना वाद हा खेदकारी नको रे मना भेद नानाविकारी नको रे मना भेद नानाविकारी नको रे मना सीकऊं पूढिलांसी नको रे मना सीकऊं पूढिलांसी अहंभाव जो राहिला तूजपासीं अहंभाव जो राहिला तूजपासीं १६०). या अहंकारानं केवळ दु:खच वाटय़ाला येतं. आपल्या तोंडचं शाब्दिक ज्ञानही वाया जातं. या अहंभावातून मुक्त झाल्याशिवाय सुख नाही आणि त्यायोगे खऱ्या अर्थानं सुखी राहिल्याशिवाय अखंड सुखही नाही. त्यामुळे हे मना तुझ्यात अहंता कुठे कुठे भरून आहे, याचा शोध घे. (अहंतागुणें सर्वही दुख होतें मुखें बोलिलें ज्ञान तें व्यर्थ जातें मुखें बोलिलें ज्ञान तें व्यर्थ जातें सुखी राहतां सर्वही सूख आहे सुखी राहतां सर्वही सूख आहे अहंता तुझी तूंचि शोधूनि पाहें अहंता तुझी तूंचि शोधूनि पाहें १६१). १६२व्या श्लोकात समर्थ सांगतात की, अहंतेमुळे नीती, विवेक सांडला जातो. अनीतीचं बळ वाढतं. तरी शाब्दिक ज्ञानापायी लोक मान देत असतात. त्याच्या अंतरंगात डोकावलं तर मात्र खरी स्थिती काय ते उमगतं. तरीही तो आपल्या वागण्याचं समर्थन करण्यासाठी मनाला येईल ती प्रमाणं देत जातो. या घसरणीमुळे त्याची सद्सदविवेकबुद्धी त्याला सोडून जाते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nVideo : पोट धरून हसायला लावणारा हा रन-आऊट तुम्ही पाहिलात का\nअनिल अंबानींच्या रिलायन्सचा एनडिटीव्हीविरोधात 10 हजार कोटींचा दावा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nउद्धव ठाकरे, आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर-राणे\nकेवळ ११ सामने, मानधन २६५९ कोटी .. हा आहे क्रीडाविश्वातील सर्वात महागडा खेळाडू\n'शबरीमला मंदिर म्हणजे सेक्स टुरिझमची जागा नाही'\nबायको घर सोडून गेल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याला बापाने पाण्याच्या टाकीत फेकले\nगौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टाचा दिलासा\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.slicesoflife.me/2012/04/with-arms-wide-open.html", "date_download": "2018-10-19T13:08:00Z", "digest": "sha1:S2NBBGQKMDG7EPFHUWIGMPZY3JOLZ62K", "length": 16101, "nlines": 137, "source_domain": "www.slicesoflife.me", "title": "Slices Of My Life: With Arms Wide Open", "raw_content": "\n\"Christ The Redeemer\" चा तो statue/पुतळा जेव्हा पहिल्यांदा बघितला होता तेव्हाच खूप आवडला होता. काहीच माहिती नसतानाही त्या मूर्तीची (Statue ला 'मूर्ती' म्हणूयात 'पुतळा' नको) नोंद आतवर कुठेतरी झाली असेल.\nहिरव्याकंच पर्वताच्या सर्वोच्च शिखरावरची ती अतिभव्य मूर्ती. पण तरीही तशी साधीच. विशेषतः आपल्या नटलेल्या, दागिन्यांनी बरबटलेल्या मूर्त्यांपेक्षा तर विशेषच साधी.\nअवघं आकाश कवेत असूनही जवळ बोलावणारे येशूचे लांबसडक हात, किंचित कललेली मान, त्याचा तो अगदीच साधा-ढगळ झगा. चेहऱ्यावरचे निरासक्त-शांत भाव.\nभव्य तर वाटतेच मूर्ती - पण तरीही काहीतरी विशेष वेगळे आहे त्या मूर्तीमध्ये . येशू इतका उंच, मोठा असूनही आपल्याला तो सहज त्याच्या मिठीत घेईल असं वाटतं.\nमला मिठीत/कुशीत घेणारा, हक्काने ज्याच्या खांदा आसवांनी भिजवता येईल असा, ज्याच्या मिठीत सगळी पापं, चिंता, थकवा दूर होईल असा येशू, मुर्तीरुपातला.\nमूर्तीचं नाव \"Christ the Redeemer\" आहे हे समजण्याआधीपासूनच हि मूर्ती मला तशीच वाटत आलीये- Redeemer. खरंच जर पापमुक्ती- पापक्षालन वैगेरे होत असेल तर मी गंगेत डुबकी मारण्यापेक्षा या मूर्तीला मिठी मारेन.\nनाहीतरी दंतकथा-शाप-मुक्ती-संकटमोचन-नवस-संस्कारयांच्या ओझ्याने/भीतीने डोके टेकवण्यापेक्षा किंवा खरंच विश्वासाने/श्रद्धेने नतमस्तक होण्यापेक्षा जास्ती वेळा निव्वळ एका मिठीची गरज जास्ती असते. अशावेळी लहान बाळासारखं पळत जाऊन त्याच्या आश्वासक हातांमध्ये स्वतःला झोकून द्यायचं.\nWith Arms Wide Open म्हटलं कि पहिल्यांदा हि मूर्ती आठवते..\nइंग्रजी गाणी ऐकायला लागलो त्यावेळी सुरुवातीचा एक काळ \"With Arms Wide Open (Creed)\" नावाच्या गाण्याने भारलेला होता (एकूणच Creed ने). Scott Stapp ला जेव्हा तो बाप होणारे हि बातमी समजते त्यावेळी त्याने हे गाणं लिहिलंय (असं म्हणे). आपल्या होणाऱ्या बाळाचे स्वागत तो मोकळ्या मनाने करतोय पण त्याचवेळी थोडी धाकधूक पण आहे अशा अर्थाचे गाणे आहे ते. \"Father Hood\" वरचे अप्रतिम गाणे. आपल्याकडे आई होणे धामधुमीत साजरे होते, पण बाप होण्याचा तो आनंद celebrate करणारे ते एकमेव गाणे असेल.\nएक प्रश्न नेहमी पडतो. हात पसरवून धावत-पळत येणाऱ्या बाळाला आपण मिठीत घेत असतो कि तेच आपल्याला त्याचा इवल्याश्या मिठीत घेत असते तेच घेत असावे का तेच घेत असावे का कारण सगळ्या चिंता-थकवा दूर करण्याचे काम त्याचे ते लहानसे Wide Open हात करत असतात. आपल्याला कुठे असं मोकळ्या मनाने कोणाला जवळ घेता येते कारण सगळ्या चिंता-थकवा दूर करण्याचे काम त्याचे ते लहानसे Wide Open हात करत असतात. आपल्याला कुठे असं मोकळ्या मनाने कोणाला जवळ घेता येते\nनेहमीसारखे गर्दीत बुजलेले असताना हात जास्तीकरून खिशात किंवा बोलताना हाताची घडीच असते.\nतर एकदा सिंहगडाच्या wind point गेलो होतो. संध्याकाळ, मस्त वारा सुटलेला.\nतेव्हा असे हात पसरवुन, स्वतःला विसरून वारा पीत होतो. अगदी मीच वारा झालो होतो.\nइतकं मुक्त क्वचितच कधी वाटलं असेल - अगदी उडी मारली असती तरी वाऱ्यातच सामावलो असतो इतकं मुक्त.\nदोन्ही हात असे लांबवर पसरवून समोर येणाऱ्या कशालाही आनंदाने स्वीकारण्याइतका.\nकाही क्षण गेले असतील तसे पण लगेच भानावर आलो. हात खाली केले, गारठले होते ते, पटकन खिशात टाकले. मान आत घालून आल्या वाटेने परत गेलो.\nतेव्हा जर Arms Wide Open केले नसते तर कधी कळलंच नसतं काय असते ती भावना.\nपहिला Snow-fall पहात होतो. कधी एकदा गाडीबाहेर पडून तो बर्फ अंगावर घेतो असं झालं होतं.\nNasu Mountain च्या त्या पठारावरच्या एका ओंडक्यावर हात पूर्ण पसरून तोंडावर-अंगाखांद्यावर हलकेच येऊन बसणारा तो Snow अनुभवत होतो.\nदाढीच्या केसांना, पापणीच्या केसांवर अडकून राहिले होते कितीतरी बारकुले कण. अगदी निवांत येऊन बसायचे ते.\nकसलाही आव न आणता, स्वतः वितळून जात असतानाचे क्षण हि ते कण किती निवांतपणे व्यतीत करत होते.\nमी त्यांना माझ्या मिठीत घेत होतो. वितळून माझ्याच रक्तात सामावले जाणार होते ते शेवटी.\nतसाच उभा होतो कितीतरी वेळ, ती पोज टिपिकल होती ती पण तो क्षण नक्कीच टिपिकल नव्हता.. at least माझ्यासाठीतरी नाहीच...\n'कल हो ना हो' मधल्या शाहरुखसारखं - हात पसरवून, पळत जाऊन, गोल गोल फिरत खाली बसायचं होतं.\nजपानच्या सर्वात उंच इमारतीच्या आवारात तसा video पण काढला होता. अगदी तशाच angle मध्ये... लाजत-बुजत २-३ re-take पण झालेले.\nपण हात पसरवून गोल गोल फिरत असताना खरंच भारी वाटत होतं. बघताना जितकं आवडले होते त्याच्या कितीतरी पट जास्ती तसे फिरताना आवडलेले.\nSufi Whirling मध्ये फिरतात ना तसं.\nदोन्ही हात लांब करून हृदयाला अक्ष मानून उजवीकडून डावीकडे फिरायचं.. स्वतःला असं लांब पसरवून टाकायचं आणि अगदी त्याचवेळी गिरकीच्या अक्षाभोवती सगळं एकवटून जायचं.. डोकं गरगरत असतं पण त्यात एक axis/अक्ष असतो. कशाभोवती तरी फिरण्याचा एक कैफ असतो...\nतो axis/अक्ष काहींसाठी देव असतो, काहींसाठी स्वतः, काहींसाठी ना दिसणारं पण जाणवणारं काहीतरी.\nत्या अद्वैताची प्रचीती अशी With Arms Wide Open घ्यायची.\nBungee Jumping केली तर तसेच हात पूर्ण मोकळे सोडून पडणारे मी खाली.. काहीच, कशाचाच आधार नसताना तो fall मुक्तपणे अनुभवायचा आहे, स्वीकारायचा आहे... With Arms Wide Open.\nपूर्ण रिकामं झाल्यावर दोन्ही हात पसरवून पडायचं. माझ्या हृदयाच्या ठोक्यांशी कोणीतरी गुज करत असावं.\nएकेका श्वासाला श्वास देत तसंच पडून राहायचं. निवतानाचे ते क्षण तसेच With Arms Wide Open करून पकडायचे.\nकिंवा Final Cut दिल्यावर दोन्ही हात बेडवर पसरून छताकडे तोंड करून पडायचं.\nरक्य ठिबकत राहील, डोक्याला रक्ताचा पुरवठा कमी होत जाऊन डोकं झिंगायला लागेल... दिसणं कमी होत जाईल.\nतेव्हा तसेच हात ठेऊन येणाऱ्या मृत्यूला स्वीकारायचं.... With Arms Wide Open ...\nया चांगल्या-वाईट क्षणांनो, या हलक्या-फुलक्या किंवा अवजड कणांनो, या सुखांनो, या दुःखांनो, या संकटान्नो किंवा या संधींनो..\nतुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे... अगदी With Arms Wide Open\nमी या ब्लॉगवर मी लक्ष ठेवून असतो. माझी ही पहिलीच कमेंट या ब्लॉगवर. हा ब्लॉग मला आवडण्याची कारणे मी शोधण्याचा प्रयत्न केला. मला फुकाचा भरजरीपणा आढळला नाही. सहजता आहे. ती सहजता मला मनापासून आवडली. इतकी, की त्यावर माझे प्रतिसाद खूप कृत्रिम ठरावेत. सागर, तुम्ही म्हणावे इतका मोठाही असशील, तरीही तू म्हणावे वाटते. तुझ्या लेखनासाठी मी सतत faithful वाचक असेन.\nसर्वात पहिले, धन्यवाद 'योग्य वेळी' कमेंट केल्याबद्दल. अगदी 'शटर बंद' करायच्या तयारीत होतो, तुझी कमेंट आली आणि विचार लांबणीवर टाकला.\nउशिरा रिप्लाय केल्या बद्दल माफी.\nआणि परत एकदा धन्यवाद तुझ्या मनापासून केलेल्या कमेंट बद्दल. Faithful वाचक मिळाल्याच समाधान तू दिलंस.\nठीके आता धन्यवाद-माफी वैगेरे चे सोपस्कार झालेत सो.. तू मला सागर म्हणू शकतोस. उलट सागरच म्हण. मी अजिबात मोठा नाहीये.\nआणि हि तुझी दुसरी कमेंट आहे रे. पहिली 'सटर-फटर'ला केलेलीस.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokrang-category/rahenarahehum/", "date_download": "2018-10-19T13:31:54Z", "digest": "sha1:CM2IAA6CKUE4FYQE3PFFFT72REWSI36S", "length": 16979, "nlines": 242, "source_domain": "www.loksatta.com", "title": "रहे ना रहे हम | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nरहे ना रहे हम\nसी. रामचंद्र ऊर्फ अण्णा यांच्या संगीताची एक खासीयत अशी की, स्वरांची मोठी अंतरं.. त्यातली गॅप ते फार खुबीने भरू शकत. जोडणी इतकी सुरेख, की कुठेही सांगीतिक धक्का न लागता\nजारी जारी ओ कारी बदरिया.\nप्रत्येक वेळी गाणं छान बनण्यासाठी उच्च दर्जाचं काव्यमूल्य असलंच पाहिजे असं नाही, हे सिद्ध करणारी खूप गाणी अण्णांनी दिली. ‘मेरे पिया गए रंगून’च्या सुरुवातीला टेलिफोनची िरग, ‘हॅलो, मं रंगून\n‘आना मेरी जान संडे के संडे..’\nमस्ती.. उत्साह.. उत्स्फूर्तता.. धमाल आणि काजळकिनारी दु:ख.. विरह.. जखमी हृदयाची आर्तता.. असं सगळं तेवढय़ाच ताकदीने व्यक्त करणारा संगीतकार कसा असेल\nहमने देखी हैं इन आँखों की..\nहेमंतकुमारजींनी त्यांना लाभलेल्या श्रीमंत बंगाली संगीत परंपरेचा सुरेख उपयोग करत रवीन्द्र संगीताशी नातं राखत चाली दिल्या.\nकहीं दीप जले कहीं दिल..\nनेहमीची चौकट सोडून काही वेगळी गाणी हेमंतदांनी दिली. कुठल्याही एका शैलीला बांधून न घेतल्यामुळे शब्द वेगळ्या ‘मीटर’चे (छंदाचे) आले, तर त्यांना वेगळी ट्रीटमेंट हेमंतदा देऊ शकले. ‘कश्ती का खामोश\nमन डोले, मेरा तन डोले..\nकाही संगीतकार अतिशय उत्तम कारागीर म्हणजे सर्जनात्मक मजकुराला सजवण्यात निष्णात असतात. मग मूळ मजकूर छोटा असला तरी कारागिरीमुळे उठून दिसतो.\nवसंतराव देसाईंना संगीत साहाय्यक म्हणून लाभलेले वसंतराव आचरेकर, वाद्यवृंद संयोजक सॅबेस्टियन, इनॉक डॅनियल्स, सनी कॅस्टेलिनो यांचाही महत्त्वाचा वाटा या गाण्यांच्या यशामध्ये होता.\nकाही संगीतकारांच्या गाण्यांत शोधायला गेलो तरी उथळ शब्द, सवंग आशय सापडतच नाही. चित्रपटसंगीत हे प्रामुख्याने व्यवसाय डोळ्यापुढे ठेवून केलं जात असल्यामुळे ‘मागणी तसा पुरवठा’ करण्याची वेळ गीतकार/ संगीतकारावर कधी\n‘तेरे सूर और मेरे गीत..’\nहाताला बांधलेला टवटवीत मोगऱ्याचा गजरा.. तसाच मस्त स्वभाव.. अभिजातता आणि माधुर्य, कारागिरी आणि सहजता असा विलक्षण मिलाफ असलेलं सांगीतिक सृजन म्हणजे स्वर-वसंत.. वसंत देसाई\nदिल ढूंढता है.. फिर वही..\nमदनमोहन हा एक स्वतंत्र पुस्तकाचा विषय आहे. इतकं सगळं विचारमंथन करूनही मदनमोहन पूर्णपणे गवसलाय असं होत नाही.\nदिल की नाजुक रगें टूटती हैं..\nमदनमोहन म्हणजे अक्षय कारुण्याचा झरा. अश्वत्थाम्यासारखी अखंड भळभळणारी जखम घेऊनच तो वावरला. ‘जिन्दगी में मजा नहीं आ रहा यार..’ असे म्हणत रडणारा मदनमोहन जेव्हा ‘माई री मैं कासे कहूँ\n.. मेरा साया साथ होगा\nमदनमोहन हे असं एक विलक्षण रसायन आहे, की त्यांची गाणी ऐकताना प्रत्येक वेळी नवीन सौंदर्यकल्पना तुमच्यासमोर उलगडत जातात.\nजाना था हमसे दूर..\nआपण आपल्या आजूबाजूच्या प्रचंड कोलाहलात, दैनंदिन रामरगाडय़ात जगत असतो.. पण यापलीकडे एक वेगळीच दुनिया आहे. ते जग आहे उत्कट भावनांचं ते जग आहे भरजरी दु:खाचं ते जग आहे भरजरी दु:खाचं अत्यंत कोमल, अनुरागी तरलतम\n‘जो वादा किया वो निभाना पडेगा’\nमागच्या लेखात 'रहे ना रहे हम' (मजरूह-'ममता')बद्दल लिहिल्यावर असंख्य प्रतिक्रिया आल्या. त्यावरून हे गाणं खरोखरच ऐकणाऱ्याला लौकिकापासून दूर नेणारं, दैवी असल्याचं पुन्हा एकदा जाणवलं. रोशनच्या आणखीनही काही मास्टरपीसेसची चर्चा\nरहे ना रहे हम : ‘जिन्दगी भर नहीं भूलेगी..’\nदु सऱ्या भागाची सुरुवात करण्याआधी याआधीच्या माझ्या लेखासंबंधात एक दुरुस्ती : ‘खयालो में’ या गाण्यात पडद्यावर विजयालक्ष्मी आहे आणि ‘फुलगेंदवा ना मारो’ हे गाणे ‘दूज का चाँद’ चित्रपटातील आहे.\nअब क्या मिसाल दूँ..\nअभिजात संगीताने नटलेल्या चाली.. अस्सल भारतीयत्वाचा सुगंध असणाऱ्या पण भावनांचे पदर अलगद खुलवत कुठे अति तलम, तर कुठे अत्यंत रोखठोक.\nसचिनदांच्या काही गाण्यांचा बारकाईने विचार करू. या गाण्यांचा जो भन्नाट इम्पॅक्ट आहे, त्यात त्या गाण्यांच्या पिक्चरायझेशनचा फार मोठा वाटा आहे.\n‘सगळ्यात सुंदर डय़ुएट्स देणारा संगीतकार म्हणजे बर्मनदा’ असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. त्यांची द्वंद्वगीतं ही खऱ्या अर्थाने एकमेकांशी बोलणारी, प्रश्नोत्तरांनी सजलेली असतात.\nआजा. चल दे कहीं दूर..\nखऱ्या अर्थाने ‘दादा’ संगीतकार.. सचिन देव बर्मन. सिनेसंगीतातल्या या असामीबद्दल खूप लिहिलं-बोललं गेलंय.\nआप यूँ फासलों से गुजरते रहे..\nआपल्या मनातली खळबळ स्वरांत नेमकेपणे प्रतििबबित करणारे संगीतकार मला खूप जवळचे वाटतात. त्यांना रागाची चौकट, गाण्याचा ठरावीक साचा अडकवू शकत नाही.\nकभी खुद पे, कभी हालात पे रोना आया\nगायिका आणि हिंदी चित्रपट संगीतावर संशोधन करणाऱ्या डॉ. मृदुला दाढे- जोशी यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील निवडक संगीतकारांच्या गाण्यांतील सौंदर्यस्थळे आणि त्यांच्यातला अनवटपणा समजावून देणारे रसाळ मासिक सदर..\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/2/6/India-successfully-test-fired-nuclear-capable-ballistic-missile-Agni1-.html", "date_download": "2018-10-19T14:03:20Z", "digest": "sha1:LGPA2QRUIKSMK4LZVPJHRFMJDXWD2ZA3", "length": 3496, "nlines": 8, "source_domain": "mahamtb.com", "title": " डीआरडीओकडून अग्नी-१ ची यशस्वी चाचणी डीआरडीओकडून अग्नी-१ ची यशस्वी चाचणी", "raw_content": "\nडीआरडीओकडून अग्नी-१ ची यशस्वी चाचणी\nबालासोरा : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओ या भारतीय संशोधन संस्थाने देशांतर्गत तयार करण्यात आलेल्या अग्नी-१ या क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी केली आहे. विशेष म्हणजे हे एक आंतरखंडीय क्षेपणास्त्र असून शत्रूंच्या गुप्तठिकाणांवर अचूक मारा करण्याची क्षमता यामध्ये आहे. त्यामुळे अग्नी-१ च्या यशस्वी चाचणीमुळे भारताच्या संरक्षण विभागामध्ये आणखीन भार पडली आहे.\nओडीसातील बालासोरा येथे असलेल्या ए.पी.जे.अब्दुल कलाम या छोट्याशा बेटावर या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. भारतीय लष्करासाठी जमीनवरून जमीनवर मारा करण्याच्या दृष्टीने या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे भारताच्या लष्करी शक्तीमध्ये आणखीन भर पडली असून लष्करीदृष्ट्या भारत आणखीन सक्षम झाला आहे, अशी प्रतिक्रिया डीआरडीओकडून देण्यात आली आहे.\nभारताच्या 'अग्नी' या क्षेपणास्त्राच्या आवृत्तीतील अग्नी-१ हे एक आंतरखंडीय क्षेपणास्त्र (बॅलेस्टीक मिसाईल) आहे. या क्षेपणास्त्राची एकूण लांबी १५ मी. एवढी असून याची वाहकक्षमता ही १ टन इतकी असल्याची माहिती डीआरडीओकडून देण्यात आली आहे. तसेच हे एक मध्यम टप्प्याचे क्षेपणास्त्र असून ओडीसा येथे ७०० कि.मी.च्या टप्प्यामध्ये या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली असल्याचेही डीआरडीओने सांगितले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://vvcmc.in/vvmc/?cat=48", "date_download": "2018-10-19T13:23:57Z", "digest": "sha1:USGHXXA47F742WB5R4WZTD263UXAQ7K7", "length": 15476, "nlines": 155, "source_domain": "vvcmc.in", "title": "बातम्या आणि कार्यक्रम | वसई विरार शहर महानगरपालिका", "raw_content": "\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१६-१७\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१७-१८\nYou are here: Home बातम्या आणि कार्यक्रम\n*अग्निशमन व जीवसंरक्षक साहित्यांचे माहिती व प्रदर्शन*\nवसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे अग्निशमन व जीवसंरक्षक साहित्यांचे माहिती व प्रदर्शन.\n*MR लसीकरण मोहीम नोव्हेंबर २०१८*\n*MR लसीकरण मोहीम नोव्हेंबर २०१८* २७ नोव्हेंबर ते २७ डिसेंबर पर्यंत वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळा,हॉस्पिटल येथे लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे.\n*कौशल्य विकास प्रशिक्षण,मार्गदर्शन शिबिर व रोजगार मेळावा*\n*दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पालघर यांच्या संयुक्त विद्यमानाने कौशल्य विकास प्रशिक्षण,मार्गदर्शन शिबिर व रोजगार मेळावा-वसई-विरार शहर महानगरपालिका*\n*१५ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी ७:३० वाजता मा.श्री.रुपेश जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात आला.या कार्यक्रमात मा. महापौर यांनी भाषण दिले.तसेच पूरस्थितीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करण्यात आलेल्या अग्निशमन जवानांचा सत्कार करण्यात आला.त्यानंतर जनता दरबार याचे आयोजन करण्यात आले.*\n*माता बालसंगोपन केंद्र,जूचंद्र लोकार्पण सोहळा*\n*१५ ऑगस्ट २०१८ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका संचलित माता बालसंगोपन केंद्र,जूचंद्र लोकार्पण सोहळा* या माता बाल संगोपन केंद्रामध्ये खालीलप्रमाणे सुविधा देण्यात येणार आहेत:- १. हे केंद्र २५ खाटांचे आहे. २. गर्भवती माता करिता बाह्यरुग्ण विभाग व आंतररुग्ण प्रसूती विभाग. ३. प्रसूती पश्चात माताकरिता आंतररुग्ण विभाग. ४. ४ खाटांचे नवजात बालकांचा अतिदक्षता विभाग व भविष्यात…\nवसई विरार शहर महानगरपालिका-*दिनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत मोफत रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण.*\nवसई-विरार शहर महानगरपालिका सर्व ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना*पोलिओचा डोस न चुकता दिनांक:५ ऑगस्ट २०१८ रोजी जाऊन प्रत्यक्ष डोस पाजुन घ्या.* वेळ:सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत.\n*जाहीर आवाहन* वसई-विरार शहर महानगरपालिका-वृक्ष लागवडीबाबत राष्ट्रीय वननीती नुसार राज्याचे 33% भौगोलिक क्षेत्र वनाच्छादित असणे गरजेचे आहे,यासाठी येणार्‍या 3 वर्षात एकूण 50 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्याचा शासनाचा मानस आहे.त्याकरिता http://greenarmy.mahaforest.gov.in/index.phpoption=register&lang=Mar ,सदर नमुद केलेल्या Link वर जाऊन सदस्य होण्यासाठी नोंदणी करा,जेणेकरून लोकसहभाग व सहयोग घेऊन आपले शहर हरित व सुंदर बनवणेकरिता महानगरपालिकेस सहकार्य करा.\n*“२४ मार्च जागतिक क्षयरोग दिवस”*\n*वसई-विरार होणार टी.बी. मुक्त: महापौर श्री रूपेश जाधव* *“२४ मार्च जागतिक क्षयरोग दिवस”* म्हणून संपुर्ण जगभर पाळला जातो. त्यानिमित्ताने विविध जन-जागृतीपर कार्यक्रम राबविण्यात आले. *दिनांक २८ मार्च* रोजी व.वि.श.म.च्या माता बाल संगोपन केंद्र, सर्वोदय वसाहत येथे गर्भवती महिलांसाठी क्षयरोग जनजागृति कार्यक्रम व प्रोटीन पाउडर चे मोफत वितरण करण्यात आले.वसई-विरार शहर महानगरपालिका क्षयरोग विभाग अंतर्गत गेल्या…\nपोटनिवडणूक २०१८-वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांना जाहीर सूचना\nनिविदा व दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\nसेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी भरती\nवैद्यकीय आरोग्य विभागा अंतर्गत भरती\nराष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान थेट मुलाखती\nसमारंभ तपासणी पथकाची यादी\nमहानगरपालिकेमध्ये सेवानिवृत्त राज्यशासकीय क्रीडा अधिकारी भरती\nखड्डे संदर्भात तक्रारीबाबतची जाहीर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अधिनस्त असलेल्या नऊ प्रभाग निहाय मालमत्तेच्या देयक रकमेचे शंका निरसनाबाबत\nअनधिकृत इमारती बाबत -जाहिर सूचना\nवृक्ष कापण्याबाबत सुचना व हरकत बाबतची जाहीर सुचना\nवसई विरार शहर महानगरपालिकेतील वैद्यकिय आरोग्य अधिकारी या मंजूर रिक्त पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती होणेबाबत\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ मधे रिक्त पदाची पोटनिवडणूक मतदार यादी-जाहीर सुचना\nमुळ प्रारूप मतदार यादी -वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका-आपत्कालीन स्थितीत मदद कार्य करणाऱ्या शासकीय यंत्रणांचे संपर्क क्रमांकांची यादी\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ रिक्त पद (एक जागा) पोटनिवडणूक-जाहिर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिका,प्रभाग क्र.९७-साईनगर व मानव मंदिर परिसर या रिक्त पदाच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम\nमहाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले नियम व आदेश\nवसई-विरार शहर महानगरपालिका-शांतता क्षेत्र घोषित केलेले ठिकाण\nटोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३\nपोलीस स्थानक : १००\nअग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११\nवैद्कीय मदत : १०८\nठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७\nई निविदा / दर पत्रक\nइथे क्लिक करा:- ई- निविदा\nवसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nCopyright © 2015-2016 वसई विरार शहर महानगरपालिका.\nएकूण संकेतस्थळी भेट देणारे :-\nई निविदा / दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/537362", "date_download": "2018-10-19T13:37:15Z", "digest": "sha1:GBD43F7PVA3WHGXG4POUSNACWTRPIWYH", "length": 9571, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "योगमाया कंसाच्या कारागृहात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » योगमाया कंसाच्या कारागृहात\nबालकरूपी भगवंताला घेऊन वसुदेव गोकुळात पोहोचले. उत्तर रात्रीची वेळ होती. सारे गांव गाढ झोपेत होते. गोकुळामध्ये यशोदामाईसुद्धा गर्भवती होती आणि ह्याचवेळी तिचीही प्रसूती झालेली होती. भगवंताची योगमाया कन्यारूपाने तेथे प्रकट झालेली होती. परंतु फक्त मूल झाले आहे एवढेच यशोदामाईला ज्ञात झाले. लगेचच भगवंताच्या मायेने तिला असे काही मोहित केले की, यशोदामाई थकून गाढ झोपी गेली. गाढ झोपेमुळे मुलगा झाला की मुलगी हेही तिला कळले नाही. नंदबाबा, दास, दासी, पाहरेकरी सारे निदेच्या अधीन झाले होते. वसुदेव यशोदामाई जेथे होत्या तेथे पोहोचले. भगवंताला यशोदामाईच्या कुशीत ठेवून दिले आणि बालिकारूपी योगमायेला उचलून घेतले. वसुदेव आपल्या मनाशी म्हणाले – अजूनही आपले प्रारब्धकर्म बाकी राहिले आहे. म्हणूनच तर भगवंताला सोडून मायेला गळय़ाशी धरण्याचा प्रसंग आला आहे.\nवसुदेव योगमायेला टोपलीत बसवून परत कंसाच्या कारागृहात पोचले. प्रभूस्पर्श झाल्यावर सगळीच बंधने तुटून गेली होती. आता माया आली तर सर्वच बंधने आली. वसुदेव गोकुळांतून मायेला आपल्या डोक्मयावर बसवून घेऊन आले म्हणून बंधनेही आली. मायेसह वसुदेव कारागृहात येताच कारागृहाची दारे बंद झाली आणि वसुदेवीच्या पायात पुन्हा बेडय़ा पडल्या.\nजीव जेव्हा भगवंताचा आश्रय घेतो, तेव्हा सारी बंधने तुटतात. आणि जेव्हा भगवंताला सोडून तो मायेला पकडतो तेव्हा पुन्हा बंधनात बांधला जातो. कारण माया बांधणारी, अडकवणारी आहे. तर भगवंत सोडवणारे, मुक्त करणारे आहेत. मायेच्या पार जाणे फार अवघड आहे.\nकंसाच्या कारागृहात पोहोचतात भगवंताच्या योगमायेने आपले प्रताप दाखवायला सुरुवात केली. ती कन्या इतक्मया मोठमोठय़ाने आक्रंदून रडू लागली की सर्व पहारेकरी खडबडून जागे झाले. गोकुळात ही यशोदामाईच्या कुशीत शांत झोपली होती. वसुदेवांनी हीला उचलून टोपलीत घातली, तरी ही शांत झोपलेलीच होती. वसुदेव हीला डोक्मयावर घेऊन पुन्हा यमुनापार आले, तरीही हीला जाग आली नाही. पण वसुदेव हीला घेवून कंसाच्या कारागृहात पोहोचताच हीने आपल्या नाटय़ प्रवेशास सुरुवात केली व ही रडू लागली. पहारेकरी खडबडून जागे झाले, भानावर आले. त्यांच्या लक्षात आले की आपल्याला गाढ झोप लागली होती. त्यांना आश्चर्य वाटले की अशी कशी आपल्याला एवढी गाढ झोप लागली आणि तिही सर्वांना, एकदम, एकाच वेळी आता कंस महाराज संतापतील म्हणून ते घाबरले आणि कंसाला समाचार देण्यासाठी धावले. पुढील कथा नामदेवराय वर्णन करतात – तांतडीनें जाती आता कंस महाराज संतापतील म्हणून ते घाबरले आणि कंसाला समाचार देण्यासाठी धावले. पुढील कथा नामदेवराय वर्णन करतात – तांतडीनें जाती कंसा सेवक सांगती त्यासी तूं रे त्वरें मारी त्वरें धांव घाली पाहे कन्या उप­ जली ज्याचा धोका तूज नव्हे कन्या द्यावी मज मारायाशीं खड्\n– ऍड. देवदत्त परुळेकर\nगाव तसं चांगलं, पण…\nकर्नाटकाची वाटचाल मध्यावधी निवडणुकांकडे\nकामगार कायदे आणि असंवेदनशील प्रशासन\nPosted in: संपादकिय / अग्रलेख\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nशिर्डीत पंतप्रधानांकडून विकासकामांचे उद्घाटन\nसलीम-सुलेमान यांचा मराठीत प्रवास\nएसबीआयच्या माजी प्रमुख अरूंधती भट्टाचार्य रिलायन्स इंडस्टीजच्या संचालकपदी\n#METOO : एम.जे.अकबर यांच्या याचिकेवरील सुनावणी 31 ऑक्टोबरला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AA%E0%A5%AA%E0%A5%A9", "date_download": "2018-10-19T14:10:02Z", "digest": "sha1:6FYVEXACL2DYUAC7PUKFPR2ACG6PIATC", "length": 5379, "nlines": 194, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ४४३ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ४ थे शतक - ५ वे शतक - ६ वे शतक\nदशके: ४२० चे - ४३० चे - ४४० चे - ४५० चे - ४६० चे\nवर्षे: ४४० - ४४१ - ४४२ - ४४३ - ४४४ - ४४५ - ४४६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या ४४० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ५ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ मार्च २०१३ रोजी ०७:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/gujrat-verdict-gujrat-elections-bjp-splashed-across-19-states-india-congress-loss-88108", "date_download": "2018-10-19T14:02:52Z", "digest": "sha1:33SVEJ7K4JXQUT3MD7YYRYR7UH3T6J7M", "length": 12733, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Gujrat verdict Gujrat Elections BJP splashed across 19 states in India, Congress loss देशात रुजला भाजप; काँग्रेस उरली 4 राज्यांपुरती... | eSakal", "raw_content": "\nदेशात रुजला भाजप; काँग्रेस उरली 4 राज्यांपुरती...\nसोमवार, 18 डिसेंबर 2017\nभाजपने काँग्रेस मुक्त भारत करण्याचा नारा दिल्यानंतर एकापाठोपाठ एक विजय मिळविण्यास सुरवात केली. 2014 लोकसभा निवडणुकीत भाजपने मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत केंद्रात सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी भाजपकडे 7 राज्यांची सत्ता होती. आता ही संख्या वाढून 19 झाली आहे. तर, काँग्रेसकडे 13 राज्ये होती आता ती संख्या अवघ्या 4 वर आली आहे.\nनवी दिल्ली - गुजरात आणि हिमाचल प्रदेशात भाजपने सत्ता स्थापन केल्याने देशात आता काँग्रेस फक्त चार राज्यांतच राहिली आहे. हिमाचलमध्ये काँग्रेसची सत्ता होती, त्याठिकाणी सत्ता बदल झाला. तर, गुजरातमध्ये भाजपने सत्ता कायम राखली आहे.\nभाजपने काँग्रेस मुक्त भारत करण्याचा नारा दिल्यानंतर एकापाठोपाठ एक विजय मिळविण्यास सुरवात केली. 2014 लोकसभा निवडणुकीत भाजपने मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत केंद्रात सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी भाजपकडे 7 राज्यांची सत्ता होती. आता ही संख्या वाढून 19 झाली आहे. तर, काँग्रेसकडे 13 राज्ये होती आता ती संख्या अवघ्या 4 वर आली आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसल्याचे दिसत आहे.\nलोकसभा निवडणुकीत देशात मोदी लाटेत भाजपचे 282 खासदार निवडून आले होते. भाजपने अनेक राज्यांमध्ये स्थानिक पक्षांशी आघाडी करून सत्ता मिळविलेली आहे. यामध्ये प्रमुख्याने जम्मू काश्मीर, बिहार, महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे. भाजप आणि काँग्रेस व्यतिरिक्त पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, तमिळनाडूत अण्णा द्रमुक आणि केरळमध्ये डाव्या पक्षांचे सरकार आहे. कर्नाटक, पंजाब, मेघालय आणि मिझोराममध्ये काँग्रेसचे सरकार आहे. पुढील वर्षी मेघालय, नागालँड, त्रिपूरा, कर्नाटक, राजस्थान आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये विजय मिळवून काँग्रेसची वाढ करण्याचे आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापुढे आहे.\nदुष्काळमुक्ती, महागाईविरोधात राष्ट्रवादीचा निफाड तहसीलवर धडक मोर्चा\nनिफाड : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप शिवसेनेच्या फसव्या सरकारविरोधात एल्गार पुकारत माजी आमदार दिलीप बनकर यांच्या...\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nपंचवटी एक्स्प्रेसला लवकरच 'विस्टाडोम कोच'\nमनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokprabha-category/advata/", "date_download": "2018-10-19T13:32:41Z", "digest": "sha1:EUSH2W6IWCCVUVSX3RDJMGNEVJQ7Y4AR", "length": 7771, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "| Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nआजी व्यक्तिरेखा असलेल्या जाहिराती लोकप्रिय होताहेत.\n‘हॅप्पी न्यू इयर’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी टीव्हीएफ या वाहिनीची मदत घेतली.\nजाहिरात क्षेत्रात आता नवनवीन प्रयोग होताहेत. त्यापैकीच एक म्हणजे लाँग अ‍ॅडव्हर्टाइजमेण्ट.\nगेल्या वर्षीपासून मोबाइलसाठी केल्या जाणाऱ्या जाहिरातींची संख्या वाढत आहे.\nस्टार्टअप म्हणजे नेमके काय\nनेमक्या कुठल्या उद्योगाला स्टार्टअप म्हणायचं हेसुद्घा समजणं आवश्यक आहे.\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://vvcmc.in/vvmc/?page_id=135", "date_download": "2018-10-19T13:15:49Z", "digest": "sha1:BUY7J4KG6GDDIVBMBIKATL4ES2ITNZQ5", "length": 14328, "nlines": 277, "source_domain": "vvcmc.in", "title": "नेत्रपेढ्या | वसई विरार शहर महानगरपालिका", "raw_content": "\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१६-१७\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१७-१८\nYou are here: Home शहरातील सुविधा नेत्रपेढ्या\nकर्नल सर जमशेदजी दुग्गन शासकीय नेत्रपेढी\nबी/३०५,मानस रेसिडेन्सी,तीन हात नाका पेट्रोल पंप,लालबहादूर शास्त्री मार्ग,ठाणे\nपोटनिवडणूक २०१८-वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांना जाहीर सूचना\nनिविदा व दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\nसेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी भरती\nवैद्यकीय आरोग्य विभागा अंतर्गत भरती\nराष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान थेट मुलाखती\nसमारंभ तपासणी पथकाची यादी\nमहानगरपालिकेमध्ये सेवानिवृत्त राज्यशासकीय क्रीडा अधिकारी भरती\nखड्डे संदर्भात तक्रारीबाबतची जाहीर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अधिनस्त असलेल्या नऊ प्रभाग निहाय मालमत्तेच्या देयक रकमेचे शंका निरसनाबाबत\nअनधिकृत इमारती बाबत -जाहिर सूचना\nवृक्ष कापण्याबाबत सुचना व हरकत बाबतची जाहीर सुचना\nवसई विरार शहर महानगरपालिकेतील वैद्यकिय आरोग्य अधिकारी या मंजूर रिक्त पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती होणेबाबत\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ मधे रिक्त पदाची पोटनिवडणूक मतदार यादी-जाहीर सुचना\nमुळ प्रारूप मतदार यादी -वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका-आपत्कालीन स्थितीत मदद कार्य करणाऱ्या शासकीय यंत्रणांचे संपर्क क्रमांकांची यादी\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ रिक्त पद (एक जागा) पोटनिवडणूक-जाहिर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिका,प्रभाग क्र.९७-साईनगर व मानव मंदिर परिसर या रिक्त पदाच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम\nमहाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले नियम व आदेश\nवसई-विरार शहर महानगरपालिका-शांतता क्षेत्र घोषित केलेले ठिकाण\nटोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३\nपोलीस स्थानक : १००\nअग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११\nवैद्कीय मदत : १०८\nठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७\nई निविदा / दर पत्रक\nइथे क्लिक करा:- ई- निविदा\nवसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nCopyright © 2015-2016 वसई विरार शहर महानगरपालिका.\nएकूण संकेतस्थळी भेट देणारे :-\nई निविदा / दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/shegaonkars-hunger-strike-continues-379134/", "date_download": "2018-10-19T13:38:41Z", "digest": "sha1:PJKEOWFJAPG4WDCOF2LKLMKH3BC744N7", "length": 12334, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मात्र शेवगावकरांचे उपोषण सुरूच | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nमात्र शेवगावकरांचे उपोषण सुरूच\nमात्र शेवगावकरांचे उपोषण सुरूच\nपालकमंत्री मधुकर पिचड व आ. चंद्रशेखर घुले यांनी आश्वासन दिल्यानंतरही शेवगावला नगरपालिका स्थापन झाल्याची प्रत्यक्ष घोषणा होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार आम आदमी पार्टी व\nपालकमंत्री मधुकर पिचड व आ. चंद्रशेखर घुले यांनी आश्वासन दिल्यानंतरही शेवगावला नगरपालिका स्थापन झाल्याची प्रत्यक्ष घोषणा होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार आम आदमी पार्टी व शेवगाव ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने केला. रविवारी होणा-या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील बैठकीत उपमुख्यमंत्र्यांकडे हा विषय मांडू व मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत तो मार्गी लावू, असे आश्वासन पिचड यांनी दिले.\n‘आप’ व संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. आंदोलनामुळे दोन महिलांसह चौघांची प्रकृती बिघडली आहे. परंतु रात्रीपर्यंत त्यांची तपासणी झाली नव्हती. पालकमंत्री पिचड यांच्या उपस्थितीत आज दुपारी नियोजन भवनमध्ये बैठक होती. बैठकीनंतर पिचड व घुले यांनी आंदोलकांशी चर्चा केली. जि. प. अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, शेवगावचे सभापती अरुण लांडे आदी उपस्थित होते. या वेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी शेवगावला नगरपालिका स्थापन करण्याचा प्रस्ताव मंत्रालयात पाठवल्याची माहिती दिली. या मागणीची आपण दखल घेतली आहे असे त्यांनी सांगितले.\nपिचड व घुले यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र प्रत्यक्ष घोषणा होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला. ‘आप’च्या शेवगाव कार्यकारिणीचे नितीन दहिवाळकर यांनी ही माहिती दिली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nवाहन परवान्यासाठी रात्रीचे जागरण टळले, पण …\nवेश्वी ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण\nउपोषण मंडपातच शिक्षकाच्या आईचा मृत्यू\n‘मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी अनुदान द्या’\nजेएनपीटीच्या वाहतुकीविरोधात २६ मेपासून उपोषण\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nउद्धव ठाकरे, आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर-राणे\nकेवळ ११ सामने, मानधन २६५९ कोटी .. हा आहे क्रीडाविश्वातील सर्वात महागडा खेळाडू\n'शबरीमला मंदिर म्हणजे सेक्स टुरिझमची जागा नाही'\nबायको घर सोडून गेल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याला बापाने पाण्याच्या टाकीत फेकले\nगौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टाचा दिलासा\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nashik/asoka-falls-footstep-near-igatpuri/", "date_download": "2018-10-19T14:35:35Z", "digest": "sha1:JJ5MLXA4677GKTWRDWF5XTCALRCSXGPU", "length": 29665, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Asoka Falls Footstep Near Igatpuri | इगतपुरीजवळील अशोका धबधब्याची वाट सुकर | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १९ ऑक्टोबर २०१८\nडोक्यात दगड टाकून विवाहितेची निर्घृण हत्या\nअति तिथे माती... हातात ४५ लाखांचे चोरीचे सोने तरी अधिक हव्यासापोटी गमावला जीव\nअमृतसरमध्ये रावणदहन कार्यक्रमादरम्यान अपघात, अनेकजणांचा मृत्यू झाल्याची भीती\nबीडच्या खंडेश्वरी यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या\nविभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदके\nदेवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 ऑक्टोबर\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nShivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने\nचोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न\nMetoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nइगतपुरीजवळील अशोका धबधब्याची वाट सुकर\n नाशिक : इगतपुरीजवळील विहीगाव वनपरिक्षेत्रातील प्रसिद्ध अशोका धबधबा पावसाळी पर्यटनासाठी प्रथम पसंतीचे पर्यटनस्थळ आहे. या धबधब्यापर्यंत पोहचण्याचा मार्ग कच्चा रस्त्यापासून पुढे दरीपर्यंत बिकट होता; मात्र अडीचशे मीटर अंतरापर्यंत सुमारे २५० ते ३०० पायºया बांधण्यात आल्याने धबधब्याची वाट सुकर झाली आहे. निसर्गरम्य वातावरणात धबधब्याच्या तुषारात चिंब होताना पर्यटकांनी बेभान न होता मनमुराद आनंद लुटण्याची गरज आहे.\nठळक मुद्देअडीचशे मीटरपर्यंत पायऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी; बाळगावे भान\nनाशिक : इगतपुरीजवळील विहीगाव वनपरिक्षेत्रातील प्रसिद्ध अशोका धबधबा पावसाळी पर्यटनासाठी प्रथम पसंतीचे पर्यटनस्थळ आहे. या धबधब्यापर्यंत पोहचण्याचा मार्ग कच्चा रस्त्यापासून पुढे दरीपर्यंत बिकट होता; मात्र अडीचशे मीटर अंतरापर्यंत सुमारे २५० ते ३०० पायºया बांधण्यात आल्याने धबधब्याची वाट सुकर झाली आहे. निसर्गरम्य वातावरणात धबधब्याच्या तुषारात चिंब होताना पर्यटकांनी बेभान न होता मनमुराद आनंद लुटण्याची गरज आहे.\n...म्हणून पडले ‘अशोका’ नाव२००१साली प्रदर्शित झालेल्या अशोका या हिंदी चित्रपटामध्ये अभिनेता शाहरुख खान व करिना कपूर यांच्या एका गीताचे चित्रीकरण मध्य प्रदेशमधील पंचमढीच्या ‘अप्सरा विहार’ नावाच्या धबधब्याभोवती झाले. हा धबधबा इगतपुरीमधील विहीगावच्या धबधब्याशी साम्य असलेला आहे. अशोकामधील ‘सन सना ना..’ या गीतामधील ‘अप्सरा विहार’ हा धबधबा हुबेहूब विहीगाव धबधब्यासारखा दिसतो. कातळावरून कोसळणारे पांढरे शुभ्रपाणी आणि आजूबाजूला असलेली गर्द हिरवाईचा हा परिसर एकसारखाच भासतोयमुळे या धबधब्याला ‘अशोका’ असे नाव पडले असावे.\n१ या अपघाताच्या घटना रोखण्यासाठी आणि पर्यटकांना सुरक्षितपणे धबधब्यापर्यंत पोहचता यावे, म्हणून तीव्र उताराच्या ठिकाणी पायऱ्यांचे बांधकाम ठाणे जिल्हा नियोजन विकासांतर्गत करण्यात आले आहे. सुमारे अडीचशे ते तीनशे सीमेंट-कॉँक्रीटच्या पायºया बांधण्यात आल्या आहेत.\n२ या पायºयांभोवती दोन्ही बाजूने भक्कम असे संरक्षित रेलिंग लावण्यात आली आहे. यामुळे धबधब्याची बिकट वाट सुकर व सुरक्षित झाली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nपर्यावरणमंत्र्यांसमोर व्यापाºयांनी मांडल्या समस्या\nत्र्यंबक विश्वस्तपदासाठी उद्यापासून मुलाखती\nमराठा परीट मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी सगर\nपावसापासून वह्यापुस्तके वाचविण्यासाठी विद्यार्थ्यांची कसरत ; दफ्तर सांभाळताना धांदल\nयेवला तालुक्यात चाऱ्याला आग\nलासलगाव बाजारात कांदा भावात घसरण\nहरणबारी धरणातील पाणी आरक्षणाला विरोध\nविश्वशांती अहिंसा संमेलनासाठी तयारी पूर्ण\nस्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव\nनायगाव घाटाचे सौंदर्य धोक्यात \nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nVedio : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा\nबंगाली महिलांनी लुटला सिंदुर खेळाचा आनंद\nसोलापूर जिल्ह्यात फक्त ४० टक्के पाऊस, ४७० गावात टँकरने पाणीपुरवठा\nदुष्काळी स्थितीवर जिल्हा परिषद सादर करणार ‘ग्राऊंड रिपोर्ट’\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nSabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nकाश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nPro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/i171215204531/view", "date_download": "2018-10-19T13:34:18Z", "digest": "sha1:QMXGRKAWOFPOW24BOQHOQD5O5AJJTVC5", "length": 14105, "nlines": 152, "source_domain": "www.transliteral.org", "title": "मल्लपुराणम् ।", "raw_content": "\n१३व्या शतकातील ’ मल्लपुराण ’ ग्रंथात मल्लयुद्धाविषयी विस्तृत वर्णन आहे. या ग्रंथात पहिलवानांसाठी विविध ऋतुतील आवश्यक खुराकांची माहिती दिलेली आहे.\nनीलमत पुराण अंदाजे सहाव्या ते आठव्या शतकातील ग्रंथ आहे, यात कश्मीरमधील इतिहास, भूगोल, धर्म आणि लोकगाथांबद्दल विपुल माहीती आहे.\n१३व्या ’ शतकातील ’ मल्लपुराण ’ ग्रंथात मल्लयुद्धाविषयी विस्तृत वर्णन आहे. या ग्रंथात पहिलवानांसाठी विविध ऋतुतील आवश्यक खुराकांची माहिती दिलेली आहे.\nमल्लपुराणम् - व्दितीयोऽध्याय : \n१३व्या ’ शतकातील ’ मल्लपुराण ’ ग्रंथात मल्लयुद्धाविषयी विस्तृत वर्णन आहे. शिवाय या ग्रंथात पहिलवानांसाठी विविध ऋतुतील आवश्यक खुराकांची माहिती दिलेली आहे.\n१३व्या ’ शतकातील ’ मल्लपुराण ’ ग्रंथात मल्लयुद्धाविषयी विस्तृत वर्णन आहे. शिवाय या ग्रंथात पहिलवानांसाठी विविध ऋतुतील आवश्यक खुराकांची माहिती दिलेली आहे.\n१३व्या ’ शतकातील ’ मल्लपुराण ’ ग्रंथात मल्लयुद्धाविषयी विस्तृत वर्णन आहे. शिवाय या ग्रंथात पहिलवानांसाठी विविध ऋतुतील आवश्यक खुराकांची माहिती दिलेली आहे.\n१३व्या ’ शतकातील ’ मल्लपुराण ’ ग्रंथात मल्लयुद्धाविषयी विस्तृत वर्णन आहे. शिवाय या ग्रंथात पहिलवानांसाठी विविध ऋतुतील आवश्यक खुराकांची माहिती दिलेली आहे.\n१३व्या ’ शतकातील ’ मल्लपुराण ’ ग्रंथात मल्लयुद्धाविषयी विस्तृत वर्णन आहे. शिवाय या ग्रंथात पहिलवानांसाठी विविध ऋतुतील आवश्यक खुराकांची माहिती दिलेली आहे.\n१३व्या ’ शतकातील ’ मल्लपुराण ’ ग्रंथात मल्लयुद्धाविषयी विस्तृत वर्णन आहे. शिवाय या ग्रंथात पहिलवानांसाठी विविध ऋतुतील आवश्यक खुराकांची माहिती दिलेली आहे.\n१३व्या ’ शतकातील ’ मल्लपुराण ’ ग्रंथात मल्लयुद्धाविषयी विस्तृत वर्णन आहे. शिवाय या ग्रंथात पहिलवानांसाठी विविध ऋतुतील आवश्यक खुराकांची माहिती दिलेली आहे.\n१३व्या ’ शतकातील ’ मल्लपुराण ’ ग्रंथात मल्लयुद्धाविषयी विस्तृत वर्णन आहे. शिवाय या ग्रंथात पहिलवानांसाठी विविध ऋतुतील आवश्यक खुराकांची माहिती दिलेली आहे.\n१३व्या ’ शतकातील ’ मल्लपुराण ’ ग्रंथात मल्लयुद्धाविषयी विस्तृत वर्णन आहे. शिवाय या ग्रंथात पहिलवानांसाठी विविध ऋतुतील आवश्यक खुराकांची माहिती दिलेली आहे.\n१३व्या ’ शतकातील ’ मल्लपुराण ’ ग्रंथात मल्लयुद्धाविषयी विस्तृत वर्णन आहे. शिवाय या ग्रंथात पहिलवानांसाठी विविध ऋतुतील आवश्यक खुराकांची माहिती दिलेली आहे.\n१३व्या ’ शतकातील ’ मल्लपुराण ’ ग्रंथात मल्लयुद्धाविषयी विस्तृत वर्णन आहे. शिवाय या ग्रंथात पहिलवानांसाठी विविध ऋतुतील आवश्यक खुराकांची माहिती दिलेली आहे.\n१३व्या ’ शतकातील ’ मल्लपुराण ’ ग्रंथात मल्लयुद्धाविषयी विस्तृत वर्णन आहे. शिवाय या ग्रंथात पहिलवानांसाठी विविध ऋतुतील आवश्यक खुराकांची माहिती दिलेली आहे.\n१३व्या ’ शतकातील ’ मल्लपुराण ’ ग्रंथात मल्लयुद्धाविषयी विस्तृत वर्णन आहे. शिवाय या ग्रंथात पहिलवानांसाठी विविध ऋतुतील आवश्यक खुराकांची माहिती दिलेली आहे.\n१३व्या ’ शतकातील ’ मल्लपुराण ’ ग्रंथात मल्लयुद्धाविषयी विस्तृत वर्णन आहे. शिवाय या ग्रंथात पहिलवानांसाठी विविध ऋतुतील आवश्यक खुराकांची माहिती दिलेली आहे.\n१३व्या ’ शतकातील ’ मल्लपुराण ’ ग्रंथात मल्लयुद्धाविषयी विस्तृत वर्णन आहे. शिवाय या ग्रंथात पहिलवानांसाठी विविध ऋतुतील आवश्यक खुराकांची माहिती दिलेली आहे.\n१३व्या ’ शतकातील ’ मल्लपुराण ’ ग्रंथात मल्लयुद्धाविषयी विस्तृत वर्णन आहे. शिवाय या ग्रंथात पहिलवानांसाठी विविध ऋतुतील आवश्यक खुराकांची माहिती दिलेली आहे.\n१३व्या ’ शतकातील ’ मल्लपुराण ’ ग्रंथात मल्लयुद्धाविषयी विस्तृत वर्णन आहे. शिवाय या ग्रंथात पहिलवानांसाठी विविध ऋतुतील आवश्यक खुराकांची माहिती दिलेली आहे.\nवास्तुशास्त्र पाहणे कितपत विश्वासार्ह आहे त्याचे परिणाम जाणवतात काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/abraham-lincolns-motivational-quotes/", "date_download": "2018-10-19T14:21:50Z", "digest": "sha1:UUNQNB64YXRXPNJOHON7J5COGOE65EID", "length": 12443, "nlines": 174, "source_domain": "marathimotivation.in", "title": "अब्राहम लिंकन यांचे प्रेरक सुविचार। Abraham lincoln's motivational quotes - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome Home मोटीव्हेशनल अब्राहम लिंकन यांचे प्रेरक सुविचार\nअब्राहम लिंकन यांचे प्रेरक सुविचार\nAbraham Lincoln अब्राहम लिंकन\nअब्राहम लिंकन हे अमेरिका संयुक्त संस्थानांचे सोळावे राष्ट्राध्यक्ष होय. त्यांनी अमेरिकेतील गुलामगीरी पद्धत संपुष्टात आणली. या साठी त्यांनी आपले प्राण अर्पण केले. आणि अमेरिकन इतिहासात अजरामर झाले. अश्या ठाम लोकांमुळेच आज अमेरिका हा देश महासत्ता म्हणून जगात ओळखला झातो.\nअब्राहम लिंकन यांना नेहमी अपयशच मिळाले त्यांना फक्त एकदा यश मिळाले आणि ते वयाचा 59 व्या वर्षी अमेरिकेचे 16 वे राष्ट्रपती बनले. ते आपल्या ठाम निर्णय आणि चरित्र या गुणांच्या आधारे अमेरिका देशाच्या इतिहासत प्रभावशाली नेता म्हणून अमर झाले.म्हणून माणसाने ध्येय कधीच सोडू नये. यावरूनच कळते कि प्रयत्न आणि चिकाटी हे व्यक्तिमत्व विकास आणि यशासाठी आवश्यक गुण आसतात.\nअब्राहम लिंकन यांचे काही खास विचार\nआपले शत्रू ज्याचे शत्रू असतील तोच आपला खरा मित्र होय.\n.स्त्री एक अशी गोष्ट आहे. ज्याला मी घाबरतो हे माहीती असून की ती मला काही इजा करणार नाही.\nलोकशाही म्हणजे लोकांची, लोकांसाठी, लोकांनीच बनवलेली सरकार होय.\nजर कुत्र्याच्या शेपटीला पाय म्हंटले तर कुत्र्याला पाय किती उत्तर असेल चार. कारण शेपटीला पाय म्हंटल्याने ते पाय होत नाही..\nमी आज जेही आहे किंवा होण्यासाठी आशावादी आहे. त्याच श्रेय फक्त आईलाच देईन\nनेहमी लक्षात ठेवा. तुमचे यशस्वी होण्याचे संकल्प हे कोणत्या ही इतर संकल्पा पेक्षा अधिक महत्वपुर्ण आहे.\nशत्रुना मित्र बनवुन, मी माझे शत्रु कमी किंवा नष्ट करत नाहीये का.\nजर शांती हवी असेल तर प्रसिद्धि पसुन दूर रहा.\nसामान्य दिसणारे लोकच जगात सर्वात चांगले लोक असतात. म्हणूनच देव अश्या लोकांनाच जास्ती निर्माण करतो.\nAbraham Lincoln अब्राहम लिंकन\nजर कोणी मला झाड तोडायला 6 तास दिले तर त्यातले 4 तास मी कुऱ्हाडीला धार लावण्यासाठी खर्च करेन.\nजर तुम्ही एकदा जनतेचा विश्वास तोेडला तर तुम्हाला परत कधी जनतेचा आदर आणि सम्मान मिळणार नाही.\nAbraham Lincoln अब्राहम लिंकन\nAbraham Lincoln अब्राहम लिंकन यांचे विचार आवडले असतील तर फक्त तुमच्या पर्यंत नका ठेवू शेर करा whatsapp Facebook वर. आणि हो आमचे facbook Page मराठी मोटिव्हेशन ला लाईक करा.\nPrevious articleनोबेल पारितोषकाचे जनक – आल्फ्रेड नोबेल यांचा जीवनातील प्रेरक प्रसंग\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/node/90318", "date_download": "2018-10-19T13:39:32Z", "digest": "sha1:3XI7ZKJAUAB3MQDDVEPEMHZZ5FRAHSBQ", "length": 11802, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news Prithviraj Chavan statement on Bhima Koregaon राज्य सरकार अत्यंत बेजबाबदारपणे वागले: पृथ्वीराज चव्हाण | eSakal", "raw_content": "\nराज्य सरकार अत्यंत बेजबाबदारपणे वागले: पृथ्वीराज चव्हाण\nबुधवार, 3 जानेवारी 2018\nकोरेगाव भीमा येथे शौर्य दिन साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक येतात. याची पूर्व कल्पना शासनाला असते. याहीवेळी ती होती. मात्र तेथे अपेक्षित पोलिस बंदोबस्त ठेवला नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था हाताबाहेर गेली. तेथे येणाऱ्या लोकांना ज्या कोणी मारहाण केली त्यांना रोखता येणे शक्य होते.\nकऱ्हाड : कोरेगाव भीमा येथील घटनेसंदर्भात राज्य शासन अत्यंत बेजबाबदारपणे वागले आहे. राज्यभरात जी काही परिस्थिती बिघडत आहे. त्याला राज्य सरकारच जबाबदार आहे, अशी टिका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.\nभीमा कोरेगाव येथील घटनेसंदर्भात चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेला राज्य शासन जबाबदार असल्याचा आक्षेप घेतला.\nते म्हणाले, कोरेगाव भीमा येथे शौर्य दिन साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक येतात. याची पूर्व कल्पना शासनाला असते. याहीवेळी ती होती. मात्र तेथे अपेक्षित पोलिस बंदोबस्त ठेवला नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था हाताबाहेर गेली. तेथे येणाऱ्या लोकांना ज्या कोणी मारहाण केली त्यांना रोखता येणे शक्य होते. मात्र तसाही प्रयत्न कोणत्याही पातळीवर झालेला दिसला नाही. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला शासन जबाबदार आहे. जबाबदारीची जाणीव न ठेवता अशा घटनांकडे दुर्लक्ष करणे अत्यंत चुकीचे आहे. त्याचा तोटा सामान्यांना होतो. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता लोकांनीही संयम ठेवावा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.\nदेवांच्या भेटीलाही न्यायालयाचा अडसर\nभिलार : दसऱ्याच्या दिवशी दांडेघरच्या श्री केदारेश्वर आणि पसरणीच्या श्री काळभैरवनाथाच्या पालखी भेटीचा सोहळा नेहमीच्याच पारंपरिक वादग्रस्त जागेत न...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nपित्याने पोटच्या मुलीची कोयत्याने गळा चिरुन हत्या\nपाली, ता. १९ (वार्ताहर) सुधागड तालुक्यातील दहिगाव येथे एका पित्याने आपल्या चार वर्षीय मुलीची शुक्रवारी (ता.१९) कोयत्याने गळा चिरुन हत्या केली....\nमी, गरीबांची सेवा करू शकलो, याचे समाधानः मोदी\nशिर्डी: गरीब असो किंवा मध्यम परिवार असेल, त्यांना घर देण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले आहेत. प्रयत्न यापूर्वीही झाला, पण दुर्दव्याने त्यांचे लक्ष...\n‘डोंगरदऱ्यात वसलेली जिंतूर शहरापासून तीस किलोमीटर अंतरावरची दोन गावं, पोखर्णी व पोखर्णी तांडा. लोकसंख्या दोन हजार. त्यातही साठ टक्के मजूर, उर्वरित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-district-grew-wild-animals-attacks-22310", "date_download": "2018-10-19T14:08:43Z", "digest": "sha1:RK6WCILP3FBF5XGFQYBRLRN3EE5NPBFW", "length": 19271, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "sindhudurg district grew wild animals attacks सिंधुदुर्गात वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले | eSakal", "raw_content": "\nसिंधुदुर्गात वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले\nभूषण आरोसकर - सकाळ वृत्तसेवा\nगुरुवार, 22 डिसेंबर 2016\nसावंतवाडी - जिल्ह्यात वन्यप्राण्यांकडून हल्ल्याचे प्रकार वाढले आहेत. दरवर्षी सरासरी 50 च्या दरम्यान वन्यप्राणी हल्ल्याचे प्रकार घडतात; मात्र यंदा जूनपासूनच्या सहा महिन्यात तब्बल 41 वन्यप्राणी हल्ल्याचे प्रकार घडले आहेत. जिल्ह्यात वन्यप्राणी मानव संघर्षाच्यादृष्टीने हा गंभीर प्रकार असून भविष्यात याचा पर्यावरणाच्या संतुलनावरही परिणाम होण्याची भीती आहे.\nसावंतवाडी - जिल्ह्यात वन्यप्राण्यांकडून हल्ल्याचे प्रकार वाढले आहेत. दरवर्षी सरासरी 50 च्या दरम्यान वन्यप्राणी हल्ल्याचे प्रकार घडतात; मात्र यंदा जूनपासूनच्या सहा महिन्यात तब्बल 41 वन्यप्राणी हल्ल्याचे प्रकार घडले आहेत. जिल्ह्यात वन्यप्राणी मानव संघर्षाच्यादृष्टीने हा गंभीर प्रकार असून भविष्यात याचा पर्यावरणाच्या संतुलनावरही परिणाम होण्याची भीती आहे.\nजिल्ह्यातील विविध ग्रामीण भागातील परीसरात वन्यंप्राण्याचे भरवस्तीतीत घुसून प्राण्यांवर होणाऱ्या हल्ल्यात दिवसेंदिवस प्रमाण वाढत असून सातार्डा, मळेवाड, पंचक्रोशी परिसरात गेल्या काही दिवसात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. नुकताच सातार्डा येथे पुन्हा एकदा कुत्रा व गाय बिबट्याच्या हल्ल्याची शिकार बनली आहे. वनविभागासमोर इतर वन्यप्राण्याच्या तुलनेत बिबट्याचा बंदोबस्त करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. यंदाच्या वर्षी सुमारे 41 वेळा वन्यप्राण्यांकडून हल्ले होण्याचे प्रकार घडले आहेत.\nगेल्या काही महिन्यात तालुक्‍याच्या गोवा सीमावर्ती काही भागातील गावे बिबट्याच्या हल्ल्याने पुरती प्रभावित झाली आहे. येथे मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. त्यामुळे पाळीव पशुधनांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. खरीप हंगामानंतर रब्बी हंगामात शेती व्यवसाय थोडासा मंदावलेल्या स्थितीत असतो. या कालावधीत पाळीव जनावरांना परिसरातील डोंगर व माळरान परिसरात चरण्यासाठी सोडण्यात येते. या वेळी बिबट्याला गायी, बैल, कुत्रे, म्हशी सारख्या जनावरांचा भक्ष प्राप्त होतो. यामुळे सर्वसामान्य शेतकरीवर्ग मात्र हवालदिल होताना दिसत आहे. वनविभागाकडे यासाठी पंचनामा करण्यासाठी व कागदपत्राच्या पूर्ततेसाठी खेपा घालाव्या लागतात. नुकसान भरपाई जरी मिळत असली तरी यात वेळ मात्र बराच खर्ची घालावा लागतो. गेल्या पाच वर्षांची आकडेवारी पाहता वन्यप्राण्यांकडून दरवर्षी 50 पेक्षा जास्त हल्ल्याची प्रकरणे जिल्हाभरात घडून येतात. 2013-14 या आर्थिक वर्षात 53 वेळा हल्ले झाले आहेत. यात 3 लाख 65 हजार 825 एवढी रक्कम नुकसानग्रस्तांना देण्यात आली. तर 14 -15 या आर्थिक वर्षात तब्बल 88 पाळीव जनावरांचा बळी गेला यासाठी 6 लाख 32 हजार 750 निधीचे वाटप करण्यात आले. 15- 16 या आर्थिक वर्षात 83 प्राण्यांचा बळी गेला असून 5 लाख 59 हजार 451 रुपयांचा निधी वनविभागातर्फे वितरित करण्यात आला. यंदाच्या अद्याप चालू वर्षी सहामहिन्याच्या कालावधीत तब्बल 41 वेळा वन्यप्राण्यांकडून हल्ले झाले असून ही सर्वात मोठी आकडेवारी असल्याचे समजते. या वर्षी 3 लाख 54 हजार 501 एवढा निधी वनविभागाने दिला आहे. पुढील सहा महिन्यात यात वाढ होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. वनविभागाच्या माहितीनुसार यात बरेच हल्ले हे बिबट्यासारख्या प्राण्याकडून झालेले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्याचा बराचसा भाग हा वनअधिवासक्षेत्राचा आहे. त्यात डोंगराच्या पायथ्याशी परिश्रम करून राबविणाऱ्या शेतकरीवर्गाला वन्यप्राण्यांकडून उपद्रवाचाही सामना करावा लागत आहे.\nपाण्याच्या शोधात जाताहेत बळी\nरब्बी हंगामात भातशेती किरकोळ प्रमाणात होत असली तरी सह्याद्री पट्ट्यात तरी भातपिकासोबत भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणात घेतली जाते. डोंगराच्या पायथ्याशी नदीच्या काठावर किवा ओलीत जमिनीशेजारी या शेतीचे प्रमाण जास्त असते; मात्र या कालावधीत पाण्याचा शोध घेण्यासाठी वन्यप्राण्याचे शेतीत घुसण्याचे प्रकार वाढल्यामुळे त्याचा परिणाम शेतीच्या नासधूस होण्याबरोबरच सोबत पाळीव जनावरांचाही बळी जातो. यात शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन घडण्याच्या बऱ्याच घटणा आहेत. यासाठी शेती परीसरात वनविभागाने लक्ष घालणे आवश्‍यक आहे.\nवन्यप्राण्यांकडून वस्तीत येऊन शिकार करण्याच्या वाढत्या संख्येमुळे मानव आणि प्राणी यांच्यातील संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत. याचा भविष्यात पर्यावरण संतुलनावर परिणाम होऊ शकतो. वन्यप्राणी वस्तीत येण्याचे प्रमाण वाढल्यास त्यांची सुरक्षितता धोक्‍यात येऊ शकते, शिवाय वस्तीलाही दहशतीखाली राहण्याची वेळ येते.\nआकडेवारीवरून गेल्या काही वर्षात वन्यप्राण्याच्या हल्ल्यात बरीच वाढ झाली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात ग्रामीण भागात पाळीव जनावरांवर हल्लेही वाढत आहेत. यासाठी वनविभाग पूर्णपणेसज्ज असून बिबट्याच्या अधिवासातील प्रभावितक्षेत्रावर आमचे वनक्षेत्रपाल प्रभावी काम करत आहे. तक्रारी दाखल झाल्यावर त्या भागाची भेट घेऊन पाहणी करण्याचे कार्य वनविभागाकडून होत आहे.\n- एस. रमेशकुमार, उपवनसंरक्षक वनविभाग\nमंदिरांतील प्लॅस्टिकसाठी ट्रस्टींवर गुन्हा - कदम\nमुंबई - मंदिर परिसरात प्लॅस्टिक आढळल्यास विश्‍वस्त आणि व्यवस्थापन समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा...\nउल्हासनगर पालिका प्लॅस्टिक जप्तीच्या फास्ट-ट्रॅकवर\nउल्हासनगर : प्लॅस्टिक जप्तीच्या फास्ट-ट्रॅकवर असलेल्या उल्हासनगर महानगरपालिकेने गेल्या दोन महिन्यात तब्बल साडेचार टन प्लॅस्टिकचा माल जप्त करण्यात आला...\nपरवाना आरायंत्राचा वापर \"स्लायसर'चा\nपरवाना आरायंत्राचा वापर \"स्लायसर'चा नागपूर : महालगाव, कापसी परिसरात आरायंत्राचा परवाना घेऊन अनेक व्यावसायिक सर्रासपणे स्लाईसर आणि व्हिनिअर पिलर...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nप्रदूषण नियंत्रणासाठी ई-वाहने उपयुक्त\nपुणे - ‘‘शहरी अन्‌ ग्रामीण भागाची सांगड घातली, तर ‘मोबिलिटी’ खऱ्या अर्थाने स्मार्ट होईल आणि त्यातून विकासाचे उद्दिष्ट साध्य होईल,’’ असे प्रतिपादन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mangalaoak.blogspot.com/2013/03/3-2-35.html", "date_download": "2018-10-19T13:15:43Z", "digest": "sha1:QR2KUWRREBPEAZU5CLYH5LP7M2444C3Y", "length": 6617, "nlines": 42, "source_domain": "mangalaoak.blogspot.com", "title": "प्रवचनकार मंगला ओक यांचा ब्लॉग 2", "raw_content": "मंगल ओक यांची महाभारतातील युद्धोत्तर काळातील पर्वांवर आधारित कथनाचा भाग\nमहाभारत कथन भाग 3 - 2-35\nभीष्म म्हणतात, 'कुंति पुत्रांनो वासुदेवाचे गुणगान करा. त्याची अक्षर व परम गती लीला अगाध आहे.त्याला माझा नमस्कार आहे... माझी ही काळाने शिकार केलेली आहे.'\nमराठी माणूस हे ऐकतो.\nकथनाचा आस्वाद घेण्यास भेट देणाऱ्यांची संख्या\nमहाभारत कथन भाग 3 - 2-35 भीष्म म्हणतात, 'कुंति प...\nमहाभारत कथऩ भाग 1\nमहाभारत कथनाचे प्रास्ताविक - मंगला ओक\nमहाभारत कथन भाग 27/11\nअर्जुनाच्या अश्वमेध दिग्विजयचा कथाभाग...पराक्रमापेक्षा दयेला आव्हान करून बळाचा वापर न करता सहनशक्ती व नम्रपणा याच्या बळावर दिग्विजय करावा असा आदेश त्याला मिळाला होता...\nमहाभारत कथन 27/ 12 अश्वमेध यज्ञाची तयारी\nअश्वमेध यज्ञाची सुरवात (14पर्व अ 70) पुढे वेद व्यासांना दान केलेली पृथ्वी त्यांनी कुंतीला परत केली.श्री कृष्णासह सर्वांना योग्य सत्कार करून अनेक दाने दिली गेली. या यज्ञाची चर्चा चालली असता एक मुंगूस तेथे आले. त्या यज्ञातील त्रुटीं सांगून श्रीमंत वा गरीबाच्या यज्ञाच्या फलात काही फरक नसतो असा निश्कर्ष ज्ञानी लोकांनी काढला जातो.\nमहाभारत कथन भाग 27 / 13 धृतराष्ट्राच्या मनातील घालमेल -\nअश्वमेध यज्ञानंतर ...उत्तम राज्यकारभार... धृतराष्ट्राला युधिष्ठिराच्या राजात आश्रित म्हणून राहावे लागल्याने अंतःकरणात कुढत होता.विदुर, युयुत्सु व पांडवांनी त्यांची विचारपूस व सेवा करण्यात कधीच भेद केला नाही. युधिष्ठिराच्या प्रभावाने भीमसेनाशिवाय सर्व जण त्यांना योग्य सन्मान देत. परंतु भीमाबद्दल असलेली अढी व द्वेष धृतराष्टाराला वारंवार त्रास देत असे. मनातील डाच वाटून 15 वर्षांनंतर तो एकदा म्हणाला, पंडुपुत्रांनो, मला माझ्या स्वार्थी व दुष्कर्मांची मला जाणीव झाली आहे.मला आता वनात जाऊन राहायची परवानगी ती द्यावीस असे म्हटल्यावर व्यासांनी तशी अनुमती देऊन विवेकाचा उदय वैराग्यातून होतो. तेंव्हा त्यांना जायला परवानगी दिली जावी असे सुचवल्यावर अति श्रमांनी घेरी आलेल्या धृतराष्ट्राच्या चेहऱ्याला युधिष्ठिराने अत्यंतिक प्रेमाने सुगंधी पाण्याने स्पर्ष करतो तेंव्हा त्या प्रेमळ स्पर्षाने मोहरून गेला. धृतराष्ट्राला आपल्या पुत्रांनी असा सेवा भावाने शरीर स्पर्ष कधी केला नव्हता तो धर्माच्या हस्त स्पर्षांने झाल्याने पुत्र प्रेमाची अनुभूति त्याला झाली, तेंव्हा उपस्थित सर्वांचे नयनाअश्रु पाझरले व शरीर गदगद झाले असा तो ह्रदयस्पर्षी प्रसंग ऐकताना आपणही कसे नकळत भावनिक होतो... वनात जायला अनुमती व्यास देतात तेंव्हा त्यांनी केलेला सदुपदेश आदिचे कथन..\nमहाभारत कथन 27/ 14\nमहाभारत कथन 27 / 15\nमहाभारत कथन 27 / 16\nमहाभारत कथन 27 17\nमहाभारत कथन 27 / 18\nमहाभारत कथन 27 / 19\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A7-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%A1/", "date_download": "2018-10-19T13:23:44Z", "digest": "sha1:UZ2A5DZQUJPZT3RZ7RVHWIU27DWCGDLI", "length": 8616, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "घटनात्मक वैध आरक्षण तातडीने द्या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nघटनात्मक वैध आरक्षण तातडीने द्या\nमराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन\nपुणे – मराठा समाजाला घटनात्मक वैध आरक्षण मिळण्यासाठी सर्व बाजूने आवश्‍यक कार्यवाही करावी या आणि प्रमुख मागण्यांचे निवेदन गुरूवारी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.\nजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की राज्य मागासवर्गीय आयोगाने लवकरात लवकरात आपला अहवाल द्यावा. यासाठी शासनासाठी त्यांना आवश्‍यक ती सर्व साधनसामग्री तातडीने द्यावी. राजर्षि शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी. डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता द्यावा. प्रत्येक जिल्ह्यात मराठा भवनासाठी शासकीय जमीन द्यावी.\nमराठा-कुणबी ओबीसी जात प्रमाणपत्र योजनेतील प्रक्रिया सुटसुटीत करावी. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकाससंस्थेच्या (सारथी)माध्यमातून मराठा समाजातील तरुणांसाठी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात यावीत. त्यासाठी निधी द्यावा. ईएसबीसी प्रवर्गातील यापूर्वी नोकरीत लागलेल्या उमेदवारांना शासकीय सेवेत कायम नोकरीत घ्यावे.\nमराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत. अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदीचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा, मराठा, इतर मागास खुला प्रवर्गातील सरकारी अधिकारी कर्मचारी यांचेवर पदोन्नतीत होणारा अन्याय थांबविण्यात यावा, मराठ्यांच्या इतिहासाचे विकृतीकरण व मराठा समाजाची तसेच इतर महामानवाची बदनामी थांबवावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. शासनाने या मागण्याची दखल घेऊन त्या त्वरित सोडवाव्यात. मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा शांततेच्या मार्गाने सुरूच राहणार आहे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकंगना राणावतचे राजकारणाबद्दल बेधडक वक्तव्य\nNext articleमराठा आंदोलनातील काही ठळक मुद्दे\nबेकायदेशीर वास्तव्यामुळेच कालव्याची भिंत फुटली\nपालिका आयुक्तांना “पीएमओ’ची ऑफर\nपुणे विमानतळ विकासासाठी 800 कोटी रुपयांचा निधी मंजूर\nराज्यातील सरकार हे मनुस्मृतीच्या विचारांचे\nरांजणगाव सांडसला बिबट्याची दहशत\nखासगी विनाअनुदानीत शाळांना 20 टक्के अनुदान वाटप सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/cricket-world-cup-2015/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%BE-%E2%80%98%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E2%80%99-115031900003_1.html", "date_download": "2018-10-19T13:59:24Z", "digest": "sha1:BJEH6VIVVMEQGLO5QRA75NTLQY2CVN6N", "length": 11094, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पराभव पचवत क्रिकेटला ‘गुडबाय’ | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपराभव पचवत क्रिकेटला ‘गुडबाय’\nसलग चार शतके झळकावून ‘त्याने’ वर्ल्डकपमध्ये दहशत निर्माण केली...त्याने तब्बल ५४१ धावा केल्या...या खेळीमुळे त्याचा त्याचा संघ वर्ल्डकपचा प्रमुख दावेदारही मानला जाऊ लागला... पण, अखेर पराभव पचवत ‘त्याला’ क्रिकेटला निरोप द्यावा लागला...वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्नही भंगले...त्याचे नाव...कुमार संगकारा... वर्ल्डकपच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध श्रीलंकेला पराभवाचा सामना करावा लागला. माहेला जयवर्धने आणि कुमार संगकारा यांचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न अखेर स्वप्नच राहिले़ पराभवाने त्यांच्या वन-डे कारकिदीर्चा अखेर झाला़\nया स्पधेर्पूर्वीच निवृत्तीची घोषणा केली होती़\nसंगकाराने ४ शतके झळकावून वर्ल्डकपमध्ये दबदबा निर्माण केला होता. मात्र, आफ्रिकेविरुद्ध त्याचा संघ १३३ धावांत तंबूत परतला़\nत्याने ४५ धावा केल्या.\nमाहेला जयवर्धनेने क्रिकेटचा ‘रामराम’ घेतला. पराभवाचे दु:ख पचवत श्रीलंका क्रिकेटमध्ये मला जे स्थान आहे, त्याचा अभिमान आहे, अशी भावना त्याने व्यक्त केली.\nश्रीलंकेवर विजय मिळवूण दक्षिण आफ्रिका सेमी फायनलमध्ये\nदक्षिण आफ्रिका ‘मेकर्स’ की ‘चोकर्स’...\nश्रीलंका स्पिनच्या बळावर दक्षिण आफ्रिकेला थांबवेल का\nवर्ल्ड कपामध्ये टीम इंडियाच्या यशाचे मूळ कारण\nभारताने झिम्बाब्वेचा 6 गडी राखून पराभव केला\nयावर अधिक वाचा :\nवर्ल्ड कप क्रिकेट 2015\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nमागणी मान्य, पत्नीला किंवा गर्लफ्रेंडला सोबत नेता येणार\nबीसीसीआयच्या न्यायालय नियुक्त कार्यकारी समितीने परदेशी दौऱ्यावर पत्नी किंवा गर्लफ्रेंडला ...\nदुसऱ्या कसोटीच्या विजयासह 2-0 ने मालिकाही जिंकली\nभारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्याची मालिका भारताने 2-0 अशी जिंकली आहे. ...\nIND VS WI : कोहलीचे शतक पण रिषभ पंतचे शतक हुकले\nपहिल्या दिवशी पृथ्वी शॉने केलेल्या शतकानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही वेस्ट ...\nभारताला नवीन क्रिकेट स्टार मिळाला आगमनात पृथ्वी शॉच शतक\nभारतीय क्रिकेट मध्ये पुन्हा एकदा एक नवीन स्टार मिळाला आहे. विशेष म्हणजे भारत विरुद्ध ...\nधोनी चिडला म्हणाला 'बॉलिंग करेगा या बॉलर चेंज करे'\nमाईकमध्ये कैद झाला असून, खेळाडूंना सूचना देण्याचं काम धोनी खूपच वेगळ्या अंदाजात करतो. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/ganesh-pujan-marathi/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-116091400021_1.html", "date_download": "2018-10-19T13:41:50Z", "digest": "sha1:IWLHGQPFMNN6K7PKNNCQH6JLZR4U5C77", "length": 14538, "nlines": 148, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गणेशाचे नाही, त्यांच्या प्रतिमेचे विसर्जन करा | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगणेशाचे नाही, त्यांच्या प्रतिमेचे विसर्जन करा\nजेव्हापासून गणेशोत्सव आरंभ झाला आहे तेव्हापासून एक गोष्ट चलनात आहे की आम्ही श्री गणेश प्रतिमा किंवा मूर्ती म्हणण्या किंवा लिहिण्याऐवजी सरळ गणेश नाव वापरतो. जसे मातीचे गणेश किंवा इको फ्रेंडली गणेश, किंवा गणपतीला कसे विराजित करायचे किंवा त्यांचे विसर्जन कसे करायचे.\nपरंतू हे चूक आहे. आम्ही सर्व गणेश भक्त आहोत. ज्याने आपली रचना केली त्याची रचना करणारे आम्ही कोण आम्ही त्यांची प्रतिमा तयार करू शकतो पण त्यांना नाही. आम्ही त्यांना विसर्जित कसे करू शकतो, ते तर सदैव आमच्यासोबत उभे असतात.\nसमाजसेवी पद्मश्री डॉ. जनक पलटा मगिलिगन यांनी यावर आपली विनम्र प्रतिक्रिया देत म्हटले आहे आम्हाला सांभाळून घेणार्‍या आम्ही निरोप कसा देऊ शकतो म्हणूनच प्रतिकात्मक रूपात प्रतिमेचे विसर्जन म्हटले तर योग्य ठरेल.\nदेवा गणेशाला तर आम्ही निर्मितही करू शकतं नाही आणि त्याचे विसर्जनही करू शकतं नाही. आम्ही तर केवळ त्यांची प्रतिमेची स्थापना आणि विसर्जन करू शकतो.\nम्हणूनच श्री गणेशाला निरोप दिला, मातीचा गणपती तयार केला, गणपतीची स्थापना केली अश्या सारखे वाक्ये न बोलता किंवा लिहिता त्याबरोबर प्रतिमा किंवा मूर्ती हा शब्द जोडायला विसरू नये.\nलाडूला मिळाली 15.60 लाख रुपयांची किंमत\nया गावात मशिदीत होतो गणेशोत्सव साजरा\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांना वीज पुरवठा खंडित करा\nलालबागच्या राजाच्या चरणी सोन्याच्या मूर्ती अर्पण\nयावर अधिक वाचा :\nशमीपूजनाची गणेशपुराणात दिलेली कथा\nमालव देशात और्व नावाचा महाज्ञानी व तपोनिष्ठ ऋषी रहात असे. योगसामर्थ्याने त्याला वस्तू ...\nकरा दसरा पूजन आपल्या राशीनुसार\nरामाच्या दरबारात बेसनाचे लाडू चढवा. कर्क: देवी सीता आणि रामाला गोड पान अर्पित करा.\nकोट्यधीश व्हायचे असल्यास दसर्‍याला करा नारळाचे हे 9 उपाय\nहिंदू धर्मात कोणत्याही धार्मिक कार्यात नारळाचे अत्यंत महत्त्व आहे. नारळाला श्रीफळ असेही ...\nदुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री\nदुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी ...\nदक्षिण भारतीय लोकात नवरात्र उत्सवात 'बोम्मला कोलुवू' साजरा करतात. बोम्माला कोलुवू म्हणजे ...\n\"एखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा. साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते. व्यापार-व्यवसायात...Read More\n\"चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. मानसिक स्थिती आनंददायक राहील. वैवाहिक जीवनात...Read More\n\"काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. कार्यात विलंब झाला...Read More\nहातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका. कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक...Read More\n\"शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू...Read More\n\"वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. भावनात्मकतेमुळे नुकसान होण्याची शक्यता...Read More\n\"आजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा. आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. मोठ्यांचा सल्ला घ्या. आरोग्य चांगले राहील. एखाद्या जुन्या मित्राशी...Read More\n\"भावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. पैशासंबंधी स्थिती ठीक राहिल. इच्छित विषयांमध्ये यश मिळेल....Read More\n\"वडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. धर्मविषयक कामामध्ये पैसा खर्च होईल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर...Read More\n\"भावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील. स्त्री पक्षाकडून लाभ...Read More\n\"सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये...Read More\n\"प्रेम व रोमांसच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील. मित्रांचा सहयोग मिळेल. शुभ...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/guru-pournima-marathi/%E0%A4%86%E0%A4%88-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82-116071800016_1.html", "date_download": "2018-10-19T14:07:24Z", "digest": "sha1:SMT5A6PGMHDZB5BRF7IG57VLDAFJFAM5", "length": 14705, "nlines": 143, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आई पहिली गुरू | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआषाढी पौर्णिमा गुरु पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. हा आपल्या जीवनात आतापर्यंत जे काही मिळाले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि भविष्यात जे करायचे आहे त्याचा संकल्प सोडण्याचा दिवस आहे. आपल्या जे काही प्राप्त झाले त्याची जाणीव करून त्याबद्दल कृतज्ञता म्हणून हा पर्व साजरा करावा.\nपण या सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली आई. कारण आपल्या जीवनात आपली आई ही सर्वात पहिली गुरु आहे. कारण अगदी गर्भ संस्कारापासूनच शिक्षणाची सुरुवात होते. आपले अपत्य आदर्श सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व बनावे यासाठी आई आपले सर्वस्व पणाला लावून अविरत कष्ट करत असते.\nआईच्या उच्चारणाने मुलांना भाषेचं ज्ञान होतं. लहानपणी आईने सांगितलेल्या गोष्टी, दिलेली शिकवण, अनुभव हे मुलांच्या जीवनावर चिरस्थायी प्रभाव सोडतात. लहानपणी दिलेली शिकवण संपूर्ण जीवन त्याचे मार्गदर्शन करत असते.\nमातृत्वाला पृथ्वीवर देवत्वाचे रूप प्राप्त आहे. आईचे प्रेम म्हणजे परमात्म्याचा प्रकाश आहे. जीवनाला योग्य वळण देण्यासाठी मार्गदर्शन देण्याचे कार्य आईच करते. म्हणूनच आई ही प्रथम गुरुस्थानी आहे. आई ही पहिली गुरु आणि विद्यापीठ आहे. त्यानंतर शिक्षक, आणि आध्यात्मिक गुरू. म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुसह आईच्या पूजनाचे महत्त्व आहे.\nगुरू नाही कोणी तर अशी करावी पूजा\nगुरु पौर्णिमा: या 4 मंत्रांनी मिळेल असीम पुण्य, गुरु पूजनात याचे वाचन करा\nगुरु पौर्णिमा: राशीनुसार गुरुला द्या भेट\nकरिअर मार्गी लागावे म्हणून गुरू पौर्णिमेला अशा प्रकारे पूजा करा\nगुरू पौर्णिमेला चंद्रग्रहण, 3 राशींसाठी शुभ तर 4 राशींच्या लोकांना राहावे लागणार आहे सावध ...\nयावर अधिक वाचा :\nशमीपूजनाची गणेशपुराणात दिलेली कथा\nमालव देशात और्व नावाचा महाज्ञानी व तपोनिष्ठ ऋषी रहात असे. योगसामर्थ्याने त्याला वस्तू ...\nकरा दसरा पूजन आपल्या राशीनुसार\nरामाच्या दरबारात बेसनाचे लाडू चढवा. कर्क: देवी सीता आणि रामाला गोड पान अर्पित करा.\nकोट्यधीश व्हायचे असल्यास दसर्‍याला करा नारळाचे हे 9 उपाय\nहिंदू धर्मात कोणत्याही धार्मिक कार्यात नारळाचे अत्यंत महत्त्व आहे. नारळाला श्रीफळ असेही ...\nदुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री\nदुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी ...\nदक्षिण भारतीय लोकात नवरात्र उत्सवात 'बोम्मला कोलुवू' साजरा करतात. बोम्माला कोलुवू म्हणजे ...\n\"एखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा. साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते. व्यापार-व्यवसायात...Read More\n\"चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. मानसिक स्थिती आनंददायक राहील. वैवाहिक जीवनात...Read More\n\"काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. कार्यात विलंब झाला...Read More\nहातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका. कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक...Read More\n\"शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू...Read More\n\"वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. भावनात्मकतेमुळे नुकसान होण्याची शक्यता...Read More\n\"आजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा. आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. मोठ्यांचा सल्ला घ्या. आरोग्य चांगले राहील. एखाद्या जुन्या मित्राशी...Read More\n\"भावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. पैशासंबंधी स्थिती ठीक राहिल. इच्छित विषयांमध्ये यश मिळेल....Read More\n\"वडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. धर्मविषयक कामामध्ये पैसा खर्च होईल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर...Read More\n\"भावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील. स्त्री पक्षाकडून लाभ...Read More\n\"सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये...Read More\n\"प्रेम व रोमांसच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील. मित्रांचा सहयोग मिळेल. शुभ...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/538753", "date_download": "2018-10-19T14:10:10Z", "digest": "sha1:N44LKLHZUSSGGP3US5XAXLRY2LO3QMPJ", "length": 7409, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सासष्टी किनारपट्टीत समुद्राला उधाण कायम - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » सासष्टी किनारपट्टीत समुद्राला उधाण कायम\nसासष्टी किनारपट्टीत समुद्राला उधाण कायम\nओखी वादळाचा गोव्याच्या किनारपट्टीला फटका बसलेला असून त्यात सासष्टीतील किनारपट्टीचाही समावेश आहे. रविवारी पाणी वाढल्यामुळे पर्यटक व पर्यटन व्यावसायिकांची स्थिती बिकट झाली होती. ही परिस्थिती सोमवारी कायम राहून सासष्टी तालुक्याच्या मोबोर, केळशी, बेताळभाटी, माजोर्डा, उतोर्डा या किनाऱयांवर समुदाचे पाणी वाढलेले दिसून आले.\nसोमवारी केळशी येथे तटरक्षक दलाचे विमान परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी फिरत होते. समुद्राचे पाणी वाढल्यामुळे कोलवा, बाणावली, माजोर्डा, केळशी तसेच अन्य किनाऱयांवरील जलक्रीडा रविवारपासून बंद करण्यात आल्या आहेत. आपली हानी झाली असल्याचा तसेच व्यवसाय गमवावा लागल्यामुळे बरेच नुकसान सहन करावे लागले असल्याचा दावा जलक्रीडाचालक आणि शॅकचालकांनी केला आहे. हा प्रकार पर्यटन खात्याच्या अधिकाऱयांच्या कानी घातला असून त्यांनी हानीचा अंदाज घेऊन भरपाई देण्यात येईल असे आश्वासन दिले असल्याची माहिती केळशी येथील एका शॅक व्यावसायिकाने दिली.\nतसेच या नैसर्गिक संकटामुळे गोव्यात मौजमजा करण्यासाठी आलेल्या देशी व विदेशी पर्यटकांच्या बेतांवर पाणी पडले आहे. दिल्लीतील एक जोडपे बाणावलीतील हॉटेलांत उतरलेले असून वादळामुळे आपल्याला समुद्रस्नानाचा आनंद घेता आला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ही गोवा भेट स्मरणीय झाली नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. केळशी किनाऱयावर अनेक देशी व विदेशी पर्यटक समुद्रस्नान घेण्याच्या तयारीत होते. पण पाण्याची पातळी वाढल्याने त्यांची निराशा झाली.\nरविवारी रात्री पाण्याची पातळी भरपूर वाढल्याने तसेच मोठय़ा लाटा उठल्याने किनाऱयावरील शॅक्सची तसेच त्यातील साहित्याची हानी झाली आहे. परिस्थिती पाहून शॅकचालकांनी तातडीने साहित्य हटविले. मात्र शॅक्सची फेरउभारणी करण्यास बराच खर्च येणार असल्याचे एका शॅकचालकाने नजरेस आणून दिले.\nपराभवाच्या भीतीनेच अपात्रता याचिका\nकारायमड्डी-काकोडा येथे फ्लॅटला आग दिड लाखाची हानी\nन्यायालच्या आदेशामुळे जयवंत नाईक अपात्र प्रश्न स्थगित\nदत्ता नाईक यांची माटोळी ठरली आकर्षक केंद्रबिंदू\nवाचन संस्कृती : काही प्रश्न\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/2/7/Repo-Rate-will-be-the-same-Urjit-Patel-.html", "date_download": "2018-10-19T13:17:03Z", "digest": "sha1:6TL7X6IQ6EIRJCA252HQJYSV25ISJW6T", "length": 3032, "nlines": 9, "source_domain": "mahamtb.com", "title": " रेपो दरात कुठलाही बदल नाही : उर्जित पटेल रेपो दरात कुठलाही बदल नाही : उर्जित पटेल", "raw_content": "\nरेपो दरात कुठलाही बदल नाही : उर्जित पटेल\nनवी दिल्ली : रेपो दरात कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही, रेपो दर ६% आणि रिझर्व रेपो दर ५.७५% असा कायम ठेवण्यात आलेला आहे, अशी माहिती भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी दिली. भारतीय रिझर्व बँकेचे आज त्रैमासिक पतधोरण जाहीर करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.\nया वेळी येत्या काळात महागाई वाढण्याची शक्यता उर्जित पटेल यांनी व्यक्त केली, तसेच यासाठी कारणीभूत असलेल्या ६ बाबींविषयी त्यांनी माहिती दिली. तसेच करावर लागणाऱ्या व्याजाचे दर देखील पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.\nमौद्रिक धोरण समितीने येत्या काही दिवसात महागाईत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. असे गृहीत धरले जाऊ शकते की ज्या लोकांना स्वस्त कर्जांची अपेक्षा आहे त्यांना प्रतीक्षा करावी लागेल, असे देखील यावेळी सांगण्यात आले आहे.\nया दरम्यान, जीडीपी सुधारणा झाली असल्याचे देखील त्यांनी सांगितले. एमपीसीच्या मते, या वर्षी जीडीपीमध्ये ६.६% ची वाढ होणे अपेक्षित आहे. जे पूर्वी ६.७% होते. तसेच, गुंतवणुकीच्या कामकाजात सुधारणा झाल्याचे संकेत आहेत, असेही त्यांनी सांगितले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/451282", "date_download": "2018-10-19T13:40:30Z", "digest": "sha1:6CZM3BIPHJHL56UKCEGF2PJFEKGJLDM6", "length": 13889, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "व्यवसाय आणि सेवा यातील तारतम्य डॉक्टरांनी सांभाळावे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » व्यवसाय आणि सेवा यातील तारतम्य डॉक्टरांनी सांभाळावे\nव्यवसाय आणि सेवा यातील तारतम्य डॉक्टरांनी सांभाळावे\nँवैद्यकीय सेवा असा शब्दप्रयोग पूर्वी समाजात रुढ होता. कालांतराने त्याला वैद्यकीय व्यवसाय असे म्हटले जावू लागले. रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील विश्वास जपला पाहिजे. यासाठी डॉक्टरांनी व्यवसाय आणि सेवा यातील तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले. त्यांच्या हस्ते शुक्रवारी महाराणा प्रताप चौकातील केपीसी हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले.\nमहाराणा प्रताप चौकातील प्रभू हॉस्पिटलच्या ठिकाणी केपीसी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल सुरुक् करण्यात आले आहे. डॉ. नितीन केसरकर, आशिष पाटील आणि विशाल चौगुले यांनी हे हॉस्पिटल सुरू केले आहे. या हॉस्पिटलमध्ये डॉ.प्रशांत पाटील, डॉ. उदय मिरजे यांच्यासह अन्य तज्ञ डॉक्टर कार्यरत आहेत. शुक्रवारी शरद पवार यांच्या हस्ते हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महापौर हसिना फरास, खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, जयंत पाटील, संध्यादेवी कुपेकर, सुरेश हाळवणकर, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार के.पी.पाटील, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमूख संजय मंडलीक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर.के.पोवार, शहराध्यक्ष राजेश लाटकर, स्थायी समितीचे माजी सभापती आदिल फरास, डॉ.संतोष प्रभू हे उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील म्हणाले, ‘आघाडी सरकारच्या काळात राजीव गांधी जीवनदायी योजनेसारख्या चांगल्या योजना सुरू केल्या. या योजनांचा अनेक रुग्णांना फायदा झाला. मात्र आता या योजनेअंतर्गत रुग्णालयांना ]िबलाचे पैसे सरकारकडून वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णालये या योजनेअंतर्गत उपचार करण्यास टाळाटाळ करतात. हा प्रश्न विधानसभेत मांडणे आवश्यक आहे.’ त्यानंतर मुश्रीफ, सतेज पाटील, धनंजय महाडिक, के.पी.पाटील, सुरेश हाळवणकर यांनी मनोगते व्यक्त केली.\nया प्रसंगी शरद पवार म्हणाले, ‘पूर्वी वैद्यकीय सेवा हा शब्द रुढ होता. त्यानंतर वैद्यकीय व्यवसाय असे म्हणू लागले. सेवा आणि व्यवसाय याचे तारतम्य डॉक्टरांनी बाळगले पाहीजे. पूर्वी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये विश्वासाचे नाते होते. त्यातूनच पॅमिली डॉक्टर ही संकल्पना समोर आली. हे पॅमिली डॉक्टर नुसते भेटले तरी रुग्णाला बरे वाटत होते. रुग्णाचे नाडी परिक्षण करून डॉक्टर आजाराचे निदान सांगायचे. त्यातूनच परस्परांवर विश्वास निर्माण व्हायचा. मला वारंवार रुग्णालयात जावे लागते. कधी पायात रॉड बसवायला, कधी पॅन्सरच्या उपचारासाठी. पण माझे दोनच डॉक्टर आहेत आणि माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. हा रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये हा विश्वास निर्माण होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने केपीसी मधील डॉक्टर प्रयत्नशील राहतील अशी आशा आहे.’\nवसंतदादांची दूरदृष्टीमुळेच मेडिकल हब\nएकेकाळी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी किंवा चांगल्या उपचारांसाठी महाराष्ट्रातील लोकांना कर्नाटकात जावे लागत होते. पण वसंतदादांनी खासगी रुग्णालये, शिक्षण संस्था यांच्या उभारणीसाठीचे धोरण आखल्याने सांगली, कोल्हापूर येथे मेडिकल हब निर्माण झाले आहे. डॉ.डी.वाय.पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांचे योगदानही मोठे आहे. असे शरद पवार म्हणाले.\nराजकारणी लोक आणि वैद्यकीय व्यवसाय यावर कोपरखळी मारताना पवार म्हणाले, ‘व्यासपीठावर सर्व राजकारणी मंडळी आहेत. कार्यकर्ता आणि गरजू व्यक्ती उपचाराची मागणी करत आल्या की आम्हीला डॉक्टरांना फोन करावा लागतो. मग डॉक्टरांचे बँकेचे मिटर बिघडते. आधीच त्यांनी भांडवली गुंतवणूक बरीच केलेली असते. त्यामुळे चांगला वैद्यकीय व्यवसाय करायचा असेल तर आमच्या सारख्या राजकाण्यांपासून लांब रहा. सतेज पाटील यांचीही सर्वत्र हॉस्पिटल्स आहेत. त्यांनी ही खबरदारी घेतलेली आहे.’\nसतेज पाटीलांनीही केली सर्जरी\nमहाडिक आणि सतेज पाटील यांच्यातील वादावर चिमटा काढत पवार म्हणाले, ‘राजकारणी चांगले सर्जन असतात. त्यांनी केलेली सर्जरी पटकन लक्षात येत नाही मात्र नंतर कळते बरीच गडबड झाली आहे. सतेज पाटील यांनीही एका आजाराचे चिंतन केल. उपाय शोधला आणि यशस्वी सर्जरी केली.’\nहसन मुश्रीफ आणि संजय मंडलीक यांच्याकडे हात करून पवार म्हणाले, ‘दोघांनीही तब्येत सांभाळणे गरजेचे आहे. तुम्ही महाडिकांकडून मार्गदर्शन घ्या. त्यांनी त्यांची तब्येत व्यवस्थीत सांभाळली आहे. हे विधान पवारांनी जि.प.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केल्याची चर्चा राजकीय कार्यकर्त्यांच्यात रंगली होती.’\nपद्मविभूषण मिळाल्याने पवारांचा सत्कार\nशरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी पासवर्ड सूत्रसंचालनाचा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.\nभुयारी गटर योजनेत आता वाद नको – आमदार सुरेश हाळवणकर\nसंध्या बनसोडे यांची मागासवर्गीय समिती सभापतीपदी निवड\nलक्ष्मीपुरीत पिसे बिल्डिंगला आग\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nशिर्डीत पंतप्रधानांकडून विकासकामांचे उद्घाटन\nसलीम-सुलेमान यांचा मराठीत प्रवास\nएसबीआयच्या माजी प्रमुख अरूंधती भट्टाचार्य रिलायन्स इंडस्टीजच्या संचालकपदी\n#METOO : एम.जे.अकबर यांच्या याचिकेवरील सुनावणी 31 ऑक्टोबरला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/campuskatta-news/navratri-2017-college-campus-dandiya-1555954/", "date_download": "2018-10-19T13:35:11Z", "digest": "sha1:ZN3N5F4GL7H7K433QTGRR3DWB2H55RRU", "length": 16147, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "navratri 2017 college campus dandiya | या नवनवलनयनोत्सवा.. | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nकाहींनी कपडे खरेदी न करता घरात कपाटात पडून असलेल्या कपडय़ांचे ‘फ्यूजन’ साधले आहे.\nनवरात्रीचा उत्सव नवलाईचा. रोज नव्याने अवतरणारा. वेशभूषा, रंगभूषा आणि दागिन्यांनी सजून तरुणाई जणू नयनोत्सवच साजरा करीत असते. विविध महाविद्यालयांच्या कॅम्पसमध्ये सध्या ‘गरबा’ आणि ‘दांडिया नाइट’ होत आहेत. गरब्यातील विशेष आकर्षण म्हणजे कपडे. भारतीय संस्कृतीचा नव्याने आविष्कार नृत्यातून करण्यासाठी विद्यार्थ्यांनी काही महिन्यांपासून धडे घेण्यास सुरुवात केली होती आणि आता काही जण कपडय़ांची तयारी करीत आहेत.\n‘संकल्पनांवर आधारित ‘गरबा नाइट’ महाविद्यालयांमध्ये आहेत. अनेकांचा पेहराव त्याच ढंगाचा असतो. काहींनी कपडे खरेदी न करता घरात कपाटात पडून असलेल्या कपडय़ांचे ‘फ्यूजन’ साधले आहे. यातून वेगळं दिसणं हा उद्देश साधला गेलाय’. ‘अप्रा’च्या स्टाइल डिझायनर संस्थेच्या प्राजक्ता आणि अश्विनी सांगतात. भरजरी घागरा वर्षांतून एकदाच परिधान केला जातो. यासाठी साडी हा उत्तम पर्याय असतो, असे प्राजक्ता म्हणाल्या. जुनंच आहे, पण नव्याने दिसण्याचा प्रयत्न असेल तर काठापदराची साडी घागरा म्हणून नेसता येते. त्यावर भरजरी जामेवार कापडाचा दुपट्टा, याशिवाय साडीच्या घागऱ्यावर पूर्ण लांबीचे जॅकेटही उत्तम पर्याय असेल. गरबा मराठी असतो. ही संकल्पना त्यात आताशा रूढ झाली आहे. पाश्चिमात्य गरबा कपडय़ांमधून दिसतो. जीन्स आणि केडिया स्वरूपाचा टॉप नजाकतदार पर्याय आहे. यात तरुण आणि तरुणींसाठी पर्याय आहेत. मुलांसाठी जॅकेट उपलब्ध आहेत. मराठी गरब्यात दागिन्यांचा आविष्कार तितकाच महत्त्वाचा आहे. यात केवळ जाडदार ठुशी घालण्याचा पर्याय मुलींसाठी आहे, असे अश्विनी यांनी सांगितले. वेगळं दिसणं आहेच, पण त्यासोबत आत्मविश्वासही मिळतो, असेही त्या म्हणाल्या.\nकेशरचना हा तितकाच महत्त्वाचा घटक आहे. केसांची बांधणी आणि त्यांना व्यक्तिमत्त्वानुसार आकार दिल्यास उठावदार व्यक्तिमत्त्व दिसेल. केशरचनाकार वा ब्युटी पार्लर नवरात्रीच्या काळात ‘गरबा लुक’साठी सवलती देतात. त्यामुळे जर शक्य असल्यास अशा सवलतींचा फायदा घेता येईल.\nउठावदार दिसण्यातच सर्व काही सामावलेले नाही. नृत्य हा त्याचा अविभाज्य भाग आहे. दांडियाच्या आणि रास गरब्याचे पदलालित्य शिकून घेणे आवश्यक आहे. ते जमल्यास अनेकांना त्याची भुरळ पडेल. गरबा नृत्य शिकवण्या सध्या सुरू आहेत. यातील पदलालित्य शिकण्यासाठी सध्या ‘यूटय़ूब’सारखा अन्य दुसरा पर्याय नाही. बदलत्या संगीतानुसार नृत्याच्या अदा बदलल्यास त्यात दर वेळी नावीन्य तयार करता येईल.\nमुंबई विद्यापीठ पत्रकारिता विभाग, कलिना\nमहाविद्यालयात गरबा नाही, पण बाहेरील आयोजनात सहभागी होण्याचा विचार आहे. तिथे मित्र-मैत्रिणी असतीलच. नृत्याचे धडे घेतलेच आहेत. पहिल्यांदाच गरबा आयोजनात जात असल्याने उत्साह आहे. मराठी गरब्याला साजेल अशा पेहरावावर भर आहे.\n– निशा चव्हाण, रुपारेल महाविद्यालय.\nतांत्रिक महाविद्यालयात शिकत असल्याने गरब्यात सहभागी झाले नाही. यंदा मात्र काही तरी नवीन करण्याचा इरादा आहे. घरातील जुन्याच कपडय़ांमधून वेशभूषा तयार करायचा विचार आहे.\n– भारती मोरे, विद्यालंकार महाविद्यालय.\nपत्रकारिता विभागात दर वर्षीच गरब्याची धूम असते. मात्र गरब्यापेक्षा कोजागरी पौर्णिमा आम्ही मोठय़ा स्वरूपात साजरी करीत असल्याने त्यासाठीच्या तयारीला मी लागली आहे. यासाठी पारंपरिकतेवर माझा भर असून साडीला प्रथम प्राधान्य आहे.\n– प्राची सोनवणे, मुंबई विद्यापीठ\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nVideo : पोट धरून हसायला लावणारा हा रन-आऊट तुम्ही पाहिलात का\nअनिल अंबानींच्या रिलायन्सचा एनडिटीव्हीविरोधात 10 हजार कोटींचा दावा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nउद्धव ठाकरे, आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर-राणे\nकेवळ ११ सामने, मानधन २६५९ कोटी .. हा आहे क्रीडाविश्वातील सर्वात महागडा खेळाडू\n'शबरीमला मंदिर म्हणजे सेक्स टुरिझमची जागा नाही'\nबायको घर सोडून गेल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याला बापाने पाण्याच्या टाकीत फेकले\nगौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टाचा दिलासा\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/1/29/The-Beating-the-Retreat-program-will-be-concluded-today.html", "date_download": "2018-10-19T12:53:31Z", "digest": "sha1:6UYFVDJ25AYN37LLLP3BJOLWD725SJOM", "length": 3085, "nlines": 8, "source_domain": "mahamtb.com", "title": " 'बीटिंग द रिट्रीट' कार्यक्रम आज संपन्न होणार 'बीटिंग द रिट्रीट' कार्यक्रम आज संपन्न होणार", "raw_content": "\n'बीटिंग द रिट्रीट' कार्यक्रम आज संपन्न होणार\nनवी दिल्ली: २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिवस साजरा झाल्यावर दिल्ली येथील राजपथावर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 'बीटिंग द रिट्रीट' कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आज संध्याकाळी होणार असून या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.\nदरवर्षी २६ जानेवारीला सैन्यशक्ती प्रदर्शन आणि भारताचा सांस्कृतिक वारसा याचे दिमाखात प्रदर्शन केल्यावर २९ जानेवारीला 'बीटिंग द रिट्रीट' हा कार्यक्रम साजरा केला जातो. या कार्यक्रमामध्ये नौदल, वायुदल आणि लष्कराचे सैन्य मिळून पारंपारिक बँडचे प्रदर्शन करीत असून या कार्यक्रमात वेगवेगळ्या प्रकारच्या बँडच्या धून वाजविल्या जातात.\nदरवर्षी प्रजासत्ताक दिवसाच्या तिसऱ्या दिवशी हा कार्यक्रम साजरा केला जातो. तिन्ही दलाचे सैन्य मिळून हा कार्यक्रम सादर करीत असून हा कार्यक्रम पार पडल्यावर प्रजासत्ताक दिन संपन्न झाला असे समजले जाते. संध्याकाळी ६ वाजता बँडच्या धूनमध्ये राष्ट्रध्वज उतरविला जातो तसेच शेवटी राष्ट्रगीत गाऊन प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांचे औपचारिक समापन केले जाते.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/537369", "date_download": "2018-10-19T13:35:32Z", "digest": "sha1:2EEP5DLCY7JBXYDSGCOOVMJZVETMMTRG", "length": 7136, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शेळीपालनासाठी जिह्यात पोषक वातावरण! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शेळीपालनासाठी जिह्यात पोषक वातावरण\nशेळीपालनासाठी जिह्यात पोषक वातावरण\nवेताळबांबर्डे : येथे आयोजित प्रशिक्षणात शिबिरार्थींना प्रमाणपत्र वितरण करताना डॉ. प्रसाद सावंत. सोबत मुरादअली शेख, दिनेश राणे आदी.\nवेताळबांबर्डे येथे शेळीपालन व्यवसाय प्रशिक्षण\nसिंधुदुर्ग जिह्यातील पोषक वातावरणात शेळीपालन हा व्यवसाय फायदेशीर आहे. कृषीपूरक असलेला हा व्यवसाय आहे. जिह्यातील लोकांना याचा लाभ घेता यावा, या अनुषंगाने परिवर्तन केंद्र व संकल्प प्रतिष्ठानच्यावतीने वेताळबांबर्डे येथे नुकतेच शेळीपालन व्यवसाय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. प्रसाद सावंत यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करत शेळीपालनाचे फायदे पटवून दिले.\nशेळीपालन करताना अवलंबायच्या विविध पद्धती, शेळ्य़ांच्या जातीची निवड, शेळ्य़ांचे व्यवस्थापन, शेळीघर, बंदिस्त शेळी पालनाचे फायदे, लहान करडांचे संगोपन, शेळ्य़ांची विण्यापूर्वी व नंतर घ्यायची काळजी, पैदाशीच्या बोकडांची निवड व त्यांचे व्यवस्थापन, शेळ्य़ांचा आहार, त्याचे महत्त्व, शेळ्य़ांचे आजार, त्यावर प्रतिबंधात्मक उपाय आदींबाबत प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शेळी प्रकल्पाला भेट देत माहिती देण्यात आली.\nप्रशिक्षणात डॉ. प्रसाद सावंत, दिनेश राणे, संकल्प प्रतिष्ठानचे मुरादअली शेख आदींनी मार्गदर्शन केले. संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिह्यात सुशिक्षीत बेरोजगार, महिलांना, शेतकऱयांना उद्योग व्यवसाय करण्याबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मुरादअली शेख यांनी यावेळी सांगितले. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी संस्था सचिव अमोल भोगले यांनी सहकार्य केले.\nचौथी, सातवीसाठी टॅलेन्ट सर्च परीक्षा\nकृषी सहाय्यक संघटनेचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू\nकंटेनर – दुचाकी अपघातात वायंगवडे सरपंच गंभीर\nदिल्लीतील ‘त्या’ घटनेच्या व्हायरल व्हीडिओबाबत चौकशी व्हावी\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nशिर्डीत पंतप्रधानांकडून विकासकामांचे उद्घाटन\nसलीम-सुलेमान यांचा मराठीत प्रवास\nएसबीआयच्या माजी प्रमुख अरूंधती भट्टाचार्य रिलायन्स इंडस्टीजच्या संचालकपदी\n#METOO : एम.जे.अकबर यांच्या याचिकेवरील सुनावणी 31 ऑक्टोबरला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/marathi-biographies/", "date_download": "2018-10-19T13:43:28Z", "digest": "sha1:I3X34NN3ZUSPWJSKDMEEDHKIXJP5WANN", "length": 5703, "nlines": 115, "source_domain": "marathimotivation.in", "title": "जीवन चरित्र (marathi biographies) - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nDeelip Kumar दिलीप कुमार जीवन चरित्र\nJan Koum WhatsApp founder व्हाट्सअप्प बणवणारा जान कोउम\nStephen Hawking | स्टीफन हॉकिंग्स ज्याने मृत्यू ला नमवले.\nSteve Jobs Marathi Biography | स्टीव्ह जॉब्स – एक क्रांतीकारी वादळ\nVilas Rao Deshmukh विलास राव देशमुख\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/branding-need-khandesh-24320", "date_download": "2018-10-19T13:38:50Z", "digest": "sha1:AKMS4OQE3W5TE5WWMU6W3HAQP3EZPDNH", "length": 26095, "nlines": 222, "source_domain": "www.esakal.com", "title": "branding need to khandesh खानदेशाला गरज ‘ब्रॅंडिंग’ची... | eSakal", "raw_content": "\n- निखिल सूर्यवंशी, धुळे\nबुधवार, 4 जानेवारी 2017\nडिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.\n२४ व २५ जानेवारी २०१७\nअधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा\nकुंभमेळ्यामुळे नाशिकला पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी मुबलक निधी मिळतो. याद्वारे नाशिकने ‘ब्रॅंडिंग’ करत शासनाकडून भरघोस निधी पदरात पाडून घेतला. यामुळे तेथे पाणी, रस्ते, वीज यांसह विविध पायाभूत सोयी-सुविधांची निर्मिती आणि बळकटीकरण होऊ शकले. ऐतिहासिक, धार्मिक क्षेत्रांत लौकिकास पात्र खानदेशात अशाच काहीशा प्रयत्नांची आणि राजकीय, प्रशासकीय इच्छाशक्तीची गरज व्यक्त होत आहे...\nराष्ट्रीय महामार्गालगत वसलेला धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्हा पायाभूत सोयी- सुविधांच्या निर्मितीत वेग घेताना दिसतो आहे. रेल्वे, विमानतळाची सुविधा, राष्ट्रीय महामार्गांचे चौपदरीकरण, तापीसह विविध नद्यांवर मध्यम सिंचन प्रकल्प, शिवाजीनगर (ता. साक्री, जि. धुळे) येथे दोन हजार कोटींच्या निधीतून साकारलेला दीडशे मेगावॉटचा सोलर सिटी प्रकल्प यांसह अन्य प्रस्तावित प्रकल्पांतून खानदेश पायाभूत सोयी-सुविधांच्या विकासाकडे गतीने वाटचाल करीत असल्याचे आश्‍वासक चित्र आहे. मात्र, त्यास राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्तीतून आणखी गती मिळू शकली, नागरिकांची साथ लाभली, तर खानदेशही पश्‍चिम महाराष्ट्राप्रमाणे विकासाकडे झेप घेताना दिसू शकेल. त्यासाठी किमान नाशिकप्रमाणे निधी पदरात पाडून घेण्याचे कसब आणि कौशल्य खानदेशातून पणाला लावण्याची गरज तज्ज्ञ व्यक्त करतात.\nपायाभूत सोयी-सुविधांचा पुरेसा विकास आणि बळकटीकरण झाले, तर रोजगार निर्मितीसह अनेक विकासाचे प्रश्‍न मार्गी लागतात. नागरिकांचे जीवनमान उंचावून त्यांना विकासाची फळे लवकर चाखता येतात. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधीची नियमित उपलब्धता होणे, हा खरा प्रश्‍न आहे. खानदेशात निधीची वेळोवेळी उपलब्धता न झाल्याने पाण्याचा प्रश्‍न गंभीर होत गेला आणि त्यामुळे विकासात पीछेहाट झाल्याचे सर्वश्रुत आहे.\nआता मुबलक पाण्याची उपलब्धता झाली, तरी त्याचे व्यवस्थापन, नियोजन नसल्याने काही प्रश्‍न कायम आहेत. त्याचा परिणाम औद्योगिक विकास, व्यापारावर जाणवतो. लगतच्या मध्य प्रदेशात लहान, मोठी गावे ‘बायपास’ झाली आहेत. तेथील रस्ते, महामार्गांचा दर्जा महाराष्ट्रापेक्षा चांगला आहे. पायाभूत सुविधांमधील अशा विकासामुळे औद्योगिक विकासासह रोजगार निर्मितीला वाव मिळतो. तो खानदेशातही मिळावा म्हणून नेते, अधिकारी व नागरिकांनी समन्वयातून हा प्रश्‍न सुटण्यासाठी प्रयत्न करावेत. अनेक गावे पाणी, वीज, रस्त्यांपासून वंचित राहत असतील, तर नियोजन, कालबद्ध कार्यक्रमातून त्यांचे प्रश्‍न सोडविले पाहिजेत. रोज विस्तारणाऱ्या शहरांमधील पायाभूत सोयी-सुविधांच्या बळकटीकरण व विकासाबाबत नियोजनासह रचनात्मक काम केले, तर ‘स्मार्ट सिटी’ होण्यास कुणाचाही अडसर असणार नाही. त्यामुळे सरकारनेदेखील विकसनशील, मागास भागातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी मुबलक निधी दिला पाहिजे, अशी अपेक्षा सामान्यांसह तज्ज्ञही व्यक्त करतात.\nजनमत विचारात घेऊन पायाभूत विकासाचे प्रकल्प राबविले जावेत. तसे न झाल्यास नागरिकांना त्रास सोसावा लागतो. पायाभूत सुविधांबाबतचे सर्व प्रश्‍न अंमलबजावणीवर येऊन थांबतात. कोट्यवधींचा निधी खर्च होताना दिसतो; पण दर्जा, समाधान मिळताना दिसत नाही. त्याविषयी सरकार, प्रशासकीय पातळीवर विचार व्हावा. नियोजनात तज्ज्ञांना डावलू नये.\nपायाभूत सुविधांच्या बाबतीत प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. शहरी भागाचा विचार केला तर वाढीव वस्त्यांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या, तर जमीन अधिक प्रमाणात उपलब्ध होऊन जागेचे व पर्यायाने घरांचे दर कमी होतील. शहरालगतच्या भागांमध्येही रस्ते, वीज, पाणी आदी सुविधांवर भर देण्याचे धोरण असले पाहिजे.\n- अनीश शहा, अध्यक्ष, क्रेडाई, जळगाव\nविकासाचा संबंध थेट पायाभूत सुविधांशी असतो. या सुविधा परिपूर्ण असल्या, की विकासाची गती चांगली असते. अलीकडच्या काळात काही ठोस धोरणांनी हे चित्र बदलत असून, सकारात्मक चित्र निर्माण होत आहे. सरकारने पायाभूत सुविधांसह बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन देणारे धोरण तयार केले, तर सामान्यांचे जगणेही सुसह्य होणार आहे.\n- श्रीराम खटोड, बांधकाम व्यावसायिक, जळगाव\nजळगाव जिल्ह्याचा विचार केला, तर दोन वर्षांपासून दुष्काळाने मंदीचे सावट होते. आता नोटाबंदीने ते कायम आहे. सामान्यांना परवडणारी घरे मिळाली पाहिजे, यासाठी सरकारचे धोरण चांगले आहे. मात्र त्यासाठी कर्जाचे अत्यल्प व्याजदर, अनुदान आदी योजना प्रयत्नपूर्वक राबवाव्या लागतील.\n- गनी मेमन, बांधकाम व्यावसायिक, जळगाव\nगेल्या वर्षभरात एकूणच बांधकाम क्षेत्राच्या दृष्टीने सरकारच्या धोरणांमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. नोटाबंदीच्या निर्णयाचे परिणाम काही दिवसांनंतर दिसून येतील. रस्ते, वीज, पाणी या घटकांपासून वंचित मोठ्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करावे लागेल. हे काम सरकारने युद्धपातळीवर हाती घेतले पाहिजे, तरच विकासाला चालना मिळू शकेल.\n- विनोद पाटील, बांधकाम व्यावसायिक, जळगाव\nराज्यात सर्व पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. त्या उपलब्ध करून निधीच्या उपलब्धतेचे नियोजन केले पाहिजे. अविकसित भागातील अशा सोयी-सुविधांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करून विकसित भागावरील अनेक प्रकारचे भार कमी करावेत.\n- नितीन बंग, अध्यक्ष, खानदेश औद्योगिक विकास संघटना\nविकसित भाग किंवा विकसित जिल्ह्यांमध्येच पायाभूत सुविधांच्या विकासावर अधिक व पुरेशी गरज नसताना खर्च होताना दिसतो. यासाठी नियोजन, कालबद्ध कार्यक्रम, ‘व्हीजन’, राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्तीची गरज आहे.\n- संजय देसले, अध्यक्ष, बिल्डर असोसिएशन, धुळे\nपायाभूत सुविधांच्या विकासात भांडवलाची उभारणी ही मूळ समस्या आहे. लोकांकडून, त्यांना सवलती देऊन पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भांडवल उभे करता येईल का, याचा विचार व्हावा. नोटाबंदीमुळे बॅंकांकडे मोठ्या प्रमाणात पैसा संकलित झाला आहे. तो त्यांनी सरकारला कमी व्याजदराने कर्जाऊ दिला, तर अनेक प्रश्‍न सुटू शकतील.\n- विजय चांडक, सल्लागार अभियंता, धुळे\nआजूबाजूची राज्ये पायाभूत सुविधांच्या विकासात आघाडीवर असताना महाराष्ट्र मागे का याचा विचार राज्यकर्ते आणि अधिकाऱ्यांनी करावा. आगामी काळात अभियांत्रिकी, अंमलबजावणी, शिक्षण यांद्वारे पायाभूत सुविधांच्या विकासाला गती व दिशा द्यावी.\n- प्रा. नितीन खिंवसरा, अभ्यासक, धुळे\nशासकीय आकडेवारीनुसार देशातील ६५ हजार गावे बारमाही रस्त्यांपासून वंचित आहेत. रेल्वेचे जाळे ब्रिटिशांनी जेवढे विकसित केले, त्यात ६८ वर्षांत केवळ १२ हजार किलोमीटरची भर पडली. राज्य आणि केंद्राने आपल्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचा किमान पाच टक्के हिस्सा या क्षेत्राच्या विकासासाठी गुंतविला पाहिजे.\n- शरद पाटील, निवृत्त उपअभियंता, शहादा\nबॅंकांच्या बरोबरीने सरकारने या क्षेत्राला किमान व्याजदरात व हमीत अधिक कर्ज उपलब्ध करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार टक्के दर सरकार भरणार असल्याचे घोषित केले. त्यानुसार व्याज कमी झाल्यास सामान्य घर बांधू शकतील. साठ दिवसांत कर्ज मिळावे. बांधकामाच्या अनुषंगिक घटकांवर कर आकारणी कमी करावी.\n- विजय बागल, अभियंता, शहादा\nपुण्यातील ब्लड बँकेने दिले 'एक्स्पायरी डेट' संपलेलं रक्त\nपुणे : मंगळवार पेठे येथे असलेल्या ओम ब्लड बँकेने एका रुग्णासाठी 'एक्स्पायरी डेट' (मुदत संपलेले) रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत अन्न...\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nमांजरीतील साडेसतरानळीचा पाणीप्रश्न गंभीर\nमांजरी : साडेसतरानळी ग्रामपंचायतीचा पालिकेत समावेश होऊन अकरा महिने उलटले. तरीदेखील येथील नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल अजूनही 'जैसे...\nपंचवटी एक्स्प्रेसला लवकरच 'विस्टाडोम कोच'\nमनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B2-23/", "date_download": "2018-10-19T14:25:10Z", "digest": "sha1:A7NHLZSYYGOUU6EXEXVVN2LANOFDTGKV", "length": 8829, "nlines": 113, "source_domain": "chaupher.com", "title": "प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये वाजतगाजत गणरायाचे स्वागत | Chaupher News", "raw_content": "\nHome Sakri प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये वाजतगाजत गणरायाचे स्वागत\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये वाजतगाजत गणरायाचे स्वागत\nचौफेर न्यूज – गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया… अशा जयघोषात गुरुवार दि. १३ गणेश चतुर्थी रोजी प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये वाजतगाजत गणपती बाप्पाचे स्वागत करण्यात आले. यावेळी, शाळेचे प्राचार्य अतुल देव, शाळेचे व्यवस्थापक तुषार देवरे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ‘गणेश चतुर्थीच्या’ निमित्ताने शिक्षीकांनी सुंदर अशी रांगोळी रेखाटून सर्वांचे लक्ष केंद्रीत केले.\nप्रसंगी, मान्यवरांच्या हस्ते मुर्तीचे पूजन करून स्थापना करण्यात आली. गणपती बाप्पाचे पूजन धर्मराज अहिरे यांच्या हस्ते झाले. मंदिराचे डेकोरेशन श्री. पवार, श्री. साळुंखे यांनी केले. मिरवणुक काढून वाजतगाजत बाप्पाच्या स्वागताचा कार्यक्रम पार पडला. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.\nPrevious articleसाक्री प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये सुखकर्ता बाप्पाचे आगमन\nNext articleपिंपळनेर प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये लाडक्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना\nदुष्ट प्रवृत्तीवर मिळविलेला विजय म्हणजेच विजयादशमी – प्राचार्या भारती पंजाबी\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nकासारे विकास सोसायटीच्या चेअरमनपदी सुधाकर देसले\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nचौफेर न्यूज - निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळील सिद्धिविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडावे, आकुर्डी पोलीस चौकी आकुर्डीगावात उभारण्यात यावी तसेच रावेतमधील डॉ. डी....\nदुष्ट प्रवृत्तीवर मिळविलेला विजय म्हणजेच विजयादशमी – प्राचार्या भारती पंजाबी\nसाक्री येथे प्रचिती प्री प्रायमरी स्कूलच्या प्रांगणात रावण दहन साक्री - सत्प्रवृत्तीने असत्यावर, दुष्ट प्रवृत्तीवर व सद्गुणांनी दुर्गुणांवर मिळविलेला विजय म्हणजेच विजयादशमी. या दिवशी होणारे...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nदुष्ट प्रवृत्तीवर मिळविलेला विजय म्हणजेच विजयादशमी – प्राचार्या भारती पंजाबी\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-19T13:13:35Z", "digest": "sha1:RR5D4J55L4DJYOZAQL3E427O76PRCQLH", "length": 8757, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लोणंदमध्ये मराठ्यांचा रास्ता रोको | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nलोणंदमध्ये मराठ्यांचा रास्ता रोको\nलोणंद : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधवांनी काढलेला मोर्चा.\nशहरातून भव्य मोर्चा : बंदला संमिश्र प्रतिसाद\nलोणंद, दि. 10 (प्रतिनिधी) – सकल मराठा समाजाने दि. 9 रोजी राज्यभर आंदोलन केले. यादिवशी लोणंदचा आठवडी बाजार असल्याने दुसऱ्या दिवशी लोणंद परिसरातील मराठा बांधवांनी शहरातून भव्य मोर्चा काढला. दरम्यान, लोणंद बंदच्या आवाहनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला.\nलोणंद परिसरातील तांबवे, कोपर्डे, सालपे, आरडगाव, कापडगाव, हिंगणगाव, शेरेचीवाडी या भागातील मराठा युवक लोणंदच्या अहिल्यादेवी चौकात मोर्चा आणि ठिय्या आंदोलन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र येण्यास सकाळ पासूनच सुरूवात झाली होती. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अहिल्यादेवी चौकात पोलिस उपअधिक्षक अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. प्रकाश सावंत, शिरवळ पो. नि. भाऊसाहेब पाटील, सपोनि गिरिश दिघावकर, सपोनि सोमनाथ लांडे, हनुमंत गायकवाड, एसआरपी कमांडोज व मोठ्या प्रमाणावर पोलिस तैनात करण्यात आले होते.\nअहिल्यादेवी होळकर चौकात अभिवादन करून छत्रपती शिवरायांच्या जयघोष आणि ‘एक मराठा लाख मराठा’ या घोषणा देत मोर्चाची सुरुवात झाली. मोर्चा लोणंद बसस्थानकाजवळ शिरवळ चौक येथे आला. येथे मराठा आंदोलनात बलिदान देणाऱ्या युवकांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर शास्त्री चौक मार्गे मोर्चा बाजारतळ येथे पोहचला. बाजारतळ येथे भव्य मोर्चाचे रूपांतर रास्ता रोकोमध्ये झाले. साधारण दुपारी बारा वाजेपर्यंत रास्ता रोको करण्यात आला. यावेळी सरकारचा निषेध करून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आनंदराव शेळके, बाळासाहेब बागवान, डॉ. अनिलराजे निंबाळकर, डॉ. सावंत, डॉ. संतोष सस्ते, राहुल घाडगे, सुभाष घाडगे, हणमंत शेळके, रवींद्र क्षीरसागर, गजेंद्र मुसळे, तांबवे गावचे उपसरपंच विशाल शिंदे, विजय कुतवळ, अविनाश नलावडे, हेमंत निंबाळकर, संतोष मुसळे, तांबवे गावचे सरपंच अर्जुन ज्ञानोबा शिंदे, सुनिल यादव, पंकज शिंदे, सामाजिक कार्यकर्ते राहूल शिंदे, गजानन सुर्यवंशी, अमोल शिंदे, प्रभाकर शिंदे, अनिकेत बर्गे, हिंगणगावचे पराग भोईटे इनामदार, अनुराग शिंदे आदी मान्यवर आणि लोणंद आणि परिसरातील मराठा समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleश्री घाटजाई पतसंस्थेने आपुलकीचे नाते निर्माण केले\nNext articleवरकूटे-मलवडी सोसायटीच्या चेअरमनपदी भारत अनूसे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRFI/MRFI013.HTM", "date_download": "2018-10-19T13:24:44Z", "digest": "sha1:NNZ3MZFMLZ5A3ZHDYP3QJDBIDLPLWY22", "length": 6485, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - फिनीश नवशिक्यांसाठी | महिने = Kuukaudet |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > फिनीश > अनुक्रमणिका\nहे सहा महिने आहेत.\nहे सुद्धा सहा महिने आहेत.\nलॅटिन, एक जिवंत भाषा\nआज, इंग्रजी ही सर्वात महत्त्वाची सार्वत्रिक भाषा आहे. ही जगभरात सर्वत्र शिकवली जात आहे आणि अनेक राष्ट्रांमध्ये ही अधिकृत भाषा आहे. त्याआधी, लॅटिन ही भाषा ती भूमिका पार पाडत होती. लॅटिन ही मूळ रुपात लॅटिन लोक बोलायचे. ते लोक लॅटियमचे मूळ स्थानिक होते, आणि रोम हे त्यांचे केंद्र होते. रोमन साम्राज्याच्या विस्तारासह ही भाषासुद्धा पसरली. प्राचीन जगामध्ये, लॅटिन ही बर्‍याच लोकांची मूळ भाषा होती. ते युरोप, उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्वेला वास्तव्याला होते. तथापि, बोलली जाणारी लॅटिन ही शास्त्रीय लॅटिनपेक्षा भिन्न होती. ती देशी भाषा होती, तिला अशिष्ट लॅटिन असे म्हणतात. रोमन लोकांच्या विभागामध्ये विविध वाक्यरचना होती. मधल्या काळामध्ये, राष्ट्रीय भाषेची उत्क्रांती ही वाक्यरचनेपासून झाली. भाषा ज्या लॅटिनपासून निर्माण झाल्या, त्या म्हणजे रोमान्स भाषा. त्यात इटालियन, स्पॅनिश आणि पोर्तुगीज या भाषांही समाविष्ट आहे. फ्रेंच आणि रोमानियनदेखील लॅटिन भाषेवर आधारित आहेत. पण लॅटिन भाषा अजूनही मरण पावलेली नाही. 19 व्या शतकापर्यंत ती महत्त्वाची व्यावसायिक भाषा होती. आणि ती शिक्षित भाषा राहिली. लॅटिन भाषेला विज्ञानामध्ये खूप महत्त्व आहे. अनेक तांत्रिक संज्ञांचे मूळ लॅटिनमध्ये आहे. शिवाय, अजूनही अनेक शाळांमध्ये परदेशी भाषा म्हणून लॅटिन शिकविली जाते. विद्यापीठांची अशी इच्छा आहे कि, लॅटिनची माहिती असावी. लॅटिन ही सध्या बोलली जात नसली तरीही तिचा अंत झालेला नाही. लॅटिन ही भाषा येत्या काळात परतीचा अनुभव घेत आहे. ज्या लोकांना लॅटिनबद्दल जाणून घ्यायचे आहे त्यांच्या संख्येतसुद्धा पुन्हा वाढ होऊ लागली आहे. ती अजूनही अनेक देशांच्या भाषा आणि संस्कृतीची गुरुकिल्ली मानली जाते. अंगात हिंम्मत बाळगा लॅटिन शिकण्याची औडासेस फोर्चुना अदिऊवत[Audaces fortuna adiuvat], चांगले भविष्य शूरांची मदत करते.\nContact book2 मराठी - फिनीश नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRFI/MRFI101.HTM", "date_download": "2018-10-19T14:04:19Z", "digest": "sha1:BNYAOZHP7C6QOSG2V2UDBH3C5S2TIEIN", "length": 7772, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - फिनीश नवशिक्यांसाठी | षष्टी विभक्ती = Genetiivi |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > फिनीश > अनुक्रमणिका\nहा माझ्या सहका-याचा ओव्हरकोट आहे.\nही माझ्या सहका-याची कार आहे.\nहे माझ्या सहका-याचे काम आहे.\nशर्टचे बटण तुटले आहे.\nगॅरेजची किल्ली हरवली आहे.\nसाहेबांचा संगणक काम करत नाही.\nमुलीचे आई-वडील कोण आहेत\nमी तिच्या आई-वडिलांच्या घरी कसा जाऊ शकतो\nघर रस्त्याच्या शेवटी आहे.\nस्वित्झरलॅन्डच्या राजधानीचे नाव काय आहे\nपुस्तकाचे शीर्षक काय आहे\nशेजा-यांच्या मुलांची नावे काय आहेत\nमुलांच्या सुट्ट्या कधी आहेत\nडॉक्टरांशी भेटण्याच्या वेळा काय आहेत\nसंग्रहालय कोणत्या वेळी उघडे असते\nचांगली एकाग्रता - चांगले शिक्षण\nजेव्हा आपण शिकतो आपल्याला एकाग्र व्हावेच लागते. आपले सर्व अवधान एकाच गोष्टीवर पाहिजे. एकाग्र करण्याची क्षमता ही अंगभूत नसते. आपण पहिल्यांदा एकाग्र कसे व्हायचे ते शिकूयात. हे विशिष्ट शिशुविहार किंवा शाळेत होते. 6 व्या वर्षात मुले अंदाजे 15 मिनिटांसाठी एकाग्र होऊ शकतात. 14 वर्षांची किशोरवयीन मुले याच्या दुप्पट वेळ काम करू शकतात.आणि एकाग्र होऊ शकतात. मोठ्यांची एकाग्रतेची अवस्था ही अंदाजे 45 मिनिटांची असते. ठराविक वेळेनंतर एकाग्रता कमी होते. ज्यानंतर साहित्यातील शिक्षणाची रुची कमी होते. ते वैतागू शकतात किंवा त्यांचावर ताण येऊ शकतो. परिणामी अभ्यास अवघड होतो. स्मृतीही साहित्य चांगल्याप्रकारे टिकवू शकत नाही. मात्र एखादा व्यक्ती आपली एकाग्रता वाढवू शकतो. अभ्यासापूर्वी तुम्ही पुरेसे झोपलेले असणे खूप महत्वाचे आहे. व्यक्ती जो कंटाळलेला आहे तो थोड्या वेळासाठी एकाग्र होऊ शकतो. जेव्हा आपण थकलेलो असतो तेव्हा आपली बुद्धी खूप चुका करते. आपल्या भावनाही आपल्या एकाग्रतेवर परिणाम करतात. ज्या व्यक्तीला कार्यक्षमतेने शिकायचे आहे त्याचे चित्त उदासीन अवस्थेत असायला हवे. खूप सकारात्मक किंवा नकारात्मक भावना शिकण्याच्या प्रक्रियेत अडथळा ठरू शकतात. साहजिकच एखादा व्यक्ती आपले भाव आटोक्यात आणू शकत नाही. तुम्ही शिकत असताना त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू शकता. ज्या व्यक्तीला एकाग्र होयचे आहे त्याला प्रेरित असायला हवे. आपण शिकत असताना आपल्या मनात नेहमी ध्येय्य असायला हवे. मगच आपली बुद्धी एकाग्र होण्यास तयार होते. शांत वातावरणही चांगल्या एकाग्रतेसाठी महत्वाचे आहे. आणि : तुम्ही अभ्यास करताना भरपूर पाणी प्यायला हवे: ते तुम्हाला जागृत ठेवते. हे सर्व जो आपल्या डोक्यात ठेवेल तो नक्कीच स्वतःला खूप वेळासाठी एकाग्र ठेऊ शकेल.\nContact book2 मराठी - फिनीश नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/", "date_download": "2018-10-19T13:41:05Z", "digest": "sha1:X774VDHJUMYCVYS7LMUG4H42XKQ3O6IC", "length": 13967, "nlines": 200, "source_domain": "www.esakal.com", "title": "Editorial News in Marathi: Opinion & Columns in Marathi, Op-Ed and Commentary, Sakal Editorial Articles | eSakal", "raw_content": "\nलाखो सामान्यांच्या नशिबात विषाचा डंख झालेले भेसळयुक्त दूधच आहे.\n हवेच्या प्रदूषणास व पर्यायाने मानवी आरोग्यास कारणीभूत असलेला एक घटक अनेकदा दुर्लक्षित राहतो. तो म्हणजे धूळ. हवेतील धूलिकणांचा फटका केवळ...\n (ढिंग टांग) दसरा उजाडला. मोरूचा बाप मोरूला म्हणाला, ‘‘मोऱ्या, लेका ऊठ, पसरलायस काय असा आज दसरा सकाळी उठावे, मुखमार्जन करून जनलोकात सोने वाटावे असा परिपाठ...\n रस्ते. शहरातले असो वा गावोगावच्या गल्लीतले; माणसांना चालण्यासाठी आणि वाहनांना धावण्यासाठी त्रासदायक ठरू नयेत, अशी किमान अपेक्षा आहे. पण हे रस्ते...\nसीमोल्लंघनाची गमावलेली संधी (अग्रलेख)\nस्त्रियांच्या विरोधातील भेदभावाला तिलांजली देणाऱ्या न्यायालयीन निर्णयाच्या विरोधातील केरळमधील आंदोलन म्हणजे सुधारणेकडे पाठ फिरविण्याचा प्रकार आहे. राजकीय...\nस्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. वेळ : लगबगीची. प्रसंग : सीमोल्लंघनाच्या तयारीचा. पात्रे : राजाधिराज उधोजीमहाराज आणि त्यांचा कदीम सेवक मिलिंदोजी...\nआंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे जाणाऱ्या रशियाच्या ‘सोयुझ’ यानाला गेल्या आठवड्यात अपघात झाल्याने मानवी अवकाश मोहिमांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण...\nमोदी सरकारचा कारभार हाच आगामी जनमत कौलाचा मुख्य विषय व्हायला हवा; परंतु तो विषय निवडणुकीच्या मैदानात अडचणीचा ठरू शकतो. अशावेळी थरूर यांच्यासारख्यांची वक्तव्ये...\nआजची तिथी : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० आश्‍विन शुद्ध सप्तमी. आजचा वार : ट्यूसडेवार. आजचा रंग : ये लाल रंग कब मुझे छोडेगाऽऽ.. आजचा सुविचार : साकी की क्...\nसौदी अरेबियातील परंपरानिष्ठ समाजाला आधुनिक विचार देण्याचा आव आणतानाच दुसरीकडे आपल्या विरोधकांना संपवण्याचा एककलमी कार्यक्रम मोहम्मद बिन सलमान राबवीत आहेत. जमाल...\nसिंहगड इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष मारुती नवले यांना अटक\nपुणे : प्राध्यापकांचे वेतन देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान...\nभाजपला धक्का, भाजपच्या संस्थापकाचा मुलगाच काँग्रेसमध्ये\nजयपूर : विधानसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर असलेल्या राजस्थानमध्ये सत्तारूढ भाजपचा...\nपुण्यातील 'ही' प्रसिद्ध हॉटेल्स सर्वात अस्वच्छ\nपुणेः पुण्यातील हॉटेल्ससाठी प्रसिद्ध असणाऱ्या फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील अतिशय...\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\nवाघाच्या पोटी वाघिण जन्माला : पंकजा मुंडे\nबीड : ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या भाषणाला बंदी उठल्यानंतर '...\n2019 मध्ये दिल्लीत भगवा झेंडा फडकवणारच - उद्धव ठाकरे\nमुंबई : 2014 ची हवा आता राहिली नाही. हवामान बदलले आहे. तुम्हाला सर्वांना घेऊन...\nमी अयोध्येला जाणार आणि तेथून मोदींना विचारणार: उद्धव\nमुंबई : राम मंदिर उभारण्याचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार विसरले आहे....\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे...\nपुणे : लक्ष्मी रस्त्यावर विजय टॉकिजच्या बाहेरील चौकात अत्यंत रहदारी आहे. येथे...\nपीएमपीएल बस वेळापत्रक फलकाची दुरवस्था\nपुणे : औंध येथील परिहार चौकातील आयटीआय बस थांब्यावरील बस वेळापत्रक फलक हा...\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय...\nअगली बार जबान कम चलेगी, हात ज्यादा चलेंगे\nऔरंगाबाद : शहरात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद करावे,...\nपुर येथील जिल्हा परिषद शाळा शनिवारी दप्तराविना\nसाडवली - दप्तराचे ओझे कमी करण्याचा शासनाचा प्रयत्न सुरुच आहे. मात्र ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AA-%E0%A4%AA/", "date_download": "2018-10-19T14:16:52Z", "digest": "sha1:4SYO7ZA6VOJYHGYVYM26XLHUZBC4HFBT", "length": 10385, "nlines": 114, "source_domain": "chaupher.com", "title": "दान देणे पुण्य कर्म आहे – प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब | Chaupher News", "raw_content": "\nHome Maharashtra दान देणे पुण्य कर्म आहे – प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब\nदान देणे पुण्य कर्म आहे – प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब\nचौफेर न्यूज – जैन धर्मात पर्युषण काळात दान, शील, तप व भाव या चार रुपात धर्माची आराधना करावी, हे धर्मक्रिया व भावधर्माशी निगडीत आहे. या काळात अनुकंपा दान, सत्‌पात्री दान, अभय दान देणे पुण्य कर्म आहे. तसेच सदाचार, विषय त्याग, ब्रह्मचर्य हे शिलधर्माशी संबंधित आहे. उपवास, आयंबिल, विषयत्याग, रसत्याग हे बाह्यधर्माची रुपं आहेत. त्याचबरोबर प्रायश्चित, विनय, सेवा, संत स्वाध्याय, ध्यान ही तपाची रुपं आहेत. तप काळात अहंकार नसावा, असे मार्गदर्शन प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांनी चिंचवड येथे केले.\nनिगडी प्राधिकरणातील पाटीदार भवन येथे पवित्र चातुर्मास महिन्यानिमित्त वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांचे प्रवचन आयोजित केले आहे. यावेळी वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष नितीन बेदमुथा सर्व विश्वस्त व बहुसंख्येने जैन बंधू-भगिनी उपस्थित होते.\nप.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब म्हणाल्या की, पर्युषण पर्व काळात सामुहिक प्रतिक्रमण करून निसर्गातील सर्व जीवजंतुंची, पर्यावरणाची माफी मागितली पाहिजे. सर्व जीवांशी असणारा वैरभाव मिटवून मैत्रीपूर्ण संबंध स्थापन करावेत. त्यासाठी अगोदर आत्म्याची शुद्धी तपाच्या माध्यमातून केली जावी. या काळात साधू-साध्वी व भक्त-भाविकांनी स्थानकात निवास करावा. विषय सुखापासून दूर राहून आत्मचिंतन करून आत्म्याशी लीन होऊन संतांच्या सान्निध्यातून आत्मशुद्धी करावी. तीर्थंकर श्रमण भगवान महावीर, पुरुषादानिय पार्श्वनाथ, ऋषभदेव या तीर्थंकरांच्या जीवनाचा अभ्यास करावा, असेही प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांनी मार्गदर्शन केले.\nPrevious articleपिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे तीव्र आंदोलन\nNext articleपिंपरी महापालिकेच्यावतीने क्रांतिवीरांना अभिवादन\nशिवसेनेऐवढे नीच राजकारण देशात कुणीही केल नसेल – निलेश राणे\nडीजेचा आवाज बंद, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश\nउदयनराजेंचा राष्ट्रवादीला हादरा ; प्रचार कार्यालयाचे केले उदघाटन\nएनडिटीव्हीविरोधात अनिल अंबानींच्या रिलायन्सचा 10 हजार कोटींचा दावा\nचौफेर न्यूज - एनडीटिव्ही या वृत्तवाहिनीविरोधात अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहानं अहमदाबाद न्यायालयामध्ये 10 हजार कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. राफेल करारासंदर्भात एनडीटिव्हीच्या ट्रूथ विरुद्ध...\nशिवसेनेऐवढे नीच राजकारण देशात कुणीही केल नसेल – निलेश राणे\nचौफेर न्यूज - शिवसेनेऐवढे नीच राजकारण देशात कुणीही केलं नसेल, असे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी म्हटले आहे. शिवाजी पार्कवर...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra-marathwada/maratha-kranti-morcha-storm-aurangabad-132406", "date_download": "2018-10-19T14:07:49Z", "digest": "sha1:LF6EDX27356PGWI3XQKPMH4HJWMTA5AY", "length": 17713, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "Maratha Kranti Morcha storm in Aurangabad औरंगाबादेतून घोंगावणार मराठा क्रांती मोर्चाचे वादळ | eSakal", "raw_content": "\nऔरंगाबादेतून घोंगावणार मराठा क्रांती मोर्चाचे वादळ\nशनिवार, 21 जुलै 2018\nऔरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चोची जिथून मुहूर्तमेढ रोवली गेली त्या औरंगाबाद शहारातूनच पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाला शनिवारपासून (ता. 21) सुरवात झाली आहे. क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला साक्षी ठेवत एकवटलेल्या समाज बांधवांनी हा लढा तीव्र करण्याचा निर्धार व्यक्‍त केला. त्यामुळे येथून पुन्हा एकदा मराठा मोर्चाचे वादळ घोंगावणार असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.\nऔरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चोची जिथून मुहूर्तमेढ रोवली गेली त्या औरंगाबाद शहारातूनच पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाला शनिवारपासून (ता. 21) सुरवात झाली आहे. क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला साक्षी ठेवत एकवटलेल्या समाज बांधवांनी हा लढा तीव्र करण्याचा निर्धार व्यक्‍त केला. त्यामुळे येथून पुन्हा एकदा मराठा मोर्चाचे वादळ घोंगावणार असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.\nकोपर्डी येथील घटनेचा निषेध आणि मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी पहिल्या मोर्चाची सुरवात येथूनच झाली होती. येथील पहिल्या मोर्चाने ठरवून दिलेली आचारसंहिता राज्यभरातील ऐतिहासिक 58 मोर्चांमध्ये पाळली गेली. त्यानंतर अनेक दिवस उलटूनही सरकारने मागण्या मान्य तर केल्याच नाहीत; उलट काही जणांना हाताशी धरून समाजातील आंदोलकांमध्ये फूट पाडण्याचा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केला जात आहे.\nदुसऱ्या टप्यातील मराठा क्रांती ठोक मोर्चाला परळीतून सुरवात झाल्यानंतर शनिवारी (ता. 21) औरंगाबाद येथून पुन्हा एकदा ठिय्या आंदोलनाची हाक देण्यात आली. गृहीत धरल्या जात असल्याचा राग मनात असल्याने समाजातील तरुण, नागरिकांनी सकाळपासून क्रांती चौक येथे या आंदोलनात सहभाग नोंदवण्यास सुरवात केली. तसेच जिल्हाभरातून समाजबांधव मोठ्या संख्येने यात सहभागी होणार असल्याने आंदोलनस्थळीच मुक्‍कामाची त्यांची मुक्‍कामाची सोय व्हावी, यासाठी मंडपही टाकण्यात आला आहे. अनेकांनी सोबत भाजी-भाकरीदेखील आणली.\nसकाळी 12 वाजेच्या सुमारास निदर्शनाने आंदोलनास सुरुवात झाली.\nयावेळी सरकारवर कठोर शब्दांत ताशेरे ओढत तासभर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची शुक्रवारी (ता. 20) सायंकाळी सिडको परिसरात बैठक झाली होती.\nठिय्या आंदोलन, निदर्शने केल्यावरही शासनाकडून कुठल्याच प्रकारची दखल घेतली गेली नाही. मागील सर्व आंदोलनात सहभागी झालेले समाजबांधव सरकारच्या निर्णयाची वाट पाहत होते. मात्र, सरकारकडून सतत गोलगोल उत्तरे दिली जात असल्याने समाजबांधव संतापले आहेत. त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार क्रांती चौकात बेमुदत ठिय्या आंदोलन, उपोषण आणि निदर्शने करण्यात आले आहेत. यापुढील आंदोलने शांतपणे होणार नाहीत, त्यामुळे आता वेगळेपणा असायला हवा. आक्रमकपणा दाखवावाच लागेल, त्याशिवाय सरकारला ताकद कळणार नाही, अशी भूमिकाही काही जणांनी मांडली.\nआषाढी एकादशीपूर्वीच निर्णय घ्या, अन्यथा रोषाला सामोरे जाण्याची हिंमत ठेवा\nमराठा समाजाला झुलवत ठेवणाऱ्या मुख्यमंत्र्यांना वारकरी, कष्टकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पांडुरंगाची पुजा करू न देण्याचा निर्णय असंख्य जणांनी घेतला आहे. काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास सर्वस्वी राज्य सरकारच जबाबदार असेल, असेही यावेळी जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या पंढरपुरात येण्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे एक तर आषाढी एकादशीपूर्वीच मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा समाजाच्या रोषाला सामोरे जाण्याची हिंमत ठेवावी, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे.\nपहिल्या क्रांती मोर्चाची सुरवात येथूनच झाल्याने दुसऱ्या टप्यातील आंदोलनाकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जोरदार लढाई उभी करण्याची तयारी समन्वयकांनी केली आहे. त्यासाठी तालुका, सर्कल, गावपातळीवर संपर्क साधलेला आहे. त्यामुळे येथून सुरवात झालेले आंदोलन लक्षवेधी ठरेल, अशी रणनीती आखली जात आहे.\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nनाशिक - इंधन दरवाढीसह महागाईचा दणका, टंचाई स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. १८) दसरा- दिवाळी खरेदीचा जेमतेम उत्साह होता. आकर्षक विक्री...\nआता राज्‍यात आणा सर्वसामान्यांची सत्ता - आनंदराज आंबेडकर\nनाशिक रोड - धर्माच्या नावाखाली नागरिकांना फसविले गेले, त्यांना अशिक्षित ठेवून सत्ता, संपत्तीपासून दूर ठेवले गेले. राज्यातील बहुजन समाज, आंबेडकरवादी,...\nऔरंगाबाद - दसरा आणि झेंडूची फुले यांचे मोठे महत्त्व. घर-अंगण सजविण्यापासून ते अगदी वाहनांपर्यंत झेंडूचा वापर होतो. त्यामुळे मागणी मोठी असते. ती पूर्ण...\nधरणांत ३० टक्‍केच पाणी\nऔरंगाबाद - पावसाळा संपला. परतीच्या पावसाचीही आशा संपत आलीय. तरीही मराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा दिवसागणिक आटत चालला आहे. मोठ्या, मध्यम आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/template/NamlServlet.jtp?macro=reply&node=4642528", "date_download": "2018-10-19T13:16:35Z", "digest": "sha1:CHTEK3FCK45TLUFTD5MCYGSSYEWGN6DT", "length": 1011, "nlines": 13, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - Reply", "raw_content": "\nReply – Re: टुमदार बंगली\nछान आवडले हे ऐकून कि आपण बागसुद्धा बनवली आहे. निसर्ग कुणी स्वतःहून फुलवला तर हि देखील एक प्रकारची समाजसेवाच ठरते .. धन्यवाद मॅडम , निदान तुमच्याकडून ह्या हयातीत हे सुंदर काम झालेले आहे . माझीपण हि इच्छा आहे .. ती पूर्ण व्हावी हि मी देवाकडे प्रार्थना करतो ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/image-story-136668", "date_download": "2018-10-19T13:39:45Z", "digest": "sha1:4XPRRUAJIJDNI4V3Z3DWSDNG5JW3DVVG", "length": 7261, "nlines": 156, "source_domain": "www.esakal.com", "title": "Maratha Kranti Morcha Kolhapur Bandh Maratha Kranti Morcha: कोल्हापूरात कडकडीत बंद | eSakal", "raw_content": "\nMaratha Kranti Morcha: कोल्हापूरात कडकडीत बंद\nगुरुवार, 9 ऑगस्ट 2018\nकोल्हापूर - सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षणासाठी आज पुकारण्यात आलेल्या बंदला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. सर्व शहरात दुकाने बंद होती. एसटीसेवाही ठप्प होती. दसरा चाैक येथे सभा घेण्यात आली. तेथे मराठा समाजबांधवांनी मोठी गर्दी केली होती. त्याची ही क्षणचित्रे. ( छायाचित्रे - नितीन जाधव, राजकुमार चाैगुले, बी. डी. चेचर)\nकोल्हापूर - सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षणासाठी आज पुकारण्यात आलेल्या बंदला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. सर्व शहरात दुकाने बंद होती. एसटीसेवाही ठप्प होती. दसरा चाैक येथे सभा घेण्यात आली. तेथे मराठा समाजबांधवांनी मोठी गर्दी केली होती. त्याची ही क्षणचित्रे. ( छायाचित्रे - नितीन जाधव, राजकुमार चाैगुले, बी. डी. चेचर)\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2018/04/blog-post.html", "date_download": "2018-10-19T13:11:39Z", "digest": "sha1:LOO7ESFLU43HBSFQKVQL4U3OLIAOLLII", "length": 39342, "nlines": 194, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: सत्याग्रहाची विटंबना", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nसाडेतीन वर्षापुर्वी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक खुप अटीतटीची व नाट्यमय झालेली होती. तेव्हा तीन आठवडे मतदानाला बाकी असताना महाराष्ट्रातील दोन्ही दिर्घकालीन राजकीय आघाड्या अकस्मात एके दिवशी मोडीत निघाल्या होत्या. सहाजिकच विधानसभेची निवडणूक चौरंगी झाली आणि त्रिशंकू विधानसभा निवडून आली होती. तरीही सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाने अल्पमताचे सरकार स्थापन केले आणि विधानसभेत आवाजी बहूमतही सिद्ध केले. तो तमाशा आज अनेकजण विसरून गेले आहेत. शिवसेनेला सोबत न घेतलेले ते सरकार कोणी धोक्यात आणले, त्याचेही आज कोणाला स्मरण राहिलेले नाही. जेव्हा त्या बहूमत सिद्ध करण्यावरून वाद सुरू झाला, तेव्हा शिवसेना ओरडत राहिली व माध्यमेही चर्चा करत राहिली. पण त्या घटनात्मक व कायदेशीर गफ़लतीला सरळ करण्याची चतुराई एका राजकीय नेत्याने दाखवली होती आणि त्याचे नाव होते प्रकाश आंबेडकर आवाजी मतदान व प्रत्यक्ष बहूमताची विधानसभेत गणतीही झाली नाही, त्याला आंबेडकरांनी हायकोर्टात आव्हान दिले होते आणि त्याची सुनावणी सुरू झाल्यावर भाजपाचे अवसान गळाले होते. धावपळ करून देवेंद्र फ़डणवीस यांनी शिवसेनेची समजूत काढली व तिला सरकारमध्ये सहभागी करून घेतले. त्याच्या परिणामी त्या सरकारवर आलेले गंडांतर टळले होते. म्हणजेच अशा प्रसंगी काय करावे, त्याची जाण असलेला प्रकाश आंबेडकर हा नेता आहे, याविषयी कुणाचे दुमत होण्याचे कारण नाही. मग त्याही वेळी आंबेडकर यांनी मोर्चा काढून राज्यपालांना जाब कशाला विचारला नव्हता आवाजी मतदान व प्रत्यक्ष बहूमताची विधानसभेत गणतीही झाली नाही, त्याला आंबेडकरांनी हायकोर्टात आव्हान दिले होते आणि त्याची सुनावणी सुरू झाल्यावर भाजपाचे अवसान गळाले होते. धावपळ करून देवेंद्र फ़डणवीस यांनी शिवसेनेची समजूत काढली व तिला सरकारमध्ये सहभागी करून घेतले. त्याच्या परिणामी त्या सरकारवर आलेले गंडांतर टळले होते. म्हणजेच अशा प्रसंगी काय करावे, त्याची जाण असलेला प्रकाश आंबेडकर हा नेता आहे, याविषयी कुणाचे दुमत होण्याचे कारण नाही. मग त्याही वेळी आंबेडकर यांनी मोर्चा काढून राज्यपालांना जाब कशाला विचारला नव्हता मुख्यमंत्र्यांचा राजिमाना मागण्यासाठी मोर्चा कशाला काढलेला नव्हता मुख्यमंत्र्यांचा राजिमाना मागण्यासाठी मोर्चा कशाला काढलेला नव्हता भिडे गुरूजी यांच्या अटकेसाठी मोर्चा काढणारे तेच गृहस्थ आज मोर्चाचे नाटक कशाला करीत आहेत भिडे गुरूजी यांच्या अटकेसाठी मोर्चा काढणारे तेच गृहस्थ आज मोर्चाचे नाटक कशाला करीत आहेत त्याचे उत्तर स्वच्छ व साफ़ आहे. आपली मागणी गैरलागू व बेकायदा आहे, याचे त्यांनाही पक्के भान आहे.\nमोठी लोकसंख्या जमवून व मोर्च्याच्या दबावातून आपल्या गैरलागू मागण्य़ा पुढे रेटण्याचे हे राजकारण कोण करीत आहेत भिडे गुरूजी यांना गुन्ह्यासाठी अटक करायची असेल, तर त्यांच्या विरोधात पुरावे आवश्यक असतात आणि तसे पुरावे असतील तर मोर्चे काढण्याची अजिबात गरज नाही. पुरावे घेऊन कुठल्याही कोर्टामध्ये दाद मागितली तरी सरकारला नाक मुठीत धरून अटकेची पावले उचलावी लागू शकतात. पण आपल्यापाशी गुरूंजींच्या विरोधात पुरावे नाहीत आणि अन्य कोणकडेही पुरावे नाहीत, याची आंबेडकरांना पक्की जाणिव आहे. त्यामुळे त्यांना गैरलागू मार्गाने भिडे गुरूजींना आरोपी बनवायचे आहे आणि एकदा अटक झाली, मग सातत्याने आरोपी म्हणून गुरूजींना बदनाम कराय़चे आहे. हेच साध्वी प्रज्ञासिंग व कर्नल पुरोहित यांच्या बाबतीत झाले. नऊ वर्षापुर्वी मालेगावच्या बॉम्बस्फ़ोट प्रकरणासाठी त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्या विरोधात कुठलेही पुरावे नसताना त्यांना नऊ वर्षे तुरूंगात जामिनाशिवाय सडवण्यात आले. त्यासाठी आधी घातपाताचे आरोप लावून अटक झाली आणि ठराविक मुदतीनंतर जामिन देण्याची नामुष्की येण्याआधी त्यांना मोक्का लावण्यात आला. हा कायदा लावला, मग वर्षभर तरी जामिनही मागण्याची तरतुद रद्द होते. पुढे एकामागून एक जुन्या नव्या आरोपात त्यांना गोवण्याचा सपाटा लावला गेला आणि नऊ वर्षे उलटून गेली, तरी कुठल्याही खटल्याची सुनावणी होऊ शकली नाही. ही आहे पुरोगामी संविधानवादी लबाडी. त्यात कायद्याचे आडोसे व वळणे घेत निरपराधला गुंतवायचा खेळ चालतो. कुठल्याही पुराव्याखेरीज कोणालाही तुरूंगात सडवण्याची एक शैली तयार झालेली आहे. सुप्रिम कोर्टाने गेल्या ऑगस्ट महिन्यात पुरोहितांना जामिन देताना त्याचा स्वच्छ उल्लेख केलेला आहे. तो प्रकाश आंबेडकर वा तत्सम लोकांना उमजत नाही, असे अजिबात नाही. म्हणून मग मोर्चाची नाटके रंगवली जात असतात.\nआजकाल म्हणजे मागल्या दोनतीन वर्षात संविधान बचाव नावाचे एक नाटक चालू असते. त्यात देशाच्या संविधानाला धोका असल्याच्या आरोळ्या सातत्याने ठोकल्या जात असतात. मजेची गोष्ट म्हणजे त्यात पुढाकार घेणार्‍या कोणालाही संविधान, म्हणजे घटनात्मकतेची किंचीतही फ़िकीर नसते. उदाहरणार्थ घटनेच्या पायावर देशात निवडणूका झाल्या आहेत व होत आलेल्या आहेत. पण त्याच घटनात्मक मार्गाने सत्तेत आलेल्या मोदी सरकारला मागल्या चार वर्षात कोणी लोकसभेत कामकाज करू दिलेले नाही लोकसभा वा राज्यसभा हे संविधानाने जनतेच्या प्रतिनिधींना उपलब्ध करून दिलेले देशातील सर्वात उच्च व्यासपीठ आहे. तिथे जनतेच्या प्रश्नांची आणि विषयांची चर्चा उहापोह व्हावा, अशीच घटनेची योजना आहे. पण गेल्या चार वर्षात तिथे कुठल्याही चर्चेत सातत्याने व्यत्यय आणला गेलेला आहे आणि गोंधळ घातला गेला आहे, तो गोंधळ घालणार्‍यांचा भरणा संसदेच्या बाहेर संविधान बचाव मेळाव्यात व मिरवणूक मोर्चामध्ये दिसेल. संसदेचे कामकाज चालवण्यात व्यत्यय आणण्याला संविधानाची पायमल्ली नाही तर काय म्हणता येईल लोकसभा वा राज्यसभा हे संविधानाने जनतेच्या प्रतिनिधींना उपलब्ध करून दिलेले देशातील सर्वात उच्च व्यासपीठ आहे. तिथे जनतेच्या प्रश्नांची आणि विषयांची चर्चा उहापोह व्हावा, अशीच घटनेची योजना आहे. पण गेल्या चार वर्षात तिथे कुठल्याही चर्चेत सातत्याने व्यत्यय आणला गेलेला आहे आणि गोंधळ घातला गेला आहे, तो गोंधळ घालणार्‍यांचा भरणा संसदेच्या बाहेर संविधान बचाव मेळाव्यात व मिरवणूक मोर्चामध्ये दिसेल. संसदेचे कामकाज चालवण्यात व्यत्यय आणण्याला संविधानाची पायमल्ली नाही तर काय म्हणता येईल ते संविधान संसदेत पायदळी तुडवणारेच आपल्याला संविधानवादी म्हणवून घेत असतात. कुठल्याही घटनात्मक तरतुदी व नियमांना झुगारण्यात अशाच लोकांचा पुढाकार असतो. म्हणजेच त्याच लोकांनी संविधान व त्यातून उभी राहिलेली व्यवस्था धोक्यात आणलेली आहे. मात्र त्यांच्या मागण्या बघितल्या तर त्या चमत्कारीक वाटतील. घटनात्मक मार्गाने सत्तेत आलेल्या राज्यकर्त्याला कुठलाही निर्णय घेण्यात वा राबवण्यात व्यत्यय आणणे, ही या लोकांसाठी संविधानाची प्रतिष्ठा होऊन बसली आहे. संविधानाने ज्या पोलिसांना, प्रशासनाला व राज्यकर्त्यांना कायद्याचे राज्य राबवण्याचा अधिकार दिला आहे, त्यांच्यावर कुरघोडी करण्याच्या कारवाया सातत्याने चाललेल्या असतात.\nमागली चार वर्षे कुठे मागमूस नसलेले अण्णा हजारे यांना अकस्मात लोकपाल अजून नेमला गेला नसल्याची आठवण झालेली आहे. त्यांनी लोकपाल व स्वामिनाथन आयोगाच्या शिफ़ारशी लागू करण्यासाठी दिल्लीच्या रामलिला मैदानावर उपोषणाचा कार्यक्रम सुरू केला आहे. अण्णा स्वत:ला गांधीवादी म्हणवून घेतात. पण सत्याग्रही असूनही त्यांनी कधी गांधींचे अनुकरण केलेले नाही. गांधीजी उपोषणाला बसायचे, तेव्हा शक्यतो मौन पाळायचे. उलट अण्णा उपोषणाला बसल्यावरच मुलाखतींचे फ़ड जमवत असतात. महात्माजींच्या उपोषणापेक्षाही त्यांच्या मौनाला ब्रिटीश सत्ता वचकून होती. उपोषणातले बापू दोन शब्द बोलले तरी भडका उडेल, याची ब्रिटीश सत्तेला चिंता असायची. उलट अण्णांना प्रसिद्धीचा मोह आवरत नाही. लोकशाहीने प्रस्थापित सरकार अन्यायकारक असेल, तर उलथून पाडण्यासाठी सामान्य जनतेला मताचा अधिकार राज्यघटनेने दिलेला आहे. अण्णांच्या मागल्या उपोषणानंतर जनतेने तोच वापरून सत्तापालट करून दाखवला आहे. इतकीच खुमखुमी होती तर अण्णांनी तेव्हा आपला कार्यक्रम लोकांसमोर मांडून लोकमताचा कौल घ्यायला पाहिजे होता. मोदी सरकार निवडून आले आणि आठ निवडणूकांच्या नंतर जनतेने प्रथमच बहूमताने एक पक्षाला सत्ता बहाल केली. त्याने अपेक्षाभंग केला असे अण्णांना वाटत असेल, तर आगामी निवडणूकीत त्यांनी हे सरकार जमिनदोस्त करण्याचा निर्धार करावा आणि राजकीय आंदोलन छेडावे. अपेक्षा एकट्या अण्णांच्याच नसतात. लोकशाहीत लाखो लोकांच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात आणि प्रत्येकाची प्रत्येक अपेक्षा पुर्ण करता येत नसते. सरकार लोकपाल नेमत नसेल वा स्वामिनाथन शिफ़ारशी अंमलात आणत नसेल, तर कोर्टात जाण्याचा मार्गही खुला आहे. संविधानाने दोन मार्ग दिलेले आहेत. मग अण्णा त्यातला एकही उपाय करायला पुढे कशाला येत नाहीत\nउपोषणाच्या धमक्या द्यायच्या किंवा वजन घटल्याचे इशारे देऊन सरकारला दमदाटी करायची, हा नेहमीचा खेळ झालेला आहे. पण संविधानाने जो मार्ग उपलब्ध करून दिला आहे, त्याचा मात्र उपमर्द चाललेला असतो. आजही अण्णांनी ठाम भूमिका घेतलेली आहे. कुठल्याही राजकीय पक्ष वा नेत्याला मंचावर येऊ देणार नाही. यासारखा विनोद नाही. सगळ्या मागण्या राजकीय असताना राजकीय नेत्यांनाच झिडकारून लावायची काय गरज आहे त्यापैकी जे कोणी तुमच्या मदतीला येत असतील त्यांना आंदोलन पुढे नेण्यासाठी सोबत घेण्यात काय अडचण आहे त्यापैकी जे कोणी तुमच्या मदतीला येत असतील त्यांना आंदोलन पुढे नेण्यासाठी सोबत घेण्यात काय अडचण आहे बदल राजकीय हवा तर राजकारणाला गुन्हा समजून कसे चालेल बदल राजकीय हवा तर राजकारणाला गुन्हा समजून कसे चालेल लोकशाहीत व घटनात्मक राज्यामध्ये राजकीय नेते व पक्ष अपरिहार्य असतात. त्यांना गुन्हेगार ठरवुन अण्णांना महात्म्याचा आव आणता येईल. पण कुठलाही प्रश्न सुटणार नाही. किंबहूना त्यातून संविधान व घटनात्मकतेचाच लोकांना कंटाळा येईल. कारण हे मोर्चे व उपोषणे दिवसेदिवस पोरकट व हास्यास्पद होत चालली आहेत. त्यातून मोठ्या शहरातील मोठ्या संख्येचे जनजीवन ओलिस ठेवण्याचा खेळ चालत असतो. आज शेतकरी मोर्चाला पाठींबा देणारे उद्या सत्तेत आल्यावर त्यांच्या मागण्यांकडे पाठ फ़िरवतात आणि काल ज्यांनी पाठ फ़िरवली, तेच आज शेतकर्‍यांचे कैवारी असल्यासारखी नाटके रंगवतात. हे सामान्य माणसाच्या लक्षात आलेले नाही, असे कोणाला वाटते काय लोकशाहीत व घटनात्मक राज्यामध्ये राजकीय नेते व पक्ष अपरिहार्य असतात. त्यांना गुन्हेगार ठरवुन अण्णांना महात्म्याचा आव आणता येईल. पण कुठलाही प्रश्न सुटणार नाही. किंबहूना त्यातून संविधान व घटनात्मकतेचाच लोकांना कंटाळा येईल. कारण हे मोर्चे व उपोषणे दिवसेदिवस पोरकट व हास्यास्पद होत चालली आहेत. त्यातून मोठ्या शहरातील मोठ्या संख्येचे जनजीवन ओलिस ठेवण्याचा खेळ चालत असतो. आज शेतकरी मोर्चाला पाठींबा देणारे उद्या सत्तेत आल्यावर त्यांच्या मागण्यांकडे पाठ फ़िरवतात आणि काल ज्यांनी पाठ फ़िरवली, तेच आज शेतकर्‍यांचे कैवारी असल्यासारखी नाटके रंगवतात. हे सामान्य माणसाच्या लक्षात आलेले नाही, असे कोणाला वाटते काय आपल्या राजकीय व अधिकाराच्या मर्यादा ओळखून कोणी राज्यकर्ता वागत असेल, तर अशा हंगामी तारणहारांवर लोक विश्वास ठेवायचे बंद होतात. अण्णांच्या उपोषणाचे ते़च होऊन बसले आहे. आंबेडकरांच्या अटकेच्या मागणीला म्हणून सरकारने दाद दिलेली नाही, की शेतकरी मोर्चाने कितीही पायपीट करूनही काही पदरात पडलेले नाही. असल्या दिखावू आंदोलने व चळवळींनी लोकशाही व संविधान दुबळे व निष्प्रभ करून टाकलेले आहे. ती सत्याग्रहाचीच विटंबना होऊन गेली आहे.\nसाहित्य अकादमीचे पुरस्कार परत करणे वा विविध अशा मार्गाने सरकारवर घटनाबाह्य कृतीसाठी दडपण आणण्याचे उद्योग देशातील संवैधनिक व्यवस्थेला सुरूंग लावण्याचे प्रकार आहेत. सत्याग्रह करून वा मोर्चे काढून आपल्या अपेक्षा मागण्यांच्या रुपाने समोर आणण्यापर्यंत लोकशाहीच्या घटनात्मक मर्यादा संपत असतात. त्याच्या पुढे जाऊन आजच अमूक मागण्या मन्य झाल्या पाहिजेत आणि अमूक मुदतीत तमूक झाले पाहिजे, ह्याला अराजक म्हणतात. अमूक एक इतकी रक्कम आणून दिली नाही, तर तुमची मुले पत्नी वा कुटुंब सुखरूप रहाणार नाही, अशा धमक्या देणार्‍या खंडणीखोर वा गुन्हेगारांपेक्षा ही आंदोलने कितीशी वेगळी उरली आहेत प्रकाश आंबेडकर आठ दिवसात भिडे गुरूजींना अटक झाली पाहिजे, अन्यथा होणार्‍या परिणामांना सरकार जबाबदार असेल, अशी धमकी देतात. त्याचा अर्थ वेगळा होतो काय प्रकाश आंबेडकर आठ दिवसात भिडे गुरूजींना अटक झाली पाहिजे, अन्यथा होणार्‍या परिणामांना सरकार जबाबदार असेल, अशी धमकी देतात. त्याचा अर्थ वेगळा होतो काय कुणाचे अपहरण करून खंडणी मागणारा परिणामांना कुटुंबीयच जबाबदार असल्याचे इशारे देत नसतो काय कुणाचे अपहरण करून खंडणी मागणारा परिणामांना कुटुंबीयच जबाबदार असल्याचे इशारे देत नसतो काय जर त्यातली कृती धमकावणार्‍याचे अनुयायी वा साथीदार करणार असतील, तर त्यात सरकार वा पोलिस कसे जबाबदार असू शकतात जर त्यातली कृती धमकावणार्‍याचे अनुयायी वा साथीदार करणार असतील, तर त्यात सरकार वा पोलिस कसे जबाबदार असू शकतात ही कुठली घटनात्मक व्यवस्था वा तरतुद आहे ही कुठली घटनात्मक व्यवस्था वा तरतुद आहे सत्याग्रहाचे जनक महात्मा गांधीही लोकांना आंदोलनासाठी मैदानात आणत होते आणि त्यात अनुयायांकडून हिंसाचार झाला, तर जबाबदारी सरकारवर टाकून मोकळे व्हायचे नाही. ते जबाबदारी पत्करून आत्मक्लेश सहन करायचे. आंदोलन तिथेच थांबवायचे. आज ज्याप्रकारे आंदोलनाचे नेते इशारे व धमक्या देतात, ती महात्माजींची व सत्याग्रहाची विटंबना नाही काय सत्याग्रहाचे जनक महात्मा गांधीही लोकांना आंदोलनासाठी मैदानात आणत होते आणि त्यात अनुयायांकडून हिंसाचार झाला, तर जबाबदारी सरकारवर टाकून मोकळे व्हायचे नाही. ते जबाबदारी पत्करून आत्मक्लेश सहन करायचे. आंदोलन तिथेच थांबवायचे. आज ज्याप्रकारे आंदोलनाचे नेते इशारे व धमक्या देतात, ती महात्माजींची व सत्याग्रहाची विटंबना नाही काय विध्वंस होईल, हिंसाचार माजेल आणि तशी वेळ आली तर जबाबदार मात्र इशारे देणारे नसतील, हा कुठला सत्याग्रह आहे विध्वंस होईल, हिंसाचार माजेल आणि तशी वेळ आली तर जबाबदार मात्र इशारे देणारे नसतील, हा कुठला सत्याग्रह आहे बेजबाबदारपणा म्हणजे घटनात्मकता हा कुठला नवा शोध आहे\nकुठल्याही सरकार सत्ताधार्‍याला संविधानाने काही मर्यादा घालून दिलेल्या आहेत. घटनात्मक मर्यादेत कुठलाही कायदा नियम बनवता येतो, त्यानुसारच कायद्याचे राज्य चालवावे लागते. जे सरकार त्या मर्यादा ओलांडत असेल, त्याला न्यायालयीन वा निवडणूकीच्या मार्गाने रोखण्याचे अधिकार संविधानाने दिलेले आहेत. त्याचे जर सरकार उल्लंघन करीत नसेल, तर इतरही कोणाला त्याचे उल्लंघन करता येणार नाही. मग तो जिहादी असो, नक्षली असो वा आंदोलनवादी असो. पण अलिकडल्या काळात त्याला काही धरबंद राहिलेला नाही. शब्द कुठलेही बोलले जातात आणि त्याचे कसलेही अर्थ सांगितले जातात. चार वर्षे लोकपाल नेमला गेला नाही, तर सुप्रिम कोर्टात दाद मागण्यापासून अण्णांना कोणी रोखलेले नव्हते. पण अण्णांना कायदेशीर मार्गापेक्षाही आपल्या उपोषणाचे हत्यार उपसून दमदाटी करण्यातच प्रामुख्याने रस आहे. आंबेडकरांना रस्त्यावर उतरून हिंसा वा विध्वंसाची धमकी देण्यात घटनात्मकता आढळली आहे. मग नक्षली वा जिहादींना तरी घातपाती कशाला म्हणायचे तेही आपल्या कुठल्याही कृतीचे वा विध्वंसाचे खापर सरकारच्या माथी फ़ोडून मोकळे होऊ शकतात. तेही आपल्याला गोळ्या घालणार्‍या सैनिक वा पोलिसांना अमूक वेळेत अटक करण्याच्या अटी घालू शकतात. सरकार वा कायदे घटना हवीच कशाला तेही आपल्या कुठल्याही कृतीचे वा विध्वंसाचे खापर सरकारच्या माथी फ़ोडून मोकळे होऊ शकतात. तेही आपल्याला गोळ्या घालणार्‍या सैनिक वा पोलिसांना अमूक वेळेत अटक करण्याच्या अटी घालू शकतात. सरकार वा कायदे घटना हवीच कशाला जो रस्त्यावर मोठ्या संख्येने गर्दी आणू शकेल वा अधिकाधिक विध्वंसाची तयारी दाखवू शकेल, त्याचेच राज्य होणार ना जो रस्त्यावर मोठ्या संख्येने गर्दी आणू शकेल वा अधिकाधिक विध्वंसाची तयारी दाखवू शकेल, त्याचेच राज्य होणार ना आंबेडकरांच्या मोर्चानंतर प्रत्येक जिल्ह्यात भिडे गुरूजींच्या समर्थकांनीही मोठे मोर्चे काढले. मग त्यांनी आंबेडकरांना अटक करण्याची मागणी केली असेल, तर फ़डणवीस सरकारने कुणाची मागणी मान्य करावी आंबेडकरांच्या मोर्चानंतर प्रत्येक जिल्ह्यात भिडे गुरूजींच्या समर्थकांनीही मोठे मोर्चे काढले. मग त्यांनी आंबेडकरांना अटक करण्याची मागणी केली असेल, तर फ़डणवीस सरकारने कुणाची मागणी मान्य करावी बळी तो कानपिळी हाच कायदा व तेच संविधान झाले ना बळी तो कानपिळी हाच कायदा व तेच संविधान झाले ना लाखा लाखाचे भव्य शिस्तबद्ध मोर्चे काढलेल्या मराठा जनसमुदायाने कधी अशा धमक्या दिल्या नाहीत, की अटी मुदती घातल्या नाहीत. त्यांच्याकडून खुप काही शिकण्यासारखे आहे. अण्णांनी आणि प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा. अन्यथा ती लोकसंख्या मैदानात उतरली तर घटना वा कायदाही असल्या चळवळ्यांना वाचवू शकणार नाही.\nजल्लीकट्टू,बैलगाडी शर्यतीसाठीचे रस्त्यावरचे आंदोलन सुद्धा दबाव टाकण्याचे आणि घटनाबाह्यच होते.\nभाऊ काय लिखान आहे तुमच डोक झिणझिण्या आल्या.... Deepak Shimpi\nसंस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे\n‘हमाम मे सब नंगे है’, अशी एक हिंदीतली उक्ती आहे आणि त्याचीच प्रचिती सध्या येत आहे. चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर या अ...\nराफ़ायलवर मोदी गप्प का\nराफ़ायल लढावू विमान खरेदीच्या विषयावर इतके रणकंदन माजलेले असतानाही सातत्याने इतर विषयावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, याच बाबतीत मौनव्र...\nअर्थात सनातनी पुरोगामीत्व पाच वर्षापुर्वी मोदी बहूमत मिळवू शकतात, हे मी सांगू शकलो, त्याचा पाया मला इब्न खालदूनच्या मुकदीमा या चौदाव्या ...\nमतचाचणी विश्लेषण (४) मागल्या विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपाने युती मोडली व एकहाती शत-प्रतिशत सत्ता बळकावण्याचा कावा केलेला होता. ...\nसाडेचार वर्षापुर्वी लोकसभेची निवडणूक ऐन भरात होती आणि जवळपास ६० टक्के मतदान उरकलेले होते. अशावेळी नरेंद्र मोदींची लोकप्रियता इतकी शिगेला ...\nमतचाचणी विश्लेषण (५) आगामी लोकसभेच्या निवडणूका आणि त्यात मतदान कसे होईल, याविषयीची उत्सुकता स्पष्ट आहे. जितकी ती प्रत्येक पक्षातील नेत्...\n२०१९ ची लोकसभा, जिंकणार ‘कॉग्रेसच’\n(लेखांक पहिला) येत्या डिसेंबर महिन्यात पाच विधानसभांचे मतदान उरकलेले असेल आणि निकाल लागलेले असतील. त्यानंतर विनाविलंब सतराव्या लोकसभा ...\nसरडा मोसमाप्रमाणे आपले रंग बदलतो असे म्हणतात. ते सिद्धही झालेले आहे. त्याचे कारणही स्पष्ट आहे. निसर्गाने सुरक्षेसाठी सरडा नावाच्या प्राण्...\nबाजारबुणगे आणि रा. स्व. संघ\nSunil Tambe 3 August at 23:32 · प्लासी ते सांगली बंगालचा शेवटचा नबाब सिराज उद्दौला मातला होता. नबाबाचं सैन्य ब्रिटीश सैन्याच्या दुप्...\nमतचाचणी विश्लेषण (३) आगामी लोकसभा निवडणूकीचा संदर्भ घेऊन रिपब्लिक व एबीपी यांनी सी-व्होटरच्या मदतीने केलेल्या मतचाचणीचे निष्कर्ष बहुता...\nआता हसावं की रडावं\nचला, ‘मागे-मागे’ उभे राहू\nज्याची त्याला प्यार कोठडी\nआसिफ़ाचे जग आणि जगातल्या आसिफ़ा\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nकायदा व्यवस्था की अवस्था\nकौरव, पांडव आणि घटोत्कच\nसहानुभुतीचे मुखवटे गळून पडले\nअण्णा हजारे आगे बढो\nव्यापारी बॅन्का बुडवल्या आता व्होटबॅन्काही बुडवणा...\nदुसरी तिसरी चौथी आघाडी\nसभी मिले हुवे है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2018/05/blog-post_46.html", "date_download": "2018-10-19T12:52:15Z", "digest": "sha1:C2OAB36CE3KIC3UTEKAHYNAU7HOC4ODV", "length": 26311, "nlines": 191, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: कर्नाटकचा उत्तरप्रदेश होईल?", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\n१९९८ नंतर भारतात मतचाचण्यांचे युग सुरू झाले. प्रणय रॉय याला त्यातूनच राजकीय विश्लेषक म्हणून आपली ओळख मिळाली. आरंभी राजकीय अभ्यासक आणि राजकीय पत्रकार या शास्त्रावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. पण पुढल्या काळात मतचाचण्यांचे शास्त्र विस्तारत गेले आणि अनेकजण त्यात उतरत गेल्यावर आता प्रत्येक लहानमोठ्या निवडणूकीच्या चाचण्या ही नित्याची गोष्ट होऊन गेली आहे. पण जेव्हा या चाचण्यांची जाहिर चर्चा व परिसंवाद होऊ लागले, तेव्हा त्यात शास्त्राला फ़ाटा मिळाला आणि त्याचाही राजकीय प्रचारासाठी सरसकट गैरवापर होऊ लागला. पण बातमीदारीत तो एक मनोरंजक खेळ होऊन गेला. कुठल्याही माहितीत भेसळ केली तर दोष माहितीचा नसतो, भेसळ करणारा गुन्हेगार असतो. म्हणूनच माहितीला दोष देता येत नाही. माहितीचा अर्थ लावणारा लबाड असेल, तर माहिती चुक नसते. मतचाचण्यांच्याही बाबतीत तेच झाले. आरंभीच्या काळात प्रणय रॉय तज्ञ म्हणून काम करीत असे आणि हळुहळू त्याचे व्यावसायिक हितसंबंध निर्माण झाले. मग त्याचेही अंदाज फ़सू लागले. त्याच्या तुलनेत आता या उद्योगात आलेले अनेकजण मुळचेच व्यावसायिक असून, त्यांना मिळणार्‍या उत्पन्नाची महत्ता वाटू लागली असेल, तर अंदाज फ़सत गेले तर नवल नाही. आताही कर्नाटक निवडणूकीच्या निमीत्ताने अनेक मतचाचण्या समोर आल्या आहेत. कोणीही विधानसभेत कुठल्या पक्षाला स्पष्ट बहूमताचा अंदाज व्यक्त केलेला नाही. पण नेमकी अशीच स्थिती वर्षभरापुर्वी उत्तरप्रदेश विधानसभा वा त्याहीपुर्वी लोकसभेच्या निवडणूकीत झालेली होती. कुठलीच चाचणी बहूमताचे भाकित करीत नसताना आलेले निकाल धक्कादायक होते. कर्नाटकातली त्रिशंकू विधानसभेचा अंदाज म्हणूनच तोंडघशी पडण्याची आता खात्री वाटू लागली आहे. किंबहूना कर्नाटकचा उत्तरप्रदेश होणार असेही वाटू लागले आहे.\nकर्नाटकचा उत्तरप्रदेश म्हणजे नेमके काय तर उत्तरप्रदेशात कुठल्याही एका पक्षाला बहूमत मिळण्याची कोणाही जाणकाराला वा चाचणीकर्त्याला खात्री वाटत नव्हती. पण प्रत्यक्षात निकाल लागले, तेव्हा भाजपाने बहूमताच्याही पुढे जाऊन ८० टक्के जागा जिंकलेल्या होत्या. चाचणीकर्त्यांचे अंदाज इतके कशाला फ़सले तर उत्तरप्रदेशात कुठल्याही एका पक्षाला बहूमत मिळण्याची कोणाही जाणकाराला वा चाचणीकर्त्याला खात्री वाटत नव्हती. पण प्रत्यक्षात निकाल लागले, तेव्हा भाजपाने बहूमताच्याही पुढे जाऊन ८० टक्के जागा जिंकलेल्या होत्या. चाचणीकर्त्यांचे अंदाज इतके कशाला फ़सले दुसरीकडे एक्झीट पोल अनेकांचे यशस्वी का होतात दुसरीकडे एक्झीट पोल अनेकांचे यशस्वी का होतात असे प्रश्न सामान्य माणसाला पडत असतात. उत्तरप्रदेशात अनेक फ़ेर्‍यात मतदान झाले. त्यात अखेरच्या दोन फ़ेर्‍या बाकी होत्या, तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी वाराणशीमध्ये तीन दिवसाचा मुक्काम ठोकला होता. तर बहुतांश राजकीय अभ्यासकांनी भाजपाच्या पराभवाची भाकिते केली होती. सहाजिकच त्याचेच प्रतिबिंब मतचाचण्यात पडले. एका मतचाचणीने काठावरचे बहूमत भाजपाला देऊ केले होते आणि एका एक्झीट पोलमध्ये भाजपाने पावणेतीनशे इतकी मजल मारली होती. पण प्रत्यक्षात निकाल लागले, तेव्हा भाजपा ४०३ पैकी ३२५ जागा जिंकून गेला. कर्नाटकात नेमकी तशीच परिस्थिती उदभवली आहे. मोदींनी अखेरच्या आठवड्यात प्रचारात उडी घेतली आणि त्याकडेही मोदी भयभीत असल्याच्याच नजरेतून बघितले जात आहे. प्रत्येक चाचणीने त्रिशंकू विधानसभेचे भाकित केले आहे. पण दोन दिवस आधी टाईम्स नाऊ वाहिनीने एक झटपट चाचणी घेतली आणि तिचे आकडे थक्क करणारे आहेत. भाजपाला ५७ टक्के तर कॉग्रेसला २८ आणि जनता दलाला १२ टक्के अशी मतांची टक्केवारी दिलेली आहे. त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता येणार नाही. पण अखेरच्या पर्वात मोदींनी जो वादळी प्रचार केला, त्याचा परिणाम जनमानसावर होताना दिसलेला आहे. बाकी सगळ्याच चाचण्या मोदी प्रचारात उतरण्यापुर्वीच्या आहेत. तिथेच सगळी गडबड होण्याची दाट शक्यता आहे. इथे कर्नाटकातही भाजपा इतकी मोठी मजल मारून जाऊ शकतो काय\nयोगायोग असा आहे, की उत्तरप्रदेश प्रमाणेच कर्नाटकातही तिरंगी लढत आहे. या तिरंगी लढतीमध्ये देवेगौडांचा पक्ष तिसरा आहे. उत्तरप्रदेशात अखिलेशचा समाजवादी पक्ष सत्तेत व मायावती त्याच्याशी तुल्यबळ असा पक्ष होता. पण विधानसभेच्या लढतीमध्ये समाजवादी व भाजपा अशा लढतीमध्ये मायावतींचा बसपा चिरडला गेला व जमिनदोस्त होऊन गेला. मोदी नावाच्या वादळासमोर अखिलेशचा समाजवादी पक्ष पालापाचोळा होऊन गेला. तर त्याच्याच कुबड्या घेऊन लढणार्‍या कॉग्रेसला आपल्या मुठभर जागाही टिकवता आल्या नाहीत. कर्नाटकात नेमकी तशीच स्थिती आहे. कॉग्रेस सत्तेत आहे आणि भाजपाशी त्याचे दोन हात चालू आहेत. त्यात जनता दलाचा बसपा झाला तर म्हणजे आजवर धरून ठेवलेली २०-२२ टक्के मतेही देवेगौडांना टिकवता आली नाहीत तर म्हणजे आजवर धरून ठेवलेली २०-२२ टक्के मतेही देवेगौडांना टिकवता आली नाहीत तर खरेच कर्नाटकात मोदीलाट घोंगावत असेल, तर त्यामध्ये कॉग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारला टिकून रहाता येणार नाही. पण कॉग्रेसची धुळधाण होताना जनता दलाचा बोजवारा उडून जाण्याची शक्यता आहे. उत्तरप्रदेशात त्रिशंकू विधानसभेची प्रतिक्षा चालू असताना, सपा-बसपा एकत्र येऊन भाजपाला सत्तेपासून वंचित ठेवतील काय, अशी चर्चा रंगलेली होती. पण निकालानंतर तशी काही गरज राहिली नाही. मायावती तर इतक्या नामोहरम झाल्या, की त्यांना राज्यसभेत जिंकण्याइतकेही आमदार मिळू शकले नाहीत. आताही कर्नाटकात देवेगौडा त्याच जागी आहेत किंवा तशाच परिस्थितीत आहेत. त्यांना स्वबळावर बहूमतापर्यंत जाणे शक्य नाही. सहाजिकच त्यांचा मतदार वेगळा विचार करू शकतो आणि कॉग्रेस वा भाजपाकडे झुकू शकतो. तसे झाले तर जनता दलाचा पुरता बोर्‍या वाजल्याशिवाय रहाणार नाही. ह्या शक्यतेला टाईम्स नाऊची झटपट चाचणी दुजोरा देताना दिसते आहे. या चाचणीने जिंकणार्‍या जागांचे आकडे दिलेले नाहीत, तर मतांची टक्केवारी सांगितली आहे.\nमतदानापुर्वी व मोदींच्या प्रचाराची अखेर होत असताना घेतलेल्या या झटपट चाचणीने काहीशी उत्तरप्रदेशची झलक दाखवली आहे. मोजक्याच मतदारांशी फ़ोनवरून प्रतिसाद घेतलेल्या या चाचणीने भाजपाला ५७ टक्के मतदान होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर कॉग्रेस २८ व जनता दलाला १२ टक्के मते दाखवली आहेत. खरेच इतका मोठा प्रतिसाद मोदींच्या प्रचाराला मिळाला, तर भाजपा २२४ पैकी १५० ते १८० जागा जिंकू शकेल आणि तसे झाल्यास इतरांसाठी केवळ ५०-७५ जागा शिल्लक उरतात. हे अगदीच अशक्य नाही. कारण उत्तरप्रदेश त्यापेक्षाही मोठे बहूमत देऊन गेला आहे. अवघे ५० टक्के भाजपाला मते मिळाली तरी भाजपा दिडशे जागा मिळवू शकेल. पण भाजपा इतके मोठे यश मिळवताना कॉग्रेसच्या फ़क्त जागा कमी होणार नाहीत वा सत्ताच गमावणार नाही. त्यापेक्षा मोठा फ़टका मायावतींप्रमाणे देवेगौडांना बसण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या वेळी त्यांच्याच पक्षाला मोठा फ़टका बसला होता आणि आठदहा टक्के मते त्यांनी गमावलेली होती. त्याचीच पुनरावृत्ती आता होऊ घातली आहे काय तसे खरोखर झाले, तर लोकसभा निवडणूकीत प्रादेशिक पक्षांनी कॉग्रेस सोबत जावे किंवा नाही, असा संभ्रम निर्माण होऊ शकतो. कारण मोदी विरोधाच्या या राजकारणाचा मोठा फ़टका प्रादेशिक पक्षांनाच बसत असल्याचे पुन्हा सिद्ध होईलच. प्रादेशिक पक्षांच्या मरणातून कॉग्रेसला संजीवनी मिळत असल्याचेही सिद्ध होणार आहे. टाईम्स नाऊची ताजी झटपट चाचणी म्हणूनच एका राज्यातील निकालापुरती महत्वाची नसून, देशात मोदी विरोधाची जी आघाडी उभी राहू बघत आहे, त्या संकल्पनेलाच धक्का देणारी आहे. ५७ टक्के ही प्रचंड आकडेवारी आहे. पण ती ४७ टक्के इतकी निघाली तरी कर्नाटकचा उत्तरप्रदेश होऊन जाईल, यात शंका नाही. पण तसे निकाल विरोधी राजकारणाचा व समजूतींचा पायाच उखडून टाकणारे ठरतील.\nभाऊ,आपला अंदाज खरा ठरला तर काँग्रेस चे बारा वाजतआलेत असे होईल\nअसं झालं तर मजा येईल .\nसंस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे\n‘हमाम मे सब नंगे है’, अशी एक हिंदीतली उक्ती आहे आणि त्याचीच प्रचिती सध्या येत आहे. चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर या अ...\nराफ़ायलवर मोदी गप्प का\nराफ़ायल लढावू विमान खरेदीच्या विषयावर इतके रणकंदन माजलेले असतानाही सातत्याने इतर विषयावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, याच बाबतीत मौनव्र...\nअर्थात सनातनी पुरोगामीत्व पाच वर्षापुर्वी मोदी बहूमत मिळवू शकतात, हे मी सांगू शकलो, त्याचा पाया मला इब्न खालदूनच्या मुकदीमा या चौदाव्या ...\nमतचाचणी विश्लेषण (४) मागल्या विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपाने युती मोडली व एकहाती शत-प्रतिशत सत्ता बळकावण्याचा कावा केलेला होता. ...\nसाडेचार वर्षापुर्वी लोकसभेची निवडणूक ऐन भरात होती आणि जवळपास ६० टक्के मतदान उरकलेले होते. अशावेळी नरेंद्र मोदींची लोकप्रियता इतकी शिगेला ...\nमतचाचणी विश्लेषण (५) आगामी लोकसभेच्या निवडणूका आणि त्यात मतदान कसे होईल, याविषयीची उत्सुकता स्पष्ट आहे. जितकी ती प्रत्येक पक्षातील नेत्...\n२०१९ ची लोकसभा, जिंकणार ‘कॉग्रेसच’\n(लेखांक पहिला) येत्या डिसेंबर महिन्यात पाच विधानसभांचे मतदान उरकलेले असेल आणि निकाल लागलेले असतील. त्यानंतर विनाविलंब सतराव्या लोकसभा ...\nसरडा मोसमाप्रमाणे आपले रंग बदलतो असे म्हणतात. ते सिद्धही झालेले आहे. त्याचे कारणही स्पष्ट आहे. निसर्गाने सुरक्षेसाठी सरडा नावाच्या प्राण्...\nबाजारबुणगे आणि रा. स्व. संघ\nSunil Tambe 3 August at 23:32 · प्लासी ते सांगली बंगालचा शेवटचा नबाब सिराज उद्दौला मातला होता. नबाबाचं सैन्य ब्रिटीश सैन्याच्या दुप्...\nमतचाचणी विश्लेषण (३) आगामी लोकसभा निवडणूकीचा संदर्भ घेऊन रिपब्लिक व एबीपी यांनी सी-व्होटरच्या मदतीने केलेल्या मतचाचणीचे निष्कर्ष बहुता...\nकुठे ६३ आणि कुठे ३७\nदोन ओसाड एक वसेचिना\nबैल, बेडकी आणि खुर्दा, चिल्लर\nकथा कुणाची व्यथा कुणा\nबुडत्या राहुलचा पाय खोलातच\nसहन होत नाही आणि सांगता येत नाही\nसत्याचा आवाज ऐकू येतो\nभाजपा जिंकेल, पण येदींचे काय\nलेकी बोले सुने लागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2018/06/blog-post_47.html", "date_download": "2018-10-19T12:51:53Z", "digest": "sha1:WZRQY7C7IIEDCV4KYPWHU4WKHUTYBJB4", "length": 44593, "nlines": 194, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: भुरट्य़ा भामट्यांचे राज्य", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nदहा दिवस राज्यपालांच्या निवासात धरण्याचा उद्योग करून वारेमाप प्रसिद्धी मिळवली असली, तरी त्यातून केजरीवाल यांनी साधले काय व दिल्लीकरांचे त्यातून कोठले कोटकल्याण झाले; या प्रश्नाचे उत्तर कोणी देऊ शकत नाही. खरेतर त्यातून काहीच निष्पन्न होत नसल्याचे बघून एक एक मंत्र्याने इस्पितळाची वाट धरली होती आणि एकटे केजरीवाल हटून बसले होते. पण मंगळवारी भाजपाने काश्मिरच्या सरकारमधून अंग काढून घेतले आणि केजरीवाल भोवतीचे कॅमेरे कुठल्या कुठे बेपत्ता झाले. त्यामुळे गड्याची गोची झाली. आता पुढला आठवडाभर सगळेच कॅमेरे व वाहिन्या काश्मिरला प्राधान्य देणार हे लक्षात येताच, यांनी गाशा गुंडाळला आणि प्रश्नांची सरबत्ती नको म्हणून बंगलोरला पळ काढला. दहा दिवस कामातून बेपत्ता राहिलेला दिल्लीचा मुख्यमंत्री, प्रकृती बिघडली म्हणून उपचाराला बंगलोरला निघून गेला. यापेक्षा यांच्या भुरटेपणा व भामटेपणाचा कुठला पुरावा देण्याची गरज आहे काय\nबेशरमपणा हा सर्वसाधरण लोकांना दुर्गुण वाटतो. पण आजकालच्या राजकारणात ती गुणवत्ता बनुन गेली असावी, अशी शंका येते. अन्यथा केजरीवाल यांच्यासारखे लोक नित्यनेमाने माध्यमातून झळकले नसते, की त्यांनी इतके तमाशे करून लाखो लोकांचे जीवन ओलिस ठेवले नसते. मागल्या चार वर्षात आम आदमी पक्ष नावाचा झुंडीने दिल्लीला ओलिस ठेवलेले आहे आणि त्यांच्या बालीशपणाची किंमत दिल्लीच्या नागरिकांना मोजावी लागते आहे. अर्थात त्याला इतर कोणी जबाबदार नसून खुद्द दिल्लीकरच कारणीभूत झाला आहे. कारण या भुताटकीला वेसण घालता येईल, अशी कुठलीही तरतुद मतदाराने शिल्लक ठेवलेली नव्हती. त्यांनी दिल्लीची सुत्रे अशा माणसाच्या व टोळीच्या हाती दिली आहेत, की त्यांना सभ्यतेचे कुठलेही सोयरसुतक नाही. आपणच कसे खरे आहोत आणि बरोबर आहोत, याचा अहोरात्र डंका पिटणारे केजरीवाल व त्यांच्या निकटच्या प्रत्येक सहकार्‍याने विविध कोर्टाच्या व फ़िर्यादीसमोर माफ़ीचे नाक रगडून झालेले आहे. तसे करताना त्यांनी कधी आपणही तद्दन मुर्ख असल्याची लोकांसमोर येऊन कबुली दिली नाही. फ़िर्यादी वा न्यायालयात माफ़ीपत्र सादर करून अब्रु झाकलेली आहे. एकदा त्यातून मुक्ती मिळाल्यावर मात्र पुन्हा नव्याने उच्छाद मांडण्याचे उद्योग सुरू झालेले आहेत. गडकरी व जेटली यांच्यावर बेताल बिनबुडाचे आरोप करून मोकळे झालेल्या केजरीवाल यांनी हल्लीच एकामागून एक माफ़ीपत्रे लिहून दिलेली आहेत. ती जेटली वा गडकरींनी उदार मनाने स्विकारली नसती, तर या इसमाचे दिवाळे वाजायला वेळ लागला नसता. पण त्यातून सुटताच त्याने अवघ्या दिल्लीला ओलिस ठेवले आहे आणि त्यालाही असाच एक मुर्खपणा व आततायीपणा कारण झालेला आहे. पण कांगावखोरी हाडीमाशी इतकी भिनलेली आहे, की रोज काही खोटेपणा केल्याशिवाय या लोकांना बहुधा शांत चित्ताने झोप लागत नसावी. याची सुरूवात उठून झाली\nहम करेसो कायदा, ही केजरीवाल यांची आरंभीपासूनची प्रवृत्ती आहे आणि त्यामुळेच त्यांचे लोकपाल आंदोलनातील एक एक सहकारी त्यांना सोडून गेलेले आहेत. अर्थात केजरीवालना त्याची पर्वा नाही. त्यांना कोर्टाकडून थप्पड खाल्ली मगच अक्कल येत असते. सहाजिकच त्यांचा मागल्या साडेतीन वर्षाचा कारभार बघितला, तर प्रत्येक बाबतीत त्यांना न्यायालयाने वेळेवेळी चपराक हाणलेली आहे. आपल्या व्यक्तीगत व पक्षाच्या प्रचारासाठी त्यांनी पंजाब व गोव्यात करोडो रुपयांच्या जाहिराती दिल्या आणि त्यासाठीचे पैसे दिल्लीच्या सरकारी तिजोरीतून दिलेले होते. जेटली वा अन्य बदनामीच्या खटल्यातही व्यक्तीगत फ़िर्याद असतानाही सरकारी तिजोरीतून करोडो रुपयांची फ़ी देण्यापर्यंत यांची मजल गेली होती. मात्र त्याचवेळी दिल्लीच्या तीन महापालिकांच्या कर्मचार्‍यांना वेतन देण्यासाठीची रक्कम देताना त्यांनी टाळाटाळ चालविली होती. त्याच्या परिणामी लागोपाठ अनेकदा दिल्लीत सफ़ाई कर्मचार्‍यांना संप करावा लागला आणि कचर्‍याचे ढिग जागोजागी साठले. तसे झाले, मग आपली जबाबदारी झटकून त्यांनी महापालिकेत सत्तेवर असलेल्या भाजपाच्या नावाने गळा काढायची शैलीच होऊन गेली. पण पालिकेच्या तिजोरीत पैसे यांनी टाकलच नाहीत, तर पालिकेने काय करावे असला पोरखेळ या इसमाने दिल्लीचा करून टाकलेला आहे. मात्र त्याचवेळी त्याचे साडू वा अन्य सहकार्‍यांनी सरकारी तिजोरी लुटणारे अनेक निर्णय घेतले. त्याविषयी एक चकार शब्द केजरीवाल वा त्याचे सहकारी कधी बोलत नाहीत. त्यावर तपास, चौकशा व खटले चालू आहेत. अशा मनमानीला एक व्यक्ती वेसण घालू शकते आणि ती म्हणजे दिल्लीचे राज्यपाल. त्यांनी आपला अधिकार वापरल्याने हे भामटे चवताळलेले आहेत. त्याचा राग या टोळीवाल्यांनी मुख्य सचिवांवर काढला आणि प्रकरण चिघळलेले आहे. पण माध्यमातले केजरीवाल समर्थक तितकेच सत्य बातमीतून लपवून बसलेले होते.\nमागले चार महिने दिल्ली सरकारचे प्रशासकीय अधिकारी व राजपत्रित अधिकारी निवडून आलेल्या सरकारशी सहकार्य करीत नाहीत वा कोडी करतात, असा केजरीवाल यांचा दावा आहे. तो खरा मानला, तर असे काय चार महिन्यांपुर्वी घडले, तेही सांगायला हवे. आम आदमी पक्षाचे सरकार चार महिन्यांपुर्वी निवडून आलेले नाही. साडेतीन वर्षापुर्वी सत्तेत आलेले आहे. म्हणजेच हे चार महिने वगळता प्रशासकीय यंत्रणेने कुठे असहकार केलेला नाही. मग चार महिन्यांपुर्वी म्हणजे १९ फ़ेब्रुवारी रोजी असे काय घडले, की प्रशासकीय यंत्रणेने केजरीवाल मंत्र्यांशी असहकार पुकारला ही गोष्ट अशा बातम्यातून नेहमी लपवली गेलेली आहे. केजरीवाल वा त्यांचा प्रवक्ता थापा मारणार आणि तितकीच गोष्ट मोठ्यामोठ्याने वाहिन्यांवर सांगितली जात राहिली. प्रशासकीय अधिकारी संपावर आहेत आणि म्हणून दिल्ली सरकारचा कारभार ठप्प झालेला आहे, ही कायमची टेप वाजवली गेली आहे. प्रशासकीय सेवेतील अधिकारी कधी संप करू शकत नाहीत, की काम थांबवू शकत नाहीत. त्यांच्या सेवाविषयी नियमातच तशी तरतुद आहे. सहाजिकच काम थांबवले वा संप केल्यास त्यांच्यावर क्ठोर कारवाई होऊ शकते आणि त्यात त्यांना न्यायालयही दिलासा देऊ शकणार नाही. पण हे सत्य सांगायचे कोणी ही गोष्ट अशा बातम्यातून नेहमी लपवली गेलेली आहे. केजरीवाल वा त्यांचा प्रवक्ता थापा मारणार आणि तितकीच गोष्ट मोठ्यामोठ्याने वाहिन्यांवर सांगितली जात राहिली. प्रशासकीय अधिकारी संपावर आहेत आणि म्हणून दिल्ली सरकारचा कारभार ठप्प झालेला आहे, ही कायमची टेप वाजवली गेली आहे. प्रशासकीय सेवेतील अधिकारी कधी संप करू शकत नाहीत, की काम थांबवू शकत नाहीत. त्यांच्या सेवाविषयी नियमातच तशी तरतुद आहे. सहाजिकच काम थांबवले वा संप केल्यास त्यांच्यावर क्ठोर कारवाई होऊ शकते आणि त्यात त्यांना न्यायालयही दिलासा देऊ शकणार नाही. पण हे सत्य सांगायचे कोणी अधिकारी व कर्मचारी व्यवस्थित कामावर येतात आणि बाकी सर्व कामे करीत असतात. आपल्या कामाचा एक भाग त्यांनी पुर्ण नाकारला आहे. केजरीवाल व आप मंत्र्यांनी बोलावलेल्या त्यांच्या कार्यालयातील कुठल्याही बैठकीला हे अधिकारी जात नाहीत. त्याला संप म्हणत नाहीत, की कामबंद आंदोलन म्हणत नाहीत. ही आप टोळीने पसरवलेली व त्यांच्या हितचिंतक पत्रकारांनी फ़ैलावलेली लोणकढी थाप आहे. सगळे अधिकारी काम करतात आणि त्यांनी आपच्या दादागिरी व गुंडगिरीला शरण जाण्यास नकार दिलेला आहे. त्याचेही कारण आहे.\n१९ फ़ेब्रुवारीच्या रात्री अवेळी केजरीवाल यांनी आपल्या मुख्यमंत्री निवासात एक बैठक बोलावली होती आणि तिथे दिल्ली सरकारच्या मुख्य सचिवांना बोलावलेले होते. ते तिथे पोहोचले आणि नंतर झालेल्या बोलाचालीत केजरीवाल यांचे आमदार व समर्थकांनी मुख्य सचिवांना धक्काबुक्की व मारहाण केली. त्याची रितसर तक्रार झाली असून पोलिस चौकशीही सुरू आहे. हा आप सरकार आल्यापासून कुठल्याही सरकारी कार्यालयातला सार्वत्रिक अनुभव आहे. आपचे कार्यकर्ता म्हणून कोणीही कुठल्याही कार्यालयात येतो आणि गुंडगिरी करू लागतो. कर्मचारी अधिकार्‍यांना धमक्या दिल्या जातात. तरीही त्यांनी सहसा कठोर पाऊल उचललेले नव्हते. पण अपरात्री मुख्य सचिवांना केजरीवाल म्हणजे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीतच मारहाण झाल्यावर काय करायचे डोक्यावरून पाणी गेले. मुख्य सचिवालाही सुरक्षित वाटत नसेल, तर मग बाकीच्या कर्मचार्‍यांनी काय करावे डोक्यावरून पाणी गेले. मुख्य सचिवालाही सुरक्षित वाटत नसेल, तर मग बाकीच्या कर्मचार्‍यांनी काय करावे त्यांनी रितसर पोलिसात तक्रार दिली आणि हा फ़क्त मुख्य सचिवांचाच अनुभव नाही. यापुर्वी केजरीवाल यांनी पक्षातून हाकलून लावलेल्या अनेक सहकार्‍यांचा व नेत्यांचा तोच अनुभव आहे. शांतीभूषण, प्रशांतभूषण वा योगेंद्र यादव यांना पक्षाच्या बैठकीतून असेच धक्केबुक्के मारून हाकलण्यात आलेले होते. कपील मिश्रा नावाच्या माजी मंत्र्यालाही त्याच अनुभवातून जावे लागलेले आहे. त्यामुळे त्या रात्री केजरीवाल यांच्या निवासस्थानी काय घडले असेल, त्याचा कोणी साक्षीदार शोधण्याची गरज नाही. गुंडगिरी व दमदाटीची दहशत, हाच केजरीवाल टोळीचा खाक्या आहे. तसे नसते तर त्याच रात्रीचे त्या निवासस्थानच्या सीसीटिव्ही कॅमेराचे चित्रण गायब कशाला झाले असते त्यांनी रितसर पोलिसात तक्रार दिली आणि हा फ़क्त मुख्य सचिवांचाच अनुभव नाही. यापुर्वी केजरीवाल यांनी पक्षातून हाकलून लावलेल्या अनेक सहकार्‍यांचा व नेत्यांचा तोच अनुभव आहे. शांतीभूषण, प्रशांतभूषण वा योगेंद्र यादव यांना पक्षाच्या बैठकीतून असेच धक्केबुक्के मारून हाकलण्यात आलेले होते. कपील मिश्रा नावाच्या माजी मंत्र्यालाही त्याच अनुभवातून जावे लागलेले आहे. त्यामुळे त्या रात्री केजरीवाल यांच्या निवासस्थानी काय घडले असेल, त्याचा कोणी साक्षीदार शोधण्याची गरज नाही. गुंडगिरी व दमदाटीची दहशत, हाच केजरीवाल टोळीचा खाक्या आहे. तसे नसते तर त्याच रात्रीचे त्या निवासस्थानच्या सीसीटिव्ही कॅमेराचे चित्रण गायब कशाला झाले असते केजरीवाल टोळीची ही गुन्हेगारी मोडस ऑपरेन्डी कायम राहिलेली आहे. आपल्या विरोधकांचे छुपे चित्रण करावे आणि आपल्या विरोधात असलेले पुरावे नष्ट करावे, ही त्यांची कार्यशैली झाली आहे.\nअशा दहशतीला शरण जायचे म्हणजे कायदा धाब्यावर बसवून केजरीवाल करतील ती मनमानी चा्लू द्यायची हा एक पर्याय असतो. किंवा अशा मनमानीला झुगारून न्याय प्रस्थापित करण्याला सज्ज व्हायचे. मुख्य सचिव आणि त्यांच्या अन्य सहकारी ज्येष्ठ अधिकार्‍यांनी दुसरा पर्याय स्विकारला आणि केजरीवाल व सहकार्‍यांची पुरती कोंडी होऊन गेली. यातून निसटण्य़ाचा मार्ग म्हणजे कांगावा आणि तमाशा होय. असे तमाशे केजरीवाल टोळीने नित्यनेमाने केलेले आहेत. गडकरी यांची आज माफ़ी मागणार्‍या केजरीवालांनी आरंभी त्याच खटल्यात किती तमाशे केले होते आपण विसरून गेलो काय आपण विसरून गेलो काय त्या खटल्यात त्यांना जातमुचकला लिहून देण्यासाठी कोटाने समन्स काढलेले होते आणि गैरहजर राहिल्यावर वॉरन्ट बजावलेले होते. तर केजरीवालनी अटक करून घेतली, पण जातमुचलका नाकारला होता. दोनतीन दिवस गजाआड पडल्यावर अक्कल ठिकाणी आली आणि निमूट जामिन घेऊन चिरंजीव घरी परतले होते. मधल्या दोनतीन दिवसात असेच न्यायालय व तुरूंगाच्या बाहेर निदर्शने व घोषणांचे तमाशे झालेले होते. पण त्या दोन्ही जागी कोणी धुप घातला नाही. तेव्हा शेपूट घालून जामिन घेतला होता. आता त्याच प्रकरणात बेशरम माणूस माफ़ी मागून सुटतो. ह्यापेक्षा त्याच्या खोटेपणाचा व भामटेगिरीचा कुठला पुरावा आवश्यक आहे त्या खटल्यात त्यांना जातमुचकला लिहून देण्यासाठी कोटाने समन्स काढलेले होते आणि गैरहजर राहिल्यावर वॉरन्ट बजावलेले होते. तर केजरीवालनी अटक करून घेतली, पण जातमुचलका नाकारला होता. दोनतीन दिवस गजाआड पडल्यावर अक्कल ठिकाणी आली आणि निमूट जामिन घेऊन चिरंजीव घरी परतले होते. मधल्या दोनतीन दिवसात असेच न्यायालय व तुरूंगाच्या बाहेर निदर्शने व घोषणांचे तमाशे झालेले होते. पण त्या दोन्ही जागी कोणी धुप घातला नाही. तेव्हा शेपूट घालून जामिन घेतला होता. आता त्याच प्रकरणात बेशरम माणूस माफ़ी मागून सुटतो. ह्यापेक्षा त्याच्या खोटेपणाचा व भामटेगिरीचा कुठला पुरावा आवश्यक आहे चार वर्षापुर्वी गडकरींच्या खटल्यात आपणच खरे व निष्पाप असल्याचे दावे करणार्‍याने आज कशाला माफ़ी लिहून दिली चार वर्षापुर्वी गडकरींच्या खटल्यात आपणच खरे व निष्पाप असल्याचे दावे करणार्‍याने आज कशाला माफ़ी लिहून दिली शिक्षेची टांगलेली तलवार समोर भयभीत करू लागली, म्हणूनच ना शिक्षेची टांगलेली तलवार समोर भयभीत करू लागली, म्हणूनच ना मग आजचा तमाशा तरी कितीसा खरा असू शकतो मग आजचा तमाशा तरी कितीसा खरा असू शकतो उद्या त्याच मुख्य सचिवांच्या तक्रारीचा तपास पुर्ण होऊन खटला भरला जाईल, तेव्हाही इतक्याच निर्लज्जपणे माफ़ीनामा लिहून द्यायला क्षणाचा विलंब हे साधूसंत लावणार नाहीत. कारण बेशरमी हीच त्यांची खरी गुणवत्ता आहे.\nज्या रात्री मुख्यमंत्री निवासात ही घटना घडली, तिथेच केजरीवाल यांनी मुख्य सचिवांची माफ़ी मागितली असती आणि आपल्या गुंड सहकार्‍यांना पक्षातून हाकलून लावले असते, तर हा पुढला तमाशा झाला नसता. त्यांना प्रशासकीय अधिकार्‍यांचा विश्वासही संपादन करता आला असता. पण खोटेपणा खपून जातो, यावर केजरीवाल टोळीचा इतका पक्का विश्वास आहे, की त्यांनी निवासातले कॅमेरे व चित्रण गायब करून गुन्हेगारांना पाठीशी घातले. त्यातही काही नवे नाही. संदेशकुमार नावाच्या मंत्र्याने रेशनकार्ड देण्याच्या आमिषाने एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचे चित्रण समोर आले होते. दोन महिने त्यालाही पाठीशी घातला होता आणि अखेरीस ते चित्रण वाहिन्यांवर झळकले, तेव्हाच पळता भूई थोडी झाल्यावर त्याची हा्कलपट्टी केलेली होती. त्यापेक्षा आजचे प्रकरण किंचीतही वेगळे नाही. म्हणूनच हायकोटाने त्यात केजरीवाल व त्यांच्या मंत्र्यांचे अनधिकृत धरण्यासाठी कान उपटले असून, कुणाच्या परवानगीने राज्यपालांच्या कार्यालयातील जागा व्यापल्याचा जाब विचारला आहे. बहुधा त्यामुळेच एकामागून एक आप मंत्री आजारपणाचे निमीत्त पुढे करून इस्पितळात दाखल झाले. आपण धरणे सोडून पळालो हे लज्जास्पद ठरेल, म्हणून ही पळवाट शोधण्यात आलेली आहे. कारण आता तमाशा राजकीय मुर्खांनी पाठ थोपटून निकालात निघण्याची खात्री उरलेली नाही. न्यायालयाचा दणका बसला, तर उरलीसुरली अब्रु जाण्याच्या भयाने शेपूट घालण्याचे मार्ग शोधले गेले. उद्या कोर्टाने या भुरट्यांना उचलून राज्यपाल निवासातून हाकलण्याचा आदेश दिला, तर तोंड लपवायलाही जागा उरणार नाही. यातली गल्लत लक्षात घेतली पाहिजे. कायदे व नियम सभ्य समाजासाठी असतात. भामटे व भुरटे नेहमीच त्यातल्या त्रुटी शोधून लबाड्या करीत असतात. त्यांनीच राजकीय पक्ष म्हणून रुप धारण केले तर काय होऊ शकते, त्याचा आम आदमी पक्ष हा उत्तम दाखला आहे.\nआजवर जितक्या प्रसंगी बदमाशी केली, त्यात राजकीय पटलावर केजरीवाल यशस्वी ठरलेले आहेत. कारण बुद्धीवादी जगामध्ये राजकीय हेव्यादाव्यासाठी कुठल्याही मुर्खपणाचे समर्थन केले जात असते. पण कायद्याचा असा गैरवापर न्यायालयाच्या आवारात चालत नाही. म्हणून तर प्रत्येक आडमुठ्या वर्तनाला कोर्टाकडून थप्पड खाऊनच केजरीवाल मागे आलेले आहेत. त्यांनी नायब राज्यपालांच्या अधिकाराला दिलेले आव्हान असो किंवा अन्य बाबतीत घेतलेले निर्णय असोत. करोडो रुपयांच्या केलेल्या व्यक्तीगत जाहिराती असोत, त्यांचा कान कोर्टाने पकडून चपराक हाणलेलीच आहे. आताही त्यापेक्षा काहीही वेगळे होण्याची शक्यता नाही. त्यांच्या समर्थक राजकीय पक्ष व नेत्यांचे नवल वाटते. कारण मोदी विरोधाच्या आहारी जाऊन ममता, चंद्राबाबू वा कुमारस्वामी असे मुख्यमंत्री समर्थनाला पोहोचले. उद्या देशभरच्या तमाम प्रशासकीय अधिकार्‍यांनी आपल्या भक्कम संघटनेच्या माध्यमातून याही राज्यांच्या कारभारात असहकार पुकारला, तर हे मुख्यमंत्री काय करणार आहेत त्यांना अशा अधिकार्‍यांना बदल्या करण्याचा अधिकार असला, तरी अन्य कुठली कारवाई ते अधिकार्‍यांवर करू शकत नाहीत. म्हणजे केजरीवाल बाजूला राहिल आणि मोदीही दूर असतील. अशा मुर्खांना आपापल्या राज्याचा कारभार हाकणे अशक्य होऊन जाईल. कारण प्रशासकीय सेवेच्या मदतीनेच राज्यकारभार चालतो आणि तिला राजकीय आखड्यापासून दूर राखण्यातच शहाणपणा असतो. राज्यघटना व कायदेकानू सरकार चालवित असतात. निवडून येणारे तात्पुरते असतात व त्यांचे कायदेशीर ज्ञानही मर्यादित असते. त्यांची धोरणे व निर्णय घटनात्मक चौकटीत बसवण्यात असहकार्य सुरू झाले, तर कुठल्याही राजकीय पक्षाला आपल्या हाती असलेली सत्ता वापरता येणार नाही. तेव्हा त्यांना केजरीवाल कुठलीही मदत करू शकणार नाही. की मोदीविरोध वाचवू शकणार नाही. हे दिर्घकाळ सत्ता राबवणार्‍या कॉग्रेसला नेमके समजते. म्हणून तर भाजपा विरोधाच्या नादात कॉग्रेसने केजरीवालांची तळी उचलून धरली नाही.\nमला तर वाटत मोदींनी दिल्ली मुद्दाम केजरीवालकडे जाउ दिलीय.समजा सत्ता नसती तर बाहेर राहुन आप हा मोदींना पर्याय उभा राहिला असता २०११ च्या आंदोलनाचे बळ व न अनुभवलेला.मिडिया पन सोबत असनारच होता. अर्धी सत्ता देउन बीजेपी ला काही फरक पडला नाही.पन आज आप कुठे आहे इतर पक्षांचे दु्र्गुन आणि अराजकवादी पक्ष असा जास्तीचा शिक्का बसलाय.मोदींनी हे काय पात्र आहे हे 45 दिवसाच्या कारभारात ओळखले असनारच.\nह्या संदर्भात दिल्ली निवडणुकांच्या तीन महिने आधी म्हणजे फेब्रुवारी १५ मध्ये दुबई टाईम्सला why modi and shah want to lose Delhi elections अश्या शीर्षकाचा लेख आला होता. मला. लिंक सापडली तर पाठवतो.\nकेजरीवालची टोळी ला आज सगळे सर्व चॅनेल्स दाखवत नाहित म्हणून ते यु टयूब वर घुसलेत, तिथे म्हणतायत कि हे सर्व IAS ऑफिसर केजरीवालच्या हाताखाली नाहीत म्हणून नाहीतर बरोबर सिद्ध केला असत संपावर आहेत कि नाही ते ,म्हणजे जी मुख्य सचिवाना मारहाण केली ती गव्हर्नर च्या हाताखाली काम करताना ,मग केजरीवालच्या हातात असते तर काय केला असत काय माहित .भूषण यादवसारखे बॉऊन्सर्स च लावले असते त्यांच्यासाठी,मीडिया मधले आप वाले पत्रकार मारहाणीचा मुद्दा मुद्दाम दाखवत नाहीत\nमराठीत \" आप घालवणे \" असं म्हटलं जातं अब्रू घालवण्याला.किती ' सार्थ शब्दरचना ' आहे.🤣🤣\nकाहीही झाले तरी फेसबुक-ट्विटरवरील केजरीवाल समर्थक या भुरटेपणाला समर्थन देणे बंद करताना दिसत नाहीत. त्याउलट मोदी समर्थकांना बिनदिक्कतपणे हे भक्त म्हणतात. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की या तथाकथित 'भक्तांपैकी' बहुतेकांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादीची छुपी मदत घेऊन बहुमत सिध्द करणे वगैरे प्रकार भाजपने केले त्याला विरोध केला होता. पण केजरीवाल कितीही माकडचाळे करत असले तरी हे समर्थक मात्र त्यांचीच री ओढताना दिसतील.\nसंस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे\n‘हमाम मे सब नंगे है’, अशी एक हिंदीतली उक्ती आहे आणि त्याचीच प्रचिती सध्या येत आहे. चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर या अ...\nराफ़ायलवर मोदी गप्प का\nराफ़ायल लढावू विमान खरेदीच्या विषयावर इतके रणकंदन माजलेले असतानाही सातत्याने इतर विषयावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, याच बाबतीत मौनव्र...\nअर्थात सनातनी पुरोगामीत्व पाच वर्षापुर्वी मोदी बहूमत मिळवू शकतात, हे मी सांगू शकलो, त्याचा पाया मला इब्न खालदूनच्या मुकदीमा या चौदाव्या ...\nमतचाचणी विश्लेषण (४) मागल्या विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपाने युती मोडली व एकहाती शत-प्रतिशत सत्ता बळकावण्याचा कावा केलेला होता. ...\nसाडेचार वर्षापुर्वी लोकसभेची निवडणूक ऐन भरात होती आणि जवळपास ६० टक्के मतदान उरकलेले होते. अशावेळी नरेंद्र मोदींची लोकप्रियता इतकी शिगेला ...\nमतचाचणी विश्लेषण (५) आगामी लोकसभेच्या निवडणूका आणि त्यात मतदान कसे होईल, याविषयीची उत्सुकता स्पष्ट आहे. जितकी ती प्रत्येक पक्षातील नेत्...\n२०१९ ची लोकसभा, जिंकणार ‘कॉग्रेसच’\n(लेखांक पहिला) येत्या डिसेंबर महिन्यात पाच विधानसभांचे मतदान उरकलेले असेल आणि निकाल लागलेले असतील. त्यानंतर विनाविलंब सतराव्या लोकसभा ...\nसरडा मोसमाप्रमाणे आपले रंग बदलतो असे म्हणतात. ते सिद्धही झालेले आहे. त्याचे कारणही स्पष्ट आहे. निसर्गाने सुरक्षेसाठी सरडा नावाच्या प्राण्...\nबाजारबुणगे आणि रा. स्व. संघ\nSunil Tambe 3 August at 23:32 · प्लासी ते सांगली बंगालचा शेवटचा नबाब सिराज उद्दौला मातला होता. नबाबाचं सैन्य ब्रिटीश सैन्याच्या दुप्...\nमतचाचणी विश्लेषण (३) आगामी लोकसभा निवडणूकीचा संदर्भ घेऊन रिपब्लिक व एबीपी यांनी सी-व्होटरच्या मदतीने केलेल्या मतचाचणीचे निष्कर्ष बहुता...\nझुंडशहा कुठे धडा शिकतात\nतुमची पगडी, आमची विहीर\nसदा अध्यक्ष बना रहता\nअच्छे दिन, बुरे दिन\nमनोहर जोशी विजयी झाले\nकोडग्या कोडग्या लाज नाही\nगावस्कर, सचिन आणि विराट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2018/07/blog-post_15.html", "date_download": "2018-10-19T13:51:44Z", "digest": "sha1:JYSE7WCBAEK3JLGDTF4BEW4SNNWLRBSY", "length": 36562, "nlines": 230, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: आंबेडकरी विचारांचा तपस्वी", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nपाच दिवसांपुर्वी एका जुन्या मित्राचा फ़ोन आला. म्हणाला, येत्या रविवारी माझा वाढदिवस आहे. ७५ व्या वर्षात पदार्पण करतोय. म्हणालो छान आहे. काही समारंभ वगैरे आहे काय माझी अपेक्षा होती, तिथे येण्याचे आमंत्रण वगैरे देईल आणि कदाचित त्याच्यावर छोटेसे भाषण करायला सांगेल. पण हा मित्र भलतेच काही वाढदिवसाची भेट म्हणून मागत होता आणि ती त्याला भेटवस्तु असण्यापेक्षा मलाच त्याने दिलेली मोठी भेट वाटली. त्याची अपेक्षा इतकीच होती, की त्याच्या पंच्याहत्तरीच्या निमीत्ताने मी ब्लॉग लिहावा. माझा ‘जागता पहारा’ ब्लॉग इतका लोकप्रिय वा प्रभावी असल्याची मलाही कल्पना नव्हती. अर्थात पाच वर्षात एक कोटी हिट्स मिळणार, हे तिथे संचित होणार्‍या आकड्यावरून वाटते. पण आकडा हा कधीच महत्वाचा नसतो. त्यापेक्षा त्याचा जनमानसावर पडणारा प्रभाव मोलाचा असतो. ज. वि. पवार याच्यासारख्या प्रखर आंबेडकरवादी कार्यकर्त्याला व मित्राला, मी त्याच्यावर वाढदिवशी ब्लॉग लिहावा असे वाटले, ही म्हणूनच माझ्यासाठी मोठी भेटवस्तु वाटली. तशा अनेक पुढारी मान्यवरांच्याही प्रतिक्रीया ब्लॉगविषयी आजावर आलेल्या आहेत. पण ज. वि. पवारची ही मागणी सर्वाधिक कौतुकाची आहे, कारण तितका निष्ठावान कार्यकर्ता आपल्याकडून चार शब्दांचे कौतुक मागतो, तेव्हा ऊर भरून येतो. कसल्याही अपेक्षेशिवाय आयुष्यातली साठ पासष्ठ वर्षे आंबेडकरी विचारांनी झपाटून गेलेला व अथक त्यासाठी जमेल त्या मार्गाने झुंजणारा असा माणूस, हा आजच्या युगातला तपस्वी असतो. म्हणूनच त्याने अशी अपेक्षा बाळगणे सर्वात मोठे वरदान असते. दुर्दैव इतकेच आहे, की त्याच्या तपस्येची आजच्या युगात कोणाला कदर करावी असे वाटलेले नाही. प्रामुख्याने फ़ुले शाहू आंबेडकर अशी जपमाळ ओढणार्‍या कुठल्या वर्तमानपत्र वा वाहिनीला त्याच्या अभ्यासाचा उपयोग करून घेण्याचे भान नसावे, हे त्यांचे दुर्दैव आहे.\nजवि हा तरूणपणातला मित्र आणि त्याच्या कोवळ्या शाळकरी वयापासूनचा आंबेडकरवादी. तेव्हा त्याने बाबासाहेबांचे काय वाचले असेल वा ऐकले असेल, सांगता येणार नाही. पण त्या कोवळ्या वयापासून तो आंबेडकरवादी झाला आणि पक्ष संघटना वा नेत्यांपेक्षा बाबासाहेबांच्या विचारांचा मागोवा घेत चालत राहिला. साठ वर्षाहून अधिक काळ त्याने बाबासाहेबांची वाटचाल, त्यांचे संघटन, विचार व घटनाक्रमाची करून ठेवलेली नोंद, अपुर्व आहे. त्याच्यामागे कोणी आर्थिक व राजकीय़ पाठबळ घेऊन उभा राहिला नाही, की कुठल्या संघटनात्मक शक्तीचा आशीर्वाद त्याला लाभला नाही. अर्थातच तेही एका बाजूने चांगले झाले. कारण त्या नेता वा संघटनेच्या आहारी जाऊन जवि भरकटू शकला असता. पण त्यापासून अलिप्त राहून आपली कुवत व क्षमता एवढ्या बळावर त्याने जमवलेला व जोपासलेला आंबेडकरी विचाराचा ठेवा अमूल्य आहे. प्रामुख्याने बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर दलित रिपब्लिकन चळवळ भरकटत गेली. विस्कळीत होत गेली, तिचा तटस्थपणे, पण आस्थापुर्वक अभ्यास करण्याचे जविचे धैर्य कौतुकास्पद आहे. ‘आंबेडकरोत्तरी आंबेडकरी चळवळ’ ही जविची ग्रंथमाला त्या धगधगत्या कालखंडाचा गोषवारा आहे. अगदी अलिकडे भीमा कोरेगावची घटना घडल्यानंतर जे वाद व संघर्ष उफ़ाळले, तेव्हा मला जविच्या त्या ग्रंथमालेची आठवण झाली. अशा घटना घडतात, तेव्हा कोणीही उपटसुंभ उठतो आणि इतिहासाची पार वाट लावून आपले राजकीय स्वार्थ साधायला पुढाकार घेतो. तेव्हा जविची आठवण होतेच. कारण समोर कितीही भडक प्रक्षोभक मांडणी तरी ती अनेकदा चळवळीच्या इतिहासाचे विकृतीकरण असते. त्यापासूनच दलित उद्धाराची चळवळ, संघटना व विचार निर्दोष व भेसळमुक्त रहावेत, म्हणून जविने आयुष्य खर्ची घातलेले आहे. पण त्याची नोंद वा दखल आजच्या चर्चांमध्ये नसावी, ही माझ्यासारख्याची वेदना आहे.\n१९६० नंतरच्या दशकात नवकवी नवसाहित्याची एक पिढी समोर आली. त्यातून अनेक बंडखोर उदयास आले आणि पुढे प्रस्थापिताचे बळीही होऊन गेले. त्यातलाच एक होता नामदेव ढसाळ. त्याचाच सवंगडी होता ज. वि. पवार. या दोघांच्या वेदना शब्दातून व्यक्त व्हायच्या आणि जगासमोर एक वास्तववादी अविष्कार यायचा. त्यातूनच मग १९७० नंतर दलित चळवळीला एक नवा धुमारा फ़ुटला, जो आज दलित पॅन्थर म्हणून ओळखला जातो. त्या पॅन्थरचे पहिले पत्रकही जविच्या घरच्या पत्त्यानिशी छापले गेले होते. काळाची गरज असलेली ती घटना घडवणारा जवि, कधी नेता होऊ शकला नाही वा तशी त्याची कधी आकांक्षाही नव्हती. कुठले पद वा अधिकारासाठी त्याचा पाय नेहमी मागेच राहिला. पण आज साठ वर्ष उलटून गेल्यावरही कुठल्या पदाशिवाय जगलेला जवि, तितकाच फ़्रेश ताजातवाना वाटतो. हीच त्याच्या जीवनाची सर्वात मोठी कमाई आहे. त्याचे काम, अनुभव, ज्येष्ठता किंवा त्याग अशा गोष्टीचा उल्लेखही त्याच्या बोलण्यातून कधी ऐकायला मिळणार नाही. पण कितीही प्रतिकुल परिस्थितीतून आंबेडकरी विचार पुढे कसा न्यायचा व त्या चळवळीला धार कशी यावी, याचे चिंतन त्याच्या बोलण्यातून कायम ऐकायला मिळत असते. त्याच्यासमोर आजचे अनेक आंबेडकरवादी किती थोटे व बुटके आहेत, त्याची जाणिव अधिक व्यथित करून टाकते. कारण पॅन्थरच्या आरंभीच्या काळातली जविची तारांबळ ज्यांनी जवळून बघितलेली आहे, त्याची किंमत आजची आमदारकी वा मंत्रिपदेही भरून काढू शकत नाहीत. बॅन्केत नोकरी करून उरलेल्या वेळात अखंड पॅन्थरसाठी वेळ देणारा जवि, हा त्या काळात अटकेत व तुरूंगात जाणार्‍यांसाठी एकमात्र आधार असायचा. त्या धावपळी करूनही तो तितकाच उत्साही कसा राहू शकायचा, हे नवल होते. निराशेचा स्पर्शही त्याला कधी होऊ शकला नाही. म्हणुन त्याला तपस्वी म्हणावे लागते.\nपन्नास वर्षापुर्वीचा पंचविशीतला जवि आणि आता पंच्याहत्तरीतही म्हातारा होत नाही, ही बाब नवलाईचीच आहे. कारण त्याच्याकडून तुम्हाला कधी अडचणींचा पाढा ऐकू येणार नाही. उलट कितीही निराश कार्यकर्त्याला वा नव्या पिढीला उत्तेजन व प्रेरणा देण्यात तो आजही गर्क असतो. काय नाही आहे वा कुठे अडथळा आहे, त्यापेक्षाही समोर असलेल्या परिस्थितीत काय सुलभ होऊ शकते, याचे विवेचन जवि सुरू करतो. शक्यतांचा वेध घ्यायचा आणि त्यातून नवी वाट शोधायची, हा त्याचा सततचा स्वभाव राहिलेला आहे. कदाचित आजच्या पिढीत त्याचे अनेक वारसही असतील. पण तेव्हा म्हणजे पॅन्थरच्या युगात तीसचाळीस जवि उपलब्ध असते, तर पाच दशके जुनी ही संघटना आज महाराष्ट्राच्या राजकारण व समाजकारणातला एक प्रभावशाली राजकीय प्रवाह होऊन गेली असती. पॅन्थरने आंबेडकरी चळवळीला अनेक नेते दिले. पण जवि एकच झाला. पुढे संघटनात्मक कामात मागे पडला, कारण राजकीय महत्वाकांक्षा असलेल्या सहकार्‍यांमध्ये त्याचा टिकाव लागणेच शक्य नव्हते. तर त्याने आपल्या वेळेचा सदुपयोग नंतरच्या पिढ्यांसाठी आंबेडकरी विचारांचे अस्सल बीज जतन करण्यात खर्ची घातला. आज जी या विचारांची पोपटपंची चालते, त्यांची म्हणूनच दया येते. नाव बाबासाहेबांचे घ्यायचे आणि कुठल्याही गोष्टी विचार डफ़रून द्यायचे, हा आजकाल तेजीतला धंदा झाला आहे. त्यातूनच मग भीमा कोरेगावच्या घटना घडतात आणि त्यात आंबेडकरी समाज होरपळून जात असतो, भरडला जातो. त्याचे लचके तोडणार्‍या विविध राजकीय प्रवृत्ती सोकावत जातात. त्याचाही समाचार आपल्या ग्रंथमालेतीन जविने घेतलेला आहे. नव्या पिढीतल्या दलित कार्यकर्त्यांनी व आंबेडकरी तरूणांनी कुठल्याही संघटनात्मक कार्यात उतरण्यापुर्वी, जविच्या उपलब्ध पुस्तके व ग्रंथाचे पारायण आकलन करावे. तरच त्यांना बाबासाहेबांच्या मिशनचा खरा आवाका येऊ शकेल.\nआज मार्केटिंगच्या जमान्यात प्रत्येकजण आपला माल खपवण्यासाठी लोकप्रिय मॉडेल शोधत असतो आणि त्याच्या गुणवत्तेचे आपल्या मालाशी साम्य साधर्म्य दाखवून बाजार काबीज करण्याच्या धडपडीत असतो. तेच वारे राजकारण व समाजकारणात घोंगावत आहेत. अशा काळात शुद्ध आंबेडकरी विचार व भूमिका समजून घ्यायची तर जविकडे पाठ फ़िरवून चालणार नाही. आंबेडकरी विचार बाबासाहेबांच्या मूळ भूमिकेतून समजून घ्यायचे असतील, तर निर्भेळ सत्य जविच्याच ग्रंथसंपदेतून मिळवता येईल. प्रामुख्याने दलित वा आंबेडकरी विषय चर्चेत येतात, तेव्हा जविकडे संदर्भासाठी धावल्याशिवाय भागत नाही. पण ज्यांना विचारांपेक्षा मार्केटींग करून सनसनाटी माजवायची असते, ते कधी जविकडे जाणार नाहीत. जातही नाहीत. माझ्यासारख्याला अशा प्रसंगी जविला एखाद्या वाहिनीवर लाइव्ह ऐकायला खुप आवडेल. त्यातून त्या दलित आंदोलनाला नवी प्रेरणा मिळून जाईल. कदाचित पॅन्थरसारखा नवा धुमारा त्याला आजही फ़ुटू शकेल आणि खर्‍या अर्थाने नव्या युगातले नामदेव ढसाळ, राजा ढाले उदयास येऊ शकतील. जविची परंपरा चालवणारे पाचपन्नास हाडाचे कार्यकर्ते जन्माला येतील. ते एका समाजाला पुढे घेऊन जाणार नाहीत, तर सामाजिक अभिसरणाला चालना देऊन जातील. म्हणूनच या निमीत्ताने वाहिन्या व वर्तमानपत्रांच्या संपादकांना माझे आवाहन आहे. जविचा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा मोक्याच्या प्रसंगी अशा माणसाला महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणून बाबासाहेबांच्या सामाजिक अभिसरणाच्या मुळ संकल्पनेला हातभार लावण्याचा प्रयत्न करावा. उगाच नावाजलेले प्राध्यापक वा नेते सादर करण्यापेक्षा आंबेडकरी विचारांचा निर्भेळ ठेवा, लोकांना सादर करण्याची संधी घ्यावी. इथे जविच्या परवानगी शिवाय त्याचा मोबाईल नंबर (98339 61763) मुद्दाम देतो आहे. वाहिन्या वर्तमानपत्रेच नव्हेत तर सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कोणीही त्याच्याशी संपर्क साधून त्याच्या अभ्यासाचा लाभ उठवावा. त्याचा पंच्याहत्तरीचे सार्थक त्यातच दडलेले आहे. जवि, तुम जियो हजारो साल. कारण सामाजिक चळवळींना तुझी गरज आहे, मित्रा\nमित्र असणाऱ्या 'अभ्यासू' दलित नेत्याचं वास्तव चित्रण तुमच्याइतके कुणाला साधेल काय.\nजविना व तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.\nदलित पॅन्थरने आजपर्यंत समाजासाठी सोडाच पण दलितांसाठी तरी काही विधायक केले आहे का\nयांची प्रमुख कामगिरी म्हणजे 'रिडल्स' व मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी आंदोलन. या आंदोलनांचा भारतीयांना किंवा अगदी दलितांना सुद्धा काहीही उपयोग झाला नाही. या आंदोलनांमुळे दलित फक्त अस्मितेमध्ये अडकून पडले. दलितांना अस्मितेमध्ये अडकवून आठवले, कवाडे, प्रकाश आंबेडकर, गवई इ. नी फक्त स्वत:चा राजकीय स्वार्थ साधला. 'रिडल्स' प्रकाशित झाल्याने किंवा मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराने सर्वसामान्य दलिताच्या जीवन कणभरही उंचावले नाही. उलट या आंदोलनांमुळे दलित व इतर यांच्यातील दरी अधिक रूंदावून समरसतेचे अभियान काही दशके मागे गेले.\nसर्वसामान्य दलिताच्या जीवनात सुधारणा व्हावी, त्यांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी, अस्मितेमध्ये अडकून आपली शक्ती व वेळ खर्च न करता स्वत:ची उन्नती करण्यासाठी प्रयत्न करावेत इ. साठी आजवर दलित पॅन्थरने काहीही केलेले नाही.\nज.वि.पवार :- आजचे युवकांसमोरचे प्रश्न आणि आंबेडकर\nश्री भाऊ तुमच्या विषयीचा आदर.शतःपटीने वाढला आजपर्यंत मला असं वाटायचं की तुम्ही मोदींच्या बाजूने लिहिता ( मी तुमचा एकही BlOG चुकवत नाही) पण आज तुमचे मोठेपण कळलं\nश्री ज वि पवार याना मनपुर्वक शुभेच्छा\nधन्यवाद भाऊ ज वि सरांचा मोबाईल न. दिल्याबद्दल.\nसंस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे\n‘हमाम मे सब नंगे है’, अशी एक हिंदीतली उक्ती आहे आणि त्याचीच प्रचिती सध्या येत आहे. चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर या अ...\nराफ़ायलवर मोदी गप्प का\nराफ़ायल लढावू विमान खरेदीच्या विषयावर इतके रणकंदन माजलेले असतानाही सातत्याने इतर विषयावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, याच बाबतीत मौनव्र...\nअर्थात सनातनी पुरोगामीत्व पाच वर्षापुर्वी मोदी बहूमत मिळवू शकतात, हे मी सांगू शकलो, त्याचा पाया मला इब्न खालदूनच्या मुकदीमा या चौदाव्या ...\nमतचाचणी विश्लेषण (४) मागल्या विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपाने युती मोडली व एकहाती शत-प्रतिशत सत्ता बळकावण्याचा कावा केलेला होता. ...\nसाडेचार वर्षापुर्वी लोकसभेची निवडणूक ऐन भरात होती आणि जवळपास ६० टक्के मतदान उरकलेले होते. अशावेळी नरेंद्र मोदींची लोकप्रियता इतकी शिगेला ...\nमतचाचणी विश्लेषण (५) आगामी लोकसभेच्या निवडणूका आणि त्यात मतदान कसे होईल, याविषयीची उत्सुकता स्पष्ट आहे. जितकी ती प्रत्येक पक्षातील नेत्...\n२०१९ ची लोकसभा, जिंकणार ‘कॉग्रेसच’\n(लेखांक पहिला) येत्या डिसेंबर महिन्यात पाच विधानसभांचे मतदान उरकलेले असेल आणि निकाल लागलेले असतील. त्यानंतर विनाविलंब सतराव्या लोकसभा ...\nसरडा मोसमाप्रमाणे आपले रंग बदलतो असे म्हणतात. ते सिद्धही झालेले आहे. त्याचे कारणही स्पष्ट आहे. निसर्गाने सुरक्षेसाठी सरडा नावाच्या प्राण्...\nबाजारबुणगे आणि रा. स्व. संघ\nSunil Tambe 3 August at 23:32 · प्लासी ते सांगली बंगालचा शेवटचा नबाब सिराज उद्दौला मातला होता. नबाबाचं सैन्य ब्रिटीश सैन्याच्या दुप्...\nमतचाचणी विश्लेषण (३) आगामी लोकसभा निवडणूकीचा संदर्भ घेऊन रिपब्लिक व एबीपी यांनी सी-व्होटरच्या मदतीने केलेल्या मतचाचणीचे निष्कर्ष बहुता...\nआंधळा मागतो एक डोळा\nमोदींसाठी सोनियांचे व्हीजन डॉक्युमेन्ट\nमेलेल्या मनाची जीवंत माणसे\nपाकिस्तानी निकालाचा भारतीय अर्थ\nराहुल, मोदी आणि ‘आनंद’\nओन्ली हॅपन्स इन इंडिया\nबेशरम मान्यवरांचे अभिमानास्पद अत्याचार\nमजबूर ‘शरीफ़’ मुजीबूर होईल का\nसोनिया गांधी जिंकल्या... हरले मात्र विरोधी पक्ष\nतोच सापळा, तीच तडफ़ड\nराजसत्ता आणि धर्मसत्तेचा संघर्ष\nअंजन, डोळे आणि पापण्या\nशरियत कोर्ट आणि खाप पंचायत\nसनातनी पुरोगामी धर्माचे निरूपण\nदेव बाजारचा भाजीपाला नाही रे\nवाजपेयींची सोच आणि सैफ़ुद्दीन सोझ\nदेरसे आये, दुरूस्त आये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A0%E0%A4%B3/", "date_download": "2018-10-19T13:39:26Z", "digest": "sha1:C6XMY4DDFC7EASTQGJNTAOALTCOS6RBW", "length": 6620, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मराठा आंदोलनातील काही ठळक मुद्दे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमराठा आंदोलनातील काही ठळक मुद्दे\n* जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी 11 वाजता ठिय्या आंदोलन सुरू\n* मोर्चेकऱ्यांनी दुचाकी रॅली काढली.\n* शहराच्या मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट.\n* चांदणी चौक, वारजे, कात्रज येथे आंदोलकांनी महामार्गावरील वाहतूक रोखली.\n* घोषणाबाजी आणि भजन म्हणत ठिय्या आंदोलन.\n* दुपारनंतर चांदणी चौकातील आंदोलनाला हिंसक वळण; पोलीसांकडून अश्रुधुराचा वापर.\n* उपनगरात ठिकठिकाणी रास्तारोको.\n* शहरातील बाजारपेठा आणि मंडयांमध्ये शुकशुकाट.\n* दुकाने, मॉल, हॉटेल बंद.\n* जिल्हाधिकारी कार्यालयावर तोडफोडीची घटना.\n* रात्री उशीरापर्यंत काही आंदोलकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या.\n* खासगी आस्थापना आणि आयटी कंपन्यांमध्ये घुसून कर्मचाऱ्यांना काम बंद करण्याला भाग पाडले.\n* काही ठिकाणी बॅंकाही बंद करायला लावल्या.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleघटनात्मक वैध आरक्षण तातडीने द्या\nNext articleतिहेरी तलाकविरोधी विधेयकाच्या मंजुरीसाठी मोदी सरकारचा ‘प्लॅॅन बी’ तयार\nपाक अर्थव्यवस्थेत मंदी; विकास दर 5.2 टक्‍क्‍यांवर\nपाकिस्तान अजूनही दहशतवाद पोसतो आहे\nगडकरींच्या गावातील पराभव ही आगामी निवडणुकीतील भाजपच्या पराभवाची नांदी – अशोक चव्हाण\nओलांद यांच्या आरोपावर सितारामन यांचे प्रतिआरोप\nभारतीय लष्कराकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर\nनोटाबंदीनंतर प्रॉपर्टी मार्केटमधून काळा पैसा गायब – मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://annahazaresays.wordpress.com/2011/10/31/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0/", "date_download": "2018-10-19T14:09:54Z", "digest": "sha1:TBDY5BBW3GDCL52THCI3KFO2RLQPKIVA", "length": 5872, "nlines": 102, "source_domain": "annahazaresays.wordpress.com", "title": "माझ्या मनातलं तुमच्यासाठी ! | Anna Hazare Says", "raw_content": "\nमाझ्या भगिनींनो आणि बांधवांनो ,\nमाझे मौन सोडण्याचे विचार सुरु झालेत. येणाऱ्या ३ ते ४ दिवसात मौन सोडण्याचा विचार करतो आहे कारण माझ्या ब्लॉगवरून ज्या अर्थी कोट्यावधी जनता वाचक झाली आहे त्या अर्थी अधिक मौन न बाळगता त्यांच्याशी खुलेआम चर्चा करणे मला अधिक महत्त्वाच वाटतं.\nदेशभर दौरे करून जे तरूण-तरुणी, शाळेतील मुले, शेतकरी, कामगार वर्ग, स्त्रिया व पुरुष यांनी ह्या आंदोलनाला जगभर साथ देऊन रस्त्यावर येऊन आंदोलने केली, प्रसंगी जेल मध्ये गेले, संकटांना सामोरे गेले. त्या सर्वांना पाहायची आणि त्यांच्याशी बोलण्याची माझीही तीव्र इच्छा झालेली आहे. त्यामुळे लवकरच मौन सोडून त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी विविध राज्यांचे दौरे मी आता आयोजित करत आहे.\nअशा दौऱ्यांमुळे मागील आंदोलनामध्ये ज्याप्रमाणे मला जनतेमधून खास करून युवक-युवतींकडून जी उर्जा प्राप्त झाली होती तशीच उर्जा मला मिळत राहिल व या उर्जेच्या बळावर मी ‘जनलोकपाल’ कायदा होईपर्यंत व नंतर ‘Right to Reject’ (नकार देण्याचा अधिकार) and ‘Right to Recall’ (परत बोलावण्याचा अधिकार) होईपर्यंत लढत पुढे जाणार आहे.\nदेशातील तुम्ही सर्वजण थेट माझ्या बरोबर असालच\n भारत माता की जय\nकि. बा. हजारे (अण्णा)\nमी आणि माझा ब्लॉग \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/various-events-dr-kalyan-kales-birthday-131879", "date_download": "2018-10-19T14:09:23Z", "digest": "sha1:CP267GAZDWIINDUBWFCTPLFFGHLAQ7NW", "length": 12674, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Various events on Dr. Kalyan Kales birthday डॉ.कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त फुलंब्रीत विविध कार्यक्रम | eSakal", "raw_content": "\nडॉ.कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त फुलंब्रीत विविध कार्यक्रम\nगुरुवार, 19 जुलै 2018\nफुलंब्री विधानसभा मतदार संघातील माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (ता.19) रोजी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तालुकाभर विविध कार्यक्रम अर्य्क्रामाचे आयोजन केले होते. कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात मुख्य कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी शकडो कार्यकर्त्यांची मोठ्या संखेने उपस्थिती होती.\nफुलंब्री : फुलंब्री विधानसभा मतदार संघातील माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (ता.19) रोजी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तालुकाभर विविध कार्यक्रम अर्य्क्रामाचे आयोजन केले होते. कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात मुख्य कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी शकडो कार्यकर्त्यांची मोठ्या संखेने उपस्थिती होती.\nतालुक्यातील ओएसिस इंग्रजी शाळेत डॉ.कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले. रक्तदान केलेल्याना डॉ. काळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. फुलंब्री येथील टी पॉइंटवर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. बाजार समिती मध्ये डॉ.कल्याण काळे यांचे आगमन होताच फटाके फोडून जोरदार स्वागत करण्यात आले.\nयाप्रसंगी देवगिरी कारखान्याचे चेअरमन जगन्नाथ काळे, बाजार समितीचे सभापती तथा कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप बोरसे, सुदाम मते, जिल्हा परिषद सदस्य किशोर बलांडे, जिल्हा बँकेचे संचालक पुंडलिक जंगले, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष रंगनाथ कोलते, अजगर पटेल, रउफ कुरेशी, सुभाषराव गायकवाड, शेख रज्जाक, लहू मानकापे, पंढरीनाथ जाधव, कचरू मैंद, मुतेश्वर जाधव, कारभारी वाहाटूळे, वरुण पाथ्रीकर, मुदस्सर पटेल, इलियास पटेल, गणेश काळे, अंबादास गायके, साहेबराव इधाटे, नथ्थू इधाटे, सुरेश इधाटे, सुरेश फुके, गजानन इधाटे, यांच्यासह नागरिकांची मोठ्या संखेने उपस्थिती होती.\nदुष्काळमुक्ती, महागाईविरोधात राष्ट्रवादीचा निफाड तहसीलवर धडक मोर्चा\nनिफाड : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप शिवसेनेच्या फसव्या सरकारविरोधात एल्गार पुकारत माजी आमदार दिलीप बनकर यांच्या...\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nअगली बार जबान कम चलेगी, हात ज्यादा चलेंगे\nऔरंगाबाद : शहरात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद करावे, आज आम्ही समजवण्यासाठी आलो चार दिवसांनंतर परत येऊ तेव्हा बोलणार नाही...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nसहकार क्षेत्राचे नेतृत्त्व राज्य बँक करणार: अनास्कर (व्हिडिओ)\nपुणे- राज्यातील सहकार क्षेत्रातील सेवा सोसायट्यांपासून जिल्हा बँका, नागरी बँकांच्या सक्षमीकरणासाठी राज्य बँक नेतृत्व करणार असल्याची माहिती राज्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokprabha/travelling-1109917/", "date_download": "2018-10-19T13:34:57Z", "digest": "sha1:PUGHZQEB3Q5Y2B5BKWYMI4NUXGCFNDTF", "length": 55289, "nlines": 316, "source_domain": "www.loksatta.com", "title": "केल्याने देशाटन… फजिती होतसे फार | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nकेल्याने देशाटन… फजिती होतसे फार\nकेल्याने देशाटन… फजिती होतसे फार\nपरदेश प्रवासाच्या एखाद्या अनुभवावर आपण स्वत:ला खूप अनुभवी आणि शहाणे समजायला लागतो. पण प्रत्यक्षात मात्र आपल्या अनुभवांची शिदोरी तोकडी पडते आणि होणारी फटफजिती काही टळत\nपरदेश प्रवासाच्या एखाद्या अनुभवावर आपण स्वत:ला खूप अनुभवी आणि शहाणे समजायला लागतो. पण प्रत्यक्षात मात्र आपल्या अनुभवांची शिदोरी तोकडी पडते आणि होणारी फटफजिती काही टळत नाही. त्याचेच हे काही अनुभव\nदेशाटन वगैरे वगैरे केल्याने मनुजाला चातुर्य येते अशा अर्थाची एक आर्या घडाघडा तोंडपाठ म्हणून दाखविल्याबद्दल मला लहानपणी कुणा दिलदार पाव्हण्याने वट्ट एक पावलीचे नाणे बक्षीस दिल्याचे आठवते. पुढच्या आयुष्यात देशाटन व परदेशाटनाचे अनेक योग आले. प्रत्येक वेळी मला वाटायचे, आता आपण अगदी चतुर बिरबल होणार. पण काय सांगू, चातुर्याचा बॅरोमीटर वर जाण्याऐवजी अनेक प्रवासांत हा चातुर्य-पारा नको तितका खाली येऊन अशी फजितीची पाळी आली की बाल बाल बचावण्यातच धन्यता मानण्याचे प्रसंग अधिक आले.\nमंडळी, जरा नमुना देख लो, हाऽऽऽय\nपहिल्याच परदेश प्रवासाचा पहिलाच दिवस. भविष्यात काय वाढून ठेवले आहे त्याची चुणूक दाखविणारा वीस-बावीस वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा परदेशवारी ही जरा दुर्मीळ चीज होती. अचानक हेडहाफिसातून सांगावा आला. इंग्लंडमधल्या मॅनेजमेंट प्रोगॅ्रमसाठी माझी निवड झाल्याचा. मी इतका हुरळलो, इतका हुरळलो, की हा प्रोगॅ्रम डिसेंबरमध्ये ऐन थंडीच्या कडाक्यात आहे आणि आपल्याला तयारीसाठी दोन-तीन आठवडेच आहेत याची फिकीरच वाटली नाही. व्हिसा वगैरे भानगडीत इतका वेळ गेला की ना कुणा जाणत्याचे मार्गदर्शन घेता आले ना ती मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट नक्की कुठे आहे याचा नीट पत्ता लावता आला. आजकाल अगदी शाळकरी पोरटय़ाला विचारा, तो लगेच त्याच्या स्मार्टफोनवर ‘गुगलेल’ आणि क्षणार्धात ती इन्स्टिटय़ूट कुठल्या शहराच्या कोणत्या गल्लीबोळात आहे, हे शहर या पृथ्वीतलावर नक्की कोठे आहे, तेथे सध्या हिमवर्षांव होतोय की कडकडीत उन्हे पडली आहेत तेथपासून तेथल्या किती रहिवाशांना सहावे बोट आहे इथपर्यंत इत्थंभूत माहिती तो तुम्हाला देईल. पण त्या वेळी आपल्याकडे मोबाइल आणि इंटरनेट हे दोन्ही शब्द फक्त ऐकूनच माहिती होते. आमची पिढी तशी अडाणीच होती हो.\nमाझी फ्लाइट हिथ्रो-लंडनला संध्याकाळी पाच वाजता उतरणार होती. म्हणजे दोनेक तासांत हॉटेलवर पोहोचून नंतर जरा पाय मोकळे करायला बाहेर पडता येईल असा माझा साधाभोळा अंदाज. प्रत्यक्षात ती इन्स्टिटय़ूट सरे काऊंटीतल्या ‘सटन’ या छोटय़ा शहरात होती आणि त्याच्या मुख्य चौकात मला उतरवून बस पुढे गेली तेव्हा रात्रीचे आठ-साडेआठच वाजले होते, पण चक्क मध्यरात्रीचा माहौल भासत होता. दाट धुके, मिट्ट काळोख, निर्मनुष्य रस्ते, एकूण एक दुकाने, मॉल, हॉटेले, फूड जॉइंटस् बंद. थंडी व बोचऱ्या वाऱ्यांचा तडाखा असा की अंगावर मणभर वुलन्स असूनही आपण उघडेबंब आहोत असेच वाटत होते. या स्थितीत, एवढय़ा जड बॅगा संभाळत माझे हॉटेल शोधायचे तरी कसे मुंबईत खरोखरच्या मध्यरात्रीपण परक्या माणसाला मदतीचा हात पुढे करायला दहाजण सापडतील, येथे रात्रीच्या फक्त नऊच्या सुमाराला अशी स्मशानशांतता मुंबईत खरोखरच्या मध्यरात्रीपण परक्या माणसाला मदतीचा हात पुढे करायला दहाजण सापडतील, येथे रात्रीच्या फक्त नऊच्या सुमाराला अशी स्मशानशांतता मतीच गुंग झाली. आशेने आजूबाजूला न्याहाळताना पंधरा-वीस मिनिटेच गेली असतील, पण प्रत्येक मिनिट प्रहरासारखे वाटेल.\nतेवढय़ात चौकाच्या एका कोपऱ्यातून तीन-चार जणांचा एक ग्रुप माझ्याच दिशेने येताना दिसला. म्हटले, देव पावला. तो जवळ आल्यानंतर मात्र छातीत धस्स झाले. ते एक आफ्रिकन तरुणांचे टोळके होते. चालीवरूनच चिक्कार प्याल्याचे कळत होते, त्यांच्याकडे मदत मागणे म्हणजे खुद्द सैतानालाच ‘स्वर्गाचा रस्ता दाखव’ असे विनविण्यासारखे होते.\nपोरे जवळ आली आणि त्यांच्या ‘तशा’ अवस्थेतही मी सामानासह एकटाच, असहाय उभा आहे हे लक्षात आल्याने एकाने एका मोठय़ा सुटकेसला लाथाडून मला घाबरविले तर दुसऱ्याने माझी हँडबॅग खेचत ‘‘गीव्ह मी, गिव्ह मी’’चा पुकारा केला.\nमला कसे सुचले देव जाणे- पण मी बेंबीच्या देठापासून खच्चून ओरडलो. इंग्रजीत की हिंदी-मराठीत, ‘‘हेल्प, हेल्प’’ की ‘‘बचाओ, बचाओ’’ की चक्क ‘‘चोर, चोर’’- हे पण तो उप्परवालाच जाणे, मला काहीही नंतर आठवले नाही. पण नशीब माझे, बाजूच्याच बििल्डगच्या पहिल्या मजल्यावरची खिडकी उघडून काही माणसे डोकावली. दुसऱ्याच क्षणी जिन्यावर दाणदाण पावले वाजली आणि त्या आफ्रिकन पोरांनी लगेच पोबारा केला.\nतेथे एक छोटे पब होते आणि तेथूनच माझे साहाय्यकर्ते अवतरले होते. त्यांची खरीखुरी मदत झाली. त्यांनी पबमधून फोन करून टॅक्सी मागवली, हॉटेलला कळविले व माझी पाठवणूक करताना, ‘‘डोन्ट वरी, असे क्वचितच येथे घडते’’ असा दिलासादेखील दिला. ते आले नसते आणि माझी फक्त हँडबॅग जरी लांबवली गेली असती तरी पासपोर्ट, ट्रॅव्हलर्स चेक्स, कॅश, इत्यादींना पारखा झाल्यावर बहुधा रिटर्न फ्लाइटने मला भारतात डिपोर्टच केले गेले असते.\nइसापनीतीतल्या गोष्टीअखेर असते तसे मीदेखील माझ्या फजिती प्रसंगाचे तात्पर्य शोधण्याइतके चातुर्य पैदा केले आहे. या प्रसंगाचे तात्पर्य:\n१) बॅग खेचणाऱ्यांचा हात म्हणजेच बहुधा इंदिरा गांधींनी पॉप्युलर केलेला ‘परकीय हात’ असावा.\n२) केवळ पहिला परदेश प्रवास, ‘एक्सायटिंग’ व्हावा म्हणून हे रामायण घडले.\n३) फक्त पबची मजा चाखणारे फिरंगीच हिवाळय़ात उशिरापर्यंत अ‍ॅक्टिव्ह असतात.\nमागील अनुभवाने शहाणा झाल्याने लगेचच काही महिन्यांनी कामासाठी सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे जाताना दिवसाउजेडी पोचणारी फ्लाइट घेतली. हॉटेल पंचतारांकित असल्याने शोधण्याचा व्याप नव्हता. मात्र आपल्याकडच्या मेमधल्या कडकडीत उन्हाळय़ातून मी आता दक्षिण गोलार्धातला हिवाळा अनुभवत होतो. लहान दिवस आणि कामाचा रेटा यामुळे सिडनी हे छान शहर वाटतेय यापलीकडे शहराचा अजिबात अंदाज आला नव्हता. म्हणून काम संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळीच ‘सिडनी एक्सप्लोअरर’ बसची दिवसभराची टूर घेतली. बसला शहरभर अनेक स्टॉप. कुठेही उतरा, हवे तितके थांबा आणि सतत पाठोपाठ येणाऱ्या तशाच बसमध्ये पुन्हा चढा. म्हटले चला, भटकू या दिवसभर.\nबस सुरू झाल्यावर थोडय़ाच वेळात ती जगविख्यात ‘सिडनी हार्बर ब्रिज’ खालच्या छोटय़ा रस्त्यावर थांबली आणि ड्रायव्हरने ‘‘येथे फक्त दोन मिनिटांचा फोटो स्टॉप’’ असे बजावले. मी कॅमेरा तयार ठेवला होताच. ‘‘फोटो काढून लगेच परत येतो, ओके’’ असे सांगताच ड्रायव्हरकाकांनी अगदी तोंडभर हसून मान डोलावली. मी धावत जरा बाजूला जाऊन छानपैकी अँगल शोधला, फटाफट दोन-चार फोटो काढले आणि मागे वळून पाहतो तो बसने वेग घेतलेला. मिल्खासिंग लाजेल अशा वेगात मी स्िंपट्र मारला पण पाठलाग असफल. एक वळण घेऊन बसबाई अदृश्य झालीदेखील. बाई भारीच वाकडय़ा वळणाची.\nमी मटकन खालीच बसलो. ड्रायव्हरला बहुधा माझे तर्खडकरी विंग्रजी कळले नव्हते किंवा दोन मिनिटे म्हणजे दोनच अशी त्यांची शिस्त असावी.\nमी मात्र त्याची संमती गृहीत धरून बिनधास्तपणे माझी हँडबॅग सीटवरच ठेवून उतरलो होतो. त्यात पासपोर्ट, कॅश वगैरे नेहमीचाच महत्त्वाचा मामला. आता बसमध्ये बारा गावचे, नव्हे बारा देशांतले प्रवासी, कुणी चटकन बॅग घेऊन उतरला तर कोण, कसा पत्ता लावणार\nअशा आपत्तीत अक्षरश: आकाशातून देवदूत यावा तसा एक प्रायवेट टूरचा गाइड माझी आरडाओरडा ऐकून माझ्या मदतीला धावला. प्रॉब्लेम कळल्याबरोबर प्रथम माझ्या तिकिटावरचा बस नंबर व त्यांच्या कंट्रोलरूमचा टेलिफोन नंबर पाहून त्याने त्याच्या मोबाइलवरून लगेच कंट्रोलरूमला कॉन्टॅक्ट केले.\nनंतरच्या पाच-सात मिनिटातल्या घटना खरोखरच अविश्वसनीय होत्या. कंट्रोलरूमने ड्रायवरला फोन करून माझी बॅग जवळच्याच ‘सक्र्युलर क्वे’ या सिडनीच्या सेंट्रल बस-बोट टर्मिनलमधील बसच्या स्पेशल काऊंटरला देण्यास सांगून, लगेच गाइडच्या फोनवर बॅग कशी परत ताब्यात घ्यायची, याच्या सूचना दिल्या.\nमंडळी, लक्षात घ्या, हा प्रसंग वीस वर्षांपूर्वीचा आहे. तेव्हाही तेथे मोबाइल फोन असल्याने इतक्या चटकन निरोपांची देवाणघेवाण होऊ शकली हे मान्य, पण आपल्याकडे अशी तत्परता आजमितीला सर्व सोयी असूनही टुरिझमवाले दाखवतील आणि एखादा गाइड आपला ग्रुप तिष्ठत ठेवून परक्या व्यक्तीसाठी असा वेळ देईल अशी आशा आपण करू शकतो का\nआणखी अध्र्या तासातच माझी पळपुटी हँडबॅग माझ्याकडे परत आली. माझा सुटकेचा नि:श्वास बहुधा साऱ्या सिडनीला ऐकू गेला असेल.\n१) ऑस्ट्रेलियनांना आपले चांगले, शुद्ध तुपातले विंग्रजी समजत नाही.\n२) माझी हँडबॅगच चवचाल आहे. काळे-गोरे भेदभाव न करता ती पुन: पुन्हा दुसऱ्याच्या गळय़ात पडायला बघते.\n३) माझा पाठीराखा देवदूत कधी पबमध्ये असतो, तर कधी देव आनंदसारखा ‘गाइड’\nकुठल्याही गोंधळातून आपण सहीसलामत बाहेर येऊ शकतो या आत्मविश्वासाने पुढची सपत्निक ‘अमेरिका देखो’ मोहीम मी स्वत:च आखली. एकदम सिंपल प्लॅन- वॉशिंग्टनला भाचीकडे सर्व बॅग-बॅगेज टाकून आठवडाभर अगदी जरुरीपुरते छोटे बोचके घेऊन भटकायचे आणि वीक-एंडला तिच्याचकडे आराम करून पुन्हा सोमवारी, नव्या बोचक्यानिशी, नव्या उमेदीने नव्या वाटा धुंडाळायला सज्ज.\nपहिले तीन आठवडे प्लॅन अगदी यशस्वी झाला. सर्वानी आमचे कौतुक केले आणि आता आपण खरोखरच चतुर झालो आहोत अशी माझी पक्की खात्री झाली असतानाच माशी शिंकली.\nवेस्ट कोस्टसाठी अमेरिकन भाचीच्याच सल्ल्याने तेथील एका नामांकित कंपनीची दहा दिवसांची लॉस एंजल्स (एल.ए.)हून राऊंड ट्रिप घेतली. टुर छानच होती. सर्व ठिकाणी पंचतारांकित हॉटेले, लास वेगास, गँड्र कॅन्यॉन, डेथ वॅली, येसोमाइट नॅशनल पार्कसारखी आगळीवेगळी स्थळे. प्रॉब्लेम वेगळाच होता. त्या नामांकित टुरवाल्यांनी मला चांगलीच नामांकित टोपी घातली होती. रोज अर्धा दिवसच टूर आणि उरलेल्या वेळात ‘ऑप्शनल’ नावाखाली भरपूर डॉलर्स उकळून मगच जादा साइट-सीइंग. शिवाय लंच-डिनर अपने आप. अध्र्या टुरमध्येच जवळची कॅश भुस्सकन उडाली. तेव्हा आजच्यासारखी इंटरनॅशनल क्रेडिट वा फॉरेक्स कार्ड्स नसल्याने ट्रॅवलर्स चेक्स (टीसीज) हा एकमेव पर्याय असायचा.\n‘सांता मारिया’ला आलो आणि खरेदीसाठी टीसीज मोडायला गेलो तर सर्व बॅगची पुन: पुन्हा उलथापालथ करूनही ते सापडेचनात. याचा अर्थ नव्याने बॅग भरताना ते पाकीट वॉशिंग्टनलाच राहिले.\n अजून टुरचे चार दिवस व नंतर एल.ए.ला हॉलीवूड, डिस्ने लँड वगैरेसाठी दोन दिवस हॉटेल बुकिंग असा सहा दिवसांचा कार्यक्रम बाकी. कितीही हात आखडता घेतला असता तरी जवळची उरलेली कॅश अपुरीच पडली असती. आला का वांधा विचार करकरून डोस्के आऊट झाले, पण एल.ए.पर्यंत कळ काढून, फ्लाइट अ‍ॅडवान्स करून दोन दिवस आधीच परतायचे यापेक्षा दुसरा पर्याय सुचेना. अगदीच फजितीची पाळी आली.\nपुढचा स्टॉप होता सॅनफ्रॉन्सिस्को. तेथे रात्री पोचलो आणि पुढले दोन्ही दिवसांचे साइट-सीइंग ‘ऑप्शनल’ म्हणजे जादा डॉलर ओतून होते. आता हे दिवस हॉटेलमध्येच बसून काढावे लागणार की काय\nपुन्हा तो अज्ञान पाठराखा देवदूत अचानक वेगळय़ा रूपात अवतरला. माझा एक शाळासोबती गेली अनेक वर्षे एस.एफ.ला स्थायिक झाला होता आणि बऱ्याच वर्षांत गाठभेट नसूनही उगाचच त्याचा नंबर माझ्या डायरीत होता. केवळ ‘बुडत्याला काडीचा आधार’ म्हणीचा आधार घेत, ‘‘कोणत्याही मदतीची अपेक्षा ठेवायची नाही बरं का’’ असे स्वत:लाच बजावीत मी त्याला फोन लावला. मी चक्क त्याच्या शहरातूनच बोलतो आहे. यावर त्याचा प्रथम विश्वास बसेना. वेळ न दवडता तो हॉटेलवर आला.\n‘‘अरे हे टुरवाले काय कप्पाळ दाखविणार तुला एस.एफ.’’ असे सूतोवाच करीत त्याने नेहमीच्या टुरिस्ट स्पॉट्सबरोबर जेथे टुरवाले कधीच नेणार नाहीत अशा त्याच्या खास आवडीच्या पॉइंट्सना आम्हाला भटकावून आणलेच, वरती जवळच्या जगविख्यात ‘रेडवूड फॉरेस्ट’ची पण सैर घडवून आमचे दोन्ही दिवस गोड केले व शेवटी भरपूर डॉलर्सची सोय पण केली.\n१) ‘देव तारी त्याला..’, ‘खुदा देता है तो छप्पर..’ वगैरे वगैरे.\n२) तो अज्ञात देवदूत असा माझ्या पाठीमागे, पाठीमागे फिरणार असेल तर मंगळावर जाण्यासाठीदेखील ‘इस्रो’कडे बुकिंग करण्याची माझी तयारी आहे.\n३) कोणीतरी कुडबुडय़ा ज्योतिषी शोधायला हवा. माझी बॅग मला अशी डायरेक्टली वा इनडायरेक्टली का छळतेय ते जाणून घ्यायला.\nमी पॅरिसचे काय वाकडे केले आहे ते तो एक नेपोलियन वा द गॉल जाणे, पण या शहराने माझ्या चालण्याच्या स्टॅमिनाचा अंत पाहण्याचाच विडा उचलला आहे. मी पहिल्यांदा तेथे कामासाठी गेलो तेव्हा तेथे मेट्रो, बस, टॅक्सी थोडक्यात तिथल्या सगळय़ा सुविधांचा सार्वत्रिक संप ऐन भरात आला असल्याने तेथल्या अपॉइंटमेंटस्साठी रोज वेगवेगळय़ा दिशेने जाण्या-येण्यापायी चौदा-पंधरा कि.मी.ची तंगडतोड करावी लागली होती. तीही फॉर्मल सुटाचे ओझे व चेहऱ्यावरचे हास्य ढळू न देता आणि वरती भारतात परतल्यावर ‘‘वा अकरा नंबरचा टांगा तेथेही आहे का अकरा नंबरचा टांगा तेथेही आहे का’’ अशी सहकाऱ्यांची कुत्सित बोलणी ऐकून घ्यावी लागली होती.\nकाही वर्षांनी सपत्नीक टूरिस्ट म्हणून गेलो त्या या आठवणी घेऊन. पण तेथे ‘अच्छे दिन’ आले होते. जूनच्या छान हवामानात रोज दहा-बारा तास मनसोक्त भटकताना पॅरिसने पुन्हा इंगा दाखविला, असे स्वप्नांतही वाटले नाही. त्याचे असे झाले.\nएका सकाळी ‘नॉटरडेम’ कॅथ्रेडल पाहून नंतर सीन नदीच्या काठाकाठाने लुव्र म्युझियमपर्यंत जाणाऱ्या अतिसुंदर रस्त्याने (जो मला पहिल्या तंगडतोड भेटीतच फार भावला होता) पायी सहल व म्युझियम भेटीनंतर पॅरिसचा सर्वात सुंदर भाग, म्हणजे कॉनकॉर्ड चौक, टूलिरी गार्डन्स, शांज लिजे रस्ता ते थेट आर्क-द-ट्रायम्फ अशा वॉकिंग टूरचे प्लॅनिंग होते. पण काय दुर्बुद्धी झाली. एकदम दमछाक नको म्हणून मोठय़ा चतुरपणे लुव्रसाठी नॉटरडेमहून मेट्रो घेतली. मध्ये दोन-तीनच स्टेशने पण ‘श्ॉटले’ (ूँं३’ी३) येथे ट्रेन बदलावी लागणार होती.\nश्ॉटलेला उतरल्यावर बोध झाला. हा एक अगडबंब अंडरग्राऊंड भूलभुलैया आहे. हे पॅरिसचे सेंट्रल मेट्रो स्टेशन. येथे सर्व दिशांनी येणाऱ्या मेट्रो लायनी एकमेकांना छेदून पुढे जातात. स्टेशनचा ले-आऊटच चक्रावून टाकणारा. मधोमध एक प्रशस्त लांबलचक बोगदा, त्याला जागोजागी विमानतळावर असतात तसे सरकते रस्ते (कन्वेयर बॉक्स). त्यांच्या दोन्ही बाजूंना वेगवेगळय़ा प्लॅटफॉम्र्सकडे जाणारे असंख्य लहान बोगदे, त्यातील काहींना उपबोगदे आणि सर्व बोगद्यांत प्लॅटफॉम्र्सना खोलवर उतरणारे एस्केलेटर्स. वाचून गरगरले ना मग पाहताना आम्ही किती गोंधळलो असू, कल्पना करा. आता लंडनमध्ये किंग्ज-क्रॉससारखी भव्य स्टेशने अनुभवली होती, पण श्ॉटलेचा असा पसारा पाहून छातीच दडपली.\nहातात स्टेशनचा नकाशा घेऊन हवी असलेली लाइन व प्लॅटफॉर्म नक्की कोठे आहे याची खात्री करून मुसंडी मारली खरी, पण इच्छित प्लॅटफॉर्म काही केल्या सापडेना. अनेकांना विचारले नकाशावर बोट ठेवून ‘येथे जा’ असा सल्ला मिळायचा पण तेथे पोचल्यावर प्लॅटफॉर्म इल्ले किती वेळा सरकत्या रस्त्यांवरदेखील धावलो, किती बोगद्यांतून किती वेळा एस्केलेटर्सनी खाली जाऊन शोध घेतला, गणतीच नाही. त्याच त्याच चार-पाच बोगद्यांत पुन:पुन्हा रपेट करून पाय थकले, तासभर वेळ पाण्यात गेला, आता ‘इनफ इज इनफ’ बाहेर पडणेच इष्ट असे ठरवून वळलो तोच एका हसतमुख जोडप्याने (बहुधा ‘हिच्या’ साडीमुळे असेल) आम्हाला अभिवादन केले आणि शेवटचा चान्स म्हणून आम्ही आमची रडकथा त्यांना ऐकवली.\nत्यांनीसुद्धा नकाशावर बोट ठेवून ‘‘हा इथे तुमचा प्लॅटफॉर्म’’ असे सांगितल्यावर अणुयुद्धात पॅरिस नष्ट झाल्याचे वृत्त बीबीसी किंवा सी.एन.एन. जितक्या गंभीरपणे देईल त्याच टोनमध्ये मी त्यांना सांगितले- ‘‘तो प्लॅटफॉर्म या पृथ्वीतलावरून अदृश्य झाला आहे.’’ ते पण चक्रावले व आमच्याबरोबर शोधार्थ निघाले.\nपुन्हा आमच्या स्वाऱ्या आता त्या ओळखीच्या झालेल्या बोगद्यात शिरल्या आणि आमचे गाईडपण गोंधळले. नकाशाप्रमाणे जेथे असायला हवा होता तेथे त्या प्लॅटफॉर्मची खरोखरच काहीही खूण नव्हती. त्यांनी कुठे तरी फोन लावला. फ्रेंचमधून बरेच ‘‘आऽऽई, वुऽऽई’’ असे हेल काढत व ऐकणारा समोरच असल्यासारखे हातवारे करीत ते कुणाशी काय बोलले, देव जाणे, पण फोन संपवून त्यांनी हसत हसत समोरच्या बोगद्याच्या एका छोटय़ा फाटय़ाकडे निर्देश करून ‘‘अहो, हाच त्या प्लॅटफॉर्मचा एन्ट्रन्स- फक्त इथली निऑनसाइन आज सकाळीच पडल्याने तुम्हाला उगाचच त्रास झाला.’’ असे म्हणत त्यांनी आमचा निरोप घेतला. त्यांचे पुन:पुन्हा आभार मानून आम्ही घाईघाईने प्लॅटफॉर्मवर उतरलो. समोरच्या त्या लाइन्सच्या नकाशात लुव्र स्टेशन असल्याची खात्री करेपर्यंत ट्रेन आलीसुद्धा. पटकन सीट पकडून हुश्श करताना पुढले स्टेशन आले आणि बायको दरवाजावरच्या इंडिकेटरकडे बोट दाखवून इंगळी डसल्यागत किंचाळली.\nआम्ही चक्क उलटय़ा दिशेने लुव्रपासून दूर चाललो होते. मग काय, नंतरच्या स्टेशनला धडाधड उतरून पुन्हा योग्य दिशेने प्रवास. या सगळय़ा गोंधळात आमचा इतका वेळ वाया गेला होता की एव्हाना ओरिजिनल प्लॉनप्रमाणे लुव्रच काय, पुढे आर्कपर्यंतदेखील आम्ही पायी पायी आरामात पोचू शकलो असतो.\nतेव्हापासून आमच्या घरात जरूर नसताना कुणाची निष्कारण तंगडतोड झाली तर ‘‘त्याचे श्ॉटले झाले’’ ही नवीन म्हण प्रचलित झाली आहे.\n१) या वेळी तो अज्ञात देवदूत सपत्नीक (किंवा पॅरिस आहे म्हणून समैत्रीण) मदतीला आला.\n२) हवी तेथे पाटी नसणे हा काही आपलाच कॉपीराइट नाही.\n३) नेपोलियन कुठलीशी लढाई म्हणे पाच मिनिटे उशिरा पोचल्यामुळे हरला होता. तो नक्की श्ॉटलेंत अडकला असणार.\nया पश्चिमी देशातल्या फजित्या (‘फजिती’चे बहुवचन बहुधा हेच असावे) कमी पडल्या म्हणून की काय, अतिपूर्वेच्या टोक्योमध्ये पण माझ्यामागचे शुक्लकाष्ठ काही टळले नाही. कामानिमित्त आठवडाभर मुक्काम होता. बिजनेस सेंटरपासून हॉटेल बरेच दूर, म्हणून टोक्योच्या मेट्रोचा अनुभव भीत-भीत चाखला. येथे मुंबईपेक्षाही जास्त गर्दी असते, गाडीत प्रवासी कोंबण्यासाठी स्पेशल स्टाफ असतो वगैरे वगैरे ऐकले होते, पण तसा काही प्रकार आढळला नाही. हॉटेलच्या अगदी जवळचे एक सबर्बन स्टेशन ते टोक्यो सेंट्रल आणि रिटर्न असा प्रवास इतका सोप्पा वाटला की, दुसऱ्या दिवशीच माझी कॉन्फिडन्स लेव्हल एकदम टॉपला पोचली. बस्स, आता रोज संध्याकाळी मेट्रोने टोक्यो भटकून नंतरच हॉटेलला परतायचे. लगेच तिथल्या नव्यानेच ओळख झालेल्या जपानी मित्राचा सल्ला घेतला.\n‘‘वेली गुद आयदिया’’ त्याने अनुमोदन देत सल्ला दिला. पहिल्याच प्रयत्नासाठी ‘गिंझा’ विभाग ओके, कारण तेथून परतीचा प्रवास पंधरा-वीस मिनिटांचाच असेल. तेथे जाण्यासाठी व परतीच्या मेट्रो लाइन्सची नावे/नंबर व स्टेशनांची नावे एका कागदी चिटोऱ्यावर लिहून देऊन त्याने मला ‘बेस्ट लक’ दिले.\nगिंझा म्हणजे टोक्योचा अतिगर्दीचा एरिया. टूरिस्ट, विशेषत: अमेरिकन टूरिस्टना आकर्षित करण्यासाठी जे जे लागते त्या सर्व प्रकाराच्या शॉप्सनी (त्यात अगदी ‘सर्व’ प्रकार आले) खच्चून भरलेला. मॉल्स, रेस्टॉरन्टस्, नाइट क्लबस्, रस्ते- सगळीकडे टूरिस्टच टूरिस्ट. सर्व उंच इमारतींवर अखंड वरपासून खालपर्यंत, लांबलचक, भडक रंगाच्या, दृष्टी गरगरवणाऱ्या निऑन जाहिराती. तासाभरातच सहनशक्ती संपुष्टात येऊन परतीच्या मेट्रोसाठी ते जपानी चिटोरे मी शोधू लागलो. पाकिटात नव्हते, मग शर्ट, पँट, कोट-सगळे खिसे धुंडाळूनही कुठेच नाही. तेथे मेट्रोची वेगवेगळय़ा लाइन्सची दोन-तीन स्टेशन्स होती. पण कोणतेच नाव ओळखीचे वाटेना. आता परत जायचे कसे\nमी चतुरपणे निर्णय घेतला. टोक्यो सेंट्रलला कसे जायचे हे कुणीही सांगेल, तेथून नेहमीची लाइन घ्यायची म्हणजे नो प्रॉब्लेम तेथे पोचलो खरा, पण त्या अतिप्रचंड स्टेशनच्या भलत्याच अनोळखी कोपऱ्यात उतरल्यामुळे जेथून परतीच्या प्लॅटफॉर्मला जाता येईल ते कालच ओळखीचे झालेले गेट सापडेचना. सगळीच गेट सारखी दिसायला लागली. अगदी ‘श्ॉटले’ झाले. या संशोधनात बराच वेळ वाया. एकंदरीत काय, आधी कंटाळवाणे साइटसिइंग आणि हा असा परतीचा वेळखाऊ प्रवास.\nहॉटेलरूममध्ये शिरल्या क्षणी प्रथम सकाळपासून चढवलेल्या कोटाचे ओझे अक्षरश: ओरबाडून काढले आणि नेहमीप्रमाणे कोटाच्या अगदी आतल्या खिशात हात गेला. ही माझी प्रवासातली जुनी सवय.. त्या छोटय़ा खिशात इमर्जन्सी तरतूद म्हणून एक शंभर डॉलर नोट ठेवायची आणि रोज दिवसाअखेरीस ती जागेवर आहे ना ते चाचपायचे. आज नोटेबरोबर हाताला आणखी काय लागतेय म्हणून काढून पाहिले तर ते ऐतिहासिक जपानी चिटोरे. याचा अर्थ, ‘हा फार महत्त्वाचा कागद आहे.’ असे माझ्या मनाने माझ्याही नकळत ठरवून तो अंगावरच्या सर्वात सुरक्षित जागी ठेवला आणि ‘तेथे तो नसणारच’ असे माझ्या कळत मनाने ठरविल्याने फक्त तोच खिसा धुंडाळण्याची तसदी मी घेतली नाही. तुझे आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलाशी- दुसरे काय\nअशी ही साठा उत्तराची फजित कहाणी सुफळ.. नक्की संपूर्ण की पुढल्या टूरमध्ये आणखी काही की पुढल्या टूरमध्ये आणखी काही\nआता फायनल तात्पर्य :\n१) तो अज्ञात देवदूत प्रत्येक वेळी येईलच असे नाही. मंगळभेट कॅन्सऽऽल\n२) देशाटनाने मी खरोखरच चतुर झालो आहे. तीच चूक पुन्हा न करता फजितीची नवी नवी आयुधे शोधून काढण्याचे चातुर्य मी पैदा केले आहे.\n३) त्यात पण मजा असते यार मिळमिळीत प्रवास काय कामाचा. तुम्हीपण एकवार अनुभव घेऊन खात्री करा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nउद्धव ठाकरे, आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर-राणे\nकेवळ ११ सामने, मानधन २६५९ कोटी .. हा आहे क्रीडाविश्वातील सर्वात महागडा खेळाडू\n'शबरीमला मंदिर म्हणजे सेक्स टुरिझमची जागा नाही'\nबायको घर सोडून गेल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याला बापाने पाण्याच्या टाकीत फेकले\nगौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टाचा दिलासा\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2018/07/blog-post_25.html", "date_download": "2018-10-19T14:13:26Z", "digest": "sha1:3JNFKXBHVIXAJZHG4TRDCPL2BR5CFRFX", "length": 26512, "nlines": 186, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: मोदींचा बाजारभाव", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nतिकीटावरून कळते मोदींची 'मार्केट व्हॅल्यू'- तिवारी\nनवी दिल्ली - हैदराबाद येथे पुढील महिन्यात होणाऱ्या गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेला पाच रुपये तिकीट ठेवल्याने, यावरून त्यांची मार्केट व्हॅल्यू किती आहे हे कळते, अशी खोचक टीका केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपचे प्रचारप्रमुख असलेले नरेंद्र मोदी यांची 11 ऑगस्ट रोजी हैदराबाद येथे सभा होणार आहे. या सभेला उपस्थित राहण्यासाठी पाच रुपयांचे तिकीट काढावे लागणार आहे. त्यामुळे भाजपवर काँग्रेस नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे. तिवारी म्हणाले, ''एखाद्या बाबाचे प्रवचन ऐकण्यासाठीही आता १०० ते हजार रुपयांपर्यंत तिकीट खरेदी करावे लागते. एखादा चित्रपट पाहण्यासाठीही २०० ते ५०० रुपयांपर्यंतचे तिकीट काढावे लागते. मात्र, एका फ्लॉप वक्त्याचे भाषण ऐकण्यासाठी फक्त पाच रुपयांचे तिकीट काढावे लागत आहे. यावरून मोदींचे मार्केट व्हॅल्यू किती आहे, हे कळून येते.''\nपाच वर्षापुर्वी म्हणजे नेमकी तारीख सांगायची तर १६ जुलै २०१३ रोजी, सकाळ दैनिकात प्रसिद्ध झालेली ही बातमी माझ्या फ़ेसबुक पेजवर मी टाकली होती. फ़ेसबुक अशा जुन्या आठवणी अधूनमधून जाग्या करून देत असते. त्यामुळे ती वाचनात पुन्हा आली. तेव्हा मनिष तिवारी मनमोहन सरकारमध्ये राज्यमंत्री होते आणि बोलघेवडे नेता म्हणून ओळखले जात होते. अलिकडे त्यांची वाचाळता खुप कमी झाली आहे, किंवा पक्षाने त्यांच्या तोंडात बोळा कोंबलेला असावा. पण पाच वर्षापुर्वी कॉग्रेसच्या घाताचा पाया कोणी व कसा घातला होता, त्याचा हा पुरावा आहे. आज त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसते आहे, म्हणून त्या बातमीला महत्व आहे.\nतेव्हा म्हणजे २०१३ सालच्या जुलै महिन्यात भाजपाने नरेंद्र मोदींना आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणूनही घोषित केलेले नव्हते. फ़क्त प्रचारप्रमुख म्हणून नेमले होते. त्याच भूमिकेत मोदी हळूहळू देशाच्या इतर राज्यात जाऊन आपल्या लोकप्रियतेची चाचपणी करीत होते. अशाच एका जाहिरसभेचे आयोजन तात्कालीन आंध्राच्या राजधानीत एका स्टेडीयममध्ये करण्यात आलेले होते. मार्केटींगच्या ज्या विविध पद्धती असतात, त्याचा हा वापर होता. म्हणूनच तिथे नुसती गर्दी जमवण्यापेक्षा त्या सभेसाठी पाच रुपये तिकीट लावण्यात आलेले होते. त्यातून मोदींच्या लोकप्रियतेचा गवगवा करण्याची संधी भाजपाला साधायची होती. त्यालाही एक कारण होते. नाशिक येथे एका सभेसाठी सोनिया गांधी येणार होत्या आणि त्यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी पैसे मोजून महिला गावकर्‍यांना गोळा करण्यात आल्याची बातमीही गाजलेली होती. या महिलांना खाऊनपिऊन शेदोनशे रुपये वगैरे द्यायचे मान्य करून आणलेले होते. पण सभा संपल्यावर पैसे मिळाले नाहीत, म्हणून त्या गावकर्‍यांनी राडा केला होता आणि त्याची पोलिसात तक्रारही झालेली होती. त्या पार्श्वभूमीवर मोदींच्या सभेला पैसे द्यावे लागत नाहीत, तर लोक तिकीट काढून मोदींना ऐकायला येतात, असा भुलभुलैया भाजपाच्या व्यवस्थापकांना उभा करायचा होता. सहाजिकच त्यासाठी हे किरकोळ तिकीट लावण्यात आलेले होते आणि बहुतांश तिकीटे परस्पर कार्यकर्त्यांनीच घाऊक खरेदी केलेली होती. त्यात नाक खुपसण्याची तिवारींना गरज नव्हती. पण हात दाखवून अवलक्षण करणार्‍यांनाच कॉग्रेसमध्ये नेता मानायची प्रथा असल्याने, तिवारींनी आपले कर्तव्य पुर्ण केले. त्या तिकीटावरून मल्लीनाथी केलीच. मोदींचा बाजारभाव किती ते त्यांनी आपल्या पांडित्यपुर्ण भाषेत सांगितलेले होते व पुढे लढायची वेळ आली, तेव्हा शेपूट घालणारा पहिला नेता तिवारीच होते.\nतिवारींची ही प्रतिक्रीया जुलै २०१३ ची आहे. पण २०१४ चा मार्च एप्रिल उजाडला, तेव्हा हा इसम पंजाबमधून लोकसभेसाठी आपल्या हक्काच्या जागेवरही लढायला तयार नव्हता. पक्षाने तिकीट देण्यापुर्वीच उमेदवारी नाकारून आपला बाजारभाव दिवाळखोरीत गेल्याचे त्यानेच जाहिर केले होते. तिवारीच कशाला तेव्हाचे अर्थमंत्री चिदंबरम यांनीही आपल्या पक्षातर्फ़े लोकसभेला उभे रहायचे आमंत्रण नाकारले होते. मुद्दा असा, की बाकीच्या वेळी राणा भीमदेवी थाटाच्या वल्गना करणार्‍या अशा नेत्यांनी खरोखर लढायची वेळ आली, मग कॉग्रेसला सातत्याने दगा दिलेला आहे. पडायची शक्यता असतानाही जे लढायला उभे रहातात वा पुढे येतात, ते खरे नेता असतात. कॉग्रेसमध्ये अशा नेत्यांचा दुष्काळ सुरू झाला, तिथून त्या पक्षाला घरघर लागलेली आहे. तेव्हा असे लोक काय काय वल्गना करीत होते, ते आज त्यांच्याही स्मरणात राहिलेले नसावे. भारत म्हणजे गुजरात नाही. मोदींना गुजरातबाहेर कोण ओळखतो अशा शेलक्या भाषेत बोलणारे आज काय मुक्ताफ़ळे उधळत असतात अशा शेलक्या भाषेत बोलणारे आज काय मुक्ताफ़ळे उधळत असतात आम्ही सगळे पुरोगामी पक्ष एकत्र येऊन मोदींना पराभूत करणार. कोणी थांबवले आहे आम्ही सगळे पुरोगामी पक्ष एकत्र येऊन मोदींना पराभूत करणार. कोणी थांबवले आहे २०१४ मध्येही त्यांना एकत्र येण्यापासून मोदींनी रोखलेले नव्हते. आजही रोखलेले नाही. मुद्दा एकत्र यायचा वा मोदींना रोखण्याचा नसून, मैदानात उतरून प्रतिस्पर्ध्याला भिडण्याचा असतो. तेव्हा इतका आवेश हे लोक दाखवून मोदींची खिल्ली उडवत होते. पण आपल्याच घरी पंजाबच्या मतदारसंघात उभे रहाण्यापासून तिवारींनी पळ काढला होता आणि नरेंद्र मोदी थेट उत्तरप्रदेशात येऊन वाराणशीला लोकसभेची निवडणूक लढायला सरसावलेले होते. पण त्याचाही अर्थ समजून घ्यायची या शहाण्यांना गरज वाटली नाही की आज आपली इतकी दुर्दशा कशाला झाली आहे, त्याचा विचार करायची इच्छा होत नाही. यापेक्षा पुरोगाम्यांच्या पराभवाची आणखी कसली हमी द्यायला हवी आहे\nशत्रूला कमी लेखून कधी लढता येत नाही. आपली तयारी किती पक्की आहे, त्याचीही पुर्वचाचणी करूनच मैदानात उतरावे लागते. तर लढता येत असते आणि लढलात तर जिंकता येत असते. जिंकण्याची शक्यता लढण्यातून निर्माण होत असते. मोदींना आपल्या जिंकण्याच्या शक्यतेपेक्षाही विरोधकांच्या पराभूत मानसिकतेची अधिक खात्री आहे. किंबहूना तेच तर मोदींच्या विजयाचे गमक होऊन गेलेले आहे. जिथे अशी वाचाळता झाली नाही, तिथे मोदी व भाजपाला पराभवाची चव चाखावी लागलेली आहे. लोकसभेत मार खाल्ल्यावर शहाणा झालेल्या केजरीवालांनी फ़ुशारक्या मारण्यापेक्षा दिल्लीत नव्याने मोर्चेबांधणी केली आणि मोदी-शहांना विधानसभेत धोबीपछाड देऊन दाखवला होता. तीच कथा बिहारमध्ये नितीशकुमार यांची होती. तोंडाची वाफ़ दवडण्यापेक्षा त्यांनी लालू व कॉग्रेस यांना सोबत घेऊन मैदान आखून घेतले आणि भाजपाचा दणदणित पराभव केला होता. पण आज त्याचा कुठेही देशभर मागमूस दिसत नाही. प्रत्येक पुरोगामी पक्षाची इंजिने तोंडाच्या वाफ़ेवर दौडवली जात आहेत आणि मोदी पुन्हा एकदा देशाच्या विविध महानगरात राज्यात जाऊन लोकसभेसाठी चाचपणी करू लागलेले आहेत. विरोधक हात गुंफ़ून उंचावून आकाशाला गवसणी घालण्याची स्वप्ने रंगवित आहेत. तर मोदी-शहा जमिनीला हात लावून आपली जमीन चा़चपून बघत आहेत, नेमकी हीच स्थिती २०१३ मध्ये होती आणि २०१४ चे निकाल लागले, तेव्हा तोडपाटिलकी करणार्‍यांचे डोळे पांढरे झालेले होते. आज तिवारींची जागा शशी थरूर यांनी घेतली आहे, इतकाच काय तो फ़रक आहे. पुरोगाम्यांना म्हणूनच मोदी मनोमन शुभेच्छा देत असतील. कारण अशाच दिवाळखोरांच्या पराक्रमाने मोदींच्या विजयाचा मार्ग प्रशस्त होत असतो. तिवारी थरूर इतिहासजमा होतात आणि मोदी-शहा इतिहास घडवला म्हणून मिरवू शकतात. मग २०१९ कोणते रंग उधळत येईल\nआणि २०१९ मध्ये म्हणतील थरूर चे वक्तव्य काँग्रेस ला भोवले जसे अय्यर चे २०१४ मध्ये ,मोदी देशभरात जातायत तसेच विविध लाभार्थींशी रोजच संवाद करतायत आणि भाजप पक्ष म्हणून थरूर ला उत्तर पण देतेय .\nसंस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे\n‘हमाम मे सब नंगे है’, अशी एक हिंदीतली उक्ती आहे आणि त्याचीच प्रचिती सध्या येत आहे. चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर या अ...\nराफ़ायलवर मोदी गप्प का\nराफ़ायल लढावू विमान खरेदीच्या विषयावर इतके रणकंदन माजलेले असतानाही सातत्याने इतर विषयावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, याच बाबतीत मौनव्र...\nअर्थात सनातनी पुरोगामीत्व पाच वर्षापुर्वी मोदी बहूमत मिळवू शकतात, हे मी सांगू शकलो, त्याचा पाया मला इब्न खालदूनच्या मुकदीमा या चौदाव्या ...\nमतचाचणी विश्लेषण (४) मागल्या विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपाने युती मोडली व एकहाती शत-प्रतिशत सत्ता बळकावण्याचा कावा केलेला होता. ...\nसाडेचार वर्षापुर्वी लोकसभेची निवडणूक ऐन भरात होती आणि जवळपास ६० टक्के मतदान उरकलेले होते. अशावेळी नरेंद्र मोदींची लोकप्रियता इतकी शिगेला ...\nमतचाचणी विश्लेषण (५) आगामी लोकसभेच्या निवडणूका आणि त्यात मतदान कसे होईल, याविषयीची उत्सुकता स्पष्ट आहे. जितकी ती प्रत्येक पक्षातील नेत्...\n२०१९ ची लोकसभा, जिंकणार ‘कॉग्रेसच’\n(लेखांक पहिला) येत्या डिसेंबर महिन्यात पाच विधानसभांचे मतदान उरकलेले असेल आणि निकाल लागलेले असतील. त्यानंतर विनाविलंब सतराव्या लोकसभा ...\nसरडा मोसमाप्रमाणे आपले रंग बदलतो असे म्हणतात. ते सिद्धही झालेले आहे. त्याचे कारणही स्पष्ट आहे. निसर्गाने सुरक्षेसाठी सरडा नावाच्या प्राण्...\nबाजारबुणगे आणि रा. स्व. संघ\nSunil Tambe 3 August at 23:32 · प्लासी ते सांगली बंगालचा शेवटचा नबाब सिराज उद्दौला मातला होता. नबाबाचं सैन्य ब्रिटीश सैन्याच्या दुप्...\nमतचाचणी विश्लेषण (३) आगामी लोकसभा निवडणूकीचा संदर्भ घेऊन रिपब्लिक व एबीपी यांनी सी-व्होटरच्या मदतीने केलेल्या मतचाचणीचे निष्कर्ष बहुता...\nआंधळा मागतो एक डोळा\nमोदींसाठी सोनियांचे व्हीजन डॉक्युमेन्ट\nमेलेल्या मनाची जीवंत माणसे\nपाकिस्तानी निकालाचा भारतीय अर्थ\nराहुल, मोदी आणि ‘आनंद’\nओन्ली हॅपन्स इन इंडिया\nबेशरम मान्यवरांचे अभिमानास्पद अत्याचार\nमजबूर ‘शरीफ़’ मुजीबूर होईल का\nसोनिया गांधी जिंकल्या... हरले मात्र विरोधी पक्ष\nतोच सापळा, तीच तडफ़ड\nराजसत्ता आणि धर्मसत्तेचा संघर्ष\nअंजन, डोळे आणि पापण्या\nशरियत कोर्ट आणि खाप पंचायत\nसनातनी पुरोगामी धर्माचे निरूपण\nदेव बाजारचा भाजीपाला नाही रे\nवाजपेयींची सोच आणि सैफ़ुद्दीन सोझ\nदेरसे आये, दुरूस्त आये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5551971084375792348&title=Prof%20Milind%20Joshi%20Speech%20at%20BMCC&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-10-19T14:03:37Z", "digest": "sha1:4FFD7EUS3UYCSUXBMKKQVKL3VSM7RD2B", "length": 7958, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘साहित्य देते अनेक आयुष्ये जगण्याचा आनंद’", "raw_content": "\n‘साहित्य देते अनेक आयुष्ये जगण्याचा आनंद’\nपुणे : ‘जसे भूक भागवण्यासाठी अन्नपदार्थ लागतात, तसेच मन आणि बुद्धी समृद्ध करण्यासाठी ग्रंथांची गरज असते. कोणत्याही क्षेत्रात शिकत असाल, तरी साहित्याशी असलेली नाळ तोडू नका. एका जीवनात अनेक आयुष्ये जगण्याचा अनुभव केवळ साहित्यामुळेच मिळू शकतो,’ असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) आयोजित केलेल्या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. हे प्रदर्शन २९ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळपर्यंत खुले आहे.\nप्रा. जोशी म्हणाले, ‘हल्लीच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या जीवनशैलीत ग्रंथवाचनाला स्थान नाही. त्यांचे आयुष्य इतरांसाठीची अभिप्राय वही बनले आहे. इतरांच्या लाइक्स आणि कमेंट्सवर त्यांचे जीवन चालले आहे. त्यामुळे स्वतःचे असे काही राहत नाही. व्यक्तिमत्त्वासाठी ते योग्य नाही. आज समाज नैराश्याच्या वातावरणातून जात आहे. या नैराश्यातून तरुण पिढीला बाहेर काढायचे असेल, तर वाचन आवश्यक आहे.’\nडेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ, उपप्राचार्य व ग्रंथालय प्रमुख डॉ. सुरेश वाघमारे, व्ही. व्ही. घाणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.\n(कार्यक्रमाची झलक दाखवणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)\nTags: Maharashtra Sahitya ParishadPuneDeccan Education societyBMCC collegeMilind Joshiमहाराष्ट्र साहित्य परिषदपुणेडेक्कन एज्युकेशन सोसायटीबृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयमिलिंद जोशीBOI\nवैभवी वाटचाल... ११० वर्षांची गदिमांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘मसाप’तर्फे विशेष कार्यक्रम डॉ. वसंतराव पटवर्धनांचा ‘मसाप’तर्फे सत्कार साहित्यप्रेमींच्या स्वागतासाठी ‘मसाप’ सज्ज ‘मसाप’च्या संदर्भ ग्रंथालयाचे आधुनिकीकरण\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.slicesoflife.me/2014/02/blog-post.html", "date_download": "2018-10-19T12:49:14Z", "digest": "sha1:EHZTLTBQMRNDCZKH65TXSLTBKTUBKSK4", "length": 12457, "nlines": 117, "source_domain": "www.slicesoflife.me", "title": "Slices Of My Life: लाईटचा खांब", "raw_content": "\nचायला.. कधी कशाची आठवण येईल सांगता येत नाही. 'कशाची' म्हणालो मी, 'कोणाची' असं नाही.\nनगरच्या जुन्या घरात दीड पायऱ्या उतरून आत गेलं कि डाव्या हाताचा कोनाडा माझी खेळायची जागा होती. कितीतरी लहान-सहान-किडूक-मिडूक गोष्टी होत्या माझ्या खेळात. डावीकडच्या पायरीवर वरती शत्रूंच्या सेना मांडायच्या आणि समोर- खाली आपला किल्ला. जिथे किल्ला असायचा त्याच्या खालची फरशी जरा इतरांपेक्षा वेगळी होती, खडबडीत आणि भुऱ्या रंगाची. घर खूपच जुनं असल्यामुळे त्या फरशी खालची जमीन बहुतेक (घुशींनी पोखरून) भुसभुशीत झाली असणार....\nतर परवा, त्या फरशीवर काही आपटलं कि पोकळ आवाज यायचा, त्या आवाजाची आठवण आलेली...\nबरीच वर्ष बाहेरून प्लास्टर नव्हतं बंगल्याला त्यामुळे खिडकीतून बऱ्याचदा पावसाचं पाणी आत यायचं. लोखंडी फ्रेम आणि लाकडी खिडक्या खरतर वाईट पण त्यातल्या त्यात स्वस्त combination होतं. लोखंडी फ्रेम पिच्कायची आणि लाकडी खिडक्या फुगायच्या. त्यामुळे खिडक्यांच्या खिट्ट्या कधी नीट लागायच्या नाहीत. खूप खटपट करून त्या लावाव्या लागायच्या. नाहीतर नाड्यांनी त्या खिडक्या घट्ट बांधायचो आम्ही.\nतर परवा, त्या खिडक्यांच्या खिट्ट्या लावताना करावी लागणारी कसरत आठवली.\nबाजूच्या जुन्या भिंतीवरून चालणे आमच्यासाठी मोठा पराक्रम असायचा. त्या भिंतीवर जागोजागी पक्ष्यांना दाणा-पाणी द्यायला म्हणून काही छोटे खड्डे केलेले होते मग ते चुकवत जावं लागायचं.\nपरवा त्या लहान खड्ड्यांचा बोटी सारखा आकार आठवला... उगाच...\nमध्ये एकदा सातारच्या बागेच्या कुंपणाला लावलेला वायरीचा कडी-कोयंडा आठवला होता.\nआणि आजतर आमच्या वाड्याच्या बोळी समोरचा लाईटचा खांबच आठवला..\nअगदी छोटी ८-१० फूट रुंद बोळ होती आमची आणि बोळ जिथे रस्त्याला मिळते तिथे हा खांब होता.\nया खांबाला जमिनीपासून एक-दीड फूट उंच असा सिमेंटचा बेस होता आणि खांबाला लागून ३-४ फूट उंच शेजारच्या दुकानाचा कट्टा.\nआत्या-आजी मला घेऊन यायची कडेवर. अगदीच हडकुळी होती आजी, मी झेपायचो नाही तिला म्हणून मग ती खांबाला टेकून मला रस्ता-गाड्या-गाई दाखवत रहायची.\nमग नंतर लहान असताना कट्ट्यावर चढायचे म्हणजे आधी या सिमेंटच्या बेस वर चढायचा आणि मग गुडघे टेकवून कट्टा सर करायचा. आधी अवघड जायचं ते पण मग नंतर तो खेळ बनलेला. इकडून चढून दुसरीकडून पायऱ्यांनी उतरायचं. Jungle Gym होती ती आमची.\n'लोखंड-पाण्याच्या' खेळात हा खांब म्हणजे शेवटचा stop होता. आईच्या शाळेतून लोहचुंबक आणलेलं ते घेऊन लोखंड-पाणी खेळायचो, उगाच भाव पण खाता यायचा आणि शिवाय \"हे लोखंड नाहीये- हे अलुमिनियाम आहे, ते स्टील आहे\" अशी भांडणं पण नाही व्हायची. [between 'लोखंड-पाणी' मध्ये स्टील चालते]\nजरा मोठे झाल्यावर त्या कट्ट्यावर खांबाला टेकून उभे राहता यायचे. मग या खांबाला टेकून रोज संध्याकाळी आई शाळेतून यायची वाट बघत बसायचो.\nवयात येत असताना, संध्याकाळी चितळे रोड वरून जाणाऱ्या मुली याच खांबाला टेकून मनसोक्त पाहायचो.\nबोळी मध्ये क्रिकेट खेळताना या खांबाची लाईन म्हणजे फोर होती. Six म्हणजे Out कारण मग ball रस्त्यावर जायचा ना.\nआतून पोकळ होता तो त्यामुळे खांबाला दगड मारला किंवा ball लागला कि मस्त आवाज पण यायचा. घंटा वाजल्या सारखा.\nदहीहंडी मध्ये एक टोक खांबाला तर दुसरे समोरच्या भिंतीवरच्या खिळ्याला असायचे.\nरस्त्याच्या समोरच्या बाजूला खूप श्रीमंत लोकांचा वाडा होता. दिवाळीच्या रात्री आमचे लहान-लहान फटाके संपले कि त्यांची आतिषबाजी सुरु व्हायची. २-४ तास मग या खांबाला टेकून त्यांची दिवाळी बघत बसायचो. दहा हजाराची लड लागली कि खांबाला घट्ट धरून ठेवायचो, नवीन-नवीन शोभेचे फटाके पापणी न मिटता - गाल खांबाला चिकटवून बघत राहायचो. थंडीमध्ये खांबाला गाल लागले कि मस्त गार वाटायचं. एकदम गुळगुळीत झाला होता तो खांब, नवीन कपड्यांना मग त्या खांबाचे शिक्के लागून राहायचे...\nनेहमी एखादा तरी पतंग या खांबावर फडफडत असायचा...\nकित्येक वर्ष झाली असतील तिकडे जाऊन- तो खांब पाहून- त्याला टेकून. आज अचानक आठवला तो. भरून आले खूप.\nएकवेळ माणसे आठवणं साहजिक आहे पण अशा काहीच्या-काही गोष्टी कशा काय आठवतात कळत नाही.\nकुठल्यातरी काळच्या, कुठेतरी दिसलेल्या, कधीतरी हाताळलेल्या शेकडो गोष्टी डोक्यात असतात आपल्या. का आठवतात या गोष्टी कुठे नोंद असते यांची कुठे नोंद असते यांची कशाशी नातं अस्त यांचं कशाशी नातं अस्त यांचं का कधीपण डोके वर काढतात या मधूनच\nकाही काही कळत नाही..\nफक्त या गोष्टींचे स्पर्श, आवाज, चवी अजूनही जाणवतात राहतात.\n\"काही कळत नाही, काही कळत नाही\" हे वाचून अरभाट आणि चिल्लरची आठवण आली. खरंच काही कळत नाही, हे सगळे बंध अल्लाद सोडून मोकळा झालेला माणूस नसावा\nमस्तं लिहिलंयस ..आठवणीतला एक धागा किती रंगवता येऊ शकतो..त्या एका आठवणीशी जोडलेल्यापण कित्ती आठवणी केवढा गुंता असतो नं आपल्या डोक्यात \nनिर्जीव गोष्टींच्या आठवणी पण जिवंत करतात सगळं...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-wari/saathchal-palkhi-wari-rain-sant-dnyaneshwar-maharaj-131956", "date_download": "2018-10-19T13:51:56Z", "digest": "sha1:V4V5V2P3BQK4ZCCWUBLQ57LQXBBKV77P", "length": 13705, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "#SaathChal palkhi wari rain sant dnyaneshwar maharaj #SaathChal पावसाच्या साथीने लोकरंगांची उधळण | eSakal", "raw_content": "\n#SaathChal पावसाच्या साथीने लोकरंगांची उधळण\nशुक्रवार, 20 जुलै 2018\nवेळापूर - हरिनामाचा अखंड जयघोष म्हणजे वारी, टाळ-मृदंगांचा गजर म्हणजे वारी, भक्तीची कसोटी म्हणजे वारी, सहनशीलतेचा साक्षात्कार म्हणजे वारी, तसेच लोकरंगांची उधळण म्हणजेही वारी... हे लोकरंगांचे अनोखे रूप गुरुवारी वेळापूरच्या माळरानावर पाहायला मिळाले.\nरिंगण, धावा आणि त्यानंतर रंगलेल्या भारुडांनी वेळापूरच्या परिसरात लोकरंगात न्हाहून निघाला. अंधश्रद्धेला जीवनातून हद्दपार करण्याबरोबरच जीवन अधिक डोळस पद्धतीने जगण्याचा बीजमंत्र घेऊन माउलींचा पालखी सोहळा वेळापूर मुक्कामी विसावला.\nवेळापूर - हरिनामाचा अखंड जयघोष म्हणजे वारी, टाळ-मृदंगांचा गजर म्हणजे वारी, भक्तीची कसोटी म्हणजे वारी, सहनशीलतेचा साक्षात्कार म्हणजे वारी, तसेच लोकरंगांची उधळण म्हणजेही वारी... हे लोकरंगांचे अनोखे रूप गुरुवारी वेळापूरच्या माळरानावर पाहायला मिळाले.\nरिंगण, धावा आणि त्यानंतर रंगलेल्या भारुडांनी वेळापूरच्या परिसरात लोकरंगात न्हाहून निघाला. अंधश्रद्धेला जीवनातून हद्दपार करण्याबरोबरच जीवन अधिक डोळस पद्धतीने जगण्याचा बीजमंत्र घेऊन माउलींचा पालखी सोहळा वेळापूर मुक्कामी विसावला.\nखांद्यावर भागवत धर्माची पताका घेऊन विठुरायाच्या चरणी आपली वारी रुजू करण्यासाठी निघालेल्या माउलींच्या सोहळ्यात लोकरंग कशाला म्हणतात, याची प्रचिती आली. परंपरेप्रमाणे वेळापूरजवळ ‘तुका म्हणे धावा, आहे पंढरी विसावा’ असा घोष करीत लाखो वारकरी धावा बावी माउंटवरून धावत वेळापूरच्या दिशेने आले. पायी चालून थकली- भागलेली पावले त्या उतारावरून धावत होती. मनात कमालीचा आनंद घेऊन वैष्णव विठुरायाच्या समीप आल्याचा भाव व्यक्त करीत होते. धावा झाला आणि माउलींची पालखी उताराच्या खाली थांबली. रथापुढील शेडगे दिंडी क्रमांक तीनच्या वतीने मानाच्या भारुडात ज्येष्ठ भारुडकार लक्ष्मण राजगुरू यांनी वारीच्या वाटेवरील खरी वेडी कोण, याचे दर्शन घडविले. महादेव महाराज शेंडे यांनी गवळणी सादर करून भाविकांची मने जिंकली. प्रबोधन करीत रंगलेल्या भारुडातून वारकऱ्यांमधील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न झाला. जीवनाचा खरा अर्थ भारुडकारांनी विषद केला.\nसकाळी रंगलेले खुडूस फाट्यावरील गोल रिंगण, धावा आणि भारुडांनी सारा दिवस भाविकांसाठी आनंदाचा ठरला. भुरभूर पावसात लोकरंगाचा आस्वाद घेतला. रात्री सोहळा वेळापूर मुक्कामी विसावला.\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nदेवांच्या भेटीलाही न्यायालयाचा अडसर\nभिलार : दसऱ्याच्या दिवशी दांडेघरच्या श्री केदारेश्वर आणि पसरणीच्या श्री काळभैरवनाथाच्या पालखी भेटीचा सोहळा नेहमीच्याच पारंपरिक वादग्रस्त जागेत न...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nनागरिकांना नीट उत्तरे देता येत नसतील तर बदली करुन घ्या - भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांच्या विजेच्या समस्यांची सोडवणूक करताना नीट उत्तरे देता येत नसेल तर स्वताहून बदली करून जा असा इशारा...\nनाशिक - इंधन दरवाढीसह महागाईचा दणका, टंचाई स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. १८) दसरा- दिवाळी खरेदीचा जेमतेम उत्साह होता. आकर्षक विक्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.pratilipi.com/read?id=6755373519063383&ret=%2F%3Fredirect%3DcatchAll", "date_download": "2018-10-19T13:08:13Z", "digest": "sha1:I3VFSUCREOGOBIIY4RD64OI4XIDNQZ7W", "length": 4551, "nlines": 33, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "वाचा OnlineTyari च्या मराठी कथा चालू घडामोडी (2 ऑक्टोबर ) प्रतिलिपि वर « प्रतिलिपि मराठी | Read OnlineTyari's Marathi content Current Affair (2 October on Pratilipi « Pratilipi Marathi", "raw_content": "\nप्रतिस्पर्धा कायद्याचा आढावा घेण्यासाठी स्थापना करण्यात आलेल्या प्रतिस्पर्धा कायदा आढावा समितीचे प्रमुख - कंपनी कल्याण मंत्रालयाचे सचिव.\nस्काईमेट व्हेदर कंपनीच्या अहवालानुसार, भारतात यावर्षी 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत पर्जन्यमान दीर्घ कालावधी सरासरीच्या इतक्या प्रमाणात नोंदवले गेले - 91% (804 मिलीमीटर).\n‘चांगले समरिटिन व वैद्यकीय व्यावसायिक (आपत्कालीन परिस्थितीत संरक्षण व नियमन) विधेयक-2016’ हे विधेयक मंजूर करणारे भारताचे प्रथम राज्य - कर्नाटक.\nआंतरराष्ट्रीय वयोवृद्ध दिन 2018 याचा विषय - सेलिब्रेटिंग ओल्डर ह्यूमन राइट्स चॅम्पियन्स.\nशहरी सहकारी बँका अल्प वित्त बँकेच्या (SFB) स्वरुपात स्वैच्छिक आधारावर रूपांतरित होण्यासाठीच्या मानदंडानुसार, बँकांचे किमान निव्वळ उत्पन्न इतके असावे - 50 कोटी रुपये.\nIDBI बँकेचे हे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक सेवानिवृत्त झाले आहेत - बी. श्रीराम.\n23 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत ICC कर्णबधिर टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा येथे खेळविली जाणार – भारत (गुरूग्राम).\nवूहेन महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेतली एकेरीची विजेता - सॅबेलिनेका (बेलारूस).\nदोहा येथे झालेल्या आशियाई 10 रेड स्नुकर स्पर्धेत पंकज अडवाणीला हे पदक मिळाले - कांस्यपदक.\nया देशात ‘2018 तिरंदाजी विश्वचषक अंतिम’ स्पर्धा खेळली गेली - टर्की (सॅमसन शहरात).\nबांग्लादेशी लष्कराची प्रथम महिला मेजर जनरल - सुसेन गिती.\nया साली भारतात प्रतिस्पर्धा कायदा संमत करण्यात आला – सन 2002.\nआंतरराष्ट्रीय वयोवृद्ध दिन - 1 ऑक्टोबर.\nया साली भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कार्यरत झाली – सन 1935 (1 एप्रिल).\nसामग्री वाचन आनंद लुटा\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%95%E0%A5%88%E0%A4%AF%E0%A4%B8", "date_download": "2018-10-19T14:08:32Z", "digest": "sha1:JGTXVT7L2PRV4UC4XG5YJDV3ULQXN7OB", "length": 4652, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पोप कैयस - विकिपीडिया", "raw_content": "\n - एप्रिल २२, इ.स. २९६) हा तिसऱ्या शतकाच्या अखेरचा पोप होता.\nयाचा उल्लेख पोप गैयस असाही आढळतो.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nडिसेंबर १७, इ.स. २८३ – एप्रिल २२, इ.स. २९६ पुढील:\nइ.स. २९६ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०१७ रोजी १०:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/loksatta-blog-benchers-winner-opinion-loksatta-campus-katta-3-1551545/", "date_download": "2018-10-19T13:32:03Z", "digest": "sha1:KH7ND4QVMKM7DIZR3H54NWQGF66KZOTL", "length": 19667, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta blog benchers winner opinion loksatta campus katta | राजकारणी, उद्योगपती व बाबांच्या युतीने देशाचा सत्यानाश | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nराजकारणी, उद्योगपती व बाबांच्या युतीने देशाचा सत्यानाश\nराजकारणी, उद्योगपती व बाबांच्या युतीने देशाचा सत्यानाश\nगेल्या काही दिवसांत भारतीय न्यायालयांनी दीर्घ काळ आठवणीत राहतील, असे निर्णय दिले आहेत.\n‘बाबा प्रजासत्ताक’ या अग्रलेखावर प्रथम पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांने मांडलेले मत.\nफ्रेंच राज्यक्रांतीचा जनक प्लेटोने मांडलेल्या विचारानुसार ‘राजसत्ता जेव्हा नीतिमत्ता सोडून धर्मसत्तेची रखेल बनते तेव्हा देशाच्या अस्मितेवर बलात्कार होतो’ या वाक्याचा प्रत्यय आपल्याला काही दिवसांपूर्वी बाबा रामरहिमच्या अटकेपश्चात डेरा समर्थकांनी मांडलेल्या उच्छादावरून आला असेल. या काळात हरयाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांत हिंसेचा जणू आगडोंब उसळला होता. भारतात बाबा लोकांना मोठे होण्यास राजकीय आश्रय वेळोवेळी मिळत आलेला आहे हे जगजाहीर सत्य आहे. डॉ. आंबेडकरांनी भारतीय राजकारणाबद्दल म्हटले होते की, ‘भारतीय राजकारणात व्यक्तिपूजा अगर भक्तीचा एवढा प्रभाव आहे की इतर कोणत्याही देशातल्या राजकारणात अशी भक्ती व व्यक्तिपूजा आढळणार नाही. धर्मात भक्तिमार्ग हा मुक्तिमार्ग बनू शकतो, परंतु राजकारणात भक्तिमार्ग हा अंध:पतनाचा आणि पर्यायाने हुकूमशाहीचा निश्चित मार्ग बनायला वेळ लागणार नाही.’ अनतिकतेने बरबटलेल्या भारतीय राजकारणाबद्दल डॉ.आंबेडकरांनी मांडलेले मत आजही चपखल वाटते.\nगेल्या काही दिवसांत भारतीय न्यायालयांनी दीर्घ काळ आठवणीत राहतील, असे निर्णय दिले आहेत. तिहेरी तलाकला दणका दिल्यापाठोपाठ ‘खासगीपणा हा मूलभूत अधिकार नसल्याचा’ केंद्र सरकारचा युक्तिवाद मोडून काढत खासगीपण जपण्याला घटनात्मकतेचं कोंदण देणारा निर्णय आला आणि लगेचच बाबा रामरहीम नावाच्या भोंदूला त्याची सगळी ताकद, समर्थकांच्या फौजांचा हिंसाचार, वेठीला धरण्याची क्षमता, राजकीय वरदहस्त असल्या कशाचीही पत्रास न ठेवता दिलेला झटका न्यायव्यवस्थेवरचा विश्वास बळकट करणारा आहे. तोंडानं कायद्याच्या राज्याची भाषा करायची आणि कुणी बडा अडकतो म्हटल्यावर शक्य तेवढे ‘किंतु-परंतु’ वाटेत आणायचे ही आपल्याकडची रीत. रामरहिमसाठीही ती वापरात आली. मात्र, न्यायालयानं बाबाचा न्याय केला. खऱ्या अध्यात्माला बदनाम करणाऱ्या दुकानदारीवर एक प्रहार जरूर झाला आहे. डेरा समर्थकांकडून झालेल्या हिंसाचाराची पूर्वकल्पना असूनही या हिंसाचाराला आवर घालता आला नाही म्हणून हरयाणा शासनावर भरपूर टीका झाली, कोर्टाने ताशेरे ओढले परिणामी बाबाला कोर्टाने २० वर्षांची शिक्षा सुनावली तेव्हा अनागोंदीची पुनरावृत्ती सरकारने होऊ दिली नाही. पण मुळात बाबा आणि बाबाचे अनुयायी यांना राज्य शासनाने कायदा हातात घेण्याची इतकी मुभा का दिली गेली, हा प्रश्न उरतो.बाबाच्या मागे लाखोंच्या संख्येने अनुयायी का गोळा होतात हा दुसरा प्रश्न आणि हे असे किती बाबा देशभरात घटनाबाह्य शक्तिपीठं होऊन बसले आहेत, हा तिसरा प्रश्न. बाबाला शिक्षा फर्मावली आणि त्याची तुरुंगात रवानगी झाली; आता तो वरच्या कोर्टात अपील करेल वगरे गोष्टी घडत राहतील, पण या तीन प्रश्नांचा विचार व्हायला हवा. भारतीय जनतेचा बाबा मंडळींप्रति आणि एकूणच अध्यात्माप्रति असलेला भाबडा दृष्टिकोन हा देखील एक संशोधनाचा विषय होऊ शकेल. याचे उदाहरणच द्यायचे झाले तर एकीकडे दोन भगिनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता प्रचंड शक्तिमान बाबाच्या विरोधात शेवटपर्यंत लढा देतात तर दुसरीकडे मात्र त्या पीडित भगिनींना साथ देण्याऐवजी बलात्कारी बाबासाठी हजारो महिला रस्त्यावर उतरतात याला काय म्हणावे आपल्याच भगिनींवर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज न उठवता उलट आरोपीला सहकार्य करतात यावरून अशा धर्मद्रोही लोकांचे प्रस्थ वाढविण्यासाठी आपणच दोषी आहोत असेच म्हणावे लागेल. या देशाला सध्या अशा हरामखोर धर्मगुरूंपासूनच खरा धोका आहे. अतिरेक्यांचा वावर देशाच्या सीमेपुरता आहे आणि आमचे शूर जवान स्वत:च्या प्राणाचे बलिदान देऊन अतिरेक्यांचा खात्माही करीत आहेत. परंतु धर्माच्या नावावर नंगानाच करणारे हे धार्मिक अतिरेकी यांचा खात्मा कसा करायचा हे एक फार मोठे आव्हान देशासमोर निर्माण झाले आहे. राजकारणी काहीच करू शकणार नाहीत, कारण सर्वपक्षीय राजकारणी यांचे भक्त आहेत.\nराजकारणी, उद्योगपती आणि बाबा लोकांची युती एक दिवस या देशाचा सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही एवढे मात्र नक्की. तेव्हा आता वैचारिक बठक असलेल्या लोकांनीच अशा देशद्रोही बुवा, बापूंचा नायनाट करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. बाबा रामरहिमसारख्या वृत्ती बळावण्याचे कारण आपल्या देवभोळ्या मानसिकतेत आहे. माळ घालून गोपीचंदनाची नामाटी ओढणाऱ्याची विश्वासार्हता व प्रतिष्ठा गावात ‘बाय डिफॉल्ट’ इतरांपेक्षा जास्त असते. भगवी वस्त्रे घालून आयुर्वेदाचे नाव घेत एखादा बाबा ग्राहकांची मानसिकता कोळून प्यायलेल्या मार्केटिंग तज्ज्ञांच्या उरावर थयथया नाचत त्यांना पुरते झोपवू शकतो. पिढय़ान्पिढय़ा जीन्सच्या नेणिवेवर नोंदला गेलेला अध्यात्माचा गंज धुवून जायला\nअजून बरीच युगे लोटावी लागणार आहेत..तोवर कोणतीही व्यवस्था अशा बाबा-बुवांचे काहीही वाकडे करू शकणार नाही हे मात्र खरे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nVideo : पोट धरून हसायला लावणारा हा रन-आऊट तुम्ही पाहिलात का\nअनिल अंबानींच्या रिलायन्सचा एनडिटीव्हीविरोधात 10 हजार कोटींचा दावा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nउद्धव ठाकरे, आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर-राणे\nकेवळ ११ सामने, मानधन २६५९ कोटी .. हा आहे क्रीडाविश्वातील सर्वात महागडा खेळाडू\n'शबरीमला मंदिर म्हणजे सेक्स टुरिझमची जागा नाही'\nबायको घर सोडून गेल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याला बापाने पाण्याच्या टाकीत फेकले\nगौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टाचा दिलासा\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4642319.html", "date_download": "2018-10-19T13:39:36Z", "digest": "sha1:GHL3BWJPMCUBAUWNJDDSDQO6PT45ZDZG", "length": 1971, "nlines": 45, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - कविता ॥ तुम्ही सारे नेटकरी ॥", "raw_content": "\nकविता ॥ तुम्ही सारे नेटकरी ॥\nकविता ॥ तुम्ही सारे नेटकरी ॥\nगेली रया ती सारी\nनभी गुप्त ते पतंग\nफिरकीची मांजा न दोरी ॥\nआठवतोय का तो चेंडू \nत्या लाल सपाट चिपळ्या\nकुणी दांडू मारे विटीला\nकधी फोडी काच ती चेंडू\nक्षणात लुप्त धोंडू अन बंडू ॥\nकधी भेंड्या त्या गाण्यांच्या\nकधी खेळ तो मण्यांचा\nतर कधी चोर पोलिसांचा ॥\nकधी तारांची ती गाडी\nधावी पोरं ती शेम्बडि\nकधी मारी उंच उडी\nतर कधी खेळती कबड्डी\nखेळ सारे या मातीत\nतुम्हा नाय ठाव त्यांची महती\nतुम्ही सारे नेटकरी ॥\nसिद्धेश्वर विलास पाटणकर C\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/25-yashshatra-quotes/", "date_download": "2018-10-19T13:43:53Z", "digest": "sha1:5PCMWWAKNXACDSCU6P4NDMZYI2O22FRC", "length": 13178, "nlines": 186, "source_domain": "marathimotivation.in", "title": "25 शक्तीशाली विचार....विचार करण्या साठी ( यशशास्त्र सुविचार ) - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome Home मोटीव्हेशनल 25 शक्तीशाली विचार….विचार करण्या साठी ( यशशास्त्र सुविचार )\n25 शक्तीशाली विचार….विचार करण्या साठी ( यशशास्त्र सुविचार )\nआजच्या दिवसाची सुंदर सुरुवात या सुंदर मराठी सुविचानी करा. या सुविचारानी तुमचा दिवस आनंदात आणि उत्साहात जाईल एकदा नक्की वाचा, सुविचार आवडले तर whatsapp वर मित्रांना शेर करा धन्यवाद\nमाणसाला खाली आणणारा गर्वापेक्षा वेगवान मार्ग नाही.\nतुम्ही नर्कातुन जात असाल तर चालणं सुरु ठेवा. नर्कातून बाहेर पडण्याचा हा एकच मार्ग आहे.\nस्वप्न पाहतच असला तर मोठंच पहा. लहान कशाला कारण मोठी स्वप्नेच माणसाचं रक्त ढवळू शकतात.\nसोप्पी होण्याआधी कुठलीही गोष्ट कठीण असते.\nजो खूपच सुरक्षित आहे तो असुरक्षित आहे.\nएकाच वेळेस दोन कामे करणे म्हणजे दोनपैकी एकही काम न करणे.\nचालता आणि धावता येण्याआधी माणसाला रांगावं लागतं.\nभेटेल त्या प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करा.\nकाम उद्या वर ढकलणे क्रेडिट कार्ड वापरण्या सारखे आहे. बिल मिळेपर्यंत फार मजा येते.\nज्ञानाला अर्थ कृतीमुळे प्राप्त होतो. कृती नाही तर ज्ञानाला अर्थ नाही.\nयंत्रांनी कामे केली पाहीजे. माणसांनी विचार करायला पाहिजे.\nनेहमी लक्षात ठेवा. उघडण्या साठी दुसरे दार तयार ठेवल्या शिवाय निसर्ग पहिले दार कधीच बंद करत नाही.\nतुम्ही जे आत्ता पर्यंत करत होतो तेच पुन्हा कराल तर तुम्हाला तेच मिळेल जे आत्ता पर्यंत मिळत होतं.\nआधी कधीच न मिळवलेलं मिळवण्यासाठी आधी कधीच न केलेलं करावं लागेल.\nध्येयावर न पोहोचणे ही शोकांतिका नाही. पोहोचण्यासाठी ध्येयच नसणे ही खरी शोकांतिका आहे.\nविद्यार्थी तयार झाला की शिक्षक हजर होतो.\nजेंव्हा माणूसएखाद्या गोष्टीसाठी वेडा होऊन जातो त्याला मदत करण्यासाठी, त्याला ती गोष्ट मिळवून देण्यासाठी अक्षरश संपूर्ण सृष्टी पुढे सरसावते.\nविचार बदला, जीवन बदला.\nयोजना तयार करण्यासाठी खर्च केलेला एक मिनिट ती योजना अमलात आणताना दहा मिनिटे वाचवते.\nअपयश जितकी जास्त, यश तितकं मोठं.\nबंदराच्या ठिकाणी जहाज सुरक्षित असते. पण तिथे ठेवण्यासाठी जहाज बनवले जात नाही.\nनिश्चयी माणसाला कोणी थांबवू शकत नाही. अनिश्चयी माणसाला थांबवण्याची गरजच पडत नाही. तो जागेवरून निघतच नाही.\nतुम्ही कुठे जात आहात तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही कुठे पोहचाल कोणास ठाऊक.\nतुमच्या ध्येयाला मनात कोरून टाका.\nयश तुमच्याकडे अक्षरशा ओढलं जाईल.\nलेखक: अब्दुल सलाम चाऊस\nमित्रांनो कसे वाटले आजचे हे शक्तीशाली यशशास्त्र सुविचार आवडले असतील तर नक्की शेर करा. दररोज एक सुविचार whatsapp status म्हणून ठेवा. आणि हो आमचे फेसबुक पेज लाईक करा अश्या शक्तीशाली सुविचारांसाठी. धन्यवाद\nNext articleप्रयत्न आणि चिकाटी – व्यक्तिमत्व विकास आणि यशासाठी आवश्यक गुण\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A9_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F", "date_download": "2018-10-19T13:51:53Z", "digest": "sha1:X564VWDEUDYJ6KWPL25AYJ6MYDQOKEVE", "length": 5615, "nlines": 189, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. २०१३ मधील चित्रपट - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. २०१३ मधील चित्रपट\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. २०१३ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट‎ (७ प)\n► इ.स. २०१३ मधील मराठी भाषेमधील चित्रपट‎ (९ प)\n\"इ.स. २०१३ मधील चित्रपट\" वर्गातील लेख\nएकूण २० पैकी खालील २० पाने या वर्गात आहेत.\nइ.स. २०१३ मधील मराठी चित्रपटांची यादी\nगोलियों की रासलीला राम-लीला\nअ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध\nये जवानी है दीवानी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ जानेवारी २०१४ रोजी ०८:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://haryanarya.com/sms/marathi-sms/good-morning/page1.html", "date_download": "2018-10-19T14:32:42Z", "digest": "sha1:T6KPFBKRE45ZEJQZNOV4A37X3AEOTOMX", "length": 9017, "nlines": 207, "source_domain": "haryanarya.com", "title": "Good Morning SMS, Good Morning SMS In Marathi, Good Morning SMS | 1", "raw_content": "\nनिसर्ग बदलला कि फुले\nमनापासून आठवण काढली आहे\nपुन्हा म्हणू नका आपली माणसे\n\" समाधान \" म्हणजे\nएक प्रकारचे \" वैभव \" असून,\nते अंत:करणाची \" संपत्ती \" आहे.\nज्याला ही \" संपत्ती \" सापडते\nतो खरा \" सुखी \" होतो.\nसुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा\nजो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते. म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..\nस्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण....एखाद्याच्या मनात घर करणे, यापेक्षा सुंदर काहीच नसते...\nहसून पहावं, रडून पहावं\nहसून पहावं, रडून पहावं,\nजीवनाकडे नेहमी डोळे भरुन पहावं...\nआपलं नावं कुणीतरी काढावं...\nपण, प्रेम मनापासुन करावं...\nआपला दिवस प्रेमळ जावो...\nदेवा, मला इतकंच सुख दे की,\nमाझी महती इतकीच असू दे की,\nकुणाचं तरी चांगलं होऊ दे,\nनात्यामध्ये इतकी आपुलकी असूदे की,\nजी फक्त प्रेमाने निभावली जातील,\nडोळ्यात इतकी लाज असूदे की,\nथोरामोठ्यांचा मान राखला जाईल,\nआयुष्यातील श्वास इतकेच असूदेत की,\nकुणाच्यातरी आयुष्याचे भलं करता येईल,\nबाकीचे आयुष्य तुझ्याकडेच ठेव\nम्हणजे इतरांनाही माझं ओझं होणार नाही.\nस्वप्ने डोळ्यांत साठवुन ठेवु नयेत,\nती ह्रुदयात जपून ठेवावीत,\nकारण ह्रुदयाचा प्रत्येक ठोका,\nही स्वप्ने पुर्ण करण्याची\nएक छोटासं हसु असेल,\nसायंकाळी तो बाहेर निघाला,\nरात्रभर चांदणी बरोबर खेळला.\nसकाळ होताच गायब झाला,\nभुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो;\nभविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो\nपण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो....\nतुमचा दिवस शुभ जावो...\nदोन्ही तसे नाजूक असतात....\nआणि हृदयात फक्त आपलेच दिसतात....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/tag/national-2/page/3", "date_download": "2018-10-19T14:04:59Z", "digest": "sha1:GSHUBUR2EHZA4QQ5Q7RYOFD3O2ZPUWFO", "length": 10414, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "NATIONAL Archives - Page 3 of 693 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nकन्हैया कुमारची डॉक्टर्सना मारहाण, गुन्हा दाखल\nपाटणा बिहारची राजधानी पाटणा येथील एम्स रुग्णालयाच्या प्रशासनाने जेएनयू विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमारच्या विरोधात गुन्हा नेंदविला आहे. कन्हैया आणि त्याच्या समर्थकांनी डॉक्टर्सना मारहाण केल्याचा आरोप एम्स प्रशासनाने केला आहे. एम्स प्रशासनाने पाटणा येथील फुलवारी शरीफ पोलीस स्थानकात कन्हैया कुमार, एआयएसएफचे नेते सुशील कुमार तसेच 80-100 अज्ञात समर्थकांच्या विरोधात गुन्हा नोंदविला. कन्हैया कुमार रुग्णालयात दाखल माकपची विद्यार्थी संघटना ...Full Article\nपंचकूला येथे रावणाचा जगातील सर्वात उंच पुतळा\nवृत्तसंस्था/ पंचकूला हरियाणाच्या पंचकूला शहरातील सेक्टर 5 मध्ये विजयादशमीच्या दिवशी (19 ऑक्टोबर) जगातील सर्वाधिक उंच रावणाच्या पुतळय़ाचे दहन केले जाणार आहे. रावणाच्या पुतळय़ाची उंची 210 फूट आहे. श्री रामलीला ...Full Article\nनरेंद्र मोदी-जिनपिंग यांची नोव्हेंबर महिन्यात होणार भेट\nनवी दिल्ली नोव्हेंबर महिन्यात अर्जेंटीना येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट होणार असल्याची माहिती चीनच्या राजदूताने सोमवारी दिली आहे. अफगाणिस्तानच्या मुत्सद्दय़ांसाठी भारत-चीनकडून आयोजित संयुक्त ...Full Article\nपाक-अफगाणिस्तान सीमेवर गोळीबार, प्रेंडशिप गेट बंद\nक्वेटा : पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर दोन्ही देशांच्या सैनिकांनी गोळीबार केल्याने तणावाची स्थिती उद्भवली आहे. परंतु या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. गोळीबाराच्या घटनेनंतर पाकिस्तानने चमन शहरानजीकच्या सीमेवरील प्रेंडशिप गेट ...Full Article\nहंगेरीत रस्त्यावर झोपण्यास बंदी\nलोकांना हटविण्यासाठी पोलिसांना विशेषाधिकार वृत्तसंस्था/ बुडापेस्ट बेघर लोकांबद्दल पंतप्रधान व्हिक्टर ओर्बन यांच्या सरकारने आणलेला कायदा लागू होताच सोमवारपासून हंगेरीत रस्त्यांवर झोपण्यावर बंदी आली आहे. सरकारच्या या कायद्याला टीकाकारांनी ‘क्रूर’ ...Full Article\nउत्तर भारतीयांवरील हल्ल्यांमागे काँग्रेस\nगुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा आरोप पूर्वनियोजित कटांतर्गत हल्ले : योगी आदित्यनाथांशी चर्चा वृत्तसंस्था/ लखनौ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्यावर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी सोमवारी लखनौ येथे एका पत्रकार ...Full Article\nहत्येत पुतीन सामील असू शकतात, पण….\nडोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून विचित्र विधान वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्याबद्दल चकीत करणारे विधान केले आहे. रशियाचे राष्ट्रपती पुतीन हत्या अणि विषप्रयोग यासारख्या ...Full Article\nहाफिजच्या रकमेतून हरियाणात मशीद\nएनआयएच्या चौकशीत मोठा खुलासा : इमामासह 3 जणांना अटक वृत्तसंस्था/ पलवल राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) चौकशीत मोठा खुलासा झाला आहे. हरियाणाच्या पलवल येथील एका मशिदीच्या निर्मितीकरता लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज ...Full Article\n1200 काश्मिरी विद्यार्थ्यांची धमकी\nएएमयू सोडण्याची धमकी : मन्नान वाणीसाठी शोकसभेचा मुद्दा वृत्तसंस्था/ अलीगढ हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी मन्नान वाणीचा खात्मा आणि अलीगढ मुस्लीम विद्यापीठात (एएमयू) त्याच्याकरता शोकसभा आयोजित करण्याप्रकरणी सुरू असलेल्या वादाला ...Full Article\nछत्तीसगडमध्ये अपघातात कुटुंबातील 9 जण ठार\nवृत्तसंस्था/ रायपूर बोलेरोची ट्रकला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 9 जण ठार झाले. छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्हय़ात ओव्हरटेक करताना ही दुर्घटना घडली. एका मुलांसह तिघांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात ...Full Article\nवाचन संस्कृती : काही प्रश्न\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nशिर्डीत पंतप्रधानांकडून विकासकामांचे उद्घाटन\nसलीम-सुलेमान यांचा मराठीत प्रवास\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2018-10-19T13:06:00Z", "digest": "sha1:VKPF7M2CIIHNUFY24XYOBBDIEYCY3K5B", "length": 3121, "nlines": 51, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विली वॅट्सनला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nविली वॅट्सनला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख विली वॅट्सन या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमार्च ७ ‎ (← दुवे | संपादन)\nविल्यम वॅट्सन (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokrang-category/aayusha-majet-jail/", "date_download": "2018-10-19T14:03:07Z", "digest": "sha1:ELNLPE7TPEHWXKX6ZM2TSXMNMGDGKE7C", "length": 18670, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आयुष्य मजेत जाईल | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nप्राणिजगत आणि मनुष्यजगत यांत काहीही फरक नाही. कारण आपण मूलत: प्राणीच आहोत. आपले सावज पकडण्यासाठी सर्व प्राणी सापळे\nही लेखमाला लिहिताना अतिशय मजा आली. पण त्याहून आश्चर्य वाटले ते प्रतिसादाचे इतका भरभरून प्रतिसाद कधी अनुभवला नव्हता. आता निरोपाची वेळ आली आहे. उत्कटतेने निरोप घ्यावा, म्हणजे परत...\nऊर्जा वाढवा, पण नियंत्रित करा\nसध्या पुरुषत्व हिंसक बनलेले आहे, तर स्त्रीत्व गोंधळलेले आहे. पुरुषत्वाला आपली गती माहिती नाही, तर स्त्रीत्वाला आपली स्थिती समजत नाहीए. ऊर्जेचे अत्यंत हिंस्र प्रकटीकरण पुरुषांकडून होत असल्याने...\nकुणीही आपल्या वडीलधाऱ्यांना प्रश्न विचारला, की ‘जन्माला येऊन तुम्ही असे काय केलेत’ तर नीट उत्तर द्यायला अनेकांची जीभ चाचरेल.\nभ्या, पण घाबरू नका\nएकदा एक उनाडटप्पू माणूस एका झाडाखाली झोपलेला असताना त्याच्या कानावर एक दवंडी येते, ‘ऐका हो ऐका राजेसाहेबांना असे स्वप्न पडले आहे की, कुणीतरी\nपहिला प्रश्न- इथून म्हणजे कुठून तर आत्ता मी जिथे आणि ज्या परिस्थितीत आहे तिथून. मी आत्ता ज्या कोणत्या परिस्थितीत आहे ते कशामुळे तर आत्ता मी जिथे आणि ज्या परिस्थितीत आहे तिथून. मी आत्ता ज्या कोणत्या परिस्थितीत आहे ते कशामुळे तर मी आत्ताच्या क्षणापर्यंत जसे आयुष्य काढले\n‘बो ले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’ हे वचन ऐकले नाही असा माणूस नसेल. ‘चाले तैसा बोले, त्याची वंदावी पाऊले’ हे मात्र कुणी ऐकले नसेल.\nएकीकडे विघ्नहर्त्यां देवाची आराधना फार मोठय़ा प्रमाणावर सुरू असताना दुसरीकडे विघ्नकर्तेही मोठय़ा संख्येने वाढीस लागलेले दिसतात.\nएखादा माणूस समजा सारखी कुरकुर करतो आहे की, ‘मला उडय़ा मारता येत नाहीत. मला धावता येत नाही. जरा भरभर चालले की धाप लागते.’ तुम्ही त्याला पाहिल्याबरोबर तुमच्या काहीतरी लक्षात\nपरमार्थ पुरे, स्वार्थ साधा\nसकाळपासून संध्याकाळपर्यंत कान किटेस्तोवर परमार्थाचे गोडवे गाणाऱ्या भारताची आजची दशा पाहता परमार्थ म्हणजे शतकानुशतके चाललेले निव्वळ ढोंग आहे, हे आपल्या लक्षात येईल. हे ढोंग चालू करायला...\nधर्म सोडा, धार्मिक व्हा\nशीर्षक वाचल्यावर ‘हे कसे शक्य आहे’ हा प्रश्न सर्वाच्याच मनात येणार, हे नक्की. धर्माचा संकुचित अर्थ लावला तर हा प्रश्न योग्यच आहे. पण असे लक्षात ठेवायचे, की आपण ज्या\nभेटू नयेत अशी माणसे\nअसे म्हणतात, की आयुष्यात डॉक्टर, पोलीस आणि वकील ही तीन माणसे न भेटल्यास आयुष्य सुखात जाते. किती चतुर विधान आहे ते पहा.\n असा प्रश्न हे शीर्षक वाचल्यावर सर्वानाच पडेल यात काय शंका असे म्हणतात की, सिकंदर जेव्हा भारतात आला तेव्हा येथील अनंत गोष्टी पाहून\nखोटी दु:खे, खोटय़ा काळज्या\nसामान्य माणूस आनंदात असताना त्याच्यामागे खोटी दु:खे लावून देणे आणि त्याच्या आनंदावर विरजण घालणे, हा कित्येकांचा छंद असतो. म्हणजे माहिती देण्याच्या नावाखाली फक्त काळजीच दिली जाते.\nक्रिकेट : एक जीवनशिक्षण\nआयुष्यात घडणाऱ्या अनेक घटनांसाठी जणू क्रिकेट आपल्याला तयार करते. क्रिकेटमुळे समजते की यश-अपयश हे दोन्ही किती क्षणभंगुर असते. गेल्या सामन्यातील शंभर धावा आजच्या सामन्यात कामाला येऊ शकत नाहीत. किंवा\nक्रिकेट या खेळाचा प्रसार आणि प्रचार इतका झाला आहे की, ‘क्रिकेट कसे पाहावे’ हा लेखम्हणजे एक अनावश्यक खटाटोप आहे, असे कित्येकांना वाटेल. त्यात काय विशेष टी.व्ही. लावायचा, रेलून बसायचं\nकु ठल्या कोनातून पाहिले असता एखादी गोष्ट छान दिसते हे आपल्याला माहिती असते. म्हणजे एखादी स्त्री अगर पुरुष एखाद्या कोनातून जास्त छान दिसतात, तर एखाद्या कोनातून विशेष छान दिसत\nजे वण्याच्या आनंदाची सुरुवात ही भूक लागल्यानंतर होते. मध्यंतरी वेगवेगळ्या गावात कुठे काय छान छान खायला मिळते ते एका वृत्तपत्रात येत असे. मोठ मोठे लोक त्यात लिहीत असत. मजेदार\nव्यायाम करण्यात काही आनंद असतो हेच मुळी कुणाला कळत नाही. व्यायाम म्हणजे काहीतरी भयंकर कष्टप्रद, जिवाचा छळ करणारे असे असते, असे गैरसमज असतात. व्यायाम करण्याआधी आतुरता, करताना आनंद आणि\nआनंदी शरीरमनात आनंदी शरीरमन\nशरीरमन असे अद्वैत असताना त्याचे शरीर आणि मन असे द्वैत केल्याने माणसांच्या आयुष्यात फार दु:ख उत्पन्न झाले आहे. शरीर हे क्षणभंगूर आहे, असे ओरडणारे महात्मे त्यात भर घालीत असल्याने\nशिक्षण घेत असतानाच, कोणते काम केले असताना आपल्याला आनंद होईल आणि त्याचबरोबर अर्थार्जनही करता येईल याचा अंदाज आपल्याला आला पाहिजे. त्यासाठी लहानपणापासूनच विविध व्यावसायिक आपापला व्यवसाय कसा करतात, हे\nशिकवावे कसे, हे शिकवणारी अनेक महाविद्यालये जगात आहेत. पण शिकावे कसे, हे मात्र जणू काही सर्वाना जन्मजात माहीत असते असे समजले जाते. नुकतेच जन्मलेले मूल दोनच वर्षांत चालायला, बोलायला\nनिर्णय घेणे आणि तो धकवणे किंवा नवीन निर्णय घेणे हाही एक निर्णयच असतो, हे समजणे फार इष्ट असते. आनंदमय राहण्यासाठी सजगता ही आवश्यक ठरते. काय केले की आपण आनंदात\nबदलत्या जीवनशैलीने मानवी शरीरात होणारे घोटाळे आणि ते दूर कसे करता येऊ शकतात, याबद्दल मार्गदर्शन करणारे सदर.. आनंददायी जीवनशैलीमध्ये स्त्री-पुरुष संबंध फारच महत्त्वाचे ठरतात. अलीकडच्या काळातील बलात्काराच्या हृदयद्रावक घटना वाचून\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthvikasacheudyog-news/technological-revolution-today-and-tomorrow-1150799/", "date_download": "2018-10-19T13:39:49Z", "digest": "sha1:SXHGCBDVPZUR4AHEX3NIU4RG4BCAUD6E", "length": 31052, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "तंत्रज्ञान क्रांती- आज आणि उद्या | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nअर्थ विकासाचे उद्योग »\nतंत्रज्ञान क्रांती- आज आणि उद्या\nतंत्रज्ञान क्रांती- आज आणि उद्या\n‘भारतात बनवा’ या घोषणेची अंमलबजावणी करताना तंत्रज्ञानात होणारे बदल लक्षात घेणे जरुरी आहे.\nगेल्या शतकातील औद्योगिक क्रांतीने जगाच्या अर्थकारणाचे चित्र संपूर्णपणे बदलून टाकले.\nआपण आजपर्यंत करीत असलेली कामे उद्या यंत्रे करणार आहेत व त्यामुळे उद्या निर्माण होणाऱ्या रोजगारांची तयारी आज करणे जरुरी आहे. भारताने आज त्या नवीन क्रांतीला सज्ज व्हायला पाहिजे. ‘भारतात बनवा’ या घोषणेची अंमलबजावणी करताना तंत्रज्ञानात होणारे बदल लक्षात घेणे जरुरी आहे.\nगेल्या शतकातील औद्योगिक क्रांतीने जगाच्या अर्थकारणाचे चित्र संपूर्णपणे बदलून टाकले. वाफेच्या इंजिनापासून सुरू झालेल्या या तंत्रज्ञानाने उत्पादन क्षेत्रापासून शेती व्यवसायापर्यंत सर्वच क्षेत्रांत आमूलाग्र बदल आणले. अगदी १७६० सालापासून सुरू झालेल्या या क्रांतिपर्वाने २०व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत अर्थकारणातील आमूलाग्र बदल घडवून आणले. कापड उद्योग, लोहमार्ग वाहतूक, पोलाद उत्पादन येथपासून घडत गेलेले बदल खाण उद्योग, ऊर्जा उद्योग या सर्वच क्षेत्रांत पसरत गेले. मोठमोठे कारखाने उभे राहिले. लोकांना रोजगार मिळाले, शहरीकरणाच्या प्रक्रियेला वेग येत गेला आणि या सर्वाचाच देशाच्या अर्थकारण व समाजकारण यांवर सखोल परिणाम झाला. या औद्योगिक क्रांतीने जशी सुबत्ता आणली तसेच त्याचे वाईट परिणामही आले. शहरीकरण झाले, पण शहरांचे बकालीकरणही झाले. ऊर्जेच्या भरमसाट व अयोग्य वापराने पर्यावरणावर अतिशय घातक परिणाम होऊन दूषित खेडय़ापाडय़ांतून शहरात काम व पैशाच्या आशेने आलेल्या माणसांचे हाल झाले. खेडी ओस पडत चालली व शहरातील वाढत्या गर्दीने आयुष्य बरबाद झाले. भारतात गेल्या ५० वर्षांत हेच चित्र दिसले, पण जगभरातील बहुतेक देश हे या दुष्टचक्रातून गेलेले आढळतात. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी कमी होण्याऐवजी वाढतच गेली. याच वेदनेतून समाजवाद, साम्यवाद अशा विचारसरणी येऊन भांडवलशाही व्यवस्थेवर कोरडे ओढले जाऊ लागले. या बदलणाऱ्या अर्थकारणाने जग विभागले जाऊ लागले. ही सर्व पहिल्या व दुसऱ्या तंत्रज्ञान क्रांतीची मेहरबानी आहे पण एक मात्र खरे की तंत्रज्ञानाने आणलेल्या या औद्योगिक क्रांतीने तेव्हा उत्पादकता भरपूर प्रमाणात वाढवली. रोजगार वाढवले, मालाची मागणी वाढवली, सेवांची गुणवत्ता वाढवली. आपण गेल्या ५० वर्षांत भारतात झालेल्या पोलाद, मोटार उद्योग, वाहतूक सेवा इत्यादींतील बदल बघितले तर १०० वर्षांपूर्वी पाश्चिमात्य देशात झालेल्या बदलांचे चित्र डोळ्यांसमोर आणता येते. तेव्हाच्या औद्योगिक क्रांतीनंतर झालेल्या परिणामांचे बरेच मोजमापन झाले आहे. असे मोजमाप करताना साधारणत: चार बाबींचा विचार केला जातो. देशातील वाढते दरडोई उत्पादन, कामगारांची उत्पादकता, रोजगारनिर्मिती आणि सरासरी घरटी उत्पन्न. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या तीन दशकांच्या काळात अमेरिकन अर्थव्यवस्थेत या चारही बाबींमध्ये उत्तम प्रगती झाली व म्हणूनच अमेरिकन अर्थव्यवस्था व समाजव्यवस्था जगात पूर्णपणे प्रबळ सत्ता झाली.\nप्रथमत: पारतंत्र्यात असलेल्या भारताने आणि मग अंगीकारलेल्या समाजवादी अर्थकारणाने या क्रांतीची बस चुकवली साम्यवादाच्या पाठी लागलेल्या चीननेही ही बस चुकवली, चीनच्या लक्षात ही चूक आली व त्याच साम्यवादी व्यवस्थेचा फायदा घेत त्यांनी स्वत:च्या अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणले. गेल्या दोन दशकांतील चीनची प्रगती ही लक्षणीय आहे. आज अमेरिकन अर्थव्यवस्थेला स्पर्धा करू शकेल अशी तेवढीच एक अर्थव्यवस्था डोळ्यांसमोर दिसते आहे. भारतापेक्षा तिपटीने मोठी असणारी अर्थव्यवस्था अमेरिकेच्या तृतीयांश असली तरी ती ज्या वेगाने वाढते आहे ते पाहता या क्रांतीचा उशिरा झालेला संपर्क चीनला अमेरिकेचा स्पर्धक बनवील. अर्थात ही प्रगती शाश्वत ठरावी असे वाटत असेल तर चीननेही अर्थव्यवस्थेच्या या चार परिमाणांकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. भारतात मात्र गेल्या वर्षभरात तेवढय़ा घोषणा झाल्या, त्या प्रत्यक्षात उतरवण्याचा वेग बेचैन करणारा आहे. औद्योगिक किंवा गेल्या दशकातील तंत्रज्ञान क्रांती ही वेगळी होती व आजची तंत्रज्ञान क्रांती वेगळी आहे. या वेगळेपणाचे मर्म जाणून घेणे गरजेचे आहे. ते न कळता जर जुन्या क्रांतीपासून मिळालेले धडे परत गिरवले तर यशापेक्षा अपयशाची जास्त खात्री देता येईल.\nतेव्हाच्या तंत्रज्ञान क्रांतीमुळे ज्या यंत्रांची निर्मिती झाली त्या बहुतेक सर्व यंत्रांनी माणसाच्या शारीरिक कष्टांची जागा घेतली. उदाहरणार्थ- वजन उचलण्याच्या यारीने १०० माणसांची संपूर्ण दिवसाची मेहनत एका तासात उरकण्याची किमया केली. माल उत्पादन, खाण उद्योग, वाहतूक या सर्वच क्षेत्रांत माणसाच्या मेहनतीची जागा लहान-मोठय़ा यंत्रांनी घेतली. साध्या जमिनीत खड्डा करायला किंवा विहीर खणायला जेवढी माणसे किंवा दिवस लागायचे, यंत्रांनी तेच काम काही तासांत उरकून उत्पादकता कमालीने वाढवली. यामुळे बिनचूक मोठय़ा प्रमाणात उत्पादन होण्यास व त्याचा परिणाम उत्पादनाच्या खर्चावर होऊन त्या त्या मालाचा मोठय़ा प्रमाणावर पुरवठा करणे शक्य होऊ लागले. पण या प्रत्येक यंत्राबरोबर ते चालवणारा माणूस तेथे असणे जरुरीचे होते. आजची जी तंत्रज्ञान क्रांती होते आहे, त्यात माणसाच्या मेहनतीची जागा यंत्रे घेत असतानाच बुद्धीचीही जागा घेत आहेत. संगणक जेव्हा ८०/९० च्या दशकात घराघरात पोहोचले, त्या वेळी संगणक कितीही वेगवान असला तरी त्याला स्वत:ची बुद्धी नाही व आपण जे सांगू, जी आज्ञावली पुरवू त्यानुसार काम करणारा तो माणसाचा गुलाम आहे, अशी हेटाळणीरूप भाषा सर्वच जण वापरताना दिसत होते. पण या डिजिटल क्रांतीच्या ओघात आता येणारी यंत्रे, यंत्रमानव हे माणसांचीच जागा घेत आहेत. या क्रांतीचा पहिला परिणाम जो तुम्हा-आम्हा सर्वानाच दिसेल तो म्हणजे चालकाशिवाय चालणारी गाडी आता केवळ कल्पनेतच नाही तर प्रत्यक्षात रस्त्यावर धावताना दिसणार आहे. आज जेव्हा संगणकीय यंत्र व माणूस बरोबरीने कामे करतील तेव्हा ऐन वेळी निर्णय कोण घेईल हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पूर्वीच्या क्रांतीतून आलेल्या व्यवस्थेत अशा वेळी माणूसच निर्णय घेईल, हे अध्याहृत होते. विमान कितीही संगणकाने हाकले तरी आणीबाणीच्या परिस्थितीत तेथील दोन चालक निर्णय घेऊन सर्व चलनयंत्रणा स्वत:च्या ताब्यात घेतील, अशी खात्री प्रत्येक विमान प्रवाशाला होती व म्हणूनच तो निर्धास्त होता. पण गेल्या काही वर्षांतील तंत्रज्ञान प्रगतीमुळे आज परिस्थिती वेगळी आहे. आज चालकरहित विमाने केवळ युद्धात भाग घेऊन शत्रूवर हल्ला करीत नाहीत तर व्यावसायिक विमानातही आणीबाणीच्या काळात सूक्ष्म सेकंदात अचूक निर्णय घेणारी संगणक प्रणाली विमानामध्ये बसवली जात आहे. असे निर्णय घेताना लागणाऱ्या आज्ञावली तयार होत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेनुसार त्यांची आखणी केली जात आहे. अगदी वैद्यकशास्त्रातील एखाद्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेपासून, विमान, गाडी चालकापर्यंत ही नवीन यंत्रे माणसाची मेहनतच नाही तर बौद्धिक क्षमतेची जागा उत्तम तऱ्हेने घेऊ लागणार आहे. उत्पादन उद्योग, सेवा उद्योग यांच्यावर या नवीन क्रांतीमुळे होणारा हा परिणाम सर्व अर्थव्यवस्थेवर व समाजव्यवस्थेवर खोलवर परिणाम करणारा ठरणार आहे.\nआजच्या औद्योगिक व तंत्रज्ञान क्रांतीने अकुशल कामगारांची गरज जवळजवळ संपुष्टात आणली आहे. पण आजही कुशल कामगारांना रोजगाराची हमी आहे उद्याच्या तंत्रज्ञानाने कुशल कामगारांची गरजही कमी होत जाईल. वर दिलेल्या उदाहरणांप्रमाणे विमानचालकांची गरजच राहणार नाही उद्याच्या तंत्रज्ञानाने कुशल कामगारांची गरजही कमी होत जाईल. वर दिलेल्या उदाहरणांप्रमाणे विमानचालकांची गरजच राहणार नाही डिजिटल क्रांतीचे हे बदलते स्वरूप लक्षात घेणे गरजेचे आहे. परवाच एका मोठय़ा भारतीय अर्थसंस्थेच्या चालकांशी बोलताना मी कल्पना मांडली की नवोद्योजकांसाठी तुम्ही स्वतंत्र शाखा काढणे जरुरी आहे. या कल्पनेचा मी विस्तारही केला. पहिलाच प्रश्न एका संचालकांनी विचारला, कुठे काढायची ही शाखा डिजिटल क्रांतीचे हे बदलते स्वरूप लक्षात घेणे गरजेचे आहे. परवाच एका मोठय़ा भारतीय अर्थसंस्थेच्या चालकांशी बोलताना मी कल्पना मांडली की नवोद्योजकांसाठी तुम्ही स्वतंत्र शाखा काढणे जरुरी आहे. या कल्पनेचा मी विस्तारही केला. पहिलाच प्रश्न एका संचालकांनी विचारला, कुठे काढायची ही शाखा मुंबई की बंगळुरूला माझ्या मते हा प्रश्नच निर्थक आहे. या नवीन तंत्रज्ञान क्रांतीच्या युगात तुम्ही ‘आभासी शाखा’ काढणे गरजेचे आहे. दूरसंचार व संगणकीय महाजाल यावर ही शाखा असणे गरजेचे आहे. म्हणजे अगदी मुंबई-बंगळुरूपासून गडचिरोली-चिकमंगळूर-कोहोमामधील नवोद्योजक या शाखेबरोबर व्यवहार करू शकेल. आजच्या आणि उद्याच्या तंत्रज्ञान क्रांतीमध्ये हे व असे बदल घडून येणार आहेत. अमेरिकेसारख्या अर्थव्यवस्थेत या नवीन बदलांचे परिणाम जाणवू लागले आहेत. औद्योगिक उत्पादकता वाढते आहे, पण लोकांची घरटी आमदनी मात्र कमी होत आहे. अर्थव्यवस्था वाढते आहे, पण रोजगाराचे प्रमाण मात्र वाढताना दिसत नाही. भूगोल इतिहासजमा होत चालला आहे. पण गरीब-श्रीमंतीतील दरी आणखीनच वाढताना दिसत आहे. तुम्ही केवळ कुशल कामगार आहात म्हणून तुम्हाला रोजगार मिळणार नाही तर आता तुम्हाला ‘अतिकुशल’ कामगार म्हणून शिक्षण घेणे जरुरी आहे. जगातील सर्वच प्रगत देशांत या उद्याच्या तंत्रज्ञान क्रांतीमुळे हे बदल घडणार आहेत. त्या बदलांची व त्यांच्या परिणामांची तीव्रता ही त्या त्या देशातील सामाजिक परिस्थितीप्रमाणे वेगवेगळी असेल. पण सर्वच देशांतील मध्यमवर्गीय समाजावर या बदलांचे जास्तीत जास्त परिणाम झालेले असतील. आपण आजपर्यंत करीत असलेली कामे उद्या यंत्रे करणार आहेत व त्यामुळे उद्या निर्माण होणाऱ्या रोजगारांची तयारी आज करणे जरुरी आहे. भारत आज त्या नवीन क्रांतीला सज्ज व्हायला पाहिजे. ‘भारतात बनवा’ या घोषणेची अंमलबजावणी करताना हे होणारे बदल लक्षात घेणे जरुरी आहे. कारण या नवीन तंत्रज्ञानाद्वारे उभे राहणारे कारखाने वेगळ्या कौशल्याला रोजगार देणार आहेत. तंत्रज्ञानाचा एक नवीन वर्ग तयार करणार आहेत. आपण सर्वानीच याची दखल घेऊन त्या दृष्टीने तयारी करणे जरुरी आहे. पण आज तरी आपला सर्वसाधारण समाज हा धर्म, मांसाहार, भाषण-लेखनस्वातंत्र्य असल्या वादांवर लक्ष केंद्रित करून आपला वेळ फुकट घालवतो आहे. अगदी प्रसारमाध्यमे, राजकारणीसुद्धा याच विषयांना हवा देत ज्वलंत ठेवत आहेत. या सगळ्या गोंधळात उद्याच्या या तंत्रज्ञान क्रांतीच्या बदलांकडे दुर्लक्ष केले तर येणारी परिस्थिती फारच बिकट असेल\nलेखक अर्थ-उद्योग धोरणांची दिशा ठरवणाऱ्या अनेक संस्था-संघटनांचे पदाधिकारी असून एका उद्योजकीय सल्ला-कंपनीचे अध्यक्ष आहेत. त्यांचा ई-मेल\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nतंत्रज्ञान : व्हिजन २०३५\nतंत्रज्ञानाकडे डोळसपणे पाहण्याची गरज\nIntel १२००० कर्मचाऱ्यांना पुढील वर्षापर्यंत कामावरून काढणार\nतंत्रज्ञानच वित्तीय क्षेत्रातील परिवर्तनाचा केंद्रिबदू असेल\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nउद्धव ठाकरे, आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर-राणे\nकेवळ ११ सामने, मानधन २६५९ कोटी .. हा आहे क्रीडाविश्वातील सर्वात महागडा खेळाडू\n'शबरीमला मंदिर म्हणजे सेक्स टुरिझमची जागा नाही'\nबायको घर सोडून गेल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याला बापाने पाण्याच्या टाकीत फेकले\nगौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टाचा दिलासा\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/vimarsh.html", "date_download": "2018-10-19T13:15:58Z", "digest": "sha1:PR6J57HQDNGOEEFIEB3SRFYRYONVHB25", "length": 14637, "nlines": 73, "source_domain": "mahamtb.com", "title": " विमर्श", "raw_content": "\nदोन वर्षांपूर्वी विविध नामांकित साहित्यिक कलावंतांची एक नवीच स्पर्धा सुरू झालेली होती. त्यात एकामागून एक असे पुरस्कृत साहित्यिक आपल्याला मिळालेले साहित्य अकादमीचे पुरस्कार परत करू लागले होते. कारण होते, दिल्लीनजिकच्या दादरी येथील गावात एका जमावाने अखलाक नावाच्या मुस्लिमाची गोमांस बाळगल्यावरून केलेली हत्या..\nमराठा मूक मोर्चाचा गाजावाजा झाला आणि आता त्याचाच आडोसा घेऊन मराठा आरक्षणाचा विषय पुढे रेटण्याचे राजकारण सुरू झालेले आहे. प्रत्येकजण आरक्षण लगेच देता येईल, अशा थाटात युक्तिवाद करतो आहे. जणू मुख्यमंत्री हाच झारीतला शुक्राचार्य असावा, असे मतप्रदर्शन करतो आहे. खरोखरच इतके एकमत शक्य असेल तर असा विषय इतकी वर्षे खितपत पडण्याची काहीही गरज नव्हती..\nसावरकर \"दूरदर्शन\" या प्रतिशब्दाचे जनक कशावरुन\nमागच्या वर्षी बालभारतीने माझ्या सहाय्याने \"सावरकरांची भाषाशुध्दी\"वर एक अधिक वाचनासाठी म्हणून पाठ इयत्ता नववी मराठीच्या पुस्तकात घेतला होता. तेव्हा मी तो विषय सर्वांशी शेअर केल्याचे बहुतेकांना आठवतच असेल...\nअनुच्छेद २१ च्या प्रवासाचा मागोवा: न्यायिक आकलन\nअनुच्छेद २१ च्या प्रवासाचा मागोवा: न्यायिक आकलन..\nमूलभूत अधिकार : अभिव्यक्ती स्वातंत्र्य (स्वरूप, व्याप्ती आणि मर्यादा)\nमूलभूत अधिकार : अभिव्यक्ती स्वातंत्र्य (स्वरूप, व्याप्ती आणि मर्यादा)..\nमानवी हक्क : मॅग्ना चार्टा, भारतीय घटना आणि वैदिक न्यायपद्धती\nमॅग्ना चार्टा हा विचार इंग्लंडमधील सर्वंकष सत्तेच्या अतिरेकाच्या विरोधी 800 वर्षांच्या संघर्षातून उत्पन्न झाला होता. त्याच्यानंतरच्या शतकात संघर्षातून निर्माण झालेल्या नवीन देशांच्या घटनेत त्यातले विचार समाविष्ट केले गेले. मानवी हक्कांच्या रक्षणासाठी आणि पुरस्कारासाठी काम करणार्‍या अनेक संस्था त्यातल्या तत्वांवर आधारलेल्या आहेत...\nमूलभूत हक्कांच्या संरक्षणाची सर्वांत मोठी हमी कोणती या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. आंबेडकर म्हणतात, ‘‘लोकशाही व्यवस्था यशस्वी होण्यासाठी तिचे केवळ बाह्यांग सुरक्षित न ठेवता ती प्रत्यक्ष कृतिमय झाली पाहिजे. अशा व्यवस्थेतच व्यक्तीचे मूलभूत हक्क सुरक्षित राहू शकतील.’’..\nभूमिविषयक कायदे आणि भारतीय घटना\nस्थानिक सरकारांनी संपूर्ण देशभर कोणत्याही मोठ्या बदलाशिवाय कौटिल्याच्या अर्थशास्त्रात सांगितल्याप्रमाणे कृषी व्यवस्था राखली होती. अशा पद्धतीने शेती प्राचीन काळापासून केली जात असे आणि मालक व कुळ यांच्यातला उत्पन्नाच्या अर्ध्या वाट्याचा व्यवहार आजही पाळला जातो...\nनिवडणूकविषयक सुधारणा: महत्व, व्याप्ती आणि आवश्यकता\n1951-52 च्या लोकसभा आणि विधानसभांच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून निवडणूक सुधारणांच्या विषयी मोठ्या प्रमाणावर बोललं आणि लिहिलं गेलं आहे...\n‘आम्ही राज्यघटनेशी प्रतिबद्ध आहोत...’\nकेंद्र सरकारमधील कायदा, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री श्री. रविशंकर प्रसाद यांची विशेष मुलाखत, ..\nसंपादकीय: राज्यघटना विशेषांक भाग २\nभारतीय राज्यघटना निर्मितीची पार्श्वभूमी, प्रक्रिया आणि औचित्य याविषयी चे लेख पहिल्या अंकात समाविष्ट करण्यात आले होते. दुसर्‍या अंकात त्यापुढील काही महत्त्वाच्या विषयांचा उहापोह करीत आहोत...\nचंगळवादाच्या वादळातील दीपस्तंभ, पं. दीनदयाळजींची पत्रकारिता\nपत्रकार म्हणून काम करत असताना मिळालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या, काम करण्याच्या स्वातंत्र्याच्या मर्यादेत जितके शक्य तितके वैचारिक प्रबोधन आणि अंगीकारलेल्या तत्त्वांशी, मूल्यांशी एकनिष्ठ राहणारी पत्रकारिता करण्याचा विचार पत्रकारांनी केला तर पं. दीनदयाळजींच्या पत्रकारितेचा तोच वसा असेल...\nएकात्म मानव दर्शन - चिरंतन हिंदू जीवनदृष्टी, वर्तमान संदर्भात\nएकात्म मानव दर्शन - चिरंतन हिंदू जीवनदृष्टी, वर्तमान संदर्भात..\nपंडित दीनदयाळ आणि शिक्षण\nदीनदयाळ उपाध्याय यांचा पिंड एका अस्सल शिक्षकाचा होता. कला शास्त्रातील पदवीनंतर त्यांनी बी. टी. ही पदव्युत्तर परिक्षाही नैपुण्यासह उत्तीर्ण केली होती. संघप्रचारक बनले नसते तर ते शिक्षकच बनले असते...\n‘लोकांनी, लोकांच्यासाठी, लोकांच्याचकरवी चालविलेली शासनव्यवस्था म्हणजे लोकशाही’ अशी लोकशाहीची प्रसिद्ध आणि सर्वमान्य व्याख्या आहे. या व्यवस्थेचा जन्म पाश्चिमात्य जगात झाला असे सर्वसाधारणपणे मानले जाते. पंडीत दीनदयाळ मात्र भारताच्या प्राचीन संस्कृतीत - हिंदू परंपरेत - लोकशाहीची मुळे शोधतात. ..\nदीनदयाळजींचे कंठ दाबून टाकणार्‍या शक्ती-प्रवृत्तींबाबत लौकिक आणि ज्ञात इतिहासाने मौन बाळगले असले तरी त्यांनी मानवी विकासाच्या शास्त्रशुद्ध आणि शाश्वत विकासाच्या दर्शनाचा जो ठळक ठसा काळाच्या पटलावर उमटविला आहे तो वर्तमानालाच नव्हे तर भविष्यालाही पुसट करता येणार नाहीत...\n१९६५ साली कच्छ करारविषयक उभारलेल्या विराट आणि यशस्वी आंदोलनाद्वारे त्यांच्या नेतृत्वक्षमतेची गंभीर दखल आंतरराष्ट्रीय, राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून घेतली जाऊ लागली...\nसक्रिय राजकारणात असूनही पंडितजींची मन:स्थिती पाण्यातल्या कमळाप्रमाणे अलिप्त अशी होती. ..\nएकात्म मानव दर्शनाच्या माध्यमातून त्यांनी प्रस्तुत केलेले चिंतन इतके मूलगामी आणि प्रभावी आहे की त्यातील शाश्वत विचारांच्या अधिष्ठानावर वर्तमानात व्यावहारिक क्रियान्वयनाची योजना बनविता यावी...\nराजकारणातील संस्कृतीचे राजदूत पं. दीनदयाळ उपाध्याय\nभारतीय जनसंघ एक संस्कृतीवादी पक्ष म्हणून विकसित व्हावा, असा त्यांचा आग्रह होता. त्यांचे संस्कृतीचे राजदूत असणे त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंगांमधून दिसून येते...\nजगभरातले विचारवंत आता तिसर्‍या पर्यायाचा शोध घेऊ लागले आहेत. एकात्म मानव दर्शनात तो तिसरा पर्याय प्रस्तुत करण्याची क्षमता आहे...\nबौद्धिक प्रखरता, प्रगाढ चिंतनशीलता आणि जाणती कार्यशक्ती यांच्या बळावर दीनदयालजींनी उत्तर प्रदेशात संघकार्याचे विस्तृत जाळे विणले...\nराष्ट्रीय, सामाजिकदृष्ट्या अनेक महत्त्वपूर्ण विषयांबाबतच्या मंथनाने या वर्षीच्या दिवाळीच्या स्वागताचे तोरण बांधले गेले आहे...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/1/23/Article-on-Health-Financial-Stress-in-today-s-youth.html", "date_download": "2018-10-19T13:07:41Z", "digest": "sha1:V2YU26M7BYNWR66KNM5W7IO46GAHDEZJ", "length": 8733, "nlines": 12, "source_domain": "mahamtb.com", "title": " आर्थिक विवंचना आणि तणावग्रस्त तरुणाई आर्थिक विवंचना आणि तणावग्रस्त तरुणाई", "raw_content": "\nआर्थिक विवंचना आणि तणावग्रस्त तरुणाई\nआजची तरुण पिढी ही स्वतःला चांगली जाणते. ते आत्मविश्वासाने भरलेले, स्वतंत्र आहेत. त्यांच्यात जबरदस्त इच्छाशक्ती आहे. आयुष्यात काम करण्याच्या संदर्भात त्यांचा दृष्टिकोन हा अधिक संतुलित आणि आधीच्या पिढीपेक्षा, अधिक चांगल्या तर्‍हेने त्यांचे ध्येय गाठण्याकडे आहे. आता जग टेक्नोसेव्ही झाले आहे, एका क्लिकवर सगळ्या गोष्टी अगदी सहज उपलब्ध होतात. मात्र, आर्थिक चिंता आणि भौतिक गरजांची शाश्वतता यामुळे आपण असे करू शकत नाही, याचा ताण निर्माण होतो. यातूनच बरेचदा माणूस तणावग्रस्त आणि चिंताग्रस्त होतो. अनेक तरुणांना वाटत असते की, आपण आपल्या अटींवर आयुष्य जगू शकतो आणि स्वत:च्या हिमतीवर पावले टाकत आपले भविष्य आपणच लिहू शकतो.\nसमाजात प्रामुख्याने दोन आर्थिक समूह आहेत. मात्र, पैशांच्या बाबतीत दोन्ही समान तणावाखाली आहेत. पहिल्या समूहात अशा व्यक्ती आहेत, ज्यांना माहीत आहे की, त्यांना काय हवे आहे आणि त्यांना जे हवे आहे ते मिळेलच, याची ते खात्री करून घेतात. ते त्यांच्या पालकांवर आर्थिकरित्या अवलंबून नसतात आणि भौतिक गरजांवर अविचारी पद्धतीने खर्च करत नाहीत. त्यांनी त्यांच्या जगण्याची एक विशिष्ट पद्धत अवलंबली आहे. ते खर्च करताना काहीसे कठोर निर्णय घेतात. तथापि, जेव्हा निवृत्तीच्या बचतीची वेळ येते, तेव्हा त्यांच्या क्षमतेवर दबाव येण्यासाठी सुरुवात होते. त्यांना चिंता वाटू लागते आणि अगदी मर्यादेच्या बाहेर जाऊन ते स्वतःला कामात झोकून देतात. बर्‍याच वेळा ते एक वा अधिक नोकरीमध्ये स्वतःला कार्यरत ठेवतात, जेणेकरून त्यांना जास्त पैसे मिळू शकतील. असे करण्यास सक्षमन ठरल्यास, मन तणावाच्या दिशेने जाऊ लागते.\nयाउलट तरुणांचा दुसरा असा समूह आहे, ज्यांचा खिसा कायम उघडा ठेवण्यात ते धन्यता मानतात. चांगली वेळ निघून जाईल याची भीतीही त्यांना वाटत नाही. महिन्याच्या शेवटी ज्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते, ज्यामुळे चिंता वाढीला लागते, असा समूह हेच दर्शवितो की, खर्‍या आयुष्याला सामोरे जाण्यासाठी ते अजूनही तयार नाहीत. बर्‍याचदा भाड्याचे पैसे किंवा दैनंदिन खर्चापेक्षा ’नाईट आऊट’चा खर्च अधिक असतो. आयुष्याकडे योग्य तर्‍हेने न पाहता वाईट सवयी लावून त्यांचे आयुष्य वेगळ्या दिशेने आणि तणावाखाली जाऊन उदासीनतेला आमंत्रण देते.\nसतत आपल्या समवयस्कांसोबत तुलना करणे आणि आयुष्यात सर्व चैनीच्या गोष्टी मिळायला हव्यात, या प्रयत्नांमुळे तरुणांमध्ये तणाव, चिंता निर्माण होऊन त्यांचे मानसिक आरोग्य बिघडू शकते. मुले स्वभावाने आशावादी असतात. मात्र, बर्‍याचदा मोठ्या माणसांच्या बोलण्याकडे ते दुर्लक्ष करतात. बदलत्या जीवनामुळे आजची पिढी ही वाढत्या संकटाला सामोरी जात आहे. १८ ते ३० या वयोगटातील पिढीचा यात समावेश असून, स्पर्धात्मक युगात अगदी लहानसहान गोष्टी मिळवण्यासाठीदेखील ही पिढी आटापिटा करत आहे. असे करण्यात अपयश आल्यास, कोणीही आतून तुटू शकतो आणि मानसिक तणावाखाली येऊ शकतो. अशावेळी त्यांना सांभाळण्याची सर्वात मोठी भूमिका ही पालक, शिक्षक, मित्र आणि अन्य सहकारी यांची आहे. चिन्हे आणि लक्षणे पाहून अशा शोकांतिकेतून त्यांना वाचवणे शक्य होऊ शकते. तरुण मुलांनी आपल्या प्रश्नांबद्दल खुल्या मनाने बोलायला हवे, ज्यामुळे त्यांना मदत करता येऊ शकते. पैशांचे व्यवस्थापन करण्यासंदर्भात पालक आणि अन्य प्रौढांशी बोलून हे अंतर भरून काढता येऊ शकते, पालकांचा अनुभवदेखील मदतशीर ठरू शकतो. आर्थिक घडी बसविण्यासाठी पालकांचा त्यांच्या मुलांना दिलेला सल्ला हा महत्त्वाचा ठरू शकतो, ज्यामुळे त्यांच्यावर दबाव येणार नाही आणि अंधाराकडून उजेडाकडे जाणार्‍या रस्त्याचा मार्ग त्यांना खात्रीशीर मिळू शकेल.\n- डॉ. पारूल टंक\n(लेखिका फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड\nयेथे सल्लागार मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/538333", "date_download": "2018-10-19T14:13:59Z", "digest": "sha1:IXPT5EA5GK36WT2TN6LULWUZKJ72PDIE", "length": 4788, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आजचे भविष्य सोमवार दि. 4 डिसेंबर 2017 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 4 डिसेंबर 2017\nआजचे भविष्य सोमवार दि. 4 डिसेंबर 2017\nमेष: आर्थिक सुबत्ता लाभेल, शत्रू थंड पडतील, वैवाहिक सौख्यात वाढ.\nवृषभः अनामिक भय, आर्थिक हानी साध्या सुध्या गोष्टीवरुन कलह.\nमिथुन: प्रवासात अडचणी, हरवाहरवी, शारीरिक व मानसिक ताणतणाव.\nकर्क: धनलाभ, अनीतीमान कृत्याकडे कल वाढेल, संततीस त्रास.\nसिंह: अधिकार वाढतील, कार्यसिद्धी पण खर्चात वाढ होईल.\nकन्या: मंगलकार्याच्यावेळी वादविवाद त्यामुळे मानसिक अस्वस्थता.\nतुळ: प्रवासयोग, कुटुंबातील व्यक्तीकडून मानहानी, अपघात भय.\nवृश्चिक: प्रवास घडतील, कामे करुनही निष्कारण दोषारोप येतील.\nधनु: गुप्त शभू थंडावतील, व्यवसायात सुधारणा, आजारावर मात कराल.\nमकर: इतरांच्या चुकीमुळे गैरसमज व कलह, नोकरचाकराकडून विश्वासघात.\nकुंभ: कपटी व्यक्तीकडून कामात अडथळे, शत्रूंच्या कारवायात वाढ.\nमीन: स्वतःला धीर नसतानाही शत्रूंना ताब्यात ठेवाल.\nआजचे भविष्य सोमवार दि. 16 ऑक्टोबर 2017\nआजचे भविष्य सोमवार दि. 3 सप्टेंबर 2018\nआजचे भविष्य शनिवार दि. 15 सप्टेंबर 2018\nवाचन संस्कृती : काही प्रश्न\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/539026", "date_download": "2018-10-19T13:35:27Z", "digest": "sha1:TJ67FJXFZOGWA3Z2JAMBC4DE5RMKTZSN", "length": 5299, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "औषध दुकानाला आग - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » औषध दुकानाला आग\n: सायंकाळी पावणे आठच्या सुमारास अजिंक्य कॉलनी येथील विशाल मेगामार्टच्या खालील बंद औषध दुकानाला शॉर्टसर्किटने आग लागली. या आगीचे लोळ बाहेर येऊ लागल्यामुळे परिसरात आग लागल्याची माहिती झाली. यावेळी आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाडय़ा मागवून ही आग आटोक्यात आणण्यात आली. यामध्ये सुमारे अंदाजे दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.\nअचानक सायंकाळी पावणेआठच्या सुमारास बंद औषधाच्या दुकानातून धूर येऊ लागल्याने व वीज पुरवठा खंडित असल्यामुळे काय झाले ते कोणालाच कळत नव्हते. वीज मंडळाच्या रात्री अचानक विद्युत पुरवठा खंडित करणे व सुरु करणे या चक्रामध्ये या दुकानाला शॉर्टसर्किट झाले व आग लागली. या दुकानाच्या वरच्या मजल्यावर विशाल मेगामार्ट हा मॉल आहे. परंतु वेळीच आग नियंत्रणात आणल्यामुळे पुढील अनर्थ टळला.\n..अखेर शिवाजी संग्रहालयाचे हस्तांतरण\nयशस्वी होण्यासाठी शॉटकटच्या वापरामुळे अडचणी – गायकवाड\nवडूज नगरपंचायतीच्या थकीत वीजबलाचा प्रश्न मार्गी\nखुनातील गाडी जप्त, मात्र आरोपी फरार\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nशिर्डीत पंतप्रधानांकडून विकासकामांचे उद्घाटन\nसलीम-सुलेमान यांचा मराठीत प्रवास\nएसबीआयच्या माजी प्रमुख अरूंधती भट्टाचार्य रिलायन्स इंडस्टीजच्या संचालकपदी\n#METOO : एम.जे.अकबर यांच्या याचिकेवरील सुनावणी 31 ऑक्टोबरला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/2/12/narendra-modi-met-Sayyid-Asa-ad-bin-Tariq-Al.html", "date_download": "2018-10-19T13:31:50Z", "digest": "sha1:ZUK5ZDW3CHPNKGFIANPWKPIPA2DY773N", "length": 3246, "nlines": 8, "source_domain": "mahamtb.com", "title": " नरेंद्र मोदी यांनी सैय्यद असद बिन तारिक यांची घेतली भेट नरेंद्र मोदी यांनी सैय्यद असद बिन तारिक यांची घेतली भेट", "raw_content": "\nनरेंद्र मोदी यांनी सैय्यद असद बिन तारिक यांची घेतली भेट\nमस्कत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओमानचे उपपंतप्रधान सैय्यद असद बिन तारिक अल सईद यांची भेट घेतली आहे. आज मस्कत येथे या दोन्ही नेत्यांनी भेट घेतली असून या दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. तसेच नरेंद्र मोदी यांनी आज ओमान मंत्रीपरिषदेचे उपपंतप्रधान सईद फहद बिन महमूद अल सैद यांची देखील भेट घेतली.\nपरस्पर हितसंबंधित क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्याची तीव्रता वाढवण्यासंबंधीच्या विषयावर नरेंद्र मोदी आणि सैय्यद असद बिन तारिक अल सईद यांच्यात चर्चा झाली. ओमान देशासोबत चांगले संबंध प्रस्तापित करण्याच्या दृष्टीने ही चर्चा झाली असून या चर्चेनंतर आता भारत आणि ओमान या दोन्ही देशांचे व्यापारी, आर्थिक संबंध अजून वाढणार असल्याचे स्पष्ट होत आहे. काल ओमान आणि भारत या दोन्ही देशांमध्ये आठ करारांवर स्वाक्षऱ्या देखील करण्यात आल्या.\nआज नरेंद्र मोदी ओमान येथील काही महत्वाच्या ठिकाणांचा दौरा करणार आहेत. आज त्यांनी ओमान येथील शिवमंदिराला भेट दिली असून त्यांनी यावेळी या मंदिरात पूजा केली. तसेच त्यांनी आज मस्कतमध्ये भारत-ओमान व्यापारी परिषदेला संबोधित केले, आणि भारतीय वंशाच्या लोकांशी भेट घेतली.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5535296753550882498&title=Sportstar%20Aarya%20Bhivpathaki&SectionId=4680044131784613002&SectionName=%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2018-10-19T14:26:12Z", "digest": "sha1:PAPMGSWFJFJSJDFFD4BM5FTRQSX3XDBB", "length": 15972, "nlines": 140, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "बॅडमिंटनमध्ये आर्यची भरारी", "raw_content": "\nपुण्याच्या बॅडमिंटन क्षेत्रातील उगवता तारा\nपुण्याच्या बॅडमिंटन क्षेत्रात केवळ स्थानिक पातळीवरील नव्हे, तर देशपातळीवरील खेळाडू तयार होतात हे येथील खेळाडूंनी सिद्ध करून दाखवले आहे. असे नवनवीन खेळाडू आपल्या खेळाने देशाचे नाव मोठे करतात. आर्य भिवपाठकी हा असाच पुण्यात नावारूपाला आलेला खेळाडू आता राज्याचेच नव्हे तर देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाला आहे.... ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या नवोदित बॅडमिंटनपटू ‘आर्य भिवपाठकी’बद्दल...\nआर्य भिवपाठकी याने २००५मध्ये वयाच्या सहाव्या वर्षी महाराष्ट्र मंडळात अनिरुद्ध जोशी यांच्याकडे बॅडमिंटन शिकण्यास सुरुवात केली. दहा वर्षांखालील गटात नांदेड येथे झालेल्या राज्य निवड चाचणी स्पर्धेत त्याने सर्वप्रथम आपल्या खेळाची चुणूक दाखवली. या स्पर्धेत अत्यंत नवखा असतानाही त्याने अनेक मानांकित खेळाडूंचा पराभव करत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. त्यानंतर मात्र आर्यने मागे वळून पाहिलेच नाही.\nपुढे हेमंत हर्डीकर यांच्याकडे तो अॅडव्हान्स ट्रेनिंगसाठी दाखल झाला. त्याने जिल्हास्तरीय स्पर्धेत २५ वेळेस, तर राज्यस्तरीय स्पर्धेत ३० वेळेस विजेतेपद मिळवले. आज तो राष्ट्रीय स्तरावरील मानांकन यादीत पाचव्या स्थानावर आहे. त्याने राष्ट्रीय शालेय स्पर्धेत दोन सुवर्णपदके मिळवली. त्यातील एक वैयक्तिक आहे, तर एक सांघिक आहे. राष्ट्रीय विजेतपद स्पर्धेत त्याने पाच वेळा कांस्य पदक मिळवले आहे, तर पश्चिम विभागीय स्पर्धेत दोन वेळेस सुवर्ण मिळवले आहे. २०१३ हे वर्ष आर्यसाठी अत्यंत यशस्वी ठरले. या वर्षभरात त्याने जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा तीनही स्तरांवर अत्यंत यशस्वी कामगिरी केली. यासाठी त्याची इंडोनिशियात होणाऱ्या अत्याधुनिक प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड झाली. अशी निवड होणारा आर्य हा पुण्याचा पहिलाच खेळाडू ठरला आहे.\nराज्य विजेतेपद स्पर्धेत बॉईज गटात त्याने विजेतेपद पटकावले, त्याचबरोबर यंदा पुणे जिल्हा स्पर्धेत पुरुष एकेरीतही आर्यने विजेतपद मिळवत विजेतेपदाची हॅट्रिक साधली. ‘सुशांत चिपलकट्टी’ या पुण्यातील अत्यंत मानाच्या स्पर्धेतदेखील त्याने यश मिळवले. आर्यला ‘व्हिक्टर स्पोर्ट्स’चे प्रायोजकत्व मिळाले आहे. अर्थात व्हिक्टर स्पोर्ट्स त्याला साहित्य सामुग्रीसाठी हे प्रायोजकत्व देत आहे. आर्य सध्या ‘व्हीआयटी’मध्ये बी. टेक. करत आहे. यंदाच्या मोसमापासून तो पुरुष खुल्या गटातही खेळण्यासाठी पात्र ठरला आहे. महाराष्ट्र सरकारने त्याला ६० हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली आहे. पुणे महानगरपालिकेनेदेखील ३० हजार रुपयांची क्रीडा शिष्यवृत्ती देऊ केली आहे. ‘एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया’ने त्याला एक लाख ८० हजार रुपयांचे प्रायोजकत्व बहाल केले आहे.\nकेंद्र सरकारने आणि राज्य सरकारने आर्यला आणखी आर्थिक पाठबळ दिले, तर तो परदेशातील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकेल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपल्या कामगिरीचा ठसा उमटवू शकेल. २०२४चे ऑलिंपिक डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या टीओपी (टार्गेट ऑलिंपिक पोडियम) या योजनेत आर्यचा समावेश केला गेला पाहिजे. यातून त्याला नोकरीची संधीदेखील मिळेल आणि या योजनेतून आर्थिक पाठबळदेखील प्राप्त होईल. प्रत्येक खेळाडूला आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी आधी पदरमोड करावी लागते, ही आपल्या देशाची शोकांतिका आहे. १५वर्षांखालील वयोगटापर्यंत कोणत्याही खेळातील खेळाडूला सरकारी मदत व अनुदान मिळत नाही. या परिस्थितीत बदल झाला, तर आर्यसारखे अनेक गुणवान खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उंचावताना दिसतील. योग्य वयात आणि योग्य वेळी मिळालेली मदत आणि प्रोत्साहन खेळाडूला यशस्वी कामगिरीसाठी प्रोत्साहित करत असते. आर्यचे प्रशिक्षण, त्याची गुणवत्ता आणि त्याचा सराव बघता तो निश्चितच इंडिया मटेरियल आहे यात वाद नाही.\nनांदेड येथील स्पर्धेपासून सुरू झालेला आर्यचा प्रवास राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचला, तोदेखील यशाचा आलेख उंचावत. आता पुरुष एकेरीच्या तसेच दुहेरीच्या आणि मिश्र दुहेरीच्या खुल्या गटात यश मिळवण्यासाठी त्याला प्रत्येक मोसमात जास्तीत जास्त स्पर्धा खेळायची संधी मिळणे गरजेचे आहे. यातून मिळणारा अनुभव त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप मोलाचा ठरणार आहे. मात्र त्यासाठी त्याला टीओपी, तसेच प्रायोजकांच्या मदतीची गरज आहे. त्याचे कुटुंबीय हा आर्थिक भार सहज पेलू शकत असले, तरीही जर आर्थिक पाठबळ मिळाले, तर तो अधिक जोमाने प्रत्येक स्पर्धेत सहभागी होऊ शकेल. आंतरराष्ट्रीय खेळाडू बनण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. असेच आर्यचेदेखील आहे, शिवाय अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धे’चे विजेतेपद हे त्याचे प्रमुख स्वप्न आहे. यात तो यशस्वी झाला, तर खऱ्या अर्थाने त्याची कारकीर्द यशस्वी झाली असे म्हणता येईल.\n(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘क्रीडारत्ने’ सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)\nनितिन भिवपाठकी About 28 Days ago\nवेगाची नवी राणी : ताई बामणे वयावर मात करत खेळणारा नितीन बॅडमिंटनमधील नवी फुलराणी पुण्याच्या वैष्णवीची यशस्वी घोडदौड टेबल टेनिसमध्ये पूजाचे वर्चस्व\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-19T12:56:29Z", "digest": "sha1:2FGIZ5O3O75BQHJZVUO7O5UTKVGXMRKQ", "length": 16307, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "टॅंकरमुक्‍त महाराष्ट्रासाठी भिडणार 249 गावांचा शिवार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nटॅंकरमुक्‍त महाराष्ट्रासाठी भिडणार 249 गावांचा शिवार\n248 कोटींचा आराखडा तयार : टंचाईग्रस्त गावांना दिलासा\nनगर – महत्त्वाकांक्षी संकल्पनेतून राज्य सरकारने सुरू केलेल्या जलयुक्‍त शिवार अभियानाचे चौथे वर्ष आहे. 2018-19 या अभियानाच्या चौथ्या वर्षांत जिल्ह्यातील 249 गावांची निवड जिल्हाधिकारी तथा जलयुक्‍त शिवार योजनेचे जिल्हास्तरीय अध्यक्ष राहुल द्विवेदी यांनी केली आहे. त्यासाठी 248 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. जलसंधारणमंत्री, संबंधित आमदारांची मान्यता घेऊन हा आराखडा शासनास पाठविण्यात येणार आहे. टॅंकरमुक्‍त महाराष्ट्रासाठी 249 गावांचा शिवार भिडणार असून, त्यासाठी प्रशासनही सज्ज झाल्याचे चित्र आहे.\nशिवारफेरीनंतर जलसंधारणाच्या कामांचे आराखडे तयार करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यात सत्तारूढ झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी टॅंकरमुक्‍त महाराष्ट्रासाठी जलयुक्‍त शिवार अभियानाची घोषणा केली. ज्या गावात वर्षांनुवर्ष टंचाईच्या काळात टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागतो. माय माउली यांची घोटभर पाण्यासाठी होणारी पायपीट थांबावी, तसेच पावसाचा प्रत्येक थेंब शिवारातच अडला जाऊन शिवार पाणीदार व्हावा, हा प्रमुख उद्देश घेऊन जलयुक्‍त शिवार अभियान योजना शासनाने सुरू केली आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळत आहे.\nतीन वर्षात 788 गावांचा शिवार पाणीदार\n2015-16 या पहिल्या वर्षात जलयुक्‍तमध्ये 279 गावांची निवड करण्यात आली. 2016-17 मध्ये 268 तर 2017-18 तिसऱ्या वर्षात 241 गावांची निवड करण्यात आली होती. तीन वर्षाच्या अवधीत एकूण 788 गावात जलयुक्‍त शिवार योजनेची कामे करण्यात आली.\n“जलयुक्‍त शिवार अभियानात 2018-19 या वर्षासाठी जिल्ह्यातील 249 गावांची निवड केली आहे. 2018-19 साठी 248 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असून, जलसंधारणमंत्री व संबंधित लोकप्रतिधींची मान्यता घेऊन हा आराखडा शासन दरबारी पाठविण्यात येईल”.\n– राहुल द्विवेदी ,जिल्हाधिकारी\nजलयुक्‍त शिवार अभियानात 2018-19 साठी निवड करण्यात आलेली गावे पुढीलप्रमाणे–\nनगर तालुका– शिराढोण, गुणवडी, वाळुंज, मठपिंप्री, अंबिलवाडी, मेहेकरी, सोनेवाडी पि., जांब, टाकळी काझी, कोल्हेवाडी, भातोडी पारगाव, पारेवाडी, दशमगव्हाण, सांडवी, माथणी, खांडकी, आगडगाव, नारायणडोह, सोनेवाडी, खंडाळा, टाकळी खातगाव, खातगाव टाकळी, शहापूर, राळेगण, माळेवाडी, देवगाव, रतडगाव, अरणगाव, कोळपे आखाडा, वाकोडी, बुरुडगाव, कर्जुनेखारे, देहेरे, विळद, निंबळक, इसळक, हमीदपूर, दरेवाडी, बुर्हाणनगर, वारुळवाडी, निंबोडी, शिंगवे नाईक, इस्लामपूर, नांदगाव, नागापूर, वडगाव गुप्ता, भिंगार, नागरदेवळे, बाराबाभळी.\nपारनेर तालुका – राळेगण सिद्धी, मावळेवाडी, पाडळी आळे, सांगवीसूर्या, वाडेगव्हाण, यादववाडी, कळमकरवाडी, पठारवाडी, पिंपळनेर, पाडळी रांजणगाव, मोरवाडी, ढवणवाडी, हकीगतपूर, माजमपूर, म्हस्केवाडी.\nपाथर्डी तालुका – बोरसेवाडी, लांडकवाडी, पत्र्याचा तांडा, सोमठाणे खुर्द, जांभळी, चेकेवाडी, शिंदेवाडी, निवडुंगे, बडेवाडी, बोंदरवाडी, चिंचपूर पांगूळ, रुपनरवाडी, धायतडकवाडी, हाकेवाडी, काळेवाडी, तनपूरवाडी, डोंगरवाडी, धारवाडी, जोहारवाडी, त्रिभुवनवाडी, रुपेवाडी, डमाळवाडी (चिचोंडी).\nकर्जत तालुका– मलठण, निंबोडी, टाकळी खं., तरडगाव, आनंदवाडी, पठारवाडी, देशमुखवाडी, शिंदा, नांदगाव, पिंपळवाडी, कुळधरण, तळवडी, बारडगाव द., थेरवडी, बेनवडी, कोपर्डी, येसवडी, खातगाव, म्हाळंगी, बेलवंडी, ताजू, निंबे, कानगुडवाडी, रुईगव्हाण, कोळवडी, धांडेवाडी, नेटकेवाडी, शेगूड, धालवडी, करमणवाडी, शिंपोरा.\nश्रीगोंदा तालुका – चोराची वाडी, गव्हाणेवाडी, दाणेवाडी, खरापवाडी, सुरोडी, एरंडोली, घोटवी, देऊळगाव.\nश्रीरामपूर तालुका– माळवाडगाव, गोवर्धनपूर, निंबगाव खैरी.\nराहुरी तालुका– घोरपडवाडी, धामोरी खुर्द, बाभुळगाव, खडांबे बु, खडांबे खु., सडे, गुहा, कुरणवाडी.\nनेवासा तालुका – झापवाडी, नजिकचिंचोली, नांदूरशिकारी, पाथरवाला, सुलतानपूर, गेवराई, खडका, पिंप्री शहाली, पिचडगाव, उस्थळदुमाला, नेवासा बु., बाभुळखेडा, बेलपांढरी.\nशेवगाव तालुका – करडगाव, नबाभुळगाव, खुंटेफळ, बेलगाव, वरखेड, राक्षी, मलकापूर, आपेगाव, आखेगाव, चापडगाव, गदेवाडी, खडके, मडके, पिंगेवाडी, वडुले खुर्द.\nसंगमनेर तालुका – घुलेवाडी, ढोलेवाडी, गाभनवाडी, पोखरी हवेली, अकलापूर, कोकणेवाडी, गोडसेवाडी, कौठे खुर्द, टेमरेवाडी, आभाळवाडी, येलखोपवाडी, शेळकेवाडी, वरवंडी, मोधळवाडी, आंबी खालसा, शांतीनगर, चौधरवाडी.\nकोपरगाव तालुका – कासली, अंचलगाव, सावळगाव.\nराहाता तालुका – रामपूरवाडी, रस्तापूर, कनकुरी, नांदुर्खी खु., एलमवाडी.\nअकोले तालुका – नांचनठाव, शिवाजीनगर, शेणीत खु., आंबीतखिंड, घोटी, शिलवंडी, पिसेवाडी, धामणगाव पा., दिगंबर, कुंभेफळ, पिंपळदरी, चांदसूरज, चैतन्यपूर, बडगी, शिरपुंजे खु//, पिंपरकणे, जहागीरदारवाडी, म्हाळुंगी, बिताका, जायनावाडी, अगस्तीनगर, अंबड, चास, तळे, शिंदे, पिंपरी, वाघदरी, मोरवाडी, विहीर, गारवाडी, खुंटेवाडी, राजूर, जागाव, कोहडी, पुरुषवाडी, बलठण, शेणीत बु., बारी, मान्हेरे, कोलटेंबे, मुरशेत, कातळापूर, राणद बु, देवगाव, केळुंगण, मळेगाव, लाडगाव, आंबेवंगण, सरोवरवाडी, सावरगाव पाट, टाहाकरी, केळी रुमणवाडी, सांगवी, दगडवाडी, कोपरेवाडी, निरगुडवाडी, भोजदरावाडी, चितळवेढे, उंचखडक खु., बारववाडी (मवेशी).\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमराठा आरक्षणासाठी आडते असोसिएशन आणि कामगार युनियनची दुसऱ्यांदा मार्केट यार्ड बंदची हाक\nNext article#चर्चेतील चेहरे: जाणून घेऊया ‘ईमर्सन म्नानगाग्वा’ यांच्याविषयी\nजामखेडमध्ये वीस फूट रावणाचे दहन\nनगरमध्ये प्रथमच पं.विश्‍वमोहन भट यांचे मोहनवीणा वादन\nकर्जतमधील पिंपळवाडी तीन दिवसांपासून अंधारात\nसमता परिषदेच्या वतीने रक्तदान शिबिर\nपाण्याची टाकी बनली शोभेची वास्तू\nआशियायी कुस्ती स्पर्धेत ‘भाग्यश्री फंड’ भारताकडून खेळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2018-10-19T14:02:20Z", "digest": "sha1:D5WH67MBFQMC3GHCPFWHJ4UKJSYAWM3R", "length": 8198, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बनावट कर्ज प्रकरणाद्वारे तीन कोटी 10 लाख 89 हजार रूपयांचा अपहार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबनावट कर्ज प्रकरणाद्वारे तीन कोटी 10 लाख 89 हजार रूपयांचा अपहार\nपुणे,दि.4- लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी बनावट कर्ज प्रकरणाद्वारे तीन कोटी 10 लाख 89 हजार रूपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांकडून पदाधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सोने तारण ठेऊन कर्ज देण्यात आल्याचे भासविण्यात आले, मात्र प्रत्यक्षात सोने तारण ठेवण्यात आले नसल्याची बाब दुय्यम निबंधक कार्यालयाने केलेल्या लेखापरिक्षणात आढळून आली आहे.\nयाप्रकरणी लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदीप पावसकर (रा. तन्वी रेसीडन्सी, औंध गाव), उपाध्यक्ष पंढरीनाथ राऊत (रा. आकांक्षा रेसीडन्सी, औंध गाव), मानद सचिव नितीन खोंड (रा. खोंड आर्केड, परिहार चौक, औंध चौक) यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दुय्यम निबंधक कार्यालयातील लेखापरीक्षक दिपाली पारधी यांनी यासंदर्भात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांकडून ठेवी स्विकारण्यात आल्या होत्या. ठेवी गोळा केल्यानंतर त्यांना व्याज देण्यात आले नाही तसेच ज्यांनी मुदत ठेव ठेवली होती, त्यांची मुदत संपल्यानंतर ठेवी परत करण्यात आल्या नव्हत्या. पावसकर, राऊत, खोंड यांनी संगनमत करून बनावट कर्ज प्रकरण सादर केले. सोने तारण ठेवून कर्ज दिल्याचे भासविण्यात आले. प्रत्यक्षात मात्र, सोने तारण ठेवण्यात आले नव्हते. मागील दोन वर्षांत पावसकर, राऊत, खोंड आणि पदाधिकाऱ्यांनी तीन कोटी 10 लाख 89 रूपयांचा अपहार केला होता.\nयाबाबत दुय्यम निबंधक कार्यालयात तक्रार करण्यात आली होती. पतसंस्थेचे लेखापरीक्षण करण्यात आले. तेव्हा पावसकर, राऊत, खोंड यांनी गैरव्यवहार केल्याचे उघड झाले. लेखापरीक्षक पारधी यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर तपास करत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबोगस विद्यापीठाच्या सेंटरची स्थापना करणाऱ्याविरूद्ध गुन्हा\nNext articleलॉटरीचे आमिष दाखवून महिलेची साडेसोळा लाखांची फसवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/hot-temperature-aurangabad-37234", "date_download": "2018-10-19T13:49:22Z", "digest": "sha1:2HL4OVQUPBB7HF32LEJ6GSWVVVM6CUIC", "length": 11262, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "hot temperature in aurangabad उन्हाच्या चटक्‍याने लाहीलाही | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 28 मार्च 2017\nऔरंगाबाद - तापमानातील वाढ कायम असून सोमवारी (ता. 27) शहरात 40.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मार्च महिन्यातच सूर्य आग ओकत आहे. 2004 मध्ये मार्च महिन्यात तापमानाची 40.6 अंश एवढी नोंद झाली होती. त्यानंतर तब्बल तेरा वर्षांनतर यंदा मार्च महिन्यात तापमान चाळीस अंशांच्या पुढे गेले आहे.\nऔरंगाबाद - तापमानातील वाढ कायम असून सोमवारी (ता. 27) शहरात 40.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मार्च महिन्यातच सूर्य आग ओकत आहे. 2004 मध्ये मार्च महिन्यात तापमानाची 40.6 अंश एवढी नोंद झाली होती. त्यानंतर तब्बल तेरा वर्षांनतर यंदा मार्च महिन्यात तापमान चाळीस अंशांच्या पुढे गेले आहे.\nआठवडाभरापासून तापमानात सातत्याने वाढ झाल्याने उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. दुपारच्या वेळेस उन्हाचा चटका जास्त असल्याने रस्त्यावर आणि बाजारपेठेतही शुकशुकाट दिसून येतो. अनेक जण सायंकाळच्या वेळेस खरेदीसाठी बाहेर पडताना दिसतात. मार्च महिन्यातच तापमानाने उच्चांक गाठला आहे. 2004 पासून शहरात तापमान चाळिशीच्या पुढे गेले नव्हते. हे तापमान 37 ते 39 अंशाच्या दरम्यान राहत होते. यंदा मात्र तापमान मार्च महिन्यातच 40.5 अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे.\nमार्च महिन्यातील सर्वाधिक तापमान (कंसात तारीख)\nहवेच्या प्रदूषणास व पर्यायाने मानवी आरोग्यास कारणीभूत असलेला एक घटक अनेकदा दुर्लक्षित राहतो. तो म्हणजे धूळ. हवेतील धूलिकणांचा फटका केवळ महानगरांनाच...\nरेल्वेला गंडा घालणाऱ्यांना पोलिस कोठडी\nनांदेड : हजूर साहीब रेल्वेस्थानकावर कार्यरत असलेल्या एका मुख्य बुकींग पर्यवेक्षकाने 77 लाखाचा अपहार केला. या प्रकरणी पाच जणांवर लोहमार्ग ठाण्यात...\nलातुरातून विमानाचे उड्डाणही होईल : सुनील गायकवाड\nलातूर : लातुरात पासपोर्ट कार्यालय सुरु झाले. आता उडान योजनेतून विमानाचे उड्डाणही लातुरातून व्हावे, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. लवकरच विमानसेवा सुरु...\nयशवंत पंचायत अभियानात लातूर जिल्हा परिषद प्रथम\nलातूर : दर्जेदार कामकाजाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या यशवंत पंचायतराज अभियानात जिल्हा परिषदेने पुन्हा एकदा आपले वर्चस्व...\nजागोजागी खोदकाम, रस्त्यांवरील धूळीमुळे श्वसनाचे विकार वाढले\nफुलंब्री : औरंगाबाद-जळगाव हामार्गाच्या रस्त्याचे कामे करण्यासाठी ठिकठिकाणी खोदकाम, अर्धवट बुजवलेले खड्डे आणि मुरूम टाकलेल्या रस्त्यावरून दररोज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dydepune.com/admission11TH-16-17.asp", "date_download": "2018-10-19T14:06:12Z", "digest": "sha1:C4RGZ5F6BTDDMIAPCAB2VSNPBHZCMVKE", "length": 5681, "nlines": 39, "source_domain": "www.dydepune.com", "title": ".: Deputy Director of Education,Pune :.", "raw_content": "कार्यालय संपर्क मुख्य पान\n0) सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑफलाईन पध्दतीने करणेबाबत. 1) शै. वर्ष २०१८-१९ च्या पहिल्या सत्रातील सहविचार सभा आयोजित करणॆबाबत 2) सहविचार सभा दि. ०९.१०.२०१८ रोजी स ११ वाजता. 3) शै. वर्ष २०१८-१९ च्या पहिल्या सत्रातील सहविचार सभा आयोजित करणॆबाबत. 4) नियमित वेतनश्रेणीतील प्रस्तावाबाबत 5) शासन निर्णय दि.२१.०५.२०१४ व २६.११.२०१४ अन्वये राज्यातील खाजगी अनुदानित उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ९३५ पदे मंजुर केलेली आहेत. 6) पुणे जिल्ह्‍यातील प्राचार्य / मुख्याध्यापकांसाठी विभागीय शिक्षण परिषद आयोजनाबाबत..\n११ वी केंद्रीय प्रवेश २०१६-१७ समिती पुणे ADMITTED CANDIDATES DATA.\n११ वी केंद्रीय प्रवेश २०१६-१७ समिती पुणे COLLEGE REGISTRATION DATA.\n११ वी केंद्रीय प्रवेश २०१६-१७ समिती पुणे FY JC PUNE ROUNDWISE OPTION DATA.\n११ वी केंद्रीय प्रवेश २०१६-१७ समिती पुणे ROUND WISE ALLOCATION DATA.(Round-3)\n११ वी केंद्रीय प्रवेश २०१६-१७ समिती पुणे ROUND WISE ALLOCATION DATA.(Round-4)\n११ वी केंद्रीय प्रवेश २०१६-१७ समिती पुणे ROUND WISE ALLOCATION DATA.(Round-5)\n११ वी केंद्रीय प्रवेश २०१६-१७ समिती पुणे ROUND WISE ALLOCATION DATA.(Round-5-B)\n११ वी केंद्रीय प्रवेश २०१६-१७ समिती पुणे ROUND WISE ALLOCATION DATA. (Last Round)\n११ वी केंद्रीय प्रवेश २०१६-१७ समिती पुणे VACANCY AFTER LAST ROUND DATA.\nशिष्यवृत्ती / वाणिज्य |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://vvcmc.in/vvmc/?p=3070", "date_download": "2018-10-19T13:16:41Z", "digest": "sha1:NC25YMETYBK76V62G7Y2J2BZF6HC5GOE", "length": 8593, "nlines": 122, "source_domain": "vvcmc.in", "title": "*जाहीर आवाहन* | वसई विरार शहर महानगरपालिका", "raw_content": "\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१६-१७\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१७-१८\nYou are here: Home बातम्या आणि कार्यक्रम *जाहीर आवाहन*\nवसई-विरार शहर महानगरपालिका सर्व ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना*पोलिओचा डोस न चुकता दिनांक:५ ऑगस्ट २०१८ रोजी जाऊन प्रत्यक्ष डोस पाजुन घ्या.*\nवेळ:सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत.\nपोटनिवडणूक २०१८-वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांना जाहीर सूचना\nनिविदा व दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\nसेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी भरती\nवैद्यकीय आरोग्य विभागा अंतर्गत भरती\nराष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान थेट मुलाखती\nसमारंभ तपासणी पथकाची यादी\nमहानगरपालिकेमध्ये सेवानिवृत्त राज्यशासकीय क्रीडा अधिकारी भरती\nखड्डे संदर्भात तक्रारीबाबतची जाहीर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अधिनस्त असलेल्या नऊ प्रभाग निहाय मालमत्तेच्या देयक रकमेचे शंका निरसनाबाबत\nअनधिकृत इमारती बाबत -जाहिर सूचना\nवृक्ष कापण्याबाबत सुचना व हरकत बाबतची जाहीर सुचना\nवसई विरार शहर महानगरपालिकेतील वैद्यकिय आरोग्य अधिकारी या मंजूर रिक्त पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती होणेबाबत\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ मधे रिक्त पदाची पोटनिवडणूक मतदार यादी-जाहीर सुचना\nमुळ प्रारूप मतदार यादी -वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका-आपत्कालीन स्थितीत मदद कार्य करणाऱ्या शासकीय यंत्रणांचे संपर्क क्रमांकांची यादी\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ रिक्त पद (एक जागा) पोटनिवडणूक-जाहिर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिका,प्रभाग क्र.९७-साईनगर व मानव मंदिर परिसर या रिक्त पदाच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम\nमहाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले नियम व आदेश\nवसई-विरार शहर महानगरपालिका-शांतता क्षेत्र घोषित केलेले ठिकाण\nटोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३\nपोलीस स्थानक : १००\nअग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११\nवैद्कीय मदत : १०८\nठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७\nई निविदा / दर पत्रक\nइथे क्लिक करा:- ई- निविदा\nवसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nCopyright © 2015-2016 वसई विरार शहर महानगरपालिका.\nएकूण संकेतस्थळी भेट देणारे :-\nई निविदा / दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/1/19/article-vedh-by-tushar-ovhal-.html", "date_download": "2018-10-19T13:33:10Z", "digest": "sha1:2UJ2O7TG53WBZWQVDMWFKFQKK6DNH76F", "length": 11088, "nlines": 9, "source_domain": "mahamtb.com", "title": " चांगली सुरुवात, पण... चांगली सुरुवात, पण...", "raw_content": "\nमुंबई पोलिसांची कार्यकालीन वेळ ही आता ८ तासांची झाली आहे. ही स्वागतार्ह बाब आहे. देवनार पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई रवी पाटील यांनी या आठ तास ड्युटीच्या उपक्रमावर सहा महिने अभ्यास केला होता. राखीव पोलीस दलाची मदत घेतल्यास सर्व पोलीस ठाण्यांत आठ तास ड्युटी शक्य असल्याचे सादरीकरण त्यांनी पोलीस आयुक्तांकडे केले होते. हा अभ्यास फळाला आला. पोलीस हा ही एक हाडामांसाचा एक माणूस. तो ही थकतो. हा थकवा शारीरिक आणि मानसिक असतो. कोणे एकेकाळी याच थकलेल्या मुंबई पोलिसांचा क्रमांक जगात दुसरा होता. मुंबई पोलिसांचा क्रमांक दुसरा याचा एक अर्थ मुंबईत तेवढी गुन्हेगारी होती. एखादे शहर जेव्हा आर्थिकदृष्ट्या समृद्ध होते, तेव्हा तिथे स्थलांतराचे प्रमाण वाढून लोकसंख्या वाढते. एकट्या मुंबई शहराची लोकसंख्या ही देशाच्या १० टक्के इतकी आहे. शहरात ज्या ज्या घडामोडी घडतात, त्यात सण-उत्सवांपासून ते राजकीय-सामाजिक मोर्चे आणि आंदोलनांपर्यंत पोलिसांचे काममहत्त्वाचे असते. त्यानंतर विशेष लोकांच्या सुरक्षेसाठी हे पोलीस तैनात असतातच. पण, या पोलिसांच्या शारीरिक-मानसिक गरजांचे दमन होत आहे, याचा विसरच यंत्रणेला पडत आहे. आता पोलिसांच्या कार्यकालीन वेळेत चार तास कमी केल्याने एक दिलासा त्यांना मिळाला आहे. पण, हे एक पाऊल झाले पोलीस यंत्रणेच्या सुधारणेत. इतर बर्‍याच गोष्टी अजूनही करणे गरजेचे आहे. विश्वास नांगरे-पाटील यांना एका मुलाखतीदरम्यान एका व्यक्तीने पोलिसांच्या शरीरयष्टीबद्दल विचारले. तेव्हा पाटील म्हणाले होते, ‘‘आमच्या पोलीस शिपयांची आणि अधिकार्‍यांची कार्यालयीन वेळ निश्चित नसते. त्याचा परिणामआहारावर होतो.’’ वेळेत जेवण न झाल्याने शरीराचे हाल होत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील काही पोलीस स्थानकांत आहार कसा असावा, यासाठी ज्येष्ठ आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी काही सूचना दिल्या होत्या. त्या पाळल्याही गेल्या. पोलिसांना पुरविण्यात आलेल्या क्वार्टर्सची अवस्था दयनीय असते. त्या सोयी सुविधाही मिळणे गरजेचे आहे. रवी पाटील सारखे बरेच पोलीस शिपाई आहेत, ज्यांच्याकडे पोलीस यंत्रणेला अद्ययावत करण्याची भरपूर क्षमता आहे. त्यांना वाव देणे गरजेचे आहे. याआधी सुरेश खोपडेसारख्या व्यक्तींनीही चांगले प्रयत्न केले. मोहल्ला कमिटीसारख्या उपायांनी त्यांनी दंगली रोखल्या. पोलीस यंत्रणा ही अधिकाधिक अद्ययावत आणि लोकाभिमुख होण्यासाठी अजून प्रयत्न करणे गरजेचे आहे.\nजगात सर्वाधिक व्हॉट्‌सऍप वापरकर्ते भारतात आहेत. त्यांची संख्या तब्बल साडे सहा कोटी इतकी आहे, जी जगाच्या एकूण १० टक्के एवढी आहे. समाजमाध्यमफक्त वेळ घालवण्याचे साधन आहे, अशी टीका सामान्यतः ऐकली जाते. पण, या समाजमाध्यमातून बरीच चांगली कामेही झाली आहेत. या व्हॉट्‌सऍपमध्ये नवनवे फीचर्स समाविष्ट केल्याने ते अधिकाधिक लोकाभिमुख झाले. दृश्य, ध्वनी स्वरूपातील फाईल्स पाठवणे सहज शक्य होते. नंतर त्यात पीडीएफ, वर्ड फाईलसुद्धा पाठवणे शक्य झाले. ई-मेलसारखी सुविधा मिळाल्याने ग्राहकांचा फायदा झाला. आता डिजिटल पेमेंटचे फीचर व्हॉट्‌सऍपच्या वापरकर्त्यांच्या भेटीला येणार आहे. २०१६ मध्ये ‘नॅशनल पेमेंट्‌स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ या संस्थेने ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ ही यंत्रणा सुरू केली. या यंत्रणेनुसार पैसे एखाद्याच्या खात्यात जमा करणे सुलभ झाले. ही यंत्रणा ‘इमिजिएट पेमेंट सर्व्हिस’ या यंत्रणेवर आधारित आहे. या यंत्रणेने पैसे ट्रान्सफर करण्याच्या वेळेच्या मर्यादा खोडून टाकल्या. एनईएफटीसारख्या यंत्रणेच्या मर्यादा आहेत. पण, संकटं वेळ ठरवून येत नाहीत. पैशांची गरज सगळ्यांनाच असते. अशा वेळेला ही यंत्रणा देवदूतच ठरली, तर याच यंत्रणेवर व्हॉट्‌सऍपचे ऑनलाईन पेमेंट फीचर असणार आहे. यासाठी व्हॉट्‌सऍपने सरकारची परवानगीही मिळवली आहे. ही पेमेंट सुविधा एसबीआय, एचडीएफसी, आयसीआसीआय, ऍक्सिस बँक या बँकांमार्फत सुविधा मिळतील. एका बँकेशी ही सुविधा सध्या प्रायोगिक तत्त्वावर चालू आहे. सध्या ‘पेटीएम’, ‘फ्रीचार्ज’, ‘गुगल तेझ’, ‘भीम’सारख्या ऍपवरून ग्राहकांना पैसे देण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यात व्हॉट्‌सऍपचे पेमेंट फीचरची भर पडणार आहे. प्रश्न असा आहे की, सोयी-सुविधा आहेत, पण वापरकर्त्यांना ते वापरण्याचे कौशल्य आहे का विमुद्रीकरणानंतर दोन हजारांच्या नोटा बाजारात आल्या, परिणामी सुट्‌ट्यांचा गोंधळ वाढला. यामुळे डिजिटल पेमेंटकडे लोकांचा कल वाढला. पण, सर्वांनाच या सुविधा वापरता येतात असे नाही. हे ऍप अधिकाधिक सुलभ आणि मातृभाषेत असायला हवे. तसेच फसवणूक झालीच तर ते पैसे परत मिळण्याची योग्य हमी हवी. हे शासनानेच करणे गरजेचे आहे. डिजिटल पेमेंटच्या सुविधा वाढविण्यात खाजगी संस्थांचा कल आहे. यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. पण, व्हॉट्‌सऍपवर आता पैसे पाठविण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने त्यात फायदा ग्राहकांचा आहे, हे नक्की.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/1/24/women-welfare-organization-.html", "date_download": "2018-10-19T14:03:23Z", "digest": "sha1:UP5HYLFTZM6UPIFQWMNJLTSDK32E2C66", "length": 24552, "nlines": 68, "source_domain": "mahamtb.com", "title": " स्त्री कल्याणाची निरंतर कृती स्त्री कल्याणाची निरंतर कृती", "raw_content": "\nस्त्री कल्याणाची निरंतर कृती\nपुरुष असो वा स्त्री, ज्या वेळी अन्याय-अत्याचारा विरोधात लढण्याची वेळ येते त्यावेळी एकट्याची ताकद खरच कमी पडते. अशा वेळी सर्वांची मिळून एकत्र ताकद काय करू शकते याची जाणीव व्हायला लागते. अशा जाणिवेतूनच महिलांवर होणार्‍या अत्याचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी काही महिला उत्स्फूर्तपणे एकत्र आल्या आणि सुरू झाला ‘स्त्री आधार केंद्रा’चा प्रवास. रमेश देवबा शेलार म्हणजेच शेलार गुरुजी ‘स्त्री आधार केंद्रा’चे संघटक आणि सल्लागार अगदी भान हरपून आपल्या लाडक्या संस्थेच्या वाटचालीची माहिती देत होते. पुण्यातील एका उपनगरात आमचं काम कधी सुरू झालं, हे कळलं देखील नाही, म्हणून त्याची नक्की तारीख, वार सांगता येणार नाही. पण साधारण १९८० च्या सुमारास सुरू केलेल्या कामाची सार्वजनिक विश्वस्त संस्था म्हणून सोसायटी रजिस्ट्रेशनच्या अंतर्गत अधिकृत नोंदणी झाली ती १९८४ साली.’’ असे त्यांनी सांगितले\nसंस्थेच्या कामामुळे केंद्राशी जोडल्या जाणार्‍या महिलांची संख्या जशी वाढायला लागली तसाच त्यांच्यामधला आत्मविश्वास, निश्चय, निर्भयता या गोष्टीदेखील वाढत गेल्या. एखाद्या नदीसारखं या केंद्राचं काम अव्याहत चालू आहे आणि पुढेही चालू राहील. या प्रवाहात अनेक नवनवीन विचारधारा घेऊन कार्यकर्ते, स्वयंसेवक येऊन मिळत गेले, अनेक जणांचं वेगवेगळ्या प्रकारचं योगदान मिळत गेलं आणि ‘स्त्री आधार केंद्रा’चा विस्तार वाढत गेला.\nअसा वाढत गेला ‘स्त्री आधार केंद्रा’चा वटवृक्ष.\nपहिल्या टप्प्यात सूक्ष्म पातळीवर काम करतानाच जास्तीत जास्त सामुदायिक उपक्रम कसे राबवता येतील, हा संस्थेचा मूलमंत्र होता. त्याबरोबरीनेच महिलांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे, त्यांची जागरुकता वाढवणे यामुळे थोड्याच कालावधीत संस्थेची दबाव गट म्हणून ओळख झाली आणि त्यातूनच कोअर टीमची निर्मिती झाली. दुसर्‍या टप्प्यात संघटना उभारणीच्या कामात लक्ष देताना महिलांना पाठिंबा देण्यासाठी गटांची स्थापना करण्यात आली, संस्थेचं काम अधिक वैशिष्ट्यपूर्ण कसं होईल, याची काळजी घेत संस्थेमध्ये महिलांसाठी रोजगारनिर्मिती करण्यावर देखील भर देण्यात आला. त्यातूनच महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी कर्मचार्‍यांची नेमणूक केली गेली.\nतिसर्‍या टप्प्यात अनेक व्यक्ती, संस्था केंद्रांबरोबर जोडल्या गेल्या. यांच्याबरोबरचे व्यवहार, संबंध वाढले, संस्थेचा पसारा वाढायला सुरुवात झाली. यातून संस्थेचा आलेख उंचावत गेला. संस्थेचं नाव होत गेलं आणि जास्तीत जास्त महिलांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी अनेक कृतिशील कार्यक्रम हाती घेण्यात आले. चौथ्या टप्प्यात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सल्लागार समिती गठीत केली गेली आणि राज्य पातळीवरील धोरणं ठरवण्यात सहभाग, तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संबंध वाढविण्याकडे लक्ष पुरविण्यात आले. त्यामुळेच लैंगिक भेदभावाविरुद्ध राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सूचना देऊन स्त्रियांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संस्थेने प्रयत्न केला.\nजवळपास १६ वर्ष ‘स्त्री आधार केंद्रा’चं काम या चार टप्प्यांमधून चालू होतं, प्रत्येक टप्पा साधारणपणे चार वर्षांचा होता, असं म्हणता येईल. नीलम गोर्‍हे या सध्या केंद्राच्या अध्यक्षा आहेत.\nसमाजाची रचना स्त्री मूल्यांच्या आधारावर करणं हेच संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.\nती चार मूल्ये म्हणजे\n१. सर्वांसाठी समानता, न्याय अनुकूलता, सर्वसमावेशकता आणि सहकार्य\n२. स्त्री शोषणाविरुद्ध आवाज\n३. स्त्रियांना मुख्य प्रवाहात आणणं\nया चार मूल्यांच्या आधारेच संस्थेमार्फत चालवल्या जाणार्‍या विविध कार्यक्रमांची आखणी केली जाते. १९९५ सालातल्या सप्टेंबर महिन्यात बीजिंग येथे भरलेली चौथी आंतरराष्ट्रीय महिला परिषद स्त्री आधार केंद्राच्या प्रवासातील एक मैलाचा दगड ठरली. या परिषदेच्या सुरुवातीपासून ते संपूर्ण परिषद पार पडेपर्यंत आणि त्यानंतरच्या काळात ‘स्त्री आधार केंद्रा’ने त्यातल्या कार्यक्रमात, प्रकल्पामध्ये मोठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.\n१९९९ साली केंद्राला ’युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक सोशल कौन्सिल’कडून मान्यता मिळाली. यामुळे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर स्त्रियांना मूलभूत प्रश्नांसाठी काम करायला केंद्राला मिळालेलं ते एक प्रकारचं प्रोत्साहन होतं. केंद्राने तोपर्यंत केलेल्या कामाला मिळालेली ती मोठीच पावती होती.\nबीजिंगमधल्या चौथ्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत स्त्रीशोषणाची जी व्याख्या केली, त्यातल्या प्रत्येक मुद्द्याला ग्राह्य धरून ‘स्त्री आधार केंद्र’ महिलांच्या शोषणाविरोधात आवाज उठवण्याचे काम संस्था करत आहे. या व्याख्येप्रमाणे स्त्रीशोषणामध्ये खाजगी किंवा सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांवर लिंगभेदामुळे केला जाणारा कोणत्याही प्रकारचा शारीरिक किंवा मानसिक अत्याचार, प्रत्यक्ष अत्याचार अथवा त्याचा धाक दाखवणं, कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करणं, स्वातंत्र्य हिरावून घेणं याचा समावेश होतो.\nस्त्रियांना मुख्य प्रवाहात आणणं\nस्त्रियांचे प्रश्न हे सार्‍या समाजाचे प्रश्न आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यावर उपाययोजना करणं याचा ’स्त्री आधार केंद्रा’ने सतत आग्रह धरला आहे. संपूर्ण देशाची धोरणं ठरवताना त्यात या प्रश्नांचा विचार झालाच पाहिजे. कोणत्याही देशाने राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली विकसनशील धोरणे आखताना स्त्रियांच्या समस्या लक्षात घेऊनच ती आखली पाहिजेत. स्त्रियांचे प्रश्न स्वतंत्रपणे न हाताळता राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये या प्रश्नावर विचार व्हावा ही ‘स्त्री आधार केंद्रा’ची मुख्य भूमिका आहे.\nमहिलांमधल्या क्षमता ओळखून त्या विकसित करण्यासाठी ‘स्त्री आधार केंद्रा’ने महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांमध्ये महिला विकास मंचाची स्थापना केली आहे. स्थानिक पातळीवर महिलांना संघटित करून स्थानिक पातळीवरचे त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी हा मंच काम करतो. या मंचामध्ये महिला आपले विचार, मतं मोकळेपणाने व्यक्त करू शकतात. याशिवाय सरकारी योजना आणि धोरणं यांची माहितीही या मंचामार्फत दिली जाते. त्याचा लाभ कसा घ्यावा याचंही प्रशिक्षण दिलं जातं. यातून काही महिलांमधील नेतृत्त्वगुण हेरून त्यांना निर्णय प्रक्रियेत आणि स्थानिक राजकारणात सहभागी केलं जातं.\nनैसर्गिक किंवा मनुष्यनिर्मित संकट ओढवतात, अशा वेळी त्यात अडकलेल्या महिलांना विशेष मदत पुरवण्याचे काम ’स्त्री आधार केंद्र’ करत आलेले आहे. १९९३ साली महाराष्ट्रात झालेल्या भीषण भूकंपाच्या वेळीही केंद्राने तेथील महिलांना इतर मदतीबरोबरच मानसिक आधारही देण्याचं काम केलं. संकटग्रस्त महिलांच्या पुनर्वसन आणि सक्षमीकरणाच्या कामामध्ये केंद्राचा नेहमीच पुढाकार असतो.\n‘स्त्री आधार केंद्रा’चे विविध प्रकल्प\n१. कौटुंबिक समुपदेशन केंद्र\nसुरुवातीपासूनच सातत्याने कौटुंबिक समुपदेशन हा ‘स्त्री आधार केंद्रा’चा मुख्य प्रकल्प राहिलेला आहे.\nघरगुती अत्याचारांचं प्रमाण शून्यावर यावं यासाठी गेल्या तीन-चार वर्षापासून स्त्री आधार केंद्र कार्यरत आहे. या प्रकल्पामध्ये समाजाचा आणि दोन शहरी आणि दोन ग्रामीण अशा चार पोलीस केंद्रांचाही समावेश करण्यात आला आहे. समाजातील निरनिराळ्या घटकांच्या हस्तक्षेपामुळे हिंसेचे प्रमाण शून्यावर आणण्याचा या प्रकल्पाचा प्रयत्न आहे.\n३. महिला विकास धोरण\nमहिला विकासनीतीला चालना आणि गती देणं हे ऑस्ट्रेलियन हाय कमिशनने पाठिंबा दिलेल्या या प्रकल्पांचं उद्दिष्ट आहे, महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांमध्ये स्त्री आधार केंद्राने महिला विकास मंचांची स्थापना केली आहे. या मंचाचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवक त्या त्या जिल्ह्यातील गावांमध्ये महिला गटांना सर्वतोपरी आधार देतात आणि मदत करतात.\n४. महिलांचं कायदेविषयक ज्ञान\nकायद्याच्या चौकटीत राहून महिलांवरील अत्याचाराचे खटले झटपट निकालात निघावेत यासाठी महाराष्ट्रातल्या १० न्यायालयातील १०० खटल्यांचा अभ्यास ‘स्त्री आधार केंद्र’ करत आहे आणि शक्य ते तोडगेही सुचवत आहे. या प्रकल्पाला राष्ट्रीय महिला आयोगाचाही पाठिंबा मिळालेला आहे.\n५. प्रवासामध्ये महिलांची सुरक्षा\n‘स्त्री आधार केंद्रा’ने प्रवास करणार्‍या महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.\n६. महिलांची सर्वांगीण प्रगती\nहॉलंडच्या ‘कॉर्डएड’ने पाठिंबा दिलेल्या या प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रातील मराठवाड्यामधल्या भूकंपग्रस्त ४२ गावांमध्ये काम केलं जातं. स्थानिक पातळीवर महिलांमधले नेतृत्वगुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देणं आणि गावाच्या विकासप्रक्रियेत त्यांना सामावून घेणे, असं या कामाचं स्वरूप आहे.\n‘स्त्री आधार केंद्रा’तर्फे ‘आम्ही स्त्रिया ’हा वार्षिक अंक दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात प्रकाशित केला जातो. एखाद्या विशिष्ट संकल्पनेवरील विषयाला वाहिलेला हा अंक आहे. गेल्या काही वर्षात या अंकात हाताळलेले विषय असे होते :\n१) आंतरराष्ट्रीय महिला सक्षमीकरणाच्या तुलनेत भारतीय महिलांचे स्थान\n३) निर्णयप्रकियेत स्त्रियांचा सहभाग\nकेंद्रातर्फे काही पुस्तिकाही प्रकाशित करण्यात आल्या आहेत. त्यात चित्रांचा आणि गोष्टीरूपाने दिलेल्या केस स्टडीजचा समावेश असल्याने ग्रामीण भागातील अल्पशिक्षित महिलाही त्या आनंदाने वाचू शकतील. त्यातील काही महत्वाच्या पुस्तिका -‘सरकार म्हणजे काय ’, ‘स्त्रिया आणि कायदा’, ‘नारीपर्व‘, ‘अत्याचारग्रस्त महिलांची मैत्रीण’ वगैरे. इतकेच नव्हे तर केंद्रातर्फे काही व्हिडिओ फिल्म्सही तयार केल्या आहेत. त्यापैकी ‘स्त्रियांचे हक्क‘, ‘महिला कोर्ट’ या फिल्म्समधून स्त्रियांना त्यांच्या मानवी आणि कायदेशीर हक्कांविषयी सतर्क राहण्याची जाणीव मिळते. कुठल्याही प्रकारच्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी स्त्रियांना आवश्यक असलेले कायद्याचे ज्ञान या फिल्मद्वारे त्यांना मिळू शकते. भारतीय घटना, आंतरराष्ट्रीय घटना आणि विविध सरकारी धोरण याविषयीदेखील या फिल्मद्वारे माहिती मिळते. तर ‘पंचायतराज’ सारख्या फिल्म्सच्या माध्यमातून पंचायतराजचं कामकाज कसे चालते, त्यात आपल्याला कसे सहभागी होता येते, त्यात निर्णयप्रक्रिया कशी चालते हे दाखवले आहे.\n’स्त्री आधार केंद्रा’चे प्रतिनिधी म्हणतात, “लिंगभेदाच्या अन्यायाविरोधातील समाज निर्माण करण्यासाठी ’स्त्री आधार केंद्रा’च्या कामासाठी आपलाही योगदान खूप मोलाचा आहे. म्हणूनच स्त्री आधार केंद्र आपल्या सहयोगाला आवाहन करत आहे. आपण वेळ, ऊर्जा, धनसहयोग करू शकता”. ‘स्त्री आधार केंद्रा’ला भेट दिल्यानंतर वाटते की, आजच्या समाजाला या केंद्राची नितांत गरज आहे.\nसंपर्क : स्त्री आधार केंद्र,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/2/11/social-revolution-of-maharashtra-.html", "date_download": "2018-10-19T13:28:16Z", "digest": "sha1:5Z2D63GDNXWFG3BQBNHCBYN6SZ7LSALF", "length": 39881, "nlines": 40, "source_domain": "mahamtb.com", "title": " समाजपरिवर्तनाचे गतिशास्त्र समाजपरिवर्तनाचे गतिशास्त्र", "raw_content": "\n‘एकात्मप्रबोध मंडळ’ या संस्थेच्या वतीने ‘समाजजीवन सुयोग्य दिशा व परिवर्तन’ या विषयाची सांगोपांग चर्चा करण्यासाठी ९, १० व ११ फेब्रुवारी रोजी एक चिंतन बैठक आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील या विषयाचे तीस अभ्यासक या चर्चेत सहभागी होणार आहेत. बैठकीचे बीजभाषण रा. स्व. संघाचे अ. भा. संपर्कप्रमुख प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे करणार असून समारोप संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी भि. रा. इदाते करणार आहेत. या बैठकीच्या निमित्ताने समाजपरिवर्तन प्रक्रियेसंबंधी लेख.\nसमाज प्रबोधन व सामाजिक सुधारणा यांची प्रदीर्घ परंपरा भारतात असूनसुद्धा येथे समाजपरिवर्तन कासवाच्या गतीने का होते आणि होते ते स्थायी स्वरुपाचे का होत नाही, हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. दीर्घकाळ सामाजिक कार्याचा प्रत्यक्ष अनुभव असणारे समाजसुधारक आणि या विषयाचा तात्त्विक अंगाने विचार करणारे समाजशास्त्रज्ञ यांच्यासमोरही हे प्रश्न आव्हान स्वरूपात उभे आहेत. हे प्रश्न मूलतः समाजाच्या मानसिकतेशी, मनःपरिवर्तनाशी जोडलेले आहेत, हे लक्षात घेऊन त्यांचे आकलन यथायोग्यपणे केल्याशिवाय त्यांची गुंतागुंत उकलणार नाही व उत्तराची दिशाही सापडणार नाही. या व्यापक पार्श्वभूमीवर या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण या लेखात करणार आहोत. समाजपरिवर्तनाच्या चळवळीतून उत्पन्न झालेल्या अपेक्षा आणि समाजस्थितीचे प्रत्यक्ष जमिनीवरील वास्तव यांच्यात असणार्‍या अंतरावर आणि त्यांच्यावरील परस्पर संबंधांवर या प्रश्नांची उत्तरे अवलंबून आहेत, असे मला वाटते. या अर्थानेसमाजपरिवर्तनाचे गतिशास्त्र हे व्यक्तीच्या व समाजाच्या मानसिक परिवर्तनाशी जोडलेले आहे, असे वाटते. राजकीय क्रांती ही सत्तापरिवर्तनासाठी असते व त्याचे परिणाम झटकन दिसून येतात. मात्र समाजपरिवर्तन हे क्रांतीच्यामार्गातून होत नाही. तर तेथे उत्क्रांती (Progressive Development) आवश्यक असते, तरच तेथे स्थायी परिणाम दिसू शकतात आणि उत्क्रांती ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. क्रांतीचे ज्या गतीने परिणाम अनुभवायला मिळतात तसे ते उत्क्रांतीत संभवत नाहीत. समाजपरिवर्तन हा विषय केवळ बुद्धीशी, तर्काशी जोडलेला नसून तो भावनेशी अधिक जोडलेला आहे. हा विषय डोक्यापेक्षा(Head) हृदयाशी (heart) अधिक संबंधित असल्यामुळे मनःपरिवर्तन(Change of Mind Set) येथे अधिक प्रभावी व परिणामकारक असते. उत्क्रांतीला गर्भवहन काळ(Gestation Period) द्यावा लागतो. तसा तो दिला नाही तर किंवा सामाजिक प्रश्नांच्या संदर्भात क्रांतीची अपेक्षा केली तर ते सर्व प्रयत्न निष्फ़ळ (Abortive) ठरण्याची शक्यता अधिक असते. ‘पी हळद नि हो गोरी’ हे उत्क्रांतीत किंवा मानसिक परिवर्तनात शक्य नसते. या सार्‍याचा गंभीर विचार केल्याशिवाय सामाजिक परिवर्तनाचे गतिशास्त्र लक्षात येणार नाही व त्याच्याशी निगडित असलेल्या प्रश्नांची उत्तरेही मिळू शकणार नाहीत.\nआपल्या देशात, विशेषतः महाराष्ट्रात समाज प्रबोधन व सामाजिक सुधारणा या चळवळींचा प्रारंभ संतांनी केलेल्या कार्यापासून व त्यांच्या साहित्यामुळे झाला, हे ऐतिहासिक सत्य आहे. संतांच्या कार्याचा उद्देश समाजात व समाजरचनेत आमूलाग्र परिवर्तन हा नव्हता. जुनी रचना पूर्णपणे मोडीत काढून नवी रचना निर्माण करणे हे ध्येय त्यांच्या डोळ्यासमोर नव्हते तर आध्यात्मिक क्षेत्रात समता प्रस्थापित करणे हा त्यांचा उद्देश होता. ईश्वरापुढे सर्व माणसे समान असून, त्या क्षेत्रात विषमतेला, अस्पृश्यतेला थारा नाही, अशी भूमिका घेऊन अठरापगड जातीतील सर्व संतजनांनी सातत्याने तीनशे वर्षे कार्य केलेले दिसते. याचा अर्थ समाजात भेदाभेद व अनेक दोष असूनही ईश्वरभक्तीच्या संदर्भात, आध्यात्मिक क्षेत्रात समाजातील प्रत्येक घटक समान पातळीवर आहेत, अशी आध्यात्मिक समतेची संकल्पना समाजमानसात रुजवणे, हे या संतांनी उभ्या केलेल्या कार्याचे व लिहिलेल्या साहित्यांचे प्रमुख उद्दिष्ट होते, असे म्हणावे लागेल. त्यांचा भर धर्मप्रवण मानसिकता असणार्‍या या समाजात नैतिकतेवर, आध्यत्मिकतेवर व जीवनमूल्यांवर होता हे लक्षात येईल. या अर्थाने संतांना समाजात मानसिक परिवर्तन किमान आध्यात्मिक क्षेत्रात तरी घडवून आणायचे होते, असे म्हणता येईल. संतांच्या प्रेरणेतून उभी राहिलेली वारकरी संप्रदायाची चळवळ ही प्रायः आध्यात्मिक क्षेत्रात उभी राहिलेली दिसते व त्याचे प्रत्यंतर दरवर्षी निघणार्‍या पंढरीच्या वारीत दिसते. प्रत्येक वारीच्या कालखंडात समाजाच्या आध्यात्मिक परिवर्तनाचे, सामाजिक समतेच्या व समरसतेच्या भावाचे हृद्य प्रतिबिंब पडलेले दिसते, ही वस्तुस्थिती आजही अनुभवास येते. मात्र प्रत्यक्ष व्यावहारिक जीवनात आढळून येणारे जातीपातीतील भेदभाव, जन्माधिष्ठित उच्चनीचता, अस्पृश्यता व सामाजिक विषमता या समाजधारणेला मारक ठरणार्‍यासमाजातील दोषांच्या विरोधात संतांनी स्पष्ट व ठाम भूमिका घेतल्याचे दिसून येत नाही. भजन, कीर्तन प्रवचन, काव्यलेखन या माध्यमांवर संतांचा भर असल्यामुळे त्यांची भूमिका प्रायः समाजप्रबोधनाची होती. प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करून सामाजिक दोषांच्या विरोधात संघर्ष करणे, हा त्यांचा जीवनहेतू (Life Mission) नव्हता. मानसिक परिवर्तन ही कोणत्याही सामाजिक परिवर्तनाची पहिली पायरी असल्यामुळे त्यांचा भर स्वाभाविकपणे मानसिकता बदलण्यावर होता. आध्यात्मिक क्षेत्रात समता प्रस्थापित करणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. तो साध्य करण्याचा संतांनी त्यांच्या परीने प्रामाणिक प्रयत्न केला, असे दिसून येते. जुनी कालबाह्य समाजरजना पूर्णपणे उखडून टाकून नवी समाजरचना उभी करणे, हे त्यांच्या विषयसूचीवरच नव्हते, तर तसे का झाले नाही, हा प्रश्न उपस्थित करणे अयोग्य आहे. परिणामत: आजही प्रत्यक्ष वारीतील वातावरण समता आणि समरसतायुक्त दिसत असले तरी वारी संपल्यानंतरच्या काळातील जीवनव्यवहारात त्या वातावरणाचे, त्या मानसिक परिवर्तनाचे प्रतिबिंब पडलेले का दिसत नाही, हा कळीचा प्रश्न आहे. म्हणजे संत साहित्यातून व त्यांच्या जीवनकार्यातून व्यक्त झालेल्या अपेक्षा आणि समाजजीवनाच्या जमिनीवरील वास्तवात फरक का दिसून येतो, हा प्रश्न आहे. अर्थात त्यामुळे समरसतायुक्त आणि तुच्छतामुक्त समाजाची निर्मित झालेली प्रत्यक्ष व्यवहारात दिसत नाही. अर्थात याचे अपश्रेय संतांच्या शिकवणुकीला जात नसून न बदललेल्या समाजमानसाकडे जाते, हे लक्षात घेतले पाहिजे. आज आपल्या डोळ्यासमोर असलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या मोजपट्टीने संतांच्या कार्याचे मूल्यमापन करणे, त्यांच्यावर अन्याय करणारे ठरेल. ऐहिक आणि पारमार्थिक जीवनातील व्यवहाराची गल्ल्त करणे योग्य होणार नाही. संतांच्या शिकवणीचा भर हा पारमार्थिक जीवन व्यवहारावर होता हे विसरून कसे चालेल\nपुढे एकोणिसाव्या शतकात व विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात समाजप्रबोधन व सामाजिक सुधारणा या चळवळींना मोठी गती व वेगळी दिशा मिळालेली दिसते. या क्षेत्रातील सुधारकांच्या प्रेरणा पाश्र्चात्त्य चिंतनातून व विचारविश्वातून आल्या होत्या. थेट राजा राममोहन रॉय यांच्यापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेक समाजसुधारकांनी व विचारवंतांनी या चळवळींना वैचारिक बैठक व कृतीची जोड दिलेली दिसते. वृत्तपत्रीय लेखन, ग्रंथलेखन, व्याख्याने या प्रबोधनपर कार्याच्या जोडीला प्रत्यक्ष आंदोलने व चळवळीही त्यांनी उभ्या केल्या. परिवर्तनाचा झंझावात उभा करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. असे असूनही या चळवळी, हे लढे पुन:पुन्हा का उभे करावे लागतात, याची उत्तरे भल्याभल्या विचारवंतांना मिळत नाहीत. हे सर्व लक्षात घेऊन सामाजिक परिवर्तन मुळापासून करू इच्छिणार्‍या विचारवंतांना व कार्यकर्त्यांना आपल्या धोरणाची, उद्दिष्टांची व विषयसूचीची पुनर्मांडणी करावी लागेल. आपली कार्यपद्धती अधिक समाजाभिमुख व सामाजिक परिवर्तनाला अनुकूल अशी करावी लागेल.\nसमाजपरिवर्तनाच्या प्रक्रियेची नस राजा राममोहन रॉय यांना अचूक सापडली होती, असे दिसते. भारतीय जनमानस-विशेषत: हिंदू जनमानस हे धर्मप्रधान होते, हे त्यांनी ओळखले होते. या समाजात स्थायी स्वरूपाचे सामाजिक परिवर्तन घडवून आणायचे असेल तर धर्मविचारात व धर्माचारात प्रथमपरिवर्तन झाले पाहिजे, अशी त्यांची दृढ श्रद्धा होती. धर्म हे समाजाचे हृदय आहे आणि त्यांच्या सर्व व्यवहारात जर परिवर्तन घडवून आणावयाचे असेल तर त्यांच्या हृदयात, मानसिकतेत परिवर्तन झाले पाहिजे म्हणजे प्रथमआत्म्याचीच उन्नती झाली पाहिजे, असे राजा रायमोहन रॉय व समकालीन समाजसुधारकांचे मत होते. त्यामुळे सुधारणेचा वा परिवर्तनाचा क्रमलावताना त्यांनी पहिली धर्मसुधारणा, दुसरी समाजसुधारणा व तिसरी राजकीय सुधारणा अशी मांडणी केली होती. धर्मसुधारणा याचा अर्थ हृदयपरिवर्तन. धर्मविचार, धर्मभावना व धर्माचार यात परिवर्तन. त्याला पर्याय नाही. ज्या समाजाच्या सर्व व्यवहारांवर धर्माचे नियंत्रण असते त्या समाजाच्या सर्वांगीण परिवर्तनासाठी हाच मार्ग असू शकतो, असे त्यांचे प्रतिपादन होते. याचा अर्थ समाजपरिवर्तनाचे गतिशास्त्र त्यांना समजले होते.\nदुसरे असे की, समाजपरिवर्तनाचा वसा घेतलेल्या विचारवंतांनी व समाजसुधारकांनी समाजाच्या फार तर दहा पावले पुढे असले पाहिजे. आगरकर किंवा सावरकर यांच्यासारखे विचारवंत समाजाच्या व काळाच्या फार पुढे होते. त्यामुळे समाज त्यांच्यामागे जाऊ शकला नाही. हे दोघेही विचारवंत बुद्धिवादी, तर्कनिष्ठ व वैज्ञानिक वृत्तीचे होते. पण ‘गाय हा उपयुक्त पशु आहे,’ किंवा ‘श्रृतिस्मृति पुराणोक्त नव्हे तर अद्ययावत’ हे सावरकरांचे विचार समाजाच्या पचनी पडणारे नव्हते. व्यावहारिक जीवनात भावनेला व श्रद्धेलाही महत्त्व असते. त्यामुळे दोष त्या विचारवंतांचा नाही तर समाजपरिवर्तनाच्या गतिशीलतेच्या मर्यादेचा आहे. त्या तुलनेत लोकमान्य टिळक व रानडे हे समाजसुधारक म्हणून अधिक यशस्वी ठरले, कारण सामाजिक परिवर्तनाच्या गतिशास्त्राचे भान ठेवून समाजाच्या चार पावले पुढे जाऊन त्यांनी समाजाचे नेतृत्व केले व आपल्या पाठीमागे समाज येतो आहे, आपण समाजाच्या दृष्टीच्या टप्प्यात आहोत, याचे त्यांनी भान ठेवले व परिवर्तनाचा रथ पुढे नेला.\nम. फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रामुख्याने दलित, शोषित, पीडित व वंचित समाजाच्या परिवर्तनाचे प्रवक्ते व नेते होते. ते स्वतः याच समाजगटातून आलेले असल्यामुळे त्यांना त्यांनी भोगलेल्या परिस्थितीचा प्रत्यक्ष अनुभव होता. त्यामुळे त्यांनी अत्यंत तीव्र व परखड भाषेत व क्रांतिकारी पद्धतीने आपले विचार प्रक्षोभकरित्या मांडलेले दिसतात. त्यांच्या पूर्वीचे समाजसुधारक हे उच्चवर्णीय व उच्चवर्गीय समाजाच्या प्रश्नाशी निगडित होते तर फुले-आंबेडकरांनी प्रथमच बहुजन समाजाच्या व्यथांना तोंड फोडलेले दिसते व त्या विरोधात चळवळी उभारलेल्या दिसतात. हा मूलगामी फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. म. फुले व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी समाजपरिवर्तनासाठी शिक्षणाचा, लेखणीचा व चळवळींचा मार्ग स्वीकारला व समाजमन जागे करण्याचा प्रयत्न केला तर डॉ. आंबेडकरांनी ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा,’ हा विधायक व रचनात्मक मार्ग निवडला. लेखन, वक्तृत्व व सामाजिक चळवळी यांच्यामार्फत समाजमनात परिवर्तन घडवून आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र आपल्या या प्रयत्नांना हिंदू समाजातील धुरीण व धर्माचार्य योग्य तो प्रतिसाद देत नाहीत, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या हयातीतच आपल्या समाजबांधवांच्या जागृतीला योग्य ती दिशा देण्यासाठी धक्कातंत्र वापरून धर्मांतराचा मार्ग स्वीकारला. तो स्वीकारतानाही त्यांनी या देशातील संस्कृतीशी, मातीशी व भावविश्वाशी इमान राखणारा बौद्ध धर्म धर्मांतरासाठी निवडून आपल्या संयमी व विवेकपूर्ण नेतृत्वाची ग्वाही दिली. राष्ट्रहिताचाच विचार डोळ्यासमोर ठेवला. याबद्दल आपण त्यांच्याप्रती कृतज्ञ असले पाहिजे.\nफुले-आंबेडकर यांच्या निधनानंतर कित्येक वर्षांनी त्यांच्या विचारांचा, व्यवहाराचा व चळवळींचा खरा अर्थ समाजाला कळू लागला. त्याचे जनमानसावर झालेले परिणामदिसू लागले. आज बहुजन समाज दीर्घ निद्रेतून सर्व अर्थाने जागृत होताना व आत्मभान आलेला दिसतो आहे. समाजपरिवर्तनाच्या चक्राला गती मिळाल्याचे आपण पाहात आहोत. या दोन्ही काळात जे अंतर आपल्याला दिसते, जाणवते त्यालाच समाजपरिवर्तनाच्या गतिशास्त्रात गर्भवहन काळ (Gestation Period) असे म्हणतात. असा काळ देणे अपिरहार्य असते. तसा तो दिला की ते प्रयत्न हे निष्फळ (Abortive) ठरत नाहीत. याचा अनुभव आपण वर्तमानकाळात घेत आहोत.\nमात्र आज समाजाच्या सर्व अंगोपांगांवर राजकारणाचा, विशेषतः सत्तेच्या राजकारणाचा प्रभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे समाजात जी उलथापालथ होत आहे त्यातून नवनवे सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत. सत्तेची भूक समाजाच्या सर्व गटांत निर्माण झाली आहे. आपण लोकशाहीचा स्वीकार केला आहे. त्यामुळे मतपेढीचे व निवडणुकीचे राजकारण अटळ व अपरिहार्य झाले आहे. ‘जात’ हे एकगठ्ठा मताचे संघटित केंद्र बनल्यामुळे जातीअंत तर सोडाच, जातभावना अधिकाधिक घट्ट होत गेल्या आहेत. जातीजातीतील सत्ताकेंद्री संघर्षाचा समाजस्वास्थावरही विपरीत परिणामहोताना दिसत आहे. ही सर्व परिस्थिती नव्या प्रश्नांना जन्मदेते आहे आणि या नव्या प्रश्नांची उकल करण्यासाठी समाजसुधारणेच्या नव्या परिप्रेक्ष्यात विचार करून त्यांची उत्तरे शोधावी लागतील. आजच्या विचारवंतांसमोर व समाजसुधारकांसमोर हे नवेच आव्हान उभे आहे. त्यांनी समाजपरिर्वनाच्या गतिशास्त्राचा वस्तुनिष्ठ व शास्त्रशुद्ध अभ्यास करून समाजमानस बदलण्याचा व त्याद्वारे परिवर्तनाला गती देण्याचा दूरमागी विचार केला पाहिजे.\nया विषयाचा आणखी एक पैलू आपल्यासमोर मांडतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचा काही वर्षांपूर्वी पुण्यात एक कार्यक्रमझाला. निवडक पत्रकार बंधूंबरोबर अनौपचारिक गप्पागोष्टी, वार्तालाप असा तो कार्यक्रमहोता. पत्रकार विविध प्रश्न उपस्थित करीत होते. त्यावेळी एका ज्येष्ठ संपादकाने प्रश्न विचारला, “संघाने व संघपरिवाराने अग्रहाने मांडलेल्या स्वदेशी व समरसता या संकल्पनांना म्हणावा तसा पाठिंबा मिळताना का दिसत नाही प्रत्यक्ष व्यवहाराच्या पातळीवर त्या तितक्या यशस्वी होताना वा स्वीकाराहर्र् अशा का दिसत नाहीत प्रत्यक्ष व्यवहाराच्या पातळीवर त्या तितक्या यशस्वी होताना वा स्वीकाराहर्र् अशा का दिसत नाहीत’’ या प्रश्नांना मोहनजींनी जे उत्तर दिले ते अतिशय मार्मिक व विचारप्रवर्तक होते. त्या उत्तराचा आशय असा : “काही विचार व संकल्पना या माणसाच्या बुद्धीला पटतात. विचारांना व तर्काला पटतात. ही प्रक्रिया माणसाच्या मेंदूत म्हणजेच डोक्यात चालते पण त्याच बाबी माणसाच्या भावनेला म्हणजेच हृदयाला पटतात, भिडतात, असे दिसत नाही. कोणतीही गोष्ट बुद्धीइतकीच भावनेला पटते, असे नाही, डोक्याइतकीच ती हृदयाला भिडत नाही तोपर्यंत ती आचरणात, व्यवहारात उतरत नाही. हे अंतर कमी करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. ते विषय बौद्धिक आकलनाइतकेच मनाला भिडणे आवश्यक असते. स्वदेशी व समरसता याबाबतचा आमचा म्हणजे संघ व संघ परिवाराचा अनुभव याच स्वरूपाचा आहे. मूळ तत्त्व न सोडता काही तडजोडी कराव्या लागतात, कारण संपूर्ण समाजाला बरोबर घेऊन जायचे असते. त्यामुळे अपरिहार्यपणे या संकल्पना प्रत्यक्ष व्यवहारात उतरण्यासाठी काही काळ जावा लागेल पण या दोन्ही बाबी समाज मनापासून आज ना उद्या, स्वीकारेल, असा आम्हाला विश्वास वाटतो. अपेक्षित परिणाम मिळण्यासाठी Hasten Slowly हाच स्थायी समाजपरिवर्तनाचा मंत्र आहे, असा संघाचा अनुभव आहे.’’ योगायोगाने मी व ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर या अनौपचारिक संवादाचे साक्षीदार आहेत याचाच अर्थ समाजपरिवर्तनाचे रहस्य व त्याचे गतिशास्त्र संघाला व त्यांच्या कार्यपद्धतीला अचूक समजले आहे, असा होतो. तात्पर्य समाजासमोरील समस्या समाजाच्या सामूहिक शहाणपणातून सुटू शकतात. त्यासाठी घिसाडघाई करणे योग्य नाही, असाच याचा मतितार्थ आहे.\nया संदर्भात ग्रेट ब्रिटनमधील थोर विचारवंत अल्डस् इक्सले यांनी आपल्या The Planned Society या अत्यंत विचारप्रवर्तक निबंधात जे चिंतन मांडले आहे, ते मला अतिशय हृद्य, मार्मिक व महत्त्वावे वाटते. ते म्हणतात,\nया दीर्घ उदाहरणाचा अर्थ असा : “बहुतेक माणसे स्वभावतः स्थितीप्रिय किंवा मंदसुधारणवादी असतात त्यामुळे त्यांचा इष्ट सुधारणांनाही विरोध होतो. कोणतीही सुधारणा जर समाजावर मोठ्या व दीर्घकालीन हिंसेच्या मार्गाने लादली गेली तर त्याचे अपेक्षित परिणाम साध्य होत नाहीत. त्यातून जे निष्कर्ष निघतात ते असे : एक, केवळ अत्यावश्यक सुधारणांचाच आग्रह धरावा वा त्या हाती घ्याव्यात. दोन, ज्या सुधारणा हाती घेतल्यामुळे मग त्या स्वाभाविकरित्या कितीही इष्ट असोत, समाजात सार्वत्रिक व हिंसक विरोधाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे, त्या सुधारण समाजावर लादू नयेत. जर त्या लागू करायच्याच असतील तर हळूहळू व टप्प्याटप्प्याने अमलात आणाव्यात आणि तीन, इष्ट असे बदल वा सुधारणा करतानाही जेथे जेथे शक्य असेल तेथे त्या अशा पद्धतीने अंमलात आणाव्यात की ज्या पद्धती लोकांना परिचित असतील व त्यांना त्या मान्य असतील.’’\nसमाजपरिवर्तनाचे गतिशास्त्र ज्यांना माहीत आहे, असे विचारवंतच इतक्या सखोलपणे व पारदर्शकरित्या त्याचे विश्लेेषण स्पष्ट शब्दांत करू शकतात. समाजपरिवर्तनाचा मार्ग हा दीर्घ पल्ल्याचा आहे. तो पार करताना समाजपरिवर्तनाचे हे गतिशास्त्र ध्यानात ठेवले तर परिवर्तन स्थायी व दीर्घकाळ टिकू शकेल. सामाजिक प्रश्नांचा विचार करणार्‍या विचारवंतांनी व समाजसुधारकांनी समाजपरिवर्तनाचे हे गतिशास्त्र लक्षात ठेवले तर त्यांचे परिश्रम सार्थकी लागतील, असे वाटते.\nराजा राम मोहन रॉय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://vvcmc.in/vvmc/?cat=52", "date_download": "2018-10-19T13:15:01Z", "digest": "sha1:DPHYXOBZSDYWKYDK2O2PPBFONXYWYA6H", "length": 8151, "nlines": 121, "source_domain": "vvcmc.in", "title": "छायाचित्रे | वसई विरार शहर महानगरपालिका", "raw_content": "\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१६-१७\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१७-१८\nपोटनिवडणूक २०१८-वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांना जाहीर सूचना\nनिविदा व दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\nसेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी भरती\nवैद्यकीय आरोग्य विभागा अंतर्गत भरती\nराष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान थेट मुलाखती\nसमारंभ तपासणी पथकाची यादी\nमहानगरपालिकेमध्ये सेवानिवृत्त राज्यशासकीय क्रीडा अधिकारी भरती\nखड्डे संदर्भात तक्रारीबाबतची जाहीर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अधिनस्त असलेल्या नऊ प्रभाग निहाय मालमत्तेच्या देयक रकमेचे शंका निरसनाबाबत\nअनधिकृत इमारती बाबत -जाहिर सूचना\nवृक्ष कापण्याबाबत सुचना व हरकत बाबतची जाहीर सुचना\nवसई विरार शहर महानगरपालिकेतील वैद्यकिय आरोग्य अधिकारी या मंजूर रिक्त पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती होणेबाबत\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ मधे रिक्त पदाची पोटनिवडणूक मतदार यादी-जाहीर सुचना\nमुळ प्रारूप मतदार यादी -वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका-आपत्कालीन स्थितीत मदद कार्य करणाऱ्या शासकीय यंत्रणांचे संपर्क क्रमांकांची यादी\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ रिक्त पद (एक जागा) पोटनिवडणूक-जाहिर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिका,प्रभाग क्र.९७-साईनगर व मानव मंदिर परिसर या रिक्त पदाच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम\nमहाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले नियम व आदेश\nवसई-विरार शहर महानगरपालिका-शांतता क्षेत्र घोषित केलेले ठिकाण\nटोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३\nपोलीस स्थानक : १००\nअग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११\nवैद्कीय मदत : १०८\nठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७\nई निविदा / दर पत्रक\nइथे क्लिक करा:- ई- निविदा\nवसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nCopyright © 2015-2016 वसई विरार शहर महानगरपालिका.\nएकूण संकेतस्थळी भेट देणारे :-\nई निविदा / दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-aadhar-card-center-87894", "date_download": "2018-10-19T13:42:52Z", "digest": "sha1:HZZ6IFPLQQ66BHU7MPT5WRTRWRZH64OY", "length": 15627, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news aadhar card center जिल्ह्यात 167 आधार केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव | eSakal", "raw_content": "\nजिल्ह्यात 167 आधार केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव\nरविवार, 17 डिसेंबर 2017\nनाशिक - जिल्ह्यात सद्यःस्थितीला 107 आधार केंद्र सुरू असून, एकूण 167 केंद्र सुरू करण्याचे, तर शहरात 42 आधार केंद्राना मंजुरी असून, 63 आधार केंद्र सुरू करण्याचे जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न आहेत. याशिवाय पॅनकार्ड, बॅंक खाते यांच्या बरोबरच आता मोबाइल क्रमांकांच्या आधार संलग्नतेची मुदत 31 मार्च 2018 पर्यंत वाढविली आहे. त्यामुळे आधारविषयी विद्यार्थी-पालकांनी पॅनिक होण्याची गरज नसल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली.\nनाशिक - जिल्ह्यात सद्यःस्थितीला 107 आधार केंद्र सुरू असून, एकूण 167 केंद्र सुरू करण्याचे, तर शहरात 42 आधार केंद्राना मंजुरी असून, 63 आधार केंद्र सुरू करण्याचे जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न आहेत. याशिवाय पॅनकार्ड, बॅंक खाते यांच्या बरोबरच आता मोबाइल क्रमांकांच्या आधार संलग्नतेची मुदत 31 मार्च 2018 पर्यंत वाढविली आहे. त्यामुळे आधारविषयी विद्यार्थी-पालकांनी पॅनिक होण्याची गरज नसल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली.\nनाशिकला जिल्हाधिकारी कार्यालयात आज आधारविषयक अडचणीसाठी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून चर्चा केली. त्यात आधारकार्ड नसल्याने शिष्यवृत्या रखडल्यापासून तर विविध फॉर्म अपलोडपर्यंत अडचणी येत असल्याच्या तक्रारी मांडल्या. खासगीपणाचा हा घटनात्मकदृष्ट्या नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा निकाल काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ सदस्यीय घटनापीठने दिला होता. त्यानंतर आधारमुळे या अधिकारावर गदा येत असल्याच्या आरोपाच्या अनेक याचिका दाखल झाल्या. त्यापैकी काही याचिकाकर्त्यांनी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) अर्थात आधार क्रमांक बॅंक खाते आणि मोबाइल क्रमांकाशी जोडणे घटनाबाह्य असल्याचे म्हटले होते. विविध योजनांना आधार जोडण्याच्या निर्णयावर स्थगितीसाठी उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश के. एस. पुट्टस्वामी यांनीही एक याचिका दाखल केली होती. त्यावर शुक्रवारी सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने हा हंगामी आदेश दिला. आधार योजनेच्या वैधतेवरच प्रश्‍नचिन्ह उभे करणाऱ्या याचिकांवर अंतिम सुनावणी 17 जानेवारी 2018 ला होणार आहे.\nप्राप्तिकर कायद्यानुसार आधार, पॅनकार्ड जोडण्याचा आणि कर विवरणपत्रे भरताना आधार क्रमांकाचा उल्लेख करण्यास सांगणारा सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेला निकाल कायम राहील, असेही स्पष्ट केले आहे. हा आदेश केंद्र सरकार, राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांच्या योजना आणि अन्य बाबींसाठी लागू असेल. यापूर्वीच्या बॅंक खात्यांना आधारशी जोडण्याची मुदत 31 मार्चपर्यंत वाढविली आहे. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी आदेश देत, केंद्र आणि राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेशांच्या खात्यांच्या विविध योजना आधारशी संलग्न करण्यासही हीच मुदत असेल. त्यामुळे एकूणच आधार संदर्भात विद्यार्थी-पालकांमध्ये असलेल्या संभ्रमावस्थेला आजच्या बैठकीतून दिलासा देण्याचा प्रयत्न झाला आहे.\n- सरकारी कार्यालयांमध्ये आधार केंद्र सुरूचे प्रयत्न\n- शहरात 63 आधार केंद्रांसाठी शासनाकडे प्रस्ताव\n- जिल्ह्यात 167 केंद्रांचे प्रस्ताव, 107 केंद्र सुरू\n- बोटाच्या ठशांअभावी ज्येष्ठांच्या आधारला अडचणी\nपुण्यातील ब्लड बँकेने दिले 'एक्स्पायरी डेट' संपलेलं रक्त\nपुणे : मंगळवार पेठे येथे असलेल्या ओम ब्लड बँकेने एका रुग्णासाठी 'एक्स्पायरी डेट' (मुदत संपलेले) रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत अन्न...\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nअगली बार जबान कम चलेगी, हात ज्यादा चलेंगे\nऔरंगाबाद : शहरात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद करावे, आज आम्ही समजवण्यासाठी आलो चार दिवसांनंतर परत येऊ तेव्हा बोलणार नाही...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nपित्याने पोटच्या मुलीची कोयत्याने गळा चिरुन हत्या\nपाली, ता. १९ (वार्ताहर) सुधागड तालुक्यातील दहिगाव येथे एका पित्याने आपल्या चार वर्षीय मुलीची शुक्रवारी (ता.१९) कोयत्याने गळा चिरुन हत्या केली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/aurangabad/upcoming-elections-under-leadership-sawant/", "date_download": "2018-10-19T14:35:42Z", "digest": "sha1:WTNZXDSU37K7FVU4UIRTSGG3SXQKBTX2", "length": 29381, "nlines": 382, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Upcoming Elections Under The Leadership Of Sawant ... | सावंत यांच्याच नेतृत्त्वाखाली आगामी निवडणुका... | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १९ ऑक्टोबर २०१८\nडोक्यात दगड टाकून विवाहितेची निर्घृण हत्या\nअति तिथे माती... हातात ४५ लाखांचे चोरीचे सोने तरी अधिक हव्यासापोटी गमावला जीव\nअमृतसरमध्ये रावणदहन कार्यक्रमादरम्यान अपघात, अनेकजणांचा मृत्यू झाल्याची भीती\nबीडच्या खंडेश्वरी यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या\nविभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदके\nदेवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 ऑक्टोबर\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nShivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने\nचोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न\nMetoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nसावंत यांच्याच नेतृत्त्वाखाली आगामी निवडणुका...\nउस्मानाबाद : २०१९ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांची मोर्चेबांधणी शिवसेनेने सुरू केली आहे.\nउस्मानाबाद : २०१९ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांची मोर्चेबांधणी शिवसेनेने सुरू केली आहे. उपनेते आ. प्रा. तानाजी सावंत यांच्या खांद्यावर आता सोलापूरसह उस्मानाबादच्या जिल्हा संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी टाकल्याने आगामी काळात होणाऱ्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकाही प्रा. सावंत यांच्याच नेतृत्वाखाली शिवसेना लढणार असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले.\nमागील काही महिन्यांपासून शिवसेना अंतर्गत गटबाजीच्या राजकारणाने पोखरून गेलेली आहे. जिल्ह्यात शिवसेनेचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी सावंत यांच्याकडे सुत्रे सोपविली; मात्र पक्ष वाढविण्यासाठी घेतलेला हा निर्णय शिवसैनिकांनीच उधळून लावल्याचे मागील पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दिसून आले होते. त्यानंतर जिल्ह्याच्या नेतृत्वाची धुरा कोणाकडे राहणार हा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र शिवसेना पक्षश्रेष्ठींनी सावंत यांच्याकडे जिल्हा संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी सोपवून जिल्हा शिवसेना सावंत यांच्याच नेतृत्वाखाली कार्यरत राहील, असा संदेश दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा शिवसेनेची नव्याने पुनर्बांधणी करण्याचे आव्हान प्रा. सावंत यांच्यासमोर आहे.\nआ. प्रा. सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने पालिका आणि त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लढल्या. मात्र या दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. ऐन निवडणूक काळात सेनेच्याच अनेकांनी बंडाचा झेंडा उगारल्याने अपयश पदरी पडले. उस्मानाबाद पालिकेत शिवसेना नगराध्यक्षपदाचा उमेदवार विजयी झाला असला तरी या विजयामध्ये शिवसेनेपेक्षा मकरंद राजेनिंबाळकर यांची वैयक्तिक प्रतिमाच अधिक सरस ठरल्याचे विरोधकही मान्य करतात. पालिका निवडणुकीनंतर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही शिवसेनेला दारूण पराभव पत्करावा लागला. या दोन्ही पराभवानंतर जिल्ह्यात शिवसेनेचे पुढे काय असा प्रश्न उभा ठाकला असतानाच शिवसेनेने पुन्हा एकदा सावंत यांच्या नेतृत्वावरच विश्वास दर्शविला आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी दीड-दोन वर्षांच्या उरलेल्या कालावधीत शिवसेनेचे गावपातळीपासून जिल्हा स्तरापर्यंतचे नेटवर्क नव्याने मजबूत करण्याचे आवाहन सावंत यांच्यापुढे उभे आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nपदव्युत्तरच्या परीक्षा आठ दिवस पुढे ढकलल्या\nसिडकोत मंगळसूत्र चोरट्यांचा धुमाकूळ\nबंगाली महिलांनी लुटला सिंदुर खेळाचा आनंद\nदुष्काळी स्थितीवर जिल्हा परिषद सादर करणार ‘ग्राऊंड रिपोर्ट’\nभरधाव दुचाकी ट्रकवर आदळून दोन ठार\nतोतया पोलिसाने नोकरीचे आमिष देऊन पाच लाख लुबाडले\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nVedio : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा\nबंगाली महिलांनी लुटला सिंदुर खेळाचा आनंद\nसोलापूर जिल्ह्यात फक्त ४० टक्के पाऊस, ४७० गावात टँकरने पाणीपुरवठा\nदुष्काळी स्थितीवर जिल्हा परिषद सादर करणार ‘ग्राऊंड रिपोर्ट’\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nSabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nकाश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nPro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/category/cat/general/entertenment/", "date_download": "2018-10-19T13:42:31Z", "digest": "sha1:ZB77YEIGC2KP7YSYAQEN5FWM4HJW5XUP", "length": 7128, "nlines": 131, "source_domain": "marathimotivation.in", "title": "एंटरटेनमेंट Archives - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे पूर्ण\n जागतिक कंपनीचे भारतीय CEO अणि त्यांची पगार\nमहाराज जयसिंहजी या भारतीय राजाने रोल्स रॉयल्स कार कचरा गोळा करण्यासाठी वापरली.\nसॅमसंग (SAMSUNG) कंपनी बद्दल थक्क करणारे फॅक्टस | UNKNOWN FACTS ABOUT...\nमुकेश अंबानी चे जगातील सर्वात महागडे घर बघा काय आहे यात...\nमिक्की माऊस च्या जन्माची एक छोटी गोष्ट.\nजगातील 10 सर्वात महागडे कार, किंमती ऐकून थक्क व्हाल.\nवर्ष 2016 मधील सर्वात जास्ती गाजलेल्या 10 गोष्टी\nअसे असेल शिवस्मारक- शिवस्मारक संपूर्ण माहिती\nहे आहेत मराठीतले सिक्सपॅक वाले डॅशिंग हीरोज…\nभारतातील सर्वात श्रीमंत पाच मंदिरे-संपत्ती ऐकून बसेल धक्का.\nरिकी पाँटिंग (Ricky ponting)याचे काही इंटरेस्टिंग फॅक्टस\nतिरंग्या ची रचना आणि इतिहास\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida-cricket/icc-announces-annual-womens-team-21153", "date_download": "2018-10-19T13:47:22Z", "digest": "sha1:WZHYFNOVOKKA3OXQDPFEGBSGTN7UXO3J", "length": 14206, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "ICC announces annual women's team भारताच्या केवळ स्मृती मानधनाचा समावेश | eSakal", "raw_content": "\nभारताच्या केवळ स्मृती मानधनाचा समावेश\nगुरुवार, 15 डिसेंबर 2016\nदुबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) बुधवारी जाहीर केलेल्या महिलांच्या वार्षिक टी 20 संघात भारताच्या केवळ स्मृती मानधना हिलाच स्थान मिळाले आहे. महिलांच्या या संघाच्या कर्णधारपदी वेस्ट इंडीजच्या स्टेफानी टेलर हिची निवड करण्यात आली आहे. न्यूझीलंडची सूझी बेट्‌स एकदिवसीय आणि टी 20 मधील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू ठरली आहे.\nसंघात स्थान देताना आणि वार्षिक पुरस्कारासाठी निवड करताना सप्टेंबर 2014 ते सप्टेंबर 2015 या वर्षातील खेळाडूंची कामगिरी लक्षात घेण्यात आली आहे. या कालावधीत महिला टी-20 विश्‍वकरंडक आणि आयसीसी महिला अजिंक्‍यपद स्पर्धेचा समावेश आहे.\nदुबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) बुधवारी जाहीर केलेल्या महिलांच्या वार्षिक टी 20 संघात भारताच्या केवळ स्मृती मानधना हिलाच स्थान मिळाले आहे. महिलांच्या या संघाच्या कर्णधारपदी वेस्ट इंडीजच्या स्टेफानी टेलर हिची निवड करण्यात आली आहे. न्यूझीलंडची सूझी बेट्‌स एकदिवसीय आणि टी 20 मधील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू ठरली आहे.\nसंघात स्थान देताना आणि वार्षिक पुरस्कारासाठी निवड करताना सप्टेंबर 2014 ते सप्टेंबर 2015 या वर्षातील खेळाडूंची कामगिरी लक्षात घेण्यात आली आहे. या कालावधीत महिला टी-20 विश्‍वकरंडक आणि आयसीसी महिला अजिंक्‍यपद स्पर्धेचा समावेश आहे.\nयापूर्वी सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू ठरलेल्या सुझीला या वेळी टी-20मधील सर्वोत्तम खेळाडू ठरविण्यात आले. एकाच वर्षांत एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम खेळाडू ठरणारी ती पहिली क्रिकेटपटू ठरली.\nया मोसमात बेट्‌स हिने 8 एकदिवसीय सामन्यात 94च्या सरासरीने तिने 472 धावा केल्या. त्याचबरोबर 22.50च्या सरासरीने तिने 8 गडीही बाद केले. टी 20 क्रिकेटमध्ये तिने 42.90च्या सरासरीने 429 धावा केल्या. तिच्याच नेतृत्त्वाखाली न्यूझीलंडने एकदिवसीय विश्‍वकरंडक स्पर्धेत तिसरे स्थान मिळविले. टी 20 विश्‍वकरंडक स्पर्धेत उपांत्य फेरी देखील गाठली.\nपुरस्कारार्थींची निवड क्‍लेअर कॉनर, मेल जोन्स आणि शुभांगी कुलकर्णी यांच्या निवड समितने केली.\nवार्षिक संघ ः सुझी बेट्‌स, रशेल प्रिस्ट (यष्टिरक्षक), स्मृती मानधना, स्टेफानी टेलर (कर्णधार), मेग लॅनिंग, एलिसे पेरी, हिदर नाईट, डिआंड्रा डॉटिन, सुन लुस, अनया श्रुबसोल, लिघ कास्पेरेक\nआयसीसीच्या वतीने प्रथमच महिला संघ निवडण्यात येत आहे. गुणवत्ता आणि कौशल्य या आघाडीवर दरवर्षी महिला क्रिकेटमध्ये प्रगतीच होत आहे. वर्षभरात अनेक चांगल्या कामगिरी समोर आल्या आहेत. त्यामुळे पुरस्कार्थींची नावे निश्‍चित करण्यासाठी पुरस्कार समिती सदस्यांना कठोर मेहनत घ्यावी लागेल यात शंका नाही.\n-डेव्ह रिचर्डसन, आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी\nसरकारी वकील अॅड उदय पांडे यांचे निधन\nऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयातील सरकारी वकील तथा आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट क्रिकेटपटू अॅड उदय पांडे (वय 45 वर्षे, रा. बेगमपुरा, औरंगाबाद)...\n'मेरी सायकल' लघुपटाचा प्रिमियर शो पुण्यात संपन्न\nपुणे : आजच्या गतीमान युगात संस्कार मूल्यांचा ऱ्हास होत आहे. घेण्यापेक्षा देण्यामध्ये अधिक आनंद सामावलेला असतो हे नव्या पिढीला समजावून सांगण्याची खरी...\nक्रिकेटसमोरची मोठी आव्हानं (सुनंदन लेले)\nइंग्लंडच्या दौऱ्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजपुढं उभा राहिलेला असताना क्रिकेटच्या विश्‍वातल्या वेगवेगळ्या आव्हानांचाही विचार करावा लागेल. वेस्ट इंडीज...\nवाचनसंस्कृती यावी जीवनाच्या केंद्रस्थानी\nवाचनसंस्कृतीची एक व्याख्या अशीही करता येईल, की ज्या समाजात कायदा आणि सुव्यवस्थेची बाह्य साधने कमीत कमी प्रमाणात लागतात, त्या समाजाची संस्कृती म्हणजे...\nपाया भक्कम झाल्यानंतरच साकारली कल्पना : सचिन तेंडुलकर\nपुणे : भारताचा मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर निवृत्तीनंतर प्रत्यक्ष क्रिकेटपासून दूर राहिला होता. मात्र, आता त्याने कुमार खेळाडूंना दिशा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/thane-news-crime-kashmir-90507", "date_download": "2018-10-19T14:22:22Z", "digest": "sha1:PVW2CWGOCMNQ72SDVZ3CEFXLPGQ4YTEF", "length": 10130, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "thane news crime Kashmir काश्‍मिरी घुसखोराला ठाण्यात अटक | eSakal", "raw_content": "\nकाश्‍मिरी घुसखोराला ठाण्यात अटक\nगुरुवार, 4 जानेवारी 2018\nठाणे - कडेकोट बंदोबस्त असतानाही ठाण्यातील कोलशेत येथील नौदलाच्या तळावर काश्‍मिरी तरुणाने घुसखोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.\nठाणे - कडेकोट बंदोबस्त असतानाही ठाण्यातील कोलशेत येथील नौदलाच्या तळावर काश्‍मिरी तरुणाने घुसखोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.\nशौकत अहमद कासम खटानन सैद (35) असे त्याचे नाव असून, नौदल तळाच्या संरक्षक भिंतीनजीकच्या झाडीत तो लपला होता. या प्रकरणी देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. कोलशेत येथे भारतीय संरक्षण दलाचे हवाई आणि नौदल तळ आहेत. या क्षेत्रालगतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र असून, या ठिकाणी 24 तास देखरेख असते. मंगळवारी (ता. 2) पहाटे जेटी गेटजवळ झाडीत शौकत लपल्याचे दिसले. नौदलाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली.\nरस्ते. शहरातले असो वा गावोगावच्या गल्लीतले; माणसांना चालण्यासाठी आणि वाहनांना धावण्यासाठी त्रासदायक ठरू नयेत, अशी किमान अपेक्षा आहे. पण हे रस्ते...\nछोट्या चुकीचा मोठा धडा\nफैयाज शेखकडे एकेकाळी भुरटा चोर म्हणून पाहण्यात येत होते. आता तो दरोडेखोर झाला आहे. त्याने लहान मुलांना हाताशी धरून गुन्हे केले आहेत. एवढ्यावरच...\n#Pollutionissues कोंडी अन्‌ कचऱ्यामुळे हवा विषारी\nमुंबई - वाहतूक कोंडी, बांधकामे, मुंबई पोर्ट ट्रस्टची सिमेंटची गोदामे आणि उघड्यावर पडलेल्या कचऱ्यामुळे मुंबईतील चार प्रमुख ठिकाणची हवा विषारी होऊ...\nगिधाडाचे प्रदर्शन भरवल्याप्रकरणी प्राणिमित्रावर गुन्हा दाखल\nमुंबई - दुर्मिळ पांढर्‍या पाठीच्या गिधाडाचे चर्चमध्ये प्रदर्शन भरवल्याप्रकरणी प्राणिमित्र प्रदीप डिसुझा यांच्याविरोधात ठाणे प्रादेशिक वनविभागाने...\n18 तोळे सोन्याची बॅग लंपास ; दसऱ्यापूर्वीच चोरट्यांची दिवाळी\nनांदेड : दसरा सणाच्या पुजेसाठी बँक लॉकरमधून काढलेल्या १८ तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवार (ता. १६)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/dam-area-rain-water-132310", "date_download": "2018-10-19T14:21:50Z", "digest": "sha1:BUG562YYJU7FEUB3I5XGJOWKVTG7LOO2", "length": 14363, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "dam area rain water धरणक्षेत्रात पावसाने सरासरी ओलांडली | eSakal", "raw_content": "\nधरणक्षेत्रात पावसाने सरासरी ओलांडली\nशनिवार, 21 जुलै 2018\nपुणे - पुणे जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने सरासरी ओलांडली असून इंदापूर, बारामती, दौंड आणि पुरंदर या दुष्काळी भागातही पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील सात मंडल क्षेत्रांत पावसाने ओढ दिल्याची माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली.\nराज्यात या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरवात झाली; पण पुणे जिल्ह्यात प्रत्यक्षात पाऊस उशिरा सुरू झाला. पूर्वमोसमी पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे शहरासह तालुक्‍यांमध्ये पडलेल्या पावसाचे मंडलनिहाय विश्‍लेषण कृषी विभागातर्फे करण्यात आले. त्यातून ही माहिती पुढे आली आहे.\nपुणे - पुणे जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने सरासरी ओलांडली असून इंदापूर, बारामती, दौंड आणि पुरंदर या दुष्काळी भागातही पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील सात मंडल क्षेत्रांत पावसाने ओढ दिल्याची माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली.\nराज्यात या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरवात झाली; पण पुणे जिल्ह्यात प्रत्यक्षात पाऊस उशिरा सुरू झाला. पूर्वमोसमी पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे शहरासह तालुक्‍यांमध्ये पडलेल्या पावसाचे मंडलनिहाय विश्‍लेषण कृषी विभागातर्फे करण्यात आले. त्यातून ही माहिती पुढे आली आहे.\nजिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील तालुक्‍यांच्या बहुतांश मंडलांमध्ये तेथील सरासरीच्या शंभर टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाऊस पडला. वेल्ह्यातील आंबवणे आणि विंझर मंडल क्षेत्रात ५० ते ७५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. उर्वरित भागात दमदार पाऊस बरसला आहे. मुळशीतील तळेगाव मंडल याला काहीसे अपवाद ठरले आहे. तेथे सरासरीच्या २५ ते ५० टक्के पावसाची नोंद झाली आहे.\nहवेलीतील कोथरूड, खडकवासला, खेड शिवापूर या मंडल क्षेत्रांत मुसळधार पाऊस झाला असला तरीही कळस, वाघोली, उरुळी कांचन, थेऊर ५० ते ७५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. हडपसर येथे ७५ ते १०० टक्के पाऊस पडल्याचेही खात्याने सांगितले आहे.\nलोणी देवकर (ता. इंदापूर), वरवंड (ता. दौंड), भीमा कोरेगाव, वडगाव रासाई आणि न्हावरा (ता. शिरूर) या मंडल भागात २५ ते ५० टक्‍के पावसाची नोंद झाली आहे. इंदापूर तालुक्‍यातील बहुतांश भागात ७५ ते १०० टक्के पावसाची नोंद झाली. बारामतीमधील लोणी भापकर आणि उंडवडी वगळता सर्वत्र तेथील सरासरीच्या शंभर टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. दौंड तालुक्‍यातील पाटस, यवत येथे ५० टक्के; तर, राहू, कोरेगाव अशा मंडल भागात ७५ ते १०० पावसाची नोंद झाली. पुरंदर तालुक्‍यातील राजेवाडी, कुंभारवळण, वाल्हे मंडलमध्ये ५० ते १०० टक्के पाऊस पडला.\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nजुन्नरमध्ये कांद्याला उच्चांकी भाव\nजुन्नर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात गुरुवारी जुन्या कांद्याला दहा किलोला 281 रुपये असा उच्चांकी भाव मिळाला...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nपंचवटी एक्स्प्रेसला लवकरच 'विस्टाडोम कोच'\nमनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा...\nनागरिकांना नीट उत्तरे देता येत नसतील तर बदली करुन घ्या - भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांच्या विजेच्या समस्यांची सोडवणूक करताना नीट उत्तरे देता येत नसेल तर स्वताहून बदली करून जा असा इशारा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vikasache-rajkaran-news/mygov-website-1723285/", "date_download": "2018-10-19T13:32:25Z", "digest": "sha1:PJ3C5FYCHBYQCVW4ZGWGAWGRQVVCHKVM", "length": 29298, "nlines": 220, "source_domain": "www.loksatta.com", "title": "MyGov Website | ‘माय गव्ह’: सहभागातून स्वामित्व! | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\n‘माय गव्ह’: सहभागातून स्वामित्व\n‘माय गव्ह’: सहभागातून स्वामित्व\nगेल्या चार वर्षांत सुमारे ६३ लाख नोंदणीकृत सदस्य आणि दर आठवडय़ाला सरासरी १० हजार सूचना वा अभिप्राय हे ‘माय गव्ह’चे यशच..\nगेल्या चार वर्षांत सुमारे ६३ लाख नोंदणीकृत सदस्य आणि दर आठवडय़ाला सरासरी १० हजार सूचना वा अभिप्राय हे ‘माय गव्ह’चे यशच..\n२६ मे २०१४ रोजी सत्तेत आल्यानंतर लगेचच नरेंद्र मोदी सरकारने हातात घेतलेला महत्त्वाकांक्षी कार्यक्रम म्हणजे ‘स्वच्छ भारत’ या ‘स्वच्छ भारत’ कार्यक्रमाचे अतिशय साधे, सोपे पण तितकेच अर्थवाही आणि आकर्षक बोधचिन्ह ज्यांनी तयार केले, ते आहेत आपल्या कोल्हापूरचे तरुण, प्रतिभाशाली कलाकार आणि जाहिरात व्यावसायिक अनंत खासबागदार या ‘स्वच्छ भारत’ कार्यक्रमाचे अतिशय साधे, सोपे पण तितकेच अर्थवाही आणि आकर्षक बोधचिन्ह ज्यांनी तयार केले, ते आहेत आपल्या कोल्हापूरचे तरुण, प्रतिभाशाली कलाकार आणि जाहिरात व्यावसायिक अनंत खासबागदार सरकारी कामकाजाचा स्थायी भाव असलेली कोणतीही ‘टेंडर-शर्यत’ न जिंकताही खासबागदारांच्या प्रतिभेला राजमान्यता मिळाली ती ‘माय गव्ह’ या समाज-माध्यम मंचाच्या माध्यमातून.\nपरवाच्या २६ जुलैला ‘माय गव्ह’ या मंचाचा चौथा वाढदिवस साजरा झाला. सरकार स्थापनेनंतर अवघ्या दोनच महिन्यांत आकाराला आलेल्या या मंचाने आता आपला स्वत:चा असा एक अवकाश निर्माण केला आहे. सरकारी कार्यक्रम व योजनांच्या कार्यवाहीच्या विविध टप्प्यांवर लोकसहभागाच्या संधी आग्रहपूर्वक निर्माण करण्यावर पंतप्रधानांचा भर आहे. या आग्रहाला अनुसरूनच ऑगस्ट २०१४ मध्ये ‘स्वच्छ भारत’ कार्यक्रमासाठीचे बोधचिन्ह आणि बोधवाक्य हे दोन्ही लोक-स्रोतातून (क्राउड सोर्सिग) उपलब्ध व्हावेत, यासाठी ‘माय गव्ह’ मंचाच्या माध्यमातून खुले आवाहन केले गेले. १९ सप्टेंबर २०१४ ही प्रस्ताव वा सूचना पाठविण्याची अंतिम तिथी होती. त्या वेळी ‘माय गव्ह’ आपल्या नवजात अवस्थेत होता. तरीही बोधचिन्हासाठी सुमारे १५०० आणि बोधवाक्यासाठी ५०००हून अधिक प्रस्ताव आले. त्यातूनच महात्मा गांधींचा सुप्रसिद्ध चष्मा, त्याच्या दोन काचांना जोडणाऱ्या सेतूवर तिरंग्याचे रंग आणि चष्म्याच्या काचांवर ‘स्वच्छ’ आणि ‘भारत’ ही अक्षरे व खाली ‘एक कदम स्वच्छता की ओर’ हे बोधवाक्य असे एकूण समग्र बोधचिन्ह साकारले. यातल्या बोधचिन्हामागची प्रतिभा होती अनंत खासबागदारांची तर बोधवाक्याची जनक होती राजकोटची भाग्यश्री सेठ.\nहे इतक्या तपशिलाने लिहिण्याचे कारण म्हणजे ‘माय गव्ह’मागच्या संकल्पनेची वैशिष्टय़पूर्णता. अब्राहम लिंकनने लोकशाहीची व्याख्या ‘लोकांसाठी, लोकांमार्फत व लोकांची स्वत:ची’ शासनव्यवस्था अशी केली असली, तरी वास्तवात मतदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडल्यानंतर लोकांना लोकशाहीचे स्मरण होते, ते आपल्यावर अन्याय झाल्यानंतर वा अन्याय होतो आहे असे आणखी कोणीतरी सांगितल्यानंतरच. त्यामुळेच ‘लोकांमार्फत’ आणि ‘लोकांची’ हे पैलू सामान्यत: उपेक्षिलेच जातात. ‘माय गव्ह’सारखा मंच या समस्येवरचाच एक उतारा म्हणून गेल्या चार वर्षांत ठळकपणे पुढे आला आहे.\nगेल्या चार वर्षांत सुमारे ६३ लाख लोकांनी ‘माय गव्ह’चे नोंदणीकृत सदस्यत्व घेतले आहे. खुली शासकता साकारण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलताना या मंचाने संबंधित सरकारी विभागांच्या सूचनेवरून अनेक मुद्दय़ांवर प्रकट आवाहन करून लोक-स्रोताचा अधिकाधिक वापर करण्यावर भर दिला. परिणामी ‘माय गव्ह’कडे दर आठवडय़ाला या ना त्या सरकारी योजनेसंदर्भात सरासरी १० हजार सूचना वा अभिप्राय संकलित होत असतात.\nविविध राष्ट्रीय आणि सामाजिक सण-समारंभांचे संदर्भ जिवंत ठेवून विकासाच्या अनेक मुद्दय़ांबद्दल, अनेक सरकारी उपक्रम, योजना व कायद्यांबद्दलही सूचना पाठविण्यासंदर्भातली आर्जवी आवाहने आणि त्याला विशेषत: तरुणांकडून मिळणारा उत्साहपूर्ण प्रतिसाद हे ‘माय गव्ह’चे उल्लेखनीय पैलू आहेत. त्यामुळेच ‘पेज व्ह्य़ूज’ची संख्या आज तीस कोटींच्या पलीकडे गेलेली दिसते.\nतरुणांना जोडण्याचा एक मार्ग म्हणजे प्रश्नमंजूषा स्पर्धा किंवा क्विझ मृदा स्वास्थ्य परीक्षणासारख्या तांत्रिक विषयापासून योग दिवस, डिजिटल इंडिया, एक भारत श्रेष्ठ भारत, भारत-आफ्रिका संबंध अशा विविध ११ विषयांवर या पोर्टलने प्रश्नमंजूषा योजून हजारो युवकांना विचारप्रवृत्त केले, सहभागी करून घेतले.\nविविध रुची-प्रवृत्तीच्या लोकांना सामावून घेण्यासाठी ‘माय गव्ह’ने सहभागितेचे अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवरील अभिप्राय, मते नोंदविण्यासाठी ओपन-फोरम, विविध सर्वेक्षणे, ब्लॉग्ज, सरकारी अधिकाऱ्यांशी थेट ‘ई-संपर्क’, छोटय़ा व्हिडीओ फिल्म्स, बोधचिन्हे, बोधवाक्ये, प्रेरक कविता आणि गाणी अशा अनेक माध्यमांतून लोकप्रतिभेला साद घालणारा आणि इच्छुकांना गृहपाठ देणारा ‘कार्य करे’ हा मंच, अशी अनेक वैशिष्टय़े माय गव्हच्या आकर्षकतेत भर घालीत आहेत.\nआर्थिक समावेशीकरणाच्या महत्त्वाकांक्षी योजनेचे ‘जन-धन योजना’ हे नावही ‘माय गव्ह’ने लोक-स्रोतातून उपलब्ध केले. अर्थात, लोक-स्रोताचा उपयोग यापेक्षाही खूप व्यापक आहे. ‘स्मार्ट सिटी’ या विषयाच्या २७९ उपविषयांवर ‘माय गव्ह’मध्ये चर्चा झाली आणि २६ लाखांहून अधिक सूचना संकलित झाल्या. अर्थसंकल्पावर अभ्यासपूर्ण आणि समीक्षात्मक स्वरूपाचे एक लाख अभिप्राय गोळा झाले. नेट न्यूट्रालिटीसारख्या किचकट, तांत्रिक विषयावरच्या चर्चेत सुमारे ७० लाख लोकांनी भाग घेतला.\nसरकार आणि नागरिक, शासक आणि शासित यांच्यातील अंतर कमी करण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या मंचाने स्वत:ला सायबर-संबंधांपर्यंतच मर्यादित न ठेवता पुढेही मजल मारली आहे. विविध विषयांवर आलेल्या सूचना आणि अभिप्रायाचे तपशीलवार विश्लेषण करून गेल्या एप्रिलपासून संबंधित मंत्र्यांबरोबर चर्चा-विमर्शाचे कार्यक्रम योजण्यावरही या मंचाचा भर आहे. अशा कार्यक्रमात उल्लेखनीय आणि वैशिष्टय़पूर्ण सूचना करणाऱ्या २०-२५ तरुण अभिप्रायदात्यांना खास निमंत्रण देण्याची पद्धत आहे. धर्मेद्र प्रधान, हरदीपसिंग पुरी, डॉ. महेश शर्मा, नरेंद्रसिंह तोमर अशा अनेक मंत्र्यांबरोबर हे विमर्शाचे कार्यक्रम पार पडले आहेत. विविध ‘अ‍ॅप्स’ विकसित करण्यात सरकारला साहाय्य करणाऱ्या तरुण सॉफ्टवेअर तंत्रज्ञांसह ऑगस्ट २०१६ मध्ये खुद्द पंतप्रधानांनीही आपल्या कार्यालयात त्यांना बोलावून चर्चा केली.\n‘माय गव्ह’ हा लोकचर्चेचा खुला मंच म्हणजे शासन प्रक्रियेतील सहभागाच्या माध्यमातून सरकारबद्दलचा ‘स्वामित्वभाव’ आणखी व्यापक करण्याचा एक वैशिष्टय़पूर्ण प्रयत्न होय. या मंचावर काय होत नाही अनेकविध कारणांनी चर्चेत असलेल्या ‘नीट’ परीक्षेचा विषय असो वा भाडे न वाढविता रेल्वेच्या उत्पन्नात भर कशी पडेल अनेकविध कारणांनी चर्चेत असलेल्या ‘नीट’ परीक्षेचा विषय असो वा भाडे न वाढविता रेल्वेच्या उत्पन्नात भर कशी पडेल असा विषय असो, ‘माय गव्ह’च्या सदस्यांनी सर्व विषयांवर मते मांडली आहेत, प्रसंगी टीकाही केली आहे. जीएसटीसारख्या विषयात अनेकांनी ‘सॅनिटरी नॅपकिन्स’ करमुक्त करण्याचा आग्रह इथेच धरला आणि इथे झालेल्या सूचनांच्या वर्षांवामुळेच हॉटेलातील स्वस्त भाडय़ाच्या (सवलतीतील) खोल्यांवरील महागडी जीएसटी आकारणी कमी झाली.\nव्यापक लोकशाहीकरणासाठी हा मंच वापरला जाण्याचे आणखी एक ठोस उदाहरण म्हणजे ‘पीपल्स-पद्म’ किंवा पद्म-पुरस्कार निवडीची लोकाभिमुखता. गेल्या काही वर्षांत पद्म पुरस्कारांसाठी कधीही प्रसारमाध्यमांतून चर्चा न झालेल्या पण शांतपणे, प्रकाशझोतापासून दूर राहून आपले सेवाकार्य वा संशोधन करीत राहिलेल्या ‘अनाम’वीरांना निवडले गेले. या निवडीत ‘माय गव्ह’च्या सभासदांनीही काही भूमिका बजावली होती. काही उल्लेखनीय सूचनाकर्त्यांना २ एप्रिल २०१८ ला राष्ट्रपती भवनात झालेल्या पद्म पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहण्याचे खास निमंत्रणही देण्यात आले होते.\nसामान्य माणसाचे म्हणणेदेखील असे गांभीर्याने घेतले जाते. याचे उदाहरण म्हणजे २०१६ च्या रेल्वे अर्थसंकल्पात तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी स्वीकारलेल्या काही उल्लेखनीय सूचना. राजकिरण सिंग भट्टी या चंडीगढच्या नागरिकाने रेल्वेने लोहमार्गाच्या बाजूच्या जमिनींवर व्यापक वृक्षारोपण करावे, अशी सूचना केली. रेल्वेमंत्र्यांनी ती स्वीकारून अशा जमिनींचे पट्टे लीजवर देण्यात येतील, अशी घोषणाही केली. जना बाशा शेख या हैदराबादच्या व्यक्तीने गँगमनना टूल-किटच्या स्वरूपात जे ओझे वाहून न्यावे लागते, त्यापासून त्यांची सुटका व्हायला हवी, अशी भूमिका मांडली आणि रेल्वेने त्याला आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे आम्ही हे करू, असे आश्वासनही दिले.\n‘माय गव्ह’ मॉडेलच्या या यशापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्र, हरयाणा, म. प्रदेश व आसामनेही अशाच प्रकारची पोर्टल्स निर्माण केली आहेत. तामिळनाडू, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, अरुणाचल, इ. राज्यांनी आपापल्या पोर्टल्सची तयारी केली असून काही दिवसांतच ती अस्तित्वात येतील.\n‘माय गव्ह’चे पडसाद इतरत्रही उमटू लागले आहेत. ‘क्वोरा’ या प्रश्नोत्तरांच्या व्यासपीठावर ‘माय गव्ह’च्या संदर्भात अगदी सुरुवातीलाच झालेल्या चर्चेत आकाश फडतरे नावाच्या व्यक्तीने दिलेली प्रतिक्रिया बोलकी होती. त्यांनी म्हटले होते, ‘‘एनजीओ जॉइन करून परिवर्तनासाठी प्रयत्न करण्यापेक्षा अशी एक गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन (जी.ओ.) जॉइन करणे अधिक चांगले\nखुद्द पंतप्रधानांच्या स्वत:च्या संकल्पनेतून साकारलेले ‘माय गव्ह’चे विश्व उत्तरोत्तर विस्तारते आहे. सरकार हे ‘सरकार’ असते आणि पक्ष कोणताही असला, तरी सरकार सर्वच नागरिकांचे असते, ही सैद्धान्तिक भूमिका कोणीच अमान्य करीत नाही. पण सरकारबद्दलची आपुलकी रुजवून सरकारच्या कामांबद्दलचा एक स्वामित्वभाव व त्यातून जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हे आव्हानच असते. ‘‘विकास हा सरकारी कार्यक्रम राहता कामा नये. ती लोकांची चळवळ व्हायला हवी,’’ असे पंतप्रधान मोदींचे आग्रही मत आहे. ‘माय गव्ह’ हे त्याच दिशेने घेऊन जाणारे गतिशील वाहन ठरते आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nVideo : पोट धरून हसायला लावणारा हा रन-आऊट तुम्ही पाहिलात का\nअनिल अंबानींच्या रिलायन्सचा एनडिटीव्हीविरोधात 10 हजार कोटींचा दावा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nउद्धव ठाकरे, आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर-राणे\nकेवळ ११ सामने, मानधन २६५९ कोटी .. हा आहे क्रीडाविश्वातील सर्वात महागडा खेळाडू\n'शबरीमला मंदिर म्हणजे सेक्स टुरिझमची जागा नाही'\nबायको घर सोडून गेल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याला बापाने पाण्याच्या टाकीत फेकले\nगौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टाचा दिलासा\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-d90-with-18-105mm-lens-combo-tripod-lens-cleaning-kit-black-price-pdln8e.html", "date_download": "2018-10-19T13:24:27Z", "digest": "sha1:A3PEJHJOYLBKDTK27HEEOFX2LZCYEZE5", "length": 15394, "nlines": 385, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन द९० विथ 18 १०५म्म लेन्स कॉम्बो ट्रायपॉड लेन्स कॅलेणींग किट ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन द९० विथ 18 १०५म्म लेन्स कॉम्बो ट्रायपॉड लेन्स कॅलेणींग किट ब्लॅक\nनिकॉन द९० विथ 18 १०५म्म लेन्स कॉम्बो ट्रायपॉड लेन्स कॅलेणींग किट ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन द९० विथ 18 १०५म्म लेन्स कॉम्बो ट्रायपॉड लेन्स कॅलेणींग किट ब्लॅक\nवरील टेबल मध्ये निकॉन द९० विथ 18 १०५म्म लेन्स कॉम्बो ट्रायपॉड लेन्स कॅलेणींग किट ब्लॅक किंमत ## आहे.\nनिकॉन द९० विथ 18 १०५म्म लेन्स कॉम्बो ट्रायपॉड लेन्स कॅलेणींग किट ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन द९० विथ 18 १०५म्म लेन्स कॉम्बो ट्रायपॉड लेन्स कॅलेणींग किट ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन द९० विथ 18 १०५म्म लेन्स कॉम्बो ट्रायपॉड लेन्स कॅलेणींग किट ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन द९० विथ 18 १०५म्म लेन्स कॉम्बो ट्रायपॉड लेन्स कॅलेणींग किट ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 28 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन द९० विथ 18 १०५म्म लेन्स कॉम्बो ट्रायपॉड लेन्स कॅलेणींग किट ब्लॅक वैशिष्ट्य\nनिकॉन द९० विथ 18 १०५म्म लेन्स कॉम्बो ट्रायपॉड लेन्स कॅलेणींग किट ब्लॅक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/socks/top-10-socks-price-list.html", "date_download": "2018-10-19T13:44:25Z", "digest": "sha1:C6E2JC7FSNQFRPW76LUCZ4PTN2FHI6LN", "length": 13465, "nlines": 344, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 सॉक्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 सॉक्स Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 सॉक्स म्हणून 19 Oct 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग सॉक्स India मध्ये मार्क सेट ऑफ फाईव्ह कंफोर्टब्ले सॉक्स विथ फ्री हॅन्डकेरचीएफ सेट Rs. 399 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 10 उत्पादने\nबेलॉव रस 2000 200\nपिंक अँड कोरल हिंग ऐकले पॅक ऑफ थ्री सॉक्स\nलिनो पेररोस स्मार्ट ब्लॅक स्त्रीपीडा सॉक्स 2 पैर पॅक\nमार्क सेट ऑफ फाईव्ह स्पिफय सॉक्स विथ फ्री हॅन्डकेरचीएफ सेट\nनक्सत 2 स्कँ 6 पायर्स ऑफ कॅप्टीवटींग डेसिग्नेर सॉक्स\nटॉस्सीडो में s सॉलिड quarter लेंग्थ सॉक्स\nमार्क सेट ऑफ फाईव्ह कंफोर्टब्ले सॉक्स विथ फ्री हॅन्डकेरचीएफ सेट\nआदिदास व्हाईट ऐकले सॉक्स 3 पैर पॅक\nमार्क सेट ऑफ फाईव्ह नाटय सॉक्स विथ फ्री हॅन्डकेरचीएफ सेट\nनक्सत 2 स्कँ 2 पायर्स ऑफ ब्लॅक & ग्रे कार्टून प्रिंटेड सॉक्स\nनक्सत 2 स्कँ 2 पायर्स ऑफ स्प्लेंदीड पेच & Turquoise ब्लू सॉक्स\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2018-10-19T14:18:33Z", "digest": "sha1:OCJJAAJNTHKGPFWP5AG5GPKAKDJUFRTR", "length": 10338, "nlines": 112, "source_domain": "chaupher.com", "title": "अक्षरांची ओळख उपक्रमातून विद्यार्थ्यांचे मनोरंजन | Chaupher News", "raw_content": "\nHome Sakri अक्षरांची ओळख उपक्रमातून विद्यार्थ्यांचे मनोरंजन\nअक्षरांची ओळख उपक्रमातून विद्यार्थ्यांचे मनोरंजन\nचौफेर न्यूज – प्रचिती प्री- प्रायमरी स्कूल येथे विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाचा तसेच त्यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असतात. शैक्षणिक वर्षामध्ये प्रचिती स्कूलमध्ये नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्यात येत असल्याने अक्षरांची ओळख उपक्रमातून विद्यार्थ्यांचे मनोरंजन करण्यात आले.\nत्याचप्रमाणेच २०१८-१९ च्या शैक्षणिक वर्षात देखील प्रचिती स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या पुर्वज्ञानाचा आढावा घेण्यासाठी एक नाविण्यपुर्ण उपक्रम बुधवार दि. २५ रोजी राबविण्यात आला. या नाविण्यपुर्ण उपक्रमामध्ये मनोरंजनातून शिक्षण या उक्तीप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे नंबर ओळख, अक्षर ओळख तसेच विविध अक्षरांची ओळख यासह संख्यांचा क्रम व क्वीझ कॉन्टेस्‍ट आदी उपक्रम शाळेच्या प्राचार्या भारती पंजाबी यांच्या मार्गदर्शनाने व व्यवस्थापक वैभव सोनवणे यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांची फाईन मोटर्सस्कील व ग्रॉस मोटोरस्कील वाढविण्यात आली. या उपक्रमात विविध खेळ घेण्यात आले. त्यामध्ये नर्सरी – ऑबस्ट्रकल रनिंग रेस, पेपर बॉल बॅलन्स, स्टीक गेम. एलकेजी – सिक्वेन्स द नंबर. युकेजी – क्वीझ कन्टेस्ट. अशा प्रकारे हा नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्यात आला. शिक्षीका भारती पवार, पुनम पवार, श्वेता रौंदळ, वृषाली सोनवणे, प्रिती लाडे, प्रतिभा अहिरराव, स्नेहल पाटील शिक्षकेतर कर्मचारी बंदिश खैरनार, दिपक अहिरे, शांताराम पगारे, प्रमोद खैरनार, महेंद्र पानपाटील, वैशाली भामरे, मंगल पवार, अनिता सोनवणे यांच्या सहकार्याने कार्यक्रम घेण्यात आला.\nPrevious articleपिंपरीगावातील अनधिकृत इमारतीवर धोकादायक टॉवर; कारवाईची मागणी\nNext articleप्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना फळांची ओळख\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nकासारे विकास सोसायटीच्या चेअरमनपदी सुधाकर देसले\nमुलांना मारून किंवा रागवून त्यांच्यावर संस्कार होत नसतात – अनिल गुंजाळ\nशानसोबत संधी देण्यासाठी अन्नू मलिकने किस मागितला\nचौफेर न्यूज - प्रसिद्ध पार्श्वगायिका सोना मोहापात्राने प्रख्यात संगीतकार-गायक अन्नू मलिक यांना लैंगिक शोषणकर्ता म्हटल्यानंतर गायिका श्वेता पंडितनेही त्यांच्यावर आरोप केला आहे. शान, सुनिधी...\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसाक्री – येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व कॉलेजच्या प्रांगणात विजया दशमीनिमीत्त वाईट विचाराच्या रावणाचे दहन करण्यात आले. तसेच, समाजातील विकृत गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा संकल्प...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/516704", "date_download": "2018-10-19T13:38:34Z", "digest": "sha1:HWICCB6CHSYIRGRZ5UWDLR5UJ6VKHMEX", "length": 5558, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार\nअल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार\nवंटमुरी कॉलनी येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपावरून माळमारुती पोलिसांनी त्याच कॉलनीतील एका तरुणाला अटक केली आहे. चार दिवसांपूर्वी अपहरणाची ही घटना घडली होती.मेहबूब राजेसाब मुल्ला (वय 21 रा. वंटमुरी कॉलनी, जनता प्लॉट) असे त्याचे नाव आहे. मार्केटचे एसीपी शंकर मारिहाळ, माळमारुतीचे पोलीस निरीक्षक चन्नकेशव टिंगरीकर व त्यांच्या सहकाऱयांनी बुधवारी मेहबूबला अटक केली. भादंवि 366 (ए) पोक्सो कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.\nसिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून मेहबूबला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशावरून त्याची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. मंगळवारी त्रस्त 16 वर्षीय मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. एसीपी शंकर मारिहाळ पुढील तपास करीत आहेत.\n8 मार्चच्या मोर्चाला विविध संघटनांचा पाठिंबा\nविटांनी भरलेला ट्रक कलंडला : चौघे जखमी\nरस्त्यावरील अतिक्रमणाबाबत नगरविकास मंत्र्यांकडे तक्रार\nबालरथ कामगारांची सरकारने फसवणूक केली\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nशिर्डीत पंतप्रधानांकडून विकासकामांचे उद्घाटन\nसलीम-सुलेमान यांचा मराठीत प्रवास\nएसबीआयच्या माजी प्रमुख अरूंधती भट्टाचार्य रिलायन्स इंडस्टीजच्या संचालकपदी\n#METOO : एम.जे.अकबर यांच्या याचिकेवरील सुनावणी 31 ऑक्टोबरला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/11/blog-post_31.html", "date_download": "2018-10-19T13:20:54Z", "digest": "sha1:6GKX6SV2FQU2VTVILY372ATYRNHUDZJF", "length": 29574, "nlines": 210, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: बोकड-बाटलीचा दुष्काळ", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nशुक्रवारी रात्री सोनुचा फ़ोन आला हो्ता. गावाहून याचा फ़ोन इतक्या रात्री कशाला, म्हणून मी चकीत झालो होतो. सोनु गावातला एक दुकानदार आणि बारीकसारीक कंत्राटे घेऊन कामे करून देणारा. त्या खेड्यात व्हिडीओ, आधारकार्ड वा मोबाईल रिचार्ज किंवा नवा मोबाईलही तुम्हाला सोनुच्या दुकानात मिळू शकतो. तसा खेड्यातला सुखवस्तु माणूस त्याने काही बोलण्याआधीच विचारले, नोटा बदलायच्या आहेत काय त्याने काही बोलण्याआधीच विचारले, नोटा बदलायच्या आहेत काय सोनु मनापासून हसला. म्हणाला नाही सोनु मनापासून हसला. म्हणाला नाही इतका मोठा विषय आहे आणि चर्चेला तुम्ही टिव्हीवर दिसला नाही, म्हणून फ़ोन केला. असे विषय तुम्हीच चांगले बोलू शकता, वगैरे. त्याला म्हटले मागल्या सव्वा वर्षात मीच वाहिन्यांच्या चर्चेत जायचे बंद केले आहे. आता अचानक तिकडे जाण्याचा संबंधच काय येतो इतका मोठा विषय आहे आणि चर्चेला तुम्ही टिव्हीवर दिसला नाही, म्हणून फ़ोन केला. असे विषय तुम्हीच चांगले बोलू शकता, वगैरे. त्याला म्हटले मागल्या सव्वा वर्षात मीच वाहिन्यांच्या चर्चेत जायचे बंद केले आहे. आता अचानक तिकडे जाण्याचा संबंधच काय येतो त्या खेड्यातला मी एक सेलेब्रिटी आहे. कोणीतरी मोठा माणूस इतकीच माझी तिथली ओळख आहे. कारण अशा दुर्गम दुष्काळी खेड्यात मी विश्रांतीसाठी जातो आणि कुणाशीही गप्पा छाटत बसतो. टिव्हीवर दिसतो म्हणून लोकांना खुपच कौतुक त्या खेड्यातला मी एक सेलेब्रिटी आहे. कोणीतरी मोठा माणूस इतकीच माझी तिथली ओळख आहे. कारण अशा दुर्गम दुष्काळी खेड्यात मी विश्रांतीसाठी जातो आणि कुणाशीही गप्पा छाटत बसतो. टिव्हीवर दिसतो म्हणून लोकांना खुपच कौतुक किंबहूना म्हणूनच भाऊ कोणी मोठा माणूस असल्याचा त्यांचा गैरसमज आहे. जेव्हा वाहिन्यांच्या चर्चेत भाग घ्यायचो, तेव्हाची गोष्ट आहे. एका संध्याकाळी एबीपी माझा वाहिनीवरून प्रसन्ना जोशीचा फ़ोन आला. त्याला म्हटले मी दुर्गम खेड्यात आहे. तुमच्या स्टुडीओत येऊ शकत नाही आणि तुमची ओबीव्ही या गावापर्यंत येऊ शकत नाही. त्यामुळे चर्चेत सहभागी होणे अवघड आहे. तर प्रसन्ना उत्तरला फ़ोनवर तरी बोलू शकाल ना किंबहूना म्हणूनच भाऊ कोणी मोठा माणूस असल्याचा त्यांचा गैरसमज आहे. जेव्हा वाहिन्यांच्या चर्चेत भाग घ्यायचो, तेव्हाची गोष्ट आहे. एका संध्याकाळी एबीपी माझा वाहिनीवरून प्रसन्ना जोशीचा फ़ोन आला. त्याला म्हटले मी दुर्गम खेड्यात आहे. तुमच्या स्टुडीओत येऊ शकत नाही आणि तुमची ओबीव्ही या गावापर्यंत येऊ शकत नाही. त्यामुळे चर्चेत सहभागी होणे अवघड आहे. तर प्रसन्ना उत्तरला फ़ोनवर तरी बोलू शकाल ना तुमचा फ़ोटो टाकून भागवू. म्हटले हरकत नाही. त्या दिवशी सोनुच्याच घरातून एबीपी वाहिनीला फ़ोनो दिलेला होता. सहाजिकच गावकर्‍यांना आणखी कौतुक तुमचा फ़ोटो टाकून भागवू. म्हटले हरकत नाही. त्या दिवशी सोनुच्याच घरातून एबीपी वाहिनीला फ़ोनो दिलेला होता. सहाजिकच गावकर्‍यांना आणखी कौतुक आपल्या गावातून कोणीतरी वाहिनीवर थेट बोलला वगैरे. अशा गावातून सोनुने शुक्रवारी फ़ोन केला होता. त्याला खरेच रद्द झालेल्या नोटांविषयी काही सांगायचे होते.\nपाचशे हजाराच्या नोटा रद्द झाल्याने काय साध्य होईल, असा त्याचा प्रश्न होता. त्याला अशा निर्णयाचा कुठलाही फ़टका बसलेला नव्हता, किंवा त्याची काही तक्रार नव्हती. मग उरलेले काही पक्ष वा नेते कशाला ओरडा करत आहेत, ते सोनुला समजून घ्यायचे होते. अर्थात त्यालाच त्रास होत नसेल तर घायकुतीला आलेल्या कोणाला कशासाठी त्रास होतोय, तेच त्याच्या लक्षात येत नव्हते. सामान्य लोकांना नागरिकांना किंवा खेडूतांना पाचशे हजाराच्या नोटा रद्द झाल्याने कुठला त्रास होतोय, हे त्याच्या लक्षात येत नव्हते. कारण तिथे गावातही कोणाची फ़ारशी तक्रार नव्हती. राहुल गांधी यापुर्वी कधी बॅन्केत गेल्याचे त्याने बघितले ऐकले नव्हते. त्यामुळे त्याला कुतूहल होते. मुंबई पुण्यासारख्या शहरात माणसे एटीएम मशीनमधून पैसे काढतात आणि लागेल तसे वापरतात. खिशात मोठी कॅश बाळगत नाहीत. काही लोक तर आठदहा पाचशे हजाराच्या नोटा खिशात बाळगून वावरतात. त्यांना अकस्मात नोटा रद्द झाल्याचा त्रास होणारच, हे त्याला लगेच पटले. पण ज्यांच्यापाशी अशा मोठ्या नोटा खिशातच नाहीत किंवा एटीएम कार्ड नसते, त्यांना कुठला त्रास होतोय सोनुचा हा प्रामाणिक प्रश्न होता. त्याला म्हटले सोडून दे. त्यात राजकारण आहे. पण अनायसे त्याचाच फ़ोन आला आणि तो गावातला दुकानदार; म्हणून त्याला म्हटले गावात नाही तरी तालुक्यात दुकानदारांना व्यवहार चालवायला कटकटी होतच असतील ना सोनुचा हा प्रामाणिक प्रश्न होता. त्याला म्हटले सोडून दे. त्यात राजकारण आहे. पण अनायसे त्याचाच फ़ोन आला आणि तो गावातला दुकानदार; म्हणून त्याला म्हटले गावात नाही तरी तालुक्यात दुकानदारांना व्यवहार चालवायला कटकटी होतच असतील ना हसायला लागला. म्हणाला, काय भाऊ तुम्ही गावात येऊन रहाता आणि वावरता. इथले व्यवहार तुम्हाला माहित नाहीत काय हसायला लागला. म्हणाला, काय भाऊ तुम्ही गावात येऊन रहाता आणि वावरता. इथले व्यवहार तुम्हाला माहित नाहीत काय सगळा उधार उसनवारीचा खेळ असतो. कुठल्या नोटा घेऊन बसलात. आठवडा महिन्यांनी गिर्‍हाईक थकबाकी चुकती करत असते. रोखीतले रोजचे व्यवहार करायचे, तर आम्हाला दुकानेच बंद करावी लागतील ना सगळा उधार उसनवारीचा खेळ असतो. कुठल्या नोटा घेऊन बसलात. आठवडा महिन्यांनी गिर्‍हाईक थकबाकी चुकती करत असते. रोखीतले रोजचे व्यवहार करायचे, तर आम्हाला दुकानेच बंद करावी लागतील ना सोनु शब्दश: सत्य बोलत होता. कारण थकबाकीवरून उधारीसाठी होणार्‍या तिथल्या हुज्जती मी अनुभवलेल्या आहेत.\nपण विषय तिथे संपत नव्हता. सोनु वा त्याच्यासारखे गावातले काही दुकानदार उधारी देतात हे सत्य असले, तरी उसनवारी करणार्‍यांना त्यांनी सुनवलेले शब्द मला आठवत होते. उधारी मागणार्‍याला ते ऐकवतात. कुठून उधारी द्यायची आम्हाला घाऊक खरेदीचे पैसे आधी भरावे लागतात ना आम्हाला घाऊक खरेदीचे पैसे आधी भरावे लागतात ना मग त्याचे काय तोच सवाल मी सोनुला विचारला. तुम्ही घाऊक माल आणताना कसे होणार मग त्याचे उत्तर सोपे होते. आमचीही घाऊक व्यापार्‍याकडे उधारी असतेच आणि आजकाल खेड्यापाड्यात पुरवठेदार आलेले आहेत. त्यांना रोखीत पैसे देण्याची गरज नाही. गल्ल्यात पैसे नसतील, तर पुरवठेदार पुढल्या खेपेस पैसे वसुल करतो. असे अनेकदा होते. आजतर नोटाच रद्द झाल्यात. त्यामुळे नोटा नसल्याची अडचण आमच्या सप्लायरला कळू शकते आणि त्यालाही एकदोन आठवडे कळ काढण्यात काही अडचण येणार नाही. म्हणजे गावात कुठे नोटांचा तुटवडा ही अडचण वा समस्या नव्हती. मग हे केजरीवाल, राहुल कुणाच्या वेदना बोलून दाखवत आहेत त्याचे उत्तर सोपे होते. आमचीही घाऊक व्यापार्‍याकडे उधारी असतेच आणि आजकाल खेड्यापाड्यात पुरवठेदार आलेले आहेत. त्यांना रोखीत पैसे देण्याची गरज नाही. गल्ल्यात पैसे नसतील, तर पुरवठेदार पुढल्या खेपेस पैसे वसुल करतो. असे अनेकदा होते. आजतर नोटाच रद्द झाल्यात. त्यामुळे नोटा नसल्याची अडचण आमच्या सप्लायरला कळू शकते आणि त्यालाही एकदोन आठवडे कळ काढण्यात काही अडचण येणार नाही. म्हणजे गावात कुठे नोटांचा तुटवडा ही अडचण वा समस्या नव्हती. मग हे केजरीवाल, राहुल कुणाच्या वेदना बोलून दाखवत आहेत जी कहाणी माझ्या गावातल्या व्यवहार व्यापाराची आहे, तीच देशातल्या हजारो खेड्यातली आहे. चाळी वस्तीतली आहे. उधारीवर अर्धी लोकसंख्या गुजराण करते. त्यांना आठदहा दिवस नोटांची चणचण कशाला त्रासदायक होऊ शकते जी कहाणी माझ्या गावातल्या व्यवहार व्यापाराची आहे, तीच देशातल्या हजारो खेड्यातली आहे. चाळी वस्तीतली आहे. उधारीवर अर्धी लोकसंख्या गुजराण करते. त्यांना आठदहा दिवस नोटांची चणचण कशाला त्रासदायक होऊ शकते मॉल वा महागड्या दुकानात रोखीने व्यवहार करणार्‍यांची समस्या नक्की आहे. पण असे लोक क्रेडीटकार्ड डेबीटकार्ड वापरू शकतात. कटकट बसने प्रवास करणार्‍यांसाठी आहे. कामाच्या जागी हॉटेलात गेल्यास मोजाव्या लागणार्‍या रोखीचा प्रश्न आहे. मल्टीप्लेक्स सिनेमात जाऊन सलमान खानचा चित्रपट बघणार्‍यांची समस्या नक्कीच आहे. एक दिवस सलमान आमिरचा चित्रपट बघता आला नाही, तर त्यांचे प्राण धोक्यात येऊ शकतात, हे मानावे लागेल. इतका मोठा निर्णय सरकार राबवित असेल, तर तितका त्रास सोसावाच लागणार ना\nमोदी सरकारचा निर्णय सामान्य व लोकसंख्येला काहीसा त्रासदायक होणार यात शंकाच नाही. तसा त्रास कुठलेही वैद्यकीय उपचार घेताना शस्त्रक्रीया करताना होतच नसतो का मुरलेला आजार दुखणे असले तर उपचार अधिकच वेदनामय असतात. काळ्यापैशाचे दुखणे खरेच दुर्घर असेल, तर त्यावरचा उपाय हसतखेळत होणारा असू शकत नाही. कुठे दुखणे खुपणे व्हायचेच. पण काही लोकांना वाटते शस्त्रक्रीया ही गुदगुल्या करणारी असायला हवी. इंजेक्शन टोचले तर मोरपीस फ़िरवल्यासारखा अनुभव यायला हवा. दुखणार्‍या सुन्न करणार्‍या शत्रक्रीया करणारा डॉक्टर काय कामाचा मुरलेला आजार दुखणे असले तर उपचार अधिकच वेदनामय असतात. काळ्यापैशाचे दुखणे खरेच दुर्घर असेल, तर त्यावरचा उपाय हसतखेळत होणारा असू शकत नाही. कुठे दुखणे खुपणे व्हायचेच. पण काही लोकांना वाटते शस्त्रक्रीया ही गुदगुल्या करणारी असायला हवी. इंजेक्शन टोचले तर मोरपीस फ़िरवल्यासारखा अनुभव यायला हवा. दुखणार्‍या सुन्न करणार्‍या शत्रक्रीया करणारा डॉक्टर काय कामाचा बहुधा वैदूच असावा कुठलीही मोठी कृती काही त्रास देऊन जातेच ना तिथे सीमेवर पहारा देणार्‍या एकाही सैनिकाचा बळी पडता कामा नये, असा आग्रह सेनेतील जवानांनी धरला तर सुरक्षा कशाला म्हणायचे तिथे सीमेवर पहारा देणार्‍या एकाही सैनिकाचा बळी पडता कामा नये, असा आग्रह सेनेतील जवानांनी धरला तर सुरक्षा कशाला म्हणायचे हौतात्म्य कशाला म्हणायचे इथे एकदोन दिवस बॅन्केच्या दारात ताटकळत थांबण्याच्या वेदना असह्य होणार्‍यांना, महापूर दंगल वा भूकंपाच्या वेळी सैनिक कुठले कष्ट उपसतो, त्याचे भान तरी आहे काय अर्थात ज्यांना समजून घ्यायचे नाही, त्यांना कोणी कसे समजवावे अर्थात ज्यांना समजून घ्यायचे नाही, त्यांना कोणी कसे समजवावे तुकाराम ओंबळेच्य कुटुंबाच्या वेदना ज्यांना कधी उमजल्या नाहीत, त्यांना बॅन्केच्या दारात उभे रहाणेही मरणाच्या दारी आल्यासारखे वाटल्यास नवल नाही. असो, फ़ोन बंद करण्यापुर्वी सोनुने मला बातमी दिली आणि त्यावर लिहायला सुचवले. सोनु बुद्धीमंत नसूनही त्याच्यातल्या जाणत्याचा साक्षात्कार घडला. तो सांगणे मला अगत्याचे वाटले. दोन महिन्यात जिल्हा तालुक्याच्या निवडणूका आहेत आणि यावेळी बोकड-बाटलीचा प्रबंध होणार नाही. म्हणून गावातले परिसरातले ‘कार्यकर्ते’ हवालदिल झालेत, अशी सोनुने दिलेली बातमी आहे. मोदी सरकारने दोन मोठ्या नोटा रद्द केल्याचा हा परिणाम मला कुठल्या वाहिनी, वृत्तपत्र किंवा संपादकीयाने अजून सांगितला नव्हता.\nभारतासारख्या देशात बँकेत लाईनला ऊभे राहण्याचा त्रास होतोय असे म्हणणे खरोखरच हस्यास्पद आहे. येथे लोकलला लोंबकळून प्रवास करावा लागतो , आठ- आठ दिवस नळाला पाणी येत नाही, रस्त्यावर प्रचंड खड्डे ,लोडशेडींग आणखी काय काय . इंदिरा गांधीनी म्हटले होते ' life in india is not easy for anyone ; literate -iliterate, poor _rich. काँग्रेस ने भारतीयासाठी जिवन कधीही सुसह्य करुन ठेवले नव्हते. त्यामुळे त्यांनी लोकांच्या त्रासाची मुळी काळजी करु नये. राहुल मुर्ख कि केजरीवाल मुर्ख अशी ही स्पर्धा आहे. बहुतेक दोघेही जिंकणार.\nहीच खरी गंमत आहे..\nदुखणे वेगळेच आहे आणि हा उपचार राजकीय आयुष्यासाठी त्रासदायक ठरतोय हे लक्षात आल्याने कळवळा आलाय.\nया सगळ्याला शिवसेना विरोध करत आहे, हे बगून खुप वाईट वाटतय भाऊ,\nविधानसभेच्या निवडनूकीच्या वेळी भाजपा ने सेनेला फसवल या एका भावनेन जनतेन सेनेला मत दिली होती.\nनोटा बंदीचा निर्नय सर्व सामान्य जनतेला आवडला आहे, आणि ती सगळी मोदींच्या पाठीशी उभी असताना सेनेचा विरोध \nसंस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे\n‘हमाम मे सब नंगे है’, अशी एक हिंदीतली उक्ती आहे आणि त्याचीच प्रचिती सध्या येत आहे. चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर या अ...\nराफ़ायलवर मोदी गप्प का\nराफ़ायल लढावू विमान खरेदीच्या विषयावर इतके रणकंदन माजलेले असतानाही सातत्याने इतर विषयावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, याच बाबतीत मौनव्र...\nअर्थात सनातनी पुरोगामीत्व पाच वर्षापुर्वी मोदी बहूमत मिळवू शकतात, हे मी सांगू शकलो, त्याचा पाया मला इब्न खालदूनच्या मुकदीमा या चौदाव्या ...\nमतचाचणी विश्लेषण (४) मागल्या विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपाने युती मोडली व एकहाती शत-प्रतिशत सत्ता बळकावण्याचा कावा केलेला होता. ...\nसाडेचार वर्षापुर्वी लोकसभेची निवडणूक ऐन भरात होती आणि जवळपास ६० टक्के मतदान उरकलेले होते. अशावेळी नरेंद्र मोदींची लोकप्रियता इतकी शिगेला ...\nमतचाचणी विश्लेषण (५) आगामी लोकसभेच्या निवडणूका आणि त्यात मतदान कसे होईल, याविषयीची उत्सुकता स्पष्ट आहे. जितकी ती प्रत्येक पक्षातील नेत्...\n२०१९ ची लोकसभा, जिंकणार ‘कॉग्रेसच’\n(लेखांक पहिला) येत्या डिसेंबर महिन्यात पाच विधानसभांचे मतदान उरकलेले असेल आणि निकाल लागलेले असतील. त्यानंतर विनाविलंब सतराव्या लोकसभा ...\nसरडा मोसमाप्रमाणे आपले रंग बदलतो असे म्हणतात. ते सिद्धही झालेले आहे. त्याचे कारणही स्पष्ट आहे. निसर्गाने सुरक्षेसाठी सरडा नावाच्या प्राण्...\nबाजारबुणगे आणि रा. स्व. संघ\nSunil Tambe 3 August at 23:32 · प्लासी ते सांगली बंगालचा शेवटचा नबाब सिराज उद्दौला मातला होता. नबाबाचं सैन्य ब्रिटीश सैन्याच्या दुप्...\nमतचाचणी विश्लेषण (३) आगामी लोकसभा निवडणूकीचा संदर्भ घेऊन रिपब्लिक व एबीपी यांनी सी-व्होटरच्या मदतीने केलेल्या मतचाचणीचे निष्कर्ष बहुता...\nमोदी हे वाजपेयी नाहीत\nकोण जिंकला कोण हरला\nनितीश बदल रहा है\nनोटाबंदीचा डाव आणि पेच\nसबसे बडा रुपैया की कायदा\nकाळापैसा, राजकारण, गुन्हेगारी अनटचेबल्स (२)\nअग्रलेखांच्या बादशहाला, तुघलकाचे अनावृत्तपत्र\nमारणारे मेले, उरले कोण\nमराठा मूक मोर्चा आणि ट्रंप\nआम आदमी जाम आदमी\nइमान-दारी बांधलेले स्वातंत्र्याचे योद्द्धे\nदुखणे आधी बारकाईने तपासा\n‘आम्ही सारे’ एका माळेचे मणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5/", "date_download": "2018-10-19T13:59:03Z", "digest": "sha1:YILMFWRPH3LHZQ5ZZWODIB3SI66CS5FP", "length": 14888, "nlines": 143, "source_domain": "marathimotivation.in", "title": "मकर संक्रांती चे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome जनरल इंटरेस्टिंग फॅक्टस मकर संक्रांती चे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व\nमकर संक्रांती चे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व\n​भारत हे त्योहारांचा देश आहे. इकडे प्रत्येक महिन्यात कुठलं ना कुठलं सण हे असतेच. यातच नव्या कॅलेंडर वर्षात पहिला आणि महत्त्वाचा सण येतो तो म्हणजे मकर संक्रांतीच्या. हा सण सगळे रुसवे फुगवे विसरून जाऊन, गुण्या गोविदाने राहायची शिकवण देणारा आहे. इतर सणा प्रमाणे मकर संक्रांती ला देखील एक वेगळे महत्व आहे आणि याला वैज्ञानिक आधार देखील आहे.आज आपण याचे महत्व आणि वैज्ञानिक आधार दोन्ही वर प्रकाश टाकणार आहोत.\nआपल्या मधील खूप कमी लोकांना मकर संक्रांती बदल खूप कमी माहिती आहे. जसे संक्रांती का साजरी केली जाते आणि ही जानेवारी च्या 14 तारखेलाच का आणि ही जानेवारी च्या 14 तारखेलाच का याच नाव मकर संक्रांतीच का आहे याच नाव मकर संक्रांतीच का आहे इत्यादी बाबी सहसा कोणाला माहिती नाहीयेत तर अश्या प्रश्नांना उत्तरे देत च आजचा लेख लिहला गेला आहे.\n1. कसे पडले नाव\nमकर एक रास आहे आणि सूर्य एका राशि मधून दुसऱ्या राशी मध्ये प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांती असे म्हटले जाते. तर मकर संक्रांती दिवशीच सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. ज्यामुळे या सणा ला मकर संक्रांती असे म्हणटले जाते.\nयाला आणखी एक अख्यायिका आहे. ती म्हणजे फार वर्षापुर्वी संकारसुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांतीदेवीने संकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. इत्यादी.\n2. दर वर्षी एका तारकेलाच कसे काय येत हे.\nकदाचित हा हिंदु संस्कृती मधील एकमेव असा सण असेल जो एकाच तारखेला येतो. याच कारण हा सण सोलर (सूर्या च्या स्थान वर) कॅलेंडर फॉलो करतो. बाकी सर्व सण हे चंद्र कॅलेंडर (चंद्रमा च्या स्थना वर) आधारलेले असतात.सोलर सायकल ही दर 8 वर्षांनी एकदा बदलते, त्या वेळी मात्र हा सण 15 तारखेला साजरा केला जातो.\nमागच्या वर्षी म्हणजे 2016 ला मकर संक्रांती ही 15 तारखेला साजरी करण्यात आली होती. हा सण दर 50 वर्षी नी एक तारीख पुढे जाते. जसे स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी ला झाला तेव्हा मकर संक्रांतीच होती. या हिशोबाने 2050 ला हा सण 15 जानेवारीला साजरा होईल.\n3.तीळ आणि गूळ यांचं महत्व.\nमकर संक्रांतीला तीळ आणि गूळ यांचे लाडू बनवायची परंपरा आहे. या माघे, भूतकाळात झालेल्या कडू आठवणींना विसरून त्यात तीळ आणि गूळ यांचा गोडवा भरायचा अशी मान्यता आहे. जर याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघायचे झाल्यास गूळ शरीराला थंडीमध्ये उष्णता देईल आणि तीळा मुळे शरीरात आवश्यक प्रमाणात स्नीग्धता राहील असे आहे.\n4. नाव अनेक पण सण मात्र एकच\nसंक्रांति ही काय फक्त भारतातच साजरी नाही होत. ही आशिया खंडातील अनेक ठिकाणी साजरी केली जाते. याला नेपाळ मध्ये माघी किंवा माघी संक्राती, थायलंड मध्ये सोंग्क्रान, लाओस मध्ये पी मा लाओ आणि म्यानमार मध्ये थिंगयान असे म्हंटले जाते. भारतात देखील याला लोहरी, मकर संक्रांती, पोंगल इत्यादी नावे आहेत. पण हा सण मात्र एकच आहे.\ntyभारतात गुजरात आणि राजेस्थान या ठिकाणी हा सण पतंगाचा सण म्हणून ओळखले जाते. पतंग सकाळी सकाळी उठून उडवल्याने शरीराला ऊन लागून भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन D मिळते. याने थंड हवे पासून होणाऱ्या समस्या पासून दूर राहायला मदत मिळते.\n6. दिवस आणि रात्र एक समान\nया दिवसा अगोदर रात्र मोठी असते दिवस लहान असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र आणि दिवस समान असतात. या नंतर रात्री लहान दिवास मोठा होत जातो. या दिवसा पासून थंडी कमी होऊन गर्मी चे दिवस यायला लागतात.\nअश्या या नाविन्य पूर्ण आणि वैशिष्ट्य पूर्ण मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.. तीळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला…. आणि शेवटी लेख आवडला असेल तर कॉमेंट करा धन्यवाद.\nआमच्या फेसबुक पेज मराठी मोटिव्हेशन ला लाईक करायला विसरू नका.\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे अरबोमध्ये\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे पूर्ण\nअशीच माहिती पुरवत जा..\nआजच्या लिखाणात सासत्य ही छान वाटल.\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/node/90478", "date_download": "2018-10-19T13:59:59Z", "digest": "sha1:DZGNJS624NDFGLAQK2PKM7XNCCSGYUCB", "length": 12864, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news local news best response for bandh vardha news आर्वीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद | eSakal", "raw_content": "\nआर्वीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद\nबुधवार, 3 जानेवारी 2018\nआंबेडकरवाद्यांनी बुधवार (ता. 3) रोजी महाराष्ट्र बंद पुकारला असल्याने आज शहरातील नागरिक संभ्रमात होते. अनेक शाळा-महाविद्यालयात विद्यार्थी संख्या तुरळक होती.\nआर्वी : कोरेगाव भिमा येथील घटनेच्या निषेधार्थ आर्वी शहर आणि तालुक्यातील व्यवसायिकांनी व्यापारी प्रतिष्ठाण उत्स्फूर्तपणे बंद ठेऊन महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला. संपूर्ण बाजारपेठ बंद असल्याने सर्वसामान्य नागरिक, बाहेर गावचे प्रवासी, छोटे व्यवसायिकांना याचा फटका बसला.\nआंबेडकरवाद्यांनी बुधवार (ता. 3) रोजी महाराष्ट्र बंद पुकारला असल्याने आज शहरातील नागरिक संभ्रमात होते. अनेक शाळा-महाविद्यालयात विद्यार्थी संख्या तुरळक होती. तसेच बसेसची वाहतूक सुरळीत नसल्याने अनेक प्रवासी खासगी वाहन, दुचाकीने प्रवास करीत होते. दुपारी तीननंतर सर्व सुरळीत झाले.\nकोरेगाव भिमा येथे विजयस्तंभाला वंदन करण्यासाठी आलेल्या भीमसैनिकांवर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला. तसेच या घटनाची सीबीआय चौकशी करावी आणि यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या आणि गंभीर जखमी झालेल्या लोकांना आर्थिक भरपाई द्यावी, ३०२ कलम आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने आर्वी उपविभाग अधिकाऱ्यांमार्फत मंगळवारी (ता .२) मुख्यमंत्री आणि राज्य सरकारला देण्यात आले.\nआज बुधवारी (ता ३) जनतानगर आंबेडकर वॉर्ड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळाला वंदन करुन मुख्य मार्गावरुन शेकडो युवकांनी मोर्चा काढत घोषणाबाजी केली. मात्र, काही युवकांनी येथील\nबाजारातील भाजीपाला दुकानातील माल बाहेर फेकला. त्यामुळे अनेक भाजीपाला विक्रेत्यांनी या घटनेची तक्रार पोलिस ठाण्यात दिली.\nया घटनेचा निवेदनाद्वारे शांततेने निषेध करावा, अशाप्रकारच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले होते. पोलिसांनी सतर्कता दाखवत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.\nदुष्काळमुक्ती, महागाईविरोधात राष्ट्रवादीचा निफाड तहसीलवर धडक मोर्चा\nनिफाड : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप शिवसेनेच्या फसव्या सरकारविरोधात एल्गार पुकारत माजी आमदार दिलीप बनकर यांच्या...\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nदेवांच्या भेटीलाही न्यायालयाचा अडसर\nभिलार : दसऱ्याच्या दिवशी दांडेघरच्या श्री केदारेश्वर आणि पसरणीच्या श्री काळभैरवनाथाच्या पालखी भेटीचा सोहळा नेहमीच्याच पारंपरिक वादग्रस्त जागेत न...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nपंचवटी एक्स्प्रेसला लवकरच 'विस्टाडोम कोच'\nमनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/videos-category/cctv-footage/", "date_download": "2018-10-19T13:51:45Z", "digest": "sha1:BQEHGUG5OS2ADIBLJWHKQ3OBLS7V56A5", "length": 8251, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "CCTV Footage, Real CCTV Footage in Mumba, Maharashtra and India | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nCCTV : ठाण्यात ट्रॅफिक...\nCCTV | धावती लोकल...\nदेव तारी…अंगावरुन गाडी जाऊनही...\nCCTV | कळव्यात ‘फटका...\nठाणे – ‘स्पेशल २६’...\nCCTV : साडीचा पदर...\nमुंबई – मालाड स्थानकावर...\nबदलापूरमध्ये वाहतूक पोलिसाची लाचखोरी...\nशिखांच्या दोन गटांमध्ये तलवारीने...\nपुण्यात भरधाव कारने २...\nनागपूरमध्ये महिला वसतीगृहाबाहेरील दोन...\nओली पार्टी करण्यासाठी पैसे...\nठाण्यात तीन गोदामांना आग...\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहनाच्या...\nCCTV : भिवंडी पालिकेच्या...\nपुण्यात भाजपच्या गणेश बीडकर...\nभाजपा कार्यालयातच तिकिटासाठी मागितले...\nCCTV: नाशिकमधील कालिका देवी...\n..आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणू...\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2018/07/blog-post_23.html", "date_download": "2018-10-19T14:00:33Z", "digest": "sha1:TYVSOGVLEXE2JVTF7HFV7HVCUZX7K26M", "length": 43671, "nlines": 227, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: राजसत्ता आणि धर्मसत्तेचा संघर्ष", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nराजसत्ता आणि धर्मसत्तेचा संघर्ष\nजगातल्या कुठल्याही देशात वा समाजात गेलात तर तिथे धर्माचे पाखंड माजवलेले दिसेल. हे पाखंड जे माजवू शकतात, त्यांना तिथले सत्ताधीश हाताशी धरतात आणि खुश ठेवतात. अर्थात धर्म म्हणजे मशिद-मंदिर वा चर्च इतकाच मर्यादित नसतो. धर्म असे काहीच नसते. मोठ्या लोकसंख्येच्या मनावर जे हुकूमत गाजवू शकतात, हे लोक स्वर्गनरक वा पापपुण्याचा असा आभास निर्माण करतात, की त्यातून जनमानसात एक भयगंड निर्माण केला जातो. मग त्या भयगंडावर कुठल्याही शस्त्राविना हुकूमत गाजवता येत असते. वास्तवात ती दहशत कुठल्याही हिंसेपेक्षाही अधिक परिणामकारक असते. मग असे जे लोक असतात, तेच पुण्य वा पापाची आणि स्वर्ग नरकाची वर्णने करीत असतात आणि बाकीची सामान्य माणसे त्यांची वर्णने ऐकूनच गारद होत असतात. तसे नसते तर अजमल कसाब कराचीहून इथे मुंबईत मरणाच्या जबड्यात उडी घ्यायला कशाला आला असता शत्रूदेशात हिंसा माजवून वा मुडदे पाडून आपल्याला सुखरूप मायदेशी परत जाता येणार नाही, हे समजण्याइतकी बुद्धी त्याच्यापाशी नक्कीच होती. न्युयॉर्कच्या जुळ्या मनोर्‍यावर विमाने आदळ्ल्यावर आपणही त्यात मृत्यूमुखी पडणार, हे त्या बिन लादेनच्या सवंगड्यांना पक्के ठाऊक होते. मग ते त्यात मनपुर्वक कशाला सहभागी झालेले होते शत्रूदेशात हिंसा माजवून वा मुडदे पाडून आपल्याला सुखरूप मायदेशी परत जाता येणार नाही, हे समजण्याइतकी बुद्धी त्याच्यापाशी नक्कीच होती. न्युयॉर्कच्या जुळ्या मनोर्‍यावर विमाने आदळ्ल्यावर आपणही त्यात मृत्यूमुखी पडणार, हे त्या बिन लादेनच्या सवंगड्यांना पक्के ठाऊक होते. मग ते त्यात मनपुर्वक कशाला सहभागी झालेले होते तर त्यात त्यांना धर्माचे योद्धे म्हणजे पवित्र कामाचे पाईक बनवले गेलेले होते. त्यातून मिळणारे पुण्य त्यांना थेट स्वर्गाची दारे खुली करणार होते. अशी त्यांच्या मनावर हुकूमत गाजवू शकणारा जो कोणी असेल, तो खरा धर्ममार्तंड असतो. त्याचा धर्म कुठला किंवा विचारधारा कुठली, असले प्रश्न विचारून उपयोग नसतो. जनमानसाला खेळवण्याची त्याची क्षमता वा कौशल्य त्याला धर्ममार्तंड बनवित असते. एकदा त्यांचा शब्द प्रमाण मानला, की अशा लोकसंख्येवर निर्वेध राज्य करता येत असते. कधी त्या़चे नाव इस्लाम वा हिंदू असते, तर कधी त्याचे नाव माओवादही असू शकते. व्यवहारात तो धर्माचेच काम करीत असतो.\nसामान्य माणसाला पापपुण्य वा स्वर्गनरक असल्या कल्पनांनी भारावून टाकणे खुप सोपे असते. त्याच्या मनात एकदा असल्या कल्पना भरवल्या, मग त्यांना स्वतंत्रपणे विचार करता येत नाही की स्वयंभूपणे विवेकाने काही करता येत नाही. प्रतिके वा शब्द पुढे करून अशा जनसमुहाच्या मनावर राज्य करत असतात. त्यां कुशल लोकांत भले शस्त्र उगारून लढाया लढण्याची मर्दुमकी नसते. पण सामान्य जनतेला काबूत ठेवण्याची कुवत नक्की असते. ते पिडीत वंचित लोकांना खेळवू शकत असतात आणि त्यांच्याच मदतीने कुठलीही जुलमी सत्ता दिर्घकाळ निश्चींतपणे राज्य करू शकत असते. म्हणून अशा बुद्धीमान कुशल विचारवंतांना सत्ताधीश नेहमी आपल्या आश्रयाला ठेवत असतो. पंडित नेहरूंनी सत्ता हाती आल्यावर अतिशय धुर्तपणे अशा एका वर्गाला हाताशी धरले. त्याच्या पोटपाण्याचीच नव्हेतर ऐषारामाची सोय लावली. पण तसे करताना त्यांनी त्यांच्याकडून पुढल्या अनेक पिढ्या तसे कुशल प्रचारक व विचारवंत निर्माण केले जातील, असे कारखानेही उभे करून घेतले. आज देशाच्या एकाहून एक नामांकित विद्यापीठातील प्राध्यापक वा विद्यार्थी पुरोगामी भाषा कशाला बोलतात, त्याचे उत्तर उपरोक्त विवेचनातून लक्षात येऊ शकेल. स्वातंत्र्य मिळून सात दशकाचा कालावधी उलटून गेला, तरी ६०-७० टक्के जनतेला किमान गरजेच्या गोष्टी मिळू शकल्या नाहीत. तर त्याचा दोष विद्यमान मोदी सरकारचा नसून इतका काळ सत्ता उपभोगणार्‍या कॉग्रेसचा तो गुन्हा आहे. तितका़च ते तथाकथित पुरोगामी धोरणाचे पाप आहे. १९९१ सालात नरसिंहराव यांचे कॉग्रेस सरकार सत्तेत आले आणि त्यानंतर आर्थिक सुधारणा सुरू झाल्याचा खुप डंका पिटला जातो. पण त्याआधी ४४ वर्षे आर्थिक बंदिस्तीकरण कोणी करून ठेवले होते तेही नेहरू व त्यांच्या समाजवादी विचार भूमिकांचेच पाप होते ना तेही नेहरू व त्यांच्या समाजवादी विचार भूमिकांचेच पाप होते ना त्याविषयी किती बोलले जाते\nमनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री म्हणून १९९१ सालात मुक्त अर्थव्यवस्था आणली असेल, तर तिला आधीपासून बंदिस्त गुलाम कोणी करून ठेवलेले होते प्रत्येक बाबीत निर्बंध व नियंत्रणे लावून अर्थकारण व उद्योग व्यापाराची नाकेबंदी नेहरू वा त्यांच्या धोरणांनीच केलेले असेल तर गुन्हेगार नेहरूच ठरतात ना प्रत्येक बाबीत निर्बंध व नियंत्रणे लावून अर्थकारण व उद्योग व्यापाराची नाकेबंदी नेहरू वा त्यांच्या धोरणांनीच केलेले असेल तर गुन्हेगार नेहरूच ठरतात ना किंबहूना त्यांच्या अशा आर्थिक कोंडी करणार्‍या धोरणांना विरोध करणार्‍यांना उजवे किंवा प्रतिगामी कोणी ठरवले होते किंबहूना त्यांच्या अशा आर्थिक कोंडी करणार्‍या धोरणांना विरोध करणार्‍यांना उजवे किंवा प्रतिगामी कोणी ठरवले होते इथल्या स्वातंत्र्योत्तर बुद्धीवादी लोकांनीच ते पाप केलेले होते ना इथल्या स्वातंत्र्योत्तर बुद्धीवादी लोकांनीच ते पाप केलेले होते ना पण नेहरूंच्या काळात देशाला अधिकाधिक गरीबी व बेकारीत लोटले जाण्याला भारताचे भाग्य घडवणारा स्वर्ग ठरवणारे कोण होते पण नेहरूंच्या काळात देशाला अधिकाधिक गरीबी व बेकारीत लोटले जाण्याला भारताचे भाग्य घडवणारा स्वर्ग ठरवणारे कोण होते भारतातले संपादक, अभ्यासक, शहाणे सर्व़च समाजवादी होते ना भारतातले संपादक, अभ्यासक, शहाणे सर्व़च समाजवादी होते ना त्याच समाजवादाने देशाला अधिकाधिक गरीबी व दिवाळखोरीच्या खाईत लोटत नेले. पण त्याला़च विकास वा प्रगती असल्याची प्रमाणपत्रे व प्रशस्तीपत्रे देणारे कोण होते त्याच समाजवादाने देशाला अधिकाधिक गरीबी व दिवाळखोरीच्या खाईत लोटत नेले. पण त्याला़च विकास वा प्रगती असल्याची प्रमाणपत्रे व प्रशस्तीपत्रे देणारे कोण होते आजही आहेतच ना नेहरूंना देशाचा भाग्यविधाता ठरवणार्‍यांनीच, विचारवंत म्हणून गरीबी जनतेच्या माथी मारली आणि त्याला गुंगीत ठेवले. त्या गरीबीत पिचणार्‍यांनी कधी श्रीमंतांचे मुडदे पाडले नाहीत की त्यांच्या विरोधात बंडाचा झेंडा उचलला नाही. कारण त्यांना समाजावादी साम्यवादी स्वर्गाची स्वप्ने दाखवून आभासात रममाण करणारे पुरोगामी धर्ममार्तंड इथे मोकाट होते. त्यांच्यासाठी नेहरूंनी विविध विद्यापीठे, अभ्यास संस्था व अकादम्या उघडून दिलेल्या होत्या. त्याच्या अनुष्ठानी ऐषारामात पैसा कमी पडू नये, अशी वतने अनुदाने दिलेली होती. त्यांनी सतत नेहरू वा त्यांच्या कुटुंबियांच्या कर्तॄत्वाचे गुणगान करावे आणि त्यांना कल्याणकारी राज्यकर्ते ठरवून भाटगिरी करावी, इतकीच अपेक्षा होती. बदल्यात नेहरूंनी त्यांची सर्व चैनीची सोय लावायची होती. हा एकप्रकारचा धर्म होऊन गेला आणि गरीब वंचित अन्याय सोसूनही आनंदित रहायला शिकत गेले होते.\nधर्मसत्ता आणि राजसत्ता यांचे नेहमीच असे साटेलोटे असते. जेव्हा ही धर्मसत्ता राजसत्तेला जुमानत नाही, तेव्हा त्यांचा बंदोबस्त राजसत्तेला करावा लागतो. अलिकडेच काही महिन्यांपुर्वी सौदी अरेबियात एका राजपुत्राने सत्ता बळकावली व इतर राजपुत्रांना मारले किंवा शरण यायला भाग पाडले. त्याच्या वाटेत आडवे येणार्‍या तिथल्या काही काजी मौलवींनाही उचलून तुरूंगात डांबले गेले. जे मौलवी नव्या सुलतानाची पाठ थोपटत होते, त्यांना धर्माधिकारी म्हणून मान्यता दिली गेली आणि बदल्यात त्यांनी नव्या राजपुत्राची तळी उचलून धरलेली होती. हेच सोवियत युनियनच्या काळात रशियामध्येही चाललेले होते. तिथे धर्माला अफ़ूची गोळी मानले जात होते. पण धर्माचार्यांच्या ऐवजी विचारवंत अभ्यासक व संपादक लेखक यांना धर्ममार्तंडाचा दर्जा देण्यात आलेला होता. अमर्त्य सेन काय म्हणतात अमूकतमूक साहित्यिकाने काय तारे तोडले, त्याचे कौतुक आपल्याकडे तसेच चालते. कारण भारतीय लोकशाहीत नेहरू खानदानाची राजेशाही पुरोगामी राज्यव्यवस्था म्हणून पद्धतशीरपणे लोकांच्या माथी मारलेली होती. त्यात मग अशा पुरोगामी धर्माचार्यांचे हवाले दिले जातात. कुराण, बायबल वा कुठल्या धर्मग्रंथाचा हवाला द्यावा, तसा आपल्याकडे अशा मान्यवरांचे मत दाखला म्हणून दिला जात असतो. त्यातून पापपुण्याच्या कल्पना रुजवल्या जातात व बळकट केल्या जातात. असे दोन वर्ग एकमेकांना पुरक म्हणून काम करीत असतात. त्यांच्या हितसंबंधांना बाधा आली, मग तात्काळ लोकशाही धोक्यात आली, अशी आरोळी ठोकली जात असते. अघोषित आणिबाणी आली म्हणून अफ़वा पिकवली जात असते. वास्तवात त्यातले काहीही घडालेले नसते किंवा अतशी शक्यताही नसते. पण हे शेकडो वर्षे चालत आलेले आहे आणि कुठल्याही राज्यव्यवस्थेमध्ये ते सहजगत्या रुजवले जोपासले जात असते.\nअशा समजुती वा भमातून लोकसंख्या बाहेर पडू लागली, मग या अभिजन व सत्ताधीश वर्गाची मोठी तारांबळ उडत असते. गुंगी दिलेल्या व्यक्तीला अकस्मात अपेक्षेपेक्षा लौकर जाग येऊ लागली; मग पुन्हा घाईगर्दीने त्याला गुंगीचे औषध देण्याचा आटापीटा सुरू होतो, त्यातलाच हा प्रकार आहे. २०१४ साली यापैकी कोणा सत्ताधीश वा त्यांनी पोसलेल्या धर्माचार्यांना समाज इतका खडबडून जागा होईल, अशी अजिबात अपेक्षा नव्हती. मतदानाच्या सुरूवातीला तशी शक्यता दिसायला लागल्यावर त्यांची तारांबळ उडाली होती. मग त्यांनी सामान्य जनतेला पापपुण्याच्या स्वर्गनरकाच्या गोष्टी सांगायला आरंभ केलेला होता. कोणी देश सोडून पळून जाव्रे लागेल म्हणत होता, तर कोणी देशाचा सत्तानाश होण्याची हमी देऊन घाबरवित होता. आज चार वर्षे उलटून गेल्यावरही देश शाबुत आहे आणि जगात देशाची प्रतिष्ठा वाढलेली आहे. त्याकडे बघता, हे तमाम पुरोगामी धर्माचार्य किती भोंदू होते व आहेत, त्याची साक्ष मिळते. चार वर्षापुर्वीच्या मतमोजणीने त्यांन धक्का दिला आणि त्या ग्लानीतून जाग येईपर्यंत दोनतीन वर्षे उलटून गेली होती. आता आणखी काही महिन्यात देशाच्या सार्वत्रिक निवडणूका होऊ घातल्या आहेत आणि त्यात पुन्हा एकदा असे कालबाह्य धर्माचार्य आपले नशीब आजमावून बघायला मैदानात उतरलेले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा जुन्याच आरोपांच्या फ़ैरी सुरू केल्या आहेत. मग लोकांना असा प्रश्न पडतो, की हे तथाकथित विचारवंत मोदींचा इतका द्वेष कशाला करतात मोदींनी त्यांच्या स्वातंत्र्यात वा कशातही कुठली बाधा आणलेली नाही. मग अशा द्वेषाची गरज काय मोदींनी त्यांच्या स्वातंत्र्यात वा कशातही कुठली बाधा आणलेली नाही. मग अशा द्वेषाची गरज काय कारण काय त्याचे उत्तर राजसत्ता आणि धर्मसत्ता यांच्या मैत्रीत सामावलेले आहे. मोदींनी अशा पुरोगामी धर्माचार्यांना प्यार असलेली राजसत्ता उलथून पाडली याचे दु:ख अजिबात नाही. संताप रोष आहे, तो नव्या सताधीशाने आश्रय नाकारण्यासाठीचा .\nकुठल्याही अशा धर्ममार्तंड वा धर्माचार्यांना कुठला धर्म वा विचारधारेशी अजिबात कर्तव्य नसते की ममत्व नसते. त्यांना आपल्या व्यक्तीगत स्वार्थ व ऐषारामाशी कर्तव्य असते. राजा बदलला तरी पौरोहित्य व धर्मचिकित्सा करण्याचा अधिकार आपल्यापाशी कायम असावा, इतकाच त्यांचा आग्रह असतो. राजाने शस्त्रबळावर हुकूमत गाजवावी आणि जनमानसावर धर्माचार्यांची हुकूमत सन्मानित करावी, असा अट्टाहास असतो. मोदी सत्तेत येण्यापुर्वी सहा दशकात सत्ताधीश कितीतरी बदलत गेले. पण ज्याला धर्मसत्ता म्हणतात, अशी विचारवंत, अभ्यासक वा बुद्धीजिवी वर्गाची जी टोळी दिर्घकाळ जनमानसावर हुकूमत गाजवत होती, तिचा अधिकार संकटात आलेला नव्हता. तिला नवा सत्ताधीश धुप घालत नाही की त्यांच्या शिव्याशापांना किंमत देत नाही. तथाकथित समाजवादी, साम्यवादी वगैरे जी विचारधारा नेहरूंनी रुजवली, तिला नेहरूवाद म्हणतात. ती धर्मसत्ता होती. सत्ताधीश बदलला तरी विचारधारा कायम होती आणि त्या व्यवस्थेत विविध गटातटांची सोय छानपैकी लावून देण्यात आलेली होती. ती मोदी नावाच्या नव्या सत्ताधीशाने विस्कटून टाकलेली आहे. तथाकथित अर्थशास्त्रज्ञ, विचारवंत, मान्यवर, साहित्याचार्य, कलाक्षेत्रातले मक्तेदार अशा कुणालाही मोदी जुमानत नाहीत वा आश्रयही देत नाहीत. त्यांचे विविध मठ निकालात काढले गेले आहेत. नियोजन आयोग, साहित्य अकाद्मी अभ्याससंस्था, विद्यापीठे यांची ज्ञानक्षेत्रातली मक्तेदारी नव्या सत्ताधीशाने लिलावात काढलेली आहे. म्हणून त्यांना धर्म धोक्यात आलेला दिसतो आहे. धर्म वा लोकशाही वगैरे काहीही धोक्यात आलेली नसून पुरोगामी धर्माचार्यांचा उदरनिर्वाह धोक्यात आलेला आहे. त्यांना बाजूला करून आजचा सत्ताधीश थेट लोकांशी संवाद साधतो, माध्यमे वा संपादकांना विचारत नाही, हे खरे दुखणे आहे. म्हणून मग महापाप म्हणून आरोळ्या ठोकल्या जात आहेत. पण ऐकणारा कुणीच राहिलेला नाही.\nसरकारच्या विविध योजनांचे लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचू लागलेले आहेत आणि समाजमनाची मक्तेदारी म्हणून चाललेला अशा आधुनिक धर्माचार्यांचा ऐषाराम संपुष्टात आल्याने ते विचलीत झालेले आहेत. गरीबांना झुलवण्याची गरज उरलेली नाही, कारण पापपुण्याच्या स्वर्गनरकाच्या भ्रमातून लोक हळुहळू बाहेर पडत चालले आहेत. ते असे समजूतीतून बाहेर पडले, तर या पापपुण्याच्या मक्तेदार दुकानदारांची गरज उरत नाही. निरोगी असल्याचे रोग्याला उमजू लागले तर दवाखाने चालवायचे कसे ही समस्या झाली आहे. पुरोगामी, समाजवादी म्हणून सहा दशके चाललेले बाजार उठत चालले आहेत. आपण गरीबांचे वाली म्हणून मिरवण्याच्या जागा संपत गेल्या आहेत. पुरोगामीत्वाचा मुखवटा फ़ाटत गेला आहे. मग त्यावरच गुजराण करणार्‍यांनी मेटाकुटीला आल्यास नवल कुठले ही समस्या झाली आहे. पुरोगामी, समाजवादी म्हणून सहा दशके चाललेले बाजार उठत चालले आहेत. आपण गरीबांचे वाली म्हणून मिरवण्याच्या जागा संपत गेल्या आहेत. पुरोगामीत्वाचा मुखवटा फ़ाटत गेला आहे. मग त्यावरच गुजराण करणार्‍यांनी मेटाकुटीला आल्यास नवल कुठले बहूजन समाज जेव्हा पापपुण्याच्या फ़ेर्‍यातून मुक्त होतो, तेव्हा त्याला मोक्ष देण्यासाठी कुणी मध्यस्थ धर्माचार्याची गरज उरत नाही. आज देशातील अधिकाधिक जनता सुबुद्ध व स्वयंभू होऊ लागली आहे. तिला अनुदानाची रक्कम थेट खात्यात जमा होऊ लागल्याने अनुदानासाठी झुंजणार्‍या दलालांची गरज वाटेनाशी झाली आहे. आर्थिक घोटाळ्यात गुंतलेल्यांना कोर्टात खेचले जात आहे. हे असेच चालू राहिले तर पुन्हा मोदी विजयी होतील आणि पुढल्या पाच वर्षात नेहरूवादी धर्माचे नामोनिशाण पुसले जाईल, अशा भयगंडाने अनेकांना पछाडलेले आहे. त्याचा अर्थ त्यांना पुन्हा नेहरू घराण्याची सत्ता आणायची आहे किंवा राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत, असेही नाही. त्यांची अपेक्षा खुप कमी आहे. त्यांना मोदी वा कोणाही सत्ताधीशाने आजही त्यांच्या धर्माचार्य असण्याला मान्यता द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. ते मोदींच्या चुकांवर पांघरूण घालतील व बदल्यात मोदींनी त्यांना जनमानसावर हुकूमत गाजवण्याची मोकळीक द्यावी. पण त्यात अडचण इतकीच आहे, की मोदींना अशा कुणा मध्यस्थाची गरजच राहिलेली नाही. आपण करतो तो कारभार अन्याय्य असेल तर जनता आपल्याला पराभूत करील, इतका मोदींचा आपल्या कामावर विश्वास आहे. मग या पुरोगामी धर्माचार्यांने भवितव्य काय\nएक नंबर भाउ काही शब्दच नाही बोलायला.तुम्ही म्हनताय तस घडतय खर सामान्य मानसाच्या लक्षात येत नाही पन ज्यांना त्रास होतो ते विव्हलतायत.ते मोदींनी लोकशाही संस्था मोडीत काढल्याचा जप करतात ते त्यांना प्रवेश नाकारल्याचा ओरड आहे. विदेशी दौर्यावर पन नेत नाहीत पत्रकांराना फुकट मग ते गुणगाण थोडीच करनार\nआता कळल की नीती आयोग वगेरे मोडीत काढल्यावर पुरोगीम्यांना वेदना का झाली ती नेहरुची देन होती त्याचा जनतेला काहीच फायदा झाला नसेल तर मोडीत काढण्याने दुख होत नाही,ज्यांचा तोटा झाला ते रडतात.\nमला तर वाटतय मोदी किडनाशक फवारणीच करतायत सगळे बाहेर पडतायत,पोखरनारे जज्ज,नियोजन आयोग,upsc,jnu,amu,पत्रकार Bollywood,सगळी कीड बाहेर येतेय.2019 नंतर मोदी काय करतील ते बरेच ऐतहासिक असेल अर्थात ते pm बननारच आहेत\nत्यांच्या पोटापाण्याची सोय लावली, ऐषारामाची सोयच नव्हे तर सवय हि लावली\nजबरदस्त. हिंदीत घेतोय, अर्थात नामोल्लेखासकट.\nभाऊ , तुफान फटकेबाजी पुरोगामी धर्ममार्तंडांची इतकी खतरनाक हजामत तुमच्याशिवाय कुणीच करू शकत नाही पुरोगामी धर्ममार्तंडांची इतकी खतरनाक हजामत तुमच्याशिवाय कुणीच करू शकत नाही सत्य मांडण्यासाठी शब्द किती अचूक प्रभावी असावेत याचे सर्वोत्तम उदाहरण आपण आहात भाऊ सत्य मांडण्यासाठी शब्द किती अचूक प्रभावी असावेत याचे सर्वोत्तम उदाहरण आपण आहात भाऊ हॅट्स ऑफ \nसर मी ही पोस्ट शेअर केले तर चालले का\nचपखल भाषा, मार्मिक विश्लेषण\n२०१४ च्या झालेल्या पराभवाचं अन् पुढे निश्चितपणे होणार्या पराभवाचं अगदी मुद्देसुद विश्लेषण आहे भाऊ.....\nसंस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे\n‘हमाम मे सब नंगे है’, अशी एक हिंदीतली उक्ती आहे आणि त्याचीच प्रचिती सध्या येत आहे. चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर या अ...\nराफ़ायलवर मोदी गप्प का\nराफ़ायल लढावू विमान खरेदीच्या विषयावर इतके रणकंदन माजलेले असतानाही सातत्याने इतर विषयावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, याच बाबतीत मौनव्र...\nअर्थात सनातनी पुरोगामीत्व पाच वर्षापुर्वी मोदी बहूमत मिळवू शकतात, हे मी सांगू शकलो, त्याचा पाया मला इब्न खालदूनच्या मुकदीमा या चौदाव्या ...\nमतचाचणी विश्लेषण (४) मागल्या विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपाने युती मोडली व एकहाती शत-प्रतिशत सत्ता बळकावण्याचा कावा केलेला होता. ...\nसाडेचार वर्षापुर्वी लोकसभेची निवडणूक ऐन भरात होती आणि जवळपास ६० टक्के मतदान उरकलेले होते. अशावेळी नरेंद्र मोदींची लोकप्रियता इतकी शिगेला ...\nमतचाचणी विश्लेषण (५) आगामी लोकसभेच्या निवडणूका आणि त्यात मतदान कसे होईल, याविषयीची उत्सुकता स्पष्ट आहे. जितकी ती प्रत्येक पक्षातील नेत्...\n२०१९ ची लोकसभा, जिंकणार ‘कॉग्रेसच’\n(लेखांक पहिला) येत्या डिसेंबर महिन्यात पाच विधानसभांचे मतदान उरकलेले असेल आणि निकाल लागलेले असतील. त्यानंतर विनाविलंब सतराव्या लोकसभा ...\nसरडा मोसमाप्रमाणे आपले रंग बदलतो असे म्हणतात. ते सिद्धही झालेले आहे. त्याचे कारणही स्पष्ट आहे. निसर्गाने सुरक्षेसाठी सरडा नावाच्या प्राण्...\nबाजारबुणगे आणि रा. स्व. संघ\nSunil Tambe 3 August at 23:32 · प्लासी ते सांगली बंगालचा शेवटचा नबाब सिराज उद्दौला मातला होता. नबाबाचं सैन्य ब्रिटीश सैन्याच्या दुप्...\nमतचाचणी विश्लेषण (३) आगामी लोकसभा निवडणूकीचा संदर्भ घेऊन रिपब्लिक व एबीपी यांनी सी-व्होटरच्या मदतीने केलेल्या मतचाचणीचे निष्कर्ष बहुता...\nआंधळा मागतो एक डोळा\nमोदींसाठी सोनियांचे व्हीजन डॉक्युमेन्ट\nमेलेल्या मनाची जीवंत माणसे\nपाकिस्तानी निकालाचा भारतीय अर्थ\nराहुल, मोदी आणि ‘आनंद’\nओन्ली हॅपन्स इन इंडिया\nबेशरम मान्यवरांचे अभिमानास्पद अत्याचार\nमजबूर ‘शरीफ़’ मुजीबूर होईल का\nसोनिया गांधी जिंकल्या... हरले मात्र विरोधी पक्ष\nतोच सापळा, तीच तडफ़ड\nराजसत्ता आणि धर्मसत्तेचा संघर्ष\nअंजन, डोळे आणि पापण्या\nशरियत कोर्ट आणि खाप पंचायत\nसनातनी पुरोगामी धर्माचे निरूपण\nदेव बाजारचा भाजीपाला नाही रे\nवाजपेयींची सोच आणि सैफ़ुद्दीन सोझ\nदेरसे आये, दुरूस्त आये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/1/19/In-the-darkness-of-Detective-Article-by-malhar-krushna-gokhale-.html", "date_download": "2018-10-19T14:02:19Z", "digest": "sha1:HCOLDQ64WDKZI3EWRBVDKWAOLJNUBQOO", "length": 20243, "nlines": 18, "source_domain": "mahamtb.com", "title": " गुप्तहेरांच्या अंधार्‍या जगात... गुप्तहेरांच्या अंधार्‍या जगात...", "raw_content": "\nलेखक इयान फ्लेमिंग हा ‘जेम्स बॉंड’ या लोकप्रिय गुप्तहेर नायकाचा जनक. जेम्स बॉंड हा नायक चित्रपटांमुळे जगभर अत्यंत लोकप्रिय आहे. जेम्स बॉंडचे चित्रपट कायमच तुफान गल्ला गोळा करीत असतात. यशस्वी चित्रपटांचा सगळा मसाला त्यात ठासून भरलेला असतो. चित्रपटांनी जेम्स बॉंडला महानायक वास्तवाच्या पलीकडला सुपरहिरो बनवून सोडला आहे.\nमुळात इयान फ्लेमिंगचा ‘बॉंड’ असा अतिमानुष नाही. तो माणूसच आहे. त्यालाही मानवी मन आहे. तो निराश होतो. पराभूतही होतो. त्याच्या आकलनाच्या पलीकडच्याही गोष्टी असू शकतात. तो फसूदेखील शकतो, पण कधीच पराभूत होत नाही. तो, त्याची जिद्द आणि या अफाट जिद्दीच्या जोरावरच तो जवळजवळ संपूर्णपणे निसटलेलं यश खेचून आणताना दिसतो.\nबॉंडच्या या व्यक्तिरेखा निर्मितीच्या मागे स्वतः इयान फ्लेमिंगचा दांडगा अनुभव आहे. स्वतः फ्लेमिंग अनेक वर्षे ब्रिटिश शाही नौदलात सेवारत होता. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात तो गुप्तहेर खात्यात काम करीत होता. त्यामुळे बॉंडच्या कादंबर्‍यांमध्ये त्याने चितारलेले प्रसंग हे त्याने स्वतः अनुभवलेले किंवा त्याच्या खात्यातल्या सहकार्‍यांच्या स्वानुभवावर आधारलेले आहेत. खुद्द बॉंडची व्यक्तिरेखा ही स्वतः फ्लेमिंग व त्याचे अनेक सहकारी मित्र यांची व्यक्तिमत्त्वं एकत्र करून तयार झालेली आहे.\nफ्लेमिंगच्या एका बॉंड कादंबरीचं नाव आहे ‘मूनरेकर.’ यातला खलनायक हा फार मोठा शास्त्रज्ञ आहे. ब्रिटिश समाजात त्याला अतिशय मान आहे. त्याला ’सर’ ही पदवीदेखील मिळालेली आहे. आता तो ब्रिटनसाठी ‘मूनरेकर’ नावाचं अत्याधुनिक क्षेपणास्त्र बनवित आहे. सर्वसामान्य ब्रिटिश जनता तर त्यांच्यावर फिदा आहेच, पण ब्रिटिश गुप्तहेर कमांडर जेम्स बॉंड हा देखील त्याचा चाहता आहे. अशा स्थितीत बॉंडचे बॉस ’एम’ साहेब यांना काहीतरी बारीकशा कारणाने या शास्त्रज्ञांचा संशय येतो. ते बॉंडला त्याच्या मागावर सोडतात आणि मग बॉंडच्या डोळ्यांवरचं मोहपटल जेव्हा दूर होतं, तेव्हा तो आश्चर्याने वेडा होतो. पण, अशावेळी तो पूर्णपणे खलनायकाच्या तावडीत सापडलेला असतो.\nमूनरेकर क्षेपणास्त्राची चाचणी समुद्रात करतो आहोत, असं दाखवून प्रत्यक्षात ते अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्र खुद्द लंडन शहरावरच डागायचं आणि स्वतः सोव्हिएत रशियात पळून जायचं, असा त्या शास्त्रज्ञ खलनायकाचा जय्यत बेत असतो. बॉंडला त्याने केव्हाच नामोहरमकरून सोडलेलं असतं. पण, इथेच तो चुकतो. देशासाठी जीवाची बाजी लावणारी माणसं वाट्टेल ते करू शकतात, हे तो विसरतो. जिवावर उदार झालेला बॉंड खलनायकाच्या कैदेतून निसटून अगदी शेवटच्या क्षणी क्षेपणास्त्राची दिशा बदलतो. खलनायक ज्या सोव्हिएत जहाजातून पळून चाललेला असतो, त्यावरच क्षेपणास्त्र कोसळतं. लंडन बचावतं. लंडनच्या लक्षावधी नागरिकांना हे कधीच समजत नाही. प्राणांतिक जखमा झालेला कमांडर बॉंड इतर चार सामान्य प्रवाशांसारखाच विश्रांतीसाठी फ्रान्सला जातो.\nइयान फ्लेमिंगच्या या चित्तथरारक कथेत शेवटी बॉंड आणि त्याचा देश विजयी होतात. या कथानकात अनेक सत्य आणि काल्पनिक घटनांची गुंफण असणारच, पण अखेर नायक विजयी होतो. जिवंत राहतो, प्रत्यक्षात असं घडतंच असं नाही. गुप्तहेराचं जीवन मोठं कठीणच असतं. यश मिळालं तरी प्रसिद्धी, कीर्ती, पैसा यातलं काहीही मिळत नाही. कारण कामगिरी गुप्त असते. खात्यातले लोक कौतुक करतात, बढती मिळते. खात्याशी संबंधित मंत्री खरा शहाणा असेल, तर त्याच्याकडून कौतुकाचे चार शब्द ऐकायला मिळतात. पण, अपयश आलं तर खात्याकडून मेमो मिळू शकतो. अर्थात, तो घेण्यासाठी हेर जिवंत राहिला पाहिजे. अपयशी मृतहेराच्या बायका-पोरांना तर काहीच मिळत नाही.\nनुकताच ब्रिटनमधल्या अशा एका गूढ प्रकरणावरचा पडदा किंचितसा बाजूला झाला आहे. एप्रिल १९५६ मध्ये तत्कालीन सोव्हिएत सत्ताधारी निकिता कु्रश्चेव याने ब्रिटनला सदिच्छा भेट दिली होती. त्याकरिता रशियाच्या काही युद्धनौका ब्रिटनच्या पोर्टस्‌माऊथ बंदरात येऊन उभ्या होत्या. ब्रिटनचा एक ख्यातनामनौसेनिक कमांडर लायोनेल बस्टर क्रॅब हा त्यावेळी एकाएकी नाहीसा झाला. लोकांना एरवी ही घटना कधीच कळली नसती. पण, वृत्तपत्रांना कुठून तरी सुगावा लागला. कमांडर क्रॅबच्या एकाएकी नाहीसे होण्यावर मोठमोठे मथळे सजले. काहींनी असा तर्क लढवला की, ब्रिटिश गुप्तहेर संस्था ‘एम.आय ६’ करिता क्रॅब काम करीत होता. तसा तो आदल्याच वर्षी म्हणजे १९५५ साली रीतसरपणे नौदलातून निवृत्त झाला होता. पण, क्रॅब ही लहानसहान आसामी नव्हती. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात पाण्याखालचे जहाजरोधक पाणसुरुंग शोधून ते निकामी करण्याच्या जीवघेण्या कामगिर्‍या यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल त्याला ‘जॉर्ज पदक’हा अत्यंत सन्माननीय पुरस्कार मिळालेला होता. या पराक्रमामुळेच नौदलातून निवृत्त झाल्यावर गुप्तहेर खात्याने त्याला उचलला. ‘एम.आय ६’ करिता काहीतरी कामगिरी पार पाडण्यासाठी कमांडर क्रॅब सोव्हिएत युद्धनौका नांगरून पडलेल्या पोर्टस्‌माऊथ बंदरात पाण्यात उतरला आणि नाहीसा झाला. काहींनी असा तर्क लढवला की, या सोव्हिएत युद्धनौकांचे तळ काही विशेष पाणसुरुंग रोधक बनावटीचे आहेत किंवा कसं याचा तलाल लावण्यासाठी क्रॅब पाण्यात उतरलेला असताना सोव्हिएत नाविकांनी त्याला पकडून बंदिवान केलं किंवा सरळ गोळी घातली. काहींनी तर इथपर्यंत तर्क बांधला की, क्रॅब हा दुहेरी हेर होता आणि आपलं हे बिंग काही कारणामुळे उघडकीस येणार, असा संभव दिसताच तो सोव्हिएत युद्धनौकांचा आश्रय घेऊन पळून गेला. वृत्तपत्रांमधल्या या चर्चेवर कोणत्याही सरकारी खात्याने कसलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. विषय हळूहळू आपोआपच मागे पडला.\nपण, वर्षभरानंतर तो एकदम जोरात उसळला. कारण पोर्टस्‌माऊथच्या किनार्‍यावर एक प्रेत वाहून आलं. त्याला मुंडकं नव्हतं. प्रचंड गदारोळ झाला. वृत्तपत्रांच्या पाठोपाठ संसदेतही सरकारला धारेवर धरण्यात आलं. त्यावर तत्कालीन पंतप्रधान अँथनी ईडन यांनी उत्तर दिलं की, कमांडर क्रॅबचा मृत्यू कसा झाला हे जाहीर करणं समाजहिताच्या विरुद्ध होईल. यावर कुणालाच काही बोलण्यासारखं शिल्लक राहिलं नाही.\nआता कमांडर क्रॅब मृत्यू प्रकरणाच्या फाईल्स ‘डी-कमिशन्ड’ झाल्या आहेत. सरकारी गुप्त कागदपत्रं ठराविक वर्षानंतर खुली होतात. म्हणजे ती सर्वांना पाहायला मिळतात. या ठिकाणी थोडं विषयांतर करून सांगायचं म्हणजे, लंडनच्या इंडिया ऑफिस लायब्ररीत भारताविषयी अवाढव्य दस्ताऐवज आहेत. त्यापैकी कित्येक, विशेषत: क्रांतिकारकांविषयीचे काही दस्ताऐवज अगदी आजसुद्धा ‘डी-कमिशन्ड’ झालेले नाहीत म्हणजे गुप्तच आहेत. अर्थात, जे खुले आहेत ते अभ्यासायला तरी कोण लेकाचा जातोय कुणाला एवढा वेळ आहे कुणाला एवढा वेळ आहे लंडनला जायचं ते मौजमजा, नाच-गाणी, तमाशे करण्यासाठी लंडनला जायचं ते मौजमजा, नाच-गाणी, तमाशे करण्यासाठी आणि लंडनची इंडिया ऑफिस लायब्ररीच कशाला, भारतातली कित्येक उत्तमोत्तमग्रंथालये आणि तिथले अनमोल, दुमीर्र्ळ दस्तऐवज यांच्याकडे तरी कोण वळतोय आणि लंडनची इंडिया ऑफिस लायब्ररीच कशाला, भारतातली कित्येक उत्तमोत्तमग्रंथालये आणि तिथले अनमोल, दुमीर्र्ळ दस्तऐवज यांच्याकडे तरी कोण वळतोय ज्ञान कुणाला नकोच आहे. हवी आहेत पदव्यांची कागदी भेंडोळी. त्यातून मिळणारा पैसा नि कथित प्रतिष्ठा \nतर ते असो. कमांडर क्रॅबच्या मृत्यूवर प्रकाश टाकणारी जी काही कागदपत्रं खुली झाली आहेत, त्यावरूनही स्पष्ट असं काही समजत नाही. समजतं ते एवढंच की, १९ एप्रिल १९५६च्या रात्री पोर्टस्‌माऊथ बंदरात दक्षिणेकडच्या रेल्वे मालधक्क्यावरून, स्कूबा पाणबुड्याचा पोशाख चढवून कमांडर क्रॅबने पाण्यात उडी घेतली, तेव्हा नौदलाचा एक अधिकारी त्याच्याबरोबर होता. क्रॅब पाण्यात शिरल्यावर हा अधिकारी परतला. काही तासानंतर त्याला काहीतरी गडबड असल्याचा संदेश मिळाला. तो त्याने वरिष्ठांना कळवला. पण, सोव्हिएत राष्ट्राध्यक्षांच्या खास काफिल्यातल्या युद्धनौका उभ्या असलेल्या भागात उघडउघड शोध घेणं शक्यच नव्हतं. या वृत्तांतातल्या अनेक ओळी, नावं गाळून टाकण्यात आलेली आहेत. वर्षभरानंतर जेव्हा क्रॅबचं शिरविरहित प्रेत सापडलं, तेव्हा ते साहजिकच कॉरोनरकडे पाठविण्यात आलं. शवचिकित्सेनंतर कॉरोनरने ते कमांडर क्रॅबचंच असल्याचा निर्वाळा दिला. पण, मृत्यचं कारण नक्की सांगण्याबद्दल मात्र असमर्थता दर्शवली. सगळ्यात दु:खाचा भाग म्हणजे क्रॅबच्या पत्नीने जेव्हा भरपाई मागितली, तेव्हा नौदलाने चक्क कानावर हात ठेवले. त्यांनी सांगितलं की, क्रॅब आदल्या वर्षीच निवृत्त झाला नि त्यावेळेस त्याला त्याची सर्व सेवा रक्कमरीतसर मिळालेली होती. त्यामुळे आता त्याच्याशी आमचा कायदेशीर संबंध काहीही नाही. ‘एम. आय. ६’ कडून भरपाई मागण्याचा प्रश्र्नच नव्हता. कारण अधिकृतपणे असं कोणतंही खातंच अस्तित्वात नव्हतं.\nप्रिय वाचक, मला वाटतं की आपण खूप हुशार आहात. आपण असंख्य गुप्त पोलीस कथा, गुप्तहेर कथा, तपास कथा नक्कीच वाचलेल्या असणार. अगदीच काही नाही तर गेला बाजार, आपण अनेक साहसपूर्ण हिंदी चित्रपट नक्कीच बघितले असणार. त्यामुळे वरील कमांडर क्रॅबच्या खर्‍याखुर्‍या साहसकथेतल्या रिकाम्या जागा आपण स्वत:च नक्कीच भरून काढू शकाल. मात्र, या कथेतला नायक अपयश घेऊन मेलेला आहे. कथा दु:खान्त आहे. कल्पना आणि वास्तव यात बरेचदा असा फरक असतो.\n- मल्हार कृष्ण गोखले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/god-goddess-marathi/different-type-of-shani-114053100006_3.html", "date_download": "2018-10-19T13:44:20Z", "digest": "sha1:PJWEWCBHYEZK5GJNIB2YVDIVMKDE2BXK", "length": 13614, "nlines": 144, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Shani : शनीचे वेगवेगळे रूप | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nShani : शनीचे वेगवेगळे रूप\nशनीच्या अवस्था : 1) बाल, 2) कुमार 3) तरुण 4) वृद्ध, 5) मृत, 6) जागृत 7) स्वप्नावस्था, 8) निद्रावस्था, 9) लज्जितावस्था 10) गर्भितवस्था 11) मुदितावस्था 12) क्षुधितावस्था 13) तृषार्तावस्था, 14) संशोभितावस्था. शनी वक्री झाल्यापासून मार्गी होण्यास 135 दिवस लागतात. कधी कधी 143 दिवस लागतात. शनी मार्गी झाल्यापासून वक्री होण्यास 232 ते 249 दिवस लागतात.\n> > शनीची चांगली फळे केव्हा मिळतात\nजन्मराशीपासून दुसरा, सहावा, दहावा, अकरावा शनी गोचरीने आला म्हणजे त्याची चांगली फळे अनुभवास येतात. विद्यार्थ्यांस परीक्षेत यश मिळते. उद्योगधंद्याची भरभराट होते. नोकरीत बढती मिळते. अधिकार मिळतात. पराक्रम आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. समाजात मानसन्मान मिळतो.\nसगळ्या गोष्टी चांगल्या घडतात. घरात मंगलकार्ये घडतात.\nतिसरा शनी आला म्हणजे द्रव्यलाभ होतो. वादविवादात यश मिळते. अशा शनीत काही गोष्टी अनिष्टही घडतात. उदाहरणार्थ पराक्रमाला चांगला असला तरी संततीविषयी त्रासदायक गोष्टी घडतात. द्रव्याचा खर्च फार होतो. आजारपणात काळ जातो. मनाला त्रासदायक गोष्टी अशाच वेळी घडतात.\nशनी ग्रहाच्या शांतीचे उपाय\nयावर अधिक वाचा :\nShani Differenttypeofshani शनाीचेविविधरूप #शनीची साडेसाती\nशमीपूजनाची गणेशपुराणात दिलेली कथा\nमालव देशात और्व नावाचा महाज्ञानी व तपोनिष्ठ ऋषी रहात असे. योगसामर्थ्याने त्याला वस्तू ...\nकरा दसरा पूजन आपल्या राशीनुसार\nरामाच्या दरबारात बेसनाचे लाडू चढवा. कर्क: देवी सीता आणि रामाला गोड पान अर्पित करा.\nकोट्यधीश व्हायचे असल्यास दसर्‍याला करा नारळाचे हे 9 उपाय\nहिंदू धर्मात कोणत्याही धार्मिक कार्यात नारळाचे अत्यंत महत्त्व आहे. नारळाला श्रीफळ असेही ...\nदुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री\nदुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी ...\nदक्षिण भारतीय लोकात नवरात्र उत्सवात 'बोम्मला कोलुवू' साजरा करतात. बोम्माला कोलुवू म्हणजे ...\n\"एखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा. साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते. व्यापार-व्यवसायात...Read More\n\"चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. मानसिक स्थिती आनंददायक राहील. वैवाहिक जीवनात...Read More\n\"काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. कार्यात विलंब झाला...Read More\nहातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका. कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक...Read More\n\"शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू...Read More\n\"वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. भावनात्मकतेमुळे नुकसान होण्याची शक्यता...Read More\n\"आजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा. आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. मोठ्यांचा सल्ला घ्या. आरोग्य चांगले राहील. एखाद्या जुन्या मित्राशी...Read More\n\"भावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. पैशासंबंधी स्थिती ठीक राहिल. इच्छित विषयांमध्ये यश मिळेल....Read More\n\"वडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. धर्मविषयक कामामध्ये पैसा खर्च होईल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर...Read More\n\"भावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील. स्त्री पक्षाकडून लाभ...Read More\n\"सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये...Read More\n\"प्रेम व रोमांसच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील. मित्रांचा सहयोग मिळेल. शुभ...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z150422034334/view", "date_download": "2018-10-19T13:36:08Z", "digest": "sha1:KZX6URYUO6PBJLDRS4NX7DEHV6PPGMQM", "length": 12068, "nlines": 197, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गज्जलाञ्जलि - शोकाच्या समुद्रीं खाऊनी ग...", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|\nशोकाच्या समुद्रीं खाऊनी ग...\nकेला पद्यप्रपञ्च हा कष्टा...\nही तल्लख गोड कोण बाल \nप्याला भरला तुझ्याच साठी,...\nमाझ्या हृदयांत तूच राणी \nअपार शास्त्रीं रमे म्हणो ...\nसतेज काळे टपोर डोळे दिसाव...\nबुवा निस्सङग बैरागी श्मशा...\nन झाली भावगीताची अजुनी पू...\nमिळेना अन्तरीं तूझ्या मला...\nसखे तू पूस, चण्डोला, त्यज...\nबुझावूं मी किती तूते \nरुक्याचीं सोयरीं सारीं, फ...\nभवानी आमुची आऊ, शिवाजी आम...\nपदें पाण्यांत सोडूनी बसे ...\nकुणापाशी अता मीं प्रेम मा...\nकिती सृष्टीमधे सौन्दर्य द...\nमनीं होती असूया ती पळाली,...\nतुझ्या सम्भाषणाची मला लाभ...\nप्रेमावीण जीवाला कशाचा जी...\nशोकाच्या समुद्रीं खाऊनी ग...\nकिती करिशी विकाप कवे, असा...\nमी श्यामले, बन्दी तुझा वन...\nनाही तुझ्या मी पोटया गोळा...\nकिति मैल अन्तर राहिलें अप...\nजरि यौवनीं शिरलीस चञ्चल प...\nझुरतों तुझ्यासाठी परी कळण...\nतू आणि मी मिळुनी ऊथे द्दश...\nस्फूर्ती दिली तू, गाऊलीं ...\nनिज मैत्रिणीला घेऊनी तरुण...\nयेथेच गे तू चाखिली कवितें...\nकेला तिने सहजेक्षणें हत्प...\nप्रेम कोणीही करीना कां अश...\n“प्रेम होतें, तें निमालें...\nवहवा रे वाचिवीर प्रेमपाठी...\nदैवयोगें ध्येय आता भेटण्य...\nऐकटे येऊनि येथे ऐकटें जाण...\nजीव तूजा लोभला माझ्यावरी ...\nती म्हणाली, “साङग हे होती...\nप्रेम होऊना तुझ्याने, प्र...\nवानिती काव्यांत जेथे भाट ...\nप्राशितों सौन्दर्य तूझें ...\nजीवघेणी काय लीला ही तुझी ...\nपुष्प नामी तू लताग्रीं पा...\nरम्य लाली अम्बरीं राहिली ...\nसर्वदा सञ्जीवनी तुझिया स्...\nरसज्ञ हो, पहा वसन्त पातला...\nवाट किती पाहुं तरी \nमानिनि, जाणार तुझा राग कध...\nलाज जरा, हास जरा, हास तू ...\nभिल्लीण न तू सुन्दरि, बाण...\nश्यामाच म्हणूं काय तुला श...\nकोठे तरि जाऊं बसुनी शीघ्र...\nहोतास कसा मित्र निका तू \nसखये, काय करूं मी \nव्यर्थ पूर्वी म्हटलें की ...\nभावपुष्पें फुललीं ही मधु ...\nतूजवाचूनि सुनी नीरस जाऊ र...\nशैशवींचा सहज स्नेह पुन्हा...\nजहाली ऊषा जागी सखे, तूहि ...\nगडे, नको छळुं आता, सुचे न...\nअगोट लागुनि ही तर्त जाहली...\nफिरायला हवाशीर थण्ड या प्...\n“तिच्यासमक्ष न ये ओळ ऐकही...\nतुझाच दास न लागे सखे, तुझ...\nहाल काय दासाचे, काळजी न ख...\nमी तुझ्यावरी कवनें गाऊलीं...\nमोतियाचा सतेज हा गजरा चेह...\nमूर्ति तुझी देखतांच मी पड...\nद्दष्टि तुवां फेकतांच देह...\nकाय करूं यापुढे प्रेय कुठ...\nऊठ, ऊठ, नदीकाठ पाहुं सर्व...\nरसोदात्त भावगीत रचूनी तुझ...\nपहा कसें गौरविलें कुठे कु...\nआनन्दकन्द लोकीं हा शाहु ब...\nआहेस तू जागीं हें खोटें ख...\nजमल्यास आज तारा अथवा खुशा...\nतू भासलीस मागे काव्यात्म ...\nगोरी सलील सुन्दर तू भेटता...\nअव्याज आणि राजस तू भेटतां...\nयेतां दिनान्त सन्निध येती...\nजातां टळूनि आवस वाढेल ह्र...\nहें काय सृष्टिवैभव चौफेर ...\nहें काय असें होऊ \nकां दया ये न तूते दीननाथा...\nकुणाला कुणी निर्मिलें आणि...\nपूरे पूर्वजांच्या जयांची ...\nअसो देव किंवा नसो, कां बर...\nअसे यौवनीं केस कां पाण्ढर...\nगमे स्वामि, संसार सारा तु...\nपाहतां सुन्दरी या पथीं &n...\nये राज्य कोण, कोणा फकीरी,...\nतुजवीण सखे, मज कोणि नसे, ...\nगज्जलाञ्जलि - शोकाच्या समुद्रीं खाऊनी ग...\nडॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.\nTags : gazalkavitamadhav julianpoemकविताकाव्यगजलमराठीमाधव जूलियन\nशोकाच्या समुद्रीं खाऊनी गोते\nप्रेमज्ञान माझें राहिलें कोतें.\nआपोआप केवी दीप हा पेटे\nवैशाखांत वाळूची दिसो रेषा,\nआषाढीं तिथे कल्लोलिनी लोटे.\nमी धारेंत जाऊ का वहावूनी \nतटीं दुस्सहय ऊत्कण्ठा पहा होते.\nप्रेमावीण जाऊ हें जिणें वाया,\nजीवा ऐकदा स्पर्शूनि जावो तें \nनिन्दायुक्त हास्यें कां पहाती हे \nमोठे वीतरागी ठोकळे गोठे \nस्वर्गी मृत्युमागूनी हवी रम्भा,\nदम्भाने ऐथे कां बोलती खोटें \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/node/90325", "date_download": "2018-10-19T13:59:32Z", "digest": "sha1:22X2H66OG66FNKGXQKBQZPCVPQUC5KWR", "length": 11698, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news Aurangabad news Bhima Koregaon effect औरंगाबादेतील रस्ते सामसूम; बंदचा परिणाम | eSakal", "raw_content": "\nऔरंगाबादेतील रस्ते सामसूम; बंदचा परिणाम\nबुधवार, 3 जानेवारी 2018\n- कुलगुरूंच्या बंगल्याजवळ बॅरिकेट लावून रस्ता बंद करण्यात आला आहे\n- सद्यस्थितीत औरंगाबाद येथील बाजारपेठा पूर्ण बंद आहेत\n- आंबेडकरनगर येथे 200 ते 250 महिलांचा मोब रस्त्यावर\n- पोलिस आणि महिला आमने सामने\nऔरंगाबाद : भिमा कोरेगाव प्रकरणानंतर महाराष्ट्र बंदमूळे औरंगाबादेत सर्व दुकाने, प्रतिष्ठान, बाजारपेठा व बंद झाल्या असून सकाळ पासून सर्व रस्ते सामसूम झाले होते.\nकेवळ दूचाकी व रिक्षा सुरु असून रस्त्यावर तरुण बंदचे आवाहन करीत फिरत आहेत. परंतू काही ठिकाणी जबरदस्ती दूकाने बंद करण्याचे प्रकार घडले आहेत. शासकीय रुग्णालय घाटीत रुग्णसेवा सुरळित सुरू असून (सोमवार ता 1) संध्याकाळपासून उपचार केलेल्या जखमींची संख्या 72 वर पोहचली आहे यातील 7 जण दाखल असून इतर जखमींना उपचार करून घरी रवाना करण्यात आले आहे\nजालना रस्त्यावर वर्दळ तुरळक असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. रामनगर येथे मेडीकल दूकान उघडी पाहून तरुणांनी दगड भिरकावल्याचा प्रकार साडेदहाच्या सुमारास घडला. तत्पुर्वी मंगळवारी रात्री उस्मानपूरा भागात पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून तरुणांची धरपकड केली. तसेच त्यांना येथेच्छ प्रसाद दिल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली.\n- कुलगुरूंच्या बंगल्याजवळ बॅरिकेट लावून रस्ता बंद करण्यात आला आहे\n- सद्यस्थितीत औरंगाबाद येथील बाजारपेठा पूर्ण बंद आहेत\n- आंबेडकरनगर येथे 200 ते 250 महिलांचा मोब रस्त्यावर\n- पोलिस आणि महिला आमने सामने\nदेवांच्या भेटीलाही न्यायालयाचा अडसर\nभिलार : दसऱ्याच्या दिवशी दांडेघरच्या श्री केदारेश्वर आणि पसरणीच्या श्री काळभैरवनाथाच्या पालखी भेटीचा सोहळा नेहमीच्याच पारंपरिक वादग्रस्त जागेत न...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nपंचवटी एक्स्प्रेसला लवकरच 'विस्टाडोम कोच'\nमनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा...\nपित्याने पोटच्या मुलीची कोयत्याने गळा चिरुन हत्या\nपाली, ता. १९ (वार्ताहर) सुधागड तालुक्यातील दहिगाव येथे एका पित्याने आपल्या चार वर्षीय मुलीची शुक्रवारी (ता.१९) कोयत्याने गळा चिरुन हत्या केली....\nपैलवान फाउंडेशन शंभर मल्लांना दत्तक घेणार\nकात्रज - समाजाच्या हिताचा विचार करणारी माणसं एकत्र आली की मोठं काम उभं राहतं. कुस्ती क्षेत्रात ते घडतंय याचा आनंद आहे. देशाला ऑलिंपिक पदक मिळवून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/memorable-pictures-of-rain-1119880/", "date_download": "2018-10-19T13:33:28Z", "digest": "sha1:LCQBH5Q7DM7TF5N36XMG6EATGZTHPJ6L", "length": 27201, "nlines": 222, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘स्मृतिचित्रं’ पावसाची! | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nकळण्याची दृश्यं वळणे »\nसमरसून जगण्याच्या वृत्तीतून, जीवनानुभवातून स्मृतिकोष व त्यातून कलाकृती तयार होतात. कलाकृतींचं रसग्रहण करताना संवेदनानुभव, त्यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या भावना यांना विस्तारपूर्वक पाहता, समजता येतं.\nसमरसून जगण्याच्या वृत्तीतून, जीवनानुभवातून स्मृतिकोष व त्यातून कलाकृती तयार होतात. कलाकृतींचं रसग्रहण करताना संवेदनानुभव, त्यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या भावना यांना विस्तारपूर्वक पाहता, समजता येतं.\nदर वर्षी उन्हाळय़ाच्या शेवटी, एखाद्या संध्याकाळी अचानक थंड वारा सुटून पाऊस सुरू झाला, सहचरासारखा कायम राहिला की, माझ्या नकळत, माझ्या मनात काही गोष्टी प्रकटतात. या गोष्टी म्हणजे पावसाच्या स्मृती आहेत. कलाकृतींमधील पावसाच्या रूपाच्या स्मृती आहेत. कलाकृती आणि स्मृती यांचं नातं खूप गहिरं आहे.\nरोजच्या जीवनात आपण अनेक अनुभव घेत असतो. बहुतेक वेळा रोजचं जीवन म्हणजे काळ-काम-वेगाचं गणित असतं. त्याच्या भरधाव वेगात आपण संवेदनानुभव, त्यांचे तपशील, त्यामुळे निर्माण होणाऱ्या भावना यांना चिरडून टाकतो. (अगदी साधा चहासुद्धा, त्याच्या संवेदनानुभवाकडे लक्ष न देता आपण बहुतेक वेळा पितो. चहाची वेळ झाली म्हणून, सवय म्हणून किंवा भेटीगाठीतल एक पेय म्हणून..) परिणामी बऱ्याच वेळा आपण त्या अनुभवांना केवळ घटना म्हणून पाहू लागतो, लक्षात ठेवतो. मग अचानक कधी तरी, काळ-काम-वेगाच्या गणिताकडून बाहेर आलो, निवांतपणे आपल्या जीवनातील अनुभवांकडे पुन्हा पाहू लागलो, आठवू लागलो, की त्यांचे विविध स्तर हळूहळू उलगडतात. संवेदनानुभव, त्यांचे तपशील, त्यामुळे निर्माण होणाऱ्या भावना यांना अगदी सूक्ष्मदर्शकामधून एखादी गोष्ट बघावी त्याप्रमाणे पाहिल्याचा अनुभव येतो. परिणामी अशा पाहण्यातून अंतर्दृष्टी, एखाद्या विषयाचं गमक समजल्याचा आनंद होतो, ज्ञान प्राप्त होते. या अंतर्दृष्टीला, त्यातून प्राप्त होणाऱ्या ज्ञानाला काळ-काम-वेगाच्या जीवनात काही स्थान असतंच असं नाही. परिणामी या अंतर्दृष्टी स्मृतींच्या रूपात मनात साठत राहतात. स्मृतींचे कोष तयार होतात. त्यातले संवेदनानुभव, अळीने कोषातून रंगीबेरंगी फुलपाखरू म्हणून बाहेर पडावं त्याप्रमाणे कलेमध्ये रूपांतरित होतात. म्हणूनच कलाकृती व स्मृती यांचं गहिरं नातं आहे.\nदर पावसाळय़ात ज्या कलाकृतींच्या मधला पाऊस मला आठवतो त्यात संगीत रचना व चित्रं आहेत. सर्वप्रथम पंडित कुमार गंधर्व यांनी निर्मिलेलं आणि अतिशय सुंदरपणे सादर केलेलं ‘गीत वर्षां’ ज्यात उन्हाळय़ाच्या काहिलीने प्रियकराची वाट पाहावी तशी पावसाची आर्त वाट पाहणे. मग घनदाट ढग, विजांच्या कडकडाटासह पावसाचं येणं, त्याचं सुख, पावसाने हळूहळू चराचराला व्यापणे, सृष्टीने नवचैतन्य साकारणे अशा सर्व गोष्टी त्याशी संबंधित भाव, विविध गीतांद्वारे कुमारजी व्यक्त करतात. या गीतांच्या रचनांत विविध लोकगीतं, त्यामागची संगीत परंपरा आदींचे स्रोत इतक्या सुंदरपणे कुमारजींनी गुंफले आहेत की, पावसाळय़ाच्या निमित्ताने निसर्ग व मानव यातील नात्याची घट्ट वीण आपल्याला उमगते.\nपाऊस चराचराला सुखावतो व दर पावसाळय़ात आपण पुन:पुन्हा नव्याने प्रेमात पडतो. दूरदर्शनवरील छायागीताच्या काळापासून, दर पावसाळय़ात भेटीला येणारे चित्रपटगीत म्हणजे, अमिताभ आणि मौसमी चटर्जीवर चित्रित झालेलं ‘रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाए मन’ हे गाणं हिंदी सिनेमामध्ये नायक-नायिका, प्रेमात पावसात भिजत, नाचत-बागडत असलेली गाणी भरपूर पण त्या गाण्यात पाऊस केवळ निमित्त पण त्या गाण्यात पाऊस केवळ निमित्त नायिकेच्या भिजण्यालाच जास्त महत्त्व नायिकेच्या भिजण्यालाच जास्त महत्त्व या गाण्याचं तसं नाही, याच्या चित्रीकरणाची मजाच काही और या गाण्याचं तसं नाही, याच्या चित्रीकरणाची मजाच काही और हे गाणं म्हणजे पावसाचा एक मस्त दृश्यानुभव. (माहीत नसेल तर यू टय़ूबवर जाऊन पहा.)\nसंपूर्ण गाण्यात मुसळधार पावसाचं वातावरण, सगळीकडे गडद करडे ढग, ओले चमकणारे रस्ते, पावसाच्या धारा, वाऱ्यामुळे सगळीकडे धुरकट पांढऱ्या रंगाचं बाष्प-धुकं एकंदरीत गाण्याला मुसळधार पावसाने आलेली मंद दृश्य लय.\nहे धुकं इतकं मस्त चित्रित केलंय की, आपण चित्रीकरणाचा रंगीतपणा विसरूनच जातो. गाणं पाहता पाहता ओलेचिंब होतो. या सगळ्या वातावरणात अमिताभ व मौसमी (मौसमीचा अल्लडपणा पाहण्यासारखाच) कमी वस्तीच्या, दक्षिण मुंबईत सभोवतालचं भान विसरून, मस्त भिजत फिरतायत. कधी ओव्हल मैदानात साचलेल्या पाण्यात, कधी एअर इंडियासमोर, मरिन ड्राइव्ह, गेटवे, रेडिओ क्लब, तर कधी अगदी थेट कार्टर रोड. हे दोघंही गाणं गात नाहीयेत. गाणं पाश्र्वभूमीला आहे, नायिकेच्या मनातील भावना व्यक्त करणारं गाण्याच्या चित्रीकरणाची धुंदी इतकी मस्त आहे की, अमिताभचा सूट-बूट, त्याचं पायी पायी खूप अंतर फिरणं, अशा काळ-काम वेगाच्या वास्तवाचा आपल्याला चक्क विसर पडतो. या गोष्टी तेव्हा लक्षातच येत नाहीत. हीच आहे पावसाची मज्जा\nजे-जेमध्ये असताना जपानमधील १८व्या शतकातील चित्रकार हिरोशिगे याची चित्रं पाहिली. त्यातलं पहिलं चित्रच पावसाचं\nओहाशी ब्रिज, अचानक पाऊस’ या नावाचं चित्राची रचना अशी की, आपण एखाद्या खिडकीतून दृश्य पाहतोय असं वाटावं. वरच्या भागात गडद काळे ढग, आपण आणि ब्रिज यामध्ये जोराच्या पावसाच्या धारा. त्यांना अगदी नाजूक, बारीक रेषांच्या पडद्याद्वारे हिरोशिगे दर्शवतो. परिणामी चित्रात पाऊस-वारा यामुळे तयार होणारं दृश्य सुंदरपणे तयार होतं. दूरवर बाष्प-धुक्यातून फिकट दिसणारी नदीकाठची झाडं, नदीच्या प्रवाहात तराफा वाहून नेणारा एकमेव नाविक. त्याखाली काहीसा वळणं घेणारा पूल. पुलावर मोजकीच माणसं आपले पायघोळ कपडे वर उचलून, स्वत:ला छत्रीखाली ठेवत कसेबसे पावसात भिजण्यापासून वाचवत, भिजत आहेत.\nचित्रात माणसांचं महत्त्व कमी कारण पावसाच्या अनुभवाला खूप महत्त्व आहे इथे. या चित्राने असा दंश केला की, मग मी जेवढा मिळाला तेवढा सर्व हिरोशिगे पाहिला. पाहिला आणि अवाक् झालो, कारण मुसळधार पाऊस, भुरुभुरु पाऊस, पावसात सैरावैरा उडणारा पक्षी, रात्रीच्या मिट्ट काळोखात घुमणारा पाऊस, विजांच्या कडकडाटासह कोसळणारा वादळी पाऊस, बेसावध प्रवाशांना, वाटसरूंना गाठून त्यांची त्रेधातिरपीट उडवणारा पाऊस अशी कित्येक रूपं त्याने त्याच्या चित्रांत आपल्याला दाखवली आहेत. जसजशी मी जपानी चित्रकला बघू लागलो तसतसं मला वाईटही वाटू लागलं, कारण जपानी चित्रं पाहताना, जपानी चित्रकला जीवनाला किती भिडलीय ते लक्षात येऊ लागलं. आपल्याकडील चित्रकला अशा प्रकारे जीवनाला भिडून, समरसपणे जगून व्यक्त होत नाही याची सल होती ती वाढली. मी भारतीय काव्य, संगीत आदींप्रमाणे पावसाला, ऋतूंना, जीवनाला प्रतिसाद देणारं चित्र शोधत होतो. हा शोध हिरोशिगेच्या भेटीनंतर अनेक र्वष चालू होता.\nएके दिवशी छायाचित्रकार, चित्रपट निर्माता संदेश भंडारे याच्या फोटोंच्या प्रदर्शनात हा शोध संपला. संदेशने गेली काही र्वष अत्यंत आपुलकीने समाजात एकरूप होऊन, सजग, संवेदनशीलतेनं महाराष्ट्राचं समाजजीवन आपल्याला दर्शवलंय.\nत्याच्या एका छायाचित्रात पाऊस सुरू झालाय म्हणून लगबगीने डोक्यावर नांगर घेऊन शेताकडे जाणाऱ्या स्त्रीचा फोटो पाहिला. फोटोत वातावरण पावसाचं, रस्त्याच्या कडेने, पटपट पावलं टाकण्यासाठी पायतल्या चपला हातात घेऊन चालणारी ही, विजेप्रमाणे धक्का देऊन गेली. छायाचित्रात या ‘नायिकेच्या’ चालण्याची लय पावसाच्या धारांमध्ये मिसळून गेलीय. आपल्या मनात शेतकऱ्याच्या कारभारणीची व नांगराची कधीच जोड झालेली नसते. तो संबंधही या छायाचित्रात दिसून येतो. त्यामुळे एक क्षण ती एखाद्या देवतेप्रमाणेही भासते. संदेश अशी दृश्यं, घटना शोधतो का माहीत नाही पण गेली कित्येक र्वष त्याची संवेदनशीलता, सामाजिक समरसता, महाराष्ट्राच्या सामान्य जनतेच्या जीवनाविषयीची आस्था, ही त्याच्या छायाचित्रांतून ओसंडून वाहते. त्यातूनच त्याला हे विषय ‘दिसतात’. आपल्याकडील चित्रकलाही या अंगाने जाईल अशी आशा करू या.\nसमरसून जगण्याच्या वृत्तीतून, जीवनानुभवातून स्मृतिकोष व त्यातून कलाकृती तयार होतात. कलाकृतींचं रसग्रहण करताना संवेदनानुभव, त्यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या भावना यांना विस्तारपूर्वक पाहता, समजता येतं. अशा रीतीने कलाकृती पाहणं हे एका अर्थी जीवनानुभव पुन:पुन्हा पाहणं असतं. परिणामी कलाकृतींचा अनुभव हा जीवनानुभवाबाबत एका वेगळ्या तीव्रतेच्या स्मृती तयार करतात. स्मृतींतून कलाकृती तयार होऊन, स्मृतींचीच नवनिर्मिती करतात आणि एका अर्थी ‘स्मृतिचक्र’ पूर्ण होतं. कलाकृती आणि स्मृती याचं नातं खूप गहिरं आहे.\nलेखक चित्रकला महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सल्लागार आणि कलासमीक्षक आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nHeavy Rains in Mumbai :पुढच्या १२ तासात मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा, कुर्ल्यात रेल्वे ट्रॅकवर पाणी\nमुंबई : पुढचे काही तास वादळी पावसाचे असण्याची शक्यता\nभारताचे कमनशीब; वरुणराजाची इंग्लंडवर मेहेरनजर\n रविवारी मुंबईच्या समुद्रात उसळणार उंच लाटा\n हवामान विभागाचा वीकएण्डला मुसळधार पावसाचा इशारा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nउद्धव ठाकरे, आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर-राणे\nकेवळ ११ सामने, मानधन २६५९ कोटी .. हा आहे क्रीडाविश्वातील सर्वात महागडा खेळाडू\n'शबरीमला मंदिर म्हणजे सेक्स टुरिझमची जागा नाही'\nबायको घर सोडून गेल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याला बापाने पाण्याच्या टाकीत फेकले\nगौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टाचा दिलासा\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ameyainspiringbooks.com/index.php?apg=bookdetails&bid=13&lid=1", "date_download": "2018-10-19T14:24:12Z", "digest": "sha1:WNYJV4OX5C4ZW2WEKNHWSRBEQEI5F55K", "length": 1592, "nlines": 34, "source_domain": "ameyainspiringbooks.com", "title": "HOME", "raw_content": "\nलेखक: पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी\nद Z फॅक्टर - जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास\nलेखक: सुभाष चंद्रा यांच्यासह प्रांजल शर्मा\nअनुवाद: डॉ. उदय निरगुडकर, सुनील घुमे, प्रकाश दांडगे, विठोबा सावंत, संदीप साखरे\nसबका साथ, सबका विकास\nलेखक: पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी\nअनुवाद: अजय कौटिकवार, अमित मोडक\nSTAY हंग्री STAY फूलिश\nआमचंदेखील एक स्वप्न आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/11/blog-post_94.html", "date_download": "2018-10-19T12:52:20Z", "digest": "sha1:AUCE3ZBMKZKVPP7JQOBF4RI2LRVNGQB5", "length": 29830, "nlines": 208, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: ‘आम्ही सारे’ एका माळेचे मणी!", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\n‘आम्ही सारे’ एका माळेचे मणी\n‘आम्ही सारे पानसरे’ अशा घोषणा देणे वा तसे फ़लक घेऊन मिरवणे सोपे असते. त्यापेक्षा कॉम्रेड गोविंद पानसरे यांना समजून घेणे अवघड असते. म्हणूनच अशा व्यक्ती, त्यांचे चेहरे वा फ़लक घेऊन मिरवण्यात धन्यता मानली जाते. किंबहूना त्यांच्या विचारांना गाडण्यासाठी, पुसून टाकण्यासाठी त्यांच्याच घोषणांचा चतुराईने उपयोग केला जात असतो. त्याचे ताजे उदाहरण म्हणून दिल्लीत रंगलेल्या जवानाच्या आत्महत्येकडे बघता येईल. ‘परिवर्तनाच्या दिशा’ या आपल्या पुस्तकात पानसरे लिहीतात, ‘शोषक चलाख असतात, आहेत. ते ज्या अनेक चलाख्या करतात, त्यातील एक चलाखी अशी असते, की, ते स्वत:च शोषितांच्या हिताचा विचार मांडतात. शोषितांना बनवायचा तो प्रकार असतो. शोषक दुसरी एक चलाखी करतात. जे शोषितांचा विचार मांडतात त्यांनाच शोषक मान्यता देतात. त्यांनाच आपले विचारवंत म्हणून घोषित करतात. याचा परिणाम शोषितांचा संघर्ष कमकुवत करण्यात होतो. काही वेळा शोषितांमधून आलेल्या नेत्या कार्यकर्त्यांना शोषक जवळ करतात, सत्तेत थोडाबहूत वाटा देतात. हा सुद्धा शोषितांना फ़सवण्याचा डाव असतो. म्हणूनच आपल्या धडावर आपलेच डोके असावे आणि आपल्या डोक्याखाली आपलेच धड असावे.’\nपानसरे यांची हत्या झाल्यानंतर त्यांचे खुनी पकडण्यासाठी खुप कल्लोळ झाला. त्याच्यावरून खुप राजकारण रंगले. पण पानसरे हा एक विचारही असतो आणि त्याच विचारामुळे पानसरे या व्यक्तीमत्वाला महत्व प्राप्त झालेले असते. अशी व्यक्ती समाजातील शोषक वा मस्तवाल वर्गासाठी धोका असतो. कारण त्याचे विचार समाजाला बदल घडवून आणायला प्रवृत्त करणारे असतात. समाजाला आत्मपरिक्षण करायला भाग पाडणारे असे विचार शोषणातला मोठा अडथळा असतो. म्हणून पानसरे वा तत्सम व्यक्तीला संपवण्याचा सोपा उपाय, त्याचे विचार भ्रष्ट वा विकृत करण्यात सामावलेला असतो. त्यासाठी पानसरे यांचे देव्हारे माजवायचे आणि त्यातच त्यांचे विचार चिणून टाकण्याचा खेळ केला जातो. त्याची सुरूवात विचार करण्याला प्रतिबंध घालून तयार भूमिका माथी मारण्याची असते. सामान्य जनतेने विचार चिकित्सा करू नये तर दिले आहे, तेच सत्य समजून मान्य करावे, असे प्रयास होत असतात. पानसरे यांनी उपरोक्त पुस्तकातून त्याचाच उहापोह केला आहे., ते काय म्हणतात शोषक चलाख असतात आणि शोषितांच्या हिताचे विचार मांडणार्‍यांनाच शोषक अंकित करून टाकतात. आपण आजकाल त्याच जमान्यातून जात आहोत. त्यामुळे आपल्यासमोर काय मांडले जात आहे आणि त्यातले खरेखोटे काय, त्याची चिकित्साच होऊ दिली जात नाही. संपुर्ण सत्य लोकांसमोर येऊ नये याची पुरेपुर काळजी घेतली जात असते. तसे नसते तर दिल्लीत आत्महत्या करणार्‍या जवानाविषयी सत्य समोर आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न झाला असता. पण त्या घटनेविषयी कुठलाही प्रश्न विचारण्याची मुभा दिली जात नाही. माजी सेनापती जनरल व्ही के सिंग यांनी तसा मुद्दा उपस्थित करताच, त्यांच्यावर आरोपांचा भडीमार झाला. पण सिंग काय म्हणाले, त्याचा उहापोह होऊ दिला गेला नाही. राहुल गांधी वा केजरीवाल यांनी जे आत्महत्येचे राजकारण चालविले आहे, ते महान उदात्त कार्य असल्याचा परिपुर्ण देखावा तयार करण्यात आला. त्याच्याखाली रामकिशन ग्रेवालचे सत्य दडपून टाकण्याची पराकाष्टा करण्यात आली. काय आहे ते सत्य\nएक माणूस भिवानी हरयाणातून दिल्लीला येतो. आपल्याला निवृत्तीवेतन पुरेसे मिळाले नाही, म्हणून संरक्षणमंत्र्यांना पत्र लिहीतो. ते मंत्र्याला मिळण्यापुर्वीच आत्महत्या करतो आणि मग तात्काळ सरकारला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याची राजकीय स्पर्धा सुरू होते. पण हा माणूस पत्र योग्य जागी देण्यापुर्वीच आत्महत्या कशाला करतो त्याच्या सोबत तेव्हा कोण होते त्याच्या सोबत तेव्हा कोण होते त्याला अपायकारक द्रव्याच्या गोळ्या कुठून मिळाल्या त्याला अपायकारक द्रव्याच्या गोळ्या कुठून मिळाल्या त्याने मृत्यूपुर्वी आपल्या पुत्राला फ़ोन करून विषप्राशनाची माहिती दिली, तर त्यांचे संभाषण कोणी रेकॉर्ड केले त्याने मृत्यूपुर्वी आपल्या पुत्राला फ़ोन करून विषप्राशनाची माहिती दिली, तर त्यांचे संभाषण कोणी रेकॉर्ड केले कसे रेकॉर्ड झाले पिता विषप्राशन केल्याचे सांगत असताना भावनाविवश होण्याऐवजी एक पुत्र त्याचे संभाषण रेकॉर्ड करू शकतो काय हे रेकॉर्डींग विनाविलंब काही तासात माध्यमांपर्यंत कोण पोहोचवतो हे रेकॉर्डींग विनाविलंब काही तासात माध्यमांपर्यंत कोण पोहोचवतो ज्या मंत्र्याच्या नावाने पत्र लिहीले आहे, त्याच्यापर्यंत ते पोहोचत नाही, पण माध्यमे मात्र ते दाखवायला आधीपासून सज्ज असतात. ह्यातली कार्यतत्परता थक्क करून सोडणारी नाही काय ज्या मंत्र्याच्या नावाने पत्र लिहीले आहे, त्याच्यापर्यंत ते पोहोचत नाही, पण माध्यमे मात्र ते दाखवायला आधीपासून सज्ज असतात. ह्यातली कार्यतत्परता थक्क करून सोडणारी नाही काय ही आत्महत्या झाल्याची बातमी येताच राहुल गांधी व केजरीवाल कामधंदे सोडून तिथे धाव घेतात आणि त्यांना अटक झाल्याचे समजताच त्यांच्या पक्षाचे अन्य नेते कार्यकर्ते विनाविलंब तिथे गोळा होऊन धिंगाणा करतात. याप्रकारे घटनाक्रम घडत असताना कोणी त्याचा संगतवार विचार तरी करायचा की नाही ही आत्महत्या झाल्याची बातमी येताच राहुल गांधी व केजरीवाल कामधंदे सोडून तिथे धाव घेतात आणि त्यांना अटक झाल्याचे समजताच त्यांच्या पक्षाचे अन्य नेते कार्यकर्ते विनाविलंब तिथे गोळा होऊन धिंगाणा करतात. याप्रकारे घटनाक्रम घडत असताना कोणी त्याचा संगतवार विचार तरी करायचा की नाही मग हा विषय बाजूला पडतो आणि पोलिसांनी राहुल केजरीवालना रोखलेच कशाला मग हा विषय बाजूला पडतो आणि पोलिसांनी राहुल केजरीवालना रोखलेच कशाला असा प्रतिष्ठेचा विषय निर्माण होतो. यात तारतम्य वा तर्कबुद्धीला कुठे वाव आहे काय असा प्रतिष्ठेचा विषय निर्माण होतो. यात तारतम्य वा तर्कबुद्धीला कुठे वाव आहे काय २०१२ मध्ये शेकड्यांनी निदर्शक राहुल गांधी यांच्या निवासस्थानी जमलेले होते. दोन मिनीटे बाहेर येऊन त्यांना भेटण्याची सवड न झालेले राहुल, आज इतके विनाविलंब अशा जागी कसे पोहोचू शकतात २०१२ मध्ये शेकड्यांनी निदर्शक राहुल गांधी यांच्या निवासस्थानी जमलेले होते. दोन मिनीटे बाहेर येऊन त्यांना भेटण्याची सवड न झालेले राहुल, आज इतके विनाविलंब अशा जागी कसे पोहोचू शकतात निर्भया प्रकरणी राष्ट्रपतींना निवेदन द्यायला निघालेल्या तरूण व वयोवृद्धांना पोलिसांनी झोडपून काढले होते. किंवा निर्भयाच्या मृत्यूनंतर गुपचुप तिचा अंत्यसंस्कार आटोपण्यात आला. तेव्हा नागरिक म्हणून कोणाला त्या अंत्यसंस्कारात हजर रहाण्याचा अधिकार नव्हता काय निर्भया प्रकरणी राष्ट्रपतींना निवेदन द्यायला निघालेल्या तरूण व वयोवृद्धांना पोलिसांनी झोडपून काढले होते. किंवा निर्भयाच्या मृत्यूनंतर गुपचुप तिचा अंत्यसंस्कार आटोपण्यात आला. तेव्हा नागरिक म्हणून कोणाला त्या अंत्यसंस्कारात हजर रहाण्याचा अधिकार नव्हता काय हा नवा अधिकार अलिकडेच राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला आहे काय हा नवा अधिकार अलिकडेच राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला आहे काय गेल्या दोनतीन दिवसात हे प्रश्न अनेकांच्या मनात आले असतील. पण त्यावर विचार करण्याची मुभा कोणी दिली आहे काय\nकारण आता आपल्याला स्वत:चा विचार करण्याची मुभा राहिलेली नाही. विचारस्वातंत्र्य म्हणजे समाजातील मोजक्या लोकांची चैन आहे. त्यांनी विचार म्हणून त्यांचा माल आपल्या गळ्यात मारायचा असतो आणि आपण डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवावा, अशी आपल्याला सवलत दिलेली आहे. अन्यथा रामकिशन ग्रेवालच्या विचित्र आत्महत्येचे अनेक पैलू समोर आणले गेले असते. फ़ार कशाला राहुल गांधी आत्महत्येचे शौकीन असल्याचीही माहिती समोर आली असती. २००९ साली विदर्भातल्या एका गावात शेतकर्‍याने आत्महत्या केली, त्याच्या विधवेला भेटायला राहुल गेलेले होते. मग २०१० साली संसदेत बोलताना त्यांनी कलावतीचा उल्लेख केला. त्यामुळे त्या महिलेला देशव्यापि प्रसिद्धी मिळाली. पुढे काय झाले दिड वर्षाने कलावतीच्या जावयानेही आत्महत्या केली आणि त्याची कोणी दादफ़िर्यादही घेतली नाही. राहुल तिकडे फ़िरकले नाहीत, की नवर्‍याने आत्महत्या करण्याच्या फ़ेर्‍यातून कलावतीची कन्याही सुटली नाही. मग राहुलनी कलावतीच्या घरी जाऊन काय साध्य झाले होते दिड वर्षाने कलावतीच्या जावयानेही आत्महत्या केली आणि त्याची कोणी दादफ़िर्यादही घेतली नाही. राहुल तिकडे फ़िरकले नाहीत, की नवर्‍याने आत्महत्या करण्याच्या फ़ेर्‍यातून कलावतीची कन्याही सुटली नाही. मग राहुलनी कलावतीच्या घरी जाऊन काय साध्य झाले होते तेव्हा तरी त्यांच्याच हाती सत्ता होती आणि मनमोहन सिंगांना राहुल आपल्या तालावर नाचवत होते. जर तेव्हा आत्महत्या करणार्‍याच्या सांत्वनाला जाऊन राहुल काही करू शकले नसतील, तर आज हाती सत्ता नसताना त्यांना रामकिशनच्या कुटुंबाला भेटून काय साधायचे होते तेव्हा तरी त्यांच्याच हाती सत्ता होती आणि मनमोहन सिंगांना राहुल आपल्या तालावर नाचवत होते. जर तेव्हा आत्महत्या करणार्‍याच्या सांत्वनाला जाऊन राहुल काही करू शकले नसतील, तर आज हाती सत्ता नसताना त्यांना रामकिशनच्या कुटुंबाला भेटून काय साधायचे होते आज राहुलच्या त्या भेटीचे कौतुक सांगणार्‍यांनी तेव्हाही कलावतीच्या नवर्‍यासाठी असेच अश्रू ढाळलेले होते आणि मग सगळेच सर्वांना विसरून गेले. रामकिशनचेही कौतुक दोन दिवसाचे आहे. असे आत्महत्या करणारे किंवा मारले जाणारे मृतदेह; हे राजकारणातल्या दगडफ़ेकीचे धोंडे असतात. एकदा मारून झाला, मग कुठे जाऊन पडला त्याची कोणाला फ़िकीर नसते. त्याची मिमांसा होत नाही की होऊ दिली जात नाही. कारण सर्व प्रसार-प्रचार साधने शोषकांच्या हाती आहेत आणि शोषितांच्या हिताचा विचार शोषकांच्या तिजोरीत गहाण पडलेला आहे. हे सांगणार्‍या व समजावणार्‍या पानसरेंना फ़लक घोषणांमध्ये गुंडाळून ठेवण्यात आलेले आहे. खरा पानसरे वा त्यांचा विचार कुणापर्यंत पोहोचू नये आणि समाजाने विचारांना प्रवृत्त होऊ नये, याचा पक्का बंदोबस्त केलेला आहे.\nभाऊ,मनमोहन सिंहना राहुल नाचवत होते हे अशक्य आहे राज ठाकरेंच्या म्हणण्यानुसार ते किल्ली देत होते बाकी यांच्याबद्दल नबोललेले चांगले\nतुमच्यापर्यंत पोचण्यासाठी इथे लिहितोय.नंतर कंमेंट डिलीट केलीत तरी चालेल.\nस्वराज इंडिया नामक एका संस्थेने 'भारतीय स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगदान' अशी स्पर्धा आयोजित केली आहे. अर्थात काँग्रेसी अथवा कुणी संघ द्वेष्टाच यामागे असणार हे उघड आहे.\nत्यासंबंधात फेसबुक वा व्हाट्सऍप वर भुंकणाऱ्यांना फटकावण्यासाठी मी तुमचे जुने लेख शोधत होतो. पण इतक्या मोठया संग्रहात ते सापडणे जरा कठीणच आहे. आपण आपल्या ब्लॉग मध्ये सर्च ऑप्शनची सुविधा ठेवलीत तर बरे होईल.\nसंस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे\n‘हमाम मे सब नंगे है’, अशी एक हिंदीतली उक्ती आहे आणि त्याचीच प्रचिती सध्या येत आहे. चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर या अ...\nराफ़ायलवर मोदी गप्प का\nराफ़ायल लढावू विमान खरेदीच्या विषयावर इतके रणकंदन माजलेले असतानाही सातत्याने इतर विषयावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, याच बाबतीत मौनव्र...\nअर्थात सनातनी पुरोगामीत्व पाच वर्षापुर्वी मोदी बहूमत मिळवू शकतात, हे मी सांगू शकलो, त्याचा पाया मला इब्न खालदूनच्या मुकदीमा या चौदाव्या ...\nमतचाचणी विश्लेषण (४) मागल्या विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपाने युती मोडली व एकहाती शत-प्रतिशत सत्ता बळकावण्याचा कावा केलेला होता. ...\nसाडेचार वर्षापुर्वी लोकसभेची निवडणूक ऐन भरात होती आणि जवळपास ६० टक्के मतदान उरकलेले होते. अशावेळी नरेंद्र मोदींची लोकप्रियता इतकी शिगेला ...\nमतचाचणी विश्लेषण (५) आगामी लोकसभेच्या निवडणूका आणि त्यात मतदान कसे होईल, याविषयीची उत्सुकता स्पष्ट आहे. जितकी ती प्रत्येक पक्षातील नेत्...\n२०१९ ची लोकसभा, जिंकणार ‘कॉग्रेसच’\n(लेखांक पहिला) येत्या डिसेंबर महिन्यात पाच विधानसभांचे मतदान उरकलेले असेल आणि निकाल लागलेले असतील. त्यानंतर विनाविलंब सतराव्या लोकसभा ...\nसरडा मोसमाप्रमाणे आपले रंग बदलतो असे म्हणतात. ते सिद्धही झालेले आहे. त्याचे कारणही स्पष्ट आहे. निसर्गाने सुरक्षेसाठी सरडा नावाच्या प्राण्...\nबाजारबुणगे आणि रा. स्व. संघ\nSunil Tambe 3 August at 23:32 · प्लासी ते सांगली बंगालचा शेवटचा नबाब सिराज उद्दौला मातला होता. नबाबाचं सैन्य ब्रिटीश सैन्याच्या दुप्...\nमतचाचणी विश्लेषण (३) आगामी लोकसभा निवडणूकीचा संदर्भ घेऊन रिपब्लिक व एबीपी यांनी सी-व्होटरच्या मदतीने केलेल्या मतचाचणीचे निष्कर्ष बहुता...\nमोदी हे वाजपेयी नाहीत\nकोण जिंकला कोण हरला\nनितीश बदल रहा है\nनोटाबंदीचा डाव आणि पेच\nसबसे बडा रुपैया की कायदा\nकाळापैसा, राजकारण, गुन्हेगारी अनटचेबल्स (२)\nअग्रलेखांच्या बादशहाला, तुघलकाचे अनावृत्तपत्र\nमारणारे मेले, उरले कोण\nमराठा मूक मोर्चा आणि ट्रंप\nआम आदमी जाम आदमी\nइमान-दारी बांधलेले स्वातंत्र्याचे योद्द्धे\nदुखणे आधी बारकाईने तपासा\n‘आम्ही सारे’ एका माळेचे मणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2018/06/blog-post_65.html", "date_download": "2018-10-19T12:59:19Z", "digest": "sha1:LGBLT3LR4M5PYNXKJKPFHKL3BYCT3PFM", "length": 25768, "nlines": 183, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: एक दुर्लक्षित लढाई", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nकाश्मिरचे सरकार कोसळले आणि तिथे नवी व्यवस्था काय किंवा परिस्थिती काय, याची चर्चा जोरात सुरू झाली आहे. पण या गडबडीत एका महत्वाच्या निवडणूकीकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. मुख्यप्रवाहातील माध्यमे आणि सोशल माध्यमे अशा दोन्हीकडे त्याबद्दल फ़ारसा कोणी बोलत वा लिहीत नाही. ती निवडणूक आहे संसदेचे वरचे सभागॄह असलेल्या राज्यसभेच्या उपाध्यक्षाची. मागल्या अधिवेशनात जे काही सदस्य निवृत्त झाले, त्यांना निरोप देण्यात आला व त्यांचे गुणगानही झालेले होते. त्यातच तेव्हाचे उपाध्यक्ष कुरीयन यांचाही समावेश होता. ते तेव्हाच निवृत व्हायचे नव्हते, तर अधिवेशन संपल्यानंतर काही दिवसांनी त्यांची मुदत संपणार होती. म्हणून अनेकांनी तेव्हाच त्यांचे गुणगान करून घेतलेले होते. आता ती जागा मोकळी झालेली असून, त्यासाठी नव्या उपाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रीया अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी सुरू केलेली आहे. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सदस्य नसतात, तर पदसिद्ध अध्यक्ष मानले जातात. त्यामुळे सदस्यातून नियमित कामकाज चालवणार्‍या उपाध्यक्षपदाची निवड केली जाते. स्वातंत्र्योत्तर काळात कायम त्या जागी कॉग्रेसचाच सदस्य निवडला गेलेला आहे. किंवा कॉग्रेसच्या कलाने चालाणार्‍याचीच वर्णी तिथे लागलेली आहे. किंबहूना अनेक दशके लोकसभा व राज्यसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष कॉग्रेसचेच राहिले आहेत. भाजपा वा जनता प्रयोगातही ही सर्व महत्वाची घटनात्मक पदे कॉग्रेसकडेच राहिलेली होती. पण अशी वेळ प्रथमच आलेली आहे, की आता हे उपाध्यक्षपद मोकळे झालेले असून, कॉग्रेसच्या हाती उरलेले ते एकमेव पद धोक्यात आलेले आहे. कारण कुरीयन निवृत्त झाले, तरी तिथे कॉग्रेसचाच उमेदवार निवडून येईल वा नाही, याची शंका आहे. इतकी ही अटीतटीची निवडणूक आहे. पण त्याकडे कोणी ढुंकून बघायला तयार नाही. अर्थात म्हणून भाजपासाठीही ती सोपी निवडणूक राहिलेली नाही.\nयापुर्वी लोकसभेच्या निवडणूकांनी खालच्या सभागृहातील गणिते बदलून जात. पण राज्यसभेच्या निवडणूका एकाचवेळी होत नसल्याने तिथले बहूमत अल्पमत सार्वत्रिक निवडणूकीने ठरत नाही. दर दोन वर्षांनी होणार्‍या निवडणूकीत एक तृतियांश सदस्य निवृत्त होतात आणि तितकेच दर दोन वर्षांनी नव्याने निवडून येत असतात. मग त्यानुसार तिथले संख्याबळ बदलत असते. हे बदल यापुर्वी इतके मूलगामी होत नव्हते. म्हणूनच लोकसभा हातची गेली, म्हणून कॉग्रेसचे राज्यसभेतील वर्चस्व कधीच संपले नाही. आताही २०१४ सालात मोदींनी भाजपा प्रथमच बहूमत मिळवून दिले आणि कॉग्रेसला लोकसभेत विरोधी पक्षाची मान्यता मिळू नये, इतकी संख्या घटली. तरी राज्यसभेत कॉग्रेसचाच वरचष्मा होता. किंबहूना लोकसभेपेक्षा राज्यसभेतील कॉग्रेसचे संख्याबळ अधिक होते. चार वर्षात तेही घसरून खाली आले आहे आणि आता भाजपा हा राज्यसभेतील सर्वात मोठा पक्ष झाला आहे. मात्र त्यामुळे बहूमतापर्यंत भाजपा पोहोचलेला नाही, की त्याच्या नेतृत्वाखालच्य आघाडीला राज्यसभेत बहूमताचा पल्ला गाठता आलेला नाही. म्हणूनच मग येऊ घातलेल्या उपाध्यक्ष पदाची शर्यत कोण जिंकणार, हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण कॉग्रेस दुबळी असली तरी विरोधक एकवटले, तर भाजपाची संख्या दुबळी होऊन जाते. सहाजिकच कर्नाटकप्रमाणे पुन्हा कॉग्रेसने आपल्या अधिकारावर पाणी सोडून, ही जागा मित्रपक्षाला द्यायची का तिथे भाजपाला अपयशी करण्यासाठी कॉग्रेसने आणखी त्याग करायचा का, हा प्रश्न आहे. अधिक कॉग्रेसने इतका त्याग करूनही भाजपाला उपाध्यक्ष पदापासून वंचित ठेवणे शक्य आहे काय तिथे भाजपाला अपयशी करण्यासाठी कॉग्रेसने आणखी त्याग करायचा का, हा प्रश्न आहे. अधिक कॉग्रेसने इतका त्याग करूनही भाजपाला उपाध्यक्ष पदापासून वंचित ठेवणे शक्य आहे काय असाही प्रश्न महत्वाचा आहे. कारण चार वर्षे मोदींची ज्या राज्यसभेत सतत कोंडी झाली, तिथे आज भाजपा व कॉग्रेसप्रणित आघाडी तुल्यबळ झाली आहे. दोघांपैकी कोणाकडेही निर्णायक संख्याबळ आज नाही.\nराज्यसभेचे एकूण बळ २४५ सदस्यांचे आहे. त्यात भाजपा व त्याच्या मित्रपक्षांचे हुकमी संख्याबळ १०६ जागांचे आहे. त्याला आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी १२२ जागांची जुळवाजुळव करणे भाग आहे. थोडक्यात त्याच्यापाशी सोळा जागा कमी आहेत. उलट ठामपणे सतत भाजपा विरोधातच भूमिका घेतलेल्या कॉग्रेससहीत अन्य विरोधी पक्षांचे संख्याबळ ११७ इतके आहे. यांना सोडून नेहमी वेगवेगळ्या भूमिका घेत कधी विरोधी तर कधी सत्तेच्या बाजूने झुकलेले तीन लहान प्रादेशिक पक्ष आहेत. त्यांची मते आज कोणी गृहीत धरू शकत नाहीत. पण मतविभागणी बघता, नवा उपाध्यक्ष त्यांच्याच मतावर निवडला जाणार, यात शंका नाही. यात ओडीशाचा बीजेडी, आंध्रातला जगनमोहनचा पक्ष आणि तेलंगणातला चंद्रशेखर राव यांचा पक्ष समाविष्ट होतो. त्यांच्याकडे एकूण १७ मते आहेत आणि ती सर्व भाजपाला मिळवता आली तरच त्यांचा उमेदवार उपाध्यक्ष बनू शकतो. उलट कॉग्रेसला फ़क्त नविन पटनाईक आपल्या बाजूला आणता आले, तरी त्यांचा उमेदवार जिंकू शकतो. पण या तीन पक्षांचे आजवरचे राजकारण व प्रादेशिक विवाद लक्षात घेतले, तर ते कुठल्या बाजूला झुकतील त्याचा अंदाज करता येत नाही. ममता किंवा चंद्राबाबू जसे ठामपणे विरोधात उभे ठाकलेले आहेत, तशी या तीन पक्षांची स्थिती नाही. उदाहरणार्थ चंद्राबाबू जिथे जातील, त्याच्या नेमक्या विरुद्ध बाजूला जगनमोहनला जावे लागते. कारण आंध्रप्रदेशात तेच दोघे एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. नविन पटनाईक यांच्यासाठी ओडीशात कॉग्रेस व भाजपा सारखेच प्रतिस्पर्धी आहेत. तेलंगणात चंद्रशेखर राव यांना भाजपा नव्हेतर कॉग्रेस व चंद्राबाबू प्रतिस्पर्धी आहेत. ही स्थानिक समिकरणे लक्षात घेतली, तर तीन अलिप्त पक्षांना सहजगत्या भाजपा विरोधी राजकारणात उतरणे शक्य राहिलेले नाही. त्यामुळेच कुठल्या सौदेबाजीतून हे पक्ष मतदान करतील, ते आज सांगणे कठीण आहे.\nभाजपालाही आपला उमेदवार म्ह्णजे आपल्या पक्षाचा उमेदवार थेट लादणे शक्य नाही. त्यापेक्षा मित्रपक्षाला हे पद देण्याची चाल भाजपा खेळू शकतो. मध्यंतरी त्याने शिवसेनेला हे पद देण्याच्या वावड्या उडाल्या होत्या. पुढे तो विषय कुठल्या कुठे मागे पडला. आज तशी शक्यता कमीच दिसते. पण नविन पट्नाईक यांचा चुचकारून ते पद बीजेडीला देण्याची खेळी भाजपा करू शकतो. तीन मुदती ओडीशात एकहाती राज्य करणार्‍या नविनबाबूंना यावेळी निवडणूक सोपी राहिलेली नसून, स्वबळावर ओडिशा जिंकणे त्यांनाही अशक्य आहे. कारण त्यांच्याच पक्षात दुफ़ळी माजली असून, जय पांडा या लोकसभेच्या सदस्याने अलिकडेच पक्षाचा राजिनामा दिलेला आहे. काही नेते आमदारही नविनबाबूंवर नाराज आहेत. त्यातून वाट काढण्यासाठी पटनाईक आगामी निवडणूकात ओडिशात भाजपाशी जागावाटपाचा सौदा करून बदल्यात राज्यसभेत भाजपाचे काम सोपे करू शकतात. राहिलेले जगनमोहन व चंद्रशेखर राव, यांना राजकीय अगतिकतेमुळे मतदानातून बाहेर राहून वा उघड पाठींबा देऊन, भाजपाला मदत करावीच लागेल. कारण कॉग्रेससोबत जाण्याने त्यांचे स्थानिक राजकारणात फ़ार मोठे नुकसान होऊ शकते. सहाजिकच कॉग्रेस त्यांच्याकडून काही अपेक्षाही करू शकत नाही. मात्र हे कागदावर मांडलेले गणित आहेत. प्रत्यक्ष मतदानात व मतदानाच्या दिवशी काय परिस्थिती असेल, त्याचे गणित आज मांडता येणार नाही. कारण प्रत्येक पक्ष व त्याचे राज्यसभेतील सदस्य तितक्याच निष्ठेने ठरल्या उमेदवाराला मते देतील, अशीही आजकाल कोणाला हमी देता येत नाही. पण गंमत अशी, की इतकी अटीतटीची ही लढत दार ठोठावत असतानाही सर्व माध्यमात त्याचा कुठे मागमूस दिसत नाही. माध्यमातील चर्चा वा बातमीदारी किती सनसनाटीपुर्ण व खळखळाट माजवण्यापुरती मर्यादित होऊन गेली त्याचा अंदाज येतो.\nभाऊ तुमचा पहारा खरोखरीच खूप जागता आहे भारतीय राजकारणावर\nसंस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे\n‘हमाम मे सब नंगे है’, अशी एक हिंदीतली उक्ती आहे आणि त्याचीच प्रचिती सध्या येत आहे. चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर या अ...\nराफ़ायलवर मोदी गप्प का\nराफ़ायल लढावू विमान खरेदीच्या विषयावर इतके रणकंदन माजलेले असतानाही सातत्याने इतर विषयावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, याच बाबतीत मौनव्र...\nअर्थात सनातनी पुरोगामीत्व पाच वर्षापुर्वी मोदी बहूमत मिळवू शकतात, हे मी सांगू शकलो, त्याचा पाया मला इब्न खालदूनच्या मुकदीमा या चौदाव्या ...\nमतचाचणी विश्लेषण (४) मागल्या विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपाने युती मोडली व एकहाती शत-प्रतिशत सत्ता बळकावण्याचा कावा केलेला होता. ...\nसाडेचार वर्षापुर्वी लोकसभेची निवडणूक ऐन भरात होती आणि जवळपास ६० टक्के मतदान उरकलेले होते. अशावेळी नरेंद्र मोदींची लोकप्रियता इतकी शिगेला ...\nमतचाचणी विश्लेषण (५) आगामी लोकसभेच्या निवडणूका आणि त्यात मतदान कसे होईल, याविषयीची उत्सुकता स्पष्ट आहे. जितकी ती प्रत्येक पक्षातील नेत्...\n२०१९ ची लोकसभा, जिंकणार ‘कॉग्रेसच’\n(लेखांक पहिला) येत्या डिसेंबर महिन्यात पाच विधानसभांचे मतदान उरकलेले असेल आणि निकाल लागलेले असतील. त्यानंतर विनाविलंब सतराव्या लोकसभा ...\nसरडा मोसमाप्रमाणे आपले रंग बदलतो असे म्हणतात. ते सिद्धही झालेले आहे. त्याचे कारणही स्पष्ट आहे. निसर्गाने सुरक्षेसाठी सरडा नावाच्या प्राण्...\nबाजारबुणगे आणि रा. स्व. संघ\nSunil Tambe 3 August at 23:32 · प्लासी ते सांगली बंगालचा शेवटचा नबाब सिराज उद्दौला मातला होता. नबाबाचं सैन्य ब्रिटीश सैन्याच्या दुप्...\nमतचाचणी विश्लेषण (३) आगामी लोकसभा निवडणूकीचा संदर्भ घेऊन रिपब्लिक व एबीपी यांनी सी-व्होटरच्या मदतीने केलेल्या मतचाचणीचे निष्कर्ष बहुता...\nझुंडशहा कुठे धडा शिकतात\nतुमची पगडी, आमची विहीर\nसदा अध्यक्ष बना रहता\nअच्छे दिन, बुरे दिन\nमनोहर जोशी विजयी झाले\nकोडग्या कोडग्या लाज नाही\nगावस्कर, सचिन आणि विराट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2018/07/blog-post_76.html", "date_download": "2018-10-19T13:07:28Z", "digest": "sha1:2QUEEZHMWPVTVL3XMRDYTIBXUS7OV342", "length": 50542, "nlines": 224, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: मजबूर ‘शरीफ़’ मुजीबूर होईल का?", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nमजबूर ‘शरीफ़’ मुजीबूर होईल का\nपाकिस्तानी क्रिकेटपटू इमरान खानची घटस्फ़ोटीत पत्नी व भारताचे माजी उपराष्ट्र्पती हमीद अन्सारी यांची पुस्तके सध्या बरीच चर्चेत आहेत. महिनाभर आधी पाकिस्तानचे दुर्रानी व भारताचे दुलाट, अशा दोन माजी हेतखात्याच्या प्रमुखांनी लिहीलेले संयुक्त पुस्तकही खुपच मोठ्या चर्चेचा विषय झाले होते. अशा संदर्भात अन्सारी निवृत्त झाले, तेव्हा त्यांना संसदेत दिल्या गेलेल्या निरोप समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले एक विधान स्मरते. अन्सारी हे मुळातच भारतीय परराष्ट्र सेवेतले मुत्सद्दी होते आणि तिथून निवृत्त झाल्यावर त्यांनी प्रशासकीय राजकारणात प्रवेश केला होता. ते मुत्सद्दी असल्याचा संदर्भ घेऊन मोदींनी एक वक्तव्य केले होते. अन्सारी यांच्यासारखे स्वभावाचे मुत्सद्दी लोक कुणाशी हात मिळवतात वा त्यांना साधे अभिवादन करतात, त्यातल्या विविध मुद्राही वेगवेगळ्या अर्थाच्या असतात. हे आपल्याला पंतप्रधान झाल्यावर ओळखता आले, असे मोदी म्हणाले होते. त्याचा अर्थ किती लोकांना उमजला असेल देवेजाणे. कारण अशा वाक्यातला गर्भित अर्थ शोधून त्याचे विश्लेषण करणे, आपल्याकडे होत नाही. पण अशा वाक्य विधानात खुप काही आशय सामावलेला असतो. ज्यांना तो हुडकण्यापेक्षा वरकरणी दिसणार्‍या गोष्टींचे उथळ विवेचन करण्यातच रस असतो, त्यांच्याकडून आज पाकिस्तान वा भारत, काश्मिरात होणार्‍या घडामोडींचे सुसंगत विश्लेषण होण्याची बिलकुल शक्यता नसते. कारण त्या गोष्टी त्यांच्या आवाक्यातल्याच नसतात. अन्यथा भारतातही पाकिस्तानी निवडणूका व त्या संदर्भातील घडामोडींचे विस्तारपुरक विवेचन होऊ शकले असते. ती निवडणूक एका शेजारी देशातली नसून, भारत-पाक संबंध व काश्मिरसारख्या राष्ट्रीय समस्येशी किती निगडित आहे, त्याचा उहापोह आपल्या माध्यमात होऊ शकला असता. भिडे गुरूजी, शशी थरूर वा तत्सम उथळ विषयांचा गाजावाजा होत राहिला नसता.\nगेल्या वर्षभर पाकिस्तानात तिथला लोकप्रिय नेता व लष्कराच्या वर्चस्वाला आव्हान देऊ शकणारा नेता, म्हणून शरीफ़ यांच्या मुसक्या बांधण्याचा प्रयत्न अखंड चालू आहे. वाजपेयी पंतप्रधान असतानाही शरीफ़ तिथले पंतप्रधान होते आणि त्यांनी भारताशी संबंध सुरळीत करण्याचा प्रयास आरंभला होता. तेव्हा कारगिलचे युद्ध सुरू करून तात्कालीन पाक लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ़ यांनी पाचर मारली होती. त्यासाठी शरीफ़ यांना पदच्युत करून व देशद्रोही ठरवून तुरूंगात टाकले होते. तेवढ्यावर भागले नाही, तेव्हा शरीफ़ यांना संपुर्ण कुटुंबासहीत परागंदा होण्याची पाळी आणली गेली होती. पुढे मुशर्रफ़ यांची सत्ता डळमळीत झाली आणि अमेरिकेच्या धाकाने त्यांना सत्ता सोडावी लागली, तर त्यांच्यासह लष्कराने पुन्हा शरीफ़ सत्तेत येऊ नयेत, अशीही कारस्थाने केलेली होती. त्यासाठी बेनझीर भुत्तो यांचा मुडदा पाडून, पिपल्स पार्टीला सहानुभूती मिळण्याची व्यवस्था केलेली होती. सहाजिकच शरीफ़ मागे पडून नेतृत्वहीन पिपल्स पार्टीला सत्ता मिळाली आणि लष्कराचा वरचष्मा अबाधित राहिला. मात्र त्याला पाच वर्षे पुर्ण होऊन पुन्हा निवडणूका झाल्या, तेव्हा शरीफ़ यांच्या विरोधात नवा पर्याय म्हणून लष्कराने इमरान खान यांना मैदानात आणले होते. त्यासाठी फ़ार मोठा आभासही निर्माण केला होता. जणु पुढला पंतप्रधान म्हणूनच इमरानखान मतदानापुर्वीच वागू बोलू लागले होते. पण प्रत्यक्षात निकाल लागले, तेव्हा शरीफ़ प्रचंड मताधिक्याने जिंकले होते आणि पाकिस्तानच्या सर्व प्रांतामध्ये त्यांची लोकप्रियता सिद्ध झालेली होती. एकूण काय, पुन्हा स्थिती १९९९ सालापर्यंत येऊन ठेपली. मात्र शरीफ़ लष्कराच्या दबावाखाली यायला राजी नव्हते आणि पाकिस्तानला लष्कराच्या वर्चस्वातून मुक्त करण्याचे प्रयत्न त्यांनी सोडलेले नव्हते. त्या दरम्यान भारतात सत्तांतर झाले आणि जणू शरीफ़ यांना जीवाभावाचा ‘मित्र’ मोदींच्या रुपाने मिळाला.\nआपल्या शपथविधीला मोदींनी शेजारी सात देशांचे नेते आमंत्रित केले आणि त्यातला महत्वाचा चेहरा शरीफ़च होते. तेव्हा मायदेशी जाणार्‍या शरीफ़ना मोदींनी आईसाठी शाल भेट दिली आणि शरीफ़ यांनीही घरी गेल्यानंतर मोदींच्या आईसाठी खास साडी भेट पाठवून दिली. दिसायला ह्या साध्या गोष्टी असतात. अगदी टिंगलीचा विषय होतात. पण वरकरणी किरकोळ वाटणार्‍या अशा गोष्टी, मुत्सद्देगिरीत खुप मोठे योगदान देणार्‍या असतात. दोन देशांच्या पंतप्रधानात सुरू झालेल्या या गट्टीचा लगेच कुठला परिणाम दिसत नसतो आणि पडद्यामागच्या हालचाली कोणी पत्रकार परिषद घेऊन जाहिर करत नसतो. पुढे दोन वर्षांनी अफ़गाण रशियाच्या दौर्‍यावर गेलेले मोदी, माघारी येताना अकस्मात पाकिस्तानकडे वळले. काही तासासाठी त्यांनी लाहोरला प्रस्थान केले. तिथे शरीफ़ यांच्या पुस्तैनी घरी होणार्‍या कुठल्या घरगुती समारंभात भाग घेतला आणि ते मायदेशी आले. ह्या भेटीवर खुप टवाळी व टिका झालेली होती. पण त्यातले उद्देश व गर्भितार्थ समजून घेण्याचा कोणी प्रयास केला नव्हता. भारतासारख्या देशाचा पंतप्रधान असा अचानक शेजारी शत्रुदेश असलेल्या पाकिस्तानात पुर्वतयारी नसताना अचानक जाऊ शकत नाही. कारण तिथे भारतीय पंतप्रधानाच्या जीवाला धोका असतो. सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त केल्याशिवाय असे दौरे होत नाहीत वा केले जात नाहीत. म्हणजेच मोदींनी प्रत्यक्षात मोठा धोका असून सुद्धा वरकरणी दिसणारी दोस्ती निभावली होती. पण त्याची दुसरी बाजू अशी होती, की या मोदी भेटीविषयी पाकिस्तानचे लष्करी नेतृत्व आणि हेरखातेही पुर्णपणे अंधारात ठेवले गेलेले होते. पाक पंतप्रधानाने आपल्याच लष्कर व हेरखात्याला गाफ़ील ठेवून भारतीय पंतप्रधानाला पाकिस्तानात आणलेले होते. ही यातली गंभीर बाब होती. त्याची संतप्त प्रतिक्रीया मग पठाणकोट व उरी येथील घातपाती हल्ल्यातून उमटली होती.\nमोदींच्या पाकभेटीची किंमत म्हणून हे दोन घातपाती हल्ले झाल्याचा खुप गदारोळ झालेला होता. पण यातून पाक राज्यकर्ते व पाक राजकारणी यांच्यात पाडली गेलेली उभी फ़ुट कोणाला बघता आलेली नव्हती. पाकिस्तानला लष्करी शह द्यायला भारतीय सेना पुरेशी आहे. पण राजकीय शह देण्यासाठी तिथल्या लष्करी नेतॄत्वाला शह देणे अगत्याचे आहे. तो शह देण्यासाठी तिथल्या नागरी राजकीय नेतृत्वाला विश्वासात घेऊनच लष्कराला नामोहरम करता येऊ शकते. मागल्या चार वर्षापासून भारत व पाक यांच्यातले संबंध त्याच दोरीवर झोके घेत आहेत. आता शरीफ़ विरुद्ध लष्कर अशी जी उभी दुफ़ळी दिसते आहे. त्याचे धागेदोरे अशा अनेक बारीक तपशीलात शोधण्याची गरज आहे. यातून नेमकी १९७० सालातल्या पाकिस्तानची परिस्थिती निर्माण करण्यात आलेली आहे. तेव्हा पुर्व पाकिस्तानी नेते शेख मुजीबूर रहमान यांना भारताने विश्वासात घेतले होते आणि लोकसंख्या व लोकप्रतिनिधीत्वाच्या प्रमाणात मोठ्या असलेल्या नेत्याला भारताने आपलासा केलेले होते. त्यामुळेच इंदिराजी पाकिस्तानचे तुकडे पाडू शकल्या होत्या. पाक लष्कर जितकी दडपशाही करीत गेले, तितके पाकिस्तानला विस्कळीत करणे भारतीय हेरखाते व लष्कराला सोपे काम होऊन गेलेले होते. अखेरीस मुजीबूर याच्या अवामी लीगच्या नेत्यांनी बंड पुकारून स्वतंत्र सरकार स्थापन केले व भारताची मदत मागितली. तेव्हा त्यांचा सर्वोच्च नेता मुजीबूर लाहोरच्या तुरूंगात होता आणि आता शरीफ़ यांनाही अटक करून लाहोरलाच स्थानबद्ध करायचे ठरलेले होते. आजच्या पाकिस्तानात शरीफ़ सर्वाधिक लोकप्रिय पक्षाचा सर्वोच्च नेता आहे आणि त्याची सगळीकडून मुस्कटदाबी करून निवडणूका उरकल्या जात आहेत. ह्या गळचेपीला आव्हान देण्यासाठी उद्या शरीफ़ यांचे सहकारी व पाठीराखे उभे राहिले, तर त्यांच्या मदतीसाठी नेत्याने आधीच भारतात ‘मित्र’ शोधून ठेवलेला आहे.\nयेत्या २५ तारखेला पाकिस्तानात नॅशनल असेंब्लीसाठी मतदान व्हायचे आहे. त्यात शरीफ़ यांचा पक्ष जिंकण्याच्या भितीने लष्करी नेतृत्वाला इतके भयभीत केले आहे, की कुठूनही पाकिस्तान मुस्लिम लीगला बहूमत मिळू नये याची काळजी घेतली जात आहे. त्यासाठी तिथल्या न्यायव्यवस्थेला हाताशी धरून केलेल्या कामाचाही प्रचार करण्यावर निर्बंध लावले गेले आहेत. पण शरीफ़ वा त्यांच्या पक्षावर कुठलेही बेछूट आरोप करण्याची इतर पक्षांना मुभा आहे. त्यातूनच होऊ घातलेल्या निवडणूका किती पक्षपाती आहेत, त्याचा अंदाज येऊ शकतो. अशा स्थितीत शरीफ़ यांच्या खटल्याचा निकाल कोर्टाला रोखून धरायला हवा होता. पण ऐन मतदानाच्या तोंडावर शरीफ़ यांच्यासह त्यांच्या मुलीला दोषी ठरवून शिक्षा फ़र्मावण्यात आली आणि अटकेच्या भयाने त्यांनी मायदेशी परतू नये, असाही डावपेच खेळला गेला होता. पण मुरब्बी राजकारणी शरीफ़ यांनी तो उलटून लावला आहे आणि अटकेचा धोका असतानाही मायदेशी येण्याचे पाऊल उचलले. त्याचे दोन फ़ायदे दिसतात, मतदानाच्या पुर्वसंध्येला शरीफ़ना अटक झाली, तर त्यांच्याविषयीची सहानुभूती त्यांच्या पक्षाला लाभदायक ठरू शकते. त्यात ढवळाढवळ करून मुस्लिम लीगला पराभूत करण्याचे काही कारस्थान झाल्यास, शरीफ़ यांचे पुरस्कर्ते पाठीराखे रस्त्यावर येऊ शकतात. किंबहूना शरीफ़ यांचीच त्यांना फ़ुस असेल आणि तसे झाल्यास पाकमध्ये निकालाच्या दरम्यान वा नंतर यादवी माजू शकते. नुसते पक्षाचे पाठीराखेच नव्हेत, तर लष्कराच्या जोखडाला कंटाळलेले नागरी क्षेत्रातले साहित्यिक कलावंत मान्यवर अशा बंडाचे नेतृत्व करायला पुढे येऊ शकतील. त्यांना आवरणे मग लष्कराच्या आवाक्यातले नसेल. कारण अशी स्थिती येते, तेव्हा नागरी प्रशासनही दडपशाही विरोधात उभे रहाते. हेच जगाच्या इतिहासात वारंवार झालेले आहे.\nमागल्या दोनतीन दशकत पाक लष्करशहांनी राजकीय नेतृत्व आणि नागरी प्रशासनाला वेसण घालण्यासाठी घातपाती जिहादींना शिरजोर करून ठेवलेले आहे. आरंभीच्या काळात असे भुरटे लष्कराला मदतही करतील. बांगला युद्धात तिथल्या जमाते इस्लामी व मौलवींच्या संघटनेने पाक लष्कराचा तशीच मदत केलेली होती. त्याचीच पुनरावृत्ती आजच्या पाकिस्तानात होऊ शकते. पण जेव्हा जनप्रक्षोभ आटोक्यात आणता येत नाही, तेव्हा अनेक लष्करी दुय्यम अधिकारीही बाजू बदलून उभे रहायला पुढे येतात. पाच वर्षापुर्वी इजिप्त याच मार्गाने गेला आहे आणि अनेक इस्लामी देशात तसेच घडलेले आहे. पाक लष्कर व राज्यकर्त्यांनी आधी घातपात्यांना शिरजोर करण्यातून नागरी प्रशासन पोखरून टाकले असल्याने, तिथे एक यादवी युद्ध उरलेला सांगाडा ढासळून टाकण्यासाठी पुरेसे आहे. आधीच बलुची, पख्तुनी व सिंध प्रदेशात पंजाबी लष्करी वर्चस्वाने यादवीसारखेच वतावरण आहे. त्यात उरलेला हक्काचा पंजाबही बंडाच्या पवित्र्यात गेला, तर पाक लष्करी नेतृत्वाचा याह्याखान व्हायला वेळ लागणार नाही. राज्यशासन व प्रशासन हाकण्यात या लष्करी नेतृत्वाने स्वत:ला इतके व्यस्त करून घेतलेले आहे, की त्यांना शत्रू सेनेशी लढायला उसंत नाही. सवयही राहिलेली नाही. म्हणूनच उद्या जर पाकिस्तानात बंडखोरी व यादवी उफ़ाळून आली, तर या देशाचे तुकडे पडायला फ़ार मोठ्या बळाची गरज उरलेली नाही. शरीफ़ वा त्यांच्या सहकार्‍यांनी बांगलादेश इतिहासाची पुनरावृत्ती करायचे ठरवून भारत सरकारकडे मदतीची याचना केली, तर पाकसेना उत्तर देण्याच्या स्थितीत राहिली आहे का सीमेवर लढायचे, की यादवीला नियंत्रणाखाली आणायचे सीमेवर लढायचे, की यादवीला नियंत्रणाखाली आणायचे अशी दुविधा झाली तर त्यांना कोण वाचवू शकते अशी दुविधा झाली तर त्यांना कोण वाचवू शकते कशावरून मोदींच्या लाहोर भेटीत याच चित्रपटाची पटकथा लिहीली गेलेली नाही कशावरून मोदींच्या लाहोर भेटीत याच चित्रपटाची पटकथा लिहीली गेलेली नाही शहाबाज शरीफ़ भारतीय लोकशाहीचे उगाच कौतुक करीत असतील का\nडरकाळ्या तर गडाफ़ी आणि सद्दामही फ़ोडत होते. पण अमेरिकन सेना आणि यादवी यांच्या दुहेरी हल्ल्यात ते नामशेष होऊन गेले. आज त्यांचे चेहरे, नावही कोणाला आठवत नाही. खरे तर पाकिस्तानच्या प्रशिक्षित सेना नेतृत्वाला यापासून खुप काही शिकणे शक्य होते. त्यांनी शरीफ़ यांचे नेतृत्व मान्य करून त्यांना सुखनैव नागरी सत्ता उपभोगू दिली असती, तर पाकिस्तान इतक्या डबघाईला आलाच नसता. जिहादींचा उच्छाद, चिनी कर्जाच्या बोजाखाली गेलेली अर्थव्यवस्था आणि त्यात राजकीय अराजक, हे पाकिस्तानला पेलवणारे ओझे राहिलेले नाही. अशावेळी लष्करी नेतृत्वाने शरीफ़ यांच्याशी सत्तेची सौदेबाजी करून आहे ती डळमळीत राजकीय व्यवस्था टिकवून धरण्यात शहाणपणा होता व आहे. पण आज जी स्थिती आहे व ती ज्या गतीने विस्कटत चाललेली आहे, त्यानंतर त्यात सुधारणा होण्याची शक्यता कमीच आहे. पाकिस्तान एका कडेलोटावर येऊन आज उभा आहे आणि त्यातून त्याला बाहेर काढू शकणार्‍या नेत्यालाच पाकसेनेने कडेलोटावर उभा करून बाजी लावलेली आहे. मग यातून मार्ग कोणी काढायचा आणि तो मार्ग तरी कुठला असू शकतो म्हणूनच २५ जुलैच्या मतदानाचे निकाल व त्यानंतरचा घटनाक्रम लक्षणिय असणार आहे. तो दिसायला पाकिस्तानशी संबंधित व पाकिस्तानातला असेल. पण त्याने आसपासच्या अनेक देशांना प्रभावित केले जाणार आहे. त्या घटनाक्रमाचा परिणाम आशियाई देश व त्यांच्या संबंधांवर पडणार आहे. पाकिस्तान इतकीच त्यात चीनचीही कसोटी लागायची आहे. महाशक्ती म्हणवणारा चीन त्यात कोणती भूमिका बजावतो, यावर त्याचे जागतिक राजकारणातले स्थान अवलंबून असेल. असे अनेक पदर पाकिस्तानी निवडणूक व तिथल्या राजकीय घटनाक्रमाला आहेत. त्याचा उहापोह इथली माध्यमे वा अभ्यासक करायलाही बघत नाहीत, याचे म्हणूनच आश्चर्य वाटते.\nआपल्या या लिखाणाचा अर्थ एवढाच होतो की पुरोगामी म्हणवणारी भारतीय माध्यमे ही पाकिस्तानी लष्कराची हस्तक असावीत.\nलेखातलं शेवटचं वाक्य समर्पक आहे. त्याचं उत्तर अगदी उघड आहे. ते म्हणजे इथली माध्यमं व तथाकथित अभ्यासक भारताची पाठराखण करत नसून पाकिस्तानची करतात.\nबाकी, तुम्ही म्हणता की पाकी सैन्याने शरीफांना नागरी सत्ता सुखेनैव उपभोगू द्यायला हवी होती. पण यात गडबड अशी आहे की असं जर खरोखरंच झालं तर भारत व पाकिस्तानात शांतता नांदू लागेल. ही पाकी सैन्याला परवडणारी नाही. शिवाय पाकिस्तानच्या वेगळ्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित होऊ लागतील. ती भीती वेगळीच.\nसांगण्याचा मुद्दा असा की पाकिस्तानात दीर्घकाळ स्थिर नागरी प्रशासन राबवणं जवळजवळ अशक्य आहे.\nभाऊ ,,,,,,,,,,,,नेहमीप्रमाणेच ' अप्रतिम ' विश्लेषण. असे विश्लेषण कोठल्या ' इंग्रजी ' वर्तमानपत्रातही सापडणार नाही हे निश्चित. अजून एक गोष्ट येथे सांगावीशी वाटते ते म्हणजे ' कुलभूषण जाधव ' चा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात मजबूत होण्यासाठीही याच शरीफ महाशयांची मदत झाल्याचे सांगितले जाते. अशा गोष्टी आपल्या येथे चर्चिल्या जात नाहीत. पण यामुळेच पाकिस्तानी लष्कराचा ' नवाज शरीफ ' यांच्यावर फारच ' खुन्नस ' होती.\nपाकिस्तान अराजकतेकडे वेगाने वाटचाल करत आहे हे निश्चित. पाकिस्तानचे ३ तुकडे पडतात कि ४ तुकडे हेच बघणे आपल्या हातात आहे. बांगलादेशसारखे पाकिस्तान सीमेवरील ' निर्वासित ' भारताच्या भूभागात घुसले नाही म्हणजे मिळविली. सध्या यूरोपमध्ये ' निर्वासितांना बद्दल ' फ्रांस , जर्मनी सारख्या देशांना फारच पुळका आला आहे. त्या मुळे ह्या देशांनी भारताला या विषयावर ' प्रबोधन ' करण्याचा प्रयत्न केला नाही म्हणजे मिळविली. आपल्या येथील पुरोगाम्यांना या निर्वासितांचा पुळका आहे हेही ठरलेलेच. मग लगेच काही वाहिन्यांवर ' अमन कि आशा ' चा तमाशा हि सुरु होईल. पाकिस्तानसारख्या शेजारी देशाची ही ' ब्याद ' आणखी पुढे काय घेऊन येते हे बघावे लागेल. पाकिस्तानचे चलन आणि भारताचे चलन ७ ते ८ वर्षांपूर्वी डॉलर्सच्या तुलनेत जवळपास बरोबर होते. पण गेल्या काही वर्षात १ डॉलर्सचे मूल्य १३० पाकिस्तानी रुपये एवढे आहे. बांगलादेशी चलन ' टाका ' ही पाकिस्तानी रुपयांपेक्षा ' मजबूत ' आहे. १ डॉलर्स चे मूल्य ८४ बांगलादेशी ' टाका ' एवढे आहे. यावरून पाकीस्तानी अर्थव्यवस्था किती वेगाने भिकेच्या मार्गावर आहे ते लक्षात येईल. शेजारी नेपाळी देशाचे चलन नेपाळी रुपयाही पाकिस्तानी रुपयांपेक्षा ' मजबूत ' आहे. १ डॉलर्स चे मूल्य ११० नेपाळी रुपये एवढे आहे. हमीद अन्सारी यांनी यापूर्वी त्यांची जास्त वर्षे मुस्लिम बहुल राष्ट्रांमध्ये घालविली आहेत. या गृहस्थाने ' इराण ' मध्ये राजदूत असताना भारताच्या इराणमधील दूतावासात कार्यरत असलेल्या एका ' हिंदू ' अधिकाऱ्याला गुप्तहेरांच्या आरोपावरून अटक झाली तेंव्हा हेच अन्सारी अत्यंत ' स्वतः ' त्या गावचेच नसल्यासारखे वागले असा उल्लेख त्या अधिकाऱ्याने त्याच्या आत्मचरित्रात केला आहे. हमीद अन्सारी याना राष्ट्रापेक्षा त्यांचा ' धर्म ' मोठा वाटतो. मागील वर्षी २६ जानेवारीला झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात अबू धाबीचे राजे प्रमुख पाहुणे असताना भारताचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी , पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनीही आपल्या तिरंग्याला आदर दाखविण्यासाठी ' अभिवादन ' केले होते जे सर्व भारतीयांनी बघितले. पण हा ' हमीद ' आपले दोन्हीही हात खाली घेऊन उभा होता. याना कोणी तिरंग्याला ' अभिवादन ' केले म्हणून अडवले नसते. पण जे ' आडात नाही ते पोहऱ्यात येणार कोठून '.... ...वर हा निगरगट्ट माजी ' उपराष्ट्रपती ' अल्पसंख्यांक या देशात सुरक्षित नाहीत म्हणून सगळीकडे ' बोंबाबोंब ' करतो. ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. ' रेहम खान ' या इम्रान खानच्या पूर्व पत्नीने लिहिलेल्या आत्मचरित्रात इम्रान खान बद्दल जी काही माहिती दिली आहे ती वाचून हा माणूस काय लायकीचा माणूस आहे हे कळते. विविध देशांमध्ये स्वतःच्या ' अपत्यखुणा ' सोडणारा हा माणूस पाकिस्तानचा पंतप्रधान बनू इच्छितो.\nकाही पाक पत्रकार बोलतायत खर तेही आडुन पन पाक आर्मिच्या मनात काय आहे माहीत नाही,सगळ्याच बाबतीत डबघाइला आलेला देश वाचविने कठीन आहे कदाचित रोटीसाठी प्लेट मध्ये घालुन अणवस्त्रे द्यावी लागतील अमेरीकेला कारन ती काही कोनाला फुकट देत नाही परत अमेरीका खास करुन ट्रंप इस्रायल सुरक्षेसाठी काही करायला तयार असतात पाकच्या भाषेत इस्लामिक बाॅम्ब नष्ट करायचाय\nभारतीय मिडीया पाकवर खर विश्लेषन करण्याऐवजी हाॅकीशपना करतात.परत हाफीज सइदला मसाला म्हनुन दाखवायलाच हव\nशशी थरूरचा विषय उथळ असला तरी भिडे गुरुजी हा विषय खोल आहे भाऊ\nWhat you mention is exactly \"कशावरून मोदींच्या लाहोर भेटीत याच चित्रपटाची पटकथा लिहीली गेलेली नाही शहाबाज शरीफ़ भारतीय लोकशाहीचे उगाच कौतुक करीत असतील का शहाबाज शरीफ़ भारतीय लोकशाहीचे उगाच कौतुक करीत असतील का\nसंस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे\n‘हमाम मे सब नंगे है’, अशी एक हिंदीतली उक्ती आहे आणि त्याचीच प्रचिती सध्या येत आहे. चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर या अ...\nराफ़ायलवर मोदी गप्प का\nराफ़ायल लढावू विमान खरेदीच्या विषयावर इतके रणकंदन माजलेले असतानाही सातत्याने इतर विषयावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, याच बाबतीत मौनव्र...\nअर्थात सनातनी पुरोगामीत्व पाच वर्षापुर्वी मोदी बहूमत मिळवू शकतात, हे मी सांगू शकलो, त्याचा पाया मला इब्न खालदूनच्या मुकदीमा या चौदाव्या ...\nमतचाचणी विश्लेषण (४) मागल्या विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपाने युती मोडली व एकहाती शत-प्रतिशत सत्ता बळकावण्याचा कावा केलेला होता. ...\nसाडेचार वर्षापुर्वी लोकसभेची निवडणूक ऐन भरात होती आणि जवळपास ६० टक्के मतदान उरकलेले होते. अशावेळी नरेंद्र मोदींची लोकप्रियता इतकी शिगेला ...\nमतचाचणी विश्लेषण (५) आगामी लोकसभेच्या निवडणूका आणि त्यात मतदान कसे होईल, याविषयीची उत्सुकता स्पष्ट आहे. जितकी ती प्रत्येक पक्षातील नेत्...\n२०१९ ची लोकसभा, जिंकणार ‘कॉग्रेसच’\n(लेखांक पहिला) येत्या डिसेंबर महिन्यात पाच विधानसभांचे मतदान उरकलेले असेल आणि निकाल लागलेले असतील. त्यानंतर विनाविलंब सतराव्या लोकसभा ...\nसरडा मोसमाप्रमाणे आपले रंग बदलतो असे म्हणतात. ते सिद्धही झालेले आहे. त्याचे कारणही स्पष्ट आहे. निसर्गाने सुरक्षेसाठी सरडा नावाच्या प्राण्...\nबाजारबुणगे आणि रा. स्व. संघ\nSunil Tambe 3 August at 23:32 · प्लासी ते सांगली बंगालचा शेवटचा नबाब सिराज उद्दौला मातला होता. नबाबाचं सैन्य ब्रिटीश सैन्याच्या दुप्...\nमतचाचणी विश्लेषण (३) आगामी लोकसभा निवडणूकीचा संदर्भ घेऊन रिपब्लिक व एबीपी यांनी सी-व्होटरच्या मदतीने केलेल्या मतचाचणीचे निष्कर्ष बहुता...\nआंधळा मागतो एक डोळा\nमोदींसाठी सोनियांचे व्हीजन डॉक्युमेन्ट\nमेलेल्या मनाची जीवंत माणसे\nपाकिस्तानी निकालाचा भारतीय अर्थ\nराहुल, मोदी आणि ‘आनंद’\nओन्ली हॅपन्स इन इंडिया\nबेशरम मान्यवरांचे अभिमानास्पद अत्याचार\nमजबूर ‘शरीफ़’ मुजीबूर होईल का\nसोनिया गांधी जिंकल्या... हरले मात्र विरोधी पक्ष\nतोच सापळा, तीच तडफ़ड\nराजसत्ता आणि धर्मसत्तेचा संघर्ष\nअंजन, डोळे आणि पापण्या\nशरियत कोर्ट आणि खाप पंचायत\nसनातनी पुरोगामी धर्माचे निरूपण\nदेव बाजारचा भाजीपाला नाही रे\nवाजपेयींची सोच आणि सैफ़ुद्दीन सोझ\nदेरसे आये, दुरूस्त आये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/fengsui-article/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%AC%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-116063000017_1.html", "date_download": "2018-10-19T14:13:06Z", "digest": "sha1:NXJSFCVTTZSLQSBRUQSN6BH7OIJFBH3V", "length": 16590, "nlines": 151, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आरोग्य सुधारतील गुलाबी रंगांच्या मेणबत्त्या | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआरोग्य सुधारतील गुलाबी रंगांच्या मेणबत्त्या\nफेंगशुईमध्ये मेणबत्त्यांचा प्रकाश आणि रंगांचे वेगळेच महत्त्व आहे. मेणबत्तीचा प्रकाश फक्त कँडल लाइट डिनरसाठीच नव्हे तर याच्या प्रकाशाने तुम्ही तुमचे नशीब देखील बदलू शकता.\nफेंगशुईत मानले जाते की मेणबत्त्यांचा प्रकाश तुमचे घर किंवा प्रतिष्ठानातील नकारात्मक ऊर्जेला दूर करतो.\nमेणबत्त्यांसोबत यांचा रंग देखील तुमच्या जीवनावर खास प्रभाव टाकतो. गुलाबी रंगांच्या मेणबत्त्यांचा प्रकाश मनाला आनंद देण्यासारखा असतो. फेंगशुईत गुलाबी रंगांच्या मेणबत्त्यांचा प्रकाश रुग्णांच्या आरोग्यासाठी उपयोगी असतो.\nफेंगशुईनुसार लाल रंगांच्या मेणबत्त्यांच्या प्रकाशामुळे तुमची लव्ह लाईफ फार चांगली बनू शकते. पिवळ्या रंगांच्या मेणबत्त्यांचा प्रकाश तुमच्या प्रगतीचा मार्ग उघडू शकतो. आपल्या ऑफिस किंवा व्यापारिक प्रतिष्ठानात पिवळ्या रंगांच्या मेणबत्त्यांनी प्रकाश केला पाहिजे.\nजर तुमच्यात आत्मविश्वासाची कमतरता असेल तर हिरव्या रंगांच्या मेणबत्त्यांच्या प्रकाशामुळे तुमच्यात नवीन ऊर्जा आणि नवीन उत्साहाचा संचार होऊ शकतो.\nहिरव्या रंगांच्या मेणबत्त्यांच्या प्रकाशामुळे तुमच्यातील आत्मविश्वासात वाढेल. आम्ही नेहमी घरात पांढर्‍या रंगांच्या मेणबत्त्यांचे प्रयोग करतो. फेंगशुईमध्ये मानले जाते की पांढर्‍या रंगांचा प्रकाश तुम्हाला निराशाकडे ढकलतो. सोनेरी अर्थात गोल्डन रंगांच्या मेणबत्त्यांचा प्रकाश तुम्हाला सकारात्मकतेकडे घेऊन जातो.\nवास्तुनुसार दवाखान्यात पार्किंगची जागा कशी असावी\nभाग्य बदलायचं असेल तर गुरुवारी करा हे 5 उपाय\nघरात चुकूनही ताजमहालाचे फोटो लावू नये\nभारतात वाढत आहे धूमपान करणार्‍यांची संख्या\nयावर अधिक वाचा :\n\"एखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा. साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते. व्यापार-व्यवसायात...Read More\n\"चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. मानसिक स्थिती आनंददायक राहील. वैवाहिक जीवनात...Read More\n\"काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. कार्यात विलंब झाला...Read More\nहातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका. कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक...Read More\n\"शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू...Read More\n\"वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. भावनात्मकतेमुळे नुकसान होण्याची शक्यता...Read More\n\"आजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा. आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. मोठ्यांचा सल्ला घ्या. आरोग्य चांगले राहील. एखाद्या जुन्या मित्राशी...Read More\n\"भावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. पैशासंबंधी स्थिती ठीक राहिल. इच्छित विषयांमध्ये यश मिळेल....Read More\n\"वडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. धर्मविषयक कामामध्ये पैसा खर्च होईल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर...Read More\n\"भावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील. स्त्री पक्षाकडून लाभ...Read More\n\"सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये...Read More\n\"प्रेम व रोमांसच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील. मित्रांचा सहयोग मिळेल. शुभ...Read More\nशमीपूजनाची गणेशपुराणात दिलेली कथा\nमालव देशात और्व नावाचा महाज्ञानी व तपोनिष्ठ ऋषी रहात असे. योगसामर्थ्याने त्याला वस्तू ...\nकरा दसरा पूजन आपल्या राशीनुसार\nरामाच्या दरबारात बेसनाचे लाडू चढवा. कर्क: देवी सीता आणि रामाला गोड पान अर्पित करा.\nकोट्यधीश व्हायचे असल्यास दसर्‍याला करा नारळाचे हे 9 उपाय\nहिंदू धर्मात कोणत्याही धार्मिक कार्यात नारळाचे अत्यंत महत्त्व आहे. नारळाला श्रीफळ असेही ...\nदुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री\nदुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी ...\nदक्षिण भारतीय लोकात नवरात्र उत्सवात 'बोम्मला कोलुवू' साजरा करतात. बोम्माला कोलुवू म्हणजे ...\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/shiv-jayanti-marathi/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B3-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4-114090900005_1.html", "date_download": "2018-10-19T13:03:54Z", "digest": "sha1:PTNDCGJVMXOAOAPDVGSFYFQSSS7MWVPS", "length": 20065, "nlines": 148, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "शिवरायांचे मूळ राजस्थानात ! | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nराजस्थानातील मेवाड प्रांतात चित्तोड आणि सिसोदे ही एकाच वंशाची दोन नावे असून त्यांच्या वंशांना रावळ आणि राणा अशा संज्ञा होत्या. सन १३०३ साली दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडवर स्वारी करून ते राज्य हस्तगत केले. या वेळी चित्तोडचा रावळ रत्नसिंह व सिसोद्याचा राणा लक्ष्मणसिंह मारले गेले. राणा लक्ष्मणसिंहांच्या वंशातच पुढे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला.\nराणा लक्ष्मणसिंहांचे वारस सुजाणसिंह आणि क्षेमासिंह नशीब अजमावण्यासाठी दक्षिणेत आले. बहामनी साम्राज्यात सुजाणसिंहांनी आपली तलवार गाजविली. पुढे सुजाणसिंह यांचे वारस कर्णसिंह आणि शुभकृष्ण यांनी आपल्या पराक्रमाने स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले.\nदक्षिणेत आल्यानंतर बहामनी साम्राज्यात चाकरी करीत असताना बहामनीचा सेनापती महंमद गावाणसोबत सन १४६९ साली खेळणा किल्ला घेण्याकरिता कर्णसिंहाने मोठा पराक्रम केला. किल्ल्यावर चढण्यासाठी कर्णसिंहाने घोरपडीचा वापर केला आणि खेळणा हस्तगत केला. तेव्हापासून कर्णसिंहाच्या घराण्याला ‘राजे घोरपडे बहाद्दर’ हा किताब प्राप्त झाला. तेव्हापासून कर्णसिंहांचे घराणे घोरपडे आडनावाने नांदू लागले. कर्नाटकातील मुधोळ या ठिकाणी घोरपडे घराण्याची जहागीर शेवटपर्यंत कायम होती.\nकर्णसिंहाचा लहान भाऊ शुभकृष्णसिंहाने वेरूळ भागात आपली वस्ती निर्माण करून भोसले हे नाव धारण केले. भोसले नावावरून इतिहासकारांत मतभेद असून काहींच्या मते भोसा नावाच्या गावावरून तर काहींच्या मते भोसाजी नावाच्या व्यक्तीवरून या घराण्याला भोसले आडनाव पडले आहे. काही जण भोसल, भृशवल, भवशाल यांपासून भोसले आडनाव आल्याचे सांगतात तर काहींनी होयसल शब्दाचा अपभृंश होऊन भोसले नाव आल्याचे म्हटले आहे.\nआधुनिक इतिहासकारांनी भोसले नावाची उत्पत्ती सांगताना म्हटले आहे की, रणांगणावर भूशिलेप्रमाणे पाय घट्ट रोवून राहणारा तो भोसला. याप्रमाणे कर्णसिंहाच्या वारसदारांनी पुढे भोसले हे आडनाव धारण केले. याच घराण्यात छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. महाराष्ट्रातील या भोसले घराण्याचा इतिहास मात्र बाबाजी भोसले यांच्यापासून प्राप्त होतो. बाबाजींचा जन्मकाळ १५४९ धरल्यास १७ व्या शतकातील शिवरायांच्या जन्मापर्यंत भोसलेंच्या एकूण बारा पिढ्या होतात.\nभोसले घराण्यात अनेक पराक्रमी वीर जन्माला आले. बाबाजींची दोन्ही मुले मालोजी आणि विठोजी तर आपल्या कर्तृत्वाने नावारूपाला आले. बहामनी साम्राज्याचे तुकडे पडल्यानंतर अहमदनगरच्या निजामशाहीत मालोजीराजे बरेच नावारूपाला आले. मेवाडच्या भवानीप्रमाणे तुळजापूरच्या तुळजाभवानीला त्यांनी आपली कुलदेवता मानल्याने शिखर शिंगणापूर आणि तुळजाभवानी ही भोसले घराण्याची कुलस्थाने बनली.\nवेरूळ या ठिकाणी राहात असताना मालोजी राजेंनी आपल्या वतनदारीत मोठी वाढ केली. त्यामुळे बाबाजींपासून ते पुढे शेवटपर्यंत भोसले घराण्याचा आलेख वर-वर गेल्याचे दिसून येते. वतने आणि पाटीलकी मिळाल्याने भोसल्यांचा साम्राज्य विस्तार वेरूळपासून पुण्यापर्यंत पसरला. दौंडजवळील हिंगणी, बेरडी, देऊळगाव, खानवट, पेडगाव आणि करमाळा तालुक्यातील जिंती, इंदापूर तालुक्यातील कळस, सिन्नर तालुक्यातील बावी, नगरजवळील मुंगी पैठण आणि वेरूळ येथे भोसल्यांचे वतन कायम झाले. त्यामुळे शिवरायांचे भोसले घराणे हे पूर्वीपासूनच वतनदार आणि नावारूपाला आलेले घराणे होते हे स्पष्ट होते. विठोजीराजांची शाखा खानवट आणि मुंगी पैठणला स्थायिक झाली. मालोजींचे वारसदार पुढे बरेच नावारूपाला आले. याच भोसले कुळात शिवरायांचा जन्म झाला. साहजिकच सिसोदे वंशातील राणा दक्षिणेत राजे झाले. त्यामुळे मेवाडच्या राणाच्या घोरपडे आणि भोसले या दोन शाखा तयार झाल्या असल्या तरी या दोघांचे मूळ एकच आहे हे स्पष्ट होते. अशा रीतीने मेवाड ते रायगड असा भोसले घराण्याचा इतिहास यशोशिखरावर पोहोचला.\nवेबदुनिया मराठीचा एंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठी\nक्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्याफेसबुक\nयावर अधिक वाचा :\nशमीपूजनाची गणेशपुराणात दिलेली कथा\nमालव देशात और्व नावाचा महाज्ञानी व तपोनिष्ठ ऋषी रहात असे. योगसामर्थ्याने त्याला वस्तू ...\nकरा दसरा पूजन आपल्या राशीनुसार\nरामाच्या दरबारात बेसनाचे लाडू चढवा. कर्क: देवी सीता आणि रामाला गोड पान अर्पित करा.\nकोट्यधीश व्हायचे असल्यास दसर्‍याला करा नारळाचे हे 9 उपाय\nहिंदू धर्मात कोणत्याही धार्मिक कार्यात नारळाचे अत्यंत महत्त्व आहे. नारळाला श्रीफळ असेही ...\nदुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री\nदुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी ...\nदक्षिण भारतीय लोकात नवरात्र उत्सवात 'बोम्मला कोलुवू' साजरा करतात. बोम्माला कोलुवू म्हणजे ...\n\"एखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा. साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते. व्यापार-व्यवसायात...Read More\n\"चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. मानसिक स्थिती आनंददायक राहील. वैवाहिक जीवनात...Read More\n\"काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. कार्यात विलंब झाला...Read More\nहातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका. कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक...Read More\n\"शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू...Read More\n\"वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. भावनात्मकतेमुळे नुकसान होण्याची शक्यता...Read More\n\"आजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा. आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. मोठ्यांचा सल्ला घ्या. आरोग्य चांगले राहील. एखाद्या जुन्या मित्राशी...Read More\n\"भावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. पैशासंबंधी स्थिती ठीक राहिल. इच्छित विषयांमध्ये यश मिळेल....Read More\n\"वडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. धर्मविषयक कामामध्ये पैसा खर्च होईल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर...Read More\n\"भावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील. स्त्री पक्षाकडून लाभ...Read More\n\"सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये...Read More\n\"प्रेम व रोमांसच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील. मित्रांचा सहयोग मिळेल. शुभ...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/61104?page=1", "date_download": "2018-10-19T14:02:22Z", "digest": "sha1:24MRLZKJRBKOPY4LBEDT7FB7DCXIMENA", "length": 9254, "nlines": 169, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पक्ष्यांची दुनिया.. | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पक्ष्यांची दुनिया..\nकिती रंग,रुप ...किती प्रजाती....\nही तर ईश्वराची गोड निर्मिती...\nपहाटेच्या प्रहरी किलबिलाट करती....\nजणु आळवतात देवाची सुरेल आरती...\nहोउन स्वार वार्‍यावर उड्डाण करती...\nदाणा पाणी पिऊन मजेत राहती...\nनिसर्गाच्या सानिध्यात असते यांची वस्ती...\nझाडे,फुले,वेलींबरोबर करतात घट्ट दोस्ती....\nपक्ष्यांची दुनिया अनुभवुन वाढवु खरी श्रीमंती...\nविसराल मग आयुष्यातली खोटी मतलबी नाती.....\nचला तर मग पक्ष्यांच्या दुनियेच्या अनोख्या सफरीवर...\n२. शिळकरी कस्तुर , पर्वत कस्तुर (Malabar Whistling Thrush )\n७. शेकाट्या, पाणटिलवा, ढांगाळ्या ( Pied Stilt )\n९. छोटा खंड्या, धिंदळा (Common Kingfisher)\n१२. वंचक, भुरा बगळा, कोक, ढोकरी, खरबा बगळा (Indian Pond Heron)\n१४. कुदळ्या, पांढरा शराटी ( Black-Headed Ibis)\n१६. कुरव चोचीचा सुरय, हिवाळी सुरय (Gull billed turn)\n१९.गांधारी, छोटा खाटीक( Bay-backed Shrik)\n२०. लालबुड्या बुलबुल (Red-vented Bulbul)\nमग सिमेंट काँक्रिटच्या दुनियेतुन बाहेर पडा अन अनुभवा पक्ष्यांची रम्य दुनिया....\nझाडे जगवा... पक्षी वाचवा\n- रोहित ..एक मावळा\nमायबोलीकर मातब्बर फोटुग्राफर लोकांकडुन मार्गदर्शन मिळाल आणि हा पक्ष्यांना फक्त कॅमेरात पकडण्याचा पहिलाच प्रयत्न केलाय.तुम्हाला आवडल अन तुमच्या प्रतिसादामुळे हुरुप आलाय.\nगांधारी लय आवडली हायला लोक\nहायला लोक काय बघून नाव ठेवतील सांगता येत नाही.\nरच्याकने गांधारीच्या नरला धृतराष्ट्र नाही म्हणत ना \nअजून एका पक्ष्याचा फोटो असेल तर टाका 'चष्मेवाला'\n\"मायबोलीबर मातब्बर फोटुग्राफर लोकांकडुन मार्गदर्शन मिळाल आणि हा पक्ष्यांना फक्त कॅमेरात पकडण्याचा पहिलाच प्रयत्न केलाय.तुम्हाला आवडल अन तुमच्या प्रतिसादामुळे हुरुप \"\n..... मस्त फोटो आहेत. वाटत नाही पहिला प्रयत्न आहे अस. क्यामेरा कुठला आहे रोहित \nफार सुंदर फोटो रो.मा.\nफार सुंदर फोटो रो.मा.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/61404/by-subject", "date_download": "2018-10-19T13:41:55Z", "digest": "sha1:GU4C7BSL4O6ZXY6Z5VGSRNEKU45XH66U", "length": 2851, "nlines": 69, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली संवाद विषयवार यादी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली संवाद /मायबोली संवाद विषयवार यादी\nमायबोली संवाद विषयवार यादी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5038239046229115742&title=Children%E2%80%99s%20psychology...&SectionId=5073044858107330996&SectionName=%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-10-19T13:11:39Z", "digest": "sha1:YCWUCSIER6J4B74TSUPG7NZWMTWSO2D7", "length": 14143, "nlines": 127, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "मूल चुकतंय? का आपण?", "raw_content": "\nबऱ्याचदा मुलांच्या चुकीच्या वर्तनाला आपणच जबाबदार असतो, कारणीभूत असतो आणि ही गोष्ट आपल्या लक्षातच येत नाही. उलट आपल्या मुलानं सुधारावं किंवा चुकीचं वागू नये, अशी अपेक्षा करत आपण त्याच्यावरच वेगवेगळे प्रयोग करत असतो... ‘मनी मानसी’ सदरात या वेळी पाहू या मुलांच्या वर्तनाबद्दल...\nचार वर्षांच्या सुजलला घेऊन त्याची आई भेटायला आली. आईबरोबर तिची एक मैत्रिणदेखिल आली होती. याच मैत्रिणीनं तिला सुजलला समुपदेशनासाठी घेऊन येण्याबाबत सुचवलं होतं. त्यामुळे दोघी सुजलला घेऊन आल्या होत्या. आईने तिची स्वतःची ओळख करून दिली. आई एका कंपनीमध्ये नोकरी करते. घरात आई-वडील, सुजल, त्याची मोठी बहिण आणि आजी-आजोबा राहतात. गेल्या आठ-दहा महिन्यांत सुजलचं वागणं खूपंच बदललंय, हे सांगताना आईला रडू आवरणं कठिण झालं.\nआई खूपच अस्वस्थ झाल्याने तिला शांत होण्यासाठी वेळ दिला. या काळात सुजलचं निरिक्षण करताना असं लक्षात आलं, की सुजल अतिशय चिडका आणि तापट आहे. प्रत्येक गोष्ट रडत-ओरडत बोलणं, आईने ऐकलं नाही, तर तिला मारणं, चिमटे काढणं, असे प्रकार तो वारंवार करत होता आणि त्याने तसं करू नये, म्हणून तो सांगेल ती प्रत्येक गोष्ट आई लगेचच ऐकत होती. त्याच्या या वर्तनाला आईने एकदाही विरोध केला नाही. आईचं हे वर्तन हेच त्याच्या चुकीच्या वर्तनामागचं किंवा समस्येमागचं महत्त्वाचं कारण असावं असं या निरीक्षणातून वाटलं, म्हणून त्याच्या या वर्तनाला आईला मुद्दाम विरोध करण्यास सांगितलं. हा विरोध अनपेक्षित असल्याने त्यानं आईला कडाडून विरोध केला. परंतु तरीही आई मात्र त्याला काहीच बोलली नाही.\nकाही वेळाने आईसोबत आलेली तिची मैत्रीण सुजलला घेऊन बाहेर गेली आणि मग आईशी सविस्तर बोलण्यास सुरुवात केली. तेव्हा सुजलच्या समस्येमागचं मूळ कारण लक्षात आलं. सुजलच्या आई-वडिलांचं लग्न झाल्यानंतर बऱ्याच प्रयत्नांनी व उशीरा त्यांना मुलं झाली. त्यामुळे अर्थातच सगळेजण मुलीचे आणि मुलाचे म्हणजे या दोन्ही भावंडांचे खूप लाड करायचे. ते म्हणतील ते आणि म्हणतील तेव्हा त्यांच्यासमोर हजर करायचं. अनेक गोष्टी तर गरज नसतानाही त्यांना आणून दिल्या जायच्या.\nहे आईच्या लक्षात आल्यावर आई मुलांना रागवायची, पण बाकीच्यांचा मात्र याला विरोध असायचा. आईने त्यांना रागावता कामा नये, असं घरातल्या प्रत्येकाचं म्हणणं असायचं. आई मुलांना रागावली, की आजी-आजोबा तिलाच रागवायचे. मुलीचा स्वभाव मुळातच शांत असल्याने तिने आईला फारसा त्रास दिला नाही, पण सुजलचा स्वभाव या अति लाडामुळे हट्टी आणि चिडका बनला. इतरांचं अनुकरण करत तोदेखिल आईसमोर आरडा-ओरडा करणं, ओरडणं, वस्तू फेकणं असं वर्तन करायला शिकला. सुरुवातीला आईने शिस्त लावण्याचा प्रयत्न केला, पण घरच्यांच्या विरोधाला कंटाळून तिनंही नाईलाजानं हा प्रयत्न सोडून दिला.\nया सगळ्याचा व्हायचा तोच परिणाम सुजलवर झाला. तो जास्तच हट्टी आणि चिडखोर बनत गेला. कोणाचंच ऐकेनासा झाला. आजी-आजोबा, आई-बाबा कोणालाही मारणं, चावणं, वस्तू फेकणं, असं आक्रस्ताळं वर्तन करायला लागला. त्याची ही समस्या आणि त्याची कारणं लक्षात आल्यावर सुजलच्या आईला त्याचं गांभीर्य लक्षात आणून दिलं आणि सुजलच्या वडिलांना घेऊन दोनच दिवसात पुढील सत्रासाठी येण्यास सांगितलं. आईलाही समस्येचं गांभीर्य लक्षात आल्यामुळे ती दोनंच दिवसात सुजलच्या वडिलांना घेऊन परत भेटायला आली. या सत्रात आईला आणि वडिलांना सुजलच्या समस्यांची, कारणांची आणि परिणामांची सखोल जाणीव करून देण्यात आली. नंतर उपाय योजनांबाबतही मार्गदर्शन करण्यात आलं. वडिलांच्या मदतीने सुजलच्या आजी-आजोबांशीदेखील संवाद साधून या बदल प्रक्रियेत त्यांना समाविष्ट करून घेतलं. काही काही बदल प्रयत्नपूर्वक करण्यास सांगितले. त्यासाठी मानसोपचारातील काही वर्तन बदल तंत्रांचाही वापर केला.\nया सगळ्या प्रयत्नांमुळे आणि मुख्य म्हणजे सर्वांच्या वर्तनात, शिस्त लावण्यात एकवाक्यता, सुसूत्रता आल्याने सुजलच्या सगळ्या वर्तन समस्या हळूहळू कमी होत गेल्या आणि घरातलं वातावरणही सुधरत गेलं. या प्रयत्नांमुळे कळत-नकळत घरातील समस्या संपुष्टात येऊन नातेसंबंध सुधारायलाही मदत झाली होती.\n(केसमधील नाव बदलले आहे.)\n- मानसी तांबे - चांदोरीकर\n(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘मनी मानसी’ लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/a3SDSr या लिंकवर उपलब्ध आहेत.)\nसोडवा मुलांच्या मनातली कोडी.. मुलांमधील नकारात्मक बदल वेळीच ओळखा मुलांच्या कलाने घ्या.. विसंगत विचारांवर मात करा... घरातील गटबाजी नक्कीच टाळता येऊ शकते\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5253694034259038138&title=Help%20From%20Sulabh%20International&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-19T13:43:35Z", "digest": "sha1:T7N3UHUGRZICZ2X3JEMXPEJNPLZUUWQA", "length": 7374, "nlines": 117, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ घेणार ‘सुलभ’ची मदत", "raw_content": "\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ घेणार ‘सुलभ’ची मदत\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात फिरायला येणाऱ्या व भेटी देणाऱ्या नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था पाहण्यासाठी सुलभ इंटरनॅशनल या संस्थेची मदत घेतली जाणार आहे. महात्मा गांधी जयंतीपासून ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली.\n‘विद्यापीठाच्या कार्यालयीन वेळेशिवायही नागरिक मोठ्या संख्येने विद्यापीठाच्या आवारात येत असतात. त्यांच्यासाठी म्हणून रसायनशास्त्र विभागाच्या समोरील एटीएम केंद्राजवळ तसेच प्रशासकीय इमारतीच्या पार्किंगशेजारी अशा दोन ठिकाणी तीन वर्षांपूर्वी शौचालये उभारण्यात आली आहेत. त्यात अपंग व्यक्तींचीही सोय केलेली आहे; मात्र त्या ठिकाणाहून नळ चोरीला जाणे, शौचालयांची नासधूस होणे असे अनेक प्रकार घडल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे आता त्या ठिकाणी व्यक्ती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठीच आता सुलभ इंटरनॅशनलची मदत घेतली जाणार आहे. यासाठी येणारा खर्च विद्यापीठ उचलणार आहे. नागरिकांना ही सुविधा विनामूल्य वापरता येईल,’ अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.\nTags: पुणेसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठसुलभ इंटरनॅशनलPuneSulabh InternationalSavitribai Phule Pune UniversityPune Universityप्रेस रिलीज\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात सहावे बांबू हस्तकला केंद्राचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन ‘अध्यापकांनी उद्योगजगताच्या गरजा समजून घेणे गरजेचे’ ‘पुणे विद्यापीठा’च्या अभ्यासमंडळावर डॉ. मंजुश्री बोबडे यांची नियुक्ती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कार्यशाळा\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-19T14:02:36Z", "digest": "sha1:YBRTOAG27AWSCPVXOEGAKNHVAQCQ5ODM", "length": 9014, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वकिल संघटनेचा मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवकिल संघटनेचा मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा\nसातारा : जिल्हाधिकारी कार्यालयाासमोर मराठा वकील संघटनेने बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांना पाठिंबा दिला. (छाया ः संजय कारंडे\nजिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना निवेदन\nसातारा, दि. 9 (प्रतिनिधी) – 9 ऑगस्ट क्रांतिदिनी मराठा क्रांतीमोर्चामध्ये सातारा येथील मराठा वकिल संघटनांनी बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सातारा जिल्हा न्यायालयामध्ये जरी कामकाज सुरू असले तरी देखील सर्व मराठा वकिलांनी आज काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेवून जिल्हा न्यायलय ते सातारा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. तसेच मराठा क्रांती मोर्चा ठिय्या आंदोलनात सहभाग नोंदवला. तसेच सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंधल यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले.\nसातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी त्यांचे म्हणने ऐकूण घेतले व आपली बाजू शासनाकडे मांडू, असा विश्वासदेख्रील यावेळी वकिल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला. निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद सांधताना विकिल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना माहिती दिली.\nमराठा आंदोलनामध्ये ज्यांच्यावर विनाकारण गुन्हे दाखल झाले आहेत. जी मुले निरापराध आहेत ज्यांच्यावर 307 व 353 सारखे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत. त्यांचा त्यामध्ये सहभाग नसेल तर त्यामधील कलमे कमी केली जावीत. मराठा समाजाला आरक्षण मिळावेत.×ऍट्रॉसिटीच्या बाबतीत कायदा शिथील करावा. या प्रकारच्या मागण्याचे निवेदन दिले. आजपर्यंत 58 मोर्चे शांततेत काढले. मराठ्यांनी गवताच्या काडीलादेखील हात लावला नव्हता. आणि 25 जुलै रोजी समाजकंटकांनी मराठा मोर्चामध्ये जाळपोळ व दगडफेक केली. यामध्ये मराठा आंदोलनाला गालबोट लावले होते. मराठा आंदोलन बदनाम करण्याचे काम काही जणांनी केले. मात्र, त्यामध्ये निरपराधांवरती गुन्हे दाखल झाले. शासनाने याबाबत मराठा समाजाचा उद्रेक होवू न देता त्यांना दगड हाती घेण्याची वेळ आणू नये, याकरता शासनाने तातडीने निर्णय घेणे आवश्‍यक आहे, असे सांगितले. या बंद मोर्चामध्ये सर्व मराठा वकिलांनी कामबंद आंदोलन केले असले तरी सातारा जिल्हा न्यायालयाचे कामकाज सुरू आहे. तसेच बंदच्या अनुषंगाने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ठिय्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleखंडाळ्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद\nNext articleएनडी स्टुडियोत भरणार अभिनयाची कार्यशाळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ls-2015-diwali-news/anandvan-baba-amte-1197001/", "date_download": "2018-10-19T13:31:19Z", "digest": "sha1:LGYFOWR3ZRDEDRY3EDQ5DSWD7LRP2CA4", "length": 16332, "nlines": 229, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आनंदवन समाजभान अभियान | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nदिवाळी अंक २०१५ »\n या अभियानांतर्गत आम्ही पाच कलमी कार्यक्रम हाती घेत आहोत.\nसमाजातील कुष्ठरोगी, अंध, अपंग, कर्णबधिर, आदिवासी अशा विविध वंचित आणि दुर्लक्षित घटकांना माणूसपणाचं सन्मान्य जगणं जगता यावं यासाठी बाबा आमटे यांनी आपलं उभं आयुष्य झिजवलं. या घटकांना त्यांनी स्वत:च्या पायावर उभं राहण्याचं बळ दिलं, दृष्टी दिली आणि संधीही दिली. या अचाट आणि अभूतपूर्व प्रयोगाचं जिवंत आणि चैतन्यमय प्रतीक म्हणजे ‘आनंदवन’\nआनंदवनाच्या आजवरच्या या प्रवासाची गोष्ट सांगणारं डॉ. विकास आमटे यांचं ‘आनंदवन- प्रयोगवन’ हे पुस्तक प्रकाशित झालेलं असून, ते संपूर्ण महाराष्ट्रातील सजग मनांमध्ये एक नवी चेतना निर्माण करत आहे. मनामनांमध्ये तेवणारी ही ज्योत अधिकाधिक प्रकाशमान व्हावी यासाठी आनंदवन एक महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेत आहे. या उपक्रमाचं नाव आहे- ‘समाजभान अभियान’ या अभियानांतर्गत आम्ही पाच कलमी कार्यक्रम हाती घेत आहोत.\n१. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत ताज्या दमाचे जे अनेक कार्यकर्ते सामाजिक कामांमध्ये गुंतलेले आहेत, त्यांच्या पाठीशी आनंदवनाने मोठय़ा भावाच्या भूमिकेतून उभं राहावं व त्यांना समाजाची मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करावा असं आम्ही ठरवलं आहे.\n२. आनंदवनाने आजवरच्या प्रवासात शेती, पाणी, घरबांधणी, सामाजिक वनीकरण, दुग्धविकास, प्लास्टिक पुनर्वापर अशा विविध क्षेत्रांत नानाविध यशस्वी प्रयोग केले आहेत. या अनुभवाचा फायदा नव्याने सामाजिक कामांत उतरलेल्या मंडळींना करून देण्याचा आमचा प्रयत्न असेल.\n३. महाराष्ट्रातल्या गावा-शहरांमध्ये जाऊन तेथील महाविद्यालयीन तरुण, स्थानिक मंडळी आणि उत्साही कार्यकर्ते यांच्यासाठी सामाजिक जाणीव-जागृतीच्या अनुषंगाने जाहीर भाषणं, परिसंवाद, मुलाखती यांचं आयोजन करण्याचा आमचा मनोदय आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील लेखक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मंडळींना आनंदवनात आमंत्रित करून तेथील प्रयोगांबद्दल अवगत केलं जाईल.\n४. महाराष्ट्रातील खेडय़ापाडय़ांत नवनव्या कल्पनांचं सर्जन करणाऱ्या ‘पब्लिक इनोव्हेटर्स’ना हुडकून त्यांचं काम सरकार, उद्योग व अन्य व्यासपीठांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल.\n५. तरुण पिढीशी संवाद साधणं आणि त्यांना सामाजिक भान देणं याची नितांत गरज आहे. त्यादृष्टीने सामाजिक भान देणाऱ्या मराठीतील महत्त्वाच्या पुस्तकांची यादी तयार करून ती सर्व महाविद्यालयांपर्यंत पोहोचवावी असं आम्ही ठरवलं आहे. या पुस्तकांच्या अनुषंगाने काही उपक्रम आयोजित करण्याचाही विचार सुरू आहे.\nहा पाच कलमी कार्यक्रम प्रत्यक्षात आणणं हे एक मोठं आव्हान असून, त्यासाठी व्यापक यंत्रणा उभी करावी लागणार आहे. त्यासाठी आपल्यासारख्यांनी प्रत्येकी ५,२५० रुपयांची जबाबदारी उचलली, तर हा उपक्रम वेगाने कार्यान्वित होण्यास मदत होऊ शकेल.\nआनंदवनाच्या पुढच्या पिढीने हाती घेतलेल्या या उपक्रमाला आपण हातभार लावाल आणि हे अभियान उभं करण्यात योगदान द्याल असा विश्वास वाटतो.\nकौस्तुभ विकास आमटे (आनंदवन)\nआपला धनादेश ‘महारोगी सेवा समिती, वरोरा’ या नावाने, आपले संपूर्ण नाव, पत्ता आणि दूरध्वनी/ भ्रमणध्वनी क्रमांकासह पोस्टाने किंवा DTDC कुरिअरने पुढील पत्त्यावर पाठवावा : सचिव, महारोगी सेवा समिती- वरोरा, मु. पो. आनंदवन, ता. वरोरा, जि. चंद्रपूर, पिन : ४४२९०७.\nआपले योगदान Core Banking/ NFET/ RTGS द्वारेही आनंदवनाच्या खालील बँक खात्यात जमा करू शकता.\nआपल्या योगदानास आयकर कलम ८० जी नुसार करसवलत मिळेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘आनंदवन’तर्फे नाशकात स्वरानंदवन मैफल\nआनंदवनाच्या सुरेल हाकेस उदंड प्रतिसाद\nबसोलीचे आनंदवनशी नाते अधिक घट्ट व्हावे\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nउद्धव ठाकरे, आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर-राणे\nकेवळ ११ सामने, मानधन २६५९ कोटी .. हा आहे क्रीडाविश्वातील सर्वात महागडा खेळाडू\n'शबरीमला मंदिर म्हणजे सेक्स टुरिझमची जागा नाही'\nबायको घर सोडून गेल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याला बापाने पाण्याच्या टाकीत फेकले\nगौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टाचा दिलासा\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/maharashtra/challenge-election-nine-mlas-including-chief-minister/", "date_download": "2018-10-19T14:33:18Z", "digest": "sha1:GP73Z5ATGDIPA75FQXWUTRPGKXX6IIQJ", "length": 30465, "nlines": 386, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Challenge The Election Of Nine Mlas, Including The Chief Minister | मुख्यमंत्र्यांसह नऊ आमदारांच्या निवडणुकीला आव्हान | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १९ ऑक्टोबर २०१८\nडोक्यात दगड टाकून विवाहितेची निर्घृण हत्या\nअति तिथे माती... हातात ४५ लाखांचे चोरीचे सोने तरी अधिक हव्यासापोटी गमावला जीव\nअमृतसरमध्ये रावणदहन कार्यक्रमादरम्यान अपघात, अनेकजणांचा मृत्यू झाल्याची भीती\nबीडच्या खंडेश्वरी यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या\nविभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदके\nदेवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 ऑक्टोबर\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nShivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने\nचोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न\nMetoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nमुख्यमंत्र्यांसह नऊ आमदारांच्या निवडणुकीला आव्हान\nविधानसभा निवडणुकीत विजयी झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, डॉ. मिलिंद माने, डॉ. देवराव होळी, कीर्तीकुमार भांगडिया, राजू तोडसाम, सुनील केदार\nविधानसभा निवडणुकीत विजयी झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, डॉ. मिलिंद माने, डॉ. देवराव होळी, कीर्तीकुमार भांगडिया, राजू तोडसाम, सुनील केदार, मल्लिकार्जुन रेड्डी, राजेश काशीवार व रामचंद्र अवसरे या विदर्भातील नऊ आमदारांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यापैकी सुनील केदार हे काँग्रेसचे तर, उर्वरित सर्व भाजपाचे आमदार\nमतदार अ‍ॅड. सतीश उके यांनी देवेंद्र फडणवीस, बहुजन समाज पक्षाचे उमेदवार किशोर गजभिये यांनी डॉ. मिलिंद माने, आॅल इंडिया फॉर्वर्ड ब्लॉक पक्षाचे उमेदवार नारायण जांभुळे यांनी डॉ. देवराव होळी, शिवसेनेचे उमेदवार गजानन बुटके यांनी कीर्तीकुमार भांगडिया, शरीफ खा वझीर खा यांच्यासह सात मतदारांनी राजू तोडसाम, भाजपाचे उमेदवार सोनबा मुसळे यांनी सुनील केदार, शिवसेनेचे उमेदवार आशिष जयस्वाल यांनी मल्लिकार्जुन रेड्डी, काँग्रेसचे उमेदवार सेवकभाऊ वाघाये यांनी राजेश काशीवार तर, रणजित चव्हाण यांनी रामचंद्र अवसरे यांच्याविरुद्ध निवडणूक याचिका दाखल केली आहे.\nया आमदारांवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत. त्यांची निवडणूक रद्द करून संबंधित मतदारसंघात नव्याने निवडणूक घेण्यात यावी अशी याचिकाकर्त्यांची विनंती आहे. न्यायालयाने संबंधित आमदार व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.\nनिवडणूक याचिकेवर सुनावणी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडून विशेष न्यायपीठाची स्थापना करण्यात येते. त्यानुसार, देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्धच्या याचिकेवर सुनावणीसाठी न्यायमूर्ती आर.के. देशपांडे, डॉ. मिलिंद माने व मल्लिकार्जुन रेड्डी यांच्याविरुद्धच्या याचिकेवर सुनावणीसाठी न्यायमूर्ती सुनील शुक्रे, डॉ. देवराव होळी व राजू तोडसाम यांच्याविरुद्धच्या याचिकेवर सुनावणीसाठी न्यायमूर्ती झेड.ए. हक, कीर्तीकुमार भांगडिया यांच्याविरुद्धच्या याचिकेवर सुनावणीसाठी न्यायमूर्ती अतुल चांदुरकर तर, रामचंद्र अवसरे व राजेश काशीवार यांच्याविरुद्धच्या याचिकेवर सुनावणीसाठी न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांचे विशेष न्यायपीठ स्थापन करण्यात आले आहे.\nकेदार यांच्यासाठी नवे न्यायपीठ\nसुनील केदार यांच्याविरुद्धच्या याचिकेवर सुनावणीसाठी न्यायमूर्ती आर. के. देशपांडे यांचे विशेष न्यायपीठ स्थापन करण्यात आले होते. परंतु, न्यायमूर्ती देशपांडे यांनी काही कारणास्तव ही याचिका ‘नॉट बिफोर मी’ केली. यामुळे याचिकेसाठी नवीन न्यायपीठ स्थापन होणार आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 ऑक्टोबर\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nShivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने\nPM Modi in Shirdi: 'घर की बात' करत साईंच्या शिर्डीत मोदींनी फोडला 'मिशन २०१९'चा नारळ\nगरिबांचं दु:ख दूर करण्यासाठी पंतप्रधानांना शक्ती दे..., मुख्यमंत्र्यांचे साईबाबांकडे साकडे\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nVedio : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा\nबंगाली महिलांनी लुटला सिंदुर खेळाचा आनंद\nसोलापूर जिल्ह्यात फक्त ४० टक्के पाऊस, ४७० गावात टँकरने पाणीपुरवठा\nदुष्काळी स्थितीवर जिल्हा परिषद सादर करणार ‘ग्राऊंड रिपोर्ट’\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nSabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nकाश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nPro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/cricket/temple-built-stadium-and-team-india-winning-journey-start/", "date_download": "2018-10-19T14:35:26Z", "digest": "sha1:GO3A652BPVZLEJGCQTR3PI37ECNIKD7G", "length": 25751, "nlines": 391, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Temple Built In The Stadium And Team India Winning Journey Start ! | Ind Vs Wi : स्टेडियममध्ये मंदिर बांधले अन् टीम इंडियाचे नशीब फळफळले! | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १९ ऑक्टोबर २०१८\nडोक्यात दगड टाकून विवाहितेची निर्घृण हत्या\nअति तिथे माती... हातात ४५ लाखांचे चोरीचे सोने तरी अधिक हव्यासापोटी गमावला जीव\nअमृतसरमध्ये रावणदहन कार्यक्रमादरम्यान अपघात, अनेकजणांचा मृत्यू झाल्याची भीती\nबीडच्या खंडेश्वरी यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या\nविभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदके\nदेवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 ऑक्टोबर\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nShivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने\nचोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न\nMetoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nInd Vs WI : स्टेडियममध्ये मंदिर बांधले अन् टीम इंडियाचे नशीब फळफळले\n | Ind Vs WI : स्टेडियममध्ये मंदिर बांधले अन् टीम इंडियाचे नशीब फळफळले\nInd Vs WI : स्टेडियममध्ये मंदिर बांधले अन् टीम इंडियाचे नशीब फळफळले\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना हैदराबाद येथील उप्पल मधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू आहे. या स्टेडियमच्या आत शिरताच तुम्हाला एक मंदिर दिसेल आणि या मंदिरामुळे भारतीय संघाचे नशीब फळफळल्याचा दावा करण्यात येत आहे.\nएरवी या मंदिराकडे कोणाचेही लक्ष जात नाही, परंतु सामन्याच्या वेळेला हे मंदिर सर्वांचे लक्ष वेधून घेते. या मंदिरामागची कथा रंजक आहे. मंदिरातील पुजारी हनुमंत शर्मा सांगतात की,'' भारतीय संघ आणि तत्कालीन आयपीएल फ्रँचाईजी डेक्कन चार्जर्स या स्टेडियमवर सामने जिंकत नव्हते तेव्हा 2011 मध्ये हे मंदिर उभारण्यात आले.''\nते पुढे म्हणाले,''स्थानिक संघासाठी हे मैदान अशुभ मानले जाऊ लागले होते. तेव्हा या वास्तुत दोष असल्याचे समोर आले. त्यानंतर येथे गणपतीचे मंदिर उभारण्यात आले आणि 2011 नंतर भारतीय संघाचा येथील विक्रम पाहा. भारत येथे एकही सामना हरलेला नाही.''\nआकडेवारीनुसार भारताने या मैदानावर 2005 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या त्या लढतीत भारताला पाच विकेटने पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर 2007 व 2009 मध्येही भारत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला.\nभारताने 14 ऑक्टोबर 2011 मध्ये येथे इंग्लंडला नमवले होते आणि श्रीलंकेलाही भारताने नमवले होते. त्यानंतर तीन कसोटी सामन्यांत भारताने मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी स्टेडियमवर सराव सत्रा दरम्यान मंदिरात आशीर्वाद घेतो. कर्ण शर्माही येथे अनेकदा आला आहे, असे हनुमंत यांनी सांगितले.\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\n'हे' 4 दिग्गज भारतीय खेळाडू एकही वर्ल्डकप खेळलेले नाहीत\n'हे' चाहतेही आहे क्रिकेटपटूंपेक्षाही जास्त प्रसिद्ध आहेत\n...म्हणून शिखर धवनची पत्नी नेहमी घालते टोपी\nभारतीय संघाची विक्रमी कामगिरी\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nVedio : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा\nबंगाली महिलांनी लुटला सिंदुर खेळाचा आनंद\nसोलापूर जिल्ह्यात फक्त ४० टक्के पाऊस, ४७० गावात टँकरने पाणीपुरवठा\nदुष्काळी स्थितीवर जिल्हा परिषद सादर करणार ‘ग्राऊंड रिपोर्ट’\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nSabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nकाश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nPro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/yogi-adityanath-now-z-plus-security-37640", "date_download": "2018-10-19T14:01:31Z", "digest": "sha1:QUHMHEGXWWAKSJLX72OX2KFVXL6OVHZ5", "length": 10867, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Yogi Adityanath now 'Z-plus' security योगी आदित्यनाथ यांना आता 'झेड प्लस' सुरक्षा | eSakal", "raw_content": "\nयोगी आदित्यनाथ यांना आता 'झेड प्लस' सुरक्षा\nगुरुवार, 30 मार्च 2017\nनवी दिल्ली: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केंद्र सरकारने \"झेड प्लस' व्हीव्हीआयपी सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे त्यांच्या सुरक्षा ताफ्यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) स्पेशल कमांडोंचे पथक तसेच उत्तर प्रदेश पोलिसांचे पथक तैनात असणार आहे.\nनवी दिल्ली: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केंद्र सरकारने \"झेड प्लस' व्हीव्हीआयपी सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे त्यांच्या सुरक्षा ताफ्यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) स्पेशल कमांडोंचे पथक तसेच उत्तर प्रदेश पोलिसांचे पथक तैनात असणार आहे.\nयापूर्वी आदित्यनाथ यांना गोरखपूरचे खासदार या नात्याने \"वाय' दर्जाची व्हीव्हीआयपी सुरक्षा होती. मात्र, मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर त्यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आदित्यनाथ यांच्या घराभोवती तसेच ते जातील तेथे आता त्यांच्यासमवेत कमांडो असतील. त्यांच्या या सुरक्षा ताफ्यात 25 ते 28 अत्याधुनिक शस्त्रधारी कमांडो तसेच जॅमर असलेली पायलट गाडी असेल, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nमेट्रोची घोषणा नाशिककरांसाठी मृगजळ\nनाशिक - नागरी भागात एखादा प्रकल्प उभा करायचा झाल्यास सल्लागार संस्थेकडून प्रथम सर्वेक्षण करून घेतले जाते. नंतर प्रकल्प अमलात आणायचा की नाही, याचा...\nमी, गरीबांची सेवा करू शकलो, याचे समाधानः मोदी\nशिर्डी: गरीब असो किंवा मध्यम परिवार असेल, त्यांना घर देण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले आहेत. प्रयत्न यापूर्वीही झाला, पण दुर्दव्याने त्यांचे लक्ष...\nपहिला डाव विजयदादांचा की संजयमामांचा\nभाजपमध्ये जाण्याच्या चर्चेत असलेले माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील. राष्ट्रवादी व भाजपला समान अंतरावर ठेवून जिल्ह्याच्या राजकारणातला सस्पेन्स...\nशहरी नक्षलवाद फोफावतोय - मोहन भागवत\nनागपूर - ‘दुर्गम भागांमधील हिंसक कारवायांचे पालनपोषण करणारा शहरी नक्षलवाद सध्या वेगाने फोफावतो आहे. छोट्या संघटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/biometric-machine-watch-safai-workers-ulhasangar-132647", "date_download": "2018-10-19T13:52:49Z", "digest": "sha1:KWUMQEVKQJXTTDFCPEKFFTMTK7MTSOB4", "length": 13686, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Biometric Machine Watch on the Safai workers in Ulhasangar उल्हासनगरातील सफाई कर्मचाऱ्यांवर बायोमेट्रिक मशीनचा वॉच | eSakal", "raw_content": "\nउल्हासनगरातील सफाई कर्मचाऱ्यांवर बायोमेट्रिक मशीनचा वॉच\nरविवार, 22 जुलै 2018\nउल्हासनगर - सकाळी कामावर आल्यावर आणि झाडू मारण्याचे साफसफाईचे काम केल्यावर मध्येच कामावरून गायब होणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांवर 21 बायोमेट्रिक मशीनचा वॉच ठेवण्यात येणार आहे. पालिका आयुक्तांनी या मशीनला हिरवा कंदील दाखवला आहे. आता दिवसातून तिनदा ही मशीन हजेरी टिपणार असल्याने यापुढे कल्टी मारण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे, असे मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे यांनी सांगितले आहे.\nउल्हासनगर - सकाळी कामावर आल्यावर आणि झाडू मारण्याचे साफसफाईचे काम केल्यावर मध्येच कामावरून गायब होणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांवर 21 बायोमेट्रिक मशीनचा वॉच ठेवण्यात येणार आहे. पालिका आयुक्तांनी या मशीनला हिरवा कंदील दाखवला आहे. आता दिवसातून तिनदा ही मशीन हजेरी टिपणार असल्याने यापुढे कल्टी मारण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे, असे मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे यांनी सांगितले आहे.\nउल्हासनगर महानगरपालिका मुख्यालयात तीन इलेक्ट्रॉनिक बायोमेट्रिक मशिन्स लावण्यात आलेल्या सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कामावर येणाऱ्या आणि सायंकाळी पावणेसहा वाजता मुख्यालय सोडताना कर्मचाऱ्यांना त्यावर अंगठयाचे निशाण नमूद करावे लागते. मात्र, 20 पॅनल मध्ये काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक मशिन्स नसल्याने ते सकाळी झाडू मारल्यावर, नालेसफाई केल्यावर कामावरून मध्येच कल्टी मारून घरी जातात. तर, सफाई कर्मचारी त्यांच्या जागी त्रयस्थ व्यक्ती कडून काम करून घेतात. अशा तक्रारी आयुक्त गणेश पाटील, मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर, आरोग्य विभाग यांच्याकडे आल्या होत्या.\nशहरात एकूण 20 पॅनल असून साफसफाई साठी प्रत्येक पॅनलमध्ये 55 सफाई कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत.मुळात सफाई कर्मचाऱ्यांची कामाची वेळ ही सकाळी 7 ते दुपारी 3 असताना मध्ये कल्टी मारण्याच्या आणि स्वतःच्या जागी त्रयस्थ व्यक्तीकडून काम करून घेण्याच्या प्रकाराला गांभीर्याने घेण्यात आले आहे. त्यासाठी 21 लहान बायोमेट्रिक मशीन्स घेण्यात आलेल्या आहेत. ह्या मशिन्स पॅनेलच्या क्षेत्रातील स्वच्छता निरीक्षकांच्या कार्यालयात ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यावर, सकाळी 7 दुपारी 12 आणि 3 वाजता अशी हजेरी नोंदवणे बंधनकारक करण्यात आलेले. मशीन प्रणालीच्या नोंदी नुसार कर्मचाऱ्यांचा पगार अदा केला जाणार असल्याचे मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे यांनी सांगितले आहे.\nपुण्यातील ब्लड बँकेने दिले 'एक्स्पायरी डेट' संपलेलं रक्त\nपुणे : मंगळवार पेठे येथे असलेल्या ओम ब्लड बँकेने एका रुग्णासाठी 'एक्स्पायरी डेट' (मुदत संपलेले) रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत अन्न...\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nनाशिक - इंधन दरवाढीसह महागाईचा दणका, टंचाई स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. १८) दसरा- दिवाळी खरेदीचा जेमतेम उत्साह होता. आकर्षक विक्री...\nमी, गरीबांची सेवा करू शकलो, याचे समाधानः मोदी\nशिर्डी: गरीब असो किंवा मध्यम परिवार असेल, त्यांना घर देण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले आहेत. प्रयत्न यापूर्वीही झाला, पण दुर्दव्याने त्यांचे लक्ष...\nजळगावात पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार\nजळगाव : शहरातील कोल्हे हिल्स सौखेडा शिवारातील जाणता राजा शाळेजवळच पत्री शेड मध्ये वास्तव्यास असलेल्या बांधकाम मजुरांच्या पाच वर्षीय मुलीला गाढझोपेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%80/page/2/", "date_download": "2018-10-19T13:14:08Z", "digest": "sha1:IDADPBZIMDX5BPZSCJZJP5IYRIWBFURI", "length": 5194, "nlines": 139, "source_domain": "www.marathimati.net", "title": "न्याहरी | मराठीमाती - Part 2", "raw_content": "\n१/४ लहान चमचा काळी मिरी पावडर\nचीज व गाजर किसून घ्या. हिरवी मिरची चिरुन घ्या. चीज, गाजर, हिरवी मिरची, मीठ व काळी मिरी पावडर सर्व एकत्र मिक्स करा ब्रेड च्या दोन स्लाइसच्या मध्ये हे मिश्रण भरून त्रिकोणी कापा व सॉस बरोबर वाढा.\nThis entry was posted in न्याहारी and tagged काळी मिरी पावडर, गाजर, चीज, न्याहरी, पाककला, ब्रेड, मिरची, सँडविच on जानेवारी 15, 2011 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/529600", "date_download": "2018-10-19T13:36:21Z", "digest": "sha1:KQJMJ7TZRAFQEGRS6WRJPRVLJ3FDQDM3", "length": 8040, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भारताला एकसंघ करण्यात सरदार पटेल यांचे योगदान - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » भारताला एकसंघ करण्यात सरदार पटेल यांचे योगदान\nभारताला एकसंघ करण्यात सरदार पटेल यांचे योगदान\nसरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे लोहपुरुष होते. देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशातील सर्व संस्थानांचे विलीनीकरण करण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. आणि भारताला एकसंघ करण्यात यशस्वी झाले, असे गौरवोद्गार प्रांताधिकारी कविता योगप्पण्णावर यांनी काढले. यावेळी बोलताना त्यांनी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांनी केलेल्या कामांचीही स्तुती केली.\nजिल्हा प्रशासन आणि जिल्हा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी शहरात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिन’ आणि इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी ‘संकल्प दिन’ म्हणून आचरण्यात आली. कुमार गंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी कविता योगप्पण्णावर होत्या. अध्यक्षस्थानावरून बोलताना त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांचे योगदान देशासाठी मोठे असल्याचे सांगितले. देशाच्या विकासासाठी आणि गरिबी निर्मूलनासाठी त्यांनी कार्य केल्याचे योगप्पण्णावर यांनी सांगितले.\nकार्यक्रमास मुख्य वक्त्या म्हणून प्रा. गुरुदेवी हुल्लेण्णावरमठ उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्धरित्या अभ्यास करून उद्दिष्ट गाठण्यास पुढाकार घ्यावा. देशाच्या विकासासाठी कार्य करावे. शेतकरी आणि जवानांना नेहमीच गौरविण्यात यावे, असे प्रा. हुल्लेण्णावरमठ यांनी सांगितले. कन्नड आणि संस्कृती खात्याचे साहाय्यक संचालक श्रीशैल करिशंकरी, डीडीपीआय एस. बी. कांबळे व्यासपीठावर उपस्थित होते. जिल्हा माहिती आणि सार्वजनिक संपर्क खात्याचे वरि÷ साहाय्यक संचालक गुरुनाथ कडबूर यांनी स्वागत केले. नेहरू युवा केंद्राचे समन्वयक अधिकारी एस. यू. जमादार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमापूर्वी अशोक चौक (किल्ला तलाव) येथून कुमार गंधर्व रंगमंदिरपर्यंत एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते.\nन्यू गांधीनगर येथील भाजी मार्केटला स्थगिती\nदहावीच्या गणित पेपरला 758विद्यार्थ्यांची दांडी\nमुख्यमंत्र्यांकडून जिल्हा घोषणेसाठी सकारात्मक प्रतिसाद\nनिपाणी, चिकोडीतून 18 अर्ज दाखल\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nशिर्डीत पंतप्रधानांकडून विकासकामांचे उद्घाटन\nसलीम-सुलेमान यांचा मराठीत प्रवास\nएसबीआयच्या माजी प्रमुख अरूंधती भट्टाचार्य रिलायन्स इंडस्टीजच्या संचालकपदी\n#METOO : एम.जे.अकबर यांच्या याचिकेवरील सुनावणी 31 ऑक्टोबरला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/534451", "date_download": "2018-10-19T13:36:34Z", "digest": "sha1:522AC5QP6WK6MWE7BJGW4EFXXM3SMF3Y", "length": 8253, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "हार्दिक पटेल गटाला झटका - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » हार्दिक पटेल गटाला झटका\nहार्दिक पटेल गटाला झटका\nमहत्त्वाचा सहकारी केतन पटेल भाजपमध्ये जाणार\nगुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असलेल्या हार्दिक पटेल याला स्वतःलाच मोठा दणका बसला. पाटीदार आंदोलनात महत्त्वाची भूमिका पार पाडणारा सहकारी केतन पटेलने हार्दिकची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. पाटीदार आंदोलनातील अनेक सहकारी हार्दिकला सोडून जात असल्याने त्याचा प्रभाव कमी झाल्याचे मानले जाते.\nमागील काही दिवसांमध्ये हार्दिकची साथ सोडणारा हा दुसरा पटेल नेता आहे. या अगोदर चिराग पटेलने भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर रेशमा पटेल आणि वरुण पटेल यांनी देखील हार्दिकच्या गटातून बाहेर पडणे पसंत करत भाजपची वाट धरली.\nपाटीदार आंदोलनावेळी हार्दिक प्रमाणेच केतन पटेल याच्यावर देखील राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल होता, परंतु नंतर केतन पटेल हा हार्दिक विरोधातील साक्षीदार झाला. केतन पटेल याचा भाजपप्रवेश हार्दिककरता मोठा धक्का असल्याचे राजकीय जाणकारांचे मानणे आहे.\nहार्दिकने भाजपच्या विरोधात भूमिका घेतली असली तरीही निवडणूक जवळ येऊ लागल्याने त्याच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. एकीकडे भाजपपासून त्याने अंतर राखले. तर दुसरीकडे काँग्रेससोबत होणारी त्याची बोलणी फिस्कटल्याचे सांगण्यात येते.\nपाटीदारांना आरक्षण देण्याच्या प्रस्तावित सूत्राला अंतिम रुप देण्यासाठी हार्दिक पटेलच्या नेतृत्वाखालील पाटीदार अनामत आंदोलन समिती आणि काँग्रेस यांच्यात शुक्रवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. परंतु काँग्रेस नेत्यांनी मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पटेल नेत्यांनी केला. तसेच काँग्रेस पक्षाला निर्णय घेण्यासाठी 24 तासांची मुदत दिली. निर्धारित मुदतीत काँग्रेसने भूमिका स्पष्ट केली नाही तर पाटीदार त्याच्या विरोधात उतरतील. भाजपच्या धर्तीवर काँग्रेसची गत करू असा इशारा पटेल नेत्यांनी दिला. काँग्रेससोबतची बोलणी यशस्वी न झाल्यास पाटीदार समुदाय अपक्ष उमेदवार उतरविण्याच्या तयारीत आहेत. तर हार्दिकने काँग्रेसबद्दल पटेल नेत्यांना चुकीची समजूत झाल्याचे वक्तव्य करत वेळ मारून नेली. परंतु काँग्रेससोबत पाटीदारांची आघाडी होण्याची शक्यता धूसर होत चालली आहे.\nउर्जित पटेल यांना धमकी, एकाला अटक\nछत्तीसगढ काँग्रेसने सुरू केली घरवापसी मोहीम\nइस्रो बनवणार लष्करासाठी उपग्रह\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nशिर्डीत पंतप्रधानांकडून विकासकामांचे उद्घाटन\nसलीम-सुलेमान यांचा मराठीत प्रवास\nएसबीआयच्या माजी प्रमुख अरूंधती भट्टाचार्य रिलायन्स इंडस्टीजच्या संचालकपदी\n#METOO : एम.जे.अकबर यांच्या याचिकेवरील सुनावणी 31 ऑक्टोबरला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/template/NamlServlet.jtp?macro=reply&node=4642533", "date_download": "2018-10-19T12:50:41Z", "digest": "sha1:NSG4G4QW3HCMBBMSKUH3ASLBE6MVERXS", "length": 3877, "nlines": 41, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - Reply", "raw_content": "\nReply – ‘ती’ दुस-याबरोबर बिझी आहे\n‘ती’ दुस-याबरोबर बिझी आहे\n‘ती’ दुस-याबरोबर बिझी आहे\nही पण माझी आहे अन् ती पण माझीच आहे\nनको ‘ती’ मागे लागून लागून राजी आहे\nपण मला जी पाहिजे ‘ती’ मात्र कोणा दुस-याबरोबर बिझी आहे.\nप्रेमयुगलाकडे पाहिलं की, वाटतं आज ही या जगात नाझी आहे\nप्रेमाचा फिव्हर आहे सगळ्यांवर सगळेच इकडे क्रेझी आहे\nपण मला जी पाहिजे ‘ती’ मात्र कोणा दुस-याबरोबर बिझी आहे.\nटवाळगिरी करताना मैत्रीचे बंध मी तंतोतंत जपावे\nतरी ही मी तुझ्या आठवात का, सांग रोज झुरावे\nकाँलेजच्या कट्ट्यावर विषय निघावे, तर समजते\nया प्रेमात कोणाची डाँक्टरेट आणि पीजी आहे\nपण मला जी पाहिजे ‘ती’ मात्र कोणा दुस-याबरोबर बिझी आहे.\nएकटं जगताना ही तुझ्या स्वप्नात जगावं\nशहाण्या सरत्यानं का सांग खुळ्यासारखं वागावं\nलोकांनी विचारलं तर मी छातीठोकपणे सांगावं की,\nती फक्त माझी आणि माझीच आहे\nपण मला जी पाहिजे ‘ती’ मात्र कोणा दुस-याबरोबर बिझी आहे.\nरोज पाहावं तुला आणि उगाच खुश व्हावं\nहसावं तुझ्यासाठी आणि आठवात तुझ्या रडावं\nतुझ्या तिरस्कारतलं प्रेमसुद्धा मला आज राजी आहे\nपण मला जी पाहिजे ‘ती’ मात्र कोणा दुस-याबरोबर बिझी आहे.\nडोळ्यात स्वप्न असावी, क्षणोक्षणी तुला स्मरावे\nरोज एकल्यानेच सांग का, मी तिळतिळ तुटून मरावे\nलोक म्हणतात आजकाल प्रेम करणं खूप ईझी आहे\nपण मला जी पाहिजे ‘ती’ मात्र कोणा दुस-याबरोबर बिझी आहे.\nकळते मला तुझे हे वागणे, मी ही आता बोलायला तयार आहे\nभावनांच्या पावसात तुझ्या, माझ्याही आसवांची धार आहे\nएकदा म्हण तू फक्त ‘तू आवडतेस मला’\nमग मी साता जन्मासाठी फक्त आणि फक्त तुझीच आहे.\nआता सांग जगाला तुला जी पाहिजे ‘ती’ तुझ्यासोबतच बिझी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/one-murdered-mob-rajasthan-132445", "date_download": "2018-10-19T14:13:29Z", "digest": "sha1:U6P535UQURG725L3DMYRDRUD2ARAMCHZ", "length": 13926, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "One murdered by the mob in rajasthan गो-तस्करीच्या संशयातून जमावाकडून एकाची हत्या | eSakal", "raw_content": "\nगो-तस्करीच्या संशयातून जमावाकडून एकाची हत्या\nरविवार, 22 जुलै 2018\nराजस्थानातील अलवर जिल्ह्यात गाईंची तस्करी करत असल्याच्या संशयावरून जमावाने एका व्यक्तीची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. जमावाकडून होणारे हल्ले आणि हत्यांचे सत्र अद्यापही सुरू असून, त्यात आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. अकबर खान (वय 28) असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या सोबत असलेली दुसरी व्यक्ती जमावाने हल्ला केल्यानंतर सुटका करून घेण्यात यशस्वी ठरला, असे पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nजयपूर- राजस्थानातील अलवर जिल्ह्यात गाईंची तस्करी करत असल्याच्या संशयावरून जमावाने एका व्यक्तीची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. जमावाकडून होणारे हल्ले आणि हत्यांचे सत्र अद्यापही सुरू असून, त्यात आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. अकबर खान (वय 28) असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या सोबत असलेली दुसरी व्यक्ती जमावाने हल्ला केल्यानंतर सुटका करून घेण्यात यशस्वी ठरला, असे पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nजमावाच्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेले अकबर खान आणि त्यांचे एक मित्र हरियानातील आपल्या गावाकडे दोन गाईंना घेऊन जात होते. अलवर जिल्ह्यातील ललवांडी जवळच्या जंगलातून जात असताना जमावाने खान आणि त्यांच्या मित्रावर हल्ला करत मारहाण सुरू केली. गाईंची तस्करी केली जात असल्याच्या संशयातून खान यांना मारहाण झाल्याचे पोलिसांनी सांगितले. गाईंच्या तस्करीच्या दाव्याची अद्याप पडताळणी करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.\nजमावाकडून झालेल्या मारहाणीमध्ये खान हे गंभीर जखमी झाले होते. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी त्यांना तातडीने जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्‍टरांनी खान यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. खान यांचा मृतदेह रुग्णालयाच्या शवागरात ठेवण्यात आला असून, त्यांचे नातेवाईक रुग्णालयात आल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येईल, असे सांगण्यात आले.\nही घटना धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या इशाऱ्यानंतरही अशा प्रकारच्या घटना रोखण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी केला. \"\"जमावाकडून झालेल्या मारहाणीमध्ये अकबर खान यांच्या झालेला मृत्यू ही दुर्दैवी घटना असून, या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात येईल,'' अशी प्रतिक्रिया राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी व्यक्त केली.\nमी, गरीबांची सेवा करू शकलो, याचे समाधानः मोदी\nशिर्डी: गरीब असो किंवा मध्यम परिवार असेल, त्यांना घर देण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले आहेत. प्रयत्न यापूर्वीही झाला, पण दुर्दव्याने त्यांचे लक्ष...\nलाखो सामान्यांच्या नशिबात विषाचा डंख झालेले भेसळयुक्त दूधच आहे. त्याचे प्रमाण किती आहे याची एक छोटीशी झलक परवाच्या कारवाईतून दिसली. अन्न व औषध...\nशहरी नक्षलवाद फोफावतोय - मोहन भागवत\nनागपूर - ‘दुर्गम भागांमधील हिंसक कारवायांचे पालनपोषण करणारा शहरी नक्षलवाद सध्या वेगाने फोफावतो आहे. छोट्या संघटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी...\nमुंबई - शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा हा ‘ऐतिहासिक’ ठरणार, त्यात ‘महत्त्वपूर्ण घोषणा’ होणार, अशा अपेक्षा शिवाजी पार्कवर घोंघावत असलेल्या वाऱ्यात उडवून...\nविष्णुचा अकरावा अवतार बरोबर असताना का काही होत नाही: उद्धव\nमुंबई : महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ, महिलांवर अत्याचार यासारख्या विषयांवर केंद्रीयमंत्री रवीशंकर प्रसाद म्हणत आहेत, आमच्या हातात काहीच नाही. तुमच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-19T14:20:07Z", "digest": "sha1:E3NAI7GTXFG4ASGEE7A3L3FWXSNM66EZ", "length": 13989, "nlines": 118, "source_domain": "chaupher.com", "title": "शिक्षकांच्या अंगी असणारा उत्साह हा नवकल्पनांच्या निर्मितीचा पाया – नाना शिवले | Chaupher News", "raw_content": "\nHome Maharashtra शिक्षकांच्या अंगी असणारा उत्साह हा नवकल्पनांच्या निर्मितीचा पाया – नाना शिवले\nशिक्षकांच्या अंगी असणारा उत्साह हा नवकल्पनांच्या निर्मितीचा पाया – नाना शिवले\nचौफेर न्यूज – शिक्षकांच्या अंगी असणारा उत्साह हा नवकल्पनांच्या निर्मितीचा पाया असतो. ज्यांच्याकडे उत्साह त्यांना यश प्राप्त होते. उत्साह उर्जा देतो व उर्जा कार्य सफल करते. असे मत शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले यांनी व्यक्त केले. ते जिल्हा परिषद व पुणे जिल्हा मराठी अध्यापक संघाच्या वतीने आयोजित इयत्ता दहावीच्या मराठी प्रथम भाषा बदललेल्या अभ्यासक्रमासंदर्भात शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात पिंपरी चिंचवड व मावळ येथील शिक्षकांसाठी कार्यशाळेत बोलत होते.\nकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आण्णा जाधव होते. याप्रसंगी शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, संस्थेचे संचालक विजय जाधव, पुणे जिल्हा मराठी अध्यापक संघाचे मुख्य विश्वस्त हनुमंत कुबडे, प्राचार्य बाळाराम पाटील, तज्ज्ञ मार्गदर्शक अशोक तकटे, ज्ञानदेव दहीफळे, डाॅ.सुजाता बेडेकर, संतोष काळे, नवनाथ तोत्रे,आजीनाथ गु-हाळकर, जगन्नाथ देवीकर, अंजली सुमंत आदी मान्यवर उपस्थित होते.\nनाना शिवले पुढे म्हणाले, भाषिक विकासाबरोबरच विचारक्षमता, स्वमत व अभिव्यक्ती कौशल्य विकसित करणे ही जबाबदारी मराठी भाषेचे अध्यापन करत असलेल्या प्रत्येक शिक्षकांची आहे. विद्यार्थ्यांकडून पाठ्यपुस्तकाच्या आधारे विविध उपक्रम व कृती करून घेतल्या पाहिजेत. जीवनात भाषेला महत्व दिल्यास मनातल्या भावभावनांचे अर्थसौंदर्य उलगडण्यास मदत होते.\nहनुमंत कुबडे यांनी पाठ्यपुस्तकातील एकूण अभ्यासक्रमाचा धावता आढावा घेतला. त्यातून आपण विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास व आशावाद निर्माण करु शकतो असे सांगत शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या क्षमतांचा विकास करावा असे सांगितले.\nतकटे म्हणाले , शिक्षकांची भूमिका ही आता मार्गदर्शकाची आहे. प्रश्नपत्रिकेकडून कृतिपत्रिकेकडे, पारंपारिकतेकडून ज्ञानरचनावादाकडे आणि पाठांतराकडून अभिव्यक्तीकडे शिक्षकांनी आता जायचे आहे.श्रवण, भाषण-संभाषण,वाचन, लेखन,अध्ययन कौशल्य,भाषाभ्यास ह्या क्षमता शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये विकसित करायच्या आहेत.पद्य विभाग स्पष्ट करताना रसग्रहणाबाबत आशयसौंदर्य, काव्यसौंदर्य भाषिक वैशिष्ट्ये याबाबत सविस्तर माहिती दिली.\nज्ञानदेव दहीफळे यांनी गद्य आणि स्थूलवाचन याबाबत सविस्तर माहिती देताना पाठ्यपुस्तकातील ज्ञानाला जीवनज्ञानाची जोड दिली पाहिजे असे सांगत गद्यपाठाचा वाड्मयप्रकार स्पष्ट केला. शिक्षकांनी कायम विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कृतिपत्रिकेचा आराखडा याविषयी मार्गदर्शन केले.\nडॉ. सुजाता बेडेकर यांनी उपयोजित लेखनात इ-पत्र, बातमी, कथापूर्ती, जाहीरात, सारांश लेखन, निबंधलेखन याविषयी माहीती दिली. पिंपरी चिंचवड व मावळ परिसरातील शिक्षकांसाठी आयोजित कार्यशाळेत अभ्यासक्रम बदलाची भूमिका व क्षमता क्षेत्रे, गद्य, पद्य, स्थूलवाचन, व्याकरण, उपयोजित लेखन व कृतिपत्रिकेचा आराखडा या विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विजय जाधव यांनी केले. सूत्रसंचालन पर्यवेक्षक अनिल करपे यांनी केले. प्राचार्य बाळाराम पाटील यांनी आभार मानले.\nPrevious articleपिंपळे सौदागर येथील जुगार अड्ड्यावर छापा, तेरा जणांवर कारवाई\nNext articleकैलास मानस सरोवर तीर्थयात्रा करणाऱ्या भाविकांना चायना सरकारकडून त्रास – खासदार श्रीरंग बारणे\nशिवसेनेऐवढे नीच राजकारण देशात कुणीही केल नसेल – निलेश राणे\nडीजेचा आवाज बंद, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश\nउदयनराजेंचा राष्ट्रवादीला हादरा ; प्रचार कार्यालयाचे केले उदघाटन\nडीजेचा आवाज बंद, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश\nचौफेर न्यूज - गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव झाल्यावर मुंबई उच्च न्यायालयाने डीजेवरील बंदी उठवावी, अशी मागणी ‘प्रोफेशनल आॅडिओ अ‍ॅण्ड लाईटिंग असोसिएशन’संघटनेद्वारे (पाला) करण्यात आली होती....\nउदयनराजेंचा राष्ट्रवादीला हादरा ; प्रचार कार्यालयाचे केले उदघाटन\nचौफेर न्यूज - दस-याच्या मुहूर्तावर खा. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला मोठा हादरा दिला. स्वतःच्या उमेदवारीला राष्ट्रवादीतीलच काहींचा विरोध होत असताना थेट प्रचार कार्यालयाचेच उदघाटन...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/537378", "date_download": "2018-10-19T13:50:06Z", "digest": "sha1:EVVGKBOE2BD7USBNMSQOGNNB3XRJGIQC", "length": 6443, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कोपर्डीच्या निकालाने समाधान - केसरकर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कोपर्डीच्या निकालाने समाधान – केसरकर\nकोपर्डीच्या निकालाने समाधान – केसरकर\nकोपर्डी बलात्कारप्रकरणी मुलीच्या कुटुंबियांना अखेर न्यायदेवतेने न्याय दिला. याप्रकरणी राज्यभरात मोर्चा निघाले. त्याचे चीज झाले आहे. मी गृहराज्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ही घटना घडली होती. मी स्वतः पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांचा आक्रोश पाहिला होता. नराधमांना फाशी व्हावी, ही त्यांची इच्छा पूर्ण झाल्याचे मला समाधान वाटते. कोपर्डीप्रमाणेच सांगलीतील दोषींनाही फाशीची शिक्षा होण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत, असे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.\nकेसरकर म्हणाले, पीडित मुलीच्या कुटुंबियांनी या प्रकरणात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार पोलिसांनी व ऍड. निकम यांनी प्रकरण चांगल्यारितीने हाताळले. त्यामुळे न्याय मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यात लक्ष घातले. यंत्रणेवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. कोपर्डीप्रकरणी समाजबांधवांनी मोर्चा काढले. त्यांची पहिली मागणी शैक्षणिक सुविधांची आहे. त्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. कोपर्डीप्रकरणी फाशी झालेल्या आरोपींनी अपिल केल्यास शासन सक्षम वकील नियुक्त करून फाशीची शिक्षा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.\nसावंतवाडीची भक्ती जामसंडेकर मत्स्यसुंदरी\nपालकमंत्र्यांकडून आश्रमातील वृद्धांची विचारपूस\nसंपकरी बीएसएनएल कर्मचाऱयांची निदर्शने\nमुळदेत रंगीत मासे प्रजननयोग्य नर-माद्या तयार करण्याचा प्रकल्प\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nशिर्डीत पंतप्रधानांकडून विकासकामांचे उद्घाटन\nसलीम-सुलेमान यांचा मराठीत प्रवास\nएसबीआयच्या माजी प्रमुख अरूंधती भट्टाचार्य रिलायन्स इंडस्टीजच्या संचालकपदी\n#METOO : एम.जे.अकबर यांच्या याचिकेवरील सुनावणी 31 ऑक्टोबरला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2018/05/blog-post_3.html", "date_download": "2018-10-19T12:55:39Z", "digest": "sha1:ZZR4HTCPOHEI7QEM4HP6BQBFH2G5B2TM", "length": 26510, "nlines": 192, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: लेकी बोले सुने लागे", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nलेकी बोले सुने लागे\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहनराव भागवत अनेकदा आपल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवर्‍यात सापडत असतात. खरे तर असे म्हणणे काहीसे अतिशयोक्तीचे आहे. कारण त्यांच्या कुठल्याही विधानाला वादग्रस्त बनवण्याची माध्यमांत स्पर्धाच चालत असली, तर त्याचा मोहनरावांना दोष देता येणार नाही. माध्यमातील शहाण्यांपासून शंभर वर्षापुर्वीच्या बुद्धीमंतांपर्यंत असाच खाक्या चालू राहिला आहे. कधीकाळी शाहू महाराजांनीही आपल्या विधानांचा विपर्यास केला जातो, अशी तक्रार केलेली होती. तेव्हा आजच्या इतकी पत्रकारिता विस्तारलेली नव्हती की माध्यमांचा सुकाळ झालेला नव्हता. वाचन संस्कृतीही मर्यादित लोकसंख्येच्या वर्तुळात बंदिस्त झालेली होती. हजाराच्याही संख्येने नियतकालिकांच्या प्रती संपत नव्हत्या. तेव्हा शाहू महाराजांना विपर्यासाचा त्रास झाला असेल, तर आजकाल कुठलेही व कोणाचेही जाहिर विधान वादग्रस्त झाल्यास नवल मानण्याचे कारण नाही. नुसतीच खळबळ माजवण्याचा हेतू असेल तर कोणी काही बोलण्याचीही गरज नाही. असे अमूकतमूक बोलू शकतो आणि म्हणूनच त्याने तसे का बोलावे, यावरही गदारोळ माजवला जाऊ शकतो. सहाजिकच त्या गोंगाटाच्या भयाने कोणी बोलायचा थांबला, तर त्याला संघटना व संस्था चालवताच येणार नाहीत. म्हणून तर कितीही वादंग माजले, तरी सार्वजनिक जीवनातील म्होरके बोलत असतात आणि वादाकडे दुर्लक्ष करीत असतात. भागवतांनी नुकत्तेच केलेले विधान असेच वादग्रस्त होण्याची चिन्हे आहेत. भाजपाचे लोक अलिकडे दलितांशी जास्त जवळीक करीत असतात आणि त्यात प्रामुख्याने दलितांच्या घरी जेवायला जाण्याचे सोहळे होतात. त्यावरून कानपिचक्या देताना भागवतांनी आपल्याही घरी दलितांना तितक्याच अगत्याने बोलवा, असे सुनावले आहे. पण त्यांचा रोख खरेच भाजपाकडे आहे, की अन्य दलितप्रेमींना दिलेला इशारा आहे\nराजकारणात पदार्पण केल्यानंतर राहुल गांधी यांनी असले अनेक सोहळे केलेले होते. आता त्याचे कोणाला अप्रुप राहिलेले नाही. बारातेरा वर्षापुर्वी राहुलनी महाराष्ट्रातल्या शेतकरी आत्महत्येकडे लक्ष वेधण्यासाठी कलावती नावाच्या विधवेच्या घरी अगत्याने भेट दिली होती आणि नंतर त्याचा उल्लेख संसदेतील भाषणातही केलेला होता. पुढे उत्तरप्रदेश विधानसभेच्या मतदानावर डोळा ठेवून त्यांनी त्या राज्याचा दौरा करताना मुद्दाम दलितांच्या घरात भोजन घेणे वा विश्रांती घेण्याचा परिपाठ तयार केला होता. राहुलनी तेव्हा ते नाटक रंगवण्याचे कारण उत्तरप्रदेशात बहुजन समाज पक्षाचे सरकार व मायावती मुख्यमंत्री होत्या. दलिताच्या पक्षाच्या दलित मुख्यमंत्री असून सुद्धा दलित, पिछडे मागास व पिडीत वंचित असल्याचे चित्र तयार करण्यासाठी त्या गरीबांच्या वेदना वापरल्या जात होत्या. सहाजिकच त्यातला धोका ओळखून मायावतींनी देखील त्या नाटकाचा पर्दाफ़ाश केला होता. दलिताच्या घरी भेट देऊन वा जेवून झाल्यावर राहुल गांधी बिसलेरी पाण्याने हातपाय धुतात, असा प्रत्यारोप मायावतींनी केला होता. मतांच्या असल्या राजकारणात ही नाटके नेहमीची झाली आहेत. मग भाजपा त्यापासून कसा दूर राहू शकेल संघाच्या प्रेरणेने राजकारणात काम करणारा भाजपा दलितांचा शत्रू म्हणून कायम रंगवला गेला आहे. उच्चवर्णिय ब्राह्मण बनियांचा पक्ष ,असा त्याच्यावर शिक्का मारला जात असतो. संघ व भाजपाने प्रयत्नपुर्वक तो ठप्पा पुसलेला आहे आणि त्याला मतदानातून त्याची पावती मिळालेली आहे. तरीही भाजपाचे नेते अशा आरोपांना फ़ेटाळण्यासाठी दलिताघरी भोजनाचे कार्यक्रम योजत असतात. काही महिन्यापुर्वीच कर्नाटकात दलिताच्या घरी भाजपा नेते जेवले. पण तिथले खाद्यपदार्थ हॉटेलातून मागवल्याचा आरोप झाला होता. भागवत यांनी बहुधा अशा मतांसाठी चाललेल्या कसरतीला आक्षेप घेतला असावा.\nसमरसता मंच म्हणून एक संघाची संघटना या क्षेत्रात काम करते. त्याचा लाभ उठवून भाजपा असले राजकारण करतो. केवळ मतदानासाठी तसा वापर होऊ नये, तर हिंदू समाजातील जातीपातींमध्ये वास्तविक सौहार्द तयार होऊन हिंदू एकवटावा, ही संघाची अपेक्षा आहे. त्यात नुसते मतांचे राजकारण आल्यास हिंदू ऐक्याचे संघाचे उद्दीष्ट बाजूला पडते,. भागवतांचा रोख त्या दिशेने असू शकतो. पण आपल्याच पक्ष व अनुयायांना अशा कानपिचक्या देताना एकूण राजकारणात दलितांना फ़क्त मतांचे गठ्ठे म्हणूनच वापरले जाते, याकडेही लक्ष वेधण्याचा त्यात प्रयास आहे. भाजपाच कशाला, प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या परीने दलितांचा वापर करू बघत असतो. मग त्यासाठी अगत्याने बाबासाहेबांचे स्मूतीदिन जयंती साजरी करायची व दलितांचे लक्ष वेधून घ्यायचे, असे खेळ चालू असतात. मात्र आपापल्या संस्था व संघटनांमध्ये दलितांना सामावून घेताना वा महत्वाचे स्थान देताना हात आखडला जात असतो. संघामध्ये सर्वोच्चपदी दलित कधी येणार, असे विचारणार्‍या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरोमध्ये सहा दशकात कोणी दलित स्थान मिळवू शकलेला नाही. अच्युतानंदन वा के. आर. गौरी यांच्यासारख्या नेत्यांना त्या पक्षात कधी सन्मानाची वागणूक मिळू शकलेली नाही. एकूणच डाव्या मानल्या जाणार्‍या बहुतांश संस्था संघटनांमध्ये नाव दलित न्यायाचे, पण दलितांना खड्यासारखे बाजूला ठेवले जात असते. भाजपाही तशाच औपचारीक समरसतेमध्ये गुंतला तर हिंदू ऐक्याला बाधक ठरेल. म्हणून भागवतांनी ही सुचना दिलेली असावी. पण त्यांचा रोख मार्क्सवादी व अन्य पुरोगामी पक्षांकडेही आहेच. कारण तिथे दलितांच्या घरी जेवणे वा त्यांना औपचारीक स्थान देण्याचे नाटक अधिक चालते. त्या दुटप्पीपंणाकडे दलितांचे लक्ष वेधणे असाही भागवतांचा हेतू नाहीच, असे कोण म्हणू शकतो\nआता हे विधान वादाचे होणार आणि वाहिन्या व माध्यमातून त्यावर चर्चा रंगवल्या जातील. अर्थात अशा चर्चा भाजपाला लक्ष्य करण्यासाठी असतात. पण संघाकडून ही भाषा वापरली जाते, तेव्हा चर्चेत इतरांनाही आपण दलितांना कोणती समान वागणूक दिली, त्याचा खुलासा करावा लागत असतो. परिणामी अन्य पक्षांची लक्तरे उघडी पडत असतात. ज्या संघावर दलित भेदभावाचा सातत्याने आरोप होतो, त्यानेच आपल्या कृतीतून व कार्यक्रमातून दलितांना आपल्यात सामावून घेण्यासाठी पुढाकार दाखवला, तर बाकीच्या पक्षांचे पितळ उघडे पडते. म्हणूनच भागवतांचा रोख भाजपाकडे असला, तरी नेम मात्र पुरोगामी पक्षांवर धरलेला असल्याचे विसरता कामा नये. आपल्या मराठी भाषेत याला लेकी बोले सुने लागे असेही म्हणतात. भाजपाचे कान उपटणारी भाषा आहे. पण ती जशीच्या तशी राहुल व कॉग्रेससह मार्क्सवादी पक्षाला सुद्धा लागू होत असावी, हा योगायोग नाही. आता भागवत असे बोलले मग त्यातून खुसपट काढण्याची हौस असलेल्या वाहिन्या व माध्यमे तुटून पडणार, हे अपेक्षितच आहे. की तेच लक्षात घेऊन भागवत अशी विधाने करीत असतात कारण अशा कुठल्याही वादातून भाजपा वा संघाला तोटा होताना दिसलेला नाही. पण त्या वादामुळे अन्य पुरोगामी मात्र पदोपदी उघडे पडत गेलेले आहेत. कधीकधी असे वाटते, की संघच भाजपापेक्षा अधिक धुर्तपणे राजकारण खेळत असतो. राजकीय सापळे लावत असतो आणि त्यात पुरोगामी मुर्ख फ़सले, की त्याचा राजकीय लाभ भाजपाला मिळत असतो. आताही माध्यमेच नव्हेतर कर्नाटकच्या निवडणूकीत राहुल गांधी अतिशय बेफ़िकीरीने संघाच्या विरोधात टिकेची झोड उठवायला भागवतांच्या या विधानाचा आधार घेण्याची दाट शक्यता आहे. तसे झाले तर आजवर राहुलनी दलित वस्त्या वा गावात जाऊन काय दिवे लावले, त्याची उजळणी होणार व ती त्यालाच महागात पडणार ना\nसंस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे\n‘हमाम मे सब नंगे है’, अशी एक हिंदीतली उक्ती आहे आणि त्याचीच प्रचिती सध्या येत आहे. चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर या अ...\nराफ़ायलवर मोदी गप्प का\nराफ़ायल लढावू विमान खरेदीच्या विषयावर इतके रणकंदन माजलेले असतानाही सातत्याने इतर विषयावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, याच बाबतीत मौनव्र...\nअर्थात सनातनी पुरोगामीत्व पाच वर्षापुर्वी मोदी बहूमत मिळवू शकतात, हे मी सांगू शकलो, त्याचा पाया मला इब्न खालदूनच्या मुकदीमा या चौदाव्या ...\nमतचाचणी विश्लेषण (४) मागल्या विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपाने युती मोडली व एकहाती शत-प्रतिशत सत्ता बळकावण्याचा कावा केलेला होता. ...\nसाडेचार वर्षापुर्वी लोकसभेची निवडणूक ऐन भरात होती आणि जवळपास ६० टक्के मतदान उरकलेले होते. अशावेळी नरेंद्र मोदींची लोकप्रियता इतकी शिगेला ...\nमतचाचणी विश्लेषण (५) आगामी लोकसभेच्या निवडणूका आणि त्यात मतदान कसे होईल, याविषयीची उत्सुकता स्पष्ट आहे. जितकी ती प्रत्येक पक्षातील नेत्...\n२०१९ ची लोकसभा, जिंकणार ‘कॉग्रेसच’\n(लेखांक पहिला) येत्या डिसेंबर महिन्यात पाच विधानसभांचे मतदान उरकलेले असेल आणि निकाल लागलेले असतील. त्यानंतर विनाविलंब सतराव्या लोकसभा ...\nसरडा मोसमाप्रमाणे आपले रंग बदलतो असे म्हणतात. ते सिद्धही झालेले आहे. त्याचे कारणही स्पष्ट आहे. निसर्गाने सुरक्षेसाठी सरडा नावाच्या प्राण्...\nबाजारबुणगे आणि रा. स्व. संघ\nSunil Tambe 3 August at 23:32 · प्लासी ते सांगली बंगालचा शेवटचा नबाब सिराज उद्दौला मातला होता. नबाबाचं सैन्य ब्रिटीश सैन्याच्या दुप्...\nमतचाचणी विश्लेषण (३) आगामी लोकसभा निवडणूकीचा संदर्भ घेऊन रिपब्लिक व एबीपी यांनी सी-व्होटरच्या मदतीने केलेल्या मतचाचणीचे निष्कर्ष बहुता...\nकुठे ६३ आणि कुठे ३७\nदोन ओसाड एक वसेचिना\nबैल, बेडकी आणि खुर्दा, चिल्लर\nकथा कुणाची व्यथा कुणा\nबुडत्या राहुलचा पाय खोलातच\nसहन होत नाही आणि सांगता येत नाही\nसत्याचा आवाज ऐकू येतो\nभाजपा जिंकेल, पण येदींचे काय\nलेकी बोले सुने लागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/category/pimpalner/page/3/", "date_download": "2018-10-19T14:17:01Z", "digest": "sha1:YFJVEOTGQKGPEVJ33M5PN2PQAHCCECIR", "length": 12267, "nlines": 145, "source_domain": "chaupher.com", "title": "Pimpalner | Chaupher News | Page 3", "raw_content": "\nपिंपळनेर प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये “प्रचिरंग” उत्साहात\nचौफेर न्यूज - पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये “प्रचिरंग” वार्षीक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. भारतीय संस्कृती व भारतीय संस्कृतीतील गीते या विषयावरील...\nपिंपळनरे प्री-प्रायमरी स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा\nचौफेर न्यूज – पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये ६९ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला माधवराव पंडिराव शेवाळे हे प्रमुख पाहुणे...\nपिंपळनेर प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये “ यलो डे ” उत्साहात\nचौफेर न्यूज - पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये गुरुवारी “यलो डे” उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्य वैशाली लाडे तर समन्वयक राहुल अहिरे...\nपिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये “युवक दिन” उत्साहात\nचौफेर न्यूज – पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये शुक्रवारी युवक दिन व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमा पूजनाने...\nपिंपळनेर प्री-प्रायमरी स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात\nचौफेर न्यूज – पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये बुधवार रोजी क्रांतीज्योती 'सावित्रीबाई फुले' यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व सावित्रीबाईंच्या प्रतिमा...\nपिंपळनेर प्री-प्रायमरी स्कूलमध्ये क्रीडा स्पर्धा संपन्न\nचौफेर न्यूज – पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये गुरुवार दि. २८ रोजी वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. दरम्यान, झालेल्या विविध क्रीडा स्पर्धांनी...\nप्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा\nचौफेर न्यूज – पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच, फलक लेखनातून विद्यार्थ्यांना नाताळाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या...\n“गुलाबी” रंगात रंगले चिमुकले\nपिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये “पिंक डे” साजरा चौफेर न्यूज - पिंपळनरे येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये गुरुवार दि. ३० नोव्हेंबर रोजी पिंक डे साजरा...\nआनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी घेतला खाद्य पदार्थांचा आस्वाद\nचौफेर न्यूज - पिंपळनेर येथील प्रचिती प्री- प्रायमरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना आर्थिक विषयाचे ज्ञान होण्यासाठी आनंद मेळावा घेण्यात आला. विद्यार्थी व पालकांनी मेळाव्यात सहभागी होत...\nपिंपळनेर प्रचिती स्कूलमध्ये आनंद मेळाव्याची जय्यत तयारी सुरु\nचौफेर न्यूज – शालेय जिवनापासून विद्यार्थ्यांना व्यवहाराचे ज्ञान मिळावे तसेच शैक्षणिक जिवनातून जत्रेचा आनंद घेता यावा, यासाठी पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये (fun fair)...\nरिलायन्स इंडस्ट्रिजच्या संचालकपदी अरुंधती भट्टाचार्य\nचौफेर न्यूज - स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) माजी प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या स्वतंत्र संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीच्या संचालक...\nसांगलीत तीन लेकरांसह महिलेची विहिरीत उडी मारुन आत्महत्या\nचौफेर न्यूज - सांगलीत विवाहित महिलेने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली आहे. जत तालुक्यात ही घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून महिलेने आत्महत्या केली असल्याचं...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/former-tamil-nadu-chief-minister-m-karunanidhi-funeial/", "date_download": "2018-10-19T12:48:40Z", "digest": "sha1:KFNAGTEGNY7MCAQDP5U3KYF3W6OSBXDQ", "length": 6742, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ‘एम करुणानिधी’ अनंतात विलीन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ‘एम करुणानिधी’ अनंतात विलीन\nकरुणानिधी यांचे पार्थिव शरीर तिरंग्यात गुंडाळले असून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.\nचेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री पद पाच वेळा भूषवलेल्या एम करुणानिधी यांची प्राणज्योत काल मावळली. प्रदीर्घ आजारपणामुळे करुणानिधी यांना मागील काही दिवसांपासून चेन्नई येथील कावेरी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. आज करुणानिधी यांच्यावर शासकीय इतमामात मरीना बीचवर अंत्यसंस्कार करण्यात आले.\n९४ वर्षीय करुणानिधींनी सुरुवातीला एम जी रामचंद्रन तर नंतर जयललिता या मातब्बर राजकारण्यांशी दोन हात करत तब्ब्ल ६ दशक तामिळनाडूच्या राजकारणावर आपला दबदबा कायम ठेवला.\nएम करुणानिधी तमिळनाडू राजकारणातील खूप मोठे नाव होते, ते पाच वेळा तमिळनाडूचे मुख्यमंत्री होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअनेक मार्गावरील पीएमपी उद्या बंद\nNext articleएसपींच्या सुरक्षा सेवेत “स्पेशल फोर्स’\n, अमित शहा यांच्याकडून तीन नावांवर चर्चा\nउत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री ‘नारायण दत्त तिवारी’ यांचे निधन\nपंचतारांकित हाॅटेलमध्ये बंदूक काढणाऱ्या ‘आशिष पांडेचं’ आत्मसमर्पण\nमायावतींच्या बंगल्यात शिवपाल यादव यांचा गृहप्रवेश\nमोदीजी, संसदेतील पहिले भाषण आठवा\nश्रीनगरातील चकमकीत 3 गनिम ठार ; एक पोलिसही शहीद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.slicesoflife.me/2011/03/blog-post.html", "date_download": "2018-10-19T12:49:05Z", "digest": "sha1:PIBB2BTWJBJ465B5JVDIQW7HYJ7V7ST7", "length": 6822, "nlines": 94, "source_domain": "www.slicesoflife.me", "title": "Slices Of My Life: गोष्ट", "raw_content": "\nआजोबा प्रत्यक्षात भेटण्यापेक्षा लोकांच्या त्यांच्याबद्दलच्या आठवणींमधून जास्ती भेटत राहिले.. राहतात अजूनही ..\nखूप रुबाबदार व्यक्तिमत्व होतं त्यांचं.. भरपूर गड किल्ले पालथे घातलेले.. जितके भाषेवर प्रभुत्व तितकाच इतिहास हि पक्का ... किल्ल्यांवरच्या चढाईच्या त्यांच्या गोष्टी असे काही रंगवून सांगायचे कि बस... त्यात त्यांच्या भुतांच्या गोष्टी ऐकून तरी ओलीच व्हायची रात्री.. लहान होतो तेव्हा बराच....तेव्हा त्या गोष्टी अर्थाच्यादृष्टीने वेगळ्या भासलेल्या...आता आठवल्या तर संपूर्णपणे नवीनच अर्थ लागतो त्यांचा..\nतर आजोबा आणि त्यांचे २ विद्यार्थी कोणता तरी अवघड गड उतरून येत होते.. संध्याकाळ झालेली...वाट बहुदा चुकलेली. तरीपण गाव काही सापडेना...रात्र होत आली होती... दूरवर एक दिवा दिसला त्यांना..\nदिव्याचा माग काढत पोचले ते तिथवर.. एका झोपडी मध्ये तो मिणमिणता दिवा लागला होता.. आत गेले तर एक बाई घरकाम करत होती.. आजोबांनी सांगितलं...कि \"थकून आलोय, रस्ता चुकलोय, खूप भूक लागलीये, काहीतरी खायला मिळालं तर बरं होईल\"...ती बाई जेवण करून द्यायला तयार झाली.. हे सगळे लोक बाहेर अंगणात गप्पा मारत बसलेले.. पाणी आणायला म्हणून आजोबा आत झोपडीत गेले..\nतर ती बाई भाकऱ्या करत होती.. आणि चुलीमध्ये लाकडाऐवजी स्वतःचे पाय सरपण म्हणून घालून बसली होती...\nआजोबा तसेच गुपचूप बाहेर आले आणि सगळे लगेच तिथून पळून आले..\nखूप भीती वाटलेली तेव्हा हि गोष्ट ऐकून, आताही trek करताना हमखास हि गोष्ट आठवते. लाकडा ऐवजी स्वतःचे पाय जाळणारी ती बाई..\nमग आता हि गोष्ट वेगळ्या तर्हेने appeal होते....\nअशी कि.. ती बाई आपले पाय सरपण म्हणून वापरून घरासाठी भाकऱ्या करत होती.. आणि बाहेर तिचा नवरा सरपणासाठी कुऱ्हाडीने स्वतःच्या पायावरच घाव घालत होता.. स्वतःच्या पायाचीच लाकडं करून तो घरासाठी सरपण गोळा करत होता..\nत्या दोघांची भीती नाही वाटत मला .. उलट ती हसत, अगदी गोल भाकरी यावी यासाठी अजूनच जास्ती एकाग्रतेने भाकरी करताना मला दिसते..आणि तो पायाचे तुकडे गोळा करून, त्याची मोळी चुलीच्या कडेला सरकावून बायको आणि स्वतःला ताट वाढून घेत असताना दिसतो..\nत्यांच्यात मला संसारासाठी काहीही करणारे, प्रसंगी स्वतःला जाळून-तोडून-विसरून \"जगणारं\" \"भूत जोडपं\" दिसतं.. आणि ते असेच एकत्र जगतील याची खात्री वाटते..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/node/90055", "date_download": "2018-10-19T14:11:54Z", "digest": "sha1:5HEZZDIYYA6IXMUCZVMFGYXFRQCDBJDG", "length": 16792, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "khamgaon news After leaving the job, the teacher took the field of agriculture नोकरी सोडून शिक्षिकेने धरली शेतीची कास | eSakal", "raw_content": "\nनोकरी सोडून शिक्षिकेने धरली शेतीची कास\nमंगळवार, 2 जानेवारी 2018\nपेरू,लिली मत्सशेती सह बहुपीक लागवडीचा पुंडकर दाम्पत्याचा यशस्वी प्रयोग\nखामगाव - खामगाव मतदार संघातील येऊलखेड येथील सुवर्णा व शशीकांत पुंडकर या प्रयोगशील दाम्पत्याने प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटीने पेरू,लिलीसह बहुपीक लागवडीचा यशस्वी प्रयोग केला.\nपेरू,लिली मत्सशेती सह बहुपीक लागवडीचा पुंडकर दाम्पत्याचा यशस्वी प्रयोग\nखामगाव - खामगाव मतदार संघातील येऊलखेड येथील सुवर्णा व शशीकांत पुंडकर या प्रयोगशील दाम्पत्याने प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटीने पेरू,लिलीसह बहुपीक लागवडीचा यशस्वी प्रयोग केला.\nजलयुक्तअंतर्गत शेततळं तयार करून खरपानपट्यावर मात केली . शेतात नानाविध पिके तर घेतलीच सोबतच शेततळ्यात मत्सपालनकरत शेतीला जोड धंदा निर्माण केला. विशेष म्हणजे शशीकांत पुंडकर बीए भाग एक उत्तीर्ण असून, सुवर्णा यांचे शिक्षण एमए, बीएड झाले आहे. त्या खासगी शिक्षण संस्थेवर शिक्षिका होत्या. मात्र त्यांनी पती शशीकांत हे प्रयोगशील शेतकरी असल्याने सुवर्णाताईंनी नोकरी सोडून शेतीची कास धरली आहे. आकांक्षा पुढती गगन ठेंगणे... या युक्तीची प्रचिती या दाम्पत्याला पाहून येते.\nजलयुक्त शिवार योजनेंने येऊलखेड या खारपाणपत्यातील गावशिवारात नंदनवन फुलले . येथील सुवर्णा व शशीकांत पुंडकर या प्रयोगशील दाम्पत्याने फळबाग, फुलपीक शेती, मत्स्यतळी असे अभिनव प्रयोग केले आहेत .याटुं पुंडकर कुटुंबीयांना रोजगाराची नवी संधी निर्माण करून दिली आहे.शशीकांत यांचे वडील भास्कर भाऊराव पुंडकर हे हाडाचे शेतकरी आहेत ते सुद्या शेतात काम करतात . पुंडकर कुटूंबीय अनेक पिके घेतात, त्यात फुलशेती अत्यल्प खर्चात करतात . येऊलखेड पासून पाच ते सात किलोमीटर अंतरावर शेगावचे श्री संत गजानन महाराज यांचे मंदिर आहे . मंदिर परिसरातील दुकानदार ही फुले विकत घेतात. लिली ची फुले विकत घेतात.\nलिली बारमाही पीक असून त्याला चांगली मागणी आहे . त्यामुळे त्यांनी लिली पीक घेणे सुरु केले आहे . लिलीच्या पिकावर कुठलीही फवारणी करावी लागत नाही. लागवडीपासून ते काढणीपर्यंतचादेखील खर्च येत नाही. एक झाड २५ वर्षे टिकते. मूळामध्ये कंद वाढतात. या झाडाची वर्षातून एकदा छाटनी करावी लागते. केवळ शेणखत व पाण्यावर हे पीक येते. ३ ते ५ वर्षांनी कंद काढावे लागतात. बीज म्हणून कंदाची दोन रुपये नगाने लागवडीसाठी विक्रीदेखील होते. त्यातूनही मिळकत होते. साधारण: जून महिन्यात लागवड केली जाते.शिवाय शेततळ्यात मत्स्यबीज टाकून ते मच्छीचे उत्पादन घेत आहेत. आठ बाय सहा अशा अंतर पद्धतीने एका एकरामध्ये ४०० पेरूच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. रोप लावल्याचे हे त्यांचे चौथे वर्ष आहे. जून महिन्यामध्ये या झाडांची कटिंग करावी लागते. त्यामुळे झाडांना पेरू मोठ्या प्रमाणावर लगडतात. ऑक्टोबरमध्ये बहार येतो. तेव्हापासूनच पेरूंची विक्री सुरू होते. ३० रुपये किलो या दराने सध्या पेरूची विक्री केली जात आहे. दररोज ७५ किलो पेरू विकला जात आहे. गत वीस दिवसांच्या काळात १५ क्विंटल पेरूची विक्री झाली असून त्या माध्यमातून सुमारे ४५ हजारांचे उत्पन्न झाले आहे. शेतकरी ते ग्राहक अशी ते पेरू विकतात.एकूणच बहुपिके घेतल्याने पुंडकर यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.\nपुंडकर दाम्पत्यास विविध पुरस्कार\nप्रयोगशील शेतकरी म्हणून पुंडकर ओळखले जातात. शशीकांत पुंडकर उत्तम शेती करत असल्याने त्यांना कृषीरत्न आणि जिल्हा परिषदेचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाला . त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी सुवर्णा यांना उत्कृष्ट शेडनेट शेती केल्याबद्दल रोटरी कृषि दीपस्तंभ व पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचा स्त्री शक्तीचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटीने शेतात कष्ट करून रोजगाराची प्रेरणादायी वाट पुंडकर दाम्पत्याने निर्माण केली आहे.\nदुष्काळमुक्ती, महागाईविरोधात राष्ट्रवादीचा निफाड तहसीलवर धडक मोर्चा\nनिफाड : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप शिवसेनेच्या फसव्या सरकारविरोधात एल्गार पुकारत माजी आमदार दिलीप बनकर यांच्या...\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nजुन्नरमध्ये कांद्याला उच्चांकी भाव\nजुन्नर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात गुरुवारी जुन्या कांद्याला दहा किलोला 281 रुपये असा उच्चांकी भाव मिळाला...\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुन्नरला विजयादशमीला पथ संचलन\nजुन्नर - विजयादशमी उत्सवाचे निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जुन्नर शहरात पथसंचलन, शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गणवेशातील...\nपैलवान फाउंडेशन शंभर मल्लांना दत्तक घेणार\nकात्रज - समाजाच्या हिताचा विचार करणारी माणसं एकत्र आली की मोठं काम उभं राहतं. कुस्ती क्षेत्रात ते घडतंय याचा आनंद आहे. देशाला ऑलिंपिक पदक मिळवून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2", "date_download": "2018-10-19T13:52:15Z", "digest": "sha1:6BJROAH5VFL3IEWDIVOD5FXSTO6A6D2W", "length": 3938, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "निकोल - विकिपीडिया", "raw_content": "\n१९ जानेवारी, १९७७ (1977-01-19) (वय: ४१)\nदेनिस लिलियन लेवल सोजा (स्पॅनिश: Denisse Lillian Laval Soza, जन्म: १९ जानेवारी, १९७७ (1977-01-19)) उर्फ निकोल ही एक चिलीयन गायिका आहे.\nइ.स. १९७७ मधील जन्म\nपॉप गायक व गायिका\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ एप्रिल २०१३ रोजी ००:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ipl2018-news/ipl-2018-final-csk-vs-srh-live-updates-1686827/", "date_download": "2018-10-19T13:33:11Z", "digest": "sha1:QU7OKFUYVP4U46DQEAJLIULVYQ5U7P5M", "length": 18881, "nlines": 241, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IPL 2018 Final CSK vs SRH Live Updates| वॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा सनसेट चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा ‘सन’सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा ‘सन’सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nअंतिम फेरीत हैदराबादवर ८ गडी राखून केली मात\nतिसऱ्यांदा आयपीएल जिंकणारा चेन्नई सुपरकिंग्जचा संघ जल्लोष करताना\nमुंबईच्या वानखेडे मैदानावर हजारो प्रेक्षकांच्या साथीने, चेन्नई सुपरकिंग्जने आपण आयपीएलमधले सर्वात प्रसिद्ध संघ का आहोत याची जाणीव सर्वांना करुन दिली आहे. सलामीवीर शेन वॉटसनचं नाबाद आक्रमक शतक आणि त्याला चेन्नईच्या इतर फलंदाजांनी दिलेली साथ या जोरावर, अंतिम सामन्यात चेन्नईने हैदराबादचा ८ गडी राखून पराभव केला. हैदराबादने विजयासाठी दिलेलं १७९ धावांचं आव्हान चेन्नईने अवघ्या २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. हैदराबादविरुद्ध पहिल्याच सामन्यात चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला फाफ डुप्लेसिस अंतिम सामन्यात फारशी चमक दाखवू शकला नाही. दुसरीकडे शेन वॉटसननेही आपल्या डावातील पहिले ९ चेंडू हे निर्धाव खेळून काढले. मात्र डु प्लेसिस माघारी परतल्यानंतर वॉटसन आणि रैना जोडीने संघाची सुत्र आपल्या हाती घेत चौफेर फटकेबाजी करायला सुरुवात केली.\nदोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. यादरम्यान सामना हैदराबादच्या हातून निसटला होता. ही जोडी फोडण्यासाठी हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने प्रयत्नांची पराकाष्टा केली, मात्र त्याच्या सर्वच गोलंदाजांना यात अपयश आलं. अखेर कार्लोस ब्रेथवेटने सुरेश रैनाला माघारी धाडलं घरं, मात्र तोपर्यंत सामना हैदराबादच्या हातून निसटला होता. कोलकात्याविरुद्ध सामन्यात चमकदार कामगिरी करणारी हैदराबादची गोलंदाजी या सामन्यात पुरती निष्प्रभ ठरली. हैदराबादकडून संदीप शर्मा आणि कार्लोस ब्रेथवेटने सामन्यात प्रत्येकी १-१ बळी घेतला.\nत्याआधी चेन्नईच्या गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी माऱ्यासमोर अकराव्या हंगामाच्या अंतिम सामन्यात सनराईजर्स हैदराबाद संघाला १७८ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या महेंद्रसिंह धोनीचा विश्वास त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सलामीवीर श्रीवत्स गोस्वामी माघारी परतल्यानंतर, शिखर धवन आणि कर्णधार केन विल्यमसनने काही क्षणांसाठी संघाचा डाव सावरला. या दोन्ही खेळाडूंमध्ये दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही झाली. मात्र ही जोडी फुटल्यानंतर हैदराबादचे फलंदाज मोठी भागीदारी रचण्यामध्ये अपयशी ठरले. छोटेखानी भागीदाऱ्या रचल्यानंतर हैदराबादचे फलंदाज माघारी परतत राहिले. अखेर तळातल्या युसूफ पठाण आणि कार्लोस ब्रेथवेटने फटकेबाजी करत संघाला १७८ धावांपर्यंत मजल मारुन दिली. चेन्नईकडून दिपक चहरचा अपवाद वगळता सर्व गोलंदाजांना १-१ बळी मिळाला आहे.\nचेन्नई सामन्यात विजयी, हैदराबादवर ८ गडी राखून केली मात\nशेन वॉटसनचं सामन्यात झुंजार शतक\nचेन्नईचे २ गडी माघारी, सामन्यावर मात्र मजबूत पकड\nअखेर सुरेश रैना माघारी, कार्लोस ब्रेथवेटने घेतला बळी\nदुसऱ्या विकेटसाठी शेन वॉटसन – सुरेश रैना जोडीमध्ये ११७ धावांची शतकी भागीदारी\nशेन वॉटसनची मैदानात चौफेर फटकेबाजी\nवॉटसन-रैना जोडीने चेन्नईचा डाव सावरला\nचेन्नईला पहिला धक्का, फाफ डुप्लेसिस माघारी\nदुसऱ्या षटकापासून चेन्नईच्या फलंदाजांची सावध सुरुवात\nहैदराबादच्या संघाची आक्रमक सुरुवात, भुवनेश्वर कुमारकडून पहिलं षटक निर्धाव\nचेन्नईला विजयासाठी १७९ धावांचं आव्हान\n२० षटकात हैदराबादची १७८ धावांपर्यंत मजल\nअखेरच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर कार्लोस ब्रेथवेट माघारी\nएन्गिडीच्या गोलंदाजीवर दिपक हुडा बाद, निम्मा संघ माघारी\nब्राव्होच्या गोलंदाजीवर शाकीब माघारी, हैदराबादला चौथा धक्का\nयुसूफ-शाकिब अल हसनमध्ये छोटेखानी भागीदारी\nहैदराबादचे ३ गडी माघारी\nहैदराबादला मोठा धक्का, कर्णधार केन विल्यमसन माघारी\nविल्यमसन-शाकीब अल हसन जोडीकडून फटकेबाजीचा प्रयत्न\nहैदराबादचा दुसरा गडी माघारी\nअखेर हैदराबादची जमलेली जोडी फुटली, रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर धवन माघारी\nदुसऱ्या विकेटसाठी दोघांमध्ये ५१ धावांची अर्धशतकी भागीदारी\nहैदराबादने ओलांडला ५० धावांचा टप्पा\nकेन विल्यमसन-शिखर धवन जोडीने संघाचा डाव सावरला\nचोरटी धाव घेताना श्रीवत्स गोस्वामी धावबाद, हैदराबादला पहिला धक्का\nहैदराबादच्या सलामीवीरांची सावध सुरुवात\nचेन्नईने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआयपीएल जिंकल्यानंतर लाडक्या लेकीची इच्छा पूर्ण करण्यात रमला महेंद्रसिंह धोनी\nएक खेळाडू, तीन संघ आणि आयपीएलचं विजेतेपद, फिरकीपटू कर्ण शर्माचं हे अनोखं आयपीएल कनेक्शन माहिती आहे का\nआयपीएलमध्ये राशिद खानची गोलंदाजी माहित असल्याचा फायदा झाला – शिखर धवन\nIPL 2018 : फक्त तीन शब्दांत आटोपली होती चेन्नईची फायनलची मिटिंग…\nआयपीएलमुळेच मला कसोटी संघात जागा मिळाली – जोस बटलर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nउद्धव ठाकरे, आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर-राणे\nकेवळ ११ सामने, मानधन २६५९ कोटी .. हा आहे क्रीडाविश्वातील सर्वात महागडा खेळाडू\n'शबरीमला मंदिर म्हणजे सेक्स टुरिझमची जागा नाही'\nबायको घर सोडून गेल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याला बापाने पाण्याच्या टाकीत फेकले\nगौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टाचा दिलासा\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://vikrantdeshmukh.blogspot.com/2009/07/blog-post_15.html", "date_download": "2018-10-19T14:27:52Z", "digest": "sha1:CVUXB4TVWVOH4KITLNZ23IBH7RHBNA6J", "length": 10517, "nlines": 147, "source_domain": "vikrantdeshmukh.blogspot.com", "title": "माझे जगणे होते गाणे !!: विडंबन- 'नसतेस घरी तू जेंव्हा'", "raw_content": "\nतरी स्वाधिकाराचेनि नांवें| जें वांटिया आलें स्वभावें| तें आचरे विधिगौरवें| शृंगारोनि || - ज्ञानेश्वरी अध्याय १८, ओवी २००\nमी एक चिमुकलं रानफुल...रंग,रूप,गंध नसलेलं... दरीखोर्‍यात कडेकपारीत रानावनात उगवणारं... त्याच्या असण्या वा नसण्याने तसा कुणाला फारसा फरक पडत नाहीचं. रानफुलाची मात्र इच्छा असते जीवन सार्थकी लावण्याची. इथे आलोच आहोत तर समरसून जगण्याची. अश्यातच कधीतरी चुकून वसंताची नजर त्यावर पडते आणि मग हे वेडं फुल गायला लागतं ’रूतुराज आज वनी आला... रुतुराज आज वनी आला’. लौकीक शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनियर. कर्मक्षेत्र - आयटी. दोन-तीन कंटाळवाणे जॉब बदलून झाल्यावर गेली काही वर्षे ओरॅकल ईआरपी प्रणालीवर डोकेफोड करतो आहे. रोहिंटन आगांचे पियानोवादनाबद्दलचे वाक्य कायम नजरेसमोर असते - \"Play to express.... not to impress \nAarya Ambekar (3) GOT (7) Hollywood (1) IBN (1) Little Champs (4) Mind (1) Mugdha Vaishampayan (15) Music (3) Nolan (1) Railway (1) Sa Re Ga Ma (5) Saleel Kulkarni (1) Thoughts (1) अध्यात्म (7) अवधूत गुप्ते (1) आनंद भाटे (1) आर्या आंबेकर (3) आवरा (1) उपहास (1) कन्या (1) कविता (10) काव्य (39) खाणे (1) गझल (1) गाणे (1) गाव (1) गेम ऑफ थ्रोन (6) जीवन (1) ज्ञानेश्वरी (1) झेन (1) ध्यान (1) निरोप (1) निसर्ग (2) पल्लवी जोशी (1) पाऊस (2) पुणे (3) फोटोग्राफी (1) बाबा (1) बाल (1) भावना (2) मन (1) मनोगत (1) मुग्धा वैशंपायन (6) मुंबई (2) मौन (1) राहुल देशपांडे (1) रेल्वे (3) ललित (46) लोकमत (1) वाढदिवस (1) विडंबन (5) विनोदी (23) विसंगती (1) शब्दशलाका (4) शमिका भिडे (1) सकाळ (1) संगीत (10) सलील कुलकर्णी (4) सारेगम (2) सारेगमप (8) सावनी शेंडे (1) स्फूट (2) स्वानुभव (1)\nविडंबन- 'नसतेस घरी तू जेंव्हा'\nपुण्याचा पाउस आणि मान्यवर\nया ब्लॉगवरील सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार.\nCopyright © 2008 माझे जगणे होते गाणे \nमाझे जगणे होते गाणे \nजमले अथवा जमले नाही.. खेद-खंत ना उरली काही... अदृश्यातील आदेशांचे, ओझे फक्त वहाणे... माझे जगणे होते गाणे...माझे जगणे होते गाणे\nविडंबन- 'नसतेस घरी तू जेंव्हा'\nमूळ गीत – नसतेस घरी तू जेंव्हा\nनसतेस घरी तू जेंव्हा\nजीव तुटका तुटका होतो,\nसंसार फाटका होतो ॥धृ॥\nनभ फाटून वीज पडावी\nही धरा दिशाहीन होते\nअन्‍ चंद्र पोरका होतो ॥१॥\nतव गंधावाचून जातो ॥२॥\nमी तसाच अगतिक होतो ॥३॥\nतू सांग सखे मज काय\nमी सांगू या घरदारा,\nमाझ्यासह मिणमिण मिटतो ॥४॥\nना अजून झालो मोठा\nना स्वतंत्र अजूनी झालो,\nतुजवाचून जन्मच अडतो ॥५॥\n(कवि – संदिप खरे\nसंगीतकार आणि गायक – डॉ. सलील कुलकर्णी)\nविडंबन- (संदीप, सलील आणि बेंचवरच्या प्रजेची क्षमा मागून :P :P)\nपार्श्वभूमी – (आठवा ते आपले आय.टी.मधले सुरुवातीचे दिवस. प्रोजेक्ट्ची क्लॅरीटी नव्हती. काही विशेष काम नव्हते. या वेळी बेंचवर असताना खुप निष्ठेने करायचा एक कार्यक्रम म्हणजे चॅटींग. आपल्यासारखीच बेंचवर असणारी ती पलीकडच्या क्युबीकलमधली सुंदर मुलगी दिवसभर आपल्याशी गुलुगुलु बोलत असायची ऑनलाईन. तिच्याशी गप्प मारता मारता दिवस कसा संपायचा हे कळायचे नाही. पण “All Good Things Come to End” त्याप्रमाणे एक दिवस ती एका प्रोजेक्टवर बिलेबल् झाली. आता ती क्लायंट VPN वापरू लागली. आता तिचं ते ऑनलाईन दिसणं नाही की ते आपल्याला सारखं ping करणं नाही. अश्या उदास, विमनस्क मनस्थितीत म्हटलेलं हे गाणं......)\nजीव तुटका तुटका होतो,\nऑरकूट फाटका होतो ॥धृ॥\nडिस्क फाटून क्रॅशच व्हावी\nअन्‍ लॅन पोरका होतो ॥१॥\nतव मेसेजवाचून जातो ॥२॥\nत्या स्माईली स्मरती सगळ्या,\nमी तसाच अगतिक होतो ॥३॥\nतू सांग सखे मज काय\nमी सांगू या स्टेटसलाईनना,\nमाझ्यासह क्लिकक्लिक करतो ॥४॥\nना अजून झालो अलोकेट\nना बिलेबल अजूनी झालो,\nतुजवाचून मेसेंजर अडतो ॥५॥\nमाझे जगणे होते गाणे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5646460323158475786&title=Photo%20biography%20exhibition%20of%20Dr.%20Kalam%20photos%20in%20pune&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-10-19T13:29:17Z", "digest": "sha1:RKOSW3LHJTGCBOG7CLAZL3M2VNLUSAVW", "length": 8895, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "डॉ. कलाम यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन", "raw_content": "\nडॉ. कलाम यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन\nपुणे : साहित्यवेध प्रतिष्ठान आणि कोहिनूर ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्ताने व वाचक प्रेरणा दिनानिमित्ताने ‘कलाम पर्व’ या फोटोबायोग्राफी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १४, १५ व १६ ऑक्टोबर २०१८ रोजी बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन पुणेकर विज्ञानप्रेमींना पाहण्यासाठी खुले असणार आहे.\nया प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवारी, दि. १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता बालगंधर्व कलादालनात डीआरडीओचे डायरेक्टर जनरल प्रवीण कुमार मेहता यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डीआरडीओचे निवृत्त डायरेक्टर जनरल डॉ. सुभाषचंद्र सती, तर प्रमुख पाहुणे म्हणून एमआयटीचे संस्थापक विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी असणार आहेत. कोहिनुर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, विज्ञानभारतीचे सहकार्यवाह मुकुंद देशपांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.\n‘तरुण, विद्यार्थी यांच्यासह इतरांना विज्ञानविषयक ज्ञान व्हावे. डॉ. कलाम यांच्या विचारातून सकारात्मक ऊर्जा, प्रेरणा, प्रोत्साहन मिळावे, या हेतूने डॉ. कलाम यांच्या बालपणासून ते अखेरच्या क्षणापर्यंतची छायाचित्रे, त्यांचे विचार वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर डीआरडीओ, एआरडीई, पाषाण व आर अँड डी ई, दिघी येथील क्षेपणास्त्रांच्या प्रतिकृती व दुर्मिळ फोटो असणार आहेत. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे, तरी सर्व विज्ञानप्रेमींनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा’, असे आवाहन साहित्यवेध प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास भिंगारे यांनी केले.\nकलाम पर्व फोटोबायोग्राफी प्रदर्शन\nस्थळ : बालगंधर्व कलादालन\nवेळ : १४ ते १६ ऑक्टोबर, सकाळी ११ ते रात्री ८.\nTags: पुणेडॉ. एपीजे अब्दुल कलामकलाम पर्वसाहित्यवेध प्रतिष्ठानकोहिनूर ग्रुपबालगंधर्व रंगमंदिरडीआरडीओकृष्णकुमार गोयलPuneDr. APJ Abdul KalamSahityavedh PratishthanKohinoor GroupDRDOMITPhotoPresidentKrishnakumar GoyalBOI\nदेश-विदेशांतील गणेशमूर्तींच्या दर्शनाची संधी ‘पुण्याने मला मोठे केले’ उज्वला योजनेमुळे महिलांना सन्मान दृष्टिहीनांना मिळाला राजेशाही लग्नाचा अनुभव पर्यावरणपूरक प्लास्टिक निर्मितीसाठी 'कॅल्को'चा 'डीआरडीओ'शी सहयोग\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/chandrababu-naidu-says-pm-misleading-nation-132446", "date_download": "2018-10-19T14:35:26Z", "digest": "sha1:6GLQXSFX6JW6EGLGT4CKA32RSRPQG3YP", "length": 13968, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Chandrababu Naidu Says PM Is Misleading the Nation पंतप्रधान मोदींकडून देशाची दिशाभूल : नायडू | eSakal", "raw_content": "\nपंतप्रधान मोदींकडून देशाची दिशाभूल : नायडू\nरविवार, 22 जुलै 2018\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणातून देशाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप आज आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला. प्रसारमाध्यमांशी बोलताना नायडू म्हणाले, की केंद्राने आम्हाला 18 आश्‍वासने दिली होती. विशेष राज्याचा दर्जा देण्याचे हे पहिले आश्‍वासन होते. मात्र, ते पाळले गेले नसल्याचे नायडू म्हणाले. दरम्यान, 2019 च्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते आपल्याला भेटले तरी आपण एनडीएमध्ये जाणार नाही, अशी स्पष्टोक्तीही नायडू यांनी केली. कालचा अविश्‍वास ठराव हा नैतिक विरुद्ध संख्या यांच्यातील युद्ध होते, असेही ते म्हणाले.\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणातून देशाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप आज आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला. प्रसारमाध्यमांशी बोलताना नायडू म्हणाले, की केंद्राने आम्हाला 18 आश्‍वासने दिली होती. विशेष राज्याचा दर्जा देण्याचे हे पहिले आश्‍वासन होते. मात्र, ते पाळले गेले नसल्याचे नायडू म्हणाले. दरम्यान, 2019 च्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते आपल्याला भेटले तरी आपण एनडीएमध्ये जाणार नाही, अशी स्पष्टोक्तीही नायडू यांनी केली. कालचा अविश्‍वास ठराव हा नैतिक विरुद्ध संख्या यांच्यातील युद्ध होते, असेही ते म्हणाले.\nलोकसभेत काल विरोधकांकडून मांडण्यात अविश्‍वास ठरावादरम्यान विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्रच्या विशेष दर्जा देण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. कालच्या भाषणात मोदी यांनी, कॉंग्रेसने चुकीच्या पद्धतीने आंध्र प्रदेशचे विभाजन केल्याचे म्हटले होते. कॉंग्रेसमुळे तेलंगणात वाद वाढले आहेत. एनडीए सरकार आंध्रच्या जनतेच्या आशा आणि आकांक्षाचा सन्मान करते. मात्र, त्याच वेळी केंद्र सरकार चौदाव्या वित्त आयोगाच्या शिफारशीला बांधिल असल्याचे मोदी म्हणाले. विशेष राज्याला ज्याप्रमाणे सुविधा दिल्या जातात, तेवढेच पॅकेज आंध्रला दिले.\nकेंद्र सरकार आंध्रच्या विकासासाठी बांधिल असल्याचे त्यांनी नमूद केले. यावर टीका करताना नायडू म्हणाले, की, आंध्रला विशेष दर्जांतर्गत देण्यात येणारे पॅकेज का नाकारले, अशी विचारणा केली असता, त्यांनी वित्त आयोगाच्या अहवालातील शिफारशी आणि मर्यादेचे कारण सांगितले. अहवालातील मर्यादा काय आहेत हे आम्हाला सांगितले नाही. ते अगोदर स्पष्ट करा. राज्य फेररचना कायद्याची अंमलबजावणी करताना मुलाला वाचवण्यासाठी आईला मारले, असे मोदी म्हणाले. परंतु, आईसाठी काहीतरी करा, असे आवाहन नायडू यांनी केले.\nमेट्रोची घोषणा नाशिककरांसाठी मृगजळ\nनाशिक - नागरी भागात एखादा प्रकल्प उभा करायचा झाल्यास सल्लागार संस्थेकडून प्रथम सर्वेक्षण करून घेतले जाते. नंतर प्रकल्प अमलात आणायचा की नाही, याचा...\nमी, गरीबांची सेवा करू शकलो, याचे समाधानः मोदी\nशिर्डी: गरीब असो किंवा मध्यम परिवार असेल, त्यांना घर देण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले आहेत. प्रयत्न यापूर्वीही झाला, पण दुर्दव्याने त्यांचे लक्ष...\nमी वाघीणच - पंकजा मुंडे\nबीड - मी वाघीणच आहे. वाघाच्या पोटी जन्म घेतलाय. माझा आवाज तुम्हाला तर ऐकू येतच आहे; पण अख्ख्या महाराष्ट्राला ऐकू येत आहे. आपल्याला कुठल्याही पदाची...\nशहरी नक्षलवाद फोफावतोय - मोहन भागवत\nनागपूर - ‘दुर्गम भागांमधील हिंसक कारवायांचे पालनपोषण करणारा शहरी नक्षलवाद सध्या वेगाने फोफावतो आहे. छोट्या संघटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी...\nमुंबई - शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा हा ‘ऐतिहासिक’ ठरणार, त्यात ‘महत्त्वपूर्ण घोषणा’ होणार, अशा अपेक्षा शिवाजी पार्कवर घोंघावत असलेल्या वाऱ्यात उडवून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://vikrantdeshmukh.blogspot.com/2009/04/blog-post.html", "date_download": "2018-10-19T13:40:13Z", "digest": "sha1:AJCDIKAOGWPFVEJEKI6O3DRCXKST5L7W", "length": 10976, "nlines": 119, "source_domain": "vikrantdeshmukh.blogspot.com", "title": "माझे जगणे होते गाणे !!: माझ्या शुभेच्छा मुग्धाला .....", "raw_content": "\nतरी स्वाधिकाराचेनि नांवें| जें वांटिया आलें स्वभावें| तें आचरे विधिगौरवें| शृंगारोनि || - ज्ञानेश्वरी अध्याय १८, ओवी २००\nमी एक चिमुकलं रानफुल...रंग,रूप,गंध नसलेलं... दरीखोर्‍यात कडेकपारीत रानावनात उगवणारं... त्याच्या असण्या वा नसण्याने तसा कुणाला फारसा फरक पडत नाहीचं. रानफुलाची मात्र इच्छा असते जीवन सार्थकी लावण्याची. इथे आलोच आहोत तर समरसून जगण्याची. अश्यातच कधीतरी चुकून वसंताची नजर त्यावर पडते आणि मग हे वेडं फुल गायला लागतं ’रूतुराज आज वनी आला... रुतुराज आज वनी आला’. लौकीक शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनियर. कर्मक्षेत्र - आयटी. दोन-तीन कंटाळवाणे जॉब बदलून झाल्यावर गेली काही वर्षे ओरॅकल ईआरपी प्रणालीवर डोकेफोड करतो आहे. रोहिंटन आगांचे पियानोवादनाबद्दलचे वाक्य कायम नजरेसमोर असते - \"Play to express.... not to impress \nAarya Ambekar (3) GOT (7) Hollywood (1) IBN (1) Little Champs (4) Mind (1) Mugdha Vaishampayan (15) Music (3) Nolan (1) Railway (1) Sa Re Ga Ma (5) Saleel Kulkarni (1) Thoughts (1) अध्यात्म (7) अवधूत गुप्ते (1) आनंद भाटे (1) आर्या आंबेकर (3) आवरा (1) उपहास (1) कन्या (1) कविता (10) काव्य (39) खाणे (1) गझल (1) गाणे (1) गाव (1) गेम ऑफ थ्रोन (6) जीवन (1) ज्ञानेश्वरी (1) झेन (1) ध्यान (1) निरोप (1) निसर्ग (2) पल्लवी जोशी (1) पाऊस (2) पुणे (3) फोटोग्राफी (1) बाबा (1) बाल (1) भावना (2) मन (1) मनोगत (1) मुग्धा वैशंपायन (6) मुंबई (2) मौन (1) राहुल देशपांडे (1) रेल्वे (3) ललित (46) लोकमत (1) वाढदिवस (1) विडंबन (5) विनोदी (23) विसंगती (1) शब्दशलाका (4) शमिका भिडे (1) सकाळ (1) संगीत (10) सलील कुलकर्णी (4) सारेगम (2) सारेगमप (8) सावनी शेंडे (1) स्फूट (2) स्वानुभव (1)\nहुरहुर असते तीच उरी.....\nमाझ्या शुभेच्छा मुग्धाला .....\nया ब्लॉगवरील सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार.\nCopyright © 2008 माझे जगणे होते गाणे \nमाझे जगणे होते गाणे \nजमले अथवा जमले नाही.. खेद-खंत ना उरली काही... अदृश्यातील आदेशांचे, ओझे फक्त वहाणे... माझे जगणे होते गाणे...माझे जगणे होते गाणे\nमाझ्या शुभेच्छा मुग्धाला .....\nआज माझ्याकडे तुला देण्यासाठी अन्तःकरणापासून आशीर्वाद आणि खुप खुप शुभेच्छा आहेत फ़क्त पण तू मला जे भरभरून दिलसं त्याचा उतराई कसा होवू\nपहिल्यांदा तुला पाहिलं आणि वाटलं मूर्तिमंत निरागसपणाच अवतरलाय, आपल्या मधाळ जादूची पखरण करत..\nतुझे पहिलेवहिले शब्द ऐकले आणि चांदरातीच्या शीतलतेने अगदी शांत शांत होवून गेलो...\nअमृतात बुचकाळून काढल्यासारखे तुझे लाघवी उच्चार,\nऐकणार्याचा ठाव घेणारे मोठे मोठे टपोरी डोळे,\nआसमंतात चैतन्य निर्माण करणारे तुझे पिटुकले मंत्रमुग्ध व्यक्तिमत्व - सगळचं दैवी आणि सुबक \n\"गातो कबीर दोहे\" ऐकताना तर श्वासच रोखला गेला होता माझा कितीतरी काळ...\nआणि मग एक वेडच लागुन गेलं, मुग्धा नावाचं...\nसुरु झाला एक हवाहवासा वाटणारा स्वरप्रवास - \"मनीमाउचे बाळ\" पासून ते \"डोकं फिरलेया\" पर्यंत..\nतू गात होतीस आणि बेभान होत होतो आम्ही...\nतू माइकवर ताल धरायचीस, चिमुकल्या बोटांनी आणि रंगून जायचं आमचं मन..\nतू कित्ती कित्ती सुंदर दिसायचीस, गोड गोड हसायचीस आणि सर्व जगाचा विसर पाडायचीस...\nतू म्हटलेली गाणी कधी कधी डोळ्यात पाणी आणायची (एका तळ्यात होती, देव कधी जरी, चाफा बोलना, हुरहुर असते ई.) वाटायचे की ही केवढीशी मुलगी आणि किती खोल हात घालते काळजात...\nपण तू हास्यही फुलवायचीस तितक्याच ताकदीने.... कित्येकांची जीवनचं बदलून गेली गं तुझ्यामुळे... चकोरासारखे आतुर होवून आम्ही वाट पहायचो, केंव्हा तू येतेस आणि केंव्हा घेवून जातेस भावसमाधीत....\nदेवाची तुझ्यावर पुष्कळ कृपा आहेच, पण बहुतेक तो माझ्यावरही खुश दिसतोय म्हणुनच तर 'मुग्धा वैशंपायन' नावाची जादूची परी आणली त्याने जीवनात.....\nमला नेहमी वाटते तुझ्याबद्दल कितीही लिहिले ना तरी ते शब्द अपुरेच पडतात, तू आहेसच अशी - मोहक, आगळी वेगळी आणि गोड गोड \nतू खुप मोठी होशीलच पण तुझ्यावर झालेले उत्तम संस्कार आणि तुझी निरागसता तुझे कायम रक्षण करत राहणार यात शंकाच नाही...\nवाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.... यशस्वी भव, सुखी भव...\nतुझ्या स्वरलेण्यांचा सुगंध असाच दरवळत राहों आणि सर्वजण यात न्हाहून निघोत, पुन्हा पुन्हा....\nमी ईश्वराकडे तुझ्या समृद्ध जीवनासाठी प्रार्थना करतो...\nआणि हो, मुग्धा, विलक्षण आनंदाचे जे हळुवार क्षण दिलेस तू आम्हाला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद \n...तुझा एक सर्वसामान्य चाहता,\nमाझे जगणे होते गाणे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4641492.html", "date_download": "2018-10-19T14:12:31Z", "digest": "sha1:BEZEJSRPVINXTXP7GY3B5DV2KFFXSEZS", "length": 8719, "nlines": 26, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - आईच्या प्रेमाची जाण असु दया", "raw_content": "\nआईच्या प्रेमाची जाण असु दया\nआईच्या प्रेमाची जाण असु दया\nसाधारण दुपाराची २ वाजेची वेळ . घड्याळाचे ठोके संपतात तेवढयात कडीचा आवाज येतो…… टक -टक …… आपोआप दरवाजा उघडतो . एक अंधारलेली खोली कुठूनतरी सूर्याची किरणं डोकावत असतात . तितक्यात दरवाज्यातुन एक मंजुळ आवाज ऐकू येतो टक -टक …… आपोआप दरवाजा उघडतो . एक अंधारलेली खोली कुठूनतरी सूर्याची किरणं डोकावत असतात . तितक्यात दरवाज्यातुन एक मंजुळ आवाज ऐकू येतो \" आई . अगं कुठंय तु \" आई . अगं कुठंय तु \" प्रतिउत्तरात अगदी जड अंतकारणाचा आवाज येतो , \" पोरी तु आलीस कालपासुन तुझी वाट बघतेय ग़ …ये जवळ ये बाळ .\" आज आईचे असे शब्द ऐकून मुलगी थोडी बिचकते. आज कधीनव्हेते असे शब्द ती आईच्या तोंडून ऐकते. पण तरीही स्वतःला सावरत ती लाईट लावते . उजेडात तिला आईची खुप बिकट अवस्था दिसते …साडी फाटलेली … माठातल थंडगार पाणी आवडत असलेल्या आईच्या खोलीत पाण्याची बाटली …. खोलीला ना झरोका न खोलीत पंखा. तिला फार वाईट वाटत आणि कळेनास होत कि आईची अशी अवस्था का झाली. तरीही ती चेहऱ्यावर दुःख न दाखवता आईला म्हणते, \" बघ आई आज तुझ्यासाठी मी काय आणलंय … तुझ्या आवडीची वांग्याची भाजी , गरम गरम डाळ -भात त्यावर साजूक तूप . चल पटकन ऊठ आणि खाऊन घे. \" आई उठते आणि पटापट खाऊ लागते अगदी घास संपत नाही तोवर दुसरा घास जणु दोन दिवस ती जेवलीच नाही . आता मात्र मुलीला राहवलं नाही आणि जेवण झाल्यावर प्रेमाने जवळ घेऊन आईची विचारपूस करायला लागली \"आई काय ग ही अवस्था . तुझा आवडता माठ नाही ,पंखा नाही आणि साडी का ग नाही बदललीस . आई , गेली सहा महिने दर रविवारी मी तुला भेटायला येतेय पण एकदाही दादा-वहिनी घरात दिसले नाहीत \" प्रतिउत्तरात अगदी जड अंतकारणाचा आवाज येतो , \" पोरी तु आलीस कालपासुन तुझी वाट बघतेय ग़ …ये जवळ ये बाळ .\" आज आईचे असे शब्द ऐकून मुलगी थोडी बिचकते. आज कधीनव्हेते असे शब्द ती आईच्या तोंडून ऐकते. पण तरीही स्वतःला सावरत ती लाईट लावते . उजेडात तिला आईची खुप बिकट अवस्था दिसते …साडी फाटलेली … माठातल थंडगार पाणी आवडत असलेल्या आईच्या खोलीत पाण्याची बाटली …. खोलीला ना झरोका न खोलीत पंखा. तिला फार वाईट वाटत आणि कळेनास होत कि आईची अशी अवस्था का झाली. तरीही ती चेहऱ्यावर दुःख न दाखवता आईला म्हणते, \" बघ आई आज तुझ्यासाठी मी काय आणलंय … तुझ्या आवडीची वांग्याची भाजी , गरम गरम डाळ -भात त्यावर साजूक तूप . चल पटकन ऊठ आणि खाऊन घे. \" आई उठते आणि पटापट खाऊ लागते अगदी घास संपत नाही तोवर दुसरा घास जणु दोन दिवस ती जेवलीच नाही . आता मात्र मुलीला राहवलं नाही आणि जेवण झाल्यावर प्रेमाने जवळ घेऊन आईची विचारपूस करायला लागली \"आई काय ग ही अवस्था . तुझा आवडता माठ नाही ,पंखा नाही आणि साडी का ग नाही बदललीस . आई , गेली सहा महिने दर रविवारी मी तुला भेटायला येतेय पण एकदाही दादा-वहिनी घरात दिसले नाहीत का ग आई आणि ……………… \" मुलीचं बोलणं पुर्ण होण्याआधीच आईने हंबरडा फोडला आणि मायेचा पाझर अश्रूतून बाहेर यायला लागला .\nमित्रांनो अंगावर रोमांच उभं रहिल ना अहो , आज खरोखर अश्या किती माता असतील की ज्यांच्या कष्टाचं मायेचं फळ त्यांना अश्या प्रकारच्या दुःखात मिळत असेल . या लेखातली माता स्वतःच्या मुलासोबत राहत असुनदेखील तिच्या दुःखाची जाणीव झाली ती तिच्या मुलीलाच . कसं असत ना अहो , आज खरोखर अश्या किती माता असतील की ज्यांच्या कष्टाचं मायेचं फळ त्यांना अश्या प्रकारच्या दुःखात मिळत असेल . या लेखातली माता स्वतःच्या मुलासोबत राहत असुनदेखील तिच्या दुःखाची जाणीव झाली ती तिच्या मुलीलाच . कसं असत ना परक्याच धन असुनदेखील मायेची जाण ही तिलाच जास्त असते .\nआज आपण २१ व्या शतकात जगत असलो तरीही अश्या कितीतरी माता आहेत कि त्या मुलगा हवा म्हणुन जप तप करतात , भोंदू बाबाच्या नांदी लागतात. का आणि कशासाठी देवाने प्रत्येकासाठी काहीतरी ठरवुन ठेवलेल असतं मग आपण त्याच्या चाकोरीबाहेर जायचं कशासाठी देवाने प्रत्येकासाठी काहीतरी ठरवुन ठेवलेल असतं मग आपण त्याच्या चाकोरीबाहेर जायचं कशासाठी त्याने दिलेलं आनंदाने स्विकारायला हवं ना त्याने दिलेलं आनंदाने स्विकारायला हवं ना नवसाने आणि लाडाने वाढवलेलं ते पोर ज्याला त्याची जाणीवदेखील नसते मग काय उपयोग त्या नवसाचा नवसाने आणि लाडाने वाढवलेलं ते पोर ज्याला त्याची जाणीवदेखील नसते मग काय उपयोग त्या नवसाचा पण हेही तितकच खरं आहे कि आज जग झपाटयाने बदलत चाललय तरी जुन्या रूढी -परंपरा आहे तश्याच आहेत आणि म्हणूनच एका स्त्रीला मुलाला जन्म दयावाच लागतो तो ह्या समाजासाठीच मग भलेही तिचं मन ह्यासाठी तयार असो वा नसो . आपण फक्त म्हणतो मातृ देवो भव -पितृ देवो भव पण खरच तसं वागतो का पण हेही तितकच खरं आहे कि आज जग झपाटयाने बदलत चाललय तरी जुन्या रूढी -परंपरा आहे तश्याच आहेत आणि म्हणूनच एका स्त्रीला मुलाला जन्म दयावाच लागतो तो ह्या समाजासाठीच मग भलेही तिचं मन ह्यासाठी तयार असो वा नसो . आपण फक्त म्हणतो मातृ देवो भव -पितृ देवो भव पण खरच तसं वागतो का प्रत्येकाने विचार करा .\nआज पुरुषवर्गाला वाटेल कि त्यांनाच टोमणे मारले जातात पण मित्रांनो हि हकिकत आहे. लग्नझाल्यानंतर कधी आठवतंय का आईच्या मांडीवर सुखावलेलं, तिच्याशी बसुन प्रेमाने गप्पा मारलेलं. बायकोसाठी अगदी जेवण पण बनवणार पण आठवतय का कधी आईसाठी साधा चहा केलेलं . वेडयांनो आज जग जरी बदलत असल तरी मायेचं पांघरून आजही तसचं आहे हो. ती अडाणी असली तरी ती तुमची जननी आहे. तिला असं दुःखात ठेवू नका . एक मुलगी दूर राहून तिची अडचण समजू शकते मग तुम्ही का नाही मुलीला तरी ती फक्त माहेरचा पाहुणचार करते पण रोज स्वतः आधी तुम्हाला घास भरवणारी फक्त 'तीच' नाकी पाणीपुरीसाठी हट्ट धरून रुसुन बसणारी. आज समाजाखातर का असेना पण तिने तुम्हाला जन्म दिलाय याची जाणीव ठेवा. तुमची आई भलेही सुनेसाठी चांगली नसेल पण तुमच्यासाठी आजही ती दाताच आहे . तिच्या कष्टाची , तिच्या नवसाची , तिने बळी दिलेल्या आशा अपेक्षांची जाणीव ठेवा आणि अगदी म्हसनवटीपर्यंत तिला साथ दया हीच अपेक्षा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B6%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-10-19T14:19:22Z", "digest": "sha1:3TZWGLGD6FCAFUCXZEY65FJMLFHDTHWI", "length": 10369, "nlines": 115, "source_domain": "chaupher.com", "title": "पाचशे रूपयात कपडे दे; अन्यथा बघून घेण्याची दुकान मालकाला धमकी | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड पाचशे रूपयात कपडे दे; अन्यथा बघून घेण्याची दुकान मालकाला धमकी\nपाचशे रूपयात कपडे दे; अन्यथा बघून घेण्याची दुकान मालकाला धमकी\nआकुर्डी ः दुकानात कपडे खऱेदी करण्यासाठी आलेल्या त्रिकुटाने ‘पाचशे रूपयात कपडे दे नाहीतर तुमच्याकडे बघून घेण्याची धमकी दिली’. दुकानदाराने कपडे देण्यास नकार दिल्यानंतर साथीदाराला बोलवून घेत दुकानाची तोडफोड करत दुकानदारावर उलट्या कोयत्याने मारहाण केली. हा प्रकार बुधवारी रात्री साडेआठ वाजता आकुर्डीतील ममता गारमेंटसमध्ये घडला.\nविष्णू सिघवन असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे. सोन्या शर्मा (रा. दळवीनगर, चिंचवड) व त्यांचा एक साथीदार फरार आहे. याप्रकरणी पुराराम चौधरी (वय-36, रा. आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. बी. खरगे यांनी माहिती दिली. फिर्यादी चौधरी यांचे आकुर्डीत ममता गारमेंटस नावाचे कपड्याचे दुकान आहे. बुधवारी रात्री साडेआठ वाजता तिन आरोपी कपडे घेण्यासाठी दुकानात आले होते. आम्हाला पाचशे रूपयात कपडे द्या, नाहीतर तुमच्याकडे बघुन घेऊ, अशी धमकी आरोपीने फिर्यादी व त्यांचा कामगार मनाराम चौधरी याला दिली.\nफिर्यादीने कपडे देण्यास नकार देताच आरोपीने साथीदाराला बोलवून घेत फिर्यादीला शिवीगाळ करत शर्टमध्ये लपवलेल्या कोयते बाहेर काढून दुकानाची तोडफोड केली. तसेच फिर्यादी यांच्या पाठीवर उलट्या कोयत्याने मारहाण करत जखमी करून आरोपी पसार झाले. निगडी पोलीसांनी आरोपी विष्णू सिघवनसह एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.\nPrevious articleभोसरीतील वीज पुरवठा सक्षमीकरणासाठी २९५ कोटींचा निधी\nNext articleमनोरूग्ण महिलेवर अत्याचार करणारा नराधम गजाआड\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\nपिंपळे सौंदागरच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार जगताप\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसाक्री – येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व कॉलेजच्या प्रांगणात विजया दशमीनिमीत्त वाईट विचाराच्या रावणाचे दहन करण्यात आले. तसेच, समाजातील विकृत गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा संकल्प...\nशानसोबत संधी देण्यासाठी अन्नू मलिकने किस मागितला\nचौफेर न्यूज - प्रसिद्ध पार्श्वगायिका सोना मोहापात्राने प्रख्यात संगीतकार-गायक अन्नू मलिक यांना लैंगिक शोषणकर्ता म्हटल्यानंतर गायिका श्वेता पंडितनेही त्यांच्यावर आरोप केला आहे. शान, सुनिधी...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://nwcmc.gov.in/pressnote.php", "date_download": "2018-10-19T14:35:37Z", "digest": "sha1:63LBJT3YIHZPD3IKU4VDMHPI7YPDREB4", "length": 3880, "nlines": 61, "source_domain": "nwcmc.gov.in", "title": "nwcmc", "raw_content": "\nNanded Waghala City Municipal Corporation Nanded नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड.\nNews & Notification बातम्या आणि सूचना समाचार एवं अधिसूचना प्रधानमंत्री आवास योजनेमधील आजपर्यंत स्वत: बांधकाम करणेसाठी अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांची यादी खाली दिलेल्यी Pmay section मध्ये पाहावे || नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत रस्त्यावरील खडडयांच्या संदर्भात तसेच रस्त्यांच्या नादुरुस्तीबाबत नागरीकांकडुन शासन निर्णयात नमुद तक्रार नोंदविण्याबाबत जाहीर प्रगटन || नांवाशमनपा जाहीर सुचना || सन्माननीय सदस्य यांची यादी || English मराठी हिन्दी\nमतदार जनजागृती अभियान अंतर्गत प्रसिध्दीसाठी दिलेल्या वर्तमानपत्राची कात्रण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://nwcmc.gov.in/searchonlinereceipt.php?module=p", "date_download": "2018-10-19T14:34:28Z", "digest": "sha1:B3ZKWGEZF2Z3LW54W6UYRR43TRRILRHC", "length": 4635, "nlines": 92, "source_domain": "nwcmc.gov.in", "title": "Online Receipts", "raw_content": "\nNanded Waghala City Municipal Corporation Nanded नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड.\nNews & Notification बातम्या आणि सूचना समाचार एवं अधिसूचना प्रधानमंत्री आवास योजनेमधील आजपर्यंत स्वत: बांधकाम करणेसाठी अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांची यादी खाली दिलेल्यी Pmay section मध्ये पाहावे || नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत रस्त्यावरील खडडयांच्या संदर्भात तसेच रस्त्यांच्या नादुरुस्तीबाबत नागरीकांकडुन शासन निर्णयात नमुद तक्रार नोंदविण्याबाबत जाहीर प्रगटन || नांवाशमनपा जाहीर सुचना || सन्माननीय सदस्य यांची यादी || English मराठी हिन्दी\nभांडवली मुल्याधारित कर आकारणी नियम\nभांडवली मुल्याधारित कर आकारणी नियम\nकर आकारणी आक्षेप फॉर्म\nकर आकारणी आक्षेप फॉर्म\nमुल्याधारीत पध्दतीने मालमत्ता कर आकारणी बाबत - ठराव व आदेश\nमुल्याधारीत पध्दतीने मालमत्ता कर आकारणी बाबत - ठराव व आदेश\nमागणी वसुली व शिल्लक दर्शविणारा तक्ता\nमागणी वसुली व शिल्लक दर्शविणारा तक्ता\nरु.१,०००,०० च्या वरील थकबाकी दारांची यादी\nरु.१,०००,०० के उपर बकायेदारों की सुची\nपिन अथवा सर्विस नम्‍बर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2018/04/blog-post_31.html", "date_download": "2018-10-19T14:07:23Z", "digest": "sha1:PYO5DRKFERDZECD3BWRTFUUQMXQBQUXL", "length": 33989, "nlines": 211, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: प्रमाणपत्रांची लॉटरी", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nभारतातून हजारोच्या संख्येने मुले अमेरिकेतील नावाजलेल्या विद्यापीठांमध्ये प्रतिवर्षी उच्चशिक्षण घेण्यासाठी जातात आणि त्यासाठीची प्रवेश परिक्षा त्यांना इथे मातृभूमीत बसून देता येते. त्यासाठी कुठली प्रश्नपत्रिका नसते किंवा त्यात काही गफ़लत झाल्याचा गवगवा अजिबात होत नाही. त्याच्याही पुढे यापैकी अनेक मुले अशी आहेत, ज्यांच्या इथल्या पदवी परिक्षेचा निकालही लागलेला नसतो आणि तरीही त्यांना तिथल्या विद्यापीठात प्रवेश दिला जातो. त्यांचे पुढले शिक्षणही सुरू होत असते. इतरांचे सोडून द्या, माझा हा घरातला अनुभव आहे. माझ्या मुलीची इंजिनीयरिंगची चौथ्या वर्षाची म्हणजे पदवी परिक्षा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठव्ड्यात संपली आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दोन दिवसात प्रॅक्टीकलही संपले होते. त्यानंतर अवघ्या सात दिवसात ती अमेरिकेतील विद्यापीठात दाखल झाली आणि तिचे शिक्षणही सुरू झाले. तिथली पहिली सेमिस्टर संपून त्याचा निकाल आला, तरी भारतातल्या चौथ्या वर्षाच्या परिक्षेचा निकाल लागलेला नव्हता. मग प्रश्न असा येतो, की त्या अमेरिकन विद्यापीठाने तिला प्रवेश दिला कसा आणि पुढले शिक्षण आरंभ का होऊ शकले तर तिने इथून संगणकीय माध्यमातून दिलेल्या परिक्षेने तिची तिथल्या तिथे गुणवत्ता दोन वर्षे आधी दाखवली होती आणि आधीच्या तीन वर्षातील तिच्या गुणपत्रिकांचे मूल्यमापन करून या विद्यापीठाने तिला प्रवेश दिलेला होता. तिला पदव्यूत्तर पदवीही बहाल करण्यात आली. त्या विद्यापीठाने मुंबई विद्यापीठाच्या चौथ्या वर्षाची गुणपत्रिका वा प्रमाणपत्रही मागितले नाही. हे इतके सोपे व कुठल्याही गफ़लतीशिवाय होऊ शकत असेल, तर भारतात दहावी बारावीच्या परिक्षांचा इतका घोळ कशाला होतो तर तिने इथून संगणकीय माध्यमातून दिलेल्या परिक्षेने तिची तिथल्या तिथे गुणवत्ता दोन वर्षे आधी दाखवली होती आणि आधीच्या तीन वर्षातील तिच्या गुणपत्रिकांचे मूल्यमापन करून या विद्यापीठाने तिला प्रवेश दिलेला होता. तिला पदव्यूत्तर पदवीही बहाल करण्यात आली. त्या विद्यापीठाने मुंबई विद्यापीठाच्या चौथ्या वर्षाची गुणपत्रिका वा प्रमाणपत्रही मागितले नाही. हे इतके सोपे व कुठल्याही गफ़लतीशिवाय होऊ शकत असेल, तर भारतात दहावी बारावीच्या परिक्षांचा इतका घोळ कशाला होतो प्रश्नपत्रिका फ़ुटणे वा निकालात हेराफ़ेरी होण्यापासून आपल्याला मुक्ती कशाला मिळालेली नाही प्रश्नपत्रिका फ़ुटणे वा निकालात हेराफ़ेरी होण्यापासून आपल्याला मुक्ती कशाला मिळालेली नाही असे कुठले तंत्रज्ञान आपल्यापाशी नाही वा अमेरिकेपाशीच आहे\nइथे तंत्रज्ञानाची गरज नसून कल्पकतेची गरज असते. कधीकाळी लाखभर मुलांची परिक्षा घेण्यासाठी उभारण्यात आलेल्या व्यवस्थेच्या माथी आज २८ लाख मुलांची परिक्षा घेण्याचे काम सोपवण्यात आलेले आहे. त्या परिक्षा घेण्यासाठी ज्या विविध गुणवत्ता आयोजकांपाशी हव्यात, त्याची पात्रता कोणी तपासली आहे काय कुठल्याही सरकारी दफ़्तराचा कारभार जसा चालतो, त्याच पद्धतीने आपण मुलांना घडवण्याच्या व शिक्षणाच्या व्यवस्थेकडे बघत असतो. ही खरी समस्या आहे. मुलीच्या पदवी समारंभाच्या निमीत्ताने मी तेव्हा अमेरिकेला गेलेला होतो. त्या गजबजलेल्या सभागृहात स्थानिक मुलांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि ज्याचे नाव घेतले जाई, त्याचे आप्तस्वकीय गर्दीतून गजर करायचे. मला हे थोडे चमत्कारीक वाटले होते. सोहळा संपल्यावर माझी मुलगी व तिचे भारतीय सह्कारी यांच्याशी त्याच संदर्भात बोललो, तेव्हा डोक्यात प्रकाश पडला. ही बहुतांश अमेरिकन मुले कशीबशी पदवीपर्यंत पोहोचली होती आणि त्यातली ९० टक्के पुढले शिक्षण घेणार नव्हती. ते इथपर्यंत पोहोचले तेच अमेरिकन समाजातील सामान्य कुटुंबांना मोठे वाटते. बरीचशी मुले शालेय शिक्षणाच्या पुढे मजल मारत नाहीत. अमेरिकन विद्यापीठात आज अर्ध्याहून अधिक विद्यार्थी परदेशी आहेत आणि स्थानिक मुलांची संख्या निम्मेही नाही. कारण तिथे प्रमाणपत्राला किंमत नसून गुणवत्ता व पात्रतेला प्राधान्य आहे. मग मुले आपल्या कुवतीनुसार वरचे शिक्षण घेतात, किंवा त्यांना कॉपी वगैरेची गरज भासत नाही. पेपरफ़ुटीचाही विषय येत नाही. मुलगी तिथे व मी भारतात असतानाही तिच्या परिक्षेची विचारपूस अन्य भारतीय पालकांप्रमाणे करीत होतो. प्रत्येक विषयाचे काय झाले वगैरे. त्याच चर्चेतून आणखी एक विचित्र गोष्ट लक्षात आली आणि आपली परिक्षा पद्धती किती बोगस झाली आहे, त्याचाही साक्षात्कार झाला.\nअशाच एका विषयाची परिक्षा होती आणि नेहमीप्रमाणे मी इथून फ़ोनवर विचारणा केली, तर मुलगी म्हणाली अजून पेपर झालेला नाही. मला गंमत वाटली. काही तास उलटून गेले व एव्हाना ही घरी आलेली असेल, तर पेपर झाला नाही म्हणजे काय तर ती म्हणाली टेकहोम पेपर आहे. म्हणजे प्रश्नपत्रिका तिला दिलेली होती आणि दोन दिवसात तिने जमेल तशी उत्तरपत्रिका लिहून जमा करायची होती. याचा अर्थ ती प्रश्नपत्रिका घरी आणुन वा विद्यापीठात बसूनही लिहायची मोकळीक होती, वेळेचे बंधन नव्हते. मी चपापलो. याचा अर्थ मुलांना खुलेआम पुस्तकातून कॉपी करायची मुभाच झाली ना तर ती म्हणाली टेकहोम पेपर आहे. म्हणजे प्रश्नपत्रिका तिला दिलेली होती आणि दोन दिवसात तिने जमेल तशी उत्तरपत्रिका लिहून जमा करायची होती. याचा अर्थ ती प्रश्नपत्रिका घरी आणुन वा विद्यापीठात बसूनही लिहायची मोकळीक होती, वेळेचे बंधन नव्हते. मी चपापलो. याचा अर्थ मुलांना खुलेआम पुस्तकातून कॉपी करायची मुभाच झाली ना त्यावर मुलीने केलेला खुलासा डोके चक्रावून टाकणारा होता. तिची प्रश्नपत्रिका ज्या विषयावर होती, त्याची एकूण तेरा पुस्तके होती आणि सरासरी प्रत्येक पुस्तकाची पाने आठशे हजार होती. म्हणजेच प्रश्नाचे उतर कुठल्या पुस्तकात आहे व कुठल्या पानावर आहे, ते नुसते आठवण्यासाठीही किमान दहाबारा हजार पाने चाळलेली तरी असायला हवी. मी निरूत्तर झालो. असाच आणखी एक अनुभव आहे. एका विषयाच्या परिक्षेत तिला माहित असलेले उत्तरही ती चुकीचे लिहून आलेली होती. तर त्या प्राध्यापकाने नंतर वेळ काढून तिला गाठले आणि गप्पा मारताना सहज त्याच विषयाला हात घातला. तिच्या नकळत त्याने चुकलेल्या उत्तराविषयी तिची जाण तपासली आणि मग विचारले, तुला हे ठाऊक आहे, तर उत्तरप्रत्रिकेत चुकीचे उत्तर कशाला लिहीलेस त्यावर मुलीने केलेला खुलासा डोके चक्रावून टाकणारा होता. तिची प्रश्नपत्रिका ज्या विषयावर होती, त्याची एकूण तेरा पुस्तके होती आणि सरासरी प्रत्येक पुस्तकाची पाने आठशे हजार होती. म्हणजेच प्रश्नाचे उतर कुठल्या पुस्तकात आहे व कुठल्या पानावर आहे, ते नुसते आठवण्यासाठीही किमान दहाबारा हजार पाने चाळलेली तरी असायला हवी. मी निरूत्तर झालो. असाच आणखी एक अनुभव आहे. एका विषयाच्या परिक्षेत तिला माहित असलेले उत्तरही ती चुकीचे लिहून आलेली होती. तर त्या प्राध्यापकाने नंतर वेळ काढून तिला गाठले आणि गप्पा मारताना सहज त्याच विषयाला हात घातला. तिच्या नकळत त्याने चुकलेल्या उत्तराविषयी तिची जाण तपासली आणि मग विचारले, तुला हे ठाऊक आहे, तर उत्तरप्रत्रिकेत चुकीचे उत्तर कशाला लिहीलेस तिनेही मग प्राध्यापकाला आपण चुकीचे लिहीले ते घरी गेल्यावर लक्षात आल्याचे स्पष्टच सांगून टाकले. त्याने ‘नेव्हर माईंड’ म्हणून निरोप घेतला. पण निकाल आला तेव्हा त्याने त्याही प्रश्नाचे पुर्ण गुण तिला दिलेले होते. मुद्दा परिक्षेच्या वेळेत काय लिहीले असा नसून, विषय मुलांना किती समजला व आत्मसात झाला आहे, त्याची परिक्षा असायला हवी. नाहीतर ती नुसती प्रमाणपत्रांची लॉटरी होऊन जाते.\nभारतीय शिक्षण व्यवस्था आता प्रमाणपत्रांची लॉटरी झालेली आहे. त्यात विद्यार्थ्याला काय समजले आहे वा त्याने विषय किती आत्मसात केलेला आहे, त्याची काही किंमत उरलेली नाही. एका पदवीचे प्रमाणपत्र मिळवण्याला प्राधान्य आलेले आहे. त्या विषयात वा क्षेत्रात त्याला कसलेही ज्ञान वा अनुभव असण्याची अजिबात गरज राहिलेली नाही. अनुभव किंवा ज्ञानी असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते. हे फ़क्त शिक्षणाच्याच बाबतीत नाही. साहित्यिक, कलावंत, जाणकार किंवा शास्त्रज्ञ सुद्धा प्रमाणपत्रावर निश्चीत केला जात असतो. सहाजिकच परिक्षा व्यवस्था चालविणाराही प्रमाणपत्रधारी असला म्हणजे झाले. त्याला परिक्षा शिक्षण वा इतर तत्सम गोष्टींविषयी काहीही माहिती असण्याची गरज नाही. बिहार वा उत्तरप्रदेशातल्या अनेक शाळांमध्ये शिक्षक जे विषय शिकवतात, त्यांनाच त्याचा थांगपत्ता नसतो, अशा बातम्या चित्रीत करून अनेक वाहिन्या नित्यनेमाने दाखवित असतात. मग त्यांची भरती कशी होते कोण भरती करतो कशाच्या आधाराने त्यांना शिक्षकाच्या जागी नेमले जाते परिक्षांच्या उत्तरपत्रिका तपासण्याच्याही बाबतीत चाललेले गोंधळ आपण अनेक वाहिन्यांवरून बघितलेले आहेत. इतके सर्वकाही चालत असेल, तर मुद्दा शिक्षण वा परिक्षेचा नसून केवळ प्रमाणपत्र मिळवण्याचा होऊन जातो. ते प्रमाणपत्र कॉपी करून मिळवा किंवा खोटे बनवा, काय फ़रक पडणार आहे परिक्षांच्या उत्तरपत्रिका तपासण्याच्याही बाबतीत चाललेले गोंधळ आपण अनेक वाहिन्यांवरून बघितलेले आहेत. इतके सर्वकाही चालत असेल, तर मुद्दा शिक्षण वा परिक्षेचा नसून केवळ प्रमाणपत्र मिळवण्याचा होऊन जातो. ते प्रमाणपत्र कॉपी करून मिळवा किंवा खोटे बनवा, काय फ़रक पडणार आहे आपल्या जागी अन्य कुणा हुशार विद्यार्थ्याला बसवूनही उच्चशिक्षणासाठी प्रवेश मिळवता येतो किंवा पदवी परिक्षा उत्तीर्ण होता येते. कारण महत्ता प्रमाणपत्राची आहे. बोगस रेशनकार्ड वा जातीचे खोटे प्रमाणपत्र चालत असेल, तर शिक्षणाच्या पात्रतेचे वा ज्ञानाचे प्रमाणपत्र तरी खरे असण्य़ाचा आग्रह कशाला आपल्या जागी अन्य कुणा हुशार विद्यार्थ्याला बसवूनही उच्चशिक्षणासाठी प्रवेश मिळवता येतो किंवा पदवी परिक्षा उत्तीर्ण होता येते. कारण महत्ता प्रमाणपत्राची आहे. बोगस रेशनकार्ड वा जातीचे खोटे प्रमाणपत्र चालत असेल, तर शिक्षणाच्या पात्रतेचे वा ज्ञानाचे प्रमाणपत्र तरी खरे असण्य़ाचा आग्रह कशाला केंद्रीय शालेय शिक्षण मंडळाच्या परिक्षेचा बोर्‍या वाजला, म्हणून जो गदारोळ चालला आहे, त्यात कुठे शिक्षण व्यवस्था आमुलाग्र सुधारण्याचा मुद्दा तरी आला आहे काय\nराजकारण्यांपासून माध्यमांपर्यत प्रत्येकाला कोणाला तरी आरोपी म्हणून पिंजर्‍यात उभे करण्यामध्ये रस आहे. कुणाचा तरी राजिनामा हवा आहे, किंवा कुणाला तरी गुन्हेगार म्हणून रंगेहाथ पकडल्याचे नाटक रंगवण्याची अतीव इच्छा आहे. पण जी व्यवस्था निकामी ठरलेली आहे, जिचे दुष्परिणाम दरवर्षी लाखो मुलांना भोगावे लागत आहेत, त्यात सुधारणा करण्याचा विषय आहे काय शिक्षण हे नव्या पिढीला उत्तम माणूस व समाजोपयोगी नागरिक घडवण्याची एक उदात्त प्रक्रीया असल्याचे भान कुठेतरी दिसते आहे काय शिक्षण हे नव्या पिढीला उत्तम माणूस व समाजोपयोगी नागरिक घडवण्याची एक उदात्त प्रक्रीया असल्याचे भान कुठेतरी दिसते आहे काय प्रत्येकजण त्या रुग्णशय्येवर पडलेल्या शिक्षण व्यवस्था व परिक्षा यंत्रणेला आपल्या मतलबी नजरेने बघतो आहे. पण त्या मरणासन्न व्यवस्थेला जगवण्याची इच्छा कुणातही दिसत नाही. मुलांना आपल्या येऊ घातलेल्या वर्षाची वा नंतरच्या विविध प्रवेश परिक्षांची फ़िकीर आहे. अधिकार्‍यांना अंगावर उलटलेल्या भानगडीतून सुटण्याची चिंता आहे. सत्ताधार्‍यांना आलेले बालंट संपावे अशी काळजी आहे. विरोधकांना मुलांच्या तारांबळीत आपली मते वाढवून घेण्याची अपुर्व संधी दिसते आहे. माध्यमांना रसभरीत खतरनाक कथाकथनाची संधी सापडली आहे. मागल्या वर्षी असेच काही घडले आणि पुढल्या वर्षी असेच आणखी काही घडेल, याचे भान कोणालाही राहिलेले दिसत नाही. जगाच्या स्पर्धेत भारतातली कुठलीही शिक्षण संस्था पहिल्या शभर दोनशे क्रमांकात नसल्याची वेदनाही दिसत नाही. महिलांना घराच्या चौकटीतून बाहेर काढून शिकवायला पुढाकार घेणारे महात्मा फ़ुले व त्यासाठी आयुष्य वेचणारे महर्षी कर्वे विस्मृतीत गेले आहेत. आता पालकांना ग्राहक बनवून त्यातून अब्जाधीश झालेले शिक्षणसम्राट उदयास आले आहेत. त्या देशात यापेक्षा अधिक सुटसुटीत शिक्षण व्यवस्था कुठून उभी राहू शकेल प्रत्येकजण त्या रुग्णशय्येवर पडलेल्या शिक्षण व्यवस्था व परिक्षा यंत्रणेला आपल्या मतलबी नजरेने बघतो आहे. पण त्या मरणासन्न व्यवस्थेला जगवण्याची इच्छा कुणातही दिसत नाही. मुलांना आपल्या येऊ घातलेल्या वर्षाची वा नंतरच्या विविध प्रवेश परिक्षांची फ़िकीर आहे. अधिकार्‍यांना अंगावर उलटलेल्या भानगडीतून सुटण्याची चिंता आहे. सत्ताधार्‍यांना आलेले बालंट संपावे अशी काळजी आहे. विरोधकांना मुलांच्या तारांबळीत आपली मते वाढवून घेण्याची अपुर्व संधी दिसते आहे. माध्यमांना रसभरीत खतरनाक कथाकथनाची संधी सापडली आहे. मागल्या वर्षी असेच काही घडले आणि पुढल्या वर्षी असेच आणखी काही घडेल, याचे भान कोणालाही राहिलेले दिसत नाही. जगाच्या स्पर्धेत भारतातली कुठलीही शिक्षण संस्था पहिल्या शभर दोनशे क्रमांकात नसल्याची वेदनाही दिसत नाही. महिलांना घराच्या चौकटीतून बाहेर काढून शिकवायला पुढाकार घेणारे महात्मा फ़ुले व त्यासाठी आयुष्य वेचणारे महर्षी कर्वे विस्मृतीत गेले आहेत. आता पालकांना ग्राहक बनवून त्यातून अब्जाधीश झालेले शिक्षणसम्राट उदयास आले आहेत. त्या देशात यापेक्षा अधिक सुटसुटीत शिक्षण व्यवस्था कुठून उभी राहू शकेल बुडायला उतावळा झालेल्याला कोण वाचवू शकतो बुडायला उतावळा झालेल्याला कोण वाचवू शकतो लॉटरी सर्वांना लागत नसते. आपल्या देशातील शिक्षण प्रमाणपत्रांची लॉटरी झाली असेल, तर यातून सुटका आहे काय\nएकंदरीत सर्व परिस्थिती पहाता मला तरी असे वाटते की,\n\"आपण भारतीय लोकशाही मधे रहाण्याच्या लायकीचे नाही आहोत\"\nभ्रष्टाचार करण्यातहि आपण भ्रष्टाचार करु शकतो\nभाऊ, सर्वात प्रथम ह्या विषयावर आपण लेख लिहिलात ह्याबद्दल धन्यवाद...माफ करा पण माझे मत थोडे वेगळे आहे.\nभारतीय पद्धती खराब आहे असे सरसकट समजले तर ते जरा चुकीचे आहेत...\nमी गेली १० वर्षे अमेरिकेत IT कंपनी मध्ये काम करतो आहे आणि ह्या १० वर्षात इतर अमेरिकन सहचारी लोकांबरोबर काम केल्यानंतर आपली भारतीय लोक काम करताना कुठे कमी पडतात असे मला अजिबात दिसले नाही... ह्यातली बहुतांश भारतीय हे फक्त भारतात शिक्षण घेतलेले आहेत आणि त्या जोरावर ते अमेरिकेतही नामांकित कंपनी मध्ये काम करतात\nतसेच इंडियन कंपनी मधून अमेरिकेत branch मध्ये ट्रान्सफर झालेली भारतीय सुद्धा पहिल्या १० दिवसात सेट होतात आणि इथल्या अमेरिकन लोकांच्या खांद्याला खांदा लावून तेच काम करतात\nमी हे मान्य करतो कि आपल्या शिक्षण पद्धतीमद्ये प्रयोगशीलता, इंनोव्हेशन कमी आहे पण त्यात सुद्धा सुधारणा होत आहे.\nसंस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे\n‘हमाम मे सब नंगे है’, अशी एक हिंदीतली उक्ती आहे आणि त्याचीच प्रचिती सध्या येत आहे. चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर या अ...\nराफ़ायलवर मोदी गप्प का\nराफ़ायल लढावू विमान खरेदीच्या विषयावर इतके रणकंदन माजलेले असतानाही सातत्याने इतर विषयावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, याच बाबतीत मौनव्र...\nअर्थात सनातनी पुरोगामीत्व पाच वर्षापुर्वी मोदी बहूमत मिळवू शकतात, हे मी सांगू शकलो, त्याचा पाया मला इब्न खालदूनच्या मुकदीमा या चौदाव्या ...\nमतचाचणी विश्लेषण (४) मागल्या विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपाने युती मोडली व एकहाती शत-प्रतिशत सत्ता बळकावण्याचा कावा केलेला होता. ...\nसाडेचार वर्षापुर्वी लोकसभेची निवडणूक ऐन भरात होती आणि जवळपास ६० टक्के मतदान उरकलेले होते. अशावेळी नरेंद्र मोदींची लोकप्रियता इतकी शिगेला ...\nमतचाचणी विश्लेषण (५) आगामी लोकसभेच्या निवडणूका आणि त्यात मतदान कसे होईल, याविषयीची उत्सुकता स्पष्ट आहे. जितकी ती प्रत्येक पक्षातील नेत्...\n२०१९ ची लोकसभा, जिंकणार ‘कॉग्रेसच’\n(लेखांक पहिला) येत्या डिसेंबर महिन्यात पाच विधानसभांचे मतदान उरकलेले असेल आणि निकाल लागलेले असतील. त्यानंतर विनाविलंब सतराव्या लोकसभा ...\nसरडा मोसमाप्रमाणे आपले रंग बदलतो असे म्हणतात. ते सिद्धही झालेले आहे. त्याचे कारणही स्पष्ट आहे. निसर्गाने सुरक्षेसाठी सरडा नावाच्या प्राण्...\nबाजारबुणगे आणि रा. स्व. संघ\nSunil Tambe 3 August at 23:32 · प्लासी ते सांगली बंगालचा शेवटचा नबाब सिराज उद्दौला मातला होता. नबाबाचं सैन्य ब्रिटीश सैन्याच्या दुप्...\nमतचाचणी विश्लेषण (३) आगामी लोकसभा निवडणूकीचा संदर्भ घेऊन रिपब्लिक व एबीपी यांनी सी-व्होटरच्या मदतीने केलेल्या मतचाचणीचे निष्कर्ष बहुता...\nआता हसावं की रडावं\nचला, ‘मागे-मागे’ उभे राहू\nज्याची त्याला प्यार कोठडी\nआसिफ़ाचे जग आणि जगातल्या आसिफ़ा\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nकायदा व्यवस्था की अवस्था\nकौरव, पांडव आणि घटोत्कच\nसहानुभुतीचे मुखवटे गळून पडले\nअण्णा हजारे आगे बढो\nव्यापारी बॅन्का बुडवल्या आता व्होटबॅन्काही बुडवणा...\nदुसरी तिसरी चौथी आघाडी\nसभी मिले हुवे है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nashik/nashikwomengoldjewelerytheft/", "date_download": "2018-10-19T14:35:06Z", "digest": "sha1:6DPRFCQJ7VRFNRCV6TYYV7FS3Z2TTHTE", "length": 30171, "nlines": 399, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Nashik,Women,Gold,Jewelery,Theft | नाशिकमध्ये भुरळ पाडून महिलेच्या दागिन्यांची चोरी | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १९ ऑक्टोबर २०१८\nडोक्यात दगड टाकून विवाहितेची निर्घृण हत्या\nअति तिथे माती... हातात ४५ लाखांचे चोरीचे सोने तरी अधिक हव्यासापोटी गमावला जीव\nअमृतसरमध्ये रावणदहन कार्यक्रमादरम्यान अपघात, अनेकजणांचा मृत्यू झाल्याची भीती\nबीडच्या खंडेश्वरी यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या\nविभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदके\nदेवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 ऑक्टोबर\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nShivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने\nचोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न\nMetoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nनाशिकमध्ये भुरळ पाडून महिलेच्या दागिन्यांची चोरी\nनाशिक : औरंगाबादला जाणारी एसटी कुठे मिळेल असे विचारून दोघा संशयितांनी एका महिलेस रिक्षामध्ये बसवून भूरळ पाडून तिच्या अंगावरील सत्तर हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि़२६) दुपारी ठक्कर बझार बसस्थानकावर घडली़ या प्रकरणी कल्पना देवीदास करोटे यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसांनी चोरी गुन्हा दाखल केला आहे़\nठळक मुद्दे ठक्कर बझार बसस्थानक : सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा\nनाशिक : औरंगाबादला जाणारी एसटी कुठे मिळेल असे विचारून दोघा संशयितांनी एका महिलेस रिक्षामध्ये बसवून भूरळ पाडून तिच्या अंगावरील सत्तर हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि़२६) दुपारी ठक्कर बझार बसस्थानकावर घडली़ या प्रकरणी कल्पना देवीदास करोटे यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसांनी चोरी गुन्हा दाखल केला आहे़\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भद्रकालीतील मोची गल्लीतील रहिवासी कल्पना करोटे (५०) या दुपारी दोन वाजेच्या सुमारास कामावरून घरी जात होत्या़ नेहरू गार्डनजवळील मर्चंट्स बँकेजवळ त्यांना दोन संशयित भेटले व औरंगाबादसाठी एसटी कुठून मिळेल अशी विचारणा केली़ करोटे यांनी त्यांना रिक्षाने जाण्याचा सल्लाही दिला; मात्र या संशयितांनी भुरळ पाडून करोटे यांना रिक्षात बसविले व ठक्कर बझार बसस्टॅण्डवर आणले़\nयानंतर संशयितांनी करोटे यांना अंगावर इतके दागिने घालायचे नाहीत, चोर कान आणि गळा कापतात अशी भीती दाखविली़ त्यामुळे संशयितांवर विश्वास बसलेल्या कपोते यांनी अंगावरील ४० हजार रुपयांची दीड तोळे वजनाची सोन्याची पोत, दहा हजार रुपये किमतीचे अर्धा तोळे वजनाचे टॉप्स, अर्धा तोळा वजनाचे कानातील वेल, दहा हजार रुपयांची अर्धा तोळा वजनाची अंगठी असे सत्तर हजार रुपयांचे सोन्याचे दागिने काढून संशयितांकडे दिले़ त्यांनी दागिने रुमालात बांधून पर्समध्ये ठेवण्याचे नाटक केले व फरार झाले़ दरम्यान, काही वेळाने करोटे यांनी रुमालाची गाठ सोडून बघितली असता त्यामध्ये दागिन्यांऐवजी दगड व कागद असल्याचे आढळून आले़\nया घटनेची माहिती मिळल्यानंतर सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती घेतली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nऔरंगाबाद परिमंडळात दोन महिन्यांत पकडली १६०९ ग्राहकांची वीजचोरी\nवटपोर्णिमा विशेष ; पत्नीसाठी किडणीदान करून दिली प्रेमाची पावती\nवटपोर्णिमेच्यादिवशी शहरात चोरट्यांकडून महिला लक्ष्य , १३ सोनसाखळ्या चोरीच्या घटना\nमहिलेचा वाहतुक महिला पोलिसाला चावा\nनाशकात सुखोई Su-30MKI विमान कोसळले, प्रसंगावधान दाखवल्यानं दोन वैमानिक बचावले\nइगतपुरीजवळील अशोका धबधब्याची वाट सुकर\nयेवला तालुक्यात चाऱ्याला आग\nलासलगाव बाजारात कांदा भावात घसरण\nहरणबारी धरणातील पाणी आरक्षणाला विरोध\nविश्वशांती अहिंसा संमेलनासाठी तयारी पूर्ण\nस्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव\nनायगाव घाटाचे सौंदर्य धोक्यात \nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nVedio : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा\nबंगाली महिलांनी लुटला सिंदुर खेळाचा आनंद\nसोलापूर जिल्ह्यात फक्त ४० टक्के पाऊस, ४७० गावात टँकरने पाणीपुरवठा\nदुष्काळी स्थितीवर जिल्हा परिषद सादर करणार ‘ग्राऊंड रिपोर्ट’\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nSabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nकाश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nPro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/bhavasha-challenge-police-21343", "date_download": "2018-10-19T14:34:25Z", "digest": "sha1:3ZLANRREAORO3ITF7IG54DMTVVCYTTU7", "length": 21427, "nlines": 200, "source_domain": "www.esakal.com", "title": "Bhavasha is a challenge to police भावशाचा चकवा हे पोलिसांसमोर आव्हान | eSakal", "raw_content": "\nभावशाचा चकवा हे पोलिसांसमोर आव्हान\nशुक्रवार, 16 डिसेंबर 2016\nडबल मर्डरने खाकीवर प्रश्‍नचिन्ह - मिणच्याचा खून चक्रावणारा; घरफोड्या, चेन स्नॅचिंग अशा अनेक घटना\nडबल मर्डरने खाकीवर प्रश्‍नचिन्ह - मिणच्याचा खून चक्रावणारा; घरफोड्या, चेन स्नॅचिंग अशा अनेक घटना\nसांगली - पोलिसांच्या ताब्यातून पळाल्यानंतर सहा वर्षे चकवा दिल्यानंतर पुन्हा गावात येऊन निर्घृण खून करणाऱ्या भावशा पाटलाने वर्षअखेरीस पोलिसांची झोपच उडवली. सांगलीतून गुंड मिणच्या गवळीचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावणारी गुन्हेगारांची ‘मोडस’ चक्रावून सोडणारी ठरली. प्रत्येक महिन्यात खुनाचा प्रकार घडला. खुनी हल्ले, बंद घरफोड्या, मोटारीतून रोकड लंपास, चेन स्नॅचिंगसारख्या घटनांनी पोलिसांची डोकेदुखी यंदाच्या वर्षात वाढली. मसुचीवाडीतील छेडछाड प्रकरण, मिरजेतील विवाहिता आत्महत्याप्रकरणाची राज्य महिला आयोगाला दखल घ्यायला लागली.\nकुडनूर (ता. जत) येथे माथेफिरूने आई, पत्नी आणि दोन मुलींचा खून केल्याची घटना सर्वाधिक डोके सुन्न करणारी ठरली. सिद्धनाथ येथे खून का बदला खून असा प्रकार घडला. सांगलीत गुंड मिणच्या गवळी याचा आर्थिक वादातून खून करून मृतदेह जाळून राख नदीत टाकल्याचा प्रकार घडला. मिणच्या हा खतरनाक गुंड होता. परंतू खून करून पुरावा नष्ट करण्याची ‘मोडस’ चक्रावून टाकणारी ठरली. गुंड रवींद्र कांबळेचा गोकुळनगरमध्ये खून झाला. सांगलीतील रामनगरमधील ‘डबल मर्डर’ तणाव निर्माण करणारा ठरला. बाज (ता.जत) येथे मुलाकडून आईचा खून. नांद्रेत मुलाकडून वडिलांचा खून. रेल्वेत बापाने चिमुरड्याला आपटले. तासगावला सुनेकडून सासऱ्याचा खून. जाडरबोबलाद (ता.जत) येथे तरुणाकडून मावशीचा खून.\nतडसरमध्ये मुलासमोर पत्नीचा खून. पलूसला दारूड्याकडून आईचा खून. करांडेवाडी (ता. कडेगाव) येथे सरपंचाचा भावाकडून खून या घटना नात्यातील संघर्ष आणि अन्य कारणातून घडल्या. त्याशिवाय कुपवाड, धामणी, रेठरेहरणाक्ष, सलगरे, येवलेवाडी, येलूर, पलूस, बिसूर, भिलवडी, बुधगाव, ढालगाव, आरग, मिरज, बंडगरवाडी, रावळगुंडवाडी, भांबर्डे, भोसे, घानवड, कामेरी, मुचंडी, गुलगुंजनाळ, गौरगाव, येळवी, लांडगेवाडी, तडसर आदी ठिकाणी खुनाचे प्रकार घडले. सलगरे येथील अनोळखी युगुलाचा खून उघडकीस आला नाही. मुचंडीच्या जंगलातील महिलेचा खून तपासावरच राहिला. हल्ल्याचे प्रकारही सांगली, कुपवाड, संजयनगरसह ग्रामीण भागात घडले.\nवर्षात पाच टोळ्यांना मोका\nतत्कालीन अधीक्षक सुनील फुलारी यांच्या काळात संजयनगर येथील खूनप्रकरणी गुंड म्हमद्या नदाफ टोळीतील २० जणांना मोका लावला. तर अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर गुंड दुर्गेश पवार टोळी, मध्या वाघमोडे टोळीसह चार टोळ्यातील २७ जणांना ‘मोका’ लावला. दोन गुंडांवर झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली. अवघ्या पाच महिन्यांत अशी कामगिरी जिल्हा पोलिस दलात ऐतिहासिक ठरली.\nइस्लामपूर यात्रेतील खून आणि एटीएममधील रक्षकाचा खून एलसीबीने उघडकीस आणला. सांगलीतील टोळीकडून दहा पिस्तुले व एक रिव्हॉल्व्हर जप्त केले. मिरजेत साडेतीन कोटीची रोकड जप्त केली. मध्यप्रदेशातील तरुणाकडून पिस्तूल जप्त केले. बिबट्याचे कातडे, गुटखा तस्करी, टॅंकरमधील रसायन चोरणारी टोळी जेरबंद केली. कोल्हापुरातील एसटी गॅंगमधील संजय किरणगीला अटक केली. कर्नाटकातील खुनाचा गुन्हा सांगलीतून उघडकीस आणला. अनेक फरारी आरोपींना पकडण्याची कामगिरी करत प्रलंबित गुन्हे उघडकीस आणले. भावशा पाटीलच्या तीन फरारी साथीदारांना आणि मध्या वाघमोडेला साथीदारासह जेरबंद केले.\n२५ लाख रुपयांचे हस्तिदंत जप्त केले. नरक्‍या वनस्पती तस्करांना अटक केली. दुचाकी चोरट्यांना अटक केली. दुचाकी चोराकडून महिलेचा खून उघडकीस आणला. ६ जेसीबी मशीन चोरणारी टोळी जेरबंद केली. जयसिंगपूर येथील चिकण्या ऊर्फ धनराज धुतरगी याचा मिरज ग्रामीण हद्दीत झालेला खून उघडकीस आणून आरोपींना अटक केली. या महत्वाच्या कामगिरीसह इतर गुन्हे उघडकीस आणण्याची कामगिरी केली.\nमावळत्या वर्षात बंद घरे, बंगले फोडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले. सांगलीत मोठ्या प्रमाणात बंद घरे फोडली गेली.\nपरंतु त्या मानाने पोलिसांची कामगिरी अगदी सुमारच राहिली. चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हानच उभे केले आहे. बॅग लिफ्टिंग आणि मोटारीतून रोकड लंपास करण्याचे प्रकार घडले. हे गुन्हे अद्यापही तपासावरच आहेत. चेन स्नॅचिंगचे प्रकारही घडले. ‘धूमस्टाईल’ चोरट्यांनी अद्याप त्यांचे आव्हान जिवंत ठेवल्याचे चित्र आजपर्यंत कायम आहे.\nमिरजेत बलात्कारात पीडित महिलेवरच खंडणीचा गुन्हा दाखल केल्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे प्रकार वर्षाच्या मध्यंतरीस घडला. त्यामुळे याप्रकरणात संबंधित पोलिसांची नाचक्कीच झाली. राज्य महिला आयोगाने याची गंभीर दखल घेतली. याप्रकरणात महिला पोलिस निरीक्षकासह कर्मचाऱ्यास निलंबित व्हावे लागले. मसुचीवाडी येथे छेडछाडीमुळे ग्रामस्थांचा शाळेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णयही आयोगाला दखल घ्यायला लावणारा ठरला.\nविशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या संकल्पनेतून निर्भया पथकाची स्थापना जिल्ह्यात झाली. हैदराबादच्या धर्तीवर छेडछाड रोखण्यासाठी तीन महिन्यांपासून साध्या वेशातील पोलिसांचे हे पथक प्रत्येक पोलिस ठाणे हद्दीत कार्यरत आहे. त्याशिवाय दामिनी गस्ती पथकही कार्यरत आहे. त्याशिवाय पोलिसांचे प्रतिसाद ॲपही मदतीसाठी कार्यरत करण्यात आले.\nभोसे व डफळापूर येथे दरोडेखोरांचा धुमाकूळ\nतासगाव पोलिसांकडून पाचगाव येथील खून उघडकीस\nसांगलीत ‘गेम’ च्या तयारीतील टोळी जेरबंद\nउमदी पोलिस ठाण्यात संशयिताची आत्महत्या\nउमदी आत्महत्येप्रकरणी तिघां पोलिसांवर गुन्हा\nकुंडल आणि इतरत्र बाललैंगिक अत्याचार घटनामुळे संताप.\nदेवांच्या भेटीलाही न्यायालयाचा अडसर\nभिलार : दसऱ्याच्या दिवशी दांडेघरच्या श्री केदारेश्वर आणि पसरणीच्या श्री काळभैरवनाथाच्या पालखी भेटीचा सोहळा नेहमीच्याच पारंपरिक वादग्रस्त जागेत न...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nपंचवटी एक्स्प्रेसला लवकरच 'विस्टाडोम कोच'\nमनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा...\nपित्याने पोटच्या मुलीची कोयत्याने गळा चिरुन हत्या\nपाली, ता. १९ (वार्ताहर) सुधागड तालुक्यातील दहिगाव येथे एका पित्याने आपल्या चार वर्षीय मुलीची शुक्रवारी (ता.१९) कोयत्याने गळा चिरुन हत्या केली....\nआता राज्‍यात आणा सर्वसामान्यांची सत्ता - आनंदराज आंबेडकर\nनाशिक रोड - धर्माच्या नावाखाली नागरिकांना फसविले गेले, त्यांना अशिक्षित ठेवून सत्ता, संपत्तीपासून दूर ठेवले गेले. राज्यातील बहुजन समाज, आंबेडकरवादी,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2018/04/blog-post_41.html", "date_download": "2018-10-19T12:51:57Z", "digest": "sha1:VVVBIUE7I3PT3L3K4IPPL27Z6TC6SCZC", "length": 31326, "nlines": 187, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: कायदा व्यवस्था की अवस्था?", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nकायदा व्यवस्था की अवस्था\nकायदा सुव्यवस्था हा शब्द नेहमी अगत्याने वापरला जात असतो. लोकशाही आल्यापासून प्रत्येकजण कायद्याची भाषा बोलू लागला. पण तितक्याच प्रमाणात अन्याय होत असल्याचाही आक्रोश ऐकू येऊ लागला. विविध समाजघटक न्यायासाठी संघटना बनवून रस्त्यावर उतरू लागले आहेत आणि त्यातले अनेकजण कोर्टालाही न्यायाची व्याख्या सांगण्यापर्यंत मजल मारू लागले आहेत. पण वास्तवात पुर्वीच्या काळात न्याय जितका सहजसाध्य होता, तितका आज राहिलेला नाही. माणसे त्या न्यायाच्या प्रतिक्षेत मरून जातात, पण न्याय काही त्यांना तोंड दाखवत नाही. कदाचित दुर्मिळ असलेला देव भेटू शकेल. पण न्याय दुर्लभ होत गेला आहे. त्याचीच प्रचिती कायम येत असते. त्याचे ताजे उदाहरण म्हणून अब्दुल शेखकडे बघता येईल. तब्बल ३१ वर्षांनी ‘त्याला न्याय मिळाला’ असे त्याला वाटते आहे. सामुहिक बलात्काराच्या आरोपातून त्याची कोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली आहे. सहाजिकच जाचातून सुटलेल्या अब्दुलला तसे वाटत असेल तर गैर नाही. पण खरोखरच त्याच्या विरोधात काही पुरावा साक्षीदार नव्हता काय त्याच्या मुक्ततेची कहाणी ही भारतीय न्यायव्यवस्थेची शोकांतिका आहे. कारण त्या खटल्यात चालवण्यासारखे काहीच राहिले नाही, म्हणून खटला गुंडाळण्याची पाळी आली आणि म्हणून अब्दुल शेखला न्याय मिळाल्यासारखे वाटते आहे. पण विषय त्याच्या न्यायाचा होता काय त्याच्या मुक्ततेची कहाणी ही भारतीय न्यायव्यवस्थेची शोकांतिका आहे. कारण त्या खटल्यात चालवण्यासारखे काहीच राहिले नाही, म्हणून खटला गुंडाळण्याची पाळी आली आणि म्हणून अब्दुल शेखला न्याय मिळाल्यासारखे वाटते आहे. पण विषय त्याच्या न्यायाचा होता काय विषय तर पिडीत महिलेच्या न्यायाचा होता. मग अब्दुलला ‘न्याय आपल्याला मिळाला’ असे का वाटावे विषय तर पिडीत महिलेच्या न्यायाचा होता. मग अब्दुलला ‘न्याय आपल्याला मिळाला’ असे का वाटावे तर त्याच्यावरचे आरोप खोटे असल्याचा त्याचा दावा होता आणि आरोप खरे सिद्ध करण्यासाठी पिडिता हयात नाही, की तपासकाम करणारेही जागेवर नाहीत. तब्बल ३१ वर्षे मध्यंतरी गेली. सगळेच विस्कटून गेले आणि अब्दुल मात्र न्याय मिळाला म्हणून आनंदी आहे. ही कायदा व्यवस्था नव्हेतर कायदा अवस्था झाली आहे.\nएका सामुहिक बलात्काराच्या गुन्ह्याचा निचरा होण्यासागी ३१ वर्षे का लागावीत, याचा विचार कोणालाही करावा असे वाटत नाही, ही खरी शोकांतिका आहे. पिडितेने गुन्हा १९८६ सालात दाखल केला होता. अब्दुलसह त्याच्या साथीदारालाही अटक झालेली होती. पण अल्पावधीतच त्याला जामिन मिळाला आणि तो सरळ अरबी देशात पळून गेला. सहाजिकच पुढल्या काळात त्याचा खटला उभा राहू शकला नाही, की चालवला जाऊ शकला नाही. प्रकरण न्यायालयात धुळ खात पडले. १९९४ सालात तपास करणारे अधिकारी निवृत्त झाले आणि २०१३ मध्ये अब्दुल पुन्हा भारतात परतला. त्यानंतर खटल्याचे काम पुन्हा सुरू झाले. दरम्यान त्याच्या साथीदाराचा मृत्यू झाला आणि २०१७ च्या शेवटी अब्दुलवर आरोप निश्चीत करण्यात आले. पण त्याची सुनावणी सुरू होण्यापुर्वीच पिडीतेचा अपघाती मृत्यू झाला. मग गुन्हा सिद्ध तरी कसा व्हायचा एका सामुहिक बलात्काराच्या खटल्याला ३१ वर्षे लागण्याची काय गरज आहे एका सामुहिक बलात्काराच्या खटल्याला ३१ वर्षे लागण्याची काय गरज आहे आपल्या न्यायव्यवस्थेचे अधिकारी, विविध न्यायमुर्ती याचा कधी विचार करणार आहेत काय आपल्या न्यायव्यवस्थेचे अधिकारी, विविध न्यायमुर्ती याचा कधी विचार करणार आहेत काय अब्दुलवर बलात्काराचा गंभीर आरोप असताना त्याला जामिन मिळू शकतो अब्दुलवर बलात्काराचा गंभीर आरोप असताना त्याला जामिन मिळू शकतो त्याच्यावर आरोपही निश्चीत झालेले नसतात. कुठल्याही गुन्ह्याची सुनावणी वा खटला कित्येक वर्षे चालण्याची काय गरज आहे त्याच्यावर आरोपही निश्चीत झालेले नसतात. कुठल्याही गुन्ह्याची सुनावणी वा खटला कित्येक वर्षे चालण्याची काय गरज आहे ३१ वर्षांनी पुरावा नसल्याचा साक्षात्कार होत असतो काय ३१ वर्षांनी पुरावा नसल्याचा साक्षात्कार होत असतो काय कुठल्याही प्रकरणात प्रथमदर्शी काही पुरावे असल्याशिवाय़च गुन्हे दाखल करण्यापासून न्यायाची प्रक्रीया कशी सुरू होत असते कुठल्याही प्रकरणात प्रथमदर्शी काही पुरावे असल्याशिवाय़च गुन्हे दाखल करण्यापासून न्यायाची प्रक्रीया कशी सुरू होत असते दहा पंधरा वर्षानंतर एखाद्या व्यक्तीला निर्दोष सोडून दिले जाते. मग इतकी वर्षे त्याला कशाला तंगवले दहा पंधरा वर्षानंतर एखाद्या व्यक्तीला निर्दोष सोडून दिले जाते. मग इतकी वर्षे त्याला कशाला तंगवले त्याचा जाब त्याने कुणाला विचारायचा त्याचा जाब त्याने कुणाला विचारायचा तो कायद्याच्या आडोशाने त्याच्यावर केलेला अन्याय नाही काय तो कायद्याच्या आडोशाने त्याच्यावर केलेला अन्याय नाही काय कुठलीही बाजू वेळकाढू पवित्रा घेते त्याला न्यायपीठ रोखू शकत नसते काय\nही तरी सामान्य घरातली सामान्य माणसे आहेत. आयपीएस म्हणजे सनदी वरीष्ठ पोलिस अधिकारी म्हणून दिर्घकाळ सरकारी सेवेत काम केलेल्या यादवराव पवार यांची कथा वेगळी नाही. १९९० च्या दशकात त्यांच्यावर वरदाभाई या माफ़ियाच्या साथीदारांनी पाठलाग करून हल्ला चढवला होता. त्याचा खटला इतका लांबला, की यादवराव निवृत्त झाले तरी त्याची सुनावणी होऊ शकली नाही. जेव्हा सुनावणी सुरू झाली, तेव्हा या ज्येष्ठ पोलिस अधिकार्‍यालाही आपल्यावरचे हल्लेखोर कोर्टाच्या समोर ओळखता आलेले नव्हते. त्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता झालेली होती. कारण घटनेला इतकी वर्षे उलटून गेल्यावर हल्लेखोरांचे चेहरे व शरीरयष्टीही आरपार बदलून गेलेली होती. पण मुळात अशा गोष्टीचा निचरा विनाविलंब म्हणजे काही महिन्यात व्हायला काय हरकत असते सुनावणीच्या तारखा वाढवून घेत रहाणे किंवा खटल्याचे कामकाज लांबवत जाणे, हा एकप्रकारे रिवाज झाला आहे. त्यातून आरोपी व फ़िर्यादी दोघांच्याही वाट्याला मनस्तापच येत असतो. न्यायाची अपेक्षाच संपत जाते आणि म्हणून मग लोक कायद्यापेक्षा अन्य मार्गाने आपले समाधान करू बघत असतात. न्यायप्रक्रीयेत कुणावरही अन्याय होऊ नये, ही अपेक्षा चुकीची मानता येणार नाही. पण कुणालाही अकारण दिर्घकाळ न्याय नाकारलाही जाऊ नये, याचे भान कोणी ठेवायचे सुनावणीच्या तारखा वाढवून घेत रहाणे किंवा खटल्याचे कामकाज लांबवत जाणे, हा एकप्रकारे रिवाज झाला आहे. त्यातून आरोपी व फ़िर्यादी दोघांच्याही वाट्याला मनस्तापच येत असतो. न्यायाची अपेक्षाच संपत जाते आणि म्हणून मग लोक कायद्यापेक्षा अन्य मार्गाने आपले समाधान करू बघत असतात. न्यायप्रक्रीयेत कुणावरही अन्याय होऊ नये, ही अपेक्षा चुकीची मानता येणार नाही. पण कुणालाही अकारण दिर्घकाळ न्याय नाकारलाही जाऊ नये, याचे भान कोणी ठेवायचे न्यायव्यवस्था समान कायदा लावते आणि अन्याय दूर करते, ही धारणाच कायद्याला मजबूत बनवत असते. न्यायातून तो विश्वास वृद्धींगत होत असतो. पण एकूण बघितल्यास न्यायाला विलंब करून न्याय नाकारला जाण्याचाच अनुभव अधिक लोकांच्या गाठीशी येत असतो. नागपूर येथे एका वस्तीमध्ये अक्कू यादव नावाच्या गुंडाने धुमाकुळ घातला होता आणि अनेक बलात्कार करून दहशतही माजवली होती. अखेरीस लोकांनी आपला न्याय आपणच केला.\n१९ बलात्काराचे आरोप असलेल्या अक्कू यादवमुळे लोकांना आपल्या घरातही महिला सुरक्षित नसल्याची खात्री पटलेली होती. १९ तक्रारी होत्या आणि ज्यांनी गुपचुप अन्याय सोसला, त्यांची गणती फ़ार मोठी होती. पण कायदा वा न्यायालये त्याला रोखू शकली नाहीत. मग अशाच एका प्रकारणात अटक झालेल्या अक्कूला कोर्टात रिमांडसाठी पोलिस घेऊन येणार असल्याची खबर लागली आणि लोकांनी त्याचा निवाडा त्याच कोर्टात करण्याचा निर्णय घेतला होता. वस्तीतले दिडशेहून अधिक मुले महिला वृद्ध पुरूष मिळेल ते हत्यार घेऊन कोर्टात पोहोचले आणि त्याच न्यायमंदिरात त्यांनी अक्कूला खांडोळी करून ठार मारले. तसे झाले नसते तर त्याला सतत जामिन मिळत राहिला असता आणि आणखी बलात्कार होत राहिले असते. ज्याच्यावर इतके लागोपाठ बलात्काराचे आरोप होत असतात, त्याला जामिन कशाच्या आधारावर दिला जातो जो मुक्त झाल्यास मोकळ्या जगातील महिलांची अब्रु धोक्यात असल्याच्या डझनावारी तक्रारी आहेत, त्याला इतके स्वातंत्र्य कसे मिळू शकते जो मुक्त झाल्यास मोकळ्या जगातील महिलांची अब्रु धोक्यात असल्याच्या डझनावारी तक्रारी आहेत, त्याला इतके स्वातंत्र्य कसे मिळू शकते न्याय द्यायला बसलेल्यांनी आपल्या विवेकबुद्धीचा वापर करायचाच नाही काय न्याय द्यायला बसलेल्यांनी आपल्या विवेकबुद्धीचा वापर करायचाच नाही काय कायदे व नियमातल्या तरतुदी ढोबळ मानाने केलेल्या असतात. त्यांच्या आधाराने पिठासीन अधिकार्‍याने आपला विवेक वापरून न्याय केला पाहिजे, हे साधे नैसर्गिक न्यायाचे तत्व आहे. आजकाल त्याचा कितीसा उपयोग केला जातो कायदे व नियमातल्या तरतुदी ढोबळ मानाने केलेल्या असतात. त्यांच्या आधाराने पिठासीन अधिकार्‍याने आपला विवेक वापरून न्याय केला पाहिजे, हे साधे नैसर्गिक न्यायाचे तत्व आहे. आजकाल त्याचा कितीसा उपयोग केला जातो जयललिता व शशिकला यांच्या भ्रष्टाचार खटल्यात खालच्या कोर्टाने त्यांना दोषी मानून शिक्षा दिलेली होती. ती हायकोर्टात रद्द कशी होते जयललिता व शशिकला यांच्या भ्रष्टाचार खटल्यात खालच्या कोर्टाने त्यांना दोषी मानून शिक्षा दिलेली होती. ती हायकोर्टात रद्द कशी होते आणि पुढे सुप्रिम कोर्टात तो निवाडाच रद्द कशाच्या आधारे होतो आणि पुढे सुप्रिम कोर्टात तो निवाडाच रद्द कशाच्या आधारे होतो ज्याने हायकोर्टात शिक्षा रद्द केली त्याला जाब कोणी विचारायचा ज्याने हायकोर्टात शिक्षा रद्द केली त्याला जाब कोणी विचारायचा की प्रत्येक बाबतीत खालपासून सुप्रिम कोर्टापर्यंत न्यायासाठी धावपळ करीत रहायचे की प्रत्येक बाबतीत खालपासून सुप्रिम कोर्टापर्यंत न्यायासाठी धावपळ करीत रहायचे मग प्रत्येक खटला थेट सुप्रिम कोर्टातच का सुरू करू नये\nसामान्य लोकांच्या मनात येणारे हे प्रश्न आहेत आणि त्यांना अडाणी वा मुर्ख समजून चालणार नाही. कारण कायदा वा न्यायाची महत्ता लोकांच्या सामुहिक विश्वासावर अवलंबून असते. जेव्हा त्या विश्वासाला तडा जातो, तेव्हा कायद्याची हुकूमत सैल होत असते. अक्कू यादवला मृत्यूदंड देण्यास लोक स्वत:च पुढाकार घेतात तेव्हा ते अराजकाला आमंत्रण असते. कारण तो जमावाचा न्याय असतो आणि त्याला कुठल्या विवेकाचे बंधन नसते. साक्षीपुरावे कोणी बघत नाही. जमावाची मानसिकता ज्याला गुन्हेगार मानते, त्याला आपला बचावही मांडण्याची मुभा दिली जात नसते. ती स्थिती यायला नको असेल, तर वकीलांपासून न्यायव्यवस्थेत कार्यरत असलेल्या सर्वांनी़च या दुर्दशेचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. देशातील सर्वात मोठ्या व अंतिम न्यायालयातील चार ज्येष्ठ न्यायाधीशही काही महिने आपल्या मागणीला विलंब झाला म्हणून पायंडे व नियम झुगारून पत्रकार परिषद घ्यायला पुढे सरसावले. त्यांना जो संयम दाखवता आला नाही, तो कुणा सामान्य नागरिक पिडीताने मात्र दाखवला पाहिजे, असा आग्रह मग धरता येईल काय कित्येक वर्षे अनेक पिडीत न्यायाची प्रतिक्षा करीत हेलपाटे घालत असतात,. यांची अवस्था किती दयनीय असेल, त्याचा या चार ज्येष्ठ न्यायमुर्तींनी जरा विचार करावा. एक पत्र त्त्यांनी सरन्यायाधीशांना आळसावलेल्या व मरगळलेल्या न्यायपालिकेला गतिमान करण्यासाठीही लिहावे. जेणे करून सामान्य नागरिकाच्या जीवनाला भेडसावणारी न्यायविलंबाची समस्या मार्गी लागू शकेल. सामान्यांचे दुखणे बाजूला ठेवा. आपल्याला विलंबाने किती हैराण व्हायला झाले, त्याच्याशी त्यांनी सामान्य नागरिकाच्या वेदना यातना तुलना करून बघाव्यात. मग देशातला सामान्य गरीब पिडीत किती सोशिक व न्यायनिष्ठ आहे, त्याचा अंदाज येऊ शकेल. मग तो रस्त्यावर उतरून जाळपोळ कशाला करतो, त्याची कल्पना येऊ शकेल.\nसगळा लेख वाचला आपल्याकडे न्याय लवकर मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या गोष्टीचा पुरेपूर फायदा गुन्हेगार मंडळी घेतात. मग काही दिवसांनी साक्षी पुरावे नाहीत म्हणुन निर्दोष मुक्तता केली जाते. या साठी कोर्ट दोन शिफ्ट मध्ये चालवणे हा एक पर्याय होऊ शकतो.\nमी माझ्या आयुष्यात १४ दिवाणी व ३ फौजदारी खटले चालवले. शेवटचा खटला इंजंक्शन सुट होता. आरोपी हजर झाले नव्हते, एकतर्फी होता, तरीही २ वर्षे निकाल मिळाला नाही. दरम्यान माझे व आरोपींचे संबंध चांगले झाले व मी पुढे कोर्टात गेलो नाही. ... Moral of the story.. पक्षकारांचे वाद प्रेमाने सुटावेत म्हणून कोर्ट दिरंगाई करते.\nअगदी हेच प्रश्न मला पडतात.. अगदी हेच.. भाऊ आज एकदम मनातलं लिहिलंय तुम्ही..\nसंस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे\n‘हमाम मे सब नंगे है’, अशी एक हिंदीतली उक्ती आहे आणि त्याचीच प्रचिती सध्या येत आहे. चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर या अ...\nराफ़ायलवर मोदी गप्प का\nराफ़ायल लढावू विमान खरेदीच्या विषयावर इतके रणकंदन माजलेले असतानाही सातत्याने इतर विषयावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, याच बाबतीत मौनव्र...\nअर्थात सनातनी पुरोगामीत्व पाच वर्षापुर्वी मोदी बहूमत मिळवू शकतात, हे मी सांगू शकलो, त्याचा पाया मला इब्न खालदूनच्या मुकदीमा या चौदाव्या ...\nमतचाचणी विश्लेषण (४) मागल्या विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपाने युती मोडली व एकहाती शत-प्रतिशत सत्ता बळकावण्याचा कावा केलेला होता. ...\nसाडेचार वर्षापुर्वी लोकसभेची निवडणूक ऐन भरात होती आणि जवळपास ६० टक्के मतदान उरकलेले होते. अशावेळी नरेंद्र मोदींची लोकप्रियता इतकी शिगेला ...\nमतचाचणी विश्लेषण (५) आगामी लोकसभेच्या निवडणूका आणि त्यात मतदान कसे होईल, याविषयीची उत्सुकता स्पष्ट आहे. जितकी ती प्रत्येक पक्षातील नेत्...\n२०१९ ची लोकसभा, जिंकणार ‘कॉग्रेसच’\n(लेखांक पहिला) येत्या डिसेंबर महिन्यात पाच विधानसभांचे मतदान उरकलेले असेल आणि निकाल लागलेले असतील. त्यानंतर विनाविलंब सतराव्या लोकसभा ...\nसरडा मोसमाप्रमाणे आपले रंग बदलतो असे म्हणतात. ते सिद्धही झालेले आहे. त्याचे कारणही स्पष्ट आहे. निसर्गाने सुरक्षेसाठी सरडा नावाच्या प्राण्...\nबाजारबुणगे आणि रा. स्व. संघ\nSunil Tambe 3 August at 23:32 · प्लासी ते सांगली बंगालचा शेवटचा नबाब सिराज उद्दौला मातला होता. नबाबाचं सैन्य ब्रिटीश सैन्याच्या दुप्...\nमतचाचणी विश्लेषण (३) आगामी लोकसभा निवडणूकीचा संदर्भ घेऊन रिपब्लिक व एबीपी यांनी सी-व्होटरच्या मदतीने केलेल्या मतचाचणीचे निष्कर्ष बहुता...\nआता हसावं की रडावं\nचला, ‘मागे-मागे’ उभे राहू\nज्याची त्याला प्यार कोठडी\nआसिफ़ाचे जग आणि जगातल्या आसिफ़ा\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nकायदा व्यवस्था की अवस्था\nकौरव, पांडव आणि घटोत्कच\nसहानुभुतीचे मुखवटे गळून पडले\nअण्णा हजारे आगे बढो\nव्यापारी बॅन्का बुडवल्या आता व्होटबॅन्काही बुडवणा...\nदुसरी तिसरी चौथी आघाडी\nसभी मिले हुवे है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2018/05/blog-post_85.html", "date_download": "2018-10-19T13:01:05Z", "digest": "sha1:EW2WE6AWVAW7YN6HE263VVFYBPYZFWOH", "length": 27204, "nlines": 194, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: मेलेल्या लोकशाहीचे श्राद्ध", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nरामायणात अहिरावण आणि महिरावण अशी एक कथा आहे, विशालकाय हनुमंताच्या दोन्ही खांद्यावर बसलेले राम लक्ष्मण, त्या रावणांवर शरसंधान करत असतात आणि त्या बाणांनी घायाळ होणारे हे रावण मरून पडत असतात. पण त्यांना कुठल्या तरी अमृतकुंभातून अमृताचा कण आणुन पुन्हा भुंगे जिवंत करीत असतात. सहाजिकच कितीही शरसंधान करून ते रावण काही मरत नसतात. ही आजवर मलाही भाकडकथाच वाटत होती. पण राहुल गांधींच्या हाती कॉग्रेस पक्षची सुत्रे गेली आणि त्या भाकडकथेतले सत्य समोर आले. राहुल रामायणातही सतत लोकशाहीची हत्या होत असते आणि चार वर्षे उलटून गेली तरी लोकशाही मेलेली नसते. ती पुन्हा पुन्हा मर्डर करून घेण्यासाठी जिवंत होत असते. सहाजिकच एक तर रामायणातली भाकडकथा मान्य करायला हवी, किंवा लोकशाही मारली गेल्याचा दावा तरी सोडून द्यावा लागेल. कारण नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाल्यापासून कॉग्रेसवाले आणि त्यांचे बुद्धीमान बगलबच्चे, अखंड लोकशाहीची हत्या झाल्याचा घोषा लावत असतात. पण अशा महान लोकशाही वंशावळीने एकदाही त्या लोकशाहीला सन्मानाने अंत्ययात्रा काढून मूठमाती दिल्याचे दिसलेले नाही. पुन्हा पुन्हा मोदी कुठल्या लोकशाहीची हत्या करतात, त्याचा खुलासा केलेला नाही. खरोखरच पुरोगाम्यांच्या शब्दावर विश्वास ठेवायचा, तर लोकशाही ही काही एकच गोष्ट नसावी. राज्यघटनाही एकच नसावी. न्यायही एकच नसावा. आज या लोकशाहीची तर उद्या त्या लोकशाहीची हत्या होत असावी. लोकशाह्या शेकड्यांनी वा हजारांनी असल्या पाहिजेत. तसे नसेल तर इतक्या लोकशाह्या कशाला मारल्या गेल्या असत्या शिवाय लोकशाहीची हत्या करण्याचे कर्तव्य पार पाडून झाल्यावरही मोदी आपल्या पदाला चिकटून का बसले असते शिवाय लोकशाहीची हत्या करण्याचे कर्तव्य पार पाडून झाल्यावरही मोदी आपल्या पदाला चिकटून का बसले असते कुठेतरी घोळ आहे बुवा\nखरेतर लोकशाहीचे हे हत्याकांड मागल्या सोळा वर्षापासून चालू आहे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासून सतत लोकशाहीचे मुडदे पाडले जात आहेत आणि देशातील जनता तरी अशी चेंगट, की आणखी मुडदे पाडण्यासाठी तिने मोदींना देशाचीच सत्ता सोपवलेली आहे. बरे मोदी सुद्धा काही कमी चेंगट माणुस नाही. इतके मुडदे पाडून झाले तरी या माणसाला कंटाळा येत नाही. देशातील लोकशाही वा घटनात्मक व्यवस्थेचा किती पोरखेळ झाला आहे, त्याची प्रचिती यातून येत असते. बारीकसारीक गोष्टीतून लोकशाहीची हत्या होऊ शकली असती, तर देशातील लोकशाही सत्तर दशके कशाला टिकली असती राहुल गांधींची आजी व सोनियांच्या सासुबाईने भारतीय लोकशाहीवर आणिबाणीचा प्राणघातक घाव घातल्याचे सांगत ज्यांनी चार दशकापुर्वी गळा काढलेला होता, तेच वा त्यांचेच आजचे वंशज पुन्हा लोकशाही मारली गेल्याचे सांगतात. तेव्हा मोठी मौज वाटते. उदाहरणार्थ देवेगौडा ज्या जनता पक्षाचे आज सर्वेसर्वा आहेत, त्यांचे वरीष्ठ नेते एस आर बोम्मई होते आणि त्यांच्या मंत्रीमंडळात देवेगौडा कनिष्ठ मंत्री होते. अशा बोम्मईंचे सरकार कॉग्रेसच्या नरसिंहराव सरकारने बरखास्त केले व विधानसभा बरखास्त करून टाकलेली होती. तेव्हा कुमारस्वामी पाळण्यात पायाचा अंगठा चोखत बागडत होते. अशा वेळी रस्त्यावर येऊन कोण आक्रोश करत होता राहुल गांधींची आजी व सोनियांच्या सासुबाईने भारतीय लोकशाहीवर आणिबाणीचा प्राणघातक घाव घातल्याचे सांगत ज्यांनी चार दशकापुर्वी गळा काढलेला होता, तेच वा त्यांचेच आजचे वंशज पुन्हा लोकशाही मारली गेल्याचे सांगतात. तेव्हा मोठी मौज वाटते. उदाहरणार्थ देवेगौडा ज्या जनता पक्षाचे आज सर्वेसर्वा आहेत, त्यांचे वरीष्ठ नेते एस आर बोम्मई होते आणि त्यांच्या मंत्रीमंडळात देवेगौडा कनिष्ठ मंत्री होते. अशा बोम्मईंचे सरकार कॉग्रेसच्या नरसिंहराव सरकारने बरखास्त केले व विधानसभा बरखास्त करून टाकलेली होती. तेव्हा कुमारस्वामी पाळण्यात पायाचा अंगठा चोखत बागडत होते. अशा वेळी रस्त्यावर येऊन कोण आक्रोश करत होता लोकशाहीची हत्या झाल्याचा ओरडा करणार्‍यात देवेगौडा नव्हते काय लोकशाहीची हत्या झाल्याचा ओरडा करणार्‍यात देवेगौडा नव्हते काय तेव्हा लोकशाही मारली गेली असेल, तर आज कुठल्या लोकशाहीची हत्या होऊ शकते तेव्हा लोकशाही मारली गेली असेल, तर आज कुठल्या लोकशाहीची हत्या होऊ शकते तेव्हाच लोकशाही मेली असती, तर काही वर्षांनी खुद्द देवेगौडाच देशाचे पंतप्रधान कसे झाले असते तेव्हाच लोकशाही मेली असती, तर काही वर्षांनी खुद्द देवेगौडाच देशाचे पंतप्रधान कसे झाले असते थोडक्यात अशा कुठल्या बारीकसारीक गडबडीने लोकशाही मरत नसते, किंवा लोकशाहीची मर्डर वगैरे होत नसते. आपापली बॅट-चेंडू घेऊन चाललेला क्रिकेटचा खेळ म्हणजे लोकशाही असते की काय\nगेले काही दिवस वा मागली चार वर्षे जे कोणी लोकशाहीचे उद्धारकर्ते अखंड पोपटपंची करीत असतात, त्यांना लोकशाही ठाऊक नसावी. किंवा मर्डर म्हणजे काय त्याचाही थांगपत्ता कोणाला नसावा. अन्यथा असली चराटचर्चा असल्या विधानांवरून झाली नसती. लोकशाहीची मर्डर झालेली असते, तिथे इतके मोकाटपणे मनातले कोणी बोलू धजावणार नाही. लोकशाहीत कोणाला सत्ताधीशाच्या विरोधात बोलायची मुभा नसते, की सत्तेच्या विरोधात कोर्टात दाद मागायचीही सोय नसते. मग न्यायालयात जाऊन सत्ताधार्‍यांच्या विरोधात न्याय मागणारे कुठल्या हत्या व मर्डरच्या गोष्टी करीत असतात याचा अर्थ त्यांना लोकशाही वा मर्डर असल्या शब्दांचेही अर्थ ठाऊक नसावेत. परिणामी लोकशाही व त्याविषयीच्या चर्चा हा एकूण पोरखेळ होऊन बसला आहे. राज्यघटना वा कायद्याचे राज्य, हा देखील असाच उखाळ्यापाखाळ्या काढून मनोरंजन करण्याचा छंद होऊन बसला आहे. मागल्या चार दिवसात राज्यपालांचे अधिकार व त्यांच्या मर्यादा याविषयी सर्वत्र जोरदार गदारोळ झाला. पण आजवरच्या सत्तर वर्षात राज्यपालांनी किती धिंगाणा घालण्यापर्यंत मजल मारली, त्याचे कुठलेही किस्से कोणी सांगत नव्हता. राज्यपालांचा कठपुतळीसारखा वापर करून किती राजकीय उलथापालथी झाल्या, त्याचाही साधा गोषवारा दिला गेला नाही. त्याचे सोपे कारण त्याविषयी बोलणारेच अडाणी असावेत, किंवा त्यांना त्यातले सत्य लपवायचे असावे. जणू कर्नाटकात प्रथमच कुणा राज्यपालाने असा काही निर्णय घेतला आहे. बाकीच्या सत्तर वर्षात देशातले सर्वच्या सर्व राज्यपाल घटनात्मक मार्गाने कारभार करीत होते, असे चित्र रंगवण्याचा सगळा प्रयत्न बदमाशी होती. कारण एकेका राज्यपालाचे व त्यातही कॉग्रेसी मुशीतल्या राज्यपालांचे किस्से बघितले, तर वजुभाई वाला हा निरूपद्रवी राज्यपाल मानायची पाळी येईल.\nवाहिन्या वा माध्यमातील चर्चांची पातळी बघितली, तर लोकशाहीच्या अतिरेकाने लोकशाहीचा आत्माच मारून टाकला आहे, हे मान्य करावेच लागेल. कारण राजकारणी नेत्यांची बाष्कळ बडबड वा त्यांची खुळचट विधाने घेऊन त्याचा कीस पाडण्याला वैचारिक प्राधान्य मिळत गेलेले आहे. कोणी कोपर्‍यातला नेता बरळतो आणि तो किती मुर्ख आहे, त्यावर विद्यापिठीय बुद्धीमंत आमंत्रित करून कित्येक तासांच्या चर्चा रंगवल्या जातात. अशाच चर्चा रंगवायच्या असतील, तर नाक्यावर फ़िरणार्‍या कुणाही वेडगळाच्या बेताल वर्तन व विधानावरही चर्चा करायला हरकत नाही. त्यातून लोकशाहीची आणखी हालहाल करून हत्या करता येईल ना पत्रकाराने अशी बेताल विधाने करणार्‍याचा गळा पकडून त्याला आधी विचारले पाहिजे, लोकशाहीची हत्या म्हणजे नेमके काय झाले पत्रकाराने अशी बेताल विधाने करणार्‍याचा गळा पकडून त्याला आधी विचारले पाहिजे, लोकशाहीची हत्या म्हणजे नेमके काय झाले लोकशाही मारली गेली असेल, तर तू इथे कॅमेरासमोर काय करतो आहेस लोकशाही मारली गेली असेल, तर तू इथे कॅमेरासमोर काय करतो आहेस कोर्टात जाऊन मर्डर झालेल्या लोकशाहीला पुन्हा कसे जिवंत करता येईल कोर्टात जाऊन मर्डर झालेल्या लोकशाहीला पुन्हा कसे जिवंत करता येईल एकाच मृताची वारंवार हत्या कशी होऊ शकते एकाच मृताची वारंवार हत्या कशी होऊ शकते कुठल्याही अक्कल शाबुत असलेल्या पत्रकाराला हे प्रश्न पडायला हवेत आणि बेताल बोलणार्‍यांना ते प्रश्न विचारण्याची हिंमत करता आली पाहिजे. पण एकूणच पत्रकारितेचा बोजवारा उडालेला आहे. करोडो रुपयांचे भांडवल ओतून ज्यांनी मीडिया हाऊसेस उभारली आहेत, त्यांनी पत्रकारितेचा गळा घोटला आहे. पोपटपंची करणार्‍यांना आपल्या सोन्याच्या पिंजर्‍यात आणून बसवले आहे, त्यामुळे मग लांडगा आलारे आला असले आख्यान लावण्यात पत्रकारिता बुडून गेली आहे. लोकशाही तिथेच मारली गेली आहे. तिला मोदी-शहांनी मारण्याची गरज नाही, की कुणा हुकूमशहाने लोकशाहीची हत्या करण्याचे कारण उरलेले नाही. कारण आजही या देशात सामान्य लोकांची लोकशाही सुरक्षित आहे आणि जोवर त्यांचा लोकशाहीवर दुर्दम्य विश्वास आहे, तोवर कोल्हेकुई करणार्‍यांच्या रडण्याने लोकशाही मरणार नाही.\nहेच मी आधीही लिहिले की सामन्य जनतेला यावर काही देणेघेणे नाहीफक्त मीडिया आपली पोळी भाजून घेत आहेफक्त मीडिया आपली पोळी भाजून घेत आहे कुठलेही सरकार आले किंवा गेले जनता लोकशाही जीवन जगत आहे\nलोकशाही इंदिराबाईंनी कधीचीच मारली आहे,त्यांच्या सुनेला व नातवाला सत्ता गेल्यावर आत्ता कळायला लागलय लोकशाही मेलीय ते त्यांना वाटतय मोदींनी मारली , ज्याच्या त्याच्या वकुबाचा प्रश्न आहे. कांहींना कांही गोष्टी समजायला थोडा वेळ लागतो.\nसंस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे\n‘हमाम मे सब नंगे है’, अशी एक हिंदीतली उक्ती आहे आणि त्याचीच प्रचिती सध्या येत आहे. चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर या अ...\nराफ़ायलवर मोदी गप्प का\nराफ़ायल लढावू विमान खरेदीच्या विषयावर इतके रणकंदन माजलेले असतानाही सातत्याने इतर विषयावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, याच बाबतीत मौनव्र...\nअर्थात सनातनी पुरोगामीत्व पाच वर्षापुर्वी मोदी बहूमत मिळवू शकतात, हे मी सांगू शकलो, त्याचा पाया मला इब्न खालदूनच्या मुकदीमा या चौदाव्या ...\nमतचाचणी विश्लेषण (४) मागल्या विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपाने युती मोडली व एकहाती शत-प्रतिशत सत्ता बळकावण्याचा कावा केलेला होता. ...\nसाडेचार वर्षापुर्वी लोकसभेची निवडणूक ऐन भरात होती आणि जवळपास ६० टक्के मतदान उरकलेले होते. अशावेळी नरेंद्र मोदींची लोकप्रियता इतकी शिगेला ...\nमतचाचणी विश्लेषण (५) आगामी लोकसभेच्या निवडणूका आणि त्यात मतदान कसे होईल, याविषयीची उत्सुकता स्पष्ट आहे. जितकी ती प्रत्येक पक्षातील नेत्...\n२०१९ ची लोकसभा, जिंकणार ‘कॉग्रेसच’\n(लेखांक पहिला) येत्या डिसेंबर महिन्यात पाच विधानसभांचे मतदान उरकलेले असेल आणि निकाल लागलेले असतील. त्यानंतर विनाविलंब सतराव्या लोकसभा ...\nसरडा मोसमाप्रमाणे आपले रंग बदलतो असे म्हणतात. ते सिद्धही झालेले आहे. त्याचे कारणही स्पष्ट आहे. निसर्गाने सुरक्षेसाठी सरडा नावाच्या प्राण्...\nबाजारबुणगे आणि रा. स्व. संघ\nSunil Tambe 3 August at 23:32 · प्लासी ते सांगली बंगालचा शेवटचा नबाब सिराज उद्दौला मातला होता. नबाबाचं सैन्य ब्रिटीश सैन्याच्या दुप्...\nमतचाचणी विश्लेषण (३) आगामी लोकसभा निवडणूकीचा संदर्भ घेऊन रिपब्लिक व एबीपी यांनी सी-व्होटरच्या मदतीने केलेल्या मतचाचणीचे निष्कर्ष बहुता...\nकुठे ६३ आणि कुठे ३७\nदोन ओसाड एक वसेचिना\nबैल, बेडकी आणि खुर्दा, चिल्लर\nकथा कुणाची व्यथा कुणा\nबुडत्या राहुलचा पाय खोलातच\nसहन होत नाही आणि सांगता येत नाही\nसत्याचा आवाज ऐकू येतो\nभाजपा जिंकेल, पण येदींचे काय\nलेकी बोले सुने लागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2018/07/blog-post_21.html", "date_download": "2018-10-19T13:48:30Z", "digest": "sha1:HZ5GZPU6ZVPF5A3JVBGIS4AQGNXXOPQN", "length": 50812, "nlines": 271, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: सोनिया गांधी जिंकल्या... हरले मात्र विरोधी पक्ष", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nसोनिया गांधी जिंकल्या... हरले मात्र विरोधी पक्ष\nगेल्या चार दिवसातल्या घटनाक्रमात काय होईल वा काय होणार नाही, याचा सार्वत्रिक उहापोह झाला. त्यात मोदी सरकार कोसळण्यापासून शिवसेना मतदान करण्यापर्यंत अनेक वावड्या उडाल्या. अखेरीस बारा तासाची मॅराथॉन संपून खरोखर मतदान झाले, तेव्हा विरोधकांचे डोळे पांढले करणारे आकडे पुढे आले. मोदींनी नेहमीप्रमाणे मोठी बाजी मारली व विरोधक दुबळे असल्याचे आकड्यांनीच सिद्ध केले. तसे बघितले तर मतदान झाल्यास हेच दिसणार हे गृहीत होते. पण गृहीत व वास्तव यात नेहमी फ़रक असतो. म्हणून तर प्रत्यक्ष सामना लढवावा लागतो. हा सामना मोदींच्या पाठीशी खरेच बहूमत आहे किंवा नाही, अस अजिबात नव्हता. कारण ते बहूमत असल्याचे कागदोपत्रीच दिसत होते. स्वपक्षाचे बहूमत मिळवून मोदी निवडणूक जिंकले होते आणि अधिक मित्र पक्षांची कुमक त्यांच्या पाठीशी होती. म्हणूनच तेलगू देसम वा शिवसेना अशांनी संगत सोडल्याने, बहुमताचा प्रश्नच येत नव्हता. शिवाय भाजपातही फ़ुट वगैरे पडल्याचे कुठे दिसलेले नव्हते. मग कसोटी कोणाची होती की उगाच माध्यमांनी हवा निर्माण केली होती की उगाच माध्यमांनी हवा निर्माण केली होती सोनिया गांधींनी त्यावर प्रतिक्रीया देताना आपल्या पाठीशीही संख्याबळ आहे असे म्हटले आणि माध्यमांना सुरसुरी आली. तिथून हा तमाशा सुरू झाला होता. पण सोनियांनी नुसताच आव आणला असेल, तर त्यातून विरोधकांचीच नाचक्की आकड्यातून सिद्ध व्हायचे निश्चीत होते. तरीही तो धोका कशाला आणि कोणी पत्करला सोनिया गांधींनी त्यावर प्रतिक्रीया देताना आपल्या पाठीशीही संख्याबळ आहे असे म्हटले आणि माध्यमांना सुरसुरी आली. तिथून हा तमाशा सुरू झाला होता. पण सोनियांनी नुसताच आव आणला असेल, तर त्यातून विरोधकांचीच नाचक्की आकड्यातून सिद्ध व्हायचे निश्चीत होते. तरीही तो धोका कशाला आणि कोणी पत्करला त्यातून काय साध्य झाले त्यातून काय साध्य झाले मुळात साधायचे तरी काय होते मुळात साधायचे तरी काय होते प्रस्ताव मताला टाकण्यापुर्वी आणि नंतर कसली चर्चा होते आहे प्रस्ताव मताला टाकण्यापुर्वी आणि नंतर कसली चर्चा होते आहे ते बघितल्यास त्यातला हेतू साफ़ होऊन जातो. अन्य कोणाच्या खांद्यावर बंदुक ठेवून कोणी काय साध्य केले, त्याचा अंदाज करता येऊ शकतो. मोदी त्यात जिंकलेले दिसतात, पण बाजी सोनिया मारून गेल्या आहेत आणि पराभव मात्र विरोधी एकजुटीचा झाला आहे.\nप्रत्येक अविश्वास प्रस्ताव हा सरकार पाडण्यासाठी नसतो, तर ते निमीत्त साधून सत्ताधार्‍यांच्या विरोधात मुद्देसुद भाषणे करून विरोधकांना आपली बाजू समर्थपणे समोर आणायची संधी मिळत असते. सरकारचे मनसोक्त वाभाडे काढण्याची ती अपुर्व संधी असते. म्हणूनच त्या निमीत्ताने विविध पक्षांच्या संख्याबळाची बेरीज वगैरे मांडायचे काही कारण नसते. आताही तेलगू देसमला तितकेच करायचे होते आणि प्रस्ताव तासभर मांडणारे गल्ला नामक टेलगू देसमचे सदस्य, केवळ आंध्रप्रदेश राज्याचेच दुखणे मांडत होते. त्यांनी आध्रप्रदेश बाहेरच्या उर्वरीत देशातल्या घडामोडी वा कारभाराविषयी एक शब्द उच्चारला नाही. पण त्यानंतर एकामागून एक पक्षाचे वक्ते सभागृहात उभे राहून बोलले, त्यापैकी क्वचितच कोणी आंध्रप्रदेशच्या दुखण्याला हात घातला. इस्पितळात रुग्णाला सदिच्छा भेट द्यायला येणार्‍या अभ्यागताने रुग्णाला दिलासा देण्यापेक्षा आपल्याच आजारपणाचा पाढा त्याच्यासमोर वाचावा, अशी एकूण चमत्कारीक स्थिती होती. प्रस्ताव मांडून झाल्यानंतरच्या एकूण चर्चेमध्ये तेलगू देसमचे खासदार दुर्लक्षित होते आणि त्यांच्या पक्षाने मांडलेला प्रस्ताव किंवा मुद्देही दुर्लक्षित राहिले. ज्या पक्षांनी व नेत्यांनी चर्चेत भाग घेतला, त्यांनी आपल्या भूमिका व मुद्दे मांडले आणि मोदी सरकारचे गुणगान वा निंदा करून घेतली. पण यात भाग घेताना कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जे काही करून दाखवले, तोच यातला चर्चेचा मुद्दा होऊन गेला. त्यांच्या आधी वा नंतर कोण काय बोलले, त्याची दखलही कोणी घ्यायला तयार नव्हता. राहुल काय बोलले आणि मोदी त्यांना कसे उत्तर देणार, असाच खेळ चालू राहिला होता. बाकी आंध्रप्रदेश, तेलगू देसमाचा प्रस्ताव किंवा इतर नेत्यांची टिका, सगळे काही अडगळीत जाऊन पडले. सोनिया गांधीना हेच तर घडायला हवे होते काय थोडा शांतपणे विचार करून बघा.\nया प्रस्तावाला मोदी झणझणीत उत्तर देणार आणि राहुलची खिल्ली उडवणार, हे गृहीत होते आणि ती मोदींनी खोटी पडू दिली नाही. पण एक मान्य करावे लागेल, की आपल्या वर्तन व कृतीने राहुलनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मातोश्रींची तीच अपेक्षा होती का तेवढ्यासाठी सोनियांनी संख्याबळाचा विषय काढून अविश्वास प्रस्ताव असा कळीचा मुद्दा बनवला होता काय तेवढ्यासाठी सोनियांनी संख्याबळाचा विषय काढून अविश्वास प्रस्ताव असा कळीचा मुद्दा बनवला होता काय या प्रस्तावावर बोलताना राहूलनी आपल्या नेहमीच्या शैलीत मोदींवर चौफ़ेर हल्ला चढवला. त्यांच्यावर हवे तितके आरोप करून घेतले आणि त्याच्या शेवटी यालाच प्रेमाची भाषा म्हणतात, असाही संदेश देऊन टाकला. आपला संदेश ज्यांना शब्दातून कळलेला नसेल, त्यांना कृतीतून दिसावा म्हणून राहुल आपली जागा सोडून थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचले. मोदींना मिठी मारण्याचे नाट्यही सादर केले, काय घडते आहे, ते सभापतींच्याही लक्षात आलेले नव्हते म्हणून नंतर सुमित्रा महाजन यांनी राहुलना समजही दिली. पण प्रत्यक्षात घडले काय, याचा खुलासा मोदी बोलायला उभे राहाण्यापर्यंत होऊ शकला नाही. राहुल तिथे पोहोचले आणि त्यांनी पंतप्रधानांना आपल्या जागी उभे रहाण्यास ‘फ़र्मावले’. त्याचा अर्थ उकलला नाही, म्हणून मोदी जागीच बसून राहुलना हातानेच नेमके काय हवे, म्हणून विचारत होते. इतक्यात राहूलच त्यांच्या अंगावर झेपावले व बसलेल्या मोदींना बळेच मिठी मारण्याचा तमाशा त्यांनी झकास पार पडला. कुठलेही नाटक रंगवले जाते, तेव्हा त्यात प्रत्येक पात्राची भूमिका आधीच ठरलेली असते. राहुलना हे नाटक रंगवायचे होते तर त्यात मोदींना गाफ़ील ठेवून ते रंगण्याची अजिबात शक्यता नव्हती. ते उलटण्याचीच खात्री असते. झालेही तसेच या प्रस्तावावर बोलताना राहूलनी आपल्या नेहमीच्या शैलीत मोदींवर चौफ़ेर हल्ला चढवला. त्यांच्यावर हवे तितके आरोप करून घेतले आणि त्याच्या शेवटी यालाच प्रेमाची भाषा म्हणतात, असाही संदेश देऊन टाकला. आपला संदेश ज्यांना शब्दातून कळलेला नसेल, त्यांना कृतीतून दिसावा म्हणून राहुल आपली जागा सोडून थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचले. मोदींना मिठी मारण्याचे नाट्यही सादर केले, काय घडते आहे, ते सभापतींच्याही लक्षात आलेले नव्हते म्हणून नंतर सुमित्रा महाजन यांनी राहुलना समजही दिली. पण प्रत्यक्षात घडले काय, याचा खुलासा मोदी बोलायला उभे राहाण्यापर्यंत होऊ शकला नाही. राहुल तिथे पोहोचले आणि त्यांनी पंतप्रधानांना आपल्या जागी उभे रहाण्यास ‘फ़र्मावले’. त्याचा अर्थ उकलला नाही, म्हणून मोदी जागीच बसून राहुलना हातानेच नेमके काय हवे, म्हणून विचारत होते. इतक्यात राहूलच त्यांच्या अंगावर झेपावले व बसलेल्या मोदींना बळेच मिठी मारण्याचा तमाशा त्यांनी झकास पार पडला. कुठलेही नाटक रंगवले जाते, तेव्हा त्यात प्रत्येक पात्राची भूमिका आधीच ठरलेली असते. राहुलना हे नाटक रंगवायचे होते तर त्यात मोदींना गाफ़ील ठेवून ते रंगण्याची अजिबात शक्यता नव्हती. ते उलटण्याचीच खात्री असते. झालेही तसेच मोदी बोलायला उभे राहिले आणि त्यांनी त्या एकूण नाटकाचा आपल्या भाषणात झकास उपरोधिक वापर करून घेतला. राहुलच्या उर्मटपणाचा खुलासा त्यातून होऊ शकला.\nदेशाच्या सर्वोच्च सभागृहाचा नेता आपल्या जागी स्थानापन्न झालेला असताना कुणा सामन्य सदस्याने त्याच्यासमोर जाऊन त्याला उठून उभे रहायला ‘फ़र्मावणे’ किती औचित्यपुर्ण असू शकते तुम्हाला खोट्यानाट्या प्रेमाचा उमाळा आलेला असू शकतो. म्हणून समोरच्याने त्या नाटकात सहभागी होण्याची सक्ती करता येत नसते. पण हा झाला प्रौढत्वाचा विषय. तो बालबुद्धीच्या राहूलला समजायला अजून कित्येक वर्षे जावी लागणार आहेत. खरेतर तो अत्यंत उर्मटपणा होता आणि मोदींनी उपरोधिक प्रतिक्रीया आपल्या भाषणात देऊन त्याचा पर्दाफ़ाश केला. पण तरीही एक गोष्ट शिल्लक उरते. असे राहुल अचानक वागलेले नाहीत व त्यांनी पक्षातील दिग्गज नेत्यांशी आधी चर्चा मसलत नक्की केलेली असेल. असे नाट्य रंगवले तर काय होऊ शकते, त्याचीही चाचपणी झालेली असणार. म्हणूनच ते नाटक रंगवून विंगेत परतलेल्या राहूलनी ज्योतिरदित्य शिंदे यांना डोळा मारून त्याची कबुलीही देऊन टाकली. थेट प्रक्षेपण होत असलेल्या कामकाजाने तेही दृष्य़ टिपले आणि राहुलच्या प्रेमकहाणीचा बुरखा फ़ाटला. त्याला बालीशपण ठरवण्याचे कोलित भाजपावाल्यांना मिळाले आणि त्यांचे कौतुक करण्याचे निमीत्त राहुलभक्तांनाही मिळून गेले. पण खरी कोंडी कॉग्रेस समर्थक वा मोदी विरोधक असलेल्या अनेक पत्रकार भाष्यकारांची होऊन गेली. राहुलच्या मिठीचे कौतुक चालले असतानाच कॅमेराने मारलेला डोळा टिपला आणि सर्व मेहनत राहुलने पाण्यात घातल्याची प्रामाणिक प्रतिक्रीया अशा भाष्यकारांनाही द्यावी लागली. हीच तर राहुलची खरी गुणवत्ता आहे. आईने वा कुटुंबियांनी घरात मस्त सजावट मांडणी करावी आणि बालीश खोडसाळ पोराने काही उचापत करून सर्वकाही विस्कटून टाकावे, असा बालिशपणा ही राहुलची खरी गुणवत्ता आहे. त्याचेच प्रत्यंतर ती मिठी व त्या डोळा मारण्यातून आले.\nअशाच जुन्या एका प्रसंगात वाजपेयी हे संसदेतले तरूण खासदार होते आणि त्यांनी पंतप्रधान नेहरू व त्यांच्या सरकारवर जबरदस्त झोड उठवणारे भाषण केलेले होते. तर त्यानंतर सभागृहाचे कामकाज स्थगीत झाल्यावर स्वत: नेहरू त्यांच्याकडे गेले आणि वाजपेयींचे अभिनंदन केले होते. भविष्यात वाजपेयी मोठा नेता होण्याचे त्यांनी भाकित केले होते. तशी पाठ थोपटून घेण्यासाठी वाजपेयींनी पंतप्रधानाच्या आसनापर्यंत धाव घेतली नव्हती, की मिठी मारण्याचे नाटक रंगवलेले नव्हते. आणखी एक गोष्ट महत्वाची. राहुल ही नेहरूंची चौथी पिढी संसदेत आहे आणि आजवर सत्तर वर्षात, त्या खानदानाच्या कुणाला खड्या शब्दात समज देण्याची वेळ सभापतींवर आलेली नव्हती. राहुल गांधींनी तोही विक्रम या निमीत्ताने करून दाखवला आहे. त्यांनी नंतर ज्योतिरादित्यला भुवई उडवून इशारा केला आणि आधीच फ़ालतू रंगवलेल्या नाटकातलेही नाट्य धुळीस मिळवले. पण त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते, की त्या नाट्याला पक्षाची व खुद्द सोनियांचीही संमती होती. आपल्याला दिलेली भूमिका आपण योग्य पार पाडली ना असाच त्या भुवई उडवण्यातला संकेत होता. मग सवाल असा येतो, की जो प्रस्ताव इतक्या तिप्पट मतांनी फ़ेटाळला गेला, त्यात असल्या नाट्याचे प्रयोजन काय होते असाच त्या भुवई उडवण्यातला संकेत होता. मग सवाल असा येतो, की जो प्रस्ताव इतक्या तिप्पट मतांनी फ़ेटाळला गेला, त्यात असल्या नाट्याचे प्रयोजन काय होते तर सगळा विषय अविश्वासापासून उडवून राहुल विरुद्ध मोदी असा बनवण्याचा प्रयास होता. त्यात कॉग्रेस व सोनिया यशस्वी झाले आहेत. आता पुढल्या काही महिन्यात चर्चा विरोधी एकजुट वा अविश्वास प्रस्तावात उपस्थित झालेल्या मुद्दे व तपशीलाची होणार नसून, राहुल व त्यांचे लोकसभेतील वर्तन हाच चर्चेचा विषय झालेला आहे. विरोधकांचे दुर्दैव असे आहे, की राहुलच्या खुळेपणाचेही समर्थन करण्याची नामुष्की त्यांच्या नशिबी आलेली आहे. कारण त्यातला खुळेपणा कबूल करायचा, तर मोदींचे समर्थन केल्याचा भयगंड विरोधकांनी आपल्यावर ओढवून घेतलेला आहे.\nखरेतर अविश्वास प्रस्तावाच्या निमीत्ताने सरकारचे वाभाडे काढणे व आपली बाजू जगासमोर आणण्याची विरोधकांना अपुर्व संधी असते. पण राहुलने तिचा तमाशा करून टाकला आणि मोदींनी विरोधकांची विश्वासार्हता किती दुबळी आहे, त्याचे विवेचन करून घेतले. एकजुटीच्या गर्जना करीत हात उंचावणारे प्रत्यक्षात मोदींना आव्हान द्यायची वेळ आल्यावर कसे विस्कटून जातात, त्याचे दर्शन या निमीत्ताने घडले. किंबहूना विरोधकांनीच घडवले. वास्तविक एनडीए म्हणून २०१४ सालात नरेंद्र मोदींच्या पारड्यात ३४० जागा पडलेल्या होत्या. त्यातील शिवसेना १८ आणि तेलगू देसम १६ अशा ३४ सदस्यांनी या विश्वास प्रस्तावाच्या निमीत्ताने घट झालेली होती. अधिक भाजपाचेच संख्याबळ ९ जागांनी घटलेले आहे. म्हणजे आज चार वर्षानंतर मोदी सरकारला फ़ार तर साधे बहूमत दाखवता आले असते. ती संख्या तीनशेही होऊ शकत नाही. पण प्रत्यक्षात मतदान झाले तेव्हा मोदींवर ३२५ सदस्यांनी विश्वास व्यक्त केला आणि विरोधकांना त्याच्या निम्मेही संख्या दाखवता आली नाही. ती दाखवता येणार नाही, हे सोनियांना ठाऊक नव्हते, असे कोणाला म्हणायचे आहे काय नक्कीच ठाऊक होते. जबरदस्त मतांनी मोदी जिंकतील आणि विरोधी एकजुटीचे नाटक नामोहरम होईल, हे सोनिया पक्के जाणून होत्या. पण तसे होताना आपल्या सुपुत्राचे सक्तीने कौतुक करून घेण्याचा डाव सोनियांना यातून साधायचा होता आणि त्यात त्यांनी मोठे यश मिळवलेले आहे. आधी तावातावाने मोदी सरकारवर आरोप, मग मोदींना मिठी मारणे आणि शेवटी भुवई उड्वण्यातून राहुलनी विरोधी एकजुटीचा नेता किती थिल्लर व छचोर आहे, त्याचे प्रात्यक्षिक दाखवले. तरीही मोदी विरोधकांकडून त्याचे निमूट समर्थन होताना बघितल्यावर सोनिया गांधी आपल्या डावपेचात किती यशस्वी झाल्या, त्याचीच प्रचिती येते. अर्थात त्यात विरोधी एकजुट वा गठबंधन रसातळाला गेले आहे, हा भाग वेगळा.\nया मतदानाने विरोधी एकजुट किती पोकळ व निरर्थक आहे, त्याची साक्ष मिळाली. एनडीएतले दोन खंदे मोदी समर्थक वेगळे होऊनही कॉग्रेसला दिडशेचा पल्ला गाठता आला नाही. विरोधकांना या चाचणीत आपल्यातले मतभेद विसरून मोदी हटावसाठी एकदिलाने उभे रहाता येत नसल्याची साक्ष दिली गेली. अनेक पक्षांनी आपण भले मोदी समर्थक असलो, तरी आपण कॉग्रेस वा राहुल समर्थक नसल्याची साक्ष दिली. तर कॉग्रेस पक्षाने आपल्याला नेतृत्व मिळणार नसेल तर मोदी पुन्हा जिंकले तरी बेहत्तर, अशीच साक्ष यातून दिलेली आहे. ज्यांना मोदींना पराभूत करायचे आहे, त्यांनी निमूट कॉग्रेसच्या व पर्यायाने राहुलच्या पाठीशी येऊन उभे रहावे. येणार नसला, तर एकजुटीला चुड लावून कॉग्रेस वाटचाल करणार आहे, असाच संदेश यातून सोनियांनी दिलेला आहे. आपल्या सुपुत्राला देशाचा नाही तरी विरोधाचा नेता बनवण्यातून आपण कुठलीही तडजोड करणार नाही. त्यात पुन्हा मोदी वा भाजपा जिंकणार असेल तरी आपल्याला फ़रक पडणार नाही, असा सोनियांनी दिलेला संकेत आहे. म्हणून विजय त्यांचा झाला आहे. जे विरोधी पक्ष वा मित्रपक्ष राहुलला युपीएचा नेता म्हणून स्विकारायला राजी नाहीत, त्यांच्यासाठी हा इशारा आहे. अर्थात प्रत्येक पक्षाचा आपापल्या अजेंडा किती मोदीविरोधी आहे, त्यानुसार परिणाम व्हायचे आहेत. आपल्या समोर नतमस्तक होणार नसाल तर मोदींना पर्याय नाही, हा त्यातला सोनियांचा संदेश आहे. तोच आपल्या मित्रपक्ष व मोदीविरोधी पक्षांना देण्याची संधी सोनियांनी साधून घेतली. त्यासाठीच मोदींना इतका मोठा दृष्य विजय त्यांनी मिळवून देण्यास हातभार लावलेला आहे. म्हणून म्हटले व्यवहारी भाषेत मोदींनी विश्वास जिंकला आहे. पण विश्वासघात प्रस्तावात राहुल वा लौकिकार्थाने सोनिया गांधींचा प्रचंड विजय झालेला आहे. अर्थात मोदीद्वेषाची कावीळ झालेल्यांना त्याचा आभासही होण्याची शक्यता नाही. तर मोदींचे भाषण कसे कळावे उगा़च नाही मोदींनी हा मुहूर्त साधून आपल्या विरोधकांना शुभेच्छा दिल्या. ‘२०२४ सालातही असाच विश्वास प्रस्ताव आणण्यासाठी इश्वर तुम्हाला शक्ती देवो’, याचा अर्थ समजला का\nकाल सहजच मराठी चॅनेल काय म्हणतात ते पहिल,तुम्ही म्हणता तसंच सीन दिसला ,इथे पुरोगामी लोक जास्त आहेत त्यामुळं उदयनि त्यांनाच बोलावलं होत. ते चक्क राहुलची तारीफ करत होते ,तेही बळजबरी वाटत होती ,एरवी काही झालं नसताना हे लोकशाहीच्या नावाने मोदींना नावे ठेवतात ,पण राहुल त्यांच्या पाणी फिरवतो,आणि परत त्यांनाच त्याची भलामण करावी लागते ,मोदीद्वेष मोठा आहे ना\nआंध्र प्रदेशावर अन्याय झाला आहे आणि आंध्र प्रदेशातील जनता होरपळून निघत आहे असे इतर कोणत्याही पक्षाला वाटले नाही. हा तेलुगू देशम या पक्षाचा पराभव आहे.\nभाऊ खरंय राहुल मोदींना उठण्याचे हातवारे करत होता ते तर दिसत होत,सामान्य माणूस असता किंवा दुसरा कोणी राजकारणी असता तर उभा राहिला पण असता अशा अचानक वेळी ,पण मोदी पक्के आहेत ते उभे राहिले नाहीत तस करण चूक होत ते प्रसंगावधान मोदींना आहे ,पण राहुलना नाही २ मिनिटात दिसलं कॅमेरा आपल्यावर असणार आहे त्यामुळं लगेच डोळा मारून फत्ते झाल्याशी घाई करू नये हे नाही जमल, राहुल एकदम कूल आहे त्याला वाटतंय कि लोक कंटाळून काँग्रेस ला १५ वर्षांनी होईना का सत्ता देतील तेवा वयही आहे त्यांच्याकडे,पण मोदी शाह जोडी काँग्रेस ला जिवंत ठेवतील का तो पर्यंत\nमोदींनी नायडूंची पण बरोबर फिरकी घेतली ,नायडूंचे लोक आमच्यावर बोला म्हणून सारखा आवाज चढवत होते,ठेवा मोदी संमत म्हणले बोलतो तुमच्याविषयी पण ,मग ते वाट बघत शांत राहिले ,तोवर मोदी दुसर बोलून घेतलं म्हणजे त्यांना ताटकळत ठेवलं परत आंध्रचा विषय बोलून झाल्यावर ते गोंधळ करणार हे जोखून कुणालाही इंटरेस्ट नसलेल आकडेवारी देणार भाषण वाचत राहिले. आपल्याला जनता म्हणून मोदी जवळचे वाटतात ,पण त्यांच्याशी वर्तन करताना सहकारी ,विरोधी पक्षातले लोक ,त्यांचे नोकरशहा याना किती जपून वागावे लागत असेल आणि ते किती कठीण असेल .\nअचूक विश्लेषण भाऊ. परंतु यानिमित्ताने मोदींनी काँग्रेसवर आणि गांधी घराण्यावर जे काही तोंडसुख घेतले ते अद्वितीय असे होते. केवळ कालच्या प्रकारातून अनेक मते मोदींनी आपल्याकडे वळवून घेतली हे नक्की समजावे\nभाऊ यात गंमत म्हणजे काही महामुर्ख चॅनेलसनी राहुलच्या झाप्पीचे कौतुक सुरू केले अनेक राहुल भक्त पत्रकारांना यात राहुलने बाजी मारल्याचा भास झाला आज एका प्रथितयश चॅनेलच्या संपादकाने फ्रान्स जिंकला पण खरा विजय क्रोइसियाचा झाला असे ट्विट पण केले आहे खरच राहुलसारखा देवदुर्लभ प्रतिस्पर्धी मिळणे हे मोदींचे भाग्यच आहे\nआयला डाव असा होता होय....\nसोनी मावशी लै हुश्शार...\nराहुलला नको इतके आणि लायकिपेक्षा जास्त महत्व तुम्हिपण विकाउ मिडियाप्रमाणे देत आहात. असो\nशेवटि फुटक्या डब्यात काहिहि, कुणिहि आणि कितिहि वेळा टाकले तरि तो डबा रिकामाच असतो. मग अशा विषयावर मिडियाने तासतास घालवणे, तुमच्या सारख्यानि लिहणे हा सगळा वेळेचा अपव्यय फक्त आहे.\nकावळा कितिहि घासला तरि बगळा होत नाहि\nमग कशाला हि डोकेफोङ\nशिवसेनेच्या ' सामना ' दैनिकाचे संपादक ' संजय राऊत ' काल राहुल बाबाचे कौतुक करताना बघून या लोकांना मोदीद्वेषाने किती पछाडले आहे हे दिसून आले. राहुलमध्ये राऊतांना भारताचे भावी नेतृत्व दिसले ईश्वर शिवसेनेच्या तथाकथित संपादक नेतृत्वाला ' सद्बुद्धी ' देवो...\nभाऊ,सध्या मोदींना प्रशांत किशोर भेटले याबद्दल बातमी वाचली.क्रपया याबाबतीत आपले विश्लेषण करावे.\nफारसं पटलं नाही भाऊसाहेब. ओढूनताणून निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न केल्यासारखं वाटतंय. \" इतरांच्या पेक्षा आपण खूप वेगळा मुद्दा मांडतो \"असं तर तुम्हाला दाखवायचं नाही ना \nमी तुमच्या लिखाणाचा चाहता आहे. पण हा लेख पटला नाही हे नक्की.\nराहुलला प्रमोट करण्यासाठी विरोधी ऐक्याला चुड लावण्याची ही कृती भविष्यात कोणती फळे काँग्रेस च्या पदरात टाकेल याचे भाकित करणे अशक्य असेलही.\nपरंतू हे नक्की काय आहे पुत्र प्रेम, अहंकार की केजरीवाल म्हणतात त्या प्रमाणे 'सब मिले हुआ है जी'.\nकड्या शब्दांत समज देणे म्हणजे काय भाऊ\nआपले लेख चांगले असायचे.\nहल्ली मात्र त्यात अशी भेसळ का दिसते\nआपण वापरत असलेला एकही हॅशटॅग मराठी का नाही\n१० लाख मराठी वाचकांना आपण प्रभावित करता.\nचांगलं मराठी वापरलं जावं अशी अपेक्षा आहे.\nकृपया यावर आपण विचार करा.\nभाऊ एक नक्की आहे. काँग्रेस पक्षाचा शेवट आणि भाजपा २०१९ ला बहुमत प्राप्त करण्यासाठी स्टार प्रचारक भूमिका मा.राहुल उत्कृष्ट पार पाडणार\nसंस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे\n‘हमाम मे सब नंगे है’, अशी एक हिंदीतली उक्ती आहे आणि त्याचीच प्रचिती सध्या येत आहे. चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर या अ...\nराफ़ायलवर मोदी गप्प का\nराफ़ायल लढावू विमान खरेदीच्या विषयावर इतके रणकंदन माजलेले असतानाही सातत्याने इतर विषयावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, याच बाबतीत मौनव्र...\nअर्थात सनातनी पुरोगामीत्व पाच वर्षापुर्वी मोदी बहूमत मिळवू शकतात, हे मी सांगू शकलो, त्याचा पाया मला इब्न खालदूनच्या मुकदीमा या चौदाव्या ...\nमतचाचणी विश्लेषण (४) मागल्या विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपाने युती मोडली व एकहाती शत-प्रतिशत सत्ता बळकावण्याचा कावा केलेला होता. ...\nसाडेचार वर्षापुर्वी लोकसभेची निवडणूक ऐन भरात होती आणि जवळपास ६० टक्के मतदान उरकलेले होते. अशावेळी नरेंद्र मोदींची लोकप्रियता इतकी शिगेला ...\nमतचाचणी विश्लेषण (५) आगामी लोकसभेच्या निवडणूका आणि त्यात मतदान कसे होईल, याविषयीची उत्सुकता स्पष्ट आहे. जितकी ती प्रत्येक पक्षातील नेत्...\n२०१९ ची लोकसभा, जिंकणार ‘कॉग्रेसच’\n(लेखांक पहिला) येत्या डिसेंबर महिन्यात पाच विधानसभांचे मतदान उरकलेले असेल आणि निकाल लागलेले असतील. त्यानंतर विनाविलंब सतराव्या लोकसभा ...\nसरडा मोसमाप्रमाणे आपले रंग बदलतो असे म्हणतात. ते सिद्धही झालेले आहे. त्याचे कारणही स्पष्ट आहे. निसर्गाने सुरक्षेसाठी सरडा नावाच्या प्राण्...\nबाजारबुणगे आणि रा. स्व. संघ\nSunil Tambe 3 August at 23:32 · प्लासी ते सांगली बंगालचा शेवटचा नबाब सिराज उद्दौला मातला होता. नबाबाचं सैन्य ब्रिटीश सैन्याच्या दुप्...\nमतचाचणी विश्लेषण (३) आगामी लोकसभा निवडणूकीचा संदर्भ घेऊन रिपब्लिक व एबीपी यांनी सी-व्होटरच्या मदतीने केलेल्या मतचाचणीचे निष्कर्ष बहुता...\nआंधळा मागतो एक डोळा\nमोदींसाठी सोनियांचे व्हीजन डॉक्युमेन्ट\nमेलेल्या मनाची जीवंत माणसे\nपाकिस्तानी निकालाचा भारतीय अर्थ\nराहुल, मोदी आणि ‘आनंद’\nओन्ली हॅपन्स इन इंडिया\nबेशरम मान्यवरांचे अभिमानास्पद अत्याचार\nमजबूर ‘शरीफ़’ मुजीबूर होईल का\nसोनिया गांधी जिंकल्या... हरले मात्र विरोधी पक्ष\nतोच सापळा, तीच तडफ़ड\nराजसत्ता आणि धर्मसत्तेचा संघर्ष\nअंजन, डोळे आणि पापण्या\nशरियत कोर्ट आणि खाप पंचायत\nसनातनी पुरोगामी धर्माचे निरूपण\nदेव बाजारचा भाजीपाला नाही रे\nवाजपेयींची सोच आणि सैफ़ुद्दीन सोझ\nदेरसे आये, दुरूस्त आये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokprabha-category/stribhan/", "date_download": "2018-10-19T13:31:15Z", "digest": "sha1:ANQB4V3EF636LFKGP5T3XWGITHM7U6OT", "length": 8127, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "| Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\n‘क्यू टू पी’ टू ‘आर टू पी’\nपाणी कमी प्यायल्याने मूतखडा, सिस्टायटिस असे आजार उद्भवतात.\nथम्बेलिना आणि इतर गोष्टी\nनातवाला परीकथा सांगताना थम्बेलिना आणि टॉम थम्ब या गोष्टी वाचल्या.\nशिवाजी महाराजांच्या अनेक स्फूर्तिदायक कथा आपण सर्वानी नक्की वाचल्या आहेत.\nनुकत्याच जन्मलेल्या बाळासाठी आईचे दूध हेच पूर्ण अन्न असते.\nसंततिनियमन हा फक्त वैद्यकीय उपचार नाही.\nमातृत्व प्राप्त होणे हा सोहळा आहेच, पण त्यापेक्षाही ती मोठी जबाबदारी आहे\nपतीला दुसरे लग्न करायचे असले तर तो पत्नीच्या अंतिम संस्कारांना हजर राहू शकत नाही.\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%95%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-19T14:18:51Z", "digest": "sha1:MGA7LIZHHJR2SQUI2IOISBYHVDCGWDHA", "length": 10796, "nlines": 114, "source_domain": "chaupher.com", "title": "कैलास मानस सरोवर तीर्थयात्रा करणाऱ्या भाविकांना चायना सरकारकडून त्रास – खासदार श्रीरंग बारणे | Chaupher News", "raw_content": "\nHome Maharashtra कैलास मानस सरोवर तीर्थयात्रा करणाऱ्या भाविकांना चायना सरकारकडून त्रास – खासदार श्रीरंग...\nकैलास मानस सरोवर तीर्थयात्रा करणाऱ्या भाविकांना चायना सरकारकडून त्रास – खासदार श्रीरंग बारणे\nचौफेर न्यूज – हिंदूंचे पवित्र स्थान असलेल्या कैलास मानस सरोवर यात्रा हजारो भाविक दरवर्षी करतात. कैलास मानस सरोवर हे तिबेट चायनाच्या ताब्यात आहे. ही तीर्थयात्रा करणाऱ्या भाविकांना चायना सरकार जाणीव पुर्वक त्रास देते. ही तीर्थ यात्रा अतिशय कठीण असून एकुणच हवामान ही अनुकूल नसते. नेपाळच्या हद्दीतून ह्या यात्रेकरता मार्ग आहे. त्यावर खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत शुन्य काळाच्या प्रश्ना दरम्यान या प्रश्नाला वाचा फोडून सभागृहाचे लक्ष वेधले.\nखासदार बारणे म्हणाले, भारतातून हजारोंच्या संख्येने तीर्थयात्री कैलास मानस सरोवरची यात्रा करतात. चायना सरकार ग्रुप व्हिसाच्या माध्यमातून प्रवेश देते. परंतू राजकीय संबंधीत व्यक्ती पदाधिकारी व पत्रकार यांना या यात्रेसाठी चायनाच्या परराष्ट्र विभागाकडून व्हिसा देण्यास टाळाटाळ केली जाते. जे तीर्थ यात्री नेपाळ मार्गे तिबेट चायनाच्या ईमिग्रेशन सेंटर वर जातात. त्या ठिकाणी पाच ते सहा तास जाणीवपूर्वक थांबवले जाते. या ईमिग्रेशन सेंटर च्या ठिकाणी शौचालय, पाणी या सारख्या सुविधा फक्त दाखविण्यासाठी ठेवल्या आहेत. तीर्थयात्रींचे जास्तीत जास्त हाल होईल, याची काळजी चायना सरकारच्या वतीने घेतली जाते. याचा अनुभव स्वतः ही यात्रा गेल्या जुन महिन्यात केल्याने मला आला असल्याचे बारणे म्हणाले.\nकेंद्र सरकारने कैलास मानस सरोवर यात्रा करणाऱ्या भाविकांच्या या प्रश्नाकडे लक्ष घालावे. यात्रीकरूंना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची काळजी सरकारने घ्यावी, अशी मागणी केल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.\nPrevious articleशिक्षकांच्या अंगी असणारा उत्साह हा नवकल्पनांच्या निर्मितीचा पाया – नाना शिवले\nNext articleमराठा समाजाला शाश्वत आरक्षण फडणवीस सरकार देणार – एकनाथ पवार\nशिवसेनेऐवढे नीच राजकारण देशात कुणीही केल नसेल – निलेश राणे\nडीजेचा आवाज बंद, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश\nउदयनराजेंचा राष्ट्रवादीला हादरा ; प्रचार कार्यालयाचे केले उदघाटन\nउदयनराजेंचा राष्ट्रवादीला हादरा ; प्रचार कार्यालयाचे केले उदघाटन\nचौफेर न्यूज - दस-याच्या मुहूर्तावर खा. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला मोठा हादरा दिला. स्वतःच्या उमेदवारीला राष्ट्रवादीतीलच काहींचा विरोध होत असताना थेट प्रचार कार्यालयाचेच उदघाटन...\nएनडिटीव्हीविरोधात अनिल अंबानींच्या रिलायन्सचा 10 हजार कोटींचा दावा\nचौफेर न्यूज - एनडीटिव्ही या वृत्तवाहिनीविरोधात अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहानं अहमदाबाद न्यायालयामध्ये 10 हजार कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. राफेल करारासंदर्भात एनडीटिव्हीच्या ट्रूथ विरुद्ध...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://vvcmc.in/vvmc/?page_id=575", "date_download": "2018-10-19T13:34:22Z", "digest": "sha1:OMFHSVOJ2YV2HLDUBAOSOXUFAWPXBSIR", "length": 8425, "nlines": 124, "source_domain": "vvcmc.in", "title": "अंदाज पत्रक २०१३-१४ | वसई विरार शहर महानगरपालिका", "raw_content": "\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१६-१७\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१७-१८\nYou are here: Home अहवाल आणि सर्वेक्षण अंदाज पत्रक अंदाज पत्रक २०१३-१४\nअंतिम महासभेचा अर्थसंकल्प २०१३-१४\nपोटनिवडणूक २०१८-वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांना जाहीर सूचना\nनिविदा व दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\nसेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी भरती\nवैद्यकीय आरोग्य विभागा अंतर्गत भरती\nराष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान थेट मुलाखती\nसमारंभ तपासणी पथकाची यादी\nमहानगरपालिकेमध्ये सेवानिवृत्त राज्यशासकीय क्रीडा अधिकारी भरती\nखड्डे संदर्भात तक्रारीबाबतची जाहीर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अधिनस्त असलेल्या नऊ प्रभाग निहाय मालमत्तेच्या देयक रकमेचे शंका निरसनाबाबत\nअनधिकृत इमारती बाबत -जाहिर सूचना\nवृक्ष कापण्याबाबत सुचना व हरकत बाबतची जाहीर सुचना\nवसई विरार शहर महानगरपालिकेतील वैद्यकिय आरोग्य अधिकारी या मंजूर रिक्त पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती होणेबाबत\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ मधे रिक्त पदाची पोटनिवडणूक मतदार यादी-जाहीर सुचना\nमुळ प्रारूप मतदार यादी -वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका-आपत्कालीन स्थितीत मदद कार्य करणाऱ्या शासकीय यंत्रणांचे संपर्क क्रमांकांची यादी\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ रिक्त पद (एक जागा) पोटनिवडणूक-जाहिर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिका,प्रभाग क्र.९७-साईनगर व मानव मंदिर परिसर या रिक्त पदाच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम\nमहाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले नियम व आदेश\nवसई-विरार शहर महानगरपालिका-शांतता क्षेत्र घोषित केलेले ठिकाण\nटोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३\nपोलीस स्थानक : १००\nअग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११\nवैद्कीय मदत : १०८\nठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७\nई निविदा / दर पत्रक\nइथे क्लिक करा:- ई- निविदा\nवसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nCopyright © 2015-2016 वसई विरार शहर महानगरपालिका.\nएकूण संकेतस्थळी भेट देणारे :-\nई निविदा / दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/nagpur-news-supriya-sule-anil-deshmukh-86953", "date_download": "2018-10-19T13:46:26Z", "digest": "sha1:CBXLPT3RQZU77TWY7OGR54LKBYVSOPSE", "length": 12913, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news supriya sule anil deshmukh सुप्रिया सुळे, देशमुख ताब्यात | eSakal", "raw_content": "\nसुप्रिया सुळे, देशमुख ताब्यात\nमंगळवार, 12 डिसेंबर 2017\nनागपूर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हल्लाबोल दिंडी शहराच्या उंबरठ्यावर पोचताच कार्यकर्त्यांनी ‘रास्ता रोको’ सुरू केला. मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह अन्य नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कार्यकर्ते व पोलिसांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. चिडलेल्या कार्यकर्त्यांनी वाहतूक रोखली; तसेच यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.\nनागपूर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हल्लाबोल दिंडी शहराच्या उंबरठ्यावर पोचताच कार्यकर्त्यांनी ‘रास्ता रोको’ सुरू केला. मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह अन्य नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कार्यकर्ते व पोलिसांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. चिडलेल्या कार्यकर्त्यांनी वाहतूक रोखली; तसेच यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.\nशेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसह झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यवतमाळ येथून काढलेली हल्लाबोल दिंडी रविवारी नागपूर जिल्ह्यात पोचली होती. सोमवारी अकराव्या दिवशी सकाळी दिंडीने शहराच्या दिशेने आगेकूच केली. वर्धा मार्गावर विमानतळासमोर अचानक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडत वाहतूक रोखून धरली. पोलिसांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण ते जुमानत नव्हते. परिणामी अत्यंत वर्दळीच्या वर्धा मार्गावर दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलक रस्त्यावरून उठण्यास तयार नसल्याने पोलिसांनी बळाचा वापर करीत खासदार सुप्रिया सुळे, अनिल देशमुखांसह अन्य नेत्यांना ताब्यात घेत पोलिस वाहनात बसविले. यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी पोलिस वाहनांच्या चाकातील हवा काढून पुन्हा ‘रास्ता रोको’ आंदोलन करीत वाहतूक रोखली. वातावरण निवळल्यानंतर नेत्यांची सुटका करण्यात आली. बुधवारी (ता.१३) हल्लाबोल मोर्चा विधान भवनावर धडकणार आहे.\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nदेवांच्या भेटीलाही न्यायालयाचा अडसर\nभिलार : दसऱ्याच्या दिवशी दांडेघरच्या श्री केदारेश्वर आणि पसरणीच्या श्री काळभैरवनाथाच्या पालखी भेटीचा सोहळा नेहमीच्याच पारंपरिक वादग्रस्त जागेत न...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nपित्याने पोटच्या मुलीची कोयत्याने गळा चिरुन हत्या\nपाली, ता. १९ (वार्ताहर) सुधागड तालुक्यातील दहिगाव येथे एका पित्याने आपल्या चार वर्षीय मुलीची शुक्रवारी (ता.१९) कोयत्याने गळा चिरुन हत्या केली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2/", "date_download": "2018-10-19T14:17:17Z", "digest": "sha1:XHIX3DPWYOQ4T6IF2YPR264NESUECWXL", "length": 10997, "nlines": 115, "source_domain": "chaupher.com", "title": "काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींवर आरोप निश्चित | Chaupher News", "raw_content": "\nHome Desh Videsh काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींवर आरोप निश्चित\nकाँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींवर आरोप निश्चित\nचौफेर न्यूज – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हं आहेत. कारण महात्मा गांधी यांच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचे विधान केल्याप्रकरणी मानहानीच्या खटल्यात त्यांच्यावर भिवंडी न्यायालयाने आरोप निश्चित केले आहेत. आयपीसी कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण मी निर्दोष असून निश्चित केलेले आरोप अमान्य असल्याचं राहुल यांनी कोर्टात सांगितलं. याप्रकरणी भिवंडीतील संघाचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. सुनावणी दरम्यान राहुल यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि अशोक गहलोत हे देखील उपस्थित होते.\nमार्च २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीवेळी भिवंडीतील प्रचारसभेत राहुल गांधी यांनी महात्मा गांधींच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचे वक्तव्य केले होते. याप्रकरणी भिवंडीतील संघाचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्याप्रकरणी ते आज सकाळी 11 वाजता न्यायालयात हजर राहिले. राहुल गांधींच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. न्यायालयाला छावणीचं रुप आलं होतं.\nमार्च २०१५ मध्ये या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांमुळे ते न्यायालयात हजर राहू शकणार नाही, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला होता. अखेर नोव्हेंबर २०१६ मध्ये राहुल गांधी न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने त्यांना या प्रकरणात जामीन मंजूर केला होता. १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली होती.\nभिवंडीत सुनावणी झाल्यानंतर राहुल गांधी मुंबईत कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. राहुल गांधी बुधवारी नागपूरला रवाना होणार असून एचएमटी तांदळाच्या वाणाचे जनक दिवंगत दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांची ते भेट घेणार आहेत. खोब्रागडे यांचे नुकतेच निधन झाले.\nPrevious articleअटलबिहारी वाजपेयींची प्रकृती स्थिर – एम्स\nNext articleविधानपरिषदेचा निकाल हा धनशक्तीच्या विरोधातला – सुरेश धस\nशानसोबत संधी देण्यासाठी अन्नू मलिकने किस मागितला\nरिलायन्स इंडस्ट्रिजच्या संचालकपदी अरुंधती भट्टाचार्य\nदुष्काळात महाराष्ट्राला पूर्ण मदत करु – मोदी\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसाक्री – येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व कॉलेजच्या प्रांगणात विजया दशमीनिमीत्त वाईट विचाराच्या रावणाचे दहन करण्यात आले. तसेच, समाजातील विकृत गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा संकल्प...\nशिवसेनेऐवढे नीच राजकारण देशात कुणीही केल नसेल – निलेश राणे\nचौफेर न्यूज - शिवसेनेऐवढे नीच राजकारण देशात कुणीही केलं नसेल, असे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी म्हटले आहे. शिवाजी पार्कवर...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/2/10/People-do-not-have-the-advantage-of-believing-on-BJP-Rahul-Gandhi.html", "date_download": "2018-10-19T14:25:06Z", "digest": "sha1:Q2YWWJHP6YEP2ENLHZPQEBFBFKTACYGJ", "length": 5102, "nlines": 9, "source_domain": "mahamtb.com", "title": " भाजपवर विश्वास ठेवून जनतेला फायदा नाही : राहुल गांधी भाजपवर विश्वास ठेवून जनतेला फायदा नाही : राहुल गांधी", "raw_content": "\nभाजपवर विश्वास ठेवून जनतेला फायदा नाही : राहुल गांधी\nकर्नाटक : भारतीय जनता पक्षावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून जनतेला काहीच फायदा होणार नाही असे स्पष्ट मत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मांडले आहे. आज कर्नाटकमध्ये जनतेला संबोधित करतांना त्यांनी वरील मत व्यक्त केले. नरेंद्र मोदी जनतेला खोटे आश्वासन देतात तसेच ते जनतेला खोटी स्वप्न दाखवितात असा आरोप त्यांनी यावेळी मोदींवर केला आहे. मोदी म्हणाले होते, प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात १५ लाख रुपये टाकणार मात्र सरकारने तर अजून खात्यात एक रुपया देखील टाकला नाही असा खुलासा देखील यावेळी राहुल गांधी यांनी केला.\nदरवर्षी २ कोटी युवकांना रोजगार देतील असे मोदींनी सांगितले होते. मात्र आम्ही संसदेत विचारले असता २४ तासांमध्ये ४५० नागरिकांनाच रोजगार दिला जातो अशी माहिती पुढे आली. कर्नाटकमध्ये आम्ही काम केले असे मोदी म्हणतात, मात्र अजून कामे दिसत नाही आता कामे कधी करणार असा सवाल यावेळी राहुल गांधी यांनी यावेळी उपस्थित केला.\nजर देश चालवायचा असेल तर भविष्याचा विचार करून देश चालवावा लागतो. मात्र मोदी जिथे जातात तिथे काँग्रेसला चुकीचे ठरवितात त्यामुळे मागचे उगाळत बसाल तर देश कसा काय चालवाल असा खडा सवाल देखील यावेळी राहुल गांधी यांनी मोदींना केला आहे. मोदी संपूर्ण देशात फिरतात आणि सांगतात की मी गुजरातला बदलविले आहे. मात्र खरे गुजरात तेथील नागरिकांनी, शेतकऱ्यांनी, छोट्या दुकानदारांनी आणि कामगारांनी बदलले आहे अशी माहिती राहुल यांनी यावेळी दिली.\nमोदी नेहमी भ्रष्टाचाराच्या गोष्टी करतात मात्र कर्नाटक सरकारने तर भ्रष्टाचारमध्ये जागतिक विक्रम केला आहे असा आरोप त्यांनी यावेळी मोदी सरकारवर केला. राफेल करार मोदी सरकारने हिसकावून घेतला आहे असाही आरोप त्यांनी मोदी सरकारवर केला. टाटा नॅनोला इतकी जमीन दिली मात्र आता ही गाडी निर्माण करणारी कंपनीच बंद झाली. या ऐवजी तरुणांसाठी आणि गरिबांसाठी नवीन योजना केल्या असत्या तर नागरिकांना त्याचा फायदा झाला असता असा सल्लाही राहुल यांनी यावेळी नरेंद्र मोदी सरकराला दिला.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/shiv-jayanti-marathi/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%8A-%E0%A4%AF%E0%A4%BE-116021900014_1.html", "date_download": "2018-10-19T13:03:30Z", "digest": "sha1:CDQM77RJOIVUUBBMXAWK6DNEWS5JIV74", "length": 23665, "nlines": 148, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "शिवचरित्रातून प्रेरणा घेऊ या | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nशिवचरित्रातून प्रेरणा घेऊ या\n’ या समर्थ रामदास स्वामींच्या पंक्ती आठवल्या की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कर्तृत्वाचा आलेख डोळ्यासमोर हिमालयासारखा उभा राहिल्या शिवाय राहत नाही. या जाणत्या राजांबद्दल लिहावं, बोलावं आणि वाचावं तेवढं थोडच आहे. आयुष्यभर लिहीत वाचित आणि बोलत राहिलं तरी छत्रपतींच्या कार्याची महती सांगून पूर्ण होणार नाही. इतका अद्वितीय हा विषय आणि हा राजा महान आहे.\nइ.स. पूर्व 200 ते 1271 पर्यंतचा महाराष्ट्र हा वैभवशाली होता. महाराष्ट्राची गृहलक्ष्मी सुखात नांदत होती. अशातच इ.स. 1313 मध्ये\nअल्लाउद्दीन खिलजीच्या देवगिरीवरील आक्रमणाने महाराष्ट्रावर प्रलयाची पहिली लाट उसळली. इ.स. 1313 ते इ.स. 1630 पर्यंत अनेक सुलतानी राजवटींनी महाराष्ट्र खिळखिळा झाला. परिणामी रयत त्रासून मेटाकुटीला आली. अन्याय, अत्याचार, अंदाधुंदीचे धुके महाराष्ट्रभर पसरलेले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी गडावर शिवजन्मोत्सवाने महाराष्ट्रात सोनियाची पहाट झाली. अन्याय अत्याचाराचे संकटचक्र भेदण्यासाठी शिवर्सूदर्शनचक्र तमाम हिंदुस्थानने पाहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा क्षण तमाम रयतेचा आधारस्तंभ ठरला. अनेक संताच्या प्रबोधनाने व राजमाता जिजाऊंच्या संस्काराने व बाल संवगडी मावळ्यांच्या जिगरबाज साथीने वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून सह्याद्रीच्या उंच शिरावर स्वराज्याचे तोरण बांधले. अगदी शून्यातून स्वत:च्या ताकदीवर आणि धाडसाने स्वराज्य निर्माण करणारा हा जगाच्या पाठीवरील एकमेव असा पहिला छत्रपती म्हणून राजा शिवछत्रपतींचेच नाव अखिल विश्वाला घ्यावं लागतं.\nअठरापगड जातीधर्मांना स्वराज्याच्या एका छताखाली आणून अविरतपणे 30 वर्षे रयतेच्याच रक्षणासाठी व कल्याणासाठी तीव्र संघर्षाचा लढा दिला. एक करोड होनाचं, तीनशे पंचाऐंशी किल्ल्यांचे आणि छत्तीस सुभ्याचं हिंदवी स्वराज्य निर्माण करून खर्‍या अर्थाने हिंदुहृदसम्राट, युगपुरुष, स्त्रीरक्षणकर्ता, शिस्तप्रिय मुलकी\nराज्यकर्ता, अविश्रांत उद्योगी, महत्त्वाकांक्षी चाणाक्ष जाणता राजा, गनिमी कावा आणि आरमार दलाचा युद्धसम्राट, निष्कलंक चारित्र्वान पुण्यवंत श्रीमान योगी, आदर्श राज्यकर्ता असा नावलौकिक छत्रपतींनी मिळवला. त्यांची ख्याती खुद्द छत्रपतींचा प्रतिस्पर्धी औरंगजेब बादशहानेच मान्य केली होती. तो एके ठिकाणी राजांबद्दल म्हणतो, ‘मी सतत एकोण-वीस वर्षे त्यांच्याशी\nझुंजलो, परंतु माझी अधोगती झाली आणि शिवाजींची मात्र स्वराज्याची मात्र भरभराटच होत गेली.’ जगभरातील पाश्चिमात्य राष्ट्रांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यास राजमान्यता दिली. ‘शिवाजी राजा जर आमच्या देशात जन्माला आला असता तर आम्हाला आमच्या मुलांना काल्पनिक, हरक्युलिस अथवा स्पाडरमॅन, सुपरमॅनच्या कथा सांगाव्या आणि शिकवाव्या लागल्या नसत्या अशी भावना या पाश्चात्यांनी व्यक्त केली आहे. रयतेच्या हितासाठी वतनदारीला आळा घालून वेतनशाहीचा पुरस्कार करून आदर्श लोकशाहीचा धडा जगाला दाखवून दिला. शेतकर्‍यांच्या शेतसारा माफ करून, शेतकर्‍यांना मदत करून शेतकर्‍यांचा कैवारी राजा म्हणून ख्याती मिळवली. आपल्या कारकिर्दीत राजांनी बत्तीस धरणं बांधून ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही संकल्पना सुमारे 375 वर्षापूर्वी रुजविली. शिवकालीन पाणी योजना, उत्कृष्ट नगररचना, भक्कम गड-किल्ल्यांची निर्मिती, दूरदृष्टीची आरमार दलनिर्मिती, दूरदृष्टी, अचूकज्ञान, हिंदवी स्वराज्यात एकूण तीनवेळा जमीन मोजणी करणारा शेतकर्‍यांच्या सातबार्‍याची निर्मिती करणारा न्यायप्रिय राजा अवघ्या राष्ट्राने पाहिला. स्त्रीधन रक्षण करून प्रसंगी कडक शिस्तीने वागणारा राजा म्हणून त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली होती. एकदा सैनिकांनी लढाईत खजिन्याबरोबर अहमदशहाची पुत्रवधू हिला पालखीतून आणली होती. ती सौंदर्यवती पाहून शिवाजी महाराज म्हणाले होते, अशीच आमची आई सुंदर असती तर आम्हीही सुंदर झालो असतो. ती मला मातेसमान आहे. म्हणून त्यांनी तिला साडीचोळीची बिदागी देऊन परत सन्मानाने पाठविण्याची व्यवस्था केली. हा आदर्श आजच्या आपल्या तरुण पिढीने घेण्यासारखा आहे. परंतु दुर्दैवाने आज तसे घडताना दिसत नाही.\nआज निरपराध मुली व स्त्रिा दुष्कर्माच्या शिकार होता आहेत. त्यांचा खटला पुढे चालतच राहतो, असे राजांच्या स्वराज्यात घडले नाही. याच जिवंत उदाहरण म्हणजे राझांच्या पाटलाचे तोडलेले हातपाय. राजा असा कर्तव्य, कठोर, निधर्मी, न्यायनिष्ठ असला पाहिजे. अशा शासनकर्त्याच्या 16 जून 1674 ला राज्याभिषेक झाला. असा हा विश्व वंदनी राजा शिवछत्रपती स्वराज्यातील रयतेला, आया बहिणींना, मुला-बाळांना, गदी सर्वानाच लळा लावून 3 एप्रिल 1680 रोजी परलोकी गेला.\nवि. वि. चिपळूणकर नेहमी म्हणायचे प्रत्येकाने शिवाजी व्हायला पाहिजे. शिवाजी म्हणजे सर्वोच्चतेचं प्रमाण आहे. आपण प्रत्येकानं\nस्वीकारलेले कार्य, कर्तव्य, निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडणे म्हणजे शिवाजी होणं.\nछिंदमला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी\nभाजप उपमहापौर छिंदम यांनी वापरले शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द\n'प्रभो शिवाजी राजा' चित्रपटातील शिवरायांचा जयघोष करणारे गाणे प्रदर्शित\nमंगलुरुमधील बेंगरे बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा\nमराठी क्रांती मोर्चा: रहदारी टाळण्यासाठी या मार्गाने जा\nयावर अधिक वाचा :\nशिवचरित्रातून प्रेरणा घेऊ या\nशमीपूजनाची गणेशपुराणात दिलेली कथा\nमालव देशात और्व नावाचा महाज्ञानी व तपोनिष्ठ ऋषी रहात असे. योगसामर्थ्याने त्याला वस्तू ...\nकरा दसरा पूजन आपल्या राशीनुसार\nरामाच्या दरबारात बेसनाचे लाडू चढवा. कर्क: देवी सीता आणि रामाला गोड पान अर्पित करा.\nकोट्यधीश व्हायचे असल्यास दसर्‍याला करा नारळाचे हे 9 उपाय\nहिंदू धर्मात कोणत्याही धार्मिक कार्यात नारळाचे अत्यंत महत्त्व आहे. नारळाला श्रीफळ असेही ...\nदुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री\nदुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी ...\nदक्षिण भारतीय लोकात नवरात्र उत्सवात 'बोम्मला कोलुवू' साजरा करतात. बोम्माला कोलुवू म्हणजे ...\n\"एखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा. साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते. व्यापार-व्यवसायात...Read More\n\"चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. मानसिक स्थिती आनंददायक राहील. वैवाहिक जीवनात...Read More\n\"काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. कार्यात विलंब झाला...Read More\nहातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका. कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक...Read More\n\"शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू...Read More\n\"वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. भावनात्मकतेमुळे नुकसान होण्याची शक्यता...Read More\n\"आजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा. आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. मोठ्यांचा सल्ला घ्या. आरोग्य चांगले राहील. एखाद्या जुन्या मित्राशी...Read More\n\"भावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. पैशासंबंधी स्थिती ठीक राहिल. इच्छित विषयांमध्ये यश मिळेल....Read More\n\"वडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. धर्मविषयक कामामध्ये पैसा खर्च होईल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर...Read More\n\"भावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील. स्त्री पक्षाकडून लाभ...Read More\n\"सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये...Read More\n\"प्रेम व रोमांसच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील. मित्रांचा सहयोग मिळेल. शुभ...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-19T14:05:09Z", "digest": "sha1:W4AXUZOWC5SWHU37SGJJNHO2FLFAGG6F", "length": 7058, "nlines": 153, "source_domain": "www.marathimati.net", "title": "पाककला | मराठीमाती", "raw_content": "\n१ किलो उकडलेले बटाटे\n१ कच्चा बटाटा किंवा १ रताळे किसलेले\nहिरव्या मिरच्या(उपवासाला चालत असल्यास)\nएक चमचा लिंबू रस\nसाबूदाणा पीठ (नसले तरी चालेल)\nप्रथम हिरव्या मिरच्या, आले व थोडेसे जीरे घालून वाटून घ्या. बटाटे गरम असतानाच सोलून घ्या व बारीक करा.\nनंतर ते गार झाल्यावरच त्यात चवीप्रमाणे आल्यासह मिरचीचा ठेचा, दाण्याचा कुट, खोवलेला ओला नारळ घाला.\nनंतर त्यात चवीप्रमाणे मीठ व एक चमचा साखर घाला वर लिंबाचा रस टाका व सर्व मिश्रण हाताने एकजीव करा.\nएकजीव झालेल्या सारणाचे तळहाताला थोडे पाणी लावून चपटे वडे थापून घ्या. सर्व पीठे एकत्र करुन त्यात पाणी घालून सरबरीत करा.\nत्यात थोडेसे मीठ, तिखट व किसलेला बटाटा किंवा रताळे घाला. कढईत तेल घालून तापवा.\nतेल गरम होताच त्यातून एक चमचा तेल काढून सरबरीत केलेल्या पिठात टाका.\nनंतर तापलेल्या तेलात चिमुटभर मीठ टाका म्हणजे वडे तेलकट होत नाहीत. वडे पिठात घोळवून तळून काढा व गरमागरम वडे खोबर्‍याच्या चटणी सोबत सर्व्ह करा.\nThis entry was posted in उपवासाचे पदार्थ and tagged उपवास, उपवासाचे पदार्थ, पाककला, बटाटा वडा, रताळे, राजगिरा, शिंगाडा, साबूदाणा on जुलै 19, 2013 by सौरभ पारखे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-great-think/", "date_download": "2018-10-19T13:51:42Z", "digest": "sha1:WUQZTCII62S4XMU6PF6KXHAYIR4Z3SNF", "length": 10115, "nlines": 130, "source_domain": "marathimotivation.in", "title": "\"धीरूबाई अम्बानी\" Great think... - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\n“धीरूबाई अम्बानी” Great think…\nएकदा धीरूभाई अम्बानी एका अर्जेंट मिटिंग साठी जात होते.\nवाटेत सोसाट्याचा वारा आणि पाऊस आला. ड्राइवरने अम्बानींना विचारले, ‘आता काय करू\nत्याला अम्बानींनी उत्तर दिले — तू गाडी चालवत रहा.\nपावसा मध्ये गाडी चालवणे मुश्किल होत होते. परत ड्राइवरने विचारले, ‘आता काय करू’ त्याला अम्बानी म्हणाले ‘तू गाडी चालवत रहा’.\nथोडे पुढे गेल्यानंतर ड्राइवरने पाहिले की वाटेत पावसा मुळे अनेक वाहने थांबली होती. ड्राइवरने अम्बानींना सांगितले, ‘मला आता गाडी थांबवायला हवी’ पुढचे दिसतांना खूप अवघड जाते. सर्व लोक गाड्या बाजूला घेऊन थांबलेत.\nत्याला अम्बानींनी पुन्हा सांगितले ‘तू थांबू नको हळू हळू तुला जमेल तशी गाडी चालवत रहा’.\nपावसाने रौद्र रूप धारण केले होते. परंतु ड्राइवरने गाडी चालूच ठेवली होती.\nआणि थोडे पुढे गेल्यावर ड्राइवरला समोरचे साफ दिसायला लागले. पुढे काही अंतर गेल्यावर पाऊस पूर्ण पणे गेला होता. पुढे तर ऊन पडले होते.\nधीरूभाई अम्बानी ड्राइवरला म्हणाले ‘आता तू गाडी थांबवू शकतोस’.\nड्राइवर म्हणाला आता कशाला\nधीरूभाई म्हणाले थांबव तर खरे. त्याने गाडी थांबवल्यावर ते स्वतः गाडीतून उतरले आणि म्हणाले, तू बाहेर ये आणि मागे वळून बघ. आपण जिथे आहोत तिथे पाऊस अजिबात नाही आहे. इथे तर चक्क ऊन पडले आहे. वाटेत थांबलेले लोक अजूनही तिथेच फसले आहेत आणि तू प्रयत्न न सोडता हळू हळू गाडी चालवत राहिलास आणि आता त्या धोक्यातून आपण पूर्ण पणे बाहेर पडलो. तू धीर खचून तिथेच थांबला असतास तर अजून खूप वेळ तिथेच थांबावे लागले असते.\nहा किस्सा त्यांच्या साठी आहे जे आत्ता वाईट परिस्थितून जात आहेत.\nकठीण काळी खूप माणसे प्रयत्न सोडून हार मानतात. त्यामुळे अडचणीतून त्यांना लवकर बाहेर पडता येत नाही. प्रयत्नच आपल्याला संकटातून बाहेर काढतात. ते न करता आपण नशिबाला दोष देतो.\nPrevious articleनक्की वाचा कांदा एक फायदे अनेक – कंदा बद्दल खूपच उपयुक्त माहिती\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2018-10-19T14:03:16Z", "digest": "sha1:BHWJTD5N7YWVUD53346H2PHM7HZNWJSZ", "length": 4830, "nlines": 165, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साक्षरता - विकिपीडिया", "raw_content": "\nसाक्षरता म्हणजे लिहिता वाचता येणे किवा शिक्षण घेणे होय.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ नोव्हेंबर २०१७ रोजी १०:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2018-10-19T13:16:17Z", "digest": "sha1:OH4ZAPT2J3XIFFLU7JPEJHXWZIRXEHWV", "length": 5337, "nlines": 137, "source_domain": "www.marathimati.net", "title": "जगजीवनराम | मराठीमाती", "raw_content": "\n१६६३ : पुण्याच्या लाल महालावर अचानकपणे केलेल्या हल्ल्यात शिवाजीमहाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटली.\n१९४९ : भारत स्काऊट गाईडची स्थापना\n१९०८ : जगजीवनराम, भारतीय राजकारणी.\n१९२० : रफिक झकेरिया, भारतीय लेखक.\n१९२२ : पंडीता रमाबाई, स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणा.\nThis entry was posted in दिनविशेष and tagged जगजीवनराम, जन्म, जागतिक दिवस, ठळक घटना, दिनविशेष, पंडिता रमाबाई, पुणे जिल्हा, भारतीय राजकारणी, मृत्यू, स्काऊट गाईड, ५ एप्रिल on एप्रिल 5, 2013 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://hindmaratha.com/", "date_download": "2018-10-19T14:39:07Z", "digest": "sha1:WYYUBRRKSRWXVYEPSXISC7MAGQXYGZ5Q", "length": 3293, "nlines": 38, "source_domain": "hindmaratha.com", "title": "Hind Maratha | हिंद मराठा", "raw_content": "\nमराठी बांधवांसाठीचे हक्काचे व्यावसायिक व्यासपीठ\n\"मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा\" \"आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे\" \"महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे\"\n~~ मी मराठा - हिंद मराठा ~~\nवैयक्तिक पासून सामाजिक पर्यंत, गृह उद्योगापासून महाउद्योगपर्यंत, मराठी बांधवांसाठी सर्व ऑनलाईन सेवा सुविधा एकाच छता खाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्वाचा आणि विश्वसनीय ब्रॅण्ड - हिंद मराठा\nमराठी / इंग्रजी संकेतस्थळ ( वेबसाईट ), गूगल सर्च, सोशल मेडिया मार्केटिंग, गरजेनुसार संगणक प्रणाली (सोफ्टवेअर)\nसाता समुद्रापार, नोंदवा आपला उद्योग मराठी अस्मितेसह, मिळावा विश्वासाचे हजारो ग्राहक \n किमया मोठी, छोटी मोठी सर्व व्यावसायिक जाहिराती .\n मराठा समाजाचे वधू - वर सूचक केंद्र\nवधु वर सूचक केंद्र\nजाणून घ्या आमच्या बद्दल, आमची उद्दिष्टे आणि सेवा - सुविधा\nव्यवसाय वृद्धी साठी आजच संपर्क साधा\nसोबत मिळून विश्वासाने पुढे जाण्यास आपण तयार आहात काय चला तर मग केवळ आम्हास इमेल करा आमची टीम आपल्याला संपर्क करेल , ते हि शक्य तितक्या लवकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/is-reliance-jio-is-based-on-black-money/", "date_download": "2018-10-19T13:44:11Z", "digest": "sha1:UUANCTZHT342IKJZDJFFMX3BMVFWYOFR", "length": 12357, "nlines": 123, "source_domain": "marathimotivation.in", "title": "काय जिओ मध्ये काळा पैसा लागला आहे? हे वाचा आणि जाणून घ्या - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome नुज काय जिओ मध्ये काळा पैसा लागला आहे हे वाचा आणि जाणून घ्या\nकाय जिओ मध्ये काळा पैसा लागला आहे हे वाचा आणि जाणून घ्या\nव्हाट्सऍप वर काही दिवसा पासून रीलायन्स जीओ (jio) बद्दल मेसेजस फिरत आहेत. कि अंबानीना नोट बंदी होणार हे माहिती होते म्हणून त्यांनी जिओ काडून पैसा काळ्याचा पांढरा केला. तो मेसेज वाचून खूप लोकांना जिओ बद्दल खूप प्रश्न पडले असतील, हा लेख वाचून तुमचे त्या सगळ्या प्रशांना उत्तर मिळतील.\nकंपनी म्हंटल तर सर्व गोष्टींचा हिशोब ठेवावाच लागतो. व हे सगळे हिशोब भारत सरकार ची संस्था सेबी(SEBI) ला द्यावेच लागतात. सेबी ही संस्था ग्राहक हितासाठी कंपनीन वर लक्ष ठेवून असते. जिओ मध्ये रिलायन्स ने तब्बल 1.5 लाख करोड ची इंवेस्टमेंट केली आहे. ती इन्वेस्टमेंट्स सेबी च्या देखरेखी खालीच झालेले आहेत, म्हणून यात काळ्या पैसाचे संबधच येत नाही.\nरिलायन्स जिओ मध्ये किती पैसा लागला आणि तो आला कुठून\n5 वर्षा खाली रिलायन्स हि (zero debt)1 रुपया पण कर्ज नसलेली कंपनी होती, आणि कंपनी कडे 20 बिलियन डॉलर एवढे रिजर्व पैसे पडले होते. 20 बिलियन डॉलर म्हणजे जवळपास 1,40,000 करोड रुपये इतके होतात. हा पैसा रिलायंस नी ऑइल इंडस्ट्री मधून फायदा म्हणून मिळवला होता.\nनंतर रिलायन्स ने इन्फोटेल ब्रॉडबँड नावाची कंपनी 2010 मध्ये 96% स्टॉक घेऊन खरेदी केली आणि आपले रिजर्व पैसे जो 1.5 लाख करोड रु यात लावले आणि इन्फोटेल चे नाव बदलून जिओ असे ठेवले. जिओ ने हा सर्व पैसा फायबर ऑप्टिकस च्या 2,70,000 किलो मीटर च्या वायरिंग साठी आणि 92,000 टॉवर उभारण्या साठि खर्च केला.\nजिओ सर्विस फ्री आणि अनलिमिटेड का देत आहे\nजर तुम्ही जिओ वापरल असाल तर तुम्हाला जाणवले असेल. जिओ ची इंटरनेट किंवा कॉलिंग ची सुविधा अगोदर पेक्षा खराब झालेली आहे. हे दर्शवते कि जिओ आपले ट्रायल घेत आहे. हि आणखी 100% कस्टमर रेडी सुविधा नाहीये. म्हणून जिओ याला सध्या फ्री मध्ये देत आहे. या बद्दल दुसया कंपनी नी आक्षेप पण घेतला आहे की जिओ ट्रायल चा व्यवसायिक फायदा घेत आहे आणि आता याची केस कोर्टमध्ये चालू आहे.\nया फ्री आणि अनलिमिटेड ऑफर्स मुळे, जिओ ने 5 करोड ग्राहकांचा टप्पा फक्त 83 दिवसात मिळवला. तेच हे टप्पा गाठण्या साठी एअरटेल ला 12 तर व्होडाफोन ला 13 वर्ष लागले होते. इतक्या मीठ्या प्रमाणात केलेली गुंतवणूक परत मिळवण्यासाठी, जिओ ला जवळपास 10 ते 20 करोड ग्राहकची आवश्यकता आहे. म्हणून कंपनी ने न्यू ईयर ऑफर काढले आहे. ज्या द्वारे मार्च पर्यंत फ्री डेटा देऊन अधिक ग्राहकांना आपल्या कडे वळवता येईल.\nआणखी एक म्हणजे रिलायन्स च स्वतः च फायबर ऑप्टिकस च जाळ असल्या मुळे त्याला ईतर कंपनी पेक्षा स्वस्त दरात नेट सुविधा पुरवता येतात. कॉलींग साठी जिओ इंटरनेटचाच वापर करतो जसे व्हाटसएप मध्ये करता येत अगदी तसच म्हणून व्हॉईस कॉल जिओ मध्ये पूर्णपणे फ्री आहे.\nथोडक्यात रिलायन्स जिओ मुळे कंपनी आणि ग्राहक दोघांसाठी विन विन सिच्युवेशन तयार होते.\nNext articleतामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे निधन\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे अरबोमध्ये\nबिटकॉईन (bitcoin) – भाग 1 माहिती आणि ओळख\nवर्ष 2016 मधील सर्वात जास्ती गाजलेल्या 10 गोष्टी\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/63478", "date_download": "2018-10-19T14:25:21Z", "digest": "sha1:L3VGI743M6BJDDECUZPLKWYFZ5TXNIPD", "length": 7436, "nlines": 139, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नाटक | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नाटक\nझुंजुमुंजु होता, होता घंटा पाखरू वाजवी\nसुत्रधार जगताचा सारा संसार जागवी\nमित्र योजितो प्रकाश रंगमच उजळला\nएक नवा कोरा खेळ रोज रोजच रंगला\nनाटकभर तो ताऱ्यांच्या बेटातच वसतो\nअंतराळातूनही संवाद पात्राशी साधतो\nअसा नाटककार हा भलता गोष्टीवेल्हाळ\nनऊ रसाची रसवंती नाटक हे मधाळ\n........रुणझुणता घुंगरु होइ लावणी घायाळ\n.......कुठे वीरश्री दामटते शौर्याचे घोडदळ\n.......करुणेत असते जग जिंकण्याचे बळ\n.......कुठे गूढता लपून देतसे मेंदूला पीळ\n........कधी गडगडतो अनाहुत हास्य कल्लोळ\n....... कधी भीती भयानक गिळी जगण्याचे बळ\n.........रौद्ररुप भिभत्सेचे उडे मणी थरकाप\n.........शांत मनामधे साकारे ईश्वराचे रुप\nखेळ रंगविला असा ऊनसावलीचा मेळ\nपरमार्थी ध्यान नाही कसा आनंद निर्भेळ \nनात्यांचे रेशम कोश स्वता:भोवती विणले\nगाठी सोडता सोडता जीव आतच शिणले\nकधी कोणी यावे, जावे वेळापत्रक ठरले\nसारे गुळाचे मुंगळे मन ढेपेतच रमले\nतो पाऱ्यासारखा निसरडा कशातही राहे\nनाना देही नाना रुपे खेळ आपुलाच पाहे\n......ह्या जागी काय अभिप्रेत आहे नवरसांचं वर्णन\n>>> कधी कोणी यावे, जावे वेळापत्रक ठरले\nसारे गुळाचे मुंगळे मन ढेपेतच रमले\nतो पाऱ्यासारखा निसरडा कशातही राहे\nनाना देही नाना रुपे खेळ आपुलाच पाहे<<< सुरेख.\nअक्षय , राहुल प्रतिसादा साठी\nअक्षय , राहुल प्रतिसादा साठी धन्यवाद .\nनऊ रसाच्या वर्णना आधी मी म्हटले आहे\nअसा नाटककार हा भलता गोष्टीवेल्हाळ\nनऊ रसाची रसवंती नाटक हे मधाळ\nहे मधाळ नाटक मधाळ कशाने झाले हे सांगणे गरजेचे आहे . हे रस कोणते हे सांगणे रसिकांसाठी गरजेचे वाटते . अगदीच ताका पुरते रामायण सांगणे अप्रस्तुत वाटते .\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/64864", "date_download": "2018-10-19T13:21:11Z", "digest": "sha1:TNRLSJBGCXVQCRNIPGISKLO6QZPQYJCY", "length": 25883, "nlines": 189, "source_domain": "www.maayboli.com", "title": "जानेवारीमध्ये लदाख़मध्ये सायकलिंग | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /जानेवारीमध्ये लदाख़मध्ये सायकलिंग\nजानेवारीमध्ये लदाख़मध्ये सायकलिंगची‌ योजना\nजानेवारीमध्ये जम्मू- कश्मीर राज्यातल्या लदाख़ क्षेत्राचं‌ तपमान -२० ते -२५ इतकं‌ कमी होतं. तेव्हा ह्या प्रदेशाचं मुख्यालय असलेलं‌ लेह फक्त विमानाने जगाशी‌ जोडलेलं‌ असतं. अशा वातावरणातही काही पर्यटक तिथे जाऊन तिथल्या हिवाळ्यात फिरतात. लेह आजवर दोनदा बघितलं आहे, पण ते तिथल्या उन्हाळ्यात. त्यामुळे एकदा ते हिवाळ्यामध्ये जाऊन बघायचं आहे. अशा प्रतिकूल वातावरणामध्ये जितकी शक्य असेल तितकी सायकल तिथे चालवायची आहे. लेहच्या जवळपास रस्ते सुरू‌ असतात. त्यामुळे लेहवरून निम्मू आणि शक्य असेल तर खार्दुंगला इथेही‌ सायकल चालवता येऊ‌ शकते. खार्दुंगला रस्ता मिलिटरीसाठी अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे तो नेहमी सुरू ठेवला जातो. ५३०० मीटर उंचीचा खार्दुंगला हिवाळ्यातही सुरू राहतो. अर्थात् मध्ये मध्ये मोठ्या बर्फवृष्टीमुळे तो तात्पुरता बंदही होऊ‌ शकतो.\nअशा वेळेस लदाख़मध्ये जाण्यामागचे काही हेतु असे आहेत-\n१. हिवाळ्याच्या प्रतिकूल हवामानात तिथे लोक कशा प्रकारे राहतात, जवान आणि सेनेचे अन्य लोक तिथे कशा प्रकारे काम करतात, हे जवळून अनुभवणे.\n२. तिथले लोक व सैनिकांशी २६ जानेवारीच्या कार्यक्रमात अनौपचारिक प्रकारे संवाद करणे.\n३. शरीराच्या क्षमतांना आव्हान देणे व त्या क्षमतांची पारख करणे.\n४. सायकलिंग नेहमी काही‌ संदेश देतच असते- पर्यावरणाप्रती संवेदनशीलता आणि फिटनेसबद्दल जागरूकता.\nअलीकडेच केलेल्या सायकलिंग मोहीमेनंतर ह्याची इच्छा झाली. पूर्वी जे घाट कठिण वाटायचे ते आरामात जमले तेव्हा वाटलं की, ह्याहून मोठ्या पर्वतावर सायकल चालवू शकेन. तेव्हाच हा विचार सुरू झाला. ह्यासाठी तयारी अशा प्रकारे केली-\n- नियमित सायकलिंग; घाट रस्त्यावर सायकल चालवण्याची सवय\n- सायकलिंगमधला स्टॅमिना वाढवण्यासाठी रनिंग सुरू केले व त्याचा मागच्या मोहीमेत बराच फायदा झाला. हळु हळु रनिंग वाढवून २१ किलोमीटर पळता आलं. त्यानंतर ग्रेड १ चा घाट असलेल्या सिंहगडावरही रनिंग करता आलं. त्यामुळे सायकलिंगसोबत रनिंग हाही तयारीचा भाग राहिला.\n- योगासन आणि प्राणायाम\nइतक्या थंडीसाठीची तयारी अजून सुरू आहे. कमीत कमी कपड्यांचे तीन- चार लेअर्स वापरावे लागतील. थर्मल आणि इनरसह तीन सॉक्स आणि रस्त्यावर चालताना गम बूट आणि नाक सोडून संपूर्ण शरीर झाकण्याची व्यवस्था करावी लागेल. आणि थंडीची खरी तयारी मानसिक असेल. थंडीचं इतका भीषण नाही, पण छोटा अनुभव पूर्वी घेतलेला आहे. डिसेंबरमध्ये बद्रीनाथजवळ गेलो असतानाची थंडी आठवते. पण तिथे उंची बरीच कमी होती; पण तरीही संध्याकाळी‌ साडेपाच वाजता रात्र होत होती. आणि थंडीमुळे एक प्रकारचा आळस येत होता.\nह्यावेळी कदाचित हेच आव्हान सगळ्यांत मोठं असेल. त्याशिवाय लेहमध्ये हिवाळ्यात व्यवहार 'थंडावतात.' त्यामुळे सोयी- सुविधांचीही कमतरता असते. सायकल मिळण्यामध्येही अडचणी आहेत. दिवस उशीरा सुरू होतो व लवकर संपतो. सायकलिंगसाठी जेमतेम आठ- नऊ तास मिळतील. ह्या सगळ्यासाठी तयारी करतो आहे. लेहमध्ये मागच्या वेळी जिथे थांबलो होतो- तिथेच चोगलमसर भागात मित्राकडे थांबेन.\nपुणे- दिल्ली- लेह विमान प्रवास व २४ जानेवारीला सकाळी लेहमध्ये आगमन\n२६ जानेवारीपर्यंत पूर्ण आराम ज्यामुळे शरीर त्या हवामानासोबत जुळवून घेऊ शकेल.\n२६ जानेवारीच्या सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थिती आणि लेह गावामध्ये भ्रमण- सायकल मिळवण्याचा जुगाड\n२७ जानेवारी- लेह गावामध्ये १० किलोमीटर सायकलिंग.\n२८ जानेवारी- लेह- सिन्धू घाट परिसरामध्ये १० किलोमीटर सायकलिंग.\n२९ जानेवारी- लेह ते निम्मू- चिलिंग सायकलिंग (४५ किलोमीटर). चिलिंगमध्ये मुक्काम\n३० जानेवारी- चिलिंग- निम्मू- लेह परत (४५ किलोमीटर).\n३१ जानेवारी- लेह ते खार्दुंगला रोडवर साउथ पुल्लूपर्यंत सायकलिंग.\n१ फेब्रुवारी- खार्दुंगला जाण्याचा प्रयत्न. खार्दुंगला जाणे रस्ता सुरू असण्यावर अवलंबून.\n२- ३ फेब्रुवारी राखीव दिवस. आणि ४ फेब्रुवारीला लेह- दिल्ली- पुणे विमानाने परत.\nअशी योजना तर बनवली आहे, पण त्यामध्ये खूप जास्तifs and buts आहेत. शरीर इतक्या थंडीला किती सहन करू शकेल, अशा वातावरणात सायकल किती चालवता येईल ह्याबद्दल काहीच सांगता येऊ शकत नाही. ते तिथे गेल्यावरच कळेल. कदाचित हेही शक्य आहे की, सायकल कदाचित मिळणार नाही किंवा खूप जास्त रेट असेल, कारण सर्व दुकाने बंद असतात. सायकल नाही मिळाली तर लेहच्या आसपास पायी पायी‌फिरता येईल. किंवा जर त्सोमोरिरीला गाडी जात असेल, तर तिथेही जाता येऊ शकेल. पण रस्ता कधीही काही दिवसांसाठी बंद होऊ शकतो. त्यामुळे सर्व काही त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.\nपण जे काही असेल, हा एक अविस्मरणीय अनुभव नक्कीच असेल. . . .\nमाझ्या पूर्वीच्या मोहीमांबद्दल इथे वाचता येईल- www.niranjan-vichar.blogspot.in\nलदाख़ सायकलिंग सोलो सायकलिंग लेह\nएवढा आव्हानात्मक प्लॅन आखला\nएवढा आव्हानात्मक प्लॅन आखला आहेस तर इतके जर तर कशाला ठेवले आहेस. दोन वेळा जाऊन आलायस तर तुझ्या ओळखीचा एखादा माणूस नक्कीच असेल की, त्याला सांगून एखादी सायकल राखीव ठेवणे शक्य नाही का\n@ आशूचँप, हो, माझे दोन मित्र आहेत लेहमध्ये. एक चोगलमसरचा व एक हॉटेलवाला. मित्राने एक सायक दुकानवाला बघूनही ठेवला आहे. पण तो रेट बराच जास्त म्हणतोय. बाकीही पर्याय आहेत. ९९% सायकल मिळेलच. पण ह्या गोष्टी फोनवरून होत नाही आहेत. त्यामुळे तिथे गेल्यावरच ते कन्फर्म होईल.\nमार्गी तुम्हाला खुप खुप\nमार्गी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा \nलेह सायकल भ्रमंती साठी\nलेह सायकल भ्रमंती साठी शुभेच्छा.\nलेहमधे सायकल रेंटवर घेण्यापेक्षा तुम्ही तुमची सायकल विमानाने ट्रान्सपोर्ट करू शकता. अगदी अल्प दर म्हणजे १००० ते १५०० मधे सायकल ट्रान्सपोर्ट होतील. तसेच तुम्ही तुमचीच सायकल चालवाल आणि त्या सायकल ची तुम्हाला पूर्ण माहिती असेल.\nविवेक मराठे ह्यांनी गेल्या महिण्यात सायकलवर मेघालय राज्यात प्रवास केला त्यांचा फेसबुक पोस्ट आहेत. त्या तुम्हाला उपयोगी होवू शकतील.\n माहिती घेतो. त्यांना संपर्क करतो.\nपरत आल्यावर अनुभव नक्की शेअर करा.......\n>जानेवारीमध्ये जम्मू- कश्मीर राज्यातल्या लदाख़ क्षेत्राचं‌ तपमान -२० ते -२५ इतकं‌ कमी होतं.\nहे तापमान फसवं असू शकतं. वार्‍यामुळे विंडचील इफेक्ट मुळे हे (लोकल) आणखी १०-२० डिग्रीने आणखी कमी असू शकते. लोकल म्हणजे काही फुटांवर, (सगळ्या गावापेक्षा किंवा जिथे अधिकृत तापमान मोजतात त्यापेक्षा) खूप कमी असू शकते.\nतुम्ही वार्‍याच्या विरुद्ध दिशेने सायकल चालवली तर त्यात आणखी वाढ होई शकते. त्यामूळे तुम्हाला प्रत्यक्ष तयारी (वारं असेल तर) -३० , -४५ ची असायला हवी. वाटेत काही झाले तर , तुम्ही कुणाला मदतीला बोलावणार, तुमच्या पर्यंत मदतीला कोण येणार आणि किती वेळात येणार याचे प्लॅनिंग पक्के हवे. काही हवामानात मदत यायला ५ मिनिटे उशीर झाला तर तुमचा जीव जाऊ शकतो हे लक्षात ठेवा.\nकुठल्याही परिस्थितीत शरीर गरम राहण्यासाठी मद्य पिऊ नका. त्याने तात्पुरते गरम वाटेल पण खरेतर शरीराचे थंडी पासून रक्षण करण्याची शरीराची नैसर्गीक संरक्षण साधने असतात त्यावर वाईट परिणाम होईल.\nमी स्वत: शून्याखाली तापमान असणार्‍या भागात काही दशके रहातो. काल रात्री -२२ डिग्री सेल्सियस इतके कमी झाले होते. ही कुणीतरी सांगितलेली किंवा ईंटरनेटवर वाचलेली माहिती नाही. स्वतः या थंडीत राहण्याचा अनुभव आहे. शरीराचा कुठलाही भाग , नाक सुद्धा २०-३० मिनिटे उघडा राहिला तर फ्रॉस्टबाईटने कायमचा निकामी होतो. माझ्या एका शाळेतल्या मित्राची, भारतात हिमालयाच्या जवळ ट्रेकिंग करताना फ्रॉस्टबाईटने ३ बोटे गेली आहेत.\nतुम्हाला नाऊमेद करण्यासाठी नाही तर तुमची काळजी वाटते म्हणून हे लिहिले आहे.\n>२६ जानेवारीपर्यंत पूर्ण आराम ज्यामुळे शरीर त्या हवामानासोबत जुळवून घेऊ शकेल\nनुसता आराम न करता प्रत्यक्ष सराव सुरु करा ज्यामुळे तुमच्या शरीराला खरी सवय होईल. विशेषतः खूप थंडीत आराम करताना शरीराने जुळवणे आणि सायकलींग करताना जुळवणे यात मोठा फरक आहे.\nअजय, आपण दिलेली माहिती वाचून\nअजय, आपण दिलेली माहिती वाचून थक्क झालोय. ऐसा भी होता है\nअरे वाह, फारच महत्त्वाची\nअरे वाह, फारच महत्त्वाची माहिती दिली अजयजी तुम्ही मला ह्याची‌ जाणीव आहे. म्हणून मी चादर ट्रेक (गोठलेल्या झांस्कर नदीवर ट्रेक) केलेल्या दोन लोकांना अगदी ह्याबद्दलच विचारत आहे; त्यांचं मार्गदर्शन घेत आहे. तुम्हांला सविस्तर व्य. नि. करतो. आणि मद्यसेवनाचा तर प्रश्नच नाही\nह्या इनपुटबद्दल खूप खूप धन्यवाद\nसर्वांना नमस्कार. परवा माझ्या\nसर्वांना नमस्कार. परवा माझ्या सासऱ्यांना पॅरालिसिस स्ट्रोक आल्यामुळे हॉस्पिटलला अॅडमिट करावं लागलं. आता ते रिकव्हर होत आहेत. पण ह्या परिस्थितीमुळे मला माझा लदाख़ टूअर कँसल करावा लागला. आपल्या शुभेच्छांबद्दल खूप खूप धन्यवाद. टूअर कँसल करावा लागला असला तरी ह्या प्रक्रियेमध्ये खूप शिकायला मिळालं. पुढच्या सायकल मोहीमेत त्याचा उपयोग होईल. नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये उत्तराखंडमध्ये केलेल्या भ्रमंती व ट्रेकिंगबद्दलची लेखमाला घेऊन लवकरच येईन. खूप खूप धन्यवाद.\n सासर्यांना लवकर बरं वाटू दे.\nनोव्हेंबर- डिसेंबरमध्ये उत्तराखंडमध्ये केलेल्या भ्रमंती व ट्रेकिंगबद्दलची लेखमाला घेऊन लवकरच येईन>> नक्की लिहा.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/ekla-chlo-re/", "date_download": "2018-10-19T13:33:53Z", "digest": "sha1:6AACRN3IZSJLISHRL6AGJNFUN2SQURE4", "length": 12147, "nlines": 248, "source_domain": "www.loksatta.com", "title": "एकला चालो रे | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nया सदरलेखनाच्या प्रवासात वाचकांनी भरभरून साथ दिली.\nपतीच्या बाहेरच्या ‘गुंतवणुकी’विषयी सासरच्याच लोकांनी ‘त्यात काय बिघडलं’\nधाकटा शिशिर हॉस्पिटॅलिटीमध्ये उच्च शिक्षण घेऊन ‘ताज ग्रुप’मध्ये रुजू झाला, नाव मिळवलं.\nमोडक्या-तोडक्या संसारावर पदर पसरवून हसून साजरं करणं.\nअकोल्याला आल्याबरोबर जयश्रीताईंना जाणवलं की घराची जबाबदारी पूर्णपणे त्यांच्यावरच पडणार आहे.\nपालकत्वाची जबाबदारी पार पाडतानाच सामथ्र्यशाली बनण्याचं उदाहरण\nया अनुभवांची पुन: पुन्हा आठवण होत राहिली..\nमुलं लहान असताना हे कुटुंब सफाई कामगारांच्या चाळीत राहात असे.\nकाय आहे ‘ती’चं नाव शक्ती, काली, रेणुका, दुर्गा, यल्लम्मा, अंबा..\nशाळा-कॉलेजात लाजरीबुजरी पण हुशार जुई एका पांढरपेशा मध्यमवर्गीय घरातली\nसमोरच्या रंगमंचावर नखशिखांत नखरेलपणा आणि मर्दानी रांगडेपणाचा एक धीट आविष्कार आम्ही एकाचवेळी पाहात होतो\nज्युली डिमेलो यांचं आयुष्य असं सगळ्यांवर आभाळ पांघरण्यात जातंय..\nअ‍ॅलिशियाला ती ताकद तिच्या बाळाच्या निरागस स्पर्शानं, त्याच्या प्रेमळ अस्तित्वानं दिली\nपैसे कमवण्यासाठी तिनं लाडू करून विकले. जत्रेत पुरीभाजी, वडापावचे स्टॉल लावले.\nएका अपत्याचा जन्म होतो तेव्हाच एका आईचाही जन्म होतो\nतीन पिढय़ांच्या पालकत्वाचं व्रत\nघरी दोन वर्षांचा मुलगा दिलीप आणि पत्नी कुसुम.\nसतत भावनिक हिंसेला तोंड देणाऱ्या या गरीब मुलीविषयी सहानुभूती दाटून येते.\nआंतरधर्मीय लग्नानंतर दोन घरांतल्या अगदी भिन्न वातावरणाचा बाऊ न करता नयना घरात रुळली\n पश्चिम महाराष्ट्रातलं गावपण जपलेलं एक छोटंसं शहर.\nवंदना, पुण्यातल्या एका उच्चशिक्षित, प्रतिष्ठित घरातली साधीसुधी मुलगी.\nवयाच्या सोळाव्या वर्षी गीताचं लग्न झालं. पती सुधाकर झेंडे रिक्षा चालवत होते.\nएकल पालकत्वाची दुसरी इनिंग\nआईला बिचारीला दरवर्षी बाळंतपण ती कुठे कुठे पुरी पडणार. फार वैतागली की ती माहेरी पळून जायची.\nएकलेचि जायचे तुला गं\nती ललिता देव, तिचा संसार तिच्या वयाच्या तिशीपर्यंतही झाला नाही.\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/2/11/obituary-on-chintaman-vanga-.html", "date_download": "2018-10-19T13:43:09Z", "digest": "sha1:T33OQV4RBTLSAQIJFDTFUKBPX5EFTSAU", "length": 14045, "nlines": 15, "source_domain": "mahamtb.com", "title": " वनवासींचा चिंतामणी हरपला वनवासींचा चिंतामणी हरपला", "raw_content": "\nलहानपणापासूनच रा. स्व. संघाचा एकनिष्ठ स्वयंसेवक, संघ कार्यकर्त्यांचा दीर्घ सहवास यातूनच हिंदुत्वावर अतूट श्रद्धा. साहजिकच हिंदुत्ववादी जनसंघ-भाजपच्या कामात सहभाग, पक्षाचे जिल्हा सरचिटणीस, अध्यक्ष नंतर ३ वेळा खासदार, १ वेळा आमदार. पण राजकारणाचा चिखल या कमळाला कधी स्पर्श करू शकला नाही.\nदि ३१ - जानेवारी - बातमी ऐकली - पालघरचे खासदार - चिंतामण वनगा यांचे दुःखद निधन ऐकून डोळ्यासमोरुन काजवे चमकले. विश्वासच बसेना. कारण की दि. २० जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ हिंदू सेवा संघाचे कार्यकर्ते आणि -वनगा साहेब विक्रमगड येथे कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीच्या भूमिपूजनासाठी एकत्र होते. त्यांच्या हस्तेच भूमिपूजनाचा कार्यक्रमपार पडला. त्यानिमित्ताने कौशल्यविकास योजना, मुद्रा बँकेचे आर्थिक सहाय्य या संबंधी अनुभवाच्या अनेक घटना त्यांनी आपल्या भाषणांत सांगितल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दोन्ही योजना देशातील बेरोजगार तरुणांच्या कल्याणासाठी एक वरदान आहे, असे त्यांनी गौरवोद्गार काढले. जमलेल्या कार्यकर्त्यांशी अत्यंत मोकळेपणाने गप्पा केल्या आणि कार्यकर्त्यांसमवेत भोजनही घेतले. तो कार्यक्रमअजूनही डोळ्यासमोरून जात नाही.\nपरीसस्पर्श LLB : खा. वनगा तलासरी तालुक्यातील कवाड़ा नावाच्या एका छोट्याशा वनवासी गावात जन्मले. वडलोपार्जित शेतीचा व्यवसाय, शिक्षणाची सोय नाही. रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांमार्फत तलासरी गावात वनवासी कल्याण आश्रमाचे एका छोट्याशा जागेत विद्यार्थी वसतीगृह सुरु झाले होते. खा. वनगा त्या वसतिगृहात दाखल झाले. वसतिगृहाचे प्रमुख होते कल्याणचे भूतपूर्व नगराध्यक्ष माधवराव काणे. फणसासारखा माणूस, शिस्तीने कडक पण मनाने मायाळू. चिंतामण वनगांवर अत्यंत प्रेम. माझा चिंतामण मोठा झाला पाहिजे. वनवासी समाजाचा तारणहार झाला पाहिजे, हे त्यांचे स्वप्न. आप्पाजी जोशी त्यांचे दुसरे केअर टेकर, संघ शाखेचे संस्कार आणि माधवराव काणे यांचे मार्गदर्शन यामुळे चिंतामण वनगा अत्यंत शिस्तबद्ध व हुशार विद्यार्थी म्हणून शाळेत व वसतिगृहात प्रिय. त्यातूनच त्यांचे नेतृत्वगुण उदयास आले. वसतिगृहात राहून त्यांनी माध्यमिक शिक्षण उत्तमप्रकारे पूर्ण केले. पुढे भिवंडीच्या कॉलेजात पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नंतर ची परीक्षा उत्तीर्ण झाले.\nऍड. वनगा : वकिलीचे शिक्षण पूर्ण झाले, आता पुढे काय व्यवसाय मार्गदर्शन कोणाचे घ्यायचे व्यवसाय मार्गदर्शन कोणाचे घ्यायचे माधवराव काणे यांचे आपल्या पट्टशिष्याकडे पूर्ण लक्ष होतेच. त्यांनी त्यांची राहण्याची व्यवस्था कल्याणला केली. कल्याणातील प्रसिद्ध वकील श्रीनिवास मोडक (भाऊसाहेब) यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली व्यवसाय सुरु झाला. भगवानराव जोशी, दादा चोळकर, दामूअण्णा टोकेकर, भाऊ सबनीस, वामनराव साठे आदी मंडळींनी विविध प्रकारची मदत-सहाय्य करून चिंतामण वनगा यांची प्रारंभिक वकिली पूर्ण झाली. आता पुढे काय माधवराव काणे यांचे आपल्या पट्टशिष्याकडे पूर्ण लक्ष होतेच. त्यांनी त्यांची राहण्याची व्यवस्था कल्याणला केली. कल्याणातील प्रसिद्ध वकील श्रीनिवास मोडक (भाऊसाहेब) यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली व्यवसाय सुरु झाला. भगवानराव जोशी, दादा चोळकर, दामूअण्णा टोकेकर, भाऊ सबनीस, वामनराव साठे आदी मंडळींनी विविध प्रकारची मदत-सहाय्य करून चिंतामण वनगा यांची प्रारंभिक वकिली पूर्ण झाली. आता पुढे काय वकिली कुठल्या शहरात करायची म्हणजे भरपूर पैसा मिळेल वकिली कुठल्या शहरात करायची म्हणजे भरपूर पैसा मिळेल छे. अजिबात नाही. मी ज्या समाजात जन्मलो त्या गरीब पिडीत समाजाचीच वकिली मी करणार छे. अजिबात नाही. मी ज्या समाजात जन्मलो त्या गरीब पिडीत समाजाचीच वकिली मी करणार पैसा नाही मिळाला तरी चालेल पैसा नाही मिळाला तरी चालेल केवढा विशाल दृष्टीकोन, आपल्या समाजाबद्दलचे किती निस्सीमप्रेम केवढा विशाल दृष्टीकोन, आपल्या समाजाबद्दलचे किती निस्सीमप्रेम तुलनाच नाही. ठरले, वकिली जव्हारमध्येच करायची तुलनाच नाही. ठरले, वकिली जव्हारमध्येच करायची जागा कल्याणचे प्रा. रामकापसे धावले. त्यांनी आपले वडिलोपार्जित घर वनगांना विनामूल्य विनाअट ऑफिस म्हणून वापरण्यास दिले. याला म्हणतात दुर्बलांबद्दल कणव, प्रेम. झाले. चिंतामण वनगा वनवासी बांधवांचे वकील झाले.\nपालघर जिल्ह्यातील वनवासी बांधवांच्या केसेस ते अत्यंत निष्ठेने व कौशल्याने चालवीत. अशिलांकडून स्वत:हून कधीही पैसे मागितले नाहीत. देतील तेवढे घ्यायचे. नसल्यास अडवणूक नाही.\nराजकारणात प्रवेश : उच्च शिक्षण घेत असताना, वकिली करत असताना त्यांचे राजकारणाकडे लक्ष होतेच. राजकारणाच्या माध्यमातून समाजाचे भलेही करू शकतो, असा विचार करून राजकारणात लक्ष वेधले, लहानपणापासूनच रा. स्व. संघाचा एकनिष्ठ स्वयंसेवक, संघ कार्यकर्त्यांचा दीर्घ सहवास यातूनच हिंदुत्वावर अतूट श्रद्धा. साहजिकच हिंदुत्ववादी जनसंघ-भाजपच्या कामात सहभाग, पक्षाचे जिल्हा सरचिटणीस, अध्यक्ष नंतर ३ वेळा खासदार, १ वेळा आमदार. पण राजकारणाचा चिखल या कमळाला कधी स्पर्श करू शकला नाही. ४० वर्षाच्या राजकीय जीवनात एकही गुन्हा नाही. सागरी, डोंगरी व नागरी समस्यांची पूर्ण जाण या राजकीय नेत्याला होती व त्या सोडविण्यासाठी आटोकाट प्रामाणिक प्रयत्न केला. पण प्रसारमाध्यमातून स्वतःच्या प्रसिद्धीची हाव धरली नाही.\nपार्श्वभूमी : वर उल्लेख केल्याप्रमाणे एका निर्मळ नेत्याचे जीवन आकारत असताना सभोवतालची सामाजिक व राजकीय स्थिती ही अत्यंत टोकाच्या विरोधाची व प्रतिकूल अशी होती. पण वनगा यांनी न डगमगता, मोठ्या धीराने कौशल्याने व ध्येयनिष्ठेने त्या प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत यश संपादन केले. ‘नाही रे’कडून ‘आहे रे ‘कडे सामाजिक परिवर्तन घडवून आणणारा हा वनवासी नेता.\nअखेरची इच्छा : अशा प्रकारे प्रतिकूलतेतून अनुकूलतेत परिसरात सामाजिक परिवर्तन घडवत असताना एक प्रबळ इच्छा त्यांच्या मनात होती. दामूअण्णा टोकेकर, माधवराव काणे यांनी पालघर जिल्ह्यातील वनवासी बांधवांच्या कल्याणाचे व उत्कर्षाचे जे कामकेले तोच वसा आपण पुढे चालवावा म्हणून त्यांनी २०१४ पासून ’हिंदू सेवा संघ’ या संस्थेचे अध्यक्षपद स्विकारले व ते मोठ्या कौशल्याने चालविले. ‘हिंदू सेवा संघा’चे ठाणे, पालघर जिल्ह्यात सध्या ४ केंद्र आहेत. ती संख्या वाढावी, ठाणे, पालघर या व्यतिरिक्त अन्य जिल्ह्यातही ‘हिंदू सेवा संघा’चे कामसुरु व्हावे, याचा सारखा आग्रह धरत त्यांच्याच कारकिर्दीत आतापर्यंत ५ वर्षे वनवासी समाजाचे सामूहिक विवाह सोहळे संपन्न झालेत. ते अधिक संख्येने व्हावेत अशी त्यांची इच्छा होती. ‘हिंदू सेवा संघा’च्या कामाबद्दल त्यांना अत्यंत आवड होती. ते नेहमी म्हणत मी प्रथम ‘हिंदु सेवा संघा’चा अध्यक्ष झालो आणि खासदार म्हणून निवडून आलो. कदाचित राजकारणानंतर त्यांनी ‘हिंदू सेवा संघा’च्या कामात पूर्णपणे वाहूनही घेतले असते.\nअसा हा बहुगुणी नेता अचानक आपल्यातून निघून गेला. अशा या वनवासी दधिची ऋषीस ‘हिंदू सेवा संघा’च्या समस्त कार्यकर्त्यांचे शतशः नमन\n(लेखक हिंदू सेवा संघाचे उपाध्यक्ष आहेत.)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/railway-expansion-on-good-track-now/", "date_download": "2018-10-19T12:55:54Z", "digest": "sha1:OGG5BITXMKYZC6SGK7VYPETWIWQAGE7J", "length": 6935, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रेल्वे विस्तारीकरण प्रगतीपथावर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनवी दिल्ली: देशात गेल्या दोन वर्षात विविध राज्यांमध्ये रेल्वे जाळ्याचा विस्तार करण्यात आला आहे. यात नवे रेल्वे मार्ग, दुहेरीकरण आणि गेज परिवर्तनाच्या कामांचा समावेश आहे. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भूमी संपादन, वैधानिक मान्यता अशा अनेक बाबींसाठी मंत्रालयांबरोबरच राज्य शासनाच्या विविध विभागांच्या मान्यतांची आवश्‍यकता असते. 2016-17 या वर्षात महाराष्ट्रात अशा प्रकारे 75 किलोमीटर मार्गाचे काम झाले तर 2017-18 या वर्षात 118.88 किलोमीटर मार्गाचे काम झाले. 2014-15 ते 2017-18 या चार वर्षांच्या कालावधीत भारतीय रेल्वेने 374 नव्या रेल्वेगाड्यांची तरतूद केली. महाराष्ट्रात 39 किलोमीटर अंतराच्या नव्या रेल्वेमार्गाचे काम करण्यात आले तर 288 किलोमीटर अंतराचे दुहेरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआज का शेयर बाजार\nPrevious article“रुपे’ कार्ड आणि “भीम’ऍपच्या वापराबद्दल कॅशबॅक…\nNext articleजाधव दाम्पत्य अवतरले ज्योतिबा-सावित्रीबाईंच्या वेशात\nथेट परकीय गुंतवणुकीत समाधानकारक वाढ\nचांगल्या ताळेबंदामुळे इन्फोसिस तेजीत\nनाबार्डच्या दराने राज्य बँका कर्ज देणार\nडॉलरच्या तूलनेत रुपया घसरला\nदेशांतर्गत पेट्रोलियम साठा वाढविण्यासाठी प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/template/NamlServlet.jtp?macro=user_nodes&user=373767&i=120", "date_download": "2018-10-19T14:16:20Z", "digest": "sha1:J23A2ALBCBOCU337D2E35K7QVJRISZJB", "length": 3009, "nlines": 31, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - Profile of Siddheshwar Vilas Patankar | Page 7", "raw_content": "\nRe: श्रुंखला 1 reply ई-साहित्य\nII अर्रे कोण म्हणतं इतिहासजमा , झाली झाशीची राणी II 0 replies ई-साहित्य\nकविता ॥ तुम्ही सारे नेटकरी ॥ 0 replies ई-साहित्य\nRe: कविता :: II तुझा निरोप घेताना II 0 replies ई-साहित्य\nRe: कृष्ण कृष्ण 1 reply ई-साहित्य\nRe: बाप हा ताप नसतो, पोरा 0 replies ई-साहित्य\nII सगळं मोकळं मोकळं , कसं आगळं येगळं II 0 replies ई-साहित्य\nRe: बाप हा ताप नसतो, पोरा 0 replies ई-साहित्य\nRe: कविता II सीता रागाने हनुमंताला , \"तुझ्या आईची चुतरी \" म्हणाली II 0 replies ई-साहित्य\nकविता IIमौनात गुंतले सारे , यौनाचे मुक्त वारे II 0 replies ई-साहित्य\nRe: कविता II आपुल्या नात्याचा शिलालेख कल्पला II 0 replies ई-साहित्य\nकविता II सकाळी चहाच्या वेळेला , जर समोर खंबा असेल II 0 replies ई-साहित्य\nRe: कविता- माझ्याशी तिचं नाव तुम्हाला बिनशर्त जोडता येईल 0 replies ई-साहित्य\nकविता II प्रेमाचा डाव बघता बघता उधळला II 0 replies ई-साहित्य\nकविता II कुणी बांधला \" बांध \" हा जातीपातीचा II 0 replies ई-साहित्य\nकविता II तिने पेन मागितलं, मी हात दिला II 0 replies ई-साहित्य\nकविता II नकळत हा जीव तुझ्यामागं वळत गेला, जसा जसा सूर्य ढळत गेला II 0 replies ई-साहित्य\nकविता II अरे माझ्या चांदुल्या II ( बालगीत ) 0 replies ई-साहित्य\nकविता II का करत नाही कुणी उलट सारे II 0 replies ई-साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/458652", "date_download": "2018-10-19T13:36:01Z", "digest": "sha1:GDBAWPJKE4QTZ4YDDWZ4S2UUNMZHSFCL", "length": 12193, "nlines": 49, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ऐन काजू हंगामात धुक्याचे सावट - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » ऐन काजू हंगामात धुक्याचे सावट\nऐन काजू हंगामात धुक्याचे सावट\nनारायण गांवस / पणजी\nगोव्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठा व्यवसाय व गोव्यातील मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या काजू हंगामाला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीही काजूंना चांगला बहर आला आहे. पण मागील आठवडय़ात मोठय़ा प्रमाणात पडलेल्या धुक्यामुळे हा बहर काळसर झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. काजू झाडावरील असलेला बहर पाहता यावर्षीही समाधानकारक काजू पीक शेतकऱयांना मिळण्याची आशा शेतकरी अधिकाऱयांकडून वर्तविली जात आहे.\nगोव्यातील सत्तरी, पेडणे, डिचोली, काणकोण अशा बहुतेक तालुक्यांमध्ये काजू पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. गावठी काजूपेक्षा आता कलमी काजूवर लोकांनी जास्त भर दिला आहे. यावर्षी सुरुवातीला काजू कलमांना चांगला बहर आला होता काही ठिकाणी काजू कलमे लागायला सुरुवात झाली आहे. पण गेल्या आठवडय़ात पडलेल्या धुक्यामुळे काजूचा बहर जळला आहे त्यामुळे काजू पीक घटणार, अशी चिंता शेतकरी वर्गामध्ये वर्तविली जात आहे. धुक्यामुळे काजू पिकावर मोठय़ा प्रमाणात परिणाम जाणवतो. मार्च महिन्यापासूनच काजू हंगामला सुरुवात होत असते. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये काजू झाडांना बहर येत असतो. पण या महिन्यामध्ये वातावरणात बदल होत असल्याने त्यांचा परिणाम या काजू पिकांवर जाणवतो. अजूनही रात्रीची थंडी पडत असल्याने काजू पिकावर त्याचा परिणाम होत आहे.\nराज्यात कलमी काजूची शेती मोठय़ा प्रमाणात केली जाते. कमी काळातही शेतकऱयांन हे पीक घेता येत असल्याने बहुतेक लोकांनी आपल्या शेतजमिनीमध्ये कलमी काजूची लागवड केली आहे. कलमी काजूना आयुष्य कमी असले तरी त्यांची लागवड चांगली असते. पावसाळय़ात कृषी खात्याकडून देण्यात येणारे खत घातल्यावर या कलमी काजूची लागवड चांगली होते. गोव्यात जास्तीत जात शेतकरी हे कलमी काजूची लागवड करत आहेत.\nगोव्यात अजूनही मोठय़ा प्रमाणात गावठी काजू आहेत. सत्तरी काणकोण सारख्या डेंगराळ भागातील तालुक्यामध्ये गावठी काजूचे पीक जास्त आहे. गावठी काजू पीक एप्रिल व मे महिन्यात जास्त प्रमाणात मिळते या काजूची लागवड उशिरा होत असल्याने आता पडणाऱया धुक्याचा या पिकावर तेवढा परिणाम होत नाही. तसेच हंगामी दारुभट्ठीसाठी गावठी काजू बोंडाना चांगली मागणी आहे. कलमी काजूच्या बोंडाचाही वापर दारुभट्टीवर केला जातो पण गावठी काजू बोंडाना जास्त रस असल्याने या बोंडाना खूप मागणी आहे. सरकारच्या वनखात्याचे डोंगरातील काजू बागायतींची पावणीच्या आधारे बोलणी करुन घेतली जाते. गोव्यात अंजुणे धरण परिसर तसेच अन्य विविध ठिकाणी डोंगराळ भागात असलेल्या या काजू वनखात्याकडून लोक करायला घेतात. हे गावठी काजू अजूनही गोव्यात मोठय़ा प्रमाणात आहे.\nगोव्याच्या काजूना जगभरात मागणी\nगोव्याच्या काजूना जगभरात मोठी मागणी आहे. गोव्याचे उष्ण वातावरण हे काजू पिकासाठी लाभदायक असल्याने मोठय़ा प्रमाणात काजू पीक गोव्यात घेतले जाते. गोव्यातील काजू पर्यटकांचे आकर्षण आहे. तसेच इतर राज्याप्रमाणे विदेशातील या काजूंची निर्यात केली जाते. गोव्यात सगळय़ा शहरामध्ये काजूची दुकाने आम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे काजू पिकाला गोव्यात जास्त मागणी आहे.\nकाजू पीक समाधानकारक असणारः कृषी संचालक\nजरी यंदा काजू हंगामाच्या सुरुवातीला धुके पडल्याने काजू हंगामावर परिणाम जाणवला असला तरी यावर्षी वर्षपद्धप्रमाणे काजू पीक समाधानकारक असणार आहे. शेतकऱयांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. तसेच यंदा काजूच्या किंमतीही स्थिर राहणार आहेत. 140 ते 160 प्रतीकिलो या दरातच काजू दर राहणार आहे, असे कृषी खात्याचे संचालक उल्लास पै काकोडे यांनी सांगितले.\nधुक्यामुळे नुकसानः काजू उत्पादक\nया वर्षी सुरुवातीला काजूला मोठय़ा प्रमाणात बहर आला होता. पण मागील आठवडय़ात पडलेल्या धुक्यामुळे काजूचा बहर काळसर पडला आहे. ऐन काजूच्या हंगामातच पडलेल्या या धुक्यामुळे तोंडघशी आलेले पीक वाया गेलेले आहे. काजूला प्रतीकिलोला चांगला दर मिळत असल्याने काही प्रमाणात शेतकऱयांना लाभ होणार आहे, असे काजू उत्पादक विष्णू गावकर यांनी सांगितले.\nचिनी वस्तूवर बहिष्कार घाला\nकोरगावात पाणी प्रश्नावरून ग्रामस्थ आक्रमक\nमोदींनी देशाचा नावलौकिक जगात उंचावला\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nशिर्डीत पंतप्रधानांकडून विकासकामांचे उद्घाटन\nसलीम-सुलेमान यांचा मराठीत प्रवास\nएसबीआयच्या माजी प्रमुख अरूंधती भट्टाचार्य रिलायन्स इंडस्टीजच्या संचालकपदी\n#METOO : एम.जे.अकबर यांच्या याचिकेवरील सुनावणी 31 ऑक्टोबरला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B3%E2%88%92%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2018-10-19T14:09:56Z", "digest": "sha1:USPLUJJ7UUT3222P2L67X5SOMJO3GTVX", "length": 6969, "nlines": 87, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नेरळ−माथेरान रेल्वे - विकिपीडिया", "raw_content": "\nनेरळ स्थानकामधून सुटणारी माथेरान नॅरो गेज रेल्वे\nनेरळ−माथेरान रेल्वे ही भारतीय रेल्वेची एक विशेष सेवा आहे. नॅरो गेजवर धावणारी ही छोटी रेल्वे महाराष्ट्रामधील माथेरान ह्या लोकप्रिय थंड हवेच्या पर्यटन स्थळाला मध्य रेल्वेवरील नेरळसोबत जोडते. मुंबई उपनगरी रेल्वेच्या नेरळ स्थानकापासून नेरळ−माथेरान रेल्वेची सुरूवात होते. सह्याद्री पर्वतरांगेमधून वाट काढत ही रेल्वे नेरळ ते माथेरान दरम्यानचे २१ किमी अंतर सुमारे २ तास २० मिनिटांमध्ये पार करते.\nइ.स. १९०१ साली ब्रिटिश राजवटीदरम्यान प्रसिद्ध उद्योगपती सर आदमजी पीरभॉय ह्यांनी स्वत:चे १६ लाख खर्च करून ही रेल्वे बांधण्याचा निर्णय घेतला. त्यांचा मुलगा अब्दुल हुसेन आदमजी पीरभॉय ह्याने १९०७ साली नेरळ-माथेरान रेल्वेमार्गाचे बांधकाम पूर्ण केले. स्वातंत्र्यानंतर इतर सर्व खाजगी रेल्वेमार्गांप्रमाणे नेरळ-माथेरान रेल्वेदेखील भारत सरकारच्या अखत्यारीखाली आली. १९८३ साली ह्या रेल्वेवरील सर्व वाफेची इंजिने बंद करून त्याऐवजी डिझेल इंजिने वापरली जाऊ लागली.\n२००५ सालच्या रायगड जिल्ह्यामध्ये आलेल्या महापुरादरम्यान माथेरान रेल्वेचा बव्हंशी मार्ग वाहून गेला. तब्बल २ वर्षांनंतर ह्या मार्गाची डागडुजी पुर्ण होऊन मार्च २००७ मध्ये ही रेल्वे पुन्हा सुरू करण्यात आली. सध्या ह्या रेल्वेच्या दररोज ५ सेवा चालवल्या जातात. तसेच अमन लॉज ते माथेरानदरम्यान अतिरिक्त फेऱ्या देखील चालवल्या जातात.\nभारतीय रेल्वेच्या संकेतस्थळावरील माहिती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ मार्च २०१७ रोजी २०:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/traffic-management-1068704/", "date_download": "2018-10-19T13:32:30Z", "digest": "sha1:M6RWPGMPEJY62PZ5R7ZAHWES2WHKUTSV", "length": 31131, "nlines": 216, "source_domain": "www.loksatta.com", "title": "वाहतुकीचे व्यवस्थापन | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nअर्थ विकासाचे उद्योग »\nवाहतुकीचे महत्त्व अर्थ-उद्योग- व्यापार क्षेत्रात नाकारता येणारच नाही, पण वाहतूक क्षेत्राची प्रगती झपाटय़ाने होण्यात मात्र अडथळे अनंत असतात.. हे बदलण्यासाठी एकत्रित विचार करणारे धोरण हवे\nवाहतुकीचे महत्त्व अर्थ-उद्योग- व्यापार क्षेत्रात नाकारता येणारच नाही, पण वाहतूक क्षेत्राची प्रगती झपाटय़ाने होण्यात मात्र अडथळे अनंत असतात.. हे बदलण्यासाठी एकत्रित विचार करणारे धोरण हवे आणि त्यासाठी आधी अभ्यास हवा..\nकोणतीही अर्थव्यवस्था वाढीला लागते तेव्हा त्यामध्ये गुंतवणूक व ऊर्जा क्षेत्राचे जसे महत्त्व असते तितकेच महत्त्व वाहतुकीचे असते. वाहतूक क्षेत्राचे जाळे म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्यांचे जाळे असते. हे जाळे जेवढे मोठे व सशक्त तेवढी वाहतूक सुकर भारतीय अर्थव्यवस्था पुढील १५ वर्षांत जर ८ ते ९% दराने वाढणार असेल तर त्याचा अर्थ त्यापेक्षा जास्त दराने व्यापाराची वृद्धी होण्याची गरज आहे. व्यापाराची वृद्धी याचाच अर्थ देशांतर्गत व आयात-निर्यातीसाठी मालाची अधिक ने-आण म्हणजेच ती ने-आण करणारी वाहतुकीची साधने व त्यांचे जाळे व या सर्वाचे व्यवस्थापन यांत प्रचंड प्रमाणात वाढ होण्याची अपेक्षा आहे. आज वाहतूक क्षेत्र हे देशाच्या वार्षिक सकल उत्पन्नाच्या ५.५% इतके आहे तर वाहतुकीच्या अनुषंगाने होणारा एकूण खर्च हा देशाच्या वार्षिक सकल उत्पन्नाच्या १४% इतका मोठा आहे. सर्वसाधारणपणे विकसनशील देशांत हा खर्च ८ ते ९% इतका असतो. अर्थात आपल्या देशात असणाऱ्या अनास्थेमुळे व अकार्यक्षमतेमुळे हा खर्च तुलनेने खूपच जास्त आहे. येणाऱ्या काळात म्हणूनच वाहतूक व वाहतुकीचे व्यवस्थापन या क्षेत्राकडे उद्योगांनी व सरकारने अधिक आस्थेने बघणे जरुरी आहे. अन्यथा शरीरातील रक्ताभिसरणातील अडथळ्यांमुळे शरीराला जशी इजा पोहोचू शकते तशीच इजा देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेला पोहोचू शकते. वाहतूक म्हटली की त्यात बरीच दालने व क्षेत्रे येतात. रेल्वे, रस्ते वाहतूक (माल व प्रवासी), हवाई वाहतूक, बंदरे, शहरी वाहतूक व दुर्गम भागातील वाहतूक. आजच्या लेखात या पैकी फक्त रेल्वे व रस्ते वाहतूक या दोनच प्रकारांची चर्चा केली आहे. कारण दोन्ही मिळून भारतातील एकंदर वार्षिक वाहतुकीचा जवळजवळ ८७% भार पेलतात. भारतीय अर्थव्यवस्थेचा सर्वात मोठा भर हा रेल्वे व रस्ते वाहतुकीवर आहे.\nस्वतंत्र भारतात रेल्वेचा अर्थसंकल्प भारतीय अर्थसंकल्पाहून वेगळा मांडला जातो. आज वास्तविक अशी गरज नाही व जगात कोणतेही सरकार असा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडत नाही. विकसित देशांत तर रेल्वेचे खासगीकरण झाले आहे. तेथे रेल्वेमार्ग वेगळ्या कंपन्यांच्या मालकीचे असतात, तर रेडिओ लहरींप्रमाणे या मार्गावर धावणाऱ्या गाडय़ा वेगळ्या कंपन्यांच्या मालकीच्या असतात. यामुळे एकाच रेल्वेची मक्तेदारी न राहता, स्पर्धात्मक उद्योगामुळे त्या मार्गाची व गाडय़ांच्या वाहतुकीची उत्पादकता व कार्यक्षमता सतत वाढती ठेवावी लागते. रेल्वे वाहतुकीची देशाच्या अर्थव्यवस्थेला होणारी मदत बघता स्पर्धात्मक रेल्वे उद्योग असणे गरजेचे असते. ब्रिटिशांनी मुळात ती खासगी उद्योगात सुरू केली, पण स्वतंत्र भारतात तिचे सरकारीकरण होऊन तिची मक्तेदारी आली व अनुत्पादन व अकार्यक्षमता या दोन्ही अवगुणांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे मोठेच नुकसान केले आहे. १९५१ साली भारतीय रेल्वे एकूण मालवाहतुकीच्या ८९% हिस्सा वाहून नेत होती. १९८६-८७ मध्ये हा हिस्सा केवळ ५३% वर आला तर २००७/०८ च्या आकडेवारीनुसार हा हिस्सा केवळ ३०% वर आला आहे. वास्तविक रेल्वे वाहतूक ही किंमत व पर्यावरण या दोन्ही दृष्टींनी अर्थव्यवस्थांना किफायतशीर ठरत असताना गेल्या ६५ वर्षांत मालवाहतुकीच्या त्याच्या घसरत्या हिश्शामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे ३८,५०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा एक अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज भारतीय रेल्वेचे जाळे हे ६३,३२७ कि.मी. म्हणजेच जगातील तिसऱ्या क्रमांकाचे एवढे मोठे आहे. ७,००० फलाट असणारी ही रेल्वे ही जवळजवळ १४ लाख लोकांना नोकरी व रोजगार पुरवते. ७३८ कि.मी. लांब कोकण रेल्वे ही त्यावरील २००० पूल व ९२ बोगदे यामुळे जागतिक उत्तमतेचा नमुना आहे. आपल्या तंत्रज्ञांकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे, पण त्याचा उपयोग या प्रचंड रेल्वेच्या जाळ्याचा कार्यक्षमतेने वापर करण्यासाठी होत नाही. भारतीय अर्थव्यवस्थेत आज रेल्वे फक्त २ लाख कोटी टन कि.मी. इतक्या मालाची ने-आण करते. जर अर्थव्यवस्था ८% नी वाढणार असेल तर ही वाहतूक ९.७% नी वाढेल व २०३१-३२ पर्यंत रेल्वेला १३ लाख कोटी टन कि.मी. म्हणजेच सध्याच्या ६.५ पट जास्त मालवाहतूक करावी लागेल. सरकारने रेल्वेच्या बाबतीत काही क्रांतिकारक धोरणात्मक बदल केले तरच हे शक्य होऊ शकेल. आज रेल्वेत भारत स्वत:च्या वार्षिक सकल उत्पादनाच्या केवळ ०.४% एवढीच गुंतवणूक करतो. १२व्या योजनेत ही गुंतवणूक ०.८% एवढी होणे व २०३० पर्यंत १.२% एवढी होणे अत्यंत गरजेचे आहे. जी गोष्ट मालवाहतुकीची तीच प्रवासी वाहतुकीची. अर्थव्यवस्थेच्या वृद्धीबरोबर भारतातील रेल्वेने होणारी प्रवासी वाहतूकही वाढणार आहे. आज भारतीय रेल्वे १० लाख कोटी प्रवासी कि.मी. इतकी वाहतूक करते. २०३० पर्यंत ही वाहतूक १६८ लाख कोटी प्रवासी कि.मी. इतकी म्हणजे १७ पटींनी वाढणार आहे. जर भारतीय रेल्वे आजच्या पद्धतीने चालू राहिली तर हे २०३० चे लक्ष्य गाठणे केवळ अशक्यप्राय आहे. सरकारने म्हणूनच आता त्यात गुंतवणूक वाढवून त्यातील सुरक्षा, उत्पादकता व कार्यक्षमता वाढवण्याकडे भर देणे जरुरी आहे.\nरस्ते वाहतूक ही रेल्वेप्रमाणेच देशाच्या अर्थव्यवस्थेची जरुरी आहे. रेल्वेच्या वाहतुकीतला जो हिस्सा कमी होत गेला तो रस्ते वाहतुकीने उचलला. ९०च्या दशकात साधारण २० कि.मी. रस्त्यांचे जाळे वार्षिक ३% च्या वेगाने वाढत जाऊन आज ४० लाख कि.मी. इतके झाले आहे. पण याच काळात वाहनांची संख्या मात्र वार्षिक १५% नी वाढत गेल्याने अर्थात वाहतूक घनता सतत वाढत राहिली. यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी, इंधनाचा अपव्यय, धुराचा होणारा पर्यावरणऱ्हास, यामुळे या देशाला रस्ते वाहतूक आर्थिक व सामाजिक खर्चाचा विचार करता खूपच महाग पडत आहे. जागतिक पातळीवर दर कि.मी.चा खर्च कॅनडामध्ये १२ रुपये आहे, जपानमध्ये २२ रुपये आहे, फ्रान्समध्ये ३२ रुपये तर भारतात ४२ रुपये एवढा आहे. यात सामाजिक खर्चाची बेरीज केली तर दर कि.मी.चा खर्च १०० रुपयांच्याही वर जाईल. भारतीय अर्थव्यवस्थेला हा खर्च परवडण्यासारखा नाही. वर सांगितलेल्या ४० लाख कि.मी.पैकी केवळ १४ लाख कि.मी. रस्ते हे डांबर, सिमेंटने आच्छादित आहेत, तर १० लाख कि.मी. हे रेती व दगडाच्या तुकडय़ांनी आच्छादित आहेत. बाकी सर्व कच्चे रस्ते आहेत. या रस्त्यांवरून आज भारतातील ६१% मालवाहतूक होते व ती वार्षिक १६ ते १८% नी वाढत आहे. रेल्वेपेक्षा गेल्या २० वर्षांत भारतात रस्त्यांची बऱ्या प्रकारे वाढ झाली आहे. २०१३ पर्यंत भारतात ७० हजार कि.मी.चे राष्ट्रीय महामार्ग असल्याचे दाखवण्यात आले आहे, तर केवळ १२०८ कि.मी.चे द्रुतगती मार्ग झाले आहेत. राष्ट्रीय महामार्गापैकी ३८% महामार्ग हे मुंबई-गोवा मार्गासारखे सिंगल लेन आहेत, तर ५५% मार्ग हे दुहेरी लेनचे आहेत.\nरस्त्यांचे जाळे हे संख्यात्मकदृष्टय़ा चांगल्या प्रकारे वाढत असले तरी गुणात्मकदृष्टय़ा अजून सुधारणेला भरपूर जागा आहे. रस्त्यांच्या देखभालीसाठी लागणारे तंत्रज्ञान देशात असले, तरी ते प्रामाणिकपणे राबवणारी यंत्रणा मात्र या देशात आभावाने आढळते. रस्त्यांच्या गुणात्मक सुधारणांमुळे रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांचा वेग व फेऱ्या सुरक्षितपणे वाढू शकतील व त्यामुळे प्रति कि.मी. येणारा खर्च हा ४२ रुपयांवरून सहज २५ ते ३० रुपयांवर येऊ शकेल. आज या सुधारणेमुळे आरोग्यावर होणारा वाहनांच्या धुराचा परिणामही बऱ्याच अंशी कमी होताना दिसेल.\nआपण आपल्या वाईट रस्त्यांबरोबरच, प्रत्येक राज्यात, शहरात अगदी चढाओढीने अडथळे निर्माण केले आहेत. आज मालवाहतूक करणाऱ्या कोणत्याही ट्रकला वाटेत किती वेळा अडवले जाते याची गणतीच नाही. ट्रकबरोबर असणारी ट्रकची व मालाची कागदपत्रे ‘तपासणे’ हा त्यामागचा दार्शनिक हेतू असला, तरी चालकाकडून पैसा काढणे हाही हेतू असू शकतो. प्रत्येक राज्याचे वेगळे कायदे, त्यानुसार लागणारी आवश्यक कागदपत्रे, दाखले यांची जंत्रीच होऊ शकेल. तीन-चार राज्यांतून जाणाऱ्या ट्रकांसाठी तर हे एवढे गुंतागुंतीचे असते. त्यात केंद्रीय उत्पादन शुल्कवाल्यांची छापा सत्रे आणखी भर टाकतात. मुळात हे सर्व एवढे गुंतागुंतीचे करून ठेवले आहे, की त्या सर्वाचे एकसाथ पालन करणे सर्वस्वी अशक्य आहे. यामुळे प्रत्येक वाहतूक फेरीचा वेळ वाढतो व ‘चहा-पाण्या’चा खर्च वाढतो. या सर्वावर टोल व जकात हे अधिकृत नाके जागतिक बँकेच्या एका अंदाजानुसार रस्ते वाहतुकीच्या या विलंबाचा देशाला वार्षिक १५०० कोटी रुपयांचा बोजा उचलायला लागतो. या सर्वावर उत्तम उपाय म्हणजे सोपे कायदे, कागदपत्रांची समान आवश्यकता व त्याची प्रभावी व पारदर्शक तपासणी. टोल, जकात यासाठी तंत्रज्ञानाचा, सोप्या देयक पद्धतीचा उपयोगही जरुरी आहे. आज भारतात ७५% ट्रकमालक हे १ ते ४ ट्रकांचे मालक आहेत व बहुतेक चालक अशिक्षित आहेत. यातही बदल होणे आवश्यक आहे. मालकाकडे ट्रक जास्त असतील तर तो प्रभावी प्रणाली वापरून वाहतुकीची गुणात्मक वृद्धी करू शकेल व चांगले प्रशिक्षित चालक हे या सर्व अडथळ्यांवर मात करण्यास सक्षम असतील. आज रस्ते वाहतुकीत वार्षिक ७ ते ८ लाख वाहनांची भर पडते. म्हणजे तेवढय़ा चालकांच्या प्रशिक्षणाची गरज व रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते.\nवाहतूक उद्योगाचे अर्थव्यवस्थेतील महत्त्व जाणून घेताना केंद्र व राज्य या दोन्ही सरकारांनी एका व्यापक धोरणाची आखणी करणे जरुरी आहे. कारखान्यातील माल थेट बाजारपेठेत किंवा बंदरात इष्टतम पद्धतीने कसा जाईल यासाठी वेगवेगळी मंत्रालये व वेगवेगळी धोरणे असण्यापेक्षा एकच वाहतूक मंत्रालय व व्यापक सर्वसमावेशक धोरण आखणे जरुरी आहे. पुढच्या २० वर्षांत जवळजवळ ३० ते ४० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची आवश्यकता असणाऱ्या या क्षेत्राकडे म्हणूनच अधिक गांभीर्याने पाहणे जरुरी आहे व वाढत्या अर्थव्यवस्थेसाठी अनिवार्य आहे.\n*लेखक अर्थ-उद्योग धोरणांची दिशा ठरवणाऱ्या अनेक संस्था-संघटनांचे पदाधिकारी असून एका उद्योजकीय सल्ला-कंपनीचे अध्यक्ष आहेत.\n*उद्याच्या अंकात गिरीश कुबेर यांचे ‘अन्यथा’ हे सदर\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकरळ-दास्तान फाटादरम्यान वाहतूक कोंडीची नवी समस्या\nउड्डाणपुलांच्या कामामुळे ठाणे-बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी\nपावसात भिजत कर्तव्य बजावणारा ‘तो’ पोलीसच खरा हिरो – आनंद महिंद्रा\nVideo: तुम्ही पळू शकता, लपू शकता पण मुंबई पोलिसांपासून वाचू शकत नाही\nशहरबात ठाणे : ऐन पावसाळ्यात वाहतूक कोंडीचे संकट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nउद्धव ठाकरे, आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर-राणे\nकेवळ ११ सामने, मानधन २६५९ कोटी .. हा आहे क्रीडाविश्वातील सर्वात महागडा खेळाडू\n'शबरीमला मंदिर म्हणजे सेक्स टुरिझमची जागा नाही'\nबायको घर सोडून गेल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याला बापाने पाण्याच्या टाकीत फेकले\nगौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टाचा दिलासा\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95/", "date_download": "2018-10-19T14:18:27Z", "digest": "sha1:KMHHCTLJU2VPNPCOTSVOGUCICPHCRPO2", "length": 11093, "nlines": 115, "source_domain": "chaupher.com", "title": "मराठा समाजाला शाश्वत आरक्षण फडणवीस सरकार देणार – एकनाथ पवार | Chaupher News", "raw_content": "\nHome Maharashtra मराठा समाजाला शाश्वत आरक्षण फडणवीस सरकार देणार – एकनाथ पवार\nमराठा समाजाला शाश्वत आरक्षण फडणवीस सरकार देणार – एकनाथ पवार\nमराठा संवाद यात्रेचे पिंपरीत स्वागत\nचौफेर न्यूज – मराठा समाजाच्या न्याय्य व हक्कांच्या मागणीचा पाठपुरावा मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून समाजबांधव करीत आहेत. मराठा समाजाला शाश्वत आरक्षण सर्व न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार देणार आहे. परंतू मराठा तरुणांनी, तरुणींनी भावनेच्या भरात आत्मघाताचे पाऊल उचलू नये. त्यातून प्रश्न सुटण्याएैवजी कुटूंबियांना व समाजबांधवांना दु:ख होणार आहे असे पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.\nसामाजिक संदर्भ, ताणलेले जातीय संबंध, दिर्घकालीन सामाजिक व सांस्कृतिक परिणामातून समाजबांधवांचे वैचारिक व प्रबोधन करण्यासाठी बारामतीचे प्रशांत (नाना) सातव यांच्या नेतृत्वाखाली पाच ऑगस्ट पासून बारामती ते मुंबईला निघालेल्या मराठा संवाद यात्रेचे पिंपरी चिंचवड मध्ये पक्षनेते एकनाथ पवार यांनी स्वागत केले. नगरसेवक तुषार हिंगे, माऊली थोरात, अभिषेक बारणे उपस्थित होते,\nमराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी राज्यभर विविध आंदोलने सुरु आहे. अनेक तरुण, तरुणींना यासाठी आत्मबलीदान केले. सामाजिक संदर्भ, ताणलेले जातीय संदर्भ, असंतोषाने पेटून भावनिक झालेली समाजाबांधव, आत्मघात करु पाहणारा समाजबांधव, कायदा हातात घेऊ पाहणारे युवक यांच्याशी संवाद साधून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी प्रशासन व सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी मराठा संवाद यात्रा काढण्यात आली आहे. या संवाद यात्रेचे भक्ती शक्ती चौकात नगरसेवक तुषार हिंगे, जांबे गावचे सरपंच अंकुश गायकवाड, संदिप ताथवडे, मच्छिंद्र शिंदे, प्रमोद ससार, दत्तात्रय पवार, सचिन पाटील, कुमार ससार, प्रविण घरत यांनी स्वागत केले. या संवाद यात्रेत समाज प्रबोधन व मराठा आरक्षण चळवळी विषयी जनजागृती करणारी माहिती पत्रके वाटून समाजबांधवांशी संवाद साधण्यात येत आहे. या संवाद यात्रेचा समारोप क्रांतीदिन नऊ ऑगस्ट रोजी मुंबईत आझाद मैदानावर होणार आहे.\nPrevious articleकैलास मानस सरोवर तीर्थयात्रा करणाऱ्या भाविकांना चायना सरकारकडून त्रास – खासदार श्रीरंग बारणे\nNext articleपिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे तीव्र आंदोलन\nशिवसेनेऐवढे नीच राजकारण देशात कुणीही केल नसेल – निलेश राणे\nडीजेचा आवाज बंद, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश\nउदयनराजेंचा राष्ट्रवादीला हादरा ; प्रचार कार्यालयाचे केले उदघाटन\nसांगलीत तीन लेकरांसह महिलेची विहिरीत उडी मारुन आत्महत्या\nचौफेर न्यूज - सांगलीत विवाहित महिलेने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली आहे. जत तालुक्यात ही घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून महिलेने आत्महत्या केली असल्याचं...\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nचौफेर न्यूज - निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळील सिद्धिविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडावे, आकुर्डी पोलीस चौकी आकुर्डीगावात उभारण्यात यावी तसेच रावेतमधील डॉ. डी....\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://vikrantdeshmukh.blogspot.com/2009/10/blog-post_20.html", "date_download": "2018-10-19T14:13:53Z", "digest": "sha1:IBOM2IL4S7AZM7MC3KJLBN4IQWWCM6SW", "length": 6510, "nlines": 96, "source_domain": "vikrantdeshmukh.blogspot.com", "title": "माझे जगणे होते गाणे !!: उत्सवानंतरचा रिक्तपणा", "raw_content": "\nतरी स्वाधिकाराचेनि नांवें| जें वांटिया आलें स्वभावें| तें आचरे विधिगौरवें| शृंगारोनि || - ज्ञानेश्वरी अध्याय १८, ओवी २००\nमी एक चिमुकलं रानफुल...रंग,रूप,गंध नसलेलं... दरीखोर्‍यात कडेकपारीत रानावनात उगवणारं... त्याच्या असण्या वा नसण्याने तसा कुणाला फारसा फरक पडत नाहीचं. रानफुलाची मात्र इच्छा असते जीवन सार्थकी लावण्याची. इथे आलोच आहोत तर समरसून जगण्याची. अश्यातच कधीतरी चुकून वसंताची नजर त्यावर पडते आणि मग हे वेडं फुल गायला लागतं ’रूतुराज आज वनी आला... रुतुराज आज वनी आला’. लौकीक शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनियर. कर्मक्षेत्र - आयटी. दोन-तीन कंटाळवाणे जॉब बदलून झाल्यावर गेली काही वर्षे ओरॅकल ईआरपी प्रणालीवर डोकेफोड करतो आहे. रोहिंटन आगांचे पियानोवादनाबद्दलचे वाक्य कायम नजरेसमोर असते - \"Play to express.... not to impress \nAarya Ambekar (3) GOT (7) Hollywood (1) IBN (1) Little Champs (4) Mind (1) Mugdha Vaishampayan (15) Music (3) Nolan (1) Railway (1) Sa Re Ga Ma (5) Saleel Kulkarni (1) Thoughts (1) अध्यात्म (7) अवधूत गुप्ते (1) आनंद भाटे (1) आर्या आंबेकर (3) आवरा (1) उपहास (1) कन्या (1) कविता (10) काव्य (39) खाणे (1) गझल (1) गाणे (1) गाव (1) गेम ऑफ थ्रोन (6) जीवन (1) ज्ञानेश्वरी (1) झेन (1) ध्यान (1) निरोप (1) निसर्ग (2) पल्लवी जोशी (1) पाऊस (2) पुणे (3) फोटोग्राफी (1) बाबा (1) बाल (1) भावना (2) मन (1) मनोगत (1) मुग्धा वैशंपायन (6) मुंबई (2) मौन (1) राहुल देशपांडे (1) रेल्वे (3) ललित (46) लोकमत (1) वाढदिवस (1) विडंबन (5) विनोदी (23) विसंगती (1) शब्दशलाका (4) शमिका भिडे (1) सकाळ (1) संगीत (10) सलील कुलकर्णी (4) सारेगम (2) सारेगमप (8) सावनी शेंडे (1) स्फूट (2) स्वानुभव (1)\n’निजलेल्या लेकीची कहाणी’ - By Tushar Tamhane\n’आयुष्यावर बोलू काही’ मध्ये मुग्धा वैशंपायन\nया ब्लॉगवरील सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार.\nCopyright © 2008 माझे जगणे होते गाणे \nमाझे जगणे होते गाणे \nजमले अथवा जमले नाही.. खेद-खंत ना उरली काही... अदृश्यातील आदेशांचे, ओझे फक्त वहाणे... माझे जगणे होते गाणे...माझे जगणे होते गाणे\nएखादा उत्सव झाला, एखादा कार्यक्रम पार पडला, सुट्टी संपली की कशी मनाला एक रूखरूख लागून राहते ना एक रिकामेपणाचं फ़ीलींग, एक हुरहुर....\nमला तर अक्षरश: काही काही नको वाटायला लागतं......\n ’शो मस्ट गो ऑन’.....\nमाझे जगणे होते गाणे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-19T13:40:41Z", "digest": "sha1:LLCRJXOCJCGOC6L77F7SJ4ZEMXPJTMJV", "length": 10853, "nlines": 123, "source_domain": "marathimotivation.in", "title": "मनाची एकाग्रता - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome Home मनाची एकाग्रता\nएकेकाळी एक वृद्ध योद्धा होता. त्‍याच्‍या काळातील तो सर्वत्र प्रसिद्ध असा योद्धा होता. त्‍याला कोणत्‍याही प्रकारच्‍या युद्धात कुणीच हरवू शकत नसे. त्‍याची ख्‍याती सर्वत्र पसरली होती. त्‍याने त्‍याच्‍या शिष्‍यांना व मुलांना युद्धकलेचे शिक्षण देण्‍यास सुरुवात केली होती.\nत्‍याचवेळी एक तरूण योद्धाही प्रसिद्ध होत होता. दिग्‍गज योद्धेही तरूण योद्ध्यासमोर हार मानत असत. प्रतिस्‍पर्ध्‍याचे कच्‍चे दुवे ओळखून त्‍याला सहज पराभूत करण्‍यात त्‍याचा हातखंडा होता. अतिशय कमी कालावधीत त्‍याने वृद्ध योद्धा सोडल्‍यास सर्व योद्ध्यांना पराभूत केले होते.\nत्‍याचे नाव सर्वत्र गाजू लागले. मिळणारी प्रसिद्धीचा आता त्‍याच्‍या मनात अहंकार जागृत झाला. त्‍याने विचार केला की या वृद्धालाही हरवून ‘अजिंक्‍य’ हे बिरूद लावून मिरवू. त्‍याने वृद्ध योद्ध्याला आव्‍हान दिले. शिष्‍यांनी मनाई केली तरी वृद्धाने त्‍याचे आव्‍हान स्‍वीकारले.\nतरूण योद्धा ठरलेल्‍या दिवशी वेळेवर रणांगणात येऊन उभा राहिला. भविष्‍यातील विजयाची कल्‍पना मनात धरून तो आनंदी होत होता. पण वृद्ध मात्र शांत आणि संयमित स्थितीमध्‍ये त्‍याच्‍यासमोर उभा होता. युद्ध सुरु झाले. तरूणाच्‍या प्रत्‍येक वाराला वृद्धाकडे प्रतिवार तयार होता. तरूण योद्धा हळूहळू का होईना दमू लागला आणि आपण युद्ध हरतो आहे हे लक्षात येताच त्‍याने वृद्धाला अपशब्‍द वापरण्‍यास सुरुवात केली.\nजेणेकरून वृद्धाचे लक्ष विचलित होईल पण त्‍याचा उपयोग झाला नाही. वृद्ध अविचल राहिला त्‍याचा संयम ढळला नाही. अखेरीस तरूण योद्धा पराजित झाला. त्‍याने स्‍वत:हून हार पत्‍करली व तेथून पराजित होऊन निघून गेला.\nतो गेल्‍यावर शिष्‍यांनी व वृद्धाच्‍या मुलांनी वृद्धाला विचारले,”बाबा, तो तरूण तुम्‍हाला अपशब्‍द वापरत होता तरी तुम्‍ही शांत कसे राहिलात” तेव्‍हा वृद्ध गुरु म्‍हणाला,” मुलांनो कोणत्‍याही युद्धात शारीरिक बळाबरोबरच मनाची एकाग्रता महत्‍वाची असते. कोणत्‍याही परिस्थितीत मन कणखर असेल तर तुमचा विजय निश्चित आहे.”\nतात्‍पर्य : मनाची एकाग्रता साधल्‍याने बरेचशी कामे साध्‍य होतात. मन एकाग्र करून कोणतेही काम केल्‍यास हमखास यश मिळतेच.\nNext articleदसरा – हिंदू संस्कृतीत खूप महत्व असलेला व मोठा सण\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/name-vitunama-dindya-students-took-rally-132413", "date_download": "2018-10-19T14:23:55Z", "digest": "sha1:COOKMN5RDHT2ZKZUEKTQXEDNR7OUSM5R", "length": 15326, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "In the name of Vitunama Dindya students took Rally विठूनामाच्या नावाने दुमदुमले सटाणा ; विद्यार्थ्यांनी आषाढीनिमित्त काढल्या दिंड्या | eSakal", "raw_content": "\nविठूनामाच्या नावाने दुमदुमले सटाणा ; विद्यार्थ्यांनी आषाढीनिमित्त काढल्या दिंड्या\nशनिवार, 21 जुलै 2018\nआदर्श शिशू विहार व अभिनव बालविकास मंदिर या शाळेत मुख्याध्यापक के. के. तांदळे व क्रांती अहिरे यांच्या तर दोधेश्वर स्कूलमध्ये मुख्याध्यापिका श्रुती शेट्टी यांच्या हस्ते श्री विठ्ठल - रुक्मिणी पालखीचे पूजन झाले.\nसटाणा : महाराष्ट्राचा सांस्कृतिक सोहळा आणि धार्मिक परंपरेचा मान हा असलेल्या आषाढी एकादशीचा सण आज शनिवार (ता.२१) रोजी शहर व परिसरातील शाळांमध्ये विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरी करण्यात आली. विठ्ठल - रुक्मिणीच्या वेशभूषेतील व टाळ मृदुंग हाती घेतलेले चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या पायी दिंड्या हे प्रमुख आकर्षण ठरले.\nसर्व शाळांनी दिंडी सोहळ्यातून पर्यावरण जागृतीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. आज सकाळी आठला मविप्र संचलित आदर्श शिशु विहार, अभिनव बालविकास मंदिर, दोधेश्वर पब्लिक स्कूल, प्रगती प्राथमिक विद्यालय, नाशिक जिल्हा विधायक कार्य समितीचे मनीबाई माणकलाल अग्रवाल प्राथमिक शाळा, डिव्हाईन इंग्लिश मिडियम स्कूल आदी शाळांतर्फे आषाढी एकादशीनिमित्त चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या पायी दिंडीचे आयोजन केले होते.\nआदर्श शिशू विहार व अभिनव बालविकास मंदिर या शाळेत मुख्याध्यापक के. के. तांदळे व क्रांती अहिरे यांच्या तर दोधेश्वर स्कूलमध्ये मुख्याध्यापिका श्रुती शेट्टी यांच्या हस्ते श्री विठ्ठल - रुक्मिणी पालखीचे पूजन झाले. दिंडीच्या अग्रभागी ध्वनीक्षेपकावर विठू माउलीची गीते व भजनांची धून वाजत होती. 'विठोबा माझा पंढरी, झाडे लावा घरोघरी', 'झाडे लावा, झाडे जगवा', 'वृक्षवल्ली सोयरे आम्हां वनचरे' असे उद्बोधनात्मक पर्यावरणाचा संदेश देणारे फलक व भगवे झेंडे घेतलेले विद्यार्थी विठूनामाचा गजर करीत उत्साहाने सहभागी झाले होते.\nशहरातील प्रमुख मार्गावरून काढलेल्या दिंडीचा समारोप शाळेत करण्यात आला. आषाढी एकादशीदिनी पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घेणे सर्वानाच शक्य नसते. मात्र अशा पालखी दिंडीतून जणू काही श्री विठ्ठल - रुक्मिणीचे दर्शन होत असल्याचे मुख्याध्यापक तांदळे यांनी यावेळी स्पष्ट केले.\nदिंडीत मंगला शेवाळे, मनीषा देवरे, मनीषा सोनवणे, सुप्रिया देवरे, जयश्री निकम, श्रुती पाटील, सविता पगार, शरद गुंजाळ, नरेंद्र मोरे, बाळासाहेब पवार, स्वप्नील पवार, मनोहरा सुलू, मनिषा सोनवणे, दादा खरे, माधुरी देवरे, मनिषा खरे जयश्री पवार, वर्षा जगताप, दिपक पाटील, राहुल येशी, गोकुळ गोविल, किशोर चव्हाण, प्रतीभा खैरणार, कल्याणी मांडवडे, चित्रा जाधव, तेजस्वी कापडणीस, हर्षाली सावकार, शुभांगी बागड, वर्षा पवार, दामिनी आहिरे आदींसह शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने सहभागी झाले होते.\nसंपूर्ण महाराष्ट्र सध्या भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला असून वरुणराजाने राज्यात अनेक ठिकाणी जोरदार बरसत वारकरी व शेतकऱ्यांना सुखमय केले. मात्र बागलाण तालुक्यासह कसमादे परिसरात जून व जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. अजूनही धरणे, नद्या कोरडेच आहेत. आषाढी एकादशीच्या दिंडीत विद्यार्थ्यानी पावसासाठी विठ्ठलाला साकडे घातले.\nदुष्काळमुक्ती, महागाईविरोधात राष्ट्रवादीचा निफाड तहसीलवर धडक मोर्चा\nनिफाड : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप शिवसेनेच्या फसव्या सरकारविरोधात एल्गार पुकारत माजी आमदार दिलीप बनकर यांच्या...\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nदेवांच्या भेटीलाही न्यायालयाचा अडसर\nभिलार : दसऱ्याच्या दिवशी दांडेघरच्या श्री केदारेश्वर आणि पसरणीच्या श्री काळभैरवनाथाच्या पालखी भेटीचा सोहळा नेहमीच्याच पारंपरिक वादग्रस्त जागेत न...\nविशेष कार्यकारी अधिकारी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या रडारवर\nउल्हासनगर : वाहनांवर पदाचा उल्लेख करून नियमांचे उल्लंघन करतानाच दुरुपयोग करणारे ठाणे जिल्ह्यातील विशेष कार्यकारी जिल्हाधिकारी यांच्या रडारवर...\nपंचवटी एक्स्प्रेसला लवकरच 'विस्टाडोम कोच'\nमनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.slicesoflife.me/2010/01/jokes-apart.html", "date_download": "2018-10-19T14:17:42Z", "digest": "sha1:L2EE7NI2U5KVNDLJBOW5WIRFC5PY24SV", "length": 5811, "nlines": 107, "source_domain": "www.slicesoflife.me", "title": "Slices Of My Life: Jokes Apart !", "raw_content": "\nJack : कुठून आणायचे दरवेळी नवीन जोक्स तुला पण काही सुचत नाहीये नवीन.\nकाय timepass चाललाय तुझा फेकून दे तो मोबाईल.\nजा. गरम पाणी आण रंग काढायला.\n\" Eve म्हणते Adam ला : सांग ना, तू खरच माझ्यावरच प्रेम करतोस ना\nAdam म्हणतो : इथे दुसरं कोणी आहे का \nJack : झाला जोक यात काय आहे हसण्यासारखं यात काय आहे हसण्यासारखं SMS च्या जोक्सला लोकं हसत नाहीत आजकाल.\nJill : Jack , आपलं लग्न पण अश्याच अपरिहार्यते मुळे झालाय का दुसरं कोणी बुटके मिळाले नाही म्हणून दुसरं कोणी बुटके मिळाले नाही म्हणून जवळपासच्या जगात ३ फुट उंचीचे केवळ आपण दोघंच होतो म्हणून जवळपासच्या जगात ३ फुट उंचीचे केवळ आपण दोघंच होतो म्हणून इथे दुसरे कोणी नव्हते म्हणून \nJack : तुला माहिती आहे याचं उत्तर \nJill : हो माहिती आहे..... माहिती होतं. मान्य पण होतं मला. पण परवा Sweetie चा divorce झाला, त्यावेळी खूप भीती वाटली. Love-Marriage असूनही जर असं होऊ शकतं, आपलं तर ....\nJack : दुसऱ्या बरोबर का आपल्या relation ला compare करतेयस आपण दुसऱ्यासारखे आहोत का \nJill : तसं नाहीरे. पण मला कळत नाहीये कि आपल्या relation मध्ये प्रेम जास्ती आहे कि adjustment \nतुला काय वाटतं आपली Circus पाहायला जे Couples येतात त्या सर्वांचे एकमेकांवर प्रेम असते \nसगळ्यांनी कुठे ना कुठे Adjustment केलेलीच असते. एकदा Adjustment करायची आहे असं ठरवलं तर बाहुली बरोबर पण संसार करता येतो.\nपण कोणीच \"इथे दुसरे कोणी नव्हते म्हणून\" हे मान्य नाही करत आणि आपण मान्य केलाय इतकाच काय तो फरक.\nJill : इतक कसं रे कडवट बोलतोस तू. बोलला असतास थोडं खोटं, म्हणाला असतास \"प्रेम जास्ती आहे \" तर काही बिघडलं असतं का \nJack : टाक. पाणी टाक. रंग काढू दे चेहऱ्यावरचा.\nदिवसभर तोंडाला रंग लावून, खोटे मुखवटे घालून फिरतो आपण. Adjustment च्या चेहऱ्यावर प्रेमाचा खोटा रंग लावून.\nएकमेकांबरोबर असताना तरी आपण खरं बोलायला हवं नाही का \nआपल्या relation मध्ये प्रेम आणि Adjustment पेक्षा हा खरेपणा खूप जास्ती आहे ....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/2/9/N-N-Vohra-has-done-significant-job-in-maintaining-peace-in-Jammu-and-Kashmir.html", "date_download": "2018-10-19T13:17:59Z", "digest": "sha1:EJ3EK5N7B6YTBOV6J3XBURDEQUZ2RJBN", "length": 4232, "nlines": 14, "source_domain": "mahamtb.com", "title": " देशाच्या अखंडतेसाठी एन.एन. व्होरा यांचे मोलाचे योगदान : गडकरी देशाच्या अखंडतेसाठी एन.एन. व्होरा यांचे मोलाचे योगदान : गडकरी", "raw_content": "\nदेशाच्या अखंडतेसाठी एन.एन. व्होरा यांचे मोलाचे योगदान : गडकरी\nनवी दिल्ली : अशांत जम्मू-कश्मीर मध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी जम्मू-कश्मीरचे राज्यपाल एन.एन. व्होरा यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली असून देशाच्या अखंडतेसाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे, असे गौरोवोद्गार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी काढले. नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब मध्ये आज पुणे येथील सरहद संस्थेच्या वतीने आयोजित १५ व्या ‘संत नामदेव पुरस्कार’ वितरण कार्यक्रमात ते आज बोलत होते. यावेळी गडकरी आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते जम्मू- कश्मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा यांना संत नामदेव पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, दैनिक पंजाब केसरीचे मुख्य संपादक विजय चोपडा, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश गांधी यावेळी मंचावर उपस्थित होते. पुणेरी पगडी, सन्मानपत्र आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.\nअशांत जम्मू-काश्मीर मध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे जिकरीचे काम व्होरा यांनी गेल्या १० वर्षांमध्ये समर्थपणे केले आहे असे गडकरी यावेळी म्हणाले. त्यांच्या कार्याची दखल घेऊनच देशाच्या अखंडतेसाठी कार्यरत सरहद संस्थेने या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली. संत नामदेवांनी महाराष्ट्रासोबतच देशात एकता व अखंडता निर्माण करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे हा पुरस्कार प्रदान करणारी सरहद संस्था, ज्यांच्या नावे हा पुरस्कार देण्यात येत आहे ते संत नामदेव आणि पुरस्कार स्वीकारणारे व्होरा हा एक उत्तम योग असल्याचेही गडकरी म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/vel-amvasya-special-san/", "date_download": "2018-10-19T13:43:19Z", "digest": "sha1:VEGNJ4DNSGPPUX7IVAP2LMIG5GTC7ZKV", "length": 16097, "nlines": 135, "source_domain": "marathimotivation.in", "title": "नक्की वाचा वेळ अमावस्या शेतातला विशेष सण - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome Home जनरल वेळ अमावस्या शेतातला विशेष सण\nवेळ अमावस्या शेतातला विशेष सण\nअमावस्या म्हणजे भूत-प्रेतांचा दिवस (रात्र), अशुभ-अमंगळ घडण्याची शक्यता अधिक हे शब्द कानी पडलेले असतातच पण आमचा मराठवाडा विशेषतः लातूर,उस्मानाबाद आणि नांदेड,बीड चा भाग अमावस्येचा सन हि आनंदाने साजरा करतो. हि अमावस्या म्हणजेच “वेळ अमावस्या”. येळ-अमोश्या, एलामास असे स्थानिक अपभ्रंश झालेला हा शब्द. अतिशय आनंदाने,उत्साहाने साजरा होणारा सन.मुळातील शब्द हा ‘येळी अमावस्या’ असून त्याचे नामकरण हे ‘वेळ किंवा येळ अमावस्या’ असे झाले. कर्नाटकात पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या म्हणजे ही येळी अमावस्या असते.\n“ होलग्या होलग्या-सालन पलग्या”\n“हर हर महादेव, हरभला भगतराजो, हरभला”\n“चांगो चांगभल, पाऊस आला घरला चला “ या व अश्या ऊचाराने शिवार दुमदुमून जात.\nदर्श अमावास्येला आपल्या सग्या-सोयर्‍यांना,मित्रांना अन अपरिचित पाहुण्यांनाही शेतकरी शेतात जेवायला घालतात.\nवेळ अमावस्या साजरं करणारं एक शेतकरी कुटुंब\nशेतात समृद्धी, सुबत्ता लाभावी अशी प्रार्थना घरच्या लक्ष्मीसह शेतकरी कुटूंबिय लक्ष्मीआई पुढे करीत असतात. सर्वदात्या काळ्या आईचे आपण काहीतरी देणं लागतो या पवित्र भावनेने दर्श अमावस्या ही ‘वेळ अमवस्या’ म्हणून साजरी करण्याची प्रथा आहे. शुभकार्यात अमावस्या या तिथीला निषिध मानले जाते. मात्र अमावस्या ही लक्ष्मीच्या पुजेसाठी महत्वाची असते.\nदिपावलीमध्ये कुबेर लक्ष्मीचे पुजन अमावस्येदिवशी होते. तिजोरीची पुजा, वहिची पुजा व्यापारी अमावस्येदिवशीच करतात तर वेळ अमावस्येदिवशी शेतामध्ये कडब्याची कोप करून शेतातल्या लक्ष्मीची पुजा केली जाते. तसेच पिकांची देखील पुजा केली जाते. आंब्याच्या झाडाखाली पाच खडे कव व चुण्याने रंगवून पांडवाची पुजा मनोभावे केली जाते.\nसुगड्यामध्ये आंबिल ठेवलेले असते. पुजेनंतर सर्व शेतात चांगो चांगभल, पाऊस आला घरला चला असे म्हणत ज्वारीच्या पानाने आंबिल शिंपडली जाते. ज्वारीच्या रानात चार पाच पाच दहाटाला एकत्रित करून एखादे वस्त्र गुंडाळून फळाफळांवळसह लक्ष्मीची आईची ओटी भरून नैवेद्य दाखविला जातो.\nहा सण, ही प्रथा एक वेगळीच पर्वणी असते. येथे भेदभाव अन दुरावा बाजूला सारून माणूसपणाची ऊब वाढलेली असते. ह्या दिवसात पेरलेली पिके बहरलेली असतात. वातावरणात थंडी असते, त्यामुळे अशा दिवसांत जेवण जास्त जातं अन ते शरीराला आवश्यकही असत. अशा वेळेस शेत असणारी मंडळी आपल्या मित्र-मैत्रिणी, पाहुणे, शेजारी अशांना आपल्या शेतात जेवायला येण्याचं निमंत्रण देतात. जसा सण निराळा आहे तसाच पोटोबासाठी बेतही निराळाच असतो. आंबट ताक-दहयाच आंबिल हे आदल्या रात्री बनवून एका ‘बिंदग्यात’ (माठ) भरून ठेवलं जात.\nविलास राव देशमुख वेळ अमावस्या साजरी करताना\nआंबिल हे या सणाच खास आकर्षण असत. थंडगार आंबिलची एक वेगळीच ‘नशा’ असते. केवळ आंबिलावर हा बेत थांबत नाही, सोबत असतात नेहमीपेक्षा निराळे असे खास गावराण पदार्थ या दिवशी विविध भाज्या एकत्र करून शिजवलेली भज्जी असते या भज्जीची चव जगातल्या कोणत्याच मिक्स-व्हेज भाजीला येणार नाही इतकी चवदार, ज्वारीचे उंडे असतात, ज्वारी किंवा बाजरी ची भाकरी, गुळाची पोळी, धपाटे आणि गोड भात या दिवशी विविध भाज्या एकत्र करून शिजवलेली भज्जी असते या भज्जीची चव जगातल्या कोणत्याच मिक्स-व्हेज भाजीला येणार नाही इतकी चवदार, ज्वारीचे उंडे असतात, ज्वारी किंवा बाजरी ची भाकरी, गुळाची पोळी, धपाटे आणि गोड भात खरिपातील केवळ तुरीची रास होणे बाकी असते.\nतूरही ऐन बहरात असते व रब्बी हंगामातील पेरणी होऊन संपूर्ण शेत हिरवेगार झालेले असते. उन्हाची तीव्रता नसते. उसाचे गाळप सुरू होत असल्यामुळे ऊस खाण्याची हौस भागवता येते. गूळ, रस हाही आनंद उपभोगता येतो. असा बेत हा जिभेचे चोचले तर पुरवतोच शिवाय थंडीच्या दिवसात शरीराला ऊर्जाही मिळवून देतो.\nसध्या प्रचलित होत असलेल्या हुरडा पार्ट्या खरे तर आम्ही मराठवाडेकर या वेळ अमावसेच्या माध्यमातून अनेक वर्षां पासून साजरी करत आहोत.एखादा व्यक्ति आल्यावर त्याला काहीतरी खावच लागत अशी ही परंपरा आहे. जेवण नाहीतर निदान एक ग्लास आंबिल हे अनिवार्य असतं.\nवेळ अमावास्येला लातूर, उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे जिल्हाभर सुट्टी जाहीर केलेली असते; अपवाद असतो तो काही राष्ट्रीय कार्यालय आणि गावागावात जाणार्‍या एसटी बस महामंडळाचा. शहरातील जवळपास सर्व नागरिक कोणाच्यातरी शेतात जतातच जेणेकरून ह्या दिवशी स्थानिक शहरे अघोषित बंद असल्याप्रमाणे ओसाड पडतात.\nउत्तरपुजेचे वेळी गवताच्या पेंड्या पेटवुन शेतात फिरवतात व होलगा , होलगा म्हणतात.\nहोलगा हा शब्द कानडी असावा, पण बहुधा सम्रुध्धी येवु दे असा काहीसा अर्थ असावा.\nsource:whatsapp मूळ लेखक अनामिक\nPrevious article2016 मध्ये या पाच महिला खेळाडूनी रचला इतिहास\nNext articleचाणक्य यांचे 8 शक्तिशाली विचार\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे अरबोमध्ये\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे पूर्ण\n जागतिक कंपनीचे भारतीय CEO अणि त्यांची पगार\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B8_%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2018-10-19T13:14:28Z", "digest": "sha1:LXETR6ELR3HHPILTLIFOU7OLOQRDWQCV", "length": 4874, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पोप लुशियस तिसरा - विकिपीडिया", "raw_content": "\nपोप लुशियस तिसरा (इ.स. ११००:लुक्का, इटली – २५ नोव्हेंबर, इ.स. ११८५:व्हेरोना, इटली) हा बाराव्या शतकातील पोप होता.\nयाचे मूळ नाव उबाल्दो ॲलुकिन्योली होते.\nपोप अलेक्झांडर तिसरा पोप\n१ सप्टेंबर, इ.स. ११८१ – २५ नोव्हेंबर, इ.स. ११८५ पुढील:\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. ११०० मधील जन्म\nइ.स. ११८७ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ मार्च २०१८ रोजी १५:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/ornament-robbery-harbhat-road-sangli-136854", "date_download": "2018-10-19T13:53:54Z", "digest": "sha1:YGXTYEL2FU4236REBQ55K4XALAGGCQLO", "length": 13013, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "ornament robbery on Harbhat Road in Sangli दोन तरुणींनी ‘धूम स्टाईल’ने लांबवले दुकानातून दागिने | eSakal", "raw_content": "\nदोन तरुणींनी ‘धूम स्टाईल’ने लांबवले दुकानातून दागिने\nशुक्रवार, 10 ऑगस्ट 2018\nसांगली - हरभट रस्त्यावरील मे. सीताराम पांडुरंग नार्वेकर या सराफी दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या तरुणीने भरदिवसा दीड तोळ्याचे सोन्याचे वेढण घेऊन साथीदार तरुणीच्या सहाय्याने पलायन केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास घडला.\nसांगली - हरभट रस्त्यावरील मे. सीताराम पांडुरंग नार्वेकर या सराफी दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या तरुणीने भरदिवसा दीड तोळ्याचे सोन्याचे वेढण घेऊन साथीदार तरुणीच्या सहाय्याने पलायन केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास घडला. दोन तरुणींनी ‘धूम स्टाईल’ने प्रथमच दुचाकीवरून दागिने लांबवल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. एक तरुणी दुकानातील ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यात कैद झाली.\nपोलिसांनी माहिती दिली, की सुरेश सीताराम नार्वेकर (वय ५५, खणभाग) यांच्या मालकीचे मे. सीताराम नार्वेकर हे दुकान हरभट रस्त्यावर आहे. बुधवारी सकाळी दहा वाजता त्यांनी दुकान उघडले. दुपारी एक वाजता बंद केले. त्यानंतर अडीच वाजता दुकान उघडले. त्यांचे मित्र मधुकर बेलवलकर दुकानात होते.\nदुपारी तीन वाजता तरुणी दुकानात आली. तिने सोन्याचे वेढण खरेदी करायचे आहेत, असे सांगितले. वेगवेगळ्या प्रकारचे वेढण तिने पाहिले. एक तोळ्याचे व अर्धा तोळ्याचे असे दोन वेढण पसंत केले. वेढण हातात घेतल्यानंतर तिने पैसे नसल्याचे सांगून ‘एटीएम’ कोठे आहे असे विचारले. तेव्हा सुरेश यांनी शेजारीच अपना बॅंकेचे एटीएम असल्याचे सांगितले.\nकाही सेकंदातच तरुणी वेढण हातात घेऊन दुकानातून बाहेर पळाली. सुरेश यांना प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी मित्राला तिला पकडा, असा आरडाओरडा केला. तिच्यामागे धावले. तेवढ्यात दुकानासमोर थांबलेल्या पांढऱ्या रंगाच्या ॲक्‍टीव्हाच्या मागे ती बसली. गाडी चालवायला देखील तरुणीच होती. तिने तत्काळ ‘धूम स्टाईल’ने गाडी पळवली.\nशहरातील मुख्य, वर्दळीच्या रस्त्यावर दोन तरुणीने भरदिवसा चलाखीने दागिने लंपास केल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. याप्रकरणी नार्वेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ४० हजारांचे दागिने चोरी केल्याप्रकरणी दोन अज्ञात तरुणींविरुद्ध गुन्हा दाखल केला.\nदेवांच्या भेटीलाही न्यायालयाचा अडसर\nभिलार : दसऱ्याच्या दिवशी दांडेघरच्या श्री केदारेश्वर आणि पसरणीच्या श्री काळभैरवनाथाच्या पालखी भेटीचा सोहळा नेहमीच्याच पारंपरिक वादग्रस्त जागेत न...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nपित्याने पोटच्या मुलीची कोयत्याने गळा चिरुन हत्या\nपाली, ता. १९ (वार्ताहर) सुधागड तालुक्यातील दहिगाव येथे एका पित्याने आपल्या चार वर्षीय मुलीची शुक्रवारी (ता.१९) कोयत्याने गळा चिरुन हत्या केली....\nनाशिक - इंधन दरवाढीसह महागाईचा दणका, टंचाई स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. १८) दसरा- दिवाळी खरेदीचा जेमतेम उत्साह होता. आकर्षक विक्री...\n‘डोंगरदऱ्यात वसलेली जिंतूर शहरापासून तीस किलोमीटर अंतरावरची दोन गावं, पोखर्णी व पोखर्णी तांडा. लोकसंख्या दोन हजार. त्यातही साठ टक्के मजूर, उर्वरित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2018-10-19T14:16:52Z", "digest": "sha1:23DDS46Y5JDMSVAEDQXBZ5UYJ5FCDJXK", "length": 6633, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संविधान जाळल्याच्या घटनेचा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने निषेध! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसंविधान जाळल्याच्या घटनेचा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने निषेध\nपुणे: दिल्लीतील जंतरमंतर येथे दोन दिवसांपूर्वी काही समाजकंटकानी भारतीय संविधान जाळले होते. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने आज उत्सव हॉटेल चौकात संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच संविधान जाळणाऱ्या व्यक्तींचा निषेध करून त्या समाजकंटकांच्या मागे कोणत्या शक्तिंचा हात आहे, याचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली.\nयावेळी युवक अध्यक्ष राकेश कामठे, पर्वेती रा. कॉ.अध्यक्ष शशिकांत तापकीर, शहर उपाध्यक्ष नितीन कदम, सामाजिक न्याय विभागाचे पंडित कांबळे, पर्वती युवक अध्यक्ष अमोल ननावरे, राहुल पोटे, मंगेश जाधव,समिर पवार, संजय दामोदरे , अमोल पोतदार ,अमोल पालखे,प्रशांत कदम, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआवक जास्त झाल्याने फुलांच्या भावात घसरण\nNext articleम्हसवड शहरात रोडरोमियोंचा उच्छाद\nअडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा आठवले फॉर्म्युला\nपाणी टंचाईचे आव्हान (अग्रलेख)\nमहाराष्ट्रभर 21 ऑक्‍टोबर रोजी मानवी साखळीचे आयोजन\nनिविदा प्रकिया नियमानुसार नसेल तर कारवाईचा बडगा\nमहिनाभरात मेळघाटात कुपोषणाने 72 बालकांचा मृत्यू : हायकोर्टाचा गंभीर सवाल\nजितेंद्र आव्हाड मातोश्रीवर; राजकीय चर्चांना उधान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://vikrantdeshmukh.blogspot.com/2009/10/by-tushar-tamhane.html", "date_download": "2018-10-19T13:01:57Z", "digest": "sha1:HMC7JTVFBANG64HXNINMEASFPEPFYABU", "length": 7387, "nlines": 95, "source_domain": "vikrantdeshmukh.blogspot.com", "title": "माझे जगणे होते गाणे !!: ’निजलेल्या लेकीची कहाणी’ - By Tushar Tamhane", "raw_content": "\nतरी स्वाधिकाराचेनि नांवें| जें वांटिया आलें स्वभावें| तें आचरे विधिगौरवें| शृंगारोनि || - ज्ञानेश्वरी अध्याय १८, ओवी २००\nमी एक चिमुकलं रानफुल...रंग,रूप,गंध नसलेलं... दरीखोर्‍यात कडेकपारीत रानावनात उगवणारं... त्याच्या असण्या वा नसण्याने तसा कुणाला फारसा फरक पडत नाहीचं. रानफुलाची मात्र इच्छा असते जीवन सार्थकी लावण्याची. इथे आलोच आहोत तर समरसून जगण्याची. अश्यातच कधीतरी चुकून वसंताची नजर त्यावर पडते आणि मग हे वेडं फुल गायला लागतं ’रूतुराज आज वनी आला... रुतुराज आज वनी आला’. लौकीक शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनियर. कर्मक्षेत्र - आयटी. दोन-तीन कंटाळवाणे जॉब बदलून झाल्यावर गेली काही वर्षे ओरॅकल ईआरपी प्रणालीवर डोकेफोड करतो आहे. रोहिंटन आगांचे पियानोवादनाबद्दलचे वाक्य कायम नजरेसमोर असते - \"Play to express.... not to impress \nAarya Ambekar (3) GOT (7) Hollywood (1) IBN (1) Little Champs (4) Mind (1) Mugdha Vaishampayan (15) Music (3) Nolan (1) Railway (1) Sa Re Ga Ma (5) Saleel Kulkarni (1) Thoughts (1) अध्यात्म (7) अवधूत गुप्ते (1) आनंद भाटे (1) आर्या आंबेकर (3) आवरा (1) उपहास (1) कन्या (1) कविता (10) काव्य (39) खाणे (1) गझल (1) गाणे (1) गाव (1) गेम ऑफ थ्रोन (6) जीवन (1) ज्ञानेश्वरी (1) झेन (1) ध्यान (1) निरोप (1) निसर्ग (2) पल्लवी जोशी (1) पाऊस (2) पुणे (3) फोटोग्राफी (1) बाबा (1) बाल (1) भावना (2) मन (1) मनोगत (1) मुग्धा वैशंपायन (6) मुंबई (2) मौन (1) राहुल देशपांडे (1) रेल्वे (3) ललित (46) लोकमत (1) वाढदिवस (1) विडंबन (5) विनोदी (23) विसंगती (1) शब्दशलाका (4) शमिका भिडे (1) सकाळ (1) संगीत (10) सलील कुलकर्णी (4) सारेगम (2) सारेगमप (8) सावनी शेंडे (1) स्फूट (2) स्वानुभव (1)\n’निजलेल्या लेकीची कहाणी’ - By Tushar Tamhane\n’आयुष्यावर बोलू काही’ मध्ये मुग्धा वैशंपायन\nया ब्लॉगवरील सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार.\nCopyright © 2008 माझे जगणे होते गाणे \nमाझे जगणे होते गाणे \nजमले अथवा जमले नाही.. खेद-खंत ना उरली काही... अदृश्यातील आदेशांचे, ओझे फक्त वहाणे... माझे जगणे होते गाणे...माझे जगणे होते गाणे\n’निजलेल्या लेकीची कहाणी’ - By Tushar Tamhane\n’दमलेल्या बापाची कहाणी’ ही कविता आणि डॉ.सलील कुलकर्णींनी त्याचं बांधलेलं विलक्षण भावगर्भ गीत यांमुळे अवघा मराठी रसिक श्रोतृवृंद ढवळून निघाला.\nत्यात मांडलेल्या संवादाला उत्तर म्हणून त्यातील लेकीचे भाव व्यक्त करणारी तितकीच हळवी कविता माझा मुंबईचा मित्र व आपल्या ब्लॉगचा एक वाचक ’तुषार ताम्हणे’ याने लिहीली आहे. ती इथे त्याच्या पुर्वपरवानगीने प्रकाशित करत आहे. इतकी अफलातून आणि हृदयाला हात घालणारी कविता लिहिल्याबद्दल त्याचे अभिनंदन. मूळ कवि ’संदीप खरे’ यांना देखील हा भाग वाचून अतिशय आनंद वाटेल यात शंकाच नाही.\nमाझे जगणे होते गाणे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/msedcl-are-facing-problem-due-bill-pending-132449", "date_download": "2018-10-19T13:50:21Z", "digest": "sha1:SAHSPCPLDDVIVHRYL4FHDT35XH2R76ZR", "length": 12694, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "MSEDCL are facing problem due bill pending महावितरणच्याच दिव्याखाली अंधार | eSakal", "raw_content": "\nरविवार, 22 जुलै 2018\nराज्यातील शेती, उद्योग क्षेत्रासह घरगुती वापरासाठी वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणला वाढत्या थकबाकीमुळे भविष्यातील अंधाराची चिंता सतावू लागली आहे. सहकारी साखर कारखाने, जिल्हा बॅंकांनतर आता महावितरण थकबाकीमुळे अडचणीत सापडले आहे.\nसोलापूर : राज्यातील शेती, उद्योग क्षेत्रासह घरगुती वापरासाठी वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणला वाढत्या थकबाकीमुळे भविष्यातील अंधाराची चिंता सतावू लागली आहे. सहकारी साखर कारखाने, जिल्हा बॅंकांनतर आता महावितरण थकबाकीमुळे अडचणीत सापडले आहे.\nराज्यात सुमारे 41 लाख कृषी ग्राहक आहेत. त्यांना दोन कोटी 12 लाख एचपी विद्युत जोडभार असून, त्यापैकी 25 लाख 41 हजार शेतकऱ्यांना मीटरद्वारे तर उर्वरित शेतकऱ्यांना अश्‍वशक्‍तीद्वारे वीज पुरवठा केला जातो. परंतु, सध्या राज्यातील 20 लाख शेतकऱ्यांकडे 24 हजार 699 कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यांच्यासाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना सुरू केली; मात्र थकबाकी \"जैसे थे' आहे. सध्या घरगुती ग्राहकांकडे 926 कोटी, व्यापारी ग्राहकांकडे 377 कोटी, उद्योग क्षेत्राकडे 700 कोटी, पॉवरलूमकडे 852 कोटी, रस्त्यांवरील दिव्यांची साडेतीन हजार कोटी, रेल्वेसह अन्य विभागांकडे आठ हजार कोटींची थकबाकी आहे.\nकर्जमाफीनंतर आता शेतकऱ्यांकडील विजेची थकबाकीही सरकारने माफ करावी, अशी मागणी पुढे येत आहे. परंतु, वसुलीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करूनही थकबाकी वसूल होत नसल्याने महावितरणची चिंता वाढली आहे.\nथकबाकी वसुलीसाठी विशेष योजना राबवूनही ग्राहकांकडील थकबाकी वसूल होत नाही. त्यामुळे आता संबंधित ग्राहकांच्या मालमत्तांवर महावितरणचा बोजा चढविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली आहे.\nपी. एस. पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण\nविभागनिहाय थकबाकी (आकडे कोटी रुपयांत)\nपुण्यातील ब्लड बँकेने दिले 'एक्स्पायरी डेट' संपलेलं रक्त\nपुणे : मंगळवार पेठे येथे असलेल्या ओम ब्लड बँकेने एका रुग्णासाठी 'एक्स्पायरी डेट' (मुदत संपलेले) रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत अन्न...\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nअगली बार जबान कम चलेगी, हात ज्यादा चलेंगे\nऔरंगाबाद : शहरात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद करावे, आज आम्ही समजवण्यासाठी आलो चार दिवसांनंतर परत येऊ तेव्हा बोलणार नाही...\nपंचवटी एक्स्प्रेसला लवकरच 'विस्टाडोम कोच'\nमनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा...\nनागरिकांना नीट उत्तरे देता येत नसतील तर बदली करुन घ्या - भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांच्या विजेच्या समस्यांची सोडवणूक करताना नीट उत्तरे देता येत नसेल तर स्वताहून बदली करून जा असा इशारा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/loksatta-blog-benchers-winner-opinion-loksatta-campus-katta-4-1565614/", "date_download": "2018-10-19T13:46:20Z", "digest": "sha1:SKIR3OCM77SV4ICZTUZZZXNRGQAKH5CI", "length": 22177, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta blog benchers winner opinion loksatta campus katta | ‘निश्चित धोरणाअभावी अर्थव्यवस्थेचे लटपटणे सुरूच राहील..’ | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\n‘निश्चित धोरणाअभावी अर्थव्यवस्थेचे लटपटणे सुरूच राहील..’\n‘निश्चित धोरणाअभावी अर्थव्यवस्थेचे लटपटणे सुरूच राहील..’\nभारतीय समाजवाद हा ‘मेहनतीला केंद्र मानून दाम देणे’ असा होता.\n‘पिकेटी आणि प्रगती’ या अग्रलेखावर प्रथम पारितोषिकविजेत्या विद्यार्थ्यांने मांडलेले मत.\nमानवी उत्क्रांतीमधील अर्थकारण हा जितका महत्त्वाचा, तितकाच अपरिहार्य असा व्यसनी टप्पा होता. म्हणूनच अ‍ॅडम स्मिथ म्हणतो की, complaint…. is more common than that of scarcity of money. परिणामी हीच तक्रार काहींना अब्जाधीश करू शकली, तर काहींना गरीब. एक काळ असा होता जेव्हा भारताला ‘सोने कि चिडीया’ असे म्हटले जायचे. इसवी सन दहाव्या शतकापर्यंतर भारतीय अर्थव्यवस्थेचा जगातील हिस्सा २५ टक्के इतका होता. याला देशातील नागरिकांची व्यापाराबद्दलची जाण तसेच युरोपचे पारतंत्र या दोन्ही गोष्टींची सांगड होती. तर मग अशा जाज्वल्य इतिहास असणाऱ्या देशाच्या आजच्या स्थितीला कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत याचे उत्तरसुद्धा इतिहासातच सापडते. ते म्हणजे भारतीय समाजाचे धर्माच्या जवळ घुटमळत राहण्यातून आलेले दारिद्रीपण आणि प्लेटो, सॉक्रेटिस, अरिस्टॉटल यांच्या तत्त्वज्ञानामुळे युरोपला विविध क्षेत्र पादाक्रांत करण्याची लागलेली खुमखुमी. प्रगती ही अशी गोष्ट आहे जी की दोन घटकांवर अवलंबून असते, एक म्हणजे स्वत:च्या विकसित दृष्टीवर आणि दुसरी म्हणजे दुसऱ्याच्या अधोगतीवर. म्हणूनच १९४७ साली देश स्वतंत्र झाल्यावर देशाच्या अर्थकारणाला हीच विकसित दृष्टी लाभावी म्हणून विद्यामानांनी साम्यवादाचा एक डोळा आणि भांडवलशाहीचा एक डोळा एकत्र करून एक नवी मिश्र अर्थदृष्टी देशाला दिली. भारतीय समाजवाद हा ‘मेहनतीला केंद्र मानून दाम देणे’ असा होता. पण त्यात स्त्री-पुरुष भेद आला आणि देशाच्या आíथक विषमतेला पूर्वापार चालत आलेले पहिले कारण मिळाले. पुढे विकासाची कास धरलेल्या भारतात सार्वजनिक क्षेत्रात अनेक उद्योग उभे राहिले, पण त्यात ज्ञानाची पालवीही न फुटलेल्या मोठय़ा संख्येने असणाऱ्या अज्ञानी गरिबांना जेमतेम काम. म्हणून त्यांना शेतीपलीकडे पाहणे जमलेच नाही. इथूनच देशात एक गरीब दहा गरिबांना जन्म घालण्याच्या, तर एक श्रीमंत एकाला या संस्कृतीचा उदय झाला आणि गरिबांची लोकसंख्या श्रीमंतांच्या कैकपटींनी वाढण्यास सुरुवात झाली. म्हणून आजही आपल्याला शंभर ते दीडशे वर्षांची परंपरा असलेले श्रीमंतच जास्तीतजास्त नजरेस पडतात. यालाच संपत्तीचे केंद्रीकरण असे म्हणतात. त्यानंतर इंदिरा गांधींच्या ‘गरिबी हटावो’ आवाज ऐकू आला, पण तोही वररफच्या पाडावाबरोबर जमीनदोस्त झाला व नंतर भारताची इंडिया होण्याकडे वाटचाल सुरू झाली. या वाटचालीत देशाचा प्रतिवर्षी जीडीपी आठ इतका होता. कारण विदेशी गुंतवणूक भारतात येत होती. देशाची स्थिती सुधारण्यास मदत झाली, उद्योगांना संजीवनी मिळाली. नवमध्यमवर्ग निर्माण झाला, पण त्यांनतर नेते आणि व्यावसायिक या एकाच नाण्याच्या दोन भ्रष्ट बाजूंमुळे अब्जाधीश लोकसंख्येत अति अतिश्रीमंत आणि अतिगरीब अशी दोन टोके तयार करण्यात भांडवलशाहीची मदत झाली. याच खालच्या स्तरातील मोठा वर्ग ज्याचं सरकारला कर रूपात काही देणे लागत नाही हा विविध वस्तू आणि सेवांच्या विक्री करू लागला. त्यामुळे संपत्तीचे वरून खाली झिरपणे वगरे गोष्टी खऱ्या असल्या तरी त्या एखाद्या विक्रेत्याला, वेटरला, चांभार-सुताराला गरीब-श्रीमंत यांच्यातील दरी कमी करण्याइतपत श्रीमंत करू शकेल का याचे उत्तरसुद्धा इतिहासातच सापडते. ते म्हणजे भारतीय समाजाचे धर्माच्या जवळ घुटमळत राहण्यातून आलेले दारिद्रीपण आणि प्लेटो, सॉक्रेटिस, अरिस्टॉटल यांच्या तत्त्वज्ञानामुळे युरोपला विविध क्षेत्र पादाक्रांत करण्याची लागलेली खुमखुमी. प्रगती ही अशी गोष्ट आहे जी की दोन घटकांवर अवलंबून असते, एक म्हणजे स्वत:च्या विकसित दृष्टीवर आणि दुसरी म्हणजे दुसऱ्याच्या अधोगतीवर. म्हणूनच १९४७ साली देश स्वतंत्र झाल्यावर देशाच्या अर्थकारणाला हीच विकसित दृष्टी लाभावी म्हणून विद्यामानांनी साम्यवादाचा एक डोळा आणि भांडवलशाहीचा एक डोळा एकत्र करून एक नवी मिश्र अर्थदृष्टी देशाला दिली. भारतीय समाजवाद हा ‘मेहनतीला केंद्र मानून दाम देणे’ असा होता. पण त्यात स्त्री-पुरुष भेद आला आणि देशाच्या आíथक विषमतेला पूर्वापार चालत आलेले पहिले कारण मिळाले. पुढे विकासाची कास धरलेल्या भारतात सार्वजनिक क्षेत्रात अनेक उद्योग उभे राहिले, पण त्यात ज्ञानाची पालवीही न फुटलेल्या मोठय़ा संख्येने असणाऱ्या अज्ञानी गरिबांना जेमतेम काम. म्हणून त्यांना शेतीपलीकडे पाहणे जमलेच नाही. इथूनच देशात एक गरीब दहा गरिबांना जन्म घालण्याच्या, तर एक श्रीमंत एकाला या संस्कृतीचा उदय झाला आणि गरिबांची लोकसंख्या श्रीमंतांच्या कैकपटींनी वाढण्यास सुरुवात झाली. म्हणून आजही आपल्याला शंभर ते दीडशे वर्षांची परंपरा असलेले श्रीमंतच जास्तीतजास्त नजरेस पडतात. यालाच संपत्तीचे केंद्रीकरण असे म्हणतात. त्यानंतर इंदिरा गांधींच्या ‘गरिबी हटावो’ आवाज ऐकू आला, पण तोही वररफच्या पाडावाबरोबर जमीनदोस्त झाला व नंतर भारताची इंडिया होण्याकडे वाटचाल सुरू झाली. या वाटचालीत देशाचा प्रतिवर्षी जीडीपी आठ इतका होता. कारण विदेशी गुंतवणूक भारतात येत होती. देशाची स्थिती सुधारण्यास मदत झाली, उद्योगांना संजीवनी मिळाली. नवमध्यमवर्ग निर्माण झाला, पण त्यांनतर नेते आणि व्यावसायिक या एकाच नाण्याच्या दोन भ्रष्ट बाजूंमुळे अब्जाधीश लोकसंख्येत अति अतिश्रीमंत आणि अतिगरीब अशी दोन टोके तयार करण्यात भांडवलशाहीची मदत झाली. याच खालच्या स्तरातील मोठा वर्ग ज्याचं सरकारला कर रूपात काही देणे लागत नाही हा विविध वस्तू आणि सेवांच्या विक्री करू लागला. त्यामुळे संपत्तीचे वरून खाली झिरपणे वगरे गोष्टी खऱ्या असल्या तरी त्या एखाद्या विक्रेत्याला, वेटरला, चांभार-सुताराला गरीब-श्रीमंत यांच्यातील दरी कमी करण्याइतपत श्रीमंत करू शकेल का तर नाही. मग खालून वर याच्या समर्थकांचे काय तर नाही. मग खालून वर याच्या समर्थकांचे काय तर त्याचा खंदा समर्थक असणाऱ्या व्हेनेझुएला देशात नागरिकांना दुकाने-बँका लुटण्याइतपत वेळ आली. भारताने ३१्रं’ ंल्ल िी१११ ुं२्र२ वर ज्या विचारसरणी अंगीकारल्या त्या देशात मोठय़ा प्रमाणात यशस्वी होणे शक्य नव्हते. कारण जेथे या विचारसरणी यशस्वी झाल्या तेथील आणि भारतातील सामाजिक, सांस्कृतिक, आíथक अशा एकाही गोष्टीत साधम्र्य नव्हते. देशात श्रीमंत आणि गरीब यांच्यात मोठी उतरंडी असलेला भलामोठा मध्यमवर्ग आहे. जो देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीनुसार कधी एका टोकाला तर कधी दुसऱ्या टोकाला झोके घेत असतो. २००५-६ साली जेव्हा देशाचा जीडीपी नऊच्या आसपास होता, तेव्हा हाच मध्यमवर्ग श्रीमंतीकडे झुकताना दिसत होता. पण आता तो गरिबीकडे झुकताना दिसत आहे. याला सरकारची ध्येयधोरणे, रोजगारनिर्मिती, निर्यात, गुंतवणूक यासारखे अनेक घटक कारणीभूत आहेत. पिकेटी वगरेसारखे अनेक पाश्चात्त्य अर्थतज्ज्ञ भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल दर वर्षी बरी-वाईट मते मांडत असतात, त्यात गर म्हणण्यासारखे काही नाही. पण जे काही भारतीय अर्थव्यवस्थेत बरे-वाईट घडत असते ते सर्व पूर्वाश्रमीच्या साम्राज्यवादी पाश्चात्त्यांच्या भांडवलशाहीचेच देणे आहे हेसुद्धा मान्य करायला हवे. खरे म्हणजे भारतासाठी हा मुद्दा श्रीमंत आणि गरीब इतकाच मर्यादित नाही आहे. तर तो सामाजिक, राजकीय, आíथक, शैक्षणिक या मुद्दय़ांनाही स्पर्श करतो. म्हणून देशात आधीच अस्तित्वात असलेल्या शोषणावर आधारित समाजव्यवस्थेत जर शोषित अर्थव्यवस्थेची भर पडली तर होणारे परिणाम आपल्यासमोरच आहेत. मग जेव्हा त्यातून सवड मिळेल, तेव्हाच शिक्षण, आरोग्य वगरे वरील जीडीपीतील खर्च दोन ते अडीच टक्क्यांचा किमान पाच ते सहावर पोहोचेल. सध्याचे सरकार हे फक्त बाता मारण्यात, जुन्या योजनांना नवीन लेबल लावून जनतेला चिकटवण्यात, विकासाचे आभासी चित्र उभारण्यात मशगूल आहे. परिणामी वर्तमानात वाढत चाललेली भांडवलशाहीबरोबर प्रमाणाबाहेर वाढत चाललेली भोगवादी वृत्तीच श्रीमंतांचे अधिकाधिक पोषण करत आहे, पर्यायाने गरीब-श्रीमंतांमधील दरी हे याचे भोगवादी वृत्तीचे उपउत्पादन म्हणावे लागेल. सरतेशेवटी एवढेच म्हणावे लागेल, साम्यवाद विरुद्ध भांडवलशाही, श्रीमंत विरुद्ध गरीब, काळे विरुद्ध गोरे, िहदू विरुद्ध मुस्लीम याव्यतिरिक्त प्रादेशिकवाद, चंगळवाद इत्यादी गोष्टी भारताच्या पाचवीलाच पुजलेल्या असलेल्यामुळे निरंतर चालणाऱ्या आहेत. म्हणून येणाऱ्या-जाणाऱ्या कोणत्याही सरकारने स्वातंत्र्यानंतरही इतकी वष्रे न मिळालेल्या पायाभूत सुविधा तरी प्रमाणिकपणे गरिबाला पुरवल्यास श्रीमंत-गरीब वगरे वादच उरणार नाही. बाकी भारतीय अर्थव्यवस्थेचे निश्चित धोरणाअभावी आस्ते-कदमातून लटपटणे चालूच राहणार आहे.\nदत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालय, नवी मुंबई\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nगौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टाचा दिलासा\nहॉलिवूडचा 'हा' अभिनेताही देसी गर्लच्या प्रेमात \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nबायको घर सोडून गेल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याला बापाने पाण्याच्या टाकीत फेकले\nकेवळ ११ सामने, मानधन २६५९ कोटी .. हा आहे क्रीडाविश्वातील सर्वात महागडा खेळाडू\nउद्धव ठाकरे, आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर-राणे\nVideo : पोट धरून हसायला लावणारा हा रन-आऊट तुम्ही पाहिलात का\n'शबरीमला मंदिर म्हणजे सेक्स टुरिझमची जागा नाही'\nगौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टाचा दिलासा\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/category/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD/?filter_by=popular7", "date_download": "2018-10-19T14:18:13Z", "digest": "sha1:SEL6CNCPSKEFZVAATOPCXAK7RV2EKOZL", "length": 5465, "nlines": 105, "source_domain": "chaupher.com", "title": "नोकरी संदर्भ | Chaupher News", "raw_content": "\nसांगलीत तीन लेकरांसह महिलेची विहिरीत उडी मारुन आत्महत्या\nचौफेर न्यूज - सांगलीत विवाहित महिलेने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली आहे. जत तालुक्यात ही घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून महिलेने आत्महत्या केली असल्याचं...\nशिर्डीत पंतप्रधान मोदींनी लाभार्थ्यांशी मराठीतून साधला संवाद\nचौफेर न्यूज - साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव समारोपाच्या कार्यक्रमासाठी आज शिर्डीमध्ये आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घरकुल लाभार्थ्यांशी मराठीतून संवाद साधला. ११ हजार लाभार्थ्यांना घरकुलाचं...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurtoday.in/ormer-director-maharashtra-athletics-association-prahlad-sawant-passed-away/08101132", "date_download": "2018-10-19T13:24:29Z", "digest": "sha1:KZTVQ6QXOQCIFHFARCLFHZG2ZZM2T7XM", "length": 8324, "nlines": 70, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे माजी सचिव प्रल्हाद सावंत यांचे निधन – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nमहाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे माजी सचिव प्रल्हाद सावंत यांचे निधन\nपुणे: महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेचे माजी सचिव, महाराष्ट्र ऑलम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष, भारतीय अथलेटीक महासंघाचे सहसचिव , ज्येष्ठ क्रीडा पत्रकार प्रल्हाद सावंत (६९) ह्रदय विकाराच्या झटक्याने गुरूवारी संध्याकाळी निधन झाले.\nत्यांच्यामागे बहीण विजया मोरे, भाचा रोहन मोरे, पुतणी गौरी सावंत आणि दिव्या सावंत असा परिवार आहे.\nसावंत यांना दुपारी पत्रकार नगर येथे राहत्या घरात हृदयविकाराचा झटका आला. त्यांनतर लगेच त्यांना सेनापती बापट रस्त्यावरील रत्ना मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले . संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास सावंत यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. हे वृत्त समजताच क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी रत्ना मेमोरियल हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. ३५ वर्षांहून अधिक काळ त्यांनी राज्याच्या क्रीडा क्षेत्रात अत्यंत मोलाची कामगिरी केली होती.\nप्रल्हाद सावंत यांनी क्रीडा वर्तुळात खूप मोठे योगदान दिले होते. पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन सुरू करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. तसंच २००८-०९ मध्ये पुण्यात झालेल्या कॉमनवेल्थ युथ गेम्समध्येही त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. त्यांच्या निधनामुळे राज्यातील क्रीडाविश्वावर शोककळा पसरली आहे.\nपुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत आज सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.\nSwitzerland में एन्जॉय कर रही हैं अनिता अनीता हसनंदानी, शेयर की बोल्ड तस्वीर\nसुष्मिता सेन ने दुर्गा पंडाल में बेटियों संग किया धुनुची डांस, Video वायरल\nसॉफ्टवेअर अद्ययावत प्रक्रीया तीन महिन्यात पूर्ण करणार\nदीक्षाभूमीला जागतिक दर्जाचे वारसास्थळ बनविण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही\nVideo: विधायक निवास की छत पर चढ़कर सैकड़ो लोगो ने किया प्रदर्शन\nएफडीआई या कुछ उद्योगपतियों के और अमीर हो जाने से देश स्ववलंबी नहीं हो जाता – कैलाश सत्यार्थी\nसॉफ्टवेअर अद्ययावत प्रक्रीया तीन महिन्यात पूर्ण करणार\nVideo: विधायक निवास की छत पर चढ़कर सैकड़ो लोगो ने किया प्रदर्शन\nजब गाड़ियों की भिड़ंत युवकों के बीच भिड़ंत का कारण बनी\nएफडीआई या कुछ उद्योगपतियों के और अमीर हो जाने से देश स्ववलंबी नहीं हो जाता – कैलाश सत्यार्थी\nसॉफ्टवेअर अद्ययावत प्रक्रीया तीन महिन्यात पूर्ण करणार\nदीक्षाभूमीला जागतिक दर्जाचे वारसास्थळ बनविण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही\nनागपुरातील जयताळा येथे रावणदहन : सज्जनशक्तीचा दुर्जनशक्तीवर विजय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nराम मंदिरासाठी सरकारनं कायदा करावा- मोहन भागवत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nashik/brother-fathers-blood-father/", "date_download": "2018-10-19T14:35:04Z", "digest": "sha1:3VPUY7N5AD2MBZCHUCZQCB7YU6XSSMRJ", "length": 27943, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Brother, Father'S Blood Of A Father | भाऊ, पित्याकडून मुलाचा खून | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १९ ऑक्टोबर २०१८\nडोक्यात दगड टाकून विवाहितेची निर्घृण हत्या\nअति तिथे माती... हातात ४५ लाखांचे चोरीचे सोने तरी अधिक हव्यासापोटी गमावला जीव\nअमृतसरमध्ये रावणदहन कार्यक्रमादरम्यान अपघात, अनेकजणांचा मृत्यू झाल्याची भीती\nबीडच्या खंडेश्वरी यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या\nविभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदके\nदेवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 ऑक्टोबर\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nShivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने\nचोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न\nMetoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nभाऊ, पित्याकडून मुलाचा खून\nभाऊ, पित्याकडून मुलाचा खून\nशेतजमीन व विहिरीच्या वादातून तरुणाचा सख्खा भाऊ व वडिलांनी कुºहाडीने वार करून खून केल्याचा प्रकार तालुक्यातील लुल्ले येथे घडला. याप्रकरणी चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयिताना अटक करण्यात आली आहे.\nभाऊ, पित्याकडून मुलाचा खून\nमालेगाव : शेतजमीन व विहिरीच्या वादातून तरुणाचा सख्खा भाऊ व वडिलांनी कुºहाडीने वार करून खून केल्याचा प्रकार तालुक्यातील लुल्ले येथे घडला. याप्रकरणी चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयिताना अटक करण्यात आली आहे.\nया घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव सावकार तानाजी माळी असे आहे. शेती व विहिरीच्या वादावरून वडील तानाजी माळी व भाऊ सोनू माळी यांनी कुºहाडीने गंभीर मारहाण केली. या मारहाणीत सावकार याचा मृत्यू झाला. तसेच त्याची पत्नी अलकाबाई व\nबहीण ताराबाई सोनवणे यांनाही संशयितांनी मारहाण केली.\nतानाजी माळी व सोनू माळी या पिता-पुत्रांना रामदास गांगुर्डे, कैलास सोनवणे या दोघांनी चिथावणी देत सावकार नेहमी तुम्हाला त्रास देईल, याला जिवंत ठेवू नका अशी फूस लावल्याचे अलकाबाई माळी यांनी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी चार जणांविरुद्ध वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास राऊत हे करीत आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n२२ मिनिटांत २८ लाखांची चोरी\nभस्माच्या आमिषाने तीन लाखांची फसवणूक\nनागपुरात ब्युटी पार्लरमध्ये आता मटक्याचा अड्डा\nकिरकोळ कारणावरून वडाळा चौकात हाणामारी\nलाखाची लाच घेताना भूकरमापक जाळ्यात; एसीबीची कारवाई\nयेवला तालुक्यात चाऱ्याला आग\nलासलगाव बाजारात कांदा भावात घसरण\nहरणबारी धरणातील पाणी आरक्षणाला विरोध\nविश्वशांती अहिंसा संमेलनासाठी तयारी पूर्ण\nस्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव\nनायगाव घाटाचे सौंदर्य धोक्यात \nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nVedio : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा\nबंगाली महिलांनी लुटला सिंदुर खेळाचा आनंद\nसोलापूर जिल्ह्यात फक्त ४० टक्के पाऊस, ४७० गावात टँकरने पाणीपुरवठा\nदुष्काळी स्थितीवर जिल्हा परिषद सादर करणार ‘ग्राऊंड रिपोर्ट’\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nSabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nकाश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nPro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/27018", "date_download": "2018-10-19T13:58:56Z", "digest": "sha1:RZQQY7BQNUR64QKGRTPJ6PTBVJHMFQ4M", "length": 18083, "nlines": 252, "source_domain": "www.maayboli.com", "title": "माती आणि गणपती | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /डॅफोडिल्स यांचे रंगीबेरंगी पान /माती आणि गणपती\nगणपती बाप्पा माझा अतिशय आवडता. गणपतीची चित्रं काढायला, गणपती बनवायलाही खूप आवडतात. सिरॅमिक पावडर किंवा चॉक पावडर वापरून ह्या आधी मी बरेचदा गणपती बनवले. पण ते कश्यावर ना कश्यावर चिकटवावे लागायचे. मग त्याला पर्याय म्हणून एम सिल वापरून पाहिले. पण टेराकोटा किंवा मातिच्या वस्तू किंवा मूर्ती बनवून त्या भाजून बघायच्या हि उत्सुकता खूप वर्षांपासून होती. पण योग येत नव्ह्ता. माती कुठून मिळवायची कसं काय करायचं किती दिवस लागतात मातिच्या मूर्ती सुकायला भाजायच्या कश्या एक ना अनेक प्रश्न होते मनात. शेवटी एक्दाचा योग आला. आणि मला माती मिळाली.\nमातिच्या बर्‍याच वस्तू बनवता येतात. बाप्पा आवडिचे म्हणून मग सुरवात त्यानेच केली. काही छोटे छोटे गणपती आणि काही वेग वेगळ्या वस्तू बनवल्या. दोन तिन इंच उंचिच्या ह्या गणपतींना पक्कं सुकायला चार दिवस लागतात. बर्‍याच लहान सहान वस्तू बनवल्या सुकवल्या आणि कित्येक महिने जिवापाड सांभाळल्या. पण आता त्या भाजायच्या कश्या आणि कुठे त्यात काही महिने गेले. त्यावर एकदा आमचे अहो म्हणाले मी भाजून देतो उद्या होळी पेटवणार आहेत तशीच आपण गवताची भट्टी करू.\nपण मग शेवटी गंगेत घोडं न्हालं. एका ड्रॉईंग शिकवणार्‍या सरांच्या ओळखीत छोटीशी भट्टी होती. त्यांनी मला माझ्या ह्या वस्तू भाजून आणून दिल्या.\nअतिशचय आनंदाने हावरटासारख्या एका दिवसात रंगवून टाकल्या. बरेच दिवस कसलेच काही पेंटींग न केल्यामुळे खुपसे रंग सुकले होते. मग जे होते त्यातच काम भागवून टाकले. अजून चांगले करता आले असते. किंवा नसते केले तरी छानच दिसत होते.\nडॅफोडिल्स यांचे रंगीबेरंगी पान\nअगं काय सुरेख आहेत सगळ्या\nअगं काय सुरेख आहेत सगळ्या मूर्ती. मला नरंगवलेल्या जास्त आवडल्या. बाकीच्या घोडा, उंटपण एकदम छान आहेत.\nसुंदरच आहेत सगळ्या मुर्ती.\nसुंदरच आहेत सगळ्या मुर्ती. मला न रंगवलेल्या खास आवडल्या \nमलाही त्या न रंगवलेल्याच\nमलाही त्या न रंगवलेल्याच जास्ती आवडल्या. सही झाल्या आहेत सगळ्याच मूर्ती. मस्त.\n किती गोऽऽड आहे सगळे बाप्पा. खूपच आवडले. गणेश वाद्यवृंदाची माझी एक ऑर्डर घेवून टाक. कश्या काय करतेस इतक्या सुंदर मूर्त्या.\nमलापण अंजलीसारखे न रंगवलेले नुसते टेराकोटावाले मातीचेच गणपती आवडले.\nतुला भट्टीचा शोध लागला का एकदाचा माणसाने पहिल्यांदा आगीचा शोध लावला तेव्हा जेवढा आनंद त्याला झाला असेल तेवढाच तुला झाला असणार ह्या मातीकामाच्या भट्टीचा/आगीचा शोध लागल्यावर.\nअरे व्वा.. काय मस्तच दिसताहेत\nअरे व्वा.. काय मस्तच दिसताहेत \n अगदी सुबक आणि सुंदर.\nमलाही न रंगवलेलेच आवडले.\nतो आशीर्वाद देणारा बाप्पा छान\nतो आशीर्वाद देणारा बाप्पा छान गुटगुटीत बाळ वाटतोय.\nकाय कला आहे तुमच्या हातात\n मला पण न रंगवलेले\n मला पण न रंगवलेले आवडले. ऑर्डर्स घेणार असाल तर नक्की सांगा. मला पण वाद्यवृंद हवा\nगणेश वाद्यवृंद खुप आवडले .\nमस्तच आहेत सगळे बाप्पा .\nमस्तच आहेत सगळे बाप्पा .\nमस्तच ग डॅफो सगळे बाप्पा छान\nसगळे बाप्पा छान पिंपळपान खासच\nफारच सुंदर आहे. गणेश\nफारच सुंदर आहे. गणेश वाद्यवृंद जबरी मला पिंपळपान गणेश पण प्रचंड आवडला. अतिशय निरागस भाव आहेत त्याचे.\nगणेश वाद्यवृंदासारखा गणेश बएअन्डबाजा (How to write Band) पण बनवता येइल.\nअप्रतिम झाल्या आहेत. मलाही न\nअप्रतिम झाल्या आहेत. मलाही न रंगवलेल्या रुपात जास्त आवडल्या.\nकसले इटुकले पिटुकले QT\nकसले इटुकले पिटुकले QT petutie गणपती आहेत. फारचं क्यूट.\nगणेश वाद्यवृंद आणी हत्ती ऊंट घोडा खूपच आवडले. रंग काम केलेले सुंदर आहेतच पण मला न रंगवलेले\nकिंवा टेराकोटा कलर मधलेच खूप आवडतात.\nआता ETSY account ओपेन करून टाक.\nमsssस्त झाले आहेत. न\nमsssस्त झाले आहेत. न रंगवलेले जास्त आवडले. हत्ती, उंट, घोडाही कसले गोड आहेत\nछान झाले आहेत एकदम. माती\nछान झाले आहेत एकदम.\nमाती कोणती वापरली आहे मागच्यावर्षी आमच्या ह्यांनी इथली तयार ओली माती वापरुन केलेला गणपती. बघु ह्यावेळी अशा छोट्या मुर्ती ट्राय करायला सांगते.\n मला सगळ्याच मूर्ती आवडल्या. पिंपळपानवाला बाप्पा मला हवा.\nसगळेच बाप्पा खुपच छान झाले\nसगळेच बाप्पा खुपच छान झाले आहेत..मला टेराकोटाचे न रंगवलेले जास्त आवडले..\nअसाच काली मातेचा मुखवटा करता येइल..\n पुढच्या बंगु गटगला घेऊनच ये\nकसलं सुबक आणि सुंदर मातीकाम.\nकसलं सुबक आणि सुंदर मातीकाम. सगळे बाप्पा फारच गोजिरवाणे\nखल्लास आहेत सगळे. मला पण न\nमला पण न रंगवलेले जास्त आवडले.\nखूप सुबक आणि सुंदर काम. गणपती\nखूप सुबक आणि सुंदर काम. गणपती तर आवडलेच पण घोडा, उंट पण खूप आवडले.\nसगळ्याच मूर्ती एकदम सुरेख आणि\nसगळ्याच मूर्ती एकदम सुरेख आणि मस्त\nकाय मस्त सगळेच बाप्पा डॅफो,\nकाय मस्त सगळेच बाप्पा\nडॅफो, मला वाद्यवृंद आणि पिंपळपान\nवा, काय अफलातून आहेत सगळेच\nवा, काय अफलातून आहेत सगळेच बाप्पा. एकदम हसरे अन फ्रेंडली वाटताहेत \nतुमचं घर सहीच आहे, बायको कलाकार, नवरा कवी.\nमी एक मातीचं तोरण आणलं होतं, ७ गणपतीबाप्पांचं, रंगवायला म्हणून. पण आता हे बघून वाटतंय, तसंच ठेवावं, गोड दिसतंय. किंवा फक्त थोडाच भाग रंगवेन त्यातला, हायलाईट करण्यापुरता.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.slicesoflife.me/2009/02/pour-some-music.html", "date_download": "2018-10-19T13:27:01Z", "digest": "sha1:WQI5VJMHVT6N5KAP5VHXEHYFVYPJ35ZD", "length": 8247, "nlines": 99, "source_domain": "www.slicesoflife.me", "title": "Slices Of My Life: ...Pour Some Music !", "raw_content": "\nशेवटच्या भेटीत जड़ पायाने Pizza Hut च्या बाहेर पडताना ...दोघांचे हात नकळत Bell कडं जातात ..\"We had a great time\" ....Bell वाजते पण ..काहीच music वाजत नाही राव background ला... not even some चुकार fingers on piano...\nfirst ever performance in school gathering देऊन येणार्या daughter ची वाट पाहत असतो आपन theatre च्या मागे ..कधी एकदा भेटतो असं झालेलं असतं ...अणि ती पळत पळत येउन चिकटते ...तिच्या बडबडीचा आणी पप्यांचा आवाज येतो ... पण ..slowmotion मधे ती येउन चिकटताना काहीच music वाजत नाही यार background ला ...not even some उड़ती tune on casino ...\nहजारवेळा ceiling fan ची पाती मोजत बसलेला असतो - छप्पर वाचत नाहीतर... change नाही होत count कधीच. boring थंड evening ला कोणीच bachground ला music का वाजवत नाही ...not a single sad tune...\nexam चा question paper दिलेला असतो ,फोडू नका सांगतात ....ते 10 min कधी एकदा जाउन paper लिहायला सुरु करू झालेलं असतं ... परिक्षे आधीचे टेंशन-भरे 10 min...कोणी music का नाही वाजवत मधल्या वेळेत ..ते typical \"tic-tic\" of clock atleast....\nसमुद्राच्या आवाजानेच जाग यावी....bed खाली पाय टाकला तर लगेच पायाला समुद्राची वाळु लागावी...आणी समोर सारं निळं-निळं .. कोणी वाजवत का नाही एखादी sunny tune या वेळी ....\nकिंवा आपल्या श्वासांच्या गतित चालणारी समुद्राची गाज (or vice a versa) आणी हळूच मऊ मऊ वाळु पायाखालून हलावी ...आणी हळूच घट्ट होणारी तिच्या हाताची पकड़ ....या क्षणी कोणी guitar वाजवेल का ...\ntension मधे lift मधून जात असावं ..कोणाच्यातरी headfones मधून मस्त शांत सतार वाजवी ...tension free 3 floors जावेत ....\nआजीच्या मऊशार कुशीत झोपलेलो असताना दूरवर एखादा अभंग का वाजू नये किंवा तिचे हात केसातून फिरताना कोणी वीणा का छेडू नये \nअगदी impulse मधे climax पर्यंत गेलेलो असावं , अगदी शेवटचा थर-थरनारा क्षण पण दोघानी मिळुनच पकडलेला असावा -अगदी एकदमच दोघांनी 'सम' गाठलेली असावी . अगदी अर्ध्या श्वासाच्या अंतरावरचे दोन विस्कटलेले देह .... आणी नंतर हळुहळु श्वासांचे भाते शांत होइतो, परत एकाचे दोन देह होइतो, पापण्यांना जाणवनारे उष्ण श्वास थंड होइतो - घामेजल्या तळहातान्ना हातात घेउन त्यावरच्या रेषांमधे निशब्द काही शोधताना कोणी मागे मंद music लावेल का स्वप्नाच्या हलक्याशा धक्क्याने थरथरणार्र्या पापणीच्या हालचाली इतके मंद .... दिवसभर रेंगाळनार्र्या तिच्या गंधा इतके मंद... pour some music yaar..\noffice सुटल्यावर bike वर निघावं परत त्या boring life कडं... कानात silent invocation A or B लागलेलं असावं, अगदी वेगळ्या विश्वात, bike पेक्षा त्या स्वरांवरच स्वार झालेलो असावं.... मंद.. शांत.. पूर्ण...pure वाट्ण्याचे काही क्षण..अगदी सगळं विसरायला लावणारी बासरीची धून...आणी मग धाड़-धडाम. लोकांची गड़बड़, बधिर झालेले शरीर, लांबून दिसणारा ambulance चा दिवा ...... हळुहळु विरत जाणारे श्वास आणी विरत जाणारी बासरीची ती धून ................................अगदी या क्षणी पण please pour some music.........\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/233?page=3", "date_download": "2018-10-19T14:28:06Z", "digest": "sha1:I3UCWBAXSWZK325NKMUWOWAL2XXI5BFT", "length": 16078, "nlines": 385, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कविता : शब्दखूण | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /काव्यधारा /कविता\nकाही अपरिहार्य कारणास्तव ही कविता वजा करत आहे\nऋणानुबंधाची हळवीशी सवे आठवण नेऊ..\nकाय खरे अन काय असावे खोटे कळतच नाही\nदिसते सारे डोळ्यांनी पण काही पटतच नाही\nसुखात मी अन सुखात तूही तरी पुरे ना वाटे\nकधी कधी ह्या हसण्यामागे 'हसणे' असतच नाही\nमनास माझ्या समजावुन मी नवीन स्वप्ने देतो\nएक उराशी, एक उशाशी, एक कुशीला घेतो\nतरी पुन्हा का निवांत वेळी भरून काही येते \nस्वप्नपाखरांच्या सोबत मी तुझ्याच गावी येतो..\nपुरे जाहले नवीन स्वप्ने रोज पाहणे आता\nपुरे जाहले वैशाखाच्या झळा सोसणे आता\nपुन्हा एकदा श्रावण होउन रिमझिम तू बरसावे\nपुरे जाहले स्वत: स्वत:ला व्यर्थ भिजवणे आता\nजरी वाटले बंधनांस मी साऱ्या उधळुन द्यावे..\nतरी शक्य नाही आता हे तुला तुझेही ठावे\nRead more about ऋणानुबंधाची हळवीशी सवे आठवण नेऊ..\nती तूंच होतीस क \nइतकी जवळ होतीस की\nइतकी जवळ होतीस की\nअता वाकून ये आभाळा\nअता वाकून ये आभाळा\nजराशी होईन मी निळा\nपहातोय वाट तुझी मी\nइथे मोडला रे विळा\nगेली सारी सुकून राने\nभरु दे चांदण्याने मळा\nगेला संपून हा प्रवास\nआता उघडावे दार तिळा.\nहुदयाच्या ही कैक कळा\nतुला सांगेन मी आभाळा\nपाहू तरी तुझ्यात आता\nखरा आहे किती जिव्हाळा\nRead more about अता वाकून ये आभाळा\nती बोबडी भाषा आणि\nत्यावरून घरात पिकणारा हशा\nपण थोडा रडल्यावर मात्र\nमला घेऊनच बाहेर पडणं\nपण , एकदिवस तुम्ही\nमी मात्र गेलो पार थकून\nआई म्हणाली आता तुम्ही\nमीही म्हणालो माझे आजोबा\nमला कधीच नाही सोडणार\nजगण्याच्या या दाट धुक्यात\nमी शोधतो आहे काहीतरी\nहे धुकं खूप रम्य आहे\nमग मी तिथे जाऊन पोचतो\nकी हे ठिकाण आपलं नाही\nमग पुन्हा सुरु होतो\nपण तंबाखू सुटत नाही\nईकडे भरु का तिकडे भरु\nरहायला चालते कुठचीही खोली\nकी लगेच दुसरीकडे रहायची बोली\nत्यांचा सगळा साजच मोठा..\nआमचा तर फक्त कार्यक्रमच छोटा\nआंम्हा दोघांची एकच गल्ली\nत्यांना झाकुन आंम्हाला काढा\nत्यांचा आहे एक्सप्रेस हायवे\nआंम्ही पितो लोणावळ्यात सोडा\nरस्ता वेगवेगळा असला तरी\nवाट आमची एक आहे\n(नुकत्याच झालेल्या आषाढ अमावस्येला (\"गटारी\" ला) लाखो मुक्या प्राण्यांच्या हत्येच्या बातम्या वर्तमानपत्रातून चवीने छापून आल्या होत्या. त्या वेळी त्या हकनाक मरणार्‍या प्राण्यांविषयी माझ्या मनात आलेले हे विचार)\nका तुम्ही पोट भरता \nका एका कोंबडीच्या नशिबी\nअंड्यातून जिव बाहेर येण्याआधीच\nपोटचं पोर असं जातं\nआई आणि बाळाचं कुणी\nतोडतं का असं नातं \n'गटारी' जवळ आली की\nRead more about का मारता आम्हाला \nमोसम ( पाऊस )\nआता कधी येईल पाऊस\nघन सावळा, न बरसलेला\nआषाढा, कोरडा नको जाऊस\nआता कधी येईल पाऊस\n) चा उत्पात सगळा\nमानवा अंत नको पाहूस\nआता कधी येईल पाऊस\nकमी-अधीक बरसात, कुठे कुठे\nआता कधी येईल पाऊस\nसही केली, हजेरी पुरती\nथोडा चिखल थोडा अंधार\nआता कधी येईल पाऊस\n.......जेव्हा माझा निरोप घेते ती संध्याकाळी ....\n.....ओठाने म्हणते .मला ती ..\"बाय ..बाय '...\n....माझ्या मात्र काळजात ...\n.होत असत ....हाय ..\n.रस्त्याच्या ..त्या ..कडेपर्यंत ..\n..मी तिची ऐटबाज \"चाल \"..निरखत राहतो \n\"..आता भेटेल उद्या ती पुन्हा ..\"...\nअसे ..\"नाराज \" मनाला समजावत ..रहातो ..\n..फिरून .पुन्हा एकदा ..ती \"एक नजर \"..माझ्यावर टाकते ..\n..तिला माहित असते ..कि \"माझी नजर '..तिलाच पहात असते ..\n..वळणावर ..वळताना ..मात्र ..ती \"एक मोहक \"..हास्याचा तुकडा ..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2018/05/blog-post_40.html", "date_download": "2018-10-19T14:03:25Z", "digest": "sha1:YEJCAEO7GXTNHGEYRMXCJQDZJUWKD6V2", "length": 31230, "nlines": 192, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: देवेगौडांचे गौडबंगाल", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nएखादा माणूस आपल्याला हानीकारक काही वागू बोलू लागतो, तेव्हा त्याच्या वर्तनाशी शंका येऊ लागते. एक तर असा माणूस जाणिवपुर्वक काही डावपेच म्हणून असे वागत असतो, किंवा तो तद्दन मुर्ख असतो. माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी एक पत्रकार परिषद घेऊन केलेली विचित्र विधाने, म्हणूनच बुचकळ्यात टाकणारी आहेत. कर्नाटक विधानसभेची निवडणूक ऐन रंगात आलेली असून, आठवडाभरात तिथले मतदान व्हायचे आहे. अशा मोक्याच्या क्षणी देवेगौडांचा पक्ष तिथला तिसरा प्रतिस्पर्धी आहे. कॉग्रेस आणि भाजपा य दोन राष्ट्रीय पक्षांच्या स्पर्धेत थेट लढतीचा विचका करणारा पक्ष म्हणून त्याच्याकडे बघितले जात असते. त्यात कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहूमत मिळाले नाही, मग गणिते जुळवताना तिसर्‍या चौथ्या पक्षाला मिळालेल्या दोनपाच जागाही महत्वाच्या ठरत असतात. सहाजिकच असे पक्ष कुठल्या बाजूने झुकते माप घालू शकतात, याला महत्व असते. मतचाचण्य़ा बघता प्रत्येकाने त्रिशंकू विधानसभेचे भाकित केलेले असून, तिसरा क्रमांक गौडांच्या पक्षाला दिलेला आहे. त्यामुळे सत्तेची चावी गौडांच्या हाती येईल असेही म्हटलेले आहे. याचा अर्थ भाजपा व कॉग्रेसला बहूमताचा पल्ला गाठता येणार नसल्याने गौडा ज्याच्या बाजूने आपले पाठबळ उभे करतील, तोच कर्नाटकात सत्ता बनवू शकतो असे चित्र आहे. अशावेळी आपण भाजपासोबत अजिबात जाणार नसल्याची ग्वाही देण्यासाठी गौडांनी पत्रकार परिषद घेतली. पण त्यात त्यांनी कारण नसताना जे नरेंद्र मोदींचे गुणगान केले, ते चकित करणारे आहे. त्यातून त्यांना काय साधायचे होते, त्याचा अंदाज येत नाही. एक मात्र खरे, की त्यातून त्यांनी भाजपाची मते मोदींमुळे वाढावित, असा प्रयास केला आहे. किंवा राहुलपेक्षा नरेंद्र मोदी हा चांगला नेता व व्यक्ती असल्याचेच सूचित केले आहे. ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत ज्येष्ठ नेता असे कशाला बोलतो\nमागल्या लोकसभा निवडणूकीत नरेंद्र मोदी ह्या व्यक्तीभोवती प्रचार व राजकारण फ़िरू लागले. तेव्हा केवळ राजकारणीच नव्हेतर विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी मोदी विरोधात पवित्रे घेतले होते. मोदींना लोकांनी मते देऊन पंतप्रधान करू नये, म्हणून टोकाची विधानेही केलेली होती. देवेगौडा त्यापैकीच एक आहेत. मोदी पंतप्रधान झाले तर आपण लोकसभेत रहाणार नाही. निवडून आलो तरी राजिनामा देऊ, असे विधान गौडांनी त्यावेळी केले होते. पण असल्या अपप्रचाराने वा व्यक्तीद्वेषाने लोकशाहीत राजकारण चालत नसल्याचे भारतीय जनतेने मान्यवरांना व राजकारण्यांना दाखवून दिले. थोडक्यात स्पष्ट बहूमताने मोदी पंतप्रधान झाले आणि टोकाची भूमिका घेऊन जनमानस विकृत करणार्‍यांना मतदाराने सणसणित चपराक हाणली होती. सहाजिकच देश सोडून पळून जाऊ, परदेशी जाऊ असली बौद्धीक दिवाळखोरीची भाषा नंतर बंद झाली. राणा भीमदेवी गर्जना करणारे थंडावले. मात्र लोकसभेत निवडून आलेले देवेगौडा यांनी आपला शब्द खरा करण्याचे ठरवले आणि ते लोकसभेचा थेट राजिनामा द्यायला निघालेले होते. पण त्याचा सुगावा लागताच मोदींनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि गौडांना राजिनाम्यापासून परावृत्त केलले. आता त्याला चार वर्षे उलटून गेली असून दोघांनीही कधी त्या प्रसंगाचा उल्लेख कुठे केला नव्हता. आताही करण्याची गरज नव्हती. कदाचित आपल्या राजकीय फ़ायद्यासाठी मोदींनी त्याचा संदर्भ कुठे दिला असता, तर समजू शकते. पण याक्षणी मोदी वा भाजपाला कुठलेही श्रेय देण्यात गौडांना कुठलाही राजकीय लाभ असू शकत नाही. मग त्यांनी असली जुनी घटना अकस्मात पत्रकारांना कशाला कथन करावी मोदींनी एका प्रचारसभेत गौडांचे कौतुक केले आणि त्यांच्या ज्येष्ठतेचा सन्मान राखला गेला पाहिजे, असेही ठामपणे सांगितले. तर गौडांनी हा जुना प्रसंग सांगून त्याला दुजोरा कशाला द्यायचा\nआज आपण अजून लोकसभेत सदस्य राहिलो आहोत, त्याचे श्रेय नरेंद्र मोदींना आहे. कारण त्यांच्याच आग्रहामुळे आपण चार वर्षापुर्वी राजिनामा देण्याचा विचार सोडून दिला होता, असे गौडांनी नुकतेच एका पत्रकार परिषदेत सांगितले. एकप्रकारे त्यांनी मोदी कसे लोकशाहीवादी आहेत आणि विरोधी नेत्यांचाही सन्मान राखतात, याचीच या विधानातून ग्वाही दिलेली आहे. तर दुसरीकडे राहुल नित्यनेमाने मोदी लोकशाहीची गळचेपी करतात व विरोधकांचा सन्मान करीत नसल्याचे सांगतात. जो माणूस आपल्या विरोधातील एका ज्येष्ठ नेत्याला खासदारकी सोडण्यापासून परावृत्त करतो, त्याला विरोधकांची गळचेपी करणारा म्हणता येईल काय एकप्रकारे राहुल गांधींच्या आरोपाला गौडांनी आपल्या याच विधानातून खोडून काढलेले नाही काय एकप्रकारे राहुल गांधींच्या आरोपाला गौडांनी आपल्या याच विधानातून खोडून काढलेले नाही काय आपण राजिनामा देणार होतो, तर आपल्यासारखे अनुभवी संसदेत असायला हवेत, हा आग्रह धरून मोदींनी आपल्याला रोखले. म्हणून गेली चार वर्षे आपण लोकसभेत आहोत, असे गौडांनी पत्रकारांना सांगितले. हा मोदी विरोधकांना मान देतात व त्यांची भूमिका लोकशाहीत आवश्यक मानतात, याचाच पुरावा नाही काय आपण राजिनामा देणार होतो, तर आपल्यासारखे अनुभवी संसदेत असायला हवेत, हा आग्रह धरून मोदींनी आपल्याला रोखले. म्हणून गेली चार वर्षे आपण लोकसभेत आहोत, असे गौडांनी पत्रकारांना सांगितले. हा मोदी विरोधकांना मान देतात व त्यांची भूमिका लोकशाहीत आवश्यक मानतात, याचाच पुरावा नाही काय त्याची साक्ष देवेगौडांसारखा दांडगा विरोधी नेता देतो, तेव्हा कॉग्रेस व राहुलना खोटे पाडत असतो. मग ही पत्रकार परिषद गौडांनी कशासाठी घेतली असा प्रश्न पडतो. त्यांना आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करायची होती त्याची साक्ष देवेगौडांसारखा दांडगा विरोधी नेता देतो, तेव्हा कॉग्रेस व राहुलना खोटे पाडत असतो. मग ही पत्रकार परिषद गौडांनी कशासाठी घेतली असा प्रश्न पडतो. त्यांना आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करायची होती की मोदींवर राहुल कॉग्रेसकडून होणारे आरोप खोडून काढायचे होते की मोदींवर राहुल कॉग्रेसकडून होणारे आरोप खोडून काढायचे होते की मोदींनी जे गौडांचे आपल्या प्रचारसभेत कौतुक केले, त्याची परतफ़ेड करायची होती की मोदींनी जे गौडांचे आपल्या प्रचारसभेत कौतुक केले, त्याची परतफ़ेड करायची होती वरकरणी त्यांनी आपण भाजपासोबत कधीच जाणार नसल्याची ग्वाही दिलेली आहे. पण त्याचवेळी मोदींचे अवास्तव अवेळी कौतुक करून मतदाराला कोणता संदेश दिला आहे वरकरणी त्यांनी आपण भाजपासोबत कधीच जाणार नसल्याची ग्वाही दिलेली आहे. पण त्याचवेळी मोदींचे अवास्तव अवेळी कौतुक करून मतदाराला कोणता संदेश दिला आहे त्याचा हेतू कोणता, असेही प्रश्न पडतात. गौडांनी या पत्रकार परिषदेतून प्रश्नांची उत्तरे देण्यापेक्षा नवे प्रश्न मात्र उभे केले आहेत.\nया विधानसभा प्रचारात कॉग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपा इतकाच गौडांच्या जनता दलावर हल्ला केलेला आहे. नुसता विरोधी प्रचारच नव्हेतर आरोपही केलेले आहेत. गौडांचा पक्ष हा भाजपाचा छुपा सहकारी असल्याचा खुला आरोप कॉग्रेस नेहमीच करीत असते. त्याचा अर्थ असा, की पुरोगामी मतांची विभागणी भाजपाला लाभदायक असून गौडांचा पक्ष त्या विभागणीने भाजपाच्या यशाला हातभार लावत आहे. त्याच प्रचाराच्या ओघात राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान व ज्येष्ठ असलेल्या देवेगौडांच्या बाबतीत काही आक्षेपार्ह आरोप केले. तेव्हा तोच संदर्भ घेऊन मोदींनी आपल्या सभेत राहुलना कानपिचक्या दिल्या. गौडांचा पक्ष कुठलाही असो. तो आपल्याबरोबर असला वा नसला, तरी ज्येष्ठतेचा सन्मान राखला गेला पाहिजे, असे म्हणून मोदींनी गौडांच्या अनुभव व कार्याचे गुणगान केले. त्या गुणगानाला हुरळून आपण निकालानंतर भाजपाला पाठींबा अजिबात देणार नाही, हे सांगायला गौडांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. पण तेव्हाच त्यांनी २०१४ साली आपल्याला मोदींनी सन्मानपुर्वक कशी वागणूक दिली, त्याचाही किस्सा सांगून टाकला. आता त्याची गरज नव्हती. पण त्यातून गौडांना काही साधायचे असेल तर राहुलपेक्षा मोदी अधिक मुरब्बी राजकारणी आहेत आणि आपल्या विरोधकांचाही ते सन्मान राखतात, हेच गौडांना सांगायचे होते. किंबहूना राहुलपेक्षा मोदींपाशी अधिक सहिष्णूता असल्याची ग्वाहीच त्यांना द्यायची होती आणि मतदाराने निवड करताना राहुलपेक्षा मोदींना झुकते माप द्यावे, असा संदेशच त्यातून पाठवाय़चा होता. आपल्यासारखा विरोधक संसदेत अगत्याने ठेवून घेण्याने मोदींनी लोकशाही जपलेली आहे, असा़च गौडांच्या बोलण्याचा अर्थ आहे. तो मोदींना लाभदायक व राहुल गांधी व कॉग्रेसला अपायकारक आहे. हे गौडांनी मुद्दाम केलेले नाही काय\nएकाच दगडात दोन पक्षी मारणे असे याला म्हणतात. एका बाजूला त्यांनी राहुल गांधींना खोटे पाडले आणि कन्नड ज्येष्ठ नेत्याचा मान मोदीच ठेवतात, असे लोकांच्या मनात घातले. आपल्याला सत्ता मिळणार नसेल तर ती कॉग्रेसलाही मिळू नये आणि भाजपाला मिळाली तरी मोदींच्या माध्यमातून आपली कामे मार्गी लागावित, अशी तरतुद या एका पत्रकार परिषदेतून केलेली आहे. थेट सांगायचे तर बहूमताच्या काठावर उभ्या असलेल्या कॉग्रेस व भाजपा यांच्या स्पर्धेत भाजपाचे पारडे जड व्हायला गौडांनी हातभार लावलेला आहे. कारण त्यांची राजकारणातील थेट लढाई कर्नाटकात भाजपाशी आहे. पण पुरोगामी मतांची लूट करताना त्यांचा प्रतिस्पर्धी कॉग्रेस पक्षच आहे. मग कॉग्रेसच्या मदतीला जाऊन आत्महत्या करण्यापेक्षा समोरचा शत्रू म्हणून भाजपाला जीवदान द्यावे आणि इतर राज्यांप्रमाणे कर्नाटकला कॉग्रेसपासून मुक्ती द्यावी, असा त्यामागचा हेतू दिसतो. कॉग्रेसचा अस्त झाल्यास त्यांचा मोठा मतदार गठ्ठा भाजपाला पर्याय म्हणून गौडांच्या पक्षाकडे येऊ शकतो. मग अशा कसोटीच्या प्रसंगी कॉग्रेसला जीवदान देऊन आपल्याच पायावर कुर्‍हाड कशाला मारून घ्यायची सत्ता गेली मग कॉग्रेस आणखी दुबळी होणार आणि त्यातले अनेक नेते गौडांच्या आश्रयाला येणार, हे त्यामागचे गणित आहे. म्हणून मोदींचे गुणगान करताना त्यांच्या पक्षाची नौका बहूमताच्या किनार्‍याला लागण्याची सुविधा गौडांनी अशा विधानातून केली आहे. १५ मे रोजी भाजपाला काठावरचे बहूमत व पर्यायाने सत्ता मिळाली, तर त्याचा खरा मानकरी देवेगौडाच असतील आणि त्यांना असे बोलायची वेळ आणणारे राहुल व सिद्धरामय्या कॉग्रेसी पराभवाचे कारण असतील. कारण गौडांविषयी अनुदार उद्गार काढून त्याच दोघांनी मोदींच्या हाती कोलित दिले आणि गौडांनाही असले घातक विधान करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.\nसुरेख,एका साध्या विधानात येवढा मोठा अर्थ,भाऊंना धन्यवाद\nमला एक समजत नाही तोरस्कर साहेब. तुमच्या या लेखात काँग्रेस विषयीची तळमळ जास्त वाटते. भाजपा हा तुम्हा सारख्या विचारवंतांनी हिंदूत्ववादीच ठपका मारलात पण भाजप दलित व मुस्लिम यिंना पण गोंजारत आसतेच.\nसंस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे\n‘हमाम मे सब नंगे है’, अशी एक हिंदीतली उक्ती आहे आणि त्याचीच प्रचिती सध्या येत आहे. चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर या अ...\nराफ़ायलवर मोदी गप्प का\nराफ़ायल लढावू विमान खरेदीच्या विषयावर इतके रणकंदन माजलेले असतानाही सातत्याने इतर विषयावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, याच बाबतीत मौनव्र...\nअर्थात सनातनी पुरोगामीत्व पाच वर्षापुर्वी मोदी बहूमत मिळवू शकतात, हे मी सांगू शकलो, त्याचा पाया मला इब्न खालदूनच्या मुकदीमा या चौदाव्या ...\nमतचाचणी विश्लेषण (४) मागल्या विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपाने युती मोडली व एकहाती शत-प्रतिशत सत्ता बळकावण्याचा कावा केलेला होता. ...\nसाडेचार वर्षापुर्वी लोकसभेची निवडणूक ऐन भरात होती आणि जवळपास ६० टक्के मतदान उरकलेले होते. अशावेळी नरेंद्र मोदींची लोकप्रियता इतकी शिगेला ...\nमतचाचणी विश्लेषण (५) आगामी लोकसभेच्या निवडणूका आणि त्यात मतदान कसे होईल, याविषयीची उत्सुकता स्पष्ट आहे. जितकी ती प्रत्येक पक्षातील नेत्...\n२०१९ ची लोकसभा, जिंकणार ‘कॉग्रेसच’\n(लेखांक पहिला) येत्या डिसेंबर महिन्यात पाच विधानसभांचे मतदान उरकलेले असेल आणि निकाल लागलेले असतील. त्यानंतर विनाविलंब सतराव्या लोकसभा ...\nसरडा मोसमाप्रमाणे आपले रंग बदलतो असे म्हणतात. ते सिद्धही झालेले आहे. त्याचे कारणही स्पष्ट आहे. निसर्गाने सुरक्षेसाठी सरडा नावाच्या प्राण्...\nबाजारबुणगे आणि रा. स्व. संघ\nSunil Tambe 3 August at 23:32 · प्लासी ते सांगली बंगालचा शेवटचा नबाब सिराज उद्दौला मातला होता. नबाबाचं सैन्य ब्रिटीश सैन्याच्या दुप्...\nमतचाचणी विश्लेषण (३) आगामी लोकसभा निवडणूकीचा संदर्भ घेऊन रिपब्लिक व एबीपी यांनी सी-व्होटरच्या मदतीने केलेल्या मतचाचणीचे निष्कर्ष बहुता...\nकुठे ६३ आणि कुठे ३७\nदोन ओसाड एक वसेचिना\nबैल, बेडकी आणि खुर्दा, चिल्लर\nकथा कुणाची व्यथा कुणा\nबुडत्या राहुलचा पाय खोलातच\nसहन होत नाही आणि सांगता येत नाही\nसत्याचा आवाज ऐकू येतो\nभाजपा जिंकेल, पण येदींचे काय\nलेकी बोले सुने लागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://simollanghan.blogspot.com/2018/04/blog-post_5.html", "date_download": "2018-10-19T14:33:35Z", "digest": "sha1:BMET3ZCGIQBFAC4NZG6BYDDUVTNQDC34", "length": 15401, "nlines": 99, "source_domain": "simollanghan.blogspot.com", "title": "सीमोल्लंघन: आदिवासींच्या पोषणासाठी पंचायत राज कॉंवर्जन्स", "raw_content": "\n'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...\nसमाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...\n'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे \"सीमोल्लंघन\"\nगेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम\nआदिवासींच्या पोषणासाठी पंचायत राज कॉंवर्जन्स\nआकाश पतकी (निर्माण २) याने जानेवारी २०१८ पासून ‘अवन्था फाउंडेशन’ मध्ये ‘सक्षम’ या प्रकल्पामध्ये काम करण्यास सुरुवात केली. आदिवासी भागातील अंगणवाडीतील मुलांचे पोषण कसे सुधरवता येईल, यावर आकाश सध्या काम करत आहे. जाणून घेऊया त्याच्या नवीन कामाबद्दल आणि निर्णयाबद्दल.\nहा निर्णय घेताना काय विचार केला –\n“छत्तीसगढमध्ये ३ वर्षे प्रधानमंत्री ग्रामीण विकास फेलो म्हणून नारायणपूर जिल्ह्यात काम केल्यानंतर मी २०१७ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन छत्तीसगढमध्ये राज्य कार्यक्रम प्रबंधक म्हणून काम करत होतो. ज्यात मुख्यत्वे पंचायती राज संस्थांसोबत अभिसरण (कॉंवर्जन्स), मिशन अंत्योदय – गरीबी मुक्त ग्राम पंचायत या योजनांसाठी राज्य आणि केंद्र सरकारशी समन्वय या पद्धतीचे काम होते.\nत्या आधी प्रधानमंत्री ग्रामीण विकास फेलो म्हणून एका जिल्ह्यात जनरलिस्ट (गरज आहे त्या-त्या विषयांमध्ये कार्य) म्हणून काम समाधानपूर्वक आणि उत्साहाने करत होतो. कारण तिथे प्रत्यक्ष लोकांशी संबंध जास्त होता, जबाबदाऱ्या प्रत्यक्ष आणि लोकाभिमुख होत्या. आणि स्वत:चा अभ्यास आणि पुढाकार घ्यायला वाव होता. हे सर्व राज्य प्रबंधक म्हणून काम करताना शक्य होत नव्हते. राज्य स्तरावर काम करताना मानव संसाधनाची कमी असल्यामुळे वेळोवेळी कामाच्या प्राथमिकता, स्वरूप बदलत जाते आणि ते येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या व्यक्तिमत्व, उद्देश आणि क्षमतेनुसार बदलत जाते. विशेषतः सामाजिक सेवां/योजनांमध्ये, मुख्यत्वे गुणात्मक बदल अपेक्षित असतो. परंतु प्रशासनाचा पसारा आणि परिणाम दाखवण्याची सहजता यामुळे अशा योजनांचे आउटपुट हे आउटकमपेक्षा प्रबळ होऊन संख्यात्मक बाबींवरच जास्त भर दिला जातो. एखाद्या गोष्टीचा पूर्ण अभ्यास न करताच पॉलिसी बनवणे, आणि गोष्टी करवून घेणे या पद्धतीने काम होत होते. जर सामाजिक विषयांवर काम करायचं आहे तर अभ्यास आणि संशोधन याला पर्याय नाहीच. शिवाय फिल्डशी संबंध अतिशय कमी/ नगण्य झाला होता. असे काम करण्याची माझी क्षमता आणि तयारी दिवसेंदिवस कमी होत होती. त्यामुळे एका विषयाला धरून शिकायची आणि काम करण्याची इच्छा झाली. माझ्या पुढील वाटचालीसाठी हा बदल मला व्यक्तिश: आवश्यक होता. यामुळे मी नोव्हेंबरमध्ये राजीनामा दिला आणि नवीन कामाचे पर्याय शोधू लागलो.\nमहाराष्ट्रातील आदिवासी भागातील ग्राम पंचायती सोबत महिला आणि बाल स्वास्थ्य, सुपोषण या विषयासाठी – पंचायत राज कॉंवर्जन्स (PRI - Convergence) या कार्यक्रमात अवन्था फाउंडेशन, पुणे यांच्याकडे एक संधी मिळाली. कॉंवर्जन्स विषयावर काम केले असल्याने यात आवड होती. शिवाय ग्रामीण विकास विषयात प्रोफेशनल म्हणून काम करण्यासाठी ग्राम पंचायत आणि कॉंवर्जन्स हे दोन्ही विषय शिकणे आवश्यक होते. शिवाय या नवीन प्रोजेक्टच्या निमित्त्याने मेळघाट, गडचिरोली या भागात पुन्हा काम करण्याची संधी मिळत होती. म्हणून मी जानेवारी २०१८ मध्ये अवन्था फाउंडेशन येथे जॉईन झालो.”\n“अवन्था फाउंडेशनद्वारा राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य आणि पोषण मिशन, जिल्हा परिषद अमरावती, गडचिरोली, नाशिक, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सक्षम’ कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे. याचा उद्देश महाराष्ट्रातील १९ आदिवासी तालुक्यातील गरोदर माता व ३ वर्षाखालील मुलांच्या आरोग्य व पोषण निर्देशांकात (Maternal Infant Young Child Nutrition –MIYCN indicators) वाढ घडविणे हा असून यात अंगणवाडी स्तरावरील कामे, व्हिडिओ शो, जनजागृती (माता व परिवार), अंगणवाडीताई व आशाताईचे कौशल्य वाढविणे, पोषणाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंधीत विभागांमध्ये समन्वय वाढविणे इत्यादी कामे सक्षम न्युट्रीशन फेलोच्या माध्यमातून केली जात आहेत.\nपरंतु कुपोषण हा विषय केवळ अंगणवाडी, आणि स्वास्थ्य केंद्र आणि कर्मचारी यांच्याशी निगडीत नसून संपूर्ण ग्रामीण परिवेशाशी निगडीत आहे. ज्यात स्वच्छता, पाणी, शेती, इन्फ्रास्ट्रक्चर, वन, शिक्षण, रेशन, रोजगार, गरीबी अशा अन्य सर्व विषयांचे महत्वपूर्ण संबंध आहेत. यासाठी ग्राम पातळीवर ग्राम पंचायत आणि ग्राम सभा यांच्या सोबत समन्वय करून या सर्व योजना/विभागांचा कॉंवर्जन्स - अभिसरण घडवून आणणे आवश्यक आहे.\nयासाठी PRI-Convergence या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली. पायलट स्तरावर गडचिरोलीच्या १८ ग्राम पंचायती निवडून त्यांच्यासोबत अभ्यास कार्यक्रम सुरु केला आहे. महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम, विभिन्न विभागांचे कायदे, नियम, सर्क्युलर, विभिन्न स्तरावरील समन्वयाची यंत्रणा यांचा अभ्यास करून ग्राम पंचायातींना त्याबद्दल जागरूक करणे, ग्राम पंचायात सदस्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा क्षमता विकास करणे आणि ग्राम पंचायतीला एक संस्था म्हणून या विषयासाठी कार्य करण्यास प्रवृत्त करणे यासाठी या कार्यक्रमात प्रयत्न केले जातील आणि PRI-Convergence करीता एक तंत्र विकसित करण्याचा या पायलट प्रोजेक्टचा उद्देश आहे. त्यानंतर हा अन्य आदिवासी तालुक्यांमध्ये लागू केला जाईल.”\nआकाशला त्याच्या पुढील कामासाठी खूप शुभेच्छा\nआकाश पतकी, निर्माण २\nसीमोल्लंघन : जानेवारी - मार्च २०१८\nआदिवासींच्या पोषणासाठी पंचायत राज कॉंवर्जन्स\nप्रियंका सोनवणे QUEST मध्ये रुजू\nस्मिता DFY ला कामासाठी रुजू\nसुयश तोष्णीवाल सर्चमध्ये रुजू\n‘मन’ की बात – गडचिरोलीची मानसोपचारतज्ञ\nविक्रेता, वितरक ते प्रकाशक - शरद अष्टेकर\nपानी में घिरे हुए लोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/story-of-stanford-university/", "date_download": "2018-10-19T13:42:52Z", "digest": "sha1:X5RZCVECYDSTJCVQP553WFJHXDH3W26N", "length": 18019, "nlines": 141, "source_domain": "marathimotivation.in", "title": "स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी ची कहाणी | story of Stanford university - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome Home स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी ची कहाणी | story of Stanford university\nस्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी ची कहाणी | story of Stanford university\nस्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी ची कहाणी ( Stanford university )\nअमेरिकेतील जगप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठाच्या प्रेसिडेंटना भेटण्यासाठी म्हणून एक वृद्ध जोडपे अपॉइंटमेंट न घेता भेटायला आले. त्या जोडप्याचा वेश नुसताच साधा नव्हता, तर गबाळा पण होता. म्हातारबाईंनी घातलेला फ्रॉक अगदी साधा, चुरगळलेला आणि थोडासा मळलेला होता, तर म्हातारबुवांनी घातलेला सूटही घरी शिवलेला, ढगळ, गबाळा आणि इस्त्री न केलेला होता. प्रेसिडेंटच्या केबिनबाहेर पॉश काउंटरवर बसलेल्या सेक्रेटरीकडे ते जोडपे आले.\n‘आम्हाला प्रेसिडेंट साहेबांची फक्त दहा मिनिटेच भेट हवी आहे मिळेल का’ त्या आजीबाईंनी नम्रपणे विचारले.\nत्या जोडप्याचा तो गबाळा अवतार बघून ती सेक्रेटरी थोडीशी नाराज झाली. तिला वाटले हे एक गरीब जोडपे आहे. एकतर भीक मागायला, म्हणजे डोनेशन मागायला आले असेल किंवा मुलाच्या फीमध्ये सवलत मागायला आले असेल. अशा लोकांना कसे टोलवायचे हे तिला चांगलेच ठाऊक होते.\n‘प्रेसिडेंट साहेब सध्या कामात आहेत ते लगेच भेटू शकणार नाहीत ते लगेच भेटू शकणार नाहीत’ तिने उर्मटपणे सांगितले. तिला वाटले तिच्या या उत्तराने ही ब्याद एकदाची टळेल.\n पण त्यांना भेटूनच परत जाऊ’ त्या आजी नम्रपणे म्हणाल्या आणि ते जोडपे तेथे ठेवलेल्या सोफ्यावर जाऊन बसले.\nप्रेसिडेंट साहेब खरच बिझी असावेत. दोन-चार वेळा ते केबिनच्या बाहेर आले. त्यांनी उंची सूट घातला होता, पायात चकचकीत बूट होते, चेहऱ्यावर अधिकाराचा रुबाब होता. त्यांनी त्या म्हाताऱ्या जोडप्याकडे पाहून न पाहिल्यासारखे केले आणि त्यांची काही दखल घेतली नाही. बघता बघता दिवस संपायला आला. संध्याकाळ व्हायची वेळ आली. तरीही ते वृद्ध जोडपे बसूनच होते. शेवटी त्या सेक्रेटरीलाच दया आली असावी.\n‘ते वृद्ध जोडपे सकाळपासून तुम्हाला भेटायची वाट बघते आहे. तुम्ही त्यांना पाच मिनिटे तरी भेटावे,’ सेक्रेटरीने प्रेसिडेंटला सांगितले. प्रेसिडेंटना घरी जयची घाई होती, तरीही केवळ पाच मिनिटेच भेटायला ते एकदाचे तयार झाले\n’ प्रेसिडेंट साहेब केबिनच्या बाहेर आले आणि त्या वृद्ध जोडप्याला विचारू लागले. चेहऱ्यावर बऱ्यापैकी नाराजी होतीच.\n आमचा एकुलता एक मुलगा काही वर्षांपूर्वी या विद्यापीठाचा विद्यार्थी होता. आता दुर्दैवाने तो नाही. विद्यापीठाच्या आवारात त्याचे एखादे स्मारक असावे असे आम्हाला वाटते. म्हणून आम्ही तुम्हाला भेटायला आलो,’ ती वृद्ध महिला नम्रपणे म्हणाली.\n म्हणजे तुम्हाला इथे त्याचा पुतळा वगैरे उभारायचा आहे काय ते शक्य नाही. आम्ही जर मृत पावलेल्या प्रत्येक माजी विद्यार्थ्याचा पुतळा येथे उभारू लागलो, तर आमच्या युनिव्हर्सिटीचे स्मशान व्हायला वेळ लागणार नाही ते शक्य नाही. आम्ही जर मृत पावलेल्या प्रत्येक माजी विद्यार्थ्याचा पुतळा येथे उभारू लागलो, तर आमच्या युनिव्हर्सिटीचे स्मशान व्हायला वेळ लागणार नाही’ प्रेसिडेंटसाहेब काहीशा वैतागानेच म्हणाले.\n’ त्या आजीबाई परत बोलू लागल्या, ‘आम्हाला येथे त्याचा पुतळा वगैरे उभारायचा नाही. त्याचे स्मारक म्हणून तुमच्या विद्यापीठाला एखादी चांगली इमारत वगैरे बांधून देण्याचा विचार आहे\nत्या आजीबाईंच्या चुरगळलेल्या, मळक्या कपड्यांकडे बघून प्रेसिडेंट साहेबांना हसूच आले. ‘इमारत इमारत बांधायला किती पैसे लागतात ठाऊक आहे का इमारत बांधायला किती पैसे लागतात ठाऊक आहे का तुम्हाला म्हणून सांगतो. या विद्यापीठाच्या कॅम्पसमधील इमारती बांधायला आम्हाला ७५ लाख डॉलर्स लागले तुम्हाला म्हणून सांगतो. या विद्यापीठाच्या कॅम्पसमधील इमारती बांधायला आम्हाला ७५ लाख डॉलर्स लागले’ प्रेसिडेंटसाहेब सांगत असतातना या जोडप्याच्या खिशात ७५ डॉलर्स तरी असतील की नाही याची त्यांना खात्री वाटत नसावी असा त्यांचा चेहरा होता.\n‘युनिव्हर्सिटी काढायला एवढेच पैसे लागतात’ त्या आजीबाई हळूच त्या म्हातारबुवांच्या कानात कुजबुजल्या. प्रेसिडेंटसाहेबांचे आभार मानून मिस्टर आणि मिसेस … लेलँड स्टॅनफोर्ड नावाचे हे वृद्ध जोडपे तेथून बाहेर पाडले.\nपुढे ते कॅलिफोर्निया राज्यातील पालो आल्टो या गावी आले आणि स्वतःच्या मुलाच्या नावाने युनिव्हर्सिटी चालू केली. हीच आहे जगप्रसिद्ध स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी (Stanford university) \nमिस्टर आणि मिसेस … लेलँड स्टॅनफोर्ड. सौजन:-http://facts.stanford.edu/\nआज स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी ही जगातील नंबर एकची युनिव्हर्सिटी म्हणून ओळखली जाते. ८१८० एकर जमिनीवर या युनिव्हर्सिटीचा पसारा पसरला आहे. या युनिव्हर्सिटीचे वार्षिक बजेट भारत सरकारच्या वार्षिक बजेटच्या तिपटीहून जास्त असते. जगात सगळ्यात जास्त ‘नोबेल लॉरिएट्स’ (नोबेल पारितोषिक विजेते) या युनिव्हर्सिटीसाठी काम करतात. आज या युनिव्हर्सिटीत ३२ नोबेल लॉरिएट्स प्रोफेसर म्हणून काम करत आहेत.\nअनेक जणांना माणसाची पारख त्याच्या कपड्यांवरून किंवा बाह्य रूपावरून करायची सवय असते; पण अनेकदा ही सवय घातक ठरते. पॉश किंवा फॅशनेबल कपडे घालणारा माणूस हा खऱ्या अर्थाने श्रीमंत किंवा चांगल्या कॅरॅक्टरचा असतोच असे नाही. तसेच सर्वसामान्य कपडे घालणारा, सामान्यपणे राहणारा माणूस गरीब, दळिद्री किंवा ‘लो कॅरॅक्टर’चा असतो असेही नाही. अनेक वेळा आपण माणसाच्या कपड्यांवरून किंवा बाह्य रूपावरून चुकीची पारख करतो आणि एखादा चांगला मित्र, हितचिंतक किंवा गिऱ्हाइक हातचे घालवून बसतो.\nमाणसाच्या कपड्यांवरून किंवा बाह्य रूपावरून त्याची पारख करायची घातक सवय, असल्यास, ती सोडून द्या\nअर्थात असे करायचे की नाही हे तुमचे तुम्ही ठरवा\n(हे लिखाण मराठी मोटिव्हेशन टीम चे नाही . हा whatsapp वर आलेला अप्रतिम लेख आहे.)\nNext articleश्रीमंत – पैसा आला की तो “पैसेवाला” नक्की होतो पण “श्रीमंत” होतोच असं नाहीये…\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/akola-news-agitation-vidarbha-90127", "date_download": "2018-10-19T13:43:19Z", "digest": "sha1:PWUNQVVKGTRQZ2HAA35KODSYL5GSZZPX", "length": 14018, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "akola news: agitation vidarbha गोरक्षण रोडसाठी ‘महायज्ञ’ आंदोलन | eSakal", "raw_content": "\nगोरक्षण रोडसाठी ‘महायज्ञ’ आंदोलन\nमंगळवार, 2 जानेवारी 2018\nगोरक्षण रोडचे सध्या काम सुरू आहे. परंतु, ते सुरू असलेले काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. येथे वाळू एेवजी चुरीचा वापर करण्यात येत आहे. वाळू न वापरता, पाणी न मारता, खोदकाम न करता या रस्त्याचे काम सुरू आहे. समर्थ संघटनेनी कार्यकारी अभियंता मिथीलेश चव्हाण यांना लेखी स्वरुपात निवेदन सुध्दा देण्यात आले. परंतु, त्याचा काहीही उपयोग झाला नाही\nअकोला - रेती न टाकता, पाणी न मारता, खोदकाम न करता, होत असलेल्या गोरक्षण रोड मध्ये प्रचंड त्रुटी असून नियमानुसार रस्त्याची उंचीसुध्दा नाही. या रस्त्याला फक्त देव टिकवू शकते, देवाला प्रसन्न करण्यासाठी ‘होमहवन’ हे अभिनव आंदोलन करण्यात येत आहे.\nगोरक्षण रोडचे सध्या काम सुरू आहे. परंतु, ते सुरू असलेले काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. येथे वाळू एेवजी चुरीचा वापर करण्यात येत आहे. वाळू न वापरता, पाणी न मारता, खोदकाम न करता या रस्त्याचे काम सुरू आहे. समर्थ संघटनेनी कार्यकारी अभियंता मिथीलेश चव्हाण यांना लेखी स्वरुपात निवेदन सुध्दा देण्यात आले. परंतु, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. समर्थ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा इशारासुध्दा दिला होता. या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार होत आहे. हे उघडपणे सामान्य नागरिकांच्या लक्षात येत आहे. परंतु, आपल्याला काय करायचं, काय फरक पडतो या विचारपध्दतीमुळे प्रत्येक कामाकडे दुर्लक्ष केले जाते. अधिकाऱ्यांनी कामाचे साधे फलक सुध्दा लावलेले नाही. समर्थ संघटना जेव्हा या अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार घेऊन गेली तेव्हा उलट या अधिकाऱ्यांनी आपण कायदा हातात घेऊ नका. तुम्हीजर आंदोलन केले तर आम्ही तुमच्या संघटनेवर पोलिस कारवाई करू अशी धमकी दिल्या गेली. या रस्त्याची उंची सुध्दा कमी-जास्त आहे. या रस्त्यामध्ये खुप भ्रष्ट्राचार होत असल्याचा आरोप करित समर्थ संघटनेने शांतीच्या मार्गाने ‘महायज्ञ’ आंदोलन गोरक्षण रोडवर आज (ता.२) केले.\nहे आंदोलन समर्थ संघटनेचे शहर अध्यक्ष संग्राम मोहोड यांच्या उपस्थितीत पार पडले. त्यांच्यासोबत चंद्रकांत काळे, सचिन हागे, शिवाजीराव ताले, सचिन विनकरे, सागर तायडे, अभिषेक खंडारे, विकास भोंडे, राहूल यादव, सागर देवकते, शुभम ठाकरे, शिवम शेंडे, अक्षय हरणे, संजय यवतकर, गोपाल टाले, चिकु ढोरे, ऋषीकेश शेलार, अभिजित खंडारे, प्रबोधन इंगळे, पवन अवताडे, भुषण शिंदे, श्रीकांत भालतिलक, आकाश गिरी, नितेश शुक्ला, शिव ठाकरे, अक्षय नागापूरे, अक्षय पवार, सुनिल अंजनकर, अजय बोराळे, प्रतिक वानरे, सुनिल दाते, प्रदिप मते, विकास भोंडे, सन्नी तायडे, सतीश दाते, जीवन जगताप यासह संघटनेचे बहूसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nदेवांच्या भेटीलाही न्यायालयाचा अडसर\nभिलार : दसऱ्याच्या दिवशी दांडेघरच्या श्री केदारेश्वर आणि पसरणीच्या श्री काळभैरवनाथाच्या पालखी भेटीचा सोहळा नेहमीच्याच पारंपरिक वादग्रस्त जागेत न...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nपित्याने पोटच्या मुलीची कोयत्याने गळा चिरुन हत्या\nपाली, ता. १९ (वार्ताहर) सुधागड तालुक्यातील दहिगाव येथे एका पित्याने आपल्या चार वर्षीय मुलीची शुक्रवारी (ता.१९) कोयत्याने गळा चिरुन हत्या केली....\nमेट्रोची घोषणा नाशिककरांसाठी मृगजळ\nनाशिक - नागरी भागात एखादा प्रकल्प उभा करायचा झाल्यास सल्लागार संस्थेकडून प्रथम सर्वेक्षण करून घेतले जाते. नंतर प्रकल्प अमलात आणायचा की नाही, याचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurtoday.in/chhagan-bhujbal-ncp-maharashtra-sadan/06141007", "date_download": "2018-10-19T13:10:22Z", "digest": "sha1:IHSLOBKGRSIUAVOD3OJ2EPT3TP4R4FGS", "length": 10506, "nlines": 70, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "अटक होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं – छगन भुजबळ – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nअटक होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं – छगन भुजबळ\nमला अटक होईल अशी चर्चा माझ्या कानावर येत होती. पण मी काही चुकीचे केले नव्हते. त्यामुळे मला अटक होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. भ्रष्टाचार झालाच नाही तर माझ्या अटकेचा प्रश्न येतो कुठे, अशी माझी समजूत होती असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी सांगितले. जवळपास दोन वर्षे महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणात तुरूंगात असलेले भुजबळ नुकतेच जामिनावर बाहेर आले असून खटल्याच्या सुनावणीमध्ये खरे काय ते बाहेर येईल आणि आपण निर्दोष असल्याचे सिद्ध होईल, असे त्यांनी ठासून सांगितले.\nकाही वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विविध प्रश्‍नांना उत्तरे दिली. दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामाच्या घोटाळा प्रकरणात मला अटक झाली असे सांगताना माझा काहीही संबंध नसताना मला अटक केल्याचा दावा भुजबळांनी केला. भुजबळ म्हणाले की, अंधेरीमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये चमणकर नावाच्या कंत्राटदाराला काम मिळाले होते. हा कंत्राटदार मी नेमलेला नाही. त्या झोपु योजनेशी माझा संबंध नाही. त्यावेळी या झोपडपट्टीमध्ये एक टेस्टिंग ट्रॅक होता, या ट्रॅकच्या संदर्भात त्या कंत्राटदाराला एफएसआय देण्यासंदर्भातला निर्णय मंत्रिमंडळानं घेतला. माझा संबंध फक्त त्या ट्रॅकसंदर्भात आहे. कारण तेवढेंच फक्त सार्वजनिक बांधकाम खात्याशी संबंधित होते. त्याचवेळी महाराष्ट्र सदनाचे व आरटीओच्या अंधेरीतील इमारतीचे काम रखडले होते.\nएफएसआय देण्याच्या बदल्यात ही दोन बांधकामे करून देण्याचे त्या कंत्राटदाराने मान्य केले आणि अत्यंत सुंदररीत्या ते पूर्णही केले.\nमात्र, ज्या मूळ ट्रॅकची किंमत 40 कोटी रुपये नव्हती, त्याच्या एफएसआयच्या बदल्यात दोन सुंदर इमारती त्याने बांधून दिल्या. या सगळ्यात सरकारचा एक रुपयाही खर्च झालेला नाही. असे असताना 8000 कोटींचा घोटाळा कुठून आला, हेच समजत नसल्याचे भुजबळ म्हणाले.\nतरी हा घोटाळा 800 कोटींचा असल्याचे कागदपत्रे सांगतात. मात्र तेही सिद्ध होऊ शकत नाही. कारण असा काही घोटाळाच नाही असे भुजबळ म्हणाले. मी महाराष्ट्र सदन सुंदर होण्यासाठी प्रयत्न केले असे त्यांनी सांगितले. तसेच, मी कुठल्याही कंपनीत संचालक किंवा शेअर होल्डर नाही, असे त्यांनी सांगितले. काही अधिकार्‍यांनी एकतर त्यांना नीट प्रकरण समजत नसावे किंवा त्यांना कुणीतरी वरून सांगितले असावे असा आरोप भुजबळ यांनी केला.\nSwitzerland में एन्जॉय कर रही हैं अनिता अनीता हसनंदानी, शेयर की बोल्ड तस्वीर\nसुष्मिता सेन ने दुर्गा पंडाल में बेटियों संग किया धुनुची डांस, Video वायरल\nसॉफ्टवेअर अद्ययावत प्रक्रीया तीन महिन्यात पूर्ण करणार\nदीक्षाभूमीला जागतिक दर्जाचे वारसास्थळ बनविण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही\nVideo: विधायक निवास की छत पर चढ़कर सैकड़ो लोगो ने किया प्रदर्शन\nएफडीआई या कुछ उद्योगपतियों के और अमीर हो जाने से देश स्ववलंबी नहीं हो जाता – कैलाश सत्यार्थी\nसॉफ्टवेअर अद्ययावत प्रक्रीया तीन महिन्यात पूर्ण करणार\nVideo: विधायक निवास की छत पर चढ़कर सैकड़ो लोगो ने किया प्रदर्शन\nजब गाड़ियों की भिड़ंत युवकों के बीच भिड़ंत का कारण बनी\nएफडीआई या कुछ उद्योगपतियों के और अमीर हो जाने से देश स्ववलंबी नहीं हो जाता – कैलाश सत्यार्थी\nसॉफ्टवेअर अद्ययावत प्रक्रीया तीन महिन्यात पूर्ण करणार\nदीक्षाभूमीला जागतिक दर्जाचे वारसास्थळ बनविण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही\nनागपुरातील जयताळा येथे रावणदहन : सज्जनशक्तीचा दुर्जनशक्तीवर विजय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nराम मंदिरासाठी सरकारनं कायदा करावा- मोहन भागवत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B8/", "date_download": "2018-10-19T14:20:24Z", "digest": "sha1:C7UI5CALVSW6FFYU2M2APNCTZTKM4ZBL", "length": 8168, "nlines": 113, "source_domain": "chaupher.com", "title": "प्राध्यापकपदी नियुक्तीस पीएचडी आवश्यक – जावडेकर | Chaupher News", "raw_content": "\nHome Uncategorized प्राध्यापकपदी नियुक्तीस पीएचडी आवश्यक – जावडेकर\nप्राध्यापकपदी नियुक्तीस पीएचडी आवश्यक – जावडेकर\nचौफेर न्यूज – उच्च शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने प्राध्यापकांची नियुक्ती व पदोन्नतीसंबंधी नियमांत बुधवारी बदल केले. कॉलेजच्या प्राध्यापकांसाठी असलेली एपीआय प्रणाली संपुष्टात आणली. २०२१- २२ पासून विद्यापीठातील प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी संबंधित उमेदवाराने पीएचडी पूर्ण करणे सक्तीचे करण्यात आले आहेत. यापूर्वी ‘नेट’ परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्यांनाही ही नियुक्ती मिळत होती.\nकेंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, ‘आता २०२२ पासून विद्यापीठात फक्त पीएचडी धारकांनाच नियुक्ती मिळेल. प्राध्यापकांनी फक्त चांगल्या शिक्षणावर भर देण्याच्या उद्देशाने ‘एपीआय’ प्रणाली बरखास्त करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.\nPrevious articleभय्यूजींच्या कोट्यावधींच्या संपत्तीची जबाबदारी सेवेकरी पारनेरच्या विनायककडे\nNext articleएससी-एसटी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण : रामविलास पासवान\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा\nप्रकाश आंबेडकर- ओवेसी आघाडी म्हणजे नवे डबकेच: उद्‌धव ठाकरे\nभारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये ‘अप्रेन्टिस’ची भरती\nचीन आकाशात सोडणार मानवनिर्मित चंद्र\nखरा चंद्र पृथ्वीपासून ३ लाख ८४ किलोमीटरवर आहे चौफेर न्यूज - चीन या देशाचे नाव घेतल्यावर दोन गोष्टी डोळ्यासमोर येतात पहिली म्हणजे लोकसंख्या आणि दुसरी...\nसांगलीत तीन लेकरांसह महिलेची विहिरीत उडी मारुन आत्महत्या\nचौफेर न्यूज - सांगलीत विवाहित महिलेने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली आहे. जत तालुक्यात ही घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून महिलेने आत्महत्या केली असल्याचं...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://vvcmc.in/vvmc/?page_id=159", "date_download": "2018-10-19T13:15:57Z", "digest": "sha1:R34BHM2B6U3LEWQTDHC3456XMNPI77S2", "length": 8812, "nlines": 127, "source_domain": "vvcmc.in", "title": "लेखा परीक्षण अहवाल | वसई विरार शहर महानगरपालिका", "raw_content": "\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१६-१७\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१७-१८\nYou are here: Home अहवाल आणि सर्वेक्षण लेखा परीक्षण अहवाल\nलेखा परीक्षण अहवाल वर्ष २०११ – १२ ( भाग १ ) Download\nलेखा परीक्षण अहवाल वर्ष २०११ – १२ ( भाग २ ) Download\nलेखा परीक्षण अहवाल वर्ष २०१२ – १३ Download\nलेखा परीक्षण अहवाल वर्ष २०१३ – १४ Download\nलेखा परीक्षण अहवाल वर्ष २०१४ – १५ Download\nलेखा परीक्षण अहवाल वर्ष २०१५ – १६ Download\nपोटनिवडणूक २०१८-वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांना जाहीर सूचना\nनिविदा व दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\nसेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी भरती\nवैद्यकीय आरोग्य विभागा अंतर्गत भरती\nराष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान थेट मुलाखती\nसमारंभ तपासणी पथकाची यादी\nमहानगरपालिकेमध्ये सेवानिवृत्त राज्यशासकीय क्रीडा अधिकारी भरती\nखड्डे संदर्भात तक्रारीबाबतची जाहीर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अधिनस्त असलेल्या नऊ प्रभाग निहाय मालमत्तेच्या देयक रकमेचे शंका निरसनाबाबत\nअनधिकृत इमारती बाबत -जाहिर सूचना\nवृक्ष कापण्याबाबत सुचना व हरकत बाबतची जाहीर सुचना\nवसई विरार शहर महानगरपालिकेतील वैद्यकिय आरोग्य अधिकारी या मंजूर रिक्त पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती होणेबाबत\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ मधे रिक्त पदाची पोटनिवडणूक मतदार यादी-जाहीर सुचना\nमुळ प्रारूप मतदार यादी -वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका-आपत्कालीन स्थितीत मदद कार्य करणाऱ्या शासकीय यंत्रणांचे संपर्क क्रमांकांची यादी\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ रिक्त पद (एक जागा) पोटनिवडणूक-जाहिर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिका,प्रभाग क्र.९७-साईनगर व मानव मंदिर परिसर या रिक्त पदाच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम\nमहाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले नियम व आदेश\nवसई-विरार शहर महानगरपालिका-शांतता क्षेत्र घोषित केलेले ठिकाण\nटोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३\nपोलीस स्थानक : १००\nअग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११\nवैद्कीय मदत : १०८\nठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७\nई निविदा / दर पत्रक\nइथे क्लिक करा:- ई- निविदा\nवसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nCopyright © 2015-2016 वसई विरार शहर महानगरपालिका.\nएकूण संकेतस्थळी भेट देणारे :-\nई निविदा / दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/relationship/these-things-increase-sweetness-between-husband-and-wife/", "date_download": "2018-10-19T14:35:31Z", "digest": "sha1:BD6JKNG2GD5GWJM2QAHWA3PVXCMTN2DT", "length": 24352, "nlines": 390, "source_domain": "www.lokmat.com", "title": "These Things Increase Sweetness Between Husband And Wife | या गोष्टींमुळे पती-पत्नीच्या नात्यात वाढतो गोडवा | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १९ ऑक्टोबर २०१८\nडोक्यात दगड टाकून विवाहितेची निर्घृण हत्या\nअति तिथे माती... हातात ४५ लाखांचे चोरीचे सोने तरी अधिक हव्यासापोटी गमावला जीव\nअमृतसरमध्ये रावणदहन कार्यक्रमादरम्यान अपघात, अनेकजणांचा मृत्यू झाल्याची भीती\nबीडच्या खंडेश्वरी यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या\nविभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदके\nदेवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 ऑक्टोबर\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nShivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने\nचोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न\nMetoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nया गोष्टींमुळे पती-पत्नीच्या नात्यात वाढतो गोडवा\nया गोष्टींमुळे पती-पत्नीच्या नात्यात वाढतो गोडवा\n1. विश्वास असणं आवश्यक : विश्वास या एका गोष्टीवर तुम्ही पार्टनरचं हृदय जिंकू शकता. पती-पत्नीच्या नात्यात विश्वास असेल तर छोट्या-छोट्या गोष्टींवरुन वाद शक्यतो होत नाहीत.\n2. छोटे-मोठे वादही गरजेचे : पती-पत्नीमध्ये छोटे-मोठे वाद होणंही गरजेचं आहे, कारण छोट्या-छोट्या भांडणातून प्रेम वाढते आणि नात्यात दुरावा येत नाही. पण हे वाद दीर्घकाळ राहू नयेत.\n3. एकमेकांना सन्मान देणं महत्त्वाचं : पार्टनरच्या कोणत्याही चुकीवर त्याला/तिला ओरडण्याऐवजी किंवा त्यांना कमीपणा दाखवण्याऐवजी बोलून वादावर तोडगा काढवा. यामुळे नात्यात एकमेकांना दिला जाणार सन्मान टिकून राहतो.\n4. भेटवस्तू देत राहा : नात्यात प्रेम कायम टिकून राहावं, यासाठी एकमेकांना भेटवस्तू देत राहा. पार्टनरला त्यांच्या आवडीच्या गोष्टी भेटवस्तू स्वरुपात द्या.\n5.पार्टनरला जास्तीत जास्त वेळ द्या : आयुष्याच्या आपल्या व्यस्त वेळापत्रकातून पार्टनरला पुरेसा वेळ नक्की द्या. यामुळे वाद होणार नाहीत. पार्टनरला जास्तीत वेळ देण्याचा प्रयत्न करा.\nमुली प्रपोज करण्यासाठी पुढाकार का घेत नाहीत, ही आहेत कारणं\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nपार्टनरला क्वालिटी टाईम देता येत नाहीय, मग हे नक्की वाचा\nदोघात तिसरा ठरतोय का स्मार्टफोन\nजर तुम्हाला कुणी इग्नोर करत असेल तर त्याला इग्नोर कसं कराल\nछोट्या-छोट्या भांडणांमुळे जोडप्यांमध्ये दुरावा नव्हे, जवळीक वाढते\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nVedio : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा\nबंगाली महिलांनी लुटला सिंदुर खेळाचा आनंद\nसोलापूर जिल्ह्यात फक्त ४० टक्के पाऊस, ४७० गावात टँकरने पाणीपुरवठा\nदुष्काळी स्थितीवर जिल्हा परिषद सादर करणार ‘ग्राऊंड रिपोर्ट’\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nSabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nकाश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nPro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://pravinraje.wordpress.com/2012/08/04/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AC-%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-19T13:23:59Z", "digest": "sha1:OSRPTNLGW54HEJYR7XCMKMP5FRIWMAOV", "length": 10415, "nlines": 121, "source_domain": "pravinraje.wordpress.com", "title": "संत नामदेवांचा पंजाब दौरा | इ-आंदोलन", "raw_content": "\nसमता बंधुता न्याय आणि स्वातंत्र्यासाठी\nसंत नामदेवांचा पंजाब दौरा\nप्रवर्ग: मुलनिवासी नायक टॅग्स: संत नामदेव, gurugranthsaheb, sant namadev, varkari\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n« अन्ना भाऊ साठे आंतरराष्ट्रीय दर्जाचे साहित्यिक\nरायगड वरील कुत्र्याचा पुतळा का काढावा – श्रीमंत कोकाटे »\nमूळ क्षेत्रपती ‘शंकरासुराच्या ‘ निर्वांदिनाचे ब्राम्हनीकरण : संक्रात व तिळगुळ\nराष्ट्रमाता जिजाऊ यांनी जन्मजात श्रेष्ठत्व हा सिद्धांत नाकारून तथागत गौतम बुद्धांचा गुणकर्म सिद्धांत स्वीकारला\nभारतीय स्त्रियांना शिक्षणाच्या माध्यमातून मुक्त करणाऱ्या ज्ञानज्योती – क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले\nमूलनिवासी धनगर जाती जागृती संमेलन – एक विश्लेषणात्मक मंथन —मा. शीतल खाडे\nसरकारी बँकांचे (PUBLIC SECTOR BANK) TOP थकबाकीदार\nविकासाच्या नावाखाली आदिवासींच्या जमिनी हडपण्याचा कार्यक्रम सुरु आहे : वामन मेश्राम\nबामसेफ योग्य मार्गावर मार्गक्रमण करत आहे – कपिल ठोकळ (ऑस्ट्रेलिया )\nक्रीमिलेयर : आरक्षण समाप्त करण्याचे षड्यंत्र\nवंजारा, बंजारी, लाभाणी व जिन्सी हे समूह नागवंशीच\nब्राम्हण साहित्य संमेलनात पेन-पुस्तकांऐवजी पराशुराम आणि कुऱ्हाडीची गरज का पडत आहे\nमूलनिवासी बहुजनांसाठी प्रेरणास्त्रोत : भीमा कोरेगाव महारणसंग्राम\nमनुस्मृती दहनापुर्वी डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले भाषण\nभारत मुक्ती मोर्चा चे २ रे राष्ट्रीय अधिवेशन\nबामसेफ व राष्ट्रीय मूलनिवासी संघ – २९ वे संयुक्त अधिवेशन\nभारतीय विद्यार्थी मोर्चा आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा\n५ सप्टेंबर हा बहुजानानाचा शिक्षकदिन नाही\nरायगड वरील कुत्र्याचा पुतळा का काढावा\nसंत नामदेवांचा पंजाब दौरा\nअन्ना भाऊ साठे आंतरराष्ट्रीय दर्जाचे साहित्यिक\nयह आझादी झुठी है, देश कि जनता भूखी है\nशिवरायांच्या राज्याभिषेकाला हिंदू धर्माचा उर्फ ब्राम्हण धर्माचा विरोध\nउच्च शिक्षणात भारत ४८ व्या क्रमांकावर (४८ देशाच्या सर्वेत )\nव्यवस्था परिवर्तन का व्हावे \nछत्रपती संभाजी महाराज धर्मवीर कि रयतेच्या स्वातंत्र्याचे स्वतंत्रवीर\nमहागाईच्या भडक्यात पेट्रोल आणि डीझेल ओतनाऱ्या कोन्ग्रेस चा सरचिटणीस आणि बामन पुत्र राहुल गांधी म्हणतो महागाई आटोक्यात\nआमचे शत्रू भांडवशाही आणि ब्राम्हणशाही आहे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nकेंद्र अणि राज्य सरकारचे आदिवासींना नक्षलवादी करुन मरण्याचे षड़यंत्र\nराष्ट्रव्यापी बजेट जलाव आंदोलन\nमहात्मा जोतीराव फुले : मूलनिवासी नायक\nकेन्द्रीय अर्थ बजेट ची होळी का करू नये\nराहुल गांधी म्हणे MPil च मानकरी \nबहुजानांनाचा सत्यानाश करणाऱ्या गांधीला राष्ट्रपिता दर्जा कोणी दिला \nश्रमण संस्कृतीचा महान योद्धा – वर्धमान महावीर\nज्या दिवशी या देशात जनमत तयार होईल त्या दिवशी ब्राम्हण आणि कोन्ग्रेस शिल्लक राहणार नाही : मा. प्रविनदादा गायकवाड\nछत्रपती संभाजी महाराजांची कैद आणि हत्त्या आणि गुढीपाडव्याची कंडी\nबामसेफ भारताचा चेहरा मोहरा बदलेल : प्रविनदादा गायकवाड\nआदिवासी महिलांना अन्नासाठी नग्न नाचावाल्यावर इंग्रजाच्या पार्लमेंट मधे चर्चा भारतीय संसदेत नाही\nबामसेफ च्या २८ व्या अधिवेशनाने घडवला इतिहास\nकोन्ग्रेस च्या राज्यातच महागाई आणि भ्रष्टाचाराला तरुणपण\nबामणी पेशव्यांचा पराभव म्हणजेच पानिपत \n“भारत मुक्ती मोर्चा” चे पहिले राष्ट्रीय अधिवेशन जाहीर\nब्राम्हण च भूखामारी आणि भ्रष्टाचाराला कारणीभूत आहेत\nगांधी आणि कोन्ग्रेस ने आदिवासींसाठी काय केले\nभारतीय संसदेचा बमानाकडून अपमान\n२८ वे बामसेफ व राष्ट्रीय मूलनिवासी संघ संयुक्त अधिवेशन\nमराठा नेते कोठे आहेत\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इतिहासावर चर्चा (11) ताजा मुद्यावर चर्चा (37) मराठी कविता (3) मुलनिवासी नायक (23) राष्ट्रव्यापी जनआंदोलन (15)\n« जून सप्टेंबर »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vikasache-rajkaran-news/vinay-sahasrabuddhe-article-nomination-recommendation-of-padma-shri-award-1624182/", "date_download": "2018-10-19T13:31:50Z", "digest": "sha1:AJK3AUYNV2FWBQFDFSEAZZCIMXBJCHHG", "length": 28583, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "vinay sahasrabuddhe article nomination recommendation of Padma Shri Award | समावेश, सहभाग आणि सन्मान! | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nसमावेश, सहभाग आणि सन्मान\nसमावेश, सहभाग आणि सन्मान\nसमावेशापेक्षाही चांगली संज्ञा आणि संकल्पना आहे ती सहभागाची.\nसमावेशनाची संकल्पना ‘कर्ते’पण नाकारते. ‘समावेशित’ आणि ‘समावेशक’ ही भेदरेषा उरतेच. पण सहभाग आणि स्वयम् प्रेरित स्वामित्व भावना स्वकष्टार्जित सन्मानाकडे घेऊन जातात.. विद्यमान सरकारने डिजिटल शाळांपासून ते पद्म पुरस्कारांपर्यंत ही सहभागात्मक विकासाची दृष्टी ठेवली आहे..\nभारताच्या भौगोलिक विस्ताराच्या परिघावर, सीमांत प्रदेशातील अरुणाचली अथवा नागा किंवा मिझो समुदायांचे प्रश्न वर्षांनुवर्षे गुंतागुंतीचेच राहात आले आहेत. त्यात विकासाचे म्हणजे विकासाच्या अभावाचे प्रश्न आहेतच, पण अस्मितेचेही तितकेच टोकदार प्रश्न आहेत. इथे जाणारे सरकारी अधिकारी, नेते आणि अन्य मंडळी अनेकदा सीमांत समुदायांच्या मुख्य-प्रवाहातील समावेशाबद्दल (मेनस्ट्रीम, मुख्य-धारा इ.) खूप काही बोलतात. अशाच एका बडबडय़ा सरकारी अधिकाऱ्याला नागालॅण्डच्या एका प्रवासात एका गाव-बुढय़ाने स्पष्टपणे सुनावले, ‘‘साहेब, तुम्ही ज्याला मुख्य-धारा म्हणता, मुख्य-प्रवाह मानता त्याचा उगम डोंगर-कपारीत होतो हे लक्षात घ्या आम्ही इथे पहाडात राहातो. मुख्य प्रवाहात आम्हाला सामावून घेणारे तुम्ही कोण आम्ही इथे पहाडात राहातो. मुख्य प्रवाहात आम्हाला सामावून घेणारे तुम्ही कोण मुख्य प्रवाह तर आम्हीच आहोत; कारण मुख्य धारेचा उगम डोंगर-कपारीतच होत असतो मुख्य प्रवाह तर आम्हीच आहोत; कारण मुख्य धारेचा उगम डोंगर-कपारीतच होत असतो\nया प्रतिपादनात कदाचित कोणाला वकिली थाटाच्या मांडणीचा आव वाटेलही; पण त्यातून ठळकपणे पुढे येणारी ‘समावेशित’ आणि ‘समावेशक’ ही भेदरेषा दृष्टिआड करता येणार नाही. सन २००४-२०१४ या काळात आर्थिक समावेशन, समावेशी विकास, समावेशी धोरणे ही शब्दावली उठता-बसता वापरली जात होती. वापरणाऱ्यांचा हेतू चांगलाही असला तरी त्यातून ही भेदरेषा लपून राहात नाही; राहिली नव्हती. समावेशापेक्षाही चांगली संज्ञा आणि संकल्पना आहे ती सहभागाची. सहभागात्मक लोकशाही, सहभागात्मक विकास, सहभागात्मक अर्थव्यवस्था ही खरी भारतासारख्या सर्वच विकसनशील देशांची गरज आहे.\nगुजरातेत नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असतानापासून सुरू असलेली, कालव्यांचे पाणी शेतापर्यंत घेऊन जाण्यासाठी आणि त्याच्या समन्यायी वितरणासाठी आखलेली योजना यशस्वी झाली ती महिलांच्या व्यापक सहभागामुळे. प्रत्येक गावात पाणी-वाटप समित्यांचे संचालन गावाने निवडलेल्या महिलांमार्फत झाले आणि त्यातून योजनेच्या यशाचा मार्ग प्रशस्त झाला. महाराष्ट्रातील जलयुक्त शिवार योजना असो वा राजस्थानातील अशाच प्रकारची भू-जलपातळी वाढविणारी योजना असो; लोकवर्गणी वा आपल्या परिश्रमातून/ श्रमदानातून लोकांनी उचललेला आपला वाटा अशा योजनांच्या यशासाठी कारणीभूत ठरला आहे. धुळे जिल्ह्य़ात जवळपास ११०० शाळांमध्ये डिजिटल अध्यापन पद्धत सुरू करणारा कार्यकर्ता हर्षल विभांडिकही हेच सांगतो. शाळांना डिजिटल करण्याच्या त्याच्या प्रयत्नात सुमारे ४० टक्के खर्च लोकवर्गणीतून उभा केला जातो. परिणामी ग्रामस्थांचा शाळेच्या नीट चालण्याबाबतचा स्वारस्यबिंदू उंचावतो, आपलेपणा वाढतो, मग पुरेसे लक्षही ठेवले जाते.\nपश्चिम बंगाल सरकारला अलीकडेच ‘कन्याश्री प्रकल्पा’बद्दल संयुक्त राष्ट्रांचा पुरस्कार मिळाला. बाल-विवाहांमागच्या कारणांचा बऱ्यापैकी निरास करून शाळांमधून होणारी मुलींची गळती थांबविणारी ही योजना असो किंवा झारखंड सरकारचा ‘पहले पढाई, बादमे विदाई’ हा कार्यक्रम असो; योजनांच्या संचालनात लोकांची सकारात्मक रुची निर्माण झाली की सहभाग वाढतो आणि यशाची शक्यताही\nसहभागाच्या संकल्पनेत सन्मानही अनुस्यूत आहे. अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण, आरोग्य, रोजगार यांच्या हातात हात घालून अगदी स्वाभाविक एक सामाजिक- सामुदायिक गरज समोर येते ती सन्मानाची साठच्या दशकात इतर अनेक राज्यांप्रमाणे महाराष्ट्रानेही १० + २ + ३ ही शिक्षण प्रणाली स्वीकारली. यात + २ म्हणजे ११वी – १२वीचे विद्यार्थी व्यावसायिक पाठय़क्रम निवडतील, त्यातून ज्यांना मुख्यत्वे रोजगारासाठी शिक्षण घेणे क्रमप्राप्त आहे असे विद्यार्थी रोजगारक्षम होतील आणि केवळ पदवीच्या आकर्षणापोटी कॉलेजात येणाऱ्यांच्या संख्येला आळा बसेल असाही एक दृष्टिकोन त्या प्रणालीमागे होता. पण तसे न होण्यामागे जी अनेक कारणे आहेत त्यातले एक महत्त्वाचे कारण म्हणजे १२वीला नसलेली आणि पदवीला असलेली ( साठच्या दशकात इतर अनेक राज्यांप्रमाणे महाराष्ट्रानेही १० + २ + ३ ही शिक्षण प्रणाली स्वीकारली. यात + २ म्हणजे ११वी – १२वीचे विद्यार्थी व्यावसायिक पाठय़क्रम निवडतील, त्यातून ज्यांना मुख्यत्वे रोजगारासाठी शिक्षण घेणे क्रमप्राप्त आहे असे विद्यार्थी रोजगारक्षम होतील आणि केवळ पदवीच्या आकर्षणापोटी कॉलेजात येणाऱ्यांच्या संख्येला आळा बसेल असाही एक दृष्टिकोन त्या प्रणालीमागे होता. पण तसे न होण्यामागे जी अनेक कारणे आहेत त्यातले एक महत्त्वाचे कारण म्हणजे १२वीला नसलेली आणि पदवीला असलेली () प्रतिष्ठा १२वी पास होण्याला पदविकेचा दर्जा दिला गेला असता आणि १२वी आर्ट्स झालेल्याला ‘डिप्लोमा इन आर्ट्स’ असे नामाभिधान मिळाले असते तर कदाचित सन्मानाची समजण्याजोगी भूक काही प्रमाणात तरी भागली असती.\nअलीकडेच नव्या मोटार-वाहन कायद्यासंदर्भात राज्यसभेच्या एका सिलेक्ट कमिटीवर काम करण्याची संधी मिळाली. संसदीय समितीसमोर ट्रकमालक आणि वाहतूकदारांप्रमाणे वाहन-चालक संघटनांनाही पाचारण करण्यात आले होते. देशात चांगल्या वाहनचालकांना खूप मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. ‘आम्हा ड्रायव्हर्सना पगार तसे खूप वाईट नाहीत, पण मालकांपासून वाहतूक पोलिसांपर्यंत कोणीही सन्मानाची वागणूक देत नाहीत. परिणामी या व्यवसायाकडे तरुण वळत नाहीत,’ हे वाहन-चालक संघटनेच्या प्रतिनिधींचे म्हणणे विचार करायला लावणारे होते.\nसमुदाय आणि त्यांचे औपचारिक- अनौपचारिक प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तींच्या सन्मानाचा, त्यांची योग्य दखल घेण्याच्या प्रवृत्तीचा हा अनुशेष पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने सन्मान पद्म – पुरस्कारांसाठी जे निवड – धोरण अवलंबिले त्यातून भरून काढण्याची भूमिका स्पष्टच दिसते. पुरस्कारांसाठी यंदा निवडलेल्या ८०-९० व्यक्तींपैकी किमान १०-१५ व्यक्ती अशा आहेत; ज्यांचे वर्णन ‘अनाम वीर’ किंवा ‘अनसंग हिरो’ असे करता येऊ शकेल. अशा अनाम वीरांगनांपैकी एक म्हणजे केरळच्या लक्ष्मीकुट्टी अम्मा. ७५ वर्षीय ‘अम्मा’ कवयित्री आहेत, केरळच्या लोकधारा अकादमीत शिक्षिका आहेत आणि केरळच्या जंगलातील वनस्पतींपासून सुमारे ५०० विविध औषधे तयार करण्याचे ज्ञान-भांडार खुले करणाऱ्या औषध-निर्मात्याही आहेत. अम्मांना आजूबाजूची मंडळी प्रेमाने ‘वनमुथास्सी’ म्हणजे ‘जंगलाची आजी’ या नावाने संबोधतात लक्ष्मीकुट्टी अम्मा ज्या अकादमीत शिक्षिका आहेत त्या अकादमीवर डाव्या साम्यवादी मंडळींचा वरचष्मा आहे. वैचारिक अस्पृश्यतेची छाया येऊ न देता केंद्र सरकारने अम्मांची निवड केली हे पद्म पुरस्कारांचा पूर्वेतिहास पाहाता उल्लेखनीय ठरावे.\nपद्म पुरस्काराने गौरविलेला आणखी एक अनाम वीर म्हणजे मध्य प्रदेशातला गोंड समाजातला आदिवासी कलाकार भज्जू श्याम अत्यंत नाजूक आणि रेखीव गोंड शैलीतील चित्रांसाठी प्रसिद्ध झालेल्या भज्जू श्यामने युरोपातही नाव कमावले ते आपल्या प्रतिभेच्या जोरावर. एके काळी सुरक्षाकर्मी म्हणून नोकरी करणारा भज्जू श्याम आता विश्वविख्यात होतोय. त्याच्या चित्रांची माडणी असलेल्या ‘द लंडन जंगल बुक’ या पुस्तकाच्या तब्बल तीस हजार प्रती विकल्या गेल्या असून पाच परदेशी भाषांत त्याचा अनुवादही झाला आहे.\nआपल्याकडे सर्वसाधारण क्रीडापटूंचीही उपेक्षा होते, तिथे दिव्यांग किंवा शारीरिक आव्हानांचा सामना करणाऱ्या क्रीडापटूंना पद्मविभूषित करण्यासाठी ४५ वर्षे जावी हे दु:खद असले तरी आश्चर्यकारक नाही. १९७२ मध्ये हायडेलबर्ग इथे भरलेल्या पॅराऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक संपादन केलेल्या मुरलीकांत पेटकर या पुणेकर जलतरणपटूचा पद्मश्रीने सन्मान करून सरकारने त्यांची उपेक्षा संपुष्टात आणली आहे. अर्जुन पुरस्काराची आशा त्यांना होती, पण ४४ वर्षांनंतर अर्जुन पुरस्कार देता येत नाही. सरकारने ही तांत्रिक अडचण आणि त्यांची निर्विवाद योग्यता या दोन्हींचा सन्मान राखून त्यांना पद्मश्री जाहीर केली.\nकेंद्रातील विद्यमान सरकारने वैशिष्टय़पूर्ण कर्तृत्वाच्या आधारे स्वीकृत क्षेत्रात भरीव योगदान केलेल्या, पण माध्यमांच्या प्रकाशझोतापासून दूर राहिलेल्या- लपलेल्या रत्नांना शोधून काढले हे निश्चितच उल्लेखनीय. स्वत: एके काळी देवदासीचे जीवन जगलेल्या, बेळगावच्या सिताव्वा जोद्दाती यांच्या निवडीमुळे ‘पद्म’ पुरस्कारांचा परीघ गावकुसाच्या बाहेर नेला आहे. सुमारे ३०० स्वयम्- सहायता समूहांची स्थापना आणि जोपासना करून त्यांनी हजारो महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत केली आहे. गेली तीन दशके ध्यासपथावरून चालत असलेल्या सिताव्वांनी ४००० भूतपूर्व देवदासींची संघटना बांधून खऱ्याखुऱ्या महिला सशक्तीकरणाला गती दिली. स्वत: मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवीत असतानाही आपल्या परिसरासाठी रुग्णालयाची वाढती गरज लक्षात घेऊन, स्वत:च्याच संचित निधीचा मुख्यत्वे उपयोग करून बंगालमधील हंसपुकार या गावात रुग्णालय उभारणाऱ्या सुभाषिणी मिस्त्री यांची निवडही याच प्रकारची आहे. सुलगात्ती नरसम्मा, व्ही. नानम्मल ही काही मंडळीही अशीच उपेक्षेच्या अंधाराची पर्वा न करता शांतपणे काम करीत राहणारी\nया वर्षीच्या सन्मान-सूचीतील बहुसंख्य स्वयम्-प्रेरित आहेत. भवतालाशी संघर्ष करतानाही परिस्थितीचे स्वामित्व स्वीकारून परिस्थितीत परिवर्तन घडवून आणण्याची हिंमत या सर्वानी दाखविली, अथक प्रयत्न केले आणि त्यातून खूप मूल्यवान असे काही साकारले. समावेशनाची संकल्पना ‘कर्ते’पण नाकारते, पण सहभाग आणि स्वयम् प्रेरित स्वामित्व भावना स्वकष्टार्जित सन्मानाकडे घेऊन जातात, त्या अशा\nलेखक भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष व राज्यसभा सदस्य आहेत. ई-मेल : vinays57@gmail.com\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nVideo : पोट धरून हसायला लावणारा हा रन-आऊट तुम्ही पाहिलात का\nअनिल अंबानींच्या रिलायन्सचा एनडिटीव्हीविरोधात 10 हजार कोटींचा दावा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nउद्धव ठाकरे, आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर-राणे\nकेवळ ११ सामने, मानधन २६५९ कोटी .. हा आहे क्रीडाविश्वातील सर्वात महागडा खेळाडू\n'शबरीमला मंदिर म्हणजे सेक्स टुरिझमची जागा नाही'\nबायको घर सोडून गेल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याला बापाने पाण्याच्या टाकीत फेकले\nगौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टाचा दिलासा\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/water-cuts-in-uran-expected-as-ransai-dam-is-running-dry-1136966/", "date_download": "2018-10-19T13:35:37Z", "digest": "sha1:5RTB464OJFPZKY6FVMGXL33GK5JHJI77", "length": 12100, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "रानसई धरणातील पाणी आटले.. | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nरानसई धरणातील पाणी आटले..\nरानसई धरणातील पाणी आटले..\nउरण तालुका व येथील औद्योगिक परिसराला एमआयडीसीच्या रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. उरणमधील पावसाची सरासरी कमी झाल्याने रानसई धरणातील पाणी कमी होऊ लागले आहे.\nउरण तालुका व येथील औद्योगिक परिसराला एमआयडीसीच्या रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. उरणमधील पावसाची सरासरी कमी झाल्याने रानसई धरणातील पाणी कमी होऊ लागले आहे. मागील वर्षी जुलै महिन्याच्या अखेरीस हे भरून वाहू लागले होते. दोन लाखांची लोकसंख्या आणि शेकडो उद्योग असलेल्या व त्यामध्ये काम करणाऱ्यांची तहान भागविण्यासाठी उरणमध्ये दहा दशलक्ष घनमीटरचे रानसई हे एकमेव धरण आहे. धरणातील मातीचा गाळ मागील ४० वर्षांपासून काढलेला नसल्याने दहापैकी दोन ते तीन दशलक्ष घनमीटर पाणी क्षमता घटली आहे. ती भागविण्यासाठी मोर्बे तसेच नवी मुंबईच्या हेटवणे धरणातून उसणे पाणी घेऊन एमआयडीसी पाणीपुरवठा करीत आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून नवी मुंबईच्या हेटवणे धरणाच्या जलवाहिनीद्वारे धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. असे असले तरी रानसई धरणातील सात ते आठ दशलक्ष घनमीटर पाणी व जुलै महिन्यात भरणाऱ्या धरणातील वाहनारे पाणी यामुळे एक ते दीड दशलक्ष घनमीटर पाण्याची बचत होत होती. २०१४ ला उरणच्या रानसई धरण परिसरात ९०० मिलिमीटर पावसाची नोंद झालेली होती. त्यामुळे जुलै महिन्यातच धरण भरून वाहू लागले होते, अशी माहिती एमआयडीसीचे उपअभियंता एम. के. बोधे यांनी दिली आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये आतापर्यंत ८६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणाच्या ११६ फूट उंचीपैकी ११५.५ फूट पाणी धरणात असले तरी धरणात होणाऱ्या इंचाइंचाच्या पावसामुळे धरण वाहू शकलेले नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nरानसई धरणाची ४६ वर्षांनंतर सफाई\nरानसई धरणातील पाण्याची पातळी घटली\n‘रानसई’त मेअखेर पुरेल इतका पाणीसाठा\nरानसईच्या दोन आदिवासी वाडय़ांवर टँकरने पाणीपुरवठा\nरानसई धरणाची उंची वाढविण्याची शिफारस, नवी मुंबई\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nउद्धव ठाकरे, आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर-राणे\nकेवळ ११ सामने, मानधन २६५९ कोटी .. हा आहे क्रीडाविश्वातील सर्वात महागडा खेळाडू\n'शबरीमला मंदिर म्हणजे सेक्स टुरिझमची जागा नाही'\nबायको घर सोडून गेल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याला बापाने पाण्याच्या टाकीत फेकले\nगौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टाचा दिलासा\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://vvcmc.in/vvmc/?team-member=%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2018-10-19T13:45:47Z", "digest": "sha1:PH5HCIKCUFJI3UQ6GQVOPGG7YIZO5RAW", "length": 8208, "nlines": 122, "source_domain": "vvcmc.in", "title": "मा. श्री. रुपेश जाधव | वसई विरार शहर महानगरपालिका", "raw_content": "\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१६-१७\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१७-१८\nमा. श्री. रुपेश जाधव\nपोटनिवडणूक २०१८-वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांना जाहीर सूचना\nनिविदा व दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\nसेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी भरती\nवैद्यकीय आरोग्य विभागा अंतर्गत भरती\nराष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान थेट मुलाखती\nसमारंभ तपासणी पथकाची यादी\nमहानगरपालिकेमध्ये सेवानिवृत्त राज्यशासकीय क्रीडा अधिकारी भरती\nखड्डे संदर्भात तक्रारीबाबतची जाहीर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अधिनस्त असलेल्या नऊ प्रभाग निहाय मालमत्तेच्या देयक रकमेचे शंका निरसनाबाबत\nअनधिकृत इमारती बाबत -जाहिर सूचना\nवृक्ष कापण्याबाबत सुचना व हरकत बाबतची जाहीर सुचना\nवसई विरार शहर महानगरपालिकेतील वैद्यकिय आरोग्य अधिकारी या मंजूर रिक्त पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती होणेबाबत\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ मधे रिक्त पदाची पोटनिवडणूक मतदार यादी-जाहीर सुचना\nमुळ प्रारूप मतदार यादी -वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका-आपत्कालीन स्थितीत मदद कार्य करणाऱ्या शासकीय यंत्रणांचे संपर्क क्रमांकांची यादी\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ रिक्त पद (एक जागा) पोटनिवडणूक-जाहिर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिका,प्रभाग क्र.९७-साईनगर व मानव मंदिर परिसर या रिक्त पदाच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम\nमहाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले नियम व आदेश\nवसई-विरार शहर महानगरपालिका-शांतता क्षेत्र घोषित केलेले ठिकाण\nटोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३\nपोलीस स्थानक : १००\nअग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११\nवैद्कीय मदत : १०८\nठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७\nई निविदा / दर पत्रक\nइथे क्लिक करा:- ई- निविदा\nवसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nCopyright © 2015-2016 वसई विरार शहर महानगरपालिका.\nएकूण संकेतस्थळी भेट देणारे :-\nई निविदा / दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/60134", "date_download": "2018-10-19T13:58:35Z", "digest": "sha1:JKOKZSACGJ23S4XWKBEZMF36DJJCMPTF", "length": 5275, "nlines": 106, "source_domain": "www.maayboli.com", "title": "खेळकर बाप्पा - रेयांश- वय पावणेसात वर्षे | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /खेळकर बाप्पा - रेयांश- वय पावणेसात वर्षे\nखेळकर बाप्पा - रेयांश- वय पावणेसात वर्षे\nआता तुम्ही विचाराल ( विचारणार नसाल तरी सांगते , ) की बाप्पाचे कान वेगळे का दिसतायेत \n\"मम्माSSSSSSSSSS , बाप्पाचं डोक एलिफन्ट च असतं ना . मग ते तसं दिसायला नको का एलिफन्ट चे कान असेच असतात ना , ग्रे अ‍ॅण्ड पिन्क .एक्दम रिअल वाटतायेत ना . \"\nआता त्या लॉजिकने बाप्पाचं तोंड पण ग्रे असायला हवं ना , हा प्रश्न मी मनातच दडपला . वाद घालून सांगतेय कोणाला \n खुप छान रंगवलेत. रेयांश,\nरेयांश, कान असे रंगवण्याची कल्पनाही भारी आहे हं, छान दिसताहेत.\nछान रंगवलंय. एकदम कलरफुल\nछान रंगवलंय. एकदम कलरफुल बाप्पा.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://searchkar.com/6-1earhquake/", "date_download": "2018-10-19T13:28:42Z", "digest": "sha1:7CXJEAGMFIUO6ELYF6JFTSER54ODLBSF", "length": 3026, "nlines": 37, "source_domain": "searchkar.com", "title": "6.1 तीव्रतेच्या भूकंपामुळे अफगाणिस्तानमध्ये हिंदुकुश प्रांतात हिटुकुळ पडला, दिल्ली-एनसीआरमध्ये तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला – SearchKar.com", "raw_content": "\n6.1 तीव्रतेच्या भूकंपामुळे अफगाणिस्तानमध्ये हिंदुकुश प्रांतात हिटुकुळ पडला, दिल्ली-एनसीआरमध्ये तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला\nअफगाणिस्तानच्या हिंदुुकुसम प्रदेशात भूकंपाच्या तीव्रतेचा 6.1 तीव्रतेचा भूकंप बुधवारी दिल्ली आणि एनसीआरच्या काही भागांवर पडला. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि पूर्व उझबेकिस्तानमध्ये दंगली झाल्या होत्या. भारतात, जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली-एनसीआर आणि उत्तर भारतातील इतर भागांमध्ये भीती जाणवत होती. भूकंपाच्या धक्क्याने हिंदू कुश पर्वतरांगांत काबुलच्या ईशान्येकडील 270 किमी (167 मैल) अंतरावर भूकंपाचा धक्का बसला. 180 किलोमीटरच्या सुमारास या भूकंपाचा धक्का बसला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z180320035806/view", "date_download": "2018-10-19T13:35:35Z", "digest": "sha1:M2UWBBNNORQ6LIOAR3ZRSORU65SA72ER", "length": 29853, "nlines": 450, "source_domain": "www.transliteral.org", "title": "प्रा. सुनीता कुलकर्णी - दगडांना एकदा जाग आली अन्‍...", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|\nदगडांना एकदा जाग आली अन्‍...\nमंद वाहताना वारा हले हालक...\nमी एक वेडा पाहिला तो रस्त...\nतुझी आठवण वाळूवरती गिरवाव...\nखचाखच भरलेल्या या बेसुमा...\nतिला जगणं अधिक लांबलचक वा...\nनुकताच पाऊस पडून गेलेला ...\nजिच्या अक्षरांना रूप भव्य...\nदु:ख कोणत्या रंगात मिसळता...\nझाडंझुडं झाली मुकी आणि प...\n’आठ मार्चच कशाला आता प्र...\nकिती तर्‍हा असतार नाही बा...\nमुलाला असतं कुतूहल, बाबां...\nआमच्या जुन्या पडक्या वाड्...\nनेहमीपेक्षा ती सकाळी लौकर...\nदेवळात या देवापाशी एकटाच ...\nही पत्नी, माता, भगिनी अशी...\nतू ईनमीन वर्षादीडवर्षाचा ...\nमी आहे एकनिष्ठ शेतीमातीश...\nतुझ्या - माझ्यातल्या दुरा...\nकितीतरी दिवसांनी काल स्वत...\nकुणाच्याच कसं आलं नाही लक...\nआणि तू वृद्धाश्रमवासी मला...\nसगळी झाकपाक आवरून निवांत ...\nजवळ माझ्या कुणी टिकत नाही...\nसध्या हे असं का होतंय, मल...\nहल्ली गावालाही पडू लागलीय...\nम्हणजे आता बघ हं तिथून नि...\nती पहाटेच उठते योग आणि प्...\nपाऊस हल्ली भ्रष्टाचारी झा...\nअगं, आता कशाला या गोष्टी ...\nअजून पुरतं उजाडलेलंही नसत...\nअर्थबोध व्हायचा नाही मला ...\nहा मेघ असा दाटुन येतो, बर...\nतव्यावर टाकावी भाकर अन् व...\nमाझ्या मित्रा, कुणाकडून त...\nवेदनांची मिरास आहे हा... ...\nमला माझंच विस्मरण होताना ...\nनतमस्तक तुझ्या चरणी प्रभू...\nया पृथ्वीच्या रंगपटावर रो...\nदैवाचे फ़िरले फ़ासे, होत्या...\nआकाशाला नाही ओढ माझ्या हळ...\nदु:खाचा ठणका ओला कधीच संप...\nदेह मानवाचा मिळे एकदाच वा...\nगांधींबद्दल बोलतच नाही आह...\nआताशा मी टाळतेच माझं पुस्...\nआंधळ्या या लोकशाहीला दळाव...\nआपण घडवलेल्या दंगली आणि र...\nआपल्या अंगणात ममतेनं लावल...\nतुमची त्वचा चाटू शकतं कुण...\nआई मला जग सारं पहायचं होत...\nज्यांचं केंद्रच स्थिर नाह...\nइथल्या मातीतून उगवलेले आम...\nनिसर्गाच्या करणीची आणि मा...\nभेदूनी काळोखाला कनकगोळ तो...\nकवितेच्या नादी लागून कुणी...\nसभोवती गर्दीचा दु:खी चेहर...\nमुळीच नाही माझ्याविषयी सं...\nकोणी न साव येथे, तूही दडू...\nजसे स्वप्न वळते तसा चालतो...\nसखी, तुझी, मडक्यात बंदिस्...\nआई मेंढ्या हाकत आहे, पाप ...\nस्वत:लाच शोधणार्‍या मग्न ...\nअबोध जाणीव किती नकळत स्वी...\nउगमापाशी पुन्हा कधी ना पर...\nइथं आता शिशिर सुरू झालाय ...\nप्रेमभाव दोन्हीकडे उमलतो ...\nकाय तुला मी देऊ \nऐसे कधी नाही घडत, घडणारही...\nअतिमुलायम रेशमी, मृदू स्प...\nजिवलग माझी सखी विचारी प्र...\nतुझी आदळआपट माझं कवितेवरच...\nदु:खाच्या गा भिंती पाडाव्...\nपहाटे पहाटे थंडीची पहिली ...\nश्रमपंढरीचा एक श्रमिक मी...\nहा माणूस किती विखारी होता...\nपरवा सकाळच्या घाई - गडबडी...\nकसे आणि किती शोधावेत संदर...\nनदीचा काठ जरास रुसलाय कर्...\nझुंडी निघाल्याहेत पेटते प...\nकविता करायची होती एकदा मन...\nआज सहा डिसेंबर आम्ही मिळू...\nहा कसला कचरा साठलाय मेंदू...\nवाटत असते तुला पहावे; पण ...\nऊन्ह ढळे, नभ वितळे सावल्य...\nवार्‍याला चढला ताप पानांन...\nउभे आयुष्य अभागी कर्ज फेड...\nजंगलं किती छान असतात ती द...\nजिथे सूर्य अंधारला दोस्त ...\nतिचे सांडतात डोळे, त्याने...\nउगाच तारे मोजत बसतो काही ...\nकिती प्रेम केलं तुझ्या सा...\nलाटांसरशी नशीब माझे जरा स...\nबाई बनवते वेगवेगळे पदार्थ...\nप्रेमाचे प्रतीक आकाश - धर...\nमज आयुष्याचा माझ्या कळलेल...\nइतकं काही बावरायला नकोय म...\nकाही पाऊस अलवार कणाकणाला ...\nघन भिजे भिजे घन सावळा साव...\nआभाळ भरून दडे खास, अविरत ...\nमिरगाचा पाऊस रिमझिमाया ला...\nतू दिसू लागतोस अवतीभोवती ...\nपावलांना तीक्ष्ण काटेही स...\nमाझ्यापाशी दाम नसे प्रेम ...\n‘ सूर्य हा पृथ्वीचा पहिला...\nप्रिय प्रेक्षकहो, ही जी ...\nकाहीच नव्हतं बाहेर सगळं ...\nआज या उदास संध्याकाळी मी ...\nखूपच झाले अंत पाहणे आण वा...\nपरवाच्या दिशी माही नात मल...\nचुलीवरती फ़ुटक्या केला ने...\nबळी राजाची तू राणी तुझी ...\nहा कुठून येतो वारा \nतीर्थरूप, काळाची फट वाढत ...\nजे झाले ते उत्तम झाले दूर...\nपाऊसदादा, पाऊसदादा सांग न...\nपावसाच्या पहिल्या धारा घे...\nकुठूनी हा आला, गार गार वा...\nअंधारून येतं अचानक आयुष्य...\nसावळ्या रे मेघराजा तुझं ल...\nप्रेमभाव दोन्हीकडे उमलतो ...\nकाय तुला मी देऊ \nऐसे कधी नाही घडत, घडणारही...\nअतिमुलायम रेशमी, मृदू स्प...\nजिवलग माझी सखी विचारी प्र...\nपावलांना तीक्ष्ण काटेही स...\nमाझ्यापाशी दाम नसे प्रेम ...\n‘ सूर्य हा पृथ्वीचा पहिला...\nप्रिय प्रेक्षकहो, ही जी ...\nकाहीच नव्हतं बाहेर सगळं ...\nआज या उदास संध्याकाळी मी ...\nखूपच झाले अंत पाहणे आण वा...\nबाहीचे ह्या तुटेबटण सदर्...\nआज आहे चैत्रातली चांदणी र...\nमी मागं ठेवून जाईन काही क...\nउठतील चार रेषा वार्‍यावरी...\nमाझ्या घरासमोर उठला आहे ए...\nसंकटं झाकोळून येत आहेत अस...\nब्रशच्या एका फटकार्‍यात ...\nतुझ्या पापण्यांचं थरथरणं ...\nदारी श्रावण दारी साजण......\nहळव्या पाऊलवाटेवर हळवे झा...\nआला पाऊस गावात झाली दिवसा...\nझटकून टाकी मरगळ सारी श्रा...\nपर्युत्सुक आषाढ घनांच्या ...\nआल्या आल्या सरी श्रावणाच्...\nकधी मी पुढं निघून जातो अन...\nभाऊ मुर्‍हाळी दारात, जीव ...\nबसू या जरा वेळ, ये तळ्याक...\nनभ झाकळून आलं, तुझी लागली...\nतुझीच गीते गुणगुणते मी मू...\nआली आहाळाची माया प्रितीच...\nअजूनी हवासा वाटतो रे गार ...\nआज गुलाबी पहाटे पहाटे पाह...\nसुवर्ण रंगाच्या हरीत क्रा...\nमहापूराच्या पाण्याने ठाण ...\nवाटतं खूप खूप दूर फिरायला...\nतुळशीला पाणि घालताना व्हा...\nआरशाचा मला येतोय राग भर त...\nपावसाळी ढग पावसाळी हवा पा...\nजिवनाच्या वाटेवर न्याय आम...\nमाझिया डोळा पहिले मी माझे...\nमाझ्या जीवनात सुखाला काही...\nजसा महापूर आला होता कृष्ण...\nवाट पाहत नभाची शेळ्या - म...\nपहाटेच्या गं येळला कोंब्ब...\nमाझ्या मनातील मन तिला सम...\nकोणी नसे कुणाला, हुंकार द...\nनिसर्गाचे देणे - समृद्धीच...\nते वड नावाचं एक झाड आहे न...\nपूर्वी आपलं घर कसं शांत श...\nवादळ आहे म्हणून काहे स्वप...\nती खोली होती तशी ऐसपैस त...\nचंद्र पाहाया हवी दृष्टी च...\nकाळ हा नाही तुझ्यासाठी बर...\nफुलं उमलली अगदी आपोआप फु...\nतू खुशाल म्हण, ` ही चंचलत...\nकसा दयावंत झालासे निष्ठू...\nगजबज नसलेलं एक गाव आपल्या...\nया धरित्रीच्या कुशीत विसा...\nमी कुठं मागितलं तुझ्याकडं...\nज्योतिर्मय होऊ लागली आहेत...\nखिडकीशी चिमणी यायचं बंद झ...\nमी काल रात्री आकाश कोसळत...\nघाम बापाचा ससा शेतीत जिरत...\nबांधावर उभं राहून शेतावर ...\nराहू दे ही अशीच गहन गोपनी...\nदुर्लक्ष करायलाही वेळ नाह...\nतो उतरतो आईचा हात घट्ट धर...\n...तेव्हा कुणीच नसतं माझ...\nचंदनज्योतीची एक चाहूल उजळ...\nमला हे कळेना, मला ते कळेन...\nबरं झालं देवा, दिली एक कन...\nती नाहतेय चमकत्या उन्हात ...\nझोपेत वाजले दार उठा सरदा...\nसप्तपदी... तू रोजच चालतेस...\nतुझं येणं म्हणजे उघड्या ...\nमी बोलतो जेव्हा मला बोलाव...\nबाईचं आयुष्य म्हणजे वही क...\nमाझाय मनाची बासरी नादवू ...\nदुरून सगळे कुठे कुणाला कळ...\nआज सुखाची मैफल झडली जुळल...\nझुळझुळणार्‍या हवेचा पदर घ...\nमज वाटे मजला कविता सोडुन ...\nप्रवाशाचा पुढे मुक्काम हल...\nअपुलेपण माझ्यात रुजवते सा...\nसूर्यालाही ग्रहण लागते रा...\nएक खेळ असतो... काहींचा आव...\nतू माझ्या हृदयाचे स्पंदन ...\nसमई गे माये तुझे स्निग्ध ...\nकवीनं सोडून दिलं आहे हल्ल...\nकिती दाट आणि ठसठशीत आहे त...\nआई जपते जपते घरभरलं गोकु...\nतुझ्या कष्टाला वैशाख साक्...\nअनोळखी वाटांवरून चालू या ...\nचष्म्याला माझ्या ओ देता य...\nमाहीत नाही यापुढचं आयुष्...\nपोपडे पडून गेलेल्या भिंती...\nकिती तरी दिवस उलटून जातात...\nआता नकोत मला त्या आठवणी ज...\nयुगे झाली, कुठे कुंपण बदल...\nमाहीत नाही कितीदा तिचा स...\nकुणासाठी कुंजवन बनतात रस्...\nताकावरती येते लोणी खूप घु...\n‘ ओळखलंत का भाऊ मला \nश्रीमंत दुःख झाले अन् मौल...\nअताशा काळीज कसं हलतच नाही...\nघडे हेच दररोज पश्चात माझ्...\nमूक झाले शब्द माझे स्तब्ध...\nखूप वेळ मी एकटक पाहत होत...\nज्या फांदीवर घरटे होते, त...\nअखंड आवाजांचा दर्या उसळला...\n... गाव हरवला आहे कौलांन...\nनसेल काहीही बोलत; पण समजत...\nकाल कुठंतरी सही करताना मा...\nखूप दूरवरून तिच्या गाण्या...\nकाय आहे नेमके हृदयात सूर्...\nपाऊलवाटा कुशीत हिरवळ घेउ...\nपुन्हा नव्याने डाव मांडल्...\n- मेंदीचा सुकलेला रंग नि ...\nगावाकडं शेतात खपणारा बाप ...\nतुझ्याविना मी शून्य जाहलो...\nवाट तर कदाचित तू आजही बघत...\nहा महासागर... सरितेची सा...\nघामास भाव माझ्या कवडीदरात...\n‘ बायकूला आखिरपत्तोर साथ ...\nबदलत्या ऋतूमधला पहिला मोग...\nकोण कसे अन् कोण कसे हे ओळ...\nमी बोलत असतो सतत माझ्या क...\nअखेरचा श्वास थांबल्यावर स...\nकशी सरता सरेना खुळी जगण्...\nतुझ्या अनोळखी गावी आलो तर...\nशून्याचं मोल खरचं फार असत...\nअजूनही मज आठवते ते गावाक...\nबयो, शुक्रवारच्या आठवडी ब...\nशब्दांतुन मी आठवणीचे जपले...\nशेतकर्‍यानं करावी अशी एक...\nशब्द त्याला वाहिले अन् सा...\nमाझ्या घरात आज मी आहे उद...\nभिजे एकेक ढेकूळ, जीव फुटल...\nचालतेच आहे ती सालोसाल डोक...\nआजोबा, गोष्ट सांगा ना ’ म...\nती शाळेकडची चिंच अजूनही त...\n‘ खूप चोर्‍या होतायत हल्ल...\nकधी कधी तुझ्या पत्रांचा ...\nटू बी ऑर नॉट टू बी दॅट इज...\nएकाच तुझ्या दुःखाने जन्मा...\nएकदा जमीन नांगरताना बा आई...\nजय जय संत वारकरी \nविठोबा, उन्हानं करपलंय शे...\nमाझ्यासमोरच गाल फुगवून, र...\nभर उन्हातान्हात वारेमाप ...\nमुद्दा विश्वासाचा झाला म्...\nपहाटे पहाटे कोवळा गारवा य...\nझाड म्हणजे आय झाड म्हणजे ...\nपत्र तर सगळेच लिहीतात मात...\nमी येऊ दिलं नाही तिला वर्...\nप्रश्न पडतो मला जिथं शांत...\nउत्साही चित्रकार वेदनेचे ...\nहे बघ, मला नाही आवडणार भर...\nसोबत चाले चंद्र नभीचा.......\nकधी या फुलाचे, कधी चांदण्...\nमाझ्या शेताच्या चतकोर तुक...\nकाही विचारायला गेलं की खव...\nअरे सेन्सॉर सेन्सॉर, जसा ...\nचकचकीत माँलच्या बाहेर बाप...\nदाटलेल्या आसमंती मेघराजा ...\nसोनपाउले तुझी उमटता घर सग...\nथोडा मीही घेतलाय विसावा त...\nमुलगी आमची युरोपात असते आ...\nउंच कडयाच्या माथ्यावरुन क...\nआताशा ती नाही काढत मोर्चे...\nरात्रभर तुझ्या आठवणींनी श...\nघडयाळतून रोखून पाहतात अंध...\nलहानपणापासून वाचत आलोय , ...\nमला कुठं बघितलंय का तुम्ह...\nरस्ते़ चुकले वाटा बदलल्य...\nनदी-ओढयातून जाई बाजाराची ...\nएका मातीतून दुसर्‍या माती...\n‘पोस्टमऽऽन’ हाळी कानी याय...\nमला सांगा काय करायचं आता...\nकिती नाजूक, किती कोमल कित...\nउरी आठवांचे रान तई रितीच ...\nआंबटलोल्या भुईत माय सपान ...\nमाझ्या मनीच्या हळव्या शब्...\nकाळ... बदलत राहतो सतत आणि...\nटिक टिक करते घडयाळ हाती व...\nसुकलेलं गवत खुरपून काढावं...\nम्हातारा वाडा उत्खनून मिळ...\nरोज सकाळी तुझ्या माहेरच्य...\nत्या झाडाच्या वठलेल्या फा...\nवाहनांच्या झुंडीत अडकून ह...\nसतत कामात गढलेले हात अन्‍...\nतो क्षण सगळ्यांच्या आयुष्...\nपायवाट गेलेली असते दूरवर ...\nनव्या कोर्‍या कापडाचे मोज...\nएवढ्यासाठीच तर ऐटीत आहे म...\nतुझा हात धरून तुला पावलाव...\nएकटे देऊळ पडके उभे वैराण ...\nतुझं बीज सुरक्षित पुरल्या...\nएका संदुकीत ठेवली आहेत तु...\nटाका घालताना बाई अशी करू ...\nमी पाहिली आहे नदी... शहरा...\nपदरातल्या काट्यांचे आता ...\nदगडांना एकदा जाग आली अन्‍...\nछान अक्षरातलं हिरव्या शाई...\nप्रा. सुनीता कुलकर्णी - दगडांना एकदा जाग आली अन्‍...\nएकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.\nदगडांना एकदा जाग आली\nअन्‍ त्यांच्या आशेला पालवी फुटली\nत्यांच्या मनात घोळू लागले\nअन्‍ टाकीचे घाव सोसायला\nज्यांना अमर व्हावसं वाटलं\nकलाकारांच्या छिन्नीपुढं मान तुकवली\nअन्‍ घणाचे घाव सोसले\nत्यातून उभं राहिलं कैलासाचं लेणं\nजे आजही फेडत आहे कलाकारांचं देणं\nज्यांना देव व्हावसं वाटलं\nमनुष्याच्या जीवनात स्नानाचे महत्त्व काय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%A3_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-10-19T13:19:57Z", "digest": "sha1:UETE56S4QZQ22KNOMGU2WSYB2BZHS6BL", "length": 8997, "nlines": 118, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उपग्रह प्रक्षेपण यान - विकिपीडिया", "raw_content": "\n१ मी - ०.६६ मी.\nलो अर्थ ऑर्बीट ४०० कि.मी.\nभारतीय उपग्रह प्रक्षेपण यानचे काम १९७० मध्य इस्रो ने सुरू केले. ह्या कामाचे प्रोजेक्ट लीडर डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम होते. उपग्रह प्रक्षेपण यानाने ४०० कि.मी. ची उंची गाठावी असा ह्या कामाचा मुख्य उद्देश होता. उपग्रह प्रक्षेपण यान हे चार स्टेज रॉकेट आहे व ह्याच्या प्रत्येक स्टेज मध्ये सॉलीड प्रोपेलंट मोटार्स वापरल्या जातात.\nप्रकार तारीख प्रक्षेपण स्थळ पेलोड माहिती\n३ ई १ ऑगस्ट १९७९ श्रीहरीकोटा रोहिनी- १\n३० किलो असफल, उड्डाना नंतर ३१७\nसेकंदानी बंगाल उपसागरात यान कोसळले.\n३ ई २ १८ जुलै १९८० श्रीहरीकोटा रोहिनी- १ आर.एस. १\n३५ किलो सफल, डेव्हल्पमेन्ट फ्लाइट\n३ डी ३ ३१ मे १९८१ श्रीहरीकोटा रोहिनी ड-१ आर.एस. १\n३८ किलो मोजके सफल\nलक्षित उंची गाठण्यास असफल,\nउपग्रह केवळ ९ दिवस फेरित राहिला.\n३ डी ४ १७ एप्रिल १९८३ श्रीहरीकोटा रोहिनी ड-२ आर.एस. १\nभारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रम माहिती\nटी.इ.आर.एल.• विक्रम साराभाई अंतराळ केंद्र • इस्रो उपग्रह केंद्र • सतीश धवन अंतराळ केंद्र • लिक्वीड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्र• स्पेस ॲप्लिकेशन केंद्र • आय.एस.टी.आर.ए.सी. • मास्टर कंन्ट्रोल फॅसिलीटी • इनर्शियल सिस्टम युनिट • नॅशनल रिमोट सेंन्सिंग एजन्सी • भौतिकी संशोधन कार्यशाळा\nएस.आय.टी.ई. • आर्यभट्ट • रोहिणी • भास्कर • ॲप्पल • इन्सॅट सेरीज • इन्सॅट-१अ • इन्सॅट-१ब • इन्सॅट-१क • इन्सॅट-१ड • इन्सॅट-२अ • इन्सॅट-२ब • इन्सॅट-३अ • इन्सॅट-३ब • इन्सॅट-३क • इन्सॅट-३ड • इन्सॅट-३इ • इन्सॅट-४अ • इन्सॅट-४ब • इन्सॅट-४क • इन्सॅट-४कआर • आय.आर.एस. सेरिज • एस.आर.ओ.एस.एस. • कार्टोसॅट • हमसॅट • कल्पना-१ • ॲस्ट्रोसॅट • जीसॅट • रिसॅट १ • सरल • आयआरएनएसएस १ ए • आयआरएनएसएस १ बी • आयआरएनएसएस १ सी\nप्रयोग आणि प्रक्षेपण यान\nएस.एल.वी • ए.एस.एल.वी • जी.एस.एल.वी • पी.एस.एल.व्ही. • स्पेस कॅप्सुल रिकव्हरी प्रयोग • भारतीय चंद्र मोहिम • ह्युमन स्पेस फ्लाईट • गगन • मंगळयान • भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान-३\nटी.आय.एफ़.आर. • आय.एन.सी.ओ.एस.पी.ए.आर. • रामन संशोधन संस्था • भारतीय ॲस्ट्रोफिजिक्स संस्था • आय.यु.सी.ए.ए. • डिपार्टमेन्ट ऑफ स्पेस • अंतरिक्ष • इस्रो • एरोस्पेस कमांड • डी.आर.डी.ओ.\nविक्रम साराभाई • होमी भाभा • सतीश धवन • राकेश शर्मा • रवीश मल्होत्रा • कृष्णस्वामी कस्तुरीरंगन • जयंत नारळीकर • यु. रामचंद्रराव • एम. अण्णादुराई • आर.व्ही. पेरूमल\nभारतीय उपग्रह प्रक्षेपण यान\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ मार्च २०१४ रोजी १२:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/image-story-89118", "date_download": "2018-10-19T14:03:18Z", "digest": "sha1:7KR4LDVQMBUHBHSZBD7AEO3TUCUHSRCW", "length": 8541, "nlines": 153, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi websites Ozar Ganpati Christmas Vacations ओझरला भाविकांची गर्दी | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 25 डिसेंबर 2017\nसलग तीन दिवस सुट्ट्या आल्यामुळे ओझरला देवदर्शनासाठी गर्दी झाली आहे.\nसलग तीन दिवस सुट्ट्या आल्यामुळे ओझरला देवदर्शनासाठी गर्दी झाली आहे.\nसलग तीन दिवस सुट्ट्या आल्यामुळे ओझरला देवदर्शनासाठी गर्दी झाली आहे.\nसलग तीन दिवस सुट्ट्या आल्यामुळे ओझरला देवदर्शनासाठी गर्दी झाली आहे.\nजुन्नर : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र ओझर (ता. जुन्नर) येथील श्री विघ्नहराचे पाच लाखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष शकुजी कवडे यांनी सांगितले. तीनही दिवस दर्शनासाठी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मोठया रांगा लागलेल्या दिसत होत्या. सलग सुट्टी आल्याने देवस्थानने भाविकांना अडचणी येऊ नये यासाठी विविध सोई-सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. निवास, वाहनतळ, पाणी, दर्शनरांग, प्रसाद याची चोख व्यवस्था ठेवली होती.\nजुन्नर : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र ओझर (ता. जुन्नर) येथील श्री विघ्नहराचे पाच लाखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष शकुजी कवडे यांनी सांगितले. तीनही दिवस दर्शनासाठी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मोठया रांगा लागलेल्या दिसत होत्या. सलग सुट्टी आल्याने देवस्थानने भाविकांना अडचणी येऊ नये यासाठी विविध सोई-सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. निवास, वाहनतळ, पाणी, दर्शनरांग, प्रसाद याची चोख व्यवस्था ठेवली होती.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/4825", "date_download": "2018-10-19T13:40:41Z", "digest": "sha1:2Y7VAWYZKZAG6CWSREW2X3DVTJEUA2JE", "length": 3773, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "उज्जैन : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /उज्जैन\n२१ मार्च ला विश्व कविता दिवस होता, त्यानिमित्याने मला महाकवी कालीदास ह्यांच्या बद्दल आणि उज्जयनी बद्दल लिहावेसे वाटले.\nउज्जैन, मध्यप्रदेशात दर वर्षी कार्तिक शुक्ल एकादशी पासून कालिदास समारोह सुरु होतो. कालिदासांच नावं घेतल कि मला माझ माहेर आठ्वत मध्यप्रदेश च शहर उज्जैन हे कालिदासांच शहर आहे, मी माझी मास्टर्स डिग्री इथूनच केली होती. इथे राहूनच मला कालिदासांच वैयक्तिक जीवन आणि त्यांच्या कार्याची माहिती मिळाली.\nRead more about महाकवी कालिदास\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2018-10-19T12:54:38Z", "digest": "sha1:3JJ234B3WFC7Q35LXE2CQ4EZUGP3OAFJ", "length": 8756, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "घरांच्या किंमती वाढण्याची शक्‍यता | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nघरांच्या किंमती वाढण्याची शक्‍यता\nपायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी घरखरेदीवर लागणार अधिभार\nमुंबई: मोठ्या शहरात सरकारला पायाभूत सुविधासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. यासाठी लागणारा निधी उभारण्यासाठी घरावर 1 टक्‍का अधिभार लावण्याचा सरकारचा प्रयत्न चालू आहे. याबाबतचा अध्यादेश काढण्यासाठीचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर पाठविण्यात येणार असल्याचे बोलले जाते. त्याचा परिणाम घरांच्या दरांवर होणार आहे.\nनॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलने मात्र सरकारच्या या निर्णयास विरोध केला आहे. जीएसटी लागू करताना सरकारने कोणताही अन्य कर लागणार नाही असे स्पष्ट केले होते. मात्र राज्यात आजही घरांवर 12 टक्के जीएसटी आणि पाच टक्के मुद्रांक शुल्क आकारले जात असून ते कमी करण्याची मागणी होत असतानाही सरकारने मुंबईत आणखी एक टक्का करवाढ केली आहे. मुळातच गेल्या पाच वर्षांपासून बांधकाम उद्योग अडचणीत असून एकीकडे रेडी रेकनरचे दर स्थिर ठेवत दिलासा देण्याचा दावा करणाऱ्या सरकारने आता मागच्या दाराने करवाढ लागल्याचा आरोप संघटनेचे निर्वाचित अध्यक्ष राजन बांदेलकर यांनी केला आहे.\nविविध प्रकल्पांसाठी लागणारा निधी उभारण्यासाठी एक टक्का अधिभार लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे मुंबई आणि परिसरात घरांच्या घरेदी-विक्रीवर आता एक टक्का अधिक अधिभार लागणार असल्याने मुंबईत सहा टक्के, तर मुंबईबाहेर सात टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागेल. नागपूर आणि पुणे मेट्रो प्रकल्पासांठी मुद्रांक शुल्कावर एक टक्का अधिभार यापूर्वीच लावण्यात आला असून आता महानगर प्रदेशातही असाच अधिभार लावण्यात येणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआज का शेयर बाजार\nPrevious articleकायद्याच्या पातळीवर टिकणारे कालबद्ध आरक्षण देणार\nNext articleमराठा आरक्षणासाठी अमरावतीत आत्मदहनाचा प्रयत्न\nथेट परकीय गुंतवणुकीत समाधानकारक वाढ\nचांगल्या ताळेबंदामुळे इन्फोसिस तेजीत\nनाबार्डच्या दराने राज्य बँका कर्ज देणार\nडॉलरच्या तूलनेत रुपया घसरला\nदेशांतर्गत पेट्रोलियम साठा वाढविण्यासाठी प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/jarahatke/mom-63-and-daughters-41-and-43-stuns-internet/", "date_download": "2018-10-19T14:32:03Z", "digest": "sha1:WD3HFR4HGL5VMNO3MJI7DJGDI24NEHGO", "length": 23584, "nlines": 391, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Mom 63 And Daughters 41 And 43 Stuns Internet | या आईची बातच न्यारी; हिचं सौंदर्य मुलींपेक्षा भारी | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १९ ऑक्टोबर २०१८\nबीडच्या खंडेश्वरी यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या\nविभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदके\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\nपत्नी दुसऱ्यासोबत पळून गेल्याने पतीची आत्महत्या\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nदेवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 ऑक्टोबर\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nShivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने\nचोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न\nMetoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nया आईची बातच न्यारी; हिचं सौंदर्य मुलींपेक्षा भारी\nया आईची बातच न्यारी; हिचं सौंदर्य मुलींपेक्षा भारी\nसोशल मीडियावर सध्या या मायलेकींचे फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये आई आणि मुली जवळपास सारख्याच दिसत आहेत. मात्र प्रत्यक्षात त्यांच्या वयात 20 वर्षांचं अंतर आहे. फोटोतील दोन मुलींचं वय 41 आणि 43 आहे. तर आईचं वय 63 वर्षे. मात्र या तिघीही अतिशय तरुण दिसत आहेत.\nया फोटोत मध्ये उभी असलेली मुलींची आई आहे. तर तिच्या दोन्ही बाजूंना तिच्या मुली आहेत.\nसध्या या मायलेकींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून मुली कोण आणि आई कोण, असे प्रश्न सर्वांना पडले आहेत.\nअनेकांनी या तिघींना त्यांच्या सौंदर्याचं रहस्य विचारलं. या प्रश्नाला फक्त शाकाहारी जेवण असं उत्तर या मायलेकींनी दिलं.\nया तिघीही त्वचेची शक्य तितकी काळजी घेतात. याशिवाय डाएटदेखील काटेकोरपणे पाळतात.\n'हे' हटके बूट पाहून तुम्ही नक्कीच चक्रावून जाल\nजाणून द्या, जगभरातील प्रसिद्ध फेस्टिव्हल\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nVedio : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा\nबंगाली महिलांनी लुटला सिंदुर खेळाचा आनंद\nसोलापूर जिल्ह्यात फक्त ४० टक्के पाऊस, ४७० गावात टँकरने पाणीपुरवठा\nदुष्काळी स्थितीवर जिल्हा परिषद सादर करणार ‘ग्राऊंड रिपोर्ट’\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nSabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nकाश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nPro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-three-arrested-case-illegal-liquor-transport-87930", "date_download": "2018-10-19T14:10:45Z", "digest": "sha1:OCM5MSCEQS2RMBARDIS6SMZOH4YJKUGY", "length": 11542, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Three arrested In case of illegal liquor transport बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी कोल्हापूरजवळ तिघांना अटक | eSakal", "raw_content": "\nबेकायदा दारू वाहतूक प्रकरणी कोल्हापूरजवळ तिघांना अटक\nरविवार, 17 डिसेंबर 2017\nकोल्हापूर - वर्षाखेर अर्थात 31 डिसेंबरसाठी गोव्या बनावटीची दारू कर चुकवून महाराष्ट्रात आणण्याऱ्या तिघांना आज राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक केली.\nकोल्हापूर - वर्षाखेर अर्थात 31 डिसेंबरसाठी गोव्या बनावटीची दारू कर चुकवून महाराष्ट्रात आणण्याऱ्यां तिघांना आज गवसे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक केली.\nकारवाईत सुमारे दहा लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त केला. आप्पा विठोबा भोसले (वय 50, रा.हिंडगाव, ता.चंदगड,जि.कोल्हापूर), लक्ष्मण सखोबा गावडे (48,नागनवाडी,ता.चंदगड) आणि शंकर राणबा दळवी (वय.46,करंजगाव,ता.चंदगड,जि.कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.\nवर्षाखेर असल्यामुळे गोवा बनावटीची दारू कर चुकवून महाराष्ट्रात आणली जात आहे. याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श्रीमती संगीता दरेकर यांना मिळाली. त्यांनी भरारी पथकाला दिलेल्या आदेशानुसार गवसे (ता.चंदगड) येथे छापा टाकला. तेथे भारतीय बनावटीचे विदेशी व विविध ब्रॅण्डच्या दारूचे 215 बॉक्‍स जप्त केले. याची अंदाजे किंमत दहा लाख 45 हजार 920 रुपये आहे. यामध्ये भोसले याला अटक केली.\nनिरीक्षक वाय.एस.शिंदे यांनी ही कारवाई केली. तसेच नागनवाडी व करंजगाव (ता.चंदगड,जि.कोल्हापूर) येथेही 16 हजार 840 रुपयांची दारू पकडली. दुय्यम निरीक्षक एस.एम.परळे यांनी ही कारवाई करून गावडे आणि दळवी यांना अटक केली.\nपुण्यातील ब्लड बँकेने दिले 'एक्स्पायरी डेट' संपलेलं रक्त\nपुणे : मंगळवार पेठे येथे असलेल्या ओम ब्लड बँकेने एका रुग्णासाठी 'एक्स्पायरी डेट' (मुदत संपलेले) रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत अन्न...\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nपंचवटी एक्स्प्रेसला लवकरच 'विस्टाडोम कोच'\nमनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-manmad-police-staion-70326", "date_download": "2018-10-19T14:03:59Z", "digest": "sha1:2JDPHHQZGN2LJYYWDEJ3PSEB5H6QZRWN", "length": 15771, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news manmad police staion मनमाड ग्रामीण पोलिस ठाणे निर्मितीच्या हालचाली | eSakal", "raw_content": "\nमनमाड ग्रामीण पोलिस ठाणे निर्मितीच्या हालचाली\nसोमवार, 4 सप्टेंबर 2017\nमनमाड - शहराची वाढती लोकसंख्या व येथील महत्त्वाची शासकीय कार्यालये पाहता मनमाड शहर पोलिस ठाण्यावर मोठा भार पडत आहे. त्यात ग्रामीणच्या १९ गावांचा कारभार व कमी कर्मचारी यामुळे पोलिसांना ग्रामीणला वेळ देता येत नाही. त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी मनमाड ग्रामीण पोलिस ठाण्याची निर्मिती प्रशासकीय पातळीवर सुरू करण्यात आली आहे.\nमनमाड - शहराची वाढती लोकसंख्या व येथील महत्त्वाची शासकीय कार्यालये पाहता मनमाड शहर पोलिस ठाण्यावर मोठा भार पडत आहे. त्यात ग्रामीणच्या १९ गावांचा कारभार व कमी कर्मचारी यामुळे पोलिसांना ग्रामीणला वेळ देता येत नाही. त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी मनमाड ग्रामीण पोलिस ठाण्याची निर्मिती प्रशासकीय पातळीवर सुरू करण्यात आली आहे.\nजिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या मनमाडची लोकसंख्या सव्वा लाख आहे. शहराची भौगोलिक स्थिती पाहता येथे रेल्वेचे जंक्‍शन स्थानक आणि कारखाना आहे. देशाच्या कानाकोपऱ्यांतून दररोज सुमारे १४३ गाड्या ये-जा करतात. देशात कुठेही अनुचित प्रकार घडल्यास या स्थानकावर हायअलर्ट जारी केला जातो. शिर्डी, गुरुद्वारा येथे दर्शन घेण्यासाठी देशभरातील भक्त येथे येतात. आशिया खंडातील सर्वांत मोठी अन्न महामंडळाची गुदामे आणि पानेवाडी येथे भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, गॅस प्रकल्प आहे. शहरातून इंदूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग, नगर, नाशिक, मालेगाव-धुळे, औरंगाबादकडे जाणारे राज्य महामार्ग आहेत. त्यामुळे येथे व्हीआयपींचा मोठा राबता असतो.\nहे शहर संवेदनशील आहे. कोणतेही सण-उत्सव असले की कडक बंदोबस्त असतो. शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या सर्वांचा भार एकमेव शहर पोलिस ठाण्यावर पडतो. शहराबरोबर बोयेगाव, भार्डी, नवसारी, खादगाव, अस्तगाव, पांझणदेव, धोटाणे बुद्रुक, धोटाणे खुर्द, पानेवाडी, नागपूर, बेजगाव, मोहेगाव, भालूर, माळेगाव कर्यात, घाडगेवाडी, नारायणगाव, कऱ्ही, एकवई, अनकवाडे, जोंधळवाडी या १९ गावांचा कारभारही याच पोलिस ठाण्यावर आहे. पूर्वी ३५ हजार असलेल्या लोकसंख्येनुसार येथे पोलिस निरीक्षक-१, पीएसआय-३, एपीआय-२, कर्मचारी-१२८ पदांची मंजुरी आहे. मात्र, प्रत्यक्षात आता पोलिस निरीक्षक-१, पीएसआय-२, एपीआय-१, कर्मचारी-४२ इतकी अल्प कर्मचारी संख्या आहे. मात्र, आता शहराची लोकसंख्या सव्वा लाख झाली आहे. शहराचाच कारभार मोठा असल्याने पोलिसांना ग्रामीणकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. महामार्गावर अपघात झाल्यास हद्दीचा प्रश्‍न निर्माण होतो. ग्रामीण पोलिस ठाण्याला सध्या शहराला जोडलेली ही १९ गावे तसेच शहरालगत असलेली मात्र येवला, चांदवड, नांदगाव, मालेगाव तालुक्‍याच्या सीमारेषा असलेली गावे चांदवडचे रायपूर, भडाणे, शिंगवे, मेसनखेडी, वागदर्डी, दहेगाव, कुंदलगाव, निमोण, मालेगावजवळचे चोंडी घाटाजवळची इतर गावे, येवल्यातील अंकाई, विखरणी, कातरणी, विसापूर, कातरवाडी, चांदगाव, नांदगावचे लोहशिंगवे, सोयगाव, मांडवड, हिसवळ खुर्द, हिसवळ बुद्रुक, भायगाव, धनेर, कोंढार, दऱ्हेल, नांदूर आदी गावांचा समावेश होऊ शकतो. भविष्यात मनमाड तालुका होणार असून, परिसरातील ही गावे तालुक्‍यातच येणार आहेत. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने मनमाड ग्रामीण पोलिस ठाणे निर्माण करणे गरजेचे आहे.\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nदेवांच्या भेटीलाही न्यायालयाचा अडसर\nभिलार : दसऱ्याच्या दिवशी दांडेघरच्या श्री केदारेश्वर आणि पसरणीच्या श्री काळभैरवनाथाच्या पालखी भेटीचा सोहळा नेहमीच्याच पारंपरिक वादग्रस्त जागेत न...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nपित्याने पोटच्या मुलीची कोयत्याने गळा चिरुन हत्या\nपाली, ता. १९ (वार्ताहर) सुधागड तालुक्यातील दहिगाव येथे एका पित्याने आपल्या चार वर्षीय मुलीची शुक्रवारी (ता.१९) कोयत्याने गळा चिरुन हत्या केली....\nपैलवान फाउंडेशन शंभर मल्लांना दत्तक घेणार\nकात्रज - समाजाच्या हिताचा विचार करणारी माणसं एकत्र आली की मोठं काम उभं राहतं. कुस्ती क्षेत्रात ते घडतंय याचा आनंद आहे. देशाला ऑलिंपिक पदक मिळवून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BF/", "date_download": "2018-10-19T13:30:21Z", "digest": "sha1:ANJQHINJFK3VSMTZBYMQYJJXGB7UVX64", "length": 6540, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#फोटोफिचर: स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी सुरु… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#फोटोफिचर: स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी सुरु…\nयेत्या १५ ऑगस्टला आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७१ वर्ष पूर्ण होत आहेत. स्वात्रंत्र्यदिनामुळे भारतभर आनंदाचे वातावरण असून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी सुरु असलेल्या तयारीची ही काही छायाचित्रे…\nगुवाहाटी येथील आसाम खादी भांडाराच्या महिला राष्ट्रध्वज तयार करताना\nस्वातंत्र्यदिन निम्मित्ताने नवी दिल्ली येथे मुस्लीम महिलांनी तिरंगा मोर्चाचे आंदोलन केले होते\nलखनऊ येथील रस्त्यांवर एक महिला झेंड्यांची विक्री करताना\nशिमला येथील पोलीस दल स्वातंत्र्यदिन निम्मित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘परेड’ची तयारी करताना\nस्वातंत्र्यदिन निम्मित्ताने लाल किल्ल्या भोवती आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमहिला तक्रार निवारण समितीला अखेर मुहूर्त\nNext articleएसआयपी कशी फायदेशीर ठरते\nस्वातंत्र्यदिनी राष्ट्रगीतास मनाई करणाऱ्या मदरशाची मान्यता रद्द\nआपण खरंच स्वतंत्र आहोत का\nसामाजिक सलोख्यासाठी युवकांचे योगदान महत्त्वाचे\nशेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यास शासन प्रयत्नशीलः ना. शिंदे\n2022 पर्यंत अंतराळात तिरंगा फडकणार – नरेंद्र मोदी\nब्रिटनकडून भारताला स्वातंत्र्यदिनी अनोखी भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/focus-skill-based-learning-says-dr-n-s-umrani-132109", "date_download": "2018-10-19T14:38:26Z", "digest": "sha1:P5KNOAEFBUMVE2N6MNVKJ2NCO7UNRTDI", "length": 13098, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Focus on skill based learning says Dr N S Umrani कौशल्य आधारित शिक्षणावर भर द्या- डॉ. एन. एस. उमराणी | eSakal", "raw_content": "\nकौशल्य आधारित शिक्षणावर भर द्या- डॉ. एन. एस. उमराणी\nशुक्रवार, 20 जुलै 2018\nवस्तू व सेवा कर संचनालयाचे सह आयुक्त रवींद्र पाटील यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन करतांना जी.एस.टी. मधील तरतुदी व नवीन बद्दल याविषयी माहिती दिली.\nवाल्हेकरवाडी - विद्यार्थ्यांनी केवळ पदवीसाठी शिक्षण घेऊ नये तर त्याने कौशल्य आधारित शिक्षणावर भर द्यावा असे आवाहन पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. एन.एस.उमराणी यांनी आकुर्डीतील प्रा.रामकृष्ण मोरे महाविद्यालयात जी. एस. टी. शॉर्ट टर्म कोर्सचे उद्घाटन करतांना केले.\nयावेळी व्यासपीठावर वस्तू व सेवा कर संचालनालय पुणे चे सह आयुक्त रवींद्र पाटील, संस्थेचे खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, दै. 'सकाळ'चे सहयोगी संपादक अविनाश चिलेकर, कोर्स समन्वयक अॅड. महेश भागवत, प्राचार्य डॉ. एम.जी.चासकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष बशीर सुतार, सुहास गारडी उपस्थित होते. पुढे बोलतांना उमराणी म्हणाले की, स्वतः कष्ट करण्याची तयारी ठेवा, सशक्त, समृद्ध पणे कौशल्य अंगीकारण्याची तयारी ठेवा, नोकरीपेक्षा स्वतःच्या उद्योग करण्यावर भर द्या. समाजातील उद्योगाच्या गरजा ओळखून पाऊल उचलले पाहिजेत.\nवस्तू व सेवा कर संचनालयाचे सह आयुक्त रवींद्र पाटील यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन करतांना जी.एस.टी. मधील तरतुदी व नवीन बद्दल याविषयी माहिती दिली. संस्थेचे खजिनदार एड. मोहनराव देशमुख यांनी महाविद्यालयाचे कौतुक करून जी. एस. टी सारख्या कोर्सचे शिवधनुष्य पेलून एक आदर्श निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांनी आशा अनेक विविध गोष्टीचा फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.बशीर सुतार,सुहास गारडी यांनी आपले मनोगते व्यक्त केली. तेजस्विनी पवार,सुरेश सटले, अनुजा गायकवाड, साहिद तांबोळी या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव मांडले. यावेळी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पद्मा इंगोले यांनी तर आभार वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. एस. एन. ननावरे यांनी केले.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nपुणे : पुणे शहर परिसरात मुसळधार पावसाला आज (शुक्रवार) सुरवात झाली. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यानंतर या पावसामुळे पुण्यात गारवा...\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुन्नरला विजयादशमीला पथ संचलन\nजुन्नर - विजयादशमी उत्सवाचे निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जुन्नर शहरात पथसंचलन, शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गणवेशातील...\nपैलवान फाउंडेशन शंभर मल्लांना दत्तक घेणार\nकात्रज - समाजाच्या हिताचा विचार करणारी माणसं एकत्र आली की मोठं काम उभं राहतं. कुस्ती क्षेत्रात ते घडतंय याचा आनंद आहे. देशाला ऑलिंपिक पदक मिळवून...\nनाशिक - इंधन दरवाढीसह महागाईचा दणका, टंचाई स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. १८) दसरा- दिवाळी खरेदीचा जेमतेम उत्साह होता. आकर्षक विक्री...\nनाराजांसाठी भाजपची लवकरच वृक्ष, शिक्षण समिती\nनाशिक - आगमी लोकसभा व विधानसभा निवडणुकांत नाराजांची संख्या घटविण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाने दीड वर्षाच्या सत्ताकाळानंतर शिक्षण व वृक्ष...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/vacuum-cleaners/black-decker+vacuum-cleaners-price-list.html", "date_download": "2018-10-19T13:23:44Z", "digest": "sha1:OJMA4WIFHLOA557YCGE3P7HSP2O54GSA", "length": 21730, "nlines": 570, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ब्लॅक & डेकर वाचव कलेअर्स किंमत India मध्ये 19 Oct 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nब्लॅक & डेकर वाचव कलेअर्स Indiaकिंमत\nIndia 2018 ब्लॅक & डेकर वाचव कलेअर्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nब्लॅक & डेकर वाचव कलेअर्स दर India मध्ये 19 October 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 58 एकूण ब्लॅक & डेकर वाचव कलेअर्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन ब्लॅक & डेकर असावं 1205 कार वाचव क्लिनर आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Snapdeal, Flipkart, Amazon, Homeshop18, Naaptol सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी ब्लॅक & डेकर वाचव कलेअर्स\nकिंमत ब्लॅक & डेकर वाचव कलेअर्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन ब्लॅक & डेकर पव२१०० वाचव क्लिनर Rs. 36,095 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.999 येथे आपल्याला ब्लॅक & डेकर व्ह 801 हॅन्ड हेल्ड वाचव क्लिनर उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 58 उत्पादने\nवाचव अँड विंडो कलेअर्स\nशीर्ष 10ब्लॅक & डेकर वाचव कलेअर्स\nताज्याब्लॅक & डेकर वाचव कलेअर्स\nब्लॅक & डेकर फास 1600 स्टअंबुस्टर स्टीम क्लिनर\nब्लॅक & डेकर पव२१०० वाचव क्लिनर\nब्लॅक & डेकर नव्३६०३न QW कॉर्डलेस वाचव क्लिनर\n- मॅक्स ब्लॉव रते 800 L/min\n- मॅक्सिमम ऐरफ्लोव रते 800 L/min\nब्लॅक & डेकर वद्व७२१५ हॅन्ड हेल्ड वाचव क्लिनर\n- डस्ट कॅपॅसिटी 0.21 Capacity\n- मॅक्स ब्लॉव रते 800 L/min\n- मॅक्सिमम ऐरफ्लोव रते 800 L/min\nब्लॅक & डेकर फसम१६०० स्टीम क्लिनर ब्लू\nब्लॅक & डेकर फसमः 1621 दिलूक्सने स्टीम क्लिनर\nब्लॅक & डेकर पव१३००क हिंग प्रेमसुरे वॉशर\nब्लॅक & डेकर फसम्ह१६२१ 2 इन 1 स्टीम मोप विथ डेटाचंबळे हॅण्डहेल्ड\nब्लॅक & डेकर फस्स१६०० हॅण्डहेल्ड स्टिअमेर\nब्लॅक & डेकर व्म१४५० ब५ ड्राय वाचव क्लिनर ब्लॅक\nब्लॅक & डेकर नव४८६०न कॉर्डलेस वाचव क्लिनर\n- मॅक्स ब्लॉव रते 650 L/min\n- मॅक्सिमम ऐरफ्लोव रते 650 L/min\nब्लॅक & डेकर पव१३७०तड ब१०१ होमी & कार वॉशर\nब्लॅक & डेकर व्म१६५० ब५ ड्राय वाचव क्लिनर रेड अँड ब्लॅक\n- डस्ट कॅपॅसिटी 2\n- मोटर पॉवर 1600\nब्लॅक & डेकर ओरब४८इब्न अरब इट इलेक्ट्रिक ब्लू 4 ८व निम्ह\nब्लॅक & डेकर व्ह 801 हॅन्ड हेल्ड वाचव क्लिनर\nब्लॅक & डेकर नव४८६० हॅण्डहेल्ड\nब्लॅक & डेकर पव१५७०तड ब१०१ होमी & कार वॉशर\nब्लॅक & डेकर वद्व७२१५न 7 २व वेट & ड्राय डस्टबुस्टर\nब्लॅक & डेकर पव१२०० वाचव क्लिनर\nब्लॅक & डेकर फसम१६२० १६००व गेन 2 स्टीम मोप\nब्लॅक & डेकर व्ह७८१ब ७८०व हंडया कॉर्डेड वाचव क्लिनर किट ब्लॅक\nब्लॅक & डेकर अरब इट वाचव क्लिनर\nब्लॅक & डेकर कार वाचव कलेअर्स असावं 1205 मुलतीकोलोर\nब्लॅक & डेकर स्वा१२०५ वाचव क्लिनर\n- डस्ट कॅपॅसिटी 0.55 L\n- मॅक्सिमम ऐरफ्लोव रते 800 L/min\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/3d-pelvic-floor-imaging/", "date_download": "2018-10-19T14:24:03Z", "digest": "sha1:3NUW2W2EJCW5WAGFYX2LL6IT6GENWEN4", "length": 8020, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जाणून घ्या! थ्रीडी पेल्विक फ्लोर इमेजिंगबद्दल | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n थ्रीडी पेल्विक फ्लोर इमेजिंगबद्दल\nपुण्यामध्ये आता थ्रीडी पेल्विक फ्लोर इमेजिंगची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे एमआरआयचा वापर न करताच कॉम्प्लेक्‍स फिस्तुला यासारख्या गुंतागुंतीच्या आजारांचे अचूक आणि कमी वेळेत निदान करणे आता शक्‍य झाले आहे.\nजगभरात काही निवडक ठिकाणीच ही सुविधा उपलब्ध आहे. रेक्‍टल कॅन्सरचे अचूक निदान आणि शस्त्रक्रियेसाठी आवश्‍यक असलेल्या रुग्णाच्या शरीराच्या विशिष्ट भागाच्या स्पष्ट प्रतिमा मिळविण्यासाठी थ्री-डी पेल्विक फ्लोर इमेजिंगचा फायदा होतो.\nजगभरातील निवडक ठिकाणीच अशी सुविधा उपलब्ध आहे. सुमारे 20 ते 30 टक्के रुग्णांना एमआरआय करताना भीती वाटत असते. अशा रुग्णांच्या आजाराच्या निदानासाठी, स्क्रीनिंगसाठी तसेच डेफेकोग्राफीसाठी ही सुविधा उपयुक्‍त आहे. थ्रीडी पेल्विक फ्लोर इमेजिंग सुविधा ही रुग्णांच्या दृष्टीने अत्यंत सोयीची आहे. त्यासाठी फक्त 15 मिनिटांचा वेळ लागतो.\nकॉम्प्लेक्‍स फिस्तुला, स्फिंक्‍टर डिफेक्‍टचे निदान, रेक्‍टल कॅन्सरचे निदान, इन्कॉन्टिनंसची शस्त्रक्रिया, फिस्तुला रिपेअर आणि सातत्याने होणाऱ्या बद्धकोष्ठतेच्या निदानासाठी थ्रीडी पेल्विक फ्लोर इमेजिंगचा वापर केला जातो.\nनव्याने विकसित केलेल्या डीएलपीएल तंत्रज्ञान पुण्यामध्ये आल्याने यापूर्वीही अत्याधुनिक व नावीन्यपूर्ण उपचार, शस्त्रक्रियांचा फायदा रुग्णांना झाला आहे. मूळव्याध व बद्धकोष्ठतेसाठी एमसीडीपीए, वारंवार होणाऱ्या बद्धकोष्ठतेसाठी बायोफिडबॅक तसेच डिटॉक्‍स व कोलोन क्‍लिन्सिंगसाठी कोलोन हायड्रोथेरपीची सुविधाही आता पुण्यात उपलब्ध आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबाळाच्या नाजूक त्वचेसाठी वापरा ‘कोरफड’\nNext articleउत्तर प्रदेशमध्ये पावसाने घेतला 14 जणांचा बळी\nजागतिक आहार दिनाचे महत्व (भाग ३)\nजागतिक आहार दिनाचे महत्व (भाग २)\nगर्भवती स्त्रियांमधील वाढते वजन\nजागतिक आहार दिनाचे महत्व\nपरवडण्याजोगे अौषधोपचार (भाग 3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://vvcmc.in/vvmc/?page_id=580", "date_download": "2018-10-19T13:43:50Z", "digest": "sha1:UXITZ6HZGT2Q2EHGP2DVVHQ4RO2NRI4C", "length": 8531, "nlines": 126, "source_domain": "vvcmc.in", "title": "अंदाज पत्रक २०१४-१५ | वसई विरार शहर महानगरपालिका", "raw_content": "\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१६-१७\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१७-१८\nYou are here: Home अहवाल आणि सर्वेक्षण अंदाज पत्रक अंदाज पत्रक २०१४-१५\nमा. आयुक्त यांची टिपणी २०१४-१५\nसर्व उत्पन्न खर्च २०१४-१५\nपोटनिवडणूक २०१८-वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांना जाहीर सूचना\nनिविदा व दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\nसेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी भरती\nवैद्यकीय आरोग्य विभागा अंतर्गत भरती\nराष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान थेट मुलाखती\nसमारंभ तपासणी पथकाची यादी\nमहानगरपालिकेमध्ये सेवानिवृत्त राज्यशासकीय क्रीडा अधिकारी भरती\nखड्डे संदर्भात तक्रारीबाबतची जाहीर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अधिनस्त असलेल्या नऊ प्रभाग निहाय मालमत्तेच्या देयक रकमेचे शंका निरसनाबाबत\nअनधिकृत इमारती बाबत -जाहिर सूचना\nवृक्ष कापण्याबाबत सुचना व हरकत बाबतची जाहीर सुचना\nवसई विरार शहर महानगरपालिकेतील वैद्यकिय आरोग्य अधिकारी या मंजूर रिक्त पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती होणेबाबत\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ मधे रिक्त पदाची पोटनिवडणूक मतदार यादी-जाहीर सुचना\nमुळ प्रारूप मतदार यादी -वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका-आपत्कालीन स्थितीत मदद कार्य करणाऱ्या शासकीय यंत्रणांचे संपर्क क्रमांकांची यादी\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ रिक्त पद (एक जागा) पोटनिवडणूक-जाहिर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिका,प्रभाग क्र.९७-साईनगर व मानव मंदिर परिसर या रिक्त पदाच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम\nमहाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले नियम व आदेश\nवसई-विरार शहर महानगरपालिका-शांतता क्षेत्र घोषित केलेले ठिकाण\nटोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३\nपोलीस स्थानक : १००\nअग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११\nवैद्कीय मदत : १०८\nठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७\nई निविदा / दर पत्रक\nइथे क्लिक करा:- ई- निविदा\nवसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nCopyright © 2015-2016 वसई विरार शहर महानगरपालिका.\nएकूण संकेतस्थळी भेट देणारे :-\nई निविदा / दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.slicesoflife.me/2010/02/graffiti.html", "date_download": "2018-10-19T13:08:59Z", "digest": "sha1:M5RNYZ6DB3LEYKD3NZEXGESFQJQ6XKQV", "length": 11314, "nlines": 105, "source_domain": "www.slicesoflife.me", "title": "Slices Of My Life: Graffiti !", "raw_content": "\n....नाहीतरी मी काय करतो ब्लॉगच्या या पांढर्या भिंतीवर Graffiti च काढतो. चित्रकला काडीची येत नसूनही \nभिंतीवर काही गणितं लिहून दिली होती मृणालला. अवघ्या १० मिनिटात \"Multiplication With Carry Over\" शिकली ती.\n...पण तरी चिडले वडील मृणालवर 'भिंत खराब केली' म्हणून. माझीच आयडिया होती पण बोलणे तिला खावे लागले. Asian Paint Royal ची- सैफअली खान ची - Ad आठवली.\nखरतर भिंत आणि त्याला पेंट करतानाचा Scene मला नेहमीच खूप Romantic वाटत आलाय. मग तो RHTDM मधला \"चुराया चुराया \" चा असो वा 'आर्यन' सारख्या बकवास फिल्म मधलं \"जानेमन\" गाणे असो. किंवा सैफचीच Royal Play ची advt.\nपूर्ण मोकळं घर - आणि त्यात दोघंच - घराला आपल्या मनासारखे रंग भरताना. ते रंग देतानाचे moments खूप मस्त वाटतात. नव्याकोऱ्या डायरी मध्ये आपले पहिले-वाहिले शब्द लिहितानाची अवस्था . अगदी एकदम कोऱ्या कॅनवासवर आपल्याच मनासारखं चित्र काढायचं स्वातंत्र्य. नवं आयुष्य अगदी आपल्याच परीने रंगवायचं स्वातंत्र्य जणू या भिंती आपल्या आवडीनुसार रंगवल्या तर बाकी आयुष्य पण आपल्या आवडीनुसार रंगेल (हा भाबडेपणा जणू या भिंती आपल्या आवडीनुसार रंगवल्या तर बाकी आयुष्य पण आपल्या आवडीनुसार रंगेल (हा भाबडेपणा ( पण आवडतो मला)).\nखरतर \"भिंत\" हि नेहमी बंधनाचे, पारतंत्र्याचे प्रतिक ठरत आलीये. चीन - बर्लिनची भिंत, भाषा-देश-प्रांत यांची भिंत, जेल ची उंचच उंच भिंत किंवा \"ये दिवार तोड दो \" वाली भिंत. नेहमीच ती कोणाला कोणाला अडवत आलीये. आणि त्याच भिंतीवर, कशाला हि न जुमानता, आपल्याच मनाप्रमाणे तिला रंगवायची हि जी भावना आहे तीच मला खूप आवडते. Graffiti मधला हा rebelism मला जास्ती भावतो. त्यामुळे Graffiti मध्ये कितीही Gaudy रंग असले तरी तिच्यातील या मुक्ताविष्कारामुळे ती आवडतेच. कदाचित काही मांडण्याचे स्वातंत्र्य, व्यक्त होण्याचे समाधान किंवा \"Be A Rebel\" अशी काहीशी भावना कुठेतरी आहे तिच्या मागे.\nअसो. भिंत वरून बरेच घसरलो - भरकटलो.\nज्या घरांमध्ये असे भिंतीवर रंगांचे, पेन्सिलीचे रेघोटे दिसतात ते घर मला लगेच आवडून जाते. अशा घरांमध्ये त्यातील बाळाची वाढ खुडणार नाही याची आपसूक खात्री मिळते.\nआधी २ फुटांवर काढलेली वेगळीच चित्रलिपी-अक्षरलिपी मग जस जशी बाळाची उंची वाढत जाईल तसे ३-४ फुटांपर्यंत विकसित होत जाते. वळण नसलेल्या रेघोट्यांना मग हळूहळू आकार येत जातात. त्यांच्या अफाट कल्पनांना त्या भिंती कॅनवास देऊ लागतात. त्यांचं अवघं आकाश त्या भिंतींवर, चादरींवर सांडू लागतं.\nखरतर व्यक्त होणं मूतणारया बाळाकडून शिकावं. त्यांचा भावनांना व्यक्त करायचा सर्वात सोप्पा मार्ग असतो - मिळेल त्या गोष्टीने भिंतीवर, चादरीवर रेघोट्या मारणे. अगदी सर्वात Raw मार्ग आणि सर्वात efficient. (नाहीतर इकडे इंटरनेट चालू होईपर्यंत अर्ध्या-अधिक कल्पना उडून जातात)\n पण मग आई रागावते \"भिंतीवर नको लिहूस, राजा\". मग तिचा तो राजा ताज्या वर्तमान पत्रावर लिहायला लागतो. त्यावर परत चिडचिड. मग तो जुन्या वह्या खराब करायला लागतो. पुन्हा चिडचिड. मग आता इथे नको लिहायला, तिथे नको चित्र काढायला असे करत करत काही लिहिण्यासाठी, रंगवण्यासाठी त्याला कोरीच पाने लागायला लागतात. नंतर नंतर तर अजूनच नाटकं सुरु होतात - branded वहीच, branded पेनच, branded रंगच, branded कॅनवासच असं करता करता \"व्यक्त होणे\" हा केवळ एक सोस राहतो त्यातला rawness, सृजन हे कधीच उडून गेलेले असते.\nरंगवू द्यावं त्यांना -लिहू द्यावं त्यांना. भिंतीवर, चादरींवर, फळ्यांवर, ओसरीवर. त्यांचे कॅनवास, त्याचं आकाश असं हिसकावू नका.\nमांडू द्या - सांडू द्या त्यांना व्यक्त होऊ द्या त्यांना-मुक्त होण्यासाठी \nआदिमानवाने 'गुहेच्या भिंती खराब होतील', 'वनस्पतींचा रंग वाया जाईल' म्हणून आपल्या लहान मुलांना रागावले असते (त्यांना भिंती रंगवू नसत्या दिल्या ) तर \"भीमबेटका\" सारख्या ठिकाणच्या आदिमानवाच्या गुहांमध्ये काहीच लिहिलेलं, रंगवलेलं सापडलं नसतं आपल्याला.\nकदाचित भविष्यात, ५००० हजार वर्षांनंतर, उत्खननात आपले शहर सापडेल. 244 फुटांवर माझ्या घराची भिंत सापडेल. आणि त्यावर माझ्या मुला-बाळाने काढलेले आकार-उकार सापडतील. त्यांच्या चित्रलीप्या सापडतील. त्यांच्या कल्पनेचे प्राणी पक्षी चितारलेले दिसतील त्यांना.\nमग एखादा पुराणवस्तू संशोधक म्हणेल \"त्याकाळी 'अशी' चित्रलिपी अस्तित्वात होती. आणि 'हे-हे' 'असे' प्राणी-पक्षी वावरत होते....इत्यादी इत्यादी \"\nआणि एखादा मानववंश संशोधक म्हणेल \"त्याकाळाची लहान मुले खूप मुक्त वातावरणात वावरलेली दिसतात...इत्यादी इत्यादी \"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/535855", "date_download": "2018-10-19T14:11:19Z", "digest": "sha1:OURNSAGWV4UA4P3IGTYA25HS634OTNCH", "length": 6940, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "थोर पुरूषांचे साहित्य महाविद्यालय ग्रंथालयात अनिवार्य - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » थोर पुरूषांचे साहित्य महाविद्यालय ग्रंथालयात अनिवार्य\nथोर पुरूषांचे साहित्य महाविद्यालय ग्रंथालयात अनिवार्य\nविजय पाटील /सरवडे :\nथोर राष्ट्रीय पुरूषांचे साहित्य राज्यातील सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी राज्य शासनाने सवलतीच्या दरात उपलब्ध केले असून ते सर्व शासकीय मुद्रणालयामध्ये विक्रीस देखील ठेवले आहे. असे साहित्य सर्व विद्यार्थी व जनतेपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये व शासकीय ग्रंथालये या ठिकाणीही ते उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यानुसार थोर नेत्यांवरील प्रकाशीत झालेले साहित्य व भविष्यात त्यांच्यावर प्रकाशीत होणारे सर्व खंड विद्यापीठ, महाविद्यालये व शासकीय ग्रंथालयात ठेवणे अनिवार्य करण्यात येणार आहे.\nदेशाच्या जडणघडणीत अनेक नेत्यांचा सहभाग आहे. या थोर नेत्यांच्या सामाजीक कार्यामुळे विविध क्षेत्रात क्रांती झाली. यामध्ये महाराष्ट्रातील थोर नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराम फुले, राजर्षि शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा समावेश आहे. या नेत्यांचे चरित्र व काम लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे असल्याने त्यांच्या कार्याची माहीती ग्रंथ व पुस्तक रूपाने तयार करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, महात्मा जोतिराव फुले चरित्र साधने प्रकाशन समिती, राजर्षि शाहू चरित्र साधने प्रकाशन समिती, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. या समित्यांनी या थोर नेत्यांवर विविध प्रकारची महत्वपूर्ण अशी ग्रंथ संपदा प्रकाशीत केली आहे.\nख्रिस्ती बांधवांसाठी कनाननगरातील ‘चर्च’ ठरतेय प्रेरणादायी\nकाँग्रेसचा हात हवा, उत्कर्षाचा मार्ग नवा\nजिल्हा नियोजन मधील निमंत्रीत उपेक्षीत\nपरिवहन समिती सभापती चव्हाण यांचा कार्यालय प्रवेश\nवाचन संस्कृती : काही प्रश्न\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%B6_%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%9D%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A1", "date_download": "2018-10-19T13:18:31Z", "digest": "sha1:Y3Z37MLM5DA5QRAMX632TH2M6ZCHQPPB", "length": 4613, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जॉश हेझलवूड - विकिपीडिया", "raw_content": "\nजॉश रेजिनाल्ड हेझलवूड (जानेवारी ८, इ.स. १९९१:टॅमवर्थ, न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nऑस्ट्रेलिया संघ - २०१५ क्रिकेट विश्वचषक\n2 बेली (उप) • 3 डोहर्टी • 8 मार्श • 16 फिंच • 23 क्लार्क (क) • 25 जॉन्सन • 30 कमिन्स • 31 वॉर्नर • 32 मॅक्सवेल • 33 वॉटसन • 38 हेझलवूड • 44 फॉकनर • 49 स्मिथ • 56 स्टार्क • 57 हॅडिन (†) • प्रशिक्षक: लिहमन\n२००८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक खेळाडू\nइ.स. १९९१ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी १२:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/1/16/Nagpur-Article-on-Four-judges-of-the-Supreme-Court-have-publicly-held-a-press-conference-by-Gajanan-Nimdev-.html", "date_download": "2018-10-19T13:47:27Z", "digest": "sha1:UTOKVL56NKHYBWISY5KERCYHJHW42CC3", "length": 18417, "nlines": 12, "source_domain": "mahamtb.com", "title": " आता वाद मिटला, काय साध्य झाले? आता वाद मिटला, काय साध्य झाले?", "raw_content": "\nआता वाद मिटला, काय साध्य झाले\nसुप्रीम कोर्टातला वाद म्हणजे पेल्यातलं वादळ होतं, असं सांगत वाद मिटला असल्याचं, भारताचे महान्यायवादी के. के. वेणुगोपाल यांनी म्हटलं असलं, तरी सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायमूर्तींनी जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊन सुप्रीम लोकशाहीतल्या सगळ्यात मोठ्या न्यायालयाच्या प्रतिष्ठेला धोका पोचवला, त्याची भरपाई कशी होणार संपूर्ण जगात भारताच्या सुप्रीम कोर्टातला वाद पोहोचला अन् त्यामुळे न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले, ही बाब गंभीर मानली पाहिजे. सुप्रीम कोर्टाचं कामकाज नीट चालत नसल्याची माहिती पत्रकार परिषदेत देताना चार न्यायमूर्तींनी खंत व्यक्त केली होती आणि सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर टीका केली होती. सुप्रीम कोर्टात खटल्यांचे वाटप नीट होत नाही, अशी तक्रार या न्यायमूर्तींनी केली खरी, पण त्याची जाहीर वाच्यता करून अन् आता वाद मिटवून त्यांनी काय साधले संपूर्ण जगात भारताच्या सुप्रीम कोर्टातला वाद पोहोचला अन् त्यामुळे न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले, ही बाब गंभीर मानली पाहिजे. सुप्रीम कोर्टाचं कामकाज नीट चालत नसल्याची माहिती पत्रकार परिषदेत देताना चार न्यायमूर्तींनी खंत व्यक्त केली होती आणि सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर टीका केली होती. सुप्रीम कोर्टात खटल्यांचे वाटप नीट होत नाही, अशी तक्रार या न्यायमूर्तींनी केली खरी, पण त्याची जाहीर वाच्यता करून अन् आता वाद मिटवून त्यांनी काय साधले काहीच नाही उलट, न्यायदेवतेवरील जनतेच्या विश्वासाला तडा देण्याचे काम त्यांनी केले आहे.\nया चार न्यायमूर्तींना जर काही तक्रार होती आणि सरन्यायाधीशांकडे ती मांडूनही त्यांचे समाधान झाले नव्हते, तर त्यांनी राष्ट्रपतींकडे धाव घ्यायला हवी होती. पंतप्रधानांची भेट घेऊन आपली बाजू त्यांना मांडता आली असती. देशाला कायदामंत्री आहेत. त्यांना भेटता आले असते. महान्यायवादी के. के. वेणुगोपाल यांना भेटीस बोलावून त्यांच्याकडे फिर्याद सादर करता आली असती. त्यांचा सल्लाही घेता आला असता. सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रारला निर्देश देता आले असते. सरन्यायाधीशांकडून एवढाच त्रास होता, तर त्यांना राष्ट्रपतींकडे सशर्त राजीनामेही देता आले असते. यांपैकी काहीही न करता त्यांनी थेट पत्रकार परिषद घेणे अजीबात समर्थनीय ठरू शकत नाही. सुप्रीम कोर्टात काम करताना कायदे आणि नियम काय आहेत, हे या चार न्यायमूर्तींना निश्चितपणे माहिती असणार. मग, त्यांनी नियमांचे पालन का केले नाही या चारही न्यायमूर्तींनी डी. राजा या कम्युनिस्ट नेत्याची भेट कशासाठी घेतली या चारही न्यायमूर्तींनी डी. राजा या कम्युनिस्ट नेत्याची भेट कशासाठी घेतली या प्रश्नांची उत्तरं चौघांकडूनही मागितली पाहिजेत. सगळे उपाय करून थकल्यानंतर राजीनामा देत त्यांनी पत्रकार परिषद घेतली असती, तर देशभरात त्यांच्या भूमिकेचे स्वागत झाले असते. परंतु झाले उलटेच या प्रश्नांची उत्तरं चौघांकडूनही मागितली पाहिजेत. सगळे उपाय करून थकल्यानंतर राजीनामा देत त्यांनी पत्रकार परिषद घेतली असती, तर देशभरात त्यांच्या भूमिकेचे स्वागत झाले असते. परंतु झाले उलटेच जे. चेलमेश्वर, कुरियन जोसेफ, रंजन गोगोई आणि मदन लोकुर या चार न्यायमूर्तींनी जागतिक स्तरावर भारतीय न्यायव्यवस्था कलंकित करण्याचे काम केले आहे, असे खेदाने नमूद करावे लागते.\nवादाचे एक प्रमुख कारण, जे प्रश्न विचारला असता न्यायमूर्तींनी सांगितले होते ते म्हणजे, न्यायमूर्ती ब्रिजमोहन हरिकिशन लोया यांच्या मृत्यूचा खटला. सोहराबुद्दिन शेख चकमकीत मारला गेल्याच्या प्रकरणी एक खटला न्यायालयात चालू होता आणि त्याची सुनावणी न्या. लोया यांच्याकडे होती. त्यामुळे लोया यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता, असा संशय प्रारंभी व्यक्त करण्यात आला होता. पण, ‘‘माझ्या वडिलांचा मृत्यू हा नैसर्गिक आहे, आम्हाला कसलाही संशय नाही, या प्रकरणात आमच्या कुटुंबीयांना ओढू नका,’’ असे त्यांचा मुलगा अनुज लोया याने पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केल्याने, लोयांच्या मृत्यूबाबतचा वाद खरेतर संपुष्टात यायला हवा. या आधीही लोया यांच्या कुटुंबीयांनी खुलासा केला असतानाही हे प्रकरण वारंवार का उकरून काढले जाते, या प्रश्नाचे उत्तर राजकारणात दडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांना लक्ष्य करण्यासाठी आणि केंद्रातली गेलेली सत्ता परत मिळवण्यासाठी कोण कटकारस्थानं करीत आहेत, हे सहज लक्षात यावे.\nजगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीतील सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी आपसातले मतभेद पत्रकार परिषदेतून जाहीर करून देशवासीयांना चक्रावून सोडले आहे. कारण, स्वतंत्र भारताच्या इतिहासात असा प्रकार कधी घडलाच नव्हता चार न्यायमूर्तींच्या पत्रकार परिषदेची माहिती समोर आली तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. या पत्रकार परिषदेचे भांडवल करीत, काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी भारतीय जनता पार्टीवर तोंडसुख घेणे सुरू केले. वास्तविक, वाद हा न्यायमूर्तींमधला होता, सरकारशी त्याचा काहीही संबंध नव्हता. सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचीही आवश्यकता नव्हती. अपेक्षेप्रमाणे सरकारने हस्तक्षेप केलाही नाही. पण, ज्यांना २०१९ च्या निवडणुकांचे डोहाळे लागले आहेत, त्यांनी आतापासूनच सरकारला झोडपून काढायला सुरुवात केली आहे. राहुल गांधी यांनी नेहमीप्रमाणेच सगळ्यात आधी प्रतिक्रिया दिली. प्रकरण काय आहे, प्रकरणाचे गांभीर्य काय आहे, आपल्या प्रतिक्रियेचा परिणाम काय होईल, याचा कसलाही विचार न करता राहुल गांधी यांनी अपेक्षेप्रमाणेच प्रतिक्रिया दिली. अजूनही आपण राजकीयदृष्ट्या परिपक्व झालेलो नाही, याचा पुरावाच त्यांनी देशवासीयांना दिला\nभारतात ज्या सर्वोच्च संवैधानिक संस्था आहेत, त्यात सर्वोच्च न्यायालय सगळ्यात वर आहे. त्यामुळे आपसातले मतभेद पत्रकार परिषदेच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणून चारही न्यायमूर्तींनी न्यायालयाच्या प्रतिष्ठेवर आघात केला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून जनतेला फार मोठ्या अपेक्षा आहेत. अगदी कनिष्ठ न्यायालयापासून तर उच्च न्यायालयापर्यंत कुठे न्याय मिळाला नाही, तर सुप्रीम कोर्टात आपल्याला जरूर न्याय मिळेल, सुप्रीम कोर्टात निश्चितपणे काहीतरी तोडगा निघेल, या आशेवर लोक सुप्रीम कोर्टात धाव घेत असतात. पण, सुप्रीम कोर्टाच्या प्रशासनाचे कामकाज नीट चालत नाही, अशी खंत याच न्यायालयातले चार न्यायमूर्ती जाहीरपणे व्यक्त करणार असतील, तर लोकांनी तरी न्यायव्यवस्थेवर विश्वास कसा ठेवायचा या चारही न्यायमूर्तींनी सरन्यायाधीशांवरही अविश्वास व्यक्त केला आणि न्यायालयातल्या प्रशासनाचे कामकाज नीट चालत नाही असे सांगत, देशातल्या लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे, असे सांगितल्याने अजूनही सामान्य जनतेने सर्वोच्च न्यायालयावर डोळे झाकून विश्वास ठेवायला हवा या चारही न्यायमूर्तींनी सरन्यायाधीशांवरही अविश्वास व्यक्त केला आणि न्यायालयातल्या प्रशासनाचे कामकाज नीट चालत नाही असे सांगत, देशातल्या लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे, असे सांगितल्याने अजूनही सामान्य जनतेने सर्वोच्च न्यायालयावर डोळे झाकून विश्वास ठेवायला हवा कशी ठेवेल जनता विश्वास कशी ठेवेल जनता विश्वास अन् जनतेने अविश्वास व्यक्त करायला सुरुवात केली, तर ती जबाबदारी कुणाची\nलोकशाही धोक्यात आली आहे असे म्हणणे, सरन्यायाधीशांविरुद्ध उघडपणे बंड करणे खरेतर अजीबातच योग्य नाही. पण, चार न्यायमूर्तींनी असे केले आहे. त्यांच्या अशा बोलण्याने जर जनतेच्या मनात सर्वोच्च न्यायालयाबाबत गैरसमज निर्माण झाला असेल, न्यायालयात खरोखरीच गडबड होते आहे, असा त्यांचा समज झाला असेल, तर जबाबदार कोण जनता, की हे चार न्यायमूर्ती जनता, की हे चार न्यायमूर्ती जनतेत जर गडबड होत असल्याचा संदेश गेला असेल, तर तो संदेशच सुप्रीम कोर्टाच्या प्रतिष्ठेला आघात पोचवणारा आहे, हे कुणीच अमान्य करणार नाही. जी काही हानी झाली आहे, ती सहजपणे भरून निघणारी नाही. कारण, गेल्या आठवड्यात शुक्रवारी जे काही घडले ते अकल्पनीय होते. लखनौमधील एका मेडिकल कॉलेजच्या संदर्भात असलेल्या प्रकरणाशीही या वादाचे तार जुळले आहेत. या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीशांनी आपल्या पसंतीच्या पीठाकडे सोपविल्याचा अप्रत्यक्ष आरोप या चार न्यायमूर्तींनी केला होता. त्यांच्या आरोपात तथ्य किती, हा वेगळा भाग आहे. त्याची शहानिशा करण्याचीही आवश्यकता वाटत नाही. कारण, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे ती ही की, कोणत्या खटल्याचे कामकाज कोणत्या पीठाकडे सोपवायचे, याचा संपूर्ण अधिकार हा सरन्यायाधीशांचा आहे. यांच्याकडे जे खटले सुनावणीसाठी आले आहेत, त्यांची सुनावणी यांनी प्रामाणिकपणे करायला हवी. अन्य प्रकरणांमध्ये काय सुरू आहे, हे पाहण्याचा अधिकारही सरन्यायाधीशांचा आहे. वर राष्ट्रपतीही आहेतच की जनतेत जर गडबड होत असल्याचा संदेश गेला असेल, तर तो संदेशच सुप्रीम कोर्टाच्या प्रतिष्ठेला आघात पोचवणारा आहे, हे कुणीच अमान्य करणार नाही. जी काही हानी झाली आहे, ती सहजपणे भरून निघणारी नाही. कारण, गेल्या आठवड्यात शुक्रवारी जे काही घडले ते अकल्पनीय होते. लखनौमधील एका मेडिकल कॉलेजच्या संदर्भात असलेल्या प्रकरणाशीही या वादाचे तार जुळले आहेत. या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीशांनी आपल्या पसंतीच्या पीठाकडे सोपविल्याचा अप्रत्यक्ष आरोप या चार न्यायमूर्तींनी केला होता. त्यांच्या आरोपात तथ्य किती, हा वेगळा भाग आहे. त्याची शहानिशा करण्याचीही आवश्यकता वाटत नाही. कारण, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे ती ही की, कोणत्या खटल्याचे कामकाज कोणत्या पीठाकडे सोपवायचे, याचा संपूर्ण अधिकार हा सरन्यायाधीशांचा आहे. यांच्याकडे जे खटले सुनावणीसाठी आले आहेत, त्यांची सुनावणी यांनी प्रामाणिकपणे करायला हवी. अन्य प्रकरणांमध्ये काय सुरू आहे, हे पाहण्याचा अधिकारही सरन्यायाधीशांचा आहे. वर राष्ट्रपतीही आहेतच की कोणते खटले कुणाकडे दिले पाहिजेत, याचीही एक स्थापित परंपरा आहे. त्यानुसारच काम होणे अपेक्षित आहे. आपसातले वाद सडकेवर न आणता ते सामंजस्याने आपसातच मिटवावेत, तेच सुप्रीम कोर्टाच्या आरोग्याला पोषक आहे. राजकीय नेत्यांनीही या वादापासून दूर राहणे लोकशाहीला पोषक आहे. सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांनी या संदर्भात परिपक्वता दाखविली. पण, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि कम्युनिस्ट नेते डी. राजा यांना हे साध्य झाले नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह लागले आहे. न्यायमूर्ती चेलमेश्वर यांना त्यांच्या घरी जाऊन डी. राजा का भेटले, याचा खुलासाही आता चेलमेश्वर यांनीच करायला हवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2018-10-19T13:02:19Z", "digest": "sha1:DEFQ4ZAOTBGN4NNHIHCPQ3GZX7T5EJZZ", "length": 5792, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वडजूबाई मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवडजूबाई मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम\nमंचर- आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील ढोबळेवाडी-जारकरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळा परिसर आणि वडजूबाई मंदिर परिसरात स्वच्छता केली. जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ढोबळेवाडी या शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी वडजुबाई मंदिर परिसर आणि जिल्हा परिषद शाळा परिसरात स्वच्छता करून स्वच्छता सर्वेक्षण अभियानात भाग घेतला. आपापल्या परिसरातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ करून परिसर स्वच्छतेसाठी स्वच्छता सर्वेक्षण 2018 राबवले जात आहे. या अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडीतील विद्यार्थ्यांनी स्वच्छता केली. यावेळी शिक्षक विजय थोरात, वैजयंता थोरात यांनीही या अभियानात भाग घेतला. यावेळी पहिली ते चौथी इयत्तेतील तेहतीस विद्यार्थी सहभागी झाले होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपालघरमध्ये विजय मिळवताना भाजपची दमछाक का झाली\nNext article“पाऊस गाणी’मध्ये रसिक ओलेचिंब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://simollanghan.blogspot.com/2016/04/blog-post_58.html", "date_download": "2018-10-19T14:33:05Z", "digest": "sha1:QVYMPPK4TNWY5ZBJDTZL3UZZAPCKVEQ3", "length": 5604, "nlines": 113, "source_domain": "simollanghan.blogspot.com", "title": "सीमोल्लंघन: या अंकात...", "raw_content": "\n'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...\nसमाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...\n'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे \"सीमोल्लंघन\"\nगेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम\nआणि गोष्ट ‘कुलर त्यागाची’\nडॉक्टर - जिथे गरज आहे तिथे . . .\nचावी घेऊन कुलूप शोधताना...\nसाक्षर लोक अन्न साक्षर असतात का\nआपली वने, आपली माणसे, आपले देव\nअशी होळी सुरेख बाई\nआणि ‘माणूस’ समजू लागला\nपुणे ते आहुपे, व्हाया आनंद मामा\nयू कॅननॉट चूज टू स्टे सोबर अॅंड टेस्ट इट टू\nपुस्तक परिचय – अज्ञात गांधी\nनिर्माणीच्या नजरेतून . .\nकविता - यार हो\nसीमोल्लंघन : मार्च - एप्रिल २०१६\nआणि गोष्ट ‘कुलर त्यागाची’\nडॉक्टर - जिथे गरज आहे तिथे . . .\nचावी घेऊन कुलूप शोधताना...\nसाक्षर लोक अन्न साक्षर असतात का\nआपली वने, आपली माणसे, आपले देव\nअशी होळी सुरेख बाई\nआणि ‘माणूस’ समजू लागला\nपुणे ते आहुपे, व्हाया आनंद मामा\nयू कॅननॉट चूज टू स्टे सोबर अॅंड टेस्ट इट टू\nनिर्माणीच्या नजरेतून . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida-cricket/shukla-cricket-news-sting-operation-131894", "date_download": "2018-10-19T13:59:45Z", "digest": "sha1:WHRBT2LXZUDOA4RRYWWRDROZ3T536ZXA", "length": 13683, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "shukla cricket news sting operation स्टिंग ऑपरेशनचे \"शुक्‍लकाष्ट' | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 20 जुलै 2018\nउत्तर प्रदेश संघातील निवडीसाठी लाच मागितल्याचे \"स्टिंग ऑपरेशन'मुळे उघडकीस आल्याने \"आयपीएल'चे चेअरमन राजीव शुक्‍ला यांच्या स्वीय कार्यकारी सचिवाला राजीनामा देण्यास \"बीसीसीआय'ने भाग पाडले.\nनवी दिल्ली - उत्तर प्रदेश संघातील निवडीसाठी लाच मागितल्याचे \"स्टिंग ऑपरेशन'मुळे उघडकीस आल्याने \"आयपीएल'चे चेअरमन राजीव शुक्‍ला यांच्या स्वीय कार्यकारी सचिवाला राजीनामा देण्यास \"बीसीसीआय'ने भाग पाडले.\nअक्रम सैफी असे त्याचे नाव आहे. एका हिंदी वाहिनीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये त्याने क्रिकेटपटू राहुल शर्मा याच्याशी दूरध्वनीवर बोलताना रोख रक्कम आणि अन्य स्वरूपात लाच मागितली. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत \"बीसीसीआय'ने सैफीला निलंबित केले आहे. शुक्‍ला हे उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेचे (यूपीसीए) संचालकही आहेत. \"बीसीसीआय'च्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले, की सैफीने राजीनामा दिला आहे. आम्ही शुक्‍ला यांना मत विचारले असता त्यांनी तो तातडीने स्वीकारावा, असे सांगितले. आम्ही सैफीकडून स्पष्टीकरण मागविले आहे. मंडळाच्या 32व्या नियमानुसार चौकशी आयुक्तांची नियुक्ती झाल्यावर ते तपासणी करतील. \"यूपीसीए'शी त्यांच्याशी संबंधित काही मुद्दे असतील, तर ते नियमानुसार हाताळेल.\nया नियमानुसार याप्रकरणी मंडळाचे अध्यक्ष सी. के. खन्ना चौकशी आयुक्त नेमतील. त्यांना 15 दिवसांत अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. अहवाल \"बीसीसीआय' शिस्तपालन समितीला पाठविण्यात येईल.\nमंडळाच्या भ्रष्टाचारविरोधी शाखेचे प्रमुख अजित सिंग यांनी सांगितले, की आम्ही संबंधित वाहिनीकडून ध्वनिफिती मागविल्या आहेत. आम्ही संपूर्ण चौकशी करू. संबंधितांशी बोलणे होईपर्यंत काहीही भाष्य करणे अवघड आहे.\nसैफीने बोगस प्रमाणपणे दिल्याचा आरोपही राहुलने केला आहे. तो भारत किंवा राज्य संघाकडून खेळलेला नाही. सैफीने सर्व आरोपांचा इन्कार केला आहे.\n\"यूपीसीए'चे चिटणीस युधवीर सिंह यांनी संघनिवडीतील भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले, की आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जाऊ. आमची संघनिवड प्रक्रिया पारदर्शक आहे. सैफी व राहुल यांच्यातील संभाषण त्या दोघांचा वैयक्तिक विषय असल्याने मी भाष्य करणार नाही. मी राहुलविषयी माहिती घेतली. तो कधीच संभाव्य संघात नव्हता. त्यामुळे तो विश्‍वासार्ह नाही.\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nनागरिकांना नीट उत्तरे देता येत नसतील तर बदली करुन घ्या - भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांच्या विजेच्या समस्यांची सोडवणूक करताना नीट उत्तरे देता येत नसेल तर स्वताहून बदली करून जा असा इशारा...\n2019 मध्ये दिल्लीत भगवा झेंडा फडकवणारच - उद्धव ठाकरे\nमुंबई : 2014 ची हवा आता राहिली नाही. हवामान बदलले आहे. तुम्हाला सर्वांना घेऊन मी मोठी टक्कर दिली होती. 2019 मध्ये अशी परिस्थिती नको असल्यास शिवसेनेला...\nऔरंगाबादेत रिपब्लिकन सेनेने केले मनूस्मृतीचे दहन\nऔरंगाबाद : परंपरेच्या नावाखाली रावण दहन करून मनुस्मृतीतील अस्पृश्यता पाळली जाते. असा आरोप करत आदिवासींच्या नायकाचे मनुवाद्यांनी विद्रुपीकरणाचा विरोध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-usa-donald-trump-and-indian-youth-90528", "date_download": "2018-10-19T14:08:03Z", "digest": "sha1:2RXU6WOKUY2SQOYKA25NK2T3O3FBY3X6", "length": 14731, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial usa donald trump and indian youth ‘घरवापसी’चा अमेरिकी मार्ग! | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 4 जानेवारी 2018\nपाकिस्तानची लष्करी आर्थिक मदत रोखून भारतीयांकडून वाहवा मिळवणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकावासी भारतीयांवरही जणू दुसरा बडगा उगारला आहे. भरपूर शिकून अमेरिकेच्या स्वप्नभूमीत स्थायिक होण्याचे स्वप्न पाहणारा भारतीय नवतरुणवर्ग आता खडतर वाटेला लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे गेले काही वर्षे चर्चेत असलेल्या ‘एच-वन बी’ व्हिसाच्या नियमांची पुनर्रचना करण्याचा ट्रम्प सरकारचा इरादा हे असून तसे घडलेच, तर लाखो भारतीयांना सरळ घरचा रस्ता धरावा लागणार आहे.\nपाकिस्तानची लष्करी आर्थिक मदत रोखून भारतीयांकडून वाहवा मिळवणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकावासी भारतीयांवरही जणू दुसरा बडगा उगारला आहे. भरपूर शिकून अमेरिकेच्या स्वप्नभूमीत स्थायिक होण्याचे स्वप्न पाहणारा भारतीय नवतरुणवर्ग आता खडतर वाटेला लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे गेले काही वर्षे चर्चेत असलेल्या ‘एच-वन बी’ व्हिसाच्या नियमांची पुनर्रचना करण्याचा ट्रम्प सरकारचा इरादा हे असून तसे घडलेच, तर लाखो भारतीयांना सरळ घरचा रस्ता धरावा लागणार आहे. ‘एच-वन बी’ व्हिसा हा अमेरिकेत नोकरी- व्यवसायानिमित्त स्थायिक झालेल्या परदेशीयांना तीन ते सहा वर्षांसाठी मिळू शकतो. अर्थात पुरस्कर्त्या कंपनीच्या पाठबळावर हा व्हिसा मिळतो. चांगल्या गुणवत्तेच्या आधारे अमेरिकेत पुरस्कृत व्हिसा मिळवून कामानिमित्त जायचे आणि नंतर यथावकाश ‘ग्रीन कार्ड’ मिळवून स्थायिक व्हायचे हा परदेशी तरुणांचा पुरातन परिपाठ. यात पहिल्यापासून भारतीय तरुणाई आघाडीवर होती व आहे. तथापि, ‘ग्रीन कार्ड’ म्हणजेच अमेरिकी नागरिकत्वासाठी अर्ज केल्यानंतर ‘एच-वन बी’ व्हिसाची मुदतवाढ मिळवत कायम राहायचे, या परदेशी करिअरवाद्यांच्या परिपाठालाच धक्‍का देण्याचे ट्रम्प सरकारने ठरवलेले दिसते.\nनव्या नियमानुसार ‘एच-वन बी’ व्हिसाला वारंवार मुदतवाढ मिळणे आता बंद केले जाईल. परिणामी, व्हिसाचे काम लटकले, तर नोकरी- व्यवसायावरच थेट पाणी सोडावे लागणार आहे. इथेच खरी मेख आहे. कारण आजमितीस तब्बल दहा लाख भारतीय ‘ग्रीन कार्डा’च्या प्रतीक्षेत आहेत, आणि ‘एच-वन बी’ व्हिसा मिळवून अमेरिकेत नोकरीधंदा करणाऱ्या परदेशींमधले निम्मे भारतीयच असतात. ‘एच-वन बी’ व्हिसासाठी अन्य देशांसाठी अमेरिकेने कुठलाही कोटा ठरवून दिलेला नाही. दरवर्षी ८५ हजार भारतीयांना अमेरिकेत व्हिसा मिळतो. नव्या नियमानुसार फक्‍त सात टक्‍के परदेशी नागरिकांना ‘ग्रीन कार्ड’ देण्याचे अमेरिकेचे धोरण आहे. भूमिपुत्रांना न्याय्य हक्‍क मिळालाच पाहिजे, या जागतिक मतप्रवाहाला अनुसरूनच ट्रम्प सरकारने मध्यंतरी ‘बाय अमेरिकन, हायर अमेरिकन’ ही धोरणवजा घोषणा केली. म्हणजे अमेरिकन वस्तू खरेदी करा, आणि अमेरिकांनाच नोकरीत प्राधान्य द्या’ असा त्याचा अर्थ. मात्र, नव्या व्हिसानिर्बंधांमुळे ही बाब भारतीयांच्याच सर्वाधिक मुळावर येण्याची शक्‍यता आहे.\nनाशिक - विजयादशमीच्या मुहूर्तावर गुरुवारी (ता. १८) अनेकांनी फ्लॅटची बुकिंग केली. यामुळे रिअल इस्टेट व्यवसायाला चालना मिळाली. रेडीपझेशन फ्लॅटला अधिक...\nमेट्रोची घोषणा नाशिककरांसाठी मृगजळ\nनाशिक - नागरी भागात एखादा प्रकल्प उभा करायचा झाल्यास सल्लागार संस्थेकडून प्रथम सर्वेक्षण करून घेतले जाते. नंतर प्रकल्प अमलात आणायचा की नाही, याचा...\nमी, गरीबांची सेवा करू शकलो, याचे समाधानः मोदी\nशिर्डी: गरीब असो किंवा मध्यम परिवार असेल, त्यांना घर देण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले आहेत. प्रयत्न यापूर्वीही झाला, पण दुर्दव्याने त्यांचे लक्ष...\nजळगावात पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार\nजळगाव : शहरातील कोल्हे हिल्स सौखेडा शिवारातील जाणता राजा शाळेजवळच पत्री शेड मध्ये वास्तव्यास असलेल्या बांधकाम मजुरांच्या पाच वर्षीय मुलीला गाढझोपेत...\nहवेच्या प्रदूषणास व पर्यायाने मानवी आरोग्यास कारणीभूत असलेला एक घटक अनेकदा दुर्लक्षित राहतो. तो म्हणजे धूळ. हवेतील धूलिकणांचा फटका केवळ महानगरांनाच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://simollanghan.blogspot.com/2015/02/blog-post_99.html", "date_download": "2018-10-19T14:33:59Z", "digest": "sha1:SHML4FHGQ2PFSVZHAA6MXWSY5NXIER4S", "length": 12383, "nlines": 99, "source_domain": "simollanghan.blogspot.com", "title": "सीमोल्लंघन: प्रिय मित्र-मैत्रिणींनो,", "raw_content": "\n'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...\nसमाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...\n'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे \"सीमोल्लंघन\"\nगेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम\nनिर्माणच्या सहाव्या बॅचच्या १२४ वैद्यकीय आणि अवैद्यकीय मित्र-मैत्रिणी अधिकृतपणे आपल्या कुटुंबात दाखल झाल्या आहेत. दरवेळे प्रमाणे ‘तारूण्यभान ते समाजभान’ ही या शिबिरांची theme होती. या शिबिरांबद्दल थोडक्यात...\nवैद्यकीय शिबिराच्या काही दिवस आधी नायनांना सौम्य हृदयविकाराचा झटका आल्यामुळे तातडीने नागपूरला हलवावे लागले. मात्र शिबीर ठरलेल्या वेळीच पार पडले पाहिजे असा अम्मा व नायना दोघांचाही आग्रह होता. या शिबिरात दोघांचीही उपस्थिती अतिशय मर्यादित राहिली. दोघांच्या अनुपस्थितीत शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. योगेश कालकोंडे यांची खूप मदत झाली. या शिबिरात अनेक सहभागी पद्धतीची सत्रे झाली. खेळ (उदा. जीतो जितना जित सको), Group exercises (माया केस स्टडी, Who is the best doctor, धानोरा तालुक्याला विविध मार्गांनी ३ वर्षे आरोग्यसेवा देण्यासाठीच्या नियोजनाचे सादरीकरण), Book club (१० जणांनी १० पुस्तकांबद्दल सर्वांसमोर सादरीकरण केले), Journal club (६ गटांनी ६ scientific / semi-scientific articles बद्दल सर्वांसमोर सादरीकरण केले), वादविवाद, विनोबांच्या लेखांचे वाचन आणि गटचर्चा, रोज होणारे डायरीचे शेअरिंग यांमार्फत शिबिरार्थ्यांनी शिबीर समृद्ध केले. शिबिराच्या शेवटच्या टप्प्यात अम्मा व नायनांनी शिबिरार्थ्यांसोबत गप्पा मारल्या. नायनांची तब्येत हळूहळू सुधारत आहे.\nदोन्ही शिबिरांत learning blog चा प्रयोग झाला. शिबिरातले महत्त्वाचे learnings काही शब्दांच्या माध्यमातून लक्षात रहावे यादृष्टीने फळ्याचा learning blog म्हणून उपयोग करण्यात आला. दोन्ही शिबिरात प्रेरणा व वैचारिक स्पष्टता यासोबतच काही कौशल्ये देण्याच्या उद्देशाने सत्रे झाली. सुनील काकांनी 7 habits पैकी पहिल्या दोन habits वर सत्र घेतले. संतोष भाऊ आणि महेश भाउंनी ‘मोजावे का व कसे’ हे सत्र घेतले, तर योगेश दादाने ‘वैद्यकीय कुशलतेची धार कशी वाढवावी’ हे सत्र घेतले. श्रद्धा चोरगी, मंदार देशपांडे, प्रफुल्ल शशिकांत, केदार आडकर आणि निखिल जोशी या जुन्या निर्माणींनी या शिबिरांत शेअरिंग केले. दोन्ही शिबिरांदरम्यान रक्तदान शिबीर घेण्यात आले.\nनिर्माणचा application form भरताना आपण बरेचदा लिहितो की, ‘मला समाजासाठी काही तरी करायचय, पण काय ते समजत नाही.’ शिक्षण क्षेत्रात काम करू की पर्यावरणाच्या क्षेत्रात, की शेतीच्या क्षेत्रात करू माझी आवड आणि कौशल्ये नेमकी कशात आहेत माझी आवड आणि कौशल्ये नेमकी कशात आहेत हे ‘काय’ आपल्याला कसं समजू शकेल हे ‘काय’ आपल्याला कसं समजू शकेल असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात.\n‘कर के देखो’ या तत्त्वानुसार प्रत्यक्ष काम करून योग्य निवड करण्यास मदत व्हावी यासाठी निर्माण तर्फे ‘कर के देखो’ फेलोशिप सुरूकरण्यात येत आहे. यानुसार ३ फेलोजना एका वर्षासाठी १०,००० रू प्रती महिना फेलोशिप देण्यात येईल. निर्माणच्या सर्व ‘गुगल ग्रुप्स वर फेलोशिपचा तपशील पाठवला आहे. तरी ज्या निर्माणींना या फेलोशिपची गरज असेल त्यांनी आपले नाव व resume १० मार्च पर्यंत contact.nirman@gmail.com वर पाठवावा.\nयाशिवाय, चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीची अंमलबजावणी एप्रिल २०१५ पासून होण्याची शक्यता आहे. त्यासाठी चंद्रपूरच्या महिलांच्या आंदोलनाला निर्माणच्या अनेक युवांनी सक्रीय पाठींबा दिला होता. चंद्रपूरची दारूबंदी झाल्यावर गडचिरोली-चंद्रपूर-वर्धा असा दारूबंद झोन तयार होईल. २७ जानेवारी रोजी, पिताजींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने, ‘तिन्ही जिल्ह्यांत परिणामकारक दारूबंदी कशी करता येईल’ या प्रश्नावर विचारमंथन करण्यासाठी तिन्ही जिल्ह्यांतील सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी यांची परिषद माजी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शोधग्राममध्ये संपन्न झाली.\nसीमोल्लंघन: जानेवारी - फेब्रुवारी २०१५\nया अंकात . . .\nई – प्रशासन गावोगाव पोहोचवताना . . .\nबीजॊत्सव २०१५ – प्रश्नांकडून उपायांकडे...\nचारुता गोखलेच्या संशोधनाला प्रथम पारितोषिक \nनव्या वर्षाची अशीही सुरुवात \nगणेश बिराजदारचे धरामित्र सोबत काम सुरु\nवडाळ्यातील वाहनचालकांची आरोग्य तपासणी\nपाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस & डेमोक्रसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://vvcmc.in/vvmc/?page_id=586", "date_download": "2018-10-19T13:37:34Z", "digest": "sha1:US5ASEFJ5ZIUBIDIHKICG2HNKJJNCEOV", "length": 9410, "nlines": 139, "source_domain": "vvcmc.in", "title": "अंदाज पत्रक २०१५-१६ | वसई विरार शहर महानगरपालिका", "raw_content": "\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१६-१७\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१७-१८\nYou are here: Home अहवाल आणि सर्वेक्षण अंदाज पत्रक अंदाज पत्रक २०१५-१६\nमा. आयुक्त यांची टिपणी २०१५-१६\nस्थायी समिती सभा ठराव २०१५-१६\nमहासभेचे अंतिम अंदाज पत्रक २०१५-१६\nजमा खर्च गोषवारा (१) २०१५-१६\nजमा खर्च गोषवारा (२) २०१५-१६\nवृक्ष प्राधिकारी यांचे मनोगत ठराव\nवृक्ष प्राधिकरण अंदाज पत्रक २०१५-१६\nराखीव तरतुदी परिगणना २०१५-१६\nपरिवहन (VVMT) अर्थसंकल्प २०१५-१६\nपरिवहन स्थायी समिती सभा ठराव\nपोटनिवडणूक २०१८-वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांना जाहीर सूचना\nनिविदा व दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\nसेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी भरती\nवैद्यकीय आरोग्य विभागा अंतर्गत भरती\nराष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान थेट मुलाखती\nसमारंभ तपासणी पथकाची यादी\nमहानगरपालिकेमध्ये सेवानिवृत्त राज्यशासकीय क्रीडा अधिकारी भरती\nखड्डे संदर्भात तक्रारीबाबतची जाहीर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अधिनस्त असलेल्या नऊ प्रभाग निहाय मालमत्तेच्या देयक रकमेचे शंका निरसनाबाबत\nअनधिकृत इमारती बाबत -जाहिर सूचना\nवृक्ष कापण्याबाबत सुचना व हरकत बाबतची जाहीर सुचना\nवसई विरार शहर महानगरपालिकेतील वैद्यकिय आरोग्य अधिकारी या मंजूर रिक्त पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती होणेबाबत\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ मधे रिक्त पदाची पोटनिवडणूक मतदार यादी-जाहीर सुचना\nमुळ प्रारूप मतदार यादी -वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका-आपत्कालीन स्थितीत मदद कार्य करणाऱ्या शासकीय यंत्रणांचे संपर्क क्रमांकांची यादी\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ रिक्त पद (एक जागा) पोटनिवडणूक-जाहिर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिका,प्रभाग क्र.९७-साईनगर व मानव मंदिर परिसर या रिक्त पदाच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम\nमहाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले नियम व आदेश\nवसई-विरार शहर महानगरपालिका-शांतता क्षेत्र घोषित केलेले ठिकाण\nटोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३\nपोलीस स्थानक : १००\nअग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११\nवैद्कीय मदत : १०८\nठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७\nई निविदा / दर पत्रक\nइथे क्लिक करा:- ई- निविदा\nवसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nCopyright © 2015-2016 वसई विरार शहर महानगरपालिका.\nएकूण संकेतस्थळी भेट देणारे :-\nई निविदा / दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/mikki-mouse-short-story/", "date_download": "2018-10-19T14:13:41Z", "digest": "sha1:6OB5F2LTB5LPILXTQXXXP5EPHNG24CX5", "length": 10563, "nlines": 128, "source_domain": "marathimotivation.in", "title": "मिक्की माऊस च्या जन्माची एक छोटी गोष्ट. - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome जनरल इंटरेस्टिंग फॅक्टस मिक्की माऊस च्या जन्माची एक छोटी गोष्ट.\nमिक्की माऊस च्या जन्माची एक छोटी गोष्ट.\n​जगप्रसिद्ध कार्टून कॅरेक्टर मिक्की माऊस तुम्हाला नक्की माहिती असेल. तुम्ही लहान असताना याचा एखादा तरी सिरीयल अथवा चित्रपट नक्की पाहिलेलं असेल. मिक्की माऊस घडवणारा वॉल्ट डिस्ने हा लहान सहान कार्टून फिल्मस बनवत असे. मग त्याला मिक्की गवसला, मिक्की ने वॉल्ट डिस्ने च भाग्यच उजळवले आणि त्याला चिक्कार पैसा आणि नाव मिळवून दिले.\nवॉल्ट डिस्ने मिक्की सोबत\nअश्या या मिक्की नावाचा उंदराची, कहाणी खूप रोचक आहे. वॉल्ट डिस्ने हे त्यांचा गरिबीच्या दिवसात त्यांचा, लहान सहान स्टुडिओ मध्ये काम करत बसले होते. त्या स्टुडिओ मध्ये बरेच उंदीर पळापळ करीत होते. त्या उंदरांची पळापळ वॉल्ट डिस्ने खूप तल्लीन होऊन बघू लागले. अचानक त्यांचा मनात उंदरालाच कार्टून कॅरेक्टर बनवण्याचा विचार आला. त्यांनी मिक्की माऊस बनवला.\nसुरुवातीला त्यांनी या उंदीर रुपी कार्टून कॅरेक्टर ला मॉर्टीमर असे नाव ठेवलं होतं. पण नंतर बायको च्या अग्रहा खातर त्यांनी त्याच नाव मिक्की ठेवलं.अश्या या मिक्की माऊस चे आज म्हणजे 13 जानेवारी ला पहिली चित्रकथा प्रकाशित झाली होती त्या निमित्य, आज आपण मिक्की माऊस विषयी थोडी रोजक माहिती बघणार आहोत.\nमिक्की बद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्टस (माहिती)\nपहिल्या बोल पटात मिक्की साठी खुद वॉल्ट डिस्ने यांनी आवाज दिलं होतं. त्या अगोदर मिक्की फक्त मूक पटतच दिसला होता.\nमिक्की च्या हाताला फक्त 4 बोटे आहेत. यावर वॉल्ट डिस्ने म्हणतो की उंदराला 5 बोटे खूप जास्ती होतात.\nत्याने त्याचा पहिला बोलपटात पहिला शब्द हॉट डॉग हा बोलला होता.\nमिक्की चे मोठे दिसणारे कानांचे एंगल 105 अंश एवढं आहे.\n1978 मध्ये हॉलीवुड हॉल ऑफ फेम मध्ये जागा मिळवणारा तो प्रथम कार्टून कॅरेक्टर होता.\n1944 मध्ये दुसऱ्या विश्व युद्धा मध्ये अलायड फोर्सेज ने नॉरमंडी वर स्वारी केली तेंव्हा त्यांचा गुप्त अधिकाऱ्यांनी मिक्की माऊस याचा कॉड वर्ड म्हणून उपयोग केला.\n – I.P.S. विश्वास नांगरे पाटील यांना आलेला सुंदर अनुभव…\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/bal-bothe-writes-tribute-sambhajirao-mhase-70287", "date_download": "2018-10-19T14:06:29Z", "digest": "sha1:JB3OWZQXLHSSK4NCTUGHX3IM5ALLAHRB", "length": 22454, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "bal bothe writes tribute to sambhajirao mhase गरिबांचा वकील अन्‌ कडक बाण्याचा न्यायमूर्ती | eSakal", "raw_content": "\nगरिबांचा वकील अन्‌ कडक बाण्याचा न्यायमूर्ती\nडॉ. बाळ ज. बोठे पाटील\nसोमवार, 4 सप्टेंबर 2017\nराहुरी तालुक्‍यातील कोंढवडसारख्या ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील एक चुणचुणीत तरुण 1971मध्ये पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजमधून वकील झाला. नगरचे तत्कालीन नामांकित वकील माजी खासदार चंद्रभान बाळाजी आठरे पाटील यांच्या हाताखाली वकिलीचे धडे त्याने गिरवले. पुढे हा तरुण ऍड. संभाजीराव म्हसे पाटील या नावाने राष्ट्रीय पातळीवर गाजला.\nउच्च न्यायालयातील न्यायमूर्तीपदापर्यंत संभाजीरावांनी मजल मारली. न्यायमूर्ती म्हणून त्यांनी दिलेले अनेक निवाडे सर्वोच्च न्यायालयातही कायम झालेच; परंतु ते देशभर गाजलेही त्यातूनच कडक बाण्याचा निःस्पृह न्यायमूर्ती, असा लौकिक संभाजीरावांनी मिळविला. न्यायमूर्तीपदावरून निवृत्त झाल्यानंतर राज्य सरकारने मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी या सत्तरीतल्या 'तरुणा'ची नेमणूक केली. मराठा आरक्षणासंदर्भात सत्यशोधन करून सरकारला अहवाल देण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी आयोगावर सोपविली होती. त्या दृष्टीने संभाजीरावांनी आयोगाच्या कामाला गतीही दिली. तथापि, हे 'टास्क' पूर्ण होण्यापूर्वीच संभाजीरावांची झालेली 'एक्‍झिट' मनाला चटका लावणारी ठरली.\nमित्र परिवारात 'राजे', जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या आवारात 'म्हसे साहेब' व जिल्ह्याच्या वर्तुळात 'म्हसे भाऊसाहेब' नावाने प्रसिद्ध असलेल्या संभाजीरावांचे वडील महसूल खात्यात नोकरीस होते. तहसीलदार व उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केले. संभाजीरावांचे अकरावीपर्यंतचे शिक्षण कोरेगाव (जि. सातारा) येथे झाले. अहमदनगर महाविद्यालयातून त्यांनी राज्यशास्त्र विषय घेऊन बी. ए.ची पदवी संपादन केली. वर्गातील व महाविद्यालयातील बुद्धिमान विद्यार्थी म्हणून त्यांचा लौकिक होता. भा. पां. हिवाळे एज्युकेशन सोसायटीचे सर्वेसर्वा (कै.) टी. बार्नबस यांचे संभाजीराव लाडके विद्यार्थी होते. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, विलासराव देशमुख, भास्करराव आव्हाड, संभाजीराव फाटके, सुभाष पाटील यांच्यासह अनेक नामवंत त्यांचे वर्गमित्र. पदवीधर झाल्यानंतर संभाजीराव विधी शिक्षणासाठी पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथेही त्यांनी अहमदनगर महाविद्यालयाप्रमाणेच स्वतःचा ठसा उमटविला. सन 1971मध्ये वकील होऊन ते बाहेर पडले. नगरचे तत्कालीन ज्येष्ठ वकील माजी खासदार चंद्रभान बाळाजी आठरे पाटील यांच्या हाताखाली त्यांनी वकिली सुरू केली.\nआणीबाणीच्या काळात संभाजीरावांना सीलिंग कायदा, खासगी सावकारी, सहकार, कामगार, जिल्हा परिषद, साखर कारखाने, जिल्हा बॅंक, बाजार समित्या यांसह राजकारणाशी निगडित अनेक खटले चालविण्याचा अनुभव मिळाला. सीलिंग (कमाल जमीन धारणा) कायदा लागू झाला, त्या वेळी संभाजीरावांनी खेडोपाडी त्याबाबतच्या व्याख्यानमाला आयोजित करून शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन केले. त्यातूनच गरिबांचा व शेतकऱ्यांचा वकील म्हणून संभाजीरावांची 'इमेज' तयार झाली. (कै.) आठरे पाटील लोकसभा निवडणुकीत उतरल्यानंतर त्यांचे पक्षकार असलेले जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने, जिल्हा परिषद, जिल्हा बॅंक, तसेच इतर विविध संस्थांचे संभाजीराव कायदेविषयक सल्लागार बनले. कोणताही संवेदनशील खटला अथवा वाद असला, की म्हसे वकील, हे समीकरण कित्येक वर्षे कायम होते.\nवकिली करीत असतानाच संभाजीरावांनी आपले जिवलग मित्र प्रा. पी. ई. भराडी यांच्या साथीने संभाजीराजे नागरी सहकारी पतसंस्था स्थापन केली. त्याद्वारे गरजूंना मदत करीत, सहकारी संस्था कशी चालवावी, याचा मापदंड घालवून दिला. जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेवरही संभाजीरावांनी दीर्घ काळ विश्‍वस्ताची भूमिका बजावली. राहुरी फॅक्‍टरी येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. या दोन संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात संभाजीरावांनी भरीव योगदान दिले. महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या संचालकपदावर दीर्घ काळ काम करताना संभाजीरावांनी स्वतःची 'इमेज' निर्माण केली. वकिलांविरुद्धच्या तक्रारींची चौकशी करण्याच्या समितीवर त्यांची नेहमी वर्णी लागायची. नगरच्या विधी महाविद्यालयात अर्धवेळ व्याख्याता म्हणूनही त्यांनी मार्गदर्शन केले.\nसन 1988पासून संभाजीरावांनी जिल्हा न्यायालयाबरोबरच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातही वकिली सुरू केली. तेथेही ज्येष्ठ वकिलांमध्ये त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून वेगळे स्थान निर्माण केले. लोकसभेच्या 1990च्या निवडणुकीत नगर दक्षिण मतदारसंघात खासदार बाळासाहेब विखे पाटील विरुद्ध आमदार यशवंतराव गडाख असा सामना झाला. त्यामध्ये विखे पाटील यांना निसटता पराभव पत्करावा लागला. ही निवडणूक औरंगाबाद खंडपीठात गेली. तेथे संभाजीरावांनी विखे पाटील यांच्या बाजूने खटला चालविला. तब्बल वर्षभर चाललेल्या या खटल्यात गडाख यांना खासदारकी गमवावी लागली. या खटल्यामुळे संभाजीराव देशाच्या वर्तुळात गाजले.\nविखे-गडाख खटल्यामुळे संपूर्ण देशात आचारसंहितेबाबतची जागरूकता निर्माण तर झालीच; परंतु बेभान आरोप करणाऱ्या नेत्यांच्या भाषणांनाही लगाम घातला गेला. उमेदवारांच्या मागे सरकारी व्हिडिओ कॅमेरा सतत ठेवण्याच्या नियमाचीही तेव्हापासूनच अंमलबजावणी सुरू झाली. खंडपीठातील विविध खटलेही संभाजीरावांनी अस्खलितपणे युक्तिवाद करीत चालविले. त्यामुळे उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींमध्येही संभाजीरावांबद्दल आदराची भावना होती. त्यांच्या कायदेविषयक ज्ञानाची व्याप्ती व सखोलता पाहून 15 एप्रिल 1996 रोजी त्यांची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली. ज्या न्यायालयात त्यांनी वकिली केली, त्याच औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्तीपद भूषविण्याचा मान त्यांना लाभला. मुंबई व नागपूरलाही त्यांनी ज्येष्ठ न्यायमूर्ती म्हणून काम केले.\nगाजलेल्या अनेक खटल्यांच्या आठवणी, त्यासाठी केलेला अभ्यास, पणाला लावलेले कौशल्य, याबाबत ते नेहमी सांगायचे. पूर्वीच्या व आजच्या वकिली व्यवसायाची तुलना करीत, वकिलांनी अभ्यासपूर्ण खटले चालवावेत, असा आग्रह ते विविध व्यासपीठांवरून बोलताना धरायचे. वकिली व्यवसायाच्या माध्यमातून समाज घडविण्याचे काम झाले पाहिजे, यावर ते ठाम असत. ज्या गरीब पक्षकारांच्या बळावर आपण मोठे वकील होतो, त्यांना विसरू नये, हा त्यांचा संदेश तरुण वकिलांना मार्गदर्शक ठरणारा आहे.\nदुष्काळमुक्ती, महागाईविरोधात राष्ट्रवादीचा निफाड तहसीलवर धडक मोर्चा\nनिफाड : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप शिवसेनेच्या फसव्या सरकारविरोधात एल्गार पुकारत माजी आमदार दिलीप बनकर यांच्या...\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nअगली बार जबान कम चलेगी, हात ज्यादा चलेंगे\nऔरंगाबाद : शहरात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद करावे, आज आम्ही समजवण्यासाठी आलो चार दिवसांनंतर परत येऊ तेव्हा बोलणार नाही...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/hitguj/messages/644/123862.html?1174327368", "date_download": "2018-10-19T13:23:34Z", "digest": "sha1:7RA7FH6BRR4S63XKJE2M6U3BDYYO4OZU", "length": 3546, "nlines": 23, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सुर्यग्रहण", "raw_content": "\n>आज सुर्यग्रहण... ते पाहण्यासाठी सकाळी लवकरच ऊठुन गच्चीवर गेले. सुर्योदय ऊशीरा असल्यामुळे आधीच्या काही अवस्था अनुभवता आल्या नाहीत. पण सुर्योदयानंतर सूर्य ऊगवला तोच मुळी चन्द्राची सावली अन्गावर घेऊन लहानश्या काजुच्या आकारात. हळूहळू चन्द्राची सावली सुर्यावरुन पुढे सरकत होती.. तसतशे सुर्यबिम्ब उजळून निघायला लागले. त्याचा आकार पण प्रत्येक अवस्थेबरोबर बदलत होता. जवळ जवळ पाऊण तास हे निसर्गाचे नाट्य अनुभवायला मिळाले. आणी नंतर हा खेळ संपला व सुर्य ग्रहणमुक्त झाला. नंतर स्नान आटोपुन गुढी उभारण्याची तयारी केली.\nडिजीटल कमेरा नसल्यामुळे छायाचित्र घेता आली नाहीत.. <-/*2-\n>हा बीबी बंद करण्यात येतो आहे. आपले फोटो योग्य त्या जागी टाकावेत. <-/*1-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/65565", "date_download": "2018-10-19T14:45:07Z", "digest": "sha1:4NC247O3EWPKRLGBYATDUXQFD5B3YC26", "length": 22342, "nlines": 324, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लहान मुलांना बघण्यासारखे चित्रपट सुचवा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /लहान मुलांना बघण्यासारखे चित्रपट सुचवा\nलहान मुलांना बघण्यासारखे चित्रपट सुचवा\nमाझी मुलीची ३रि ची परीक्षा या आठवड्यात संपत आहे.\nबिल्डींग मधल्या बाकीच्या मुलांच्या शाळा /परीक्षा अजून १० एप्रिल पर्यंत चालतील.\nउन्हाळी शिबिरे, कॅम्प वगैरे त्या नंतर सुरु होतील\nत्यामुळे एप्रिल दुसर्या आठवड्या पर्यंत बाई घरीच असतील.\nसकाळ उशिरा उठणे आणि संध्याकाळ बाकी मुलांबरोबर खेळणे याने थोडी सुसह्य होईल पण प्रश्न दुपारचा आहे.\nदुपारच्या वेळी तिला कशात बिझी ठेवावे हा प्रश्न आहे.\nत्यावर शोधलेला एक उपाय म्हणजे दुपारचा वेळ तिला TV टाइम म्हणून देणे\nवय वर्षे ७-८ ला पाहण्यासाठी साजेसे हिंदी - मराठी- इंग्रजी (याला कमी प्रेफ्रन्स, कारण अजून कोणीतरी बाजूला बसून समजवावा लागतो )\nचित्रपट , सिरिअल्स, डोक्युमेंतरीज सुचवा.\nसाधारण कल्पना येण्यासाठी आत्ता पर्यंत पाहिलेले , कळलेले, चित्रपटांची नावे खाली देतोय.\n* आवर्जून वाचावी अशी पुस्तके सांगितलीत तरी चालेल.\nजर असा धागा आधीच असेल तर त्याचा पत्ता द्यावा\nडिस्ने चे सिनेमे पाहिले आहेत\nडिस्ने /पिक्सार चे सिनेमे पाहिले आहेत का निखळ करमणूक असते अगदी. आणि बहुधा फारसे समजावून सांगण्यासारखे नसते काही. ७-८ एज ग्रुप ला हे बेस्ट आहेतः\nस्मर्फ द लॉस्ट व्हिलेज\nस्मर्फ द लॉस्ट व्हिलेज\nजोर लगा के हैय्या\nहो disney चे बरेच पाहिलेत ,\nहो disney चे बरेच पाहिलेत , sorry वर लिहायला विसरलो.\n* आवर्जून वाचावी अशी पुस्तके\n* आवर्जून वाचावी अशी पुस्तके सांगितलीत तरी चालेल.>>>\nनवनीतच चित्ररामायणाच पुस्तक मिळत.महाभारताच पण असत.बाकी अकबर-बिरबल, अल्लाउद्दीन; टारझन वगैरे खूप पुस्तकं मिळतात.अनमोल प्रकाशन किंवा अमोल प्रकाशनाची अनेक पुस्तकं अनेक ठिकाणी उपलब्ध असतात.बाकी सुट्टीतले पण अंक असतात.तुम्ही ज्या भाषेत तिला गोष्टी सांगता त्याच भाषेतली पुस्तकं आणा.शक्यतो मराठी प्रीफर करा.कारण वाचायला मस्त वाटत.किशोरचे अंक किंवा साने गुरूजींच्या लहान मुलांच्या खूप गोष्टी आहेत.ती पुस्तक आणा.जमल्यास 'श्यामची आई' तुम्ही तीला वाचून दाखवा. मी आणि माझ्या भावाने दुसरी-तिसरीत हीच पुस्तकं वाचलेली.\n'मोआना' - फार फार क्युट\n'मोआना' - फार फार क्युट मुव्ही आहे.\nडम्बो - हा पण क्युट आहे मुव्ही. अर्ध्या डझन वेळा बघितलाय.\nअ‍ॅरिस्टोकॅट्स - मांजरी एवढ्या गोड आहेत. मी कमीत कमी एक डझनवेळा बघितला आहे सिनेमा.\nप्राणी आवडत असतील तर 'बॉर्न फ्री' आणि 'लिविन्ग फ्री' नक्की दाखवा.\nमटिल्डा बघताना भिती वाटते बर्‍याच मुलांना आणि 'जोर लगा के हैय्या' आत्ता एवढ्यात आलेला\nजोर लगा के... मधे काही अ\nजोर लगा के... मधे काही अ‍ॅडल्ट सीन्स आहेत बर का\nमाझ्या मुलाने \"अंदाज अपना\nमाझ्या मुलाने \"अंदाज अपना अपना\" फार एन्जॉय केला गेल्या आठवड्यात. सध्या सगळ्यांना \"तुम पुरुष ही नही, महापुरुष हो\" म्हणणं चालू आहे\nजोर लगा के... मधे काही अ\nजोर लगा के... मधे काही अ‍ॅडल्ट सीन्स आहेत बर का >>> हो ना, म्हणूनच विचारलं.\nमुलांकरीता निखळ करमणून देणारे इंग्रजी चित्रपट सुचवा\nयात सगळे इंग्रजी चित्रपट आहेत मुलांसाठी. मी हिंदी srt शोधून ती घालून दाखवते हे चित्रपट मुलांना.\nअरभाट चिल्ड्रन फिल्म क्लब\nयाचे पुढे काय झाले माहीत नाही, बघा काही मिळते का ते\nबनवाबनवी आवडला असेल तर धोबीपछाड दाखवून पहा\nपरवाच बादशाह पाहिला लहान\nपरवाच बादशाह पाहिला लहान पोरांसोबत.. ईयत्ता पहिली ते चौथी.. फुल्ल धमाल.\nअंदाज अपना अपना, हेराफेरी या टाईपचे विनोदी चित्रपट ट्राय करा.\nजॅकीचंदचे चित्रपट शोधा. भाषा नाही कळली तरी चालते. फुल्ल कॉमेडी एक्शन. माझे बालपण आणि उन्हाळी सुट्ट्या यावरच गेल्या.\nमी याच वयात पाच सहा वेळा पाहिला होता..\nडिडिएलजे सुद्धा ट्राय करू शकता..\nअरे हो आणि जिम कॅरी.. मिस्टर बीन.. हे सुद्धा टाईमपास आहेत.\nजिम कॅरीचा मास्क तर त्या वयातील ऑल टाईम फेवरेट..\nसिम्बा कल्पना छान आहे. पण\nसिम्बा कल्पना छान आहे. पण कुठे दाखवणार टॅब, मोबाईल वर दाखवलेत तर मोबाईल /टॅब वापरायची सवय/चटक लागणार नाही याची दक्षता घ्या.\nबाकी बरेच वर आलेत. इंग्रजी असले तरी समजवायला नाही लागणार बहुतेक. मुलं पिक्चरची पारायणं करतात बघून मला जाम आवडतं.\nवर आदिसिद्धीने लिहिलंय तशी पुस्तकं देता येतील- चंपक , ठकठक\nहोर्टन हिअर्स अ हु\nहोर्टन हिअर्स अ हु\nहा एक गोंडस हत्तीवरचा चित्रपट पण मस्त आहे\nवर लिस्टीत चार्ली ॲंड चॉकलेट\nवर लिस्टीत चार्ली ॲंड चॉकलेट फॅक्टरी आलाय का आमच्याकडे तो पण आवडतो.\nवरच्या लिस्टीशिवाय घरात आवडलेले होम अलोन आणि चिंटू. ( होम अलोन बघताना काही मुलांना मज्जा येते पण काहीजण घाबरतातसुद्धा. पुतणीला आता माझ्या घरात पण चोर येतिल अशी भिती वाटली होती )\nमडगास्कर सिरीज पण आवडते\nमडगास्कर सिरीज पण आवडते मुलांना. लायन किंग, हाउ टू ट्रेन युअर ड्रॅगन.\nफर्डिनाड - मी बघितला नाहीये.\nफर्डिनाड - मी बघितला नाहीये. लेकाने ट्रेलर बघून सजेस्ट केलेय नाव.\nसगळीकडे बोंबाबोंब, गम्मत जम्मत, एकापेक्षा एक, आमच्यासारखे आम्हीच, माझा पती करोडपती. (All are classic comedy Marathi movies)\nवरती दोन जणांनी शंका व्यक्त\nवरती दोन जणांनी शंका व्यक्त केलीय पण माझ्या पाहण्यात तरी ह्या चित्रपटात एकही अ‍ॅडल्ट सीन दिसलेला नाहीये.\nहा खास लहान मुलांकरिताच बनविलेला \"पर्यावरण वाचवा\" असा संदेश देणारा चित्रपट आहे.\nबार्बी चे सगळे सिनेमे\nबार्बी चे सगळे सिनेमे\nबार्बी अ‍ॅण्ड सम्थिंग समथिंग अशी नावं असतात.\nआमच्याकडे आताही (१२ वर्ष) आवडीने बघितले जातात.\nयूट्युब/इंटरनेटची परवानगी असेल तर:\nपाहता पाहता बरीच मोठी लिस्ट\nपाहता पाहता बरीच मोठी लिस्ट झाली कि,\nयु ट्यूब किंवा इंटरनेट वर पिक्चर पाहणे हे फक्त देखरेख असेल तरच अलाउड आहे, नॉर्मली पेन drive वर मुव्ही घेऊन tv वर पाहिले जातात\nतो इंग्रजी चित्रपटांचा धागा अजून पहायचा आहे, नंतर सावकाशीने पाहतो.\nहि पुस्तके आमच्या इकडच्या लोकल लायब्ररी मध्ये आहेत का तपासतो.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/65613?page=1", "date_download": "2018-10-19T13:26:41Z", "digest": "sha1:7CV43PFT4K5A7PSK6G4F33ZXQFHMNA7X", "length": 55478, "nlines": 310, "source_domain": "www.maayboli.com", "title": "विश्वास संपादन करून विणलेली फसवणुकीची जाळी (कॉन स्किम्स) | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /विश्वास संपादन करून विणलेली फसवणुकीची जाळी (कॉन स्किम्स)\nविश्वास संपादन करून विणलेली फसवणुकीची जाळी (कॉन स्किम्स)\nपाँझी स्किम, बॅजर गेम, स्पॅनिश प्रिझनर, नायजेरिअन स्कॅम ते चेन मार्केटिंग आणि भविष्यकथन अशी अनेकविध नावं विविध ठिकाणी आपल्या कानावर पडत असतात. हॉलिवुडने तर कॉन आर्टिस्टना (कॉन्फिडन्स आर्टिस्ट) टोटल रोमॅंटिसाईझ केलंय. या वेगवेगळ्या क्लुप्त्या नक्की आहेत काय आणि त्यात आपण कसे फसवले जातो याची लिस्ट करायचा प्रयत्न करतोय.\nही सगळी माहिती पब्लिक डोमेन मधूनच शोधून लिहिली आहे. ही फसवणूक करण्यासाठी लिहिलेली कृती नसून मला याविषयावर माहिती एकत्र करावीशी वाटली म्हणून लिहिलेली वेब एन्ट्री आहे. कुणाला घोटाळ्यात अडकण्यापासून किंवा 'घोटाळा आहे' हे समजायला या माहितीचा उपयोग झाला तर उत्तमच.\nअशा प्रकारची फसवणूक \"भारताच्या\" राजकारणात घडली असेल तरी हा धागा भारताच्या राजकारणावर नाही याची नोंद घ्या आणि शक्यतो कृपया इथे त्याचा रेफरन्स देणे टाळा.\nकॉन्फिडन्स गेम किंवा विश्वास जिंकून फसवणूक करताना फसवणूक करणारी व्यक्ती मानवी मनाच्या सहज आणि पुरेशा पुराव्याशिवाय विश्वास ठेवणे, अती-निरागसता (नाईव्ह), सहवेदना आणि त्यातून पटकन मदत करणे, स्वतःच्या कर्तृत्वावर/ गुणांवर/ क्षमतेवर असलेला फाजील विश्वास, कधीतरी फायद्यासाठी अनैतिक वागणूक करणे पण ती नैतिक नाही याचे पुरेपुर भान असणे, अप्रामाणिकपणा, लोभ, संधीसाधूपणा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हाव इ. सहज प्रेरणांच्या वापर आपल्या फायद्या साठी करतात.\nअशी विश्वास जिंकून फसवणूक करताना साधारण या सहा पायऱ्या वापरल्या जातात.\n१. तयारी: आधी फसवणुक कशी करायची याची जय्यत तयारी केली जाते. कोणी मदत करणारा लागणार असेल मदतनिसाची नेमणूक होते.\n२. सावज (व्हिक्टिम) हेरणे आणि त्याच्याशी संपर्क करणे\n३. बिल्ट अप: या अन्यायग्रस्त व्यक्तीला फायदा मिळण्याची संधी उपलब्ध करणे. जेणेकरून त्याच्या मनात हाव निर्माण होईल आणि ती हाव सारासारविचार क्षमतेवर हावी होईल.\n४. फायदा होणे: यात त्या व्यक्तीला थोडाफार आर्थिक फायदा होईल, आणि व्यक्तीचा एकुणात स्कीमवरचा विश्वास दुणावेल.\n५. गोंधळाची परिस्थिती निर्माण करून अन्यायग्रस्त व्यक्तीला चटकन निर्णय घेण्यास भाग पाडणे\n६. त्याच वेळी आजूबाजूच्या व्यक्ती (ज्या फसवणुकीत सामील आहेत) त्याच स्कीम मध्ये गुंतवणूक करत आहेत असा भास निर्माण करणे जेणे करून जे चालू आहे ते योग्य आहे हा भास कायम राहील.\nकाही प्रसिध्द फसवणुकीची जाळी\n१. स्पॅनिश प्रिझनर: किंवा अ‍ॅडव्हान्स फी, नायजेरिअन पत्र इ. : यात फसवणूक करणारी व्यक्ती आपण एका श्रीमंत माणसाच्या संपर्कात आहोत जो/ जी स्पेन मध्ये जेल मध्ये आहे असं सांगते. त्याची श्रीमंत व्यक्तीची ओळख जाहीर केली तर त्या व्यक्तीला भयानक परिणामांना सामोरे जायला लागेल हे ही सांगते. यात कधीकधी ती व्यक्ती लांबची नातेवाईक आहे, परिचित आहे असंही भासवले जाते. त्या व्यक्तीच्या तुरुंगातून सुटकेस पैसे उभे करण्यासाठी जर तुम्ही मदत केलीत तर नंतर तिच्या संपत्तीतला वाटा आणि संपतीशिवाय काही फायदा जसे... तिच्या सुंदर मुलीशी विवाह इ. आमिष दाखवले जाते. तुम्ही एकदा मदत केलीत की थोडे दिवसांनी, त्याच्या सुटकेत आणखी काही विघ्ने येतात आणि आणखी जास्त पैशांची गरज भासू लागते.\nही फसवणूक तुमच्याकडचे पैसे संपे पर्यंत किंवा तुम्ही पैसे देणे बंद करे पर्यंत चालू रहाते.\nयात कुठेतरी ठेवलेली मौल्यवान वस्तू वेअरहाउस मधून सोडवून घेणे, हरवलेल्या सामानात काही मौल्यवान आहे ते एअरपोर्ट वरून सोडवून घ्यायचे आहे, कोणा आफ्रिकन माणसाला कोट्यावधी हवाला करायचे आहेत त्यासाठी इनिशिअल रक्कम भरा, फेसबुक अकौंट हायजॅक करुन सगळ्या फ्रेंडलिस्टला ही व्यक्ती परदेशी अडचणीत आहे पैसे पाठवा मेसेज पाठवणे अशी अनेक व्हेरीएशन आज काल करण्यात येतात.\n२. सोन्याची फवारणी करुन खाण आहे भासवणे (सॉल्टिंग/ सॉल्टिंग द माईन): : सोन्याच्या खाणीवर शॉटगन मधून चक्क सोने फवारणे आणि भावी खरेदीदाराला प्रचंड मौल्यवान साठा सापडला आहे असं भासवून पैसे उकळणे. डायमंड होक्स, ब्रेक्स इ. ठिकाणी याचा वापरा केला गेलेला.\n३. झाकली मूठ (पिग इन अ पोक/ कॅट इन अ बॅग) : पिशवीत डुक्कर (काही तरी मौल्यवान) आहे सांगून ती विकायची, आणि न उघडताच खरेदी करणारा जेव्हा उघडून बघेल तेव्हा कवडीमोल मांजर (मीटच्या दृष्टीने कवडीमोल, मांजरप्रेमींनी स्वतःला दुखापत करून घेऊ नये) बाहेर पडेल.\nletting the cat out of the bag ह्या वाक्पाराचाराचा उगम ह्या हातचलाखीत आहे म्हणतात.\nह्याचा बळी आपण कधी कधी झालोय असं वाटत रहातं.\n४. बॅजर गेम: : ही अशी फसवणूक लग्न झालेल्या संसारिक माणसाची केली जाते. समजा 'क्ष' या पुरुषाचे 'य' ह्या स्त्रीशी लग्न झाले आहे. तर त्याला 'ज्ञ' ही स्त्री आपल्या प्रेमात अडकवून विवाहबाह्य संबंधात अडकवते आणि हे 'फ' बघतो, जो 'ज्ञ' चा नवरा/ भाऊ असतो. तो 'क्ष' कडून हे गुप्त ठेवण्यासाठी पैसे मागतो.\nयात ज्ञ ही हा संबध जबरदस्ती तून होता सांगून बलात्कार/ विनयभंग इ. आरोप करू शकते. यात समलिंगी संबंध, लहानमुलांबरोबर संबंध,\nपॉर्नोग्राफी, समाज 'अ'मान्य पद्धतीने लैंगिक भावनाचा निचरा इ. बदल असू शकतात.\nआणखी एक प्रकार म्हणजे आजारी असण्याच्या बहाण्याने डॉक्टरकडे जाऊन फिजिकल चेकप मध्ये डॉक्टरने अतिप्रसंग केला असा बहाणा करणे. लैंगिक भावनाचा वापर न करता, समाजात टॅबू असणाऱ्या गोष्टी जसे दारू पिणे, मांस भक्षण इ. केल्या तर त्या झाकायला ही हा प्रकार वापरला जातो.\n५. बोगस लाँड्री बिल पाठवणे: गावातल्या एखाद्या खऱ्या लाँड्रीच्या बिलाच्या अनेक प्रती सगळ्या महागड्या उपहारगृहांना पाठवून तुमच्या वेटरने अंगावर अन्न/ पेयं/ वाईन सांडली त्यामुळे आलेलं हे कपडे धुवायचं बिल भरा असं पत्र पाठवणे. 'थोडक्यात निभावलं' म्हणून अनेक उपहारगृहे हे बिल भरून मोकळे होतात. पत्ता अर्थात मेल बॉक्सचा असतो.\n६. आजी/ आजोबांची फसवणूक: आजोबांना नातवाचा/ नातीचा फोन किंवा मेल येतो की तिला दुसऱ्या देशात अटक केली आहे आणि जामिनासाठी पैसे हवे आहेत. आणि तिला हे आई वडिलांपासून लपवून ठेवायचं आहे. मग काय दुधावरची साय विरघळते.\n७. भविष्यकथन: अस्पष्ट दावे ऐकले की माणूस ते आपापल्या बकुवा प्रमाणे आपल्याला चिकटवून घेतो. शारीर हालचाली इ. वरून चुकीच्या माहिती वरून पटकन दूर जायचे आणि बरोबर माहिती ठसवत रहायची... की विजय असत्याचाच होतो. भविष्यकथन काही आपल्याला नवीन नाही.\n८. थाई मोती (आपण श्रीलंकन मोती, केरळची वेलची, म्हैसूरचे चंदन, आणि कुठली साडी/ रेशीम इ. म्हणू): परदेशी प्रवाश्यांना ड्युटी फ्री मौल्यवान रत्ने दाखवत अनेक दुकानातून हिंडवणे आणि शेवटी आपल्याच दुकानातून साध्यासुध्या गोष्टी भरमसाठ भावात विकणे. यात अनेक स्तरांत अख्खीच्या अख्खी इंडस्ट्रीही सामील असते.\n९. मेरे पिया रहे रंगून (रोमान्स स्कॅम) : ऑनलाईन डेटिंग इ. च्या माध्यमातून रोमँटिक संबंध प्रस्थापित करून मग भेटायचं आहे पण तिकिटाला पैसे मागणे. अर्थात पैसे मागण्यासाठी अनेकविध कारणे सांगता येतात. किंवा पैसे न मागता एनकॅश न होणारे चेक्स पाठवणे आणि पैसे रेमिट करायला सांगणे.\n१०. वैयक्तिक माहिती जमा करणे: पे-डे लोन, किंवा इतर लोन देतो म्हणून ग्राहकांकडून माहिती मागवणे आणि नाव, पत्ता, वाहन चालक परवाना इ. माहिती मिळाली की टी विकणे ज्यातून आयडेंटिटीची चोरी करुन त्याच्या नावावर लोन घेणे, खोटी कर भरल्याची पत्रे सरकारला देऊन सोशल सिक्युरिटी इ. चे पैसे घेणे इ.\n११.विमा घोटाळा : मुद्दाम वाहनाचा अपघात घडवून आणणे. जसे हा बदमाश सावजापुढे वाहत्या रस्त्यात आपली गाडी आणतो आणि त्याचा दुसरा साथीदार त्या बदमाशाच्यापुढे गाडी आणतो. आता अपघात वाचवण्यासाठी ती बदमाश व्यक्ती अचानक ब्रेक दाबतो. साथीदार वेगात पुढे जातो पण मागून सावज त्या बदमाशाच्या गाडीवर आपटतो. मग इंश्युरंस कंपनीला अवतीर्ण व्हावेच लागते आणि केस आणि खर्च वाचवण्यासाठी कितीही खोटी केस वाटली तरी ती कॉनला पैसे देऊन मोकळी होते.\n१२. फिडल गेम : याच्यात दोन व्यक्ती सामील असतात. एक गबाळ्या कपड्यात भारी उपहारगृहात खायला जातो. खाऊन झाल्यावर पैशाचं पाकीट तपासतो तर ते घरी राहिलेलं असतं. मग त्याच्या जवळची कुठली तरी मौल्यवान वस्तू जसं व्हायोलीन इ. तारण ठेऊन घरी पैसे आणायला जातो. तो गेल्यावर दुसरा तिकडे येतो आणि काही अचाट रक्कम देऊन ते फिडल खरेदी करू इच्छितो. पण मग तेवढ्यात त्याला एक फोन येतो आणि तो आपलं कार्ड आणि नंबर देऊन जातो.\nथोड्यावेळाने पहिला फाटका माणूस पैसे घेऊन आपलं व्हायोलीन परत न्यायला येतो. पण रेस्टॉरंट ओनर त्या दुसऱ्या व्यक्तीची ऑफर आहे समजून ते जास्त पैशात विकत घ्यायला त्याला पटवतो. नाखुशीनेच फाटका माणूस ते विकायला तयार होतो. रेस्टॉरंट ओनरला आता फायदा होणार वाटते, पण तो दुसरा कधी उगवतच नाही.\nइंटरनेट वापरून अजून अनेक प्रकारे फसवणुकीचे सापळे लावलेले सापडतील. वेळ मिळाला की त्यावर लिहितो. तुम्हाला आणखी माहिती असतील तर लिहा.\nजगात स्वतःचा फायदा न करता\nजगात स्वतःचा फायदा न करता दुसऱ्याचा फायदा करणारी व्यक्ती जन्माला यायची आहे. काही फार चांगलं होणार असं कोणी सांगत असेल तर ते नक्कीच खोटं आहे असं मानून शहानिशा करा. >>+१११\nसंमोहन करून दागिने लंपास करणे\nसंमोहन करून दागिने लंपास करणे हे एके काळी फार कॉमन होते. संमोहन हे एक शास्त्र आहे. त्यात कोण किती तरबेज आहे हे आलेच, तसेच ज्याची विल पॉवर स्ट्रॉंग असते ते लोकं सहजी संमोहनाला बळीही पडत नाहीत. पूर्वी ज्या बायका हाऊसवाईफ असायच्या त्या बळी पडणे सोपे असावे. आमच्या आईआज्जींनीही याचे बरेच किस्से सांगितले आहेत.\nमला एकदा फ्रॉड कॉल आलेला. माझ्या पॉलिसीचा वार्षिक ८८ हजाराचा प्रिमियम मी दहा दिवस आधीच भरला तर मला ८ हजार कन्सेशन मिळून तो फक्त ८० हजार भरावा लागणार होता. आणि हा कॉल ११ दिवस आधी आला. म्हणजे फक्त एकच दिवस शिल्लक. मी देखील कामाच्या नादातच त्यांचे बॅंक डिटेल्स टिपून घेतले आणि नंतर बघूया म्हणून विसरलो. नंतर तासाभराने पुन्हा कॉल आला तेव्हा मला संशय आला. मी माझ्या एजंटला कॉल केला. तो बोल्ला असे काही नाही. मग पुन्हा तासाभराने तिसर्‍यांदा कॉल आला तेव्हा मी उलटतपासणीला सुरुवात करताच फाफलले. विचार करतोय की जर वेड्यासारखे घाईत ८० हजार भरून मोकळा झालो असतो तर नंतर खरंच येडाच झालो असतो.\nएक तो टाटा कंपनीच्या नोकरीचा आणि त्यासाठी डिपॉजिट ४-५ हजार भरायचाही कॉल कॉमन आहे. मला आणि माझ्या गर्लफ्रेंडला दोघांनाही अनुभव आला आहे. माझ्या गर्लफ्रेंडने तर सिरीअस होत मला विचारलेलेही, काय करू मी तिच्याकडून त्यांचा मेल घेतला. गूगल केले. तर धडाधड त्या फ्रॉडचे डिटेल्स समोर आले. गर्लफ्रेंडला लागलीच कळवले. थोडे ईम्प्रेशन आणखी वाढले\n>>थोडे ईम्प्रेशन आणखी वाढले\n>>थोडे ईम्प्रेशन आणखी वाढले\nगफ्रेने संमोहन केले आहे ऋन्म्यावर\nप्लिज इथेच थांबा, धागा चांगला\nप्लिज इथेच थांबा, धागा चांगला आहे, भरकटवून देऊ नका\nप्लिज इथेच थांबा, >>> +७८६\nप्लिज इथेच थांबा, >>> +७८६\nअजून एक प्रकार म्हणजे तुमचाच ओटीपी आपला आहे म्हणून मागणे.\nतुम्हाला एक कॉल येतो - हेलो सर मला अमुकतमुक ठिकाणी रजिस्टर करायचे होते. पण चुकून मी तुमचा नंबर वा मेल आयडी दिला. कारण त्यात साम्य होते. आता तुम्हाला त्यावर एक ओटीपी - वन टाईम पासवर्ड आला असेल. तर तो प्लीज मला अर्जंट कळवाल का हे अमुकतमुक आताच होणे गरजेचे आहे.\nहे माझ्या मित्राशी घडले आहे. अर्थात तो सावध असल्याने आणि त्याला याची कल्पना असल्याने फसला नाही.\nछान धागा... यात ते चेन\nछान धागा... यात ते चेन बिझिनेसवाले बसतात का खूप लोकांनी पिळायचा प्रयत्न केलाय, पण कधीच बधलो नाही... उलट तुम्हीच माझे भरा, मी नंतर देतो असं म्हणताच, पलटी मारलेली लोकांनी... दुर्दैवाने यात अगदी जवळचे लोक आपल्याला खेचू पहायचे, आणि त्यांना नाही म्हणणं अवघड व्हायचं, पण तरीही नाहीच घेतला कशात भाग...\nपैज लावून फसविण्याचा हा\nपैज लावून फसविण्याचा हा प्रकार कोणी पाहिलाय का\nफिडल गेम भारी आहे पण त्यात\nफिडल गेम भारी आहे पण त्यात खरच काय गुन्हा दाखल करणार. > +१ `छोटीसी बात` आठवला.\n मै क्ष NGO से सना बोल रही हुं.....\"मधाळ आवाजात एक कोणी चिरकली बरं पत्ता नागपाड्यातला.\nकितीदा नाही म्हणायच. मग माझ्या मित्राने सांगितलेली क्लुप्ती केली.\n आपने बोला था के....\"\n\"क्ष NGO से सना ना\n\"हां हां सर आप....\"\n\" अभि अभि मैने १५०० दे दिये रामशरण आया था डोंबिवलीसे\"\nअज्ञानामुळे फसवले गेलेल्यांबद्दल सहानुभुती वाटते पण लोभामुळे फसवले गेलेल्यांबद्दल नाही.\nकाही केरळी लोक येतात व दुकान सुरु करतात. अगदी साधी स्कीम. १/३ पैसे आज भरा व तीन महिन्याने वस्तू घेऊन जा. सुरुवातीला स्वस्त वस्तू देतात व विश्वास संपादन करतात. पोलिसही तक्रार नसल्याने काही करू शकत नाहीत. मग एक दिवशी अचानक गायब होतात.\nमी भारतात गेलो तर एका परिचिताने वेगळीच योजना संगितली. फार पूर्वी अफ्रिकेत गेलेला एक भारतीय माणूस करोडोची संपत्ती मागे ठेवून गेला. त्याला मूलबाळ नाही. त्याचा एक पुतण्या भारतात आहे व ती संपत्ती तो आणणार आहे. पण ती आणण्यासाठी आर बी आय चे अधिकारी, अर्थखात्यातले अधिकारी वगैरे लोकांना लाच द्यावी लागणार आहे. काही लोक प्रत्येकी दहा लाख () रुपये जमा करून हे करणार आहेत. एकदा पैसे आले की दहा लाखाच्या बदल्यत एक करोड मिळणार ) रुपये जमा करून हे करणार आहेत. एकदा पैसे आले की दहा लाखाच्या बदल्यत एक करोड मिळणार मलाही गळ घालत होत, शेवटे \"ज्याचे करावे भले तो म्हणे माझेच खरे\" असा तुच्छ कटाक्ष टाकून परत गेला.\nफसगत करून घेणारे आहेत, म्हणून फसवणारे आहेत.\nपाय, तुम्ही दिलेली फसवणुक आहे हे आत्ता कळले. आम्हाला पण असे पत्र आले व १५$ पाकिटात घालून घराबाहेर ठेवा असे लिहीले होते. आमच्या घरी रात्री लोक आले के त्यांना घरच सापडायचे नाही. त्यामुळे आम्ही करुन घेतले. बरीच वर्षे झाली. नम्बर अजुनही व्यवस्थीत आहेत व नशिबाने पोलिसानी वगैरे कोणी हरकत घेतली नाही.\nबापरे ... केवढी ही जाळी...\nबापरे ... केवढी ही जाळी...\nआम्ही विजबिल कमी करून देतो या जाळ्यात मी अडकले होते. आम्ही नवीन रहायला आलो होतो एका कम्युनिटीमधे. तिथे बर्ञाचदा पीएसईजीवाले आहोत असं सांगून लोकं यायचे... एकदा अशीच एक मुलगी आली लाईट बील बघायला मागितलं. म्हटली कमी यायला लागेल, कसलं काय, डबल बील पुढच्या महिन्यापासून... १ तास कस्टमर केअरशी बोलल्यावर ठिक झालं ते.\nCurb painting scam << हे कळल नाही. पेन्टिंसाठी दिलेल्या पैश्या शिवायही काही नुकसान होते का आमच्याकडे सगळीकडे कर्ब पेन्टीग नंबरच घर ओळखायला वापरले जाते. असे फ्लायर्स बघितल्याचे आठवते पण कधीही पैसे मागायला कोणी आले नाहीये.\nपण घरावर नंबर असतोच की\nपण घरावर नंबर असतोच की कर्बवर असेल तर एक सेकंद लवकर कळेल फक्त.\nबाकी ९११ वाल्यांकडे त्यांचेही मॅप्स असतात.\nकारब वरच्या नंबर आधी मेलबॉक्स\nकारब वरच्या नंबर आधी मेलबॉक्स वरचा नुम्बर दिसतोच की.\nकोण खाली बघून नुम्बर शोधणार\nगाडि चालवताना घरावरचे नबर\nगाडि चालवताना घरावरचे नबर दिसत नाहीत काहिवेळा , कर्ब वरचे दिसु शकतात,कॅलिलाच बघितले कर्ब वर हाउस नबर, आमच्या टाउन मधे नव्हते कर्बवर नबर मेलबॉक्स वर बघुन्च कळत.\n( भारतात ) सध्या मोबाइल टॉवर\n( भारतात ) सध्या मोबाइल टॉवर साठी जा गा / घराचे छत भाड्याने द्या आणि भरपुर उत्पन्न मिळवा.\nत्या साठी करार खर्च आधी द्या इ.\nअजुन एक रोज १००० ते १०००० कमवा मित्र मैत्रिणी बनवुन .\nआणि हा चेहरा / डोळे ओळखा आणि जिंका.\nसर्रास चांगल्या न्युज पेपरला येतात अश्या जाहिराती\nफक्त अधार कार्ड दाखवा अन लोन घ्या तुमचा डी डी तयार आहे काही रक्कम पाठवा आणि लोन रक्कम खात्यात जमा.\nसारांश ... सावध रहा. (टाइप ल मराठी एकदाच)\nमेल बॉक्स आणि घरावरचे नंबर्स\nमेल बॉक्स आणि घरावरचे नंबर्स शोधावे लागतात. कुठे असायला पाहिजे ह्याबद्दल काही स्टॅन्डर्ड नाहीये. (बे एरियात तरी ) पण कर्बचे त्यामानाने पटकन दिसतात.\nअजुन एक स्कॅम बघितला आहे रिफायनान्स साठीचा. त्यांच्याकडे तुमचा अगदी लेटेस्ट लोन चा आकडा असतो, महिन्याला ईन्टॉलमेन्ट किती देता ते ही माहीत असत. मग त्या हप्त्या पेक्ष्या ८/९ शे ने कमी असलेला आकडा देउ करतात. पुढे कसे लुबाडतात माहीत नाही पण असे भरपुर मेल्स बघितले आहेत.\nगेल्याच आठवड्यात सिक्रेट सर्व्हिसने क्रेडिट कार्ड विषयी एक वॉर्निंग दिली आहे. यात चिप असलेली डेबिट/ क्रेडिट कार्ड टार्गेट केली जातात, मेनली मोठ्या कंपन्यांची.\nमोठ्या कंपन्यांना फायनान्शिअल इन्स्टिट्यूट कडून येणाऱ्या मेल इंटरसेप्ट करून कार्ड वरची चिप काढली जाते आणि जुनी/ वापरातून गेलेली चिप बसवली जाते. योग्य तापमानाला चिप चिकटवायला वापरलेला गोंद वितळतो आणि चिप निघते. आता ते कार्ड परत मेल मधून तुमच्याकडे येतं. तुम्ही ते कार्ड वापरण्यासाठी आधी फोन करून activate करता. एकदा का ते कार्ड activate झालं की तुमची चिप चुकीची असल्याने तुमचं कार्ड चालत नाही पण मिडल मॅन कडे योग्य चिप असल्याने त्याला ते कार्ड वापरता येते आणि तो/ती रक्कम काढून घेते.\nपोस्टांतून ते कार्ड तुमच्या आधी तिसऱ्याव्यक्तीच्या हाती कसं पडतं ते कोडं आहे, पण युएसपीएस मधील लागेबांधे वापरलेले असू शकतात. कार्ड हाती पडलं तरी ते activate होई पर्यंत त्याला काही करता येत नाही त्यामुळे ते तुमच्या पर्यंत येते, आणि मगच तुम्ही फसवले जाता.\nजगात कुठे वापरत नाहीत अशी पद्धत अमेरिकेत चिप कार्डवाले (क्रेडिट कार्ड वाले तरी सर्रास)वापरतात. चिप कार्ड असतं पण पासवर्ड टाईप करायला लागतंच नाही\nअगेन मॅन इन द मिडलचा टेक्स्टबुक नमुना आहे.\nIRS scam चा फोन माझ्या घरी\nIRS scam चा फोन माझ्या घरी दोनदा आलाय. गम्मत म्हणजे माहीत असूनही फसतात. गेल्या वर्षी नवऱ्याला आला. त्याने मला ऑफिसमध्ये कॉल करून सांगितलं 'I am getting arrested'. मला काहीच कळेना, कॉन्फरेन्स मधून बाहेर आले आणि त्याला सांगितलं सविस्तर बोल. त्याने सांगायला सुरुवात केल्यावर म्हटलं अरे गेल्या आठवड्यातच बोललो ना आपण ह्या विषयावर. मग त्याची ट्युब पेटली. ह्या वर्षी मुलासोबत झालं. कॅम्पस वर. त्याला आधी काही कळल नाही. पण समोरच्याने apple स्टोर मध्ये पैसे घेऊन ये सांगितलयावर त्याला आठवलं आईने वॉर्निंग दिलेली. पण जाम घाबरला होता. त्याला सांगितलं कॅम्पस वर कोणी अनोळखी माणूस तुझी चौकशी करायला लागलं तर नाव सांगायचं नाही. तसाच कॅम्पस security कडे पाठवलं होत. त्यांनी त्याला डायरेक्ट नंबर दिला security चा आणि परत काही झाल्यास ताबडतोब कॉल करायला सांगितलं.\nविमा घोटाळा - अनुभव आहे. आमच्या कंपनीत एका माणसाने डिसॅबिलिटी उकळली एक वर्ष असा करून. सगळ्यांना माहीत होत तो खोट बोलतोय. पण डॉक्टर cetificate देत असल्याने काहीच करता आलं नाही\nआणखी एक स्क्याम -\nआणखी एक स्क्याम -\nस्पिरिट एरलाईन्स ने ट्रॅव्हल करत असाल, स्वस्त तिकिट मिळते आणि ऑफर असते की रिबेट मिळेल पण अमुक अमुक क्लब ( shopper club ) चा मेंबर व्हावा लागेल, 1 मंथ मध्ये कॅन्सल करू शकता मग काहीच चार्ज नाही करणार, कार्ड डिटेल्स देणे जरूरी असते.\nलोक विसरतात मेम्बरशीप कॅन्सल करायला, किंवा कॉल करतात कॅन्सल करायला तरी ते चार्ज करत राहतात.\nएखाद्या दिवशी चुकून आपण क्रेडिट कार्ड ऍक्टिव्हिटी बघतो आणि कळते की हे चार्ज करत आहेत दर मंथ, मग आपण कॉल करतो त्यांना ते म्हणतात तुम्ही कॅन्सल केलीच नाही, आपण भांडतो मग ते म्हणतात मॅक्स 6 मंथ रेफंड देऊ बाकी नाही... तुम्ही गपचूप accept करता.\n<<< लोक विसरतात मेम्बरशीप\n<<< अज्ञानामुळे फसवले गेलेल्यांबद्दल सहानुभुती वाटते पण लोभामुळे फसवले गेलेल्यांबद्दल नाही. >>>\nसहमत. म्हणूनच बर्नी मेडॉफच्या स्कीममध्ये पैसे बुडले त्यांच्याबद्दल अजिबात सहानुभूती नाही.\n<<< कारब वरच्या नंबर आधी मेलबॉक्स वरचा नुम्बर दिसतोच की.\nकोण खाली बघून नुम्बर शोधणार\nप्रत्येक घरासमोर मेलबॉक्स नसतो.\nकर्बवरचा नंबर न्यूजपेपर, पिझ्झा डिलिवरीसाठी सोईस्कर पडतो.\n<<< डॉक्टर cetificate देत असल्याने काहीच करता आलं नाही >>>\nसिद्ध करता आलं नाही तर ती फसवणूक नाही. विषय संपला.\n<<< लोक विसरतात मेम्बरशीप कॅन्सल करायला >>>\n हा तर मूर्खपणा आहे.\nरविवारच्या मुंबई मिरर का मिड\nरविवारच्या मुंबई मिरर का मिड डे मध्ये बिट कॉइन स्कॅमची पूर्ण माहिती आली आहे ही पण टिपिकल पिरॅमिड स्कीम सारखी चालवली पण बिट कॉइन क्रॅश झाल्याने गळपटले. व्हेरी मनोरंजक रीड. पीपल आर सो स्टुपीड.\nरविवारच्या मुंबई मिरर का मिड\nरविवारच्या मुंबई मिरर का मिड डे मध्ये बिट कॉइन स्कॅमची पूर्ण माहिती आली आहे ही पण >>\nअमा लिंक आहे का\nगाडि चालवताना घरावरचे नबर\nगाडि चालवताना घरावरचे नबर दिसत नाहीत काहिवेळा , कर्ब वरचे दिसु शकतात>>>>>\nकर्ब म्हणजे रस्ता आणि फुटपाथ वेगळे करणारी सिमेंट ब्लॉकची पट्टी का\nआपल्या भारतात अशी 'कर्ब' वर घर क्रमांक लिहिण्याची पद्धत असती तरीही त्याचा काहीच उपयोग झाला नसता नंबर लिहिल्यावर काही तासातच लोकांनी त्यावर पिचकाऱ्या मारून नंबर दिसणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली असती\nती नाही पण ही मिळाली लिंक.\nबरोबर, आमच्या राज्यात पत्रपेटी लांब असते जरा. आणि घरावरचे नम्बरची रंगसंगती नम्बर ठळकपणे दिसेल अशी नसते. रात्री तर फारच त्रासदायक , गाडी १ च्या वेगात असेल तरी दिसत नाही. काधीकधी बाहेरचा बल्ब जातो, घरासमोरील मोठ्या झाडाने नम्बर झाकला जातो. त्यामुळे रात्री अंधारातही ठळकपणे दिसणारे कर्बवरचे नंबर खुप उपयोगी आहेत.\nकाही वर्षापुर्वी, १ वर्ष फुकट एच्बिओ देतो असे सांगुन आमच्या टीव्हीवर ते चालुही करुन दिले व आता पैसे एमोनी वालमार्ट मधुन पाठवा सांगितले. चॅनल दिसू लागल्यावर वाटले खरे असेल. कारण डिशच्या अशा ऑफर्स अधुनमधुन असत. मात्र वालमार्टला आधी विचारले तर ते म्हणाले , नका पाठवू. मग डीशला फोन केल्यावर ते म्हणाले, अशी स्किम नाहीये व तुमच्या नावाने कोणीतरी डिश वेबसाईटवर खाते चालू केले आहे. व त्या द्वारे काहीतरी युक्ती करुन तुमच्या टीव्हीवर चॅनल दिसत आहे.\nहा पहिला अनुभव होता, तेव्हापासुन कोणतीही ऑफरचा फोन , खरा असेल तरी बंद करतो.\nगंमत म्हणजे, ज्या माणसाने हा फोन केला त्याने नंतर ३-४ वेळा फोन करुन मेसेज सोडला की लवकर पैसे पाठवा.\nत्याहुन दुसरी गंमत अशी की महिनाभरात अजुन एक मेसेज फोनवर की, तुमचा आयआरएसचा मोठा प्रॉब्लेम आहे, पोलिसापर्यंत जाईल तर या नम्बरवर फोन करा वगैरे... आणि गेस व्हाट.... तो ‘तोच’ आवाज होता, डीशची भानगड वाला.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/66951", "date_download": "2018-10-19T13:41:34Z", "digest": "sha1:2NHJ44A635DRTBNOB5HAT5ZBHVGUM5VU", "length": 28776, "nlines": 277, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हॉट पॉट स्टाईल नूडल्स घरच्या घरी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /हॉट पॉट स्टाईल नूडल्स घरच्या घरी\nहॉट पॉट स्टाईल नूडल्स घरच्या घरी\n- चायनीज चिली ऑईल\n- श्रीराचा हॉट सॉस\n- तिळाची पेस्ट / तिळाची चटणी\n- एखाद-दोन हिरव्या भाज्या, उदा. लेट्यूस, ब्रोकोली, पालक\n- शाकाहारी मंडळींसाठी टोफू, मश्रूम्स. मांसाहारी मंडळींसाठी चिकन किंवा सीफूड. (हे नसल्याने काही बिघडत नाही. फक्त भाज्यांबरोबरही नूडल्स खाता येतात.)\nहॉट पॉट स्टाईल जेवण ही चिनी जेवणाची खासियत आहे. पुढ्यात चालू गॅसवर ठेवलेला पॉट असतो, त्यात ब्रॉथ उकळत असतं. तुम्हाला हवे तसे सॉस त्यात घाला, तुम्हाला हव्या त्या भाज्या घ्या, नूडल्स, राईस, टोफू, चिकन, काय हवं ते तुम्हाला हवं तितकं खा काय थाट असतो महाराजा काय थाट असतो महाराजा आता घरी असा पुढ्यात हॉट पॉट घेता येणं अंमळ कठीणच, पण तरी त्या स्टाईलच्या नूडल्स खाता येणं शक्य आहे. गरमागरम वाफाळत्या नूडल्स तुम्हाला हव्या त्या चवीमध्ये तयार करून पटकन खाता येतात, आणि फार वेळही लागत नाही. ही त्याची पाकृ. वर मुद्दामच कुठल्याच जिन्नसाचं प्रमाण दिलं नाही, कारण तेच - तुम्हाला हव्या तश्या प्रमाणात तुम्ही ते जिन्नस घेऊ शकता. मी काय केलं ते खाली सांगतो.\nहा आधी नूडल्स ज्या बोलमध्ये खायच्या आहेत, त्याच बोलमध्ये तयार करून ठेवावा. मग पुढच्या पायरीकडे जावे.\n१. ३ मोठे चमचे चायनीज चिली ऑईल बोलमध्ये घेतलं. हे मी घरी केल्याने मला जास्त छान चव लागली, असं मला वाटलं. त्यात २ चमचे भरतील इतकी बारीक चिरलेली कांद्याची पात आणि १ चमचा भरेल इतका बारीक चिरलेला लसूण घालून एकजीव केलं.\n२. त्यात १ छोटा चमचा भरेल इतका सॉय सॉस घातला. हा खूप जास्त घातला, तर चव फार खारट वाटते. म्हणून जरा बेतानेच घातला. त्यावर चवीला बॅलन्स करायला २ चमचे व्हिनेगर घालून पुन्हा एकजीव केलं.\n३. ह्या मिश्रणात १ चमचा तिळाची पेस्ट घातली. मला एकंदरीत वरच्या सगळ्या 'हीट'ला बॅलन्स म्हणून थोडा तीळ घालावासा वाटतो. पण हे न केल्याने फार काही बिघडणार नाही. त्यावर चवीपुरता हॉट सॉस घालून घेतला. मग कोथिंबीर चिमूटभर पसरली आणि कुरकुरीतपणा यावा म्हणून शेंगदाणे घातले अर्धी मूठ.\nहा झाला सॉस तयार अगदी ५ मिनिटांत होतो. वाटल्यास गोष्टी थोड्या बेताबेताने घालून चव बघून त्यानुसार प्रमाणाचा अंदाज घ्यावा.\n१. वरील ज्या हिरव्या भाज्या, टोफू, मश्रूम्स वगैरे घेतलं असेल, ते उकळत्या पाण्यात २ चमचे तेल टाकून त्यात शिजवून घ्यावं. किती 'टेंडर' हवंय त्यानुसार हा कालावधी बदलू शकतो. मी लेट्यूस आणि ब्रोकोली जवळपास ३-४ मिनिटे शिजवलं.\n२. पाण्यातून भाज्या काढून त्या तुमच्या बोलमधल्या सॉसमध्ये घ्याव्या, आणि चमच्याने एकजीव करावं. मात्र सगळं पाणी निथळू द्यावं. पाणी जितकं कमी बोलमध्ये जाईल तितक्या नूडल्स जास्त चवदार होतील. नाहीतर फार पांचट वाटेल. मी सगळं पाणी आणि तेल काढून टाकून मगच भाज्या बोलमध्ये घेतल्या.\nमहत्वाचे - सीफूड किंवा चिकन किती वेळ शिजवावे, हे मला माहित नाही. त्यामुळे मांसाहारी मंडळींनी ते नीट शिजवून घ्या. कच्चे मांस वगैरे खाल्ल्याने तब्येत बिघडू शकते. तेव्हा त्यासाठी तुमचे स्वतःचे अनुमान वापरा.\n१. मी फ्लॅट नूडल्स घेतल्या होत्या. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या (मॅगीसुद्धा) घेऊ शकत्या. ह्या बेसिकली पॅकेजवर जसं सांगितलंय तश्या पाण्यात उकळून घ्याव्यात. (मी ३-४ मिनिटे शिजवल्या. मग पांढरा स्टार्चचा थर दिसायला लागल्यावर थांबवल्या.)\n२. ह्यांचेही पाणी पूर्णपणे निथळून जाईल असे बघावे, आणि गरमागरम नूडल्स गरमागरम भाज्यांबरोबर बोलमध्ये घ्याव्यात. आणि आपला सॉस लगेच नूडल्सच्या अंगप्रत्यंगास लागेल असे बघावे. गरम नूडल्स एकमेकांना स्टार्चमुळे चिकटून लगदा होऊ शकतो. मात्र आपला सॉस स्वतःच नूडलला चिकटून हा चिकटा होण्यापासून वाचवतो, आणि नूडल्सना अंगभूत चवही लागते.\nझाल्या गरमागरम हॉट पॉट नूडल्स तयार फार वेळ न लावता थंड व्हायच्या आत खाऊन मोकळे व्हा. शनिवार/रविवारी नवीन काय करायचं अश्या फंदात असताना पटकन बनवून झटकन खायला हा फार स्वादिष्ट पर्याय आहे. मी गेल्या २ आठवड्यांत दोनदा केल्या.\nहा फोटो आज केलेल्या नूडल्सचा.\n१. नूडल्स व भाज्या, दोघांमध्येही कमीत कमी पाणी असावे.\n२. नूडल्स व भाज्या, एकाच वेळेस शिजवून एकाच वेळेस बोलमध्ये घेता आल्यास सर्वात उत्तम.\n३. नूडल्सना लगेच सॉसमध्ये एकजीव करावे, जेणेकरून लगदा होणार नाही.\n४. मांसाहारी मंडळींसाठी - सीफूड किंवा चिकन किती वेळ शिजवावे, हे मला माहित नाही. त्यामुळे मांसाहारी मंडळींनी ते नीट शिजवून घ्या. कच्चे मांस वगैरे खाल्ल्याने तब्येत बिघडू शकते. तेव्हा त्यासाठी तुमचे स्वतःचे अनुमान वापरा.\nमी, हॉट पॉटमध्ये दिसलेल्या प्रकारावरून\nचला. भाचेबुवा संसारी झाले.\nचला. भाचेबुवा संसारी झाले. स्वयंपाक वगैरे करू लागले.\nपाकृ चांगली आहे. पाहतो हा उद्योग करून.\nहे प्रकरण एकून भारीच लागेल.\nहे प्रकरण एकून भारीच लागेल.\nछानच रेसीपी. मी करते बरेच\nछानच रेसीपी. मी करते बरेच वेळा. चिकन उकडून घ्यायचे असल्यास मध्यम आचेवर भरपूर पाण्यात पाच मिनिटे.\nकंबोडियात घेतले होते तेव्हा देशी कोंबडी दिली होती त्यांनी ते मला फार घरगुती व क्यूट वाटले. अगदी पोट भरीची डिश आहे. मी वेगळ्या तव्यावर एक अंडे तळून घेते कधी कधी. वरून मस्त लागते. भारतात बिग बझार मध्ये चायनीज कट व्हेजीज मिळतात त्या घेतल्या तर कामच झाले. शेंगदाणे तीळ घरातच नसतात फारसे. पाव किलो आणले पाहिजेत.\nऑल इन ऑल विनर डिश.\nमस्त, सोप्पं आहे करायला. आधी\nमस्त, सोप्पं आहे करायला. आधी ते चिली ऑइल करून बघणार आहे पण मी.\nमस्त. तोंडाला पाणी सुटलं.\nमस्त. तोंडाला पाणी सुटलं. सिराचा आहे, मिरचीचं तेल आणावं लागेल.\nएकजीव म्हटलं की डोळ्यासमोर एकदम ए क जी व केलेलं आलं.\n यातले पॉट म्हणजे कोणतेही गॅसवर/ग्रिलवर ठेवता येण्यासारखे पातेले/भांडे, की एखादे खास त्याकरताच बनवलेले असते\nफार भारी दिसतोय फोटो\nफार भारी दिसतोय फोटो लगे हाथ चिली अॉईल घेऊन टाकावं काय\nआरारा तुम्हाला वेगळं काही\nआरारा तुम्हाला वेगळं काही सांगायला नको.\nधन्यवाद सर्वांना. अमा, मस्त\nधन्यवाद सर्वांना. अमा, मस्त प्रतिसाद.\nजिज्ञासा, किंवा जिन्नसांमधल्या दुव्यावर जाऊन माझ्या आजच टाकलेल्या पाकृने चिली ऑईल घरीही करून पाहू शकतेस. (जाहिरात ) पण काहीही वापरले तरी मस्तच होईल प्रकार.\nफा, तो पॉट काही फार वेगळा\nफा, तो पॉट काही फार वेगळा नसतो. कधीकधी टेबलमध्येच अंतर्भूत शेगडीवर भांडे असते, तर कधी वेगळी छोटी शेगडी आणि त्यावर भांडे असे येते. कधीकधी सगळ्यांना मिळून एकच पॉट असतो (दक्षिण चीनची शैली). ते जरा शाकाहारी/मांसाहारी विभागणीला जड जाते. पण प्रत्येकाचा स्वतःचा पॉट (बीजिंग शैली) असली, तर एकदम झकास.\n- नूडल्स नेहेमीप्रमाणे तयार करून घेणे.\n- भाज्या उकळवून घेणे\n- सॉस करून घेणे\nआवडीप्रमाणे वरच्या गोष्टी बोलमध्ये गरमागरमच मिक्स करून लगेचच खाणे...\nते वर टेबलावर उकळत असतं यामुळे कन्फुजलो बहुधा...\nहो, तितकंच आहे. घरी हॉट पॉट\nहो, तितकंच आहे. घरी हॉट पॉट नाही, त्यामुळे गॅसवरचं नूडल्स/भाज्यांचं पातेलं हाच हॉट पॉट आणि बोल हा त्याचा सरोगेट. सॉस पातेल्यात मिक्स न करता बोलमध्ये घेतला. साफ करायला सोपं जातं. नूडल्स आणि भाज्या काढल्या काढल्या गरमच असतात, त्यामुळे बर्‍यापैकी अ‍ॅप्रॉक्झिमेशन होतं, असा (माझा) अनुभव आहे.\nमस्तच. सॉसची रेसिपी एकदम भारी\nमस्तच. सॉसची रेसिपी एकदम भारी आहे. एक क्लॅरिफायींग प्रश्न. त्यातली लसूण कच्चीच रहाणार आणि ती तशीच असली पाहिजे का\nलेट्यस \"शिवजवणे\" ही कल्पना पटली नाही\nहो, मला तरी ठीक वाटलं.\nहो, मला तरी ठीक वाटलं. गार्लिक पावडर, चिली-गार्लिक पेस्ट हे सबस्टिट्यूट्स करता येतील.\nगरम पदार्थांमध्ये हिरव्या भाज्या मी नेहमीच ब्लांच करून घेतो.\nओके. कच्ची लसूण आतापर्यंत\nओके. कच्ची लसूण आतापर्यंत मोस्टली फक्त सॅलड ड्रेसींग मध्ये वापरली आहे.\nलेट्यस शिजवणे/ब्लँच करणे पहिल्यांदाच ऐकलं.\nतसंही हॉट पॉटमध्ये लेट्यूस\nतसंही हॉट पॉटमध्ये लेट्यूस किंवा काहीही घातलं की ते उकळत्या पाण्यात शिजूनच निघणार. त्यामुळे ते आवडत असल्यास हे स्वाभाविकच होतं.\nतसं नव्हे. तुझे नूडल्स सूपी\nतसं नव्हे. तुझे नूडल्स सूपी नाहीत ब्रॉथ मधले असतात तसे. स्टर फ्राईड सदृश वाटू शकतात; तसे नाहीत अर्थातच.\nएकदम भारी पाकृ दोनदा वाचून\nएकदम भारी पाकृ दोनदा वाचून अंदाज आला, करता येईल असे वाटतेय, पण आधी ते चायनीज चिली ऑइल बनवतो.\nहा हॉट पॉट गिफ्ट मिळुन वर्ष\nहा हॉट पॉट गिफ्ट मिळुन वर्ष झाल आहे. पण कधी वापरल नाहीये अजुन.\nह्या रेसिपीत पाण्या ऐवजी ब्रॉथ वापरल तर जास्त टेस्टी होईल का\nमस्त रेसिपी आणि फोटो. मला अशा\nमस्त रेसिपी आणि फोटो. मला अशा फ्लॅट नूडल्स खूप आवडतात.\nमाझी चायनीज शेजारीण आम्हाला\nमाझी चायनीज शेजारीण आम्हाला त्यांच्या न्यू इयर च्या आस पास हॉट पॉट डिनर ला बोलावते नेहमी. ( लकी अस) त्यातला एक फोटो देतेय ज्यांना माहित नसेल त्यांना अंदाज यावा म्हणून. ती त्याच्या सोबत दाण्याचा कूट, मिरच्या, चिली ऑइल, अजून एक दोन सॉसेस असे साइड ला ठेवते.\nयात दोन भांडी आणि त्याखाली छोटा बर्नर असे दिसत आहे. पाहुण्यांना वाढून घ्यायला बोल्स आणि हवे ते पॉट मधून 'फिशिंग' करून काढून घ्यायला प्रत्येकाला जाळीचे चमचे पण आहेत.\nह्याचा अजून एक फायदा म्हणजे\nह्याचा अजून एक फायदा म्हणजे नेट सर्फ करता जेवता येते. हात खराब होत नाहीत.\nफिशिंग आणि नेट हे दोन शब्द\nफिशिंग आणि नेट हे दोन शब्द पाठोपाठच्या प्रतिसादांत वाचल्यावर नेट नक्की कोणते असा काही सेकंद विचार केला\nह्या रेसिपीत पाण्या ऐवजी\nह्या रेसिपीत पाण्या ऐवजी ब्रॉथ वापरल तर जास्त टेस्टी होईल का\nमै, मस्त फोटू. दाण्याचं कूट\nमै, मस्त फोटू. दाण्याचं कूट वगैरे एकदम झकास लागतं. जबरी आहे तुझी शेजारीण\nहॉट पॉट चे भांडे दोन भागात\nहॉट पॉट चे भांडे दोन भागात विभागलेले असते. एका बाजुला स्पाईसी आणि एका बाजुला नॉन स्पाईसी सॉस साठी. किंवा वेज नॉन वेज अस ही करता येते.\nनूडल्स एकदम प्रो दिसतायत.\nपण मला हे कोरडे होतील /\nपण मला हे कोरडे होतील / लागतील असं वाटतंय... ते सूपी / थोडा ब्रॉथ घेऊन नाही का चांगले लागणार\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%8F-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4/", "date_download": "2018-10-19T12:56:34Z", "digest": "sha1:CJUNS2SJUCLCEI5VQT5RGH7C4QSOJACD", "length": 9551, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“पीएमआरडीए’ मेट्रो आता महत्त्वाकांक्षी प्रकल्प | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“पीएमआरडीए’ मेट्रो आता महत्त्वाकांक्षी प्रकल्प\nपुढील प्रशासकीय कामे तातडीने मार्गी लागण्याची आशा\nपुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाला शासनाने “महत्वाकांक्षी नागरी परिवहन प्रकल्प’ म्हणून घोषित केले आहे. हा मेट्रो प्रकल्प “पीपीपी’ अर्थात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलद्वारे राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी मेट्रो मार्गालगत सुमारे 30 ते 35 हेक्‍टर जागेची आवश्‍यकता भासणार आहे. शासनाने महत्त्वाकांक्षी प्रकल्प घोषित केल्यामुळे भूसंपादन, निधी आणि आवश्‍यक ती मंजुरी मिळण्याची कामे तातडीने होणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे पीएमआरडीएची मेट्रो प्रकल्प लवकर मार्गी लागणार आहे.\nहिंजवडी येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी “पीएमआरडीए’ने हिंजवडी ते शिवाजीनगर असा 23 किलोमीटरचा प्रकल्प हाती घेतला आहे. तसेच “बांधा, संकल्पन करा, आर्थिक पुरवठा करा, वापरा व हस्तातंरीत करा’ या तत्वावर उभारण्यास शासनाने यापूर्वीच मान्यता मिळालेली आहे.\nहिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्प “पीएमआरडीए’, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ या चार संस्थांच्या हद्दीतून जात आहे. मेट्रोच्या स्टेशनसाठी मेगापोलीस सर्कल, इन्फोसिस फेज 2, विप्रो टेक्‍नोलॉजी फेज 2, शिवाजीचौक, हिंजवडी, वाकड चौक, बालेवाडी स्टेडीयम, निकमार्क, रामनगर, लक्ष्मीनगर, बालेवाडी फाटा, बाणेरगाव, पुणे विद्यापीठ, आरबीआय, कृषी विदयापीठ, शिवाजीनगर या ठिकाणी मेट्रोचे स्टेशन उभारले जाणार आहे. त्याचबरोबर कारडेपोसाठी माण (ता.मुळशी) येथील जागेची आवश्‍यकता आहे.\nयाविषयी आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले, हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पासाठी राज्य शासन व केंद्र शासनाच्या ताब्यातील आवश्‍यक त्या जमिनीचा ताबा मिळावा, यासाठी भूसंपादनाचे प्रस्ताव लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केले जाणार आहे. शासनाने निकडीचा प्रकल्प जाहीर झाल्याने आवश्‍यक असलेल्या जागाचा आगाऊ ताबा जिल्हाधिकारी यांच्याकडून “पीएमआरडीए’ला देता येईल. त्यामुळे भूसंपादन प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होईल व सदर प्रकल्प मार्गी लागण्यास चालना मिळेल.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article…अन्‌ संसदेत टीडीपीचा खासदार “हिटलर’च्या वेशात\nNext articleमराठा आंदोलनाविरोधात जनहित याचिका\nबेकायदेशीर वास्तव्यामुळेच कालव्याची भिंत फुटली\nपालिका आयुक्तांना “पीएमओ’ची ऑफर\nपुणे विमानतळ विकासासाठी 800 कोटी रुपयांचा निधी मंजूर\nराज्यातील सरकार हे मनुस्मृतीच्या विचारांचे\nरांजणगाव सांडसला बिबट्याची दहशत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://pravinraje.wordpress.com/2012/04/11/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2/", "date_download": "2018-10-19T12:53:46Z", "digest": "sha1:EGXKUXUNEQUFYNQCJ2ODF452VKFIWNT2", "length": 10751, "nlines": 121, "source_domain": "pravinraje.wordpress.com", "title": "महात्मा जोतीराव फुले : मूलनिवासी नायक | इ-आंदोलन", "raw_content": "\nसमता बंधुता न्याय आणि स्वातंत्र्यासाठी\nमहात्मा जोतीराव फुले : मूलनिवासी नायक\nप्रवर्ग: इतिहासावर चर्चा, मुलनिवासी नायक, राष्ट्रव्यापी जनआंदोलन टॅग्स: भारत मुक्ती मोर्चा, मराठा, महात्मा जोतीराव फुले, मूलनिवासी नायक, BABASAHEB AMBEDKAR, gulamgiri, history of india, india, mahatma phule, obc, satyashodhak, SHAHU MAHARAJ, shetkari, vaman meshram\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n« केन्द्रीय अर्थ बजेट ची होळी का करू नये\nराष्ट्रव्यापी बजेट जलाव आंदोलन »\nमूळ क्षेत्रपती ‘शंकरासुराच्या ‘ निर्वांदिनाचे ब्राम्हनीकरण : संक्रात व तिळगुळ\nराष्ट्रमाता जिजाऊ यांनी जन्मजात श्रेष्ठत्व हा सिद्धांत नाकारून तथागत गौतम बुद्धांचा गुणकर्म सिद्धांत स्वीकारला\nभारतीय स्त्रियांना शिक्षणाच्या माध्यमातून मुक्त करणाऱ्या ज्ञानज्योती – क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले\nमूलनिवासी धनगर जाती जागृती संमेलन – एक विश्लेषणात्मक मंथन —मा. शीतल खाडे\nसरकारी बँकांचे (PUBLIC SECTOR BANK) TOP थकबाकीदार\nविकासाच्या नावाखाली आदिवासींच्या जमिनी हडपण्याचा कार्यक्रम सुरु आहे : वामन मेश्राम\nबामसेफ योग्य मार्गावर मार्गक्रमण करत आहे – कपिल ठोकळ (ऑस्ट्रेलिया )\nक्रीमिलेयर : आरक्षण समाप्त करण्याचे षड्यंत्र\nवंजारा, बंजारी, लाभाणी व जिन्सी हे समूह नागवंशीच\nब्राम्हण साहित्य संमेलनात पेन-पुस्तकांऐवजी पराशुराम आणि कुऱ्हाडीची गरज का पडत आहे\nमूलनिवासी बहुजनांसाठी प्रेरणास्त्रोत : भीमा कोरेगाव महारणसंग्राम\nमनुस्मृती दहनापुर्वी डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले भाषण\nभारत मुक्ती मोर्चा चे २ रे राष्ट्रीय अधिवेशन\nबामसेफ व राष्ट्रीय मूलनिवासी संघ – २९ वे संयुक्त अधिवेशन\nभारतीय विद्यार्थी मोर्चा आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा\n५ सप्टेंबर हा बहुजानानाचा शिक्षकदिन नाही\nरायगड वरील कुत्र्याचा पुतळा का काढावा\nसंत नामदेवांचा पंजाब दौरा\nअन्ना भाऊ साठे आंतरराष्ट्रीय दर्जाचे साहित्यिक\nयह आझादी झुठी है, देश कि जनता भूखी है\nशिवरायांच्या राज्याभिषेकाला हिंदू धर्माचा उर्फ ब्राम्हण धर्माचा विरोध\nउच्च शिक्षणात भारत ४८ व्या क्रमांकावर (४८ देशाच्या सर्वेत )\nव्यवस्था परिवर्तन का व्हावे \nछत्रपती संभाजी महाराज धर्मवीर कि रयतेच्या स्वातंत्र्याचे स्वतंत्रवीर\nमहागाईच्या भडक्यात पेट्रोल आणि डीझेल ओतनाऱ्या कोन्ग्रेस चा सरचिटणीस आणि बामन पुत्र राहुल गांधी म्हणतो महागाई आटोक्यात\nआमचे शत्रू भांडवशाही आणि ब्राम्हणशाही आहे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nकेंद्र अणि राज्य सरकारचे आदिवासींना नक्षलवादी करुन मरण्याचे षड़यंत्र\nराष्ट्रव्यापी बजेट जलाव आंदोलन\nमहात्मा जोतीराव फुले : मूलनिवासी नायक\nकेन्द्रीय अर्थ बजेट ची होळी का करू नये\nराहुल गांधी म्हणे MPil च मानकरी \nबहुजानांनाचा सत्यानाश करणाऱ्या गांधीला राष्ट्रपिता दर्जा कोणी दिला \nश्रमण संस्कृतीचा महान योद्धा – वर्धमान महावीर\nज्या दिवशी या देशात जनमत तयार होईल त्या दिवशी ब्राम्हण आणि कोन्ग्रेस शिल्लक राहणार नाही : मा. प्रविनदादा गायकवाड\nछत्रपती संभाजी महाराजांची कैद आणि हत्त्या आणि गुढीपाडव्याची कंडी\nबामसेफ भारताचा चेहरा मोहरा बदलेल : प्रविनदादा गायकवाड\nआदिवासी महिलांना अन्नासाठी नग्न नाचावाल्यावर इंग्रजाच्या पार्लमेंट मधे चर्चा भारतीय संसदेत नाही\nबामसेफ च्या २८ व्या अधिवेशनाने घडवला इतिहास\nकोन्ग्रेस च्या राज्यातच महागाई आणि भ्रष्टाचाराला तरुणपण\nबामणी पेशव्यांचा पराभव म्हणजेच पानिपत \n“भारत मुक्ती मोर्चा” चे पहिले राष्ट्रीय अधिवेशन जाहीर\nब्राम्हण च भूखामारी आणि भ्रष्टाचाराला कारणीभूत आहेत\nगांधी आणि कोन्ग्रेस ने आदिवासींसाठी काय केले\nभारतीय संसदेचा बमानाकडून अपमान\n२८ वे बामसेफ व राष्ट्रीय मूलनिवासी संघ संयुक्त अधिवेशन\nमराठा नेते कोठे आहेत\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इतिहासावर चर्चा (11) ताजा मुद्यावर चर्चा (37) मराठी कविता (3) मुलनिवासी नायक (23) राष्ट्रव्यापी जनआंदोलन (15)\n« मार्च मे »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/khamgaon-vidarbha-news-khamgaon-stopped-illegal-slaughter-tree-city-90056", "date_download": "2018-10-19T14:21:01Z", "digest": "sha1:IQRYBRIS5IMCKVMVRLXYFPULKFC2QGKV", "length": 13799, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "khamgaon vidarbha news Khamgaon stopped the illegal slaughter of the tree in the city खामगाव शहरात वृक्षाची अवैध कत्तल थांबविली | eSakal", "raw_content": "\nखामगाव शहरात वृक्षाची अवैध कत्तल थांबविली\nमंगळवार, 2 जानेवारी 2018\nखामगाव - एकीकडे शासन वृक्ष लागवडीसाठी कोटयावधी रुपये खर्च करीत आहे तर दुसरीकडे आर्थिक साटेलोटे साधण्यासाठी खामगाव नगर पालीकेच्या वतीने बेकायदेशीररित्या शहरातील वृक्षांची अवैध कत्तल करण्यात येत असल्याचा आरोप करत काॅंग्रेसचे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक प्रविण कदम यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. अवैध वृक्ष तोड प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.\nखामगाव - एकीकडे शासन वृक्ष लागवडीसाठी कोटयावधी रुपये खर्च करीत आहे तर दुसरीकडे आर्थिक साटेलोटे साधण्यासाठी खामगाव नगर पालीकेच्या वतीने बेकायदेशीररित्या शहरातील वृक्षांची अवैध कत्तल करण्यात येत असल्याचा आरोप करत काॅंग्रेसचे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक प्रविण कदम यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. अवैध वृक्ष तोड प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.\nखामगांव शहरात जलंब व वाडी रस्त्याचे रुंदी करणाचे काम कासव गतीने सुरु आहे. मागील वर्षभरापासून या रस्त्याचे काम सुरु असतांना रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली काहीही कारण नसताना अरुणोदय नगर, अमृत नगर या भागातील रस्त्याच्या बाजूला अंदाजे पाच ते सात मिटर अंतरावर असलेली कडुनिंबाच्या अनेक झाडांची खामगाव नगर पालीकेच्या वतीने कत्तल करण्यात येत आहे.याबाबत अमृत नगर भागातील पर्यावरणप्रेमी नागरिकांनी पंकज गिरी व काॅंग्रेस शहर अध्यक्ष प्रविण कदम यांच्याकडे माहिती दिली असता प्रविण कदम यांनी घटनास्थळी जाउन झाडे कापणा-या मजुरांना अडवुन सदर वृक्ष तोड थांबविली. रस्ता बनवित असतांना या वृक्ष तोडीची कोणतीही गरज नव्हती. परंतू खामगांव नगर पालीकेने नियमबाहय पध्दतीने हया वृक्षांची हर्रासी केली व आर्थिक साटेलोटे साधण्यासाठी हिरव्यागार वृक्षाचा नाहक बळी दिला जातत आहे.वृक्षतोड केल्यानंतर कंत्राटदाराने वाहनाद्वारे लाकडे सुध्दा वाहुन नेली. हा प्रकार पाहुन नागरिकांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.खामगाव शहरामध्ये अनेक ठिकाणी हिरव्यागार वृक्षाची अवैध कत्तल सुरु असुन नगर पालीका तसेच संबंधित विभागाचे वरिश्ठ अधिकारी आर्थिक देवाण घेवाणीसाठी याबाबीकडे जाणुनबुजुन दुर्लक्ष करीत आहे असा आरोप प्रवीण कदम यांनी केला आहे.\nदुष्काळमुक्ती, महागाईविरोधात राष्ट्रवादीचा निफाड तहसीलवर धडक मोर्चा\nनिफाड : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप शिवसेनेच्या फसव्या सरकारविरोधात एल्गार पुकारत माजी आमदार दिलीप बनकर यांच्या...\nपुण्यातील ब्लड बँकेने दिले 'एक्स्पायरी डेट' संपलेलं रक्त\nपुणे : मंगळवार पेठे येथे असलेल्या ओम ब्लड बँकेने एका रुग्णासाठी 'एक्स्पायरी डेट' (मुदत संपलेले) रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत अन्न...\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nअगली बार जबान कम चलेगी, हात ज्यादा चलेंगे\nऔरंगाबाद : शहरात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद करावे, आज आम्ही समजवण्यासाठी आलो चार दिवसांनंतर परत येऊ तेव्हा बोलणार नाही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://annahazaresays.wordpress.com/2011/10/10/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B9/", "date_download": "2018-10-19T14:29:08Z", "digest": "sha1:JVP2ZIHP7UPDI5E36EWDZWKQQ25TOZ4I", "length": 6847, "nlines": 104, "source_domain": "annahazaresays.wordpress.com", "title": "संवादाचे माध्यम देणारा हरपला… | Anna Hazare Says", "raw_content": "\nसंवादाचे माध्यम देणारा हरपला…\n१० ऑक्टोबर , २०११.\nतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपल्या असामान्य कर्तुत्वाने क्रांती करणारे महान संशोधक श्री.स्टीव्ह जॉब्स यांच्या निधनाचे वृत्त दुख:दायक आहे.\nजगातील तंत्रज्ञान क्रांतीच्या शिल्पकारांपैकी स्टीव्ह हे एक बिनीचे शिलेदार होते. त्यांनी संशोधन केले ते जग जवळ आणण्यासाठी. जगातील नाना देशांमधील नाना प्रकारच्या आणि विविध स्तरांमधील लोकांना परस्परांशी संपर्क आणि संवाद साधण्याचा मार्ग खुला करून देण्यातील त्यांचा वाटा अविस्मरणीय आहे. त्यांच्यासारख्या संशोधकांनी कल्पकतेने आणि भविष्याचा वेध घेऊन केलेल्या क्रांतिकारक कार्याला आधुनिक जगाच्या इतिहासात फार महत्वाचे स्थान आहे आणि राहील. गेल्या काहीं वर्षांमध्ये जगातील काहीं देशांमध्ये घडलेल्या घडामोडींनी ते दाखवून दिले आहे.\nलोक-जागृती आणि लोक-संघटन यात या तंत्रज्ञानाचा कसा उपयोग होतो आणि दबल्या-पिचलेल्या, अन्यायग्रस्त, भ्रष्टाचाराने ग्रासलेल्या जनतेचा आवाज प्रभावीपणे व्यक्त होण्यासाठी हीं तंत्रज्ञान क्रांती कशी आणि किती सहाय्यभूत ठरते, हे मी स्वतः अगदी अलीकडच्या आमच्या ‘जनलोकपाल विधेयका’ साठीच्या आंदोलनात अनुभवले आहे. यापुढेही त्याचा प्रत्यय येत राहील, याबद्दल माझ्या मनात शंका नाही.\n देहरुपाने गेले, पण कार्यरूपाने ते अमर आहेत. “मरावे परी, कीर्तिरूपे उरावे” या समर्थ रामदासांच्या उक्तीप्रमाणे ते आधुनिक जगात सदैव, पदोपदी आपल्या सोबत असणार आहेत. तंत्रज्ञानाच्या आत्म्यास आणि त्यामागच्या माणसाला आणि किमयागाराला शतश: प्रणाम.\nमाझी त्यांना विनम्र श्रद्धांजली.\nकि. बा. हजारे (अण्णा)\nमी आणि माझा ब्लॉग \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/navjat-balche-doke-mothe-ka-aste", "date_download": "2018-10-19T14:40:46Z", "digest": "sha1:K2YCV4C62SASHLU5GDITEWBR5ATHTUIL", "length": 11336, "nlines": 252, "source_domain": "www.tinystep.in", "title": "नवजात बाळाचे डोके लहान- मोठे का असते ? जाणून घ्या - Tinystep", "raw_content": "\nनवजात बाळाचे डोके लहान- मोठे का असते \nबाळाच्या जन्म झाल्यावर तुम्ही पाहिले असेल किंवा बघत असाल की, बाळाचे डोके थोडेसे लहान -मोठे दिसते. म्हणजे थोडे वाकडे -तिकडे दिसत असते. खरं म्हणजे नवजात बाळाचे डोके हे कडक झाले नसते ते मुलायम असते. तुम्ही हात लावून बघितले असेलच. किंवा बघा. आणि ते डोकं कडक का नसते तर ज्यावेळी बाळाचा जन्म होत असतो त्यावेळी योनीतुन काढताना सोपे जावे व त्या स्त्रीलाही त्रास होऊ नये. म्हणून.\n१. बाळाच्या डोक्यावरती दोन मुलायम स्पॉट असतात त्यांना फोंटनेल म्हणतात.\n२. त्यामुळे बाळाच्या डोक्याचा विकास होत असतो.\n३. बाळाचे डोकं व्यवस्थित आकार होण्यात ९ ते १८ महिने लागून जातात.\n२) जर तुम्ही बाळाचे डोकं जर तीक्ष्ण पहिले असेल तर किंवा आता पहा. तर बाळाचं डोकं हे मागचा आणि साईडचा भाग चपटा दिसतो. ह्याला पोज़िशनल प्लेजिओसेफाली (positional plagiocephaly) असे म्हणतात. ह्याची काही कारणे आहेत.\n१. सामान्य कारण असे की, बाळ एकाच स्थितीत (पोजिशन) मध्ये झोपत असते.\n२. तुम्ही जेव्हा बाळाला झोपवत असता त्यावेळी त्यावेळी ज्या विशिष्ट भागावर दबाव पडून तो भाग बाकीच्या भागापेक्षा चपटा होऊन जातो.\n३. ह्यामुळे बाळाच्या डोक्याला काहीच समस्या येत नसते. ती प्रक्रिया आहे.\n४. काही कालावधीनंतर बाळाचं डोकं सामान्य आकार घेऊन ठीक होते.\nजर डोक्याचा आकार खूपच लहान-मोठा असेल तर\n१. ह्यासाठी अगोदर तुम्ही बाळाची झोपण्याची पोजिशन बदलू शकता.\n२. लक्ष असू द्याकी बाळ एकाच भागाच्या स्थितीत झोपून राहणार नाही.\n३. तुम्ही बाळाला काही वेळ पोटावर झोपवू शकता जेणेकरून डोक्यावर थोडासा दबाव कमी होईल.\n४. आणि जर ४ महिन्यानंतर बाळाचे डोकं ठीक आकारात येत नसेल तर एक विशिष्ट आकाराचे हेल्मेट बनवले आहे. ते डॉक्टरांकडून (लहान बाळांचे डॉक्टर) तुम्ही घेऊ शकता. हे असे हेल्मेट आहे की, २३ तास त्याला घालून रहावे लागेल.\n५. हे हेल्मेट बाळाला १ वर्ष झाल्यानंतर घातल्यावर उपयोग होत नाही.\nकाही बाळांमध्ये, काही डोक्याचे स्नायू मध्ये डिफेक्ट राहून जातो. म्हणून बाळाचे डोके एका बाजूला झुकून जाते. ज्यामुळे बाळाचे डोके विचित्र दिसते, पण फिजिकल थेरपीने ते व्यवस्थित होऊन जाते.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/1/27/Article-on-Ratangad-by-aniket-kasture-.html", "date_download": "2018-10-19T13:39:34Z", "digest": "sha1:75H6BCCDSJIPVU7FQQDQXPUASLQPBNTK", "length": 8564, "nlines": 11, "source_domain": "mahamtb.com", "title": " रतनगडाचे 'नेढे ' रतनगडाचे 'नेढे '", "raw_content": "\nइच्छा तेथे मार्ग असं आपण आजवर अनेकवेळा ऐकलंय. पण प्रत्यक्षात ते करताना आपली चांगलीच कसोटी लागते. सह्याद्रीच्या आजवरच्या भटकंतीत 'इच्छा तेथे मार्ग 'ह्या वाक्याचा फारच उपयोग करावा लागला. मुळातच भटकण्याचा 'किडा' चावल्यामुळे रानावनातून, काट्याकुट्यातून, नदी , ओढे, तुडवण्याची सवयच लागलीये शरीराला. पावलागणिक आपल्यासमोर दत्त म्हणून उभं राहणारं संकट खूप काही देऊन जातं . बऱ्याच जणांना मी वेडा वाटतो. आणि ते साहजिकच आहे म्हणा. इथे शहरात जाडजूड पगार आणि 'comfort zone ' मधलं आयुष्य सोडून कोण कशाला जंगलात आणि दऱ्या डोंगरात भटकेल. मी त्यांच्यासारखा नाही म्हणून मी वेडा. असेनाका वेडा. पण वेडी माणसंच इतिहास घडवतात असं खुद्द इतिहास सांगतो. गडकिल्ले भटकून भटकून मी मात्र ठार वेडा झालोय आणि ह्याचा मला अभिमान वाटतो. पण कणभर सुद्धा गर्व बाळगला नाही. सह्याद्रीने मला लीन व्हायला शिकवलंय. प्रत्येकाचा कोणी विधाता असतो हे त्याने अनेकवेळा सिद्ध केलंय. अजस्त्र, अक्राळ विक्राळ आणि रौद्र सह्याद्री पाहताच अंगावर शहारे येतात. अचानक डोळ्यांना अंधुक दिसायला लागतं. दोन मिनटं समजत नाही काय चाललंय . डोळे चोळायला जातो तोच बोटं ओली झालेली असतात. पापण्या गहिवरून गेलेल्या असतात. आनंदाने मनाचा संपूर्ण ताबा घेतलेला असतो. सह्याद्रीच्या फेसाळणाऱ्या धबधब्याप्रमाणे डोळ्यांना जलवाहिनी फुटलेली असते. हा असतो परमोच्च आनंद. देव कितीजणांनी बघितलाय ठाऊक नाही मला, पण मी खात्रीने सांगू शकतो कि मला देवत्वाची अनुभूती कैकवेळेला सह्याद्रीने करून दिली आहे. आणि म्हणून मी वेडा. होय. शहाणं राहून माणूसपण हरवलेली माणसं बघितलं की माझं वेडेपण मला अधिकच प्रिय वाटू लागतं. असो.\nतर मग असाच भटकत भटकत येऊन पोचलो सगळ्यांचा आवडता, सह्याद्रीचे अनमोल रत्न असणारा 'रतनगडावर '. कात्रीने कापल्यासारख्या डोंगरकड्यांनी आणि कात्राबाईच्या खिंडीचा शेजारी असणारा हा बुलंद, बलदंड, अतिशय देखणा, अवशेष संपन्न, अफाट जंगलाने वेढलेला आणि आपल्या खांद्यावर 'नेढे' बाळगणारा 'रतनगड'. आता नेढे म्हणजे काय तर उभ्या कातळाला आर पार नैसर्गिक छिद्र पडलेले असते. ह्याला 'नेढे 'म्हणतात. हे इतकं मोठं असतं कि ह्यात १५-२० माणसं अगदी सहज उभे राहू शकतात. निसर्गाची ही अनोखी किमया पाहून आपण थक्क होऊन जातो. इथे बेफाम सुटलेला वारा अनुभवणं फारच चमत्कारिक असतं .\nतुम्ही वरती जे छायाचित्र पाहताय ते ह्याच रतनगडाच्या नेढ्यातील आहे. इथवर पोहोचण्यासाठी मात्र फार कष्ट पडले मला . कारण ह्यावेळेस मी माझ्या गाडीने न जाता 'एस टी 'ने प्रवास केला. दर मजल करत मुरशेत गाव गाठलं आणि इथून खऱ्या त्रासाला सुरुवात झाली. बोटवाल्याने आम्हाला वेगळ्याच ठिकाणी नेऊन सोडलं. अश्या ठिकाणी सोडलं जिथून पायथ्याची 'रतनवाडी ' गाठण्यासाठी आम्हाला तुफान पायपीट आणि २-३ टेकड्या पार कराव्या लागल्या. तब्बल ४ तासांच्या अखंड पायपिटीनंतर आम्ही एकदाचे रतनवाडीत पोचलो. 'अमृतेश्वर' मंदिरासमोर पथारी पसरली आणि दोन तास शवासन केलं. म्हणजेच झोपलो.\nआता किल्ला गाठायचा होता. अंगात बळ आणून फोटोग्राफीचा संसार पाठीवर चढवला आणि हर हर महादेव म्हणत ट्रेक सुरु झाला. घनदाट जंगलाने फार दिलासा मिळत होता. पण शरीर फार थकून गेलं होतं. 'गणेश दरवाजा' बघायचाच असा पक्का इरादा करून मी आणि माझा मित्र वैभव गड चढाईस लागलो. दोन तास सगळी क्षमता पणाला लावून आम्ही गणेश दरवाजा गाठला आणि जगण्याचं सोनं झाल्यासारखा अनुभव आला. घामाने ओले चिंब झालेलो आम्ही दोघांनी जमिनीवर लोळण घेतली. समोर कात्राबाईचा कडा , मागे राणीचा हुडा आणि सर्वत्र अफाट सह्याद्रीचे कडे. थोडंफार खाऊन आम्ही सूर्यास्त शूट केला आणि गुहेत येऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी गडफेरी करत 'नेढे ' गाठले. रतनगड फेरी सार्थकी लागली.\nभेटू पुढच्या अंकात. भटकत राहा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/mohammed-shami-was-able-to-return-due-to-the-loyalty-of-cricket/", "date_download": "2018-10-19T13:05:52Z", "digest": "sha1:IVQD7WONT5OHXZXLVQJOIA66WURU6PNF", "length": 9538, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "क्रिकेटवरील निष्ठेमुळेच पुनरागमन करू शकलो- महंमद शमी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nक्रिकेटवरील निष्ठेमुळेच पुनरागमन करू शकलो- महंमद शमी\nबर्मिंगहॅम: भारताचा अनुभवी आणि गुणवान वेगवान गोलंदाज महंमद शमी या वर्षाच्या सुरुवातीपासून क्रिकेटमुळे कमी आणि त्याच्या खाजगी आयुष्यातील प्रकरणांमुळे जास्त गाजत आहे. सातत्याने होणाऱ्या दुखापतींमुळे शमीला भारतीय संघातील स्थानही गमवावे लागले होते. प्रसार माध्यमांनी त्याच्या खासगी जीवनाला सातत्याने लक्ष्य केले होते.\nमात्र इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील इंग्लंडच्या पहिल्या डावात तीन फलंदाजांना बाद करताना शमीने यशस्वी पुनरागमन केले आहे. या पुनरागमनाचे श्रेय शमीने क्रिकेटप्रती असलेल्या निष्ठेला दिले आहे. पहिल्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर बीसीसीआय.टीव्ही या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत शमी म्हणाला की, गेल्या काही काळापासून मी घरगुती समस्यांनी त्रस्त होतो त्यामुळे माझ्या खेळात खूपच फरक पडला होता. माझी गोलंदाजी नीट होत नव्हती, दुखापतींनीही डोके वर काढले होते. त्यामुळे मी खूप त्रस्त झालो होतो. मात्र, क्रिकेटबद्दल माझ्या मनात असलेले प्रेम मला शांत बसू देत नव्हते. त्यामुळे मी माझ्या खेळावर जास्त लक्ष केंद्रित केले आणि त्याचाच फायदा मला या सामन्यात झाला.\nभारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना महंमद शमीच्या पत्नीने त्याच्यावर घरगुती हिंसा आणि विवाहबाह्य संबंधांचा आरोप करताना पोलिसांमध्ये त्याच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर त्याला अपघात देखील झाला होता, ज्यामुळे तो जायबंदी झाला होता. हे सारे कमी पडल्याप्रमाणेच तो यो-यो चाचणीतही नापास झाला होता व परिणामी अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते.\nत्यामुळे त्याचे क्रिकेट करीयर संपले की काय, असा प्रश्‍न सर्वांनाच पडला होता. मात्र, इंग्लंड दौऱ्यापूर्वी त्याने आपल्या कामगिरीत सुधारणा करताना यो-यो चाचणीही पार करून संघातील आपले स्थान परत मिळवले. इतकेच नव्हे तर पहिल्या सामन्यातील पहिल्याच डावांत इंग्लंडच्या तीन फलंदाजांना बाद करताना शमीने यशस्वी पुनरागमन केले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजळगाव येथील अपघातात चार तरुणांचा मृत्यू\nNext articleवाई-सुरुर रस्ता दुरुस्तीच्या प्रतिक्षेत\nPAK vs NZ: न्यूझीलंडला धक्का, मार्टिन गुप्टिल दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर\nउस्मान ख्वाजा दुखापतग्रस्त, भारताविरूध्द मालिकेत खेळण्याची शक्यता कमीच\nपाकिस्तानचा आॅस्ट्रेलियावर 373 धावांनी विजय,मालिकाही घातली खिशात\nपहिल्या स्थानावर पोहचण्यासाठी पलटण समोर पँथर्सचे कडवे आव्हान\nदानिश कनेरियाच्या ‘कबूल है’ नंतर पाकिस्तानात नाराजीचा सूर\nप्रो कबड्डी 2018 : पुणेरी पलटणच्या घरच्या मैदानावरील सामन्यांचे वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/466284", "date_download": "2018-10-19T13:41:27Z", "digest": "sha1:SZXEFVQAPJ5O3QTKSZCMFMJETLUWAMCQ", "length": 5914, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "स्मार्ट सिटीसाठी 1600 कोटींची तरतूद : अर्थमंत्री - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » स्मार्ट सिटीसाठी 1600 कोटींची तरतूद : अर्थमंत्री\nस्मार्ट सिटीसाठी 1600 कोटींची तरतूद : अर्थमंत्री\nऑनलाईन टीम / मुंबई :\nराज्यातील 7 शहरांचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्यात आला असून, या शहरांसाठी 1 हजार 600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरी भागात 2 लाख 50 हजार घरे बांधण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.\nविधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना मुनगंटीवार बोलत होते. ते म्हणाले, मुंबई, पुणे आणि नागपूर मेट्रो प्रकल्पांसाठी 710 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. तसेच नागपूर विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याचबरोबर शिर्डी समाधीला शतकपूर्ती होत आहे. या शतकपूर्तिनिमित्ताने शिर्डी विमानतळ बांधण्यात येणार असून, 50 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे.\nमुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी 1 कोटी 630 लाखांची तरतूद करण्यात येणार असून, ग्रामीण भागांतील रस्त्यांसाठी 570 कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. तसेच सोलापूर, अमरावती आणि चंद्रपूर या विमानतळांच्या विकासकामांसाठी 50 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे.\nपुरावे असतील तर समोर या ; जय शहाप्रकरणावर अमित शहांचे आव्हान\nकमला मील्स अग्नीतांडव ; मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल\nपुण्यामध्ये 12 नामांकित हॉटेल, पबवर छापे\nपुण्यात उद्या मुस्लिम समाजाचा मूकमोर्चा\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nशिर्डीत पंतप्रधानांकडून विकासकामांचे उद्घाटन\nसलीम-सुलेमान यांचा मराठीत प्रवास\nएसबीआयच्या माजी प्रमुख अरूंधती भट्टाचार्य रिलायन्स इंडस्टीजच्या संचालकपदी\n#METOO : एम.जे.अकबर यांच्या याचिकेवरील सुनावणी 31 ऑक्टोबरला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/saptrang-article-shrimant-mane-82120", "date_download": "2018-10-19T13:54:20Z", "digest": "sha1:XT67Y4ZLUHIWEQITD4UEJJZJCRDGCGNL", "length": 20646, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "saptrang article shrimant mane जाहिरातबाजीचा ‘मी लाभार्थी’ | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 13 नोव्हेंबर 2017\nराज्यातल्या देवेंद्र फडणवीस सरकारचं एक बरं आहे, कल्याणकारी योजनेचा कोणताही लाभ सामान्यांना ते वाजवून वाजवूनच देतात. सरकारच्याच प्रचारखात्यानं सरकारी योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना शोधलं. ‘होय, हे माझं सरकार’ अन्‌ ‘मी लाभार्थी’ असं त्याच्या तोंडून वदवून घेतलं. जोरदार जाहिरात केली. आता म्हणे लाभार्थ्यांच्या घरावर पाटीही लावणार आहेत. ‘लोक सरकारचं कल्याण करोत’, असे आशीर्वाद देण्याची ही वेळ आहे खरंतर. या उपक्रमाचा फायदा असाही असू शकतो, की तरुणांना किमान जाहिरातीचे तंत्र बऱ्यापैकी शिकायला मिळालं.\nराज्यातल्या देवेंद्र फडणवीस सरकारचं एक बरं आहे, कल्याणकारी योजनेचा कोणताही लाभ सामान्यांना ते वाजवून वाजवूनच देतात. सरकारच्याच प्रचारखात्यानं सरकारी योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना शोधलं. ‘होय, हे माझं सरकार’ अन्‌ ‘मी लाभार्थी’ असं त्याच्या तोंडून वदवून घेतलं. जोरदार जाहिरात केली. आता म्हणे लाभार्थ्यांच्या घरावर पाटीही लावणार आहेत. ‘लोक सरकारचं कल्याण करोत’, असे आशीर्वाद देण्याची ही वेळ आहे खरंतर. या उपक्रमाचा फायदा असाही असू शकतो, की तरुणांना किमान जाहिरातीचे तंत्र बऱ्यापैकी शिकायला मिळालं. लोकांच्या ओठावर सतत खेळणारी ‘टॅगलाइन’ कशी असावी, तर तीन वर्षांपूर्वीच्या ‘आरं कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र’ यासारखी. तिचे प्रतिध्वनी अजूनही अधूनमधून उमटतात. सरकारवर टीकेसाठी हटकून उपरोधानं विचारतात लोक तो प्रश्‍न. तेव्हाचेच ‘माझं नाव शिवसेना’ बऱ्यापैकी विसरलेत लोक, पण ‘आरं कुठं...’ अजून टिकून आहे. आता फडणवीस सरकारला तीन वर्षं पूर्ण होताना नवी ‘टॅगलाइन’ आलीय, मी लाभार्थी’ यासारखी. तिचे प्रतिध्वनी अजूनही अधूनमधून उमटतात. सरकारवर टीकेसाठी हटकून उपरोधानं विचारतात लोक तो प्रश्‍न. तेव्हाचेच ‘माझं नाव शिवसेना’ बऱ्यापैकी विसरलेत लोक, पण ‘आरं कुठं...’ अजून टिकून आहे. आता फडणवीस सरकारला तीन वर्षं पूर्ण होताना नवी ‘टॅगलाइन’ आलीय, मी लाभार्थी गेल्या दहा-बारा दिवसांत ती ‘व्हायरल’ झालीय.\nवादाशिवाय लोकांचं लक्ष वेधलं जात नाही अन्‌ काही आठवणीतही राहात नाही, हेही ‘मी लाभार्थी’नं सिद्ध केलं. पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्‍यातल्या भिवरीचे शांताराम कटके यांच्या शेततळ्याला मदतीपासून तो वाद सुरू झाला. नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्‍यातल्या मोहमुख इथल्या फुलाबाई गुलाब पवार यांच्या निमित्तानं तो वाढला. कळस गाठला तो सातारा जिल्ह्याच्या कायम दुष्काळी माण तालुक्‍यातल्या बिदाल गावात पाणी फाउंडेशनच्या पुढाकारानं साकारलेल्या जलक्रांतीला जाहिरातीत ‘जलयुक्‍त शिवार’चं लेबल लागल्यानं अन्‌ कुसळांच्या माळरानावर भाताची शेती दाखवली गेल्यानं. हा राजकीय वाद. लाभार्थी माणसं गरीब, बिच्चारी, साधी. सत्ताधारी व विरोधकांमधल्या हमरीतुमरीला शांताराम कटके वैतागले. मुख्यमंत्र्यांना भेटले. मुख्यमंत्र्यांनी केलेले आरोप खोटे ठरविण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांचे पाय फुलाबाईच्या झोपडीला लागले.\nत्या ‘विकास गांडो थयो छे’चा पुढचा अंक सोशल मीडियावर साकारलाय. ‘मी लाभार्थी’च्या विडंबनाची धूम सुरू आहे. त्यातून होणारं मनोरंजन हीदेखील मोठी गोष्ट आहे. ‘व्हॉट्‌सॲप’वर प्रतिभेला पाझर फुटलाय. ट्‌विटर, फेसबुकवर सर्जनाचे सोहळे सुरू आहेत. नोटाबंदी, जीएसटी, पेट्रोल-डीझेलचे वाढते दर, बुलेट ट्रेन, कापूस-सोयाबीनचा कोसळता भाव, विरोधी बाकांवर असताना फडणवीस-गिरीश महाजन वगैरेंनी केलेली आंदोलने, इंग्लंडला पळून गेलेला विजय मल्या, भूखंडामुळं चर्चेत आलेल्या हेमा मालिनी, अमित शहांचा मुलगा जय, इतकंच कशाला फडणवीसांची छबी असलेल्या फ्लेक्‍सनं झाकलेली कडब्याची गंज असं खूप काही टीकाकारांनी शोधून काढलं. जितकी दाद ‘होय, हे माझं सरकार’ जाहिरात बनवणाऱ्यांच्या अन्‌ ‘मी लाभार्थी’ टॅगलाइन शोधणाऱ्यांच्या कल्पकतेला, तितकीच ती टीकाकारांच्या प्रतिभेलाही द्यायला हवी. ‘शौचालयाची जाहिरात करणाऱ्या आजीबाई उज्ज्वला योजनेतल्या गॅसऐवजी तीन दगडांची चूल का वापरतात’, असा तर्कशुद्ध प्रश्‍न विचारणारी भन्नाट प्रतिक्रिया सर्वाधिक लक्ष्यवेधी होती अन्‌ एकूण सरकारी उपक्रमावरच्या प्रतिक्रियेचा, ‘तू नट्टा पट्टा करून खोट्या जाहिराती करणारी फसवी सत्ताधारी गं, मी जाहिरातीला फसणारा भोळा मतदार गं, प्रिये...’ हा मास्टरस्ट्रोक ठरला.\nदादा अन्‌ ताईंची जुगलबंदी\nश्रोत्यांच्या प्रश्‍नांना उत्तरं देण्याचा आकाशवाणीवरील जुना कार्यक्रम अाणि ही उत्तरे देणारे `दादा’ अन्‌ `ताई’ आजही अनेकांच्या स्मरणात आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात दादा अन्‌ ताई असं बोललं गेलं की आताआतापर्यंत समोर यायचे ते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांचे चेहरे; पण, रस्त्यांवरच्या खड्ड्यांनी केवळ वाहनांची दिशा व दशा बदलली नाही तर या परिचित नात्यांनाही नवं वळण दिलंय. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील हे या वळणातले नवे `दादा’ आहेत. आतापर्यंत फक्‍त मुंबईतल्या खड्ड्यांची सालाबाद चर्चा व्हायची. खेड्यापाड्यातल्या खड्ड्यांच्या समस्येला सुप्रियाताईंनी हात घातला. त्यांच्यासह `राष्ट्रवादी’चे पुढारी, खासकरून महिला पदाधिकारी गावागावातून खड्ड्यासोबत सेल्फी काढून ती ‘ट्विटर’वर टाकायला लागल्या. प्रत्येक ‘ट्विट’ `दादा’ अन्‌ `ताई’ला ‘टॅग’ केलं गेलं. दोन-चार दिवसांत खड्डे ही ‘ट्विटर’वरची सर्वांत ज्वलंत समस्या बनली. दादाही मागे कसे राहतील त्यांनीही खड्डे बुजवण्याच्या कामांची छायाचित्रे सोशल मीडियावर टाकण्याची मोहीम सुरू केली. जुगलबंदीच्या निमित्तानं का होईना, ‘व्हर्च्युअल’ दुनियेत वास्तवातल्या प्रश्‍नांना जागा मिळाली.\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nपंचवटी एक्स्प्रेसला लवकरच 'विस्टाडोम कोच'\nमनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा...\nनागरिकांना नीट उत्तरे देता येत नसतील तर बदली करुन घ्या - भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांच्या विजेच्या समस्यांची सोडवणूक करताना नीट उत्तरे देता येत नसेल तर स्वताहून बदली करून जा असा इशारा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A5%A7%E0%A5%AB-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-19T14:20:37Z", "digest": "sha1:UKLDHRCSSXAZVLEAKW2E6XWAVFHDEBGB", "length": 9490, "nlines": 113, "source_domain": "chaupher.com", "title": "१५ लाख रुपये केव्हा मिळणार, आरटीआयअंतर्गत मागितली माहिती | Chaupher News", "raw_content": "\nHome Uncategorized १५ लाख रुपये केव्हा मिळणार, आरटीआयअंतर्गत मागितली माहिती\n१५ लाख रुपये केव्हा मिळणार, आरटीआयअंतर्गत मागितली माहिती\nचौफेर न्यूज – पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) केंद्रीय माहिती आयोगाला (सीआयसी) नागरिकांच्या बॅंक खात्यात १५ लाख रुपये जमा होतील, या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेबाबत विचारलेला प्रश्न माहिती अधिकार कायद्यात (आरटीआय) येत नसल्यामुळे या प्रश्नाचे उत्तर देता येणार नसल्याचे म्हटले आहे. १५ लाख रुपये नेमके कोणत्या तारखेला नागरिकांच्या बॅंक खात्यात जमा होणार याबाबत माहिती अधिकाराद्वारे विचारणा करण्यात आली होती.\nनोटबंदीच्या घोषणेच्या १८ दिवसांनंतर म्हणजे २६ नोव्हेंबर २०१६ रोजी आरटीआयअंतर्गत मोहन कुमार शर्मा यांनी १५ लाख रुपयांबाबत माहिती मागितली होती. पंतप्रधान मोदींच्या घोषणेनुसार प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होण्यास नेमकी केव्हापासून सुरूवात होणार अशी विचारणा शर्मा यांनी केली होती.\nपंतप्रधान कार्यालय आणि रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने याबाबत तपशीलवार माहिती दिली नाही अशी तक्रारही शर्मा यांनी केंद्रीय माहिती आयोगाचे प्रमुख (सीआयसी) आरके माथुर यांना केली होती. त्यावर, आरटीआय कायद्याच्या सेक्शन २(एफ) अंतर्गत ही माहिती येत नसल्यामुळे या प्रश्नाचे उत्तर देता येणार नसल्याचे उत्तर पंतप्रधान कार्यालयाकडून केंद्रीय माहिती आयोगाला मिळाले आहे.\nPrevious articleकठुआ येथील घटनेच्या विरोधात कॅंडल मार्च\nNext articleपहिल्या घरासाठी भरावे लागणार फक्त एक हजार रुपये मुद्रांक शुल्क\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा\nप्रकाश आंबेडकर- ओवेसी आघाडी म्हणजे नवे डबकेच: उद्‌धव ठाकरे\nभारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये ‘अप्रेन्टिस’ची भरती\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nचौफेर न्यूज - निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळील सिद्धिविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडावे, आकुर्डी पोलीस चौकी आकुर्डीगावात उभारण्यात यावी तसेच रावेतमधील डॉ. डी....\nशानसोबत संधी देण्यासाठी अन्नू मलिकने किस मागितला\nचौफेर न्यूज - प्रसिद्ध पार्श्वगायिका सोना मोहापात्राने प्रख्यात संगीतकार-गायक अन्नू मलिक यांना लैंगिक शोषणकर्ता म्हटल्यानंतर गायिका श्वेता पंडितनेही त्यांच्यावर आरोप केला आहे. शान, सुनिधी...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/536971", "date_download": "2018-10-19T13:37:21Z", "digest": "sha1:NCBUW4OIZIPCVVCG4HFTDMPF42DI6IZ3", "length": 9552, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "डिजिटल जगाचा लाभ घेऊन महाविद्यालयाचा स्तर उंचवावा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » डिजिटल जगाचा लाभ घेऊन महाविद्यालयाचा स्तर उंचवावा\nडिजिटल जगाचा लाभ घेऊन महाविद्यालयाचा स्तर उंचवावा\nविद्यार्थ्यांशी आपण संवाद साधल्यानंतर त्यांच्या प्रतिसादातून प्रतिक्रिया उमटणे यात शिक्षकांचे नेतृत्व कौशल्य दडलेले असते. शिक्षकांच्या सहवासात विद्यार्थ्यांना सामर्थ्यशील वाटले पाहिजे. तंत्रज्ञानामुळे आज माहिती सहज उपलब्ध आहे. उथळ काम करून आज आपला टीकाव लागणार नाही, तेव्हा डिजिटल जगाचा लाभ घेऊन महाविद्यालयाचा स्तर व विद्यार्थ्यांचे सामर्थ्य अधिक वाढवून प्राचार्यांनी आपले नेतृत्वगुण सिद्ध करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन गोवा विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सतीश शेटये यांनी येथे केले.\nगोवा शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयाने राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाच्या (रुसा) सहयोगाने पाटो-पणजी येथे संस्कृती भवनमधील परिषदगृहात ‘ऍकॅडेमिक लिडरशीप इन डिजिटल वर्ल्ड’ या विषयावर प्राचार्यांसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेचे सोमवारी 27 रोजी उद्घाटन केल्यानंतर डॉ. सतीश शेटये प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक प्रसाद लोलयेकर, कार्यशाळेला मार्गदर्शन करणारे संसाधक (रिसोर्स परसन) राजू माधवन व सुंदर अनंता व रुसाचे ज्येष्ठ सल्लागार डॉ. रमेश गावकर उपस्थित होते.\nडिजिटल जगाची शैक्षणिक नेतृत्वासाठी कशाप्रकारे मदत होईल यासंदर्भात उहापोह करून डॉ. शेटये यांनी सांगितले, आपल्या नेतृत्वाखाली राबविल्या जाणाऱया गोष्टी योग्य दिशेने जाताहेत की नाही यावर प्राचार्यांनी देखरेख ठेवायला हवी. कला, वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना ‘प्रॅक्टीकल’ नसल्याने त्यांच्याकडे वैयक्तिकरित्या लक्ष पुरविले जात नाही याकडे लक्ष वेधून त्यांनी चांगले शिक्षण आत्मसात करण्याची क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांना चांगली कमाई करण्याच्या संधी उपलब्ध आहेत हेही निदर्शनास आणून दिले.\nराजू माधव यांनी कार्यशाळेचे स्वरूप कसे राहिल याची माहिती दिली. ते म्हणाले, प्रथम स्वत: आत्मपरीक्षण करायला हवे. डिजिटल जगाशी तुम्ही जुळवून घ्यायला हवे. त्यासाठी स्वत: प्रेरणा घ्यायला हवी. स्वत: शिकायचे बंद करतो तेव्हा मर्यादा पडतात.\nप्रसाद लोलयेकर यांनी स्वागतपर भाषणात सांगितले की, कार्यशाळा घेऊन नेतृत्व अंगी बाणवले जाईल असे नसले तरी नेतृत्वगुण हे आपल्या प्रत्येकात आहेत केवळ त्याला पैलू पाडायचे काम कार्यशाळेतून होईल. आपण शोधकवृत्ती सोडता कामा नये. डिजिटल जगतात आज काय चालले आहे हे जाणून घेण्याची गरज आहे म्हणूनच या कार्यशाळेचे प्रयोजन आहे. उच्चशिक्षण वाढीस लागण्यासाठी आपण एकत्रित प्रयत्न करून ध्येय गाठायचे आहे.\nसिद्धी उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रमेश गावकर यांनी आभार मानले. ही कार्यशाळा 29 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.\nपर्वरी हमरस्त्यावरील माड कापल्यास आंदोलन\nकाणकोणात यंदाही ‘डोंगरी मिरची’ची मोठय़ा प्रमाणात लागवड\nसांतईनेज नाल्यावरील नवीन पुलाचे लोकार्पण\nघनकचऱयाच्या प्रश्नावर धोरणात्मक निर्णय घ्यावा\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nशिर्डीत पंतप्रधानांकडून विकासकामांचे उद्घाटन\nसलीम-सुलेमान यांचा मराठीत प्रवास\nएसबीआयच्या माजी प्रमुख अरूंधती भट्टाचार्य रिलायन्स इंडस्टीजच्या संचालकपदी\n#METOO : एम.जे.अकबर यांच्या याचिकेवरील सुनावणी 31 ऑक्टोबरला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/443263", "date_download": "2018-10-19T13:37:31Z", "digest": "sha1:IEQHJQ2WFB5VGPA4PX5GIJ5SJUCF6A3V", "length": 6500, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘ऍश’ शॉर्ट फिल्मला लंडनमध्ये नामांकन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘ऍश’ शॉर्ट फिल्मला लंडनमध्ये नामांकन\n‘ऍश’ शॉर्ट फिल्मला लंडनमध्ये नामांकन\nलंडनमध्ये होणाऱया वर्ल्ड इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलमध्ये कोल्हापूरातील ऍश या शॉर्ट फिल्मची निवड झाली आहे. या फेस्टीव्हलमध्ये जगभरातून हजारो फिल्म दाखल झाल्या होत्या त्यापैकी भारतातून या शॉर्ट फिल्मची निवड झाली आहे.\nवर्ल्ड फिल्म फेस्टीव्हल हे जगातील नामांकित फेस्टीव्हल आहे. कारण या फेस्टीव्हलमध्ये निवड होणाऱया शार्ट फिल्मचे जगातील 20 शहरात स्क्रिनिंग होते. लॉस एंजिल्स,न्यूयार्क,टोराटो, व्हॅनकोअर, लंडन, अमरस्टॅम,बर्लीन, व्हिएन्ना, जिनिव्हा, माद्रीद, पॅरीस, रोम, रेकजवीक, मॉस्को, हाँगकाँग, सिंगापूर, ब्रिटन, मलेशिया या शहरात ऍश चे स्क्रिनिंग होणार आहे. कोल्हापूरच्या उदय पाटील यांनी बनवलेली ही वर्ल्ड फेस्टीव्हलनिमित्त सातासमुद्रापार झळकणार आहे.\nऍश या शॉर्ट फिल्मची संकल्पना निर्माता, दिग्दर्शक उदय पाटील आहेत. या फिल्ममधून त्यांनी व्यसनातून होणाऱया दुष्परिणामाची दाहकता मांडली आहे. या फिल्मविषयी बोलताना पाटील म्हणाले, यातून चेनस्मोकरांना वेळीच सावध होण्याची गरज आहे. या फिल्मचे सहनिर्माते व असोसिएट दिग्दर्शक अशोक बापू कांबळे व मोहन भरवसे आहेत. छायांकन विलास चौगुले, संकलन सलोनी कुलकर्णी पार्श्वसंगीत रवी सुतार यांचे आहे. वैभव जकाते, योगेश भाट, संजय शिंदे यांचेही यासाठी सहकार्य लाभले आहे.\nवक्तृत्व स्पर्धेत केर्ली माध्यमिक विद्यालय प्रथम\nपर्यावरणाच्या धोक्याबद्दल जागृती करणे काळाची गरज : संभाजीराव चौगले\nडॉ. जे.पी. नाईक स्मारक उद्घाटन समारंभाची जय्यत तयारी\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nशिर्डीत पंतप्रधानांकडून विकासकामांचे उद्घाटन\nसलीम-सुलेमान यांचा मराठीत प्रवास\nएसबीआयच्या माजी प्रमुख अरूंधती भट्टाचार्य रिलायन्स इंडस्टीजच्या संचालकपदी\n#METOO : एम.जे.अकबर यांच्या याचिकेवरील सुनावणी 31 ऑक्टोबरला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurtoday.in/plan-on-the-buildings-and-buildings-in-palghar-district-headquarters-chief-minister/03132144", "date_download": "2018-10-19T13:02:20Z", "digest": "sha1:YL7A3DLFEJSU7AIHHKPDZAO7EXMAWSXE", "length": 9004, "nlines": 69, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "पालघर जिल्हा मुख्यालयातील इमारतीं, प्रकल्पांच्या कामांबाबत सुनियोजन करा- मुख्यमंत्री – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nपालघर जिल्हा मुख्यालयातील इमारतीं, प्रकल्पांच्या कामांबाबत सुनियोजन करा- मुख्यमंत्री\nमुंबई : पालघर जिल्हा मुख्यालयातील प्रशासकीय इमारतींच्या कामांबाबत तसेच जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या कामांबाबत सुनियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.\nपालघर जिल्हा मुख्यालयातील विविध कामांबाबत आढावा बैठक मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत विविध यंत्रणांना निर्देशित करताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.\nपालघर जिल्हा मुख्यालयाशी निगडीत विविध इमारती तसेच त्याअंतर्गत कामांचे टप्पे करण्यात यावेत. त्यानुसार सिडकोने समन्वयाने कामे पूर्ण करावीत. नवनगर येथील विविध विभागांच्या इमारतीची स्थिती तसेच तेथील विकास कामांसह पाण्याच्या उपलब्धतेबाबत माहिती बैठकीत देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी जिल्ह्यातील जलसंपदा विभागाशी निगडीत विविध प्रकल्पांची तसेच त्यांच्या स्थितीबाबत माहिती घेतली. तसेच प्रकल्पांच्या कामांना गती देण्याबाबतही निर्देशित केले.\nजिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी जिल्ह्यातील विविध कामांबाबत सादरीकरण केले. विधानभवन समिती कक्षात झालेल्या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर आदी उपस्थित होते.\nSwitzerland में एन्जॉय कर रही हैं अनिता अनीता हसनंदानी, शेयर की बोल्ड तस्वीर\nसुष्मिता सेन ने दुर्गा पंडाल में बेटियों संग किया धुनुची डांस, Video वायरल\nसॉफ्टवेअर अद्ययावत प्रक्रीया तीन महिन्यात पूर्ण करणार\nदीक्षाभूमीला जागतिक दर्जाचे वारसास्थळ बनविण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही\nVideo: विधायक निवास की छत पर चढ़कर सैकड़ो लोगो ने किया प्रदर्शन\nएफडीआई या कुछ उद्योगपतियों के और अमीर हो जाने से देश स्ववलंबी नहीं हो जाता – कैलाश सत्यार्थी\nसॉफ्टवेअर अद्ययावत प्रक्रीया तीन महिन्यात पूर्ण करणार\nVideo: विधायक निवास की छत पर चढ़कर सैकड़ो लोगो ने किया प्रदर्शन\nजब गाड़ियों की भिड़ंत युवकों के बीच भिड़ंत का कारण बनी\nएफडीआई या कुछ उद्योगपतियों के और अमीर हो जाने से देश स्ववलंबी नहीं हो जाता – कैलाश सत्यार्थी\nसॉफ्टवेअर अद्ययावत प्रक्रीया तीन महिन्यात पूर्ण करणार\nदीक्षाभूमीला जागतिक दर्जाचे वारसास्थळ बनविण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही\nनागपुरातील जयताळा येथे रावणदहन : सज्जनशक्तीचा दुर्जनशक्तीवर विजय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nराम मंदिरासाठी सरकारनं कायदा करावा- मोहन भागवत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2018-10-19T14:27:03Z", "digest": "sha1:TP4GTQFBHSQIVNOEA4OMZMHL72PKH5N6", "length": 5564, "nlines": 137, "source_domain": "www.marathimati.net", "title": "रणजितसिंग | मराठीमाती", "raw_content": "\nएच.आय.व्ही. चाचणी दिन : अमेरिका\n१९६७ : लंडनजवळ एन्फिल्ड येथे जगातील पहिले ए.टी.एम. (Automated teller machine) सुरू.\n१८६४ : शिवराम महादेव परांजपे, ‘काळ’ या वृत्तपत्राचे संपादक व प्रखर राष्ट्रीय नेते.\n१९१७ : खंडेराव रांगणेकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.\n१८३९ : रणजितसिंग, पंजाबातील शिखांच्या राज्याचे पराक्रमी संस्थापक.\n२००८ : सॅम माणेकशा, भारताचे फिल्ड मार्शल.\nThis entry was posted in दिनविशेष and tagged ए.टी.एम., एच.आय.व्ही., एन्फिल्ड, खंडेराव रांगणेकर, जन्म, जागतिक दिवस, ठळ्क घटना, दिनविशेष, मृत्यू, रणजितसिंग, शिवराम महादेव परांजपे, सॅम माणेकशा, २७ जून on जुन 27, 2013 by मराठीमाती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-marathi-websites-kamshet-70510", "date_download": "2018-10-19T14:41:35Z", "digest": "sha1:JFZN22DVNSLDJVDWIKSEFLCJUDDI25QS", "length": 14387, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi websites Kamshet रस्त्याच्या मालकीवरून पर्यटकांची कोंडी | eSakal", "raw_content": "\nरस्त्याच्या मालकीवरून पर्यटकांची कोंडी\nबुधवार, 6 सप्टेंबर 2017\nकामशेत : नाणे मावळातील भाजगाव येथील गावकीचा रहदारीच्या रस्त्यावर एका कुटुंबातील लोकांनी दगडी व सिमेंटचे खांब टाकून रस्ता बंद केल्याने संपूर्ण गावातील ग्रामस्थांचे दळणवळण ठप्प झाले; तसेच 15 पर्यटक वाहनासह अडकून राहावे लागले.\nरस्ता खुला करून पर्यटकांची सुटका करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाही शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याने चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसनाईक व्ही. के. बोऱ्हाडे कामशेत यांनी फिर्याद दिली असून या प्रकरणी मोनिका मारुती बीनगुडे, बारकाबाई दत्तू बीनगुडे व इतर दोन अशा चौघांवर गुन्हा दाखल झाला असून सर्व फरार झाले आहेत.\nकामशेत : नाणे मावळातील भाजगाव येथील गावकीचा रहदारीच्या रस्त्यावर एका कुटुंबातील लोकांनी दगडी व सिमेंटचे खांब टाकून रस्ता बंद केल्याने संपूर्ण गावातील ग्रामस्थांचे दळणवळण ठप्प झाले; तसेच 15 पर्यटक वाहनासह अडकून राहावे लागले.\nरस्ता खुला करून पर्यटकांची सुटका करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाही शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याने चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसनाईक व्ही. के. बोऱ्हाडे कामशेत यांनी फिर्याद दिली असून या प्रकरणी मोनिका मारुती बीनगुडे, बारकाबाई दत्तू बीनगुडे व इतर दोन अशा चौघांवर गुन्हा दाखल झाला असून सर्व फरार झाले आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरच रस्ता हा माजी आमदार रूपलेखा ढोरे यांच्या फंडातून गावातील लोकांसाठी त्या वेळी तयार केला होता. परंतु, गेल्या वर्षापासून दत्तू बीनगुडे यांच्या कुटुंबातील लोकांनी जागेवर हक्क सांगत अडवणूक करण्यास सुरवात केली. या प्रकरणी त्यांच्यावर पूर्वीही तीन गुन्हे दाखल आहेत. चार दिवसांपूर्वी रस्त्यावर पुन्हा दगड टाकून तो बंद केला. त्यामुळे फिरण्यासाठी भाजगावला आलेल्या 15 पर्यटक चार दिवस वाहनासह तिथेच राहावे लागले. एका कुटुंबात दोन महिन्यांची लहान मुलगी होती, तर एक पर्यटक पडल्याने त्याचा पायाचे हाड मोडले. मात्र, रस्ता बंद असल्याने त्याला रुग्णालयात जाता आले नाही, ही माहिती ग्रामस्थांनी पोलिसांनी दिली. रविवारी पोलिस गेले असताना त्यांनाही धक्काबुक्की केली.\nचार दिवसांनी पर्यटकांची सुटका\nसोमवारी सकाळी पोलिसांची फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. महसूल खात्यातील मंडल अधिकारी, तलाठी यांच्या उपस्थितीत गावकऱ्यांनी दगडी व सिमेंटचे खांब बाजूला घेऊन रस्ता खुला केला. चार दिवस गावांत अडकलेल्या पर्यटकांची पोलिसांनी सुटका करून त्यांची वाहने बाहेर काढून दिली. या वेळी एक कुटुंब सोडून संपूर्ण गावची बैठक पोलिस निरीक्षक आय. एस. पाटील यांनी मंदिरात घेतली. या वेळी ग्रामस्थांनी होत असलेल्या अन्यायाबाबत न्याय मिळावा अशी मागणी केली. गावातील सर्व ग्रामस्थांनी सोमवारी तहसीलदारांची भेट घेतली.\nदुष्काळमुक्ती, महागाईविरोधात राष्ट्रवादीचा निफाड तहसीलवर धडक मोर्चा\nनिफाड : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप शिवसेनेच्या फसव्या सरकारविरोधात एल्गार पुकारत माजी आमदार दिलीप बनकर यांच्या...\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nअगली बार जबान कम चलेगी, हात ज्यादा चलेंगे\nऔरंगाबाद : शहरात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद करावे, आज आम्ही समजवण्यासाठी आलो चार दिवसांनंतर परत येऊ तेव्हा बोलणार नाही...\nदेवांच्या भेटीलाही न्यायालयाचा अडसर\nभिलार : दसऱ्याच्या दिवशी दांडेघरच्या श्री केदारेश्वर आणि पसरणीच्या श्री काळभैरवनाथाच्या पालखी भेटीचा सोहळा नेहमीच्याच पारंपरिक वादग्रस्त जागेत न...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/sonali-bendre-baldlook-friendship-day-403655-2/", "date_download": "2018-10-19T14:06:05Z", "digest": "sha1:RCZ3V5OHUDD73S2O3TWXZ2QLVSAZLBSU", "length": 7907, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कॅन्सरशी लढा देत असलेली सोनाली पहिल्यांदा दिसली ‘बाल्ड’ लूकमध्ये | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकॅन्सरशी लढा देत असलेली सोनाली पहिल्यांदा दिसली ‘बाल्ड’ लूकमध्ये\nमैत्रीदिनाच्या दिवशी झाली भावूक\nमैत्रीदिनाच्या अौचित्यानिमित्त कॅन्सरशी लढा देत असलेली सोनाली बेंद्रे हिने आपल्या जवळच्या मैत्रिणीसोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सोनाली पहिल्यांदा ‘बाल्ड लूक’ मध्ये दिसत आहे.\nसध्या बाॅलीवूड अभिनेत्री सोनाली न्यूयाॅर्क मध्ये मेटास्टेटिक कॅन्सरवर उपचार घेत आहे. कॅन्सर झाल्याचे कळल्यापासून सोनाली सतत सोशल मीडियाव्दारे तिच्या चाहत्यांना तिच्या तब्येतीविषयी अपडेट देत असते.\nकाही दिवसापूर्वी तिने स्वत:चे लांब केस कापले होते आणि बाॅयकट हेयरस्टाईल मध्ये फोटो टाकला होता. त्यानंतर तिने आज बाल्ड लूक मधील फोटो शेअर केला आहे. मैत्रीदिनानिमित्त तिने जवळच्या मैत्रिणी गायत्री जोशी आणि सुजान खान यांच्यासोबत फोटो शेअर केला आहे. यामध्ये तीघीजणी एका रेस्टाॅरंट बाहेर बसलेल्या दिसत आहेत. या फोटोमध्ये सोनाली पहिल्यांदा ‘बाल्डलूक’ मध्ये दिसत आहे.\nसोनालीने या फोटोला एक कॅप्शन दिले आहे. तिने म्हटले आहे की, माझ्या चांगल्या आणि वाईट काळात मला नेहमीच साथ दिल्याबदल धन्यवाद. पुढे ती म्हणते की, कॅन्सरच्या आजारामुळे मला खूप दु:ख सहन करावे लागले पण माझ्या आयुष्यात चांगले मित्र-मैत्रिणी असल्याने ते नेहमी माझ्यासोबत नेहमी राहिले. यादरम्यान तिने #BaldIsBeautiful हा हॅशटॅग वापरला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमैत्रीच्या नात्याला सेलिब्रेट करणारं रोहित-जुईलीचं नवं कव्हर साँग\nNext articleमित्रासाठी काय पण… (प्रभात open house)\nअनुप जलोटा यांनी जसलीन आणि सौरव पटेल यांची काढली खरडपट्टी\n‘ठग्स ऑफ हिन्दोस्तान ‘ मधील ‘वाश्मल्ले’ गाणे आहे यु ट्यूबवर ट्रेंडींग\nसलमान ‘भाई’ आणि ‘राणी’ दीपिकाचीच बॉलीवुडवर सत्ता \nसचिन ‘असा’ बोलला तेव्हा मी खूप रडलो\n#ME TOO : ऐश्वर्या राय बच्चन ‘ते’ अधिकृत ट्विटर अकाऊण्ट खोटे\nमहिला चित्रपट निर्मात्यांची #MeToo साठी ‘अशी’ आहे भूमिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4790141168622786030&title=Target%20of%2050%20Franchisees%20In%20Maharashtra&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-19T13:32:05Z", "digest": "sha1:LOMMY6XXS2UOS7JVYDKTIE4RR75AYBCV", "length": 12998, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘डब्ल्यूएस बेकर्स’चे महाराष्ट्रभरात ५० फ्रँचायझींचे लक्ष्य", "raw_content": "\n‘डब्ल्यूएस बेकर्स’चे महाराष्ट्रभरात ५० फ्रँचायझींचे लक्ष्य\nपुणे : येथील डब्ल्यूएस फूड्स प्रायव्हेट लिमिटेडने डब्ल्यूएस बेकर्स या शुद्ध शाकाहारी आणि अंडीरहित बेकरी आणि कन्फेक्शनरी उत्पादनांच्या ब्रँडसाठी वाढीच्या योजना जाहीर केल्या. या कंपनीने मागील वर्षभराच्या काळात मोठे रिब्रँडिंग आणि पुनर्रचना उपक्रम हाती घेतले असून, पुण्याबाहेर विस्तार करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.\nपश्चिम महाराष्ट्रातील कार्य सुरू करून कंपनीने देशातील आघाडीच्या शुद्ध शाकाहारी आणि अंडीरहित बेकरी आणि कन्फेक्शनरी ब्रँड म्हणून पुढे येण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाऊल उचलले आहे. या कंपनीने आपले सेटअप सातारामध्ये सुरू केले. आता उर्वरित महाराष्ट्रात ५० पेक्षा जास्त आउटलेट्सवर लक्ष्य केंद्रित करत आहे. त्यांची मुख्य आउटलेट्स कोल्हापूर, सातारा, सांगली, कराड, नाशिक, ठाणे, नवी मुंबई, औरंगाबाद, नागपूर आदी ठिकाणी असणार आहेत. कंपनीतर्फे नवी मुंबई, सातारा, नाशिक आणि नागपूर येथे पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये सेंट्रल किचन तयार करणार असून, त्यातून ग्राहकांना ताजी उत्पादने दिली जातील. पुण्याबाहेरील असे पहिले सेंट्रल किचन या वर्षाच्या शेवटापर्यंत सातारा येथे सुरू होणार आहे.\nकंपनीची मुख्य बाजारपेठ असलेल्या पुण्यात या कंपनीने मोठ्या प्रमाणावर फ्रँचायझी नेमण्यास सुरूवात केली आहे आणि कामगिरी चांगली नसलेली आउटलेट्स बंद करण्यास आणि बाजार संशोधनातून आलेल्या माहितीच्या आधारे नवीन फ्रँचायझी नेमण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी पुणे विभागात (पीसीएमसीसह) आपले ७० वे आउटलेट सुरू केले आहे.\nआपल्या योजनांबाबत सांगताना ‘डब्ल्यूएस फूड्स’चे संचालक सुदेश अग्रवाल म्हणाले, ‘आम्ही सुमारे दोन वर्षांपूर्वी हा ब्रँड ताब्यात घेतला तेव्हा तो कठीण परिस्थितीतून चालला होता आणि त्याला उत्पादन, ब्रँड, संस्था आदी पातळ्यांवर काही गंभीर पुनर्रचनेची गरज होती. त्यावेळी अभ्यास आणि तपासणीनंतर आमच्या हे लक्षात आले की, या ब्रँडला बाजारात खूप संधी आहेत आणि त्यांच्या लक्ष्याधारित ग्राहकांमध्ये खूप मागणी आहे; परंतु त्यात वेगाने बदल करण्याची गरज आहे आणि ताजेपणा आणणे आवश्यक आहे. मागील १२ ते १८ महिन्यांत आम्ही तेच केले आणि आता आम्ही प्रवासाच्या पुढील टप्प्यासाठी सज्ज आहोत, तो म्हणजे भारतातील आघाडीचा शुद्ध शाकाहारी बेकरी आणि कन्फेक्शनरी ब्रँड म्हणून उभे राहणे.’\n‘आमच्या व्यवस्थापनाचे असे स्पष्ट मत आहे की, आमचे वाढीचे मॉडेल स्थिर आणि शाश्वत असले पाहिजे आणि त्यासाठी दर्जा आणि समाधानाबाबत तडजोड करणे योग्य ठरणार नाही. ‘डब्ल्यूएस’ला आमच्या प्रत्येक ग्राहकासाठी ‘वे टू हॅप्पीनेस’ महत्त्वाचा वाटतो. आम्ही आमच्या राष्ट्रीय स्तरावरील विस्ताराच्या योजना या मूलभूत खांबांभोवती बांधलेल्या आहेत आणि त्यामुळे सर्वप्रथम आपण महाराष्ट्रामधील, आपल्या मुख्य राज्यातील विस्तारावर लक्ष केंद्रित केले पाहिजे’, असे मत अग्रवाल यांनी व्यक्त केले.\nडब्ल्यूएस बेकर्सकडून मागील तीन वर्षांपासून लोकांना एकत्र जोडून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले जाते. पेस्ट्री आणि कन्फेक्शनरीची पुणे येथे स्थित असलेली ही ख्यातनाम साखळी असलेल्या डब्ल्यूएस बेकर्सने जास्तीत जास्त लोकांना एकत्र आणून सुमारे चार वर्षांपूर्वी तिच्या स्थापनेपासून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले आहे. ती आपल्या चाहत्यांना विविध प्रकारचे खास बेक केलेले, शुद्ध शाकाहारी अंडीरहित केक, पेस्ट्री आणि डेझर्ट्स तसेच विविध प्रकारची कस्टमाइज्ड पॅकेजेस पुणे, पीसीएमसी आणि आता सातारा येथील ७० आउटलेट्सच्या माध्यमातून देत आहे.\nग्राहक आपल्या ऑर्डर्स कंपनीचे ई-वाणिज्य प्लॅटफॉर्म किंवा तिने भागीदारी केलेल्या तृतीय पक्ष एफअँडबी प्लॅटफॉर्मद्वारे ऑनलाइन नोंदवू शकतात.\nTags: पुणेडब्ल्यूएस बेकर्ससुदेश अग्रवालडब्ल्यूएस फूड्स प्रायव्हेट लिमिटेडPuneWS BakersWS Foods Pvt LtdSudesh Agarwalप्रेस रिलीज\nसाहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर माधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ganeshfestival2016-news/festival-celebartion-in-mumbai-1292666/", "date_download": "2018-10-19T13:58:44Z", "digest": "sha1:NT6KUOWEMZVZQ44HSVYQNVGBQUF666OB", "length": 27134, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "festival celebartion in mumbai | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nगणेश उत्सव २०१६ »\nशहरबात : ‘सण’ नव्हे, ‘फेस्टिव्हल’\nशहरबात : ‘सण’ नव्हे, ‘फेस्टिव्हल’\nमुंबईतील सार्वजनिक उत्सव ही शिवसेनेची राजकीय प्रयोगशाळा मानली जाऊ लागली.\nब्रिटिश सत्तेशी लढा देण्यासाठी लोकांची मानसिकता तयार करण्याकरिता प्रथम लोकांना संघटित केले पाहिजे आणि त्यासाठी काही तरी निमित्त साधले पाहिजे, हे ओळखून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, पण पुढे उत्सव परंपरेचा अर्थच बदलून जाईल आणि केवळ स्वार्थकारण फोफावेल, हे त्यांच्या स्वप्नातही नसावे. विधायक कार्यासाठी जनसंघटन घडविण्याचे माध्यम म्हणून सुरू झालेले अनेक सार्वजनिक उत्सव बघता बघता बाजारपेठांच्या हातात गेले आणि या बदलाचा गंधदेखील न जाणवता, एखाद्या संथ विषप्रयोगासारखा हा बदल सामान्य उत्सवप्रिय जनतेच्या मनामनात भिनत गेला. राजकारण आणि व्यापारी वृत्तीचे कॉर्पोरेट अर्थकारण यांनी हातात हात घालून अत्यंत जाणीवपूर्वक तयार केलेल्या साखळीत उत्सवप्रिय मानसिकता पुरती जखडली गेली आणि उत्सव हा राजकारण आणि कोणत्याही ‘थरा’च्या अर्थकारणाचा आधार बनला.\nगणेशोत्सव असो, नवरात्रोत्सव असो किंवा रक्षाबंधनाचा सण असो, गर्दीने फुलणाऱ्या बाजारपेठा हीच सणांच्या चाहुलीची पहिली खूण झाली आहे. चित्रवाणी वाहिन्यांवर आणि वृत्तपत्रांमध्येही जाहिरातींचा वर्षांव सुरू होतो आणि ‘मुहूर्ता’च्या संकल्पनेचा पगडा असलेली भाविक मने त्याला हुरळून खरेदीच्या मोहाने खिशात हात घालतात. पूर्वी सणांना संस्कृतीचे कवच होते. प्रत्येक सणाचे एक सांस्कृतिक वेगळेपण असायचे. आता बाजारपेठांनी सणांचा कब्जा घेतल्यानंतर, सण म्हणजे केवळ ‘खिसा आणि खरेदी’ असे नवे समीकरण तयार झाले. सणांचे हे महत्त्व अगदीच झिडकारून टाकता येणार नसले, तरी बाजारपेठांच्या गळेकापू आक्रमकपणामुळे सणांचे सांस्कृतिक व पारंपरिक महत्त्व मात्र हळूहळू संपत चालले आहे. आता तर, जनसंघटनांचा उद्देश केव्हाच मागे पडला आहे आणि केवळ भक्तिभावनांचा फायदा उठवत स्वार्थ साधण्याची स्पर्धा असे उत्सवांचे स्वरूप होऊ लागले आहे. या स्पर्धेशी सामान्य माणसाला थेट असे काहीही देणेघेणे नसते.\nसार्वजनिक उत्सवांमध्ये जनता भक्तिभावाने सहभागी होते, हे जाणवू लागल्यानंतर याचा फायदा घेण्याची युक्ती बहुधा राजकीय पक्षांना प्रथम सुचली. मुंबईतील सार्वजनिक उत्सव ही शिवसेनेची राजकीय प्रयोगशाळा मानली जाऊ लागली. जनतेच्या भाविकतेला भावेल अशा रीतीने उत्सवाची आखणी करून जनतेचा विश्वास संपादन केल्याने, नेतृत्वाची माळ गळ्यात पडणे सोपे होते, हे सेनेच्या नेतृत्वाने जाणले आणि मुंबईत राजकीय बस्तान बसविण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवांचा आधार घेतला. याचा राजकीय फायदा मिळू शकतो, हे सिद्ध होऊ लागल्यावर अन्य राजकीय पक्षांचे गल्लीबोळांतील नेतेही भक्तिभावनेवर स्वार होण्यासाठी सज्ज झाले. गल्लीबोळांत झळकणारे हे प्रसिद्धी फलक त्याच क्षणी मनावर फारसा परिणाम घडवत नसले, तरी हे प्रसिद्धी तंत्रच पुढे अनेकांना मोठेपण मिळवून देणारे ठरले.\nशिवसेनेच्या हातात गेलेला हा सार्वजनिक गणेशोत्सव आपल्यालाही लाभदायक ठरावा अशी सुप्त इच्छा असलेले अनेक जण पुढे या उत्सवाच्या आधाराने आपले आपले बस्तान बसविण्यासाठी सरसावले. यामध्ये काँग्रेसचेही लहानमोठे अनेक पुढारी होते. भारतीय जनता पक्षालादेखील या सार्वजनिक उत्सवांचे राजकीय महत्त्व उमगले आणि शिवसेनेच्या गणेशोत्सवापाठोपाठ भाजपच्या नेत्यांनी नवरात्रोत्सवाचाही कब्जा मिळविण्याचा खटाटोप सुरू केला. मध्यंतरी तर, भाजपच्या सध्या खासदार असलेल्या एका नेत्याने लालकृष्ण अडवाणी यांनादेखील हाती टिपऱ्या घेऊन रिंगणात नाचायला लावले होते. त्यानंतरच्या निवडणुकीपर्यंत या नेत्याचे नाव सर्वतोमुखी पोहोचले. शिवसेनेतून काँग्रेसवासी झालेल्या संजय निरुपम यांनी तर, उत्तर भारतीयांच्या छठपूजेचा सार्वजनिक सोहळा मुंबईत आक्रमकपणे सुरू केला आणि हा सण सर्वतोमुखीही होतानाच निरुपम यांच्याभोवती प्रसिद्धीचे वलय निर्माण झाले.\nराज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बोलबाला होऊ लागला, त्याच्या आधी राम कदम या नावाभोवती मुंबईमध्ये मोठे वलय तयार झाले होते. त्याचे कारण, दहीहंडी उत्सवातील बक्षिसासाठी त्यांनी उघडलेली विक्रमी रकमेची थैली सांस्कृतिक आणि पारंपरिक सणाचे महत्त्व आणि स्वरूप ओलांडून दहीहंडीचा सण राजकीय व कॉर्पोरेट क्षेत्राच्या हातात गेला, हे याच दरम्यान स्पष्ट झाले. मग लाखो रुपयांच्या बक्षिसांनी मढलेल्या दहीहंडय़ा फोडण्यासाठी येणाऱ्या गोविंदांच्या कौतुकाआधी, बक्षिसे लावणाऱ्या नेत्यांच्या जाहिरातींनी मुंबई-ठाण्याचे कानेकोपरे व्यापून जाऊ लागले आणि प्रसिद्धीच्या ‘नौबती’ झडू लागल्या. कालपरवापर्यंत ‘बंटी’ नावाने परिचित असलेल्या तरुणाचे राजकीय भविष्यदेखील यातूनच उजळून गेले.\nअर्थात, केवळ राजकीय नेतृत्वानेच सार्वजनिक सणांचा बेमालूम वापर करून घेतला असे नाही. मुंबईवर आपले वर्चस्व असावे, अशी सुप्त इच्छा राजकारणाच्याही पलीकडच्या अनेक क्षेत्रांमध्ये दडलेली आहे. मुंबईच्या सार्वजनिक उत्सवांवर ‘अंडरवर्ल्ड’चेही सावट दिसते. आपल्या साम्राज्याचा पाया भक्कम करण्यासाठी व ते विस्तारण्यासाठी अनेक ‘भाई’ लोकांनी सार्वजनिक गणेशोत्सव किंवा नवरात्रोत्सवांचाच आधार घेतला. सुमारे चाळीस वर्षांपूर्वीच्या दशकात, माटुंग्याच्या वरदराजन नावाच्या दाक्षिणात्य ‘डॉन’चा गणेशोत्सव हे अख्ख्या मुंबईचे कुतूहल होते. वाय. सी. पवार या पोलीस अधिकाऱ्याने वरदराजनच्या साम्राज्यावर घाव घालण्यासाठी पहिली कारवाई त्याच्या माटुंग्याच्या गणेशोत्सवावरच केली आणि हा उत्सवच बंद पाडला. तरीदेखील, गणेशोत्सवांचा आधार घेत आपले वर्चस्व आणि वचक कायम ठेवण्याचा खटाटोप अनेक गुंडांनी सुरूच ठेवला होता. अश्विन नाईक, अरुण गवळी यांचे गणेशोत्सव त्यांच्या भपकेबाज देखाव्यांमुळे जनतेमध्ये चर्चेचा विषय होते. चेंबूरचा सह्य़ाद्री मंडळाचा गणेशोत्सव हे तर कोटय़वधींच्या भपकेबाज देखाव्यामुळे मुंबईकरांचे आकर्षण ठरले. शहरांतील मोठे उद्योजक, जवाहिरे, व्यावसायिक आणि बिल्डर्सना उत्सवासाठी देणग्या देण्याची सक्ती करून एक प्रकारची खंडणी या निमित्ताने उकळली जात असे.\nअलीकडे मुंबईच्या अनेक गणेशोत्सवांना ‘राजा’चे विशेषण दिसते, तर अनेक सार्वजनिक गणपती ‘नवसाला पावणारे’ असल्याची पद्धतशीर जाहिरातही होते. श्रद्धाळू भाविकांची गर्दी साहजिकच अशा गणेशोत्सवांकडे वाढते. भाविकांच्या समजुतीवर भपक्याचा अतिरिक्त पगडा म्हणून आकर्षक देखाव्यांची आतषबाजी केली जाते आणि एकेका गणेशोत्सवाचे दहा दिवसांचे अर्थकारण कोटींच्या घरात जाऊन पोहोचते. नवसाला पावणाऱ्या गणपतींच्या चरणी लाखोंच्या देणग्या जमा होतात आणि गणेशोत्सवांची भरभराट होते. अर्थात, काही सार्वजनिक मंडळे या देणग्यांचा विनियोग सार्वजनिक व विधायक उपक्रमांसाठी करतात, हे नमूद करणेही आवश्यक आहे.\nजाहिरातबाजीतून उत्सवाकडे भाविकांचा ओढा वाढविण्याचा मार्ग खुला झाल्यानंतर, कॉर्पोरेट क्षेत्रांची नजर अशा गणेशोत्सवांकडे वळणे साहजिकच होते. मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांच्या प्रवेशद्वारांवर नामांकित उद्योगांच्या स्वागत कमानी दिसतात. याद्वारे गणेशोत्सव मंडळांना लाखो रुपये देण्याची या उद्योगांची तयारी असते. निखळ गणेशभक्तीबरोबरच, व्यावसायिक वृद्धी हादेखील यामागे हेतू असतोच. दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या मनात या जाहिराती भराव्यात आणि सणासुदीच्या काळात अलीकडे जाणीवपूर्वक जोपासली गेलेली खरेदीची मानसिकता आणखी प्रबळ व्हावी हा उद्देश गणेशोत्सव काळात सुफळ संपूर्ण झालेला दिसतो. भक्तिभावाने भारलेल्या भाविकांच्या मनात सणाची नवी व्यावसायिक संकल्पना रुजविण्यात जाहिरातींचे सध्याचे युग पुरते यशस्वी ठरल्याचे प्रत्येक सणातूनच स्पष्ट झाले आहे.\nपूर्वीच्या काळी, गुरुपुष्यामृत-अक्षय तृतीयेसारखे दिवस निखळ सण म्हणून साजरे व्हायचे. अशा काही सणांना समजुतीचे आधार असल्यामुळे, नाममात्र खरेदीही व्हायची. दूरचित्रवाणी संच, रेफ्रिजरेटर, वातानुकूलन यंत्रे या चैनीच्या वस्तू न ठरता गरजेच्या वस्तू होत गेल्या, तसतशी खरेदीची मानसिकता केवळ सोन्याऐवजी अशा वस्तूंकडे वळत गेली. पुढे त्यात मोटारगाडय़ांचीही भर पडत गेली आणि सणाच्या निमित्ताने वाहनखरेदीचा ओघ वाढत गेला. सणांची मानसिकता आणि व्यावहारिक जगाचे शहाणपण यांचा चतुराईने मेळ घालत सण आणि खरेदीचे नवे नातेही निर्माण होऊ लागले. यामुळे एक बदल नक्की झालाय, तो म्हणजे भारतीय सणांना आंतरराष्ट्रीय महत्त्वही प्राप्त झाले आहे. भारतीय सणांवर जगभरातील उद्योगांची नजर लागून राहिली आणि नवी ‘प्रथा’ जुन्या ‘परंपरां’वर मात करू लागली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nगौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टाचा दिलासा\nहॉलिवूडचा 'हा' अभिनेताही देसी गर्लच्या प्रेमात \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nबायको घर सोडून गेल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याला बापाने पाण्याच्या टाकीत फेकले\nVideo : पोट धरून हसायला लावणारा हा रन-आऊट तुम्ही पाहिलात का\nकेवळ ११ सामने, मानधन २६५९ कोटी .. हा आहे क्रीडाविश्वातील सर्वात महागडा खेळाडू\nउद्धव ठाकरे, आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर-राणे\n'शबरीमला मंदिर म्हणजे सेक्स टुरिझमची जागा नाही'\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A1/", "date_download": "2018-10-19T14:16:31Z", "digest": "sha1:LEVX6R5SU43AO5OUQEAACRQEH53WJQ3O", "length": 9667, "nlines": 113, "source_domain": "chaupher.com", "title": "मंत्रालयासमोर संभाजी भिडेंच्या अटकेसाठी आत्मदहनाचा प्रयत्न | Chaupher News", "raw_content": "\nHome Uncategorized मंत्रालयासमोर संभाजी भिडेंच्या अटकेसाठी आत्मदहनाचा प्रयत्न\nमंत्रालयासमोर संभाजी भिडेंच्या अटकेसाठी आत्मदहनाचा प्रयत्न\nचौफेर न्यूज – भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणातील आरोपी संभाजी भिडे गुरुजी यांना तत्काळ अटक करा, या मागणीसाठी रिपब्लिकन सेना या संघटनेच्या कार्यकर्त्याने मंत्रालयाच्या गेटसमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. गणेश पवार असे त्या तरुणाचे नाव आहे.\nभीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी करत गणेश पवार बुधवारी दुपारी मंत्रालयासमोर आला. त्याने मंत्रालयाच्या गेटजवळ अंगावर केरोसिन ओतून घेतले. हा प्रकार तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी बघितला आणि त्यांनी तातडीने गणेश पवारच्या दिशेने धाव घेत त्याला रोखले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. गणेश पवार हा अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीचा रहिवासी आहे. तो रिपब्लिकन सेना या संघटनेचा कार्यकर्ता आहे.\nदरम्यान, भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी दोन गटात झालेल्या वादातून हिंसाचार झाला होता. हिंसाचारात वाहनांची तोडफोड तसेच वाहने पेटवून देण्यात आली होती. दंगल घडवणे, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत मिलिंद एकबोटे आणि श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात एकबोटे यांना अटक झाली होती. त्यांना जामिनही मिळाला आहे. मात्र, संभाजी भिडे गुरुजी यांना अद्याप अटक झालेली नाही.\nPrevious articleशिवसेनेचे वरून कीर्तन आतून तमाशा – अशोक चव्हाण\nNext articleपत्नी व मुलीची हत्या करून पतीची आत्महत्या\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा\nप्रकाश आंबेडकर- ओवेसी आघाडी म्हणजे नवे डबकेच: उद्‌धव ठाकरे\nभारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये ‘अप्रेन्टिस’ची भरती\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसाक्री – येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व कॉलेजच्या प्रांगणात विजया दशमीनिमीत्त वाईट विचाराच्या रावणाचे दहन करण्यात आले. तसेच, समाजातील विकृत गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा संकल्प...\nसांगलीत तीन लेकरांसह महिलेची विहिरीत उडी मारुन आत्महत्या\nचौफेर न्यूज - सांगलीत विवाहित महिलेने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली आहे. जत तालुक्यात ही घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून महिलेने आत्महत्या केली असल्याचं...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4642374.html", "date_download": "2018-10-19T14:14:05Z", "digest": "sha1:JIULLTXGBP2GSG4HQPEOIBT6N32W3DIA", "length": 1017, "nlines": 21, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - मन की बात", "raw_content": "\n\"मन की बात..\" आज सहजच विचारलं तीला.. 👦 \"कोणत्याही गोष्टीने पाघळत नाही तू; इतकं 'कठीण मन' कुठे गं करुन मिळतं..\" तशीच गुश्श्यातच म्हणाली ती; 👱 \"माझ्या मनाचं राहूदे.. आधी मला सांग 'मलाच पडलेलं तुझ्याबद्दलचं हे Question' तुलाच कसं काय रे छळतं 'मलाच पडलेलं तुझ्याबद्दलचं हे Question' तुलाच कसं काय रे छळतं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-10-19T13:21:27Z", "digest": "sha1:2LV6F52IA4UDH3RJTTE7DIJRAPRADNQF", "length": 4654, "nlines": 156, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इटालियन संगीतकार - विकिपीडिया", "raw_content": "\n\"इटालियन संगीतकार\" वर्गातील लेख\nएकूण ७ पैकी खालील ७ पाने या वर्गात आहेत.\nजियोव्हानी पियेरलुईगी दा पालेस्त्रिना\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A5%A9%E0%A5%AA%E0%A5%AB-%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-10-19T14:26:55Z", "digest": "sha1:GEK5N6L7RZQCP5VJ6XGTQ4HVDU55LICB", "length": 11706, "nlines": 116, "source_domain": "chaupher.com", "title": "रायगडावर ३४५ वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा | Chaupher News", "raw_content": "\nHome Maharashtra रायगडावर ३४५ वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा\nरायगडावर ३४५ वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा\nचौफेर न्यूज – रायगड किल्ल्यावर बुधवारी ३४५वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी राज्यभरातील १० हजारांहून अधिक शिवप्रेमी गडावर दाखल झाले होते. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक उत्सव समिती, दुर्गराज रायगड यांच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी किल्ले रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे आणि कोल्हापुरचे युवराज शहाजी राजे भोसले उपस्थित होते.\nदोन दिवस चाललेल्या या सोहळ्याची सुरवात मंगळवारी दुपारी गडपुजनाने झाली. यावेळी २१ गावातील नागरीकांनी एकत्र येऊन गडपुजन केले. यानंतर किल्ल्यावर उत्खननात सापडलेल्या वस्तूच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर शिरकाई देवी मंदिरात गोँधळ तर जगदिश्वर मंदिरात किर्तन सोहळा संपन्न झाला. राज्यभरातील विविध भागातून आलेल्या शिवभक्तांनी होळीच्या माळावर मर्दानी खेळ सादर करीत महाराजांना मानवंदना दिली. रात्री उशीरा राजसदरेसमोर ही रात्र शाहिरांची हा शाहीरीचा कार्यक्रम संपन्न झाला.\nबुधवारी सकाळी सहा वाजता शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरवात झाली. पहाटे नगारखाना परिसरात ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर राजसदरेवर शाहिरांनी महाराजांना मानवंदना दिली. सकाळी साडे नऊच्या सुमारास छत्रपती संभाजी राजे यांचे राजसदरेवर आगमन झाले. यानंतर मेघडंबरीतील शिवाजी महाराजांच्या सिहासनारूढ पुतळ्याला सुवर्ण मुद्रांचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पालखीतील मुर्तीला पंचामृत, सप्तगंगा स्नान घालून विधीवत पूजन करण्यात आले. शिवआरतीचे पठण करण्यात आले. त्यानंतर महाराजांच्या पालखीची शाही मिरवणूक काढण्यात आली. या चैतन्यमय सोहळ्याला हजारो शिवभक्त, महिला आणि पुरूषांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.\nशंखनाद आणि तुतारीबरोबरच शिवप्रभूंच्या जयजयकाराने अवघा रायगडचा परिसर दुमदुमून गेला होता. राज्यभरातून आलेल्या शिवप्रेमींनी यावेळी मैदानी खेळांची, शस्त्र कवायतीचे सादरीकरण केले. पालखी सोहळ्यानंतर झालेल्या महाप्रसादाने सोहळ्याचा समोरोप झाला.\nसोहळ्यानिमित्ताने गडावर ठिकठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शिवप्रेमींच्या उत्साहामुळे अवघा आसमंत शिवगर्जनांनी दुमदूमून गेला होता. सोहळ्यानिमित्ताने रायगडावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतूक नियमनही करण्यात आले होते.\nPrevious articleअक्कल असती तर आयएएस अधिकारी झालो असतो – कुमारस्वामी\nNext articleपुण्यातील NDA वर CBI चा छापा\nशिवसेनेऐवढे नीच राजकारण देशात कुणीही केल नसेल – निलेश राणे\nडीजेचा आवाज बंद, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश\nउदयनराजेंचा राष्ट्रवादीला हादरा ; प्रचार कार्यालयाचे केले उदघाटन\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसाक्री – येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व कॉलेजच्या प्रांगणात विजया दशमीनिमीत्त वाईट विचाराच्या रावणाचे दहन करण्यात आले. तसेच, समाजातील विकृत गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा संकल्प...\nचीन आकाशात सोडणार मानवनिर्मित चंद्र\nखरा चंद्र पृथ्वीपासून ३ लाख ८४ किलोमीटरवर आहे चौफेर न्यूज - चीन या देशाचे नाव घेतल्यावर दोन गोष्टी डोळ्यासमोर येतात पहिली म्हणजे लोकसंख्या आणि दुसरी...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nदुष्ट प्रवृत्तीवर मिळविलेला विजय म्हणजेच विजयादशमी – प्राचार्या भारती पंजाबी\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://vvcmc.in/vvmc/?page_id=163", "date_download": "2018-10-19T13:54:23Z", "digest": "sha1:EB4HKFYVZR5D67WSKPBAWNOIXXTJCCCZ", "length": 8574, "nlines": 125, "source_domain": "vvcmc.in", "title": "संपर्क | वसई विरार शहर महानगरपालिका", "raw_content": "\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१६-१७\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१७-१८\nवसई विरार शहर महानगरपालिका (व.वि.श.म मुख्यालय)\nविरार पोलिस स्टेशन समोर, बाजार वार्ड, विरार पूर्व, महाराष्ट्र ४०१३०५.\nटोल फ्री क्रमांक : – १८००२३३४३५३\nमुख्य कार्यालय संपर्क क्रमांक ( लँडलाइन):- ०२५०-२५२५१०५\nपोटनिवडणूक २०१८-वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांना जाहीर सूचना\nनिविदा व दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\nसेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी भरती\nवैद्यकीय आरोग्य विभागा अंतर्गत भरती\nराष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान थेट मुलाखती\nसमारंभ तपासणी पथकाची यादी\nमहानगरपालिकेमध्ये सेवानिवृत्त राज्यशासकीय क्रीडा अधिकारी भरती\nखड्डे संदर्भात तक्रारीबाबतची जाहीर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अधिनस्त असलेल्या नऊ प्रभाग निहाय मालमत्तेच्या देयक रकमेचे शंका निरसनाबाबत\nअनधिकृत इमारती बाबत -जाहिर सूचना\nवृक्ष कापण्याबाबत सुचना व हरकत बाबतची जाहीर सुचना\nवसई विरार शहर महानगरपालिकेतील वैद्यकिय आरोग्य अधिकारी या मंजूर रिक्त पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती होणेबाबत\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ मधे रिक्त पदाची पोटनिवडणूक मतदार यादी-जाहीर सुचना\nमुळ प्रारूप मतदार यादी -वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका-आपत्कालीन स्थितीत मदद कार्य करणाऱ्या शासकीय यंत्रणांचे संपर्क क्रमांकांची यादी\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ रिक्त पद (एक जागा) पोटनिवडणूक-जाहिर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिका,प्रभाग क्र.९७-साईनगर व मानव मंदिर परिसर या रिक्त पदाच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम\nमहाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले नियम व आदेश\nवसई-विरार शहर महानगरपालिका-शांतता क्षेत्र घोषित केलेले ठिकाण\nटोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३\nपोलीस स्थानक : १००\nअग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११\nवैद्कीय मदत : १०८\nठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७\nई निविदा / दर पत्रक\nइथे क्लिक करा:- ई- निविदा\nवसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nCopyright © 2015-2016 वसई विरार शहर महानगरपालिका.\nएकूण संकेतस्थळी भेट देणारे :-\nई निविदा / दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/suhas-kirloskar-write-article-saptarang-87877", "date_download": "2018-10-19T13:56:23Z", "digest": "sha1:5V3G3QWGAY6KVQQC3ZIBPS2TMBMMJQSM", "length": 27167, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "suhas kirloskar write article in saptarang तू जो मेरे सूर में, सूर मिला ले... (सुहास किर्लोस्कर) | eSakal", "raw_content": "\nतू जो मेरे सूर में, सूर मिला ले... (सुहास किर्लोस्कर)\nरविवार, 17 डिसेंबर 2017\nसरोद या वाद्यानं चित्रपटगीतांना एक नवं परिमाण दिलं. ‘मन रे तू काहे ना धीर धरे’, ‘इस मोड से जाते हैं’, ‘तेरे नैना तलाश कर’, ‘मेरे नैना सावन भादो’ अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. या वाद्याचे आणि गीतांचे वेगवेगळे रंग.\nसरोद या वाद्यानं चित्रपटगीतांना एक नवं परिमाण दिलं. ‘मन रे तू काहे ना धीर धरे’, ‘इस मोड से जाते हैं’, ‘तेरे नैना तलाश कर’, ‘मेरे नैना सावन भादो’ अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. या वाद्याचे आणि गीतांचे वेगवेगळे रंग.\n‘म न रे तू काहे ना धीर धरे,’ हे महंमद रफी यांनी गायलेलं गीत सरोदवादनानं सुरू होतं आणि सरोदच्या स्वरांनीच संपतं. साहिर लुधियानवी यांनी मनाची अवस्था फार सुरेखरीत्या शब्दबद्ध केली आहे. रंग-रूप हे सर्व बाहेरून दिसणारं आहे, ते राखून ठेवणं आपल्या हातात नाही. आपल्या बाह्यरूपावर आपण जितकं लक्ष देतो, तितकं लक्ष मनाच्या सुंदरतेकडं दिलं तर या क्षणभंगूर गोष्टीमुळे अस्वस्थ होऊ नको, रे मना या क्षणभंगूर गोष्टीमुळे अस्वस्थ होऊ नको, रे मना या गाण्यावर प्रदीपकुमार यांनी ‘मनाचा निग्रह’ करून चेहरा हलणार नाही, याची दक्षता घेतल्याचं जाणवतं. विनोदाचा भाग सोडा; पण मनाचे वेगवेगळे रंग असतात, तसेच रंग यमन रागाचेही आहेत. कदाचित त्यामुळंच संगीतकार रोशन यांनी हे गीत यमन रागावर बेतलेलं असावं. ‘चित्रलेखा’ या चित्रपटातलं हे गीत सरोदनं सजवलं आहे पहिल्या महिला सरोदवादक झरीन दारूवाला-शर्मा यांनी. अंतऱ्यापूर्वी वाजणारे खटके सरोदमध्ये अनोख्या पद्धतीनं ऐकू येतात. गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी बऱ्याच सहकारी वादकांनी त्यांच्याकडं अविश्‍वासानं आणि काहीशा शंकेनं बघितलं; पण सरोदवादनाला सुरवात झाल्यावर सगळेच आश्‍चर्यचकित झाले. सरोदच्या स्वरासाठी हे गाणं पुनश्‍च ऐकल्यावर एक वाद्य गाण्यातले भाव कसं प्रकट करू शकतं, हे उमजतं. ‘चित्रलेखा’ या चित्रपटाद्वारे झरीन शर्मा यांनी चित्रपट संगीतातली करिअरची सुरवात केली आणि नंतर जयदेव, एस. डी. बर्मन, आर. डी. बर्मन, खय्याम, रवींद्र जैन अशा संगीतकारांची गाणी सरोदवादनानं खुलवली.\nएस. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘तलाश’ चित्रपटातल्या ‘तेरे नैना तलाश कर’ या मन्ना डे यांनी गायलेल्या गाण्यात सरोद, सतार, तबला, पखवाज यांची जुगलबंदी आहे, हे गाण्याच्या ‘यहाँ दो रूप हैं’ या शब्दाला अनुरूप आहे. झरीन शर्मा यांची सरोद ‘गुड्डी’ चित्रपटातल्या ‘बोले रे पपीहरा’ या गाण्यातही ऐकू येते. संगीतकार वसंत देसाई यांच्याकडं इतकं उत्कृष्ट गाणं गायल्यानंतर गायिका वाणी जयराम यांची बरीच गाणी ऐकायला मिळतील, असं वाटलं होतं; पण तसं झालं नाही. ‘तू जो मेरे सूरमें’ या ‘चितचोर’ चित्रपटातल्या (संगीतकार रवींद्र जैन) गाण्यात येसूदास आणि हेमलता यांच्या स्वरांना वाद्यसाथ अशोक शर्मा (सतार) आणि झरीन शर्मा (सरोद) या दांपत्यानं केली आहे. त्यामुळं गाण्याचा अर्थ तिथंही किती समर्पक लागू झाला आहे बघा\nज्येष्ठ संतूरवादक पंडित उल्हास बापट यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे, त्याप्रमाणं आर. डी. बर्मन यांनी त्यांच्या गाण्यांमध्ये सरोदचा अनोखा उपयोग केला आहे. गुलजार यांच्या गाण्यांत ते अनेकदा जाणवतं. ‘आँधी’ चित्रपटातल्या ‘इस मोडसे जाते हैं’ या गाण्यातली झरीन शर्मा यांची सरोद आणि तेच सूर पुढं नेणारी अशोक शर्मा यांची सतार यांचा परिणाम अप्रतिम. ‘किनारा’ चित्रपटातल्या ‘नाम गुम जाएगा’ या अप्रतिम गाण्यात दुसऱ्या कडव्यापूर्वी सरोद विलक्षण कमाल करते. बासरी, सतार, जलतरंग, तबला, गिटार यांचा समर्पक वापर हे या गाण्याचं वैशिष्ट्य. अर्थात गुलजार यांचे शब्द हा खरंतर अभ्यासाचा वेगळाच विषय. ‘मेहबूबा’ चित्रपटात आर. डी. बर्मन यांनी ‘शिवरंजनी’ रागाचं वेगळं रूप ‘मेरे नैना सावन भादो’ या गाण्यात सादर केलं. किशोरकुमार यांच्या दर्दभऱ्या स्वराला साथ आहे गिटार; हरिप्रसाद चौरासिया यांची बासरी, झरीन शर्मा यांची सरोद यांची लता मंगेशकर यांनी गायलेल्या याच गाण्याच्या साथीची वाद्यं प्रसंगानुसार बदलली आहेत ः पंडित शिवकुमार शर्मा यांचं संतूर, सरोद आणि सस्पेन्सचा ‘माहोल’ तयार करणारा तंबोरा\n‘तुम बिन जाऊँ कहाँ’ या गाण्यांतले मेंडोलिनवादक किशोर देसाई यांनी सांगितलं की, ते आणि आर. डी. बर्मन एकाच वेळेस उस्ताद अली अकबर खाँ यांच्याकडं सरोद शिकत होते. किशोर देसाई यांनी सरोद वाजवलेली गाणी म्हणजे ‘तू छुपी है कहाँ’, ‘जो बात तुझमें है’, ‘फिर वोही शाम’ इत्यादी. सरोद बऱ्याच गाण्यांत ऐकू येते. ‘सरफरोशी की तमन्ना’, ‘छोड दे सारी दुनिया किसी के लिए’, ‘मोहे भूल गए सावरिया’, ‘आपने याद दिलाया तो मुझे याद आया’, ‘मेरी बिना तुम बिन रोये’ अशी बरीच उदाहरणं सांगता येतील. ‘मैं तुलसी तेरे आँगन की’ या चित्रपटाच्या शीर्षकगीतामध्ये सरोदवादन केले आहे ब्रिजनारायण यांनी. सरोदवर शास्त्रीय वादन सादर करणाऱ्या महिला कलाकार म्हणून शरण राणी माथूर यांचं नाव आवर्जून घेता येईल. चित्रपटसंगीतामध्ये सरोदवादन करणारे राधिका मोइत्रा, अरुणकुमार, कमल गांगुली, ईश्‍वर देसाई असे बरेच कलाकार आहेत. अगदी अलीकडच्या ‘पिकू’ या चित्रपटात शीर्षकगीत म्हणून सरोदचा उल्लेखनीय वापर केला आहे. ‘साज’ चित्रपटातल्या उस्ताद झाकीर हुसेन यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘रात ढलने लगी’ या गाण्यात पहिल्या अंतऱ्यापूर्वी सरोद गाण्याचा माहोल बदलते आणि दुसऱ्या अंतऱ्यापूर्वी सॅक्‍सोफोन वेगळा परिणाम साधणारं हे सरोदवादन केलं आहे उस्ताद अली अकबर खाँ यांचे चिरंजीव, पंडिता अन्नपूर्णादेवी यांचे शिष्य उस्ताद आशिष खाँ यांनी.\nसरोदवादन वेगळ्या पद्धतीनं करून या वाद्याला दुःखी मूडमधून आनंदी वातावरणात आणण्याचं श्रेय जातं उस्ताद अमजद अली खाँ यांना. सरोदवर वेगवेगळ्या रागाचे वेगवेगळे ढंग उस्तादजी सादर करतात. रागमालेमध्ये ‘तिलक कामोद’, ‘हंसध्वनी’, ‘कलावती’, ‘सरस्वती’, ‘दुर्गा’ अशा प्रकारे एका रागातून दुसऱ्या रागात ते सहजतेनं प्रवास करत जातात. उस्ताद झाकीर हुसेन यांची साथ लाभली तर म्हणजे ‘सोने पे सुहागा\nसरोद कसं शिकायचं, शिकायला किती वेळ लागेल असे काही नेहमी विचारले जाणारे प्रश्‍न. कोणतेही वाद्य शिकायचे असल्यास आधी ते विकत घ्यावे, फक्त क्‍लासमध्ये वाजवून शिकता येत नाही, त्यासाठी घरी रियाज आवश्‍यक असतो. सरोद विकत घ्यायचे असल्यास सरोदवादकाच्या सल्ल्याने घ्यावे. साधारण किंमत ३५ हजार रुपयांपासून सव्वा लाख रुपयांपर्यंत असते. सरोद शिकण्यासाठी इतर तंतुवाद्यांपेक्षा चौपट वेळ लागतो. झटपट केलेला चायनीज राईस आणि वेळ काढून तयार केलेल्या बिर्याणीमध्ये जसा फरक आहे तसाच. फावल्या वेळेतला छंद म्हणून वाजवायचं हे वाद्य नव्हे. काही गाणी हौस म्हणून वाजवता यावीत, असा उद्देश असेल तर चांगल्या गुरूकडून मार्गदर्शन मिळालं आणि रोज रियाज केला, तर चार ते पाच वर्षांत जमेल. सरोदवर प्रभुत्व मिळवणं असा उद्देश असेल तर आयुष्य अपुरं पडेल... हेच तत्त्व बऱ्याच वाद्यांसाठी लागू आहे. आपल्याकडं काही पालक ‘मला तबला/संगीत शिकायचं होतं, माझं स्वप्न आता तू पूर्ण कर,’ असं सांगून मुलांचं नाव क्‍लासमध्ये नाव नोंदवतात. मात्र, संगीत किंवा कोणतीही कला आवड निर्माण झाल्याशिवाय शिकवता/शिकता येत नाही. सर्व वाद्ये ऐकण्याची सवय स्वतः करायला हवी आणि नंतर मुलांनाही लहानपणापासून बरीच वाद्यं ऐकायची सवय लावायला हवी. यानंतर वेगवेगळ्या कार्यक्रमांना मुलांना घेऊन जाता येईल. त्यांच्याबरोबर बसून संगीताचा श्रवणानंद घेता येईल. खूप ऐकण्याचा रियाज केल्यानंतर, आवड निर्माण झाल्यावर नवनवीन प्रश्‍न पडतात, गुरूला विचारले जातात आणि अशा चर्चेला रियाजाची जोड मिळाली की शिक्षण सुरू होतं. वाद्य शिकण्याबरोबर, गायन आणि तबला शिकणं आवश्‍यक असतं. कोणतंही वाद्य तालात वाजवलं जातं. त्यामुळं ताल, तालाचं आवर्तन, कोणत्याही मात्रेपासून वाजवायला सुरवात करून समेवर येणं हा शिक्षणाचा आणि रियाजाचा भाग आहे. उस्ताद अमजद अली खाँ यांचं how to play sarod हे पुस्तक उपलब्ध आहे, वाचण्याव्यतिरिक्त गुरूकडून मार्गदर्शन तितकंच महत्त्वाचं आणि अपरिहार्य. रोज एक ते दोन तास आणि सुटीच्या दिवशी तीन ते चार तास रियाज तबल्याबरोबर करावा. गिटारवादन शिकण्याचाही सरोद शिकताना उपयोग होतो. कोणतीही धून/राग संकल्पना आधी गाऊन मग वाद्यावर वाजवण्याचा प्रयत्न केला, तर जास्त परिणामकारक वादन होतं. गायनामुळं रागाचा मूड समजतो आणि रागसंकल्पना उमजते. त्यासाठी वाद्याला म्हणावं लागतं...\nतू जो मेरे सूर में,\nसूर मिला ले, संग गा ले\nतो जिंदगी हो जाये सफल\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nनागरिकांना नीट उत्तरे देता येत नसतील तर बदली करुन घ्या - भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांच्या विजेच्या समस्यांची सोडवणूक करताना नीट उत्तरे देता येत नसेल तर स्वताहून बदली करून जा असा इशारा...\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुन्नरला विजयादशमीला पथ संचलन\nजुन्नर - विजयादशमी उत्सवाचे निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जुन्नर शहरात पथसंचलन, शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गणवेशातील...\nपैलवान फाउंडेशन शंभर मल्लांना दत्तक घेणार\nकात्रज - समाजाच्या हिताचा विचार करणारी माणसं एकत्र आली की मोठं काम उभं राहतं. कुस्ती क्षेत्रात ते घडतंय याचा आनंद आहे. देशाला ऑलिंपिक पदक मिळवून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2018-10-19T14:20:45Z", "digest": "sha1:LIT54R7CSNHCA46ZWLPMSQOFJFUW4DDE", "length": 9954, "nlines": 115, "source_domain": "chaupher.com", "title": "मालकाच्या घरातील सोन्यावर मोलकरणीचा डल्ला | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड मालकाच्या घरातील सोन्यावर मोलकरणीचा डल्ला\nमालकाच्या घरातील सोन्यावर मोलकरणीचा डल्ला\nवाकड ः घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन मोलकरणीने मालकांच्या सव्वा लाख रुपये किमतीचे सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला. हा प्रकार गुरुवारी वाकड परिसरात घडला. वाकड पोलिसांनी आरोपी मोलकरणीला अटक केली आहे.\nशिल्पा सुहास चव्हाण असे अटक केलेल्या मोलकरणीचे नाव आहे. याप्रकरणी सनी मोहनलाल अचरा (रा. वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी यांची आई आजारी असल्याने मागील काही दिवसांपासून सनी आणि त्यांचे वडील रुग्णालयात होते. त्यांनी घराची चावी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कविता शर्मा यांच्याकडे दिली. घराची स्वच्छता करण्यासाठी शिल्पा चव्हाण गुरुवारी सनी यांच्या घरी आली. तिने घरकाम करत असताना घरातील कपाटातून 40 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या आणि 4 हजार 700 रुपये रोख रक्कम असा एकूण 1 लाख 24 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेला. रात्री सनी घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली.\nवाकड पोलिसांनी 12 तासात आरोपी मोलकरणीला अटक केली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस उपनिरीक्षक हरीश माने, तपास पथकातील पोलीस कर्मचारी अश्विनी शिंदे, शाम बाबा, नितीन गेंगजे, अशोक दुधवणे, विक्रांत गायकवाड, प्रमोद कदम, विक्रम कुदळ, विजय गंभीर, मधुकर चव्हाण, बिभीषण कन्हेरकर, अनिल महाजन, सनी जोंधळे, महंमद नदाफ, धनराज किरनाळे, दादा पवार यांच्या पथकाने केली.\nPrevious articleमनोरूग्ण महिलेवर अत्याचार करणारा नराधम गजाआड\nNext articleदेहूगावात रविवारी मोफत नेत्र तपासणी शिबीर\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\nपिंपळे सौंदागरच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार जगताप\nपिंपळे सौंदागरच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार...\nनगरसेविका निर्मला कुटे यांच्या संपर्क कार्यालयाचे आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन चौफेर न्यूज - निर्मला कुटे या पहिल्यांदाच नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. नवीन असूनही...\nशिवसेनेऐवढे नीच राजकारण देशात कुणीही केल नसेल – निलेश राणे\nचौफेर न्यूज - शिवसेनेऐवढे नीच राजकारण देशात कुणीही केलं नसेल, असे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी म्हटले आहे. शिवाजी पार्कवर...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/it-marathi-news/reliance-communication-s-2g-mobile-service-closed-117102600010_1.html", "date_download": "2018-10-19T13:18:23Z", "digest": "sha1:KQ5JFR3ZIOWOEFIKBBOWZ3PWTDJFECOL", "length": 10095, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "रिलायन्स कम्युनिकेशन ची २जी मोबाईल सेवा बंद | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nरिलायन्स कम्युनिकेशन ची २जी मोबाईल सेवा बंद\nरिलायन्स कम्युनिकेशन ही कंपनी कर्जात बुडाल्यामुळे महिन्याभरात या २जी मोबाईल सेवा बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. मात्र कंपनीची ३जी आणि ४जी सुविधा चालू राहणार आहे. औद्योगिक सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. कंपनीचे कार्यकारी निर्देशक गुरदीप सिंह यांनी याबद्दलच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. ३० दिवसात वायरलेस व्यवसाय बंद करण्यात येणार आहे.\nत्यांनी सांगितले की, आयएलडी वॉयस, कंज्यूमर वॉयस, 4G पोस्टपेड डोंगल आणि मोबाईल टॉवर या सुविधा नफा होईपर्यंत चालू ठेवण्याचा कंपनीचा मानस आहे. याव्यतिरिक्त सर्व व्यवसाय बंद करण्यात येणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिंह यांनी सांगितले की, २१ नोव्हेंबरला लायसन्स संपल्यानंतर डीटीएच सेवा देखील बंद केल्या जातील.\nया कंपनीवर ४६ हजार करोडचे कर्ज आहे. या महिन्याच्या सुरुवातीला एयरसेलला व्हायरलेस कारभार विकण्याच्या त्यांचा करार देखील असफल ठरला.\nआयआरसीटीसीकडून मोबाईल अॅप लाँचची तयारी\nवय अवघ सहा, कमवतो लाखो रुपये\nआता वाय-फाय वापरुन करा कॉल\nजिओ देते ही फ्री सर्विस\nव्हॉट्सअॅपने एक भन्नाट फीचर वाचा काय ते\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nरिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा\nपेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...\nवेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...\nबीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर\nBSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...\nगुगलवर 'मी टू' चळवळीचा सर्वाधिक शोध\n'मी टू' चळवळीनंतर गुगलने भारताचा नकाशा जारी केलाय. भारतात या मी टू मोहिमेबाबत सर्वाधिक ...\nम्हणे, 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास झाले\nमुंबई विद्यापीठाने तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं अशी धक्कादायक आकडेवारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A4%BE_%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2,_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2018-10-19T12:54:25Z", "digest": "sha1:D23JSRUSDT7TDM4MAML5HC3X4JLTQQYT", "length": 4607, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चौथा शार्ल, फ्रान्स - विकिपीडिया", "raw_content": "\n३ जानेवारी, इ.स. १३२२ – १ फेब्रुवारी, इ.स. १३२८\n१८ जून, इ.स. १२९४\n१ फेब्रुवारी, इ.स. १३२८ (वय: २९)\nचौथा शार्ल (मराठी लेखनभेद: चौथा चार्ल्स ; फ्रेंच: Charles IV de France, शार्ल ०४ द फ्राँस) (१८/१९ जून, इ.स. १२९४ - १ फेब्रुवारी, इ.स. १३२८) हा इ.स. १३२२ ते इ.स. १३२८ दरम्यान फ्रान्सचा राजा होता.\nइ.स. १२९४ मधील जन्म\nइ.स. १३२८ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ मार्च २०१५ रोजी ००:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-19T14:19:59Z", "digest": "sha1:PN5SRHYICHSXLO4YKIN3DLDRUSEUXX3V", "length": 9775, "nlines": 115, "source_domain": "chaupher.com", "title": "अटलबिहारी वाजपेयींची प्रकृती स्थिर – एम्स | Chaupher News", "raw_content": "\nHome Desh Videsh अटलबिहारी वाजपेयींची प्रकृती स्थिर – एम्स\nअटलबिहारी वाजपेयींची प्रकृती स्थिर – एम्स\nचौफेर न्यूज – माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती स्थिर असून त्यांना मुत्रसंसर्ग झाल्याने अधिक उपचारांसाठी रुग्णालयात ठेवावे लागणार आहे, असे दिल्लीच्या एम्स रुग्णालयाने मंगळवारी मेडिकल बुलेटिनद्वारे सांगितले आहे.\nवाजपेयी उपचारांना प्रतिसाद देत असून त्यांना प्रतिजैविके देण्यात आली आहेत. त्यांच्या सर्व महत्वाच्या तपासण्या करण्यात आल्या असून त्यांचे रिपोर्ट्स सामान्य आहेत. ९३ वर्षीय वाजपेयींना मुत्रसंसर्ग झाल्याने सोमवारी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार झाले असून सध्या त्यांना वैद्यकीय निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.\nएम्सचे संचालक पल्मोनोलॉजिस्ट डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांचे पथक वाजपेयींच्या प्रकृतीकडे लक्ष ठेऊन आहेत. यामध्ये नेफ्रोलॉजिस्ट डॉ. सौमित्र बागची, कार्डियाक सर्जन डॉ. एस. के. चौधरी आणि गॅस्ट्रो एन्ट्रोलॉजिस्ट डॉ. प्रमोद गर्ग यांचा समावेश आहे.\nदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी सोमवारी रुग्णालयात जाऊन वाजपेयी यांची भेट घेतली होती. तर, मंगळवारी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वाजपेयींची भेट घेतली. वाजपेयी हे २००९ पासून स्मृतीभ्रंशाच्या आजाराने ग्रस्त आहेत. त्यांना चालण्या-फिरण्यासाठी व्हिलचेअरचा वापर करावा लागतो. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ते कोणत्याही कार्यक्रमात दिसलेले नाहीत.\nPrevious articleमुख्यमंत्र्यांची ताकद भारी पडली – शरद पवार\nNext articleकाँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींवर आरोप निश्चित\nशानसोबत संधी देण्यासाठी अन्नू मलिकने किस मागितला\nरिलायन्स इंडस्ट्रिजच्या संचालकपदी अरुंधती भट्टाचार्य\nदुष्काळात महाराष्ट्राला पूर्ण मदत करु – मोदी\nएनडिटीव्हीविरोधात अनिल अंबानींच्या रिलायन्सचा 10 हजार कोटींचा दावा\nचौफेर न्यूज - एनडीटिव्ही या वृत्तवाहिनीविरोधात अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहानं अहमदाबाद न्यायालयामध्ये 10 हजार कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. राफेल करारासंदर्भात एनडीटिव्हीच्या ट्रूथ विरुद्ध...\nचीन आकाशात सोडणार मानवनिर्मित चंद्र\nखरा चंद्र पृथ्वीपासून ३ लाख ८४ किलोमीटरवर आहे चौफेर न्यूज - चीन या देशाचे नाव घेतल्यावर दोन गोष्टी डोळ्यासमोर येतात पहिली म्हणजे लोकसंख्या आणि दुसरी...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://justonesmartclick.wordpress.com/", "date_download": "2018-10-19T13:33:20Z", "digest": "sha1:BOBBSZAUEGBOFZTRO4XYDOVWFPOC6R7H", "length": 8660, "nlines": 178, "source_domain": "justonesmartclick.wordpress.com", "title": "justonesmartclick | justonesmartclick marathi", "raw_content": "\nइंटरनेट सर्चिंग आणि ई-मेल सेवेमध्ये अव्वल स्थानी असलेल्या गुगलने इनबॉक्स ही नवी ई-मेल सेवा सुरु केली आहे. Continue reading →\nजगजीत सिंह यांचे गुगलकडून स्मरण\nख्यातनाम गझलगायक जगजीत सिंह यांच्या 72व्या वाढदिवसानिमित्त गुगलने होमपजेवर डुडल तयार केला आहे. Continue reading →\nभारतीय प्रजासत्ताक दिना निमित्त गुगलने आपल्या होम पेजवर प्रसिद्ध केलेला डुडल…\nदिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणातील २३ वर्षीय तरुणीला गुगल इंडियाने श्रद्धांजली वाहिली आहे. गुगल इंडिया(www.google.co.in) होम पेजवर सर्च या पर्यायाखाली मेणबत्ती द्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.\nअर्थात गुगलचा हा डुडल नव्हे. गुगलने आपल्या सर्च इंजिनच्या होमपेजवर सर्चच्या खाली एक छोटे छायाचित्र दिले आहे. त्यावर माऊस नेल्यास : “In memory of the Delhi braveheart” हा मजकूर वाचण्यास मिळतो.\nराजधानी दिल्लीत १६ डिसेंबर रोजी धावत्या बसमध्ये या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता. त्यानंतर प्रथम दिल्लीतील नंतर सिंगापूरमधील रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले होते. अखेर शनिवारी पहाटे तिचे निधन झाले.\nरामानुजन जयंती- गुगलचा गणिती डुडल\nभारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या 125व्या जन्मदिवस गुगलने डुडल स्वरुपात साजरा केला आहे. विशेष म्हणजे भारत सरकारने 2012 हे वर्ष ‘राष्ट्रीय गणिती वर्ष’ म्हणून जाहीर केले होते. Continue reading →\nजी-मेल:‘अटॅच’ करा ‘१० जीबी’ची फाइल\nआपल्याकडील एकापेक्षा एक भन्नाट फिचर्सच्या जारोवर जी-मेलने नेटिझन्समध्ये सर्वाधिक लोकप्रिय मेल होण्याचा मान कधीच पटकावला आहे. जी-मेलच्या याच लोकप्रिय फिचर्समध्ये आणखी एक ADDON होणार आहे. ते म्हणजे लवकरच जी-मेल युझर्सना मेलसोबत तब्बल १० जीबीची फाइल अटॅच करता येणार आहे.\nफेसबुकवर एक अब्ज सक्रिय युझर्स\nसोशल नेटवर्किंग वेबसाइटमधील आजवरची सर्व समीकरणे बदलणा-या फेसबुकने गुरुवारी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. फेसबुकने एक अब्ज सक्रिय युझर्सचा टप्पा पूर्ण केल्याचे कंपनीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग याने म्हटले आहे.\nजगजीत सिंह यांचे गुगलकडून स्मरण\nरामानुजन जयंती- गुगलचा गणिती डुडल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/category/cat/motivational/", "date_download": "2018-10-19T13:44:02Z", "digest": "sha1:5KPY2XUUGBUFLJMYVCVJ74SRA3XYJKMF", "length": 7143, "nlines": 131, "source_domain": "marathimotivation.in", "title": "मोटीव्हेशनल Archives - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nवेळ आणि वेळेचं महत्त्व सांगणारे सुविचार\nपॉज़िटिव्ह विचार आणि निगेटिव्ह विचार यांचा फरक\nबोथकथा बांबूची गोष्ट – बांबूच्या झाडाची प्रेरणादाई गोष्ट नक्की वाचाच\nशिकार कि शिकारी – एक छान सन्देश देणारा msg पूर्ण वाचा\nव्यापक पाया असलेलं शिक्षण म्हणजे काय ( व्यापक शिक्षण )\nमायकेल जॉर्डन – जिथे प्रबळ इच्छा असेल तिथे मार्ग नक्की दिसतो..\nसचिन तेंडुलकर याचा प्रशंसे मध्ये काढलेले उद्गार\nडॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे 40 मोटीव्हेशनल विचार\nअब्राहम लिंकन यांचे प्रेरक सुविचार\n25 शक्तीशाली विचार….विचार करण्या साठी ( यशशास्त्र सुविचार )\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/marathi-articleeditorialpositive-topicdr-sapana-sharma-86954", "date_download": "2018-10-19T14:03:45Z", "digest": "sha1:CVD4GBT52Z2ZXMBP3NFGN7EYI7T3IPYC", "length": 15460, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi Article_Editorial_Positive Topic_Dr. Sapana Sharma अहंकार की नाती? (पहाटपावलं) | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 12 डिसेंबर 2017\nतुम्ही वादात जिंकता- कधी शब्दांनी, कधी आवाज चढविल्यानं, कधी धमकी दिल्यानं किंवा कधी हिंसक वृत्ती दाखविल्यानं. तुम्ही जिंकता, पण शेवटी उरतो तो राग, द्वेष, भीती आणि नकारात्मकता. तुम्हाला जिंकल्याचा आनंद काही क्षण मिळत असेल, परंतु दर वेळी नात्यांच्या दोरखंडातला एक धागा तुटलेला असतो, कधीही न जोडला जाण्यासाठी. तेव्हा अधिक महत्त्वाचं काय आहे तुमचा अहं की जवळची नाती\n\"परंतु डॉक्‍टर, मी म्हणतो ते ती अजिबात ऐकत का नाही मला तिच्यापेक्षा जास्त कळतं तरीही ती दर वेळी उलट प्रश्न करते. मग भांडण नाही का होणार मला तिच्यापेक्षा जास्त कळतं तरीही ती दर वेळी उलट प्रश्न करते. मग भांडण नाही का होणार'' हे वाक्‍य तुम्हालाही ओळखीचं वाटत असेल ना'' हे वाक्‍य तुम्हालाही ओळखीचं वाटत असेल ना \"कहानी घर घर की' असं म्हणायला हरकत नाही. माझ्याकडे अशी तक्रार घेऊन येणाऱ्या नवऱ्याला, बायकोला, सासूला, सुनेला, आईला, मुलाला मी एकच प्रश्न विचारते, \"हे जे तुम्ही जिवाच्या आकांताने पटवून देण्याचा प्रयत्न करता, त्यात जीवन-मरणाचे किती मुद्दे असतात \"कहानी घर घर की' असं म्हणायला हरकत नाही. माझ्याकडे अशी तक्रार घेऊन येणाऱ्या नवऱ्याला, बायकोला, सासूला, सुनेला, आईला, मुलाला मी एकच प्रश्न विचारते, \"हे जे तुम्ही जिवाच्या आकांताने पटवून देण्याचा प्रयत्न करता, त्यात जीवन-मरणाचे किती मुद्दे असतात'' तुम्हीही हाच प्रश्न स्वतःला विचारण्याचा प्रयत्न करा. उत्तर जवळ जवळ सारखंच असतं, \"तसं नाही, पण...'\nआपण या \"तसं नाही, पण...' वर लक्ष केंद्रित करू. काही गोष्टी आयुष्यात अशा असतात, की ज्याचं महत्त्व कळालं नाही तरी ते ऐकणं किंवा करणं आवश्‍यक असतं. उदाहरणार्थ, अर्ध्यावर शिक्षण सोडण्याचा मुलांचा अट्टहास किंवा किरकोळ खर्चासाठी दीर्घकालीन गुंतवणूक मोडणं, तब्येत बरी नसताना लांबचा प्रवास करणं... अशा बाबतीत कुणी तरी एकानं आग्रहानं आपले नियम लावायलाच हवेत आणि त्यामुळं कुणी नाराज झालं तरी हरकत नाही. परंतु असे जीवन-मरणाचे मुद्दे आयुष्यात किती वेळा येतात थोडा विचार करता तुमच्याही लक्षात येईल, की जितकी भांडणं आणि वाद तुम्ही करता, त्यातील काही मोजकीच कामाची असतात. आणि उरलेली थोडा विचार करता तुमच्याही लक्षात येईल, की जितकी भांडणं आणि वाद तुम्ही करता, त्यातील काही मोजकीच कामाची असतात. आणि उरलेली उरलेले मुद्दे केवळ स्वतःचा अहं सुखविण्याच्या उद्देशानं मांडले जातात. स्वतःबद्दल, स्वतःच्या बुद्धिमत्तेबद्दल आणि कर्तबगारीवर विश्वास नसल्यानं जो प्रच्छन्न न्यूनगंड आपल्या मनात दडलेला असतो, त्याचं शमन करण्याच्या धडपडीत आपण काही ना काही कारणानं दुसऱ्यांना खोटं व छोटं आणि स्वतःला खरं व मोठं सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असतो. या धडपडीत आपण या भांडणातून काय साध्य करणार आहोत हा शहाणा विचारही विसरून जातो. तुम्ही वादात जिंकता- कधी शब्दांनी, कधी आवाज चढविल्यानं, कधी धमकी दिल्यानं किंवा कधी हिंसक वृत्ती दाखविल्यानं. तुम्ही जिंकता, पण शेवटी उरतो तो राग, द्वेष, भीती आणि नकारात्मकता. तुम्हाला जिंकल्याचा आनंद काही क्षण मिळत असेल, परंतु दर वेळी नात्यांच्या दोरखंडातला एक धागा तुटलेला असतो, कधीही न जोडला जाण्यासाठी. तेव्हा अधिक महत्त्वाचं काय आहे उरलेले मुद्दे केवळ स्वतःचा अहं सुखविण्याच्या उद्देशानं मांडले जातात. स्वतःबद्दल, स्वतःच्या बुद्धिमत्तेबद्दल आणि कर्तबगारीवर विश्वास नसल्यानं जो प्रच्छन्न न्यूनगंड आपल्या मनात दडलेला असतो, त्याचं शमन करण्याच्या धडपडीत आपण काही ना काही कारणानं दुसऱ्यांना खोटं व छोटं आणि स्वतःला खरं व मोठं सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असतो. या धडपडीत आपण या भांडणातून काय साध्य करणार आहोत हा शहाणा विचारही विसरून जातो. तुम्ही वादात जिंकता- कधी शब्दांनी, कधी आवाज चढविल्यानं, कधी धमकी दिल्यानं किंवा कधी हिंसक वृत्ती दाखविल्यानं. तुम्ही जिंकता, पण शेवटी उरतो तो राग, द्वेष, भीती आणि नकारात्मकता. तुम्हाला जिंकल्याचा आनंद काही क्षण मिळत असेल, परंतु दर वेळी नात्यांच्या दोरखंडातला एक धागा तुटलेला असतो, कधीही न जोडला जाण्यासाठी. तेव्हा अधिक महत्त्वाचं काय आहे तुमचा अहं की जवळची नाती\nसातत्याने जवळच्या व्यक्तींशी वितर्क जिंकणाऱ्यांना नेहमीच हा अनुभव असतो, की माझ्यावर कुणी प्रेम करत नाही, किंवा माझी कुणाला कदर नाही, माझी मुलं माझ्याकडे फक्त पैसा मागायला येतात. आपला अहं जोपासताना अशा परिस्थितीतही त्यांची हीच भावना असते, की मी सगळ्यांचं इतकं मार्गदर्शन करतो, त्यांच्या भल्यासाठी सतत विचार करतो, परंतु कुणीही मला समजून घेत नाही. स्वतःला आजच्या या विषयाच्या चाळणीतून काढून पाहा. महत्त्वाचं काय प्रेम आणि आनंद की दुसऱ्याला चुकीचं ठरवून त्या नात्याच्या थडग्यावर आपला अहं बसवणं\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nनागरिकांना नीट उत्तरे देता येत नसतील तर बदली करुन घ्या - भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांच्या विजेच्या समस्यांची सोडवणूक करताना नीट उत्तरे देता येत नसेल तर स्वताहून बदली करून जा असा इशारा...\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुन्नरला विजयादशमीला पथ संचलन\nजुन्नर - विजयादशमी उत्सवाचे निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जुन्नर शहरात पथसंचलन, शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गणवेशातील...\nपैलवान फाउंडेशन शंभर मल्लांना दत्तक घेणार\nकात्रज - समाजाच्या हिताचा विचार करणारी माणसं एकत्र आली की मोठं काम उभं राहतं. कुस्ती क्षेत्रात ते घडतंय याचा आनंद आहे. देशाला ऑलिंपिक पदक मिळवून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/62129?page=5", "date_download": "2018-10-19T14:26:44Z", "digest": "sha1:M7JZRLUB45GWP22TG2Z4WKOIPAL6ELDO", "length": 45483, "nlines": 266, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आठवणीतलं पुणं | Page 6 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आठवणीतलं पुणं\nगेले काही दिवस अमा, लिंबूटिंबू, केपी, विक्रमसिंह, पूनम, वरदा, आशूडी, गजानन, हिम्सकूल हे 'पुण्यातले पुणेकर' या धाग्यावर जुन्या पुण्याबद्दल लिहीत होते / आहेत. या आठवणी अतिशय रंजक आहेत.\nजुन्या पुण्याच्या या आठवणी एकत्र वाचता याव्या, म्हणून हा धागा.\nचतु:शृंगीची यात्रा अजूनही असते, पण आधी सारखी गर्दी आता नसते. अजूनही बरेच लोक दर्शनाला येतात. यात्रेच्या दिवसात रात्री उशिरा गणेशखिंड रस्ता, सेनापती बापट रॉड वरून गेलात तर पायी येणारे पण बरेच जण दिसतात.\nया यात्रेच्या माझ्या पण बऱ्याच आठवणी आहेत. अगदी कॉलेजला जायीपर्यंत दरवर्षी यात्रेला न चुकता गेलो आहे.\nसर्वात महत्वाची आठवण म्हणजे मी माझ्या पहिल्या गफ्रे ला पहिल्यांदा फिरायला कुठे नेले असेल तर त्या यात्रेला. अगदी आम्ही पाळण्यात वगैरे बसल्याचे पण आठवतंय.\nगवत बाजार होता (जिथे रेल्वे\nगवत बाजार होता (जिथे रेल्वे रिझर्वेशन सेंटर आहे) तिथे बैलगाडीतून गवताचे हारेच्या हारे आणले जात उतरवले जात विकले जात.>>> हे अजिब्बात माहित नव्हतं \nलाँग लिव्ह गुडलक+१ .. बन, मसाला-ऑम्लेट + आइस टी.. यम्म \nमाझी पुण्याची सर्वात पहिली आणि लख्ख आठवण आहे ती म्हणजे कात्रजच्या बोगद्यातून बाहेर पडताना होणा-या पहिल्या पुणे दर्शनाची >> +१\n अजूनही या बोगद्याचं आकर्षण आहे. मनात कुठेतरी हा बोगदा म्हणजे जणू पुण्याची वेस आहे असं समीकरण आहे. बोगद्याच्या दोन्ही बाजूला उतार असल्याने, तो कुठल्याही बाजूला पार केल्यावर गाडीला आपसुकपणे वेग येतो. सुट्टीत गावाला जायचं, म्हणजे लाल डब्यातून कात्रज बोगदा पार करणं व्हायचंच.. सगळे नातेवाईक बोगद्याच्या पलिकडच्या कोल्हापूर, बेळगाव, गोवा , कारवार या भागातले असल्याने कात्रजचा बोगदा यायचाच. लाल डब्यात बसून स्वारगेट ते कात्रज बोगदा, असा प्रवास झाला की बोगद्यानंतर गाडी जरा वेग घ्यायची आणि पुणं सोडून सुट्टीला निघालो आहे याचा खरा फिल यायचा. सुट्टीहून परत येतानादेखील, हा बोगदा पार केला की.. चला.. पुण्यात आलो हा फिल यायचा. कात्रज बोगद्यानंतर खंबाटकी बोगदा पण यायचा, पण त्याची सर कात्रजच्या बोगद्याला नाही येणार हा फिल यायचा. कात्रज बोगद्यानंतर खंबाटकी बोगदा पण यायचा, पण त्याची सर कात्रजच्या बोगद्याला नाही येणार आणि बर्‍याचदा खंबाटकी घाट आणि बोगदा झोपेतच पार व्हायचा आणि बर्‍याचदा खंबाटकी घाट आणि बोगदा झोपेतच पार व्हायचा कॉलेजच्या दिवसात एकदा धाडसीपणा करुन एम-८० घेऊन खेड शिवापूर पर्यंत जाऊ आलो होतो, तेव्हा कात्रजचा बोगदा इतका जवळून पाहताना जाम भारी वाटलं होतं\nलग्नाच्या वराती असायच्या पूर्वी पुण्यात (इतर शहरांतही असतीलच). संध्याकाळच्या वरातीला रोषणाई केलेल्या रथाच्या आकाराच्या गाड्या, पुढे वाजत गाजत बँडपथक, काही जणांच्या डोक्यावर प्रकाशासाठी पेट्रोमॅक्सच्या बत्त्या असा थाट असे. नवरानवरी बरोबर ही ढिगाने पोरं बसलेली असायची. मुंजीची भिक्षावळ असेल तर बटूसमवेत बसायची.\nशनिवार पेठेत अहिल्यादेवीकडून येणारा नातूवाड्याचा बोळ आहे. त्याला वाघाचा बोळ म्हणत. कारण दर मोहरमला तिथे नव्याने वाघाचे चित्र काढले जायचे. समोरच चंदूभाई दारूवाल्याचे मोठ्ठे फटाक्याचे दुकान होते (आहे बहुदा अजून). वाघाच्या चित्राशेजारी जो लगेचच लागून वाडा होता तिथेही एक लिमयेवाडीसारखं आत शंकराचं देऊळ होतं. तेही बहुदा इमारतीबरोबर नव्याने बांधून काढलं आहे. थोडं पुढे अहिल्यादेवीच्या दिशेने गेलं की नातूंच्या आणखी एका वाड्यात उजवीकडे एक छोटा दिंडी दरवाजा होता. त्यात गेलं की एक लांबलचक अंधारी कुबट वासाची बोळकंडी होती. किमान शंभरेक मीटर. त्यातून गेलं की एकदम अप्पा बळवंत चौकाच्या दिशेने मोठ्या रस्त्यावर असलेलं शिवमंगल (बहुदा) नामक मंगल कार्यालय आणि लक्ष्मीक्रीडा बालकमंदिराचं मोठ्ठं पटांगण होतं तिथे निघता यायचं. वहिवाटीतला शॉर्टकट होता तो. त्या दिंडी दरवाज्याच्या डायगोनली समोर गुप्ते वाडा. तिथे चित्रलीला निकेतन म्हणून चित्रकलेचे कोर्सेस चालत. खालच्या मजल्यावर महादेवशास्त्री जोशांचे कोशमंडळ. जुने कॉन्ग्रेस पुढारी नानासाहेब गुप्त्यांचा तो वाडा होता. त्यांची बायको म्हणजे जनरल अरुण वैद्यांची धाकटी आत्या. तिथून लगेचच पुढे डावीकडे एक गल्ली. तोंडावर कोळशाची वखार. तो छोटा बोळ आत व्हीनस प्रकाशनापाशी जाऊन संपायचा. अतिशय साक्षेपी आणि विद्वान संपादक स. कृ. पाध्ये यांचं ते प्रकाशन. त्यांचं ऑफिस आणि घर एका (त्याकाळी खूप मोठ्ठ्या आणि पॉश वाटणार्‍या) इमारतीत होतं. तिचं नाव तपश्चर्या. अजून ती आहे तिथे. प्रकाशन मात्र बंद झालंय.\nतिथून पुढे गेलं की उजवी कडे जो बोळ जातो तिथे वळून लगेच डावीकडे वळलं की परत एक डेड-एन्ड बोळ. त्या टोकापाशी राजमाचीकराची गिरणी. गिरणी ही इतकी मोठी, स्वच्छ आणि कारखान्यासारखी चालवली जाते हे पहिल्यांदा आणि एकमेव तिथेच बघितलं. अजस्त्र पासून ते छोट्या सगळ्या आकाराची चाकं. सतत मसाले, हळद, तिखट, भाजण्या, पिठं याचा वास.\nतो उजवीकडचा बोळ न घेता सरळ जायला लागलं की उजवीकडे आजच्या सुदर्शन रंगमंच ची जागा. त्याच्याखाली भारत डेअरी. समोरच एक मोठ्ठा गोठा. तिथून पुढे बोळ संपून डावीकडच्या रस्त्यावर अहिल्यादेवी आणि नंतर सुयोग मंगल कार्यालय. सरळ जाऊन डॉ. वा.क. साठ्ये यांचा मूळ दवाखाना (तेव्हा ते खूप नामांकित होते) उजवीकडे, पुढे शनिवार पेठ पोलिस चौकी, मारुतीचा पार, उजवीकडे जाणार्‍या बोळात साधनाचं ऑफिस आणि पलिकडे एक राममंदिर. ही उजवी न घेता सरळ गेलं की नदीकडे, नेनेघाटाकडे जाणारा रस्ता....\nहुश्श, एका बोळाचं वर्णन करता करता एवढं लिहिलं... आता कुणीतरी हसबनीस बखळ वगैरे भाग लिहा ब्वा\nवरदा, कुठे ठेवू तुला\nवरदा, कुठे ठेवू तुला त्या काळी शनिवार पेठेत ३ खोल्या होत्या आम्च्या. नेने घाटापाशी एक, वाक साठ्येंच्या शेजारच्या बोळात एक, नवीन मराठीजवळ एक....सदाशिव पेठेत हौदासमोर मामा, ३ आत्या, आईचे माहेर, आजोळ...... खूप नातेवाईक पुण्यातच...नंतर सासरही सदाशिव पेठेत, सासूबाईंचे माहेरही पुण्यातच त्यामुळे जे कोणी जे काही लिहित आहेत ना ते सगळे अगदी थेट ह्रदयापर्यंत पोचतंय. वा . क. साठ्ये च्या शेजारी एक न्हावी होता. केस कापले की तो मुलांना बडिशेपेच्या गोळ्या देत असे. म्हणून आम्ही सगळी मुले आ नंदाने केस कापायला जायचो ते आठवले.\nवा . क. साठ्ये च्या शेजारी एक\nवा . क. साठ्ये च्या शेजारी एक न्हावी होता>> परशुराम त्याचं नाव. मीही केस कापून घेतलेत त्याच्याकडनं - त्या पत्र्याच्या उभट डब्यात ठेवलेल्या बडिशेपच्या गोळ्या खात खात\nआमच्या घराच्या खिडकीतून ह\nआमच्या घराच्या खिडकीतून ह.बख्ळ दिसायची.\nरोज रात्रीची जेवणे झाली की रस्त्यावरून (उरले सुरले अन्न न्यायला) भिकारणी फिरायच्या.\nशनिवार पेठेत अहिल्यादेवीकडून येणारा नातूवाड्याचा बोळ आहे. >>> वरदा, हाच बोळ म्हणजे चित्रशाळा प्रेस वाला का काकासाहेब गाडगीळ्/विठठलराव गाडगीळांचे घरही त्याच बोळात आहे बहुधा.\nहो, गाडगीळांचं घर विसरलेच की.\nहो, गाडगीळांचं घर विसरलेच की. ते त्याच बोळात.... पण चित्रशाळा चौक वेगळा\nकर्वे रस्त्यावर डेक्कन ते\nकर्वे रस्त्यावर डेक्कन ते नळस्टॉपपर्यंत वडाची मोठी झाडे होती. ती रुंदीकरणात नष्ट झाली. तोपर्यंत कर्वेरोड हा निवांत आणि छान रस्ता होता. आज तो अशक्य गर्दीचा रस्ता बनला आहे. म्हात्रे पूल व्हायच्या आधी त्या भागात देवळे होती. शंकराचे, मारुतीचे आणि समोरे मोठ्ठे वडाचे झाड होते. मुले पारंब्यांना झोके घेत. जवळपास मोजकीच दुकाने. मस्त होते. गोठा, शेजारी बर्फाचा कारखाना. नदीच्या जवळ तर चक्क उसाची शेतं होती. कुठे पेरूच्या बागा होत्या. आता तो निवांतपणा गेला. प्रचंड वाहतूक, आवाज आणि प्रदूषण. :-(.\nआयुर्वेदीक रसशाळा गरवारे कॉलेजच्या जवळ होती (आजही आहे बहुधा). तिथे काढ्याचा आणि कुठल्याशा औषधाचा मंदसा वास येत असे. तिथे कुंपणाला लागून सागरगोट्याची झाडे होती असे वाटते. कर्वे रस्त्याला समांतर असणारा तो रस्ता (नाव नाही आठवत) अत्यंत निर्जन आणि रम्य होता.\nप्रभात रोड व लॉ कॉलेज रोड हे रस्ते रात्री ८ नंतर एकट्याने जायला थोडी भीती वाटेल इतपत निर्जन होते. आज ते रस्ते ओलांडणे म्हणजे एक दिव्य आहे. लॉ कॉलेजच्या आवारात चंदनाची झाडे होती. त्याच्या बिया चंदन चारोळ्या म्हणून खाल्ल्या आहेत. चंदनाचे लाकूड मोठे झाल्यावरच त्याचा तो सुप्रसिद्ध सुगंध मिळवते. कधी कधी जरा मोठे झाड दिसले की त्याच्या खोडाचा बारिकसा तुकडा काढून त्याचा सुगंध अनुभवला आहे. तिकडून मागे टेकडीवर चिकार भटकलो आहे. हनुमान टेकडी, वेताळ टेकडी, गोखले स्मारक, पॅगोडा टेकडी. मस्त होत्या. ससे, साप, विंचू, अनेक प्रकारचे पक्षी दिसायचे. ह्यातले किती आता टिकून आहे माहित नाही.\nतिथे एक पार्किंगची समस्या असलेली इमारत आहे सध्या. मी तीच पाहिलीय पहिल्यापासून.\nह. बखळीपाशी होल्सेल दरात\nह. बखळीपाशी होल्सेल दरात प्रिंटींग पेपर (ए ४ , लिगल ई ई ) मिळत. पेठांमधले तमाम सी ए सी एस पब्लिक तिथुन हे पेपर घेत. आमचे मास्तर आम्हाला महिन्यातून एकदा तरी हे पेपर आणायला लावत. काय काय आठवणी एक एक .. मस्त धागा.\nमी आर्टीकलशिपला ज्या ऑफिस मधे कामाला होतो ते बिझिलॅण्ड मधे होते तिथे दिवस्भर विविधभारती चालू असे, तमाम शिंपी लोक रेडिओ लावून मशिनीवर काम करत आणि मशिनचा आवाज आणि मधेच ते विविधभारती अशा वातावरणात ३ वर्षे काढली तिथला च्यावाला च्या सांगितला की जवळ्जवळ २ तासाने च्या घेवुन येई तोवर क्लायंट गेला असे मग तो च्या आम्हाला मिळत असे..\nससे, साप, विंचू, अनेक\nससे, साप, विंचू, अनेक प्रकारचे पक्षी दिसायचे. >> हे अजून सुद्धा दिसते. अगदी मोर सुद्धा. afp/ vikhe patil school side ने टेकडी चढायला सुरुवात केली की हे प्राणि पक्षी दिसतात.\nहसबनीस बखळीसंबंधीची एक सोसेल\nहसबनीस बखळीसंबंधीची एक सोसेल मीडीयावरची पोस्ट खाली शेअर केली आहे.\nपेशव्यांच्या काळात मृत्युदंडासाठी एक वेगळी शिक्षा होती. शनिवारवाड्याच्या मागील भागात थोड्याशा अंतरावर एक खड्डा होता. त्या खड्ड्याच्या तोंडाला एक मोठ्या उखळीसारखे यंत्र होते. मर्जीतून उतरलेल्या माणसाला त्या उखळीत घालत. त्यास एक मनुष्य पुणेरी टोमणे मारून बेजार करत असे तर दोन काडी पैलवान त्यास गुदगुल्या करत. पुणेरी टोमणे खाऊन नामोहरम झालेला असला तरी तो जोरजोरात हसत असे. टोमणे मारणारे पथक एक वाजता घरी गेल्यानंतर मधल्या काळात वरून एक मुसळ जोराने खाली येत असे. त्या मुसळाने मनुष्य अक्षरश: कुटला जाई. मुसळ चालवणा-यास कुटे असे म्हणत. पुढे ते आडनावच पडले. हसवणा-यांचे नाव हसबनीस असे पडले. चार वाजता टोमणे पथक आल्यानंतर त्या माणसाचा जीव किती राहिला आहे याची तपासणी करून कार्यक्रम पुढे चालू ठेवला जाई. मध्येच जीव गेला असल्यास ईसमास त्या खड्ड्यात लोटून दिले जाई.\nआज ती जागा हसबनिसांची बखळ म्हणून ओळखले जाते. तिथून पाच पावलांवरच एका नागपुरी संत्र्याचे माफ करा संस्थेचे कार्यालय देखील आहे\nहे खरे आहे का \nहसबनीसांच्या बखळीवरून पंताचा गोठ आठवला. याचं नाव असं का आहे कोणाला माहित आहे का कोणते पंत होते हे कोणते पंत होते हे गोठ म्हणजे, गोठा असावा का\nमाझ्या घराची मागची बाजू ही. आमच्या वाड्याच्या मागे एक बोळ होता, त्या पलिकडे एक बिल्डिंग आणि एक बैठं घर होतं आणि मग हा गोठ. एक अजस्त्र असं गुलमोहराचं झाड आहे तिथे अजूनही. आणि फाटकांचा 'बाळंतपणाचा दवाखाना'ही आत्ताची खूण सांगायची, तर न्यू इंग्लिश स्कूलसमोर अमित कॉम्प्लेक्सच्या इथून आत जाणारा हा रस्ता. अजूनही बर्‍यापैकी जुन्या खुणा बाळगून आहे.\nघरामागे जे बैठं घर होतं, त्यात आत्ताचा नावाजलेला लेखक- दिग्दर्शक सचिन कुंडलकर रहायचा, म्हणजे त्याचं आख्खं कुटुंबच. तो, सुयोग आणि मी एका रिक्षात होतो. माझी आणि त्यांची शाळा वेगवेगळी होती, पण रिक्षा एक होती- त्याकाळी असं चालत असे लहान असताना ते दोघंही मस्त गब्रू आणि हसरे होते. मग मी शाळा बदलली आणि त्यामुळे रिक्षाही. सचिनच्या एकूण लेखनातून पुण्याचा उबग जाणवतो, फॉर हिज ओन व्हॅलिड रीझन्स, त्यामुळे त्याला ते त्याचं जुनं घर आठवतं का माहित नाही पण त्याच्या आई-बाबांना नक्कीच ते जुनं घर आठवत असेल, त्यांच्या घरातून कायम रेडिओ/ संगीताचे आवाज यायचे.\nकाळानुसार आमचा वाडा पाडला आणि कुंडलकर रहायचे ते घरही, तिथे आता एक सरकारी बिल्डिंग आहे, आमचं रेसिडेन्शिअल आहे. पण अजूनही एकमेकांच्या पाठीला पाठी आहेत. तो गुलमोहर दिसतो. आईच्या घराच्या खिडकीत उभं राहिलं की समोर काळ सरकत राहतो. आज एकदम आठवलं हे. फीलिंग गुड\nपंतांचा गोट गं, गोठ नाही. औंध\nपंतांचा गोट गं, गोठ नाही. औंध संस्थानाच्या पंतप्रतिनिधींची जागा होती ती. म्हणून पंतांचा गोट हे नाव.\n 'गोट' म्हणजे, एकदम त्यांची खास जागाच डोळ्यासमोर आली\n मला पाळणाघराचं आठवत नाहीये. आईला विचारते, तिला माहित असेल. माझ्या आठवणी रिक्षातल्या आणि रेडिओच्या आवाजाच्या आहेत फक्त.\nवरदा मला आठवतो आहे नातूवाडा.\nवरदा मला आठवतो आहे नातूवाडा. मी शनिवार पेठेत रहात होते आणि मोठ भाऊ नूमवि मध्ये होता. त्याला शाळेतून आणायला आईबरोबर मीपण जायचे तेव्हा परत येताना आम्ही नातूवाड्यातून यायचो. खूप नॉस्टॅल्जिक वाटले एकदम. नातूवाडा पाडून मोठे अपार्टंमेंट झाले तेव्हा फार वाईट वाटले होते. त्या वाड्यात एक मोठ्ठा हौदपण होता.\nगणपतीच्या दिवसात नातूवाड्याचा गणपती बघायला जायला खूप आवडायचे. मी आई आणि भाऊ असे तिघे जायचो. तिथे नेहमी सायंटीफिक मेसेज मिळेल असा देखावा असायचा. एका वर्षी भूकंप कसा होतो अशी माहिती देणारा देखावा होता तेव्हा त्यांनी आम्ही उभे असलेली जमीन हादरवून भूकंपाचा अनुभव दिला होता. फार भारी वाटलं होतं तेव्हा\nडॉ. वा.क. साठ्ये पण आठवत आहेत. तू खूपच नॉस्टॅल्जिक केलंस एकदम.\nनातूवाडा म्हणजे चिमण्या गणपतीजवळचा ना तिथे अजून बांधकाम सुरू आहे.\nसुरेश भट पुण्या अस्ले की\nसुरेश भट पुण्यात असले की त्यान्चा मुक्काम पन्ताच्या गोटातल्या एक वाड्यात असायचा. तिथे त्यान्च्या कडून त्यान्च्या गझल त्यान्च्या दिलखुअलास गायकीत खूप वेळा ऐकल्या आहेत .\nनातूवाडा म्हणजे चिमण्या गणपतीजवळचा ना >>>>> नाही. तिथला नाही. अप्पा बळवंत चौकाच्या जवळचा.\nनातूवाड्यातल्या हौदात / विहीरीत लाल मोठे मासेही होते ना\nमी महाराष्ट्रीय मंडळात जात असे तेव्हा पंतांच्या गोटातून रोजच जाणे येणे व्हायचे. तिथेच कामगार न्यायालय होते /आहे. थंडीच्या दिवसात साडेसात वाजताच सामसूम होत असे आणी तिकडून येताना जरा भिती वाटेल असेच वातावरण तयार होई मोकळ्या जागे / वडाच्या मोठ्या झाडामुळे. (अर्थात माझ्याच मनाचे खेळ) घरून, घाबरायचे काही कारण नाही आणि भितीबिती वाटलीच तर भीमरुपी /रामरक्षा म्हणायची असे सांगीतल्या नंतर रात्री बारा वाजता मंडळातले स्नेहसंमेलन संपल्यावरही त्या वेळेसही घरच्यांना येऊ नका असे सांगून एकटेच यायचो. एक मित्र पंताच्या गोटाच्या अलीकडेच (टिळक रस्त्याच्या बाजूला) रहायचा तो एक दिवस फक्त मला लकडी पूलापर्यंत सोबत म्हणून आला होता. पण संपुर्ण निर्मनुष्य लकडी पूलावरून रमत गमत यायला मजा यायची. एरवी रोज येता जाता एखादे लाकूड / दगड लकडीपूलाच्या गजांवर आपटून आवाज करत यायचो तेही करावेसे वाटायचे नाही. त्यावेळेस एकदा वाटलेले 'हाच का तो रोजचा रस्ता, का आपण रस्ताच चुकलोय' असे क्षणभराकरता वाटणे मनात खूप खोलवर उतरले आहे.\nलकडीपूलाबाबत अजून एक एकदम लहानपणची आठवण म्हणजे पूर आलेला असताना काही लोकं त्यात उड्या मारून पुढे अष्टभुजे/ओंकारश्वरा पाशी लागत असत. त्यांना पहायला गेलो होतो भितीही वाटत होती आणि उत्सुकताही. उड्या मारल्यावर नुसती डोकीच दिसू लागलेली व नंतर काहीतरी भेलकांडत वाहत जाणारे लाकूड नारळ किंवा तत्स्मम काहीतरी पाहून ते कोणाचे तरी डोकेच आहे असे वाटून खूप भिती वाटली होती.\nअष्टभुजेपाशी एक कॉजवे होता त्यावरून पलिकडे गेल्यावर औदुंबर आळीत मॅजेस्टीकची तीन मजली इमारत आहे. खाली प्रकाशन संस्थचे कार्यालय / छापखाना / बांधणी विभाग आणि सर्वात वरच्या मजल्यावर पुस्तक विक्री दालन होते. तिथे हवी तितकी पुस्तके हव्या तितक्या वेळ थांबून वाचायची पुर्ण मुभा होती. माझ्या शाळकरी वयात उन्हाळ्याच्या सुट्टीत मी एकटा जाऊनही / अजीबात पुस्तके विकत न घेताही मला कधीही हटकले नव्हते. निखळ आनंदाचे दिवस. येता जाता नदीतले मासे (हो नदीत स्वच्छ पाणी होते, मासे होते इतकंच नव्हे तर रंगीत मासे ही होते) पकडून व बाटलीत ठेवण्याचे उद्योगही केले आहेत. ती बाटली घरच्यांपासून लपवून पोटमाळ्यावर ठेवणे, जेणेकरून आपण नदीत उतरून मासे बिसे पकडतो हे त्यांना कळू नये या करता केलेला आटापिटा आठवून मजा वाटते.\nहर्पेन, आम्हीही बाटलीतून मासे\nहर्पेन, आम्हीही बाटलीतून मासे पकडून आणायचो कॉजवेवरून. मजा वाटायची तेव्हा.\nमॅजेस्टीक गप्पांना तर अनेक वर्षे हजेरी लावली आहे. खूप सह्या पण गोळा केल्या तेव्हा.... मृणाल व मधुरा देव, विणा व विजय देव असे सगळे जण असायचे तिथे. खूप चांगल्या चांगल्या लोकांच्या मुलाखती ऐकता आल्या शालेय वयात. त्याचा पुढील जडण घडणीत खूपच चांगला फायदा झाला.\nपुलावरून उ ड्या मारून मग पुढे तरंगत बंड गार्डन पर्यंत जाणे हा आम्च्या वर्गातल्या बर्याच जणांच्या आजोबांचा तरूणपणीचा छंद होता बहुतेक कारण सिमिलर स्टोर्‍या बर्‍याच जणांकडून ऐकल्या होत्या\nआम्ही जात असू त्यान्च्याकडे.\nआता डॉ. गोखले हयात नाहित. तिथे आता डॉ दिलीप देवधर दवाखाना चालवतात.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nagpur/ashish-deshmukh-quits-bjp-join-congress/", "date_download": "2018-10-19T14:34:06Z", "digest": "sha1:OQN3IG2S5SZUTDBBYTRPG3LNH22VZPEM", "length": 29282, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Ashish Deshmukh Quits Bjp, To Join Congress | आशिष देशमुख यांचा भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १९ ऑक्टोबर २०१८\nडोक्यात दगड टाकून विवाहितेची निर्घृण हत्या\nअति तिथे माती... हातात ४५ लाखांचे चोरीचे सोने तरी अधिक हव्यासापोटी गमावला जीव\nअमृतसरमध्ये रावणदहन कार्यक्रमादरम्यान अपघात, अनेकजणांचा मृत्यू झाल्याची भीती\nबीडच्या खंडेश्वरी यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या\nविभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदके\nदेवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 ऑक्टोबर\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nShivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने\nचोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न\nMetoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nआशिष देशमुख यांचा भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा\nआशिष देशमुख यांचा भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा\nआशिष देशमुख यांनी भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे राजीनामा पाठविला आहे.\nआशिष देशमुख यांचा भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा\nनागपूर : मागील काही काळापासून सातत्याने केंद्र व राज्य शासनावर उघडपणे टीका करणारे काटोल येथील आशिष देशमुख यांनी भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे राजीनामा पाठविला आहे. देशमुख यांनी याआधी आमदारकीचा राजीनामा दिला होता. गांधी जयंतीच्या मुहूर्तावर त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा पाठविला होता. लवकरच ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, असे कयास राजकीय वर्तुळात लावण्यात येत आहेत.\nआशिष देशमुख हे काटोल-नरखेड विधानसभा क्षेत्रातून 2014 साली निवडून आले होते. मात्र वर्षभरानंतरच देशमुख यांनी राज्य शासनाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली होती. राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात त्यांनी नागपूरमध्ये ठिय्या आंदोलनही केले होते. वेगळ्या विदर्भावरून मुख्यमंत्र्यांना रोखठोक पत्र पाठविल्यानंतर देशमुख राजीनामा देतील असे अंदाज लावण्यात येत होते, मात्र त्यांनी ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ची भूमिका घेतली होती. दरम्यान, देशमुख यांच्या पुढील राजकीय भविष्याबाबत विविध कयास लावण्यात येत असून ते पुढील निवडणूक नेमकी कुठून लढणार, यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nAshish DeshmukhBJPAmit Shahआशीष देशमुखभाजपाअमित शाह\nत्या चौकशी समितीधून भाजपासह राष्ट्रवादीही पडणार बाहेर, थीम पार्कचे प्रकरण आले वेगळ्या वळणावर\nसंभाजी महाराजांची बदनामी, सोलापूरसह पंढरपूरात आंदोलन\nअकोलेकरांना भारनियमनाचे चटके; भाजपाचे निवेदन\nमुख्यमंत्र्यांच्या परीक्षेत भाजपचे 50 आमदार नापास, 6 खासदारांवरही टांगती तलवार\nअमित शहांना भेटला शेरास सव्वाशेर, दिलं जशास तसं प्रत्युत्तर\nसंविधानानेच सरकार चालेल; मुख्यमंत्री फडणवीस यांची दीक्षाभूमीवर ग्वाही\n‘बुद्धिस्ट सर्किट’ अंतर्गत देशात १० हजार कोटीचे रस्ते; नितीन गडकरी\nराम मंदिरासाठी सरकारनं कायदा करावा- मोहन भागवत\nसत्य, अहिंसेच्या जोरावर भारतीय व्यक्तीच राजकारण करु शकते; सरसंघचालकांकडून गांधीजींच्या कार्याचं कौतुक\nनागपुरात RSSचा विजयादशमी उत्सव, नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी प्रमुख पाहुणे\nपूर्वा कोठारी यांचे इन्ट्रिया प्रदर्शन २० व २१ रोजी नागपुरात\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nVedio : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा\nबंगाली महिलांनी लुटला सिंदुर खेळाचा आनंद\nसोलापूर जिल्ह्यात फक्त ४० टक्के पाऊस, ४७० गावात टँकरने पाणीपुरवठा\nदुष्काळी स्थितीवर जिल्हा परिषद सादर करणार ‘ग्राऊंड रिपोर्ट’\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nSabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nकाश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nPro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/christmas-matching-21727", "date_download": "2018-10-19T13:55:27Z", "digest": "sha1:5ZSZXFAVHHRLGZQBWFP42MH2PSLBN6JD", "length": 16075, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "christmas matching ख्रिसमस मॅचिंग | eSakal", "raw_content": "\nरविवार, 18 डिसेंबर 2016\nपुणे - ‘ख्रिसमस’साठी खास लाल रंगातील ‘आउटफिट्‌स’, आकर्षक पद्धतीच्या ‘ॲक्‍सेसरीज’... नेल आर्ट, डेकोरेटिव्ह हेअर स्टाइल... या आणि अशा असंख्य गोष्टी खरेदी करण्यासाठी तरुणींची लष्कर परिसरात गर्दी होऊ लागली आहे. नाताळ स्पेशल सेलिब्रेशन खरेदीसाठी महिला आणि तरुणींनी ही खरेदी सुरू केली आहे. यंदा मॅचिंगसाठी खास ॲक्‍सेसरीज उपलब्ध झाल्या आहेत.\nसध्या नाताळच्या पार्टीला जाताना एक हटके लुक आणि ख्रिसमस थीम फॉलो करण्याचा ट्रेंड दिसतो. यासाठी रेड-व्हाइट, रेड-ब्लॅक अशा कलर थीमनुसार पेहराव केला जातो.\nपुणे - ‘ख्रिसमस’साठी खास लाल रंगातील ‘आउटफिट्‌स’, आकर्षक पद्धतीच्या ‘ॲक्‍सेसरीज’... नेल आर्ट, डेकोरेटिव्ह हेअर स्टाइल... या आणि अशा असंख्य गोष्टी खरेदी करण्यासाठी तरुणींची लष्कर परिसरात गर्दी होऊ लागली आहे. नाताळ स्पेशल सेलिब्रेशन खरेदीसाठी महिला आणि तरुणींनी ही खरेदी सुरू केली आहे. यंदा मॅचिंगसाठी खास ॲक्‍सेसरीज उपलब्ध झाल्या आहेत.\nसध्या नाताळच्या पार्टीला जाताना एक हटके लुक आणि ख्रिसमस थीम फॉलो करण्याचा ट्रेंड दिसतो. यासाठी रेड-व्हाइट, रेड-ब्लॅक अशा कलर थीमनुसार पेहराव केला जातो.\nरेड आउटफिट्‌स - मुलींसाठी व्हाइट, ब्लॅक जीन्सवर घालण्यासाठी ब्लॅक-रेड कॉम्बिनेशनचे टॉप्स, सांताक्‍लॉजचे प्रिंट केलेले टी-शर्ट, वेगवेगळ्या डिझाइन्सच्या फ्रील, लेस लावलेले कुर्ते, रेड-ब्लॅक विंटर वेअर्स, कॅज्युअल्स, जॅकेट्‌स बाजारात आलेली आहेत. नाताळनिमित्त रेड कलरमधील टॉप्सची अधिक खरेदी होत आहे. काही मुलींना शॉर्ट वेस्टर्न आउटफिट्‌सला प्रिंटेड जीन्सचा चांगला पर्याय आहे. रेड बॅकग्राउंडवर व्हाइट डॉट जीन्सवर कॉटन, होजिअरी, लोकरीचा पोलोनेक फूल स्लिव्ह स्वेटर उठून दिसतो. लहान मुलांसाठी बाजारात सांताक्‍लॉजसारखे ड्रेस, कानटोपी, ग्लोज, शूज, पोतडी बॅग्ज आल्या आहेत. सांताने दिलेले गिफ्ट ठेवण्यासाठी कलरफुल सॅकही आलेले दिसतात. मुलींसाठी सांताक्‍लॉजसारख्या कानटोप्या, ब्रोच लावलेले रेड-व्हाइट, रेड-ब्लॅक कॉम्बिनेशनचे वन पीस, शॉर्ट स्कर्ट, गाऊन्स यांसारख्या वेस्टर्न आउटफिट्‌सची क्रेझ आहे.\nॲक्‍सेसरीज : रेडिश आउटफिट्‌सबरोबर रेड, व्हाइट, गोल्डन कलरच्या चपला, प्लेन व्हाइट रेड स्टोन, क्रिस्टल ज्वेलरी, वाइल्ड प्रिंटेड स्टोल्स, स्कार्फ आणि डोक्‍यावर सांतासारखी टोपी घातल्यास परफेक्‍ट ख्रिसमस पार्टी लुक मिळतो.\nनेल आर्ट : पेहरावाला सुयोग्य अशा ॲक्‍सेसरीज घेताना आपल्या लुकवरही थोडा भर द्यायला हवा. यामध्ये मेकअप, नेल पेंट यांचा समावेश होतो. एखाद्या शॉपिंग मॉलमधील नेल आर्टिस्टकडून नखांवर नाताळची चिन्हे, ख्रिसमस ट्री, चांदण्या, जिंगलबेल्स, कॅंडिज, सांताची कॅप आदी रेखाटले जाते. या नेल आर्टमध्ये गोल्डन, व्हाइट, रेड कलरचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. नेलपेंट अधिक आकर्षक दिसण्यासाठी त्यावर चमकणारे कुंदन स्टोनही लावले जातात.\nस्मार्टफोनच्या व्हरायटीप्रमाणे त्यांच्या कव्हर्समध्येही नावीन्य आले आहे.\nख्रिसमस पार्टीला जाताना एकदम सुटसुटीत आणि वेगळी हेअरस्टाइल केल्यास पेहराव उठून दिसण्यासाठी बाजारात रेड कलरच्या रिबन, क्‍लिप्स, हेअरबॅंड, कापडी फुले, गोल्डन ईअरकफ उपलब्ध आहेत.\nकिरकोळ विक्रेत्यांपासून केवळ बॅग्ज, पर्सच्या दुकानांमध्ये नाताळनिमित्त व्हाइट, रेड, गोल्डन अशा रंगांच्या पर्सची प्रचंड व्हरायटी पाहायला मिळते. यामध्ये क्‍लच पर्सपासून सांतासारख्या पोतडी पर्सच्या डिझाइन्स आल्या आहेत. कापडी बॅगवर एम्ब्रॉयडरी केलेला सांता, प्रिंट केलेली नाताळची चिन्हे असलेल्या बॅग्ज, सॅक वापरण्याची क्रेझ सध्या दिसते.\nपैलवान फाउंडेशन शंभर मल्लांना दत्तक घेणार\nकात्रज - समाजाच्या हिताचा विचार करणारी माणसं एकत्र आली की मोठं काम उभं राहतं. कुस्ती क्षेत्रात ते घडतंय याचा आनंद आहे. देशाला ऑलिंपिक पदक मिळवून...\nमुंबईकरांनी जपला नात्यातला गोडवा\nमुंबई - दसऱ्याचा मुहूर्त साधत आज मुंबईकरांनी शुभशकुन म्हणून मंदीतही सोने, वाहन आणि नवीन वस्तूंची खरेदी केली. महागाई भडकल्याने बाजारात फारशी गर्दी...\nबेस्ट होणार अधिक गतिमान\nमुंबई - बेस्टचे डिजिटायजेशन करण्याचा निर्धार ‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात व्यक्त केला आहे. स्काडा...\nव्हीजा काढून देणाऱ्या भामट्याला गुजरातमध्ये अटक\nनांदेड : परदेशात जाण्यासाठी लागणारा व्हीजा काढून देतो म्हणून एकाची फसवणूक करणाऱ्या गुजरातच्या भामट्याला इतवारा पोलिसांनी अटक केली. त्याला...\nलातुरातून विमानाचे उड्डाणही होईल : सुनील गायकवाड\nलातूर : लातुरात पासपोर्ट कार्यालय सुरु झाले. आता उडान योजनेतून विमानाचे उड्डाणही लातुरातून व्हावे, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. लवकरच विमानसेवा सुरु...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/deshkal-news/supreme-court-chief-justice-of-india-deepak-mishra-lawyer-prashant-bhushan-1586006/", "date_download": "2018-10-19T14:00:08Z", "digest": "sha1:DD74G2QDFMQNLY7EBBP65CHZ3J4SSLIH", "length": 28387, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "supreme court Chief Justice of India Deepak Mishra lawyer Prashant Bhushan | सर्वोच्च न्यायालयाची प्रतिष्ठा मातीमोल | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nसर्वोच्च न्यायालयाची प्रतिष्ठा मातीमोल\nसर्वोच्च न्यायालयाची प्रतिष्ठा मातीमोल\nसीबीआयकडे या सगळ्या प्रकरणात झालेल्या संभाषणाची ध्वनिचित्रफीत असल्याचे ऐकिवात आहे.\nमुख्य न्यायाधीशांच्या कचेरीत जे काही घडले ते भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासाला कलंक लावणारेच होते.. न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेनेच न्यायालयाची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. दंडुक्याच्या आधारे प्रतिष्ठा प्राप्त करता येत नाही हे कदाचित न्यायव्यवस्था विसरली असावी..\n‘मझधार में नया डोले, तो मांझी पार लगाए, मांझी जो नाव डुबोए, उसे कौन बचाये..’\n‘अमर प्रेम’ या चित्रपटातील या अजरामर ओळी आज सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात घुमत आहेत. सर्वोच्च न्यायालय हे आपल्या घटनात्मक व्यवस्थेचा तारणहार आहे, पण आज त्याच व्यवस्थेच्या दिशेने चार बोटे रोखली गेली आहेत. या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशच आता संशयाच्या घेऱ्यात आहेत. त्यावर उत्तर द्यायचे सोडून ते प्रश्न विचारणाऱ्यांनाच धमकावत आहेत. न्यायसंस्थेची नाव बुडत असताना त्याबाबत धोक्याचा इशारा देणाऱ्यांनाच शहाणपणाचे बोल शिकवले जात आहेत. अरे वेडय़ासारखे ओरडताय काय, असे म्हणून नावेतील काही लोक ती बुडण्याची धोक्याची सूचना देणाऱ्यांवर तुटून पडले आहेत. या सगळ्या गोंधळात नाव आणखी वेगाने खाली चालली आहे.\n१० नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाच्या खोली क्रमांक १ म्हणजे मुख्य न्यायाधीशांच्या कचेरीत जे काही घडले ते भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासाला कलंक लावणारेच होते. सरन्यायाधीश दीपक मिश्रा व न्यायनिष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्यात खडाजंगी झाली, एवढेच त्याचे कारण नाही, तर या सगळ्या वादावादीचा विषयच सरन्यायाधीशांवरील संशय हा होता. हा सगळा प्रकार केवळ प्रशांत भूषण यांना बोलण्यापासून रोखण्यात आल्यानेच गाजला असेही नाही, तर सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी न्यायाधीशांना प्रशांत भूषण यांच्या विरोधात चिथावणी दिली. एवढेच नव्हे, तर हे सगळे नाटक पूर्वनियोजितही होते. न्यायालयाने वकिलांचे म्हणणे न ऐकताच निवाडा केला. शिवाय सरन्यायाधीशांनी स्वत:लाच निर्दोष जाहीर करून टाकले, त्यामुळेही या प्रकरणाने सगळ्यांचे लक्ष वेधले गेले.\nएक साधीशी गोष्ट आहे, पण त्यावर ज्या बातम्या आल्या त्यात ती अगदी गुंतागुंतीची करून टाकण्यात आली. यात असे झाले होते, की उत्तर प्रदेशच्या एका वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता वैद्यकीय परिषदेने रद्द केली, त्याविरोधात महाविद्यालयाने अपील केले होते. ते प्रकरण नंतर सर्वोच्च न्यायालयात आले. त्याची सुनावणी प्रत्येक वेळी आता सरन्यायाधीश असलेले, तेव्हाचे न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली झाली. सुरुवातीला अनेकदा न्यायालयाने या महाविद्यालयाच्या बाजूने निकाल दिले, पण वैद्यकीय परिषदेने प्रत्येक वेळी या महाविद्यालयाच्या मान्यतेला विरोध केला. अंतिम सुनावणीनंतर सीबीआयने या प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप करीत प्राथमिक माहिती अहवाल म्हणजे एफआयआर दाखल केला होता. त्यात ओदिशातील एक मध्यस्थ व ओदिशा उच्च न्यायालयाचे माजी न्यायधीश यांची नावे नमूद केली होती. यात सर्वोच्च न्यायालयाकडून हवा तसा निकाल लावून घेण्याचे आश्वासन देत त्यांनी महाविद्यालयाकडून पैसे उकळले होते. अर्थात ही रक्कम थोडीथोडकी नक्कीच नव्हती. हे प्रकरण इतके गंभीर होते, की माजी न्यायाधीशांना अटक झाली. सीबीआयकडे या सगळ्या प्रकरणात झालेल्या संभाषणाची ध्वनिचित्रफीत असल्याचे ऐकिवात आहे. त्या ध्वनिफितीत सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाचे नाव आहे पण ते जाहीर करण्यात आले नाही.\nजर असे असेल तर हे प्रकरण फारच गंभीर आहे असे मला वाटते, पण कुणा न्यायाधीशाविरोधात आरोप करण्याइतके पक्के पुरावे अजून नाहीत. सीबीआय म्हणजे केंद्रीय अन्वेषण विभागाने त्यांच्या प्राथमिक माहिती अहवालात सर्वोच्च न्यायालयाच्या कुठल्याच न्यायाधीशाचे नाव नाही, कुठल्या न्यायाधीशाने पैसे घेतले असाही आरोप नाही. प्राथमिक माहिती अहवाल म्हणजे एफआयआरमध्ये एवढेच म्हटले आहे की, ओदिशा उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या नावाखाली पैसे घेतले. तरी यात सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचे नाव पुढे येते कारण या प्रकरणाची सुनावणी त्यांच्या नेतृत्वाखाली झाली होती. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात उत्तर प्रदेशातील अलाहाबाद व दिल्लीतील प्रकरणाच्या सुनावणीत ओदिशाचे दलाल सक्रिय असावेत हे जरा विचित्र वाटते. योगायोगाने न्यायाधीश दीपक मिश्रा हे ओदिशाचे आहेत व यात विश्वासार्ह चौकशी करून न्यायव्यवस्थेवर उभे केले जाणारे प्रश्नचिन्ह दूर करणे आवश्यक होते.\nयाच विचारातून सर्वोच्च न्यायालयातील प्रशांत भूषण, कामिनी जयस्वाल व दुष्यंत दवे या तीन नामांकित वकिलांनी हे प्रकरण धसास लावण्यासाठी प्रयत्न केले; त्यातून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. हे तीनही वकील काही वर्षांपासून न्यायिक उत्तरदायित्व व सुधारणा समिती नावाचे एक अभियान चालवत आहेत. न्यायव्यवस्था स्वतंत्र असली पाहिजे हे तर खरेच, पण ती उत्तरदायीही असली पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. जे प्रश्न विचारायला लोक घाबरतात ते प्रश्न बेधडकपणे हे लोक उपस्थित करीत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रशांत भूषण यांनी आम्हा काही मित्रांशी बोलताना याबाबत चिंता व्यक्त केली होती. आज देशाला सर्वाधिक आशा ही न्यायव्यवस्थेकडून आहे, पण अशातच देशाच्या सरन्यायाधीशांवर गंभीर आरोप आहेत. त्याची चौकशी करण्याचे काम पुन्हा एकदा सीबीआयच्या हातात आहे. पण सीबीआय तर सरकारच्या इशाऱ्यावर चालते आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा सरकारच्या म्हटले तर मुठीत म्हटले तर कात्रीत आहेत. सरन्यायाधीशांना सरकार या चौकशीची भीती दाखवून सारखे आधिपत्याखाली ठेवू शकते, त्यासाठी सीबीआयचा वापर होणार आहे. मग या परिस्थितीत न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य उरतच नाही. त्यासाठी आपल्याला काही तरी करावे लागेल, जेणेकरून सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या डोक्यावर टांगती तलवार ठेवू शकणार नाही, न्यायालयाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे धाकात ठेवू शकणार नाही अशी प्रशांत भूषण यांची भूमिका आहे.\nत्यांना न्यायव्यवस्थेबाबत वाटणारी चिंता उगाच नाही. या प्रकरणामुळे न्यायालयाच्या प्रतिष्ठेला धक्का बसता कामा नये. त्यामुळे हे प्रकरण जनतेच्या न्यायालयात नेण्यापेक्षा त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या चार िभतीतच उपस्थित करण्याचे ठरवले. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून काढून घेऊन न्यायालयाच्या एखाद्या माजी न्यायाधीशाच्या नेतृत्वाखालील विशेष चौकशी पथकाकडे देण्यात यावे, अशी मागणी प्रशांत भूषण यांनी केली त्याचे कारण म्हणजे यातून विश्वसनीय चौकशी झाली असती व न्यायाधीशांवरचा सरकारी दबावही राहिला नसता. सरन्यायाधीशांना जर यात ते निर्दोष आहेत असे वाटत होते तर त्यांनी हे काम इतर न्यायाधीशांवर सोडायला हवे होते व स्वतंत्र विशेष चौकशी पथक नेमण्याच्या मागणीचे स्वागतच करायला हवे होते.\nपण तसे व्हायचे नव्हते. या प्रकरणात नंतर वेगळाच रंग चढला. विचित्र घटनाक्रम सुरू झाला. प्रथम विशेष चौकशी पथक नेमण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बरेच आढेवेढे घेतले; नंतर सर्वोच्च न्यायालयातील दुसरे वरिष्ठ न्यायाधीश चेलमेश्वर यांच्या नेतृत्वाखाली सुनावणी होऊन त्यांनी पाच वरिष्ठ न्यायाधीशांचे घटनापीठ स्थापन करून सुनावणी करण्याचा आदेश दिला. नंतर खुद्द सरन्यायाधीशांनीच मामला हाती घेतला व त्यांच्याच नेतृत्वाखाली त्यांच्या पसंतीच्या न्यायाधीशांच्या मदतीने त्यांनी सुनावणी केली. यात तुमचेच नाव आहे व तुम्हीच सुनावणी करता आहात, त्यापेक्षा ही सुनावणी तुम्ही स्वत: करू नका, असे प्रशांत भूषण यांनी सांगितले. पण त्यांचे म्हणणे मान्य केले गेले तर नाहीच, उलट प्रशांत भूषण यांच्यावर न्यायालयीन अवमानाचा खटला भरण्याची धमकी देण्यात आली.\nसरन्यायधीशांनी या प्रकरणाचा फैसला कुठले न्यायपीठ करणार हे मीच ठरवणार अशी भूमिका घेतली. त्यांनी इतर अनेक वरिष्ठ न्यायाधीशांना बाजूला ठेवून असे न्यायपीठ तयार केले, की ज्यात सरन्यायाधीशांचे निकटचे कनिष्ठ न्यायाधीश होते. अंदाजाप्रमाणे या न्यायपीठाने ही याचिका रद्दबातल केली व या तीन वकिलांना धोक्याचा इशाराही दिला.\nयाचिका रद्दबातल झाली पण न्यायव्यवस्थेच्या नावेला पडलेली छिद्रे बुजली नाहीत. ज्यांना कायद्यातील ज्ञान आहे अशी प्रत्येक व्यक्ती न्यायालयाच्या या कामकाज पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहे. न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेनेच न्यायालयाची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. दंडुक्याच्या आधारे प्रतिष्ठा प्राप्त करता येत नाही हे कदाचित न्यायव्यवस्था विसरली असावी असे मला वाटते.\nमग आता पुन्हा तोच प्रश्न उपस्थित होतो, ‘मांझी जो नाव डुबोए, उसे कौन बचाये’ मला वाटते नावाडय़ानेच बुडवत नेलेली न्यायव्यवस्थेची नाव वाचवण्याचे काम आता आपल्यासारख्या सामान्य नागरिकांनाच करावे लागणार आहे.\nलेखक ‘स्वराज इंडिया’चे अध्यक्ष आहेत. त्यांचा ई-मेल : yywrites5@gmail.com\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nगौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टाचा दिलासा\nVideo : पोट धरून हसायला लावणारा हा रन-आऊट तुम्ही पाहिलात का\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nबायको घर सोडून गेल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याला बापाने पाण्याच्या टाकीत फेकले\nछत्रपती शिवराय आणि युवराज शंभूराजे यांची होणार पन्हाळगडावर ऐतिहासिक भेट\nकेवळ ११ सामने, मानधन २६५९ कोटी .. हा आहे क्रीडाविश्वातील सर्वात महागडा खेळाडू\nउद्धव ठाकरे, आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर-राणे\n'शबरीमला मंदिर म्हणजे सेक्स टुरिझमची जागा नाही'\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/upakram-category/idea-exchange/", "date_download": "2018-10-19T13:34:04Z", "digest": "sha1:WSCIZJOC7UGB3MOVFYFJFPTQ5FMVUKNK", "length": 22109, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "idea exchange | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nहे तर कॉर्पोरेट, कंत्राटदारांचे सरकार\nसध्याची स्थिती खूप भयाण आहे. कारण सरकार उलटी कामे करत आहे. पाणी, जंगलांवर लोकांचा हक्क होता तो हक्क हिरावून घेऊन मूठभरांच्या हाती देण्याचा घाट सरकारकडून घातला जात आहे.\nकस आणि कसब: दोन्हींची कसोटी\nराज्याचे दुसरे तरुण मुख्यमंत्री ठरलेले देवेंद्र फडणवीस हे सौम्य प्रकृतीचे तरीही आक्रमक असलेले राजकीय नेते.\nराजकारण कूस बदलते आहे\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हयात असते, तर युती तुटलीच नसती. पण आता भाजपच्या दृष्टीने तो विषय संपला आहे. गेली अनेक वर्षे महाराष्ट्राने आघाडी-युतीचे राजकारण पाहिले. राज्यातीलie04 राजकारणाची कूस आता\nराज्याच्या विकासासाठी तडजोड नाही\nमोदी यांना महाराष्ट्रात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात सभा घ्याव्या लागत आहेत, यातच राज्यातील नेते काय क्षमतेचे आहेत ते स्पष्ट होते. हे कमी म्हणून स्वबळाची भाषा करणाऱ्या भाजपला काँग्रेस-राष्ट्रवादीमधून मोठय़ा संख्येने\n‘त्यांना’ समविचारी पक्ष संपवायचे आहेत\nराज्याच्या राजकारणात अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलेले आणि स्वत: १४ निवडणुका मोठय़ा मताधिक्याने जिंकलेले राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे नेहमीप्रमाणेच निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले आहेत.\nहिंदुत्ववादाचा वाढता आग्रह चिंताजनक\nकेंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यापासून हिंदुत्ववादाचा आग्रह वाढत आहे, हा काळजीचा विषय आहे, असे परखड मत केंद्र सरकारमध्ये गृह, अर्थ, पेट्रोलियम यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांचे सचिवपद सांभाळलेले माजी सनदी\nमुंबईबद्दल जिव्हाळा असलेला मुख्यमंत्री हवा\nआगामी विधानसभा निवडणुकीत सत्तांतर अटळ असून खऱ्या अर्थाने मुंबईकरांबद्दल जिव्हाळा असलेला मुख्यमंत्री लाभेल, असा आशावाद सर्वच खासदारांनी व्यक्त केला.\nकोळीवाडय़ांना सीआरझेडमधून सूट मिळवून देणार – गजानन कीर्तिकर\nमुंबईमधील कोळीवाडय़ांचे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. आजही अनेक नागरी सुविधा येथील रहिवाशांना मिळत नाहीत. या कोळीवाडय़ांच्या पुनर्विकासात सीआरझेड अडसर ठरला आहे.\n‘पीपीपी’ मॉडेलने काम करणार – पूनम महाजन\nमुंबईतील खासदाराला केवळ त्याच्या मतदारसंघापुरता विचार करून चालणार नसून हजारो झोपडय़ा, रखडलेले झोपु प्रकल्प, संरक्षण खात्याचे ना-हरकत प्रमाणपत्र नसल्याने थांबलेला पुनर्विकास, मोडकळीस आलेल्या इमारती, खारफुटीचा विध्वंस, पर्यावरणविषयक प्रश्न, यासह\nसमूह विकास योजनेसाठी कायद्यात बदल हवा – अरविंद सावंत\nदक्षिण मुंबईत झोपडपट्टय़ा, चाळी आणि उच्चभ्रूंची वस्ती अशी संमिश्र लोकवस्ती आहे. येथे मोडकळीस आलेल्या शंभर वर्षे जुन्या चाळींचा प्रश्नही ऐरणीवर आहे. चाळींच्या पुनर्विकासासाठी समूह विकास योजनेचे वारे वाहू लागले\nठाणे स्थानकात दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणारच\nभारतातील पहिली रेल्वेगाडी ठाणे- बोरीबंदर या मार्गावर धावल्यामुळे ठाणे हे ऐतिहासिक रेल्वे स्थानक आहे. त्याला जागतिक दर्जाचे रेल्वे स्थानक करण्याची घोषणा तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीन वर्षांपूर्वीच केली\nझाडू चांगला असला, तरी सहा महिनेच टिकतो\nभाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी म्हणजे महाराष्ट्रात नेहमीच चर्चेत राहिलेले व्यक्तिमत्त्व. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता रोखठोक भूमिका व्यक्त केल्याने ते अनेकदा वादातही अडकले.\nदेव नसला तरी श्रद्धा खरी असू शकते\nदेशातील सर्वोच्च वैज्ञानिक पुरस्कार म्हणून ओळख असलेल्या शांतीस्वरूप भटनागर पुरस्कारावर नाव कोरणारे डॉ. अमोल दिघे आणि डॉ. एकनाथ घाटे\nशरद पवारांनी आमचे खच्चीकरण केले\nकाँग्रेसला समर्थ पर्याय उभा करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली रिपब्लिकन पार्टी नंतर सतत काँग्रेसच्या वळचणीलाच राहिली. त्यामुळे काँग्रेसला फायदा झाला, पण पक्षाची वाढ मात्र खुंटली.\nभाजपमध्ये येतो तो आपोआपच संघाचा होतो प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचे मुक्तचिंतन\nनिवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षपदी नरेंद्र मोदींच्या निवडीवरून उठलेले वादळ, लालकृष्ण अडवाणींचे राजीनामा नाटय़, नितीशकुमारांचा काडीमोड, गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी गटांमधील वाद, त्यामुळे रखडलेली प्रदेशाध्यक्षांची निवड अशा पाश्र्वभूमीवर नवनियुक्त\nवैचारिक भूमिकांवर ठाम राहणं महत्त्वाचं\nआपल्या वैचारिक भूमिकांवर ठाम राहणं महत्त्वाचं; मात्र अशा वैचारिक ठामपणासाठी स्वत:चं नुकसानही सोसण्याची तयारी हवी, हे सूत्र ज्येष्ठ नाटककार आणि अभिनेते गिरीश कर्नाड यांनी ‘लोकसत्ता आयडिया एक्सचेंज’मध्ये झालेल्या प्रश्नोत्तरांत\n‘माध्यमांमधली स्पर्धा आजकाल वाढली आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमांना तर प्रत्येक गोष्टीचा उगाच बाऊ करण्याची सवय झाली आहे.. अवघ्या काही दिवसांच्या अंतरानं माझी प्रतिमा ‘वाद उकरून काढणारा’ अशी झाली होती,\nस्वतच्या राजकीय वाटचालीचा रौप्यमहोत्सव झाल्यावर महाराष्ट्रासारख्या देशातील प्रगत व महत्त्वाच्या राज्याच्या विधानसभेचे अध्यक्षपद सांभाळताना आणि विधिमंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षांत पोलीस अधिकाऱ्याला विधिमंडळ आवारात आमदारांकडून मारहाणीसारख्या ‘ऐतिहासिक’ घटनेलाही तोंड देताना अध्यक्ष\nगोव्यातील भाजप सरकारचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे राजकारणाच्या पठडीबाहेरचे, आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व. आयआयटीमधून अभियंता झालेले, उद्योग-व्यवसायात असलेले आणि प्रामाणिकपणा व सचोटीशी कोणतीही तडजोड न करणारे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा लौकिक आहे.\nवंचितांच्या समस्यांचे मूठभरांकडून भांडवल\n‘शेतीचे चुकीचे नियोजन, उद्योगांवर भर देण्याच्या नादात ग्रामीण भागाच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष, इंधनावरील नियंत्रण उठविण्याच्या निर्णयात दिरंगाई, उत्पादन क्षेत्रात कल्पकतेचा अभाव, सिंचनखर्चात कपातीची गल्लत..\n..तर देशात नवा पर्याय उभा राहू शकतो\nलोकसत्ता- आयडिया एक्स्चेंज कार्यक्रमात भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांची निरीक्षणे त्या वेळची चळवळ बऱ्यापैकी सामान्य माणसाच्या प्रश्नांशी जुळवून घेणारी होती. सर्व जातिधर्माचे लोक त्यात सामील होते.\n..आणि मला साक्षात्कार झाला\nमी कुठेच एका ठिकाणी फार काळ रुजलो नाही. त्यामुळे खरा नाना कोणता हा प्रश्नच मला पडला नाही आणि कुठे तरी स्थिर झालो, तर मला असं वाटेल की मी चुकलो\nनाना पाटेकरांची एक प्रतिमा आहे. रांगडा आणि परखड अशी. ते मोठे अभिनेते आहेतच. पण तिथंही पुन्हा हीच प्रतिमा आहे. तिथं त्याला जोड असते हळव्या रोमँटिकपणाची. नाना कविताबिविता म्हणू लागतात,\n..आता राजकारणातून निवृत्ती आणि मोकळ्या गप्पाटप्पा\nकेंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी 'लोकसत्ता आयडिया एक्स्चेंज' कार्यक्रमात देशांतर्गत समस्या, आव्हाने आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांबरोबरच, अगदी व्यक्तिगत जीवनाचे अनेक पदरही पारदर्शकपणे उलगडले. २०१४ ची निवडणूक लढवायची नाही आणि राज्यसभेवरदेखील\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurtoday.in/maharashtra-bandh-for-maratha-reservation-baramati-pune/08100803", "date_download": "2018-10-19T13:00:58Z", "digest": "sha1:6NF4SHQKQ27IONRLUQEPGODD34MAERF4", "length": 8110, "nlines": 69, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "शरद पवारांच्या घरासमोर अजित पवारांचा ठिय्या; शेट्टी, खैरेंना आंदोलकांनी पिटाळले – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nशरद पवारांच्या घरासमोर अजित पवारांचा ठिय्या; शेट्टी, खैरेंना आंदोलकांनी पिटाळले\nबारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीतील घरासमोर गुरुवारी आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले. यात माजी उपमुख्यमंत्री व पवारांचे पुतणे अजित पवार हेही सहभागी झाले होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. मात्र, आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि औरंगाबादचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांना मात्र आंदोलकांनी पिटाळून लावले.\nशरद पवार यांनी मराठा आरक्षणाविषय़ी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी त्यांच्या ‘गोविंद बाग’ या निवासस्थानासमोर सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत ठिय्या दिला. त्या वेळी अजित पवार तिथे आले आणि त्यांनीही शरद पवारांच्या घरासमोर ठिय्या दिला. शिवाय, स्वत: हातात माइक घेऊन आंदोलनाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा दिल्या.\nसरकारने साडेतीन वर्षे खेळवत ठेवले : पवार\nसरकारने साडेतीन वर्षे आरक्षणाच्या प्रश्नावर केवळ खेळवत ठेवले. आरक्षणाच्या समर्थनार्थ राजीनामा दिल्यास अधिवेशनात आंदोलकांची बाजू कोण मांडणार हा मुद्दा विधानसभेत गाजवण्यासाठी मी राजीनामा देत नाही, असे अजित पवार म्हणाले.\nSwitzerland में एन्जॉय कर रही हैं अनिता अनीता हसनंदानी, शेयर की बोल्ड तस्वीर\nसुष्मिता सेन ने दुर्गा पंडाल में बेटियों संग किया धुनुची डांस, Video वायरल\nसॉफ्टवेअर अद्ययावत प्रक्रीया तीन महिन्यात पूर्ण करणार\nदीक्षाभूमीला जागतिक दर्जाचे वारसास्थळ बनविण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही\nVideo: विधायक निवास की छत पर चढ़कर सैकड़ो लोगो ने किया प्रदर्शन\nएफडीआई या कुछ उद्योगपतियों के और अमीर हो जाने से देश स्ववलंबी नहीं हो जाता – कैलाश सत्यार्थी\nसॉफ्टवेअर अद्ययावत प्रक्रीया तीन महिन्यात पूर्ण करणार\nVideo: विधायक निवास की छत पर चढ़कर सैकड़ो लोगो ने किया प्रदर्शन\nजब गाड़ियों की भिड़ंत युवकों के बीच भिड़ंत का कारण बनी\nएफडीआई या कुछ उद्योगपतियों के और अमीर हो जाने से देश स्ववलंबी नहीं हो जाता – कैलाश सत्यार्थी\nसॉफ्टवेअर अद्ययावत प्रक्रीया तीन महिन्यात पूर्ण करणार\nदीक्षाभूमीला जागतिक दर्जाचे वारसास्थळ बनविण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही\nनागपुरातील जयताळा येथे रावणदहन : सज्जनशक्तीचा दुर्जनशक्तीवर विजय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nराम मंदिरासाठी सरकारनं कायदा करावा- मोहन भागवत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/11/blog-post_17.html", "date_download": "2018-10-19T13:15:03Z", "digest": "sha1:EYOXNXDIEGWH4D2ZGHY3HM45N6MEQGMU", "length": 27409, "nlines": 198, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: बदलणारी भाषा", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची एक जाहिरात आहे. ‘देश बदल रहा है’. देश किती बदलला आहे, किंवा बदलतो आहे, माहित नाही. पण हल्ली भाषा किंवा भाषेतल्या शब्दांचे अर्थ मात्र आमुलाग्र बदलत चालले आहेत. म्हणजे असे, की पुर्वी जो मारला जायचा, मार खायचा, त्याला बळी म्हणायचे. आजकाल जो मार खातो, त्याला मारेकरी म्हटले जाते. तसे नसते तर कर्नाटक वा केरळात भाजपाचे कार्यकर्ते मारले जात आहेत. त्यांचे मुडदे पाडले जात आहेत. मात्र आरोप त्याच भाजपावर असहिष्णुतेचा आरोप होत असतो. कर्नाटकात कॉग्रेसची सत्ता आहे आणि केरळात मार्क्सवादी पक्षाची सत्ता आहे. तिथेच भाजपाचे कार्यकर्ते मारले जात आहेत. पण मोदी सत्तेत आल्यापासून विरोधकांची मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप कॉग्रेस आणि मार्क्सवादीच करताना दिसत आहेत. त्यामुळे आजकाल शब्दांचे अर्थच आमुलाग्र बदलून गेलेत किंवा कसे, असा प्रश्न विचारणे भाग आहे. कारण सत्तेची असहिष्णुता असती, तर सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते मारले गेले नसते. उलट त्यांच्याच विरोधातले जे कार्यकर्ते वा कोणी असतील, त्यांचे मुडदे पडताना दिसले असते. मग अशा बातम्या देणार्‍यांना वा त्यावर चर्चा करणार्‍यांना, तेच बोलत असलेल्या शब्दांचा अर्थ ठाऊक नाही म्हणायचे का की शब्दांचे अर्थ बदलण्याचे काम सुरू आहे असे म्हणायचे की शब्दांचे अर्थ बदलण्याचे काम सुरू आहे असे म्हणायचे देशात मतदाराने ज्यांच्या हाती सत्ता सोपवली, त्यांनाच कुठलाही कायदा वापरण्याचा अधिकार नाही आणि त्यांनी सरकार कसे चालवावे, हे पराभुत पक्षांनी ठरवायचे असते काय देशात मतदाराने ज्यांच्या हाती सत्ता सोपवली, त्यांनाच कुठलाही कायदा वापरण्याचा अधिकार नाही आणि त्यांनी सरकार कसे चालवावे, हे पराभुत पक्षांनी ठरवायचे असते काय ही कुठली लोकशाही आहे आणि कुठली भाषा आहे, त्याचाच हल्ली पत्ता लागेनासा झाला आहे. त्यातच राहुल गांधी यांनी लोकशाहीचा सर्वात काळाकुट्ट कालखंड चालू असल्याचे वक्तव्य करावे आणि इतरांनी त्याला आणिबाणी ठरवून काहुर माजवावे, हा प्रकार आकलनापलिकडला होऊ लागला आहे.\nसोमवारी कॉग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात ज्येष्ठ नेत्यांनी राहुलना पक्षाचे नेतृत्व हाती घेण्याचा आग्रह धरला आणि तसे जगालाही ओरडून सांगितले. आता असा निर्णय कार्यकारिणीने घेतला आणि त्यांनी तो निर्णय पक्षाध्यक्षा सोनिया गांधींना कळवला आहे. त्यावर सोनियांनी निर्णय घ्यावा, अशी या अन्य नेत्यांची अपेक्षा आहे. म्हणजे कार्यकारिणीला वाटते म्हणून सोनियांनी राहुलकडे अध्यक्षपद सोपवावे. कार्यकारिणीला तसे वाटत असेल, तर त्याच्याही पुढे जाऊन नकार देण्याची अध्यक्षाची काय बिशाद असू शकते का अध्यक्षापेक्षा कार्यकारिणी महत्वाची असते. तसे नसते, तर १९९८ सालात कार्यकारिणीने सोनिया गांधी यांना अध्यक्षपदी कसे बसवले असते अध्यक्षापेक्षा कार्यकारिणी महत्वाची असते. तसे नसते, तर १९९८ सालात कार्यकारिणीने सोनिया गांधी यांना अध्यक्षपदी कसे बसवले असते यापैकी अनेकजण तेव्हाही कार्यकारिणीचे सदस्य होते आणि पक्षाच्या अधिवेशनात तात्कालीन पक्षाध्यक्ष सीताराम केस्ररी निवडून आलेले होते. पण याच कार्यकारिणीने सोनियांना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव आणला आणि त्याला केसरींनी नकार दिला होता. तेव्हा त्यांनी घेतलेला निर्णय कार्यकारिणी म्हणवणार्‍यांनी मानला होता काय यापैकी अनेकजण तेव्हाही कार्यकारिणीचे सदस्य होते आणि पक्षाच्या अधिवेशनात तात्कालीन पक्षाध्यक्ष सीताराम केस्ररी निवडून आलेले होते. पण याच कार्यकारिणीने सोनियांना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव आणला आणि त्याला केसरींनी नकार दिला होता. तेव्हा त्यांनी घेतलेला निर्णय कार्यकारिणी म्हणवणार्‍यांनी मानला होता काय सोनियांसाठी अध्यक्षपद केसरी सोडेनात, तेव्हा पक्षाच्या मुख्यालयातून त्यांना हुसकावून लावण्यात आले होते. चपला व दगड फ़ेकून त्याच अध्यक्षाला पिटाळून लावण्यात आले होते. मग सोनियाजी कार्यालयात आल्या आणि कार्यकारिणीच्या निर्णयानुसार त्यांनी पक्षाध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतली होती. कॉग्रेस कार्यकारिणी इतकी बलवान असते. मग आज तीच कार्यकारिणी राहुलना अध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव करीत असेल, तर त्याची अंमलबजावणी सोनियांच्या मर्जीवर कशी अवलंबून असू शकते सोनियांसाठी अध्यक्षपद केसरी सोडेनात, तेव्हा पक्षाच्या मुख्यालयातून त्यांना हुसकावून लावण्यात आले होते. चपला व दगड फ़ेकून त्याच अध्यक्षाला पिटाळून लावण्यात आले होते. मग सोनियाजी कार्यालयात आल्या आणि कार्यकारिणीच्या निर्णयानुसार त्यांनी पक्षाध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतली होती. कॉग्रेस कार्यकारिणी इतकी बलवान असते. मग आज तीच कार्यकारिणी राहुलना अध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव करीत असेल, तर त्याची अंमलबजावणी सोनियांच्या मर्जीवर कशी अवलंबून असू शकते तसे असेल तर मुळातच अठरा वर्षापुर्वी सोनियांची पक्षाध्यक्षपदी झालेली निवड गैरलागू व गुंडगिरी होती ना तसे असेल तर मुळातच अठरा वर्षापुर्वी सोनियांची पक्षाध्यक्षपदी झालेली निवड गैरलागू व गुंडगिरी होती ना त्याला लोकशाहीचा कुठला अवतार म्हणायचे त्याला लोकशाहीचा कुठला अवतार म्हणायचे पण असे प्रश्न विचारायचे नसतात.\nतेव्हाची सोनियांची निवड योग्य असेल, तर आज सोनियांनी गुपचुप आजचा प्रस्ताव मान्य करावा आणि राहुलच्या हाती पक्ष सोपवावा. पण तसे होत नाही, झालेले नाही. सोयीनुसार कार्यकारिणी निर्णायक अधिकारी असते आणि सोयीनुसार कार्यकारिणी अध्यक्षाची मोलकरिण असते. मागल्या खेपेस लोकसभेत कॉग्रेसचा मोठा पराभव झाला, तेव्हा त्याची जबाबदारी घेऊन सोनिया व राहुल यांनी पक्षातील आपापल्या पदाचे राजिनामे दिलेले होते. पण कार्यकारिणीने ते राजिनामे फ़ेटाळून लावले आणि त्यांना आपापल्या पदावर कार्यरत रहाण्याचे आदेश दिले होते. त्याही मायलेकरांनी कार्यकारिणीचा आदेश शिरसावंद्य मानून मान झुकवली होती. कारण तेव्हा ते सोयीचे होते आणि आज तीच कार्यकारिणी आपल्या आदेशावर विचार करण्यासाठी विनंती करते आहे. ही लोकशाही असते काय पक्षांतर्गत लोकशाहीत कार्यकारिणीला महत्व असते आणि अध्यक्ष तिला झुगारू शकत नाही. आपली अध्यक्षपदी निवड करते, तेव्हा सोनियांना कार्यकारिणी निर्णायक अधिकारी वाटत असते आणि आपल्या गैरसोयीचे होईल, तेव्हा कार्यकारिणीला किंमत नसते. वाहिन्यांवर किंवा वृत्तपत्रातून अशा विषयांची चर्चा करणार्‍या कुणा महाभागाने कधी याविषयी उहापोह केला आहे काय पक्षांतर्गत लोकशाहीत कार्यकारिणीला महत्व असते आणि अध्यक्ष तिला झुगारू शकत नाही. आपली अध्यक्षपदी निवड करते, तेव्हा सोनियांना कार्यकारिणी निर्णायक अधिकारी वाटत असते आणि आपल्या गैरसोयीचे होईल, तेव्हा कार्यकारिणीला किंमत नसते. वाहिन्यांवर किंवा वृत्तपत्रातून अशा विषयांची चर्चा करणार्‍या कुणा महाभागाने कधी याविषयी उहापोह केला आहे काय कॉग्रेसवाल्यांना वा त्यांच्या प्रवक्त्यांना ह्या पक्षांतर्गत लोकशाहीबद्दल खुलासे विचारले आहेत काय कॉग्रेसवाल्यांना वा त्यांच्या प्रवक्त्यांना ह्या पक्षांतर्गत लोकशाहीबद्दल खुलासे विचारले आहेत काय एका खानदानाच्या वारसाच्या चरणी शरणागत झालेल्या शतायुषी पक्षाच्या नेत्यांना हा सगळा कारभार कुठल्या लोकशाही व्याख्येत बसणारा आहे एका खानदानाच्या वारसाच्या चरणी शरणागत झालेल्या शतायुषी पक्षाच्या नेत्यांना हा सगळा कारभार कुठल्या लोकशाही व्याख्येत बसणारा आहे त्याचे उत्तर मागितले जाते काय त्याचे उत्तर मागितले जाते काय नसेल तर पत्रकारांनी आपल्या तर्कबुद्धीची स्वत:च मुस्कटदाबी करणे, कुठल्या अविष्कार स्वातंत्र्याच्या व्याख्येत बसते नसेल तर पत्रकारांनी आपल्या तर्कबुद्धीची स्वत:च मुस्कटदाबी करणे, कुठल्या अविष्कार स्वातंत्र्याच्या व्याख्येत बसते असाही प्रश्न उभा रहातो. नेत्याच्या विरोधात एक शब्द उच्चारला तर पक्षातून हाकालपट्टी करण्यात कुठली सहिष्णुता आहे, हे विचारायची हिंमत गमावण्याला स्वातंत्र्य म्हणतात काय\nकॉग्रेसच्या अंतर्गत कारभार व कार्यशैलीच्या संदर्भातले हे प्रश्न कोणी कधी उपस्थित केले आहेत काय ज्यांना असे प्रश्न उपस्थित करता येत नाहीत, त्यांची सहिष्णुता वा लोकशाहीची व्याख्या काय असते ज्यांना असे प्रश्न उपस्थित करता येत नाहीत, त्यांची सहिष्णुता वा लोकशाहीची व्याख्या काय असते की शब्दांचे अर्थ सोयीनुसार आणि राजकीय भूमिकेनुसार बदलत असतात की शब्दांचे अर्थ सोयीनुसार आणि राजकीय भूमिकेनुसार बदलत असतात राहुल गांधी आज लोकशाहीचा काळा कालखंड सुरू झाल्याचा दावा करतात, तेव्हा त्यांच्याच आजीने लावलेल्या आणिबाणीविषयी किती पत्रकार संपादकांनी प्रतिप्रश्न केला आहे राहुल गांधी आज लोकशाहीचा काळा कालखंड सुरू झाल्याचा दावा करतात, तेव्हा त्यांच्याच आजीने लावलेल्या आणिबाणीविषयी किती पत्रकार संपादकांनी प्रतिप्रश्न केला आहे राहुल आपल्या आजीच्या त्या कारकिर्दीला अंधारयुग म्हणायला राजी आहेत काय राहुल आपल्या आजीच्या त्या कारकिर्दीला अंधारयुग म्हणायला राजी आहेत काय असा प्रश्न कोणी विचारला आहे काय असा प्रश्न कोणी विचारला आहे काय मोदी वा भाजपाचे सरकार भविष्यात असे काही करील, म्हणून रोजच्या रोज गळा काढला जातो. पण ज्यांना अशाच काळरात्रीचा अभिमान आहे आणि तोच वारसा सांगत जे राजकारणात आलेले आहेत, त्यांना त्याविषयी सवालही विचारण्याची हिंमत होत नाही. ह्याला अविष्कार स्वातंत्र्य म्हणतात काय मोदी वा भाजपाचे सरकार भविष्यात असे काही करील, म्हणून रोजच्या रोज गळा काढला जातो. पण ज्यांना अशाच काळरात्रीचा अभिमान आहे आणि तोच वारसा सांगत जे राजकारणात आलेले आहेत, त्यांना त्याविषयी सवालही विचारण्याची हिंमत होत नाही. ह्याला अविष्कार स्वातंत्र्य म्हणतात काय कुठल्या युगात आणि कुठल्या भाषेत हा बुद्धीवाद चालली आहे कुठल्या युगात आणि कुठल्या भाषेत हा बुद्धीवाद चालली आहे सामान्य माणूस वाचक किंवा श्रोता तद्दन मुर्ख असल्याची, इतकी खात्री अशा विद्वानांना कुठून झाली आहे सामान्य माणूस वाचक किंवा श्रोता तद्दन मुर्ख असल्याची, इतकी खात्री अशा विद्वानांना कुठून झाली आहे अशाच भंपकपणाला कंटाळून लोकांनी मोदींना अपुर्व यश मिळवून दिले. मोदींना मिळालेले यश त्यांचीच व्यक्तीगत लोकप्रियता नव्हती. त्यांच्या कार्यक्रम धोरणांना मिळालेली ती मते नव्हती. बुद्धीवाद वा पुरोगामी युक्तीवाद म्हणून जो राजरोस खोटेपणा चालतो, त्यालाच संपवण्यासाठी मोदींकडे मतदार झुकला. मोदींना सत्तेवर आणून बसवणार्‍या मतदाराने सोनिया वा कॉग्रेसला पराभूत केलेले नव्हते. मतदाराने म्हणजेच पर्यायाने सामान्य जनतेने पुरोगामी बुद्धीवाद म्हणून बोकाळलेल्या खोटेपणाला पिटाळून लावले होते. देश म्हणजे सामान्य जनता असते आणि ती जनता बदललेली नाही, की तिची भाषा बदललेली नाही. शहाणे मात्र इतके बदलले आहेत, की त्यातला कोण राहुल इतका निर्बुद्ध झालाय त्याचा तपास जनता करते आहे.\nकाँग्रेसचा कोळसा उगळावा तेवढा काळा.\nसंस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे\n‘हमाम मे सब नंगे है’, अशी एक हिंदीतली उक्ती आहे आणि त्याचीच प्रचिती सध्या येत आहे. चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर या अ...\nराफ़ायलवर मोदी गप्प का\nराफ़ायल लढावू विमान खरेदीच्या विषयावर इतके रणकंदन माजलेले असतानाही सातत्याने इतर विषयावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, याच बाबतीत मौनव्र...\nअर्थात सनातनी पुरोगामीत्व पाच वर्षापुर्वी मोदी बहूमत मिळवू शकतात, हे मी सांगू शकलो, त्याचा पाया मला इब्न खालदूनच्या मुकदीमा या चौदाव्या ...\nमतचाचणी विश्लेषण (४) मागल्या विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपाने युती मोडली व एकहाती शत-प्रतिशत सत्ता बळकावण्याचा कावा केलेला होता. ...\nसाडेचार वर्षापुर्वी लोकसभेची निवडणूक ऐन भरात होती आणि जवळपास ६० टक्के मतदान उरकलेले होते. अशावेळी नरेंद्र मोदींची लोकप्रियता इतकी शिगेला ...\nमतचाचणी विश्लेषण (५) आगामी लोकसभेच्या निवडणूका आणि त्यात मतदान कसे होईल, याविषयीची उत्सुकता स्पष्ट आहे. जितकी ती प्रत्येक पक्षातील नेत्...\n२०१९ ची लोकसभा, जिंकणार ‘कॉग्रेसच’\n(लेखांक पहिला) येत्या डिसेंबर महिन्यात पाच विधानसभांचे मतदान उरकलेले असेल आणि निकाल लागलेले असतील. त्यानंतर विनाविलंब सतराव्या लोकसभा ...\nसरडा मोसमाप्रमाणे आपले रंग बदलतो असे म्हणतात. ते सिद्धही झालेले आहे. त्याचे कारणही स्पष्ट आहे. निसर्गाने सुरक्षेसाठी सरडा नावाच्या प्राण्...\nबाजारबुणगे आणि रा. स्व. संघ\nSunil Tambe 3 August at 23:32 · प्लासी ते सांगली बंगालचा शेवटचा नबाब सिराज उद्दौला मातला होता. नबाबाचं सैन्य ब्रिटीश सैन्याच्या दुप्...\nमतचाचणी विश्लेषण (३) आगामी लोकसभा निवडणूकीचा संदर्भ घेऊन रिपब्लिक व एबीपी यांनी सी-व्होटरच्या मदतीने केलेल्या मतचाचणीचे निष्कर्ष बहुता...\nमोदी हे वाजपेयी नाहीत\nकोण जिंकला कोण हरला\nनितीश बदल रहा है\nनोटाबंदीचा डाव आणि पेच\nसबसे बडा रुपैया की कायदा\nकाळापैसा, राजकारण, गुन्हेगारी अनटचेबल्स (२)\nअग्रलेखांच्या बादशहाला, तुघलकाचे अनावृत्तपत्र\nमारणारे मेले, उरले कोण\nमराठा मूक मोर्चा आणि ट्रंप\nआम आदमी जाम आदमी\nइमान-दारी बांधलेले स्वातंत्र्याचे योद्द्धे\nदुखणे आधी बारकाईने तपासा\n‘आम्ही सारे’ एका माळेचे मणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/ban-sanatan-sanstha-ashok-chavan-2/", "date_download": "2018-10-19T14:10:32Z", "digest": "sha1:JQER4SYXSRQBK3NGPQOBBS4FOKEM3AVC", "length": 8664, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सनातन संस्थेवर बंदी घाला – अशोक चव्हाण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसनातन संस्थेवर बंदी घाला – अशोक चव्हाण\nमुंबई – सनातन संस्थेच्या लोकांकडून देशातील धर्मनिरपेक्षतेवर घाला घालण्यात येत असून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा त्यांचा डाव आहे. अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्यांचा हात असल्याने सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.\nनालासोपारा येथे दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या कारवाईनंतर विविध स्तरातून सनातन संस्थेवर टीका होत आहे.\nदहशतवादविरोधी पथकाने नालासोपारा येथून 20 बॉम्ब तसेच काही स्फोटके जप्त केली आहेत. तर वैभव राऊतसह सनातन संस्थेशी संबंधित असलेल्या दोन ते तीन सदस्यांना अटक केली आहे. देशाच्या एकसंघतेच्या दृष्टीकोनाने ही एक गंभीर बाब आहे. देशात स्वातंत्र्य दिवस, ईद, गणपती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात याच पार्श्वभूमीवर अशा प्रकारची घटना घडण्यामागे षडयंत्र आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले. तसेच सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करत सरकार या विषयावर अजूनही गंभीर नसल्याचे बोलून दाखवले.\nचव्हाण म्हणाले, दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या धडक कारवाईत सुरुवातीला 20 बॉम्ब आणि स्फोटके जप्त केली होती. त्यानंतर आणखी 50 बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी सनातनसंस्थेच्या वैभव राऊतसह इतर दोन-तीन लोकांना अटक करण्यात आली आहे. ही खूप मोठी घटना असून याद्वारे देशातील धर्मनिरपेक्षतेवर घाला घालण्यात येत असून धर्माचे ध्रुवीकरण करण्यात येत आहे, त्यामुळे सनातन संस्थेवर बंदी घालायला पाहिजे.\nदरम्यान, एटीएसच्या पथकाने गुरूवारी नालासोपाऱ्याच्या भांडार आळीतल्या घरातून तब्बल 20 देशी बॉम्ब आणि 50 बॉम्ब बनवण्याचे सामान हस्तगत केले होते. तसेच हिंदू जनजागृतीच्या वैभव राऊत, शरद कळसकर आणि शिवप्रतिष्ठानच्या सुधन्वा गोंधळकेरला एटीएसने अटक केली होती.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे – शहरातील वृक्षगणना अंतिम टप्प्यात\nNext articleजिल्ह्यातील 1 हजार 71 मुले हृदयविकाराने ग्रस्त\nअडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा आठवले फॉर्म्युला\nपाणी टंचाईचे आव्हान (अग्रलेख)\nमहाराष्ट्रभर 21 ऑक्‍टोबर रोजी मानवी साखळीचे आयोजन\nनिविदा प्रकिया नियमानुसार नसेल तर कारवाईचा बडगा\nमहिनाभरात मेळघाटात कुपोषणाने 72 बालकांचा मृत्यू : हायकोर्टाचा गंभीर सवाल\nजितेंद्र आव्हाड मातोश्रीवर; राजकीय चर्चांना उधान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/2/12/Violence-and-left-parties-has-tie-up-from-last-longer-says-BJP-chief-Amit-Shah-in-tripura.html", "date_download": "2018-10-19T14:24:44Z", "digest": "sha1:NXWBIQFOJSJKI353YTKBCC6RUNSISLDK", "length": 3844, "nlines": 17, "source_domain": "mahamtb.com", "title": " हिंसाचार आणि डाव्यांचे जन्मजन्मांतराचे नाते - अमित शाह हिंसाचार आणि डाव्यांचे जन्मजन्मांतराचे नाते - अमित शाह", "raw_content": "\nहिंसाचार आणि डाव्यांचे जन्मजन्मांतराचे नाते - अमित शाह\nआगरताळा : हिंसाचार आणि डावे पक्ष यांचे जन्मजन्मांतराचे नाते आहे, असे परखड मत भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी मांडले. त्रिपुरा येथे होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते एका संवाद कार्यक्रमात बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आम्ही त्यांच्या दहशतवादाला घाबरणार नाही, त्रिपुराची जनता आमच्या सोबत आहे, तेथे परिवर्तन निश्चित आहे.\nदेशभरात जेथे जेथे डाव्या पक्षांची सत्ता आहे, त्या प्रत्येक ठिकाणी हिंसाचाराचे थैमान आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. त्याचबरोबर त्रिपुरा येथे जनता भाजपला कौल देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. १८ फेब्रुवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी जनता भाजपला मतदान करेल, अशी अशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.\n३ मार्च रोजी या निवडणुकांचा निकाल आहे. त्याला लक्षात घेऊन भाजपने तेथील जनतेला आश्वासन दिले की, ३ मार्चला सत्ता परिवर्तन झाल्यास ४ मार्च पासून ७ वे वित्तआयोग लागू केले जाईल. २५ वर्षाच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कारकिर्दीत संपूर्ण त्रिपुरामध्ये ७ लाख नागरिक बेरोजगार असल्याची आकडेवारी शाह यांनी मांडली.\nभाजप सरकार आल्यास शिक्षण तसेच रोजगार याविषयावर काम केले जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. ते म्हणाले की, प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक महाविद्यालय स्थापन केले जाईल. मुलींना बालवाडी पासून ते उच्च शिक्षणापर्यंत मोफत शिक्षण दिली जाण्याची योजना आणली जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sanskrutsanwad-news/indian-national-foundation-based-on-cultural-basis-1293382/", "date_download": "2018-10-19T13:33:02Z", "digest": "sha1:3XXXYIEYZ273BBHRSOKSWOPVWK4AQGXH", "length": 29957, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Indian National Foundation based on cultural basis | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\n१८५७ मध्ये कलकत्ता, मुंबई व मद्रास येथे विद्यापीठांची स्थापना करण्यात आली.\nभारतीय राष्ट्रवादाची भावनिक पायाभरणी संस्कृतीवर झाली. त्यात आधीच्या काही वर्षांत हिंदूंना स्वतच्या सांस्कृतिक बलस्थानांचा आणि इतिहासाचा आलेला प्रत्यय आणि नेहरू आदींनी भारतीयतेचा घेतलेला पुनशरेध अशी वाटचाल दिसून येते..\nब्रिटिश राज्याचे स्वागत करून हिंदूंनीही पाश्चात्त्य विद्या आत्मसात करण्यास सुरुवात केली. लोकशाही, मानवी हक्क, बुद्धिवाद, धर्मचिकित्सा, ध्येयवाद, राष्ट्रवाद, देशभक्ती इ. आधुनिक मूल्यांची त्यांना ओळख झाली. हजारो कोसांवरून आलेल्या मूठभर इंग्रजांचे आपण गुलाम का झालो याची आत्मचिकित्सा सुरू झाली. तसेच ‘आपण’ कोण आहोत याचाही शोध सुरू झाला. त्यातून हिंदूंना कळाले की, आपणही एक ‘राष्ट्र’ आहोत. हेही कळाले की हे ‘भारतीय राष्ट्र’ युरोपातील राष्ट्रांप्रमाणे फ्रेंच क्रांतीनंतर निर्माण झालेले नाही, तर प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. हे कळणे भारताच्या इतिहासातील फ्रेंच क्रांतीसारखीच एक वैचारिक क्रांती होती.\nआपल्याला हे कळण्याचे कामही पाश्चात्त्यांनीच केले होते. ‘आपण’ कळण्यासाठी भारताचा इतिहास, साहित्य, संस्कृती यांचा अभ्यास आवश्यक होता. तोही हिंदूंकडे नव्हता. त्यांनीच भाषांतरे करून संस्कृत ग्रंथ जगासमोर आणले. १७८५ साली गीतेचे भाषांतर प्रसिद्ध केले. त्यानंतर ‘शाकुंतल’ नाटकाचे व ‘ऋतुसंहार’ काव्याचे भाषांतर प्रसिद्ध झाले. नंतर क्रमाने धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान, हितोपदेश, व्याकरण, ज्योतिषशास्त्र, वैद्यक, गणितशास्त्र इत्यादी विषयांवरील संस्कृत ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध झाली. सर्व वेद, उपनिषदे, पुराणे यांचीही भाषांतरे झाली. ग्रँड डफ, प्रिन्सेप, टॉड, एल्फिन्स्टन, स्मिथ, मालकम प्रभृती इतिहासकारांनी भारताच्या इतिहासावर ग्रंथ लिहिले. एडविन आर्नोल्डने बुद्धचरित्रपर महाकाव्य लिहिले. १८३४ साली अशोकाचे शिलालेख शोधून काढण्यात आले. १८६१ पासून अलेक्झांडर कन्नीनधम यांच्या निरीक्षणाखाली पुरातत्त्वीय संशोधनासाठी उत्खननाचे नियमित काम सुरू झाले. १८१७ साली कलकत्त्याला शासकीय ‘हिंदू कॉलेज’ स्थापन झाले. १८५७ मध्ये कलकत्ता, मुंबई व मद्रास येथे विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. प्राचीन इतिहास व संस्कृतीच्या अभ्यासाने शिक्षित भारतीय तरुणांत सांस्कृतिक अभिमान जागा होऊ लागला.\nसंस्कृत ग्रंथांच्या प्रकाशनात महत्त्वाचा वाटा असणाऱ्या प्रा. मॅक्समुल्लर (मृ. १९००) यांचा विशेष उल्लेख केला पाहिजे. त्यांच्यासंबंधी लो. टिळकांनी लिहिले होते, ‘आर्य लोकांचे प्राचीन ग्रंथ, धर्मविचार किंवा बुद्धिवैभव यास युरोपातील राष्ट्रांत आपल्या ग्रंथलेखनाने त्यांनी पूज्यबुद्धी निर्माण करून जे अग्रस्थान मिळवून दिले आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे उपकार मानावे तितके थोडेच आहेत.’ त्यांनी १८८८ मध्ये केंब्रिज विद्यापीठात ‘भारताकडून आम्ही काय शिकावे’ या विषयावर सात व्याख्याने दिली होती. त्यात म्हटले होते, ‘‘आजच्या काळातील कोणताही ज्वलंत प्रश्न घ्या.. तो सोडविण्यासाठी भारत ही प्रयोगशाळा आहे.. मानवी जीवनाच्या विशेष अभ्यासासाठी तुम्हाला भारताकडेच जावे लागेल, कारण त्याचा खजिना भारताकडेच आहे.. हिंदू हे प्राचीन व आधुनिक काळातही एक राष्ट्र आहेत.’’\nअशा प्रकारे एकीकडे भारताचा वैभवशाली इतिहास जगासमोर येत असतानाच काही इंग्रज विद्वान भारतीयांना असंस्कृत व कमी दर्जाचे म्हणून हिणवीत होते. इतिहासकार ग्रेव्हजने लिहिले, ‘हिंदू हे रानटी लोक आहेत.’ भारतात शिक्षणाचा पाया घालणारा मेकॉले म्हणाला की, ‘हिंदूंचा धर्म खोटा आणि त्या धर्माभोवतीचा त्यांचा इतिहास, ज्योतिष, वैद्यक हेही खोटे. असले विषय शिकून काय फायदा’ रस्किन या कलातज्ज्ञाने लिहिले, ‘हिंदूंचे मूर्तिशिल्प म्हणजे विक्षिप्त, भेसूर व रानटीपणाचा अर्क होय.’ उपनिषदांचे भाषांतर करणाऱ्या गॉफने लिहिले, ‘ही उपनिषदे मागासलेल्या काळच्या बुरसटलेल्या आणि प्रगतिविन्मुख लोकांचे ग्रंथ होत.’ इतिहासकार जॉन स्टुअर्ट मिलने लिहिले, ‘अठराव्या शतकात इंग्रजांनी हिंदूंना जिंकले. त्याच अवनत अवस्थेत ते संपूर्ण इतिहासात राहत आले आहेत.’ ब्रिटिश राज्यकर्त्यांचे म्हणणे होते की, भारत हे एक राष्ट्र नसून तो केवळ जाती-जमातींचा एक समूह आहे. भारतीयांत राष्ट्रवाद नाही, देशभक्ती नाही, एकात्मता नाही, गौरवास्पद काही नाही. त्यांना शहाणे व सुसंस्कृत बनविण्यासाठी आम्ही येथे आलो, असाही त्यांचा दावा होता.\nवरील सर्व गोष्टींचा परिणाम असा झाला की, पाश्चात्त्य विद्येने भारलेली तरुण पिढी इतिहास व संस्कृतीचा स्वत: सखोल अभ्यास करू लागली. या अभ्यासाने त्यांचा सांस्कृतिक व राष्ट्रीय अभिमान जागा झाला व प्राचीन काळापासून ‘आपण’ एक राष्ट्र आहोत याचा त्यांना साक्षात्कार झाला. त्या राष्ट्राला नव्या पाश्चात्त्य मूल्यांची जोड देऊन आधुनिक राष्ट्र उभे करण्यासाठी ते प्रेरित झाले. प्रत्यक्ष कार्यासाठी सुधारणावादी नेते व संघटना निर्माण होऊ लागल्या. बंगालचे राजा राममोहन रॉय यांनी १८२८ साली ‘ब्रह्मो समाज’ संस्थेची स्थापना केली. ते वेद अनुल्लंघनीय मानत नसले तरी त्या समाजाचा पाया वेद- वेदान्त- उपनिषदे हाच होता. ते सांगत की, त्यांची मते प्राचीन व सत्य हिंदू धर्मग्रंथांवरच आधारलेली आहेत. ते केवळ ‘आद्य समाजसुधारक’ नव्हते, तर ‘भारतीय राष्ट्रवादाचे जनक’ही होते. ब्रह्मो समाजाचे तिसरे अध्यक्ष (१८६६) राजनारायण बोस यांनी तर घोषित केले होते की, ‘हिंदू धर्म व संस्कृती ही पाश्चात्त्य व ख्रिश्चन धर्म व संस्कृतीपेक्षा श्रेष्ठ आहे.’ त्यांनी राष्ट्रवादाच्या वृद्धीसाठी ‘नॅशनॅलिटी प्रमोशन सोसायटी’ स्थापन केली. दरवर्षी भरणारा ‘हिंदू मेळा’ सुरू केला. मुखपत्र म्हणून ‘नॅशनल पेपर’ चालू केला. एवढेच नाही, तर ‘हिंदू हे स्वत:च एक राष्ट्र आहेत’, असेही घोषित करण्यात आले.\nत्यानंतर स्थापन झालेल्या ‘प्रार्थना समाज’ (१८६७), ‘आर्य समाज’ (१८७५), ‘रामकृष्ण मिशन’, ‘थिओसॉफिकल सोसायटी’ या समाजसुधारक संस्थाही भारताच्या प्राचीन संस्कृतीचा गौरव करणाऱ्या व राष्ट्रवादीच होत्या. आजच्या ‘राष्ट्रा’चा संबंध त्या संस्कृतीशी जोडीत होत्या. त्या काळात सर्वच जण ‘आपण’ कोण आहोत हे प्राचीन सांस्कृतिक आरशात पाहून ठरवीत होते. याच भारतीय राष्ट्रवादाच्या पायावर १८८५ ला ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’ची स्थापना झाली. नंतरच्या काळात न्या. रानडे, ना. गोखले, लो. टिळक, म. गांधी, पं. नेहरू प्रभृती काँग्रेस नेते हाच राष्ट्रवाद मांडीत राहिले.\nना. गोखले सांगत असत, ‘आमचा देश (जगात) सर्वाआधी रानटी स्थितीतून बाहेर पडला. तो एकदा फार मोठय़ा योग्यतेस चढलेला होता.. उदात्त धर्माचे, तत्त्वज्ञानाचे, सर्व प्रकारच्या शास्त्रांचे व कलांचे माहेरघर समजला जात होता. तसेच आम्ही एकदा ज्या गुणांच्या आधारे अग्रभागी होतो, ते गुण आजही टिकून आहेत.’ न्या. रानडे म्हणत, ‘प्राचीन काळी हिंदू हे वैभवाच्या अत्युच्च शिखरावर होते.’\nपं. नेहरू तर आधुनिकांचे अग्रणी. १९४६ साली ‘भारताचा शोध’ ग्रंथात त्यांनी लिहिले आहे : ‘भारताकडे पाच-सहा हजार वर्षांपासूनची सतत परिवर्तन व प्रागतिक होत जाणारी संस्कृती आहे. तसेच विविध गटांना एकत्र बांधून ठेवणारे समान राष्ट्रीय बंध निर्माण करण्याचा येथे मोठा व यशस्वी प्रयत्न झाला. ते राष्ट्रीय बंध म्हणजे समान संस्कृती, समान परंपरा, समान ऐतिहासिक पुरुष, समान भूमी.. हे होत.’ राष्ट्रवादाविषयी ते लिहितात, ‘भूतकाळाचा आंधळा अभिमान जसा वाईट तसा त्याचा तिरस्कारही वाईटच.. वर्तमान व भविष्य हे अनिवार्यपणे भूतकाळातून व त्याचा ठसा धारण करून उदय पावते व त्यास विसरणे म्हणजे पायाशिवाय घर उभारण्यासारखे व राष्ट्रीय भावनेच्या वाढीची मुळेच कापून टाकण्यासारखे होय.. राष्ट्रवाद म्हणजे पूर्वजांच्या भूतकाळातील मोठय़ा कार्याची, परंपरांची व अनुभवांची सामूहिक स्मृती होय.’ राष्ट्रवादाच्या आजच्या गरजेविषयी ते म्हणतात, ‘अनेकांना असे वाटते की, आता राष्ट्रवाद कालबाह्य़ झाला आहे.. त्याची जागा समाजवादाने व आंतरराष्ट्रवादाने घेतली आहे. (हे चूक आहे).. आजच्या युगाची लक्षणीय अभिव्यक्ती म्हणजे भूतकाळाचा शोध व राष्ट्राची जाणीव होय.. सामाजिक व आर्थिक कार्यक्रम तोच (पुरोगामी) ठेवून रशियाही अधिकच राष्ट्रवादी बनला आहे.. तेथे राष्ट्रीय इतिहासातील थोर व्यक्तींना समोर आणून लोकांचे राष्ट्रपुरुष बनविले गेले आहे.. मात्र भारतीय कम्युनिस्टांनी राष्ट्रीय परंपरांपासून पूर्ण फारकत घेतली आहे.. त्यांना वाटते की, जगाचा इतिहास नोव्हेंबर १९१७ पासून (रशियन क्रांती) सुरू झाला आहे.’\nअर्थात सर्व भारतीयांचे मिळून हे राष्ट्र राहणार होते. धर्म, पंथ, जात, भाषा इ.चा विचार न करता सर्वाना समान हक्क राहणार होते. ‘एक राष्ट्र- एक राज्य’ अशीच ही भूमिका होती. डॉ. आंबेडकरांनी अर्नेस्ट रेनन यांनी केलेली ‘राष्ट्रा’ची पुढील व्याख्या अतिशय योग्य म्हणून उद्धृत केली आहे. ‘राष्ट्र म्हणजे आत्मा.. त्याचा एक घटक भूतकाळाचा, दुसरा वर्तमानाचा.. भूतकाळाचा घटक म्हणजे समृद्ध वारशाची सामूहिक स्मृती; वर्तमानाचा घटक म्हणजे एकत्र राहण्याची तीव्र इच्छा.’ अर्थात हा वारसा म्हणजे सांस्कृतिक वारसा होय. आपले सर्व भारतीय नेते एक राष्ट्रीयत्वासाठी समान भारतीय संस्कृतीचा आधार घेत होते; त्या संस्कृतीचा आरंभ वेदपूर्व काळापासून मानीत होते. या मूळ व मुख्य राष्ट्रीय प्रवाहात नंतर अनेक छोटे-मोठे प्रवाह येऊन मिळाले व सर्वाची मिळून एक संमिश्र अशी भारतीय संस्कृती निर्माण झाली व त्या संस्कृतीचे आपण वारसदार आहोत, अशी त्यांची भूमिका होती.\nहा सांस्कृतिक पुनरुज्जीवनवाद नव्हता, तर राष्ट्राच्या इतिहासाच्या मुळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता. आधारासाठीची मुळे, भावनिक या अर्थी, जमिनीतच राहणार होती, राष्ट्रवृक्षाची वाढ वैज्ञानिक व आधुनिक पद्धतीनेच होणार होती. राष्ट्रवाद हा एकत्वासाठी व अस्मितेसाठी पाहिजे होता, आजची जीवनमूल्ये कोणती असावीत यासाठी राहणार नव्हता\nलेखक इतिहासाचे अभ्यासक आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nVideo : पोट धरून हसायला लावणारा हा रन-आऊट तुम्ही पाहिलात का\nअनिल अंबानींच्या रिलायन्सचा एनडिटीव्हीविरोधात 10 हजार कोटींचा दावा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nउद्धव ठाकरे, आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर-राणे\nकेवळ ११ सामने, मानधन २६५९ कोटी .. हा आहे क्रीडाविश्वातील सर्वात महागडा खेळाडू\n'शबरीमला मंदिर म्हणजे सेक्स टुरिझमची जागा नाही'\nबायको घर सोडून गेल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याला बापाने पाण्याच्या टाकीत फेकले\nगौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टाचा दिलासा\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/538634", "date_download": "2018-10-19T13:42:45Z", "digest": "sha1:Y4775CLWFWERMHNGXMTYMLVUDQFOWI2W", "length": 5237, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मोहम्मद ताहीरच्या फाशीला स्थगिती - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मोहम्मद ताहीरच्या फाशीला स्थगिती\nमोहम्मद ताहीरच्या फाशीला स्थगिती\n1993च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी मोहम्मद ताहीर मर्चंडच्या फाशीला सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. 93 च्या बॉम्बस्फोट मालिकेतील आरेपींना पाकिस्तानात जाऊन त्यांना शस्त्रास्त्र आणि स्फोटकांचे प्रशिक्षण घेता यावे म्हणून मर्चंडने काही साथीदारांसोबत दुबईमार्गे पाकिस्तानात पाठवले होते.\nमर्चंड हा दाऊद इब्राहिम कासकर आणि त्याच्या भावंडांसोबतच लहानाचा मोठा झाला. दाऊदचा साथीदार म्हणूनच त्याची ओळख होती. त्यामुळे 1993च्या बॉम्बस्फोटात त्याचा सक्रिय सहभाग होता. पाकिस्तानात तरुणांना पाठविणे, त्यासोबतच तरुणांना अशा घातकी कामांसाठी तयार करणे अशा कामांची जबाबदारी मर्चंडवर सोपवली होती.\nअफजल गुरुच्या घोषणांमुळे नाही तर संशोधनामुळे जेएनयू अव्वल : जावडेकर\nजीव्हीएल, सरोज पांडे यांना राज्यसभेची उमेदवारी\nशिवपाल यांचा मोर्चामुळे समाजवादी पक्षाला लाभ\nराफेलवर भाजप-काँगेस यांच्यात शब्दयुद्ध\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nशिर्डीत पंतप्रधानांकडून विकासकामांचे उद्घाटन\nसलीम-सुलेमान यांचा मराठीत प्रवास\nएसबीआयच्या माजी प्रमुख अरूंधती भट्टाचार्य रिलायन्स इंडस्टीजच्या संचालकपदी\n#METOO : एम.जे.अकबर यांच्या याचिकेवरील सुनावणी 31 ऑक्टोबरला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dydepune.com/aasta.asp", "date_download": "2018-10-19T13:05:23Z", "digest": "sha1:MQK3KDTFVD2W5GANT4ITZHHECRIFT7HY", "length": 5188, "nlines": 38, "source_domain": "www.dydepune.com", "title": ".: Deputy Director of Education,Pune :.", "raw_content": "कार्यालय संपर्क मुख्य पान\nआस्थापना विभाग या कार्यालयाची संलग्न माहिती\nकेद्रींय माहिती आधिकार २००५\nRTI पहिले अपिल अर्ज नमुना\nRTI दुसरे अपिल अर्ज नमुना\n0) सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑफलाईन पध्दतीने करणेबाबत. 1) शै. वर्ष २०१८-१९ च्या पहिल्या सत्रातील सहविचार सभा आयोजित करणॆबाबत 2) सहविचार सभा दि. ०९.१०.२०१८ रोजी स ११ वाजता. 3) शै. वर्ष २०१८-१९ च्या पहिल्या सत्रातील सहविचार सभा आयोजित करणॆबाबत. 4) नियमित वेतनश्रेणीतील प्रस्तावाबाबत 5) शासन निर्णय दि.२१.०५.२०१४ व २६.११.२०१४ अन्वये राज्यातील खाजगी अनुदानित उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ९३५ पदे मंजुर केलेली आहेत. 6) पुणे जिल्ह्‍यातील प्राचार्य / मुख्याध्यापकांसाठी विभागीय शिक्षण परिषद आयोजनाबाबत..\nकेंद्रिय माहितीचा अधिकार अघिनियम २००५ कलम ४ (१) (ब) (xvi) अन्वये अ..जन माहिती अधिकारी / सहाय्यक जन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी कार्यक्षेत्र पुणे,अहमदनगर व सोलापूर जिल्हा.\nपुणे विभागातील सर्व गट-क व गट-ड संवर्गातील कर्मचार्‍यांची दिनांक ०१.०१.२०१८ रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची प्रसिध्द करणेबाबत.. यादि\nविभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या अधिनस्त येणार्‍या पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्‍हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, आध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयातील कामाचा उरक तात्काळ व्हावा. प्रशासकीय गतिमानता व पारदर्शकता वाढावी, कार्यालयांमध्ये केलेल्या चालू / सुरु असलेल्या कामाची माहिती लोकांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केलेल्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो.\nअधिक माहीतीसाठी येथे टिचकी मारा\nशिष्यवृत्ती / वाणिज्य |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/499288", "date_download": "2018-10-19T13:36:28Z", "digest": "sha1:XPCNCOJXC64DMGNPMOCZWEOWUK53BTDW", "length": 10069, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सेना बडवणार आज जिल्हा बँकेसमोर ढोल - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » सेना बडवणार आज जिल्हा बँकेसमोर ढोल\nसेना बडवणार आज जिल्हा बँकेसमोर ढोल\nभाजपा सरकारकडून शेतकऱयांना कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिह्यातील किती शेतकऱयांना या कर्जमाफीचा लाभ जिल्हा मध्यवर्ती बँकेने दिला आहे. त्यामध्ये कोण कोण शेतकरी आहेत, याची माहिती सर्वसामान्यांना मिळालीच पाहिजे, यासाठी आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुचनेनुसार शिवसेना बँकेच्यासमोर ढोल वाजवणारच आहे, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी दिली. दरम्यान, जिह्यात विकासकामांमध्ये निधीसाठी पाठपुरावा पालकमंत्री विजयबापू शिवतारे यांच्या माध्यमातून करु, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nशासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेवेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख हरिदास जगदाळे, सातारा शहर प्रमुख निमिष शहा, बाळासाहेब शिंदे, मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा धुरपा मुकणे, नगरसेविका नीलम जवळ, उपतालुका प्रमुख आकाश जाधव, संतोष सोळस्कर, विजय पाटील, शिवाजीराव पवार यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.\nयावेळी बोलताना चंद्रकांत जाधव म्हणाले, भाजपा सरकाने कर्जमाफी जाहीर केली आहे. त्या कर्जमाफीमध्ये सातारा जिह्यातील किती शेतकरी बसले आहेत. याची सर्वसामान्यांना यादी मिळाली पाहिजे. जेणेकरुन या यादीमध्ये कोणी धनदांडगे नसावेत. या मागणीसाठी आम्ही जिल्हा बँकेसमोर ढोल वाजवून यादी मागणार आहोत. यासाठी सातारा जिह्यातील हजारो शिवसैनिक सहभागी होणार आहेत, असे सांगत, मला पक्षाने संधी दिली आहे.\nजिह्यात अनेक कामे करण्यासारखी आहेत. त्यामध्ये गोरगरिबांच्यावर अन्याय होत असेल तेथे शिवसेना सदैव मदतीसाठी जाणार आहे. प्रतापगडाच्या पायथ्याला असलेली अफझल खानाच्या कबरीलगतचे अतिक्रमण हटवण्याबाबत न्यायालयाने आदेश दिलेले असतानाही वनविभागाकडून कोणतीही कार्यवाही होत नाही, त्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहे. जिल्हा रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांची हेळसांड होत आहे. ती थांबवण्यासाठी आपला पाठपुरावा सुरु राहणार आहे. जिह्यात अवैध धंदे वाढले, खासगी सावकारी वाढली असून ती कमी करण्यासाठी पोलीस प्राशसनाकडे सातत्याने मागणी करण्यात येणार आहे. सातारा जिह्यात उद्योग वाढण्यासाठीही नवीन उद्योजकांच्या पाठीशी राहणार आहे, लवकरच जिल्हा दौरा काढत असून शिवसैनिकांच्या अडीअडचणी समजून घेण्यात येणार आहे. शिवसैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शिवसेना वाढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nहरिदास जगदाळे यांनीही गाव तेथे शिवसेनेची शाखा आणि घर तेथे शिवसैनिक असा शिवसेनेचा अजेंडा होता तोही आणखी नियोजनबद्ध आखून शिवसेनेची भक्कम फळीच गावागावात उभी करण्यात येईल. शिवसेना वाढीसाठी जोमाने काम करु. नव्या जुन्या पदाधिकाऱयांची सांगड घालून शिवसेना जिह्यात कशी रुजेल हे आमच्याकडून काम होईल. तर बाळासाहेब शिंदे यांनीही शिवसेनेच्या माध्यमातून सातारा पालिकेत जे जे चुकीचे असेल त्या विरोधात निश्चितपणे आवाज उठवून प्रशासनाला ताळयावर आणण्यासाठी सेना स्टाईलचा अवलंब केला जाईल, असा इशारा दिला.\nसाहित्याअभावी अग्निशामक कर्मचाऱयांचा जीव धोक्यात\nजस्ट युवर्सच्या चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण\nअन्यथा रस्त्याच्या सोयीसाठी आत्मदहन करणार \nअंबेनळी घाटातील महाकाय दगड हटविला\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nशिर्डीत पंतप्रधानांकडून विकासकामांचे उद्घाटन\nसलीम-सुलेमान यांचा मराठीत प्रवास\nएसबीआयच्या माजी प्रमुख अरूंधती भट्टाचार्य रिलायन्स इंडस्टीजच्या संचालकपदी\n#METOO : एम.जे.अकबर यांच्या याचिकेवरील सुनावणी 31 ऑक्टोबरला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/seva/photogallery/bhaje-cave-photos/", "date_download": "2018-10-19T13:00:55Z", "digest": "sha1:CCAHQHRT54GOJQJOF5L5UKMP6LURUCHK", "length": 5517, "nlines": 132, "source_domain": "www.marathimati.net", "title": "भाजे लेणीचे फोटो | Bhaje Cave Photos", "raw_content": "\nपुण्याहून लोणावळ्याकडे जाताना रेल्वेने मळवली स्टेशनला उतरल्यावर डाव्या बाजूला भाजे गावापर्यंत रस्ता जातो. ३ कि.मी. ह्या ह्या रस्त्यावरुन भाजेगावांत गेल्यावर समोरच्या डोंगरात भाजे लेण्या दिसतात. कोरलेल्या पायर्‍यांवरुन लेण्यात वीस मिनिटांत जाता येते. लेण्यामधून डाव्या बाजूला लोहगड विसापूर किल्ल्यांचे दर्शन घडते. मोठे चैत्यगृह व दगडी स्तूप यांचे कोरीव काम अप्रतिम आहे. लोणावळ्याहून भाजे गांव १४ कि.मी. आहे.\nप्रतिक्रिया द्या. प्रतिक्रिया रद्द करा\nआपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/2/13/taj-mahal-ticket-rate-high-cultural-minister-mahesh-sharma-.html", "date_download": "2018-10-19T13:18:13Z", "digest": "sha1:OSL6HNR4AEEUV24VWLAKIKRLOZ2UL6IQ", "length": 5324, "nlines": 9, "source_domain": "mahamtb.com", "title": " ताज महालचे दर्शन होणार 'महाग' ताज महालचे दर्शन होणार 'महाग'", "raw_content": "\nताज महालचे दर्शन होणार 'महाग'\nताज महालच्या संवर्धनासाठी सांस्कृतिक मंत्रालयाचा नवा निर्णय\nनवी दिल्ली : देशासह जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या ताज महाल या ऐतिहासिक वास्तूचे दर्शन आता महाग होणार आहेत. यापुढे ताजमहालमध्ये प्रवेश करण्यासाठी भारतीय नागरिकांना ५० रुपये तर विदेशी नागरिकांना १ हजार २५० रुपये मोजावे लागणार असल्याची माहिती केंद्रीय संस्कृती मंत्री महेश शर्मा यांनी दिली आहे. तसेच यामागील मूळ हेतू हा ताज महालचे संवर्धन करणे हा असल्याचे स्पष्टीकरण देखील शर्मा यांनी दिले आहे.\nताज महाल हे भारतीय संस्कृतीचे एक अत्यंत मोठे प्रतिक आहे. त्यामुळे याचे जतन आणि संवर्धन करणे हे अत्यंत गरजेचे आहे, असे ते म्हणाले. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये ताज महाल पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे या वास्तूचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी काही विशेष प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली असल्याची ते म्हणाले. यासाठीच म्हणून यापुढे ताज महाल पाहण्यासाठी येणाऱ्या भारतीय पर्यटकांसाठी तिकीट दर ५० रुपये तर विदेशी पर्यटकांसाठी हा तिकिट दर १ हजार २५० रुपये इतका करण्यात आल्याचे शर्मा यांनी सांगितले आहे. तसेच या पैशांचे दोन भाग करण्यात येणार असून यातील एक भाग हा ताज संवर्धन समितीकडे तर दुसरा भाग हा देशातील विविध पर्यटन स्थळांच्या संवर्धनासाठी म्हणून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.\nयाच बरोबर ताज महालच्या आतील भागामध्ये जाण्यासाठी देखील यापुढे २०० रुपये वेगळे मोजावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. ताजच्या अंतर्गत भागामध्ये जाण्यासाठी एकच द्वार असल्यामुळे त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. तसेच या भागाचे ऐतिहासिक महत्त्व देखील अधिक असल्यामुळे या भागाचे देखील संवर्धन होणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे यातील गर्दी कमी करण्यासाठी तसेच स्थळाच्या संवर्धनाचे गांभीर्य जपणाऱ्या पर्यटकांनाच आतमध्ये प्रवेश मिळावा यासाठी म्हणून २०० रुपयांचे अतिरिक्त स्टेट तिकिट देखील सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच हा नियम येत्या १ एप्रिलपासून लागू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4618520029383274796&title=Dadaraon%20Nangare%20successful&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-10-19T13:39:37Z", "digest": "sha1:GBYXMBEWWUWQLT3FWGTS5JUN4HS4SP2S", "length": 7889, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "दादाराव नांगरेचे उज्ज्वल यश", "raw_content": "\nदादाराव नांगरेचे उज्ज्वल यश\nउल्हासनगर : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात राहणारा दादाराव पंजाबराव नांगरे हा विद्यार्थी उल्हासनगर महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शन शिबिरात झालेल्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. या शिबिरात सहाशे विद्यार्थी सहभागी झाले होते. उपमहापौर पंचशीला पवार यांच्या हस्ते त्याला सन्मानित करण्यात आले. उल्हासनगर महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दादाराव नांगरे याला भेट म्हणून काही उपयुक्त पुस्तके दिली.\nदादाराव पंजाबराव नांगरे ‘समाजकल्याण विद्यार्थी कृती समिती’चा अध्यक्ष असून, मुंबईतील राज्य प्रशासकीय व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात खुल्या वर्गातून द्वितीय क्रमांकाने त्याची निवड झाली आहे. हा विद्यार्थी मूळचा हिंगोली जिल्ह्यातील गरीब शेतकरी कुटुंबातील असून, शेती करून त्याचे वडील दादाराव त्याच्यासह त्याच्या अन्य चार भावंडांचे शिक्षण करत आहेत. तो स्वतः कम्प्युटर सायन्समध्ये बीएस्सी झाला असून, त्याने राज्यशास्त्र विषय बीए आणि फायनान्स हा विषय घेऊन एमबीए केले आहे. त्याची एक बहीण बीए झाली आहे, तर दुसरी बहीण कम्प्युटर इंजिनीअर आहे. बाकीची भावंडे शाळेत शिकत आहेत. ‘येत्या काळात मी नक्की प्रशासकीय अधिकारी होणार आणि समाजासाठी मोठे काम करणार,’ असा विश्वास त्याने व्यक्त केला.\nTags: UlhasnagarMumbaiउल्हासनगरमुंबईडॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहदादाराव पंजाबराव नांगरेDadarao Panjabrao NangareCompetitive Examस्पर्धा परीक्षामिलिंद जाधव\n‘आरबीके’च्या विद्यार्थ्याचे यश कवाड जिल्हा परिषद शाळेत अंधश्रद्धेविषयी जनजागृती ठाण्यात रंगले वैचारिक वादळी कविसंमेलन स्वप्नील जोशी निर्मितीत ‘लेक्सस’चे पुरस्कार प्रदान\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/entertainment/navratri-shopping-sai-lokur-navratri-special-2018/", "date_download": "2018-10-19T14:35:39Z", "digest": "sha1:XAEPOTKLMHOP7QCOTNE6PSFZ4CHT37GR", "length": 32283, "nlines": 476, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Navratri Shopping With Sai Lokur | Navratri Special 2018 | अभिनेत्री सई लोकूरने लोकमतसोबत नवरात्रीसाठी केली अशी शॉपिंग | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १९ ऑक्टोबर २०१८\nडोक्यात दगड टाकून विवाहितेची निर्घृण हत्या\nअति तिथे माती... हातात ४५ लाखांचे चोरीचे सोने तरी अधिक हव्यासापोटी गमावला जीव\nअमृतसरमध्ये रावणदहन कार्यक्रमादरम्यान अपघात, अनेकजणांचा मृत्यू झाल्याची भीती\nबीडच्या खंडेश्वरी यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या\nविभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदके\nदेवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 ऑक्टोबर\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nShivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने\nचोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न\nMetoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nअभिनेत्री सई लोकूरने लोकमतसोबत नवरात्रीसाठी केली अशी शॉपिंग\nअभिनेत्री सई लोकूरने लोकमतसोबत नवरात्रीसाठी केली अशी शॉपिंग\nअभिनेत्री सई लोकूरने लोकमतसोबत नवरात्रीसाठी केली अशी शॉपिंग\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nशिका 'दांडिया आणि गरबा' सेलिब्रिटी नृत्यदिग्दर्शक फुलवा खामकरसोबत\nनृत्यदिग्दर्शक मयुरेश वाडकरकडून शिकुया नवरात्रीसाठी 'या' काही सोप्या स्टेप्स...\nदांडिया क्वीन फाल्गुनी पाठकचा सराव सुरू, त्यादरम्यान केलेली ही बातचीत..\nअभिनेत्री मीरा जोशीकडून जाणून घ्या खास आणि फास्ट मेकअप टिप्स\n मानसी नाईकचं यंदा कर्तव्य आहे\nस्त्रियांच्या जगातील एक काळी बाजू दाखवणारा सिनेमा 'लव्ह सोनिया'च्या टीमशी गप्पा...\nस्त्रियांच्या जगातील एक काळी बाजू दाखवणारा सिनेमा ' लव्ह सोनिया'च्या टीमशी गप्पा...\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णीने स्वत: साकारला इको फ्रेंडली बाप्पा...\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णीने स्वत: साकारला इको फ्रेंडली बाप्पा...\nअभिनेत्री मनिषा केळकर स्वत:च्या हाताने घडवतेय तिच्या घरची इकोफ्रेंडली बाप्पाची मूर्ती\nGanesh Festival अभिनेत्री मनिषा केळकर स्वत:च्या हाताने घडवतेय तिच्या घरची इकोफ्रेंडली बाप्पाची मूर्ती, पाहा कशी \nJanmashtami 2018आदेश बांदेकरांनी 'होम मिनिस्टर' साजरा केला महिला दहीहंडी पथकासोबत\nKrishna Janmashtami आदेश बांदेकरांनी 'होम मिनिस्टर' साजरा केला महिला दहीहंडी पथकासोबत\nस्नेहलता वसईकरच्या फिटनेसचं गुपित जाणून घ्यायचंय चला जाऊया थेट तिच्या जिममध्ये..\nस्नेहलता वसईकरच्या फिटनेसचं गुपित जाणून घ्यायचंय चला जाऊया थेट तिच्या जिममध्ये..\nसंभाजी राजे छत्रपतीफिटनेस टिप्स\nकोल्हापुरचा गडी राणादा पहिल्यांदा आला मुंबईत, चाखला मुंबईचा वडापाव\nकोल्हापुरचा गडी राणादा पहिल्यांदा आला मुंबईत, चाखला मुंबईचा वडापाव\nबिग बॉस मराठीचे स्पर्धक पुष्कर – सईने पाहिले नंदकिशोर-रेशमचे 'वस्त्रहरण' नाटक\nबिग बॉस मराठीचे स्पर्धक पुष्कर – सईने पाहिले नंदकिशोर-रेशमचे 'वस्त्रहरण' नाटक\nसई लोकूरपुष्कर जोगनंदकिशोर चौघुले\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nरावणाला देव मानणाऱ्या आदिवासी बांधवांनी 15 दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन यावर्षी रावन दहन करण्यास मनाई करण्यात यावी, अशी विनंती केली.\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nबाभूळगाव येथील शिवाजी इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शुक्रवारी (19 ऑक्टोबर) सकाळी साप सापडल्याने एकच खळबळ उडाली.\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nशारदीय नवरात्रौत्सवात अष्टमीला (बुधवारी) करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा बांधण्यात आली.\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nसरावली (सावटा हात) येथील संजय गणपत सापटा या शेतकऱ्याच्या शेतात भात कापणी सुरू असताना बुधवारी (17 ऑक्टोबर) सकाळी 10 वाजता अजगर आढळला.\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nकोल्हापूर - आज नवरात्रीच्या आठव्या दिवशी जोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा बांधण्यात आली होती.\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nनाशिक - नवरात्रीनिमित्त सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे.\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\n#FashionTreat सणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nकोल्हापूर : नवरात्र उत्सवातील सातव्या दिवशी जोतिबा देवाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा बांधण्यात आली. विशेष म्हणजे, जोतिबा देवाचा ...\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nशारदीय नवरात्रौत्सवात अश्विन शुद्ध षष्ठीला ( सोमवार) करवीर निवासिनी श्रीअंबाबाईची वैष्णवी देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली.\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nपालकमंत्री गिरीश महाजन आज नाशिक जिल्ह्यात दुष्काळी तालुक्यातील गावांची पाहणी करत आहेत.\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\n#Navratri2018 सई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव..\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमोर्च्यात 150 विद्यार्थ्यांचा सहभाग\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nसुदैवानं यात कोणीही जखमी झालेलं नाही\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nVedio : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा\nबंगाली महिलांनी लुटला सिंदुर खेळाचा आनंद\nसोलापूर जिल्ह्यात फक्त ४० टक्के पाऊस, ४७० गावात टँकरने पाणीपुरवठा\nदुष्काळी स्थितीवर जिल्हा परिषद सादर करणार ‘ग्राऊंड रिपोर्ट’\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nSabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nकाश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nPro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/520464", "date_download": "2018-10-19T13:37:59Z", "digest": "sha1:Y4FOLTE5MH3WNJQOBVI4KCBUEVKMXAT6", "length": 9166, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मृत्यू नंतरचे जीवन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » मृत्यू नंतरचे जीवन\nमन चिंती ते वैरीही न चिंती, असे म्हणतात. आपल्या वैऱयाच्याही मनात जे विचार येणार नाहीत ते आपल्या नाशाचे विचार आपल्याच मनात थैमान घालत असतात. एकप्रकारे आपणच आपली कबर खोदत असतो. वास्तविक ज्या मृत्यूच्या विचारापासून आपण सातत्याने दूर पळत असतो तेच विचार आपल्या मनात थैमान का घालू लागावेत\nमृत्यूपासून दूर पळण्याचा आपण प्रयत्न का करतो, याची मानसशास्त्रीय कारणे काय आहेत याचा जगभर सातत्याने अभ्यास केला जातो. या रहस्यमय विषयाचे आज उपलब्ध असलेले संशोधन खूप रंजक आहे. जीवनाची मूलभूत प्रेरणाच मुळी जगणे, जिवंत राहणे ही आहे. या जगातील एक प्रजाती दुसऱया प्रजातीचे भक्ष्य आहे. हरण गवत खाते. हरणाला वाघ खातो. असे चक्र निसर्गात चालूच असते. या जीवन संघर्षात जी प्रजाती बलवान ठरते ती जगते, जी दुबळी ठरते ती नष्ट होते, असे डार्वीन सांगतो. ग्tिtाst sल्rन्ग्न हा तगून राहण्याचा मूलभूत नियम आहे. त्यामुळे जिगीषा, जिवंत राहण्याची मनाची इच्छा ही मानवी मनाची मूलभूत प्रेरणा बनली आहे.\nही प्रेरणा किती प्रबळ असते मृत्यूनंतर सारे काही संपते, आपले अस्तित्व शिल्लक राहत नाही, हे स्वीकारायला आपण तयार असतो का मृत्यूनंतर सारे काही संपते, आपले अस्तित्व शिल्लक राहत नाही, हे स्वीकारायला आपण तयार असतो का डॉ. मॅरिओ गॅरीट यांनी अलीकडेच सादर केलेले संशोधन काय सांगते पहा. डॉ. गॅरीट यांनी युवकांची-मृत्यूनंतरचे जीवन-याविषयी मते काय आहेत याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी बऱयाच युवकांशी संवाद साधून त्यांनी त्यांची मते संकलित केली. डॉ. गॅरीट यांना असे आढळून आले की 18 ते 29 वयोगटातील जवळ जवळ 5 पैकी 4 (म्हणजे 80 टक्के) युवकांचा मृत्यूनंतरच्या जीवन अस्तित्वावर विश्वास आहे. गंमत म्हणजे यापैकी अनेक युवकांचा देवाच्या अस्तित्वावर विश्वास नव्हता. अनेक युवक असे मानत होते की बायबल हा धर्मग्रंथ नसून परिकथांचे पुस्तक आहे. यापैकी अनेक युवक त्यांना समजायला लागल्यापासून कधी चर्चची पायरीही चढले नव्हते किंवा त्यांनी कधीही देवाची प्रार्थना केली नव्हती. पण आपल्या अमरत्वावर त्यांचा विश्वास आहे आणि मृत्यूबरोबरच आपले सारे अस्तित्व संपते यावर विश्वास ठेवायला ते तयार नाहीत. पाश्चात्य देशातील युवकांचे मन अशाप्रकारे विचार करत असेल तर आपल्या देशातील बहुसंख्य लोकांचे मन या समस्येचा कसा विचार करत असेल हे वेगळे सांगायला नको. आपल्याला मृत्यू प्रत्यक्षात नको असतो म्हणून आपण कल्पनेचेही अनेक खेळ मनाने खेळतो. मृत व्यक्तीचे नाव त्याच्याच कुटुंबातील नवजात अर्भकाला का दिले जाते डॉ. मॅरिओ गॅरीट यांनी अलीकडेच सादर केलेले संशोधन काय सांगते पहा. डॉ. गॅरीट यांनी युवकांची-मृत्यूनंतरचे जीवन-याविषयी मते काय आहेत याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी बऱयाच युवकांशी संवाद साधून त्यांनी त्यांची मते संकलित केली. डॉ. गॅरीट यांना असे आढळून आले की 18 ते 29 वयोगटातील जवळ जवळ 5 पैकी 4 (म्हणजे 80 टक्के) युवकांचा मृत्यूनंतरच्या जीवन अस्तित्वावर विश्वास आहे. गंमत म्हणजे यापैकी अनेक युवकांचा देवाच्या अस्तित्वावर विश्वास नव्हता. अनेक युवक असे मानत होते की बायबल हा धर्मग्रंथ नसून परिकथांचे पुस्तक आहे. यापैकी अनेक युवक त्यांना समजायला लागल्यापासून कधी चर्चची पायरीही चढले नव्हते किंवा त्यांनी कधीही देवाची प्रार्थना केली नव्हती. पण आपल्या अमरत्वावर त्यांचा विश्वास आहे आणि मृत्यूबरोबरच आपले सारे अस्तित्व संपते यावर विश्वास ठेवायला ते तयार नाहीत. पाश्चात्य देशातील युवकांचे मन अशाप्रकारे विचार करत असेल तर आपल्या देशातील बहुसंख्य लोकांचे मन या समस्येचा कसा विचार करत असेल हे वेगळे सांगायला नको. आपल्याला मृत्यू प्रत्यक्षात नको असतो म्हणून आपण कल्पनेचेही अनेक खेळ मनाने खेळतो. मृत व्यक्तीचे नाव त्याच्याच कुटुंबातील नवजात अर्भकाला का दिले जाते त्यामागे कोणती मानसिकता असते त्यामागे कोणती मानसिकता असते प्रत्यक्षात ती व्यक्ती दिसली नाही, भेटली नाही तरी श्राद्ध, पुण्यतिथी, स्मृतिदिन यांच्याद्वारे किंवा स्मारक उभे करून आपल्या मनाच्या स्मृतीच्या कप्प्यात तरी त्या व्यक्तीला कायम अमर करण्याचा प्रयत्न आपण करीत नाही काय\nPosted in: संपादकिय / अग्रलेख\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nशिर्डीत पंतप्रधानांकडून विकासकामांचे उद्घाटन\nसलीम-सुलेमान यांचा मराठीत प्रवास\nएसबीआयच्या माजी प्रमुख अरूंधती भट्टाचार्य रिलायन्स इंडस्टीजच्या संचालकपदी\n#METOO : एम.जे.अकबर यांच्या याचिकेवरील सुनावणी 31 ऑक्टोबरला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/deekshabhoomi-peace-symbol-says-om-prakash-rawat-136910", "date_download": "2018-10-19T13:52:09Z", "digest": "sha1:PBOH6C5O3VRK3SNKICMFSYQRZULPH3Q4", "length": 12096, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Deekshabhoomi peace symbol says Om Prakash Rawat दीक्षाभूमी शांतीचे प्रतीक - ओमप्रकाश रावत | eSakal", "raw_content": "\nदीक्षाभूमी शांतीचे प्रतीक - ओमप्रकाश रावत\nशुक्रवार, 10 ऑगस्ट 2018\nनागपूर - मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी पवित्र दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील अस्थी कलशाला अभिवादन करून, तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला वंदन केले. दीक्षाभूमी परिवर्तनाची भूमी असून, शांतीचे प्रतीक आहे. येथे येऊन मी धन्य झालो, अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी नोंदवली.\nनागपूर - मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी पवित्र दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील अस्थी कलशाला अभिवादन करून, तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला वंदन केले. दीक्षाभूमी परिवर्तनाची भूमी असून, शांतीचे प्रतीक आहे. येथे येऊन मी धन्य झालो, अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी नोंदवली.\nनागपूर दौऱ्यावर आले असता रावत यांनी दीक्षाभूमीला भेट दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांनी त्यांना भारतीय संविधान तसेच बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ भेट देऊन सत्कार केला. रावत यांनी डॉ. आंबेडकर दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे विचार आजही जसेच्या तसे लागू पडतात. भारतीय संविधान निर्मिती हे त्यांचे अमूल्य असे देशाला दिलेले योगदान आहे. यामुळेच भारत प्रगतीकडे झेप घेत आहे. भारतीय संविधानातील लोकशाहीवर दृढ विश्वास असल्याचे ते म्हणाले.\nयावेळी निवडणूक आयोगाचे महासंचालक धीरेंद्र ओझा, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्विन कुमार, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल, दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, एन. आर. सुटे, शिरीष मोहोड, प्रियदर्शनी बोरकर, आभा बोरकर, प्राचार्य डॉ. पी. सी. पवार, विजय गजभिये, शरद मेश्राम, देवा रंगारी, आशिष द्विवेदी उपस्थित होते.\nपहिला डाव विजयदादांचा की संजयमामांचा\nभाजपमध्ये जाण्याच्या चर्चेत असलेले माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील. राष्ट्रवादी व भाजपला समान अंतरावर ठेवून जिल्ह्याच्या राजकारणातला सस्पेन्स...\nरस्ते. शहरातले असो वा गावोगावच्या गल्लीतले; माणसांना चालण्यासाठी आणि वाहनांना धावण्यासाठी त्रासदायक ठरू नयेत, अशी किमान अपेक्षा आहे. पण हे रस्ते...\n2019 मध्ये दिल्लीत भगवा झेंडा फडकवणारच - उद्धव ठाकरे\nमुंबई : 2014 ची हवा आता राहिली नाही. हवामान बदलले आहे. तुम्हाला सर्वांना घेऊन मी मोठी टक्कर दिली होती. 2019 मध्ये अशी परिस्थिती नको असल्यास शिवसेनेला...\nहिंसेने फक्त नुकसान होते : मोहन भागवत\nनागपूर : भारत देश शांतता व अहिंसेच्या मार्गाने चालणारा देश आहे. हिंसेमुळे फक्त नुकसानच होते. सत्य आणि अहिंसेच्या जोरावर राजकारण केले जाऊ शकते, याची...\nअजित पवारांचा सहभाग स्पष्ट करा\nनागपूर - बहुचर्चित सिंचन गैरव्यवहारातील माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहभागाबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://vvcmc.in/vvmc/?p=2957", "date_download": "2018-10-19T14:27:00Z", "digest": "sha1:Z5MFZOXV3L3GM4YWSBI4M7EYATUMR5IP", "length": 9219, "nlines": 123, "source_domain": "vvcmc.in", "title": "*जाहीर आवाहन* | वसई विरार शहर महानगरपालिका", "raw_content": "\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१६-१७\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१७-१८\nYou are here: Home बातम्या आणि कार्यक्रम *जाहीर आवाहन*\nवसई-विरार शहर महानगरपालिका-वृक्ष लागवडीबाबत\nराष्ट्रीय वननीती नुसार राज्याचे 33% भौगोलिक क्षेत्र वनाच्छादित असणे गरजेचे आहे,यासाठी येणार्‍या 3 वर्षात एकूण 50 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्याचा शासनाचा मानस आहे.त्याकरिता http://greenarmy.mahaforest.gov.in/index.phpoption=register&lang=Mar ,सदर नमुद केलेल्या Link वर जाऊन सदस्य होण्यासाठी नोंदणी करा,जेणेकरून लोकसहभाग व सहयोग घेऊन आपले शहर हरित व सुंदर बनवणेकरिता महानगरपालिकेस सहकार्य करा.\nपोटनिवडणूक २०१८-वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांना जाहीर सूचना\nनिविदा व दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\nसेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी भरती\nवैद्यकीय आरोग्य विभागा अंतर्गत भरती\nराष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान थेट मुलाखती\nसमारंभ तपासणी पथकाची यादी\nमहानगरपालिकेमध्ये सेवानिवृत्त राज्यशासकीय क्रीडा अधिकारी भरती\nखड्डे संदर्भात तक्रारीबाबतची जाहीर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अधिनस्त असलेल्या नऊ प्रभाग निहाय मालमत्तेच्या देयक रकमेचे शंका निरसनाबाबत\nअनधिकृत इमारती बाबत -जाहिर सूचना\nवृक्ष कापण्याबाबत सुचना व हरकत बाबतची जाहीर सुचना\nवसई विरार शहर महानगरपालिकेतील वैद्यकिय आरोग्य अधिकारी या मंजूर रिक्त पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती होणेबाबत\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ मधे रिक्त पदाची पोटनिवडणूक मतदार यादी-जाहीर सुचना\nमुळ प्रारूप मतदार यादी -वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका-आपत्कालीन स्थितीत मदद कार्य करणाऱ्या शासकीय यंत्रणांचे संपर्क क्रमांकांची यादी\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ रिक्त पद (एक जागा) पोटनिवडणूक-जाहिर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिका,प्रभाग क्र.९७-साईनगर व मानव मंदिर परिसर या रिक्त पदाच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम\nमहाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले नियम व आदेश\nवसई-विरार शहर महानगरपालिका-शांतता क्षेत्र घोषित केलेले ठिकाण\nटोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३\nपोलीस स्थानक : १००\nअग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११\nवैद्कीय मदत : १०८\nठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७\nई निविदा / दर पत्रक\nइथे क्लिक करा:- ई- निविदा\nवसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nCopyright © 2015-2016 वसई विरार शहर महानगरपालिका.\nएकूण संकेतस्थळी भेट देणारे :-\nई निविदा / दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/beauty/try-these-face-packs-dry-skin/", "date_download": "2018-10-19T14:33:59Z", "digest": "sha1:44XYTJ5XSUEWQ4G2DKHGVTW4UGUX363D", "length": 29783, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Try These Face Packs For Dry Skin | पार्लरचे पैसे वाचवा; घरीच ड्राय स्किनसाठी वापर हे फेस पॅक! | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १९ ऑक्टोबर २०१८\nडोक्यात दगड टाकून विवाहितेची निर्घृण हत्या\nअति तिथे माती... हातात ४५ लाखांचे चोरीचे सोने तरी अधिक हव्यासापोटी गमावला जीव\nअमृतसरमध्ये रावणदहन कार्यक्रमादरम्यान अपघात, अनेकजणांचा मृत्यू झाल्याची भीती\nबीडच्या खंडेश्वरी यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या\nविभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदके\nदेवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 ऑक्टोबर\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nShivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने\nचोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न\nMetoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nपार्लरचे पैसे वाचवा; घरीच ड्राय स्किनसाठी वापर हे फेस पॅक\nTry these face packs for dry skin | पार्लरचे पैसे वाचवा; घरीच ड्राय स्किनसाठी वापर हे फेस पॅक\nपार्लरचे पैसे वाचवा; घरीच ड्राय स्किनसाठी वापर हे फेस पॅक\nचेहरा स्वच्छ, सुंदर आणि चमकदार करण्यासाठी अनेकप्रकारचे फेसपॅक आहेत. पण तुमच्या त्वचेसाठी कोणता फेस पॅक चांगला राहील हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.\nपार्लरचे पैसे वाचवा; घरीच ड्राय स्किनसाठी वापर हे फेस पॅक\nपार्लरचे पैसे वाचवा; घरीच ड्राय स्किनसाठी वापर हे फेस पॅक\nपार्लरचे पैसे वाचवा; घरीच ड्राय स्किनसाठी वापर हे फेस पॅक\nपार्लरचे पैसे वाचवा; घरीच ड्राय स्किनसाठी वापर हे फेस पॅक\nपार्लरचे पैसे वाचवा; घरीच ड्राय स्किनसाठी वापर हे फेस पॅक\nचेहरा स्वच्छ, सुंदर आणि चमकदार करण्यासाठी अनेकप्रकारचे फेसपॅक आहेत. पण तुमच्या त्वचेसाठी कोणता फेस पॅक चांगला राहील हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार वेगवेगळा असतो. कुणाची सामान्य तर कुणाची कोरडी त्वचा असते. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर खाली दिलेले फेसपॅक तुम्ही ट्राय करु शकता.\nनियमितपणे त्वचेची काळजी घेण्यासाठी केळी स्मॅश करुन त्यात मध मिश्रित करा आणि चेहऱ्यावर लावा. हा पॅक चेहऱ्यांवर २० मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर चेहरा धुवून घ्या. याने त्वचा मुलायम आणि चमकदार होईल.\nअंड्याचा पांढरा भाग घेऊन त्यात दही आणि मध मिश्रित करुन फेस पॅक तयार करा. आता हा पॅक चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी लावा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या. याने तुमच्या त्वचेचा कोरडेपणा दूर होईल आणि चेहऱ्यावर चमक येईल.\nमेथीचे हिरवी पाने बारीक करुन रात्री चेहऱ्यावर लावा आणि सकाळी कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या. असे नियमीत केल्याने चेहऱ्याच्या वेगवेगळ्या समस्या दूर होतील आणि चेहऱ्याचा रंगही उजळेल.\nकोरडी त्वचा असल्याने स्क्रब करतानाही तुम्हाला फार काळजी घ्यावी लागते. स्कॅबिंगसाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईलचा वापर करु शकता. या तेलात साखर मिश्रित करुन स्क्रब करा.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nरात्रीच्या पार्टीसाठी मेकअप करताय या गोष्टींची घ्या काळजी\nचेहऱ्यावरील ब्राउन स्पॉट्स नाहीसे होण्यासाठी 'हे' घरगुती उपाय\n'या' छोट्या छोट्या गोष्टी पुरुषांना करतील अधिक हॅन्डसम, एक्सपर्टच्या टिप्स\nमोसंबीचे अनेक आरोग्यदायी फायदे; जाणून घ्या\nBirthday Special : 'हे' आहे रेखाच्या सदाबहार सौंदर्याचं गुपित\nNavratri 2018 : नवरात्रीच्या मेकअपसाठी शहनाज हुसेन यांच्या खास टिप्स\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमानेवरील काळ्या डागांना हैराण आहात या घरगुती उपायांनी दूर करा काळेपणा\nपुरूषांसाठी काही खास फेस मास्क; जे ऑयली स्किनपासून करतील सुटका\n'ही' आहेत केस पांढरे होण्याची कारणं; ऑलिव्ह ऑईल ठरतं परिणामकारक\nतुम्हीही नवीन कपडे न धुताच वापरता का होऊ शकतात या समस्या\nकेस गळणं आणि तुटण्याने हैराण झाला आहात 'या' तेलाचा वापर करा\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nVedio : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा\nबंगाली महिलांनी लुटला सिंदुर खेळाचा आनंद\nसोलापूर जिल्ह्यात फक्त ४० टक्के पाऊस, ४७० गावात टँकरने पाणीपुरवठा\nदुष्काळी स्थितीवर जिल्हा परिषद सादर करणार ‘ग्राऊंड रिपोर्ट’\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nSabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nकाश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nPro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/538637", "date_download": "2018-10-19T13:59:09Z", "digest": "sha1:JE2RNPXXTS5VABQ2N5CNJG23MFZZKIYE", "length": 14336, "nlines": 54, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधींचाच अर्ज दाखल - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधींचाच अर्ज दाखल\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधींचाच अर्ज दाखल\nनिवडीची घोषणा केवळ औपचारिकताच : भाजपकडून टिकास्त्र तर काँग्रेसने केले समर्थन\nकाँग्रेसचे उपाध्यक्ष आणि युवराज अशी बिरुदावली मिळालेल्या राहुल गांधी यांनी सोमवारी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी केवळ त्यांचाच अर्ज आल्याने राहुल यांच्या निवडीची केवळ औपचारिकताच बाकी आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांच्या अर्जावर प्रस्तावक म्हणून स्वाक्षरी केली आहे. काँग्रेसच्यावतीने पत्रकार परिषदेत याची माहिती देण्यात आली. गेल्या 19 वर्षांपासून सोनिया गांधी अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. यापूर्वी राहुल यांनी दोनवेळा अध्यक्षपद स्वीकारण्यात असमर्थता व्यक्त केली होती.\nअर्ज दाखल करताना राहुल यांच्यासमवेत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, ज्येष्ठ नेते कमलनाथ, शीला दीक्षित आदी मान्यवर नेते उपस्थित होते. तथापि विद्यमान अध्यक्षा सोनिया गांधी या मात्र अनुपस्थित होत्या.\nदरम्यान, भाजपने मात्र काँग्रेसवर जोरदार टीका केली असून घराणेशाहीचाही आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर बादशहाचा मुलगा बादशहा होतो, असे असेल तर औरंगजेबाचे राज्य त्यांनाच लखलाभ होऊ असे म्हटले आहे. तर राहुल सध्या देशावर ओझे बनलेत. मात्र अध्यक्ष झाल्यावर ते कमी होईल, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.\nतथापि काँग्रेसने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मनमोहन सिंग यांनी त्यांच्या उमेदवारीचे समर्थन करताना राहुल हे पक्षात सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वांचे लाडके असल्याचे म्हटले आहे. सोनिया यांनी 19 वर्षे देशाची सेवा केली आहे. त्यानंतर आता राहुल तीच परंपरा सांभाळण्यासाठी सज्ज झाले आहेत, असे म्हटले आहे.\n11 वाजता अर्ज दाखल\nसोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास काँग्रेस मुख्यालयामध्ये दाखल झालेल्या 47 वर्षीय राहुल गांधी यांनी 11 वाजता आपला अध्यक्षपदासाठीचा अर्ज दाखल केला. त्यांनी एकूण पाच प्रती सादर केल्या आहेत. यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे, राज्यसभेतील नेते गुलाम नबी आझाद, वरिष्ठ नेते आनंद शर्मा, अंबिका सोनी तसेच पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह, नारायण सामी यांच्यासह अन्य मान्यवर नेते, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष उपस्थित होते. काँग्रेस मुख्यालयामध्ये येण्यापूर्वी राहुल यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेत त्यांचे आशिर्वाद घेतले.\nराहुल काँग्रेसची महान परंपरा चालवतील\nअर्ज दाखल केल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देताना मनमोहन सिंग म्हणाले, राहुल हे काँग्रेसजनांचे पहिल्या पसंतीचे नेते आहेत. सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या माध्यमातून गेली 19 वर्षे देशाची सेवा केली आहे. आणि त्याच महान परंपरेवर राहुल गांधी मार्गक्रमण करणार आहेत.\nदिग्गजांची प्रस्तावक म्हणून स्वाक्षरी\nराहुल यांच्या पहिल्या अर्जावर सोनिया गांधी, मोतीलाल व्होरा, अहमद पटेल, मोहसिना किडवाई, कमलनाथ, अशोक गेहलोत, मुकुल वासनिक, शीला दीक्षित, तरुण गोगाई आणि पाँडिचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायण सामी हे प्रस्तावक आहेत. तर दुसऱया अर्जासाठी मनमोहन सिंग, ऑस्कर फर्नांडिस, पी. चिदंबरम, सुशीलकुमार शिंदे, आनंद शर्मा, जोतिरादित्य शिंदे, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, मेघालयचे मुख्यमंत्री मुकुल संगमा यांनी प्रस्तावक म्हणून स्वाक्षरी केली आहे.\n2004 पासून आहे नावाची चर्चा\n2004 रोजी पहिल्यांदा राहुल यांच्या नावाची चर्चा सुरु झाली होती. मात्र तेव्हा त्यांनी नकार दिला होता. तर 2006 सालीही त्यांनी नकार कायम ठेवला होता. लोकांमध्ये राहून काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तर 2009 आणि 2014 साली त्यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्याचीही मागणी केली होती. परंतु काँग्रेसजनांची ही मागणीही राहुल यांनी धुडकावली होती. सरकारमध्ये नाहीतर जनतेत राहून कायम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.\nदरम्यान, राहुल यांनी अध्यक्ष म्हणून अर्ज दाखल केला असला आणि त्यांची निवड निश्चित असली तरी त्यांच्यासमोर आव्हानांचे मोठे डोंगर असल्याचे राजकीय तज्ञ मानतात. गुजरात विधानसभेतील प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. येथे त्यांच्या सभेला प्रतिसाद मिळत असला तरी 22 वर्षांपासून सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेसला सत्तेत आणण्याचेच मोठे शिवधनुष्य त्यांना उचलावे लागणार आहे. याशिवाय 2018 साली कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेशसारख्या मोठय़ा राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. तर लगेचच लोकसभेचेही बिगुल वाजू शकते. त्यामुळे राहुल यांच्यासमोर आगामी दोन वर्षांचा कालखंड परीक्षा घेणाराच ठरणार असल्याचे राजकीय तज्ञांचे म्हणणे आहे.\nसाईबाबा संस्थानला दोन इमारती दान\nनोएडा येथे धावत्या कारमध्ये युवतीवर सामूहिक बलात्कार\nमोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव\nजगातील सर्वाधिक प्रदुषित शहरांमध्ये दिल्ली अव्वल, मुंबई चौथ्या स्थानी\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nशिर्डीत पंतप्रधानांकडून विकासकामांचे उद्घाटन\nसलीम-सुलेमान यांचा मराठीत प्रवास\nएसबीआयच्या माजी प्रमुख अरूंधती भट्टाचार्य रिलायन्स इंडस्टीजच्या संचालकपदी\n#METOO : एम.जे.अकबर यांच्या याचिकेवरील सुनावणी 31 ऑक्टोबरला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/2158", "date_download": "2018-10-19T13:46:20Z", "digest": "sha1:HGPE3UFYLSONUV5YCSDUGNFEUAMJ3FBZ", "length": 3148, "nlines": 72, "source_domain": "www.maayboli.com", "title": "जुन्या मायबोलीवरचे आयुर्वेदाशी निगडीत धागे | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /जुन्या मायबोलीवरचे आयुर्वेदाशी निगडीत धागे\nजुन्या मायबोलीवरचे आयुर्वेदाशी निगडीत धागे\nसर्वसामान्य तक्रारी व उपाय\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 28 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A5%AF%E0%A5%A6-%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-19T14:18:17Z", "digest": "sha1:NHAU7HTAFTJIWOGMXET7CVITOMZDEZQI", "length": 14599, "nlines": 117, "source_domain": "chaupher.com", "title": "दहावीत ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना १ लाखाचे अर्थसहाय्य | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड दहावीत ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना १ लाखाचे अर्थसहाय्य\nदहावीत ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना १ लाखाचे अर्थसहाय्य\nपिंपरी – चिंचवड महापालिकेचा निर्णय\nचौफेर न्यूज – शहरातील विविध विकास विषयक कामे कारण्यासाठी येणा-या सुमारे ४ कोटी ९५ लाख ९६ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यात देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.‍\nसन २०१७-१८ या आर्थिक वर्षात इयत्ता १० वी व १२ वी मधील ८०% पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या मात्र कागदपत्रा अभावी अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यां पैकी कागदपत्राची पुर्तता करुन पात्र ठरलेल्या २७४ विद्यार्थांना बक्षीसपर रक्कम देण्यासाठी येणा-या सुमारे ३२ लाख ४५ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच पिंपरी चिंचवड शहरातील खाजगी शाळेमध्ये शिकणा-या दारिद्र्य रेषेखालील इयत्ता १० वी मध्ये ९०% पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विदयार्थ्यांना सन २०१८ पासून अर्थसहाय्य म्हणून १ लाख रुपये, ८५ % ते ८९ % गुण मिळणाऱ्या विदयार्थ्यांना ५० हजार रुपये, ८० % ते ८४ % गुण मिळवणाऱ्या विदयार्थ्यांना २५ हजार रुपये बक्षीस रक्कम देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. प्रभाग क्रमांक ८ इंद्रायणीनगर मध्ये ठिकठिकाणी चौकांमध्ये म्युरल्स बसविणे व सुशोभिकरणाची कामे करण्यासाठी येणाऱ्या सुमारे ५८ लाख १० हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.\nमनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडील कवडेनगर, काटेपुरम इत्यादी परिसरातील जुने पाईपलाईन बदलुन नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी येणाऱ्या सुमारे २७ लाख ३८ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका जलशुध्दीकरण केंद्र से.क्र. २३ येथे पाणी शुध्दीकरण प्रक्रियेसाठी द्रवरुप क्लोराईड व पावडर पुरविण्यासाठी येणा-या सुमारे ७२ लाख ७७ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. मनपाच्या विविध कार्यालयामध्ये इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी येणा-या सुमारे २८ लाख ७४ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.\nप्रभाग क्र.१९ (नवीन प्रभाग क्र.१६) मधील वाल्हेकरवाडी परिसरातील नाला बांधणे व अनुषंगिक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे ४९ लाख ६२ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र २१ मध्ये ठिकठिकाणी नाले बांधण्यासाठी येणा-या सुमारे ५० लाख २५ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, ताथवडे, रावेत, वाकड, पुनावळे, मामुर्डी, किवळे, इत्यादी भागामध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे बांधकामाचे मोठे गृहप्रकल्प उभे राहत आहेत. नव्याने दाखल होणा-या गृह प्रकल्पाना काही काळ बांधकाम परवाना न देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्याचप्रमाणे पावसाळा सुरु झाला असून पावसाचे प्रमाण सध्या कमी आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा विचारात घेवून त्यानंतर पूर्ववत बांधकाम परवाना देण्याच्या कारवाईस मान्यता देण्यात आली.\nपिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्त कार्यालयाकरीता मनपा मालकीची प्रेमलोक पार्क चिंचवड येथील शाळेची इमारतची जागा भाड्याने देण्यास मान्यता देण्यासाठी महापालिका सभेकडे पाठविण्याची शिफारस यावेळी करण्यात आली. सभेच्या प्रारंभी दिवंगत कृषीमंत्री पाडुरंग फुंडकर व भैयुजी महाराज यांच्या निधनाबद्दल श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.\nPrevious articleप्रा. डॉ. हरिष तिवारी यांचा ‘इनोव्हेटिव लिडर नॅशनल ॲवार्ड 2018’ ने सन्मान\nNext articleमावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी, प्रतिनिधींसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\nपिंपळे सौंदागरच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार जगताप\nशिवसेनेऐवढे नीच राजकारण देशात कुणीही केल नसेल – निलेश राणे\nचौफेर न्यूज - शिवसेनेऐवढे नीच राजकारण देशात कुणीही केलं नसेल, असे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी म्हटले आहे. शिवाजी पार्कवर...\nचीन आकाशात सोडणार मानवनिर्मित चंद्र\nखरा चंद्र पृथ्वीपासून ३ लाख ८४ किलोमीटरवर आहे चौफेर न्यूज - चीन या देशाचे नाव घेतल्यावर दोन गोष्टी डोळ्यासमोर येतात पहिली म्हणजे लोकसंख्या आणि दुसरी...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/2/3/Narendra-Modi-inaugurated-the-Global-Investor-Convention-.html", "date_download": "2018-10-19T13:10:40Z", "digest": "sha1:236CVCF5T4QKLB4CDV474BGA3O4EYBI3", "length": 2738, "nlines": 7, "source_domain": "mahamtb.com", "title": " नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘जागतिक गुंतवणूकदार परिषदे’चे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘जागतिक गुंतवणूकदार परिषदे’चे उद्घाटन", "raw_content": "\nनरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘जागतिक गुंतवणूकदार परिषदे’चे उद्घाटन\nगुवाहाटी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज जागतिक गुंतवणूकदार परिषदेचे उद्घाटन करण्यात आले आहे. आज आसाममधील गुवाहाटी येथे या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले दोन दिवसीय चालणाऱ्या या परिषदेत जगभरातील गुंतवणूकदार आणि उद्योजक भाग घेणार आहेत. भारतात गुंतवणूकदार वर्ग वाढवा तसेच भारतातील उत्पादन बाहेरच्या देशात विकले जावे असा या परिषदेचा उद्देश आहे.\nजपान, जर्मनी आणि इतर बरेच देश या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहे. उत्तर पूर्व क्षेत्रातील राज्यांचा आर्थिक विकास व्हावा तसेच उत्तर पूर्वेकडील राज्यांचा सहभाग भारतीय अर्थव्यवस्थेत वाढवा या उद्देशाने इतक्या मोठ्या प्रमाणात या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी भारताचे मोठे उद्योजक मुकेश अंबानी, भूतानचे पंतप्रधान शेरींग टोबगे, पतंजलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बाळकृष्ण आणि प्रमुख राजकीय मंडळी उपस्थित आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://simollanghan.blogspot.com/2018/04/dfy.html", "date_download": "2018-10-19T14:34:09Z", "digest": "sha1:6MJXNJZMCX2PDOZW3BE4TEZFSMBI4HWQ", "length": 13331, "nlines": 107, "source_domain": "simollanghan.blogspot.com", "title": "सीमोल्लंघन: स्मिता DFY ला कामासाठी रुजू", "raw_content": "\n'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...\nसमाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...\n'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे \"सीमोल्लंघन\"\nगेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम\nस्मिता DFY ला कामासाठी रुजू\nडॉ. स्मिता तोडकर (निर्माण ४) गेल्या डिसेंबरपासून Doctors For You (DFY) या संस्थेसोबत मसाढी, जि. पटना, बिहार येथे रुजू झाली. या निर्णयापर्यंत ती कशी पोहचली, तिच्या सुरवातीच्या कामादरम्यान तिला काय अनुभव आले, आणि त्यातून कामाची पुढची वाट कशी सापडत आहे हे जाणून घेऊयात तिच्याच शब्दात -\n“बिहार म्हणताच डोळ्यासमोर येतात चोरी-मारी, लूट-पाट, भ्रष्टाचाराच्या असंख्य बातम्या. आरोग्य या क्षेत्राबाबतच बोलायचे तर बालमृत्यू, मातामृत्यू, खालावलेले आरोग्य अशा काही. पण मग खरच बिहार असाच आहे का की मग गडचिरोलीबद्दल आपण जे वाचतो नि जसा तो लांबून वाटतो, त्याहून प्रत्यक्षात तो निराळाच दिसतो. बिहारबद्दल माझी धारणा अगदी अशीच होती. पण मग ठरवले की काहीही मत बनविण्यापेक्षा जाऊन प्रत्यक्ष पाहावे.\nदि. ११ डिसेंबरला सकाळी ५ वाजता पटनापासून ३०-३५ किलोमीटरवर असणाऱ्या मसाढी या गावी मी Doctors For You (DFY) या संस्थेत काम करण्यासाठी येऊन पोहचले. सोबत SEARCH, ज्ञानप्रबोधिनी, SPARSH, Swasthya Swaraj इथे केलेले काम आणि नुकतीच मिळालेली MPH (Master of Public Health) ची पदवी अशी अनुभवाची शिदोरी होतीच. सुरवातीला एक महिना काम करून बघायचं असं ठरवलं होतं पण डिसेंबर नि सुरुवातीचा जानेवारी केवळ कामाचे स्वरूप समजून घेणे आणि आजबाजूच्या गावांना भेट देऊन पाहण्यात गेला, इथे नक्की समस्या काय आहेत हे समजून घेण्यात गेला. म्हणून मग हा कालावधी वाढवावासा वाटला.\nमग हळूहळू लक्षात येत गेलं. इथल्या रूढी, परंपरा, खोलवर रुजलेल्या अंधश्रद्धा, रुजलेली सावकारी, जातपात नि त्यामुळे असणारी गरिबी अशा कितीतरी गोष्टी लक्षात येत होत्या पण त्यासोबतच जाणवले की लोकांना त्यांच्या गरजांची जाणीव आहे. त्यासाठी तुम्ही काही काम करत असाल तर त्यांच्यापरीने ते मदतही करतात.\nइथे राहणारे ‘मुसाहर’ या जमातीचे लोक शोषणाला सर्वाधिक बळी पडलेले आहेत. ज्ञानाअभावी आणखीनच दबले आहेत. त्यात बालविवाह ही खूपच नॉर्मल गोष्ट या दरम्यान लक्षात आले की गावातून ८०% महिला जवळच्या सरकारी दवाखान्यात प्रसूती करिता जातात, जननी सुरक्षा योजनेचा लाभ घेतात. पण गर्भावस्थेत उपचार अथवा तपासणी करण्यासाठी मात्र त्या दवाखान्यात जात नाहीत. याची फलश्रुती मग कुपोषण आणि बालमृत्यू मध्ये होते. केवळ पटना जिल्ह्यातील ग्रामीण भागापुरते बोलायचे तर\n केवळ १३% मातांची ४ वेळा गर्भावस्थेदरम्यान (Ante Natal Check up) तपासणी होते,\n ३३% मुलींचा विवाह १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच होतो,\n केवळ ६०% लोकच साक्षर आहेत (त्यातही वरच्या जातीचे अधिक).\nमग या सर्वांवर शाश्वत आणि परिणामकारक (Sustainable) असे काय काम करता येईल त्याचा Research कसा करता येईल त्याचा Research कसा करता येईल किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व आरोग्य यासंबंधी काही काम करता येईल का किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व आरोग्य यासंबंधी काही काम करता येईल का असा विचार सुरु झाला. सोबत डॉक्टर या नात्याने रुग्ण तपासणीही सुरु होतीच.\nम्हणूनच मग Evidence Based काम कसे करता येईल, त्या मुलींना (त्यांच्या आरोग्यासंबंधी) काय माहित आहे हे जाणून घेता येईल का त्याचा अभ्यास करता येईल का त्याचा अभ्यास करता येईल का अशा प्रश्नांवर मी काम करायला सुरुवात केली. त्यातून सध्या जवळपास ३५० मुलींपर्यंत पोहचून त्यांचे याविषयीचे ज्ञान, विचार नि त्या काय काय करतात याचा अभ्यास करत आहे.\n मुलींमधील ३० मुली (८.६%) कधीही शाळेत गेलेल्या नाहीत,\n ८४ मुलींनी (२६.२५% - ३२० पैकी) ७ वी पूर्वीच शाळा सोडलेली आहे,\n ५०% पेक्षा जास्त मुली ह्या मासिक पाळी दरम्यान अंघोळ करत नाहीत,\n केवळ ३०% मुलींच्याच घरी बाथरूम अथवा तत्सम सुविधा आहे.\nया आणि अशाच इतर कितीतरी धक्का देणाऱ्या गोष्टी समोर येत गेल्या.सध्या इथे Out-reach Doctor नि Public Health Professional अशा दुहेरी भूमिकेत कामाला आकार देण्याचा प्रयत्न करते आहे. पूर्वीच्या कामाचा अनुभव, SEARCH मध्ये लागलेली कामाची नोंद करण्याची सवय नि सध्या नुकतेच मिळालेली मोजमापाची दृष्टी यांची सांगड घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. सोबतच बिहार समजून घेणे ही सुरु आहेच. ‘आरोग्य शिक्षण’ हे खूप चिकाटीने करण्याचे काम आहे, हेही पुन्हा नव्याने उमगते आहे\nस्मिताला तिच्या या नव्या कामासाठी खूप साऱ्या शुभेच्छा\nस्मिता तोडकर, निर्माण ४\nसीमोल्लंघन : जानेवारी - मार्च २०१८\nआदिवासींच्या पोषणासाठी पंचायत राज कॉंवर्जन्स\nप्रियंका सोनवणे QUEST मध्ये रुजू\nस्मिता DFY ला कामासाठी रुजू\nसुयश तोष्णीवाल सर्चमध्ये रुजू\n‘मन’ की बात – गडचिरोलीची मानसोपचारतज्ञ\nविक्रेता, वितरक ते प्रकाशक - शरद अष्टेकर\nपानी में घिरे हुए लोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/technological-advancements-in-post-independence-period-in-india/", "date_download": "2018-10-19T14:21:14Z", "digest": "sha1:ZR5RT4JMIPBVX5LRGQIVV3BVGLK62VRY", "length": 13329, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#स्वातंत्र्यदिन विशेष: तंत्रसमृद्ध देशा… (भाग २) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#स्वातंत्र्यदिन विशेष: तंत्रसमृद्ध देशा… (भाग २)\nस्वातंत्र्यदिन विशेष: तंत्रसमृद्ध देशा… (भाग १)\nजोसेफ तुस्कानो (ज्येष्ठ विज्ञानलेखक)\nभारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यासाठी अर्थव्यवस्था मजबूत करणे अत्यावश्‍यक असून, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीच यासाठी मोठे योगदान देऊ शकते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर वाहतुकीपासून संरक्षणापर्यंत आणि इलेक्‍ट्रॉनिकपासून उपग्रह प्रक्षेपणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात भारतीय शास्त्रज्ञांनी मौलिक संशोधन केले आहे. स्वातंत्र्याची 71 वर्षे पूर्ण होत असताना मागे वळून पाहिल्यास असे दिसते की शास्त्रज्ञांचे अथक परिश्रम आणि त्यांना सरकारचा भरभरून मिळालेला पाठिंबा यामुळेच विज्ञानक्षेत्रात चौफेर प्रगती झाली आहे. आज तंत्रसमृद्ध देशांच्या यादीत भारत अभिमानाने उभा आहे, तो या शास्त्रज्ञांमुळेच\nदेशातील परिवहनाच्या क्षेत्रातही नवनवीन तंत्रज्ञानाचे कायम स्वागत होत राहिले आणि ग्रामीण भागापर्यंत त्याचा लाभ पोहोचला. पूर्वी ज्या प्रवासासाठी काही महिने लागत असत, तो प्रवास आज अवघ्या काही तासांत पूर्ण होतो. संशोधन आणि विकास योग्य वेगाने झाल्यामुळेच हे शक्‍य झाले. रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतूक, जलवाहतूक आणि हवाई वाहतूक अशा चारही क्षेत्रांमध्ये देशात सातत्याने प्रगती होत राहिली आहे. तथापि, जगातील प्रमुख विकसित देशांच्या पंक्तीत बसण्यासाठी वाहतूक क्षेत्रात भारतात अजून बऱ्याच सुधारणा होणे आवश्‍यक आहे.\nवैज्ञानिक विश्‍वाचा आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा अनेक प्रयोग आणि संशोधने अशी आहेत, ज्यात अनेक देशांच्या संशोधकांनी एकाच वेळी सहभाग घेतला. असेही काही प्रयोग आणि संशोधने आहेत, ज्यावर प्रत्येक देशात वेगवेगळ्या स्तरांवर काम सुरू असल्याचे दिसते. अगदी संगणकाचे उदाहरण घेतले तरी हा शोध कोणत्याही एका संशोधकाने किंवा एकट्या देशाने लावलेला नाही. या संशोधनावर अनेक देशांमध्ये एकाच वेळी काम सुरू होते. आज ज्या स्वरूपात संगणक आपल्या समोर आहे, तो विविध देशांतील संशोधकांनी स्वतंत्ररीत्या केलेल्या संशोधनाचा एकत्रित परिणाम आहे.\nसंगणकाच्या क्षेत्रात भारतातही बरेच संशोधनकार्य झाले आहे. संगणक ही एक क्रांती असून, शिक्षण, कृषी, उद्योग अशा सर्वच क्षेत्रांत संगणकाने मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणले आहेत. या संशोधनामुळे प्रत्येक क्षेत्रात नवनवीन सुविधा विकसित झाल्या आहेत. क्षणार्धात माहितीची आदानप्रदान जगाच्या कोणत्याही टोकाला केली जाऊ शकते. आजही या क्षेत्रात संशोधन सुरूच असून, आर्टिफिशियल इन्टेलिजन्स, इन्टरनेट ऑफ थिंग्ज आणि रोबोटिक्‍स या विषयांमध्ये होऊ घातलेले बदल संपूर्ण जगाला बदलून टाकणारे आहेत.\nभारतातील सॉफ्टवेअर अभियंते जगभरात हुशार अभियंते म्हणून ओळखले जातात. आरोग्याच्या क्षेत्रात कॅट स्कॅनर, संरक्षणाच्या क्षेत्रात क्षेपणास्त्रे, रडार आणि अण्वस्त्रे, दूरसंचाराच्या क्षेत्रात उपग्रह, परिवहनाच्या क्षेत्रात चालकविरहित वाहने, विमाने, कृषी क्षेत्रात रासायनिक खते आणि शेती उपकरणे या सर्वच गोष्टींचा विकास जगभरात एकाच वेळी झालेला आहे. कोणत्याही एका देशाने ही क्रांती घडविलेली नाही. या सर्वच क्षेत्रांत भारतीय संशोधक सहभागी झाले. भारत आता केवळ दुसऱ्या देशांकडून तंत्रज्ञान आयात करणारा देश उरलेला नाही तर तंत्रज्ञान विकसित करण्यात मौलिक योगदानही देत आहे.\nभारतातील प्रमुख संशोधकांमध्ये होमी भाभा, जगदीशचंद्र बोस, सी. व्ही. रमण, शांतिस्वरूप भटनागर, एम. एन. साहा, प्रफुल्लचंद्र राय, हरगोविंद खुराना या नावांचा अग्रक्रमाने समावेश होतो. जगदीशचंद्र बोस यांनी साधनसामग्रीची उपलब्धता नसतानाही आपले संशोधनकार्य सुरू ठेवले होते. रेडिओ लघुलहरींचा शोध त्यांनी लावला. विद्युतचुंबकीय लहरींचा प्रयोग त्यांनी मारकोनी यांच्या आधी केला होता. तसेच रोपांमध्ये जीवनाच्या लक्षणांचा शोधही त्यांनी घेतला. सी. व्ही. रमण हे एक प्रतिभाशाली शास्त्रज्ञ होते.\n#स्वातंत्र्यदिन विशेष: तंत्रसमृद्ध देशा… (भाग ३)\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleछातीत दुखत असेल तर दुर्लक्ष नको (भाग २)\nNext articleस्वातंत्र्यदिन विशेष: तंत्रसमृद्ध देशा… (भाग १)\nसाडेतीन शक्तिपीठांचं एकत्रित दर्शन ‘कोल्हापूर भागवतीपुर’ (भाग २)\nसाडेतीन शक्तिपीठांचं एकत्रित दर्शन ‘कोल्हापूर भागवतीपुर’ (भाग १)\nनको रे मना …. (भाग ३)\nनको रे मना …. (भाग २)\nनको रे मना …. (भाग १)\nसीमोल्लंघन कराच (भाग २)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/bill-gates-12-motivational-quotes/", "date_download": "2018-10-19T13:41:47Z", "digest": "sha1:7I6ZUDO5X4QTMUDG7HBLMRFRRCI2MWRZ", "length": 11473, "nlines": 144, "source_domain": "marathimotivation.in", "title": "बिल गेट्स (Bill gates) यांचे 12 मोटिव्हेशनल quotes - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome Home मोटीव्हेशनल बिल गेट्स (Bill gates) यांचे 12 मोटिव्हेशनल quotes\nबिल गेट्स (Bill gates) यांचे 12 मोटिव्हेशनल quotes\nकॉम्प्युटर्सची उत्क्रांती आणि इतिहासात बिल गेट्स अगोदर चा काळ आणि नंतर चा काळ असे स्पष्ट विभागणी करता येईल. बिल गेट्स (bill gates) मुळेच आज घरा घरात पर्सनल कॉम्प्युटर्स आले. बिल गेट्स ने केलेल्या क्रांती अगोदर कॉम्पुटर हे फक्त काही श्रीमंत आणि काही सरकारी संस्था ची मक्तेदारी होती.\nबिल गेट्स सर्वात जास्त काळ जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. अश्या या मनुष्याच्या काही motivational quotes.\n1.सतत अभ्यास करणाऱ्या आणि अपार मेहनत करणाऱ्या तुमच्या मित्रांना चिडवू नका. एक दिवस असा येइल की तुम्हाला त्यांच्याच हाताखाली काम करावे लागेल .\nस्वतःची तुलना जगात कोना सोबत करू नका, जर तुम्ही असं केलंत तर तुम्ही स्वतःचा अपमान करताय.\nमाझा असा विश्वास आहे की जर तुम्ही लोकांना समस्या समजावली आणि ती कशी सोडवायची हे सांगितले तर लोक ती समस्या सोडवण्यासाठी पुढे होतात.\nतुम्ही जर चांगले बनवू शकत नसाल तर कमीत कमी असे बनवा की ते चांगले दिसेल.\nजर तुम्हाला तुमचे शिक्षक कडक वाटतात असतील तर बॉस येई पर्यंत थांबा.\n6.आयुष्य हे सरळ नाही त्याची सवय करून घ्या.\n7.तंत्रज्ञान हे फक्त साधन आहे. पण मुलांना जर एकत्र काम करायला शिकवायच असेल आणि त्यांना प्रेरणा द्यायची असेल तर शिक्षक हा हवाच.\n8.टीव्ही वरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्ही वरची सीरियल नसते. खऱ्या आयुष्यात आराम नसतो , असते ते फक्त काम आणि काम.\n9.तुमच्या असंतुष्ट ग्राहकांकडूनच तुम्हाला सर्वात जास्त शिकायला मिळते.\n10. मोठ्या विजया साठी मोठे रिक्स घ्यावे लागतील\n11. मी आळशी माणसाला सर्वात कठीण काम करायला देईन. कारण ते त्या कामाला पूर्ण करायला सोप्पा मार्ग नक्की शोधतील\n12 जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा.\nआवडले का विचार नक्की कळवा आमच्या फेसबुक पेज लाईक करा धन्यवाद..\nNext articleरिकी पाँटिंग (Ricky ponting)याचे काही इंटरेस्टिंग फॅक्टस\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2018-10-19T13:30:40Z", "digest": "sha1:3WNCDIZFUMP6ZUDB6FA5AL5QKCYUSKCJ", "length": 5622, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शिलेन्द्र कुमार सिंग - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतामधील राज्यांचे विद्यमान राज्यपाल\nआंध्र प्रदेश: ई.एस.एल. नरसिंहन\nअरुणाचल प्रदेश: निर्भय शर्मा\nआसाम: जानकी बल्लभ पटनाईक\nबिहार: ज्ञानदेव यशवंतराव पाटील\nछत्तीसगड: बलराम दास टंडन\nगुजरात: ओम प्रकाश कोहली\nहरयाणा: कप्तान सिंह सोळंकी\nहिमाचल प्रदेश: उर्मिला सिंह\nजम्मू आणि काश्मीर: नरिंदर नाथ व्होरा\nमध्य प्रदेश: राम नरेश यादव\nमहाराष्ट्र: सी. विद्यासागर राव\nमणिपूर: विनोद कुमार दुग्गल\nमिझोरम: विनोद कुमार दुग्गल (अतिरिक्त भार)\nपंजाब: कप्तान सिंह सोळंकी\nसिक्किम: श्रीनिवास दादासाहेब पाटील\nतामिळ नाडू: कोनिजेटी रोसैय्या\nत्रिपुरा: पद्मनाभ आचार्य (अतिरिक्त भार)\nउत्तर प्रदेश: राम नाईक\nपश्चिम बंगाल: केशरी नाथ त्रिपाठी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ मे २०१४ रोजी २०:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/1/23/Article-on-Ajaykumar-Reddy-by-Yogita-Salvi.html", "date_download": "2018-10-19T13:15:44Z", "digest": "sha1:EAJMRAVU6COECF3HHP36I5OJPHRR7RLU", "length": 7655, "nlines": 10, "source_domain": "mahamtb.com", "title": " क्रिकेट हाच जगण्याचा श्वास क्रिकेट हाच जगण्याचा श्वास", "raw_content": "\nक्रिकेट हाच जगण्याचा श्वास\nतीनच दिवसांपूर्वी अंध क्रिकेट संघाच्या विश्वचषक क्रिकेट सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवत विजय प्राप्त केला आणि तोही शारजाहच्या स्टेडियममध्ये. भारताने नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर पाकिस्तानने ३०९ धावांचा डोंगर रचला. एक क्षण भारतीय संघाला वाटले असेल की, नाणेफेक जिंकून पहिल्यांदा पाकिस्तानला संधी देण्याचा निर्णय चुकला तर नाही ना पण, भारतीय संघाचे कर्णधार अजयकुमार रेड्डी मात्र निश्चिंत होते. देशाच्या आणीबाणीसाठी खेळायचे, हा विडा उचलून भारतीय संघाचे कर्णधार अजयकुमार रेड्डी प्रतिक्षेत होते ते केवळ विजयाच्या. भारतीय क्रिकेट संघाने संधी मिळताच पाकिस्तानला हरवत विश्वचषक पटकावला. क्रिकेट विश्वात भारत देशाचे नाव गौरवान्वित झाले. त्यानंतर विश्वचषक स्वीकारताना कर्णधार अजयकुमार रेड्डी संघाचा विश्वविजय देशाच्या सैनिकांना समर्पित करताना म्हणाले, ’’हा विजय देशासाठी लढणार्‍या आणि देशासाठी आयुष्य वेचणार्‍या सैनिकांना समर्पित आहे, त्यांच्यामुळेच देशात शांतता नांदत आहे.’’\nक्रिकेटचा खेळ म्हटला की, अष्टावधान जरूरीचे संयम, शिस्त आणि अपरिमित शारीरिक, मानसिक ऊर्जा अत्यंत गरजेची. या सगळ्या पार्श्वभूमीवर अंशतः अंध असलेल्या व्यक्तीने क्रिकेटची आवड जोपासणे, त्यासाठी वाट्टेल ते कष्ट सोसणेे शब्दातीत असते. भारतीय अंध क्रिकेट संघातील प्रत्येक खेळाडूची अशी एक वैशिष्ट्यपूर्ण जीवनकहाणी आहेच. त्यामध्ये संघाचे कर्णधार अजयकुमार रेड्डी यंाचीही जीवनकहाणी अत्यंत प्रेरणादायी आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेले अजय. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तशी सामान्यच. अशा परिस्थितीत किशोरवयात असताना अजयकुमारांच्या डोळ्यांना संसर्ग झाला. डाव्या डोळ्याने दिसणे पूर्ण बंद झाले, तर उजव्या डोळ्याने फक्त दोन मीटर अंतरापर्यंतचे दिसू लागले. समोर उभे आयुष्य होते. अजयकुमारांना त्यावेळी काय वाटले असेल तेच जाणो. शिक्षणासाठी ते नरसारावपेट इथल्या अंध शाळेत गेले. तिथे क्रिकेटची आवड आणि गोडी जास्तच वाढली. पण, शेतकरी वडिलांना अजयचे क्रिकेट खेळणे आवडले नाही. त्यांनी ठामविरोध केला. तरीही अजयकुमार हिंमत हरले नाहीत. इच्छा तिथे मार्ग असतोच.\nअजयची ओळख अंध क्रिकेटर जी. नागेश्वर राव यांच्याशी झाली आणि तिथूनच मग एक क्रिकेटवीर म्हणून अजयचा प्रवास सुरू झाला. २००६ साली अजयकुमार आंध्र प्रदेशच्या क्रिकेट संघासाठी निवडले गेले. पुढे ४ वर्षांनंतर २०१० साली अजयकुमार अंध भारतीय क्रिकेट संघासाठी खेळू लागले. २०१० सालच्या इंग्लंडच्या सामन्यामध्ये त्यांना दोनदा सामनावीर म्हणून किताब मिळाला. सातत्यपूर्ण सराव, खेळाशी प्राणांतिक निष्ठा यामुळे अजयकुमार अंध भारतीय क्रिकेट संघाचे दोन वेळा उपकर्णधार झाले. अजयकुमार उपकर्णधार असताना भारतीय अंध क्रिकेट संघाने दोनदा विश्वचषक क्रिकेट सामना जिंकला होता. आता २०१८ सालच्या विश्वचषक स्पर्धेत अजयकुमार कर्णधार असताना संघाने विश्वचषक जिंकला. क्रिकेटबाबत बोलताना अजयकुमार म्हणतात, ’’क्रिकेट हेच माझे विश्व-आयुष्य आहे. त्यापलीकडे माझे जीवन नाही. गमतीसाठी, प्रसिद्धीसाठी अगदी पैशासाठीही खेळणारे आहेत. पण, जगण्याचा श्वास समजून देशासाठी क्रिकेट खेळणारे अजयकुमार खेळातील दीपस्तंभच आहेत.’’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-35-lakh-loot-70237", "date_download": "2018-10-19T13:37:38Z", "digest": "sha1:BDVAI4JIRUA64C32IHQ7RK26A66GLGDG", "length": 10267, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news 35 lakh loot बंदुकीच्या धाकाने 35 लाखांची लूट | eSakal", "raw_content": "\nबंदुकीच्या धाकाने 35 लाखांची लूट\nसोमवार, 4 सप्टेंबर 2017\nमुंबई - खार परिसरातील एका 66 वर्षीय महिलेला बांधून बंदुकीच्या धाकाने 35 लाख लुटल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हे दोघेही त्यांच्या आचाऱ्याचे साथीदार आहेत.\nमुंबई - खार परिसरातील एका 66 वर्षीय महिलेला बांधून बंदुकीच्या धाकाने 35 लाख लुटल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हे दोघेही त्यांच्या आचाऱ्याचे साथीदार आहेत.\nहाशिम आसिक अली शेख (30) आणि संतोष रामण्णा घोगे (21) अशी आरोपींची नावे आहेत. खार येथील मुरूमल मॅन्शन इमारतीच्या सातव्या मजल्यावर राहणाऱ्या कौसल्या गुरबानी (वय 66) यांचे पती आणि इतर कुटुंबीय गुरुवारी (ता. 31) बाहेर गेले होते. सायंकाळी त्यांचा आचारी घरी आला. काही वेळाने त्याचे दोन साथीदारही आले. त्यांनी कौसल्या यांना दोरीने खुर्चीला बांधले आणि त्यांना बंदुकीचा धाक दाखवून 35 लाखांचा मुद्देमाल लुटला. आचारी राजू याचा पोलिस शोध घेत आहेत.\nदहा लाख खर्चून नामको रुग्णालयाचे आधुनिकीकरण\nनाशिक, ः गरजू आणि गरीब रुग्णांवरील दर्जेदार उपचारांसाठी उत्तर महाराष्ट्रातील नामको रुग्णालयाचे आधुनिकीकरण आणि विस्तारीकरणासाठी 10 कोटींची कर्ज...\nतेलतुंबडेंना 26 ऑक्टोबरपर्यंत अटक न करण्याचे न्यायालयाचे आदेश\nमुंबई : कथित नक्षलवादी कनेक्‍शनचा आरोप असलेले प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाच्या या...\nपुण्यातील ब्लड बँकेने दिले 'एक्स्पायरी डेट' संपलेलं रक्त\nपुणे : मंगळवार पेठे येथे असलेल्या ओम ब्लड बँकेने एका रुग्णासाठी 'एक्स्पायरी डेट' (मुदत संपलेले) रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत अन्न...\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nआरोग्यांच्या उदासिन भूमिकेचा शिवसेना,मनसेकडून निषेध\nनाशिक : शहर परिसरात डेंग्यू व स्वाईनफ्लूचे रूग्णांच्या मृत्युचे प्रमाण वाढत असून महापालिका प्रशासन सुस्त बनले आहे. काहीच नियोजन करायला तयार नाही, या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/safe-school-transport-21398", "date_download": "2018-10-19T14:29:37Z", "digest": "sha1:C2DUKWIPCIL7JOG4XQT6INZS2LJID3ZR", "length": 17961, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Safe school transport 'सुरक्षित शालेय वाहतुकीसंदर्भात नियमावली ' | eSakal", "raw_content": "\n'सुरक्षित शालेय वाहतुकीसंदर्भात नियमावली '\nशुक्रवार, 16 डिसेंबर 2016\nनागपूर - शालेय वाहतूक अधिक सुरक्षित होण्याच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शाळा, व्यवस्थापन आणि वाहतूकदार यांच्यासाठी नवीन नियमावली लवकरच तयार होत असल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज विधान परिषदेत सांगितले.\nनागपूर - शालेय वाहतूक अधिक सुरक्षित होण्याच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शाळा, व्यवस्थापन आणि वाहतूकदार यांच्यासाठी नवीन नियमावली लवकरच तयार होत असल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज विधान परिषदेत सांगितले.\nसदस्य अनिल भोसले यांनी पुणे शहरातील शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित नसल्याबाबत तसेच अनेक बस विनापरवाना सुरू असल्याबाबतचा प्रश्‍न विचारला होता. या वेळी रावते म्हणाले की, शालेय मुलांची सुरक्षित वाहतूक करण्याच्या दृष्टीने प्रत्येक वाहनात केअर टेकरची नियुक्ती करणे, सीसीटीव्ही बसविणे, पंधरा वर्षे वापरात असलेले वाहन बंद करणे अशा अनेक तरतुदी करण्याच्या दृष्टीने शालेय सचिव आणि परिवहन सचिव यांची एकत्र बैठक घेण्यात येणार असून, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. या चर्चेत सदस्य शरद रणपिसे, जयंत पाटील यांनी भाग घेतला.\nतोटा कमी करण्यासाठी कृती आराखडा\nराज्य परिवहन महामंडळाच्या पालघर विभागात तोटा कमी करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आल्याचे परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य भाई गिरकर यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या पालघर विभागाची आर्थिक स्थिती सुधारण्याबाबतचा प्रश्‍न विचारला होता. या वेळी देशमुख म्हणाले की, पालघर विभागाला 2.85 लाखांचा तोटा झाला आहे. हा परिसर डोंगराळ असल्याने एसटी वाहतुकीचा देखभाल खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो. यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या चर्चेत सदस्य आनंद ठाकूर, भाई जगताप, प्रवीण दरेकर आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाग घेतला.\nपंढरपुरातील रस्त्यांची दुरुस्ती लवकरच\nपंढरपूर शहर व उपनगरातील रस्त्यांची कामे त्वरित दुरुस्त करण्यात येतील, असे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य रामहरी रुपनवर यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेसंदर्भात प्रश्‍न विचारला होता. पोटे-पाटील म्हणाले की, या परिसरातील रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात वाळू आणि ऊस वाहून नेणाऱ्या जड वाहनांची वाहतूक असल्याने रस्ते मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झालेले आहेत. रस्त्यांच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी ही कामे शासनाच्या विविध योजनांमधून हाती घेण्याचे नियोजन केले आहे.\nपास सवलत योजना बंद नाही : विजय देशमुख\nराज्य परिवहन महामंडळातील सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी व अधिकारी यांना देण्यात आलेली मोफत पास सवलत योजना बंद करण्यात आलेली नाही, असे परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख यांनी विधान परिषदेत सांगितले. भाजपच्या स्मिता वाघ यांनी परिवहन महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत पास देण्याबाबतचा प्रश्‍न विचारला होता. या चर्चेत सदस्य हेमंत टकले यांनी भाग घेतला.\nकणकवली-आचरा रस्त्याची दुरुस्ती करणार\nकणकवली-आचरा राज्य महामार्गावरील रस्त्याची दुरुस्ती त्वरित करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.\nसदस्य भाई जगताप यांनी कणकवली-आचरा राज्य महामार्गाच्या झालेल्या दुरवस्थेबाबत प्रश्‍न उपस्थित केला होता. पोटे-पाटील पुढे म्हणाले की, रस्त्याच्या क्षतिग्रस्त लांबीतील मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम प्राधान्याने हाती घेण्याचे नियोजन आहे.\nपुणे जिल्ह्यात दूध संकलनात वाढ\nपुणे जिल्ह्यातील सहकारी दूध व्यवसायात 2016 मध्ये एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत रुपये 29.252 लाख लिटर एवढे दूध संकलन करण्यात आले असून, 2016 या कालावधीत दूध संकलनात वाढ झाली आहे, असे पदुम राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी विधान परिषदेत सांगितले. पुणे जिल्ह्यात दूध उत्पादनात झालेल्या घटबाबत आमदार अनंत गाडगीळ यांनी प्रश्‍न विचारला. या वेळी खोतकर म्हणाले की, पुणे जिल्ह्यासह राज्यातील दुग्ध उत्पादनवाढीस प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने प्रत्येक गावात बल्क मिल्क कुलर उपलब्ध करून देण्याकरिता दुग्ध विकास खात्यामार्फत सर्वेक्षण मोहीम सुरू करण्यात येत आहे.\nदुष्काळमुक्ती, महागाईविरोधात राष्ट्रवादीचा निफाड तहसीलवर धडक मोर्चा\nनिफाड : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप शिवसेनेच्या फसव्या सरकारविरोधात एल्गार पुकारत माजी आमदार दिलीप बनकर यांच्या...\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nअगली बार जबान कम चलेगी, हात ज्यादा चलेंगे\nऔरंगाबाद : शहरात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद करावे, आज आम्ही समजवण्यासाठी आलो चार दिवसांनंतर परत येऊ तेव्हा बोलणार नाही...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/template/NamlServlet.jtp?macro=reply&node=4641591", "date_download": "2018-10-19T13:31:12Z", "digest": "sha1:3GHVUQK2SQGTQABSR3HHFF6UQORDJ6G2", "length": 1446, "nlines": 20, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - Reply", "raw_content": "\nReply – गर्भितता मनातली\nखूप छान लिहितोस तू; ब-याचदा ती म्हणायची;\nपण गर्भितता लिखाणातली; तीच्या अंतर्मना ना कळायची..\nखरंतर तीच्या अभिप्रायामुळेच; लिखाणाला नवी उर्मी मिळायची,\nतीच्या सहवासात माझीच कविता; नव्याने मला उलगडायची..\nआता कविता सोबत असते; पण तीची सोबत दुरावलेय,\nलिहिलेल्या प्रत्येक शब्दांमधली; शाश्वतता जणू हरवलेय..\nशब्दसुमनांची बरसात करणारी; आज भाषा करते जीव सलायची..\nगर्भितता लिखाणातली खरंच; तीच्या अंतर्मना ना कळायची..\nखूप छान लिहितोस तू; ब-याचदा ती म्हणायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/heavy-raining-newasa-taluka-131060", "date_download": "2018-10-19T13:45:59Z", "digest": "sha1:IOWJMIP4NSVCFDVAFG5RTWLDVP5CHZUZ", "length": 13169, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "heavy raining in newasa taluka नेवासे तालुक्यात सर्वदूर पाऊस | eSakal", "raw_content": "\nनेवासे तालुक्यात सर्वदूर पाऊस\nसोमवार, 16 जुलै 2018\nगेल्या दहा दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने आज दुपारी नेवासे शहरासह तालुक्यात 'कमबॅक' केले. पावसाने तालुक्यात पश्चिम भागात जोरदार तर उत्तर, दक्षिण व पूर्व भागात कमी-अधिक हजेरी लावली. रात्री उशिरापर्येंत तालुक्यात सर्वदूर संततधार पाऊस सुरूच होता. सकाळ पासूनच ढगाळ वातावरण असल्याने दिवसभर तालुक्यात कुठेच सुर्यदर्शन घडले नाही. दरम्यान नेवाशात झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसाने काही रस्ते पाण्याने तुंबले तर काही चिखलमय झाले आहे. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती.\nनेवासे : गेल्या दहा दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने आज दुपारी नेवासे शहरासह तालुक्यात 'कमबॅक' केले. पावसाने तालुक्यात पश्चिम भागात जोरदार तर उत्तर, दक्षिण व पूर्व भागात कमी-अधिक हजेरी लावली. रात्री उशिरापर्येंत तालुक्यात सर्वदूर संततधार पाऊस सुरूच होता. सकाळ पासूनच ढगाळ वातावरण असल्याने दिवसभर तालुक्यात कुठेच सुर्यदर्शन घडले नाही. दरम्यान नेवाशात झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसाने काही रस्ते पाण्याने तुंबले तर काही चिखलमय झाले आहे. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती.\nरविवार दुपारपासूनच तालुक्यात सर्वदूर ढगाळ वातावरण होते. मात्र नेवासे बुद्रुक, साईनाथ नगर, बहिरवाडी, बेलपिंपळगाव, जैनपूर, घोगरगाव या भागापासून दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊसाची सुरुवात झाली. तर नेवासे शहर परिसर, पाचेगाव, पानेगाव, पुनतगाव, चांदे, घोडेगाव, सोनई याभागात मध्यम स्वरूपाचा तर कुकाणे, तरवडी, जेऊर हैबती, देडगाव, तेलकुडगाव, शिरजगाव, गेवराई, वरखेड या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान दुपारी तीन वाजल्यापासून तालुक्यात सर्वदूर संततधार पाऊस चालूच होता. दरम्यान पावसाने तालुक्यात कोणतेही नुकसान झाले नसल्याचे तालुका प्रशासनाने सांगितले.\nप्रवरा, मुळा, गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nभारतीय हवामान खात्याने 16 ते 18 जुलै दरम्यान मध्यमहाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याचा इशारा दिल्याने नेवाशाचे तहसीलदार उमेश पाटील यांनी नाशिक व पुणे जिल्ह्यात पावसामुळे वा धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता असल्याने नेवासे तालुक्यातील प्रवरा, मुळा, गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nपंचवटी एक्स्प्रेसला लवकरच 'विस्टाडोम कोच'\nमनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा...\nनागरिकांना नीट उत्तरे देता येत नसतील तर बदली करुन घ्या - भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांच्या विजेच्या समस्यांची सोडवणूक करताना नीट उत्तरे देता येत नसेल तर स्वताहून बदली करून जा असा इशारा...\nमी, गरीबांची सेवा करू शकलो, याचे समाधानः मोदी\nशिर्डी: गरीब असो किंवा मध्यम परिवार असेल, त्यांना घर देण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले आहेत. प्रयत्न यापूर्वीही झाला, पण दुर्दव्याने त्यांचे लक्ष...\nओला दुष्काळ बरा, कोरडा नको रे बाबा \n‘‘दुष्काळ आमच्या मानगुटीलाच बसलेला हाय. त्यो काय पाठ सोडायला तयार न्हाई. औंदा तं पानकळ्यातबी दुष्काळाचे चटके बसलेत. दुष्काळाच्या झळा सोसताना जीव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/maharashtra/kolyttis-moms-mom-going-help-dodari/", "date_download": "2018-10-19T14:33:48Z", "digest": "sha1:26OS3ROFS3B75VQNPIOXBZYBK54BOOJW", "length": 29026, "nlines": 385, "source_domain": "www.lokmat.com", "title": "'Kolytti'S Mom'S Mom Is Going To Help Dodari!' | ‘कोल्हाट्याचं पोर’ची आई मदतीसाठी फिरतेय दारोदारी ! | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १९ ऑक्टोबर २०१८\nडोक्यात दगड टाकून विवाहितेची निर्घृण हत्या\nअति तिथे माती... हातात ४५ लाखांचे चोरीचे सोने तरी अधिक हव्यासापोटी गमावला जीव\nअमृतसरमध्ये रावणदहन कार्यक्रमादरम्यान अपघात, अनेकजणांचा मृत्यू झाल्याची भीती\nबीडच्या खंडेश्वरी यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या\nविभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदके\nदेवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 ऑक्टोबर\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nShivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने\nचोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न\nMetoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nAll post in लाइव न्यूज़\n‘कोल्हाट्याचं पोर’ची आई मदतीसाठी फिरतेय दारोदारी \n‘कोल्हाट्याचं पोर’ या आत्मचरित्राने मराठी साहित्य विश्वाला हादरा देणाऱ्या डॉ. किशोर काळे यांची आई शांताबाई मुलाच्या मृत्यूच्या चौकशीसाठी केलेल्या दाव्याला पैसे नाहीत\n- दत्ता थोरे, लातूर\n‘कोल्हाट्याचं पोर’ या आत्मचरित्राने मराठी साहित्य विश्वाला हादरा देणाऱ्या डॉ. किशोर काळे यांची आई शांताबाई मुलाच्या मृत्यूच्या चौकशीसाठी केलेल्या दाव्याला पैसे नाहीत म्हणून राजकीय नेत्यांचे उंबरठे झिजवत आहेत. लातूर येथील लोकप्रतिनिधींना भेटून काही आर्थिक मदत मिळते का, यासाठी त्या मंगळवारी येथे आल्या.\nएकेकाळी ‘किशोर शांताबाई काळे’ या नावाने महाराष्ट्रावर गारुड केले होते. त्यांचे पुस्तक म्हणजे तमासगीराच्या घरात जन्मलेल्या बंडखोर मुलाचा प्रवास होता. किशोर यांचे सात वर्षापूर्वी निधन झाले अन् त्यांची आई शांताबाई पोरकी झाली.\nसख्ख्या भावाशी वाद झाले आणि करमाळा तालुक्यातील नेरले हे माहेर तुटले. डोईवरचे छप्पर गेले. सोलापुरात पत्रा तालीम येथील बुरळे यांच्या दहा बाय दहाच्या खोलीत महिना दीड हजार भाडे भरून त्या राहतात. वयाच्या सत्तरीत असलेला कधीमधी घरी येणारा दादासाहेब काळे हा चुलतभाऊ सोडला तर त्या एकट्याच. ‘कलावंत’ म्हणून राज्य शासनाचे मिळणारे तुटपुंजे मानधन आणि किशोर काळेंच्या पुस्तकातून मिळणारी रॉयल्टी हीच त्यांची ‘रोजीरोटी’.\nनवे सरकार आल्यापासून दोन वर्षांत त्यांना ‘कलावंता’चे मानधन एकदाच मिळाले तेही चार हजार आणि तुटपुंजी रॉयल्टी, जिचाही वर्षापासून पत्ता नाही. भावाशीसोबत घराचा वाद माढ्याच्या कोर्टात तर किशोर काळेंच्या मृत्यूच्या चौकशीचा लढा औरंगाबादला. शांताबाईंना हा खर्च परवडणार तरी कसा, यासाठी मदतीची आस घेऊन त्या लोकप्रतिनिधींच्या भेटी घेत आहेत.\nकिशोर गेला अन् पोरकी झाले\nकलावंत असल्याचा अभिमान आहे. परंतु ते जिणं पुन्हा कुणाच्या वाट्याला येऊ नये, अशी माझी भावना आहे. कोल्हाटी समाजात सुधारणा व्हावी, यासाठी किशोर खूप आग्रही होता. परंतु काळाने त्याच्यावर झडप घातली. त्याच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी इच्छा आहे. किशोर गेला अन् मी घरा-दाराला पारखी झाले. - शांताबाई काळे\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 ऑक्टोबर\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nShivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने\nPM Modi in Shirdi: 'घर की बात' करत साईंच्या शिर्डीत मोदींनी फोडला 'मिशन २०१९'चा नारळ\nगरिबांचं दु:ख दूर करण्यासाठी पंतप्रधानांना शक्ती दे..., मुख्यमंत्र्यांचे साईबाबांकडे साकडे\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nVedio : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा\nबंगाली महिलांनी लुटला सिंदुर खेळाचा आनंद\nसोलापूर जिल्ह्यात फक्त ४० टक्के पाऊस, ४७० गावात टँकरने पाणीपुरवठा\nदुष्काळी स्थितीवर जिल्हा परिषद सादर करणार ‘ग्राऊंड रिपोर्ट’\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nSabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nकाश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nPro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/deshkal-news/banaras-hindu-university-on-the-boil-due-to-students-movement-1559908/", "date_download": "2018-10-19T13:33:36Z", "digest": "sha1:2V5VBEC35DQ2RX7FAWGHJJSCNGSDTWQM", "length": 25513, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Banaras Hindu University on the boil due to students movement | शिक्षणात नवी व्यवस्था लादण्याचा डाव | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nशिक्षणात नवी व्यवस्था लादण्याचा डाव\nशिक्षणात नवी व्यवस्था लादण्याचा डाव\nभगतसिंग यांची जयंती नुकतीच अर्थहीन सोपस्कारांनी साजरी झाली\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nभगतसिंग यांची जयंती नुकतीच अर्थहीन सोपस्कारांनी साजरी झाली, त्यात नेहमीप्रमाणे कार्यक्रम, आदरांजली, पुष्पहार, भाषणे असे सर्व काही झाले. भगतसिंग यांच्यासारख्या महान क्रांतिकारकाला जे अजिबात रुचले नसते ते सगळे आपण केले. नेहमीच करत आलो आहोत. गेल्या काही वर्षांत आपण भगतसिंग यांना एका किरकोळ प्रतीकापर्यंत खाली आणण्याचा वेडेपणा चालवला आहे. विशिष्ट विचारसरणी नसलेला एक प्रखर राष्ट्रवादी एवढीच प्रतिमा आपण मांडत आलो आहोत पण भगतसिंग यांचे काम त्यापेक्षा मोठे होते. त्यांची वेगळी विचारसरणी होती त्याकडे आपण दुर्लक्ष केले आहे.\nया वेळी त्यांची ११०वी जयंती साजरी झाली. त्यात खरे तर ते दूरदृष्टीचे क्रांतिकारक होते हे ठसवणे आवश्यक होते. त्यांचे खरे स्मरण भूतकाळात जाऊन होणार नाही, त्यांच्या गोष्टी सांगून होणारे नाही तर त्यासाठी वर्तमान व भविष्याबाबत एकच प्रश्न विचारला पाहिजे. तो म्हणजे, आपले युवक देशाला नव्याने कसे घडवू शकतील\nहा प्रश्न विचारण्याची ही समर्पक वेळ आहे, असे मला वाटते. बनारस हिंदू विद्यापीठात आतापर्यंतचे अभूतपूर्व असे निषेध आंदोलन झाले. त्याचे नेतृत्व विद्यार्थिनींनी केले व युवक राजकारणाकडे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले. गेली दोन वर्षे विद्यापीठांच्या आवारांमध्ये अनेक ठिकाणी निदर्शने झाली. त्यात पुण्याचे एफटीआयआय, अलाहाबाद विद्यापीठ, कोलकात्याचे जादवपूर विद्यापीठ, हैदराबादचे केंद्रीय विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ व आता बनारस हिंदू विद्यापीठ यांचा समावेश आहे. ही सगळी निषेध आंदोलने वेगवेगळी होती, की त्यात काही समान धागा आहे. जर तसे असेल, तर त्यात भविष्यासाठी काही ठोस आहे का; असा प्रश्न मला पडतो.\nमी विचारलेला हा प्रश्न टाळणे खूप सोपे आहे पण आजच्या विद्यार्थ्यांची घडण व पिंड बघितला, तर ते करिअरकेंद्री, सहजगत्या सर्व गोष्टींना सामोरे जाणारे, गमतीजमतीलाही जीवनात स्थान देणारे आहेत. त्यांना सामाजिक बदलांपेक्षा समाज माध्यमात जास्त स्वारस्य आहे, असा केस पिकलेल्या सर्वच अनुभवी ज्येष्ठांचा समज आहे, आपली नेमकी समस्या येथेच आहे. प्रत्येक पिढीत त्या वेळच्या प्राप्त परिस्थितीत यश व कीर्ती संपादणारे तरुण असतात. व्यवस्था झुगारणारे व तिला नव्या दिशेने वळवू पाहणारे अल्पसंख्य तरुण असतात. आजचा युवक त्यापेक्षा वेगळा आहे. माझ्या सार्वजनिक जीवनातील अनुभवावरून तरी आजच्या पिढीत आदर्शवादी तरुणांची कमी नाही. ते त्यांच्या मूल्यांची जपणूक करताना जोखीम पत्करणारे आहेत, व्यक्तिगत प्रगती साधण्यापेक्षा मोठे काही तरी करण्याची त्यांची इच्छा आहे. अशा व्यापक ध्येये बाळगणाऱ्या तरुणांची संख्या पूर्वीपेक्षा आता जास्त आहे. कुठल्याही परिस्थितीत आपण जुने निकष आजच्या तरुणांना लावून त्यांना त्या चौकटीतून पाहणे योग्य नाही.\nयात आणखी एक सांगितले जाऊ शकते ते म्हणजे विद्यापीठ आवारात झालेल्या आंदोलनाच्या घटनांमध्ये कुठलाच समान धागा नाही. त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. एफटीआयआयमध्ये अकार्यक्षम अध्यक्षांविरोधात आंदोलन झाले. हैदराबादचे निषेध आंदोलन हे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येतून सुरू झाले. बनारस हिंदू विद्यापीठातील आंदोलन हे लिंगभेद व लैंगिक छळवणुकीच्या प्रकारातून सुरू झाले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ व दिल्ली विद्यापीठात राष्ट्रविरोधी घटनांमुळे आंदोलन झाले इतर ठिकाणची आंदोलने स्वयंस्फूर्त होती. त्या आंदोलनांचे राजकारण वेगळे होते. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात डाव्या विचाराच्या तरुणांनी तर हैदराबाद विद्यापीठात आंबेडकरवाद्यांनी आंदोलन केले. पण विद्यार्थी आंदोलनांवर असे शिक्के इतर ठिकाणीही मारता येणे शक्य नाही.\nअगदी जवळून या सगळ्या घटनांकडे बघितले, तर असे दिसते की आपण नाकारले तरी त्या आंदोलनांमध्ये एक समान धागा आहे. तो या विद्यार्थी निदर्शनांना जोडणारा आहे. उच्च शिक्षण संस्थांमध्ये एक नवीन व्यवस्था लादण्याचा जो प्रयत्न सध्याच्या राजवटीने चालवला आहे, त्याला विरोध हे या आंदोलनांचे सूत्र आहे. ही लादण्यात येत असलेली नवी व्यवस्था म्हणजे केवळ शिक्षणाचे भगवेकरण एवढीच नाही. त्यापेक्षा पलीकडे जाऊन सध्याची राजवट उच्च शिक्षणाचे सरसकट अवमूल्यन करीत चालली आहे. नवीन शिक्षणक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनाची वेगळी घडण या राजवटीला अपेक्षित आहे. त्यासाठी उच्च शिक्षण संस्थांतील राजकारण ताब्यात घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. उच्च शिक्षणात वेगवेगळे गट तट निर्माण करण्याचे हे कारस्थान आहे. हे गट तट वेगळ्या पद्धतीने जोपासले जात आहेत. उच्च शिक्षण संस्थांत कधी न ऐकलेल्या सुमार बुद्धिवंतांची वर्णी लावली जात आहे, आता ही बाब नवीन राहिलेली नाही. काँग्रेस व डाव्यांच्या काळातही ही पापे झालीच होती. भाजपने मात्र आता यात अगदीच खालची पातळी गाठली आहे. संघ परिवाराला देशातील पहिल्या किंवा दुसऱ्या फळीतील बुद्धिवंतांना आपल्या गटात खेचता आले नाही त्यामुळे आता सुमार दर्जाची माणसे विद्यापीठातील अध्यापन व प्रशासकीय पदांवर आणण्यावाचून त्यांना पर्याय नाही.\nविद्यार्थ्यांसाठी ही कंपूशाही म्हणजे त्यांचे बालकीकरण करण्याचा प्रयत्न ठरतो. प्रौढ नागरिकांना बालबुद्धी समजून सरकार वागते आहे. विशेष करून महिलांना शाळकरी मुले समजून त्यांच्याशी वागते आहे. त्या जोडीला अराजकीयीकरण केले जात आहे. विद्यापीठांमध्ये खुल्या चर्चा, अभिव्यक्तिस्वातंत्र्य व विद्यार्थ्यांच्या निषेध आंदोलनांना वाव नाही. मतभेदाचे सूर दडपण्यासाठी प्रसंगी बळाचा वापर केला जात आहे. उच्च शिक्षणाचे अप्रत्यक्ष खासगीकरण होत असताना शैक्षणिक संधींमध्ये असमानतेची बीजे पेरली जात आहेत. विद्यार्थ्यांचे आंदोलन या सगळ्याच्या विरोधात आहे. ते उच्च शिक्षणातील नवीन व्यवस्था व गटातटांच्या निर्मितीला विरोध करीत आहेत. नोकरशाही व एकाधिकारशाही करणाऱ्या उच्च शिक्षण नियंत्रकांविरोधात त्यांचे बंड आहे. त्यांच्यावर लादली जाणारी विचारसरणी त्यांना पचनी पडायला तयार नाही. ते त्याबाबत गप्प बसू शकत नाहीत.\nउच्च शिक्षण संस्थांतील ही निषेध आंदोलने काय दर्शवतात. यातून ठोस निष्कर्ष लगेच काढता येणार नाही. यातून लगेच काही अर्थ काढण्याचा मोह टाळला पाहिजे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे आतापर्यंत सध्याची राजवट युवकांना अंगठय़ाखाली दाबण्यात अपयशी ठरली आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, गुवाहाटी विद्यापीठ, पंजाब विद्यापीठ व हैदराबाद विद्यापीठात ज्या निवडणुका झाल्या, त्यातील निकाल तरी हेच सांगत आहेत. प्रत्येक विद्यापीठातील विजेते वेगवेगळे आहेत पण अखिल भारतीय परिषदेला सगळीकडे पराभव पत्करावा लागला. विद्यार्थिनींनी व वंचित गटातील विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे नेतृत्व करणे हा योगायोग नाही. विद्यापीठांमधून सध्याची राजवट लादू पाहत असलेल्या विचारसरणीला प्रखर विरोध होतो आहे.\nविद्यापीठांमधील या आंदोलनांनी देशाच्या राजकारणाला नवे स्वरूप मिळेल का, तर या प्रश्नाचे उत्तर या विद्यार्थी आंदोलनांना कुठल्या दिशेने नेले जाते यावर अवलंबून आहे. ही आंदोलने संघटनात्मक पातळीवर समन्वयाने चालू आहेत का, विद्यापीठाबाहेर तरुणांमध्ये असलेला असंतोष राजकीय पातळीवर विद्यापीठातील आंदोलनात प्रतिबिंबित होतो आहे का, असमान शिक्षण संधी, कमी झालेल्या रोजगार संधी हे प्रश्न त्यात आहेत का, यावर बरेच काही ठरणार आहे. यातून भारताची नवी दिशा दृग्गोचर होईल का हा प्रश्नही यात आहे.\nहे सगळे मोठे प्रश्न आहेत, ते प्रश्न विचारण्यास भगतसिंग यांनीच आपल्याला शिकवले. जर आज ते हयात असते तर त्यांनी हे प्रश्न विचारले असते, बनारस हिंदू विद्यापीठातील मुलींनी पुकारलेल्या बंडाला त्यांनी पाठिंबा दिला असता याबाबत माझ्या मनात शंका नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nVideo : पोट धरून हसायला लावणारा हा रन-आऊट तुम्ही पाहिलात का\nअनिल अंबानींच्या रिलायन्सचा एनडिटीव्हीविरोधात 10 हजार कोटींचा दावा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nउद्धव ठाकरे, आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर-राणे\nकेवळ ११ सामने, मानधन २६५९ कोटी .. हा आहे क्रीडाविश्वातील सर्वात महागडा खेळाडू\n'शबरीमला मंदिर म्हणजे सेक्स टुरिझमची जागा नाही'\nबायको घर सोडून गेल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याला बापाने पाण्याच्या टाकीत फेकले\nगौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टाचा दिलासा\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/web-cams/intex+web-cams-price-list.html", "date_download": "2018-10-19T13:36:04Z", "digest": "sha1:BF3FX3TSPRXOZE76F4CZDI2G4EMPF4HF", "length": 13324, "nlines": 323, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "इंटेक्स वेब कॅम्स किंमत India मध्ये 19 Oct 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nइंटेक्स वेब कॅम्स Indiaकिंमत\nIndia 2018 इंटेक्स वेब कॅम्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nइंटेक्स वेब कॅम्स दर India मध्ये 19 October 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 3 एकूण इंटेक्स वेब कॅम्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन इंटेक्स इट लिट वू 100 वेबकॅमेरा आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Naaptol, Amazon, Indiatimes, Homeshop18 सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी इंटेक्स वेब कॅम्स\nकिंमत इंटेक्स वेब कॅम्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन इंटेक्स वेब कॅम इट तर वू ह्द७२०प Rs. 899 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.699 येथे आपल्याला इंटेक्स इट लिट वू 100 वेबकॅमेरा उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 3 उत्पादने\nशीर्ष 10इंटेक्स वेब कॅम्स\nइंटेक्स इट लिट वू 100 वेबकॅम\n- स्टील ईमागे रेसोलुशन 15 megapixel\nइंटेक्स वेब कॅम इट तर वू ह्द७२०प\nइंटेक्स इट लिट वू 100 वेबकॅमेरा\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/mumbai/beginning-bright-future-through-education-lives-oppressed/", "date_download": "2018-10-19T14:35:17Z", "digest": "sha1:5MPEU6ZQZB46HCKESAQMPHABN2N4APGG", "length": 32370, "nlines": 403, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Beginning Of Bright Future Through Education In The Lives Of The Oppressed ... | वंचितांच्या आयुष्यात शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भवितव्याचा आरंभ... | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १९ ऑक्टोबर २०१८\nडोक्यात दगड टाकून विवाहितेची निर्घृण हत्या\nअति तिथे माती... हातात ४५ लाखांचे चोरीचे सोने तरी अधिक हव्यासापोटी गमावला जीव\nअमृतसरमध्ये रावणदहन कार्यक्रमादरम्यान अपघात, अनेकजणांचा मृत्यू झाल्याची भीती\nबीडच्या खंडेश्वरी यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या\nविभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदके\nदेवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 ऑक्टोबर\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nShivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने\nचोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न\nMetoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nवंचितांच्या आयुष्यात शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भवितव्याचा आरंभ...\nवंचितांच्या आयुष्यात शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भवितव्याचा आरंभ...\nवंचितांच्या आयुष्यात शिक्षणाच्या माध्यमातून अशाच उज्ज्वल भवितव्याचा आरंभ केला तो शोभा मूर्ती यांनी\nवंचितांच्या आयुष्यात शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भवितव्याचा आरंभ...\nश्रीमंती केवळ पैशांची असून चालत नाही. ती मनाचीही हवी. मनाने श्रीमंत माणूसच इतरांचे भविष्य घडविण्यासाठी स्वत:चे वर्तमान पणाला लावतो आणि यातूनच ‘आरंभ’ होतो तो एका नव्या उज्ज्वल भवितव्याचा वंचितांच्या आयुष्यात शिक्षणाच्या माध्यमातून अशाच उज्ज्वल भवितव्याचा आरंभ केला तो शोभा मूर्ती यांनी\nदेशातील प्रमुख उद्योग समूहात चार्टर्ड अकाउंटंट ते सामाजिक कार्यकर्त्या हा शोभा मूर्ती यांचा प्रवास कौतुकास्पद. पण तो सरळसोपा नाही. वडील बीआरसीत वैज्ञानिक तर भाऊ अमेरिकेत बड्या कंपनीत उच्च पदावर. शोभा मूर्तीही टाटा उद्योग समूहात चांगल्या पदावर कार्यरत होत्या. पैसा, प्रतिष्ठा सर्व होते. परंतु या सुखवस्तू आयुष्यात मन रमत नव्हते. मदर तेरेसा, बाबा आमटे यांच्या कार्याचा मनावर कोरला गेलेला प्रभाव स्वस्थ बसू देत नव्हता. याच अस्वस्थतेतून एक तप कॉर्पोरेट क्षेत्रात काम केल्यानंतर त्यांनी तुर्भे स्टोअर्समधील रेड लाइट एरियात १९९७मध्ये झोपडट्टीत राहणाऱ्या, कचरावेचक, सिग्नलवर भीक मागणाºया, मजुरी करणाºया शाळाबाह्य मुलांसाठी ‘आरंभ’ संस्था सुरू केली. आपल्याला मिळालेल्या शिक्षणाचे दान वंचितांना देऊन त्यांचे भवविश्व समृद्ध व्हावे, हाच यामागील हेतू होता. पण म्हणतात ना, हेतू प्रामाणिक असला तरी मार्गात आडकाठी आणणारे अनेक असतात. शोभा मूर्ती यांच्या कार्यातही असे अडथळे आलेच.\nकमी पैशांत राबणारी मुले हातची गेल्याने, इंग्रजीत शिकू लागल्याने समाजकंटकांनी कार्यालय जाळण्याच्या धमक्या दिल्या. परिसर सोडण्यासाठी दबाव निर्माण केला; परंतु कुणालाही न जुमानता या वात्सल्य‘मूर्ती’ने ज्ञानयज्ञ अखंड सुरूच ठेवला. त्यामुळेच आजमितीस संस्थेतील अनेक मुले दुबईपासून ते मुंबईतील कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये उच्च पदावर आहेत.\nया मुलांप्रमाणेच सातारा जिल्ह्यातील वाईमध्ये शिक्षण व ग्रामीण महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी त्या झटत आहेत.\nज्ञानदान, समाजसेवेच्या ध्यासातून भारावलेल्या दोन दशकांच्या वाटचालीविषयी मूर्ती सांगतात, लग्न न करण्याचा माझा निर्णय आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील सोडलेली नोकरी यामुळे आईवडिलांना माझी चिंता होती; परंतु नंतर ‘आरंभ’च्या माध्यमातील माझे काम पाहून त्यांना माझा अभिमान वाटू लागला. या वाटचालीत मदत करणाºया अनेकांचे आभार. भविष्यात निराधार वृद्धांना मोफत सांभाळणारे केंद्र सुरू करायचे आहे. सर्वांच्या प्रेमळ साथीने याही कार्याचा लवकरच ‘आरंभ’ होईल.\nपाच हजारांपेक्षा जास्त मुलांना शिक्षण देता आल्याचा आनंद आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने समाजाचे देणे फेडले पाहिजे. हेच देणे फेडण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करत आहे, याचे समाधान आहे; आणि तेच माझ्यासाठी पैशांपेक्षाही लाखमोलाचे आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nशीतलादेवी नवरात्र महोत्सवात सुरुवात\n‘बोल...अंबे माता की जय’ म्हणत नागपुरात दुर्गोत्सवास प्रारंभ\nदख्खनचा राजा जोतिबाची नागवेलीच्या पानातील महापूजा : नवरात्रोत्सवास प्रारंभ\nनागपूर दुर्गा महोत्सवाचा प्रारंभ : आदिशक्तीची थाटात स्थापना\nकळसूबाईमाता घट कलशाचे पूजन\nNavratri 2018: स्पृहा जोशी सांगतेय, नवरात्रीतील रंगांचे महत्त्व\n तापाचं औषध दिल्यानं तरुणाचा मृत्यू\nFuel Price Today: सलग दुसऱ्या दिवशी इंधन दरात घट; पेट्रोल 24, तर डिझेल 10 पैशांनी स्वस्त\nमुंबईतील ‘आॅनलाइन जॉब रॅकेट’चा पर्दाफाश; बंगळुरूपर्यंत धागेदोरे\nअकरावी प्रवेशासाठी आज शेवटची संधी\nअभय योजनेतून झाली चार कोटींची ‘बेस्ट’ वसुली\nआता पालिका दवाखान्यात मिळणार ‘डाएट’ सल्ला\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nVedio : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा\nबंगाली महिलांनी लुटला सिंदुर खेळाचा आनंद\nसोलापूर जिल्ह्यात फक्त ४० टक्के पाऊस, ४७० गावात टँकरने पाणीपुरवठा\nदुष्काळी स्थितीवर जिल्हा परिषद सादर करणार ‘ग्राऊंड रिपोर्ट’\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nSabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nकाश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nPro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/image-story-136273", "date_download": "2018-10-19T14:04:25Z", "digest": "sha1:UOJDZ5JOYVJYY4H6DKI4XZTLVVC5HWNC", "length": 10539, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Some rare pictures of M Karunanidhi एम. करुणानिधी यांचे काही दुर्मिळ चित्र... | eSakal", "raw_content": "\nएम. करुणानिधी यांचे काही दुर्मिळ चित्र...\nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\nएम. करुणानिधी यांचे काही दुर्मिळ चित्र...\nएम. करुणानिधी यांचे काही दुर्मिळ चित्र...\nएम. करुणानिधी यांचे काही दुर्मिळ चित्र...\nएम. करुणानिधी यांचे काही दुर्मिळ चित्र...\nएम. करुणानिधी यांचे काही दुर्मिळ चित्र...\nएम. करुणानिधी यांचे काही दुर्मिळ चित्र...\nएम. करुणानिधी यांचे काही दुर्मिळ चित्र...\nएम. करुणानिधी यांचे काही दुर्मिळ चित्र...\nएम. करुणानिधी यांचे काही दुर्मिळ चित्र...\nएम. करुणानिधी यांचे काही दुर्मिळ चित्र...\nनवी दिल्ली : द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांचे आज (मंगळवार) चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात निधन झाले. गेल्या दहा दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे ते कावेरी रुग्णालयात उपचार घेत होते. आज अखेर त्यांचे निधन झाले. भारताच्या राजकारणात सलग सहा दशकांवर सक्रिय राहिलेल्या एम. के. करूणानिधी या नावाने तमिळनाडूतील जनतेवर अधिराज्य गाजवले. चित्रपट कथालेखक, पुरोगामी, अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रयत्न, जाचक प्रथा, परंपरांना विरोध, हिंदीविरोधी भुमिका या मुद्दांवर आयुष्यभर लढलेल्या करूणानिधींचे द्रष्टेपण त्यांच्या जीवनातील वाटचालीतून दिसते.\nनवी दिल्ली : द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांचे आज (मंगळवार) चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात निधन झाले. गेल्या दहा दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे ते कावेरी रुग्णालयात उपचार घेत होते. आज अखेर त्यांचे निधन झाले. भारताच्या राजकारणात सलग सहा दशकांवर सक्रिय राहिलेल्या एम. के. करूणानिधी या नावाने तमिळनाडूतील जनतेवर अधिराज्य गाजवले. चित्रपट कथालेखक, पुरोगामी, अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रयत्न, जाचक प्रथा, परंपरांना विरोध, हिंदीविरोधी भुमिका या मुद्दांवर आयुष्यभर लढलेल्या करूणानिधींचे द्रष्टेपण त्यांच्या जीवनातील वाटचालीतून दिसते.\nडीएमके पक्षाचे सर्वेसर्वा राहिलेले करुणानिधी पाचवेळा तमिळनाडूचे मुख्यमंत्री होते. चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात गेल्या दहा दिवसांपासून 94 वर्षीय करुणानिधी यांच्यावर उपचार सुरु होते. रक्तदाब जाणवू लागल्याने त्यांना 28 जुलैला कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज त्यांची प्रकृती आणखीनच खालावली होती. करुणानिधी यांच्या निधनाने राष्ट्रीय राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/diwali-news-news/story-of-rakhi-gulzar-54234/", "date_download": "2018-10-19T13:33:23Z", "digest": "sha1:ULGS5NPNCYJCGUSR6QPDZVHZSTKUORXY", "length": 58330, "nlines": 239, "source_domain": "www.loksatta.com", "title": "एकटी आहे; एकाकी नाही! | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nदिवाळी अंक २०१२ »\nएकटी आहे; एकाकी नाही\nएकटी आहे; एकाकी नाही\nराखी चित्रपटांतून अदृश्य झाल्याला आता काळ लोटलाय. आज ती काय करतेय, कशी जगतेय, याबद्दल चाहत्यांना निश्चितच उत्सुकता आहे. तिचं आजचं विश्व.. काही चित्रपट कलाकार\nराखी चित्रपटांतून अदृश्य झाल्याला आता काळ लोटलाय. आज ती काय करतेय, कशी जगतेय, याबद्दल चाहत्यांना निश्चितच उत्सुकता आहे. तिचं आजचं विश्व…\nकाही चित्रपट कलाकार पडद्यावरून आणि चित्रपटसृष्टीतूनही कधी दिसेनासे होतात, हे कळतही नाही. चित्रपटनिर्मितीचं अवाढव्य विश्व, विविध वाहिन्यांवरील मालिका, गेम शोज्, रिअ‍ॅलिटी शोज्, जाहिरातपटांचे जग, मॉडेलिंगकडून चित्रपटाकडे येणाऱ्यांची महत्त्वाकांक्षा, डोळ्यांत रंगीत स्वप्नं व आशावाद घेऊन येणारे कितीतरी दिसणारे- न दिसणारे नवे चेहरे, त्यांचा एकेका संधीसाठीचा कडवा संघर्ष, आणि तशी संधी मिळाल्यावर इथं टिकण्यासाठीचा आटापिटा.. या सगळ्या गदारोळात हळूहळू मागे पडणाऱ्या, दिसेनासे होणाऱ्या चेहऱ्यांची साधी आठवण तरी कोणाला कशाला राहील पण त्या कलाकाराचा एखादा सिनेमा पाहताना प्रश्न पडतो- ‘कहाँ गए ये लोग पण त्या कलाकाराचा एखादा सिनेमा पाहताना प्रश्न पडतो- ‘कहाँ गए ये लोग’ हल्ली चित्रपट प्रदर्शनाच्या निमित्तानं त्याचे निर्माता, दिग्दर्शक व कलाकार असे सगळे मिळून इतकी पोपटपंची करतात, की त्यात अशा दिसेनाशा झालेल्या चेहऱ्यांची साधी आठवणही कोणाला येत नाही.\n..मग एके दिवशी कुठून तरी अकस्मात कळतं की, चित्रपटांतून गायब झालेली परवीन बाबी जुहूच्या कालूमल इस्टेटमध्ये परतली आहे. सध्या ती सिनेपत्रकारांना भेटून आपण इतके दिवस कुठे गायब होतो, हे सांगतेय. पण प्रत्यक्ष तिला भेटायला गेल्यावर तिचा अवतार पाहूनच दचकायला होतं. बी. आर. इशारा यांच्या ‘चरित्र’पासून ग्लॅमरस तारका म्हणून लक्ष वेधणाऱ्या परवीन बाबीची अशी हालत व्हावी, हे पचवणं खूप त्रासाचं होतं. आठवणीतील कलाकार त्यांच्या रूपेरी प्रतिमेतच राहावेत, त्यांना ‘कुछ साल बाद’ अशा स्थितीत पाहावे लागू नये वा तशा स्थितीत भेटण्याचा योग येऊ नये असं खूप वाटतं.\nपण काळ कुणासाठीच थांबत नाही. कलाकार दिसेनासे होण्याचं चक्र सुरूच राहतं. नि अचानक एके दिवशी वर्सोव्याच्या कोळी वस्तीतून मढला जाणारी होडी पकडण्याच्या घाईत असताना एक ओळखीचा चेहरा समोर येतो. पण ‘ही कोण’ हा प्रश्न मनात येतो- ना येतो तोच वाटतं- अरे, ही सोनिया सहानी वाटतं. एकेकाळची मादक तारका. वळून तिला भेटताच ती काहीसं संशयानं माझ्याकडे पाहते. मात्र, तिच्या काही चित्रपटांचे संदर्भ दिल्यावर ती आपली ओळख देते. त्याहीपेक्षा आपल्याला कुणीतरी ओळखल्याचा आनंद तिला जास्त होतो.\nमग प्रश्न पडतो- सिनेमापासून दूर आज ती कशी जगतेय\nकोणताही लहान-मोठा कलाकार ‘फोकस’ंमध्ये असताना तो/ ती वापरत असलेल्या टूथपेस्टपासून रात्री झोपताना त्याच्या/तिच्या मनात कोणते विचार असतात, त्याचं/तिचं आवडतं हॉटेल कोणतं, इथपासून त्याच्या/तिच्या आवडत्या पदार्थाच्या रेसिपीज्पर्यंत सतत कुठे ना कुठे गुलाबी मुलाखती प्रसिद्ध होत असतात. बडे कलाकार तर चित्रपटाचा प्रीमियर, पेज थ्री पाटर्य़ामधूनही दिसत असतात. पण कधीतरी हा ‘शो’ थांबतो.\nराखी गुलजारबद्दल असा ‘शो’ कधी बरे थांबला\nराखी हा असाच एक पडद्यावरून आणि सिनेमांतून अचानक दिसेनासा झालेला चेहरा. तिला प्रत्यक्षात शेवटचं कधी पाहिलं, हे नेमकं सांगायचं तर तिची कन्या बोस्की हिच्या ‘फिलहाल’ या चित्रपटाच्या अंधेरीच्या क्लबमधील ध्वनिफीत प्रकाशन सोहळ्यात त्यालाही एक दशक झालं. तेव्हाची आठवण सांगायला हवी. सिनेमाचे सोहळे आमंत्रणावर दिलेल्या वेळेपेक्षा दीड-दोन तास उशिराच सुरू होतात, असा रिवाजच आहे. बोस्की सर्वाच्या स्वागताला हॉलच्या गेटवर उभी होती. आपल्या कन्येच्या पहिल्या दिग्दर्शनाखालील चित्रपटाच्या ध्वनिफितीला आशीर्वाद देण्यासाठी गुलजारही बऱ्यापैकी लवकर आले. पण राखी कधी येणार त्यालाही एक दशक झालं. तेव्हाची आठवण सांगायला हवी. सिनेमाचे सोहळे आमंत्रणावर दिलेल्या वेळेपेक्षा दीड-दोन तास उशिराच सुरू होतात, असा रिवाजच आहे. बोस्की सर्वाच्या स्वागताला हॉलच्या गेटवर उभी होती. आपल्या कन्येच्या पहिल्या दिग्दर्शनाखालील चित्रपटाच्या ध्वनिफितीला आशीर्वाद देण्यासाठी गुलजारही बऱ्यापैकी लवकर आले. पण राखी कधी येणार ती आल्यावर काय घडणार ती आल्यावर काय घडणार याचं विलक्षण कुतूहल होतं. वाहिन्यांचे प्रतिनिधी गुलजारपेक्षा तब्बूला ‘कव्हर’ करण्यात विशेष रस घेत होते याचे फारसे आश्चर्य वाटले नाही. याच गर्दी-गडबडीत राखी आली आणि चौथ्या रांगेत बसली. राखीच्या चेहऱ्यावर आपल्या मुलीच्या प्रगतीचं कौतुक दिसत होतं. हा तिचा ‘मुखवटा’ नव्हता, खरा चेहरा होता. सिनेमाच्या जगातील सगळेच जण मुखवटे घालून वावरतात, असं म्हणणं त्यांच्यावर अन्याय करणारं आहे. निवेदिकेनं एकेकाला स्टेजवर बोलावलं आणि अगदी शेवटी तिनं या सोहळ्याला राखी आल्याबद्दल आनंद व्यक्त करताच गुलजार स्वत: स्टेजवरून खाली उतरले आणि त्यांनी राखीजवळ येऊन तिला स्टेजवर येण्याची विनंती केली. बोस्कीदेखील त्यात सामील झाली. पण राखीनं दोघांची ही प्रेमळ विनंती नाकारत पहिल्या रांगेत बसण्याचा आग्रह कसाबसा मान्य केला.\nया क्षणाची भावपूर्ण बातमी काही वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर दिली.\nयानंतर राखी कोणत्याच सोहळ्यात दिसली नाही. आणि अलीकडे बऱ्याच दिवसांत तिचं कोणत्या सिनेमातही दर्शन झालेलं नाही.\nमग राखी आहे कुठे\nराखी म्हणताच रसिकांच्या एका पिढीला घाऱ्या डोळ्यांची, फारशी टामटूम न करता विविध प्रकारच्या भूमिका साकारणारी अभिनेत्री आठवते. राजश्री प्रॉडक्शनच्या सत्येन बोस दिग्दर्शित ‘जीवनमृत्यू’ या चित्रपटात धर्मेन्द्रची नायिका बनत तिच्या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या वाटचालीला सुरुवात झाली. तिच्या या पहिल्याच चित्रपटाने, मॅटिनी शोला नवीन चित्रपट प्रदर्शित करण्यास काहीच हरकत नाही, हा नवा ट्रेण्ड आणला. दक्षिण मुंबईतील ‘अलंकार’मध्ये हा चित्रपट मॅटिनीला १०२ आठवडे चालला. हे आवर्जून सांगण्याचं कारण- आपल्या चित्रपटसृष्टीला फकत यशाचीच भाषा समजते. मानवते. पहिलाच चित्रपट सुपरहिट् झाल्यानं राखीसाठी पुढचा मार्ग प्रशस्त झाला. शशी कपूरसोबत तिची जोडी छान शोभली. (उदा. ‘बसेरा’, ‘शर्मिली’) पण अमिताभसोबत तिनं विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. ती त्याची प्रेयसी (‘बरसात की एक रात’), पत्नी (‘कस्मे वादे’) तर झालीच, पण त्याची आईदेखील (‘शक्ती’) तिनं साकारली. ‘त्रिशूल’, ‘काला पत्थर’, ‘लावारिस’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘शान’, ‘जुर्माना’, ‘बेमिसाल’ अशा अनेक चित्रपटांतून अमिताभ-राखी विविध नात्यांनी प्रेक्षकांसमोर आले. ‘कभी कभी’तही ते दोघं होते. त्यात ती अमिताभची प्रेयसी असली तरी पुढं ‘कहानी एक ऐसा मोड लेती है’ की ती शशी कपूरची पत्नी होते.\nसंजीवकुमार (‘पारस’), जितेंद्र (‘यार मेरा’), मनोजकुमार (‘बेइमान’), संजय खान (‘वफा’), राजेंद्रकुमार (‘आन बान’), राजेश खन्ना (‘दाग’, ‘शहजादा’), देव आनंद (‘बनारसी बाबू’, ‘हिरा पन्ना’) असे करता करता नवीन निश्चल (‘मेरे सजना’), परीक्षित साहनी (‘हमकदम’), राकेश रोशन (‘पगली’), दीपक पराशर (‘श्रद्धांजली’) यांचीही ती नायिका झाली. या रूपेरी प्रवासात तिनं रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शक्ती’मध्ये दिलीपकुमारची पत्नीही (अमिताभची आई) साकारली. अभिनेत्री म्हणून तिची ही सर्वोच्च कामगिरी. त्याकाळी दिलीपकुमारची नायिका (प्रेयसी वा पत्नी) साकारायची संधी लाभणं, हे अत्यंत प्रतिष्ठेचं मानलं जात होतं..\nसाधारणपणे एक तप नायिकापद साकारल्यावर राखी अपेक्षेप्रमाणं चरित्र- भूमिकांकडे वळली. ‘राम लखन’, ‘डकैत’, ‘प्रतिकार’ इत्यादी चित्रपटांतून तिनं अशा भूमिका साकारल्या. त्यातील काही भूमिका खरंच चांगल्या होत्या, तर काही वेळा दुसरं कुणी नव्हतं म्हणून राखी होती, इतकंच. अशा भूमिकेत कलाकार ‘असतो’, पण ‘दिसत’ नाही. भूमिकांची लांबी-रुंदीच जिथे नीट नसते, तिथे ‘खोली’ ती काय असणार एव्हाना चित्रीकरणाच्या ठिकाणी मिळणारं महत्त्वही कमी झालेलं असतं. नायिका म्हणून वावरताना सेटवर उशिरा येणं, मेकअपला वेळ घेणं ‘स्टाईल’ मानलं जातं. पण चरित्रभूमिका साकारताना स्वतंत्र मेकअप व्हॅन मिळत नाही, भूमिका कापली तरी थयथयाट करता येत नाही.\nराखीच्या या दीर्घ प्रवासातील अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे गुलजार यांच्याशी झालेला विवाह आणि काही वर्षांनी बोस्कीला दिलेला जन्म.\n‘राखीचं गुलजार यांच्याशी पटत नाही, छोटय़ा छोटय़ा गोष्टींवरून त्यांचा अहंकार दुखावला जातो, संसारातील कटकटींपासून दूर राहण्यासाठीच ती स्वत:ला सिनेमात बिझी ठेवते,’ अशा गोष्टींना गॉसिप मॅगझिन्समधून भरपूर मसाला तडका दिला गेला..\nपण राखी सध्या कुठे आहे\n‘आप जिस नंबर से संपर्क करना चाहते हैं वो इस वक्त संपर्क क्षेत्र से बाहर हैं’ अथवा ‘बंद हैं’ असं तिच्या मोबाइल नंबरवर वारंवार ऐकावं लागल्यानं राखीला गाठणं मुश्कील आहे असं वाटू लागलं. राखीचा हा मोबाइल क्रमांकदेखील इतनी आसानी से मिळाला नव्हता. चलतीतील कलाकारांचे नंबर मिळवणं पूर्वीइतकं कठीण राहिलेलं नाही. (पूर्वी एखाद्या तारकेचा टेलिफोन नंबर फक्त आपल्याकडेच आहे, याचा काही पत्रकारांना केवढा अभिमान असे) पण दृष्टीआड गेलेल्या कलाकाराचा मोबाइल क्रमांक कोण हो कशाला सेव्ह करेल) पण दृष्टीआड गेलेल्या कलाकाराचा मोबाइल क्रमांक कोण हो कशाला सेव्ह करेल जे उपयोगाचे नाहीत त्यांचा मोबाइल नंबरही ठेवू नये, हा इथला शुद्ध व्यवहार. बऱ्याच प्रयासानं राखीच्या दोनपैकी एका मोबाइलचा क्रमांक तर मिळवला; पण संपर्काचं काय जे उपयोगाचे नाहीत त्यांचा मोबाइल नंबरही ठेवू नये, हा इथला शुद्ध व्यवहार. बऱ्याच प्रयासानं राखीच्या दोनपैकी एका मोबाइलचा क्रमांक तर मिळवला; पण संपर्काचं काय ‘‘लोकसत्ता’ दिवाळी अंकासाठी मुलाखत हवी आहे. मी ‘जीवनमृत्यू’पासूनचे तुमचे बरेचसे चित्रपट पाहिलेले आहेत,’ असा एसएमएस करताच १५ मिनिटांत राखीकडून उत्तर आलं, ‘मी माझ्या फार्महाऊसवर आहे. माझे डॉक्टर एस. जी. गोखले ज्यांच्याबद्दल सांगत असतात, ते ठाकूर तुम्हीच का ‘‘लोकसत्ता’ दिवाळी अंकासाठी मुलाखत हवी आहे. मी ‘जीवनमृत्यू’पासूनचे तुमचे बरेचसे चित्रपट पाहिलेले आहेत,’ असा एसएमएस करताच १५ मिनिटांत राखीकडून उत्तर आलं, ‘मी माझ्या फार्महाऊसवर आहे. माझे डॉक्टर एस. जी. गोखले ज्यांच्याबद्दल सांगत असतात, ते ठाकूर तुम्हीच का’ राखीचा एसएमएस सकारात्मक होता. पण तो ‘ठाकूर मी नव्हे,’ असा एसएमएस त्वरित पाठविला. काही दिवस एसएमएसच्या माध्यमातून आमच्या भेटी होत राहिल्या..\n‘तुम्ही माझी मुलाखत का घेऊ इच्छिता मी तर सध्या सिनेमापासून, खरं तर फिल्मी दुनियेपासून खूप दूर आले आहे. पण कशाला वा कुणाला कंटाळून नव्हे, तर मी हा निर्णय स्वत:हूनच घेतलेला आहे. तो काही अचानक घेतलेला नाही. असे महत्त्वाचे निर्णय एकदम उठून घेता येत नाहीत, घेतले जात नसतात. कधीतरी त्याची मानसिक प्रक्रिया सुरू होते आणि मग आपण आपल्या मूळ मार्गावरून दूर होतो. तशीच मी झाले आहे. अशा आऊटफोकस असणाऱ्या माझ्याकडून तुम्हाला चांगली मुलाखत ती काय मिळणार मी तर सध्या सिनेमापासून, खरं तर फिल्मी दुनियेपासून खूप दूर आले आहे. पण कशाला वा कुणाला कंटाळून नव्हे, तर मी हा निर्णय स्वत:हूनच घेतलेला आहे. तो काही अचानक घेतलेला नाही. असे महत्त्वाचे निर्णय एकदम उठून घेता येत नाहीत, घेतले जात नसतात. कधीतरी त्याची मानसिक प्रक्रिया सुरू होते आणि मग आपण आपल्या मूळ मार्गावरून दूर होतो. तशीच मी झाले आहे. अशा आऊटफोकस असणाऱ्या माझ्याकडून तुम्हाला चांगली मुलाखत ती काय मिळणार मला तुम्ही विचारणार तरी काय मला तुम्ही विचारणार तरी काय’ राखीनं प्रतिप्रश्न करतच गप्पांना सुरुवात केली. तिचा रोखठोक बाणा पाहता तिला बोलतं ठेवणं गरजेचं आहे, हे माझ्या लक्षात आलं. मी म्हणालो, ‘बऱ्याच दिवसांत तुमचं चित्रपटातून दर्शन झालेलं नाही.’ राखी पटकन् म्हणाली, ‘दोन वर्षांपूर्वी एका बंगाली चित्रपटात मी भूमिका केली होती. त्याचं नाव आता माझ्या लक्षात नाही. मी शेवटचा हिंदी चित्रपट कोणता केला, हे तर मी केव्हाच विसरले आहे. आणि मी ते लक्षात तरी का ठेवू’ राखीनं प्रतिप्रश्न करतच गप्पांना सुरुवात केली. तिचा रोखठोक बाणा पाहता तिला बोलतं ठेवणं गरजेचं आहे, हे माझ्या लक्षात आलं. मी म्हणालो, ‘बऱ्याच दिवसांत तुमचं चित्रपटातून दर्शन झालेलं नाही.’ राखी पटकन् म्हणाली, ‘दोन वर्षांपूर्वी एका बंगाली चित्रपटात मी भूमिका केली होती. त्याचं नाव आता माझ्या लक्षात नाही. मी शेवटचा हिंदी चित्रपट कोणता केला, हे तर मी केव्हाच विसरले आहे. आणि मी ते लक्षात तरी का ठेवू आव्हानात्मक वा चांगला ठसा उमटेल अशी आईची भूमिका असणारा एक तरी हिंदी चित्रपट गेल्या दहा वर्षांत आला असेल तर मला सांगा. बघा जरा आठवून एखादा चित्रपट आहे का तसा आव्हानात्मक वा चांगला ठसा उमटेल अशी आईची भूमिका असणारा एक तरी हिंदी चित्रपट गेल्या दहा वर्षांत आला असेल तर मला सांगा. बघा जरा आठवून एखादा चित्रपट आहे का तसा काही चांगलं करावं अशी संधीच नाही. तसं वातावरणदेखील नाही. म्हणून मी चित्रपटांपासून दूर गेले. पण मला त्याची खंत वाटत नाही. कलाकाराला दमात घेऊन त्याच्याकडून आपल्याला हवं तसं काम करून घेणारा आज एक तरी दिग्दर्शक आहे का सांगा काही चांगलं करावं अशी संधीच नाही. तसं वातावरणदेखील नाही. म्हणून मी चित्रपटांपासून दूर गेले. पण मला त्याची खंत वाटत नाही. कलाकाराला दमात घेऊन त्याच्याकडून आपल्याला हवं तसं काम करून घेणारा आज एक तरी दिग्दर्शक आहे का सांगा दिग्दर्शक म्हणजे दिशा देणारा. कथेला दिशा देत त्यात कलाकारांना योग्यरीत्या सामावणारा दिग्दर्शक म्हणजे दिशा देणारा. कथेला दिशा देत त्यात कलाकारांना योग्यरीत्या सामावणारा ‘जीवनमृत्यू’च्या वेळी एका दृश्याचे संवाद माझ्याकडून सतत चुकत होते. त्यामुळे रिटेक होत होते. दिग्दर्शक सत्येन बोस यांनी मला चक्क सर्वादेखत एक जोरदार फटका दिला. अशी कलाकाराला फटकावण्याची हिंमत असणारा एक तरी दिग्दर्शक आज आहे ‘जीवनमृत्यू’च्या वेळी एका दृश्याचे संवाद माझ्याकडून सतत चुकत होते. त्यामुळे रिटेक होत होते. दिग्दर्शक सत्येन बोस यांनी मला चक्क सर्वादेखत एक जोरदार फटका दिला. अशी कलाकाराला फटकावण्याची हिंमत असणारा एक तरी दिग्दर्शक आज आहे मी समीर गांगुली, विजय आनंद, रमेश सिप्पी, प्रकाश मेहरा, अनिल गांगुली, रमेश बहल, यश चोप्रा अशा कितीतरी मान्यवर व चित्रपट माध्यमाची जाण असणाऱ्या दिग्दर्शकांसोबत कामं केली. मी दिग्दर्शकाची अभिनेत्री आहे. हृषिदांबाबत तर जेवढं सांगावं तेवढं थोडंच. होमवर्क केल्याशिवाय मी कधीही त्यांच्या सेटवर गेले नाही. त्यांची सेटवर जबरदस्त जरब असे. त्यांच्या डोक्यात सिनेमा फिट असायचा. एखादा क्लोजअप आपण अमुकच बाजूने का घेतो, हे त्यांना पक्कं ठाऊक असे. कोणताही कलाकार त्यांना कधी प्रतिप्रश्न करीत नसे वा शंका विचारीत नसे. मी हे सारं अनुभवलंय. माझ्यासाठी या सुखद आठवणी आहेत. त्या तशाच राहाव्यात म्हणून मला सिनेमापासून दूर जावंसं वाटलं. माझ्या बुद्धीला जो निर्णय योग्य वाटला तो मी घेतला. मला त्याचा कोणताही पश्चात्ताप नाही.’\n‘पण तुमचे चाहते तुम्हाला मिस करताहेत..’\n कुणीही कलाकार आपल्या चाहत्यांपासून दुरावत नसतो. चित्रपटांच्या रूपात, आपल्या भूमिकांच्या माध्यमातून पूर्वीचे कलाकार आजही आपल्या चाहत्यांच्या जवळ आहेत. मी जवळपास रोजच एखाद्या वाहिनीवर नजर टाकते तेव्हा त्यावर पूर्वीच्या कितीतरी कलाकारांचं दर्शन घडतं. त्यापैकी कुणाला कोणीही विसरलं असेल असं मला तरी वाटत नाही. चांगल्या कामाचा कुणालाच विसर पडत नसतो. मधुबाला, मीनाकुमारी, नर्गिस, नूतन, राज कपूर, देव आनंद, दिलीपकुमार, राजेश खन्ना, सचिन देव बर्मन, साहिर लुधियानवी यापैकी कुणालाच लोक विसरलेले नाहीत. त्यांची आठवण यावी, त्यांना आठवणीत ठेवावं असं भरपूर काम त्यांनी केलेलं आहे. मी अशा काही मान्यवरांसोबत कामही केलय. त्यांच्यापैकी अनेकांचं काम मी जवळून पाहिलंय. मला स्वत:ला कोलकात्याला असताना बंगाली चित्रपटांत काम करण्याची सर्वप्रथम संधी मिळाली; तेव्हा मी थेट कॅमेऱ्यासमोर उभी राहिले नाही. मी तिथल्या चित्रा थिएटरमध्ये सकाळच्या खेळाला- म्हणजे मॅटिनीला जुने चित्रपट पाहायचा धडाका लावला. चित्रपट म्हणजे काय असतं, त्यात किती गोष्टी सामावलेल्या असतात, त्यात काम करताना नृत्य कसं करतात, डबिंग काय असतं, हे सगळं थोडंफार जाणून घेतलं. माझी शिकण्याची वृत्ती कायम ठेवली. एखाद्या चित्रपटाच्या सेटवर स्पॉटबॉयनं जरी मला सल्ला दिला, एखादी गोष्ट करून दाखविली तरी त्यात मी कधी कमीपणा मानला नाही. ती गोष्ट मी स्वीकारली. तुम्हाला ‘शर्मिली’ चित्रपटातील ‘आज मदहोश हुआ’ गाणं आठवतं त्यात मी गरोदर असल्याचं दाखवलं आहे. गरोदर असताना स्त्रीनं चालायचं कसं, हे मला एका स्पॉटबॉयनं सांगितलं.’\nराखीला फ्लॅशबॅकमधून बाहेर काढणं गरजेचं होतं. म्हणून विचारलं, ‘वाहिन्यांवर जुने चित्रपट व जुनी गाणी वगळता सध्या तुमचा दिनक्रम काय\n‘मघाशीच मी म्हटलं, की पुढील आयुष्याची दिशा ठरवण्याची प्रक्रिया आधीपासूनच सुरू होते. तुम्हाला रायगड जिल्ह्य़ातील पनवेल नक्कीच माहीत असणार. पनवेलपासून जवळच तारा नावाचं गाव आहे. त्या गावापासून थोडं पुढं गेल्यावर रसायनीकडे डाव्या बाजूला एक रस्ता जातो. तिथे फार पूर्वी मी एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेले होते. अत्यंत शांत अशी ही जागा आहे. मला शांतता अत्यंत प्रिय आहे. त्या जागेवर येताच मला माझं बालपण आठवलं. बंगालमध्ये माझं बालपण अशाच शांत वातावरणात गेलं. इथं झाडंझुडपं, डोंगर-नदी, प्राणी-पक्षी सगळं कसं माझ्या लहानपणासारखंच होतं. मला या जागेची मोहिनी पडली आणि मी १२ हजार स्क्वेअर फुटाची ही जागा घेतली. सुरुवातीला इथं काही नव्हतं. मी १९९६ सालापासून अधेमधे येथे येऊन राहू लागले. आता तर जवळपास कायमच माझं वास्तव्य इथं असतं. अगदीच काही महत्त्वाचं काम असेल तरच मी मुंबईला जाते. हल्लीची मुंबईची गर्दी, धावपळ मला घाबरवूनच टाकते. तिथं एक क्षणही थांबावंसं वाटत नाही. त्यापेक्षा इथं मी सुखात आहे. समोर रस्ता आहे. या रस्त्यावर एक छानसं देऊळ आहे. दुसऱ्या बाजूला नदी वाहतेय. पलीकडून कोकण रेल्वे धावतेय. किती सुखद वातावरण आहे ना मी इथं एकटी राहते. लहानपणापासूनच मला एकांतात राहायला आवडतं. मला त्याची भीती वाटत नाही. मला गडबड-गोंधळ नकोसा वाटतो. मी इथं आले तेव्हा सुरुवातीला एक गाय आली. मग कुत्रा आला. मांजर आलं. काही पक्षी आले. जे जे आले त्यांना मी स्वीकारलं. त्यांना आपलं मानलं. पाळलं. इथला सुंदर निसर्ग, शांत वातावरण आणि प्राणी-पक्षी या सगळ्यांची मला सोबत आहे. म्हणूनच मी म्हणते- मी एकटी नाही. मला एकटेपण जाणवत नाही. या सगळ्यांचा सहवास मला सुखाचा वाटतो. माझं मन या साऱ्यात गुंतलंय. रमलंय. एक अतिशय चांगलं आयुष्य मी जगतेय. शक्य तेव्हा मी काही लिहितेदेखील. त्यात माझ्या काही व्यक्तिगत व व्यावसायिक आठवणी असतात. ३५ वर्षांच्या अभिनय कारकीर्दीतील छोटय़ा-छोटय़ा गोष्टी मला आठवतात. काही इगो प्रॉब्लेम्सही आठवतात व माझं मलाच हसू येतं. कशी होते मी मी इथं एकटी राहते. लहानपणापासूनच मला एकांतात राहायला आवडतं. मला त्याची भीती वाटत नाही. मला गडबड-गोंधळ नकोसा वाटतो. मी इथं आले तेव्हा सुरुवातीला एक गाय आली. मग कुत्रा आला. मांजर आलं. काही पक्षी आले. जे जे आले त्यांना मी स्वीकारलं. त्यांना आपलं मानलं. पाळलं. इथला सुंदर निसर्ग, शांत वातावरण आणि प्राणी-पक्षी या सगळ्यांची मला सोबत आहे. म्हणूनच मी म्हणते- मी एकटी नाही. मला एकटेपण जाणवत नाही. या सगळ्यांचा सहवास मला सुखाचा वाटतो. माझं मन या साऱ्यात गुंतलंय. रमलंय. एक अतिशय चांगलं आयुष्य मी जगतेय. शक्य तेव्हा मी काही लिहितेदेखील. त्यात माझ्या काही व्यक्तिगत व व्यावसायिक आठवणी असतात. ३५ वर्षांच्या अभिनय कारकीर्दीतील छोटय़ा-छोटय़ा गोष्टी मला आठवतात. काही इगो प्रॉब्लेम्सही आठवतात व माझं मलाच हसू येतं. कशी होते मी कसे होते आपले सहकारी कसे होते आपले सहकारी सगळेच चांगले व समजूतदार असतात असे नाही. नि सगळेच वाईट वा स्वार्थी असतात असंही नाही सगळेच चांगले व समजूतदार असतात असे नाही. नि सगळेच वाईट वा स्वार्थी असतात असंही नाही आपल्या नशिबात जे होतं ते सगळं तेव्हा घडलं असं मी म्हणेन. आता मी तसंच म्हणते. यश काय असतं, ते मी पाहिलं. मोठं घर, मोठा बंगला, मोठी गाडी या सगळ्याचं सुख मी अनुभवलं. देवानं मला भरभरून दिलं. कितीतरी सुपरहिट चित्रपट, कितीतरी चांगल्या भूमिका दिल्या. रसिकांच्या हृदयात मला स्थान मिळालं. आपल्याकडच्या चित्रपट चाहत्यांची स्मरणशक्ती प्रचंड असते, याची मला कल्पना आहे. तसे चाहते मला अनेकदा भेटलेत. तेच तर आम्हा कलाकारांचं टॉनिक असतं आपल्या नशिबात जे होतं ते सगळं तेव्हा घडलं असं मी म्हणेन. आता मी तसंच म्हणते. यश काय असतं, ते मी पाहिलं. मोठं घर, मोठा बंगला, मोठी गाडी या सगळ्याचं सुख मी अनुभवलं. देवानं मला भरभरून दिलं. कितीतरी सुपरहिट चित्रपट, कितीतरी चांगल्या भूमिका दिल्या. रसिकांच्या हृदयात मला स्थान मिळालं. आपल्याकडच्या चित्रपट चाहत्यांची स्मरणशक्ती प्रचंड असते, याची मला कल्पना आहे. तसे चाहते मला अनेकदा भेटलेत. तेच तर आम्हा कलाकारांचं टॉनिक असतं काम करता करता मी चित्रपट माध्यमाचं माझं ज्ञान वाढवलं. त्यातून मी खूप काही शिकले. गेल्या दहा वर्षांत मात्र या परिस्थितीत फरक पडत गेला. आता झटपट यश व नावलौकिक- अर्थात ग्लॅमरच्या मोहानं अनेकजण येतात. सिनेमा इतका सोपा आहे का काम करता करता मी चित्रपट माध्यमाचं माझं ज्ञान वाढवलं. त्यातून मी खूप काही शिकले. गेल्या दहा वर्षांत मात्र या परिस्थितीत फरक पडत गेला. आता झटपट यश व नावलौकिक- अर्थात ग्लॅमरच्या मोहानं अनेकजण येतात. सिनेमा इतका सोपा आहे का हे बदललेलं वातावरण मला मान्य नाही. माझ्या स्वभावाशी ते जुळत नाही. म्हणून मी चित्रपटांपासून दूर झाले. हे करताना मी काही गमावलं आहे असं मला मुळीच वाटत नाही. मी माझ्या चित्रपट कारकीर्दीबाबत पूर्णपणे तृप्त आहे. आता मी माझ्या फार्महाऊसवर पूर्णपणे नवं आयुष्य जगतेय. त्याचा आनंद घेतेय. मी आता निसर्ग, प्राणी, पक्षी, शांतता यांच्या सहवासात आहे..’\n‘तुमच्या व्यक्तिमत्त्वात खूप फरक पडलाय..’\n‘होय, तसं म्हटलं तरी चालेल. या बदलाबद्दल माझी स्वत:ची काही तक्रार नाही, तर मग कोणी माझा शोध का घ्यावा जिंदगी जिने का नाम है. जिंदगी सिर्फ सिनेमा नहीं. चित्रपटांतून भूमिका साकारत असतानाचं माझं अस्वस्थपण वेगळं होतं. तेव्हा मला आपण चांगलं काम करून आपल्या दिग्दर्शक व प्रेक्षकांना समाधान द्यावं असं वाटे. मी माझ्या लहानपणी पाहिलेल्या त्या चित्रपटाचा माझ्यावर प्रभाव असावा. तो चित्रपट कोणता होता माहितेय जिंदगी जिने का नाम है. जिंदगी सिर्फ सिनेमा नहीं. चित्रपटांतून भूमिका साकारत असतानाचं माझं अस्वस्थपण वेगळं होतं. तेव्हा मला आपण चांगलं काम करून आपल्या दिग्दर्शक व प्रेक्षकांना समाधान द्यावं असं वाटे. मी माझ्या लहानपणी पाहिलेल्या त्या चित्रपटाचा माझ्यावर प्रभाव असावा. तो चित्रपट कोणता होता माहितेय राज कपूरचा ‘जिस देश में गंगा बहती हैं.’ या चित्रपटाचा आशय, विषय, अभिनय, गीत, संगीत, नृत्य, संवाद या साऱ्यांचा माझ्यावर प्रचंड प्रभाव पडला. मी चित्रपटांतून भूमिका साकारत असताना सतत हा प्रभाव मला जागा करायचा. मी सगळ्यांची मदत घेतली. सगळ्यांकडून काहीतरी शिकत गेले व यशस्वीपणे प्रवास केला. पण मी त्यातच कायमचं का अडकून पडायचं, सांगा राज कपूरचा ‘जिस देश में गंगा बहती हैं.’ या चित्रपटाचा आशय, विषय, अभिनय, गीत, संगीत, नृत्य, संवाद या साऱ्यांचा माझ्यावर प्रचंड प्रभाव पडला. मी चित्रपटांतून भूमिका साकारत असताना सतत हा प्रभाव मला जागा करायचा. मी सगळ्यांची मदत घेतली. सगळ्यांकडून काहीतरी शिकत गेले व यशस्वीपणे प्रवास केला. पण मी त्यातच कायमचं का अडकून पडायचं, सांगा मला काही झालं तरी वाहिन्यांवरील मालिका आणि जाहिरातपटांतून भूमिका करायची नव्हती. जे कायमस्वरूपी नाही व ज्या कामाचा आपण कसलाही आनंद घेऊ शकत नाही, असं काम आपण स्वीकारायचं नाही, असं मी ठरवलं. मी अत्यंत मेहनतपूर्वक आणि प्रामाणिकपणे चित्रपटातील कारकीर्द केली. ती तशीच लोकांच्या स्मरणात राहू द्यावी, असा मी विचार केला.’\n‘या फार्महाऊसवर गुलजारसाहेब आणि इतरांचं येणं-जाणं वगैरे..’\n गुलजारसाहेब इथं येतात तेव्हा ते माझं आवर्जून कौतुक करत म्हणतात की, ‘बाकी लोग सिर्फ बातें करते हैं, हम शांत जिंदगी जिना चाहते है, मगर ऐसा जिने की किसी में हिमत नहीं. सिर्फ राखी ही ऐसा कर सकती हैं.’ त्यांच्या या बोलण्यानं माझी उमेद वाढते. मी घेतलेला निर्णय योग्य आहे असं वाटतं. ते येतात, त्यांच्या काही काव्यरचना ऐकवतात. कधी दोघेही जुन्या आठवणींत रमतो. बऱ्याचदा त्यांनाही येथील शांतता हवीशी वाटते. तेही निसर्गाशी गप्पा करतात असं मला वाटतं. त्यांच्या मूळ प्रवृत्तीशी साजेसं वातावरण इथं आहे. पूर्वी बराच काळ माझे आई-वडील इथे माझ्यासोबत राहायचे. त्यांना या महाराष्ट्रात आपला बंगाल अनुभवायला मिळायचा. फार पूर्वी माझे बाबा ऑफिसला आणि मी चित्रीकरणाला जात असे. पण दिवसभराचं काम संपल्यावर मी इकडेतिकडे कुठेही न फिरता घरी परत येत असे. मी माझ्या कुटुंबात रमायचे. ते इथे आल्यावर त्या दिवसांच्या आठवणी निघायच्या. मला चांगल्या आठवणींत रमायला नेहमीच आवडतं. कधी माझी मुलगी व नातू येतात. माझ्या नातवासोबत खेळताना मी स्वत: लहान होते. मला हे सारं आवडतं. मला माझं लहानपण आठवतं. आयुष्यात पैसा म्हणजेच सगळं काही नाही. अंदर से खुशी होनी चाहिए. छोटय़ा-छोटय़ा गोष्टींतून खूप मोठा आनंद मिळत असतो असं मला वाटतं. मी खूप गरीब कुटुंबातून आले आहे. त्यामुळेही कदाचित, मी अशा साध्या साध्या गोष्टींचा विचार करीत असेन, त्यांचा स्वीकार करीत असेन. मी शूटिंगच्या निमित्ताने व इतर वेळीही खूप फिरले आहे. लोकांना जाणून घेतलं आहे. मी सुंदरबनला गेले आहे. चेरापुंजीलाही गेले आहे. भरपूर आणि कोणत्याही हेतूविना फिरल्यानं खूप चांगले अनुभव आले. त्यातून आपलाही आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. मी जन्माला येताना काय घेऊन आले होते आणि जेव्हा इथून जायची वेळ येईल, तेव्हा काय घेऊन जाईन आणि जेव्हा इथून जायची वेळ येईल, तेव्हा काय घेऊन जाईन अभिनेत्री होणं हे माझ्या नशिबात लिहिलं होतं. आणि मी झालेही. त्याशिवाय आणि त्यानंतर मला माझं आयुष्य जसं जगावंसं वाटत होतं, तसं ते मी आता जगतेय. झाडंझुडपं, डोंगराच्या सावलीत, नदीच्या प्रवाहासोबत..’\n‘आता आयुष्याकडे पाहताना काय वाटतं\n‘ऋषिमुनी, गौतम बुद्ध यांना जे साध्य झालं, ते मला आता साध्य झाल्यासारखं वाटतं. तीच गहिरी शांतता. निरामय आनंद. हा प्रवास किंवा हा बदल काही एका दिवसात झालेला नाही. काहींना हे सगळं कदाचित कौतुकाचं वाटेल, तर काहींना खूप विचित्र याबाबतीत मी कोणाची समजूत काढू शकत नाही. आणि माझ्याबाबत कोणी कसा समज करून घेतंय, हे मलाही जाणून घेण्यात रस नाही. ज्या चित्रपटसृष्टीनं मला नाव, पैसा, लोकप्रियता दिली, त्या चित्रपटसृष्टीला माझी आज किती आठवण येते अथवा नाही, या प्रश्नाचा मी विचार करून स्वत:ला त्रास करून घेत नाही. आज आपण तिथे नाही, इतकाच मी विचार करते. पूर्वी बऱ्याचदा मी आऊटडोअरला असताना पुढाकार घेऊन युनिटसाठी जेवण करीत असे. वेगवेगळे पदार्थ बनवून सगळ्यांच्या कामाचा उत्साह कायम ठेवत असे. चित्रपट चांगला बनण्यामागे असे छोटे छोटे अनेक घटक असतात. कधी त्या सगळ्या आठवणी हव्याहव्याशा वाटतात, तर कधी ते सगळं विसरून सध्याच्या शांत आयुष्याला सामोरं जावंसं वाटतं.. ’ राखी बोलता बोलता शांत होते. तिला आणखीन काही बोलायची इच्छा नाही, हे त्यातून जाणवतं. मग ती स्वत:च या शांततेचा भंग करीत म्हणते, ‘माझ्या फार्महाऊसबाहेरच्या फलकावर मी म्हटलंय- रूट्स.. आरओओटीएस. मी आतून खूप खूप आनंदी आहे, सुखी आहे, एवढंच लिहा.’\nराखी सध्या काय करतेय, याचं उत्तर या भेटीत मिळालं. वैभवाच्या दिवसांतील माणसाचं वागणं आणि त्यानंतरच्या काळातील त्याचं वागणं यांत अंतर वा फरक पडण्याची कारणं शोधताना नवं काही गवसतं, तसंच राखीच्या या भेटीत झालं.\nचित्रपटसृष्टीतील बरेचसे कलाकार उतरत्या काळात एका नवीन आयुष्याला सामोरे जातात. काहींना त्या बदलाशी जुळवून घेणं जमतं, तर काहींची घुसमट होते. कोणी व्यसनाधीन होतं, तर काहींच्या दुर्दैवाची कहाणी जाणून घेणंही नको वाटतं. तर काहीजण मावळतीच्या दिवसांतही कुठं कुठं फुटकळ भूमिकांतून चेहऱ्यावर चढवलेला रंग कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात.\nराखी या सगळ्यांपेक्षा नक्कीच वेगळी आहे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nभोई प्रतिष्ठानतर्फे अग्नीशमन दलाच्या जवानांसोबत भाऊबीज साजरी\nभारतीयांसोबत परदेशी क्रिकेटपटूही रंगले दिवाळीच्या रंगात\nहेमा मालिनी म्हणतात एका मिनिटात मुख्यमंत्री बनेन पण….\nDhadak Movie Trailer Launch: हिंदी ‘झिंगाट’सह ‘धडक’ले जान्हवी- इशान\nब्राव्होला आवडते बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री; भेटण्याचीही व्यक्त केली इच्छा…\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nउद्धव ठाकरे, आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर-राणे\nकेवळ ११ सामने, मानधन २६५९ कोटी .. हा आहे क्रीडाविश्वातील सर्वात महागडा खेळाडू\n'शबरीमला मंदिर म्हणजे सेक्स टुरिझमची जागा नाही'\nबायको घर सोडून गेल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याला बापाने पाण्याच्या टाकीत फेकले\nगौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टाचा दिलासा\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5486226605038472437&title=Political%20Science%20Study%20Circle%20in%20Hu%20Ja%20Pa&SectionId=5550652221595367684&SectionName=%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5", "date_download": "2018-10-19T14:27:44Z", "digest": "sha1:4ZRVNCTM5AQV6COHXRYJHXF25QQC3TLE", "length": 7066, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘हुजपा’ महाविद्यालयात राज्यशास्त्र अभ्यास मंडळ", "raw_content": "\n‘हुजपा’ महाविद्यालयात राज्यशास्त्र अभ्यास मंडळ\nहिमायतनगर : येथील हुतात्मा जयवंतराव पाटील (हुजपा) महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाच्या वतीने राज्यशास्त्र अभ्यास मंडळाची स्थापना करण्यात आली. त्याचे नुकतेच उद्घाटन झाले.\nकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते होत्या. उद्घाटक म्हणून नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अभय दातार उपस्थित होते. तसेच डॉ. डी. के. कदम यांचीही प्रमुख उपस्थिती होती.\nया कार्यक्रमाचे आयोजन ‘हुजपा’ महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. एल. बी. डोंगरे यांनी केले. डॉ. अभय दातार यांनी आपल्या भाषणातून राज्यशास्त्र या विषयातील रोजगाराच्या संधी आणि नेतृत्व विकास यावर उपस्थित विद्यार्थांना सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इतिहास विभागप्रमुख डॉ. वसंत कदम यांनी केले. आभारप्रदर्शन प्रा. जी. जी. राहुलवाड यांनी केले.\nTags: NandedHimayatnagarहुजपाहुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयहिमायतनगरHutatma Jayvantrao Patil CollegePolitical Scienceराज्यशास्त्रराज्यशास्त्र अभ्यास मंडळडॉ. अभय दातारडॉ. उज्ज्वला सदावर्तेनागेश शिंदे\n‘हुजपा’मध्ये मराठवाडा मुक्तिदिन आणि विद्यापीठ वर्धापनदिन साजरा ‘हुजपा’मध्ये हिंदी दिन साजरा हिमायतनगरमध्ये नूतन नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्या हस्ते ध्वजवंदन पंतप्रधान आवास योजनेमधील १२१५ घरकुलांना मंजुरी हिमायतनगरमध्ये वीर जिवा महाले यांची जयंती साजरी\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-19T12:48:47Z", "digest": "sha1:GR36VCYSMSNCHYWD3JTG5LCDVF7MLTZ3", "length": 9122, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "या आठवड्यातील ‘संगीत सम्राट पर्व २’ मधील पाहुणा कलाकार आहे आदर्शसाठी खास… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nया आठवड्यातील ‘संगीत सम्राट पर्व २’ मधील पाहुणा कलाकार आहे आदर्शसाठी खास…\nसंगीत सम्राट पर्व दुसरे मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील होतकरू गायक आणि संगीतकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ संगीत सम्राट पर्व २ने उपलब्ध करून दिले आहे. दुसऱ्या पर्वाला देखील प्रेक्षकांचे प्रेमआणि उदंड प्रतिसाद लाभत आहे. या कार्यक्रमाच्या रूपरेषेत बदल प्रेक्षक अनुभवत आहेत. नादमधुर सह्याद्री, स्वरमय कोकण, सूरसाज विदर्भ आणि लयदार मराठवाडा या टीम्स आणि त्यांचे कॅप्टन्स सावनी रवींद्र, जुईलीजोगळेकर, राहुल सक्सेना आणि अभिजीत कोसंबी हे कार्यक्रमात रंगत आणत आहेत. या आठवड्यात संगीत सम्राट पर्व २ च्या मंचावर सज्ज होणारा पाहुणा कलाकार हा परीक्षक आदर्श शिंदे यांच्यासाठी खूप खास आहे. हा पाहुणा कलाकार दुसरा तिसरा कोणी नसून सुप्रसिद्ध लोकसंगीत गायक आनंद शिंदे म्हणजेच आदर्शचे वडील आहेत.\n८ ऑगस्ट म्हणजेच लोकप्रिय विनोदी अभिनेता दादा कोंडके यांच्या जयंती निमित्त आणि त्यांना मानवंदना देण्यासाठी आनंद शिंदे संगीत सम्राटाच्या मंचावर सज्ज झाले. ज्यांच्यामुळे आपल्याला उत्तम आवाजाचा वारसा मिळाला ते आपले वडील गायक आनंद शिंदे यांना संगीत सम्राटाच्या मंचावर पाहून परीक्षक आदर्श शिंदे भारावून गेले. तसेच त्यांनी आपल्या बालपणीच्या वडिलांशी निगडित काही आठवणी आणि किस्से सगळ्यांसोबत शेअर केले.दिवसेंदिवस संगीत सम्राट पर्व २ मधील स्पर्धा चुरशीची आणि कठीण होत चालली आहे. तब्येत खराब असून देखील स्वरमय कोकण टीमची कॅप्टन जुईली जोगळेकर हिने अफलातून परफॉर्मन्स सादर केला आणि सगळ्यांची दादमिळवली. प्रत्येक आठवड्यात सगळयांची वाहवा मिळवणारी स्पर्धक हरगुन कौरने या आठवड्यात देखील तिच्या गाण्याने सगळयांची मनं जिंकली. एलिमिनेशन पुढील आठवड्यात असल्यामुळे या आठवड्यात सगळ्यांना गुणमिळवण्याची संधी मिळाली आणि सर्व टीम्सने एकमेकांना कमालीची टक्कर देत गुण कमावले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleडॉ. बापूजी साळुंखे यांची पुण्यतिथी साजरी\nNext articleसावता महाराज पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम\nअनुप जलोटा यांनी जसलीन आणि सौरव पटेल यांची काढली खरडपट्टी\n‘ठग्स ऑफ हिन्दोस्तान ‘ मधील ‘वाश्मल्ले’ गाणे आहे यु ट्यूबवर ट्रेंडींग\nसलमान ‘भाई’ आणि ‘राणी’ दीपिकाचीच बॉलीवुडवर सत्ता \nसचिन ‘असा’ बोलला तेव्हा मी खूप रडलो\n#ME TOO : ऐश्वर्या राय बच्चन ‘ते’ अधिकृत ट्विटर अकाऊण्ट खोटे\nमहिला चित्रपट निर्मात्यांची #MeToo साठी ‘अशी’ आहे भूमिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/netflix-to-make-series-on-bahubali/", "date_download": "2018-10-19T12:49:08Z", "digest": "sha1:Q6L5VDOJEHK4L6ILD2XGNVZLXIJVS5W3", "length": 6845, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नेटफ्लिक्सवर येणार ‘बाहुबली’चा प्रिक्वेल | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनेटफ्लिक्सवर येणार ‘बाहुबली’चा प्रिक्वेल\nलस्ट स्टोरीज आणि सॅक्रेड गेम्स या वेबसेरीजच्या अफाट यशानंतर नेटफ्लिक्स आता बाहुबली चित्रपटाच्या प्रिक्वेलवर काम करत असल्याचे नेटफ्लिक्सद्वारे सांगण्यात आले आहे. बाहुबली- द बिगिनिंग व बाहुबली- द कन्क्लुजन या दोन चित्रपटांच्या आधीचा भाग नेटफ्लिक्स वेबसेरीजच्या माध्यमातून दर्शकांसमोर आणणार आहे. नेटफ्लिक्सची वेब-मालिका ही चित्रपटातील एक प्रमुख पात्र शिवगामी यांच्या आयुष्यावर केंद्रित असणार आहे.\nया वेबसेरीजच्या माध्यमातून शिवगामी या शूर तरुणीचा मुत्सद्दी राज्यकर्ती बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. वेबसेरीजचे नामकरण ‘बाहुबली- बिफोर द बिगिनिंग’ असे करण्यात आले आहे. नेटफ्लिक्सद्वारे ‘बाहुबली- बिफोर द बिगिनिंग’ चे दोन सिझन बनवण्यात येणार असून पहिल्या सिझनमध्ये ९ एपिसोड्स असतील.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमहाबॅंकेच्या वतीने शेतकरी मेळावा\nNext articleडिंगोरेत माय-लेक जखमी\nअनुप जलोटा यांनी जसलीन आणि सौरव पटेल यांची काढली खरडपट्टी\n‘ठग्स ऑफ हिन्दोस्तान ‘ मधील ‘वाश्मल्ले’ गाणे आहे यु ट्यूबवर ट्रेंडींग\nसलमान ‘भाई’ आणि ‘राणी’ दीपिकाचीच बॉलीवुडवर सत्ता \nसचिन ‘असा’ बोलला तेव्हा मी खूप रडलो\n#ME TOO : ऐश्वर्या राय बच्चन ‘ते’ अधिकृत ट्विटर अकाऊण्ट खोटे\nमहिला चित्रपट निर्मात्यांची #MeToo साठी ‘अशी’ आहे भूमिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/bhandara-news-aadhar-card-student-70568", "date_download": "2018-10-19T14:07:09Z", "digest": "sha1:OHUOPRWBDQEYKPFWMPLHPX3FEE5MPQZP", "length": 12988, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "bhandara news aadhar card student आधार लिंक करण्यासाठी विद्यार्थी रात्रभर रांगेत | eSakal", "raw_content": "\nआधार लिंक करण्यासाठी विद्यार्थी रात्रभर रांगेत\nबुधवार, 6 सप्टेंबर 2017\nलाखांदूर (जि. भंडारा) - तालुक्‍यातील अनेक शालेय विद्यार्थ्यांना सध्या आधारकार्ड बॅंकखात्याला लिंक करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. तालुक्‍यात येथील एकमेव केंद्र सुरू असल्याने रात्रभर विद्यार्थ्यांची रांग दिसून येते. यात १० ते १२ तासांनंतर आधार लिंक होत असल्याने शाळकरी मुलामुलींनी आधार केंद्र वाढविण्याची मागणी केली आहे.\nसध्या शाळकरी मुलांना शिष्यवृत्तीसाठी आधारकार्ड बॅंकखाते व मोबाईल नंबरला लिंक केल्याशिवाय अर्ज भरता येत नाही. तालुक्‍यात अशी चार केंद्रे होती. सध्या त्यापैकी एकच केंद्र सुरू आहे. त्यामुळे तालुक्‍यातील विद्यार्थ्यांची एकच तारांबळ उडाली.\nलाखांदूर (जि. भंडारा) - तालुक्‍यातील अनेक शालेय विद्यार्थ्यांना सध्या आधारकार्ड बॅंकखात्याला लिंक करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. तालुक्‍यात येथील एकमेव केंद्र सुरू असल्याने रात्रभर विद्यार्थ्यांची रांग दिसून येते. यात १० ते १२ तासांनंतर आधार लिंक होत असल्याने शाळकरी मुलामुलींनी आधार केंद्र वाढविण्याची मागणी केली आहे.\nसध्या शाळकरी मुलांना शिष्यवृत्तीसाठी आधारकार्ड बॅंकखाते व मोबाईल नंबरला लिंक केल्याशिवाय अर्ज भरता येत नाही. तालुक्‍यात अशी चार केंद्रे होती. सध्या त्यापैकी एकच केंद्र सुरू आहे. त्यामुळे तालुक्‍यातील विद्यार्थ्यांची एकच तारांबळ उडाली.\nदिवसभर नेटवर्कची समस्या असते. त्यामुळे येथील आधार केंद्रात ग्रामीण भागातील विद्यार्थी रात्री १२ वाजेपर्यंत येतात. ते केंद्रासमोर रांग लावून उभे राहातात. मात्र त्यांचा नंबर सकाळी आठ वाजता लागतो. तरीही आपले शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना रात्री जागरण करून आधार लिंक करावा लागत आहे. या रांगेत इयत्ता सातवी ते पदवीपर्यंतचे विद्यार्थी आधार लिंक करण्यासाठी १२ तास रांगेत राहतात.\nलाखांदूर तालुक्‍यातील बीएसएनएलच्या ब्रॉडबॅंडच्या नेटवर्कचे काम सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत चांगले चालते. त्यानंतर मात्र, स्पीड मंद होतो. त्यामुळे शाळकरी मुलांची तारांबळ उडत आहे. त्यामुळे शाळकरी मुलांना आधार लिंकसाठी शाळेतच पर्याय व्यवस्था करून देण्यात यावी आणि तालुक्‍यात आधार केंद्र वाढविण्यात यावे, अशी मागणी तालुक्‍यातीळ जनतेने केली आहे.\nनाशिक - इंधन दरवाढीसह महागाईचा दणका, टंचाई स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. १८) दसरा- दिवाळी खरेदीचा जेमतेम उत्साह होता. आकर्षक विक्री...\nजळगावात पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार\nजळगाव : शहरातील कोल्हे हिल्स सौखेडा शिवारातील जाणता राजा शाळेजवळच पत्री शेड मध्ये वास्तव्यास असलेल्या बांधकाम मजुरांच्या पाच वर्षीय मुलीला गाढझोपेत...\nदसरा उजाडला. मोरूचा बाप मोरूला म्हणाला, ‘‘मोऱ्या, लेका ऊठ, पसरलायस काय असा आज दसरा सकाळी उठावे, मुखमार्जन करून जनलोकात सोने वाटावे असा परिपाठ आहे....\nऔरंगाबाद - धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाला तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी गुरुवारी (ता. १८) बुद्धलेणी...\nयेवल्यात दोन ते अडीच लाख क्विंटल कांदा शिल्लक\nयेवला - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज उन्हाळ कांद्याला सर्वोच्च असा दोन हजार ७०० रुपये भाव मिळाला. भावातील वाढीमुळे आवकेतही वाढ होऊन रोज दहा ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://simollanghan.blogspot.com/2015/02/blog-post_32.html", "date_download": "2018-10-19T14:34:07Z", "digest": "sha1:6O5YT5NCT6MOMJS63JREXHEHTJZYMXDI", "length": 4636, "nlines": 91, "source_domain": "simollanghan.blogspot.com", "title": "सीमोल्लंघन: सीमोल्लंघन: जानेवारी - फेब्रुवारी २०१५", "raw_content": "\n'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...\nसमाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...\n'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे \"सीमोल्लंघन\"\nगेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम\nसीमोल्लंघन: जानेवारी - फेब्रुवारी २०१५\nसीमोल्लंघन: जानेवारी - फेब्रुवारी २०१५\nया अंकात . . .\nई – प्रशासन गावोगाव पोहोचवताना . . .\nबीजॊत्सव २०१५ – प्रश्नांकडून उपायांकडे...\nचारुता गोखलेच्या संशोधनाला प्रथम पारितोषिक \nनव्या वर्षाची अशीही सुरुवात \nगणेश बिराजदारचे धरामित्र सोबत काम सुरु\nवडाळ्यातील वाहनचालकांची आरोग्य तपासणी\nपाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस & डेमोक्रसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2018-10-19T14:24:22Z", "digest": "sha1:2ASLUKDVYVX2XD7YOR62JENKFAZCCBY5", "length": 7608, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अंतरिम लाभांशाचीही अपेक्षा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआरबीआयकडून सरकारला अगोदरच 50 हजार कोटी\nमुंबई: रिझर्व्ह बॅंकेने केंद्र सरकारला 2017-18 साठी 50 हजार कोटी रुपयांचा लाभांश दिला आहे. मागील वर्षीपेक्षा यात 63 टक्के वाढ झाली आहे. या लाभांशाची रक़्कम सरकारी बॅंकांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक सहकार्यासाठी उपयुक्त ठरू शकते. मात्र सरकारला चालू वर्षातूनही बॅंकेकडून अंतरिम लाभांशाची अपेक्षा असल्याचे आर्थिक व्यवहार सचिव एस. सी. गर्ग यांनी सांगितले.\nते म्हणाले की, रिझर्व्ह बॅंक त्यांच्याकडील अतिरिक्त निधी दरवर्षी केंद्र सरकारला लाभांशाच्या रूपात देत असते. रिझर्व्ह बॅंकेचे आर्थिक वर्ष जुलै ते जून असते. त्यानुसार बॅंकेने जुलै 2016 ते जून 2017 या वर्षात 30 हजार 659 कोटी रुपयांचा लाभांश सरकारला दिला होता. याखेरीज केंद्र सरकारने मागणी केल्याने मार्च 2017 अखेरीसही रिझर्व्ह बॅंकेने 10 हजार कोटी रुपयांचा अंतरिम लाभांश सरकारला दिला होता. त्याआधीच्या वर्षी (जुलै 2015 ते जून 2016) हा लाभांश सर्वाधिक 65 हजार 876 कोटी रुपये इतका होता.\nबुडीत कर्जांमुळे संकटात असलेल्या सरकारी बॅंकांना केंद्र सरकार ऑक्‍टोबर 2019 पर्यंत 2.11 लाख कोटी रुपयांची भांडवली मदत करणार आहे. त्यापैकी 11 हजार 336 कोटी रुपयांची मदत मागील महिन्यात देण्यात आली.\nमार्च 2019 पर्यंत आणखी 536 हजार 664 कोटी रुपये या बॅंकांना सरकारकडून मिळणार आहेत. रिझर्व्ह बॅंकेचा लाभांश त्याकामी येणार आहे. प्रत्येक बॅंकेला तिच्या उलाढालीतील किमान 20 टक्के रक़्कम राखीव म्हणून रिझर्व्ह बॅंकेत ठेवणे बंधनकारक असते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचार्ज-रिचार्ज आणि डिस्चार्ज-जीवनातील (भाग २)\nNext articleऔरंगाबाद तोडफोड प्रकरणी 41 जण अटकेत\nथेट परकीय गुंतवणुकीत समाधानकारक वाढ\nचांगल्या ताळेबंदामुळे इन्फोसिस तेजीत\nडॉलरच्या तूलनेत रुपया घसरला\nदेशांतर्गत पेट्रोलियम साठा वाढविण्यासाठी प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80/", "date_download": "2018-10-19T13:40:56Z", "digest": "sha1:WQT52UBE7HT2SQAHJE27CASJLGO3X4GE", "length": 12634, "nlines": 133, "source_domain": "marathimotivation.in", "title": "बोधकथा - सर्वात सुखी पक्षी कोण? - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome Home बोधकथा – सर्वात सुखी पक्षी कोण\nबोधकथा – सर्वात सुखी पक्षी कोण\nमला आवडलेला सर्वात सुंदर बोधकथा\nसर्वात सुखी पक्षी कोण\nएका जंगलात एक कावळा रहात होता. आपला दिवस आनंदाने आणि सुखाने घालवत तो आयुष्य काढत होता. आपण सर्वात सुखी पक्षी आहोत अस त्याला वाटायचं आणि त्याच आनंदात तो जगत होता.\nएक दिवस जंगलातल्या तळ्याकाठी बसला असताना त्याला त्या तळ्यात पोहोत असलेला राजहंस दिसला. तो पांढराशुभ्र आणि डौलदार पक्षी पाहून तो थोडा हिरमुसला आणि विचार करू लागला,” मी असा काळा कुळकुळीत एकदम आणि हा पक्षी एकदम शुभ्र, खरच हाच जगातला सर्वात सुखी पक्षी असावा, मी उगाचंच मला सुखी समजत होतो ” असा विचार करत तो त्या राजहंसाकडे गेला आणि त्याला आपल्या या भावना बोलून दाखवल्या.\nतो राजहंसही म्हणाला,” खरं आहे मित्रा तुझं, मी ही समजत होतो असं, पण एके दिवशी मी एका पोपटाला पाहिलं , मला एक रंग आहे पण त्याला दोन रंग होते, खरच तो माझ्यापेक्षा सुखी असणार रे “\nमग हा कावळा पोपटाच्या शोधात निघाला. एका पोपटाला गाठून त्याने सगळी कथा ऐकवली. तो पोपट हसत म्हणाला ,” माझा ही समज असाच होता, मी स्वतःला खरच सुखी समजत होतो पण एके दिवशी मी एका मोराला पाहिलं आणि मला जाणवलं कि तोच सगळ्यात सुखी पक्षी आहे पृथ्वीवर , कारण त्याच्या अंगावर अगणित रंग आहेत “\nहे ऐकून कावळा अजून संभ्रमित झाला. आणि मोराच्या शोधात निघाला. एका प्राणी संग्रहालयात एका पिंजर्यात त्याला एक मोर दिसला. शेकडो लोकं त्याच्या भोवती गोळा होवून त्याचं गुणगान करत होते. आता कावळ्याला खात्री पटली कि हाच जगातला सर्वात सुखी पक्षी.\nकाही वेळाने सर्व लोक निघून गेल्यावर हा त्याच्या पिंजऱ्याजवळ गेला आणि आत्तापर्यंत झालेला सगळा घटनाक्रम त्याला ऐकवला आणि म्हणाला,” मयुरराज, आपण खरच खूप सुंदर आहात, रोज हजारो लोक तुम्हाला पाहायला येतात आणि तुमची स्तुती करतात , मला मात्र कुठं गेलं कि हुसकावून लावतात, आपण सगळ्यात सुखी पक्षी आहात या भूतलावर \nतो मोर खिन्नपणे हसत म्हणाला,” मला ही सगळ्यात सुंदर आणि सुखी पक्षी असल्याचा अभिमान होता मित्रा पण माझ्या या सौंदर्यामुळे मी पिंजर्यात अडकलोय, सगळं प्राणी संग्रहालय फिरून बघ तुला इथे सगळे पक्षी दिसतील पिंजर्यात पण कावळा नाही दिसणार कुठे , आणि त्यामुळे मी असा निष्कर्ष काढतोय सध्या कि कावळा हा सर्वात सुखी पक्षी आहे कारण तो त्याच्या मर्जीने कुठेही उडू शकतो आणि जावू शकतो ….\nआपण नेहेमी समजत असतो कि आपले नातेवाईक , मित्र ,सहकारी , आजूबाजूचे लोक हे जास्त सुखी आहेत आपल्यापेक्षा, पण प्रत्यक्षात काही वेगळाच असतं. “भला उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसी ” ह्या प्रश्नाचं उत्तर शोधतच आपली जिंदगी चालली आहे.\nप्रत्येकाला त्याच्या त्याच्या परीने दु:खं आहे आणि सुख ही आहे , त्यांच्या नशीबावर आपलं नशीब घासत बसून उपयोग नाही, आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवा कारण समर्थ सांगून गेलेत\n” जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तूच शोधोनी पाहे ……\nNext articleIPS विश्वास नांगरे पाटील यांनी भाषणात बोललेली एक सुंदर कविता नक्की वाचा\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/525046", "date_download": "2018-10-19T13:37:08Z", "digest": "sha1:SRKXAVBZ26RV54CHGVJEP6YAFAUBTUNW", "length": 10582, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "झी मराठी अवॉर्ड्सवर लागिरं झालं जीची ठसठशीत मोहोर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » झी मराठी अवॉर्ड्सवर लागिरं झालं जीची ठसठशीत मोहोर\nझी मराठी अवॉर्ड्सवर लागिरं झालं जीची ठसठशीत मोहोर\nमहाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी झी मराठीने यावर्षी अठरा वर्षे पूर्ण केली. अठरा वर्ष म्हणजे एका अर्थाने नवतारुण्यात पदार्पण. यामुळेच यावर्षी ‘उत्सव नात्यांचा नवतारुण्याचा’ अशी संकल्पना घेऊन झी मराठी अवॉर्ड्सचा सोहळा अतिशय रंगतदार पद्धतीने पार पडला. ज्यामध्ये 10 पुरस्कार पटकावत ‘लागिरं झालं जी’ने बाजी मारली. त्यापाठोपाठ ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेनेही सात पुरस्कार मिळवत आपला ठसा उमटवला.\nप्रेक्षकांच्या मतांद्वारे निवडण्यात येणाऱया या पुरस्कारांसाठी यंदा भरघोस मतदानही झाले. राज्यातील 22 शहरांमधून झालेल्या या मतदान प्रक्रियेत प्रत्यक्ष मतदान, फेसबुकद्वारे मतदान, वेबसाईटवरून मतदान आणि मिस्ड् कॉलद्वारे मतदान असे पर्याय ठेवण्यात आले. या सर्व माध्यमांतून प्रेक्षकांनी 12 लाखांच्यावर मतांचा पाऊस पाडत भरभरून प्रतिसाद दिला. झी मराठीवरील मालिकांमधील कलाकारांचे रंगतदार नफत्य सादरीकरण ‘चला हवा येऊ द्या’च्या कलाकारांनी उडवून दिलेली धम्माल आणि जोडीला संजय मोने आणि अतुल परचुरेसारख्या अनुभवी कलाकारांनी आपल्या निवेदनातून केलेल्या तुफान फटकेबाजीने हा कार्यक्रम एका वेगळय़ा उंचीवर नेला. सळसळता उत्साह आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडलेला हा सोहळा 15 ऑक्टोबरला सायंकाळी 7 वाजता झी मराठी आणि झी मराठी एच डी वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. यावर्षी ‘लागिरं झालं जी’ आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगणार असं चित्र सुरुवातीपासूनच निर्माण झालं होतं. याचा प्रत्यय प्रत्यक्ष पुरस्कार सोहळय़ातदेखील आला. ज्यामध्ये ‘लागिरं झालं जी’ या मालिकेने सर्वोत्कृष्ट शीर्षक गीत, सर्वोत्कृष्ट सहाय्यक स्त्राr आणि पुरुष व्यक्तिरेखा, सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा, सर्वोत्कृष्ट बालकलाकार, सर्वोत्कृष्ट जोडी, सर्वोत्कृष्ट आजी, सर्वोत्कृष्ट वडील, सर्वोत्कृष्ट नायिका, सर्वोत्कृष्ट जोडी असे पुरस्कार पटकावित या सोहळय़ावर आपली ठसठशीत मोहोर उमटवली. तर सर्वोत्कृष्ट भावंडं, सर्वोत्कृष्ट सासरे, सर्वोत्कृष्ट आई, सर्वोत्कृष्ट सून, सर्वोत्कृष्ट कुटुंब आणि सर्वोत्कृष्ट नायक असे पुरस्कार मिळवत सोहळय़ावर आपली छाप सोडली. यंदाचा सर्वोत्कृष्ट मालिकेच्या पुरस्कारांसाठीही या दोन मालिकांमध्ये जोरदार चुरस रंगली. प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद हा समसमान होता. त्यामुळे या दोन्ही मालिकांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला.\nयावर्षीच्या सोहळय़ाची शान ठरली ते यात सादर झालेले रंगतदार परफॉर्मन्स यातही लक्षवेधी ठरली ती प्रसाद ओक आणि पुष्कर श्रोत्रीने सादर केलेली कव्वाली. ‘युं ही सौ साल तक झी मराठी हम भी देखेंगे’ म्हणत या दोघांनी ही कव्वाली सादर करत एकच धम्माल उडवून दिली. तर अजिंक्य-शितल, राणा-अंजली, समीर-मीरा, नीरज-नुपूर या जोडय़ांचा रंगतदार डान्स आणि मल्लिका-जुई, राधिकöशनाया, भानू-शोभा मधील टशन दाखवणाऱया डान्स परफॉर्मन्सने उपस्थितांची मने जिंकली. याशिवाय ‘चला हवा येऊ द्या’च्या टीमने सादर केलेल्या स्किटने प्रेक्षकांना खळखळून हसवले. कलाकारांसोबतच सूत्रसंचालक संजय मोने आणि अतुल परचुरेंनी विनोदाचं अचूक टायमिंग साधत आपल्या खुमासदार निवेदनाने हा सोहळा अधिकच रंगतदार बनवला.\nट्विटरने ब्लॉक केले परेश रावल यांचे अकाऊंट\nसरस्वती मालिका नव्या वळणावर\n11 ऑगस्टला होणार सर्वांचेच प्रॉब्लेम्स सॉल्व्ह\nसागरिका म्युझिकचे शॉर्टफिल्म दिग्दर्शनात पदार्पण\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nशिर्डीत पंतप्रधानांकडून विकासकामांचे उद्घाटन\nसलीम-सुलेमान यांचा मराठीत प्रवास\nएसबीआयच्या माजी प्रमुख अरूंधती भट्टाचार्य रिलायन्स इंडस्टीजच्या संचालकपदी\n#METOO : एम.जे.अकबर यांच्या याचिकेवरील सुनावणी 31 ऑक्टोबरला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/535595", "date_download": "2018-10-19T14:04:25Z", "digest": "sha1:EH2C2P4NVRS7HUFV7NMNEULNUDFRDYIF", "length": 4856, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आजचे भविष्य गुरुवार दि. 23 नोव्हेंबर 2017 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 23 नोव्हेंबर 2017\nआजचे भविष्य गुरुवार दि. 23 नोव्हेंबर 2017\nमेष: प्रवास यशस्वी होतील, कमिशन व्यवसायात मोठय़ा प्रमाणात धनलाभ.\nवृषभः प्रामाणिकपणाचे फळ मिळेल, नवे स्नेहसंबंध जोडण्यास उत्तम.\nमिथुन: काही नियम पाळल्यास लाभदायक व भाग्योदयकारक ठरेल.\nकर्क: पूर्वजांच्या काही गुप्त गोष्टी समजतील, त्यामुळे आडाखे बदलतील.\nसिंह: सरकारी नोकरीच्या प्रयत्नात यश, भाग्योदयाची संधी.\nकन्या: किंमती वस्तू खरेदीने समृद्धी, दुसऱयांच्या जीवनात आनंद फुलवाल.\nतुळ: जुन्या इलेक्ट्रीक वस्तू जीवघेण्या ठरतील, अपघात व दुर्घटना योग.\nवृश्चिक: ज्ये÷ कन्येमुळे भाग्योदय पण पुत्रामुळे संकटात सापडाल.\nधनु: अनेक मार्गाने धनलाभाची शक्मयता, शत्रूची भंबेरी उडेल.\nमकर: मुक्मया प्राण्यांचा जीव वाचवलेला असेल तर भाग्य उजळेल.\nकुंभ: अविरत कष्ट व प्रामाणिकपणाचे रुपांतर उत्कर्षात होईल.\nमीन: भावंडांकडून नुकसान पण तुमच्या कर्तृत्वाला मोठे यश लाभेल.\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 22 जून 2018\nवाचन संस्कृती : काही प्रश्न\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nशिर्डीत पंतप्रधानांकडून विकासकामांचे उद्घाटन\nसलीम-सुलेमान यांचा मराठीत प्रवास\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2017/12/blog-post_16.html", "date_download": "2018-10-19T12:59:40Z", "digest": "sha1:5APTUFKFFFEO4L2FU7EIXRYSNIETNMAA", "length": 34605, "nlines": 196, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: हार्दिक पटेल आणि हार्दिक पंड्या", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nहार्दिक पटेल आणि हार्दिक पंड्या\nमी नवखा पत्रकार होतो तेव्हा ज्येष्ठांकडून अनेक गोष्टी ऐकत होतो आणि समजून घेत होतो. १९७० च्या आसपासची गोष्ट आहे. तेव्हा इंदिराजींनी लोकसभा बरखास्त करून मध्यावधी निवडणूकीची घोषणा केलेली होती. सहाजिकच दैनिक ‘मराठा’च्या संपादकीय विभागात तेव्हा सतत निवडणूकांचीच चार्चा रंगलेली असायची. त्यात एका ज्येष्ठ सहकार्‍याने बहुधा १९५२ वा १९५७ च्या सार्वत्रिक निवडणूकीतला किस्सा कथन केला होता. त्या आरंभीच्या काळामध्ये पुण्याचे थोर कॉग्रेसनेते म्हणून काकासाहेब गाडगीळ ओळखले जात. तर त्यांचे तरूण सुपुत्र विठ्ठलराव गाडगीळ प्रजा समाजवादी पक्षाचे उर्जावान नेता होते. त्या काळात समाजवादी पक्षाचा दबदबा होता आणि बहुतांश कॉलेज जीवनातील तरूणांना त्या समाजवादी विचारांचे आकर्षण असायचे. स्वाभाविकच विठ्ठ्लराव गाडगीळ समाजवादी पक्षात दाखल झाले असल्यास आश्चर्य नव्हते. त्या निवडणूकीत आक्रमक भाषण करणारे म्हणून विठ्ठलरावांना अनेक सभांमध्ये आमंत्रण असायचे. तशीच एक सभा म्हणे पिंपरी चिंचवड भागात कुठेतरी होती आणि आपल्या आवेशपुर्ण भाषणात विठ्ठलरावांनी कॉग्रेसचे पुरते वाभाडे काढलेले होते. आज ज्या आवेशात कुणीही भाजपावाला तावातावाने कॉग्रेसवर टिकास्त्र सोडतो, तो नजरेसमोर आणला; तर विठ्ठ्लरावांचे भाषण ऐकल्यासारखे वाटेल. पुढे विठ्ठलरावच कॉग्रेसमध्ये दाखल झाले आणि विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील तॊच एक राजकीय प्रचलीत परंपरा होती. समाजवादी पक्षांने चिखलातून मडकी तयार करायची आणि भाजायला कॉग्रेसच्या भट्टीत पाठवायची, असाच शिरस्ता होता. सुपुत्राचे भाषण आदल्या दिवशी झाले, त्याच जागी दुसर्‍या दिवशी पिताश्री काकासाहेब गाडगीळांचे भाषण ठेवलेले होते. काकासाहेब अतिशय कुशाग्र बुद्धीचे व नेमस्त पुढारी होते. आपल्या भाषणाची सुरूवातच त्यांनी अशी केली, की बाप कोण आहे, ते काही मिनीटातच श्रोत्यांना समजून गेले. त्यांचे शब्द काहीसे असे होते,\n‘बंधूभगिनींनो, कालही इथे प्रचारसभा होती आणि आजही निवडणूकीची प्रचारसभा आहे. कालही इथे गाडगीळ आले होते आणि आजही गाडगीळच बोलायला उभे आहेत. फ़रक इतकाच आहे, की काल नुसताच उत्साही उथळ उतावळा आवेश आलेला होता. आज इथे दुरगामी जीवनाकडे बघणारा सुबुद्ध विचार आलेला आहे.’ बाकी पुढल्या भाषणात काकासाहेब काय बोलले त्याला महत्व नाही. पण आरंभीच्या एका वाक्यात त्यांनी जे काही सांगितले, त्याचा अर्थ मतदारांना वा श्रोत्यांना नेमका उमजला होता. ही तब्बल साठ वर्षापुर्वीची गोष्ट इतक्यासाठी आठवली, की मागल्या दीड महिन्यात भारतीय माध्यमातून व चर्चांमधून हार्दिक, अल्पेश, जिन्गेश व राहुल गांधी यांच्या आवेशपुर्ण गर्दी खेचणार्‍या सभा व भाषणांची चर्चा खुपच रंगलेली होती. पण शेवटच्या दहा दिवसात तिथेच येऊन नरेंद्र मोदी यांच्यासारखा पोक्त व मुरब्बी नेता काय करून गेला, हे माध्यमांना अजून उलगडलेले नाही. म्हणून तर दीड महिना जो फ़ुगा सर्व शक्ती पणाला लावून फ़ुगवला, तो आपल्याच तोंडावर कशाला फ़ुटला. त्याचे उत्तर गेले दोन दिवस माध्यमातले शहाणे शोधत आहेत. नोटाबंदी व जीएसटी यांच्याखेरीज राहुल गांधींनी उध्वस्त करून टाकलेले विकासाचे गुजरात मॉडेल; निदान एक्झीट पोलमध्ये तरी जसेच्या तसे शाबूत असल्याचेच दिसते आहे. किमान अशा पोलमध्ये तरी त्या गुजरात मॉडेलच्या ठिकर्‍या ठिकर्‍या उडालेल्या बघायला ऐकायला मिळतील, अशी या तमाम राजकीय विश्लेषक संपादकांची अपेक्षा होती. पण त्याचा मागमूसही एक्झीट पोल दाखवत नसेल, तर त्यांना साठ वर्षापुर्वी काकासाहेब गाडगीळ काय म्हणाले, तेही समजू शकणार नाही. कुठल्याही गंभीर लढाईत वा संघर्षात उथळ उत्साही उतावळेपणा कामाचा नसतो. इतकाच त्यातला आशय असून गुजरातमध्ये धुमशान घालणार्‍या अननुभवी चौकडीला त्याचा थांगपत्ताही लागलेला नव्हता.\nअर्थात सवाल हार्दिक, अल्पेश वा जिग्नेश यांच्या अपुर्‍या अनुभवाचा नव्हता वा नाही. ते नवे तरूण आहेत आणि लाथ मारीन तिथे पाणी काढीन अशी मस्ती अंगात असताना त्यांनी असेच वागले पाहिजे. पण अशा मस्तीत पन्नाशीच्या जवळ पोहोचलेल्या राहुलनी किती झोकून द्यावे राहुल बोलतात म्हणून पत्रकार संपादकानी किती वहावत जावे, याला मर्यादा असली पाहिजे. गल्लीतल्या चार पोरांनी उठून सचिन किंवा विराटला कसोटी सामन्यात धुळ चारण्याची भाषा करायला हरकत नसते. पण ज्यांचे आयुष्य क्रीडा समालोचन करण्यात खर्ची पडलेले असते, त्यांनी अशा शेफ़ारलेल्या पोरांच्या आव्हानावर जुगार किती खेळावा, याला नक्कीच मर्यादा असते. ती मर्यादा माध्यमांनी अभ्यासकांनी व जाणत्यांनी गुजरात निवडणुकीत ओलांडली. म्हणून आता त्यांच्या तोंडावरच त्यांनी फ़ुगवलेला फ़ुगा फ़ुटलेला आहे. फ़ुग्यात हवा भरली मग फ़ुगतो आणि त्याच्या खर्‍या आकारापेक्षाही मोठा दिसू शकतो, हे जगाला मान्य आहे. पण त्या फ़ुग्यात पोकळी असते आणि इवलीशी वास्तवाची टाचणी लागली तरी फ़ुगा फ़ुटण्याची कायम शक्यता असते. किंबहूना फ़ुगा फ़ुगवणार्‍यांनीही तो आवाक्याबाहेर गेल्यास आपल्याच तोंडावर फ़ुटू नये याची काळजी घ्यायची असते. त्याचे भान शहाण्या पत्रकारांनी किती सोडले आहे, त्याची साक्ष या निमीत्ताने मिळाली. उठलासुटला प्रत्येक शहाणा हार्दिक पटेल कसा मोदी व भाजपाला लोळवणार, त्याची ग्वाही देत होता. पण त्यापैकी कोणालाच अलिकडे क्रिकेटच्या संघात अवतीर्ण झालेला आणखी एक हार्दिक अजिबात आठवला नाही, त्याचे नाव हार्दिक पंड्या असे आहे. तो प्रचलीत नियम वा प्रथेनुसार क्रिकेट खेळत नाही. मूळात संघात गोलंदाज म्हणून दाखल झालेला हार्दिक पंड्या मधल्या फ़ळीत फ़लंदाजीला जातो आणि असा काही धुमाकुळ घालतो, की खेळाची व सामन्याची दिशाच बदलून टाकतो.\nहार्दिक पंड्या हा फ़लंदाजीला आला, मग समोरच्या संघातील भल्या भल्या गोलंदाजांना भिती वाटते. कारण हा फ़लंदाज कसाही बॅट फ़िरवत असतो. कुठल्याही चेंडूवर तो पुढे येऊन वा मागे जाऊन फ़टका हाणतो. कुठल्याही अभिजत क्रिकेट शैलीत बसणार नाही अशी त्याची फ़लंदाजी आहे. पण त्याने चारपाच षटकात घातलेल्या गोंधळामुळे संघाच्या खात्यात ५०-७० धावांची मोक्याच्या क्षणी भर पडते आणि सामना जिंकण्यासाठी आवश्यक असलेला धावांचा दर वा गती यांचे समिकरण विस्कटून जाते. आजच्या भारतीय राजकारणात नरेंद्र मोदी हा असाच एक खेळाडू आहे. तो कुठल्या शब्दावर, विषयावर किंवा आरोपावर कसा उलटा फ़टका हाणणार, याचाही विचार विरोधकांना आधीपासून करता येत नाही. सामना खेळायचा असतो तसाच जिंकायचाही असतो. त्यामुळे नुसत्या आवेश वा उत्साहाने काहीही होऊ शकत नाही. तर विजयापर्यंत आपल्या संघाला घेऊन जायचे आणि त्यासाठी आपल्या विकेट जाण्याची फ़िकीर न करता समोरच्या गोलंदाज व क्षेत्ररक्षकांना पुरतेब नामोहरम करून टाकायचे; ही हार्दिक पंड्याची शैली आहे. नरेंद्र मोदी यांची निवडणुकीच्या आखाड्यातली शैली त्यापेक्षा तसूभर वेगळी नाही. पण राजकीय अभ्यासक मोदींनी शिष्टाचार पाळला नाही म्हणून बोलतात आणि क्रिकेटचे समालोचक हार्दिक पंड्याने चुकीचा फ़टका मारला म्हणतात. मुद्दा खात्यात धावा जमण्याचा असतो, तसाच निवडणूकीत जागा जिंकण्याचा असतो. पण हार्दिक पटेलच्या आरक्षण आंदोलनाच्या गर्दीत हरवलेल्या अभ्यासक विश्लेषकांना राजकारणात अवतरलेल्या हार्दिक पंड्याची दखल घ्यावी असेही वाटले नाही. मग त्याच राजकीय हार्दिक पंड्याने हाणलेला एखादा चेंडू षटकार येऊन त्यांच्या नाकावर आदळला तर चुक कोणाची दोन गाडगीळातला फ़रक ज्यांना ओळखता येत नाही, त्यांची स्थिती कायम अशीच होत आलेली आहे.\nमिडियावाले गेले दोन-तिन महिने गुजरात मधील जनता नाराज आहे असा डंका पिटत होते अगदि दुसर्या फेरीतील मतदान होई पर्यंत हिच कोल्हेकुई चालू होती. हे सर्व केवळ एका पन्नास वर्षे राज्य करणार्यां पक्षा च्या हितासाठी चालले होते व राहिल.. कारण यांना अवहान करणारा मायका लाल अजुन जन्म घ्यायचाय/ किंवा आजुन पुर्ण जनाधार घ्यायचाय/ समाज आजुन सुधारायचा/ सुशिक्षीत व्हायचा/ ईतर अनंत गंभीर समस्या (दारिद्र्य, बेरोजगारी, शिक्षण, भ्रष्टाचार शेतकरी पाणी विज, खते, बाजारभाव, न्यायालयीन अन्याय) बरोबरच मिडियावाले हि एक मोठी समस्या पण आहे परंतु इतर जिवन मरणाच्या समस्या पुढे या मुद्द्यावर जनमत मागुन निवडणूक कौल घेण्याची रिस्क कोणी घेऊ शकत नाही त्यामुळे या भारत वर्षांत/खंडप्राय देशात शापीत भुमी असल्या प्रमाणे देव सुद्धा हतबल झाले आता सुपर देव जन्मायचाय किंवा जन्म घेइल की नाही हि हजारो वर्षा पासुनची अपुर्ण गोष्ट आहे.. व सामान्य माणसाला तशीच राहिल असे वाटत असते.. त्यामुळे तो तसाच जिवन कठंत असतो व या परदेशी व देशी राष्ट्रवीरोधी शक्ती बरोबर लढण्याचे बळ त्याल नसते..\nपरंतु या मिडियावाले असे करतात हे पण विविध मिडिया वरील चर्चांत भाजपचे प्रवक्त्ये शालजोडीतील मारुन दाखवून देत नाहीत. कारण मिडियावाले ची ताकद व देशवासियांची बुद्धी याची पुर्ण खात्री यांना असते. व टिव्हीचे प्रेक्षक यांची संघटना कुठे अस्थीतीत्वात असल्याचे दिसत नाही. की सरकार बदलून पण असे काही प्रयोग करण्याचे सत्तेत मश्गुल/ विरोधी पक्ष सत्तेवर असतानाच्या दबावाखाली सुचत नसावं.\nतसेच नेहमी प्रमाणे न्युज पेपर किमती या चार- पाच रुपये च्या वरती काही जात नाहीत त्यामुळे वृत्तपत्रे चालवणार कशी असा युक्तिवाद केला जातो ( तसाच युक्तिवाद 20-25 वर्षां पुर्वी सरकारी नोकर व पोलिस न्यायालये यांच्या बाबतीत केला जात होता त्यामुळे ते भ्रष्टाचार करतात असा युक्तिवाद रोज होत होता आता त्यांच्या पगारात 20 पटीने वाढ झाली तरी भ्रष्टाचार जोरात चालुच आहे म्हणजे दोन्ही कडुन लुट) तसेच मिडिया/न्युज पेपर च्या किमती वाढवल्या तरी त्यांची पार्शीलीटी/भ्रष्टाचार चालूच रहाणार.\nयांची चाचणी गेले काही दिवस चालू होती तसेच मिडियावाले बुमर मन गुजरात पिंजून काढत होते त्यामुळे भाजप जिंकणार हेही माहिती असणार परंतु यामुळे भाजपाला अणखी जास्त मते मिळणार ह्या मुळे भाजपला गुजरात निवडणूक जड जात आहे असे वारंवार सांगत होते. हि शुद्ध फसवणूक आहे.\nआता कणखर किंवा तसे नेतृत्व असलेला भाजपच्या विरोधात नेतृत्व नाही असे म्हणुन इतके दशके सत्तेवर असताना भ्रष्टाचार, जातीयवादी, गरिबी बेरोजगारी, अशिक्षीत मागासलेली लोकसंख्या वाढ स्पोट, राजेशाही प्रमाणे अध्यक्ष/पंतप्रधान होणारा काँग्रेस पक्ष या समस्या सोडवण्यासाठी निष्फळ ठरलेल्या पक्षाच्या या समस्या सोडवण्यातील अपयशा कडुन लक्ष उडवण्यात मिडियावाले व आपण सर्व यशस्वी झालो आहोत.\nकाय या समस्या मुळच सामान्य माणसाने काँग्रेस ला हटवले नाही काय आणि भारतीयांची आठवण किती सहज आणि पटकन 3.5 वर्षे मध्ये विसरली.\nत्याचमुळे ह्या देशात असेच हेलकावे खात जगत रहावे लागणार. कधी तरी एखादा वाजपेयी, मोदी 2-5 वर्षे राज्य करणार व त्याचा उपयोग पण काही वेळा अनेक काँग्रेस सत्तेवर असताना करु शकणार नाहीत असे निर्णय करुन घेणार. जसे व्होटींग मशीन, याच मिडियावालेना भारतात पाउल ठेवण्याची परवानगी, GST, नोटबंदी, आणखी किती तरी निर्णय पण करुन घेतील जसे राज्य व लोकसभा एकदम निवडणूका.\nहे असेच चालणार का भाऊ.\nतुम्हीच अशा गोष्टी वर खोलवर विचार करु शकता/ मोदीजी पर्यंत नेऊ शकता या बाबत संशय नाही.\nहार्दिक पंड्या ची तुलना मोदींशी हे काही पटले नाही\nलोकसभेत मोदी टेस्ट मँच सारखे खेळले.\nमात्र आत्ता 20-20 मधील पांड्या सारखे खेळले\nयेवढेच भाऊंना म्हणायचे असावे\n पण अशा मस्तीत पन्नाशीच्या जवळ पोहोचलेल्या राहुलनी किती झोकून द्यावे म्हणून विचारताय अहो याचसाठी तर त्याला पप्पू म्हंटलं जातं.\nसंस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे\n‘हमाम मे सब नंगे है’, अशी एक हिंदीतली उक्ती आहे आणि त्याचीच प्रचिती सध्या येत आहे. चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर या अ...\nराफ़ायलवर मोदी गप्प का\nराफ़ायल लढावू विमान खरेदीच्या विषयावर इतके रणकंदन माजलेले असतानाही सातत्याने इतर विषयावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, याच बाबतीत मौनव्र...\nअर्थात सनातनी पुरोगामीत्व पाच वर्षापुर्वी मोदी बहूमत मिळवू शकतात, हे मी सांगू शकलो, त्याचा पाया मला इब्न खालदूनच्या मुकदीमा या चौदाव्या ...\nमतचाचणी विश्लेषण (४) मागल्या विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपाने युती मोडली व एकहाती शत-प्रतिशत सत्ता बळकावण्याचा कावा केलेला होता. ...\nसाडेचार वर्षापुर्वी लोकसभेची निवडणूक ऐन भरात होती आणि जवळपास ६० टक्के मतदान उरकलेले होते. अशावेळी नरेंद्र मोदींची लोकप्रियता इतकी शिगेला ...\nमतचाचणी विश्लेषण (५) आगामी लोकसभेच्या निवडणूका आणि त्यात मतदान कसे होईल, याविषयीची उत्सुकता स्पष्ट आहे. जितकी ती प्रत्येक पक्षातील नेत्...\n२०१९ ची लोकसभा, जिंकणार ‘कॉग्रेसच’\n(लेखांक पहिला) येत्या डिसेंबर महिन्यात पाच विधानसभांचे मतदान उरकलेले असेल आणि निकाल लागलेले असतील. त्यानंतर विनाविलंब सतराव्या लोकसभा ...\nसरडा मोसमाप्रमाणे आपले रंग बदलतो असे म्हणतात. ते सिद्धही झालेले आहे. त्याचे कारणही स्पष्ट आहे. निसर्गाने सुरक्षेसाठी सरडा नावाच्या प्राण्...\nबाजारबुणगे आणि रा. स्व. संघ\nSunil Tambe 3 August at 23:32 · प्लासी ते सांगली बंगालचा शेवटचा नबाब सिराज उद्दौला मातला होता. नबाबाचं सैन्य ब्रिटीश सैन्याच्या दुप्...\nमतचाचणी विश्लेषण (३) आगामी लोकसभा निवडणूकीचा संदर्भ घेऊन रिपब्लिक व एबीपी यांनी सी-व्होटरच्या मदतीने केलेल्या मतचाचणीचे निष्कर्ष बहुता...\n‘पाक कुल’भूषणाचे भवितव्य काय\nसत्तातुराणाम न भयम न लज्जा\nऔट घटकेचा नैतिक विजय\nपुरोगाम्यांचा जीवात जीव आला\nआणखी एक नैतिक विजय\nखरी परिक्षा पुढेच आहे\n२०१९ आणि दोन गुजराथी (लेखांक पहिला)\nहार्दिक पटेल आणि हार्दिक पंड्या\nदुसरा केजरीवाल नकोरे बाप्पा\nआपुलीच प्रतिभा भासे आपुलीच वैरी\nमन की बात, जन की बात\nजनरल जानेवारी आणि फ़ेब्रुवारी\nसौ सोनारकी, एक लोहारकी\nजहाँ पानी कम था.\n२ मिनीट ‘मॅगी’ पुरे झाली\nवास्तवाशी नाळ तुटलेले राजकारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-love-songs/%E0%A4%98%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A4%BE-108062800035_1.html", "date_download": "2018-10-19T14:39:32Z", "digest": "sha1:DO5AFSIRCAR6IODPGB3X2UG4Z5JOI7RI", "length": 9045, "nlines": 148, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "घन रानी साजणा ! | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nचुकले वाट रे, सांग ना\nतरी बाई सूर नवे नवे\nसुखद मधुर वाटतात हवे या मना\nवय ते लावी पिसे\nइथे तिथे गोड निळेपण\nबावरते मन साद घालि कोण यौवना \nकिती अधीर अधीर भाषा प्रीतीची\nमन माझे, मन माझे, मन बोलत नाही ग माझे\nकिती लाजे, किती लाजे, वेडे लाजरे ग मन माझे\nएक शपथ शपथ त्याला प्रीतीची\nहृदया रे अदया रे बोल ना\nचाणक्याप्रमाणे काय व्यर्थ आहे\nकथा गांधींच्या हत्येच्या आणखी एका कटाची\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nप्रत्येक आजारांवर सोपे उपाय\nकैरीच्या कोयीचे चूर्ण दही किंवा पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ घेतल्याने कृमी रोगात आराम ...\nरोजच्या पेहरावाला नवरात्रीचा साज\nभरजरी चनिया चोली, आरशांनी सजिवलेला घागरा, त्याला साजेसे अलंकार असा शृंगार करून नवरात्रीत ...\nपनीरच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्या धोका कमी होतो\nदररोज 40 ग्रॅम पनीर खाल्ल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. चीनमधील सूचो ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/super-awesome-facts-about-samsung/", "date_download": "2018-10-19T14:05:06Z", "digest": "sha1:DDOLYSLP7CRZAVUO5TRU5JD6RWY4W24F", "length": 16230, "nlines": 144, "source_domain": "marathimotivation.in", "title": "कोरियन कंपनी सॅमसंग बद्दल खूपच अजब गजब माहिती ! वाचून थक्क व्हाल", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome जनरल इंटरेस्टिंग फॅक्टस सॅमसंग (SAMSUNG) कंपनी बद्दल थक्क करणारे फॅक्टस | UNKNOWN FACTS ABOUT SAMSUNG...\nसॅमसंग ही कंपनी फक्त स्मार्टफोनच बनवते असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख वाचा, तुम्हाला विश्वास नाही बसणार हा सॅमसंग किती मोठा आणि विशाल आहे ते.\nमित्रांनो आज सॅमसंग कंपनी ला कोण ओळखत नाही. ते आपल्या सुबक, उच्च आणि दर्जेदार स्मार्टफोन्स मुळे प्रसिद्ध आहेत. सॅमसंग हा अप्पल कंपनी सारखे फक्त महागडे स्मार्टफोन बनवत नाही तर , तो अगदी दीड हजाराचा CDMA पासून ते 60 हजाराचा हायटेक स्मार्टफोन बनवण्या साठी प्रसिद्ध आहेत. पण ही कंपनी फक्त स्मार्टफोनच बनवते असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख वाचा, तुम्हाला विश्वास नाही बसणार हा सॅमसंग किती मोठा आणि विशाल आहे ते.\nसॅमसंग नावांमध्ये खूप मोठा अर्थ दडला आहे. सॅमसंग हा एक कोरियन शब्द आहे. यात सॅम म्हणजे तीन आणि संग म्हणजे तारे असा होता. म्हणून सॅमसंग म्हणजे three star थ्री स्टार असा होतो. जो कोरिया मध्ये खूप मोठं किंवा शक्तीशाली गोष्टींसाठी वापरले जाते. आज ही कंपनी त्याचा नावाला शोभेल अशीच तर घडली आहे.\nकंपनीची सुरुवात आणि विस्तार\nही गोष्ट कोणाला खरी वाटणार नाही पण सॅमसंग ही कंपनी सुरुवातीला नूडल्स विकायची. कंपनी ची स्थपना 1938 मध्ये ब्यून्ग चूल (Byung Chul) यांनी केली. ते नूडल्स सोबत माशे फळ भाज्या इत्यादी गोष्टी विकत असत. जवळपास १२ वर्षे त्यांनी हाच व्यवसाय केला. १२ वर्षा नंतर म्हणजे १९५० ला ते प्रथमच वेगळ्या क्षेत्रात उतरली.\nसॅमसंगने 1950 मध्ये प्रथमच इनशॉरन्स आणि रिटेल क्षेत्रात पाऊल ठेवलं. मग त्यातल्या यशानंतर तब्बल 20 वर्षा नंतर म्हणजेच 1970 मध्ये प्रथमच ती इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात उतरली त्यांनी त्याचं प्रथम tv हा 12 इंचाचा Black अँड white tv बाजारात उतरवला, आणि ते हळू हळू इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील दिग्ग्ज म्हणून नावारूपाला येत गेली.\nसॅमसंग चा पहिला tv\nत्यांनी 1983 च्या सुमारास त्यांनी त्यांचा पहिला कॉम्प्युटर बाजारात विक्रीसाठी आणला. पण त्यांना खर यश मिळालं ते 1990 मध्ये, त्या वर्षा पासून कंपनी ची वाढ झपाटयाने होऊ लागली, ते एका मागून एक यशाचे पर्वत सर करत गेले शेवटी सॅमसंग ही 2011 साली जगातील सर्वात जास्ती मोबाईल फोन बनवणारी आणि विकणारी कंपनी बनली.\nsamsung चे सध्या चे मुख्यालय\nसॅमसंगची सुरुवात फक्त 40 कर्मचार्यां सोबत झाली होती. पण सध्या 4 लाख 89 हजार कर्मचारी काम करतात. ही संख्या गूगल, मायक्रोसॉफ्ट आणि अप्पल या तीनही कंपनी चे मिळून होणाऱ्या कर्मचारांपेक्षा जास्ती आकडा आहे.\nही कंपनी 80 वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे. ही अवजड गोष्टी बनवणारी अग्रगण्य कंपनी असून दर वर्षी 30 मोठे जहांज Ships बनवते. त्यांचं ship बांवण्याची जागा जवळपास 400,000,000 स्क्वेर फूट च आहे, म्हणजे 40 कोटी स्क्वेर फूट, याला आणखी सोप्पे करू 40 कोटी स्क्वेर फुटामध्ये 5204 एवढे क्रिकेट ग्राऊंड बनवता येतिल.\nजगात विकल्या जाणाऱ्या सर्व फोन मध्ये 22.4 टक्के फोन हे सॅमसंगचे असतात. अप्पल च्या सर्व फोन मध्ये वापरले जाणारे प्रोसेसर, रॅटीना डिस्प्ले हे सॅमसंगच बनवते. आज जगातील 70 टक्के फोन्स मध्ये वापरले जाणारे प्रोसेसर म्हणजेच चिपसेट आणि रॅम हे सॅमसंगने बनवलेले असतात, आणि जगात बनवल्या जाणाऱ्या सर्व AMOLED डिस्प्ले मध्ये 95 टक्के हे सॅमसंगच बनवते.\nसॅमसंगने बांधलेला बुर्ज खलिफा\nसॅमसंगनेच जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा बांधली आहे. जी तब्बल 828 मीटर एवढी उंच आहे. या शिवाय Taipai 508 मीटर petronas tower 451 मीटर या पण सॅमसंगनेच बनवलेलं आहेत.\nसॅमसंग बद्दल आणखी काही फन फॅक्टस\nहि कंपनी वर्षी एक नॉन प्रॉफिटेबल ऑर्गनाइजेशन सॅमसंग मेडिकल सेंटर ला 100 मिलीयन डॉलर डोनेट करते.\nहि कंपनी कोरियचा संपूर्ण GDP च्या 17 टक्के एवढ आहे.\nजगभरात प्रत्येक मिनिटाला 100 सॅमसंग tv विकले जातात.\nसॅमसंग ची एक उप कंपनी टेकविन नावाची कंपनी साऊथ कोरिया साठी फायटर प्लेन, हेलीकॉप्टर, जेट इंजीन आणि सैनिकांसाठी कास सुविधा असलेल्या मोबाईल फोन बनवते.\nसाऊथ कोरिया मधील सर्वात मोठा थीम पार्क हा देखील या कंपनी ने बनवले असून ते पार्क त्यांचांच मालकीचा आहे.\nयातून एक गोष्ट शिकायला मिळाते ती म्हणजे मोठ्या वाटणाऱ्या गोष्टींची सुरुवात लहानच झाली होती. म्हणून अगोदर सुरुवात तरी करा लहान असेल तरी ती पुढे प्रचंड मोठी होऊ शकते.\nमित्रांनो कसा वाटला हा लेख आवडला असेल तर कॉमेंट करून नक्की कळवा. तुमच्या मित्रां सोबत या लेखाला शेर करा. आणि atoz मराठी च्या फेसबुक पेज ला लाईक करा धन्यवाद.\nPrevious articleमुकेश अंबानी चे जगातील सर्वात महागडे घर बघा काय आहे यात खास\nNext article25 शक्तीशाली विचार….विचार करण्या साठी ( यशशास्त्र सुविचार )\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे अरबोमध्ये\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे पूर्ण\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/milkagitation-poured-milk-street-pimpalgaon-manchar-131863", "date_download": "2018-10-19T14:10:31Z", "digest": "sha1:WCB7GEAKYEJJ7CRTR457MEBZL7XPXYJ2", "length": 12304, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "MilkAgitation poured milk on the street at pimpalgaon manchar #MilkAgitation पिंपळगावला रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध | eSakal", "raw_content": "\n#MilkAgitation पिंपळगावला रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध\nडी. के. वळसे पाटील\nगुरुवार, 19 जुलै 2018\nमंचर (पुणे): दूध बंद आंदोलनाला आंबेगाव तालुक्‍यात चौथ्या दिवशीही चांगला प्रतिसाद मिळाला. पिंपळगाव-खडकी (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (ता. 19) शेतकरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध केला.\nमंचर (पुणे): दूध बंद आंदोलनाला आंबेगाव तालुक्‍यात चौथ्या दिवशीही चांगला प्रतिसाद मिळाला. पिंपळगाव-खडकी (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (ता. 19) शेतकरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध केला.\nशेतकरी कृती समितीचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी नाशिक रस्त्यावर मंचर येथे आंदोलन करण्याची तयारी केली होती. पण, मंचरला आंदोलक येऊ नयेत, अशी यंत्रणा प्रशासनाने कार्यरत केली. त्यामुळे मंचरऐवजी पिंपळगाव येथे बांगर यांच्या नेतृत्वाखाली संतप्त दूध उत्पादकांनी आंदोलन केले. या वेळी उपसरपंच धनेश पोखरकर, भरत बांगर, पंकज पोखरकर, राहुल बांगर, बाळासाहेब बांगर, शंकर पोखरकर, देवराम बांगर, अनिल बांगर आदींसह शेतकरी उपस्थित होते.\nबांगर म्हणाले, \"दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरूर तालुक्‍यात झालेल्या सभेत दूधदराचा प्रश्‍न मांडला होता. त्या वेळी पोलिसांनी आमच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी दुधाला योग्य दर देण्याची घोषणा केली होती. परंतु, अद्याप कार्यवाही झालेली नाही.''\nखबरदारीचा उपाय म्हणून यावेळी मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगावात व मंचर शहरातून जाणाऱया पुणे-नाशिक रस्त्यावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.\nदुष्काळमुक्ती, महागाईविरोधात राष्ट्रवादीचा निफाड तहसीलवर धडक मोर्चा\nनिफाड : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप शिवसेनेच्या फसव्या सरकारविरोधात एल्गार पुकारत माजी आमदार दिलीप बनकर यांच्या...\nपुण्यातील ब्लड बँकेने दिले 'एक्स्पायरी डेट' संपलेलं रक्त\nपुणे : मंगळवार पेठे येथे असलेल्या ओम ब्लड बँकेने एका रुग्णासाठी 'एक्स्पायरी डेट' (मुदत संपलेले) रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत अन्न...\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nदेवांच्या भेटीलाही न्यायालयाचा अडसर\nभिलार : दसऱ्याच्या दिवशी दांडेघरच्या श्री केदारेश्वर आणि पसरणीच्या श्री काळभैरवनाथाच्या पालखी भेटीचा सोहळा नेहमीच्याच पारंपरिक वादग्रस्त जागेत न...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/11/blog-post_15.html", "date_download": "2018-10-19T13:02:58Z", "digest": "sha1:I22WSZM75NU7LOG5MXZVOSXRPZTB5265", "length": 29313, "nlines": 215, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: राहुलच्या आजीचे अनुकरण", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\n१८ सप्टेंबर २०१६ रोजी अकस्मात काश्मिरच्या उरी भागात भारतीय लष्करी तळावर पाक जिहादींनी घातपाती हल्ला केला आणि त्यात १९ भारतीय जवानांना मृत्यू झाला. त्यापैकी अनेकजण झोपेत होते वा गाफ़ील होते. त्याचा मोठा गाजावाजा झाला आणि देशभर संतापाची लाट उसळली होती. पाकला धडा शिकवावा म्हणून मोदी सरकारवर मोठेच राजकीय मानसिक दडपण आले होते. मात्र पंतप्रधान मोदी शांत होते आणि त्यांनी या हत्याकांडाचा जोरदार निषेध केला होता. भारतीय लष्कराच्या प्रवक्त्याने योग्यवेळी व योग्य असेल, तसे पाकला चोख उत्तर दिले जाईल; असे सांगितले होते. पण नेहमीप्रमाणे भारत काहीही करणार नाही आणि पुढल्या हल्ल्यापर्यत वातावरण शांत होऊन जाईल; अशीच बहुतेकांची अपेक्षा होती. आपले जवान योग्य उत्तर देतील आणि पाक जनतेनेच आता सावध रहावे, असा एक इशारा मोदींनी केरळातील एका जाहिर सभेत दिलेला होता. तेवढा इशारा वगळता मोदी उरीविषयी काहीही बोललेले नव्हते आणि दिवसरात्र वाहिन्यांवर, माध्यमातून पाक्ला धडा शिकवण्याची चर्चा वाढलेली होती. पण धडा म्हणजे काय, त्याचे चित्र स्पष्ट होत नव्हते. अशावेळी अमेरिकेच्या ‘वॉलस्ट्रीट जर्नल’ नावाच्या प्रतिष्ठीत दैनिकात एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्याचा आशय मोठा सूचक होता. तो पाकिस्तानसाठी होता. अलिकडले भारतीय नेते आणि विद्यमान भारतीय नेता, यात फ़रक आहे. नरेंद्र मोदी हे आज भारताचे पंतप्रधान आहेत आणि हा नेता धोका पत्करणारा माणूस आहे, असा त्याचा आशय होता. तो पाकिस्तानला उमजला नाही आणि नंतर दोनच दिवसात पाकचे नाक कापणारा सर्जिकल स्ट्राईक झालेला होता. तेव्हा पाकिस्तानला जे उमजले नाही, तसेच आज नोटाबंदीच्या निर्णयानंतर भारतीय विरोधी पक्षांना अजून मोदींच्या राजकारणाचे डावपेच उलगडलेले नाहीत.\nमोदी यांनी काहीही करावे आणि आपण त्याला कडाडून विरोध करावा, ही बाब वगळता आजकाल भारतीय राजकारण्यांपाशी अन्य कुठला कार्यक्रम वा धोरण उरलेले नाही. म्हणूनच मग नोटाबंदी नंतर देशाच्या प्रत्येक बॅन्केच्या दारात रांगा लागल्या. त्याचा लाभ उठवायला राहुल गांधी तिथे जाऊन पोहोचले आणि केजरीवाल यासारखे भुरटे राजकारणी जनता खुप त्रस्त असल्याचे नाटक रंगवू लागले. पण मोदींना असा विरोध हवा आहे की नको, याचा विचार एकाच्याही मनाला शिवला नाही. किंबहूना मोदींना आपल्या विरोधात असाच कल्लोळ व्हावा आणि नंतरच लोकांना नोटाबंदीचा लाभ मिळावा, असा डाव असेल तर अधिकाधिक लोकांना लाभ देऊन आपल्याकडे ओढण्यासाठी नरेंद्र मोदी काहीही करू शकतात. त्यात जसा सामान्य माणसाचा आर्थिक लाभ असतो, तसाच विरोधकांचा आक्रस्ताळा विरोधही आवश्यक असतो. थोडी आशंका मनात असेल आणि अनपेक्षित काही लाभ झाला, तर त्याचा आनंद अधिक असतो. नोटाबंदीचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळणारच आहे. कारण त्यामधून मोठ्या प्रमाणात काळापैसा निकालात निघणार आहे. म्हणजेच त्याचा जनतेला मिळणारा लाभ हमखास आहे. सहाजिकच त्याला विरोधकांनी पाठींबा दिला असता, तर त्याचे एकहाती श्रेय मोदींना घेता आले नसते. देशाच्या हितासाठीचा निर्णय असल्याने सर्वच पक्ष मोदींच्या पाठीशी उभे राहिले असते, तर आमच्याच दिर्घकालीन मागणीमुळे हा निर्णय सार्वत्रिक असल्याचाही दावा विरोधकांना करता आला असता. थोडक्यात श्रेयात भागिदार उभे राहिले असते. आता तसे होणार नाही. विरोधकांनी आपल्याला कडाडून विरोध झाला आणि शेवटी थोडाफ़ार त्रास होऊनही जनतेलाच लाभ मिळाला. कारण जनता आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहिली, हेच मोदींना सिद्ध करायचे आहे. त्यासाठीच त्यांना विरोध हवाच होता, त्यासाठी तर त्यांनी धोका पत्करला आहे.\nअशा कुठल्याही उपायांनी जनतेचे हित साधले जाईल. पण आपली मते कमी होती आणि जनतेला त्रास झाल्याचे खापर मात्र आपल्या माथी फ़ुटेल. अशी थोडी शक्यता असती, तरी मोदींनी असा धोका पत्करला नसता. कितीही झाले तरी हा माणूस संतमहंत नाही. तो राजकारणी आहे आणि मतांवर राजकारण चालते, याची त्याला खात्री आहे. सवाल इतकाच होता, की त्याचे श्रेय एकट्याच्या खात्यात कसे ओढायचे त्यासाठी लोकांना थोडा त्रास होणे आवश्यक होते आणि त्यातून लोकांमध्ये स्वत:ही काही त्याग केल्याची भावना साधली जाणे अगत्याचे होते. जितके विरोधक लोकांच्या त्रास व अडचणींचा पाढा वाचतील, तितके लोकांनाही आपण काही देशासाठी केले, याचे समाधानही मिळू शकते. अगदी गोळाबेरीज सांगायची, तर एकट्या मोदींमुळे काळापैसा कमी झाला नाही, की नोटाबंदी यशस्वी झाली नाही. माझ्यासारखा सामान्य माणूस ठामपणे त्रास सोसून निर्णयाच्या मागे उभा राहिला; म्हणून हे साध्य झाले अशी धारणा होऊ शकते. किंबहूना तेच मनात ठेवून मोदींनी हा धोका पत्करला आहे. कोट्यवधी जनता म्हणजे मतदार आणि पंतप्रधान यांचे दु:खवेदना सारखी आहे, अशी जाणिव त्यातून निर्माण करण्याचा राजकीय डाव हा माणुस मोठ्या चलाखीने खेळला आहे. अर्थात विरोधकांनी बिनशर्त पाठींबा दिला असता, किंवा लोकांनी थोडा काळ कळ सोसून देशहिताच्या निर्णयाला हातभार लावावा असे आवाहन केले असते, तर मोदींचा डाव उधळला गेला असता. पण तसे होणे अशक्य होते. कारण मोदीनी उजाडणार्‍या सूर्याला सुर्य म्हटले, की आपण तोच पौर्णिमेचा चंद्र असल्याचे युक्तीवाद करण्याला आजकाल राजकारण समजले जाते आहे. त्यामुळे नोटाबंदीला आपले विरोधक कडाडून विरोध करणार; याविषयी मोदी नि:शंक होते. त्यासाठीच त्यांनी लोकांना त्रास होण्याचा धोका पत्करून हे पाऊल उचलले आहे.\nआजच्या पिढीला इंदिराजींनी बॅन्कांचे राष्ट्रीयीकरण केले त्याचे अनुभव नसतील. पण तशा निर्णयाने त्यांनी एका खेळीत पक्षातले व पक्षाबाहेरचे खंदे विरोधक जमिनदोस्त केले होते. १९६९ साली कॉग्रेसमध्ये संघटना व सत्ताधारी यांच्यात बेबनाव निर्माण झालेला होता. पक्षश्रेष्ठी इंदिराजींना बाजूला करण्यापर्यंत कारस्थान करीत होते. अशावेळी त्यांनी उपपंतप्रधान व अर्थमंत्री मोरारजी देसाई यांचे अर्थखाते काढून घेतले आणि मोरारजींना राजिनामा देण्यास भाग पाडले होते. तिथून कॉग्रेसमधला संघर्ष शिगेस जाऊ लागला. अशावेळी विरोधक त्या फ़ाटाफ़ूटीच्या लाभ उठवण्यासाठी उतावळे झालेले होते. मग इंदिराजींनी एका मध्यरात्री १४ मोठ्या व्यापारी बॅन्कांचे राष्ट्रीयीकरण व संस्थानिकांच्या तनखेबंदीचा निर्णय घोषित करून टाकला होता. राष्ट्रपतींनी वटहुकूमावर सही केली आणि मगच विरोधकांना जाग आली. त्यामुळे मग राजकारण विभागले गेले होते. पक्षातले विरोधक व उजवे पक्ष इंदिराजींच्या विरोधात गेले, तर विरोधातले डावे, समाजवाद आलाच म्हणून धावत इंदिराजींच्या संरक्षणाला जाउन उभे राहिले. तिथून मग इंदिराजींनी गरीबी हटावची घोषणा केली होती. देशभरच्या सामान्य नागरिकाला आता बॅन्का आपल्याच मालकीच्या झाल्याची भावना निर्माण करण्यात इंदिराजी यशस्वी झाल्या. कॉग्रेस पक्ष फ़ुटला तरी त्यांना बहूमताची फ़िकीर करावी लागली नाही. त्यांच्या मागे डावे पक्ष उभे राहिले होते. तितके साध्य झाल्यावर वर्षभरात इंदिराजींनी लोकसभा बरखास्त करून गरीबी हटवण्यासाठी लोकांकडे मते मागितली आणि त्यांना दोन तृतियांश बहूमत लाभले होते, त्या वादळात उजवे वाहून गेले, तसेच डावेही गटांगळ्या खात बुडाले होते. राहुल आपल्या आजीचे हौतात्म्य नेहमी सांगत असतो आणि मोदी त्याच्या आजीचे राजकीय अनुकरण नित्यनेमाने करताना आढळत आहेत. धोका पत्करणे ही इंदिराजींची शैली होती. मोदी काय वेगळे करीत आहेत\nभाऊ,सोशल मिडीयावर काही वाघ तसेच इतर ,वेडे वाकडे मेसेज टाकत आहेत परंतु सामान्य वाघ या मोठ्या वाघांना व इतरांना धुवत आहेत.दुर्भाग्य आहे की वाघाला ममतेचा पाझर फुटलाय वाघ काही दिवसांपुर्वीचे हिंदूंवरील बंगाली अत्याचार विसरलाय आता वाघ इतिहासजमा होईल असवाटतय\n....एका दगडात अनेक पक्षी... अतिरेकी ,नक्सलवादी यान्चा अर्थपुरवठा थाम्बला....उत्तर प्रदेश , पन्जाब , मुम्बई महानगरपालिका ....पैसे वाटायचे कसे अतिरेकी ,नक्सलवादी यान्चा अर्थपुरवठा थाम्बला....उत्तर प्रदेश , पन्जाब , मुम्बई महानगरपालिका ....पैसे वाटायचे कसे ....चित्रपटस्रुष्टी अर्थपुरवठा ठप्प.....लालू व त्यान्च्यासारखे अनेक राजकारणी ' बेहाल '....केजरीवाल पुढील निवडणुकीत अद्रुश्य होइल...��\nभाऊ मोदींचे खरे शत्रु आंधळे झालेले नमोभक्तच आहेत असं राहून राहून वाटतंय .\n60,000 शेतकर्यांनी आतपर्यंत आत्महत्या केल्या त्यावेळेला कुठे होत्या सहकारी बँका... आत यांच्या नाड्या अवल्या तेव्हा बोंबलतायत... सहकार हा पूर्णपणे फ्लॉप आहे... राजकारण्यांचा ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा अड्डा आहे...\nसंस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे\n‘हमाम मे सब नंगे है’, अशी एक हिंदीतली उक्ती आहे आणि त्याचीच प्रचिती सध्या येत आहे. चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर या अ...\nराफ़ायलवर मोदी गप्प का\nराफ़ायल लढावू विमान खरेदीच्या विषयावर इतके रणकंदन माजलेले असतानाही सातत्याने इतर विषयावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, याच बाबतीत मौनव्र...\nअर्थात सनातनी पुरोगामीत्व पाच वर्षापुर्वी मोदी बहूमत मिळवू शकतात, हे मी सांगू शकलो, त्याचा पाया मला इब्न खालदूनच्या मुकदीमा या चौदाव्या ...\nमतचाचणी विश्लेषण (४) मागल्या विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपाने युती मोडली व एकहाती शत-प्रतिशत सत्ता बळकावण्याचा कावा केलेला होता. ...\nसाडेचार वर्षापुर्वी लोकसभेची निवडणूक ऐन भरात होती आणि जवळपास ६० टक्के मतदान उरकलेले होते. अशावेळी नरेंद्र मोदींची लोकप्रियता इतकी शिगेला ...\nमतचाचणी विश्लेषण (५) आगामी लोकसभेच्या निवडणूका आणि त्यात मतदान कसे होईल, याविषयीची उत्सुकता स्पष्ट आहे. जितकी ती प्रत्येक पक्षातील नेत्...\n२०१९ ची लोकसभा, जिंकणार ‘कॉग्रेसच’\n(लेखांक पहिला) येत्या डिसेंबर महिन्यात पाच विधानसभांचे मतदान उरकलेले असेल आणि निकाल लागलेले असतील. त्यानंतर विनाविलंब सतराव्या लोकसभा ...\nसरडा मोसमाप्रमाणे आपले रंग बदलतो असे म्हणतात. ते सिद्धही झालेले आहे. त्याचे कारणही स्पष्ट आहे. निसर्गाने सुरक्षेसाठी सरडा नावाच्या प्राण्...\nबाजारबुणगे आणि रा. स्व. संघ\nSunil Tambe 3 August at 23:32 · प्लासी ते सांगली बंगालचा शेवटचा नबाब सिराज उद्दौला मातला होता. नबाबाचं सैन्य ब्रिटीश सैन्याच्या दुप्...\nमतचाचणी विश्लेषण (३) आगामी लोकसभा निवडणूकीचा संदर्भ घेऊन रिपब्लिक व एबीपी यांनी सी-व्होटरच्या मदतीने केलेल्या मतचाचणीचे निष्कर्ष बहुता...\nमोदी हे वाजपेयी नाहीत\nकोण जिंकला कोण हरला\nनितीश बदल रहा है\nनोटाबंदीचा डाव आणि पेच\nसबसे बडा रुपैया की कायदा\nकाळापैसा, राजकारण, गुन्हेगारी अनटचेबल्स (२)\nअग्रलेखांच्या बादशहाला, तुघलकाचे अनावृत्तपत्र\nमारणारे मेले, उरले कोण\nमराठा मूक मोर्चा आणि ट्रंप\nआम आदमी जाम आदमी\nइमान-दारी बांधलेले स्वातंत्र्याचे योद्द्धे\nदुखणे आधी बारकाईने तपासा\n‘आम्ही सारे’ एका माळेचे मणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2018/05/blog-post_28.html", "date_download": "2018-10-19T14:10:16Z", "digest": "sha1:FM7TJAE3DJCN54YDBPMLN2RIOXW2CCNS", "length": 29338, "nlines": 207, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: कॉग्रेस कृपेकरून", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nगेल्याच्या गेल्या मंगळवारी कर्नाटक विधानसभेची मतमोजणी झाली आणि तात्काळ कुठल्याही चर्चेशिवाय कॉग्रेसने आपला पाठींबा कुमारस्वामी या जनता दल सेक्युलर पक्षाच्या नेत्याला देऊन टाकला होता. त्यानंतरच्या काळातला तमाशा आपल्यासमोर आहेच. सात जागांनी बहूमत हुकलेल्या भाजपाने औटघटकेचा मुख्यमंत्री बसवला आणि कॉग्रेसनेच मध्यरात्री सुप्रिम कोर्टाला कौल लावून त्या येदीयुरप्पांना राजिनामा देण्याची वेळ आणली. हे सर्व करताना बिचारा भावी मुख्यमंत्री कुठे होता आणि काय करत होता तेही कोणाला सांगता येणार नाही. सगळी लढाई कॉग्रेसचेच नेते लढवित होते आणि त्यांना पुरोगामी कर्नटकासाठी जनता दलाचा मुख्यमंत्री सत्तेत बसवायचा होता. सहाजिकच स्वत:ला पुरोगामी म्हणवणार्‍यांचा उत्साह उतू गेल्यास नवल नव्हते. हा जनमत कौल कसा भाजपाच्या विरोधातला आहे आणि म्हणून तो कुमारस्वामी यांच्या बाजूचा आहे, त्याचे युक्तीवाद करताना पुरोगाम्यांचा उत्साह संपत नव्हता. पण आता तो कुमारस्वामी मुख्यमंत्री होऊन व बहूमत सिद्ध करून मोकळा झाल्यावर काय म्हणतो आहे तेही कोणाला सांगता येणार नाही. सगळी लढाई कॉग्रेसचेच नेते लढवित होते आणि त्यांना पुरोगामी कर्नटकासाठी जनता दलाचा मुख्यमंत्री सत्तेत बसवायचा होता. सहाजिकच स्वत:ला पुरोगामी म्हणवणार्‍यांचा उत्साह उतू गेल्यास नवल नव्हते. हा जनमत कौल कसा भाजपाच्या विरोधातला आहे आणि म्हणून तो कुमारस्वामी यांच्या बाजूचा आहे, त्याचे युक्तीवाद करताना पुरोगाम्यांचा उत्साह संपत नव्हता. पण आता तो कुमारस्वामी मुख्यमंत्री होऊन व बहूमत सिद्ध करून मोकळा झाल्यावर काय म्हणतो आहे आपल्याला जनतेने कौल दिलेला नाही आणि म्हणूनच आपण जनतेला बांधील नसून केवळ कॉग्रेसच्या कृपेमुळे मुख्यमंत्री झालेले आहोत. आपल्याला जनतेच्या इच्छाआकांक्षांची फ़िकीर करण्याचे कारण नसून, कॉग्रेस व पर्यायाने राहुल सोनियांची मर्जी संभाळत कारभार करावा लागणार आहे. पुरोगामी लोकशाहीचा इतका नेमका अर्थ भाजपालाही कधी सांगता आला नाही की जनतेला पटवता आलेला नाही. कुमारस्वामी कसे छान सरकार चालवणार याची वर्णने मागला आठवडाभर आपण ऐकून झालेली आहेत. आघाडीची सरकारेही स्थीर असू शकतात, त्याचे हवाले आपल्याला पुरोगामी माध्यमांनी दिले आहेत. पण कुमारस्वामींचा निकटचा सहकारी उपमुख्यमंत्रीच त्यावर शिकामोर्तब करायला तयार नाही.\nमाध्यमातील पुरोगामी पत्रकार संपादक व प्रायोजित विचारवंतांची नेहमीच अशी नाचक्की होत असते. आताही खुद्द कुमारस्वामींनी हा विजय आपला नसल्याचे सांगून अशा विचारवंतांना दणका दिला आहेच. जनतेला या आघाडीच्या प्रयोजनात कुठलेही स्थान नसल्याचेही स्पष्टपणे सांगून टाकलेले आहे. आपण सर्व जागा लढवताना जनतेकडे स्वच्छ बहूमत मागितले होते आणि आपला कार्यक्रम राबवण्यासाठी आशीर्वाद मागितला होता. पण जनतेने आपल्याला कौल दिलेला नाही. तर कॉग्रेसमुळेच आपण मुख्यमंत्रीपदी बसलो आहोत, असे कुमारस्वामी म्हणतात. ते त्यांनी तोंडाने बोलण्याची काहीही गरज नव्हती. सर्व सामान्य अडाणी जनतेलाही ते दिसते असते आणि केवळ माध्यमातील अभ्यासक संपादकांना कळत नसते. त्यामुळेच कुमारस्वामींना हा खुलासा शहाण्यांसाठी करावा लागला आहे. बाकी जनतेला त्यातली सत्तालोलुपता आधीच दिसलेली आहे. ती दिसत असल्याने पुरोगामी म्हणून जे नाटक चालते त्याचा सगळीकडे बोजवारा उडवित मतदाराने नवी राजकीय रचना उभारण्याचे काम हाती घेतलेले आहे. मोदी त्याला कॉग्रेसमुक्त भारत म्हणतात. पण वास्तवात कॉग्रेसमुक्त भारत म्हणजे एका कॉग्रेस पक्षाला नामशेष करायचे नसून कॉगेस नावाची सत्तालोलूप प्रवॄत्ती निकालात काढणे असा अर्थ आहे. इतक्या सोप्या गोष्टी शहाण्यांना कळत नाहीत. जनतेला सहज कळतात आणि ती त्यानुसार कामालाही लागते. पण त्या अकलेच्या स्पर्धेत शहाणे मागे राहू नयेत, म्हणून मग कुमारस्वामींना स्पष्ट शब्दात असे काही समोर येऊन सांगावे लागते. अर्थात म्हणून अभ्यासक जाणकारांना तितके सोपे कळण्याची बिलकुल शक्यता नाही. कुमारस्वामी सरकारचा कपाळमोक्ष झाल्याखेरीज हा नवा मुख्यमंत्री काय म्हणत होता, ते संपादक पत्रकार शहाण्यांना अजिबात कळणार नाही. सहाजिकच त्यांना बाजूला ठेवून आपण या विधानाचा उहापोह करणे आवश्यक आहे.\nअर्थात ह्यात नवे काहीच नाही. २००४ सालातही कॉग्रेस वा त्याच्या युपीए आघाडीला बहूमत मिळालेले नव्हते. पण त्यांच्याच विरोधात निवडणूका लढवलेल्या डाव्या आघाडीने असेच बुद्धीमान युक्तीवाद करीत भाजपाला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी कॉग्रेस-युपीएला बाहेरून पाठींबा दिलेला होता. त्यात मनमोहन सिंग यांना जनमताने सत्ता मिळालेली नाही, तर डाव्यांच्या कृपेने सत्ता मिळाली हे अभ्यासकांना कुठे समजलेले होते त्यासाठी आणखी चार वर्षे जावी लागली. जेव्हा अणुकराराचा विषय आला, तेव्हा मनमोहन कोणाच्या कृपेने सत्तेत आले, त्याचा शोध शहाण्यांना लागला होता. कारण डाव्यांचे नेते प्रकाश कारत यांनी राष्ट्रपतींना भेटून पाठींबा काढून घेतला होता. बहूमताचा आकडा सिद्ध करताना मनमोहन सिंग यांना मुलायमच्या गुहेतील अमर नावाच्या सिहाची मदत घेऊन बहूमताची जुळवाजुळव करावी लागलेली होती. ती कसरत बघितली तेव्हा पुरोगामी एकजुटीची महत्ता माध्यमातील जाणत्यांना उमजली होती. फ़रक इतकाच, की मनमोहन यांनी तेव्हा डाव्यांच्या कृपेकरूनच आपण पंतप्रधान झाल्याची भाषा बोललेली नव्हती. कुमारस्वामी त्यांच्यापेक्षा प्रामाणिक आहेत. पण मनमोहन त्यातून अजिबात सुटलेले नव्हते. दुसर्‍या युपीए काळात त्यांनाही वेगळ्या शब्दात या कृपाप्रसादाचा खुलासा करावाच लागलेला होता. २जी घोटाळ्यात फ़सलेल्या ए. राजा नावाच्या मंत्र्याला हाकलून लावायची इच्छा असूनही मनमोहन तेवढे धाडस करू शकले नाहीत. राजिनामा मागूनही राजा दाद देत नव्हता. तेव्हा मनमोहन म्हणाले होते, ही आघाडीच्या राजकारणाची अगतिकता आहे. म्हणजेच पुरोगामी वगैरे भंपक भाषा असते. चोरी पकडली गेल्यावर गयावया करणार्‍या गुन्हेगारापेक्षा त्यात वेगळे असे काहीही नसते. पण आपला तो बाब्या असल्या सिद्धांतावर बुद्धीमत्तेचे प्रमाणपत्र मिळवलेल्यांकडून कुठली वेगळी अपेक्षा बाळगता येते\nआताही विधानसभेत बहूमत सिद्ध करून आठवडा पुर्ण होत आला आहे. पण नव्या पुरोगामी मंत्रीमंडळातील अन्य मंत्र्यांची नाव निश्चीत होऊ शकलेली नाहीत, की त्यांचा शपथविधी होऊ शकलेला नाही. कॉग्रेसला किती मंत्रीपदे व जनता दलाला किती मंत्रीपदे, यांचा सौदा व्हायचा आहे. त्याला कानडी पुरोगामी भाषेत ‘विधान सौदा’ म्हणत असावेत बहुधा. अन्यथा इतके दिवस त्यावरून घोळ झाला नसता. एकदा पक्षाला मिळणार्‍या पदांची संख्या निश्चीत झाली, मग त्यात कोणाची वर्णी लागणार हा वाद शिल्लक असतोच. त्यात कुठे पुरोगामीत्वाचा विषय येऊ शकत नाही. त्यात कोणाला कुठले खाते मिळाणार वा नाही मिळणार, यावर देशाच्या पुरोगामी लोकशाहीचे भवितव्य विसंबून आहे. कारण असल्या भांडणार्‍या खडकावर पुरोगामी कानडी आघाडीचे तारू फ़ुटले, की त्यावर हात उंचावून उभे राहिलेल्यांना गटांगळ्या खाण्याखेरीज गत्यंतर उरणार नाही. मजेची गोष्ट म्हणजे अशा डळमळणार्‍या जहाजातून पुरोगामीत्व पैलतिरी घेऊन जाण्याची हमी देणार्‍या माध्यमातील शहाण्यांचे काय होणार कारण त्या शपथविधीच्या मंचावर नुसते हात उंचावून दोन डझन नेते उभे काय राहिले, तर इथे वाहिन्यांवर संपादकीयातून अनेकांचे अंग मोहरून आलेले होते. त्यातही कॉग्रेसकृपा बघायची शुद्धही कोणाला नव्हती आणि आता कुमारस्वामी काय म्हणत आहेत, तेही समजण्याची अक्कल नाही. अशा राजकारणात पुर्गामीत्वाचे काय व्हायचे ते होईलच. पण अशा पोरखेळातून माध्यमांची व पत्रकारितेची विश्वासार्हता मात्र दिवसेदिवस रसातळाला गेलेली आहे. तिकडे उद्या कुमारस्वामी उजळमाथ्याने भाजपाशी सत्तावाटपही करून जातील. पण तोंड लपवण्याची पाळी माध्यमात मिरवणार्‍या बुद्धीमंतर पुरोगाम्यांवर येणार आहे. कारण कुमारस्वामीना अब्रु नसते. अशा दिवाळखोरांची हमी घेणार्‍याचे मात वस्त्रहरण होत असते.\nक्या बत है भाऊ. एकदम सिक्सर मारली की कुमारस्वामीनी. प्रामाणिकपणे कबूल करून टाकले की मी मुख्यमंत्री काँगेसच्या हट्टाने झालो, जनतेने मला नाकारले आहे. आता कर्नाटकचे लोक सुद्धा पुढच्या मतदानात विचार करून मत देतील. 2019 ची सुरवात तरी चांगली झाली आहे.\nअशा कुमारस्वामींना अब्रू नसते पण दिवाळखोरांची \"हमी घेणाऱ्यांचे मात्र वस्त्र हरण होते\"\nबिहार नंतऱ नितीशना मोदिंचे करदनकाळ मानणारे आता नितीशना नावे ठेवतायत उद्या कुमारस्वमी भाजपबरोबर गेले तर त्यांना पन नावे ठेवतीलजनपथभक्तांचाएककलमीकार्यक्रमआहे\nकुमार स्वामी आज मोदीना भेटून आले पुढे कदाचित ते काँग्रेसचे उपकार वापस करून मोदी कडे जातील पुढे कदाचित ते काँग्रेसचे उपकार वापस करून मोदी कडे जातील\nअतिशय खरे आहे,स्वतः कुमारस्वामी असे म्हणतात आता जनता गेली उडत\nराजदीप सरदेसाई कुमार केतकर शेखर गुप्ता असल्या भुक्कड पत्रकारांच्या जीवावर काँग्रेस आणि पुरोगामी एकमेकांशी आघाडी करून मोदी आणि शहा यांना हरवणार आहेत पुरोगाम्यांनी मोदींच्या द्वेषापायी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे त्याला कोण काय करणार\nभाऊ, लेख छान - पण लेखात शुद्धलेखनाची पार ऐशी-तैशी केली आहे हे खटकतय. भाषेची जरा तरी बूज राखली जावी असं प्रकर्षाने वाटतं.\nसंस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे\n‘हमाम मे सब नंगे है’, अशी एक हिंदीतली उक्ती आहे आणि त्याचीच प्रचिती सध्या येत आहे. चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर या अ...\nराफ़ायलवर मोदी गप्प का\nराफ़ायल लढावू विमान खरेदीच्या विषयावर इतके रणकंदन माजलेले असतानाही सातत्याने इतर विषयावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, याच बाबतीत मौनव्र...\nअर्थात सनातनी पुरोगामीत्व पाच वर्षापुर्वी मोदी बहूमत मिळवू शकतात, हे मी सांगू शकलो, त्याचा पाया मला इब्न खालदूनच्या मुकदीमा या चौदाव्या ...\nमतचाचणी विश्लेषण (४) मागल्या विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपाने युती मोडली व एकहाती शत-प्रतिशत सत्ता बळकावण्याचा कावा केलेला होता. ...\nसाडेचार वर्षापुर्वी लोकसभेची निवडणूक ऐन भरात होती आणि जवळपास ६० टक्के मतदान उरकलेले होते. अशावेळी नरेंद्र मोदींची लोकप्रियता इतकी शिगेला ...\nमतचाचणी विश्लेषण (५) आगामी लोकसभेच्या निवडणूका आणि त्यात मतदान कसे होईल, याविषयीची उत्सुकता स्पष्ट आहे. जितकी ती प्रत्येक पक्षातील नेत्...\n२०१९ ची लोकसभा, जिंकणार ‘कॉग्रेसच’\n(लेखांक पहिला) येत्या डिसेंबर महिन्यात पाच विधानसभांचे मतदान उरकलेले असेल आणि निकाल लागलेले असतील. त्यानंतर विनाविलंब सतराव्या लोकसभा ...\nसरडा मोसमाप्रमाणे आपले रंग बदलतो असे म्हणतात. ते सिद्धही झालेले आहे. त्याचे कारणही स्पष्ट आहे. निसर्गाने सुरक्षेसाठी सरडा नावाच्या प्राण्...\nबाजारबुणगे आणि रा. स्व. संघ\nSunil Tambe 3 August at 23:32 · प्लासी ते सांगली बंगालचा शेवटचा नबाब सिराज उद्दौला मातला होता. नबाबाचं सैन्य ब्रिटीश सैन्याच्या दुप्...\nमतचाचणी विश्लेषण (३) आगामी लोकसभा निवडणूकीचा संदर्भ घेऊन रिपब्लिक व एबीपी यांनी सी-व्होटरच्या मदतीने केलेल्या मतचाचणीचे निष्कर्ष बहुता...\nकुठे ६३ आणि कुठे ३७\nदोन ओसाड एक वसेचिना\nबैल, बेडकी आणि खुर्दा, चिल्लर\nकथा कुणाची व्यथा कुणा\nबुडत्या राहुलचा पाय खोलातच\nसहन होत नाही आणि सांगता येत नाही\nसत्याचा आवाज ऐकू येतो\nभाजपा जिंकेल, पण येदींचे काय\nलेकी बोले सुने लागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2018/06/blog-post_39.html", "date_download": "2018-10-19T14:19:05Z", "digest": "sha1:ZGG2FDV5VWZABNODNJY3SGC76ZDFAASE", "length": 39105, "nlines": 208, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: चंद्राबाबूंची आत्महत्या", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nपुढल्या वर्षी एव्हाना लोकसभेच्या निवडणूका पार पडलेल्या असतील आणि त्याचसोबत काही विधानसभांच्या निवडणूकाही संपलेल्या असतील. नव्या लोकसभा विधानसभांचे प्रतिनिधी नव्याने निवडून आलेले असतील. त्या लोकसभेचे स्वरूप काय असेल ते तेव्हाच कळेल. कारण त्यासाठी जी मोदी हटाव आघाडी उभारण्याचे प्रयास चालू आहेत, त्याला किती यश येईल, यावरच लोकसभेचे निकाल अवलंबून आहेत. पण ज्या दोनचार विधानसभा निवडणूका तेव्हा व्हायच्या आहेत, त्यामध्ये व्हायच्या राज्यांचे समिकरण आताच स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच आंध्रप्रदेश, तेलंगणा व ओडीशा या विधानसभेचे निकाल काय असू शकतील. त्याचा अंदाज आज काहीसा करता येऊ शकेल. किंबहूना तेच डोळ्यासमोर ठेवून तीन राज्यातील प्रादेशिक नेते आपल्या खेळी करत आहेत आणि त्यातला सर्वात आत्मघातकी डावपेच तेलगू देसमचे अध्यक्ष मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी खेळलेला आहे. उलट ओडीशाचे नविनबाबू पटनाईक एक एक पाऊल जपून टाकत आहेत, तर आंधाचेच प्रादेशिक तरूण नेते जगनमोहन रेडडी यांनी अतिशय सावधपणे खेळी केलेली आहे. किंबहूना त्याच्याच सापळ्यात अडकून चंद्राबाबूंनी आत्महत्येचे पाऊल उचललेले आहे. यातली गंमत अशी, की याच मार्गाने जाऊन चंद्राबाबूंनी तब्बल दहा वर्षाचा वनवास भोगलेला आहे. पण अक्कल मात्र अजिबात आलेली नाही. २००४ सालात चंद्राबाबू म्हणजे माध्यमांच्या गळ्यातला ताईत होता आणि त्यातून मिळणारी वाहवा नशा होऊन हा माणूस आत्मह्त्येला प्रवृत्त झाला होता. आज त्याचीच पुनरावृत्ती होत आहे. परंतु टाळ्यांच्या गडगडाटात कधी सत्याचा आवाज ऐकू येतो काय मग बंगलोर ते दिल्लीपर्यंत माध्यमातल्या टाळ्यांचा गजर कानात साठवून घेतलेल्या चंद्राबाबूंना येणारे संकट सुवर्णसंधी वाटली तर नवल कुठले\nचौदा वर्षापुर्वी चंद्राबाबूंचे देशात भयंकर कौतुक होते. सीईओ म्हणजे एखाद्या मोठ्या कंपनीचा अध्यक्ष महाव्यव्स्थापक असल्यासारखे उत्तम राज्यसरकार चालवण्याचे इतके कौतुक होते, की चंद्राबाबूंना आपण सहज विधानसभा जिंकणार याची खात्री झालेली होती. त्यात या माध्यम कौतुकाची इतकी मोठी नशा झाली, की गुजरातच्या दंगलीचे निमीत्त साधून चंद्राबाबू एनडीएतून बाहेर पडलेले होते. त्यांनीच सर्वप्रथम नरेंद्र मोदींच्या राजिनाम्याची मागणी केलेली होती. त्यांना हरभर्‍याच्या झाडावर पुरोगामी माध्यमांनी चढवले होते आणि मग चंद्राबाबूंचे बाजूला होणे म्हणजे वाजपेयी सरकार व भाजपाचा शेवट असल्याचीही भाकिते झालेली होती. मात्र त्याच काळात कॉग्रेसचा राजशेखर रेड्डी नावाचा नेता आंध्रभर पादयात्रा काढून शेतकरी आत्महत्या व सामान्य लोकांच्या दुर्दशेचा टाहो फ़ोडत होता. पण चंद्राबाबूंना ते कुठे ऐकू येत होते मग लोकसभा व विधानसभा निवडणूका आल्या आणि त्यात डाव्या पक्षांसह तेलंगणा राज्य समितीला सोबत घेऊन राजशेखर रेड्डीने तेलगू देसमचा पार धुव्वा उडवला. नुसता आंध्रप्रदेश कॉग्रेसच्या पंखाखाली आला नाही, तर तिथून मिळालेल्या लोकसभेतील जागांमुळे कॉग्रेसच्या हाती दिल्लीतील देशाच्या सत्तेची सुत्रे आली. तेव्हा आणि पुढे पाच वर्षांनी एकट्या आंध्रप्रदेशने कॉग्रेसला युपीएच्या नावावर राज्य करण्यासाठी भरपूर जागा पुरवल्या. आज त्याच मुळच्या आंध्रप्रदेश व बाजूला केलेल्या तेलंगणात कॉग्रेसला एकही खासदार निवडून आणता आलेला नाही. दरम्यान दहा वर्षाच्या वनवासात चंद्राबाबू गेले आणि पुन्हा सत्तेत येण्यासाठी त्याच महान नेत्याला त्याच मोदीसमोर शरणागत व्हावे लागले. ज्याचा राजिनामा मागून चंद्राबाबू हरभर्‍याच्या झाडावर चढलेले होते. मात्र निकाल लागले आणि आपण आत्महत्या करून बसल्याचे भान आले. पण व्हायचे ते दुष्परिणाम झालेले होते.\nआज परिस्थिती खुप बदललेली आहे., मोदी देशाचे पंतप्रधान आहेत आणि त्यांनाच शिव्याशाप देत चंद्राबाबू एनडीएतून बाहेर पडलेले आहेत. सगळ्या सेक्युलर पुरोगामी मेळाव्यात हात उंचावून मिरवत आहेत. अगदी केजरीवालच्याही समर्थनाला चंद्राबाबू पोहोचलेत. पण हे सगळे अन्य राज्यातले नेते आंध्रामध्ये किती उपयोगी ठरू शकतात कॉग्रेसला त्या राज्यात स्थान उरलेले नाही आणि जे काही बळ शिल्लक आहे, ते कॉग्रेस चंद्राबाबूंच्या पाठीशी उभे करणार नाही. पुर्वी त्या राज्यात ज्याला कॉग्रेस म्हटले जायचे, ते बळ व संघटन आज राजशेखर रेड्डी यांचा पुत्र जगनमोहनच्या पाठीशी गेलेले आहे आणि तो कुठल्याही बाबतीत कॉग्रेसशी हातमिळवणी करीत नाही. मागल्या निवडणूकीत तोच चंद्राबाबूंचा एकमेव खरा प्रतिस्पर्धी होता आणि मोदी भाजपाची सोबत नसती, तर चंद्राबाबू एकट्याच्या बळावत जगनला हरवू शकले नसते. मोदींना सोबत घेऊनही चंद्रबाबूंना आपले वर्चस्व सिद्ध करता आले नाही. लोकसभेत व विधानसभेत एकट्याच्या बळावर जगनने मात्र मोठी बाजी मारली. त्याला बहूमत वा सत्ता मिळवता आलेली नसेल. पण राज्यातला दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष तोच आहे आणि तेलगू देसमच्या तुलनेत त्यानेही तितकीच मतेही मिळवलेली आहेत. आताही तो कॉग्रेसशी गळाभेट करायला गेलेला नाही आणि चंद्राबाबूंनी तसे करून आपल्या बिगरकॉग्रेसी मतदाराला नाराज केलेले आहे. सहाजिकच तेलगू देसम पक्षाचा कॉग्रेस विरोधी मतदार नाराज आहे आणि त्याला जगनमोहन नको असेल, तर भाजपा हाच एकमेव पर्याय शिल्लक राहिलेला आहे. मागल्या तीन दशकात भाजपा ज्या राज्यात फ़ोफ़ावला, तिथे अशाच बिगरकॉग्रेसी राजकारण करणार्‍या अन्य पक्षांच्या कॉग्रेस चुंबाचुंबीने मोकळी केलेली जागा भाजपाने व्यापलेली दिसेल. ती संधी चंद्राबाबूंनी भाजपाला आपल्या कर्माने निर्माण करून दिलेली आहे.\nगुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश वा हरयाणा इत्यादी राज्यात पारंपारिक कॉग्रेस विरोधी पक्षांनी भाजपा वा संघाचा बागुलबुवा करून सेक्युलर नाटकात कॉग्रेसला साथ दिली आणि असे लहानसहान प्रादेशिक व सेक्युलर पक्ष नामशेष होऊन गेले. त्यांच्या सेक्युलर सतिव्रताच्या वाणानेच त्यांचा घात केला आणि कॉग्रेसला जीवदान देऊन त्यांचा अवतार संपुष्टात आलेला दिसेल. महाराष्ट्रात शेकाप, जनता दल, रिपब्लीकन, असेच पक्ष नामशेष झाले. कर्नाटक व गुजरातमध्ये परंपरेने समाजवादी गट प्रभावी बिगरकॉग्रेस पक्ष होता. जनता पक्ष वा जनता दल म्हणून त्याचे रुपांतर झाले. पण पुढल्या काळात त्यांनी कॉग्रेसशी चुंबाचुंबी केली आणि कॉग्रेस विरोधातील मतदारांना जणू भाजपाकडे पिटाळून लावलेले आहे. आंध्रामध्येही वेगळे काही घडलेले नाही. तिथला बिगरकॉग्रेसी मतदार डावे पक्ष सोडून तेलगू देसमकडे झुकला आणि आता तेच चंद्राबाबू पक्षाला कॉग्रेसच्या गोटात घेऊन जाणार असतील, तर रामारावांच्या निष्ठावंतानी जायचे कुठे ते जगनमोहनकडे जाऊ शकत नाहीत, अशा मतदाराला अगतिक होऊन भाजपाच्या गोटात शिरावे लागणार ना ते जगनमोहनकडे जाऊ शकत नाहीत, अशा मतदाराला अगतिक होऊन भाजपाच्या गोटात शिरावे लागणार ना त्यामुळे भाजपा पुढल्या निवडणूकीत आंध्रामध्ये मोठा पक्ष वगैरे होणार नाही. पण त्याचा भक्कम पाया घातला जाईल. कॉग्रेस तिथे आधीच जगनने गिळंकृत केलेली आहे. म्हणजे कॉग्रेस सोबत जाण्याचा कुठलाही लाभ चंद्राबाबूंना मिळणे दुरापास्त आहे. एकूण काय तर पुढल्या निवडणूका होतील, त्यात मोठा दणका चंद्राबाबूंना बसणार आहे. भाजपाचे काडीमात्र नुकसान होऊ शकत नाही, उलट लाभच होईल. कारण भाजपा तिथे आधीच दुबळा पक्ष आहे. खरा लाभ जगनमोहनचा होईल आणि नुकसान चंद्राबाबूचे. आगामी लोकसभा विधानसभा कशा असतील ठाऊक नाही. बाकीच्या पक्षांचे फ़ायदेतोटे आता सांगता येणात नाहीत. पण चंद्राबाबू आजच दिवाळखोरीत गेलेले आहेत. ती दिवाळखोरी जाहिर व्हायला आणखी दहा महिने लागणार आहेत.\nमध्ये एकदा ट्विटर वर TDP कार्यकर्त्याशी बोलण्याचा योग आला ,तो म्हणत होता कि जेटली नि मदत दिली ती नकोय कारण सत्तेत वाटा हवाय ,मी म्हणाल सत्तेत होताच कि ,तर म्हणे तस नव्हे तर मोदींना बहुमत ना मिळता TDP ची गरज लागावी ,म्हणजे कळेल ,यातून प्रादेशिक पार्टी ची मानसिकता कळते ,त्यांना ब्लॅकमेलिंग करायचंय जस UPA मध्ये करत होते ,पण आता आंध्र मध्ये तुम्ही म्हणताय तस त्रिशंकू होण्याची दाट शक्यता आहे तेव्हा bjp kingmaker ठरू शकते.,बहुमत मिळालं नाही कि काय अवस्था होते ते कळेल .शेजारी कर्नाटक मध्ये रोज तमाशा चालूय\nगुजरात निवडणुकीपासून देशात जी कृत्रिम आंदोलने प्रत्येक राज्यात करण्यात आली ,त्यात आंध्र मधलं spl status चा होत. संविधानात नसलेली गोष्ट मागायची ती सरकार पूर्ण करू शकत नाही कि मग रस्त्यावर उतरायचं हि त्याची ऑपरेंडी होती ,त्यात चंद्राबाबू फसले ,ysr चा पक्ष करप्ट आहे ,याचा फायदा TDP ला मिळाला असता,केंद्र पण दुसऱ्या बाजूने मदत करायला तयार होत .आता फायदा bjp ला होईल आणि रेड्डी ला कारण आंदोलना side चे रेड्डी ला मत देतील आणि विरोधी bjp ला नायडूंची त्यात फरपट होणारे\nचपखल निरिक्षण आणि लेखन .. आन्ध्र मध्ये जाती वर आधारित राजकारण होते, चन्द्राबाबून्नी कम्म, रेड्डी जातीन्ना प्राधान्य दिल्याने कापू समाज त्यान्च्यावर नाराज आहे आणि त्याचा फायदा घ्यायला कोन्ग्रेस आणि जनन कडे नेता नाही...\nजे चंद्राबाबूनी तिकडे केलं तेच उद्धव महाराष्ट्रात करू पहात आहेत का....\nमागल्या तीन दशकात भाजपा ज्या राज्यात फ़ोफ़ावला, तिथे अशाच बिगरकॉग्रेसी राजकारण करणार्‍या अन्य पक्षांच्या कॉग्रेस चुंबाचुंबीने मोकळी केलेली जागा भाजपाने व्यापलेली दिसेल.\nसमाजवादी-डाव्या राजकारणाची पडझड का झाली याचे कारण हेच आहे. सुरवातीला काँग्रेसला आणि मग भाजपला रोखणे ही जबाबदारी भगवान श्रीकृष्णाने (त्याच्यावर विश्वास नसला तरी) केवळ आपल्यालाच दिली आहे असा या मंडळींचा मोठा गैरसमज होता. १९४७ नंतर सुरवातीला काँग्रेसला पर्याय म्हणून समाजवादी पक्षच पुढे येत होते आणि जनसंघ हा किनाऱ्यावरचा पर्यायही नव्हता. अगदी १९५२ सालच्या निवडणुकांचे निकाल बघितले तरी जयप्रकाश नारायणांच्या समाजवादी पक्षाला दहा-साडेदहा टक्के तर आचार्य कृपलानींच्या किसान मजदूर प्रजा पक्षाला साडेपाच टक्के मते होती तर जनसंघाला अवघी ३ टक्के मते होती. पण सतत आपापसात भांडत राहणे हा समाजवादी विचारांच्या नेत्यांचा स्थायीभाव असल्यामुळे त्यानंतरच्या काळात या गटांमध्ये इतक्या वेळा फाटाफूट झाली की त्या फाटाफुटींचा आकडा नक्की कोणालाही सांगता येणार नाही. कृपलानी जयप्रकाश नारायणांच्या समाजवादी पक्षातून आधीच बाहेर पडले होते. निवडणुकांनंतर जयप्रकाश नारायण सक्रीय राजकारणातून निवृत्त झाले आणि उरलेला समाजवादी पक्ष आणि कृपलानींचा पक्ष एकत्र येऊन प्रजा समाजवादी पक्ष बनला. मग त्यातून राममनोहर लोहिया बाहेर पडले आणि संयुक्त समाजवादी पक्ष बनला. १९६७ मध्ये काँग्रेसला रोखणे या 'उदात्त' ध्येयातून राममनोहर लोहियांनी जनसंघाला विरोधी आघाडीत घेतले आणि समाजवाद्यांच्या छावणीत जनसंघाचा उंट जो घुसला त्याने समाजवाद्यांनाच तंबूतून हाकलून दिले. किंबहुना जनसंघाच्या उंटाला बघून समाजवादी स्वत:च छावणीतून बाहेर पडले असे म्हटले तरी चालेल. जनसंघाला विरोधी आघाडीत सामील केल्यामुळे जनसंघाला पूर्वी नव्हती ती विश्वासार्हता मिळाली. १९६७ मध्ये विरोधी पक्षांची सरकारे अनेक राज्यात आली खरी पण ती सगळी समाजवाद्यांमधील फाटाफुटीमुळे पडली. त्यातून लोकांपुढे कायम भांडणाऱ्या समाजवादी पक्षांपेक्षा जनसंघ हा एकसंध पर्याय अधिक विश्वासार्ह पध्दतीने उभा राहिला.\nपुढे १९७४-७५ मध्ये इंदिराविरोधी आंदोलनात जयप्रकाश नारायणांनी परत एकदा जनसंघाला सामील करून घेतले.जनसंघ फासिस्ट असेल तर मी पण फासिस्ट आहे असे जयप्रकाश नारायण जाहिरपणे म्हणाले. परत एकदा समाजवादी आणि काँग्रेसमधून १९६९ नंतर बाहेर पडलेले लोक एकत्र आले, १९७७ मध्ये केंद्रात पहिले काँग्रेसविरोधी सरकार स्थापन झाले आणि परत समाजवाद्यांमधील भांडणांमुळे पडले. १९८९-९० मध्ये परत एकदा सगळ्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली. परत एकदा समाजवाद्यांमध्ये भांडणे झाली पण भाजप हा पर्याय एकसंधपणे समोर होता आणि जनतेला तो अधिक विश्वासार्ह वाटू लागला.\n१९४७ नंतरच्या काळात स्वातंत्र्यलढ्यातील मूल्यांचा परिणाम म्हणा की अन्य कोणता परिणाम म्हणा समाजवादी राजकारणाला अधिक विश्वासार्हता आणि स्वीकार्हता होती. पण जशीजशी वर्षे उलटत गेली त्याप्रमाणे समाजवादी मूल्यांचा प्रभाव ओसरत गेलाच आणि समाजवादी राजकारण्यांनी आपापसात भांडून आपली जागा आपण होऊन भाजपला मोकळी करून दिली.\n१९९६ मध्ये परत एकदा 'भाजपला रोखणे' या 'उदात्त' ध्येयासाठी समाजवादी पुढे सरसावले. वास्तविकपणे १९९६ मध्ये काँग्रेसला १४५ तर नंतर बनलेल्या संयुक्त मोर्च्यातील सगळ्यात मोठ्या जनता दलाला ४५ जागा होत्या. अशावेळी स्वत: पुढाकार घेऊन काँग्रेसकडे पाठिंबा मागायला जायची काही गरज नव्हती. स्वत:चे पत्ते खुले न करता नंतर काँग्रेसला पाठिंबा देऊन आपली बाजू बळकट करून योग्य वेळी काँग्रेसचे सरकार खाली खेचता आले असते.पण कुठचे काय.भाजपला रोखणे ही जबाबदारी केवळ आपलीच असा गैरसमज करून घेऊन या संयुक्त मोर्च्याने काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले.तो प्रयोग फसल्यानंतर राजकारणात समाजवाद्यांची अजून पडझड झाली. पूर्वी कट्टर काँग्रेसविरोधी असलेले जॉर्ज फर्नांडिससारखे नेते भाजपच्या कळपात गेले तर लालू-मुलायम ही मंडळी कधी काँग्रेसबरोबर तर कधी स्वतंत्र अशी राहिली.\n२००४ मध्ये पूर्वी समाजवाद्यांनी जी चूक केली ती चूक डाव्यांनी केली. भाजपला रोखणे ही जबाबदारी केवळ आपलीच हा गैरसमज करून घेऊन त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आणि आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला.\nएकूणच इतिहासाची पुनरावृत्ती चालूच राहिली.\nअगदी योग्य भाऊ तुमचं राजकीय ज्ञान जबरदस्त जवाब नाही आरशा सारख स्वच्छ\nखूपच छान निरीक्षण 👌👍\nसंस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे\n‘हमाम मे सब नंगे है’, अशी एक हिंदीतली उक्ती आहे आणि त्याचीच प्रचिती सध्या येत आहे. चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर या अ...\nराफ़ायलवर मोदी गप्प का\nराफ़ायल लढावू विमान खरेदीच्या विषयावर इतके रणकंदन माजलेले असतानाही सातत्याने इतर विषयावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, याच बाबतीत मौनव्र...\nअर्थात सनातनी पुरोगामीत्व पाच वर्षापुर्वी मोदी बहूमत मिळवू शकतात, हे मी सांगू शकलो, त्याचा पाया मला इब्न खालदूनच्या मुकदीमा या चौदाव्या ...\nमतचाचणी विश्लेषण (४) मागल्या विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपाने युती मोडली व एकहाती शत-प्रतिशत सत्ता बळकावण्याचा कावा केलेला होता. ...\nसाडेचार वर्षापुर्वी लोकसभेची निवडणूक ऐन भरात होती आणि जवळपास ६० टक्के मतदान उरकलेले होते. अशावेळी नरेंद्र मोदींची लोकप्रियता इतकी शिगेला ...\nमतचाचणी विश्लेषण (५) आगामी लोकसभेच्या निवडणूका आणि त्यात मतदान कसे होईल, याविषयीची उत्सुकता स्पष्ट आहे. जितकी ती प्रत्येक पक्षातील नेत्...\n२०१९ ची लोकसभा, जिंकणार ‘कॉग्रेसच’\n(लेखांक पहिला) येत्या डिसेंबर महिन्यात पाच विधानसभांचे मतदान उरकलेले असेल आणि निकाल लागलेले असतील. त्यानंतर विनाविलंब सतराव्या लोकसभा ...\nसरडा मोसमाप्रमाणे आपले रंग बदलतो असे म्हणतात. ते सिद्धही झालेले आहे. त्याचे कारणही स्पष्ट आहे. निसर्गाने सुरक्षेसाठी सरडा नावाच्या प्राण्...\nबाजारबुणगे आणि रा. स्व. संघ\nSunil Tambe 3 August at 23:32 · प्लासी ते सांगली बंगालचा शेवटचा नबाब सिराज उद्दौला मातला होता. नबाबाचं सैन्य ब्रिटीश सैन्याच्या दुप्...\nमतचाचणी विश्लेषण (३) आगामी लोकसभा निवडणूकीचा संदर्भ घेऊन रिपब्लिक व एबीपी यांनी सी-व्होटरच्या मदतीने केलेल्या मतचाचणीचे निष्कर्ष बहुता...\nझुंडशहा कुठे धडा शिकतात\nतुमची पगडी, आमची विहीर\nसदा अध्यक्ष बना रहता\nअच्छे दिन, बुरे दिन\nमनोहर जोशी विजयी झाले\nकोडग्या कोडग्या लाज नाही\nगावस्कर, सचिन आणि विराट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/successful-landing-coast-guards-dornier-aircraft-136863", "date_download": "2018-10-19T13:57:57Z", "digest": "sha1:V7HUFHYC2QFKQQ6HXARETOVJ2DZZHNZY", "length": 14401, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "successful landing of Coast Guard's 'Dornier' aircraft तटरक्षकच्या ‘डॉर्नियर’ विमानाचे यशस्वी लॅंडिंग | eSakal", "raw_content": "\nतटरक्षकच्या ‘डॉर्नियर’ विमानाचे यशस्वी लॅंडिंग\nशुक्रवार, 10 ऑगस्ट 2018\nरत्नागिरी - गेले अनेक दिवस प्रतीक्षेत असलेल्या रत्नागिरी विमानतळाची धावपट्टी तटरक्षक दलाची विमाने उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. तटरक्षक पश्‍चिम क्षेत्राचे प्रमुख कमांडर महानिरीक्षक विजय डी. चाफेकर यांच्या ‘डॉर्नियर’ विमानाने गुरुवारी (ता. नऊ) प्रथमच यशस्वी लॅंडिंग केले.\nरत्नागिरी - गेले अनेक दिवस प्रतीक्षेत असलेल्या रत्नागिरी विमानतळाची धावपट्टी तटरक्षक दलाची विमाने उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. तटरक्षक पश्‍चिम क्षेत्राचे प्रमुख कमांडर महानिरीक्षक विजय डी. चाफेकर यांच्या ‘डॉर्नियर’ विमानाने गुरुवारी (ता. नऊ) प्रथमच यशस्वी लॅंडिंग केले. रत्नागिरी विमानतळावरील ही धावपट्टी लवकरच तटरक्षक दलाचे अद्ययावत व प्रमुख तळ बनविण्यासाठी आवश्‍यक कामांना प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी प्राधान्य दिले आहे, असे याप्रसंगी श्री. चाफेकर यांनी सांगितले.\nसकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास कमांडर महानिरीक्षक चाफेकर यांचे विमान उतरले. कमांडर म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर श्री. चाफेकर यांचा हा पहिलाच दौरा आहे. २०१५ पासून धावपट्टीच्या नूतनीकरणासाठी सुरू असलेल्या कामामुळे रत्नागिरी विमानतळातून विमान वाहतूक बंद होती. अत्यावश्‍यक वेळी हेलिकॉप्टर उड्डाणे सुरू ठेवली होती. हे काम सध्या पूर्ण झालेले असून, त्यावर चाचणी उड्डाणे हाती घेण्यात येणार आहेत. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या सागरी गस्तीसाठी तटरक्षक दलाची विमाने व हेलिकॉप्टर रत्नागिरी विमानतळावरून नियमित भरारी घेतील.\nगुरुवारी झालेले उड्डाण ही पहिली चाचणी असल्यामुळे त्याला\nविशेष महत्त्व आहे. धावपट्टीच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे त्याची पाहणी करण्यासाठी आणि रत्नागिरी येथे स्वतंत्र तटरक्षक वायू अवस्थान कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने पाहणी करण्यासाठी तटरक्षक पश्‍चिम क्षेत्राचे प्रमुख कमांडर महानिरीक्षक श्री. चाफेकर यांनी रत्नागिरी विमानतळावरील तटरक्षक अवस्थानाच्या कार्यालयाला भेट दिली. सकाळी ८.३० वाजता कार्यालयाचे प्रमुख कमांडंट एस. आर. पाटील यांनी रत्नागिरी विमानतळावर स्वागत केले. दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास ते विमानाने मुंबईकडे रवाना झाले.\n‘तटरक्षक’ची ही कामे होणार\nरत्नागिरी कार्यालयाने हाती घेतलेल्या सागरी सुरक्षा उपाययोजना, सागरी शोध व बचाव मोहीम, समुदाय संवाद कार्यक्रम, प्रशिक्षण, प्रशासकीय इमारत, रहिवासी सदनिका, भगवती येथे उभारले जाणारे जहाज दुरुस्ती केंद्र व जेट्टी, भाट्येतील हॉवरपोर्ट, प्रस्तावित विमान हॅंगर, धावपट्टी विद्युतीकरण आदींसह सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्माण केलेल्या कामांबद्दल कमांडंट एस. आर. पाटील यांनी महानिरीक्षक चाफेकर यांना सविस्तर माहिती दिली.\nदुष्काळमुक्ती, महागाईविरोधात राष्ट्रवादीचा निफाड तहसीलवर धडक मोर्चा\nनिफाड : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप शिवसेनेच्या फसव्या सरकारविरोधात एल्गार पुकारत माजी आमदार दिलीप बनकर यांच्या...\nविशेष कार्यकारी अधिकारी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या रडारवर\nउल्हासनगर : वाहनांवर पदाचा उल्लेख करून नियमांचे उल्लंघन करतानाच दुरुपयोग करणारे ठाणे जिल्ह्यातील विशेष कार्यकारी जिल्हाधिकारी यांच्या रडारवर...\nपंचवटी एक्स्प्रेसला लवकरच 'विस्टाडोम कोच'\nमनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा...\nपैलवान फाउंडेशन शंभर मल्लांना दत्तक घेणार\nकात्रज - समाजाच्या हिताचा विचार करणारी माणसं एकत्र आली की मोठं काम उभं राहतं. कुस्ती क्षेत्रात ते घडतंय याचा आनंद आहे. देशाला ऑलिंपिक पदक मिळवून...\nनाशिक - इंधन दरवाढीसह महागाईचा दणका, टंचाई स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. १८) दसरा- दिवाळी खरेदीचा जेमतेम उत्साह होता. आकर्षक विक्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ipl2018-news/step-down-as-a-captain-was-a-courageous-decesion-from-gautam-gambhir-says-ricky-ponting-1683520/", "date_download": "2018-10-19T14:11:22Z", "digest": "sha1:B76NEJFGJLL5PIDD7TBPBQVZXDIPAEUZ", "length": 13003, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "step down as a captain was a courageous decesion from gautam gambhir says ricky ponting | कर्णधारपद सोडण्याच्या ‘गंभीर’ निर्णयावर दिल्लीचा कोच रिकी पॉन्टीगची प्रतिक्रिया | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nकर्णधारपद सोडण्याच्या ‘गंभीर’ निर्णयावर दिल्लीचा कोच रिकी पॉन्टीगची प्रतिक्रिया\nकर्णधारपद सोडण्याच्या ‘गंभीर’ निर्णयावर दिल्लीचा कोच रिकी पॉन्टीगची प्रतिक्रिया\nआयपीएलमधील आव्हान संपल्यानंतर आता दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींगची प्रतिक्रिया आली आहे.\nयंदाच्या आयपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाची कामगिरी खराब राहिली. मात्र, आपल्या अखेरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 11 धावांनी पराभव करुन दिल्लीने आयपीएलचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न केला. आयपीएलमधील आव्हान संपल्यानंतर आता दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींगची प्रतिक्रिया आली आहे.\nसुरूवातीच्या सामन्यांमध्ये संघाच्या खराब प्रदर्शनाची जबाबदारी घेत गौतम गंभीरने संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. माझ्या मते. गंभीरने कर्णधारपद सोडल्यामुळे संघाच्या प्रदर्शनावर कोणताही नकारात्मक परिणाम झाला नाही. पण माझ्यासोबत अनेक खेळाडू गंभीरच्या निर्णयामुळे हैराण झाले होते. कर्णधारपद सोडणं हा खरंच एक धाडसी निर्णय होता, असे निर्णय नेहमी घेतले जात नाही. गंभीरचा हा निर्णय एक माणूस म्हणून त्याच्या व्यक्तिमत्वाबाबत बऱ्याच गोष्टी सांगणारा आहे. कर्णधारपद सोडण्यासोबत संघामध्येही न खेळण्याच्या त्याच्या निर्णयामुळे पृथ्वी शॉ सारख्या तरुण फलंदाजाला संधी मिळाली’, असं म्हणत पाँटिंगने गंभीरच्या निर्णयाची पाठराखण केली.\nमुंबईविरोधातील सामना संपल्यानंतर बोलताना गंभीरने तरुण भारतीय खेळाडूंचं विशेष कौतुक केलं. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या फलंदाजीचं आणि श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाचं त्याने तोंडभरुन कौतुक केलं. अय्यरची कारकीर्द मोठी राहिल केवळ आयपीएलमध्ये नाही तर भारतीय क्रिकेटसाठीही तो खेळेल असं भाकित, पाँटिंगने वर्तवलं.\nआयपीएलच्या या सत्रात दिल्लीने केवळ ५ विजय मिळवले तर ९ सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला. त्यामुळे गुणतालिकेत दिल्ली तळाच्या स्थानी आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nगौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टाचा दिलासा\nVideo : पोट धरून हसायला लावणारा हा रन-आऊट तुम्ही पाहिलात का\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nबायको घर सोडून गेल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याला बापाने पाण्याच्या टाकीत फेकले\nछत्रपती शिवराय आणि युवराज शंभूराजे यांची होणार पन्हाळगडावर ऐतिहासिक भेट\nकेवळ ११ सामने, मानधन २६५९ कोटी .. हा आहे क्रीडाविश्वातील सर्वात महागडा खेळाडू\nउद्धव ठाकरे, आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर-राणे\n'शबरीमला मंदिर म्हणजे सेक्स टुरिझमची जागा नाही'\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5523411442867545819&title=Trees%20representing%20languages&SectionId=5550652221595367684&SectionName=%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5", "date_download": "2018-10-19T13:48:51Z", "digest": "sha1:XQB5RAKVV7DFCSH6MRP6O5EDIXLHUSFW", "length": 8597, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात साकारणार ‘भाषाबन’", "raw_content": "\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात साकारणार ‘भाषाबन’\nजगातील ६००० भाषांचे प्रतिनिधित्व करणार\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्रामध्ये जागतिक भाषांचे प्रतिनिधित्व करणारे भाषाबन साकारणार आहे. २८ सप्टेंबर २०१८ रोजी ‘पेन इंटरनॅशनल काँग्रेस’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील साहित्यविषयक परिषदेमध्ये सहभागी झालेल्या विविध देशांतील साहित्यिकांचे विद्यापीठात स्वागत केले जाणार आहे. या साहित्यिकांच्या औपचारिक स्वागतासहितच आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्रामध्ये जगातील सुमारे सहा हजार भाषांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘भाषाबना’ची निर्मिती आमंत्रित साहित्यिकांच्या हस्ते करण्यात येणार आहे.\n८० देशांमधील सुमारे १८० साहित्यिक या प्रतिष्ठित परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. ‘या भाषाबनातील रोपे साहित्यिकांच्या हस्ते लावण्यात येतील. जागतिक पातळीवरील भाषा समृद्धीचे प्रतिनिधित्व हे भाषाबन करील,’ अशी माहिती आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे यांनी दिली.\nया कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, तसेच ‘पेन इंटरनॅशनल’चे संचालक डॉ. कार्ल्स टोर्नर व अध्यक्ष जेनिफर क्लेमंट, प्रसिद्ध भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी हेदेखील या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. पेन इंटरनॅशनल काँग्रेसची ही भारतामधील पहिलीच परिषद आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या परिषदेचे ‘इंटलेक्चुअल पार्टनर’ आहे.\n(‘पेन इंटरनॅशनल काँग्रेस’च्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात साकारले ‘भाषाबन’ ‘अक्षरा’ प्रदर्शन : हस्तकला आणि अक्षरांचा अनोखा संगम पुण्यातील जागतिक भाषावारीत मराठीने केले नेतृत्व ‘पुणे सायक्लोथॉन’मधून पर्यावरण संवर्धनाचा नारा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.slicesoflife.me/2010/11/design-flaw.html", "date_download": "2018-10-19T13:25:51Z", "digest": "sha1:QV6VAPOGH2GGRA7DWUW7VPLIDZZVCTPH", "length": 10080, "nlines": 118, "source_domain": "www.slicesoflife.me", "title": "Slices Of My Life: Design Flaw", "raw_content": "\nखरतर हा खूप मोठा 'Design Flaw' आहे हा ..\nआंघोळ उरकून, tub मधून बाहेर पडून, समोरच्या भिंतीभर पसरलेल्या आरशात बघावं... तर बाथरूम मधल्या गरम पाण्याच्या वाफेमुळे आरसा धुरकट झालेला असतो..\nकाहीच दिसत नाही मग अशा आरशात, दुधी काच दिसत राहते नुसती आणि काही ठिकाणी थेंब ओघळून झालेल्या पाणवाटा ..\nलाजेचा पडदा बाजूला सारून ज्यावेळी स्वतःला पूर्ण बघायचं असतं त्यावेळी असा हा बाष्पाचा, वाफेचा पडदा आड येतो....\nमग हात फिरवून हा पडदा हवा तेव्हढा बाजूला सारायचा आणि न्याहाळायचं स्वतःलाच.\nआदल्या रात्रीचं चेहऱ्यावर आलेलं हसू पुसू न देता शनिवारी सकाळी अंघोळ उरकली, स्वतःचे भरपूर वेळ लाड करून घेत....\nउठलो tub मधनं, समोर बघतो तर आरशाचा कॅनवास भिंतभर पसरलेला- पांढरा , दुधी किंवा धुक्कट कॅनवास...\nबाष्पाचा, वाफेचा , धुक्यासारखा तलम कॅनवास...\nत्यावेळी मग तो \"Design Flaw\" न वाटता त्या कॅनवास वर काहीतरी मस्त काढावासं वाटलं..\nतो कॅनवास बोलवत होता स्वतःला भरवून घायला..मलापण उतरावं असं वाटलं त्यावर...\nआरशात स्वतःलाच बघतो ना नेहमी आपण मग या इतक्या सुंदर कॅनवास वर पण परत स्वतःलाच बघायचं\n....तुझं नाव काढलं... एकदम मोठ्या अक्षरात ...भिंत भरून....पूर्ण कॅनवास भरेल इतकं मोठं...\nबोटं ब्रश झालेली होती आणि त्या कॅनवास वर त्यांचा स्पर्श लोण्यासारखा वाटत होता... सर्र्सर्र बोटं फिरत होती काचेवर, ice-skating सारखी.... खूप छान वाटत होतं...\nआणि अगदी खुश होऊन \"j\" वरच्या टिंबाऐवजी लहान heart पण काढला.. ते काढताना गम्मत वाटत होती..... उगाचच doodle :)\nआदल्या रात्रीच्या smiles ची एक कॉपी पण ठेऊन दिली नावाच्या खाली... ते smile तुझं होतं, माझं होतं कि आपलं होतं \nत्याच खुशीत आवरलं मग मी...बाहेर जायचं होतं...बरंच लांब...\nहळूहळू वाफ निवत गेली...बाष्पाचा पडदा जसा आला होता तसा नाहीसा पण झाला.. धुकं जसं अचानक नाहीसं होऊन जातं, अगदी काहीच खाणाखुणा मागे न ठेवता...तसंच झालं..\n२ मिनिटापूर्वी मी या आरश्यावर काही लिहिलं असेल यावर शंका यावी इतका तो आरसा स्वच्छ झालेला होता...एकदम clear, धुक्याचा पडदा बाजूला सरला कि कसं एकदम स्वच्छ दिसायला लागतं तसं...\nना तिथे कॅनवासच्या काही खाणाखुणा होत्या, ना थेंबांच्या पाऊलवाटा...ना तुझ्या नावाचा उल्लेख, ना ओठभर हसणारा smiley ...\nकाहीच नव्हतं तिकडे...नुसता भिंतीभर पसरलेला आरसा होता तिकडे.....\nकाहीवेळा पूर्वी तुझं नाव मिरवणारा तो कॅनवास आता मला माझंच प्रतिबिंब दाखवत होता..\ndirect आठवड्याने आलो घरी.. ज्या मनस्थितीत बाहेर पडलो होतो त्याच्या अगदी उलट mood मध्ये...खूप काही काही घडलं होतं आठवड्यात.... अगदी होत्याच नव्हतं इतकं झालेलं.. भिंगरीगत फिरलो- कधी आपल्याच लोकांभोवती, कधी काहीच संबंध न आलेल्या परक्या लोकांभोवती तर कधी स्वतःभोवतीच गरागरा.. थकलो होतो खूप, भांडलो होतो सगळ्यांशी, स्वतःला prove करून दमलो होतो, अगदी माझ्यावर मीच प्रश्नचिन्ह काढावे इतका down झालो होतो... फायली इकडे तिकडे फिरवून-हजार लोकांकडे जाऊन शेवटी मोकळ्या हातानेच आलेलो घरी... जाताना वाटलंच नव्हतं इतकं उलटं होईल एका आठवड्यात...आजूबाजूचं इतकं safe समजलेलं जग असं पलटी खाईल असं वाटलं हि नव्हतं.... चूक माझीच असेल कि मीच ते खूप safe, secured, predictable असेल असं imagine केलं होतं...\nखूप दाटून आलेलं ...shower चालू करून भरपूर रडून घेतलं.. आठवडाभर दाटलेलं सगळं बाहेर पडत होतं... ओल्यानेच बाहेर आलो...हरलेल्या स्वतःला बघायला आरशासमोर उभा राहिलो..\nवाफेमुळे सगळा आरसा दुधी झाला होता...\nआणि आरशाच्या त्या कॅनवास वर तुझं नाव, त्याच्यावरच्या लहानश्या heart सहित आणि आपल्या smile सहित स्पष्ट दिसायला लागलं होतं....\nमग त्या धूसर आरश्यात मला मीच दिसायला लागलो... मी जसा होतो तसा..परत एकदा... जसा हवा होतो तसा...\nअसं अगदी दाटून आलं कि तू तुझी आश्वासक smile घेऊन समोर हजर असणे याला Design Flaw म्हणणार का आता \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/478775", "date_download": "2018-10-19T13:37:02Z", "digest": "sha1:TYIBG3MXMNVBJIPIY4PDXAYO6636MUXR", "length": 4886, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आजचे भविष्य शनिवार दि. 29 एप्रिल 2017 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 29 एप्रिल 2017\nआजचे भविष्य शनिवार दि. 29 एप्रिल 2017\nमेष: स्वतःच्या मनाने तुम्ही जे काम कराल ते हमखास होईल.\nवृषभ: कोणतेही महत्त्वाचे व्यवहार करा, निश्चित यशस्वी व्हाल.\nमिथुन: स्वतंत्र विचारसरणी व वैचारिक भिन्नतेमुळे मतभेद.\nकर्क: चोरांपासून भय असल्याने मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा.\nसिंह: वीज, अग्नी यापासून झालेले नुकसान भरुन निघेल.\nकन्या: आज जे शुभ काम कराल त्य़ात फायदा होईल.\nतुळ: पोटदुखी, पाटदुखी, दाताचा विकार कमी होईल.\nवृश्चिक: कडक व शिस्तप्रिय राहा, सर्वजण नमतील.\nधनु: प्रसन्न व हसतमुख राहण्याचा प्रयत्न करा फायदा होईल.\nमकर: रेंगाळलेली कामे यशस्वी होतील या भ्रमात राहू नका.\nकुंभ: कुणीतरी नाते सांगून लुबाडण्याचा प्रयत्न करतील.\nमीन: मध्यस्थी यशस्वी झाल्याने तुमची प्रति÷ा वाढेल.\nआजचे भविष्य सोमवार दि. 17 एप्रिल 2017\nआजचे भविष्य गुरुवार दि. 7 सप्टेंबर 2017\nआजचे भविष्य गुरुवार दि. 3 मे 2018\nआजचे भविष्य शनिवार दि. 26 मे 2018\n‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर\nपुण्यातील ब्लड बँकेने रूग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेले रक्त दिले\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nशबरीमाला मंदिर : पोलिसांच्या बंदोबस्तात दोन महिला मंदिराजवळ\nशिर्डीत प्रधानमंत्र्यांना भेटायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात\nशिर्डीत पंतप्रधानांकडून विकासकामांचे उद्घाटन\nसलीम-सुलेमान यांचा मराठीत प्रवास\nएसबीआयच्या माजी प्रमुख अरूंधती भट्टाचार्य रिलायन्स इंडस्टीजच्या संचालकपदी\n#METOO : एम.जे.अकबर यांच्या याचिकेवरील सुनावणी 31 ऑक्टोबरला\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%A8_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2018-10-19T12:54:37Z", "digest": "sha1:KFD7KEWX665HJNZN6YI7O7LSDQSGBPT6", "length": 4724, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "युकॉन नदी - विकिपीडिया", "raw_content": "\nयुकॉन नदी उत्तर अमेरिकेच्या वायव्य भागातील मोठी नदी आहे. ब्रिटिश कोलंबियातील लेवेलिन हिमनदीत उगम पावणारी ही नदी युकॉन प्रांतातून वाहत अमेरिकेच्या अलास्का राज्यात जाते व बेरिंग समुद्रास मिळते. क्लॉन्डाइक नदी युकॉनची उपनदी आहे.\n३,१९० किमी लांबीच्या या नदीचे खोरे ३,२३,८०० किमी² क्षेत्रफळाचे असून अमेरिकेच्या टेक्सास राज्याच्या विस्तारापेक्षा २५% मोठे आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०१७ रोजी २१:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-19T14:16:25Z", "digest": "sha1:KZUNXSZQAWIKSBIS3Q2UANXV5DKIMKCR", "length": 9515, "nlines": 113, "source_domain": "chaupher.com", "title": "पहिल्या घरासाठी भरावे लागणार फक्त एक हजार रुपये मुद्रांक शुल्क | Chaupher News", "raw_content": "\nHome Uncategorized पहिल्या घरासाठी भरावे लागणार फक्त एक हजार रुपये मुद्रांक शुल्क\nपहिल्या घरासाठी भरावे लागणार फक्त एक हजार रुपये मुद्रांक शुल्क\nचौफेर न्यूज – आपल्या पण स्वतःचे आणि हक्काचे छोटसे का होईना घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि सरकारने आता हे स्वप्न साकारण्यासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जर सरकारने निर्देशीत केलेल्या नियमांच्या चौकटीत तुम्ही बसत असाल, तर तुम्हाला पहिले घर विकत घेताना मुंद्रांक शुल्क म्हणून फक्त १ हजार रूपये भरावे लागणार असल्यामुळे आता कमी पैसे देऊन आपल्या स्वप्नातील घर विकत घेता घेणार आहे. सर्वसामान्यांमधून सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे आनंद व्यक्त केला जातो.\nघराच्या रकमेवर ५ टक्के मुद्रांक शुल्क सध्या भरावे लागते आणि ही रक्कम अर्थात काही लाखांच्या घरात असते. पण आता फक्त एक हजार रूपये भरावे लागणार आहेत. पण तुम्हाला हा लाभ घेण्यासाठी काही अटींचे पालन करावे लागणार आहे. या सवलतीसाठी सरकारच्या काही अटीसुद्धा असणार आहे.\nत्या अटींनुसार तुम्हाला पहिल्या घरासाठी फक्त रू.१ हजार मुद्रांक शुल्क भरावे लागेल. याचा लाभ ६ लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना घेता येईल. त्यांनाच मुंद्राक शुल्कात सवलत देण्यात येईल. ते घर तुमच्या मालकीचे पहिलेच घर असावे. ३० ते ६० चौरस मिटरच्या घरांनाच याचा लाभ मिळेल. त्याचबरोबर जेथे हे घर घेणार आहात तो गृहप्रकल्प नोंदणीकृत असावा.\nPrevious article१५ लाख रुपये केव्हा मिळणार, आरटीआयअंतर्गत मागितली माहिती\nNext articleराज्यात पॉक्सोअंतर्गत फाशीच्या तरतुदीनंतरचा परभणीत पहिला गुन्हा दाखल\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा\nप्रकाश आंबेडकर- ओवेसी आघाडी म्हणजे नवे डबकेच: उद्‌धव ठाकरे\nभारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये ‘अप्रेन्टिस’ची भरती\nशिवसेनेऐवढे नीच राजकारण देशात कुणीही केल नसेल – निलेश राणे\nचौफेर न्यूज - शिवसेनेऐवढे नीच राजकारण देशात कुणीही केलं नसेल, असे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी म्हटले आहे. शिवाजी पार्कवर...\nडीजेचा आवाज बंद, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश\nचौफेर न्यूज - गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव झाल्यावर मुंबई उच्च न्यायालयाने डीजेवरील बंदी उठवावी, अशी मागणी ‘प्रोफेशनल आॅडिओ अ‍ॅण्ड लाईटिंग असोसिएशन’संघटनेद्वारे (पाला) करण्यात आली होती....\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/vitthal-pandharpur-marathi/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-109062900077_1.html", "date_download": "2018-10-19T13:35:08Z", "digest": "sha1:EFF4GIPUUPQ6LBTXXXUZ62Y5OXZ6NEBV", "length": 18908, "nlines": 149, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Shree Vitthal, Hari Vitthal, Pandurang, Dharma vari, vitthal dandi, aashadhi ekadashi pandharpur | रुक्मिणीचे माहेर - कौंडिण्यपूर | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nरुक्मिणीचे माहेर - कौंडिण्यपूर\nरुक्मिणीला लग्न करायचे होते फक्त कृष्णाशीच. आई-वडिलांनी तर स्वयंवराचा घाट घातलेला. काय होणार या चिंतेने ग्रासलेली रुक्मिणी रिवाजाप्रमाणे जगदंबेची ओटी भरायला निघालेली आणि कृष्णाने रुक्मिणीला चक्क त्या जगदंबेच्या साक्षीनेच पळवून नेले. रुक्मीणीचे हे जे माहेर आहे ते म्हणजे कौंडिण्यपूर.\nअमरावतीपासून ४१ किमी अंतरावर हे एक छोटेसे गाव आहे. या माहेरी भेट देतांना गंमत वाटते. जहांगिरपुरच्या मारुतीपासून एक रस्ता आत वळलेला आहे. दोन्ही बाजूला हिरवी डोलणारी शेतं आणि नजर जाईल तिथपर्यंत असणारी झाडं यांच्या मधून जाणारा हा रस्ता प्रवासाचा शिण येऊ देत नाही. या सार्‍यामध्ये रस्ता कधी संपतो हे ही कळत नाही. आणि आपण पोहचतो एका छोट्याशा गावात. कौलारू घरांची दाटी असलेलं नदीच्या काठावरचं टूमदार गाव. या गावाच्या बाजूने वर्धा नदी वाहते. खूप मोठे विस्तीर्ण आणि काहीसे उथळ पात्र नदीचे आहे. या नदीच्या काठावर एका उंच टेकडावर आहे रुक्मिणीचे मंदिर. या टेकडावर जायला दगडी पायर्‍या आहेत. या पायर्‍या चढून वर पोहचले की काहीशा ठेंगण्या दरवाज्यातून आपण आत मंदिरात प्रवेश करतो. दगडी बांधकाम असलेले हे मंदिर अगदी पारंपरिक मंदिराप्रमाणेच आहे. मंदिरात गाभार्‍याच्या आधी मोठे ऐसपैस चौकोनी सभागृह आहे. या सभागृहात कार्तिक महिन्यात भरणार्‍या यात्रेच्या काळात आणि देवीच्या नवरात्रामध्ये किर्तन होतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, अच्युत महाराज यांच्यासारख्यांची समाजजागृती करणारी प्रवचने या सभागृहात झाली आहेत.\nसभागृहापुढे एक अरुंद असा गाभारा आहे. या गाभार्‍यात जगदंबेची काळ्या पाषाणातील सुरेख मूर्ती आहे. असं म्हणतात, हे मंदिर आणि अमरावतीचे देवीचे मंदिर हे भुयारी मार्गांनी जोडलेले आहे. या मंदिरानंतर आणखी एक छोटे मंदिर लागते. ते आहे विठ्ठल रुखमाईचे. अंबिका ही इथली कुलदेवता असल्यामुळे आधी तिचे दर्शन घ्यायचे आणि मग विठ्ठल रुखमाईचे दर्शन घ्यायचे अशी प्रथा येथे आहे. या मंदिराभोवती फरश्यांनी बनवलेला ऐसपैस प्रदक्षिणेचा मार्ग आहे. या मंदिराला प्रदक्षिणा घालताना आपसूकच गावाचं चारही बाजूने दर्शन होतं.\nइथे पुरातत्व खात्याने उत्खनन केले तेव्हा पूर्वीच्या संपन्न गावाच्या खाणाखुणा दाखविणारे काही अवशेष सापडले. त्यावरून येथे पूर्वी शहर वसले असावे, असा निष्कर्ष काढता येतो. इथे प्रचलित असलेली एक दंतकथा अशी -\nरुक्मिणीचा भाऊ रुक्मीने त्याचा मित्र शिशुपालला रुक्मिणी देण्याचा शब्द दिला होता. पण अचानक कृष्णाने येऊन तो डाव उधळून लावला. त्यामुळे संतापलेल्या शिशुपालाने, 'तुझी राजधानी पालथी होईल' असा शाप दिला आणि कौंडिण्यपूर शहरचे शहर पालथे होऊन गाडले गेले. याचा पुरावा देतांना गावकरी असेही सांगतात, जेव्हा उत्खनन केलं तेव्हा ज्या वस्तू सापडल्या त्या सगळ्याच उपड्या घालून ठेवल्यासारख्या होत्या.\n संपूर्ण भारतावर ज्यांच्या जीवनकथांचा प्रभाव आहे, त्या राम आणि कृष्ण ह्या दोन महापुरुषांशी संबंध सांगणारे. हे कृष्णाचे सासर तर आहेच पण रामाचे वडिल दशरथ यांच्या आईचे माहेरही हेच. म्हणजे दशरथाचे आजोळ. असे हे दंतकथांनी गाजलेले टूमदार गाव, आणि रुक्मिणीचे माहेर एकदा तरी जावे असेच आहे.\nएकादशीपर्यंत पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद\nबोला पुंडलीक वरदा हरी विठ्ठल\nविठ्ठल मंदिराचे म्युझिक स्तंभ; एक गूढ\nसंमेलनाचा वाद जाणार कोर्टात\nयावर अधिक वाचा :\nशमीपूजनाची गणेशपुराणात दिलेली कथा\nमालव देशात और्व नावाचा महाज्ञानी व तपोनिष्ठ ऋषी रहात असे. योगसामर्थ्याने त्याला वस्तू ...\nकरा दसरा पूजन आपल्या राशीनुसार\nरामाच्या दरबारात बेसनाचे लाडू चढवा. कर्क: देवी सीता आणि रामाला गोड पान अर्पित करा.\nकोट्यधीश व्हायचे असल्यास दसर्‍याला करा नारळाचे हे 9 उपाय\nहिंदू धर्मात कोणत्याही धार्मिक कार्यात नारळाचे अत्यंत महत्त्व आहे. नारळाला श्रीफळ असेही ...\nदुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री\nदुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी ...\nदक्षिण भारतीय लोकात नवरात्र उत्सवात 'बोम्मला कोलुवू' साजरा करतात. बोम्माला कोलुवू म्हणजे ...\n\"एखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा. साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते. व्यापार-व्यवसायात...Read More\n\"चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. मानसिक स्थिती आनंददायक राहील. वैवाहिक जीवनात...Read More\n\"काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. कार्यात विलंब झाला...Read More\nहातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका. कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक...Read More\n\"शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू...Read More\n\"वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. भावनात्मकतेमुळे नुकसान होण्याची शक्यता...Read More\n\"आजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा. आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. मोठ्यांचा सल्ला घ्या. आरोग्य चांगले राहील. एखाद्या जुन्या मित्राशी...Read More\n\"भावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. पैशासंबंधी स्थिती ठीक राहिल. इच्छित विषयांमध्ये यश मिळेल....Read More\n\"वडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. धर्मविषयक कामामध्ये पैसा खर्च होईल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर...Read More\n\"भावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील. स्त्री पक्षाकडून लाभ...Read More\n\"सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये...Read More\n\"प्रेम व रोमांसच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील. मित्रांचा सहयोग मिळेल. शुभ...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://nwcmc.gov.in/newsdetail.php?fid=1001", "date_download": "2018-10-19T14:32:58Z", "digest": "sha1:V6ZJDSEB46FOKCZ3CKQYXLWC3W6KRLWZ", "length": 3302, "nlines": 71, "source_domain": "nwcmc.gov.in", "title": "News Detail", "raw_content": "\nNanded Waghala City Municipal Corporation Nanded नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड.\nNews & Notification बातम्या आणि सूचना समाचार एवं अधिसूचना प्रधानमंत्री आवास योजनेमधील आजपर्यंत स्वत: बांधकाम करणेसाठी अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांची यादी खाली दिलेल्यी Pmay section मध्ये पाहावे || नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत रस्त्यावरील खडडयांच्या संदर्भात तसेच रस्त्यांच्या नादुरुस्तीबाबत नागरीकांकडुन शासन निर्णयात नमुद तक्रार नोंदविण्याबाबत जाहीर प्रगटन || नांवाशमनपा जाहीर सुचना || सन्माननीय सदस्य यांची यादी || English मराठी हिन्दी\nस्थानिक संस्था कर अभय योजना - 2015 ला शासनाची मुदतवाढ\nमुदत दि. 31.03.2018 (एक वर्ष)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/buldhana.html", "date_download": "2018-10-19T13:37:50Z", "digest": "sha1:ZL4YOEWAJZ4UOEJIHH22CRTOZCR5OYGF", "length": 65694, "nlines": 455, "source_domain": "mahamtb.com", "title": " बुलढाणा", "raw_content": "\n“माझे खामगांव हिरवेगार”चा घेतला संकल्प\nकेवळ वृक्ष लागवड करुन आपली जबाबदारी संपत नाही, तर वृक्ष संवर्धन करणे देखील आवश्यक आहे.\nबुलडाण्यात सामाजिक न्याय दिन साजरा\nसमाजाला दिशा देण्यासाठी शाहू, फुले व आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे. राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य समाजासाठी महत्वाचे होते.\nबुलढाण्यातील दुर्दैवी कुटुंबाला सरकारची मदत\nया दुर्दैवी घटनेमुळे सैय्यद इलियास यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. राज्य शासनाने घटनेची माहिती घेऊन, तहसीलदार यांना तात्काळ मदत देणेबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.\nपांडुरंग फुंडकर अनंतात विलीन\nआज सकाळी ८ वाजता त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यामधून त्यांचे समर्थक त्यांच्या अंतिम दर्शनासाठी आले होते.\nजिल्ह्याचा इयत्ता बारावीचा ८९.७१ टक्के निकाल जाहीर\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी घेतलेल्या इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल ऑनलाईन निकाल आज 30 मे 2018 रोजी जाहीर करण्यात आला.\nजिल्ह्यात तीन ग्रामपंचायातींसाठी येत्या २७ तारखेला मतदान\n२७ तारखेला सकाळी ८ वाजल्यापासून या तिन्हीही ग्रामपंचायतींमध्ये मतदानाला सुरुवात होणार असून हे मतदान सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहणार\nकर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना २० मे पर्यंत मुदतवाढ\nअर्ज सादर करण्यास २० मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच दीड लाखावरील कर्जासाठी एकरकमी योजनेसाठी अर्ज सादर करण्यास ३० जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक मोहनजी भागवत\nकार्यालयामुळे संघकार्यामध्ये वाढ व्हावी. संघाला अपेक्षित समरस, समर्थ, संघटित समाज निर्माण व्हावा. त्यासाठी संघ कार्यालय हे केवळ स्वयंसेवकांचेच न राहता ते संपूर्ण समाजाचे निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. येथील भारतीय नागरिक उत्थान समितीच्या बाळासाहेब देवरस स्मृती भवनाचे लोकार्पण करताना ते बोलत होते. येथील चांडक विद्यालयात हा कार्यक्रम गुरुवारी सकाळी 9 वा. आयोजित करण्यात आला होता.\nमहिला व बाल संरक्षण विभागाच्यावतीने भिक्षेकरी मुलांचे पुनर्वसन\nचिखली तालुक्यातील धानोरी गावातील पारधी समाजातील कुटूंबात वय वर्ष ३ ते ६ वयोगटातील मुले सिल्वासा (दादर नगर हवेली ) सिल्वासा येथे एससीपीएस, आयसीपीएस व डिसीपीयु अंतर्गत कार्यरत असलेले अधिकाऱ्यांना भीक मागताना आढळून आले.\nचिखली तालुक्यात ११७ गावांमध्ये पाणीटंचाई घोषीत\nगेल्या वर्षी जिल्ह्यात झालेल्या अपुऱ्या पावसामुळे चिखली तालुक्यात पाणी टंचाई भासण्याची शक्यता असणाऱ्या ११७ गावांमध्ये उपविभागीय अधिकारी पाणी टंचाई घोषित केली आहे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचा समारोप\nजिल्ह्याच्या सामाजिक न्याय भवनामध्ये मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात या सप्ताहाचे समापन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्यासह अनेक मान्यवर याठिकाणी उपस्थित होते.\nआंबेडकर जयंतीदिनी कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवावी\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात कायदा व सुव्यवस्थेबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.\nबोंडअळी नियंत्रणासाठी प्रभावी उपाय राबवा : फुंडकर\nबोंड अळीमुळे यंदा शेतकऱ्यांच्या कसल्याही प्रकारचे आर्थिक नुकसान होऊ नये, म्हणून यंदा विशेष काळजी घेण्याचे निर्देश फुंडकरांनी दिले.\nजिल्हा वार्षिक योजनेचा जवळजवळ शंभर टक्के निधी खर्च\nबुलडाणा जिल्ह्याला सन २०१७-१८ मध्ये एकूण २०२.८३ कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यातील एकूण २०२.८२ कोटी रूपये इतका निधी जिल्ह्यातील विकासकामांसाठी खर्ची पडला आहे.\nपाणपोईच्या माध्यमातून आजार आणि रोगांविषयी जनजागृती\nबुलडाण्याच्या जिल्हा हिवताप कार्यालयाने एक अनोखा उपक्रम राबला असून पाणपोईच्या माध्यमातून नागरिकांना किटकजन्य रोग तसेच इतर अजारणची माहिती दिली जात आहे. सध्या जिल्ह्यात या उपक्रमाचे अत्यंत कौतुक केले जात असून नागरिकांना पिण्याच्या पाण्याबरोबरच आजारांविषयी माहिती मिळत आहे.\n‘रामा’ उचलणार वेटलिफ्टींगचे शिवधनुष्य\nनावात काय असते, असे एक परदेशस्थ नाटककार म्हणाला होता. मात्र, भारतात नामात दम असतोच. आता बघाना बसस्थानका समोर अंडा-पावचा व्यवसाय करणारा ‘रामा’ मेहसरे इंडोनेशियाला जातो आहे.\nजिल्ह्यासाठी यंदा तीन हजार कोटी रूपयांचा कर्ज आराखडा\nजिल्ह्यातील सर्व खातेदार शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध व्हावे. कुठल्याही प्रकारची कमतरता पीक कर्जामध्ये येवू नये, या करिता राज्य शासनाने जिल्ह्यासाठी १ हजार ८७७ कोटी रुपयांचा पिक कर्ज वितरणाचा आराखडा मंजूर केला आहे.\nजलजागृती हा संस्कार व्हावा : जिल्हाधिकारी\nजिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित 'जलजागृती' सप्ताहाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.\nकर्जमाफीपासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याची मुद्दत\nज्या शेतकऱ्यांनी आपले अर्ज सादर केलेले नाही किंवा अर्ज सादर करता काही तांत्रिक अडचणी आल्या असल्यास त्यांनी येत्या ३१ तारखेपर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.\nनागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, हा संदेश देण्यासाठी शासनाच्या जलसंपदा विभागाकडून जिल्ह्यात जलजागृती सप्ताह राबवण्यात येत आहे.\nमहिलांनी आपल्या अधिकारांची जाणीव करून यश गाठावे : जिल्हाधिकारी पुलकुंडकर\nजागतिक महिला दिनानिमित्त सहस्त्रक महिला मतदार, उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला अधिकारी व कर्मचारी यांच्या सत्काराचा कार्यक्रम काल आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.\nतक्रारी निकाली काढून सामान्यांना न्याय द्यावा- जिल्हाधिकारी\nलोकशाही दिनामध्ये एकूण २५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी २३ तक्रार अर्ज सामान्य तक्रारींमध्ये समाविष्ट करण्यात आली.\nतक्रारी निकाली काढून सामान्यांना न्याय द्यावा - जिल्हाधिकारी\nसामान्य नागरिकांच्या तक्रारी निवारणासाठी लोकशाही दिन एक सशक्त माध्यम आहे. त्यामुळे लोकशाही दिन कार्यवाहीला नागरिक विविध विभागांच्या संबंधीत तक्रारी दाखल करीत असतात.\nरेती खरेदी करणाऱ्या नागरिकांनी रेती वाहतूकीच्या पासेस गरजेचे\nअवैध रेती वाहतूकीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. विविध उपाय योजनांमधून या प्रकारावर नियंत्रण मिळविण्याचे काम महसूल विभाग करीत आहे.\nफळे, भाजीपाला निर्यातीसाठी 'अनारनेट' प्रणालीवरील नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक\nमहाराष्ट्र राज्य हे ताजी फळे व भाजीपाला निर्यातीमध्ये देशामध्ये आघाडीवर आहे. राज्यातून अनेक देशांमध्ये फळे व भाजीपाला निर्यात होत असतो.\nपात्रता - अपात्रता निश्चित करता न आलेल्या याद्या बँकेला सादर\nछत्रपती शिवाजी महाराज कृषि सन्मान योजना २०१७ साठी शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या अर्जांच्या पडताळणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या तालुकास्तरीय समित्यांनी आपला नवीन अहवाल प्रशासनापुढे सादर केला असून पात्रता-अपात्रता ठरवण्यात न आलेल्या याद्या बँकांकडे परत पाठवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे कर्जमाफी न मिळालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित बँकेमध्ये जाऊन आपल्या अर्जांची पुन्हा एकदा पाहणी करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.\n'बदलत्या युगात सुरक्षितता हाच खरा ‘पासवर्ड’\nसध्याचे युग हे संगणकाचे आहे, असे म्हटल्या जाते. इंटरनेटमुळे जगाचे रुपांतर छोट्याशा खेड्यात झाले आहे. तंत्रज्ञानाने विकास साधायला पोषक वातावरण निर्मिती केले मात्र दुसऱ्या बाजूने तंत्रज्ञानाचा दुरूपयोग होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या बदलत्या युगामध्ये सुरक्षितता हाच महत्वाचा ‘पासवर्ड’ असल्याचे मत बुलढाणा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी व्यक्त केले.\nलाचखोर पोलीस उपनिरीक्षक गजाआड\nअवैध रेतीचे टिप्पर सुरळीतपणे चालू देण्याचा मोबदला म्हणून हप्ता घेणारे मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक व एका पोलीस कर्मचाऱ्याला ७ हजाराची लाच घेताना अकोला अँटी करप्शन ब्युरोने पकडल्याची घटना आज सकाळी साडेदहा वाजता घडली.\nउडीद डाळ खरेदीसाठी उद्यापर्यंत मुदतवाढ\nजिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी १३ डिसेंबर २०१७च्या अखेर १२ तालुका खरेदी – विक्री संघ अथवा चिखली जिनिंग प्रेसिंग चिखली येथे उडीदाची ऑनलाईन नोंदणी केलेली आहे. अशा सर्व शेतकऱ्यांची उडीद खरेदी जवळपास पूर्णत्वास गेलेली आहे,\nबुलढाण्यासाठी ३४७ कोटी रूपयांचा प्रारूप आराखडा मंजूर\nजिल्ह्यातील सर्वसाधारण योजनेसाठी १९९ कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १२३ कोटी, तर आदिवासी उपयोजनेसाठी २४.०९ कोटी रूपयांच्या निधीचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.\nबुलढाणा जिल्ह्यातील विकास कामे गतीने पूर्ण करा- पांडुरंग फुंडकर\nजिल्ह्यामध्ये विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. या कामांमुळे जिल्हा विकास वाटेवर अग्रेसर होणार आहे.\nसिंचन प्रकल्प पूर्ण करून विदर्भाचा करणार कायापालट : मुख्यमंत्री\nशासन बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या माध्यमातून हे राहिलेले सर्व प्रकल्प लवकरच पूर्ण करणार आहे, असे ते यावेळी म्हणाले. यासाठी जिल्ह्याला प्रथमच १० हजार कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर झाला असून या माध्यमातून जिल्ह्यातील जिगांव या मोठ्या प्रकल्पासह ८ लघु प्रकल्पांचा समावेश आहे.\nजलयुक्त शिवार अभियानातील पुरस्कारांचे ८ नोव्हेंबर रोजी वितरण\nउद्या दुपारी ३.३० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.\nजिल्ह्यात 'दक्षता जनजागृती सप्ताहा'चे आयोजन\nसप्ताहादरम्यान ३० ऑक्टोंबर रोजी बुलडाणा, धाड व चिखली येथे जनजागृती करण्यात आले आहे. विभागाच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकाची माहिती देण्यात आली.\nजिल्ह्यात आजपासून सहकार परिषदेचे आयोजन\nआज दुपारी २ वाजता सहकार विद्या मंदीर सांस्कृतिक सभागृह, चिखली रोड बुलडाणा येथे करण्यात येणार आहे.\nभुकेमुळे राज्यात एकही माणूस मरणार नाही - गिरीश बापट\nशेगांव येथील श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात अन्न व नागरी पुरवठा विभाग, बुलडाणा जिल्हा प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ते बोलत होते\nमेहकर व लोणार तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये भूजल अधिनियम लागू\nमेहकर तालुक्यातील १७ व लोणार तालुक्यातील ६ गावांमध्ये ३० जूननंतर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तसेच दिवसेंदिवस ती वाढतच चालली आहे.\nजलयुक्त शिवारमुळे बुलढाण्यातील ७७ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली\nगेल्या तीन वर्षांमध्ये या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात १२ हजार कामांची पूर्तता झाली असून यामुळे जिल्ह्यातील जवजवळ ७७ हजार ९९३ हेक्टर जमीन सिंचन क्षेत्राखाली आली आहे.\nजळगाव जामोद तालुक्यात बँक शाखांचे जाळे तयार करणार\nराज्य शासनाने मानव विकास निर्देशांक कमी असलेल्या राज्यातील २५ तालुक्यांची निवड केली आहे. त्यामध्ये बुलडाण्यातील जळगांव जामोद तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे.\nनागरिकांना ऑनलाईन मुद्रांक भरण्याचे आवाहन\nराज्यभरातील मुद्रांक विक्रेत्यांनी आपल्या मागण्यासाठी ९ तारखेपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे नागरिकांची कामकाजासाठी गैरसोय होवू नये म्हणून शासनाने ई चलानद्वारे मुद्रांक शुल्क भरण्याची व्यवस्था केली आहे.\nकिटकनाशकांची फवारणी करताना संरक्षक साहित्याचा वापर करावा-पांडुरंग फुंडकर\nविदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये कापूस व सोयाबीन पिकावर फवारणी करताना शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर कृषि विभागामार्फत फवारणी करताना घ्यावयाच्या खबरदारीच्या मार्गदर्शक सुचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत.\nयवतमाळमध्ये अप्रमाणित व शिफारस नसलेले किटकनाशके पुरवणाऱ्या वितरकांवर फौजदारी गुन्हा\nयवतमाळ येथील कीटकनाशकाच्या विषबाधेच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री फुंडकर आणि कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार यांनी काल सह्याद्री अतिथीगृह येथे बीटी बियाणे उत्पादक कंपन्या आणि कीटकनाशक कंपन्यांच्या प्रतिनिधी समवेत स्वतंत्र बैठक आयोजित केली होती.\nशेगांवात दोन घोड्यांमध्ये आढळले ग्लॅंडर्संचे जिवाणू\nग्लॅंडर हा रोग अश्ववर्गीय प्राण्यांमध्ये असतो. या रोगाचा प्रादुर्भाव घोड्यांमधून मनुष्यामध्ये होतो.\nउडीद व मुग खरेदीसाठी जिल्ह्यात १० खरेदी केंद्र\nजिल्ह्यात शेगांव, चिखली, बुलडाणा, खामगांव, मलकापूर, लोणार, मेहकर, संग्रामपूर, सिंदखेड राजा व दे.राजा असे १० खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहे.\nउडीद व मुग खरेदीसाठी बुलढाणा जिल्ह्यात १० खरेदी केंद्र\nहंगाम २०१७-१८ मध्ये राज्यात नाफेडच्यावतीने केंद्र शासनाने निश्चित केलेल्या हमीभावानुसार उउीद व मूग शेतमालाची खरेदी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेकरीता ३ ऑक्टोंबर २०१७ पासून शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.\nकर्जमाफी अर्जांची माहिती बँकांनी त्वरित सादर करावी - पालकमंत्री फुंडकर\nराज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान या योजनेतंर्गत अर्ज ऑनलाईन भरण्यात आले. मात्र भरलेल्या अर्जांची छाननी करून अर्जांची माहिती शासनाकडे पाठविण्यात आलेली नाही.\nमतदारांनी यादीतील नावे तपासून पहावीत - जिल्हाधिकारी\nजिल्ह्यात आतापर्यंत ३५ हजार १२३ मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.\nजिल्ह्यात एक तारखेला भरणार 'ज्येष्ठ नागरिक मेळावा'\nया मेळाव्यात आई, वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ, कल्याणासाठी अधिनियम २००७ व या अधिनियमाच्या अनुषंगाने २०१० मध्ये नव्याने पारीत केलेले नियम या विषयी सर्व माहिती यावेळी देण्यात येणार आहे.\nपिकांचे नुकसान झाल्यास ४८ तासांच्या आत कळवा\nसद्य जिल्ह्यात उडीद पिकाची काढणी सुरु आहे. काढणीपश्चात पिकांचे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.\nरूरअर्बन मिशन अंतर्गत सुलतानपूर गावसमूहाची निवड\nसुलतानूपर गावसमूहातील गावांमध्ये रस्ते, पथदिवे, आरोग्याच्या सुविधा यांच्यासाठी लवकरच काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या सर्वांसाठी आवश्यक असलेल्या सर्व साधनांची आवश्यक सूची तयार करण्यास सुरुवात करावी असे पुलकुंडवार यांनी सांगितले.\nकर्जमाफी अर्जामध्ये शेतकऱ्यांनी सर्व बँकाकडील कर्जाची माहिती देणे अनिवार्य\nछत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेतंर्गत अर्ज भरण्याची शेवटची मुदत २२ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले अर्ज तातडीने जमा करावेत.\nशेतकऱ्यांनी माल साठवणूक करताना गोदामाच्या परवान्याची खात्री करावी\nजिल्ह्यामध्ये सहकारी संस्था, खाजगी गोदाम व्यावसायिक तसेच गोदाम पावती योजनेतंर्गत व्यवसाय करणाऱ्या काही संस्था व व्यावसायिक विना परवाना शेतकऱ्यांचा मालांची साठवणूक करून घेत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे\nसाहित्य संमेलन संस्थानाच्या बटिक राहावे अशी काहींची भावना - मालपाणी\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती हिवरा आश्रमावर केलेल्या आरोपामुळे आश्रमाने आपला प्रस्ताव मागे घेतला असल्याचे मालपाणी यांनी सांगितले. स्वामी विवेकानंद आश्रम हे नेहमीच पुरोगामी विचार हृदयाशी धरून चालले आहे.\nनवरात्रोत्सव उत्सवासाठी परवाना देण्याची प्रक्रीया आता ऑनलाईन\nतसेच परवाना मिळवण्यासाठी मंडळाने मागील वर्षीच्या उत्सवाच्या जमाखर्चाची सर्व माहिती सदर करणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे.\n९१ वे अ.भा.मराठी साहित्य संमेलन बुलढाणा येथे\nमहामंडळाच्या संमेलन स्थळ निवड समितीची बैठक काल नागपुरातील विदर्भ साहित्य संघात पार पडली. यावेळी समितीने संमेलनस्थळासाठी तयार करण्यात आलेला अहवाल बैठकीत सदर केला.\nशेतकऱ्यांनी गटशेतीसाठी पुढाकार घ्यावा\nराज्य शासन, केंद्र सरकार आणि नाबार्डकडून विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गट शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी गावातील २५ ते ४५ या वयोगटातील २५ शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन गटशेती करावी,\nअल्पसंख्यांक बहुल शाळांसाठी अनुदान योजना जाहीर\nअल्पसंख्याकबहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण व अपंग शाळा यांना पायाभूत सोयी-सुविधांसाठी हे अनुदान देण्यात येणार आहे, असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.\nअवयव दानासाठी जिल्ह्यात जनजागृती रॅली\nमृत्यूनंतर नागरिकांनी आपले अवयव दान करून अवयव निकामी झालेल्या नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी सहाय्य करावे.\nविकासकामांच्या निधीच्या परिपूर्ण वापर करा - फुंडकर\nयाच बरोबर शेतकरी कृषी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीचे अर्ज भरून घेण्यासाठी यापुढे महसूल मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात यावे असे देखील ते म्हणाले.\nबांधकाम कामगारांना देखील मिळणार महात्मा फुले जनआरोग्य सेवेचा लाभ\nकामगार कल्याण मंडळामार्फत बांधकाम कामगारांना देण्यात येणारे नोंदणी प्रमाणपत्र हे या योजनेतून मिळणाऱ्या विमा संरक्षणासाठी पुरावा समजण्यात येणार आहे.\nमहाराष्ट्र मिशन १ मिलियनमध्ये बुलडाणा जिल्हा विदर्भात प्रथम\nक्रिकेट बरोबरच फुटबॉल या क्रीडा प्रकारात देखील भारताने दर्जेदार कामगिरी करावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फुटबॉल या खेळाच्या प्रचार व प्रसारासाठी सर्व राज्य सरकारांना आवाहन केले होते.\nजिल्हास्तरिय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेच्या कालावधीत बदल\nक्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, बुलडाणा व्दारा आयोजित जिल्हास्तर शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धांचे आयोजन २३ ते २४ ऑगस्ट या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, बुलडाणा येथे करण्यात आले होते.\nजिल्ह्यातील गणेशोत्सवाला कायद्याचे बंधन\nत्या २५ तारखेला सकाळी ६ वाजल्यापासून ते ५ सप्टेंबरच्या रात्री १० वाजेपर्यंत हा नियम लागू करण्यात येणार आहे\nग्राहकांना कायद्याप्रमाणे संरक्षण मिळेल - ए.पी भंगाळे\nग्राहकांची कसलीही फसवणूक होऊ नये, यासाठी अनेक कायदे तयार करण्यात आलेले आहेत.\nअवैध्यरित्या पाणी उपसा करण्यावर बंदी\nजिल्ह्यात सध्या पावसाचे प्रमाण समाधानकारक नसल्यामुळे ग्रामीण व नागरी भागात पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये पुढील वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही.\nकुठल्याही संकटामध्ये शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही - फुंडकर\nबळीराजाच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे\nशेगाव येथे भरणार मराठी पत्रकार परिषदचे राष्ट्रीय अधिवेशन\nसंत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात हा दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.\nदुधाळ जनावरांचा लाभ मिळण्यासाठी १४ तारखेपासून करता येणार अर्ज\nही योजना फक्त अनुचित जमातीतील व्यक्तींसाठी लागू असून केवळ १५ कुटुंबांनाच याचा लाभ घेता येणार आहे.\nस्वातंत्र्यदिनी गावागावात होणार ग्रामसभा\nसर्व ग्रामपंचायतींमध्ये स्वातंत्र्य दिनाला १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभांचे आयोजन करण्यात येते. ग्रामसभा ही पंचायत राज व्यवस्थेतील महत्वाची यंत्रणा आहे. या ग्रामसभेमध्ये विविध १४ विषयांवर चर्चा करण्यात यावी. ग्रामसभांना ग्रामसभा सदस्यांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे. दिव्यांग बांधवांनी आपली नावे आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करीता ग्रामसभेमध्ये द्यावीत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.\nजिल्हा नियोजन समितीसाठी जिल्ह्यात ९७.२३ टक्के मतदान\nजिल्हा नियोजन समितीसाठी घेण्यात आलेले मतदानाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण दिवसभरात जिल्ह्यात ९७.२३ टक्के इतक्या मतदानाची नोंद करण्यात आली असून पुरुषांपेक्षा महिला सभासदांनी मतदानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.\nजिल्हा बँकांमधून पिक कर्जाचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी\nशेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासन हे नेहमीच तत्पर असून राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत देण्यात येणारे १० हजार रुपयांचे पिक कर्ज जिल्हा बँकांमधून तत्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचे मोठ्या प्रमाणत फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी चंद्रकांत पुलकुंडकर यांनी केले आहे.\nजिल्हा नियोजन समितीसाठी ८ ऑगस्टला होणार मतदान\nजिल्हा नियोजन समितीच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या ८ तारखेला या पदांसाठी मतदान घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. जिल्ह्यातील एकूण १४ ठिकाणी मतदानकेंद्र उभारण्यात येणार आहे, असे देखील प्रशासनकडून सांगण्यात आले आहे.\nओबीसो विद्यार्थांच्या शिष्यवृत्तीतील कपात रद्द व्हावी\nकेंद्र सरकारकडून ओबीसी गटातील विद्यार्थांसाठी वर्ष २०१४-१५ मध्ये ५५९ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले होते. त्यानंतर २०१५-१६ मध्ये ते ५०१ कोटी, २०१६-१७ मध्ये ७८ कोटी तर यंदाच्या वर्षासाठी फक्त ५४ कोटी रुपये इतके अनुदान देण्यात आले\nअवैधरित्या सावकारी व्यवसाय करणाऱ्या २० जणांवर गुन्हे दाखल\nराज्यात शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पीककर्ज माफीची घोषणा राज्य सरकारने केली असतानाच बुलढाण्यात अवैधरित्या सावकारी व्यवसाय करणाऱ्या १७ प्रकरणांत विविध पोलीस स्थानकांमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणी धडक कारवाई केल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली आहे.\nजिल्हास्तरीय निवडणूकीत कोणीही मतदान यंत्रात छेडछाड केली नव्हती\nफेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत चुकीच्या पद्धतीने मतदान झाल्याची तक्रार एका अपक्ष पक्ष उमेदवाराने केली होती.\nमत्स्यकास्तकारांना मत्स्यजिरे खरेदीसाठी उपलब्ध\nअलीकडे शेततळ्यांमधील मत्स्य उत्पादनाचे प्रमाण वाढत आहे. राज्यामध्ये भुजलाशयीन मत्स्यव्यवसायात मोठ्या प्रमाणात वापर होणारे भारतीय प्रमुख कार्प कटला, रोहु व मृगळ यांचा प्रजनन काळ वर्ष २०१७-१८साठी सुरू झाला आहे. बुलढाण्यातील मेहकर तालुक्यामधील कोराडी येथे मत्स्यबीज उत्पादन केंद्रावर मत्स्यजीरे खरेदीसाठी उपलब्ध झाले आहेत.\nकर्जमाफीमुळे जिल्ह्यातील ५९ हजार शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित - पांडुरंग फुंडकर\nकर्जमाफीचा लाभ बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या ५९ हजार ४५० शेतकरी खातेदार सभासदांना होणार आहे. अशी माहिती कर्जमाफी नंतर पहिल्यांदाच बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी\nलोणार सरोवरापासून १०० मीटर परिसरामध्ये विकासकामांना मज्जाव - सुधीर मुनगंटीवार\nमहाराष्ट्रातील पाणीसाठ्यांपैकी नैसर्गिकरित्या उत्कापालापासून निर्माण झालेले लोणार सरोवर संरक्षित करणे आवश्यक आहे. यासाठी आज वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी लोणार सरोवराच्या सीमेपासून १०० मीटर अंतरामध्ये कोणतेही विकासकाम अथवा बांधकाम करता येणार नाही अशी स्पष्ट सूचना दिली आहे.\nकिमान कौशल्यावरील अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशाची मुदत वाढवली\nकिमान कौशल्यावर आधारित शैक्षणिक वर्ष २०१७-१८साठी डी.एल.एड (डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन) या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाईन पद्धती करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.\nमाजी सैनिकांच्या पाल्यांकरिता शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळणार\nकेंद्रीय सैनिक कल्याण बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडून माजी सैनिक, युद्ध विधवा, विधवा व अवलंबित यांच्या पाल्यांकरिता आर्थिक मदत देण्यात येते.\nशेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे - जिल्हाधिकारी\nसेंद्रीय शेतमालाच्या उत्पादनाला जगभरात प्रचंड मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज धान्य महोत्सवाचे उद्घाटन करताना केले.\nपाच दिवसांचा आठवडा व सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी राज्य सरकार अनुकूल - ग. दि कुलथे\nशासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार सकारात्मक आहे. तसेच सातवा वेतन आयोग लागू करण्यासही अनुकूल आहे. याबाबत शासनाशी महासंघाची यशस्वी चर्चा झाली आहे, अशी माहिती आज महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग.दी कुलथे यांनी दिली आहे.\nबारावीच्या निकालात जिल्ह्यात एकूण आकडेवारीत मुलांची बाजी, टक्केवारीत मुली आघाडीवर\nदेऊळगाव राजा तालुक्याचा सर्वांत जास्त ९५.५८ टक्के निकाल. तर जिल्ह्यात एकूण २९३० विद्यार्थी अनुत्तीर्ण;\nग्राहक तक्रारींचे प्राधान्याने निरसन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश\nसेट टॉप बॉक्स व केबल जोडणी झाल्यावर प्रत्येक ग्राहकाला पावती देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आज सूचना दिल्या.\nमुख्यमंत्र्यांनी घेतला बुलढाणा जिल्ह्यातील शेतीचा पावसापूर्वीचा आढावा\nशेती संदर्भातील योजना, विकास प्रकल्प व शेतकरी हिताचे कार्यक्रम यांची अंमलबजावणी आणि प्रत्यक्षातील फलित काय असेल याचा अंदाज घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बुलढाणा जिल्ह्यात आढावा दौरा केला.\nबुलढाण्यात ८.५२ लाख वृक्षलागवडीचा संकल्प\nराज्य शासनाच्या वतीने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे. वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या समन्वयाने बुलढाणा जिल्ह्यात वर्ष २०१६-१७साठी ८.५२ लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली.\nदिव्यांगांसाठी ग्रामपंचायत निधी न वापरल्यामुळे आंदोलनाचा इशारा\nप्रत्येक ग्रामपंचायतीच्या वार्षिक खर्चतील ३ टक्के निधी हा दिव्यांगांसाठी खर्च करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. परंतु बुलढाणा जिल्ह्यातील एकाही ग्रामपंचायतने दिव्यांगांसाठी आजपर्यंत हा निधी खर्च केलेला नाही.\nसमृद्ध जिल्ह्यासाठी नागरीकांचा सहभाग महत्त्वाचा\nशासन राबवित असलेल्या योजनांमध्ये लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा आहे.\nबुलढाण्यातील हातणी व खंडाळा गावांना टँकरने पाणी पुरवठा\nबुलढाण्यातील अनेक गावे पाण्यासाठी सध्या टँकरवर अवलंबून आहेत. टप्प्याटप्प्याने पाण्याचे टँकर पुरवण्यावर प्रशासन लक्ष पुरवत असले तरी परिस्थिती गंभीर आहे. आज पाणी टंचाई आराखड्यात समाविष्ट २ गावांना टँकर मंजूर करण्यात आले आहेत.\nपंतप्रधान कृषि सिंचन योजनेतंर्गत सुक्ष्म सिंचन संचासाठी ‘ई ठिबक’प्रणाली\nपंतप्रधान कृषि सिंचन योजनेतंर्गत सूक्ष्म सिंचन योजना २०१७-१८ अंतर्गत सूक्ष्म सिंचन संच सर्व प्रक्रिया आता ऑनलाइन उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच या योजनेच्या लाभार्थ्यांना आधार कार्डचा नंबर या प्रक्रियासाठी द्यावा लागणार आहे. यासाठी www.mahaethibak.gov.in या संकेतस्थळावरून महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर नोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती बुलढाणा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे दिली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5383711526186251668&title=ROHM%20Electronica%20India%202018&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-19T13:07:41Z", "digest": "sha1:HM7PNXBXU6VEBRQDUR4OF3OTD3VDZME3", "length": 8891, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘आरओएचएम’तर्फे ‘इंडियन जेन-नेक्स ईव्ही’ सादर", "raw_content": "\n‘आरओएचएम’तर्फे ‘इंडियन जेन-नेक्स ईव्ही’ सादर\nमुंबई : आरओएचएम या जपानस्थित आघाडीच्या सेमीकंडक्टर पुरवठादार कंपनीने आपल्या नव्या कमी ऊर्जा वापरणाऱ्या ऊर्जा पर्यायांच्या माध्यमातून भारतातील ई-व्‍हेइकल बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत केले आहे. यातून नेक्स्ट जेन इलेक्ट्रीक व्‍हेइकल आणि इतर हायब्रिड इलेक्ट्रिक व्‍हेइकलच्या (xEV) वाढत्या मागणीचा वेध घेतला जाणार आहे.\nआरओएचएम सेमीकंडक्टरतर्फे ऑटोमोटिव्ह अॅप्लिकेशन्समध्ये शक्ती आणि ऊर्जा व्यवस्थापनाचे नवे पर्याय सादर केले जाणार आहेत. बेंगळुरुत २६ ते २८ सप्टेंबर २०१८ या काळात आयोजित करण्यात येणाऱ्या आगामी ‘इलेक्ट्रॉनिका-इंडिया २०१८’ या व्यापार मेळाव्यात इलेक्ट्रॉनिक्समधील सुटे भाग, यंत्रणा आणि अॅप्लिकेशनचे प्रदर्शन असेल.\n‘आरओएचएम’ आपल्या ‘SiC पॉवर डिव्हाइसेस’, ‘अॅनालॉग टेक्नॉलॉजिस’, ‘इन्फोटेनमेंट’, ‘बॉडी अॅंड पॉवरट्रेन’, ‘मेड इन इंडिया-फॉर इंडिया’ या पाच विभागांसह ऑटोमोटिव्ह पर्याय सादर करेल.\nआरओएचएम सेमीकंडक्टर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक दायसुके माकामुरा म्हणाले, ‘या वेळी ‘आरओएचएम’तर्फे भारतातील ईव्ही बाजारपेठेत भविष्यात महत्त्वाची ठरतील अशी उत्पादने आणि पर्याय सादर केले जातील. नेक्स्ट जनरेशन ऑटोमोबाइल आणि त्याच्या परिसंस्थेचा परिणाम फारच नाविन्यपूर्ण असणार आहे आणि जपान, अमेरिका, युरोप व चीन अशा आधुनिक इलेक्ट्रिक व्‍हेइकल बाजारपेठांनी याआधीच ही प्रणाली अवलंबली आहे.’\n‘इलेक्ट्रिक व्‍हेइकलची भारतातील वाढती आणि विकसनशील बाजारपेठ कार्बन डाय ऑक्साइडचे उत्सर्जन कमी करण्यात मोठा वाटा उचलू शकते आणि भारताने २०३० पर्यंत इलेक्ट्रिक व्‍हेइकलच्या वापराला चालना देण्याचा सकारात्मक आराखडा बांधला आहे,’ असे नमूद करतानाच ‘आरओएचएम सेमीकंडक्टरच्या नाविन्यपूर्ण पर्यायांची ओळख करून घेण्यासाठी ‘इलेक्ट्रॉनिका-इंडिया २०१८’मधील ‘आरओएचएम’च्या बूथला भेट द्या,’ असे आवाहनही माकामुरा यांनी केले.\nTags: Daisuke MakamuraROHM Electronica India 2018Mumbaiमुंबईदायसुके माकामुराआरओएचएम इलेक्ट्रॉनिका इंडिया २०१८प्रेस रिलीज\n‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा ‘भाजपने साधला समाजिक समतोल’ लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ‘लेक्सस’चे पुरस्कार प्रदान स्वप्नील जोशी निर्मितीत\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AE-team-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2018-10-19T13:43:34Z", "digest": "sha1:XRCY77FKP7NK6R647WMO3IWVAS3T2EDY", "length": 12557, "nlines": 139, "source_domain": "marathimotivation.in", "title": "टीम ( TEAM ) म्हणजे नक्की काय ? - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome Home टीम ( TEAM ) म्हणजे नक्की काय \nटीम ( TEAM ) म्हणजे नक्की काय \nएकदा एक श्रीमंत उद्योगपती एका खेडेगावात कारखान्यासाठी साईट बघायला गेला होता.\nरस्ता कच्चा, खडबडीत होता. काही ठिकाणी रस्त्यात पाणी पण साठले होते, खुप चिखल झाला होता. येताना त्या उद्योगपतीची गाडी चिखलात रुतली आणि बंद पडली. कोणाची मदत मिळते का हे बघायला तो गाडितून खाली उतरला. त्याला थोड्या अंतरावरू एक म्हातारे शेतकरीबाबा येताना दिसले. त्याने त्या शेतकरीबाबांना थांबले, गाडी चिखलात रुतल्याचे सांगीतले व मदत करण्याची विनंती केली.\nशेतकरी बाबा गाडीजवळ आले, पहाणी केली आणि म्हणाले, ‘ नामदेवला, म्हणजे नाम्याला बोलवायला लागेल….\n’‘मग बोलवाना तुमच्या त्या नाम्याला मी त्याला चांगले बक्षीस देईन मी त्याला चांगले बक्षीस देईन मस्त जेवायला, खायला घालेन … मस्त जेवायला, खायला घालेन …’ तो उद्योगपती म्हणाला….\nआहो नाम्या म्हणजे कोणी माणुस नाही. तो येक बैल आहे. मी आत्ता त्याला घेऊन येतो’ ते शेतकरी म्हातारबाबा म्हणाले व लगेचच ‘नाम्याला’ म्हणजे त्या बैलाला घेऊन आले.\nत्या बैलाला दोरीच्या सहाय्याने गाडीला जुंपले आणि म्हणाले. ‘हे हरबा खेच हे ढवळ्या खेच\nत्याबरोबर त्या बैलाने जोर लाऊन ती गाडी चिखलातून खेचून बाहेर काढली. हे बधून तो उद्योगपती खुष झाला पण त्याला समजेना की गाडीला एकच बैल जुंपलेला असताना त्या म्हातारबाबांनी चार बैलांची नावे का घेतली …\nउद्योगपतीने त्याचे कारण विचारले तेव्हा ते म्हातारबुवा उत्तरले .\n आमचा नाम्या आहे म्हातारा आणि आंधळा. त्याला दिसत नाही. त्यामुळे त्याला एकट्यालाच गाडीला जुंपले आहे हे त्याला माहीत नाही. मी अजून तीन बैलांची नावे घेतली कारण नाम्याला वाटावे की त्याच्याबरोबर अजून तीन बैल आहेत. म्हणजे तो टिममध्ये काम करतो आहे. म्हणूनच तो त्याची ताकद पणाला लाऊन सर्वोत्तम काम करून दाखवतो. साहेब तुमच्या भाषेत याला ‘टीम स्पिरीट’ म्हणतात नाही का\nएका पागोटे, मुंडासेवाल्या म्हातार्‍या शेतकरीबुवांचे हे बोलणे ऐकून तो उद्योगपती चाटच पडला …\nया कथेतील मतितार्थ ….\nकोणतेही काम हे टिम/संघटन केल्याशिवाय होणे अशक्य जरी असले तरी त्या टिम मधिल सर्व घटकांनी कोणाचीही वाट न पाहता जर जीव ओतून व जोर लावून काम केल्यास ते कार्य अव्दितीय व चोक झाल्याशिवाय राहत नाही …\nआपल्या बरोबर कोणी असू नाही तर नसू आपल्यावर असणारी जबाबदारी आपण अगदी चोखपणे करु शकतो हा विश्वासच आपल्याला मनोबल देवून कार्य करुन घेण्यास सहाय्य करत असतो …\nआपण स्वत: म्हणजेच एक टिम आहे असे समजून व प्रत्येक सहकार्‍या बरोबर स्वत: पुढे होऊन कार्य केल्यास बरोबर असणारांचाही आत्मविश्वास वाढत असतो …\nटिम किंवा संघटनात्मक काम करत असताना मी बरोबर आहे तुम्ही हे करा, तुम्ही ते करा असे सांगून बघत बसणारे त्या टिमसाठी घातक मेंबर ठरतात …\nमी हे करु शकतो आणि मीच करणार, फक्त माला या कामात थोडी मदत करा असे म्हणून कार्य करणारे ग्रेट असतात …\nTEAM या शब्दाचा अर्थ …..\nPrevious articleधेयप्राप्ती साठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निश्चित ध्येय\nNext articleबोधकथा – सर्वात सुखी पक्षी कोण\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A4/", "date_download": "2018-10-19T14:18:31Z", "digest": "sha1:RBDHVKAXVH3XWRHNKRUPAEOAXCJVUXNQ", "length": 13694, "nlines": 116, "source_domain": "chaupher.com", "title": "दहावीतील गुणांची अंतर्गत मूल्यमापन पद्धती थांबवण्याचा निर्णय | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड दहावीतील गुणांची अंतर्गत मूल्यमापन पद्धती थांबवण्याचा निर्णय\nदहावीतील गुणांची अंतर्गत मूल्यमापन पद्धती थांबवण्याचा निर्णय\nअंतर्गत मूल्यमापन पद्धतीचा दहावीच्या परीक्षेत अवलंब केल्यापासून निकालात भरमसाठ वाढ झाली आहे. मात्र, अंतर्गत मूल्यमापनाचे यंदाचे शेवटचे वर्ष असून, पुढील वर्षी गणित आणि विज्ञान वगळता सर्व विषयांची परीक्षा १०० गुणांची होणार आहे. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्यांवर गुणांची होणारी खैरात पुढील वर्षीपासून बंद केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा खऱ्या अर्थाने कस लागणार आहे.\nगेल्या काही वर्षांमध्ये निकालांचे आकडे ९० टक्क्य़ांच्या जवळपास किंवा त्याहून अधिक आहेत. त्यात अंतर्गत मूल्यमापन पद्धतीचा मोठा वाटा आहे. विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनामध्ये जवळपास सर्वच शाळा पैकीच्या पैकी गुण देतात. शाळांनाही आपले निकाल वाढवायचे असल्याने जास्तीत जास्त विद्यार्थी उत्तीर्ण होणे महत्त्वाचे असते. शाळांकडून केल्या जाणाऱ्या सढळ गुणदानामुळे अलीकडे निकालाचे आकडे ‘वाढता वाढता वाढे’ झाले होते. अंतर्गत मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा खऱ्या अर्थाने कस लागतच नाही. अंतर्गत मूल्यमापन आणि कला-क्रीडा नैपुण्यासाठी दिल्या जाणाऱ्या गतवर्षी १९३ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी, म्हणजे १०० टक्के गुण मिळाले होते. तर यंदा १२५ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले. मात्र, पुढील वर्षीपासून या सढळ गुणदानास चाप लावला जाणार आहे.\nयेत्या शैक्षणिक वर्षांत दहावीचा अभ्यासक्रम बदलत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा पद्धतीही बदलणार आहे. एकूण ६०० गुणांची परीक्षा होईल. प्रत्येक विषयाची परीक्षा १०० गुणांची असेल. उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांला प्रत्येक विषयात ३५ गुण मिळवावे लागतील. मात्र, सर्वोत्तम पाच विषयांचे गुण ग्राह्य़ धरण्याची (बेस्ट ऑफ फाईव्ह) पद्धत कायम राहणार आहे. अंतर्गत मूल्यमापन पद्धत थांबवण्याचा निर्णय या पूर्वीच घेण्यात आला आहे. बालभारतीने मूल्यमापनाच्या आराखडय़ाची पुस्तिकाही प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे पुढील वर्षीपासून १०० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. केवळ विज्ञानासाठीच प्रात्यक्षिक परीक्षा असेल. त्यामुळे इतर विषयांना अंतर्गत मूल्यमापनातून मिळणारे २० गुण बंद होणार आहेत. सामाजिक शास्त्राची शंभर गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामध्ये ६० गुण हे इतिहास, राज्यशास्त्र यांच्यासाठी आणि ४० गुण हे भूगोलासाठी अशी विभागणी करण्यात आली आहे. भाषेप्रमाणेच सर्व विषयांसाठीही कृतिपत्रिका म्हणजेच पुस्तकातील पाठांपेक्षा विषयाच्या वापरावर आधारित प्रश्न असणार आहेत. त्यात विद्यार्थ्यांना भवतालाचे आकलन उत्तरामध्ये मांडावे लागणार असल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता पणाला लागणार आहे.\nदहावीच्या परीक्षेमध्ये अंतर्गत मूल्यमापन पद्धत कायम ठेवायची की नाही, याबाबतचा निर्णय राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी) अखत्यारित आहे. त्याबाबतचे अधिकृत परिपत्रक काढण्यात येईल. अद्याप त्या बाबतची काही माहिती नाही.\n– डॉ. शकुंतला काळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ\nPrevious article‘संसदरत्न’सातपैकी पाच खासदार महाराष्ट्राचे\nNext articleभरदिवसा एच. ए. कॉलनीत शिक्षिकेवर गोळीबार\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\nपिंपळे सौंदागरच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार जगताप\nदुष्काळात महाराष्ट्राला पूर्ण मदत करु – मोदी\nचौफेर न्यूज - राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून लवकरात लवकर...\nडीजेचा आवाज बंद, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश\nचौफेर न्यूज - गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव झाल्यावर मुंबई उच्च न्यायालयाने डीजेवरील बंदी उठवावी, अशी मागणी ‘प्रोफेशनल आॅडिओ अ‍ॅण्ड लाईटिंग असोसिएशन’संघटनेद्वारे (पाला) करण्यात आली होती....\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/category/pimpalner/?filter_by=random_posts", "date_download": "2018-10-19T14:20:42Z", "digest": "sha1:DZNO2IN6R22Y5P2MG2KZ7DL63ZSA7SXI", "length": 12513, "nlines": 145, "source_domain": "chaupher.com", "title": "Pimpalner | Chaupher News", "raw_content": "\nपिंपळनेर प्रचिती स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी साकारली शिक्षकांची भूमिका\nपिंपळनेर - पिंपळनेर प्रचिती प्री प्रायमरी स्कूल येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा झाला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली....\nरक्षाबंधन बहिण – भावाचे नाते जोपासणारा सण – वैशाली लाडे\nचौफेर न्यूज - हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. समाजात या सणाला मोठे स्थान असून बहिण – भावाचे नाते रक्षाबंधनातून...\nपिंपळनेर प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये लाडक्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना\nचौफेर न्यूज - विद्या आणि बुध्दीची देवता लाडक्या गणरायाचे पिंपळनेर प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये हर्षोल्हासात गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. 'गणपती बाप्पा मोरया'च्या गजरात...\nपिंपळनेर प्री-प्रायमरी स्कूलमध्ये ऑरेंज डे उत्साहात\nचौफेर न्यूज – पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये आज (शुक्रवारी) ऑरेंज डे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. तसेच, विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदन करून...\nप्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा\nचौफेर न्यूज – पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच, फलक लेखनातून विद्यार्थ्यांना नाताळाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या...\nपिंपळनेरच्या प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये रंगला स्वागत सोहळा\nचौफेर न्यूज – नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणार्‍या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे पिंपळनेरच्या प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलतर्फे करण्यात आले. पालकांचे स्वागत आणि मान्यवरांचे मार्गदर्शन आदी कार्यक्रमांनी या...\nदैनंदिन सुखी जिवन जगण्यासाठी योगासणे आवश्यक – प्रशांत पाटील\nपिंपळनेर प्री- प्रायमरी स्कूलमध्ये योगाचे प्रात्यक्षिके सादर चौफेर न्यूज – पुरातन काळापासून योगाला अनन्य साधारण महत्व आहे. योगामुळे शारिरीक, बौद्धीक विकासात भर पडत असून दैनंदिन...\nशेतीविरोधी धोरणामुळेच शेतकरी आत्महत्या : घनवट\nपिंपळनेर : सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळेच शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहेत. शेतकरी समृध्द होण्यासाठी शरद जोशी यांनी सूचविलेल्या कृषी टास्क फोर्सच्या शिफारशी लागू...\nपिंपळनेर प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये “ यलो डे ” उत्साहात\nचौफेर न्यूज - पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये गुरुवारी “यलो डे” उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्य वैशाली लाडे तर समन्वयक राहुल अहिरे...\nदेश स्वातंत्र्यासाठी टिळकांचे मोठे योगदान – वैशाली लाडे\nपिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमीत्त कार्यक्रम चौफेर न्यूज – भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लोकमान्य टिळकांनी मोठी रणनीती आखून चळवळी उभारल्या होत्या. त्या चळवळींचे फलित...\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसाक्री – येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व कॉलेजच्या प्रांगणात विजया दशमीनिमीत्त वाईट विचाराच्या रावणाचे दहन करण्यात आले. तसेच, समाजातील विकृत गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा संकल्प...\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nचौफेर न्यूज - निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळील सिद्धिविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडावे, आकुर्डी पोलीस चौकी आकुर्डीगावात उभारण्यात यावी तसेच रावेतमधील डॉ. डी....\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त रंगला दांडिया उत्सव\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा ; मनसेची मागणी\nतक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://mahaforest.nic.in/gallery_catgory_wise.php?lang_eng_mar=Mar", "date_download": "2018-10-19T14:09:35Z", "digest": "sha1:OP55ZKKAHCXPLYFBWUUEVTI3SS4VFSAB", "length": 4742, "nlines": 136, "source_domain": "mahaforest.nic.in", "title": " Maharashtra Forest Department", "raw_content": "\nमाहिती अधिकार / सेवा योग्य\nमुख्य पृष्‍ठ >> फोटो गॅलरी >> Category Wise >>\nSee details → सेल्फि विथ ट्री\nSee details → जैवविविधता\nSee details → १३ कोटी वृक्षलागवड\nSee details → व्हिडीओ कॉन्‍फरेन्सिंग\nSee details → वन्‍यजीव सप्‍ताह\n- उपग्रह आधारीत सनियंत्रण\n- संयुक्‍त वनव्‍यवस्‍थापन (अ.नि.व.वि.)\nहे करा आणि करु नका\nतेंदु आणि आपटा पाने\n- कायदे, नियम व संहिता\n- वन संरक्षण - राज्यस्तरीय समिती\n- मानव संसाधन व्‍यवथापन\n- मानव संसाधन व्‍यवथापन\nभारतीय वन सेवा प्रोफाइल\nभारतीय वन सेवा अपार\nमहाराष्‍ट्र वन सेवा प्रोफाईल\n- मध्य वन ग्रंथालय\n- मानद वन्‍यजीव रक्षक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/category/cat/general/technology/", "date_download": "2018-10-19T14:01:59Z", "digest": "sha1:PXLB5VZXQZOB6PFWLDJENPVBVOWRS7CE", "length": 6443, "nlines": 121, "source_domain": "marathimotivation.in", "title": "टेकनॉलॉजी Archives - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे पूर्ण\n जागतिक कंपनीचे भारतीय CEO अणि त्यांची पगार\nबिटकॉईन (bitcoin) – भाग 1 माहिती आणि ओळख\nअसे असतील भविष्यातील स्मार्टफोन \nसॅमसंग (SAMSUNG) कंपनी बद्दल थक्क करणारे फॅक्टस | UNKNOWN FACTS ABOUT...\n​गुगल अकाऊंट आणि गूगल ऍप्स | Google Account and Apps\nनेमके कसे कमावते paytm पैसे\nवर्ष 2016 मधील सर्वात जास्ती गाजलेल्या 10 गोष्टी\nफोन मध्ये बेस्ट फोटो काढण्यासाठी 5 टिप्स\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://vvcmc.in/vvmc/?page_id=872", "date_download": "2018-10-19T13:16:48Z", "digest": "sha1:RHGMMVWXISVZFE546PE63KY3HS4ZEB4T", "length": 9123, "nlines": 128, "source_domain": "vvcmc.in", "title": "महापौर मॅरेथॉन | वसई विरार शहर महानगरपालिका", "raw_content": "\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१६-१७\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१७-१८\nपोटनिवडणूक २०१८-वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांना जाहीर सूचना\nनिविदा व दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\nसेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी भरती\nवैद्यकीय आरोग्य विभागा अंतर्गत भरती\nराष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान थेट मुलाखती\nसमारंभ तपासणी पथकाची यादी\nमहानगरपालिकेमध्ये सेवानिवृत्त राज्यशासकीय क्रीडा अधिकारी भरती\nखड्डे संदर्भात तक्रारीबाबतची जाहीर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अधिनस्त असलेल्या नऊ प्रभाग निहाय मालमत्तेच्या देयक रकमेचे शंका निरसनाबाबत\nअनधिकृत इमारती बाबत -जाहिर सूचना\nवृक्ष कापण्याबाबत सुचना व हरकत बाबतची जाहीर सुचना\nवसई विरार शहर महानगरपालिकेतील वैद्यकिय आरोग्य अधिकारी या मंजूर रिक्त पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती होणेबाबत\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ मधे रिक्त पदाची पोटनिवडणूक मतदार यादी-जाहीर सुचना\nमुळ प्रारूप मतदार यादी -वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका-आपत्कालीन स्थितीत मदद कार्य करणाऱ्या शासकीय यंत्रणांचे संपर्क क्रमांकांची यादी\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ रिक्त पद (एक जागा) पोटनिवडणूक-जाहिर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिका,प्रभाग क्र.९७-साईनगर व मानव मंदिर परिसर या रिक्त पदाच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम\nमहाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले नियम व आदेश\nवसई-विरार शहर महानगरपालिका-शांतता क्षेत्र घोषित केलेले ठिकाण\nटोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३\nपोलीस स्थानक : १००\nअग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११\nवैद्कीय मदत : १०८\nठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७\nई निविदा / दर पत्रक\nइथे क्लिक करा:- ई- निविदा\nवसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nCopyright © 2015-2016 वसई विरार शहर महानगरपालिका.\nएकूण संकेतस्थळी भेट देणारे :-\nई निविदा / दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://nwcmc.gov.in/newsdetail.php?fid=1007", "date_download": "2018-10-19T14:35:49Z", "digest": "sha1:KDDLBX2OBRCMCKAPCX6M5XJTRH5D56AP", "length": 3338, "nlines": 71, "source_domain": "nwcmc.gov.in", "title": "News Detail", "raw_content": "\nNanded Waghala City Municipal Corporation Nanded नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड.\nNews & Notification बातम्या आणि सूचना समाचार एवं अधिसूचना प्रधानमंत्री आवास योजनेमधील आजपर्यंत स्वत: बांधकाम करणेसाठी अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांची यादी खाली दिलेल्यी Pmay section मध्ये पाहावे || नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत रस्त्यावरील खडडयांच्या संदर्भात तसेच रस्त्यांच्या नादुरुस्तीबाबत नागरीकांकडुन शासन निर्णयात नमुद तक्रार नोंदविण्याबाबत जाहीर प्रगटन || नांवाशमनपा जाहीर सुचना || सन्माननीय सदस्य यांची यादी || English मराठी हिन्दी\nAccountant पदासाठी मुलाखत पूढे ढकलण्यात आली आहे.\nAccountant पदासाठी मुलाखत पूढे ढकलण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/pune-municipal-corporation-water-supply-bundgarden-off/", "date_download": "2018-10-19T13:37:49Z", "digest": "sha1:7GVXO36R53DBGLZI4GASROVYBWQXJD5Q", "length": 7338, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बंडगार्डन परिसराचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबंडगार्डन परिसराचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद\nपुणे – महापालिकेच्या बंडगार्डन पाणीपुरवठा विभागामार्फत गुरूवार (दि. 2) आणि शुक्रवार (दि. 3) रोजी दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने या विभागांतर्गत येणाऱ्या भागाचा पाणीपुरवठा या दोन दिवशी बंद राहणार असल्याचे महापालिकेतर्फे कळवण्यात आले आहे.\nयेरवडा येथे पर्णकुटी पोलीस चौकी समोरील एक हजार मि.मी. व्यासाची रायझिंग मेन लाइनचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. पाणीपुरवठा बंद राहणारा भाग – प्रभाग क्र. 2 चा संपूर्ण भाग, शांतीनगर, फुलेनगर, सैनिकवाडी, कस्तुरबा सोसायटी, प्रतीकनगर, बॉम्बेसॅपर्स, आंबेडकर कॉलनी, हरिगंगा सोसायटी परिसर, मेंटल कॉर्नर, राम सोसायटी, भारतनगर, इंदिरानगर, साप्रस, प्रभाग क्र. 6, संपूर्ण येरवडा गावठाण, संगमवाडी, यू.पी. हॉटेल परिसर, अशोकनगर, गणेशनगर, सुभाषनगर, नेताजी हायस्कूल परिसर, कामराजनगर, लक्ष्मीनगर, रामनगर, जयजवाननगर, हॉटमिक्‍स प्लान्ट, आंबेडकर कॉलेज परिसर, प्रभाग क्र. 5 मधील सैनिकवाडी, वृंदावननगर, कल्याणीनगर, खराडकर नगर, साईकृपा, महावीरनगर, विठ्ठलनगर, मुनुरवार सोसायटी, वडगावशेरी गावठाण आदी परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसिक्कीममध्ये चिनी सैनिकांची घुसखोरी भारतीय जवानांनी मानवी साखळीने रोखली\nNext articleतेव्हा अमिताभ बच्चन आणि इम्रान खान आले होते एकत्र\n ब्लड बँकेने दिले एक्स्पायरी डेट संपलेले रक्त\nVideo: कालव्यावरील रस्ता खचला\nशबरीमाला प्रकरण : तृप्ती देसाई यांना पुण्यातून अटक\nपंचसुत्री उपक्रमाची उद्यापासून अंमलबजावणी\nबंद जलवाहिनीचे काम महिनाभरात होणार\nपालिकेचे 3 हजार कर्मचारी वेतनाविना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nashik/disappointment-due-rainy-season/", "date_download": "2018-10-19T14:34:43Z", "digest": "sha1:2F54ARHUDIFHTJIUJCHXMF6WPNKU55HS", "length": 30936, "nlines": 387, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Disappointment Due To Rainy Season | पावसाने हुलकावणी दिल्यामुळे निराशा | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १९ ऑक्टोबर २०१८\nडोक्यात दगड टाकून विवाहितेची निर्घृण हत्या\nअति तिथे माती... हातात ४५ लाखांचे चोरीचे सोने तरी अधिक हव्यासापोटी गमावला जीव\nअमृतसरमध्ये रावणदहन कार्यक्रमादरम्यान अपघात, अनेकजणांचा मृत्यू झाल्याची भीती\nबीडच्या खंडेश्वरी यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या\nविभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदके\nदेवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 ऑक्टोबर\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nShivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने\nचोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न\nMetoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nपावसाने हुलकावणी दिल्यामुळे निराशा\nपावसाने हुलकावणी दिल्यामुळे निराशा\nदेवळा : परतीच्या पावसाकडे डोळे लाउन बसलेल्या शेतकऱ्यांची, पावसाने हुलकावणी दिल्यामुळे निराशा झाली असून देवळा तालुक्यावर भिषण दुष्काळाच्या छाया पसरू लागल्या आहेत.सर्व तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.\nपावसाने हुलकावणी दिल्यामुळे निराशा\nठळक मुद्देतालुक्याच्या पूर्व भागात खरीपाची पीके देखील हातातून गेल्यामुळे तेथील परिस्थिती गंभीर झाली असून पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. रब्बीचा हंगाम घेण्याच्या आशा देखील आता मावळल्या आहेत. देवळा तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी नागरीक करीत आहेत.\nदेवळा : परतीच्या पावसाकडे डोळे लाउन बसलेल्या शेतकऱ्यांची, पावसाने हुलकावणी दिल्यामुळे निराशा झाली असून देवळा तालुक्यावर भिषण दुष्काळाच्या छाया पसरू लागल्या आहेत.सर्व तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.\nतालुक्यात पावसाळयाच्या पूर्वार्धात पडलेल्या थोड्याफार पावसावर शेतकº्यांनी खरिपाच्या पीकांची पेरणी केली. नंतर मात्र पावसाने पाठ फिरवल्यामुळे पूर्व भागातील शेतकº्यांनी खरीपाची पीके सोडून दिली. या वर्षी चणकापूर उजव्या कालव्याला सोडलेल्या पूर पाण्यामुळे कालव्याच्या लाभक्षेत्रात येणार्या वरवंडी, मटाणे,वाजगाव, रामेश्वर आदी गावांना खरीपाच्या पीकांना लाभ झाला. तेच पाणी पुढे रामेश्वर धरणातून वाढीव कालव्याद्वारे उमराणा येथील परसूल धरणापर्यंत नेण्यात यश आले.या कालव्यालगत असलेल्या वाखारी, पिंपळगाव ( वा ), खुंटेवाडी,वाखारवाडी, सुभाषनगर, दहिवड, आदी गावातील छोटेमोठे बंधारे, धरण भरण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली. परंतु चणकापूर उजव्या कालव्याची कमी वहन क्षमता, पाण्याची होणारी गळती व चोरी, तसेच तालुक्यातील कमी पर्जन्यमानामुळे, पुरेसे पाणी कोणालाच मिळाले नाही.\nतालुक्यातील जनतेची पाण्याची मागणी पाहता हे पाणी अपुरे पडत आहे. चणकापूर उजव्या कालव्याची वहन क्षमता वाढविणे, चणकापूर येथे म्हशाड नाल्याचे पाणी कालव्यात टाकणे, वाढीव कालव्याचे पाणी झाडी एरंड गावपर्यंत नेणे हि आश्वासनेनेत्यांनी पूर्ण करून जनतेला दिलासा द्यावा अशी अपेक्षा तालुक्यातील जनतेने व्यक्त केली आहे.\nदुष्काळाचा सामना करण्यासाठी महसूल विभागाने आतापासूनच तालुक्यात गावागावातील पाणी पुरवठा योजना अवलंबून असलेल्या धरण, पाझर तलाव, बंधारे आदींमधील पाणी पिण्यासाठी आरिक्षत करून त्यात सुरू असलेले अवैध विजपंप वीज कंपनी, पोलिस यांची मदत घेउन बंद करावे अशी मागणी नागरीक करीत आहेत. शासनाने वेळीच योग्य ती उपाययोजना केली नाही तर फेबुवारी महीन्यातच पाण्याचे हे सर्व स्त्रोत कोरडे होउन जनतेला तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे..\nदहिवड येथील चिंचलवण पाझरतलाववाढीव कालव्याद्वारे भरून देण्यात आला आहे. शेतकरीया तलावातील पाणी टँकरने भरून फळबागा वाचिवण्यासाठी प्रयत्न करीन आहेत. लगतचे शेतकरी यास विरोध करत असल्यामुळे पाण्यासाठी आतापासूनच वादाविवाद सुरू झाले आहेत. यावरून आगामी काळातील दुष्काळाबाबत वेळीच सावध होउन शासनाने आतापासूनच पाणी साठे आरक्षित करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nयेवला तालुक्यात चाऱ्याला आग\nलासलगाव बाजारात कांदा भावात घसरण\nहरणबारी धरणातील पाणी आरक्षणाला विरोध\nविश्वशांती अहिंसा संमेलनासाठी तयारी पूर्ण\nस्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव\nनायगाव घाटाचे सौंदर्य धोक्यात \nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nVedio : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा\nबंगाली महिलांनी लुटला सिंदुर खेळाचा आनंद\nसोलापूर जिल्ह्यात फक्त ४० टक्के पाऊस, ४७० गावात टँकरने पाणीपुरवठा\nदुष्काळी स्थितीवर जिल्हा परिषद सादर करणार ‘ग्राऊंड रिपोर्ट’\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nSabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nकाश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nPro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE-aditya-birla-good-habit/", "date_download": "2018-10-19T13:44:47Z", "digest": "sha1:DFMBWN3EIZRNTGIPLK6MYZMIR3V4HJTQ", "length": 10600, "nlines": 125, "source_domain": "marathimotivation.in", "title": "कथा आदित्य बिर्ला यांच्या एका चांगल्या सवयीची - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nपी.व्ही. नरसिंहराव – भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकणारे खंबीर नेतृत्व\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome Home कथा आदित्य बिर्ला यांच्या एका चांगल्या सवयीची\nकथा आदित्य बिर्ला यांच्या एका चांगल्या सवयीची\nआदित्य बिर्ला हिंदाल्कोचे प्रमुख असतांना त्यांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या चुकीच्या निर्णयामुळे कंपनीला सुमारे ५ करोडचे नुकसान झाले. अनेक सहकार्याना वाटले की आता आदित्य बिर्ला त्या माणसाला खूप ओरडतील आणि शेवटी कामावरून काढून टाकतील.\nपण तसे झाले नाही. त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला बोलावण्या आधी आदित्य बिर्ला यांनी एक नोट पॅड घेतले. आणि त्यावर मथळा लिहिला “या माणसाचे प्लस पॉईंट” नंतर त्यांनी त्याखाली त्याचे सर्व चांगले मुद्दे लिहिले. त्यात त्या माणसाने पूर्वी कंपनीला अडचणीच्या काळात केलेली मदत, की ज्यामुळे कंपनीला करोडो रुपये फायदा झाला होता, असे पण मुद्दे लिहिले.\nआदित्य बिर्ला यांच्या एका जवळच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांचा हा गुण पाहिला होता. त्यांनी सांगितले की, त्यांच्या या गुणामुळे मी पण प्रभावित झालो आणि स्वतः पण तेच अंगिकारले. जेंव्हा जेंव्हा मला एखाद्या सहकार्याचा राग येतो तेंव्हा तेंव्हा मी कागद घेऊन त्या माणसाने आजपर्यंत कंपनीसाठी केलेल्या चांगल्या गोष्टींची यादी लिहून काढतो. मग राग आपोआपच नियंत्रणात येतो.\nअशाप्रकारे मी किती वेळा घाईगडबडीत निर्णय न घेता सारासार विचार करून माझ्या मनाला टोकाचा निर्णय घेण्यापासून वाचवले आहे.\nज्यांचा कामात माणसांशी संबंध येतो अशा सर्वांना मी अशी विनंती करतो की अशी वेळ आल्यावर तुम्ही कुठलाही टोकाचा निर्णय घ्यायच्या आधी, थांबा, एका जागी शांत बसा, पॅड घ्या, त्याव्यक्तीने आजवर केलेल्या चांगल्या कार्याची यादी बनवा, म्हणजे आपोआपच तुम्ही असा कोणताही निर्णय घेणार नाही, की ज्या मुळे तुम्हाला त्या निर्णया बद्दल पाश्चात्ताप करण्याची वेळ येणार नाही.\nमग मित्रांनो कसा वाटला हा लेख जरूर कळवा. अशेच काही खाली दिलेले लेख तुम्हाला नक्की आवडतील .\nरतन टाटा यांना जर्मनी मध्ये आलेला एक सुंदर अनुभव\nकथा सॅमसंग च्या वेळोवेळी बदलाची\nअश्या सुंदर लोकांचे सुंदर लेख वाचण्यासाठी आमच्या फेसबुक पेज मराठी मोटिव्हेशन ला लाईक करा धन्यवाद.\nPrevious articleबोधकथा – तुमची प्रगती रोखनारा माणूस\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \nदि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://pravinraje.wordpress.com/2013/12/18/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-public-sector-bank-top-%E0%A4%A5%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80/", "date_download": "2018-10-19T14:28:46Z", "digest": "sha1:ZHDCHEAPRRD5ESXWUTIKFFMZ7PCQUX6B", "length": 10663, "nlines": 123, "source_domain": "pravinraje.wordpress.com", "title": "सरकारी बँकांचे (PUBLIC SECTOR BANK) TOP थकबाकीदार | इ-आंदोलन", "raw_content": "\nसमता बंधुता न्याय आणि स्वातंत्र्यासाठी\nसरकारी बँकांचे (PUBLIC SECTOR BANK) TOP थकबाकीदार\n(रक्कम करोड मध्ये )\nप्रवर्ग: ताजा मुद्यावर चर्चा, राष्ट्रव्यापी जनआंदोलन टॅग्स: ANIL AMBANI, india against curruption, KINGFISHER, PUBLIC SECTOR\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nमूलनिवासी धनगर जाती जागृती संमेलन – एक विश्लेषणात्मक मंथन —मा. शीतल खाडे »\nमूळ क्षेत्रपती ‘शंकरासुराच्या ‘ निर्वांदिनाचे ब्राम्हनीकरण : संक्रात व तिळगुळ\nराष्ट्रमाता जिजाऊ यांनी जन्मजात श्रेष्ठत्व हा सिद्धांत नाकारून तथागत गौतम बुद्धांचा गुणकर्म सिद्धांत स्वीकारला\nभारतीय स्त्रियांना शिक्षणाच्या माध्यमातून मुक्त करणाऱ्या ज्ञानज्योती – क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले\nमूलनिवासी धनगर जाती जागृती संमेलन – एक विश्लेषणात्मक मंथन —मा. शीतल खाडे\nसरकारी बँकांचे (PUBLIC SECTOR BANK) TOP थकबाकीदार\nविकासाच्या नावाखाली आदिवासींच्या जमिनी हडपण्याचा कार्यक्रम सुरु आहे : वामन मेश्राम\nबामसेफ योग्य मार्गावर मार्गक्रमण करत आहे – कपिल ठोकळ (ऑस्ट्रेलिया )\nक्रीमिलेयर : आरक्षण समाप्त करण्याचे षड्यंत्र\nवंजारा, बंजारी, लाभाणी व जिन्सी हे समूह नागवंशीच\nब्राम्हण साहित्य संमेलनात पेन-पुस्तकांऐवजी पराशुराम आणि कुऱ्हाडीची गरज का पडत आहे\nमूलनिवासी बहुजनांसाठी प्रेरणास्त्रोत : भीमा कोरेगाव महारणसंग्राम\nमनुस्मृती दहनापुर्वी डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले भाषण\nभारत मुक्ती मोर्चा चे २ रे राष्ट्रीय अधिवेशन\nबामसेफ व राष्ट्रीय मूलनिवासी संघ – २९ वे संयुक्त अधिवेशन\nभारतीय विद्यार्थी मोर्चा आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा\n५ सप्टेंबर हा बहुजानानाचा शिक्षकदिन नाही\nरायगड वरील कुत्र्याचा पुतळा का काढावा\nसंत नामदेवांचा पंजाब दौरा\nअन्ना भाऊ साठे आंतरराष्ट्रीय दर्जाचे साहित्यिक\nयह आझादी झुठी है, देश कि जनता भूखी है\nशिवरायांच्या राज्याभिषेकाला हिंदू धर्माचा उर्फ ब्राम्हण धर्माचा विरोध\nउच्च शिक्षणात भारत ४८ व्या क्रमांकावर (४८ देशाच्या सर्वेत )\nव्यवस्था परिवर्तन का व्हावे \nछत्रपती संभाजी महाराज धर्मवीर कि रयतेच्या स्वातंत्र्याचे स्वतंत्रवीर\nमहागाईच्या भडक्यात पेट्रोल आणि डीझेल ओतनाऱ्या कोन्ग्रेस चा सरचिटणीस आणि बामन पुत्र राहुल गांधी म्हणतो महागाई आटोक्यात\nआमचे शत्रू भांडवशाही आणि ब्राम्हणशाही आहे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nकेंद्र अणि राज्य सरकारचे आदिवासींना नक्षलवादी करुन मरण्याचे षड़यंत्र\nराष्ट्रव्यापी बजेट जलाव आंदोलन\nमहात्मा जोतीराव फुले : मूलनिवासी नायक\nकेन्द्रीय अर्थ बजेट ची होळी का करू नये\nराहुल गांधी म्हणे MPil च मानकरी \nबहुजानांनाचा सत्यानाश करणाऱ्या गांधीला राष्ट्रपिता दर्जा कोणी दिला \nश्रमण संस्कृतीचा महान योद्धा – वर्धमान महावीर\nज्या दिवशी या देशात जनमत तयार होईल त्या दिवशी ब्राम्हण आणि कोन्ग्रेस शिल्लक राहणार नाही : मा. प्रविनदादा गायकवाड\nछत्रपती संभाजी महाराजांची कैद आणि हत्त्या आणि गुढीपाडव्याची कंडी\nबामसेफ भारताचा चेहरा मोहरा बदलेल : प्रविनदादा गायकवाड\nआदिवासी महिलांना अन्नासाठी नग्न नाचावाल्यावर इंग्रजाच्या पार्लमेंट मधे चर्चा भारतीय संसदेत नाही\nबामसेफ च्या २८ व्या अधिवेशनाने घडवला इतिहास\nकोन्ग्रेस च्या राज्यातच महागाई आणि भ्रष्टाचाराला तरुणपण\nबामणी पेशव्यांचा पराभव म्हणजेच पानिपत \n“भारत मुक्ती मोर्चा” चे पहिले राष्ट्रीय अधिवेशन जाहीर\nब्राम्हण च भूखामारी आणि भ्रष्टाचाराला कारणीभूत आहेत\nगांधी आणि कोन्ग्रेस ने आदिवासींसाठी काय केले\nभारतीय संसदेचा बमानाकडून अपमान\n२८ वे बामसेफ व राष्ट्रीय मूलनिवासी संघ संयुक्त अधिवेशन\nमराठा नेते कोठे आहेत\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इतिहासावर चर्चा (11) ताजा मुद्यावर चर्चा (37) मराठी कविता (3) मुलनिवासी नायक (23) राष्ट्रव्यापी जनआंदोलन (15)\n« मे जानेवारी »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4810067229534312765&title=Baked%20Surprise%20recipe%20by%20chef%20Keshab%20Jana&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-10-19T13:08:28Z", "digest": "sha1:3RSBCNRM7L23NXII6AWH6DTOB3O7BDQX", "length": 8002, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "बेक्ड् सरप्राइज", "raw_content": "\nअगदी पटकन एकदम आगळावेगळा पदार्थ बनवायचं तुमच्या डोक्यात असेल, तर ही ‘बेक्ड् सरप्राइज’ची रेसिपी अगदी उत्तम आहे. नावाप्रमाणेच ही रेसिपी सरप्रायजिंग अशी आहे. मोतीचूर बुंदी, छोटे गुलाबजाम आणि रबडी यांच्यापासून बनलेला हा पदार्थ या तिन्ही पदार्थांच्या चवींचे वेगळेपण राखत एका संमिश्र अफलातून चवीचा अनुभव देतो. जिभेवर रेंगाळणारी ही चव मन तृप्त करून जाते. बघा एकदा करून आणि अनुभव घ्या या सरप्रायजिंग रेसिपीचा...\nसाहित्य : छोटे गुलाबजाम - १०० ग्रॅम, गोड मोतीचूर बुंदी - १०० ग्रॅम, दूध - २ लिटर,साखर - ५० ग्रॅम, वेलची पावडर - अर्धा टीस्पून, कापलेले ड्रायफ्रूट - एक टेबलस्पून.\nकृती : एक खोलगट भांडे घ्या. त्यात दूध घालून चांगले आटवून घट्ट रबडी बनवून घ्या. त्यात साखर, वेलची पावडर घाला आणि नीट हलवा. यासाठी तयार रबडी घेतली तरी चालेल.\nआता दुसरे एक खोलगट भांडे घ्या. त्यात मोतीचूर बुंदी, छोटे गुलाबजाम घाला आणि चमच्याच्या मागच्या बाजूने नीट दाबा. त्यानंतर त्यात रबडी ओता आणि हे मिश्रण १८० सेल्सिअसवर, सुमारे पाच मिनिटे ओव्हनमध्ये ठेवा. त्यानंतर ओव्हनमधून काढून त्याचे तुकडे करून घ्या.\nत्यावर मस्त ड्रायफ्रूट पसरवा आणि गरमागरम खायला द्या, हे अफलातून ‘बेक्ड् सरप्राइज.’\n- शेफ केशब जाना, ऑरिटेल कन्व्हेन्शन, स्पा अँड वेडिंग रिसॉर्ट, तळेगाव\n(शेफ केशब जाना यांनी सणासुदीसाठी तयार केलेल्या सर्व खास रेसिपी वाचण्यासाठी येथे क्लिक करा. पुण्याजवळील तळेगाव येथील ‘ऑरिटेल कन्व्हेन्शन, स्पा अँड वेडिंग रिसॉर्ट’बद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)\nसणासुदीसाठी खास रेसिपीज – फॅटी जामुन पाती शप्ता मुगेर जिलेबी विवाहसोहळ्यांसाठी प्रसिद्ध ‘ऑरिटेल कन्व्हेंशन स्पा अँड वेडिंग रिसॉर्ट’ टीसीएस, पेट्रोलियम कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4962392021089981063&title='Bol-Love%20Your%20Bhasha'%20Arrenged%20in%20Mumbai&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-19T13:07:56Z", "digest": "sha1:UWEM6UCYXIHPCOS556S6YBK2P5DGHPP2", "length": 8698, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘इंटरनेटच्या लोकशाहीकरणासाठी विशेष तंत्रज्ञान धोरणाची गरज’", "raw_content": "\n‘इंटरनेटच्या लोकशाहीकरणासाठी विशेष तंत्रज्ञान धोरणाची गरज’\nमुंबई : ‘इंटरनेटचे लोकशाहीकरण करण्यासाठी विशेष तंत्रज्ञान धोरणाची आवश्यकता असून, इंटरनेट क्रांतीचा सर्वाधिक फायदा विविध भारतीय भाषांचा वापर करणाऱ्या समाजाला होईल,’ असे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.\n‘दी क्विंट’द्वारे आयोजित ‘बोल : लव युअर भाषा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यवसाय वृद्धीसाठी भारतीय भाषांना डिजिटल स्पेस बनविण्यावर देखील त्यांनी जोर दिला. भारतीय भाषांमधील डिजिटल कंटेंट व्यावसायिक पातळीवरही सुसंगत कसा बनवता येईल आणि त्याचवेळी तो देशभरातील प्रेक्षकांपर्यंत सहजसोप्या पद्धतीने कशाप्रकारे पोहोचविता येईल, यावर चर्चा करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.\nया चर्चासत्रात बोलताना गुगल इंडियाचे उपाध्यक्ष राजन आनंदन म्हणाले, ‘भारतीय भाषांमध्ये व्यवसायाची प्रचंड क्षमता आहे. खरी गरज या क्षमतांना निष्कर्षात बदलण्यासाठी प्रयत्न करण्याची आहे. २०२१पर्यंत भारतीय भाषांमध्ये जाहिरातींचा बाजार सुमारे सहा हजार कोटींपर्यंत पोहोचेल. इंटरनेटवर भारतीय भाषांमध्ये सामग्री व्यवसाय वाढीसाठी प्रचंड क्षमता आहे. भारतात यु-ट्यूबवर पाहण्यात येणारी ९५ टक्के सामग्री ही इंग्रजीमधील नसते यावरूनच हे सिद्ध होते.’\nबुद्धीला खाद्य देणाऱ्या या चर्चासत्रात अनेक विषयांचा समावेश होता. तामिळ, मल्याळम, गुजराती, बंगाली आणि भारतातील इतर प्रादेशिक भाषांमधील जाहिरातींना इंग्रजी जाहिरातींचे प्राबल्य असलेल्या बाजारपेठेत ग्राहक आहेत का, इतर प्रादेशिक भाषांबरोबरच हिंदीलाही ब्रँड्स, एजन्सी, मार्केटर्सकडून फारसे हितावह मानले जात नाही का, वापरकर्त्यांना त्यांच्यासाठी बनलेली जाहिरात कितीवेळा त्यांच्या मातृभाषेत दिसते, या आणि अशा इतर प्रश्नांचा वेध या वेळी घेण्यात आला.\nTags: मुंबईनितीन गडकरीइंटरनेटराजन आनंदनMumbaiNitin GadkariRajan AnandanInternetप्रेस रिलीज\nगडकरी यांची सलमान खान, राणा कपूरशी भेट ‘नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था मजबूत’ ‘मोदी सरकारकडून जास्तीत जास्त अपेक्षा पूर्ण’ ‘एस्सर’ने उभारला सर्वात मोठा ओअर हँडलिंग कॉम्प्लेक्स कल्याण जाधव यांना ‘इन्फ्रा आयकॉन’ पुरस्कार\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%9A/", "date_download": "2018-10-19T13:20:21Z", "digest": "sha1:GAZTYX5FG4T5PMLAFXSLKNCDDXQL7LCU", "length": 6716, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाद सोडवणाऱ्या भावांवरच चाकू हल्ला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवाद सोडवणाऱ्या भावांवरच चाकू हल्ला\n– चौघांना अटक, एक अल्पवयीन ताब्यात\nपिंपरी – गल्लीतून वेगात गाडी चालवण्यावरुन सुरु असलेले भांडण सोडवण्यास गेलेल्या तीन भावांवर चाकूने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री नऊ वाजता थेरगाव येथे घडली.\nयाप्रकरणी वाकड पोलिसांनी अनिकेत हरिषचंद्र काळे, रवींद्र जगदीश पोखरकर, हृषीकेश हरेराम पांचाळ, आदेश दिलीप बालवडकर यांना अटक केली आहे. तर एक अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यात प्रितम जयरवींद्र अडसूळ (वय-24), प्रेम जयरवींद्र अडसूळ (वय-27), संदीप अडसूळ व केरबा मगर हे जखमी झाले आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप उभा असताना आदेश हा त्याच्या समोरुन एकदम वेगात गाडी चालवत गेला. यावेळी संदीपने त्याच्या जवळच उभ्या असलेल्या अनिकेतला त्याबद्दल आदेशला समजवण्यास सांगितले. अनिकेत याने आदेशला बोलवून समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता संदीप याच्याशी भांडण सुरु केले.\nआपल्या भावा सोबत सुरु असलेले भांडण सोडवण्यासाठी प्रेम व प्रितम त्याठिकाणी आले. अनिकेत व आदेश यांनी त्यांना मारहाण करत गळा दाबून चाकूने वार केले. यावेळी मध्यस्थी करणाऱ्या केरबालाही दुखापत झाली. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकैद्यांना मिळणार माफी (भाग-१)\nNext articleराजगुरूनगरात सहाय्य पोलीस निरीक्षकपदी येळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/", "date_download": "2018-10-19T14:32:51Z", "digest": "sha1:QWVOYGG4XJZUGXBX6KBMTTG5NYACBTFG", "length": 43968, "nlines": 676, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai & Pune News | ताज्या मराठी बातम्या लाइव | Marathi Newspaper | Marathi Samachar| Lokmat.com", "raw_content": "शुक्रवार १९ ऑक्टोबर २०१८\nडोक्यात दगड टाकून विवाहितेची निर्घृण हत्या\nअति तिथे माती... हातात ४५ लाखांचे चोरीचे सोने तरी अधिक हव्यासापोटी गमावला जीव\nअमृतसरमध्ये रावणदहन कार्यक्रमादरम्यान अपघात, अनेकजणांचा मृत्यू झाल्याची भीती\nबीडच्या खंडेश्वरी यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या\nविभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदके\nदेवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 ऑक्टोबर\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nShivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने\nचोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न\nMetoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nजम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी\nऔरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले\nनवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित\nडोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा\nआधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी\nAll post in लाइव न्यूज़\nअमृतसरमध्ये रावणदहन कार्यक्रमादरम्यान अपघात, अनेकजणांचा मृत्यू झाल्याची भीती\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nSabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nकाश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nPro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 ऑक्टोबर\nविराट कोहलीला घाबरवणारा 'हा' गोलंदाज आहे सध्या संघाबाहेर\nFlipkart Diwali Sale: फ्लिपकार्ट फेस्टिव्ह धमाका; विविध प्रोडक्ट्सवर बंपर सूट\n 10GB आणि 5G सपोर्टचा स्मार्टफोन येतोय\nDelhi 5-star hotel brawl: 'पिस्तुल पांडे'ला पोलीस कोठडी, पुढील सुनावणी सोमवारी\nचंद्रताल लेक ट्रेकिंगमध्ये घ्या चंद्रावर चालण्यासारखा अनुभव\nVideo:लोकलमध्ये मंगळसूत्र चोरून ट्रॅकवर उडी मारून पळालेल्या महिलेला बेड्या\n'आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांच्यावर २६ ऑक्टोबरपर्यंत कठोर कारवाई करू नका\nक्रिकेट विश्वामध्ये भारतीय करतात सर्वात जास्त सट्टेबाजी; आयसीसीचा मोठा खुलासा\nBreast Cancer Cure : 'या' उपायांमुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका होतो कमी\nचोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न\n'श्री स्वामी समर्थ' स्वामींचा अगाध महिमा लवकरच मोठ्या पडद्यावर,या कलाकरांच्या असणार भूमिका\nनीलांजनाचा परफॉर्मन्स पाहून विशालने केले असे काही\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nMetoo: संजना सांघवीच्या आरोपांवर सुशांत सिंग राजपूतचा खुलासा, सोशल मीडियावर शेअर केले चॅटचे स्क्रीन शॉट्स\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\nदेवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 ऑक्टोबर\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nShivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने\nचोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न\nVideo:लोकलमध्ये मंगळसूत्र चोरून ट्रॅकवर उडी मारून पळालेल्या महिलेला बेड्या\n तापाचं औषध दिल्यानं तरुणाचा मृत्यू\nअति तिथे माती... हातात ४५ लाखांचे चोरीचे सोने तरी अधिक हव्यासापोटी गमावला जीव\n'आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांच्यावर २६ ऑक्टोबरपर्यंत कठोर कारवाई करू नका\nदेवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू\nपत्नी दुसऱ्यासोबत पळून गेल्याने पतीची आत्महत्या\nतीन कार्यालये फोडून चोरट्यांनी केली १ लाख ३४ हजार रुपयांची रक्कम लंपास\nडोक्यात दगड टाकून विवाहितेची निर्घृण हत्या\nअति तिथे माती... हातात ४५ लाखांचे चोरीचे सोने तरी अधिक हव्यासापोटी गमावला जीव\nअमृतसरमध्ये रावणदहन कार्यक्रमादरम्यान अपघात, अनेकजणांचा मृत्यू झाल्याची भीती\nबीडच्या खंडेश्वरी यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या\nपदव्युत्तरच्या परीक्षा आठ दिवस पुढे ढकलल्या\nयावल येथे नवरात्रोत्सवानिमित्ताने आदर्श मातांचा गौरव\nविभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदके\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nभाजपा सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे 'मूक आंदोलन'\nGandhi Jayanti : राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन\n आधी महाराष्ट्रातील ही ठिकाणे पाहा...\nऐका धक्काबुक्कीतुन मुंबईला परतणाऱ्या गर्दीतल्या कोकणवासीय प्रवाशांची मतं\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\n'गणेश स्तुती' | खास लोकमतच्या वाचकांसाठी\nBharat Bandh : महाराष्ट्रात सरकारविरोधी घोषणा करत टायर जाळून आंदोलन सुरू\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nदादर फुल मार्केट गोळीबारानं हादरलं, एकाची हत्या\n#MeToo : 'तनुश्री दत्ताच्या धाडसाला सलाम'\nकामगार कष्टकरी जनतेच्या हक्कासाठी भाकपाचे जेलभरो आंदोलन\nमेट्रो काराशेडच्या कामाविरोधात स्थानिकांचं तीव्र आंदोलन\nभाजपाविरोधात महाआघाडीसाठी मोर्चेबांधणी, राजू शेट्टी-प्रकाश आंबेडकर यांच्यात बैठक\nरेल्वेतील नोकरभरतीत मराठी उमेदवारांना डावलल्यानं स्थानीय लोकाधिकार समितीचं आंदोलन\nपुण्यात होर्डिंग कोसळून झालेल्या भीषण अपघाताचं CCTV फुटेज\nMutha Canal : मुठा कालव्याच्या भिंतीला मोठं भगदाड, लाखो लिटर पाण्याची नासाडी\nपुण्यात मुठा कालव्याची भिंत कोसळली, परिसरात पाणीच पाणी\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\n वाढदिवसानिमित्त सामाजिक पुस्तकांचे वाटप\nपुण्यातील दगडूशेठ हलवाई येथील बाप्पाची आरती\nपाहा पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची आरती\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nअभिनेत्री सई लोकूरने लोकमतसोबत नवरात्रीसाठी केली अशी शॉपिंग\nशिका 'दांडिया आणि गरबा' सेलिब्रिटी नृत्यदिग्दर्शक फुलवा खामकरसोबत\nनृत्यदिग्दर्शक मयुरेश वाडकरकडून शिकुया नवरात्रीसाठी 'या' काही सोप्या स्टेप्स...\nदांडिया क्वीन फाल्गुनी पाठकचा सराव सुरू, त्यादरम्यान केलेली ही बातचीत..\nअभिनेत्री मीरा जोशीकडून जाणून घ्या खास आणि फास्ट मेकअप टिप्स\n मानसी नाईकचं यंदा कर्तव्य आहे\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nAll post in लाइफ स्टाइल\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\n'हे' 4 दिग्गज भारतीय खेळाडू एकही वर्ल्डकप खेळलेले नाहीत\nनवरात्रीनिमित्त अभिनेते अमिताभ बच्चन यांनी केली गणपतीची आराधना\nAll post in फ़ोटोफ्लिक\nVideo : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा\nविराट कोहलीला घाबरवणारा 'हा' गोलंदाज आहे सध्या संघाबाहेर\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास\nविराट कोहलीपेक्षा 22 पट 'त्याने' एकाचवेळी कमावले\nFlipkart Diwali Sale: फ्लिपकार्ट फेस्टिव्ह धमाका; विविध प्रोडक्ट्सवर बंपर सूट\n 10GB आणि 5G सपोर्टचा स्मार्टफोन येतोय\nBSNLच्या ग्राहकांना मिळणार 78 रुपयांत अनलिमिटेड डेटा आणि कॉल...\n अॅमेझॉन सेलचा पुन्हा धमाका, 90 टक्क्यांपर्यंत सूट\nAsus Zenfone Max M1 आणि Lite L1 भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स...\nAll post in तंत्रज्ञान\nलवकरच लॉन्च होणार Hyundai Santro कार, जाणून घ्या खासियत\nलवकरच बदलणार तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स, हे मिळणार नवे फीचर\nगाड्यांचा इन्शुरन्स महागला, कार खरेदी करणाऱ्यांना मोजावे लागणार आता दुप्पट पैसे\nडॅटसनची नवीन गो, गो प्लस लाँच; किंमत 3.83 लाखांपासून\n आधी हे वाचा...नाहीतर पश्चाताप होईल\nअध्यात्मिक ; उपासना दृढ करणारी कोजागरी पौर्णिमा\nनववी माळ : आदिशक्ती जगदंबा दुर्गाभवानीने महिषासुराचा केला वध\nAll post in अध्यात्मिक\nAll post in राशी भविष्य\nरणवीर सिंग सारखा कॉन्फिडन्स आहे का\nखूप लोक आहेत ही शॉर्ट फिल्म पाहिली का\nभेटा एका पायावर मॅरेथॉन पळणार्‍या जावेद चौधरीला\nAll post in युवा नेक्स्ट\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nसमर्थन-विरोधाचे रण : रावणदहनाचे महाभारत \nधारावी पुनर्विकासाचा ‘काला’ इतिहास\nगंगा नदीच गतप्राण झाली तर\nशेतकरी संघटनांचे राजकीय पेव\nआशिष देशमुखांनी भाजपाच्या आमदारकीला लाथ मारली; पण...\nमूकवेदनेला ‘लोकमत’चा आवाज अन् मायेची फुंकरही...\nभारतातील गरिबी खरेच घटली\nकोरिया द्वीपकल्पावर शांतता नांदेल काय\nनिष्ठावान आणि संयमी शिवाजीराव नागवडे\nयहाँ के हम सिकंदर \nAll post in संपादकीय\nतुटवडा इथला संपत नाही...\nपश्चिम विदर्भात राष्ट्रवादी विस्ताराच्या मानसिकतेत\nमाहितीचा अधिकार: गैरवापराचे आव्हान\nचिखलात राहणारा 'डुक्कर' कसा झाला पिग्गी बॅंक\n40 वर्षांच्या या महिलेने १८ वर्षात दिला ४४ बाळांना जन्म\n'हे' हटके बूट पाहून तुम्ही नक्कीच चक्रावून जाल\nजाणून द्या, जगभरातील प्रसिद्ध फेस्टिव्हल\nकेसांना रोज तेल लावा\nडिब्बा रोटी.. नाश्त्यासाठीचा हलका फुलका पदार्थ\nलग्नसोहळा यादगार करणा-या वेडिंग प्लॅनरचं काम चालतं तरी कसं\nअजब स्वप्नांची गजब दुनिया\nभजे, इमरती आणि निवडणूक\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nVedio : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा\nबंगाली महिलांनी लुटला सिंदुर खेळाचा आनंद\nसोलापूर जिल्ह्यात फक्त ४० टक्के पाऊस, ४७० गावात टँकरने पाणीपुरवठा\nदुष्काळी स्थितीवर जिल्हा परिषद सादर करणार ‘ग्राऊंड रिपोर्ट’\nम्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद\nSabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nकाश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nPro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/i111104094050/view", "date_download": "2018-10-19T14:26:58Z", "digest": "sha1:XGPIRIVO6DVORXZ2V5QBOXPTYL7A56VX", "length": 7408, "nlines": 104, "source_domain": "www.transliteral.org", "title": "पूर्वार्चिकः - छन्द आर्चिकः - तृतीयप्रपाठकः", "raw_content": "\nसंस्कृत सूची|संस्कृत साहित्य|वेदः|सामवेदः|पूर्वार्चिकः|छन्द आर्चिकः - तृतीयप्रपाठकः|\nछन्द आर्चिकः - तृतीयप्रपाठकः\nछन्द आर्चिकः - तृतीयप्रपाठकः\nपूर्वार्चिकः - छन्द आर्चिकः - तृतीयप्रपाठकः\nयज्ञ, अनुष्ठान आणि हवन संबंधीचे मन्त्र सामवेदात सांगितले आहेत. सर्व वेदांमध्ये हा सर्वात छोटा वेद आहे.\nतृतीयप्रपाठकः - प्रथमा दशतिः\nयज्ञ, अनुष्ठान आणि हवन संबंधीचे मन्त्र सामवेदात सांगितले आहेत. सर्व वेदांमध्ये हा सर्वात छोटा वेद आहे.\nतृतीयप्रपाठकः - द्वितीया दशतिः\nयज्ञ, अनुष्ठान आणि हवन संबंधीचे मन्त्र सामवेदात सांगितले आहेत. सर्व वेदांमध्ये हा सर्वात छोटा वेद आहे.\nतृतीयप्रपाठकः - तृतीया दशतिः\nयज्ञ, अनुष्ठान आणि हवन संबंधीचे मन्त्र सामवेदात सांगितले आहेत. सर्व वेदांमध्ये हा सर्वात छोटा वेद आहे.\nतृतीयप्रपाठकः - चतुर्थी दशतिः\nयज्ञ, अनुष्ठान आणि हवन संबंधीचे मन्त्र सामवेदात सांगितले आहेत. सर्व वेदांमध्ये हा सर्वात छोटा वेद आहे.\nतृतीयप्रपाठकः - पञ्चमी दशतिः\nयज्ञ, अनुष्ठान आणि हवन संबंधीचे मन्त्र सामवेदात सांगितले आहेत. सर्व वेदांमध्ये हा सर्वात छोटा वेद आहे.\nतृतीयप्रपाठकः - षष्ठी दशतिः\nयज्ञ, अनुष्ठान आणि हवन संबंधीचे मन्त्र सामवेदात सांगितले आहेत. सर्व वेदांमध्ये हा सर्वात छोटा वेद आहे.\nतृतीयप्रपाठकः - सप्तमी दशतिः\nयज्ञ, अनुष्ठान आणि हवन संबंधीचे मन्त्र सामवेदात सांगितले आहेत. सर्व वेदांमध्ये हा सर्वात छोटा वेद आहे.\nतृतीयप्रपाठकः - अष्टमी दशतिः\nयज्ञ, अनुष्ठान आणि हवन संबंधीचे मन्त्र सामवेदात सांगितले आहेत. सर्व वेदांमध्ये हा सर्वात छोटा वेद आहे.\nतृतीयप्रपाठकः - नवमी दशतिः\nयज्ञ, अनुष्ठान आणि हवन संबंधीचे मन्त्र सामवेदात सांगितले आहेत. सर्व वेदांमध्ये हा सर्वात छोटा वेद आहे.\nतृतीयप्रपाठकः - दशमी दशतिः\nयज्ञ, अनुष्ठान आणि हवन संबंधीचे मन्त्र सामवेदात सांगितले आहेत. सर्व वेदांमध्ये हा सर्वात छोटा वेद आहे.\nगणपतीला २१ दुर्वा वाहतांना काय मंत्र म्हणावा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A8%E0%A5%AB_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-10-19T13:29:52Z", "digest": "sha1:ZVIM334UPRCDJ6JTDUSGMUJ7VPZH77HQ", "length": 4432, "nlines": 160, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७२५ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १७२५ मधील जन्म\n\"इ.स. १७२५ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nइ.स.च्या १७२० च्या दशकातील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ मे २०१५ रोजी २०:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/60004", "date_download": "2018-10-19T13:57:11Z", "digest": "sha1:4RLLBNG5USCS67XPCBC3ZNE36EA3XPKA", "length": 10661, "nlines": 108, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लहान मुलांसाठी उपक्रम - 'अक्षरगणेश' - घोषणा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /लहान मुलांसाठी उपक्रम - 'अक्षरगणेश' - घोषणा\nलहान मुलांसाठी उपक्रम - 'अक्षरगणेश' - घोषणा\nसकल कलांचा अधिनायक असा गणपती बाप्पा आणि हा त्याचाच उत्सव त्याला वंदन करून सादर करत आहोत एक नावीन्यपूर्ण उपक्रम - अक्षरलेखनातून साकारलेला श्रीगणेश त्याला वंदन करून सादर करत आहोत एक नावीन्यपूर्ण उपक्रम - अक्षरलेखनातून साकारलेला श्रीगणेश यात स्वतः बाप्पासाठी रचलेली कविता, गणपतीची विविध नावे, अक्षरातून साकारलेला गणपती, गणपतीची विविध स्तोत्रे, आरत्या व श्लोक (प्रताधिकारमुक्त) यांपैकी काहीही देवनागरी लिपीत अक्षरलेखन किंवा सुलेखन (calligraphy) या प्रकारात करायचे आहे. वापरायचे माध्यम रंगाचे खडू, पेन्सिल - वॉटर - पोस्टर - अ‍ॅक्रिलिक, ऑइल असे कोणतेही रंग किंवा अगदी शाई, बॉलपेन, चारकोल यांपैकी काहीही चालेल.\n१) हा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.\n२) हा कार्यक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलामुलींसाठी आहे.\n३) कार्यक्रमात आपल्या पालकांच्या आयडीनेच भाग घ्यायचा आहे.\n४) वयोगट - ८ ते १५ वर्षे.\n५) पाल्याने काढलेले 'अक्षरगणेश' लेखन स्कॅन करा किंवा त्याचे छायाचित्र/फोटो काढा व इथे अपलोड करा.\n६) चित्रे गणेश चतुर्थीपासून, ५ सप्टेंबर २०१६ (भारतीय प्रमाणवेळ) ते अनंत चतुर्दशीपर्यंत, १५ सप्टेंबर २०१६ (अमेरिकेची पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) पाठवता येतील.\n७) चित्रे पाठवण्यासाठी 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या ग्रुपाचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य-नोंदणीसाठी ५ सप्टेंबरला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.\n८) 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या ग्रुपाचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.\n९) याच ग्रुपामध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (’गणेशोत्सव २०१६’ या ग्रुपामधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत.)\n१०) नवीन लेखनाचा धागा उघडला जाईल. त्यात शीर्षक या चौकटीमध्ये खालीलप्रमाणे विषय लिहावा -\n'अक्षरगणेश' - पाल्याचे नाव आणि वय.\n११) ’विषय’ या चौकटीमध्ये उपलब्ध पर्यायसूची (ड्रॉपडाऊन मेन्यू)मधून मायबोली, उपक्रम हा पर्याय निवडा.\n१२) शब्दखुणा या चौकटीमध्ये ’मायबोली गणेशोत्सव २०१६’ हे शब्द लिहा.\n१३) आता या नवीन धाग्यावर आपल्या मायबोली आयडीनेच मजकुरात प्रकाशचित्र टाका. यासाठी आपल्या 'माझे सदस्यत्व'मध्ये जाऊन 'खाजगी जागेत' इमेज फाईल अपलोड करा. त्या फाईलचे आकारमान १५० kb इतकेच असू द्या.\n१४) मजकुराच्या चौकटीखाली 'मजकुरात image किंवा link द्या’, यातील image या शब्दावर टिचकी मारा. एक नवीन विंडो उघडेल. त्यात वरती दिलेल्या पर्यायांपैकी upload हा पर्याय निवडा. मग 'browse' या पर्यायावर टिचकी मारून तुमच्या संगणकावरून योग्य ती फाईल 'upload' करा. फाईल अपलोड झाली की खालच्या करड्या चौकटीत तशी पावती (मेसेज) दिसेल. मग ही फाईल सर्वांत वर दिलेल्या पर्यायांपैकी 'Send to text area' हा पर्याय वापरून तुमच्या मजकुरात समाविष्ट करा.\n१६) नवीन लेखनाच्या धाग्यावर सर्वांत खाली 'Save' या कळीच्या वर ’ग्रूप’ असा शब्द दिसेल, त्यावर टिचकी मारा. ’सार्वजनिक’ या शब्दाच्या आधी असलेल्या चौकटीवर टिचकी मारा म्हणजे तुमची प्रवेशिका सर्वांना दिसू शकेल.\n१७) Save ही कळ दाबा.\n१८) जर काही मजकूर लिहायचा राहिला असेल /बदलायचा असेल तर सर्वांत वर दिसणारा 'संपादन' हा पर्याय वापरून प्रवेशिकेत बदल करू शकता.\n मस्त आहे हा उपक्रम\n मस्त आहे हा उपक्रम सुद्धा.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2018/05/blog-post_16.html", "date_download": "2018-10-19T13:36:24Z", "digest": "sha1:YQ6U4K6S6HAMPNHZKK6T3UWKKPNRN53C", "length": 28354, "nlines": 212, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: मोरयेक बुच", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nमंगळवारी विधानसभेची मतमोजणी सुरू झाल्यावर कॉग्रेसला आपल्या हातून सत्ता जाणार हे लक्षात आलेले होते. पण अशावेळी काय करावे याचे भान श्रेष्ठी म्हणवून घेणार्‍या एकालाही नव्हते. रणनिती वा युद्धनितीमध्ये दोन बाजू काळाजीपुर्वक लक्षात घ्याव्या लागतात. एक बाजू असते आपल्या दुबळ्या जागा व आपल्या हाती असलेली अस्त्रे. त्याचवेळी दुसरी बाजू विसरून चालत नाही. ती दुसरी बाजू असते ती शत्रू वा प्रतिस्पर्ध्याच्या जमेच्या बाजू व दुबळी स्थाने. कॉग्रेसला याविषयी काही ठाऊक नसल्याचेच कर्नाटकात दिसून आले. अहंकाराने पछाडलेली माणसे आपल्या बळाचा चलाखीने उपयोग करण्यापेक्षा अहंकाराच्या आहारी जाऊन आत्मघात करून घेतात. ते शत्रूच्या हातचे खेळणे होऊन जातात व प्रतिस्पर्ध्याने लावलेल्या सापळ्यात अलगद येऊन अडकतात. कर्नाटकात आपली सत्ता जाणार हे निश्चीत झाले असताना भाजपाला सत्तेपासून रोखण्यापेक्षा आपल्या हाती जितके आमदार लागतील, त्यांना सुरक्षित जागी हलवण्याला प्राधान्य होते. कॉग्रेस नेते त्यापेक्षा जनता दलाला पाठींबा देऊन भाजपाला अपशकून करण्यात गर्क होते. पण ज्या आमदार संख्येच्या बळावर आपण अपशकून करणार आहोत, त्या आमदारांची देखभाल व हमी घेण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही. म्हणून हे लोक जनतादल व कुमारस्वामींच्या मनधरण्या करण्यात गर्क राहिले आणि शत्रू गोटाला कॉग्रेससहीत जनता दलाच्या नवनिर्वाचित आमदारांशी संपर्क साधण्याची मोकळीक देण्यात आली. सगळी गडबड आता तिथेच होऊन गेलेली आहे. मालवणी भाषेत म्हणतात ‘दार उघडा नि मोरयेक बुच’ नेमकी तशीच काहीशी स्थिती आज कॉगेसची होऊन गेलेली आहे. कारण राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचे दावे करताना निवडून आलेले नवे आमदार श्रेष्ठीच्या मुठीत राहिलेले नाहीत, बेपत्ता झालेत. त्यांचा शोध घ्यावा लागत आहे.\nघराबाहेर पडताना कोणी चोरी करील म्हणून आपण दाराला कडीकुलूप लावतो. ते दार उघडे ठेवायचे आणि मोरीच्या भोकातून झुरळे वा उंदिरघुशी घरात येतील, म्हणून त्याला अगत्याने बुच लावायचे, असा हा मुर्खपणा आहे. मंगळवारी भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसला, तरी निवडणूकीचा निकाल अधिकृतपणे राज्यपालांना मिळण्यापर्यंत सत्तास्थापनेचा दावा करण्याची काहीही घाई नव्हती. त्यापेक्षा आधी आपले नव्याने निवडून आलेले आमदार गोळा करून त्यांची शिकार होऊ नये याला प्राधान्य देणे अगत्याचे होते. त्या बाबतीत कॉग्रेस पुर्णपणे गाफ़ील होती. उलट गोव्यात वा मणिपुरात भाजपाने जी घाई केली, त्याची नक्कल कॉग्रेसश्रेष्ठी करीत गेले. पण आपल्या पक्षासाठी कर्नाटकात काय हिताचे आहे, त्याचा विधारही त्यांना करावा वाटले नाही. ही आजच्या कॉग्रेसची दुर्दशा आहे. कॉमेन्ट्री बॉक्समध्ये बसून क्रिकेटचा सामना जिंकायला निघालेल्यांच्या हाती संघाचे नेतृत्व असेल, तर यापेक्षा काय वेगळे व्हायचे वाहिन्या व पत्रकारांना आपण बाजी मारल्याचे प्रदर्शन मांडण्याची घाई झालेल्यांना पक्षहित कसे सुचायचे वाहिन्या व पत्रकारांना आपण बाजी मारल्याचे प्रदर्शन मांडण्याची घाई झालेल्यांना पक्षहित कसे सुचायचे कुठून कोण निवडून आला वा त्याला बंगलोरला पक्षाच्या मुख्यालयात तातडीने आणायची कुठलीही व्यवस्था झाली नव्हती. सहाजिकच त्रिशंकू विधानसभा स्पष्ट झाली, तेव्हा नवनिर्वाचित आमदारांना आपली व्यक्तीगत किंमत कळलेली होती आणि आपल्यापुरता निर्णय घ्यायला तेही ‘मोकळेच’ होते. इतर पक्षांशी संपर्क साधण्य़ाची मोकळीक त्यांना मिळालेली होती. आजकाल असे निकाल लागतात तेव्हा आमदारांची पळवापळवी होते, याचे कॉग्रेसला भान नाही काय कुठून कोण निवडून आला वा त्याला बंगलोरला पक्षाच्या मुख्यालयात तातडीने आणायची कुठलीही व्यवस्था झाली नव्हती. सहाजिकच त्रिशंकू विधानसभा स्पष्ट झाली, तेव्हा नवनिर्वाचित आमदारांना आपली व्यक्तीगत किंमत कळलेली होती आणि आपल्यापुरता निर्णय घ्यायला तेही ‘मोकळेच’ होते. इतर पक्षांशी संपर्क साधण्य़ाची मोकळीक त्यांना मिळालेली होती. आजकाल असे निकाल लागतात तेव्हा आमदारांची पळवापळवी होते, याचे कॉग्रेसला भान नाही काय देशात अशा पळवापळवीची प्रथा मुळातच कॉग्रेसने निर्माण केली आणि आज त्यांनाच आपला पुर्वेतिहास आठवत नाही काय देशात अशा पळवापळवीची प्रथा मुळातच कॉग्रेसने निर्माण केली आणि आज त्यांनाच आपला पुर्वेतिहास आठवत नाही काय असता, तर सर्वात आधी नव्या आमदारांना बंगलोरला आणायला प्राधान्य दिले गेले असते.\nपण आजची कॉग्रेस वा कॉग्रेसी नेतृत्व भाजपाच्या यशाने भारावून गेलेले आहे. मग बुद्दू मुलाने बुद्धीमान मुलाची नक्कल करावी, तसे कॉग्रेसी नेते भाजपाच्या डावपेचांची आंधळी नक्कल करत असतात. गोवा मणिपुरात भाजपाने आधी राज्यपालांकडे दावा केला, म्हणून आता कर्नाटकात गुलाम नबी आझाद आधी कुमारस्वामी व देवेगौडांना भेटले आणि नंतर राज्यपालांकडे धावले. पण राज्यपाल वा विधानसभेत गुलाम नबी यांच्यापेक्षा नव्या आमदारांना मोजले जाणार, याचा त्यांना विसर पडला होता. त्याची जाणिव मग उशिरा रात्री काही आमदार गायब असल्याच्या बातम्यांमुळे झाली. चार आमदार संपर्कात नाहीत तर त्यांना शोधायला कॉग्रेसने विमान रवाना केले. यापेक्षा हास्यास्पद काय असू शकते मुळात त्यांना बेपत्ता होण्याची मुभाच कशी दिली गेली मुळात त्यांना बेपत्ता होण्याची मुभाच कशी दिली गेली तर भाजपा राज्यपालांकडे जाण्याच्या आधी आपला दावा मांडण्याची घाई नडली. मोरीच्या भोकातून झुरळ आत येण्याच्या भितीने पछाडलेल्यांना, सताड उघड्या दारातून आमदार पळवले जातील, याची जाणिवही झाली नव्हती. त्याचे कारण स्वपक्षाचे हित बघण्यापेक्षा भाजपाचे नुकसान करणे वा अपशकून करणे; ही कॉग्रेस निती होऊन गेली आहे. त्याचाच हा परिणाम आहे. सत्तर वर्षात देशात दिर्घकाळ राज्य करणार्‍या कॉग्रेसने अशा प्रतिकुल परिस्थितीत, किंवा निवडणूकीत मतदाराने नाकारलेले असताना राज्यपालांचा वापर करून व विरोधकांचे आमदार फ़ोडून अनेकदा सत्ता बळकावलेली आहे. आपला तोच इतिहास आजच्या कॉग्रेस नेतृत्वाला आठवतही नसेल, तर त्या पक्षाला सततच्या पराभवातून कसे सावरता येणार तर भाजपा राज्यपालांकडे जाण्याच्या आधी आपला दावा मांडण्याची घाई नडली. मोरीच्या भोकातून झुरळ आत येण्याच्या भितीने पछाडलेल्यांना, सताड उघड्या दारातून आमदार पळवले जातील, याची जाणिवही झाली नव्हती. त्याचे कारण स्वपक्षाचे हित बघण्यापेक्षा भाजपाचे नुकसान करणे वा अपशकून करणे; ही कॉग्रेस निती होऊन गेली आहे. त्याचाच हा परिणाम आहे. सत्तर वर्षात देशात दिर्घकाळ राज्य करणार्‍या कॉग्रेसने अशा प्रतिकुल परिस्थितीत, किंवा निवडणूकीत मतदाराने नाकारलेले असताना राज्यपालांचा वापर करून व विरोधकांचे आमदार फ़ोडून अनेकदा सत्ता बळकावलेली आहे. आपला तोच इतिहास आजच्या कॉग्रेस नेतृत्वाला आठवतही नसेल, तर त्या पक्षाला सततच्या पराभवातून कसे सावरता येणार या ताज्या घटनेने कॉग्रेस मानसिक पातळीवर किती दुर्बळ झाली आहे, त्याचीच प्रचिती आलेली आहे. त्याचे कारणही सोपे आहे. आपल्या पक्षाला नव्याने उभा करण्याची इच्छा संपलेली असून, भाजपाला अपशकून करण्यापर्यंत कॉग्रेसची महत्वाकांक्षा मर्यादित होऊन गेली आहे.\nकर्नाटकची निवडणूक बघितली, तरी त्याचा अंदाज येऊ शकतो. उद्या आपल्याला जनतादलाशी युती करावी लागेल तर देवेगौडांना दुखावू नये, याचे भान राखले गेलेले नव्हते. निवडणूकीला दोन महिने बाकी असताना त्याच पक्षातले सहासात आमदार सिद्धरामय्यांनी फ़ोडले होते. येदीयुरप्पा लिंगायत म्हणून त्यांचा पाठीराखा असलेल्या त्या समाजाला धार्मिक दर्जा देऊन भाजपाला दुबळे करण्याचा आततायी डावपेच खेळला गेला. या सगळ्या धावपळीत आपल्या कॉग्रेस पक्षाला मजबूत करणे वा त्याचा मतदार पाया विस्तारण्यासाठी कुठले सकारात्मक काम कॉग्रेसकडून झाले कॉग्रेस पक्षांतर्गत किती बेबनाव आणि मतभेद होते, ते निकालानंतर समोर येऊ लागलेले आहेत. श्रेष्ठींनी जनतादलाला पाठींबा जाहिर करताच अनेक आमदारांची त्याला नकार देण्यापर्यंत मजल गेली. आपले आमदार व पक्षातील कार्यकर्त्यांपासून पक्षश्रेष्ठी किती तुटलेले आहेत, त्याचाच हा पुरावा आहे. भाजपाला हरवण्यासाठी कॉग्रेस तिथेच कमी पडली. लढण्यासाठी नेत्यांचे अहंकार व आत्मवंचना कामाची नसते. त्यापेक्षा कार्यकर्ते व स्थानिक नेत्यांची एकवाक्यता निर्णायक असते. त्यांच्याकडे पाठ फ़िरवून राहुल वा सिद्धरामय्या भाजपा व देवेगौडांना शह देण्यात मशगुल होते आणि त्यांच्या पक्षाचे दार दरोडेखोरांसाठी सताड उघडे सोडलेले होते. प्रचारात तेच होते आणि निकाल लागत असतानाही कॉग्रेस गाफ़ील होती. त्यांना घरात झुरळे वा उंदिर काही नासाडी करतील याची फ़िकीर होती. पण दरोडेखोर घुसून अख्खे घर लुटून नेतील, याची अजिबात फ़िकीर नव्हती. म्हणून आता तारांबळ उडालेली आहे. एवढे सत्य ज्यांना मान्य करायचीही हिंमत नाही, त्यांच्याकडून कॉग्रेसचा जिर्णोद्धार होण्याची अपेक्षा कशी बाळगायची कॉग्रेस पक्षांतर्गत किती बेबनाव आणि मतभेद होते, ते निकालानंतर समोर येऊ लागलेले आहेत. श्रेष्ठींनी जनतादलाला पाठींबा जाहिर करताच अनेक आमदारांची त्याला नकार देण्यापर्यंत मजल गेली. आपले आमदार व पक्षातील कार्यकर्त्यांपासून पक्षश्रेष्ठी किती तुटलेले आहेत, त्याचाच हा पुरावा आहे. भाजपाला हरवण्यासाठी कॉग्रेस तिथेच कमी पडली. लढण्यासाठी नेत्यांचे अहंकार व आत्मवंचना कामाची नसते. त्यापेक्षा कार्यकर्ते व स्थानिक नेत्यांची एकवाक्यता निर्णायक असते. त्यांच्याकडे पाठ फ़िरवून राहुल वा सिद्धरामय्या भाजपा व देवेगौडांना शह देण्यात मशगुल होते आणि त्यांच्या पक्षाचे दार दरोडेखोरांसाठी सताड उघडे सोडलेले होते. प्रचारात तेच होते आणि निकाल लागत असतानाही कॉग्रेस गाफ़ील होती. त्यांना घरात झुरळे वा उंदिर काही नासाडी करतील याची फ़िकीर होती. पण दरोडेखोर घुसून अख्खे घर लुटून नेतील, याची अजिबात फ़िकीर नव्हती. म्हणून आता तारांबळ उडालेली आहे. एवढे सत्य ज्यांना मान्य करायचीही हिंमत नाही, त्यांच्याकडून कॉग्रेसचा जिर्णोद्धार होण्याची अपेक्षा कशी बाळगायची मोदी आजच २०१९ हरलेत अशीही समजूत उराशी बाळगून त्यांनी निवांत झोपायला हरकत नसावी.\nसुंदर विश्लेषण, भाऊ तुम्ही तर ज्योतिषी झाला आहेत, तंतोतंत तसेच होतेय.\nभाऊ काय जाणून बुजुन अस लिहित असतील अस मला वाटत नाही ....आता विरोधकच तश्या चुका करत असतील तर त्यांनी काय कराव...\nबीजेपी ने 100 करोड ची ऑफर दिली अजून एक बिनबुडाचे अफवा ना पुरावा ना कायदेशीर तक्रार फक्त मीडिया प्रोपौगंडा ना पुरावा ना कायदेशीर तक्रार फक्त मीडिया प्रोपौगंडा आता राज्यपाल चूक कोर्ट चूक निवडणूक आयोग चूक आता राज्यपाल चूक कोर्ट चूक निवडणूक आयोग चूक फक्त काँग्रेस आणि सत्ता हापापलेले लोक बरोबर फक्त काँग्रेस आणि सत्ता हापापलेले लोक बरोबर राष्ट्रपती सुध्दा चूक देवा कोण कोण मोदी ला मिळाले\nमोरीतून येणारी झुरळे, उंदीर आणि दारातून येणारे दरोडेखोर या कल्पना अतिशय समर्पक.. सिब्बल, सिंघवी हे भाजपाकरिता काम करीत आहेत की काय असा प्रश्न पडावा इतका मूर्खपणा दिसून येतो आहे..\nसंस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे\n‘हमाम मे सब नंगे है’, अशी एक हिंदीतली उक्ती आहे आणि त्याचीच प्रचिती सध्या येत आहे. चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर या अ...\nराफ़ायलवर मोदी गप्प का\nराफ़ायल लढावू विमान खरेदीच्या विषयावर इतके रणकंदन माजलेले असतानाही सातत्याने इतर विषयावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, याच बाबतीत मौनव्र...\nअर्थात सनातनी पुरोगामीत्व पाच वर्षापुर्वी मोदी बहूमत मिळवू शकतात, हे मी सांगू शकलो, त्याचा पाया मला इब्न खालदूनच्या मुकदीमा या चौदाव्या ...\nमतचाचणी विश्लेषण (४) मागल्या विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपाने युती मोडली व एकहाती शत-प्रतिशत सत्ता बळकावण्याचा कावा केलेला होता. ...\nसाडेचार वर्षापुर्वी लोकसभेची निवडणूक ऐन भरात होती आणि जवळपास ६० टक्के मतदान उरकलेले होते. अशावेळी नरेंद्र मोदींची लोकप्रियता इतकी शिगेला ...\nमतचाचणी विश्लेषण (५) आगामी लोकसभेच्या निवडणूका आणि त्यात मतदान कसे होईल, याविषयीची उत्सुकता स्पष्ट आहे. जितकी ती प्रत्येक पक्षातील नेत्...\n२०१९ ची लोकसभा, जिंकणार ‘कॉग्रेसच’\n(लेखांक पहिला) येत्या डिसेंबर महिन्यात पाच विधानसभांचे मतदान उरकलेले असेल आणि निकाल लागलेले असतील. त्यानंतर विनाविलंब सतराव्या लोकसभा ...\nसरडा मोसमाप्रमाणे आपले रंग बदलतो असे म्हणतात. ते सिद्धही झालेले आहे. त्याचे कारणही स्पष्ट आहे. निसर्गाने सुरक्षेसाठी सरडा नावाच्या प्राण्...\nबाजारबुणगे आणि रा. स्व. संघ\nSunil Tambe 3 August at 23:32 · प्लासी ते सांगली बंगालचा शेवटचा नबाब सिराज उद्दौला मातला होता. नबाबाचं सैन्य ब्रिटीश सैन्याच्या दुप्...\nमतचाचणी विश्लेषण (३) आगामी लोकसभा निवडणूकीचा संदर्भ घेऊन रिपब्लिक व एबीपी यांनी सी-व्होटरच्या मदतीने केलेल्या मतचाचणीचे निष्कर्ष बहुता...\nकुठे ६३ आणि कुठे ३७\nदोन ओसाड एक वसेचिना\nबैल, बेडकी आणि खुर्दा, चिल्लर\nकथा कुणाची व्यथा कुणा\nबुडत्या राहुलचा पाय खोलातच\nसहन होत नाही आणि सांगता येत नाही\nसत्याचा आवाज ऐकू येतो\nभाजपा जिंकेल, पण येदींचे काय\nलेकी बोले सुने लागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/akola.html", "date_download": "2018-10-19T14:06:13Z", "digest": "sha1:KANBNC3L3TSKLXG24AEDAIXVHY7HPLKL", "length": 61488, "nlines": 425, "source_domain": "mahamtb.com", "title": " अकोला", "raw_content": "\n‘वावर’च्या माध्यमातून अकोला जिल्हयाचा होणार कायापालट\n‘शेतकरी ते ग्राहक’ ही ‘वावर’ची टॅगलाईन आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळवून देऊन आत्महत्यांचे प्रमाण घटविण्याकरीता जिल्हा प्रशासनाने ‘वावर’चा उपक्रम हाती घेतला आहे,\n'शेतात किटक आणि तणनाशके फवारतांना काळजी घ्या' : जिल्हाधिकारी पाण्डेय\nगेल्या वर्षी यवतमाळमध्ये पिकांवर औषध फवारणी करत असताना १०० हून अधिक शेतकऱ्यांना विषबाधा झाली होती.\nअकोलकरांनी अनुभवला 'शून्य सावली दिवस'\nआज दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी अकोल्यामध्ये सूर्य बरोबर नागरिकांच्या डोक्यावर आला होता.\n'अकोला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य'\nराज्यातील इतर विकसित शहरांप्रमाणे अकोल्याचा देखील विकास साधण्यासाठी मागील तीन वर्षांत मोठया प्रमाणात निधी प्राप्त करुन घेण्यात यश आलेले आहे.\nपाण्यासाठी घाम गाळताना पाणिग्रहण\nपाण्याशी बेईमानीने वागल्याने अनेक गावांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. लाथ मारीन तिथे पाणी काढीन, अशी धमक असलेल्या गावखेड्यातल्या तरुणांना लग्नापासून पारखे व्हावे लागण्याची वेळ आली. आपल्या मुलीला डोईवर पाण्याची कळशी घेऊन मैलोन्‌गणती तंगडतोड करावी लागेल, म्हणून कुणी आपली लेक अशा कोरड्या गावांत द्यायलाही तयार नाही. मात्र, गाव जलसमृद्ध करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या नेतृत्वात अवघे गाव घाम गाळायला भर उन्हांत ओसाड माळरानावर उतरले असताना घरचं मंगलकार्य वधू- वरासह श्रमदान करून श्रमदानाच्या ठिकाणीच पाणिग्रहण- म्हणजे लग्\nमोर्णा स्वच्छता अभियानाला बहुमान\nयेथील मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेत चाळीस हजार लोकांचा प्रत्यक्ष सहभाग आणि 140 संस्थांनी घेतलेला पुढाकार पाहता अकोला शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणार्‍या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेला रविवार, 15 रोजी गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड हे प्रमाणपत्र प्राप्त झाले.\nआकोटचे डीवायएसपी रायटरसह जाळ्यात\nपोलिस दलातील भ्रष्टाचार मंगळवार, 3 एप्रिल रोजी उघड झाला. नियमित हप्ता घेताना थेट आकोट येथील उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस शिपाई यांना अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.\nपालकमंत्र्यांच्या जनता दरबाराला उत्स्फुर्त प्रतिसाद\nजनता दरबाराला नागरिकांच्या मिळत असलेल्या प्रतिसादामुळे यापुढे हा जनता दरबार प्रत्येक सोमवारी भरवण्याचा निर्णय पालकमंत्री पाटील यांनी घेतला आहे.\nजिल्हाधिकाऱ्यांची 'अशी' शेती पहिली आहे का \nनुकतेच त्यांनी अर्धा एकर शेतीतून सुमारे सात क्विंटल गव्हाचे उत्पादन घेतले.\nपाटबंधारे विभागाच्या कोट्यवधींच्या मालमत्तेची दुर्गती\nयेथून जवळच असलेले वारी हनुमान हे विदर्भातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तीर्थक्षेत्र असून, येथे निसर्गाने सौंदर्याची देणगी दिल्याने पर्यटकांकरिता पसंतीचे पर्यटनस्थथळ म्हणून वारीची ओळख आहे\nमोर्णा स्वच्छतेसाठी नागरिकांची 'गंगाजळी'\nजिल्हाधिकाऱ्यांच्या या आवाहनानंतर अनेक दानशुर व्यक्तींनी मोर्णाच्या विकासासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धनादेश सुपूर्द केले. यामधून आतापर्यंत २० लाख रुपयांहून अधिक रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा झाली आहे.\nठराव कत्तलखान्याचा, परवानगी प्रक्रिया प्रकल्पाला बाळापूर कत्तलखाना प्रकरण\nविदर्भाची पंढरी शेगावनजीक, तर जैनांची काशी असलेल्या बाळापूर येथे अलवाफी अॅग्रोफूडच्या प्रकल्पाला बाळापूर नगर परिषदेने 19 जानेवारी ना-हरकत प्रदान केली. ज्या पत्राद्वारे बाळापूर नगर परिषदेने अलवाफीला ना हरकत दिली त्या पत्रात दिलेल्यासंदर्भानुसार, बाळापूर नपच्या 30 मे 2016 रोजी विशेष सभेत झालेल्या ठरावाचा उल्लेख आहे. मात्र, हा ठराव बाळापूर नपने अत्याधुनिक कत्तलखान्यासाठी पारित केला, तर दुसरीकडे नपने मात्र परवानगी प्रोसेसिंग प्लॅन्टला दिल्याचे दिसते आहे.\nशेगावनजीक अत्याधुनिक कत्तलखान्याचा घाट\nविदर्भाची पंढरी असलेले शेगाव, तर जैनांची काशी असलेल्या बाळापूर दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर अत्याधुनिक कत्तलखाना उभारण्याचा घाट अल्वाफी अॅग्रोफूड या कंपनीने घातला आहे.\nशेतमालाच्या निर्यातीसाठी शेतकरी आणि निर्यात कंपनीत करार\nअकोल्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्तम भाव मिळावा तसेच जिल्ह्यातील दर्जेदार उत्पादनाची जिल्ह्याबाहेर देखील निर्यात व्हावी, या उद्देशाने अकोला जिल्हा प्रशासनाच्या मध्यस्थीने शेतकरी आणि निर्णयात कंपनी यांच्यात काल करार करण्यात आला आहे. त्यामुळे आता अकोला जिल्‍ह्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला जिल्ह्या बाहेर देखील निर्यात होणार आहे.\nमोर्णा स्वच्छतेसाठी अकोलकरांची 'गंगाजळी'\nनदी स्वच्छतेबरोबरचा नदीकाठी विविध विकास कामांसाठी श्रमदानासोबतच आता आर्थिक मदतीचा ओघ देखील सुरू झाला असून नदी स्वच्छता आणि सुशोभीकरणासाठी नागरिकांकडून आतापर्यंत रुपये ५८ हजार ५०० रुपयांपर्यंत देणगी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा झाली आहे.\nनदीत कचरा टाकणाऱ्यांचा होणार 'सत्कार'\n‎स्वच्छ मोर्णा मोहीमेमुळे मोर्णा आता झपाट्याने स्वच्छ होत आहे, परंतु काही खोडसाळ लोकं अजूनही मोर्णामध्ये निर्माल्य, कचरा आणून टाकत आहेत.\nपाणी टंचाईच्या संभाव्य समस्येवर तातडीने उपाय करा\nगेल्या वर्षी जिल्ह्यमध्ये पाऊस सरारारी पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे यंदा जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nयुवकांना कौशल्य शिक्षण घेण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन\nदेशातील एकूण लोकसंख्येच्या ६० टक्के लोकसंख्या ही चाळीशीच्या आत आहे. तसेच देशाची ५० टक्के लोकसंख्या महिलांची आहे.\nमोर्णाच्या स्वच्छतेसाठी अकोलकरांनी कसली कंबर\nनदीच्या ठिकाणी सर्वांच्या सुरक्षेबरोबरच स्वच्छते अंतर्गत करावयाच्या बाबींचे परिपूर्ण नियोजन जिल्हा प्रशासन आणि मनपा व पोलीस प्रशासनाने केले होते.\n'जागरूक मतदार हाच लोकशाहीचा बळकट आधार'\nअकोला जिल्हाधिकारी आस्त‍िक कुमार पाण्डेय यांचे प्रतिपादन\nसायबर गुन्हयाविषयी युवकांमध्ये जनजागृती आवश्यक\nअकोला पोलीस प्रशिक्षण केद्रांचे प्राचार्य बी.जी. शेखर यांनी ट्रान्सफॉर्मीग महाराष्ट्र प्रकल्पातंर्गत सायबर गुन्हयाविषयी आयोजित जनजागृती अभियान कार्यशाळेमध्ये हि माहिती दिली.\nलसीकरणासाठी आरोग्य विभाग सज्ज\nजिल्ह्याचे भावी नागरिक असलेले शुन्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांचे आरोग्य सुदृढ राहावे आणि पोलिओपासून ते पूर्णपणे सुरक्षित राहावेत, यासाठी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.\nपालकमंत्र्यांनी पिळले अधिकाऱ्यांचे कान\nजनता दरबार हा सर्व सामन्य नागरिकांच्या अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी भरवला जातो. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी आणि विभागप्रमुखांनी या बैठकीला उपस्थित राहणे गरजेचे असून अधिकाऱ्यांनी जनता दरबारास या पुढे दांडी मारल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश पालकमंत्री रणजीत पाटील यांनी दिले आहे.\nमोर्णा नदी स्वच्छतेसाठी अकोलाकरांची नवी मोहीम\nनागरिकांनी शनिवारी सकाळी ८ वाजता नदी किनारी जमा व्हावे, अशी सूचना त्यांनी दिली. नागरिक तसेच अभियानात सहभागी होणाऱ्या सेवाभावी संस्थाना देखील या संबंधी सूचना दिल्या.\n'शेतकऱ्याला प्राधान्य हेच सरकारचे धोरण' - सदाभाऊ खोत\nसिंचन प्रकल्प, शाश्वत पाणी, शेतीला मुबलक वीज, शेतमालाला बाजार भाव या मुलभूत सोयी शेतक-यांना उपलब्ध करून देण्यात तसेच शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबध्द आहे' असे ते यावेळी म्हणाले.\nशेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे पिक घ्यावे -कृषीमंत्री फुंडकर\n'राज्यातील शेतक-यांनी परंपरागत शेती न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती करण्यावर भर द्यावा. शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कमी उत्पादन खर्च आणि जास्त उत्पादन देणारे पिके घ्यावीत'\nजनतेच्या अडचणी सोडवणे हेच अधिकाऱ्यांचे मुख्य कर्तव्य -पाटील\nप्रशासनाकडून समस्या तातडीने सोडविल्या गेल्या पाहिजे अशी जनतेची अपेक्षा असते, त्यामुळे तक्रार प्राप्त झाल्यानंतर पंधरा दिवसांत कोणत्याही परिस्थितीत तक्रारींचे निराकरण करावे. तक्रारीवर काय कारवाई केली.\nमोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी अकोलेकर सुरु करणार नवीन मोहीम\nमोर्णा नदी ही जलकुंभी व इतर कचऱ्यामुळे अस्वच्छ झाली आहे. ती नदी स्वच्छ व्हावी यासाठी नविन वर्षात जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये लोकसहभागातून 'स्वच्छ मोर्णा नदी मिशन' या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे, असे पाण्डेय यांनी सांगितले.\nटाटा ट्रस्टच्या मदतीने होणार जिल्ह्यात जलयुक्त शिवारची कामे\nटाटा ट्रस्ट बरोबर झालेल्या करारानुसार या अभियानातंर्गत अकोला जिल्हयामध्ये ३० कि.मी. लांबीची नदी व नाले यांचे पुनर्जीवन करण्यात येणार आहे. त्यानंतर यावर सिमेंट बंधारे बांधण्याचे काम करण्यात येणार असून यासाठी लागणारा निधी महाराष्ट्र शासन ५५%, टाटा ट्रस्ट ४०% आणि लोकवर्गणी ५% अशा तत्वावर जमा करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले, तसेच यासर्व कामाचा का\nकृषी संशोधन हे शेतकरी केंद्रित असावे - राज्यपाल राव\nकृषी विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये होणा-या नवनवीन संशोधनाचा लाभ जोपर्यंत देशातील सामन्या शेतकरी आणि कृषी क्षेत्राला होत नाही, तोपर्यंत कृषी क्षेत्रातील पदवी आणि संशोधनाला महत्व नाही.\nअल्पसंख्याक आणि बहुसंख्याकानी दुधातील साखरेप्रमाणे राहावे\nधर्म व भाषा यावर आधारीत अल्पसंख्याक समाज आहे. धर्म व भाषेनुसार यात भेदाभेद न करता सर्वांनी एकसंघ होवून कार्यरत राहावे.\nयशवंत सिन्हा यांना अकोल्यात अटक\nकर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव या मागण्यांसाठी काल अकोल्यातील शेतकऱ्यांकडून सरकार विरोधात एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत सहभागी होण्यासाठी तसेच रॅलीनंतर कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी यशवंत सिन्हा येथे आले होते.\nएड्सविषयी जनजागृतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची 'सायकल रॅली'\nअकोला : जागतिक एड्स दिनानिमित्त समाजात एड्स विषयी जनजागृती व्हावी, तसेच नागरिकांनी एड्सच्या निर्मुलनासाठी प्रयत्न करावेत, यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी काल सायकल रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये याविषयी जनजागृती केली. यावेळी विद्यार्थी आणि नागरिकांनी या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन याविषयी जनजागृती केली. तसेच शासकीय सर्वोपचार रूग्णालय येथे जागतीक एड्स दिनानिमित्य व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेचे उदघाटन देखील यावेळी करण्यात आले.&n\nअपघाती मृत्यूप्रकरणी १ कोटी नुकसान भरपाई देण्याचे आदेश\nबार्शिटाकळी तालुक्यातील जांभरूण येथील डॉ संतोष तुकाराम डाखोरे हे चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. २७ एप्रिल २०१६ रोजी डॉ डाखोरे ब्रह्मपुरी ते वरोडा जाणार्‍या एसटी बसने प्रवास करत होते. चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी पोलिस ठाण्यांतर्गत येणार्‍या शंकरपूर चिमूर रोडवर एसटी क्रमांक एमएच ०७ सी ७७२७ ने विरुद्ध येणार्‍या मोटारसायकलला जोरदार धडक दिली.\nअकोल्यातील कीटकनाशक विषबाधा पीडितांना तातडीने मदतीचे आदेश\nकीटकनाशकांमुळे शेतकऱ्यांना झालेला त्रास हा अत्यंत गंभीर विषय असल्याचे त्यांनी म्हटले.\nनागरिकांच्या समस्या त्वरीत सोडवण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात जनता दरबारनंतर पाटील यांनी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यामध्ये त्यांनी प्रत्येक विभागाकडे आलेल्या तक्रारींचा आढावा घेतला.\nजिल्ह्यातून चौदा कोटी रुपयांची कीटकनाशके जप्त\nकृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या आदेशानंतर आवश्यकतेहून अधिक तसेच निम्न दर्जाच्या कीटकनाशकांच्या जप्तीसाठी जिल्हाभर ही कारवाई केली जात आहे.\nपालकमंत्र्यांनी स्कूटरवरून केली विकास कामांची पाहणी\nक्रीडा संकुल समितीच्या अंतर्गत जिल्हयात क्रीडा संकुल येथे सर्वांग सुंदर व सुसज्ज असे सांस्कृतिक भवन उभारण्यात येत आहे. याठिकाणी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी भेट देवून कामाची पाहणी केली\nचांगल्या आरोग्यासाठी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करा - जिल्हाधिकारी\n'स्वच्छता ही प्राथमिक मूलभूत आवश्यकता आहे. स्वच्छता नसेल तर आजार बळावतात, परिणामी आर्थिक नुकसान तर होतेच शिवाय अस्वच्छतेमुळे लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर देखील त्याचा परिणाम होऊन त्यांच्या विकास खुंटतो.\nशहरातील रस्ता सुरक्षेची कामे तातडीने पूर्ण करा - जिल्हाधिकारी पाण्डेय\nशहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या यामुळे जिल्ह्यातील वाहतुकीची समस्या वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.\nजिल्ह्यात 'स्वच्छता हिच सेवा' मोहिमेची सुरुवात\nही मोहिम २ ऑक्टोबर पर्यंत राबवण्यात येणार असून आपला जिल्हा स्वच्छ करण्यासाठी प्रत्येकाने या मोहिमेत सहभागी होऊन स्वच्छतेचा संकल्प करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.\nजिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर\nयेत्या ८ ऑक्टोबर जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायातींसाठी निवडणुका घेण्यात येणारा असल्याची माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी दिली आहे. निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.\nजिल्ह्यात पुढील वर्षी होणार १८ लाख ९१ हजार वृक्ष लागवड\nया वर्षी ४ कोटी वृक्ष लागवडी अंतर्गत अकोला जिल्हयाला ६ लाख ४० हजार वृक्ष लागवडीचे उदिष्ट देण्यात आले होते. मात्र उदिष्टापेक्षाही जास्त म्हणजे ८ लाख २५ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली होती.\nसहा पुनर्वसित गावांसाठी वेगवेगळ्या योजनांना मंजुरी\nगेल्या महिन्यातच जिल्हाधिकारी पाण्ड्ये आणि अमरावतीक विभागाचे आयुक्त पियुष सिंह यांनी या पुनर्वसित गावांना भेट दिली होती. तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या.\nपीओपीपासून बनवलेल्या मूर्तींवर पुढील वर्षी जिल्ह्यात बंदी\nपर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढील वर्षी पलॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनवल्या जाणाऱ्या गणेश मूर्तींवर बंदी घालण्याच्या दृष्टीने निश्चितपणे काही निर्णय घेण्यात येईल,\nजेव्हा जिल्हाधिकारी गणेशमूर्ती तयार करण्यात रमतात...\nगेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सवामध्ये गणेशमूर्तींच्या निर्मितीसाठी शाडूच्या मातीऐवजी पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) चा वापर वाढत आहे.\nगोवंश हत्याबंदी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीचे आदेश \nईदच्या काळात सर्व अधिकाऱ्यांनी सतर्क राहून गाय, वळू आणि बैलांची अवैधरित्या वाहतुक तसेच त्यांची हत्या होणार नाही याकडे लक्ष द्यावे.यासाठी पोलीस विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि आरटीओ विभागाने सतर्क राहावे. गाय, वळू आणि बैलांची अवैधरित्या वाहतुक किंवा कत्तल होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, असे देखील पाण्डेय यांनी म्हटले आहे.\nपुनर्वसित गावांमध्ये मुलभूत सुविधा उपलब्ध होणार\nअकोटामध्ये पुनर्वसित झालेल्या तीन गावांना काल सिंह आणि पाण्डेय यांनी भेट देऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.\nपत्रकारांच्या अडचणी सोडवण्याला प्राधान्य : रणजीत पाटील\nपत्रकार हा समाज आणि शासन यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा आहे.\nजिल्ह्यात निर्माण होतेय 'पाणीटंचाई' \nगेल्या दीड महिन्यापासून पावसाने विदर्भाकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे.\nजलयुक्त शिवारमुळे जिल्ह्यातील २१६ गावे शंभर टक्के जलयुक्त\nजलयुक्त शिवारच्या कामाचे हे फलीत असल्याचे प्रतिक्रिया जिल्ह्याचे पालकमंत्री रणजीत पाटील यांनी यावेळी दिली.\nपालकमंत्र्यांनी घेतली शहीदाच्या कुटुंबियांची भेट\nशनिवारी शोपिया येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत अकोल्यातील लोनाग्रा येथील सुमेध गवई हा जवान शहीद झाला होता.\n'शांततेची परंपरा पाळूनच गणेशोत्सव साजरा करा - जिल्हाधिकारी पाण्डेय\n'गणेशोत्सव शांतते पार पडावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल' असे आश्वासन पांड्ये यांनी यावेळी दिले. तसेच गणेशोत्सवामध्ये पर्यावरणाची हानी होणार नाही, याची देखील काळजी घेतली जावे. सर्वांनी मातीपासून बनवलेल्या गणेशमूर्तींचा उत्सवात वापर करावा, तसेच शक्य तितक्या लोकांनी 'एक गाव, एक गणपती' असा उपक्रम राबवावा, असे देखील ते म्हणाले.\nगणेशोत्सवात पर्यावरण रक्षणासाठी अकोला पालकमंत्र्यांचा अनोखा संदेश\nगेल्या काही वर्षापासून गणेशोत्सवामध्ये प्लास्टर ऑफ पॅरेसपासून बनवण्यात येणाऱ्या गणेशमूर्तींचा वापर वाढत आहे. प्लास्टर ऑफ पॅरेसपासून बनवलेल्या या मूर्ती अत्यंत टिकाऊ असल्यामुळे त्यांचे विघटन योग्यरित्या होत नाही.\nजिल्हातील विकासकामे दिलेल्या मानकानुसार पूर्ण करावीत : रणजीत पाटील\nजिल्हात सुरु असलेली सर्व विकास कामे दिलेल्या मानकानुसार तातडीने आणि योग्यरित्या पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी केले. जिल्हामध्ये सुरु असलेल्या सर्व कामांचा आढावा घेण्यासाठी पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्ह्यात सुरु असलेल्या सर्व कामांचा त्यांनी आढावा घेतला.\nतूरखरेदीचे पंचनामे दोन-तीन दिवसात पूर्ण करा\nजिल्हयात उपलबध् असलेल्या शेतक-यांचे तूर खरेदी प्रक्रियेचे पंचनामे येत्या दोन-तीन दिवसात पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले आहेत. तसेच येत्या ३१ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तूर खरेदी करणे शक्य असून त्यासंबंधी कारवाई करण्याचे आदेश देखील पाण्डेय यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात कृषी मंडळ अधिकारी तसेच महसूल मंडळ अधिकारी यांच्या सोबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.\nजिल्हाधिकाऱ्यांनी सायकलवरून वाटला 'सातबारा'\nसातबारा हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा दस्तावेज आहे. त्यामुळे शासनाने संपूर्ण राज्यातील सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला. काही जिल्ह्यांत हे काम अद्याप अपूर्ण असले, तरीही अकोला जिल्ह्यात ते पूर्ण झाले आहे.\nअकोल्यात ३.५२ लाख तूर-खरेदी मुदतपूर्व करण्याचा प्रयत्न करणार - जिल्हाधिकारी\nराज्यात तूर खरेदीसाठी वाढवलेली मुदत ३१ जुलै रोजी संपत आहे. या तारखेपर्यंत तूर विक्री करण्यासाठी नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्या तूर खरेदीची प्रक्रीया उद्यापासून सुरु करण्याबाबत जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी स्थानिक प्रशासनाला निर्देश दिले आहेत.\nखरीपातील दुपार पेरणीच्या संकटाबाबत पालकमंत्र्यांची जिल्हास्तरीय बैठक\nयावर्षी खरीप हंगामात मान्सूनचे अपेक्षेनुसार आगमन झाल्यावर गेला आठवडाभर पावसाने दडी मारली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.\nजिल्ह्याच्या प्रगतीसाठी शेतकरी निर्यातदार होण्यासाठी प्रयत्न करा - जिल्हाधिकारी\nकोणत्याही राज्याचा विकास हा किती विकासकामे झाली यावरून नाही तर किती वेगळे प्रयोग झाले यावरून व्हायला हवा. त्यामुळे अकोला जिल्ह्यात यावर्षी १० हजार प्रगतीशील शेतकरी घडविण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आज आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.\nधर्मदाय रुग्णालयांनी २% सेवाशुल्काचा विनियोग योग्यरित्या करावा - जिल्हाधिकारी\nप्रत्येक शासकीय रुग्णालयांमध्ये निर्धन आणि आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी काही योजना राबवल्या जातात. त्यांची अंमलबजावणी योग्यरित्या होत आहे अथवा नाही याबाबत अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी धर्मदाय रुग्णाल समितीची पूर्व नियोजित बैठक आज घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत रुग्णालयांना नवे नियम लागू झाले आहेत त्याची माहिती देण्यात आली.\n'सांस्कृतिक भवनाचे बांधकाम १४ ऑगस्ट पूर्वी पूर्ण करा' - जिल्हाधिकारी\nअकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आज सांस्कृतिक भवनाचे बांधकाम आणि जिल्हा क्रीडा संकुल समिती यांची पाहणी केली.\nअकोल्यातील ६ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शासकीय मदत जाहीर\nअकोला जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या १३ प्रकरणांबाबत जिल्हास्तरीय समितीने आढावा घेतला.\nसायकल राष्ट्रीय वाहन व्हावे म्हणून अकोलकरांची सायकल वारी \nसायकलला राष्ट्रीय वाहनाचा दर्जा देण्यात यावा यासाठी अकोल्यातील दहा तरुणांनी अकोला ते दिल्ली अशी सायकल यात्रा आजपासून सुरू केली आहे. अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमूख कृषी विद्यापीठाच्या परिसरातून आज या प्रवासाची सुरुवात करण्यात आली.\nबालमजूरी प्रथेविरोधात अकोल्यात जनजागृती\nयावेळी या शालेय मुलांच्या हातातील फलकांवर आम्हाला विद्यार्थी म्हणून जगू द्या, शिक्षण हा आमचा अधिकार आहे, बालकामगार हा अभिशाप आहे व बालमजूरी करून घेणे गुन्हा आहे\nजिल्हयात ई-पॉस मशिनद्वारे १०० टक्के अन्न धान्य वितरण - पालकमंत्री डॉ.रणजित पाटील\nशासकीय नोकरी मधे असलेल्या अधिकारी कर्मचारी यांनी आपल्याकडे असलेला केशरी किंवा पिवळे राशन कार्ड परत करुन शुभ्र कार्ड काढून घ्यावे अन्यथा अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.\nतक्रारी निवारणासाठी समाधान शिबिराचे आयोजन\nजिल्हयात महाराजस्व अभियानांतर्गत पातूर, तेल्हारा व मुर्तिजापूर येथे समाधान शिबिराचे आयोजन पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.\nपोलिसांना लवकरच मिळणार हक्काचे घर\nअकोला येथील पोलिसांना लवकरच हक्काचे निवासस्थान देण्यासंदर्भातील कार्यवाही पुर्णत्वास आली असून, निविदा काढण्याची प्रक्रिया एका महिन्यात करण्यात यावी.\nअकोला आज गजानन महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने भक्तीमय\nगेल्या ५० वर्षांपासून अकोल्यात श्री गजानन महाराज पालखी सोहळा उत्साहात पार पडतो. श्री गजानन महाराज पालखी पंढरपूर वारीचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे.\nअकोल्यातील केळी विदेशात निर्यात होण्यासाठी शेतकरी व निर्यातदार एकत्र\nअकोला ‍ जिल्ह्यातील केळी ‍विदेशात ‍निर्यात करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील. यासाठी ‍ निर्यातदारांना संपूर्ण सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन ‍जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले.\nशालेय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ सेवनावर कारवाई होणार\nअकोला जिल्ह्यात शाळांच्या परिसरात व शाळेपासून १०० मीटर परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्यास मनाई करण्यात येत असलेले फलक ठळकपणे लावण्यात येणार आहेत.\nअकोल्यात पारपत्र कार्यालयास मंजूरी\nअकोला जिल्ह्यामधील नागरिकांना पारपत्र (पासपोर्ट) काढण्यासाठी आतापर्यंत विविध अडचणींंचा सामना करावा लागत होता.\nअकोला खाणकाम योजना वने व प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीच्या प्रतिक्षेत\nअकोला जिल्ह्यातून एकूण ४० प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.\nअकोल्यात वीजजोडणी भूमिगत होणार - ऊर्जामंत्र्यांचे आश्वासन\nअकोला शहरातील मुख्य रस्त्यावरील विद्यूत खांब बदलून वीजजोडणी भूमिगत करण्यासाठी २४ कोटी रुपये खर्च असून यासाठी विविध योजनेच्या माध्यमातून ९ कोटी तत्काळ मंजूर करण्यात आले आहेत.\nराज्यात जुलैमध्ये ४ कोटी वृक्षारोपणाचा संकल्प\nजुलैच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या वनमहोत्सवा निमित्त राज्यात चार कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी केला आहे.\nतूर खरेदीतील अडचणी दूर करू - जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय\nअकोला जिल्ह्यात तूर खरेदी सुरळीत सुरू असून साठवणुकीसाठी गोदामाची अडचण नाही.\nजलयुक्त शिवार योजनेतील २०१५-१६ची कामे अकोल्यात प्रलंबित\nजलयुक्त शिवार अभियान हा शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या योजनेतील २०१५-१६मध्ये २०० गावांचा समावेश होता.\nविकास कामे व शेतकरी मित्रांच्या सहाय्यासाठी शासन कटीबद्ध\nविकास कामे व शेतकरी मित्रांच्या सहाय्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असे पालकमंत्री व राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील म्हणाले.\nजलयुक्त शिवारमुळे राज्य पाण्याच्या बाबतीत स्वयंभू बनेल - राम शिंदे\nमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या जलयुक्त शिवार अभियानाला गावकऱ्यांचा मिळणारा उस्फुर्त प्रतिसाद पाहता राज्य लवकरच पाण्याच्या बाबतीत स्वयंभू होईल असा आशावाद यावेळी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केला.\nअकोल्यात ६२ हजार क्विंटलहून अधिक तूर खरेदी शिल्लक\nमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्णयानुसार सहा ते सात दिवसात तूर खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे असे म्हटले होते.\nअकोल्यात विदर्भ मार्केटिंग फेडरेशनचे केंद्र तत्काळ सुरू करावे\nमहाराष्ट्रात यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत तूरीचे उत्पन्न पाच पट अधिक आले आहे.\n‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’साठी अवघ्या १३व्या वर्षी गीता मालुसरेचा अनोखा उपक्रम\nअवघ्या १३व्या वर्षी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’साठी गीता महेश मालुसरे या छोट्याशा मुलीचे अनोखे प्रयत्न खरेच कौतुकास्पद आहेत.\nस्वच्छता मोहिमेतून तरुण देणार संत गाडगे बाबांना आदरांजली\nसंत गाडगे बाबा यांचे कार्य लक्षात घेता त्यांना आदरांजली म्हणून दरमहा कचरा विघटना व स्वच्छता मोहिम प्रकल्प विविध भागात राबवला जाणार आहे.\nराज्यातील तूर खरेदीवर राज्य शासनाचा नवा उपाय\nराज्यातील तूर उत्पादक शेतक-यांना सहाय्य करण्यासाठी राज्य शासनाकडून तूरीसाठी बाजार हस्तक्षेप योजना राबववण्यास मान्यता देण्यात आलीआहे. या योजने अंतर्गत २२ एप्रिल २०१७ पर्यंत खरेदी केंद्रावर आवक होऊन नोंद झालेल्या तूरी व्यतिरिक्त जवळपास १० लाख क्विंटल तूर खरेदीविना शिल्लक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-atmosphere-changes-18923", "date_download": "2018-10-19T13:53:01Z", "digest": "sha1:STWM5UVKVAALMX3C54OB25355L7A74C4", "length": 11790, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "sindhudurg atmosphere changes सिंधुदुर्ग जिल्ह्यात वातावरणात बदल | eSakal", "raw_content": "\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात वातावरणात बदल\nसोमवार, 5 डिसेंबर 2016\nसिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील वातावरणात आज अचानक बदल झाला. काही भागांत पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या असून जिल्हाभर दमट वातावरण आहे.\nनाडा नावाचे वादळ बंगालच्या उपसागरात घोंगावत असल्याचा इशारा हवामान खात्याने वर्तविला होता. हे वादळ तामिळनाडूच्या दिशेने सरकत होते; मात्र अरबी समुद्रात याचे कोणतेही परिणाम दिसत नव्हते. या पार्श्‍वभूमीवर आज अचानक वातावरणात बदल व्हायला सुरवात झाली. उष्मा अचानक वाढला. आज दुपारी ऑक्‍टोबर हिटसारखी स्थिती जाणवत होती. सायंकाळी जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या तुरळक सरी पडल्या. यामुळे उष्म्यात आणखी वाढ झाली.\nसिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील वातावरणात आज अचानक बदल झाला. काही भागांत पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या असून जिल्हाभर दमट वातावरण आहे.\nनाडा नावाचे वादळ बंगालच्या उपसागरात घोंगावत असल्याचा इशारा हवामान खात्याने वर्तविला होता. हे वादळ तामिळनाडूच्या दिशेने सरकत होते; मात्र अरबी समुद्रात याचे कोणतेही परिणाम दिसत नव्हते. या पार्श्‍वभूमीवर आज अचानक वातावरणात बदल व्हायला सुरवात झाली. उष्मा अचानक वाढला. आज दुपारी ऑक्‍टोबर हिटसारखी स्थिती जाणवत होती. सायंकाळी जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या तुरळक सरी पडल्या. यामुळे उष्म्यात आणखी वाढ झाली.\nजिल्हाभर वातावरण ढगाळ आहे. समुद्र शांत असलातरी तेथेही ढगाळ स्थिती आहे. समुद्रात कुठेही बदल जाणवत नसल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. सध्या चांगली थंडी पडत होती. आंबा काजू पिकासाठी ही पोषक स्थिती होती. यात अचानक झालेल्या बदलामुळे बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ढगाळ वातावरण कायम राहिल्यास किडीचा प्रादुर्भाव होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.\nसुलभ प्रवासासाठी कोस्टल रोडवर ‘आंतरजोड’\nमुंबई - सागरी किनारी मार्गावर (कोस्टल रोड) प्रवास करणाऱ्यांना आवश्‍यकतेनुसार मार्ग बदलता यावा किंवा मार्गावरून बाहेर पडता येण्यासाठी मार्गावरील...\nआंग्रीया क्रूझ लवकरच सेवेत\nमुंबई - देशातील पहिली आंतरदेशीय क्रूझ ‘आंग्रीया’ पुढील आठवड्यापासून पर्यटकांच्या सेवेत दाखल होत आहे. पाच ते १० हजारांच्या प्रवास शुल्कात या...\n2019 मध्ये दिल्लीत भगवा झेंडा फडकवणारच - उद्धव ठाकरे\nमुंबई : 2014 ची हवा आता राहिली नाही. हवामान बदलले आहे. तुम्हाला सर्वांना घेऊन मी मोठी टक्कर दिली होती. 2019 मध्ये अशी परिस्थिती नको असल्यास शिवसेनेला...\nउन्हाळ कांदा खातोय भाव\nनामपूर (ता. नाशिक) - नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उन्हाळ कांद्याची सुमारे नऊ हजार क्विंटल आवक झाली. भविष्यात कांदा वधारण्याच्या शक्‍...\nपुणे - हवामान विभागाकडून मॉन्सूनबाबत वर्तविण्यात आलेल्या चुकीच्या अंदाजामुळे शेतीचे नुकसान होत आहे. पीकविम्याचे पैसे मिळत नसल्याचा आरोप करीत बीड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512400.59/wet/CC-MAIN-20181019124748-20181019150248-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.puneprahar.com/the-new-engine-unveiling-of-java-motorcycles-by-classic-legends/", "date_download": "2018-10-19T15:37:59Z", "digest": "sha1:K55JP5FWETXVGMMODAYEJYJDN5ZDYH5C", "length": 16300, "nlines": 158, "source_domain": "www.puneprahar.com", "title": "क्लासिक लेजंड्सद्वारे जावा मोटारसायकल्सच्या नवीन इंजिनाचे अनावरण – पुणे प्रहार", "raw_content": "\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘मुळशी पॅटर्न’च्या टीमचे अनोखे शस्त्रपूजन\n‘किस’च्या बदल्यात गाणं देतो, अनु मलिकवर आरोप\nचार जवानांनी चार वर्ष केला मुकबधीर नर्सवर बलात्कार\n‘स्मार्टसिटी’मुळे नवउद्योजकांना संधी उपलब्ध : डॉ. राजेंद्र जगताप\nताज्या घडामोडी महाराष्ट्र मुंबई मुंबई/कोंकण\nक्लासिक लेजंड्सद्वारे जावा मोटारसायकल्सच्या नवीन इंजिनाचे अनावरण\nमुंबई, 12 ऑक्टोबर, 2018: 2015 साली स्थापन करण्यात आलेल्या क्लासिक लेजंड प्रायवेट लिमिटेड स्टार्टअपकडून क्लासिक लेजंड समजली जाणारी जावा मोटारसायकल लवकरच नवीन स्वरुपात बाजारात उतरवली जाणार आहे. भारतामध्ये जावा मोटारसायकल्सना समृध्द वारसा आणि परंपरा लाभली आहे. लवकरच भारतीय बाजारात उतरवण्यात येणाऱ्या जावा मोटारसायकल्सच्या इंजिनचे आज अनावरण करण्यात आले.\nहार्ट ऑफ गोल्ड : सुवर्णयुगाचा साक्षीदार असणारी ही मोटारसायकल आता पुढील पिढीकडे आपला समृध्द वारसा सोपवण्यासाठी सज्ज झाली आहे. जावाच्या माध्यमातून तो सुवर्णकाळ पुन्हा पाहण्यास आम्हीही आतुर झालो आहे.\nनवीन जावाचे इंजिन जुन्या जावाच्या इंजिनाप्रमाणेच सर्वांच्या अपेक्षांना खरे उतरणारे असेल.\nप्रथम नवीन इंजिनच्या ठळक वैशिष्ट्यांवर एक नजर टाकू या. हे इंजिन 293सीसी, लिक्वीड कूल्ड आणि सिंगल सिलेंडर डीओएचसीचे आहे.परंतु केवळ इतक्या वैशिष्ट्यांवरच नवीन इंजिनच्या कार्यक्षमतेचे मुल्यमापन करता येणार नाही तर ते इंजिन 27 बीएचपी आणि 28 एनएम इतका टॉर्क उत्पन्न करते. सुलभ मिड रेंज आणि फ्लॅट टॉर्क कर्वमुळे विश्वसनीय आणि पावरफूल राईडचा अद्भूत अनुभव मिळतो. थोडक्यात सांगायचे तर आम्ही हे इंजिन तयार करताना उद्दीष्ट ठेवले होते ते म्हणजे त्यामध्ये मुळ जावाचा डीएनए असावा. ते क्लासिक असले तरी स्पोर्टीही असावे. त्यासोबतच ते संपूर्ण नवीन स्वरुपात असावे, असेही आम्हाला वाटत होते.\nजगातील एक आघाडीचे इंजिन स्पेशालिस्ट असणाऱ्या इटलीच्या वारीस या ठिकाणी असणाऱ्या टेक्नीकल सेंटरमध्ये आम्ही फक्त फ्लॅट टॉर्क कर्व असणारे आणि सुलभ मिड रेंजचे इंजिनच बनवले नाही तर आयुष्यभर टिूक शकेल अशी मजबूत मोटारही बनवली आहे. तुकडे आणि तुकडे एकत्र करुन जावाचे इंजिन क्लासिक आणि स्पोर्टीही बनवण्यात आम्हाला यश आले.\nआम्ही इंजिन बनवताना केवळ त्याच्या सौंदर्याचा किंवा पावर डिलिवरीचा विचार केला नाही तर जुन्या जावामधील काही अनोखी वैशिष्ट्येही त्यामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. जुन्या जावा मोटारसायकलच्या इंजिनमध्ये वापरण्यात येणाऱ्या एक्झॉस्ट नोटमुळे त्याचा आवाज खूप वेगळा होता. नवीन इंजिनमध्येही आम्हाला तो आवाज हवा होता. परंतु तो एक्झॉस्ट नोट क्लासिक टू स्ट्रोक इंजिनमुळे होता. तो आधुनिक फोर स्ट्रोक इंजिनात समाविष्ट करण्याचे खूप मोठे आव्हान आमच्यापुढे होते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी इटलीतील मवेरिकच्या साउंड इंजिनिअर्सनी खूप प्रयत्न केले. त्यासाठी असंख्य हार्मोनिक पाईप कॉम्बिनेशन आणि इतर अनेक पर्म्युटेशन्सचा अभ्यास करुन नवीन जावाच्या इंजिनसाठी नवीन आवाजाचा शोध लावला.\nनवीन जावाचे इंजिन जुन्याची साधर्म्य दर्शवनारे दाखवून ते तितकेच भविष्यातीलही बनवण्याचा आमचा प्रयत्न होता. यामुळेच नवीन जावाचे इंजिन बीएस6 रेडी प्लॅटफार्मवर तयार करण्यात आले आहे. फ्यूएल इंजेक्शन गिअरबॉक्सशी ट्यून करुन मिळणाऱ्या पावरट्रेनमुळे क्लासिकपासून असणारी प्रत्येकाची अपेक्षा पूर्ण होउ शकेल, असे आम्हाला वाटते.\n← साखर संकुलासमोरील शिवसेनेचे झोपडी निवास आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरुच\nआगामी वर्ष ‘कुक्‍कूटपालन वर्ष’ साजरे करणार- पशुसवंर्धन मंत्री जानकर →\nजेजुरीचा खंडोबा मराठेशाहीतील सर्वात श्रीमंत\nआदित्य ठाकरेंना रस्त्यांवरील खड्ड्यांचा फटका\nगौरी शाह यांना पीएच.डी.\n धोक्यात आहे व्हॉट्सअॅप डेटा, सगळ्यात आधी करा हे काम\nWhatsapp त्याच्या फिचरमध्ये एक मोठा बदल करणार आहे. व्हॉट्सअॅपचा सर्वात जास्त वापर करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी हा बदल जगातील सर्वात महत्वाचा बदल\nआंतरराष्ट्रीय ताज्या घडामोडी महाराष्ट्र राष्ट्रीय व्यापार\nजीमेलचे नवे फीचर : ठराविक काळानंतर मेल आपोआप डिलीट होणार\nचंदुकाका सराफ ऍन्ड सन्स च्या सौभाग्य अलंकार महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद\nहायस्पीड ब्रॉडबँडच्या Jio GigaFiber च्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात\nभारताकडून पाकिस्तानचा धुव्वा, कांस्यपदकावर नाव कोरले\nजकार्ता : इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पुरुष हॉकी संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा २-१ ने पराभव केला आणि कांस्यपदकावर\nआशियाई स्पर्धा : नीरज चोप्राच्या भाल्याचा सुवर्ण थ्रो\nविनेश फोगाटनं रचला ‘सोनेरी’ इतिहास, भारताला दुसरं सुवर्णपदक\nअजित वाडेकरांना अमूलने वाहिली वेगळ्या पद्धतीने आदरांजली\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nआयुष्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. काहीजण संघर्षमयी जीवनासमोर हार पत्करतात तर काहीजण याच कष्टप्रद जीवनावर मात करून स्वतःचं\n‘मुळशी पॅटर्न’च्या टीमचे अनोखे शस्त्रपूजन\nमाधुरीच्या निमित्ताने ‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकरचे पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल\nछोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म\nआजच्या तंत्रज्ञानाच्या युगात तरुण पिढीला सर्व माहिती जलद गतीने हवी असते,हे लक्षात घेता पुणे प्रहार या वेबसाईटने तरुणांसाठी एक पाउल पुढे टाकले आहे. तरुणांनीही आपल्या बातम्या,विचार तसेच ब्लॉग आम्हपर्यंत पोहोचवावे ते \"पुणे प्रहार \" वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात येईल.\n\"पुणे प्रहार\" न्यूज नेटवर्क द्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक आणि प्रकाशक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास पुणे न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील. C-2018 CopyRight PunePrahar\nन्यूज वेबसाईट साठी संपर्क – 9421719953\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-e-paper-date-15-june-2018/", "date_download": "2018-10-19T16:37:52Z", "digest": "sha1:GKEEI2Z6UIRJPP272ACCUL4YN5DERSMZ", "length": 7740, "nlines": 179, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "जळगाव ई पेपर (दि 15 जून 2018)", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nजळगाव ई पेपर (दि 15 जून 2018)\nPrevious articleविद्यार्थिनींनी बनविले सौरऊर्जेवर चालणारे ऑटोमॅटिक बियाणे पेरणी यंत्र\nNext articleशिक्षकांनी इतरांसाठी आधार होण्याची गरज\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nविश्वशांती अहिंसा संमेलनासाठी ६५ हजार स्केअर फुट भव्य मंडप\nनाशिक : कर्णबधीर मुलांना तारांगणची सफर\nदुष्काळात तेरावा महिना; विजेची तार अंगावर पडून म्हैस ठार\nसुरगाण्याचे लाभार्थी वाघमारे यांना पंतप्रधानांच्या हस्ते घरकुलाची चावी प्रदान\nविश्वशांती अहिंसा संमेलनासाठी ६५ हजार स्केअर फुट भव्य मंडप\nGround Report : करपलेलं पीक आणि शेतकऱ्याच्या म्हातारीचा हृदयरोग\nनाशिक : कर्णबधीर मुलांना तारांगणची सफर\nचारा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला शॉर्ट सर्किटमुळे आग\nदुष्काळात तेरावा महिना; विजेची तार अंगावर पडून म्हैस ठार\nस्थानिक नागरिक आणि पक्षीमित्राने दिले घुबडाला जीवदान\nदुष्काळात महाराष्ट्राला पूर्ण मदत करू; पंतप्रधान मोदींची ग्वाही\n२० शाळांतील ८ हजार विद्यार्थ्यांना दिले स्वच्छतेचे धडे\nजायकवाडीला पाणी दिल्यास पालकमंत्र्यांना ‘नाशिक बंदी’\nब्रम्होत्सवात व्हायोलिन, बासरी व तबला या वाद्यांचा अनोखा संगम\nअंध विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या काळजीवाहकास निलंबित करा : अनिल गांगुर्डे\nसुरगाण्याचे लाभार्थी वाघमारे यांना पंतप्रधानांच्या हस्ते घरकुलाची चावी प्रदान\nविश्वशांती अहिंसा संमेलनासाठी ६५ हजार स्केअर फुट भव्य मंडप\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nब्रम्होत्सवात व्हायोलिन, बासरी व तबला या वाद्यांचा अनोखा संगम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://dharmarajya.org/?m=201412", "date_download": "2018-10-19T15:41:23Z", "digest": "sha1:C7SRVSBR7S24RODOI4FI7GXK6RPFJ6GD", "length": 7863, "nlines": 97, "source_domain": "dharmarajya.org", "title": "धर्मराज्य पक्ष – 2014 – December", "raw_content": "नेहमी विचारले जाणारे प्रश्न\n०२२ - २५३४ ८३४४\nमहाराष्ट्र राज्य व राष्ट्र\nठाणे शहर व जिल्हा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nDecember 13, 2014 0 Comment\tधर्मराज्य ऑनलाइन वृत्त\nउल्हासनगर येथे मोफत हृद्यविकार तपासणी शिबीराचे आयोजन\n‘‘धर्मराज्य पक्ष’’ व ‘‘गोदरेज मेमोरियल रूग्णालय’’ यांच्या संयुक्त विद्यमाने राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत उल्हासनगर येथे मोफत हृद्याविकार तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.\nया शिबीरात भगव्या व पिवळ्या रेशनकार्ड धारकांना रक्तदाब तपासणी (30 वर्षावरील व्यक्तींसाठी), मधुमेह तपासणी (30 वर्षावरील व्यक्तींसाठी), डॉक्टरी सल्ल्यानुसार ECG (हृद्यास्पंदनालेख) तपासणी आदी तपासण्या व डॉक्टरांचा सल्ला मोफत देण्यात येणार आहे. सदर शिबीर रविवार, दि. 7 डिसेंबर&2014 रोजी, सकाळी 10.30 ते दुपारी 3.00 यावेळेत, साईनाथ मित्र मंडळ, एमआयडीसी वॉटर टँक रोड, बिर्ला मंदिर, शिवनेरी नगर, उल्हासनगर&1 या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. तरी अधिकाधिक लोकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘‘धर्मराज्य पक्षा’’चे उल्हासनगर (शहर) विधानसभा अध्यक्ष गौतम बस्ते (मो.नं. 9987064746) यांनी केले आहे.\nनिसर्गाचा समतोल’ राखून माणसांचे आरोग्य, मनःस्वास्थ्य त्यांचे सौहार्द्रपूर्ण परस्पर-संबंध, साहित्य-संगीत-काव्य-नाटय यांच्या अभिरूचीनं नटलेल्या संस्कृति...व त्यामुळे समाजात नांदत असलेली शांती व प्रसन्नता हा खरा विकास होय हा विकास् साध्य करण्यासाठी देशातल्या प्रत्येक राज्यात, ‘राष्ट्रांतर्गत राष्ट्र’ या संघराज्यीय तत्वानुसार जास्तीतजास्त ‘स्वायत्तता’ देऊन मातीशी जुळणारी व आपल्या अवाजवी गरजांना कात्री लावणारी जीवनशैली व ‘सामाजिक लोकशाही’च तत्वज्ञान घेऊनच ‘धर्मराज्य पक्ष’ भविष्यात वाटचाल करेल हा विकास् साध्य करण्यासाठी देशातल्या प्रत्येक राज्यात, ‘राष्ट्रांतर्गत राष्ट्र’ या संघराज्यीय तत्वानुसार जास्तीतजास्त ‘स्वायत्तता’ देऊन मातीशी जुळणारी व आपल्या अवाजवी गरजांना कात्री लावणारी जीवनशैली व ‘सामाजिक लोकशाही’च तत्वज्ञान घेऊनच ‘धर्मराज्य पक्ष’ भविष्यात वाटचाल करेल\nइयत्ता सातवीतील पालक व चिमुकल्या मित्रमित्रमैत्रीणींना संदेश\n मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ’भाषा आणि संस्कृति’ यांच नातं, एखाद्या वृक्षाच्या ’मूळांचा दळभार’ आणि ’पर्ण संभारासारखं’ - “एक आहे, तर दुसरं जग पाहे,” अस अभिन्न ’भाषा आणि संस्कृति’ यांच नातं, एखाद्या वृक्षाच्या ’मूळांचा दळभार’ आणि ’पर्ण संभारासारखं’ - “एक आहे, तर दुसरं जग पाहे,” अस अभिन्न मराठी भाषेनं प्रसवलेली मराठी संस्कृति हा माणुसकीचा ’उद्गार’ आहे, विश्वमयी विशाल वृत्तीचा ’आधार’ आहे अन् दुर्जनांवर ’प्रहार’ आहे मराठी भाषेनं प्रसवलेली मराठी संस्कृति हा माणुसकीचा ’उद्गार’ आहे, विश्वमयी विशाल वृत्तीचा ’आधार’ आहे अन् दुर्जनांवर ’प्रहार’ आहे या मराठी संस्कृतिच्या परमपवित्र गंगेला खेटूनच आमच्या काही अंगभूत दुर्गुणांची गटारगंगाही वहातेय, याची रा\nधर्मराज्य पक्षाच्या ताज्या घडामोडी, बातम्या, लेख तसेच कार्यक्रमांचे वेळापत्रक आपल्या ई-मेलवर मिळण्यासाठी आपल्या ई-मेलची खाली नोंद करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8/", "date_download": "2018-10-19T16:22:18Z", "digest": "sha1:FFMOGYT6PCLDXL657YR4DBRCQJ52WEEL", "length": 8907, "nlines": 72, "source_domain": "pclive7.com", "title": "भाजपा विरोधात नाराजीचा सूर वाढलायं – जयंत पाटील | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपाणी टंचाईवर मात करण्यासाठी रावेत येथे नवीन बंधारा बांधण्याची मयुर कलाटेंची मागणी\nवाकडच्या शाळेत मुलींना स्व-संरक्षणाचे धडे देणारा ‘निर्भया’ प्रकल्प सुरु\nचिखलीत महापौरांच्या हस्ते घंटागाडीचे उद्घाटन\nकामगार कल्याण मंडळाचा भूखंड द्या.. अन्यथा मगर स्टेडीयमचा ताबा घेऊ – भारती चव्हाण\nपुणे जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीच्या सदस्यपदी मनिष कुलकर्णी यांची निवड\nपिंपळे सौंदागरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार लक्ष्मण जगताप\nसाईंबाबांच्या आशीर्वादाने २०१९ मध्ये मोदीच होणार पुन्हा पंतप्रधान – फडणवीस\nपंतप्रधानांना जाब विचारण्यासाठी निघालेल्या तृप्ती देसाईंना पुण्यातून अटक\nपाणी येत नसल्याची तक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण; पिंपळे निलख येथील प्रकार\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा; मनसेची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nHome पिंपरी-चिंचवड भाजपा विरोधात नाराजीचा सूर वाढलायं – जयंत पाटील\nभाजपा विरोधात नाराजीचा सूर वाढलायं – जयंत पाटील\nपिंपरी (Pclive7.com):- केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जनतेत असंतोष पसरलायं. ज्या विश्वासाने लोकांना ४ वर्षापूर्वी सत्तेत बसवले होते, त्याचा भ्रमनिरास झाला आहे. महागाई, पेट्रोल दरवाढ, कोणतेही आश्वासन पूर्ण न झाल्याने भाजपा विरोधात लोकांमध्ये नाराजीचा सूर वाढला असल्याचे भंडारा-गोंदियाच्या पोटनिवडणूकीच्या निकालावरून दिसत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.\nमाजी आमदार विलास लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला ते शहरात आले होते. त्यानंतर भोसरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, दीपक मानकर आदी उपस्थित होते.\nराज्यातील सत्ताधारी भाजप-शिवसेनेमध्ये अतिशय प्रेमाचे संबध आहेत. हे आपण दररोज पाहत आहोत. पालघरमधील शिवसेनेचा पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ते काही तरी घोषण करतील असे सर्वांना वाटले होते. परंतु, तसे झाले नाही. त्यांनी ‘ईव्हीएम’ मशिनलाच दोष दिला. त्यांना आत्ता सत्ता सोडयचीच नसेल, शेवटच्या ४ महिन्यात त्यांचे प्रेमाचे संबंध संपतील असा अंदाज जयंत पाटील यांनी व्यक्त केला.\nभंडारा-गोंदिया निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला ‘ईव्हीएम’ मशिनचा मोठा फटका बसला आहे. आमचे हक्काचे मतदार मतदान न करता मशिन बंद असल्यामुळे परत गेले. नाहीतर, आम्हाला आणखीन मताधिक्य मिळाले असते. पोटनिवडणुकांमध्ये विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. त्यांचा परिणाम निकालातून दिसून येत आहे. पालघरमध्ये भाजपची आणि विरोधकांच्या मताची आकडेवारी पाहिली असता विरोधकांची मते जास्त आहेत. यावरूनच भाजप विरोधात लोकांमध्ये असलेला असंतोष दिसून येत असल्याचे जयंत पाटील म्हणाले.\nTags: Jayant PatilncpPCLIVE7.COMPcmc newsजयंत पाटीलप्रदेशाध्यक्षराष्ट्रवादी काँग्रेससंजोग वाघेरे पाटील\nभोसरी हे विद्यापीठ अन् विलासराव पिंपरी चिंचवडच्या राजकारणाचे ‘कुलगुरू’; आमदारांचे ‘आमदार’ करून त्यांना न्याय द्या – लक्ष्मण जगताप\nगौरी लंकेश हत्येप्रकरणी चिंचवडमधील एकाला अटक\nपाणी टंचाईवर मात करण्यासाठी रावेत येथे नवीन बंधारा बांधण्याची मयुर कलाटेंची मागणी\nवाकडच्या शाळेत मुलींना स्व-संरक्षणाचे धडे देणारा ‘निर्भया’ प्रकल्प सुरु\nचिखलीत महापौरांच्या हस्ते घंटागाडीचे उद्घाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ycpmumbai.com/", "date_download": "2018-10-19T16:02:35Z", "digest": "sha1:ZP3JDFM6OQFYMEW27S6OMAPYJYMP27B2", "length": 15870, "nlines": 63, "source_domain": "ycpmumbai.com", "title": "यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई", "raw_content": "\nनागपूर नाशिक औरंगाबाद नवी मुंबई कोकण अहमदनगर बीड सोलापूर ठाणे\nवसुंधरा कक्ष (पर्यावरण संवर्धन अभियान)\nकृषी व सहकार व्यासपीठ\nकायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम\nयशवंतराव चव्हाण माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनी\nयशवंतराव चव्हाण राष्ट्रीय ग्रंथालय\nयशवंतराव चव्हाण केंद्र सभागृहे\nअपंग हक्क विकास मंच\nरांगोळी म्हणजे प्रसन्नता, सकारात्मक व भारतीय संस्कृतीचे कलात्मक प्रतिबिंब असं चित्र लगेच डोळ्यांसमोर चटकन उभं राहतं. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे \"मंजिरीच्या झटपट रांगोळ्या व रांगोळी काढायच्या सोप्या व विविध पद्धती\" या विषयावरती प्रशिक्षणार्थींच्या आग्रहाखातर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २० ऑक्टोबर २०१८ शनिवारी दुपारी २ ते ५ यावेळेत बेसमेंट सभागृह, वाय बी सेंटर, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, सचिवालय जिमखाना जवळ, मुंबई २१ कार्यशाळा होईल. अधिक संपर्क संजना पवार ८२९१४१६२१६, ऑफीस २२०४५४६० (२४४).\n६ हजार कर्णबधीर विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना मोफत डिजिटल श्रवणयंत्राचे वाटप होणार\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या कार्याध्यक्ष मा. सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई अपंग हक्क विकास मंच, स्टार्की फाऊंडेशन अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने मागील पाच वर्षापासून महाराष्ट्रातील औरंगाबाद, ठाणे आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात, विशेष शाळांमध्ये ० ते १० या वयोगटातील कर्णबधीर मुलांना आत्याधुनिक डिजिटल श्रवणयंत्र बसविण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. साधारण एका लाभार्थ्यांस दोन कानाचे दोन यंत्र व सहाय्यक साधनं असे २५००० रूपयांचे यंत्र बसविण्यात आले. आजपर्यंत या उपक्रमात १५००० हजार लाभार्थ्यांनी लाभ घेतला. यंत्र बसविल्यानंतर त्या मुलांची भाषा, वाचा विकासाचा व विविध पातळीवरील विकासाचा आढावा देखील घेण्यात येत आहे.\nयावर्षी उपरोक्त कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली असून स्टार्की फाऊंडेशन अमेरिका, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई अपंग हक्क विकास मंच, टाटा ट्रस्ट, मुंबई, आरव्हीएस एज्युकेशनल अॅण्ड चॅरिटेबल फाऊंडेशन, ठाकरसी ग्रुप मुंबई, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई आणि महात्मा गांधी सेवा संघ जिल्हा अपंग पुनवर्सन केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आणि अपंग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील (पुणे, सातारा, सांगली, हिंगोली, परभणी, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, उस्मानाबाद, नांदेड, जालना, औरंगाबाद, लातूर, बीड, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगांव, बुलढाणा, सिंधुदुर्ग अशा एकूण २२ जिल्ह्यांमध्ये सामान्य व विशेष शाळांमधील कर्णबधीर मुलांसाठी नाव नोंदणी कर्णसाचाचे मोजमाप शिबीरे आयोजीत करण्यात आली होती.\n६००० कर्णबधीर विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना शुक्रवार दिनांक २६ ऑक्टोबर २०१८ रोजी, शिवछत्रपती स्पोर्टस, कॉम्पलेक्स, बालेवाडी, पुणे येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत मोफत डिजिटल श्रवणयंत्राचे वाटप करण्यात येणार आहे. या शिबिरात सहभागी होणा-या लाभार्थ्यांची संख्या पाहता या कार्यक्रमाची नोंद ही जागतिक विक्रमासाठी प्रसिध्द असलेल्या गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्याचा मानस आहे.\nया कर्णबधिर मुलांना डिजीटल श्रवणयंत्र लावल्यानंतर ऐकू येणा-या ध्वनी लहरींमुळे, त्यांच्या चेह-यावर झळकणारा आनंद व्दिगुणीत करण्यासाठी आपली उपस्थिती प्राथनीय आहे.\nडॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ’ पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन\nसर्व विद्यार्थांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या उद्देशाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचा विभाग शिक्षण विकास मंच मागील ६ वर्षांपासून कार्यरत आहे. प्रतिष्ठानच्या शिक्षण विकास मंचाने आतापर्यंत अनेक परिषदा, कार्यशाळा आणि चर्चासत्रे चव्हाण सेंटर आयोजित केली आहेत. तसेच शासनाला धोरणात्मक बदल करण्याच्या दृष्टीने शिफारशीही केल्या आहेत.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या शिक्षण विकास मंचतर्फे प्रतिवर्षी शैक्षणिक विषयक लिखाण केलेल्या उत्कृष्ट पुस्तकाचे लेखक आणि प्रकाशक यांना ‘डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ’ पुरस्काराने सन्मानित केले जाते. यावर्षी हा पुरस्कार दि. २५ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रदान करण्यात येणार आहे. यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या शिक्षण विकास मंचाकडून उत्कृष्ट शिक्षणविषयक पुस्तकं मागविण्यात आले आहे. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, शिक्षणाची गुणवत्ता, मूल्यमापन पध्दती, शालेय उपक्रम, समाजाचा सहभाग, शैक्षणिक प्रशासन अशा विषयांना स्पर्श करणारे हे पुस्तक असावे.\nतसेच शैक्षणिक प्रश्नांवर उपाययोजना त्यात मांडलेल्या असाव्यात. हे पुस्तक दि. १ ऑक्टोबर २०१७ ते दि. ३० सप्टेंबर २०१८ या कालावधीत प्रकाशित झालेले असावे. तरी संबंधित प्रकाशकांनी/लेखकांनी सदर ग्रंथाच्या दोन प्रती यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुख्य कार्यालयात शनिवार दि. ३१ ऑक्टोबर २०१८ पर्यंत शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई – २१. येथे पाठवाव्यात अशी विनंती डॉ. वसंत काळपांडे मुख्य संयोजकशिक्षण विकास मंच यांनी केली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : श्री. माधव सूर्यवंशी – ९९६७५४६४९८ श्री. रमेश मोरे – ९००४६५२२६२\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठ तर्फे मोबाईल ट्रेनिंग वर्कशॉपचे शनिवारी १७ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी ११ ते ६ या कालावधीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, ४ था मजला, सांस्कृतिक सभागृह, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, सचिवालय जिमखाना मुंबई येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये व्हाट्सअप्प, फेसबूक, आणि ट्विटर सोबत स्मार्ट फोन बाबत परिपुर्ण माहिती कार्यशाळेत देण्यात येणार आहे. तसेच टॅक्सी बूक करणे, गूगल मॅप शोधून काढणे, बूक माय शो, एम-इंडिकेटर, स्विगी, बीग मार्केट आणि पेटीएम इ. अॅपची माहिती सुध्दा दिली जाणार आहे. प्रत्येक प्रशिक्षणार्थीकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाईल. संपर्क संजना - ८२९१४१६२१६, ०२२-२२०४५४६० (२४४) आहे.\nकायमस्वरुपी उपक्रम / कार्यक्रम\nमा. यशवंतराव चव्हाण जयंती\nमा. यशवंतराव चव्हाण पुण्यतिथी\nराज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार\nदेवराष्ट्र येथील स्मारकाचे पालकत्व\nज्येष्ठ नागरिकांचा वार्षिक मेळावा\nयुरोपियन युनियन चेंबर ऑफ कॉमर्स\nमहाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ\nबॉम्बे सिटी पॉलिसी रिसर्च फाऊंडेशन\nबळीराजा शेतकरी मंडळाच्या सहकार्याने\n'यशवंत' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव\nयशस्विनी सामाजिक अभियान (उमेद)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/then-disconnect-the-contact-of-the-aircraft/articleshow/62841845.cms", "date_download": "2018-10-19T16:49:31Z", "digest": "sha1:AFSN5H4EX37XDHXBFKKTKRLRADKY77JP", "length": 14481, "nlines": 144, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "the contact: then disconnect the contact of the aircraft - ...तर तुटेल विमानाचा संपर्क | Maharashtra Times", "raw_content": "\nकेळी खाण्याचे हे आहेत फायदे\nकेळी खाण्याचे हे आहेत फायदे\n...तर तुटेल विमानाचा संपर्क\n...तर तुटेल विमानाचा संपर्क\nविमानतळाच्या एआरपी म्हणजेच एरोड्रम रेफरन्स पॉइंटपासून ५६ किलोमीटरच्या परिसरात कुठलेही बांधकाम होत असेल तर त्यासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. सध्या नागपूर मेट्रो रेल्वेचे काम शहरात सुरू असून, मेट्रो रेल्वेच्या जयप्रकाशनगर आणि सुभाषनगर स्टेशनमुळे विमान आणि कंट्रोलिंग रूम यांच्यातील संपर्क तुटण्याचा धोका विमानतळ प्राधिकरणाने वर्तविला आहे. त्यामुळे आता यावर तोडगा काढण्यासाठी यंत्रणा कामी लागली आहे.\nविमान वाहतूक सुरक्षेचा विचार केल्यास विमानाचे उड्डाण होत असतानाची सुरक्षा आणि जमीनपातळीवरील सुरक्षा या दोन सुरक्षांचा विचार केला जातो. विमानाचे उड्डाण होत असताना सुरक्षेची जबाबदारी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे आहे. जमीनपातळीवर सुरक्षेची जबाबदारी मिहान आणि विमानतळ प्राधिकरणाकडे आहे. विमानतळ परिसरात कुठलाही अडसर निर्माण होऊ नये, यासाठी विशेष नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यामुळे विमानतळाच्या एआरपीपासून ५६ किलोमीटरच्या परिसरात कुठलेही बांधकाम करायचे असेल तर विमानतळ प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागते.\nविमान वाहतुकीस अडसर निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येक विमानतळावर 'ऑबस्टॅकल मॉनिटरिंग ग्रुप' सक्रिय असतो. मिहान या ग्रुपचा सदस्य आहे. विमानतळाच्या परिसरात होणाऱ्या बांधकामांवर लक्ष ठेवण्याचे काम हा गृप करीत असतो. मुंबईतील प्रादेशिक कार्यालय आणि दिल्लीतील कार्यालयाकडून मान्यता मिळाल्यानंतरच बांधकामासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते.\nमेट्रो रेल्वेच्या जयप्रकाशनगर आणि सुभाषनगर स्टेशनमुळे कंट्रोलिंग युनिटसोबत विमानांचा संपर्क तुटण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आता या इमारती तयार होण्यापूर्वीच तोडगा काढण्यात येत आहे. जयताळा भागातही मेट्रोच्या कामामुळे अडथळा निर्माण झाला होता. मेट्रोच्या ट्रॅकचा अडसर इथे निर्माण झाला होता. महामेट्रोने कामात बदल केल्याने या ठिकाणचा तांत्रिक दोष दूर झाला असल्याचे विमानतळ प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. अशा स्वरूपाच्या समस्या दिल्ली मुख्यालयातून सोडविण्यात येत असल्याचे एअर ट्राफिक मॅनेजमेंटचे महाव्यवस्थापक युधिष्ठिर साहू यांनी सांगितले.\nजागेनुसार काढले जाते अंतर\nविमान वाहतुकीला धोका निर्माण होणार नाही, यासाठी रेखांश (लाँगिट्यूड), अक्षांश (लॅटिट्यूड) काढले जाते. त्या जागेची समुद्रसपाटीपासून उंची मोजली जाते. विमानतळ प्राधिकरणाच्या 'नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट अॅप्लिकेशन सिस्टीम'मध्ये या जागेचा तपशील टाकल्यानंतर ती इमारत किती उंच असावी, याची माहिती उपलब्ध होते. तांत्रिक अडचणी दूर करण्यात येत असल्याचे असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले. मेट्रो रेल्वेच्या कामात कुठलाही अडसर येणार नाही, असा विश्वासही दीक्षित यांनी व्यक्त केला.\nमिळवा नागपूर बातम्या(nagpur + vidarbha news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nnagpur + vidarbha news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nरावणदहनासाठी जमलेल्या गर्दीला ट्रेनने चिरडले; ५० ठार\nमन्नान वाणीच्या मृत्यूनंतर हाफीज सईद काय म्हणाला\nपंतप्रधान नरेंद्र मोदींकडून रावण पुतळ्याचे दहन\n'या' घरगुती वस्तूंचा लोक करतात चुकीच्या पद्धतीने वापर\nदसऱ्यानिमित्त कर्नाटकात पारंपारिक नृत्यू\nजम्म-काश्मीरः दोन दहशतवाद्यांचा खात्मा\n...आणि त्यांनी स्मशानातून पार्थिव आणले\nगोंदियाः मृत मुलावर उपचार; २ डॉक्टर ताब्यात\nखुशखबर, आता दारुही मिळणार घरपोच\nRSS dussehra Rally: संघानं केलं जाहीर शस्त्रपूजन\nMohan Bhagwat: राममंदिरासाठी मोदी सरकारनं कायदा करावा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1...तर तुटेल विमानाचा संपर्क...\n2बनावट सात-बारावर लाखोंचे कर्ज...\n3सुनीता पान शॉपीसह १८ ठिकाणी छापे...\n4सोनेगाव तलावाच्या टीडीआरवर निर्णय घ्या...\n5कन्हान नदी आटण्याच्या वाटेवर...\n7अॅड. सतीश उके यांची माफी...\n8ईव्हीएमविरोधात बीआरएसपीचे धरणे आंदोलन...\n10महिला पोलिस झाल्या ‘सुपर अॅक्टिव्ह’...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/5584", "date_download": "2018-10-19T15:43:05Z", "digest": "sha1:IFUE3PXYNMDM4JHLQRUEIIWNQJSDEV4Y", "length": 20635, "nlines": 180, "source_domain": "aisiakshare.com", "title": " संपादकीय | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nमाय म्हनता म्हनता, ओठ ओठालागी भिडे,\nआत्या म्हनता म्हनता, केव्हडं अंतर पडे ,\nताता म्हनता म्हनता, दातामधी जीभ अडे ,\nजीजी म्हनता म्हनता, झाला जिभेला निवारा ,\nसासू म्हनता म्हनता, गेला तोंडातून वारा\nमाणूस म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर एक आकार उभा राहातो. त्याला डोकं, धड, हातपाय असतात. चेहेरा असतो - डोळे, नाक, कान यांनी भरलेला. पण या शरीरापलिकडचं, त्याला गुंतवून ठेवणारं, इकडून तिकडून ताणणारं नात्यांचं जाळं आपल्याला दिसत नाही. या सगळ्या अवयवांपैकी एखादा अवयव नसूनही माणसाचा जन्म होतो, अनेक वेळा आपल्या परीने तो कपाळी आलेलं जीवन जगतोही. पण नात्याविरहित कुठचाच माणूस जन्मत नाही. जन्मायच्या आधीच ती नाळ त्याच्या आईशी जोडलेली असते. आणि आईचं आईपण यायलाही तिचं त्या मुलाच्या बापाशी नातं लागतंच. आणि त्या दोघांची नाती, त्यांची इतरांशी नाती असं करत करत आपण जगभर पसरलेल्या या जाळ्यात आपल्या गाठीपासून जगातल्या इतर कुठच्याही-कुणाच्याही गाठीपर्यंत सहा पावलांमध्ये पोचतो.\nया जगात आत्ता अस्तित्वात असलेल्या व्यक्तींबरोबर आपले धागे जुळलेले आहेत तसेच इतिहासातल्या प्रत्येक स्त्री-पुरुषाशीही आपण या गाठींनी बांधलेलो आहोत. मुलीकडे आईकडून येणाऱ्या, त्या आईकडे तिच्या आईकडून येणाऱ्या मायटोकाँड्रियल डीएनएचं सूत्र पकडून काळात मागे मागे जात गेलो की आपल्या सर्वांचीच पसरलेली मुळं एका फुटव्यापाशी येऊन थांबतात. आपल्या सर्वांचेच आयुष्याचे धागे पुरेसे मागे नेले की सुमारे लाख ते दोन लाख वर्षांपूर्वीच्या आफ्रिकेतल्या एका आदीम स्त्रीपर्यंत पोचतात. ज्ञात इतिहासाला जन्म देणारी ती अज्ञात माता - महामाया - आपल्या सर्वांनाच युगानुयुगं पसरलेल्या एका अतिक्लिष्ट जाळ्यात जोडते. हे जाळं ऊर्ध्वमूलअधःशाखं पसरलेल्या महावृक्षासारखं आहे. त्याच्या फांद्या काळातून पुढे झेपावतात आणि आजपर्यंत पसरलेल्या या पानांचा एक महाप्रचंड डेरेदार विस्तार दिसतो.\nही झाली रक्ताची नाती. ती आपल्या आईवडिलांशी किंवा पितरांशी असलेली भूतकाळातली रक्ताची नाती असू शकतात, किंवा आपल्या जोडीदाराशी असलेलं आपल्या मुलांमार्फतचं भविष्यकाळातल्या रक्ताचं नातं असू शकतं. पण माणसांची माणसांशी असलेली नाती रक्तावरच थांबत नाहीत. मैत्रीचे धागे या जाळ्याच्या समांतर, कधी रक्ताच्या नात्यांपेक्षा अधिक भक्कम जाळी निर्माण करतात. तर काहींसाठी त्यांची तत्त्वं आणि ती तत्त्वं पुढे नेणाऱ्या संघटना यांच्याशी असलेलं वैयक्तिक नातं रक्तापेक्षा जास्त दाट बनतं.\nबहिणाबाईंच्या वर दिलेल्या कवितेत वेगवेगळ्या नात्यांशी आपली जवळीक किती असते हे सांगितलं आहे. किंवा जीएंची भाषा वापरायची झाली तर, त्या नात्यात आपलं आतडं किती गुंतलं आहे, यावर टिप्पणी आहे. आपल्या प्रत्येकाचं प्रत्येक नातं हे वैयक्तिक असतं, आणि 'तुमचं नि आमचं सेमच असतं' असं कितीही म्हटलं तरी ते तसं नसतं.\nनवीन तंत्रज्ञानाने या सर्व जाळ्यांना प्रत्यक्षरूप देण्यात हातभार लावलेला आहे. आंतरजाल हेच एक मोठ्ठं सर्वव्यापक जाळं आहे. त्यातही फेसबुकसारख्या कंपनीने त्या जाळ्यात एक उपजाळं तयार करून लोकांना आपापल्या केंद्रापासून मैत्रीचे, नात्यांचे धागे नोंदवायला उद्युक्त केलेलं आहे. हे जंजाळ इतकं खेचणारं झालं आहे की लोक दिवसाचे तासन्‌तास त्यात अडकून पडलेले दिसतात. जुन्या हरवलेल्या नात्यांना उजाळा देतात. हजारो मैल दूर असलेल्यांशी गप्पा मारतात. मध्यमवर्गातून उच्च मध्यमवर्गात गेल्याचे पुरावे परदेशी ट्रिपचे आणि उंची हॉटेलांत जेवणाचे फोटो टाकून देतात. मोदीभक्त आणि मोदीद्वेष्टे अशी रस्सीखेच एसी ऑफिसातल्या गुबगुबीत खुर्चीत बसून खेळतात.\nया सर्व प्रकारच्या नात्यांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करणंही प्रचंड मोठं काम आहे. पण त्याच्या काही पैलूंना स्पर्शायचा प्रयत्न करणारा हा ऐसीचा दिवाळी अंक. नाती तयार करणं सोपं असतं पण ती राखण्यासाठी सातत्याने कष्ट घ्यावे लागतात हे अप्रत्यक्षपणे सुचवणारा नंदा खरे यांचा लेख, धनंजयने लिहिलेली नात्यांप्रमाणेच पावलोपावली दुभंगत जाणारी कथा, जयदीप चिपलकट्टी यांची चक्रावून टाकणारी विचित्र लोकशाहीची कथा यात आहेत. तसेच कलेतील गुरूशिष्य परंपरेभोवती घुटमळणारे; कुमार गंधर्व आणि पळशीकरांसारख्या गुरूंबद्दल माहिती सांगणारे शिष्यांचे लेख आहेत. विनय दाभोळकरांचा अध्यात्माकडे सिनेमा नाटकांच्या रूपकांतून पाहाणारा लेख, उसंत सखू, ज्यूनियर ब्रह्मे वगैरेंचे गमतीदार लेख, आपल्या आजीआजोबांची व्यक्तिचित्रणं, अनेक कविता, फ्लॅश कथा, विज्ञानकथा यांनी हा अंक भरलेला आहे. मुखपृष्ठ आणि आतल्या चित्रांतून नात्यांच्या जोडणीचे वेगवेगळे पैलूही संदीप देशपांडेने दिमाखदार पद्धतीने सादर केलेले आहेत. ऐसीच्या या सादरीकरणात बहुतांशी नवीन लेखन आहेच, पण काही पूर्वप्रकाशित पण विषयाशी संलग्न लिखाणही आहे. आणि विशेष उल्लेख करण्यासारखी आदूबाळ यांची अत्यंत सशक्त कथा आहे. काही नाही वाचलंत तरी ती नक्की वाचा.\nया सगळ्यांतून जे एकत्रित रसायन तयार होईल ते वाचकांच्या पसंतीला उतरेल अशी आशा आहे.\nइस्त्रिचं रुपक चित्र आवडलं.\nइस्त्रिचं रुपक चित्र आवडलं. तापदायक काटेरीही.\nअन्य लेख विशेषतः गुरु-शिष्य नाते आणि अध्यात्म हा विषय मध्यवर्ती ठेऊन सिनेमा-नाटकांचा घेतलेला धांडोळा वाचण्याची जबरी उत्सुकता आहे.\nकधीही न वाचलेल्या कवितेने सुरुवात करुन पुढे पुढे जास्त गहीरे होत गेलेले,संपादकीय जबरी आवडले.\nग्रह आणि नाती असा काही शोध\nग्रह आणि नाती असा काही शोध लावलाय का .शुची.\nग्रह आणि नाती असा काही शोध\nग्रह आणि नाती असा काही शोध लावलाय का .शुची.\nज्योतिषविषयक जे काही चिंतन,\nज्योतिषविषयक जे काही चिंतन, समज-गैरसमज आहेत ते ललितांमधुन मांडतेच की.\nअंक उघडायला आज मुहूर्त\nअंक उघडायला आज मुहूर्त मिळाला\nमुखपृष्ठावरची चित्ररचना आवडली. तळातली चित्रपट्टी नि त्यातलं शेवटलं चित्र सूचक.\nपण त्या तुलनेत शीर्षकलेखनाचा टंकछाप नाही साजेसा वाटला. शिवाय अंकाच्या आतली सगळीच रंगसंगती करड्या छटेत करायची आवश्यकता वाटली नाही. आभाळ दाटून आल्यासारखं वाटतं कधी कधी.\nनात्यांचे वेगळे अर्थ, ताणेबाणे वाचायला उत्सुक.\nमला तर तो टंक अजिबात आवडला नाही. मराठी \"मंगल\" आणि असल्या फॉन्ट्स मधून बाहेर पडेल तोच सुदिन\nजाता जाता, मी शब्दस्पर्श नावाचा दिवाळी अंक बुकगंगावर चाळला. संगणकीय मराठी विशेषांक आहे, इंट्रेस्टिंग वाटला.\nअन्य दिवाळी अंकांबद्दल निराळा धागाच उघडाल का\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nसंगीतकार आर. सी. बोराल (जन्म : १९ ऑक्टोबर १९०३)\nजन्मदिवस : कथाकार दिवाकर कृष्ण (१९०२), आद्य चित्रपट संगीतकार आर.सी. बोराल (१९०३), नोबेलविजेते भौतिकशास्त्रज्ञ एस्. चंद्रशेखर (१९१०), लेखक जॉन ल कारे (१९३१), गीतकार शांताराम नांदगावकर (१९३६), अभिनेत्री व लेखिका प्रिया तेंडुलकर (१९५९), नृत्यदिग्दर्शक शामक दावर (१९६१)\nमृत्युदिवस : लेखक जॉनादन स्विफ्ट (१७४५), अणुशास्त्रज्ञ अर्नेस्ट रदरफोर्ड (१९३७), शिल्पकार कामिय क्लोदेल (१९४३), अभिनेत्री बेबी नाझ (१९९५), लेखिका नाताली सारोत (१९९९)\n१७८१ : अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात इंग्लंडची शरणागती.\n१८१२ : नेपोलियनची मॉस्कोच्या सीमेवरून माघार.\n१८८२ : हंटर कमिशनपुढे महात्मा फुल्यांनी सक्तीच्या मोफत शिक्षणाचा पुरस्कार केला.\n१९३३ : जर्मनीने 'लीग ऑफ नेशन्स'मधून अंग काढून घेतले.\n१९९३ : बेनझीर भुत्तो पाकिस्तानच्या पंतप्रधान म्हणून निवडून आल्या.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 5 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6277", "date_download": "2018-10-19T15:08:24Z", "digest": "sha1:JAKAJBPM7R3PXTDOUJYK6YTSVUGXABTG", "length": 12655, "nlines": 215, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ॥ मदर्स डे ॥ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n॥ मदर्स डे ॥\n॥ मदर्स डे ॥\nमे महिन्यातलं रणरणतं ऊन\nदिसेल त्या मादीला हुंगत\nमांडलेले हिरव्यागार मिरच्यांचे वाटे.\nग्लानी येऊन एका अंगाला कलंडणारी\nअन तिची काळी छत्री.\nहे सगळंच अगदी नाईलाजास्तव\nआयफोन वर खिळलेले डोळे\n'मदर्स डे' च्या शुभेच्छा, थॅक्स,\nबाहेरचं रटारटा रक्त उकळवणारं\nमाझ्या रेबॅनच्या टिंटेड कांचाच्या आड\nविवाल्डीच्या फोर सिझन सिंफनीतला समर.\nन दिसणारा, पण असणारा\nरस्त्यावर पेटलेल्या या वणव्यापासून\nअचानक गाडीला लागतो ब्रेक\nमोठ्या डोक्याचं, आखडलेल्या हातापायांचं\nगर्भाशयाशी जोडलेली नाळ कापून\nतसंच प्लॅस्टीकच्या पिशवीत कोंबलेलं.\nत्या एका बेसावध क्षणी\nअर्भकाच्या गळ्याला लागलेल्या नखानं\n\"हॅपी मदर्स डे\" शुभेच्छांची.\nचित्रदर्शी कविता म्हटलं की सामान्यत: हिरवागार निसर्ग, सूर्यास्त, समुद्र असं काहीतरी बहुधा मराठी कवितेत अपेक्षित असतं. त्याला 'तीक्ष्ण किरणांनी - जागोजागी भोसकलेली - भळाभळा वाहणारी - घामाच्या वासाचं\n- ओझं घेऊन वावरणारी - शरीरं.' सारख्या ओळी छेद देऊन जातात. ककून/बबल - गर्भाशय - तुटलेली नाळ - प्लॅस्टिक यांच्या प्रतिमांतलं साटल्यही (subtlety) काहीशा अपेक्षित विरोधाभासी शेवटाच्या पार्श्वभूमीवर लक्षणीय.\nमे महिन्यातलं रणरणतं ऊन\nमे महिन्यातलं रणरणतं ऊन\nकविता म्हणून ठीक आहे, पण वास्तवात कडक उन्हाचं आणि शेवाळ्याचं वाकडं आहे. दोन्ही एकावेळेस कधीच नसतात.\nकविता विद्रोही वाटली, पण भिडली नाही.\nवास्तवात कडक उन्हाचं आणि शेवाळ्याचं वाकडं आहे.\nपण गटाराचं आणि शेवाळाचं नाही.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nसंगीतकार आर. सी. बोराल (जन्म : १९ ऑक्टोबर १९०३)\nजन्मदिवस : कथाकार दिवाकर कृष्ण (१९०२), आद्य चित्रपट संगीतकार आर.सी. बोराल (१९०३), नोबेलविजेते भौतिकशास्त्रज्ञ एस्. चंद्रशेखर (१९१०), लेखक जॉन ल कारे (१९३१), गीतकार शांताराम नांदगावकर (१९३६), अभिनेत्री व लेखिका प्रिया तेंडुलकर (१९५९), नृत्यदिग्दर्शक शामक दावर (१९६१)\nमृत्युदिवस : लेखक जॉनादन स्विफ्ट (१७४५), अणुशास्त्रज्ञ अर्नेस्ट रदरफोर्ड (१९३७), शिल्पकार कामिय क्लोदेल (१९४३), अभिनेत्री बेबी नाझ (१९९५), लेखिका नाताली सारोत (१९९९)\n१७८१ : अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात इंग्लंडची शरणागती.\n१८१२ : नेपोलियनची मॉस्कोच्या सीमेवरून माघार.\n१८८२ : हंटर कमिशनपुढे महात्मा फुल्यांनी सक्तीच्या मोफत शिक्षणाचा पुरस्कार केला.\n१९३३ : जर्मनीने 'लीग ऑफ नेशन्स'मधून अंग काढून घेतले.\n१९९३ : बेनझीर भुत्तो पाकिस्तानच्या पंतप्रधान म्हणून निवडून आल्या.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/During-the-trap-police-inspector-crushed-two-acb-police-officers/", "date_download": "2018-10-19T15:22:45Z", "digest": "sha1:QWSK5FOWXA2SPWXJ53CZFCUN55H4XGAI", "length": 4874, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " फौजदाराकडून एसबीच्या दोन पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न | पुढारी\tTop", "raw_content": "\nअमृतसर (पंजाब) मध्ये रावण दहनाच्या कार्यक्रमावेळी रुळावरील लोकांना रेल्‍वेची धडक\nपंजाब : अमृतसरमधील रेल्‍वे अपघातात ५० हून अधिक दगावल्याची शक्यता\nहोमपेज › Satara › फौजदाराकडून एसबीच्या दोन पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न\nफौजदाराकडून एसबीच्या दोन पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न\nशुक्रवारी दहिवडी पोलिस ठाण्याचा फौजदार दबडे याने १३ हजार रुपयांची लाच मागितल्यानंतर सातारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावला होता. यावेळी सापळ्यात आपण अडकणार हे लक्षात येताच फौजदार दबडे याने लाचलूचपतच्या दोन पोलिसांना कारने चिरडण्याचा प्रयत्न केला आणि पसार झाला असल्याची थरारक घटना घडली. दरम्यान, या घटनेने सातारासह महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ उडाली आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी, दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी फौजदार दबडे याने लाच मागितली. ही तक्रार सातारा एसीबी विभागात आली. शुक्रवारी त्यानुसार एसीबीचे पथक दहिवडी येथे सापळा लावून थांबले होते. यावेळी पोलिस हवालदार अजित करणे व काटकर हे थांबले होते. ट्रॅप होणार हे दबडे याच्या लक्षात येताच त्याने कार काढली व थेट पोलिसांच्या अंगावर घालून तेथून धूम ठोकली. या सर्व घटनेने परिसरात खळबळ उडाली. दरम्यान, दोन्ही पोलिस जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.\nपंजाबमध्ये भीषण रेल्‍वे अपघात; ५० हून अधिक दगावल्याची शक्यता(Video)\nतेलगू टायटन्‍सचा विजयरथ पटना रोखणार\nमोदींच्या आठवणीत चहामुळे नंदुरबार आणि चौधरी\nऋषी कपूर उपचारासाठी न्यू-यॉर्कमध्‍ये, भेटायला गेले जावेद अख्तर\nकवठेएकंदमध्ये शोभेच्या दारूच्या स्फोटात विद्यार्थ्याचा मृत्यू\nरायगड : परतीच्या पावसाने पेण तालुक्याला झोड़पले महामार्ग ठप्प \nनाना पाटेकरांचे सिंटाला उत्तर\nहौसिंग फेडरेशनच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचे कोणालाही फोन नाहीत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.starfriday2012.com/2018/02/blog-post_1.html", "date_download": "2018-10-19T15:01:31Z", "digest": "sha1:FQP7IAE3TEFN7AU26KFXWWNKAWZKV2EE", "length": 3048, "nlines": 20, "source_domain": "www.starfriday2012.com", "title": "STARFRIDAY : फिटनेस फ्रिक अमृता", "raw_content": "\nनुकत्याच झालेल्या 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' ह्या सोहळ्यात अभिनेत्री अमृता खानविलकर चा धमेकदार नृत्य पाहून प्रेक्षकांनी तिला भरभरून दाद दिली आहे. सोहळ्याची तयारी पासून ते सोहळा संपन्न होईपर्यंत अमृताचा कमालीचा उत्साह तिने टाकलेल्या सोशल साईट वरच्या विडिओ वरून दिसत आहे. विडिओ मध्ये ती डान्स ची रिहर्सल करताना दिसते.\nत्यावर नुकतंच तिने सोशल साईट वर लाईव्ह येऊन प्रेक्षकांशी संवाद साधला. ह्या वेळी आणखी एक घोषणा तिने केली ती म्हणजे नव्या वर्षात अमृता फिटनेस बद्दल चाहत्यांना काही टिप्स देणार आहे. \"तू फिट काशी राहतेस किंवा तू मुळातच बारीक आहेस असं अनेकांनी मला सांगितलं पण असं नसून फिटनेस साठी सातत्य आणि मेहनत ह्या दोन गोष्टींचा सामना करावा लागतो आणि म्हणून पुढचे काही महिने मी फिटनेस वर बोलणार आहे\" असं अमृता सांगते. या लाईव्ह चॅट मध्ये चाहत्यांनी तिला राजकारणात यायचा विचार आहे का ते तिच्या आवडत्या कलकारा बद्दल प्रश्न विचारले.\nसध्या अमृता डान्स इंडिया डान्स चं सुत्रांसंचालक करत आहे तर मेघना गुलजार दिग्दर्शित 'राझी' ह्या हिंदी चित्रपटात ती दिसणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/todays-photo-3/1765480/a-man-works-on-an-durga-idol-in-a-workshop-at-sakinaka-in-mumbai/", "date_download": "2018-10-19T15:49:23Z", "digest": "sha1:775EX22YJXANOBNOCKMT7TOEZA24LIDZ", "length": 8214, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: A man works on an Durga idol in a workshop at Sakinaka in Mumbai | मुंबईसह देशभरात दुर्गापुजेची जय्यत तयारी सुरु | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nमुंबईसह देशभरात दुर्गापुजेची जय्यत तयारी सुरु\nमुंबईसह देशभरात दुर्गापुजेची जय्यत तयारी सुरु\nसध्या मुंबईसह अवघ्या देशाला नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. मुंबईमध्ये स्थायिक असलेले बंगाली बांधवही मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करतात. (छायाचित्रकार -प्रदीप दास)\nनवरात्राच्या सातव्या दिवसापासून ते विजयादशमीपर्यंत दुर्गादेवीची आराधना बंगाली संस्कृतीत केली जाते. (छायाचित्रकार - अमित चक्रवर्ती)\nपारंपरिक पद्धतीनेच दुर्गा देवीची भव्य प्रतिमा मूर्तिकारांकडून घडवून घेतल्या जातात. (छायाचित्रकार - अमित चक्रवर्ती)\nमुंबईतील साकीनाका परिसरात असलेल्या मुर्तींच्या कारखान्यामध्ये दुर्गादेवीची सुंदर मुर्ती घडविण्यात येत आहे. (छायाचित्रकार - अमित चक्रवर्ती)\nसध्या दुर्गापुजा जवळ येऊन ठेपल्यामुळे अनेक मुर्तिकार दुर्गा देवीची मुर्ती घडविण्यात व्यस्त असल्याचं दिसून येत आहे. (छायाचित्रकार - अमित चक्रवर्ती)\nदुर्गादेवीची मुर्ती पूर्ण झाल्यांवर अखेरचा हात फिरवितांना मुर्तिकार ( छायाचित्रकार -प्रदीप दास)\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/5585", "date_download": "2018-10-19T15:06:16Z", "digest": "sha1:PUKQIG32ER3QI2QMAOIOV5GSPSLIC64M", "length": 106009, "nlines": 468, "source_domain": "aisiakshare.com", "title": " नात्यांचा जनुकीय पाया | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n\"मी माझ्या दोन सख्ख्या भावंडांचा जीव वाचवण्यासाठी किंवा आठ चुलतभावंडांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव द्यायला तयार आहे\" - जे. बी. एस. हाल्डेन, जनुकशास्त्रज्ञ\nबिरबल-बादशहाची एक गोष्ट आहे. बादशहा म्हणतो, “आईचं प्रेम सर्वात श्रेष्ठ.” बिरबल म्हणतो, “स्वतःचा जीव सर्वात जास्त प्रिय.” निवाडा करण्यासाठी ते एका माकडिणीला तिच्या पिल्लाबरोबर एका खोल हौदाच्या मध्यात बांधून ठेवतात. हौदात पाणी भरलं जातं. माकडीण पिल्लाला छातीशी घेते. पाणी छातीपर्यंत येतं तशी ती खांद्यावर घेते. खांद्यावर पाणी येतं तशी डोक्यावर बसवते. पण तिच्याच नाकातोंडात पाणी जायला लागल्यावर सरळ आपल्या पिल्लाला पायाखाली घालते आणि शक्य तितकं उंच होऊन स्वतःचा श्वास जपते.\nही कथा खरी की खोटी हे माहीत नाही. पण त्याने काही फरक पडत नाही. ती आपल्याला आपण आपली नाती याविषयी विचार करायला लावते. एकाच वेळी आईवडील आपल्या मुलांसाठी खस्ता खाताना दिसतात, त्याग करताना दिसतात. आईवडील जाऊ देत - आपली भावंडं, जवळचे नातेवाईक यांना आपल्या आयुष्यात नेहेमीच विशेष स्थान असतं. अडीअडचणीला भावंडं अनेकवेळा पाठीमागे खंबीरपणे उभी राहताना दिसतात. संकटात एकमेकांना हात देतात. पण प्रसंग नक्की जीवावर बेततो तेव्हा नक्की काय होतं आपल्याला दोन्ही बाजूंची चित्रं दिसतात. पुराच्या पाण्यात पडलेल्या भावंडाला वाचवण्यासाठी उडी घेणारा भाऊ असतो. तर राज्यासाठी एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसणारी भावंडंही इतिहासात सर्वत्र विखुरलेली दिसतात. केव्हा मदत करायची, केव्हा जीव धोक्यात घालायचा, कोणासाठी किती तोशीस लावून घ्यायची याची काही गणितं नसतात.\nपण अगदी अचूक गणितं नसली तरी काहीतरी संगती लागते. आईवडील, मुलं आणि सख्खी भावंडं यांमध्ये सगळ्यात जवळीक दिसते. आईवडील मुलं मोठी होईपर्यंत त्यांच्यासाठी अन्न-वस्त्र-निवारा पुरवतात. त्यांच्या आजारपणात रात्रीचा दिवस करून काळजी घेतात. बहुतेक जण आपल्या मुलांकडे तितकंच लक्ष देऊन हे मातृपितृऋण फेडतात. यातूनच जीवनाचं रहाटगाडगं फिरत राहातं. बहीण-भावंडंही एकमेकांसोबत राहातात, मोठी भावंडं लहानांना शिकवतात, आणि मोठी झाल्यावरही हे नातं टिकून राहातं. चुलतभावंडांत त्यामानाने कमी जवळीक दिसते. आणि नात्याने जितकं दूर जावं त्याप्रमाणे जवळीकही सर्वसाधारणपणे कमी होताना दिसते. यामागे नक्की काय कारण आहे\nसमाजरचना आणि कुटुंबव्यवस्था ही उघड दिसणारी कारणं आहेत. आईवडील-मुलं-भावंडं एकत्र राहतात. साहजिकच एकत्र वाढल्याने जवळीक निर्माण होते. आईवडील आपल्या मुलाला लहानाचं मोठं होईपर्यंत पाहतात. त्याच्यात त्यांनी मोठ्या प्रमाणात भावनिक आणि आर्थिक गुंतवणुक केलेली असते. मुलांनाही आपल्या आईवडिलांबद्दल एक ओढा असतो. अर्थातच त्यांच्यात भांडणतंटे असतात. कधीकधी ती विकोपालाही जातात. पण शंभरातल्या नव्वद-पंच्याण्णवांना आपल्या आईवडिलांपैकी कोणाचा मृत्यू झाला की दुःख होतं. अगदी आपला एक भाग गेल्यासारखं वाटत राहातं. बहीण-भावंडांचीही अशीच कथा. त्यांच्यात लहानपणापासून एकमेकांचे सोबती असल्यामुळे एक जवळीक निर्माण होते. याउलट काका-काकू आणि चुलतभावंडं यांची स्वतंत्र कुटुंबं असतात. अगदी एकत्र कुटुंबांतही घर पुरेसं मोठं असेल तर राहण्याच्या खोल्या वेगवेगळ्या असतात. एकाच मोठ्या जीवाचे स्वतंत्र अवयव असल्याप्रमाणे ही उपकुटुंबं वावरतात. विभक्त कुटुंबांतही एकमेकांशी संबंध, येणंजाणं, आनंदोत्सव एकत्र साजरं करणं, हे असतंच. या सगळ्या एकत्र वा विलग राहण्याच्या पद्धती, सामाजिक रीतीरिवाज ही वेगवेगळ्या प्रमाणात जवळीक दिसण्याची कारणं म्हटली जातात.\nपण निव्वळ समाजरचना हे कारण पुरेसं आहे का किंबहुना अशीच सामाजिक पद्धत का निर्माण झाली किंबहुना अशीच सामाजिक पद्धत का निर्माण झाली सगळी मुलं सगळ्यांची अशी व्यवस्था का दिसत नाही सगळी मुलं सगळ्यांची अशी व्यवस्था का दिसत नाही मुलं सांभाळण्यात जबाबदारी असते, आणि ती जबाबदारी कोणाला नको असते. फक्त आपल्याच मुलांची जबाबदारी लोक पत्करतात. आणि काही वेळेला तीही नाकारणारे लोक दिसतात. पण हे तरी का मुलं सांभाळण्यात जबाबदारी असते, आणि ती जबाबदारी कोणाला नको असते. फक्त आपल्याच मुलांची जबाबदारी लोक पत्करतात. आणि काही वेळेला तीही नाकारणारे लोक दिसतात. पण हे तरी का प्रत्येक निरीक्षणाला 'का' हा प्रश्न विचारत गेलं की आपल्याला समोर असलेलं उघड वाटणारं उत्तर पुरेनासं वाटायला लागतं. आणि जेव्हा आपण असे प्रश्न विचारत, खोलवर खणत जातो तेव्हा आपल्याला कुठेतरी निसर्गनियमांचा अभेद्य कातळ लागतो. जोपर्यंत आपल्या आधार देते आहे अशी वाटणारी, पण भुसभुशीत जमीन असते तोपर्यंत आपल्याला शेवटचं उत्तर सापडलेलं नसतं. कारण त्या जमिनीत आधार देण्याची काही शक्ती असली तरीही तिचा संपूर्ण डोलारा त्या कातळावरच तोललेला असतो.\nसमाजरचना हे उत्तर पुरेसं नाही असं का वाटावं माणसाचे अनेक गुणधर्म समाजातून, चालीरीतींतून, मोठ्यांकडून शिकल्याने निर्माण झालेले दिसतात. आपण मराठी भाषा बोलतो, जपानमध्ये जपानी बोलतात, आणि चीनमध्ये मँडरिन. भिन्न समाजांत भाषा भिन्न असतात. याचं कारण म्हणजे भाषेसाठी कुठची चिन्हं वापरतो यामागे निश्चित असा निसर्गनियम नाही. म्हणून जगात जितके समाज तितक्या भाषा दिसतात. तेव्हा विशिष्ट भाषा एखाद्या ठिकाणी का दिसते माणसाचे अनेक गुणधर्म समाजातून, चालीरीतींतून, मोठ्यांकडून शिकल्याने निर्माण झालेले दिसतात. आपण मराठी भाषा बोलतो, जपानमध्ये जपानी बोलतात, आणि चीनमध्ये मँडरिन. भिन्न समाजांत भाषा भिन्न असतात. याचं कारण म्हणजे भाषेसाठी कुठची चिन्हं वापरतो यामागे निश्चित असा निसर्गनियम नाही. म्हणून जगात जितके समाज तितक्या भाषा दिसतात. तेव्हा विशिष्ट भाषा एखाद्या ठिकाणी का दिसते या प्रश्नाचं उत्तर 'समाजाची ती भाषा आहे म्हणून' असं देता येतं. मात्र कुठचाही समाज घेतला तरी त्या समाजाला कुठची ना कुठची भाषा असतेच. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येतं की विशिष्ट भाषा ही समाजाने ठरवली गेली असली तरी भाषा बनवण्याची, बोलण्याची, समजण्याची क्षमता ही नैसर्गिक आहे. तिला जैविक पाया आहे. चॉम्स्कीच्या सिद्धांतानुसार जगातल्या सर्वच भाषांना लागू होणारं एक सर्वसाधारण व्याकरण आहे. वेगवेगळ्या भाषांची व्याकरणं ही त्याच मूळ व्याकरणाची विविध रूपं आहेत. याचा अर्थ भाषा ही अन्नाप्रमाणेच माणसाची नैसर्गिक प्रेरणा आहे.\nभाषेप्रमाणेच भावना व्यक्त करण्यासाठी चेहेऱ्यावर जे भाव वापरतो - हसणं, रडणं, रागावणं - हे सर्व समाजांत सारखेच आहेत. त्यावरून आपल्याला म्हणता येतं की भावना व्यक्त करण्याची ही चिन्हं आपल्या मनुष्य असण्याचा भाग आहेत. समाजाचा परिणाम ती चिन्हं कुठे, कशी, किती प्रमाणात वापरावी हे ठरवण्यात होतो फारतर.\nभाषाक्षमता आणि चेहेऱ्यावरच्या भावांची समानता यावरून जसं आपल्याला त्यांना काहीतरी जैविक पाया आहे असं म्हणता येतं; तसंच आई-वडील-मुलं हे चौकोनी, षटकोनी कुटुंब एकत्र राहाण्याच्या पद्धतीलाही जीवशास्त्राचा आधार आहे. कारण जगात सर्वच समाजांत थोड्याफार फरकाने हे घडताना दिसतं. कोंबडीचं पिल्लू जन्माला आलं की त्याच्या आसपास जे काही हलताना दिसतं त्याच्या पाठीपाठी जातं. हे करण्याची नैसर्गिक ऊर्मी त्यात असते. बहुतेक वेळा ती त्याची आईच असते. पण जन्मतः 'ही आपली आई आहे' अशी संकल्पना त्या पिल्लात नसते. ती मोठेपणीतरी निर्माण होते की नाही हा विवाद्य मुद्दा आहे. मात्र या नात्याची सुरुवात ही अशा जैविक ऊर्मींमधून होते. केवळ सुरुवातीच्या एकत्र राहाण्यातून पुढची जवळीक वाढत जाते. आईने दिलेल्या उबेची सुखदायक आठवण ही तिच्या शरीरस्पर्शाबरोबर आणि वासाबरोबर जोडली जाते. आईने खायला घातलेल्या अन्नाने पोट भरलं की तिचा सहवास रीएन्फोर्स होतो.\nथोडक्यात ‘नात्याची ओळख’ अशी काहीशी धूसर कल्पना जन्मजात असते. ती समाजातून शिकतो असं म्हणणं हे अर्धसत्य आहे. किंबहुना समाज या प्रकाराची रचनाच या नात्यांच्या जाणिवेतून उभी राहिलेली आहे. हे केवळ मानवी समाजांतच नाही तर इतर प्राण्यांतही आढळून येतं. कळपाने शिकार करणारे लांडगे आणि जंगली कुत्रे ही कुटुंबंच असतात. टोळीतले वेगवेगळे आठ स्वतंत्र प्राणी असले तरी त्यांच्यात असलेल्या नात्यातून आणि एकमेकांशी केलेल्या सहयोगातून एक हिंस्र आठ तोंडाचा, आठ बाजूंनी हल्ला करणारा प्राणी तयार होतो. आणि प्रत्येक प्राणी वैयक्तिकरीत्या साधू शकेल त्यापेक्षा किती तरी पटीने अधिक मोठी शिकार तो कळप करू शकतो. बायसनसारख्या महाप्रचंड प्राण्याभोवती सात लांडगे घोंघावतानाचं चित्र.\nनात्यांच्या ओळखीला काहीतरी जैविक पाया असावा हे यावरून उघड आहे. प्रश्न असा येतो की हा तयार कसा झाला, आणि नैसर्गिक निवडीतून पुढे कसा आला जन्मल्याबरोबर आई आपलं मूल टाकून देऊन पुढचं मूल तयार करण्याच्या मागे का लागत नाही जन्मल्याबरोबर आई आपलं मूल टाकून देऊन पुढचं मूल तयार करण्याच्या मागे का लागत नाही बिरबल-बादशहाच्या उदाहरणात बघितलं तसं आई अगदी नाकातोंडात पाणी जाईपर्यंत मूल वाचवण्याची धडपड का करते बिरबल-बादशहाच्या उदाहरणात बघितलं तसं आई अगदी नाकातोंडात पाणी जाईपर्यंत मूल वाचवण्याची धडपड का करते आई-मुलाचं नातं जाऊच देत - पण भावंडंही एकमेकांना मदत करताना दिसतात. मोठं संकट कोसळलं की खूप लोक नात्यांपलिकडेही जाऊन एकमेकांचा जीव वाचवण्यासाठी, त्यांचं दुःख कमी करण्यासाठी धडपडतात. २६ जुलैला जेव्हा मुंबईत अतिवृष्टी झाली तेव्हा या सामान्य माणसांनी केलेल्या परोपकारांच्या हृद्य कथा आपण वाचलेल्या आहेत. आणि हे जगभर सर्वत्र घडतं. ही परोपकराची भावना मुळात येते कुठून आई-मुलाचं नातं जाऊच देत - पण भावंडंही एकमेकांना मदत करताना दिसतात. मोठं संकट कोसळलं की खूप लोक नात्यांपलिकडेही जाऊन एकमेकांचा जीव वाचवण्यासाठी, त्यांचं दुःख कमी करण्यासाठी धडपडतात. २६ जुलैला जेव्हा मुंबईत अतिवृष्टी झाली तेव्हा या सामान्य माणसांनी केलेल्या परोपकारांच्या हृद्य कथा आपण वाचलेल्या आहेत. आणि हे जगभर सर्वत्र घडतं. ही परोपकराची भावना मुळात येते कुठून कारण माणूस किंवा कुठचाही प्राणी दुसऱ्यासाठी त्याग करताना का दिसतो, याचं उत्तर सापडल्याशिवाय नात्यांचं कोडं सुटणार नाही. आणि गंमत अशी की या नात्यांच्या कोड्याच्या उत्तरातच परोपकाराच्या कोड्याचं उत्तर दडलेलं आहे. एका अर्थाने या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पण उत्तर बघण्याआधी मुळात प्रश्न समजावून घेतला पाहिजे. नाहीतर जीवशास्त्रात आणि जनुकांत दडलेल्या या उत्तराची मुळं समाजाच्या वेगवेगळ्या भागात किती खोलवर दडलेली आहेत हे आपल्याला दिसणार नाही.\nप्रश्न सुरू होतो तो उत्क्रांतीने दिलेल्या मांडणीतून. ‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’चं तत्त्व मांडणाऱ्या उत्क्रांतीच्या सिद्धांताला ‘परोपकार येतो कुठून आणि का’ हा प्रश्न पूर्वी सतावत असे. का कोणी कोणाला मदत करावी जर मी एक प्राणी म्हणून जगणार की मरणार यावर आणि यावरच माझं भवितव्य ठरत असेल तर मी माझा जीव इतरांसाठी धोक्यात का घालावा जर मी एक प्राणी म्हणून जगणार की मरणार यावर आणि यावरच माझं भवितव्य ठरत असेल तर मी माझा जीव इतरांसाठी धोक्यात का घालावा मी जर कोणाला माझ्या अन्नातला काही भाग दिला तर केवळ त्या देण्याच्या क्रियेतून माझा ‘फिटनेस’ कमी होतो. कारण संपूर्ण स्वार्थी जगात मी कोणाला मदत केली तर त्यांच्याकडून (किंवा इतरांकडून) पुढच्यावेळी मला मदत मिळेलच अशी खात्री नाही. स्वार्थी प्रवृत्ती टोकाला नेल्या तर प्रत्येकच प्राणी आपल्यासारख्या इतर प्राण्यांना ठार मारून खाण्याचा प्रयत्न का करत नाही मी जर कोणाला माझ्या अन्नातला काही भाग दिला तर केवळ त्या देण्याच्या क्रियेतून माझा ‘फिटनेस’ कमी होतो. कारण संपूर्ण स्वार्थी जगात मी कोणाला मदत केली तर त्यांच्याकडून (किंवा इतरांकडून) पुढच्यावेळी मला मदत मिळेलच अशी खात्री नाही. स्वार्थी प्रवृत्ती टोकाला नेल्या तर प्रत्येकच प्राणी आपल्यासारख्या इतर प्राण्यांना ठार मारून खाण्याचा प्रयत्न का करत नाही त्यातून त्याला अन्न मिळेल, आणि त्याचं अन्न खाऊ शकणारं एक तोंड कमी होईल. इतका उघड फायदा दिसत असूनही आपल्याला दिसणारे बहुतेक प्राणी असं करताना दिसत नाहीत. हे कसं त्यातून त्याला अन्न मिळेल, आणि त्याचं अन्न खाऊ शकणारं एक तोंड कमी होईल. इतका उघड फायदा दिसत असूनही आपल्याला दिसणारे बहुतेक प्राणी असं करताना दिसत नाहीत. हे कसं ही नीतिमत्तेची मूल्यं बहुतांश प्राण्यांमध्ये नैसर्गिकरीत्या का दिसतात ही नीतिमत्तेची मूल्यं बहुतांश प्राण्यांमध्ये नैसर्गिकरीत्या का दिसतात नीतिमत्ता, परोपकार, ‘एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ’ ही तत्त्वं जनुकीय पातळीवर असतात का नीतिमत्ता, परोपकार, ‘एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ’ ही तत्त्वं जनुकीय पातळीवर असतात का असली तर कुठून येतात असली तर कुठून येतात\nहे समजून घेण्याआधी जनुकांवर असलेल्या मर्यादा लक्षात घ्यायला हव्या. जनुकं मेंदूत बसून दर क्षणी नियंत्रण करत नाहीत. ‘आपल्या वागणुकीत जनुकांचा वाटा मोठा असतो‘ यासारख्या विधानातून काहींना तसा अर्थ प्रतीत होऊ शकत असेल. पण जनुकांचं नियंत्रण हे एखाद्या गाडीच्या ड्रायव्हरप्रमाणे नसतं. जनुकं ही ती गाडी कशी असेल, तिचा आकार केवढा असेल, किती वेगाने जाऊ शकेल, किती पटकन अॅक्सिलरेट होऊ शकेल, वळणं किती सहज घेऊ शकेल, किती स्थिर असेल यासारखे घटक ठरवू शकतात. आणि माणसाचं शरीर हे गाडीसारखं सोपं नसतं - ते कसं वाढतं, त्याला काय अन्न मिळतं यावरून बदलू शकतं. गाडीचा ड्रायव्हर असलेला मेंदूही जनुकांनीच बनवलेला असला तरीही त्याची जडणघडण कशी झाली आहे, तो कुठल्या अनुभवांतून गेलेला आहे यामुळे सगळी गणितं बदलतात. थोडक्यात जनुकांचं आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी असलेलं योगदान अप्रत्यक्ष प्रकारचं असतं.\nअशा अप्रत्यक्ष नियंत्रणातून नातेसंबंध तयार करण्याची क्षमता कशी निर्माण होणार आणि जरी ती होत असेल तरीही त्यातून जनुकांचा ‘फायदा’ काय आणि जरी ती होत असेल तरीही त्यातून जनुकांचा ‘फायदा’ काय फायदा हा शब्द मुद्दामच अवतरणांत आहे, कारण जनुकं काही व्यापार खेळणाऱ्या मुलांप्रमाणे ठरवून खेळी करत नाहीत. त्यांना मेंदू नसतो. हे दोन स्वतंत्र प्रश्न आहेत आणि प्रथम आपण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देऊ.\nजनुकांचा ‘फायदा’ म्हणजे नक्की काय विशिष्ट गुणधर्म प्रदान करणाऱ्या जनुकांच्या संख्येची, तो गुणधर्म न देणाऱ्या किंवा कमी प्रमाणात देणाऱ्या जनुकांच्या संख्येच्या तुलनेत वाढ. जिराफांच्या मानेचं (चावून चोथा झालेलं) उदाहरण घेऊ. सहा फूट मान निर्माण करणाऱ्या जनुकांची संख्या, पाच फूट मान निर्माण करणाऱ्यांच्या तुलनेत वाढताना दिसली. म्हणजेच जसजश्या पिढ्या जात गेल्या तसतसं सहाफूटमानी जिराफ पाचफूटमानी जिराफांच्या तुलनेत वाढले. याचाच अर्थ, जिराफांत लांब मानेचा गुणधर्म जास्त प्रमाणात पसरला. यामागे 'उंच झाडांवरचा पाला खाणं' ही परिस्थिती कारणीभूत होती. माणसांच्या बाबतीत 'नातेसंबंध जपण्याचे गुणधर्म' देणारी जनुकं 'नातेसंबंध न जपण्याचे (किंवा कमी जपण्याचे) गुणधर्म' देणाऱ्या जनुकांपेक्षा अधिक का वाढतील\nयाचं उत्तर जनुकं ज्याप्रकारे पुढच्या पिढीत जातात त्या यंत्रणेत आहे. प्रत्येक व्यक्तीत तिची जनुकं निम्मी आईकडून आणि निम्मी वडिलांकडून आलेली असतात. मी जर एक स्त्री असेन तर माझ्या मुलीत माझी निम्मी जनुकं आहेत. दोन मुली असतील तर दोघींमध्ये मिळून शंभर टक्के जनुकं पुढच्या पिढीत असतील असं नाही. पण मला जर दहा मुली असतील तर साधारणपणे प्रत्येक जनुकाच्या सुमारे पाच प्रती माझ्या मुलींमध्ये विखुरलेल्या आहेत. त्यातही पुनरुत्पादन करून त्यांच्या अजून जास्त प्रती निर्माण करण्याची क्षमता त्या मुली बाळगून आहेत. म्हणजे 'मी' या व्यक्तीत १०० एकक जनुकीय भांडवल असेल तर ते वापरून, पुनरुत्पादन करून, 'मी' या व्यक्तीने ५०० एकक जनुकीय भांडवल मिळवलेलं आहे. माझी जनुकं वाढवणं हाच माझा उद्देश असेल तर मी स्वतःपेक्षा त्या दहा मुलींना महत्त्व दिलं पाहिजे.\nप्रत्येक व्यक्ती काही अर्थातच 'माझी जनुकं कशी वाढतील' असा विचार करत नाही. जनुकंदेखील 'आपली संख्या कशी वाढेल' असा विचार करत नाहीत. जनुकं फक्त असतात, ती आपल्या अप्रत्यक्ष मार्गांतून शरीरं बनवतात, त्यांना विशिष्ट गुणधर्म देतात, आणि शेवटी जे गुणधर्म त्या शरीरापासून संख्येने जास्त, टिकाऊ शरीरं बनवायला मदत करतात ते गुणधर्म देणाऱ्या जनुकांची संख्या आपोआप वाढते. मी एक व्यक्ती म्हणून 'माझा वंश वाढला, टिकला पाहिजे' असं म्हणते - ती ऊर्मी निर्माण करणारी जनुकं संख्येने वाढतात. मात्र व्यक्तीला, मनुष्याला 'माझा वंश' असा विचार करता येतो. बहुतांश प्राण्यांना तसा स्पष्ट विचार करता येत नाही. तरीही त्यांच्यात आपल्या पुढच्या पिढीची काळजी घेण्याची प्रवृत्ती दिसून येते. जनुकांपासून ते प्राण्याच्या वागणुकीपर्यंत हा प्रवास कसा होतो' असा विचार करत नाही. जनुकंदेखील 'आपली संख्या कशी वाढेल' असा विचार करत नाहीत. जनुकं फक्त असतात, ती आपल्या अप्रत्यक्ष मार्गांतून शरीरं बनवतात, त्यांना विशिष्ट गुणधर्म देतात, आणि शेवटी जे गुणधर्म त्या शरीरापासून संख्येने जास्त, टिकाऊ शरीरं बनवायला मदत करतात ते गुणधर्म देणाऱ्या जनुकांची संख्या आपोआप वाढते. मी एक व्यक्ती म्हणून 'माझा वंश वाढला, टिकला पाहिजे' असं म्हणते - ती ऊर्मी निर्माण करणारी जनुकं संख्येने वाढतात. मात्र व्यक्तीला, मनुष्याला 'माझा वंश' असा विचार करता येतो. बहुतांश प्राण्यांना तसा स्पष्ट विचार करता येत नाही. तरीही त्यांच्यात आपल्या पुढच्या पिढीची काळजी घेण्याची प्रवृत्ती दिसून येते. जनुकांपासून ते प्राण्याच्या वागणुकीपर्यंत हा प्रवास कसा होतो याचं मी केवळ संकल्पनात्मक उत्तर देणार आहे.\n'ग्रीन बिअर्ड इफेक्ट' किंवा 'हिरवी दाढी दृष्टांत' इथे उपयोगी पडतो. समजा असं एक जनुक (किंवा एक विशिष्ट जनुकसमुच्चय) आहे - त्याचे दोन स्वतंत्र परिणाम होतात. एक म्हणजे ते जनुक ज्यांच्यात आहे त्यांना हिरवी दाढी येते. (हिरवी दाढी हे केवळ प्लेसहोल्डर आहे - इतर सर्वसाधारण प्राण्यांपासून वेगळं उठून दिसणारं, ओळखू येणारं काहीही चालेल.) त्याच जनुकाचा दुसरा परिणाम असा होतो की ते जनुक असलेल्या प्राण्याला हिरव्या दाढीधाऱ्यांना मदत करण्याची प्रेरणा होते. आता हे उघडच आहे की अशा, हिरवी दाढी देणाऱ्या, जनुकांचं प्रमाण इतर जनुकांच्या (काळीदाढीबिनमदत) तुलनेत वाढणार. कारण टोळीने हल्ला करणाऱ्या लांडग्यांचा जसा आठ तोंडांचा प्राणी बनतो तसाच हिरव्या दाढीवाल्यांचा शंभर एकट्या जिवांऐवजी दोनशे हाता-पाया-डोळ्यांचा प्राणी बनतो. या समाजाचा किंवा कुटुंबाचा भाग बनल्याने प्रत्येक विशिष्ट व्यक्तीची टिकून राहाण्याची शक्यता वाढते.\nही सर्वसाधारण मांडणी 'किन सिलेक्शन' किंवा 'भावकी निवड' या नावाने ओळखली जाते. त्याचा गाभा असा की नैसर्गिक निवडीतून जे जीव तयार होतात त्यांच्यात आपलं अस्तित्व धोक्यात घालूनही आपल्या भावंडांचे, आपल्या नातेवाईकांचे जीव वाचवण्याची प्रवृत्ती दिसते. पोळ्याच्या रक्षणासाठी स्वतःचा जीव देण्याची मधमाशांची हीच प्रवृत्ती डार्विनने आपल्या 'ओरिजिन ऑफ स्पीसीज'मध्येही मांडली होती. अर्थातच त्यावेळी जनुकांचा आणि त्यांच्या महत्त्वाचा शोध लागलेला नव्हता. या संकल्पनेला तांत्रिक आधार फिशर आणि हाल्डेन (लेखाच्या वर उद्धृत केलेलं वाक्य म्हणणारा हाच) या शास्त्रज्ञांनी दिला.\nयामागची मुख्य संकल्पना आहे ती म्हणजे 'नातेनिर्देशांक' (कोएफिशियंट ऑफ रिलेटेडनेस). आपण वर बघितलंच की आई आणि मुलीत हा निर्देशांक ५०% असतो. बाप-मुलगा, बाप-मुलगी किंवा आई-मुलगा या जोड्यांतही हा निर्देशांक ५०% असतो. दोन सख्खी भावंडं घेतली तर त्यांचाही निर्देशांक ५०% असतो. काका-मामा- मावशी-आत्या आणि त्यांच्या पुतण्या-भाच्यांमध्ये हा निर्देशांक २५% असतो. तर चुलत भावंडांमध्ये तो १२.५% असतो. ही आकडेवारी आपल्याला प्रत्यक्षपणे माहीत नसली तरी अनेक बाबतीत आपली वागणूक खरोखरच साधारणपणे या प्रमाणात असते. आपल्या भावंडांसाठी जितका त्याग करतो त्याच्या सरासरी एक चतुर्थांश त्याग आपण आपल्या चुलत भावंडासाठी करू, असं भावंडनिवडीतून आपल्याला समजतं. ही आकडेवारी आपण स्वतः मोजू शकत नसलो तरी साधारणपणे त्यात तथ्य आहे हे जाणवतं. सर्वसाधारणपणे जवळच्या नातेवाइकांशी आपले जितके संबंध, लागेबांधे असतात त्यांपेक्षा कमी लागेबांधे दूरच्या नातेवाइकांशी असतात हेही दिसतं. भावकी निवडीच्या सिद्धांतामुळे त्याचा जनुकीय पाया कळून येतो.\nअशा प्रकारे जनुकीय नातेनिर्देशांकाचा वापर इतरही ठिकाणी केला गेलेला दिसतो. उदाहरणार्थ कोणी कोणाशी लैंगिक संबंध ठेवावेत याबाबतच्या कल्पना. आपल्याला ज्ञात असलेल्या जवळपास सर्व समाजांत जुन्या काळपासून आई, वडील व सख्खी भावंडं यांच्याशी लैंगिक संबंध ठेवणं हे निषिद्ध मानलं गेललं आहे. अनेक धर्मांमध्ये हे करण्यासाठी कठोर शिक्षाही आहेत. म्हणजे नातेनिर्देशांक जर ५०% असेल तर लैंगिक संबंध ठेवू नयेत हा मानवी समाजांच्या नीतीमत्तेचा भाग झालेला आहे. जसजसा हा निर्देशांक कमी होत जातो तसतशी ही बंधनं ढिली होत जाताना दिसतात. उदाहरणार्थ, काही समाजांत मामा-भाचीचं लग्न करायला संमती असते किंवा तशी पद्धतही असते. कारण मामाशी असलेला निर्देशांक २५% आहे. काही समाजांत चुलत भावंडांशी लग्न चालू शकतं. पण त्यापलिकडे गेलं - म्हणजे निर्देशांक १०% च्या खाली गेला की हे निषेध गळून पडताना दिसतात.\nयामागचं जनुकीय कारण काय तर अगदी जवळच्या नातेवाइकांत लग्न केल्याने दोषजनक, रिसेसिव्ह जीन्स एकत्र येण्याची शक्यता वाढते. रिसेसिव्ह जनुकं अशी असतात की जर ती आई आणि वडिलांकडून दोघांकडूनही आली तर संततीत दोष निर्माण होतो. आता एखाद्या व्यक्तीत असं दोषजनक जनुक असेल तर जितका जनुकीय निर्देशांक अधिक तितकी जास्त शक्यता जोडीदारांतही तेच दोषजनक जनुक असण्याची असते. म्हणजे त्यातून निर्माण होणारी संतती दोषपूर्ण असण्याची शक्यताही जास्त. त्यामुळे अशा जोड्या टाळण्याची ऊर्मीही जनुकीय आहे. संशोधनांती हे सिद्ध झालेलं आहे की एकाच घरात वाढलेल्या पण कुठचंच नातं नसलेल्या स्त्री-पुरुषांना एकमेकांविषयी लैंगिक आकर्षण कमी वाटतं. याला 'वेस्टरमार्क इफेक्ट' म्हणतात. कोंबडीच्या पिलाला जशी जन्माच्या वेळी आसपास हलणारी वस्तू आई वाटते, तशीच आपल्या अत्यंत जवळ आपल्याबरोबर वाढणारा मुलगा किंवा मुलगी हे आपल्याला भाऊ किंवा बहीण वाटतात. हे भाऊ-बहीणपण आणि त्यातून उद्भवणारं लैंगिक अनाकर्षण हे निश्चितच जनुकीय आहे.\nथोडक्यात हिरवी दाढी हा विशिष्ट शारीरिक गुणधर्म नाही. तर 'आपल्यासारखेपणा' किंवा 'आपल्याजवळचेपणा' या प्राण्यांच्या वाढीच्या काळातल्या जाणीवांतून हा गुणधर्म जोखला जातो. जे जन्मापासून आपल्या जवळ असतील ते आपले भाऊ-बहीण-आई-वडील. जे तितके जवळ नसतील, तरीही सतत आसपास असतील ते आपले काका-मामा-आत्या-मावश्या-लांबचे नातेवाईक. आपलं कुटुंब आणि आपला कबिला. ती आपली टोळी. पुरातन काळापासून मानवाच्या शंभर-दोनशे लोकांच्या टोळ्या या विस्तृत कुटुंबांसारख्याच होत्या. कारण कितीही टाळलं तरी त्याच त्याच जनुकांचा पुन्हा पुन्हा सहयोग होऊन प्रत्येकच जण एकमेकांशी काही ना काही नात्याने जोडलेला असे. त्यांच्यात कदाचित चुलतभावंडापेक्षा किंचित कमी अशा जनुकीय निर्देशांकाने नातं असे. त्यामुळे स्वतःला जपण्यापेक्षा टोळीला जपणारे गुणधर्म देणाऱ्या जनुकांची वाढ झाली. आणि त्याचे परिणाम आपल्याला जागोजागी दिसतात.\nख्रिश्चन धर्मातल्या दहा धर्माज्ञांमधली एक आहे ती - 'डोंट कव्हेट दाय नेबर्स वाइफ अँड हिज अदर प्रॉपर्टी'. तुमच्या शेजाऱ्याच्या मालकीची गोष्ट (ज्यात त्याची बायकोही आलीच) असेल तर तिचा हव्यास धरू नका. गमतीची गोष्ट अशी आहे, की हे फक्त तुमच्या शेजाऱ्याबद्दल सांगितलेलं आहे. म्हणजे गावात, तुमच्या आसपास राहाणाऱ्यांसाठीच ते लागू आहे. टोळीने राहाणाऱ्या मनुष्यांत जी नैतिकता होती तिचंच हे विस्तृत स्वरूप आहे. आपल्या लोकांबरोबर चांगलं वागा, असा हा संदेश आहे. आपण, एकत्र राहाणारे हे कुठल्यातरी पातळीवर एक आहोत, आणि एकत्र सलोख्याने वागावं. पण बाहेरच्यांना काय प्रकारे वागणूक द्यावी याबद्दल अर्थातच अवाक्षरही नाही. कारण कायमच, प्रत्येक गट 'आपण' आणि 'इतर' या दृष्टिकोनातून जगाकडे बघत आलेला आहे. या 'इतर'पणापोटीच अमेरिकेत काळ्यांना गुलाम करणं गोऱ्यांना शक्य झालं. आणि हिटलरला आख्खा जर्मन समाज ज्यूंच्या विरोधात उभा करता आला. र्वांडामधल्या तुत्सी आणि हुतू यांच्यातलं वैरही याच भावनेतून निर्माण होतं.\nया 'आपण व इतर' भावनेची जोपासना करण्यासाठी अनेक धर्मांनी, समजांनी 'हिरव्या दाढीचा दृष्टांत' पुढच्या टोकाला नेलेला आहे. शीख लोकांनी फेटा, दाढी वापरून आपली ओळख वेगळी केलेली आहे. प्रत्येक व्यक्तीला दुसरा शीख ओळखू येतो, तसाच प्रत्येक शिखाला दुसरा शीख ओळखू येतो. ब्राह्मणांनी आपली शेंडी ठेवण्याची परंपराही याच जातकुळीतली.\nआपल्यांवर प्रेम करण्याची भावना आणि इतरांचा दुस्वास करण्याची भावना, दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एका बाजूला आईचं मुलासाठी खस्ता खाणं, एकमेकांसाठी जिवावर उदार होणं या मानवी स्वभावाच्या उच्च बाजू दिसतात. याउलट दुसऱ्या बाजूला अस्मितांचा अभिमान बाळगून दुसऱ्या जमातीचा खातमा करण्याची प्रवृत्तीही दिसते. नात्यांचे हे विरुद्ध पैलू आपल्या समाजजीवनाचा अविभाज्य भाग आहेत. या दोन्हींचा पाया आपल्या जनुकांत आहे.\nअन्न मिळवण्याच्या प्रक्रियेत बाधा येणार नाही असं वाटतय तोपर्यंतच नातीगोति टिकतात. सजिवांच्या निरनिराळ्या प्रवृत्ती आहेत त्यांत क्रमवारी आहे आणि नाती टिकवणे शेवटी असावं.\nआमच्याकडे जी मांजर आहे ती\nआमच्याकडे जी मांजर आहे ती तिच्या पिलांना विशिष्ट वयापर्यंत अगदी जपते. आपल्यातले खाणे त्यांना देणे वगैरे. पण नंतर मात्र तिला आणि पिलांना कॉमन खाणे खातले असेल तर पिलांना हुसकावून लावते आणि स्वतः खाते.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nसजिवांच्या निरनिराळ्या प्रवृत्ती आहेत त्यांत क्रमवारी आहे आणि नाती टिकवणे शेवटी असावं.\nहे इतकं सोपं नसतं. प्रत्येक प्रवृत्तीबाबत प्रत्येकच व्यक्ती एका नॉर्मल डिस्ट्रिब्यूशनवर कुठेतरी असते. आपल्या पोटचं अन्न तोडून आपल्या मुलांना खायला देणाऱ्या आया असतात. तसंच लोक, आपले नातेवाईक मेले तरी चालतील, मला भरपूर सगळं हवं म्हणणारेही असतात. पुरात वाहाणाऱ्या कोणासाठीतरी नदीत उडी मारणारेही असतात. एकूणात, परोपकारभावना आणि स्वार्थ यांचं प्रमाण प्रत्येकात वेगवेगळं असतं. अनेक वेळा स्वार्थी असण्याचा तात्पुरता फायदा असतो आणि लॉंग टर्ममध्ये तोटा होतो. तसंच, परोपकार करण्यात, नाती जपण्यात तात्पुरता तोटा असतो, तर लॉंग टर्म फायदा. हीही गणितं नसतात, आणि नेहेमीच तशी उत्तरं येत नाहीत.\nलेख छान आहे. पण\nलेख छान आहे. पण घासुगुर्जींच्या इतर उत्क्रांतीवाल्या लेखांइतका भारी वाटला नाही.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nलेख आवडला. काहि प्रश्न आहेत\nकाहि प्रश्न आहेत नंतर विचारेन..\nनाते व उत्क्रांतीची रोचक गुंफण\nस्वतःच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीबद्दल विशेषतः लहान मूल, अत्यंत वात्सल्य आपोआप दाटून येतं हे अनुभवलेले आहे. तब्बल ११ वर्षांनी जेव्हा भारतात गेले होते तेव्हा माझ्या भावाचा मुलगा पाहून काय वाटले ते सांगताच येणार नाही. हे असं वात्सल्य सर्व लहान बालकांबद्दल वाटत तर नाहीच पण परदेशी लहान बालकांबद्दल अजिबातच वाटत नाही.\nमला पूर्वी खरच भीती वाटे आपल्या बाळाबद्दल आपल्याला प्रेम वाटले नाही तर पण बाळ झाल्यावरती हा प्रश्न पार मी विसरुन गेले आणि मुलीच्या प्रेमात सपशेल आपटल्याचे आठवते.\nमला एक प्रश्न जरुर पडतो काही लोकांमध्ये वात्सल्य भावना फार प्रबळ का असते. काहींच्यात तिची कमी का आढळते\nकुत्र्याला रक्ताचा वास येतो.एकाच नात्याच्या रक्ताचा म्हणायचय.उदा० चुलतभावाच्या कुटुंबाने कुत्रा पाळायचं ठरवून शोध सुरु केला ( ते योग्य पेडिग्री,वयाचं पिल्लु वगैरे.)तो येईपर्यंत मुलगा ,नवरा परदेशात गेले. मुलगा जेव्हा आला तेव्हा कुत्र्याने वास घेऊन आनंदाने उड्या मारल्या अंगावर त्याच्या. नवरा आल्यावर भुंकुन हैराण केले.\nमधुरा च्या प्रश्नावरुन काही वर्षांपूर्वी वाचलेल्या एका पुस्तकाची आठवण झाली . \"GOD WANTS YOU DEAD\" हे शीर्षका इतकेच वेधक पुस्तक ऐसी वरील बऱ्याचजणांनी वाचलेले असणार. पण तरीही त्यातील खूप आवडलेली संकल्पना इथे पुन्हा मांडतो. BIOLOGICAL जनुके SELFISH असतात आणि सजीवांना आपल्या तालावर नाचवतात यात आता काही संशय राहिलेला नाही हे खरेच. पण मनुष्य प्राण्याला याहून प्रबळ एक वेगळी प्रेरणा असू शकते.\nआपले विशिष्ट शारीरिक गुणधर्म पसरवण्या इतकेच आपले विचार, श्रद्धा, सत-असत च्या कल्पना अधिक अधिक लोकां मध्ये रुजावी अशी इच्छा मनुष्य प्राण्या मध्ये उत्पन्न होऊ शकते. खास करून ज्यांना स्वतःची ओळख शारीरिक गुणधर्म पेक्षा विचारा वरून व्हावी असे वाटत असेल त्यांना.\nअश्या ओळखीचे वर्णन IDEOLOGICAL जनुके असे करता येईल. माणसाचे अधिकतर गुणधर्म असेच असत असावेत. कधी ते विचारांती घडलेले असतील तर बहुतेकदा निव्वळ संस्कारांनी - BRAIN WASHING नी. रोचक बाब हि की IDEOLOGICAL जनुक प्रसंगी BIOLOGICAL जनुका च्या हिताच्या विरोधातहि काम करेल आणि वरचढ ठरेल.\nएखाद्या ध्येयासाठी प्राण गेले तरी चालतील अश्या भूमिकेत माणसे याच कारणाने जाऊ शकतात. आणि जनुकांमध्ये काहीही साधर्म्य नसणाऱ्या लोकांच्या अतिशय कडव्या संघटनाही उभ्या राहू शकतात.\nयालच मी meme relatedness म्हनतेय. आपले विचार टिकावेत अशी एक उर्मी असते जशी जनुकांची असते . ज्याचे आणि आपले विचार सारखे आहेत तो आपला मित्र होतो त्याच्यासाठी माणूस आपले रिसोर्सेस खर्च करतो . कारण त्यातून ते विचार टिकणार असतात\nEvolution आणि species behaviour हा विषय फारच गूढ आहे. जसं आपल्याला विश्वाबद्दल (Universe) फार कमी माहिती आहे तसंच एकूण species बद्दल पण तशी बरीच गुपितं अजून उलगडलेली नाहीयेत.\narticle छान लिहिलंय. मराठीत टेक्निकल गोष्टी वाचताना त्रास होत होता, पण तुम्ही बऱ्याच concepts चा सेटप सोप्प्या शब्दात मस्त केलात.\nजनुकानी विचार का/कसे बदलतात \n........जनुकंदेखील 'आपली संख्या कशी वाढेल' असा विचार करत नाहीत. जनुकं फक्त असतात, ती आपल्या अप्रत्यक्ष मार्गांतून शरीरं बनवतात, त्यांना विशिष्ट गुणधर्म देतात, आणि शेवटी जे गुणधर्म त्या शरीरापासून संख्येने जास्त, टिकाऊ शरीरं बनवायला मदत करतात ते गुणधर्म देणाऱ्या जनुकांची संख्या आपोआप वाढते..........\nपण त्यानंतरच्याच परिच्छेदात, हिरव्या दाढीचा दृष्टांत सांगताना, तुम्ही म्हंटलंय की;\n.....त्याच जनुकाचा दुसरा परिणाम असा होतो की ते जनुक असलेल्या प्राण्याला हिरव्या दाढीधाऱ्यांना मदत करण्याची प्रेरणा होते......\nपण ही अशी प्रेरणा का होते जनुकानी विचार का/कसे बदलतात जनुकानी विचार का/कसे बदलतात याबद्दल, या लेखाच्या मुळातल्या प्रश्नाबद्दल मात्र अजून काही माहिती नाहीये. What did I miss याबद्दल, या लेखाच्या मुळातल्या प्रश्नाबद्दल मात्र अजून काही माहिती नाहीये. What did I miss की शीर्षकातल्या \"जनुकीय पाया\"चा संदर्भ ही प्रेरणा जनुकीय आहे, कुठल्या अध्यात्मिक शक्तीतून आलेली नाहिये असा आहे\nजनुकांमुळे शारिरीक बदल होतात हेही अगदी molecular levelपर्यंत उमजतं(च) असं नाही. पण निदान प्रोटिन्स वेगळी तयार होतात, प्रोटीन्सची रचना बदलते वगैरे बर्‍याच परिणामांचं आकलन झालेलं आहे. पण \".....रीसेसिव्ह जीन्स टाळण्याची उर्मीही जनुकीय आहे.....\" यातल्या या उर्मीबद्दल, ती कशी होते याबद्दल या लेखात काही कळेल अशी अपेक्षा होती.....आहे\nलिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....\nपण ही अशी प्रेरणा का होते\nपण ही अशी प्रेरणा का होते जनुकानी विचार का/कसे बदलतात \nजनुकं विचार करत नाहीत, त्यांना प्रेरणा नसतात. त्यांना फक्त रासायनिक गुणधर्म असतात ज्यायोगे गर्भवाढीच्या प्रक्रियेत ते फरक करतात. खरंतर 'त्यांच्यामुळे फरक पडतो' असं म्हणायला हवं.\nपण अशी, परस्परपूरक गुणधर्म देणारी जनुकं एकत्र येऊन त्या जनुकसमुच्चयाचं एक जोड-जनुक बनण्याची शक्यता खूप असते. ग्रीन बीअर्ड इफेक्टचं उदाहरण द्यायचं झालं तर काही विषारी फुलपाखरांचं देता येईल.\nकाही फुलपाखरं विषारी असतात. ती खाल्ल्याने भक्षक पक्षी मरतात. पण नुसतं विषारी असल्याचा फायदा त्या फुलपाखराला नाही. किंवा जे जनुक ते विष निर्माण करतं त्याला फायदा नाही. कारण पक्षी मेल्याने त्या जनुकाच्या संख्येत फरक पडत नाही. मात्र त्या फुलपाखराच्या अंगावर काही विशिष्ट बटबटीत ठिपके निर्माण करणारं जनुक या विषारी जनुकाच्या सोबत आलं तर प्रचंड फरक पडतो. पक्षी अशी फुलपाखरं न खायला 'शिकतात'. म्हणजे त्या पक्ष्यांत असा पॅटर्न त्याज्य, किळसवाणा वाटायला लावणाऱ्या जनुकांचा प्रादुर्भाव होतो. आणि मग विषारी-ठिपकेदायक जनुकं ही एकत्रितरीत्या त्या जातीच्या फुलपाखरांत पुढे जातात.\n\".....रीसेसिव्ह जीन्स टाळण्याची उर्मीही जनुकीय आहे.....\" यातल्या या उर्मीबद्दल, ती कशी होते याबद्दल या लेखात काही कळेल अशी अपेक्षा होती.....आहे\nउर्मी ही रीसेसिव्ह जीन टाळण्याची नसते. उर्मी ही 'एकत्र राहाणाऱ्यांत लैंगिक आकर्षण कमी प्रमाणात निर्माण होण्याची' असते. त्याचा परिणाम म्हणून आपल्याला इन्सेस्ट टॅबू दिसतात. सर्वच समाजांत इन्सेस्ट टॅबू इतके समान आहेत की त्यांचा जनुकीय पाया असलाच पाहिजे असं म्हणता येतं.\nचॉम्स्कीच्या सिद्धांतानुसार जगातल्या सर्वच भाषांना लागू होणारं एक सर्वसाधारण व्याकरण आहे. वेगवेगळ्या भाषांची व्याकरणं ही त्याच मूळ व्याकरणाची विविध रूपं आहेत.\nहा सिद्धान्त प्रथमदर्शनी (आणि द्वितीयदर्शनीदेखील) पटण्यासारखा आहे. पण यामध्ये एक अडचण अशी की चॉम्स्कीने पन्नासेक वर्षांपूर्वी हा सिद्धान्त मांडला तेव्हापासून सुरू झालेला ह्या ‘सर्वसाधारण व्याकरणा’चा (universal grammar) चा शोध फारसा यशस्वी झालेला दिसत नाही. मानवी भाषांमधलं वैविद्ध्य इतकं मोठं आहे की त्या सगळ्यांची व्याकरणं एकाच साच्यात बसवणं फार अवघड होऊन बसतं. तशी ती अगदी बसवायचीच झाली तर साचा इतक्या विसविशीत रबराचा करावा लागतो की मग त्यात काहीही बसेल. त्यामुळे असाही एक विचारप्रवाह बळावला आहे की ह्या युनिवर्सल ग्रामरचा शोध सोडून द्यावा, कारण जर ते खरोखरीच अस्तित्वात असतं तर एव्हाना सापडलं असतं. शिवाय ‘युनिवर्सल ग्रामर म्हणजे काय’ यावर खुद्द चॉम्स्कीने त्याची मतं इतक्या वेळा बदललेली आहेत की घोळ फार वाढला आहे. तेव्हा नक्की कशावर विश्वास ठेवावा ते कळत नाही.\n- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)\nचांगली ओळख : नातेतगाऊ उत्क्रांती\nकाही गुंतागुंतीच्या संकल्पनांची चांगली ओळख करून दिलेली आहे.\nनातेतगाऊ उत्क्रांती (किन सिलेक्शन एव्होल्यूशन) हे नि:स्वार्थी स्वभाव उद्भवण्याची यंत्रणा असू शकते.\nअन्य मुद्देही चांगले समजावून सांगितलेले आहेत.\n‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’चं\n‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’चं तत्त्व मांडणाऱ्या उत्क्रांतीच्या सिद्धांताला ‘परोपकार येतो कुठून आणि का’ हा प्रश्न पूर्वी सतावत असे. का कोणी कोणाला मदत करावी जर मी एक प्राणी म्हणून जगणार की मरणार यावर आणि यावरच माझं भवितव्य ठरत असेल तर मी माझा जीव इतरांसाठी धोक्यात का घालावा जर मी एक प्राणी म्हणून जगणार की मरणार यावर आणि यावरच माझं भवितव्य ठरत असेल तर मी माझा जीव इतरांसाठी धोक्यात का घालावा मी जर कोणाला माझ्या अन्नातला काही भाग दिला तर केवळ त्या देण्याच्या क्रियेतून माझा ‘फिटनेस’ कमी होतो. कारण संपूर्ण स्वार्थी जगात मी कोणाला मदत केली तर त्यांच्याकडून (किंवा इतरांकडून) पुढच्यावेळी मला मदत मिळेलच अशी खात्री नाही. स्वार्थी प्रवृत्ती टोकाला नेल्या तर प्रत्येकच प्राणी आपल्यासारख्या इतर प्राण्यांना ठार मारून खाण्याचा प्रयत्न का करत नाही मी जर कोणाला माझ्या अन्नातला काही भाग दिला तर केवळ त्या देण्याच्या क्रियेतून माझा ‘फिटनेस’ कमी होतो. कारण संपूर्ण स्वार्थी जगात मी कोणाला मदत केली तर त्यांच्याकडून (किंवा इतरांकडून) पुढच्यावेळी मला मदत मिळेलच अशी खात्री नाही. स्वार्थी प्रवृत्ती टोकाला नेल्या तर प्रत्येकच प्राणी आपल्यासारख्या इतर प्राण्यांना ठार मारून खाण्याचा प्रयत्न का करत नाही त्यातून त्याला अन्न मिळेल, आणि त्याचं अन्न खाऊ शकणारं एक तोंड कमी होईल. इतका उघड फायदा दिसत असूनही आपल्याला दिसणारे बहुतेक प्राणी असं करताना दिसत नाहीत. हे कसं त्यातून त्याला अन्न मिळेल, आणि त्याचं अन्न खाऊ शकणारं एक तोंड कमी होईल. इतका उघड फायदा दिसत असूनही आपल्याला दिसणारे बहुतेक प्राणी असं करताना दिसत नाहीत. हे कसं ही नीतिमत्तेची मूल्यं बहुतांश प्राण्यांमध्ये नैसर्गिकरीत्या का दिसतात ही नीतिमत्तेची मूल्यं बहुतांश प्राण्यांमध्ये नैसर्गिकरीत्या का दिसतात नीतिमत्ता, परोपकार, ‘एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ’ ही तत्त्वं जनुकीय पातळीवर असतात का नीतिमत्ता, परोपकार, ‘एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ’ ही तत्त्वं जनुकीय पातळीवर असतात का असली तर कुठून येतात असली तर कुठून येतात\nआपल्यांवर प्रेम करण्याची भावना आणि इतरांचा दुस्वास करण्याची भावना, दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एका बाजूला आईचं मुलासाठी खस्ता खाणं, एकमेकांसाठी जिवावर उदार होणं या मानवी स्वभावाच्या उच्च बाजू दिसतात. याउलट दुसऱ्या बाजूला अस्मितांचा अभिमान बाळगून दुसऱ्या जमातीचा खातमा करण्याची प्रवृत्तीही दिसते. नात्यांचे हे विरुद्ध पैलू आपल्या समाजजीवनाचा अविभाज्य भाग आहेत. या दोन्हींचा पाया आपल्या जनुकांत आहे.\n(१) मानवाच्या सर्व कृत्या एकत्र केल्यात व त्यांचे वर्गीकरण केलेत तर त्यातल्या बहुतांश (म्हंजे सर्व नव्हे) कृत्या ह्या Competition and Cooperation या दोन पैकी किमान एकात बसतील.\n(२) उरलेल्या कृत्यांपैकी एक महत्वाची म्हंजे - withdrawal - म्हंजे ना Competition ना Cooperation. उदा. आत्महत्या, मृत्यु. ( दुसरी महत्वाची म्हंजे - subjugation / coercion - जे प्रजातंत्रात कठिण असते.)\n(३) Cooperation हे किमान काही प्रमाणावर परार्थकेंद्री आहे असं मानलं आणि Competition ही स्वार्थ स्वहितकेंद्री आहे असं मानलं तर बहुतांश कृत्या Cooperation च्या बाजूच्या असतील.\n(४) पण स्वार्थ स्वहितकेंद्री वागणूक ही एकतर आजचे स्वार्थ स्वहित जपण्यासाठी असते किंवा उद्याचे Cooperation मिळवण्यासाठी केलेली तरतूद (संपत्ती) असते. तसेच आजचे स्वहित जपण्यासाठी केलेली स्वहितकेंद्री कृति ही उद्याचे स्वहित जपण्यासाठी व उद्याचे Cooperation करण्यासाठीची तयारी असे ही म्हणता येईल.\nम्हंजे व्यक्ती ही जी काही Competition (स्वहितकेंद्री कृति) करते त्यातली बहुतांश (सर्व नव्हे) Cooperation (परार्थकेंद्रीच) साठीच असते असं म्हणता येईल.\nसबब मानवाने मानवाला स्वार्थ व परार्थ ह्याबद्दल कोणतेही लेक्चर देऊ नये. Leave people alone.\nसबब मानवाने मानवाला स्वार्थ व\nसबब मानवाने मानवाला स्वार्थ व परार्थ ह्याबद्दल कोणतेही लेक्चर देऊ नये. Leave people alone.\nही वाक्यं आणि शब्द साधारण\nही वाक्यं आणि शब्द साधारण बरोबर वाटताहेत, पण या सगळ्याचा 'मानवात परोपकार करण्याची ऊर्मी असते. त्या ऊर्मीचा फायदा होवो न होवो, आपल्या आसपासच्यांना मदत करण्याची जवळपास भुकेसारखीच गरज असते. याचा पाया जनुकीय आहे.' या निष्कर्षाशी संबंध काय आणि हे लेक्चर देणं वगैरे कुठून आलं आणि हे लेक्चर देणं वगैरे कुठून आलं माणूस हा एकच प्राणी आहे जो लेक्चरं झोडू शकतो. पण इतर प्राण्यांनाही किन सिलेक्शन थियरी लागू पडते. त्यांच्यातही परोपकार भावना दिसते. हे निरीक्षण आहे. ते डिस्क्रिप्टिव्हवरून प्रिस्क्रिप्टिव्हवर कसं पोचलं\nजनुकीय फायदा आणि व्यक्तिगत फायदा यात गल्लत होते आहे का\nपण या सगळ्याचा 'मानवात\nपण या सगळ्याचा 'मानवात परोपकार करण्याची ऊर्मी असते. त्या ऊर्मीचा फायदा होवो न होवो, आपल्या आसपासच्यांना मदत करण्याची जवळपास भुकेसारखीच गरज असते. याचा पाया जनुकीय आहे.' या निष्कर्षाशी संबंध काय\nजर परोपकारी वृत्तीला जनुकीय पाया असेल तर मानव परोपकारी सुद्धा वागेल आणि जर जनुके स्वहितकारी वागणूकीस प्रेरक असतील तर स्वहितकारी वागेल.\nमाझं म्हणणं हे आहे की आजची स्वहितकारी कृत्ये ही सुद्धा भावी परोपकारी वागणूकीच्या सुप्त उद्देशानेच केलेली असतात.\nव म्हणून आजच्या स्वहितकारी वा परोपकारी या दोन वागण्यातला बॅलन्स मानवाचा मानवाला ठरवू द्यावा. मॅनेज करायचा यत्न करू नये.\nहे माझे मत आहे. मतं ही अनेकदा प्रिस्क्रिप्टिव्ह असतात.\nमाझं म्हणणं हे आहे की आजची\nमाझं म्हणणं हे आहे की आजची स्वहितकारी कृत्ये ही सुद्धा भावी परोपकारी वागणूकीच्या सुप्त उद्देशानेच केलेली असतात.\nतुम्ही कुठच्यातरी वरच्या सिस्टिमॅटिक पातळीबद्दल बोलत आहात असं वाटतं. लेखात दावा असा आहे की असले काही ज्ञात, उघड, उद्देश नसले तरीही माणूस व अनेक प्राणी परोपकारी वागतात. तसं वागणं ही गरज व्हावी इतकी ऊर्मी जनुकांनी निर्माण केलेली आहे. उदाहरण द्यायचं झालं तर - मला भूक लागते म्हणून मी खातो. त्यात 'मी जर खाल्लं तर माझी वाढ होईल आणि त्यातून मला फायदा होईल' वगैरे विचार नसतो. माणूस कदाचित असा विचारही करू शकत असेल. मात्र बहुतांश प्राण्यांना भूक भागवण्याची आंतरिक ऊर्मी असते. माणसालाही असते. तशीच परोपकारी वागण्याची ऊर्मी माणसात असते.\nऊर्मी आहेत, किंवा काही उद्देशाने काही गोष्टी केल्या जातात म्हणून त्या मॅनेज करू नयेत हे कसं काय हिंसा ही ऊर्मी आणि उद्देश या दोन्हींमधून येते. मग हिंसा मॅनेज करू नये का\nऊर्मी आहेत, किंवा काही\nऊर्मी आहेत, किंवा काही उद्देशाने काही गोष्टी केल्या जातात म्हणून त्या मॅनेज करू नयेत हे कसं काय हिंसा ही ऊर्मी आणि उद्देश या दोन्हींमधून येते. मग हिंसा मॅनेज करू नये का\nमॅनेज करू नयेत असं म्हणण्या ऐवजी मॅनेज नाही केल्या तरी फारसं काही बिघडणार नाही असं म्हंटलं तर कसं वाटतं पटणेबल आहे का नसेल पटत तर माझ्यासमोर दोन पर्याय आहेत - (अ) मुद्दा मागे घेणे, (ब) सोडून देणे.\nहिंसा हा मुद्दा वर मी (२) मधे अंतर्भूत केलेला होताच की. फक्त मी शब्द Coercion हा वापरला. तो स्पर्धा वा सहकार्य या दोन क्याटेगरीत फिट्ट बसत नाही असा माझा समज आहे. म्यानेज अवश्य करावी.\nमॅनेज करण्याचा यत्न कोणाचा\nआजच्या स्वहितकारी वा परोपकारी या दोन वागण्यातला बॅलन्स मानवाचा मानवाला ठरवू द्यावा. मॅनेज करायचा यत्न करू नये.\nही मॅनेजरगिरी नक्की कोण करतंय असा प्रश्न पडतो परोपकार, परस्परकल्याण इत्यादी गोष्टी बहुसंख्य माणसांना मान्य असतात. हे माझं म्हणणं नाही, ३७ निरनिराळ्या संस्कृतींचा अभ्यास करून उत्क्रांतीय मानसशास्त्राचा अभ्यास केलेल्या संशोधकांचं म्हणणं आहे.\nअर्थशास्त्रातल्या ठराविक पोथीत ते बसत नसेल तर ती पोथी सध्याच्या माणसांसाठी फार उपयुक्त नाही.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nहे माझं म्हणणं नाही, ३७\nहे माझं म्हणणं नाही, ३७ निरनिराळ्या संस्कृतींचा अभ्यास करून उत्क्रांतीय मानसशास्त्राचा अभ्यास केलेल्या संशोधकांचं म्हणणं आहे. अर्थशास्त्रातल्या ठराविक पोथीत ते बसत नसेल तर ती पोथी सध्याच्या माणसांसाठी फार उपयुक्त नाही.\n(१) गब्बर ची ती पोथी आणि तुमचे ते संशोधन \n(२) ३७ संस्कृत्यांचा अभ्यास करणारे ते संशोधक (व म्हणून ग्राह्य) आणि गब्बर जे म्हणतोय ते अर्थशास्त्रीय आणि फक्त अर्थशास्त्रीयच पोथीतलं \nही मॅनेजरगिरी नक्की कोण करतंय\nही मॅनेजरगिरी नक्की कोण करतंय असा प्रश्न पडतो परोपकार, परस्परकल्याण इत्यादी गोष्टी बहुसंख्य माणसांना मान्य असतात.\nजर परोपकार, परस्परकल्याण इत्यादी गोष्टी बहुसंख्य माणसांना मान्य असतात तर मग त्याच्याबद्दल बलप्रयोगी कायदे करून ते राबवायची गरज काय उदा. pre-existing medical conditions असलेल्या व्यक्तीला ज्यांना हेल्थ इन्श्युरन्स विकायचा नाही त्यांना तो विकण्याची जबरदस्ती का केली जावी उदा. pre-existing medical conditions असलेल्या व्यक्तीला ज्यांना हेल्थ इन्श्युरन्स विकायचा नाही त्यांना तो विकण्याची जबरदस्ती का केली जावी एखाद्या बालकाच्या pre-existing medical conditions ह्या जनुकीय असू शकतात की नाही एखाद्या बालकाच्या pre-existing medical conditions ह्या जनुकीय असू शकतात की नाही असल्यास - त्या बालकाचा हेल्थ इन्श्युरन्स आम्ही करणार नाही असं म्हणणार्‍या इन्श्युरन्स कंपनीला बळजबरीला तोंड द्यावे लागावे का असल्यास - त्या बालकाचा हेल्थ इन्श्युरन्स आम्ही करणार नाही असं म्हणणार्‍या इन्श्युरन्स कंपनीला बळजबरीला तोंड द्यावे लागावे का ( बालकाचे पालक पैसे देणार आहेत हे माहीती आहेच) - पण पैसे देत असूनही आम्ही तुम्हाला आमचे प्रॉडक्ट विकणार नाही असं म्हणणार्‍या कंपनीबद्दल मी बोलतोय.\nव हे कायदेकरणार्‍यालाच व राबवणार्‍यालाच मॅनेजर म्हणता येईल की नाही \n'मानवात परोपकार करण्याची ऊर्मी असते. त्या ऊर्मीचा फायदा होवो न होवो, आपल्या आसपासच्यांना मदत करण्याची जवळपास भुकेसारखीच गरज असते. याचा पाया जनुकीय आहे.\nम्हणुनच तो अर्थ काय बेंबीचा लेख आणि हा लेख काँट्रॅडिक्टरी वाटले. त्या लेखात ज्या भावना दिसल्या त्या या जनुकीय पायाच्या एकदम विरोधात आहेत. हे कसं का ही जनुकीय उर्मी कॉमन नाही.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nखरं तर अर्थ काय बेंबीचा आणि\nखरं तर अर्थ काय बेंबीचा आणि नात्यांचा जनुकीय पाया या लेखांत परस्परविरोधी काही नाही. हा मुद्दा तितका सोपा नाही, त्याला अनेक पदर आहेत. त्यातले काही थोडक्यात मांडतो.\n- पहिला मुद्दा असा की माणसाची सगळीच वागणूक जनुकांनी प्रोग्राम केल्याप्रमाणे होत नाही. त्यामुळे बांधणारी नाती असतात पण लोक त्या नात्यांचा गैरवापर करतानाही दिसतात, हेही होणारच.\n- जनुकीय दृष्टीकोनातून पाहिलं तरीही मी एक व्यक्ती म्हणून मोठा झाल्यावर माझी गुंतवणुक आईबापांमध्ये करण्यात जनुकीय फायदा नाही. कारण ते पुनरुत्पादन करून माझी जनुकं पुढे नेऊ शकत नाहीत. याउलट माझी गुंतवणुक माझ्या मुलांत करणं ही माझ्या जनुकांच्या दृष्टीकोनातून फायद्याची गोष्ट आहे. मात्र मी वयस्क झालो की मलाही हेच लक्षात ठेवायला हवं.\n- ज्या काळी जनुकीय बदल घडले, त्या काळात आईवडील इतके जगत नसत. त्यामुळे जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत पुनरुत्पादन करायचं आणि असलेल्या मुलांचं संगोपन करायचं ही स्ट्रॅटेजी कार्यरत होती. मुलांनी मग त्यांच्या मुलांकडे पाहायचं.\n- आईवडील आणि मूल यांच्यातलं 'भांडण' इतर प्राण्यांतही दिसतं. नुकत्याच जन्मलेल्या पिल्लाला आईवडील पोसत राहातात. पण काही काळापर्यंतच. पिल्लू मोठं झालं की त्याने घरट्याबाहेर पडावं, म्हणजे आईवडिलांना पुढच्या पिल्लाची तयारी करता येते. यासाठी अनेक पक्ष्यांमध्ये त्या मोठ्या पिल्लाला हाकलून लावावं लागतं. सस्तन प्राण्यांत आई पिल्लाला दूध द्यायचं थांबवते. या प्रक्रियेला इंग्लिशमध्ये वीनिंग म्हणतात. या प्रकारच्या संघर्षाला उत्क्रांतीचाच पाया आहे. आईवडील म्हातारे झालेले असताना त्यांनी मुलांवर अवलंबून राहाण्याची अपेक्षा ठेवणं आणि मुलांनी ती नाकारणं हे याच संघर्षाचं उलटं स्वरूप आहे.\n- मानवी समाजात नुसतंच मुलांना नाही, तर इतरांना कोणाला आपलं किती कर्ज आहे, आणि त्यांनी किती परतफेड केली हे मोजण्याची, आठवणी ताज्या ठेवण्याची जास्त अचूक पद्धत आहे. मानवांकडे ते बोलून दाखवण्याचीही पद्धत आहे. त्यामुळे आपल्याला हे संघर्ष जास्त प्रकर्षाने जाणवतात.\nआपलं भावंडांबद्दल प्रेम आणि आई-वडिलांबद्दल प्रेम हे वेगळं आहे असं आता वाटत आहे. बरोबर भावंड जगण्यात माझे ( भावंड जगण्यात माझे () जीन्स पुढं जाण्याचा चान्स आहे पण आई-वडिलांबाबत तसं नाही.\nज्या काळी जनुकीय बदल घडले, त्या काळात आईवडील इतके जगत नसत. त्यामुळे जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत पुनरुत्पादन करायचं आणि असलेल्या मुलांचं संगोपन करायचं ही स्ट्रॅटेजी कार्यरत होती. मुलांनी मग त्यांच्या मुलांकडे पाहायचं.\nहा मुद्दा एकदम पटला. ३०-३५वर्ष आयुर्मान असताना म्हातारे आई-वडील अशी सिचुएशन आधी फार कवचित येत असावी.\nअजून विचार करतो आहे. सविस्तर उत्तराबद्दल पुन्हा धन्यवाद.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nसंगीतकार आर. सी. बोराल (जन्म : १९ ऑक्टोबर १९०३)\nजन्मदिवस : कथाकार दिवाकर कृष्ण (१९०२), आद्य चित्रपट संगीतकार आर.सी. बोराल (१९०३), नोबेलविजेते भौतिकशास्त्रज्ञ एस्. चंद्रशेखर (१९१०), लेखक जॉन ल कारे (१९३१), गीतकार शांताराम नांदगावकर (१९३६), अभिनेत्री व लेखिका प्रिया तेंडुलकर (१९५९), नृत्यदिग्दर्शक शामक दावर (१९६१)\nमृत्युदिवस : लेखक जॉनादन स्विफ्ट (१७४५), अणुशास्त्रज्ञ अर्नेस्ट रदरफोर्ड (१९३७), शिल्पकार कामिय क्लोदेल (१९४३), अभिनेत्री बेबी नाझ (१९९५), लेखिका नाताली सारोत (१९९९)\n१७८१ : अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात इंग्लंडची शरणागती.\n१८१२ : नेपोलियनची मॉस्कोच्या सीमेवरून माघार.\n१८८२ : हंटर कमिशनपुढे महात्मा फुल्यांनी सक्तीच्या मोफत शिक्षणाचा पुरस्कार केला.\n१९३३ : जर्मनीने 'लीग ऑफ नेशन्स'मधून अंग काढून घेतले.\n१९९३ : बेनझीर भुत्तो पाकिस्तानच्या पंतप्रधान म्हणून निवडून आल्या.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/the-10-signs-that-appear-before-everyone-before-death-the-eagle-is-also-mentioned-in-the-past-118092500020_1.html", "date_download": "2018-10-19T16:09:08Z", "digest": "sha1:EIMTW4HKQ56ZW5OMHZQM2KAA6YJOYU2I", "length": 16052, "nlines": 150, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मृत्यूअगोदर प्रत्येकाला दिसतात हे 10 संकेत, गरूड पुरणात देखील आहे उल्लेख | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमृत्यूअगोदर प्रत्येकाला दिसतात हे 10 संकेत, गरूड पुरणात देखील आहे उल्लेख\nज्याने पृथ्वीवर जन्म घेतला आहे त्याची मृत्यू निश्चित आहे. कोणी कितीही शक्तिशाली असला तरी त्याला एक दिवस मरायचे आहे हे निश्चित आहे. आमच्या शास्त्रांमध्ये आणि पुराणात मृत्यू अगोदर काही संकेतांबद्दल सांगण्यात आले आहे. गरूड पुराणानुसार मृत्यू अगोदर प्रत्येक व्यक्तीला काही संकेत मिळू लागतात.\nमृत्यू जवळ आल्याचे हे आहे 10 संकेत\n1- जेव्हा व्यक्तीचा मृत्यू जवळ येऊ लागतो तर त्याची सावली त्याचा साथ सोडून देते. त्याची सावली पाणी आणि तेलात देखील दिसत नाही.\n2- जेव्हा व्यक्ती परलोकात जाणार असतो तर त्याला त्याचे पितर जवळपास दिसण्याचा आभास होऊ लागतो. त्याला कोणी त्याचा सोबत आहे असे वाटू लागत.\n3- मृत्यूच्या काही दिवस आधी व्यक्तीच्या शरीरातून एक वेगळ्या प्रकारचा गंध येऊ लागतो. हा गंध त्याला याच्या आधी कधीही जाणवला नाही.\n4- जेव्हा आरशात आपल्या चेहर्‍याच्या जागेवर कोणा दुसर्‍याचा चेहरा दिसू लागतो तेव्हा समजून घ्यायला पाहिजे की त्याचा मृत्यू जवळ आला\n5- जेव्हा व्यक्तीला चंद्रावर भेग दिसू लागेल तेव्हा ह्या गोष्टीचे संकेत आहे की त्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आला आहे.\n6- जेव्हा एखाद्या व्यक्तीचे शरीर पिवळे आणि हलके होऊ लागतात तेव्हा समजावे की त्याचा मृत्यू जवळ आला आहे.\n7- ज्या व्यक्तीचे कर्म चांगले असतात त्यांना त्यांच्यासमोर एक दिव्य प्रकाश दिसू लागतो आणि व्यक्ती मृत्यूच्या वेळेस देखील भयभीत होत नाही.\n8 - जेव्हा व्यक्तीला चंद्र आणि सूर्याची चमक दिसत नाही तर समजून घ्या की त्याच्या मृत्यू जवळ आला आहे.\n9- जेव्हा व्यक्तीचे नाक, तोंड आणि जीभ जड होऊ लागते तेव्हा समजून घ्या की त्याचा मृत्यू लवकरच होणार आहे.\n10- मृत्यू जवळ आल्यास व्यक्तीच्या डोळ्यांचा प्रकाश जाऊ लागतो, त्याला जवळ बसलेले व्यक्ती देखील दिसत नाही.\nगीरच्या जंगलात ११ दिवसांमध्ये ११ सिंहाचा मृत्यू, संसर्गाची शक्यता\nसेल्फीच्या नादात पैंनगंगेत बुडून दोघांचा मृत्यू तर एकाची प्रकृती गंभीर\nक्रिकेटच्या सामन्यामुळे सानिया मिर्झा अचानकपणे ट्विटरवरून गायब\nदेशात बालमृत्यूची संख्या कमी झाली\nराम कदम यांची पुन्हा एक चूक, अभिनेत्री सोनालीच्या निधनाचं केलं ट्विट\nयावर अधिक वाचा :\nशमीपूजनाची गणेशपुराणात दिलेली कथा\nमालव देशात और्व नावाचा महाज्ञानी व तपोनिष्ठ ऋषी रहात असे. योगसामर्थ्याने त्याला वस्तू ...\nकरा दसरा पूजन आपल्या राशीनुसार\nरामाच्या दरबारात बेसनाचे लाडू चढवा. कर्क: देवी सीता आणि रामाला गोड पान अर्पित करा.\nकोट्यधीश व्हायचे असल्यास दसर्‍याला करा नारळाचे हे 9 उपाय\nहिंदू धर्मात कोणत्याही धार्मिक कार्यात नारळाचे अत्यंत महत्त्व आहे. नारळाला श्रीफळ असेही ...\nदुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री\nदुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी ...\nदक्षिण भारतीय लोकात नवरात्र उत्सवात 'बोम्मला कोलुवू' साजरा करतात. बोम्माला कोलुवू म्हणजे ...\n\"एखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा. साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते. व्यापार-व्यवसायात...Read More\n\"चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. मानसिक स्थिती आनंददायक राहील. वैवाहिक जीवनात...Read More\n\"काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. कार्यात विलंब झाला...Read More\nहातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका. कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक...Read More\n\"शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू...Read More\n\"वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. भावनात्मकतेमुळे नुकसान होण्याची शक्यता...Read More\n\"आजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा. आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. मोठ्यांचा सल्ला घ्या. आरोग्य चांगले राहील. एखाद्या जुन्या मित्राशी...Read More\n\"भावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. पैशासंबंधी स्थिती ठीक राहिल. इच्छित विषयांमध्ये यश मिळेल....Read More\n\"वडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. धर्मविषयक कामामध्ये पैसा खर्च होईल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर...Read More\n\"भावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील. स्त्री पक्षाकडून लाभ...Read More\n\"सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये...Read More\n\"प्रेम व रोमांसच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील. मित्रांचा सहयोग मिळेल. शुभ...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/welcome-chagan-bhujbal-in-nashik/", "date_download": "2018-10-19T15:23:26Z", "digest": "sha1:TWPDLLNLXOV2M7QVMI2MZFFLNDZSQ42C", "length": 6626, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेवटच्या श्वासापर्यंत उपकार विसरणार नाही : भुजबळ(व्हिडिओ) | पुढारी\tTop", "raw_content": "\nअमृतसर (पंजाब) मध्ये रावण दहनाच्या कार्यक्रमावेळी रुळावरील लोकांना रेल्‍वेची धडक\nपंजाब : अमृतसरमधील रेल्‍वे अपघातात ५० हून अधिक दगावल्याची शक्यता\nहोमपेज › Nashik › शेवटच्या श्वासापर्यंत उपकार विसरणार नाही : भुजबळ(व्हिडिओ)\nशेवटच्या श्वासापर्यंत उपकार विसरणार नाही : भुजबळ(व्हिडिओ)\nसिडको (जि. नाशिक) : प्रतिनिधी\nआमच्यावर अन्याय झालेला असताना कारागृहातून सुटण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस, समता परिषद यासह सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महाराष्ट्रातील जनतेने केलेले आंदोलने , मोचॅ काढल्याने आम्ही भुजबळ कुटुंबीय हे उपकार शेवटच्या श्वासापर्यत विसरणार नाही. असे प्रतिपादन राष्‍ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.\nलॅड्रींग प्रकरणात छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांची अडीच वर्षानंतर जामीनावर सुटका झाली. या नंतर काल छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ आज(दि. १४ जून) नाशिक दौऱ्यावर आले त्या वेळी पाथर्डी फाटा येथे फटाकयांची आतषबाजी, ढोल तांशांच्या गजरात त्‍यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. या वेळी भुजबळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.\nया वेळी मनोगत व्यक्त करताना भुजबळ म्हणाले, ‘‘आम्ही कारागृहात असताना आमची सुटका व्हावी यासाठी नाशकात निघालेला लाखोंचा मोर्चा मी विसरणार नाही. आम्ही विकासकामे केली, मध्यतरांच्या काळात अडथळे आले, काही अपूर्ण राहीले, अश्या प्रकारची विकास कामे आगामी काळात पूर्ण करणार आहे. तसेच भविष्यकाळात पुढील वाटचालीसाठी तुमच्या शक्तीचे बल भुजबळ कुटुंबींयाना मिळेल अशी अपेक्षा त्‍यांनी यावेळी व्यक्त केली.\nयावेळी आ. पंकज भुजबळ, बाळासाहेब कर्डक, गजानन शेलार, राजेंद्र महाले, कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती शिवाजी चुंभळे, समता परिषद शहराध्यक्ष संतोष सोनपसारे, अमोल नाईक, सदाशीव नाईक, अमोल महाले, सोमनाथ बोऱ्हाडे, छबु नागरे, मुत्कार शेख, बाळासाहेब गिते, तानाजी गवळी, योगेश दराडे, मुकेश शेवाळे, धोंडीराम आव्हाड, योगेश कमोद, हरिश महाजन सह कार्यकर्ते उपस्थित होते.\nपंजाबमध्ये भीषण रेल्‍वे अपघात; ५० हून अधिक दगावल्याची शक्यता(Video)\nतेलगू टायटन्‍सचा विजयरथ पटना रोखणार\nमोदींच्या आठवणीत चहामुळे नंदुरबार आणि चौधरी\nऋषी कपूर उपचारासाठी न्यू-यॉर्कमध्‍ये, भेटायला गेले जावेद अख्तर\nकवठेएकंदमध्ये शोभेच्या दारूच्या स्फोटात विद्यार्थ्याचा मृत्यू\nरायगड : परतीच्या पावसाने पेण तालुक्याला झोड़पले महामार्ग ठप्प \nनाना पाटेकरांचे सिंटाला उत्तर\nहौसिंग फेडरेशनच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचे कोणालाही फोन नाहीत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/prices-coriader-fell-one-rupee-chakan-137203", "date_download": "2018-10-19T15:44:15Z", "digest": "sha1:P3PA6SEXWKZS47UO6YUFCG5KMBK657HI", "length": 10901, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "prices of coriader fell to one rupee in chakan चाकणला कोथिंबीर मातीमोल | eSakal", "raw_content": "\nरविवार, 12 ऑगस्ट 2018\nचाकण -येथील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कोथिंबिरीची आवक एक लाख जुड्यावर झाली. कोथिंबिरीची आवक मोठी झाल्याने कोथिंबिरीचे भाव अगदी एक रुपयावर खाली आले. भाव गडगडल्याने तसेच मागणी नसल्याने शेतकऱ्यांनी उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने ढीग तसेच जाग्यांवर सोडून दिले.\nत्यामुळे बाजारात कोथिंबिरीचे ढीग पडून राहिलेले दिसत होते. मेथीच्या जुड्यांची आवकही घटली. पंचवीस हजारांवर आवक झाली. मेथीच्या जुडीला घाऊक बाजारात पाच रुपये असा भाव मिळाला. मेथीचे भाव ही घटले असल्याची माहिती अडते संतोष खैरे, ज्ञानेश्वर खरपासे यांनी दिली.\nचाकण -येथील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कोथिंबिरीची आवक एक लाख जुड्यावर झाली. कोथिंबिरीची आवक मोठी झाल्याने कोथिंबिरीचे भाव अगदी एक रुपयावर खाली आले. भाव गडगडल्याने तसेच मागणी नसल्याने शेतकऱ्यांनी उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने ढीग तसेच जाग्यांवर सोडून दिले.\nत्यामुळे बाजारात कोथिंबिरीचे ढीग पडून राहिलेले दिसत होते. मेथीच्या जुड्यांची आवकही घटली. पंचवीस हजारांवर आवक झाली. मेथीच्या जुडीला घाऊक बाजारात पाच रुपये असा भाव मिळाला. मेथीचे भाव ही घटले असल्याची माहिती अडते संतोष खैरे, ज्ञानेश्वर खरपासे यांनी दिली.\nजुन्नरमध्ये कांद्याला उच्चांकी भाव\nजुन्नर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात गुरुवारी जुन्या कांद्याला दहा किलोला 281 रुपये असा उच्चांकी भाव मिळाला...\nऔरंगाबाद - दसरा आणि झेंडूची फुले यांचे मोठे महत्त्व. घर-अंगण सजविण्यापासून ते अगदी वाहनांपर्यंत झेंडूचा वापर होतो. त्यामुळे मागणी मोठी असते. ती पूर्ण...\nजळगावात पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार\nजळगाव : शहरातील कोल्हे हिल्स सौखेडा शिवारातील जाणता राजा शाळेजवळच पत्री शेड मध्ये वास्तव्यास असलेल्या बांधकाम मजुरांच्या पाच वर्षीय मुलीला गाढझोपेत...\nसराफा बाजारात झळाळी टिकून\nऔरंगाबाद - दसऱ्याला सोने खरेदी करणे शुभ मानले जात असल्याने लहान-मोठ्या गुंतवणूकदारांसह मध्यमवर्गीयांनी गुरुवारी (ता.१८) मोठ्या प्रमाणात सराफा बाजारात...\nयेवल्यात दोन ते अडीच लाख क्विंटल कांदा शिल्लक\nयेवला - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज उन्हाळ कांद्याला सर्वोच्च असा दोन हजार ७०० रुपये भाव मिळाला. भावातील वाढीमुळे आवकेतही वाढ होऊन रोज दहा ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://kumarnirman.blogspot.com/2016/03/blog-post_22.html", "date_download": "2018-10-19T16:33:19Z", "digest": "sha1:AYHLW42UT2GP5JAJQZL4EJZ3A5RG77RV", "length": 11601, "nlines": 197, "source_domain": "kumarnirman.blogspot.com", "title": "कुमार निर्माण: कुमार गीत", "raw_content": "\nमा. डॉ.अभय बंग व मा. विवेक सावंत यांच्या प्रेरणेतून कुमार निर्माण हा शैक्षणिक कार्यक्रम सुरु झाला. “प्रत्यक्ष कृतींमधून शालेय मुला-मुलींमध्ये वैश्विक मानवी मुल्ये व सामाजिक बुद्धिमत्ता रुजवणे, व त्यांचा विकास करून उत्तम माणूस घडवणे हे कुमार निर्माण चे मुख्य उद्धिष्ट आहे.” सदर ब्लॉगचे उद्दिष्ट कुमार निर्माणचे द्वैमासिक भरारी प्रकाशित करणे आहे.\nगांव छोडब नहीं.. जंगल छोडब नहीं..\nमाय माटी छोडब नहीं.. लडाई छोडब नहीं\nबांध बनाये, गांव डूबोये, कारखाना बनाये,\nजंगल काटें, खदान फोड़े, सेंचुरी बनाये\nजल जंगल जमीन छोड़ी हमिन कहाँ कहाँ जायें\nविकास के भगवान् बता हम, कैसें जान बचाएं\nहां भाई कैसें जान बचाएं\nजमुना सुखी, नर्मदा सुखी, सुखी सुवर्णरेखा,\nगंगा बनी गंदी नाली, कृष्णा काली रेखा\nतुम पियोगे पेप्सी कोला बिस्लरी का पानी\nहम कैसे अपना प्यास बुझाये पीकर कचरा पानी\nहां भाई पीकर कचरा पानी\nपुरखे थे क्या मुरख जो ये जंगल को बचाएं\nधरती राखी हरी भरी, नदी मधु बहाए\nतेरी हवस में जल गयी धरती, लुट गयी हरियाली\nमछली मर गयी, पंछी उड़ गए जाने किस दिशाएं\nहां भाई जाने किस दिशाएं \nमंत्री बने कंपनी के दलाल हम से जमीन छिनी\nउनको बचाने लेकर आये साथमे पलटनी\nअफसर बने है राजा ठीकेदार बने धनि\nगाँव हमारे बन गयी है इनकी कलोनी\nहां भाई इनकी कलोनी\nबिरसा पुकारे एकजुट होवो छोडो ये ख़ामोशी\nमछावारे आवो, दलित आवो, आवो आदिवासी\nखेत खलिहान से जागो नगाड़ा बजाओ\nलड़ाई छोड़ी चारा नहीं सुनो देशवासी\nहां भाई सुनो देशवासी\nहे कुमार गीत बघण्यासाठी खालील विडीयो बघा\nपुरवणी क्र. १ - क्षेत्रभेट\nक्षेत्र भेट म्हणजे काय क्षेत्रभेट म्हणलं कि आपल्या परिसरातील विविध जागा जसे कि दवाखाना, पोलीस स्टेशन, न्यायालय, शेत, जंगल, एखादी संस...\nऔपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण\nशिक्षण म्हणजे माहित नसलेलं माहित होणं (ज्ञान), व्यवहारात गरज पडेल तेव्हा माहित झालेल्याचा योग्य वापर करता येणं (उपयोजन) व योग्य वापर करण्य...\nमंदिरात वसतोस... मंदिरात वसतोस का मशिदीत राहतोस अल्ला तुझे नाव खरे का राम कधी असतोस मंदिरात वसतोस... सूर्य उगवे पूर्वेला मी...\n तशी ही गोष्ट माझ्या लहानपणीची आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नावाच्या छोट्या गावात मी वाढल...\nकुमार निर्माण निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळा वृतांत कुमार निर्माण अंतर्गत चौथ्या सत्राची सुरुवात ‘निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळेने’ दि. १० ड...\nराहो सुखाने हा मानव इथे\nराहो सुखाने हा मानव इथे या भूवरी भूवरी या इथे II धृ II लाला ललाला ललाला लालाला लाला ललाला लालाला लाला लला लला लला कल्या...\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका कुत्र्याची ...\nकुमार निर्माण – थोडक्यात उद्दिष्ट शालेय वयोगटातील मुलांसाठी एक अशी आनंददायी शैक्षणिक प्रक्रिया उभी करणे ज्यातून भविष्यात त्यांच्यामध...\nरोज चांगली बुद्धी दे.. रोज चांगली बुद्धी दे सांगतो आपण ज्याला सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला II धृ II दूर दूर पलीकडे ढगा...\nगटातील ‘गप्पा-गोष्टी-चर्चा’ – संवाद गट\nमित्रांनो , आता तुम्ही आता म्हणाल , “ गप्पा तर आम्ही नेहमीच मारतो. मग त्या गप्पांत आणि गटात मारलेल्या गप्पांत फरक तो काय \nजगातील सर्वात लहान मुख्याध्यापकाची गोष्ट\nअनुभव एका निमंत्रकाचा - स्मशानभूमीला भेट\nगोष्ट - कुत्र्याचे पिल्लू\nजगातील सर्वात लहान मुख्याध्यापकाची गोष्ट\nअनुभव एका निमंत्रकाचा - स्मशानभूमीला भेट\nगोष्ट - कुत्र्याचे पिल्लू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/spiritual-and-scientific-benefits-of-camphor-118091800011_1.html", "date_download": "2018-10-19T15:13:33Z", "digest": "sha1:QYN4N7NOFNAA5B4EN6PGZDTW7MGEH3PT", "length": 13805, "nlines": 165, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आरतीत कापूर का लावतात? जाणून घ्या वैज्ञानिक कारण | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 18 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआरतीत कापूर का लावतात जाणून घ्या वैज्ञानिक कारण\nशास्त्रानुसार कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. ज्या घरात नियमितपणे कापूर जाळला जातो, तेथे पितृदोष किंवा इतर प्रकारच्या दोषाचा प्रभाव राहत नाही.\nकापूर लावल्याने वातावरण पवित्र आणि सुगंधित होते.\nज्या प्रकारे कापूर पूर्णपणे जळून जातं त्याप्रमाणे सर्व अशुद्धी आणि अहंकार सोडून स्वत:ला देवाच्या शरणी समर्पित करावे.\nकापराच्या प्रभावाने घरातील वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याच्या सुगंधाने आपल्या विचारातही सकारात्मकता येते.\nकापराच्या धुराला स्पर्श करून मस्तक आणि डोळ्यांना लावणे म्हणजे देवाला प्रार्थना करणे की आमच्या विचार शुद्ध असावे.\nकापराच्या सुगंधाने जिवाणू, विषाणू, लहान कीटक नष्ट होतात.\nकापराच्या सुगंधाने साप आणि जमिनीवर रांगणारे जीव दूर राहतात.\nकापरामुळे वातावरण शुद्ध राहतं व आजार दूर राहतात.\nपांढरं कापूर एक उत्तम अँटी ऑक्सिडेंटचं काम करतं.\nआरतीत कापूर का लावतात\nआरतीत कापूर का लावतात, जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक कारण\nस्त्रिया का नाही फोडत नारळ\nका करतात ऋषिपंचमी व्रत\nका दाखवतात मोदकाचा नैवेद्य\nयावर अधिक वाचा :\nशमीपूजनाची गणेशपुराणात दिलेली कथा\nमालव देशात और्व नावाचा महाज्ञानी व तपोनिष्ठ ऋषी रहात असे. योगसामर्थ्याने त्याला वस्तू ...\nकरा दसरा पूजन आपल्या राशीनुसार\nरामाच्या दरबारात बेसनाचे लाडू चढवा. कर्क: देवी सीता आणि रामाला गोड पान अर्पित करा.\nकोट्यधीश व्हायचे असल्यास दसर्‍याला करा नारळाचे हे 9 उपाय\nहिंदू धर्मात कोणत्याही धार्मिक कार्यात नारळाचे अत्यंत महत्त्व आहे. नारळाला श्रीफळ असेही ...\nदुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री\nदुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी ...\nदक्षिण भारतीय लोकात नवरात्र उत्सवात 'बोम्मला कोलुवू' साजरा करतात. बोम्माला कोलुवू म्हणजे ...\n\"आजचा दिवस आपल्या माहितीत परिवर्तन आणू शकतो. अकस्मात आलेल्या परिवर्तनांमुळे आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळेल. प्रवास व बौद्धिक कामे संभवतात....Read More\n\"काही वेळ समस्या निवारणासाठी आणि आत्मविश्वासाच्या वाढीसाठी काढा. सामूहीक उपक्रम आणि प्रवास आपल्यासाठी श्रेयस्कर ठरतील. इतरांनी आपल्या विचारांपासून प्रभावित व्हावे...Read More\nआजचा दिवस आर्थिक कार्यांसाठी चांगला आहे पण काही देवाण-घेवाण करू नका. अनिर्णित राहीलेली प्रकरणे नवे प्रश्न उभे करतील. आपल्या...Read More\n\"आज रात्री आपणास प्रेमात अत्यंत सुख मिळेल. आज आपण एखाद्या अधिकार्‍यामुळे असंतुष्ट राहाल. सहकाऱ्यांशी होणारे वैचारिक मतभेद टाळा. आज आपणास...Read More\n\"आपल्या कार्यक्षेत्रातील किंवा आपल्या व्यापारातील इतर लोकांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आपला स्वभावात नम्रता आणण्याचा प्रयत्न करा कटू शब्दांचा उपयोग...Read More\n\"आज आपणास आपल्या विचारांबरोबर एकटे राहून आपले दैनंदिन कार्यक्रम थांबविणे आवश्यक आहे. काही लोकांचे चातुर्य आपल्या मनातील शांतता भंग करेल....Read More\nएखाद्या मित्राशी झालेली भेट दिलासा देईल. कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. कार्य करताना व वाहन चालवताना सावधान राहा. आर्थिक...Read More\n\"आज वादांमुळे आपणास निष्कारण ताण असल्याचा अनुभव येईल. कौटुंबिक पाठिंबा देखील मिळणार नाही. वाहने अधिक काळजीपूर्वक चालवा. मित्रांचे सहकार्य मिळाल्याने...Read More\n\"आर्थिक विषयांमध्ये आपले प्रयत्न आपणास यश मिळण्याचे कारण ठरतील. आपणास वरिष्ठ अधिकार्‍यांकडून समर्थन मिळेल. कला क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे....Read More\nआज आपणास कठोर श्रम करावे लागेल. काही निष्कारण चिंतांमुळे आपली व्यग्रता वाढेल. आपला जोडीदार आपणास भावनात्मक पाठबळ देईल. एखाद्या महत्त्वाच्या...Read More\n\"आजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा चांगला नसेल. मित्रांमध्ये होणारे वाद आपल्या संबंधासाठी वाईट ठरतील. मानसिक स्थिती आल्हाददायक राहील व वरिष्ठांबरोबर संपर्कात...Read More\n\"आरोग्याची काळजी घ्या. व्यस्त राहाल. कौटुंबिक विषयांमध्ये पैसा खर्च होईल. इतर लोकांना आपल्या स्वतःच्या आवश्यकता व इच्छा सांगण्यासाठी ही...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/supriya-sule-118101200002_1.html", "date_download": "2018-10-19T15:33:18Z", "digest": "sha1:W2PORBMR7B3JC2DUG4E7Z47VVLVPFAZ5", "length": 12528, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "५० तालुक्यांमध्ये पाऊस झाला नाही तरी मुख्यमंत्री म्हणतात दुष्काळ नाही - सुप्रिया सुळे | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n५० तालुक्यांमध्ये पाऊस झाला नाही तरी मुख्यमंत्री म्हणतात दुष्काळ नाही - सुप्रिया सुळे\nराज्यातील ५० तालुक्यांमध्ये पाऊसच झाला नाही तरीही सरकार दुष्काळ जाहीर करण्यासाठी तयार नाही. अनेक भागात पाण्याची भीषण टंचाई आहे मात्र मुख्यमंत्री म्हणतात राज्यात दुष्काळ नाही. सरकार इतके असंवेदनशील आहे की यांना जनतेची काहीच चिंता जाणवत नाही अशी नाराजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे\nयांनी व्यक्त केली. आसोदा येथील आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.\nसुप्रिया सुळे यांनी पुढे एकंदरीतच सरकारच्या चुकीच्या धोरणांचा खरपूस समाचार घेतला. सरकार पेट्रोल डिझेलच्या भाववाढीबाबत अतिशय असंवेदनशीलपणा दाखवत आहे. रुपया मोठ्या प्रमाणावर घसरला आहे अशी चिंता त्यांनी यावेळी व्यक्त केली. शेतकरी, डॉक्टर्स, वकील असे सगळेच घटक या सरकारच्या कार्यकाळात नाराज आहेत. बहुमताच्या जोरावर बदल घडवून आणण्याचा डाव या सरकारने आखला आहे. हे चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. यातून राज्याचे व देशाचे नुकसान होत आहे असेही त्या म्हणाल्या.\nनवीन चेहरे मंत्री होणार जुन्यांना बाहेरचा रस्ता भाजपात बदल\nभाजपा अपयशी आहे, दुष्काळ जाहीर करा - सुप्रिया सुळे\nपाकिस्तान दिवाळखोरीत त्यांचा रुपया कमालीचा घसरला\n#MeToo मोहीम हि खरी असावी तिचा चुकीचा उपयोग नसावा - शिवसेना\nपंतप्रधान मोदी यांची काँग्रेसवर टीका : महाआघाडी अयशस्वी कल्पना\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nभारताच्या भविष्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी ...\nमतदान करण्याचा अधिकार एक निरोगी, कार्यक्षम लोकशाहीचा पाया आहे. तुमचं मत तुमची आवाज आहे. ...\nमित्राच्या आत्महत्येचा बदला म्हणून केला अपूर्वाचा खून\nकर्नाटकात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या अपूर्वा यादव या तरुणीच्या हत्येचे गूढ उकलण्यात ...\nरिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा\nपेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...\nवेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...\nबीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर\nBSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...\nरिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा\nपेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...\nवेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...\nबीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर\nBSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...\nगुगलवर 'मी टू' चळवळीचा सर्वाधिक शोध\n'मी टू' चळवळीनंतर गुगलने भारताचा नकाशा जारी केलाय. भारतात या मी टू मोहिमेबाबत सर्वाधिक ...\nम्हणे, 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास झाले\nमुंबई विद्यापीठाने तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं अशी धक्कादायक आकडेवारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://ayushdarpanmarathiblog.wordpress.com/2017/07/27/%E2%80%8B%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%A8-2/", "date_download": "2018-10-19T15:10:01Z", "digest": "sha1:YU5YY5QHLASEXBQIRZ2HNPBA35OPIDO3", "length": 10048, "nlines": 223, "source_domain": "ayushdarpanmarathiblog.wordpress.com", "title": "​हर्बल गार्डन – AyushDarpanMarathi", "raw_content": "\nहा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org\nउमापुत्राय नम: बिल्वपत्रं समर्पयामि\nशंकराला प्रिय अशी हि वनस्पती त्यांचे पुत्र गजानन ह्यांना देखील पत्री म्हणून वाहिली जाते कारण तिच्यात बरेच औषधी गुणधर्म दडलेले आहेत म्हणूनच हे आपणा सर्वांना नव्याने सांगण्याची गरज नाही.\nबेलाचे झाड हे ८-१० मीटर उंच असते व ह्याच्या बुंध्याचा घेर १-१.२५ मीटर एवढा असतो.हा वृक्ष काटेरी असतो व ह्याची पाने त्रिदल युक्त अर्थातच तीन छोटी पाने मिळून हे पान बनते.फुले हिरवट पांढरी सुगंधी व ४-५ पाकळ्यांची असतात.\nफळ मोठे गोल किंवा अंडाकार धुरकट पिवळे असून पिकल्यावर त्यावर नारंगी झाक दिसते.\nआता आपण ह्याचे गुणधर्म पाहुयात:\nकच्चे फळ हे चवीला तिखट,कडू,तुरट असते व उष्ण गुणाचे हल्के व स्निग्ध असते.\nतर पिकलेले फळ हे चवीलातिखट,कडू,तुरट,\nगोड असते व उष्ण पचायला जड व रूक्ष असते.\nहे शरीरातील वात व कफ दोष कमी करायला मदत करते.\nआता ह्या बेलाच्या वृक्षाचा उपयोग कुठे केला जातो ते थोडक्यात पाहूयात:\nकच्चे फळ हे भुक वाढविणारे,पचनक्रिया सुधारणारे,मल बांधुन ठेवणारे कृमिनाशक आहे म्हणूनच ह्याचा उपयोग जुलाब,आव पडणे,भुक मंदावणे ह्यात केला जातो.\nपिकलेले फळ हे सौम्य रेचन करते म्हणून पोट साफ होत नसल्यास ह्याचा उपयोग होतो.\nबेलफळाची साल हि काढा करून वारंवार उल्टी होत असल्यास उपयुक्त आहे.\nबेलाच्या वृक्षाचे मुळ हे हृदयाला हितकर असल्याने हृदयविकारात उपयोगी आहे.\nबेलाची पाने ही अंगावरील सूज कमी करतात,तसेच ती वेदनाशामक म्हणून उपयोगी आहेत.डायबेटीस मध्ये लघ्वीतून साखर जाणे व वारंवार लघ्वी होणे ह्यात देखील बेलाची पाने उपयुक्त आहेत.\nतर आपण पाहीलेच असेल की बेलाचा वृक्ष किती औषधी गुणांनी युक्त आहे तो आणी म्हणूनच ह्याला गणपती प्रिय पत्रीमध्ये मानाचे स्थान आहे.\n(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )\nPrevious Post ​हर्बल गार्डन\nNext Post आजची आरोग्यटीप\nDR.GOKULSINGH G.MUMB… on झटपट व्हाट्स अँप डॉक्टर\nchetan chauhan on फेसाळत्या बुडबुड्यांचे गोड व्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/book-prize-distribution-ceremony/articleshow/63535553.cms", "date_download": "2018-10-19T16:55:41Z", "digest": "sha1:KHYUOPE2KE6GIETFEP4QFTQYD633XNCW", "length": 10714, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Kolhapur News: book prize distribution ceremony - ग्रंथ पुरस्कार वितरण सोहळा | Maharashtra Times", "raw_content": "\nकेळी खाण्याचे हे आहेत फायदे\nकेळी खाण्याचे हे आहेत फायदे\nग्रंथ पुरस्कार वितरण सोहळा\nग्रंथ पुरस्कारांचे आज वितरण\nम. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर\nसंत गाडगे महाराज अध्यासन व करवीर साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने संत ग्रंथ पुरस्काराची घोषणा करण्यात आली. संत चरित्र, संत कथा, कादंबरी, चरित्र विभाग अशा विविध गटातील पुरस्कार आहेत. शाहू स्मारक भवन येथील कॉन्फरन्स हॉल येथे ३० मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती प्राचार्य रा. तु. भगत यांनी दिली . संत चरित्र पुरस्कार प्रा. किसनराव कुराडे (पुस्तक, रणरागिणी अंबाबाई) व प्रा. डॉ. सुजय पाटील (मारुती महाराज माकनेरकर ) यांना विभागून दिला. संत कथा पुरस्कार गजानन रेळेकर (श्री संत शिरोमणी नामदेव महाराज), डॉ. मनोहर दिवाण (तीन पंथ त्यांचे प्रवर्तक) यांना दिला आहे. कादंबरी विभाग सुधा पाटील (मनी जे दाटलेले), प्रतीक पाटील (ऑफिशियल सिक्रेटस), नवनाथ गोरे (फेसाटी), कथा विभागात अरुणकुमार यादव (हृदयी वसंत फुलला), आ. क. कुरुंदवाडे (माणूस आणि जनावर), कल्लाप्पा जोतीबा पाटील (तलप) यांना पुरस्कार जाहीर झाला. चरित्र विभागात जयश्री दानवे (सांगितिक दीपस्तंभ), अनिल चव्हाण (स्फुल्लिंग) आणि सुनीलकुमार सरनाईक(स्मरणगाथा) यांना पुरस्कार मिळाला आहे.\nमिळवा कोल्हापूर बातम्या(Kolhapur + Western Maharashtra News News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nKolhapur + Western Maharashtra News News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nरावणदहनासाठी जमलेल्या गर्दीला ट्रेनने चिरडले; ५० ठार\nमन्नान वाणीच्या मृत्यूनंतर हाफीज सईद काय म्हणाला\nपंतप्रधान नरेंद्र मोदींकडून रावण पुतळ्याचे दहन\n'या' घरगुती वस्तूंचा लोक करतात चुकीच्या पद्धतीने वापर\nदसऱ्यानिमित्त कर्नाटकात पारंपारिक नृत्यू\nजम्म-काश्मीरः दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nकोल्हापूर विमानसेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करू\nजादा रक्कम उकळणाऱ्या हॉस्पिटल्सवर बडगा\nडॉक्टरांनी मारला तीनशे कोटींवर डल्ला\nसदाभाऊ करणार वारणेत शक्तीप्रदर्शन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1ग्रंथ पुरस्कार वितरण सोहळा...\n2अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी...\n3२ एप्रिलपासून डॉक्टरांचा संप...\n4प्लास्टिक बंदीसाठी महापालिका सरसावली...\n5तिन्ही गुन्ह्यांच्या तपासाची मागणी...\n6यादवनगरात जमावाकडून हल्ला करून दहशत...\n7कसबा बावड्यात एकावर धारधार हत्याराने खुनी हल्ला...\n8जिल्हा बँक - जुन्या नोटांचा ताळेबंदात समावेश करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/nala-sopara-insects-found-in-maggi-packets-bought-from-d-mart/articleshow/63787260.cms", "date_download": "2018-10-19T16:55:50Z", "digest": "sha1:ATQUAUZB27UVY3DVYTQE3NS6IXVS26UA", "length": 10350, "nlines": 142, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "insects found in maggi: nala sopara: insects found in maggi packets bought from d-mart - नालासोपारा: मॅगीमध्ये आढळल्या जिवंत अळ्या | Maharashtra Times", "raw_content": "\nकेळी खाण्याचे हे आहेत फायदे\nकेळी खाण्याचे हे आहेत फायदे\nनालासोपारा: मॅगीमध्ये आढळल्या जिवंत अळ्या\nनालासोपारा: मॅगीमध्ये आढळल्या जिवंत अळ्या\nझटपट भूक भागवण्यासाठी तुम्ही मॅगीचा पर्याय निवडणार असाल तर तसं करताना तुम्हाला बरीच खबरदारी घ्यावी लागणार आहे. नालासोपारा येथे डी-मार्टमधून आणलेल्या मॅगीमध्ये चक्क जिवंत अळ्या सापडल्या असून या प्रकाराने मॅगीच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.\nनालासोपारातील पूनम शहा या गृहिणीला हा धक्कादायक अनुभव आला आहे. पूनम यांनी डी-मार्टमधून मॅगी खरेदी केली होती. घरी मॅगी बनवण्यासाठी बंद पाकीट उघडलं असता त्यात जिवंत अळ्या आणि किडे आढळून आले.\nमॅगीच्या या पाकिटावर ८ महिने पुढची एक्स्पायरी डेट होती. असे असतानाही या पाकिटात अळ्या सापडल्या. त्यातील मॅगी मसाल्याच्या पाकिटालाही बुरशी लागलेली होती. हा प्रकार चव्हाट्यावर यावा म्हणूनच आपण माध्यमांपुढे हा प्रकार ठेवल्याचे पूनम यांनी सांगितले.\nमिळवा ठाणे बातम्या(thane + kokan news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nthane + kokan news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nरावणदहनासाठी जमलेल्या गर्दीला ट्रेनने चिरडले; ५० ठार\nमन्नान वाणीच्या मृत्यूनंतर हाफीज सईद काय म्हणाला\nपंतप्रधान नरेंद्र मोदींकडून रावण पुतळ्याचे दहन\n'या' घरगुती वस्तूंचा लोक करतात चुकीच्या पद्धतीने वापर\nदसऱ्यानिमित्त कर्नाटकात पारंपारिक नृत्यू\nजम्म-काश्मीरः दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nअबू आझमी यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा\nठाण्याच्या रस्त्यांवरून थेट कॅनडात\nNavratri 2018: वाजवा रे वाजवा... रात्री १२ पर्यंत\nचोरी करून रिकाम्या बंगल्यात पाहुणचार\nब्रँडच्या नावाखाली बनावट शर्ट\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1नालासोपारा: मॅगीमध्ये आढळल्या जिवंत अळ्या...\n2ठाण्यात स्फोटक पदार्थांसह दोघांना अटक...\n3महिला अत्याचाराविरोधात काँग्रेस आक्रमक...\n4महामार्गावर लुटणाऱ्या टोळीला अटक...\n5अवैध दगडखाणींची चौकशी व्हावी...\n6टीएमटी थांब्यावर दिशादर्शक खांब...\n7रिक्षात विसरलेले दागिने परत...\n8मुंब्रा बायपासचे काम दोन दिवसांनंतर...\n9पोखरण रस्त्यावर आठ सिग्नल...\n10पाणी साठवण टाक्या पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mr.nyecountdown.com/product/attention-ladies-please-form-a-single-file-line-at-the-dj-booth-for-your-complimentary-kiss/", "date_download": "2018-10-19T16:08:42Z", "digest": "sha1:DQXPSMRUN6POOMDLE7SHEFW7MGLKOZC6", "length": 17334, "nlines": 163, "source_domain": "mr.nyecountdown.com", "title": "लक्ष देणारी महिला, कृपया आपल्या मानार्थ चुंबनासाठी डीजे बूथवर एक फाइल ओळ बनवा! (उत्पादन) - डीजे, व्हीजेएस, नाइटक्लब 2019 साठी एनवाईई काउंटडाउन", "raw_content": "\nलॉग इन करा आणि बक्षीस करा:\nसर्व श्रेणी Uncategorized ऑडिओ काउंटडाउन व्हिडिओ काउंटडाउन 1 पूर्व-ऑर्डर 2019 डीजे ड्रॉप डीजे ड्रॉप (बंडल पाक्स)\nहे कसे कार्य करते\nदूरदर्शन आणि रेडिओ जाहिराती\nऑर्डर ऑनलाइन किंवा कॉलवर क्लिक करा->यूएसए) 1-800-639-9728(हवाना) + 1-513-490-2900 OR चॅट लाईव्ह करा\nसाइन इन करा किंवा एक खाते तयार करा\nहे कसे कार्य करते\nदूरदर्शन आणि रेडिओ जाहिराती\nसर्व श्रेणी Uncategorized ऑडिओ काउंटडाउन व्हिडिओ काउंटडाउन 1 पूर्व-ऑर्डर 2019 डीजे ड्रॉप डीजे ड्रॉप (बंडल पाक्स)\nविशलिस्टमध्ये कोणतेही उत्पादन नाही\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nकेलेल्या SKU: DJ DROP 100 - #32 वर्ग: डीजे ड्रॉप\nलक्ष देणारी महिला, कृपया आपल्या मानार्थ चुंबनासाठी डीजे बूथवर एक फाइल ओळ बनवा\nएकही पुनरावलोकन अद्याप आहेत.\nज्या ग्राहकांनी हे उत्पादन खरेदी केले असेल त्यांनीच केवळ लॉग इन केले असेल तर ते पुनरावलोकने सोडा.\n(बियोनसी मधील नमुना) सर्व एकल स्त्रिया काही आवाज करतात\n(आपल्या टोकावर चालू नमुना) Uhhhhh .. .. त्या प्रकारची क्लब नाही. नाही stripping परवानगी\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nएक्सNUMX पूर्वनिर्मित डीजे ड्रॉप\nपाहू इच्छिता त्यांना त्रेधा 2018 साठी सर्व नवीन 2018 साठी सर्व नवीन एक्सNUMX पूर्वनिर्मित डीजे ड्रॉप PLUS SIX BONUS चा कोणताही शुल्क नाही\nया अद्भुत डीजेसह आपला शो वर्धित करा आणि आपण उर्वरित वर्ष NYE वर देखील वापरू शकता हे आपल्या शोसाठी एक चांगले जोड आहे आणि आपण गर्दीतून बाहेर उभे करू शकता. पुन्हा कधीही शब्दांसाठी नुकसान होणार नाही. 2018 साठी सर्व नवीन हे आपल्या शोसाठी एक चांगले जोड आहे आणि आपण गर्दीतून बाहेर उभे करू शकता. पुन्हा कधीही शब्दांसाठी नुकसान होणार नाही. 2018 साठी सर्व नवीन प्रत्येक वर्षी जगभरात हजारो डीजेद्वारे वापर केला जातो. 100 पूर्वनिर्मित डीजे ड्रॉप्स बनविणार्या एका इतिहासासह हे नवीन वर्षीय ईव्ही EPIC करा. ट्रॅक सूची (खाली ऐका)\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nनाइट क्लबच्या मनोरंजनासाठी नवीन वर्ष आणि नवीन अनुभवाचे स्वागत आहे. धरून ठेवा, तो एक उंचसखल पृष्ठभाग असलेला घोडा आहे. (उत्पादित)\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nआपण अद्याप त्यांची संख्या मिळविलेला नसेल तर काय अंदाज हे होत नाहीये\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nआम्हाला सर्व ... नवीन वर्षाच्या शुभेच्छा (उत्पादित)\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nमादक द्रव्ये आणि सज्जन, अल्कोहोलची शेवटची मागणी\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nआमच्याबरोबर नवीन वर्षांची संध्याकाळ बाहेर येऊन साजरे केल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आता बंद आहोत म्हणून आम्ही आपल्याला व्हाईट कॅसल येथे पाहणार आहोत एकही रन नाही\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nआपला डीजे परत आला आहे. आता आम्ही आमच्या पक्ष प्रगतीपथावर आहोत. (उत्पादित)\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nलेडीज आणि सज्जन, आपण अडथळा न येता पुढील 30 सेकंदांसाठी कोणाच्या गाढवाचे बळ घेऊ शकता. (उत्पादित)\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nमी आपले लक्ष आहे कृपया वास्तविक पार्टी केवळ 15 मिनिटांमध्ये सुरू होते तयार करा\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nएक्सNUMX पूर्वनिर्मित डीजे ड्रॉप\nपाहू इच्छिता त्यांना त्रेधा 2018 साठी सर्व नवीन 2018 साठी सर्व नवीन एक्सNUMX पूर्वनिर्मित डीजे ड्रॉप PLUS SIX BONUS चा कोणताही शुल्क नाही\nया अद्भुत डीजेसह आपला शो वर्धित करा आणि आपण उर्वरित वर्ष NYE वर देखील वापरू शकता हे आपल्या शोसाठी एक चांगले जोड आहे आणि आपण गर्दीतून बाहेर उभे करू शकता. पुन्हा कधीही शब्दांसाठी नुकसान होणार नाही. 2018 साठी सर्व नवीन हे आपल्या शोसाठी एक चांगले जोड आहे आणि आपण गर्दीतून बाहेर उभे करू शकता. पुन्हा कधीही शब्दांसाठी नुकसान होणार नाही. 2018 साठी सर्व नवीन प्रत्येक वर्षी जगभरात हजारो डीजेद्वारे वापर केला जातो. 100 पूर्वनिर्मित डीजे ड्रॉप्स बनविणार्या एका इतिहासासह हे नवीन वर्षीय ईव्ही EPIC करा. ट्रॅक सूची (खाली ऐका)\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nसुट्टीचा खंड व्हॉल 1\n20 आपल्या निर्मितीवर प्रत्येक सुट्टीचा हंगाम वापरण्यासाठी डीजे ड्रॉप ट्रॅकचे पूर्ण उत्पादन केले आहे\nपर्यंत विक्री पर्यंत (डिसेंबर 11, 2017)\nहॉलिडे डीजे ड्रॉप - ट्रॅक लिस्टींग (खाली ऐका)\nहे कसे कार्य करते\nआपले लॉग अपलोड कराo\nकॉपीराइट केलेल्या संगीताशिवाय सर्व उत्पादने आणि सेवा प्रदान केल्या जातात. व्यावसायिक डीजेसाठी आपल्या स्वत: च्या परवानाधारित म्युझिकमध्ये मिश्रित करण्यासाठी आम्ही केवळ सानुकूलित भागाकार आणि टेम्पलेट प्रदान करतो. संगीतसह सर्व सामग्री, परंतु काउंटडाउनसह मर्यादित नाही; या वेबसाइटवर जाहिरात आणि प्रात्यक्षिक हेतूने केवळ आहे.गोपनीयता धोरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Name-of-Jijau-to-Mumbai-University/", "date_download": "2018-10-19T15:23:17Z", "digest": "sha1:ETYUHM36J3ELBADYBCVCNYXB73TK6EK7", "length": 7029, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुंबई विद्यापीठाला जिजाऊंचे नाव! | पुढारी\tTop", "raw_content": "\nअमृतसर (पंजाब) मध्ये रावण दहनाच्या कार्यक्रमावेळी रुळावरील लोकांना रेल्‍वेची धडक\nपंजाब : अमृतसरमधील रेल्‍वे अपघातात ५० हून अधिक दगावल्याची शक्यता\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई विद्यापीठाला जिजाऊंचे नाव\nमुंबई विद्यापीठाला जिजाऊंचे नाव\nउत्तर महाराष्ट्र, पुणे व सोलापूर विद्यापीठाच्या धर्तीवर मुंबई विद्यापीठाचे राजमाता जिजाऊ भोसले मुंबई विद्यापीठ असे नामकरण करण्यात यावे, असा आग्रह शिवसेनेने धरला आहे. याबाबतचा प्रस्ताव पालिका सभागृहाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला जून महिन्यात होणार्‍या पालिका सभागृहात मंजुरी देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.\nहिंदवी स्वराजाची कल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन, पराक्रम, न्यायप्रियता अशा सात्विक गुणांचे बाळकडू राजमाता जिजाऊ यांनी पाजले. या थोर माऊलीचे यथोचित स्मरण होण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे राजमाता जिजाऊ भोसले मुंबई विद्यापीठ असे नामकरण करावे, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी केली आहे. ही मागणी शिवसेनेने उचलून धरली असून याबाबतचा ठराव महापालिका सभागृहात मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले, सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात आले आहे. याच धर्तीवर मुंबई विद्यापीठाचे राजमाता जिजाऊ भोसले नामकरण करण्यात यावे, अशी ठरावाची सूचना नरवणकर यांनी पालिका सभागृहात मांडली आहे.\nजूनमध्ये ही सूचना पालिका सभागृहाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात येणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले. विद्यापीठाच्या नामकरणाचा ठराव पालिका सभागृहात एकमताने मंजूर झाल्यानंतर तो राज्य शासनाच्या अभिप्रायासाठी पाठवण्यात येणार असल्याचे पालिकेच्या चिटणीस विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे विद्यापीठाचे नामकरण करण्याचे सर्वस्वी राज्य सरकारवर अवलंबून राहणार आहे. मात्र राजमाता जिजाऊंच्या नावाला भाजपाकडून विरोध करण्याचा प्रश्नच नसल्याचे भाजपाच्या एका नेत्याने स्पष्ट केले. काँग्रेसनेही या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाचे नामकरण होणार हे निश्‍चित असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.\nपंजाबमध्ये भीषण रेल्‍वे अपघात; ५० हून अधिक दगावल्याची शक्यता(Video)\nतेलगू टायटन्‍सचा विजयरथ पटना रोखणार\nमोदींच्या आठवणीत चहामुळे नंदुरबार आणि चौधरी\nऋषी कपूर उपचारासाठी न्यू-यॉर्कमध्‍ये, भेटायला गेले जावेद अख्तर\nकवठेएकंदमध्ये शोभेच्या दारूच्या स्फोटात विद्यार्थ्याचा मृत्यू\nरायगड : परतीच्या पावसाने पेण तालुक्याला झोड़पले महामार्ग ठप्प \nनाना पाटेकरांचे सिंटाला उत्तर\nहौसिंग फेडरेशनच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचे कोणालाही फोन नाहीत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/taxonomy/term/50", "date_download": "2018-10-19T16:08:15Z", "digest": "sha1:BNTQ7R3JW4HOF5MJLNSBIH3MZD5B3H3M", "length": 20243, "nlines": 187, "source_domain": "aisiakshare.com", "title": " विज्ञान | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nबुद्धीवादाचा एक पंथ होउ नये- कै. मा.श्री. रिसबूड\nसहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही या कै. मा.श्री. रिसबूड यांच्या पुस्तकातील प्रकरण. हे प्रकरण टाकावे कि नाही या कै. मा.श्री. रिसबूड यांच्या पुस्तकातील प्रकरण. हे प्रकरण टाकावे कि नाही याबाबत रिसबूड साशंक होते. अंनिस यावर काय विचार करेल असाही मुद्दा होता. पण मी हे प्रकरण पुस्तकात असावे याबद्दल आग्रही होतो. त्यानुसार त्यांनी हे प्रकरण पुस्तकाच्या शेवटी समाविष्ट केले.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about बुद्धीवादाचा एक पंथ होउ नये- कै. मा.श्री. रिसबूड\nभाषा आणि स्मृती : सैद्धान्तिक व्यूह\nभाषिक स्मृतीचा विचार या लेखात दोन पातळ्यांवर केलेला आहे. मेंदूतील भाषेची साठवण या अर्थाने भाषिक स्मृतीचा उलगडा पहिल्या भागात केला आहे. भाषिक स्मृती सामाजिक पातळीवर समजून घेताना, विशेषतः भाषेच्या संदर्भात, कोणते सैद्धान्तिक पेच आपल्या समोर उभे राहतात याचा विचार दुसऱ्या भागात केलेला आहे.\nRead more about भाषा आणि स्मृती : सैद्धान्तिक व्यूह\nआता परमेश्वराचे काय करायचे- भाग 1\n(1979 या वर्षामधील भौतिकीसाठी दिल्या गेलेल्या नोबल पुरस्काराचा विजेता स्टीव्हन वाइनबर्ग हा माझा अत्यंत आवडता असा लेखक आहे. सैद्धांतिक भौतिकी या विषयामध्ये त्याने केलेले संशोधन हे अत्यंत महत्त्वाचे आहेच, परंतु तो अतिशय उत्तम लेखक आहे. अतिशय गहन विषयसुद्धा सोप्या भाषेत समजावून सांगण्याची त्याची हातोटी विलक्षणच म्हणावी लागेल. विश्वातील मूलकण व त्यांच्यावर कार्य करणारी बले हा त्याचा आवडीचा विषय. या विषयावर लेखन करत असताना तत्वज्ञानातील सिद्धांत दृष्टीआड करून चालणार नाही याची जाणीव असल्याने लेखन करत असताना तो मधून मधून तत्वज्ञानाकडे वळत असतो. त्याचे या विषयांवरील लेख मला विशेष रुचतात.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about आता परमेश्वराचे काय करायचे- भाग 1\nअधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान\nमाणसाने विवेकाचा, शिक्षणाचा, आधुनिकतेचा कितीही टेंभा मिरवला तरी गैरसोईचे सत्य पुढे आले की तो गडबडुन जातो, चवताळतो. हे गैरसोईचे सत्य मी-मी म्हणणार्‍या लोकांना अडचणीत आणते. मग मूळ प्रश्न शिताफीने नाकारून तो प्रश्न उजेडात आणणार्‍याला सुळावर चढविण्याचे उद्योग होतात.\nहे सर्व ठाऊक असून आज एक गैरसोईचे सत्य मला सांगायचे आहे. हे सत्य सांगायचे आणि स्वीकारायचे धाडस फार थोडे लोक करतील.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about अधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान\nऐसा भी होता है\nसर्व टीव्ही चॅनेल्सवर दिवसभर ‘रोपण माणसा’चीच चर्चा होत होती. मुळात त्याचे नाव सुभाष सारेपाटील असे होते. परंतु चॅनेल्सवर तो ‘रोपण माणूस’ म्हणूनच ओळखला जात होता. मुंबईच्या एका नावाजलेल्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनच्या वेळी ‘अल्पशी चूक’ झाल्यामुळे त्याच्या जनुकांमध्ये – विशेषकरून stem cell मध्ये – काही बदल झाले होते. हे जनुकं आता त्याच्या शरीरातील कुठल्याही अवयवातील मृत पेशींना ताबडतोब जिवंत करत होत्या. त्याची प्रत्यक्षरित्या खात्री करून घेणेसुद्धा शक्य झाले होते. त्याचे एखादे बोट कापले तरी 2-3 दिवसात त्या जागी दुसरे बोट तयार होऊन तुटलेल्या बोटाची जागा भरून काढत होती.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nडॉ होमी भाभांच्या निमित्ताने ...\nगेले महिनाभर माझ्या ऑफिसमध्ये विद्यार्थ्याची व त्यांच्या पालकांची ये-जा चालू होती. दरवर्षी 'होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धे'त इयत्ता ६वी व ९ची हजारो मुले भाग घेतात. या वर्षी ६वीकरता 'घनकचरा व्यवस्थापन' तर ९वीकरता 'पर्यावरणस्नेही पर्यटन' हे विषय होते. काही पालक-विद्यार्थी व्यवस्थित विषय समजावून घेऊन 'होमवर्क' करून प्रकल्पावर विचार करून मार्गदर्शनाकरता आले तर बरेच जण अजूनही चाचपडत होते. काहींचे प्रकल्प आम्ही पूर्ण बदलून नवी दृष्टी दिली तर काहींना फक्त थोडक्यात मदत केली, कारण त्यांना स्वतःला हा विषय स्पष्ट झाला होता.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about डॉ होमी भाभांच्या निमित्ताने ...\nगेल्या काही दशकांमध्ये दुर्बिणींच्या तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आकाशगंगेतील सूर्याव्यतिरिक्त इतर अनेक ताऱ्यांभोवती ग्रहांचा शोध लागला आहे. १९९२ मध्ये पहिल्या परग्रहाचा शोध लागल्यानंतर आत्तापर्यंत असे हजारो परग्रह सापडले आहेत. त्याच वेळी २००६ साली प्लूटोला बटुग्रहाचा (ड्वार्फ प्लॅनेट) दर्जा देण्यात आला आणि आपल्या सूर्यमालेने एक ग्रह गमावला. त्यामुळे सध्या आपल्या सूर्यमालेत आठ ग्रह आहेत. पण २०१६ मध्ये अमेरिकेतील कॅलटेक या नामांकित संस्थेतील खगोलशास्त्रज्ञांनी नेपच्यून आणि प्लूटोच्याही पलीकडे सुदूर क्षेत्रात नववा ग्रह असण्याची शक्यता वर्तवली आणि खगोलशास्त्रज्ञांच्या समुदायात खळबळ उडाली.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about नव‌व्याच्या शोध‌क‌ळा\nस‌ंस्थ‌ळाबाब‌त‌ आक‌डेमोड‌ - २\nऐसीव‌र‌च्या एकूण‌ ७ ह‌जार‌ लेखांपैकी कोण‌ आहेत‌ टॉप‌ लेख‌क‌\nहे घ्या. काही नाव‌ं अनपेक्षित‌ अस‌तील‌ त‌र‌ काही अपेक्षित‌. ब‌घा तुम्हीच‌.\n(शुचीमामींचे सग‌ळे आय‌डी ह्यात‌ कुठेकुठे अस‌तील‌, ते एक‌त्र‌ क‌र‌ण‌ं माझ्या अवाक्यात‌ल‌ं काम‌ नाही, सॉरी\nराकु - ह्यांनी तुफान‌ लेख‌न केल‌ंय‌ तेही इव‌ल्याश्या काळात‌. ते अधिक‌ काळ‌ राहिले अस‌ते त‌र‌ .. लोल‌.\nग‌ब्ब‌र‌ सिंगांच‌ं लेखन‌ ब‌हुतेक‌ \"ही बात‌मी स‌म‌ज‌ली का\" मुळे असावा असा सौश‌य‌ आहे.\nमिलिंद‌भौंच्या क‌विता आणि काही एकोळी धागे अस‌ले त‌री नो स‌र‌प्राईज‌.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about स‌ंस्थ‌ळाबाब‌त‌ आक‌डेमोड‌ - २\nमी सुरवातिपासुनच ऐसीचा वाचक आहे. कामनिमित्त बरेच वेळेस वेगवेगळया गोष्टिंच analysis आपण करत असतो. ईथे मी ऐसीच्या बाबतित प्राथमिक स्वरुपाच काही analysis केलेल आहे. तर ते एक-एक पाहुयात.\n१) साप्ताहिक वाहतुक : ऐसीचा आतापार्यंतचा सर्व विदा एकत्रितपणे जर विचारात घेतला तर, दर दिवशी किती लेख लिहिले जातात, आठवडयात त्यात कसा बदल होतो. लोक सुट्टीच्या दिवशी जास्त लिहितात की कामाच्या याचा साधारण अंदाज आपण घेउ शकतो.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about ऐसी शब्द मोजणी\nबुध हा ग्रह या क्षणाला सुर्यावरून जात आहे. त्याचा टिपलेला एक क्षण खाली देत आहे. नीट दिसावा या करता फोटोवर संस्कार करून तीन वेगवेगळे फोटो दाखवत आहे.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about बुधाचे अधिक्रमण\nसंगीतकार आर. सी. बोराल (जन्म : १९ ऑक्टोबर १९०३)\nजन्मदिवस : कथाकार दिवाकर कृष्ण (१९०२), आद्य चित्रपट संगीतकार आर.सी. बोराल (१९०३), नोबेलविजेते भौतिकशास्त्रज्ञ एस्. चंद्रशेखर (१९१०), लेखक जॉन ल कारे (१९३१), गीतकार शांताराम नांदगावकर (१९३६), अभिनेत्री व लेखिका प्रिया तेंडुलकर (१९५९), नृत्यदिग्दर्शक शामक दावर (१९६१)\nमृत्युदिवस : लेखक जॉनादन स्विफ्ट (१७४५), अणुशास्त्रज्ञ अर्नेस्ट रदरफोर्ड (१९३७), शिल्पकार कामिय क्लोदेल (१९४३), अभिनेत्री बेबी नाझ (१९९५), लेखिका नाताली सारोत (१९९९)\n१७८१ : अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात इंग्लंडची शरणागती.\n१८१२ : नेपोलियनची मॉस्कोच्या सीमेवरून माघार.\n१८८२ : हंटर कमिशनपुढे महात्मा फुल्यांनी सक्तीच्या मोफत शिक्षणाचा पुरस्कार केला.\n१९३३ : जर्मनीने 'लीग ऑफ नेशन्स'मधून अंग काढून घेतले.\n१९९३ : बेनझीर भुत्तो पाकिस्तानच्या पंतप्रधान म्हणून निवडून आल्या.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-19T15:51:11Z", "digest": "sha1:VGCKNJVF45C72EY53TDTYVHNHL6ZMZOG", "length": 9750, "nlines": 107, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "बांगलादेशात चेंगराचेंगरीत 10 महिलांचा मृत्यू | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nPro Kabaddi Season 6 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने मोडला अनुप कुमारचा विक्रम\nक्रिकेटमध्ये कोणतीही शैली अचूक नसते; बुमराहचा आकिब जावेदला ‘यॉर्कर’\nपवनच्या झुंजार खेळीमुळे दिल्ली अंतिम फेरीत\nहिंदू उमेदवारांनी मला प्रचारासाठी बोलावणं बंद केलं आहे – गुलाम नबी आझाद\nशबरीमाला मंदिरात इतिहास घडणार दोन महिला पोहोचल्या मंदिर परिसरात\nरामाणींवरील खटल्याची सुनावणी ३१ ला\nनोकरीच्या बहाण्याने तरुणीला देहविक्री व्यवसायात ढकललं, 10 दिवस सामूहिक बलात्कार\nचीन आकाशात सोडणार मानवनिर्मित चंद्र\nपाणी येत नसल्याची तक्रार केल्याने भाजपा नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून कुटुंबास मारहाण\n‘चोर तर चोर पोलिसांवर शिरजोर’, पोलीस अधिकाऱ्यासाठी मनसेचा पुण्यात मोर्चा\nHome breaking-news बांगलादेशात चेंगराचेंगरीत 10 महिलांचा मृत्यू\nबांगलादेशात चेंगराचेंगरीत 10 महिलांचा मृत्यू\nढाका – इफ्तारच्या वस्तू मिळवण्यासाठी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये आणि उष्माघातामुळे बांगलादेशात 10 महिलांचा मृत्यू झाला. बांगलादेशातील चत्तोग्राम गावामध्ये एका मदरशासमोरील मोकळ्या पटांगणामध्ये इफ्तारच्या वस्तूंचे वाटप केले जात होते. या वस्तू मिळवण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. त्यावेळी ही दुर्घटना घडली. छत्तोग्रामच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती माध्यमांना दिली.\nएका स्टील फॅक्‍टरीच्या माध्यमातून इफ्तारसाठी साड्या आणि रोख रकमेचे वाटप केले जात होते. सुमारे 35 हजार नागरिक एकत्र जमले होते. यावेळी झालेल्या प्रचंड चेंगराचेंगरीमध्ये 9 महिला जागीच मरण पावल्या. तर रुग्णालयामध्ये नेत असताना आणखी एका महिलेचा मृत्यू झाला. या महिलांचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. तर 1 किंवा 2 महिला गर्दीत चेंगराचेंगरीमुळे मरण पावल्याचा अंदाज आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी चत्तोग्रामच्या अतिरिक्‍त जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय समिती नियुक्‍त करण्यात आली आहे.\nउत्तर कोरियाचा गेल्या वर्षीचा अणुस्फोट हिरोशिमापेक्षा दहा पट अधिक शक्तिशाली\nमी काय चुकीचे बोललो नवाज शरीफ यांचा विवादाबाबत प्रश्‍न\nPro Kabaddi Season 6 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने मोडला अनुप कुमारचा विक्रम\nक्रिकेटमध्ये कोणतीही शैली अचूक नसते; बुमराहचा आकिब जावेदला ‘यॉर्कर’\nपवनच्या झुंजार खेळीमुळे दिल्ली अंतिम फेरीत\nPro Kabaddi Season 6 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने मोडला अनुप कुमारचा विक्रम\nक्रिकेटमध्ये कोणतीही शैली अचूक नसते; बुमराहचा आकिब जावेदला ‘यॉर्कर’\nपवनच्या झुंजार खेळीमुळे दिल्ली अंतिम फेरीत\nहिंदू उमेदवारांनी मला प्रचारासाठी बोलावणं बंद केलं आहे – गुलाम नबी आझाद\nशबरीमाला मंदिरात इतिहास घडणार दोन महिला पोहोचल्या मंदिर परिसरात\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/lakshamn-dhobale-taking-blessing-from-nitin-gadkari-in-solapur/", "date_download": "2018-10-19T15:56:30Z", "digest": "sha1:FKXFLILFAQNPB7BQDJW3J4ZMSQ7X6CTE", "length": 5566, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लक्ष्मण ढोबळेंनी घेतले गडकरींचे आशीर्वाद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › लक्ष्मण ढोबळेंनी घेतले गडकरींचे आशीर्वाद\nलक्ष्मण ढोबळेंनी घेतले गडकरींचे आशीर्वाद\nगेल्या अनेक दिवसांपासून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आसुसलेले माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी मंगळवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी आल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आशीर्वाद घेतले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कारही केला. ढोबळे गेल्या अनेक दिवसांपासून भाजपच्या संपर्कात आहेत. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे त्यांना प्रवेशापासून दूर रहावे लागत आहे.\nमंगळवारी ढोबळे यांनी गडकरी यांचे आशीर्वाद घेतल्याने आता पुन्हा एकदा ढोबळे भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या साक्षीने ढोबळे भाजपच्या गोटात वावरत असल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता बळावली आहे.\nसोलापूर लोकसभेसाठी ढोबळे शिवसेनेच्या संपर्कात असल्याचेही बोलले जात असताना मंगळवारी त्यांनी फडणवीस यांची भेट घेतली. तर, गडकरी यांचे आशीर्वाद घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.\nमाजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्टी दिली आहे. त्यानंतर एका प्रकरणात न्यायालयात केसही सुरू आहे. त्यामुळे भाजप पक्षात प्रवेश करण्यासाठी आपल्याला तांत्रिक अडचण येत असल्याचे यापूर्वीच ढोबळे यांनी सांगितले होते. या अगोदरही ढोबळे फडणवीस यांना भेटले आहेत. शिवाय याच कारणासाठी ढोबळे यांनी दोनही देशमुख मंत्र्यांची भेटही घेतली आहे. ढोबळे यांना आगामी लोकसभा किंवा विधानसभा लढवायची आहे. मिळल ती संधी पदरात पाडून घेण्यासाठी त्यांनी तयारी दर्शविली आहे.\nपुणेरी पलटनला जयपूरच्या पँथरची टक्‍कर\nपंजाबमध्ये भीषण रेल्‍वे अपघात; ५० हून अधिक दगावल्याची शक्यता(Video)\nपटनाची कडवी झुंज अपयशी, तेलगू टायटन्‍स विजयी\nमोदींच्या आठवणीत चहामुळे नंदुरबार आणि चौधरी\nऋषी कपूर उपचारासाठी न्यू-यॉर्कमध्‍ये, भेटायला गेले जावेद अख्तर\nरायगड : परतीच्या पावसाने पेण तालुक्याला झोड़पले महामार्ग ठप्प \nनाना पाटेकरांचे सिंटाला उत्तर\nहौसिंग फेडरेशनच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचे कोणालाही फोन नाहीत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A1_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2018-10-19T16:27:25Z", "digest": "sha1:XSANQN3CAWRUCDAITCALAVAI3BTSVOQC", "length": 5399, "nlines": 164, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:युनायटेड किंग्डमचे परकीय प्रांत - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:युनायटेड किंग्डमचे परकीय प्रांत\nएकूण ६ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ६ उपवर्ग आहेत.\n► अँग्विला‎ (२ प)\n► केमन द्वीपसमूह‎ (२ प)\n► टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह‎ (२ प)\n► पिटकेर्न द्वीपसमूह‎ (२ प)\n► बर्म्युडा‎ (१ क, ३ प)\n► सेंट हेलेना‎ (२ प)\n\"युनायटेड किंग्डमचे परकीय प्रांत\" वर्गातील लेख\nएकूण १६ पैकी खालील १६ पाने या वर्गात आहेत.\nटर्क्स आणि कैकास द्वीपसमूह\nब्रिटीश हिंदी महासागर क्षेत्र\nसाउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह\nजगातील देशांचे परकीय प्रांत\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १४:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-315/", "date_download": "2018-10-19T15:46:22Z", "digest": "sha1:2O5BU2A5KRDXOFPJLJQBVZX5VJQWK6NC", "length": 11603, "nlines": 171, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "चिमुकलीची हत्त्या करणार्‍या आदेशबाबा गजाआड", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nचिमुकलीची हत्त्या करणार्‍या आदेशबाबा गजाआड\n शहरातील समतानगर परिसरात राहणार्‍या 9 वर्षीय चिमुकलीवर दुषकर्म करून तिच्या हत्या केल्याप्रकरणी संशयित भोंडू आदेशबाबा याला एमआयडीसी पोलिसांनी धानोरा-मोहाडी येथील नागझिरी शिवारातून घाटीतून अटक केली आहे. दरम्यान या आदेशबाबाने अद्याप गुन्हाची कबुली दिलेली नाही. पोलिस त्यांची रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी करीत होते.\nसमतानगर परिसरातील धामणगववाडा परिसरातील टेकडीवर 9 वर्षीय चिमुकलीचा गोणपाटात मृतदेह आढळून आला होता. मृतदेह अर्धनग्नावस्थेत आढळून आल्याने तसेच मृतदेहावर ओरबाडल्याच्या खुणा असल्याने अत्याचाराचा संशय व्यक्त केला होता. ही चिमुकली दि.12 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून घरातून बेपत्ता होती. रात्रभर कुटुंबियांसह नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. दरम्यान त्याच रात्री रामानंद नगर पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दि.13 रोजी सकाळी या चिमुकलीचा घरापासून काही अंतरावर असलेल्या टेकडीजवळ एका महिलेला गोणपाटात चिमुकलीचा मृतदेह दिसून आला होता.\nमृतदेह अर्धानग्नावस्थेत असल्याने तसेच मृतदेहावर नखांनी ओरबडल्याच्या जखमा असल्याने चिमुकलीवर अत्याचार झाला असल्याचा संशय व्यक्त केला. याप्रकरणी कुटुंबियांसह नातेवाईक व पोलिसांनी परिसरातील रहिवाशी असलेला आनंदा तात्याराव सांळुखे उर्फ आदेशबाबा वय 60 यांच्यावर संशय व्यक्त केला होता. चिमुकलीच्या मृत्यूप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला होता. सुरुवातीला अपहरणाच्या गुन्ह्यात देखील आदेशबाबावरच पोलिसांना संशय होता.\nरात्रीपासून पोलिस आदेशबाबाच्या मागावर\nसंशयित आदेशाबाबा घटना घडताच फरार झाला होता. दरम्यान आदेशबाबाच्या घराजवळ चिमुकलीच्या डोक्याचा क्लिप बाबाच्या घराजवळ आढळून आला होता. त्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर संशय होता. सकाळपासून शहरातील सर्वच पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी त्यांच्या मागावर होते.\nएमआयडीसी पोलिस स्टेशनचे संदिप पाटीलांना मिळाली माहिती\nसंशयित आदेशबाबा धानोरा- मोहाडी येथील नागझिरी शिवारातील नाशेरी घाटीत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक संदिप पाटील यांना मिळाली. संदिप पाटील यांच्यासह एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या कर्मचार्‍यांनी सकाळीच त्याला घाटातील नागाई जोगाई मंदिरापासून काही अंतरावरुन ताब्यात घेवून जळगावी आणले.\nPrevious articleमातंग समाजाच्या तीन मुलांना विवस्त्र करुन मारहाण\nNext articleउमेदवारांना आयात करणे हा व्यावहारीक खेळ\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 18 ऑक्टोबर 2018)\nधुळे ई पेपर (दि 18 ऑक्टोबर 2018)\nनंदुरबार ई पेपर (दि 18 ऑक्टोबर 2018)\nमहाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये सई ताम्हनकरसह हे दिग्गज करणार टीमचे नेतृत्व\n‘तानाजी’ चित्रपटात सलमान साकारणार शिवाजी महाराजांची भूमिका\nनवीन जॉब लागलाय मग सांभाळून….\nGaurav singh on अहमदनगर (कर्मयोगिनी) : सदाबाई हरकचंद गुगळे- उद्योगाचा भक्कम पाया\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\nविश्वशांती अहिंसा संमेलनासाठी ६५ हजार स्केअर फुट भव्य मंडप\nदिवाळीनिमित्त व्हॉट्सअॅपचे नवे फिचर\nGround Report : करपलेलं पीक आणि शेतकऱ्याच्या म्हातारीचा हृदयरोग\nमहिलांनी केला मद्याची वाहतूक करणाऱ्या जीपचा पर्दाफाश\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nविश्वशांती अहिंसा संमेलनासाठी ६५ हजार स्केअर फुट भव्य मंडप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/36846/by-subject/1?page=3", "date_download": "2018-10-19T16:21:13Z", "digest": "sha1:UB3KWOIJDPPSJX3YJQDJEU4WKUMSIUA5", "length": 3432, "nlines": 96, "source_domain": "www.maayboli.com", "title": "विषय | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /लेख /गुलमोहर - ललितलेखन विषयवार यादी /विषय\nवधु वर सूचक मंडळ (12)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0", "date_download": "2018-10-19T15:05:52Z", "digest": "sha1:QRPJIET3XXVFX2T4IWV3SB6TULYQU4IG", "length": 3578, "nlines": 59, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शिशिर - विकिपीडिया", "raw_content": "\nहिंदू दिनदर्शिकेप्रमाणे मार्गशीर्ष आणि पौष या महिन्यात शिशिर ऋतू असतो.\nग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे डिसेंबर उत्तरार्ध, जानेवारी, फेब्रुवारी पूर्वार्ध या महिन्यात शिशिर ऋतू असतो. शिशिर ऋतू मधे झाडांची पाने पिक्तात अणि पडतात. त्यामुळे झाडांना नविन पाने मीळतात.या ऋतूत फार गरवा व थंडी अस्ती.या ऋतूत फळे व फुले बहरलेली अस्तात.बेयका हरबर्याची झाडे तोडतात व झाड्यांच्या पानांवर दवबिंदू पडतात.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० डिसेंबर २०१५ रोजी १२:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/5589", "date_download": "2018-10-19T15:08:03Z", "digest": "sha1:CLIS24RVCST7XZG72YX4GCHNQXJUCQP7", "length": 25627, "nlines": 122, "source_domain": "aisiakshare.com", "title": " दोन टिपणं : पाणी आणि नागाची | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदोन टिपणं : पाणी आणि नागाची\nदोन टिपणं : पाणी आणि नागाची\nलेखक - मुकुंद कुळे\nपाण्याची ओढ आणि भीती\nज्याची भीती वाटते, त्याचीच ओढ माणसाला का लागते हे कसलं जीवघेणं आकर्षण आहे हे कसलं जीवघेणं आकर्षण आहे काय नातं आहे भीतीचं न ओढीचं काय नातं आहे भीतीचं न ओढीचं की एक मन नको नको म्हणत असताना, दुसरं मन तेच पुनःपुन्हा करायला धजावतं... की एक मन नको नको म्हणत असताना, दुसरं मन तेच पुनःपुन्हा करायला धजावतं... पाण्याविषयी अशीच ओढ न भीती मनात खोलवर रुजलीय. एकीकडे पाण्यात जाणंही नकोसं वाटत असताना, दुसरीकडे मात्र पाण्याच्या गूढगर्भी जाऊन त्याचं अंतरंग जाणून घ्यावंसं वाटतं. एका क्षणी पाण्याला दूर लोटावंसं वाटत असताना, दुसऱ्याच क्षणी त्यात गुरफटून जावंसं वाटतं.\nकधी निर्माण झाली असेल, पाण्याची ही ओढ न भीती मनात काय नातं असेल पाण्याचं नि माझं काय नातं असेल पाण्याचं नि माझं की जीवनदायी पाणी अचानक मरणदायी वाटू लागावं\nआठवणींचे डोह उपसायला लागलं की थेट बालपणात जायला होतं. शांत मौनाची रात्र असते. आईच्या कुशीत नितांतगाढ झोप लागलेली असते...\n... आणि अचानक पाण्याचे तरंग भोवती उमटू लागतात. आधी मजा वाटते, पाण्यात हात आपटत थबक-थबक करताना. पण लवकरच लक्षात येतं, पाणी नेहमीप्रमाणे जमिनीवर पसरलेलं नाही. त्यानं कोंडाळं केलंय आपल्याभोवती. मग आधीची पाण्याच्या ओढीची जागा भीती घेते आणि लहानग्या जीवाचा एकच आटापिटा सुरू होतो, जीव वाचवण्याचा. तो बालजीव जोरजोराने पाण्यात हात आपटू लागतो, पाणी पसरून जावं म्हणून. पण पाणी नाहीच हटत. ते घालत राहतं वेढा आणि घुसमटत जातो मग जीव...नि तोंडातून फुटते एक प्राणांतिक किंकाळी\nती किंकाळी ऐकून आई जागी होते नि विचारते, \"बा सपान पाह्यलास नीज, घाबरू नकोस. सटवाय आली असंल माझ्या लेकराला खेळवायला नीज, घाबरू नकोस. सटवाय आली असंल माझ्या लेकराला खेळवायला\nतो सटवाईचा खेळ होता की कुणाचा ठाऊक नाही, पण पाण्याची ओढ आणि भीती तिथेच निर्माण झाली एवढं नक्की जी पुढे वाढतच गेली... किंबहुना वाढत्या वयात पावलोपावली भेटत राहिली. कधी गावातल्या नदीत असलेल्या डोहाच्या निमित्ताने, कधी आईनेच दाखवलेल्या तिच्या माहेरच्या विहिरीच्या निमित्ताने, तर कधी भटकंतीत गावोगावी भेटणाऱ्या तलावांच्या निमित्ताने.\nनदी, डोह, विहीर, तलाव... सगळ्याच एका परीने पाणवठ्याच्या जागा. सगळ्यांची तृष्णा भागवणाऱ्या. पण तहानलेल्यांची तहान भागवतानाच, अडल्या-नडलेल्यांच्या जिवाचा स्वाहादेखील करणाऱ्या. म्हणजे एकाच वेळी तारक आणि मारकही. पाण्याच्या आणि पाणवठ्याच्या अशा चित्तचक्षुचमत्कारिक कथा आईने लहानपणी कितीतरी सांगितलेल्या. स्वप्नांत पाहिलेल्या पाण्याची ओढ अन्‌ भीती त्या कथांतून अधिकच गडद होत गेलेली.\nआजही सगळ्यात पहिला आठवतो तो, तिने दाखवलेला गावच्या नदीतला गिऱ्होबाचा डोह. खोल खोल काळंशार पाणी असलेला. सबंध विश्वातला काळोख जणू त्या डोहाच्या तळाशी साठवलेला असावा, असं तो डोह पाहून वाटायचा. त्या काळोख्या पाण्याची भीती आजही मनातून गेलेली नाही. पण त्या काळ्याशार पाण्यातच काहीतरी सर्जनशील होतं, असं मात्र कायम वाटत आलंय. कदाचित विश्वाचं आर्त त्यातच सामावलेलं होतं की काय कुणास ठाऊक... आणि आर्ततेतच सर्जन दडलेलं असतं.\nतिने दाखवलेली माहेरची विहीरही खास होती. तिच्या माहेरच्या वाटेवरच होती. पहिल्यांदा बालसुलभ वृत्तीने डोकावलो विहिरीत, तिने खसकन् मागे ओढलं. पण नंतर त्या विहिरीची कथा सांगितली. त्या विहिरीचा तळ खुणावतो म्हणे कुणाकुणाला. त्या विहिरीत एक मासा होता आणि त्याच्या नाकात मोती होता, म्हणे... तो मासा कुणाला दिसला की त्याला विहिरीत उडी घेण्याचा मोह व्हायचा.\nलोकरहाटीतल्या पाण्याच्या आणि पाणवठ्याच्या अशा अनेक गोष्टी आई सांगायची. तिच्या तोंडून त्या ऐकताना सगळ्यात आधी त्या सगळ्याची भीती वाटायची. पाणी आपल्याला त्याच्याकडे खेचून घेतंय असं वाटत राह्यचं. पण पाण्याच्या गोष्टींचा शेवट ती गोड करायची, सात आसरांची गोष्ट सांगून. ती सांगायची, \"पाणवठ्यांच्या तळाशी कितीही बुडालेले आत्मे असले, तरी त्यांच्या काठाशी मात्र असतात सात आसरा. या आसरा म्हणजेच जलअप्सरा. पाण्यात उतरताना त्यांची आठवण ठेव, त्या सगळ्यांपासून तुझं रक्षण करतील\n...तेव्हापासून पाण्याची भीती असली, तरी आईने सांगितलेल्या जलअप्सरा असतीलच, पाठीशी, याची खात्रीही असते....\nलहानपणी श्रावणात कधीतरी गावाला असताना आईबरोबर नाग पूजायला गेलो होतो. गावाबाहेर नदीच्या काठावर कळकीचं बेट होतं. त्या बेटात कंबरभर उंचीचं आडवं पसरलेलं वारूळ होतं. लालभोर मातीचं. आडव्या पसरलेल्या त्या वारुळात लहान-मोठ्या उंचीची आठ-दहा शिखरं होती. आडवा पसरलेला छोटा हिमालयच जणू आईसकट जमलेल्या सगळ्या महिलांनी पूजा करून वारुळावर लाह्या-फुलं उधळली. लोटीत आणलेलं दूध वेगवेगळ्या शिखरांत ओतलं. अन् नंतर वारुळाभोवती फेर धरून साऱ्याजणी गाणी म्हणू लागल्या. गाणी रंगात आलेली असतानाच वारुळातल्या एका शिखरात काहीतरी हालचाल दिसली. थोड्याच वेळात दहाचा आकडा असलेला फडा उभारून काळा कुळकुळीत नाग बाहेर आला. मी घाबरून पटकन आईला बिलगलो. तसं लोकरहाटीतल्या श्रद्धेला जागून ती लगेच म्हणाली, \"घाबरू नको. आम्हां बहिणींना भेटायला आलाय तो. आलाय तसा जाईल. ज्यांना भाऊ नसतो, त्यांना तोच तर येतो माघारी म्हणून.\" त्यानंतर आई कितीतरी गोष्टी सांगत राहिली. नागाच्या माणूसपणाच्या आईसकट जमलेल्या सगळ्या महिलांनी पूजा करून वारुळावर लाह्या-फुलं उधळली. लोटीत आणलेलं दूध वेगवेगळ्या शिखरांत ओतलं. अन् नंतर वारुळाभोवती फेर धरून साऱ्याजणी गाणी म्हणू लागल्या. गाणी रंगात आलेली असतानाच वारुळातल्या एका शिखरात काहीतरी हालचाल दिसली. थोड्याच वेळात दहाचा आकडा असलेला फडा उभारून काळा कुळकुळीत नाग बाहेर आला. मी घाबरून पटकन आईला बिलगलो. तसं लोकरहाटीतल्या श्रद्धेला जागून ती लगेच म्हणाली, \"घाबरू नको. आम्हां बहिणींना भेटायला आलाय तो. आलाय तसा जाईल. ज्यांना भाऊ नसतो, त्यांना तोच तर येतो माघारी म्हणून.\" त्यानंतर आई कितीतरी गोष्टी सांगत राहिली. नागाच्या माणूसपणाच्या कधी तो भाऊ म्हणून कसा येतो, तर कधी प्रियकर म्हणून कसा येतो, त्याच्याही. आणि तेव्हापासून नाग हा माझ्या कल्पनासृष्टीतला एक अविभाज्य घटक झालाय. तो मला सर्पकुळातला वाटतच नाही. आपल्यासारखाच हाडामांसाचा माणूस वाटतो. तो दिसला की त्याची भीती वाटते, तरीही त्याला पाहायचा मोह मात्र आवरत नाही. जिथे कुठे त्याचं दर्शन घडतं - वाटत राहतं, तो कुणाला तरी संकेतस्थळी भेटायला आलाय. किंवा कुणाला तरी माहेरपणाला न्यायला तरी... मग उगीचच इकडे-तिकडे पाहतो, त्याच्या अस्तित्वाच्या खुणा शोधत राहतो. खास करून त्याच्या वारुळाभोवती...\nखरंतर वारूळ हे त्याचं घर नव्हेच. ते मुंग्यांनी केलेलं असतं. पण मुंग्यांनी केलेल्या आयत्या घरात, म्हणजे बिळात नाग जाऊन राहतो आणि तोच त्याचा स्वामी होतो. आता वारूळ आणि नाग हे समीकरण लोकसंस्कृतीत छान रुजलंय. वारूळ हे सर्जनशील भूमीरूपाचं, स्त्रीतत्त्वाचं प्रतीक. तर नाग हे पुरुषतत्त्वाचं, चैतन्याचं प्रतीक.\nम्हणूनच आजही भारतीय ग्रामीण महिलांची श्रद्धा आहे की नाग हा त्यांचा भाऊ तरी आहे, किंवा प्रियकर तरी. त्यामुळे शेतात, रानात, वाटेत कुठेही वारूळ दिसलं की, त्या आदराने नमस्कार करतात आणि आपल्या भाऊरायाचं कुशल चिंततात. तसंच त्याची कामनाही करतात.\nनागाच्या या मनुष्यरूपाचा आईने लहानपणी माझ्यावर केलेला संस्कार अजून पुसला गेलेला नाही. किंबहुना मनात खोलवर रुजलेल्या त्या श्रद्धेतून माझी अजून सुटका झालेली नाही. पत्रकारितेच्या कामानिमित्ताने कुठेकुठे भटकावं लागतं. कधी हौसेपोटीही भटकणं होतं. या भटकंतीत वाटेत कुठेही वारूळ दिसलं की मी थांबतो. मग ते जंगलात असो वा शेतात. आणि मग माझ्याही नकळत माझी पावलं त्या वारुळाकडे वळतात. वारुळाची आणि त्याच्या आत राहणाऱ्या त्याच्या मालकाची वास्तपुस्त करायला. खरंतर मनात प्रचंड भीती असते. कुठून नाग आला आणि चावला तर, याची. तरीही वारूळ दिसलं की ते खोलवर निरखून पाहण्याचा मोह आवरत नाही.\nअलीकडेच खानापूरहून बेळगावकडे येत असताना वाटेवरच्या जंगलात एकदम दोन-तीन वारुळं दिसली आणि मी गाडी थांबवली. जवळ जाऊन ती लालभोर मातीची वारुळं निरखू-पारखू लागलो. त्या वारुळांचे उंचवटे, म्हणजे शिखरं अतिशय सुरेख होती. अगदी आखीवरेखीव. नागाच्या डौलदार चालीला शोभतील अशी. ते निरखणं सुरू असतानाच जवळच्या झुडुपात काही तरी सळसळलं. अन् भीतीने अंगावर काटा उभा राहिला. त्या भीतीचा मनातून निचरा होण्याआधीच पुन्हा झाडात सळसळ झाली. आवाजाचा मागोवा घेत तिकडे पाहिलं, तर एक काळाशार नाग तिथून जात होता. त्याच्या दर्शनाने मन सुन्न झालं. लगेच तिथून बाहेर पडण्याची घाईही झाली.\n...अन् तरीही परवा अकलूजजवळच्या वेळापूरच्या वाटेवर शेतात दिसलेलं काळंभोर वारूळ पाहण्याचा मोह आवरला नाहीच. ते पाहण्यासाठी खाली उतरलोच. ते पाहताना उगाचच वाटत राहिलं, या वारुळातला भाऊराया गेला असेल का कुणा बहिणाबाईला आणायला किंवा आपल्या प्रेयसीला भेटायला...\nनाग दिसेल ना दिसेल. त्याचं वारूळ दिसलं की आईने सांगितलेल्या त्याच्या माणूसपणाच्या गोष्टी आठवत राहतातच...\nपहील्या टिपणाचे शीर्षक फक्त पाणी, आणि दुसर्‍याचे नाग ठेवले असते तर जास्त सटल वाटले असते. पहील्या शीर्षकामुळे पाण्याविषयीचे चिंतन फक्त ओढ आणि भीतीशी संलग्न रहाते. मर्यादा येते. खरे तर ओढीचे काही पदर स्पष्ट दिसून येतात - आकर्षण, अनामिक भारलेपण, अमूर्त मनाचा तळ ढवळून काढणार्‍या पंचमहाभूतांपैकी एकाच्या पाण्याच्या कधी शांत तर कधी रौद्र रुपाने मनावर घातलेले गारुड.\nपाण्याची मलाही भीती वाटते. कारण अथांगता आणि फक्त कवेतच घेण्याचेच नाही तर गुदमरवुन टाकण्याची शक्ती. एकदा बुडण्याचा फेंट अनुभव आहे. हिंदी सिनेमातल्याप्रमाणे \"बचाओ बचाओ\" असा अजिबात ड्रामॅटिक नसतो. शांतपणे थिजल्यासारखे माणूस गुदमरत, आत ओढला जातो जातो. एक हतबलता असते. आणि तरी निअर डेथ एक्स्पिरीअन्स वाले, मिस्टिक्स हेच म्हणतात की सर्वाधिक सहज मरण आणि परलोकात प्रवेश हे बुडल्याने येते. एका खोलीतून , दुसर्‍या खोलीत शांतपणे जावे इतके सहज.\nनागाचे टिपणही एकदम रोचक आहे. अन या मनामधील खोलवर दडलेल्या तरंगांना वाव करुन देताना, आईबरोबर गुंफलेले नातेही हृद्य आहे. बाकी नाग भाऊ वाटणे शक्य वाटते पण प्रियकर नाही.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nअगदी मनाला भीडणारं स्मरण रंजन\nअगदी मनाला भीडणारं स्मरण रंजन आहे. खुप आवडलं.\nसंगीतकार आर. सी. बोराल (जन्म : १९ ऑक्टोबर १९०३)\nजन्मदिवस : कथाकार दिवाकर कृष्ण (१९०२), आद्य चित्रपट संगीतकार आर.सी. बोराल (१९०३), नोबेलविजेते भौतिकशास्त्रज्ञ एस्. चंद्रशेखर (१९१०), लेखक जॉन ल कारे (१९३१), गीतकार शांताराम नांदगावकर (१९३६), अभिनेत्री व लेखिका प्रिया तेंडुलकर (१९५९), नृत्यदिग्दर्शक शामक दावर (१९६१)\nमृत्युदिवस : लेखक जॉनादन स्विफ्ट (१७४५), अणुशास्त्रज्ञ अर्नेस्ट रदरफोर्ड (१९३७), शिल्पकार कामिय क्लोदेल (१९४३), अभिनेत्री बेबी नाझ (१९९५), लेखिका नाताली सारोत (१९९९)\n१७८१ : अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात इंग्लंडची शरणागती.\n१८१२ : नेपोलियनची मॉस्कोच्या सीमेवरून माघार.\n१८८२ : हंटर कमिशनपुढे महात्मा फुल्यांनी सक्तीच्या मोफत शिक्षणाचा पुरस्कार केला.\n१९३३ : जर्मनीने 'लीग ऑफ नेशन्स'मधून अंग काढून घेतले.\n१९९३ : बेनझीर भुत्तो पाकिस्तानच्या पंतप्रधान म्हणून निवडून आल्या.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-religious-articles/ekvira-devi-108122000049_1.html", "date_download": "2018-10-19T16:15:16Z", "digest": "sha1:ATPISSR3CESVZZRJ2ZYBYWG4C2TP4LIN", "length": 20449, "nlines": 160, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आदिशक्‍ती एक‍वीरा देवी | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसुर्यकन्‍या तापी नदीची उपनदी म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या पांझरा नदीच्‍या तीरावर आदिमाया एकवीरा देवीचेअतिप्राचीन मंदीर आहे. धुळे शहरातील देवपूर या उपनगरात असलेल्‍या या मंदिरातील शेंदूर लेपीत आणि पद्मासनी बसलेली ही स्‍वयंभू देवी महाराष्‍ट्रासह मध्‍यप्रदेश, राजस्‍थान, कर्नाटक आणि गुजरातमधील अनेक भाविकांची कुलदेवता असल्‍याने येथे सतत वर्दळ असते.\nभक्‍तांच्‍या संकटांना दूर करून त्‍यांची मनोकामना पूर्ण करणारी, नवसाला पावणारी, स्‍वयंभू अशी ही देवी असल्‍याची भाविकांची श्रध्‍दा आहे. आपल्‍या पराक्रमाने तिन्‍ही लोकी नावलौकीक मिळविलेल्‍या परशूराम या वीरपुत्राची जननी म्‍हणून आदिशक्‍ती एकवीरा देवी ओळखली जाते. एकवीरा आणि रेणुका माता या आदिमाया पार्वतीचीच रूपे असून देवीने अनेक अवतार धारण करून असुरांचा नाश केल्‍याची धारणा आहे. जमदग्‍नी ऋषींची पत्‍नी असलेल्‍या रेणुका मातेचा परशुराम हा एकमेव वीर पुत्र असल्‍याने या देवीस 'एक वीरा' असे संबोधले गेले आणि तेच नाव पुढे एकवीरा म्‍हणून रूढ झाले. कर्नाटक राज्‍यातही देवीचे मंदिर असून तेथूनही अनेक भाविक येथे दर्शनासाठी येत असतात.\nप्रभातकाळी पांझरेच्‍या पात्रातून उगवणा-या सुर्याची कोवळी किरणे जेव्‍हा पूर्वाभिमुखी असलेल्‍या या देवीच्‍या पायी लोटांगण घेतात तेव्‍हा हे दृश्‍य डोळयात साठवून घेण्‍यासारखे असते. यावेळी गाभा-यात सतत तेवत असलेल्‍या नंदादीपाच्‍या स्‍िनग्‍ध प्रकाशातही पद्मासनी बसलेल्‍या या आदिमायेचे अष्‍टभूजा रूप अधिकच उजळून दिसते. देवीच्‍या उजव्‍या बाजूस श्री गणपती व डाव्‍या बाजूस तुकाईमातेची चतुर्भूज शेंदूर लेपित मूर्ती आहे.\nदेवीच्‍या पायी नतमस्‍तक होण्‍यासाठी मंदिरात प्रवेश करताच अखंड दगडात कोरून काढलेले दोन भव्‍य हत्ती आपले स्‍वागत करतात. अतिशय प्राचीन असलेले हे मंदीर पूर्वी हेमाडपंथी होते. मात्र देवी अहिल्‍याबाई होळकर यांनी नंतर या मंदिराचा जिर्णोध्‍दार केला. या मंदिराच्या परिसरात भरपूर पाण्‍याची सोय व्‍हावी यासाठी त्‍यांनीच पायविहीर बांधली असून मंदीर परिसरात दोन दीपस्‍तंभही उभारले आहेत. त्‍यावर नगारखाना आहे.\nमंदिराच्‍या परिसरात प्राचीन शमीवृक्ष असून वृक्षाखालीच शमीदेवतेचे भारतातील एकमेव मंदिर आहे. विजयादशमीच्‍या दिवशी भाविक येथे दर्शन घेऊन सिमोल्‍लंघन करीत असतात. या परिसरातच परशुरामाचेही मंदीर आहे. विस्‍तीर्ण पसरलेल्‍या मंदिराच्‍या परिसरात महालक्ष्‍मी, विठ्ठल-रुक्‍मीणी, शितला माता, हनुमान आणि काळभैरवाचेही मंदीर आहे. तसेच चार खोल्‍यांची धर्मशाळाही आहे.\nमंदिराच्‍या जुन्‍या इतिहासासंदर्भात खान्‍देशच्‍या इतिहासाचे संशोधक डॉ.टीटी.महाजन यांनी सांगितले, की ब्रिटीश राजवटीच्‍या काळात 1818-19 च्‍या सुमारास कॅप्‍टन ब्रिग यांची धुळ्याचे पहिले कलेक्‍टर म्‍हणून नेमणूक केल्‍यानंतर त्‍यांनी 1821-22 च्‍या काळात त्‍यांनी येथे व्‍यापार पेठ वसवली. परगणे, लळींग व सोनगीर मिळून त्‍यावेळच्‍या धुळे शहराची निर्मिती केली गेली. मंदिरात नित्‍य नियमित दीवाबत्तीसाठी ब्रिटीश राजवटीत देवस्‍थानाला वार्षिक 29 रुपये मिळत असल्‍याचा उल्लेखही जिल्‍हाधिकारी कचेरीतील कागदपत्रांमध्‍ये आढळून येतो.\nमंदिराच्‍या परिसरात नित्‍यनियमित पूजा अर्चा आणि आरती अभिषेक करण्‍यात येतो. तर पौर्णिमा आणि आमावस्‍येच्‍या आदल्‍या दिवशी (चतुर्दशी) देवीला पंचामृत स्‍नान करून अभिषेक केला जातो. नवरात्रोत्‍सवाच्‍या काळात येथे मोठा उत्‍सव आणि जत्रेचेही आयोजन केले जात असते.\nरस्‍ताः मुंबई-आग्रा आणि नागपूर-सुरत हे राष्‍ट्रीय महामार्ग धुळे शहरातून गेले आहेत. तर देवपूर हे शहरातील उपनगर आहे.\nरेल्‍वेः मुंबईकडून येणा-या रेल्‍वेने चाळीसगावला आल्‍यास तेथून धुळे येथे येण्‍यासाठी दर तासाभरात रेल्‍वे उपलब्‍ध आहेत. तर भुसावळ-सूरत रेल्‍वे मार्गाने जवळचे स्‍टेशन नरडाणा आहे. नरडाणा स्‍टेशन मुंबई-आग्रा महामार्गावर आहे.\nहवाई मार्गेः जवळचे विमानतळ नाशिक किंवा औरंगाबाद.\nशक्ति उपासनेचे पीठ पावागढ\nदेवासची चामुंडा आणि तुळजा देवी\nदेवीचे अर्धे पीठ- सप्तशृंगीदेवी\nयावर अधिक वाचा :\nशमीपूजनाची गणेशपुराणात दिलेली कथा\nमालव देशात और्व नावाचा महाज्ञानी व तपोनिष्ठ ऋषी रहात असे. योगसामर्थ्याने त्याला वस्तू ...\nकरा दसरा पूजन आपल्या राशीनुसार\nरामाच्या दरबारात बेसनाचे लाडू चढवा. कर्क: देवी सीता आणि रामाला गोड पान अर्पित करा.\nकोट्यधीश व्हायचे असल्यास दसर्‍याला करा नारळाचे हे 9 उपाय\nहिंदू धर्मात कोणत्याही धार्मिक कार्यात नारळाचे अत्यंत महत्त्व आहे. नारळाला श्रीफळ असेही ...\nदुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री\nदुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी ...\nदक्षिण भारतीय लोकात नवरात्र उत्सवात 'बोम्मला कोलुवू' साजरा करतात. बोम्माला कोलुवू म्हणजे ...\n\"एखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा. साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते. व्यापार-व्यवसायात...Read More\n\"चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. मानसिक स्थिती आनंददायक राहील. वैवाहिक जीवनात...Read More\n\"काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. कार्यात विलंब झाला...Read More\nहातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका. कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक...Read More\n\"शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू...Read More\n\"वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. भावनात्मकतेमुळे नुकसान होण्याची शक्यता...Read More\n\"आजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा. आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. मोठ्यांचा सल्ला घ्या. आरोग्य चांगले राहील. एखाद्या जुन्या मित्राशी...Read More\n\"भावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. पैशासंबंधी स्थिती ठीक राहिल. इच्छित विषयांमध्ये यश मिळेल....Read More\n\"वडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. धर्मविषयक कामामध्ये पैसा खर्च होईल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर...Read More\n\"भावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील. स्त्री पक्षाकडून लाभ...Read More\n\"सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये...Read More\n\"प्रेम व रोमांसच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील. मित्रांचा सहयोग मिळेल. शुभ...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A0/", "date_download": "2018-10-19T16:44:32Z", "digest": "sha1:3AWREXCFGRH76JXNYEEG3AFR24DDDBLD", "length": 7185, "nlines": 70, "source_domain": "pclive7.com", "title": "भाजपा नगरसेवक तुषार कामठे यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपाणी टंचाईवर मात करण्यासाठी रावेत येथे नवीन बंधारा बांधण्याची मयुर कलाटेंची मागणी\nवाकडच्या शाळेत मुलींना स्व-संरक्षणाचे धडे देणारा ‘निर्भया’ प्रकल्प सुरु\nचिखलीत महापौरांच्या हस्ते घंटागाडीचे उद्घाटन\nकामगार कल्याण मंडळाचा भूखंड द्या.. अन्यथा मगर स्टेडीयमचा ताबा घेऊ – भारती चव्हाण\nपुणे जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीच्या सदस्यपदी मनिष कुलकर्णी यांची निवड\nपिंपळे सौंदागरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार लक्ष्मण जगताप\nसाईंबाबांच्या आशीर्वादाने २०१९ मध्ये मोदीच होणार पुन्हा पंतप्रधान – फडणवीस\nपंतप्रधानांना जाब विचारण्यासाठी निघालेल्या तृप्ती देसाईंना पुण्यातून अटक\nपाणी येत नसल्याची तक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण; पिंपळे निलख येथील प्रकार\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा; मनसेची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nHome पिंपरी-चिंचवड भाजपा नगरसेवक तुषार कामठे यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला\nभाजपा नगरसेवक तुषार कामठे यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. तुषार कामठे यांच्यावर खोटी कागदपत्रे दाखल करुन निवडणूक लढवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सांगवी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामठे यांनी बारावी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र निवडणूक आयोगाकडे सादर केले होते. गुन्हा दाखल झाल्यापासून ते फरार आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळेनिलख येथील कामठे यांनी महानगरपालिकेची निवडणूक लढवताना बनावट कागदपत्रे सादर केली होती. या प्रकरणी २७ ऑक्टोबरला त्यांच्याविरोधाच काँग्रेसचे सचिन साठे सांगवी पोलिसा ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यापासून कामठे हे फरार असून राजकीय दबावामुळे त्यांना अटक होत नसल्याचा आरोप सचिन साठे यांनी केला आहे.\nTags: bjpChinchwadpimpriSachin SatheTushar Kamatheजामीनतुषार कामठेनगरसेवकपिंपरी चिंचवड महापालिकाफेटाळलाभाजपा\nशुटिंग सुरू असताना सैराटची आर्ची-रिंकू नदीत पडली (व्हिडीओ)\nनिमित्त वाढदिवसाचे.. तयारी विधानसभेची…\nपाणी टंचाईवर मात करण्यासाठी रावेत येथे नवीन बंधारा बांधण्याची मयुर कलाटेंची मागणी\nवाकडच्या शाळेत मुलींना स्व-संरक्षणाचे धडे देणारा ‘निर्भया’ प्रकल्प सुरु\nचिखलीत महापौरांच्या हस्ते घंटागाडीचे उद्घाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7-%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-19T16:25:27Z", "digest": "sha1:KJMZGXVGJYSDWMDJTQMRN4A5DTA64KAF", "length": 8908, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#कथाबोध: अडाणी इंजिनिअर… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nडॉ. न. म. जोशी\nस्वातंत्र्यपूर्व काळातली गोष्ट आहे. मुंबईहून एक मेल रेल्वेगाडी निघाली होती. दक्षिणेकडे चालली होती. गाडीला तुफान गर्दी होती. प्रत्येक डब्यात माणसं खचाखच भरली होती. एका प्रथमवर्गाच्या डब्यात बरेच इंग्रज गोरे प्रवासी होते. डबा गच्च भरला होता. त्या सर्व प्रवाशांमध्ये एक प्रवासी मात्र वेगळा दिसत होता. त्याने धोतर नेसलं होतं. अंगात कुडता होता. बाकीचे बहुतेक सर्व प्रवासी उंची विदेशी पोशाखात होते. कुणी काही बोललं नाही. पण बहुतेक सर्व प्रवासी या धोतर कुडत्यातील प्रवाशाकडं पाहून “अडाणी दिसतोय कुणीतरी’ असा भाव चेहऱ्यावर आणत होते. हा अडाणी माणूस आपल्या आसनावर शांतपणे बसला होता.\nएवढ्यात… हा अडाणी माणूस त्वरेनं उठला आणि त्यानं त्या डब्यातली साखळी ओढली. साखळी ओढल्यामुळं गाडीचा वेग कमी होऊन गाडी थांबली. गाडीचे गार्ड चौकशी करीत या डब्यापाशी आले. इतर गोरे प्रवासी या अडाणी प्रवाशाकडं काहीशा रागानं बघत होते. कारण त्यानं साखळी ओढली होती. गार्ड डब्यात आले त्यांनी विचारलं\n“मी ओढली,’ तो प्रवासी म्हणाला.\n“गाडीच्या वेगात मला काही फरक वाटला. रुळांचा जो आवाज येतो तो वेगळा यायला लागला. पुढे काहीतरी धोका आहे असं मला वाटलं म्हणून मी चेन ओढली.’ या अडाणी प्रवाशाच्या म्हणण्याप्रमाणे ड्रायव्हर, गार्ड आणि तिकीट तपासणिसासह सर्व रेल्वे कर्मचारी पुढे एक किलोमीटर चालत गेले आणि एका ठिकाणी ते थबकलेच. अडाणी माणसाचं म्हणणं खरं होतं. तिथे रुळ उचकटले गेले होते. नट-बोल्ट बाजूला पडले होते. यावरून गाडी गेली असती तर भयंकर अपघात घडला असता. केवळ रुळांच्या घर्षणाच्या आवाजावरून या अडाणी माणसानं हा धोका ओळखला होता हा अडाणी माणूस म्हणजे प्रख्यात इंजिनिअर, भारतरत्न विजेते एम. विश्‍वश्‍वरैय्या\nमाणसाच्या पोशाखावरून अथवा त्याच्या रंगरूपावरून त्याच्या ज्ञानाची पारख करू नये. “वेष असे बावळा, परी अंतरी नानाकळा’ असा अनुभव नेहमीच येत असतो. साधेपणा आणि दिखाऊपणा यातला फरक ओळखला पाहिजे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपीक विमा मुदतीत न दिल्यास 12 टक्के व्याज\nNext articleशाळांना मोहरमची सुट्टी आजच\nविविधा: विजय मिळवून देणारे विजय मांजरेकर\n#लक्षवेधी: रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बोनसमागील अर्थशास्त्र काय\nजागतिक तापमानवाढ : पर्यावरण रक्षणाची नव्याने गरज\nपाणी मिळत नाही, मग मद्य प्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-sport-page-22/", "date_download": "2018-10-19T16:43:31Z", "digest": "sha1:7QE3YCWPT4JNCUN2MOYTUGW5I4HYOD7D", "length": 9966, "nlines": 169, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "अफगाणिस्तानचा बांगलादेशाला ‘व्हाईट वॉश’", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nअफगाणिस्तानचा बांगलादेशाला ‘व्हाईट वॉश’\n देहरादूनच्या राजीव गांधी स्टेडियमवर रंगलेल्या तिसर्‍या टी -20 सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशवर एका धावेने रोमांचक विजय साजरा केला. केवळ 145 धावांचा आकडा धाव फलकावर असताना अफगाणिस्तानने निराश न होता अखेरच्या षटकामध्ये विजय खेचून आणला.\nअफगाणिस्तान संघाने बांगलादेशला या टी-20 मालिकेत 3-0 असे पराभूत करत व्हाइटवॉश दिला आहे. अखेरच्या षटकात बांगलादेशला विजयासाठी 9 धावांची गरज असताना राशीद खानने आपली कमाल दाखवत बांगलादेशला विजयापासुन दूर ठेवले. शेवटच्या चेंडूवर चार धावांची गरज असताना बांगलादेशला केवळ दोन धावा करता आल्या आणि अफगाणिस्तान सामना जिंकला.\nमुशफिकुर रहमानने केल्या. त्याने 37 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 46 धावांची खेळी केली. तर महमदुल्लाहने 38 चेंडूंत 45 धावा केल्या. मुशफिकूर रहीमला सामनावीर तर उत्कृष्ट गोलंदाजीसाठी राशीद खानला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले. सामन्यात मात खाल्यानंतर बांग्लादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने म्हटले की, अटीतटीच्या सामन्यात पराभव पत्करणे मानसिकपणे दृढतेत कमजोरीचे लक्षण आहे.\nआमच्या संघाला या दिशेत काम करावे लागेल. संघ विजयाच्या जवळ होता, परंतु पुन्हा एकदा तो पराभूत झाला. असे पहिल्यांदा झाले नाही. 2016 विश्वचषकात भारताविरूद्ध खेळलेला सामना सर्वांना लक्षात आहे. तसेच आताच श्रीलंकेमध्ये खेळलेल्या निदास ट्रॉफीचे फायनलही बांग्लादेश जिंकता-जिंकता राहिला. आम्ही चांगले प्रदर्शन सुध्दा केले नसल्याची कबुली त्याने दिली हे विशेष.\nPrevious articleपिंपळादेवी विद्यालयाचा 97 टक्के निकाल\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 18 ऑक्टोबर 2018)\nधुळे ई पेपर (दि 18 ऑक्टोबर 2018)\nनंदुरबार ई पेपर (दि 18 ऑक्टोबर 2018)\nमहाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये सई ताम्हनकरसह हे दिग्गज करणार टीमचे नेतृत्व\n‘तानाजी’ चित्रपटात सलमान साकारणार शिवाजी महाराजांची भूमिका\nनवीन जॉब लागलाय मग सांभाळून….\nGaurav singh on अहमदनगर (कर्मयोगिनी) : सदाबाई हरकचंद गुगळे- उद्योगाचा भक्कम पाया\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\nब्रम्होत्सवात व्हायोलिन, बासरी व तबला या वाद्यांचा अनोखा संगम\nअंध विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या काळजीवाहकास निलंबित करा : अनिल गांगुर्डे\nसुरगाण्याचे लाभार्थी वाघमारे यांना पंतप्रधानांच्या हस्ते घरकुलाची चावी प्रदान\nविश्वशांती अहिंसा संमेलनासाठी ६५ हजार स्केअर फुट भव्य मंडप\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nब्रम्होत्सवात व्हायोलिन, बासरी व तबला या वाद्यांचा अनोखा संगम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/dranage-chamber-issue-120139", "date_download": "2018-10-19T15:47:20Z", "digest": "sha1:YW6E4LO5A2SDD7HJB6VTT5S5U4JX4VSE", "length": 13625, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "dranage chamber issue तुंबलेले चेंबर वाढविणार डोकेदुखी | eSakal", "raw_content": "\nतुंबलेले चेंबर वाढविणार डोकेदुखी\nमंगळवार, 29 मे 2018\nनागपूर - वाढलेल्या लोकसंख्येमुळे अतिरिक्त ताण पडून शहरातील सिवेज लाईन व चेंबर तुंबणे नित्याचेच झाले आहे. सद्यस्थितीत शहरात १३ हजारांवर चेंबर तुंबले असून पावसाळ्यापूर्वी आढावा बैठकांमध्ये याबाबत साधा उल्लेखही केला जात नाही. यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात तुंबलेल्या चेंबरमुळे सांडपाणी घरांमध्येच जमा होण्याची शक्‍यता बळावली आहे. परिणामी नागपूरकरांना यंदाही मनस्ताप सहन करावा लागणार आहे.\nनागपूर - वाढलेल्या लोकसंख्येमुळे अतिरिक्त ताण पडून शहरातील सिवेज लाईन व चेंबर तुंबणे नित्याचेच झाले आहे. सद्यस्थितीत शहरात १३ हजारांवर चेंबर तुंबले असून पावसाळ्यापूर्वी आढावा बैठकांमध्ये याबाबत साधा उल्लेखही केला जात नाही. यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात तुंबलेल्या चेंबरमुळे सांडपाणी घरांमध्येच जमा होण्याची शक्‍यता बळावली आहे. परिणामी नागपूरकरांना यंदाही मनस्ताप सहन करावा लागणार आहे.\nगेल्या दशकात शहराच्या लोकसंख्येत १२ टक्‍क्‍यांनी वाढ झाली असून ३० लाख नागरिकांच्या मल, सांडपाण्याचा ताण जुन्या जीर्ण सिवेज लाईनवर पडत आहे. या सिवेज लाइनवरील जवळवास २६ हजार चेंबर असून, ताण वाढल्याने यातील निम्मे चेंबर कायम चोक असल्याची कबुली स्वतः महापालिकेने २०११ मध्ये तयार करण्यात आलेल्या ‘सिटी सॅनिटेशन प्लान’मध्ये दिली आहे. गेल्या सात वर्षात तुंबलेल्या चेंबरबाबत प्रशासनाकडून कुठलाही पुढाकार घेण्यात आला नाही. त्यामुळे सिवेज लाईनवरील चेंबर तुंबत असून पावसाळ्यात यापेक्षाही भयानक स्थिती निर्माण होत असते.\nदरवर्षी घरांतील सांडपाणी घरातच तुंबत असल्याने नागरिक ओरडतात. परंतु महापालिकेने याबाबत बहिरेपणाचे सोंग घेतल्याचे चित्र आहे. पावसाळ्यापूर्वी तयारीच्या झालेल्या दोन बैठकांमध्ये चेंबरवर कुठलीही चर्चा न झाल्याने महापालिकेच्या गांभीर्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्यावरच महापालिका भर देत आहे.\n1300 कोटींचा आराखडा पडून\nनव्या सिवेज लाइनचा १३०० कोटींचा आराखडा तयार करून केंद्र सरकारकडे पाठविला आहे. केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. नवीन सिवेज लाइन खर्चाची बाब आहे. जुन्या सिवेज लाइनवर तात्पुरते चेंबर तयार करून दुरुस्ती करण्यात येत असल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.\nचोक चेंबर 13 हजारांवर\nसिवेज लाइन 1670 कि. मी.\nवाढविण्याची गरज 1200 किमी\nपंजाबमध्ये रेल्वेने चिरडले 50 जणांना\nअमृतसर : अमृतसरमध्ये रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वेरुळार थांबलेल्या काही लोकांना रेल्वेने उडवले. या अपघातात सुमारे 50 हून अनेकांचा मृत्यू...\nपुण्यातील ब्लड बँकेने दिले 'एक्स्पायरी डेट' संपलेलं रक्त\nपुणे : मंगळवार पेठे येथे असलेल्या ओम ब्लड बँकेने एका रुग्णासाठी 'एक्स्पायरी डेट' (मुदत संपलेले) रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत अन्न...\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nआयुक्त मुंढेंना घेरण्याची भाजप, विरोधकांची तयारी\nनाशिक - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नगरसेवकांना दुखावणाऱ्या कार्यशैलीविरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी झाल्या, पण त्यांचा फारसा फायदा...\nमेट्रोची घोषणा नाशिककरांसाठी मृगजळ\nनाशिक - नागरी भागात एखादा प्रकल्प उभा करायचा झाल्यास सल्लागार संस्थेकडून प्रथम सर्वेक्षण करून घेतले जाते. नंतर प्रकल्प अमलात आणायचा की नाही, याचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/36839/by-subject/14/19434", "date_download": "2018-10-19T15:51:10Z", "digest": "sha1:5BIS2E4WLDS6SLE37WQUVP35EHTQOBSW", "length": 3112, "nlines": 72, "source_domain": "www.maayboli.com", "title": "( | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /कथा /गुलमोहर - कथा/कादंबरी विषयवार यादी /शब्दखुणा /(\nरविवार माझ्या आवडीचा लेखनाचा धागा Pradipbhau 1 Mar 1 2018 - 5:52am\nप्रेमाचं सीमोलघ्घंन - भाग पहिला.. लेखनाचा धागा अजय चव्हाण 28 Jan 14 2017 - 8:08pm\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://kumarnirman.blogspot.com/2017/08/blog-post_77.html", "date_download": "2018-10-19T16:30:56Z", "digest": "sha1:JX3JZYNMAXNM5KCTKMMZFET325LMYDT4", "length": 10422, "nlines": 177, "source_domain": "kumarnirman.blogspot.com", "title": "कुमार निर्माण: खेळ", "raw_content": "\nमा. डॉ.अभय बंग व मा. विवेक सावंत यांच्या प्रेरणेतून कुमार निर्माण हा शैक्षणिक कार्यक्रम सुरु झाला. “प्रत्यक्ष कृतींमधून शालेय मुला-मुलींमध्ये वैश्विक मानवी मुल्ये व सामाजिक बुद्धिमत्ता रुजवणे, व त्यांचा विकास करून उत्तम माणूस घडवणे हे कुमार निर्माण चे मुख्य उद्धिष्ट आहे.” सदर ब्लॉगचे उद्दिष्ट कुमार निर्माणचे द्वैमासिक भरारी प्रकाशित करणे आहे.\nतुझी कृती माझी कृती\nसर्वांनी वर्तुळात बसायचे. एका सदस्याने कोणतीही कृती करायची (उदा. हात वर करणे, डोके खाजवणे, खोकणे, शिंकणे, उडी मारणे इ.) आपली कृती करून झाल्यावर टाळी वाजवायची आणि गटातील कोणत्यातरी दुसऱ्या व्यक्तीकडे बोट दाखवायचे. ज्याच्याकडे बोट दाखवले जाईल त्या व्यक्तीने पहिल्या व्यक्तीची कृती करायची टाळी वाजवायची आणि स्वतःची दुसरी कृती कराची. इथेही पुन्हा टाळी वाजवून तिसऱ्या व्यक्तीकडे बोट दाखवायचे. तिसऱ्या व्यक्तीने पहिल्याची कृती ...टाळी ...दुसऱ्याची कृती ...टाळी ...स्वतःची कृती ...टाळी ...आणि चौथ्याकडे बोट दाखवायचे असे कृती ...टाळी जोडत पुढे जायचे. अधिक अधिक क्रमांक वाढत गेल्यास सर्वांच्या कृती लक्षात ठेवणे, त्या करणे, स्वतःची जोड देणे ...यातून धमाल निर्माण होते\nपुरवणी क्र. १ - क्षेत्रभेट\nक्षेत्र भेट म्हणजे काय क्षेत्रभेट म्हणलं कि आपल्या परिसरातील विविध जागा जसे कि दवाखाना, पोलीस स्टेशन, न्यायालय, शेत, जंगल, एखादी संस...\nऔपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण\nशिक्षण म्हणजे माहित नसलेलं माहित होणं (ज्ञान), व्यवहारात गरज पडेल तेव्हा माहित झालेल्याचा योग्य वापर करता येणं (उपयोजन) व योग्य वापर करण्य...\nमंदिरात वसतोस... मंदिरात वसतोस का मशिदीत राहतोस अल्ला तुझे नाव खरे का राम कधी असतोस मंदिरात वसतोस... सूर्य उगवे पूर्वेला मी...\n तशी ही गोष्ट माझ्या लहानपणीची आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नावाच्या छोट्या गावात मी वाढल...\nकुमार निर्माण निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळा वृतांत कुमार निर्माण अंतर्गत चौथ्या सत्राची सुरुवात ‘निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळेने’ दि. १० ड...\nराहो सुखाने हा मानव इथे\nराहो सुखाने हा मानव इथे या भूवरी भूवरी या इथे II धृ II लाला ललाला ललाला लालाला लाला ललाला लालाला लाला लला लला लला कल्या...\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका कुत्र्याची ...\nकुमार निर्माण – थोडक्यात उद्दिष्ट शालेय वयोगटातील मुलांसाठी एक अशी आनंददायी शैक्षणिक प्रक्रिया उभी करणे ज्यातून भविष्यात त्यांच्यामध...\nरोज चांगली बुद्धी दे.. रोज चांगली बुद्धी दे सांगतो आपण ज्याला सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला II धृ II दूर दूर पलीकडे ढगा...\nगटातील ‘गप्पा-गोष्टी-चर्चा’ – संवाद गट\nमित्रांनो , आता तुम्ही आता म्हणाल , “ गप्पा तर आम्ही नेहमीच मारतो. मग त्या गप्पांत आणि गटात मारलेल्या गप्पांत फरक तो काय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF/", "date_download": "2018-10-19T15:15:42Z", "digest": "sha1:WQ255W4CMWPLUZS6UL7WJUMYEYFGHLXI", "length": 7156, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाकिस्तानकडून धार्मिक विद्वेष पसरवला जातोय – राजनाथ सिंह | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपाकिस्तानकडून धार्मिक विद्वेष पसरवला जातोय – राजनाथ सिंह\nपटना – पाकिस्तानकडून वारंवार धार्मिक विद्वेष पसरवला जात असून, त्यांचा भारताला तोडण्याचा डाव असल्याची टीका गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केली. ते पुढे म्हणाले सीमेपलिकडून वारंवार गोळीबारही केला जात आहे. मात्र, आपले जवान त्यांना जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. पाकच्या या कुटील कारस्थानाची काळजी करू नका कारण त्यांना पुन्हा जागेवर आणण्याची आपल्यात धमक आहे.ते बिहारमधील पटना येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते.\nपाकिस्तानला इशारा देताना राजनाथ म्हणाले की, देशातील हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचे काम करु नका. कारण, भगतसिंह आणि चंद्रशेखर आझाद यांनी देशासाठी बलिदान दिले तसेच अश्फाकउल्लाह खान यांनी देखील भारतासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे. पाकिस्तानकडून कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न झाला तरी आम्ही देशाचे शिर कधीही झुकू देणार नसल्याचं त्यांनी म्हंटल आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअफगाणिस्तानमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट; 31 जणांचा मृत्यू, 50 जखमी\nNext articleमॉडर्न संकुलात वसंत व्याख्यानमाला\nसात वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला पीडित मुलींच्या वडिलांसमोरच दिली फाशी\nअमेरिकेच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्याची तालिबान्यांची कबुली\nभारतीय चित्रपटांवर पुर्ण बंदी घालण्याची पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी\nमित्रराष्ट्रांनी झिडकारलेले पाकिस्तान मदतीसाठी आयएमएफच्या दारात\nपाकिस्तानला 48 अत्याधुनिक ड्रोन देण्याचा चीनचा निर्णय\nभ्रष्टाचार रोखण्यासाठी पाकिस्तानात घेणार व्हीसलब्लोअरची मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%89%E0%A4%9D%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-10-19T15:28:15Z", "digest": "sha1:B6KX4UTJUNHHWI6LXF6IRDKJDMSEQ4EP", "length": 5630, "nlines": 217, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:उझबेकिस्तान - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ६ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ६ उपवर्ग आहेत.\n► उझबेकिस्तानचा इतिहास‎ (३ प)\n► उझबेकिस्तानमधील खेळ‎ (१ क, १ प)\n► उझबेकिस्तानचा भूगोल‎ (३ क)\n► उझबेकिस्तानमधील विमानतळ‎ (१ प)\n► उझबेकिस्तानमधील विमानवाहतूक कंपन्या‎ (१ प)\n► उझबेकिस्तानी व्यक्ती‎ (२ क, १ प)\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\n२००८ उन्हाळी ऑलिंपिक खेळात उझबेकिस्तान\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/hd-kumaraswamy-inaugurating-paddy-seedling-transplantation-programme-seethapura-pandavapura", "date_download": "2018-10-19T16:12:22Z", "digest": "sha1:ESSVIJV6LB2ZJZSRCRFLSRO4PBMSQIJC", "length": 11782, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "H.D. Kumaraswamy inaugurating a paddy seedling transplantation programme at Seethapura in Pandavapura taluk of Mandya district मुख्यमंत्री उतरले गुडघाभर चिखलात | eSakal", "raw_content": "\nमुख्यमंत्री उतरले गुडघाभर चिखलात\nरविवार, 12 ऑगस्ट 2018\nमंड्या - शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करून त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण करण्याच्या उद्देशाने कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी स्वत: शेतात उतरत गुडघाभर चिखलात उभे राहून भाताची रोपे लावली.\nमंड्या - शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करून त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण करण्याच्या उद्देशाने कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी स्वत: शेतात उतरत गुडघाभर चिखलात उभे राहून भाताची रोपे लावली.\nकर्नाटकात मंड्या जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी कुमारस्वामी येथे आले होते. शेतकऱ्यांमधील निराशा दूर करण्यासाठी ते शेतकऱ्यांसारखा वेष परिधान करत भात शेतातील गुडघाभर चिखलात उतरले आणि भातलावणी केली. ‘मी येथे कोणाला खूश करण्यासाठी आलेलो नाही. मी राज्यातील शेतकऱ्यांना एक संदेश देऊ इच्छितो की, मी त्यांच्याबरोबर आहे. त्यांनी आत्महत्या करण्याचा कोणताही विचार मनात आणू नये. तुमची काळजी घेण्यासाठी मी आहे,’ असे कुमारस्वामी म्हणाले. दर महिन्याला एक दिवस याप्रमाणे टप्प्याटप्प्यामध्ये राज्यातील सर्व तीस जिल्ह्यांमध्ये एक दिवस शेतकऱ्यांबरोबर पूर्ण राहून त्यांच्या समस्या समजावून घेणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. .\nशेतकरी कुटुंबातील असलो तरी आज जवळपास २५ वर्षांनी शेतात कामासाठी पाय ठेवल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना शेतात काम करताना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती.\nमी, गरीबांची सेवा करू शकलो, याचे समाधानः मोदी\nशिर्डी: गरीब असो किंवा मध्यम परिवार असेल, त्यांना घर देण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले आहेत. प्रयत्न यापूर्वीही झाला, पण दुर्दव्याने त्यांचे लक्ष...\nशहरी नक्षलवाद फोफावतोय - मोहन भागवत\nनागपूर - ‘दुर्गम भागांमधील हिंसक कारवायांचे पालनपोषण करणारा शहरी नक्षलवाद सध्या वेगाने फोफावतो आहे. छोट्या संघटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी...\nमुंबई - शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा हा ‘ऐतिहासिक’ ठरणार, त्यात ‘महत्त्वपूर्ण घोषणा’ होणार, अशा अपेक्षा शिवाजी पार्कवर घोंघावत असलेल्या वाऱ्यात उडवून...\nदेशातील हिंदू जागा आहे : उद्धव ठाकरे\nमुंबई : दरवर्षी प्रमाणे मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव...\nबळिराजाला गोंजारण्यासाठी मंत्रिमंडळ बांधावर\nमुंबई - शेतकरी कर्जमाफी फसल्याचा आरोप विरोधी पक्ष करीत आहे. याबरोबर शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी मागील दोन वर्षांपासून राज्याच्या कानाकोपऱ्यांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/tadipar-accused-walchandnagar-crime-118781", "date_download": "2018-10-19T15:46:15Z", "digest": "sha1:X5GWFNEBC47EQFZWCCWUFLFOHMYTXFQR", "length": 12221, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "tadipar accused in walchandnagar crime तडीपार आरोपींचा वालचंदनगरमध्ये राजरोस वावर | eSakal", "raw_content": "\nतडीपार आरोपींचा वालचंदनगरमध्ये राजरोस वावर\nगुरुवार, 24 मे 2018\nवालचंदनगर - वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील राजदत्त (आबा) उबाळे खून प्रकरणातील आरोपी तडीपार असतानादेखील वालचंदनगरमध्ये राजरोसपणे फिरत आहेत. पोलिस त्यांना पाठीशी घालत असल्याच्या कारणावरून दलित पॅंथरचे पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष धनंजय उबाळे यांनी बुधवारी (ता. २३) वालचंदनगर बंदचे आवाहन केले होते. त्यास व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून प्रतिसाद दिला.\nवालचंदनगर - वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील राजदत्त (आबा) उबाळे खून प्रकरणातील आरोपी तडीपार असतानादेखील वालचंदनगरमध्ये राजरोसपणे फिरत आहेत. पोलिस त्यांना पाठीशी घालत असल्याच्या कारणावरून दलित पॅंथरचे पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष धनंजय उबाळे यांनी बुधवारी (ता. २३) वालचंदनगर बंदचे आवाहन केले होते. त्यास व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून प्रतिसाद दिला.\nपंचायत समिती सदस्य राजदत्त उबाळे यांचा सन २००१ मध्ये खून झाला होता. यातील आरोपींना उच्च न्यायालयाने सन २००६ मध्ये इंदापूर तालुक्‍यामध्ये न राहण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला होता. मात्र, उबाळे यांच्या तक्रारीनुसार तीनही आरोपी पोलिसांच्या आशीर्वादाने वालचंदनगरमध्ये राजरोसपणे फिरत आहेत. या निषेधार्थ त्यांनी वालचंदनगर बंदचे आवाहन केले होते.\nआरोपींचा जामीन रद्द करावा व वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी उद्या (ता. २४) पासून उबाळे हे वालचंदनगर बस स्थानकाजवळ उपोषण करणार आहेत.\nबंदच्या काळात तोंडाला रुमाल बांधलेल्या तीन ते चार जणांनी बारामती-वालचंदनगर एस. टी. बसवर दगडफेक केली. चालक नितीन ढेरे हा किरकोळ जखमी झाला असून त्यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.\nअगली बार जबान कम चलेगी, हात ज्यादा चलेंगे\nऔरंगाबाद : शहरात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद करावे, आज आम्ही समजवण्यासाठी आलो चार दिवसांनंतर परत येऊ तेव्हा बोलणार नाही...\nदेवांच्या भेटीलाही न्यायालयाचा अडसर\nभिलार : दसऱ्याच्या दिवशी दांडेघरच्या श्री केदारेश्वर आणि पसरणीच्या श्री काळभैरवनाथाच्या पालखी भेटीचा सोहळा नेहमीच्याच पारंपरिक वादग्रस्त जागेत न...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nपंचवटी एक्स्प्रेसला लवकरच 'विस्टाडोम कोच'\nमनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा...\nपित्याने पोटच्या मुलीची कोयत्याने गळा चिरुन हत्या\nपाली, ता. १९ (वार्ताहर) सुधागड तालुक्यातील दहिगाव येथे एका पित्याने आपल्या चार वर्षीय मुलीची शुक्रवारी (ता.१९) कोयत्याने गळा चिरुन हत्या केली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Koregaon-Bhima-Violence-Arrested-Person-Sudhir-Dhawle-And-Adv-Surendra-Gadaling-police-custody/", "date_download": "2018-10-19T15:41:40Z", "digest": "sha1:LD2G6IUHTQTYKDOOMAPACEVDPUTFYWVR", "length": 3879, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नक्षलवादी कनेक्‍शन : अटकेत असलेल्या चौघांच्या पोलिस कोठडीत २१ जूनपर्यंत वाढ | पुढारी\tTop", "raw_content": "\nअमृतसर (पंजाब) मध्ये रावण दहनाच्या कार्यक्रमावेळी रुळावरील लोकांना रेल्‍वेची धडक\nपंजाब : अमृतसरमधील रेल्‍वे अपघातात ५० हून अधिक दगावल्याची शक्यता\nहोमपेज › Pune › नक्षलवादी कनेक्‍शन : अटकेत असलेल्या चौघांच्या पोलिस कोठडीत २१ जूनपर्यंत वाढ\nनक्षलवादी कनेक्‍शन : अटकेत असलेल्या चौघांच्या पोलिस कोठडीत २१ जूनपर्यंत वाढ\nमाओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेल्या चौघांच्या पोलिस कोठडीत २१ जूनपर्यंत वाढ करण्याचा आदेश विशेष न्यायाधीश के. डी . वडणे यांनी दिला आहे.\nसुधीर प्रल्हाद ढवळे (रा. सारनाथ टॉवर बुध्दनगर, गोवंडी, मुंबई), रोना विल्सन (रा. नवी दिल्ली), शोमा सेन (रा. नागपूर) आणि महेश सीताराम राऊत (३०, पिंपळरोड, नागपूर मुळ रा. लाखापूर जि. चंद्रपूर) अशी पोलिस कोठडीत वाढ झालेल्या चौघांची नावे आहेत.\nपंजाबमध्ये भीषण रेल्‍वे अपघात; ५० हून अधिक दगावल्याची शक्यता(Video)\nपटनाची कडवी झुंज अपयशी, तेलगू टायटन्‍स विजयी\nमोदींच्या आठवणीत चहामुळे नंदुरबार आणि चौधरी\nऋषी कपूर उपचारासाठी न्यू-यॉर्कमध्‍ये, भेटायला गेले जावेद अख्तर\nकवठेएकंदमध्ये शोभेच्या दारूच्या स्फोटात विद्यार्थ्याचा मृत्यू\nरायगड : परतीच्या पावसाने पेण तालुक्याला झोड़पले महामार्ग ठप्प \nनाना पाटेकरांचे सिंटाला उत्तर\nहौसिंग फेडरेशनच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचे कोणालाही फोन नाहीत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.gangadharmute.com/node/474", "date_download": "2018-10-19T15:55:31Z", "digest": "sha1:APOALWHECGS3REZJDFNVUXD3WIBSJ2GS", "length": 10204, "nlines": 127, "source_domain": "www.gangadharmute.com", "title": " मरणे कठीण झाले - स्पर्धा विजेती गझल | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमरणे कठीण झाले - स्पर्धा विजेती गझल\nमुखपृष्ठ / मरणे कठीण झाले - स्पर्धा विजेती गझल\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी मंगळ, 30/04/2013 - 16:32 ह्यावेळी प्रकाशित केले.\nजगणे कठीण झाले, मरणे कठीण झाले\nशोधात सावलीच्या, पळणे कठीण झाले\nना राहिले जराही विश्वासपात्र डोळे\nझुळझूळ आसवांचे झरणे कठीण झाले\nहंगाम अन ऋतूही विसरून स्वत्व गेले\nहा ग्रीष्म की हिवाळा, कळणे कठीण झाले\nकलमा, बडींग, संकर; आले नवे बियाणे\nपंचांग गावराणी पिकणे कठीण झाले\nबाभूळ, चिंच, आंबा; बागा भकास झाल्या\nमातीत ओल नाही, तगणे कठीण झाले\nसोंगे निभावताना मुखडा थिजून गेला\nओळख मलाच माझी पटणे कठीण झाले\nएकाच वादळाने उद्ध्वस्त पार केले\nआयुष्य हे नव्याने रचणे कठीण झाले\nदिसतात \"अभय\" येथे चकवे सभोवताली\nरस्ताच जीवनाचा सुचणे कठीण झाले\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Seven-persons-gang-raped-on-two-sisters/", "date_download": "2018-10-19T16:16:28Z", "digest": "sha1:DPFDBGSCWHBTZZDEM3F4GUUFRZATZJA6", "length": 4470, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भिवंडी : सख्ख्या बहिणींवर सामूहिक बलात्कार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडी : सख्ख्या बहिणींवर सामूहिक बलात्कार\nभिवंडी : सख्ख्या बहिणींवर सामूहिक बलात्कार\nआई-वडिलांना घराबाहेर काढत जीवे ठार मारण्याची धमकी देवून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून तीन नराधमांनी आळीपाळीने बलात्कार केल्याची घटना भिवंडीतील न्यू आझादनगर येथे गेल्या आठवड्यात घडली होती. या घटनेला आठवडा उलटत नाही तोच शहरातील जैतुनपूरा, मंगलबाजार स्लॅब येथील दोन सख्ख्या बहिणींना पैशांचे आमिष दाखवून सात मित्रांनी त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी तीन जणांना पोलीस कोठडीत डांबले असून फरार झालेल्या चार नराधमांचा कसून तपास सुरू केला आहे. अराफत नईम बहाउद्दीन (20 रा. चांद तारा मशीद, दुसरा निजामपूरा), फिरोज मोहम्मद शेख (27 रा. पहिला निजामपूरा) व नुदबीर गुलाम अहमद रईस (34 रा. बर्डी मोहल्ला) अशी अटक केलेल्या नराधमांची नावे आहेत.\nया अत्याचारप्रकरणी अटक केलेल्या अराफत, फिरोज, नुदबीर या तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 16 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा अधिक तपास एपीआय जे. ए. शेख करीत आहे.\nपुणेरी पलटनला जयपूरच्या पँथरची टक्‍कर\nपंजाबमध्ये भीषण रेल्‍वे अपघात; ५० हून अधिक दगावल्याची शक्यता(Video)\nपटनाची कडवी झुंज अपयशी, तेलगू टायटन्‍स विजयी\nमोदींच्या आठवणीत चहामुळे नंदुरबार आणि चौधरी\nऋषी कपूर उपचारासाठी न्यू-यॉर्कमध्‍ये, भेटायला गेले जावेद अख्तर\nरायगड : परतीच्या पावसाने पेण तालुक्याला झोड़पले महामार्ग ठप्प \nनाना पाटेकरांचे सिंटाला उत्तर\nहौसिंग फेडरेशनच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचे कोणालाही फोन नाहीत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%98%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A3%E0%A4%B6%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-10-19T16:55:28Z", "digest": "sha1:K5337BAO4RYHEMTM64S3RYJD4EVM57LM", "length": 19275, "nlines": 268, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "अवघे पाऊणशे वयमान Marathi News, अवघे पाऊणशे वयमान Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nसाईबाबांच्या शिर्डीत PM खोटे बोलले: काँग्रेस\n#MeTooचा गैरवापर नको: हायकोर्ट\nडीजेबंदी उठवण्याची विनंती फेटाळली\n#metoo: अनिर्बान दास ब्लाहचा आत्महत्येचा प...\nविसर्जनादरम्यान दोन मंडळात वाद, एकाचा मृत्...\nरावणदहनासाठी जमलेल्या गर्दीला ट्रेनने चिरडले; ५० ठ...\nगावकऱ्यांनी केला प्रेमसंबंधांचा आरोप; साधू...\nमुसलमानांनी काँग्रेसला मत देऊ नये: असदुद्द...\nकाश्मीर: ३ दहशतवादी ठार; चार एके४७ जप्त\nShabarmimala: महिलांनो परत जा, अन्यथा मं...\nझुकेरबर्ग पुस्तकांच्या दुकानात काम करतो\n'पहिल्या' घोटाळेबाजाला भारतात आणण्यात यश\n'मायक्रोसॉफ्ट'चे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचं...\ngoogle map वरून पत्नीला प्रियकरासोबत पकडले...\nNavratri 2018: हिंदू नाही म्हणून गरब्यातून...\nअरुंधती आता 'रिलायन्स'च्या अतिरिक्त संचालक\nमोबाइल वॉलेटद्वारे परस्पर व्यवहार शक्य\nएअर इंडियाला सरकारी बळ\n६० हजार भारतीयांना ग्रीन कार्ड\nपेट्रोल, डिझेल दरात किंचित कपात\nकच्चे तेल रुपयाच्या बदल्यात\ndeodhar trophy 2018: पृथ्वीला वर्ल्डकपमध्ये एन्ट्र...\nक्रिकेटमधील भ्रष्टाचार: सर्वाधिक सट्टेबाज ...\nदानिश कनेरियाने दिली फिक्सिंगची कबुली\n...तर सचिनला मागे टाकणार विराट\n#MeToo: माझा या सगळ्याशी काही एक सबंध नाहीःजतीन दा...\n#MeToo: 'सिन्टा'च्या नोटिशीला नानांचं उत्त...\nTanaji: सलमान खान साकारणार छत्रपती शिवाजी ...\nसलमान खानच्या लाडक्या 'माय लव्ह'चा मृत्यू\nबर्थ-डे स्पेशलः सनी देओलचे दमदार डायलॉग\nदिशाच्या 'या' फोटोला १२ तासांत १४ लाख लाइक...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\nदेसी मुलींचा इंग्लंडमध्ये खो\nथोडं हटके, थोडं भन्नाट\n‘मी टू’ नक्की कशासाठी\nदेसी मुलींचा इंग्लंडमध्ये खो\nथोडं हटके, थोडं भन्नाट\n‘मी टू’ नक्की कशासाठी\nरावणदहनासाठी जमलेल्या गर्दीला ट्र..\nमन्नान वाणीच्या मृत्यूनंतर हाफीज ..\nपंतप्रधान नरेंद्र मोदींकडून रावण ..\n'या' घरगुती वस्तूंचा लोक करतात चु..\nजम्म-काश्मीरः दोन दहशतवाद्यांचा ख..\nहिवाळा येतोय; अशी घ्या त्वचेची का..\nऔरंगाबादः रावण दहन साजरा\nडॉ. सुधीर देवरे यांचं 'सांस्कृतिक भारत' हे पुस्तक भारताची सांस्कृतिक ओळख करुन देतं. अनेकदा आपल्याला आपल्या राज्याचीही सांस्कृतिक ओळख नसते. मात्र देवरे यांच्या या पुस्तकामुळे केवळ महाराष्ट्रच नाही, तर पश्चिम, उत्तर, पूर्व आणि दक्षिणेकडील सगळ्याच राज्यांची भौगोलिक-सामाजिक आणि सांस्कृतिक ओळख आपल्याला होते.\nमनोहर जोशी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन\nगुढीपाडव्याचे औचित्य साधून शिवसेना नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या 'अवघे पाऊणशे वयमान' या पुस्तकाचे प्रकाशन १८ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता दादर येथील शिवाजी मंदिरात होणार आहे. या सोहळ्याला विविध राजकीय पक्षांतील नेते उपस्थित राहणार आहेत.\nएकांकिका स्पर्धा म्हणजे महाविद्यालयीन तरुणांच्या विविध कलागुणांनी भारलेलं वातावरण... तरुणांच्या सहभागाचा उत्साहही वाखाणण्याजोगाच... मात्र, सध्या सुरू असलेल्या विनोदोत्तम करंडक स्पर्धेमध्ये वेगळेच चित्र पाहायला मिळाले. चक्क ७७ ‍वर्षांच्या आजींनी रंगमंचावर एंट्री घेतली आणि ‘पाहुणचार’ या एकांकिकेत ‘वहिनी’ची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या.\nसूर दीपोत्सवात रंगला पाडवा\nनगरकरांचा दीपावली पाडवा यंदा सूर व दीपोत्सवाच्या साक्षीने उत्साहात झाला. सकाळी दोन संगीत मैफिली व सायंकाळी दीपोत्सवासह संगीत मैफिलीने नगरकरांना आनंद दिला. सांस्कृतिक उपक्रम व संगीताविष्काराने रसिकांना मंत्रमुग्ध केले.\nगोव्याने मराठी रंगभूमीला मोठे योगदान दिले आहे. गोपिनाथ सावकार, रघुवीर सावकार, मा. दत्ताराम यांच्यापासून ते प्रभाकर पणशीकर, प्रसाद सावकार, दामू केंकरे, रामदास कामत, आशालता वाबगांवकर यांच्यापर्यंत अनेक गुणवान नाट्यकर्मींची मुळे ही ‘सुनापरान्त’ (सोन्याचा प्रांत) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोमांतकाच्या भूमीत आहेत.\n... अवघे पाऊणशे वयोमान\n'मी मराठी नाटक आणि नाट्यसंगीताचा फार मोठा चाहता आहे. मला या क्षणी एक नाट्यपद आठवत आहे. म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान...' ज्येष्ठ नाटककार गिरीश कार्नाड यांनी नुकतेच अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते सत्कार स्वीकारल्यावर कार्नाड यांनी उत्स्फूर्तपणे या भावना व्यक्त केल्या आणि प्रेक्षागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.\nवयाच्या ८१ व्या वर्षी तिसरे लग्न\nम्हातारा इतका न मी... अवघे पाऊणशे वयमान... या उक्तीचा प्रत्यय मालाडमधील ८१ वर्षीय अब्दुल रहमान यांनी प्रत्यक्षात साकारला आहे. एकटेपणाला कंटाळलेल्या रहमान यांनी या वयात ३८ वर्षीय रसीनाशी लग्न केले. रहमान यांचे हे तिसरे लग्न आहे.\nरावणदहनासाठी जमलेल्या गर्दीला ट्रेनने चिरडले; ५० ठार\n#MeToo मोहिमेचा गैरवापर नको: हायकोर्ट\n#MeToo: अनिर्बान यांचा आत्महत्येचा प्रयत्न\nसिनेरिव्ह्यू: नमस्ते इंग्लंड- एक निरस लंडनवारी\nगोसीखुर्दचा लढा; आमदार निवासाचा घेतला ताबा\nसाईबाबांच्या शिर्डीत PM खोटे बोलले: काँग्रेस\n#MeToo: आलोकनाथ यांचं 'सिन्टा'ला साकडं\nअरुंधती आता 'रिलायन्स'च्या अतिरिक्त संचालक\nडीजेबंदी उठवण्याची विनंती कोर्टाने फेटाळली\nदुष्काळात महाराष्ट्राला पूर्ण मदत करू: मोदी\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node?page=347", "date_download": "2018-10-19T16:11:29Z", "digest": "sha1:7AM337HCUUF4SLKAPYWNTW66GYBM3SFM", "length": 7224, "nlines": 157, "source_domain": "mr.upakram.org", "title": "mr.upakram.org | मराठी लेख, चर्चा, समुदाय | Marathi articles, discussions, communities", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nजरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा\nमी कॉलेजांत असतांना (१९६० च्या दशकांत) माझ्या ऐकण्यांत असे आले होते की गणितांतील काही प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. जसे\nगोमुत्राचा उपयोगाबद्दल काही प्रश्न\nहिंदू मान्यतेप्रमाणे 'गाय' या प्राण्याच्या अंगी अनेक दैवी शक्ती आहेत. त्यामानाने बैल मात्र मागे पडलेला दिसतो. असो.\nगोमुत्राचा अनेक ठिकाणी उपयोग केला जातो. कदाचित त्यावर संशोधन झाले असावे वा होत असेल.\nलोकांना बऱ्याच प्रकारची व्यसन असतात. पण आपण म्हणतो ती व्यसनाधीनता म्हणजे सिगारेट ,दारू,गुटखा,जुगार,बाईचा नाद हे होय. बहुतेक सर्व व्यसनांमध्ये एक समानता असते.\nमी मराठी, मी महाराष्ट्रीयन, मी लेखन, मी कवी, मी मराठीचा उद्धार कर्ता पण मी भारतीय कुठे आहे \nक्र.१ चे उत्तर वरदा यांनी युक्तिवादासह दिले.तर आवडाबाई यांनी उत्तर काढले पण कसे ते स्पष्ट केले नाही.\nआपण नेहमी \"पायात चप्पल घाल \" असं का म्हणतो \nवास्तविक आपण चपलेत पाय घालतो ना \nआपण अनेकदा राजकारणापासून, समाजकारणापासून आपल्याला अलिप्त ठेवायचा प्रयत्न करतो. पण समाज आपल्या पासून बनतो अन राजकारण, समाजकारण हे आपल्यासाठी सुद्धा चालते. हा समुदाय याच कारणासाठी बनवला आहे.\nगेले दोन-तीन दिवस वाट पाहुन अख्रेर मीच विषय काढायचे ठरवीले. विषय आहे __ ' बेस्टचा संप ' \nनील वेबर ह्यांनी महाराष्ट्र टाईम्समधे आज एका नव्या मराठी संकेतस्थळाची माहिती करून दिलेय. ती इथे वाचा आणि खालील दुव्यावर टिचकी मारा.संकेतस्थळावर जाऊन आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2018-10-19T16:18:54Z", "digest": "sha1:5RSD3YAFEJUQNNR2AEDF63EE5LCYS2WR", "length": 10584, "nlines": 73, "source_domain": "pclive7.com", "title": "आमदार महेश लांडगे आयोजित ‘रोजा इफ्तार पार्टी’ उत्साहात | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपाणी टंचाईवर मात करण्यासाठी रावेत येथे नवीन बंधारा बांधण्याची मयुर कलाटेंची मागणी\nवाकडच्या शाळेत मुलींना स्व-संरक्षणाचे धडे देणारा ‘निर्भया’ प्रकल्प सुरु\nचिखलीत महापौरांच्या हस्ते घंटागाडीचे उद्घाटन\nकामगार कल्याण मंडळाचा भूखंड द्या.. अन्यथा मगर स्टेडीयमचा ताबा घेऊ – भारती चव्हाण\nपुणे जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीच्या सदस्यपदी मनिष कुलकर्णी यांची निवड\nपिंपळे सौंदागरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार लक्ष्मण जगताप\nसाईंबाबांच्या आशीर्वादाने २०१९ मध्ये मोदीच होणार पुन्हा पंतप्रधान – फडणवीस\nपंतप्रधानांना जाब विचारण्यासाठी निघालेल्या तृप्ती देसाईंना पुण्यातून अटक\nपाणी येत नसल्याची तक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण; पिंपळे निलख येथील प्रकार\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा; मनसेची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nHome पिंपरी-चिंचवड आमदार महेश लांडगे आयोजित ‘रोजा इफ्तार पार्टी’ उत्साहात\nआमदार महेश लांडगे आयोजित ‘रोजा इफ्तार पार्टी’ उत्साहात\nपिंपरी (Pclive7.com):- भोसरी येथे आमदार महेश लांडगे आयोजित ‘रोजा इफ्तार पार्टी’ उत्साहात पार पडली. हज यात्रेच्या अनुदानातून वाचलेले दोनशे कोटी रुपये यावर्षी महाराष्ट्र सरकार अल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी वापरणार आहे. यामुळे अल्पसंख्यांक समाजाच्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण आणि रोजगार, व्यवसाय मिळण्यासाठी मदत होईल असे प्रतिपादन सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी भोसरी येथे केले.\nआमदार महेश लांडगे यांनी सोमवारी भोसरी येथे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थितांना शुभेच्छा देताना कांबळे बोलत होते. नमाज पठण मौलाना अजिजी, मौलाना आझाद, मौलाना मारुफ, मौलाना अबरार यांनी केले. यावेळी महापौर नितीन काळजे, ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलिस उपायुक्त सतिश पाटील, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष भाईजान काझी, फजल शेख, पक्षनेते एकनाथ पवार, माजी उपमहापौर मुरलीधर ढगे, नगरसेविका भीमाताई फुगे, निर्मला गायकवाड, योगिता नागरगोजे, नम्रता लोंढे, सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, नगरसेवक राजेंद्र लांडगे, वसंत बोराटे, संतोष लोंढे, तुषार हिंगे, कुंदन गायकवाड, सागर गवळी, माजी नगरसेवक बबन बोराटे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब गव्हाणे, अस्लम शेख, झिशान सय्यद, अजहर खान, फारुख इनामदार, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदिप बेलसरे, भोसरी पोलिस निरीक्षक नरेंद्र जाधव, भोसरी एमआयडीसी पोलिस निरीक्षक भिमराव शिंगाडे, निगडी पोलिस निरीक्षक दिनकर आवताडे आदी उपस्थित होते.\nकांबळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणानुसार अल्पसंख्यांक समाजाला देखील विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. देशातील प्रत्येक व्यक्तीला संविधानानुसार शिक्षणाचा हक्क आहे. त्यानुसार अल्पसंख्यांक समाजाच्या सर्व विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्यवृत्ती दिली जाईल. हज यात्रेच्या अनुदानातून वाचलेले दोनशे कोटी रुपये महाराष्ट्र सरकार अल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी वापरणार आहे. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण आणि रोजगार, व्यवसाय मिळण्यासाठी मदत होईल. यातूनच ‘सबका साथ सबका विकास’ हे ध्येय गाठणे शक्य होईल, असेही कांबळे म्हणाले.\nकार्यक्रमाचे आयोजक आमदार महेश लांडगे, महापौर नितीन काळजे, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी उपस्थितांना रमझान निमित्त शुभेच्छा दिल्या.\nकार्यक्रमाच्या संयोजनात आमदार पै. महेशदादा स्पोटर्स फाऊंडेशन मित्र परिवार व पिंपरी चिंचवड शहर मुस्लिम महासंघाच्या सर्व पदाधिका-यांनी सहभाग घेतला.\nआकुर्डी रेल्वे स्टेशन येथे तिकीट घराचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते उद्घाटन\nचिंचवडमधील पवन शहा याची भारतीय क्रिकेट संघात निवड\nपाणी टंचाईवर मात करण्यासाठी रावेत येथे नवीन बंधारा बांधण्याची मयुर कलाटेंची मागणी\nवाकडच्या शाळेत मुलींना स्व-संरक्षणाचे धडे देणारा ‘निर्भया’ प्रकल्प सुरु\nचिखलीत महापौरांच्या हस्ते घंटागाडीचे उद्घाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/haryana-assembly-special-session-mess-15345", "date_download": "2018-10-19T16:01:41Z", "digest": "sha1:LYBDKDZ3ONAIIV36F5SPSQC3SO5LUOSB", "length": 12137, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Haryana Assembly special session mess हरियाना विधानसभेच्या विशेष अधिवेशनात गोंधळ | eSakal", "raw_content": "\nहरियाना विधानसभेच्या विशेष अधिवेशनात गोंधळ\nशुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016\nचंडिगड- राज्याच्या स्वर्णजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि विरोधी सदस्यांनी मोठ्या प्रमाणात आरडाओरडा करीत गोंधळ घातला.\nया अधिवेशनाचा भारतीय राष्ट्रीय लोकदल आणि कॉंग्रेसने काल बहिष्कार केला होता, त्यांच्या या कृतीविरोधात कृषिमंत्री ओ. पी. धानकर यांनी आज निंदाव्यंजक ठराव मांडला. भारतीय राष्ट्रीय लोकदल आणि कॉंग्रेस यांनी राज्याच्या स्थापनेत आपल्या पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांचा उल्लेख सरकारने न केल्याबद्दल गुरुवारी त्यांच्यावर टीका केली होती.\nचंडिगड- राज्याच्या स्वर्णजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि विरोधी सदस्यांनी मोठ्या प्रमाणात आरडाओरडा करीत गोंधळ घातला.\nया अधिवेशनाचा भारतीय राष्ट्रीय लोकदल आणि कॉंग्रेसने काल बहिष्कार केला होता, त्यांच्या या कृतीविरोधात कृषिमंत्री ओ. पी. धानकर यांनी आज निंदाव्यंजक ठराव मांडला. भारतीय राष्ट्रीय लोकदल आणि कॉंग्रेस यांनी राज्याच्या स्थापनेत आपल्या पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांचा उल्लेख सरकारने न केल्याबद्दल गुरुवारी त्यांच्यावर टीका केली होती.\nतुम्ही परिषदेतून बाहेर गेला होतात वास्तविक ही परिषद कोणत्याही पक्षाची किंवा सरकारची नव्हती, तर ती सामान्य नागरिकांची होती, अशा शब्दांत धानकर यांनी विरोधकांना फटकार लगावली. मंत्री अनिल वीज म्हणाले, की राज्याच्या स्वर्णजयंती कार्यक्रमाबद्दल विरोधकांना काही देणे घेणे नाही. ते संसदीय लोकशाहीची थट्टा करीत आहेत. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे सदस्य हौदात उतरले आणि सरकारविरोधात घोषणा देऊ लागले.\nमी, गरीबांची सेवा करू शकलो, याचे समाधानः मोदी\nशिर्डी: गरीब असो किंवा मध्यम परिवार असेल, त्यांना घर देण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले आहेत. प्रयत्न यापूर्वीही झाला, पण दुर्दव्याने त्यांचे लक्ष...\nविष्णुचा अकरावा अवतार बरोबर असताना का काही होत नाही: उद्धव\nमुंबई : महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ, महिलांवर अत्याचार यासारख्या विषयांवर केंद्रीयमंत्री रवीशंकर प्रसाद म्हणत आहेत, आमच्या हातात काहीच नाही. तुमच्या...\nमी अयोध्येला जाणार आणि तेथून मोदींना विचारणार: उद्धव\nमुंबई : राम मंदिर उभारण्याचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार विसरले आहे. गेल्या चार वर्षांत मोदी एकदाही अयोध्येला गेले नाही. पण, मी येत्या 25...\nदेशातील हिंदू जागा आहे : उद्धव ठाकरे\nमुंबई : दरवर्षी प्रमाणे मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव...\nबळिराजाला गोंजारण्यासाठी मंत्रिमंडळ बांधावर\nमुंबई - शेतकरी कर्जमाफी फसल्याचा आरोप विरोधी पक्ष करीत आहे. याबरोबर शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी मागील दोन वर्षांपासून राज्याच्या कानाकोपऱ्यांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1/", "date_download": "2018-10-19T16:19:28Z", "digest": "sha1:CCQ56BX7ODTATCWWN4K32KEZ5I2R452A", "length": 11032, "nlines": 103, "source_domain": "pclive7.com", "title": "चिंचवड | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपाणी टंचाईवर मात करण्यासाठी रावेत येथे नवीन बंधारा बांधण्याची मयुर कलाटेंची मागणी\nवाकडच्या शाळेत मुलींना स्व-संरक्षणाचे धडे देणारा ‘निर्भया’ प्रकल्प सुरु\nचिखलीत महापौरांच्या हस्ते घंटागाडीचे उद्घाटन\nकामगार कल्याण मंडळाचा भूखंड द्या.. अन्यथा मगर स्टेडीयमचा ताबा घेऊ – भारती चव्हाण\nपुणे जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीच्या सदस्यपदी मनिष कुलकर्णी यांची निवड\nपिंपळे सौंदागरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार लक्ष्मण जगताप\nसाईंबाबांच्या आशीर्वादाने २०१९ मध्ये मोदीच होणार पुन्हा पंतप्रधान – फडणवीस\nपंतप्रधानांना जाब विचारण्यासाठी निघालेल्या तृप्ती देसाईंना पुण्यातून अटक\nपाणी येत नसल्याची तक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण; पिंपळे निलख येथील प्रकार\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा; मनसेची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपाणी टंचाईवर मात करण्यासाठी रावेत येथे नवीन बंधारा बांधण्याची मयुर कलाटेंची मागणी\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील कृत्रिम पाणी टंचाईवर मात करण्यासाठी रावेत येथील जुना गाळाने भरलेल्या बंधाऱ्याच्या ठिकाणी नवीन बंधारा बांधण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसे...\tRead more\nपिंपळे सौंदागरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार लक्ष्मण जगताप\nनगरसेविका निर्मला कुटे यांच्या संपर्क कार्यालयाचे आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन पिंपरी (Pclive7.com):- निर्मला कुटे या पहिल्यांदाच नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. नवीन असूनही गेल्या...\tRead more\nपिंपरीत स्वाईन फ्लूचा ३३ वा बळी\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात ‘स्वाईन फ्लू’ ने ५३ वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला आहे. वायसीएम रूग्णालयात उपचारा दरम्यान या रूग्णाचा मृत्यू झाला असून शहरातील हा ३३ वा बळ...\tRead more\nशास्तीकराच्या नोटीसांची होळी करत भाजपच्या निषेधार्थ चिखलीत उद्या ‘रावण दहन’\nपिंपरी (Pclive7.com):- १०० दिवसांत रेड झोन, शास्तीकराचा प्रश्न सोडवू असे आश्वासन देऊन पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाने सत्ता मिळवली. परंतु दोन वर्षानंतरही दोन्ही प्रश्न सुटले नाहीत. त्याचाच...\tRead more\nखासदार श्रीरंग बारणे यांनी केला चिंचवड ते लोणावळा रेल्वे प्रवास; जाणून घेतल्या प्रवाशांच्या समस्या\nपिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वेतून प्रवास करत प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. सिंहगड एक्सप्रेसने बारणे यांनी चिंचवड ते लोणावळ्या दरम्यान प्रवास केला...\tRead more\nचिंचवड मतदारसंघात रविवारी विशेष मतदार नोंदणी अभियान\nपिंपरी (Pclive7.com):- भारत निवडणूक आयोगामार्फत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत चिंचवड विधानसभा मतदार संघात रविवारी(दि.२१)...\tRead more\nरविवारी चिंचवड मध्ये ‘डॉग शो’; देश, विदेशातील नामांकित जातीचे श्वान पाहण्याची शहरवासियांना पर्वणी\nपिंपरी (Pclive7.com):- पुना केनल कॉन्फेडरेशन या संस्थेच्या वतीने रविवारी (दि. २१ ऑक्टोबर) ‘ऑल ब्रीड चॅम्पियनशिप डॉग शो’ चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे सचिव एन. एस. पटवर्धन यां...\tRead more\nशास्तीकराच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करा; नगरसेवक प्रमोद कुटे यांची मागणी\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील मिळकतींना लावलेला जाचक शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अध्यादेश महापालिकेला प्राप्त झाला असून त्याची त...\tRead more\nकचऱ्याच्या ‘त्या’ निविदा प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार; आयुक्तांना बेड्या ठोकणार – दत्ता साने\nपिंपरी (Pclive7.com):- कचऱ्याची निविदा प्रक्रिया रद्द केल्यानंतर दर कमी केल्याने पुन्हा त्याच कंपन्यांना काम देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यात आयुक्तांसह पदाधिका-यांचे हात ओले झाले असू...\tRead more\nउपमहापौरांच्या दालनात स्वतंत्र स्वच्छतागृहासाठी कार्यालयाची तोडफोड…\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेत पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या भाजपच्या पदाधिका-यांचा प्रशस्त दालने, स्वतंत्र स्वच्छतागृहांचा मोह काही केल्या कमी होत नाही. तत्कालीन महापौरांनी आप...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B0/%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A5%87.html", "date_download": "2018-10-19T15:42:26Z", "digest": "sha1:NXBVOF7HT3DTSCEQ3D5AGTMPYB2U5IKO", "length": 9578, "nlines": 154, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "लक्षणे - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nधक्क्यामुळे/थकव्यामुळे येणारा बेशुध्दी Du 20, Ren 4, Ren 8 (moxa), St 36\nअचानक येणारा घाम L.I. 4\nछातीत धडधडणे Pc 4, Pc 6\nगिळताना त्रास होणे Ren 22, Pc 6\nमळमळणे, उलट्या होणे Pc 6, St 36\nमुलांचे कुपोषण आणि अपचन SJ 6, GB 34\nउच्च - रक्तदाब St 9\nब्रेन लोउ सिंड्रोम Sp 1, Sp 8, Liv 6\nलिंगाच्या बाह्य भागास खाज येणे Liv 6\nनपुसकता, शीघ्रपतन St 9\nस्नायु मधे येणारा वात VB 57, GB 34\nफिट येणे , झटके येणे L1 4, Liv 3\nशरिरातील पुढील आणि मागील बाजू वरील दाब बिंन्दू\nसर्वसामान्य अ‍ॅक्युप्रेशर पद्धतीच्या जागा\nअ‍ॅक्युप्रेशर - डोकेदुखी / कपाळ उपचार पद्धती\nअ‍ॅक्युप्रेशरबद्दल काही तांत्रिकबाबी व त्यांच्या उपचारपद्धती\nरेकी: तुम्हांला माहीत आहे का\nरेकीच्या रोज सरावाने शरीर, मन, भावना, अध्यात्मिक पातळीवर चांगला परीणाम होतो. पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/products/mathematics-and-statistics-f82842dd-bee5-42ea-86ce-a1cd4d7a979b", "date_download": "2018-10-19T16:41:24Z", "digest": "sha1:OSIG3MJXBGMQEJSTE7N2IDUS4JLF3WEX", "length": 17875, "nlines": 517, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा vision publicationचे MATHEMATICS AND STATISTICS पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nएम.आर.पी Rs. 210 (सर्व कर समावेश)\nखरेदी करा सूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nलेखक सुरेंद्र बी. घाटपांडे\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/nandurbar-154/", "date_download": "2018-10-19T15:17:34Z", "digest": "sha1:47FREYGP3E4ULFFCQCIBI6GQM522IZ4U", "length": 10262, "nlines": 168, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "शहादा येथे अल्पवयीन गतीमंद युवतीवर बलात्कार", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशहादा येथे अल्पवयीन गतीमंद युवतीवर बलात्कार\n शहादा येथील होळ मोहिदा येथील अल्पवयीन गतीमंद युवतीवर 50 वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची घटना घडली. बलात्कारातून गर्भधारणा झालेल्या युवतीने चालत्या रूग्णवाहिकेत बाळाला जन्म दिला. याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करून नराधमाला तात्काळ अटक करण्यात आली आहे.\nशहादा तालुक्यातील होळ मोहिदा येथे दिलीप अप्पा कोळी रा़ मालपूर ता़ शिंदखेडा याचे सातत्याने येणे-जाणे होत़े या दरम्यान त्याचे गावातील एका कुटूंबासोबत जवळीक निर्माण झाली़ कुटूंबातील सर्व सदस्य रोजगारासाठी शहादा परिसरात जात असल्याने घरी 15 वर्षीय गतीमंद बालिका एकटी रहायची़ याचा फायदा घेत दिलीप कोळी याने वर्षभर तिच्यावर बलात्कार केला़ यातून संबधित युवतीला गर्भधारणा झाली़ बदनामी आणि अशिक्षितपणा यातून तिच्या आई-वडीलांनी ही बाब कोणासही सांगितली नाही़\nपरंतू गेल्या दोन दिवसांपूर्वी युवतीला प्रसवकळा सुरू झाल्यानंतर जिल्हा रूग्णालयात घेऊन जात असताना तिने रस्त्यातच नवजात अर्भकाला जन्म दिला होता़ दोघांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर रूग्णालय प्रशासनाने पिडित युवतीच्या आईचा जबाब घेऊन तो पोस्टाद्वारे सोमवारी शहादा पोलीस ठाण्यात पाठवण्यात आला़ जबाबावरून दिलीप कोळी याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला़\nउपविभागीय पोलीस अधिकारी एम.बी. पाटील यांनी रूग्णालयात भेट देत माहिती घेतली़ रात्री उशिरा दिलीप कोळी यास अटक करण्यात आली़ तपास उपविभागीय पोलीस अधिकारी एम.बी. पाटील करत आहेत़ कोळी याच्याविरोधात अनुसुचित जाती-जमाती सुधारित अधिनियम 2015 तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 सह इतर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल आह़े\nPrevious articleतळोद्यातील डी.बी.हट्टीच्या पुढे ‘खर्डी’नदीचे पात्र गायब\nNext articleनागरिकांनी सर्व धर्मांचा आदर करावा\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 18 ऑक्टोबर 2018)\nधुळे ई पेपर (दि 18 ऑक्टोबर 2018)\nनंदुरबार ई पेपर (दि 18 ऑक्टोबर 2018)\nमहाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये सई ताम्हनकरसह हे दिग्गज करणार टीमचे नेतृत्व\n‘तानाजी’ चित्रपटात सलमान साकारणार शिवाजी महाराजांची भूमिका\nनवीन जॉब लागलाय मग सांभाळून….\nGaurav singh on अहमदनगर (कर्मयोगिनी) : सदाबाई हरकचंद गुगळे- उद्योगाचा भक्कम पाया\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\nविश्वशांती अहिंसा संमेलनासाठी ६५ हजार स्केअर फुट भव्य मंडप\nदिवाळीनिमित्त व्हॉट्सअॅपचे नवे फिचर\nGround Report : करपलेलं पीक आणि शेतकऱ्याच्या म्हातारीचा हृदयरोग\nमहिलांनी केला मद्याची वाहतूक करणाऱ्या जीपचा पर्दाफाश\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nविश्वशांती अहिंसा संमेलनासाठी ६५ हजार स्केअर फुट भव्य मंडप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node?page=349", "date_download": "2018-10-19T15:47:55Z", "digest": "sha1:GZ34JFRBGVIP4IICN7LWUMSM7LVZDOH4", "length": 7166, "nlines": 134, "source_domain": "mr.upakram.org", "title": "mr.upakram.org | मराठी लेख, चर्चा, समुदाय | Marathi articles, discussions, communities", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nजरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा\nइष्काची इंगळी डसली - रामभाऊ कदमांची एक आठवण\nकाही वर्षांपूर्वीची गोष्ट बर्र् का (आता कलानगरीच्या भाषेत बोललं पाहिजे तुमच्याशी (आता कलानगरीच्या भाषेत बोललं पाहिजे तुमच्याशी\nमी स्वतः एक् ज्योतिष मार्गदर्शक् असुन् भारतीय तत्वद्न्यान् आणि गुढविद्यांचा शास्त्रदशुध्द् अभ्यासक् आहे ....भुते आणि आत्मे यांचे वास्तुमधुन् उच्चाटन् करणे व त्यांना मुक्ति देणे असले माझे प्रकार् सुरु असतात....याविषयी कोणाला क\nउपद्रवी सदस्यांना कसे हाताळावे \nकुठलेही चांगले काम् हातात् घेतले की त्यात मोडता घालू पहाणार्या लोकांची महाराष्ट्रात् कमी नाही. आता या किंवा इतर् अशाच् लोकप्रइय् वेबसाईटचे पहा.\nरागांवर आधारित हिंदी मराठी गीते\nहिंदुस्थानी रागदारीवर आधारित अनेक गीते आहेत. आपल्याला माहिती असतील तर रागाचं नाव व त्यावर आधारित गीते येथे द्याल. उदाहरणार्थ केतकी गुलाब जुही हे बसंत बहार चित्रपटातील गीत हे राग बसंत वर आधारित आहे.\nअरे, आपल्याला आपली संस्कृती वगैरे काही आहे की नाही\n\"बरोबरच आहे, मी तर म्हणतो की अशा लोकांना नंगे करुन चाबकाने फटके हाणले पाहिजेत. अरे, त्या गोऱ्याला एक काही लाजलज्जा नसेल, पण तुमचे हात काय केळी खायला गेले होते काय\nकृतिका हे नक्षत्रमालेतील तिसरे नक्षत्र आहे. इंग्रजीत याला ’ईटाटारी’ असे म्हणतात.\nवारांची नावे आणि ज्योतिषशास्त्र\nवारांची नावे ह्या प्रियालीकृत चर्चेतला धोंडोपंत ह्यांचा प्रतिसाद इथे वेगळा लेख म्हणून देत आहोत.\nनाम ए अलि बेडा पार लगा झुलेलालण\nथोडी मदत हवी होती..\nयेथील काही उर्दू भाषेच्या जाणकारांची मला थोडी मदत हवी होती.\nवातूळ अन्न पदार्थ. काही भाज्या व अन्न पदार्थ वातूळ असतात असं ऐकून आहे. जसं बटाटा, वांग... आपण काय सांगू शकता या विषयावर आपल्या मोलाच्या प्रतिसादांची वाट पाहत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/category/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8/", "date_download": "2018-10-19T16:21:39Z", "digest": "sha1:F2FLKOWYCWXDH2ULXWLXE6337OLZBPTQ", "length": 6694, "nlines": 72, "source_domain": "pclive7.com", "title": "मनोरंजन | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपाणी टंचाईवर मात करण्यासाठी रावेत येथे नवीन बंधारा बांधण्याची मयुर कलाटेंची मागणी\nवाकडच्या शाळेत मुलींना स्व-संरक्षणाचे धडे देणारा ‘निर्भया’ प्रकल्प सुरु\nचिखलीत महापौरांच्या हस्ते घंटागाडीचे उद्घाटन\nकामगार कल्याण मंडळाचा भूखंड द्या.. अन्यथा मगर स्टेडीयमचा ताबा घेऊ – भारती चव्हाण\nपुणे जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीच्या सदस्यपदी मनिष कुलकर्णी यांची निवड\nपिंपळे सौंदागरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार लक्ष्मण जगताप\nसाईंबाबांच्या आशीर्वादाने २०१९ मध्ये मोदीच होणार पुन्हा पंतप्रधान – फडणवीस\nपंतप्रधानांना जाब विचारण्यासाठी निघालेल्या तृप्ती देसाईंना पुण्यातून अटक\nपाणी येत नसल्याची तक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण; पिंपळे निलख येथील प्रकार\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा; मनसेची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nसाजिद खानवरील आरोपांमुळे अक्षयने थांबवलं ‘हाऊसफुल ४’ चं शूटींग\nमुंबई (Pclive7.com):- चित्रपट निर्माता साजिद खानवर नुकतंच ३ महिलांनी लैंगिक शोषण आणि गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. या आरोपांनंतर आता अक्षयने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही अपराधीसोब...\tRead more\nअनिष्ट रूढींना छेद देणारा ‘दशक्रिया’ – दिलीप प्रभावळकर\nपुणे (Pclive7.com):- आजवरच्या कारकिर्दीत ‘दशक्रिया’ सारखा चित्रपट आणि तशी भूमिका कधी साकारायला मिळाली नव्हती. पुरोगामी विचारानं अनिष्ट रूढींना छेद देणारा, जीवन-मरणाचे विविध पदर उ...\tRead more\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम शनायाचा ‘कार’नामा\nमुंबई :- हॉलिवूड किंवा बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर पाहिलेल्या आलिशान आणि महागड्या गाड्या आपल्याकडील बॉलिवूड कलाकारांकडे दिसणे ही काही नवलाईची बाब राहिलेली नाही. राजकारणी, उद्योगपती आणि धनाढ्...\tRead more\nशुटिंग सुरू असताना सैराटची आर्ची-रिंकू नदीत पडली (व्हिडीओ)\nहैदराबाद :- रिंकू राजगुरू अर्थात सैराट नंतर आर्ची म्हणून प्रचंड लोकप्रिय असलेली, रिंकू राजगुरू ही तेलुगू सैराटचं शूट सुरू असताना नदीतील दगडांवर पाय घसरून पडली. रिंकू पाय घसरून पडल्याचा हा व्...\tRead more\nपिंपरी चिंचवडकरांनी अनुभवली अद्भूत दुर्गापूजा\nपिंपरी (प्रतिनिधी) :- पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजेला विशेष महत्व असते.. त्याचमुळे दुर्गा पूजेला बंगालमध्ये एकच उत्साह पहायला मिळतो. तोच उत्साह पिंपरी चिंचवडमध्येही अनुभवायला मिळाला. पिंपर...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Give-free-blood-to-patients-Center-order/", "date_download": "2018-10-19T16:10:33Z", "digest": "sha1:QSVRT64D5U2GWDDBLE6EDLD3KO2D5VHU", "length": 4471, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रुग्णांना मोफत रक्त द्या : केंद्राचे आदेश | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › रुग्णांना मोफत रक्त द्या : केंद्राचे आदेश\nरुग्णांना मोफत रक्त द्या : केंद्राचे आदेश\nकेंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सर्व गरजूंना मोफत रक्त देण्याचे आदेश जारी केले आहेत. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, रुग्णाचे नातेवाईक रक्त घेण्यासाठी पैसे देतात. यामुळे त्यांच्या मनात गैरसमज होतो की, मोफत मिळालेल्या रक्ताचे ब्लडबँकेकडून पैसे आकारले जातात. यामुळे रक्तदान करण्यासाठी दाते पुढे येत नाहीत. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत हा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अतिरिक्त सचिव मनोज झालानी यांनी यासंदर्भात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे.\nलोकांवरचा आर्थिक भार कमी करणे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचं उद्दिष्ट आहे\nराज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी रुग्णांना रक्त मोफत द्यावे\nयामुळे रुग्ण आणि नातेवाइकांवरील आर्थिक बोजा कमी होईल\nरक्तदान करण्याबाबत लोकांचा उत्साह वाढेल\nसर्व राज्यांनी याची अंमलबजावणी करावी\nलोकांमध्ये मोफत रक्तासाठी पैसे आकारले जातात असा गैरसमज आहे\nपुणेरी पलटनला जयपूरच्या पँथरची टक्‍कर\nपंजाबमध्ये भीषण रेल्‍वे अपघात; ५० हून अधिक दगावल्याची शक्यता(Video)\nपटनाची कडवी झुंज अपयशी, तेलगू टायटन्‍स विजयी\nमोदींच्या आठवणीत चहामुळे नंदुरबार आणि चौधरी\nऋषी कपूर उपचारासाठी न्यू-यॉर्कमध्‍ये, भेटायला गेले जावेद अख्तर\nरायगड : परतीच्या पावसाने पेण तालुक्याला झोड़पले महामार्ग ठप्प \nनाना पाटेकरांचे सिंटाला उत्तर\nहौसिंग फेडरेशनच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचे कोणालाही फोन नाहीत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/National/2000-notes-is-rumor-says-Central-government/", "date_download": "2018-10-19T16:34:57Z", "digest": "sha1:UV23DGOGG4Q44NVG52EYIP5VRVIA2WW4", "length": 3129, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दोन हजारची नोट मागे घेणार नाही : केंद्र सरकार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › National › दोन हजारची नोट मागे घेणार नाही : केंद्र सरकार\nदोन हजारची नोट मागे घेणार नाही : केंद्र सरकार\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था\nदोन हजार रुपयांची नोट चलनातून रद्द करणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले. नोटा बंदीनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) दोन हजारची नवी नोट चलनात आणली. मात्र, ही नोटसुद्धा रद्द करण्याचा केंद्र सरकार विचार करीत असल्याची अफवा पसरली होती. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय अर्थराज्यमंत्री पी. राधाकृष्णन यांनी दोन हजार रुपयाची नोट मागे घेण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे नमूद केले.\nपुणेरी पलटनला जयपूरच्या पँथरची टक्‍कर\nपंजाबमध्ये भीषण रेल्‍वे अपघात; ५० हून अधिक दगावल्याची शक्यता(Video)\nपटनाची कडवी झुंज अपयशी, तेलगू टायटन्‍स विजयी\nमोदींच्या आठवणीत चहामुळे नंदुरबार आणि चौधरी\nऋषी कपूर उपचारासाठी न्यू-यॉर्कमध्‍ये, भेटायला गेले जावेद अख्तर\nरायगड : परतीच्या पावसाने पेण तालुक्याला झोड़पले महामार्ग ठप्प \nनाना पाटेकरांचे सिंटाला उत्तर\nहौसिंग फेडरेशनच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचे कोणालाही फोन नाहीत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/16-village-water-supply-123980", "date_download": "2018-10-19T15:53:27Z", "digest": "sha1:HBEH6HYGPOBWRKWZGBH2PMRQ7UENBZKB", "length": 14893, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "16 village water supply शहरी निकषाने १६ गावांना पाणी | eSakal", "raw_content": "\nशहरी निकषाने १६ गावांना पाणी\nशनिवार, 16 जून 2018\nकोल्हापूर - शहराजवळ नवे शहर वाढत आहे. ग्रामपंचायतीवर या गावांचा विकास करताना मर्यादा येत होत्या. आता प्राधिकरण नव्या योजना आखत आहे. शहरालगतच्या १६ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी कोल्हापूर क्षेत्र नागरी विकास प्राधिकरणाने सुमारे ४०० कोटींच्या तीन योजना केल्या आहेत. या तीन योजनांच्या माध्यमातून शहरालगतच्या प्राधिकरणातील १६ गावांना शहरी निकषाप्रमाणे पाणी मिळणार आहे.\nकोल्हापूर - शहराजवळ नवे शहर वाढत आहे. ग्रामपंचायतीवर या गावांचा विकास करताना मर्यादा येत होत्या. आता प्राधिकरण नव्या योजना आखत आहे. शहरालगतच्या १६ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी कोल्हापूर क्षेत्र नागरी विकास प्राधिकरणाने सुमारे ४०० कोटींच्या तीन योजना केल्या आहेत. या तीन योजनांच्या माध्यमातून शहरालगतच्या प्राधिकरणातील १६ गावांना शहरी निकषाप्रमाणे पाणी मिळणार आहे.\nऐतिहासिक कोल्हापूर शहरालगत हे नवे कोल्हापूर उभे करताना या पायाभूत सुविधा मैलाचा दगड ठरणार आहेत. सध्या या गावांची पाण्याची मागणी दररोज २७ द.ल.घ.मीटर इतकी आहे; पण पुरवठा केवळ १० द.ल.घ.मीटर इतका होतो. पाणीपुरवठ्यात मोठा तुटवडा असल्याने या १६ गावांसाठी सुमारे ४०० कोटींची योजना करण्यात येणार आहे. सर्वेक्षण, इस्टिमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून कोल्हापूर क्षेत्र नागरी विकास प्राधिकरणाने याला मान्यता दिली आहे. राज्य सरकारच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.\nसध्या गांधीनगर, उचगावसह १३ गावांची नळपाणीपुरवठा योजना अस्तित्वात आहे. ही योजना वीस वर्षांपूर्वीची आहे. तसेच या योजनेची पाईपलाईनही पीव्हीसी, पीएसस्सीची आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गळती असल्याने पहिल्या टप्प्यात ही पाईपलाईन बदलण्यासाठी अकरा कोटींचा निधी मिळाला आहे. या निधीतून डीआय पाईप टाकण्याचे काम सुरू होणार आहे. ही योजना १९९७ ला करण्यात आली. २०३० पर्यंत एक लाख ४० हजार लोकसंख्येला पाणी देण्याचे नियोजन होते. प्रत्यक्षात या परिसरात लोकसंख्या वाढत गेली. २०१८ मध्येच या योजनेतून एक लाख ६८ हजार लोकांना पाणी देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी येथे चार दिवसांतून, दोन दिवसांतून पाणीपुरवठा होतो. त्यामुळे ही योजना सक्षम करून शहरी निकषाप्रमाणे माणसी १३५ लिटर पाणी देण्यात येणार आहे. जलशुद्धीकरण दुरुस्ती आणि नवे पंपही येथे बसविण्यात येणार आहेत.\nस्‍वतंत्र योजनांची गावे; उचगावसह सात गावे\nउचगाव, उजळाईवाडी, सरनोबतवाडी, गांधीनगर, वळिवडे, चिंचवाड, मुडशिंगी या सात गावांसाठी एक स्वतंत्र योजना होणार आहे.\nगोकुळ शिरगावसह पाच गावे\nनेर्ली, तामगाव, कणेरी, कणेरीवाडी आणि गोकुळ शिरगाव या गावांसाठी एक स्वतंत्र योजना होणार आहे. या योजनेद्वारे गावातील पाण्याचा प्रश्‍न सोडविला जाणार आहे. त्यामुळे येथील विकासाला चालना मिळणार आहे.\nपाचगाव, मोरेवाडी, कंदलगाव, कळंबा तर्फ ठाणे या गावांसाठीही स्वतंत्र योजना केली जाणार आहे. येत्या तीन ते चार वर्षांत ही योजना आकारात आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे.\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nमांजरीतील साडेसतरानळीचा पाणीप्रश्न गंभीर\nमांजरी : साडेसतरानळी ग्रामपंचायतीचा पालिकेत समावेश होऊन अकरा महिने उलटले. तरीदेखील येथील नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल अजूनही 'जैसे...\nमेट्रोची घोषणा नाशिककरांसाठी मृगजळ\nनाशिक - नागरी भागात एखादा प्रकल्प उभा करायचा झाल्यास सल्लागार संस्थेकडून प्रथम सर्वेक्षण करून घेतले जाते. नंतर प्रकल्प अमलात आणायचा की नाही, याचा...\nमी, गरीबांची सेवा करू शकलो, याचे समाधानः मोदी\nशिर्डी: गरीब असो किंवा मध्यम परिवार असेल, त्यांना घर देण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले आहेत. प्रयत्न यापूर्वीही झाला, पण दुर्दव्याने त्यांचे लक्ष...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://dharmarajya.org/?paged=2&page_id=173", "date_download": "2018-10-19T15:25:33Z", "digest": "sha1:SETMAJ7KWBE5BB4AZA7LZT5DWY6WAUHR", "length": 15839, "nlines": 134, "source_domain": "dharmarajya.org", "title": "धर्मराज्य पक्ष – Blog with Right Sidebar", "raw_content": "नेहमी विचारले जाणारे प्रश्न\n०२२ - २५३४ ८३४४\nमहाराष्ट्र राज्य व राष्ट्र\nठाणे शहर व जिल्हा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nAugust 24, 2013 0 Comment\tधर्मराज्य ऑनलाइन वृत्त\nसध्या बोकाळलेल्या बाल-लैंगिक गुन्हेगारीबाबत धर्मराज्य पक्षाची कडक भूमिका\nराष्ट्रीय गुन्हे-नोंदणी यंत्रणेनं (National Crime Records Bureau) जाहीर केलेल्या धक्कादायक आकडेवारीनुसार, आपल्या देशात दररोज 19 हून अधिक बालिकांवर लैंगिक-अत्याचार होत असल्याचं उघड झालयं. या माणुसकीला काळीमा फासणाया लैंगिक गुन्हेगारीत, मध्यप्रदेष, उत्तर प्रदेशच्या बरोबरीने महाराष्ट्र आघाडीवर असावा; यासारखं दुर्दैव कुठलही नाही या व अशा तऱ्हेच्या लैंगिक-गुन्हेगारीत परप्रांतीयांच्या सहभागाच्या प्रमाणाबाबत जरूर संषोधन व्हायला हवेचं पण, त्याचबरोबर चंगळवादामुळे ढासळत्या मूल्यव्यवस्थेची व समाजात वाढीस लागलेल्या संवेदनषून्यतेची देखील खोलवर चर्चा होऊन, आधुनिक जीवनपध्दतीबाबत फेरविचार होण्याची नितांत\nMarch 12, 2012 0 Comment\tधर्मराज्य ऑनलाइन वृत्त\nआण्विक अपघात पहिला स्मृतीदिन\nगेल्या वर्षी ११ मार्च-२०११ रोजी जपानमध्ये झालेल्या फुकुशिमा-दायची या अणूऊर्जा प्रकल्पातील त्सुनामी पश्चात झालेल्या विनाशकारी आण्विक-अपघाताच्या प्रथम-स्मृतिदिनानिमित्त देशात व जगभरात ११ मार्च-रविवार रोजी अणूऊर्जेविरोधात मोठ्याप्रमाणावर निदर्शने करण्यात आली. कोकणातील प्रस्तावित १०,००० मेगावँट जैतापूर-आण्विकप्रकल्पाला या फुकुशिमा-स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर तीव्र विरोध दर्शविण्यासाठी 'धर्मराज्य पक्षा'ने ठाणे शहरात अनेक महत्त्वाच्या ठिकाणी निदर्शनं केली. \" जपानला ठेच ....भारत शहाणा; होणार की, नाही \" हे या निदर्शनांचं मुख्य सू\nउल्हासनगर येथे मोफत हृद्यविकार तपासणी शिबीराचे आयोजन\tDecember 13, 2014\nते मराठी तरुण ‘नोकरी’ मागायला आले होते….. ऐन तारुण्यात ‘मरण’ मागायला नव्हे \nआण्विक अपघात पहिला स्मृतीदिन\tMarch 12, 2012\nआदर्श अहवाल स्विकारून तत्काळ अंमलबजावणी करा – धर्मराज्य पक्षाची जाहीर मागणी\tDecember 21, 2013\nइयत्ता सातवीतील पालक व चिमुकल्या मित्रमित्रमैत्रीणींना संदेश\n मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ’भाषा आणि संस्कृति’ यांच नातं, एखाद्या वृक्षाच्या ’मूळांचा दळभार’ आणि ’पर्ण संभारासारखं’ - “एक आहे, तर दुसरं जग पाहे,” अस अभिन्न ’भाषा आणि संस्कृति’ यांच नातं, एखाद्या वृक्षाच्या ’मूळांचा दळभार’ आणि ’पर्ण संभारासारखं’ - “एक आहे, तर दुसरं जग पाहे,” अस अभिन्न मराठी भाषेनं प्रसवलेली मराठी संस्कृति हा माणुसकीचा ’उद्गार’ आहे, विश्वमयी विशाल वृत्तीचा ’आधार’ आहे अन् दुर्जनांवर ’प्रहार’ आहे मराठी भाषेनं प्रसवलेली मराठी संस्कृति हा माणुसकीचा ’उद्गार’ आहे, विश्वमयी विशाल वृत्तीचा ’आधार’ आहे अन् दुर्जनांवर ’प्रहार’ आहे या मराठी संस्कृतिच्या परमपवित्र गंगेला खेटूनच आमच्या काही अंगभूत दुर्गुणांची गटारगंगाही वहातेय, याची रा\nते मराठी तरुण ‘नोकरी’ मागायला आले होते….. ऐन तारुण्यात ‘मरण’ मागायला नव्हे \nआमचा पाचवा ग्रामीण मराठी तरुण बळी गेला, ‘राक्षसी’ पोलीसी चाचणीत..... एकदोघांनी चाचणीअंति वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्येचा प्रयत्न कालपरवाच केला. .......हे काय चाललयं, या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात लहानपणी आम्ही सर्कशीत ”मौत का कुवाँ“ हा, मृत्युचं चुंबन घेणारा थरारक अनुभव घ्यायचो .... मात्र, असली ”मौत की दौड“ प्रथमच अनुभवतोयं..... भरदुपारी रणरणत्या उन्हात\n20 मार्च – जागतिक चिमणी दिवसानिमित्त भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष असलेल्या ‘धर्मराज्य पक्ष’ वाटणार ‘चिमण्यांची घरटी’\nजागतिक चिमणी दिनानिमित्त, भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष असलेल्या ‘धर्मराज्य पक्ष’, 20 मार्च रोजी, पर्यावरण संरक्षणासाठी वाया गेलेल्या लाकूडफाट्यातून शेकडो ‘चिमण्यांची घरटी’, गृहसंकुल&चाळीत वाटणार असल्याची माहिती ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी दिलीय. गेली तीन वर्षे हा उपक्रम ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने सुरू आहे.\n‘‘धर्मराज्य पक्ष’’ व ‘‘सिव्हील रूग्णालय, ठाणे’’ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात रक्तदान शिबीर संपन्न\n‘‘धर्मराज्य पक्ष’’ व ‘‘सिव्हील रूग्णालय, ठाणे’’ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथे खोपट विभागतर्फे ‘रक्तदान शिबीर’ संपन्न झाले. या शिबीरात ऐच्छिक 60 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सिव्हील रूग्णालयाचे डॉ. मनोजकुमार मोहन, शिल्पा कुलकर्णी (स्टाफ नर्स), अमृत झोमरे\nउल्हासनगर येथे मोफत हृद्यविकार तपासणी शिबीराचे आयोजन\n‘‘धर्मराज्य पक्ष’’ व ‘‘गोदरेज मेमोरियल रूग्णालय’’ यांच्या संयुक्त विद्यमाने राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत उल्हासनगर येथे मोफत हृद्याविकार तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबीरात भगव्या व पिवळ्या रेशनकार्ड धारकांना रक्तदाब तपासणी (30 वर्षावरील व्यक्तींसाठी), मधुमेह तपासणी (30 वर्\nधर्मराज्य महिला संघटना स्थापना मेळावा\nनिसर्गाचा समतोल’ राखून माणसांचे आरोग्य, मनःस्वास्थ्य त्यांचे सौहार्द्रपूर्ण परस्पर-संबंध, साहित्य-संगीत-काव्य-नाटय यांच्या अभिरूचीनं नटलेल्या संस्कृति...व त्यामुळे समाजात नांदत असलेली शांती व प्रसन्नता हा खरा विकास होय हा विकास् साध्य करण्यासाठी देशातल्या प्रत्येक राज्यात, ‘राष्ट्रांतर्गत राष्ट्र’ या संघराज्यीय तत्वानुसार जास्तीतजास्त ‘स्वायत्तता’ देऊन मातीशी जुळणारी व आपल्या अवाजवी गरजांना कात्री लावणारी जीवनशैली व ‘सामाजिक लोकशाही’च तत्वज्ञान घेऊनच ‘धर्मराज्य पक्ष’ भविष्यात वाटचाल करेल हा विकास् साध्य करण्यासाठी देशातल्या प्रत्येक राज्यात, ‘राष्ट्रांतर्गत राष्ट्र’ या संघराज्यीय तत्वानुसार जास्तीतजास्त ‘स्वायत्तता’ देऊन मातीशी जुळणारी व आपल्या अवाजवी गरजांना कात्री लावणारी जीवनशैली व ‘सामाजिक लोकशाही’च तत्वज्ञान घेऊनच ‘धर्मराज्य पक्ष’ भविष्यात वाटचाल करेल\nइयत्ता सातवीतील पालक व चिमुकल्या मित्रमित्रमैत्रीणींना संदेश\n मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ’भाषा आणि संस्कृति’ यांच नातं, एखाद्या वृक्षाच्या ’मूळांचा दळभार’ आणि ’पर्ण संभारासारखं’ - “एक आहे, तर दुसरं जग पाहे,” अस अभिन्न ’भाषा आणि संस्कृति’ यांच नातं, एखाद्या वृक्षाच्या ’मूळांचा दळभार’ आणि ’पर्ण संभारासारखं’ - “एक आहे, तर दुसरं जग पाहे,” अस अभिन्न मराठी भाषेनं प्रसवलेली मराठी संस्कृति हा माणुसकीचा ’उद्गार’ आहे, विश्वमयी विशाल वृत्तीचा ’आधार’ आहे अन् दुर्जनांवर ’प्रहार’ आहे मराठी भाषेनं प्रसवलेली मराठी संस्कृति हा माणुसकीचा ’उद्गार’ आहे, विश्वमयी विशाल वृत्तीचा ’आधार’ आहे अन् दुर्जनांवर ’प्रहार’ आहे या मराठी संस्कृतिच्या परमपवित्र गंगेला खेटूनच आमच्या काही अंगभूत दुर्गुणांची गटारगंगाही वहातेय, याची रा\nधर्मराज्य पक्षाच्या ताज्या घडामोडी, बातम्या, लेख तसेच कार्यक्रमांचे वेळापत्रक आपल्या ई-मेलवर मिळण्यासाठी आपल्या ई-मेलची खाली नोंद करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-vastu-tips/vastu-tips-115052100011_1.html", "date_download": "2018-10-19T16:32:03Z", "digest": "sha1:Y5JBY6R2X3FCTKXUX7JUZLXAIXBGFBZ6", "length": 17454, "nlines": 156, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "भंगार ठरवते तुमचे सौख्य | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nभंगार ठरवते तुमचे सौख्य\nसाठवणे हा माणसाचा स्वभावधर्मच आहे. घरातील भंगार सामानही कधी लागेल ते सांगता येत नाही. म्हणून ते टाकूनही देता येत नाही. घरातील हे सामान कुठे आणि कसे ठेवले आहे याचा परिणाम घरातल्यांच्या जीवनावरही होतो.\n* पूर्व : ह्या दिशेला असणार्‍या भंगार सामानामुळे घरमालकाला काही अघटित घटनांना तोंड द्यावे लागते.\n* आग्नेय : आग्नेयला असणार्‍या भंगारामुळे कर्त्या व्यक्तीची मिळकत खर्चापेक्षा कमी होण्यामुळे त्याला कर्ज होते.\n* दक्षिण : इथल्या बेडरूममध्ये भंगार भांडी, लाकडी सामान, माठ वगैरे ठेवल्यास मालकाच्या भावांना अडचणी व अडथळे येतात. घरमालकाच्या बोलण्यात गर्व व अहंकार दिसतो व पुढे तो जर्जर होऊन कष्टी होतो.\n* नैऋत्य : घरात भंगार ठेवण्याची योग्य जागा पण तिथे ओलावा नसावा व योग्य प्रकाशही असावा.\n* ज्या घरात भंगार ठेवण्याची खोली इतर खोल्यांपेक्षा मोठी व अंधारी असते तेथील लोकांचे इतरांशी शत्रुत्व निर्माण होते.\n* पश्चिम : जुन्या वस्तू ठेवल्याने, दरवाजे-खिडक्या तुटलेल्या अवस्थेत ठेवल्यास, भिंती खराब असल्यास तेथे राहणार्‍या लोकांची कामे विलंबाने होतात. फसवणूक व लूटमारीतून उत्पन्न मिळवलेले असल्यास कर्ता पुरुष वाईट लोकांच्या संगतीत राहतो व घरात नेहमी वाद होतात व त्यावर दोषारोपही होतात.\n* वायव्य : या ठिकाणी भंगार ठेवल्यास कर्त्याला मित्रांशी शत्रूत्व येते, मानसिक तणावाने मन विचलित होते तसेच त्याच्या आईला कफाचा व वाताचा त्रास संभवतो. या स्थितीवरून असेही लक्षात येते, की घराचा कर्ता पुरुष खूप लांबून येऊन इथे राहत आहे.\n* उत्तर : इथे भंगार ठेवल्यास कर्त्या पुरूषाला बंधुसुख नसून सर्वांत धाकटा भाऊ विक्षिप्त असू शकतो.\n* ईशान्य : इथे भंगार ठेवल्याने घरातले लोक नास्तिक होतात. त्यांना संधीवाताचा त्रास संभवतो.\n* घराच्या मुख्य दरवाजाच्या डाव्या हाताच्या खोलीत भंगार ठेवल्यास त्या घरच्या स्त्रीला डोळ्यांचा त्रास होतो पती पत्नी संबंध व सहयोग यथातथाच असतो.\nभाग्य उजळायचे असेल तर मंगळवारी अमलात आणा हे 10 उपाय\nकर्करोग जागृती सेरेना नंतर ती झाली टॉपलेस\nसाप्ताहिक राशीफल 8 ते 14 ऑक्टोबर 2018\nज्या जागेवर घर बांधत आहे तो प्लॉट कसा असावा\nनवरात्रीत या तेलाची अखंड ज्योत लावावी\nयावर अधिक वाचा :\n\"एखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा. साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते. व्यापार-व्यवसायात...Read More\n\"चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. मानसिक स्थिती आनंददायक राहील. वैवाहिक जीवनात...Read More\n\"काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. कार्यात विलंब झाला...Read More\nहातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका. कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक...Read More\n\"शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू...Read More\n\"वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. भावनात्मकतेमुळे नुकसान होण्याची शक्यता...Read More\n\"आजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा. आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. मोठ्यांचा सल्ला घ्या. आरोग्य चांगले राहील. एखाद्या जुन्या मित्राशी...Read More\n\"भावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. पैशासंबंधी स्थिती ठीक राहिल. इच्छित विषयांमध्ये यश मिळेल....Read More\n\"वडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. धर्मविषयक कामामध्ये पैसा खर्च होईल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर...Read More\n\"भावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील. स्त्री पक्षाकडून लाभ...Read More\n\"सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये...Read More\n\"प्रेम व रोमांसच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील. मित्रांचा सहयोग मिळेल. शुभ...Read More\nशमीपूजनाची गणेशपुराणात दिलेली कथा\nमालव देशात और्व नावाचा महाज्ञानी व तपोनिष्ठ ऋषी रहात असे. योगसामर्थ्याने त्याला वस्तू ...\nकरा दसरा पूजन आपल्या राशीनुसार\nरामाच्या दरबारात बेसनाचे लाडू चढवा. कर्क: देवी सीता आणि रामाला गोड पान अर्पित करा.\nकोट्यधीश व्हायचे असल्यास दसर्‍याला करा नारळाचे हे 9 उपाय\nहिंदू धर्मात कोणत्याही धार्मिक कार्यात नारळाचे अत्यंत महत्त्व आहे. नारळाला श्रीफळ असेही ...\nदुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री\nदुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी ...\nदक्षिण भारतीय लोकात नवरात्र उत्सवात 'बोम्मला कोलुवू' साजरा करतात. बोम्माला कोलुवू म्हणजे ...\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/22?page=15", "date_download": "2018-10-19T15:44:06Z", "digest": "sha1:3VC56ZH2QKJDTKIL2TML6W4BOWMH6MLX", "length": 5892, "nlines": 135, "source_domain": "mr.upakram.org", "title": "कला | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nफ़ोटोशॉपची ओळख करून देण्यार्‍या मालिकेतला हा शेवटचा लेख.\nआपण पहिल्या दोन लेखांमध्द्ये छायाचित्र सुधारण्याकरिता ब्रश,स्टॅंप टूल्स व लेवल्चा यांचा उपयोग कसा करावयाचा याची माहिती घेतली. श्री.\nसमाजाचा चित्रपटांवर आणि चित्रपटांचा समाजावर परिणाम होत असतो असे म्हणतात. व्यक्तिशः आपल्यावरही बर्‍याच चित्रपटांचा परिणाम होत असतो, प्रभाव पडत असतो.\nआजपावेतो घेतलेली तीन पदे तशी अप्रचलित म्हणावयास हरकत नाही.शेवटची दोन पदे प्रचलित व अतिशय लोकप्रिय अशी आहेत. सुंदर चाली व आकर्षक आवाज यांची भुरळ पडून शब्दांकडे व त्यांतील सौंदर्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते.श्री.\nदिडेक वर्षापूर्वी 'सेंट लुईस' इथे टिपलेले हे चित्र आहे.\n'सेंट लुईस' हे गाव अमेरिकेतील मिझोरी राज्याची राजधानी असून तिथल्या भव्य कमानीसाठी प्रसिद्ध आहे.\nछायाचित्र टीका १२: नवशिक्याने काढलेले फोटो\nहे फोटो केवळ कॅमेर्‍याचा अंदाज घ्यावा म्हणून काढलेले आहेत. बघा कसे वाटतात.\nछायाचित्र टीका ११ - शेंदरी रानफूल\nहे एका रानफुलाचे चित्र. टाहो सरोवर, कॅलिफोर्नियाजवळ काढले -\nशेंदरी रानफूल आणि गवत\nकॅमेरा : ऑलिंपस ई-५५०\nइथे अनेक चांगले छायाचित्रकार असताना मी माझे छायाचित्र टटीकेसाठी इथे ठेवण्याचे धाडस करत आहे. मला जाणकारांकडुन काहीतरी मार्गदर्शन होइल असा स्वार्थ त्यात आहे :).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.nyecountdown.com/product/drop-52/", "date_download": "2018-10-19T16:07:17Z", "digest": "sha1:QJW4TKZWQ76TEOWMILW44MZSXAPYNTB3", "length": 15478, "nlines": 155, "source_domain": "mr.nyecountdown.com", "title": "Gangnam शैली? खरंच ... थांबा स्टॉप! (उत्पादन) - डीजे, व्हीजेएस, नाइटक्लब 2019 साठी एनवाईई काउंटडाउन", "raw_content": "\nलॉग इन करा आणि बक्षीस करा:\nसर्व श्रेणी Uncategorized ऑडिओ काउंटडाउन व्हिडिओ काउंटडाउन 1 पूर्व-ऑर्डर 2019 डीजे ड्रॉप डीजे ड्रॉप (बंडल पाक्स)\nहे कसे कार्य करते\nदूरदर्शन आणि रेडिओ जाहिराती\nऑर्डर ऑनलाइन किंवा कॉलवर क्लिक करा->यूएसए) 1-800-639-9728(हवाना) + 1-513-490-2900 OR चॅट लाईव्ह करा\nसाइन इन करा किंवा एक खाते तयार करा\nहे कसे कार्य करते\nदूरदर्शन आणि रेडिओ जाहिराती\nसर्व श्रेणी Uncategorized ऑडिओ काउंटडाउन व्हिडिओ काउंटडाउन 1 पूर्व-ऑर्डर 2019 डीजे ड्रॉप डीजे ड्रॉप (बंडल पाक्स)\nविशलिस्टमध्ये कोणतेही उत्पादन नाही\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nकेलेल्या SKU: डजे DROPS 70 - #52 वर्ग: डीजे ड्रॉप\n खरंच ... थांबा स्टॉप\nएकही पुनरावलोकन अद्याप आहेत.\nज्या ग्राहकांनी हे उत्पादन खरेदी केले असेल त्यांनीच केवळ लॉग इन केले असेल तर ते पुनरावलोकने सोडा.\nआपण संपूर्ण रात्रभर मेगामिक्समध्ये अडकलेले आहात\nउच्च पातळीवर मिसळणे वाढण्याची वेळ आली आहे ते मिसळत आहे आणि खाली उतरवा ते मिसळत आहे आणि खाली उतरवा\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nएक्सNUMX पूर्वनिर्मित डीजे ड्रॉप\nपाहू इच्छिता त्यांना त्रेधा 2018 साठी सर्व नवीन 2018 साठी सर्व नवीन एक्सNUMX पूर्वनिर्मित डीजे ड्रॉप PLUS SIX BONUS चा कोणताही शुल्क नाही\nया अद्भुत डीजेसह आपला शो वर्धित करा आणि आपण उर्वरित वर्ष NYE वर देखील वापरू शकता हे आपल्या शोसाठी एक चांगले जोड आहे आणि आपण गर्दीतून बाहेर उभे करू शकता. पुन्हा कधीही शब्दांसाठी नुकसान होणार नाही. 2018 साठी सर्व नवीन हे आपल्या शोसाठी एक चांगले जोड आहे आणि आपण गर्दीतून बाहेर उभे करू शकता. पुन्हा कधीही शब्दांसाठी नुकसान होणार नाही. 2018 साठी सर्व नवीन प्रत्येक वर्षी जगभरात हजारो डीजेद्वारे वापर केला जातो. 100 पूर्वनिर्मित डीजे ड्रॉप्स बनविणार्या एका इतिहासासह हे नवीन वर्षीय ईव्ही EPIC करा. ट्रॅक सूची (खाली ऐका)\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nलेडीज आणि जेंटलमन आता मला हे करायलाच हवे. येथे कुरुप लाईट येतात\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nआणि आता ... रात्रीचा बराचसा भाग गाणे सुरु होते (उत्पादित)\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nएक मुलगी घ्या, एक पेय घ्या आणि आपल्या ओठ ओले ... नवीन वर्ष जवळजवळ येथे आहे\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nमादक द्रव्ये आणि सज्जन, अल्कोहोलची शेवटची मागणी\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nमला माफ करा मी धिप्पाड धूसर झालो तरी\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nआपण सकाळी उठल्यावर ... कृपया आपल्या बिछान्यात जे काही दिसते ते डीजेला दोष देऊ नका\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nमी आपले लक्ष आहे कृपया जर इमारतीमध्ये फ्रेदेरी मर्फी आली तर पुढील दरवाजा ला भेट द्या. आपली पत्नी तुम्हाला माहित आहे की तू इथे आहेस पुनरावृत्ती करा, फ्रेडी मर्फी आपली पत्नी येथे आहे. कृपया इमारत बाहेर पडा ... आपल्याला पर्वा मिळाल्या जर इमारतीमध्ये फ्रेदेरी मर्फी आली तर पुढील दरवाजा ला भेट द्या. आपली पत्नी तुम्हाला माहित आहे की तू इथे आहेस पुनरावृत्ती करा, फ्रेडी मर्फी आपली पत्नी येथे आहे. कृपया इमारत बाहेर पडा ... आपल्याला पर्वा मिळाल्या\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nलेडीज आणि जेंटलमन आम्ही एक उपकार आणि इमारत सोडून म्हणून asshole करण्यासाठी गुडबाय वेड\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nनाइट क्लबच्या मनोरंजनासाठी नवीन वर्ष आणि नवीन अनुभवाचे स्वागत आहे. धरून ठेवा, तो एक उंचसखल पृष्ठभाग असलेला घोडा आहे. (उत्पादित)\nहे कसे कार्य करते\nआपले लॉग अपलोड कराo\nकॉपीराइट केलेल्या संगीताशिवाय सर्व उत्पादने आणि सेवा प्रदान केल्या जातात. व्यावसायिक डीजेसाठी आपल्या स्वत: च्या परवानाधारित म्युझिकमध्ये मिश्रित करण्यासाठी आम्ही केवळ सानुकूलित भागाकार आणि टेम्पलेट प्रदान करतो. संगीतसह सर्व सामग्री, परंतु काउंटडाउनसह मर्यादित नाही; या वेबसाइटवर जाहिरात आणि प्रात्यक्षिक हेतूने केवळ आहे.गोपनीयता धोरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-19T16:19:45Z", "digest": "sha1:P4QMZV6W3T5EHOVFTTD7CFDKW3TK55UT", "length": 10788, "nlines": 103, "source_domain": "pclive7.com", "title": "आमदार | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपाणी टंचाईवर मात करण्यासाठी रावेत येथे नवीन बंधारा बांधण्याची मयुर कलाटेंची मागणी\nवाकडच्या शाळेत मुलींना स्व-संरक्षणाचे धडे देणारा ‘निर्भया’ प्रकल्प सुरु\nचिखलीत महापौरांच्या हस्ते घंटागाडीचे उद्घाटन\nकामगार कल्याण मंडळाचा भूखंड द्या.. अन्यथा मगर स्टेडीयमचा ताबा घेऊ – भारती चव्हाण\nपुणे जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीच्या सदस्यपदी मनिष कुलकर्णी यांची निवड\nपिंपळे सौंदागरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार लक्ष्मण जगताप\nसाईंबाबांच्या आशीर्वादाने २०१९ मध्ये मोदीच होणार पुन्हा पंतप्रधान – फडणवीस\nपंतप्रधानांना जाब विचारण्यासाठी निघालेल्या तृप्ती देसाईंना पुण्यातून अटक\nपाणी येत नसल्याची तक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण; पिंपळे निलख येथील प्रकार\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा; मनसेची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपळे सौंदागरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार लक्ष्मण जगताप\nनगरसेविका निर्मला कुटे यांच्या संपर्क कार्यालयाचे आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन पिंपरी (Pclive7.com):- निर्मला कुटे या पहिल्यांदाच नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. नवीन असूनही गेल्या...\tRead more\nभाजपा व्यतिरिक्त इतर कुठल्याही पक्षाकडून निवडणूक लढविणार नाही – आमदार लक्ष्मण जगताप\nपिंपरी (Pclive7.com):- मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, युती झाली आणि तिकीट मिळाले नाही तर भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप भाजपला ‘रामराम’ ठोकून राष्ट्रवादीत जाणार या चर्चा के...\tRead more\n‘राजमुद्रा स्टिकर’चा वापर करुन ‘तोतया आमदारांचा’ पिंपरी चिंचवडमध्ये सुळसुळाट\nविरोधी पक्षनेते दत्ता साने यांची पोलीस आयुक्तांकडे कारवाईची मागणी पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघात असंख्य फोर व्हीलर वाहनावर ‘महाराष्ट्र विधानसभा स...\tRead more\nदौंडचे आमदार राहुल कुल यांच्या हत्येचा कट उधळला; दोन आरोपींना अटक\nपिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रीय समाज पक्षाचे दौंड विधानसभा मतदार संघाचे आमदार राहुल कुल यांच्या खुनाचा कट उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली. या घटनेमुळे पुणे जिल्ह्...\tRead more\nभाजप आमदारांच्या बंधूंना ‘सायबर क्राईम’चा फटका\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराचे भाजपा शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या बंधूंच्या अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्डची गोफणीय माहिती हॅक करुन ५६२६.६ अमेरिकन डॉलर ऑनलाईन पध्दत...\tRead more\nपिंपरी चिंचवड भाजपच्या उपाध्यक्षपदी दीपक मोढवे-पाटील यांची निवड\nपिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) उपाध्यक्षपदी दीपक मोढवे-पाटील यांची निवड करण्यात आली. भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते त्यांना नियुक्‍...\tRead more\nआरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार जगतापांनी घेतले फैलावर\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूने थैमान घातले आहे. आतापर्यंत तब्बल २० लोकांचा मृत्यू झाला, तरीही महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने आवश्‍यक ती खरबदारी व उपाय-योजना न केल्...\tRead more\nआमदार महेशदादांच्या घरी बाप्पा झोपाळ्यात विराजमान\nपिंपरी (Pclive7.com):- भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या घरी गणरायाचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. महेशदादांच्या घरी अनेक वर्षांपासून गणपती बसविला जातो. यंदा झोपाळ्यावर बाप्पा विराजमान झ...\tRead more\nपिंपरीत काँग्रेस, राष्ट्रवादीकडून भाजपा आमदार राम कदम यांचा निषेध\nपिंपरी (Pclive7.com):- मुंबईतील घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी दहिहंडीप्रसंगी ‘मुलगी लग्नासाठी तयार नसेल, तर तिला पळवून आणण्यासाठी मी तुम्हाला मदत करेल, असे वादग्रस्त विधान केले होते. य...\tRead more\n…तर खासदार बारणे अन् आमदार जगतापांनी राजीनामे द्यावेत – दत्ता साने\nपिंपरी (Pclive7.com):- खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा कलगितुरा रंगला आहे. केंद्रातून अाणि राज्यातून शहरासाठी निधी आणण्यापेक्षा एकमेकांसोबत भांडण कर...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2018-10-19T15:51:48Z", "digest": "sha1:VJTB5BH4FCJ3K4ODQTOOCBIYXDXNKB4M", "length": 9061, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अंकिता रैनाला अखेर कांस्यपदक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअंकिता रैनाला अखेर कांस्यपदक\nपालेमबंग: भारताची अव्वल महिला एकेरी टेनिसपटू अंकिता रैनाला आशियाई क्रीडास्पर्देतील महिला एकेरी टेनिसमध्ये अखेर कांस्यरपदकावर समाधान मानावे लागले. या कामगिरीमुळे आशियाई स्पर्धेत एकेरीत पदक जिंकणारी अंकिता केवळ दुसरी भारतीय महिला ठरली. याआधी सानिया मिर्झाने 2006 आशियाई स्पर्धेत रौप्यपदक जिंकताना भारताकडून सर्वोत्तम कामगिरी नोंदविली आहे. तसेच सानियाने 2010 आशियाई स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती.\nअंकिताने काल बीट्रिश गुमुल्यावर पिछाडीवरून संघर्षपूर्ण विजयाची नोंद करताना विजयी सलामी दिली होती. तसेच हॉंगकॉंगच्या युडिस चोंगला पराभूत करताना तिने उपान्त्य फेरीत धडक मारली होती. स्पर्धेतील सर्वोच्च मानांकित खेळाडू थायलंडची लुकसिका कुमखुम हिला धक्‍कादायकरीत्या पराभव पत्करावा लागल्यामुळे अंकिताला सुवर्णपदकासाठीही संधी होती. परंतु उपान्त्य फेरीत चीनच्या झांग शुआईविरुद्ध दोन सेटच्या कडव्या झुंजीनंतर अंकिताला 4-6, 6-7 (6-8) असा पराभव पत्करावा लागल्याने तिला कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले.\nदरम्यान रोहन बोपण्णा व दिविज शरण या भारतीय जोडीनेही पुरुष दुहेरीत उपान्त्य फेरी गाठल्यामुळे भारताच्या आणखी एका निश्‍चिती झाली आहे. तसेच मिश्र दुहेरीत रोहन बोपण्णा व अंकिता रैना या भारतीय जोडीने युडिस वोंग चोंग व चुन हुन वोंग या हॉंगकॉंगच्या जोडीचे आव्हान मोडून काढताना उपान्त्यपूर्व फेरी गाठली आहे.\nरामकुमार रामनाथनने हॉंगकॉंगच्या वोंग होंग किट याचा कडवा प्रतिकार 6-0, 7-6 असा कडव्या झुंजीनंतर मोडून काढताना पुरुषांच्या दुहेरीत उपउपान्त्यपूर्व फेरी गाठली, तसेच प्रजनेश गुणेश्‍वरननेही इंडोनेशियाच्या रिफकी फित्रियादीची झुंज 6-2, 6-0 अशी संपुष्टात आणताना उपउपान्त्यपूर्व फेरी गाठली. महिला एकेरीत करमान कौर थंडीनेही मंगोलियाच्या जारगल आल्तानसेरगाईचा 6-1, 6-0 असा पराभव करीत आगेकूच केली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleहरित ऊर्जेचे महत्त्व वाढणार\nNext articleश्रीलंकेत शंभरावर शहरांत सिगारेटवर बंदी\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त सट्टेबाज हे ‘भारतीय’\nPAK vs NZ: न्यूझीलंडला धक्का, मार्टिन गुप्टिल दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर\nउस्मान ख्वाजा दुखापतग्रस्त, भारताविरूध्द मालिकेत खेळण्याची शक्यता कमीच\nपाकिस्तानचा आॅस्ट्रेलियावर 373 धावांनी विजय,मालिकाही घातली खिशात\nपहिल्या स्थानावर पोहचण्यासाठी पलटण समोर पँथर्सचे कडवे आव्हान\nदानिश कनेरियाच्या ‘कबूल है’ नंतर पाकिस्तानात नाराजीचा सूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2018-10-19T16:30:24Z", "digest": "sha1:MKKGHDW536ELWWHYNISLO7EYBM2XIG7Q", "length": 7665, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“कान्स’मध्ये पहिल्यांदाच दिसणार बॉलीवुड क्‍वीन कंगणा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“कान्स’मध्ये पहिल्यांदाच दिसणार बॉलीवुड क्‍वीन कंगणा\nकान्स महोत्सवाच्या रेड कार्पेटवर बॉलिवूडची क्वीन कंगना राणावत झळकणार असून या आंतरराष्ट्रीय सोहळ्यामध्ये ती पहिल्यांदाच सहभागी होणार आहे. ऐश्‍वर्या राय-बच्चन, दीपिका, सोनम कपूर, मल्लिका शेरावत यांनी यांनी रेड कार्पेटवर भारताचे प्रतिनिधित्व करत महोत्सवात रंगत आणली आहे. मात्र, यंदाच्या वेळी त्यांच्यासोबत हिमाचलची ब्यू कंगनाही रेड कार्पेट शेअर करणार आहे.\nचित्रपट अवॉर्ड शो आणि महोत्सवापासून सतत लांब असणारी कंगना 8 ते 19 मे दरम्यान होणाऱ्या कान्स चित्रपट महोत्सवासाठी फारच उत्सुक असल्याचे दिसत आहे. कंगना या सोहळ्याला ग्रे गुस या लक्‍झरी लिकर ब्रॅंडच्या मदतीने उपस्थित राहणार आहे. कंगना शिवाय दीपिका पादुकोणही या महोत्सवात सहभागी होण्याची शक्‍यता आहे.\nभारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळत असलेली नवी ओळख पाहून मी फारच भारावून गेली असल्याचे कंगनाने म्हटले आहे. आपल्या अनेक वादग्रस्त विधानांमुळे कंगना नेहमीच चर्चेत असते. सध्या कंगना तिच्या आगामी “मणिकर्णिका’ चित्रपटाच्या चित्रकरणात व्यस्त आहे. हा चित्रपट महाराणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारीत आहे.\nदरम्यान, या महोत्सवात प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्री आणि निर्माता नंदिता दास यांचा “मंटो’ चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleवनाज-शिवसृष्टी मेट्रोसाठी सर्वेक्षण सुरू\n#MovieReview: ‘बधाई हो’ भन्नाट विषयाची सुरेख मांडणी\nअनुप जलोटा यांनी जसलीन आणि सौरव पटेल यांची काढली खरडपट्टी\n‘ठग्स ऑफ हिन्दोस्तान ‘ मधील ‘वाश्मल्ले’ गाणे आहे यु ट्यूबवर ट्रेंडींग\nसारा अली खानला छेडले तर ,,,\nरणबीरला भेटण्यासाठी आलिया पोहोचली न्यूयॉर्कला\nसलमान ‘भाई’ आणि ‘राणी’ दीपिकाचीच बॉलीवुडवर सत्ता \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%9A-%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8/", "date_download": "2018-10-19T15:29:12Z", "digest": "sha1:MMPM2NHONOLQ3NFLQZ5APK6ZC2GBQVL2", "length": 7886, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाहने वापरुच नये, अशी परिस्थिती | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवाहने वापरुच नये, अशी परिस्थिती\nपेट्रोल, डिझेल दरवाढीने वाहनचालक संतापले\nपुणे – गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने होणाऱ्या इंधनवाढीमुळे नागरिकांमध्ये नाराजी असून संतप्त प्रतिक्रिया आता उमटत आहेत. पुणे शहरात सोमवारी पेट्रोलचे दर 85.33, डिझेल 72.64, तर पॉवर पेट्रोल 88.09 रुपये इतके होते.\nआज जवळपास सर्वांकडेच वापरासाठी स्वतःची वाहने झाली आहेत. यामुळे त्याला लागणारे पेट्रोल, डिझेल एक प्रकारे मूलभूत गरजच झाली आहे. इंधनदरवाढीबाबत सरकारने सर्वसामान्यांचा विचार करुन किंमती आवाक्‍यात राहतील, याचा विचार करायला हवा असे वाटते. सातत्याने होणाऱ्या इंधनदरवाढीमुळे स्वतःचे वाहन बाहेरगावी नेणेही कठीण होत चालले आहे.\nकेंद्र सरकारने सर्वसामान्यांचे जगणे कठीण केले आहे. जीवानावश्‍यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडत असताना याकडे दुर्लक्ष केले जात आहे. महागाई कमी करू, असे आश्वासन देऊन सरकार सत्तेत आले होते. परंतु पेट्रोलच्या किंमती पाहता त्या आता सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांच्या आवाक्‍याबाहेर गेल्या आहेत. यामुळे अगोदरच पॉकेटमनी कमी असलेल्या विद्यार्थ्यांनी वाहन वापरूच नये, अशी परिस्थिती सरकारने केली आहे.\nयापूर्वी इंधन दरवाढ वर्षातून एकदा होत असे. मात्र, आता त्यात दररोज बदल होताना दिसत आहे. या परिस्थितीमुळे कधीही दर वाढू शकतो, असे सर्वसामान्यांना वाटते. एकूणच नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न असून सरकारने यावर तातडीने उपाय शोधणे गरजेचे आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleएमके स्टॅलिन आजपासून डीएमकेचे पक्षप्रमुख\nNext articleप्रेमाची परिभाषा सांगणारा ‘ लव मी ’ अल्बम प्रदर्शित\n ब्लड बँकेने दिले एक्स्पायरी डेट संपलेले रक्त\nVideo: कालव्यावरील रस्ता खचला\nशबरीमाला प्रकरण : तृप्ती देसाई यांना पुण्यातून अटक\nपंचसुत्री उपक्रमाची उद्यापासून अंमलबजावणी\nबंद जलवाहिनीचे काम महिनाभरात होणार\nपालिकेचे 3 हजार कर्मचारी वेतनाविना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://abhishekthamke.blogspot.com/2016/11/blog-post.html", "date_download": "2018-10-19T16:08:21Z", "digest": "sha1:PXJ6KV4SKGVIGHLSSXBQJHWOKW6NL6H3", "length": 5940, "nlines": 56, "source_domain": "abhishekthamke.blogspot.com", "title": "ब्रिटिश आणि भारतीय मानसिकता | Abhishek Thamke's Blog", "raw_content": "\nब्रिटिश आणि भारतीय मानसिकता\nदुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनीने ब्रिटनचे साखरेने भरलेले जहाज बॉम्ब टाकून समुद्रात बुडवले, ब्रिटिश रेडीओने जनतेला अवाहन केले की काही दिवस साखरेचा तुटवडा भासणार आहे. तेंव्हा जनतेने काय केलं माहित आहे\nज्याच्या घरी जास्त साखर आहे त्यांनी काही आठवड्याचा साठा ठेवून उरलेली साखर दुकानदाराला परत केली जेणेकरून ती गरजूंना मिळावी आणि देशबांधवांना अडचण येणार नाही. दुकानदारांनी पण काळाबाजार न करता ती साखर आहे त्या भावाने विकून टाकली. हे कारण आहे की अजुन पर्यंत कोणी ब्रिटनला गुलाम करु शकले नाही. 'Rule Britannia rule the waves Britisher will never slaves' अशी प्रजा असलेला देश बलशाली असणारच ना मीठ तुटवड्याच्या एका अफवेने देशाच्या जनतेचे चारित्र्य उघड पाडले.\nदेश महान करण्याची जबाबदारी फक्त सरकारची नाही तर त्यात जनतेचे पण योगदान असावे लागते, विश्वगुरु बनण्यासाठी अगोदर त्या योग्यतेच बनावे लागते बोलक्या पोपटासारखे फक्त वंदेमातरम बोलुन भारत विश्वगुरु होणार नाही.\nआपल्याला त्या योग्यतेच बनावे लागेल आपले विचार पण व्यापक बनवावे लागतील.\nपंचेचिळीशितल्या एका तरुणाच्या पत्नीचा आकस्मिक मृत्यु होतो. बर्‍याच लोकांनी त्याला दूसर्‍या लग्नाचा सल्ला दिला परंतु \"माझ्या पत्नीने मला...\n 1- महात्मा फुले हे मोठे क्रांतिकारक झाले याला कारणीभूत एकमेव गोष्ट म्हणजे \"थाॅमस पेन\" यांनी लिहिलेले \"रा...\nपंचेचिळीशितल्या एका तरुणाच्या पत्नीचा आकस्मिक मृत्यु होतो. बर्‍याच लोकांनी त्याला दूसर्‍या लग्नाचा सल्ला दिला परंतु \"माझ्या पत्नीने मला...\nब्रिटिश आणि भारतीय मानसिकता\nदुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनीने ब्रिटनचे साखरेने भरलेले जहाज बॉम्ब टाकून समुद्रात बुडवले, ब्रिटिश रेडीओने जनतेला अवाहन केले की काही दिवस...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/15961", "date_download": "2018-10-19T16:49:01Z", "digest": "sha1:M4KBW7ZKPNNAGK5GV4SM6BGAUJ7QCEJX", "length": 4853, "nlines": 94, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पुस्तक परिक्षणे : थाउजंड स्प्लेंडीड सन्स आणि अजून काही. | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /संघमित्रा यांचे रंगीबेरंगी पान /पुस्तक परिक्षणे : थाउजंड स्प्लेंडीड सन्स आणि अजून काही.\nपुस्तक परिक्षणे : थाउजंड स्प्लेंडीड सन्स आणि अजून काही.\nमी लिहीलंय याची जाहिरात करण्यासाठी नाही तर जास्तीत जास्त लोक सहज रंगीबेरंगीवर येतात त्यांच्यापर्यंत हेच नाही तर एकूणच वाचू आनंदे हे पान पोचावं म्हणून..\nकादंबरी : थाऊजंड स्प्लेंडीड सन्स\nलेखक : खालिद होसेनी\nकादंबरी : मी मलाच माहित नाही.\nलेखक : राजन खान\nसंघमित्रा यांचे रंगीबेरंगी पान\nहा धागा ह्या पुस्तकाविषयी आहे\nहा धागा ह्या पुस्तकाविषयी आहे का असेल तर, मी परवाच वाचून सम्प्वले हे पुस्तक्...जबरद्स्त वेगवान्...करूणामय्...खूप आवडले.. खालिद हूसेनी ची लेखनशैली अप्रतीम असेल तर, मी परवाच वाचून सम्प्वले हे पुस्तक्...जबरद्स्त वेगवान्...करूणामय्...खूप आवडले.. खालिद हूसेनी ची लेखनशैली अप्रतीम\nमी ही वाचलंय. छान आहे. काईट\nमी ही वाचलंय. छान आहे. काईट रनर मात्र अजून वाचलं नाहीये.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/67243", "date_download": "2018-10-19T16:10:43Z", "digest": "sha1:CLEKY3JFLULRNEKJBUB5CYYAKUTKDN2V", "length": 54908, "nlines": 271, "source_domain": "www.maayboli.com", "title": "विविध आहार-प्रणाली आणि शरीराचा प्रतिसाद | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /विविध आहार-प्रणाली आणि शरीराचा प्रतिसाद\nविविध आहार-प्रणाली आणि शरीराचा प्रतिसाद\nशाम भागवत यांच्या दीक्षित प्रणालीवरच्या धाग्यामुळे बरीच चर्चा झाली. त्यातून काही मुद्दे आले आहेत, ज्यांवर मी एक प्रतिसाद लिहायला घेतला होता. पण त्या प्रतिसादाचा लेखच होऊ लागल्यामुळे तो वेगळा लेख म्हणून इथे देत आहे. त्या चर्चेत आलेले काही प्रश्न आणि त्यांची (मला माहिती असलेली) उत्तरे इथे लिहीत आहे. पण त्या आधी एक महत्वाचा मुद्दा मांडण्याची गरज वाटते. आपण आहारात बदल, मग तो कुठलीही आहार प्रणाली (दर दोन तासांचा मिताहार (ऋजुता दिवेकर), आयएफ, दीक्षित, फाईव्ह टू, कीटोजेनीक) वापरून करीत असू. पण आपला मूळ हेतू काय आहे हे निश्चित असणे गरजेचे आहे. असे म्हंटले जाते की टाईप २ डायबेटीस हा लठ्ठपणामुळे होतो. पण अलीकडच्या संशोधनातून असे सिद्ध होते आहे की लठ्ठपणा हा टाईप २ होण्याचे पहिले लक्षण आहे. या दोन्हीमध्ये सूक्ष्मसा फरक आहे. लठ्ठपणा हा डायबेटीसचे कारण नसून ते एक लक्षण आहे. पण मग सगळ्या लठ्ठ व्यक्तींना डायबेटीस असतो का याचे उत्तर अर्थातच नाही असे आहे. आणि सगळ्या सडपातळ व्यक्तींना डायबेटीस होण्याचा अजिबात धोका नसतो का याचे उत्तर अर्थातच नाही असे आहे. आणि सगळ्या सडपातळ व्यक्तींना डायबेटीस होण्याचा अजिबात धोका नसतो का\nपण चाळिशीनंतर आहारात बदल करणारे, मग ते स्वयंप्रेरणेने असो किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने, बरेच लोक या पैकी एकाशी (लठ्ठपणा किंवा डायबेटीस) किंवा दोन्हीशी झगडत असतात. जे दोन्ही गोष्टींशी झगडत असतात त्यांचा एक उपगट होऊ शकतो. आणि अशा लोकांमध्ये अनुवांशिकतेमुळे आधी लठ्ठपणा आणि मग टाईप २ डायबेटीस अशी अधोगती झालेली दिसते. पण वरील पैकी कुठल्याही गटात तुम्ही असलात आणि तुम्ही वेगवेगळ्या आहार पद्धती वापरून तुमचे वजन किंवा साखर आटोक्यात ठेवायचा प्रयत्न करत असाल तरी तुमच्या शरीराचा प्रतिसाद एकाच प्रकारचा असतो. आणि हे कसे होते ते मी इथे लिहायचा प्रयत्न करणार आहे. इथे मी शास्त्रीय रेफरन्सेस देत नाहीये कारण हे बऱ्याच पुस्तकातील माहितीवर आधारित आहे. ज्यांना जशी माहिती हवी असेल तशी आपण प्रतिक्रियांमध्ये चर्चेला घेऊ. म्हणजे आपल्या सगळ्यांनाच एक संकलित धागा मिळेल.\nवजन वाढीचे आणि ग्लुकोज वापराचे जीवरसायनशास्त्र\nवजन कसं कमी होतं हे जाणून घेण्यासाठी शरीरातील एका महत्वाच्या अवयवाबद्दल थोडी माहिती असली पाहिजे. ते म्हणजे पॅनक्रिया अर्थात स्वादुपिंड. या ग्रंथीला आपण शरीरातील \"फूड डिस्ट्रिब्युशन मॅनेजर\" असं म्हणू शकतो. आपण खाल्लेल्या अन्नातील ग्लुकोज आपल्या शरीराच्या कानाकोपऱ्यात नेण्याचे काम इथे तयार होणाऱ्या संप्रेरकांमुळे होत असते. स्वादुपिंडात अल्फा, बीटा, डेल्टा, गामा आणि इप्सिलॉन अशी नावे असलेल्या पेशी असतात. त्यातून वेगवेगळी संप्रेरके सोडली जातात. आणि कुठलं संप्रेरक कधी येईल हे मात्र आपण खाल्लेले अन्न ठरवते. यातील दोन महत्वाची संप्रेरके आहेत इन्सुलिन आणि ग्लुकागॉन.\nइन्सुलिन (ज्याची कमतरता किंवा अभाव यात डायबेटीस २ आणि १ होतात) रक्तातील ग्लुकोज नियंत्रित ठेवण्याचे काम करते. इन्सुलिनचे हे एकच कार्य सामान्य लोकांना माहिती असते. पण इन्सुलिनचे दुसरे कार्य म्हणजे लिव्हर ला अतिरिक्त ग्लुकोज, ग्लायकोजेन आणि फॅट या रूपात साठवून ठेवायचे आदेश देणे. ग्लुकागॉन याच्या बरोब्बर उलट काम करतं. जेव्हा रक्तातील ग्लुकोज कमी होतं तेव्हा ग्लुकागॉन लिव्हर आणि स्नायूंमध्ये साठवलेल्या ग्लायकोजेनचे ग्लुकोज मध्ये रूपांतर करतं.७० किलोच्या माणसाच्या लिव्हरमध्ये १००-१२० ग्राम ग्लायकोजेन मावते. ग्लायकोजेनवर शरीर ८-१२ तास चालू शकते. आणि ग्लायकोजेन संपल्यावर ग्लुकोनियोजेनेसिस या प्रक्रियेतून कर्बोदके नसलेल्या पदार्थातून ग्लुकोज निर्मिती करतं. आणि फॅटचे किटोसिसनी केटोन मध्ये रूपांतर करतं. ग्लुकोज आणि कीटोन या दोन्ही इंधनांवर आपलं शरीर चालू शकतं.\nकर्बोदकांना इन्सुलिनचा सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळतो. त्यामुळे जेवणात ब्रेड, पास्ता, पोळी, भात, साखर याचे प्रमाण जितके जास्त तितके जास्त इन्सुलिन बनते. त्याखालोखाल प्रथिनांना इन्सुलिनचा प्रतिसाद असतो. आणि सगळ्यात कमी प्रतिसाद हा पालेभाज्या आणि फॅट्सना मिळतो. पण डाएटरी फॅटचा चुकीचा संबंध कोलेस्टेरॉलशी जोडला गेल्यामुळे फॅट्स बऱ्याच वर्षांपासून बदनाम झाले आहेत.\nतुम्ही डाएट कुठलेही करा. वरील रसायनशात्र बदलणार नाही. आता फक्त कुठले डाएट हे या वरील साच्यात कसे बसते आणि यशस्वी होते हे समजून घेऊ.\n१. थोड्या थोड्या वेळाने ५-६ वेळा खाणे\nभागवतांच्या धाग्यात एक प्रश्न होता. की जर काहीही खाल्ल्याने इन्सुलिन स्रवते, तर दर दोन तासांनी थोडे थोडे खाल्ल्यास वजन का कमी होते\nतुम्ही कुठल्याही प्रस्थापित डाएटिशियनचा अशा आहाराचा दिनक्रम बघा. दर दोन तासांनी खायचे असले तरी ते काय खायचे याला अनन्यसाधारण महत्व आहे. बऱ्याच वेळा अशा प्रणालीमध्ये फॅट आणि कार्ब्स दोन्हीवर कंट्रोल असतो. शक्यतो शेवटचे जेवण हे सातच्या आत किंवा आसपास घेण्याचाही आग्रह असतो. अशा प्रणालीमध्ये एका जेवणात पोळी आणि भात एकत्र कधीच नसतो. मधल्या वेळेतील स्नॅक्ससुद्धा लो कार्ब्स म्हणावीत अशीच असतात. जसे की बदाम, ताक, ग्रीन टी, चीज इत्यादी. तसेच एका वेळी किती खायचे याला मर्यादा असते. साखर वर्ज्य असते.\nकाहीही खाल्ल्यावर इन्सुलिन स्त्रवते हे बरोबर आहे. पण ते किती स्रवणार हे आपले अन्न ठरवते. जर दोन दोन तासांनी आपण कमीत कमी इन्सुलिन स्रवेल असा आहार घेतला, तर\n१. लिव्हरमध्ये ग्लायकोजेन साठणार नाही\n२. मिळालेल्या थोड्या साखरेतून शरीराच्या पेशींना इंधन मिळत राहील\n३. रात्री ७ ते सकाळी नाष्ट्यापर्यंत जे काही थोडेफार ग्लायकोजेन आहे ते वापरून शरीर फॅटवर चालू राहील.\nपाहायला गेले तर इथेसुद्धा फास्टिंगची मदत घेतली जाते. पण ते सगळे तास झोपेतच गेल्याने ते आपल्याला जाणवत नाही.\nआयएफ बद्दल मीच इथे खूप दळून झाले आहे. त्यामुळे अजून जास्त लिहायची गरज नाही. पण ऋजुता दिवेकर पद्धतीत आपण जे ५-६ वेळा खातो ते सगळे आणि थोडे अधिक या पद्धतीत २ वेळा खातो. आयएफचा सुटसुटीतपणा हा या दोन वेळेच्या पोटभर जेवणात आहे. पण इथेही पोळी, भात, साखर यांना लगाम लावला नाही तर या प्रणालीचा काहीही उपयोग नाही. इथे तुम्ही जेव्हा १६ किंवा अधिक तास इन्सुलिन तयार होईल असे काहीही खात नाही, तेव्हा तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. आणि तुम्ही २ जेवणात जे थोडे जास्त खाऊन ग्लायकोजेन जमवलेले असते, ते त्या १६ तासात वापरून थोडे फॅटदेखील वापरले जाते. यातील काही तास जागृतावस्थेत असतात त्यामुळे भुकेची तीव्रता तुम्हाला अनुभवावी लागते. मग समजा, आपण इथेही २ वेळा अत्यल्प खाल्ले तर तर तुम्हाला लगेच भूक लागते आणि तुमचे आयएफ मोडते. तसेच ऍसिडिटी वगैरे होण्याचाही संभव असतो. त्यामुळे १६ किंवा अधिक तासांच्या फास्टिंगवर जर तुम्ही राहणार असाल तर पोटभर खाणे आवश्यक आहे. तसेच प्रथिनांचा आणि हेल्दी फॅट्सचा (फुल फॅट दही, दूध, चीज, अंड्यातील पिवळे) यांचा समतोल राखणे गरजेचे आहे.\nयाचेच व्हेरिएशन ५-२ डाएट आहे. यात ५ दिवस तुम्ही ३ वेळा जेवायचे आणि २ दिवस कर्बोदके आणि प्रथिनविरहित कडकडीत उपास करायचा. इथे पुन्हा रसायनशास्त्र तेच आहे. २ दिवस कुठलाही साखरेमध्ये रूपांतरित होईल असा स्बस्ट्रेट तुम्ही खाल्लाच नाही, तर नाईलाजाने लिव्हर आणि स्नायूंमधले ग्लायकोजेन वापरून नंतर फॅटवर शरीर चालते. २ दिवसांचा उपास दीर्घकालीन असल्यामुळे उरलेले पाच दिवस व्यवस्थित जेवता येते. तुम्ही फास्टिंगची वेळ जितकी वाढवाल, तितकी खायची मुभा तुम्हाला फीडिंग विंडोमध्ये मिळते. कारण दीर्घकाळ फास्टिंग केल्याने फॅटबर्निंग सुद्धा जास्त होते.\nयामध्ये ५५ मिनिटांच्या २ विंडो दिल्या आहेत. त्यात तुम्ही तुमच्या संबंध दिवसाचा योजलेला आहार घ्यायचा आहे. साधारण सकाळी १२ आणि रात्री ८ अशा या २ वेळा असतात. रात्री ८ ते सकाळी १२ म्हणजे १६ तासाचे फास्टिंग आहे. म्हणजेच इथेही फास्टिंगचा आधार घेतलेला आहे. १२ पर्यंत काहीही खायचे नाही किंवा ४० कॅलरीजच्या आतले द्रवपदार्थ (जसे की २ चमचे दह्याचे ताक किंवा बिनसाखरेचा पाण्याचा चहा) घ्यायचे, हे अंगवळणी पडायला अवघड असले तरी एकदा सवय झाली की व्यवस्थित जमायला लागते. पण यात जर तुम्ही पोळी, भात साखरेचे प्रमाण वाढवले तर काय होईल सकाळच्या जेवणानंतर तुमची साखर शूट होईल. त्यामुळे ती आटोक्यात आणायला बरेच इन्सुलिन लागेल. आणि उरलेल्या साखरेचे भरपूर ग्लायकोजेन बनेल. हा इन्सुलिन स्पाईक तुमचे शरीर आवरून ठेवते आहे तोपर्यंत ८ वाजताचे तसेच लोडेड जेवण येईल\nफॅट बर्निंग हवे असेल तर लिव्हर पुन्हा पुन्हा रिकामे झाले पाहिजे. आणि हे उपाशी न राहता साध्य करायचे असेल तर ज्या खाद्यपदार्थांनी इन्सुलिन तयार होते ते कमी खाल्ले पाहिजेत.\nटाईप २ साठी तुम्ही हे डाएट करत असलात, तर जेवणाच्या कन्टेन्टबद्दल जागृक असणे जास्त महत्वाचे आहे. कारण टाईप २ मध्ये शरीरातील पेशी इन्सुलिनला हवा तसा प्रतिसाद देत नाहीत. आणि फास्टिंगमुळे आणि कर्बोदके कमी केल्यामुळे, पेशींची प्रतिसाद द्यायची ताकद सुधारते. म्हणूनच असा आहार घेणाऱ्या बऱ्याच जणांचे मॅफॉर्मिनचे प्रमाण हळू हळू कमी होऊ लागते.\nवरील तीनही प्रणालींमध्ये आपण फास्टिंग आणि कर्बोदके नियंत्रित ठेवण्याचा खेळ बघितला. पण असेही एक डाएट आहे जे या सगळ्याला बगल देऊन एका क्रांतिकारी मार्गाचा अवलंब करते. आपण पहिले की कर्बोदकांना इन्सुलिनचा सगळ्यात जास्त प्रतिसाद असतो. मग आपण कर्बोदके खायचे सोडूनच दिले तर आपण ज्याला धान्य म्हणतो ते सगळे कर्बोदकांमध्ये मोडते. तसेच साखर. कीटोजेनीक डाएट मध्ये प्रत्यक्ष कर्बोदके (म्हणजे साखर आणि धान्य) वर्ज्य असतात. अप्रत्यक्ष कर्बोदके (जी भाज्यांमधून मिळतात) २० ग्रॅमच्या आत घ्यायची असतात. कर्बोदकांच्या मागोमाग प्रथिने रक्तशर्करा निर्मितीत सहाय्य करतात. त्यामुळे प्रथिनेही बेताची खाण्याकडे कीटोजेनीक डाएटचा भर असतो. आणि उरले काय आपण ज्याला धान्य म्हणतो ते सगळे कर्बोदकांमध्ये मोडते. तसेच साखर. कीटोजेनीक डाएट मध्ये प्रत्यक्ष कर्बोदके (म्हणजे साखर आणि धान्य) वर्ज्य असतात. अप्रत्यक्ष कर्बोदके (जी भाज्यांमधून मिळतात) २० ग्रॅमच्या आत घ्यायची असतात. कर्बोदकांच्या मागोमाग प्रथिने रक्तशर्करा निर्मितीत सहाय्य करतात. त्यामुळे प्रथिनेही बेताची खाण्याकडे कीटोजेनीक डाएटचा भर असतो. आणि उरले काय तर ८० % फॅट खाऊन हे डाएट गेले जाते आणि असे डाएट करून लोक वजनही कमी करतात आणि साखर सुद्धा नॉर्मल ठेवतात. कारण यांचे शरीर कधी ग्लुकोजवर चालतच नाही. सतत फॅटचे कीटोनमध्ये रूपांतर करून ही माणसे किटोसिसमध्ये असतात. जेव्हा शरीराला ग्लुकोज लागते, तेव्हा प्रोटीनपासून ते तयार केले जाते. याला ग्लुकोनियोजेनेसिस असे म्हणतात. त्यामुळे कर्बोदके खाल्ली नाहीत तरी शरीर व्यवस्थित (आणि याविषयात काही तज्ज्ञांच्या मते, जास्त चांगले) चालते. टाईप २ डायबेटीससाठी हे डाएट चांगले आहे हे दाखवून देणारे अनेक प्रयोग पाश्चात्य देशांमध्ये झाले आहेत.\nअर्थात अशा नियमांमध्ये चपखल बसणारे अन्न मांसाहारी आहे. शाकाहारी कीटोजेनीक डाएट अतिशय अवघड आहे, पण भारतात लोक शाकाहारी कीटोजेनीक डाएट करतानादेखील दिसतात. इतके फॅट खाऊन कुणी वजन कमी करू शकेल का याचे उत्तर हो आहे. कारण वरील रासायनिक प्रक्रियांमध्ये अत्यल्प इन्सुलिन तयार करण्याच्या गुणधर्मात फॅट चपखल बसते. असे डाएट करून एचडीएल वाढवून एलडीएल कमी झालेलया लोकांवर संशोधनही झालेले आहे. स्टीवन फिनी, टीम नोक्स, पीटर आटीया हे असे काही डॉक्टर्स आहेत ज्यांनी कीटोजेनीक डाएटवर संशोधनही केले आहे आणि आपापले ग्रुप्स तयार केले आहेत. यांची नावे गूगल केल्यास साऊथ आफ्रिकेतले बॅन्टिंग डाएट आणि अमेरिकेतील व्हर्टा ही संस्था काय करते ते वाचनीय आहे.\nअर्थात कीटोजेनीक डाएट टोकाचे असल्याने त्याची सवय व्हायला वेळ लागतो आणि रोजच्या आयुष्यात काटेकोरपणे पाळण्यात अडथळे येऊ शकतात. तसेच, किटोसिसमधून बाहेर आल्यावर पुन्हा किटोसिसमध्ये जायला वेळ लागतो.\nशेवटी, व्यायाम या सगळ्यामध्ये कुठे बसतो\nतुम्ही डायबेटिक असाल तर व्यायाम, तोदेखील कार्डिओव्हॅस्क्युलर, अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही उपाशी पोटी व्यायाम केलात, तर लिव्हरमधील आणि स्नायूंमधील ग्लायकोजेन झटकन वापरले जाते. त्यामुळे रक्तातील साखर स्नायूंमध्ये पुन्हा घेतली जाते. माझ्या स्वतःच्या अशा (अनावश्यक) प्रयोगातून असे दिसून आले, की व्यायामापूर्वी आणि व्यायामानंतरच्या रक्तशर्करेत २० युनिटचा फरक पडतो. म्हणजे फास्टेड साखर १०० असेल तर ४० मिनिट सायकलिंग नंतर ती ८० झालेली असते हा फरक तुम्ही डायबेटिक आहात किंवा नाही हे ठरवण्याइतका मोठा आहे.\nपण हेच वेटलॉस साठी खरे ठरू शकेल का समजा आपण फक्त व्यायामाने वजन कमी करायचे ठरवले आणि आहार भक्कम ठेवला, तर लिव्हर रिकामे करायला (ज्याला वर पहिल्या प्रमाणे ८-१२ तास शारीरिक क्रियांच्या माध्यमातून लागतात) किती व्यायाम करावा लागेल समजा आपण फक्त व्यायामाने वजन कमी करायचे ठरवले आणि आहार भक्कम ठेवला, तर लिव्हर रिकामे करायला (ज्याला वर पहिल्या प्रमाणे ८-१२ तास शारीरिक क्रियांच्या माध्यमातून लागतात) किती व्यायाम करावा लागेल आणि जरी आपण भरपूर व्यायाम केला, तरी शरीर \"चालू\" ठेवायला जेवढे उष्मांक लागतात त्यापेक्षा फारच कमी उष्मांक व्यायाम करून खर्ची पडतात. पण यामुळे व्यायाम निरुपयोगी आहे असे आहे का आणि जरी आपण भरपूर व्यायाम केला, तरी शरीर \"चालू\" ठेवायला जेवढे उष्मांक लागतात त्यापेक्षा फारच कमी उष्मांक व्यायाम करून खर्ची पडतात. पण यामुळे व्यायाम निरुपयोगी आहे असे आहे का तर नाही. व्यायामानाने अर्थातच ग्लायकोजेनचे साठे कमी होण्यास मदत होते. पण तो साखर कमी करण्यास जितकी परिणामकारक आहे तितकी वजन कमी करण्यास नाही. वजन कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण हे व्यायामापेक्षा महत्वाचे आहे. कारण अन्न आपल्या हॉर्मोनल सिस्टमवर जसा परिणाम करते तसा व्यायाम करत नाही. मात्र, व्यायामाने मेंदूमध्ये एंडोर्फिन्स सोडले जातात, ज्यामुळे आनंदी वाटते. त्यामुळे सतत व्यायाम करणाऱ्या लोकांना व्यायामाचे \"ऍडिक्शन\" होते. व्यायाम एक महत्वाचे अँटीडिप्रेसंट आहे.\nशरीराचे रसायनशास्त्र समजून घेतले की काय खावे आणि काय खाऊ नये याचा अंदाज येतो. पण असे बदल करताना डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम आहे. तसेच गोळ्या असतील तर डॉक्टरना विचारूनच बंद करणे किंवा कमी करणे योग्य आहे. शेवटी कुठलेही डाएट आपल्याला आणि आपल्या जीवनशैलीला सूट होणे महत्वाचे. त्यामागील प्रिन्सिपल एकच असणार आहे.\nअभ्यास आणि माहिती पुर्ण लेख\nअभ्यास आणि माहिती पुर्ण लेख\nनक्कीच फायदा होईल ह्या माहितीचा\n एकदम सुटसुटीतपणे इतक्या मोठ्या विषयाचा मस्त आढावा घेतला आहेस.\nलेख आवडला. उत्तम, सोप्या\nलेख आवडला. उत्तम, सोप्या भाषेत व्यवस्थित आढावा घेतलाय सगळ्या पद्धतीचा.\n सगळ्या whatsapp groups वर शेअर करणार आहे\nछान माहिती. लेख परत दोन\nछान माहिती. लेख परत दोन तीनदा शांतपणे वाचून घ्यावा लागणार आहे.\nमी जेव्हा नियमित जिमला जायचे त्या काळात माझा ट्रेनर नेहमी सांगायचा की जेवण व व्यायाम याचा वजनावर परिणाम 80:20 इतका आहे. त्याची या निमित्ते आठवण झाली.\nया सगळ्या पद्धतींनी वजन कमी होत असलं तरी काही इतक दुष्परिणाम असतात का E.g. केटोजेनिक डाएटने वजन कमी होईल, पण इतकी फॅट खात राहिल्याचे काही इतर दुष्परिणाम असतील का\nउत्तम लेख सई, छान समजावून\nउत्तम लेख सई, छान समजावून सांगितले आहे.\nमस्त केलस काम हा लेख लिहून.\nमस्त केलस काम हा लेख लिहून.\nसौ सुनार की एक लुहार की हो गयी\nमस्त लेख आहे सई.\nमस्त लेख आहे सई.\n>>आयएफ बद्दल मीच इथे खूप दळून झाले आहे. त्यामुळे अजून जास्त लिहायची गरज नाही. पण ऋजुता दिवेकर पद्धतीत आपण जे ५-६ वेळा खातो ते सगळे आणि थोडे अधिक या पद्धतीत २ वेळा खातो. आयएफचा सुटसुटीतपणा हा या दोन वेळेच्या पोटभर जेवणात आहे.>> आय एफ समजण्यात माझा काही गोंधळ झाला आहे का माझी समजूत अशी आहे/होती की सकाळी १०/११ ते रात्री ७/८ ही जी विंडो खाण्याकरता ओपन असते त्यात तुम्ही ३,४ वेळा खाऊ शकता. (म्हणजे समजा १० वाजता नाश्ता, १२.३०- जेवण, ३ वाजता चहा आणि ७ ला रात्रीचं जेवण). किती आणि काय खाता हा मुद्दा महत्वाचा आहेच. दिक्षित डाएट पण तू म्हणतेस तसंच आहे की मग.\nइन्टरेस्टिंग आहे हे. मस्त\nइन्टरेस्टिंग आहे हे. मस्त सोप्या शब्दात लिहिलंयस.\nआयएफ मध्ये विंडो असते. . पण मूळ तत्व २ मिल्स ए डे हेच आहे. म्हणजे ब्रेकफास्ट किंवा डिनर यापैकी एक काहीतरी स्किप करायचे. बहुतांश आयएफ करणारे लोक लंच आणि डिनर करतात. मध्ये एखादे स्नॅक असेल तर ते मूठभर बदाम वगैरे असते. पण कित्येक जण हळू हळू मधले स्नॅकिंग सोडून देतात कारण भूक अशी नियंत्रित होते की खावेसे वाटत नाही. काही काही लोक मग पुढे ओमॅड (वन मिल ए डे) कडे वळतात. काही लोक १६-८ करतात काही १८-६ काही २०-४. यात जो लहान आकडा आहे तो इटिंग विंडोचा आहे. काही वेळेस दुसऱ्या दिवशी बाहेर खाणे होणार असेल तर आदल्या दिवशी एकदाच जेवणे जमू शकते.\nबर्याच प्रश्नांची उत्तरं मिळतात.\nमला सतत पडत असलेला प्रश्न:\nकिटोज डायट मध्ये इतक्या फॅट/प्रोटीन मुळे किडनी वर ताण पडतो का\n>>> कारण भूक अशी नियंत्रित\n>>> कारण भूक अशी नियंत्रित होते की खावेसे वाटत नाही.\nमाझा आयएफ सुरू केल्यास हाच अनुभव आहे - एकंदरीतच आहाराबद्दलचा दृष्टीकोन बदलतो. मिताहारात आनंद वाटू लागतो. आणि नेमकं म्हणूनच मला व्यक्तिशः ते सस्टेनेबल वाटतं.\nमिळेल त्या विंडोत जमेल तितकं हादडणं असा अर्थ घेणार्‍या आणि तसं करणार्‍यांचं मला म्हणूनच नवल वाटतं. म्हणजे खाणं हाच धर्म आणि डायेट प्लॅन ही नाइलाजाने आणि मनाविरुद्ध करायची बाब आहे असा काहीतरी दृष्टीकोन बहुधा खूप खोलवर रुजलेला असतो का\nतसंच इथे अमेरिकेत सहसा फास्टिंगबद्दलच्या चर्चांमध्ये लोक प्रोटीन लॉसबद्दल फार कन्सर्न्ड दिसतात. मुळात शरीरात इतकी प्रोटीन्स पम्प करायची आवश्यकता असते का\nप्रामाणिकपणे सांगायचं तर हार्वर्डच्या सायंटिस्ट्सनी शुगर लॉबीला बळी पडून फॅटच फक्त डीमनाइज करणारे शोधनिबंध प्रकाशित केले वगैरे वाचल्यापासून मी तज्ज्ञ आणि त्यांचं रीसर्च पेपर्सवरचं अबलंबित्व याकडेही जरा संशयानेच पाहते.\nकिटोज डायट मध्ये इतक्या फॅट\nकिटोज डायट मध्ये इतक्या फॅट/प्रोटीन मुळे किडनी वर ताण पडतो का >> सई ऊत्तर देईलच डीटेलमध्ये पण माझे चाराणे.\nकिटोज डाएट मध्ये कीटोसिस प्रक्रियेत कार्ब्स कमी करून शरीराला एनर्जीकरता फॅट वापरण्यास प्रोत्साहन देणे आणि शरीराला ह्या प्रकरच्या कंडिशनिंगची सवय लागेल असे बघणे आहे. बॉडीमधले सतत वापरले जाणारे फॅट्स रिप्लेस करण्यासाठी फॅट कंटेंट वाढवणे आवश्यक आहे. पण एक्सेस फॅट पुन्हा शरीरात साठून राहणार म्हणून कंटेंट वाढवतांना कीटोसिस प्रक्रियेतला फॅट लॉस ग्रुहित धरून फॅट ईंटेक ऑप्टिमल ठेवणे जरूरी आहे.\nमाझ्या मते शरीर जसे फॅट साठवून ठेऊ शकते तसे प्रोटीन्स नाही ठेऊ शकत. प्रोटीन्स मेनली मसल बिल्डिंग आणि रिकवरीसाठीच वापरले जाते आणि एक्सेस प्रोटीन किडनीवर ताण टाकतात कारण साठवून ठेऊ शकत नसल्याने शरीराला त्यांची विल्हेवाट लावावीच लागते. तरूणपणी ह्याने किडनी हेल्थवर फारसा विपरित फरक दिसत नाही पण वय वाढतांना किडनीवरचा ताण कमी करणे हितावह आहे.\nकुठल्याही डाएटमध्ये वाढवलेले फॅट वा प्रोटीन ईंटेक प्रत्येक शरीराची गरज ओळखून (ह्यात फिटनेस गोल आणि डाएट मुळे बदललेल्या गरजा गृहीत धरून) 'ऑप्टिमल' नंबरचाच असायला हवा.\nहा ऑप्टिमल नंबर अंदाजपंचे काढू शकतो पण डाएटिशनची मदत घेणे नक्कीच हितावह आहे.\n>>>तसंच इथे अमेरिकेत सहसा\n>>>तसंच इथे अमेरिकेत सहसा फास्टिंगबद्दलच्या चर्चांमध्ये लोक प्रोटीन लॉसबद्दल फार कन्सर्न्ड दिसतात. मुळात शरीरात इतकी प्रोटीन्स पम्प करायची आवश्यकता असते का\nखरंतर मला कीटोजेनीक डाएट\nखरंतर मला कीटोजेनीक डाएट पर्सनली इतके टोकाचे वाटते की मी त्याच्या लॉन्ग टर्म परिणामांचा विचार करण्याइतपत विचारच करू शकत नाही.\nपण किटो करत असताना सोडियम घ्यावे लागते कारण किटोसिसमध्ये किडनी सोडियम डम्प करतात. तसेच कॉन्स्टिपेशन हा परिणाम आहे. त्यासाठी किटोवाले सिलियम हस्क (इसबगोल) पोळीतसुद्धा घालतात.\nमी अशा कित्येक सोशल मीडिया ग्रुप्सवर आहे जिथे लोक किटो आणि फास्टिंग असेही एकत्र करतात.\nपण पर्सनली मी कधी पूर्ण कार्ब्सरहित आहार घेईन असे मला वाटत नाही. २ जेवणांपैकी १ कार्ब्सरहित (एग्स, चिकन, चीझ ऑम्लेट इत्यादी) असते आणि एक व्यवस्थित १ किंवा १.५ पोळीवाले असते. एवढ्यात मी सुखी आहे.\nमला हे असं एक्स्ट्रिम काही\nमला हे असं एक्स्ट्रिम काही जमू शकत नाही. आपला घरचा जो नॉर्मल आहार आहे तोच कंटिन्यु करुन त्यात कमी जास्त फेरफार करुन काही करायचं तर जमू शकेल. म्हणजे पोळी एकच. आमटी, भाजी जास्त, भात अगदी दोन घास टाईप.\nपण डाएट करतोय तर आपल्याकरता एकदम काहीतरी वेगळंच शिकवणं इज नॉट माय कप ऑफ टी.\nसंकल्पना सोप्या शब्दात समजावून सांगणे ,हे तुझ्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे.\nखूप छान लेख सई...\nखूप छान लेख सई...\nमाझा अनुभव सांगते. आपण\nमाझा अनुभव सांगते. आपण भारतीयांना कार्ब खायची इतकी सवय अस्ते की सुरुवातीला कार्ब सोडले की धडाधड वजन कमी होते. पण नंतर तसे टिकवता येत नाही, तेच लो कार्ब खाऊनही वजन काही कमी होत नाही. निदान मला तरी अडचण आली. तसे मी हे ल्दी खाते, फार काही जंक फूड खात नाही. नवरा सांगायचा की कॅलरी मोज, पण समस्त बायकांप्रमाणे मी लक्ष दिले नाही. वाटायचे, मी तर हेल्दीच खाते. मग एक दिवस खरेच कॅलरीज मोजल्या, मग शॉक बसला :-). नट्स हेल्दी, एग्ज हेल्दी वगैरे.. मग १ ते २ पौंड वेट लॉस एका आठवड्यात ह्या दराने माझी कॅलरीज की गरज नेट वरून काढली, आणि तसे खाणे सुरू केले. लो कार्ब नाही. ओट्स, भात, किन्वा सगळेच खाते. फक्त समोसे, चिप्स, इंडियन बफेट थांबवले. आणि २ महिन्यात ८-१० पौंड्स कमी झाले आहेत.\nतसंच इथे अमेरिकेत सहसा फास्टिंगबद्दलच्या चर्चांमध्ये लोक प्रोटीन लॉसबद्दल फार कन्सर्न्ड दिसतात. मुळात शरीरात इतकी प्रोटीन्स पम्प करायची आवश्यकता असते का>>>> व्हिगन डाएट करणार्‍या (नुसते करणार्‍याच नव्हे तर संशोधन करून त्याप्रमाणे व्हिगन जीवनशैली अनुसरणार्‍या) लोकांच्या म्हणण्याप्रमाणे शरीराला प्रोटीन्सची इतकी गरज नसते. जे काही शाकाहारी, नॉन डेअरी जेवणातून प्रोटीन मिळते ते पुरेसं असते. माझा संदर्भ इथून घेतलेला आहे. मी तज्ञ नाही , त्यामुळे ते कितपत खरे आहे माहित नाही.\nप्रामाणिकपणे सांगायचं तर हार्वर्डच्या सायंटिस्ट्सनी शुगर लॉबीला बळी पडून फॅटच फक्त डीमनाइज करणारे शोधनिबंध प्रकाशित केले वगैरे वाचल्यापासून मी तज्ज्ञ आणि त्यांचं रीसर्च पेपर्सवरचं अबलंबित्व याकडेही जरा संशयानेच पाहते.>>> याबद्दल अनेक अनुमोदन.\nटोकाचे डाएट केले किंवा पूर्ण आहारच बदलला तर उलट परीणाम होऊ शकतो.\nमी दिक्षितांची आहार-प्रणाली आचरणात आणु इच्छीतो. पण मला हायपर अ‍ॅसिडीटी आहे. पोट जास्तवेळ रीकामे राहीले की, डोकेदुखी,मळमळ, ऊलट्या चालु होतात. म्ह्णणून जास्तीत जास्त वेळ [ साधारण पाच ते सहा तास] तिव्र भूक लागू नये, यासाठी कोणता आहार घ्यावा \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.puneprahar.com/category/vidarbha/", "date_download": "2018-10-19T15:08:53Z", "digest": "sha1:42BVIVSZUFSEMEF43TWJOV7STXNCYSWX", "length": 11821, "nlines": 164, "source_domain": "www.puneprahar.com", "title": "विदर्भ – पुणे प्रहार", "raw_content": "\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘मुळशी पॅटर्न’च्या टीमचे अनोखे शस्त्रपूजन\n‘किस’च्या बदल्यात गाणं देतो, अनु मलिकवर आरोप\nचार जवानांनी चार वर्ष केला मुकबधीर नर्सवर बलात्कार\n‘स्मार्टसिटी’मुळे नवउद्योजकांना संधी उपलब्ध : डॉ. राजेंद्र जगताप\nताज्या घडामोडी नागपूर पुणे विदर्भ\n‘इग्नाइट ३.०’मध्ये ‘रायसोनी’चे विद्यार्थी चमकले\nपुणे : नागपूर येथे आयोजिलेल्या ‘इग्नाइट ३.०’ या स्टार्टअप स्पर्धेत वाघोली येथील जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागातील मयूर\nUncategorized ताज्या घडामोडी बुलढाणा विदर्भ\nभाजप कार्यक्रमात अभिनेत्री नेहा पेंडसेला धक्काबुक्की\nबुलडाणा : मुंबईत भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलींबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्याचे पदसाद संपूर्ण राज्यभर उमटत आहेत. राम कदम माफी मागण्याऐवजी\nगडचिरोली ताज्या घडामोडी महाराष्ट्र विदर्भ\nसमाजातील सर्वच घटक भाजप सरकारवर नाराज – राष्ट्रवादी काँग्रेस\nगडचिरोली: पुढील वर्षी राज्यात निवडणुका होणार आहेत. २०१४ साली काही मतदारसंघात राष्ट्रवादी पक्ष दुसऱ्या स्थानावर होता. त्यावेळी सर्वत्र मोदी लाट\nचंद्रपूर ताज्या घडामोडी विदर्भ\nआर्णी तालुका जलमय ; 10 तासांत 121 मिमी पाऊस\nआर्णी : गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. तालुक्यात एकूण 126 मिमी पावसाची नोंद झाली. त्यापैकी 16 अॉगस्टला सकाळी 7 ते सायंकाळी सहाच्या\nगांधी विचारांच्या परीक्षेत अरुण गवळी प्रथम\nनागपूर – अंडरवर्ल्ड डॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरुण गवळीने चक्क गांधी विचारांच्या परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला आहे. मुंबईच्या दगडी चाळीवर\n धोक्यात आहे व्हॉट्सअॅप डेटा, सगळ्यात आधी करा हे काम\nWhatsapp त्याच्या फिचरमध्ये एक मोठा बदल करणार आहे. व्हॉट्सअॅपचा सर्वात जास्त वापर करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी हा बदल जगातील सर्वात महत्वाचा बदल\nआंतरराष्ट्रीय ताज्या घडामोडी महाराष्ट्र राष्ट्रीय व्यापार\nजीमेलचे नवे फीचर : ठराविक काळानंतर मेल आपोआप डिलीट होणार\nचंदुकाका सराफ ऍन्ड सन्स च्या सौभाग्य अलंकार महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद\nहायस्पीड ब्रॉडबँडच्या Jio GigaFiber च्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात\nभारताकडून पाकिस्तानचा धुव्वा, कांस्यपदकावर नाव कोरले\nजकार्ता : इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पुरुष हॉकी संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा २-१ ने पराभव केला आणि कांस्यपदकावर\nआशियाई स्पर्धा : नीरज चोप्राच्या भाल्याचा सुवर्ण थ्रो\nविनेश फोगाटनं रचला ‘सोनेरी’ इतिहास, भारताला दुसरं सुवर्णपदक\nअजित वाडेकरांना अमूलने वाहिली वेगळ्या पद्धतीने आदरांजली\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nआयुष्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. काहीजण संघर्षमयी जीवनासमोर हार पत्करतात तर काहीजण याच कष्टप्रद जीवनावर मात करून स्वतःचं\n‘मुळशी पॅटर्न’च्या टीमचे अनोखे शस्त्रपूजन\nमाधुरीच्या निमित्ताने ‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकरचे पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल\nछोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म\nआजच्या तंत्रज्ञानाच्या युगात तरुण पिढीला सर्व माहिती जलद गतीने हवी असते,हे लक्षात घेता पुणे प्रहार या वेबसाईटने तरुणांसाठी एक पाउल पुढे टाकले आहे. तरुणांनीही आपल्या बातम्या,विचार तसेच ब्लॉग आम्हपर्यंत पोहोचवावे ते \"पुणे प्रहार \" वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात येईल.\n\"पुणे प्रहार\" न्यूज नेटवर्क द्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक आणि प्रकाशक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास पुणे न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील. C-2018 CopyRight PunePrahar\nन्यूज वेबसाईट साठी संपर्क – 9421719953\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.nyecountdown.com/product/digital-logo/", "date_download": "2018-10-19T16:05:51Z", "digest": "sha1:BFTSFU5N4IFQHT42VCK6ETPCPCDJNMK2", "length": 22319, "nlines": 161, "source_domain": "mr.nyecountdown.com", "title": "डिजिटल लोगो - डीजे, व्हीजेएस, नाईट क्लबज 2019 साठी एनवाईई काउंटडाउन", "raw_content": "\nलॉग इन करा आणि बक्षीस करा:\nसर्व श्रेणी Uncategorized ऑडिओ काउंटडाउन व्हिडिओ काउंटडाउन 1 पूर्व-ऑर्डर 2019 डीजे ड्रॉप डीजे ड्रॉप (बंडल पाक्स)\nहे कसे कार्य करते\nदूरदर्शन आणि रेडिओ जाहिराती\nऑर्डर ऑनलाइन किंवा कॉलवर क्लिक करा->यूएसए) 1-800-639-9728(हवाना) + 1-513-490-2900 OR चॅट लाईव्ह करा\nसाइन इन करा किंवा एक खाते तयार करा\nहे कसे कार्य करते\nदूरदर्शन आणि रेडिओ जाहिराती\nसर्व श्रेणी Uncategorized ऑडिओ काउंटडाउन व्हिडिओ काउंटडाउन 1 पूर्व-ऑर्डर 2019 डीजे ड्रॉप डीजे ड्रॉप (बंडल पाक्स)\nविशलिस्टमध्ये कोणतेही उत्पादन नाही\nआपला लोगो एका डिजिटल लँडस्केपमधून उडता येत आहे जो वेबवरील लोकप्रिय चिन्हासह पॉप्युलेट होतो. आपली वेबसाइट किंवा सामाजिक मीडिया URL दर्शविण्यासाठी उत्कृष्ट लोक आपल्याला कुठे शोधू शकतात (आणि पुस्तक) ते ऑनलाइन लावू द्या\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nआपल्या डीजेचे नाव असलेले सानुकूलित डीजे व्हिडिओ ड्रॉप. एक डीजे परिचय व्हिडिओ म्हणून महान, ट्रॅक दरम्यान एक संक्रमण म्हणून किंवा आपल्या संच बंद करण्यासाठी. आपल्या बोल्ड, हायप-बिल्डिंग डीजे थेंबांसोबत आपले नाव समोर आणून केंद्र चालवून कोण चालू ठेवते ते त्यांना लक्षात ठेवा\nएकही पुनरावलोकन अद्याप आहेत.\nज्या ग्राहकांनी हे उत्पादन खरेदी केले असेल त्यांनीच केवळ लॉग इन केले असेल तर ते पुनरावलोकने सोडा.\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nक्लब प्रेरणा डीजे व्हिडिओ ड्रॉप, डिस्को बॉल्स आणि शटर मिरर प्रभाव असलेले. आपले नाव मोठे आणि प्रभारी दिसते आहे म्हणून कोणीही ते चुकवू शकणार नाही. ऑडिओ टॅगसह सानुकूल करण्यामुळे संगीत बेड तपशीलासाठी आमच्याशी संपर्क साधा.\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nडीजे व्हिडिओ वळण - लोगो थांबा\nआपल्या सेटवर काळा पडद्यासाठी समेट करू नका जरी आपल्याजवळ विशिष्ट गाण्यासाठी व्हिडिओ नसला तरीही, आपण गती चालू ठेवण्यासाठी अद्यापही दृश्यास्पद दृश्ये बाळगू शकता. उत्तम अद्याप, आपल्या डीजे व्हिडिओ लूपपैकी एक बनवा, आपल्या नावासह सानुकूलित करा आपला वैयक्तिक ब्रँड सुदृढ करा आणि लोकांना असे वाटते की आपला संच समाप्त झाला आहे कारण स्क्रीन बंद आहे या व्हिडिओसह ऑडिओ टॅग आणि संगीत बेड उपलब्ध आहेत, तपशीलासाठी आमच्याशी संपर्क साधा.\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nरेडिओ व्यावसायिक उत्पादन - 60 रेडिओ व्यावसायिक\nरेडिओ व्यावसायिक उत्पादन - 60 रेडिओ व्यावसायिक\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nसिंहाचा गेट लोगोच्या शैलीमध्ये डीजे व्हिडीओ परिचय. एक क्लासिक, प्रतिष्ठित मनोरंजन आपल्या डीजे नाव आणि सानुकूल मजकूर पुन्हा कल्पना. हे डीजे व्हिडिओ त्यांचे लक्ष वेधून घेण्यास निश्चित आहे. सुरुवातीला किंवा आपल्या सेटवर एक डीजे परिचय म्हणून ग्रेट, रात्री बाहेर बंद, किंवा, फक्त योग्य मध्यभागी आमच्या डीजे थेंब आणि डीजे व्हिडिओंप्रमाणेच ही एक पसंतीची, उच्च गुणवत्ता, उच्च परिभाषा व्हिडिओ आहे. फक्त $ 50 व्हिडिओसाठी एक सानुकूल पुरुष किंवा महिला आवाजी भाग जोडा.\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nडीजे व्हिडिओ एक ड्रॉप\nमर्यादित वेळेसाठी विक्री चालू $ 50 जतन करा $ 50 जतन करा या व्हिडिओ ड्रॉप एकावेळी दोन किंवा अधिक डीजे स्पिनिंगसाठी उत्तम आहे. आपण आपल्या सेट प्रारंभ करताच आपल्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घ्या या व्हिडिओ ड्रॉप एकावेळी दोन किंवा अधिक डीजे स्पिनिंगसाठी उत्तम आहे. आपण आपल्या सेट प्रारंभ करताच आपल्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घ्या \"देविज आणि जेंटलमॅन मी तुमचे लक्षही ठेऊ शकतो \"देविज आणि जेंटलमॅन मी तुमचे लक्षही ठेऊ शकतो आपण जगातील सर्वात लोकप्रिय नृत्य संगीत घेऊन जाणारे सर्वात आवडते डीजेएस मिसळून डीजे चे समर्थन करा, संगीत समर्थन द्या आपण जगातील सर्वात लोकप्रिय नृत्य संगीत घेऊन जाणारे सर्वात आवडते डीजेएस मिसळून डीजे चे समर्थन करा, संगीत समर्थन द्या नृत्य आता, मिक्समध्ये जाऊ या (आपण येथे सानुकूल डीजे नाव घाला - व्हिडिओमध्ये आपला लोगो - आपल्यासाठी सानुकूलित 100%) या डीजेएस ड्रॉपच्या खाली डेमो व्हिडिओ पहा आणि ऐका.\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nहे उच्च ऊर्जा व्हीजे ड्रॉप नवीन वर्षात बरोबर आणण्यास मदत करते घड्याळाने 12 मारण्यापूर्वी हाइप तयार करण्यासाठी योग्य सर्व व्यावसायिकांनी आवाज दिला आणि निर्मिती केली, ग्राफिक्ससह सोबत बॉल ड्रॉप करू नका, प्रचार करा या वर्षी हे प्राइम व्हीजे ड्रॉप्स\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nडीजे व्हिडियो लूप पाच (महासागर)\nआपल्या सेटवर काळा पडद्यासाठी समेट करू नका जरी आपल्याजवळ विशिष्ट गाण्यासाठी व्हिडिओ नसला तरीही, आपण गती चालू ठेवण्यासाठी अद्यापही दृश्यास्पद दृश्ये बाळगू शकता. उत्तम अद्याप, आपल्या डीजे व्हिडिओ लूपपैकी एक बनवा, आपल्या नावासह सानुकूलित करा आपला वैयक्तिक ब्रँड सुदृढ करा आणि लोकांना असे वाटते की आपला संच समाप्त झाला आहे कारण स्क्रीन बंद आहे या व्हिडिओसह ऑडिओ टॅग आणि संगीत बेड उपलब्ध आहेत, तपशीलासाठी आमच्याशी संपर्क साधा.\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nडीजे व्हिडिओ वळण - स्मॅशिंग रेकॉर्ड\nआपल्या सेटवर काळा पडद्यासाठी समेट करू नका जरी आपल्याजवळ विशिष्ट गाण्यासाठी व्हिडिओ नसला तरीही, आपण गती चालू ठेवण्यासाठी अद्यापही दृश्यास्पद दृश्ये बाळगू शकता. उत्तम अद्याप, आपल्या डीजे व्हिडिओ लूपपैकी एक बनवा, आपल्या नावासह सानुकूलित करा आपला वैयक्तिक ब्रँड सुदृढ करा आणि लोकांना असे वाटते की आपला संच समाप्त झाला आहे कारण स्क्रीन बंद आहे या व्हिडिओसह ऑडिओ टॅग आणि संगीत बेड उपलब्ध आहेत, तपशीलासाठी आमच्याशी संपर्क साधा.\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nडीजे व्हिडियो लूप वन (महासागर)\nआपल्या सेटवर काळा पडद्यासाठी समेट करू नका जरी आपल्याजवळ विशिष्ट गाण्यासाठी व्हिडिओ नसला तरीही, आपण गती चालू ठेवण्यासाठी अद्यापही दृश्यास्पद दृश्ये बाळगू शकता. उत्तम अद्याप, आपल्या डीजे व्हिडिओ लूपपैकी एक बनवा, आपल्या नावासह सानुकूलित करा आपला वैयक्तिक ब्रँड सुदृढ करा आणि लोकांना असे वाटते की आपला संच समाप्त झाला आहे कारण स्क्रीन बंद आहे या व्हिडिओसह ऑडिओ टॅग आणि संगीत बेड उपलब्ध आहेत, तपशीलासाठी आमच्याशी संपर्क साधा.\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nसानुकूल डीजे व्हिडिओ ड्रॉप\nसूक्ष्म डीजे जे आपल्या वैयक्तिक ब्रँडिंगला पुढील स्तरावर घेऊन एक प्रचंड प्रभाव बनवू इच्छित आहे. आपली शैली आणि ब्रँडच्या आसपास असलेले पूर्णतः व्युत्पन्न केलेले ऑडिओ-व्हिज्युअल चष्मा सुमारे 30 सेकंद पर्यंत. एक पूर्णत: अनोखी संच तयार करण्यासाठी ग्रेट ज्या आपल्या प्रेक्षकांना अधिकृत जीवन-पक्ष म्हणून आपली भूमिका मजबूत करत असताना प्रेक्षकांना वाहतील\nहे कसे कार्य करते\nआपले लॉग अपलोड कराo\nकॉपीराइट केलेल्या संगीताशिवाय सर्व उत्पादने आणि सेवा प्रदान केल्या जातात. व्यावसायिक डीजेसाठी आपल्या स्वत: च्या परवानाधारित म्युझिकमध्ये मिश्रित करण्यासाठी आम्ही केवळ सानुकूलित भागाकार आणि टेम्पलेट प्रदान करतो. संगीतसह सर्व सामग्री, परंतु काउंटडाउनसह मर्यादित नाही; या वेबसाइटवर जाहिरात आणि प्रात्यक्षिक हेतूने केवळ आहे.गोपनीयता धोरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/dhule-196/", "date_download": "2018-10-19T16:09:46Z", "digest": "sha1:XD47KJLM6G6GCJKLHSNE7JKNB6JPMWCK", "length": 9518, "nlines": 167, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "आयएमआरडी परिसंस्थेच्या प्रा.मनोज पटेल यांना पीएच.डी.", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nआयएमआरडी परिसंस्थेच्या प्रा.मनोज पटेल यांना पीएच.डी.\n येथील आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचालित आयएमआरडी परिसंस्थेतील प्राध्यापक तसेच एमएमएस विभागप्रमुख मनोज पटेल यांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव या विद्यापीठाने वाणिज्य व व्यवस्थापन या विभागाअंतर्गत डॉक्टरेट पदवी प्रदान केली. स्ट्रॅटेजिक मॉडेल फॉर इम्पलेमेंटेशन ऑफ मोबाइल इन्मोरमेशन सिस्टेम इन पंचायत राज हा त्यांचा संशोधनाचा विषय होता.त्यांना प्रा.डॉ.मंगला ए. साबद्रायांचे मार्गदर्शन लाभले.\nप्रा.मनोज पटेल यांचे संशोधन राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय दर्जाच्या शोधपत्रीकेत प्रकाशित झाले असून अनेक परिसंवाद व परिषदांमध्ये त्यांनी सक्रीय सहभाग नोंदविला आहे. प्रा.मनोज पटेल यांनी त्यांच्या पीएच.डी. दरम्यान अविष्कार-2015 मध्ये याच विषयावर रिसर्च पोस्टर सादर करुन वाणिज्य व व्यवस्थापन विभागाअंतर्गत शिक्षक गटांतुन प्रथम पारितोषिक प्राप्त केले आहे.\nप्रा.मनोज पटेल यांच्या यशाबददल आ.अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन पटेल, संस्थेचे अध्यक्ष तसेच उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, संस्थेचे चेअरमन राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकर चव्हाण, संचालक डॉ.के.बी.पाटील परिसंस्थेच्या संचालिका डॉ.वैशाली पाटील, एम.सी.ए. विभागप्रमुख प्रा.मनोज बेहेरे, पदवी विभागप्रमुख प्रा.तुषार पटेल यांनी कौतूक केले.\nPrevious articleपाटचारीचे काम लोकसहभागातून पूर्ण\nNext articleनुकसानग्रस्त कुटूंबाला 11 हजाराची मदत\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 18 ऑक्टोबर 2018)\nधुळे ई पेपर (दि 18 ऑक्टोबर 2018)\nनंदुरबार ई पेपर (दि 18 ऑक्टोबर 2018)\nमहाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये सई ताम्हनकरसह हे दिग्गज करणार टीमचे नेतृत्व\n‘तानाजी’ चित्रपटात सलमान साकारणार शिवाजी महाराजांची भूमिका\nनवीन जॉब लागलाय मग सांभाळून….\nGaurav singh on अहमदनगर (कर्मयोगिनी) : सदाबाई हरकचंद गुगळे- उद्योगाचा भक्कम पाया\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\nअंध विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या काळजीवाहकास निलंबित करा : अनिल गांगुर्डे\nसुरगाण्याचे लाभार्थी वाघमारे यांना पंतप्रधानांच्या हस्ते घरकुलाची चावी प्रदान\nविश्वशांती अहिंसा संमेलनासाठी ६५ हजार स्केअर फुट भव्य मंडप\nदिवाळीनिमित्त व्हॉट्सअॅपचे नवे फिचर\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nअंध विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या काळजीवाहकास निलंबित करा : अनिल गांगुर्डे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/pune-edition-editorial-article-sports-unity-135593", "date_download": "2018-10-19T15:00:07Z", "digest": "sha1:OWGGQA2RTAT7YOVNPOQPXFRIJBZ7UYJB", "length": 19311, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune Edition Editorial Article on Sports Unity सांघिक वृत्तीचे माहात्म्य जाणा | eSakal", "raw_content": "\nसांघिक वृत्तीचे माहात्म्य जाणा\nशनिवार, 4 ऑगस्ट 2018\nगेल्या काही स्पर्धेपासून फरक इतकाच दिसून येतोय, की चीनपेक्षा जपानी खेळाडू भारतीयांसमोर आव्हानवीर ठरत आहेत. पण, एखाद दुसरा विजय इकडे तिकडे. भारतीय बॅडमिंटनपटू पदक मिळविणार याची खात्री आहे. यापूर्वी झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची कामगिरी चांगली झाली.\nरिओ ऑलिंपिक स्पर्धेनंतर आता भारतीय खेळाडूंचा आशियाई स्पर्धेत कस लागणार आहे. ऑलिंपिकमधील हाताच्या बोटावर मोजता येणारी पदके आशियाई स्पर्धेत वाढलेली असतात यात शंकाच नाही. येथे फरक असतो तो स्पर्धेचा. आशियातील देशच या स्पर्धेत सहभागी असतात. त्यामुळे आपली पदकसंख्या वाढते असे म्हणायला वाव आहे. क्रीडा महासत्ता बनण्याकडे वाटचाल करणाऱ्या चीनने ऑलिंपिकमध्ये क्रीडा महासत्तांना देशांना आव्हान दिले आहे. त्यामुळे घरच्याच; म्हणजेच आशियाई स्पर्धेत त्यांनी वर्चस्व राखल्यास आश्‍चर्य वाटायला नको. लोकसंख्येच्या आकारात मोठे असणाऱ्या चीनने मैदानातही आपण मोठे असल्याचे दाखवून दिले आहे. मात्र, भारत येथेच कमी पडला. लोकसंख्येच्या आकारात आपण चीनच्या पाठोपाठ आहोत हे खरे असले, तरी मैदानावरील कामगिरी बघतो तेव्हा आपण कितीतरी वर्षे त्यांच्या मागे असल्याचे दिसून येते. आपण प्रत्येक आशियाई क्रीडा स्पर्धेत मोठाला संघ पाठवून आम्ही इतके खेळाडू पाठवले अशी चर्चा करतो. हा आकडा प्रत्येक वेळेस फुगलेलाच असतो. त्याच्या तुलनेत पदके मात्र मिळत नाहीत. या वेळीदेखील काही चित्र काही वेगळे नाही. पाचशेहून अधिक खेळाडूंचे पथक आपण पाठवणार आहोत. इतके मोठे पथक पाठवूनही आपल्याला पदके किती मिळणार हे कुणी छातीठोकपणे सांगू शकत नाही.\nपहिल्या आशियाई स्पर्धेत आपण एकूण 51 पदके मिळवली होती, तेव्हा आपले स्थान दुसरे होते. त्यानंतर सर्वाधिक पदकांचा आकडा गाठायला आपल्याला 2010ची वाट पाहावी लागली. ग्वांगझू स्पर्धेत आपण आजपर्यंतची सर्वाधिक 65 पदके मिळवली होती. तरी आपला नंबर सहावा होता. या आकडेवारीवरूनच आशियाई स्पर्धेतील आव्हान स्पष्ट होते. आशियाई स्पर्धेत कामगिरी उंचावायची असेल, तर आपल्याला एकत्रित प्रयत्नांची गरज आहे याची जाणीव करून देणारी ही स्पर्धा असते. कारण या स्पर्धेनंतर दोन वर्षांनी ऑलिंपिक स्पर्धा येत असते. ऑलिंपिककडे पाहण्याची दृष्टी आपण या स्पर्धेतूनच मिळविली, तर आपल्याला ऑलिंपिक यश दूर नाही; पण, त्यासाठी आधी आशियाई स्पर्धेत कामगिरी सुधारण्याची गरज आहे. आतापर्यंत भारताला आशियाई स्पर्धेत ऍथलेटिक्‍स, कुस्ती, बॉक्‍सिंग, नेमबाजी आणि रोइंग या खेळांनी पदके मिळवून दिली आहेत. बॅडमिंटनमध्ये साईना नेहवाल गवसल्यानंतर बॅडमिंटन हा प्रकार आता भारतासाठी हमखास पदकाचा ठरत आहे. साईना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, एच. एस. प्रणॉय, किदांबी श्रीकांत असे एकापेक्षा एक सरस बॅडमिंटनपटू अलिकडच्या काळात बॅडमिंटन विश्‍वात भारताचे नाव गाजवत आहेत. या वेळी देखील बॅडमिंटनमध्ये भारताला पदकाची खात्री आहे.\nगेल्या काही स्पर्धेपासून फरक इतकाच दिसून येतोय, की चीनपेक्षा जपानी खेळाडू भारतीयांसमोर आव्हानवीर ठरत आहेत. पण, एखाद दुसरा विजय इकडे तिकडे. भारतीय बॅडमिंटनपटू पदक मिळविणार याची खात्री आहे. यापूर्वी झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची कामगिरी चांगली झाली. अर्थात, आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा \"तो' दर्जा नसलेल्या या राष्ट्रकुल स्पर्धेतील यशाला किती महत्त्व द्यायचे हा प्रश्‍नच आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिसपटूंनी इतिहास घडवला होता. मात्र, त्याची पुनरावृत्ती भारतीय आशियाई स्पर्धेत करणार का हा प्रश्‍न नक्कीच सर्वांना पडला असेल. आशियाई स्पर्धेत प्रतिस्पर्धी अधिक तगडा सराव करून येणार असल्यामुळे भारताला देखील पूर्ण तयारीने उतरावे लागेल.\nमुळात भारतात क्रीडासंस्कृतीचा अभाव आहे. ऑलिंपिक स्पर्धा आल्या की ही चर्चा होते आणि मग आशियाई स्पर्धा आल्यावर या चर्चेला उधाण येते. पण, पूर्णविराम कधीच मिळत नाही. जपान, कोरिया, चीन हे देश जेव्हा आशियाई स्पर्धेत वर्चस्व राखतात तेव्हा त्यांच्या तयारीकडे नुसते डोकावले तरी त्यांचे नियोजन आणि झोकून देण्याची वृत्ती दिसून येते. एक आशियाई स्पर्धा संपली की लगेच पुढील आशियाई स्पर्धेची तयारी त्यांच्याकडे सुरू होते. आपल्याकडे नेमके उलटे आहे. इतकी वर्षे झाली तरी आपण स्पर्धा आली की मगच तयारीला लागतो. मग पात्रता फेरीचे निकष, सराव या सगळ्याला सुरवात होते. यातूनही आपण बाहेर पडतो. पात्रता सिद्ध करतो. संघ निश्‍चित होतात. इथेच हे थांबत नाही, तर आम्हालाही स्थान मिळायला हवे यासाठी कधी खेळाडू, कधी संघटना न्यायालयाची पायरी चढतात. या वेळची स्पर्धाही त्याला अपवाद ठरलेली नाही. आशियाई स्पर्धेसाठी संघ रवाना होण्याची वेळ आली तरी न्यायालयीन लढाया सुरू आहेतच. हे सर्व कशासाठी हेच कळत नाही. आशियाई स्पर्धेतून आपल्याला ठसा उमटवायचा असेल, तर आपल्याला हेवेदावे विसरून चार वर्षे एकत्रित प्रयत्नांची गरज आहे.\n- उदय साने, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन पंच\nदुष्काळमुक्ती, महागाईविरोधात राष्ट्रवादीचा निफाड तहसीलवर धडक मोर्चा\nनिफाड : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप शिवसेनेच्या फसव्या सरकारविरोधात एल्गार पुकारत माजी आमदार दिलीप बनकर यांच्या...\nपैलवान फाउंडेशन शंभर मल्लांना दत्तक घेणार\nकात्रज - समाजाच्या हिताचा विचार करणारी माणसं एकत्र आली की मोठं काम उभं राहतं. कुस्ती क्षेत्रात ते घडतंय याचा आनंद आहे. देशाला ऑलिंपिक पदक मिळवून...\nऔरंगाबाद - दसरा आणि झेंडूची फुले यांचे मोठे महत्त्व. घर-अंगण सजविण्यापासून ते अगदी वाहनांपर्यंत झेंडूचा वापर होतो. त्यामुळे मागणी मोठी असते. ती पूर्ण...\nपहिला डाव विजयदादांचा की संजयमामांचा\nभाजपमध्ये जाण्याच्या चर्चेत असलेले माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील. राष्ट्रवादी व भाजपला समान अंतरावर ठेवून जिल्ह्याच्या राजकारणातला सस्पेन्स...\nरावणदहन म्हणजेच देशविघातक अपप्रवृत्तींचे दहन : डॉ. सुभाष भामरे\nसटाणा - सत्प्रवृत्तीने असत्यावर, दुष्ट प्रवृत्तीवर व सद्गुणांनी दुर्गुणांवर मिळविलेला विजय म्हणजेच विजयादशमी आहे. या दिवशी होणारे रावणाचे दहन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/nominations-announced-for-sanskruti-kala-darpan-awards-488366/", "date_download": "2018-10-19T15:45:38Z", "digest": "sha1:ZCCN4ABVF56TWKHYEVGNJYQ2JRTNTA2F", "length": 12886, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "संस्कृती कलादर्पण पुरस्काराची नामांकने जाहीर | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nसंस्कृती कलादर्पण पुरस्काराची नामांकने जाहीर\nसंस्कृती कलादर्पण पुरस्काराची नामांकने जाहीर\nचित्रपट, नाटक, दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका, वृत्तवाहिन्या आदींसाठी संस्कृती कलादर्पण संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या संस्कृती कलादर्पण पुरस्कारांची नामांकने जाहीर झाली आहेत.\nचित्रपट, नाटक, दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका, वृत्तवाहिन्या आदींसाठी संस्कृती कलादर्पण संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या संस्कृती कलादर्पण पुरस्कारांची नामांकने जाहीर झाली आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता तळवलकर यांना कलागौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. कलादर्पण पुरस्कार वितरण १० मे रोजी मुंबईत एका विशेष कार्यक्रमात केले जाणार आहे.\nचित्रपट विभागासाठी मंगेश कुलकर्णी, कांचन अधिकारी, विजय पाटकर यांनी; तर नाटक विभागासाठी अशोक पाटोळे, अजित केळकर, आसावरी जोशी आणि दूरचित्रवाहिनी विभागासाठी रेखा सहाय, स्मिता जयकर, नीलकांती पाटेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.\nजाहीर झालेली नामांकने पुढीलप्रमाणे-\nसवरेत्कृष्ट दिग्दर्शक- समीर विद्वांस (छापा काटा), अजित भुरे (अलिबाबा आणि चाळीस चोर), कुमार सोहोनी (जन्मरहस्य). सवरेत्कृष्ट अभिनेता- सुशील इनामदार (डेथ ऑफ ए काँकर), चिन्मय मांडलेकर (मि. अ‍ॅण्ड मिसेस), मोहन जोशी (थोडंसं लॉजिक थोडंसं मॅजिक), स्वप्निल जोशी (गेट वेल सून), अरुण होर्णेकर (राशोमान). सवरेत्कृष्ट अत्रिनेत्री- रिमा (एकदा पाहावं करून), मधुरा वेलणकर-साटम (मि. अ‍ॅण्ड मिसेस), पर्ण पेठे (आषाढातील एक दिवस), अमिता खोपकर (जन्मरहस्य), मुक्ता बर्वे (छापा काटा).\nनाटक विभागात याबरोबरच लेखक, विनोदी अभिनेता, विनोदी अभिनेत्री, साहाय्यक अभिनेत्री, साहाय्यक अभिनेता, प्रकाश, नेपथ्य, संगीत, पाश्र्वसंगीत, रंगभूषा, लोकप्रिय नाटक, लक्षवेधी नाटक आणि सवरेत्कृष्ट नाटक आदी गटांतही नामांकने जाहीर झाली आहेत.\nचित्रपट विभागासाठी सवरेत्कृष्ट चित्रपट म्हणून ७२ मैल एक प्रवास, डॉ. प्रकाश बाबा आमटे- द रिअल हिरो, दुनियादारी, भाखरखाडी सात किलोमीटर, फँड्री या चित्रपटांना नामांकने मिळाली आहेत. याशिवाय अन्य विभागांतही नामांकने जाहीर झाली आहेत. दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांसाठी सवरेत्कृष्ट मालिका म्हणून असावा सुंदर स्वप्नांचा बंगला, पुढचं पाऊल, माझे मन तुझे झाले, मानसीचा चित्रकार तो, सावर रे यांना नामांकने जाहीर झाली आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘डोंट वरी’, ‘कटय़ार’, ‘अस्सं सासर’ची बाजी\nसंस्कृती कलादर्पणचा चित्रपट, नाटय़ महोत्सव\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nरावण दहन करताना भीषण रेल्वे अपघात, ५० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू\n'अपघात झाल्यावर नवज्योत कौर सिद्धू कारमध्ये बसून निघून गेल्या'\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/yeh-hai-mumbai-meri-jaan-news/kulwant-singh-kohli-article-on-indian-businessman-mohan-singh-oberoi-1762148/", "date_download": "2018-10-19T16:27:50Z", "digest": "sha1:2SC7UKG2Y5CILAQJ5WDNX5FITFO7W4GC", "length": 37233, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Kulwant Singh Kohli article on Indian businessman Mohan Singh Oberoi | आदरातिथ्याचे प्रणेते | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nये है मुंबई मेरी जान\n‘‘कुलवंत, एक लक्षात ठेव. कधीही स्वत:ला छोटा मानू नकोस. छोटी स्वप्ने पाहू नकोस. छोटा विचार करू नकोस.\n‘‘कुलवंत, एक लक्षात ठेव. कधीही स्वत:ला छोटा मानू नकोस. छोटी स्वप्ने पाहू नकोस. छोटा विचार करू नकोस. नेहमी भव्य स्वप्नं पाहा. आज कदाचित तुझ्याकडे फारसं नसेल, पण उद्या मात्र तुझ्याकडे सर्व काही असेल असाच विचार कर. पसा काय, येतो आणि जातो; पण संपत्ती तयार कर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व मिळवताना तत्त्वांशी व योग्य मार्गाशी कधीही तडजोड करू नकोस..’’\nमी तेव्हा जेमतेम १७-१८ वर्षांचा होतो आणि हा उपदेश मला करत होते- हॉटेल व्यवसायातील तोपर्यंत एक दंतकथा बनलेले महान उद्योजक एम. एस. ओबेरॉय. ओबेरॉय हॉटेल्सचे सर्वेसर्वा.\nपापाजींना दिल्लीला एका लग्नासाठी जायचं होतं, पण त्यांना ते शक्य झालं नाही. म्हणून त्यांनी मला पाठवलं. लग्नात एका टेबलवर मी बसलो होतो. त्याच टेबलवर एक अत्युच्च अभिरुचीचा पोषाख परिधान केलेले सद्गृहस्थ येऊन बसले होते. त्यांनी आपणहून माझी ओळख करून घेतली व स्वत:ची ओळख करून दिली- ‘‘माझं नाव मोहनसिंग ओबेरॉय. आमची काही हॉटेल्स आहेत.’’ मीही त्यांना म्हणालो, ‘‘माझं नाव कुलवंतसिंग कोहली. आमचंही मुंबईत छोटंसं हॉटेल आहे- ‘प्रीतम’ या नावाचं.’’ ते लगेच म्हणाले, ‘‘हां.. हां, मी ऐकलंय. तिथं जेवण म्हणे छान मिळतं.’’ मी लगेच त्यांना जेवणाचं निमंत्रण दिलं. त्यांनी ते स्वीकारलंही. तेव्हा ते मुंबईत हॉटेल उभारण्यासाठी येण्याच्या तयारीत होते. ते दिल्लीहून येत आणि ताजमध्ये उतरत.\nआमच्या त्या भेटीनंतर ओबेरॉयजी मुंबईत आले आणि त्यांनी मला फोन केला, ‘‘मी काही दिवसांपूर्वी मुंबईत आलोय. मला आता पंजाबी जेवणाची आठवण येतेय. मला पंजाबी जेवण देशील का’’ द ग्रेट ओबेरॉय मला विचारत होते की, ‘मला पंजाबी जेवण देशील का’’ द ग्रेट ओबेरॉय मला विचारत होते की, ‘मला पंजाबी जेवण देशील का’ मी आनंदानं म्हणालो, ‘‘अर्थात. तुमचे पाय आमच्या प्रीतमला लागणं हे आमचं भाग्यच आहे. मी तुम्हाला घ्यायला येतो.’’ १९५० साली आमच्याकडे एक साधी कारही नव्हती. ओबेरॉयजींच्या सांगण्यावरून मी त्यांना घ्यायला दादरहून बसने गेलो. बस तिकिटाचा दर चार आणे होता आणि टॅक्सीचा खर्च साधारणपणे तीन रुपयांच्या आसपास येत असे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण त्या काळात दादर ते गेट-वे ऑफ इंडिया हे अंतर साधारणपणे वीस मिनिटांत बस कापत असे. ट्रॅमला थोडा जास्त वेळ लागत असे आणि ती स्वस्तही होती. मी बसने गेलो. ओबेरॉयजी ताजमध्ये जिथे उतरले होते तो सर्वात महागडा सूट होता. पण त्याचा त्यावेळचा दर ऐकलात तर तुम्हाला हसूच येईल. तो दर साधारणपणे प्रतिदिन अठरा ते वीस रुपये इतका होता. त्या काळात ताजमधल्या रूम्सही वातानुकूलित नव्हत्या. (पुढे माझं लग्न झाल्यावर मी पत्नीला घेऊन जेव्हा गेट-वे ऑफ इंडियाला फिरायला जाई तेव्हा ताजच्या बँक्वेट हॉलमध्ये तीन रुपयांत आमचं फूल कोर्स जेवण होई.) मी ओबेरॉयजींना घेऊन खाली उतरलो. त्यांनी विचारलं, ‘‘तुझी गाडी कुठाय’ मी आनंदानं म्हणालो, ‘‘अर्थात. तुमचे पाय आमच्या प्रीतमला लागणं हे आमचं भाग्यच आहे. मी तुम्हाला घ्यायला येतो.’’ १९५० साली आमच्याकडे एक साधी कारही नव्हती. ओबेरॉयजींच्या सांगण्यावरून मी त्यांना घ्यायला दादरहून बसने गेलो. बस तिकिटाचा दर चार आणे होता आणि टॅक्सीचा खर्च साधारणपणे तीन रुपयांच्या आसपास येत असे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण त्या काळात दादर ते गेट-वे ऑफ इंडिया हे अंतर साधारणपणे वीस मिनिटांत बस कापत असे. ट्रॅमला थोडा जास्त वेळ लागत असे आणि ती स्वस्तही होती. मी बसने गेलो. ओबेरॉयजी ताजमध्ये जिथे उतरले होते तो सर्वात महागडा सूट होता. पण त्याचा त्यावेळचा दर ऐकलात तर तुम्हाला हसूच येईल. तो दर साधारणपणे प्रतिदिन अठरा ते वीस रुपये इतका होता. त्या काळात ताजमधल्या रूम्सही वातानुकूलित नव्हत्या. (पुढे माझं लग्न झाल्यावर मी पत्नीला घेऊन जेव्हा गेट-वे ऑफ इंडियाला फिरायला जाई तेव्हा ताजच्या बँक्वेट हॉलमध्ये तीन रुपयांत आमचं फूल कोर्स जेवण होई.) मी ओबेरॉयजींना घेऊन खाली उतरलो. त्यांनी विचारलं, ‘‘तुझी गाडी कुठाय’’ मी म्हणालो, ‘‘आहे ना बाहेर’’ मी म्हणालो, ‘‘आहे ना बाहेर’’ बाहेर माझी गाडी दिसेना. त्यामुळे ते बुचकळ्यात पडले.\n‘‘तू दादरहून इथं कसा आलास\n बेस्टने एवढी मोठी गाडी माझ्यासाठी दिलीय, तिचा वापर करून आलो.’’\nते खळखळून हसले. अस्सल पंजाब्यासारखे माझ्या पाठीवर जोरात थाप देऊन त्यांनी एक टॅक्सी बोलावली व आम्ही दादरला आलो. त्यांना आमचं जेवण खूप आवडलं. नरिमन पॉइंटला जे रेक्लमेशन चालू होतं, त्यात त्यांनी खूप कमी दरात मोठी जागा विकत घेतली आणि तिथे ते भव्य हॉटेल उभं करत होते. त्यासाठी ते अधूनमधून मुंबईत येत आणि आले की मला फोन करत व प्रीतममध्ये जेवायला येत.\nप्रीतममधील त्यांच्या पहिल्या भेटीतच त्यांनी मला त्यांच्या हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट्स असोसिएशनचा सदस्य होण्याची ऑफर दिली. त्यावेळी मी त्यांना म्हणालो, ‘‘रावबहादूरसाब (ब्रिटिश सरकारनं त्यांना रावबहादूरकी प्रदान केली होती.), आमचं तर अगदी छोटंसं रेस्टॉरंट आहे.’’ तेव्हा त्यांनी मला उपदेश केला- ‘‘कुलवंत, कधीही स्वत:ला छोटा मानू नकोस. छोटी स्वप्ने पाहू नकोस. छोटा विचार करू नकोस. नेहमी भव्य स्वप्ने पाहा.’’\nमी मग भव्य स्वप्नं पाहायला सुरुवात केली. आज मजजवळ जे काही थोडंफार आहे, त्यामागे ओबेरॉयजींच्या या वाक्यांची प्रेरणा आहे. आमचं ‘प्रीतम’ रेस्टॉरन्ट त्या संघटनेचं सदस्य झालं. तीन वर्षांनी- म्हणजे वयाच्या विसाव्या वर्षी मी या संस्थेत कार्यकारिणी सदस्य बनलो. या संस्थेचा मी आजवरचा सर्वात तरुण सदस्य आहे, ही त्यांचीच कृपा.\nते मुंबईत आले की त्यांना भेटायला मी जात असे. मला त्यांच्याच तोंडून त्यांची जीवनकथा ऐकायला मिळाली. १९५१ च्या त्यांच्या एका मुंबईभेटीत अरबी समुद्राच्या लाटांकडे टक लावून पाहता पाहता ते आठवणींत हरवून गेले..\n‘‘माझा जन्म झेलम जिल्ह्यातल्या भौन गावचा. भौन हे छोटंसं, पाचशे घरांचं गाव होतं. आज तो भाग पाकिस्तानात आहे. माझे वडील काँट्रॅक्टर होते. पण मी सहा वर्षांचा असतानाच त्यांचं निधन झालं. त्यांनी जो काही थोडाफार पसा ठेवला होता त्यात माझी बीजी गुजराण करत असे. इंटपर्यंत कसंबसं माझं शिक्षण झालं आणि मग मात्र मला शिकवता येणं तिला अशक्य झालं. मी कॉलेज करू शकलो नाही. एका नातेवाईकांच्या सांगण्यावरून मी स्टेनोग्राफी व टायिपगचं शिक्षण घेतलं, पण नोकरी नाही मिळाली. तेवढय़ात आमच्याकडे प्लेगची साथ आली. आम्ही काही दिवसांसाठी सिमल्याला आलो. तिथंही काही नोकरी मिळाली नाही मला. निराश होऊन आम्ही भौनला परतलो, तर माझ्या आईनं माझं लग्न लावून दिलं. आता तर नोकरी मिळायलाच हवी होती. आणि तेवढय़ात सिमल्याच्या सेसिल हॉटेलमध्ये एक नोकरी असल्याची बातमी कळली आणि मी तिथं गेलो. त्याचे मॅनेजर एक ब्रिटिश गृहस्थ होते.. मि. क्लार्क नावाचे. आणि त्याचे मालकही ब्रिटिश होते. ते वृद्ध झाल्यानं इंग्लंडला निघून गेले. क्लार्कसाहेबानं मला विचारलं, ‘‘काय काम करता येतं’’ मी म्हणालो, ‘‘मला स्टेनोग्राफरचं काम करता येतं. पण जगायचं तर आहे; आणि आता लग्नही झालंय. पडेल ते काम करेन.’’ त्यांनी मला पन्नास रुपये पगारावर नोकरीवर ठेवलं. हळूहळू त्यांचा माझ्यावर विश्वास बसला. मीही खूप काम करत असे. फ्रंट ऑफिस, बाजारहाट, आल्या-गेल्याची चौकशी, हिशेबबिशेब सारं काही. एक दिवस मि. क्लार्क म्हणाले की, ‘‘मी इंग्लंडला सुट्टीवर जाऊन येतो सहा महिने. तू सांभाळशील का हे हॉटेल’’ मी म्हणालो, ‘‘मला स्टेनोग्राफरचं काम करता येतं. पण जगायचं तर आहे; आणि आता लग्नही झालंय. पडेल ते काम करेन.’’ त्यांनी मला पन्नास रुपये पगारावर नोकरीवर ठेवलं. हळूहळू त्यांचा माझ्यावर विश्वास बसला. मीही खूप काम करत असे. फ्रंट ऑफिस, बाजारहाट, आल्या-गेल्याची चौकशी, हिशेबबिशेब सारं काही. एक दिवस मि. क्लार्क म्हणाले की, ‘‘मी इंग्लंडला सुट्टीवर जाऊन येतो सहा महिने. तू सांभाळशील का हे हॉटेल’’ मी मान डोलवली आणि त्यानुसार सहा महिने ते हॉटेल सांभाळायचं काम केलं. सहा महिन्यांनी ते परतले तेव्हा सेसिलचा कायापालट झाला होता. सेसिलच्या उत्पन्नामध्ये ८० टक्के वाढ झाली होती, त्याचा आलेख उंचावला होता. क्लार्कसाहेबाच्या मालकानं मग ते हॉटेल विकायचं ठरवलं. ते कोणाला विकावं असं क्लार्कसाहेबाला विचारल्यावर त्यानं मोहनसिंगांचं नाव सुचवलं. मालक ‘ठीक आहे,’ असं म्हणाला. क्लार्कसाहेबानं ओबेरॉयजींना विचारलं. त्यांनी ते विकत घेण्याची तयारी दाखवली. पण त्यांच्याकडे पैसे कुठे होते’’ मी मान डोलवली आणि त्यानुसार सहा महिने ते हॉटेल सांभाळायचं काम केलं. सहा महिन्यांनी ते परतले तेव्हा सेसिलचा कायापालट झाला होता. सेसिलच्या उत्पन्नामध्ये ८० टक्के वाढ झाली होती, त्याचा आलेख उंचावला होता. क्लार्कसाहेबाच्या मालकानं मग ते हॉटेल विकायचं ठरवलं. ते कोणाला विकावं असं क्लार्कसाहेबाला विचारल्यावर त्यानं मोहनसिंगांचं नाव सुचवलं. मालक ‘ठीक आहे,’ असं म्हणाला. क्लार्कसाहेबानं ओबेरॉयजींना विचारलं. त्यांनी ते विकत घेण्याची तयारी दाखवली. पण त्यांच्याकडे पैसे कुठे होते त्यांनी क्लार्कसाहेबांना आपली मिळकत किती आहे ते सांगितलं आणि विश्वास दिला, की पाच वर्षांत ते सारे पैसे फेडतील. क्लार्कसाहेबांना त्यांच्याविषयी विश्वास होता. त्यांनी तशी परवानगी दिली. फक्त एक अट घातली, की ते हॉटेलचं नाव बदलणार नाहीत. आणि त्यानंतरची पाच वर्षे ओबेरॉयजींनी अफाट मेहनत केली. त्यांच्या पत्नीनं त्यांना खूप साथ दिली. चार वर्षांत त्यांनी सगळे पैसे फेडले. ‘सेसिल’ त्यांच्या नावावर झालं. पाच वर्षांच्या मेहनतीतून एक खंक माणूस हॉटेलमालक झाला. यामागे नशीब तर होतंच; पण मेहनतीचा भागही मोठा होता. त्यानंतर मात्र ओबेरॉयजींनी मागे वळून पाहिलं नाही. हॉटेल व्यवसायाला त्यांनी असं काही वळण दिलं, त्याला आधुनिकता प्राप्त करून दिली, की या व्यवसायाचे ते प्रवर्तक ठरले. ब्रिटिश सरकारनं त्यांच्या कर्तृत्वाची दखल त्यांना ‘रावबहादूर’ ही उपाधी देऊन घेतली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांनी कलकत्ता येथे सनिकांच्या बराकी असलेला भाग विकत घेऊन तिथं ‘ग्रँट हॉटेल’ सुरू केलं. दिल्लीत ‘इम्पिरिअल हॉटेल’ चालवायला घेतलं. मुंबईत रेक्लमेशनमध्ये जागा घेऊन ‘ओबेरॉय’ सुरू केलं. राजस्थानात, काश्मिरात पॅलेस लीजवर घेऊन तिथं हॉटेलं सुरू केली. एक नव्या विचारांची लाट त्यांनी हॉटेल इंडस्ट्रीत आणली.\nमुंबईच्या ‘ओबेरॉय’मध्ये सुरुवातीला फारसे ग्राहक येत नसत. कारण त्याचे दर त्यांनी खूपच जास्त ठेवले होते. साहजिकच त्यांना प्रारंभी फारसं यश मिळालं नाही. काही काळ त्यांनी दरात थोडीफार कपात केली. पण तरीही अन्य हॉटेल्सपेक्षा ते जास्तच होते. होणारं नुकसान सहन करण्याची त्यांची ताकद होती. एकोणीसशे साठच्या दशकाच्या उत्तरार्धात अरबांचं मुंबईत येणं-जाणं वाढलं. पावसाळ्याच्या दिवसांत ते येत. हा प्रवाह चाणाक्ष ओबेरॉयजींनी हेरला आणि त्यांना ‘ओबेरॉय’कडे आकर्षति केलं आणि नरिमन पॉइंटचं ‘ओबेरॉय’ धाडकन् धावायला लागलं. मला एकदा ओबेरॉयजी म्हणाले, ‘‘कुलवंत, एक चीज ध्यान में रखना. हमेशा लीडर रहो, आगे रहो. दुसऱ्यानं हॉटेल काढलं आणि स्पर्धा सुरू केली म्हणून तू कधीच तुझ्या दरांत फरक करू नकोस. त्याच्यापेक्षा तुझे दर चढेच राहू देत. त्यामुळे आपल्याला ग्राहकांना व्यवस्थित सेवा देता येते. ते समाधानी झाले पाहिजेत. त्यांच्या प्रत्येक बारीकसारीक गरजा या फाइव्ह स्टार हॉटेलने पुरवल्या पाहिजेत. आणि ते जर सांभाळायचं असेल तर आपण आपल्या दरांत कपात करण्याचं कारण नाही. जंगलात ससे, हरणं, हत्ती, वाघ असतातच. पण सिंह हा सिंहच असतो. आपण सिंह राहायचं. लोकांनी आपल्याला फॉलो केलं पाहिजे.’’ त्यांचा हा मोलाचा सल्ला मी कायम ध्यानात ठेवला. त्यामुळेच प्रीतमचा दर्जा मी कायम राखू शकलो.\nओबेरॉयजी १९५० मध्ये आमच्या फेडरेशन ऑफ हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट्स असोसिएशनचे अध्यक्ष बनले. नंतर १९६० साली त्यांना फेडरेशनचे आजीव मानद अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं. त्यांचा आमच्याकडे एक कायम आग्रह असे, की असोसिएशनच्या प्रत्येक परिषदेला तुम्ही यायलाच हवं. पापाजी व मी नेहमी जात असू. या परिषदा उपयुक्त असत. या परिषदांना वेळोवेळी भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, अर्थमंत्री, ज्या राज्यांत त्या भरत त्या राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, पर्यटन मंत्री येत असतात. संपूर्ण देशभरातील हॉटेल व्यावसायिकांचे प्रश्न तिथं चच्रेला येतात. नवनव्या कल्पना सुचवल्या जातात. त्यांची अंमलबजावणी कशी करता येईल याचा विचार केला जातो. (यापैकी एका परिषदेत संगणकाचा उपयोग हॉटेल व्यवसायात करून घेतला जाऊ शकतो, हा विचार पुढे आला. त्यातून प्रेरणा घेऊन संगणकाचा उपयोग करणारं ‘प्रीतम’ हे भारतातलं पहिलं हॉटेल होय.) ओबेरॉयजी हे या सर्व गोष्टींना वेगळं, सकारात्मक वळण देणारं नेतृत्व होतं. हॉस्पिटॅलिटीच्या क्षेत्रात स्त्रियांना संधी दिली पाहिजे असा विचार मांडून तो अमलात आणणारे ओबेरॉयजी हे पहिले हॉटेलिअर होते. ओबेरॉयजी, जे. आर. डी. टाटा, अजित केरकर, माणेकशॉ या महान लोकांनी विसाव्या शतकात भारतातील हॉटेल व्यवसायाला जागतिक पातळीवर नेलं. हा व्यवसाय म्हणजे इतर व्यवसायांसारखाच एक व्यवसाय नसून तो देशाची प्रतिमा तयार करणारा मानिबदू ठरू शकतो, या व्यवसायाचं शास्त्र असू शकतं, ही जाणीव या मंडळींनी हॉटेल व्यवसायिकांना दिली. त्यांचे आदर्श ळिरोधार्य मानून माझी आणि माझ्यानंतरचीही पिढी वाटचाल करत आहे.\nजे. आर. डी. टाटासाहेब आणि आमच्या फारशा भेटीगाठी झाल्या नाहीत. पण एक छानशी आठवण आहे. आमची एक परिषद श्रीनगरमधल्या ओबेरॉयमध्ये होती. ते शहराबाहेर आहे, म्हणून आम्ही शहरातल्याच एका हॉटेलात उतरलो होतो. पापाजी व बीजींच्या सोबत मीही होतो. माझी पत्नी नव्हती आली. आम्ही ओबेरॉयमध्ये जाण्यासाठी रस्त्यात टॅक्सीची वाट पाहत उभे होतो. तेवढय़ात शेव्हरोलेटची छोटीशी गाडी नोव्हा आमच्या बाजूला येऊन उभी राहिली. गाडीत त्यांच्या शिरस्त्याप्रमाणे ड्रायव्हरशेजारी जे. आर. डी. टाटा बसले होते. ते खाली उतरले. त्यांनी पापाजींना विचारलं, ‘‘मि. सिंग, कुठे निघालात आपल्या परिषदेला का चला, बरोबरच जाऊ या.’’ त्यांनी स्वत: कारचा दरवाजा उघडला व बीजीला म्हणाले, ‘‘मॅडम, प्लीज आत बसाल का’’ साधा शर्ट घातलेले जे. आर. डी. हसतमुख होते. एवढा मोठा माणूस’’ साधा शर्ट घातलेले जे. आर. डी. हसतमुख होते. एवढा मोठा माणूस पण किती साधा होता पण किती साधा होता माझ्या आईची चौकशी करून त्यांनी काश्मीरविषयी काही माहिती दिली. आमची भेट कायम फेडरेशनच्या परिषदांत होत असे, त्यावेळी ते आवर्जून चौकशी करत. पण या थोर माणसाचा माझा परिचय औपचारिकतेपलीकडे कधी गेला नाही, यात माझीच मर्यादा असेल. पण तसं झालं खरं\nओबेरॉयजी मात्र अगदी आमच्या घरातल्यासारखेच झाले होते. फेडरेशनच्या परिषदांना ते कायम असत. रात्री जेवण झालं की काही खास लोकांसाठी रात्री अकरानंतर त्यांच्या मोठय़ा सूटमध्ये खास गझल आदी गाण्याचा कार्यक्रम असे. मजा यायची. त्यात ताजचे अजित केरकर, रिट्झचे कपूर, दिल्ली अ‍ॅम्बेसिडर हॉटेलचे रामप्रसाद, पापाजी व मी असे काही जण असत. आमच्या पत्नींनाही आमंत्रण असायचं. ही मफल पहाटेपर्यंत चालत असल्यामुळे महिलावर्ग त्यात सामील होत नसे. इथं सगळे खुलून रसिकतेनं कार्यक्रमाचा आस्वाद घेत.\nओबेरॉयजी हे केवळ हॉटेल व्यावसायिक नव्हते. ते राज्यसभा सदस्य होते. लोकसभेतही त्यांनी निवडून येऊन लोकांचं प्रतिनिधित्व केलं होतं. ओबेरॉयजींना देशातील मानाचा पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झाला होता. २००१ साली जेव्हा त्यांना तो जाहीर झाला तेव्हा त्यांचं वय १०३ वर्षांचं होतं. एकोणिसाव्या शतकात त्यांनी जन्म घेतला, विसाव्या शतकाला त्यांनी घडवलं आणि एकविसाव्या शतकाची नांदी गाऊन त्यांनी एक्झिट घेतली\nशब्दांकन : नीतिन आरेकर\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nरावण दहन करताना भीषण रेल्वे अपघात, ५० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\n'अपघात झाल्यावर नवज्योत कौर सिद्धू कारमध्ये बसून निघून गेल्या'\nरावण दहन दुर्घटना: माझ्यावर आरोप करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे-नवज्योत कौर\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.starfriday2012.com/2017/06/blog-post_21.html", "date_download": "2018-10-19T16:20:30Z", "digest": "sha1:SCVNRWEFYB5S7DZEO43Z6MW2EQMUXKKJ", "length": 6537, "nlines": 22, "source_domain": "www.starfriday2012.com", "title": "STARFRIDAY : विजय तेंडुलकर यांच्या नाटकावर आधारित “झाला अनंत हनुमंत” चित्रपटाचा मुहूर्त", "raw_content": "\nविजय तेंडुलकर यांच्या नाटकावर आधारित “झाला अनंत हनुमंत” चित्रपटाचा मुहूर्त\nस्फोटक विषय आणि पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध विजय तेंडुलकर यांच्या लेखनातील\nप्रयोगशील जाणिवांचा अविभाज्य भाग होता. विशिष्ट तत्त्वज्ञानाचा, विचारसरणीचा ठसा नाकारून तेंडुलकर मनस्वीपणे लिहीत गेले. त्यांनी लिहिलेली 'शांतता कोर्ट चालू आहे', 'सखाराम बाईंडर', 'घाशीराम कोतवाल', 'माणूस नावाचे बेट', 'मधल्या भिंती', 'सरी गं सरी', 'एक हट्टी मुलगी', 'अशी पाखरे येती', 'गिधाडे', 'छिन्न' आदी नाटके रूढ सामाजिक संकेतांना, तसेच नाट्यसंकेतांना हादरा देणारी आणि वादग्रस्त ठरली. त्यांचे अजून एक प्रभावशाली नाटक 'झाला अनंत हनुमंत' यावर निर्माते गिरीश वानखेडे चित्रपट बनवीत आहेत आणि त्याचा मुहूर्त नुकताच कोल्हापुरात मराठी चित्रपटक्षेत्रातील अनेक मान्यवर आणि चित्रपटाचे कलाकार व चित्रपटाशी निगडित व्यक्तींच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडला.\nकथा एका सामान्य माणसाची ज्याला असामान्य सिद्धी प्राप्त होते. गरिबीमुळे ग्रासलेला. कटकटी तरीही प्रेमळ बायको, सतत आजारी असणारा मुलगा, बापाकडून अवास्तव अपेक्षा बाळगणारी मुलगी असा त्याचा छोटासा परिवार. त्यातच दुष्काळात तेराव्या महिन्याप्रमाणे फुकटखाऊ, झटपट श्रीमंतीची स्वप्न बघणारा मेव्हणा. कथेत अंधश्रद्धेबाबत असं काही घडतं की सर्वांना धक्काच बसतो.\nश्रद्धा आणि अंधश्रद्धा यावर नेहमीच चर्चा सुरु असतात. गेल्या काही वर्षात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी झटण्याऱ्या काही लोकांवर सनातनी विचासरणीच्या लोकांनी प्राणघातक हल्लेही केलेत. तेंडुलकरांनी आपल्या बोचक आणि खोचक शैलीत 'झाला अनंत हनुमंत' नाटकात यावर प्रकाश टाकला आहे. त्यांच्या प्रतिभावान लेखणीतून उतरलेल्या या कलाकृतीचा सन्मान करण्याच्या हेतूने निर्माते गिरीश वानखेडेयांनी या नाटकावर चित्रपट बनविण्याचा धाडसी निर्णय घेतलाय.\nनाटकाप्रमाणेच चित्रपट उपहासात्मक डार्क-कॉमेडी असेल. कुटुंब व समाज यातील नातेसंबंधावर चित्रपट भाष्य करेल. (Entity One Pictures) एंटीटी वन पिक्चर्सच्या बॅनरखाली झाला अनंत हनुमंत ची निर्मिती करीत आहेत गिरीश वानखेडे. त्यांची ही पहिलीच चित्र-निर्मिती असली तरी चित्रपट-व्यवसायाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. विजय तेंडुलकरांच्या कथेवर झाला अनंत हनुमंतची पटकथामुन्नावर भगत यांनी लिहिली असून दिग्दर्शनही तेच करणार आहेत. त्यांच्या आधीच्या हृदयनाथ मंगेशकरांसाठी बनविलेल्या 'निवडुंग' या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षक यांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. चित्रपटात नंदू माधव, मंगेश देसाई, सिया पाटील, शांता तांबे, पूजा पवार, सोनाक्षी मोरे यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.nyecountdown.com/product/oh-im-tellin-your-momma/", "date_download": "2018-10-19T16:07:34Z", "digest": "sha1:ODWKS4B4XV4Y7UCAM2UJA642M3PEGBON", "length": 16550, "nlines": 162, "source_domain": "mr.nyecountdown.com", "title": "ओह ... .मी आपल्या आईला सांगणार आहे! (उत्पादन) - डीजे, व्हीजेएस, नाइटक्लब 2019 साठी एनवाईई काउंटडाउन", "raw_content": "\nलॉग इन करा आणि बक्षीस करा:\nसर्व श्रेणी Uncategorized ऑडिओ काउंटडाउन व्हिडिओ काउंटडाउन 1 पूर्व-ऑर्डर 2019 डीजे ड्रॉप डीजे ड्रॉप (बंडल पाक्स)\nहे कसे कार्य करते\nदूरदर्शन आणि रेडिओ जाहिराती\nऑर्डर ऑनलाइन किंवा कॉलवर क्लिक करा->यूएसए) 1-800-639-9728(हवाना) + 1-513-490-2900 OR चॅट लाईव्ह करा\nसाइन इन करा किंवा एक खाते तयार करा\nहे कसे कार्य करते\nदूरदर्शन आणि रेडिओ जाहिराती\nसर्व श्रेणी Uncategorized ऑडिओ काउंटडाउन व्हिडिओ काउंटडाउन 1 पूर्व-ऑर्डर 2019 डीजे ड्रॉप डीजे ड्रॉप (बंडल पाक्स)\nविशलिस्टमध्ये कोणतेही उत्पादन नाही\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nकेलेल्या SKU: DJ DROP 100 - #24 वर्ग: डीजे ड्रॉप\nओह ... .मी आपल्या आईला सांगणार आहे\nएकही पुनरावलोकन अद्याप आहेत.\nज्या ग्राहकांनी हे उत्पादन खरेदी केले असेल त्यांनीच केवळ लॉग इन केले असेल तर ते पुनरावलोकने सोडा.\nरात्रीची वेळ आली आहे ... जर तुम्ही तुमची चमक लावली तर ... येथे जा\nमहोदय, कृपया आपल्या शर्टवर ठेवा ... आम्हाला स्त्रिया खरोखरच आज रात्री राहू द्यायची आहेत\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nएक्सNUMX पूर्वनिर्मित डीजे ड्रॉप\nपाहू इच्छिता त्यांना त्रेधा 2018 साठी सर्व नवीन 2018 साठी सर्व नवीन एक्सNUMX पूर्वनिर्मित डीजे ड्रॉप PLUS SIX BONUS चा कोणताही शुल्क नाही\nया अद्भुत डीजेसह आपला शो वर्धित करा आणि आपण उर्वरित वर्ष NYE वर देखील वापरू शकता हे आपल्या शोसाठी एक चांगले जोड आहे आणि आपण गर्दीतून बाहेर उभे करू शकता. पुन्हा कधीही शब्दांसाठी नुकसान होणार नाही. 2018 साठी सर्व नवीन हे आपल्या शोसाठी एक चांगले जोड आहे आणि आपण गर्दीतून बाहेर उभे करू शकता. पुन्हा कधीही शब्दांसाठी नुकसान होणार नाही. 2018 साठी सर्व नवीन प्रत्येक वर्षी जगभरात हजारो डीजेद्वारे वापर केला जातो. 100 पूर्वनिर्मित डीजे ड्रॉप्स बनविणार्या एका इतिहासासह हे नवीन वर्षीय ईव्ही EPIC करा. ट्रॅक सूची (खाली ऐका)\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nएक्सNUMX पूर्वनिर्मित डीजे ड्रॉप\nपाहू इच्छिता त्यांना त्रेधा 2018 साठी सर्व नवीन 2018 साठी सर्व नवीन एक्सNUMX पूर्वनिर्मित डीजे ड्रॉप PLUS SIX BONUS चा कोणताही शुल्क नाही\nया अद्भुत डीजेसह आपला शो वर्धित करा आणि आपण उर्वरित वर्ष NYE वर देखील वापरू शकता हे आपल्या शोसाठी एक चांगले जोड आहे आणि आपण गर्दीतून बाहेर उभे करू शकता. पुन्हा कधीही शब्दांसाठी नुकसान होणार नाही. 2018 साठी सर्व नवीन हे आपल्या शोसाठी एक चांगले जोड आहे आणि आपण गर्दीतून बाहेर उभे करू शकता. पुन्हा कधीही शब्दांसाठी नुकसान होणार नाही. 2018 साठी सर्व नवीन प्रत्येक वर्षी जगभरात हजारो डीजेद्वारे वापर केला जातो. 100 पूर्वनिर्मित डीजे ड्रॉप्स बनविणार्या एका इतिहासासह हे नवीन वर्षीय ईव्ही EPIC करा. ट्रॅक सूची (खाली ऐका)\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nएक मुलगी घ्या, एक पेय घ्या आणि आपल्या ओठ ओले ... नवीन वर्ष जवळजवळ येथे आहे\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nसुट्टीचा खंड व्हॉल 1\n20 आपल्या निर्मितीवर प्रत्येक सुट्टीचा हंगाम वापरण्यासाठी डीजे ड्रॉप ट्रॅकचे पूर्ण उत्पादन केले आहे\nपर्यंत विक्री पर्यंत (डिसेंबर 11, 2017)\nहॉलिडे डीजे ड्रॉप - ट्रॅक लिस्टींग (खाली ऐका)\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nआपल्या नवीन वर्षांचे एक संकलन अधिक अल्कोहोल पिणे असेल तर ... कोणीतरी किंचाळणे\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nसर्व मोठ्या मुली काही आवाज करतात\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nलेडीज आणि जेंटलमन आता मला हे करायलाच हवे. येथे कुरुप लाईट येतात\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nया कालमर्यादाच्या क्लासिकच्या मागे 80 च्या मागे जात आहे\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nआणि आता ... रात्रीचा बराचसा भाग गाणे सुरु होते (उत्पादित)\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nसंगीत आवडत नाही आपल्यापुढे असलेल्या व्यक्तीला दोष द्या\nहे कसे कार्य करते\nआपले लॉग अपलोड कराo\nकॉपीराइट केलेल्या संगीताशिवाय सर्व उत्पादने आणि सेवा प्रदान केल्या जातात. व्यावसायिक डीजेसाठी आपल्या स्वत: च्या परवानाधारित म्युझिकमध्ये मिश्रित करण्यासाठी आम्ही केवळ सानुकूलित भागाकार आणि टेम्पलेट प्रदान करतो. संगीतसह सर्व सामग्री, परंतु काउंटडाउनसह मर्यादित नाही; या वेबसाइटवर जाहिरात आणि प्रात्यक्षिक हेतूने केवळ आहे.गोपनीयता धोरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/latest-news/6361-marathi-film-patil-music-launched-in-a-grand-event", "date_download": "2018-10-19T16:04:48Z", "digest": "sha1:6ZT7SZR3AD7NFPSEBS43X4BKI65VJHEI", "length": 13658, "nlines": 227, "source_domain": "marathicineyug.com", "title": "‘पाटील’ चित्रपटाचा शानदार म्युझिक लाँच - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n‘पाटील’ चित्रपटाचा शानदार म्युझिक लाँच\nPrevious Article 'फिल्मफेअर २०१८' मध्ये लॅन्डमार्क फिल्म्सच्या 'रिंगण' ने पटकावले पाच पुरस्कार\nNext Article हास्यजत्रेच्या मंचावर 'सई ताम्हणकर' चं आईला गोड सप्राईज\nसमाजातील दाहक वास्तवावर प्रकाशझोत टाकणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षकांनी नेहमीच चांगला प्रतिसाद दिला आहे. अशाच एका जिद्दी युवकाच्या संघर्षाचा वेध घेणाऱ्या ‘पाटील’ या मराठी चित्रपटाचा म्युझिक लाँच नुकताच महाराष्ट्राचे महसूल, मदत-पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झाला. याप्रसंगी श्री. श्रीकांत भारतीय (मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी), आमदार प्रसाद लाड, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रामराव वडकुते, कोकण आयुक्त डॉ.जगदीश पाटील, स्वाती खोपकर, पांडुरंग लोलगे, रुपेश टाक, सतीश गोविंदवार, अचर्ना लोलगे, जयशील मिजगर आदि मान्यवर उपस्थित होते. दिग्दर्शक संतोष राममीना मिजगर यांच्या आजवरच्या प्रयत्नांचे कौतुक करताना ‘पाटील’ चित्रपटाला चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. स्टार क्राफ्ट मनोरंजन प्रा.लि. सचिकेत प्रोडक्शन्स, शौभम सिनेव्हिजन्स प्रा.लि निर्मित ‘पाटील ध्यास स्वप्नांचा’ हा चित्रपट २६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\n\"पाटील\" चित्रपटातील भव्य शीर्षक गीत\nमनोरंजक मूल्यांचा समावेश करत ‘पाटील’ चित्रपटातील प्रेरणादायी कथानकाला योग्य अशा गीत संगीताची जोड देण्यात आली आहे. चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत. यातील ‘पाटील पाटील’ हे धडाकेबाज गाणं आनंद शिंदे, आदर्श शिंदे यांनी गायलं असून ‘तुला पाहून’ हे रोमँटिक गीत बिष्णू मोहन, बेला शेंडे यांच्या गायकीने खुललं आहे. ‘सूर्य थांबला’ या मनस्पर्शी गीताला सुखविंदर सिंग व रेहा विवेक यांचा स्वर लाभला आहे. ‘राधेला पाहून’ व ‘धिन ताक धिन’ या ठेका धरायला लावणाऱ्या गीतांना गणपत मिजगर, बाबुल सुप्रियो, श्रेया घोषाल यांनी स्वरबद्ध केलं आहे. चित्रपटाची गीते गुरु ठाकूर, समीर, सुरेश पांडा-जाफर, संजय वारंग, एस.आर.एम यांनी शब्दबद्ध केली असून संगीत आनंद-मिलिंद, सोनाली उदय, प्रभाकर नरवाडे, डी.एच.हारमोनी, एस.आर.एम.एलियन यांनी दिले आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. ‘पाटील’ चित्रपटाची ध्वनीफित ‘झी म्युझिक’ने प्रकाशित केली आहे.\nया चित्रपटात शिवाजी पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास मांडला आहे. शिवाजी लोटन पाटील, वर्षा दांदळे, भाग्यश्री मोटे, नरेंद्र देशमुख, प्रतिमा देशपांडे, सुरेश पिल्ले, कपिल कांबळे, एस.आर.एम एलियन, यश आदि कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. विशेष भूमिकेत डॉ.जगदीश पाटील (कोकण आयुक्त) दिसणार आहेत.\nया चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन संतोष राममीना मिजगर यांचे आहे. बॉलीवूड टुरिझम आणि‘ए व्ही के एंटरटेन्मेंट’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. तेजल शहा, नीता लाड, जय मिजगर, सतीश गोविंदवार, गोपीचंद पडळकर, मधुकर लोलगे, रुपेश टाक हे चित्रपटाचे निर्माते असून गणेश बीडकर, रामराव वडकुते, संतुकराव हंबर्डे, शिवाजी कांबळे, सुधीर पाटील, सौरभ तांडेल, विजय जैन, जेनील शाह, सोमनाथ दिंगबर, हाजी पटेल, दिपक दलाल सहनिर्माते आहेत. विवेक सिंग कार्यकारी निर्माते आहेत. निलेश गावंड, मनीष शिर्के यांचे संकलन तर छायांकन सुधाकर रेड्डी यकांती, राजा यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केले आहे. वेशभूषा पृथा मांजरेकर, ज्योती मुलगीर यांनी केली आहे. ध्वनी अनिरुद्ध काळे तर व्ही.एफ एक्सची जबाबदारी प्रशांत मेहता तर कला दिग्दर्शनाची जबाबदारी सुरेश पिल्ले यांनी सांभाळली आहे.\n२६ ऑक्टोबर ला ‘पाटील’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nPrevious Article 'फिल्मफेअर २०१८' मध्ये लॅन्डमार्क फिल्म्सच्या 'रिंगण' ने पटकावले पाच पुरस्कार\nNext Article हास्यजत्रेच्या मंचावर 'सई ताम्हणकर' चं आईला गोड सप्राईज\n‘पाटील’ चित्रपटाचा शानदार म्युझिक लाँच\nउर्मिला मातोंडकर आणि मोहसिन अख्तरच्या ‘माधुरी’ चित्रपटातून नवा फ्रेश चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला\n‘मुळशी पॅटर्न’च्या टीमचे अनोखे शस्त्रपूजन\n'विनोदाचा बादशाह लक्ष्या' ला समर्पित सोनी मराठीचा \"लक्ष्मीकांत बेर्डे स्पेशल\"\n“राधा प्रेम रंगी रंगली” मालिकेमध्ये प्रेम आणि राधाचा जीव धोक्यात\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\nउर्मिला मातोंडकर आणि मोहसिन अख्तरच्या ‘माधुरी’ चित्रपटातून नवा फ्रेश चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला\n‘मुळशी पॅटर्न’च्या टीमचे अनोखे शस्त्रपूजन\n'विनोदाचा बादशाह लक्ष्या' ला समर्पित सोनी मराठीचा \"लक्ष्मीकांत बेर्डे स्पेशल\"\n“राधा प्रेम रंगी रंगली” मालिकेमध्ये प्रेम आणि राधाचा जीव धोक्यात\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE", "date_download": "2018-10-19T15:55:47Z", "digest": "sha1:GRKIDMJKTX6N3C6DFQOCM26JEHXDRVGF", "length": 8037, "nlines": 196, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दलाई लामा - विकिपीडिया", "raw_content": "\n१४ वे दलाई लामा याच्याशी गल्लत करू नका.\nदलाई लामा हे तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते असतात. ‘दलाई लामा’ याचा अर्थ ‘ज्ञानाचा महासागर’ असा होतो. जगभरातील बौद्ध यांना आपले धर्मगुरू मानतात. आतापर्यंत १३ दलाई लामा होऊन गेले असून सध्याचे चौदावे दलाई लामा हे तेन्झिन ग्यात्सो आहेत. चीनने तिबेट देशावर केलेल्या विरोधामुळे त्यांना भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील धरमशाला येथे आश्रय घेतला आहे.\nतिबेटमध्ये दलाई लामांची परंपरा चौदाव्या शतकापासून सुरु झाली. ‘दलाई’ म्हणजे महासागर व ‘लामा’ म्हणजे ज्ञान, दलाई लामा या संयुक्त शब्दाचा अर्थ ज्ञानाचा महासागर असा आहे. हे लामा बुद्धिष्ट गुरु किंवा शिक्षक असतात. पहिले लामा जेनडून द्रूप हे ड्रेपुंग विहाराचे उच्च लामा झाले. ‘ड्रेपुंग’ हा तिबेटमधील सर्वात भव्य विहार आहे. पहिल्या लामांनंतर प्रत्येक नवा दलाई लामा हा पूर्वीच्या लामाचा अवतार मानला जाऊ लागला. सध्या दलाई लामा हे तिबेटीय लोकांचे सर्वोच्च धार्मिक नेते व शासन प्रमुख देखील आहेत. इ.स. १३९१ ते इ.स. १९३३ या कालखंडात तेरा दलाई लामा होऊन गेले. तिबेटीय परंपरेनुसार ज्येष्ठ धर्मगुरु व शासन मिळून नवीन दलाई लामा निवडीची जबाबदारी पार पाडतात.\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २१ डिसेंबर २०१७ रोजी १२:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/konkan-elections-voting-percentage-increased-18092", "date_download": "2018-10-19T16:30:32Z", "digest": "sha1:GCS7F3W53JJDT6CVSBCWZDKOHNXRQWLN", "length": 16838, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "konkan elections voting percentage increased वाढला टक्का, कुणाला धक्का! | eSakal", "raw_content": "\nवाढला टक्का, कुणाला धक्का\nसोमवार, 28 नोव्हेंबर 2016\nचारही नगराध्यक्षपदांचा फैसलाही आज\nजिल्ह्यातील 291 मतदान केंद्रांवर रविवारी मतदान प्रक्रिया झाली. 4 नगराध्यक्षपदासाठी 18 उमेदवार रिंगणात आहेत, तर नगरसेवकपदाच्या 107 जागांसाठी 384 उमेदवार रिंगणात आहेत. आज या 402 जणांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. उद्या (ता. 28) सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरवात होणार आहे. दुपारी एकपर्यंत निकाल बाहेर पडणार आहे.\nरत्नागिरी : जिल्ह्यातील चार पालिका आणि एका नगरपंचायतीसाठी उत्साहात आणि शांततेत आज सरासरी 73 टक्के मतदान झाले. एकूण 402 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. उद्या (ता. 28) मतमोजणी आहे. तीन तासांत म्हणजे दुपारी एकपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्‍यता आहे. सर्वाधिक मतदान खेडमध्ये सुमारे 78 टक्के, तर सर्वांत कमी मतदान रत्नागिरीत सुमारे 65 टक्के झाले. चिपळूणला सुमारे 72, दापोलीत सुमारे 73, राजापूर सुमारे 75 टक्के मतदान झाले. दरम्यान, या पाचही ठिकाणी तीन ते पाच टक्के मतदानात वाढ झाली आहे. या वाढलेल्या मतदानाचा कुणाला धक्का बसणार, याचीच चर्चा मतदानानंतर सुरू होती.\nकाही केंद्रांवर कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ खटके उडाले. राजापुरात मतदान यंत्र बंद पडले. दापोलीत मतदान यादीमधील गोंधळामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. रत्नागिरीत एका प्रभागात शिवसैनिकांनी मतदान झाल्यानंतरच विजयाचे फटाके फोडले. रत्नागिरीत टी शर्ट घालून प्रचारार्थ फिरणाऱ्या काहींना पोलिसांनी रोखले, अशा घटना वगळता मतदान शांततेत झाले.\nरत्नागिरीमध्ये आज मतदारांनी मतदानासाठी चांगला प्रतिसाद दिला. 67 केंद्रांवर सुमारे 65 टक्के मतदान झाले. काही प्रभागात उमेदवार, कार्यकर्ते यांच्यात वादावादी झाली; परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. सकाळी आणि संध्याकाळच्या टप्प्यात चांगले मतदान झाले. मुरुगवाडा प्रभाग अकरासाठीच्या पालिका शाळा क्रमांक 20 मतदान केंद्रावर शांततेचा भंग करणाऱ्या चारजणांवर शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. सकाळी साडेअकराच्या सुमारास ते \"चला बदल घडवू या' असा लोगो असलेले टी-शर्ट घालून मतदान केंद्रावर गेले. हा एक प्रचाराचा भाग असल्याने पोलिसांनी त्यांना हटकून त्यांच्यावर कारवाई केली. प्रभाग 14 मध्ये, तर मतदान झाल्यानंतर शिवसैनिकांनी मतमोजणी आधीच विजयाचे फटाके फोडले.\nराजापुरात मतदानाला सुरवात होतानाच एका केंद्रावर मतदान यंत्र बंद पडले; परंतु निवडणूक विभागाने जादा मतदान यंत्राची सोय केली होती. त्यामुळे कोणताही गोंधळ न उडता तत्काळ यंत्र बदलण्यात आले. राजापूर शहरामध्ये 75 टक्के मतदान झाले. तेथेही कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. दापोली नगरपंचायतीत\nमतदारयादीतील दोषामुळे अनेक केंद्रावर मतदारांची नावे न आल्याने त्यांचा गोंधळ उडाला. त्यामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले. येथे सुमारे 73 टक्के मतदान झाले. चिपळूण शहरामध्ये 72 टक्के मतदान झाले. या भागात सकाळी रमेश कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे काहीसे वातावरण तापले होते. खेड शहरामध्ये सर्वांत जास्त म्हणजे 78 टक्के मतदान झाले.\nचारही नगराध्यक्षपदांचा फैसलाही आज\nजिल्ह्यातील 291 मतदान केंद्रांवर रविवारी मतदान प्रक्रिया झाली. 4 नगराध्यक्षपदासाठी 18 उमेदवार रिंगणात आहेत, तर नगरसेवकपदाच्या 107 जागांसाठी 384 उमेदवार रिंगणात आहेत. आज या 402 जणांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. उद्या (ता. 28) सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरवात होणार आहे. दुपारी एकपर्यंत निकाल बाहेर पडणार आहे.\nचार पालिका, एका नगरपंचायतीसाठी मतदान\nजिल्ह्यातील 402 उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद\nशिवसेना, भाजप, राष्ट्रवादीमध्ये चुरस\nखेडमध्ये सर्वाधिक 73 टक्के मतदान\nरत्नागिरीत सर्वाधिक कमी म्हणजे 65 टक्के मतदान\nरत्नागिरी, चिपळुणात मतदानानंतर शिवसेनेने फोडले फटाके\nदापोलीतील एका प्रभागात मतदारयादीत घोळ\nदुष्काळमुक्ती, महागाईविरोधात राष्ट्रवादीचा निफाड तहसीलवर धडक मोर्चा\nनिफाड : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप शिवसेनेच्या फसव्या सरकारविरोधात एल्गार पुकारत माजी आमदार दिलीप बनकर यांच्या...\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nआयुक्त मुंढेंना घेरण्याची भाजप, विरोधकांची तयारी\nनाशिक - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नगरसेवकांना दुखावणाऱ्या कार्यशैलीविरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी झाल्या, पण त्यांचा फारसा फायदा...\nनाराजांसाठी भाजपची लवकरच वृक्ष, शिक्षण समिती\nनाशिक - आगमी लोकसभा व विधानसभा निवडणुकांत नाराजांची संख्या घटविण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाने दीड वर्षाच्या सत्ताकाळानंतर शिक्षण व वृक्ष...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2234", "date_download": "2018-10-19T15:06:35Z", "digest": "sha1:7MKCVLTBAHXTKTO6WCEWDZYNTEPFENFM", "length": 24730, "nlines": 79, "source_domain": "mr.upakram.org", "title": "विश्वासघात! | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nबॉबी फार लाडात वाढलेली मुलगी. श्रीमंत आई-वडिलांची एकुलती एक लेक. त्यामुळे ऐषारामी जीवनाची चटक लागलेल्या बॉबीचे लग्न होईल की नाही याचीच तिच्या आई - वडिलांना सतत चिंता. परंतु तीसुद्धा एकाच्या प्रेमात पडली. आणा - भाका झाल्या. बॉबी (एकदाची) बोहल्यावर चढली. यथासांग लग्न पार पडले. आई-वडिलांचा जीव भांड्यात पडला. बॉबी नांदू लागली. बॉबीला नवरा आवडू लागला. लग्न होऊनसुद्धा नवऱ्यावरील तिचे प्रेम तसूभरही कमी झाले नाही.\nलग्नानंतरच्या तिच्या आयुष्यात फार फरक पडला नाही. दिवसभर काही तरी इकडचे तिकडचे करत टाइमपास करत असे. दुपारची वामकुक्षी झाल्यानंतर चाळा म्हणून टीव्हीसमोर बसत असे. एकदा असाच कुठला तरी (रद्दड) कार्यक्रम पहात होती. कार्यक्रमाच्या विषयीच्या एका प्रश्नाला अचूक उत्तर दिल्यास 'नैनिताल या थंड हवेच्या ठिकाणी पाच दिवस (चार रात्र) कार्यक्रम पहात होती. कार्यक्रमाच्या विषयीच्या एका प्रश्नाला अचूक उत्तर दिल्यास 'नैनिताल या थंड हवेच्या ठिकाणी पाच दिवस (चार रात्र) पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याचे' बक्षीस ठेवण्यात आले होते. सहज म्हणून बसल्या बसल्या काही तरी खरडून तिने एक उत्तर पाठवले. आश्चर्य म्हणजे दोन चार दिवसांनी बक्षिसपात्र यादीत तिचे नाव झळकले. ती खुश होती. तिच्या प्रवासाला कुणाचाही आक्षेप नव्हता. बॉबीला पण अशा एकट्या प्रवासाची भारी हौस.\nनैनितालमधील पहिला दिवस अगदी मजेत गेला. दुसऱ्या दिवशी नैनितालच्या एका बागेत फिरत असताना काय आश्चर्य तिच्या बालपणीच्या मित्राची गाठ पडली. तोही एकटाच होता. दोघानाही हा एक सुखद धक्काच होता. दोघांनी मिळून चहा - नाष्टा केला. बालपणीच्या आठवणीच्या गप्पा रंगल्या. तिला त्याच्या गप्पांचा विषय आवडू लागला. गप्पा मारत असतानाच तो स्वत:विषयी बोलू लागला. एकटेपणाची खंत व्यक्त केली व आपल्या बरोबर रात्र काढण्यासाठी विनवणी करू लागला. क्षणभर बॉबीला यात काही तरी गैर आहे असे वाटले नाही. एवढ्या लांब ठिकाणी अनोळख्या प्रदेशात आपण काय करत होतो हे कधीच कुणाला कळणार नाही याची पक्की खात्री दोघानाही होती.\nपरंतु यात एकच समस्या होती. बॉबीचे लग्न झाले होते. व तिचे नवऱ्यावर अतिशय प्रेम होते. येथे प्रश्न परस्पर विश्वासाचा होता. 'जे माहित नाही वा माहित होण्याची सुतराम शक्यता नाही, त्यामुळे कुणाचा विश्वासघात होणार नाही वा कुणाला दुखवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,' असे विचारचक्र तिच्या डोक्यात सुरू झाले. उलट एक रोमांचकारी 'अनुभव' मिळेल, मित्राला दिलासा मिळेल, शिवाय असे काही केल्यामुळे कुणाचेच नुकसान होणार नाही, झाला तर फायदाच होईल. थोडीशी वाकडी वाट केल्यास आभाळ कोसळून पडणार नाही. अठराव्या शतकातील अभिजनाप्रमाणे बॉबीच्या नवऱ्याने कमरेच्या खाली शीलरक्षक पट्टी (चॅस्टिटी बेल्ट) बांधून नैनीतालला पाठविले नाही. तरीसुद्धा मित्राच्या त्या 'आमंत्रणा'ला तिने चक्क नकार दिला.\nमित्राच्या 'आमंत्रणा'ला नकार देण्यासाठी बॉबीकडे सबळ असे कुठले कारण होते\nतुमच्यावर कुणीतरी पूर्ण विश्वास टाकला आहे व तुम्ही त्याचा विश्वासघात केल्यास काय होऊ शकेल विश्वासघात केला आहे हे दुसऱ्या व्यक्तीला कधीच कळणार नसेल तर, बॉबीच्या मते, काहीच नुकसान होणार नाही. हे सर्व मनाचे खेळ आहेत. तिच्या नवऱ्याला यासंबंधात कधीच, काहीच कळले नाही तर तिच्यावरील त्याच्या विश्वासात अजिबात फरक पडणार नाही. \"कुणालाही दुखवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही\" याची मनोमन खात्री असल्यास, व हेच कारण तिला ग्राह्य वाटत असल्यास मित्राच्या 'त्या' आमंत्रणाला साद देण्यास कुणाचीच हरकत नसावी.\nअशा प्रकारे विचार करण्याची पद्धत थंड डोक्याचे, हिशोबी, मतलबी, भावनाशून्य आहे असे वाटण्याची शक्यता आहे. परंतु अशाच प्रकारे विचार करण्याची पद्धत सर्व सामान्यपणे रूढ होत आहे. एवढेच नव्हे तर त्याला समाजमान्यता पण मिळत आहे. ज्या गोष्टी आपल्याला अत्यंत चुकीच्या, अनैतिकतेच्या व इतरावर अन्याय करणारे असे वाटत असतात, त्याच गोष्टी इतराना मात्र, कुणाचेच (जास्त) नुकसान होत नसल्यास, पूर्णपणे स्वीकारार्ह वाटू लागतात. बँकेवर दरोडा घालण्याचा वा कुणाच्या तरी घरात घुसून चोरी करण्याचा मनात विचार आला तरी घाबरणाऱ्या एखाद्या पापभिरू व्यक्तीलासुद्धा एटीएम् मधून जास्त पैसे मिळाल्यास ते परत न केल्याबद्दल काहीही वावगे वाटणार नाही. कारण त्याच्या मते, यात बँकेचे काहीच नुकसान होत नाही. किंवा त्यामुळे बँकेतल्या कुठल्याही व्यक्तीला त्याचा फटका बसणार नाही. संप काळात किंवा उग्र आंदोलन छेडताना सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल कुणालाही हळहळ वा वाईट वाटत नाही. अपराधीपणाची जाणीव होत नाही. कारण जे नुकसान होत आहे ते आपल्या शासनाचे होते व शासन आपल्या सर्वांकडून कररूपाने जबरदस्त पैसे वसूल करतच असते. त्यामुळे त्याकाळातील तशाप्रकारचे वर्तन क्षम्य ठरत असावे.\nअशा प्रकारची कृती आपल्या नैतिकतेत बसते का ज्या कृतीच्या अंतिम परिणामात फायदा जास्त व किंचित नुकसान होणार आहे हीच नैतिक कृतीची व्याख्या असेल का ज्या कृतीच्या अंतिम परिणामात फायदा जास्त व किंचित नुकसान होणार आहे हीच नैतिक कृतीची व्याख्या असेल का कदाचित नैतिकतेची ही व्याख्या आपल्या जीवनाच्या अनेक पैलूवर दूरगामी परिणांम करणारी ठरेल. त्यामुळे विश्वास, निष्ठा, घनिष्ट संबंध, प्रामाणिकपणा, सचोटी, इत्यादी सर्व संकल्पनांची पुनर्तपासणी करावी लागेल.\nविश्वासाचेच उदाहरण घेतल्यास सामाजिक व्यवहारात परस्पर विश्वास हाच व्यक्तिगत संबंधांचा मूळ पाया असतो. पाया ढिसूळ झाल्यास इमारत कोसळण्याची शक्यता असते. अनेक वेळा, कळत न कळत, आपण गृहित धरलेल्या विश्वासाला तडा गेलेला असतो. व आपण ते विसरू शकत नाही. आयुष्यभर कष्ट करून जमवलेले पैसे बँकेत ठेवल्यानंतर बँकेचे संचालक अफरातफर करत असल्यास वा मनमानी करत ठेवीदारांच्या पैशाची उधळपट्टी करू लागल्यास आपल्याला अपार दु:ख होणे सहजिक आहे. तसे पाहिल्यास हा विश्वास फार खोलातला होता असेही नाही. कारण बँकेत पैसे जमा करताना बँकेवरील विश्वासाव्यतिरिक्त इतर अनेक बाबींचाही आपण विचार केलेला असतो.\nआपण ज्यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवलेला असतो त्यांनी आपला शब्द फिरवल्यास किंवा न पाळल्यास आपल्या मनाला चटके बसतात. हा विश्वासघात फार मोठी जखम करू शकतो. मानवीसंबंधात निष्ठेला फार मोठे महत्व आहे व निष्ठेला पर्याय नाही. निष्ठेला तडा गेला असला तरी आयुष्यभर त्याची वाच्यता काही वेळा केली जात नाही. त्यातच विश्वासाचे रहस्य आहे.\nबॉबी काही क्षणिक सुखासाठी मित्राबरोबर शय्यासोबतीसाठी तयार झाली असती तर तिने निष्ठेलाच उधळून टाकल्यासारखे होईल. नवऱ्याला हा विश्वासघात कधीच कळणारही नाही. परंतु विश्वासाचा पाया निष्ठा असते हे तिला पक्के ठाऊक आहे. म्हणूनच तिने मित्राच्या आमंत्रणाला नकार दिला असावा.\nनिष्ठेत 'कुणीही दुखवले जात नाही' हा हिशोबीपणा नसतो. विश्वास ही काही उपभोग्य वस्तू नसून काम झाले की फेकून दिले जावे. व माणूस म्हणजे जखमावर जखम झेलू शकणारा एक हाडा-मांसाचा गोळा नव्हे.\nबॉबीच्या वर्तनामुळे कुणीही दुखवले जाणार नाहीत हे खरे असले तरी परस्पर संबंधाचे हजारो तुकडे होतील त्याचे काय\nप्रकाश घाटपांडे [24 Dec 2009 रोजी 16:06 वा.]\nनवऱ्याला हा विश्वासघात कधीच कळणारही नाही. परंतु विश्वासाचा पाया निष्ठा असते हे तिला पक्के ठाऊक आहे. म्हणूनच तिने मित्राच्या आमंत्रणाला नकार दिला असावा.\nपण नवर्‍याला हा विश्वासघात वाटला असता कि नाही याचा विचार इथे गौण मानला आहे. बॉबीने आमंत्रण स्वीकारले असते व नंतर तिने ती नवर्‍याला सांगितले असते व नवर्‍यालाही तो विश्वासघात वाटला नसता तर\nआपल्या विचारांशी / सदसदविवेकबुद्धीशी आपण प्रामाणिक आहोत का हा खरा मुद्दा आहे\nयेथे विश्वासघात नेमका कशाकशाने होतो हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. शारीरिक संबंध ठेवले तर विश्वासघात होतो असा सार्वत्रिक समज दिसतो. ठीक.\nशारिरीक संबंध न ठेवता, मानसिक बांधिलकी ठेवणे हा कितपत विश्वासघात आहे समजा, बॉबीच्या मित्राने तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी केली नसती परंतु \"मी एकटा आहे. आपण परत गेल्यावरही आपल्यातील मैत्री/ संबंध कायम ठेवू. त्यात शारीरिक काही नाही फक्त नियमित भेटीगाठी घेऊ. सिनेमा-हॉटेलिंग करू.\" अशी मागणी मित्राने केली असती आणि बॉबीने नवर्‍याला सांगून ही मैत्री ठेवली असती तरीही भविष्यात त्या दोघांतील विश्वासाला तडा जाण्याची मोठी शक्यता आहेच.\nएकदा लग्न केल्यावर नवरा बायकोच्या संबंधात फक्त विश्वासच महत्त्वाचा असतो ही फक्त पुस्तकी कल्पना आहे. इथे मालकी हक्क असतो. आणि आपल्या हक्काच्या गोष्टीवर दुसरा मालकी सांगू लागतो (शारीरिक किंवा मानसिक) हे सहज पचणारे नसते.\nबँकेवर दरोडा घालण्याचा वा कुणाच्या तरी घरात घुसून चोरी करण्याचा मनात विचार आला तरी घाबरणाऱ्या एखाद्या पापभिरू व्यक्तीलासुद्धा एटीएम् मधून जास्त पैसे मिळाल्यास ते परत न केल्याबद्दल काहीही वावगे वाटणार नाही.\nहे आणि त्याखालची उदाहरणे १००% पटली नाहीत. १००% असे म्हटले कारण असे होणारच नाही असे म्हणता येत नाही. तरीही, जो खर्‍या अर्थी पापभिरू आहे तो ते पैसे परत कसे करावेत यावर विचार करेल आणि ते खर्च करताना त्याला टोचणीही लागेल.\nघाटपांडे म्हणतात तसे, प्रश्न आपण आपल्या सद्सद् बुद्धीशी प्रामाणिक आहोत का आणि आपण आपल्याला जे पटते ते प्रामाणिकपणे व्यक्त करू शकतो का हा खरा प्रश्न आहे.\nमाफ करा. पण या लेखात अनेक मुद्दे दडले आहेत. अथवा येथे एका विवाहित स्त्रीचाच विचार केलेला आहे. या आणि अशा मुद्यांवर जास्त चर्चा करावी असे वाटते.\nआता तुमचा प्रश्न :\nमित्राच्या 'आमंत्रणा'ला नकार देण्यासाठी बॉबीकडे सबळ असे कुठले कारण होते\nसरळ आणि साधे कारण आहे. क्षणभराच्या आनंदासाठी आणि काही काळच एकत्र घालवलेल्या व्यक्तिपासून एच आय व्ही ची बाधा होण्याची भीती हे एकच कारण जास्त महत्वाचे आहे असे वाटते. बाधा झाल्यास मग तिला, तिच्या नवर्‍याला आणि नवरासुद्धा बॉबी सारखाच विचार करणारा असल्यास इतर कोणाला अशी शृंखला तयार होऊन बाधा होण्यार्‍यांची संख्या वाढण्याची शक्यता हा सुद्धा विचार असू शकतो.\nबाकी सांगा कि अशी निष्ठावान लोकं/संस्कृती भारतात आहे असा भारतीयांचा दावा आहे. तर मग भारतात एच आय व्ही ची बाधा असणार्‍यांची संख्या हि पहिल्या काही देशांमध्ये क्रमांक लागण्या इतकी का आहे\nप्रकाश घाटपांडे [25 Dec 2009 रोजी 14:08 वा.]\nक्षणभराच्या आनंदासाठी आणि काही काळच एकत्र घालवलेल्या व्यक्तिपासून एच आय व्ही ची बाधा होण्याची भीती हे एकच कारण जास्त महत्वाचे आहे असे वाटते.\nया भीती वर मात करण्यासाठी उपाययोजना आहेतच ना त्या बॉबीला माहीत नसतील असे सकृतदर्शनी वाटत नाही\nबाकी सांगा कि अशी निष्ठावान लोकं/संस्कृती भारतात आहे असा भारतीयांचा दावा आहे. तर मग भारतात एच आय व्ही ची बाधा असणार्‍यांची संख्या हि पहिल्या काही देशांमध्ये क्रमांक लागण्या इतकी का आहे\nस्वातीश्रीबापट [27 Dec 2009 रोजी 10:20 वा.]\nलेख खूप छान आहे आवडला.\nस्वातीश्रीबापट [27 Dec 2009 रोजी 10:22 वा.]\nलेख खूप छान आहे आवडला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9C-%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%83/", "date_download": "2018-10-19T15:27:54Z", "digest": "sha1:FWX4266HTJIGHBOGPLCLUWKR5B6HLG7J", "length": 10174, "nlines": 107, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "आता ऑनलाईन न्यूज' वर स्मृती इराणींचे लक्ष – स्थापन केली समिती | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nPro Kabaddi Season 6 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने मोडला अनुप कुमारचा विक्रम\nक्रिकेटमध्ये कोणतीही शैली अचूक नसते; बुमराहचा आकिब जावेदला ‘यॉर्कर’\nपवनच्या झुंजार खेळीमुळे दिल्ली अंतिम फेरीत\nहिंदू उमेदवारांनी मला प्रचारासाठी बोलावणं बंद केलं आहे – गुलाम नबी आझाद\nशबरीमाला मंदिरात इतिहास घडणार दोन महिला पोहोचल्या मंदिर परिसरात\nरामाणींवरील खटल्याची सुनावणी ३१ ला\nनोकरीच्या बहाण्याने तरुणीला देहविक्री व्यवसायात ढकललं, 10 दिवस सामूहिक बलात्कार\nचीन आकाशात सोडणार मानवनिर्मित चंद्र\nपाणी येत नसल्याची तक्रार केल्याने भाजपा नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून कुटुंबास मारहाण\n‘चोर तर चोर पोलिसांवर शिरजोर’, पोलीस अधिकाऱ्यासाठी मनसेचा पुण्यात मोर्चा\nHome breaking-news आता ऑनलाईन न्यूज’ वर स्मृती इराणींचे लक्ष – स्थापन केली समिती\nआता ऑनलाईन न्यूज’ वर स्मृती इराणींचे लक्ष – स्थापन केली समिती\nनवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार “फेक न्यूज’ आदेश मागे घेतल्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इरांणी यांचे लक्ष आता ऑनलाईन न्यूजकडे केंद्रीत झाले आहे. या साठी त्यांनी एका समितीची स्थापना केली आहे. ऑनलाईन मीडिया आणि न्यूज पोर्टल्स यांचे विनिमयन करण्यासाठी ही समिती कायद्याचे मसुदे तयार करील. या समितीचेअध्यक्ष माहिती आणि प्रसारण सचिव असतील. इलेक्‍ट्रॉनिक व आयटी मंत्रालय, तसेच गृह मंत्रालयाचे सचिव, मायगव्हचे सीईओ यांच्यासह या समितीत दहा सदस्य असतील.\nऑनलाईन मीडिया, न्यूज पोर्टल्स आणि डिजीटल ब्रॉडकास्टिंग यांच्यासाठी कोणतीही मार्गदर्शक तत्त्चे नाहीत, निकष नाहीत. त्यामुळे डिजीटल प्रसारण, मनोरंजन व इन्फोटेक साईट्‌स, न्यूज/मीडिया ऍग्रीगेटर यांच्यासह ऑनलाईन मीडिया / न्यूज पोर्टल यांच्यासाठी एक नियामक आराखडा बनवण्यासाठी समिती स्थापन करण्याचा सरकारने निर्णय घेतला. भाषण स्वातंत्र्याचा अधिकार अधोरेखित करणारे परंतु दंगे भडकवण्यचा अधिकार न देणारे धोरण बनवणे हे सरकारसमोर असलेले एक आव्हान आहे, असे स्मृती इराणी यांनी काहे दिवसांपूर्वी बोलून दाखवले होते. त्या दृष्टिकोनातून ही समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.\nतिस्ता सेटलवाड यांची पतीसह गुजरात पोलिसांकडून चौकशी\nराज्यातील 295 बाजार समित्यांच्या अर्थसंकल्पास मंजुरी\nPro Kabaddi Season 6 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने मोडला अनुप कुमारचा विक्रम\nक्रिकेटमध्ये कोणतीही शैली अचूक नसते; बुमराहचा आकिब जावेदला ‘यॉर्कर’\nपवनच्या झुंजार खेळीमुळे दिल्ली अंतिम फेरीत\nPro Kabaddi Season 6 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने मोडला अनुप कुमारचा विक्रम\nक्रिकेटमध्ये कोणतीही शैली अचूक नसते; बुमराहचा आकिब जावेदला ‘यॉर्कर’\nपवनच्या झुंजार खेळीमुळे दिल्ली अंतिम फेरीत\nहिंदू उमेदवारांनी मला प्रचारासाठी बोलावणं बंद केलं आहे – गुलाम नबी आझाद\nशबरीमाला मंदिरात इतिहास घडणार दोन महिला पोहोचल्या मंदिर परिसरात\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.puneprahar.com/category/breakingnews/", "date_download": "2018-10-19T15:08:46Z", "digest": "sha1:G7CB2NYO2K4D4VJEZ5EMSDB7F4RB22UF", "length": 14942, "nlines": 190, "source_domain": "www.puneprahar.com", "title": "ताज्या घडामोडी – पुणे प्रहार", "raw_content": "\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘मुळशी पॅटर्न’च्या टीमचे अनोखे शस्त्रपूजन\n‘किस’च्या बदल्यात गाणं देतो, अनु मलिकवर आरोप\nचार जवानांनी चार वर्ष केला मुकबधीर नर्सवर बलात्कार\n‘स्मार्टसिटी’मुळे नवउद्योजकांना संधी उपलब्ध : डॉ. राजेंद्र जगताप\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nआयुष्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. काहीजण संघर्षमयी जीवनासमोर हार पत्करतात तर काहीजण याच कष्टप्रद जीवनावर मात करून स्वतःचं\n‘मुळशी पॅटर्न’च्या टीमचे अनोखे शस्त्रपूजन\nशेतकरी आणि चित्रपटातील कलाकारांनी केले शेतीच्या अवजारांचे पूजन लेखक, अभिनेता प्रविण विठ्ठल तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या आगामी\nMeToo ताज्या घडामोडी मुंबई/कोंकण\n‘किस’च्या बदल्यात गाणं देतो, अनु मलिकवर आरोप\nमुंबई: गायिका सोना महापात्रापाठोपाठ गायिका श्वेता पंडितनेही प्रसिद्ध गायक अनु मलिक यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. अनु मलिक यांनी\nगुन्हेवृत्त ताज्या घडामोडी पुणे\nचार जवानांनी चार वर्ष केला मुकबधीर नर्सवर बलात्कार\nपुणे: एका मुकबधीर नर्सवर सैनिकी रुग्णालयात चार वर्षं बलात्कार केल्याप्रकरणी खडकी पोलिसांनी चार जवानांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिला\nताज्या घडामोडी पश्चिम-महाराष्ट्र पुणे\n‘स्मार्टसिटी’मुळे नवउद्योजकांना संधी उपलब्ध : डॉ. राजेंद्र जगताप\n‘डिवायपीआयएमएस’मध्ये उद्योजकता विकास शिबीर पुणे : “स्मार्टसिटी या संकल्पनेत तंत्रज्ञान आणि कौशल्याचा अंतर्भाव असल्याने नव उद्योजकांना अनेक संधी उपलब्ध झाल्या\nमाधुरीच्या निमित्ताने ‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकरचे पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल\nमराठमोळ्या ‘माधुरी’साठी पती मोहसिन अख्तर मीरसोबत ‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकर सज्ज मराठी सिनेमा आता सातासमुद्रापार पोहोचला आहे, बॉलिवूडसह इतर प्रादेशिक चित्रपटसृष्टीतून देखील मराठी चित्रपटांचे\nछोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म\nसोनीवर सुरू होणार शोध महाराष्ट्राच्या सुपर डान्सरचा : सोनी मराठी घेऊन येत आहे नवा रिऍलिटी शो ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ ११ ऑक्टोबर\nENGLISH NEWS ताज्या घडामोडी नोकरी-विषयक मनोरंजन\nउत्तर-महाराष्ट्र ताज्या घडामोडी नाशिक\nविविध प्रकारच्या दाखले वाटपाचा कार्यक्रम संपन्न\nनाशिक (उत्तम गिते) : येवला तालुक्यातील सोमठाणदेश येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय सोमठाण देश येथे मा. तहसिलदार श्री.रोहिदासजी वारुळे यांच्या अध्यक्षतेखाली\nENGLISH NEWS ताज्या घडामोडी नोकरी-विषयक\n धोक्यात आहे व्हॉट्सअॅप डेटा, सगळ्यात आधी करा हे काम\nWhatsapp त्याच्या फिचरमध्ये एक मोठा बदल करणार आहे. व्हॉट्सअॅपचा सर्वात जास्त वापर करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी हा बदल जगातील सर्वात महत्वाचा बदल\nआंतरराष्ट्रीय ताज्या घडामोडी महाराष्ट्र राष्ट्रीय व्यापार\nजीमेलचे नवे फीचर : ठराविक काळानंतर मेल आपोआप डिलीट होणार\nचंदुकाका सराफ ऍन्ड सन्स च्या सौभाग्य अलंकार महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद\nहायस्पीड ब्रॉडबँडच्या Jio GigaFiber च्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात\nभारताकडून पाकिस्तानचा धुव्वा, कांस्यपदकावर नाव कोरले\nजकार्ता : इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पुरुष हॉकी संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा २-१ ने पराभव केला आणि कांस्यपदकावर\nआशियाई स्पर्धा : नीरज चोप्राच्या भाल्याचा सुवर्ण थ्रो\nविनेश फोगाटनं रचला ‘सोनेरी’ इतिहास, भारताला दुसरं सुवर्णपदक\nअजित वाडेकरांना अमूलने वाहिली वेगळ्या पद्धतीने आदरांजली\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nआयुष्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. काहीजण संघर्षमयी जीवनासमोर हार पत्करतात तर काहीजण याच कष्टप्रद जीवनावर मात करून स्वतःचं\n‘मुळशी पॅटर्न’च्या टीमचे अनोखे शस्त्रपूजन\nमाधुरीच्या निमित्ताने ‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकरचे पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल\nछोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म\nआजच्या तंत्रज्ञानाच्या युगात तरुण पिढीला सर्व माहिती जलद गतीने हवी असते,हे लक्षात घेता पुणे प्रहार या वेबसाईटने तरुणांसाठी एक पाउल पुढे टाकले आहे. तरुणांनीही आपल्या बातम्या,विचार तसेच ब्लॉग आम्हपर्यंत पोहोचवावे ते \"पुणे प्रहार \" वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात येईल.\n\"पुणे प्रहार\" न्यूज नेटवर्क द्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक आणि प्रकाशक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास पुणे न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील. C-2018 CopyRight PunePrahar\nन्यूज वेबसाईट साठी संपर्क – 9421719953\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/2500?page=6", "date_download": "2018-10-19T15:37:41Z", "digest": "sha1:PTGGRIQSA2DGH5QJCZ7VL2WCCS4PIUSC", "length": 5259, "nlines": 143, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आरोग्यम् धनसंपदा | Page 7 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आरोग्यम् धनसंपदा\nठाण्यातील ENT डॉक्टर बद्दल माहिती हवी आहे. प्रश्न\nअल्सरवर घरगुती उपचारांची माहिती हवी आहे. प्रश्न\nCOPDच्या रुग्णाची काळजी कशी घ्यावी प्रश्न\ncervical canser बद्दल माहिति हवि आहे\nअ‍ॅपल सिडर्....लिम्बु पाणी ...अर्क.. प्रश्न\nव्यायामासाठी सायकल हवी आहे प्रश्न\nमासे आणि आरोग्य प्रश्न\nरोजच्या पिण्याचे पाणी प्रश्न\nभास आणि भिति प्रश्न\nदालचीनी चा वजन/ चरबी कमी करण्यासाठी उपयोग प्रश्न\nह्द्यधमनी रून्दीकरण (Angioplasty) बाबत प्रश्न\nबी १२ ची कमतरता प्रश्न\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://kumarnirman.blogspot.com/2017/01/blog-post_94.html", "date_download": "2018-10-19T16:34:07Z", "digest": "sha1:WVAQDVGI7SGR72MTK3W6NERH4GOXFNK5", "length": 15360, "nlines": 179, "source_domain": "kumarnirman.blogspot.com", "title": "कुमार निर्माण: स्वागत!", "raw_content": "\nमा. डॉ.अभय बंग व मा. विवेक सावंत यांच्या प्रेरणेतून कुमार निर्माण हा शैक्षणिक कार्यक्रम सुरु झाला. “प्रत्यक्ष कृतींमधून शालेय मुला-मुलींमध्ये वैश्विक मानवी मुल्ये व सामाजिक बुद्धिमत्ता रुजवणे, व त्यांचा विकास करून उत्तम माणूस घडवणे हे कुमार निर्माण चे मुख्य उद्धिष्ट आहे.” सदर ब्लॉगचे उद्दिष्ट कुमार निर्माणचे द्वैमासिक भरारी प्रकाशित करणे आहे.\nकुमार निर्माण मध्ये सहभागी झाल्याबद्दल आपणा सर्वांचं कुमार निर्माणच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक धन्यवाद\nकुमार निर्माण कार्यशाळेनंतर ही आपली पहिली औपचारिक भेट. हो भेटच कुमार निर्माणच्या टीमला तुमच्याशी बोलण्याचं एक हक्काचं माध्यम म्हणजे ‘भरारी’. म्हणून या वेळेस मुलांसाठी वेगळं आणि निमंत्रकांसाठी वेगळं ‘भरारी’ आम्ही पाठवत आहोत. यातील मुलांसाठीचं भरारी तुम्ही नक्कीच वाचा पण निमंत्रकांसाठीचं भरारी मात्र मुलांना वाचायला देऊ नका. (या भरारीत कुमार निर्माण मुळे मुलांच्यात काय सकारात्मक बदल होऊ शकतील याचा उल्लेख आहे. आणि हे जर मुलांनी वाचले तर कृतिकार्यक्रम करतानाचा त्यांचा आनंद हिरावून घेतल्यासारखे होईल.) हे ‘भरारी’ तुम्हाला काम करताना मदत व्हावी आणि नवीन कल्पना सुचाव्या, इतर निमंत्रक समस्यांवर कशाप्रकारे मार्ग काढताय हे माहिती होण्यासाठी आहे. त्यासोबतच तुम्हाला इतर निमंत्रकांशी काही बोलायचे असल्यास किंवा तुमचा एखादा प्रश्न सर्वांसमोर मांडायचा असल्यास तेही आपण या भरारी मार्फत नक्कीच करू शकतो. तुम्हाला हवे असणारे समूह गीत, मुलांना दाखवायचे व्हिडीयो, विविध खेळ हे देखील आम्ही भरारी मार्फत तुमच्यापर्यंत पोहचवू.\nम्हणून हे भरारी म्हणजे आपण सर्वांनी एकमेकांना दिलेली भेटच (Visit) आहे.\nकुमार निर्माणच्या प्रशिक्षण कार्यशाळेत तुम्ही दाखवलेला उत्साह आणि उर्जा नक्कीच वाखाणण्याजोगे आहे. तुमच्या सहकार्याने आणि सक्रीय सहभागानेच आपली कार्यशाळा उत्तम प्रकारे पार पडली. आम्हालाही यात खूप मजा आली आणि शिकायला देखील मिळालं. आशा करतो की तुम्हाला देखील भरपूर मजा आली असेल आणि शिकायला देखील मिळालं असेल.\nकार्यशाळेत झालेले विविध सत्र पुढील कामासाठी नक्कीच उपयोगी पडतील असं तुम्ही दिलेल्या प्रतिसादावरून वाटतं. कार्यशाळेत झालेली विविध सत्र आणि त्यातील ठळक वैशिष्ट्ये या अंकात देत आहोत. त्यासोबतच पुढे उपयोगी पडतील अशा अनेक गोष्टी तुमच्यासाठी या अंकात घेऊन येत आहोत.\nकार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी आपण सर्वांनी मिळून काही उद्दिष्टे स्वतःसाठी ठरवून घेतली होती. कुठलीही दोन मुल्ये जी मुलांमध्ये रुजवावी असं आपल्याला वाटतं त्यासाठी प्रत्येकी एक कृती पुढील तीन महिन्यात करायची असं आपण सर्वांनी मिळून ठरवलं आहे. म्हणजे कुमार निर्माणचे महाराष्ट्रभर ढोबळमानाने साठ गटांत प्रत्येकी दोन याप्रमाणे १२० कृतिकार्यक्रम झालेले असतील. सर्वांनी मिळून कुमार निर्माणचं हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जोमाने प्रयत्न करूया.\nकार्यशाळेत तुम्ही दाखवलेला उत्साह तुम्ही वर्षभर टिकवाल आणि आपण सगळे मिळून कुमार निर्माणला आणखी एक पाउल पुढे नेऊ असा विश्वास आम्हाला वाटतो.\n- टीम कुमार निर्माण\nपुरवणी क्र. १ - क्षेत्रभेट\nक्षेत्र भेट म्हणजे काय क्षेत्रभेट म्हणलं कि आपल्या परिसरातील विविध जागा जसे कि दवाखाना, पोलीस स्टेशन, न्यायालय, शेत, जंगल, एखादी संस...\nऔपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण\nशिक्षण म्हणजे माहित नसलेलं माहित होणं (ज्ञान), व्यवहारात गरज पडेल तेव्हा माहित झालेल्याचा योग्य वापर करता येणं (उपयोजन) व योग्य वापर करण्य...\nमंदिरात वसतोस... मंदिरात वसतोस का मशिदीत राहतोस अल्ला तुझे नाव खरे का राम कधी असतोस मंदिरात वसतोस... सूर्य उगवे पूर्वेला मी...\n तशी ही गोष्ट माझ्या लहानपणीची आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नावाच्या छोट्या गावात मी वाढल...\nकुमार निर्माण निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळा वृतांत कुमार निर्माण अंतर्गत चौथ्या सत्राची सुरुवात ‘निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळेने’ दि. १० ड...\nराहो सुखाने हा मानव इथे\nराहो सुखाने हा मानव इथे या भूवरी भूवरी या इथे II धृ II लाला ललाला ललाला लालाला लाला ललाला लालाला लाला लला लला लला कल्या...\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका कुत्र्याची ...\nकुमार निर्माण – थोडक्यात उद्दिष्ट शालेय वयोगटातील मुलांसाठी एक अशी आनंददायी शैक्षणिक प्रक्रिया उभी करणे ज्यातून भविष्यात त्यांच्यामध...\nरोज चांगली बुद्धी दे.. रोज चांगली बुद्धी दे सांगतो आपण ज्याला सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला II धृ II दूर दूर पलीकडे ढगा...\nगटातील ‘गप्पा-गोष्टी-चर्चा’ – संवाद गट\nमित्रांनो , आता तुम्ही आता म्हणाल , “ गप्पा तर आम्ही नेहमीच मारतो. मग त्या गप्पांत आणि गटात मारलेल्या गप्पांत फरक तो काय \nकुमार निर्माण - थोडक्यात\nविद्यार्थ्यांना एखाद्या कृतीपर्यंत कसे आणावे\nसर्व निमंत्रकांनी मिळून ठरवलेला कृती कार्यक्रम\nकुमार निर्माण - थोडक्यात\nविद्यार्थ्यांना एखाद्या कृतीपर्यंत कसे आणावे\nसर्व निमंत्रकांनी मिळून ठरवलेला कृती कार्यक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1542", "date_download": "2018-10-19T15:47:19Z", "digest": "sha1:CKTE3SFBAVBXWZLNSHCJP4WNP4ZB53E2", "length": 14142, "nlines": 86, "source_domain": "mr.upakram.org", "title": "व्ही एल् सी सी व वजन नियंत्रण | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nव्ही एल् सी सी व वजन नियंत्रण\nVLCC तसेच इतर संस्था ज्या दावा करतात की आपले वजन कमी करून देतो, त्यांचे दावे खरे असतात काय मला स्वतःला वजन कमी करावयाचे आहे. पण खाण्यावर नियंत्रण नाही व व्यायामाचा कंटाळा यामुळे वजन कमी करणे हे अजूनही माझ्यासाठी स्वप्न आहे. दरवर्षी वजन कमी करावयाचा संकल्प करतो पण प्रत्यक्षात काही होत नाही.\nसध्या मी VLCC तसेच अन्य संस्था ज्या दावा करतात की आपले वजन कमी करून देतो, अशांच्या जाहिराती वाचल्या व त्यावरील लोकांच्या प्रतिक्रिया वाचल्या की मला वाटले की मी ही या संस्थेचे सभासदत्व घ्यावे.\nत्यामुळे माझ्या मनत काही प्रश्न उपस्थित झाले आहेत.\n१) अशा संस्था खरच वजन कमी करायला मदत करतात काय्\n२) वजन कमी करताना या संस्था योग्य, मान्यताप्राप्त मार्ग वापरतात काय्\n३) एकदा कमी केलेले वजन परत वाढते काय (सामान्य जीवनशैलीचे अनुकरण करताना)\n४) याखेरीज अन्य कोणते मार्ग उपलब्ध आहेत काय\nज्या सदस्यांना अनुभव वा विशेष माहीति आहे त्यांनी क्रुपया मार्गदर्शन करावे.\nआहार नियंत्रणाबद्दल पण जर आधिक माहिती मिळाली तर उत्तम\nडॉ. अभय बंग यांचे माझा साक्षात्कारी हृदयरोग हे पुस्तक घ्या. व्हीयलसीसीच्या तुलनेत बरेच स्वस्त पडेल. त्यात सुचवलेले मार्ग अमलात आणा. वर्षभरात वजन कमी होईल.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nVLCC तसेच इतर संस्था ज्या दावा करतात की आपले वजन कमी करून देतो, त्यांचे दावे खरे असतात काय\nया संस्थेबद्दल माहित नाही परंतु अशा काही संस्था पाहिलेल्या आहेत. त्या वजन कमी करून देण्याचे दावे करतात त्यात तथ्य असते. ते १००% असते असे नाही, म्हणजे प्रत्येक व्यक्तिला समान अनुभव येईल किंवा प्रत्येक व्यक्तिला अनुभव येईलच असे नाही पण बहुतेकांना येतो.\n२) वजन कमी करताना या संस्था योग्य, मान्यताप्राप्त मार्ग वापरतात काय्\nया संस्थेबद्दल माहित नाही पण अशा संस्था ज्या मान्यताप्राप्त मार्ग अवलंबतात त्या अस्तित्त्वात आहेत. भारताबद्दल माहित नाही पण अमेरिकेत आहेत असे वाटते.\n३) एकदा कमी केलेले वजन परत वाढते काय (सामान्य जीवनशैलीचे अनुकरण करताना)\nमला वाटते वाढते. कारण वजन हे नियंत्रणावर अवलंबून असते. ते नियंत्रण सोडले की तुमचे शरीर पूर्ववत होणारच.\n४) याखेरीज अन्य कोणते मार्ग उपलब्ध आहेत काय\nमार्ग साधेच आहेत आणि सर्वात सोपा आणि कठिण मार्ग म्हणजे नियंत्रण आणि शिस्त.\nवजन कमी करण्यासाठी अतिशय शिस्तबद्ध आयुष्याची गरज असते. केवळ खाण्यावर नियंत्रण ठेवून वजन कमी होईलच असे नाही. वयोमानानुसार शरीराच्या जडण-घडणीत होणार्‍या बदलांवरही वजन अवलंबून असते. राहणीमान, आनुवांशिकता, शारिरीक हालचाल, पाचनक्षमता असे अनेक मुद्दे वजनवाढीशी संबंधीत आहेत. मरेस्तोवर काम करण्याने, उपवासाने किंवा विशिष्ट अन्न खाऊन वजन घटणे नैसर्गिक नाही. त्याचे तोटेच अधिक असू शकतील.\nजिभेवर ताबा, व्यायामाची सवय आणि सुयोग्य अन्न खाण्याची सवय यामुळे वजन नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.\nडिश्क्लेमरः वरील विवेचन खरे आहे असे मला वाटते पण ते मला लागू आहे असे वाटत नाही. ;-) कळतं पण वळत नाही अशी गत आहे.\nमिलिंद जोशी [09 Dec 2008 रोजी 12:17 वा.]\nप्रियाली यांच्याशी सहमत. वजन खरंच कमी करायचं असेल तर नियमीत व्यायामाला शॉर्ट कट नाही.\nसर्वात सोपा आणि कठिण मार्ग म्हणजे नियंत्रण आणि शिस्त.\nही शिस्त आणि नियंत्रण अंगी बाणवे पर्यंत कठीण आणि नंतर अतिशय सोपं...\nतुमच्या प्रश्नांची उत्तरे वरती प्रियाली यांनी दिली आहेतच.\nसामान्यपणे वजन हे नेहेमीच हळूहळू वाढते त्यामुळे घटवायचे असल्यास ते हळूहळूच घटते आणि तसेच घटवणे योग्य आणि निरोगी व्यवस्थेत बसते.\nनियमित व्यायाम आणि आहारावर नियंत्रण ही द्विसूत्री कळीची ठरते (मला कळतंय तुम्ही कदाचित आठ्या घातल्या असतील पण हाच राजमार्ग आहे हे लक्षात घ्या (मला कळतंय तुम्ही कदाचित आठ्या घातल्या असतील पण हाच राजमार्ग आहे हे लक्षात घ्या\nसंपूर्ण दिवसात नेहेमी घेत असाल त्याच्या ७५ ते ८०% आहार घ्यायला सुरुवात करा. थोडेसेच जेवण कमी करण्याने उपासमार होत नाही.\nआपले पोट भरलेले आहे हे प्रत्यक्ष पोट भरल्यापासून आपल्याच मेंदूला कळायला साधारण १० ते १५ मिनिटे लागतात त्यामुळे \"अजून थोडेसेच घेतो\" असे जिथे वाटेल तिथे पानावरुन उठणे श्रेयस्कर. तळलेले, मसालेदार, अतिगोड कमी करावे लागेल. रात्रीचे जेवण संध्याकाळच्या सुमारास घेत चला. ते जेवण आणि झोप ह्यात साधारण दीड ते दोन तास असावेत.\n साधा चालण्याचा व्यायाम सुरु करु शकता. पहाटेच उठून जायला हवे असे नाही. दिवसभरात कधीही तुमच्या सोयीने जमणे महत्त्वाचे.साधारण २०-२५ मिनिटे सावकाश पासून सुरुवात करु शकता. जसे जमेल तसे १ तास भरभर चालण्यापर्यंत हळूहळू वाढवत न्यावे. व्यायाम कोणताही असूदे सातत्य, शिस्त, चिकाटी महत्त्वाची.\n(डिसक्लेमर् : - वरचे दोन्ही उपाय मी सध्या करतो आहे (फरक फक्त एक चालण्याऐवजी स्पिनिंगचा व्यायाम पण तो नियमित) आणि मला उपयोग होतो आहे.\nहैयो हैयैयो [09 Dec 2008 रोजी 12:36 वा.]\nमी स्वतः एकदा वी.एल्.सी.सी. येथे स्वत:चे ओझे (१० किग्रा.) उतरवण्यासाठी विचारले असता मला 'त्रैमासिक वर्गणी केवळ ४०,००० रु. भारतीय चलनामध्ये' असे कळविण्यात आले. तेंव्हा मी घाबरून लागलीच पळून गेलो. पण माझ्या एका मित्राने (माझ्याकडे बघून काळजीने) वी.एल्.सी.सी.ला माझा दूरध्वनि क्रमांक पुरविला, आणि आता त्या वी.एल्.सी.सी.वाल्या सारख्या सारख्या वेगळ्या-वेगळ्या क्रमाकांवरून दूरध्वनि वाजवून त्यांच्या मधाळ आवाजात वी.एल्.सी.सी. ज्वाईन् करण्याची विनंती करतात... मी बधत नाही ते सोडा) वी.एल्.सी.सी.ला माझा दूरध्वनि क्रमांक पुरविला, आणि आता त्या वी.एल्.सी.सी.वाल्या सारख्या सारख्या वेगळ्या-वेगळ्या क्रमाकांवरून दूरध्वनि वाजवून त्यांच्या मधाळ आवाजात वी.एल्.सी.सी. ज्वाईन् करण्याची विनंती करतात... मी बधत नाही ते सोडा\nतेंव्हा मी घाबरून लागलीच पळून गेलो.\nपण मग पळून वजन कमी झाले असेल.. :)\nतेव्हा तात्पर्य वीएल् सी सी ज्वाईन करा अगर करू नका केवळ किंमतीची चौकशी करा..... वजन कमी होईल ;)\nआयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4/", "date_download": "2018-10-19T15:43:25Z", "digest": "sha1:IJO2PL337NSVHG2U36QMPZT5C52LRZ5B", "length": 7505, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारत आणि व्हिएतनामच्या तटरक्षक दलांची उच्चस्तरीय बैठक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभारत आणि व्हिएतनामच्या तटरक्षक दलांची उच्चस्तरीय बैठक\nनवी दिल्ली: भारत आणि व्हिएतनामच्या तटरक्षक दलांची उच्चस्तरीय बैठक आज नवी दिल्लीत तटरक्षक दलाच्या मुख्यालयात झाली. दोन्ही देशांमध्ये 2015 साली झालेल्या सामंजस्य करारानुसार ही बैठक झाली. भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राजेंद्र सिंगलेड आणि व्हिएतनामच्या तटरक्षक दलाचे प्रमुख मेजर जनरल ग्योयेन वॅनसोन्लेड यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली.\nया सामंजस्य करारानुसार दोन्ही देशातील परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्यावर बैठकीत सहमती झाली. तसेच दोन्ही देशातील व्यवस्थापकीय कौशल्ये आणि प्रत्यक्ष कृतीसाठी आवश्‍यक व्यवस्था आणि तंत्रज्ञान याची देवघेव करण्यावरही यावर सहमती झाली.\nसागरी सुरक्षा क्षेत्रात दोन्ही देशांमधले सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने हा करार करण्यात आला होता. व्हिएतनामचे सहा सदस्यीय शिष्टमंडळ चेन्नईलाही जाणार असून भारतात येणाऱ्या पहिल्या व्हिएतनाम तटरक्षक जहाजाच्या स्वागत समारंभात हे शिष्टमंडळ सहभागी होईल. त्यानंतर दोन्ही देशांच्या तटरक्षक पथकांचा 4 ऑक्‍टोबरला चेन्नईत संयुक्त सराव होणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचार वर्षात खासदारांच्या वेतन व भत्त्यांवर 19.97 अब्ज रुपये खर्च\nNext articleभारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) माहिती अधिकाराच्या कार्यकक्षेत\n, अमित शहा यांच्याकडून तीन नावांवर चर्चा\nउत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री ‘नारायण दत्त तिवारी’ यांचे निधन\nपंचतारांकित हाॅटेलमध्ये बंदूक काढणाऱ्या ‘आशिष पांडेचं’ आत्मसमर्पण\nमायावतींच्या बंगल्यात शिवपाल यादव यांचा गृहप्रवेश\nमोदीजी, संसदेतील पहिले भाषण आठवा\nश्रीनगरातील चकमकीत 3 गनिम ठार ; एक पोलिसही शहीद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/category/uncategorized/", "date_download": "2018-10-19T16:22:39Z", "digest": "sha1:AZZWMLYNRMHPLJ3YKDD6QJXCTTWFJC7W", "length": 10939, "nlines": 103, "source_domain": "pclive7.com", "title": "Uncategorized | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपाणी टंचाईवर मात करण्यासाठी रावेत येथे नवीन बंधारा बांधण्याची मयुर कलाटेंची मागणी\nवाकडच्या शाळेत मुलींना स्व-संरक्षणाचे धडे देणारा ‘निर्भया’ प्रकल्प सुरु\nचिखलीत महापौरांच्या हस्ते घंटागाडीचे उद्घाटन\nकामगार कल्याण मंडळाचा भूखंड द्या.. अन्यथा मगर स्टेडीयमचा ताबा घेऊ – भारती चव्हाण\nपुणे जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीच्या सदस्यपदी मनिष कुलकर्णी यांची निवड\nपिंपळे सौंदागरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार लक्ष्मण जगताप\nसाईंबाबांच्या आशीर्वादाने २०१९ मध्ये मोदीच होणार पुन्हा पंतप्रधान – फडणवीस\nपंतप्रधानांना जाब विचारण्यासाठी निघालेल्या तृप्ती देसाईंना पुण्यातून अटक\nपाणी येत नसल्याची तक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण; पिंपळे निलख येथील प्रकार\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा; मनसेची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदोन ईटॉस कारमधून विक्रीसाठी जाणारे १६०० किलो गोमांस पकडले\nपिंपरी (Pclive7.com):- भोसरी एमआयडीसी आणि मावळ पोलीसांच्या हद्दीत करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल १६०० किलो गोमांस जप्त करण्यात आले. संगमनेर येथून मुंबईकडे गोमांस घेऊन विक्रीसाठी निघालेल्या दो...\tRead more\nबिल न भरल्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील फोनचे ‘आऊट गोईंग बंद’\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांच्या कार्यालयातील फोनचे बिल भरले न गेल्याने आऊटगोईंग बंद झाल्याच...\tRead more\nपिंपरी चिंचवड शहराच्या जडण-घडणीत जेष्ठ नागरिकांचे मोठे योगदान – खासदार श्रीरंग बारणे\nपिंपरी (Pclive7.com):- ज्येष्ठ नागरिकांचे पिंपरी चिंचवड शहराच्या जडण-घडणीत मोठे योगदान आहे. शहर नियोजनात त्यांच्या अनुभवाचा मोठा उपयोग होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणे आपले कर्त...\tRead more\nवायसीएमच्या दारातच रूग्णाची ‘हेळसांड’, अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर उपचार सुरू\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील गोरगरिबांच्या उपचारासाठी ‘वरदान’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण (वायसीएम) रूग्णालयात रूग्णांची ‘ह...\tRead more\nनिगडीतील साईनाथनगरमध्ये टोळक्याकडून वाहनांची तोडफोड\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील निगडी साईनाथनगर येथे दहा ते बारा जणांच्या सशस्त्र टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करून दहशत माजविण्यात आली. ही घटना आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घ...\tRead more\nचिंचवडमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; ५ जणांना अटक\nपिंपरी (Pclive7.com):- चिंचवड पोलिसांनी बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारला. यामध्ये पाच जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई चिंचवड गावातील वेताळनगर झोपडपट्टी येथे करण्यात आ...\tRead more\nइंद्रायणी नदीकाठची गावठी दारूची भट्टी पोलीसांकडून जेसीबी लावून उध्वस्त\nपिंपरी (Pclive7.com):- आळंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चिंबळी गावात इंद्रायणी नदीकाठी असलेली गावठी दारू बनविण्याची मोठी भट्टी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबी लावून उध्वस...\tRead more\nभाजपा विरोधात ‘महाआघाडी’ झालीच पाहिजे – अशोक चव्हाण\nपिंपरी (Pclive7.com):- मस्तवाल झालेल्या भाजपाला सत्तेतून खेचण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढले पाहिजे. मराठा, मुस्लिम, दलित मतांची विभागणी करून जातीय तेढ निर्माण होण्याची भिती आहे. सामाजिक एक...\tRead more\n‘अ’ प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्रथम प्राधान्य देणार – महापौर राहुल जाधव\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘अ’ प्रभागात इतर प्रभागाच्या तुलनेत अधिक झोपडपट्ट्यांचा भाग आहे. या प्रभागातील पाणी, कचरा, आरोग्याविषयी प्रश्न सोडविण्यासाठी सर...\tRead more\nमहापौर निवडणूकीत भाजपाचे राहुल जाधव ४७ मतांनी विजयी\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर निवडणूकीत भाजपाचे राहुल जाधव विजयी झाले आहे. राहुल जाधव यांना ८० मते मिळाली. राष्ट्रवादीला ३३ मतांवर समाधान मानावे लागले. जाधव ४७ मत...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.nyecountdown.com/product/drop-25/", "date_download": "2018-10-19T16:21:32Z", "digest": "sha1:4JZ5CKKZDQB2Q5FVM254TGMEKBAL5AFF", "length": 17437, "nlines": 162, "source_domain": "mr.nyecountdown.com", "title": "आपण अद्याप त्यांची संख्या मिळविलेला नसेल तर काय अंदाज? हे होत नाहीये! (उत्पादन) - डीजे, व्हीजेएस, नाईट क्लबज 2019 साठी एनवाईई काउंटडाऊन", "raw_content": "\nलॉग इन करा आणि बक्षीस करा:\nसर्व श्रेणी Uncategorized ऑडिओ काउंटडाउन व्हिडिओ काउंटडाउन 1 पूर्व-ऑर्डर 2019 डीजे ड्रॉप डीजे ड्रॉप (बंडल पाक्स)\nहे कसे कार्य करते\nदूरदर्शन आणि रेडिओ जाहिराती\nऑर्डर ऑनलाइन किंवा कॉलवर क्लिक करा->यूएसए) 1-800-639-9728(हवाना) + 1-513-490-2900 OR चॅट लाईव्ह करा\nसाइन इन करा किंवा एक खाते तयार करा\nहे कसे कार्य करते\nदूरदर्शन आणि रेडिओ जाहिराती\nसर्व श्रेणी Uncategorized ऑडिओ काउंटडाउन व्हिडिओ काउंटडाउन 1 पूर्व-ऑर्डर 2019 डीजे ड्रॉप डीजे ड्रॉप (बंडल पाक्स)\nविशलिस्टमध्ये कोणतेही उत्पादन नाही\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nकेलेल्या SKU: डजे DROPS 70 - #25 वर्ग: डीजे ड्रॉप\nआपण अद्याप त्यांची संख्या मिळविलेला नसेल तर काय अंदाज हे होत नाहीये\nएकही पुनरावलोकन अद्याप आहेत.\nज्या ग्राहकांनी हे उत्पादन खरेदी केले असेल त्यांनीच केवळ लॉग इन केले असेल तर ते पुनरावलोकने सोडा.\nलेडीज आणि जेंटलमन आता मला हे करायलाच हवे. येथे कुरुप लाईट येतात\nमादक द्रव्ये आणि सज्जन, अल्कोहोलची शेवटची मागणी\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nएक्सNUMX पूर्वनिर्मित डीजे ड्रॉप\nपाहू इच्छिता त्यांना त्रेधा 2018 साठी सर्व नवीन 2018 साठी सर्व नवीन एक्सNUMX पूर्वनिर्मित डीजे ड्रॉप PLUS SIX BONUS चा कोणताही शुल्क नाही\nया अद्भुत डीजेसह आपला शो वर्धित करा आणि आपण उर्वरित वर्ष NYE वर देखील वापरू शकता हे आपल्या शोसाठी एक चांगले जोड आहे आणि आपण गर्दीतून बाहेर उभे करू शकता. पुन्हा कधीही शब्दांसाठी नुकसान होणार नाही. 2018 साठी सर्व नवीन हे आपल्या शोसाठी एक चांगले जोड आहे आणि आपण गर्दीतून बाहेर उभे करू शकता. पुन्हा कधीही शब्दांसाठी नुकसान होणार नाही. 2018 साठी सर्व नवीन प्रत्येक वर्षी जगभरात हजारो डीजेद्वारे वापर केला जातो. 100 पूर्वनिर्मित डीजे ड्रॉप्स बनविणार्या एका इतिहासासह हे नवीन वर्षीय ईव्ही EPIC करा. ट्रॅक सूची (खाली ऐका)\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nस्त्रिया आणि सज्जन आपल्या टॅबवर बार भरणे विसरू नका ते अद्याप आपले क्रेडिट कार्ड आहेत (उत्पादित)\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nलेडीज आणि जेंटलमन आम्ही एक उपकार आणि इमारत सोडून म्हणून asshole करण्यासाठी गुडबाय वेड\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nआपला डीजे परत आला आहे. आता आम्ही आमच्या पक्ष प्रगतीपथावर आहोत. (उत्पादित)\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nसुट्टीचा खंड व्हॉल 1\n20 आपल्या निर्मितीवर प्रत्येक सुट्टीचा हंगाम वापरण्यासाठी डीजे ड्रॉप ट्रॅकचे पूर्ण उत्पादन केले आहे\nपर्यंत विक्री पर्यंत (डिसेंबर 11, 2017)\nहॉलिडे डीजे ड्रॉप - ट्रॅक लिस्टींग (खाली ऐका)\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nमी आपले लक्ष आहे कृपया जर इमारतीमध्ये फ्रेदेरी मर्फी आली तर पुढील दरवाजा ला भेट द्या. आपली पत्नी तुम्हाला माहित आहे की तू इथे आहेस पुनरावृत्ती करा, फ्रेडी मर्फी आपली पत्नी येथे आहे. कृपया इमारत बाहेर पडा ... आपल्याला पर्वा मिळाल्या जर इमारतीमध्ये फ्रेदेरी मर्फी आली तर पुढील दरवाजा ला भेट द्या. आपली पत्नी तुम्हाला माहित आहे की तू इथे आहेस पुनरावृत्ती करा, फ्रेडी मर्फी आपली पत्नी येथे आहे. कृपया इमारत बाहेर पडा ... आपल्याला पर्वा मिळाल्या\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nआपण सकाळी उठल्यावर ... कृपया आपल्या बिछान्यात जे काही दिसते ते डीजेला दोष देऊ नका\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nया कालमर्यादाच्या क्लासिकच्या मागे 80 च्या मागे जात आहे\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nलेडीज आणि जेंटलमन आता मला हे करायलाच हवे. येथे कुरुप लाईट येतात\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nआपल्या नवीन वर्षांचे एक संकलन अधिक अल्कोहोल पिणे असेल तर ... कोणीतरी किंचाळणे\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nएक्सNUMX पूर्वनिर्मित डीजे ड्रॉप\nपाहू इच्छिता त्यांना त्रेधा 2018 साठी सर्व नवीन 2018 साठी सर्व नवीन एक्सNUMX पूर्वनिर्मित डीजे ड्रॉप PLUS SIX BONUS चा कोणताही शुल्क नाही\nया अद्भुत डीजेसह आपला शो वर्धित करा आणि आपण उर्वरित वर्ष NYE वर देखील वापरू शकता हे आपल्या शोसाठी एक चांगले जोड आहे आणि आपण गर्दीतून बाहेर उभे करू शकता. पुन्हा कधीही शब्दांसाठी नुकसान होणार नाही. 2018 साठी सर्व नवीन हे आपल्या शोसाठी एक चांगले जोड आहे आणि आपण गर्दीतून बाहेर उभे करू शकता. पुन्हा कधीही शब्दांसाठी नुकसान होणार नाही. 2018 साठी सर्व नवीन प्रत्येक वर्षी जगभरात हजारो डीजेद्वारे वापर केला जातो. 100 पूर्वनिर्मित डीजे ड्रॉप्स बनविणार्या एका इतिहासासह हे नवीन वर्षीय ईव्ही EPIC करा. ट्रॅक सूची (खाली ऐका)\nहे कसे कार्य करते\nआपले लॉग अपलोड कराo\nकॉपीराइट केलेल्या संगीताशिवाय सर्व उत्पादने आणि सेवा प्रदान केल्या जातात. व्यावसायिक डीजेसाठी आपल्या स्वत: च्या परवानाधारित म्युझिकमध्ये मिश्रित करण्यासाठी आम्ही केवळ सानुकूलित भागाकार आणि टेम्पलेट प्रदान करतो. संगीतसह सर्व सामग्री, परंतु काउंटडाउनसह मर्यादित नाही; या वेबसाइटवर जाहिरात आणि प्रात्यक्षिक हेतूने केवळ आहे.गोपनीयता धोरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://kumarnirman.blogspot.com/2015/09/blog-post_23.html", "date_download": "2018-10-19T16:35:32Z", "digest": "sha1:RL754TQCQAAZXJJXIAGIVZCMTBVXI7KI", "length": 12256, "nlines": 183, "source_domain": "kumarnirman.blogspot.com", "title": "कुमार निर्माण: ‘कुमार निर्माण’ केंद्रीय कार्यशाळा - २०१५", "raw_content": "\nमा. डॉ.अभय बंग व मा. विवेक सावंत यांच्या प्रेरणेतून कुमार निर्माण हा शैक्षणिक कार्यक्रम सुरु झाला. “प्रत्यक्ष कृतींमधून शालेय मुला-मुलींमध्ये वैश्विक मानवी मुल्ये व सामाजिक बुद्धिमत्ता रुजवणे, व त्यांचा विकास करून उत्तम माणूस घडवणे हे कुमार निर्माण चे मुख्य उद्धिष्ट आहे.” सदर ब्लॉगचे उद्दिष्ट कुमार निर्माणचे द्वैमासिक भरारी प्रकाशित करणे आहे.\n‘कुमार निर्माण’ केंद्रीय कार्यशाळा - २०१५\nकुमार निर्माणची केंद्रीय कार्यशाळा दि.२२ व २३ ऑगस्ट रोजी जे. पी. नाईक एज्युकेशन इन्स्टिट्यूट, पुणे येथे पार पडली. ही कार्यशाळा मुख्यतः गट निमंत्रकांसाठी होती. महाराष्ट्रातील २० जिल्ह्यांतून ५२ गटांतर्फे आलेले ५० निमंत्रक, निर्माण युवा व स्वयंसेवकांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.\nया कार्यशाळेचा मुख्य उद्देश –\n- कुमार निर्माणची संकल्पना स्वतः समजून घेणे व आपल्या संघातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांना ती समजून सांगणे.\n- गट निमंत्रकाची मुलांसोबत काम करतानाची भूमिका समजून घेणे ई. हा होता.\nया २ दिवसात विविध सत्रे घेतली गेली. या सत्रांमध्ये शिक्षण व मूल्यशिक्षण म्हणजे नेमके काय; शिक्षणाचा आपल्या आयुष्याशी असलेला संबंध, सामाजिक व भावनिक बुद्धीमत्ता म्हणजे काय, मुल कसं शिकतं, माणसात उपजतच सहकार्याची भावना कशी असते, वैश्विक मानवी मुल्ये कुठली आणि त्यांचा आपल्या आयुष्याशी असलेला संबंध यासारख्या मुद्द्यांवर वेगवेगळ्या activities, उदाहरणे, लघुपट व खेळांच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेचा उपयोग आपण आपापल्या गटासोबत काम करताना कसा होईल यावर विचारमंथन झाले.\nपुरवणी क्र. १ - क्षेत्रभेट\nक्षेत्र भेट म्हणजे काय क्षेत्रभेट म्हणलं कि आपल्या परिसरातील विविध जागा जसे कि दवाखाना, पोलीस स्टेशन, न्यायालय, शेत, जंगल, एखादी संस...\nऔपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण\nशिक्षण म्हणजे माहित नसलेलं माहित होणं (ज्ञान), व्यवहारात गरज पडेल तेव्हा माहित झालेल्याचा योग्य वापर करता येणं (उपयोजन) व योग्य वापर करण्य...\nमंदिरात वसतोस... मंदिरात वसतोस का मशिदीत राहतोस अल्ला तुझे नाव खरे का राम कधी असतोस मंदिरात वसतोस... सूर्य उगवे पूर्वेला मी...\n तशी ही गोष्ट माझ्या लहानपणीची आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नावाच्या छोट्या गावात मी वाढल...\nकुमार निर्माण निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळा वृतांत कुमार निर्माण अंतर्गत चौथ्या सत्राची सुरुवात ‘निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळेने’ दि. १० ड...\nराहो सुखाने हा मानव इथे\nराहो सुखाने हा मानव इथे या भूवरी भूवरी या इथे II धृ II लाला ललाला ललाला लालाला लाला ललाला लालाला लाला लला लला लला कल्या...\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका कुत्र्याची ...\nकुमार निर्माण – थोडक्यात उद्दिष्ट शालेय वयोगटातील मुलांसाठी एक अशी आनंददायी शैक्षणिक प्रक्रिया उभी करणे ज्यातून भविष्यात त्यांच्यामध...\nरोज चांगली बुद्धी दे.. रोज चांगली बुद्धी दे सांगतो आपण ज्याला सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला II धृ II दूर दूर पलीकडे ढगा...\nगटातील ‘गप्पा-गोष्टी-चर्चा’ – संवाद गट\nमित्रांनो , आता तुम्ही आता म्हणाल , “ गप्पा तर आम्ही नेहमीच मारतो. मग त्या गप्पांत आणि गटात मारलेल्या गप्पांत फरक तो काय \nभरारी : वर्ष पहिले - अंक पहिला\n‘कुमार निर्माण’ केंद्रीय कार्यशाळा - २०१५\nकुमार निर्माण - प्रशिक्षण शिबीर दिवस पहिला\nकुमार निर्माण - प्रशिक्षण शिबीर दिवस दुसरा\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा\nभरारी : वर्ष पहिले - अंक पहिला\n‘कुमार निर्माण’ केंद्रीय कार्यशाळा - २०१५\nकुमार निर्माण - प्रशिक्षण शिबीर दिवस पहिला\nकुमार निर्माण - प्रशिक्षण शिबीर दिवस दुसरा\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0.html", "date_download": "2018-10-19T15:34:07Z", "digest": "sha1:5K4XRZSKLE2GMNFUQP544NQQKHFSU7GZ", "length": 20538, "nlines": 122, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "रुग्णालयांचा भोंगळ कारभार कधी थांबणार? - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nरुग्णालयांचा भोंगळ कारभार कधी थांबणार\nरुग्णालयांचा भोंगळ कारभार कधी थांबणार\nचिंचवड शहरात हिवतापाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. जून महिन्यापासून \"स्वाइन फ्लू'ने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यातच शहरात असलेल्या शासनाच्या औंध सर्वोपचार रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. तेथे रुग्णांच्या वैद्यकीय सुविधेचा प्रश्‍न आहे. या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरातील आरोग्य आणि वैद्यकीय सेवेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला. पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या दोन वर्षांपासून हिवतापाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 2008 - 09 मध्ये शहरात हिवतापाचे 366 रुग्ण आढळले. त्यात गेल्या वर्षी 73 टक्‍क्‍यांनी वाढ झाली. सध्या शहरात सर्वत्र डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. कचराकुंड्या, दलदलीची ठिकाणे, नाले, नदीतील जलपर्णी यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे.\nडासांमुळे होणाऱ्या हिवतापाची साथ आटोक्‍यात ठेवण्यासाठी डासोत्पत्तीची स्थाने नष्ट करणे, शहराची स्वच्छता नियमित करणे आदी उपाय करण्याची गरज आहे. पालिकेतील आरोग्य विभागही याबाबत जागृत झाला असून, त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या कृपेमुळे \"जेएनएनयूआरएम'अंतर्गत मिळणाऱ्या निधीद्वारे शहर स्वच्छतेसाठी ते प्रयत्नशील आहेत. त्याचाच भाग म्हणून सफाईच्या कामाचे हळूहळू खासगीकरण करण्यात येत आहे. ओला-सुका कचरा गोळा करण्यासाठी रिक्षा, तर रस्ते स्वच्छ करण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा असलेली कोट्यवधी रुपयांची वाहने खरेदी करण्यात आली आहेत.\nवेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात असतानाही रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसतात. दर पावसाळ्यापूर्वी नालेसफाईवर लाखो रुपये खर्च केले जातात; परंतु अस्वच्छ आणि कचऱ्याने भरलेल्या नाल्यांची समस्या कायम राहते; तसेच भुयारी गटारांसाठी प्रचंड खर्च करूनही त्याची देखभाल-दुरुस्ती व्यवस्थित होत नसल्याने ते तुंबून मैलापाणी रस्त्यावर येण्याचे प्रकार घडतात. सार्वजनिक स्वच्छतागृहांची अबाळ असते. अद्यापही काही ठिकाणी उघड्यावर सांडपाणी सोडले जाते. त्यामुळे दलदल निर्माण होते. एकूणच अनेक ठिकाणी कचरा आणि घाणीचे साम्राज्य दिसते. अनेक ठिकाणचे सांडपाणी थेट पवना नदीत सोडले जाते; तसेच जलपर्णीची वाढ रोखण्यात यश येत नाही. पवना शुद्धीकरण प्रकल्प घोषित करून बरीच वर्षे झाली; परंतु त्यास मूर्त स्वरूप आलेले नाही. या सर्व प्रकारांमुळे त्या त्या परिसरात दुर्गंधी पसरलेली असते. अशा ठिकाणी डासांची निर्मिती होत असल्याने डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. शहर स्वच्छतेसाठी अत्याधुनिक यंत्रणेवर एवढा खर्च करूनही कचऱ्याचा प्रश्‍न भेडसावतोच आहे. अस्वच्छतेमुळे अन्य रोगांनाही निमंत्रण मिळते. औषधफवारणी किंवा धूरीकरण नियमित होत नाही. स्वच्छतेबद्दलची अनास्था डास निर्माण होण्यास कारणीभूत ठरते. या परिस्थितीमुळे मागील वर्षी हिवतापाच्या रुग्णांत 73 टक्‍क्‍यांनी वाढ झाली. आरोग्य विभागाच्या उदासीनतेमुळे ती या वर्षी वाढल्यास आश्‍चर्य वाटू नये. कारण आरोग्य वैद्यकीय विभागाला खरेदीमध्ये अधिक रस असतो.\n\"जेएनएनयूआरएम'च्या निधीमुळे एकीकडे शहरातून जाणारा प्रशस्त पुणे-मुंबई महामार्ग, ऑटो क्‍लस्टर असे मोठमोठे प्रकल्प लक्ष वेधून घेतात. हे प्रकल्प अतिशय आत्मीयतेने उभारले जातात. तेवढीच आत्मीयता वैद्यकीय उपकरणे आणि औषधांच्या खरेदीत दाखविली जाते. मात्र, शहर स्वच्छता आणि आरोग्याच्या सुविधेबाबत दाखविली जात नाही. शहर स्वच्छतेसाठी खरेदी केलेल्या वाहनांपैकी अनेक वाहने अद्यापही धूळखात पडून आहेत.\nसार्वजनिक आरोग्य सुविधेबरोबरच येथील राज्य सरकारच्या औंध सर्वोपचार रुग्णालयाच्या वैद्यकीय सेवेचा मुद्दा पुढे आला आहे. डॉक्‍टरांची गैरहजेरी, रुग्णांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ, रुग्णांचे अस्वच्छ कपडे, बंद अवस्थेतील रुग्णवाहिका अशी या रुग्णालयाची परिस्थिती आहे. त्यातच क्षयरोग रुग्णालयातच सर्वोपचार रुग्णालय सुरू केल्याने येथे उपचार घेण्यास रुग्णांचे धाडस होत नाही. या रुग्णालयाची सुमारे 400 खाटांची क्षमता असताना त्या ठिकाणी शंभरदेखील रुग्ण असत नाहीत अशी परिस्थिती आहे. कर्मचाऱ्यांची संख्या 400 पेक्षा अधिक असून, त्यांचे वेतन व अन्य सुविधांसाठी दरमहा सुमारे दोन कोटी रुपये खर्च केला जातो, तर राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीचा वापर होत नसल्याचीही माहिती मिळते. या सर्व गोष्टी स्थानिक आमदार लक्ष्मण जगताप यांनी राज्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्या निदर्शनास आणून देऊनही त्याची दखल घेतली जात नाही, हे दुर्दैव आहे. वास्तविक, पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि त्या दृष्टीने आवश्‍यक असलेल्या सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय सेवेचा विचार केल्यास रुग्णालयाच्या कारभारातील त्रुटी दूर करून सुधारणा करणे गरजेचे आहे. तसे झाल्यास खऱ्या अर्थाने हे सर्वोपचार रुग्णालय होईल.\n\"स्वाइन फ्लू'चा रुग्ण सापडण्याला गेल्या 22 जूनला एक वर्ष झाले. \"स्वाइन फ्लू'च्या साथीने राज्य सरकारही हादरून गेले होते. वर्षभर ठिकठिकाणच्या लोकांना \"स्वाइन फ्लू'ची लागण होत असल्याने सर्वांनीच त्याची धास्ती घेतली. उन्हाळ्यात एप्रिल, मेच्या दरम्यान त्याची तीव्रता काहीशी कमी झाली होती, परंतु गेल्या जून महिन्यापासून \"स्वाइन फ्लू'च्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली. गेल्या वर्षी पिंपरी- चिंचवडमधील 158 शिक्षणसंस्थांमधील 278 विद्यार्थ्यांना \"फ्लू'ची लागण झाली होती. या पार्श्‍वभूमीवर सर्व शाळांना दक्षतेचा इशारा देण्यात आला. त्यामुळे सर्वच शाळा, पालक आणि विद्यार्थ्यांनी दक्ष राहण्याची गरज आहे. शनिवारी (ता. 3) पिंपरी-चिंचवड शहरातील फ्लूसदृश रुग्णांची संख्या 582 होती. त्यातील 138 रुग्णांना \"टॅमिफ्लू' गोळ्या देण्यात आल्या, तर चार रुग्णालयांत \"स्वाइन फ्लू'बाधित दहा रुग्ण दाखल आहेत. जूनपासून दोघांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी लक्षात घेता सर्वांनीच सतर्क राहणे गरजेचे आहे. \"स्वाइन फ्लू' टाळण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितलेल्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हे लक्षात घेतले पाहिजे.\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2018-10-19T16:00:16Z", "digest": "sha1:M6EMOKISODDR3Z6UCCBCHU2KW5Q7W344", "length": 4214, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:हस्तकला - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► शिवणकाम‎ (४ प)\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nराष्ट्रीय हस्तशिल्प आणि हथकरघा संग्रहालय\nया वर्गात फक्त खालील संचिका आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ जानेवारी २००५ रोजी १४:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/fertilizer-project-12843", "date_download": "2018-10-19T16:33:15Z", "digest": "sha1:4EC7CRFIT2SW2JTBS67FUPJKTXSVRD5M", "length": 14286, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Fertilizer project खतप्रकल्पाचा राग \"राज'दरबारी | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 29 सप्टेंबर 2016\nनाशिक - पाथर्डी कचरा डेपोतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने खतप्रकल्प खासगीकरणातून चालविण्यास देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला आहे. मंजुरीला विलंब लागत असल्याची कुणकुण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत पोचली. त्या पार्श्‍वभूमीवर तातडीने प्रस्ताव मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. येत्या बैठकीत खतप्रकल्पाचा प्रश्‍न मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.\nनाशिक - पाथर्डी कचरा डेपोतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने खतप्रकल्प खासगीकरणातून चालविण्यास देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला आहे. मंजुरीला विलंब लागत असल्याची कुणकुण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत पोचली. त्या पार्श्‍वभूमीवर तातडीने प्रस्ताव मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. येत्या बैठकीत खतप्रकल्पाचा प्रश्‍न मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.\nगेल्या वर्षाच्या नोव्हेंबरमध्ये राष्ट्रीय हरित लवादाने कचरा डेपोतील कचऱ्याची दोन तृतीयांश विल्हेवाट लागत नाही, तोपर्यंत बांधकामांवर बंदी आणण्याचे आदेश दिल्याने शहरातील बांधकाम व्यवसाय पूर्णपणे मोडकळीस आला आहे. कचरा विल्हेवाट लावण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याने प्रशासनाने खतप्रकल्प खासगीकरणातून चालविण्याचा निर्णय घेतला आहे. पुणेस्थित फ्रान्समधील कंपनीला खतप्रकल्प चालविण्याचा ठेका मिळाला आहे. प्रशासनाकडून करारावर अंतिम हात फिरविल्यानंतर दोन आठवड्यांपूर्वी स्थायी समितीसमोर प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत प्रस्तावाला मान्यता मिळणे गरजेचे होते; परंतु कराराचा अभ्यास केल्यानंतरच प्रस्ताव मान्य करण्याची भूमिका सदस्यांनी घेतल्याने त्यानुसार सभापती सलीम शेख यांनी संबंधित प्रस्ताव तहकूब ठेवला आहे. पण, शहर विकासासाठी प्रस्ताव मान्य होणे गरजेचे असल्याने त्यादृष्टीने दबाव वाढत आहे. त्यातच मनसेचे अध्यक्ष ठाकरे यांच्या कानी हा विषय पोचल्याने त्यांनी तातडीने प्रस्ताव मंजुरीच्या सूचना दिल्या आहेत.\nखतप्रकल्प प्रस्तावाला मान्यता मिळाल्यावर कार्यारंभ आदेश देण्यास किमान महिनाभराचा कालावधी लागणार आहे. स्थायी समितीने मंजुरी दिल्यास लवादाकडे दाद मागण्याचा प्रशासनाचा मार्ग मोकळा होईल. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील बांधकामांवरही यापूर्वी लवादाने याच कारणावरून बंदी आणली होती. पुरावे सादर करून बंद पडलेल्या बांधकामांची कोंडी फोडण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याने \"स्थायी'च्या मंजुरीनंतर महापालिका प्रशासनाकडून लवादाकडे तत्काळ दाद मागितली जाणार आहे.\nदुष्काळमुक्ती, महागाईविरोधात राष्ट्रवादीचा निफाड तहसीलवर धडक मोर्चा\nनिफाड : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप शिवसेनेच्या फसव्या सरकारविरोधात एल्गार पुकारत माजी आमदार दिलीप बनकर यांच्या...\nपुण्यातील ब्लड बँकेने दिले 'एक्स्पायरी डेट' संपलेलं रक्त\nपुणे : मंगळवार पेठे येथे असलेल्या ओम ब्लड बँकेने एका रुग्णासाठी 'एक्स्पायरी डेट' (मुदत संपलेले) रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत अन्न...\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nपंचवटी एक्स्प्रेसला लवकरच 'विस्टाडोम कोच'\nमनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा...\nपैलवान फाउंडेशन शंभर मल्लांना दत्तक घेणार\nकात्रज - समाजाच्या हिताचा विचार करणारी माणसं एकत्र आली की मोठं काम उभं राहतं. कुस्ती क्षेत्रात ते घडतंय याचा आनंद आहे. देशाला ऑलिंपिक पदक मिळवून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/54?page=14", "date_download": "2018-10-19T16:16:02Z", "digest": "sha1:IGA2FY3HKOL6UQ6YKANGH4RDKEAVYBX3", "length": 7634, "nlines": 140, "source_domain": "mr.upakram.org", "title": "सामाजिक | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nकलाम आणि सत्यसाई ह्यांचा एकत्र फोटो आणि त्यावरील टिप्पणी ह्यावर सध्या बरीच चर्चा सुरू आहे. कलाम ह्यांना 'जोकर' असे संबोधल्याने बरेच उपक्रमी दुखावले गेले आणि त्यानी सौम्य/कडक शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आहे.\nए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यावर वेगवेगळ्या धाग्यांमधे चर्चा सुरु आहे. त्या चर्चांना थोडी एकसंधता मिळावी म्हणून हा चर्चा विषय.\n(मागच्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील महाराष्ट्रातील विपरीत सामाजिक परिस्थितीतही स्वेच्छेने निवडलेले समाजकार्य शेवटपर्यंत एकाकी अवस्थेत नेणार्‍या काही मूठभर व्यक्तींत 'समाजस्वास्थ्य' हे मासिक चालविणारे र. धों.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मुलाखतः प्रामुख्याने गांधीजी, पुणे करार\nआज आंबेडकर जयंती. त्यानिमित्ताने त्यांनी बीबीसीच्या वार्ताहराला डिसेंबर १९५५ मध्ये दिलेल्या मुलाखतीच्या रेकॉर्डिंगचे दोन भाग इथे देत आहे.\nहे रामदेव नक्की कोण\nरामदेव नावाचे एक व्यक्ती सध्या वेगवेगळ्या वाहिनींवर दिसत असतात. त्यांना लोक रामदेवबाबाही म्हणतात. त्यांचे शरीर अत्यंत लवचिक आहे. ते उत्तम योगासने करताना दिसतात. सुरवातीला ते वाहिन्यांवर केवळ योगासनेच करीत.\nकल्ट या शब्दाला योग्य मराठी प्रतिशब्द मिळाला नाही म्हणून इंग्रजीच शब्द वापरत आहे. कल्टची एका वाक्यात व्याख्या करणे कठीण आहे. एखाद्या प्रभावी (charismatic) व्यक्ती भोवती जमलेला व्यक्तीपूजक समुदाय अशी याची अगदी ढोबळ व्याख्या करता येईल.\nसध्या क्रिकेट फारच लोकप्रिय झाले आहे.\nसमाजातिल इतर अनेक व्यवसाइक अधिक उपयुक्त व सातत्याने योगदान करीत असतिल.पण् क्रिकेटवीराना पैसे मान तसेच सरकारी\nउपक्रमावरील लोकांना वादविवाद घालायला अथवा काथ्याकूट करायला फार आवडते. अशांसाठी आज एक कार्यक्रम आहे\nआज दि. ९ एप्रिल २०११ रोजी राजीव साने यांची पहिली मांडणी खालील विषयावर असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/bjp-118101200001_1.html", "date_download": "2018-10-19T15:12:48Z", "digest": "sha1:HJQAQIXQVKGJZY77YGPMDKLR3X447LHP", "length": 12155, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "नवीन चेहरे मंत्री होणार जुन्यांना बाहेरचा रस्ता भाजपात बदल | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनवीन चेहरे मंत्री होणार जुन्यांना बाहेरचा रस्ता भाजपात बदल\nमहाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळाचा खांदेपालट लवकरच होणार असून मोठे बदल होणार आहे. मंत्रीपदावरुन हटवले जाणार आणि मंत्रीपदी नव्यानं वर्णी लागणाऱ्यांच्या नावांची यादी दिल्लीला पाठवण्यात आली आहे. यादी मंजूर झाली असून मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. माहिती नुसार\nशिवसेनेचे मंत्री दीपक सावंत मंत्रीपदाचा राजीनामा देऊन पुन्हा मंत्रीपदाची शपथ घेणार असून, नाराज\nशिवसेनेला यंदा अनेक खाती मिळू शकतं. मात्र, यामुळे शिवसेनेतल्या इच्छुकांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते. त्याचा दसरा मेळाव्यावर परिणाम होऊ शकतो. हे टाळण्यासाठी दसरा मेळाव्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात यावा, असा आग्रह शिवसेनेनं धरला आहे. हे सर जरी ठीक असले तरी विना विरोध आणि उत्तम पणे देवेंद्र फडणवीस यांनी जे सरकार चालवले आहे ते पाहता बदल हा फक्त फडणवीस सुचवतील असाच होणार आहे हे उघड आहेत.\nभाजपा अपयशी आहे, दुष्काळ जाहीर करा - सुप्रिया सुळे\nपाकिस्तान दिवाळखोरीत त्यांचा रुपया कमालीचा घसरला\nTitli Cyclone हून कसे वाचावे, NDMA ने सांगितले काय करावे, काय नाही...\nमहाविद्यालये विद्यार्थ्यांची मूळ प्रमाणपत्रे स्व: ताकडे ठेवणार नाही\nअखेर सरकारी ४ जी आले, बी एस एन एलची सुरुवात केली सेवा\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nभारताच्या भविष्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी ...\nमतदान करण्याचा अधिकार एक निरोगी, कार्यक्षम लोकशाहीचा पाया आहे. तुमचं मत तुमची आवाज आहे. ...\nमित्राच्या आत्महत्येचा बदला म्हणून केला अपूर्वाचा खून\nकर्नाटकात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या अपूर्वा यादव या तरुणीच्या हत्येचे गूढ उकलण्यात ...\nरिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा\nपेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...\nवेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...\nबीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर\nBSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...\nरिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा\nपेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...\nवेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...\nबीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर\nBSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...\nगुगलवर 'मी टू' चळवळीचा सर्वाधिक शोध\n'मी टू' चळवळीनंतर गुगलने भारताचा नकाशा जारी केलाय. भारतात या मी टू मोहिमेबाबत सर्वाधिक ...\nम्हणे, 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास झाले\nमुंबई विद्यापीठाने तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं अशी धक्कादायक आकडेवारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/43?page=15", "date_download": "2018-10-19T15:03:11Z", "digest": "sha1:GMOXBCTPT7V3BD3W6JR4G7LQ55IATRKK", "length": 8348, "nlines": 162, "source_domain": "mr.upakram.org", "title": "इतिहास | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nनाथुला (ला म्हणजे खिंड वा इंग्रजीतला पास)\nखुर्ची कोणी निर्माण केली\nखुर्चीची व्याख्या करण्याचा अनेकांनी प्रयत्न केलेला आहे. पण शब्दांत पकडता न येणारी ही संकल्पना त्या व्याख्यांच्या पलिकडे जाऊन दशांगुळं उरते. मला असं वाटतं की खुर्चीची व्याख्या तेच सांगू शकतील ज्यांनी खुर्ची निर्माण केली.\nनाना फडणविस यांचे आत्मचरित्र\nसातार्‍याचे छत्रपती यांच्याकडील कागदपत्रात नाना फडणविस यांनी पानिपतच्या युद्धापर्यंतच्या कालापर्यंतच्या आपल्या आयुष्याचे आत्मचरित्र होते. सातार्‍याचा रेसिडेंट लेफ्ट.\nश्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या 'सुदाम्याचे पोहे'मध्ये 'मरणोत्तर' नावाचा एक गमतीशीर लेख आहे. मरणोत्तर कर्मकांडं आणि त्यांमागचं तत्त्वज्ञान (मुख्यतः हिंदू) यांची त्यात खास कोल्हटकरी शैलीतून खिल्ली उडवली आहे.\nईश्वरें तृणे करून रक्षण केलें\nईश्वरे तृणे करून रक्षण केले\n............................\"आपापले हितगुज\"(श्री.म.माटे,१९४२) या पुस्तकात प्रसिद्ध व्यक्तींच्या आत्मचरित्रांतील काही भाग दिले आहेत.प्रस्तावनेत लेखक म्हणतात,\n२७ सप्टें. शहिद भगतसिंगचा जन्मदिवस. किती ठिकाणि साजरा झाला माझ्याजवळ नाही विदा \nरामजन्मभूमी - बाबरी मशीद निकाल\nसर्वोच्च न्यायालयाने रमेशचंद्र त्रिपाठी यांची याचिका फेटाळल्यानंतर रामजन्मभूमी- बाबरी मशीद वादाबाबतचा गेली अठरा वर्षे चाललेल्या खटल्याचा निकाल उद्या जाहीर करण्यात येईल.\nन्यूयॉर्क येथील हवेत चालणार्‍या आगगाड्या (सन १८९०)\nन्यूयॉर्क येथील हवेवर चालणार्‍या गाड्या\n\"सुधारकातील निवडक निबंध\" ले.गो.ग.आगरकर ,या 1891 साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात वरील शीर्षकाचा लेख आहे.त्यातील कांही अंश:--\nगरुडध्वज शिलालेख, विष्णू आणि वासुदेव भाग-२\nगरुडध्वजाचे ऐतिहासिक महत्त्व -\nधर्मेतिहासाच्या दृष्टीने हा स्तंभ काही महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकतो.\nगरुडध्वज शिलालेख, विष्णू आणि वासुदेव भाग-१\nखालील माहिती 'भारतीय पुरालेखोंका अध्ययन' या डॉ. शिवस्वरूप सहाय यांनी लिहिलेल्या पुस्तकावरून -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/tracker/comments?page=2395", "date_download": "2018-10-19T15:06:04Z", "digest": "sha1:HHRXNKVTFLCX5EQPQAUWIPVO2QNFQOMT", "length": 5733, "nlines": 63, "source_domain": "mr.upakram.org", "title": "प्रतिसाद | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nलेख दिवाकरांच्या नाट्यछटा छान लेख वरूण 04/03/2007 - 23:59\nचर्चेचा प्रस्ताव उपक्रम.. मराठीतून व्यक्त होण्याचा\nलेख तू बर्फी, मी पेढा..;) सबुरी वरूण 04/03/2007 - 23:50\nचर्चेचा प्रस्ताव उपक्रम.. मराठीतून व्यक्त होण्याचा अभिनंदन\nचर्चेचा प्रस्ताव रोगांविषयी असेच म्हणतो शशांक 04/03/2007 - 21:25\nचर्चेचा प्रस्ताव उपक्रम.. मराठीतून व्यक्त होण्याचा\nलेख दिवाकरांच्या नाट्यछटा सुरेख\nलेख तेवढेच 'ज्ञानप्रकाशां'त आवडले शशांक 04/03/2007 - 20:59\nचर्चेचा प्रस्ताव सुरेश भट- एक दमदार झंझावात आनंद वाटतो\nचर्चेचा प्रस्ताव उपक्रम.. मराठीतून व्यक्त होण्याचा जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा\nचर्चेचा प्रस्ताव उपक्रमींचे हार्दिक अभिनंदन आपलाही नमस्कार्. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 04/03/2007 - 18:08\nचर्चेचा प्रस्ताव उपक्रमींचे हार्दिक अभिनंदन नमस्कार आश्विनी 04/03/2007 - 18:07\nलेख तू बर्फी, मी पेढा..;) व्यवहार्य ॐकार 04/03/2007 - 16:56\nचर्चेचा प्रस्ताव उपक्रम.. मराठीतून व्यक्त होण्याचा\nचर्चेचा प्रस्ताव उपक्रम.. मराठीतून व्यक्त होण्याचा\nचर्चेचा प्रस्ताव उपक्रम.. मराठीतून व्यक्त होण्याचा उपक्रम.... मराठीतून व्यक्त होणयाचा उपक्रम.... मराठीतून व्यक्त होणयाचा\nचर्चेचा प्रस्ताव उपक्रम.. मराठीतून व्यक्त होण्याचा वैगुण्य:) चित्तरंजन 04/03/2007 - 15:47\nचर्चेचा प्रस्ताव संदीप खरे आणि सुरेश भट प्रमोदरावांशी चित्तरंजन 04/03/2007 - 15:13\nचर्चेचा प्रस्ताव उपक्रम.. मराठीतून व्यक्त होण्याचा\nचर्चेचा प्रस्ताव उपक्रमींचे हार्दिक अभिनंदन\nचर्चेचा प्रस्ताव उपक्रम.. मराठीतून व्यक्त होण्याचा लोकप्रीय पल्लवी 04/03/2007 - 13:16\nचर्चेचा प्रस्ताव उपक्रमींचे हार्दिक अभिनंदन\nलेख मराठीतली फार्शी-१ सल्तनत काळात प्रियाली 04/03/2007 - 13:02\nचर्चेचा प्रस्ताव उपक्रम.. मराठीतून व्यक्त होण्याचा अभिनंदन प्रियाली 04/03/2007 - 12:50\nचर्चेचा प्रस्ताव उपक्रम.. मराठीतून व्यक्त होण्याचा देवसाहेब, विसोबा खेचर 04/03/2007 - 12:34\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4/", "date_download": "2018-10-19T16:29:26Z", "digest": "sha1:OFOE6K2MQVNS3XWF43HNJRRLJKSVFXSB", "length": 11721, "nlines": 107, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "कर्वे रोडवर इमारतीच्या तळमजल्याला आग | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nPro Kabaddi Season 6 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने मोडला अनुप कुमारचा विक्रम\nक्रिकेटमध्ये कोणतीही शैली अचूक नसते; बुमराहचा आकिब जावेदला ‘यॉर्कर’\nपवनच्या झुंजार खेळीमुळे दिल्ली अंतिम फेरीत\nहिंदू उमेदवारांनी मला प्रचारासाठी बोलावणं बंद केलं आहे – गुलाम नबी आझाद\nशबरीमाला मंदिरात इतिहास घडणार दोन महिला पोहोचल्या मंदिर परिसरात\nरामाणींवरील खटल्याची सुनावणी ३१ ला\nनोकरीच्या बहाण्याने तरुणीला देहविक्री व्यवसायात ढकललं, 10 दिवस सामूहिक बलात्कार\nचीन आकाशात सोडणार मानवनिर्मित चंद्र\nपाणी येत नसल्याची तक्रार केल्याने भाजपा नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून कुटुंबास मारहाण\n‘चोर तर चोर पोलिसांवर शिरजोर’, पोलीस अधिकाऱ्यासाठी मनसेचा पुण्यात मोर्चा\nHome breaking-news कर्वे रोडवर इमारतीच्या तळमजल्याला आग\nकर्वे रोडवर इमारतीच्या तळमजल्याला आग\nकोथरुड – कर्वे रस्त्यावर पौड फाट्याजवळ सुरू असणाऱ्या 45 निर्वाणा हिल या इमारतीच्या तळमजल्याच्या दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात आलेल्या बांधकाम साहित्याला दुपारी आग लागली. या आगीमुळे इमारतीमधून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बाहेर पडत होते. हे लोट कर्वे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पसरले. आग लागल्याची माहिती काही वेळातच सर्वत्र पसरली. त्यामुळे नागरिकांनी गर्दी केली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.\nपौड फाट्याजवळ मेगा सिटीला लागून 45 निर्वाणा हिल या इमारतीचे काम सुरू आहे. तळमजल्याच्या दुसऱ्या मजल्यावर कडेने पत्र्याने बंदिस्त करण्यात आलेल्या खोलीत रबर मॅट, नॉयलॉनच्या जाळ्या, हेल्मेट, प्लॅस्टीक पाईप आदी बांधकाम करताना सुरक्षेसाठी वापरण्यात येणारे साहित्य ठेवण्यात आले होते. त्यालाच दुपारी तीनच्या सुमारास आग लागल्याने आगीच्या ज्वाला व धूराचे लोट मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागले. काही वेळातच एरंडवणा, कोथरुड व कसबा येथील अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचले. पत्र्याने पूर्ण खोली बंद असल्याने आग विझविण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. एका मोकळ्या जागेतून पाण्याचा मारा करण्यात येत होता. मात्र, आतमध्ये प्लॅस्टीकचे साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने आगीने रुौद्र रुप धारण केले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी लॅडरच्या साह्याने पत्रा कापल्यानंतर आतमध्ये पाण्याचा मारा करण्यात आला. केवळ एका बाजूने आग विझत नसल्याने जवानांनी तीन मार्गांनी आतमध्ये प्रवेश करुन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. साधारण दीड तासामध्ये पूर्ण आग विझविण्यात अग्निशमन दलाच्या जवांनाना यश आले. प्लॅस्टीकच्या धुरामुळे केमिकलसारखा वास सर्वत्र पसरला होता. त्यात आधुनिक साहित्यांचा वापर करत जवानांनी आग विझवली. या आगीत साधारण मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. अग्निशमन दलाचे प्रमुख रमेश दांगट, कोथरुड केंद्राचे प्रमुख गजानन पाथ्रुडकर, तांडेल अंगत लीपाणे, रामचंद्र अडसूळ, फायरमन अमोल पवार, अतुल डगळे, योगेश चव्हाण, दीपक पाटील यांनी प्रयत्न करून आग आटोक्‍यात आणली.\n“भामा-आसखेड’चा बोजा 170 कोटींवर\nखासगी बसेसवर आरटीओची कारवाई सुरूच\nPro Kabaddi Season 6 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने मोडला अनुप कुमारचा विक्रम\nक्रिकेटमध्ये कोणतीही शैली अचूक नसते; बुमराहचा आकिब जावेदला ‘यॉर्कर’\nपवनच्या झुंजार खेळीमुळे दिल्ली अंतिम फेरीत\nPro Kabaddi Season 6 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने मोडला अनुप कुमारचा विक्रम\nक्रिकेटमध्ये कोणतीही शैली अचूक नसते; बुमराहचा आकिब जावेदला ‘यॉर्कर’\nपवनच्या झुंजार खेळीमुळे दिल्ली अंतिम फेरीत\nहिंदू उमेदवारांनी मला प्रचारासाठी बोलावणं बंद केलं आहे – गुलाम नबी आझाद\nशबरीमाला मंदिरात इतिहास घडणार दोन महिला पोहोचल्या मंदिर परिसरात\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6286", "date_download": "2018-10-19T16:09:34Z", "digest": "sha1:WBWFSJIMV3FGXUGB2VC5RKZITDEGR7LT", "length": 18461, "nlines": 97, "source_domain": "aisiakshare.com", "title": " यवन असलेला काफ़िर - हमीद दलवाईंची दिलीप चित्रेंनी घेतलेली मुलाखत | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nयवन असलेला काफ़िर - हमीद दलवाईंची दिलीप चित्रेंनी घेतलेली मुलाखत\nयवन असलेला काफ़िर -\nहमीद दलवाईंची दिलीप चित्रेंनी घेतलेली मुलाखत\nएका मराठी साहित्यविषयक नियतकालिकाच्या भरलेल्या आणि कोंदट कार्यालयात दिलीप चित्र्यांनी हमीद दलवाईंची मुलाखत घेतली आणि त्याबद्दल एक लेख लिहिला, ‘एक तरुण आणि संतप्त सेक्युलर’. दलवाईंची कथा ‘कफनचोर’ नुकतीच प्रकाशित झाली होती आणि तिचं स्वागत \"या यवन\" असं झालं होतं. यवन म्हणजे फार आगापिछा नसणारा बाहेरचा; हा शब्द मुळात ग्रीकांसाठी वापरला गेला, पण हिंदूंच्या उत्थानानंतर मराठीत हा शब्द मुसलमानांसाठी म्हणून राखीव ठेवला गेला.\nचित्र्यांच्या मते, दलवाईंनी स्वतःला धोक्याच्या तरीही निकडीच्या सामाजिक-सांस्कृतिक कार्यात झोकून दिलेलं होतं. आधुनिक, सेक्युलर आणि लोकशाही तत्त्व मानणारं भारतीय-मुस्लिम मन तयार करण्याचा कार्यक्रम त्यांनी एकहाती चालवला होता. ते फक्त हिंदूंसाठी ‘यवन’ होते असं नव्हे, तर सनातनी मुस्लिमांच्या दृष्टीकोनात ‘काफ़िर’ ठरण्याचा पराक्रमही त्यांनी केला होता.\nमुलाखतीचा काही भाग -\nचित्रे - तुम्ही राजकारणात खूपच लवकर आलात, नाही का\nदलवाई - हो. काँग्रेेस सोशलिस्ट पक्ष - समाजवादी पक्ष - प्रजा समाजवादी पक्ष - (लोहियावादी गट) समाजवादी पक्ष - संयुक्त समाजवादी, असा माझा प्रवास झाला.\nचित्रे - तुम्ही अजूनही संयुक्त समाजवादी पक्षात आहात\nदलवाई - होय आणि नाही. त्यांच्या धर्माग्रहाला माझा अजिबात पाठिंबा नाही. खरं तर, ही मोठी दरीच आहे. पण मुद्दा असा आहे, संयुक्त समाजवादी पक्षाचे लोक मुस्लिम धर्मांधतेला विरोध करण्यात सपशेल नापास झाले आहेत.\nचित्रे - इतर कोणता पक्ष हे काम करतोय, असं तुम्हाला दिसतंय का\n खरा सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी हे सगळे अनुत्सुक आहेत; हे समस्येचं मूळ आहे.\nचित्रे - या कामात कसली गरज आहे असं तुम्हाला वाटतं\nदलवाई - सर्वप्रथम, मूलभूत मानवी मूल्यं अशी काही चीज आहे, याची लोकांना जाणीव करून देण्याची गरज आहे. आणि ही मूल्यं धर्मापासून निराळी काढली पाहिजेत. मुस्लिम ही गोष्ट कधीही मान्य करणार नाहीत कारण कुराणातली मानवी मूल्यंच सर्वांत मूलभूत असल्याचा दावा आहे.\nइथे चित्रे लिहितात, “हमीद थांबला, त्यानं डोळा मारला आणि मग पुढे म्हणाला…\n\"या बाबतीत ते कम्युनिस्टांसारखेच सनातनी आणि आधुनिकतेचे विरोधक आहेत. ही त्यांची हवाबंद व्यवस्था आहे.\"\nचित्रे - भारतीय मुस्लिमांध्ये उदारमतवादाची परंपरा नाही का\nदलवाई - (हसत) भारतीय मुस्लिमांमध्ये प्रघात असा की धर्मांधळ्या हिंदूंना इतर हिंदू नावं ठेवतात तेव्हाच मुस्लिम उदारमतवाद दाखवतात. सर सय्यद अहमद खान उदारमतवादी होते. आज त्यांची गणती हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच आहे. प्रा. महम्मद हबीब, उपराष्ट्रपतीपदाच्या गेल्या निवडणुकांमधले उमेदवार, एम. सी. छागला उदारमतवादी आहेत, उस्मानिया विद्यापीठातले डॉ. राशिदुद्दीन खान हे आणखी एक उदारमतवादी मला माहीत आहेत. तुम्हाला तर माहीतच आहे, इथल्या हिंदूंमध्ये, अगदी राजा राममोहन रॉय यांच्यापासून उदारमतवादी परंपरा आहे. नेहरू, माझ्या आकलनानुसार, आधुनिक, सेक्युलर भारतीय उदारमतवादी होते. पण त्यांच्या मागे परंपरा होती. याला कोणतीही समांतर परंपरा भारतीय मुस्लिमांकडे नाही.\nदलवाई - हं … याचं सगळं मूळ त्यांच्या इतिहासात आहे. मुसलमान ८०० वर्षं भारतातले राज्यकर्ते होते. आणि तरीही ते नेहमीच अल्पसंख्य राहिले. त्यांना या गोष्टीचा मनापासून तिटकारा आहे. तुम्हाला असं दिसेल की मुसलमान जेव्हा अल्पसंख्य असतात तेव्हा कायमच सेक्युलर समाजापासून वेगळे, आपलाच गट बनवून राहतात. भारतात हे चित्र आणखी वाईट आहे. उलेमा अजूनही भारतीय उपखंडाला ‘दार-उल-इस्लाम’ बनवण्याची स्वप्न बघतात. त्यांचा भारताच्या फाळणीला विरोध यासाठी होता, त्यांना भारताच्या सेक्यूलर एकात्मिक राष्ट्रीयतेला पाठिंबा वगैरे काही नव्हतं. भारतीय उपखंडात मुसलमान कायमच अल्पसंख्य असतील हे ज्यांनी मान्य केलं त्यांनी पाकिस्तानची मागणी केली आणि त्यांना पाकिस्तान मिळाला. अजूनही कर्ताधर्ता असण्याची स्वप्नरंजनं करत राहणारे लोक आहेत; हा रोग म्हणावा लागेल. हे जे उलेमा काँग्रेसच्या बाजूनं फाळणीचा विरोध करत होते, ते आता फाळणीनंतर मुसलमानांची स्वतंत्र अस्मिता बनवण्याच्या प्रयत्नात आहेत - भारतात राहूनच मुसलमानेतर समाजापासून फटकून राहणारा समाज बनवणं. मानसिकदृष्ट्या ते अजूनही मध्ययुगात आहेत. त्यांना हे समजत नाही की ते 'आधुनिक जगा'त योग्य ठरत नाहीत.\nचित्रे - भारतीय मुसलमान तुमच्यासारख्या 'मुसलमानां'बद्दल काय म्हणतात\nदलवाई - हं, त्यांच्यापैकी बहुतेकांना मी 'काफ़िर', म्हणजे धर्मबुडवा वाटतो.\nचित्रे - मग तुमचा त्यांच्यावर प्रभाव पडेल अशी अपेक्षा तुम्ही कशी बाळगता\nदलवाई - मला आशा आहे. उदाहरणार्थ, भारतातल्या मुसलमान मुली आणि स्त्रियांना मुस्लिम व्यक्तिगत कायद्यातल्या असमानतेबद्दल जाणीव आहे. पण हे काम कठीण आहे, म्हणजे सेक्यूलर एकात्मतेचं काम कठीण आहे. धर्मांधळेपणा हद्दपार करण्याचं काम करायची तयारी भारतातला कोणताही राजकीय पक्ष दाखवत नाही. ते मुसलमानांचं तुष्टीकरण करतात. माझा स्वतःचाच पक्षही - संयुक्त समाजवादी पक्ष - अजिबात अपवाद नाही. राजकीय पक्षांपलीकडे एखादं संघटन असावं आणि त्यांनी या प्रश्नाची तड लावण्याचं काम करावं. आम्ही त्या दृष्टीनं एक छोटी सुरुवात केली आहे - भारतीय सेक्युलर फोरम.\nसध्या मला सर्वाधिक त्रास होतो तो या गोष्टीचा की कोणताही राजकीय पक्षाला हा प्रश्न सोडवण्यात रस नाही. राष्ट्रीय इंटिग्रेशन कन्व्हेंशन हा विनोद होता. लोक आपापलं घिसंपिटंच काय ते उगाळत होते. कोणीही प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला नाही.\nचित्रे - हिंदू उदारमतवाद्यांबद्दल तुम्ही काय म्हणाल\nदलवाई - हिंदुत्ववादी त्यांचाही घास गिळतील आणि गंमतीची गोष्ट अशी की यात कडव्या मुसलमान धर्माचं पुनरुज्जीवन करू पाहणारे त्यांना (स्वतःच्या नकळत) साथ देतील. जर सेक्युलर लोकशाही मूल्यं टिकवून ठेवायची असतील तर संपूर्ण देशानंच राजकीय पक्ष आणि राजकीय बांधिलकी सोडून एकत्र काम करण्याची गरज आहे. हातपाय गाळून फक्त तमाशा बघू नये. या खेळाचे आपण नियम बदलले पाहिजेत.\n-- वाचकांना एक आठवण करून देणं गरजेचं आहे की ही मुलाखत १९७०च्या दशकातली आहे. हमीद दलवाईंची निरीक्षणं आणि दिलीप चित्र्यांसमोर केलेलं विवेचन आजही, २०१७मध्येही भारतीय उपखंडाला लागू पडतं.\n द्रष्टा माणूस होता हा.\nसंगीतकार आर. सी. बोराल (जन्म : १९ ऑक्टोबर १९०३)\nजन्मदिवस : कथाकार दिवाकर कृष्ण (१९०२), आद्य चित्रपट संगीतकार आर.सी. बोराल (१९०३), नोबेलविजेते भौतिकशास्त्रज्ञ एस्. चंद्रशेखर (१९१०), लेखक जॉन ल कारे (१९३१), गीतकार शांताराम नांदगावकर (१९३६), अभिनेत्री व लेखिका प्रिया तेंडुलकर (१९५९), नृत्यदिग्दर्शक शामक दावर (१९६१)\nमृत्युदिवस : लेखक जॉनादन स्विफ्ट (१७४५), अणुशास्त्रज्ञ अर्नेस्ट रदरफोर्ड (१९३७), शिल्पकार कामिय क्लोदेल (१९४३), अभिनेत्री बेबी नाझ (१९९५), लेखिका नाताली सारोत (१९९९)\n१७८१ : अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात इंग्लंडची शरणागती.\n१८१२ : नेपोलियनची मॉस्कोच्या सीमेवरून माघार.\n१८८२ : हंटर कमिशनपुढे महात्मा फुल्यांनी सक्तीच्या मोफत शिक्षणाचा पुरस्कार केला.\n१९३३ : जर्मनीने 'लीग ऑफ नेशन्स'मधून अंग काढून घेतले.\n१९९३ : बेनझीर भुत्तो पाकिस्तानच्या पंतप्रधान म्हणून निवडून आल्या.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/indian-approach-positive-about-business-1232876/lite/", "date_download": "2018-10-19T16:03:31Z", "digest": "sha1:2GYIIZP7Z3G26HRLNGZUVEJLN4KA3IN5", "length": 7346, "nlines": 104, "source_domain": "www.loksatta.com", "title": "उद्योजकतेकडे पाहण्याचा भारतीयांचा दृष्टीकोन सकारात्मक – Loksatta", "raw_content": "\nउद्योजकतेकडे पाहण्याचा भारतीयांचा दृष्टीकोन सकारात्मक\nउद्योजकतेकडे पाहण्याचा भारतीयांचा दृष्टीकोन सकारात्मक\nभारतातील उद्योजकतेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बव्हंशी सकारात्मक असून अधिकतर उद्योजकांना उपजिविकेचा हा सर्वोत्तम मार्ग वाटत असल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.\nलोकसत्ता टीम |व्यापार प्रतिनिधी, मुंबई |\nखंडणीसाठी चेन्नईच्या दोघा व्यापाऱ्यांचे अपहरण करणारी टोळी जेरबंद\nगुगलतर्फे देशातील ५ रेल्वेस्थानकांवर विनामुल्य वायफाय सेवा\nभारतातील उद्योजकतेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बव्हंशी सकारात्मक असून अधिकतर उद्योजकांना उपजिविकेचा हा सर्वोत्तम मार्ग वाटत असल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.\nअ‍ॅम्वे इंडियाने सर्वेक्षणाअंती तयार केलेल्या उद्यमशीलता अहवालात, दोन तृतियांश उद्योजकांनी या सकारात्मकतेवर शिक्कामोर्तब केले आहे. राज्य पातळीवर ही बाब केरळ (७८ टक्के), पंजाब (७७ टक्के), उत्तराखंड (७६ टक्के) या राज्यांमध्ये ठळकपणे नमूद करण्यात आली आहे. आपापल्या राज्यांत व्यवसाय सुरू करण्याकरिता आवश्यक पर्यावरणामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये सुधारणा झाली आहे, असे मत ४५ टक्के सहभागींना नोंदविले. तर अपयशाची भीती हा स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेण्यातील सर्वात मोठा अडथळा आहे, असे ६३ टक्के मंडळींना वाटते.\nस्वत:चा व्यवसाय करताना उद्योजकांना आíथक सहाय्याची उपलब्धता (४१ टक्के) आणि कुटुंबाचा पाठिंबा (३५ टक्के) या गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या वाटतात. सुयोग्य प्रशिक्षण/शिक्षण घेतल्यास कोणीही उद्योजक बनू शकते असे ७३ टक्के प्रतिसादकर्त्यांंना वाटते. आपण घेतलेले शिक्षण स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याकरिता पुरेसे आहे, असे मत ६२ टक्के उद्योजकांनी सर्वेक्षणात नोंदविले.\nया सर्वेक्षणांत अ‍ॅम्वेचा भागीदार असलेल्या निल्सन इंडियाने २१ राज्यांमधील ५० वेगवेगळ्या शहरांमधील २५० कुटुंबांचे सर्वेक्षण केले. २१-६५ वष्रे वयोगटातील एक पुरुष आणि एक महिला अशा मुलाखती घेतल्या गेल्या. अशा रितीने या अहवालाकरिता सर्व मिळून १०,७६८ लोकांकडून प्रतिसाद मिळविला गेला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6287", "date_download": "2018-10-19T15:10:42Z", "digest": "sha1:CT5YTSQCW5KEXEDQMKJ7474QDFUG4X4M", "length": 5840, "nlines": 85, "source_domain": "aisiakshare.com", "title": " काळाचा चतुरस्र टप्पा - विवेक मोहन राजापुरे | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nकाळाचा चतुरस्र टप्पा - विवेक मोहन राजापुरे\n- विवेक मोहन राजापुरे (सामोरा)\nजख्ख महानगराच्या वळचणीला बसून\nकोणता लिहू महाशब्द :\nजो ठरेल शाश्वत मरणोत्तर\nकाडीमोलच झालंय जिथे मरण\nकानाशी गुणगुणणाऱ्या डासाइतका साक्षात्\nजातं आरपार ज्याचं अग्र\nनिष्पन्न येत नाही करता स्वास्थ्य...\nठेवावे लागतात सर्व अवयव सिद्ध\nअशाश्वताचं लिव्हर् डॅमेज, हार्टट्रबल, मेंटल् अॅटॅक्...\nजर्जर निरक्षराचा तसूभर आवाज.\nमरणोत्तराला इथे नसतो वारस\nअन्यायही नष्ट होत जातो जिथे\nकाळाचा ओलांडताना चतुरस्त्र टप्पा\nसंगीतकार आर. सी. बोराल (जन्म : १९ ऑक्टोबर १९०३)\nजन्मदिवस : कथाकार दिवाकर कृष्ण (१९०२), आद्य चित्रपट संगीतकार आर.सी. बोराल (१९०३), नोबेलविजेते भौतिकशास्त्रज्ञ एस्. चंद्रशेखर (१९१०), लेखक जॉन ल कारे (१९३१), गीतकार शांताराम नांदगावकर (१९३६), अभिनेत्री व लेखिका प्रिया तेंडुलकर (१९५९), नृत्यदिग्दर्शक शामक दावर (१९६१)\nमृत्युदिवस : लेखक जॉनादन स्विफ्ट (१७४५), अणुशास्त्रज्ञ अर्नेस्ट रदरफोर्ड (१९३७), शिल्पकार कामिय क्लोदेल (१९४३), अभिनेत्री बेबी नाझ (१९९५), लेखिका नाताली सारोत (१९९९)\n१७८१ : अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात इंग्लंडची शरणागती.\n१८१२ : नेपोलियनची मॉस्कोच्या सीमेवरून माघार.\n१८८२ : हंटर कमिशनपुढे महात्मा फुल्यांनी सक्तीच्या मोफत शिक्षणाचा पुरस्कार केला.\n१९३३ : जर्मनीने 'लीग ऑफ नेशन्स'मधून अंग काढून घेतले.\n१९९३ : बेनझीर भुत्तो पाकिस्तानच्या पंतप्रधान म्हणून निवडून आल्या.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6288", "date_download": "2018-10-19T16:17:31Z", "digest": "sha1:JV5I3OOWIFQBVPHNXPTOFLU6JN3LX3Q6", "length": 6144, "nlines": 109, "source_domain": "aisiakshare.com", "title": " तुलसी परब यांच्या कविता | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nतुलसी परब यांच्या कविता\nतुलसी परब यांच्या कविता\n- तुलसी परब (हृद)\nब्रँड आहे साहेब माॅल\nखरं असल खोटं खोटं\nआधी अंडी की कोंबडीचा\nया प्रतिमेच्या दृश्य भागावर\nमी ठेवलाय माझा पंजा\nते सापडेल मला वस्तू वस्तूत निरपेक्ष\nआणि ही तर आहे\nअंतर्गत बाहेर आहे ते\nअर्थ दडलाय माझ्या अस्तित्वात\nतो मी भरवतोय वस्तू जाताला\nवस्तू जाता आता हो तू दीर्घ.\nसंगीतकार आर. सी. बोराल (जन्म : १९ ऑक्टोबर १९०३)\nजन्मदिवस : कथाकार दिवाकर कृष्ण (१९०२), आद्य चित्रपट संगीतकार आर.सी. बोराल (१९०३), नोबेलविजेते भौतिकशास्त्रज्ञ एस्. चंद्रशेखर (१९१०), लेखक जॉन ल कारे (१९३१), गीतकार शांताराम नांदगावकर (१९३६), अभिनेत्री व लेखिका प्रिया तेंडुलकर (१९५९), नृत्यदिग्दर्शक शामक दावर (१९६१)\nमृत्युदिवस : लेखक जॉनादन स्विफ्ट (१७४५), अणुशास्त्रज्ञ अर्नेस्ट रदरफोर्ड (१९३७), शिल्पकार कामिय क्लोदेल (१९४३), अभिनेत्री बेबी नाझ (१९९५), लेखिका नाताली सारोत (१९९९)\n१७८१ : अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात इंग्लंडची शरणागती.\n१८१२ : नेपोलियनची मॉस्कोच्या सीमेवरून माघार.\n१८८२ : हंटर कमिशनपुढे महात्मा फुल्यांनी सक्तीच्या मोफत शिक्षणाचा पुरस्कार केला.\n१९३३ : जर्मनीने 'लीग ऑफ नेशन्स'मधून अंग काढून घेतले.\n१९९३ : बेनझीर भुत्तो पाकिस्तानच्या पंतप्रधान म्हणून निवडून आल्या.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82/", "date_download": "2018-10-19T15:03:10Z", "digest": "sha1:I3FUYOAAGTGR45P4CG3GUSTFXWQMQHHM", "length": 11301, "nlines": 109, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "पुणे खंडपीठासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक; पालकमंत्री बापट यांचे आश्वासन | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nPro Kabaddi Season 6 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने मोडला अनुप कुमारचा विक्रम\nक्रिकेटमध्ये कोणतीही शैली अचूक नसते; बुमराहचा आकिब जावेदला ‘यॉर्कर’\nपवनच्या झुंजार खेळीमुळे दिल्ली अंतिम फेरीत\nहिंदू उमेदवारांनी मला प्रचारासाठी बोलावणं बंद केलं आहे – गुलाम नबी आझाद\nशबरीमाला मंदिरात इतिहास घडणार दोन महिला पोहोचल्या मंदिर परिसरात\nरामाणींवरील खटल्याची सुनावणी ३१ ला\nनोकरीच्या बहाण्याने तरुणीला देहविक्री व्यवसायात ढकललं, 10 दिवस सामूहिक बलात्कार\nचीन आकाशात सोडणार मानवनिर्मित चंद्र\nपाणी येत नसल्याची तक्रार केल्याने भाजपा नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून कुटुंबास मारहाण\n‘चोर तर चोर पोलिसांवर शिरजोर’, पोलीस अधिकाऱ्यासाठी मनसेचा पुण्यात मोर्चा\nHome breaking-news पुणे खंडपीठासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक; पालकमंत्री बापट यांचे आश्वासन\nपुणे खंडपीठासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक; पालकमंत्री बापट यांचे आश्वासन\nपुणे : पुणे येथील खंडपीठाबाबात अधिवेशन काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी पुणे बार असोसिएशनला दिले. या संदर्भात बार असोसिएशनच्या सदस्यां समवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.\nकोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्यासंदर्भात राज्य सरकारकडून हालचाली सुरू झाल्यानंतर पुण्यातील वकिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. एक दिवस न्यायालयाच्या कामकाजात सहभाग न घेता राज्य सरकारचा निषेध केला होता. वकिलांच्या बैठकीत पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींकडे पुन्हा एकदा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला गेला होता. त्यावेळी बापट यांनी असोसिएशनला पत्र पाठवून मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चर्चा करू, असे आश्‍वासन दिले होते. शनिवारी सकाळी पालकमंत्री बापट आणि असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.\nअसोसिएशनचे अध्यक्ष सुभाष पवार, माजी अध्यक्ष राजेंद्र दौंडकर, उपाध्यक्ष भूपेंद्र गोसावी, रेखा करंडे, सचिव लक्ष्मण घुले, सुदाम मुरकुटे, माजी पदाधिकारी हेमंत झंजाड, विवेक भरगुडे, कुमार पायगुडे आदी उपस्थित होते. बापट यांच्याबरोबर दीड तास या विषयावर सकारात्मक चर्चा झाल्याचे अध्यक्ष पवार यांनी सांगितले.\nखंडपीठाच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर विधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीत बैठक घेऊ. असोसिएशनचे पदाधिकारी आणि वरिष्ठ वकिलांच्या शिष्टमंडळाची त्यांच्याशी चर्चा घडवून आणू. ‘पीएमआरडीए’च्या विकास आराखड्यात खंडपीठासाठी शंभर एकर जागा उपलब्ध करून देण्याचा मी प्रयत्न करेल, असे लेखी आश्‍वासन बापट यांनी दिले.\nपूर्वोत्तर राज्यात भाजपची सत्ता आल्याबद्दल निगडित आनंदोत्सव\nप्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये अखंड भारत रुजवायला हवा; स्वामी गोविंददेवगिरी महाराज\nPro Kabaddi Season 6 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने मोडला अनुप कुमारचा विक्रम\nक्रिकेटमध्ये कोणतीही शैली अचूक नसते; बुमराहचा आकिब जावेदला ‘यॉर्कर’\nपवनच्या झुंजार खेळीमुळे दिल्ली अंतिम फेरीत\nPro Kabaddi Season 6 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने मोडला अनुप कुमारचा विक्रम\nक्रिकेटमध्ये कोणतीही शैली अचूक नसते; बुमराहचा आकिब जावेदला ‘यॉर्कर’\nपवनच्या झुंजार खेळीमुळे दिल्ली अंतिम फेरीत\nहिंदू उमेदवारांनी मला प्रचारासाठी बोलावणं बंद केलं आहे – गुलाम नबी आझाद\nशबरीमाला मंदिरात इतिहास घडणार दोन महिला पोहोचल्या मंदिर परिसरात\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.roserealdoll.com/mr/about-us/", "date_download": "2018-10-19T16:03:16Z", "digest": "sha1:AIW3V5WVEAL4WP42IDW3X4WLLPHOASYL", "length": 4866, "nlines": 171, "source_domain": "www.roserealdoll.com", "title": "निँगबॉ युरेशियासंबंधी सौंदर्य व्यापार Co.Ltd - आमच्या विषयी", "raw_content": "\n158cm -168cm सेक्स बाहुली\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआमच्या कंपनी निँगबॉ सिटी, चीन मध्ये स्थित आणि सेक्स खेळणी आणि लैंगिक बाहुल्या उत्पादन विशेष आहे. एक अनुभवी आणि व्यावसायिक संघ, आम्ही 100 पेक्षा जास्त जगभरातील देश आणि प्रांत, विशेषत: अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, जपान, ऑस्ट्रेलिया, Itlay आणि स्पेन आमची उत्पादने निर्यात केली आहे. आता पर्यंत, आम्ही, आम्ही अजूनही अधिक agents.We शोधत आहात नेहमी आमच्या सर्व ग्राहकांना सर्वोत्तम गुणवत्ता उत्पादने आणि सर्वात वेगवान चेंडू आणि स्वस्त किंमत अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, ITLAY, स्पेन इत्यादी काही एजंट आहे.\nआम्ही dropshipping, पोपल, क्रेडिट कार्ड, Alibaba देयक स्वीकारीत नाही.\nआम्हाला कधीही संपर्क आपले स्वागत आहे, आम्ही पुरवठा 24hours * 7 दिवस * 365days सेवा.\nआमच्या बातमीपत्रासाठी नोंदणी करा\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n* आव्हान: कृपया निवडा हाऊस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/kanvas-excellent-library-award/articleshow/63631724.cms", "date_download": "2018-10-19T16:53:49Z", "digest": "sha1:WF36QBA4WECJY5QV7GPOUIZWU5AXMZPM", "length": 9696, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Kolhapur News: kanva's excellent library award - कनवाला उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार | Maharashtra Times", "raw_content": "\nकेळी खाण्याचे हे आहेत फायदे\nकेळी खाण्याचे हे आहेत फायदे\nकनवाला उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार\n'कनवा'ला उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार\nम. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर\nमराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे यांच्यामार्फत करवीर नगर वाचन मंदिराला उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार प्रदान करण्यात आला. उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण, साहित्यिक प्रवीण दवणे, विद्याधर वालावलकर, आदींच्या उपस्थितीत ठाणे येथे कार्यक्रम झाला. मराठी ग्रंथ संग्रहालयास १२५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ग्रंथालय संमेलन आयोजित केले होते. त्यानिमित्ताने राज्यातील शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या ग्रंथालयांची माहिती घेऊन उत्कृष्ट ग्रंथालयांची निवड करण्यात आली. 'कनवा'च्या संचालिका डॉ. संजीवनी तोफखाने, श्रीमती अश्विनी वळीवडेकर, ग्रंथपाल मनिषा शेणई यांनी पुरस्कार स्वीकारला.\nमिळवा कोल्हापूर बातम्या(Kolhapur + Western Maharashtra News News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nKolhapur + Western Maharashtra News News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nरावणदहनासाठी जमलेल्या गर्दीला ट्रेनने चिरडले; ५० ठार\nमन्नान वाणीच्या मृत्यूनंतर हाफीज सईद काय म्हणाला\nपंतप्रधान नरेंद्र मोदींकडून रावण पुतळ्याचे दहन\n'या' घरगुती वस्तूंचा लोक करतात चुकीच्या पद्धतीने वापर\nदसऱ्यानिमित्त कर्नाटकात पारंपारिक नृत्यू\nजम्म-काश्मीरः दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nकोल्हापूर विमानसेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करू\nजादा रक्कम उकळणाऱ्या हॉस्पिटल्सवर बडगा\nडॉक्टरांनी मारला तीनशे कोटींवर डल्ला\nसदाभाऊ करणार वारणेत शक्तीप्रदर्शन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1कनवाला उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार...\n2राष्ट्रीय क्रमवारीत भारती विद्यापीठाचे यश...\n3अवनितर्फे प्लास्टीकमुक्त शाळांचा सन्मान...\n5खुनाच्या अफवेने पोलिसांची तारांबळ...\n6दत्ता बाळ यांची जयंती...\n9एसटीचे नवे विभाग नियंत्रक रोहन पलंगे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2661", "date_download": "2018-10-19T15:50:24Z", "digest": "sha1:BHTWSXURESGDTOY44CBW5R25QZZR3PVS", "length": 85006, "nlines": 346, "source_domain": "mr.upakram.org", "title": "कंपनी सरकारचा एकछत्री कारभार | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nकंपनी सरकारचा एकछत्री कारभार\nमाझं अगदी मजेत चाललेलं असतं. पण मधेच कुठेतरी माशी शिंकते आणि \"चिंता करीतो विश्वाची\" असे विचार मनात यायला लागतात. टाटा,बिर्ला, अंबानी यांची नावे आपण रोजच या ना त्या निमित्ताने ऐकत असतो. या नावांनी आपलं दैनंदिन आयुष्य कसं व्यापलयं त्याची ही एक झलक \nवीज, चहा पावडर, कॉफी, मीठ, पाणी स्वच्छ करणारे यंत्र (वॉटर प्युरीफायर), चश्मे, घड्याळ, युपीएस, ट्रेन्ट (वेस्टसाइड- तयार कपडे), क्रोमा, स्टार बाजार, तनिष्क ज्वेलरी, टाटा स्काय, फोन, इंटरनेट, जीवन विमा, सर्वसाधारण विमा, पोलाद, केमिकल्स, आयटी आणि सॉफ्टवेअर सर्विसेस, हॉस्पीटल, हॉटेल्स, फायनान्स, म्युचुअल फंडस्, चार चाकी कार्स, तीन चाकी टेम्पो, चार चाकी वाहने, अवजड वाहने, शीतयंत्र (ए.सी.), औषधे, ग्रुहनिर्माण, अक्सेस कंट्रोल सिस्टीम्स, ऑटोमेशन सिस्टीम्स, बंदरे (पोर्टस्) इ.\nवीज, मीठ, कपडे, मैट्रेसेस, ग्यास, पेट्रोलियम, लॉजिस्टीक्स, बिग टिव्ही, फोन, इंटरनेट, जीवन विमा, सर्वसाधारण विमा, केमिकल्स, आयटी आणि सॉफ्टवेअर सर्विसेस, हॉस्पीटल, फायनान्स, रिलायन्स फ्रेश, सोलार प्रॉड्क्टस्, मेट्रो ट्रेन, म्युचुअल फंडस् इ. इ.\nकाही कालाने आपण टाटा, रिलायन्सशिवाय जगू शकू काय ह्या स्वदेशी \"ईस्ट इंडिया\" कंपनीज तर होणार नाही ना \nनाहि, मला नाहि वाटत की यांच्या शिवाय जीवन अशक्य आहे. हवे तर असे म्हणु शकतो आपण की यांची आपल्याला सतत गरज असते पण असे म्हणतात की change is permanant, त्यामुळे यांचा देखिल एक ठराविक मक्तेदारीचा काळ ठरलेला आहे. त्यानंतर ती संपुश्टात येणारच.\nआणि तुम्ही म्हणालात तसे ह्या स्वदेशी \"ईस्ट इंडिया\" कंपनीज तर होणार नाही ना \nअसे अजिबात होणार नाही, कारण मला नाही वाटत की आपल्या देशी राजकारण्यांच्या हावरेपणापुढे या कंपनीज फिक्या पडतील.\nनितिन थत्ते [21 Jul 2010 रोजी 11:33 वा.]\nआजतागायत रिलायन्सचे एकही उत्पादन किंवा सेवा विकत घ्यायला लागली नाही. आता मी वापरत असलेल्या इस्त्रीच्या वायरच्या इन्सुलेशनच्या प्लॅस्टिकच्या उत्पादकाने रिलायन्सकडून कच्चा माल घेतला असला तर मला माहिती नाही. पण मग कुठवर विचार करायचा असा प्रश्न येईल.\nघ्यायची नाही असा निश्चय आहे. बघू कुठवर जमते ते.\n(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)\nश्री. राजकुमार यांचा प्रॉब्लेम काय आहे हे समजले नाही. ही सर्व उत्पादने व सेवा कोणीतरी देणारच. मग टाटा किंवा रिलाय न्स या कंपन्यांनी दिली तर कोठे बिघडले. कोणत्याही क्षेत्रात जेंव्हा मक्तेदारी येते तेंव्हा ग्राहकांना अडचण सोसावी लागते त्यामुळे जितक्या जास्त कंपन्या या क्षेत्रांत उतरतील तेवढे उपभोक्त्यांच्या दृष्टीने चांगलेच आहे.\nनितिन थत्ते [21 Jul 2010 रोजी 12:01 वा.]\nत्यांचा प्रॉब्लेम मोनोपोली हाच आहे.\nया दोन कंपन्या जवळजवळ सर्व वस्तू/सेवा क्षेत्रात कार्यरत आहेत. इतर कंपन्या यांच्यापुढे टिकाव धरू शकल्या नाहीत तर अशी स्थिती येऊ शकेल.\n(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)\nया कंपन्या चालवण्यास लागणार्‍या एस ए पी सारख्या प्रणाल्या आणि त्यांचे सल्लागार ही मोनोपोली पक्की करण्यास मदत कर असतील काय\nहा प्रतिसाद थोडासा वैयक्तिक अंगाने जाणारा वाटतो. संपादित व्हावा असे वाटते.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nअसे का वाटते बॉ\nया प्रणाल्या मी म्हणतो तसे कार्य करत नाहीत असे आहे का\nया प्रणाल्या कुणा एकाच्या मालकीच्या आहेत का\nसल्लागार कंपनीच्या हिताचे सल्ले देत नाहीत का\nतरीही कुणाला हा वैयक्तीक वाटत असेल,\nतर वरील मजकूर प्रकाटाआ स्वसंपादीत असा वाचावा.\nतुम्ही म्हणता ते एक अर्थाने बरोबर आहे. ह्या दोन कंपन्यांमुळे (किंवा त्यांच्यासारख्या इतर कोणत्याही) जर इतर चॉईस राहणार नसेल तर ती गंभीर परिस्थिती असेल. आणि भविष्यात (सरकारच्या आशिर्वादाने) तशी वेळ येणारच नाही असे नाही.\nमला येथेही भेट द्या.\nघ्यायची नाही असा निश्चय आहे. बघू कुठवर जमते ते.\nमला भेटलेल्या अनेक मंडळींना रिलायन्सबद्दल राग आहे. टाटांबद्दल आदर आहे. बहुतेक हा त्यांच्या बिझनेस स्ट्र्टेजीचा पराभव म्हणावा लागेल. ते पैसे फेकून उदयोग विकत तर घेतात मात्र माणसांची मने जिंकणे अजून जमत नाहीये असे दिसतेय.\nबेस्टचा वीज वितरणाचा ताबा रिलायन्स एनर्जीकडे गेल्यावर आम्हीही बराच (निरर्थक) त्रागा केल्याचे स्मरते. असो.\nमी ही तुमच्यासारखाच निश्चय केला होता पण जेव्हा मला वायरलेस इंटरनेट घ्यायचे होते तेव्हा मी प्रथम टाटा सेवाकेंद्राकडे गेलो. त्यांनी कनेक्शन चालू होण्यास चार दिवस लागतील असे सांगीतले. रिलायन्सने मात्र दोन तासांत चालू करुन दिले. सेवा ही अजूनपर्यंत ठिक वाटतेय.\nटाटा सेवाकेंद्राने सांगीतलेला वेळ मला खालील कारणांमुळे योग्य वाटला.\n१. घरी येऊन पत्त्याची खातरजमा करणे (पोस्टपेड कनेक्शन).\n२. नेटवर्कची तपासणी करणे. जर तुम्ही राहता तेथे नेटवर्क नसेल तर ते कनेक्शन तुम्ही नाकारु शकता.\nरिलायन्सने अशी काहीही कारणे दिली नाहीत तरीही मी घाई असल्याने त्यांचे प्रॉडक्ट विकत घेतेले. मात्र टाटा सेवांबद्दल अनुभव न घेताही एक प्रकारचा आदर वाटतो. कारण मात्र देता येत नाही. हाच प्रसंग जर उलटा घडला असता तर मी रिलायन्सला शिव्या (मनातल्या मनात तरी) घातल्याच नसत्या याची खात्री देता येत नाही.\nनितिन थत्ते [21 Jul 2010 रोजी 12:29 वा.]\nमला एमटीएनएलने ब्रॉडबॅण्ड कनेक्शन दीड तासात दिले. अर्थात माझ्याकडे आधीची लॅण्डलाईन असल्याने पत्त्याचा प्रश्न नव्हता.\n(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)\nही फालतू 'विका-विका' कंपनी आहे. नंतर सर्व्हिसच्या नावाने शंख आहे.\nमला तरी अत्यंत वाईट अनुभव आहे.'अनिल रिलायन्स' चे कोणतेही सेवा/उत्पादन घेऊ नये असे माझे वैयक्तिक मत आहे.\nअनिल अंबानीच्या कंपन्या (ऍडॅग) त्याचे (आणि रिलायन्सचे) नाव खराब करत आहेत.\nमुकेश अंबानीच्या कंपन्या त्यामानाने चांगल्या आहेत.\nअतिशय वाईट अनुभव आहे. त्यांची रिलायन्स हॅल्लो ही वायरलेस लँडलाईन (म्हणजे काय) फोन सेवा व रिलायन्स ब्रॉडबँड ही सेवा मी घेतली होती. त्यापैकी रिलायन्स हॅल्लो ही लाईफटाईम इनकमिंग फ्री-मासिक भाडे नाही अशा स्वरुपाची आहे. व ब्रॉडबँड सेवा ही मान्सून ऑफर 350 रुपये अमर्यादित वापर अशी होती.\nएकदा एका महिन्यात मला अनरीचेबल नंबर (बाबांनी 02133 एवढेच डायल केले होते व पुढचा नंबर डायरीत शोधत होते) वर 1 रुपया चार्ज लावल्याचे बिल आले. मी फोन करुन त्यांना विचारले की जर नंबर अनरीचेबल आहे तर त्याचे बिल कसे काय आले मला थातुरमातुर उत्तरे दिली. मी एक रुपयासाठी त्यांच्या मागेच पडलो. पण काही उपयोग झाला नाही. नंतर वैतागून पुणे-सातारा रस्त्यावरील ग्राहक न्यायालयात हे बिल व रिलायन्स अनएथिकल प्रॅक्टिस करत असल्याचा अर्ज दिला. ग्राहक न्यायालयाने सुधारित अर्ज पाठवून पुन्हा भरुन देण्यास सांगितले व सुनावणीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले. (तशीच एक प्रत रिलायन्सला पाठवल्याचे त्यांनी कळवले)\nमी सुधारित अर्ज भरुन पाठवला परंतु काही कारणास्तव सुनावणीसाठी उपस्थित राहता आले नाही. पुढच्या महिन्याच्या बिलात 1 रुपया रिफंड झाला. :-)\nनंतरच्या महिन्यात रिलायन्सच्या काही केबला चोरीला गेल्याने सुमारे 14 दिवस इंटरनेट बंद होते. अनेकदा तक्रार केली पण उपयोग नाही. मला नेहमीप्रमाणे महिन्याचे 350 रुपयाचे बिल आले. मी फोन करुन त्यांना सांगितले की मला 16 दिवसच इंटरनेट वापरायला मिळाले तेवढेच मी भरणार बाकीचे पैसे भरणार नाही व वरील अनुभवाचा रेफरन्स दिला. पुढच्या महिन्याच 14 दिवसांचे बिल रद्द केल्याचे पत्र आले. :-)\nपण या एकंदर प्रकारात फारच शक्ती खर्च होत असल्याने कंटाळून एअरटेलचे इंटरनेट घेतले. माझा वापर लक्षात घेता सोयीस्कर प्लान घेणे बरेच खर्चिक आहे. पण एकदाही अडचण आली नाही. (इन्स्टॉलेशन करायला आलेला मुलगा लिनक्स बघून भांबावला होता. त्याच्या सीडीमधली exe फाईल का उघडत नाही हेच त्याला समजत नव्हते. :-) मी थोडावेळ त्याची गंमत बघून डीएनएस वगैरे माहिती घेतली व माझे मीच कॉन्फिगर केले. काही दिवसांनी एअरटेलचे डीएनएस गंडलेले आहे हे लक्षात आल्यापासून ओपनडीएनएस वापरत आहे.)\nमथितार्थ असा की रिलायन्सच्या सेवा भंगार आहेत. वापरु नका.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nग्राहक न्यायालयात गेल्याबद्दल (आणि जिंकल्याबद्दल) अभिनंदन.\nजिंकलो असे म्हणता येणार नाही\nमी सुनावणीसाठी उपस्थित राहू न शकल्याने तो खटला तिथेच संपुष्टात आला असावा. मात्र माझ्या चिवटपणामुळे रिलायन्सने 1 रुपया परत केला असावा. सुनावणीसाठी उपस्थित राहिल्यानंतर कदाचित मला मानसिक त्रास व खटल्याच्या खर्चाबद्दल भरपाई मिळू शकली असती. ग्राहक न्यायालयात अनएथिकल प्रॅक्टिस सिद्ध झाल्यास रिलायन्सला मोठा दंडही होऊ शकला असता व ग्राहकवर्गाला त्याचा व्यापक फायदा होऊ शकला असता, असे मागे पाहून वाटते.\nघटना घडून गेल्यानंतर ग्राहक न्यायालयात विशिष्ट मुदतीतच तक्रार करता येत असल्याने आता पुन्हा ते प्रकरण उकरुन काढता येणार नाही.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nनितिन थत्ते [21 Jul 2010 रोजी 17:39 वा.]\n>>मला भेटलेल्या अनेक मंडळींना रिलायन्सबद्दल राग आहे. टाटांबद्दल आदर आहे.\nमला टाटांबद्दल पूर्वी आदर होता. पण सिंगूर नॅनो प्रकरणापासून तो नष्ट झाला. त्याकाळी बंगाल सरकार आणि टाटा मोटर्स याम्च्यातील कराराची काही कलमे वाचायला मिळाली. ती पाहून माझा असा समज झाला की मध्यमवर्गीयांना परवडेल अशी कार बनवण्याचे स्वप्न (१ लाखात) टाटा पुरे करीत नसून बंगाल सरकार करीत आहे.\nदुसरे म्हणजे त्या प्रकरणात टाटांचे वागणे धक्कादायक होते. जेव्हा तो वाद चालू होता तेव्हा टाटा त्या वादाशी 'त्यांचा' काही संबंध नाही अशा रीतीने मौन बाळगून होते. जणू तो प्रश्न बंगाल सरकारने सोडवून जमीन मोकळी करून टाटांना द्यायची आहे. संपूर्ण वादात टाटांकडून कोणत्याही प्रकारची 'ऑफर' आली नाही. (वाद एकूण जमिनीपैकी काही भागाचा होता. तेव्हा कारखान्याचा लेआउट थोडा बदलून/पर्यायी जमीन मिळवून प्रश्न सुटू शकला असता). प्रकल्प बाहेर नेण्याची धमकी मात्र वेळोवेळी आली.\n(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)\nत्याकाळी बंगाल सरकार आणि टाटा मोटर्स याम्च्यातील कराराची काही कलमे वाचायला मिळाली.\n-सरकारांनी कोणत्या अटी मान्य करून राज्यात आर्थिक गुंतवणूक करून घ्यायची हे त्यांचे त्यांनी ठरवायचे आहे.\nशेवटी 'गरज' कोणाची हा महत्त्वाचा निकष आहे.\nजेव्हा तो वाद चालू होता तेव्हा टाटा त्या वादाशी 'त्यांचा' काही संबंध नाही अशा रीतीने मौन बाळगून होते. जणू तो प्रश्न बंगाल सरकारने सोडवून जमीन मोकळी करून टाटांना द्यायची आहे.\n- कोणतीही कंपनी सरकारने देऊ केलेल्या जमिनीवर जेव्हा आपला प्रकल्प उभा करते तेव्हा ती जमीन शेवटी 'सरकारने' त्यांना दिलेली असते.सरकारने ती जमीन जनतेकडून कशी घेतली याचा कंपनीशी काहीच संबंध नसतो. 'सरकारने' टाटा कंपनीला काही बदल सुचवले असते तर ते करायचे की नाही ते टाटाने ठरवावे. पण आपण होऊन सरकार-जनता वादात पडून 'आ बैल मुझे मार' हा पवित्रा कोणताही भांडवलदार घेणार नाही.\n(टाटांनी जी समाजकार्ये केली आहेत ती थेट आहेत. टीआयएफार,विविध अभ्यासक्रमांसाठी देणग्या, एन्सीपीए, एन्जीओ, इस्पितळे इ. त्यांनी त्याचा उदोउदो केलेला दिसत नाही.)\nमुळात टाटांनी पश्चिम बंगाल मध्ये नॅनो सारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या कारखान्यासाठी जाण्याचे धाडस् केलेच कसे हा एक मोठा मुद्दा आहेच.\nआपण होऊन सरकार-जनता वादात पडून 'आ बैल मुझे मार' हा पवित्रा कोणताही भांडवलदार घेणार नाही.\nकदाचित अनेक पिढ्यांचा टाटा उद्योग समूह आणि दोनच पिढ्यांचा अंबानी कुटुंबींचा उद्योग या तुलनेवर लोकांचा पिढ्यांवर आणि स्वानुभवावर जास्त विश्वास आहे. याच सोबत खास करुन चारचाक्या घेताना टाटा नको, बाकी कोणतीही घेईन असा विचार असलेले अनेक लोकं पाहिले आहेत. असो.\nरिलायन्सच्या तुलनेत टाटा इंडिकॉमचा त्रास फार कमी झाला. पण आमच्या बिल्डरने एअरटेल व रिलायन्सबरोबर साटेलोटे केल्याने मी त्यांच्या वायर्ड सर्विसच्या सेवाक्षेत्राच्या कक्षेत येत नाही.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nप्रत्येकाच्या मनात सेवा देणार्‍या लोकांच्याबद्दल काहीतरी प्रतवारी असते. आपण त्याबरहुकूम कोणतीतरी एक कंपनी सिलेक्ट करतो. पण दुसर्‍या कंपनीबद्दल मनात राग ठेवणे हा एक प्रकारचा बालिशपणा आहे असे वाटते.\n आंतरजालावर गूगलची जवळपास अशीच स्थिती आहे. मग गूगलची सर्व उत्पादने वापरणे बंद करावे काय\nचोरला.. माझा प्रतिसाद चोरण्यात आला आहे.. थांब गुगलून तुझ्या घरचा पत्ता शोधून माझा प्रतिसाद घेऊन जातो ;)\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nआंतरजालावर गूगलची जवळपास अशीच स्थिती आहे. हे मान्य. मात्र त्याचा मोनोपलीचा सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर आर्थिक परिणाम होईल असे अजूनतरी वाटत नाही.\nमग गूगलची सर्व उत्पादने वापरणे बंद करावे काय\nयाचे उत्तर नाही असेच आहे. मात्र जर गुगल आपल्या उत्पादनांच्या वापरासाठी प्रत्येकवेळी माझ्या खिशात हात घालायला लागला तर मात्र नक्कीच. मात्र त्यांचे उत्पन्न मिळविण्याचे अभिनव मार्ग पाह्ता थेट खिशाला हात घालायची शक्यता फार कमी वाटते.\nमी उल्ले़ख केलेल्या जवळपास प्रत्येक उत्पादनासाठी मला खिशाचा सल्ला घ्यावा लागतो.\nमला येथेही भेट द्या.\nया टाटा , बिर्ला , किर्लोस्करांनी आणि इतर खाजगी उद्योजकांनी ...\nभारत स्वतंत्र झाल्या नंतर आपण साधी सुई सुद्धा स्वदेशी बनवू शकत नव्हतो. या टाटा , बिर्ला , किर्लोस्करांनी आणि इतर खाजगी उद्योजकांनी भारतीयास लागणारी प्रत्येक वस्तू भारतात सुई पासून विमान पर्यंत स्वदेशी तंत्रज्ञान वापरून भारतात बनवली. आज राजकारणी महासत्ता बनण्याच्या ज्या गप्पा मारतात त्या करता यांचे परिश्रम कारणीभूत आहेत. या कंपन्यांचे राज्य जर भारतात आले तर भारत नक्कीच महासत्ता बनेल. राजकारण्यांनी देश खड्ड्यत घालण्या पेक्षा या कंपन्यांनी बांधलेले रस्ते भारतास नक्कीच विकासा कडे नेतील. अंबानी यांनी भ्रष्ट्राचाराचा आसरा घेवून उद्योग वाढवला त्यांच्या बद्दल असूया बाळगण्या पेक्षा त्यांच्या मुळे आज आपण १ पैसा सेकंद इतक्या कमी दरात फोन वर बोलू शकतो आपण त्यांची सेवा वापरत नाही अशी शेखी मिरवण्यात मतलब नाही. तुम्ही जो टूथब्रश वापरता त्याचा कच्चा माल अंबानी चा असतो. तुम्ही सुद्धा कंपनी काढा भारतात तुम्हाला कोणी रोकणार नाही फक्त इतरान बद्दल मत्सर बाळगण्या ची मध्यम वर्गीय सदाशिव पेठी वृत्ती सोडा.\nनितिन थत्ते [21 Jul 2010 रोजी 17:26 वा.]\nलाल रंगाच्या वाक्यांना योग्य जागी मारले आहे.\nस्वातंत्र्याच्या काळी आपण सुईसुद्धा स्वदेशी बनवू शकत नव्हतो हे विधान अतिशयोक्त आहे.\n>>या टाटा , बिर्ला , किर्लोस्करांनी आणि इतर खाजगी उद्योजकांनी भारतीयास लागणारी प्रत्येक वस्तू भारतात सुई पासून विमान पर्यंत स्वदेशी तंत्रज्ञान वापरून भारतात बनवली.\nहे अगदी भंपक विधान आहे. यातील स्वदेशी तंत्रज्ञान ही निव्वळ लोणकढी आहे. यांच्या प्रत्येक कंपनीने परदेशी कंपन्यांशी टेक्निकल कोलॅबोरेशन केली होती आणि तंत्रज्ञान परदेशातून विकत घेतले होते. बिर्लांच्या अम्बेसेडरचे तंत्रज्ञान त्यांनी ६० च्या दशकात जनरल मोटर्स कडून आणले आणि त्यात स्वतःची कोणतीही भर (अजूनही) घातली नाही. वेळोवेळी कॉण्टेसा वगैरे नवी वाहने आणली ती सुद्धा पुन्हा कोलॅबोरेशननेच. बहुतेक उद्योजकांची हीच गत आहे. करसवलती मिळवण्यासाठी आपल्या कंपन्यांत R & D खाती उघडली पण तेथे कोणतेही सिग्निफिकंट काम होत नव्हते. म्हणूनच उदारीकरणाचा जमाना येताच यांचे धाबे दणाणले. आणि बॉम्बे क्लब स्थापन करून सरकार कडे लॉबिंग करायची वेळ आली.\nजुन्या जमान्यात या कंपन्यांशी/उत्पादनांशी या उद्योजकांची नावे जोडली गेली तीही सरकारी कृपेनेच. कारण विदेशी कंपन्यांना येथे व्यवसाय करायचा असेल तर देशी भागीदार घेणे सरकारने सक्तीचे केले होते.\nभारतीय उद्योगाने कुठले नवे उत्पादन निर्माण केले असे उदाहरण जवळजवळ नाहीच.\nस्वातंत्र्यानंतरच्या काळात खरोखर काही संशोधन विकास झाला असेल तर तो सरकारी क्षेत्रातच (इस्रो, डिआरडीओ, कृषी विद्यापीठे, बीएआरसी वगैरे) झाला.\nआताच्या जमान्यात हे उद्योगपती खरेतर फक्त इन्वेस्टर बनले आहेत.\n(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)\nभारतीय उद्योगाची नवी उत्पादने\nभारतीय उद्योगाने कुठले नवे उत्पादन निर्माण केले असे उदाहरण जवळजवळ नाहीच.\nथत्ते साहेब टाटांची नॅनो गाडी कोणत्या परदेशी उत्पादकांनी बनवली आहे हे संगू शकाल का इ न्फोसिसचे कोअर बॅ न्किंग सोफ़्टवेअर कोणत्या परदेशी कंपनीने बनवले आहे इ न्फोसिसचे कोअर बॅ न्किंग सोफ़्टवेअर कोणत्या परदेशी कंपनीने बनवले आहे महिन्द्राच्या एस.यू.व्ही. गाड्या कोणते परदेशी उत्पादक बनवतात\nनितिन थत्ते [22 Jul 2010 रोजी 09:23 वा.]\nइंडिका आणि नॅनो मला मान्य आहे. म्हणूनच जवळजवळ नाही असे विधान केले होते.\nमहिंद्र बनवत असलेल्या एस् यू व्ही ही नवी उत्पादने नाहीत. जुन्याच जीपवर थोडेफार फरक केलेली उत्पादने आहेत. तसे मग तुम्ही बजाजच्या दर ३-४ महिन्यांनी येणार्‍या दुचाकीच्या नव्या मॉडेलला नवे उत्पादन म्हणणार का\nइन्फोसिस चे बँकिंग सॉफ्टवेअर मला उत्पादन म्हणून अभिप्रेत नाही. आयटी सेक्टरमध्ये नवीन तंत्रज्ञान जसे नवी ऑपरेटिव्ह सिस्टिम, नवीन प्रोसेसर, नवीन प्रकारच्या प्रिंटरचे तंत्रज्ञान, नवीन प्रकारचे डेटाबेस तंत्रज्ञान असे काही केले तर मी नवे उत्पादन म्हणेन.\n(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)\nमहिंद्र बनवत असलेल्या एस् यू व्ही ही नवी उत्पादने नाहीत\nमहिंद्र बनवत असलेल्या एस् यू व्ही ही नवी उत्पादने नाहीत\nआपण आपल्या ओळखीच्या जाणकार ऍटोमोबिल इंजिनीयर कडून या नवीन वाहनांबद्दल चांगली माहिती करून घ्यावी हे योग्य ठरेल.\nनितिन थत्ते [22 Jul 2010 रोजी 14:09 वा.]\n>>आपण आपल्या ओळखीच्या जाणकार ऍटोमोबिल इंजिनीयर कडून या नवीन वाहनांबद्दल चांगली माहिती करून घ्यावी हे योग्य ठरेल.\nमेकॅनिकल इंजिनिअर नाही का चालणार\n(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)\nऔर ये लगा सिक्सर\nलाल रंगातील अवतरणांशी सहमत\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nसारे जहाँसे अच्छा, हिंदोस्ता हमारा...\nभारत स्वतंत्र झाल्या नंतर आपण साधी सुई सुद्धा स्वदेशी बनवू शकत नव्हतो. आणि टाटा , बिर्ला , किर्लोस्करांनी आणि इतर खाजगी उद्योजकांनी भारतीयास लागणारी प्रत्येक वस्तू भारतात सुई पासून विमान पर्यंत स्वदेशी तंत्रज्ञान वापरून भारतात बनवली. ही दोन्ही विधाने मला वाटते चुकीची आहेत.\nया वाक्यांना काहीही आधार वाटत नाही. भारतात स्वातंत्र्याच्या पूर्वीच वेगवेगळे कारखाने अस्तित्वात होते. भारतात स्वदेशी आणि परदेशी मालावर बहिष्कार सुरु झाल्यावर ब्रिटीशांकडून कोणतीही मदत नाकारण्यात आली आणि टाटांच्या जमशेदपूर स्टील ऍंड आयर्न या कारखान्याचे भांडवलही भारतीय़ांनीच तीन महिन्यात गोळा केले होते आणि सरकारकडून आणि परदेशातूनही मदत घेण्याचे नाकारले असा स्पष्ट उल्लेख स्वातंत्र्याचा लढा या नॅशनल बुक ट्रस्टच्या पुस्तकात आहे. या काळात मोठ्या जमीनदार आणि व्यापार्‍यांनी राजकीय पुढार्‍यांबरोबर बॅंका आणि विमा कंपन्या सुद्धा काढलेल्या होत्या. मद्रास प्रांतात तुतिकोरीनला चिदंबरम पिल्ले यांनी स्वदेशी जहाजवाहतूक कंपनी सुद्धा सुरु केलेली होती.\nआणि शिवाय स्वातंत्र्यानंतर मुंबईच्या उद्योगपतींनी मुंबईचा भरपूर विकास करु, Mass Production करु असा बनवलेला प्लॅन आणि त्याला गांधीजींनी दिलेले I believe in production by masses हे उत्तर, हा प्रसंग भारतातच घडलेला आहे. त्यामुळे स्वातंत्र्यापूर्वी भारतात उद्योगधंदे नव्हते यावर विश्वास ठेवणे कठीण वाटते.\nदुसरे वाक्यही असेच कैच्याकैच आहे. टाटांच्या व्हिस्टा, मारुती स्विफ्ट आणि पालिओचे इंजिन एकच आहे. मांझाचे, फियाट लिनियाचे, मारुती स्विफ्ट डिझायरचे इंजिन एकच आहे आणि ते माझ्यामते फियाट कंपनीचेच आहे. पूर्ण डिझेल इंजिनच जर परदेशी कंपनीचे असेल तर गाडी स्वदेशी कशी म्हणता येईल हीच गोष्ट भारताच्या हलक्या लढाऊ विमानाची, तेजसची आहे. हे विमान पूर्णपणे भारतीय बनावटीचे आहे का हीच गोष्ट भारताच्या हलक्या लढाऊ विमानाची, तेजसची आहे. हे विमान पूर्णपणे भारतीय बनावटीचे आहे का कारण याचे इंजिन General Electric F404 परदेशी आहे असे बातमीत वाचल्याचे आठवत आहे. नंतर याला कावेरी हे इंजिन बसवणार असेही वाचले.\n भारतात फक्त जोडणी करुन बनवलेले भारतीय होते का पूर्ण भारतीय असा उल्लेख का करत नाहीत पूर्ण भारतीय असा उल्लेख का करत नाहीत स्वदेशी बनावटीचे यात काहीतरी बनावट असल्यासारखे वाटू लागले आहे.\nदुसरे वाक्यही असेच कैच्याकैच आहे. टाटांच्या व्हिस्टा, मारुती स्विफ्ट आणि पालिओचे इंजिन एकच आहे. मांझाचे, फियाट लिनियाचे, मारुती स्विफ्ट डिझायरचे इंजिन एकच आहे आणि ते माझ्यामते फियाट कंपनीचेच आहे. पूर्ण डिझेल इंजिनच जर परदेशी कंपनीचे असेल तर गाडी स्वदेशी कशी म्हणता येईल हीच गोष्ट भारताच्या हलक्या लढाऊ विमानाची, तेजसची आहे. हे विमान पूर्णपणे भारतीय बनावटीचे आहे का हीच गोष्ट भारताच्या हलक्या लढाऊ विमानाची, तेजसची आहे. हे विमान पूर्णपणे भारतीय बनावटीचे आहे का कारण याचे इंजिन General Electric F404 परदेशी आहे असे बातमीत वाचल्याचे आठवत आहे. नंतर याला कावेरी हे इंजिन बसवणार असेही वाचले\nव्हिस्टा टिडीआय मध्ये फियाटचे नाही टाटांचेच डिझेल इंजिन आहे. सध्या टाटा आणि फियाट यांची निर्मिती एकेमेकांच्या कारखान्यात होते. फियाटची विक्री आणि विक्रीपश्चात सेवा टाटा कडूनच होते. मग काय कुठे कुठे असे मुद्दे काढणार\nउत्तम सेवा हा मुद्दा आहेच.\nप्रतीक देसाई [21 Jul 2010 रोजी 20:46 वा.]\n\"विक्री पश्चात सेवा\" हे टाटा ग्रुपने आपले ब्रीद मानले आहे त्याचा अनुभव ज्यांना आलेला आहे त्यांना अशा सेवेचे महत्व काय असते याची जाणीव नक्कीच असते. दुचाकीच्या दुनियेत आज भारतात \"हीरो होंडा\" ला समर्थ तोंड देणारा दुसरा कुणी प्रतिस्पर्धी (टाटा/रिलायन्स अजून दुचाकीच्या साम्राज्यात नसल्यामुळे असेल कदाचित) नसल्याने होंडावाल्यांना एक प्रकारची गुर्मी आली आहे तिचे प्रतिसाद विक्रिनंतरच्या सेवेत दिसते. शहरा-शहरात फरक असू शकेल मात्र बहुतांशी जागी तिथल्या सेवा केन्द्राचा मस्तवालपणा जाणवतोच.\nमात्र काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या टाटाच्या साम्राज्यातील सेवेची वाखाणण्यासारखी स्थिती आहे.\nनुकतेच घडलेले एक उदाहरण देतो >> माझ्याकडे \"टाटा इंडिकॉम\" चे कनेक्शन आहे, जे मला फोनवरून बुकिंग केल्यानंतर एकाच दिवसात मिळाले अन् दुसर्‍या दिवशी त्यांच्या प्रतिनिधीने आवश्यक ती कागदपत्रे माझ्याकडून घेतली होती. कनेक्शनची वा स्पीडची काही तक्रार नव्हती. मासिक बिलदेखील चेक कलेक्शन सेंटरतर्फे जात होते. सहा महिन्यानंतर काही तांत्रिक अडचणीमुळे माझा चेक कलेक्शन सेंटरकडून टाटाच्या स्थानिक युनिटकडे गेला नाही (ज्याची मला कल्पना नव्हती). साहजिकच पुढील महिन्याचे जे बिल आले तीत \"विलंब आकार म्हणून रु. २५/-\" चा उल्लेख होता. ते बिल घेऊन त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो तर \"ड्यू डेट\" नंतर चेक आल्याचे समजले. वास्तविक त्यात माझी काही चूक नव्हती, तसा खुलासादेखील केला. त्यावर तेथील प्रशासन विभागाने याबाबतीतील सत्य परिस्थिती तात्काळ त्या कलेक्शन सेंटरकडून समजावून घेतली आणि लागलीच जागेवरच तो २५ रुपयाचा विलंब आकार काढून टाकला. इतकेच नाही तर तीन दिवसानंतर मुंबईतील हेड ऑफिसकडून याबाबत मला झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करणारे जी.एम्.चे मेलदेखील आले.\nबीएसएनएल् वा इलेक्ट्रिसिटी बोर्डाकडून अशी वागणूक कदापिही मिळत नाही. \"पहिले पूर्ण बिल भरा, मग त्यातील चुका शोधायच्या का नाही ते पाहता येईल\" असे ग्राहकाला तोडून टाकणारे उत्तर मिळते. मला वाटते अशा कारणासाठीदेखील टाटा, रिलायन्स वा तत्सम ब्रँण्ड्स लोकांना हवेहवेसे वाटत आहेत.\nरिलायन्सची ब्रॉडबँड सेवा भयंकर आहे. मला आणि आमच्या इमारतीतील अनेकांना असे अनुभव आलेले आहेत. कित्येक दिवस इंटरनेट बंद पडलेले असे. त्याचा काळ लक्षात ठेवून आम्ही तक्रार केल्यावर पैसे कमी केले जात पण दुरुस्तीला बराच वेळ लागत असे. महिन्यातले १०,१२ दिवस असेच जात. शेवटी कंटाळून आम्ही ते बंद केलं तर आम्हाला २२०० रुपयांचे बिल पाठवले. मुळात अमर्यादित वापराची महिना ४५० ची योजना असताना २२०० बिल त्यांनी कसे पाठवले हे कळलेच नाही. आम्ही ते बिल भरले नाही. नंतर कित्येक दिवस ते बिल भरा म्हणून फोन येत होते. सांगून सांगून आम्ही कंटाळलो. तरी भरले नाहीच. नंतर कायदेशीर नोटीस आली तरी ते बिल भरले नाही. नोटीस फेकून दिली. रिलायन्सचे लोक येऊन फक्त मोडेम घेऊन गेले. गच्चीवरुन घरात आलेली वायर अजून तशीच आहे.\nयानंतर घेतलेले बीएसएनएलचे इंटरनेट मात्र अतिशय उत्तम चालले आहे. अगदीच क्वचित बंद पडले तर केवळ दहा पंधरा मिनिटांसाठी ते बंद पडते आणि तक्रार करायच्या आतच चालू झालेले असते. शिवाय तुमचा घरचा फोन देखील बीएसएनएलचा असेल तर तुम्हाला त्याचे मासिक भाडे माफ होते आणि सरकारी कर्मचार्‍यांना २० टक्के सवलत आहे. सध्या आम्हाला अमर्यादित ५१२ वेग आणि फोन वापरुनही महिना ८५० च्या आसपास बिल येते जे माझ्या मते परवडण्याजोगे आहे.\nकंपन्यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर उगाच भावनिकता दाखवू नये असे माझे मत आहे. जिकडे चांगली सेवा मिळते ती उत्पादने वापरावीत. कुठलीही सेवा नीट मिळाली नाही तर त्याबाबत तक्रार करणे, पैसे कमी केले जावेत म्हणून आग्रह धरणे हे प्रत्येक ग्राहकाने केलेच पाहिजे. तक्रार करणे महत्त्वाचे आहे. माझ्या ओळखीतले कित्येक जण आहेत जे इंटरनेट, फोन बंद पडला तरी वेळीच तक्रार करत नाहीत, पैसे कमी करुन घेत नाहीत.\nफोन कंपन्यांनी सुद्धा विनाकारण न मागता नको असलेली सेवा माथी मारली तरी तक्रार करावी. बिलच भरत नाही असे सांगितल्यावर बर्‍याचदा सगळे सरळ येतात असा अनुभव आहे. पोस्टपेडच्या जोडणीचा असा फायदा होऊ शकतो.\nअगदी असाच नव्हे हाच अनुभव\nअगदी असाच नव्हे तर हाच अनुभव रिलायन्स ब्रॉडबँड बाबतीत मला आला आहे.मला तर वाटते लोकांकडून खोटी बिले उकळून रिलायन्स कम्युनिकेशन्स ही कंपनी चालत आहे.\nबीएसएनएलचा अनुभव अत्यंत उत्तम आहे.\nनंतर कायदेशीर नोटीस आली तरी ते बिल भरले नाही. नोटीस फेकून दिली.\nमी मात्र नोटिशीनंतर ते बिल भरले. माझी काही चूक नसताना मला मनस्ताप आणि आर्थिक भुर्डंड सहन करावा लागला.\nमी जाहीर आवाहन करतो की -\nरिलायन्स कम्युनिकेशन्स (ऍडॅग) या कंपनीचे फोन,मोबाईल्स, ब्रॉडबँड अथवा वायरलेस इंटरनेट कोणीही घेऊ नयेत. ती कंपनी चोर आहे.\nहसू नका.पाहिजे असेल तर अनुभव घ्या.\nबिल भरले ही चूक केली.\nतुम्ही बिल भरले ही चूक केली. customercare@relianceada.com वर खालील भाषेत लिखित तक्रार करायची. मी हे टेम्प्लेट जपून ठेवले आहे. सुदैवाने मला ते पुन्हा वापरावे लागले नाही.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nघ्याल तर फसाल, न घ्याल तर हसाल.\nचूक झाली हे खरे पण हीच त्यांची 'बिझनेस स्ट्रॅटेजी' आहे.\nतुम्ही पाठवलेल्या या किंवा अशा अनेक ईमेल पठवूनही त्याला साधी पोचही मिळाली नाही.\nघरी रिकव्हरी एजंट येतात ही गोष्टच अत्यंत अपमानास्पद आहे.\n\"मला रिलायन्स टेलेने फसवले आहे.सबब हे रिकव्हरी एजंट चोर असून...\"असे स्टिकर कपाळावर लावून फिरावे की काय\n कंझ्युमर कोर्टात दावा करून त्याचा पाठपुरावा करायला जो खर्च येतो (आणि वेळ जातो ) त्यापेक्षा २००० रुपये भरलेले परवडले\nमध्यमवर्गीय, आत्मसन्मान जपणार्‍या व्यक्तीची हे दुबळे बिंदू लक्षात घेऊनच हा दांडगावा चालला आहे.\nम्हणून 'अनिल रिलायन्स'चे नावही काढले की तळपायाची आग मस्तकाला जाते.\nतुम्ही जर मध्यमवर्गीय, आत्मसन्मान जपणारी व्यक्ती असाल तर अनिल अंबानीच्या 'एए' चिन्हांकित निळ्या रिलायन्सच्या\n(ऍडॅगच्या) कोणत्याही सेवा अथवा उत्पादने वापरू नका.\nघ्याल तर फसाल, न घ्याल तर हसाल.\nबिल अपना प्रीत पराई.....\nविसुनाना, तुम्ही ते बिल भरायला नको होते. आपली काही चूक नसताना आपण त्यांचे काहीच देणे लागत नाही. कायदेशीर नोटीस आली तरी काही होत नाही. या कंपन्यांना असे जर खटले लढायचे झाले तर तेच एक काम करत बसावे लागेल. मध्यंतरी माझ्या वडिलांनी, ते कामानिमित्त जुन्नर, भीमाशंकर भागात जातात तिकडे एअरटेलची रेंज मिळत नसल्याने तो फोन बंद करुन बीएसएनएल घेतला. तेव्हा फोन बंद केल्यावरही एअरटेलची बिले येणे चालूच होते. कित्येक वेळा फोन आले, आम्ही त्यांना समजावून सांगितले की फोनच वापरत नाहीये. त्यांनीही मग कायदेशीर नोटीस पाठवली. तिलाही मग आम्ही केराची टोपली दाखवली. त्यानंतर आजतागायत काहीही झालेले नाही.\nभारतात फोन आणि इंटरनेट (काही काळाने डीटीएचही...) यांच्या बाबतीत सगळीकडे अशीच बोंब आहे. चांगल्यात चांगला निवडण्यापेक्षा अनेक वाईटांमध्ये कमीत कमी वाईट जो आहे त्याची सेवा घेणे एवढेच हातात आहे.\nमुंबई वोडाफोनने 'विशिष्ट रकमेहून अधिक रकमेचे प्रीपेड कार्ड घेतले तर प्रति मिनिट दरात विशिष्ट सवलत' अशी जाहिरात दिली होती. सामान्य समज वापरल्यास, केवळ एक महिन्याच्या मुदतीत संपणार्‍या कार्डांसाठीच अशी सवलत देणे त्यांना परवडणारे होते. परंतु तेथे एका अशा कार्डाचाही उल्लेख होता ज्याची मुदत एक वर्ष होती. (कदाचित) मुद्रणदोषामुळे 'सवलतींवर अटी लागू' अशी चांदणी नव्हती. मी एक वर्ष मुदतीचा, २००० रुपयांचा रिफिल केला आणि रजिस्टर्ड पत्राने त्या सवलतीची मागणी केली. त्यांना स्वत:हून परिस्थितीचे गांभीर्य समजले आणि ४०० रुपयांच्या अतिरिक्त टॉकटाईमच्या बदल्यात 'ग्राहक न्यायालयात जाणार नाही' असे तोंडी वचन (जे त्यांनी ध्वनिमुद्रित केले असेल) घेऊन त्यांनी प्रकरण मिटविले.\nमी बंगलोर वोडाफोनला अर्ज दिला की क्ष तारखेपासून माझा पोस्टपेड क्रमांक बंद करा. क्ष+१० दहा दिवसांनी तो बंद झाला. शेवटचे १० दिवस मी मनसोक्त जीपीआरएस वापरले आणि 'तुरळक' कॉल केले. बिल आले तेव्हा सांगितले की क्ष तारखेपुढील वापराचे पैसे मी देणार नाही, तसे सुधारित बिल दिले नाही तर मी अख्खे बिलच बुडविणार पाच महिने इमेल-इमेल खेळल्यावर ते दमले. बंगलोरचे घर भाड्याचे होते. घरमालकाकडे कायमचा पत्ता होता पण अजून (दहा महिन्यांनी) कोणी एजंट आलेला नाही. अर्थात माझ्या मुंबई वोडाफोन प्रीपेड मधून थोडेथोडे पैसे खणून त्यांनी हजार रुपयांची भरपाई करून घेतली असेल तर मला माहिती नाही.\nप्रतीक देसाई [22 Jul 2010 रोजी 04:57 वा.]\n>>> कंपन्यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर उगाच भावनिकता दाखवू नये असे माझे मत आहे. जिकडे चांगली सेवा मिळते ती उत्पादने वापरावीत. <<<\n१००% सहमत. उगाच अमुक एक ब्रॅण्ड शंतनुराव किर्लोस्करांनी बनविला आहे म्हणून खरेदी करून वृथा महाराष्ट्राभिमान दाखविण्यात काही अर्थ नाही. शेवटी आम्ही ग्राहक म्हणून जो पैसा देतो तो खरेच \"हार्ड अर्निंग मनी\" असतो, त्यामुळे त्या बदल्यात वस्तू आणि सेवा याबाबत चिकित्सकपणा दाखविणे योग्यच आहे. \"रिलायन्स पेट्रोल\" पंपावरील सेवेचा अतिशय आनंददायक अनुभव होता. २०० रुपयाचे पेट्रोल \"पॅशन\"मध्ये भरा असे म्हटले की काटेकोरपणे २०० आकडा मशिनमध्ये येतच असे. गावातील ९९.९९% पेट्रोल पंपवरील अटेन्डंट १०० चे मागीतले तर ९९.६७ इथेच मीटर थांबवितो. वाद घालायला सुरू केले तर मागे लाईनमध्ये उभे असलेले आमचेच बंधू (आणि भगिनीसुद्धा ~~ विशेषतः रिक्षावाले) \"अहो, जाऊ दे. कशाला ३० पैशासाठी वाद घालताय्\" असले प्रवचन सुरू करतात. इथे प्रश्न ३० पैशाचा नसून या अटेन्डंट मंडळीच्या खाबूगिरी सवयीचा आहे आणि तेथील सेवेच्या दर्जेचा असतो हे आमच्याच लोकांना कळत नाही हे दुर्दैव \nसर्वच पेट्रोल कंपन्यांच्या नव्या तंत्रज्ञानावर आधारित पंपावर आपल्याला हव्या असलेल्या किमतीचे इंधन अगोदरच किंमत फीड करून भरले जाते. अगदी दहा मिलीपर्यंत काटेकोर असते.\nइतकेच काय \"साहेब, झिरो बघा\" असेही भरण्याअगोदर सांगितले जाते.\nतात्पर्य, जुनाट पंपावर पेट्रोल भरणे टाळावे.\n(शिवाय 'अटेंडंटची खाबुगिरी' समजली नाही. जितके पेट्रोल भरले तितके पैसे त्याला मालकाला द्यावे लागत असणार. अर्थात मालकाच्या संगनमताने त्याचा काही 'कट' असेल तर दोष पंपमालकाचाही आहे.)\nप्रतीक देसाई [22 Jul 2010 रोजी 09:42 वा.]\n>>> सर्वच पेट्रोल कंपन्यांच्या नव्या तंत्रज्ञानावर आधारित पंपावर आपल्याला हव्या असलेल्या किमतीचे इंधन अगोदरच किंमत फीड करून भरले जाते. <<<\nनाही, बिलकुल नाही >\nकोल्हापूरातील पेट्रोल संचालक आईन्स्टाईनच्या बापाचे बारसे जेवलेले आहेत. त्यांना \"नव्या तंत्रज्ञाना\" ला काळोख कसा फासायचा ही विद्या चांगलीच माहिती आहे. \"फीडर लावून पेट्रोल सोडा\" असे म्हटल्यावर \"फीडर मोडलाय\" असे सहज उत्तर मिळते. इथे किमान एका पंपावर \"इंधन अगोदरच किंमत फीड करून भरले जाते\" अशी स्थिती दाखवा आणि हजार रूपये मिळवा असे म्हटले जाते. (\"झीरो बघा\" हे बरोबर आहे, इथेही सांगितले जाते. प्रश्न झीरोचा नसून हिशोबाप्रमाणे मागितलेल्या लीटरचा अखेरचा थेंब गाडीच्या टाकीत येत नाही याबाबत आहे.)\n>>>(शिवाय 'अटेंडंटची खाबुगिरी' समजली नाही. जितके पेट्रोल भरले तितके पैसे त्याला मालकाला द्यावे लागत असणार.)<<<\nइथेच खरी गोम आहे. समजा अटेंडंटला १००० लिटरचा कोटा दिला असेल तर तो नक्कीच पंपमालकाला रुपये ५० गुणिले १००० = रुपये ५०००० देणे क्रमप्राप्त आहे, तसे तो देतोही. पण प्रत्यक्षात त्याने लिटरमागे जी ३०-३५ पैशाची कमाई केलेली असते (ग्राहकाला कमी मिली सर्व्ह करून) तिच्याशी मालकाला काही घेणेदेणे नसते. म्हणजे १००० लिटर मागे त्याची (आणि त्याच्या साथिदारांची) दिवसाला ३०० रुपयांची \"वरकड कमाई\" होतेच होते. हा प्रकार फार बोकाळला आहे या भागात. स्थानिक शिवसेना शाखेने यावर आंदोलनही केले होते, त्यावेळी एक आठवडा सेवा ठीक झाली. पण लागलीच पुढील आठवड्यापासून येरे माझ्या मागल्या \nचर्चा जोरात चालू आहे हे पाहून आनंद झाला मात्र ह्या ओघात मूळ मुद्याला बगल मिळून चर्चा दुसरीकडेच चालली आहे असे वाटतेय. मूळ मुद्दा हा की,\n\"काही कालाने आपण टाटा, रिलायन्सशिवाय जगू शकू काय ह्या स्वदेशी \"ईस्ट इंडिया\" कंपनीज तर होणार नाही ना ह्या स्वदेशी \"ईस्ट इंडिया\" कंपनीज तर होणार नाही ना \n३. \"ईस्ट इंडिया\" कंपनीज होतील का हो तर कसे किंवा नाही तर कसे \nमला येथेही भेट द्या.\nचर्चा मुळ मुद्यावर आणल्या बद्दल अभिनंदन... मला काही मुलभुत प्रश्न आहेत.\nईस्ट इंडिया कंपनी आणि टाटा - रिलायन्स यांची तुलना कशा करता तुलना करताना त्याला योग्य बैठक हवी. यांची तुलना कशी काय होऊ शकते बुवा\nईस्ट इंडिया कंपनी आणि टाटा - रिलायन्स यांची तुलना कशा करता तुलना करताना त्याला योग्य बैठक हवी. यांची तुलना कशी काय होऊ शकते बुवा\nतुलना यासाठी की ईस्ट इंडिया कंपनी जशी व्यापारी म्हणून आली आणी एक एक संस्थान खालसा करीत राज्यकर्ती बनली.\nटाटा - रिलायन्स यांचा भारतातील विविध व्यापारातील वाटा बघता ते उद्या (अप्रत्यक्श) राज्यकर्ते बनू शकतील काय असा प्रश्न आहे. (सध्याही काही प्रमाणात ते असावेत असे वाटते.) तुलना चुकीची वाटत असल्यास योग्य बदल सुचवावा. त्याचे स्वागतच होईल याची खात्री बाळगा.\nमला येथेही भेट द्या.\nनिदान रिलायन्स/टाटा यांच्यामुळे भारतात खर्चल्या जाणार्‍या पैशाचा बराचसा भाग भारतातच राहील. निदान फायदा तरी. कारण त्यांचे भागधारक बहुसंख्येने भारतीय आहेत.\nईस्ट इंडिया कंपनीने खूपच एकतर्फी व्यापार केला आणि क्रय-विक्रयात दोन्हीकडून होणारा फायदा तिकडेच गेला.\nखरेतर जागतिकीकरणानंतर अमूक एक कंपनी पूर्णपणे भारतीय आहे असे म्हणणे मूर्खपणाचे आहे. भारतात अजूनही बर्‍याच मूलभूत उत्पादनांची वानवा आहे. त्यामुळे जवळजवळ सर्व तथाकथित भारतीय कंपन्या परदेशी सुट्या भागांवर अवलंबून आहेत.\nब्रिटिशांनी जगभर व्यापाराच्या नावाने राज्यकेले. हा मुद्दा पाहिल्यास उपरोक्त कंपन्या फायद्याचा विचार करतात शासनाचा नाही. भारताचे सरकार चालवणे, हे एखादा उद्योग चालवणे एवढे सोपे नक्कीच नाही. तसेच भारतीयांवर राज्य करणे हे फार चांगले स्वप्न नाही. येथे असलेली विषमता हाताळने हे भारतीयांना सुद्धा जमत नाही :)\nज्या ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केले त्यांच्या कंपन्या टाटांनी विकत घेतल्या आहेत. वाटल्यास असे स्वप्न पहा कि टाटा/अंबानी येथे बसून युरोपाच्या बाजारपेठेवर राज्य करत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/maharashtra-bans-hukka-parlour/", "date_download": "2018-10-19T15:01:08Z", "digest": "sha1:TOX2EYSSWTZGQMJE4UKBT2RQYEYWG4CX", "length": 8872, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महाराष्ट्रात हुक्काबंदीवर शिक्कामोर्तब | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n– बंदीच्या अध्यादेशावर राष्ट्रपतींची मोहोर\n– महाराष्ट्र ठरले देशातील दुसरे राज्य\n– उल्लंघन केल्यास तीन वर्षांपर्यंतची कैद व एक लाख रुपयांपर्यंतचा दंड\nमुंबई: युवा पिढीला नशेच्या विळख्यात ओढणा-या हुक्का पार्लरवर महाराष्ट्रात संपूर्णपणे बंदी घालण्याच्या निर्णायावर शिक्कामोर्तब झाले आहे. हुक्का पार्लरवरच्या बंदीच्या अध्यादेशावर राष्ट्रपतींनी सही केल्याने आता हुक्का पार्लरना टाळे लागणार आहेत. यासंदर्भात राज्य सरकारने अधिसूचना जारी केली आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास तीन वर्षांपर्यंतची कैद व एक लाख रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे गुजरात पाठोपाठ हुक्का पार्लरवर बंदी घालणारे महाराष्ट्र हे देशातील दुसरे राज्य ठरले आहे.\nहुक्का पार्लरवर बंदी घालण्याबाबत विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भातील विधेयक मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आले होते. त्यावर गुरुवारी अध्यादेशावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे हुक्का पार्लर बंदीचा मार्ग मोकळा झाला आहे.\nमुंबईत गेल्या काही वर्षांपासून हुक्का पार्लरचे पेव फुटले आहे. वेगवेगळ्या फ्लेव्हर्सच्या नावाखाली हुक्का ओढला जात होता. तरुण पिढी हुक्क्‌याच्या आहारी गेली होती. यामुळे युवा पिढीच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. केवळ श्रीमंतांचीच नव्हे तर मध्यमवर्गीयांची मुले व मुलीही हुक्क्‌याच्या आहारी गेल्या होत्या. त्यामुळे हुक्का पार्लरवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली होती. केवळ मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात हुक्का पार्लर सुरु आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसकारात्मक जागतिक संकेतांमुळे सोने-चांदीच्या दरात वाढ\nNext articleभारताच्या दिनेश सिंगला पहिले सुवर्ण; रवीकुमारला कांस्य\nदेशातील सर्वसामान्यांना विश्वास वाटावा असे काम 4 वर्षांत सरकारने केले- नरेंद्र मोदी\nराज्यातील 10 लाख 51 हजार पात्र लाभार्थ्यांना 2022 पर्यंत हक्काची घरे \nकेंद्र शासनाच्या प्रोत्साहनामुळे महाराष्ट्राला मोठी मदत- मुख्यमंत्री\nदीक्षाभूमीला जागतिक दर्जाचे वारसास्थळ बनविण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही -मुख्यमंत्री\nराज्यात डीजेचा आवाज बंदच राहणार\nबळीराजासाठी महाराष्ट्र सरकारला सर्वोपत्तरी मदत करू – नरेंद्र मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.puneprahar.com/be-careful-the-hazard-is-whatsapp-data-first-of-all-to-do-this-job/", "date_download": "2018-10-19T15:43:33Z", "digest": "sha1:D5TEA6BYUTCIPIJKHKJGFDD3T7WHQNUP", "length": 16372, "nlines": 163, "source_domain": "www.puneprahar.com", "title": "सावधान! धोक्यात आहे व्हॉट्सअॅप डेटा, सगळ्यात आधी करा हे काम – पुणे प्रहार", "raw_content": "\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘मुळशी पॅटर्न’च्या टीमचे अनोखे शस्त्रपूजन\n‘किस’च्या बदल्यात गाणं देतो, अनु मलिकवर आरोप\nचार जवानांनी चार वर्ष केला मुकबधीर नर्सवर बलात्कार\n‘स्मार्टसिटी’मुळे नवउद्योजकांना संधी उपलब्ध : डॉ. राजेंद्र जगताप\n धोक्यात आहे व्हॉट्सअॅप डेटा, सगळ्यात आधी करा हे काम\nWhatsapp त्याच्या फिचरमध्ये एक मोठा बदल करणार आहे. व्हॉट्सअॅपचा सर्वात जास्त वापर करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी हा बदल जगातील सर्वात महत्वाचा बदल असणार आहे. कारण कंपनीने केलेले हा बदलामुळे त्यांचा व्हॉट्सअॅप डेटा धोक्यात येणार आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप नेमके काय बदरल करणार ते पाहूया.\nखरंतर, व्हॉट्सअॅप चॅक बॅकअपच्या पद्धतीत मोठा बदल करणार आहे. जिथे आधी आपल्याला WhatsAppचा बॅकअप घेण्यासाठी गुगल ड्राईव्हचा वापर करावा लागायचा तिथे आता बॅकअप साठी गुगलचा वापर करण्याची गरज लागणार नाही.\nव्हॉट्सअॅपची मुळ कंपनी फेसबुक आणि गुगलमध्ये एक डील झाली आहे. त्यानुसार, व्हॉट्सअॅप आणि गुगलमध्ये एक अॅग्रीमेंट झालं आहे. त्यानुसार 12 नोव्हेंबरला बॅकअपसाठी गुगल क्लाऊड स्टोरेज त्याची जागा देणार नाही. त्यानंतर व्हॉट्सअॅप मीडिया, टेक्स्ट आणि मेमोसह प्रत्येक डेटा हा गुगल अकाऊंटवर आपोआप बॅकअप होईल.\nनोव्हेंबरमध्ये व्हॉट्सअॅप अपडेट होण्यासोबतच जुने सगळे बॅकअप (फोटो, व्हिडियो, चॅट )ज्यांना वर्षभर अपडेट केलं नाही गेलं त्यांना डिलीट केलं जाईल. त्यामुळे 12 नोव्हेंबरच्या आधी हे सुनिश्चित करून घ्या की तुमचा सगळा महत्त्वाचा डेटा हा बॅकअप झाला आहे.\nआपला महत्त्वाचा डेटा बॅकअप करताना तुमचा फोन वायफायशी कनेक्ट असला पाहिजे. कारण बॅकअपच्या फाईल्सची साइज ही वेगळी असते.\nसगळ्यात आधी आपला फोनमध्ये गुगल अकाऊंट एक्टिवेट करा. त्यानंतर त्यात गुगल ड्राइव्ह सेटअप INSTALL करा. त्यानंतर बाजूला दिलेल्या डॉटवर जा, तुमच्यासमोर MENU ओपन होईल. त्यानंतर सेटिंग्समध्ये जा आणि CHATवर जाऊन तुमचा डेटा बॅकअपकरून घ्या.\nव्हॉट्सअॅपचे स्टेटस अपडेशन हे दिवसेंदिवस बदलतं चाललंय. सर्वांत आधी तुम्हाला टेक्स्टच्या मार्फत व्हॉट्सअॅपचे स्टेटस ठेवण्याची सुविधा होती. त्यानंतर आता फोटो, व्हिडिओच्या मार्फत तुम्ही तुमचा स्टेटस ठेऊ शकतात. पण आता व्हॉट्सअॅप एक नवीन अपडेशनच्या तयारीत आहे.\nसध्या या अपडेशनचे काम सुरू आहे आणि २०१९ मध्ये हे प्रेक्षकांच्या सेवेत येणार आहे. या अपडेशननंतर तुम्ही व्हिडिओ स्वरूपात स्टेटस ठेऊ शकता. तुम्ही याद्वारे पैसे देखील कमवू शकतात.\nव्हॉट्सअॅपचे देशभरात १.५ अब्ज यूझर्स आहेत आणि त्यापैकी ४५ कोटी युजर्स हे रोज व्हॉट्सअॅप स्टेटस अपडेट करत असतात. तसंच इंस्टाग्रामचे दररोज सुमारे ४० कोटी युजर्स आहेत. इंस्टाग्रामच्या तुलनेत व्हॉट्सअॅपचे युझर्स जास्त असल्याने याचा फायदा नक्कीच व्हॉट्सअॅपला होणार आहे.\nइंस्टाग्रामच्या तुलनेत व्हॉट्सअॅपचे युझर्स जास्त असल्याने याचा फायदा नक्कीच व्हॉट्सअॅपला होणार आहे.\nव्हॉट्सअॅपचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर मैट इडिमा म्हणाले की, हे स्टेटस अपडेशनचे फेसबुकच्या प्रोग्रामचाच एक भाग असणार आहे.\nनुकतीच एक बातमी आली होती की, व्हॉट्सअॅपच्या सर्विससाठी पैसे मोजावे लागणार. पण त्यानंतर त्यांच्याकडून हे स्पष्ट करण्यात आले होते की, फक्त मार्केटिंग आणि कस्टमर सर्व्हिसेज़च्या मेसेजसाठी पैसे द्यावे लागणार आहे. व्हॉट्सअॅपचे युझर्स कमी झाल्याने आर्थिक दृष्ट्यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला होता.\n← पुण्यातला सनबर्न महोत्सव होता टार्गेटवर\nलोणी काळभोर येथील विद्यार्थ्यांच्या विषबाधेप्रकरणी कडक कारवाई करावी ; पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी →\nचिंबळी फाटा येथून मायलेकी बेपत्ता\nखतन्याविरुद्ध याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी\n धोक्यात आहे व्हॉट्सअॅप डेटा, सगळ्यात आधी करा हे काम\nWhatsapp त्याच्या फिचरमध्ये एक मोठा बदल करणार आहे. व्हॉट्सअॅपचा सर्वात जास्त वापर करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी हा बदल जगातील सर्वात महत्वाचा बदल\nआंतरराष्ट्रीय ताज्या घडामोडी महाराष्ट्र राष्ट्रीय व्यापार\nजीमेलचे नवे फीचर : ठराविक काळानंतर मेल आपोआप डिलीट होणार\nचंदुकाका सराफ ऍन्ड सन्स च्या सौभाग्य अलंकार महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद\nहायस्पीड ब्रॉडबँडच्या Jio GigaFiber च्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात\nभारताकडून पाकिस्तानचा धुव्वा, कांस्यपदकावर नाव कोरले\nजकार्ता : इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पुरुष हॉकी संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा २-१ ने पराभव केला आणि कांस्यपदकावर\nआशियाई स्पर्धा : नीरज चोप्राच्या भाल्याचा सुवर्ण थ्रो\nविनेश फोगाटनं रचला ‘सोनेरी’ इतिहास, भारताला दुसरं सुवर्णपदक\nअजित वाडेकरांना अमूलने वाहिली वेगळ्या पद्धतीने आदरांजली\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nआयुष्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. काहीजण संघर्षमयी जीवनासमोर हार पत्करतात तर काहीजण याच कष्टप्रद जीवनावर मात करून स्वतःचं\n‘मुळशी पॅटर्न’च्या टीमचे अनोखे शस्त्रपूजन\nमाधुरीच्या निमित्ताने ‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकरचे पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल\nछोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म\nआजच्या तंत्रज्ञानाच्या युगात तरुण पिढीला सर्व माहिती जलद गतीने हवी असते,हे लक्षात घेता पुणे प्रहार या वेबसाईटने तरुणांसाठी एक पाउल पुढे टाकले आहे. तरुणांनीही आपल्या बातम्या,विचार तसेच ब्लॉग आम्हपर्यंत पोहोचवावे ते \"पुणे प्रहार \" वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात येईल.\n\"पुणे प्रहार\" न्यूज नेटवर्क द्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक आणि प्रकाशक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास पुणे न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील. C-2018 CopyRight PunePrahar\nन्यूज वेबसाईट साठी संपर्क – 9421719953\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-316/", "date_download": "2018-10-19T16:46:49Z", "digest": "sha1:RP4FPCZCXA2DODZM7HVY7W7U76LEHTYP", "length": 10479, "nlines": 169, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "उमेदवारांना आयात करणे हा व्यावहारीक खेळ!", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nउमेदवारांना आयात करणे हा व्यावहारीक खेळ\n कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीसाठी भावनिक विषय असुन निवडणुकीसाठी उमेदवारांना आयात करणे हा व्यावहारिक खेळ असल्याचे अजब विधान भाजपाचे मंत्री ना. गिरीश बापट यांनी आज एका पत्रकार परीषदेत केले.\nराज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री ना. गिरीश बापट आज जळगाव दौर्‍यावर होते. या दौर्‍यात त्यांनी सायंकाळी भाजपा कार्यालयाला भेट देऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली. कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीसाठी प्राण असल्याचा उपदेशही त्यांनी बैठकीत दिला. दरम्यान बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परीषदेत कार्यकर्ता या प्रश्नावर बोलतांना मात्र त्यांनी अजब विधान करीत गोंधळ उडविला. ते म्हणाले की, कार्यकर्ता हा आत्मा आहे.\nभारतीय जनता पार्टीसाठी कार्यकर्ता ही ताकद आहे. त्यामुळे कार्यकर्ता जपणे हा भावनिक विषय आहे. असे असले तरी निवडणुकीवेळी कार्यकर्त्यापेक्षा उमेदवारांना आयात करणे हा व्यावहारीक खेळ असल्याचे अजब विधान करून त्यांनी गोंधळ उडविला. निवडणुकीसाठी तिकीट देतांना 10 कार्यकर्ते समोर असतात. पण प्रत्येकाला तिकीट देणे शक्य नसते. तसेच काही ठिकाणी परीस्थीती पाहुन उमेदवारी द्यावी लागते. अशावेळी पार्टीचे नुकसान होणार नाही म्हणुन उमेदवारांना आयात करावे लागते अशी सारवासारवही त्यांनी नंतर केली.\nखडसेंच्या कोर्टकचेर्‍या सुरू असल्याने बोलणे उचित नाही\nराज्याचे माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी सरकारमधील एक मंत्री त्रास देत असल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यावर ना. बापट यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी सांगितले की, सध्या खडसेंच्या कोर्ट कचेर्‍या सुरू असल्याने त्यांच्याबाबतीत बोलणे उचित होणार नाही. ते आमचे ज्येष्ठ नेते आहे. लवकरच सगळं व्यवस्थीत होईल असेही ना. बापट यांनी सांगितले.\nPrevious articleचिमुकलीची हत्त्या करणार्‍या आदेशबाबा गजाआड\nNext articleशुक्रवार , १५ जून २०१८\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 18 ऑक्टोबर 2018)\nधुळे ई पेपर (दि 18 ऑक्टोबर 2018)\nनंदुरबार ई पेपर (दि 18 ऑक्टोबर 2018)\nमहाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये सई ताम्हनकरसह हे दिग्गज करणार टीमचे नेतृत्व\n‘तानाजी’ चित्रपटात सलमान साकारणार शिवाजी महाराजांची भूमिका\nनवीन जॉब लागलाय मग सांभाळून….\nGaurav singh on अहमदनगर (कर्मयोगिनी) : सदाबाई हरकचंद गुगळे- उद्योगाचा भक्कम पाया\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\nब्रम्होत्सवात व्हायोलिन, बासरी व तबला या वाद्यांचा अनोखा संगम\nअंध विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या काळजीवाहकास निलंबित करा : अनिल गांगुर्डे\nसुरगाण्याचे लाभार्थी वाघमारे यांना पंतप्रधानांच्या हस्ते घरकुलाची चावी प्रदान\nविश्वशांती अहिंसा संमेलनासाठी ६५ हजार स्केअर फुट भव्य मंडप\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nब्रम्होत्सवात व्हायोलिन, बासरी व तबला या वाद्यांचा अनोखा संगम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/19704", "date_download": "2018-10-19T15:31:19Z", "digest": "sha1:GYQRHHQHMSPZR6FM5QW7U4G4NUH6W5CQ", "length": 14817, "nlines": 232, "source_domain": "www.maayboli.com", "title": "किलबिल : गणपती बाप्पा मोरया!- नचिकेत | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /किलबिल : गणपती बाप्पा मोरया\nकिलबिल : गणपती बाप्पा मोरया\nनचिकेताने काढलेले हे बाप्पाचे चित्र, एक चित्र होतं, ते पाहून काढलंय. तीन रफ चित्र काढून शेवटी, 'आई हे फायनल आहे' असं ठरलं\nमाझी मदत- लग्गा लावणे, मागे लागणे, भुणभुण करणे वगैरे\nमायबोली किलबिल सांस्कृतिक कार्यक्रम मायबोली गणेशोत्सव २०१०\nमस्त.. लग्गा लावणे, मागे\nलग्गा लावणे, मागे लागणे, भुणभुण करणे वगैरे >>>>\nसहीच. अगदी परफेक्ट लंबोदर\nसहीच. अगदी परफेक्ट लंबोदर आलाय.\nसुंदर... आडो पहिल्याक्षणी माझ्याही मनात लंबोदरचं आलं.\nआईच्या भुणभुणीला न कंटाळता चित्र काढल्याबद्दल नचिकेतला शाबासकी\n(माझी भुणभुण बरीच कमी पडत्ये. आज परत नव्या जोमाने सुरु होते )\nछान आले आहे. तीन रफ चित्रं\nतीन रफ चित्रं काढली\nकिती गोड बाप्पाचा एक बूट ५\nबाप्पाचा एक बूट ५ नंबरचा आणि एक १० नंबरचा... असेल का कुणाचा बाप्पा असा\n सुंदर काढलंस हाँ तू चित्र. अशीच चित्र काढत जा. आम्ही सगळे पाहतोय.\nछान काढलय. रंग मस्त जमलेत.\nछान काढलय. रंग मस्त जमलेत.\nशाब्बास नचिकेत पूनम, त्याची\nपूनम, त्याची स्वतःची वेगळी शैली जाणवतेय.\nमस्त आहे ग. शाब्बास नचिकेत.\nसुंदरच काढलंय गं चित्र \nसुंदरच काढलंय गं चित्र \nसगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचून दाखव बरं का त्याला ( हे वाक्य सोडून ) म्हणजे पुढच्या वेळी जरा कमी लग्गा लावावा लागेल\nछान आहे. ठसठशीत रेषा आणि रंग.\nछान आहे. ठसठशीत रेषा आणि रंग.\nछान आहे ग. भरपूर मोदक खाल्ले\nछान आहे ग. भरपूर मोदक खाल्ले आहेत बाप्पाने.\nखूप छान काढलय चित्र. शाब्बास\nखूप छान काढलय चित्र.\nमस्त नचिकेत अग त्याने तीन\nअग त्याने तीन वेळा न कंटाळता काढल हेच विशेष आहे\n बघ बघू , आईने मागे लागून चित्र काढून घेतल्यामुळे कित्ती लोकांना तुझी चित्रकला बघता आली आणि तुला शाब्बासकी देता आली . ( पूनम , हे त्याला वाचून दाखव ) ३ दा रफ चित्र काढून ४थ्यांदा एव्हढं छान चित्र फार कमी जण काढू शकतात हं .\nबाप्पाचा एक बूट ५ नंबरचा आणि\nबाप्पाचा एक बूट ५ नंबरचा आणि एक १० नंबरचा.>>> खरंच की.\nमस्त काढलंय नचिकेतने. पूनम, अजून तो ड्रॉईंगच्या क्लासला जातो का\nतीन वेळा रफ काढून मग इतकं\nतीन वेळा रफ काढून मग इतकं सुरेख फायनल.....क्या बात है.....\nदेखणा आलाय हं बाप्पा \nसुंदर काढलेत नचिकेत गणपतीबाप्पा. चित्रातले रंग सुंदर. रेषा अगदी ठळक. भरपूर जेवलेत आणि आईने केलेले नैवेद्यातले सगळे मोदक गट्ट करून बसलेत असं दिस्तंय.\nतीन वेळा रफ चित्र काढलं\nतीन वेळा रफ चित्र काढलं म्हणजे (आईच्या भुणभुणीने वाढीस लागलेला) पेशन्स आहे छान काढलय चित्र\n ठळक रेषा , ठसठशीत\n ठळक रेषा , ठसठशीत आकार आवडले मला\nमस्त काढलय रे चित्र एकदम तुझ\nमस्त काढलय रे चित्र एकदम\nतुझ चिमणिचं घरटं बघितलं आणि हे चित्रपण. कलाकार आहेस हं\nचित्राचं प्रपोर्शन, विशेषतः चेहरा मनासारखा जमायला वेळ लागला बराच.. हाही चेहरा जरा उग्र आलाय, मूळ चित्रात चेहरा सौम्य, प्रेमळ आहे मूळ चित्राचाही फोटो टाकेन संध्याकाळी..\n बरोब्बर लक्ष गेलं तुझं..\nसायो, हो जातो क्लासला.. मूळ चित्र क्लासच्या ताईनेच काढून दिलं होतं, ज्यावरून हे चित्र काढलंय..\nप्रतिक्रिया वाचायला देते त्याला संध्याकाळी.. पण तुमचं प्रोत्साहन पाहून त्याला नक्कीच आनंद होणारे\nमस्त रे नचि.. एकदम झक्कास\nमस्त रे नचि.. एकदम झक्कास बाप्पा काढलायेस..\nमस्त चित्र नचिकेत. डोळ्याच्या\nमस्त चित्र नचिकेत. डोळ्याच्या कोपऱ्‍यातून बाप्पा मिश्किल हसतोय. आईच्या नकळत मोदक गट्टम केलेले दिसताहेत.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A-%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A4%A8-%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-4/", "date_download": "2018-10-19T16:40:43Z", "digest": "sha1:KUDBOFKRXZH7HDWNXNNZSK65NGDPTQBC", "length": 10742, "nlines": 109, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा : हालेप-स्टीफन्स आज विजेतेपदासाठी झुंजणार | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nPro Kabaddi Season 6 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने मोडला अनुप कुमारचा विक्रम\nक्रिकेटमध्ये कोणतीही शैली अचूक नसते; बुमराहचा आकिब जावेदला ‘यॉर्कर’\nपवनच्या झुंजार खेळीमुळे दिल्ली अंतिम फेरीत\nहिंदू उमेदवारांनी मला प्रचारासाठी बोलावणं बंद केलं आहे – गुलाम नबी आझाद\nशबरीमाला मंदिरात इतिहास घडणार दोन महिला पोहोचल्या मंदिर परिसरात\nरामाणींवरील खटल्याची सुनावणी ३१ ला\nनोकरीच्या बहाण्याने तरुणीला देहविक्री व्यवसायात ढकललं, 10 दिवस सामूहिक बलात्कार\nचीन आकाशात सोडणार मानवनिर्मित चंद्र\nपाणी येत नसल्याची तक्रार केल्याने भाजपा नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून कुटुंबास मारहाण\n‘चोर तर चोर पोलिसांवर शिरजोर’, पोलीस अधिकाऱ्यासाठी मनसेचा पुण्यात मोर्चा\nHome क्रिडा फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा : हालेप-स्टीफन्स आज विजेतेपदासाठी झुंजणार\nफ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा : हालेप-स्टीफन्स आज विजेतेपदासाठी झुंजणार\nपॅरिस – रुमानियाची अग्रमानांकित सिमोना हालेप आणि अमेरिकेची दहावी मानांकित स्लोन स्टीफन्स यांच्यात फ्रेंच ओपन स्पर्धेतील महिला एकेरीची अंतिम लढत रंगणार आहे. आज (शनिवार) रंगणाऱ्या या लढतीतून फ्रेंच ओपनला नवी विजेती मिळणार आहे.\nहालेपने याआधी 2014 व 2017 मध्ये फ्रेंच ओपनची अंतिम फेरी गाठली होती. तसेच तिने यंदाच्या मोसमात ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. परंतु तिला पहिल्या ग्रॅंड स्लॅम विजेतेपदाची प्रतीक्षा आहे. त्याउलट स्टीफन्सने गेल्या वर्षी अमेरिकन ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावताना पहिलेवहिले ग्रॅंड स्लॅम विजेतेपद पटकावले होते.\nसिमोना हालेपने उपान्त्य लढतीत स्पेनच्या तृतीय मानांकित गार्बिन मुगुरुझाचे आव्हान 6-1, 6-4 असे मोडून काढत अंतिम फेरीत धडक मारली. तर स्लोन स्टीफन्सने अमेरिकेच्याच तेराव्या मानांकित मॅडिसन कीजचा प्रतिकार 6-4, 6-4 असा संपुष्टात आणताना दुसऱ्यांदा ग्रॅंड स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.\nत्याआधी सिमोना हालेपने उपान्त्यपूर्व फेरीत बाराव्या मानांकित अँजेलिक कर्बरची कडवी झुंज तीन सेटमध्ये मोडून काढली होती. तर तृतीय मानांकित गार्बिन मुगुरुझाने रशियाच्या 28व्या मानांकित मारिया शारापोव्हाचा धुव्वा उडविताना दिमाखात उपान्त्य फेरी गाठली होती. मातृत्वाच्या सुटीनंतर परतलेल्या सेरेना विल्यम्सने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर मारिया शारापोव्हाला संधी असल्याचे मानले जात होते. परंतु मुगुरुझाविरुद्ध शारापोव्हाला संधी साधता आली नाही.\nतिसऱ्या कॉर्पोरेट सुपर कप फुटबॉल स्पर्धेला आजपासून प्रारंभ\nश्‍वेता पार्टे, ओंकार तोरगलकर यांना विजेतेपद\nPro Kabaddi Season 6 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने मोडला अनुप कुमारचा विक्रम\nक्रिकेटमध्ये कोणतीही शैली अचूक नसते; बुमराहचा आकिब जावेदला ‘यॉर्कर’\nपवनच्या झुंजार खेळीमुळे दिल्ली अंतिम फेरीत\nPro Kabaddi Season 6 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने मोडला अनुप कुमारचा विक्रम\nक्रिकेटमध्ये कोणतीही शैली अचूक नसते; बुमराहचा आकिब जावेदला ‘यॉर्कर’\nपवनच्या झुंजार खेळीमुळे दिल्ली अंतिम फेरीत\nहिंदू उमेदवारांनी मला प्रचारासाठी बोलावणं बंद केलं आहे – गुलाम नबी आझाद\nशबरीमाला मंदिरात इतिहास घडणार दोन महिला पोहोचल्या मंदिर परिसरात\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%9B%E0%A5%81%E0%A4%9F-%E0%A4%97/", "date_download": "2018-10-19T15:06:27Z", "digest": "sha1:LIAJN3WMSOJKIVM3I4EGDOHELUWO7OON", "length": 11469, "nlines": 110, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "सीमारेषावर पाकचा बेछुट गोळीबार… | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nPro Kabaddi Season 6 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने मोडला अनुप कुमारचा विक्रम\nक्रिकेटमध्ये कोणतीही शैली अचूक नसते; बुमराहचा आकिब जावेदला ‘यॉर्कर’\nपवनच्या झुंजार खेळीमुळे दिल्ली अंतिम फेरीत\nहिंदू उमेदवारांनी मला प्रचारासाठी बोलावणं बंद केलं आहे – गुलाम नबी आझाद\nशबरीमाला मंदिरात इतिहास घडणार दोन महिला पोहोचल्या मंदिर परिसरात\nरामाणींवरील खटल्याची सुनावणी ३१ ला\nनोकरीच्या बहाण्याने तरुणीला देहविक्री व्यवसायात ढकललं, 10 दिवस सामूहिक बलात्कार\nचीन आकाशात सोडणार मानवनिर्मित चंद्र\nपाणी येत नसल्याची तक्रार केल्याने भाजपा नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून कुटुंबास मारहाण\n‘चोर तर चोर पोलिसांवर शिरजोर’, पोलीस अधिकाऱ्यासाठी मनसेचा पुण्यात मोर्चा\nHome breaking-news सीमारेषावर पाकचा बेछुट गोळीबार…\nसीमारेषावर पाकचा बेछुट गोळीबार…\nभारताच्या 15 चौक्‍या निशाण्यावर ः बीएसएफ जवानासह दोघे जखमी\nजम्मू – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू-काश्‍मीर दौऱ्याच्या दोन दिवस आधी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी रेंजर्सनी जम्मू-काश्‍मीरच्या सांबा आणि कठुआ जिल्ह्यात गुरुवारी आंतरराष्ट्रीय सीमारेषेवरील 15 चौक्‍यांना लक्ष्य करत बेछुट गोळीबार आणि मोर्टार गोळे फेकले. या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) एका जवानासह दोघे जखमी झाले आहेत.\nबीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर सांबा आणि हिरानगर सेक्‍टरमध्ये जोरदार गोळीबार करत मोर्टार गोळे फेकत हल्ला केला. रेंजर्सनी बीएसएफच्या डझनभर चौक्‍यांवर रात्रभर गोळीबार केला. रीगल पोस्टवर तैनात असलेला एक जवान या गोळीबारात जखमी झाला. बीएसएफने पाकिस्तानच्या या आगळीकीला चोख प्रत्युत्तर दिले.\nहीरानगर क्षेत्रात झालेल्या तुफान गोळीबारात लोंडी गावातील दौलत राम हे जखमी झाले आहेत. त्यांना हीरानगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बुधवारी मध्यरात्रीपासुन सुरू असलेल्या गोळीबारामुळे स्थानीक ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण असून सर्वसामान्य हालचाली बंद झाल्या आहेत. तसेच सीमांत क्षेत्रातील सर्व शाळांना पुढील आदेश देईपर्यंत सुटी जाहीर करण्यात आली आहे. हीरानगर सेक्‍टरमध्ये सुमारे 19 गावे ही सीमा रेषालगत आहेत.\nतसेच सांबा सेक्‍टरमधील मंगू चक आणि रिगाल बीएसएफच्या चौक्‍यांवर तैनात पाकिस्तानने बेछुट गोळीबार केला. सांबा जिल्ह्यातील वीरवार येथे सकाळी तुफान गोळीबार करत सीमा सुरक्षा दलाच्या बारा चौक्‍यांवर निशाणा साधण्यात आला. या गोळीबाराला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवार, दि. 19 मे रोजी जम्मू-काश्‍मीर दौऱ्यावर येत आहे.\nएकतर्फी युद्धबंदीबाबत लष्कराची सावधगिरीची भूमिका – प्रतिहल्ला करण्यास मुक्त\nललित कला अकादमीच्या अध्यक्षपदी उत्तम पाचारणे\nPro Kabaddi Season 6 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने मोडला अनुप कुमारचा विक्रम\nक्रिकेटमध्ये कोणतीही शैली अचूक नसते; बुमराहचा आकिब जावेदला ‘यॉर्कर’\nपवनच्या झुंजार खेळीमुळे दिल्ली अंतिम फेरीत\nPro Kabaddi Season 6 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने मोडला अनुप कुमारचा विक्रम\nक्रिकेटमध्ये कोणतीही शैली अचूक नसते; बुमराहचा आकिब जावेदला ‘यॉर्कर’\nपवनच्या झुंजार खेळीमुळे दिल्ली अंतिम फेरीत\nहिंदू उमेदवारांनी मला प्रचारासाठी बोलावणं बंद केलं आहे – गुलाम नबी आझाद\nशबरीमाला मंदिरात इतिहास घडणार दोन महिला पोहोचल्या मंदिर परिसरात\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pailateer/search-loss-boston-17584", "date_download": "2018-10-19T15:42:13Z", "digest": "sha1:Q4PXEZH7FUH7WZ4KSL6CU3VOS6URD2NV", "length": 19760, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Search loss in Boston बोस्टनमध्ये हरवल्याचा शोध | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 23 नोव्हेंबर 2016\nहार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या कांही प्राध्यापकांशी संपर्क साधून एक भाषांतर आणि फोनेटिक टेक्‍नॉलॉजी घडवण्याच्या हेतूने मी बोस्टनला रवाना झालो. बोस्टन अतिशय प्रेक्षणीय आहे. तिथे ॲक्‍टन टाउन या निसर्गरम्य ठिकाणी आमचे स्नेही सुहास व नीलिमा कासार यांच्याकडे मुक्कामास होतो. पुण्यातील पर्वती टेकडी चढण्या- उतरण्याची गेले अनेक वर्षांची सवय होती. मला रोज किमान आठ-दहा किलोमीटर चालण्याचे अंगवळणी पडलेले. त्यातून इतका सुंदर परिसर असल्याने पदभ्रमंतीची संधी मी घेत होतो. त्यादिवशीही मी घराजवळच्याच रमणीय कालव्याभोवती फिरून त्याला लागूनच असलेल्या टाउन फॉरेस्टमध्ये, जंगलात चालण्याचे ठरविले.\nहार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या कांही प्राध्यापकांशी संपर्क साधून एक भाषांतर आणि फोनेटिक टेक्‍नॉलॉजी घडवण्याच्या हेतूने मी बोस्टनला रवाना झालो. बोस्टन अतिशय प्रेक्षणीय आहे. तिथे ॲक्‍टन टाउन या निसर्गरम्य ठिकाणी आमचे स्नेही सुहास व नीलिमा कासार यांच्याकडे मुक्कामास होतो. पुण्यातील पर्वती टेकडी चढण्या- उतरण्याची गेले अनेक वर्षांची सवय होती. मला रोज किमान आठ-दहा किलोमीटर चालण्याचे अंगवळणी पडलेले. त्यातून इतका सुंदर परिसर असल्याने पदभ्रमंतीची संधी मी घेत होतो. त्यादिवशीही मी घराजवळच्याच रमणीय कालव्याभोवती फिरून त्याला लागूनच असलेल्या टाउन फॉरेस्टमध्ये, जंगलात चालण्याचे ठरविले. पाश्‍चात्य देशांमध्ये कालवा व नदीस ‘लेक’ म्हणतात. घरापासूनच अवघ्या एक किलोमीटर अंतरावर हे ठिकाण. निघायला थोडा उशीरच झाला होता. लेकपर्यंत पोचलो तेव्हा इतर मंडळी परतत होती. लेकच्याभोवती एक प्रदक्षिणा घालून मग जंगलात जाण्याचा निर्णय घेतला. लेकचे फोटो काढत, सेल्फी घेत अजून निम्मी प्रदक्षिणा पूर्ण झाली. संध्याकाळची वेळ होती. मी टाउन फॉरेस्टच्या दिशेनं चालायला लागलो. गगनचुंबी, सुंदर रंगीबेरंगी पानांनी नटलेली वृक्षवल्ली. हा पानझडीचा मौसम खूप प्रेक्षणीय असतो. मी जंगलात चालण्यासाठी खास बांधलेल्या ट्रेल रोडवरून चालत होतो. ट्रेल रोड सोडून जंगलात शिरलो. थोडेसे अंतर चालून गेल्यावर एक वयस्कर दांपत्य त्यांच्या कुत्र्याला फिरवत समोरून आले. त्यांना पाहून मला अजून चालण्याचा हुरूप आला. दुरूनच एक लांब शिंगांचे हरीण दिसले. सुसाट वेगाने नाहीसे झाले. पायाखालची पानझडीने भरलेली जमीन आता भूसभुशीत लागायला लागली होती. फार नाही, पण थोड्याशा उंच भागात मी येऊन पोचलो होतो. उंचावरून लेक आणि ॲक्‍टन टाउन साफ दिसत होते. उंचवट्याचे पठार आणि रंगलेले वृक्ष फार अंतरांवर नाहीत, हे लक्षात आल्यावर पठाराच्या माथ्यावर जाण्याचे ठरविले. तेव्हा बऱ्यापैकी उजेड होता. वर पोचल्यावर थोडी निराशा झाली. उंचवट्यापलीकडील खोऱ्यातली सुंदर फार्म हाऊसेस सोडल्यास काही नावीन्यपूर्ण पाहण्यासारखे नव्हते. मग परतीच्या मार्गाला लागलो. उंच झाडांमधून त्यांच्या बुंध्यांचा एक विशिष्ट वास येतो. बहुतेक पानझडीमुळे असेल. उतारावर लागल्यावर सगळे मार्ग एकसारखे वाटायला लागले. थोडे गोंधळल्यासारखे झाले.\nआपण फोन संपर्काच्या बाहेर आहोत, याची आता जाणीव झाली. जरा चपापलो आणि चालण्याचा वेग वाढवला. थोडे अंतर पुढे चालून गेल्यावर उजव्या क्षितिजाजवळ सूर्यप्रकाश दिसला. मी अपेक्षेने त्या बाजूस वळलो. तिथे पोचण्यास तब्बल पंचवीस मिनिटे लागली. पोचून पलीकडे पाहिल्यावर मला जाणवले की, आपण पुन्हा वरच्या पठारावर आलो आहोत. तिथून खालच्या बाजूस ॲक्‍टन टाउन आणि शेजारचा लेक दिसत होता. मग त्या दिशेने जोरा जोराने चालायला सुरवात केली. सूर्य जवळपास मावळला होता व रातकिड्यांचे आवाज साथ देऊ लागले. अर्धा तास चालून गेल्यावर भर जंगलात वृक्षांच्या बुंध्यांमध्ये एक विचित्र प्रकार आढळून आला. वृक्षांवरून पडलेली पिवळी लाल पाने माझ्यासमोर हवेत तरंगत होती व माझी वाट अडवत आक्रमकपणे ती पाने एक विशिष्ट रचनेत हवेतच अधांतरी थांबली होती. मी एकदम स्तब्ध झालो. हा काय प्रकार आहे एखाद्या कोळ्याच्या किड्याच्या जाळ्यात अडकून तरंगत असतील; पण एकूण पानांच्या रचनेचा आराखडा पाहता इतके मोठे जाळे असू शकत नाही, असा निष्कर्ष काढला. मग भीतीदायक विचार मनात घर करू लागले. त्यात अजून भर म्हणजे अमेरिकेत श्राद्धाचा पितृसप्ताह चालू होता. या हॅलोविन दिवसांमधे आपले दिवंगत पूर्वज पृथ्वीवर भेटीस येतात, अशी समजूत आहे. मी फार अंधश्रद्धाळू नसूनसुद्धा भीतीपोटी ‘भ्रम-राक्षस’ एखाद्या कोळ्याच्या किड्याच्या जाळ्यात अडकून तरंगत असतील; पण एकूण पानांच्या रचनेचा आराखडा पाहता इतके मोठे जाळे असू शकत नाही, असा निष्कर्ष काढला. मग भीतीदायक विचार मनात घर करू लागले. त्यात अजून भर म्हणजे अमेरिकेत श्राद्धाचा पितृसप्ताह चालू होता. या हॅलोविन दिवसांमधे आपले दिवंगत पूर्वज पृथ्वीवर भेटीस येतात, अशी समजूत आहे. मी फार अंधश्रद्धाळू नसूनसुद्धा भीतीपोटी ‘भ्रम-राक्षस’ मी भीतभीत तरंगत्या पानांच्या जवळ गेलो. अंधुक प्रकाशामुळे झाडांच्या पानाच्या बारीक फांद्या दिसत नव्हत्या. फक्त पाने अधांतरी दिसत होती.\nएव्हाना काळोख बराच पडला होता. समोर फक्त दाट जंगल दिसत होते. तेवढ्यात समोरून एक पांढरा कोट घातलेली तरुणी अणि तिच्यासोबत एक धिप्पाड तरुण टॉर्च हातात घेऊन येताना दिसले. माझ्या जीवात जीव आला. त्या तरुणीने सांगितलेल्या रस्त्याने निघालो. काळोखात एक मैल अंतर आता देशांतर वाटू लागले. शेवटी एकदाचा या तरुणीने सांगितलेला फाटा लागला. फाटा पाहिल्यावर आतापर्यंतचे दडपण बरेच कमी झाले. लगेचच डावीकडचा उतार रस्ता घेतला व लगबगीने उतरायला लागलो. बरेच अंतर अंधारात चालत राहिलो आणि एकदम पाण्याचा खळखळाट ऐकू आला. थोडे पुढे गेल्यावर दोन झाडांच्या मधून ट्रेल रोडचा लाइट दिसला. घरी पोचलो तर नीलिमा हॅलोविनची आरास करण्यात मग्न होती.\nपंचवटी एक्स्प्रेसला लवकरच 'विस्टाडोम कोच'\nमनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा...\nनागरिकांना नीट उत्तरे देता येत नसतील तर बदली करुन घ्या - भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांच्या विजेच्या समस्यांची सोडवणूक करताना नीट उत्तरे देता येत नसेल तर स्वताहून बदली करून जा असा इशारा...\nसोलापूर : वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा\nसोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना महावितरणनेही मोठा झटका देण्यास सुरवात केली आहे. शेतीपंपासाठी दिल्या जाणाऱ्या...\nअवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त\nएटापल्ली : तालुक्यातील वादग्रस्त सुरजागड पहाडीवरील लोहखनीजाचे अवैधरित्या उत्खनन व वाहतूक केली जात असल्याच्या माहितीवरून वनपरिक्षेत्र अधिकारी संजुदास...\nआयुष मंत्रालयाचे तीन वर्षात 12 देशांसोबत करार\nपणजी : सरकारने आयुष मंत्रालायची स्थापना करून गत चार वर्षात वसुधैव कुटुंम्बकम या भावनेने जागतिक स्तरावर सर्वांसाठी भारतीय उपचार पद्धती पोहचविण्याचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/baban-marathi-movie-success-party-for-completing-non-stop-50-days-1680350/", "date_download": "2018-10-19T15:45:59Z", "digest": "sha1:Z2W35CTHLJAKDAO4CVBTA6FSK37QM6GA", "length": 11279, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "baban marathi movie success party for completing non stop 50 days | ‘बबन’ चित्रपटाचं असामान्य यश; मुंबईत साजरा केला आनंद | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\n‘बबन’ चित्रपटाचं असामान्य यश; मुंबईत साजरा केला आनंद\n‘बबन’ चित्रपटाचं असामान्य यश; मुंबईत साजरा केला आनंद\nसामान्य चेहऱ्यांना घेऊन मोठ्या पडद्यावर सादर झालेल्या या सिनेमाचं यश नक्कीच असामान्य आहे.\n'बबन' चित्रपटाचं असामान्य यश; मुंबईत साजरा केला आनंद\n…बबन म्हणेन तसं’ आणि ‘हम खडे तो साला सरकार से भी बडे’ असे एकाहून एक दमदार संवाद असो वा सिनेमातील खलनायक विक्रमदादाचा ‘म्हणजे आम्ही येडे’ हा संवाद असो, आजही ‘बबन’ सिनेमा महाराष्ट्राच्या अनेक सिनेमागृहात आवडीने पाहिला जात आहे. ग्रामीण भागातील युवकाच्या जीवनावर आधारित असलेल्या या सिनेमाला पश्चिम महाराष्ट्राने तर अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘ख्वाडा’ चित्रपटाचा दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेनं या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाने सुपरहिट ५० दिवस पूर्ण केल्यामुळे, ‘बबन’च्या या घवघवीत यशाचा आनंद साजरा करण्यात आला. या पार्टीत ‘बबन’ सिनेमातील सर्व स्टारकास्ट आणि युनिट मेम्बर्सचा सत्कार करण्यात आला.\nवाचा : ‘ऐ वतन..’ गाण्यासाठी मुंबईच्या या शाळेतील मुलं होती ‘राजी’\n‘बबन’ हा सिनेमा २३ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला होता. त्या दिवसापासून आजतागायत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १३ कोटींची रग्गड कमाई केली आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील काही सिनेमागृहात आजही ‘बबन’ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ख्वाडा फेम अभिनेता भाऊसाहेब शिंदे आणि गायत्री जाधव या सिनेमातल्या प्रमुख कलाकारांच्या कामगिरीचंदेखील सर्वत्र विशेष कौतुक केलं जात आहे. सामान्य कथा आणि सामान्य चेहऱ्यांना घेऊन मोठ्या पडद्यावर सादर झालेल्या या सिनेमाचं यश नक्कीच असामान्य आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nरावण दहन करताना भीषण रेल्वे अपघात, ५० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू\n'अपघात झाल्यावर नवज्योत कौर सिद्धू कारमध्ये बसून निघून गेल्या'\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1278", "date_download": "2018-10-19T15:48:59Z", "digest": "sha1:U3FZSSXUHYXHN5GSUTEIVHM5VWJUP2KH", "length": 10439, "nlines": 73, "source_domain": "mr.upakram.org", "title": "एका कादंबरीची जन्मकथा | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nनोबेल् प्राइझ् हे जगांतले सर्वोच्च पारितोषिक समजले जाते. त्याच्या विजेत्याची निवड करण्यासाठी १८ परीक्षकांची निवड समिति असते व ज्या नावावर सर्वांचे एकमत होते त्याला विजयी घोषित केले जाते असे पूर्वी वाचल्याचे आठवते. प्रसिद्ध इंग्रजी कादंबरीकार Irving Wallace यांची The Prize ही प्रदीर्घ कादंबरी या निवडींतील घोटाळ्यांबाबत आहे.\nत्याचे असे झाले की Irving Wallace ची नोबेलच्या निवडसमितीवर असलेल्या एका सदस्याशी ओळख झाली. एकदा गप्पांच्या ओघांत तो Wallace ला म्हणाला, \"पर्ल् बक् ला मी एवढं नोबेल प्राइझ् मिळवून दिलं पण तिच्या नवर्‍यानं माझं पुस्तक काही प्रकाशित केलं नाही.\" (पर्ल् बक् चा नवरा प्रकाशक होता).\nIrving Wallace चकित झाला. \"नोबेल् प्राइझ् च्या निवडींत देवाण घेवाण\" त्याच्या डोक्यांत किडा वळवळू लागला. त्याने मग शोध घ्यायला सुरवात केली, पारितोषिकाशी संबंधित अनेकांच्या भेटी घेतल्या व त्या माहितीच्या आधारावर The Prize ही सुमारे १००० पृष्ठांची कादंबरी लिहिली. त्याशिवाय ती कशी लिहिली याबद्दल त्याने Writing of a Novel हे २०० पृष्ठांचे पुस्तकही लिहिले. त्यांत The Prize ची वरील पार्श्वभूमी दिली आहे.\nकादंबरी अभ्यासपूर्ण व मनाची पकड घेणारी आहे. त्यांतील एक प्रसंग :\nसाहित्याचे नोबेल पारितोषिक घ्यायला आलेल्या विजेत्याची स्टॉकहोममधील एका पत्रकार तरुणीशी ओळख होते. ती स्थानिक Nudist Club ची मेंबर असते. तिच्या आग्रहाखातर तो क्लबच्या मेळाव्याला जातो. तिथे सभागृहांत प्रवेश करणार्‍यांना आपले कपडे काढून रिसेप्शनिस्ट् कडे (तीही विवस्त्रच असते) द्यावे लागतात. त्याप्रमाणे तो विजेता व त्याची मैत्रीण आपले कपडे काढून तिच्या ताब्यांत देतात व आंत जातात. तिथे विवस्त्रावस्थेंतील शेकडो स्त्री-पुरुष नि:संकोचपणे वावरत व एकमेकांशी बोलत असतात. कोणाचेही दुसर्‍याच्या शरीराकडे लक्ष नसते. त्यामुळे त्या साहित्यिकाचा सुरवातीचा संकोच नाहीसा होतो. त्याची मैत्रीण तर त्या वातावरणाला सरावलेलीच असते. थोड्या वेळाने क्लबचा अध्यक्ष प्रवेश करतो. त्याच्याही अंगावर कपडे नसतात. तो आपल्या भाषणांत कपडे घालणे हा कसा मूर्खपणा आहे ते विशद करतो. भाषण इतके तर्कशुद्ध व परिणामकारक आहे की काही क्षण आपणही त्यांतील विचारांबरोबर वहावत जातो.\nअत्यंत उत्कंठावर्धक पण चावट असे लिहिण्यात एक नंबर लेखक आहे.\nमला तरी त्याचे लेखन भयंकर आवडते.\nत्याची स्वर्गीय शैय्या (सेलेस्टियल बेड) नावाची कादंबरी मस्त आहे.\nकुणा गरजु ला हवी असेल तर माझ्या संग्रही त्याची एक प्रत आहे\nमात्र आता 'द प्राइझ' वाचली पाहिजे असे वाटूनच गेले.\nबाकी कुणी 'असा क्लब' सुरु करणार असाल तर सांगा मी यायला तयार आहे मी यायला तयार आहे\n(लेखक \"सूक्ष्म लेखन\" करत असतील तर प्रतिसाद पण 'सूक्ष्म' द्यायला काय हरकत आहे\nप्रकाश घाटपांडे [02 Jun 2008 रोजी 13:53 वा.]\nमंग त्यान्ला कापड घातल्यावं लाजल्यावानी होत असनार\nबाप्या मान्सांम्होर लाजल्या वानी व्हत नाय म्हंता मंग त्येंच्या म्होर व्हतच आसनार\nरोचक माहितीबद्दल धन्यवाद. वाचनीय पुस्तकांच्या यादीत आणखी एका नावाची भर पडली.\nगांधीना नोबेल नाकारले गेले होते.\nद्वारकानाथ [06 Jun 2008 रोजी 09:57 वा.]\nमहात्मा गांधींना शांततेचे नोबेल पारितोषिक नाकारले गेले होते याची आठवण झाली.\nपण अश्या काही तुरळक घटना घडल्यातरी नोबेल चे महत्वच नाकारणे चूकीचे आहे असे माझे मत आहे.\nशरदरवांनी एक चांगला लेख लिहिला आहे. धन्यवाद.\nहोय पण त्याचे कारण भ्रष्टाचार हे नव्हते तर इंग्लन्ड नाराज होईल ही राजकीय भीती होती.\nपण अश्या काही तुरळक घटना घडल्यातरी नोबेल चे महत्वच नाकारणे चूकीचे आहे असे माझे मत आहे.\nकारण केवळ भ्रष्टाचार आणि लग्गा ह्यांच्याच जीवावर नोबेल दिलं गेलं असतं तर गुरुदेव रविंद्रनाथ ठाकुर ह्यांना ते कधिच मिळालं नसतं.\nना सी वी रमन ह्यांना.कारण ह्यांच्या अश्या प्रकारच्या लॉब्या नव्हत्या.\nराहुन राहुन एक आठवण होते.\nमार्टीन् ल्युथर किंग ज्यू. ह्याला नोबेल दिलं आणि तो गांधिवादी मार्गानं कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढत होता.\nपण खुद्द बापुंना मिळालं नाही.( ब्रिटिश साम्राज्यवादच कारणीभूत असावा. )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.puneprahar.com/author/ram/", "date_download": "2018-10-19T16:36:18Z", "digest": "sha1:IBEL3TZWJRAO65NMHSY75CS6FJBNKQDP", "length": 14955, "nlines": 190, "source_domain": "www.puneprahar.com", "title": "RAM GANGANE – पुणे प्रहार", "raw_content": "\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘मुळशी पॅटर्न’च्या टीमचे अनोखे शस्त्रपूजन\n‘किस’च्या बदल्यात गाणं देतो, अनु मलिकवर आरोप\nचार जवानांनी चार वर्ष केला मुकबधीर नर्सवर बलात्कार\n‘स्मार्टसिटी’मुळे नवउद्योजकांना संधी उपलब्ध : डॉ. राजेंद्र जगताप\nMeToo ताज्या घडामोडी मुंबई/कोंकण\n‘किस’च्या बदल्यात गाणं देतो, अनु मलिकवर आरोप\nमुंबई: गायिका सोना महापात्रापाठोपाठ गायिका श्वेता पंडितनेही प्रसिद्ध गायक अनु मलिक यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. अनु मलिक यांनी\nगुन्हेवृत्त ताज्या घडामोडी पुणे\nचार जवानांनी चार वर्ष केला मुकबधीर नर्सवर बलात्कार\nपुणे: एका मुकबधीर नर्सवर सैनिकी रुग्णालयात चार वर्षं बलात्कार केल्याप्रकरणी खडकी पोलिसांनी चार जवानांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिला\nATM मधील पैसे चोरीपासून सावध राहण्‍यासाठी ‘या’ उपाययोजना लक्षात ठेवा\nनवी दिल्‍ली : नुकतेच एसबीआयने ATM मधून पैसे काढण्याची मर्यादा ४० हजार वरून २० हजार पर्यंत कमी केली आहे. एसबीआय\n‘पाटील’ चित्रपटाचा शानदार म्युझिक लॉण्च\nसमाजातील दाहक वास्तवावर प्रकाशझोत टाकणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षकांनी नेहमीच चांगला प्रतिसाद दिला आहे. अशाच एका जिद्दी युवकाच्या संघर्षाचा वेध घेणाऱ्या ‘पाटील’\nनवीन मोबाइल नंबरसाठी आठवडाभर थांबावं लागणार\nनवी दिल्ली: सिमकार्डसाठी आधार सक्ती करता येणार नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिल्यामुळं मोबाइल कंपन्यांबरोबरच आता सर्वसामान्य ग्राहकांचीही अडचण होणार आहे.\nविहिरीत कोसळून तिघींचा मृत्यू\nमुंबई : विलेपार्ले येथे विहिरीच्या काठावर पूजेचा कार्यक्रम सुरू असतानाच विहिरीचा कठडा तुटून झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.\nसरकारच्या आश्वासनानंतरही शेतकरी ठाम\nनवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांवर विचार केला जाईल, असे आश्वासन केंद्र सरकारने दिल्यानंतरही राजधानी दिल्लीच्या वेशीवर धडकलेले हजारो शेतकरी\nनीरव मोदीची साडे सहाशे कोटींची संपत्ती जप्त\nनवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेला कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या नीरव मोदीला सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) जोरदार दणका दिला आहे. मोदीची ज्वेलरी, बँक अकाऊंटसहित\nखोटे बोलणे हा काँग्रेसचा एकमेव अजेंडा: मोदी\nनवी दिल्ली : दुसऱ्यांवर चिखलफेक करायची. खोट्या बातम्या पसरवायच्या. पुन्हा पुन्हा खोटं बोलायचं आणि लोकांची दिशाभूल करायची हा काँग्रेसचा एकमेव\nपुणेः मुठा कालवा फुटल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. महापालिका प्रशासनाने ही माहिती दिली. तर कालवा फुटल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीत\n धोक्यात आहे व्हॉट्सअॅप डेटा, सगळ्यात आधी करा हे काम\nWhatsapp त्याच्या फिचरमध्ये एक मोठा बदल करणार आहे. व्हॉट्सअॅपचा सर्वात जास्त वापर करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी हा बदल जगातील सर्वात महत्वाचा बदल\nआंतरराष्ट्रीय ताज्या घडामोडी महाराष्ट्र राष्ट्रीय व्यापार\nजीमेलचे नवे फीचर : ठराविक काळानंतर मेल आपोआप डिलीट होणार\nचंदुकाका सराफ ऍन्ड सन्स च्या सौभाग्य अलंकार महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद\nहायस्पीड ब्रॉडबँडच्या Jio GigaFiber च्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात\nभारताकडून पाकिस्तानचा धुव्वा, कांस्यपदकावर नाव कोरले\nजकार्ता : इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पुरुष हॉकी संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा २-१ ने पराभव केला आणि कांस्यपदकावर\nआशियाई स्पर्धा : नीरज चोप्राच्या भाल्याचा सुवर्ण थ्रो\nविनेश फोगाटनं रचला ‘सोनेरी’ इतिहास, भारताला दुसरं सुवर्णपदक\nअजित वाडेकरांना अमूलने वाहिली वेगळ्या पद्धतीने आदरांजली\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nआयुष्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. काहीजण संघर्षमयी जीवनासमोर हार पत्करतात तर काहीजण याच कष्टप्रद जीवनावर मात करून स्वतःचं\n‘मुळशी पॅटर्न’च्या टीमचे अनोखे शस्त्रपूजन\nमाधुरीच्या निमित्ताने ‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकरचे पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल\nछोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म\nआजच्या तंत्रज्ञानाच्या युगात तरुण पिढीला सर्व माहिती जलद गतीने हवी असते,हे लक्षात घेता पुणे प्रहार या वेबसाईटने तरुणांसाठी एक पाउल पुढे टाकले आहे. तरुणांनीही आपल्या बातम्या,विचार तसेच ब्लॉग आम्हपर्यंत पोहोचवावे ते \"पुणे प्रहार \" वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात येईल.\n\"पुणे प्रहार\" न्यूज नेटवर्क द्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक आणि प्रकाशक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास पुणे न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील. C-2018 CopyRight PunePrahar\nन्यूज वेबसाईट साठी संपर्क – 9421719953\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/17-killed-and-13-injured-in-khandala-accident/articleshow/63690523.cms", "date_download": "2018-10-19T16:56:14Z", "digest": "sha1:PYFMXGXZVVHFIE23J4DSJYPF56PFUACA", "length": 12358, "nlines": 142, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "accident on pune-bengaluru highway: 17 killed and 13 injured in khandala accident - खंडाळा येथे अपघातात १७ ठार, १३ जखमी | Maharashtra Times", "raw_content": "\nकेळी खाण्याचे हे आहेत फायदे\nकेळी खाण्याचे हे आहेत फायदे\nखंडाळा येथे अपघातात १७ ठार, १३ जखमी\nपुण्यातील मुठा कालवा फुटला...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा प...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजि...\nपुणे: पुणे-सातारा महामार्गावरील खंडाळा घाटात एका टेम्पोला आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात १७ मजूर ठार झाले आहेत, तर १३ जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिलांची संख्या अधिक असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.\nसकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघातग्रस्त टेम्पो कर्नाटकहून ३५ मजूर घेऊन शिरवळ एमआयडीसीकडे चालला होता. कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील तिकोटा येथून शिरवळच्या औद्योगिक वसाहतीत कामासाठी ते कामगार निघाले होते. मालवाहतूक करणाऱ्या या टेम्पोत ( केए - ३७ / ६०३७ ) ३५ पेक्षाही जास्त कामगार दाटीवाटीने बसले होते. खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर नेहमीच्या अपघातग्रस्त एस कॉर्नरवर हा भरधाव टेम्पो उलटला. रस्त्याच्या कडेला बांधलेल्या सहा फुटी कठड्यावरून हा टेम्पो बाहेर फेकला गेला. टेम्पोत बांधकामाचे अवजड साहित्य असल्यामुळे यातील कामगारांना याचा फटका बसला. चार महिला अन् एक मुलगा यांच्यासह सुमारे १७ जण जागीच ठार तर बाकीचे २० गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये टेम्पो चालकाचाही समावेश आहे. या अपघातानंतर घटनास्थळी आक्रोश सुरू झाला. दरम्यान याच टेम्पोच्या पाठीमागून येणाऱ्या त्यांच्याच टोळीतील दोघा दुचाकीस्वारांनी तात्काळ ही घटना खंडाळ्याला येऊन पोलिसांना सांगितली. सहाय्यक पोलीस अधीक्षक विजय पवार, खंडाळ्याचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज हांडे अन् त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना खंडाळ्याच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले. दरम्यान पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली.\nIn Videos: पुणे-सातारा मार्गावर अपघात; १७ ठार, १३ जखमी\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nरावणदहनासाठी जमलेल्या गर्दीला ट्रेनने चिरडले; ५० ठार\nमन्नान वाणीच्या मृत्यूनंतर हाफीज सईद काय म्हणाला\nपंतप्रधान नरेंद्र मोदींकडून रावण पुतळ्याचे दहन\n'या' घरगुती वस्तूंचा लोक करतात चुकीच्या पद्धतीने वापर\nदसऱ्यानिमित्त कर्नाटकात पारंपारिक नृत्यू\nजम्म-काश्मीरः दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nपुण्यातले लोकप्रिय हॉटेल्स अस्वच्छतेत नंबर १\nतरुणीला लिफ्ट देणे पडले 'महागात'\nपुणे: चिमुरडीला घेऊन पालक रुग्णालयातून फरार\nपुणे: चार जवानांनी चार वर्ष केला मुकबधीर नर्सवर बलात्कार\nMetoo चं वादळ ‘एफटीआयआय’च्या वेशीवर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1खंडाळा येथे अपघातात १७ ठार, १३ जखमी...\n2पोलिस चौक्या की हप्ते वसुलीची केंद्रे \n3कणिक यंत्रात ओढणी अडकल्याने महिलेचा मृत्यू...\n4भूसंपादन खर्च ~ ७१० कोटींचा...\n5मोबाइल कंपन्यांवर प्रशासन मेहरबान...\n6बाजार समित्यांच्या मतदार याद्या तयार...\n7राज्य सहकारी संघाची आज निवडणूक...\n8विमानतळावर पकडले ४५ लाखाचे सोने- प्लस ३...\n9महामंडळ साहित्याचे उत्तराधिकारी नाही...\n10प्रेयसीसोबत लग्नासाठी तिच्या भाच्याचे अपहरण...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.nyecountdown.com/product/and-now-the-sing-a-long-portion-of-the-night-begins-if-youre-not-singing-along-the-next-round-is-on-you/", "date_download": "2018-10-19T16:08:48Z", "digest": "sha1:HLKSRWIDCZBKEEEBSOMBJV6OZLEDJTHA", "length": 16383, "nlines": 151, "source_domain": "mr.nyecountdown.com", "title": "आणि आता ... रात्रीचा बराचसा भाग गाणे सुरु होते आपण बाजूने गात नसाल तर, पुढचा गोल तुमच्यावर आहे! (उत्पादन) - डीजे, व्हीजेएस, नाईट क्लबज 2019 साठी एनवाईई काउंटडाऊन", "raw_content": "\nलॉग इन करा आणि बक्षीस करा:\nसर्व श्रेणी Uncategorized ऑडिओ काउंटडाउन व्हिडिओ काउंटडाउन 1 पूर्व-ऑर्डर 2019 डीजे ड्रॉप डीजे ड्रॉप (बंडल पाक्स)\nहे कसे कार्य करते\nदूरदर्शन आणि रेडिओ जाहिराती\nऑर्डर ऑनलाइन किंवा कॉलवर क्लिक करा->यूएसए) 1-800-639-9728(हवाना) + 1-513-490-2900 OR चॅट लाईव्ह करा\nसाइन इन करा किंवा एक खाते तयार करा\nहे कसे कार्य करते\nदूरदर्शन आणि रेडिओ जाहिराती\nसर्व श्रेणी Uncategorized ऑडिओ काउंटडाउन व्हिडिओ काउंटडाउन 1 पूर्व-ऑर्डर 2019 डीजे ड्रॉप डीजे ड्रॉप (बंडल पाक्स)\nविशलिस्टमध्ये कोणतेही उत्पादन नाही\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nकेलेल्या SKU: DJ DROP 100 - #22 वर्ग: डीजे ड्रॉप\nआणि आता ... रात्रीचा बराचसा भाग गाणे सुरु होते आपण बाजूने गात नसाल तर, पुढचा गोल तुमच्यावर आहे\nकिकिन 'हे जुन्या शाळेने 90 कडून क्लासिक जाम (उत्पादित)\nआपण आधीच buzzed असल्यास ... आकाश आपल्या पेय उच्च वाढवा\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nएक्सNUMX पूर्वनिर्मित डीजे ड्रॉप\nपाहू इच्छिता त्यांना त्रेधा 2018 साठी सर्व नवीन 2018 साठी सर्व नवीन एक्सNUMX पूर्वनिर्मित डीजे ड्रॉप PLUS SIX BONUS चा कोणताही शुल्क नाही\nया अद्भुत डीजेसह आपला शो वर्धित करा आणि आपण उर्वरित वर्ष NYE वर देखील वापरू शकता हे आपल्या शोसाठी एक चांगले जोड आहे आणि आपण गर्दीतून बाहेर उभे करू शकता. पुन्हा कधीही शब्दांसाठी नुकसान होणार नाही. 2018 साठी सर्व नवीन हे आपल्या शोसाठी एक चांगले जोड आहे आणि आपण गर्दीतून बाहेर उभे करू शकता. पुन्हा कधीही शब्दांसाठी नुकसान होणार नाही. 2018 साठी सर्व नवीन प्रत्येक वर्षी जगभरात हजारो डीजेद्वारे वापर केला जातो. 100 पूर्वनिर्मित डीजे ड्रॉप्स बनविणार्या एका इतिहासासह हे नवीन वर्षीय ईव्ही EPIC करा. ट्रॅक सूची (खाली ऐका)\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nलेडीज आणि जेंटलमन आम्ही एक उपकार आणि इमारत सोडून म्हणून asshole करण्यासाठी गुडबाय वेड\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nनाइट क्लबच्या मनोरंजनासाठी नवीन वर्ष आणि नवीन अनुभवाचे स्वागत आहे. धरून ठेवा, तो एक उंचसखल पृष्ठभाग असलेला घोडा आहे. (उत्पादित)\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nमी आपले लक्ष आहे कृपया जर इमारतीमध्ये फ्रेदेरी मर्फी आली तर पुढील दरवाजा ला भेट द्या. आपली पत्नी तुम्हाला माहित आहे की तू इथे आहेस पुनरावृत्ती करा, फ्रेडी मर्फी आपली पत्नी येथे आहे. कृपया इमारत बाहेर पडा ... आपल्याला पर्वा मिळाल्या जर इमारतीमध्ये फ्रेदेरी मर्फी आली तर पुढील दरवाजा ला भेट द्या. आपली पत्नी तुम्हाला माहित आहे की तू इथे आहेस पुनरावृत्ती करा, फ्रेडी मर्फी आपली पत्नी येथे आहे. कृपया इमारत बाहेर पडा ... आपल्याला पर्वा मिळाल्या\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nया कालमर्यादाच्या क्लासिकच्या मागे 80 च्या मागे जात आहे\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nया पक्षाला एफसीसीला मंजुरी मिळाली आहे. Ummmm FCC स्क्रू चला एक वास्तविक @ @ @ एन पार्टी असू द्या चला एक वास्तविक @ @ @ एन पार्टी असू द्या\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nआपल्या नवीन वर्षांचे एक संकलन अधिक अल्कोहोल पिणे असेल तर ... कोणीतरी किंचाळणे\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nसंगीत आवडत नाही आपल्यापुढे असलेल्या व्यक्तीला दोष द्या\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nलेडीज आणि जेंटलमॅन ... नवीन वर्षाच्या शुभेच्छा\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nसानुकूल डीजे ऑडिओ थेंब\nऑडिओ आणि प्रभावासह सानुकूल स्क्रिप्टच्या 30 सेकंद पर्यंत टिपांच्या आत सर्व ऑडिओ आपल्या डीझ नेम, कंपनी किंवा क्लबसह सानुकूलित केले आहे. आपल्याकडे स्त्री किंवा पुरुष आवाजांची निवड आहे. अमेरिकन, ब्रिटिश किंवा स्पॅनिश आपल्या मिक्स आणि क्लब संच ब्रँडिंगसाठी योग्य टिपांच्या आत सर्व ऑडिओ आपल्या डीझ नेम, कंपनी किंवा क्लबसह सानुकूलित केले आहे. आपल्याकडे स्त्री किंवा पुरुष आवाजांची निवड आहे. अमेरिकन, ब्रिटिश किंवा स्पॅनिश आपल्या मिक्स आणि क्लब संच ब्रँडिंगसाठी योग्य विवाहाचे मोबाइल डीजे त्यांचा वापर ऑडिओमधील वधू आणि मेजवानीच्या नावांवर प्रकाश टाकून त्यांच्या गोडपणाला अधिक अभिमान जोडण्यासाठी करतात. एक प्रचंड प्रभाव करते\nहे कसे कार्य करते\nआपले लॉग अपलोड कराo\nकॉपीराइट केलेल्या संगीताशिवाय सर्व उत्पादने आणि सेवा प्रदान केल्या जातात. व्यावसायिक डीजेसाठी आपल्या स्वत: च्या परवानाधारित म्युझिकमध्ये मिश्रित करण्यासाठी आम्ही केवळ सानुकूलित भागाकार आणि टेम्पलेट प्रदान करतो. संगीतसह सर्व सामग्री, परंतु काउंटडाउनसह मर्यादित नाही; या वेबसाइटवर जाहिरात आणि प्रात्यक्षिक हेतूने केवळ आहे.गोपनीयता धोरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/ashok-jagadale-against-Complaint-about-disqualifying-ncp-increase-Trouble/", "date_download": "2018-10-19T15:28:27Z", "digest": "sha1:3MLB5DO43AXLJFOCB3CZ2WW3SN74IUMH", "length": 9415, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राष्ट्रवादी पुन्हा अडचणीत, जगदाळेंना अपात्र ठरविण्याबाबत तक्रार | पुढारी\tTop", "raw_content": "\nअमृतसर (पंजाब) मध्ये रावण दहनाच्या कार्यक्रमावेळी रुळावरील लोकांना रेल्‍वेची धडक\nपंजाब : अमृतसरमधील रेल्‍वे अपघातात ५० हून अधिक दगावल्याची शक्यता\nहोमपेज › Marathwada › राष्ट्रवादी पुन्हा अडचणीत, जगदाळेंना अपात्र ठरविण्याबाबत तक्रार\nराष्ट्रवादी पुन्हा अडचणीत, जगदाळेंना अपात्र ठरविण्याबाबत तक्रार\nनामनिर्देशन पत्रात खोटी माहिती देवून शासनाचे लाभार्थी असल्याचे लपवल्या प्रकरणी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे उमेदवार अशोक जगदाळे यांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवावे, अशी तक्रार सुधीर पाटील यांनी बुधवारी ( दि.16 ) उस्मानाबाद निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे. प्रशासनाने तक्रार दाखल करून घेतली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रमेश कराड यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने पक्षाने अपक्ष उमेदवार जगदाळे यांनाच पुरस्कृत केले होते. सदर तक्रार दाखल झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.\nबीड - लातूर - उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी दि. 21 मे रोजी मतदान होणार आहे. प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने पुरस्कृत केलेले उमेदवार अशोक जगदाळे यांच्या विरोधात उस्मानाबाद येथील सुधीर केशवराव पाटील यांनी बुधवारी ( दि.16 ) रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, 2005 मध्ये जगदाळे यांनी आपली कंपनी दृष्टी रिअलेटर्स याद्वारे शासकीय म्हाडा यांच्या बरोबर करारनामा करून वांद्रे रिक्लेमेशन येथे असलेल्या म्हाडा बिल्डींगच्या शासकीय जागेवर शासनाबरोबर करारनामा करून ते एका रेस्टॉरंटला भाड्याने दिलेले आहे. ज्यामुळे म्हाडा बरोबर केलेल्या कारारनाम्याचे उल्लंघन झाले आहे.\nसदर रेस्टॉरंट बिअरबार असून त्याठिकाणी दारू विक्रीही केली जाते. त्यामुळे बॉम्बे आर्ट सोसायटी यांना मोठा त्रास होत आहे. म्हणून सोसायटीचे सचिव चंद्रजित यादव यांनी अशोक जगदाळे यांच्यासह रेस्टॉरंटच्या त्रासाला कंटाळून मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. न्यायालयाने हे प्रकरण तडजोडीसाठी लवादाकडे पाठवलेले आहे. अशोक जगदाळे हे शासनाच्या म्हाडाचे लाभार्थी असूनही त्यांनी लोकप्रतिनिधी अधिनियमाचा भंग केलेला आहे.\nअशोक जगदाळे यांचे शासकीय जमिनीवर 30 वर्षांकरिता करारनामा करून उपभोग घेणे हे कायद्याच्या तरतुदीनुसार असून ते शासनाचे लाभार्थी आहेत. म्हणून त्यांनी घटनेतील तरतुदीचा भंग केला आहे. यावरून त्यांनी नामनिर्देशन पत्रात सत्य माहिती न पुरविता अर्धवट माहिती देवून निवडणूक निर्णय अधिकार्‍याची तसेच आपली फसवणूक केल्याचे नमूद केले आहे.\nत्यामुळे अशोक जगदाळे यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवून त्यांच्यावर बंदी टाकावी अशी मागणी सुधीर पाटील यांनी तक्रारीन्वये केली आहे. सुनावणीच्यावेळी सर्व पुरावे सादर करणार असल्याचे पाटील यांनी अर्जात म्हटले आहे. दरम्यान अधिकृत उमेदवार रमेश कराड यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने अडचणीत सापडलेल्या राष्ट्रवादीला अपक्ष उमेदवार जगदाळे यांना पुरस्कृत करण्याची वेळ आली होती. आता जगदाळे यांच्या विरोधात तक्रार दाखल झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पुढील अडचणी आणखीनच वाढल्या आहेत. याप्रकरणात निवडणूक अधिकारी काय निर्णय देतात याकडे तिन्ही जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे.\nपंजाबमध्ये भीषण रेल्‍वे अपघात; ५० हून अधिक दगावल्याची शक्यता(Video)\nतेलगू टायटन्‍सचा विजयरथ पटना रोखणार\nमोदींच्या आठवणीत चहामुळे नंदुरबार आणि चौधरी\nऋषी कपूर उपचारासाठी न्यू-यॉर्कमध्‍ये, भेटायला गेले जावेद अख्तर\nकवठेएकंदमध्ये शोभेच्या दारूच्या स्फोटात विद्यार्थ्याचा मृत्यू\nरायगड : परतीच्या पावसाने पेण तालुक्याला झोड़पले महामार्ग ठप्प \nनाना पाटेकरांचे सिंटाला उत्तर\nहौसिंग फेडरेशनच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचे कोणालाही फोन नाहीत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/shyamchi-aai", "date_download": "2018-10-19T16:51:59Z", "digest": "sha1:Y6LAFOK3S23DRA6OJCK5NJ5R67X5DVBM", "length": 15596, "nlines": 258, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "shyamchi aai Marathi News, shyamchi aai Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nसाईबाबांच्या शिर्डीत PM खोटे बोलले: काँग्रेस\n#MeTooचा गैरवापर नको: हायकोर्ट\nडीजेबंदी उठवण्याची विनंती फेटाळली\n#metoo: अनिर्बान दास ब्लाहचा आत्महत्येचा प...\nविसर्जनादरम्यान दोन मंडळात वाद, एकाचा मृत्...\nरावणदहनासाठी जमलेल्या गर्दीला ट्रेनने चिरडले; ५० ठ...\nगावकऱ्यांनी केला प्रेमसंबंधांचा आरोप; साधू...\nमुसलमानांनी काँग्रेसला मत देऊ नये: असदुद्द...\nकाश्मीर: ३ दहशतवादी ठार; चार एके४७ जप्त\nShabarmimala: महिलांनो परत जा, अन्यथा मं...\nझुकेरबर्ग पुस्तकांच्या दुकानात काम करतो\n'पहिल्या' घोटाळेबाजाला भारतात आणण्यात यश\n'मायक्रोसॉफ्ट'चे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचं...\ngoogle map वरून पत्नीला प्रियकरासोबत पकडले...\nNavratri 2018: हिंदू नाही म्हणून गरब्यातून...\nअरुंधती आता 'रिलायन्स'च्या अतिरिक्त संचालक\nमोबाइल वॉलेटद्वारे परस्पर व्यवहार शक्य\nएअर इंडियाला सरकारी बळ\n६० हजार भारतीयांना ग्रीन कार्ड\nपेट्रोल, डिझेल दरात किंचित कपात\nकच्चे तेल रुपयाच्या बदल्यात\ndeodhar trophy 2018: पृथ्वीला वर्ल्डकपमध्ये एन्ट्र...\nक्रिकेटमधील भ्रष्टाचार: सर्वाधिक सट्टेबाज ...\nदानिश कनेरियाने दिली फिक्सिंगची कबुली\n...तर सचिनला मागे टाकणार विराट\n#MeToo: माझा या सगळ्याशी काही एक सबंध नाहीःजतीन दा...\n#MeToo: 'सिन्टा'च्या नोटिशीला नानांचं उत्त...\nTanaji: सलमान खान साकारणार छत्रपती शिवाजी ...\nसलमान खानच्या लाडक्या 'माय लव्ह'चा मृत्यू\nबर्थ-डे स्पेशलः सनी देओलचे दमदार डायलॉग\nदिशाच्या 'या' फोटोला १२ तासांत १४ लाख लाइक...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\nदेसी मुलींचा इंग्लंडमध्ये खो\nथोडं हटके, थोडं भन्नाट\n‘मी टू’ नक्की कशासाठी\nदेसी मुलींचा इंग्लंडमध्ये खो\nथोडं हटके, थोडं भन्नाट\n‘मी टू’ नक्की कशासाठी\nरावणदहनासाठी जमलेल्या गर्दीला ट्र..\nमन्नान वाणीच्या मृत्यूनंतर हाफीज ..\nपंतप्रधान नरेंद्र मोदींकडून रावण ..\n'या' घरगुती वस्तूंचा लोक करतात चु..\nजम्म-काश्मीरः दोन दहशतवाद्यांचा ख..\nहिवाळा येतोय; अशी घ्या त्वचेची का..\nऔरंगाबादः रावण दहन साजरा\n‘श्यामची आर्इ’ उर्दू अनुवादाचे आज प्रकाशन\nउत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पूज्य साने गुरुजी संस्कार केंद्राच्या वतीने `श्यामची आई ` या साने गुरुजी लिखित पुस्तकाचा उर्दू अनुवाद प्रकाशित करण्यात आला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन आज (दि. ५) विद्यापीठात होणार आहे. याच समारंभात कवयित्री दिशा शेख यांचे अनुभवकथन आणि काव्यवाचनदेखील होणार आहे.\nसमाजात असंख्य गोष्टी जाती-धर्मानुसार वेगवेगळ्या रंगवल्या जातात. आर्इच्या प्रेम मात्र प्रत्येक जातीत किंवा धर्मात सारखेच याच संकल्पनेतून सानेगरुजी यांचे ‘श्यामची आर्इ’ पुस्तक उर्दूत अनुवादित करण्याचा निर्णय घेतला.\n‘श्यामची आई ही अश्रूंनी लिहिलेली कादंबरी’\n‘श्यामची आई’नं आजवर अनेकांचं आयुष्य बदललं. पण, ‘श्यामची आई’नं मृणाली तांबोडकर या विद्यार्थिनीच्या आयुष्यालाही कलाटणी दिली आहे. कॉलेजच्या एकांकिकेत तिनं आपल्यापेक्षा तिप्पट वयाची श्यामची ‘आई’ रंगवली. याबद्दल तिला अनेक पुरस्कार तर मिळालेच. पण सिनेमाची आणि नाटकाचीही ऑफर मिळाली आहे.\nरावणदहनासाठी जमलेल्या गर्दीला ट्रेनने चिरडले; ५० ठार\n#MeToo मोहिमेचा गैरवापर नको: हायकोर्ट\n#MeToo: अनिर्बान यांचा आत्महत्येचा प्रयत्न\nसिनेरिव्ह्यू: नमस्ते इंग्लंड- एक निरस लंडनवारी\nगोसीखुर्दचा लढा; आमदार निवासाचा घेतला ताबा\nसाईबाबांच्या शिर्डीत PM खोटे बोलले: काँग्रेस\n#MeToo: आलोकनाथ यांचं 'सिन्टा'ला साकडं\nअरुंधती आता 'रिलायन्स'च्या अतिरिक्त संचालक\nडीजेबंदी उठवण्याची विनंती कोर्टाने फेटाळली\nदुष्काळात महाराष्ट्राला पूर्ण मदत करू: मोदी\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2018-10-19T15:05:43Z", "digest": "sha1:SOMAXRYXZIIC44YZYCU32HB53H7KJO2J", "length": 7239, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ग्वाल्हेर जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\n५,२१४ चौरस किमी (२,०१३ चौ. मैल)\n४४५ प्रति चौरस किमी (१,१५० /चौ. मैल)\nहा लेख ग्वाल्हेर जिल्ह्याविषयी आहे. ग्वाल्हेर शहराविषयीचा लेख येथे आहे.\nग्वाल्हेर जिल्हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\nग्वाल्हेर सन १९४८ ते १९५६पर्यन्त मध्य भारताची राजधानी होते, जेव्हा मध्य प्रदेश भारताला जोडला गेला, तेव्हा याला जिल्ह्याचे स्वरूप देण्यात आले.\nभोपाळ विभाग • चंबळ विभाग • इंदूर विभाग • जबलपूर विभाग • उज्जैन विभाग • ग्वाल्हेर विभाग • रेवा विभाग • शाहडोल विभाग • हुशंगाबाद विभाग • सागर विभाग\nआगर माळवा • अलीराजपूर • अनुपपुर • अशोकनगर • बालाघाट • बडवानी • बैतुल • भिंड • भोपाळ • बऱ्हाणपूर • छत्रपूर • छिंदवाडा • दमोह • दतिया • देवास • धार • दिंडोरी • गुणा • ग्वाल्हेर • हरदा • हुशंगाबाद • इंदूर • जबलपूर • झाबुआ • कटनी • खांडवा(पूर्व निमर) - खरगोन(पश्चिम निमर) - मंडला • मंदसौर • मोरेना • नरसिंगपूर • नीमच • पन्ना • रेवा • राजगढ • रतलाम • रायसेन • सागर • सतना • शिहोर • शिवनी • शाहडोल • शाजापूर • शेवपूर • शिवपुरी • सिधी -सिंगरौली • टीकमगढ • उज्जैन • उमरिया • विदिशा\nपेंच राष्ट्रीय उद्यान • अमरकंटक • खजुराहो • भीमबेटका • कान्हा राष्ट्रीय उद्यान • पन्ना राष्ट्रीय उद्यान • ओंकारेश्वर\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १६:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mundalepooja.blogspot.com/2017/09/blog-post_5.html", "date_download": "2018-10-19T16:11:00Z", "digest": "sha1:4GMH3K3F72R4XE2G2MEOC7PMPCTAFGHL", "length": 12330, "nlines": 51, "source_domain": "mundalepooja.blogspot.com", "title": "Anamika: खोड्या करायला वय हवय कश्याला......", "raw_content": "\nमी आहे आशी एकटी एकटी राहणारी, वाळक पान सुद्धा गळताना तन्मयतेने पाहणारी ...\nखोड्या करायला वय हवय कश्याला......\nखोड्या करायला वय हवय कश्याला......\nखोड्या करायला वय हवाय कश्याला असं म्हणणारे लोक फार कमी मिळतात आजकाल तुमचं वय काय हो असे कुणी विचारले की आपली प्रतिक्रिया काय असते असे कुणी विचारले की आपली प्रतिक्रिया काय असते मुलींना हा प्रश्न सहसा आवडत नाही. काहींना सरळ उत्तर द्यावेसे वाटेलही. जेष्ठ मंडळी लगेच मनातल्या मनात आता रिटायरमेंटला किती वर्ष राहिले बुवा आणि अजून किती ’सर्व्हिस’ शिल्लक आहे याचाही हिशोब करायला लागतात. पण वय कितीही असले तरी प्रत्येकात एक लहान मूल लपलेले असते. आता काही म्हणतील छे... काही तरीच काय मुलींना हा प्रश्न सहसा आवडत नाही. काहींना सरळ उत्तर द्यावेसे वाटेलही. जेष्ठ मंडळी लगेच मनातल्या मनात आता रिटायरमेंटला किती वर्ष राहिले बुवा आणि अजून किती ’सर्व्हिस’ शिल्लक आहे याचाही हिशोब करायला लागतात. पण वय कितीही असले तरी प्रत्येकात एक लहान मूल लपलेले असते. आता काही म्हणतील छे... काही तरीच काय पण माझे ऐका, आता मान्य कराचच हे. तुम्ही कितीही म्हणालात तरी हे अगदी खरंय. तेच लहान मूल ज्याला कधी कधी फार खोड्या कराव्याशा वाटतात.\nकित्येकदा मला असे वाटलंय की एकदा तरी खूप जोरात ओरडून आरोळ्या ठोकाव्यात. उगाचच... काही कारण नसताना. का कुणास ठाऊक, पण वाटते. खूप मोठ्याने गाणं म्हणावं मला आवडेल तेवढं आणि तितका वेळ सध्या हि हौस मी माझ्या खोलीतच भागवून घेते ती पण खूप हळू आवाजात. मला आठवतंय दुपारच्यावेळी आई च्या चोरून बदाम गल्लीतले खुपसारे बदाम तोडायचे अगदी कच्चेसुद्धा आणि चोरी पकडल्या गेल्यावर मी नाही म्हणतं उगाचच इकडे तिकडे सैरावैरा धावत सुटायचे. आहे ना गंमत\nकधी आपल्याला वाटतेच ना रस्त्यात उगाचच एखाद्या गाडीला ’कट’ मारावा. अचानक कुणी मधे आले आणि मूड चांगला असला की आपण ओ काका, अंग ए मावशी जरा समोर पाहा, ओ अप्पा जरा हळू असे खोडकर शब्द वापरतो. चौकातल्या पोलीसभाऊंची ची ढेरी फारच गरगरीत दिसते आणि त्यावर हळूच हात फिरवावासा वाटतो. कुणी तंबाखू चोळत उभा असला तर खालून हाताला धक्का मारावासा वाटतो.\nअजूनही किती तरी वेळा आपण कुणी बसायच्या आधी त्याची खुर्ची हळूच ओढून बाजूला करतो. खूप दिवसांनी कुणाला भेटून सरप्राईज द्यायचे असेल तर मागून जाऊन त्याचे/तिचे डोळे गच्च झाकतो अथवा \"भॉ\" करतो. कुणाला खाली बसताना पाहिले की च्युइंगम ठेवावेसे वाटते ना तुम्हांला.\nमी पाहिलंय कॉलेजला असताना खूप वेळा बसमध्ये सीटच्या मधून खाली येणाऱ्या मुलींच्या ओढणीने काही आगाऊ मूल स्वतःचे बूट पुसण्याचे उद्योग करायचे. किंवा शेजारी उभा असलेला माणूस तिकडे तोंड करुन उभा असेल तर हळूच त्याच्या शर्टच्या कापडाची क्वालिटी पाहून घ्यायचे.\nकधी मनात आले की आपण उगाच हॉटेलमध्ये टिश्यू पेपरचे विमान, होडी असले काही बाही बनवतो आणि मग वेटर आपल्याकडे ’जरा हाललंय’ अशा नजरेने पाहतो. काही लोकांना कितीही गंभीर सिनेमा असला तरी पॉपकॉर्नची पिशवी फोडल्याशिवाय पैसे वसूल झाल्यासारखे वाटतच नाही. चित्रपट संपल्यावर कॉरिडॉरमधून बाहेर पडताना लोक इतके गप्प गप्प का असतात हे तर मला अजूनही कोडे उलगडले नाही. अशा वेळी मला ’इतना सन्नाटा क्यू है भाई’ अशी काडी लावून खो-खो हसावेसे वाटते. बागेत गेले की कधी उगाचच झोक्यावर बसावेसे वाटते किंबहुना अशा लोकांसाठीच ’खेळणी फक्त लहान मुलांसाठी आहेत’ असे फलक लावलेले असावेत. मग आपण हिरवळीवर लोळून हौस पूर्ण करुन घेतो. बागेतला फुगेवाला फुगा फुगवत असताना त्याला गुपचुप टाचणी मारावीशी वाटते. माझी आईतर नवीन फुगे आणून स्वतः ते फुगवून फोडते खूप मजा येते तिला त्यात.\nमानवाला सततच्या आपल्या या बालसवयींची काळजी खूप प्राचीन काळापासून पडली असावी. म्हणूनच आपल्या लग्नात नवऱ्या मुलाचे कान पिळणे, बूट पळवणे, हळद खेळणे, वरमाईच्या डोक्यावर कुरड्या फोडणे असे प्रकार शास्त्रसंमत आहेत. अगदी कॉर्पोरेट क्षेत्रातल्या सो कॉल्ड पर्सनालिटी डेव्हलपमेंटच्या गेममध्ये पण थोडा का होईना बालिशपणाचा अंश असतो. अगदी उच्च सुपरब्रॅंडच्या जाहिराती सुद्धा कित्येकदा या बालिशपणाभोवतीच घुटमळत असतात. किंबहुना अशाच जाहिराती खूप दिवस लक्षात राहतात. विश्वास नसेल तर करते आणि मनात म्हणते आठवा. टेलिव्हिजन क्षेत्राने तर आपली ही गोष्ट केव्हाच ओळखली आहे, म्हणून तर आजकाल कित्येक कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनाची जबाबदारी लहान मुलांवर टाकली आहे.\nलहान मुलांमध्येच आपला जीव रमतो ना अजूनही जगरहाटीच्या रॅटरेसमधून घरी गेल्यावर आपण घरात किंवा शेजारी लहान मूल असेल तर त्याच्या बरोबर मूल होऊन खेळतोच ना जगरहाटीच्या रॅटरेसमधून घरी गेल्यावर आपण घरात किंवा शेजारी लहान मूल असेल तर त्याच्या बरोबर मूल होऊन खेळतोच ना मी तरी खेळते, आणि मला लहान व्हावेसे वाटते. पण त्या आमच्या शेजारच्या लहान मुलीला मोठे व्हावेसे वाटते. मला ऑफिसला जाताना विचारते, \"ताई मला तुझ्यासारखं होता येईल का मी तरी खेळते, आणि मला लहान व्हावेसे वाटते. पण त्या आमच्या शेजारच्या लहान मुलीला मोठे व्हावेसे वाटते. मला ऑफिसला जाताना विचारते, \"ताई मला तुझ्यासारखं होता येईल का\" मी स्वतःशीच हसते. तिला बाय करते. आणि मनात म्हणते \"मला तुझ्यासारखं जगता येईल का\" मी स्वतःशीच हसते. तिला बाय करते. आणि मनात म्हणते \"मला तुझ्यासारखं जगता येईल का\" मला सांगा कितीही आपण मोठे झालो तरी आपल्या जगण्याला त्या बालपणाची सर येईल का \" मला सांगा कितीही आपण मोठे झालो तरी आपल्या जगण्याला त्या बालपणाची सर येईल का आपत्याला लागलेली लहापणीची कोणतीतरी सवय मरेस्तोवर जाईल का आपत्याला लागलेली लहापणीची कोणतीतरी सवय मरेस्तोवर जाईल का चॅनल सर्फ करताना कार्टून फिल्म्स दिसल्यावर आपण थबकतोच ना चॅनल सर्फ करताना कार्टून फिल्म्स दिसल्यावर आपण थबकतोच ना किती तरी वेळा कुणाशी तरी मिस कॉलचा खेळ खेळत बसतो. तोही या पोरकटपणापायीच. मी तर आजवर अशा अगणित खोड्या केल्या आहेत, अजूनही करत आहे आणि पुढेही करत राहणार आहे यात तिळमात्र शंका नाही.\nआपण करता का हो अशा खोड्या आणि करत असाल तर काय करता ते नक्की कळवा....\nप्रेम या विषयावर लिहावंसं वाटलं आज ......\nखोड्या करायला वय हवय कश्याला......\nमाझ्या नजरेतून श्रध्दा भक्ती.......\nयशाचं कारण ठरेल नात्याचं सर्व्हीसिंग.....\nशोधूयात आजच्या चांगल्या गोष्टी.............\nतुला टाळणे, मला शक्य नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://kumarnirman.blogspot.com/2017/08/blog-post.html", "date_download": "2018-10-19T16:32:52Z", "digest": "sha1:YH5OMQLDKNNZMEWK4ULY3Y3ZMOQIG7KZ", "length": 18457, "nlines": 174, "source_domain": "kumarnirman.blogspot.com", "title": "कुमार निर्माण: गोष्ट", "raw_content": "\nमा. डॉ.अभय बंग व मा. विवेक सावंत यांच्या प्रेरणेतून कुमार निर्माण हा शैक्षणिक कार्यक्रम सुरु झाला. “प्रत्यक्ष कृतींमधून शालेय मुला-मुलींमध्ये वैश्विक मानवी मुल्ये व सामाजिक बुद्धिमत्ता रुजवणे, व त्यांचा विकास करून उत्तम माणूस घडवणे हे कुमार निर्माण चे मुख्य उद्धिष्ट आहे.” सदर ब्लॉगचे उद्दिष्ट कुमार निर्माणचे द्वैमासिक भरारी प्रकाशित करणे आहे.\nअशोक नावाचा एक मुलगा होता. त्याने या वर्षी नवीन शाळेत सातवीला प्रवेश घेतला होता. सहावीपर्यंतचं त्याचं शिक्षण त्याच्या मूळ गावाकडे झालं होतं.\nआता शाळा सुरु होऊन जवळपास एक महिना झाला होता पण अजूनही अशोकने कुणाशी मैत्री केली नव्हती. तो आपला नेहमी मागच्या बाकावर एकटा बसलेला असायचा, कुणाशी फार बोलायचा नाही, खेळायचा नाही. शाळा सुटली की लगेच घरी निघून जायचा. त्याला कारणही तसंच होतं. अशोक वर्गात यायला लागला खरा पण त्याला अभ्यासात रस वाटत नव्हता, अभ्यासक्रम समजण्यात अडचणी येत होत्या, पण त्याच्या शांत राहण्याचं एक अगदी उघड कारण होतं ते म्हणजे अशोकच्या डोळ्यात असणारा दोष. तो समोरच्या कडे बघून बोलू लागला की, त्याच्या डाव्या डोळ्याचं बुबुळ सरकून एकदम कोपऱ्यात जाई. तसं झालं की अशोकचा चेहरा अगदी चमत्कारिक दिसायचा व समोरच्याला हसू यायचं. त्याची कुचेष्टा करण्याची इच्छा नसतानाही हे व्हायचं. पण त्याच्या आधीच्या शाळेतील वर्गमित्र यावरून त्याला चिडवायचे, मुद्दाम त्याला उत्तर द्यावं लागेल असं काही तरी विचारायचे आणि मग त्याच्याकडे बघून जोरजोरात हसायचे. त्यामुळेच त्याने पहिली शाळा सोडून आता या शाळेत प्रवेश घेतला होता. आणि म्हणूनच त्याने इथे एकटं राहणं पसंत केलं होतं.\nहळूहळू त्याला शिकवणाऱ्या शिक्षकांच्या हे लक्षात यायला लागलं. तसंच मुलांच्या लाडक्या गीताली ताईंच्या देखील ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी अशोकला बोलावून घेतलं. त्याला अभ्यासात येणाऱ्या अडचणी विचारल्या. मुलं हसतात, टर उडवतात म्हणून आपण कुणाशी बोलत नाही आणि मैत्री करत नाही हे त्याने ताईंना सांगितलं. ताईंनी त्याला यावर असा उपाय सुचवला की त्याने रोज थोडावेळ येऊन ताईंच्या डोळ्यात बघून बोलावं आणि जर त्याला ताईंच्या डोळ्यात चेष्टेची झलक दिसली तर त्या पुढे ताईंशी बोलू नये. अशोकचा आत्मविश्वास वाढवा हा ताईंचा यामागील हेतू होता.\nथोडेसे आढेवेढे घेत अशोक हे करायला तयार झाला. सुरुवातीला त्याचं ताईंकडे जाणं अनियमित होतंच पण बोलणंही अगदी जुजबी होतं. सुरुवातीला तो ताईंच्या डोळ्यांकडे बघायचं टाळायचा पण हळूहळू या संवादाला तो सरावला. मोकळेपणाने बोलू लागला. असं दोन-तीन महिने चालल्या नंतर ताईंनी येत्या शिवजयंतीला वर्गासमोर भाषण करायचा प्रस्ताव अशोक समोर ठेवला आणि कसा कोण जाणे अशोकने तो मान्य केला.\nआता मात्र ताईंना चिंता वाटू लागली जर त्या दिवशी मुले अशोकला हसली तर परत तो कधीच कुणासमोर बोलणार नाही असं त्यांना वाटू लागलं. खबरदारीचा उपाय म्हणून अशोकच्या नकळत त्यांनी वर्गातील इतर मुलामुलींची बैठक घेतली आणि अशोकला न हसण्याबद्दल भावनिक आवाहन केलं. एक-दोन अपवाद वगळता इतरांनी हे मान्य केलं. एकदोन मुलं इतक्या सहजपणे ऐकणाऱ्यांतलीनव्हती. वर्गातील रोहनने मात्र स्वतःहून ही जबाबदारी स्वीकारली त्याने परत परत इतर मुलांशी याबद्दल चर्चा केली व न हसण्याबद्दल सांगितले.\nशिवजयंतीला अशोकने अडखळत भाषण केलं, मात्र वर्गातील मुलं त्याला हसली नाही. यामुळे ताईंना आणि रोहनला विशेष आनंद झाला. त्या दिवसानंतर अशोक वर्गात बोलू लागला. ताईंशी तर त्याची छान गट्टी जमली. पण वर्गातील इतर मुलांशी मात्र त्याची अजून म्हणावी तशी मैत्री झाली नाही आणि म्हणून त्याचा आत्मविश्वास देखील पूर्णपणे वाढला नाही.\nरोहन स्वतः ताईंकडे आला आणि त्याने ताईंना एक योजना सांगितली. अशोक चांगला धावतो हे रोहनला माहिती होतं. धावण्याची स्पर्धा घेतली तर अशोक पहिला येईल आणि त्याचा आत्मविश्वास अजून जास्त वाढायला मदत होईल असं त्याने ताईंना सुचवलं. ताईंनी त्याप्रमाणे स्पर्धा आयोजित केली. इकडे रोहनने अशोक सोबत मैत्री वाढवायला सुरुवात केली. रोहन आणि त्याचे इतर मित्र अशोकला सोबत घेऊन खेळायला जाऊ लागले. अशोकला चिडवणाऱ्या इतर मुलांना त्यांनी तसं न करण्या बद्दल सांगितलं. अशोकला त्यांनी धावण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायला लावला.\nधावण्याची स्पर्धा झाली त्या स्पर्धेत योजनेप्रमाणे अशोक प्रथम आला. आत्तापर्यंत धावण्याच्या स्पर्धेत नेहमी पहिला येणारा रोहन मात्र या स्पर्धेत कसा कोण जाणे तिसरा आला आणि त्याला तिसरा आल्याचाच जास्त आनंद झालेला दिसत होता. स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. शिक्षण अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले होते. त्यांच्या हस्ते अशोकला बक्षीस देण्यात आलं. त्यावेळेस अशोकच्या चेहऱ्यावारील आनंदापेक्षाही गीताली ताईंच्या आणि रोहनच्या चेहऱ्यावर जास्त आनंद दिसत होता. तेव्हापासून अशोक इतर मुलांमध्ये मिसळू लागला. रोहनची आणि अशोकची तर अगदी घट्ट मैत्री झाली. गीताली ताईंना खूप आनंद झाला.\nपुरवणी क्र. १ - क्षेत्रभेट\nक्षेत्र भेट म्हणजे काय क्षेत्रभेट म्हणलं कि आपल्या परिसरातील विविध जागा जसे कि दवाखाना, पोलीस स्टेशन, न्यायालय, शेत, जंगल, एखादी संस...\nऔपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण\nशिक्षण म्हणजे माहित नसलेलं माहित होणं (ज्ञान), व्यवहारात गरज पडेल तेव्हा माहित झालेल्याचा योग्य वापर करता येणं (उपयोजन) व योग्य वापर करण्य...\nमंदिरात वसतोस... मंदिरात वसतोस का मशिदीत राहतोस अल्ला तुझे नाव खरे का राम कधी असतोस मंदिरात वसतोस... सूर्य उगवे पूर्वेला मी...\n तशी ही गोष्ट माझ्या लहानपणीची आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नावाच्या छोट्या गावात मी वाढल...\nकुमार निर्माण निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळा वृतांत कुमार निर्माण अंतर्गत चौथ्या सत्राची सुरुवात ‘निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळेने’ दि. १० ड...\nराहो सुखाने हा मानव इथे\nराहो सुखाने हा मानव इथे या भूवरी भूवरी या इथे II धृ II लाला ललाला ललाला लालाला लाला ललाला लालाला लाला लला लला लला कल्या...\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका कुत्र्याची ...\nकुमार निर्माण – थोडक्यात उद्दिष्ट शालेय वयोगटातील मुलांसाठी एक अशी आनंददायी शैक्षणिक प्रक्रिया उभी करणे ज्यातून भविष्यात त्यांच्यामध...\nरोज चांगली बुद्धी दे.. रोज चांगली बुद्धी दे सांगतो आपण ज्याला सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला II धृ II दूर दूर पलीकडे ढगा...\nगटातील ‘गप्पा-गोष्टी-चर्चा’ – संवाद गट\nमित्रांनो , आता तुम्ही आता म्हणाल , “ गप्पा तर आम्ही नेहमीच मारतो. मग त्या गप्पांत आणि गटात मारलेल्या गप्पांत फरक तो काय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4/", "date_download": "2018-10-19T15:48:16Z", "digest": "sha1:GTN4QC2REQ4AZ6HWKJC46F27XN6OFAUG", "length": 7858, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संगम माहुलीला तिर्थक्षेत्र ब वर्ग मिळावा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसंगम माहुलीला तिर्थक्षेत्र ब वर्ग मिळावा\nग्रामस्थांचे ना. चंद्रकांतदादा पाटील यांना निवेदन\nसातारा, दि. 1 (प्रतिनिधी) – संगम माहुलीला तिर्थक्षेत्र ब वर्ग दर्जा मिळावा, अशी मागणी ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांनी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.\nकोरेगाव मतदार संघातील भाजपचे नेते महेश शिंदे व माजी जि. प. सदस्य संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच ना. चंद्रकांतदादा पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, संगम माहुली तिर्थक्षेत्रास क वर्ग दर्जा आहे. या गावात छत्रपती घराण्यातील ऐतिहासिक समाधीस्थळे आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर धार्मिक मंदिरे आहेत. तसेच कृष्णा-वेण्णा नदीचा संगम असून रोज संगम माहुली गावाला हजारो पर्यटक भेट देतात. यामुळे हजारो पर्यटक व ग्रामस्थांना सेवा-सुविधा पुरवण्यासाठी निधी कमी पडतो. त्यामुळे या तिर्थक्षेत्रास संगम माहुली ब वर्ग दर्जा मिळावा, अशी मागणी ना. चंद्रकांतनदादांना पाटील यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. यावर लवकरच संगम माहुलीला ब वर्ग दर्जा देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही ना. पाटील यांनी दिली.\nयाप्रसंगी सातारा तालुका उपाध्यक्ष राहुल शिवनामे. ग्रा. प. सदस्य प्रकाश माने व माजी उपसरपंच अंकुश पडवळ, माजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल बरकडे, माजी ग्रामपंचायत सदस्य विकास शिंदे, ह.भ.प.चे जगन्नाथ शिंदे, संगम माहूली गावातील प्रतिष्ठित शेतकरी दत्तानाना सुर्यवंशी, नरेंद्र सावंत, प्रकाश नेवशे, प्रवीण शिंदे, उमेश पवार, स्वप्निल सुर्यवशी, सुरज शिंदे, संजय शिंदे, धनंजय शिंदे, वैभव शिंदे, सुमित शिंदे, प्रदिप कदम, मच्छिंद्र कदम, संगम माहूली ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थ व संगम माहुली गावातील सर्व सार्वजनिक मंडळे यातील कार्यकर्ते उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभारतीय उत्पादनांवर अमेरिकेने जास्त शूल्क लावू नये, ही भारताची इच्छा – डोनाल्ड ट्रम्प\nNext articleबिबट्याच्या भर वस्तीत येऊन वासरावर हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-19T15:18:58Z", "digest": "sha1:3QKGUMQNOY5F7QIJEITOYI5YGORLIX25", "length": 8700, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सफाई कर्मचाऱ्यांच्या गौरवाला वर्धापन दिनाचा मुहूर्त | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसफाई कर्मचाऱ्यांच्या गौरवाला वर्धापन दिनाचा मुहूर्त\nपिंपरी– महापालिकेचे आरोग्य समितीचे उपाध्यक्ष ऍड. सागर चरण यांच्या पाठपुराव्यानंतर महापालिका सेवेतील सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याकरिता महापालिकेच्या वर्धापन दिनाचा मुहूर्त प्रशासनाने शोधून काढला आहे. उद्या (दि. 11) 16 सफाई कर्मचाऱ्यांना गौरविण्यात येणार आहे.\nपिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवर पाच हजार सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. शहर स्वच्छ ठेवण्यात महत्वाची भुमिका बजावणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार केला जात नसल्याची तक्रार महापालिकेचे आरोग्य समिती उपाध्यक्ष ऍड. सागर चरण यांनी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगारोबरच राष्ट्रीय अनुसुचित जाती व जमाती आयोग तसेच केंद्रीय सामाजिक व न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे केली होती. याची सर्वच आयोगांनी गांभिर्याने दखल घेत, राज्याचे मुख्य सचिव दिनेश जैन आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना या प्रकरणाचा 30 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.\nसफाई कर्मचाऱ्यांच्या तक्रारीची केंद्रीय पातळीवर दखल घेतल्यानंतर, सप्टेंबर महिन्यात होणारा सफाई कर्मचाऱ्यांच्या सत्काराचा सोहळा महापालिका वर्धापन दिनी घेतला जाणार आहे. कधी नव्हे ते या सत्कार सोहळ्याचे विशेष परिपत्रक प्रशासन भिागचे सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे यांनी काढले आहे. विशेष म्हणजे या परिपत्रकामध्ये आठ प्रभाग कार्यालयातील एक महिला व एक पुरुष अशा एकूण 16 सफाइर कर्मचाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.\nखऱ्या अर्थाने शहराचे आरोग्य सांभळणाऱ्या सुमारे पाच हजार सफाई कामगारांमधून केवळ 16 कर्मचाऱ्यांचा सत्कार करत, महापालिका प्रशासनाकडून अन्य कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चकरण केले जात आहे. हा सत्कार केवळ दिखाऊपणा आहे. या सत्काराबरोबरच या सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या महापालिका प्रशासनाने पूर्ण कराव्यात. त्यामध्ये स्वाईन फ्ल्यू लसीकरण, सुरक्षेची साधने व निवासस्थानाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात. ही बाब सर्व आयोगांच्या निदर्शनास आणून देणार आहे.\nऍड. सागर चरण, उपाध्यक्ष, आरोग्य समिती, महापालिका.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआयटीपार्क तळवडे भागात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी लवकरच उपाययोजना\nNext articleविकासनगर येथे गळफास लावून युवतीची आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/1984", "date_download": "2018-10-19T16:27:33Z", "digest": "sha1:QVND5L7SGS6PSUJY37442AC5YIJWCK4A", "length": 30427, "nlines": 179, "source_domain": "aisiakshare.com", "title": " दिवाळी अंकासाठी आवाहन - २०१३ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंकासाठी आवाहन - २०१३\n'ऐसी अक्षरे'चे सदस्य आणि वाचकहो,\nवेगवेगळ्या विषयांमधल्या आपल्या नानाविध लिखाणावाटे तुम्ही आजवर जी साथ केलीत आणि करत आहात त्याचं आम्हाला मोल वाटतं. गेल्या दिवाळीप्रमाणे ह्या वर्षीदेखील दिवाळी अंक काढावा असा आमचा विचार आहे. तुमच्यासारख्या गुणीजनांच्या उत्तमोत्तम लिखाणाशिवाय हा प्रकल्प पूर्ण होणार नाही. ह्या दिवाळी अंकात तुम्ही लिहावं अशी विनंती प्रस्तुत आवाहनाच्या माध्यमातून आम्ही करतो आहोत.\nदिवाळी अंकाच्या निमित्तानं काही विशिष्ट विषयांवर चर्चा घडावी असा आमचा एक विचार आहे. इथे उल्लेख केलेल्या संकल्पनेवरच तुम्ही लिहायला हवं असं बंधन नाही. अंकाचा काही भाग ज्या संकल्पनेवर आधारित असेल ती ह्या धाग्यात खाली दिलेली आहे. मात्र हा अंक केवळ त्याच विषयाला वाहिलेला असणार नाही. अंकाचा सुमारे वीस-पंचवीस टक्के भाग ह्या विषयाला दिला जाईल असा अंदाज आहे. बाकीचा अंक विविध साहित्यानं नटलेला असेल. तेव्हा विषयाचं बंधन आहे असं समजू नये. ललित/वैचारिक लेख, कथा, कविता, व्यक्तिचित्रं, फोटो, चुटके, व्यंगचित्रं, चित्रं आणि अन्य संकीर्ण प्रकार ह्या साऱ्यांचं स्वागत आहे. 'ऐसी अक्षरे'वर वेळोवेळी सादर केली गेलेली चित्रं आणि छायाचित्रं (फोटोग्राफ्स) वगैरेंद्वारे विविध प्रकारच्या दृक-श्राव्य कलांना आणि त्यांच्या समीक्षेलाही व्यासपीठ मिळावं असा आमचा प्रयत्न असल्याचं तुम्हाला जाणवलं असेल. ह्या प्रकारचं काही साहित्य असेल तर तेसुद्धा पाठवा.\nआणखी एक नोंदवण्यासारखी गोष्ट - आम्हाला हा अंक म्हणजे कागदी दिवाळी अंकांची डिजिटल आवृत्ती अशा मर्यादित स्वरूपात सादर करायचा नाही. इंटरनेटच्या माध्यमात लिखित शब्दापलीकडे कितीतरी अधिक सामावता येतं. ह्या बलस्थानाचा शक्य तितका वापर करण्याचा मानस आहे. तेव्हा काव्यवाचन, कथांचं अभिवाचन, चलतचित्र, अ‍ॅनिमेशन, संगीत अशा अनेक गोष्टी त्यात अंतर्भूत व्हाव्यात असं वाटतं. त्या दृष्टीनं तुम्हाला विनंती आहे की तुमचं योगदान देताना निव्वळ लिखित शब्दांचाच विचार करण्याची गरज नाही. ह्या अनुषंगानं तुमच्या आणखी काही अभिनव कल्पना असतील तर त्यांचंही स्वागत आहे.\nललित किंवा अन्य प्रकारच्या लेखनातही काही फोटो, चित्रं, स्केचेस टाकण्याची इच्छा आहे, पण आपण चित्रकार/फोटोग्राफर नाही अशी अडचण असेल तर कृपया संपर्क साधावा. लिखाण पूर्ण झालेलं नसलं तरीही थोडी पूर्वकल्पना दिलीत, तर काय प्रकारची स्केचेस/चित्रं टाकता येतील ह्याचा अंदाज घेऊन त्यावरही काम सुरू करता येईल.\nकालमर्यादा - सप्टेंबर अखेरपर्यंत १५ ऑक्टोबरपर्यंत साहित्य द्यावं.\nलिखाण कुठे पाठवावं किंवा अधिक वेळ हवा असल्यास - 'ऐसी अक्षरे'ला व्यक्तिगत निरोप पाठवावा.\nअंकाचा विषय - आपला कलाव्यवहार आणि आपण\nभारतीय सिनेमाला शंभर वर्षं झाली म्हणून त्याचा उत्सव सध्या चालू आहे. ह्या शंभर वर्षांत भारतीय माणसाचं एकंदर कलाव्यवहाराशी असलेलं नातं पुष्कळ बदललेलं आहे. सिनेमा ह्या नव्या माध्यमानं त्या बदलाला मोठा हातभार लावला, पण त्यामागे इतर घटकही होते. उदाहरणार्थ, गेल्या शंभर वर्षांत तंत्रज्ञानात झालेल्या बदलांमुळेही हे नातं आमूलाग्र बदललं. समाजात हे बदल वेगवेगळ्या प्रकारे झिरपले. ह्या वर्षीच्या 'ऐसी अक्षरे'च्या दिवाळी अंकात कलाव्यवहारातल्या ह्या बदलांकडे अनेक अंगांनी पाहायचा प्रयत्न करावा असा विचार आहे.\nपूर्वी व्यवसायाचा संबंध जातीशी असल्यामुळे कलानिर्मिती ही विशिष्ट समाजघटकांपुरती मर्यादित गोष्ट होती. कलाकार लोक हे गावकुसाबाहेरचे मानले जायचे. एखादा ब्राह्मण शाहीर झाला तर ती त्याच्या घरात नाचक्कीची बाब समजली जायची (पण संस्कृतप्रचुर पंतकाव्य करणं अप्रतिष्ठेचं नसे). आता दीक्षितांची माधुरी ही एकाच वेळी धकधक गर्ल आणि रोल मॉडेलही असते. कॉलनीतल्या गणेशोत्सवात सुशिक्षित आईवडिलांच्या प्रोत्साहनानं मुलं लेटेस्ट आयटेम नंबर्स सादर करतात. एकेकाळी ठुमरी ही कोठ्यावरच गायली जात असे. आज पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात तमाशाचे कार्यक्रम होतात, आणि ते पाहायला लोक सहकुटुंब जातात. थोडक्यात, कलांना पूर्वीपेक्षा कमी उपेक्षा आणि अधिक प्रतिष्ठा आता मिळते.\nकलाकारांच्या समाजातल्या प्रतिमेत इतर बदलदेखील झाले. एकेकाळी कवी म्हणजे मनस्वी, एकांडा वगैरे असतो अशी रोमॅन्टिक कल्पना होती. आताचे कवी रंगमंचावर आपली कला सादर करतात, टीव्ही आणि फेसबुकवर वावरतात आणि आपल्या कलेचं लीलया मार्केटिंग करतात. हीच बाब सर्व क्षेत्रांतल्या कलाकारांना लागू होते. ट्विटरवर कुणाचे किती फॉलोअर्स हे आज जगजाहीर असतं आणि कलाकाराची लोकप्रियता त्यावरून जोखली जाते. डिजिटल तंत्रज्ञानामुळे कलानिर्मिती आणखी सोपी झाली. छायाचित्रं किंवा सिनेमा यांसारखी तंत्राधिष्ठित कलामाध्यमं त्यामुळे आता अधिक माणसांच्या आवाक्यात आली आहेत. म्हणजे कलानिर्मितीचं लोकशाहीकरण झालं.\nकलानिर्मितीत बदल झाले तसेच कलेचा आस्वाद घेण्यातही मोठे बदल झाले. बहुजनांनी तमाशाचा आस्वाद घ्यायचा, अन् अभिजनांनी शास्त्रीय संगीत आपलं मानायचं अशांसारखे वर्गसंकेत पूर्वी असत. आता सिनेमा हे एकच माध्यम अभिजन आणि बहुजन दोघांना आवडू शकतं. किंबहुना, एवढ्या मोठ्या संख्येनं भारतीय लोकांना एकत्र आणणारी सिनेमा ही पहिली कला होती. कोणताही कलाप्रकार किती लोकांपर्यंत पोहोचू शके ह्यावर पूर्वी मर्यादा होत्या. शब्दाधारित कलाप्रकारांना भारतीय भाषाविधतेची मर्यादा पडे, तर नृत्यनाट्यादि प्रयोगक्षम कलाप्रकारांना (परफॉर्मिंग आर्टस) स्थळाकाळाची बंधनं होती, वगैरे. सिनेमाचं तंत्रज्ञानच असं होतं, की देशभर आणि परदेशात एकाच वेळी चित्रपट प्रदर्शित करणं शक्य झालं. बालगंधर्व कितीही लोकप्रिय झाले, तरी त्यांच्या लोकप्रियतेची तुलना अमिताभ बच्चन किंवा रजनीकांतच्या लोकप्रियतेशी त्यामुळे करता येत नाही. त्यात सिनेमाच्या दृकश्राव्य स्वरूपाला रेडिओ किंवा ध्वनिमुद्रणाचं तंत्रज्ञान आदींची जोड लाभल्यामुळे सैगल, नूरजहॉं, रफी, किशोर, लता, आशा अशा पार्श्वगायकांनाही अभूतपूर्व लोकप्रियता मिळाली. भावगीतं, गझला वगैरे प्रकारही लोकप्रिय झाले. टेलिव्हिजन आणि उपग्रह तंत्रज्ञानामुळे नृत्य किंवा नाटकासारखे कलाप्रकारसुद्धा एकाच वेळी पुष्कळ लोकांपर्यंत पोहोचू लागले. थोडक्यात, कलास्वादातले बदल सिनेमापासून सुरू झाले, तरी फक्त सिनेमापुरते मर्यादित राहिले नाहीत; इतर कलाप्रकारदेखील तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे आज अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतात. हे एक प्रकारे कलास्वादाचंही लोकशाहीकरण होतं. पण त्यामुळेच अभिजातता आणि लोकप्रियता यांच्यातलं पूर्वीपासूनचं द्वंद्व अधिक टोकदारही झालं.\nएकेकाळी दूरवर चाललेल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचायला वेळ लागायचा, किंवा त्या पोहोचतच नसत. आता गूगल आर्ट प्रोजेक्ट, यूट्यूब, नेटफ्लिक्स, किंडल, पायरेटेड सिनेमे/पुस्तकं अशा माध्यमांतून कलाकृती सहज उपलब्ध होतात. मोठ्या पडद्यावर थ्री-डीमध्ये सिनेमा पाहता येतो तसाच तो मोबाईलच्या पडद्यावरदेखील पाहता येतो. कला लोकाभिमुख झाल्या तसे कलाकारदेखील लोकाभिमुख झाले. आजचा सर्वसामान्य रसिक कलाकाराशी संवाद साधू शकतो. इमेल, फेसबुक अशा माध्यमांद्वारे हे होतं; साहित्यसंमेलनांसारख्या निमित्तानं किंवा नवीन पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी लेखक रसिकांशी संवाद साधताना आजकाल दिसतात.\nथोडक्यात, गेल्या शंभर वर्षांत सर्वच कलाप्रकारांच्या निर्मितीत आणि आस्वादात मोठा आणि अनेक प्रकारचा फरक पडला.\nही सगळी अंकाच्या विषयाची पार्श्वभूमी झाली. पण अंकात तुम्ही कसे सहभागी होऊ शकता\nएक व्यक्तिगत आस्वादक म्हणून तुमचं कोणत्या कलाप्रकाराशी कसं नातं आहे ते तुम्ही सांगू शकता.\nह्यात आवडता कलाप्रकारच यायला हवा असं नाही; तुम्ही नावडीबद्दलही सांगू शकता.\nह्या विषयावर गांभीर्यानं आणि फार विश्लेषणात्मकच लिहायला हवं असं नाही. लिखाण हलकंफुलकंदेखील असू शकतं. म्हणजे 'बाथरुम सिंगिंगमधून मला मिळणारं समाधान' किंवा '(जळ्ळी मेली) कुटुंबसंस्था उर्फ आमच्या सिनेप्रेमाची चित्तरकथा'सारखा लेखदेखील त्यात बसू शकेल.\nव्यक्तिगत अनुभवपर ललित लेख तुम्ही लिहू शकता - उदा : अभिजात संगीताकडे मी कसा वळलो, त्यातून मला काय मिळतं (मासल्यादाखल श्रावणची 'न आकळलेलं काही...' ही मालिका पाहा); किंवा अगदी 'मी पल्प फिक्शन का वाचतो' किंवा 'मला सलमान खान का आवडतो' किंवा 'मला सलमान खान का आवडतो' ह्यासारखे लेखही त्यात बसतील.\nशंभर वर्षं म्हटली, तर त्यात साधारण तीन-चार पिढ्या समाविष्ट होतात. त्या अनुषंगानं तुम्ही अशा गोष्टींविषयी सांगू शकता -\nतुमच्या आजी-आजोबांची पिढी कोणता कलास्वाद आणि कसा घेत असे त्यांच्या आयुष्यात कलेचं काय स्थान होतं\nआता एकविसाव्या शतकात वाढणारी तुमची मुलं कलेकडे कसं बघतात\nह्या दोहोंच्या मध्ये असणाऱ्या तुमचं कलांशी नातं कसं घडत गेलं\nतुम्हाला वाढवताना तुमच्या पालकांनी आणि शिक्षकांनी काय कलासंस्कार तुमच्यावर केले त्यामागचे आर्थिक, सामाजिक घटक कोणते होते\nवर उल्लेख केलेल्या आणि अशा इतर बदलांचा तुमच्यावर आणि तुमच्या परिसरावर काय चांगलावाईट परिणाम झाला\nतुमच्या परिसराचा तुमच्या कलाजाणिवांवर कितपत परिणाम झाला\nत्यातलं काय तुम्ही स्वीकारलं\nतुम्ही आपल्या मुलांवर किंवा तुमच्या परिघातल्या इतरांवर काय कलासंस्कार करता\nत्यातलं ते काय स्वीकारतात\nअशा काही गोष्टींचा तुमच्यापुरता आढावा तुम्ही घेऊ शकता, आणि अर्थात त्यातून काही व्यापक सामाजिक मुद्देसुद्धा मांडू शकता. वरचं विवेचन तुम्हाला पटायला हवंच असंही नाही. तुमची त्यापेक्षा काही वेगळी भूमिका असली, तर तीदेखील तुम्ही विशद करू शकता.\nसंपादन मंडळ, 'ऐसी अक्षरे'.\nअद्ययावत - लिखाण कुठे पाठवावं ही माहिती आता दिली आहे.\n> तेव्हा काव्यवाचन, कथांचं अभिवाचन … अशा अनेक गोष्टी त्यात अंतर्भूत व्हाव्यात असं वाटतं.\nमाझ्या अज्ञानाची मला शरम वाटते, पण अभिवाचन म्हणजे काय अभिनयासह प्रकट वाचन असं तर नाही ना\n- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)\nअभिवाचनामध्ये प्रकट वाचन तर अपेक्षित आहेच शिवाय 'वाचिक अभिनय' अभिप्रेत असतो.\nगेल्या दिवाळी अंकात मी नंदनच्या ब्लॉगवरील एका लेखाचे अभिवाचन करण्याचा प्रयत्न केला होता. तो इथे ऐकता येईल.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nलघु नितंब उप्स सॉरी निबंध चांगला लिहिलाय .\n\"दिवाळी अंकासाठी आवाहन २०१३\" या गुंतागुंतीच्या :O कठीण विषयावर \" हळक्षज्ञ \" यांनी\nलघु कादंब्री येवढा थोरला लघु नितंब :love: उप्स निबंध :glasses: अतोनात परिश्रम घेऊन लिहिला\nआहे . त्याचे जितके कमी कौतुक करावे तितके जास्तच होईल . अन्दाजे एक वर्षापासून\nत्यांनी या निबंधाच्या कामाला वाहून घेतले होते असे ठोकिंग न्यूज मध्ये सांगितले .\nबरीच आधी घोषणा केली आहे....भरपूर प्रतिसाद मिळो अशी सदिच्छा आणि संपादकांना शुभेच्छा \nज्यांनी आतापर्यंत साहित्य पाठवले आहे त्यांचे अनेक आभार.\nमात्र, दिवाळी अंकासाठी काही सदस्यांना अजूनही साहित्य पाठवायचे आहे, त्यामुळे अंतिम तारिख बदलत आहोत.\nआता साहित्य १५ ऑक्टोबर २०१३ पर्यंत पाठवता येईल याची नोंद घ्यावी.\nत्याहुन अधिक वेळ आवश्यक असल्यास 'ऐसी अक्षरे' ला व्यक्तिगत निरोप पाठवल्यास अधिक वेळ देता येईल.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nतुन्द हैं शोले, सुर्ख है आहन\nसंगीतकार आर. सी. बोराल (जन्म : १९ ऑक्टोबर १९०३)\nजन्मदिवस : कथाकार दिवाकर कृष्ण (१९०२), आद्य चित्रपट संगीतकार आर.सी. बोराल (१९०३), नोबेलविजेते भौतिकशास्त्रज्ञ एस्. चंद्रशेखर (१९१०), लेखक जॉन ल कारे (१९३१), गीतकार शांताराम नांदगावकर (१९३६), अभिनेत्री व लेखिका प्रिया तेंडुलकर (१९५९), नृत्यदिग्दर्शक शामक दावर (१९६१)\nमृत्युदिवस : लेखक जॉनादन स्विफ्ट (१७४५), अणुशास्त्रज्ञ अर्नेस्ट रदरफोर्ड (१९३७), शिल्पकार कामिय क्लोदेल (१९४३), अभिनेत्री बेबी नाझ (१९९५), लेखिका नाताली सारोत (१९९९)\n१७८१ : अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात इंग्लंडची शरणागती.\n१८१२ : नेपोलियनची मॉस्कोच्या सीमेवरून माघार.\n१८८२ : हंटर कमिशनपुढे महात्मा फुल्यांनी सक्तीच्या मोफत शिक्षणाचा पुरस्कार केला.\n१९३३ : जर्मनीने 'लीग ऑफ नेशन्स'मधून अंग काढून घेतले.\n१९९३ : बेनझीर भुत्तो पाकिस्तानच्या पंतप्रधान म्हणून निवडून आल्या.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/television/news/6230-this-actress-will-replace-shanaya-rasika-sunil-in-majhya-navaryachi-bayko", "date_download": "2018-10-19T15:29:16Z", "digest": "sha1:MCW4ZEPC57EPDXMZAYNHRXXHARHCSHY4", "length": 10507, "nlines": 227, "source_domain": "marathicineyug.com", "title": "'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत शनायाची जागा घेणार ही अभिनेत्री - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत शनायाची जागा घेणार ही अभिनेत्री\nPrevious Article 'फुलपाखरू' मालिकेत मानसचा अपघात\nNext Article झी टॉकीज सोबत रविवार होणार आणखी खास 'शिट्टी वाजली' या कार्यक्रमाद्वारे\nनुकतीच शनयाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रसिका सुनिल मालिकेतून एक्झिट घेत असल्याची बातमी हाती लागली होती. यामुळे आता शनयाची भूमिका कोण साकारणार हे प्रश्नचिन्ह प्रेक्षकांसमोर नव्याने निर्माण झाले होते. खरं तर रसिका सुनील हिच्या अभिनयाने गाजवलेली शनया प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली होती. त्यामुळे या भूमिकेसाठी तितकीच दमदार अभिनेत्री उभे करणे हे एक आव्हानच होते. परंतु आता या भूमिकेसाठीचा पडदा हटला असून या भूमिकेसाठी चक्क जय मल्हार मालिकेची अभिनेत्री “बानू” म्हणजेच ईशा केसकर हिच्या नावाची वर्णी लागली आहे.\nशनायाचा ‘निऑन अँड पॉप’ हटके अंदाज\n'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत राधिकाचा जीव धोक्यात\n२ सप्टेंबर ला झी मराठीवर १ तासांच्या विशेष भागांची मेजवानी\n'माझ्या नवऱ्याची बायको' झाली २ वर्षांची\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत सौमित्र का करतोय शनायाला इंप्रेस\nईशाने साकारलेली दमदार “बानू” तुम्ही याआधी पाहिलीच असेल. त्यामुळेच शनयाची भूमिका ती तितक्याच नेटाने सांभाळेल असा विश्वास सर्वाना वाटत आहे. रसिका सुनील ने या मालिकेतून काही खाजगी कारणाने एक्झिट घेतली असल्याने तिला ही मालिका सोडावी लागली आहे. परंतु काही अवधी नंतर ती एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर उभी राहील असा विश्वास तिने सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. खरं तर शनया म्हणजेच रसिका सुनील असे समीकरण प्रेक्षकांच्या मनात तयार झाले होते त्यामुळे ईशा केसकर या भूमिकेला किती न्याय मिळवून देणार हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. पुढे काय होणार हे आत्ताच सांगणे योग्य ठरणार नाही त्यामुळे पुढील भाग पाहूनच ईशा केसकर हिच्या अभिनयाबद्दल बोलणे योग्य ठरेल.\nतेव्हा पाहायला विसरू नका रविवार, २ सप्टेंबर रोजी 'माझ्या नवऱ्याची बायको' चा १ तासाचा विशेष भाग रात्री ९ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.\nCelebration च्याच दिवशी राधिकाला येईल Frustration...\nशनाया उभं करणार सुभेदारांच्या राधिकासमोर आता तगडं आव्हान...\nPrevious Article 'फुलपाखरू' मालिकेत मानसचा अपघात\nNext Article झी टॉकीज सोबत रविवार होणार आणखी खास 'शिट्टी वाजली' या कार्यक्रमाद्वारे\n'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत शनायाची जागा घेणार ही अभिनेत्री\nउर्मिला मातोंडकर आणि मोहसिन अख्तरच्या ‘माधुरी’ चित्रपटातून नवा फ्रेश चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला\n‘मुळशी पॅटर्न’च्या टीमचे अनोखे शस्त्रपूजन\n'विनोदाचा बादशाह लक्ष्या' ला समर्पित सोनी मराठीचा \"लक्ष्मीकांत बेर्डे स्पेशल\"\n“राधा प्रेम रंगी रंगली” मालिकेमध्ये प्रेम आणि राधाचा जीव धोक्यात\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\nउर्मिला मातोंडकर आणि मोहसिन अख्तरच्या ‘माधुरी’ चित्रपटातून नवा फ्रेश चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला\n‘मुळशी पॅटर्न’च्या टीमचे अनोखे शस्त्रपूजन\n'विनोदाचा बादशाह लक्ष्या' ला समर्पित सोनी मराठीचा \"लक्ष्मीकांत बेर्डे स्पेशल\"\n“राधा प्रेम रंगी रंगली” मालिकेमध्ये प्रेम आणि राधाचा जीव धोक्यात\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/movie-review-marathi-movie-balkadu-1064455/", "date_download": "2018-10-19T16:15:41Z", "digest": "sha1:ORW5GWCIM4J7ATH4PEPJSLF4AZTFGG3X", "length": 17562, "nlines": 220, "source_domain": "www.loksatta.com", "title": "रिव्ह्यू : ‘बाळकडू’ – आवाज रूपातील बाळासाहेब ठाकरे | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nरिव्ह्यू : ‘बाळकडू’ – आवाज रूपातील बाळासाहेब ठाकरे\nरिव्ह्यू : ‘बाळकडू’ – आवाज रूपातील बाळासाहेब ठाकरे\nबाळासाहेब ठाकरे यांचे विचार आपल्या स्टाईलने पोहोचविण्याचा प्रयत्न आणि मराठी जनमानसाला जागृत करण्याचा प्रयत्न बाळकृष्ण पाटील या व्यक्तिरेखेद्वारे चित्रपटकर्त्यांनी केला आहे.\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भारावून टाकणारे व्यक्तिमत्व, वक्तृत्व आणि करिश्मा याचा अनुभव अवघ्या महाराष्ट्राने अनुभवला. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवरील चित्रपट म्हणून ‘बाळकडू’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण होणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील चित्रपटात बाळासाहेबांची भूमिका कोण साकारणार इथपासून ते बाळकडू म्हणजे नेमकं काय याची उत्कंठा प्रेक्षकांना लागून राहिली होती. व्हॉट्सअ‍ॅपवरही याची चर्चा रंगली होती. ‘बाळकडू’ या चित्रपटाद्वारे चित्रपटकर्त्यांनी ध्वनिरूपाने बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्व दाखवले आहे. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे २३ जानेवारी या बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी तो प्रदर्शित झाला आहे. तान्ह्य़ा बाळाची तब्येत चांगली राहावी म्हणून त्याला बाळकडू पाजले जाते. या चित्रपटाद्वारे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे बाळकडू आजच्या पिढीतील तरुणाईपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा प्रयत्न ‘बाळकडू’ या चित्रपटाद्वारे करण्यात आला आहे.\nफोटो गॅलरी : ‘बाळकडू’\nशिवसैनिकांशी, अवघ्या मराठी माणसांशी भाषणांतून नेमका संवाद साधण्याचा शिवसेनाप्रमुखांचा करिश्मा सगळ्यांनीच अनुभवला, पाहिला आहे. त्यांच्या व्यंगचित्रांनी केलेले शरसंधान, मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकातून विरोधकांचे वस्त्रहरण केले याच्या सचित्र आठवणी अनेकांच्या स्मरणात आहेत. ‘बाळकडू’ या चित्रपटाच्या प्रारंभीच्या टायटल्समधून रूपेरी पडद्यावर बाळासाहेबांनी रेखाटलेली गाजलेली व्यंगचित्रे प्रेक्षकाला पाहायला मिळतात, आणि चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढते.\nबाळकृष्ण पाटील नालासोपारा येथे राहणाऱ्या व शाळेत इतिहासाचा शिक्षक असलेल्या तरुणाला अचानक स्वातंत्र्यपूर्व काळ गाजविलेल्या अनेक नेत्यांचे आवाज ऐकू येऊ लागतात. इतिहासाच्या पुस्तकातील धडय़ांमधील व्यक्तींचे आवाज आपल्याला का ऐकू येतात म्हणून तो मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचारही करवून घेतो. तेव्हा त्यातले काही आवाज ऐकू येणे बंद होते परंतु एक आवाज त्यानंतरही ऐकू येत राहतो आणि त्याला अस्वस्थ करतो. ही अस्वस्थता आणि हा आवाज ऐकू येणे थांबवायचे असेल तर काही ठोस कृती करायला हवी याची जाणीव त्याला हा आवाजच करून देतो. मग त्या आवाजरूपी आदेशानुसार बाळकृष्ण पाटील हा शिक्षक कृती करतो आणि विजयी होतो.\nशिवेसनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आवाजरूपाने चित्रपटातून प्रगटले आहेत हे या सिनेमाचे खास वैशिष्टय़ आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आपल्या स्टाईलने पोहोचविण्याचा प्रयत्न आणि मराठी जनमानसाला जागृत करण्याचा प्रयत्न बाळकृष्ण पाटील या व्यक्तिरेखेद्वारे चित्रपटकर्त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे सबंध चित्रपटात आजची शिवसेना, आजचे शिवसेनेचे नेते यापैकी काहीच नाही याचे आश्चर्य वाटू शकते.\nशुद्ध काल्पनिक व्यक्तिरेखा आणि सिच्युएशन्सची रचना करून नकळत बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मांडण्याचा प्रयत्न चित्रपटकर्त्यांनी केला आहे. उत्तम छायाचित्रण, उत्तम अभिनय आणि उत्कृष्ट निर्मितीमूल्ये असलेल्या या सिनेमात नवं काही सांगण्याचा प्रयत्न चित्रपटकर्त्यांनी केलेला नाही. पोवाडा हा आजच्या तरुणाईलाही नक्की आवडेल असा तयार केला आहे.\nनिर्माती – स्वप्ना पाटकर\nकथा – स्वप्ना पाटकर\nकथाविस्तार, पटकथा-संवाद – गणेश पंडित, अंबर हडप\nदिग्दर्शक – अतुल काळे\nछायालेखक – अजित रेड्डी\nसंकलक – आशीष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले\nकलावंत – उमेश कामत, नेहा पेंडसे, टिकू तलसानिया, प्रसाद ओक, सुप्रिया पाठारे, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, शरद पोंक्षे, भाऊ कदम, महेश शेट्टी, रमेश वाणी, जयवंत वाडकर, अभय राणे व अन्य.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nवाटल्यास श्रेय घ्या पण महाराष्ट्राची आग शांत करा; मराठा आरक्षणावरून शिवसेनेचा भाजपला टोला\nअरबी समुद्रातल्या प्रस्तावित शिवस्मारकाबद्दल उद्धव ठाकरे म्हणतात….\nसर्जिकल स्ट्राईकचं तुणतुणं वाजवत राजकारण करणं थांबवा – शिवसेना\nपेट्रोल पंपावर मोदींच्या फोटोबरोबर दरवाढीचा फलकही लावा – उद्धव ठाकरे\nप्रधान सेवकाचा मुखवटा लावणारे इम्रान खान ढोंगी – उद्धव ठाकरे\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nरावण दहन करताना भीषण रेल्वे अपघात, ५० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\n'अपघात झाल्यावर नवज्योत कौर सिद्धू कारमध्ये बसून निघून गेल्या'\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/is-jasleen-matharu-was-pregnant-from-anup-jalota-1758719/lite", "date_download": "2018-10-19T15:59:55Z", "digest": "sha1:N6FJ2HSUZFNGDIJMCWG4G6YTXHHTHEHI", "length": 7464, "nlines": 105, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Is Jasleen Matharu was pregnant from Anup Jalota ?| जस्लीन अनूप जलोटा यांच्यापासून गर्भवती होती का ? | Loksatta", "raw_content": "\nजस्लीन अनूप जलोटा यांच्यापासून गर्भवती होती का \nजस्लीन अनूप जलोटा यांच्यापासून गर्भवती होती का \nबिग बॉसच्या १२ व्या पर्वाला सुरुवात झाल्यापासून भजन सम्राट अनूप जलोटा (६५) आणि त्यांची प्रेयसी जस्लीन मथारू (२८) या दोघांचीच चर्चा आहे.\nरावण दहन करताना भीषण रेल्वे अपघात, ५० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nबिग बॉसच्या १२ व्या पर्वाला सुरुवात झाल्यापासून भजन सम्राट अनूप जलोटा (६५) आणि त्यांची प्रेयसी जस्लीन मथारू (२८) या दोघांचीच चर्चा आहे. बिग बॉसच्या यंदाच्या पर्वात जोडीदार ही थीम ठेवण्यात आली आहे. बिग बॉसमधील अन्य स्पर्धकांच्या तुलनेत अनूप जलोटा आणि जस्लीन यांचीच सर्वाधिक चर्चा होतेय त्यामागे कारणही तसचं आहे. दोघांच्या वयामध्ये थोडेथोडके नव्हे तर तब्बल ३७ वर्षांचे अंतर आहे.\nआता या जोडीबद्दल नवीन धक्कादायक खुलासा झाला आहे. मागच्यावर्षी जस्लीन अनूप जलोटा यांच्यापासून गर्भवती होती. नंतर तिने स्वत:चा गर्भपात करुन घेतला असा खळबळजनक दावा मॉडेल अनिशा सिंह हिने केला आहे. अनिशा सिंह अनूप जलोटा यांची निकटवर्तीय मानली जाते. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.\nइंडिया स्कूपसशी बोलताना अनिशा सिंहने सांगितले कि, अनूप जलोटा आणि जस्लीन ऐकमेकांच्या अंगावर ओरडत होते. यापूर्वी मी दोघांना इतक्या रागात कधी पाहिले नव्हते. जलोटांच्या निष्काळजीपणामुळे आपण गर्भवती राहिलो असे जस्लीन सांगत होती. त्यानंतर काय घ़डले मला माहित नाही. जलोटा खराब मूडमध्ये होते. त्यांनी मला तिथून निघून जाण्यास सांगितले. त्य़ानंतर दोन ते तीन दिवसांनी ते मला भेटले. नंतर मला जस्लीनने गर्भपात करुन घेतल्याचे समजले.\nकाही दिवसांनी माझ्या बरोबर बोलत असताना जलोटा मला म्हणाले कि, जस्लीन माझी फसवणूक करतेय असे मला वाटते. तिचा यूकेमध्ये प्रियकर असावा. जस्लीनने नेहमीच त्यांचा हा आरोप फेटाळून लावला. जस्लीनसोबत नाते ठेवताना त्यांच्या मनातील असुरक्षितेतची भावना ते नेहमी मला बोलून दाखवायचे व काय केले पाहिजे असा सल्ला मला नेहमी विचारायचे असे अनिशाने सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/mahatma-gandhi-marathi/mahatama-gandhi-thought-on-cleanliness-118100100016_1.html", "date_download": "2018-10-19T15:15:17Z", "digest": "sha1:KGTXPV3XLCRMJ2BCONYHZLC6ZSM3ABRY", "length": 9797, "nlines": 133, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "व्यक्ती स्वच्छ नाही तर स्वस्थ नाही: महात्मा गांधींचे विचार | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nव्यक्ती स्वच्छ नाही तर स्वस्थ नाही: महात्मा गांधींचे विचार\n1. राजकीय स्वातंत्र्यापेक्षा स्वच्छतेचे महत्त्व अधिक आहे.\n2. व्यक्ती स्वच्छ नाही तर स्वस्थ नाही\n3. साफ-सफाईने भारताचे गाव आदर्श बनू शकतात.\n4. शौचालय आपल्या बैठक कक्षाप्रमाणे स्वच्छ ठेवले पाहिजे.\n5. नद्या स्वच्छ ठेवून आपण आपल्या सभ्यता जिवंत राखू शकतो.\n6. आंतरिक स्वच्छता पहिली वस्तू आहे जी शिकवता येत नाही. यानंतर इतर गोष्टींकडे लक्ष द्यावे.\n7. प्रत्येकाने आपला कचरा स्वतः स्वच्छ करायला हवा.\n8. मी कोणालाही घाणेरड्‍या पायाने आपल्या मनात प्रवेश देणार नाही.\n9. आपली चूक स्वीकारणे झाडू लावण्यासारखे आहे ज्याने जागा स्वच्छ आणि चमकदार होते.\n10. स्वच्छता आपल्या आचरणात या प्रकारे सामील करा की त्याची सवय होईल.\nकृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन\nकामगार दिनासाठी धोनीचे खास फोटोसेशन\nपाकिस्तानामध्ये 'पॅडमॅन' बॅन, रशियामध्ये झाला प्रदर्शित\nभाजपकडून पोलीस यंत्रणेचा गैरवापर - संग्राम कोते पाटील\n शाहरुखची लाडली सुहानाच्या टी-शर्टची किंमत तब्बल…\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nरिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा\nपेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...\nवेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...\nबीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर\nBSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...\nगुगलवर 'मी टू' चळवळीचा सर्वाधिक शोध\n'मी टू' चळवळीनंतर गुगलने भारताचा नकाशा जारी केलाय. भारतात या मी टू मोहिमेबाबत सर्वाधिक ...\nम्हणे, 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास झाले\nमुंबई विद्यापीठाने तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं अशी धक्कादायक आकडेवारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/prashna-kundali-118101000024_1.html", "date_download": "2018-10-19T15:36:40Z", "digest": "sha1:NYCK6BVV56T45OJTSW4VU3LOGACTK4UK", "length": 18042, "nlines": 157, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "12 भावांचे शुभ-अशुभ प्रश्न कुंडलीच्या माध्यमाने जाणून घ्या.... | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n12 भावांचे शुभ-अशुभ प्रश्न कुंडलीच्या माध्यमाने जाणून घ्या....\nजेव्हा आपण प्रश्न कुंडली तयार करतो तेव्हा त्याच्या भावांवर विचार करणे जरूरी आहे. जन्म कुंडलीनुसार प्रश्न कुंडलीत देखील 12 भाव असतात आणि त्याच्या फळांचा विचार करून त्याचे निदान केले जातात.\nप्रथम भावाद्वारे वय, जाती, स्वास्थ्य, सुख-दुःख, शारीरिक बनावट इत्यादींचा विचार केला जातो.\nदुसऱ्या भावाद्वारे धन, परिवार, रत्नाभूषण, वाणी, स्मरण शक्ती, वस्त्र-उपहार, कल्पना शक्ती, दुसरा विवाह, खरेदी-विक्री आदींचा विचार करावा.\nतिसरा भावाने लहान भाऊ-बहीण, नोकर, शेजार पाजार, लेखन कार्य, पराक्रम, उजवा कान, जवळपासची यात्रा, स्थळ परिवर्तन इत्यादींचा विचार केला जातो.\nचवथ्या भावामुळे बाग बगीचा, औषध, घर, वाहन सुख, आई, जमिनीत गाडलेले धन, मिथ्या आरोप, ज्ञान, शयन, सासरे आदींचा विचार केला जातो.\nपाचव्या भावात संतानं, गर्भ, मंत्र, विद्या, बुद्धी, विवेक शक्ती, प्रबंध, गुरू, समाज, प्रेम, शासन इत्यादींवर विचार करण्यात येतो\nसहाव्या भावाद्वारे रोग, भय, शत्रू, मामा, शंका, व्याधी, विघ्न, नोकरी, स्पर्धा, कर्ज, भागीदारीत मतभेद इत्यादींचा विचार केला जातो.\nसातव्या भावामुळे विवाह, स्त्री किंवा पती, प्रेम संबंध, हरवलेली वस्तू, व्यापार, देवाणघेवाण, वाद विवाद, शय्या सुख इत्यादींचा विचार केला जातो.\nआठव्या भावामुळे मरण, संकट, स्त्री का धन, वय विचार, शत्रूंपासून हानी, भांडण, सासर पक्ष, भूत बाधा, मानसिक अशांती, राज्य दंड, व्यसन इत्यादींवर विचार केला जातो.\nनवम भावात भाग्य, धर्म, तीर्थ यात्रा, गुरू, देवता, दीर्घ यात्रा, पुण्य कर्म, पिता, विदेश यात्रा, दान, उपासना, नातलग, दया भाव इत्यादींचा विचार केला जातो.\nदहाव्या भावात व्यवसाय, राज्यापासून लाभ-हानी, पद, प्रतिष्ठा, सासू, कार्य प्रणाली, ऑफिस, मान-प्रतिष्ठा इत्यादींचा विचार केला जातो.\nअकराव्या भावात अन्न, वस्त्र, मित्र, व्यापार, विद्या, मोठे भाऊ-बहीण, डावा कान, सासूचे धन, सून-जावई इत्यादींचा विचार केला जातो.\nबाराव्या भावात स्थान परिवर्तन, भोग, विवाद, दान, व्यय, उसने देणे, तुरुंग शिक्षा, कर्ज इत्यादींचा विचार केला जातो.\nशुभ ग्रह, शुभ फळ देतात आणि अशुभ ग्रह, अशुभ फळ देतात.\nकुशाग्र बुद्धी मिळवायची, मग बुध मंत्राचा जप करा\nसाप्ताहिक राशीफल 8 ते 14 ऑक्टोबर 2018\nसाप्ताहिक राशीफल 1 ते 7 ऑक्टोबर 2018\nऑक्टोबर ( 2018) महिन्यातील तुमचे भविष्यफल\nजन्म वेळेच्या आधारावर जाणून घ्या मनुष्याचा स्वभाव आणि भविष्य\nयावर अधिक वाचा :\n\"एखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा. साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते. व्यापार-व्यवसायात...Read More\n\"चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. मानसिक स्थिती आनंददायक राहील. वैवाहिक जीवनात...Read More\n\"काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. कार्यात विलंब झाला...Read More\nहातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका. कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक...Read More\n\"शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू...Read More\n\"वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. भावनात्मकतेमुळे नुकसान होण्याची शक्यता...Read More\n\"आजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा. आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. मोठ्यांचा सल्ला घ्या. आरोग्य चांगले राहील. एखाद्या जुन्या मित्राशी...Read More\n\"भावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. पैशासंबंधी स्थिती ठीक राहिल. इच्छित विषयांमध्ये यश मिळेल....Read More\n\"वडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. धर्मविषयक कामामध्ये पैसा खर्च होईल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर...Read More\n\"भावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील. स्त्री पक्षाकडून लाभ...Read More\n\"सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये...Read More\n\"प्रेम व रोमांसच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील. मित्रांचा सहयोग मिळेल. शुभ...Read More\nशमीपूजनाची गणेशपुराणात दिलेली कथा\nमालव देशात और्व नावाचा महाज्ञानी व तपोनिष्ठ ऋषी रहात असे. योगसामर्थ्याने त्याला वस्तू ...\nकरा दसरा पूजन आपल्या राशीनुसार\nरामाच्या दरबारात बेसनाचे लाडू चढवा. कर्क: देवी सीता आणि रामाला गोड पान अर्पित करा.\nकोट्यधीश व्हायचे असल्यास दसर्‍याला करा नारळाचे हे 9 उपाय\nहिंदू धर्मात कोणत्याही धार्मिक कार्यात नारळाचे अत्यंत महत्त्व आहे. नारळाला श्रीफळ असेही ...\nदुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री\nदुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी ...\nदक्षिण भारतीय लोकात नवरात्र उत्सवात 'बोम्मला कोलुवू' साजरा करतात. बोम्माला कोलुवू म्हणजे ...\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/seema-savale/", "date_download": "2018-10-19T16:20:48Z", "digest": "sha1:QORT4TTO343T2QY5RB4R5PWXS7JLSPEB", "length": 4243, "nlines": 54, "source_domain": "pclive7.com", "title": "Seema Savale | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपाणी टंचाईवर मात करण्यासाठी रावेत येथे नवीन बंधारा बांधण्याची मयुर कलाटेंची मागणी\nवाकडच्या शाळेत मुलींना स्व-संरक्षणाचे धडे देणारा ‘निर्भया’ प्रकल्प सुरु\nचिखलीत महापौरांच्या हस्ते घंटागाडीचे उद्घाटन\nकामगार कल्याण मंडळाचा भूखंड द्या.. अन्यथा मगर स्टेडीयमचा ताबा घेऊ – भारती चव्हाण\nपुणे जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीच्या सदस्यपदी मनिष कुलकर्णी यांची निवड\nपिंपळे सौंदागरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार लक्ष्मण जगताप\nसाईंबाबांच्या आशीर्वादाने २०१९ मध्ये मोदीच होणार पुन्हा पंतप्रधान – फडणवीस\nपंतप्रधानांना जाब विचारण्यासाठी निघालेल्या तृप्ती देसाईंना पुण्यातून अटक\nपाणी येत नसल्याची तक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण; पिंपळे निलख येथील प्रकार\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा; मनसेची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nनिमित्त वाढदिवसाचे.. तयारी विधानसभेची…\n(संदेश पुजारी – Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात गेले काही दिवस वाढदिवसाच्या निमित्ताने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची ‘फॅशन’ सुरु झाली आहे. त्याच क्रमवारीत स्थायी समितीच...\tRead more\nपिंपरी विधानसभेत भाजपाचा चेहरा कोण\n(संदेश पुजारी, Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ता ‘काबिज’ करून शहरात भाजपने आपली ताकद दाखवून दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची त्यानुसार पक्षाने तयारी देखील सुरू केल...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%8F/", "date_download": "2018-10-19T15:00:45Z", "digest": "sha1:DQ5BKAZDXBCC43ASUQ5HL7YSPW4NVZIF", "length": 10480, "nlines": 109, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "पुणे विद्यापीठाला 'आयबीएस'चे सदस्यत्व | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nPro Kabaddi Season 6 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने मोडला अनुप कुमारचा विक्रम\nक्रिकेटमध्ये कोणतीही शैली अचूक नसते; बुमराहचा आकिब जावेदला ‘यॉर्कर’\nपवनच्या झुंजार खेळीमुळे दिल्ली अंतिम फेरीत\nहिंदू उमेदवारांनी मला प्रचारासाठी बोलावणं बंद केलं आहे – गुलाम नबी आझाद\nशबरीमाला मंदिरात इतिहास घडणार दोन महिला पोहोचल्या मंदिर परिसरात\nरामाणींवरील खटल्याची सुनावणी ३१ ला\nनोकरीच्या बहाण्याने तरुणीला देहविक्री व्यवसायात ढकललं, 10 दिवस सामूहिक बलात्कार\nचीन आकाशात सोडणार मानवनिर्मित चंद्र\nपाणी येत नसल्याची तक्रार केल्याने भाजपा नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून कुटुंबास मारहाण\n‘चोर तर चोर पोलिसांवर शिरजोर’, पोलीस अधिकाऱ्यासाठी मनसेचा पुण्यात मोर्चा\nHome breaking-news पुणे विद्यापीठाला ‘आयबीएस’चे सदस्यत्व\nपुणे विद्यापीठाला ‘आयबीएस’चे सदस्यत्व\nबहुमान मिळवणारे देशातील एकमेव विद्यापीठ\nपुणे- इंटरनॅशनल बॅलिस्टिक्‍स सोसायटी (आयबीएस) या जागतिक पातळीवरील प्रतिष्ठित संस्थेचे सभासदत्व मिळविणारे भारतामधील पहिलेच विद्यापीठ ठरण्याचा मान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मिळविला आहे. संरक्षण क्षेत्रातील सर्वोच्च संशोधन संस्था असलेली डीआरडीओ ही आयबीएसची अन्य एकमेव भारतीय सभासद संस्था आहे. विद्यापीठामधील “सेंटर फॉर मॉडेलिंग अँड सिम्युलेशन’ या विभागाने या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.\nक्षेपणास्त्र विज्ञानाच्या प्रसारासाठी “आयबीएस’ची स्थापना 1960 मध्ये करण्यात आली होती. क्षेपणास्त्र विज्ञान क्षेत्रामध्ये अनुभव व तंत्रज्ञानाची देवाणघेवाण हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. याचबरोबर, या क्षेत्रामध्ये व्यावसायिक संधी निर्माण करण्यास उत्तेजन देण्याचे उद्दिष्टही आयबीएसकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठामध्ये या क्षेत्रात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या आयबीएसच्या या सभासदत्वामुळे संधींचे नवे दालन उघडे होण्याची शक्‍यता आहे.\nआयबीएसच्या या सभासदत्वामुळे डीआरडीओ आणि पुणे विद्यापीठास संरक्षण क्षेत्रात “वेपन सिस्टीम्स’ संदर्भात संशोधन करणाऱ्या इतर देशांतील संस्थांशी वैचारिक देवाणघेवाण करण्याची संधी मिळणार आहे. या क्षेत्रात संशोधन करणाऱ्या विद्यापीठामधील विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीसही मोठा फायदा होण्याची शक्‍यता आहे.\nविशेष समित्यांवर भाजप नगरसेवकांची औपचारिक निवड\nम्युझिकल बॅंडची पुणेकर नागरिकांना भुरळ\nPro Kabaddi Season 6 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने मोडला अनुप कुमारचा विक्रम\nक्रिकेटमध्ये कोणतीही शैली अचूक नसते; बुमराहचा आकिब जावेदला ‘यॉर्कर’\nपवनच्या झुंजार खेळीमुळे दिल्ली अंतिम फेरीत\nPro Kabaddi Season 6 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने मोडला अनुप कुमारचा विक्रम\nक्रिकेटमध्ये कोणतीही शैली अचूक नसते; बुमराहचा आकिब जावेदला ‘यॉर्कर’\nपवनच्या झुंजार खेळीमुळे दिल्ली अंतिम फेरीत\nहिंदू उमेदवारांनी मला प्रचारासाठी बोलावणं बंद केलं आहे – गुलाम नबी आझाद\nशबरीमाला मंदिरात इतिहास घडणार दोन महिला पोहोचल्या मंदिर परिसरात\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/nandurbar-155/", "date_download": "2018-10-19T15:45:30Z", "digest": "sha1:N2MJ5YUHSGPQIHRB3W3GLIYPHMFY6UQZ", "length": 10388, "nlines": 169, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नागरिकांनी सर्व धर्मांचा आदर करावा! - अ‍ॅड.वळवी", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nनागरिकांनी सर्व धर्मांचा आदर करावा\n वार्ताहर- तळोदा शहरात व तालुक्यातील प्रत्येक नागरिक हा सुखी व समाधानी आहे. म्हणून या शहरात शांती आहे. म्हणून प्रत्येक नागरिकांनी सर्व धर्माचा आदर केला पाहिजे व हित संबंध जोपासले पाहिजे, असे प्रतिपादन माजीमंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी यांनी केले.\nतळोदा येथील गणेश सोशल ग्रुपतर्फे सालाबादाप्रमाणे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अ‍ॅड.वळवी बोलत होते. अ‍ॅड.वळवी पुढे म्हणाले, नंदुरबार जिल्ह्यात खरी समृद्धी तळोद्यात आहे. तळोदा शहरासारखी शांतता जिल्ह्यात व राज्यात राहावी असे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक समाजाचा सण असेच उत्सव असेच साजरे करावीत की जेणेेकरून समाजामध्ये एकमेकांविषयी आपुलकी व गोडी निर्माण होईल.\nमौलाना शोएब रजा नुरी म्हणाले, आम्हाला अभिमान आहे की आम्ही भारतीय आहोत. तळोद्यात गेल्या अनेक वर्षांपासून शांतता आहे, भारतात देखील अशीच शांतता नांदावी अखेरचा क्षण पावेतो देशावर प्रेम करत राहणार, देशावर प्रेम करणे म्हणजेच धर्मावर प्रेम करणे, सोशल मीडियावर अतिशय खोटे धार्मिक संदेश टाकले जात असून यावर विश्वस ठेवू नका, असे आवाहन केले.\nकार्यक्रम यशस्वीतेसाठी गणेश सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक संजय माळी, उपाध्यक्ष नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, सचिव विकास राणे, सदस्य योगेश मराठे, संदिप परदेशी यांनी परिश्रम घेतले. यावेळी माजी क्रीडामंत्री पद्माकर वळवी, माजी नगराध्यक्ष भरत भाई माळी,\nमौलाना शोयब रजा नूरी, नगरसेवक गौरव वाणी, सुभाष चौधरी, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश ठाकरे, पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे, निसार दादा मक्राराणी, अकबर शेख हिदायत, माजी नगरसेवक अरविंद पाडवी, अरविंद मगरे, प्रकाश कर्णकार, अरुण मगरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत सूर्यवंशी यांनी केले.\nPrevious articleशहादा येथे अल्पवयीन गतीमंद युवतीवर बलात्कार\nNext articleतळोदा येथे वृक्ष वाटप : लागवड\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 18 ऑक्टोबर 2018)\nधुळे ई पेपर (दि 18 ऑक्टोबर 2018)\nनंदुरबार ई पेपर (दि 18 ऑक्टोबर 2018)\nमहाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये सई ताम्हनकरसह हे दिग्गज करणार टीमचे नेतृत्व\n‘तानाजी’ चित्रपटात सलमान साकारणार शिवाजी महाराजांची भूमिका\nनवीन जॉब लागलाय मग सांभाळून….\nGaurav singh on अहमदनगर (कर्मयोगिनी) : सदाबाई हरकचंद गुगळे- उद्योगाचा भक्कम पाया\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\nविश्वशांती अहिंसा संमेलनासाठी ६५ हजार स्केअर फुट भव्य मंडप\nदिवाळीनिमित्त व्हॉट्सअॅपचे नवे फिचर\nGround Report : करपलेलं पीक आणि शेतकऱ्याच्या म्हातारीचा हृदयरोग\nमहिलांनी केला मद्याची वाहतूक करणाऱ्या जीपचा पर्दाफाश\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nविश्वशांती अहिंसा संमेलनासाठी ६५ हजार स्केअर फुट भव्य मंडप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%82-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2018-10-19T16:08:25Z", "digest": "sha1:NIACYXOOIHZ5CHKJ4UGCOJZIYC7ZHVAF", "length": 12206, "nlines": 113, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "पीएमपीची वस्तू खरेदीसाठी \"गर्व्हमेंट ई-मार्केटप्लेस'ला पसंती | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nPro Kabaddi Season 6 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने मोडला अनुप कुमारचा विक्रम\nक्रिकेटमध्ये कोणतीही शैली अचूक नसते; बुमराहचा आकिब जावेदला ‘यॉर्कर’\nपवनच्या झुंजार खेळीमुळे दिल्ली अंतिम फेरीत\nहिंदू उमेदवारांनी मला प्रचारासाठी बोलावणं बंद केलं आहे – गुलाम नबी आझाद\nशबरीमाला मंदिरात इतिहास घडणार दोन महिला पोहोचल्या मंदिर परिसरात\nरामाणींवरील खटल्याची सुनावणी ३१ ला\nनोकरीच्या बहाण्याने तरुणीला देहविक्री व्यवसायात ढकललं, 10 दिवस सामूहिक बलात्कार\nचीन आकाशात सोडणार मानवनिर्मित चंद्र\nपाणी येत नसल्याची तक्रार केल्याने भाजपा नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून कुटुंबास मारहाण\n‘चोर तर चोर पोलिसांवर शिरजोर’, पोलीस अधिकाऱ्यासाठी मनसेचा पुण्यात मोर्चा\nHome breaking-news पीएमपीची वस्तू खरेदीसाठी “गर्व्हमेंट ई-मार्केटप्लेस’ला पसंती\nपीएमपीची वस्तू खरेदीसाठी “गर्व्हमेंट ई-मार्केटप्लेस’ला पसंती\nपुणे – शासकीय कार्यालयांनी त्यांना लागणाऱ्या वस्तूंची खरेदी केंद्र शासनाने तयार केलेल्या गर्व्हमेंट ई-मार्केटप्लेस (जेम) या संकेतस्थळावरुन खरेदी कराव्या, अशा सूचना केंद्र शासनाने सरकारी कार्यालयाला दिल्या होत्या. त्याला प्रतिसाद देत तसेच व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) कार्यालयाला लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी जेम या केंद्र शासनाच्या संकेतस्थळाला पसंती दिली आहे. याअंतर्गत सुरुवातीच्या टप्प्यात काही वस्तूंची खरेदीदेखील करण्यात आल्या आहेत.\nकेंद्र सरकारने विविध मंत्रालय व एनजीओच्या माध्यमातून वस्तू व सेवांच्या खरेदीसाठी जेम ऑनलाईन बाजारला सुरुवात केली. परिपत्रक काढून सरकारी कार्यालयाने याठिकाणावरुन खरेदी करावी अशा सूचना दिल्या. या ई-मार्केट प्लेसवर अगदी झाडूपासून ते मोटारवाहनापर्यंत सर्व वस्तू विक्री करीता उपलब्ध आहेत. तसेच बाहेरील किंमतीपेक्षा त्या 10 ते 20 टक्‍क्‍याने स्वस्त आहेत. 4 हजार पेक्षा जास्त वस्तूंची विक्री जेमच्या माध्यमातून करण्यात येते. तसेच घरपोच वस्तू मिळत असल्याने तोसुद्धा खर्च वाचणार आहे. यामुळे सरकारी कार्यालयेही जेमला पसंती देत असल्याचे चित्र आहे.\nअनेक वेळा वस्तू खरेदीत गैरप्रकार झाल्याचे समोर येते. याला आळा बसवा तसेच सर्व व्यवहार पादर्शकपणे व्हायला हवे, यासाठी ही सूचना पीएमपीच्या भांडार विभागाला देण्यात आली आहे. यानुसार संकेतस्थळावरून वस्तूंची खरेदी करण्यात सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्पात कार्यालयात लागणाऱ्या रजिस्टर, झाडू आदी या संकेत स्थळावरून घेण्यात आले आहेत.\nपुढील काळात या संकेतस्थळावरून मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.\nकेंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली गर्व्हमेंट ई-मार्केटप्लेस या संकेतस्थळावरून पीएमपीने वस्तू खरेदी करण्यास सुरूवात केली आहे. याबाबत केंद्र शासनाकडून परित्रपक काढण्यात आले आहे. ही सर्व पद्धत्त पादर्शक असल्याने याचा फायदा पीएमपीला होणार आहे. या संकेस्थळावर झाडूपासून ते मोटारवाहनापर्यंत सर्व उपलब्ध आहे.\n-नयना गुंडे, अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालिका, पीएमपीएमएल\nडिजीलॉकर, लायसन्स विसरलात काळजी करू नका\nइंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आंदोलन\nPro Kabaddi Season 6 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने मोडला अनुप कुमारचा विक्रम\nक्रिकेटमध्ये कोणतीही शैली अचूक नसते; बुमराहचा आकिब जावेदला ‘यॉर्कर’\nपवनच्या झुंजार खेळीमुळे दिल्ली अंतिम फेरीत\nPro Kabaddi Season 6 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने मोडला अनुप कुमारचा विक्रम\nक्रिकेटमध्ये कोणतीही शैली अचूक नसते; बुमराहचा आकिब जावेदला ‘यॉर्कर’\nपवनच्या झुंजार खेळीमुळे दिल्ली अंतिम फेरीत\nहिंदू उमेदवारांनी मला प्रचारासाठी बोलावणं बंद केलं आहे – गुलाम नबी आझाद\nशबरीमाला मंदिरात इतिहास घडणार दोन महिला पोहोचल्या मंदिर परिसरात\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/television/news/6013-swarajya-rakshak-sambhaji-serial-special-1-hour-episode-on-22nd-july", "date_download": "2018-10-19T15:29:12Z", "digest": "sha1:FZFNC2JHCUZRUDXVFE4F577HNZQYTKNY", "length": 10876, "nlines": 227, "source_domain": "marathicineyug.com", "title": "'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेने साधला अनोखा योग - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेने साधला अनोखा योग\nPrevious Article बिग बॉस च्या घरामधील ९७ वा दिवस - आज पहा मेघा आणि आस्ताद यांचा घरातील प्रवास\nNext Article ... आणि 'फुलपाखरू' मालिकेतील वैदेही आणि मानसचं लग्न ठरलं \n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेने आजवर संभाजी महाराजांच्या जीवनावरील महत्त्वाच्या घडामोडींसोबतच बारीकसारीक प्रसंगांवर प्रकाश टाकत खरा इतिहास सादर करण्याचं काम केलं आहे. यात काही नावीन्यपूर्ण वाटाव्यात अशा घटनांचा उलगडाही प्रेक्षकांना होतो आहे.\n‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेसाठी अभिनेता अमोल कोल्हे यांनी केली नदीच्या पुरात घोडेस्वारी\nसंभाजी राजे व समर्थ रामदासांची भेट घडणार का\nसंभाजीराजे - दिलेर खान प्रकरणाचा पेच कसा सुटणार\n'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेसाठी अभिनेत्री 'प्राजक्ता गायकवाड' शिकली घोडेस्वारी आणि तलवारबाजी\nसंभाजी महाराजांचं दिलेर खानाकडे जाणं याबाबत इतिहासकारांनी अनेक मतमतांतरं मांडली आहेत. अनेकांना वाटतं की शिवाजी महाराजांवर चिडून संभाजीराजे गेले होते. काहींनी लिहिलंय की स्वत:चं कर्तृत्व सिद्ध करायला गेले. एकूण संभाजीराजांचं बंड अशा पद्धतीने या घटनेकडे पाहिलं गेलं आहे. शंभुराजे दिलेरखानाकडे श्री क्षेत्र माहुली येथून नदी ओलांडून गेले अशी इतिहासात नोंद आहे. 'स्वराज्यरक्षक संभाजी' च्या टीमने याच ठिकाणी चित्रीकरण करत एक अनोखा योग साधला आहे.\nतुम्ही जो #SwarajyarakshakSambhaji मालिकेचा १ तासाचा विशेष भाग पाहणार आहात, तो कसा रंजक पद्धतीने चित्रित केला गेला त्याबद्दल थोडंसं......\nहा योग साधताना 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेच्या संपूर्ण टीमने अक्षरश: तारेवरची कसरत करत जिद्दीने हे चित्रीकरण पूर्ण केले. चित्रीकरणादरम्यान असलेला धुवाँधार पाऊस आणि कृष्णावेण्णेच्या पाण्याला आलेला पूर या सगळ्यावर मात करत संभाजीच्या टीमने चित्रित केलेल्या या रोमहर्षक भागाचा आस्वाद आपल्याला रविवारच्या भागात घेता येणार आहे. जिथे इतिहास घडला त्याभागात चित्रीकरण करण्याचा कलाकारांचा अविस्मरणीय अनुभव अनुभवायचा असेल तर झी मराठीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेचा रविवारी २२ जुलैला रात्रौ ९.०० वाजता प्रसारित होणारा विशेष भाग पहायला विसरू नका. जगदंब क्रिएशन’ची निर्मिती असलेल्या या मालिकेचे निर्माते डॅा. घनश्याम राव, विलास सावंत, अमोल कोल्हे असून दिग्दर्शन विवेक देशपांडे, कार्तिक केंढे यांचे आहे.\nPrevious Article बिग बॉस च्या घरामधील ९७ वा दिवस - आज पहा मेघा आणि आस्ताद यांचा घरातील प्रवास\nNext Article ... आणि 'फुलपाखरू' मालिकेतील वैदेही आणि मानसचं लग्न ठरलं \n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेने साधला अनोखा योग\nउर्मिला मातोंडकर आणि मोहसिन अख्तरच्या ‘माधुरी’ चित्रपटातून नवा फ्रेश चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला\n‘मुळशी पॅटर्न’च्या टीमचे अनोखे शस्त्रपूजन\n'विनोदाचा बादशाह लक्ष्या' ला समर्पित सोनी मराठीचा \"लक्ष्मीकांत बेर्डे स्पेशल\"\n“राधा प्रेम रंगी रंगली” मालिकेमध्ये प्रेम आणि राधाचा जीव धोक्यात\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\nउर्मिला मातोंडकर आणि मोहसिन अख्तरच्या ‘माधुरी’ चित्रपटातून नवा फ्रेश चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला\n‘मुळशी पॅटर्न’च्या टीमचे अनोखे शस्त्रपूजन\n'विनोदाचा बादशाह लक्ष्या' ला समर्पित सोनी मराठीचा \"लक्ष्मीकांत बेर्डे स्पेशल\"\n“राधा प्रेम रंगी रंगली” मालिकेमध्ये प्रेम आणि राधाचा जीव धोक्यात\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://visakhapatnam.wedding.net/mr/venues/431793/", "date_download": "2018-10-19T16:23:20Z", "digest": "sha1:CKZL6DOM3VVC6HENELD55X473M3IXVKD", "length": 4551, "nlines": 64, "source_domain": "visakhapatnam.wedding.net", "title": "Galla Fuction Hall - लग्नाचे ठिकाण, विशाखापट्टणम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार मनोरंजन कलावंत इतर\nशाकाहारी थाळी ₹ 200 पासून\nमांसाहारी थाळी ₹ 300 पासून\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nठिकाणाचा प्रकार बॅन्क्वेट हॉल\nअन्नपदार्थ सेवा शाकाहारी, मांसाहारी\nस्वत: चे जेवण आणण्यास परवानगी नाही\nजेवणाशिवाय ठिकाण भाड्याने मिळण्याची शक्यता नाही\nस्वत: ची मद्य पेये आणण्यास परवानगी होय\nसजावटीचे नियम अंतर्गत सजावटीस परवानगी आहे, बाह्य सजावटीस परवानगी आहे, केवळ मान्यताप्राप्त सजावटकार वापरता येऊ शकतात\nअतिरिक्त शुल्कासह सेवा फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, केक, डीजे, फटाके, लाइव्ह संगीत\nस्वत: चे विक्रेते आणण्यास परवानगी फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर\nपेमेंट पद्धती रोकड, बँक ट्रान्सफर\nस्टँडर्ड डबल रूम किंमत ₹ 4,000 पासून\nविशेष वैशिष्ठ्ये एयर कंडीशनर, स्टेज, प्रोजेक्टर, बाथरूम\nआसन क्षमता 300 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 200/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 300/व्यक्ती पासून\nआसन क्षमता 300 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 200/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 300/व्यक्ती पासून\nआसन क्षमता 250 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 200/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 300/व्यक्ती पासून\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,27,967 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/tracker?page=122", "date_download": "2018-10-19T16:14:11Z", "digest": "sha1:IR7HUTV2QZ77FPQWR4CUDJY3T55OCGSP", "length": 10537, "nlines": 117, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ऐसीअक्षरे | Page 123 | ऐसी अक्षरे रसिके मेळवीन", "raw_content": "\nकविता एप्रिल फूल - विदेश 01/04/2012 - 00:02\nललित 'हू इज द मोस्ट बिलव्हेड \nकलादालन काही छायाचित्रे राधिका 21 31/03/2012 - 07:38\nकविता आयुष्य शूरशिपाई 3 30/03/2012 - 13:23\nपाककृती कॉकटेल लाउंज : गाथा टकीलाची (भाग 3, अंतीम) सोकाजीरावत्रिलोकेकर 8 30/03/2012 - 13:15\nललित न कळलेले आतिवास 19 30/03/2012 - 07:27\nबातमी पुन्हा जंतर मंतर: : भाग १ आतिवास 23 30/03/2012 - 07:17\nपाककृती मसूरभात आणि सोलकढी सानिया 12 29/03/2012 - 22:46\nकविता शरीराची किंमत रुपाली जगदाळे 2 29/03/2012 - 22:05\nबातमी कुमार गंधर्व जयंती महोत्सव माहितगार 29/03/2012 - 19:30\nललित . चेतन सुभाष गुगळे 23 29/03/2012 - 18:53\nसमीक्षा मुंगळा : अर्थसंपृक्त रूपकवस्त्रांचं दुसरं अनावरण राजेश घासकडवी 7 29/03/2012 - 01:15\nललित . चेतन सुभाष गुगळे 72 28/03/2012 - 22:28\nमौजमजा भारताची प्रगती - ३: महिला कल्याण नगरीनिरंजन 15 28/03/2012 - 15:35\nकविता विद्रोही शूरशिपाई 12 28/03/2012 - 11:27\nपाककृती कॉकटेल लाउंज : गाथा टकीलाची (भाग 2) सोकाजीरावत्रिलोकेकर 5 28/03/2012 - 09:38\nललित द विच : एक परी (पूर्वार्ध) परिकथेतील राजकुमार 12 28/03/2012 - 03:53\nचर्चाविषय \"पाय\"ची प्रायोगिक किंमत : वेगळाच पैलू धनंजय 6 27/03/2012 - 20:59\nबातमी कवी ग्रेस यांचे निधन माहितगार 7 27/03/2012 - 14:22\nमाहिती मराठी अनुवादकांसाठी राधिका 9 27/03/2012 - 14:08\nमाहिती गुढीपाडव्याचे संवत्सर चक्र कसे चालते\nचर्चाविषय उद्दिष्टपूर्ती प्रभाकर नानावटी 7 27/03/2012 - 09:42\nबातमी कवि ग्रेस यांना साहित्य अकादेमी पुरस्कार मुक्तसुनीत 25 27/03/2012 - 00:59\nमौजमजा तुटो वाद संवाद तो हीतकारी...\nललित गुमराह परिकथेतील राजकुमार 7 26/03/2012 - 17:30\nछोट्यांसाठी \" स्वप्नामधली जमाडीजंमत \" विदेश 1 26/03/2012 - 16:50\nललित फेसबुक रुपाली जगदाळे 12 26/03/2012 - 11:16\nललित मसरबाई आतिवास 37 23/03/2012 - 14:02\nचर्चाविषय आरक्षण नको..सन्मान हवा \nललित जलतज्ञ माधव आत्माराम चितळे नरेंद्र गोळे 4 23/03/2012 - 10:18\nमाहिती तेओतिहुआकन - मध्य अमेरिकेतील प्राचीन अवशेष अरविंद कोल्हटकर 11 23/03/2012 - 10:11\nमौजमजा कॉकटेल लाउंज : सेंचुरी धमाका ('वडवानल' स्पेशल) राजेश घासकडवी 14 23/03/2012 - 00:10\nललित मला आत्ता तिच्या हृदयाची भाषा शब्दांन शिवाय समजत होती prasad 4 22/03/2012 - 20:28\nसमीक्षा मुंगळा : अर्थसंपृक्त रूपकवस्त्रांचं एक अनावरण राजेश घासकडवी 40 22/03/2012 - 18:28\nमाहिती 'मानवी वर्तन आणि मेंदूविज्ञान' - सुबोध जावडेकर यांचे व्याख्यान माहितगार 3 22/03/2012 - 18:16\nकविता चुलीबाई अमुक 2 22/03/2012 - 11:33\nसमीक्षा ब्लेम इट ऑन फिडेल (फ्रेंच चित्रपट) रुची 13 22/03/2012 - 06:34\nचर्चाविषय खिशाला चाट, भ्रष्टाचाराला वाट मच्छिंद्र ऐनापुरे 2 22/03/2012 - 04:17\nछोट्यांसाठी (गोष्ट) मित्रांमधील इर्षा मच्छिंद्र ऐनापुरे 6 22/03/2012 - 04:15\nमाहिती आजचा सुधारक उत्पल 4 21/03/2012 - 16:42\nललित भ्रष्टाचार रुपाली जगदाळे 21/03/2012 - 07:43\nचर्चाविषय धर्मो रक्षति रक्षितः \nपाककृती कॉकटेल लाउंज : गाथा टकीलाची (भाग १) सोकाजीरावत्रिलोकेकर 17 20/03/2012 - 19:12\nकविता सिमोल्लंघनी ट्रेक नरेंद्र गोळे 2 20/03/2012 - 09:54\nमाहिती आजचा सुधारक – मार्च २०१२ माहितगार 13 20/03/2012 - 01:03\nबातमी विहिर विचारी समुद्राला... सोकाजीरावत्रिलोकेकर 20 19/03/2012 - 23:53\nमाहिती आजीबाईचा बटवा - पाठदुखी शिल्पा बडवे 35 19/03/2012 - 20:49\nसंगीतकार आर. सी. बोराल (जन्म : १९ ऑक्टोबर १९०३)\nजन्मदिवस : कथाकार दिवाकर कृष्ण (१९०२), आद्य चित्रपट संगीतकार आर.सी. बोराल (१९०३), नोबेलविजेते भौतिकशास्त्रज्ञ एस्. चंद्रशेखर (१९१०), लेखक जॉन ल कारे (१९३१), गीतकार शांताराम नांदगावकर (१९३६), अभिनेत्री व लेखिका प्रिया तेंडुलकर (१९५९), नृत्यदिग्दर्शक शामक दावर (१९६१)\nमृत्युदिवस : लेखक जॉनादन स्विफ्ट (१७४५), अणुशास्त्रज्ञ अर्नेस्ट रदरफोर्ड (१९३७), शिल्पकार कामिय क्लोदेल (१९४३), अभिनेत्री बेबी नाझ (१९९५), लेखिका नाताली सारोत (१९९९)\n१७८१ : अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात इंग्लंडची शरणागती.\n१८१२ : नेपोलियनची मॉस्कोच्या सीमेवरून माघार.\n१८८२ : हंटर कमिशनपुढे महात्मा फुल्यांनी सक्तीच्या मोफत शिक्षणाचा पुरस्कार केला.\n१९३३ : जर्मनीने 'लीग ऑफ नेशन्स'मधून अंग काढून घेतले.\n१९९३ : बेनझीर भुत्तो पाकिस्तानच्या पंतप्रधान म्हणून निवडून आल्या.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://mahades.maharashtra.gov.in/district.do?districtname=PARBHANI", "date_download": "2018-10-19T15:38:53Z", "digest": "sha1:XEPQNTQF3VCSVBEISPWPJDHZDYVIXO7U", "length": 4392, "nlines": 63, "source_domain": "mahades.maharashtra.gov.in", "title": "Directorate of Economics and Statistics", "raw_content": "\nअर्थ व सांख्यिकी संचालनालय\nनियोजन विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nलेख्यांचे आर्थिक व उद्देशनिहाय वर्गीकरण\nराष्ट्रीय नमुना एतदर्थ पाहणी अहवाल\nराज्य व जिल्हा उत्पन्न अंदाज\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2017-18\nलेख्यांचे आर्थिक व उद्देशनिहाय वर्गीकरण\nराष्ट्रीय नमुना एतदर्थ पाहणी अहवाल\nराज्य व जिल्हा उत्पन्न अंदाज\nजिल्हा एनआयसी संकेतस्थळ दृष्टिक्षेपात जिल्हा\n1 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, परभणी 2014 509\n2 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, परभणी 2013 633\n3 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, परभणी 2012 1119\n4 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, परभणी 2011 1286\n5 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, परभणी 2010 907\n6 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, परभणी 2009 16990\n7 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, परभणी 2006-07 22331\nआमच्याविषयी | संपर्क | अहवाल मागणी | मदत | स्थानदर्शक नकाशा | माहितीचा अधिकार | सेवासंधी | सेवासंबंधी | निविदा | संग्रहण | उत्तरदायित्वास नकार आणि धोरण\n१ मार्च २००८ पासून एकूण भेटी: 4263622\nअखेरची सुधारणा दि. 12.04.2018\nसर्वाधिकार © हे अर्थ व सांख्यिकी संचालनालय, महाराष्ट्र शासन, भारत यांचे अधिकृत संकेतस्थळ आहे.\nअपेक्षीत मॉनीटर सेटींग 1280 X 768 रिजोल्यूशन .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-samta-nagar-murder-case/", "date_download": "2018-10-19T16:34:14Z", "digest": "sha1:KPEWNZUZLCL3LO55JQSIFIUNDMLHYUFY", "length": 11269, "nlines": 171, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "‘त्या’ चिमुकलीवर वडिलांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n‘त्या’ चिमुकलीवर वडिलांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार\n समतानगरातील त्या 9 वर्षीय चिमुकलीवर तिच्या वडीलांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांनी मन हेलावणारा आक्रोश केला. दरम्यान कुटुंबियांसह नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी केली होती.\nशहरातील समता नगरातील धामणगाव वाड्यात राहणा र्‍या 9 वर्षीय चिमुकलीवर दुष्कर्म करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना काल दि.13 रोजी सकाळी उघडकीस आली होती. दरम्यान या चिमुकलीचे वडील खुनाच्या गुन्ह्यात अमरावती येथील कारागृहात असल्याने अंत्यसंस्कारासाठी त्यांना सुट्टी देण्यात आली होती. रात्री 7.30 वाजता चिमुकलीचे वडील जिल्हा रुग्णालयात आले.\nत्यानंतर चिमुकलीचा मृतदेह घरी नेण्यात आला. यावेळी कुटुंबियांसह नातेवाईकांनी घरी मन हेलावणारा आक्रोश केला. त्यानंतर रात्री 8.15 वाजेच्या सुमारास चिमुकलीचा मृतदेह दफन करून अंत्यसंस्कार करण्यात आले.9 वर्षीय चिमुकलीवर दुष्कर्म करून तिची हत्या करून तिच्या मृतदेह गोणपाटात फेकण्यात आला होता. मृतदेह अर्धानग्नावस्थेत असल्याने चिमुकलीवर दुष्कर्म झाले असल्याचे प्रथमदर्शीनी दिसून आले होते.\nचिमुकलीच्या वडीलांना कारागृहातून अंत्यसंस्कारासाठी सुट्टी\nचिमुकलीचे वडील खुनाच्या गुन्ह्यात अमरावती येथील कारागृहात होते. चिमुकलीच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांना आज दुपारी सुट्टी देण्यात आली. त्यानंतर चिमुकलीचे वडील सायंकाळी 7.30 वाजता रेल्वेने पोलिस बंदोबस्तात जळगावी आले. यावेळी जिल्हा रुग्णालयात महापौर ललीत कोल्हे, माजी उपमहापौर सुनिल महाजन, माजी नगरसेवक शिवचरण ढंढोरे, अरुण चांगरे यांच्यासह नातेवाईक उपस्थित होते.\nचिमुकलीचा मृतदेह पाहताच वडीलांना फोडला हंबरडा\nजिल्हा रुग्णालयात चिमुकलीचा शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आला होता. चिमुकलीचे वडील आल्यानंतर त्यांनी शवविच्छेदनगृहात चिमुकलीचा चेहरा पाहताच हंबरडा फोडून आक्रोश केला. त्यानंतर मृतदेह समता नगरात नेण्यात आला. त्यानंतर मृतदेह घरी आणल्यानंतर कुटुंबिय व नातेवाईकांनी मन हेलावणारा आक्रोश केला. त्यानंतर दफनविधी करून मृतदेहावर अंत्यसंस्कार पार पाडण्यात आले.\nNext articleसंप एसटीचा अन् प्रवासी टांगणीला\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 18 ऑक्टोबर 2018)\nधुळे ई पेपर (दि 18 ऑक्टोबर 2018)\nनंदुरबार ई पेपर (दि 18 ऑक्टोबर 2018)\nमहाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये सई ताम्हनकरसह हे दिग्गज करणार टीमचे नेतृत्व\n‘तानाजी’ चित्रपटात सलमान साकारणार शिवाजी महाराजांची भूमिका\nनवीन जॉब लागलाय मग सांभाळून….\nGaurav singh on अहमदनगर (कर्मयोगिनी) : सदाबाई हरकचंद गुगळे- उद्योगाचा भक्कम पाया\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\nब्रम्होत्सवात व्हायोलिन, बासरी व तबला या वाद्यांचा अनोखा संगम\nअंध विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या काळजीवाहकास निलंबित करा : अनिल गांगुर्डे\nसुरगाण्याचे लाभार्थी वाघमारे यांना पंतप्रधानांच्या हस्ते घरकुलाची चावी प्रदान\nविश्वशांती अहिंसा संमेलनासाठी ६५ हजार स्केअर फुट भव्य मंडप\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nब्रम्होत्सवात व्हायोलिन, बासरी व तबला या वाद्यांचा अनोखा संगम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgaon-news-wolf-hox-chalisgaon-73840", "date_download": "2018-10-19T15:49:57Z", "digest": "sha1:GSSUZ7QINQHCMVEFYPWZOMDFIV2II462", "length": 16999, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Jalgaon news wolf hox in chalisgaon चाळीसगाव: मेहुणबारेत 'लांडगा आला रे आला' | eSakal", "raw_content": "\nचाळीसगाव: मेहुणबारेत 'लांडगा आला रे आला'\nरविवार, 24 सप्टेंबर 2017\n'लाडंगा आला रे आला...'\nयेथे गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा धुमाकुळाच्या बातम्या ऐकायला येत आहे. परंतु बिबट्या या भागात नसल्याने त्याच्या खोट्या अफवा पसरवल्या जात असल्याचे समोर आले आहे. सध्या तरी येथे पिसाळलेला लाडंग्याने धुमाकूळ घातला असून एकच खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे आज सायंकाळपर्यत 'लाडंगा आला रे आला...' अशीच चर्चा सुरू होती.\nमेहुणबारे(ता. चाळीसगाव) : परिसरात आधीच बिबट्याचे थैमान सुरू असताना आता त्यात लांडग्यांने धुडघुस घातला.असुन सुमारे 60 पेक्षा अधिक गुरांना लांडग्यांने चावा घेवुन जखमी केल्याची घटना आज भऊर, धामणगाव, शिदवाडी, जामदासह परिसरात घडली.यामुळे आज दिवसभर लांडगा आला रे आला... अश्या बातम्याचा ऊत आला होता. बिबट्याच्या सावटाखाली असलेले ग्रामस्थ आता लांडग्यांच्या भीतीने कमालीची धास्तावले आहेत.\nयेथील बसस्थानकापासुन दोन किलोमीटर अंतरावरील राजेंद्र नेमीचंद वाणी याच्या भऊर रस्त्यावरील शेतात आज सकाळी आठ वाजता सर्व गुरे रसत्याच्या कडेला बांधलेले होते. त्यांचा शेतातील कामगार खुशालसिंग पावरा हा त्या ठीकाणी काम करीत असताना आचानक हीस्त्र प्राण्याने एका बैलावर हल्ला केला. यावेळी एकच गोधळ उडाला. बैलावर हल्ला करताच त्या प्राण्याने खुशामसिग पावरा याच्यावरही झडप घातली. सुदैवाने पावरा हा जवळच्या बैलगाडीवर चढला व त्याने आरडाओरडा केली.त्यामुळे त्याचे सहकारी धावत आले. त्यानी त्याला वाचवले.यादरम्यान हीस्त्र प्राण्यालाही पळून लावले.या ठीकाणी बिबट्याचा हल्ला झाला आशी अफवा परिसरात पसरली.\nसाठहून अधिक गुरे जखमी\nभऊर शिदवाडी, जामदा , धामणगावसह भागात जवळपास साठ पेक्षा अधिक गुरांवर हल्ले केले. पिसाळलेला लाडंगा असल्याचे शेतकर्यानी सांगितले. गुरांच्या पायाला पंजा मारून तसेच चावा घेवुन जखमी केले आहे.शेतकरी गणेश पाटील, समाधान पाटील, शिवाजी पाटील, सुभाष पाटील कौतिक पाटील, नाना पाटील , पुंडलिक वायकर, बापु पाटील माधवराव जगताप, भाऊसाहेब पवार, बालाजी पवार, सूर्यभान पवार, ज्ञानेश्वर जगताप , भावसिंग गायकवाड, पुंडलिक महाजन, विजय पाटील, चैत्रांम पाटील, विजय पाटील, अमोल पाटील, अरूण पाटील, अर्जुन पाटील, संजय पाटील यांच्यासह अनेक शेतकर्यांच्या म्हैस, गाय, बैल, आदि शेतकर्यांच्या गुरांना चावा घेतला आहे. या हाल्याने शेतकर्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी वनविभागाचे मानद वन्यजीवरक्षक राजेश ठोंबरे यानी पहाणी करून हे ठसे लांडग्याचे असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकर्यांना याविषयी समजुन सांगितले. बिबट्याच्या ठसे कसे असतात या बाबत माहिती दिली. गुरांना तात्काळ रॅबीजची लस द्यावी असे सांगुन परिसरात जखमी झालेल्या गुरांची पहाणी केली.यावेळी प्रविण गवारे, वनरक्षक संजय चव्हाण याच्यासह वनकर्मचारी होते.\n'लाडंगा आला रे आला...'\nयेथे गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा धुमाकुळाच्या बातम्या ऐकायला येत आहे. परंतु बिबट्या या भागात नसल्याने त्याच्या खोट्या अफवा पसरवल्या जात असल्याचे समोर आले आहे. सध्या तरी येथे पिसाळलेला लाडंग्याने धुमाकूळ घातला असून एकच खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे आज सायंकाळपर्यत 'लाडंगा आला रे आला...' अशीच चर्चा सुरू होती.\nया भागात ज्या शेतकऱ्यांच्या गुरांना पिसाळलेल्या लाडंग्याने चावा घातला आहे. त्या शेतकऱ्यांनी तातडीने चोविस तासांच्या आत रेबिजची लस द्यावी. जेणेकरून आपली गुरे दगावणार किंवा पिसळणार नाहीत. या भागात आढळलेले ठसे बिबट्याचे नसुन लाडंग्याचे आहेत.\n- राजेश ठोंबरे, मानद वन्यजीवरक्षक, चाळीसगाव.\nबिबट्याच्या भितीने सध्या मजुर शेतात कामाला येत नाहीत. त्यामुळे कपाशी वेचणी कशी करायची हा मोठा प्रश्न आम्हा शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. सकाळी शेतात आलेले पंचवीस मजुर आज या लांडग्याच्या भितीने घरी परत गेले. त्यामुळे वनविभागाने या लांडग्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा.\n- राजेंद्र वाणी, शेतकरी, मेहुणबारे.\nपित्याने पोटच्या मुलीची कोयत्याने गळा चिरुन हत्या\nपाली, ता. १९ (वार्ताहर) सुधागड तालुक्यातील दहिगाव येथे एका पित्याने आपल्या चार वर्षीय मुलीची शुक्रवारी (ता.१९) कोयत्याने गळा चिरुन हत्या केली....\nजळगावात पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार\nजळगाव : शहरातील कोल्हे हिल्स सौखेडा शिवारातील जाणता राजा शाळेजवळच पत्री शेड मध्ये वास्तव्यास असलेल्या बांधकाम मजुरांच्या पाच वर्षीय मुलीला गाढझोपेत...\nसीमोल्लंघनाची गमावलेली संधी (अग्रलेख)\nस्त्रियांच्या विरोधातील भेदभावाला तिलांजली देणाऱ्या न्यायालयीन निर्णयाच्या विरोधातील केरळमधील आंदोलन म्हणजे सुधारणेकडे पाठ फिरविण्याचा प्रकार आहे....\nसिरियल किलरला पाकिस्तानात फाशी\nलाहोर : अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी सिरियल किलर इम्रान अलीला (वय 24) आज सकाळी फाशीची शिक्षा देण्यात आली. लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात...\nऔरंगाबाद-जळगाव महामार्गावर तिहेरी अपघात\nफुलंब्री : औरंगाबाद-जळगाव महामार्गावर कार, क्रुझर व दुचाकीच्या झालेल्या तिहेरी अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून सात जण किरकोळ जखमी झाल्याची घटना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%9F-%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%96/", "date_download": "2018-10-19T16:27:14Z", "digest": "sha1:7FPRTFITZXWIIXJGHVC5Y5ANAGMB6TLE", "length": 7764, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रवाशांची लूट थांबणार, खासगी वाहनांचे भाडेदर निश्चित करण्यात येणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nप्रवाशांची लूट थांबणार, खासगी वाहनांचे भाडेदर निश्चित करण्यात येणार\nमुंबई : सुट्यांच्या हंगामाच्या काळात अनेक खासगी प्रवासी वाहने भाडेदरात अवाजवी वाढ करतात. या भाडेवाढीला चाप बसण्यासाठी शासनाने आता पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. तर उच्च न्यायालयाच्या दिलेल्या आदेशानुसार खासगी व कंत्राटी वाहनांचे भाडेदर निश्चित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.\nयानुसार आता खासगी वाहनांना गर्दीच्या काळात एसटीच्या तुलनेत जास्तीत-जास्त दीडपट भाडे आकारता येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. तसेच यापुढे अधिक भाडे आकारणाऱ्या वाहनाचा परवानाही रद्द केला जाईल, असेही ते यावेळी म्हणाले. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.\nयावेळी बोलताना दिवाकर रावते म्हणाले, वाहतुकीचे भाडेदर हे राज्य परिवहन प्राधिकरणाकडून निश्चित करण्यात येतात. हे भाडेदर विचारात घेऊन खासगी वाहनाच्या संपूर्ण बससाठी प्रति कि.मी. भाडेदर हे त्याच स्वरुपाच्या एसटी महामंडळाच्या संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि.मी. भाडेदराच्या ५० टक्केपेक्षा (दीडपटीपेक्षा) अधिक राहणार नाही. या निर्णयामुळे गर्दीच्या हंगामाच्या काळात प्रवाशांची अडवणूक करुन केली जाणारी लुबाडणूक थांबविण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपीएमपीचे बस थांबे गिळंकृत\nNext articleमहाराष्ट्रदिनी पुण्यात अवतरणार राजकीय “तारांगण’\nअडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा आठवले फॉर्म्युला\nपाणी टंचाईचे आव्हान (अग्रलेख)\nमहाराष्ट्रभर 21 ऑक्‍टोबर रोजी मानवी साखळीचे आयोजन\nनिविदा प्रकिया नियमानुसार नसेल तर कारवाईचा बडगा\nमहिनाभरात मेळघाटात कुपोषणाने 72 बालकांचा मृत्यू : हायकोर्टाचा गंभीर सवाल\nजितेंद्र आव्हाड मातोश्रीवर; राजकीय चर्चांना उधान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/None/last-day-of-monsoon-session-triple-talaq-bill-to-be-tabled-in-rajya-sabha-bjp-issued-whip-to-its-rajya-sabha-mps/", "date_download": "2018-10-19T15:24:37Z", "digest": "sha1:BBLURQN3FMYXYE7HOSZM7VE4L2BCGA72", "length": 6778, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तिहेरी तलाक : आज पुन्‍हा राज्यसभेत परीक्षा | पुढारी\tTop", "raw_content": "\nअमृतसर (पंजाब) मध्ये रावण दहनाच्या कार्यक्रमावेळी रुळावरील लोकांना रेल्‍वेची धडक\nपंजाब : अमृतसरमधील रेल्‍वे अपघातात ५० हून अधिक दगावल्याची शक्यता\nहोमपेज › None › तिहेरी तलाक : आज पुन्‍हा राज्यसभेत परीक्षा\nतिहेरी तलाक : आज पुन्‍हा राज्यसभेत परीक्षा\nनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा\nतिहेरी तलाक कायद्यात तीन सुधारणांसाठी गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यानंतर आज (१० ऑगस्‍ट) हे सुधारित विधेयक पुन्‍हा राज्यसभेत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आज शेवटच्या दिवशी हे विधेयक मंजूर करवून घेण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्‍न करणार आहे.\n‘मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक २०१७' मध्ये गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने सुधारणांस मंजुरी दिली. त्यानंतर आज वरिष्‍ठ सभागृहात हे विधेयक मंजुरीसाठी मांडले जाणार आहे. मूळ विधेयकाला यापूर्वीच लोकसभेने मंजुरी दिली आहे. मात्र, राज्यसभेत राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीकडे पूर्ण बहुमत नसल्याने सरकारला इतर प्रादेशिक पक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे. या विधेयकास राज्यसभेत मंजुरी मिळाल्यास पुन्‍हा हे विधेयक मंजुरीसाठी लोकसभेत पाठविण्यात येईल.\nतीन तलाकचे विधेयक सरकारच्या दृष्‍टीने महत्त्‍वाचे आहे. त्यामुळे आजच्या राज्यसभेतील महत्त्‍वाचे विधेयक म्‍हणून अजेंड्यावर हा विषय ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आज जर या विधेयकास राज्यसभेची मान्यता मिळाली नाही, तर सरकार अध्यादेशासह इतर पर्यायांचा शोध घेऊ शकते.\nदरम्यान, लोकसभेत मंजूर झालेल्या मूळ मसुद्यात गुरुवारी तीन महत्त्‍वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या. केंद्रीय कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली. पतीने तिहेरी तलाक पद्धतीने घटस्फोट दिल्यास त्याविरोधात स्वत: पत्नी अथवा रक्‍तसंबंध असणारे नातेवाईक यांनी एफआयआर दाखल केली, तरच त्यास दखलपात्र गुन्हा मानले जाईल. पती - पत्नीस सामोपचार करायचा असल्यास न्यायाधीशांसमोर योग्य त्या अटींनुसार सामोपचार घडविता येऊ शकेल. तिहेरी तलाक घेतल्यास याप्रकरणी जामीन मिळू शकतो. मात्र, त्यापूर्वी न्यायाधीश पत्नीची बाजू ऐकून घेतील आणि त्यानंतरच जामिनाविषयी निर्णय देतील.\nपंजाबमध्ये भीषण रेल्‍वे अपघात; ५० हून अधिक दगावल्याची शक्यता(Video)\nतेलगू टायटन्‍सचा विजयरथ पटना रोखणार\nमोदींच्या आठवणीत चहामुळे नंदुरबार आणि चौधरी\nऋषी कपूर उपचारासाठी न्यू-यॉर्कमध्‍ये, भेटायला गेले जावेद अख्तर\nकवठेएकंदमध्ये शोभेच्या दारूच्या स्फोटात विद्यार्थ्याचा मृत्यू\nरायगड : परतीच्या पावसाने पेण तालुक्याला झोड़पले महामार्ग ठप्प \nनाना पाटेकरांचे सिंटाला उत्तर\nहौसिंग फेडरेशनच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचे कोणालाही फोन नाहीत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/district-banks-representation-has-been-reduced-145918", "date_download": "2018-10-19T16:01:54Z", "digest": "sha1:5CZE5YTMK7HCDCMNWUJ7O47WY4FGAZ7X", "length": 14895, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "District Bank's representation has been reduced जिल्हा बॅंकांचे प्रतिनिधित्व घटवले | eSakal", "raw_content": "\nजिल्हा बॅंकांचे प्रतिनिधित्व घटवले\nबुधवार, 26 सप्टेंबर 2018\nमुंबई - महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या प्रतिनिधींची संख्या घटविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. नव्या दुरुस्तीनुसार जिल्हा बॅंकांमधून बाराऐवजी यापुढे फक्त सातच प्रतिनिधी राज्य बॅंकेवर संचालक म्हणून निवडून येणार असल्याची माहिती राज्य बॅंकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली. वार्षिक सभेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्य बॅंकेवरील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची मक्तेदारी संपुष्टात आणण्याच्या दिशेने राज्य शासनाने ही खेळी केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.\nमुंबई - महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या प्रतिनिधींची संख्या घटविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. नव्या दुरुस्तीनुसार जिल्हा बॅंकांमधून बाराऐवजी यापुढे फक्त सातच प्रतिनिधी राज्य बॅंकेवर संचालक म्हणून निवडून येणार असल्याची माहिती राज्य बॅंकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली. वार्षिक सभेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्य बॅंकेवरील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची मक्तेदारी संपुष्टात आणण्याच्या दिशेने राज्य शासनाने ही खेळी केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.\nअनास्कर म्हणाले, की बॅंकेने सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाच्या रचनेत्या अनुषंगाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यासाठी बॅंकेच्या उपविधीतील दुरुस्तीला सभेत मंजुरी देण्यात आली आहे. याआधीच्या संचालक मंडळात जिल्हा बॅंकांचे बारा प्रतिनिधी होते. त्यांची संख्या सातपर्यंत घटविण्यात आली आहे. प्रत्येक महसूल विभागातून एक अशी नवी रचना राहणार आहे. एक तज्ज्ञ संचालक जिल्हा बॅंकांतून मतदानाद्वारे निवडला जाईल. राज्यातील बहुतांश जिल्हा बॅंका कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात आहेत. याद्वारे राज्य बॅंकेवरही त्यांचीच सत्ता राहत होती.\nनागरी सहकारी बॅंकांमधून आता चार प्रतिनिधी नियुक्‍त होणार आहेत. साखर कारखाने, सूतगिरण्यांमधून एक प्रतिनिधी निवडला जात होता. त्यांची संख्या दोन इतकी करण्यात आली आहे. राज्यात गृहनिर्माण सहकारी संस्थांची संख्या मोठी आहे. मात्र त्यांचा एकही प्रतिनिधी बॅंकेत नव्हता. त्यासाठी त्यांना एक जागा राखून ठेवण्यात आली आहे. रिझर्व्ह बॅंक आणि \"नाबार्ड'च्या निकषांच्या आधारे बॅंकिंग आणि कृषी क्षेत्रातील दोन तज्ज्ञ संचालक मतदानाद्वारे बॅंकेवर येणार आहेत.\nगेल्या आर्थिक वर्षात राज्य बॅंकेचा निव्वळ नफा 201 कोटींवर पोचला आहे. यामुळे बॅंकेने भागधारकांना दहा टक्के लाभांश जाहीर केला आहे.\n- विद्याधर अनास्कर, मुख्य प्रशासक, राज्य सहकारी बॅंक\nपुण्यातील ब्लड बँकेने दिले 'एक्स्पायरी डेट' संपलेलं रक्त\nपुणे : मंगळवार पेठे येथे असलेल्या ओम ब्लड बँकेने एका रुग्णासाठी 'एक्स्पायरी डेट' (मुदत संपलेले) रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत अन्न...\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nसहकार क्षेत्राचे नेतृत्त्व राज्य बँक करणार: अनास्कर (व्हिडिओ)\nपुणे- राज्यातील सहकार क्षेत्रातील सेवा सोसायट्यांपासून जिल्हा बँका, नागरी बँकांच्या सक्षमीकरणासाठी राज्य बँक नेतृत्व करणार असल्याची माहिती राज्य...\nविशेष कार्यकारी अधिकारी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या रडारवर\nउल्हासनगर : वाहनांवर पदाचा उल्लेख करून नियमांचे उल्लंघन करतानाच दुरुपयोग करणारे ठाणे जिल्ह्यातील विशेष कार्यकारी जिल्हाधिकारी यांच्या रडारवर...\nपंचवटी एक्स्प्रेसला लवकरच 'विस्टाडोम कोच'\nमनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/dhule-197/", "date_download": "2018-10-19T16:41:52Z", "digest": "sha1:ZR3CIEVJCEHYOE4W75UZGHYUHJNPSF4J", "length": 8743, "nlines": 168, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नुकसानग्रस्त कुटूंबाला 11 हजाराची मदत", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nनुकसानग्रस्त कुटूंबाला 11 हजाराची मदत\n तालुक्यातील विखरण येथील संभाजी राजाराम पाटील यांच्या घराला गॅस स्फोटामुळे आगीत संसारोपयोगी साहित्यासह संपुर्ण भस्मसात झाले.या दुर्घटनेत संभाजी पाटील यांचे घरसंसार पुर्णपणे जळुन खाक झाले होते.\nया कुंटूबाच्या मदतीसाठी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी हे धज्ञावून आले. त्यांनी विखरण येथे संभाजी पाटील यांना रोख 11 हजार रुपये मदत दिली व जळीत घराची पाहणी केली.\nयाप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा सोबत जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, मिलिंद पाटील, संजय आसापुरे, चंद्रकांत पाटील, आबा धाकड, शहराध्यक्ष हेमंत पाटील, सुरेश भील, तालुका उपाध्यक्ष मंगेश भदाणे, चिटणीस निलेश देशमुख, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, चिटणीस राधेश्याम भोई, युवामोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी,\nव्यापारी आघाडी शहराध्यक्ष नंदु माळी, विखरण शालीक पाटील, रविंद्र पाटील, संतोष शिंदे, छोटु अहिरे, नितीन धनगर, गंभीर लोहार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.\nPrevious articleआयएमआरडी परिसंस्थेच्या प्रा.मनोज पटेल यांना पीएच.डी.\nNext articleयुवकाची गळफास घेवून आत्महत्त्या\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 18 ऑक्टोबर 2018)\nधुळे ई पेपर (दि 18 ऑक्टोबर 2018)\nनंदुरबार ई पेपर (दि 18 ऑक्टोबर 2018)\nमहाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये सई ताम्हनकरसह हे दिग्गज करणार टीमचे नेतृत्व\n‘तानाजी’ चित्रपटात सलमान साकारणार शिवाजी महाराजांची भूमिका\nनवीन जॉब लागलाय मग सांभाळून….\nGaurav singh on अहमदनगर (कर्मयोगिनी) : सदाबाई हरकचंद गुगळे- उद्योगाचा भक्कम पाया\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\nब्रम्होत्सवात व्हायोलिन, बासरी व तबला या वाद्यांचा अनोखा संगम\nअंध विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या काळजीवाहकास निलंबित करा : अनिल गांगुर्डे\nसुरगाण्याचे लाभार्थी वाघमारे यांना पंतप्रधानांच्या हस्ते घरकुलाची चावी प्रदान\nविश्वशांती अहिंसा संमेलनासाठी ६५ हजार स्केअर फुट भव्य मंडप\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nब्रम्होत्सवात व्हायोलिन, बासरी व तबला या वाद्यांचा अनोखा संगम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/hand-blender/latest-inalsa+hand-blender-price-list.html", "date_download": "2018-10-19T16:24:54Z", "digest": "sha1:NMAVVVKJVNUSDODJXI7TQWCDE3GSUHOI", "length": 19870, "nlines": 587, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या इणलस हॅन्ड ब्लेंडर 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest इणलस हॅन्ड ब्लेंडर Indiaकिंमत\nताज्या इणलस हॅन्ड ब्लेंडरIndiaमध्ये 2018\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये इणलस हॅन्ड ब्लेंडर म्हणून 19 Oct 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 41 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक इणलस रोबोट 300 हॅन्ड ब्लेंडर व्हाईट 1,112 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त इणलस हॅन्ड ब्लेंडर गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश हॅन्ड ब्लेंडर संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 41 उत्पादने\nशीर्ष 10इणलस हॅन्ड ब्लेंडर\nइणलस इणलस रोबोट 2 ५स 150 हॅन्ड ब्लेंडर\nइणलस हॅन्ड ब्लेंडर रोबोट 300 C\n- पॉवर कॉन्सुम्पशन 300 watts\nइणलस रोबोट 300 हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 300 watt\nइणलस रोबोट 300 C हॅन्ड ब्लेंडर\n- पॉवर कॉन्सुम्पशन 300 watt\nइणलस रोबोट३००कॅप हॅन्ड ब्लेंडर्स व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 300 watt\nइणलस रोबोट 300 डक्स हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 300 watt\nइणलस रोबोट ६००क चॅप्पेर ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 600 watt\nइणलस हॅन्ड ब्लेंडर ट्विस्टर डक्स 250 वॅट्स\nइणलस डक्स मिनी चॉपर चॅप्पेर्स व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 250 watt\nइणलस इसि चोप दिलूक्सने 250 W हॅन्ड ब्लेंडर\nइणलस स्मार्ट चोप 250 W हॅन्ड ब्लेंडर\nइणलस हॅन्ड ब्लेंडर रोबोट 220\n- पॉवर कॉन्सुम्पशन 220 W\nइणलस रोबोट ३००डक्स हॅन्ड ब्लेंडर\n- पॉवर कॉन्सुम्पशन 300 W\nइणलस हॅन्ड ब्लेंडर रोबोट 180\n- पॉवर कॉन्सुम्पशन 180 W\nइणलस इसि चोप मिनी चॅप्पेर\n- पॉवर कॉन्सुम्पशन 250 Watts\nइणलस हॅन्ड मिक्सर प्रीमियम मिक्स\nइणलस इसि चोप 250 व मिनी चॅप्पेर\nइणलस इसि चोप हॅन्ड ब्लेंडर\n- पॉवर कॉन्सुम्पशन 250 W\nइणलस रोबोट 220 हॅन्ड ब्लेंडर\n- पॉवर कॉन्सुम्पशन 220 W\nइणलस ट्विस्टर 125 वॅट हॅन्ड ब्लेंडर\nइणलस रोबोट 180 वॅट हॅन्ड ब्लेंडर\nइणलस रोबोट 300 क 300 वॅट हॅन्ड ब्लेंडर\nइणलस प्रीमियम ब्लेंड 400 वॅट हॅन्ड ब्लेंडर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/shirts/checkered+shirts-price-list.html", "date_download": "2018-10-19T15:40:16Z", "digest": "sha1:TQ52ITWXT35L47ELA7N6H4KNW3ECHWG7", "length": 22180, "nlines": 625, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "चेकेरेड शिर्ट्स किंमत India मध्ये 19 Oct 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nIndia 2018 चेकेरेड शिर्ट्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nचेकेरेड शिर्ट्स दर India मध्ये 19 October 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 4074 एकूण चेकेरेड शिर्ट्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन जनसोन्स असिसिफ३३३६ में स चेकेरेड सासूल शर्ट आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Snapdeal, Homeshop18, Flipkart, Naaptol, Shopclues सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी चेकेरेड शिर्ट्स\nकिंमत चेकेरेड शिर्ट्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन गंत में s चेकेरेड सासूल शर्ट SKUPDbyvIM Rs. 7,999 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.119 येथे आपल्याला पीओतले बॉय s चेकेरेड सासूल शर्ट SKUPDdeEZz उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:.. कूल चेकेरेड Shirts Price List, बिबा चेकेरेड Shirts Price List, बोरसे चेकेरेड Shirts Price List, ब्रँडेड चेकेरेड Shirts Price List, फॅब अले चेकेरेड Shirts Price List\nदर्शवत आहे 4074 उत्पादने\nउ स पोलो अससोसिएशन\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों\nरस 2000 2001 अँड दाबावे\nरस र 500 अँड बेलॉव\nसेमी कट अवे कॉलर\nपीटर इंग्लंड में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nकॉटन काउंटी प्रीमियम में s चेकेरेड सासूल शर्ट\nसणाची बॉय स चेकेरेड सासूल शर्ट\nइंडियन टर्रीन में s चेकेरेड सासूल शर्ट\nलेवी s में s चेकेरेड सासूल शर्ट\nरोडस्टर में s चेकेरेड सासूल शर्ट\nवरंगलेर में s चेकेरेड सासूल शर्ट\nमार्क टेलर में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nअरिहंत में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nआज़ोड में s चेकेरेड सासूल शर्ट\nह्र्क्स में s चेकेरेड सासूल शर्ट\nफ्लीप्प्ड में s चेकेरेड सासूल शर्ट\nमार्क टेलर में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nइन्व्हिक्टस में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nमार्क टेलर में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nली में s चेकेरेड सासूल शर्ट\nएकांती में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nकिंग्सवूड में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nवेस्ट वोगुरे में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nअजझियानो में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nइन्व्हिक्टस में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nकफळे में s चेकेरेड फॉर्मल शर्ट पॅक ऑफ 2\nआशेर में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nवरंगलेर में s चेकेरेड सासूल शर्ट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/35?page=39", "date_download": "2018-10-19T16:22:45Z", "digest": "sha1:ZCGZJF7W3N4XKK57BSEDKNHYGBEHFFTL", "length": 7890, "nlines": 155, "source_domain": "mr.upakram.org", "title": "विचार | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nआजचा सुधारक हे गेली एकोणीस वर्षे नागपुरहून प्रकाशित होते. विवेकवादी विचाराला वाहिलेले चिंतनशील मासिक अशी त्याची थोडक्यात ओळख करुन देता येईल. जात आरक्षण हा तसा संवेनाशिल विषय आहे. याला अनेक पैलू आहेत. तो काळ-पांढर.\nसृजनशीलता - भाग ७ - भन्नाट कल्पना\n(मागील भागावरून पुढे चालू)\nमाहितीचा अधिकार (लोकमित्र करिता लेखाचा एक प्रयत्न)\nआजच्या \"स्टेट्समन्\"च्या संपादकीयामधील एक लेख वाचला. पश्चिम बंगालच्या सरकारबद्दल भारताच्या \"प्रमुख माहिती अधिकार्‍याने\" काही गंभीर स्वरूपाची विधाने केली आहेत.\nआइन्स्टाइन यांचे व्याख्यान - काल आणि अवकाशाचा तात्त्विक पाया\n(१९२१ साली आइन्स्टाईन यांनी प्रिन्स्टन विद्यापीठात सापेक्षतासिद्धांतावर काही व्याख्याने दिलीत.\nवेदनाशामक व्हायॉक्स (रोफेकॉक्सिब): धोक्याबद्दल महिती कळण्यात दिरंगाई का झाली\nएखाद्या लोकप्रिय नवीन औषधावर बंदी येते, तेव्हा \"असे कसे\" म्हणून प्रश्नचिह्न उभे राहाते. एक ताजे उदाहरण आहे मर्क कंपनीचे व्हायॉक्स (रोफेकॉक्सिब) हे वेदनाशामक औषध. २००४मध्ये हे औषध कंपनीने स्वतःहून विकणे बंद केले.\nसृजनशीलता - भाग ६ - नवीन कल्पना सुचण्यासाठी\nनवीन कल्पना सुचण्यासाठी मेंदूला चालना देण्याचे काही मार्ग :\nतर्कक्रीडा :६३: अहो आश्चर्यम्\n\"सुकन्या विद्यालय \" ही मराठी प्रशाला.येथे वर्गपटावरील नांवे वर्णानुक्रमे आहेत. नववीतील चकिता लिमये,आश्वर्या लेले, आणि विस्मया लोंढे यांचे पटक्रमांक लागोपाठच्या तीन संख्या आहेत.\nखनिज तेलाची भाववाढ आणि पेट्रोलची किंमत - लोकमित्रसाठी लेख\n(हा लोकमित्रसाठी \"बुंदीपाडू\" लेखाचे उदाहरण म्हणून देत आहे.)\nदोन ऐकीव गोष्टी. ऍशेस मालिका खेळण्यासाठी एकदा इंग्लंडचा चमू ऑस्ट्रेलियात गेला होता. विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटशी संबंधित काही लोक आले होते.\nतर्कक्रीडा :६३: अनुकुट्टक (मेटॅपझल)\n(सुंद आणि उपसुंद या शिवभक्त जुळ्या बंधूंविषयींचे एक कोडे मागे दिले होते.प्रस्तुत कोडे पुढच्या पिढीतील आहे.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.puneprahar.com/category/pachhim-maharashtra/sangli/", "date_download": "2018-10-19T16:27:05Z", "digest": "sha1:UHI6KI4TEHF2SS2O6MDGFY52W4ZCYZSQ", "length": 9877, "nlines": 149, "source_domain": "www.puneprahar.com", "title": "सांगली – पुणे प्रहार", "raw_content": "\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘मुळशी पॅटर्न’च्या टीमचे अनोखे शस्त्रपूजन\n‘किस’च्या बदल्यात गाणं देतो, अनु मलिकवर आरोप\nचार जवानांनी चार वर्ष केला मुकबधीर नर्सवर बलात्कार\n‘स्मार्टसिटी’मुळे नवउद्योजकांना संधी उपलब्ध : डॉ. राजेंद्र जगताप\nताज्या घडामोडी पश्चिम-महाराष्ट्र सांगली\nसांगली महापालिका : विजयी मिरवणूक काढून स्वीकारला महापौर, उपमहापौर पदभार\nसांगली – महानगरपालिकेत भाजपच्या नव्या पर्वाला आजपासून सुरुवात झाली आहे. भाजपच्या पाहिल्या महिला महापौर आणि उपमहापौर यांनी मिरवणूक काढून विजयोत्सव\nधनगर आरक्षणासाठी आत्महत्या करू नका ; आता अखेरपर्यंत लढायचं- मा.गोपीचंद पडळकर\nवीर हुतात्मा परमेश्वर घोंगडे यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही दिघंची (सांगली) : सध्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यात धनगर व मराठा\n धोक्यात आहे व्हॉट्सअॅप डेटा, सगळ्यात आधी करा हे काम\nWhatsapp त्याच्या फिचरमध्ये एक मोठा बदल करणार आहे. व्हॉट्सअॅपचा सर्वात जास्त वापर करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी हा बदल जगातील सर्वात महत्वाचा बदल\nआंतरराष्ट्रीय ताज्या घडामोडी महाराष्ट्र राष्ट्रीय व्यापार\nजीमेलचे नवे फीचर : ठराविक काळानंतर मेल आपोआप डिलीट होणार\nचंदुकाका सराफ ऍन्ड सन्स च्या सौभाग्य अलंकार महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद\nहायस्पीड ब्रॉडबँडच्या Jio GigaFiber च्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात\nभारताकडून पाकिस्तानचा धुव्वा, कांस्यपदकावर नाव कोरले\nजकार्ता : इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पुरुष हॉकी संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा २-१ ने पराभव केला आणि कांस्यपदकावर\nआशियाई स्पर्धा : नीरज चोप्राच्या भाल्याचा सुवर्ण थ्रो\nविनेश फोगाटनं रचला ‘सोनेरी’ इतिहास, भारताला दुसरं सुवर्णपदक\nअजित वाडेकरांना अमूलने वाहिली वेगळ्या पद्धतीने आदरांजली\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nआयुष्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. काहीजण संघर्षमयी जीवनासमोर हार पत्करतात तर काहीजण याच कष्टप्रद जीवनावर मात करून स्वतःचं\n‘मुळशी पॅटर्न’च्या टीमचे अनोखे शस्त्रपूजन\nमाधुरीच्या निमित्ताने ‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकरचे पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल\nछोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म\nआजच्या तंत्रज्ञानाच्या युगात तरुण पिढीला सर्व माहिती जलद गतीने हवी असते,हे लक्षात घेता पुणे प्रहार या वेबसाईटने तरुणांसाठी एक पाउल पुढे टाकले आहे. तरुणांनीही आपल्या बातम्या,विचार तसेच ब्लॉग आम्हपर्यंत पोहोचवावे ते \"पुणे प्रहार \" वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात येईल.\n\"पुणे प्रहार\" न्यूज नेटवर्क द्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक आणि प्रकाशक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास पुणे न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील. C-2018 CopyRight PunePrahar\nन्यूज वेबसाईट साठी संपर्क – 9421719953\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/viva-news/celebration-of-marathi-bhasha-din-on-27-february-and-use-of-marathi-language-66025/", "date_download": "2018-10-19T16:05:40Z", "digest": "sha1:JXPC42PZCLILM7KS2T7RJX3CGVPEY3XO", "length": 25683, "nlines": 223, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आम्ही मराठीचे शिलेदार! | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\n२७ तारखेला मातृभाषा दिन साजरा केला जाईल.. एखादा दिवस साजरा करणे खूप सोपं होत चालंय.. पण आपण खरोखर आपली मातृभाषा टिकावी म्हणून काही प्रयत्न करतोय\n२७ तारखेला मातृभाषा दिन साजरा केला जाईल.. एखादा दिवस साजरा करणे खूप सोपं होत चालंय.. पण आपण खरोखर आपली मातृभाषा टिकावी म्हणून काही प्रयत्न करतोय का किंवा करायला हवेत तर कोणते किंवा करायला हवेत तर कोणते\nभारतात ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’ अर्थात किमान समान कार्यक्रम ही संकल्पना सर्वपरिचित आहे. सरकार कोणतीही योजना आखत असते वेळी एक दिशादशर्क म्हणून या संकल्पनेचा उपयोग होतो. आर्थिकदृष्टय़ा मागास, शोषित-वंचित अशा घटकांना त्यांचे हक्काचे स्थान मिळावे अशी या कार्यक्रमामागील भूमिका असते. पण आपलेच संवेदनशून्य होत जाणारे मन सध्या हे जणू विसरत चालले आहे की, आपली भाषा- आपली मातृभाषा हीसुद्धा जागतिक भाषेच्या रेटय़ासमोर- प्रसारमाध्यमांच्या प्रभावाद्वारे तिच्या हक्कांपासून वंचित होते आहे. आपल्याच मातृभाषेपासून आपण दुरावत आहोत. भाषेच्या शुद्धतेला आपण पारखे होत आहोत. एकीकडे इंग्रजीसारख्या भाषेचा द्वेष तर करायचा नाहीच; किंबहुना त्याचे ज्ञानही मिळवायचे हे आव्हान आहेच.. त्याचबरोबरीने आपली भाषा समृद्ध करायची, तिचा वापर-प्रसार करायचा आणि तिचे चिरंतनत्व अबाधित राखायचे हेसुद्धा मोठे आव्हान आहे.\nमला याच पाश्र्वभूमीवर महात्मा गांधीजी आठवतात. सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या क्रांतिकारकांबद्दल तत्कालीन भारतीय जनतेच्या मनात आदर होताच, पण त्या तुलनेत महात्मा गांधीजींबद्दल मनात असलेला आदर सक्रिय सहभागातून व्यक्तही होत होता. यामागील रहस्य कोणते असावे तर उत्तर सोपे आहे. गांधीजींनी देशभक्तीची व्याख्या सोप्या सोप्या आणि सर्वाना सहज जमू शकतील अशा लहान लहान कृतींनी मांडली. त्यात चरख्यावरील सूतकताईचा समावेश होता, त्यात गोशाळा चालविणे होते, त्यात खादीचा वापर होता, प्रभात फेऱ्या काढणे होते, वंदे मातरम् म्हणणे होते.. अशा अनेक लहान लहान कृतींतून सामान्य माणसाला आपण देशासाठी काहीतरी करत असल्याची अभिमानास्पद जाणीव करून दिली जात होती. तत्कालीन बलाढय़ ब्रिटनच्या आव्हानासमोर गांधीजींच्या या कृती कार्यक्रमाने प्रतिआव्हान निर्माण केले.\nमला आज हे आठवले. कारण आपणही आपल्या भाषेच्या समोर उभ्या ठाकलेल्या आव्हानांना विनम्रतापूर्वक आणि अन्य भाषांचा जराही द्वेष मनात येऊ न देता प्रतिआव्हाने निर्माण नाही का करू शकणार आजचे युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे युग मानले जाते. संपर्क-क्रांतीचे युग मानले जाते. अशा वेळी आपण आपल्या दैनंदिन जीवनात अशाच छोटय़ा छोटय़ा कृतींनी काहीच नाही का करू शकणार आजचे युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे युग मानले जाते. संपर्क-क्रांतीचे युग मानले जाते. अशा वेळी आपण आपल्या दैनंदिन जीवनात अशाच छोटय़ा छोटय़ा कृतींनी काहीच नाही का करू शकणार भाषेच्या जाज्वल्य नाही तरी किमान मनस्वी अभिमानातून आपण किमान एखादी तरी कृती नाही का फुलवू शकणार भाषेच्या जाज्वल्य नाही तरी किमान मनस्वी अभिमानातून आपण किमान एखादी तरी कृती नाही का फुलवू शकणार भाषेसाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या सक्रिय कार्यकर्त्यांना आपल्या परीने नाही का सहकार्य करू शकणार भाषेसाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या सक्रिय कार्यकर्त्यांना आपल्या परीने नाही का सहकार्य करू शकणार मला वाटतं की हे फारसं अशक्य नाही. उलट या कृतींनी आपल्यालाच ‘अल्प योगदान’ दिल्याचे समाधान लाभू शकेल. हा ‘किमान भाषा वापर’ असा कार्यक्रम नसून उलट किमान समान कार्यक्रमाच्या धर्तीवर आणि महात्मा गांधीजींनी घालून दिलेल्या आदर्शांवर आधारित ‘भाषा संवर्धन आणि प्रसार कार्यक्रम’ आहे. काय आहेत या कृती\nआपण आपल्या दैनंदिन आयुष्यात रोज किमान १० तरी ‘फोन कॉल’ हाताळतोच. दहाही वेळा आपण संभाषणाची सुरु वात ‘हॅलो..’ अशी करतो. आपण आपल्या मातृभाषेतून ही सुरुवात केली तर’ अशी करतो. आपण आपल्या मातृभाषेतून ही सुरुवात केली तर म्हणजेच ‘नमस्कार’ या शब्दाने आपण संवादास सुरु वात केली तर त्यामुळे आपल्या भाषेबद्दलचे प्रेमही व्यक्त होईल शिवाय एखादी अनोळखी व्यक्ती, जी आपल्याशी थेट हिंदी अथवा इंग्रजीतून संवाद साधण्यास सुरुवात करते मात्र तिचीही मातृभाषा मराठीच असते अशी अधिक जवळकीने-मोकळेपणाने आणि मुख्य म्हणजे नेमक्या अभिव्यक्तीद्वारे आपल्याशी संवाद साधू शकेल.\nआपण आपल्या ‘मोबाइल’वरून किमान १०-१५ तरी लघुसंदेश (एसएमएस) दररोज पाठवतो. ते सगळेच अर्थातच इंग्रजीतून असतात किंवा इंग्रजी लिपी आणि मराठी शब्द अशा पद्धतीने असतात. आपण दिवसभरात किमान दोन लघुसंदेश मराठीतून पाठवले तर पुन्हा एकदा भाषेवरील प्रेमाबरोबरच माहिती तंत्रज्ञानात मातृभाषेचा केला जाणारा वापर आपल्याबरोबरच समोरच्यालाही समाधान देऊ शकेल. शिवाय आज कित्येकदा घरकाम करणाऱ्या व्यक्ती इंग्रजी भाषेच्या अज्ञानामुळे मोबाइलचा परिपूर्ण वापर करीत नाहीत. अशांना मराठीतील लघुसंदेश पाठविले गेल्यास त्यांना आपण मूळ प्रवाहात आल्यासारखे वाटेल.\nल्ल जी बाब एसएमएसची तीच ई-मेलचीसुद्धा आपल्याला सध्या सर्वच संकेतस्थळांद्वारे ‘फोनेटिक’ (उच्चारावरून शब्द) पद्धतीने अनेक भाषांत ई-मेल पाठविण्याची सुविधा आहे. ठरवून आपण दिवसभरात किमान एक ई-मेल मराठीतून नक्कीच करू शकतो.\nआज आपल्याला सणांच्या सुट्टय़ा हव्याहव्याशा वाटतात. पण भारतीय महिने आणि दिनदर्शिका आपण विसरतो. इतकी की कित्येकदा ‘गुरुपौर्णिमे’च्या तिथीऐवजी आपल्याला ‘वट पौर्णिमे’ची तिथी आठवते. पण चैत्र, वैषाख, ज्येष्ठ.. असे महिने आणि त्या त्या महिन्यांत येणारे सण आपल्याला सांगता येतील का नवरात्र म्हणजे आश्विन महिना हे किती जणांना माहिती असते नवरात्र म्हणजे आश्विन महिना हे किती जणांना माहिती असते तेव्हा किमान ज्या सणांच्या आपल्याला राष्ट्रीय सुट्टय़ा असतात अशा सणांच्या तरी भारतीय दिनदर्शिकेची आपल्याला माहिती हवी आणि ते त्याच तिथीनुसार बोलता यायला हवेत.\nआपण हल्ली सामान्यपणे महिन्याला किमान एकतरी चित्रपट पाहतोच.. मग तो कितीही ‘टुक्कार’ का असेना अशा वेळी आपण आपल्या भाषेसाठीसुद्धा चित्रपट प्रेमातून काही करू शकत असू तर अशा वेळी आपण आपल्या भाषेसाठीसुद्धा चित्रपट प्रेमातून काही करू शकत असू तर वर्षांतून किमान दोन मराठी चित्रपट आणि दोन मराठी नाटके आपण नाही का पाहू शकणार वर्षांतून किमान दोन मराठी चित्रपट आणि दोन मराठी नाटके आपण नाही का पाहू शकणार किंवा अगदी मित्र-मैत्रिणींसह जाऊन आपण नाही का मातृभाषेतील कलाकृतींचा आस्वाद घेऊ शकणार\nआपण हल्ली सर्रास पुस्तके वाचतोच. अशा वेळी ठरवून वर्षांकाठी किमान दोन मराठी पुस्तके विकत घेऊन वाचणे ही कृतीसुद्धा अशीच सहज जमणारी आणि भाषेसाठी काही केल्याचा आनंद देणारी ठरू शकेल. त्यापुढे जाऊन वाचकांचा एखादा गट तयार केल्यास मराठी पुस्तक खरेदीवर काही विशेष सवलत मिळू शकेल का ते पाहता येऊ शकेल.\nवाढदिवसाला, शुभकार्याला, अभिनंदन करताना भेटवस्तू देण्याची प्रथा आता चांगलीच रुजली आहे. अशा वेळी ही भेटवस्तू म्हणून सर्वोत्तम मराठी पुस्तके/ काव्यसंग्रह/ नाटय़कृती यांचा आपण विचार करायला हवा. एक म्हणजे त्यासाठी आपण स्वत: ती कलाकृती वाचलेली असेल म्हणजे आपोआप वाचक म्हणून आपले भाषेसाठी योगदान होईल आणि शिवाय इतरांना ती वाचायला दिल्याने भाषाप्रसारास- भाषेतील पुस्तक विक्रीस चालना देता येईल.\nआता मात्र थोडी अवघड कृती सुचवितो आहे. आपण राष्ट्रीयकृत बँकांमध्ये हे पाहिले असेल की तिथे दररोज एक नवीन बँकेच्या पारिभाषिक सूचीतील हिंदी शब्द लिहिलेला असतो. अपेक्षा ही असते की त्यातून प्रादेशिक शब्दांच्या वापरास चालना मिळावी. तद्वतच आपणही मराठीतील दररोज किमान एक तरी नवीन शब्द त्याच्या सर्व छटांसहित नव्याने समजून घेतला पाहिजे. यामुळे कालबाह्य़ होणाऱ्या कित्येक शब्दांना (म्हणजे प्रत्येकी किमान ३६५ प्रतिवर्षी) प्रवाहात आणता येईल.\nआणि आता शेवटचे तीन :\nबँका, विमा कंपन्या, चल ध्वनी कंपन्या यांच्याकडे मराठीतून माहिती- सूचना पुस्तिका- प्रपत्रे (फॉम्र्स) इत्यादी देण्याचा आग्रह करणे.\nआपली स्वाक्षरी शक्य असल्यास मराठीतून करणे.\nआणि हा भाषा प्रसार कार्यक्रम प्रतिमहिना किमान ५ जणांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे.\nआजची तरुण पिढी, त्यांची ‘सेलिब्रेट’ करण्याची वृत्ती, त्यांचे माहिती-तंत्रज्ञानावरील प्रेम, करमणूकप्रधान समाजरचना, दिन-विशेष असे बिंदू लक्षात घेऊन हा कार्यक्रम मी तयार केला आहे. त्यात जेवढी भर घालता येईल अर्थात जेवढी कृतिशील भर घालता येईल तेवढे उत्तमच\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nरस्त्यावर नमाज रोखू शकत नाही, तर जन्माष्टमीवर बंदी घालायचा अधिकार मला नाही- योगी आदित्यनाथ\nबोलण्यासारखं काहीच नसल्यानं मोदींनी भाषण आटोपलं- राहुल गांधी\nMarathi Actor Vijay Chavan : विजय चव्हाण यांची ही इच्छा अपूर्णच राहिली\nसुनील गावस्कर यांना ‘मास्टर ब्लास्टर’कडून मराठमोळ्या शुभेच्छा\nMira bhayander Election results 2017: मिरा-भाईंदरमध्ये भाजपच नंबर १; शिवसेना आणि काँग्रेसला मर्यादित यश\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nरावण दहन करताना भीषण रेल्वे अपघात, ५० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\n'अपघात झाल्यावर नवज्योत कौर सिद्धू कारमध्ये बसून निघून गेल्या'\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pudhari.news/news/National/jammu-and-kashmir-Pulwama-terrorist-abducted-army-jawan/", "date_download": "2018-10-19T15:23:09Z", "digest": "sha1:36JZHQYFBMIHV7R6G6V5TRYDRG7VLSGU", "length": 5242, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुलवामा : दहशतवाद्‍यांनी केलं जवानाचं अपहरण | पुढारी\tTop", "raw_content": "\nअमृतसर (पंजाब) मध्ये रावण दहनाच्या कार्यक्रमावेळी रुळावरील लोकांना रेल्‍वेची धडक\nपंजाब : अमृतसरमधील रेल्‍वे अपघातात ५० हून अधिक दगावल्याची शक्यता\nहोमपेज › National › पुलवामा : दहशतवाद्‍यांनी केलं जवानाचं अपहरण\nपुलवामा : दहशतवाद्‍यांनी केलं जवानाचं अपहरण\nश्रीनगर : अनिल साक्षी\nजम्मू-काश्मीरमधील पुलवामा भागातून दहशतवाद्यांनी लष्कराच्या एका जवानाचे अपहरण केले. औरंगजेब असे या जवानाचे नाव असून, तो पूंछ जिल्ह्यातील रहिवाशी होता. औरंगजेब हा ईदसाठी आपल्या गावी निघाला असताना ही घटना घडली. हिजबुलचा कमांडर समीर टायगरचा खात्मा करणार्‍या कमांडो दलातील तो जवान असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या जवानाच्या शोधासाठी लष्कराने व्यापक शोधमोहीम हाती घेतली आहे. औरंगजेब हा राष्ट्रीय रायफल्सचा जवान होता आणि शोपिया जिल्ह्यात तैनात होता. पुलवामा भागातूनच बुधवारी रात्री दहशतवाद्यांनी एक नागरिक आणि पोलिसचेही अपहरण केले होते.\nदोन दहशतवाद्यांचा खात्मा ; एक जवान शहीद\nदरम्यान, बांडीपोरा जिल्ह्यातील पनार जंगलात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. यात एक जवानही शहीद झाला आहे. या जंगलात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादलाने शोधमोहीम हाती घेतली. त्याचवेळी दहशतवाद्यांनी गोळीबार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर देत दोघांना कंठस्नान घातले. नेमके किती दहशतवादी लपून बसले आहेत, याचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता.\nपंजाबमध्ये भीषण रेल्‍वे अपघात; ५० हून अधिक दगावल्याची शक्यता(Video)\nतेलगू टायटन्‍सचा विजयरथ पटना रोखणार\nमोदींच्या आठवणीत चहामुळे नंदुरबार आणि चौधरी\nऋषी कपूर उपचारासाठी न्यू-यॉर्कमध्‍ये, भेटायला गेले जावेद अख्तर\nकवठेएकंदमध्ये शोभेच्या दारूच्या स्फोटात विद्यार्थ्याचा मृत्यू\nरायगड : परतीच्या पावसाने पेण तालुक्याला झोड़पले महामार्ग ठप्प \nनाना पाटेकरांचे सिंटाला उत्तर\nहौसिंग फेडरेशनच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचे कोणालाही फोन नाहीत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.idainik.com/2018/10/blog-post_36.html", "date_download": "2018-10-19T15:14:54Z", "digest": "sha1:IKU57SQHIPSO5XXTSJEJKHOWDMIXMPY6", "length": 16391, "nlines": 82, "source_domain": "www.idainik.com", "title": "माझा कुणा म्हणू मी...? - iDainik.com", "raw_content": "\nमाझा कुणा म्हणू मी...\nसातारा : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष खा. शरद पवार सातार्‍यात येणार म्हटले की ते निघण्यापासून परत जाईपर्यंत बर्‍याच राजकीय घटना, घडामोडी व उलथापालथी घडत असतात. गुरुवारी सातारा दौर्‍यावर आलेल्या पवारांना भेटण्यासाठी उडालेली लगबग सातारा लोकसभा निवडणुकीच्या संभाव्य रणनीतीचे संकेत देणारी ठरली. पुण्यातून पवारांच्या गाडीत आलेले श्रीनिवास पाटील व सातार्‍यात आल्यानंतर पैलवानांसह पवारांना भेटलेले खा. उदयनराजे या दोघांच्याही देहबोलीनंतर ‘माझा कुणा म्हणू मी’ अशी राजकीय मनोवस्था शरद पवार यांची झाली आहे.\nमुळातच लोकसभेची ही निवडणूक आत्ताच गाजू लागली आहे. उमेदवारीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष सुरु झाला आहे. शरद पवार यांचा कल खा. उदयनराजे यांच्या बाजूने स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळेच पक्षात सुरु झालेला बेबनाव पॅचअप करण्याच्या दिशेने पवार सूत्रे हलवताना दिसत आहेत. समजुतीच्या बैठका त्यासाठीच त्यांनी सुरु केल्या आहेत. बारामतीत दोन्ही गटांना पवारांनी चुचकारल्यानंतर सातार्‍यातही त्यांची ‘मन की बात’ सुरु झाली आहे.\nश्रीनिवास पाटील हे शरद पवार यांचे शाळकरी मित्र. दोनवेळा कराड लोकसभा मतदार संघाचे ते खासदार राहिले आहेत. प्रशासकीय सेवेचा जबरदस्त अनुभव त्यांना आहे. शालेय जीवनापासून आजपर्यंत पवारांना त्यांनी केलेली सोबत विचारात घेवूनच पवारांनी त्यांना सिक्कीमचे राज्यपाल केले. राज्यपाल पदाची सूत्रे खाली ठेवताच श्रीनिवास पाटील पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणात कमालीचे सक्रीय झाले आहेत.\nत्यातच राष्ट्रवादीतले आमदारही त्यांची बाजू घेताना दिसत आहेत. सातारा जिल्ह्यातल्या अनेक कार्यक्रमांना त्यांची हजेरी दिसत आहे. शरद पवारांच्या गेल्या खेपेच्या दौर्‍यातच त्यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. एका बाजूला श्रीनिवास पाटील यांची बाजू अशी भक्कम असताना दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज व विद्यमान खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले हा हुकुमाचा एक्का शरद पवार यांच्याकडे आहे. खा. शरद पवार यांना कोणत्याही परिस्थितीत उदयनराजे यांना दुखवायचे नाही.\nउदयनराजे हे मास लिडर आहेत, तरूणांची मोठी फौज उदयनराजेंभोवती आहे, राज्यभर त्यांचा करिश्मा आहे. केवळ पक्षातले सहकारी म्हणतात म्हणून उदयनराजेंना डावलायचे पवारांच्या पचनी पडत नाही. उदयनराजे भाजपच्या गोटात गेले तर मराठा समाजाचे लिडर म्हणून भाजप त्यांना राज्यभर प्रचार सभांमध्ये फिरवू शकतो, हे पवारांना पक्के ठाऊक आहे. म्हणून पक्षातल्या आमदारांचा व ज्येष्ठ सहकार्‍यांचा विरोध असला तरी शरद पवार त्यांची समजूत काढू लागले आहेत. मात्र, त्याचवेळी ते उदयनराजेंनाही इशारे देताना दिसत आहेत.\nएका मुलाखतीत त्यांनी ‘राजे पदाचे भान राहिले नाही तर सामान्यांना यातना सहन कराव्या लागतात’, असा टोला लगावला होता. त्याच पवारांनी सातार्‍यात येताना श्रीनिवास पाटील यांना सोबत घेतले. उदयनराजे समोर आल्यानंतर ‘इथं एकच पैलवान दिसतो आहे’, असे म्हणत उदयनराजेंना पुन्हा एकदा चुचकारले. पवारांची ही खेळी ‘समझने वाले को इशारा काफी है’. एकाच वेळी पवारांनी पक्षातील आमदारांवरही कमांड ठेवली आहे तर दुसरीकडे श्रीनिवास पाटील यांना सोबत ठेवत ‘माझ्याकडे पर्याय तयार आहे’, असा सूचक इशारा उदयनराजेंच्या दिशेनेही ठेवला आहे.\nगुरूवारी विश्रामगृहावर पवारांनी आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, प्रभाकर घार्गे यांच्याशीही चर्चा केली. विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे निंबाळकर व आ. शिवेंद्रराजे भोसले पवारांच्या या दौर्‍यात दिसले नाहीत. पवारांनी मात्र गुरूवारच्या दौर्‍यातही कार्यकर्त्यांशी चर्चा केली. निवडणुकांच्या बाबतीत शरद पवार गंभीर असल्याचे चित्र दिसले. जसजशी लोकसभेची लगीन घटिका जवळ येईल व टोकाचे इच्छुक वाढतील तेव्हा ‘माझा कुणा म्हणू मी’ अशी मनोवस्था पवारांची होणार आहे. त्यामुळेच सातार्‍यात वाढत चाललेला हा गुंता पवारांना वेळीच सोडवायचा आहे. त्यासाठी त्यांनी काही मोहरेही कामाला लावले आहेत.\nआपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय\nबातम्या तुमच्या inbox मध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/menopause-diet-116102500019_1.html", "date_download": "2018-10-19T15:46:43Z", "digest": "sha1:CTEMBCINLTQ4KI2B25H64YKAUN4TVALE", "length": 10084, "nlines": 139, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मेनोपॉज दरम्यान महिलांनी हेल्दी राहण्यासाठी काय करावं | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 18 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमेनोपॉज दरम्यान महिलांनी हेल्दी राहण्यासाठी काय करावं\nमेनोपॉजदरम्यान महिलांना हेल्दी राहण्यासाठी रोज कमीत कमी 1200 मिलीग्रॅम कॅल्शियम, 8 मिलीग्रॅम आयरन आणि 21 ग्रॅम फायबरची गरज असते, म्हणून महिलांनी आपल्या डायटमध्ये ....\n* कॅल्शियमने भरपूर खाद्य पदार्थ, जसे- डेअरी प्रॉडक्ट, फिश, ब्रोकली, डाळी, हिरव्या भाज्या जास्तीत जास्त प्रमाणात खाल्ल्या पाहिजे.\n* अधिक मात्रेत साखर आणि मीठ घेतल्याने डायबिटीज व ब्लडप्रेशरची समस्या असू शकते, म्हणून यांचे सेवन कमी मात्रेत करायला पाहिजे.\n* कमीत कमी दीड कप फळ आणि 2 कप\nभाज्यांचे सेवन रोज केले पाहिजे.\n* हाडांच्या मजबुतीसाठी रोज 20-30 मिनिट सकाळी कोवळ्या ऊन्हात बसायला पाहिजे.\nआपल्या वजनाला मेंटेन ठेवण्यासाठी हाय फॅट फूडला आपल्या डायटमधून\n* एक्सपर्ट डायटीशियन आणि न्यूट्रीशनिस्टला भेटा, जी तुमच्या बॉडी वेटच्या रिक्वायरमेंटनुसार डायट चार्ट बनवून देईल.\nथायरॉईडची लक्षणे आणि उपाय\nबाळाची बेंबी बाहेर आलीय\nमहिलांमध्ये हार्टअटॅकचे 5 प्रमुख लक्षण...\nकाय आहे स्पून टेस्ट, आरोग्य बद्दल काय माहिती देतं जाणून घ्या\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nप्रत्येक आजारांवर सोपे उपाय\nकैरीच्या कोयीचे चूर्ण दही किंवा पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ घेतल्याने कृमी रोगात आराम ...\nरोजच्या पेहरावाला नवरात्रीचा साज\nभरजरी चनिया चोली, आरशांनी सजिवलेला घागरा, त्याला साजेसे अलंकार असा शृंगार करून नवरात्रीत ...\nपनीरच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्या धोका कमी होतो\nदररोज 40 ग्रॅम पनीर खाल्ल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. चीनमधील सूचो ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9B%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B3/", "date_download": "2018-10-19T16:01:46Z", "digest": "sha1:Z6EUFLGCDKDC3667TINLSGWBULDYYCQV", "length": 8593, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुलीची छेड काढणाऱ्या फाळकुट दादांच्या हातात बेड्या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमुलीची छेड काढणाऱ्या फाळकुट दादांच्या हातात बेड्या\nमेढा पोलिसांची कारवाई: छेडछाडीचा जाब विचारल्याने नातेवाईकांना मारहाण\nमुलीला सतत छेडछाड करून त्रास देणाऱ्यांच्या पोलिसांनी मुसक्‍या आवळल्या. मेढा शहरातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या युवतीची काही युवकांनी छेड काढली होती. त्याचा जाब विचारला म्हणून मुलीच्या नातेवाईकांना मारहाण करणाऱ्या अमर गाडेकर, समीर जाधव,रूषीकेश जाधव,उमेश सुतार,किरण दशरथ जाधव या फळकुट दादांच्या हातात मेढ्याचे स.पो.नि. जीवन माने यांनी बेड्या ठोकल्या आहेत.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, पिडीत युवती ही मेढा शहरातील एका महाविद्यालयात शिकण्यास आहे. संशयीत आरोपी हे तिची वारंवार छेड काढत होते. भर रस्त्यात तिच्यापुढे चिठ्ठ्या टाकत तिला त्रास देत होते. त्यामुळे घाबरलेल्या युवतीने याची माहिती भावाला दिली.\nत्यावर तिच्या भावाने मेढा शहरातील वेण्णा चौकात आरोपींना घडल्या प्रकाराचा जाब विचारला. त्यामुळे चिडलेल्या आरोपींनी तक्रारदारच्या घरी जात नातेवाईकांना मारहाण केली. त्यावेळी भांडण सोडवण्यास आलेल्या वृध्दांना धक्काबुकी सुध्दा या गुंडांनी केली. याप्रकरणी अमर शत्रुघ्न गाडेकर, समीर सुरेश जाधव,रूषीकेश एकनाथ जाधव (सर्व रा. भणंग,ता. जावली) यांच्या विरोधात गुन्हा दअखल झाला असून त्यांना दि.10 पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.\nजावलीला लाभलेला इतिहास अन्‌ अमर शत्रुघ्न गाडेकर, समीर सुरेश जाधव,रूषीकेश एकनाथ जाधव यांच्यासारख्यांची गुंड प्रवृत्ती यांचा ताळमेळसुध्दा बसत नाही. त्यामुळे मुलींच्या सुरक्षेसाठी तरी पोलिसांनी कोणाताही दबाव न घेता कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.\nसामाजिक अन्‌ राजकीय कार्यकर्त्यांच्या भूमिका काय \nमेढ्यात एका युवतीची छेड काढली जाते. त्याचा जाब विचारणाऱ्या नातेवाईकांना मारहाण करण्याचे धाडस आरोपी करतात. जर तालुक्‍यात मुली सुरक्षित नसतील तर कसे होणार असा सवाल विचारत तालुक्‍यातील सामजिक व राजकीय कार्यकर्ते नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवाकडमध्ये तरुणावर कोयत्याने वार\nNext articleमध्यस्थावरच चाकूने वार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida/two-three-years-playing-23682", "date_download": "2018-10-19T15:46:40Z", "digest": "sha1:ZU2TRKZOJHCFMKTDZXJPZFXKUEXXQKWG", "length": 11642, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "two-three years playing आणखी दोन-तीन वर्षे खेळेन - फेडरर | eSakal", "raw_content": "\nआणखी दोन-तीन वर्षे खेळेन - फेडरर\nशनिवार, 31 डिसेंबर 2016\nपर्थ - ‘टेनिस कारकिर्दीच्या भवितव्याचा आढावा घेताना मी दीर्घकाळाचा विचार करतो आहे. आणखी दोन किंवा तीन वर्षे खेळण्याची मला आशा आहे,’ असे प्रतिपादन स्वित्झर्लंडचा मातब्बर टेनिसपटू रॉजर फेडरर याने केले.\nफेडरर होपमन करंडक मिश्र सांघिक टेनिस स्पर्धेत सहभागी झाला आहे. देशभगिनी बेलिंडा बेन्चीच त्याची जोडीदार आहे. जुलै महिन्यात विंबल्डनमध्ये त्याच्या गुडघ्याला पुन्हा दुखापत झाली. त्यापूर्वी शस्त्रक्रिया झाली होती.\nपर्थ - ‘टेनिस कारकिर्दीच्या भवितव्याचा आढावा घेताना मी दीर्घकाळाचा विचार करतो आहे. आणखी दोन किंवा तीन वर्षे खेळण्याची मला आशा आहे,’ असे प्रतिपादन स्वित्झर्लंडचा मातब्बर टेनिसपटू रॉजर फेडरर याने केले.\nफेडरर होपमन करंडक मिश्र सांघिक टेनिस स्पर्धेत सहभागी झाला आहे. देशभगिनी बेलिंडा बेन्चीच त्याची जोडीदार आहे. जुलै महिन्यात विंबल्डनमध्ये त्याच्या गुडघ्याला पुन्हा दुखापत झाली. त्यापूर्वी शस्त्रक्रिया झाली होती.\nत्यामुळे फेडररला मोठा ‘ब्रेक’ घ्यावा लागला. ३५ वर्षांच्या फेडररला पुनरागमनानंतर कामगिरी कशी होईल याची नेमकी कल्पना नाही, पण आपल्या विचारप्रक्रियेत निवृत्तीला स्थान नसल्याचे त्याने आवर्जून नमूद केले. कारकिर्दीत विक्रमी १७ ग्रॅंड स्लॅम विजेतीपदे मिळविलेल्या फेडरर म्हणाला की, ‘मला निवृत्तीबद्दल विचारले जाते तेव्हाच मी अशा गोष्टींचा विचार करतो. हा माझा अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा ठरू शकेल का, असे चित्र मी कधी पाहात नाही. तसे कदाचित होऊसुद्धा शकेल, पण मी फार सकारात्मक आहे.’\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nपंचवटी एक्स्प्रेसला लवकरच 'विस्टाडोम कोच'\nमनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा...\nनागरिकांना नीट उत्तरे देता येत नसतील तर बदली करुन घ्या - भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांच्या विजेच्या समस्यांची सोडवणूक करताना नीट उत्तरे देता येत नसेल तर स्वताहून बदली करून जा असा इशारा...\nमी, गरीबांची सेवा करू शकलो, याचे समाधानः मोदी\nशिर्डी: गरीब असो किंवा मध्यम परिवार असेल, त्यांना घर देण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले आहेत. प्रयत्न यापूर्वीही झाला, पण दुर्दव्याने त्यांचे लक्ष...\nओला दुष्काळ बरा, कोरडा नको रे बाबा \n‘‘दुष्काळ आमच्या मानगुटीलाच बसलेला हाय. त्यो काय पाठ सोडायला तयार न्हाई. औंदा तं पानकळ्यातबी दुष्काळाचे चटके बसलेत. दुष्काळाच्या झळा सोसताना जीव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/tender-approved-earlier-contractor-145936", "date_download": "2018-10-19T16:28:22Z", "digest": "sha1:4GQGFDI2UL574P7D7KO27T3UPGMR6BNW", "length": 13437, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Tender approved for earlier contractor पूर्वीच्याच ठेकेदाराची निविदा मंजूर | eSakal", "raw_content": "\nपूर्वीच्याच ठेकेदाराची निविदा मंजूर\nबुधवार, 26 सप्टेंबर 2018\nपुणे - कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामासाठी २१५ कोटी रुपयांची निविदा भरणाऱ्या ठेकेदार कंपनीनेच फेरनिविदा प्रक्रियेत हेच काम १४९ कोटी रुपयांत करण्याची तयारी दाखविली आहे. फेरनिविदा प्रक्रियेत याच एकमेव ठेकेदाराने निविदा दाखल केल्याने त्यांना हे काम देण्यास स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली.\nपुणे - कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामासाठी २१५ कोटी रुपयांची निविदा भरणाऱ्या ठेकेदार कंपनीनेच फेरनिविदा प्रक्रियेत हेच काम १४९ कोटी रुपयांत करण्याची तयारी दाखविली आहे. फेरनिविदा प्रक्रियेत याच एकमेव ठेकेदाराने निविदा दाखल केल्याने त्यांना हे काम देण्यास स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली.\nकात्रज-कोंढवा या रस्त्याचे काम वादग्रस्त ठरले आहे. बाह्यवळण असलेल्या या रस्त्यावरील वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या रस्त्यावर होणारे अपघात, कोंढवा येथील खडीमशिन चौकात होणारी वाहतुक कोंडी यामुळे रस्त्याचे रुंदीकरण (८४ मीटर ) करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी भूसंपादन करावे लागणार आहे. या रस्त्याच्या कामासाठी प्रथम राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत संबंधित ठेकेदार कंपनीने वाढीव दराने निविदा भरली होती. त्यास मान्यता दिल्याने विरोधकांकडून टीका केली गेली. हा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत गेला होता. त्यानंतर फेरनिविदा काढली गेली. यामध्ये पूर्वीपेक्षा सुमारे ६५ कोटी रुपयांनी कमी रकमेची निविदा या कंपनीने दाखल केली होती. हा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केल्यानंतर भाजपच्या सदस्यांनी पेढे वाटप केले.\nरस्त्याच्या कामासाठी ‘पटेल इस्टेट रोड’ या मुंबईतील कंपनीने प्रस्तावित दराच्या २२.३० टक्के कमी दराने निविदा भरली होती. निविदाप्रक्रियेत ही एकच कंपनी सहभागी झाली होती. त्यामुळे त्यांना काम देण्यात आले आहे, असे स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितले.\nया रस्त्याच्या कामाच्या निविदाप्रक्रियेत पारदर्शकता नाही. भूसंपादन केले नाही, बाधित घर, सदनिकाधारकांना काय पर्याय उपलब्ध करून दिला, याविषयी अद्याप स्पष्टता नसल्याची टीका माजी महापौर दत्तात्रेय धनकवडे यांनी केली आहे.\nबंगळूर ते मुंबई आणि पुणे ते सोलापूर या दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा हा रस्ता\nकात्रज चौक ते सासवड फाटा ( खडी मशिन चौक ) या रस्त्याची रुंदी ८४ मीटर\nएकूण लांबी १२ किलोमीटर, मुख्य रस्ता ६० मीटर रुंद, दोन्ही बाजूला प्रत्येकी १२ मीटर रुंद सर्व्हिस रस्ते\nपुणे : पुणे शहर परिसरात मुसळधार पावसाला आज (शुक्रवार) सुरवात झाली. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यानंतर या पावसामुळे पुण्यात गारवा...\nपंचवटी एक्स्प्रेसला लवकरच 'विस्टाडोम कोच'\nमनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा...\nपैलवान फाउंडेशन शंभर मल्लांना दत्तक घेणार\nकात्रज - समाजाच्या हिताचा विचार करणारी माणसं एकत्र आली की मोठं काम उभं राहतं. कुस्ती क्षेत्रात ते घडतंय याचा आनंद आहे. देशाला ऑलिंपिक पदक मिळवून...\nहवेच्या प्रदूषणास व पर्यायाने मानवी आरोग्यास कारणीभूत असलेला एक घटक अनेकदा दुर्लक्षित राहतो. तो म्हणजे धूळ. हवेतील धूलिकणांचा फटका केवळ महानगरांनाच...\nछोट्या चुकीचा मोठा धडा\nफैयाज शेखकडे एकेकाळी भुरटा चोर म्हणून पाहण्यात येत होते. आता तो दरोडेखोर झाला आहे. त्याने लहान मुलांना हाताशी धरून गुन्हे केले आहेत. एवढ्यावरच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/morning-bulletin-five-important-news-air-india-flight-crash-fairness-cream-water-scarcity-and-others-1769722/", "date_download": "2018-10-19T15:51:32Z", "digest": "sha1:QFOFZBFDQGD4VSGJ45NJRGPKKOSGYX3Y", "length": 12194, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "morning bulletin five important news air india flight crash fairness cream water scarcity and others | मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nठाणे जिल्ह्यावर पाणी कपातीचे संकट आणि वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या..\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\n१. एअर इंडियाच्या विमानाची संरक्षक भिंतीला धडक, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग\nएअर इंडियाच्या विमानाने संरक्षक भिंतीला धडक दिली असून मोठी दुर्घटना टळली आहे. त्रिची विमानतळावर ही दुर्घटना घडली आहे. वाचा सविस्तर..\n२. एके 47 आली कुठून मोहन भागवतांवर मोक्काअंतर्गत कारवार्इ करा, प्रकाश आंबेडकरांची मागणी\nराष्ट्रीय स्वसंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. या देशाचा कायदा कोणालाही शस्त्र बाळगण्याची परवानगी देत नाही, मग संघाकडे एके 47 रायफल कशी आली, असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी देवेंद्र फडणवीस सरकारला केला आहे. वाचा सविस्तर..\n३. ठाणे जिल्ह्य़ावर पाणीकपातीचे संकट\nयंदा सरासरीइतका पाऊस पडून जुलै महिन्यातच धरणे तुडुंब भरली असली तरी मंजूर कोटय़ापेक्षा उचल अधिक असल्याने ऑक्टोबर महिन्यापासूनच ठाणे जिल्ह्य़ातील शहरांमध्ये पाणीकपात करावी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वाचा सविस्तर..\n४. लोलीवाला इमारतीतील रहिवासी मृत्यूच्या दाढेत\nएखादी जुनी इमारत कोसळल्यानंतर जागी होणारी म्हाडा नागपाडा येथील लोलीवाला इमारतही बहुधा पडण्याचीच वाट पाहत असल्याची भावना रहिवाशांची झाली आहे. १२५ वर्षे जुन्या इमारतीचा मागील काही भाग दोन दिवसांपूर्वी कोसळला आणि रहिवासी हादरले. वाचा सविस्तर..\n५. ‘फेअरनेस क्रीम’च्या वापरावर निर्बंध\nरंग उजळविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘फेअरनेस’ क्रीमच्या वापरावर आता बंधने येणार आहेत. ‘हायड्रोक्विनोन’ घटक असलेल्या रंग उजळविण्यासाठीच्या क्रीमच्या अतिवापराने त्वचेवर दुष्परिणाम होत असल्याने प्रिस्क्रिप्शनशिवाय या क्रीमच्या विक्रीवर लवकरच बंदी येण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nरावण दहन करताना भीषण रेल्वे अपघात, ५० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू\n'अपघात झाल्यावर नवज्योत कौर सिद्धू कारमध्ये बसून निघून गेल्या'\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/veteran-century-tradition-interference-india-record-145864", "date_download": "2018-10-19T16:02:33Z", "digest": "sha1:FMLMHRDPAUU3EJHGJGBEXRI7CPLU2S6P", "length": 14930, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Veteran century tradition Interference by India Record पशुसेवेच्या शतकी परंपरेची इंडिया रेकॉर्डकडून दखल | eSakal", "raw_content": "\nपशुसेवेच्या शतकी परंपरेची इंडिया रेकॉर्डकडून दखल\nमंगळवार, 25 सप्टेंबर 2018\nसांगली - संस्थानकाळात पहिला पशुवैद्यकीय दवाखाना सुरु करणारे आणि शतकभरापुर्वी सांगलीतून पहिली पशुवैद्यक शास्त्रातील सर्जन म्हणून पदवी मिळवणारे डॉ.नारायण तातो कुलकर्णी यांची पणती तेजश्री हिने यंदा याच विद्याशाखेत पदवी घेतली. नारायण तातो यांचे चिरंजीव केशव आणि त्यांचे चिरंजीव मिलिंद आणि आता तेजश्री अशी तब्बल चार पिढ्यांची पशुसेवेची परंपरा कायम आहे. कुलकर्णी कुटुंबाच्या या अनोख्या कामगिरीची दखल इंडिया रेकॉर्ड बुकने घेतली आहे.\nसांगली - संस्थानकाळात पहिला पशुवैद्यकीय दवाखाना सुरु करणारे आणि शतकभरापुर्वी सांगलीतून पहिली पशुवैद्यक शास्त्रातील सर्जन म्हणून पदवी मिळवणारे डॉ.नारायण तातो कुलकर्णी यांची पणती तेजश्री हिने यंदा याच विद्याशाखेत पदवी घेतली. नारायण तातो यांचे चिरंजीव केशव आणि त्यांचे चिरंजीव मिलिंद आणि आता तेजश्री अशी तब्बल चार पिढ्यांची पशुसेवेची परंपरा कायम आहे. कुलकर्णी कुटुंबाच्या या अनोख्या कामगिरीची दखल इंडिया रेकॉर्ड बुकने घेतली आहे.\n26 जून 1918 रोजी तत्कालीन बॉम्बे व्हेटरनरी कॉलेज मधून नारायण तातो यांनी पदवी घेतली. त्या काळात सांगलीतील ते पहिलेच व्हेटरनरी सर्जन त्या काळात घोडा या पशुला खूप महत्व असायचे. साहजिकच या शाखेचे संशोधन घोड्याभोवती फिरायचे. नारायण तातो यांचीही घोड्याच्या संगोपनात मास्टरी होती. त्यांनी पहिल्या महायुध्दात ब्रिटीश फौजेतून सैन्याचा भाग म्हणून चीनमध्ये गेले होते. तिथून परतल्यानंतर ते सांगली संस्थानचे पागाअधिकारी म्हणून अखेरपर्यंत कार्यरत होते. त्यांचे चिरंजीव केशव यांनीही 1954 मध्ये याच कॉलेजमधूनच पदवी घेतली. त्यांनी तत्कालीन मुंबई प्रातांतील गुजरात आणि महाराष्ट्रात नोकरी केली. सांगली जिल्ह्यातील जुनोनी येथील खिलार पशुपैदास केंद्रात 1972 च्या दुष्काळात त्यांनी विशेष कामगिरी बजावली. शासनस्तरावरत्‌ त्यांनी पहिल्यांदा चारा छावणीची संकल्पना राबवली. सुमारे सहा महिने पाच हजार जनावरांची छावणी शासनाने चालवली. राष्ट्रपती सन्मानपत्राद्वारे गौरव झालेल्या कुलकर्णी यांचा शासनाने थेट उपसंचालक पदोन्नतीने गौरव केला.\nकेशव नारायण यांचे चिरंजीव मिलिंद यांनी 1981 मध्ये बॉम्बे व्हेटरनरी कॉलेजमधूनच पदवी घेतली. कोल्हापूर येथून नोकरीस प्रारंभ करताना त्यांनी गडचिरोली सारख्या दुर्गम भागात सेवा केली. त्यांनी कोकणातून सहाय्यक आयुक्त म्हणून 2016 मधून निवृत्ती घेतली. कुलकर्णी कुटुंबियांची पशुवैद्यकीय क्षेत्रातील सेवेची ही परंपरा सांभाळण्यासाठी आता पुढच्या पिढीची प्रतिनिधी व मिलिंद यांची कन्या तेजश्री हिने नुकतीच उदगीरच्या महाविद्यालयातून याच शाखेतून पदवी घेतली.\n1918 ते 2018 अशा गेल्या शतकभरात कुलकर्णी कुटुंबातून सलग चार पिढ्यांनी पशुवैद्यक शास्त्रातील पदवी पदव्युत्तर शिक्षण घेत आगळावेगळा विक्रम नोंदवला आहे.\nतेलतुंबडेंना 26 ऑक्टोबरपर्यंत अटक न करण्याचे न्यायालयाचे आदेश\nमुंबई : कथित नक्षलवादी कनेक्‍शनचा आरोप असलेले प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाच्या या...\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nविशेष कार्यकारी अधिकारी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या रडारवर\nउल्हासनगर : वाहनांवर पदाचा उल्लेख करून नियमांचे उल्लंघन करतानाच दुरुपयोग करणारे ठाणे जिल्ह्यातील विशेष कार्यकारी जिल्हाधिकारी यांच्या रडारवर...\nपंचवटी एक्स्प्रेसला लवकरच 'विस्टाडोम कोच'\nमनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.wikiplanet.click/enciclopedia/mr/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-10-19T15:22:43Z", "digest": "sha1:2CDIT3XLAKO5G44M2BUINYGARFGLZJTI", "length": 4826, "nlines": 137, "source_domain": "www.wikiplanet.click", "title": "पर्म", "raw_content": "\nस्थापना वर्ष इ.स. १७२३\nक्षेत्रफळ ७९९.७ चौ. किमी (३०८.८ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची २८५ फूट (८७ मी)\n- घनता १,२५१ /चौ. किमी (३,२४० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ येकातेरिनबुर्ग प्रमाणवेळ (यूटीसी+०६:००)\nपर्म (रशियन: Пермь; कोमी: Перым) हे रशिया देशाच्या पर्म क्रायचे मुख्यालय व रशियामधील मोठ्या शहरांपैकी एक आहे. हे शहर रशियाच्या युरोपीय भागात कामा नदीच्या काठावर व उरल पर्वतरांगेजवळ वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या ९.९१ लाख इतकी होती. ह्या दृष्टीने पर्म हे रशियामधील तेराव्या क्रमांकाचे शहर आहे. इ.स. १९४० ते १९६७ दरम्यान ह्या शहराचे नाव मोलोतोव असे होते.\nसायबेरियन रेल्वे मार्गावरील पर्म हे एक महत्त्वाचे स्थानक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://mr.nyecountdown.com/product/drop-26/", "date_download": "2018-10-19T16:11:36Z", "digest": "sha1:MLHMHVI2R2GCFB32YFMY36FMOZOJC3G7", "length": 16848, "nlines": 160, "source_domain": "mr.nyecountdown.com", "title": "मादक द्रव्ये आणि सज्जन, अल्कोहोलची शेवटची मागणी! (उत्पादन) - डीजे, व्हीजेएस, नाइटक्लब 2019 साठी एनवाईई काउंटडाउन", "raw_content": "\nलॉग इन करा आणि बक्षीस करा:\nसर्व श्रेणी Uncategorized ऑडिओ काउंटडाउन व्हिडिओ काउंटडाउन 1 पूर्व-ऑर्डर 2019 डीजे ड्रॉप डीजे ड्रॉप (बंडल पाक्स)\nहे कसे कार्य करते\nदूरदर्शन आणि रेडिओ जाहिराती\nऑर्डर ऑनलाइन किंवा कॉलवर क्लिक करा->यूएसए) 1-800-639-9728(हवाना) + 1-513-490-2900 OR चॅट लाईव्ह करा\nसाइन इन करा किंवा एक खाते तयार करा\nहे कसे कार्य करते\nदूरदर्शन आणि रेडिओ जाहिराती\nसर्व श्रेणी Uncategorized ऑडिओ काउंटडाउन व्हिडिओ काउंटडाउन 1 पूर्व-ऑर्डर 2019 डीजे ड्रॉप डीजे ड्रॉप (बंडल पाक्स)\nविशलिस्टमध्ये कोणतेही उत्पादन नाही\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nकेलेल्या SKU: डजे DROPS 70 - #26 वर्ग: डीजे ड्रॉप\nमादक द्रव्ये आणि सज्जन, अल्कोहोलची शेवटची मागणी\nएकही पुनरावलोकन अद्याप आहेत.\nज्या ग्राहकांनी हे उत्पादन खरेदी केले असेल त्यांनीच केवळ लॉग इन केले असेल तर ते पुनरावलोकने सोडा.\nआपण अद्याप त्यांची संख्या मिळविलेला नसेल तर काय अंदाज हे होत नाहीये\nस्त्रिया आणि सज्जन आपल्या टॅबवर बार भरणे विसरू नका ते अद्याप आपले क्रेडिट कार्ड आहेत (उत्पादित)\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nएक्सNUMX पूर्वनिर्मित डीजे ड्रॉप\nपाहू इच्छिता त्यांना त्रेधा 2018 साठी सर्व नवीन 2018 साठी सर्व नवीन एक्सNUMX पूर्वनिर्मित डीजे ड्रॉप PLUS SIX BONUS चा कोणताही शुल्क नाही\nया अद्भुत डीजेसह आपला शो वर्धित करा आणि आपण उर्वरित वर्ष NYE वर देखील वापरू शकता हे आपल्या शोसाठी एक चांगले जोड आहे आणि आपण गर्दीतून बाहेर उभे करू शकता. पुन्हा कधीही शब्दांसाठी नुकसान होणार नाही. 2018 साठी सर्व नवीन हे आपल्या शोसाठी एक चांगले जोड आहे आणि आपण गर्दीतून बाहेर उभे करू शकता. पुन्हा कधीही शब्दांसाठी नुकसान होणार नाही. 2018 साठी सर्व नवीन प्रत्येक वर्षी जगभरात हजारो डीजेद्वारे वापर केला जातो. 100 पूर्वनिर्मित डीजे ड्रॉप्स बनविणार्या एका इतिहासासह हे नवीन वर्षीय ईव्ही EPIC करा. ट्रॅक सूची (खाली ऐका)\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nआमच्याबरोबर नवीन वर्षांची संध्याकाळ बाहेर येऊन साजरे केल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आता बंद आहोत म्हणून आम्ही आपल्याला वाफेल हाऊसमध्ये भेटू\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nसुट्टीचा खंड व्हॉल 1\n20 आपल्या निर्मितीवर प्रत्येक सुट्टीचा हंगाम वापरण्यासाठी डीजे ड्रॉप ट्रॅकचे पूर्ण उत्पादन केले आहे\nपर्यंत विक्री पर्यंत (डिसेंबर 11, 2017)\nहॉलिडे डीजे ड्रॉप - ट्रॅक लिस्टींग (खाली ऐका)\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nस्त्रिया आणि सज्जन आपल्या टॅबवर बार भरणे विसरू नका ते अद्याप आपले क्रेडिट कार्ड आहेत (उत्पादित)\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nआणि आता ... रात्रीचा बराचसा भाग गाणे सुरु होते (उत्पादित)\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nसानुकूल डीजे ऑडिओ थेंब\nऑडिओ आणि प्रभावासह सानुकूल स्क्रिप्टच्या 30 सेकंद पर्यंत टिपांच्या आत सर्व ऑडिओ आपल्या डीझ नेम, कंपनी किंवा क्लबसह सानुकूलित केले आहे. आपल्याकडे स्त्री किंवा पुरुष आवाजांची निवड आहे. अमेरिकन, ब्रिटिश किंवा स्पॅनिश आपल्या मिक्स आणि क्लब संच ब्रँडिंगसाठी योग्य टिपांच्या आत सर्व ऑडिओ आपल्या डीझ नेम, कंपनी किंवा क्लबसह सानुकूलित केले आहे. आपल्याकडे स्त्री किंवा पुरुष आवाजांची निवड आहे. अमेरिकन, ब्रिटिश किंवा स्पॅनिश आपल्या मिक्स आणि क्लब संच ब्रँडिंगसाठी योग्य विवाहाचे मोबाइल डीजे त्यांचा वापर ऑडिओमधील वधू आणि मेजवानीच्या नावांवर प्रकाश टाकून त्यांच्या गोडपणाला अधिक अभिमान जोडण्यासाठी करतात. एक प्रचंड प्रभाव करते\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nलेडीज आणि सज्जन, आपण अडथळा न येता पुढील 30 सेकंदांसाठी कोणाच्या गाढवाचे बळ घेऊ शकता. (उत्पादित)\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nमला माफ करा मी धिप्पाड धूसर झालो तरी\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nआपण अद्याप त्यांची संख्या मिळविलेला नसेल तर काय अंदाज हे होत नाहीये\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nलेडीज आणि जेंटलमॅन ... नवीन वर्षाच्या शुभेच्छा\nजलद पहा सूचीत टाका\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nआपण सकाळी उठल्यावर ... कृपया आपल्या बिछान्यात जे काही दिसते ते डीजेला दोष देऊ नका\nहे कसे कार्य करते\nआपले लॉग अपलोड कराo\nकॉपीराइट केलेल्या संगीताशिवाय सर्व उत्पादने आणि सेवा प्रदान केल्या जातात. व्यावसायिक डीजेसाठी आपल्या स्वत: च्या परवानाधारित म्युझिकमध्ये मिश्रित करण्यासाठी आम्ही केवळ सानुकूलित भागाकार आणि टेम्पलेट प्रदान करतो. संगीतसह सर्व सामग्री, परंतु काउंटडाउनसह मर्यादित नाही; या वेबसाइटवर जाहिरात आणि प्रात्यक्षिक हेतूने केवळ आहे.गोपनीयता धोरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/murder-nagpur-123290", "date_download": "2018-10-19T16:15:34Z", "digest": "sha1:4PAAQDDWYKURGHJUCOYXBON3LJFA5WDT", "length": 9553, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "murder in nagpur नागपूरमध्ये आणखी एका तरूणीचा गळा चिरून खून | eSakal", "raw_content": "\nनागपूरमध्ये आणखी एका तरूणीचा गळा चिरून खून\nमंगळवार, 12 जून 2018\nगिट्टीखदानमधील जगदीशनगरात अज्ञात आरोपींनी 25 वर्षीय तरूणीचा गळा चिरून खून केला. ही घटना आज मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली.\nनागपूर - गिट्टीखदानमधील जगदीशनगरात अज्ञात आरोपींनी 25 वर्षीय तरूणीचा गळा चिरून खून केला. ही घटना आज मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली.\nबनम शहजाद खान (गिट्टीखदान) असे खून झालेल्या तरूणीचे नाव आहे. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी अज्ञात आरोपींविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. गेल्या चोवीस तासांतील उपराजधानीतील हा सहावा खून आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास आराधनानगरात पवनकर कुटूंबातील पाच जणांचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती.\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nजळगावात पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार\nजळगाव : शहरातील कोल्हे हिल्स सौखेडा शिवारातील जाणता राजा शाळेजवळच पत्री शेड मध्ये वास्तव्यास असलेल्या बांधकाम मजुरांच्या पाच वर्षीय मुलीला गाढझोपेत...\nहवेच्या प्रदूषणास व पर्यायाने मानवी आरोग्यास कारणीभूत असलेला एक घटक अनेकदा दुर्लक्षित राहतो. तो म्हणजे धूळ. हवेतील धूलिकणांचा फटका केवळ महानगरांनाच...\nआई तुळजाभवानी मातेचे सिमोल्लंघन\nतुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या सिमोल्लंघन शुक्रवारी (ता.19) पहाटे उत्साहात पार पडले. नगर येथून आलेल्या पलंग...\nरावणदहन म्हणजेच देशविघातक अपप्रवृत्तींचे दहन : डॉ. सुभाष भामरे\nसटाणा - सत्प्रवृत्तीने असत्यावर, दुष्ट प्रवृत्तीवर व सद्गुणांनी दुर्गुणांवर मिळविलेला विजय म्हणजेच विजयादशमी आहे. या दिवशी होणारे रावणाचे दहन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/43?page=21", "date_download": "2018-10-19T16:12:42Z", "digest": "sha1:TM7SLVL2EY2UXGXON4YV4FVWU52NZLQM", "length": 6161, "nlines": 143, "source_domain": "mr.upakram.org", "title": "इतिहास | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nब्रिटिश ग्रंथालयाच्या संकेतस्थलावर सोमनाथ मंदिराच्या भग्नावशेषांचे काही फोटो मिळाले. हे फोटो १०० वर्षांपूर्वीचे असल्याने कॉपीराईटचा भंग होत नाही. त्यातले काही खाली देत आहे.\nदुसऱ्या महायुद्धाची आपत्ति जगावर लोटनारा हिटलर , याचे व्यक्तिमत्व होते तरी कसे \nसाम्यवादी (Communist) विचारवंत व त्यांचा मुद्दाम केलेला विपर्यास (Deleberate distortion)\nसेक्युलॅरिझम् एक सर्वंकष विचार - भाग ३\nSecularism एक सर्वंकष विचार\nसेक्युलॅरिझम् एक सर्वंकष विचार - भाग २\nSecularism एक सर्वंकष विचार\nसेक्युलॅरिझम् एक सर्वंकष विचार - भाग १\nसेक्युलॅरिझम् एक सर्वंकष विचार - भाग १\nSecularism एक सर्वंकष विचार\nलेखकाविषयी प्रास्ताविक इथे केले आहे\nSecularism ची व्युत्पत्ति, अर्थ आणि इतिहास\nवेद.. केव्हा व कोठे \nवेद... केव्हा व कोठे रचले \nवेद रचनेचा (लेखनाचा नव्हे) काळ व ते कोठे रचले गेले असावेत याबद्दलचा एक आढावा.\nसध्या ऋग्वेदावरून बरीच चर्चा चाललेली दिसते. ॠग्वेदाच्या संदर्भात श्री. शरद, श्री. चंद्रशेखर आणि इतर अनेकांची मते वाचली. ऋग्वेदाचे स्थान हे प्राचीन जीवनाचा वेध घेण्याच्या दॄष्टीने महत्त्वाचे आहे. यावेळी श्री.\nवेडात वीर दौडले... तीनशे सात\nम्यानातून उसळे तरवारीची पात\nवेडात मराठे वीर दौडले सात\nआपले धर्मग्रंथ कधी लिहिले गेले \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Soneri/actor-farhan-akhtar-is-dating-shibani-dandekar/", "date_download": "2018-10-19T15:44:41Z", "digest": "sha1:5YINM2OSPX2KDED4SV3NKUKTCWKRUL5P", "length": 4225, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " फरहान अख्‍तर-शिबानी दांडेकरच्‍या अफेअर्सची चर्चा | पुढारी\tTop", "raw_content": "\nअमृतसर (पंजाब) मध्ये रावण दहनाच्या कार्यक्रमावेळी रुळावरील लोकांना रेल्‍वेची धडक\nपंजाब : अमृतसरमधील रेल्‍वे अपघातात ५० हून अधिक दगावल्याची शक्यता\nहोमपेज › Soneri › फरहान अख्‍तर-शिबानी दांडेकरच्‍या अफेअर्सची चर्चा\nफरहान अख्‍तर-शिबानी दांडेकरच्‍या अफेअर्सची चर्चा (Photos)\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nबॉलिवूडची आशिकी गर्ल श्रद्धा कपूरशी ब्रेकअप झाल्‍यानंतर फरहान अख्‍तरच्‍या आयुष्‍यात एका नव्‍या गर्लफ्रेंडची एंट्री झाली आहे. त्‍याची गर्लफ्रेंड अर्थातच सुंदर आणि हॉट आहे. त्‍या अभिनेत्रीचं नाव आहे शिबानी दांडेकर.\nबॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि त्याची हेअरस्टायलिस्ट पत्नी अधुना भबानी यांचा घटस्फोट झाला. त्‍यानंतर फरहान आणि श्रद्धा कपूर हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. मध्‍यंतरी, या दोघांचं नातं संपल्‍याचे वृत्त समोर आले होते. आता फरहानच्या आयुष्यात शिबानी दांडेकरची एन्ट्री झाल्याची चर्चा सुरू आहे.\nशिबानी ही भावेश जोशीच्‍या चित्रपटात अर्जुन कपूरसोबत आयटम सॉन्‍गमध्‍ये दिसली होती.\nपंजाबमध्ये भीषण रेल्‍वे अपघात; ५० हून अधिक दगावल्याची शक्यता(Video)\nपटनाची कडवी झुंज अपयशी, तेलगू टायटन्‍स विजयी\nमोदींच्या आठवणीत चहामुळे नंदुरबार आणि चौधरी\nऋषी कपूर उपचारासाठी न्यू-यॉर्कमध्‍ये, भेटायला गेले जावेद अख्तर\nकवठेएकंदमध्ये शोभेच्या दारूच्या स्फोटात विद्यार्थ्याचा मृत्यू\nरायगड : परतीच्या पावसाने पेण तालुक्याला झोड़पले महामार्ग ठप्प \nनाना पाटेकरांचे सिंटाला उत्तर\nहौसिंग फेडरेशनच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचे कोणालाही फोन नाहीत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://ssameers.wordpress.com/category/uncategorized/", "date_download": "2018-10-19T15:45:18Z", "digest": "sha1:64CKGTUKEKNYSLKIZTM3NGS7S5OEAZ5T", "length": 31068, "nlines": 177, "source_domain": "ssameers.wordpress.com", "title": "Uncategorized – Sameer S Sahasrabudhe", "raw_content": "\nकविता गेल्याची बातमी ऐकल्यापासून काही सुचेना अनेक ठिकाणी बातमी दिसत होती, आणि मला अधिकच अस्वस्थ करत होती. अनेक मित्र-मैत्रिणींनी, “तुला कळले का अनेक ठिकाणी बातमी दिसत होती, आणि मला अधिकच अस्वस्थ करत होती. अनेक मित्र-मैत्रिणींनी, “तुला कळले का” अशी चौकशी ही केली.. पण मला काही सुचेना\nअखेर, कुहू कादंबरीतील गाणी पहात बसलो…आणि सगळ्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या कॉलेज सोडल्यानंतर जवळपास २० वर्षांनी माझी आणि कविताची केवळ योगायोगाने भेट झाली कॉलेज सोडल्यानंतर जवळपास २० वर्षांनी माझी आणि कविताची केवळ योगायोगाने भेट झाली नांदेडला व्याख्यानासाठी गेलो असताना, तिच्या ई फोन केला..आणि तिचा वसईमधील पत्ता आणि संपर्क मिळवला नांदेडला व्याख्यानासाठी गेलो असताना, तिच्या ई फोन केला..आणि तिचा वसईमधील पत्ता आणि संपर्क मिळवला तिला फोन केल्यावर ती आश्चर्यचकित झाली\nनंतर पवईच्या घरी तिचे येणे झाले…आणि त्या भेटीत तिने कुहू चा विषय मांडला. कौमुदीला तर तिने मैत्रीणच बनवले आणि मग सुरु झाला एक सुंदर प्रवास आणि मग सुरु झाला एक सुंदर प्रवास पुढची जवळपास दोन वर्ष कुहूमय होती पुढची जवळपास दोन वर्ष कुहूमय होती एक समृद्ध करणारा अनुभव होता. त्यामधील तिच्या कविता अप्रतिम होत्या, उदाहरणार्थ:\nरे निळया आकाशी स्वरा,\nअंतरी तोल ना जरा\nमनात काही मावत नाही\nत्यातलीच एक कविता, ज्यासाठी मी स्पेशल इफेक्ट वापरून केलेला हा व्हिडियो माझा आवडता आहे: मन वादळ बनले . अर्थात अनेक कलाकारांच्या सहभागातून हे तयार झाले आहे. कवियत्री: कविता महाजन, संगीत: आरती अंकलीकर, स्वर: हृषीकेश बडवे, सुलेखन: दत्तराज दुसाने, दृश्य प्रभाव सहाय्य: प्रकाश जडीयार.\n१५ | मु. पो. नेवासा\nनानांची बँकेत नोकरी असल्यामुळे, आजीला त्यांच्या संसार अनेक ठिकाणी हलवावा लागला पण, हे सर्व ज्या लग्नामुळे सुरु झालं, ते नाना-आजीचं लग्न, नेवासा ह्या छोट्याश्या गावात झालं पण, हे सर्व ज्या लग्नामुळे सुरु झालं, ते नाना-आजीचं लग्न, नेवासा ह्या छोट्याश्या गावात झालं नेवाश्याला नानांचे भाऊ, बेहेरे रहायचे. त्यांच्या वाड्या समोरच्या श्री मोहिनीराज मंदिरात चि. सौ. कां. सुनंदा हरी करंदीकर, ही सौ. सुनंदा सिद्धेश्वर सहस्रबुद्धे झाली नेवाश्याला नानांचे भाऊ, बेहेरे रहायचे. त्यांच्या वाड्या समोरच्या श्री मोहिनीराज मंदिरात चि. सौ. कां. सुनंदा हरी करंदीकर, ही सौ. सुनंदा सिद्धेश्वर सहस्रबुद्धे झाली तो रंगपंचमीचा दिवस होता तो रंगपंचमीचा दिवस होता आणि हो, त्या काळी रंगपंचमीलाच रंग खेळायचे आणि हो, त्या काळी रंगपंचमीलाच रंग खेळायचे\nनंतरच्या काळात आमच्याकडे रंगपंचमीचं विशेष प्रयोजन नाना-आजीच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून होत नसे. तथापि, नाना रंगपंचमी वेगळ्याच, म्हणजे अगदी शाही पद्धतीने साजरी करायचे काही दिवस आधी, ते आमच्या पिढीजात शिंपीकाकांकडून (औरंगपुरा येथील मालवेकाका) पांढरा झब्बा-पायजमा शिवून आणायचे काही दिवस आधी, ते आमच्या पिढीजात शिंपीकाकांकडून (औरंगपुरा येथील मालवेकाका) पांढरा झब्बा-पायजमा शिवून आणायचे क़्वचित प्रसंगी झब्ब्याचा रंग बदामी असायचा क़्वचित प्रसंगी झब्ब्याचा रंग बदामी असायचा रंगपंचमीच्या दिवशी, आंघोळ झाल्यावर नाना तो नवीन झब्बा पायजमा घालायचे रंगपंचमीच्या दिवशी, आंघोळ झाल्यावर नाना तो नवीन झब्बा पायजमा घालायचे त्याच वेळी, आजी एका चांदीच्या वाटीत केशरी रंग तयार करून द्यायची. आम्ही मुलं त्या रंगात बोटं बुडवून नानांच्या कपड्यांवर उडवायचो त्याच वेळी, आजी एका चांदीच्या वाटीत केशरी रंग तयार करून द्यायची. आम्ही मुलं त्या रंगात बोटं बुडवून नानांच्या कपड्यांवर उडवायचो त्याचे केशरी डाग अनेक दिवस त्या झब्ब्यावर असायचे, आणि एरवी स्वच्छतेच्या बाबतीत काटेकोर असणारे नाना, त्या डागांकडे दुर्लक्ष करायचे त्याचे केशरी डाग अनेक दिवस त्या झब्ब्यावर असायचे, आणि एरवी स्वच्छतेच्या बाबतीत काटेकोर असणारे नाना, त्या डागांकडे दुर्लक्ष करायचे ‘कुछ दाग अच्छे होते है’, ही जाहिरात येण्याअगोदर कितीतरी वर्ष\nनेवाश्याबद्दलची ओढ काही वर्षांनंतर माझ्या वडिलांची तिथे बदली झाल्यावर पुन्हा ताजी झाली. आई-दादा तिथे होते, आणि त्यांच्या बरोबर श्रीकांत (माझा लहान भाऊ), आणि नीलिमा (माझी धाकटी बहिण) हे होते. मी औरंगाबादला आजी-नाना, आणि माझ्या काका-काकूंबरोबर असे. एरवी नानांना प्रवास आवडायचा नाही, परंतु, -औरंगाबाद-नेवासा हा प्रवास ते आनंदाने करायचे त्या छोट्या (२ तासांच्या) यष्टीच्या प्रवासात ‘प्रवरा-संगम आलं की आजी आम्हाला नदीच्या पात्रात टाकण्यासाठी नाणी द्यायची. आम्ही खूप आनंदाने ती नाणी दूरवर भिरकावायचो त्या छोट्या (२ तासांच्या) यष्टीच्या प्रवासात ‘प्रवरा-संगम आलं की आजी आम्हाला नदीच्या पात्रात टाकण्यासाठी नाणी द्यायची. आम्ही खूप आनंदाने ती नाणी दूरवर भिरकावायचो आजी हलकेच डोळे मिटून नमस्कार करायची\nकाही वर्षांपूर्वी आजी गेली आम्ही औरंगाबादहून मुंबईच्या प्रवासाला निघालो. स्वतःच्या गाडीतून जाणार असल्यामुळे, दादांनी माझ्यावर एक अवघड काम सोपवलं होतं.. आम्ही औरंगाबादहून मुंबईच्या प्रवासाला निघालो. स्वतःच्या गाडीतून जाणार असल्यामुळे, दादांनी माझ्यावर एक अवघड काम सोपवलं होतं.. प्रवरासंगमावर गाडी थांबवली. गाडीतून दादांनी दिलेली पिशवी काढली. त्यातील आजीच्या अस्थी साश्रुनयनांनी प्रवरेच्या पाण्यात सोडताना आजीची नेवाश्याला पाठवणी केली असं वाटून गेलं…नदीचा प्रवाह आजीसारखाच शांत झाल्यासारखा वाटला\n(ताईआजी छायाचित्र: मंदार कानिटकर)\nआजीच्या दोन बहिणी: मध्यभागी माझी आजी, डावीकडे: ताईआजी (कानिटकर) आणि उजवीकडे: अक्काआजी (बागुल, सध्या संगमनेर येथे वास्तव्य). माझ्या आजीला माई म्हणायचे, त्यामुळे मला अनेक दिवस ‘ताई-माई-अक्का, विचार करा पक्का’ ही घोषणा ह्या तिघीवरूनच घेतली होती असं वाटायचं आमच्या घरी या तिघी बहिणींचं एकत्र रहाणं व्हायचं. आजीसाठी ते दिवस खूपच मौल्यवान असायचे आमच्या घरी या तिघी बहिणींचं एकत्र रहाणं व्हायचं. आजीसाठी ते दिवस खूपच मौल्यवान असायचे तिघीही खेळकर स्वभावाच्या असल्याने आम्ही मुलं त्यांच्याशी खूप गप्पा-गोष्टी करायचो तिघीही खेळकर स्वभावाच्या असल्याने आम्ही मुलं त्यांच्याशी खूप गप्पा-गोष्टी करायचो दादा आणि आबाकाका त्यांच्या मावश्यांची खूप थट्टा-मस्करी करायचे, आणि विशेष म्हणजे त्या दोघी अतिशय खिलाडू वृत्तीने त्यात सामील व्हायच्या दादा आणि आबाकाका त्यांच्या मावश्यांची खूप थट्टा-मस्करी करायचे, आणि विशेष म्हणजे त्या दोघी अतिशय खिलाडू वृत्तीने त्यात सामील व्हायच्या ह्या आज्यांच्या काही आठवणी खास तुमच्यासाठी\nमला आठवणारं सगळ्यात पाहिलं एकत्र रहाणं नेवासाच्या घरात. दादांची तिथल्या महाराष्ट्र बँकेत बदली झाली होती, आणि तिथे ह्या बहिणी काही दिवस रहायला आल्या होत्या. आम्हाला सुट्टी असल्यामुळे आम्हीही तिथे होतो. नेवासा सारखं छोटंसं गाव, त्यामुळे तिथे एकमेव विरंगुळा म्हणजे टुरिंग सिनेमा. आम्ही लवकर जेवणं आटोपून थेटरात गेलो. तिथे एका मैदानावर कनात बांधून आत सिनेमा दाखवला जायचा. बसायला आपण काही घेऊन गेलो तर ठीक, नाहीतर मातीत बसायचं आम्ही सतरंज्या नेल्यामुळे मस्त खाली बसलो. सिनेमा सुरु झाला होता. ह्या तीनही बहिणींना हिंदी भाषेचं अगाध ज्ञान आम्ही सतरंज्या नेल्यामुळे मस्त खाली बसलो. सिनेमा सुरु झाला होता. ह्या तीनही बहिणींना हिंदी भाषेचं अगाध ज्ञान त्यामुळे सारख्या विचारायच्या, “काय म्हणतोय रे तो त्यामुळे सारख्या विचारायच्या, “काय म्हणतोय रे तो”, किंवा, “ती का चिडली आहे”, किंवा, “ती का चिडली आहे” वगैरे. आम्ही यथाशक्ती शंका-निरसन केलं. आम्ही मनापासून सिनेमा बघताना सहज मागे वळून पाहिलं तर ह्या तिघी कोंडाळे करून मस्तपैकी पेरूच्या फोडी खात होत्या” वगैरे. आम्ही यथाशक्ती शंका-निरसन केलं. आम्ही मनापासून सिनेमा बघताना सहज मागे वळून पाहिलं तर ह्या तिघी कोंडाळे करून मस्तपैकी पेरूच्या फोडी खात होत्या तेवढ्या गडबडीत त्यांनी पेरू, सुरी, तिखट-मिठाच्या पुड्या असा सरंजाम आणला होता. “तुला हवा का पेरू तेवढ्या गडबडीत त्यांनी पेरू, सुरी, तिखट-मिठाच्या पुड्या असा सरंजाम आणला होता. “तुला हवा का पेरू”, ताईमावशींनी विचारलं. मी नाही म्हणताच, त्यांनी पिशवीतून चिवडा काढला…आणि माझ्या ओंजळीत भरला”, ताईमावशींनी विचारलं. मी नाही म्हणताच, त्यांनी पिशवीतून चिवडा काढला…आणि माझ्या ओंजळीत भरला इकडे, सिनेमाची रीळ बदलली जायची, त्या बरोबर आमचा मेनू बदलायचा..खारेदाणे, साखरफुटाणे, श्रीखंडाच्या गोळ्या, आणि शेवटी कुटलेली सुपारी..असे सर्व त्यांच्या पिशवीतून लीलया बाहेर पडत होते.\nअशीच धमाल ह्या तिघी आमच्या घरी आल्या होत्या तेव्हा ही आली होती. ह्या वेळी हे ‘आमचं’ घर होतं. म्हणजे, माझं लग्न झाल्या नंतर थाटलेलं बिऱ्हाड मी आणि कौमुदी दिवसभर ऑफिसला जायचो. ह्या तीनही आज्या घरी असायच्या, आणि त्यांची धम्माल चालायची मी आणि कौमुदी दिवसभर ऑफिसला जायचो. ह्या तीनही आज्या घरी असायच्या, आणि त्यांची धम्माल चालायची एकतर तिघीना ऐकायला कमी येतं, तरीही त्यांच्या गप्पा अखंड चालू असायच्या एकतर तिघीना ऐकायला कमी येतं, तरीही त्यांच्या गप्पा अखंड चालू असायच्या आम्ही घरी आल्यावर आमच्याशी हास्य विनोद आम्ही घरी आल्यावर आमच्याशी हास्य विनोद ह्या आज्या आईस्क्रीमच्या शौकीन असल्यामुळे, रात्री आणायचं ठरलं. मी बाहेर निघालो, तर ताई मावशीने सांगितलं, “माझ्यासाठी कप नको…ते त्रिकोणी बिस्कीटातून देतात ते आण”. तिला कोन हवा होतं हे कळायला मला जरा वेळच लागला\nअखेर मी तिच्यासाठी कोन आणला आणि आम्ही आईस्क्रीम खाऊ लागलो. गप्पांच्या नादात आमचं आईस्क्रीम संपलं, पण ताई आजी अजून खात होती एका ताटलीत तो कोन चमच्याने चपटा करून त्याचे पोळी सारखे तुकडे करून खाणं चाललं होतं. आमची हसून-हसून पुरेवाट झाली\nनाविन्याचा अनुभव घेताना, आपल्याला जमेल कां, किंवा ‘लोक’ काय म्हणतील असले बोजड विचार त्यांच्या बालमनाला कधी शिवले नाहीत. तोंडात एकही दात नसताना कोन मधील आईस्क्रीम खाण्याची गम्मत अनुभवायला तुमचं बालपण शाबूत असायला हवं, हेच खरं\n१३ | आजी आणि तिची भावंडं\nआजीची भावंडं हा एका लेखाचा विषय होईल. त्यांच्यातलं प्रेम, आणि एकमेकांविषयी वाटणारी आपुलकी आम्ही काही प्रमाणात अनुभवली आहे. आज राखी पौर्णिमेच्या निमित्ताने, मला आजीच्या भावांबद्दल लिहावसं वाटतंय. आजीच्या बहिणी, हा ही एक महत्वाचा आणि मोठा विषय आहे. पण त्या बद्दल पुन्हा केव्हातरी.\n(छायाचित्र: यश करंदीकर आणि संजय करंदीकर)\nआजीला ३ भाऊ होते. खरं म्हणजे ४ होते, पण त्यातील एक, म्हणजे मनुमामा लहानपणीच वारले, त्यामुळे आम्ही त्यांना बघितले नाही. आजीची आई लहानपणी वारली. आजीला २ बहिणी आणि ४ भाऊ. आजीला सावत्र आई होती, पण तिने कोणाला सावत्र वागणूक दिल्याचं आजी बोलली नाही. एका गोष्टीचा मात्र आजी नेहमी उल्लेख करायची, की आमच्या सावत्र आईला फारसा स्वयंपाक जमायचा नाही, त्यामुळे आम्हा मुलींवर ती जबाबदारी असायची. सर्वात मोठी बहिण ताई, मधली अक्का, आणि माझी आजी. भावंडांमध्ये लहान असलेले अनंता मामा (रांगण्याच्या वयात) दिवा कलंडल्यामुले मानेपाशी भाजले गेले होते. त्या काळी आजीने त्यांचा सांभाळ केला होता. वामन मामा संगमनेरला रहायचे, आणि त्यांचा भविष्यशास्त्राचा अभ्यास होतं. ते औरंगाबादला आले की नानांच्या बरोबर कुंडली, ग्रहदशा, वगैरे विषयांवर चर्चा चालायची. अनंतामामा हस्तसामुद्रिक शास्त्राचे अभ्यासक होते. ते मंत्रालयात नोकरीला होते, आणि माझ्या माहितीप्रमाणे, ते त्यांच्या भविष्य सांगण्यामुळे पूर्ण मंत्रालात प्रसिद्ध होते बंडूमामा मला फार आठवत नाहीत. ते वाहतूक क्षेत्रात असल्यामुळे आमच्या घरी उशिरा यायचे एवढंच आठवतंय\nआजीच्या तोंडून राखी पौर्णिमेबद्दल फार ऐकलं नाही, पण भाऊबीज चांगली लक्षात राहिलीय त्याचं एक कारण आहे. भाउबीजेच्या पुढे-मागे काही दिवस, आजीला काही मनी ऑर्डर येत असत. त्यांचे भाऊ: बंडूमामा, वामनमामा, आणि अनंतामामा ह्यांच्या कडून त्या आलेल्या असत. तिला रक्कम महत्वाची नसायची, पण त्या मनी-ऑर्डरच्या फॉर्मच्या खाली कागदाचा तुकडा असायचा, ज्यावर तिच्या भावाने २-३ ओळी लिहिलेल्या असायच्या त्याचं एक कारण आहे. भाउबीजेच्या पुढे-मागे काही दिवस, आजीला काही मनी ऑर्डर येत असत. त्यांचे भाऊ: बंडूमामा, वामनमामा, आणि अनंतामामा ह्यांच्या कडून त्या आलेल्या असत. तिला रक्कम महत्वाची नसायची, पण त्या मनी-ऑर्डरच्या फॉर्मच्या खाली कागदाचा तुकडा असायचा, ज्यावर तिच्या भावाने २-३ ओळी लिहिलेल्या असायच्या साधारणतः खुशालीचं कळवली असायची. परंतु, आजीला ते बोटभर पत्र वाचून अवर्णनीय आनंद व्हायचा. अश्या प्रकारच्या अनेक चिठ्या तिने जपून ठेवल्या होत्या साधारणतः खुशालीचं कळवली असायची. परंतु, आजीला ते बोटभर पत्र वाचून अवर्णनीय आनंद व्हायचा. अश्या प्रकारच्या अनेक चिठ्या तिने जपून ठेवल्या होत्या त्याकाळी दळण-वळणाची साधने फार नसल्यामुळे, आणि भेटी-गाठी वरचेवर होत नसल्यामुळे, त्या बोटभर चिठ्या तिच्यासाठी अनमोल ठेवा होत्या\nआजीच्या आवडी-निवडी फारश्या नव्हत्या असं नाही. तिने कधी त्या बद्दल आग्रह धरला नाही, म्हणून त्या लक्षात आल्या नाहीत.\nमाझ्या आत्यांकडून तिच्या आवडी कळल्या, आणि मग आम्ही त्या पुरवण्याचा प्रयत्न करायचो. त्यातून तिच्या आवडी-निवडी साध्या असल्याने, त्या पूर्ण करण्यासाठी फार सायास पडायचे नाहीत. उदाहरणार्थ, शेंगदाणे. भाजलेले दाणे हा आजीचं सर्वात आवडता पदार्थ होता असे म्हणता येईल. पदार्थांमध्येच नव्हे, तर नुसतेच खायलाही आवडायचे. जेवण झाल्यावरही ती २-३ दाणे ‘मुखशुद्धी’ सारखे खायची दाण्याचं कूट आणि साखर हे एक आवडीचं ‘डेझर्ट’. हे ‘दाणे’ प्रेम पुढच्या पिढीत उतरलंय. दादा रोज मुठभर खारेदाणे खातात, मी आणि श्रीकांतही आवडीने दाणे खात असतो…फक्त पूर्वीसारखे चड्डीच्या खिशात भरत नाही, इतकंच\nबटाट्याची भाजी तिच्या आवडीची. पण मला आवडते ना, म्हणून कराच, किंवा मला द्या, अशी सांगणारी ती नव्हती पण तिची शिष्या (माझी आई), एक युक्ती करायची पण तिची शिष्या (माझी आई), एक युक्ती करायची भाजी झाल्यावर काही फोडी वाटीत घालून, “याची चव बघून सांगता कां भाजी झाल्यावर काही फोडी वाटीत घालून, “याची चव बघून सांगता कां मीठ-तिखट बरोबर झालाय ना मीठ-तिखट बरोबर झालाय ना”, असं म्हणीन वाटी पुढे करायची. आजीही आवडीनं, हा सक्तीचा ‘सून’ वास उपभोगायची\nअजून एक आवडीचा पदार्थ म्हणजे चहा आमच्या घरी चहा घेण्यासाठी कुठलीच वेळ निषिद्ध नाही. अगदी रात्रीचा सिनेमा बघून घरी आल्यावर एखाद्याने जर नुसता विषय काढला, तर सर्व एकमताने; “मला अर्धा कप चालेल”, असं सांगणार आमच्या घरी चहा घेण्यासाठी कुठलीच वेळ निषिद्ध नाही. अगदी रात्रीचा सिनेमा बघून घरी आल्यावर एखाद्याने जर नुसता विषय काढला, तर सर्व एकमताने; “मला अर्धा कप चालेल”, असं सांगणार आणि आजीही’ “अरे ही काय वेळ आहे का चहा घायची आणि आजीही’ “अरे ही काय वेळ आहे का चहा घायची”, असं काहीही न म्हणता, “मलाही चालेल”, असं म्हणणार\nतिच्या आवडत्या पदार्थांबद्दल विचार केला तर कळत नाही, की ते तिला आवडायचे की इतरांना खाऊ घालायला तिला आवडायचे, म्हणून ती करायची की इतरांना खाऊ घालायला तिला आवडायचे, म्हणून ती करायची उदाहरणार्थ: गव्हाची खीर, पापडाच्या लाट्या, दहीपोहे, कणकेची धिरडी. हे पदार्थ ती आवडीनं करायची, आणि खाऊ घालायची\nतिच्या इतर बाबतीतल्या आवडी-निवडी नंतरच्या लेखात तुम्हाला अजून काही आठवत असेल तर प्रतिक्रियांमध्ये लिहा:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/new-delhi-news-yogi-adityanath-and-mourya-mp-resign-73416", "date_download": "2018-10-19T15:51:55Z", "digest": "sha1:U5TIY2ECVYGAJKXA2IUIJJS3ULXSP7TB", "length": 10656, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "new delhi news Yogi Adityanath and Mourya mp resign योगी आदित्यनाथ व मौर्य यांचा खासदारकीचा राजीनामा | eSakal", "raw_content": "\nयोगी आदित्यनाथ व मौर्य यांचा खासदारकीचा राजीनामा\nगुरुवार, 21 सप्टेंबर 2017\nनवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तसेच उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी आज लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आदित्यनाथ गोरखपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते, तर मौर्य फुलपूर (अलाहाबाद) मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते.\nनवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तसेच उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी आज लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आदित्यनाथ गोरखपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते, तर मौर्य फुलपूर (अलाहाबाद) मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते.\nउत्तर प्रदेशमध्ये सत्तापालटानंतर पक्षनेतृत्वाने योगी आदित्यनाथ यांच्यावर विश्‍वास दाखवत त्यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविली, तसेच केशवप्रसाद मौर्य यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद सोपविण्यात आले होते. त्यानंतर गेल्या आठवड्यात दोन्ही नेत्यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.\nनाराजांसाठी भाजपची लवकरच वृक्ष, शिक्षण समिती\nनाशिक - आगमी लोकसभा व विधानसभा निवडणुकांत नाराजांची संख्या घटविण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाने दीड वर्षाच्या सत्ताकाळानंतर शिक्षण व वृक्ष...\nमी, गरीबांची सेवा करू शकलो, याचे समाधानः मोदी\nशिर्डी: गरीब असो किंवा मध्यम परिवार असेल, त्यांना घर देण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले आहेत. प्रयत्न यापूर्वीही झाला, पण दुर्दव्याने त्यांचे लक्ष...\nपहिला डाव विजयदादांचा की संजयमामांचा\nभाजपमध्ये जाण्याच्या चर्चेत असलेले माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील. राष्ट्रवादी व भाजपला समान अंतरावर ठेवून जिल्ह्याच्या राजकारणातला सस्पेन्स...\nशहरी नक्षलवाद फोफावतोय - मोहन भागवत\nनागपूर - ‘दुर्गम भागांमधील हिंसक कारवायांचे पालनपोषण करणारा शहरी नक्षलवाद सध्या वेगाने फोफावतो आहे. छोट्या संघटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी...\nमुंबई - शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा हा ‘ऐतिहासिक’ ठरणार, त्यात ‘महत्त्वपूर्ण घोषणा’ होणार, अशा अपेक्षा शिवाजी पार्कवर घोंघावत असलेल्या वाऱ्यात उडवून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/cctv-in-crawford-market-kalbadevi-area-to-solve-traffic-problem-1768817/", "date_download": "2018-10-19T15:43:49Z", "digest": "sha1:FNUC3HTQLO55G2EDQISXUNAXYB4A5JBT", "length": 12949, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "CCTV in Crawford Market Kalbadevi area to solve traffic problem | बेकायदा उभ्या वाहनांवर सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवा! | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबेकायदा उभ्या वाहनांवर सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवा\nबेकायदा उभ्या वाहनांवर सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवा\nदुतर्फा बेकायदेशीररीत्या उभ्या केल्या जाणाऱ्या गाडय़ांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवा,\nक्रॉफर्ड मार्केट, काळबादेवी परिसरातील वाहतूक समस्येबाबत न्यायालयाचे आदेश\nमुंबई : काळबादेवी तसेच क्रॉफर्ड मार्केट परिसरातील वाहतुकीची समस्या अद्यापही सुटलेली नाही. त्यामुळेच या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा बेकायदेशीररीत्या उभ्या केल्या जाणाऱ्या गाडय़ांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवा, असे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी वाहतूक पोलिसांना दिले. तसेच बाजार परिसरातील वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत असलेल्या अरूंद गल्ल्यांमधील बेकायदा फेरीवाल्यांवरही कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.\nवाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये यावर देखरेख ठेवण्याकरिता सध्या नाकानाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची रस्त्याच्या दुतर्फा बेकायदेशीररीत्या उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांवर देखरेख ठेवण्यासाठी उपयोग करा, असे आदेश उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने वाहतूक पोलिसांना दिले. त्यानंतर काळबादेवी, क्रॉर्फड मार्केट परिसरात लवकरच हा प्रयोग सुरू करू, अशी कबुली राज्य सरकारतर्फे न्यायालयाला देण्यात आली.\nआधीच अरूंद असलेल्या काळबादेवी, क्रॉफर्ड मार्केटसारख्या बाजार परिसरांमध्ये हातगाडय़ा लावण्यास परवानगी कशी दिली जाते, अशा बेकायदेशीररीत्या हातगाडय़ा लावणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई का केली जात नाही असा सवाल न्यायालयाने केला. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेशही पोलिसांना दिले. त्यावर रस्त्याच्या एकाच बाजूला तारखेनुसार सम-विषम पद्धतीने वाहन उभे करण्याबाबतच्या नियमाची काटेकोर पालन केले जाईल, अशी हमीही पोलिसांनी न्यायालयाला दिली. व्यापारी संघटनेला विश्वासात घेऊन प्रायोगिक तत्त्वावर हा नियम राबवण्यात येत आहे.\nदक्षिण मुंबईतील काळबादेवी परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे या परिसरात मोठय़ा प्रमाणावर वाहतुकीची समस्या निर्माण झालेली आहे ही बाब राजकुमार शुक्ला यांनी जनहित याचिकेच्या माध्यमातून न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nरावण दहन करताना भीषण रेल्वे अपघात, ५० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू\n'अपघात झाल्यावर नवज्योत कौर सिद्धू कारमध्ये बसून निघून गेल्या'\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nHappy Journey : रेल्वेत बुक करता येणार 'टू बीएचके फ्लॅट'\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6291", "date_download": "2018-10-19T15:07:41Z", "digest": "sha1:G6MQD6R7DC2KP42L4UMZ6I7FKMF3Q2HF", "length": 45799, "nlines": 157, "source_domain": "aisiakshare.com", "title": " 'द वॉंटिंग सीड' - लेखक : अँथनी बर्जेस | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n'द वॉंटिंग सीड' - लेखक : अँथनी बर्जेस\n'द वॉंटिंग सीड' - लेखक : अँथनी बर्जेस\nएक समाज उदार धोरणांनी चालवला जाणारा. शासन-व्यवस्था मानते की माणसं मुळात दुष्ट, पापी नसतात. आपली वाट निवडू शकतात. जरा शिक्षणानं, मार्गदर्शनानं शहाणपण, एकोपा, सहकार्य, यांतलं सामर्थ्य त्यांना कळतं. थोडे निघतात नाठाळ, पण सौम्य पोलीसगिरीनं, या दंडव्यवस्थेनं वाटेवर आणता येतं. समाजधुरीण नियोजनावर, सामाजिक एंजिनीयरिंगवर भर देतात. आपल्या कृती सर्वांना समजावून देत राहतात. हे पुरेसं आहे यावर धुरीणांचा विश्वास आहे.\nवेगळ्या विचारांचे शासक-प्रशासक वेगळे समाज घडवतात. ते मानतात की देवानं हे विश्व कसं चालेल ते ठरवून दिलं आहे; नियत केलं आहे. माणसं या नियतीला आव्हान देतात, जे मूळ पाप आहे. नियोजन वगैरे झूट आहे, पापी आहे; कारण ते नियतीत फेरबदल करू धजतं. देव-धर्म नेहमीच सामाजिक यंत्रणांच्या वरचे असतात. आता देवानंच माणसामाणसांत फरक केले आहेत, तेव्हा सहकार्य, एकोपा वगैरेंचं कौतुक नको. ईशकृपेची आस धरावी. ठेविले अनंते तैसेचि राहावे. चित्ती असो द्यावे समाधान. हाच सन्मार्ग आहे.\nइसवीसनाच्या चौथ्या-पाचव्या शतकांत या दोन दृष्टिकोनांमध्ये घमासान भांडणं उभी जाहली. आदम-हौव्वांनी ज्ञानवृक्षाचं फळ खाणं हे मूळ पाप, original sin पुढच्या माणसांनाही चिकटतं की नाही ईशकृपा, divine grace या संकल्पनेवर कितपत अवलंबून राहायचं ईशकृपा, divine grace या संकल्पनेवर कितपत अवलंबून राहायचं माणसांना ईहा-स्वातंत्र्य, free will असते, की जग कठोर नियतिवादानं, determinismनंच समजून घेता येतं माणसांना ईहा-स्वातंत्र्य, free will असते, की जग कठोर नियतिवादानं, determinismनंच समजून घेता येतं आजही ख्रिश्चन, ख्रिश्चनेतर लोकांना पडणारे, छळणारे हे प्रश्न. पेलॅजियस (Pelagius, इ. स. ३६०-४१६) हा उदारपंथाचा समर्थक आणि ऑगस्टाईन ऑफ हिपो (Augustine of Hippo, इ. स. ३५४-४३०) हा मूल पाप-ईशकृपा मानणारा. वाद वाढून विकोपाला गेला. ऑगस्टाईननं पोपच्या मागे तगादा लावला की पेलॅजियसला पाखंडी, धर्मद्रोही, heretic घोषित केलं जावं. पोप काही बधेना. पण त्यानं ऑगस्टाईनला संतपद देण्याची, बीअॅटिफिकेशनची (beatification) प्रक्रिया सुरू केली. लवकरच तो संत ऑगस्टाईन झाला, तर पेलॅजियस बीअॅटिफाय न होता साधा संन्यासी, monk राहिला; ख्रिस्ती धर्माच्या सांदीकोपऱ्यांतला.\nबराच काळ गेला. पेलॅजियसच्या काही कल्पना मानणारा प्रॉटेस्टंट पंथ घडला आणि बहरला. सामाजिक, राजकीय, अर्थविषयक विचार धर्मापासून सुटे होत गेले. अठराव्या शतकातल्या औद्योगिक क्रांतीनं सारी समीकरणंच बदलली. चौथ्या-पाचव्या शतकांत अकल्पनीय असलेली लोकशाही ही अर्थराजकीय व्यवस्था घडली. पेलॉजियस-ऑगस्टाईन वाद मात्र नवनव्या संदर्भांसह टिकून राहिला.\nअँथनी बर्जेसच्या (Anthony Burgess, 1917-1993) 'द वाँटिंग सीड' (The Wanting Seed, Heine mann, 1962) या कादंबरीत पार्श्र्वभूमीला ऑगस्टाईन-पेलॅजियस वाद आहे.\nस्थळ आहे इंग्लंड, काळ आहे 'भविष्यातला'. माणसांची संख्या प्रचंड झालेली आहे. चाळीस आणि जास्त मजल्यांच्या इमारतींमध्ये सगळी घरं, कार्यालयं, शाळा, इस्पितळं रिचवलेली आहेत. तरीही महानगरं वाढताहेत. लंडनला जायची गरज नाही, कारण टिपकागदावर शाईचा डाग पसरावा तसं लंडनच तुमच्याकडे येतं आहे मध्यवर्ती पात्र आहे ट्रिस्ट्रॅम फॉक्स (Tristram Foxe), ज्याला आपण यापुढे 'ट्रिस' म्हणू. तो इतिहासाचा शिक्षक आहे, हायस्कूलातला. विद्यार्थ्यांना तो सांगतो, पेलॅजियन विचार प्रबळ असतात. तेव्हा समाज 'पेलफेज' (Pelphase) या स्थितीत असतो. पण लवकरच त्या स्थितीतून समाज ऑगस्टाईनच्या विचारांच्या 'गसफेज'मध्ये (Gusphase) जातो. मध्ये एक अनागोंदीची 'इंटरफेज' (Interphase) येते. पुन्हा संक्रमणावस्थेच्या इंटरफेजमधून समाज पेलफेजमध्ये जातो. हे चक्र वारंवार फिरत राहते. दर आवर्तनासोबत समाज जरा जरा बदलत जातो.\n(इथे मला जरा अडचण जाते. ट्रिस आणि त्याच्या तोंडून बोलणारा बर्जेस, हे या क्रियेसाठी 'स्पायरल' (spiral) हा शब्द वापरतात. केशव भिकाजी ढवळे प्रकाशनाची 'स्टूडण्ट्स मॉडर्न डिक्शनरी' 'स्पायरल'च्या अर्थासाठी 'शंकुसदृश, नागमोडी, मळसूत्राकार, नागमोड, सर्पिल, सर्पचक्र' हे शब्द देते. मला यांपैकी 'सर्पचक्र' वगळता सर्व शब्द ठार चुकीचे वाटतात 'मराठी विश्वकोश, खंड १८, परिभाषा संग्रह' हा शब्दच देत नाही 'मराठी विश्वकोश, खंड १८, परिभाषा संग्रह' हा शब्दच देत नाही पण helix, हेलिक्स या शब्दासाठी ढवळे शब्दकोश 'spiral' हा इंग्रजी आणि 'पेच' हा मराठी शब्द देतो. विश्वकोश मात्र 'मळसूत्र, मळसूत्री चक्र, सर्पिल' हे शब्द देतो. एखादा बिंदू दोन मितींमध्ये चक्राकार फिरतानाच तिसऱ्या मितीत जरा जरा वर किंवा खाली जाणं, याला इंग्रजीत 'helical' आणि मराठीत 'मळसूत्री', हेच शब्द नेमके ठरतात. स्पायरल, सर्पिल, शंकूसदृश, नागमोडी, यांपैकी एकही शब्द योग्य नाही. नाग-साप वेटोळं घालून बसतात तो आकार 'स्पायरल', आणि ते चालतात ती वाट नागमोडी, हे दोन्ही अर्थ इथे लागू पडत नाहीत. या संदर्भात एक किस्सा सांगतो. भाषाशास्त्री अशोक केळकरांना मी असल्याच एका भौमितीय इंग्रजी शब्दासाठी मराठी प्रतिशब्द विचारला. त्यांनी प्रतिशब्द सांगितला आणि पुढे म्हणाले, \"पण तुला हे का माहीत नाही ते कळलं का पण helix, हेलिक्स या शब्दासाठी ढवळे शब्दकोश 'spiral' हा इंग्रजी आणि 'पेच' हा मराठी शब्द देतो. विश्वकोश मात्र 'मळसूत्र, मळसूत्री चक्र, सर्पिल' हे शब्द देतो. एखादा बिंदू दोन मितींमध्ये चक्राकार फिरतानाच तिसऱ्या मितीत जरा जरा वर किंवा खाली जाणं, याला इंग्रजीत 'helical' आणि मराठीत 'मळसूत्री', हेच शब्द नेमके ठरतात. स्पायरल, सर्पिल, शंकूसदृश, नागमोडी, यांपैकी एकही शब्द योग्य नाही. नाग-साप वेटोळं घालून बसतात तो आकार 'स्पायरल', आणि ते चालतात ती वाट नागमोडी, हे दोन्ही अर्थ इथे लागू पडत नाहीत. या संदर्भात एक किस्सा सांगतो. भाषाशास्त्री अशोक केळकरांना मी असल्याच एका भौमितीय इंग्रजी शब्दासाठी मराठी प्रतिशब्द विचारला. त्यांनी प्रतिशब्द सांगितला आणि पुढे म्हणाले, \"पण तुला हे का माहीत नाही ते कळलं का कारण आहे की मराठी संभाषितात, discourse मध्ये ती संकल्पनाच वापरली जात नाही कारण आहे की मराठी संभाषितात, discourse मध्ये ती संकल्पनाच वापरली जात नाही\" तर आपण बर्जेसचे वरचा सगळा 'बाल की खाल' प्रकार मांडू दिल्याबद्दल आभार मानून पुढे जाऊ\" तर आपण बर्जेसचे वरचा सगळा 'बाल की खाल' प्रकार मांडू दिल्याबद्दल आभार मानून पुढे जाऊ\nबर्जेस हा विसाव्या शतकातला मोठा इंग्लिश लेखक, आणि सोबत संगीतकारही. त्याची 'क्लॉकवर्क ऑरेंज' ही कादंबरी एक वेगळी भाषा घडवते. तिच्यावर आधारित चित्रपटही बराच गाजला. ती कादंबरी आणि 'द वाँटिंग सीड' दोन्ही १९६२ सालीच प्रकाशित झाल्या. 'द वाँटिंग सीड'ची गोष्ट अशी :\nट्रिस आणि त्याची पत्नी बिअॅट्रिस-जोअॅना (Beatrice-Joanna, यापुढे बी-जे) यांचं मूल नुकतंच वारलं आहे. अपार लोकसंख्येच्या काळात अशा मृत्यूंकडे, ''चला, या निमित्तानं जमिनीत नव्यानं फॉस्फरस जाईल'', अशा निर्घृण तऱ्हेनं पाहिलं जातं. सरकार 'समाचार' उर्फ condolence नगद पैशांत चुकता करते लोकसंख्येच्या दबावामुळे समलिंगी व्यवहारांना समाजमान्यता, राजमान्यता आहे. उत्तेजनही आहे. काही जण तर स्वतःला खच्ची करून (castrate) घेऊन 'कॅस्ट्रो' या माननीय पदाला पोचतात (१९६२ हा इंग्लंड-अमेरिकेला फिदेल कास्त्रो पोटशूळ देत असतानाचा काळ आहे लोकसंख्येच्या दबावामुळे समलिंगी व्यवहारांना समाजमान्यता, राजमान्यता आहे. उत्तेजनही आहे. काही जण तर स्वतःला खच्ची करून (castrate) घेऊन 'कॅस्ट्रो' या माननीय पदाला पोचतात (१९६२ हा इंग्लंड-अमेरिकेला फिदेल कास्त्रो पोटशूळ देत असतानाचा काळ आहे) ट्रिसचा सख्खा भाऊ डेरेक समलिंगी आहे, आणि 'अप्रजनन-क्षमता' खात्यात (Ministry of Infertility) उच्चपदावर आहे. ट्रिस शाळेत पदोन्नतीची वाट पाहतो आहे. ती बढती दुसऱ्याला जाते, एका समलिंगी माणसाला; कारण ट्रिस अनेक भावंडांपैकी एक आहे, बहुप्रसवतेची 'आभा' असलेला.\nडेरेक खरा पूर्णपणे समलिंगी नाही. तो बी-जेशी लफडंही करतो आहे तर मूल गमावलेली बी-जे एका दिवशी प्रियकर डेरेक आणि खिन्न, 'अॅल्क'वर तर्र झालेला ट्रिस अशा दोघांशीही रत होते. लवकरच तिला सकाळी उलट्या होऊ लागतात, आणि तोवर ट्रिस डेरेकविषयीच्या मत्सरानं ग्रस्त होतो. संतुलन घालवून तो एका त्याच्याशी असंबद्ध मोर्चात ओढला जातो, आणि तुरुंगात जातो.\nतेव्हा जग दोन महासंघांमध्ये विभागलेलं असतं; एन्स्पन (Enspun. इंग्लिश स्पीकिंग यूनियन) आणि रुस्पन (Ruspun. रशियन स्पीकिंग यूनियन). पण या संघांमध्ये तुरळक सीमावर्ती चकमकी वगळता शत्रुत्व असं नसतं. एकूणच एकोप्यानं, सहकार्यानं वागताना फार हिंस्र होता येत नाही माणसांना.\nपण एवढ्या प्रचंड संख्येच्या माणसांना अन्न पुरवणं अवघड होत असतं. मांसाहारावर तर बंदीच असते, पण वनस्पतीही टिकवणं-साठवण-वितरणाच्या सोयीसाठी पुनर्रचित (reconstituted) रूपातच विकल्या जात असतात. याचा परिपाक म्हणजे एक गोळी, 'नट' (nutritional unit) नावाची पण परिसर या एकांगी वाढीने जायबंदी होत असतात. वेगवेगळ्या पिकांवर रोग येत असतात. माणूस बहरतो आहे, पण इतर निसर्ग मात्र 'मोहोर सगळा गळुनि जातसे पण परिसर या एकांगी वाढीने जायबंदी होत असतात. वेगवेगळ्या पिकांवर रोग येत असतात. माणूस बहरतो आहे, पण इतर निसर्ग मात्र 'मोहोर सगळा गळुनि जातसे कीड पिकांवर सर्वत्र दिसे॥' अवस्थेत असतो.\nआपलं गरोदर असणं लवकरच दिसू लागेल; डेरेक जबाबदारी घेणार नाही, आणि ट्रिस हरवलेला आहे. बी-जे आपल्या बहिणीच्या शेतकरी कुटुंबात जायचं ठरवते. बहीण, तिचा नवरा शॉनी, दोन मुलं, हे शेती अडखळल्यानं त्रस्त असे एका डुकरिणीच्या नियमित पिल्ले देण्यावर जगत असतात. बहीण आणि तिच्यापेक्षाही शॉनी बी-जेला आश्रय देतात. ती भरल्या दिवसांची असताना डुकरीण मात्र जंत होऊन आजारी पडते. शॉनीची मुलं तिला कोंबड्यांची अंडी खाऊ घालतात, आणि ती चक्क सुधारते. शॉनी उत्साहानं मेहुणीचं बाळंतपण करतो; दोन जुळे मुलगे होतात नावं अर्थातच डेरेक आणि ट्रिस्ट्रॅम अशी ठेवली जातात. बाहेरच्या जगानं मात्र एक क्रूर वळण घेतलेलं असतं. अन्नाचा तुटवडा अत्यंत तीव्र झाल्यानं लोक नरमांसभक्षक होऊ लागतात. अपघातानं मेलेली, भांडणांमध्ये मेलेली, भांडणं काढून मारलेली माणसं रस्तोरस्ती जाहीररीत्या भाजून खाल्ली जाऊ लागतात. अशातच ट्रिस तुरुंग फोडून बाहेर पडतो, आणि बी-जेच्या शोधात तिच्या बहिणीच्या घराकडे जायला लागतो. डेरेक बी-जेच्या हालचाली जाणून असतो, आणि तो पोलीस पाठवून तिला आणि नव्या बाळांना 'मागवून' घेतो. एक उपपरिणाम म्हणजे बहिणीचं घर उद्ध्वस्त होतं\nट्रिसला जाणवतं की पेलफेज संपून संक्रमणावस्था सुरू झाली आहे. ख्रिस्ती धर्मात प्रतीकात्मक रूपात येशूचं रक्त-मांस खाण्याचे विधी आहेतच. आता थेट नरमांसभक्षणातून धर्म नव्यानं फोफावू लागतो. ट्रिसला एकटा शॉनीच भेटतो, आणि स्वतःच्या कुटुंबाची वाताहत, बीजे-जुळ्यांना पळवणं वगैरे घटना सांगतो.\nसुन्न झालेला ट्रिस काहीसा अनवधानानं फसवला जाऊन सैन्यात जबरीनं भरती (conscript) केला जातो. रूस्पन संघाचा एक तुकडा चिन्स्पन (चायनीज स्पीकिंग यूनियन) नावानं फुटून निघतो. जग पुन्हा अनेक देशांत विभागलं जाणारसं दिसू लागतं. पण कोणालाच 'स्वदेशासाठी लढण्याचा' अनुभव नसतो. ट्रिससोबतचं सैन्य 'शत्रू'शी लढायला पाठवलं जातं. डबाबंद रेशनवरच्या चिनी खुणा आत मानवी मांस आहे असं सांगत असतात. ट्रिसची एक बहीण चीनमध्ये असल्यानं त्याला डब्यावरचा लेबलचा अर्थ कळतो.\nयुद्धभूमीभोवती काटेरी तारांचं कुंपण असतं. मध्ये दोन खंदकांमधून 'आपण' आणि 'ते' लढत असतात. तंत्र असं की ठरावीक वेळी दोन्हीकडून 'हल्लाबोल' करायचं, आणि मग युद्ध चालवणारे येऊन मेलेल्या सैन्याचा 'प्रथिनसाठा' पुढच्या प्रक्रियेसाठी घेऊन जाणार. ट्रिस मेल्याचं सोंग करतो, कोणाला सुचणार नाही अशा दिशेनं शत्रूकडे पळत जातो, 'सफाई कामगारा'ला मारून त्याचे कपडे चोरतो, आणि पुढे आयर्लंडमधल्या रणभूमीपासून निघून लंडनला पोचतो.\nट्रिसला कळतं की बी-जे आणि मुलं डेरेकच्या आश्रयाला गेली आहेत. तो तिथे जाऊन बी-जेला सामोरं जायचं ठरवतो. पण तेव्हा बी-जे आयुष्याचे अर्थ शोधत सागरतीरावर फिरायला गेलेली असते. डेरेक नव्या 'प्रजनन मंत्रालयात' उच्चाधिकारी असतो. गुंता न सुटताच बर्जेस कादंबरी संपवतो.\nकादंबरीचं नाव बर्जेसनं एका लोकगीताच्या ध्रुपदावरून 'द वाँटन सीड' वरून घेतलं आहे. वाँटन (wanton) म्हणजे खेळकर, बागडणारा, विलासी, स्वच्छंदी, आनंदी, रंगेल, व्यसनी, कामी (कामोत्सुक), निर्हेतुक.. हुश्श सगळी विशेषणं उदारमताच्या पेलफेजमध्ये शासक वर्गाला नावडती सगळी विशेषणं उदारमताच्या पेलफेजमध्ये शासक वर्गाला नावडती हो पेलॅजियसचा उदारमतवाद माणसांकडून फार अपेक्षा ठेवतो. त्यांनी 'नीट' वागावं. ठरीव मर्यादांमध्येच 'खेळकर'पासून 'कामी'पर्यंतचा अर्थपट स्वीकारावा. 'निर्हेतुक'तर कधी होऊच नये\nबरं, हा उदारमतवाद धड समतावादीही नाही बी-जेला पुत्रशोकाच्या वेळी सल्ला दिला जातो की ''झालं ना आता एक मूल बी-जेला पुत्रशोकाच्या वेळी सल्ला दिला जातो की ''झालं ना आता एक मूल मग आता ते प्रजनन 'खालच्या' लोकांवर सोड मग आता ते प्रजनन 'खालच्या' लोकांवर सोड'' बर्जेसनं wanton चं wanting केलं. त्याचं 'बीज' जरा 'उणं' आहे, 'कमी पडणारं' आहे. ते बियाणं, बेणं अमर्याद अंकुरू दिलं तर आपत्ती ओढवते. तेव्हा स्वेच्छेनं बेणं मर्यादित करा, नाहीतर ईशकृपेवर भरवसा ठेवा'' बर्जेसनं wanton चं wanting केलं. त्याचं 'बीज' जरा 'उणं' आहे, 'कमी पडणारं' आहे. ते बियाणं, बेणं अमर्याद अंकुरू दिलं तर आपत्ती ओढवते. तेव्हा स्वेच्छेनं बेणं मर्यादित करा, नाहीतर ईशकृपेवर भरवसा ठेवा तर बर्जेस उदारमताचा कर्मठपणा, कर्मठ धार्मिकतेतलं स्वातंत्र्य आणि स्वच्छंदीपणा, अशा भलभलत्या छटा उकलून दाखवतो आहे. प्रकाशन होण्याच्या गहन शीतयुद्धकाळात पुस्तक यशस्वी होणं अवघडच होतं.\nत्यातनं इंग्लंड-अमेरिका तसेही 'ते प्रजनन वगैरे' खालच्या लोकांवर, 'तिसऱ्या' जगावर सोडून होते. बर्जेसचं लंडन बहुवंशीय, मिश्रवंशीय आहे. ते तसं होत आहे, हे बर्जेसनं सांगणं आज लोकांना पटेलही (इथे 'पटेल'वर श्र्लेष नाही) पण पन्नासेक वर्षांपूर्वी ते लोकांना आवडणं शक्य नव्हतं.\nआणि वर त्याच वेळी प्रकाशित झालेल्या 'क्लॉकवर्क ऑरेंज' वर चित्रपट निघाला, तोही 'बहुचर्चित'. एकूण परिणामांत 'द वाँटिंग सीड' खूपच मागे पडलं.\nबर्जेस काही बाबतींमध्ये द्रष्टा होता, पण सोबतच त्यानं हे कल्पनेनं रेखलेलं जग गंभीररीत्या अपूर्णही आहे. अशा युटोपियन-डिस्टोपियन कादंबऱ्यांमध्ये 'आजच्या' जगापासून 'ते' जग कसं घडलं हे तुटक रेषेनं तरी दाखवायचं असतं. बर्जेस त्याचं पेलफेजमधलं आढ्यताखोर 'मायबाप सरकार' कसं घडलं ते सांगत नाही. पुढे गसफेजमध्येही शासन-व्यवस्था मात्र तशीच का राहते, हेही तो सांगत नाही. त्याचं इंग्लंड जगभरातल्या वंशांच्या खिचडीसारखं आहे, खूपसं एका भरपूर व्याप्तीच्या मध्यमवर्गानं भरलेलं आहे, पण 'खालचे' वर्ग आहेत तसे 'वरचे' वर्गही असणारच. बर्जेसचा डेरेक फॉक्स उपमंत्री आहे. त्याचा भाऊ शाळामास्तर आहे. अर्थातच वर्ग वेगळे आहेत, पण बर्जेस तसं सूचितही करत नाही. असं सांगतात की बर्जेसला हे पुस्तक म्हातारपणी, फुरसतीनं लिहायचं होतं. पण त्यानं ते लिहिलं असणार १९६०-६१मध्ये, वयाच्या त्रेचाळीस-चव्वेचाळीसच्या टप्प्यावर; मृत्यूच्या बत्तीस-तेहेतीस वर्षं आधी. ही घाई का केली तेही कळत नाही.\nपण बर्जेसचं द्रष्टेपण मात्र त्या १९६२ सालच्या प्रकाशनानं ठसतं जॉन बंपास कॅल्हून (John Bumpass Colhoun 1917-1995) हा नेमका बर्जेसचा समकालीन प्राणिवर्तन शास्त्रज्ञ.\nत्यानं काही मर्यादित 'विश्वां'मध्ये उंदीर-प्रजा कशा कशा वाढतात यावर काही प्रयोग केले. यांतला १९६८चा 'विश्व-२५' (universe 25) प्रयोग प्रसिद्ध आहे. एक २.७ मी. चौरस १.४ मी. उंच 'विश्व' घडवलं गेलं प्रत्येक बाजूला चार उभे जाळीचे बोगदे होते. त्यांतून राहण्यासाठीच्या जागा (फ्लॅट्स) अन्न-पाणी पुरवठा वगैरेंकडे जाता येत असे. या विश्र्वात चार नर, चार मादी उंदीर सोडले गेले. उंदीर सुरक्षित होते. अन्नपाणी पुरेसं होतं. जागा, अवकाश सोडला तर प्रजा-वाढीला मर्यादाच नव्हती. आणि अवकाश थेट ३८४० उंदरांना पुरेसा होता. सुरुवातीला संख्या-वाढ वेगवान होती. दर ५५ दिवसांना संख्या दुप्पट होत ३१५ व्या दिवशी ती ६२० झाली. मग मात्र संख्या-वाढीचा वेग झपाट्यानं मंदावला आणि दुप्पट व्हायला ५५ ऐवजी १४५ दिवस लागू लागले. अखेर ६००व्या दिवशी जन्मलेला उंदीर हा शेवटचा 'टिकाऊ' उंदीर ठरला, आणि तेव्हा एकूण २२०० उंदीर होते. (आठाच्या २७५ पट) अन्न-पाणी पुरवठा वगैरेंकडे जाता येत असे. या विश्र्वात चार नर, चार मादी उंदीर सोडले गेले. उंदीर सुरक्षित होते. अन्नपाणी पुरेसं होतं. जागा, अवकाश सोडला तर प्रजा-वाढीला मर्यादाच नव्हती. आणि अवकाश थेट ३८४० उंदरांना पुरेसा होता. सुरुवातीला संख्या-वाढ वेगवान होती. दर ५५ दिवसांना संख्या दुप्पट होत ३१५ व्या दिवशी ती ६२० झाली. मग मात्र संख्या-वाढीचा वेग झपाट्यानं मंदावला आणि दुप्पट व्हायला ५५ ऐवजी १४५ दिवस लागू लागले. अखेर ६००व्या दिवशी जन्मलेला उंदीर हा शेवटचा 'टिकाऊ' उंदीर ठरला, आणि तेव्हा एकूण २२०० उंदीर होते. (आठाच्या २७५ पट) या ३१५ ते ६०० दिवसांमधल्या काळात समाजव्यवस्था पूर्णपणे कोलमडली. समलिंगी व्यवहार वाढले. 'दूधपित्या' बाळांना घराबाहेर काढलं जाऊ लागलं. बाळांना प्रौढ उंदीर इजा करू लागले. सबळ उंदीरही आपली जागा, आपल्या माद्या यांचे रक्षण करण्यात कमी पडू लागले. माद्या आक्रमक झाल्या. सक्षम नसलेले उंदीर एकमेकांवर हल्ले करू लागले, पण त्यांचा हल्ला भोगणारे उत्तरंही देईनासे झाले. ६०० व्या दिवसानंतर सक्षम नर ना एकमेकांशी भांडत, ना माद्या गाठून समागम करत. ते फक्त खात, झोपत आणि स्वतःची चाटूनपुसून साफसफाई करत (यांना जखमांचे व्रण नसल्याने 'सुंदर-प्रजा', the beautiful ones, म्हटले गेले) या ३१५ ते ६०० दिवसांमधल्या काळात समाजव्यवस्था पूर्णपणे कोलमडली. समलिंगी व्यवहार वाढले. 'दूधपित्या' बाळांना घराबाहेर काढलं जाऊ लागलं. बाळांना प्रौढ उंदीर इजा करू लागले. सबळ उंदीरही आपली जागा, आपल्या माद्या यांचे रक्षण करण्यात कमी पडू लागले. माद्या आक्रमक झाल्या. सक्षम नसलेले उंदीर एकमेकांवर हल्ले करू लागले, पण त्यांचा हल्ला भोगणारे उत्तरंही देईनासे झाले. ६०० व्या दिवसानंतर सक्षम नर ना एकमेकांशी भांडत, ना माद्या गाठून समागम करत. ते फक्त खात, झोपत आणि स्वतःची चाटूनपुसून साफसफाई करत (यांना जखमांचे व्रण नसल्याने 'सुंदर-प्रजा', the beautiful ones, म्हटले गेले प्रजनन पूर्णपणे बंद पडलं, आणि लोकसंख्या घटत जाऊन अखेर उंदीर उरलेच नाहीत प्रजनन पूर्णपणे बंद पडलं, आणि लोकसंख्या घटत जाऊन अखेर उंदीर उरलेच नाहीत एकूण प्रयोगावरचा निबंध कॅल्हूनने १९७२ साली प्रकाशित केला, 'सीड' नंतर दहा वर्षांनी\nया प्रकाराला 'वर्तनी खड्डा', Behavioral Sink या संदर्भात एस्थर इंग्लिस-आर्केल (Esther Inglis-Arkel) हिचा 'उंदरांनी खाजगी स्वर्गाचे भयावह कुनस्थान कसं केलं'. (How Mice Turned Their Private Paradise Into a Terrifying Dystopia) हा लेख मननीय आहे. ती म्हणते की जुन्याच प्रयोगांचे नव्याने अर्थ लावणं मूळ प्रयोगांपेक्षा सध्याच्या विचारव्यूहांचं जास्त आकलन घडवतं तसे जर असेल तर बर्जेस जास्तच प्रमाणात द्रष्टा ठरतो, की त्याने कॅल्हूनचे निष्कर्ष दशकभर आधी तर 'वर्तवलेच', पण थेट आजच्या धारणाही पन्नास-पंचावन्न वर्षं आधीच 'मांडल्या'\nसंख्या की उपलब्धीचं वाटप\nलोकसंख्यावाढीचे दर, एखाद्या परसिराच्या लोकसंख्या सांभाळायच्या क्षमता वगैरेंभोवती बरंच गणित रचलं गेलं आहे. कोलाहलशास्त्रात (Chaos Theory) लोकसंख्या हा महत्त्वाचा तपास मानला जातो. पण ते शास्त्र, त्याचं गणित वगैरेंमध्ये मानसिक बाबी तपासायची सोय नाही. वनस्पती, कीटक, सूक्ष्मजीव वगैरेंच्या अभ्यासांत ते गणित नेमकं ठरतं. उंदीर, माणसं, अशा 'मनं' असलेल्या जिवांमध्ये मात्र गणित काही मर्यादांमध्येच नेमकी उत्तरं देतं. जसं, विश्व-२५ मध्ये जेमतेम ५७% क्षमता गाठूनच उंदीर-लोकसंख्या उद्ध्वस्त झाली, तीही अपत्यप्रेम, प्रजननाची इच्छा, बंधुभाव वगैरे गमावण्यातून. अन्न-पाणी, वाढण्यासाठी अवकाश वगैरे असतानाच उंदीर संपले.\nविश्व-२५ हे आपलं मानवी विश्व आहे का खात्री नाही. इंग्लिस-आर्केल नोंदते, ''एक ताजा अभ्यास नोंदतो की विश्व-२५ एकूण पाहता फार दाटीचं नव्हतं. राहण्याच्या जागांना एकच दरवाजा होता. आक्रमक नरांनी त्या जागांमध्ये किती उंदीर राहणार यावर नियंत्रण ठेवलं, म्हणून इतर विश्र्वातली दाटी वाढली, तर सुंदर प्रजा सामान्यांपासून सुटी पडली. प्रश्न लोकसंख्येचा नसून न्याय्य वितरणाचा होता, असा युक्तिवाद करता येईल.'' जर हा युक्तिवाद मान्य केला तर ट्रंप-ब्रेक्झिट प्रकार सुंदर प्रजेची इतरांना वाटा न देण्याची वृत्ती अधोरेखित करतो. स्वयंपूर्ण 'गेटेड कम्यूनिटीज' आज भारतीय महानगरांमध्येही नवीन नाहीत. दक्षिण आफ्रिका, दक्षिण अमेरिका इथे तर त्या आजच त्या त्या जागच्या सुंदर प्रजेला संरक्षण देताहेत.\nम्हणजे मनुष्यजात धोक्यात आहे; मग लोकसंख्या जास्त मारक की संपत्तीचं अन्याय्य वाटप जास्त धोकादायक याचा कापूस तज्ज्ञ पिंजतीलच\nट्रिस एनस्पन सैन्यातून लढत असताना त्याला चिनस्पन सैन्याचा खाण्याचा डबा कसा काय मिळतो तसंच, ही लढाई आयर्लंडमध्ये कशी काय होते\nविश्व - २५ प्रयोग भारी आहे लोकसंख्येची अनियंत्रित वाढ --> अन्याय्य संपत्तीवाटप --> अराजक अशी कारण-परिणाम साखळी असावी का\nविश्व - २५ प्रयोगही भारी आहे.\nविचारात पाडणारा लेख. आता\nविचारात पाडणारा लेख. आता पुस्तक मिळवावे लागेल.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nएकदम जबरदस्त हादरवणारा लेख आहे\n६०० व्या दिवसानंतर सक्षम नर ना एकमेकांशी भांडत, ना माद्या गाठून समागम करत. ते फक्त खात, झोपत आणि स्वतःची चाटूनपुसून साफसफाई करत (यांना जखमांचे व्रण नसल्याने 'सुंदर-प्रजा', the beautiful ones, म्हटले गेले प्रजनन पूर्णपणे बंद पडलं, आणि लोकसंख्या घटत जाऊन अखेर उंदीर उरलेच नाहीत प्रजनन पूर्णपणे बंद पडलं, आणि लोकसंख्या घटत जाऊन अखेर उंदीर उरलेच नाहीत एकूण प्रयोगावरचा निबंध कॅल्हूनने १९७२ साली प्रकाशित केला, 'सीड' नंतर दहा वर्षांनी\nचिल्ड्रेन ऑफ मेन हा विलक्षण सिनेमा आठवला. यातही संपुर्ण मानवजातीत १८ वर्ष प्रजनन पुर्णपणे बंद पडलेलं असतं, मग एक बाई प्रेग्नंट होते.\nलेख जबरदस्त आहे प्रयोगही विलक्षण आहे. सुंदर प्रजा हा शब्द तर अंगावरच येतो.\nतुक्या- \" आलीया भोगासी असावे सादर \" विल्या- \" The Readiness is all \"\nसंगीतकार आर. सी. बोराल (जन्म : १९ ऑक्टोबर १९०३)\nजन्मदिवस : कथाकार दिवाकर कृष्ण (१९०२), आद्य चित्रपट संगीतकार आर.सी. बोराल (१९०३), नोबेलविजेते भौतिकशास्त्रज्ञ एस्. चंद्रशेखर (१९१०), लेखक जॉन ल कारे (१९३१), गीतकार शांताराम नांदगावकर (१९३६), अभिनेत्री व लेखिका प्रिया तेंडुलकर (१९५९), नृत्यदिग्दर्शक शामक दावर (१९६१)\nमृत्युदिवस : लेखक जॉनादन स्विफ्ट (१७४५), अणुशास्त्रज्ञ अर्नेस्ट रदरफोर्ड (१९३७), शिल्पकार कामिय क्लोदेल (१९४३), अभिनेत्री बेबी नाझ (१९९५), लेखिका नाताली सारोत (१९९९)\n१७८१ : अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात इंग्लंडची शरणागती.\n१८१२ : नेपोलियनची मॉस्कोच्या सीमेवरून माघार.\n१८८२ : हंटर कमिशनपुढे महात्मा फुल्यांनी सक्तीच्या मोफत शिक्षणाचा पुरस्कार केला.\n१९३३ : जर्मनीने 'लीग ऑफ नेशन्स'मधून अंग काढून घेतले.\n१९९३ : बेनझीर भुत्तो पाकिस्तानच्या पंतप्रधान म्हणून निवडून आल्या.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Modi-rallies-Increased-number-of-BJP/", "date_download": "2018-10-19T16:04:34Z", "digest": "sha1:VJNCEQBV57RQDCZDLQJMILHRXAXCQP3M", "length": 7842, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मोदींच्या रॅलींनी भाजपचे वाढले संख्याबळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › मोदींच्या रॅलींनी भाजपचे वाढले संख्याबळ\nमोदींच्या रॅलींनी भाजपचे वाढले संख्याबळ\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलींमुळे भाजपचे संख्याबळ वाढले आहे. या वेळेला तब्बल 46 जागा अधिक मिळाल्या आहेत. हा मोदींचा प्रभाव आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी जानेवारीमध्ये बंगळूरसह अन्य काही शहरांना भेट देऊन पक्षसंघटन, नेते, कार्यकर्ते व जनतेचा कानोसा त्यांनी घेतला होता. मार्चमध्ये निवडणूक जाहीर झाली. एप्रिलमध्ये काही शहरांना भेट देऊन मोदींनी प्रचारसभा घेतल्या. शेवटच्या टप्प्यात निवडणुकीला काही दिवस असताना मोदींनी विविध शहरांत रॅलीद्वारे भाजपच्या कामगिरीची माहिती जनतेला करून दिली. मेच्या पहिल्या आठवड्यात म्हणचे 1 ते 8 मे या कालावधीत पंतप्रधांनानी 21 जिल्ह्यांचा दौरा केला. या जिल्ह्यातील 160 मतदारसंंघापैकी 84 जागा भाजपला मिळविणे शक्य झाले. मागील निवडणुकीत याच 160 मतदारसंंघातून भाजपला केवळ 38 जागा मिळाल्या होत्या. याखेपेला 46 अधिक जागा मिळाल्या. या मतदारसंंघातील जनतेत मोदींच्या रॅलीचा प्रभाव किती खोलवर रुजला हे यावरून स्पष्ट होते.\nदावणगिरी जिल्ह्यातील 8 मतदारसंघात 2013 मध्ये भाजपला केवळ एक जागा मिळाली होती. यंदा 6 जागा भाजपच्या पारड्यात पडल्या आहेत. किनारपट्टीवरील जिल्हे मंगळूर व उडुपीमध्ये भाजपने 2 वरून 12 जागांवर मुसंडी मारली आहे.\n2013 मधील निवडणुकीत चामराजनगरमध्ये भाजपला एकही जागा मिळाली नव्हती. याखेपेस एक जागा मिळाली आहे. गदग व कोप्पळ जिल्ह्यात भाजपला प्रत्येकी 3 जागा मिळाल्या.बिदरमध्ये मागील निवडणुकीप्रमाणे आताही एक जागा व चिकोडीमध्ये गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाच्या निवडणुकीत एक जागा भाजपने मिळविली आहे.\nविजापूर व बळ्ळारीमध्ये मागील वेळी केवळ प्रत्येकी एक जागा मिळविलेल्या भाजपने आता प्रत्येकी 3 जागा पटकाविल्या. गुलबर्गा, तुमकूरमध्ये प्रत्येकी एका जागेवरून प्रत्येकी 4 जागांवर झेप घेतली आहे. चित्रदुर्ग, बागलकोट व उडुपी जिल्ह्यात एक जागेवरून 5 जागांवर उडी घेतली आहे. शिमोगा येथे एका जागेवरून सहा जागांवर, मंगळूरमध्ये एका जागेवरून सात जागांवर, हुबळी धारवाडमध्ये दोन जागांवरून सात जागांवर तर रायचूरमध्ये दोन्ही जागा भाजपनेच मिळविल्या आहेत .चिक्कमंगळूरमध्ये दोन जागांवरून 4 जागांवर झेप घेतली आहे.\nसर्वात मोठा जिल्हा व सर्वाधिक मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणार्‍या बेळगाव जिल्ह्यात भाजपला 10 जागा मिळाल्या आहेत. मागील निवडणुकीत 8 मिळाल्या होत्या. राजधानी बंगळूमधील हेब्बाळ व दासरहळ्ळी हे दोन्ही मतदारसंघ भाजपने गमाविले आहेत.चिक्कपेटमध्ये भाजपला मिळालेला विजय आश्चर्यकारक म्हटला जात आहे. कोलारमधील एक जागा मात्र भाजपला गमवावी लागली आहे.\nपुणेरी पलटनला जयपूरच्या पँथरची टक्‍कर\nपंजाबमध्ये भीषण रेल्‍वे अपघात; ५० हून अधिक दगावल्याची शक्यता(Video)\nपटनाची कडवी झुंज अपयशी, तेलगू टायटन्‍स विजयी\nमोदींच्या आठवणीत चहामुळे नंदुरबार आणि चौधरी\nऋषी कपूर उपचारासाठी न्यू-यॉर्कमध्‍ये, भेटायला गेले जावेद अख्तर\nरायगड : परतीच्या पावसाने पेण तालुक्याला झोड़पले महामार्ग ठप्प \nनाना पाटेकरांचे सिंटाला उत्तर\nहौसिंग फेडरेशनच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचे कोणालाही फोन नाहीत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/british-warship-to-sail-through-disputed-south-china-sea/articleshow/62905177.cms", "date_download": "2018-10-19T16:58:28Z", "digest": "sha1:OZJETYXIVGX4VUCR4PN64LWC4KQKZWHS", "length": 10883, "nlines": 129, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "international news News: british warship to sail through disputed south china sea - ब्रिटनची युद्धनौकादक्षिण चीन समुद्रातून जाणार | Maharashtra Times", "raw_content": "\nकेळी खाण्याचे हे आहेत फायदे\nकेळी खाण्याचे हे आहेत फायदे\nब्रिटनची युद्धनौकादक्षिण चीन समुद्रातून जाणार\nब्रिटनची युद्धनौकादक्षिण चीन समुद्रातून जाणार\n'आंतरराष्ट्रीय जल वाहतुकीचे स्वातंत्र्य आणि अधिकारानुसार ब्रिटिश युद्धनौका पुढील महिन्यात वादग्रस्त दक्षिण चीन समुद्रातून ऑस्ट्रेलियाकडे जाईल,' अशी माहिती ब्रिटनचे संरक्षण सचिव गेविन विल्यमसन यांनी दिली. विल्यमसन सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून, ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. विल्यमसन म्हणाले, 'या वादग्रस्त भागातून पाणबुडीविरोधी युद्धनौका ऑस्ट्रेलियाला जाईल. मात्र, चीनने उभारलेल्या कृत्रिम बेटाजवळून युद्धनौका जाईल की नाही या बाबत त्यांनी माहिती दिली नाही. या वादग्रस्त क्षेत्राबाबत अमेरिकेच्या भूमिकेचे समर्थन करतो. दक्षिण चीन समुद्राबाबत अमेरिका-ब्रिटन-ऑस्ट्रेलियाची आघाडी महत्वपूर्ण आहे.'\nब्रिटनची एक युद्धनौका सहा महिन्यांपूर्वी या भागातून गेली होती. त्यानंतर तणाव वाढला होता. दक्षिण चीन समुद्र खनिज संपन्न भूभाग असल्याने या भागाच्या मालकीवरून ब्रुनेई, मलेशिया, फिलिपिन्स, तैवान, व्हिएतनाम आदी देशांमध्ये वाद आहे. या भागातील सागरी मार्गातून अब्जावधी डॉलरचा व्यापार होते.\nमिळवा विदेश वृत्त बातम्या(international news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ninternational news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nरावणदहनासाठी जमलेल्या गर्दीला ट्रेनने चिरडले; ५० ठार\nमन्नान वाणीच्या मृत्यूनंतर हाफीज सईद काय म्हणाला\nपंतप्रधान नरेंद्र मोदींकडून रावण पुतळ्याचे दहन\n'या' घरगुती वस्तूंचा लोक करतात चुकीच्या पद्धतीने वापर\nदसऱ्यानिमित्त कर्नाटकात पारंपारिक नृत्यू\nजम्म-काश्मीरः दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nविदेश वृत्त याा सुपरहिट\n'पहिल्या' घोटाळेबाजाला भारतात आणण्यात यश\ngoogle map वरून पत्नीला प्रियकरासोबत पकडले\nNavratri 2018: हिंदू नाही म्हणून गरब्यातून हकललं\nपाकिस्तानची भारताला सर्जिकल स्ट्राइकची धमकी\n'मायक्रोसॉफ्ट'चे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचं निधन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1ब्रिटनची युद्धनौकादक्षिण चीन समुद्रातून जाणार...\n2भारताएवढंच पाकिस्तानवर प्रेम: मणिशंकर अय्यर...\n3केमोथेरपीचे यशाचे भाकित शक्य...\n4सुंजवान हल्ल्यानंतर पाकचे धाबे दणाणले; भारताला धमकी...\n.. तर मग मूल नकोच\n6रशियन विमान कोसळून ७१ मृत्यू...\n7...तर रजनीकांत यांच्याशी आघाडी नाही : हसन...\n8'९० पैशात चहा येत नाही, आम्ही विमा दिला'...\n9रशियाः मॉस्कोत विमान कोसळले; ७१ प्रवासी ठार\n10ज्येष्ठ वकील आसमा जहांगीर यांचं निधन...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/tweet-to-sharad-pawar-by-fake-account-of-sara-daughter-of-sachin-tendulkar/articleshow/62830639.cms", "date_download": "2018-10-19T16:57:02Z", "digest": "sha1:UW743E64TORHDTMTXDNU72AWQ6WKP5C3", "length": 11270, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Sara Tendulkar: tweet to sharad pawar by fake account of sara daughter of sachin tendulkar - साराच्या नावाने शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह ट्विट | Maharashtra Times", "raw_content": "\nकेळी खाण्याचे हे आहेत फायदे\nकेळी खाण्याचे हे आहेत फायदे\nसाराच्या नावाने शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह ट्विट\nसाराच्या नावाने शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह ट्विट\nमाजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी साराला धमकावण्याची घटना ताजी असतानाच, तिच्या नावाने तयार केलेल्या बोगस ट्विटर अकाउंटवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी एका तरुणाला अंधेरी येथून अटक केली आहे.\nनितीन आत्माराम सिसोदे असे या तरुणाचे नाव आहे. सायबर पोलिसांनी त्याला अंधेरीतून अटक केली आहे. पाच महिन्यांपूर्वी नितीनने गुगलवरून साराचा फोटो डाउनलोड केला. त्यानंतर तिच्या नावाने बोगस ट्विटर अकाउंट उघडले. गेल्या वर्षी ९ ऑक्टोबरला याच बोगस अकाउंटवरून शरद पवारांबाबत आक्षेपार्ह ट्विट करण्यात आले होते. त्याच दरम्यान सारा विदेशात असल्याने सचिनच्या स्वीय सहाय्यकांनी सायबर पोलिसांत तक्रार केली होती.\nया प्रकरणी सायबर पोलिसांनी चौकशी केली. ज्या मोबाइल फोनवरून बोगस ट्विटर अकाउंट उघडले होते, त्याच्या आयएमइआय क्रमांकावरून मंगळवारी पोलिसांनी मोबाइल क्रमांक आणि आयपी अॅड्रेस ट्रेस केला. त्याआधारे पोलीस नितीनच्या घरी पोहोचले आणि त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. नितीनला न्यायालयात हजर केले असता, ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nरावणदहनासाठी जमलेल्या गर्दीला ट्रेनने चिरडले; ५० ठार\nमन्नान वाणीच्या मृत्यूनंतर हाफीज सईद काय म्हणाला\nपंतप्रधान नरेंद्र मोदींकडून रावण पुतळ्याचे दहन\n'या' घरगुती वस्तूंचा लोक करतात चुकीच्या पद्धतीने वापर\nदसऱ्यानिमित्त कर्नाटकात पारंपारिक नृत्यू\nजम्म-काश्मीरः दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nAir India: 'हवाई सुंदरी' विमानातून पडली\n...म्हणून मारवाडी लोक महाराष्ट्रात आले आहेत: राज\nहवाई सुंदरी विमानातून कशामुळं पडली\nसहा लाख घरांचा संकल्प\nमॉडेल तरुणीची मित्राकडून हत्या\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1साराच्या नावाने शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह ट्विट...\n2निवृत्ती वयवाढीचा निर्णय अंतिम टप्प्यात...\n4पर्यटनमंत्री जयकुमार रावल लक्ष्य...\n6मानसिक व्याधीमुक्त ३० टक्के नागरिक निराधार...\n7बिबळे शोधताना आढळले दुर्मिळ मांजर...\n8संमेलनासाठी बडोदेकरांमध्ये उत्साहाचा अभाव\n9मटा सन्मान: कौल द्या १० फेब्रुवारीपर्यंत\n10मालेगाव खटला; न्यायाधीशांची बदली...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/anna-hazare-jan-lok-pal-bill-aandolan-416853-2/", "date_download": "2018-10-19T15:34:11Z", "digest": "sha1:5AFY2TAZNAH2EOEUPUVIEFESTFHZYT3W", "length": 9555, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘राळेगणला न येता गावांतच आंदोलन करा’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘राळेगणला न येता गावांतच आंदोलन करा’\nअण्णा हजारे यांचे कार्यकर्त्यांना खुले पत्र; सरकारवर टीका\nनगर – जनलोकपालांची नियुक्ती तसेच अन्य मागण्यांसाठी दोन ऑक्‍टोबरपासून आंदोलन करण्यात येणार असले, तरी कार्यकर्त्यांनी त्यांच्या त्यांच्या गावात, तालुक्‍यात, जिल्ह्यात, राज्यांत आंदोलन करावे. राळेगणसिद्धीला येऊ नये, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केले आहे.\nहजारे यांनी कार्यकर्त्यांना खुले पत्र लिहिले आहे. त्यात महात्मा गांधी व स्वामी विवेकानंद यांचा आपल्यावर कसा प्रभाव पडला, विवाह न करताच ग्रामविकासाला कसे झोकून दिले, राळेगणची उभारणी कशी केली आदी तपशील दिला आहे. ग्रामविकासाला गती देणे आणि भ्रष्टाचार रोखणे ही आपली दोन उद्दिष्टे आहेत. युवक सरकारला ही उद्दिष्टे पूर्ण करण्यास भाग पाडू शकतात. त्यासाठी निष्कलंक चारित्र्य, त्याग आणि अपमान सहन करण्याची तयारी हवी.\nध्येयवादी बनले, तर कुणीही अडवू शकत नाही. निर्भयपणे पुढे चालत राहिले पाहिजे, असे आवाहन या पत्रात केले आहे. गेल्या 25 वर्षांत विविध आंदोलने केली. 19 वेळा उपोषण केले. लोकपाल, नशाबंदीसह अन्य बरेच कायदे करायला सरकारला भाग पाडले. त्यात काही प्रमाणात यश आले. काही ठिकाणी अपयश आले; परंतु मागे हटलो नाही. असे कायदे करण्यात आपला कोणताही व्यक्तिगत स्वार्थ नव्हता, असे हजारे यांनी नमूद केले आहे.\nशेतकऱ्यांना उत्पादनखर्चावर आधारित भाव, डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, लोकपाल, लोकायुक्तांची नियुक्ती आदी प्रश्‍नावर आपण दिल्लीत उपोषण केले होते. त्या वेळी म्हणजे 29 मार्चला सरकारने आपल्या मागण्यांवर सहा महिन्यांच्या आत निर्णय घेण्याचे मान्य केले होते. तसे पत्रही सरकारने दिले; परंतु त्यापैकी कोणत्याही मागणीची पूर्तता केलेली नाही. पाच महिने झाले, तरी सरकार काहीच करायला तयार नाही.\nत्यामुळे दोन ऑक्‍टोबरपासून राळेगणसिद्धी येथे आपण आंदोलन करणार आहोत, असे हजारे यांनी म्हटले आहे. या आंदोलनात सहभागी होण्याची युवकांची इच्छा असली, तरी त्यांनी राळेगणसिद्धीला न येता आप-आपल्या गावांत, तालुक्‍यात, जिल्ह्यात ग्रामपंचायत, तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआशियाई स्पर्धा : पीव्ही सिंधूने घडविला इतिहास, अंतिम फेरीत प्रवेश\nNext articleचोरी 50 हजाराची, फिर्यादीमध्ये मात्र 50 लाख\nजामखेडमध्ये वीस फूट रावणाचे दहन\nनगरमध्ये प्रथमच पं.विश्‍वमोहन भट यांचे मोहनवीणा वादन\nकर्जतमधील पिंपळवाडी तीन दिवसांपासून अंधारात\nसमता परिषदेच्या वतीने रक्तदान शिबिर\nपाण्याची टाकी बनली शोभेची वास्तू\nआशियायी कुस्ती स्पर्धेत ‘भाग्यश्री फंड’ भारताकडून खेळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/62105", "date_download": "2018-10-19T16:21:00Z", "digest": "sha1:WWPRBW52DWKTHLNGLII4EO6LPT22K5YI", "length": 60457, "nlines": 306, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शरीराचे तालबद्ध काल -चक्र | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शरीराचे तालबद्ध काल -चक्र\nशरीराचे तालबद्ध काल -चक्र\nपरवा एका प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञाचा कार्यक्रम टी. व्ही. वर लागला होता. त्यातले त्यांचे एक वाक्य मला फार महत्वाचे वाटले. त्यांनी सांगितले, ‘दिनचर्या सुधारली की, अहोराञ आरोग्याच्या समस्या काढता पाय घेऊ लागतात.’ म्हणजे, दिनचर्या वेळेवर पाळू लागलो की शरीर पण शहाण्यासारखं वागू लागतं\n तर रोज सकाळी उठण्यापासून झोपेपर्यंत कोणत्या वेळी काय करायचं याचे नियम. हे नियम आपले पूर्वज बऱ्याच काटेकोरपणे पाळत असत. त्यामागे अनुभवाअंती आलेले शहाणपण आणि आयुर्वेदाचे ज्ञान होते.\nअमुक वेळेला अमुक का करावं- याचं कारण आहे- आपल्या शरीराची असणारी ‘जैविक तालबद्धता’; अथवा शरीरामध्ये असणारे नैसर्गिक घड्याळ. फक्त आपल्याच शरीरात नाही, तर प्राणी, पक्षी, वनस्पती यांच्यामध्येही हा जैविक ताल असतोच. दिवसाच्या २४ तासात मुख्यत्वे सूर्यप्रकाश आणि अंधार यांना प्रतिसादात्मक म्हणून शारीरिक आणि मानसिक बदल घडतात. दर २४ तासांनी पुनरावृत्ती होणाऱ्या या घटना शरीरातल्या नलिकाविरहित ग्रंथींमार्फत स्त्र्वणाऱ्या हॉर्मोन्स मुळे नियंत्रित होतात, आणि त्यामुळे आपले शरीरयंत्र कसं रोजच्यारोज आपसूकच सुरळीत चालतं म्हणजे- सकाळी आपोआप जाग येते, भुकेच्या वेळेला भूक लागते, रात्री दमलेल्या शरीराला विश्रांती मिळावी म्हणून आपोआप झोप लागते.\nशरीरात दिवसाच्या २४ तासात ठराविक वेळेला नियमितपणे घडणाऱ्या अशा घटनांच्या कालचक्राला ‘सरकॅडीअन सायकल’ असे म्हणतात. या जैविक तालाचा अभ्यास करणारे एक शास्त्र आहे. ‘क्रोनोबायोलॉजि ’ असे त्याचे नाव.\nरोज, साप्ताहिक, मासिक, वार्षिक, आणि ऋतूप्रमाणे शरीरात घडणाऱ्या नैसर्गिक घटनांचे एक चक्र असते. दिवसातल्या, आठवड्यातल्या, महिन्यातल्या, वर्षातल्या किंवा एखाद्या ऋतूमधल्या ठराविक काळात शरीरात ठराविकच घडामोडी होतात; त्याप्रमाणे शरीरात ठराविक बदल घडतात- असे हे शास्त्र सांगते.\nसूर्याप्रकाशा वर आधारलेले एक अदृश्य घड्याळ खरोखरीच आपल्या शरीरात असते. मेंदूच्या तळाशी असणाऱ्या ‘हायपोथॅलॅमस’ भागात ‘सुप्रा- कायसमॅटिक- केंद्र’ नामक, जवळपास 20,000 चेता पेशींचा एक समूह असतो. हेच आपल्या शरीरातले अदृश्य घड्याळ सूर्य उगवल्यावर निर्माण होणार प्रकाश, आणि मावळल्यावर होणारा अंधार यांची नोंद डोळ्यांमधल्या प्रकाश- संवेदक असणाऱ्या खास ’गॅन्गलिओन’ पेशी घेतात. ही माहिती थेट प्रक्षेपित होते ती या ‘सुपरा - कायसमॅटिक‘ केंद्राकडे. मग या केंद्रातल्या पेशी आलेल्या सगळ्या माहितीचं विश्लेषण करतात, चेतातंतूंमार्फत योग्य तो संदेश ‘पिनिअल’ ग्रंथींकडे पोहोचवतात. या ग्रंथींच काम असतं मेलॅटोनीन हॉर्मोन निर्माण करणे. हे मेलॅटोनीन म्हणजे झोपेचं हॉर्मोन.\nमेंदूच्या मध्यभागी, असणारी वाटाण्याच्या आकाराची ही ग्रंथी दिवसभर सुप्तावस्थेत असते.\nदिवस मावळून अंधार पडू लागतो,रात्र होत जाते, तसतशी ‘सुपरा - कायसमॅटिक‘ केंद्राकडून आलेल्या संदेशामुळे ही ग्रंथी सक्रिय होऊ लागते. तिच्याकडून मेलॅटोनीनची निर्मिती सुरु होते. साधारणतः रात्री नऊच्या सुमारास मेलॅटोनीन ची निर्मिती होऊ लागते. मध्यरात्री ती सर्वोच्च बिंदूपर्यंत जाते, आणि दिवस उजाडेपर्यंत हळूहळू कमी होत जाते. मेंदू मधील मेलॅटोनीन ची पातळी तिव्रतेने वाढू लागते तस - तसं आपली कार्यक्षमता कमी होते. त्याची पातळी वाढत जाईल, तस तसा मेंदू कडून संदेश येतो, ‘आता काम थांबव आणि झोपी जा’. मग आपल्याला सुस्तावल्यासारखं, झोपाळल्यासारखं होऊ लागतं, शरीराचं तापमान कमी होऊ लागतं.आपल्याला झोप येऊ लागते. अशा वेळीच अंथरुणावर पडलं, तर रात्री कशी गाढ झोप लागते. दिवसभर झालेली शरीराची झीज भरून येऊ लागते. उजाडू लागतं, तसे मेलॅटोनिनची पातळी कमी होते. त्याच वेळी परत ’कॉर्टिसॉल’ या दुसऱ्या हॉर्मोनची रक्तातली पातळी वाढू लागते. डोळ्यावरची झोप उतरवून दिवसभरातल्या हालचालीसाठी जागृत अवस्था आणण्याचे काम या ‘कॉर्टिसॉल’चे. आता मेंदूचा संदेश येतो,‘ चला, उठा आणि कामाला लागा’ आणि मग हळू हळू जाग येते, भरपूर विश्रांती घेऊन ताजातवाना झालेला मेंदू आणि सगळी गात्रं उत्साहाने नवीन दिवसाचं स्वागत करतात\nसंध्याकाळनंतर अंधार पडू लागला की परत कॉर्टिसॉलची पातळी कमी होऊ लागते आणि मेलॅटोनीनची पातळी वाढू लागते. रात्री कॉर्टिसॉलची पातळी एकदम कमी झालेली आणि मेलॅटोनीन ची वाढलेली असते. दिवसामागून राञ आणि रात्रीमागून दिवस येताना झोप आणि जागृतीसाठी असे हे घड्याळ प्राणी-मात्रांना बहाल करून निसर्गाने मोठीच कृपा केली आहे या घड्याळाचं खरं महत्व कुणी जाणलं असेल तर, ज्यांना झोपेच्या गोळ्यांशिवाय सुखाची झोप लागत नाही त्यांनी\nबाहेरचे तापमान, प्रकाश यांच्या प्रमाणे हे घड्याळ शरीरातल्या घडामोडींचे योग्य नियंत्रणदेखील साधते. ‘जेट -लॅग’ मुळे तात्पुरतं झोपेचं खोबरं वगैरे होतं, मरगळल्यासारखं होतं, दिवस अनावर झोप येते, पचन बिघडतं…. कारण शरीराचं घड्याळ बिघडतं, जैवीक ताल थोडा ’बेताल’ होतो. पण नंतर, त्या ठिकाणच्या दिवस-रात्रीच्या चकराप्रमाणे शरीराचा जैविक ताल परत पूर्ववत होतो.\nराञ होते तसं आणखी एका हॉर्मोनचं काम सुरु होतं. ‘ग्रोथ हॉर्मोन’ अथवा वाढीसाठी लागणारं हे हॉर्मोन . आपण गाढ झोपेत असताना- प्रथिनांची निर्मिती, स्निग्ध पदार्थांचं ज्वलन, मुलांमध्ये हाडांचा आणि स्नायूंचा विकास -अशी महत्वाची कामे हे हॉर्मोन गुपचूप करून टाकतं. रात्री अवेळी झोपणार्यांमध्ये लठ्ठपणाचे एक कारण, बिघडलेलं ( कि बिघडवलेलं) जैविक घड्याळ हेही असू शकतं. कारण उशिरा झोपल्याने शरीरातलं मेटॅबॉलिझम -म्हणजे चयापचय बिघडून जातं, शरीरातल्या स्निग्ध पदार्थांचं ज्वलन पूर्ण होत नाही.\nपूर्वी माणसं संध्याकाळीच जेवून घेत असत, आणि गडद अंधार पडताना झोपी जात असत. तसच सकाळी उजाडायच्या वेळी उठून दिनक्रम सुरु करत असत. ही जीवनशैली शरीराच्या जैविक तालाशी आणि हॉर्मोन निर्मितीच्या कालचक्राशी अगदी सुसंगत होती\nशरीराच्या नैसर्गिक घटनाचक्राची जाणीव ठेऊन त्याप्रमाणे वागणे हे आपल्याला वाटतं त्यापेक्षा खूप जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे फक्त झोप चांगली झाल्यानं एकंदरीत आरोग्य चांगलं राहतं एवढंच त्याचं महत्व नाही, तर शरीराच्या खूप साऱ्या महत्वाच्या कामकाजाशी जैविक तालाचा संबंध असतो. नैसर्गिक कालचक्र बिघडलं, की हृदयाचे आरोग्य, मनाचे आरोग्य, कमकुवत प्रतिकारशक्ती, पचनाच्या समस्या अश्या अनेक समस्या डोकं वर काढू लागतात.\nपचन संस्थेच्या आरोग्यावर जैविक घड्याळाचा मोठा प्रभाव असतो. रात्री निर्माण होणारे मेलॅटोनीन हे भूक लागणे, पोट भरल्याची भावना, आतड्यांची हालचाल वगैरेंशी संबधीत असते. तसेच, गॅस्ट्रीन, घ्रेलिन, सेरोटोनिन या हॉर्मोन्सची आणि पाचक रस तयार करणारे एंझाईम्स यांची निर्मिती जैविक घड्याळाने नियंत्रित होते. म्हणूनच रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांमध्ये जैविक ताल बिघडल्याने, ऍसिडिटी, अल्सर, ‘इरीटिबल -बॉवेल -सिंड्रोम‘ असे पचनसंस्थेचे विकार आढळतात.\nझोपेचं नैसर्गिक जैविक चक्र बिघडल्यास, स्त्रियांमध्ये प्रजनन संस्थेचं काम देखील बिघडतं . रात्रीच्या गडद अंधारात झोप घेताना तयार होणारं मेलॅटोनीन हे हॉर्मोन, मुली वयात येण्याच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवतं, ओव्हरीजचे कार्य नियंत्रणात ठेवतं, आणि प्रजननासंबंधीचे हॉर्मोन्स वेळेवर निर्माण करतं असं आता सिद्ध झालं आहे.\nसंध्याकाळच्या आणि रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या मुली आणि बायकांना रात्रीच्या वेळी दिव्याच्या प्रखर प्रकाशामध्ये काम करावं लागतं. त्यामुळे, नैसर्गिक अंधारा अभावी मेलॅटोनीन निर्मिती दबली जाते. अशा स्त्रियांना बऱ्याचदा पाळी अनियमितपणे येते. कधी लवकर येते तर कधी बऱ्याच उशिरा. शिवाय पाळीच्या वेदना, खूप जास्त रक्तस्त्राव, किंवा अत्यल्प रक्तस्त्राव, अशा तक्रारी निर्माण होतात. जनन संस्थेच्या हॉर्मोन्स च्या निर्मिती मध्ये बदल होतो. अशा शिफ्टमध्ये काम करणाऱ्या बायकांना गर्भ-धारणा झाल्यास, पूर्ण दिवस भरण्या-आधी प्रसूती होण्याचा, आणि कमी वजनाची मुलं होण्याचाही धोका असतो. अजून एक महत्वाची बाब गेल्या दशकात समोर आली आहे. ती म्हणजे शिफ्टमध्ये काम करणाऱ्या स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचं वाढतं प्रमाण. मेलॅटोनीनची कमतरता हेच कारण पुन्हा इथंही पुढे येतंय.\nदिवसाच्या २४ तासांचं या नैसर्गिक कालचक्राशी इतरही अवयवांचं, संस्थांचं कार्य संबंधित असतं. त्यामुळे त्या संस्थांशी संबंधित व्याधीदेखील दिवसाच्या ठराविक वेळेल उफ़ाळतात असं दिसतं. ‘ऍलर्जिक ऱ्हायनायटिस’ मध्ये शिंका येणे, नाक गळणे अथवा चोंदलेले असणे अशी लक्षणे नेमकी सकाळीच जास्त करून दिसतात. तर कित्येक पेशंटना दम्याचा अटॅक पहाटे येण्याचे प्रसंग दिवसातल्या उत्तर वेळांपेक्षा १०० पट जास्त असतात. सकाळी जाग आल्यानंतर पहिल्या काही तासातला रक्तदाब हा दिवसातल्या इतर कोणत्याही वेळी असणाऱ्या दाबापेक्षा सगळ्यात जास्त असतो. छातीत दुखणे, अंजायना, इ सी जी मध्ये आढळणाऱ्या विकृती, हृदयविकाराचे झटके या घटना सामान्यतः सकाळी जाग आल्यानंतरच्या पहिल्या काही तासातच होतात असं आढळलं आहे.\nआयुर्वेदात सुद्धा नैसर्गिक कालचक्राची कल्पना महत्वाची मानली आहे. पहाटे २ ते ६ आणि दुपारी २ ते ६ ही वेळ ‘वात- दोष‘ अधिक्याची मानली आहे. ‘वात’ हालचाल, उत्सर्जन, उत्साह , मनाचे आणि मेंदूचे कार्य यांच्याशी निगडित असतो. म्हणून या कालावधीत उठल्यास मल -मुञ विसर्जन चांगले होते. पहाटे चार च्या दरम्यानची वेळ (ब्रम्ह-मुहूर्त) ध्यान, जप, अध्यात्मिक साधना यांच्यासाठी उत्तम मानली आहे. यावेळी निसर्ग तरलं, शांत असतो, मनाची एकाग्रताही चांगली होते, शरीर हलके असते. यावेळी शरीर- मनाला मिळणाऱ्या ऊर्जेचा फायदा पुढे दिवसभर मिळतो. म्हणून सकाळी सहाच्या आधी उठले पाहिजे. नंतरची सकाळी ६ ते १० ची वेळ ‘कफ’ अधिक्याची असल्याने जितके उशीरा उठू तितके जड सुस्त आणि आळसावलेले वाटत राहते. या सकाळच्या कफाच्या वेळेत घ्यायचा सकाळचा नाश्ता हलका असावा. संध्याकाळी ६ ते रात्री १० ची वेळ परत ‘कफा’ची मानली आहे. संध्याकाळी किंवा रात्री लवकर आणि हलके जेवण घेणे हितकारक मानले आहे. कारण शरीर यंत्रणा, चयापचय मंद होऊ लागलेले असते. सकाळी १० ते दुपारी २ ची वेळ ‘पित्त’ अधिक्याची असते. पित्ताचे कार्य पचन, चयापचय. म्हणून ही वेळ ‘जठराग्नी’ची. दुपारी भर १२ वाजता कशी कडकडून भूक लागलेली असते. सगळे पाचक रस उत्पन्न झालेले असतात. यावेळी पचनशक्ती उत्तम असल्याने जड जेवणही चांगले पचते. रात्री १० ते २ ही वेळ देखील पित्ताची असते. पण या वेळेत पचनाचं कार्य होत नाही, शरीराअंतर्गत ‘सफाई’चं काम चालू असतं. आधुनिक संशोधनाप्रमाणे, यकृतात सगळ्यात जास्त पित्त निर्मिती सकाळी ९ वाजता आणि सगळ्यात कमी पित्त निर्मिती रात्री ९ वाजता होते, कारण, अन्नावर पित्ताची प्रक्रिया करण्याची गरज दिवसाचं असते. रात्री ९ नंतर पित्त निर्मिती बंद होऊन चयापचयाला आवश्यक अशा इत्तर रसायनांची निर्मिती, तसेच विषारी घटकांची सफाई, सुरु होते. पहाटे ३ वाजता यकृत हे काम बंद करते, आणि परत पित्त निर्मितीचं कार्य सुरु करते. दुपारी ३ पर्यंत व्यवस्थित पित्त निर्मिती झाल्यावर, हे काम बंद होऊन, परत रसायन निर्मितीची दुसरी शिफ्ट चालू होते. अगदी, एखाद्या रसायनांच्या कारखान्याचं ‘शिफ्ट- वर्क‘ असतं तसं, अहोरात्र यकृताच्या कारखान्याचे काम चालू असतं. किती आश्चर्य कारक आहे ना हे\nतर असं हे शरीराचं तालबद्ध कालचक्र आता वैज्ञनिकच म्हणत आहेत की, आरोग्य चांगलं राहावं असं वाटत असेल तर, हे जैविक घड्याळ बिघडू द्यायचं नाही. त्यासाठी एकच करायचं. ते म्हणजे, संध्याकाळीच - किंवा रात्री लवकर-जेवायचं, रात्री अंधार झालेला असेल तेव्हा सरळ अंथरुणात शिरायचं, आणि गुडूप झोपी जायचं. बाहेर उजाडतं, तेव्हा मस्तपैकी उठायचं (आळोखे-पिळोखे देत म्हणा हवं तर आता वैज्ञनिकच म्हणत आहेत की, आरोग्य चांगलं राहावं असं वाटत असेल तर, हे जैविक घड्याळ बिघडू द्यायचं नाही. त्यासाठी एकच करायचं. ते म्हणजे, संध्याकाळीच - किंवा रात्री लवकर-जेवायचं, रात्री अंधार झालेला असेल तेव्हा सरळ अंथरुणात शिरायचं, आणि गुडूप झोपी जायचं. बाहेर उजाडतं, तेव्हा मस्तपैकी उठायचं (आळोखे-पिळोखे देत म्हणा हवं तर) आणि दिवसभरातल्या जेवणा -खाण्याच्या वेळा चुकवायच्या नाहीत. झोपायच्या कमीतकमी एक तास आधी प्रखर प्रकाश म्हणजे टी. व्हि, संगणक, मोबाईल इत्यादी गोष्टी पूर्णपणे टाळायच्या. हल्लीच्या ‘आधुनिक युगात’ हे जरी अवघड वाटलं, तरी अशक्य नाही. सुरवातीला अगदी काटेकोरपणे जमलं नाही, तरी आपली दिनचर्या प्रयत्नपूर्वक तशी बनवायची. आणि शक्य तेवढी पाळायची. कारण आरोग्य बिघडल्यानंतर जे भोगावं लागतं, ते शरीराच्या नैसर्गिक तालाशी सुसंगत अशी आपली दिनचर्या ठेवण्याच्या कष्टांपेक्षा कितीतरी पटींनी अधिक असतं \nखुप छान लेख आहे.\nखुप छान लेख आहे.\nअतिशय सुंदर लेखन आणि माहिती.\nअतिशय सुंदर लेखन आणि माहिती.\nअमेरिकेत सध्या \"टाइम रिस्ट्रिक्टेड इटिंग\" अशा नावाखाली याच गोष्टीवर संशोधन चालू आहे. त्याचे लीड रिसर्चर भारतीय वंशाचे आहेत. मला आत्ता ते सापडत नाहीये पण सापडले की लगेच इथे लिंक देईन.\nशरीराच्या जीवरासायनिक प्रक्रियेचा अभ्यास केला की लक्षात येते की सगळी संप्रेरकं, एखाद्या क्रियेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नंतर लगाम लावण्यासाठी अशी जोडी-जोडीने काम करत असतात. तुमच्या लेखनातूनदेखील मेलॅटोनीन आणि कॉर्टिसॉल या जोडीबद्दल वाचायला मिळाले.\nखासकरून मला हा लेख जास्त आवडला कारण त्यात आयुर्वेद आणि पाश्चात्य मेडिसिन या दोन्ही शाखांनी केलेला अभ्यास संक्षिप्तपणे वाचायला मिळतोय. अजून असे लेख वाचायला नक्कीच आवडेल.\nछान व उपयुक्त माहिती सोप्या\nछान व उपयुक्त माहिती सोप्या शब्दात मांडली आहे.\nप्रतिसादाबद्द्ल धन्यवाद गुलबकावली, सई केसकर\nतुम्ही उल्लेख केलेल्या विषयावरची माहीती, लेखन वाचायला मलाही खूप आवडेल. लिंक मिळाल्या की नक्की पाठवा.\nखरे पाहता संशोधन हे निसर्गाचे गूढ उकलायला बऱ्याच मेहनतीने आणि भरपूर खर्च करून केले जाते. ते जर सर्वांपर्यंत पोहोचून रोजच्या जीवनात आणले गेले, तरच त्याचा उपयोग- या भावनेने हे लिखाण केले आहे . तुमच्यासारख्या वाचकांनी अशी दाद दिली की लिहायचा हुरूप आणखी वाढतो\nलेख आवडल्याचे कळवलेत, खूप धन्यवाद.\nछान व उपयुक्त लेख.\nछान व उपयुक्त लेख.\nखुप छान आणि शास्त्रीय\nखुप छान आणि शास्त्रीय दृष्ट्या समर्पक उत्तरे मिळतील असा महत्वपूर्ण लेख दिलाय त्याबद्दल धन्यवाद आता लेट नाईट online ह्या संस्कृतीचे लांगुलचालन करणाऱ्या मंडळीना ह्यातून नक्कीच आवश्यक बोध मिळेल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.\nछान लेख, इथे दिल्याबद्दल\nछान लेख, इथे दिल्याबद्दल धन्यवाद\nशेवटचा संपूर्ण पॅराग्राफ +११११\nनिसर्गाला अनुकूल राहणीमान अंगिकारण्याचा प्रयत्न करणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यकच आहे आणि त्याचे महत्व पटवून देण्याची गरज नसावी. पण आजच्या काळात सांगाव लागतं\nछान लेख. अगदी पटला.\nछान लेख. अगदी पटला.\nमला गेली कित्येक वर्षे फक्त ५ तास झोपायची सवय आहे. रात्री ११ ते ४. रजेच्या दिवशी फार तर एखादा तास जास्त पण त्यापेक्षा जास्त कधीच नाही.\nअनेकवेळा विमान प्रवासात रात्रभर जागा असतो मी, पण मुक्कामी पोहोचल्यावर भरपाई वगैरे करावीशी वाटत नाही.\nछान माहिती. सर्वांनी वाचावा\nछान माहिती. सर्वांनी वाचावा असा लेख आहे.\nसस्मित, आंबज्ञ ,झेलम, असुफ,\nसस्मित, आंबज्ञ ,झेलम, असुफ, दिनेश, राया .......\n<<<<आता लेट नाईट online ह्या संस्कृतीचे लांगुलचालन करणाऱ्या मंडळीना ह्यातून नक्कीच आवश्यक बोध मिळेल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.>>>> तसं झालं तर लेख यशस्वी झाला म्हणायचं\nनात्यातल्या, शेजार-पाजारच्या तरुण पिढीची रोजच मोबाईल, लॅपटॉप , टी.व्ही यामुळे रात्री १२/१ वाजता झोपायची सवय, आणि रात्री ११.३० वाजताही ‘फास्ट फूड’ / वडे -भजी’ सारखे पदार्थ खाण्यात धन्यता मानणं पाहिलं की खरंच मला असं वाटतं , की आरोग्याकडे किती बेफिकीरपणे पाहातात ही मंडळी.\n<<<<निसर्गाला अनुकूल राहणीमान अंगिकारण्याचा प्रयत्न करणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यकच आहे आणि त्याचे महत्व पटवून देण्याची गरज नसावी. पण आजच्या काळात सांगाव लागतं >>>>\nखरे आहे. याला कारण, जुन्या गोष्टींवर विश्वास नसणे, आणि वेगवान आधुनिक आयुष्य \n<<<< मला गेली कित्येक वर्षे फक्त ५ तास झोपायची सवय आहे. रात्री ११ ते ४. रजेच्या दिवशी फार तर एखादा तास जास्त पण त्यापेक्षा जास्त कधीच नाही.>>>>\nखूप नियमित आहे झोप- जागृतीची सवय. पहाटे लवकर उठण्यामुळे काही फायदे निरीक्षणास आले असतील नोंदवावेत.\nसर्व व्यकिंचे जैविक घड्याळ\nसर्व व्यक्तिंचे जैविक घड्याळ सारखेच असते का\nअतिशय सुंदर व माहिती पूर्ण\nअतिशय सुंदर व माहिती पूर्ण लेख.असे लेख अजून वाचायला आवडतील. जे सतत माझ्या विचारात असते ते असे अभ्यासपूर्ण वाचावसाय मिळाले.\nछान लेख. अतिशय माहितीपूर्ण.\nछान लेख. अतिशय माहितीपूर्ण.\n तर रोज सकाळी उठण्यापासून झोपेपर्यंत कोणत्या वेळी काय करायचं याचे नियम.\nकळतं पण वळत नाही.\nलहानपणापासूनच सवयी लागायला पाहिजेत नि तरुणपणी त्या ठेवल्या पाहिजेत\nनाहीतर रात्री बाराच काय पहाटे २ वाजेस्तवर धम्माल पार्टी झाली, खूप खाणे, \"पिणे\" झाले की पुढचे दोन दिवस तरी सगळी दिनचर्या बिघडते. असे एखादे वेळी झाळे तर ठीक, पण गंमत येते म्हणून वारंवार होते, म्हणून सगळे बिघडते.\nन करायला कारणे पुष्कळ सांगता येतील, पण महत्वाचे म्हणजे सांगता येतील, खरी कारणे नसतात.\nज्या लोकांना (नाईलाजाने) रात्रीच्या ड्यूट्या कराव्या लागतात, उदा. नर्सेस, डॉक्टर्स, पोलिस, सैनिक, रात्रीच्या विमान्/रेल्वे/गाड्यांचे ड्रायव्हर्स, अमेरिकेतल्या लोकांना सर्विस देऊन डॉलर कमवणारे भारतातले आयटीतले लोक, इ. च्या लाईफस्पॅनच्या काळजीने कासावीस झालो..\nया सगळ्यांना रात्रीची झोप मिळो ही सदिच्च्छा\n(ता.क. : काही प्रच्छन्न विचार)\nहा सर्कॅडियन र्‍हिदम माणसात सुरू का झाला असावा आय मीन ब्राह्ममूहूर्तावर उठणे अन रात्री लवकर झोपणे.\nप्राणीजगतात निशाचर असतात, जे रात्री शिकार करतात, किंवा अन्न शोधतात. तसेच दिवसा शिकार करणारे, अन्न शोधणारे, चरणारेही असतात. यांचे सर्कॅडियन र्‍हिदम वेगळे असतात.\nमाणूस रात्र/दिवसा शिकार्‍ करणार्‍या सगळ्यांचाच भक्ष्य होता. पहाटे ४ ते ६ या वेळेत रात्रीचे शिकारी अन दिवसाचे शिकारी दोघेही अ‍ॅक्टीव्ह असतात. भक्ष्याने जागे राहणे हा सगळ्यात उत्तम संरक्षणाचा मार्ग.\nप्रत्येक प्राण्यात, अन्न शोधणे व त्यामार्गे स्वपोषण, सेल्फ प्रिझर्वेशन, सर्वायवल. हा मूळ हेतू, त्यात स्पर्धा उत्पन्न होते, तशी त्या प्राण्यांतले काही प्राणी काही थोडे वेगळे करून/ वेगळे मार्ग अवलंबून पाहतात, नंतर हळू हळू \"उत्क्रांती\" नामक गोष्ट, एक नवी जमात/स्पेसीज बनवते. या नव्या स्पेसीजला, नव्या प्रकाराने अन्न मिळवता येते. A new niche is found. त्यासाठी आवश्यक असे वेगवेगळे बदल शरीरात होत जातात. यातच एक म्हणजे सर्कॅडियन र्‍हिदम. जो रात्री शिकार करून अन्न मिळवणार्‍या प्राण्यांसाठी, रात्री जागणे हे नॉर्मल आहे.\nमाणूस नामक प्राण्यात रात्रीची नोकरी करून अन्न मिळवणे, या कारणास्तव रात्री जागण्याचा सर्कॅडियन र्‍हिदम नव्याने उत्पन्न व्हायला किती वर्षे लागतील\nकिंवा, सो कॉल्ड फास्ट फूड.\nस्टार्च/प्रोटीन्स फ्राईड इन फॅट.\nह्या प्रकारचे अन्न फाऽर पूर्वी दुर्मिळ होते, व दुष्काळ, प्रतिकूल हिवाळा/उन्हाळ्यात जगण्यासाठी \"फॅट\" स्टोरेजसाठी गरजेचे होते. तस्मात, आपणा सर्वांना या प्रकारच्या अन्नाची क्रेव्हींग, किंवा तृष्णा, किंवा तलफ असते.\nपण आजच्या जगात या प्रकारचे अन्न सर्वात स्वस्त, व यातून मिळालेली एक्स्ट्रा उर्जा वापरात आणणारी लाइफस्टाईल गायब.\nमग या अन्नाचे काय करावे त्यासाठीही, शरीरात काहीतरी उत्क्रांती घडतच असेल ना\nस्मिता २०१६, सुनीता, नंद्या४३, आ.रा. रा-----प्रतिक्रियाबददल आभार\n तर रोज सकाळी उठण्यापासून झोपेपर्यंत कोणत्या वेळी काय करायचं याचे नियम. कळतं पण वळत नाही>> > -आणि कधीकाळी डॉक्टर हेच पुन्हा सांगतात, तेव्हा वेळ निघून गेलेली असते\nआ.रा.रा.-- <<< ज्या लोकांना (नाईलाजाने) रात्रीच्या ड्यूट्या कराव्या लागतात, उदा. नर्सेस, डॉक्टर्स, पोलिस, सैनिक, रात्रीच्या विमान्/रेल्वे/गाड्यांचे ड्रायव्हर्स, अमेरिकेतल्या लोकांना सर्विस देऊन डॉलर कमवणारे भारतातले आयटीतले लोक, इ. च्या लाईफस्पॅनच्या काळजीने कासावीस झालो..>>> खरंय. कमीत कमी, नैसर्गिक झोप आणि त्यामुळे राखलं जाणार स्वास्थ्यं हे प्रत्येकाला मिळायला पाहिजे. जरी करिअर, पैसे यासाठी नाईट शिफ्ट्स करत असतील तरी, आपण या लोकांची सेवा घेतो , तेव्हा कुठंतरी आपण त्यांचे उपकृत होतो.\nथोडा ताक लिहिलाय वरती.\nथोडा ताक लिहिलाय वरती.\n@ आ रा रा, आपला प्रतिसाद\n@ आ रा रा, आपला प्रतिसाद आवडला. नवीनच माहिती समजली. धन्यवाद.\nआरारा, पृथ्वी वर २४ तासाचा\nआरारा, पृथ्वी वर २४ तासाचा दिवस असतो म्हणून चोवीस तासाचे एक चक्र आहे.\nउत्क्रांती साठी किमान काही शे/हजार/लाख वर्षे जावी लागतात. अनियमित दिनचर्या असणाऱ्या लोकांना ह्या जन्मात तरी तिच्या दुष्परिणामांपासून सुटका नाही.\nदीपा जोशी, चांगला लेख\nचांगला लेख आहे .\nचांगला लेख आहे .\nसचिन काळे, जाई, जिज्ञासा,\nसचिन काळे, जाई, जिज्ञासा, रिव्यू मानव पृथ्वीकर\n@आ रा रा ---<<<माणूस नामक\n@आ रा रा ---<<<माणूस नामक प्राण्यात रात्रीची नोकरी करून अन्न मिळवणे, या कारणास्तव रात्री जागण्याचा सर्कॅडियन र्‍हिदम नव्याने उत्पन्न व्हायला किती वर्षे लागतील>>. लाखो वर्षे, पिढ्या न पिढ्या, सर्व मानव जात जर रात्री जागे, आणि दिवस झोपलेले असं झालं तर कदाचित सिरकॅडिअन चक्र बदलेल…\nपण, मानवी जैविक चक्र सूर्य- प्रकाशाला संवेदक पेशींमुळे निर्माण होत असल्याने , वर म्हटल्याप्रमाणे होणे असंभव आहे.\n<<<पण आजच्या जगात या प्रकारचे अन्न सर्वात स्वस्त, व यातून मिळालेली एक्स्ट्रा उर्जा वापरात आणणारी लाइफस्टाईल गायब.\nमग या अन्नाचे काय करावे त्यासाठीही, शरीरात काहीतरी उत्क्रांती घडतच असेल ना त्यासाठीही, शरीरात काहीतरी उत्क्रांती घडतच असेल ना>>> शरीरातली चरबी, (लठ्ठपणाची समस्या ) फार लवकर वाढते ती यामुळेच.\n@आ रा रा ---<<<माणूस नामक प्राण्यात रात्रीची नोकरी करून अन्न मिळवणे, या कारणास्तव रात्री जागण्याचा सर्कॅडियन र्‍हिदम नव्याने उत्पन्न व्हायला किती वर्षे लागतील>>. लाखो वर्षे, पिढ्या न पिढ्या, सर्व मानव जात जर रात्री जागे, आणि दिवस झोपलेले असं झालं तर कदाचित सिरकॅडिअन चक्र बदलेल…\nपण, मानवी जैविक चक्र सूर्य- प्रकाशाला संवेदक पेशींमुळे निर्माण होत असल्याने , वर म्हटल्याप्रमाणे होणे असंभव आहे.\n<<<पण आजच्या जगात या प्रकारचे अन्न सर्वात स्वस्त, व यातून मिळालेली एक्स्ट्रा उर्जा वापरात आणणारी लाइफस्टाईल गायब.\nमग या अन्नाचे काय करावे त्यासाठीही, शरीरात काहीतरी उत्क्रांती घडतच असेल ना त्यासाठीही, शरीरात काहीतरी उत्क्रांती घडतच असेल ना>>> शरीरातली चरबी, (लठ्ठपणाची समस्या ) फार लवकर वाढते ती यामुळेच.\n@आ रा रा ---<<<माणूस नामक प्राण्यात रात्रीची नोकरी करून अन्न मिळवणे, या कारणास्तव रात्री जागण्याचा सर्कॅडियन र्‍हिदम नव्याने उत्पन्न व्हायला किती वर्षे लागतील>>. लाखो वर्षे, पिढ्या न पिढ्या, सर्व मानव जात जर रात्री जागे, आणि दिवस झोपलेले असं झालं तर कदाचित सिरकॅडिअन चक्र बदलेल…\nपण, मानवी जैविक चक्र सूर्य- प्रकाशाला संवेदक पेशींमुळे निर्माण होत असल्याने , वर म्हटल्याप्रमाणे होणे असंभव आहे.\n<<<पण आजच्या जगात या प्रकारचे अन्न सर्वात स्वस्त, व यातून मिळालेली एक्स्ट्रा उर्जा वापरात आणणारी लाइफस्टाईल गायब.\nमग या अन्नाचे काय करावे त्यासाठीही, शरीरात काहीतरी उत्क्रांती घडतच असेल ना त्यासाठीही, शरीरात काहीतरी उत्क्रांती घडतच असेल ना>>> शरीरातली चरबी, (लठ्ठपणाची समस्या ) फार लवकर वाढते ती यामुळेच.\n@आ रा रा ---<<<माणूस नामक प्राण्यात रात्रीची नोकरी करून अन्न मिळवणे, या कारणास्तव रात्री जागण्याचा सर्कॅडियन र्‍हिदम नव्याने उत्पन्न व्हायला किती वर्षे लागतील>>. लाखो वर्षे, पिढ्या न पिढ्या, सर्व मानव जात जर रात्री जागे, आणि दिवस झोपलेले असं झालं तर कदाचित सिरकॅडिअन चक्र बदलेल…\nपण, मानवी जैविक चक्र सूर्य- प्रकाशाला संवेदक पेशींमुळे निर्माण होत असल्याने , वर म्हटल्याप्रमाणे होणे असंभव आहे.\n<<<पण आजच्या जगात या प्रकारचे अन्न सर्वात स्वस्त, व यातून मिळालेली एक्स्ट्रा उर्जा वापरात आणणारी लाइफस्टाईल गायब.\nमग या अन्नाचे काय करावे त्यासाठीही, शरीरात काहीतरी उत्क्रांती घडतच असेल ना त्यासाठीही, शरीरात काहीतरी उत्क्रांती घडतच असेल ना>>> शरीरातली चरबी, (लठ्ठपणाची समस्या ) फार लवकर वाढते ती यामुळेच.\nसॉरी … हळू चालणाऱ्या इंटरनेट\nसॉरी … हळू चालणाऱ्या इंटरनेट मूळे परत परत प्रतिसाद टाकले गेले\nआपण संपादन करून जास्तीचे\nआपण संपादन करून जास्तीचे प्रतिसाद उडवून टाकू शकता.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/47855?page=3", "date_download": "2018-10-19T16:38:02Z", "digest": "sha1:7UAKZM4OINJ62X7MIMMK2JPWTQB7WITW", "length": 20650, "nlines": 296, "source_domain": "www.maayboli.com", "title": "२) \"शब्दकोडे\" - मराठी भाषा दिवस २०१४ | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /२) \"शब्दकोडे\" - मराठी भाषा दिवस २०१४\n२) \"शब्दकोडे\" - मराठी भाषा दिवस २०१४\nचौकोनात चौकोन चौकोनात चौकोन\nओळखा पाहू यात लपलं आहे कोण \nरोजच्या वर्तमानपत्रातील एक मुख्य घटक म्हणजे कोडी. काळानुसार वर्तमानपत्रांचे स्वरूप बदलले असले तरीही शब्दकोडे हा त्यांचा अजूनही अविभाज्य भाग आहे. हा खेळ आपण कधी ना कधी खेळलो आहोतच.\nही कोडी सोडवायला आपणा सर्वांनाच आवडतात. ही आवड ध्यानात घेऊन आम्ही यंदाच्या मराठी भाषा दिवस २०१४ च्या निमित्ताने घेऊन आलो आहोत हा खास खेळ.\nचला तर मग ही वैविध्यपूर्ण अशी कोडी डोकं चालवून पटापट सोडवा बरं\n१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.\n२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मराठी भाषा दिवस २०१४' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.\n३. या खेळात ठराविक वेळेच्या अंतराने वेगवेगळी कोडी दिली जातील. दिलेले कोडे आधी तुमच्याकडे सेव्ह करायचे किंवा प्रिन्ट करायचे. मग दिलेले क्लू वापरून ते पूर्ण सोडवायचे आणि त्यानंतर त्याचा फोटो काढून तो या धाग्यावरील प्रतिसादात अपलोड करायचा.\nदिलेले कोडे आधी तुमच्याकडे सेव्ह करायचे किंवा प्रिन्ट करायचे. मग दिलेले क्लू वापरून ते पुर्ण सोडवायचे आणि त्यानंतर त्याचा फोटो काढून तो या धाग्यावरिल प्रतिसादात अपलोड करायचा.\nकागदावर उतरवून घ्यायचे मग दिलेले क्लू वापरून ते पुर्ण सोडवायचे आणि त्यानंतर त्याचा फोटो काढून तो या धाग्यावरिल प्रतिसादात अपलोड करायचा.\nएक्सेल वर बनवा. तिथे सोडवा नंतर त्याचा स्क्रिनशॉट चा फोटो इथे प्रतिसादात द्या\nज्यांना आधीचे तिन्ही पर्याय जमत नसतील ते प्रतिसादात व्यवस्थित क्रमांक घालून उत्तरे लिहू शकतात.\nपरंतु पुर्ण कोडे/उत्तरेच येथे द्यायची आहेत. कृपया अपुर्ण कोडी/उत्तरे प्रतिसादात देऊ नयेत.\n४. काही वेळेस कोडे सोडवण्याबरोबरच अधिकची माहितीही विचारली जाईल. कोड्यासोबत ती माहितीही देणे अनिवार्य आहे.\n५. नविन कोडी इथेच मुख्य धाग्यावरती दिली जातील.\nशब्दकोडे क्रमांक - ५ . नियती\nयात आपल्याला १५ पात्रांची नावे शोधायची आहेत. आणि त्यांचे लेखक आणि त्यांच्या कथा/कादंबरींचे नाव यांचा देखील उल्लेख करायचा आहे.\n\"शब्दकोडे क्रमांक ८\"... उदयन\nयात आपल्याला २४ पुस्तकांची नावे शोधायची आहेत आणि त्यांच्या लेखकांचा उल्लेख सुध्दा करायचा आहे.\nउभी, आडवी, तिरकी, खालुन वर... सगळ्या प्रकारची आहे ... शोधा शोधा..\nउत्तरे प्रतिसादात लिहिली तरी चालतील परंतु पुर्ण कोडे कृपया मुळ कोड्यावरुनच सोडवुन इथे देण्याचा प्रयत्न करावा इतरांना देखील उत्तरे कळायला हवीत.\nमराठी भाषा दिवस २०१४\nमागे वळून पाहताना असेही एक\nमागे वळून पाहताना असेही एक पुस्तक आहे डॉ. दीपा यांचे. मी ते मार्क केलेले आहे. संयोजकांना कुठले अपेक्षित आहे ते ठाऊक नाही.\nशब्दकोडे ३ आणि शब्दकोडे ४\nशब्दकोडे ३ आणि शब्दकोडे ४ यांचे काही थोडेच उत्तरे बाकी आहे\nमंजूडी, पुस्तक 'आत्मचरित्र' प्रकारचे हवे. आपण म्हणता ते पुस्तक संपादित चरित्र या प्रकारचे आहे\nशब्दकोडे ३चे उत्तर. पूर्ण\nपूर्ण कोडे सोडवले गेले नाही.\nशब्दकोडे ४चे उत्तर. बरेच जण\nबरेच जण जवळपास गेलेले होते परंतु पूर्ण कोडे सोडवले गेले नाही...\nप्रयत्न करणार्‍या सर्व मायबोली करांचे अभिनंदन....\nनविन कोडे क्रमांक ५ आणि ६\nनविन कोडे क्रमांक ५ आणि ६ दिलेले आहे...\nकृपया नीट वाचुन उत्तरे द्यावीत\nजाहीरातीमुळे कोडे ६ नीट दिसत\nजाहीरातीमुळे कोडे ६ नीट दिसत नाही आहे\nबदल केलेला आहे त्याच बरोबर\nत्याच बरोबर पुस्तके किती शोधायची आहे याचा देखील उल्लेख केलेला आहे\nप्राजक्ता कोड्यांची साईझ कमी केलेली आहे.\nसंयोजक, कोडे क्र. ५ मस्त आहे.\nसंयोजक, कोडे क्र. ५ मस्त आहे. पण कोड्यात नेमकी किती पात्र आहेत तो क्ल्यू दिलात तर बरं होईल.\nउत्तर चुकले होते म्हणून\nउत्तर चुकले होते म्हणून संपादीत केले आहे.\nउत्तर चुकले होते म्हणून\nउत्तर चुकले होते म्हणून संपादीत केले आहे.\nसंयोजक, आधीची कोडी काढून का\nआधीची कोडी काढून का टाकली ज्यांना वेळ नाही झाला ते नंतर प्रयत्न करू शकतात.\nमी बहुदा फक्त सरळ सरळ शब्द शोधत गेले, माहीत नाही त्यातली किती पुस्तकांची नावे आहेत\nपुस्तकांची नावे व त्यांच्या\nपुस्तकांची नावे व त्यांच्या लेखकांची नावे सुध्दा हवी आहेत\nकविन कृपया लेखकाचे नाव देखील\nकृपया लेखकाचे नाव देखील द्यावे\nअल्बम - मंगला गोडबोले अनर्थ -\nअल्बम - मंगला गोडबोले\nअनर्थ - भारत सासणे\nयज्ञ - भा.द.खेर व शैलजा राजे\nनटरंग - आनंद यादव\nकमळ - हेमा साने\nजलपर्व - रेखा बैजल\nधग - भावेश गुरव\nचक्र - जयवंत दळवी\nब्र - कविता महाजन\nचंदन - आशा बगे\nजंतरमंतर - डॉ.बाळ फोंडके\nरक्तचंदन - जी ए कुलकर्णी\nसत्य - चं.प्र.देशपांडे हे\nहे चुकीचे उत्तर आहे..\nस त्य हा शब्द त्या जागी नाही\nस त्य हा शब्द त्या जागी नाही आहे\nत्य, स्य हे दोन शब्द आहेत ..\n ओके मला चष्मा लागणार आहे\n ओके मला चष्मा लागणार आहे बहुदा\nसंयोजक उत्तर संपादित करुन परत\nसंयोजक उत्तर संपादित करुन परत पोस्ट केलय\nतरंग - सुनीता म्हात्रे\nतरंग - सुनीता म्हात्रे\nबरोबर.. कविन आपण सगळे उत्तरे\nकविन आपण सगळे उत्तरे बरोबर दिलेत हार्दिक अभिनंदन\nआमच्या उत्तरात ही पुस्तके\nआमच्या उत्तरात ही पुस्तके होती.\nनविन कोडे क्रमांक ७ वर दिलेले आहे.\nशब्दकोडे क्रमांक ५ आणि\nशब्दकोडे क्रमांक ५ आणि शब्दकोडे क्रमांक ७ हे दोन कोडी आता आहे\n१.सन्मीत्र - विशाल कुलकर्णी -\n१.सन्मीत्र - विशाल कुलकर्णी - द्वार\n२.सम्राट - पारिजाता -प्रारब्ध\n४.साहिल - नंदिनी - समुद्रकिनारा\n५.रेहान - नंदिनी =मोरपीसे\n६. पख्तुनी -विशाल कुलकर्णी - राँग नंबर\n७.राघवन-सिमन्तिनी - पंधराशे हॅरीसन -हफ बेक्ड\n८. रफिक -वेल- आधुनिक सीता\n९. मेघना-विनिता.झक्कस- लार्जर गेम\nपख्तुनी -विशाल कुलकर्णी -\nपख्तुनी -विशाल कुलकर्णी - राँग नंबर\nसन्मित्र - विशाल कुलकर्णी - द्वार\nराठी - विशाल कुलकर्णी - झोका\nअखिलेश - कवठीचाफा - सावली\nसाहिल - नंदिनी - समुद्रकिनारा\nरेहान - नंदिनी - मोरपीसे\nराघवन - सिमन्तिनी - पंधराशे हॅरीसन-हाफ बेक्ड\nरफिक - वेल - आधुनिक सीता\nअनुराग आणि मेघना - बागेश्री - पत्रकथा\nनचिकेत - विनीता देशपांडे - आठवणींचे कपाट\nसम्राट - पारिजाता -प्रारब्ध\n१२ पात्र ओळखली गेली आहे अजुन\n१२ पात्र ओळखली गेली आहे\nअजुन ३ नावे बाकी आहेत..\nरतन - बेफिकिर ( मदत झाली\nरतन - बेफिकिर ( मदत झाली तर झाली )\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिवस २०१४\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6294", "date_download": "2018-10-19T16:11:47Z", "digest": "sha1:UI5UY3GLZP5HABWZKY22HIMWZA7J2T6Q", "length": 4325, "nlines": 60, "source_domain": "aisiakshare.com", "title": " दिवाळी अंकातली चित्रं | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंकाचं मुखपृष्ठ, आणि अंकाची जाहिरात फेसबुक आणि खरडफळ्यावर करण्यासाठी वापरलेली चित्रं\nसंगीतकार आर. सी. बोराल (जन्म : १९ ऑक्टोबर १९०३)\nजन्मदिवस : कथाकार दिवाकर कृष्ण (१९०२), आद्य चित्रपट संगीतकार आर.सी. बोराल (१९०३), नोबेलविजेते भौतिकशास्त्रज्ञ एस्. चंद्रशेखर (१९१०), लेखक जॉन ल कारे (१९३१), गीतकार शांताराम नांदगावकर (१९३६), अभिनेत्री व लेखिका प्रिया तेंडुलकर (१९५९), नृत्यदिग्दर्शक शामक दावर (१९६१)\nमृत्युदिवस : लेखक जॉनादन स्विफ्ट (१७४५), अणुशास्त्रज्ञ अर्नेस्ट रदरफोर्ड (१९३७), शिल्पकार कामिय क्लोदेल (१९४३), अभिनेत्री बेबी नाझ (१९९५), लेखिका नाताली सारोत (१९९९)\n१७८१ : अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात इंग्लंडची शरणागती.\n१८१२ : नेपोलियनची मॉस्कोच्या सीमेवरून माघार.\n१८८२ : हंटर कमिशनपुढे महात्मा फुल्यांनी सक्तीच्या मोफत शिक्षणाचा पुरस्कार केला.\n१९३३ : जर्मनीने 'लीग ऑफ नेशन्स'मधून अंग काढून घेतले.\n१९९३ : बेनझीर भुत्तो पाकिस्तानच्या पंतप्रधान म्हणून निवडून आल्या.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/the-vice-chancellor-should-be-selected-according-to-the-ugc-rules/articleshow/62889364.cms", "date_download": "2018-10-19T16:56:36Z", "digest": "sha1:6OI5HPK6AKOLFGLMNDNDN3HJ2T3HKS6F", "length": 12581, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: the vice-chancellor should be selected according to the ugc rules - कुलगुरू निवड यूजीसी नियमानुसारच हवी | Maharashtra Times", "raw_content": "\nकेळी खाण्याचे हे आहेत फायदे\nकेळी खाण्याचे हे आहेत फायदे\nकुलगुरू निवड यूजीसी नियमानुसारच हवी\nकुलगुरू निवड यूजीसी नियमानुसारच हवी\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nविद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) ही उच्च शिक्षणासाठीची सर्वोच्च संस्था आहे. आज मुंबई विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापकांपासून, प्राध्यापक आणि विभागप्रमुखांपर्यंत सर्वांची निवड यूजीसीच्या नियमानुसार केली जाते. मात्र, विद्यापीठातील सर्वोच्च अशा कुलगुरू पदाची निवड करताना यूजीसीच्या नियमानुसार का केली जात नाही, असा सवाल करत ही निवड यूजीसीच्या नियमानुसारच व्हावी, यासाठी आपण न्यायालयाची पायरी चढलो असल्याची प्रतिक्रिया मुंबई विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू डॉ. ए. डी. सावंत यांनी सोमवारी 'मटा'शी बोलताना दिली.\nमुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंच्या निवडीसंदर्भात नेमलेल्या शोधसमितीवर आक्षेप नोंदविताना ए. डी. सावंत यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपालांना पत्र लिहिले होते. मात्र, या पत्राची दखल घेण्यात न आल्याने अखेर सावंत यांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सोमवारी याप्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने याबाबत प्रशासनाला खडे बोल सुनावले.\nयासंदर्भात ए. डी. सावंत यांच्याशी खास बातचीत केली असता सावंत म्हणाले, 'मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी नेमण्यात आलेली शोध समिती आणि त्या प्रक्रियेवर असलेल्या आक्षेपांसंदर्भात काही दिवसांपूर्वी पत्र लिहले होते. तब्बल चार वेळा पत्र लिहिल्यानंतरही याबाबत कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे याप्रकरणी न्यायालयीन लढाई करण्याचा निर्णय घेतला.'विद्यापीठातील जवळपास सर्वच महत्त्वाच्या पदांवरील नियुक्ती यूजीसीच्या नियमांनुसार करण्यात येतात. मग कुलगुरूंसाठी यूजीसीचे नियम का डावलण्यात येतात कुलगुरूंच्या निवडीसाठी नेमलेल्या शोध समितीतील सनदी अधिकारी, निवृत्त न्यायाधीश आणि शास्त्रज्ञ हे इच्छुकांची शैक्षणिक अर्हता कशी काय तपासणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आता न्यायालयात काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nरावणदहनासाठी जमलेल्या गर्दीला ट्रेनने चिरडले; ५० ठार\nमन्नान वाणीच्या मृत्यूनंतर हाफीज सईद काय म्हणाला\nपंतप्रधान नरेंद्र मोदींकडून रावण पुतळ्याचे दहन\n'या' घरगुती वस्तूंचा लोक करतात चुकीच्या पद्धतीने वापर\nदसऱ्यानिमित्त कर्नाटकात पारंपारिक नृत्यू\nजम्म-काश्मीरः दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nAir India: 'हवाई सुंदरी' विमानातून पडली\n...म्हणून मारवाडी लोक महाराष्ट्रात आले आहेत: राज\nहवाई सुंदरी विमानातून कशामुळं पडली\nसहा लाख घरांचा संकल्प\nमॉडेल तरुणीची मित्राकडून हत्या\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1कुलगुरू निवड यूजीसी नियमानुसारच हवी...\n2विकिपीडिया कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांचा फायदा...\n3वरळी बीडीडी चाळ प्रकरणात म्हाडाला दिलासा...\n4रसपूर्ण शिक्षणपद्धतीमुळे वाढली ‘विज्ञान प्रतिभा’...\n5विकास साठ्ये यांनी कोरले ‘ऑस्कर’वर नाव...\n6मतदार यादीवरील आक्षेपसत्र सुरूच...\n8अभिजात दर्जाचा मुद्दा संमेलनात गाजणार...\n9परीक्षा विभागाची झाडाझडती सुरू...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6295", "date_download": "2018-10-19T15:12:55Z", "digest": "sha1:47474D27GKRX362PVSKCISTDL7SAMVGT", "length": 11427, "nlines": 105, "source_domain": "aisiakshare.com", "title": " मला समजलेलं पोस्ट ट्रुथ, १४० अक्षरांत - अपौरुषेय | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nमला समजलेलं पोस्ट ट्रुथ, १४० अक्षरांत - अपौरुषेय\nमला समजलेलं पोस्ट ट्रुथ, १४० अक्षरांत\n'खरं ते माझं' नको, ‘माझं आणि माझ्या पक्षाचंच ते खरं’ म्हणा. बाकी सारी फेक न्यूज\nपोस्टट्रुथ : बातम्या आणि प्रचारकीच्या गजबजाटात आपल्या पूर्वकल्पना तथ्यापलिकडील मूलभूत सत्य असल्याची प्रचीती.\nसत्य हे अंतिम किंवा निखळ वगैरे असतं या समजुतीला जोरदार धक्का देणारं ते पोस्ट ट्रुथ, माझ्या दृष्टीला/मतीला कळणारं, जाणवणारं, इतरांच्या दृष्टीने कदाचित कल्पित अशी सत्याची एक वेगळी मिती दाखवणारं, ख-याच्या पलिकडलं पण खोट्याच्या अलिकडलं एक माझं असं वैयक्तिक सत्य. कलाकाराचे संवेदनशील मन भौतिक जगाने स्विकारलेल्या सत्याच्या पलिकडच्या संदिग्ध जगात प्रवेश करते तेव्हा त्याच्या कलाकृतीतून दिसते ते पोस्ट ट्रुथ.\nसत्याचा आग्रह न धरता ते सामाजिक समिकरणातला केवळ एक घटक मानणे आणि तर्क, गणित, भाषाशास्त्र ह्या साधनांचा वापर करुन सत्याची प्रस्थापना करण्याऐवजी विश्वासपुर्ण वाटेल असे आभासी वातावरण तयार करणे.\nसध्याच्या काळात सोशल मिडीयावर रियल्ली रियल ट्रूथ म्हणून जे काहीही पोस्ट केलं जातं आणि मुद्दाम ठरवून व्हायरल केलं जातं तेच पोस्ट-ट्रूथ\nपोस्ट ट्रुथ म्हणजे 'अस्मिताधिष्ठित सत्यानुनय'. थोडक्यात, 'माझ्या अस्मितांसाठी जे सोयीस्कर आहे तेवढंच मी सत्य म्हणून स्वीकारणार' ही मनोवृत्ती, वागणूक, आणि त्यातून निपजणारं ‘आम्ही विरुद्ध ते’ स्वरूपाचं राजकारण व तदनुषंगिक व्यक्तिनिरपेक्ष सत्याची पायमल्ली.\nसत्य-असत्याकडे अधिक स्पष्टपणे पाहण्यासाठी जिथे आपापल्या रुचीप्रमाणे आणि समजुतींप्रमाणे, वेगवेगळ्या रंगांचे, आकारांचे आणि पॉवरचे रेडिमेड चष्मे सोशल मीडियाच्या झगमगत्या बाजारात सहजपणे विकत घेता येतात असे अत्याधुनिक, अतिविद्वानी आणि अतिचाणाक्ष लोकांचे जग म्हणजे पोस्ट ट्रूथ जग. सत्य तसेही सापेक्षच असते, पण त्या चष्म्यांना आपापल्या आवडीप्रमाणे, हवा तसा रंग देणे सर्वसामान्यांसाठी विनाशुल्क आणि सहजसाध्य करणाऱ्या सोशल मीडियाला माझा कडकडीत सॅल्यूट\nपोस्ट ट्रूथ म्हणजे सत्य कसं का असेना, भावनांना चेतवून जनतेला बनवणे... इथे जनता आपल्याला सांगितले गेलेल्या तथाकथित सत्यावर तुफान विश्वास ठेवते, हे विशेष\nवास्तवाचं निर्दोष आकलन म्हणजे सत्य असं नरहर कुरुंदकर लिहितात. पोस्ट ट्रूथ हे वास्तवाला आपल्याला हवा तो आकार देणं आहे. साध्या भाषेत 'सत्याचा अपलाप' आहे. सत्यशोधन ही एक थकवणारी प्रक्रिया आहे हे अमान्य करणारी राजकीय भूमिका असं पोस्ट ट्रूथबाबत म्हणता येईल. पण मग यात नवीन ते काय तर 'तात्विक मंजुरी' नवीन आहे.\nपोस्ट ट्रूथ काळात उदयाला आणण्यात येणारं आभासी सत्य आता वेताळासारखं बोकांडी बसतं. आणि त्यामध्ये आपल्याला जर प्रश्न पडले तर आपल्या डोक्याची शंभर छकलं वेताळाच्या पायाशी पडतात. अंतिम विजय वेताळ ह्या सत्याचा होतो.\nअपेक्षित धरलेला विजय न\nअपेक्षित धरलेला विजय न मिळाल्याने केलेला थयथयाट.\nसंगीतकार आर. सी. बोराल (जन्म : १९ ऑक्टोबर १९०३)\nजन्मदिवस : कथाकार दिवाकर कृष्ण (१९०२), आद्य चित्रपट संगीतकार आर.सी. बोराल (१९०३), नोबेलविजेते भौतिकशास्त्रज्ञ एस्. चंद्रशेखर (१९१०), लेखक जॉन ल कारे (१९३१), गीतकार शांताराम नांदगावकर (१९३६), अभिनेत्री व लेखिका प्रिया तेंडुलकर (१९५९), नृत्यदिग्दर्शक शामक दावर (१९६१)\nमृत्युदिवस : लेखक जॉनादन स्विफ्ट (१७४५), अणुशास्त्रज्ञ अर्नेस्ट रदरफोर्ड (१९३७), शिल्पकार कामिय क्लोदेल (१९४३), अभिनेत्री बेबी नाझ (१९९५), लेखिका नाताली सारोत (१९९९)\n१७८१ : अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात इंग्लंडची शरणागती.\n१८१२ : नेपोलियनची मॉस्कोच्या सीमेवरून माघार.\n१८८२ : हंटर कमिशनपुढे महात्मा फुल्यांनी सक्तीच्या मोफत शिक्षणाचा पुरस्कार केला.\n१९३३ : जर्मनीने 'लीग ऑफ नेशन्स'मधून अंग काढून घेतले.\n१९९३ : बेनझीर भुत्तो पाकिस्तानच्या पंतप्रधान म्हणून निवडून आल्या.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 5 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-love-tips/take-care-of-these-things-while-breakup-118091700015_1.html", "date_download": "2018-10-19T15:59:26Z", "digest": "sha1:YNDTJMYVPRONHYX2N5ORJ53MLF27ARVG", "length": 12944, "nlines": 135, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ब्रेकअप करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी! | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nब्रेकअप करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी\nदोन प्रेम करणार्‍यांमध्ये काहीना काही कारणांमुळे ब्रेकअप होतं. काही लोक असं होऊ नये यासाठी प्रयत्न करतात तर काहींना हेच हवं असतं. अलीकडे तर छोट्या छोट्या गोष्टींवरून नातं संपवण्याची भाषा केली जाते. पण हे नातं संपवताना काही गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे आहे. असे केल्याने तुमच्या नात्यातील सहजता टिकून राहते आणि यामुळे भविष्यात नातं जोडण्याला मदत मिळते. पण नातं तोडताना तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने तोडलं तर ते तुम्हाला फार महागात पडू शकतं. कारण रागाच्या भरात काहीही केलं आणि बोललं जातं. चला जाणून घेऊ काही खास गोष्टी...\nचुकीच्या भाषेचा वापर करू नये\nकोणतंही नातं तोडण्यासाठी सोशल नेटवर्किंग साइटचा आधार घेऊ नये. ज्या व्यक्तीसोबत तुम्ही आयुष्यातला सगळ्यात चांगला वेळ घालवला त्या व्यक्तीसोबत ब्रेकअप करताना चुकीची भाषा वापरू नये. शांतपणे आणि चर्चा करूनही हे केलं जाऊ शकतं. कारण ते म्हणतात ना की, धनुष्यातून सुटलेला बाण आणि तोंडातून निघालेला शब्द परत घेता येत नाही.\nनात्याची खिल्ली उडवू नका\nनातं टिकवण्याचा शक्य तो प्रयत्न करावा पण जर हे शक्य नसेल तर नात्याची सार्वजनिकपणे खिल्ली उडवू नये. असे केल्याने भविष्यात तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला अडचण निर्माण होऊ शकते. त्यासोबतच या स्थितीचा दुसरं कुणी फायदाही उचलू शकतो.\nजर तुम्हाला ब्रेकअप करायचं असेल तर असं करा की, त्या व्यक्तीसोबत तुम्ही कधीही मैत्रीपूर्ण वागू शकाल. एकमेकांना टाळून काही फायदा नाही त्यापेक्षा चांगले मित्र बनून राहा. याने तुम्हा दोघांनाही त्रास होणार नाही. फक्त सोबत असताना हे ध्यानात ठेवा की, आता तुम्ही मित्र आहात.\nअलीकडे एक ट्रेन्ड बघायला मिळतोय की, लोक ब्रेकअप करण्यासाठीही डेटिंगचा आधार घेतात. ज्याप्रमाणे लोक प्रेमाच्या नात्याची सुरुवात डेटिंगने करतात तसंच आता डेटिंग करुन ब्रेकअप करतात. उगाच भांडण करून किंवा आरडाओरडा करुन नातं तोडत नाहीत.\nखासगी गोष्टींमध्ये ढवळाढवळ करु नका\nब्रेकअपनंतरही तुम्ही जर तुमच्या एक्सच्या संपर्कात असाल तर दोघांनीही एकमेकांच्या खासगी गोष्टींमध्ये नाक खुपसवू नये. कारण आता दोघांनाही तो अधिकार राहिलेला नाही.\nमहिलांना रिलेशनशिपमध्ये काय हवं असतं\nलव्ह लाईफच्या सर्व अडचणी दूर करेल हे एक रत्न\nडोळ्याच्या आरोग्याची काळजी कशी घ्याल\nतुळशीजवळ ठेवत असाल या वस्तू तर लगेच हटवा\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nप्रत्येक आजारांवर सोपे उपाय\nकैरीच्या कोयीचे चूर्ण दही किंवा पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ घेतल्याने कृमी रोगात आराम ...\nरोजच्या पेहरावाला नवरात्रीचा साज\nभरजरी चनिया चोली, आरशांनी सजिवलेला घागरा, त्याला साजेसे अलंकार असा शृंगार करून नवरात्रीत ...\nपनीरच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्या धोका कमी होतो\nदररोज 40 ग्रॅम पनीर खाल्ल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. चीनमधील सूचो ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A5%81/", "date_download": "2018-10-19T16:18:20Z", "digest": "sha1:WUAWUQJPTXGM7EXKXYR4AFWM3NLKR5P3", "length": 7366, "nlines": 71, "source_domain": "pclive7.com", "title": "कार्तिकी एकादशी : टाळ-मृदुंगाच्या गजराने अलंकापुरी दुमदुमली | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपाणी टंचाईवर मात करण्यासाठी रावेत येथे नवीन बंधारा बांधण्याची मयुर कलाटेंची मागणी\nवाकडच्या शाळेत मुलींना स्व-संरक्षणाचे धडे देणारा ‘निर्भया’ प्रकल्प सुरु\nचिखलीत महापौरांच्या हस्ते घंटागाडीचे उद्घाटन\nकामगार कल्याण मंडळाचा भूखंड द्या.. अन्यथा मगर स्टेडीयमचा ताबा घेऊ – भारती चव्हाण\nपुणे जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीच्या सदस्यपदी मनिष कुलकर्णी यांची निवड\nपिंपळे सौंदागरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार लक्ष्मण जगताप\nसाईंबाबांच्या आशीर्वादाने २०१९ मध्ये मोदीच होणार पुन्हा पंतप्रधान – फडणवीस\nपंतप्रधानांना जाब विचारण्यासाठी निघालेल्या तृप्ती देसाईंना पुण्यातून अटक\nपाणी येत नसल्याची तक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण; पिंपळे निलख येथील प्रकार\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा; मनसेची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nHome पिंपरी-चिंचवड कार्तिकी एकादशी : टाळ-मृदुंगाच्या गजराने अलंकापुरी दुमदुमली\nकार्तिकी एकादशी : टाळ-मृदुंगाच्या गजराने अलंकापुरी दुमदुमली\nपिंपरी (Pclive7.com):- कार्तिकी एकादशीनिमित्त आज लाखो भाविक आळंदीत दाखल झाले होते. टाळ-मृदुगांच्या गजराने अलंकापुरी दुमदुमून गेली होती. यावेळी वारकऱ्यांनी कर्जातून मुक्ती करण्यासाठी सरकारला सुबुद्धी देण्यासह इतर संकटं दूर करण्याचे साकडं माऊली चरणी घातले.\nआज संपूर्ण आळंदीत श्री जगदगुरू ज्ञानोबारायांचा जयजयकार सुरु होता. कार्तिकी दिवशी हा सोहळा भक्तांसाठी महत्वाचा असतो. पवित्र इंद्रायणीच्या काठी आणि मंदिराच्या वीणा मंडपात महिला वारकरी फेर, फुगड्या व भारुडे सादर करण्यात मग्न होत्या. तर देहभान विसरून वारकरी हरिनामाचा गजर करत सोहळ्याचा अनुभव घेत होते. आळंदी लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान आहे. तीर्थक्षेत्र असलेल्या आळंदीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ७२२ व्या संजीवन समाधी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.\nमहाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक आळंदीत दाखल झाले होते. पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करून भाविकांनी माऊलीच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. भाविकांनी आळंदीत ग्रंथ, गळ्यातील तुळशीची माळ खरेदी करण्यावर भर दिला होता. राहुट्यांमध्ये भाविकांनी हरिनामाचा अखंड गजर सुरु ठेवला होता.\nअाणि पिंपरी चिंचवडचे महापौर बदलले…\nअनिष्ट रूढींना छेद देणारा ‘दशक्रिया’ – दिलीप प्रभावळकर\nपाणी टंचाईवर मात करण्यासाठी रावेत येथे नवीन बंधारा बांधण्याची मयुर कलाटेंची मागणी\nवाकडच्या शाळेत मुलींना स्व-संरक्षणाचे धडे देणारा ‘निर्भया’ प्रकल्प सुरु\nचिखलीत महापौरांच्या हस्ते घंटागाडीचे उद्घाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-article/breathing-by-cooking-on-wood-and-cole-118092700025_1.html", "date_download": "2018-10-19T15:13:35Z", "digest": "sha1:N4IZSAA4LPLH2IUDTDAAPRHSMOFRDR52", "length": 10235, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "लाकूड व कोळशावर स्वयंपाक केल्याने वाढतो श्वसनविकार | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nलाकूड व कोळशावर स्वयंपाक केल्याने वाढतो श्वसनविकार\nलाकूड वा कोळशाच्या धगीवर खाद्यपदार्थ भाजून खाणे अनेकांना आवडते. पण एका अध्ययनातून असा दावा करण्यात आला आहे की, अशा प्रकारची पसंती तुमच्या फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. लाकूड व कोळशावर भाजलेले खाद्यपदार्थ खाल्ल्याने श्र्वसनासंबंधी समस्या निर्माण होऊ शकते. ब्रिटनमधील शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, स्वयंपाकासाठी लाकूड व कोळशाचा वापर करणार्‍या लोकांमध्ये श्र्वसनासंबंधी आजार जडण्याचा धोका 36 टक्के जास्त असल्याचे आढळून आले. शास्त्रज्ञ झेंगमिंग चेन यांनी सांगितले की, लाकूड वा कोळसा जाळल्याने श्र्वसनविकारांचा धोका वाढत आहे. हा धोका स्वच्छ इंधनाच्या वापरामुळे कमी केला जाऊ शकतो. भारतासारख्या देशांमध्ये स्वयंपाकासाठी लाकूड व कोळशासारखे ठोस इंधन जाळले जाते. ज्यांच्या ज्वलनातून मोठ्या प्रमाणावर सोडले जाणारे प्रदूषक कण आपल्या फुफ्फुसात जातात.\n'सॅल्यूट'मध्ये शाहरुखसोबत दिसणार भूमी पेडणेकर\nअनुष्का साकारणार जयललितांची भूमिका\nनेहाने का लपवली गरोदरपणाची बातमी\nअभिनेत्री शिल्पा शेट्टीसोबत पुन्हा एकदा वर्णद्वेष\nरुदालीच्या निर्मात्या कल्पना लाज्मी यांचे निधन\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nप्रत्येक आजारांवर सोपे उपाय\nकैरीच्या कोयीचे चूर्ण दही किंवा पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ घेतल्याने कृमी रोगात आराम ...\nरोजच्या पेहरावाला नवरात्रीचा साज\nभरजरी चनिया चोली, आरशांनी सजिवलेला घागरा, त्याला साजेसे अलंकार असा शृंगार करून नवरात्रीत ...\nपनीरच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्या धोका कमी होतो\nदररोज 40 ग्रॅम पनीर खाल्ल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. चीनमधील सूचो ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://punescope.com/?p=623", "date_download": "2018-10-19T15:18:06Z", "digest": "sha1:PZUQXC3JR42XD6FOJ6BZO3J4543VO53X", "length": 3905, "nlines": 39, "source_domain": "punescope.com", "title": "My CMS", "raw_content": "\nगायन वादन नृत्य यांना एकत्रितपणे संगीत असे म्हणतात. भारतीय शास्त्रीय संगीतात नाद आणि तालाला अतिशय महत्व आहे. नुकतीच पुणेकर रसिकांनी सरोद आणि तबल्याची सुरेल मैफल अनुभवली. सुश्रुत प्रस्तुत या मैफलीत ख्यातनाम सरोदवादक पं. शेखर बोरकर यांचे सुपुत्र अभिषेक बोरकर यांचे स्वतंत्र सरोद वादन सादर झाले. त्यांना तबल्याची दमदार साथ जेष्ठ तबलावादक पं.रामदास पळसुले यांची लाभली.तानपुर्यावर ऋषभ जोशी यांनी साथ केली.\nतीन तासाच्या या मैफलीत सुरुवातीस सत्र १ मध्ये भीमपलास रागात आलाप जोड आणि रूपक तालात मध्य लयीत एक रचना सादर करून अभिषेक बोरकर यांनी रसिकांना जागीच खिळवळे. त्यातच जोडून द्रुत त्रितालातील अनोख्या रचनेने सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. अतिशय अभ्यासपूर्ण आणि तयारीने अभिषेक यांनी प्रत्येक रागाची मांडणी आणि सादरीकरण केले.\nत्यानंतर सत्र २ मध्ये राग मारव्यात विलंबित त्रितालातील रचनेने रसिकांनी वेगळीच स्वरानुभूती अनुभवली. त्यातच मध्य लयीत एक रचना बोरकर यांनी पेश केली.त्यानंतर अनवट आणि अतिशय अप्रचलित अशा हेमंत रागात झपताल आणि मध्य एकतालातील रचनांनी सर्व वातावरण स्वरमय झाले.मैफलीची सांगता त्रितालातील मध्यलयीतील सिंधू भैरवीने झाली .या मैफलीस अनेक दिगज्जांनी आपली हजेरी लावली. या मैफलीचे संजोजन गायक पं विजय कोपरकर यांनी केले.\n१ सरोदवादक अभिषेक बोरकर यांसह मैफलीत तबलावादक पं रामदास पळसुले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%B5", "date_download": "2018-10-19T16:33:40Z", "digest": "sha1:JYCPSA4Y47S3OOS3L6D7BMH6N3R7YVFF", "length": 4287, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सपार्मुरात नियाझोव - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १८:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://kumarnirman.blogspot.com/2015/09/blog-post_72.html", "date_download": "2018-10-19T16:30:51Z", "digest": "sha1:P6PMPHKKD2FFN5C5LKJCTDLJAOAVEPEE", "length": 13673, "nlines": 201, "source_domain": "kumarnirman.blogspot.com", "title": "कुमार निर्माण: दिनूचे बिल", "raw_content": "\nमा. डॉ.अभय बंग व मा. विवेक सावंत यांच्या प्रेरणेतून कुमार निर्माण हा शैक्षणिक कार्यक्रम सुरु झाला. “प्रत्यक्ष कृतींमधून शालेय मुला-मुलींमध्ये वैश्विक मानवी मुल्ये व सामाजिक बुद्धिमत्ता रुजवणे, व त्यांचा विकास करून उत्तम माणूस घडवणे हे कुमार निर्माण चे मुख्य उद्धिष्ट आहे.” सदर ब्लॉगचे उद्दिष्ट कुमार निर्माणचे द्वैमासिक भरारी प्रकाशित करणे आहे.\nगोष्ट - दिनूचे बिल\nदिनू नावाचा सहा वर्षांच एक मुलगा होता. त्याचे वडील डाँक्टर होते. त्यांचा दवाखाना घराच्या अगदी जवळच असल्यामुळे अधूनमधून दिनू दवाखान्यात जायचा. डाँक्टरांचा मदतनीस पेशन्ट्ना औषध तयार करून द्यायचा. आणि औषधाचे बिलही द्यायचा. . दिनूला नुकतेच लिहायला- वाचायला यायला लागले होते. त्यामुळे त्याने एक दिवस असेच एक बिल वाचले. त्यावर लिहिले होते.\n३ दिवसांच्या औषधाचे बिल २० रूपये\nडाँक्टर पेशन्ट्च्या घरी जाऊन आले त्याची फी १०० रू\nइंजेक्शन दिले -त्याची फी १५ रूपये\nहे वाचून त्याच्या मनात एक कल्पना आली. तो घरी गेला आणि एक कागद काढून त्याने लिहायला सुरूवात केली.\nगेल्या आठवड्यात दुकानातून सामान आणले ५ रूपये\nखोली आवरली ३ रूपये\nधाकट्या भावाला बागेत फिरायला नेले ३ रुपये\nआईला कामात मदत केली २ रुपये\nशेजारच्या काकूना निरोप सांगितला २ रूपये\nआईच्या खोलीत जाऊन त्याने हा कागद तिच्या टेबलावर ठेवला. दुसर्‍या दिवशी सकाळी उठून तो बघतो तर काय त्याच्या टेबलावर त्याला एक पाकिट दिसले. त्याने ते उघडून बघितले. त्यात १५ रूपये आणि एक चिठ्ठी होती. पैसे पाहून त्याला खूपच आनंद झाला. त्याने चिठ्ठी उघडून वाचायला सुरूवात केली. आईने लिहिले होते,\nदिनुचे आवडते पदार्थ करून त्याला रोज जेवाखायला घालते ० रूपये\nदिनूच्या आजारपणात दिवसरात्र त्याची काळजी घेतली ० रूपये\nदिनुला लिहा वाचायला शिकवले, गोष्टी सांगितल्या. ० रूपये\nत्याला फिरायला-खेळायला नेते ० रुपये\nएकेक अक्षर लावित दिनूने सगळे वाचले, त्याला त्याचा अर्थही कळला. त्याला स्वतःची लाज वाटली, पैसे तसेच टाकून तो धावतच आईकडे गेला. त्याने आईला मिठी मारली आणि तो रडायला लागला. काही न बोलताच त्याला आणि आईला सर्व काही कळले होते.\n(आचार्य अत्रे लिखित ‘दिनूचे बिल’ या गोष्टीवरून)\nपुरवणी क्र. १ - क्षेत्रभेट\nक्षेत्र भेट म्हणजे काय क्षेत्रभेट म्हणलं कि आपल्या परिसरातील विविध जागा जसे कि दवाखाना, पोलीस स्टेशन, न्यायालय, शेत, जंगल, एखादी संस...\nऔपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण\nशिक्षण म्हणजे माहित नसलेलं माहित होणं (ज्ञान), व्यवहारात गरज पडेल तेव्हा माहित झालेल्याचा योग्य वापर करता येणं (उपयोजन) व योग्य वापर करण्य...\nमंदिरात वसतोस... मंदिरात वसतोस का मशिदीत राहतोस अल्ला तुझे नाव खरे का राम कधी असतोस मंदिरात वसतोस... सूर्य उगवे पूर्वेला मी...\n तशी ही गोष्ट माझ्या लहानपणीची आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नावाच्या छोट्या गावात मी वाढल...\nकुमार निर्माण निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळा वृतांत कुमार निर्माण अंतर्गत चौथ्या सत्राची सुरुवात ‘निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळेने’ दि. १० ड...\nराहो सुखाने हा मानव इथे\nराहो सुखाने हा मानव इथे या भूवरी भूवरी या इथे II धृ II लाला ललाला ललाला लालाला लाला ललाला लालाला लाला लला लला लला कल्या...\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका कुत्र्याची ...\nकुमार निर्माण – थोडक्यात उद्दिष्ट शालेय वयोगटातील मुलांसाठी एक अशी आनंददायी शैक्षणिक प्रक्रिया उभी करणे ज्यातून भविष्यात त्यांच्यामध...\nरोज चांगली बुद्धी दे.. रोज चांगली बुद्धी दे सांगतो आपण ज्याला सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला II धृ II दूर दूर पलीकडे ढगा...\nगटातील ‘गप्पा-गोष्टी-चर्चा’ – संवाद गट\nमित्रांनो , आता तुम्ही आता म्हणाल , “ गप्पा तर आम्ही नेहमीच मारतो. मग त्या गप्पांत आणि गटात मारलेल्या गप्पांत फरक तो काय \nभरारी : वर्ष पहिले - अंक पहिला\n‘कुमार निर्माण’ केंद्रीय कार्यशाळा - २०१५\nकुमार निर्माण - प्रशिक्षण शिबीर दिवस पहिला\nकुमार निर्माण - प्रशिक्षण शिबीर दिवस दुसरा\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा\nभरारी : वर्ष पहिले - अंक पहिला\n‘कुमार निर्माण’ केंद्रीय कार्यशाळा - २०१५\nकुमार निर्माण - प्रशिक्षण शिबीर दिवस पहिला\nकुमार निर्माण - प्रशिक्षण शिबीर दिवस दुसरा\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://ayushdarpanmarathiblog.wordpress.com/2016/09/30/", "date_download": "2018-10-19T15:37:47Z", "digest": "sha1:53OM4GTUAJ7ML4XCDMJCSPOYVKWSFBKJ", "length": 11429, "nlines": 270, "source_domain": "ayushdarpanmarathiblog.wordpress.com", "title": "September 30, 2016 – AyushDarpanMarathi", "raw_content": "\nहा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org\n​औषधे आणि भारतीय मानसिकता \n​औषधे आणि भारतीय मानसिकता दोन,तीन दिवसांपासून हा विषय लिहावा असं माझ्या डोक्यात घोळतय ,त्याला कारणही तसच आहे .परवा एका पेशंटच blood pressure तपासताना बरच जास्त आढळलं,बर पेशंट माझ्याकडे पहिल्यांदाच आलेली ,मी विचारलं ,म्हटलं काही औषधं वगैरे सुरु आहेत का दोन,तीन दिवसांपासून हा विषय लिहावा असं माझ्या डोक्यात घोळतय ,त्याला कारणही तसच आहे .परवा एका पेशंटच blood pressure तपासताना बरच जास्त आढळलं,बर पेशंट माझ्याकडे पहिल्यांदाच आलेली ,मी विचारलं ,म्हटलं काही औषधं वगैरे सुरु आहेत का तर म्हणाल्या की हो ,एक गोळी चालू आहे ,डॉक्टरांनी रोज सकाळी एक घ्यायला… Continue reading ​औषधे आणि भारतीय मानसिकता \n​कडधान्ये – समज आणि गैरसमज\n​कडधान्ये – समज आणि गैरसमज आपला आहार हा संतुलित हवा ,त्यात सगळ्या प्रकारच्या पदार्थांचा समावेश असावा अशीच साधारण आपल्या जेवणाच्या थाळीची रचना पूर्वापार चालत आली आहे .या प्रकारच्या खाण्यामुळे सगळ्या प्रकारचे रसही आपल्या पोटात जातात.वरण,भात, भाजी,पोळी ,चटणी ,कोशिंबीर ,लोणचं ,पापड, लिंबाची फोड ,आणि सणावाराला एखादा गोड पदार्थ अशी ही साधारण रचना आहे . आधुनिक पद्धतीने… Continue reading ​कडधान्ये – समज आणि गैरसमज\n​सुंदर ,मुलायम त्वचा T.V. सुरु केला की दर २/३ जाहिरातींमागे एखाद्या क्रीमची किंवा अंगाला लावायच्या साबणाची जाहिरात असते आणि सगळे असा दावा करतात की ते product वापरल्याने त्वचा सुंदर ,गोरी आणि मुलायम होईल .माझ्याकडे येणारे तरुण पेशंट्स पण मला हा प्रश्न नेहमी विचारतात की त्वचेसाठी काय वापरायला हवे मुळात त्वचेचे सौंदर्य किंवा आरोग्य ही… Continue reading ​सुंदर ,मुलायम त्वचा\n​आयुर्वेद कोश – ‘ ब्रिक्स ‘ मधला आयुर्वेद \n​आयुर्वेद कोश – ‘ ब्रिक्स ‘ मधला आयुर्वेद भारत जगाला काय देऊ शकतो भारत जगाला काय देऊ शकतो या प्रश्नाचे उत्तर विचारले तर . . . भ्रष्टाचार , अस्वच्छता , बेकारी असली अनंत निराशाजनक उत्तरे मिळतील . कोणी जरा शिकलेला असेल तर म्हणेल ‘ भारताने जगाला शून्य दिला ‘ . अजून जरा शिकलेला असेल तर तो ‘शून्य ‘… Continue reading ​आयुर्वेद कोश – ‘ ब्रिक्स ‘ मधला आयुर्वेद \n​🔅किचन क्लिनीक 🔅 सीताफळ हे फळ सगळ्यांना आवडते.दिसायला आणी खायला देखील सुरेख.साधारण अक्टोबर महिन्यात सुरूवातीला हि फळे बाजारात येतात.ह्याचे १०-१२ फुट उंच झाड असते व फळ ४-५ इंच व्यासाचे असते.बाहेर काळपट हिरवी साल असते व आत पांढरा सुगंधी गर व काळी बी असते. हे चवीला गोड थंड व पित्तनाशक असून वात व कफ… Continue reading किचन क्लिनीक\n​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 30.09.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *आहाररहस्य.* *आहारातील बदल* *भाग 9* *शाकाहारी भाग चार* मांसाहारी प्राण्यांची आणि शाकाहारी प्राण्यांची वैशिष्ट्ये… Continue reading आजची आरोग्यटीप\nDR.GOKULSINGH G.MUMB… on झटपट व्हाट्स अँप डॉक्टर\nchetan chauhan on फेसाळत्या बुडबुड्यांचे गोड व्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://mahades.maharashtra.gov.in/surveyReports.do?repCatId=DDT", "date_download": "2018-10-19T16:21:06Z", "digest": "sha1:GN7DJNYYAJRRQRZKITP2OK7XZPEVAOVX", "length": 4683, "nlines": 51, "source_domain": "mahades.maharashtra.gov.in", "title": "Directorate of Economics and Statistics", "raw_content": "\nअर्थ व सांख्यिकी संचालनालय\nनियोजन विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nलेख्यांचे आर्थिक व उद्देशनिहाय वर्गीकरण\nराष्ट्रीय नमुना एतदर्थ पाहणी अहवाल\nराज्य व जिल्हा उत्पन्न अंदाज\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2017-18\nलेख्यांचे आर्थिक व उद्देशनिहाय वर्गीकरण\nराष्ट्रीय नमुना एतदर्थ पाहणी अहवाल\nराज्य व जिल्हा उत्पन्न अंदाज\n1 जिल्हा उत्पन्न – महाराष्ट्र २००४-२००५ ते २०१३-१४ सन २००४-२००५ ते २०१३-१४ साठी उत्पन्नाचे अंदाज (पायाभूत वर्ष २००४--२००५) मराठी 2004-2014 1138\n2 राज्य उत्पन्नाची नवीन मालिका (१९९९-२००० ते २००६-०७) राज्य उत्पन्नाची नवीन मालिका (१९९९-२००० ते २००६-०७) मराठी 1999-2007 142\n3 जिल्हा उत्पन्न – महाराष्ट्र १९९९-२००० ते २००३-०४ सन १९९९-२००० ते २००३-०४ साठी उत्पन्नाचे अंदाज (पायाभूत वर्ष १९९९-२०००) मराठी 1999-2004 133\n4 राज्य उत्पन्न – महाराष्ट्र १९९३-९४ ते २००१-०२ सन १९९३-९४ ते २००१-०२ साठी उत्पन्नाचे अंदाज (पायाभूत वर्ष १९९३-९४)’ असे करण्यात यावे मराठी 1993-2002 1917\nआमच्याविषयी | संपर्क | अहवाल मागणी | मदत | स्थानदर्शक नकाशा | माहितीचा अधिकार | सेवासंधी | सेवासंबंधी | निविदा | संग्रहण | उत्तरदायित्वास नकार आणि धोरण\n१ मार्च २००८ पासून एकूण भेटी: 4263637\nअखेरची सुधारणा दि. 12.04.2018\nसर्वाधिकार © हे अर्थ व सांख्यिकी संचालनालय, महाराष्ट्र शासन, भारत यांचे अधिकृत संकेतस्थळ आहे.\nअपेक्षीत मॉनीटर सेटींग 1280 X 768 रिजोल्यूशन .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.mumbaivarta.com/2018/08/blog-post_45.html", "date_download": "2018-10-19T15:49:39Z", "digest": "sha1:QI7PFPECTRWEYHPEAWXUUPIGUQJ6HSNW", "length": 6243, "nlines": 74, "source_domain": "www.mumbaivarta.com", "title": "दिव्यांगांच्या समस्याच्या बैठकीत प्रचंड गदारोळ बैठक तहकूब | MUMBAI VARTA", "raw_content": "\n-mtab/ठाणे,नवी मुंबई,कल्याण डोंबिवली,मिरा भाईंदर,उल्हासनगर\nदिव्यांगांच्या समस्याच्या बैठकीत प्रचंड गदारोळ बैठक तहकूब\nदिव्यांगांच्या समस्याच्या बैठकीत प्रचंड गदारोळ\nमुंबई ( प्रतिनिधी ) – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील दिव्यांग मोठ्या प्रमाणात असून अनेक समस्या पासून ते वंचित आहेत या दिव्यांगांच्या समस्यांच्या चर्चां विषयी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज मंगळवारी पालिका मुख्यालयात बैठक आयोजित केली होती मात्र दिव्यांगांच्या काही गटाने या बैठकीच्यावेळी गदारोळ करण्यास सुरुवात केली हा गदारोळ शांत होत नसल्यामुळे यांच्या समस्यावर कोणतीही चर्चा न करता बैठक तहकूब करण्यात आली.\nमुंबईतील दिव्यांगांच्या विविध समस्यांबद्दल पालिका मुख्यालयातील स्थायी समितीच्या सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन केले होते. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू होती. बैठकीला पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड, उपायुक्त (विशेष) निधी चौधरी आणि मिलिन सावंत तसेच मुंबईतील दिव्यांगाच्या संस्थांचे पदाधिकारी मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते. बैठक सुरु होताच दिव्यांगांच्या समस्यांविषयी उहापोह करण्यात आला. समस्यांचे निराकरण करण्यासाठी पालिकेने काय उपाययोजना केल्या आहेत, कोणकोणते निर्णय घेतले आहेत, याबाबत अतिरिक्त आयुक्त जऱ्हाड आणि उपायुक्त (विशेष) चौधरी यांनी माहिती देण्यास सुरुवात केली. दिव्यांगांना देण्यात आलेल्या स्टॉल्सवर सिगारेट, बिडी आदी वस्तू ठेवता येणार नाहीत. त्याची विक्री करण्यास मनाई आहे, असे चौधरी यांनी सांगताच काही दिव्यांगांनी आरडाओरड करुन त्यांच्या बोलण्यात व्यत्यय आणला. सुमारे 15 मिनिटे हा गोंधळ सुरु होता. तो संपत नसल्याचे पाहून मनोहर जोशी यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची सुचना केली. तरीही आरडाओरड सुरुच राहील्याने जोशी यांनी बैठक तहकूब करण्याची सूचना महापौरांना केली. यानंतर महापौर विश्‍वनाथ महाडेश्वर यांनी ती तात्काळ मान्य करीत बैठक तहकूब केली या यांच्या गदारोळमुळे बैठक तहकूब करण्यात आली\nमुंबई वार्ता (वेब न्यूज)\nसंपादक - सुनिल तर्फे\nकार्यकारी संपादक - अल्पेश करकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://transposh.org/mr/version-0-6-6-finally-a-security-release/", "date_download": "2018-10-19T16:09:55Z", "digest": "sha1:HV3UV2K7FDIMCAOBXMJYGI34XY64FXO7", "length": 15716, "nlines": 120, "source_domain": "transposh.org", "title": "आवृत्ती 0.6.6 – शेवटी! सुरक्षा प्रकाशन", "raw_content": "transposh.org WordPress प्लगइन शोकेस आणि समर्थन साइट\nआवृत्ती 0.6.6 – शेवटी\nनोव्हेंबर महिना 12, 2010 द्वारा ऑफर 13 टिप्पण्या\nक्रॉस साइट स्क्रिप्टिंग -> XSS\nआम्ही याबद्दल आभार मानू इच्छितो यहोशवा Hansen आणि स्कॉट Caveza ओळखणे आणि आम्हाला कमी आवृत्ती इंटरनेट एक्सप्लोरर ब्राउझर वापरत प्रभाव वापरकर्त्यांना क्षमता आहे, जी दोन XSS असुरक्षा डीबग मदत त्यांच्या मदतीसाठी 8, किंवा XSS संरक्षण स्पष्टपणे बंद होते तेव्हा. आम्ही ही आवृत्ती कॉल करण्यासाठी इच्छाशक्ती टाळले 0.6.6.6 आणि नियमित नामांकन धोरणे पुन्हा सुरू. त्या असुरक्षा Transposh वापरून वेबमास्टरसाठी किंवा hosters कोणत्याही धोका ठरू नाही, परंतु चोरटा वापरुन हे साइटवरील स्क्रिप्ट विश्वास शकतील वापरकर्त्यांना XSS पद्धत.\nया प्रकाशन देखील समूह अन्यथा नंतर प्रकाशन करीता आधिपासूनच वचनबद्ध होते आणि कदाचित waited आहेत की दोन अन्य बदल, पार्सर लहान सुधारणा जात प्रथम, काही अधिक HTML साठी सक्षम समर्थन “न जुमानणारा घटक” जसे &ज्याचे; जे सॉफ्टवेअर वापरकर्ता outsmart प्रयत्न करून तयार केले होते, आम्ही मध्ये त्यांच्या मदतीने वर archon810 याबद्दल आभार मानू इच्छितो हा बग अहवाल.\nकिमान अंतिम परंतु, Google साइटमॅप एक्स एम एल जनरेटर समर्थन बदल आहे, पॅच php5.3 योग्य समर्थन असण्यासाठी एक पत्र काढले आहे, आणि इतर चांगली बातमी वर, येत्या आवृत्ती 4 या प्लगइनची आधीच मध्ये बांधले समर्थन आहे, ही आवृत्ती देखील काही वापरकर्त्यांसाठी होती 50k URL मर्यादा ब्रेकिंग मदत. आम्ही आभार होता अर्ने Brachhold या प्रकल्पावर त्याच्या महान कामांचा.\nत्यामुळे प्रत्येकजण, जा आणि सुधारीत हे पोस्ट जुळण्यासाठी प्रतिमा शोधत अशा कठीण तंदुरुस्त होते फक्त कारण.\nअंतर्गत दाखल: प्रकाशन घोषणा सह टॅग केले: Google-XML-साइटमॅप, किरकोळ, सोडा, शोध securityfix, वर्डप्रेस प्लगइन\nनोव्हेंबर महिना 12, 2010 वेग 2:05 वर\nग्रेट, चांगले कार्य सुरू ठेवा\nयेशू ख्रिस्ताचा एक शिष्य म्हणतो,\nनोव्हेंबर महिना 12, 2010 वेग 10:04 वर\n“Google साइटमॅप एक्स एम एल जनरेटर, पॅच ”\nमी : साइटमॅप आवृत्ती 3.2.4 आणि Transposh आवृत्ती 0.6.6\nपरंतु तेथे नाही आवाज पाने xml मध्ये व्युत्पन्न केले आहेत होते.\nयेशू ख्रिस्ताचा एक शिष्य\nनोव्हेंबर महिना 12, 2010 वेग 10:33 वर\nआपली खात्री आहे की आपण नवीनतम पॅच आहे करा, उदा. दूर & मागील पॅच पासून, मी बदल अद्ययावत आहे, आणि आता हे नवीन पॅच नेहमी विचारले जाणारे प्रश्न, अद्याप समस्या असेल तर मी तुम्हाला पॅच फाइल पाठवू.\nनोव्हेंबर महिना 12, 2010 वेग 8:59 PM\nमी माझ्या कामात ठेवले तेव्हा “Google साइटमॅप एक्स एम एल जनरेटर” आणि Transposh च्या आवृत्ती 0.6.6 आपण एका Google साइटमॅप एक्स एम एल प्रतिसाद मिळेल “XML वाचनत्रुटी: घटक आढळला नाही, ओळ क्रमांक 1, स्तंभ 1:” तथापि, मी Transposh आवृत्ती बंद करता तेव्हा 0.6.6, नंतर Google साइटमॅप कार्य करते.\nनोव्हेंबर महिना 12, 2010 वेग 11:53 PM\nनोव्हेंबर महिना 12, 2010 वेग 10:24 PM\nपासून पूर्वीच्या आवृत्तीच्या म्हणून समान समस्या 0.6.3: सुधारणा नंतर मी पाहू “Okt_Oktober_abbreviation” ऐवजी “ऑक्टोबर” माझ्या ब्लॉग मध्ये. महिन्याच्या कोणत्याही लहान फॉर्म त्याच तेव्हा जर्मन नाव इंग्रजी नाव वेगळे आहे. त्यामुळे 0.66 पुन्हा आवृत्ती हटविले 0.61 पुन्हा एकदा – ते कार्य करते. आणि proofes प्लगइन काहीतरी चूक करते. आणि मी स्वत: कृपया PHP संपादन करून कार्य करावे लागेल एक प्लगइन वापरू इच्छित नाही… त्यामुळे भविष्यात कोणत्याही सुधारणाच्या निराकरण करणार नाही\nनोव्हेंबर महिना 12, 2010 वेग 10:38 PM\nसेकंद, तुमची प्रणाली अधिक तपशील प्रदान करण्याचा प्रयत्न करा (आपण वापरत डब्ल्यूपी जे, इ)\nतिसऱ्या, आपण gettext एकात्मता अकार्यान्वित करू शकता, कदाचित अवनत पेक्षा आपल्या समस्या चांगले निराकरण पाहिजे 0.6.1\nनोव्हेंबर महिना 13, 2010 वेग 12:04 वर\nमी तिकीट तयार केले…\nनोव्हेंबर महिना 13, 2010 वेग 12:37 वर\nजलद आणि यशस्वी मदत – मी PHP संपादित करण्याची गरज नाही, फक्त पर्याय एक पर्याय बदलण्यासाठी. ग्रेट आता तो पुन्हा परिपूर्ण कार्य करते आता तो पुन्हा परिपूर्ण कार्य करते\nनोव्हेंबर महिना 13, 2010 वेग 12:26 वर\nतो अनुवाद पासून कायम बंद करा ई-मेल adresses करणे शक्य आहे (स्ट्रिंग आणि URL दोन्ही)\nमी अंगभूत कार्य याचा अर्थ असा, नाही प्रत्येक वेळी no_translate वर्ग वापर.\nनोव्हेंबर महिना 13, 2010 वेग 12:55 वर\nम्हणून आतापर्यंत मला माहीत, किमान केलेल्या url येथे (योग्य विषयावर म्हणून चिन्हांकित केले आहेत असलेल्या) भाषांतरीत केला जाणार नाही, प्रत्येक शब्दसमूह, प्रत्येक शब्द तपासणी तो एक url असू शकते किंवा ई-मेल काही भरीव ओव्हरहेड तयार असेल तर.\nडिसेंबर महिना 17, 2010 वेग 8:05 PM\nमी एक बॅकअप समस्या आहे. मी खालील करा “500 – यजमान निराकरण करू शकलो नाही 'svc.transposh.org'” मी क्लिक करा तेव्हा “आता बॅकअप का” बटण.\nडिसेंबर महिना 17, 2010 वेग 11:48 PM\nमी त्या cloudflare DNS सह आणखी एक समस्या असेल अंदाज, मी येत दिवसात या निराकरण होईल.\nप्रत्युत्तर द्या उत्तर रद्द उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nवर्तमान तुम्ही @ R *\nहे क्षेत्र रिक्त सोडा\nमुलभूत भाषा सेट करा\nआम्ही आमच्या प्रायोजक याबद्दल आभार मानू इच्छितो\nकनेक्ट कलेक्टर्स: नाणी, स्टॅम्प आणि अधिक\nजस्टीन हॅव्र रिअल इस्टेट\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [77b28fe]: आमचे प्रशासन पृष्ठे त्रासदायक 3 पक्षाची सूचना काढा, उपयुक्त ... दबदबा निर्माण करणारा 10, 2018\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [6bbf7e2]: सुधारणा अनुवाद फाइल दबदबा निर्माण करणारा 4, 2018\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [0688c7e]: भाषा नाव, नाही कोड दबदबा निर्माण करणारा 3, 2018\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [7a04ae4]: बॅकएंड संपादक मध्ये फिल्टर काढण्याची परवानगी द्या दबदबा निर्माण करणारा 3, 2018\n@ Transposh अनुसरण करा\nविद्युत वर आवृत्ती 1.0.2 – आपण कुठे आहेत मला सांग मी त्या…\nऑफर वर आवृत्ती 1.0.0 – वेळ आली आहे\nऑफर वर आवृत्ती 1.0.1 – आपले विजेट, आपले मार्ग\nOlivier वर आवृत्ती 1.0.2 – आपण कुठे आहेत मला सांग मी त्या…\nबाहेर जा वर आवृत्ती 1.0.1 – आपले विजेट, आपले मार्ग\n0.7 APC बॅकअप सेवा Bing (MSN) दुभाष्या वाढदिवस बग बग फिक्स नियंत्रण केंद्र CSS sprites दान अनुवाद देणग्या eaccelarator Facebook बनावट मुलाखती ध्वज sprites gettext Google-XML-साइटमॅप Google Translate ची मुलाखत घेणे घेणे मोठा किरकोळ अधिक भाषांमध्ये पार्सर सोडा replytocom RSS शोध शोध securityfix एसइओ सामाजिक गति सुधारणा प्रारंभ trac, किलबिलाट UI व्हिडिओ विजेट wordpress.org वर्डप्रेस 2.8 वर्डप्रेस 2.9 वर्डप्रेस 3.0 वर्डप्रेस प्लगइन WP-सुपर कॅशे xcache\nद्वारा डिझाईन LPK स्टुडिओ\nनोंदी (माझे) आणि टिप्पण्या (माझे)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/ganesh-festival/ganesh-festival-2018-sheikh-family-ganesh-devotees-144639", "date_download": "2018-10-19T16:19:59Z", "digest": "sha1:ZGQYHJB6KRCOKA5Y34HJCLB25NS3K435", "length": 14016, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "ganesh festival 2018 Sheikh family Ganesh devotees Ganesh Festival :नातवाच्या श्रद्धेतून शेख कुटुंबीय गणेशभक्त | eSakal", "raw_content": "\nGanesh Festival :नातवाच्या श्रद्धेतून शेख कुटुंबीय गणेशभक्त\nबुधवार, 19 सप्टेंबर 2018\nसोमाटणे - चौथीत शिकणाऱ्या अन्वर शेखची बाप्पावर अपार श्रद्धा.. किंबहुना बाप्पाची मनोभावे पूजा केल्यास तो आपल्या मनोकामना पूर्ण करतो, ही त्याची धारणा.. त्यातूनच त्याने आपल्या घरातही गणपती बसवायचा, असा हट्टच धरला. त्याच्या या श्रद्धेपुढे अखेर शेख कुटुंबीयांना नतमस्तक व्हावे लागले, आणि हे कुटुंब गणेशभक्त झाले. गणेशोत्सवातून त्यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे दर्शन घडवले आहे.\nसोमाटणे - चौथीत शिकणाऱ्या अन्वर शेखची बाप्पावर अपार श्रद्धा.. किंबहुना बाप्पाची मनोभावे पूजा केल्यास तो आपल्या मनोकामना पूर्ण करतो, ही त्याची धारणा.. त्यातूनच त्याने आपल्या घरातही गणपती बसवायचा, असा हट्टच धरला. त्याच्या या श्रद्धेपुढे अखेर शेख कुटुंबीयांना नतमस्तक व्हावे लागले, आणि हे कुटुंब गणेशभक्त झाले. गणेशोत्सवातून त्यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे दर्शन घडवले आहे.\nवर्गमित्रांच्या घरी बसविल्या जाणाऱ्या गणपतीमुळे अन्वरला गणेशोत्सवाबाबत कुतूहल निर्माण झाले. अल्पावधीतच त्याची या बाप्पावर श्रद्धाच बसली. त्यानंतर चौथीत शिकत असताना त्याने आपले आजोबा माजी सरपंच उस्मानभाई शेख, मामा पोलिस पाटील समीर शेख यांच्याकडे गणपती बसविण्याचा हट्ट धरला. उस्तानभाईंनीही त्याचा या श्रद्धेला तडा जाऊ न देता घरात गणपतीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला. २०१३ मध्ये गणपती बसविला. सुरवातीला धार्मिक विधींची फारशी माहिती नसल्याने त्यांनी भटजींचे सहकार्य घेऊन दहा दिवस पूजा आरती व धार्मिक कार्यक्रम केले. या उपक्रमात सर्व कुटुंब उत्साहाने सहभागी झाले. आता तर, ते दरवर्षी मोठ्या थाटामाटात गणपती बसवितात. या उत्सव काळात हातातील सर्व कामे बाजूला ठेवून त्यात मोठ्या हिरिरीने सहभागी होतात. तो म्हणाला,‘‘लहानपणापासून माझी गणेशावर खूप श्रद्धा आहे. या श्रद्धेतूनच मी अखंडपणे गणेशोत्सव साजरा करतोय.’’ तर, उस्मान शेख म्हणाले, ‘‘माणूस हाच धर्म असून, सर्व माणसे एकाच देवाची लेकरे आहेत. त्यामुळे आम्हीही तितक्‍याच मनोभावे गणेशोत्सव साजरा करतो.’’\nयंदाचे त्यांचे हे पाचवे वर्ष असून, या वर्षी त्यांचा बाप्पा अकरा दिवसांनंतर विसर्जित होणार आहे. सर्व धार्मिक विधी यथासांग व्हावी, यासाठी ते दरवर्षी गुरुजींना बोलवितात. प्रतिष्ठापनेनंतर रोज शेख कुटुंब पहाटे उठून आरती करतात. चांगली आरास करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. गणेशोत्सवाच्या आगमनासाठी अन्वर तर मोठी तयारी करतो. शाळेत जाण्यापूर्वी व शाळा सुटल्यानंतर तो सजावटीत दंग झालेला असतो.\nअगली बार जबान कम चलेगी, हात ज्यादा चलेंगे\nऔरंगाबाद : शहरात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद करावे, आज आम्ही समजवण्यासाठी आलो चार दिवसांनंतर परत येऊ तेव्हा बोलणार नाही...\nदेवांच्या भेटीलाही न्यायालयाचा अडसर\nभिलार : दसऱ्याच्या दिवशी दांडेघरच्या श्री केदारेश्वर आणि पसरणीच्या श्री काळभैरवनाथाच्या पालखी भेटीचा सोहळा नेहमीच्याच पारंपरिक वादग्रस्त जागेत न...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nपित्याने पोटच्या मुलीची कोयत्याने गळा चिरुन हत्या\nपाली, ता. १९ (वार्ताहर) सुधागड तालुक्यातील दहिगाव येथे एका पित्याने आपल्या चार वर्षीय मुलीची शुक्रवारी (ता.१९) कोयत्याने गळा चिरुन हत्या केली....\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुन्नरला विजयादशमीला पथ संचलन\nजुन्नर - विजयादशमी उत्सवाचे निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जुन्नर शहरात पथसंचलन, शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गणवेशातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pudhari.news/blog.php", "date_download": "2018-10-19T15:34:16Z", "digest": "sha1:GCXGB2KYPY77AQ3SVIZZK43UB2VJRBFR", "length": 1575, "nlines": 42, "source_domain": "www.pudhari.news", "title": "ब्लॉग | पुढारी", "raw_content": "\nअमृतसर (पंजाब) मध्ये रावण दहनाच्या कार्यक्रमावेळी रुळावरील लोकांना रेल्‍वेची धडक\nपंजाब : अमृतसरमधील रेल्‍वे अपघातात ५० हून अधिक दगावल्याची शक्यता\nतेलगू टायटन्‍सचा विजयरथ पटना रोखणार\nऋषी कपूर उपचारासाठी न्यू-यॉर्कमध्‍ये, भेटायला गेले जावेद अख्तर\n'त्या' मैदानावर धोनीची कमी भासली: हरभजन सिंग\n#MeToo 'त्‍याने' माझ्‍या मांडीवर हात ठेवला...\nपंतप्रधानांचा घरकुल लाभार्थ्यांशी संवाद (Video)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://punescope.com/?p=626", "date_download": "2018-10-19T16:33:06Z", "digest": "sha1:J5MMT3G63FDBTOPD4XGEYWN63FZFKENR", "length": 2362, "nlines": 36, "source_domain": "punescope.com", "title": "My CMS", "raw_content": "\nमहात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त\nपुण्यात ‘महात्मा गांधीदर्शन यात्रा’\nपुणे- महात्मा गांधीं यांच्या १५० व्या जयंती निमित्त पुण्यात मंगळवार दि. 2 ऑक्टोबर 2018 रोजी दुपारी ४ वाजता मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून ‘गांधीदर्शन यात्रा’ काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड यांनी याचे आयोजन केले आहे. ही ‘गांधीदर्शन यात्रा’ मंडईतील लोकमान्य टिळक पुतळा – शनिपार चौक – लक्ष्मी रोड मार्गे अलका टॉकीज चौक – खंडोजी बाबा चौक – गोखले चौक (गुडलक चौक) पर्यंत येईल. महात्मा गांधींच्या जीवनातील नौखालीचा सत्याग्रह, दांडी यात्रा, चंपारण्यातील नीळ मळ्यातील सत्याग्रह,छोडो भारत आंदोलन,पुणे करार अशा विविध विषयांवर चित्ररथ या ‘गांधीदर्शन यात्रे’त असतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.mumbaivarta.com/2018/08/blog-post_55.html", "date_download": "2018-10-19T15:31:37Z", "digest": "sha1:SSRQHKN5BPDXJS5LPMOD2TANCL7ZA6LM", "length": 4996, "nlines": 73, "source_domain": "www.mumbaivarta.com", "title": "प्रेमानंद रूपवतेंच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचे अभ्यासू नेतृत्व हरपले - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले | MUMBAI VARTA", "raw_content": "\n-mtab/ठाणे,नवी मुंबई,कल्याण डोंबिवली,मिरा भाईंदर,उल्हासनगर\nप्रेमानंद रूपवतेंच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचे अभ्यासू नेतृत्व हरपले - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले\nप्रेमानंद रूपवतेंच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचे अभ्यासू नेतृत्व हरपले - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले\nमुंबई - अहमदनगरच्या अकोले तालुक्यात भंडारदरा येथे दरवर्षी धम्मयात्रा आयोजित करून विचारमंथन घडविणारे ; काँग्रेस पक्षात जरी काम करीत असले तरी आंबेडकरी चळवळीची नाळ घट्ट असणारे प्रेमानंद रुपवते यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीचे अभ्यासू नेतृत्व हरपले आहे अश्या शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिवंगत प्रेमानंद रुपवते यांना आदरांजली वाहिली आहे.\nआंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते दादासाहेब रुपवते यांचे प्रेमानंद रुपवते सुपुत्र होते.दादासाहेबांचा चळवळीचा समाजसेवेचा वैचारीक वारसा प्रेमानंद रुपवतेंनी समर्थपणे सांभाळला.आमदार मधुकरराव चौधरी यांचे प्रेमानंद रुपवते जावई होते.मुंबईत बांद्रा येथील चेतना कॉलेज चे विश्वस्त म्हणून त्यांनी चांगले काम केले. राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक धार्मिक शैक्षणिक कार्यात ते अग्रेसर होते. त्यांच्याशी आपले मैत्रीपूर्ण सबंध होते. प्रेमानंद रुपवते यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे अशी शोकभावना ना रामदास आठवलेंनी पाठविलेल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.\nमुंबई वार्ता (वेब न्यूज)\nसंपादक - सुनिल तर्फे\nकार्यकारी संपादक - अल्पेश करकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://pclive7.com/", "date_download": "2018-10-19T16:21:23Z", "digest": "sha1:PTPOWQTBLZIHRQB4OEJ6ISLUFZQ6WZSR", "length": 15645, "nlines": 131, "source_domain": "pclive7.com", "title": "PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nपाणी टंचाईवर मात करण्यासाठी रावेत येथे नवीन बंधारा बांधण्याची मयुर कलाटेंची मागणी\nवाकडच्या शाळेत मुलींना स्व-संरक्षणाचे धडे देणारा ‘निर्भया’ प्रकल्प सुरु\nचिखलीत महापौरांच्या हस्ते घंटागाडीचे उद्घाटन\nकामगार कल्याण मंडळाचा भूखंड द्या.. अन्यथा मगर स्टेडीयमचा ताबा घेऊ – भारती चव्हाण\nपुणे जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीच्या सदस्यपदी मनिष कुलकर्णी यांची निवड\nपिंपळे सौंदागरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार लक्ष्मण जगताप\nसाईंबाबांच्या आशीर्वादाने २०१९ मध्ये मोदीच होणार पुन्हा पंतप्रधान – फडणवीस\nपंतप्रधानांना जाब विचारण्यासाठी निघालेल्या तृप्ती देसाईंना पुण्यातून अटक\nपाणी येत नसल्याची तक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण; पिंपळे निलख येथील प्रकार\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा; मनसेची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपाणी टंचाईवर मात करण्यासाठी रावेत येथे नवीन बंधारा बांधण्याची मयुर कलाटेंची मागणी\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील कृत्रिम पाणी टंचाईवर मात करण्यासाठी रावेत येथील जुना गाळाने भरलेल...\nवाकडच्या शाळेत मुलींना स्व-संरक्षणाचे धडे देणारा ‘निर्भया’ प्रकल्प सुरु\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण समितीच्या पुढाकाराने सीएसआर निधीच्या माध्यमातून वाकड येथ...\nचिखलीत महापौरांच्या हस्ते घंटागाडीचे उद्घाटन\nपिंपरी (Pclive7.com):- दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर प्रभाग क्रमांक २ चिखली येथे घंटागाडी सुरु करण्यात आली. या घंटा...\nकामगार कल्याण मंडळाचा भूखंड द्या.. अन्यथा मगर स्टेडीयमचा ताबा घेऊ – भारती चव्हाण\nपिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या मध्ये १९९२ साली झालेल...\nपुणे जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीच्या सदस्यपदी मनिष कुलकर्णी यांची निवड\nपिंपरी (Pclive7.com):- पुणे यांची जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीच्या सदस्यपदी मनिष कुलकर्णी यांची निवड करण्या...\nपिंपळे सौंदागरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार लक्ष्मण जगताप\nनगरसेविका निर्मला कुटे यांच्या संपर्क कार्यालयाचे आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन पिंपरी (Pclive7.com):- निर...\nपाणी येत नसल्याची तक्रार केली म्हणून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण; पिंपळे निलख येथील प्रकार\nपिंपरी (Pclive7.com):- सोसायटीमध्ये कमी पाणी आले, याची तक्रार एका नागरिकाने नगरसेवकाच्या कार्यालयात जाऊन केली....\nसिद्धीविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोडा; मनसेची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी (Pclive7.com):- निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळील सिद्धिविनायक नगरीचा परिसर निगडी पोलीस स्टेशनला जोड...\nवाकडमध्ये पाण्याची टाकी उभारण्यासाठी तातडीने निविदा प्रक्रिया राबवावी; नगरसेवक संदीप कस्पटे यांची आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी (Pclive7.com):- वाकड, पिंपळेनिलख प्रभाग क्रमांक २६ मधील वाकड सर्वे क्रमांक २०९ येथे पाण्याची टाकी उभारण...\nपिंपरीत स्वाईन फ्लूचा ३३ वा बळी\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात ‘स्वाईन फ्लू’ ने ५३ वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला आहे. वा...\nपाणी टंचाईवर मात करण्यासाठी रावेत येथे नवीन बंधारा बांधण्याची मयुर कलाटेंची मागणी\nवाकडच्या शाळेत मुलींना स्व-संरक्षणाचे धडे देणारा ‘निर्भया’ प्रकल्प सुरु\nचिखलीत महापौरांच्या हस्ते घंटागाडीचे उद्घाटन\nकामगार कल्याण मंडळाचा भूखंड द्या.. अन्यथा मगर स्टेडीयमचा ताबा घेऊ – भारती चव्हाण\nपुणे जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीच्या सदस्यपदी मनिष कुलकर्णी यांची निवड\nपिंपळे सौंदागरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार लक्ष्मण जगताप\nपंतप्रधानांना जाब विचारण्यासाठी निघालेल्या तृप्ती देसाईंना पुण्यातून अटक\nपुणे (Pclive7.com):- शबरीमालाप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाब विचारण्यासाठी शिर्डीला निघालेल्‍या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंना पुण्यातून पोलिसांनी ताब्‍यात घेतले. तृप्ती देसाई यांनी गुरुवारी अहमदनगरच्या पोलिस अधीक्षकांना पत्र...\tRead more\nखासदार श्रीरंग बारणे यांनी केला चिंचवड ते लोणावळा रेल्वे प्रवास; जाणून घेतल्या प्रवाशांच्या समस्या\nनरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान ही जनतेचीच मागणी – सोमाभाई मोदी\nराष्ट्रवादीचा सरकारविरोधात आजपासून राज्यभर ‘एल्गार’, मोर्चे काढून करणार निषेध\n‘पीसीएमसी ईट आऊट’ नावाने शहरातील खवय्यांसाठी सोशल व्यासपीठ सुरू\nसाईंबाबांच्या आशीर्वादाने २०१९ मध्ये मोदीच होणार पुन्हा पंतप्रधान – फडणवीस\nअहमदनगर (Pclive7.com):- आज शिर्डीत साईबाबांचा समाधी शताब्दी सोहळा साजरा केला जात आहे. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत दाखल झाले आहे. ‘पंतप्रधान मोदींना साईबाबांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूकीत पुन्हा मोदीच पंत...\tRead more\nपंतप्रधानांना जाब विचारण्यासाठी निघालेल्या तृप्ती देसाईंना पुण्यातून अटक\nखासदार श्रीरंग बारणे यांनी केला चिंचवड ते लोणावळा रेल्वे प्रवास; जाणून घेतल्या प्रवाशांच्या समस्या\nनरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान ही जनतेचीच मागणी – सोमाभाई मोदी\nघरपोच दारुचा निर्णय नाहीच, मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण\nसर्वसामान्यांसाठी अहोरात्र झटणारा दिग्विजयी नेता…\nपिंपरी (Pclive7.com):- निरंतर प्रयत्न केल्यास अपयशालाही हार मानावी लागते. अशक्य असे काहीच नसते.त्यास...\tRead more\nनिमित्त वाढदिवसाचे.. तयारी विधानसभेची…\nनिमित्त एकनाथ पवारांचा वाढदिवस…नजर भोसरी विधानसभेवर….\nसाजिद खानवरील आरोपांमुळे अक्षयने थांबवलं ‘हाऊसफुल ४’ चं शूटींग\nमुंबई (Pclive7.com):- चित्रपट निर्माता साजिद खानवर नुकतंच ३ महिलांनी लैंगिक शोषण आणि गैरवर्तनाचे आरो...\tRead more\nअनिष्ट रूढींना छेद देणारा ‘दशक्रिया’ – दिलीप प्रभावळकर\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम शनायाचा ‘कार’नामा\nशुटिंग सुरू असताना सैराटची आर्ची-रिंकू नदीत पडली (व्हिडीओ)\nसाईंबाबांच्या आशीर्वादाने २०१९ मध्ये मोदीच होणार पुन्हा पंतप्रधान – फडणवीस\nअहमदनगर (Pclive7.com):- आज शिर्डीत साईबाबांचा समाधी शताब्दी सोहळा साजरा केला जात आहे. याप्रसंगी पंतप...\tRead more\nपंतप्रधानांना जाब विचारण्यासाठी निघालेल्या तृप्ती देसाईंना पुण्यातून अटक\nघरपोच दारुचा निर्णय नाहीच, मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण\nसाजिद खानवरील आरोपांमुळे अक्षयने थांबवलं ‘हाऊसफुल ४’ चं शूटींग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/yogesh-tilekar-and-3-others-police-case-because-demand-of-extortion-of-50-lakhs-1770161/", "date_download": "2018-10-19T15:43:58Z", "digest": "sha1:Q36QCFD3IKQ4FZZYXSFJRDF24TYYXYLN", "length": 11241, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Yogesh tilekar and 3 others police case because demand of extortion of 50 lakhs | आमदार योगेश टिळेकर यांच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nआमदार योगेश टिळेकर यांच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nआमदार योगेश टिळेकर यांच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nत्यांच्यासोबत आणखी तिघांवर ५० लाखांची खंडणी मागितल्याबद्दल गुन्हा दाखल\nपुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार योगेश टिळेकर यांच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टिळेकर यांच्यासह तिघांनी फायबर ऑप्टीकलचे काम करणाऱ्यास ५० लाखांची खंडणी मागितली असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार असताना अशाप्रकारे भाजपा आमदारावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये टिळेकरांबरोबर त्यांचा भाऊ चेतन टिळेकर आणि गणेश कामठे, रविंद्र बराटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत कात्रज-कोंढवा रोड या भागात फिर्यादी रवींद्र बराटे यांच्या कंपनीचे फायबर ऑप्टीक केबलचे काम चालू होते. त्या महिन्याभराच्या कालावधीत आमदार योगेश टिळेकर, त्यांचा भाऊ चेतन टिळेकर आणि गणेश कामठे यांनी त्यांना सतत फोन करून काम करू न देण्याची धमकी दिली. त्याला योग्य तो प्रतिसाद न दिल्याने तर ७ सप्टेंबर रोजी त्यांना फोनवरून ५० लाखाच्या खंडणीची मागणी केली. तर याप्रकरणी फिर्यादी रवींद्र बराटे यांच्या तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nरावण दहन करताना भीषण रेल्वे अपघात, ५० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू\n'अपघात झाल्यावर नवज्योत कौर सिद्धू कारमध्ये बसून निघून गेल्या'\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nHappy Journey : रेल्वेत बुक करता येणार 'टू बीएचके फ्लॅट'\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/rchoice+mp3-players-ipods-price-list.html", "date_download": "2018-10-19T16:40:11Z", "digest": "sha1:2QBTB6JUYF2S44Z7NT57VZWL5BQJ5MIP", "length": 16347, "nlines": 442, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "र चॉईस पं३ प्लायर्स & इपॉड्स किंमत India मध्ये 19 Oct 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nर चॉईस पं३ प्लायर्स & इपॉड्स Indiaकिंमत\nIndia 2018 र चॉईस पं३ प्लायर्स & इपॉड्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nर चॉईस पं३ प्लायर्स & इपॉड्स दर India मध्ये 19 October 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 4 एकूण र चॉईस पं३ प्लायर्स & इपॉड्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन R चॉईस पं४ब ना पं४ प्लेअर पिंक आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Naaptol, Snapdeal, Homeshop18, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी र चॉईस पं३ प्लायर्स & इपॉड्स\nकिंमत र चॉईस पं३ प्लायर्स & इपॉड्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन R चॉईस रसिम्प पं४ प्लेअर पिंक Rs. 1,399 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.330 येथे आपल्याला R चॉईस पं४ब ना पं४ प्लेअर पिंक उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 4 उत्पादने\nबेलॉव रस & 2000\nशीर्ष 10र चॉईस पं३ प्लायर्स & इपॉड्स\nताज्यार चॉईस पं३ प्लायर्स & इपॉड्स\nR चॉईस पं४ब ना पं४ प्लेअर सिल्वर\n- डिस्प्ले 1.8 inch\n- प्लेबॅक तिने 20\nR चॉईस रसिम्प पं४ प्लेअर पिंक\n- डिस्प्ले 1.8 inch\n- प्लेबॅक तिने 20\nR चॉईस पं४ब ना पं४ प्लेअर पिंक\n- डिस्प्ले 1.2 inch\n- प्लेबॅक तिने 18\nR चॉईस रसिम्प पं४ प्लेअर ग्रीन\n- डिस्प्ले 1.8 inch\n- प्लेबॅक तिने 20\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/39812", "date_download": "2018-10-19T16:51:15Z", "digest": "sha1:VKVXC27UX75CSKFA5LFMWE672HR7GLD6", "length": 14451, "nlines": 107, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वाटवे बाईंचं रसग्रहण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वाटवे बाईंचं रसग्रहण\nम.ए.सो. प्रशाळा [बारामती] मधल्या मराठीच्या आमच्या शिक्षिका श्रीमती नीलांबरी वाटवे [बाई] यांचं सध्याचं वय ९२ आहे. मला आठवतं की मी आठवी किंवा नववीत असताना त्यांनी हट्टाने मला म.सा.प. च्या मराठीच्या परीक्षेला बसवलं होतं. शाळेतल्या नेहमीच्या अभ्यासाचा मुलांना कंटाळा असतो आणि ही तर अवांतर परीक्षा. पण शाळेचे तास संपल्यावर बाई माझ्या एकट्याचा एक 'स्पेशल' तास घेत. त्यांनी माझी तयारी चांगली करून घेतल्यामुळेच मला त्या परीक्षेत खूप छान गुण मिळाले. पुढे मी एस.एस.सी. ला असताना, पाठ्यपुस्तकातले वेचे ज्या मूळ पुस्तकातून - कादंबरी, कथा-संग्रह, निबंध-संग्रह, भाषण-संग्रह इ. - ज्या पुस्तकातून घेतले आहेत ती पुस्तकं मला शाळेच्या लायब्ररीतून वाचायला मिळावीत अशी व्यवस्था बाईंनी केली आणि ती सगळी पुस्तकं वाचून काढणं मला भाग पडलं. त्याबाबत काही कुरकूर करायची सोय नव्हतीच कारण 'वाटवे बाई-वाक्यं प्रमाणं' असा दंडक आमच्या शाळेत होता. \"अभ्यास काही फक्त धड्याचा करायचा नसतो तर त्या लेखकाचा करायचा असतो. शिवाय त्यामुळे धडा चांगला समजतो\" असं कारण त्यांनी त्यावेळी दिलं होतं. पुढे मी कॉलेजला पुण्याला आलो आणि आमचा संपर्क अगदीच कमी झाला. नंतर मी बदलीच्या सरकारी नोकरीत शिरलो आणि बाईसुद्धा पुण्याला बदलून गेल्या. शाळेच्या अमृत-महोत्सवाच्या निमित्ताने माजी शिक्षक-विद्यार्थी मेळावा झाला त्यावेळी बाईंची गाठ पडली होती. अर्थात, तेंव्हाही, मी विविध-गुण-दर्शनाच्या कार्यक्रमात भाग न घेतल्याबद्दल त्यांनी मला झापून घेतलंच. त्यानंतर मात्र आमची भेट काही झाली नाही. काही महिन्यांपूर्वी त्या काही निमित्ताने बारामतीला गेल्या होत्या, तेंव्हा माझ्या एका ज्येष्ठ मित्राने - अनिल कुंचुर- [तोही त्यांचा माजी विद्यार्थी] माझी 'उजवण' ही कादंबरी त्यांना वाचायला दिली. बाईंनी त्यावर दिलेला अभिप्राय असाआहे:-\nप्रभाकर करंदीकर लिखित 'उजवण' वाचले. आज ते परत करत आहे. एक विचार प्रवर्तक पुस्तक वाचायला दिल्याबद्दल धन्यवाद.\n\"यज्ञी ज्यांनी शिर अर्पियले, मानवतेचे मंदिर घडवले, परी जयांच्या समाधीवर नाही चिता नाही पणती, तेथे कर माझे जुळती \" या बा.भ. बोरकरांच्या कवितेचे स्मरण झाले. फार प्राचीन काळापासून आजतागायत असेच चालू आहे. ज्या वेळी सर्व समाजाचे, अनुभवावर आधारलेले गुणाधिष्ठीत, उपयुक्त जीवन संपले त्यावेळी सर्वत्र अनाचार माजला. स्वतःला विद्वान, संशोधक, सुधारणावादी समजणारे लोक कमालीचे स्वार्थी, स्वयंकेंद्री बनले. सत्ता, मालमत्ता आणि विद्वत्ता यांच्या उपयोगाने समाजात दोन वर्ग निर्माण झाले. शोषित, दडपलेले, अडाणी, अक्षरशत्रू, दरिद्री, दैववादी बहुजनांचा एक वर्ग आणि जुलुमी सत्ताधार्‍यांचा दुसरा वर्ग. त्यातूनच वर्णव्यवस्था, अस्पृश्यता वगैरे अनिष्ट गोष्टी निर्माण झाल्या.\n'उजवण' ची नायिका संध्या सोनावणे ही सर्वांगसुंदर, सुसंस्कारित, पदवीधर, गरिबांची कनवाळू, स्वजन -स्वभाव -स्वदेश- स्वातंत्र्य हे ध्येय स्वतःसमोर ठेवणारी, धडपडी, जिद्दी, कष्टाळू तरुणी आहे. ती ढोंगी, मतलबी, लबाडांची कशी शिकार झाली हे वाचताना चीड आली आणि वाईट वाटले. तिचा मृत्यु [की योजनाबद्ध केलेला खून] वाचून डोळे भरून आले. जाणीवपूर्वक पाहिल्यास आपल्या भोवती अशा किती तरी संध्या दिसतील. तिच्या \"अपघाती\" मृत्युनंतर पुढे काय झाले याचे निवेदन करताना लेखकाने वापरलेली \"फँटसी\" अशक्य वाटत नाही. अशाही परिस्थितीत दादासाहेब लोंढे असे काही नि:स्वार्थी, प्रामाणिक कार्यकर्ते आहेत म्हणून तर गेल्या काही वर्षांत \"शोषितां\"मध्ये जागृती होत आहे.\nजमल्यास प्रभाकर करंदीकर लिखित \"आदिबंध\" ही कादंबरी वाचायला पाठव.\nवाटवे बाई. १/१०/२०१२, बारामती.\nबाईंनी नुसतं माझं पुस्तक वाचलं, एव्हढ्यानेही मला खूप बरं वाटलं असतं पण त्यापुढे जाऊन, त्याचं सुंदर रसग्रहणही लिहून त्यांनी माझ्या मित्राकडे पाठवलं याचा मला झालेला आनंद शब्दातीत आहे. 'उजवण' चं शेवटचं प्रकरण 'गुगली' गेलं अशी प्रतिक्रिया माझ्या काही वाचक-मित्रांनी बोलून दाखवली होती. एकाने तर म्हटलं होतं, \" ह्या गोष्टीचा शेवट कसा करावा ते कळलं नाही म्हणून म्हणा किंवा लिहिताना कंटाळा आल्यामुळे म्हणा तुम्ही तिचा असा शेवट केला असावा असं मला वाटलं.\" ९२ वर्षे वयाच्या एका व्यक्तिला मात्र ती 'फँटसी' अजिबात खटकू नये आणि उलट ती शक्य-कोटीतली वाटावी याचं मला राहून राहून आश्चर्य वाटतंय. कोणत्याही साहित्यकृतीचं 'मनोरंजन-मूल्य' बाजूला ठेवून, थेट तिच्या गाभ्यापर्यंत शिरण्याची ही हातोटी त्यांना, हयातभर साहित्याचं वाचन आणि अभ्यास करून साध्य झाली असावी. या वयातही त्यांची नव-नवीन साहित्य वाचण्याची भूक शिल्लक आहे, हे विशेष.\n'एक साक्षेपी वाचक मिळाला तरी लेखकाला आपण केलेल्या खटाटोपाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं' असं मी फ्क्त ऐकत आलो होतो. वाटवे बाईंनी मला त्याचा साक्षात्कार घडवला\nअसे शीर्षक कसे वाटेल\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/63374", "date_download": "2018-10-19T16:19:57Z", "digest": "sha1:KSAZH4XSXS2EIFGZJRF5CEXUQNABZFYH", "length": 4823, "nlines": 109, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नको जीवना रे | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नको जीवना रे\nपहातोय सारा तुझा डाव आता\nकशा दावतो रे फुका भाव आता\nपुरे आज येथे हि खैरात सारी\nउगा वाटतो ती तु मोकार आता\nकरा माफ सारी उधारी बळींची\nतयारीत घेण्या गळा फास आता\nसुरुवात माझी जगायास झाली\nनको जीवना रे भिती दावु आता\nधरावा सखे गं कशाला अबोला\nसुटे काळजाचा इथे धीर आता\nकुणी गोंदलेला ठसा पावलाचा\nकसे ते कळावे किनाऱ्यास आता\nजळानेच माशा असे चिंब केले\nभिजावेच त्याने असे कर्म आता\nनशा का चढावी न घेता जराही\nतपासून आलो जरा स्टाँक आता\nनशा का चढावी न घेता जराही\nनशा का चढावी न घेता जराही\nतपासून आलो जरा स्टाँक आता\nहा हा हा क्या बत है\nनिखिल झिंगाडेजी प्रतिक्रियेसाठी मनस्वी धन्यवाद...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/2212", "date_download": "2018-10-19T16:49:42Z", "digest": "sha1:PHWJ3R7M75ITHUONKVMR4X7ST5VOFDLK", "length": 13623, "nlines": 267, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पाऊस : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पाऊस\nमी आता पावसावर कविता करत नाही\nकारण पाऊस कसा असतो नीट कळत नाही\nकुठेतरी पाऊस मातला नदी नाल्यात\nजनावरे माणसांची थडगी गल्लीबोळात\nचाटूनपुसून गावासोबत जवळचा डोंगर सुद्धा नेला\nतरी उन्मत हत्तीचा उतमात थांबेना , कुठे\nगारपिटीत आशाआकांक्षा गोठवून गेला\nस्मशानभूमीत कधी मळा पिकत नाही\nमी आता पावसावर कविता करत नाही\nअसाच तो करतो कुठे कानाडोळा\nकुठेतरी बरसतो फक्त आगीचा गोळा\nकुणासाठी तो फक्त आख्यायिका झालाय\nगरीब स्वप्नाचा इंद्रधनू थडग्यात पुरलाय\nपाऊस म्हंटल कि आठवतात का\nलहानपणीच्या होड्या, सोडायच्यात आजही थोड्या\nपाऊस म्हंटल कि आठवतो का\nमातीचा वास, शहरात होतो फक्त आठवणींचा भास\nपाऊस म्हंटल कि आठवतो का\nटपरीवरचा गरम चहा, मिळत नाही तसा कुठंही पिऊन पहा\nपाऊस म्हंटल कि आठवती का\nपोत्याची कोप, सगळं असून हि नाही लागत झोप\nपाऊस म्हंटल कि आठवतो का\nचिखलाचा राडा, आता फक्त ओढायचाय संसाराचा गाडा\nरंगेबेरंगी छत्र्यांच्या आड आधार वाटतो\nन भिजन्याचा तो फक्त एक बहाणा असतो\nकुडकूडणारी थंडी अन गारठलेली जोडपी\nथरथरणाऱ्या ओठांवर कुडकूडणारे शब्द\nपाउस जरी थांबला तरी ओलावा तसाच राहणार\nमाझ्यापाशी ती तिच्यापाशी मी असल्यावर\nकसलं घर अणि कुठला पाऊस अठवणार\nऋतू बदलतोय, भिजतोय. आपले कठीण रुक्ष रूप सांडून कोवळा कोवळा होतोय. रंग बावरे वेल्हाळ रूप सांडून रुजवातीच्या जबाबदाऱ्या\nइतके दिवस करपून, कोळपुन गेलेल्या भुईवर वळवाचे चार थेंब काय पडले, उत्साहाने ती रोमांचित झाली आहे.\nदाटून येणाऱ्या नभात ती उद्याच्या आशेचे चित्र पाहतेय. थोडीशी उन्हाची तलखी कमी होत आहे म्हणताच जराश्या सरीनन्तर ती परत वाढते. कुमारावस्थेतून यौवनात येण्याचा काळ जसा चिंतामिश्रित कुतूहलाचा असतो तसाच हा परिवर्तनाचा दोन ऋतूंच्या मधला हा काळ, हुरहुरीचा, नवीन अनुभव घेण्याचा. काया बदलून नव्या उत्साहाने तरारून उठण्याचा. लगबगीचा.\nपाऊस त्याचा पाऊस तिचा...\nनकोच पडु आता .\nचिंबच भिजव आता ...\nपाऊस त्याचा पाऊस तिचा\nदरवेळी दोघांचा ठरलेला वाद\nपाऊस थोडा ओसरला की\nपाऊस तुझा पाऊस माझा\nRead more about पाऊस त्याचा पाऊस तिचा...\nपडे ओंजळीत का रे \nपरजेना (पर्जन्या) सांग ना रे \nRead more about पुन्हा तीच आळवणी\nवाऱ्याचा सोसाट, ढगांचा गोंगाट\nपाऊस मिठीत चिंब भिजला\nघास भरवते एकमेकाला तरुणाई\nजोडून तिफन, वादळावर आरूढ़\nरचते भारुड, बैलांची सवाई \nपाऊस मिठीत चिंब भिजला\nजोत सरकतो फुलवत हिरवाई\nछपुर ठिबकलं ओसरीत भरलं\nचिखलाचं जिणं जागीच सरकलं\nपाऊस मिठीत चिंब भिजला\nबळी घेत रोज एक रोगराई\n\"अगं, चलतेस का आता, उशीर होतोय. केबिन लॉक करायचं आहे मला.\"\n\"हो सर, एक मिनिट\" आपला पावसात भिजण्याचा प्लॅन न सांगता तिने चोर कप्प्यातली छोटीशी कॅरीबॅग काढून, त्यात मोबाईल आणि आणि पैसे व्यवस्थित गुंडाळून पुन्हा चोरकप्प्यात ठेवले. आणि विलास ला म्हणाली,\" चला\"\nदोघे केबिन लॉक करून गेट वर आले. विलास ची बस अजून गेटवर आली नव्हती. अक्षदा ला बाय करावं म्हणून त्याने वळून पाहिलं तर ती गायब होती. 'अरेच्चा, आत्ता तर सोबत होती, कुठे गेली\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512411.13/wet/CC-MAIN-20181019145850-20181019171350-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}